diff --git "a/data_multi/mr/2018-17_mr_all_0083.json.gz.jsonl" "b/data_multi/mr/2018-17_mr_all_0083.json.gz.jsonl" new file mode 100644--- /dev/null +++ "b/data_multi/mr/2018-17_mr_all_0083.json.gz.jsonl" @@ -0,0 +1,718 @@ +{"url": "http://maharashtratejnews.com/", "date_download": "2018-04-24T18:18:50Z", "digest": "sha1:OITXEFKV52GTPTHVI6GUDTMQM24ASHPK", "length": 16995, "nlines": 204, "source_domain": "maharashtratejnews.com", "title": "Home Page -", "raw_content": "\nठाणे गुन्हे शाखा युनिट-2 ची कारवाई… आरोपित एका महिलेचा समावेश\nजम्मू काश्मीर व उत्तर प्रदेश येथील निर्दयी घटने च्या निषेधार्थ लासलगाव येथे कँडल मार्च\nबिबट्याचे कातडे विक्री साठी आणणाऱ्या दोन इसमांना अटक, ठाणे क्राईमब्रांच यूनिट 1 ची कारवाई\nशरियतच्या समर्थनार्थ लासलगाव ला मुस्लिम महिलांचा मूक मोर्चा\nठाणे गुन्हे शाखा युनिट-2 ची कारवाई… आरोपित एका महिलेचा समावेश\nजम्मू काश्मीर व उत्तर प्रदेश येथील निर्दयी घटने च्या निषेधार्थ लासलगाव येथे कँडल मार्च\nबिबट्याचे कातडे विक्री साठी आणणाऱ्या दोन इसमांना अटक, ठाणे क्राईमब्रांच यूनिट 1 ची कारवाई\nशरियतच्या समर्थनार्थ लासलगाव ला मुस्लिम महिलांचा मूक मोर्चा\nकुणालाही दया-माया नाही कठोर कारवाई करणार -पोलीस महासंचालक माथुर\nलासलगाव येथील रेल्वे गेट वाहतूक ठप्प\nठाण्यात क्लस्टर योजनेचे सादरीकरण क्लस्टरमुळे सुविधा-रोजगाराच्या संधी वाढणार; शहराचा चेहरा बदलणार\nठाण्यात राज्य परिवहन कर्मचारी संघटनांचे ढोल वाजवीत आंदोलन\nजलवाहतूक प्रकल्पाला वेग,तीन आठवड्यात होणार करार , पालिका आयुक्तानी केले योजनेचे सादरीकरण\nखाजगी बिल्डरने बनविलेल्या कोलशेत येथील स्पीड ब्रेकरमुळे एका रात्रीत ७ अपघात -४ गंभीर जखमी संतप्त नागरिकांनी केली बिल्डरच्या कार्यालयाची तोडफोड\nपद्मश्री अण्णासाहेब जाधव विद्यालयात विशेष क्रीडा महोत्सव संपन्न.\nपद्मश्री अण्णासाहेब जाधव विद्यालयात विशेष क्रीडा महोत्सव संपन्न. भिवंडी ( वेंकटेश रापेल्ली ) : भिवंडी पंचक्रोशीतील शैक्षणिक, सांस्कृतिक व…\nभुदरगड पोलिसांकडून अभिनव ऊपक्रम. जेष्ठ नागरिकांच्या स्पर्धेत प्रथम बाबुराव माने प्रथम\nभुदरगड पोलिसांकडून अभिनव ऊपक्रम. जेष्ठ नागरिकांच्या स्पर्धेत प्रथम…\nगगनबावडा येथील खो खो स्पर्धेत जय हनुमान गृप कोतोली, शिवराज गृप तिसंगी यांचे वर्चस्व\nगगनबावडा येथील खो खो स्पर्धेत जय हनुमान गृप…\nमिस्टर अँड मिस उल्हास कोंपिटीशन ९-११-२०१७ तारखेला \nमिस्टर अँड मिस उल्हास कोंपिटीशन ९-११-२०१७ तारखेला \nअखिल भारतीय फुटबॉल स्पर्धेत गोवा, चेन्नई, केरळ, पुणे उपांत्य फेरीत बंगळूर,पुणे, प्रॅक्टीस, युनायटेड पराभूत\nअखिल भारतीय फुटबॉल स्प���्धेत गोवा, चेन्नई, केरळ, पुणे उपांत्य फेरीत बंगळूर,पुणे, प्रॅक्टीस, युनायटेड पराभूत गडहिंग्लज / प्रतिनिधी : …\nकुरणीत ७ नोव्हेंबर रोजी निकाली कुस्ती मैदान.हालसिध्दनाथ यात्रे निमित्त आयोजन.. शंभरहून आधिक होणार चटकदार कुस्त्या\nकुरणीत ७ नोव्हेंबर रोजी निकाली कुस्ती मैदान.हालसिध्दनाथ यात्रे…\nगडहिंग्लज’मध्ये शुक्रवारी अखिल भारतीय फुटबॉल स्पर्धा\n‘गडहिंग्लज’मध्ये शुक्रवारी अखिल भारतीय फुटबॉल स्पर्धा गडहिंग्लज…\n २७ पासून दिवाळी हंगाम \n २७ पासून दिवाळी हंगाम…\n९१ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कैलास भामरे यांनी सादर केली कविता\n९१ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी…\nविविध फॕन्सी ड्रेस स्पर्धेत पौर्णिमा देवेकरचे सुयश\nविविध फॕन्सी ड्रेस स्पर्धेत पौर्णिमा देवेकरचे सुयश गारगोटी…\nमराठी मनाने साहित्य आणि संस्कृती जपली – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nमराठी मनाने साहित्य आणि संस्कृती जपली – मुख्यमंत्री…\nगारगोटीतील हुतात्म्यांना आभिवादन करण्यासाठी लोटला जनसमुदाय : गारगोटी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी सादर केली ‘रात्र बलिदानाची’ नाटिका\nगारगोटीतील हुतात्म्यांना आभिवादन करण्यासाठी लोटला जनसमुदाय : गारगोटी…\nदता मोरसे यांच्या गव्यांच्या जीवनावरील झुंड कांदबरीचे प्रकाशन .\nदता मोरसे यांच्या गव्यांच्या जीवनावरील झुंड कांदबरीचे प्रकाशन…\nदिक्षा गुरव हिचे रविवारी कोल्हापूर आकाशवाणीवर काव्यवाचन\nदिक्षा गुरव हिचे रविवारी कोल्हापूर आकाशवाणीवर काव्यवाचन गारगोटी…\nपालिकेच्या चतुर्थ श्रेणीची पदे 1388 उत्तीर्ण परीक्षार्थीची संख्या 1,06,193 \nबर्डस् अबोड’ या पुस्तकाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन : अमित कांबळे\nजनतेने ऊर्जा बचत करावी – ऊर्जामंत्र्यांचे आवाहन : प्रथमेश वाघमारे\nकोळसा पुरवठा सामान्य करा – ७ दिवसांत स्थिती सुधारण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश : राहूल शिंदे\nलोकशाही दिनी २० अर्जांवर कार्यवाही : आकाश सहाणे\nपियूष गोयलच्या हस्तक्षेपानंतर रेल्वेच्या खान पान पदार्थांवर एमआरपी छापणे झाले बंधनकारक : शरद घुडे\nमेडिकल व्हिसाची माहिती दिल्यास भारत आणि पाकिस्तानमधील संबंध बिघडतील\nमेडिकल व्हिसाची माहिती दिल्यास भारत आणि पाकिस्तानमधील संबंध बिघडतील …\nसोलापुरात कर्जबाजारी शेतक-याची आत्महत्या\nसोलापूर, दि. 22 – बँकांनी कर्जाच्या वसुलीसाठी लावलेल्या…\nअमित शाह मुंबईत दाखल, विमानतळावर शक्तीप्रदर्शन\nमुंबई : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांचं…\nनंदुरबार जिल्ह्यातील 28 शिक्षकांची मान्यता रद्द\nनंदुरबार, दि. 14 – शिक्षक भरतीला शासनाची बंदी…\nचोरीच्या उद्देशाने कसिनोमध्ये गोळीबार, 36 जणांचा मृत्यू\nमनीला, दि. 2- फिलीपीन्समधील एका कसिनोमध्ये शस्त्रधारी माणसाने…\nकुणालाही दया-माया नाही कठोर कारवाई करणार -पोलीस महासंचालक माथुर\nलासलगाव येथील रेल्वे गेट वाहतूक ठप्प\nठाण्यात क्लस्टर योजनेचे सादरीकरण क्लस्टरमुळे सुविधा-रोजगाराच्या संधी वाढणार; शहराचा चेहरा बदलणार\nठाण्यात राज्य परिवहन कर्मचारी संघटनांचे ढोल वाजवीत आंदोलन\nजलवाहतूक प्रकल्पाला वेग,तीन आठवड्यात होणार करार , पालिका आयुक्तानी केले योजनेचे सादरीकरण\nया इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो उल्लासनगर न्यायालयाअंतर्गत मर्यादित राहील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00177.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "http://mr.upakram.org/book/export/html/3053", "date_download": "2018-04-24T18:34:08Z", "digest": "sha1:GRIWFHZYATUPVVZG32B4N6MXNTFWJPT3", "length": 20724, "nlines": 18, "source_domain": "mr.upakram.org", "title": "देवांचे दिवस (आणि अप्सरांचेही) – 1", "raw_content": "देवांचे दिवस (आणि अप्सरांचेही) – 1\nसियाम रीप च्या विमानतळावर माझे विमान थोडेसे उशिरानेच उतरते आहे. सिल्क एअर सारख्या वक्तशीरपणाबद्दल प्रसिद्ध विमान कंपनीच्या उड्डाणांना उशीर सहसा होत नसल्याने आजचा उशीर थोडासा आश्चर्यकारकच आहे. विमानात माझ्याशेजारी बसलेल्या जर्मन जोडप्याला भारताविषयी खूप कुतुहल असल्याने सबंध प्रवासात त्यांनी माझ्याबरोबर खूप गप्पा मारलेल्या आहेत. समोर दिसणारा विमानतळ स्वच्छ व नीटनेटका वाटतो आहे. विमानतळाच्या इमारतीचे स्थापत्य मोठे वैशिष्ट्यपूर्ण वाटते आहे. आगमन, निर्गमन हे सगळे एकाच पातळीवर आहे. कौलारू छप्पराची असावी अशी दिसणारी ही इमारत आहे. मी ‘आगमन‘ अशी पाटी लावलेल्या प्रवेशद्वारामधून आत शिरतो आहे. समोरच हत्तीच्या पाठीवर बसलेल्या एका मूर्तीचा शुभ्र रंगाचा एक मोठा पुतळा उभा आहे. माझ्या पुढे जाण्याच्या घाईगडबडीत, मी ती मूर्ती बुद्धाची आहे ���से समजतो. बर्‍याच नंतर, इतर अनेक मूर्ती बघितल्यावर व हत्तीच्या पाठीवर बसलेली बुद्धाची मूर्ती दुसरीकडे कोठेच न बघितल्याने, ती मूर्ती बुद्धाची असणे शक्य नाही हे माझ्या लक्षात आले आहे.\nआधी बरेच यत्न करून मी कंबोडिया देशाचा ई-व्हिसा मिळवलेला असल्याने मी चटकन इमिग्रेशन काउंटर्स कडे जातो आहे. विमानातले माझे बहुतेक सहप्रवासी, आगमनानंतर मिळणारा व्हिसा काढण्याची तजवीज करण्यात गुंतलेले असल्याने मला रांगेत उभे न राहता पुढे जायला मिळाले आहे. विमानतळावरचा कर्मचारी व अधिकारी वर्ग बघून मात्र एकंदरीत भारताची आठवण होते आहे. तशीच संशयी व उर्मट मनोवृत्ती या मंडळींचीही दिसते आहे. मात्र विमानतळाची अंतर्गत व्यवस्था व सोई या सर्व प्रवाशांना सुखकर वाटतील अशाच आहेत. मी माझी बॅग घेऊन विमानतळाच्या बाहेर येतो. सियाम रीप शहरात आमची सर्व व्यवस्था बघणार आहेत ते श्री बुनला, समोरच माझ्या नावाची पाटी हातात घेऊन माझी वाट पहात उभे आहेत. मी त्यांना हात हलवून अभिवादन करतो. ते लगेचच माझ्याजवळ येऊन औपचारिक गप्पागोष्टी करत आहेत. इतक्यात शेजारच्या कोपर्‍यात उभ्या केलेल्या एका मानवी आकाराच्या मूर्तीकडे माझे लक्ष जाते. मूर्तीचा चेहरा व डोक्यावरची पगडी हे जरा निराळेच वाटतात. मात्र त्या मूर्तीला असलेले चार हस्त व त्यापैकी दोन हातात् असलेल्या शंख व व चक्र या वस्तू त्या मूर्तीची लगेच मला ओळख पटवतात. ही मूर्ती नक्की विष्णूचीच आहे यात शंकाच नाही. म्हणजे देवांच्या सहवासातले माझे दिवस अगदी विमानतळापासूनच आता सुरू झाले आहेत.\nमाझे हॉटेल सियाम रीप शहराच्या अगदी मध्यवर्ती भागातच आहे. हॉटेलच्या खोल्या नीटनेटक्या, आरामदायी व स्वच्छ आहेत. फारशा ऐषारामी दिसत नाहीत. मी बरोबरच आणलेले भोजन पटकन उरकतो व देवांच्या भेटीला जायला लवकर तयार होतो. सियाम रीप हे शहर कंबोडिया देशाच्या मध्यवर्ती भागात पण पश्चिमेला आहे. सियाम रीप हे या गावाचे असलेले नावही मोठे विचित्र आणि गंमतीदार आहे. सियाम रीप चा ख्मेर भाषेतला अर्थ होतो सयामचा पराभव. अमृतसरला ‘पाकिस्तानचा पराभव‘ किंवा पेशावरला ‘अफगाणिस्तानचा पराभव‘ अशा नावाने ओळखण्यासारखेच हे नाव आहे. संस्कृतमधल्या रिपू शब्दावरूनच रीप हा शब्द आलेला आहे. कंबोडिया मधले लोक स्वत:ला ख्मेर असे म्हणतात. कंबोडियामधली एक मोठी नदी ‘टोनले साप‘ या नदीच्या जवळच असलेल्या या गावाजवळचा भाग अगदी पुरातन कालापासून या देशाच्या राजधानीचा भाग होता. ई.स.नंतरच्या ८व्या किंवा ९ व्या शतकात, इथल्या ख्मेर राजांनी आपली राजधानी या भागात प्रथम स्थापन केली. कंबोडिया हे या देशाचे नाव कुंबोज किंवा संस्कृतमधल्या कुंभ या शब्दावरून आलेले आहे. पंधराव्या शतकात, पश्चिम सीमेकडून होणार्‍या सततच्या सयामी किंवा थायलंडच्या आक्रमणांमुळे ही राजधानी ख्मेर राजांनी पूर्वेला नॉम पेन येथे हलवली व ती आजमितीपर्यंत तेथेच आहे.\nख्मेर संस्कृती व धर्म हे भारताशी नेहमीच जोडलेले किंवा संलग्न राहिलेले आहेत. इथल्या पुरातन राजांनी हिंदू नावे नेहमीच स्वत: धारण केलेली आहेत व हिंदू किंवा बौद्ध हेच धर्म या देशात गेली 1500 वर्षे प्रचलित राहिलेले आहेत. ख्मेर राजे स्वत: हिंदू किंवा बौद्ध धर्मांचे पालन करत व धर्मशास्त्रांप्रमाणे सर्व रूढ्या व विधींचे मन:पूर्वक पालन करत असत. आजही या देशातले 90% टक्क्याहून जास्त नागरिक हे स्थविर पंथाचे बौद्ध धर्मीय आहेत. दुसरी एक गोष्ट मला महत्वाची वाटली या देशावर इतिहासात कधीच इस्लामपंथियांची आक्रमणे झालेली नाहीत. त्यामुळेच बहुदा गेली 800 किंवा 900 वर्षे या देशातील देवळे व मूर्ती टिकून राहिल्या असाव्या.\nख्मेर भाषेत अंगकोर हा शब्द संस्कृत नगरी या शदावरून आलेला आहे व त्याचा अर्थ नगर किंवा शहर असा होतो. सियाम रीप जवळचे सर्वात मोठे असलेले व ख्मेर राजांनी स्थापना केलेले ‘अंगकोर थॉम‘ या नगराला भेट देण्यासाठी मी आता निघालो आहे. ख्मेर मधे थॉम या शब्दाचा अर्थ सर्वात मोठे असाच होतो. त्यामुळे या नगराच्या नावापासूनच त्याचा मोठेपणा दिसतो आहे. माझी गाडी थांबते व मी खाली उतरतो. समोर दिसणारे दृष्य़ मनाला थक्क व स्तिमित करणारे आहे हे मात्र नक्की. अंदाजे 25 फूट उंचीची एक भक्कम व लालसर रंगाची दगडी भिंत मला जरा लांबवर दिसते आहे व या भिंतीने, तिच्या वर दिसणारी उंच व घनदाट झाडी सोडली तर पलीकडचे बाकी सर्व दृष्य़ पडदा टाकल्यासारखे बंद केले आहे. ही भिंत आणि मी उभा आहे ती जागा यामधे निदान 325 फूट रूंद असलेला व डावी बाजू पाण्याने पूर्ण भरलेला असा एक खंदक दिसतो आहे. पाण्यावर मधून मधून विकसित झालेली कमल पुष्पे डोकावत आहेत. या खंदकावरून पलीकडे जाण्यासाठी दगडांपासून बनवलेला एक पूल माझ्या नजरेसमोर दिसतो आहे. या पुलाच्या टोकाला व खंदकाच्या पलीकडच्या काठावर एक भव्य गोपुर उभे आहे. या गोपुराच्या शिखरावर दगडात कोरलेले तीन भव्य चेहेरे दिसत आहेत. दगडी पुलाच्या कठड्याकडे माझे लक्ष जाते. हा दगडी कठडा(Railing) एखाद्या अंगावर खवले असलेल्या सर्पासारखा दिसणारा बनवलेला आहे. माझ्या डाव्या हाताला या सर्पाची हवेत वक्राकार वर जाणारी शेपूट मला दिसते आहे तर उजव्या बाजूच्या कठड्याच्या टोकाला मला याच पंचमुखी सर्पाने उंचावलेली त्याची निदान 5/6 फूट उंच अशी फणा दिसते आहे. डाव्या बाजूच्या कठड्याला 54 आधार आहेत हे सर्व आधार(Baluster) मानवी उर्ध्व शरीराच्या आकाराचे आहेत व त्यांचे चेहरे शांत व सौम्य भासत आहेत. उजव्या बाजूच्या कठड्याचे तसेच 54 आधार तशाच मानवी उर्ध्व शरिराचे आहेत परंतु त्यांचे चेहरे मात्र दुष्ट भाव असलेले दिसत आहेत. दोन्ही बाजूंच्या चेहर्‍यांची केशरचनाही अलग प्रकारची आहे. दोन्ही बाजूंच्या पुतळ्यांनी हातातील सर्प मात्र घट्ट पकडलेला आहे.\nअंगकोर थॉमचे दक्षिण प्रवेशद्वार\nअसुरांच्या उर्ध्व शरीराच्या आकाराचे कठड्याचे आधार\nमाझ्या डोक्यात एकदम प्रकाश पडतो. माझ्या समोर देव आणि दानव यांनी पुराणात वर्णन केलेल्या समुद्रमंथनाचे दृष्य साकारले आहे. माझ्या डाव्या बाजूचे देव आहेत तर उजव्या बाजूचे दानव. दोघांच्याही हातात वासुकी सर्प आहे व ते त्याला घट्ट पकडून समुद्र मंथन करत आहेत. मी समुद्र मंथनाची काल्पनिक चित्रे वर्षानुवर्षे बघत आलो आहे पण एवढ्या भव्य प्रमाणातले व त्रिमितीतले समुद्र मंथन या पुलाच्या कठड्यांच्या द्वारे साकार करण्याची ख्मेर स्थापत्य विशारदांची कल्पना मात्र अवर्णनीय आहे.\nदेवाचा चेहरा (मागे खंदक दिसतो आहे)\nमी पुलावरून दोन्ही बाजूला असलेल्या देव व दानव यांच्या मूर्तींकडे दृष्टीक्षेप टाकत पुढे जातो आहे. पुलाच्या टोकाला असलेले गोपुर, सत्तर, पंचाहत्तर फूट तरी उंच आहे. शहरात प्रवेश करणार्‍या प्रत्येकाला, या गोपुराखालूनच जाणे आवश्यक असल्याने, इथल्या स्थापत्यकारांनी हे गोपुर अतिशय भव्य व देखणे बांधले आहे. अंगकोर थॉम मधे प्रवेश करण्यासाठी एकूण 5 मार्ग आहेत. यातल्या प्रत्येक मार्गावर असेच एक गोपुर बांधलेले आहे. या गोपुरावर भव्य आकाराचे चार चेहरे कोरलेले आहेत.हे चेहरे सातवा जयवर्मन किंवा अवलोकितेश्वर या राजाचे आहेत असे मानले जाते. या अंगकोर थॉम नगरात ��्रवेश करू इच्छिणार्‍यांना हे चेहेरे सुखकर प्रवासासाठी अभयच प्रदान करत आहेत असे मला वाटते. गोपुराच्या दोन्ही बाजूंना तीन मस्तके असलेला व या समुद्र मंथनातूनच बाहेर आलेल्या ऐरावत हत्तीचे शिल्प आहे व या हत्तीवर हातात वज्र घेतलेली इंद्रदेवाची स्वारी आरूढ झालेली दिसते आहे. द्वाराच्या दोन्ही बाजूंना द्वारपालांची शिल्पे कोरलेली आहेत व वरच्या बाजूला इंद्रदेवाला साथ देण्यासाठी गंधर्व आहेत. इंद्राचे शिल्प बघितल्यावर समुद्र मंथनाचे शिल्प आता पूर्ण झाल्यासारखे वाटते आहे.\n3 मस्तके असलेल्या ऐरावतावर बसलेल्या इंद्राची मूर्ती (मधल्या मस्तकाची सोंड नष्ट झालेली दिसते.)\nसातवा जयवर्मन राजाची 4 मुखे असलेले प्रवेश गोपुर\nगोपुरामधल्या प्रवेशद्वाराची कॉरबेल प्रकारची कमान\nया गोपुराच्या मधे असलेल्या प्रवेशद्वारामधून मी आत शिरतो. आत शिरताना सहज वर बघितले. नेहमीची कमान येथे दिसली नाही. कदाचित कमान बांधण्याचे कौशल्य त्या वेळी या शिल्पकाराना प्राप्त झालेले नसावे. भिंतीचे दगड थोडे थोडे पुढे बसवून (Corbel arch) कमानीसदृष्य आकार या ठिकाणे निर्माण केला गेला आहे. माझी गाडी पलीकडच्या बाजूस उभी आहे. समुद्र मंथनाचे हे शिल्प व त्याचे निर्माते यांच्या सृजनशीलतेबद्दलचे अपार कौतुक माझ्या मनात दाटत असतानाच मी गाडीत बसतो आहे व गाडी या नगराच्या भौमितिक केंद्रबिंदूवर असलेल्या बायॉन(Bayon) या देवळाकडे निघाली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00178.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/cameras/expensive-gopro+cameras-price-list.html", "date_download": "2018-04-24T17:52:32Z", "digest": "sha1:5M43EH6THGURZFT2FWTM6CP3NFKTZAYL", "length": 14462, "nlines": 367, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "India मध्येमहाग गोप्रो कॅमेरास | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\njuicer मिक्सर आणि धार लावणारा\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप flops\nExpensive गोप्रो कॅमेरास Indiaकिंमत\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nRs. 44,626 पर्यंत ह्या 24 Apr 2018 म्हणून India मध्ये खरेदी महाग कॅमेरास. सोपे आणि जलद ऑनलाइन तुलना दर अग्रगण्य ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत. उत्पादनांची विस्तृत माध्यमातून ब्राउझ करा: दर तुलना आपल्या मित्रांना वैशिष्ट्य आणि पुनरावलोकने चित्र पहा आणि दर शेअर वाचा. सर्वाधिक लोकप्रिय महाग गोप्रो कॅमेरा India मध्ये गोप्रो हिरो 301 येऊ कॅमेरा ब्लॅक Rs. 13,267 किंमत आहे.\nकिंमत श्रेणी साठी गोप्रो कॅमेरास < / strong>\n5 गोप्रो कॅमेरास रुपये अधिक उपलब्ध आहेत. 26,775. सर्वाधिक किंमत असलेल्याची निवड उत्पादन Rs. 44,626 येथे आपल्याला गोप्रो हेरॉ३ स्पोर्ट्स & ऍक्टिव कॅमेरा ब्लॅक एडिशन उपलब्ध India आहे. शॉपर्स स्मार्ट निर्णय आणि ऑनलाइन खरेदी दर तुलना प्रीमियम उत्पादने दिलेल्या श्रेणी निवडू शकता. किंमती Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन शॉपिंग इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत.\nदर्शवत आहे 9 उत्पादने\n2 इंचेस & अंडर\nगोप्रो हेरॉ३ स्पोर्ट्स & ऍक्टिव कॅमेरा ब्लॅक एडिशन\nगोप्रो हेरॉ४ स्पोर्ट्स & ऍक्टिव कॅमेरा ब्लॅक\n- ऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 12 Megapixels MP\nगोप्रो हेरॉ३ स्पोर्ट्स & ऍक्टिव कॅमेरा सिल्वर\n- ऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 12 Megapixels MP\nगोप्रो हेरॉ४ स्पोर्ट्स & ऍक्टिव कॅमेरा सिल्वर\n- ऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 12 Megapixels\nगोप्रो हिरो ऍक्टिव ग्रे\n- स्क्रीन सिझे 1.75 Inches\n- ऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 8 Megapixels\n- ऑप्टिकल झूम 1000 X\nगोप्रो हेरॉ५ सेशन १०म्प ब्लॅक\n- ऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 5 Megapixels MP\n- ऑप्टिकल झूम Up to 2.9x\nगोप्रो हेरॉ३ स्पोर्ट्स & ऍक्टिव कॅमेरा व्हाईट\nगोप्रो हिरो 301 येऊ कॅमेरा ब्लॅक\n- बिल्ट इन फ्लॅश No\n- स्क्रीन सिझे NO\n- ऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 5 Mega pixels\n- ऑप्टिकल झूम NO\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00178.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "http://shivray.com/tag/kaviraj-bhushan/", "date_download": "2018-04-24T18:12:38Z", "digest": "sha1:AJPQVFCJUTMBOR5JDX6KBMVG32EX25YR", "length": 11509, "nlines": 164, "source_domain": "shivray.com", "title": "kaviraj bhushan | Chhatrapati Shivaji Maharaj - Shivray", "raw_content": "\nछत्रपती शिवाजी – महाराजांवर चित्रपट\nबेसिक फोटोग्राफी वर्कशॉप – ४ सप्टेंबर २०१६\nस्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले\nछत्रपती राजर्षि शाहू महाराज\nगन���मी कावा – युध्दतंत्र\nइंद्र जिमि जंभ पर\nइंद्र जिमि जंभ पर, बाढव सुअंभ पर, रावन सदंभ पर, रघुकुलराज है पौन बारिबाह पर, संभु रतिनाह पर, ज्यों सहसबाह पर, राम द्विजराज है पौन बारिबाह पर, संभु रतिनाह पर, ज्यों सहसबाह पर, राम द्विजराज है दावा द्रुमदंड पर, चीता मृगझुंड पर, भूषन वितुंड पर, जैसे मृगराज है दावा द्रुमदंड पर, चीता मृगझुंड पर, भूषन वितुंड पर, जैसे मृगराज है तेज तम अंस पर, कान्ह जिमि कंस पर, त्यों मलिच्छ बंस पर, सेर सिवराज है तेज तम अंस पर, कान्ह जिमि कंस पर, त्यों मलिच्छ बंस पर, सेर सिवराज है - कविराज भूषण इंद्र जृंभकासुरास, ...\nकवि भूषण यांचा जन्म १६१६ साली कानपूर जिल्ह्यातील तिकमपूर नावाच्या गावी झाला. त्यांचे वडिल रत्नाकर पंडीत हे एक नामांकित विद्वान पुरूष म्हणून विख्यात होते. यांना १) चिंतामणी २) भूषण ३) मतिराम ४) नीलकण्ठ असे चार मुले होती. ही चारही मुले विद्वान म्हणून पुढे प्रसिद्धीस आली. थोरले चिंतामणी पंडीत उत्तरेत आपल्या कवित्व गुणांनी फार सुविख्यात झाले. भूषण हे बरेच दिवस आपले ...\nAnuya on महाराष्ट्राच्या किल्ल्यांकडे सरकारचे अक्षम्य दुर्लक्ष\nshashank on वीर शिवा काशीद\nछत्रपती शिवाजी – महाराजांवर चित्रपट\nबेसिक फोटोग्राफी वर्कशॉप – ४ सप्टेंबर २०१६\nगनिमी कावा – युध्दतंत्र\nछत्रपती राजर्षि शाहू महाराज\nस्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले\nchatrapati shivray chhatrapati shivaji maharaj kaviraj bhushan lohagad fort Modi Letter D Modi Letter DH Modi Letter N Modi Letter SH Modi Letter T Modi Letter TH modi script nature photography Quiz Contest raigad raigad fort Rajaram Maharaj shivaji raje shivkalyan raja shivrayanchi aarti आज्ञापत्र कविराज भूषण छत्रपती शिवाजी महाराज जाणता राजा जावजी लाड ताराराणी प्र. के. घाणेकर प्रश्नमंजुषा बाजीराव पेशवे बाल शिवाजी मराठा मराठेशाही राजमाता जिजाऊ आऊसाहेब लता मंगेशकर वा. सी. बेंद्रे शहाजी महाराज शिवराय शिवरायांचा जन्म शिवरायांची आरती शिवाजी राजे शिवाजीराजे भोसले शिवाजी शहाजी भोसले सरनौबत सेतू माधवराव पगडी सोपी मोडी पत्रे २०१५\nशिवराय प्रश्नमंजुषा – प्रश्न क्रमांक १५\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १२\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. ११\nशिवराय प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक १४\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १३\nछत्रपती शिवाजी – महाराजांवर चित्रपट\nबेसिक फोटोग्राफी वर्कशॉप – ४ सप्टेंबर २०१६\nJai ram Shinde: सर माझ्या माहिती प्रमाणे पन्हाळा गडावरील ईतिहाआसआसाचे वर्णन...\nJai ram Shinde: खुप छान माहित दिल्या ईतिहासातील. पण माला माहिती आहे त्याप्रम...\nशिवराय प्रश्नमंजुषा – प्रश्न क्रमांक १५\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १२\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. ११\nशिवराय प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक १४\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १३\nकाळकाई खिंडीत सिद्दयांची कत्तल करणारे जावजी लाड\nप्रती तानाजी – पदाती सप्तसहस्त्री नावजी लखमाजी बलकवडे\nछत्रपती संभाजी महाराजांचा जन्म\nराजगड लढविणारे संताजी सिलीम्बकर\nजयदेव जयदेव जय जय शिवराया\nमोडी येत नसल्याने इतिहास संशोधनात साचलेपण \nचला माहिती घेऊया गडकोटांविषयी\nमोडी वाचन – भाग ३\nJai ram Shinde: सर माझ्या माहिती प्रमाणे पन्हाळा गडावरील ईतिहाआसआसाचे वर्णन...\nJai ram Shinde: खुप छान माहित दिल्या ईतिहासातील. पण माला माहिती आहे त्याप्रम...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00179.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/video/article-253073.html", "date_download": "2018-04-24T18:20:54Z", "digest": "sha1:RB4MBDE4VIT2RLTIWQT5GXIXZRGR4QHE", "length": 8992, "nlines": 125, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "यूपीचं महाभारत - काय आहे वाराणसीचा कल?", "raw_content": "\n'केसरी'चा सेट जळून खाक, अक्षयकुमारसह सर्व कलाकार सुखरुप\nजम्मू-काश्मीर : पुलवामामध्ये चार दहशतवाद्यांचा खात्मा\nवारकऱ्यांची रांगेतून मुक्तता, आता विठुरायाचं टोकनद्वारे दर्शन \nकेरळमध्ये फक्त सचिनच्याच पुस्तकांची लायब्ररी\n,जय वाघानंतर त्याचा बछडा 'जयचंद'ही बेपत्ता\nगणित चुकलं म्हणून शिक्षकाने विद्यार्थ्याच्या तोंडात खुपसली छडी\nऔरंगाबादेत विद्यार्थ्यांना झालं काय, काॅपी पकडली म्हणून आत्महत्येचा प्रयत्न\nकर्जमाफीचा लाभ आता 2001-09 काळातील शेतकऱ्यांनाही मिळणार \nनाणार'चं आतून किर्तन बाहेरून तमाशा झालाय-अशोक चव्हाण\nमुंबईत धावत्या लोकलसमोर ढकलून प्रवाशाची हत्या\nमुंबईत म्हाडा ची ३३०० घरांसाठी सोडत लवकरच\n19 वर्षाचा मराठी तरुण घेणार जैन धर्माची दीक्षा\nजम्मू-काश्मीर : पुलवामामध्ये चार दहशतवाद्यांचा खात्मा\nमहाभियोगाची नोटीस फेटाळण्याचा निर्णय घाईत नाहीतर पूर्ण विचारांती - नायडू\n भाजप आणि काँग्रेसमध्ये 'कांटे की टक्कर', जेडीस ठरणार किंगमेकर\nसंसदेतही कास्टिंग काऊच, रेणुका चौधरींचं खळबळजनक वक्तव्य\n'केसरी'चा सेट जळून खाक, अक्षयकुमारसह सर्व कलाकार सुखरुप\nबिग बींची लेक श्वेताच्या ठुमक्यांचा व्हिडिओ व्हायरल\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nसंजय दत्तनं भिकही मागितलीय, 'संजू'च्या टीझरमधून उलगडली अनेक गुपितं\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nभारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा होणार आई\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nबर्थडे स्पेशल : सचिनचा प्रेरणादायी प्रवास\nपंजाबचा दिल्लीवर शानदार विजय\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\nकेरळमध्ये फक्त सचिनच्याच पुस्तकांची लायब्ररी\nजालन्यात सहा लाखांच्या बनावट नोटा जप्त\n'चौधरींचं वक्तव्य अत्यंत दुर्दैवी'\nव्हेंटिलेटरमध्ये झुरळ जीवावर बेतलं\nबेधडक : महाभियोगाचे राजकारण\nबेधडक : आरपारची लढाई\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\nयूपीचं महाभारत - काय आहे वाराणसीचा कल\nयूपीचं महाभारत - काय आहे वाराणसीचा कल\nकेरळमध्ये फक्त सचिनच्याच पुस्तकांची लायब्ररी\nजालन्यात सहा लाखांच्या बनावट नोटा जप्त\n'चौधरींचं वक्तव्य अत्यंत दुर्दैवी'\nव्हेंटिलेटरमध्ये झुरळ जीवावर बेतलं\n'कास्टिंग काऊच संसदेतही आहेत'\n'फिल्म इंडस्ट्री बलात्कार करते, पण रोटीही देते'\n'महाराष्ट्राच्या हिताचा निर्णय घेतला जाईल'\n'नाणार अधिसूचना रद्द करण्याची प्रक्रिया सुरू'\nनवा पूल बांधला पण गर्दी कायमच\n'पूजा सकटच्या मृत्यूबद्दल चुकीचा प्रचार'\n'उद्धव ठाकरे हे नीरव मोदी'\n'स्वाभिमान असेल तर बाहेर पडा'\n'केसरी'चा सेट जळून खाक, अक्षयकुमारसह सर्व कलाकार सुखरुप\nजम्मू-काश्मीर : पुलवामामध्ये चार दहशतवाद्यांचा खात्मा\nवारकऱ्यांची रांगेतून मुक्तता, आता विठुरायाचं टोकनद्वारे दर्शन \nकेरळमध्ये फक्त सचिनच्याच पुस्तकांची लायब्ररी\nजालन्यात सहा लाखांच्या बनावट नोटा जप्त\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00182.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://vastuclass.blogspot.com/2010/11/blog-post_18.html", "date_download": "2018-04-24T18:08:51Z", "digest": "sha1:IZBWGGX67G3VVAB6FWSBAXUQ55OUMLHY", "length": 13471, "nlines": 77, "source_domain": "vastuclass.blogspot.com", "title": "वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र मार्गदर्शक शिकवणी वर्ग ( VASTU & ASTRO CLASS )", "raw_content": "वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र मार्गदर्शक शिकवणी वर्ग ( VASTU & ASTRO CLASS )\nविद्वत्वं च नृपत्वं च नैव तुल्यं कदाचन् | स्वदेशे पूज���यते राजा विद्वान सर्वत्र पूज्यते || Don't judge yourself at all; accept yourself and move on from there. तुम्ही स्वयंदिप व्हा \nगुरुवार, १८ नोव्हेंबर, २०१०\nवर्षातुन एकदाच मध्यरात्री १२:०० वाजता येणारे श्री विष्णूपूजन व पाहाटे ब्रम्हमुहूर्तावर शिवपुजना चे महत्त्व.\nदिपावलीच्या शुभेच्छा, आनंद आणि आतिषबाजी यांचा रंगच काही न्यारा असतो. आपल्या आशा पल्लवित करणारा वर्षातून एकदाच शरदऋतुत कार्तिक शुक्लपक्षात \" वैकुंठ चतुर्दशी\" येते. त्या दिवशी आवळीच्या झाडाखाली विष्णूपुजन केले जाते, ह्या व्रताचा उल्लेख आपणास सहसा शोधुन सापडणार नाही. त्यामुळे हे व्रत लोकप्रिय झालेले नाही. फ़क्त पंचांगात किंवा दैनिक दिनदर्शित ह्या व्रताचा उल्लेख केलेला असतो. पण ही पूजा का करावी हे व्रत केल्याने आपणास कोणते फायदे होतात. ह्याचा उल्लेख आपणास कुठल्याही लेखात सापडणार नाही.\nमी माझ्या कडे येणार्यास जातकांना ह्या व्रता बद्दल सांगून त्यांच्या कडून हे व्रत करुन घेतले आहे. त्याचा फायदा माझ्या जातकांना व त्यांच्या कुटुंबीयांना सुध्दा झालेला आहे. आपण स्वता हे व्रत करुन ह्या व्रताचा अनुभव घ्यावा तसेच दुसर्यां ना ह्या बद्दल माहिती सांगावी ही विनंती.\n१९ नव्हेबर,२०१० शुक्रवार रोजी हे व्रत करावयाचे आहे. ह्या दिवशी शनिप्रदोष व वैकुंठ चतुर्दशी एकाच दिवशी आली आहे. ह्या दिवशी सकाळी सुर्योदयाला सूर्याची पूजा करुन संध्याकाळी पुन्हा शिवपूजा करावी. शनिप्रदोषा बद्दल बरीच माहिती प्रसिध्द आहे त्यांमुळे मी प्रदोषा बद्दल लिहीत नाही.\nप्रदोष व्रताची सांगता झाल्यानंतर ह्या व्रताची तयारी करावी, (सामानाची यादी खाली दिली आहे) श्री सत्यनारायण पुजेला जो प्रसाद करतो त्याप्रमाणे सव्वाचे माप घेऊन प्रसाद करावा. पुजेला साधारण रात्री ११:०० वाजता सुरुवात करावी, प्रथम गणेश पूजन, नंतर श्री विष्णूपूजन करावे. ( श्री बा़ळकृष्णाची मूर्ती वापरण्यास हरकत नाही ) प्रथम श्री गणेशाला त्यांच्या रिधी सिध्दी सकट घेऊन व नंतर श्रीविष्णु / श्रीबाळकृष्ण ह्यांना अभ्यंग स्नान घालुन पुजेला सुरुवात करावी. जर श्री विष्णुसहस्त्र नाम येत असल्यास ते म्हणावे किंवा श्री विष्णवे नमः हा मंत्र म्हणुन ११ / १०८ / १००८ तुळशीची पाने वहावीत. नंतर नैवैद्य दाखवावा नंतर उपवास सोडावा. हे करत असताना ब्रम्हमुहूर्त ची वेळ होते. त्यावेळी पुन्हा आंघोळ करुन श��वपुजन करावे. ह्या साठी शिवाला बेल व दूधपाण्याचा अभिषेक करावा.\nआवळीचे झाड नर्सरीत विकत मिळते ते आणून कुंडीत लावावे साधारण पाच एक वर्ष आपण ह्या झाडाखाली विष्णूपूजनाचा आंनद घेऊ शकतो. त्यांनतर हे झाड आपल्या सोसायटीच्या किंवा आपल्या मालकीच्या जमिनीत लावावेत काही वर्षात आवळे खाण्याचा आंनद आपण व सृष्टीतील प्राणीमात्र ह्याचा उपभोग घेऊ शकतील.\nज्या लोकांना शक्य असेल तर त्यांनी ब्राम्हणा कडून श्री विष्णुपुजन व शिवरुद्र करुन घ्यावा. ज्यांना ही गोष्ट शक्य नसेल त्यांनी आपणास जमेल त्या पध्दतीने श्री विष्णू व शिवाची पुजा करावी पण एक गोष्ट महत्त्वाची हे करताना पुजेआधी संकल्प करणे महत्वाचे आहे.\nश्री विष्णु पूजा यादी --\nचौरंग १ आसन ३, लाल पीस १ तांदुळ २ किलो, नारळ ३ फळे ५\nविड्याची पाने ३० सुपारी ३०, कलश २ ताम्हण २, पळी-पंचपात्र १ समई २\nनिरांजन १ कापूर आरती १, अगरबती १ पुडा कापूर १ डबी, काडेपेटी १ वाती , फुलवाती १ पाकीट\nअत्तर बाटली १ जान्वे जोड १, हळद - कुंकू १ पाकीट गुलाल १ पाकीट, अभीर १ पाकीट अष्टगंध १ पाकीट\nरांगोळी १ पाकीट सुट्टे पैसे १०/- चे, ताट २ वाट्या ८, पातेले १ तेल , तूप पंचाम्रुत\nपंचखाद्य गुळ - खोबरे प्रसाद - शिरा, फुले ( जास्त) , बेल , तुळस, दुर्वा\nआंब्याचा डहाळा २ केळीचे खांब ४, सुतळी ४ बंडल आवळीचे झाड किंवा झाडाची फ़ादि\nघरातील देव - शंख, घंटा, गणपती, बाळकृष्ण, गुरुजींची महादक्षिणा - ---------- रुपये.\nतुळस १००८ किंवा १०८ वेगळी निवडून ठेवणे. प्रसाद तयार करुन ठेवणे.\nat ११/१८/२०१० ०४:५८:०० म.उ.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nआमच्याशी संपर्क साधतांना खालील गोष्टी पाळा:-\n१) पत्रात तुमचा भ्रमणध्वनीक्रमांक न विसरता लिहा. तो नसल्यास पत्राची दखल घेतली जाणार नाही. ( vastuclass@gmail.com )\n२) तुमचा प्रश्न मोजक्या शब्दात आणि स्पष्टपणे लिहा.\nराजीव उपाध्ये यांची चिन्तनिका\nअधिजनुकशास्त्र - एक गैरसोईचे विज्ञान\nवास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्र मार्गदर्शन शिकवणी वर्ग\nगेल्या १८ ते २० वर्षे ज्योतिषशास्त्रा आणि वास्तुशास्त्राचा अभ्यास करीत आहे. मला जे काही श्री स्वामी कृपा प्रसादा मुळे प्राप्त झाले आहे ते समाज उपयोगा करता समाजाला देण्यास मी सदैव तप्तरं असेन. पारंपारीक वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, सर्वोतोभद्र चक्र, नक्षत्र ज्योतिषशास्त्र, इत्यादि वर संशोधन केले आहे. विरार येथे वास्तुमार्गदर्शन शिकवणी वर्ग सुरु केले आहेत, पण ज्यांना याचा लाभ घेता येत नाही, त्यांच्यासाठी आता संगणकाच्या माध्यमातुन( Inter Web Blogger ) शिकवणी वर्ग घेण्याचा प्रयत्न केला आहे. संजीव आणि परिवार.\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nलग्नातील विक्रमी मंगळ / मंगळाची कुंडली वधू...\n\" अशुभ नेपच्यूनची पत्रिका \" विवाह-पत्रिका मिलनासाठ...\nवर्षातुन एकदाच मध्यरात्री १२:०० वाजता येणारे श्री...\nसाधेसुधे थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00183.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.neu-presse.de/mr/tag/schnelle-kueche/", "date_download": "2018-04-24T18:25:47Z", "digest": "sha1:GKEVM5T62GYO2LT7AWOG2DFLM2BJ5Y2A", "length": 4751, "nlines": 94, "source_domain": "www.neu-presse.de", "title": "schnelle Küche Archives - नवीन Presse.de बातम्या आणि प्रेस रिलीझ", "raw_content": "नवीन Presse.de बातम्या आणि प्रेस रिलीझ\nजर्मनी आणि जगातील ताज्या बातम्या\nमालमत्ता, गृहनिर्माण, घरे, Immobilienzeitung\nसंवर्धन, टिकाव आणि ऊर्जा\n2016 2017 कृषी व्यापार वकील मुखत्यार \" काम नियोक्ता कर्मचारी ऑटो बर्लिन ब्लूटूथ मेघ प्रशिक्षण डेटा पुनर्प्राप्ती डिजिटायझेशनचे एर्लानजन आनंद आरोग्य हॅनोवर Hartzkom hl-स्टुडिओ मालमत्ता आयटी सेवा मुले विपणन Mesut Pazarci कर्मचारी बातम्या PIM Rechtsanwaelte वकील प्रवास सॅप जलद अन्न स्वित्झर्लंड सुरक्षा सॉफ्टवेअर नोकरी ऑफर तंत्रज्ञान पर्यावरण कंपनी सुट्टी USB ग्राहक ख्रिसमस भेटी\nमुलभूत भाषा सेट करा\nइलेक्ट्रिक कार चार्ज की\nकॉपीराइट © 2018 | वर्डप्रेस थीम द्वारे एमएच थीम\nही साइट कुकीज चा वापर, शक्य तितका सर्वोत्कृष्ट कार्यक्षमता पुरवण्यासाठी. अधिक वाचा कुकीज वापर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00185.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/sampadkiya-news/defence-industry-1093152/", "date_download": "2018-04-24T18:10:04Z", "digest": "sha1:L4E2YWJUWGBSTWLNM7W5ZKPBMYHAXGH5", "length": 31465, "nlines": 205, "source_domain": "www.loksatta.com", "title": "संरक्षणातील उद्योग | Loksatta", "raw_content": "\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nघाऊक बाजारात दर घसरूनही साखर महागच\nपृथ्वीच्या तापमानात २०१० पासून सातत्याने वाढ\nब्रसेल्स गोळीबारातील आरोपी अब्देसलामला २० वर्षे तुरुंगवास\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\nअर्थ विकासाचे उद्योग »\nभारतीय संरक्षण सामग्री क्षेत्रात आज असणाऱ्या कंपन्यांनी आपापल्या उत्पादनासंबंधित संशोधन व विकास या कामांवर लक्ष केंद्रित करणे जरुर�� आहे.\nभारतीय संरक्षण सामग्री क्षेत्रात आज असणाऱ्या कंपन्यांनी आपापल्या उत्पादनासंबंधित संशोधन व विकास या कामांवर लक्ष केंद्रित करणे जरुरी आहे. तसेच मी तयार केलेले उपकरण हे जागतिक दर्जाचेच असले पाहिजे व हीच खरी माझी देशसेवा आहे, हे प्रत्येकाच्या मनावर बिंबवणे हे उद्योग क्षेत्रातील नेतृत्वाचे कर्तव्य आहे.\nगेल्याच आठवडय़ात पंतप्रधान फ्रान्समध्ये असताना भारतीय हवाई दलाकरिता रॅफल व्यवहाराला हिरवा कंदील दाखवला व २०१२ पासून प्रलंबित असणाऱ्या या व्यवहाराला गती दिली. रॅफल ही लढाऊ विमाने हवाई दलात सामील व्हायला अजून बराच वेळ लागणार असला तरी पहिल्या ३६ तयार विमानांचा ताफा, फ्रान्समधून उडायला तयार असण्याच्या अवस्थेत येत्या २-३ वर्षांत हवाई दलात सामील होईल. साधारणत: ३६,००० कोटी रुपयांचा हा व्यवहार असेल. पण या व्यवहाराचे इतरही अनेक फायदे भारतीय उद्योगांना होतील. परतफेडीच्या खरेदी कराराच्या अटींनुसार फ्रान्स भारतीय उद्योगांकडून या कराराअंतर्गत साधारण १२,००० कोटी रुपयांचा माल खरेदी करेल. याशिवाय भारताची एकंदर मागणी ही १२६ विमानांची असेल. उरलेल्या विमानांचे डॅसल्ट एव्हिएशन या फ्रेंच उत्पादकाला भारतात एखाद्या देशी उद्योगाबरोबर करार करून संयुक्त उत्पादन करावे लागेल. याकरिता लागणारे तंत्रज्ञान, कौशल्य इत्यादी गोष्टींसाठी भारतीय तंत्रज्ञांना प्रशिक्षित करावे लागेल. याचाच अर्थ निर्यात होणारे १२,००० कोटी व उत्पादित विमाने यामुळे भारतीय उद्योगांना चालना मिळण्यास मदत होईल. हा झाला फक्त हवाई दलाच्या विमानांच्या खरेदीचा व्यवहार. याचप्रमाणे पायदळ, हवाई दल व आरमार यांच्याकरिता भारताची सतत मागणी असते.\nआज आपण संरक्षण खर्चाचा अभ्यास केला तर असे लक्षात येईल की, एकंदर खर्चापैकी ७२,००० कोटी रुपयांचा खर्च हा विविध उपकरणे खरेदी करण्यामध्ये होतो. दुर्दैवाने भारताच्या संरक्षण सामग्रीच्या खरेदीपैकी ७० टक्के खर्च हा आयातीवर होतो. एकंदर खर्चाच्या तुलनेत एवढी आयात करणारा भारत हा पहिल्या क्रमांकाचा देश आहे. हीच सामग्री आयात न करता भारतात बनवण्याचा निश्चय जर भारतीय राजकीय नेतृत्व व भारतीय उद्योगांनी केला तर परकीय चलनाच्या प्रचंड बचतीबरोबरच देशाच्या अर्थव्यवस्थेलाही मोठा हातभार लागण्यास मदत होऊ शकेल. आजवरच्या इतिहासात भारतीय उद्योगांनी देशाच्या संरक्षण सामग्री उत्पादनात विशेष रस दाखवलेला नाही. याविषयी संरक्षण खाते किंवा भारतीय उद्योगांकडे चौकशी केली तर वेगळी चित्रे पुढे येतात. संरक्षण खात्याच्या मतानुसार भारतीय उद्योग हे संरक्षण खात्याच्या निविदांना हवा तसा प्रतिसाद देत नाहीत. २०१३ सालापासून संरक्षण खात्याच्या ९०,००० कोटी रुपयांच्या संरक्षणविषयक सामग्री खरेदीच्या निविदांना भारतीय उद्योगांनी प्रतिसादच दिला नाही. हे उद्योग संरक्षणविषयक संशोधन व विकास याकडे संपूर्ण दुर्लक्ष करतात व त्यामुळे आंतरराष्ट्रीय दर्जा सांभाळण्यास भारतीय उद्योग असफल ठरतात. याउलट भारतीय उद्योजक हे संरक्षण खात्यावर कमालीचे नाराज आहेत. संरक्षण खरेदीविषयी जबाबदार असणारे अधिकारी हे अवास्तव दर्जाच्या अटी ठेवून भारतीय उद्योगांना या खरेदीच्या प्रक्रियेपासून परावृत्त करतात. या अधिकाऱ्यांना काही कारणांमुळे फक्त आयात केलेल्या संरक्षण सामग्रीतच रस असतो, असा आरोप भारतीय उद्योगांचा आहे. आज नवीन सरकार ‘भारतात बनवा’ या कार्यक्रमाचा पुरस्कार करत असताना, अतिशय मोक्याच्या असणाऱ्या संरक्षण सामग्रीची आपल्याला एवढय़ा प्रचंड प्रमाणात आयात करावी लागते हा केवळ दैवदुर्विलासच म्हणावा लागेल.\nआज जगामध्ये अमेरिका, रशिया, जर्मनी, फ्रान्स, इंग्लंड व चीन हे सहा देश संरक्षणविषयक सामग्रीच्या जागतिक व्यापारात ७९ टक्के हिस्सा घेतात. अमेरिकेसारख्या अर्थव्यवस्थेचा ३० टक्के भार हा संरक्षणविषयक उद्योगांवर आहे. त्यामुळेच जगातील अस्वस्थतेमुळे जेव्हा संरक्षण सामग्रीची मागणी वाढते तेव्हा या देशांच्या अर्थव्यवस्थेला खूपच फायदा होत असतो. स्पेन, हॉलंड, इस्रायल, इटली, स्वीडन व युक्रेन हे देश या ६ देशांशी जोडले तर संरक्षण व्यापाराच्या ९४ टक्के हिस्सा या १२ देशांनी वाटून घेतल्याचे जाणवते. म्हणजे जगात कुठेही युद्ध झाले, दहशतवादी धोका झाला तर या १२ देशांना त्याचा फायदा होतो. भारत मात्र या देशांच्या यादीत नाही. वास्तविक भारतीय तंत्रज्ञ, बुद्धिमत्ता इत्यादी गोष्टी पाहता, भारतीय अर्थव्यवस्थेत संरक्षणातील या उद्योगांची भरभराट होणे आवश्यक होते, पण तसे घडताना दिसत नाही. हे का झाले याचा ऊहापोह करण्यापेक्षा ‘भारतात बनवा’ या कार्यक्रमांतर्गत निदान देशाच्या गरजेची जास्तीत जास्त संरक्षण सामग्री ही भारतात बनणे अत्यंत आवश्यक आहे. येणाऱ्या १० वर्षांत भारतातील उद्योग हे संरक्षण क्षेत्राकडे पाहतील तर त्याचा रोजगार व अर्थव्यवस्था यांना चालना मिळण्यास खूपच उपयोग होईल.\nराफेल विमानांविषयी झालेला हा करार या दृष्टीने काही नव्याने सुरुवात करेल अशी आशा आहे. या आधी असे प्रयत्न झाले. उदाहरणार्थ तेजस नावाचे हलके चढाई करणारे विमान बनवण्याच्या आराखडय़ाला १९८३ साली संमती देण्यात आली व साधारण ५ ते ७ वर्षांत असे देशी बनावटीचे विमान भारतीय हवाई दलात दाखल व्हावे अशी अपेक्षा होती. पण ३० वर्षांनी म्हणजे २०१३ साली हवाई दलाकडून त्याला पहिली कार्यरत मंजुरी मिळाली. २०१५ डिसेंबरला त्याची अंतिम मंजुरी अपेक्षित असून २०१७-१८ मध्ये पहिला २० विमानांचा ताफा हवाई दलाकडे देण्यात येईल. तर २१-२२ पर्यंत एकूण ८० विमाने तयार करून हवाई दलाकडे देण्यात येतील. आज भारतीय संरक्षण दलाच्या तयारीची २००० ते २०११ या १० वर्षांची तुलना केली तर त्यात रणगाडे २१ टक्क्यांनी व नौदलाच्या युद्धनौका १० टक्क्यांनी वाढल्या असल्या तरी वायुदल व नौदलाची लढाऊ विमाने १५ टक्क्यांनी तर उखळी तोफा २४ टक्के व लढाऊ हेलिकॉप्टर्स ३८ टक्क्यांनी कमी झाल्याचे दिसते. बोफोर्सच्या वादळानंतर राजकारण्यांनी निर्णय घेण्याचा घेतलेला धसका हे जरी कारण असले तरी देशाच्या संरक्षणाची अशी हेळसांड धोकादायक ठरू शकते.\nम्हणूनच आज संरक्षण खाते व भारतीय उद्योग यांनी एकत्र येऊन दूरगामी योजनांवर काम करणे आवश्यक आहे. २०१७ सालापर्यंत भारताची संरक्षण सामग्रीची एकंदर मागणी ९ लाख कोटी रुपयांपर्यंत असेल असा अंदाज आहे. यामधील काही भाग हा दोन देशांच्या सरकारी करारानुसार खरेदी केला जाईल. यामध्ये अजूनही रशियाचा हिस्सा मोठा असेल, २५ ते ३० टक्के खरेदी ही ‘खरेदी करा व भारतात बनवा’ या तत्त्वावर आधारित असेल. पण नवीन सरकारी प्राधान्याप्रमाणे साधारण १,८०,००० कोटी ते ३,००,००० कोटी रुपयांचा माल हा परतावा खरेदीच्या तत्त्वावर आधारित असेल. म्हणजेच साधारण १,००,००० कोटी रुपये सामग्री व सुटे भाग हे भारतात ही सामग्री निर्यात करणाऱ्या देशांना भारतीय उद्योगाकडून आयात करावी लागेल. चीनसारख्या देशाचा आदर्श आपण आपल्यापुढे ठेवणे हे या बाबतीत तरी आवश्यक आहे. जर यामुळे भारताची निर्यात १ लाख कोटी रुपयांनी वाढणार असे��� तर त्याची तयारी भारतीय उद्योगांनी आजपासून करणे आवश्यक आहे.\nअर्थात हे सहज घडणारे नाही. याकरिता भारतीय उद्योगांनी जरुरी तयारी करणे आवश्यक आहे. भारतीय संरक्षण सामग्री क्षेत्रात आज असणाऱ्या भारत इलेक्ट्रॉनिक्स, भारत अर्थ मूव्हर्स, हिंदुस्थान एरोनोटिक्स अशा सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या व झेन टेक्नॉलॉजी, अ‍ॅस्ट्रा, वालचंद, डायनामॅटिक्स अशा संयुक्त व खासगी क्षेत्रांतील कंपन्यांनी आपापल्या उत्पादनासंबंधित संशोधन व विकास या कामांवर लक्ष केंद्रित करणे जरुरी आहे. संरक्षण क्षेत्रात फक्त सामग्रीच नाही तर संगणक सेवा, दूरसंचार सेवा व सामग्री, रणनीतिक खेळांना लागणारी उत्पादने इत्यादी अनेक गोष्टींची आवश्यकता असते. याकरिता उत्तम कुशल कामगार तयार करणे जरुरी आहे. विद्यापीठातून शिकवल्या जाणाऱ्या तंत्रज्ञांना या शाखेची ओळख त्या वयापासून करून देणेही जरुरी आहे. पण याहीपेक्षा जास्त जरुरी आहे ते कसबी कामगारांकडून गुणवत्तेची जोपासणी. मी तयार केलेले उपकरण हे जागतिक दर्जाचेच असले पाहिजे व हीच खरी माझी देशसेवा आहे, हे मनावर बिंबवणे हे आज उद्योग क्षेत्रातील नेतृत्वाचे कर्तव्य आहे. हा जागतिक दर्जा अर्थात केवळ संरक्षणविषयक उपकरणांतच नाही तर सर्वच उत्पादन उद्योगात राबवणे जरुरी आहे. याकरिता परदेशी उद्योगांशी हातमिळवणी व सहकार्यही करणे जरुरी आहे. टाटा-बोइंग किंवा टाटा-सिकोरस्की अशी सहकार्याची उदाहरणे यशस्वी ठरत आहेत. ही निर्यात केवळ प्रगत देशांनाच नाही तर आपल्यासारखी गरज असणाऱ्या श्रीलंका, इंडोनेशिया, मलेशिया अशा प्रगतशील देशांनाही करणे शक्य आहे. याकरिता सरकारनेही मूळ उपकरण उत्पादक व देशातील उद्योजकांना समान संधी कशी मिळेल हे पाहणे आवश्यक आहे. संरक्षण उत्पादन खरेदीची पद्धतही सुधारणे सरकारची जबाबदारी ठरते. भारतीय उद्योजकांना ही पद्धत जाचक न वाटता मैत्रीपूर्ण वाटणे जरुरी आहे. संरक्षण मंत्रालय, संरक्षणविषयक सल्लागार इत्यादींची मानसिकता बदलली पाहिजे.\nमाझ्या मते या प्रक्रियेला आता हळूहळू सुरुवात झाली आहे. संरक्षण विभाग व भारतीय उद्योग या दोघांनाही ‘भारतात बनवा’ या कार्यक्रमाचे महत्त्व पटत आले आहे. गेल्या काही वर्षांत साधारण २५,००० कोटी रुपयांचे परतावा खरेदीचे करार झाले असून, भारतीय उद्योग त्या करारांची पूर्तता करत आहेत. आपण आज इस्रोचे उदाहरण डोळ्यासमोर ठेवणे जरुरी आहे. स्वत:च्या नैपुण्याच्या जोरावर भारतीय शास्त्रज्ञ व तंत्रज्ञांनी परदेशी उपग्रह भारतीय अंतराळयानातून व्यापारी तत्त्वावर सोडण्यास सुरुवात केली आहे. अगदी जपान, जर्मनीतील कंपन्या या कमी खर्चाच्या पर्यायाकडे पाहत असताना अमेरिकन व फ्रेंच कंपन्यांच्या पोटात गोळा आला आहे. ‘भारतात बनवा’ या कार्यक्रमात संरक्षण सामग्रीचे देशी उत्पादन याकडे खास लक्ष देणे म्हणूनच आजची गरज आहे. अर्थव्यवस्थेत वाढ होत असतानाच भारतीय बनावटीची उपकरणे वापरताना भारतीय जवानांचा देशाभिमान अधिकच फुलून येईल. अन्यथा आज साधी अश्रुधुराची नळकांडीपण आपण आयात करतो. म्हणजे सत्याग्रहींचे अश्रूही अजून परदेशी उपकरणांमुळेच येतात असेच उपहासाने म्हणावे लागेल\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nकोरेगाव भीमा हिंसाचाराशी आंबेडकरी आणि हिंदुत्त्ववादी संघटनांचा संबंध नाही, सत्यशोधन समितीचा अहवाल\nपाकिस्तानी क्रिकेटपटू 'संस्कारी' झाले तरच त्यांच्याशी खेळू, बीसीसीआयचा टोला\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n'वॉन्टेड' आरोपी शेजारी उभा होता, पोलीस पोस्टर लावत बसले\n'आमच्या घरात मुली आहेत, काँग्रेसला येण्यास सक्त मनाई आहे'\nलग्नाच्या दुसऱ्या दिवशीच मित्रांसोबत मिळून पत्नीवर सामूहिक बलात्कार\nसाधा धक्का लागला म्हणून ट्रेनखाली दिलं ढकलून, महिला प्रवाशाला अटक\nआज इंदिरा गांधी असत्या तर मी काँग्रेसमध्ये असतो-शत्रुघ्न सिन्हा\nकोरेगाव भीमा हिंसाचाराशी आंबेडकरी आणि हिंदुत्त्ववादी संघटनांचा संबंध नाही, सत्यशोधन समितीचा अहवाल\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nमुन्ना यादवला सर्वोच्च न्यायालयातून तात्पुरता जामीन\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nमहापालिकेच्या ३४ मराठी शाळा बंद\nजिल्ह्य़ात ६८ अपघात स्थळे\nकर्नाक पूल पाडण्यास उच्च न्यायालयाचा हिरवा कंदील\nनेहरू विज्ञान केंद्रातील ‘दि एनर्जी बॉल’ नव्या ढंगात\n‘फटका चोरां’ची दहशत कायम\nवाढलेल्या तापमानात विजेविना घामाघूम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00185.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/no-dolby-campaign-13092", "date_download": "2018-04-24T18:44:47Z", "digest": "sha1:DHOWCQ7JA7SSAVJVURVLKV4UUCCAFRIW", "length": 16261, "nlines": 167, "source_domain": "www.esakal.com", "title": "no dolby campaign ‘नो डॉल्बी’ मोहिमेला सुरुंग लावण्याचा नवा पायंडा | eSakal", "raw_content": "\n‘नो डॉल्बी’ मोहिमेला सुरुंग लावण्याचा नवा पायंडा\nसोमवार, 3 ऑक्टोबर 2016\nकोल्हापूर - एखाद्याने गुन्हा केला, तर त्याला विचारून, त्याच्याशी चर्चा करून त्यांच्यावर काय कारवाई करायचे हे ठरविण्याचा नवा पायंडा कोल्हापुरात सुरू होत आहे. गणेशोत्सवात डॉल्बी सिस्टीमचा दणदणाट रोखण्यासाठी झालेल्या प्रामाणिक प्रयत्नावर पाणी सोडणाऱ्या काही मोजक्‍या मंडळांवर होणाऱ्या कारवाईबाबत हा प्रकार घडत आहे. खुद्द पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार राजेश क्षीरसागर, भाजपचे पदाधिकारी आणि पोलिस अधिकाऱ्यांकडून ही परंपरा सुरू केली जात आहे.\nकोल्हापूर - एखाद्याने गुन्हा केला, तर त्याला विचारून, त्याच्याशी चर्चा करून त्यांच्यावर काय कारवाई करायचे हे ठरविण्याचा नवा पायंडा कोल्हापुरात सुरू होत आहे. गणेशोत्सवात डॉल्बी सिस्टीमचा दणदणाट रोखण्यासाठी झालेल्या प्रामाणिक प्रयत्नावर पाणी सोडणाऱ्या काही मोजक्‍या मंडळांवर होणाऱ्या कारवाईबाबत हा प्रकार घडत आहे. खुद्द पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार राजेश क्षीरसागर, भाजपचे पदाधिकारी आणि पोलिस अधिकाऱ्यांकडून ही परंपरा सुरू केली जात आहे. असेच होत राहिले तर डॉल्बीविरोधात जनजागृती करून काय उपयोग, ज्यांनी मीडियाच्या, पालकमंत्र्यांच्या, पोलिसांच्या आवाहनाला प्रतिसाद देत टाळ्या वाजवत, पारंपरिक वाद्यांच्या माध्यमातून गणेशोत्सव साजरा केला त्यांच्यापर्यंत काय संदेश जाईल, याचाही विचार झालाच पाहिजे.\nनियम, अटी, कायदे यांच्या माध्यमातून समाजात शातंता, सलोखा निर्माण केला जातो. समाजविघातक कृत्यांना रोखण्यासाठी याची गरज असते. यासाठी राज्यकर्ते, लोकप्रतिनिधी, प्रशासन, लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून मीडियासुद्धा अशा समाजहिताच्या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी नेहमीच आग्रही असते. याचेच एक उत्तम उदाहरण म्हणजे ‘डॉल्बीविरोधी’ सर्वांनी पुकारलेला एल्गार होय. कोल्हापुरात लोकहिताच्या कार्यासाठी नागरिक एक होतात. चा��गल्या चळवळीला पाठिंबा देतात. असाच पाठिंबा या वेळी अनेक मंडळांतील तरुण कार्यकर्त्यांनीही डॉल्बीविरोधी मोहिमेला दिला. नक्कीच ते सर्वजण कौतुकास पात्र ठरले; मात्र ‘डॉल्बीमुक्त’ गणेश विसर्जन मिरवणूक होण्यासाठी ज्या काही हाताच्या बोटावर मोजण्या इतक्‍या मंडळांच्या कार्यकर्त्यांनी, ‘माझंच खरं’ म्हणून विधायक कामाला सुरुंग लावला. त्यांना का पाठीशी घालायचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी डॉल्बीमुक्त विसर्जन मिरवणूक काढण्याचे आवाहन केले होते. डॉल्बी सिस्टीम लावणाऱ्यांवर कडक कारवाई करा, असे आदेश पोलिसांना दिले होते. त्यांच्याच प्रमुख उपस्थितीत डॉल्बी लावणाऱ्या मंडळांच्या कार्यकर्त्यांसाठी पोलिस मुख्यालयात बैठक होतेच कशी\nजे पोलिस अधिकारी कडक कारवाई करणार, ध्वनिप्रदूषणासाठी पर्यावरणाच्या कायद्यांचा उपयोग करणार, गुन्हे दाखल करणार, असे सांगत होते, तेही आता मवाळ कसे झाले गणेश उत्सवापूर्वी ठिकठिकाणी कार्यकर्त्यांच्या बैठका घ्यायच्या आणि कागदपत्रे रंगवायची. प्रत्यक्षात कारवाईची वेळ आल्यावर मात्र माघार घ्यायची असे कसे चालेल गणेश उत्सवापूर्वी ठिकठिकाणी कार्यकर्त्यांच्या बैठका घ्यायच्या आणि कागदपत्रे रंगवायची. प्रत्यक्षात कारवाईची वेळ आल्यावर मात्र माघार घ्यायची असे कसे चालेल याचाही विचार करणे आवश्‍यक आहे.\nपर्यावरण कायद्यानुसार करवाई झालीच पाहिजे\nविसर्जन मिरवणुकीत डॉल्बीने डेसिबलची मर्यादा ओलांडली, तरीही त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत बैठक घेण्याचे कारणच काय हा कोणता नवा पायंडा कोल्हापुरात सुरू होत आहे. आज डॉल्बीबाबत असे होत आहे. उद्या खून, मारामाऱ्या झाल्यावरही अशा बैठका घेण्याची परंपरा सुरू होईल. लोकप्रतिनिधींना लोकांबरोबर राहावे लागते, हे खरे असले तरीही त्यांनीच प्रबोधन केले तर सकारात्मक बदलही नक्कीच होतो, याचाही विसर पडू नये.\nचालकाच्या गळ्याला चाकू लावून मध्यरात्री वाहनचोरी\nसटाणा - वाहनचालकाच्या गळ्याला चाकू लावून त्याला बेदम मारहाण करत मध्यरात्री रस्त्यावर सोडून तिघांनी वाहनासह पोबारा केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे....\nसरपंचाकडे खंडणीची मागणी; गवळी टोळीचे तिघे अटकेत\nमंचर (पुणे): लोणी (ता. आंबेगाव) गावचे सरपंच यांच्या कडून दीड लाख रुपयांची खंडणी घेऊन उर्वरित तीन लाख 50 हजार रुपयांच्या खंड��ीसाठी त्यांना जीवे...\nसांगोल्यात आयपीएल क्रिकेट मॅचवर सट्टा ; मोबाईल, कारसह 39 लाखांचा मुद्देमाल जप्त\nसोलापूर : आयपीएलमधील दिल्ली डेअरविल्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब यांच्यात सुरु असलेल्या मॅचवर सट्टा खेळणाऱ्या आठ जणांवर स्थानिक गुन्हे शाखेच्या...\nअनाथ महिलेला सामाजिक कार्यकर्त्यांच्या माध्यमातून मिळाला निवारा\nनिफाड - गाव नाव माहित नाही, कोणी आणुन घातले याचा थांगपत्ता नाही, त्यातच आपली बोली भाषा अन् तीची भाषा यात कमालीची तफावत यामुळे काय करावे, अशी स्थिती...\nपरीक्षेत कॉपी नेण्यास मनाई केल्याने विद्यार्थ्याचा आत्महत्येचा प्रयत्न\nऔरंगाबाद : परीक्षेत कॉपी नेण्यास मनाई केल्याने विद्यार्थ्याने महाविद्यालयाच्या इमारतीवरून उडी मारण्याची धमकी देत आत्महत्येचा प्रयत्न केला. ही...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00187.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://mr.upakram.org/node/2988", "date_download": "2018-04-24T18:15:29Z", "digest": "sha1:GOXH2MN7TDP45RHNFXYIJT4OA2PDHZPZ", "length": 46571, "nlines": 171, "source_domain": "mr.upakram.org", "title": "मध्यमवर्ग | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nआंतरजालावर नुकत्याच झालेल्या काही चर्चांमध्ये मध्यमवर्ग आणि मध्यमवर्गाला आवडणार्‍या साहित्याबद्दल चर्चा वाचली. पु.लंचे लेखन मध्यमवर्गी लोकांवर असे आणि मध्यमवर्गी लोकांना आवडते असे प्रवाद आहे. अवचटांचे लेखनही तसेच आहे असाही प्रवाद आहे.\n\"खा खा मटार उसळ खा, शिकरण खा\" या पु.लं.च्या मध्यमवर्गीय चैनीच्या संकल्पनेतून आजचा मध्यमवर्ग कधीच सुटला आहे.\nमला उच्चमध्यमवर्गीयांचं एक व्यवच्छेदक लक्षण ठाऊक आहे. भेटलं की केलेल्या प्रवासाबद्दल किंवा खाल्लेल्या पदार्थांबद्दल बोलत राहायचं आजारी मनाचं लक्षण आहे ते किंवा सारी कामप्रेरणा नष्ट झाल्याचं. - असं ज्ञानदाताई त्यांच्या लेखात म्हणतात. पुढे लिह��तात -\n'आम्ही जगतो ती किती मज्जा' असं मध्यमवर्गीय लोक जेव्हा ठासून सांगू लागतात – तेव्हा त्यांच्या कार्पेटखाली प्रचंड दांभिक कचरा साठतोय हे चाणाक्षपणे पाहता येतं.\n‘गुडी टु शूज’ माणसांना घासाघासानं संवेदनशीलता भरवणारे अवचट स्वत:च कसे कंटाळत नाहीत या प्रकाराला असाही प्रश्न मला पडतो. पण मध्यमवर्गीय लोकेषणा भल्या भल्यांना सुटत नाही. त्यातल्या त्यात नीतिमान जगू इच्छिणारा हा वर्ग आहेच अ‍ॅडिक्टिव्ह. ‘अनिल अवचट लिहितात मध्यमवर्गासाठीच.\nआता प्रश्न पडतो की मध्यमवर्गासाठी लेखन म्हणजे काय ३०-४० वर्षांपूर्वीच्या मध्यमवर्गात आणि आताच्या मध्यमवर्गाच्या साहित्यिक रुचीत फरक पडला आहे का ३०-४० वर्षांपूर्वीच्या मध्यमवर्गात आणि आताच्या मध्यमवर्गाच्या साहित्यिक रुचीत फरक पडला आहे का असल्यास कोणता त्यांची साहित्यिक आवडनिवड बदलली आहे का उच्चवर्ग आणि कनिष्ठवर्ग यांच्यासाठी लिहिणारे लेखक कोणते उच्चवर्ग आणि कनिष्ठवर्ग यांच्यासाठी लिहिणारे लेखक कोणते त्यांचे साहित्य कोणते ते मध्यमवर्गीयांना आवडत नाही असे जाणवते का मध्यमवर्गाने काय वाचल्याने त्यांचा उत्कर्ष होईल मध्यमवर्गाने काय वाचल्याने त्यांचा उत्कर्ष होईल किंवा कोणते वाचन करण्यात मध्यमवर्ग कमी पडतो किंवा कोणते वाचन करण्यात मध्यमवर्ग कमी पडतो मध्यमवर्गाबद्दल काही चुकीचे प्रवाद रुजू आहेत का मध्यमवर्गाबद्दल काही चुकीचे प्रवाद रुजू आहेत का की झोडपण्यास सोपा म्हणून कुणीही उठावे दोन टपल्या मारून जावे अशी मध्यमवर्गाची गत आहे\nतुम्ही यावर कधी विचार केला आहे का\nएखादा लेखक जेंव्हा लेखन करतो तेंव्हा त्याला लिहिण्याची आंतरिक उर्मी येते म्हणून लिहितो असे मला वाटते. लेखन करणारा हे लेखन मध्यमवर्गीयांसाठी, हे लेखन श्रीमंतांसाठी असे करत नसतो. विशिष्ट वर्गाला टार्गेट ठरवून लिहिलेले लेखन बहुदा राजकीय पत्रके किंवा वर्तमानपत्रांचे स्तंभलेख यात केले जाते. ज्ञानदाताई यांचे लेखन मध्यमवर्गीयांना टार्गेट ठेवून लिहिलेले आहे असे मला वाटत नाही. त्या मध्यमवर्गीयांच्या बद्दलची आपली निरिक्षणे फक्त सांगत आहेत. हे लेखन कोणीही वाचावे, ज्याला रुची असेल त्याने.\nआता वाचकांसंबधी थोडेसे. मध्यमवर्गीय वाचक फक्त त्यांना टार्गेट ठरवून केलेलेच लेखन वाचतात हा जावईशोध पा.रा. यांनी कोठून लावला. ���ोभा डे किंवा गौरी देशपांडे यांचे लेखन मध्यमवर्गीयांना टार्गेट ठेवून केलेले असते का ते मधमवर्गीय वाचक वाचत नाहीत का ते मधमवर्गीय वाचक वाचत नाहीत का ज्या वाचकाला जे आवडते ते तो वाचतो. हे लेखन आपल्यासाठी केलेले आहे तेच आपण वाचावे अशी मनोवृत्ती वाचकांची नसते.\nकुमारभारती, बालभारती मधील धडे मध्यमवर्गाला आवडणा-या लिखाणाचे उत्तम नमुने आहेत.\n(पिंगला/ळा सारख्या प्राचीन भारतीय गणितद्न्याबद्दल माहीती दिली असती तर मराठी भाषा शिकता येणार नाही का असा प्रश्न पडतो. )\nज्ञानदाताईंचे लेखन नुकतेच दिसले म्हणून त्यांच्या लेखनातील संदर्भ दिले आहेत. आपण म्हणता त्याप्रमाणे आम्ही येथे कोणताही जावईशोध लावलेला नाही. आमच्या जावईशोधाचे वाक्य आपण लिहिलेत तसे कोणतेही वाक्य आमच्या प्रश्नांमध्ये नाही. जे काही आहे ते आम्हालाच पडलेले प्रश्न आहेत. ज्ञानदाताईंचे लेखन मध्यमवर्गाला टार्गेट करणारे नसेल तर वरील तिरक्या अक्षरांचे प्रयोजन काय असावे त्यांनी किती मध्यमवर्गीय घरांतील कार्पेटे उचलून पाहिली आहेत त्यांनी किती मध्यमवर्गीय घरांतील कार्पेटे उचलून पाहिली आहेत ज्याला जे आवडते ते तो वाचतो असे साधे गणित असते तर मध्यमवर्गीयांच्या वाचनाबद्दल निरीक्षणे आलीच नसती.\n@असा मी आसामी - प्रतिसाद विस्ताराने लिहा. त्रोटक वाटतो.\nज्ञानदाताई काय लिहितात हा विषय निराळा आहे. माझा प्रतिसाद तुम्ही मध्यमवर्गीयांच्या वाचनसंबंधीचे जे जनरलायझेशन करू पाहत आहात त्या संबंधी आहे.\nआपल्या मूळ लेखातील हे वाक्य पहावे.\n३०-४० वर्षांपूर्वीच्या मध्यमवर्गात आणि आताच्या मध्यमवर्गाच्या साहित्यिक रुचीत फरक पडला आहे का असल्यास कोणता त्यांची साहित्यिक आवडनिवड बदलली आहे का उच्चवर्ग आणि कनिष्ठवर्ग यांच्यासाठी लिहिणारे लेखक कोणते\nमला शंका वाटल्याने मी प्रश्न विचारले आहेत की असे काही होते आहे का जनरलायझेशन केलेले नाही. या स्पष्टीकरणानंतरही आपल्याला तसे वाटले असल्यास माझा नाइलाज आहे. आपल्याकडे दुर्लक्ष करणे मला बरे पडेल. बाकीचे सदस्य चर्चा बरी करत आहेत.\nम्हणूनच बहुधा ते अवचट आहेत\nमला उच्चमध्यमवर्गीयांचं एक व्यवच्छेदक लक्षण ठाऊक आहे. भेटलं की केलेल्या प्रवासाबद्दल किंवा खाल्लेल्या पदार्थांबद्दल बोलत राहायचं आजारी मनाचं लक्षण आहे ते किंवा सारी कामप्रेरणा नष्ट झाल्या��ं. - असं ज्ञानदाताई त्यांच्या लेखात म्हणतात.\nकामप्रेरणा नष्ट झाल्याचं लक्षण म्हणजे काय उच्चमध्यमवर्गीय ऐदी, कामचोर झाले आहेत असे ज्ञानदाताईंना म्हणायचे आहे काय उच्चमध्यमवर्गीय ऐदी, कामचोर झाले आहेत असे ज्ञानदाताईंना म्हणायचे आहे काय तसेच भेटलं की कशाबद्दल बोलावं तेही सांगून टाकावे.\n\"खा खा मटार उसळ खा, शिकरण खा\" या पु.लं.च्या मध्यमवर्गीय चैनीच्या संकल्पनेतून आजचा मध्यमवर्ग कधीच सुटला आहे.\nनक्कीच. पुलंची वरचे टाळ्याघेऊ वाक्य हे त्या काळात तरी पूर्णपणे लागू होते का पण बंगाल्यांचे लाडके व्यक्तिमत्व टागोर आहे. तर मराठी लोकांचे पुलं. (नक्की का पण बंगाल्यांचे लाडके व्यक्तिमत्व टागोर आहे. तर मराठी लोकांचे पुलं. (नक्की का) आता ह्यातून काय बरे निष्कर्ष काढायचा\n‘गुडी टु शूज’ माणसांना घासाघासानं संवेदनशीलता भरवणारे अवचट स्वत:च कसे कंटाळत नाहीत या प्रकाराला असाही प्रश्न मला पडतो. पण मध्यमवर्गीय लोकेषणा भल्या भल्यांना सुटत नाही. त्यातल्या त्यात नीतिमान जगू इच्छिणारा हा वर्ग आहेच अ‍ॅडिक्टिव्ह. ‘अनिल अवचट लिहितात मध्यमवर्गासाठीच.\nआता अवचट नाही कंटाळत तर नाही कंटाळत. म्हणूनच बहुधा ते अवचट आहेत. ज्ञानदाताईंच्यासारख्या विचक्षण वाचकांना आवडावे म्हणून त्यांनी बदलावे का\n३०-४० वर्षांपूर्वीच्या मध्यमवर्गात आणि आताच्या मध्यमवर्गाच्या साहित्यिक रुचीत फरक पडला आहे का\nमध्यमवर्गात नक्कीच फरक पडला आहे. पूर्वी मध्यमवर्ग, विशेषतः शहरी मध्यमवर्ग म्हटले म्हणजे एक विशिष्ट जात किंवा समाज डोळ्यांपुढे यायचा. आता तसे राहिलेले नाही, असे वाटते.\nआम्ही जगतो ती किती मज्जा\nकाही वर्षांपूर्वी मध्यमवर्गाचे जे वर्णन केले जाई, उदा. मुंबईच्या मध्यमवर्गाचे वर्णन चाळकरी, टीनपाटा एवढ्या खोल्यांत टुकीने संसार करणारा, बस-ट्रेनला लटकून प्रवास करणारा, गणपतीच्या सुट्टीत कोकणची एसटी पकडणारा, चौपाटीवर बायका-पोरांना कधीतरी रविवारी भेळपुरी खायला घालणारा वगैरे वगैरे हे चित्र नक्कीच बदललेले आहे आणि हे चित्र बदललेले आहे हे सांगण्याचा (पक्षी: आम्ही जगतो ती किती मज्जा हे बोलून दाखवण्याचा) प्रयत्न होणे अपरिहार्य आहे पण त्या स्थितीतूनही मध्यमवर्ग पुढे सरकला आहे. हल्ली तो \"मज्जा\" असे बोलून दाखवत नाही. करून दाखवतो. (फेसबुकावर मद्याचे हिंदकळणारे चषक, फॉरिन ट्रिपा��चे फोटो, मैत्रिणींना कवेत घेतलेले किंवा पाठीवर कांदेबटाटे केलेले फोटो प्रत्येक मध्यमवर्गीयाच्या अकाउंटवर दिसतात. असो.)\nज्या वर्गातून लेखक येतो त्या वर्गाला तो अधिक योग्य रित्या रिप्रेझेंट करतो असे वाटते. मध्यमवर्गासाठी लेखन होते का माहित नाही पण लेखकाची मध्यमवर्गी विचारसरणी लेखनात उतरत असावी आणि साहजिकच वाचकांच्या पसंतीस उतरत असावी असे वाटते.\nमध्यमवर्गाबद्दल काही चुकीचे प्रवाद रुजू आहेत का\nअवचट, पुल, वपु यांच्याबरोबर दळवी, जीए, गौरी देशपांडे अगदी आताच्या कविता महाजन आणि मेघना पेठे वगैरे वगैरेही मध्यमवर्गाला आवडतात असे वाटते.\nअसो. बाकी बरेचसे मध्यमवर्गाबद्दलचे आक्षेप मला कळलेले नाहीत. :-)\nमुक्तसुनीत [30 Nov 2010 रोजी 18:29 वा.]\nमध्यमवर्गाबद्दल काही चुकीचे प्रवाद रुजू आहेत का की झोडपण्यास सोपा म्हणून कुणीही उठावे दोन टपल्या मारून जावे अशी मध्यमवर्गाची गत आहे\n\"मध्यमवर्गीय\" ही संज्ञा स्थलकालनिरपेक्ष हीनत्वसूचक (युनिव्हर्सली पेजोरेटीव्ह) आहे का \nमार्क्सवादात या वर्गाचा बूर्ज्वासी असा उल्लेख असून तो शोषण करणार्‍या वर्गाचे हितसंबंध राखणारा - किंवा एकंदर वर्गलढ्यापासून दूर पळणारा , पर्यायाने क्रांतीचा वैरी - या अर्थाने वापरला गेल्याचे दिसते.(चूभूद्याघ्या). मार्क्सवादाच्या शाखाप्रशाखांच्या विकासानुसार विविध क्षेत्रांतल्या संघर्षामधे बूर्ज्वासी कोण , शोषित कोण याची सांगोपांग चर्चा होत गेली. अनेकदा विचारप्रवर्तक (मानले जाणार्‍या) लिखाणामधे मध्यमवर्गाबद्दलच्या या स्वरूपाच्या व्याख्येचा संदर्भ अभिप्रेत आहे असे वाटते. (ज्ञानदाबाईंच्या लिखाणाची अध्याहृत चौकट ही या अर्थाने मार्क्सिस्ट् आहे असे म्हणता येईल. )\nयाच बरोबर, गेल्या शंभरसव्वाशे वर्षांमधल्या केवळ मराठी साहित्याइतका मर्यादित विचार करायचा झाला तर, मध्यमवर्गीय आयुष्याशी निगडित असलेले लिखाण बरेच झाल्याचे दिसते. दलित , स्त्रीवादी, आणि समाजातल्या इतर उपेक्षित घटकांच्या साहित्य चळवळी बळकट व्हायच्या आधीच्या काळात या सोकॉल्ड् मध्यमवर्गीय वर्गाने लिहिलेल्या, छापलेल्या साहित्याचाच प्रभाव पडलेला दिसतो. या साहित्यातून व्यक्त झालेल्या मध्यमवर्गीय मूल्यांचाच प्रसार त्याच वर्गातल्या वाचकांमधे झालेला दिसतो.\n१९९१ नंतरच्या भारतीय अर्थव्यवस्थेच्या बदललेल्या दिशेनंतर , आणि एकंदर गेल्या दोन दशकातल्या जागतिकीकरणाच्या लाटेमधे मध्यमवर्गाची एक बाजारपेठ म्हणून चर्चा होत असताना दिसते. या बाजारपेठेकडे कंपन्यांचे लक्ष आहे. या बाजारपेठेतलाच ग्राहकवर्ग हा निवडणुकीतल्या मतांच्या संदर्भातला महत्त्वाचा घटक बनला आहे. एकंदर राष्ट्रपातळीवरची आर्थिक धोरणे ठरवताना या वर्गाचे हितसंबंध लक्षांत घेऊन पावले उचलली जात आहेत. जितके जास्त शहरीकरण, औद्योगिकरण होईल तितके भौगोलिक , आर्थिक स्थलांतर होत राहील आणि तितका हा मध्यमवर्ग मोठा मोठा होत जाईल. थोडक्यात, व्याख्या नि व्याप्ती या दोन्ही अर्थाने मध्यमवर्ग प्रसरणशील आहे असे म्हणता येईल.\nइतरही अनेक संदर्भ देता येतील ज्याद्वारे असे दाखवता येईल की, \"मध्यमवर्ग\" ही संज्ञा निरनिराळ्या संदर्भात टीकेचा, अभिमानाचा, अपरिहार्य वास्तवाचा, लांच्छनाचा , ज्यात सामावून जायला पाहिजे अशा प्रकारच्या हव्यासाचा विषय आहे.\nइतरही अनेक संदर्भ देता येतील ज्याद्वारे असे दाखवता येईल की, \"मध्यमवर्ग\" ही संज्ञा निरनिराळ्या संदर्भात टीकेचा, अभिमानाचा, अपरिहार्य वास्तवाचा, लांच्छनाचा , ज्यात सामावून जायला पाहिजे अशा प्रकारच्या हव्यासाचा विषय आहे.\nपरत एकदा पुल आठवले. ;)\nमला वाटते बटाट्याच्या चाळीत त्यांनी केलेली व्याख्या माझ्यालेखी चपखल आहे: \"घुमी श्रीमंती आणि तोंडाळ दारीद्र्य यांच्या मधला वर्ग म्हणजे मध्यमवर्ग...\"\nमुक्तसुनीत [30 Nov 2010 रोजी 18:35 वा.]\nमाझ्या अंधुक आठवणीप्रमाणे , वरील गमतीशीर व्याख्या \"बटाट्याच्या चाळीत\"ल्या ऐवजी \"काही अप् काही डाऊन्\" या लेखातल्या सेकंड-क्लास् चे वर्णन करताना लिहिलेली आहे.\nमाझ्या अंधुक आठवणीप्रमाणे , वरील गमतीशीर व्याख्या \"बटाट्याच्या चाळीत\"ल्या ऐवजी \"काही अप् काही डाऊन्\" या लेखातल्या सेकंड-क्लास् चे वर्णन करताना लिहिलेली आहे.\nतुम्ही म्हणता ते शक्य आहे कारण मी देखील आठवणीतूनच देत होतो.\nमुंबई, पुणे, नाशिक, ठाणे व इतरत्र नाटक पहाणार्‍या मराठी मंडळींना मी मध्यमवर्ग समजत असे. इथे उत्पन्न-बित्पन्नावर आधारित मध्यमवर्ग अपेक्षित आहे का\nकी झोडपण्यास सोपा म्हणून कुणीही उठावे दोन टपल्या मारून जावे अशी मध्यमवर्गाची गत आहे\nनुकतेच हे वाक्य दुसर्‍या एका संकेतस्थळावर ब्राह्मणांच्यासंदर्भात वाचले. अर्थात माझ्या समजातील मध्यमवर्ग आणि ब्राह्मण या दो�� संचांमध्ये फारसा फरक नाही.\nमाझ्या समजातील मध्यमवर्ग आणि ब्राह्मण या दोन संचांमध्ये फारसा फरक नाही.\nजुन्या धार्मिक कथांची सुरुवात ही एका गावात एक गरीब ब्राह्मण राहत होता, अशी होते. एका गावात एक मध्यमवर्गीय ब्राह्मण राहत होता, अशी सुरुवात असलेली कथा मी अद्याप ऐकली वा वाचली नाही\nमाझा समज गेल्या शतकाबद्दल आहे, याची नोंद घ्यावी. मला वाटले ते अध्यारूत होते पण काळाचा संदर्भ देणे आवश्यक होते. थोडासा स्थलसापेक्षपणा ही माझ्या प्रतिसादात हरवला आहे. इतरत्र म्हणजे उर्वरीत महाराष्ट्रात व झाशी, पानिपत, इंदुर, बडोदा, बेळगाव वगैरे.\nआपण उत्पन्नावर लिहिलेत, नाटकांच्या अभिरुचीवर लिहिलेत किंवा चित्रपट, संगीत, आवडीनिवडींवर लिहिलेत तरी चालेल. चर्चेचा कल मध्यमवर्गाच्या अभिरुचीबद्दल आहे. उत्पन्नावरून अभिरुची ठरत असेल तर तसे लिहावे.\nअर्थात माझ्या समजातील मध्यमवर्ग आणि ब्राह्मण या दोन संचांमध्ये फारसा फरक नाही.\nमग माशी शिंकायला नकोच.\nशाळेत असताना बहुधा हिंदीच्या पुस्तकात धडा होता की इतरत्र कुठे वाचले ते आठवत नाही परंतु तीन भावांची एक गोष्ट होती. प्रत्येकाला काहीतरी तक्रारी आहेत.\nमोठा भाऊ म्हणतो मी मोठा त्यामुळे सर्व भार माझ्यावर पडतो. धाकटा म्हणतो मी धाकटा त्यामुळे मला कोणी गंभीरपणे घेत नाही. मला महत्त्व मिळत नाही. मधला म्हणतो, सर्वात दुर्दैवी मी. मोठ्याला मोठा म्हणून मोठेपणा मिळतो. मान मिळतो. तो सर्वांवर हक्क गाजवतो. तो सर्वांत सबळ असल्याने त्याची दादागिरी चालते. धाकटा लहान म्हणून त्याला सांभाळून घेतले जाते. तो सर्वात दुर्बळ म्हणून त्याच्याकडे विशेष लक्ष पुरवले जाते. त्याचे लाड केले जातात. हट्ट पुरवले जातात. मी मात्र मधल्यामध्ये गटांगळ्या खातो. ना मोठा होऊ शकत ना धाकटा. ना मान मिळत ना लाड होत. आई वडिल मला सोयिस्कर रित्या विसरूनच जातात. :-)\nचर्चाप्रस्तावकाच्या मते हे मध्यमवर्गाचे दुखणे तर नव्हे\nवर माझी मध्यमवर्गासंदर्भातील समज स्पष्ट केली आहे. माझा प्रतिसाद त्या समजेला अनुसरून आहे.\nआता प्रश्न पडतो की मध्यमवर्गासाठी लेखन म्हणजे काय\nमध्यमवर्गासाठी लेखन म्हणजे त्या वर्गाच्या अभिरुचीला धरून, पचनी पडेल असे लेखन.\n३०-४० वर्षांपूर्वीच्या मध्यमवर्गात आणि आताच्या मध्यमवर्गाच्या साहित्यिक रुचीत फरक पडला आहे का\nअर्थातच पडला आहे. पुर्वी वा���नालयातून पुस्तके आणणारे आता पुस्तके विकत घेऊ लागले आहेत. आजकालचे मध्यमवर्गीय देश-विदेशांत फिरतात, तिकडचे लेखन ऍक्सेसिबल झाले आहे. या सगळ्यामुळे अभिरुची बदलली असणार, असे वाटते. माझ्याकडे याबद्दल लगेच सापडणारे उदाहरण नाही पण कालांतराने सगळ्यांच्याच अभिरुचीत फरक पडत असावा. मध्यमवर्गीयांतही उच्च व हीन अभिरुची असे प्रकार असावेत असे वाटते.\nत्यांची साहित्यिक आवडनिवड बदलली आहे का\nआजकाल मेघना पेठे, कविता महाजन वगैरे नावे ऐकायला मिळतात. (या लोकांचे मी काहीही वाचलेले नाही.) पण काही लोकांना आजही पुल, सुशि, वपु झालेच तर जीए आवडत असावेत असे वाटते.\nउच्चवर्ग आणि कनिष्ठवर्ग यांच्यासाठी लिहिणारे लेखक कोणते\nमहाराष्ट्रातील उच्च वर्ग मराठी फारसे वाचत असावा असे वाटत नाही. कनिष्ठ वर्गाविषयी कल्पना नाही पण लेखनापेक्षा इतर माध्यमांतून त्यांची कलासक्ति व्यक्त होत असावी. यात ऍक्सेसिबिलिटीचा अभाव हाही मुद्दा आहेच. (कनिष्ठ व उच्चवर्ग हे माझ्या समजातील मध्यमवर्ग सोडल्यास इतर.)\nते मध्यमवर्गीयांना आवडत नाही असे जाणवते का\nहोय. मागे एका संकेतस्थळावर नेमाडेंचे लिखाण कसे वाचवत नाही हे सांगण्याची अहमअहमिका लागल्याचे स्मरते. पण त्यातील बरेचसे लोक स्थानिक लायब्रर्‍यांत मिळणारे, दोर्‍याने बाइंड केलेले, जाड मेणकापडाने वेष्टण केलेले 'नेहमीचेच यशस्वी' लेखन वाचणारे वाटले. अर्थात माझ्या समजातील मध्यमवर्गात त्यांना स्थान आहेच.\nमध्यमवर्गाने काय वाचल्याने त्यांचा उत्कर्ष होईल\nसेल्फ हेल्प प्रकारची पुस्तके वाचल्यास होणार नाही एवढेच सांगता येईल. नावे फेकण्यासाठी अधुनमधून इंग्रजी ब्लॉग वाचल्यासही काही लघुकालीन फायदे होणे शक्य आहे. दुर्गा भागवत, इरावती कर्वे अशांची पुस्तके त्यातल्या त्यात जालीय करियरात अपवर्ड मोबिलिटीसाठी उपयोगी ठरतात असा अनुभव आहे. 'नातिचरामी' वगैरे पुस्तकेही फायद्याची ठरू शकतील. शिवाजी सावंत, रणजित देसाई, बाबासाहेब पुरंदरे, नासं इनामदार यांच्या पुस्तकांना इतिहास समजू नये ही मध्यमवर्गास कळकळीची विनंती.\nकोणते वाचन करण्यात मध्यमवर्ग कमी पडतो\nमध्यमवर्गाबद्दल काही चुकीचे प्रवाद रुजू आहेत का\nआहेत. माझा समज हाही एक चुकीचा प्रवाद असू शकेल.\nकी झोडपण्यास सोपा म्हणून कुणीही उठावे दोन टपल्या मारून जावे अशी मध्यमवर्गाची गत आहे\nमध���यमवर्गीय सोडून इतर मराठी वाचण्या-फिचण्याविषयी फार लोड घेत नाहीत. त्यामुळे मध्यमवर्गातील खालचे वरचेच एक्मेकांना टपल्या हाणत असतात.\nतुम्ही यावर कधी विचार केला आहे का\nआजकाल करू लागलो आहे. 'अब्राह्मणी साहित्याचे सौंदर्यशास्त्र' या पुस्तकाची प्रस्तावना वाचतांना (फक्त प्रस्तावनाच वाचली आहे.) काहीबाही विचार आले होते, पण जास्ती काही नाही.\nपळवाट: अशा प्रकारच्या सामान्यीकरणास माझा विरोध आहे पण चर्चा मध्यमवर्गाच्या डेफिनिशनपुढे सरकावी म्हणुन प्रतिसाद लिहिला आहे.\nसेल्फ हेल्प प्रकारची पुस्तके वाचल्यास होणार नाही एवढेच सांगता येईल.\nएका बाणात किती पक्षी मारणार पंत\nअनुदिनी : मै और मेरे पाहुणे..\nनितिन थत्ते [01 Dec 2010 रोजी 16:45 वा.]\nमध्यमवर्ग हे आर्थिक स्थितीचेच निदर्शक आहे असे मला वाटते.\nत्या दृष्टीने मध्यमवर्गाची अभिरुची बदलली आहे असे सांगता येत नाही. मुळात मध्यमवर्गाची अभिरुची असे काही असते का हेच माहिती नाही.\nपूर्वीच्या मध्यमवर्गातील काही मंडळी उच्चमध्यमवर्गात किंवा उच्च वर्गात गेली आहेत.\nमाझ्या आयुष्यातल्या निरीक्षणातून सांगतो. लहानपणी आम्ही चाळीत रहात होतो. त्या चाळीत सुमारे २४ बिर्‍हाडे होती. ती त्यावेळी एकाच ठिकाणी रहात असली तरी त्यातली काही तेथे मिसफिट होती. म्हणजे त्यांतली माणसे अधिक कर्तबगार होती. अशी माणसे काही काळानंतर चाळ सोडून फ्लॅटमध्ये रहायला (भाड्याच्या) जात असत.\nमाझ्या नातेवाईकांपैकी काही नातेवाईक दादरला चाळीत रहात असत. तसेच काही शिवाजी पार्कमध्ये किंवा काही हिंदू कॉलनीत रहात असत. हे सगळे आमच्या सकट स्वतःला मध्यमवर्गीय म्हणवून घेत असत. पण ते सर्व एका आर्थिक स्तरातले नसत. दादरच्या चाळीतल्या नातेवाइकापेक्षा हिंदू कॉलनीतल्या नातेवाईकांचे विश्व आणि अभिरुची वेगळी असे. (किंवा पेठेतल्यांपेक्षा जिमखान्यावरील लोकांचे विश्व आणि अभिरुची वेगळी असे). हे मुळातल्या वेगवेगळ्या स्तरातले लोक असत. परंतु यांत जे चाळ टु फ्लॅट संक्रमण झालेले लोक असत त्यांची नाळ अजूनही चाळीच्या संस्कृतीशी/अभिरुचीशी जुळलेली असे. परंतु लहानपणापासूनच फ्लॅटमध्ये वाढलेली त्यांची मुले पूर्णपणे वेगळ्या विश्वात असत.\nत्याचप्रमाणे आपल्यातल्या बर्‍याच जणांचे (जुन्या पिढीच्या) कनिष्ठ मध्यमवर्गातून (नव्या पिढीच्या) उच्च मध्यमवर्गात संक्रमण झाले आहे. बहुतांश कारकून असलेल्या पिढीतल्या काहींची मुले इंजिनिअर वगैरे होऊन वरच्या वर्गात गेली आहेत. त्या वरच्या वर्गाच्या अनुषंगाने त्यांची लाइफस्टाइल आणि अभिरुची बदलली आहे. त्या कारकून पिढीच्या मुलांपैकी जी अशी संक्रमित झाली नाहीत (होऊ शकली नाहीत) त्यांची अभिरुची संक्रमित झालेल्यांच्या अभिरुचीपेक्षा नक्कीच वेगळी असणार.\nमराठी माणूस म्हणजे नाटक-वेडा, असे म्हणतांना ह्यातील वेडा तो मध्यमवर्गी आहे का अनेक मराठी अजिबात नाटक वेडे नाही.\nपुण्यातील सायकली गायब होउन आता त्याची जागा मोटरसायकलींनी घेतली आहे, असा विश्वास ठेवणारा तो मध्यमवर्गी का\nरणजित चितळे [10 Dec 2010 रोजी 06:39 वा.]\nसंतोष देसाई यांचे मदर पायस लेडी हे पुस्तक असेच मध्यम वर्गासाठी आहे. मध्यम वर्ग हा वाचणा-यांच्या यादीत पहीला येतो (असे मला वाटते) व त्या मुळेच त्यांच्या बद्दल लिहीलेल्या वाङमया बद्दल जास्ती बोललेजाते, चर्चा होते व कानोकानी जाऊन लोक उत्सुकता दाखवतात व पुढे ते साहीत्य प्रसिद्ध होते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00188.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/videos-category/manoranjan/", "date_download": "2018-04-24T18:12:25Z", "digest": "sha1:3ZWCP2MP7RRJF4KVOJMXTPLZRX6CDHOU", "length": 9208, "nlines": 219, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Marathi Entertainment News, Marathi Entertainment Videos, Marathi Film Videos | Loksatta", "raw_content": "\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nघाऊक बाजारात दर घसरूनही साखर महागच\nपृथ्वीच्या तापमानात २०१० पासून सातत्याने वाढ\nब्रसेल्स गोळीबारातील आरोपी अब्देसलामला २० वर्षे तुरुंगवास\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\nस्पृहा जोशीने महिलांना दिला...\nअभिनेता वैभव तत्ववादीशी दिलखुलास...\nमनाचा ठाव घेणारी स्पृहाची...\nचित्रपट पाहण्याआधीच निष्कर्षावर येऊ...\nनातेसंबंधांवर भाष्य करणारा हा...\n‘आपला मानूस’ चित्रपटाविषयी नाना...\nबंदीच्या कचाट्यातून ‘पद्मावत’ मुक्त...\nमराठी प्रेक्षकांना चांगल्या कथेची...\nनानांमुळे चित्रपटाला वेगळीच दिशा...\n‘आपला मानूस’ चित्रपटाची कथा...\nशेवटपर्यंत माझी भूमिका पेचात...\nमला ऐतिहासिक नाटकांचे अप्रुप-...\nहर्बेरियम २ चे पहिले...\nप्रयत्न केल्याशिवाय आपण पुढे...\n‘झी मराठी’वरील ‘संभाजी’ मालिकेची...\nबॉलिवूड चित्रपटांच्या प्रसिद्धीमागे गाण्यांचं...\nमराठीत राहून मराठीला मोठं...\nकॅमेऱ्यामुळे लहान मुलांची निरागसता...\nमला आता अॅक्शन मुव्ही...\nअभिनय क्षेत्रा��ील पदार्पणाविषयी रवी...\nदिग्दर्शकाच्या भूमिकेतून प्रसादने माझ्यातील...\nअभिनेता म्हणून सुयोग्य संधी...\nअवधूत गुप्तेने गाण्यातून सांगितली...\nसुभाष घईंच्या ‘या’ चित्रपटातून...\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nमुन्ना यादवला सर्वोच्च न्यायालयातून तात्पुरता जामीन\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nमहापालिकेच्या ३४ मराठी शाळा बंद\nजिल्ह्य़ात ६८ अपघात स्थळे\nकर्नाक पूल पाडण्यास उच्च न्यायालयाचा हिरवा कंदील\nनेहरू विज्ञान केंद्रातील ‘दि एनर्जी बॉल’ नव्या ढंगात\n‘फटका चोरां’ची दहशत कायम\nवाढलेल्या तापमानात विजेविना घामाघूम\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00188.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "http://tusharnagpur.blogspot.com/2014_04_01_archive.html", "date_download": "2018-04-24T18:03:09Z", "digest": "sha1:FCAI3A46BRHBJLFFMSQZGG5DJPD5TTP3", "length": 13468, "nlines": 374, "source_domain": "tusharnagpur.blogspot.com", "title": "तुष्की नागपुरी: April 2014", "raw_content": "\nनागपूरचा कवी तुष्की नागपुरी याच्या कविता या ब्लाग वर वाचा\nशुक्रवार, २५ एप्रिल, २०१४\nतीच मला बळ देते\nवाशिंग्टन, २५ एप्रिल २०१४, ०४:००\nद्वारा: Tushar Joshi तारिख: शुक्रवार, एप्रिल २५, २०१४ २ टिप्पण्या:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nबुधवार, १६ एप्रिल, २०१४\nपाणी वाहतच जाते, त्याला अडवले तरी\nत्याला जागा मिळताच, पुन्हा वाहत जाई\nत्याचा स्वभाव कधिही, विसरत नाही पाणी\nकोणी काही केले त्याचा, विरस होत नाही\nपाण्यासारखा असावा, माझा अटळ निर्धार\nपरिस्थितीला शरण, स्वभाव नको माझा\nमाझा प्रभाव असावा, उत्तरात रमणारा\nसमस्याच मांडणारा, प्रभाव नको माझा\nमाझा स्वभाव असावा, सदा प्रकाश देण्याचा\nकिती अंधार आहे हे, कधी मी पाहू नये\nकृती कृतीत असावे, मूळ तत्वांचेच भान\nमाझी कृती भावनेच्या, आहारी जाऊ नये\nनको प्रभाव कुणाच्या, खूप प्रेम करण्याचा\nनको द्वेषाचा असर, माझ्या वागण्या वर\nमाझ्या हातून घडावे, जे जे बरोबर आहे\nजग फुलूनिया यावे, जिथे घडे वावर\nवाशिंग्टन, १६ एप्रिल २०१४, ०६:००\nद्वारा: Tushar Joshi ��ारिख: बुधवार, एप्रिल १६, २०१४ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nमाझा काही दोष नाही\nवाटे निघू नये आता\nसाठी फुले मी मांडतो\nवाशिंग्टन, १६ एप्रिल २०१४, ०४:००\nद्वारा: Tushar Joshi तारिख: बुधवार, एप्रिल १६, २०१४ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nबुधवार, ९ एप्रिल, २०१४\nआणि ओठ बुडाले होते\nजेव्हा वेळ थांबून गेली होती\nतेव्हाचे माझे तुझे अस्तित्व\nवेगळे काढता येईल का\nते तर अद्वैत होते\nती पावसाची सर होती असे वाटतेय\nआपण एकमेकांकडे चिंब भिजल्या नजरेने\nते स्वतंत्र अस्तित्व सहन न होऊन\nसागराला आपण कधी एकटे पाहिलेलेच नाही\nहे जे दिसते ते तर\nनदीशी एक झाल्यावर जन्मलेले\nत्याचे नवे अस्तित्व आहे बघ\n०९ एप्रिल २०१४, ०७:४५\nद्वारा: Tushar Joshi तारिख: बुधवार, एप्रिल ०९, २०१४ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतर पोस्ट्स जरा जुनी पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: पोस्ट (Atom)\n तुष्की नागपुरीच्या ब्लाग वर तुमचे मनःपूर्वक स्वागत आहे. या ब्लाग वरच्या सर्व कविता तुष्की नागपुरी यांनी लिहिलेल्या आहेत आणि त्यांचे सर्व हक्क तुष्की नागपुरी यांच्या कडे आहेत. तुम्हाला कविता आवडली व मित्रांना दाखवावीशी वाटली तर या ब्लाग चा दुवा त्यांना द्या. कविता कॉपी पेस्ट करून किंवा ईमेल करून पाठवावीशी वाटली तर तुष्की नागपुरी हे कलाकाराचे नाव पण त्या कवितेसोबत राहू द्या.\nनेहमीच वाटतं मला (1)\nसावळ्या मिलीच्या कविता (1)\nसावळ्या मुलीची गाणी (1)\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nचित्र विंडो थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00189.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharastra/heavy-rainfall-for-the-next-48-hours-in-mumbai-with-konkan-263687.html", "date_download": "2018-04-24T18:38:23Z", "digest": "sha1:DXJ2TQ2LOY77YI6AOO6TJ2WUGY2ISFAU", "length": 10625, "nlines": 126, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मुंबईसह कोकणात येत्या 48 तासात मुसळधार पाऊस", "raw_content": "\nमुंबई इंडियन्सचा होमग्राऊंडवरच लाजिरवाणा पराभव\n'केसरी'चा सेट जळून खाक, अक्षयकुमारसह सर्व कलाकार सुखरुप\nजम्मू-काश्मीर : पुलवामामध्ये चार दहशतवाद्यांचा खात्मा\nवारकऱ्यांची रांगेतून मुक्तता, आता विठुरायाचं टोकनद्वारे दर्शन \n,जय वाघानंतर त्याचा बछडा 'जयचंद'ही बेपत्ता\nगणित चुकलं म्हणून शिक्षकाने विद्यार्थ्याच्या तोंडात खुपसली छडी\nऔरंगाबादेत विद्यार्थ्यांना झालं काय, काॅपी पकडली म्हणून आत्महत्येचा प्रयत्न\nकर्जमाफीचा लाभ आता 2001-09 काळातील शेतकऱ्यांनाही मिळणार \nनाणार'चं आतून किर्तन बाहेरून तमाशा झालाय-अशोक चव्हाण\nमुंबईत धावत्या लोकलसमोर ढकलून प्रवाशाची हत्या\nमुंबईत म्हाडा ची ३३०० घरांसाठी सोडत लवकरच\n19 वर्षाचा मराठी तरुण घेणार जैन धर्माची दीक्षा\nजम्मू-काश्मीर : पुलवामामध्ये चार दहशतवाद्यांचा खात्मा\nमहाभियोगाची नोटीस फेटाळण्याचा निर्णय घाईत नाहीतर पूर्ण विचारांती - नायडू\n भाजप आणि काँग्रेसमध्ये 'कांटे की टक्कर', जेडीस ठरणार किंगमेकर\nसंसदेतही कास्टिंग काऊच, रेणुका चौधरींचं खळबळजनक वक्तव्य\n'केसरी'चा सेट जळून खाक, अक्षयकुमारसह सर्व कलाकार सुखरुप\nबिग बींची लेक श्वेताच्या ठुमक्यांचा व्हिडिओ व्हायरल\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nसंजय दत्तनं भिकही मागितलीय, 'संजू'च्या टीझरमधून उलगडली अनेक गुपितं\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nमुंबई इंडियन्सचा होमग्राऊंडवरच लाजिरवाणा पराभव\nभारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा होणार आई\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nबर्थडे स्पेशल : सचिनचा प्रेरणादायी प्रवास\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\nकेरळमध्ये फक्त सचिनच्याच पुस्तकांची लायब्ररी\nजालन्यात सहा लाखांच्या बनावट नोटा जप्त\n'चौधरींचं वक्तव्य अत्यंत दुर्दैवी'\nव्हेंटिलेटरमध्ये झुरळ जीवावर बेतलं\nबेधडक : महाभियोगाचे राजकारण\nबेधडक : आरपारची लढाई\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\nमुंबईसह कोकणात येत्या 48 तासात मुसळधार पाऊस\nमुंबईसह कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात येत्या २४ तासात मुसळधार पाऊस पडणार असल्याचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आलाय.\n26 जून : मुंबईसह कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात येत्या २४ तासात मुसळधार पाऊस पडणार असल्याचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आलाय.\nयेत्या ४८ तासात कोकणात मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा हवामान खात्याने दिलाय. तसंच मुंबईतही पावसाचा चांगला जोर राहील अशी माहिती हवामान खात्यातर्फे देण्यात आली आहे. राज्यात सर्वत्र चांगला पाऊस पडेल असा अंदाजही हवामान खात्याने व्यक्त केलाय.\nदरम्यान, मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलाव क्षेत्रात चांगला पाऊस पडणार आहे. मुसळधार पावसामुळे समुद्र किनाऱ्यावर देखील सतर्कतेचा इशारा देण्यात आला.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\n,जय वाघानंतर त्याचा बछडा 'जयचंद'ही बेपत्ता\nगणित चुकलं म्हणून शिक्षकाने विद्यार्थ्याच्या तोंडात खुपसली छडी\nऔरंगाबादेत विद्यार्थ्यांना झालं काय, काॅपी पकडली म्हणून आत्महत्येचा प्रयत्न\nकर्जमाफीचा लाभ आता 2001-09 काळातील शेतकऱ्यांनाही मिळणार \nनगरमधील 'या' गावाने दुष्काळाशी केले दोन हात, मोदींनीही केलं कौतुक\nकेळीच्या बागेत वाघोबाचा ठिय्या, रानडुक्कर केलं फस्त \nमुंबई इंडियन्सचा होमग्राऊंडवरच लाजिरवाणा पराभव\n'केसरी'चा सेट जळून खाक, अक्षयकुमारसह सर्व कलाकार सुखरुप\nजम्मू-काश्मीर : पुलवामामध्ये चार दहशतवाद्यांचा खात्मा\nवारकऱ्यांची रांगेतून मुक्तता, आता विठुरायाचं टोकनद्वारे दर्शन \nकेरळमध्ये फक्त सचिनच्याच पुस्तकांची लायब्ररी\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00189.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wordpress.org/category/community/", "date_download": "2018-04-24T18:23:24Z", "digest": "sha1:6VOKN4F4PCUQ5YWNEZBLP7TFTPOEPAA6", "length": 8534, "nlines": 68, "source_domain": "mr.wordpress.org", "title": "मराठी « समाज — WordPress", "raw_content": "\nवर्डप्रेसच्या विश्व अनुवाद दिवसासाठी पुन्हा एकदा एकत्र येऊया.\nनोव्हेंबर 8, 2016 नोव्हेंबर 8, 2016 ला Kiran Potphode नी पोस्ट केले आहे. कॅटेगरीज समाजLeave a comment on वर्डप्रेसच्या विश्व अनुवाद दिवसासाठी पुन्हा एकदा एकत्र येऊया.\nवर्डप्रेस पॉलीग्लॉट टीम १२ नोव्हेंबरला विश्व् अनुवाद दिवसाचे आयोजन करत आहे. जगातल्या कुठल्याही कोपऱ्यातून सर्व लोक आमंत्रित आहेत.\nवर्डप्रेस अनुवाद करणे हे तुमचे योगदान देण्यासाठी एक अतिशय सोपे माध्यम आहे. तुम्हाला वर्डप्रेस बद्दल अधिक जाणून घेण्याची तसेच जग भरातल्या लोकांना भेटण्याची आणि वर्डप्रेसला १६० पेक्षा अधिक भाषांमध्ये अनुवाद करण्याची विश्व् अनुवाद दिवस एक उत्तम संधी आहे.\nजगातल्या कुठल्याही कोपऱ्यातून १२ नोव्हेंबर ला आमच्यासोबत सामील व्हा.\nअनुवाद दिवस सुरु होण्याची वेळ १२ नोव्हेंबर, २०१६ ०.० UTC आहे आणि २४ तासानंतर समारोप होईल .तुमची वेळ इथे बघा. तुम्ही सुरुवातीपासून सामील होऊ शकता अथवा संपूर्ण दिवसात जी पण वेळ तुम्हाला योग्य वाटेल.\nआम्ही का�� करतो आहोत \nस्थानीक सहयोगक दिवस पूर्ण जगात होत आहेत, हा सम्मिलीत होण्याचा एक चांगला मार्ग आहे. आपल्या आजूबाजूच्या स्थानीय इव्हेंट बघण्यासाठी हा मॅप बघा. कुठलाही मिळाला नाही आपला स्थानीक इव्हेंट आयोजित करा\nयाच वेळी २४ तासातील दूरस्थ बैठकीत विविध भाषेतील थेट प्रसारणात सामील व्हा. सर्व बैठकी स्थानीयकरण, अंतर्राष्ट्रीयकरण आणि आपल्या भाषेमध्ये योगदान देण्यासाठी सामील करतील.\nतुम्ही अनुवाद करण्यात नवीन असाल आणि अनुवाद करणे शिकायचे असेल अथवा आपण अनुभवी अनुवाद संपादक असाल जो आपला मजबूत संघ बनवतो आहे, तर अनुवाद दिवस आपल्यासाठी आहे. डेव्हलपर्स सुद्धा अनुभवी सहकाऱ्यांच्या विषयांमुळे आनंदित होतील, आपण अंतराष्ट्रीयीकरणाबद्दल शिकत असाल अथवा आपल्या थिम्स आणि प्लगिन्स साठी अनुवादक शोधत असाल .\nसहभागी होणं खूप सोपं आहे १२ नोव्हेंबर ला, आपल्या टाईमझोन मध्ये, दिवसाच्या कुठल्याही वेळी सरळ प्रसारण बघतांना, वर्डप्रेस अनुवाद करा किंवा आपल्या आवडत्या थिम अथवा प्लगीन ला आपल्या भाषेमध्ये अनुवादित करा .\nजास्त लोकांना सामील व्हायचे आहे स्थानीय इव्हेंट आयोजिय करण्यासाठी साइनअप करा आणि आपल्या स्थानीय समुदायाला १२ नोव्हेंबर ला सोबत अनुवाद करण्यासाठी आमंत्रित करा. इव्हेंट्स औपचारिक अथवा अनौपचारिक कसेपण असू शकतात -आपले काही मित्र आणि लॅपटॉप सोबत घ्या आणि जवळच्या एखाद्या कॉफी शॉप वर जाऊन १-२ तास अनुवाद करा.\nजर तुम्ही फक्त इंग्लिश बोलत असाल तर तुम्ही सहभागही होऊ शकता का \nअवश्य, जर तुम्ही फक्त इंग्लिश बोलत असाल तरी आंतराष्ट्रीयीकरणासाठी चांगली सत्र आयोजित होत असतात जी प्रत्येक डेव्हलपरसाठी फायदायची ठरतील. इंग्लिश भाषेची सुद्धा अनेक प्रारूपे आहेत उदाहरणार्थ : ऑस्ट्रेलिया, कॅनडा, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका आणि युनाइटेड किंग्डम मध्ये वेगवेगळी इंग्लिश बोलली आणि लिहली जाते. आपण हे मतभेद आणि याची रूपे महत्त्वाचे का आहेत या बद्दल सत्रांमध्ये जाणून घेऊ शकता.\nतुम्हाला जर अजून मजा करायची असेल तर वर्डप्रेसला ईमोजी मध्ये अनुवाद करून पहा, बरोबर वाचताय मित्रहो आम्ही वर्डप्रेसला ईमोजी मध्ये अनुवाद करतोय.\nजर आपल्याला काही प्रश्न असतील तर टीम आणि आयोजक हॅन्गआऊट (#polyglots in Slack) वर आपल्याला आनंदाने मदत करतील.(स्लॅक वरील निमंत्रणासाठी chat.wordpress.org)\nइव्हेंट मध्ये सामील होण्यासाठी अधिकृत साईट वर साइनअप करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00190.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/news/article-249703.html", "date_download": "2018-04-24T18:24:13Z", "digest": "sha1:OHQH2LDH7SB5YTPDUA7P5RJ2G3O6EVBB", "length": 12581, "nlines": 128, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "जे मित्रपक्ष सोबत नाही ते आमचे विरोधकच -पंकजा मुंडे", "raw_content": "\n'केसरी'चा सेट जळून खाक, अक्षयकुमारसह सर्व कलाकार सुखरुप\nजम्मू-काश्मीर : पुलवामामध्ये चार दहशतवाद्यांचा खात्मा\nवारकऱ्यांची रांगेतून मुक्तता, आता विठुरायाचं टोकनद्वारे दर्शन \nकेरळमध्ये फक्त सचिनच्याच पुस्तकांची लायब्ररी\n,जय वाघानंतर त्याचा बछडा 'जयचंद'ही बेपत्ता\nगणित चुकलं म्हणून शिक्षकाने विद्यार्थ्याच्या तोंडात खुपसली छडी\nऔरंगाबादेत विद्यार्थ्यांना झालं काय, काॅपी पकडली म्हणून आत्महत्येचा प्रयत्न\nकर्जमाफीचा लाभ आता 2001-09 काळातील शेतकऱ्यांनाही मिळणार \nनाणार'चं आतून किर्तन बाहेरून तमाशा झालाय-अशोक चव्हाण\nमुंबईत धावत्या लोकलसमोर ढकलून प्रवाशाची हत्या\nमुंबईत म्हाडा ची ३३०० घरांसाठी सोडत लवकरच\n19 वर्षाचा मराठी तरुण घेणार जैन धर्माची दीक्षा\nजम्मू-काश्मीर : पुलवामामध्ये चार दहशतवाद्यांचा खात्मा\nमहाभियोगाची नोटीस फेटाळण्याचा निर्णय घाईत नाहीतर पूर्ण विचारांती - नायडू\n भाजप आणि काँग्रेसमध्ये 'कांटे की टक्कर', जेडीस ठरणार किंगमेकर\nसंसदेतही कास्टिंग काऊच, रेणुका चौधरींचं खळबळजनक वक्तव्य\n'केसरी'चा सेट जळून खाक, अक्षयकुमारसह सर्व कलाकार सुखरुप\nबिग बींची लेक श्वेताच्या ठुमक्यांचा व्हिडिओ व्हायरल\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nसंजय दत्तनं भिकही मागितलीय, 'संजू'च्या टीझरमधून उलगडली अनेक गुपितं\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nभारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा होणार आई\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nबर्थडे स्पेशल : सचिनचा प्रेरणादायी प्रवास\nपंजाबचा दिल्लीवर शानदार विजय\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\nकेरळमध्ये फक्त सचिनच्याच पुस्तकांची लायब्ररी\nजालन्यात सहा लाखांच्या बनावट नोटा जप्त\n'चौधरींचं वक्तव्य अत्यंत दुर्दैवी'\nव्हेंटिलेटरमध्ये झुरळ जीवावर बेतलं\nबेधडक : महाभियोगाचे राजकारण\nबेधडक : आरपारची लढाई\nन्यायमूर्ती पी. बी. ��ावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\nजे मित्रपक्ष सोबत नाही ते आमचे विरोधकच -पंकजा मुंडे\n13 फेब्रुवारी : निवडणुकीत जे मित्र पक्ष आमच्या बरोबर नाहीत ते मित्र नसून विरोधक आहेत असा घणाघात ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केला. अहमदनगरला जामखेडमध्ये भाजपच्या प्रचार सभेत त्या बोलत होत्या.\nयावेळी पंकजा मुंडे यांनी जलसंधारण मंत्री असताना केलेल्या कामाचा आढावा घेतला. जिल्ह्यात, राज्यात जलयुक्त, नदी पुर्नजीवनची मोठ्या प्रमाणात कामं केली. मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं केवळ अडवा आणि जिरवाचं राजकारण केल्याचा आरोप पंकजा मुंडे यांनी केलाय. तसंच जलयुक्त शिवार आणि मुख्यमंत्री ग्राम सडक योजना ही मुंडे साहेबांची संकल्पना असून त्याचं योजनेत रुपांतर झालंय. जलसंधारण मंत्री असताना भरीव काम केल्यानं माझं राज्यभर कौतूक होत असल्याचंही पंकजा मुंडे यांनी म्हटलंय.\nअाघाडी सरकारनं चौदा वर्षात ७० हजार कोटी रुपये खर्च केले. मात्र आम्ही चौदाशे कोटी रुपयांत २४ टीएमसी पाणी अडवलं असून राज्य दुष्काळ मुक्त करणार असल्याचा दावा पंकजा मुंडे यांनी केलाय.\nनिवडणुकीत प्रत्येक पक्ष हे स्वतः ची ताकद आजमावत असतात. मात्र जे मित्र पक्ष आमच्या बरोबर नाहीत ते आमचे विरोधक असल्याचंही त्यांनी म्हटलंय.\nतर मुंडे साहेबांच्या वाढदिवसावरुन राजकारणाची पातळी घसरल्यानं मी खेद व्यक्त केलाय. मुंडे साहेब ताकदवान नेते होते. त्यामुळे मृत्यूनंतरही त्यांची ताकद कायम आहे. त्यांना दुखवणाऱ्यांना आनंद मिळतो तर प्रेम करणार्‍यांच्या डोळ्यात आजही अश्रू येत असल्याचं पंकजा मुंडे यांनी म्हटलंय.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: #आखाडापालिकांचाpankaja mundeअहमदनगरजामखेडपंकजा मुंडे\nजम्मू-काश्मीर : पुलवामामध्ये चार दहशतवाद्यांचा खात्मा\nवारकऱ्यांची रांगेतून मुक्तता, आता विठुरायाचं टोकनद्वारे दर्शन \n,जय वाघानंतर त्याचा बछडा 'जयचंद'ही बेपत्ता\nएक नव्हे दोन नव्हे, चक्क तीन रिअर कॅमेरे , हे आहेत फिचर आणि किंमत\nगणित चुकलं म्हणून शिक्षकाने विद्यार्थ्याच्या तोंडात खुपसली छडी\nऔरंगाबादेत विद्यार्थ्यांना झालं काय, काॅपी पकडली म्हणून आत्महत्येचा प्रयत्न\n'केसरी'चा सेट जळून खाक, अक्षयकुमारसह सर्व कलाकार सुखरुप\nजम्मू-काश्मीर : पुलवामामध्ये चार दहशतवाद्यांचा खात्मा\nवारकऱ्यांची रांगेतून मुक्तता, आता विठुरायाचं टोकनद्वारे दर्शन \nकेरळमध्ये फक्त सचिनच्याच पुस्तकांची लायब्ररी\nजालन्यात सहा लाखांच्या बनावट नोटा जप्त\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00191.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%A1%E0%A4%A8", "date_download": "2018-04-24T18:16:15Z", "digest": "sha1:CGFVB2RIADRGF37LLF4QJOPQ4YQXPDDG", "length": 4991, "nlines": 111, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "विंबल्डन - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nविंबल्डन टेनिस स्पर्धा याच्याशी गल्लत करू नका.\nविंबल्डनमधील ऑल इंग्लंड लॉन टेनिस ॲंड क्रॉकेट क्लब चे मुख्य कोर्ट\nविंबल्डन (इंग्लिश: Wimbledon) हा युनायटेड किंग्डमच्या लंडन महानगरामधील एक जिल्हा आहे. विंबल्डन ग्रेटर लंडनच्या मर्टन ह्या बरोमध्ये वसले असून ते लंडन शहराच्या नैऋत्येस स्थित आहे. विंबल्डन येथील ऐतिहासिक वार्षिक विंबल्डन टेनिस स्पर्धांसाठी जगप्रसिद्ध आहे. विंबल्डन ही वर्षामधील चार ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धांपैकी एक असून ती अनेकदा जगातील सर्वात प्रतिष्ठेची टेनिस स्पर्धा समजली जाते. ह्या स्पर्धेमुळे विंबल्डन हे नाव बहुतेक वेळा टेनिस स्पर्धेचा उल्लेख करण्याकरिताच वापरले जाते.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १० ऑक्टोबर २०१४ रोजी २२:४० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00191.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/arthvikasacheudyog-news/article-on-information-1169202/", "date_download": "2018-04-24T18:18:10Z", "digest": "sha1:I5WUSHYW47QAIONEYYW55M6DGDSJ5J55", "length": 31705, "nlines": 214, "source_domain": "www.loksatta.com", "title": "महामाहितीचे मोल | Loksatta", "raw_content": "\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nघाऊक बाजारात दर घसरूनही साखर महागच\nपृथ्वीच्या तापमानात २०१० पासून सातत्याने वाढ\nब्रसेल्स गोळीबारातील आरोपी अब्देसलामला २० वर्षे तुरुंगवास\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\nअर्थ विकासाचे उद्योग »\nजगभरातील राज्यकर्तेही आता महामाहितीचा आधार घेताना दिसत आहेत.\nजगभरातील राज्यकर्तेही आता महामाहितीचा आधार घेताना दिसत आहेत. निवडणुकीतील धोरणात्मक डावपेचांची आखणीही प्रक्रिया केलेल्या महामाहितीच्या आधारे केली जात आहे. सरकारी कल्याणकारी योजना परिणामकारकरीत्या राबवावयाच्या असतील तर या महामाहितीचे मोल फार मोठे आहे..\nचांगल्या अर्थाने चौकस बुद्धीचे आपण कौतुक करतो, पण वाईट अर्थाने जिथे-तिथे नाक खुपसणारा असे दूषणपण देतो. पण या सर्वच चौकस वृत्तीच्या माणसांनी जमवलेल्या माहितीचा उपयोग ते कसा करतात यावरून ते कौतुकास पात्र आहेत की दूषणाला पात्र आहेत हे आपण ठरवतो. जगातील एका महान तत्त्ववेत्त्याने म्हटले होते की, ज्या माहितीचा माझ्याशी संबंध नाही किंवा ज्या माहितीमुळे मला कोणतेही नुकसान-नफा नाही ती माहिती मला देऊच नका अशी माहिती देण्या-घेण्याच्या प्रक्रियेला आपण गावगप्पा किंवा कुटाळक्या अशी संबोधने वापरतो. पण या बदलत्या युगात माहिती ही एक अतिशय मौल्यवान संपत्ती बनू पाहत आहे. तंत्रज्ञानक्रांती व संगणकीय महाजालाबरोबर या माहितीचे अर्निबध स्रोत निर्माण झाले आहेत. आता केवळ माहितीच नाही तर महामाहितीचे युग अवतरते आहे. कोणत्याही उद्योगाला या महामाहितीचा उपयोग आपली उत्पादकता आणि नफा वाढवण्यासाठी कसा करून घेता येईल यावर नवनवीन आराखडे बांधले जात आहेत. जीवघेणी स्पर्धा आणि मान मोडणारी गती या अडकित्त्यात सापडलेले आजचे उद्योग हे उद्योगवाढीचे नवनवीन मार्ग शोधत आहेत आणि याच प्रक्रियेत महामाहितीचे मोल दिवसागणिक वाढत चालले आहे. आज बाजारपेठेचा भूगोल इतिहासजमा होत असताना मला काय माहिती आहे हे जेवढे महत्त्वाचे आहे त्यापेक्षाही मला ते कधी माहीत झाले हेही तितकेच महत्त्वाचे आहे. बाजारात जेव्हा एखाद्या गोष्टीचे मोल वाढत जाते तेव्हा त्याची उपयुक्तता व मागणीही वाढत जाते. मागणी वाढत गेली की त्या मालाची किंमत वाढत जाते. ज्यांच्याकडे या माहितीच्या मालाचा साठा असतो त्यांना अधिक नफा होतो. या अधिक नफ्याच्या आकर्षणाने नवीन उद्योग प्रमेये बाजारात येतात व पुरवठा वाढत जातो व किमती व मोल यांच्यातील समतोल राखला जातो. या गणितातील महत्त्वाचे पाऊल म्हणजे या मौल्यवान माहितीचा पुरवठा वाढवणे आणि म्हणूनच या महा माहितीच्या आधारावर आता नवीन उद्योग प्रमेयांची उभारणी होताना दिसते आहे. संगणकीय तंत्रज्ञान, दूरसंचारातील क्रांती, बाजारपेठांची ग���ज, ग्राहकांची सोय अशा अनेक बाबींना एकत्र करून या महामाहितीचा नवीन उद्योग आता फोफावत चालला आहे. या उद्योगांचा फायदा जसा मोठय़ा प्रस्थापित उद्योगांना आपली उत्पादकता व नफा वाढवण्यासाठी होतो तसाच तो ग्राहकांनाही होतो. आज मोठमोठय़ा बाजारपेठेत पुरवठादारांच्या मांदियाळीत माझी गरज काय हेच ग्राहक विसरू लागला आहे व बऱ्याचदा गोंधळू लागला आहे. महामाहितीच्या उद्योगांनी तयार केलेल्या ‘माला’चा उपयोग या ग्राहकांनाही वरदान ठरत आहे. उदाहरणार्थ, मी एखादे पार्सल परगावात पाठवले तर ते तेथे पोचेपर्यंत मला पत्ताही नसायचा की ते कोठे आहे. पण आज माहितीच्या आधारे त्या पार्सलची संपूर्ण हालचाल मला माझ्या चलत दूरध्वनीवरही मिळू शकते. मला मिळणारी ही माहिती मला अत्यंत सोईची वाटते. ही माहिती मला आपोआप मिळत नाही तर कोणी तरी ही माहिती सतत जमा करत असतो, कोणी तरी त्यावर प्रक्रिया करत असतो आणि कोणी तरी ती माहिती माझ्यापर्यंत पोहोचवत असतो. महामाहितीच्या उद्योगाची ही तीन नवीन प्रमेये आहेत. स्वत:करिता माहिती मिळवून त्यावर प्रक्रिया करणारे उद्योग आहेतच, पण आता या माहितीची दलाली करणारेही बाजारातील या नवीन उद्योगाचे भागीदार झाले आहेत.\nकोणत्याही माणसाला मिळणारी माहिती कधीच नकोशी वाटत नाही. पण त्या माहितीवर तो पुढे काय प्रक्रिया करतो व निर्णय घेताना त्या प्रक्रिया केलेल्या माहितीचा कसा उपयोग करून घेतो यावर त्या माहितीचे मोल अवलंबून असते. फार पूर्वीपासून प्रत्येक राजाचे हेरखाते किती सक्षम आहे त्यावर त्याचे यश अवलंबून असायचे. औद्योगिक क्रांतीनंतर औद्योगिक हेरगिरीलाही महत्त्व आले. प्रतिस्पर्धी उद्योगाची पुढची चाल काय असेल हे मला आधी समजले तर बाजारपेठेत मला त्याचा खूप फायदा होतो. भांडवली बाजारपेठेत तर वायद्याचे भाव, समभागाचे भाव हे पूर्णपणे मिळणाऱ्या माहितीच्या आधारावरच आराखडे बांधत ठरत असतात. प्रत्येक दलाल हा आपआपल्या ग्राहकाला ही माहिती देऊन त्याचा व आपला फायदा कसा होईल इकडे बघत असतात. याच माहितीच्या आधारावर ब्लूमबर्ग, थॉमसन रॉयटर्स असे दलाली उद्योग सुरू झाले व त्यांचे उद्योग आज या केवळ महामाहितीच्या आधारावर हजारो कोटी रुपयांची उलाढाल करत आहेत. मायकेल ब्लूमबर्गने १९८१ साली सुरू केलेल्या कंपनीमुळे त्याची स्वत:ची मालमत्ता आज ३०,००० कोटी रुपया���हून अधिक आहे आज भारतात काही पत्रकारांनी एकत्र येऊन कोजन्सीस नावाची अशीच माहितीची दलाली करणारी कंपनी सुरू केली. माहिती मिळवून ती एकत्रित करणे, त्याची योग्य मांडणी करणे हेही उद्योग प्रमेय होऊ शकते. अमेरिकेतील एका किरकोळ साखळी दुकानांच्या उद्योगात, एका प्रभागामध्ये संगणकीय प्रणालीतून जेव्हा त्यांच्या विक्रीच्या माहितीवर प्रक्रिया करण्यात आली तेव्हा असे लक्षात आले की, लहान मुलांचे लंगोट, वेष्टनातील खाद्यपदार्थ व बीअर या तीन असंबंधित वस्तूंचा संबंध आहे असा भास होत होता. अधिक खोलात शिरल्यावर त्यांच्या लक्षात आले की, त्या प्रभागात तरुण जोडप्यांचे प्रमाण जास्त होते. बायकोने नवऱ्याला कार्यालयातून येताना मुलांसाठी लंगोट व रात्रीच्या जेवणाचे पदार्थ आणायला सांगितले. तो तरुण त्या दोन गोष्टींबरोबर बीअरच्या २-३ बाटल्याही खरेदी करत होता. या तिन्ही गोष्टी दुकानात लांब लांब ठेवलेल्या होत्या. त्यामुळे गाडी लांबवर पार्क करून तिन्ही गोष्टी खरेदी करून पैसे देऊन जायला त्याला वेळ लागायचा. त्या दुकानात जेव्हा तिन्ही गोष्टी जवळजवळ मांडण्यात आल्या तेव्हा दुकानाचा खप ३० टक्क्यांनी वाढला. आज उद्योगधंद्यांमध्ये अशी अनेक उदाहरणे दिसत आहेत. आता मोटारगाडय़ांचे उदाहरण घ्या. माझ्या गाडीत मी चाक कसे पकडतो आहे, गाडी किती वेळ किती वेगाने पळत आहे, पायांचा दाब कसा पडतो आहे असे कित्येक माहितीबिंदू गाडीतील संगणक जमा करतो आणि एका विशिष्ट वेळी मला घंटानाद करून सांगतो की, मालक, तुम्ही आता चहापानासाठी थोडे थांबावे व मग परत प्रवास सुरू करावा आज भारतात काही पत्रकारांनी एकत्र येऊन कोजन्सीस नावाची अशीच माहितीची दलाली करणारी कंपनी सुरू केली. माहिती मिळवून ती एकत्रित करणे, त्याची योग्य मांडणी करणे हेही उद्योग प्रमेय होऊ शकते. अमेरिकेतील एका किरकोळ साखळी दुकानांच्या उद्योगात, एका प्रभागामध्ये संगणकीय प्रणालीतून जेव्हा त्यांच्या विक्रीच्या माहितीवर प्रक्रिया करण्यात आली तेव्हा असे लक्षात आले की, लहान मुलांचे लंगोट, वेष्टनातील खाद्यपदार्थ व बीअर या तीन असंबंधित वस्तूंचा संबंध आहे असा भास होत होता. अधिक खोलात शिरल्यावर त्यांच्या लक्षात आले की, त्या प्रभागात तरुण जोडप्यांचे प्रमाण जास्त होते. बायकोने नवऱ्याला कार्यालयातून येताना मुलांसाठी लंगो��� व रात्रीच्या जेवणाचे पदार्थ आणायला सांगितले. तो तरुण त्या दोन गोष्टींबरोबर बीअरच्या २-३ बाटल्याही खरेदी करत होता. या तिन्ही गोष्टी दुकानात लांब लांब ठेवलेल्या होत्या. त्यामुळे गाडी लांबवर पार्क करून तिन्ही गोष्टी खरेदी करून पैसे देऊन जायला त्याला वेळ लागायचा. त्या दुकानात जेव्हा तिन्ही गोष्टी जवळजवळ मांडण्यात आल्या तेव्हा दुकानाचा खप ३० टक्क्यांनी वाढला. आज उद्योगधंद्यांमध्ये अशी अनेक उदाहरणे दिसत आहेत. आता मोटारगाडय़ांचे उदाहरण घ्या. माझ्या गाडीत मी चाक कसे पकडतो आहे, गाडी किती वेळ किती वेगाने पळत आहे, पायांचा दाब कसा पडतो आहे असे कित्येक माहितीबिंदू गाडीतील संगणक जमा करतो आणि एका विशिष्ट वेळी मला घंटानाद करून सांगतो की, मालक, तुम्ही आता चहापानासाठी थोडे थांबावे व मग परत प्रवास सुरू करावा सुरक्षिततेच्या दृष्टीने गाडीचा हा गुण मला खूप आकर्षक वाटतो. इंग्लंडमधील ‘टेस्को’ नावाचा किरकोळ बाजारातील उद्योग दर महिन्याला १५० कोटी माहितीबिंदू जमा करतो. याचा उपयोग कोणत्या ग्राहकांना काय गरज आहे, दररोजच्या वस्तूंच्या दरांचे बदल कसे करावेत, कोणत्या मालाला जास्त सवलतीचे आकर्षण द्यावे असे अनेक निर्णय या महामाहितीच्या प्रक्रियेतून आलेल्या निकालांच्या आधारे घेतले जातात. अ‍ॅमेझॉन या कंपनीने तर असा दावा केला आहे की, या जमवलेल्या माहितीच्या आधारे ते ग्राहकांना बऱ्याच शिफारशी करतात. त्यांच्या एकंदर विक्रीच्या ३०% हिस्सा हा अशा शिफारशींवर आधारित विक्रीचा असतो. आज महाजालावर मी एखादे पुस्तक विकत घेतले किंवा एखादे गाणे विकत घेतले तर लगेच हे पुस्तक विकत घेणाऱ्यांनी ही-ही पुस्तकेपण विकत घेतली आहेत किंवा कोणती इतर गाणी तुमच्या आवडीची असतील वगैरे शिफारशी टपकन पडद्यावर येतात. जेणेकरून मी ती पुस्तके किंवा गाणी खरेदी करावीत. विक्रीच्या वाढीबरोबर ग्राहक म्हणून मलाही या माहितीचा मोठा उपयोग होतो.\nजगभरातील राज्यकर्तेही आता या महामाहितीचा आधार घेताना दिसत आहेत. निवडणुकांची संपूर्ण धोरणात्मक डावपेचांची आखणी ही या प्रक्रिया केलेल्या महामाहितीच्या आधारेच तर केली जाते. या माहितीचे एकत्रीकरण करून त्यावर प्रक्रिया करणारे उद्योजक आज जगभरात सर्वच राजकीय पक्षांना आपला ‘माल’ विकून श्रीमंत होताना दिसत आहेत. पण याचबरोबर सरकारी कल्याणक��री योजना परिणामकारकरीत्या राबवयाच्या असतील तर या महामाहितीचे मोल फार मोठे आहेत. अशा योजनांच्या यशस्वी सक्षमीकरणामुळे जर राजकीय पक्ष निवडून येऊ लागले तर निवडणुकीतील इतर वाम मार्गानाही आळा बसेल. महामाहितीचे मोल असे सामाजिक व राजकीय फायद्याचेही आहे. एका जागतिक सल्लागार कंपनीच्या अहवालानुसार जर अमेरिकन सरकारने या महामाहितीचा योग्य उपयोग केला तर वर्षांकाठी त्यांची १८ लाख कोटी रुपयांची बचत होऊ शकेल.\nअर्थात प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात. त्याप्रमाणे महामाहितीच्या या उद्योगालाही दुसरी बाजू आहे. ही माहिती जमा करताना तुम्ही कोणाच्या खासगी आयुष्यात किंवा गोपनीय गोष्टीत लुडबुड करीत नाही ना, हे बघणे महत्त्वाचे आहे. एखाद्या व्यक्तीचे कोणते माहितीबिंदू हे गोपनीय आहेत व कोणते माहितीबिंदू हे महामाहितीचा भाग म्हणून वापरताना विकता येतील याचे भान या उद्योगाने ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. भारतात आधार कार्डाच्या संदर्भात जमा केलेले भारतीय नागरिकांचे माहितीबिंदू कसे व कोठे वापरता येतील किंवा येणार नाहीत या बाबतीचे निर्णय आता न्यायालयीन वादात अडकले आहेत. आताच्या नवीन चुणचुणीत चलत दूरध्वनींची ध्वनिसंवर्धक यंत्रणा ही २४ तास सुरू राहू शकते व या आधारे बाजूला दूरध्वनी ठेवून तुमचे संपूर्ण संभाषण त्यावर कोणी बोलत नसतानाही मला ऐकता येते. हे वैयक्तिक गोपनीयतेचे सरळ सरळ उल्लंघन आहे. पण आज मी माहिती उद्योगात अशा संगणकीय प्रणाली पाहिल्या आहेत की, ते हे काम करतात. आज त्याचा उपयोग तुम्ही दूरदर्शनवर कोणत्या जाहिराती- कार्यक्रम बघता वगैरे माहितीबिंदू जमा करण्यासाठी होतो. पण या सर्वाचा दुरुपयोगही होऊ शकतो. यामुळे उद्योगाने व समाजाने दक्ष राहणे गरजेचे आहे. माहितीचे हे पर्वत उभे राहत असताना व त्यातून नवोद्योग तयार होत असताना त्याच्यामागचा हेतूही महत्त्वाचा आहे. अग्नीचा उपयोग अन्न शिजवण्यासाठीही होतो व सारे भस्मसात करण्यासही होतो. आपण या महामाहितीचा कसा उपयोग करणार, हे त्या त्या समाजाने, बाजारपेठेने, उद्योगांनी व राज्यकर्त्यांनी ठरवायचे आहे. महामाहितीचे मोल त्यावरच ठरणार आहे.\nआपल्या भाषेत व्यक्त व्हा\nशिवसेनेचे ‘धनुष्य’ मोडण्याचे भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादीचे ‘लक्ष्य’\n‘च्युईज’च्या चवीच्या जिभा गुलाम\nजैन धर्माची सर्वागीण माहित��� एकाच छताखाली\nलेखक अर्थ-उद्योग धोरणांची दिशा ठरवणाऱ्या अनेक संस्था-संघटनांचे पदाधिकारी असून एका उद्योजकीय सल्ला-कंपनीचे अध्यक्ष आहेत. त्यांचा ई-मेल\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nविषय समजून घेण्यासाठी किंवा संदर्भासाठी आली ह्युमन लायब्ररी\n‘मोठय़ा शहरांसाठी अतिरिक्त तहसील कार्यालय करणार’\nआपल्या भाषेत व्यक्त व्हा\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n'वॉन्टेड' आरोपी शेजारी उभा होता, पोलीस पोस्टर लावत बसले\n'आमच्या घरात मुली आहेत, काँग्रेसला येण्यास सक्त मनाई आहे'\nलग्नाच्या दुसऱ्या दिवशीच मित्रांसोबत मिळून पत्नीवर सामूहिक बलात्कार\nसाधा धक्का लागला म्हणून ट्रेनखाली दिलं ढकलून, महिला प्रवाशाला अटक\nआज इंदिरा गांधी असत्या तर मी काँग्रेसमध्ये असतो-शत्रुघ्न सिन्हा\nकोरेगाव भीमा हिंसाचाराशी आंबेडकरी आणि हिंदुत्त्ववादी संघटनांचा संबंध नाही, सत्यशोधन समितीचा अहवाल\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nमुन्ना यादवला सर्वोच्च न्यायालयातून तात्पुरता जामीन\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nमहापालिकेच्या ३४ मराठी शाळा बंद\nजिल्ह्य़ात ६८ अपघात स्थळे\nकर्नाक पूल पाडण्यास उच्च न्यायालयाचा हिरवा कंदील\nनेहरू विज्ञान केंद्रातील ‘दि एनर्जी बॉल’ नव्या ढंगात\n‘फटका चोरां’ची दहशत कायम\nवाढलेल्या तापमानात विजेविना घामाघूम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00191.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/desh/pslv-c-34-launched-successfully-10235", "date_download": "2018-04-24T18:23:17Z", "digest": "sha1:2XBADBRYDLIN7U3V5GUOHAIUHAPEZGFS", "length": 12960, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "PSLV-C 34 launched successfully 'पीएसएलव्ही-सी 34' चे यशस्वी प्रक्षेपण | eSakal", "raw_content": "\n'पीएसएलव्ही-सी 34' चे यशस्वी प्रक्षेपण\nबुधवार, 22 जून 2016\n1228 किलो : उपग्रहांचे एकूण वजन\n5 : देशांचे उपग्रह (भारत, अमेरिका, कॅनडा, जर्मनी, इंडोनेशिया)\nएकाच वेळी सोडलेले उपग्रह\nश्रीहरीकोटा - ‘पीएसएलव्ही- सी 34‘ या प्रक्षेपकाच्या साह्याने एकाच वेळी तब्बल वीस उपग्रह अवकाशात सोडण्याच्या भा��तीय अवकाश संशोधन संस्थेच्या (इस्रो) मोहिमेस आज (बुधवार) यश आले. आज सकाळी 9.26 मिनिटांनी या प्रक्षेपकाचे यशस्वी प्रक्षेपण झाले.\nया प्रक्षेपणाचे यशस्वी प्रक्षेपण झाल्याने अंतराळ क्षेत्रात इस्त्रोने मिळविलेले हे मोठे यश आहे. इस्त्रोचे प्रमुख किरण कुमार यांनी आपल्यासाठी ही मोठी उपलब्धी असल्याचे म्हटले आहे. श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अवकाश केंद्रावरून हे प्रक्षेपण करण्यात आले. अवकाशात सोडण्यात येणाऱ्या वीस उपग्रहांचे एकूण वजन 1228 किलो होते. भारताबरोबरच अमेरिका, कॅनडा, जर्मनी व इंडोनेशिया या देशांचेही उपग्रह या वेळी सोडण्यात आले.\nउड्डाणानंतर पन्नास मिनिटांनी पीएसएलव्हीचे इंजिन पाच सेकंदांसाठी पुन्हा सुरू करण्यात येणार असल्याने या प्रयोगासाठी ‘इस्रो‘चे शास्त्रज्ञ उत्सुक आहेत. यामुळे एकाच रॉकेटच्या साह्याने उपग्रहांना वेगवेगळ्या कक्षांमध्ये स्थिर करणे शक्‍य होणार आहे. अवकाशात सोडण्यात येणाऱ्या वीस उपग्रहांमध्ये भारताच्या आणि अमेरिकेच्याही उपग्रहांचा समावेश आहे. भारतातर्फे पृथ्वी निरीक्षणासाठी कार्टोसॅट हा उपग्रह सोडण्यात येईल. तसेच, भारतीय विद्यापीठांनी केलेले दोन उपग्रहांचाही यात समावेश आहे. प्रत्यक्ष उड्डाणाच्या दिवशी आठ मिनिटांनंतर \"पीएसएलव्ही‘ने 505 किमी उंची गाठल्यानंतर इंजिन पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. याआधी पीएसएलव्ही-सी 9 च्या साह्याने \"इस्रो‘ने 2008 मध्ये एकाच वेळी दहा उपग्रह अवकाशात सोडले होते. मात्र, ते सर्व एकाच कक्षेत सोडले होते.\nमहासागरात भरकटलेले जहाज किंवा जंगलात हरवलेल्या व्यक्तीशी संपर्क साधण्यासाठी उपयुक्त ठरणारा \"स्वयम्‘ उपग्रह पुण्यातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाने (सीओईपी) तयार केला आहे. त्याचे प्रक्षेपणही आज श्रीहरिकोटा येथून झाले आहे. जगातील सर्वांत लहान दुसरा असलेला हा उपग्रह तयार करण्यासाठी महाविद्यालयात 2008 पासून संशोधन सुरू होते. त्यासाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेशी करार करण्यात आला होता. आतापर्यंत 176 विद्यार्थ्यांनी या उपग्रहाच्या निर्मितीसाठी योगदान दिले आहे. हा संपूर्णतः भारतीय बनावटीचा आणि शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात तयार केलेला उपग्रह आहे. त्याचा शंभर मिलिमीटर बाय शंभर मिलिमीटर बाय 113 मिलिमीटर एवढा लहान आकार आहे.\nकास्टिंग काऊच'मधून खासदारही स��टल्या नाहीतः रेणुका चौधरी\nनवी दिल्ली: 'प्रत्येक ठिकाणी कास्टिंग काऊच होते आणि संसदही त्यापासून सुटलेली नाही,' असे सांगून माजी केंद्रीय मंत्री, राज्यसभेतील खासदार रेणुका चौधरी...\nबिद्रेच्या मृतदेहाचा आज शोध घेणार\nनवी मुंबई - सहायक पोलिस निरीक्षक अश्विनी बिद्रे यांचा मृतदेह शोधण्यासाठी नवी मुंबई पोलिस मंगळवारपासून...\nअभियंत्याने नोकरी सोडून घेतली उद्योगात भरारी\nगंगापूर - सेवकाच्या मुलाने नोकरी सोडून उद्योगात भरारी घेतली आहे. या ध्येयवेड्या तरुणाने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेऊन आता...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00192.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://shabdshabd.blogspot.com/2009/10/", "date_download": "2018-04-24T18:30:21Z", "digest": "sha1:J6UR77WLIHBCUFBNIQQLVTIZEVPQGAEN", "length": 36185, "nlines": 110, "source_domain": "shabdshabd.blogspot.com", "title": "शब्द शब्द जपुन ठेव ( नरेन्द्र प्रभू ): October 2009", "raw_content": "\nशब्द शब्द जपुन ठेव ( नरेन्द्र प्रभू )\nमी वाचलेल्या साहीत्यामधील चांगले, मला आवडलेले भाग या ब्लॉगवर दिले आहेत. : नरेन्द्र प्रभू\nरॅन्डी पॉश या लेखकाच्या ‘द लास्ट लेक्चर’ या गाजलेल्या पुस्तकाचे, ‘अखेरचे व्याख्यान’ हे मराठी भाषांतरही लोकप्रिय ठरले आहे. ‘हातात पडलेले पत्ते बदलता येत नसले तरी डाव कसा खेळायचा ते ठरवता येते.’ रॅन्डीचे हे वाक्य वाचल्यावर क्षणभर राजेश खन्नाच्या ‘आनंद’ची आठवण होते. कॅन्सरमुळे मृत्यू उंबरठय़ावर आलेला, हे आनंद आणि रॅन्डीमधील मुख्य साम्य. परंतु भविष्य समजल्यानंतर उरलेल्या काही महिन्यांमध्ये आपल्या लहानग्या मुलांसाठी, विद्यार्थ्यांसाठी, सहकाऱ्यांसाठी आणि प्रिय पत्नीसाठी कोणत्या आणि कशा स्मृती मागे ठेवून जायचे, याचे नियोजन करणारा रॅन्डी हा विलक्षण माणूस या पुस्तकात आपल्याला भेटतो. मरणाला सामोरे जाताना त्याच्या मनात उठणाऱ्या अनंत भावभावना, विचार आणि कृती आपल्याला हसवता���, रडवतात आणि अंतर्मुख करतात मृत्यूचे अटळपण गृहीत धरून उरलेला प्रत्येक क्षण सत्कारणी कसा लावता येईल, याचाच विचार लेखक करीत राहतो. लहानपणापासून पाहिलेली स्वप्ने कशी साकारली, कोणामुळे आणि कोणकोणत्या पद्धतीने साकारली, त्यासाठी पालक, शिक्षक, सहकारी यांची कशी मदत झाली याचा आढावा घेतानाच चांगले जीवन जगण्यासाठी काय महत्त्वाचे, याची नोंद रॅन्डी करतो. याही पलीकडे जाऊन स्वत:ची आणि निकटच्या अनेकांची स्वप्ने साकार करण्यात आलेले अनुभव तसेच यशापयशांचीही खास नोंद तो करतो. खजील करणाऱ्या घटना प्रांजळपणे समोर ठेवतो. स्वप्ने साकार करण्यासाठी आपल्या सभोवतालच्या माणसांशी संवाद साधण्याची, नाते जोडण्याची हातोटी हा त्याचा मोठाच गुण आहे. प्रत्येकाने स्वप्ने बघावीत, त्यासाठी धडपडावे आणि इतरांनाही त्यांची स्वप्ने बघण्यासाठी, साकारण्यासाठी मदत करावी, त्यांची मदत घ्यावी आणि सर्वानी सृजनशीलतेचा आनंद घ्यावा हीच भावना त्यामागे दिसते. वास्तवातील जगामध्ये अनेक दु:खे असतीलही पण जग बदलण्याचा अभिनिवेश न करता भासमान वास्तवात स्वत:च्या कल्पनांना मुक्त वाव देत वास्तवात त्यासाठी लागणारे अफाट कष्ट करून नवनवीन तंत्रज्ञान निर्माण करण्याच्या अनेक युक्त्या तो जाताजाता सांगतो. भविष्यामध्ये आपल्या मुलांची स्वप्ने साकार करायला आपण नसणार, याचे वाईट वाटत असतानाही त्यांना मदत करणारे असंख्य लोक असतील, याचा त्याला विश्वास वाटतो व पैसे फारसे महत्त्वाचेही नाहीत हे तो जाणतो; पैशांपेक्षाही मौल्यवान अशा अनेक प्रकारच्या संपत्तीचा साठा जमा करण्याचे, त्या जपून ठेवण्याचे नाना मार्गही तो सांगतो.\nमरणाची चाहूल लागल्यावर आपले विचार आणि भावना सार्वजनिक भाषणातून व्यक्त करण्याची संधी रॅन्डीला मिळाली आणि त्याने या संधीचे अक्षरश: सोने केले. तुम्ही लवकरच मरणार आहात आणि त्यापूर्वी तुम्हाला आयुष्यात कशाकशाचे महत्त्व वाटते, कोणते विचार सहकाऱ्यांबरोबर वाटून घ्यावेसे वाटतात, याबद्दल एका प्राध्यापकाचे भाषण अमेरिकेतील कार्नेजी विद्यापीठात दरवर्षी आयोजित केले जाते. या भाषणासाठी आमंत्रण मिळणे हा प्राध्यापकांसाठी मोठाच सन्मान समजला जातो. मात्र या विद्यापीठातील रॅन्डी पॉश या संगणकशास्त्राच्या प्राध्यापकाला २००७ सालचे व्याख्यान द्यायला निमंत्रित केले तेव्हा ���्याला मात्र आपल्या मृत्यूची कल्पना करण्याचे संकट वाटले नाही कारण तो खरोखरच मृत्यूची गडद होणारी सावली बरोबर घेऊन वावरत होता. तीन ते सहा महिन्याचे आयुष्य त्याच्याजवळ होते. अशा वेळी आपल्या पाच, तीन आणि दीम्ड वर्षांच्या बछडय़ांबरोबर, केवळ आठ वर्षांचे सहजीवन मिळालेल्या सहचरीबरोबर उर्वरित वेळ घालवावा ही इच्छा असणे स्वाभाविक होते. परंतु आजारपणातही काही महिने अतिशय मेहनत घेऊन रॅन्डीने हे भाषण तयार केले आणि गच्च भरून वाहणाऱ्या सभागृहातील श्रोत्यांपुढे सादर केले. विद्यापीठाने त्याचे व्हिडीओ रेकॉर्डिग करून ते नेटवर टाकले आणि अक्षरश: जगभरातील लाखो विद्यार्थ्यांनी ते पाहिले, ऐकले. याच भाषणाचे संदर्भ घेऊन रॅन्डीने जेफ्री झास्लोव्ह या पत्रकाराची मदत घेऊन साकार केलेले हे विलक्षण पुस्तक.\nया भाषणासाठी रॅन्डीने निवडलेला विषय आणि त्याचे शीर्षक आहे. ‘बालपणाची स्वप्ने खरोखरी साकारताना’-'Really Achieving Your Childhood Dreams' हे शीर्षकच आपल्याला सांगते की भाषण आणि पुस्तक मृत्यूबद्दल नाही तर जगण्याबद्दलचे आहे. पहिल्याच प्रकरणाचे नाव आहे, ‘अ‍ॅन इन्जर्ड लायन स्टिल वॉन्टस् रोअर’. जखमी सिंहाला अजूनही डरकाळी मारायची आहे. रॅन्डीचा स्वप्नप्रवास बालपणापासून सुरू होतो. आपल्याला चांगल्या आईवडिलांची लॉटरी लागली हे नमूद करतो तेव्हा जगातील असंख्य मुलांना ती लागत नाही, याचे भान त्याच्याजवळ दिसते. रॅन्डीच्या चित्र-विचित्र रंगीबेरंगी स्वप्नांना आईवडिलांनी फुलवायला मदत केली. बैठय़ा घरामध्ये राहताना उंच इमारतीचे स्वप्न पाहणारा रॅन्डी खोलीचे दार लिफ्टसारखे रंगवतो. बाजूला लिफ्टचे बटन आणि दारावर वर सहावा मजला असे रंगवून वर्तमानातच तो आपले स्वप्न प्रत्यक्षात आणतो अशासारख्या प्रसंगी शिक्षकांची, सहकाऱ्यांची अतिशय कमी शब्दांमध्ये रेखाटलेली व्यक्तिमत्त्वे पुस्तकात भेटतात. त्या सर्वाचा लेखक ऋणी आहे.\nयशापयशाची जबाबदारीही तो मानतो. नशीब नावाच्या गोष्टीवर त्याचा विश्वास आहे पण त्याची नशिबाची व्याख्या दैववादी नाही तर कर्मवादी आहे. संधी मिळताच आपल्या सुसज्जतेचे स्वप्नपूर्तीमध्ये झालेले (किंवा न झालेले) रूपांतर म्हणजे नशीब त्यामुळे सतत दक्ष, कार्यक्षम राहणे महत्त्वाचे आहे हे तो जाणतो. मानवी बुद्धीला सतत धारदार करण्याचा, प्रयत्नवादी मंत्र तो सतत घोकत राहतो. ���ूरदृष्टीने पर्यायी नियोजन त्याला महत्त्वाचे वाटते. दैववाद नाकारून भव्य स्वप्ने बघण्याची अमेरिकन परंपरा त्याच्यामध्ये आपसूक दिसते. बराक ओबामांनी पाहिलेल्या मानवजातीच्या भविष्याच्या स्वप्नाच्या जातीचेच रॅन्डीचे हे अमेरिकन स्वप्न आहे. तुलनेने आपण भारतीय पारंपरिक मानसिकता जपतो आणि मुलांच्या सहजस्वप्नांना दूर ठेवत पठडीतले संस्कार करतो. हे पुस्तक म्हणजे सकारात्मक दृष्टिकोन, कार्यमग्नता, स्फूर्ती देणारा एक आनंदाचा झरा आहे.\nआपण त्यांना पाडू शकता\n आपण त्यांना पाडू शकता, जी, हाँ आप उन्हें हरा सकते है आप उन्हें हरा सकते है’ माफ करा पण दुर्दैवाने हा नारा माझा नाही; पण मला नक्की आवडेल असं म्हणायला. खरं तर तुम्ही दुबळे, षंढ नसाल, तर आपल्या सदसद्विवेकबुद्धीला स्मरून, तुम्हीही हे म्हणू शकता. नुसतं म्हणूनच नाही तर प्रत्यक्षात अमलात आणू शकता.\n१९६७ च्या काळात, निवडणुकीदरम्यान, काँग्रेसचे बलाढय़ नेते स. का. पाटील आणि त्या वेळच्या संयुक्त समाजवादी पार्टीचे नेते, जॉर्ज फर्नाडिस यांच्यामधील ही अटीतटीची आणि प्रतिष्ठेची निवडणूक होती. जॉर्ज फर्नाडिस यांचा एकच प्रभावी नारा होता. मुंबईभर जागोजागी, इंग्रजी, हिंदी, मराठीत त्यांचा एकच नारा होता. ‘आप उन्हें हरा सकते है आपण त्यांना पाडू शकता’ रस्त्यावर, इलेक्ट्रिकच्या खांबावर, बस स्टॉपवर, बसवर, रेल्वे स्थानकांवर, पोस्टर्सवर, सगळीकडे फक्त एकच वाक्य ‘आपण त्यांना पाडू शकता’.\nविरोधक या वाक्याची खिल्ली उडवत होते आणि चमत्कार झाला. ज्यांना या ‘मुंबईचा अनभिषिक्त सम्राट’ असं संबोधलं जायचं, ते स. का. पाटील चक्क ‘पडले’. जॉर्ज फर्नाडिस यांनी त्यांना ‘एका वाक्यानं’ पाडलं. ही अतिशयोक्ती वाटेल, पण हा इतिहास आहे. रेकॉर्ड ब्रेक करणारा इतिहास आज त्या घटनेनंतरच्या ४०-४२ वर्षांनंतर हे असं घडू शकेल आज त्या घटनेनंतरच्या ४०-४२ वर्षांनंतर हे असं घडू शकेल या इतिहासाची पुनरावृत्ती होऊ शकेल या इतिहासाची पुनरावृत्ती होऊ शकेल आपण मनात आणलं, तर निष्क्रिय, भ्रष्ट, नाठाळ, बाप कमाईवर टेंभा मिरवणाऱ्या, सरंजामशाहीची चटक लागलेल्या उमेदवारांना आजही आपण पाडू शकतो आपण मनात आणलं, तर निष्क्रिय, भ्रष्ट, नाठाळ, बाप कमाईवर टेंभा मिरवणाऱ्या, सरंजामशाहीची चटक लागलेल्या उमेदवारांना आजही आपण पाडू शकतो होय मनात आणलं तर, आपणही त्यांन��� पाडू शकता..\nआपली मराठी भाषा, आपले मराठी संस्कार, आपली महाराष्ट्रीय संस्कृती यांच्या नाकावर टिच्चून एखादा राजकीय पक्ष, जर आपला प्रदेशाध्यक्षच, ‘अमराठी’ नेता असेल तर इतर कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी बहुधा बांगडय़ा भरल्या असाव्यात. परप्रांतियांनी उच्च पदावर बसून, आपल्याला आपल्या संस्कृतीचे धडे द्यावेत आणि ते आपण झेलावेत यासारखी दुसरी लाचारी नाही. पण मग अन्याय झाल्यावर गरळ ओकण्यापेक्षा, आताच का नाही निर्णय घ्यायचा तुमच्या घरात, परका माणूस ठाण मांडून बसला आणि त्याला हवी ती मनमानी तो करू लागला, तर तुम्ही काय ‘अतिथी देवो भव’ म्हणत, त्याला हवं ते त्याच्या पदरात वाढाल तुमच्या घरात, परका माणूस ठाण मांडून बसला आणि त्याला हवी ती मनमानी तो करू लागला, तर तुम्ही काय ‘अतिथी देवो भव’ म्हणत, त्याला हवं ते त्याच्या पदरात वाढाल परप्रांतियांच्या त्या उंटांना तुमच्या तंबूत घेतल्यावर तो निरुपमी उंट अजून तंबू मागतोय, त्याचे तुम्ही चोचले पुरवणार परप्रांतियांच्या त्या उंटांना तुमच्या तंबूत घेतल्यावर तो निरुपमी उंट अजून तंबू मागतोय, त्याचे तुम्ही चोचले पुरवणार नाही ना मग मनात आणलं, तर आपणही त्यांना पाडू शकता..\nराजकारणाच्या या पटावर प्याद्यांच्या, लिंबू-टिंबूंच्या, लगोरीच्या, साईसुटय़ोच्या किंवा संगीतखुर्चीच्या खेळात, मला फसवलं असं म्हणत, जर अजून दहा बारा डोकी गोळा केली, दहावी-पंधरावी आघाडी बनवली आणि ‘तुम्ही समुद्रात स्मारक बांधलं, तर आम्ही पण समुद्रात स्मारक बांधू’ अशी बालिश गर्जना केली, तर अशा बालिश घोषणांनी या राज्याचे आर्थिक प्रश्न सुटतील गरिबी नष्ट होईल एका ठराविक समाजाचे लोक साक्षर, सुशिक्षित होतील डाव त्यांच्या हातात येईल डाव त्यांच्या हातात येईल मग असा रडीचा डाव खेळणाऱ्यांना राज्याचे फासे टाकायला द्यायचे मग असा रडीचा डाव खेळणाऱ्यांना राज्याचे फासे टाकायला द्यायचे नाही ना एवढं कळण्याइतके तुम्ही सुबुद्ध आहात ना मग मनात आणलं, तर आपणही त्यांना पाडू शकता.\nआपल्या मुलाबाळांची, पचनशक्ती, बौद्धिक क्षमता किती, हे जन्मदाते म्हणून आपण जाणतोच ना तुम्हाला पंचपक्वान्नं आवडतात म्हणून तुम्ही मुलाबाळांना बकासुर बनवत नाही ना तुम्हाला पंचपक्वान्नं आवडतात म्हणून तुम्ही मुलाबाळांना बकासुर बनवत नाही ना ऐपत नसताना, नकटय़ा नाकाच्या, शेळ���ाटय़ा मुलीला दागदागिन्यांनी, उंची पेहरावांनी मढवून, बार्बी डॉल बनवून आपलीच शोभा करून घेत नाही ना ऐपत नसताना, नकटय़ा नाकाच्या, शेळकाटय़ा मुलीला दागदागिन्यांनी, उंची पेहरावांनी मढवून, बार्बी डॉल बनवून आपलीच शोभा करून घेत नाही ना मग हे मुंबई शहर, ही मुंबापुरी, तुमची-आपली कर्मभूमी मग हे मुंबई शहर, ही मुंबापुरी, तुमची-आपली कर्मभूमी तिला न झेपणाऱ्या लोंढय़ांची, अवाढव्य प्रकल्पांची, दिखाव्याच्या ‘शांघाय’ प्रतिकृतीची खरच गरज आहे तिला न झेपणाऱ्या लोंढय़ांची, अवाढव्य प्रकल्पांची, दिखाव्याच्या ‘शांघाय’ प्रतिकृतीची खरच गरज आहे स्वातंत्र्यदेवता ३०० फूट उंच, म्हणून आमचा अश्वारूढ पुतळा, त्याहून काही सेंटिमीटर उंच स्वातंत्र्यदेवता ३०० फूट उंच, म्हणून आमचा अश्वारूढ पुतळा, त्याहून काही सेंटिमीटर उंच हे राज्य, इथली अर्थव्यवस्था म्हणजे काय पोरखेळ आहे का हे राज्य, इथली अर्थव्यवस्था म्हणजे काय पोरखेळ आहे का राज्याच्या विकासाची उंची वाढवण्याऐवजी, निर्जीव घोडय़ाची उंची वाढवण्यात या हावरट राज्यकर्त्यांना रस का राज्याच्या विकासाची उंची वाढवण्याऐवजी, निर्जीव घोडय़ाची उंची वाढवण्यात या हावरट राज्यकर्त्यांना रस का समुद्रात स्मारक बांधायच्या अट्टाहासापायी, हे खारं पाणी अनेक ठिकाणी मुरतंय, हे कळण्याइतके आपण सज्ञान आहोत ना समुद्रात स्मारक बांधायच्या अट्टाहासापायी, हे खारं पाणी अनेक ठिकाणी मुरतंय, हे कळण्याइतके आपण सज्ञान आहोत ना मग त्या मनमानी राज्यकर्त्यांसमोर, आपण षंढासारखे हतबल का मग त्या मनमानी राज्यकर्त्यांसमोर, आपण षंढासारखे हतबल का त्यांच्याच हाती परत सत्ता सोपवायचा ‘नाइलाज’ का त्यांच्याच हाती परत सत्ता सोपवायचा ‘नाइलाज’ का मनात आणलं, तर आपणही त्यांना पाडू शकता..\nभाषावार प्रांतरचनेनुसार ५० वर्षांपूर्वी आपल्याला आपल्या भाषेचा, आपल्या संस्कृतीचा प्रांत मिळाला; परंतु आपली भाषा प्राचीन आहे, समृद्ध आहे हे कोणी विसरायच्या आत आठवण करून द्यावीशी वाटते की, ती आपली ‘मातृभाषा’सुद्धा आहे. आज त्याचेही ‘जागतिक हक्क’ राजकारण्यांनी वाटून घेतले आणि मग त्या जागतिक हक्काच्या लोण्याचा गोळा कोणी फस्त करायचा यावरून रस्सीखेच सुरू झाली. मराठी अस्मिता जितकी महत्त्वाची तितकीच मराठी ‘भाऊबंदकी’सुद्धा जगाला दाखविण्याइतकी सर्वश्रेष्ठ ��हे का आपला प्रांत सोडून सीमोल्लंघन केलंत तर ‘मराठी माणूस’ म्हणून इतर भाषिकांच्या लक्षात राहते ती ‘मराठी भाऊबंदकी आपला प्रांत सोडून सीमोल्लंघन केलंत तर ‘मराठी माणूस’ म्हणून इतर भाषिकांच्या लक्षात राहते ती ‘मराठी भाऊबंदकी’ मराठी अस्मितेबरोबरच अन्न, वस्त्र, निवारा, वीज, रस्ता, पाणी या माणसाच्या महत्त्वाच्या गरजांपेक्षाही ही ‘भाऊबंदकी’ आणि पातळी सोडून वापरलेली भाषा हाच या राजकारण्यांचा २ी’’्रल्लॠ स्र््रल्ल३ आहे का’ मराठी अस्मितेबरोबरच अन्न, वस्त्र, निवारा, वीज, रस्ता, पाणी या माणसाच्या महत्त्वाच्या गरजांपेक्षाही ही ‘भाऊबंदकी’ आणि पातळी सोडून वापरलेली भाषा हाच या राजकारण्यांचा २ी’’्रल्लॠ स्र््रल्ल३ आहे का आपण भाषा जपू या, भाषेचं संवर्धन करू या असं म्हणत म्हणत आपल्या मुलाबाळांना मात्र परकीय भाषेत ‘ज्ञानेश्वरी’ शिकवायची आणि आपल्याकडे मतांचा जोगवा मागताना मात्र गरळ ओकणारी मातृभाषा वापरायची, याची या राजकारण्यांना लाज कशी नाही वाटत आपण भाषा जपू या, भाषेचं संवर्धन करू या असं म्हणत म्हणत आपल्या मुलाबाळांना मात्र परकीय भाषेत ‘ज्ञानेश्वरी’ शिकवायची आणि आपल्याकडे मतांचा जोगवा मागताना मात्र गरळ ओकणारी मातृभाषा वापरायची, याची या राजकारण्यांना लाज कशी नाही वाटत खुर्चीसाठी भीक मागताना महाराष्ट्राच्या भाषेला- संस्कृतीला लाज आणणारे संस्कृतिरक्षक तुम्हाला भूषणावह वाटतात खुर्चीसाठी भीक मागताना महाराष्ट्राच्या भाषेला- संस्कृतीला लाज आणणारे संस्कृतिरक्षक तुम्हाला भूषणावह वाटतात नाही ना मग मनात आणलंत तर आपणही त्यांना पाडू शकता..\nआपली संस्कृती, आपला धर्म, आपली राष्ट्रभाषा, आपली राष्ट्रभक्ती, आपला स्पष्टवक्तेपणा, आपली शिस्तबद्धता याचा सदैव ‘गर्व’ बाळगणारे आज इतरांना ब्रह्मज्ञान शिकवतायत, पण स्वत: मात्र.. इतरांच्या घराणेशाहीविरुद्ध आवाज उठवत स्वत:ही तीच घराणेशाही आता लोकांच्या, जनतेच्या माथी मारायला सुरुवात केलीच ना इतरांच्या घराणेशाहीविरुद्ध आवाज उठवत स्वत:ही तीच घराणेशाही आता लोकांच्या, जनतेच्या माथी मारायला सुरुवात केलीच ना यंदाच्या या निवडणुकीत तर त्यांनी सत्तेत सहभागी होण्यासाठी वाट्टेल ती ‘लाचारी’ पत्करण्याची भूमिका घेतली. आपल्याच कुटुंबातल्या लेकराबाळांच्या कपाळी टिळे लावून, त्यांनाच वाऱ्यावर ��ोडून आपलंच घर शेजाऱ्याला दान देऊन टाकलं. धर्माला जागणाऱ्यांनी अख्खा ‘शेजारधर्म’च पाळायचा ठरवल्यावर, परधर्मीय शेजाऱ्याचा बापही यांना ‘सर्वश्रेष्ठ’ वाटायला लागला. मग आपलं राष्ट्रप्रेम, आपली कट्टर भूमिका, आपली तत्त्वनिष्ठता या सगळ्यांना तिलांजली देऊन त्यांनी ‘त्या बापाचं’ या घरात बसून गुणगान सुरू केलं. मग कसा ठेवायचा यांच्या राष्ट्रभक्तीवर विश्वास यंदाच्या या निवडणुकीत तर त्यांनी सत्तेत सहभागी होण्यासाठी वाट्टेल ती ‘लाचारी’ पत्करण्याची भूमिका घेतली. आपल्याच कुटुंबातल्या लेकराबाळांच्या कपाळी टिळे लावून, त्यांनाच वाऱ्यावर सोडून आपलंच घर शेजाऱ्याला दान देऊन टाकलं. धर्माला जागणाऱ्यांनी अख्खा ‘शेजारधर्म’च पाळायचा ठरवल्यावर, परधर्मीय शेजाऱ्याचा बापही यांना ‘सर्वश्रेष्ठ’ वाटायला लागला. मग आपलं राष्ट्रप्रेम, आपली कट्टर भूमिका, आपली तत्त्वनिष्ठता या सगळ्यांना तिलांजली देऊन त्यांनी ‘त्या बापाचं’ या घरात बसून गुणगान सुरू केलं. मग कसा ठेवायचा यांच्या राष्ट्रभक्तीवर विश्वास हे असले बेगडी राष्ट्रप्रेम बाळगणारे, आपल्या प्रांतावर, आपल्या राज्यावर काय प्रेम करणार हे असले बेगडी राष्ट्रप्रेम बाळगणारे, आपल्या प्रांतावर, आपल्या राज्यावर काय प्रेम करणार कशी असेल यांना ‘आपल्या’ मातृभाषेची आणि आपल्या राज्याच्या विकासाबद्दल आपुलकी कशी असेल यांना ‘आपल्या’ मातृभाषेची आणि आपल्या राज्याच्या विकासाबद्दल आपुलकी कशावरून हे असला शेजारधर्म पाळायची लाचारी स्वीकारणारे ‘संघटित लोक’ हे ‘महाराष्ट्र’ घर उद्या परप्रांतीयांना आंदण देणार नाहीत कशावरून हे असला शेजारधर्म पाळायची लाचारी स्वीकारणारे ‘संघटित लोक’ हे ‘महाराष्ट्र’ घर उद्या परप्रांतीयांना आंदण देणार नाहीत इतकं कळण्याइतके तुम्ही सुबद्ध आहात ना इतकं कळण्याइतके तुम्ही सुबद्ध आहात ना मग मनात आणलंत तर आपणही अशा संधिसाधू, मतलबींना पाडू शकता..\nसत्तेची खुर्ची ‘उबदार’च असते. आपणच ती उबदार बनवली. त्यामुळे इथे सत्तेच्या खुर्चीसाठी खरं तर सगळेच हपापलेले वेळप्रसंगी लाळ गाळत ती मिळवण्याची स्वप्ने पाहणारे वेळप्रसंगी लाळ गाळत ती मिळवण्याची स्वप्ने पाहणारे आपल्या हितासाठी, आपल्या भल्यासाठी आपणच बनवली ना ती उबदार आपल्या हितासाठी, आपल्या भल्यासाठी आपणच बनवली ना ती उबदार ��ग त्या खुर्चीवर विराजमान होण्यासाठी अजूनही काही लायक मंडळी आहेत इथं मग त्या खुर्चीवर विराजमान होण्यासाठी अजूनही काही लायक मंडळी आहेत इथं त्यातले अनेकजण अजूनही ‘मन’ असणारे, आपल्याबरोबर इतरांच्याही भावना, इतरांचं हित, इतरांचा स्वाभिमान जपणारे आहेत. त्यांची सदसद्विवेकबुद्धी अजूनही जागृत आहे. त्यांना जाणीव आहे, तुमचा खेळखंडोबा होणाऱ्या शिक्षणाची त्यातले अनेकजण अजूनही ‘मन’ असणारे, आपल्याबरोबर इतरांच्याही भावना, इतरांचं हित, इतरांचा स्वाभिमान जपणारे आहेत. त्यांची सदसद्विवेकबुद्धी अजूनही जागृत आहे. त्यांना जाणीव आहे, तुमचा खेळखंडोबा होणाऱ्या शिक्षणाची त्यांना जाणीव आहे, तुमच्या ‘हायजॅक’ होणाऱ्या भाषेची अन् संस्कृतीची त्यांना जाणीव आहे, तुमच्या ‘हायजॅक’ होणाऱ्या भाषेची अन् संस्कृतीची त्यांना काळजी आहे, तुमच्या हकनाक जाणाऱ्या जीवाची त्यांना काळजी आहे, तुमच्या हकनाक जाणाऱ्या जीवाची त्यांना काळजी आहे, तुमच्या मूलभूत गरजांची, तुमच्या दोन वेळच्या जेवणाची त्यांना काळजी आहे, तुमच्या मूलभूत गरजांची, तुमच्या दोन वेळच्या जेवणाची त्यांना कणव आहे तुमच्या सुखी-समृद्ध जीवनाची\nत्यांच्या हाती सोपवा नेतृत्व या सत्तेच्या बाजारात स्वत:ला विकायला निघालेल्या नेत्यांमधला नेमका आपला ‘माणूस’ निवडून काढा, वेचून काढा. तो ‘आपला’ आहे, याची खात्री पटवून द्या. मग नको तिथं जात, पात, धर्म किंवा कुठलीही राजकीय लेबलं या सत्तेच्या बाजारात स्वत:ला विकायला निघालेल्या नेत्यांमधला नेमका आपला ‘माणूस’ निवडून काढा, वेचून काढा. तो ‘आपला’ आहे, याची खात्री पटवून द्या. मग नको तिथं जात, पात, धर्म किंवा कुठलीही राजकीय लेबलं झिडकारून टाका त्या बाजारबसव्या राजकारण्यांची मक्तेदारी. इथं सुखी-सुदृढ-समृद्ध जीवन जगायला माणुसकीच लागते हो झिडकारून टाका त्या बाजारबसव्या राजकारण्यांची मक्तेदारी. इथं सुखी-सुदृढ-समृद्ध जीवन जगायला माणुसकीच लागते हो आणि ती माणुसकी जपणारा, ओळखणारा ‘आपला माणूस’ आणि ती माणुसकी जपणारा, ओळखणारा ‘आपला माणूस’ एवढं कळण्याइतके आपण सारे सुबुद्ध आहोत ना एवढं कळण्याइतके आपण सारे सुबुद्ध आहोत ना तुमचा निर्णय चार दिवसांवर येऊन ठेपलाय.\nमग या पंचवार्षिक बाजाराचा वीट कसा नाही आला अजून प्रदूषण आणि धकाधकीच्या जीवनापासून लांब, दोन दिवस काही क्षण निरामय शांतता मिळावी म्हणून ‘वीकएण्ड होम्स’ शोधताच ना प्रदूषण आणि धकाधकीच्या जीवनापासून लांब, दोन दिवस काही क्षण निरामय शांतता मिळावी म्हणून ‘वीकएण्ड होम्स’ शोधताच ना मग तसंच या बाजारबुणग्यांपासून सुटका करून शांत, निर्मळ जीवन जगू देईल असा ‘देवमाणूस’ निवडून आणणे हे स्वप्नवत वाटत असलं तरीही.. आपणच हे करू शकता\nकागदाचा पुनर्वापर म्हणजेच निसर्ग संवर्धन\nआपण त्यांना पाडू शकता\nसाता समुद्रापार - आमचा सतू (सत्यजित प्रभू) सध्या अमेरिकेत स्टेज शो करतोय. काल असाच त्याचा फोन आला. काही मराठीतली वाक्यं मालवणीत कशी बोलली जातील असा त्याचा प्रश्न होता. ‘माक...\nउबुण्टूमध्ये मराठीत लिहा -\n१ डिसेंबर २००८ पासून वाचनसंख्या\nCopyright 2009 - शब्द शब्द जपुन ठेव ( नरेन्द्र प्रभू )\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/sampadkiya-news/business-for-small-things-1129920/", "date_download": "2018-04-24T18:12:40Z", "digest": "sha1:3CDZEUTGDX52JO3S3LVZ67HXYHU3VSGU", "length": 30162, "nlines": 214, "source_domain": "www.loksatta.com", "title": "किरकोळीचा घाऊक व्यापार | Loksatta", "raw_content": "\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nघाऊक बाजारात दर घसरूनही साखर महागच\nपृथ्वीच्या तापमानात २०१० पासून सातत्याने वाढ\nब्रसेल्स गोळीबारातील आरोपी अब्देसलामला २० वर्षे तुरुंगवास\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\nअर्थ विकासाचे उद्योग »\nभारतात किरकोळ व्यापार हा कदाचित हजारो वर्षांपासून चालत आलेला जुना व्यवसाय आहे. अगदी पुरातन काळी वैश्य समाज हा व्यवसाय चालवत असे.\nभारतात किरकोळ व्यापार हा कदाचित हजारो वर्षांपासून चालत आलेला जुना व्यवसाय आहे. अगदी पुरातन काळी वैश्य समाज हा व्यवसाय चालवत असे. पुढे गावागावांतून आठवडय़ातील ठरावीक दिवशी किरकोळ व्यापाराचा सामूहिक कार्यक्रम करण्याची प्रथा सुरू झाली. ‘हाट’ या शब्दाने ओळखला जाणारा कार्यक्रम बाजारहाट म्हणून पुढे प्रचलित झाला व आजही वापरात असलेला वाक्प्रचार म्हणून आपणा सर्वास परिचित आहे. प्रथमत: मालाची अदलाबदल, मग चलन-पैशांच्या बदल्यात मालाची किरकोळ विक्री, मग आठवडय़ाच्या बाजारातून स्थायिक दुकानांची मांडणी असे टप्पे पार करीत आज या किरकोळ व्यापाराची शहराशहरांत प्रचंड शहरात जणू जत्राच लागलेली असते. वस्तुभांडाराच्या रूपाने सुरू झालेली ही किरकोळ व्यापाराची जत्रा आज बहुमजली वातानुकूलित इमारतीमध्ये कायम��्वरूपी भरणारी जत्राच झाली आहे. वॉल मार्टसारखी किरकोळ दुकानांची साखळी १९६२ साली स्थापन झाली. सॅम वॉल्टनने लावलेले हे रोप आज वाढत जाऊन अमेरिकन भांडवली बाजारात १,३९,५०० कोटी रुपये मूल्य असणारे वृक्ष स्वरूपात दिसते आहे. भारतातही किरकोळीचा हा घाऊक बाजार वेगाने प्रगती करताना दिसत आहे. आज ही किरकोळीची बाजारपेठ ३,२०,४०० कोटी रुपयांच्या घरात असल्याचा अंदाज आहे. वार्षिक १३ ते १५ टक्क्यांनी वाढणारा हा व्यापार २०१८-१९ पर्यंत ५,६८,००० कोटी रुपयांच्या घरात जाईल असाही एक अंदाज आहे; पण पाश्चिमात्य देशांपेक्षा भारतातील किरकोळ व्यवसाय वेगळ्या वळणावर आहे. आज भारतात जवळजवळ ९२% किरकोळ व्यापार हा विस्कळीत स्वरूपाचा आहे. या विस्कळीत स्वरूपात अगदी फुटकळ किराणामालाच्या दुकानापासून शहरातील थोडी मोठी पण व्यक्तिगत मालकीची दुकाने मोडतात; पण संघटित किरकोळी घाऊक व्यापार आता पाश्चिमात्य देशांच्या चालीवर भारतातही वाढीस लागला आहे. २००९ साली केवळ ९,३०० कोटी रुपयांचा असणारा हा व्यवसाय २०१२ साली २५,००० कोटी रुपयांच्या घरात होता, तर २०१९ सालापर्यंत तो ५६,९०० कोटी रुपयांपर्यंत जाण्याचा अंदाज आहे.\nखंडणीसाठी चेन्नईच्या दोघा व्यापाऱ्यांचे अपहरण करणारी टोळी जेरबंद\nगुगलतर्फे देशातील ५ रेल्वेस्थानकांवर विनामुल्य वायफाय सेवा\nउद्योजकतेकडे पाहण्याचा भारतीयांचा दृष्टीकोन सकारात्मक\nदुष्काळात वर्षभरात मशीनच्या धंद्यात पावणेदोन कोटींची उलाढाल\nभारतात आज एका अंदाजाप्रमाणे किरकोळ व्यापाराची साधारण १.४ कोटी दुकाने आहेत; पण त्यातील ९६% दुकाने ही ५०० चौ. फुटांपेक्षा कमी आकाराची आहेत. जगभरातील किरकोळ व्यापारात भारत २०१२ साली पाचव्या स्थानावर होता, पण आज मात्र तो १४व्या स्थानावर घसरला आहे. परदेशी गुंतवणुकीचे सरकारी अस्थिर धोरण हे त्याचे महत्त्वाचे कारण आहे. ब्राझील, चिली, चीन, दुबई, टर्की यांसारखे देश हे या किरकोळ व्यापारात अव्वल स्थानांवर आहेत; पण भारतीय अर्थव्यवस्थेत होणारी वाढ आणि भारतीय लोकसंख्येत तरुण पिढीची होणारी वाढ, त्यांची पैसा खर्च करण्याची क्षमता इत्यादी सर्व गोष्टींचा विचार केला, तर या किरकोळ घाऊक व्यापाराची जोमाने वृद्धी होण्यास खूपच वाव आहे. आज भारतात २५ वर्षांच्या आसपास असणारे ५० कोटी तरुण-तरुणी आहेत. त्यांना लागणारे कपडे, डबाबंद खाद्यपदार्थ आणि शीतपेये, भ्रमणध्वनी, जलद सेवा देणारी उपाहारगृहे, सौंदर्य प्रसाधने इत्यादी चिन्हांकित उत्पादनांची विशेष मागणी कायम राहणार आहे. भारतातील १५ ते ५४ वयोगटातील काम करणाऱ्या ग्राहकांच्याही वेगळ्या गरजा आहेत. सतत वाढत असलेल्या त्यांच्या आमदनीमुळे आणि एकूणच बदललेल्या राहणीमानामुळे चैनीच्या वस्तू, चिन्हांकित कपडे, आरोग्य व सौंदर्य प्रसाधने इत्यादी गोष्टींची मागणी सतत वाढणार आहे. ग्रामीण बाजारपेठ आज किरकोळ घाऊक व्यापारात तर नवीन क्रांती घडवण्याच्या मार्गावर आहे. पूर्वी शेतीविषयक सामग्रीचीच दुकाने असणाऱ्या ग्रामीण भागात चक्कर टाकली तर चकचकीत प्रदर्शन मांडून बसलेली कित्येक किरकोळ दुकाने आज भारतभर वाढतानाच दिसतात. किरकोळ व्यापारात भारतीय ग्रामीण किंवा आर्थिक निम्नस्तरावर आणखी एक क्रांती जगप्रसिद्ध झाली ती म्हणजे चहा, साबण, तेल इत्यादी वस्तूंची लहान वेष्टने. १०० रुपयांचा चहाचा पुडा घेणे या गरिबांना शक्य नसते, पण ५/५ रुपयांचा चहा, खोबरेल तेल, सौंदर्य प्रसाधने इत्यादी वस्तू दररोज घेणे त्यांना शक्य असते. या सर्व बदलणाऱ्या भारतीय बाजारपेठेच्या विभागामध्ये आणखी एका विभागाची लक्षणीय वाढ होत आहे व ती म्हणजे नव अतिश्रीमंतांची.\nजागतिक संपत्ती अहवालानुसार २०१४ साली कोटय़धीश भारतीयांच्या संख्येत ५१ टक्क्यांनी वाढ झाली. आशिया खंडात दुसरा क्रमांक या लोकांना लागणारी सोमरसापासूनची विशिष्ट चिन्हांकित पेये, घर सजावटीचे वैशिष्टय़पूर्ण विशेष सामान, आरामदायी गाडय़ा, चैनीच्या वस्तू, सौेंदर्य प्रसाधने इत्यादी गोष्टींची किरकोळ बाजारपेठ जोमाने वाढते आहे. पूर्वी हेच लोक परदेशातून या वस्तू घेऊन येत; पण आज याच चैनीच्या वस्तू, चिन्हांकित उत्पादक भारतात बनवत आहेत व परदेशी लोक त्यांच्या किमतीमुळे भारतात येऊन खरेदी करून जात आहेत असे दृश्य पाहायला मिळते. ‘भारतात बनवा’ याचा हाही एक फायदा\nअर्थात किरकोळी घाऊक व्यापार म्हणजे फक्त इतरांनी बनवलेल्या वस्तू विकणे असा नाही, तर आज हे उद्योग स्वत:ची चिन्हांकित उत्पादने बाजारात व खास करून स्वत:च्या दुकानात विकत आहेत. साधे द्रव साबण, डाळी, रवा, मैदा, कणीक इत्यादी उत्पादने स्वत:च्या चिन्हांवर विकायची सध्या मोठी स्पर्धा लागली आहे; पण त्याचबरोबर जागतिक चिन्हांकित उत्पादनांना स्पर्धा द��ऊ शकतील असे नवनवीन चालींचे कपडे, सौंदर्य प्रसाधने इत्यादी वस्तूही आज भारतीय संघटित किरकोळी घाऊक व्यापारी स्वत:च्या चिन्हांखाली बाजारात आणत आहेत. साखळीतील ४०-५० दुकाने व त्यात येणारे ग्राहक ही त्यांची मोठी आशादायक बाजारपेठ आहे. इतरांची उत्पादने विकण्यापेक्षा स्वत:च्या चिन्हांकित उत्पादनाच्या विक्रीतून साहजिकच नफा अधिक मिळतो व त्यामुळे अशा नवीन विक्री व विपणन तंत्रांनी ग्राहकांना आकर्षित करण्याचे कसबही या संघटित किरकोळी कंपन्या आत्मसात करीत आहेत. आपल्या दुकानांची संख्या सतत वाढती ठेवणे, त्या त्या शहरानुसार दुकानाचा आकार कायम ठेवणे, सतत नवीन आकर्षक सवलती देणे, वस्तूंचे आकर्षक प्रदर्शन मांडून ग्राहकांना खरेदीसाठी मोहवणे अशी अनेक तंत्रे या कंपन्या वापरताना दिसतात. किरकोळी घाऊक व्यापार आज भारतात प्रौढावस्थेकडे सरकत आहे. वसणारी व वाढणारी नवीन शहरे, त्यात वाढणाऱ्या बाजारपेठा, त्या बाजारपेठांत वाढणारे नवीन गट इत्यादी सर्वाशी जुळवून घेत या संघटित व्यापार उद्योगाला पुढे जायचे आहे. वाढीसाठी भरपूर वाव असल्यामुळे परदेशी गुंतवणूकदारही भारतीय किरकोळी घाऊक व्यापाराच्या बाजारात येण्यास उत्सुक आहेत. गेल्या दहा वर्षांत दोन-तीन जागतिक उद्योगांनी तसा प्रयत्नही केला; पण प्रत्यक्ष भारतात आल्यावर मात्र सरकारी अनुभवाने ग्रस्त होऊन हे उद्योग भारताबाहेर पडले; पण भारतीय बाजारपेठ इतकी आकर्षक आहे व बनते आहे की, हे सर्व जण परत भारतात येतील\nसरकारी परवाने व नियम ही या उद्योगाची सर्वात मोठी डोकेदुखी आहे. उद्योग करण्याची सुकरता यामध्ये भारताला आता खरेच आमूलाग्र बदल घडवून आणणे आवश्यक आहे. असंघटित किरकोळी व्यापाऱ्यांशी स्पर्धा करीत असतानाच आता त्यांना संगणकीय महाजालावर आलेल्या किरकोळी नवोद्योगांशी स्पर्धा करायला लागत आहेत. अ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्ट अशा स्पर्धकांना नफा बनवण्याची बिलकूल चिंता नाही, त्यामुळे वाटेल तशा सवलती देत अगदी पुस्तकांपासून ते दूरदर्शन संचापर्यंत व कपडय़ांपासून सौंदर्य प्रसाधनांपर्यंत प्रत्येक वस्तू हे नवोद्योग आपल्या आभासी दुकानांमधून विकत आहेत. स्वत: नफा करीत, नवीन दुकाने, वीज, भाडी, पगार, विमा असे अनेक खर्च सांभाळत या उद्योगाला आपला व्यवसाय करणे गरजेचे आहे व ते सोपे नाही. कुशल मनुष्यबळाची सतत असणारी चणच���, मालाची ने-आण करण्यासाठी असलेले खराब रस्ते, अतिशय वाईट शीत गोदामे, शेतीमाल खरेदी करताना असणारे जाचक जुने कायदे, एक ना दोन प्रचंड अडचणींतून मार्ग काढत फक्त पुढे वाढणाऱ्या मूल्याकडे पाहात हे उद्योग आज बाजारात ठाण मांडून बसले आहेत. आजच्या अशा बिनीच्या दोन किरकोळी घाऊक व्यापारी संघटनांची नावे व त्यांचे बाजारमूल्य बघितले की समजते या उद्योगाला एवढे कष्ट असूनही, धोके असूनही किती वाव आहे. फ्यूचर रिटेलला १९९८ ला सुरुवात झाली. आज १०२ शहरांमध्ये १.७ कोटी चौरस फुटांमध्ये त्यांचा व्यवसाय आहे. त्यांचे बाजारमूल्य आहे ५,६०० कोटी रुपयांचे. १९९२ साली सुरू झालेले शॉपर्स स्टॉप हे असेच दुसरे नाव. ३००० चौरस फुटांमध्ये सुरू झालेले साधे कपडय़ांचे दुकान आज ३० लाख चौरस फूट जागेवर किरकोळी घाऊक व्यापार करीत आहे. ३० लाख निष्ठावान ग्राहकांना सेवा पुरवणाऱ्या, ६०च्या वर दुकाने असलेल्या या कंपनीचे बाजारमूल्य आहे ३,४७५ कोटी रुपयांचे; पण आज भारतीय वस्त्रोद्योगापेक्षाही मोठय़ा असणाऱ्या, प्रचंड रोजगार उत्पन्न करणाऱ्या या किरकोळी घाऊक व्यापाराला उद्योगाचा दर्जा मात्र नाही. वस्त्रोद्योगाला मंत्री-मंत्रालय आहे, पण या उद्योगाचा केंद्रात कुणी वाली नाही. येणाऱ्या काळात कदाचित ही परिस्थिती बदलेल, स्पर्धा वाढेल, गुणवत्ता वाढेल व शेवटी या सर्वाचा सुजाण ग्राहकराजाला फायदा होईल, हीच अपेक्षा\n> लेखक अर्थ-उद्योग धोरणांची दिशा ठरवणाऱ्या अनेक संस्था-संघटनांचे पदाधिकारी असून एका उद्योजकीय सल्ला-कंपनीचे अध्यक्ष आहेत. त्यांचा ई-मेल deepak.ghaisas@gencoval.com\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nअपना बँक मार्चअखेर ५००० कोटींचे व्यवसाय उद्दिष्ट गाठणार\nखंडणीसाठी चेन्नईच्या दोघा व्यापाऱ्यांचे अपहरण करणारी टोळी जेरबंद\nगुगलतर्फे देशातील ५ रेल्वेस्थानकांवर विनामुल्य वायफाय सेवा\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n'वॉन्टेड' आरोपी शेजारी उभा होता, पोलीस पोस्टर लावत बसले\n'आमच्या घरात मुली आहेत, काँग्रेसला येण्यास सक्त मनाई आहे'\nलग्नाच्या दुसऱ्या दिवशीच मित्रांसोबत मिळून पत्नीवर सामूहिक बलात्कार\nसाधा धक्का लागला म्हणून ट्रेनखाली दिलं ढकलून, महिला प्रवाशाला अटक\nआज इंदिरा गांधी असत्या तर मी काँग्रेसमध्ये असतो-शत्रुघ्न सिन्हा\nकोरेगाव भीमा हिंसाचाराशी आंबेडकरी आणि हिंदुत्त्ववादी संघटनांचा संबंध नाही, सत्यशोधन समितीचा अहवाल\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nमुन्ना यादवला सर्वोच्च न्यायालयातून तात्पुरता जामीन\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nमहापालिकेच्या ३४ मराठी शाळा बंद\nजिल्ह्य़ात ६८ अपघात स्थळे\nकर्नाक पूल पाडण्यास उच्च न्यायालयाचा हिरवा कंदील\nनेहरू विज्ञान केंद्रातील ‘दि एनर्जी बॉल’ नव्या ढंगात\n‘फटका चोरां’ची दहशत कायम\nवाढलेल्या तापमानात विजेविना घामाघूम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/desh/dalits-are-getting-education-sandeep-kumar-12079", "date_download": "2018-04-24T18:42:27Z", "digest": "sha1:MUGRWGVDNJUCJ7PBEZYWRZM47MT3P3MN", "length": 10725, "nlines": 164, "source_domain": "www.esakal.com", "title": "Dalits are getting education - Sandeep kumar दलित असल्याची शिक्षा मिळतेय - संदीप कुमाऱ | eSakal", "raw_content": "\nदलित असल्याची शिक्षा मिळतेय - संदीप कुमाऱ\nगुरुवार, 1 सप्टेंबर 2016\nनवी दि्ल्ली - मी दलित असल्याने माझ्याविरोधात षडयंत्र रचण्यात आले, त्याची शिक्षा मला मिळत आहे. अश्‍लील सीडीमध्ये मी नसून याची चौकशी करण्यात यावी, असे हकालपट्टी करण्यात आलेले दिल्लीचे मंत्री संदीप कुमार यांनी म्हटले आहे.\nनवी दि्ल्ली - मी दलित असल्याने माझ्याविरोधात षडयंत्र रचण्यात आले, त्याची शिक्षा मला मिळत आहे. अश्‍लील सीडीमध्ये मी नसून याची चौकशी करण्यात यावी, असे हकालपट्टी करण्यात आलेले दिल्लीचे मंत्री संदीप कुमार यांनी म्हटले आहे.\nआम आदमी पक्षाचे नेते व महिला तसेच बालविकासमंत्री संदीप कुमार यांचे मंत्रिपद काढून घेतल्याचे ट्‌विट दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी स्पष्ट केले आहे. संदीप कुमार यांच्याशी संबंधित असलेली एक अश्‍लील सीडी पुढे आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. या सीडीमध्ये काही छायाचित्रे व नऊ मिनिटांच्या व्हिडिओचा समावेश आहे. व्हिडिओत संदीप कुमार दोन महिलांसमवेत असल्याचे दिसत असून, ते महिलांना \"दिवसा भेटत जाऊ नका, रात्री नऊनंतर येत जा,‘ असे म्हणत आहेत.\nया प्रकरणी स्पष्टीकरण देताना संदीप कुमार म्हणाले की, दलित असल्याची किंमत मला मोजावी लागत आहे. मी त्या व्हिडिओमध्ये नाही. या व्हिडिओची तपासणी व्हायला हवी.\nमुख्यमंत्री सिद्धरामय्या बदामीतूनही रिंगणात\nबंगळूर - कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यानी अखेर मंगळवारी (ता. 24) बागलकोट जिल्ह्यातील बदामी विधानसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला...\nदानशूरांच्या मदतीमुळे वाचले यशचे प्राण\nसावळीविहीर (नगर) : खेळण्या-बागडण्याच्या वयात आजाराने ग्रासले, घरची परिस्थिती गरिबीची, मेंदुवरील शस्त्रक्रिया करणे गरजेचे होते. मी रिक्षा...\nराज्यात सुलभ वाहतुकीसाठी इंटलिजन्स ट्रॅफिक मॅनेजमेंट\nमुंबई - सुलभ वाहतुकीकरिता वाहतूक नियोजनाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्यासाठी इंटलिजन्स ट्रॅफिक...\nअधिकारांचा मोह सरकारला सुटेना\nपंचायतराज संस्थांच्या कारभारात आमूलाग्र बदल घडविणारी ७३ वी घटनादुरुस्ती २४ एप्रिल १९९३ पासून अमलात आली. त्यास आज २५ वर्षे पूर्ण होत आहेत....\nपुणे - गावाच्या भौतिक विकासाबरोबरच गुणवत्तापूर्ण शिक्षण, महिला सक्षमीकरण यावर लक्ष देत गावकऱ्यांचा आर्थिक दर्जा, राहणीमान सुधारण्यासाठी युवक आता...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00196.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-jyotish-2014/%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%B0-2014-%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A4%BE-%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%B2-114102900015_1.html", "date_download": "2018-04-24T18:32:41Z", "digest": "sha1:HGLJ4CVA6NGR63YJEBJSSLUOWMEQ4OYU", "length": 8987, "nlines": 142, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "नोव्हेंबर 2014 ज्योतिषशास्त्रानुसार कसा जाईल | Webdunia Marathi", "raw_content": "\nबुधवार, 25 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nनोव्हेंबर 2014 ज्योतिषशास्त्रानुसार कसा जाईल\nमेष : हा महिना आपल्या व्यवसायासाठी चांगला आहे. तुम्ही तुमचा व्यवसाय पार्टपशिप��्यामाध्यमातून करू शकता. तुमच्यासाठी लाभदायक ठरेल. मात्र, यासाठी आपल्यालाच पुढाकार घ्यावा लागेल. योग्य पावले उचललीत तर ते सहज शक्य होईल. आपण आपल्या अंत:मनाचे ऐका. त्यामुळे तुम्ही एक चांगली भूमिका बजावू शकाल. या महिन्यात तुम्ही आपल्या निवडलेल्या क्षेत्रात चांगले योगदान देऊन तुम्ही एक यशस्वी व्यक्ती व्हाल.\nवृषभ राशीचे भविष्य पुढच्या पानावर पहा ....\nमंगळ दोषापासून बचावकरण्यासाठी हे करून पहा\nरात्रीच्या वेळेस घराची साफ सफाई का म्हणून करू नये\nसाप्ताहिक भविष्यफल दि. 6 ते 12 ऑक्टोबर 2014\nऑक्टोबर (2014) महिन्यातील तुमचे भविष्य\nबारा महिन्यांची प्राचीन नावे\nयावर अधिक वाचा :\nपाळा काही धार्मिक नियम\nशिव मंदिरात झांज वाजवू नये. सूर्य मंदिरात शंख आणि देवीच्या मंदिरात बासरी वाजवू ...\nदेवळे अशाच ठिकाणी बांधलेली असतात जिथे प्रचंड शुभ ऊर्जा असते. देवळे म्हणजे जणू काही ...\nशुचिर्भूत होवून व्यक्ती ताटासमोर बसल्यावर प्रथम ताटाच्या मध्यभागी बरोबर समोर मीठ ...\nस्वप्नात जर घुबड दिसला तर...\nस्वप्नात जर घुबड दिसला तर शुभ मानले जात नाही. अशी मान्यता आहे की स्वप्नात जर घुबड दिसला ...\nTotake : गुलाबाचे 9 चमत्कारिक टोटके\nगुलाब सर्वांना प्रिय फूल आहे. याचे अनेक फायदेही आहेत. पण या गुलाबाच्या फुलांचे काही टोटके ...\nबराक ओबामा यांनी पत्र पाठवून मागितली माफी\nअमेरिकेचे माजी राष्ट्रपती बराक ओबामा आणि त्यांची पत्नी मिशेल ओबामा यांनी आपली मोठी मुलगी ...\nचार दिवस सलग बँका बंद राहणार\nबँकेची काही कामे असतील तर पुढील तीन दिवसांत आटोपून घ्यावी लागणार आहेत. कारण चार दिवस सलग ...\nआसाराम बापूला बुधवारी शिक्षा सुनावली जाणार\nबलात्काराच्या प्रकरणात अटकेत असलेला स्वयंघोषित अध्यात्मिक गुरु आसाराम याला बुधवारी शिक्षा ...\nमृत्यूच्या पाच तासाने उठून बसला, सांगितले अनुभव\nघरात अंतिम संस्काराची तयारी सुरू असताना मृत व्यक्ती अचानक उठून बसला तर हैराण होणे ...\nभारतीय लष्कराने पाकच्या पाच सैनिकांना घातले कंठस्नान\nनियंत्रण रेषेवर सातत्याने पाकिस्तानी सैनिकांकडून होणाऱ्या गोळीबाराविरोधात प्रत्युत्तरदाखल ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00197.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/vir-savarkar-marathi/%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%9A-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%B0-108052700036_1.html", "date_download": "2018-04-24T18:31:45Z", "digest": "sha1:KYCXDQ3HQ4LKWRMG5QC6ZI5VA5Q47UNF", "length": 12303, "nlines": 119, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "savarkar, hindi, marathi, raj thakre, Veer Savarkar, aajkal, maharashatra, hindutva | हिंदीच राष्ट्रभाषा असावी- सावरकर | Webdunia Marathi", "raw_content": "\nबुधवार, 25 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nहिंदीच राष्ट्रभाषा असावी- सावरकर\nसध्या राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांना विरोध करता करता हिंदीलाही विरोध करायला सुरवात केली. मुंबईच्या सभेत तर त्यांनी राष्ट्रभाषा कोणती असावी या प्रश्नावरून घटना समितीतच कसे वाद होते, याविषयी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या पुस्तकातील उताराच वाचून दाखविला. याच विषयावर स्वातंत्र्यवीर सावरकरांचे हे विचार.......\nआपले मराठी साहित्य हे भारतीय साहित्याचे ऐक उपांग असल्याने भारतीय साहित्य जीवनाचे बरे वा वाईट परिणाम महाराष्ट्रीय साहित्यावर झाल्यावाचून रहाणार नाहीत. भारताची राष्ट्रभाषश हिंदी असावी असा हिंदुजगताचा निर्धार झाला नाही. काही बंगाली साहित्यिकांनाही वाटले की बंगाली हीच देशाची राष्ट्रभाषा असावी, तसे मराठी साहित्यकांनाही वाटले की अटकेपर्यंत हिंदुध्वज फडकविणार्‍या आम्हा मराठ्यांची मराठी भाषा हीच भारताची राष्ट्रभाषा का असू नयेपण हा विचार योग्य नाही. संस्कृतनिष्ठ हिंदी हीच भारताची राष्ट्रभाषा असावी असे मी म्हणतो, याचे मुख्य कारण ती भाषा ऐकंदरीत अखिल भारतात बहुजन समाजाने इतर कोणत्याही भाषेतून अत्याधिक प्रमाणात बोलली जाते, समजली जाते, लिहील जाते आणि ती इतर कोणत्याही रीतीने राष्ट्रीय विचारांच्या विकासाला व प्रगतीला साहाय्यभूत होण्यास कोणत्याही प्रकारे अक्षम नही. ही दोन्ही लक्षणे हिंदीस इतर कोणत्याही प्रांतिक भाषेपेक्षा अधिक लागू आहेत. आज आठ कोटी लोक ती बोलत आहेत. खरे पहाता ती अशीच हिंदुस्थानची राष्ट्रबोली झालेली आहे. रामेश्वरापासून काश्मीर पर्यंत आज दोन सहस्त्र वर्षे झाली. लाखो हिंदू प्रवासी तीर्थतयात्री, व्यापारी जे जात येत, दळणवळण ठेवीत आले ते या हिंदी बोलीच्या बळावरच काय ते. निष्यान जुने साहित्यही भरपूर आहे. मराठक्षची ती सरखी बहीणच आहे. म्हणून मराठीला हिंदी राष्ट्रभाषा झाल्यास आनंद वाटावा, हेवा वाटू नये. हिंदीची वृत्तीही वरचढ नाही. महाराष्ट्राच्या हाताचा प्रेमाधार घेऊनच ती राष्ट्रभाषा पदावर चढत आहे.\nस्वातंत्र्वीर सावरकर : तेजस्वी लेखक\nमहात्मा गांधी श्रीरामाचे, सावरकर दुर्गादेवीचे भक्त\nसावरकरांचे अंदमान : एक अनुभव\nयावर अधिक वाचा :\nबराक ओबामा यांनी पत्र पाठवून मागितली माफी\nअमेरिकेचे माजी राष्ट्रपती बराक ओबामा आणि त्यांची पत्नी मिशेल ओबामा यांनी आपली मोठी मुलगी ...\nचार दिवस सलग बँका बंद राहणार\nबँकेची काही कामे असतील तर पुढील तीन दिवसांत आटोपून घ्यावी लागणार आहेत. कारण चार दिवस सलग ...\nआसाराम बापूला बुधवारी शिक्षा सुनावली जाणार\nबलात्काराच्या प्रकरणात अटकेत असलेला स्वयंघोषित अध्यात्मिक गुरु आसाराम याला बुधवारी शिक्षा ...\nमृत्यूच्या पाच तासाने उठून बसला, सांगितले अनुभव\nघरात अंतिम संस्काराची तयारी सुरू असताना मृत व्यक्ती अचानक उठून बसला तर हैराण होणे ...\nभारतीय लष्कराने पाकच्या पाच सैनिकांना घातले कंठस्नान\nनियंत्रण रेषेवर सातत्याने पाकिस्तानी सैनिकांकडून होणाऱ्या गोळीबाराविरोधात प्रत्युत्तरदाखल ...\nस्वस्त झाला सॅमसंगचा हा स्मार्ट फोन\nजर आपण सॅमसंगचा मोबाईल खरेदी करायला जात असाल तर आपल्यासाठी चांगली बातमी आहे की सॅमसंगने ...\nव्हॉट्सअॅपवर अफवांचे मेसेज थांबवणारे फिचर\nयापुढे व्हॉट्स अॅपवर एखादा मेसज जास्तवेळा फॉरवर्ड झाला तर तो आता पकडता येणार आहे. ...\nफेसबुक आणि ट्विटरवर फेक युजर्स शोधता येणार\nफेसबुक आणि ट्विटरवर खरे मित्र कोण आणि खोटे कोण याचा शोध आता लागणार आहे. सोशल नेटवर्किंग ...\nजीमेलमध्ये येणार नव्या फीचर्स\nजीमेल आपल्या युजर्ससाठी सुरक्षेच्या दृष्टीकोनातून नव्या फीचर्सवर काम करत आहे. लवकरच आता ...\nमाहिती अधिक सुरक्षित करण्याचा फेसबुकचा प्रयत्न\nफेसबुकने भारतातील युजर्सना विश्वास देण्यासाठी अॅपमध्ये काही बदल करुन, युजर्सच्या माहितीला ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00197.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/special-story/sayali-needs-help-strugling-illness-285754.html", "date_download": "2018-04-24T18:10:18Z", "digest": "sha1:MVVA3GNPMY7HTMSBMXF6PEHORKGAIFMB", "length": 13144, "nlines": 127, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "सायलीला गरज आहे तुमच्या मदतीची, न्यूज18लोकमतची मोहीम", "raw_content": "\nजम्मू-काश्मीर : पुलवामामध्ये चार दहशतवाद्यांचा खात्मा\nवारकऱ्यांची रांगेतून मुक्तता, आता विठुरायाचं टोकनद्वारे दर्शन \nकेरळमध्ये फक्त सचिनच्याच पुस्तकांची लायब्ररी\nजालन्यात सहा लाखांच्या बनावट नोटा जप्त\n,जय वाघानंतर त्याचा बछडा 'जयचंद'ही बेपत्ता\nगणित चुकलं म्हणून शिक्षकाने विद्यार्थ्याच्या तोंडात खुपसली छडी\nऔरंगाबादेत विद्यार्थ्यांना झालं काय, काॅपी पकडली म्हणून आत्महत्येचा प्रयत्न\nकर्जमाफीचा लाभ आता 2001-09 काळातील शेतकऱ्यांनाही मिळणार \nनाणार'चं आतून किर्तन बाहेरून तमाशा झालाय-अशोक चव्हाण\nमुंबईत धावत्या लोकलसमोर ढकलून प्रवाशाची हत्या\nमुंबईत म्हाडा ची ३३०० घरांसाठी सोडत लवकरच\n19 वर्षाचा मराठी तरुण घेणार जैन धर्माची दीक्षा\nजम्मू-काश्मीर : पुलवामामध्ये चार दहशतवाद्यांचा खात्मा\nमहाभियोगाची नोटीस फेटाळण्याचा निर्णय घाईत नाहीतर पूर्ण विचारांती - नायडू\n भाजप आणि काँग्रेसमध्ये 'कांटे की टक्कर', जेडीस ठरणार किंगमेकर\nसंसदेतही कास्टिंग काऊच, रेणुका चौधरींचं खळबळजनक वक्तव्य\nबिग बींची लेक श्वेताच्या ठुमक्यांचा व्हिडिओ व्हायरल\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nसंजय दत्तनं भिकही मागितलीय, 'संजू'च्या टीझरमधून उलगडली अनेक गुपितं\nअश्वमी महेश मांजरेकर झळकणार सलमानसोबत सिनेमात\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nभारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा होणार आई\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nबर्थडे स्पेशल : सचिनचा प्रेरणादायी प्रवास\nपंजाबचा दिल्लीवर शानदार विजय\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\nकेरळमध्ये फक्त सचिनच्याच पुस्तकांची लायब्ररी\nजालन्यात सहा लाखांच्या बनावट नोटा जप्त\n'चौधरींचं वक्तव्य अत्यंत दुर्दैवी'\nव्हेंटिलेटरमध्ये झुरळ जीवावर बेतलं\nबेधडक : महाभियोगाचे राजकारण\nबेधडक : आरपारची लढाई\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\nसायलीला गरज आहे तुमच्या मदतीची, न्यूज18लोकमतची मोहीम\nपिंपरी चिंचवड शहरातील एका तरुणीला, अत्यंत दुर्धर आजाराने ग्रासलंय. त्यामुळे मृत्यू, तिच्या समोर उभा आहे. मात्र असं असून देखील, उभ्या असलेल्या मृत्यूकडे दुर्लक्ष करत ,ती आपलं भविष्य उज्ज्वल करण्याचं स्वप्न बघतेय.\nगोविंद वाकडे, 29 मार्च : पिंपरी चिंचवड शहरातील एका तरुणीला, अत्यंत दुर्धर आजाराने ग्रासलंय. त्यामुळे मृत्यू, तिच्या समोर उभा आहे. मात्र असं असून देखील, उभ्या असलेल्या मृत्यूकडे दुर्लक्ष करत ,ती आपलं भविष्य उज्ज्वल करण्याचं स्वप्न बघतेय. त्यासाठी तिला गरज आहे तुमच्या मदतीची.\nमित्र आणि आप्तेष्टांकडून पैशांची जुळवा जुळव करणारे, हे आहेत ,सायली गजभिव ह्या अत्यंत गोड मुलीचे वडील.आपल्या एकुलत्या मुलीला झालेल्या, एका दुर्धर आजारामुळे त्यांना तिचं फ़ुफ़ुस आणि हृदय एकाच वेळी बदलावं लागणार आहे, आणि त्यासाठी तब्बल पस्तीस लाख रूपये ख़र्च येणाराय. मध्यमवर्गीय असलेल्या ह्या कुटुंबाला एवढी रक्कम जमवणं केवळ अशक्य असल्यान, हे सगळेचजणं एकत्र येऊन, सायलीला वाचवा अशी भावनिक साद घालतायत.\nआपल्याला आपल्या मृत्यूची वेळ कळणं ही आयुष्यातील सर्वात धक्कादायक बाब असते, प्रायमरी प्लमनरी हायपरटेंशन ह्या अत्यंत दुर्धर आजाराने ग्रासलेल्या सायली गजभिव ह्या तरुणीलाही तिच्या मृत्यूची तारीख कळविण्यात आलीय, मात्र त्याकडे दुर्लक्ष करत, सायलीने जगण्याची उमेद आणि आपल स्वप्न पूर्ण करण्याची जिद्द कायम ठेवलीय.\nसायली सध्या चेन्नई मधील ग्लोबल हॉस्पिटल मध्ये उपचार घेतीय,तिथे तीच हृदय आणि फ़ुफ़ुसही बदलली जाणार आहेत.मायबाप म्हणावणारं शासन आणि लोकप्रतिनिधीं कडून केवळ \"बेटी बचाओ -बेटी पढ़ाओ\" च्या केवळ घोषणा दिल्या जातायत, प्रत्यक्ष कृती मात्र काहीच होत नाही.आणि त्यामुळे अश्या कठीण प्रसंगी समाज म्हणून सायलीची ही स्माईल आणि स्वप्न आपल्यालाच आबाधित ठेवायचीयत .अर्थात आर्थिक मदतीशिवाय ते शक्य होणार नाही .आणि म्हणून आपण पुढे या आपल्या सायलीसाठी.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\n,जय वाघानंतर त्याचा बछडा 'जयचंद'ही बेपत्ता\nगणित चुकलं म्हणून शिक्षकाने विद्यार्थ्याच्या तोंडात खुपसली छडी\nऔरंगाबादेत विद्यार्थ्यांना झालं काय, काॅपी पकडली म्हणून आत्महत्येचा प्रयत्न\nकर्जमाफीचा लाभ आता 2001-09 काळातील शेतकऱ्यांनाही मिळणार \nनगरमधील 'या' गावाने दुष्काळाशी केले दोन हात, मोदींनीही केलं कौतुक\nकेळीच्या बागेत वाघोबाचा ठिय्या, रानडुक्कर केलं फस्त \nजम्मू-काश्मीर : पुलवामामध्ये चार दहशतवाद्यांचा खात्मा\nवारकऱ्यांची रांगेतून मुक्तता, आता विठुरायाचं टोकनद्वारे दर्शन \nकेरळमध्ये फक्त सचिनच्याच पुस्तकांची लायब्ररी\nजालन्यात सहा लाखांच्या बनावट नोटा जप्त\n'चौधरींचं वक्तव्य अत्यंत दुर्दैवी'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00197.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-jyotish-2014/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%AD%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AB%E0%A4%B2-%E0%A4%A6%E0%A4%BF-%E0%A5%A7%E0%A5%AA-%E0%A4%A4%E0%A5%87-%E0%A5%A80-%E0%A4%B8%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%B0-%E0%A5%A80%E0%A5%A7%E0%A5%AA-114091500001_1.html", "date_download": "2018-04-24T18:32:15Z", "digest": "sha1:IHY2NPJNTRKJ2YJ6RDFX5NPEU3VXVQ7R", "length": 19571, "nlines": 134, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "साप्ताहिक भविष्यफल दि. १४ ते २0 सप्टेंबर २0१४ | Webdunia Marathi", "raw_content": "\nबुधवार, 25 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nसाप्ताहिक भविष्यफल दि. १४ ते २0 सप्टेंबर २0१४\nमेष : सप्ताहाच्या प्रथम चरणात आर्थिक आवक मंदावेल व आर्थिक अस्थिरता निर्माण करणारी ग्रहस्थिती आहे. आर्थिक गुंतवणूक काळजीपूर्वक करणे चांगले ठरेल व होणारे नुकसान टळू शकेल. शांतता प्रस्थापित राहील. अंतिम चरणात पराक्रम अगर क्रीडा क्षेत्रातील नवनवीन डावपेचाचे केलेले प्रयोग यशस्वी ठरतील. बक्षीसपात्र स्थिती कायम राहून इतरांचे सहकार्य वेळेवर मिळेल व यश समोर दिसेल.\nवृषभ : सप्ताहाच्या प्रथम चरणात मानसिक समाधान लाभेल व मनावर असलेले काळजीचे सावट मिटेल. महत्त्वपूर्ण कामासाठी करावा लागणारा प्रवास कार्यसाधक ठरेल व सर्वत्र अपेक्षेप्रमाणे यश मिळवून देणारी ग्रहस्थिती आहे. अंतिम चरणात आर्थिक चढ-उतार स्थिती राहील. आर्थिक क्षेत्रातील बहुतेक अंदाज चुकतील. आर्थिक गुंतवणूक करण्यापूर्वी भावी काळात होणार्‍या परिणामाचा अंदाज घेणे उचित.\nमिथुन : सप्ताहाच्या प्रथम चरणात अनावश्यक व मनाविरुद्ध खर्च वाढेल. कर्ज व्यवहार प्रकरणामधून मनस्ताप संभवतो. शांतता व संयमाचे धोरण स्वीकारणेच श्रेयस्कर ठरेल. भावी काळात होणारा मनस्ताप टळेल. अंतिम चरणात परिस्थिती थोडी अनुकूल राहील व मनाला दिलासा मिळवून देणारी ग्रहस्थिती आहे. सर्वत्र परिस्थिती थोडी समाधानकारक स्थितीत राहून यश मिळण्यात प्रारंभ होऊ शकेल.\nकर्क : सप्ताहाच्या प्रथम चरणात आर्थिक स्थिती मजबूत राहील व आर्थिक टंचाईचा सामना करावा लागणार नाही. इतरांकडून येणे असलेला पैसा वेळेवर हाती येईल. अचानक धनलाभ योग संभवतो त्यामुळे लॉटरीवगैरे सारख्या माध्यमातून नशिबाची परीक्षा घेण्यास हरकत नाही. अंतिम चरणात प��िस्थिती प्रतिकूल आहे. त्यामुळे दगदग व त्रास वाढेल. जवळ आलेले यश दूर जाण्याची दाट शक्यता आहे. शांतता व संयम ठेवणेच उचित ठरू शकेल.\nसिंह : सप्ताहाच्या प्रथम चरणात उद्योग-व्यवसाय क्षेत्रातील घडामोडी अनुकूल लाभाच्या ठरतील व व्यवसाय क्षेत्र सुरळीतपणाच्या मार्गावर राहील. जवळचा प्रवास योग जुळून प्रवास कार्यसाधकच ठरेल. काळजीचे सावट काही प्रमाणात दूर होऊन उत्साह वाढीस लागेल. अंतिम चरणात सर्व क्षेत्रात यश मिळेल व अपयशाचा सामना सहसा करावा लागणार नाही. अपेक्षेप्रमाणे यश मिळवून देणारी ग्रहस्थिती अनुकूल आहे.\nकन्या : सप्ताहाच्या प्रथम चरणात धार्मिक यात्रायोग घडेल व सर्व क्षेत्रात नशिबाची साथ पाठीमागे राहील. नियोजित कामे ठरविलेल्या वेळेवर पूर्ण होऊन उत्साह वाढीस लागेल व यशाचा मार्ग खुलाच राहील. अंतिम चरणात नोकरीत बढतीजनक बदल घडून येण्याचे संकेत मिळतील. नवीन नोकरीसाठी होणारी मुलाखत भावी काळाच्या दृष्टीने आशा पल्लवीत करणारी ठरेल व सर्व समस्यांपासून मुक्तता होण्याची दाट शक्यता आहे.\nतूळ : सप्ताहाच्या प्रथम चरणात वाहन पीडायोग संभवतो. त्यामुळे वाहन चालविताना सर्व रस्ता आपलाच आहे असे समजून वाहन चालविणे धोकादायक स्वरूपाचेच ठरेल. शांतता व संयमाचे धोरण स्वीकारणेच उचित ठरेल. अंतिम चरणात महत्त्वपूर्ण कामासाठी तातडीचा प्रवास योग जुळून येईल व प्रवास कार्यसाधक ठरेल. मानसिक आनंद वाढविणारे समाचार हाती येऊन मनावरील काळजीचे सावट मिटेल.\nवृश्चिक : सप्ताहाच्या प्रथम चरणात भागीदारीमधून विशेष करून लाभ घडेल व भागीदारी क्षेत्र समस्यामुक्त स्थितीतच राहील. नवीन भागीदारीचा प्रस्ताव समोर आल्यास त्याचा विचार जरूर जरूर करावा भावी काळासाठी लाभप्रद ठरेल. अंतिम चरणात विविध प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागेल व यश मिळविण्यासाठी केलेले अथक परिश्रम वाया जातील. दगदग व त्रास निर्माण करणारी ग्रहस्थिती आहे.\nधनू : सप्ताहाच्या प्रथम चरणात आरोग्याच्या सर्व समस्या मिटतील. विशेष करून जुन्या आरोग्याच्या व्याधी दूर होण्याच्या मार्गी राहतील. इतरांचे सहकार्य वेळेवर मिळेल व कोणतेही काम सहसा अपूर्ण स्थितीत राहणार नाही. अंतिम चरणात भागीदारीत असणारा वाद मिटण्याच्या मार्गावर राहील व भागीदारी क्षेत्र समस्यामुक्त राहील. आपले सहकार्य इतरांच्या बहुमोल उपयोगी स्वरूपाचे सिद्ध होऊन मानसिक आनंद वाढीस लागू शकेल.\nमकर : सप्ताहाच्या प्रथम चरणात स्पर्धा परीक्षेसह सर्व प्रकारच्या परीक्षेमध्ये यश मिळवून देणारी आजची ग्रहस्थिती आहे. संततीबाबत आनंदवार्ता व समाचार हाती येतील. दूर निवासी प्रिय व्यक्तीचे चांगले दूरध्वनी येऊन उत्साह वाढेल. अंतिम चरणात विरोधक मंडळींचा ससेमिरा व त्रास कमी होऊन विरोधक मंडळी गुप्तरीतीने सहकार्य करतील. दीर्घकालपर्यंत स्मरणात राहील अशी एखादी चांगली घटना घडून येऊ शकेल.\nकुंभ : सप्ताहाच्या प्रथम चरणात पारिवारिक आनंद वाढविणारे समाचार हाती येतील व पारिवारिक सदस्य मंडळींबरोबर असणारे मतभेद मिटतील. परिस्थिती पूर्वपदावर येऊन उत्साह वाढीस लागेल. अपूर्ण व स्थगित व्यवहार सुरळीत होतील. अंतिम चरणात कार्य सभोतालीन परिस्थिती चांगली राहील व कार्यक्षेत्रात आपला शब्द अंतिम प्रमाण स्वरूप मानला जाईल. कोणतेही काम विना विलंब पूर्ण होण्याच्या मार्गी राहील.\nमीन : सप्ताहाच्या प्रथम चरणात क्रीडा अगर पराक्रम क्षेत्रात वर्चस्व वाढेल व सहकारीवर्ग मनोनुकूलरीत्या सहकार्य करण्याचा पवित्रा ठेवूनच वाटचाल करतील. नेत्रदीपक यश दृष्टिक्षेपात राहून यश मिळेल. अंतिम चरणात पारिवारिक आनंद वाढविणारे समाचारपत्र हाती येईल. कौटुंबिक सदस्य मनोनुकूलरीत्या सहकार्य करतील. मानसिक आनंद वाढून मनावर असलेले काळजीचे सावट व दडपण दूर होऊन शांतता प्रस्थापित राहील.\nमूलांक 9 : ऊर्जावान आणि शक्तिदायी\nबारा महिन्यांची प्राचीन नावे\nसाप्ताहिक भविष्यफल (7 ते 13 सप्टेंबर 2014)\nमासिक भविष्यफल सप्टेंबर 2014\nटॅरो कार्ड : प्रत्येक समस्यांचे समाधान\nयावर अधिक वाचा :\nपाळा काही धार्मिक नियम\nशिव मंदिरात झांज वाजवू नये. सूर्य मंदिरात शंख आणि देवीच्या मंदिरात बासरी वाजवू ...\nदेवळे अशाच ठिकाणी बांधलेली असतात जिथे प्रचंड शुभ ऊर्जा असते. देवळे म्हणजे जणू काही ...\nशुचिर्भूत होवून व्यक्ती ताटासमोर बसल्यावर प्रथम ताटाच्या मध्यभागी बरोबर समोर मीठ ...\nस्वप्नात जर घुबड दिसला तर...\nस्वप्नात जर घुबड दिसला तर शुभ मानले जात नाही. अशी मान्यता आहे की स्वप्नात जर घुबड दिसला ...\nTotake : गुलाबाचे 9 चमत्कारिक टोटके\nगुलाब सर्वांना प्रिय फूल आहे. याचे अनेक फायदेही आहेत. पण या गुलाबाच्या फुलांचे काही टोटके ...\nबराक ओबामा यांनी पत्र पाठवून मागितली माफी\nअ���ेरिकेचे माजी राष्ट्रपती बराक ओबामा आणि त्यांची पत्नी मिशेल ओबामा यांनी आपली मोठी मुलगी ...\nचार दिवस सलग बँका बंद राहणार\nबँकेची काही कामे असतील तर पुढील तीन दिवसांत आटोपून घ्यावी लागणार आहेत. कारण चार दिवस सलग ...\nआसाराम बापूला बुधवारी शिक्षा सुनावली जाणार\nबलात्काराच्या प्रकरणात अटकेत असलेला स्वयंघोषित अध्यात्मिक गुरु आसाराम याला बुधवारी शिक्षा ...\nमृत्यूच्या पाच तासाने उठून बसला, सांगितले अनुभव\nघरात अंतिम संस्काराची तयारी सुरू असताना मृत व्यक्ती अचानक उठून बसला तर हैराण होणे ...\nभारतीय लष्कराने पाकच्या पाच सैनिकांना घातले कंठस्नान\nनियंत्रण रेषेवर सातत्याने पाकिस्तानी सैनिकांकडून होणाऱ्या गोळीबाराविरोधात प्रत्युत्तरदाखल ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00198.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.akshardhara.com/en/lalit-sampadit/21835-Shodha-Khoda-Liha-Suhas-Kulkarni-Samakalin-Prakashan-buy-marathi-books-online-at-akshardhara.html", "date_download": "2018-04-24T18:10:07Z", "digest": "sha1:IU6D6K6PYUS2RWIEN7GTTLPB6XTQQSJA", "length": 21981, "nlines": 582, "source_domain": "www.akshardhara.com", "title": "Shodha Khoda Liha by Suhas Kulkarni - Book Buy online at Akshardhara", "raw_content": "\nव्यक्तिमत्त्व विकास (सेल्फ हेल्प)\nHome > ललित>संपादित>Shodha Khoda Liha (शोधा खोदा लिहा)\nसुहास कुलकर्णी यांचे सामाजिक घडामोडिंवरील लेखन\nसुहास कुलकर्णी यांचे सामाजिक घडामोडिंवरील लेखन\n१९९० ते २०१५ हा पंचवीस वर्षांचा काळ विलक्षण घडामोडींनी भारलेला आहे.जागतिकीकरण,जातीय अस्मिता अन धार्मिक अभिमान या तीन प्रक्रिया या काळात उलगडल्या.\nसुहास कुलकर्णी यांचे सामाजिक घडामोडिंवरील लेखन\nTendulkar Asehi/Tasehi (तेंडुलकर असेही/तसेही)\nSamyak Sakaratmak (सम्यक सकारात्मक)\nMaharashtracha Khadyasansrutikosh (महाराष्ट्राचा खाद्यसंस्कृतिकोश)\n1001 Study Tips (१००१ स्टडी टिप्स)\nUmbarthyachya Alyad Palyad (उंबरठ्याच्या अल्याड पल्याड)\nस्मृतिदिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन\nम. टा. प्रतिनिधी, पुणे\nकेवळ संशयामुळे पत्नीची हत्या केल्यामुळे शतकानुशतके पापमुक्त होण्यासाठी झुरणारा राजकुमार, जगातली सर्व पापे केल्याशिवाय मुक्ती न मिळू शकणारा उच्चभ्रू व्यक्ती आणि ज्याच्या पापांचे घडे भरूनही स्वतःला परमेश्वर म्हणून मिरवणारा अहंकारी धर्मगुरू या पात्रांभोवती गुंफलेली जी. ए .कुलकर्णी यांची ‘पातक’ ही लघुकथा सादर झाली आणि सभागृहात भयाण शांतता पसरली. जखमेतून रक्त वाहते तशा प्रवाही असण��ऱ्या ‘जीएं’च्या एकापेक्षा एक शब्दालंकारांनी रसिक अंतर्मुख झाले.\nनिमित्त होते अक्षरधारा बुक गॅलरी व जी.ए. कुलकर्णी यांच्या कुटुंबीयांतर्फे जीएंच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमाचे. या कार्यक्रमात ‘जीएं’च्या साहित्यकृतींचा वेगवेगळ्या सादरीकरणांच्या माध्यमातून वेध घेण्यात आला. या कार्यक्रमांमध्ये अनुराधा जोशी, अक्षय वाटवे आणि हर्षद राजपाठक या कलाकारांनी अभिवाचनाद्वारे सादर केलेली ‘पातक’ ही कथा विशेष लक्ष वेधून गेली. राजघराण्यातील एक राजकुमार संशयामुळे त्याच्या पत्नीची हत्या करतो आणि क्षणात त्याचा चेहरा विद्रुप होतो. त्याच्या पापापेक्षा अधिक मोठे पाप केलेल्या व्यक्तीचा स्पर्श होत नाही तोपर्यंत त्याला मुक्ती नाही. एका प्रार्थनामंदिरात शतकानुशतके तो झुरतोय. अनेक शतकांनी एक दरोडेखोर त्या प्रार्थनामंदिरात येतो आणि विद्रुप राजकुमाराशी बोलायला लागतो. हा दरोडेखोरही मूळचा सधन घराणातल्या तोही मुक्तीसाठी धडपडणारा. जगातले सर्वात भीषण पाप करत नाही तोवर त्यालाही मुक्ती नाही. अशातच कथेत गर्विष्ठ पापी पण समाजासाठी देवता असलेल्या एका धर्मगुरूचे पात्र येते आणि एका अर्थाने समाजाचे डोळे उघडतात. ही कथा ऐकताना सभागृहात उपस्थित प्रेक्षकांमध्ये भयाण शांतता पसरली होती. जी. ए. कुलकर्णी यांचे शब्द रसिकांच्या काळजाला भिडत होते. ही कथा संपली आणि उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात कलाकारांना दाद दिली.\nयाच कार्यक्रमात ‘कथाकार जी. ए.’ या विषयावर डॉ. वंदना बोकील. कुलकर्णी यांनी विचार मांडले ‘लघुकथेच्या रूढ साच्याच्या पलीकडे जाणारी ‘जीएं’ची कथा अनेक पदरी, प्रशस्त्र आवाक्याची आहे. दु:ख हे मूल्य मानणाऱ्या ‘जीएं’नी आपल्या कथांमधून मानवी दु:खाच्या असंख्य परी सहानुभूतीने रंगवल्या. समाजाने ओवाळून टाकलेल्या, उपेक्षित, पंगु, गांजेकस, स्वप्नांचे तुकडे हाती आलेल्या निराश माणसांची अंतर्विश्वे त्यांनी दाखवली. एकाचवेळी आदिम भावनांपासून ते एकाकीपणाच्या, परात्मतेच्या आधुनिक जाणिवेपर्यंत ‘जीएं’ची प्रतिभा झेप घेते, याकडे त्यांनी लक्ष वेधले. ‘हंस’ च्या संपादिका हेमलता अंतरकर यांनी त्यांना आलेल्या ‘जीएं’च्या पत्रांमधून दिसणारे जी.एं. उलगडून दाखवले ‘जीएं’चे निसर्गप्रेम, जगभरातील साहित्यकृतींचा त्यांचा अफाट व्यासंग, ���्यांची प्रतिमायुक्त लेखनशैली इत्यादी वैशिष्टे त्यांनी सोदाहरण स्पष्ट केली. शरद आढाव यांनी स्वत: निर्मिती केलेले ‘जीएं’च्या ‘अस्तिस्रोत’ व ‘कांचनमृग’ या कथांचे दृकश्राव्य (व्हिडिओ) सादरीकरण केले. अक्षरधाराच्या रसिका राठिवडेकर यांनी स्वागत केले व चित्रा नातू-वझे यांनी सूत्रसंचालन केले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00199.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/desh/hijacked-rescued-indian-jyuditha-disuza-11197", "date_download": "2018-04-24T18:34:19Z", "digest": "sha1:YLERS2V7ZSD6PTDTQSFPVZ7KBD4RW6ZD", "length": 11346, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "Hijacked rescued Indian jyuditha disuza अपहृत भारतीय ज्युडिथ डिसूझाची सुटका | eSakal", "raw_content": "\nअपहृत भारतीय ज्युडिथ डिसूझाची सुटका\nशनिवार, 23 जुलै 2016\nनवी दिल्ली - अफगणिस्तानातून अपहरण करण्यात आलेल्या कोलकाता येथील ज्युडिथ डिसूझा या तरुणीची सुखरुप सुटका करण्यात आल्याची माहिती भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी दिली आहे. ज्युडिथ लवकरच मायदेशात परतेल, असेही त्यांनी म्हटले आहे.\nनवी दिल्ली - अफगणिस्तानातून अपहरण करण्यात आलेल्या कोलकाता येथील ज्युडिथ डिसूझा या तरुणीची सुखरुप सुटका करण्यात आल्याची माहिती भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी दिली आहे. ज्युडिथ लवकरच मायदेशात परतेल, असेही त्यांनी म्हटले आहे.\nज्युडिथच्या पालकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून तिच्या सुटकेसाठी स्वतः लक्ष घालण्याची विनंती केली होती. ज्युडिथच्या सुटकेसाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. अतिशय धाडसी व उमदी असलेली ज्युडिथ अफगणिस्तानच्या लोकांच्या कल्याणासाठी काम करीत होती. अफगणिस्तानच्या विकासकामात हातभार लावण्याची इच्छा असलेल्या भारतीय लोकांची ती प्रतिनिधीत्व करीत होती. तिच्या अपहरणाने आम्हाला मुळापासून हादरा बसला आहे. आम्ही तिची आतुरतेने वाट पाहात आहोत. तिची सुटका होईल अशी आशा कुटुंबीयांना होती. अखेर ज्युडिथ पुन्हा भारतात सुखरुप परतणार आहे.\nआगाखान फाउंडेशन या संस्थेमध्ये तांत्रिक सल्लागार म्हणून काम करणाऱ्या ज्युडिथ डिसूझा (वय 40) हिचे 9 जूनला काबूलमधून भर दिवसा दहशतवाद्यांनी अपहरण केले होते.\nचित्रपट काढून पाणी जिरणार नाही - आमिर खान\nनागपूर - \"जलसंधारणाचा संदेश देण्यासाठी चित्रपटही करता येईल. एखादी चांगली कथा आली तर विचारही करू. पण, महाराष्ट्रातील दिडशेपेक्षा अधिक तालुके...\nकास्टिंग काऊच'मधून खासदारही सुटल्या नाहीतः रेणुका चौधरी\nनवी दिल्ली: 'प्रत्येक ठिकाणी कास्टिंग काऊच होते आणि संसदही त्यापासून सुटलेली नाही,' असे सांगून माजी केंद्रीय मंत्री, राज्यसभेतील खासदार रेणुका चौधरी...\nआमदार शिवाजी कर्डिलेंसह पाच जणांना जामीन\nनगर : पोलिस अधीक्षक कार्यालयामध्ये तोडफोड केल्याच्या गुन्ह्यातील आमदार शिवाजी कर्डिले यांच्यासह पाच जणांच्या जामीन अर्जावर काल युक्तिवाद झाला....\nराहुल गांधी हे अपयशी नेते : भाजप\nनवी दिल्ली : काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांचा उल्लेख 'अपयशी नेते' असा करत भारतीय जनता पक्षाने (भाजप) कर्नाटकच्या विधानसभा निवडणुकीमध्ये...\nइंधन शुल्क कपातीस अर्थमंत्रालयाचा विरोध\nनवी दिल्ली - सामान्य नागरिकांना दिलासा देण्यासाठी पेट्रोल व डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात करण्यास अर्थमंत्रालयाने विरोध केला आहे. याचवेळी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00199.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/pune/continued-growth-water-supply-dams-10804", "date_download": "2018-04-24T18:23:44Z", "digest": "sha1:2PNGQS2GVBV6HPWDZ6PQMIIAO3EGOIAG", "length": 12166, "nlines": 193, "source_domain": "www.esakal.com", "title": "Continued growth in the water supply dams धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ सुरूच | eSakal", "raw_content": "\nधरणांच्या पाणीसाठ्यात वाढ सुरूच\nमंगळवार, 12 जुलै 2016\nपुणे - बहुतेक धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये हालका पाऊस सुरू आहे. यामुळे धरणांच्या पाणीसाठ्यात संथ गतीने वाढ होत आहे. भीमा खोऱ्यातील 25 धरणांमध्ये शुक्रवारी सकाळी एकूण 31.94 अब्ज घनफूट (टीएमसी) म्हणजे 14.84 टक्के, तर कृष्णा खोऱ्यातील 11 प्रमुख धरणांमध्ये 43.84 टीएमसी (20.89 टक्के) पाणीसाठा झाला होता.\nपुणे - बहुतेक धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये हालका पाऊस सुरू आहे. यामुळे धरणांच्या पाणीसाठ्यात संथ गतीने वाढ होत आहे. भीमा खोऱ्यातील 25 धरणांमध्ये शुक्रवारी सकाळी एकूण 31.94 अब्ज घनफूट (ट��एमसी) म्हणजे 14.84 टक्के, तर कृष्णा खोऱ्यातील 11 प्रमुख धरणांमध्ये 43.84 टीएमसी (20.89 टक्के) पाणीसाठा झाला होता.\nपुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पातील चार धरणांमध्ये 6.92 टीएमसी (23.74 टक्के) पाणीसाठा झाला आहे. सध्या होणाऱ्या दिवसाआड पाणीपुरवठाप्रमाणे पाणी पुरविल्यास येत्या डिसेंबरपर्यंत सध्याचे पाणी पुरेल. टेमघर धरणाच्या क्षेत्रात शुक्रवारी सकाळपासून सायंकाळपर्यंत 21 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. वरसगावला सात मिलिमीटर, पानशेतला आठ मिलिमीटर व खडकवासला धरणाच्या क्षेत्रात दोन मिलिमीटर पाऊस पडला.\nपुणे, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यांतील ऊस उत्पादकांच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या नीरा खोऱ्यातील चार धरणांमध्ये 9.73 टीएमसी (20.78 टक्के) पाणीसाठा झाला आहे. उजनी धरणाच्या जलाशयात गेल्या दोन दिवसांत सुमारे दोन टीएमसी पाण्याची भर पडली. उजनीत सध्या (उणे) 25.44 टीएमसी पाणीसाठा आहे.\nधरणाचे नाव साठा क्षमता आजचा साठा टक्केवारी\nगहुंजे परिसरात गृहखरेदीसाठी संधी\nपुणे - पुणे परिसरात घर घेण्याचा विचार करणाऱ्या नागरिकांकरिता पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावरील गहुंजे परिसरात परवडणाऱ्या घरांचे नव्याने अनेक...\n\"पाणी घेता का पाणी...'\nऔरंगाबाद - नागरी क्षेत्रातून निघणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते उद्योगांना देण्याचे धोरण...\nआगामी पाच वर्षांत कोणती गुंतवणूक फायदेशीर ठरेल \nगुंतवणुकीचे वेगवेगळे प्रकार हे दिशादर्शकाचं काम करतात. गुंतवणूकदारांना संपत्ती निर्माण करण्यासाठी आणि यशस्वीरीत्या गुंतवणूक करण्यासाठी त्यातून योग्य...\nफुरसुंगीत वाया जाते पाणी\nफुरसुंगी - भेकराईनगरच्या ढमाळवाडीत पालिकेने टॅंकरचे पाणी साठविण्याच्या पुरेशा टाक्‍या न ठेवल्याने थेट टॅंकरच्या पाइपमधूनच नागरिक पाणी भरत असल्याने...\nशहरात चार ठिकाणी प्री-पेड रिक्षा स्टॅंड\nपुणे - शहरात स्वारगेट, शिवाजीनगर एसटी स्थानक, पुणे स्टेशन आणि संगमवाडीतील खासगी बस स्टॅंडजवळ प्री-पेड रिक्षा स्टॅंड उभारण्याचे निश्‍चित झाले आहे. मे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00199.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://shabdshabd.blogspot.com/2009/08/blog-post.html", "date_download": "2018-04-24T18:25:43Z", "digest": "sha1:LI5OADPJBGSU77DX4JN65I7QOB2CQBTX", "length": 23664, "nlines": 136, "source_domain": "shabdshabd.blogspot.com", "title": "शब्द शब्द जपुन ठेव ( नरेन्द्र प्रभू ): शून्योपचार", "raw_content": "\nशब्द शब्द जपुन ठेव ( नरेन्द्र प्रभू )\nमी वाचलेल्या साहीत्यामधील चांगले, मला आवडलेले भाग या ब्लॉगवर दिले आहेत. : नरेन्द्र प्रभू\nवयाच्या चाळिशीपासून ते वार्धक्यापर्यंत असंख्य व्याधी शरीरात उद्भवतात, त्या वेळी खूप काळजी घ्यावी लागते. एखाद्या व्याधीवर वैद्योपचार करण्यापूर्वीची पायरी म्हणजे ‘प्रथमोपचार’. हे घरच्या घरी करता येतात. तथापि त्यापूर्वीची पायरी सांभाळणे चांगले. म्हणजेच उपचाराची आवश्यकता भासू नये, अशी शरीराची स्थिती असणे यालाच ‘शून्योपचार’ म्हणतात. प्रथमोपचार याचा अर्थ डॉक्टर येईपर्यंत करावयाचे उपचार; परंतु डॉक्टरांना बोलवायची वेळच येऊ नये यासाठी करावयाचे उपचार म्हणजे ‘प्रथम’च्या आधीचे उपचार म्हणून ‘शून्य- उपचार’ अथवा ‘शून्योपचार’ असा याचा अर्थ आहे. शून्य खर्चामध्ये करावयाचे उपचार, घ्यावयाची काळजी, लहान-सहान कृती की ज्यामुळे आपले आरोग्य कायम राहते.\nथोडक्यात म्हणजे शरीर आणि मन या दोघांचा या पद्धतीमध्ये विचार केला आहे. या पद्धतीमध्ये वजन कसे कमी करावे, रक्तामध्ये विषारी द्रव्ये कशी येतात (रक्त अशुद्ध कसे बनते.), आपला दिनक्रम कसा असावा, दीर्घायुष्यासाठी काय करावे, विश्रांती कशी घ्यावी, व्यायाम- योगासने यांची कशी विभागणी करावी, आहार कोणता व किती घ्यावा, झोपेचं महत्त्व किती आहे या सर्वच गोष्टींचा यात समावेश आहे.\nशून्योपचार अर्थात आरोग्यम धनसंपदा\nशून्योपचार म्हणजे घरगुती उपचार, ज्या गोष्टींकरिता डॉक्टरांची आवश्यकता नसते. शून्योपचार म्हणजे प्रश्नथमिक उपचार किंवा आजीबाईंचा बटवा ज्यामध्ये छोटय़ा-मोठय़ा आजारांवर आपण आपल्या घरात उपलब्ध असलेल्या गोष्टींद्वारे औषधोपचार करू शकतो. मानवी आरोग्याची गुरुकिल्ली म्हणजे शून्योपचार. या उपचार पद्धतीत ‘आजारी पडल्यावर आरोग्याची काळजी करणे’ यापेक्षा ‘आजारी पडू नये म्हणून आरोग्याची का���जी घेणे’ यावर जास्त भर दिला गेला आहे. शून्योपचारात खालील बाबींचा समावेश करता येतो.\n(१) आयुर्वेद- आपली प्रकृती ही वात- कफ- पित्त यांनी बनलेली आहे तसेच ऋतुमानानुसारही आपल्या खाण्या-पिण्यात बदल करणे आवश्यक आहे. यामध्य ेDiet = Edit हे सूत्र लक्षात ठेवा. घरगुती जेवणाला पर्याय नाही याला दुमत नसावे (Ref : Zoro Therapy). स्वयंपाकघरातील प्रत्येक पदार्थाचा औषधी उपयोग आपण समजावून घेतला पाहिजे. ज्योतिषशास्त्रातही आपल्या जन्मनक्षत्र वृक्षाचा आरोग्याकरिता कसा उपयोग करावा हे सांगितलं आहे शिवाय पथ्यालाही महत्त्व आहेच. What to do पेक्षा What not to do is also important हे लक्षात ठेवा.\nस्वअभ्यास :- एखाद्या बुजुर्ग नाडी वैद्याकडून आपली प्रकृती कशी आहे ते समजावून घ्या.\n(२) योगासने - योग- आसने म्हणजे भारताने जगाला दिलेला एक अनमोल ठेवा होय. ‘योग’ या विभागात प्रश्नणायाम, ध्यानधारणा, दीर्घश्वसन, मौनव्रत इ. अनेक म्हणजे अनेक उपविभाग आहेत ज्यायोगे आपण ‘योगा’ला जवळ करून ‘रोगा’ला दूर ठेवू शकतो.\nस्वअभ्यास : (अ) रोज कमीत कमी सहा सूर्यनमस्कार घालावेत.\n(ब) आपल्या घराजवळील योग वर्गामध्ये नाव नोंदवा. कारण घरी या गोष्टी होणं कठीणच.\n(क) वृक्षासन, ताडासन, मार्जारासन या आसनांद्वारे Body Balancing जमतंय याचा अंदाज घ्या.\n(ड) उभं राहून कशाचाही आधार न घेता पायात मोजे घालण्याचा प्रयत्न करा.\n(ई) रेकी, सुदर्शन क्रिया, ब्रह्मविद्या, विपश्यना, महिपाटी इ. अनेक ध्यानधारणेचे सर्व प्रकार शिकून घ्या. त्यातील तुम्हाला कुठला फायदेशीर आहे याचा शोध घ्या.\n(फ) दर चार महिन्यांनी एकदा सकाळी सात ते सायंकाळी सात मौन व्रत आचरणात आणा.\n(३) पाणी चिकित्सा- आपल्या शरीरात ८० टक्के पाणी आहे. Water therapy मुळे अनेक छोटे-मोठे रोग बरे होऊ शकतात. गरम पाण्याने शेकणे, गार पाण्याचा रूमाल डोळ्यावर ठेवणे, फक्त पाणी पिऊन उपवास करणे (झेपत असल्यास) इ. अनेक गोष्टी यामध्ये येतात. अनेक शुद्धीक्रियात पाण्याचा उपयोग केला जातो.\n(४) शिवांबू चिकित्सा : या चिकित्सेकडे ‘याऽऽऽक’ या दृष्टिकोनातून बघितले जाते. अनेक दिग्गज लोक याचा लाभ घेत आहेत, पण ते जाहीररीत्या कबूल करीत नाहीत. काही विशिष्ट जातीजमातीमध्ये याचा उपयोग सर्रास केला जातो. शिवांबू चिकित्सेमध्ये कुंडलीतील कुयोगांची तीव्रता कमी करण्याचे सामथ्र्य आहे, असा काही लोकांचा विश्वास आहे. मुळात शिवांबू चिकित्सा म्हणजे सकाळी लवक��� उठून ग्लासभर शिवांबू पिणे हे डोक्यातून काढून टाका. अगदी सुरुवातीला एक घोट शिवांबू (भरपूर पाणी मिसळून) घेतलंत तरी चालेल. या ‘चकटफू’ चिकित्सेचा सर्वात मोठा फायदा म्हणजे पुढील २४ तास तुमच्या मनात फक्त सकारात्मक विचार येत राहतात असा अनेकांचा अनुभव आहे. कोल्हापूर येथे या विषयावर मोठय़ा प्रमाणात संशोधन चालू आहे.\nस्वअभ्यास : या विषयावरील मराठी पुस्तके तसेच water of life हे इंग्रजी पुस्तक वाचावे.\n५) फळचिकित्सा : फळांमध्ये अनेक प्रकारचे औषधी गुण आहेत. त्याचा उपयोग आपण रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याकरिता करू शकतो. सफरचंद, आवळा, डाळिंब, वेलची वेल इ. अनेक फळांचा समावेश आपण रोजच्या आहारात केला पाहिजे. फळं शक्यतो नुसती खावीत, ज्यूस करू नये.\nस्वअभ्यास : बाजारातून थोडीशी आवळा पावडर विकत आणा. एका कपात दोन घोट कोमट पाणी घ्या. त्यात पाव ते अर्धा चमचा आवळा पावडर मिसळा. हे मिश्रण प्या आणि वर एक कप कोमट पाणी प्या. असे आठवडय़ातून दोन ते तीन दिवस करा. रोज नको.\n६) आरोग्य नोंदवही : आपल्या आरोग्याकरिता नोंदवहीत निरीक्षणे लिहून ठेवा. आपलं वय, पेशा आणि स्वभाव याचा आरोग्याशी घनिष्ठ संबंध आहे. तो जाणून घ्या. आपली झोपण्याची, बसण्याची सवय योग्य आहे का याचा शोध घ्या. नखं कुरतडणे, सारखं थुंकणे, ब्रशिंग करणे इ. वाईट सवयींना रामराम करा. Man is a bundle of bad habits तेव्हा वाईट सवयींचे उच्चाटण करा, स्वभावात आपोआप (चांगला) बदल होईल.\nस्वअभ्यास : दर सहा महिन्यांनी दंतवैद्याकडे जाऊन दातांची नियमित तपासणी करा.\n७) व्यायाम : व्यायामाकरिता थोडा वेळ काढणं जरुरीचं आहे. खेळ, पोहणे, चालणे इ. गोष्टींना आपल्या tight schedule मध्ये स्थान द्या. पुरेशी विश्रांती घेणं जरुरी आहे. उगाच rat race मध्ये स्वत:वर अतिरिक्त ताण देऊ नका. आपली आहारशैली/ जीवनशैली आपल्याला पोषक आहे ना याची खात्री करा. दुसऱ्याची कॉपी करू नका.\n८) मंत्रोपचार : सर्वच धर्मात मंत्रोपचार, प्रश्नर्थना इ. गोष्टींना महत्त्व आहे. आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण व्हावी म्हणून स्तोत्रपठण, मंत्रघोष, होमहवन इ.चा आधार आपण घेतो. वास्तुशास्त्रातही constant flow of +ve energy in house याला महत्त्व दिले आहे. कारण याचा आरोग्याशी घनिष्ठ संबंध आहे.\n(९) चुंबकचिकित्सा : ही चिकित्सा अतिशय प्रगत आहे, पण दुर्दैवाने चुंबकचिकित्सा शिकवणारी मंडळी आता कमी आहेत. आपली पृथ्वी, इतर ग्रह इ. सर्व चुंबकाचे मोठे गोल आहेत. त्याचप्रमाणे आपले शरीर एक चुंबक आहे. या सर्वामध्ये जी देवाण-घेवाण चालू असते त्यामुळेच चांगल्या-वाईट घडामोडी घडतात, असे आपण मानतो. चुंबकतेल, चुंबकजल, चुंबकावर हात-पाय ठेवणे इ.मधून आपल्याला आरोग्यप्रश्नप्ती होऊ शकते.\nस्वअभ्यास- या चिकित्सेवरील इंग्रजी/ मराठी पुस्तके वाचणे.\n(१०) तेलमालीश - मसाज थेरपी ही एक स्वतंत्र शैली असून अनेक छोटय़ा-मोठय़ा रोगांवर रामबाण इलाज म्हणून काम करते. अर्थात याकरिता तज्ज्ञ व्यक्तीची आवश्यकता आहे. आपणही स्वत:करिता ही थेरपी शिकू शकतो.\nस्वअभ्यास : (अ) रोज रात्री झोपताना तळपायाला थोडे खोबरेल तेल जिरवा आणि deep sleepचा आनंद घ्या.\nस्वअभ्यास : (ब) आंघोळ करताना साबण वापरू नका. एक मध्यम आकाराचा टर्किश टॉवेल घ्या. ‘अर्धी’ आंघोळ झाल्यावर टर्किश टॉवेलने अंग ‘घासून पुसा’. नंतर उरलेली अर्धी आंघोळ करा. साबणाची गरज नाही.\n(११) संगीतोपचार- या विषयावर काही लिहिण्याची गरज नाही. संगीत हा आपल्या सर्वाचाच आवडीचा विषय आहे. मात्र कानात वायर घालून संगीत जास्त वेळ ऐकू नका एवढीच विनंती. संगीतातील वेगवेगळे राग, तालवाद्य, कंठसंगीत इ.चा आरोग्यावर होणारा चांगला परिणाम यावर बरेच संशोधन चालू आहे.\n(१२) याचबरोबर हास्यथेरपी, स्वयंसूचना, अ‍ॅक्युप्रेशर, पदभ्रमण इ. अनेक गोष्टींचा उपयोग/ समावेश शून्योपचारात करता येऊ शकेल.\nअशा रीतीने शून्योपचाराचा आधार घेऊन आपण आपले आरोग्य शेवटपर्यंत निरोगी ठेवण्यात यशस्वी झालो तर त्यासारखी दुसरी चांगली गोष्ट या जगात नसेल. शून्योपचारात खालील गोष्टींचा Accessory म्हणून उपयोग करता येऊ शकतो.\n(१) झोपाळा- तुमचे घर थोडेसे मोठे असेल तर गॅलरीत एखादा झोपाळा जरूर असू द्या. त्याचे अनेक फायदे आहेत. गप्पा मारायला, दमल्यावर फ्रेश होण्याकरिता, वाचनालयाकरिता इ. गोष्टींकरिता आपण याचा उपयोग करू शकतो.\n(२) आरामखुर्ची- हल्ली ‘सोफा’ पद्धतीमुळे आरामखुर्ची इतिहासजमा होत आहे; परंतु आरामखुर्चीत खरोखरच ‘आराम’ मिळतो. याउलट सोफ्यावर आपण वाकडेतिकडे बसतो आणि पाठदुखीला आमंत्रण देतो.\n(३) चटई- सिन्थेटिक किंवा प्लास्टिक चटईपेक्षा बांबूच्या झाडापासून बनवलेली ‘अस्सल’ चटई वापरा आणि फरक अनुभवा.\nशून्योपचाराचा आधार घेताना कॉमन सेन्स वापरण्याची अत्यंत गरज आहे. जसे कुठल्याही गोष्टीचा अतिरेक टाळावा तसेच प्रत्येक चिकित्सा पद्धतीच्या मर्यादा ज���णून घेणे महत्त्वाचे आहे. काही काही आजारांवर वेळीच डॉक्टरांकडे जाणे हाच पर्याय असतो. अशा वेळी चालढकल उपयोगाची नाही.\nसूचना- कृपया ‘स्वअभ्यास’ एखाद्या तज्ज्ञ व्यक्तीच्या मार्गदर्शनाखाली अथवा स्वत:च्या जबाबदारीवर करावा ही विनंती. चूकभूल द्यावी घ्यावी. धन्यवाद.\nकाही प्रश्नतिनिधिक संदर्भ पुस्तके-\n(४) माझा साक्षात्कारी हृदयरोग- डॉ. अभय बंग.\n(५) शून्योपचार- भाग १ व २- श्री. श. प. पटवर्धन.\nLabels: आरोग्य , लोकसत्ता\nकागदाचा पुनर्वापर म्हणजेच निसर्ग संवर्धन\nजयोऽस्तुते श्री महन्मंगले शिवास्पदे शुभदे\nसाता समुद्रापार - आमचा सतू (सत्यजित प्रभू) सध्या अमेरिकेत स्टेज शो करतोय. काल असाच त्याचा फोन आला. काही मराठीतली वाक्यं मालवणीत कशी बोलली जातील असा त्याचा प्रश्न होता. ‘माक...\nउबुण्टूमध्ये मराठीत लिहा -\n१ डिसेंबर २००८ पासून वाचनसंख्या\nCopyright 2009 - शब्द शब्द जपुन ठेव ( नरेन्द्र प्रभू )\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00200.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://sandeepramdasi.com/2013/11/16/sachin_farmer/", "date_download": "2018-04-24T18:23:44Z", "digest": "sha1:6EAHYETCJHSMKYKROFJO7RJDDSR7V3R4", "length": 18618, "nlines": 156, "source_domain": "sandeepramdasi.com", "title": "शेतकऱ्याचा खरा मित्र – सचिन तेंडुलकर | रामबाण", "raw_content": "\nशेतकऱ्याचा खरा मित्र – सचिन तेंडुलकर\nनिवृत्ती जाहीर केल्यापासून सचिन तेंडुलकर अस्वस्थ होता…\nत्याची अनेक कारणं.. काही आम्हाला कळली.. काहींचा अंदाज…\nदोनशेवी कसोटी, घरचं मैदान.. पहिल्या दिवशी सचिन खेळलाही मस्त.. ३८ धावांवर नाबाद.. दुसऱ्या दिवशी शतक पक्कं.. स्वप्नवत समारोप..\nया ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार व्हावं अशी कुणाची इच्छा नसेल\nदुसऱ्या दिवशी म्हणजे १५ नोव्हेंबरला मॅच सुरु झाली, सचिन-पुजाराची नाबाद जोडी मैदानात आली..\nसचिन जुन्या फॉर्मात होता..\nवानखेडे स्टे़डियमवर सचिनची मॅच बघायला सचिनचं कुटुंबिय तर होतंच पण अगदी दिग्गज, मोठमोठी मंडळीसुद्धा आली होती.\nत्यात काँग्रेसचे उपाध्यक्ष खासदार राहुल गांधीही थेट छत्तीसगड की दिल्लीतून आले होते, त्यांच्या दिमतीला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनाच असावं लागणार होतं.\nजोपर्यंत सचिन खेळतोय तोपर्यंत राहुल गांधी मॅच बघणार हे ओघानं आलंच,\nजोपर्यंत राहुल गांधी मॅच बघणार तोपर्यंत राज्याच्या मुख्यमंत्र्यांना त्यांच्यासोबत थांबावं लागणार हे ओघानं आलंच.\nकुठं कुठं लक्ष द्यायचं\nजोपर्यंत मुख्यमंत्���ी वानखेडे स्टेडियमवर थांबणार तोपर्यंत काही महत्वाची कामं, काही काळ तरी खोळांबणार हे ही ओघानं आलंच..\nअशाच कामांपैकी एक होतं ऊसदराचा प्रश्न, स्वाभिमानीचे खासदार राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्र्यांच्या गावात आंदोलनासाठी नेमकी १५ नोव्हेंबर हीच तारीख निवडली होती..\nत्यावर काहीच चर्चा शक्य नव्हती, राष्ट्रवादी सोबतची खुन्नस होतीच पण प्लॅन नसताना सकाळी अचानक सगळी काम बाजुला ठेवून मुख्यमंत्र्यांना वानखेडेवर यावं लागलं होतं, कारण राहुल गांधींना सचिनची शेवटची मॅच पाहायची होती…\nत्यामुळेच प्रीतीसंगमावर सकाळी सकाळीच शेतकऱ्यांसोबत जमलेल्या राजू शेट्टींना थोडं गुंतवून ठेवा असा निरोप गेला, शेट्टींनीही सरकारला दुपारी ४ वाजेपर्यंत काय ते ठरवा असा सज्जड इशारा दिला.\nदरम्यान इकडे मैदानात ड्रिंक्स झाला, त्यावेळी १२ व्या आणि १३ व्या खेळाडूंच्या कुजबुजीतून सचिनला या ऊसदर आंदोलनाची कुणकुण लागली…\nआपण खेळतोय तोवर राहुल गांधी जाणार नाहीत, राहुल गांधी जाणार नाहीत तोवर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनाही जाता येणार नाही हे सचिननं ताडलं…\nआपल्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचं नुकसान होतंय या विचाराने अस्वस्थ झाला नसता तर तो सचिन कसला…\nइतका वेळ चांगला खेळणाऱ्या सचिननं, पहिली संधी मिळताच आपली विकेट फेकायचा निर्णय तिथल्या तिथं घेतला, स्लीपमधे फिल्डर आहे हे त्याला पक्कं माहिती होतं, तरीही भल्याभल्या फास्ट बोलर्सना आरामात स्लीपच्या डोक्यावरुन किंवा पॉईंटावरुन भिरकावणाऱ्या सचिननं एका स्पिनरला अपरकट मारायचा देखावा करत कॅच उडवला, सामीनं तो झेलला, सचिन आऊट. क्षणभर काय होतंय ते कोणालाच कळलं नाही,\nशेवटच्या कसोटीत, शतकाच्या उंबरठ्यावर त्याने आपली विकेट फेकली होती…\nसचिन माघारी चालू लागला होता..\nआता थांबण्यात अर्थ नाही हे राहुल गांधींच्या लक्षात आलं. कॅमेरा येवून गेल्यावर राहुल गांधी शांतपणे जागेवरुन उठले, ते उठले तसे मुख्यमंत्र्यांनाही उठता आले,\nथोड्याच वेळात राहुलचं लक्ष नाहीय हे पाहुन फोन, निरोप वगैरे घेता आले, त्यातलाच एक कराडमधे सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाचाही विषय होताच.\nमुख्यमंत्र्यांनी लगोलग सांगावा धाडला, लवकरच चर्चा करतोय आंदोलन मागे घ्या. निरोप प्रीतीसंगमावर पोचला, राजू शेट्टींनीही २४ तारखेपर्यंत आंदोलन पुढं ढकलल्याची घोषणा केली. पुढं जे होईल ते होईल. तोवर विश्वनाथन आनंदच्या जागतिक बुद्धीबळ लढतीतल्या मॅचेसही संपलेल्या असतील का एखादा मोठ्या स्टारचा मोठा पिक्चर तर रिलीज होत नाहीय ना एखादा मोठ्या स्टारचा मोठा पिक्चर तर रिलीज होत नाहीय ना देशात आणखी कुठला मोठा इव्हेंट तर नाही ना देशात आणखी कुठला मोठा इव्हेंट तर नाही ना मीडिया ऊस दर आंदोलनाकडे लक्ष देण्याचे चान्सेस वाढतील ना मीडिया ऊस दर आंदोलनाकडे लक्ष देण्याचे चान्सेस वाढतील ना याची खातरजमा आणि आखणी सुरु झाली.\nसत्ताधाऱ्यांची चलाखी तर होतीच पण गेल्यावर्षी बाळासाहेबांमुळेही राजू शेट्टींचं ऊसदर आंदोलन तसं म्हणायला गेलं तर फसलंच..\nयंदाही सचिनमुळे तीच वेळ आली होती पण स्वत: दस्तुरखुद्द सचिनने अतिशय शिताफीनं तो बाका प्रसंग टाळला.\nसचिनचा स्वभाव बघता हे सगळं तो जाहिरपणे मान्य करणार नाही आणि इतिहासालाही कळणार नाही हे आम्हालाही माहिती आहे. पण ऊस आंदोलनाची तारीख जाहीर झाल्यापासूनच सचिन अस्वस्थ होता असं आम्हाला स्वत: अंजलीनं सांगितलं होतं ( ता.क. -अंजली काय फक्त सचिनच्या बायकोचं नाव नाहीये)\nदरम्यान राहुल गांधीमुळेच सचिन बाद झाला अशी टिका मोदीप्रेमी करत असताना आणि तसे जोक्स सोशल मीडीयावर फिरत असतानाच, स्वत: राहुल गांधीनी ही बाब मान्य करत अनेकांना मोठा धक्का दिला. सचिनला लवकर बाद करुन राहुलला मुख्यमंत्र्यांचं लक्ष शेतकरी आंदोलनाकडे वळवायचं होतं असा दावा मनिष तिवारींनी केलाय. त्यावरुन राहुल गांधी हेच शेतकऱ्यांचे कैवारी आहेत अशी प्रतिक्रिया दिग्विजय सिंगांनी दिलीय. त्यानंतर भाजपच्या गोटात अस्वस्थता पसरली आणि मोदी घरीच मोठ्या थ्री डी पडद्यावर मॅच बघत होते त्यामुळेच सचिन बाद झाला असं सांगितलं जातंय. मोदी मुंबईत आले असते तर सचिन कालच बाद झाला असता, त्यामुळे मोदीच खरे शेतकरी मित्र असं भाजप सांगतंय. दोन्ही गट एकमेकांवर आणि जनता दोघांवर विश्वास ठेवायला तयार नाहीय असंही कळतं.\nहे असं राजकारण चालू होतं, सोबत सगळा देश सचिन सेलिब्रेट करण्यात दंग होता, पण या सगळ्या गदारोळात आपल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी सचिननं केवढी मोठी कुर्बानी दिली याची कल्पना कोणालाही नव्हती. यामुळेच तर सचिन मोठा आहे,\nनिवृत्तीनंतर सचिन शेतीतच उतरणार आहे अशीही बातमी आतल्या गोटातून कळलीय…\nभारत रत्न द्या किंवा नका देऊ, आधी त्याला शेतीमित्र किंवा कृषी रत्न द्या अशी मागणी जोर धरु लागली असल्याचं कळतंय.\nसचिनच आहे शेतकऱ्यांचा खरा मित्र 🙂\n(अगा जे घडलेची नाही)\nएबीपी माझाच्या ब्लॉगची लिंक\n22 thoughts on “शेतकऱ्याचा खरा मित्र – सचिन तेंडुलकर”\nछान लिहिलंस संदीप. मुंबईत स्टेडिअमवर राहुलसोबत मुख्यमंत्र्यांची उपस्थिती तशी लक्ष वेधणारीच होती. त्यादिवशी सचिन लवकर आऊट झालाच नसता. अगदी त्याच्या चाहत्यांच्या मनाजोगं त्याने शतक केले असते तर काँग्रेसचे ‘युवराज’ आणि त्याच्याबरोबर राज्याचे ‘पृथ्वीराज’ आणि किती वेळ आपली निष्ठता जपत बसले असते, याची कल्पनाही करवत नाही. आपल्य़ा देशातले राजकारणी जनतेप्रति, त्यांच्या प्रश्नांप्रति वेळीच इतकी तत्पर्ता, निष्ठा जर दाखवू शकले असते, तर कारकिर्दीच्या शेवटच्या कसोटीत सचिनलाही शतक झळकावून आपल्या चाहत्यांची इच्छा पूर्ण करता आली असती. असो….शेवटी सचिननेच समजुतदारपणा दाखवला ते बरे झाले.\nखूपच छान. हे खरे झाले असते ….\nthanks स्वप्नरंजन तसा आपला जुना छंद, दिवास्वप्न बघायला काही लागत नाही ना so 🙂\nकाश ये सच होता 🙂\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00200.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/global/china-reacts-strongly-sealing-india-china-border-13513", "date_download": "2018-04-24T18:40:07Z", "digest": "sha1:IITCOTZEAGV3M2YAOJOTFGSQKSD3XLH7", "length": 7724, "nlines": 59, "source_domain": "www.esakal.com", "title": "China reacts strongly to sealing of India-China border \"भारत-पाक सीमा सीलबंद': चीन संतप्त | eSakal", "raw_content": "\n\"भारत-पाक सीमा सीलबंद': चीन संतप्त\nमंगळवार, 11 ऑक्टोबर 2016\nबीजिंग - पाकिस्तानबरोबरील सीमारेषा पूर्णपणे \"सीलबंद‘ करण्याचा भारताचा निर्णय हा \"अत्यंत अतार्किक‘ असल्याची टीका ग्लोबल टाईम्स चीनमधील सरकारी मालकीच्या वृत्तपत्राच्या माध्यमामधून करण्यात आली आहे. याचबरोबर, चीन व पाकिस्तानमधील \"सार्वकालिक मैत्री लक्षात घेता भारताच्या या निर्णयामुळे भारत-चीन संबंध अधिक जटिल होण्याचा इशाराही या वृत्तपत्रामधून देण्यात आला आहे.\nबीजिंग - पाकिस्तानबरोबरील सीमारेषा पूर्णपणे \"सीलबंद‘ करण्याचा भारताचा निर्णय हा \"अत्यंत अतार्किक‘ असल्याची टीका ग्लोबल टाईम्स चीनमधील सरकारी मालकीच्या वृत्तपत्राच्या माध्यमामधून करण्यात आली आहे. याचबरोबर, चीन व पाकिस्तानमधील \"सार्वकालिक मैत्री लक्षात घेता भारताच्या या निर्णयामुळे भारत-चीन संबंध अधिक जटिल होण्याचा इशाराही या वृत्तपत्रामधून देण्यात आला आहे.\n\"उरी येथील द��शतवादी हल्ल्याचा सखोल तपास न करताच भारताने हा अत्यंत अतार्किक निर्णय घेतला आहे. या दहशतवादी हल्ल्यामध्ये पाकिस्तानचा सहभाग असल्याचा कोणताही पुरावा नाही,‘‘ असे येथील सरकारी थिंक टॅंकमधील विचारवंत हु झियोंग यांनी म्हटले आहे. भारताचे गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी गेल्या शुक्रवारी भारत व पाकिस्तानमधील 3,323 किमी लांबीची सीमारेषा डिसेंबर 2018 पर्यंत पूर्णपणे सीलबंद करण्याची घोषणा केली होती. या पार्श्‍वभूमीवर चीनने ही भूमिका स्पष्ट केली आहे.\nभारताच्या या निर्णयामुळे दोन देशांमधील आधीच रखडत सुरु असलेला व्यापार आणखी बाधित होईल; व द्विपक्षीय चर्चाही थांबेल, अशी \"काळजी‘ हु यांनी व्यक्त केली आहे. किंबहुना ,भारताच्या या निर्णयामधून या देशाची \"शीतयुद्धकालीन मानसिकता‘ दिसून येत असल्याची टीकाही त्यांनी केली आहे.\nकास्टिंग काऊच'मधून खासदारही सुटल्या नाहीतः रेणुका चौधरी\nनवी दिल्ली: 'प्रत्येक ठिकाणी कास्टिंग काऊच होते आणि संसदही त्यापासून सुटलेली नाही,' असे सांगून माजी केंद्रीय मंत्री, राज्यसभेतील खासदार रेणुका चौधरी...\nआमदार शिवाजी कर्डिलेंसह पाच जणांना जामीन\nनगर : पोलिस अधीक्षक कार्यालयामध्ये तोडफोड केल्याच्या गुन्ह्यातील आमदार शिवाजी कर्डिले यांच्यासह पाच जणांच्या जामीन अर्जावर काल युक्तिवाद झाला....\nवाघा बॉर्डरवर परेडदरम्यान पाक क्रिकेटपटूचे माकडचाळे\nपुणे : वाघा बॉर्डरवर परेडदरम्यान पाकिस्तानी सैनिकांसोबत क्रिकेटपटू हसन अली याने माकडचाळे केले असून, संबंधित व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे....\nराहुल गांधी हे अपयशी नेते : भाजप\nनवी दिल्ली : काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांचा उल्लेख 'अपयशी नेते' असा करत भारतीय जनता पक्षाने (भाजप) कर्नाटकच्या विधानसभा निवडणुकीमध्ये...\nइंधन शुल्क कपातीस अर्थमंत्रालयाचा विरोध\nनवी दिल्ली - सामान्य नागरिकांना दिलासा देण्यासाठी पेट्रोल व डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात करण्यास अर्थमंत्रालयाने विरोध केला आहे. याचवेळी...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00201.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://tattoosartideas.com/mr/lucky-cat-tattoo/", "date_download": "2018-04-24T18:17:38Z", "digest": "sha1:IHGNQLOIICPKQHNF3A6QKAT5UXYI2NBC", "length": 12869, "nlines": 72, "source_domain": "tattoosartideas.com", "title": "मांजर टॅटू - टॅटू कला कल्पना", "raw_content": "\nपुरुष आणि स्त्रियांना छान टॅटू शाई डिझाइन कल्पना\nसोनिटॅटू फेब्रुवा��ी 13, 2017\n1 मांजर टॅटूचे गुलाबी शाई डिझाइन, मुलींना भव्य स्वरूप बनवा\nसुदंरपणाची त्वचा असलेल्या स्त्रिया आपल्या खांद्यावर या तेजस्वी गुलाबी मांजरीच्या टॅटूकडे जातील, जेणेकरून त्यांना उत्कृष्ट देखावा मिळेल.\n2 लोअर हाताने मांजर टॅटू एक महिला उत्कृष्ट दिसत करते\nएक महिला खाली हात वर मांजर tattoo च्या गुलाबी आणि हिरव्या फळाच्या शाई डिझाइन तिच्या तेजस्वी आणि निसर्ग दिसत करा\n3 मागे मांजर टॅटू एक मुलगी आश्चर्यकारक दिसत करा\nकाळा ब्लॉसिंगशी जुळण्यासाठी काळ्या शाई डिझाइनसह मुलींना सुंदर मांजरी टॅटू आवडते, हे त्यांना आश्चर्यकारक वाटते\n4 खांद्यावर हा मांजर टॅटू डिझाइन शाई एक महिला मोहक दिसत करा\nलाइट स्कीन बॉडी कलर असलेल्या स्त्रिया या मांजरी टॅटू डिझाइन शाईसाठी जातील. या टॅटूचे डिझाइन त्यांना आकर्षक वाटतात\n5 वरच्या बांध्यावरील कॅट्स टॅटूला एक काळा काइली डिझाईन आहे ज्यामुळे एक महिला सुंदर दिसते\nशॉर्ट-लेलीव्ह ब्लॅक ब्लॉग्ज लावणार्या स्त्रियांनी त्यांच्या काळातील काळ्या टॅटूवर त्यांच्या उच्च हाताने प्रेम केले असते. एक महिला मध्ये भव्य स्वरूप आणण्यासाठी काळ्या ब्लाउज सह या टॅटू रचना rhymes\n6 वरच्या बांदावर मांजर टॅटू एक मुलगी आकर्षक म्हणते\nएक गुलाबी आणि निळा शाई डिझाइनसह तपकिरी मुली त्यांच्या वरच्या बांध्यावर मांजर टॅटू आवडतील; या टॅटू डिझाइन त्यांना मोहक आणि तेही करा\n7 मुली त्यांच्या सुंदर देखावा आणण्यासाठी खालच्या हाताने एक मांजर टॅटू जा.\nशॉर्ट-बाही असलेला पोशाख करणार्या मुलींना इतर लोकांकडे लक्ष वेधून घेण्यासाठी आणि लोखंडी हाताने मांजरीच्या टॅटूला जायला आवडेल आणि त्यांना आकर्षक देखावा देतील.\n8 एक रंगीत निळा आणि तपकिरी शाई असलेली ही मांजर टॅटू डिझाइन डाव्या हाताने उत्कृष्ट दिसते\nलहान बाजू असलेल्या ब्लाउजसह स्त्रियांना हे मांजर टॅटू डिझाइन प्राप्त करणे आवडेल जेणेकरून त्यांना आकर्षक दिसण्यासाठी त्यांना डाव्या हाताने एक रंगीत निळा आणि तपकिरी शाई मिळेल.\n9 परत खांद्यावर मांजर टॅटू एक मुलगी आश्चर्यकारक दिसत करा\nब्राऊन महिलांना या शाई डिझाइनच्या खांद्यावर खड्डा टॅटू आवडेल. हे टॅटू डिझाइन त्यांच्या आश्चर्यकारक देखावा आणते\n10 पायांवर मांजर टॅटू एक स्त्री मोहक दिसते\nकाळ्या शाई डिझाइनसह तपकिरी महिलांना पात्रावर मांजर टॅटू आव���ते; या टॅटू डिझाइनमुळे ते आकर्षक आणि मादक दिसतात\n11 परत खांद्यावर मांजर टॅटू एक स्त्री मोहक दिसते\nब्राऊन महिलांना खांदा वर मांजर टॅटू प्रेम; या टॅटू डिझाइनमुळे ते आकर्षक आणि मादक दिसतात\n12 या मांजरीत हिरव्या आणि पिवळा इंक डिझाइनमध्ये मनुष्य भव्य दिसता यावा यासाठी त्वचेचा रंग जुळतो\nया मांजरीच्या टॅटूमध्ये हिरव्या आणि पिवळा इंक डिझाईन शाईचे रंग डिझाइन, जे माणसाला मनुष्यसंपन्न सुंदर आणि सुंदर दिसते\nनमस्कार, मी सोनी आणि या टॅटू कला कल्पना वेबसाइट मालक मीना, अर्धविराम, क्रॉस, गुलाबाची, फुलपाखरू, सर्वोत्तम मित्र, मनगट, छाती, जोडप्यांना, बोट, फुल, डोक्याची खोडा, अँकर, हत्ती, घुबड, पंख, पाय, शेर, मेंढी, परत, पक्षी आणि हृदयाची टॅटू डिझाइन . मला माझी वेबसाइटवरील वेगवेगळ्या वेबसाइट शेअरमध्ये नवीन टॅटू कल्पना आवडली. आम्ही चित्रांवर कोणतेही हक्क सांगत नाही, फक्त त्यांना सामायिक करत आहे. आपण माझे अनुसरण करू शकता गुगल प्लस आणि ट्विटर\nछान टॅटू कल्पना शोधा\nपुरुष आणि स्त्रियांसाठी सर्वोत्तम 23 वृषभ टॅटू डिझाइन आयडिया\nपुरुष आणि महिलांसाठी पाऊल आणि वरचा पाय यांना जोडणारा सांधा डिझाइन आयडिया\nमहिलांसाठी सर्वोत्तम 24 सूर्यफूल टॅटू डिझाइन आयडिया\n3000 वर्षीय मम्मी टॅटू\nपुरुषांसाठी छान आदिवासी टॅटू\nपुरुषांकरिता आदिवासी वूल्फ टॅटू\nकूल अणू टैटू कल्पना\nपुरुष आणि स्त्रियांसाठी रोज टॅटूस डिझाइन आयडिया\nऑटिझम जागरुकता टॅटूस कल्पना\nचीर टॅटूफेदर टॅटूदेवदूत गोंदणेडवले गोंदणेपाऊल आणि वरचा पाय यांना जोडणारा सांधा टॅटूमांजरी टॅटूछाती टॅटूड्रॅगन गोंदचेरी ब्लॉसम टॅटूस्लीव्ह टॅटूबहीण टॅटूचंद्र टॅटूराशिचक्र चिन्ह टॅटूबाण टॅटूअँकर टॅटूटॅटू कल्पनामोर टॅटूगोंडस गोंदणगरुड टॅटूमान टॅटूकमळ फ्लॉवर टॅटूबटरफ्लाय टॅटूअनंत टॅटूडायमंड टॅटूगुलाब टॅटूसूर्य टॅटूवॉटरकलर टॅटूहार्ट टॅटूहोकायंत्र टॅटूपुरुषांसाठी गोंदणेमागे टॅटूपक्षी टॅटूक्रॉस टॅटूहात टैटूस्वप्नवतमैना टटूताज्या टॅटूडोक्याची कवटी tattoosहत्ती टॅटूफूल टॅटूमुलींसाठी गोंदणेमेहंदी डिझाइनजोडपे गोंदणेउत्तम मित्र गोंदणेपाऊल गोंदणेअर्धविराम टॅटूआदिवासी टॅटूशेर टॅटूडोळा टॅटूहात टॅटू\nपुरुष आणि स्त्रियांना छान टॅटू शाई डिझाइन कल्पना\nकॉपीराइट © 2018 टॅटू कला कल्पना\nट्विटर | फेसबुक | गुगल प्लस | करा\nआमची वेबसाइट आमच्या अभ्यागतांना ऑनलाइन जाहिराती दाखवून शक्य झाले आहे. कृपया आपला जाहिरात ब्लॉकर निष्क्रिय करून आम्हाला समर्थन करण्याचा विचार करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00201.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/global/google-celebrates-18th-birthday-doodle-12605", "date_download": "2018-04-24T18:33:37Z", "digest": "sha1:NACKMQI5EVPLC3QHUJHXRTI6VAPO3SXO", "length": 11355, "nlines": 164, "source_domain": "www.esakal.com", "title": "Google celebrates 18th birthday with a Doodle गुगलने डुडलद्वारे साजरा केला 18 वा वाढदिवस | eSakal", "raw_content": "\nगुगलने डुडलद्वारे साजरा केला 18 वा वाढदिवस\nमंगळवार, 27 सप्टेंबर 2016\nनवी दिल्ली - जगातील सर्वांत मोठे सर्चइंजिन असलेले गुगल आज (27 सप्टेंबर) आपला 18 वा वाढदिवस साजरा करत असून, यानिमित्त त्यांनी खास डुडल सादर केले आहे.\nगुगलने 18 वर्षांचे झाल्याने ते खऱ्याअर्थाने प्रौढ झाले असेही बोलण्यात येत आहे. गूगलच्या वाढदिवसावरुन वाद असून, याबाबत अद्यापही संदिग्धता आहे. पण, गुगलने स्वतःच 2006 मध्ये 27 सप्टेंबरला आपला वाढदिवस साजरा केल्यानंतर दरवर्षी हा वाढदिवस डुडलच्या माध्यमातून साजरा करण्यात येतो. 1998 मध्ये गूगलने आपला पहिला वाढदिवस साजरा केला होता.\nनवी दिल्ली - जगातील सर्वांत मोठे सर्चइंजिन असलेले गुगल आज (27 सप्टेंबर) आपला 18 वा वाढदिवस साजरा करत असून, यानिमित्त त्यांनी खास डुडल सादर केले आहे.\nगुगलने 18 वर्षांचे झाल्याने ते खऱ्याअर्थाने प्रौढ झाले असेही बोलण्यात येत आहे. गूगलच्या वाढदिवसावरुन वाद असून, याबाबत अद्यापही संदिग्धता आहे. पण, गुगलने स्वतःच 2006 मध्ये 27 सप्टेंबरला आपला वाढदिवस साजरा केल्यानंतर दरवर्षी हा वाढदिवस डुडलच्या माध्यमातून साजरा करण्यात येतो. 1998 मध्ये गूगलने आपला पहिला वाढदिवस साजरा केला होता.\nजगात कोणत्याही गोष्टीची ऑनलाईन माहिती शोधण्यासाठी गुगलचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. 4 सप्टेंबर 1998ला गुगल पहिल्यांदा जगासमोर आले होते. लॅरी पेज आणि सर्जी ब्रेन यांनी गुगलची स्थापना केली होती. पेज आणि ब्रेन यांनी गूगलचं नाव ‘बॅकरब’ असं ठेवले होते. पण, नंतर ते गुगल असे करण्यात आले.\nदिल्लीत धावत्या कारमध्ये तब्बल 11 तास सामूहिक बलात्कार\nनवी दिल्ली : देशात बलात्काराच्या घटना सातत्याने घडत आहे. त्यानंतर राजधानी दिल्लीत 'निर्भया' बलात्कार आणि हत्याप्रकरणानंतर आता पुन्हा एकदा तशाच...\nइंधन शुल्क कपातीस अर्थमंत्रालयाचा विरोध\nनवी दिल्ली - सामान्य नाग��िकांना दिलासा देण्यासाठी पेट्रोल व डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात करण्यास अर्थमंत्रालयाने विरोध केला आहे. याचवेळी...\nनागनाथ यात्रेतील कुस्ती स्पर्धेत पै. समाधान पाटील अव्वल\nमोहोळ (सोलापूर) : मोहोळ येथील नागनाथ यात्रेत झालेल्या कुस्ती स्पर्धा मध्ये पै. समाधान पाटील यांने प्रतिस्पर्धी पै.अमितकुमार यावर मात करून...\nकोकणावर अन्याय करणाऱयांची राखरांगोळी करू: उद्धव ठाकरे\nनाणार (रत्नागिरी): नाणार प्रकल्प होऊ देणार नाही, नाणार हे नाणारच राहणार पण प्रकल्प जाणार. तुम्ही आमच्या जमिनी खरेदी करु शकता पण आमच्यातील देशभक्ती...\nराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत शरण्या विजेती\nपुणे - पाचगणी येथे झालेल्या सोळा वर्षांखालील गटाच्या राष्ट्रीय सीरिज टेनिस स्पर्धेत एकेरीत मुलींच्या गटात पुण्याच्या शरण्या गवारेने विजेतेपद...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00204.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/lal-killa-news/2g-spectrum-scam-a-raja-kanimozhi-narendra-modi-1605896/", "date_download": "2018-04-24T18:28:37Z", "digest": "sha1:SPCJAN6LSTZIW3HZWXXEYHLS2CUS7UIA", "length": 32184, "nlines": 233, "source_domain": "www.loksatta.com", "title": "2G spectrum scam A Raja Kanimozhi narendra modi | कलंक आणि डाग.. | Loksatta", "raw_content": "\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nघाऊक बाजारात दर घसरूनही साखर महागच\nपृथ्वीच्या तापमानात २०१० पासून सातत्याने वाढ\nब्रसेल्स गोळीबारातील आरोपी अब्देसलामला २० वर्षे तुरुंगवास\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\n‘यूपीए’च्या दुसऱ्या टप्प्यात एकापाठोपाठ उघडकीस आलेल्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणांना जनता विटली होती.\nटू जी स्पेक्ट्रम वाटपात गैरव्यवहार झालाच नसल्याचा आव आता आणला जातो आहे. पुराव्याअभावी सुटका झाल्याने कुणाही नेत्यावरील कलंक मिटणार नाही; पण या मुद्दय़ावरून लोकसभेचे रण जिंकूनही दोषींना शिक्षा करण्यात आलेल्या अपयशाचा डागही मोदी सरकारवरून जाणार नाही..\nपंतप्रधान नरेंद्र ���ोदी यांनी लोकसभा निवडणूक प्रामुख्याने तीन मुद्दय़ांवर जिंकली होती. भ्रष्टाचार रोखेन, आर्थिक विकासाला चालना आणि देशाच्या सुरक्षिततेशी तडजोड करणार नाही हे तीन मुद्दे. संयुक्त पुरोगामी आघाडीच्या (यूपीए) दहा वर्षांच्या कालखंडानंतर हे तीनही मुद्दे भारतीयांना भावले होते. अर्थात त्याला मोदींच्या कुशल मार्केटिंगची जोड होतीच; पण ‘यूपीए’च्या दुसऱ्या टप्प्यात एकापाठोपाठ उघडकीस आलेल्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणांना जनता विटली होती.\nपहिल्यांदा आले आदर्श, नंतर टू-जी आणि शेवटी कोळसाकांड. आदर्श प्रकरण ‘टिपिकल’ होते, ज्यात राजकारणी- नोकरशहा- उद्योगपतींनी हातमिळवणी करून मोक्याच्या जागा लाटल्या होत्या; पण टू-जी स्पेक्ट्रम वाटपातील गैरव्यवहाराने भारतीय जनमानसाला अक्षरश: धक्काच बसला. महालेखापाल व नियंत्रकांनी (कॅग) स्पेक्ट्रम वाटपातील गैरव्यवहारांमुळे तब्बल एक लाख ७६ हजार कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा सनसनाटी अहवाल दिला आणि सारा देश स्तंभित झाला. एवढा अवाढव्य आकडा, की तो लिहिणेही अशक्यप्राय. यातील मुख्य ‘खलनायक’ तत्कालीन दूरसंचारमंत्री ए. राजा, वादग्रस्त उद्योगपती शाहिद बलवा, एम. करुणानिधींची कन्या कनिमोळी यांच्यासह बांधकाम क्षेत्रातील अनेक बडय़ा मंडळींच्या कारवायांनी माध्यमांचे रकानेच्या रकाने भरत होते. ‘नीरा राडिया टेप्स’ने तर स्पेक्ट्रम वाटपातील कटकारस्थाने, गैरव्यवहार, अनियमितता यांच्यावरील बुरखाच फाटला. या एकंदर पाश्र्वभूमीवर वादग्रस्त स्पेक्ट्रम वाटपाची १२२ प्रकरणेच रद्द करण्याचा ऐतिहासिक निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला होता; पण दुसरीकडे हा मूळ खटला चालू होता सीबीआयच्या विशेष न्यायालयात. मग उपटले कोळसाकांड. त्यातही हजारो कोटींच्या रकमांचा उल्लेख. या सगळ्यांमध्ये यूपीए हारली. मग ही तीनही प्रकरणे हळूहळू सार्वजनिक विस्मृतीत गेली. त्यांचे खटले चालू होते; पण त्यात फार कुणाला रस उरला नव्हता.\n'वॉन्टेड' आरोपी शेजारी उभा होता, पोलीस पोस्टर लावत बसले\n'आमच्या घरात मुली आहेत, काँग्रेसला येण्यास सक्त मनाई आहे'\nलग्नाच्या दुसऱ्या दिवशीच मित्रांसोबत मिळून पत्नीवर सामूहिक बलात्कार\nसाधा धक्का लागला म्हणून ट्रेनखाली दिलं ढकलून, महिला प्रवाशाला अटक\nआज इंदिरा गांधी असत्या तर मी काँग्रेसमध्ये असतो-शत्रुघ्न सिन्हा\nको��ेगाव भीमा हिंसाचाराशी आंबेडकरी आणि हिंदुत्त्ववादी संघटनांचा संबंध नाही, सत्यशोधन समितीचा अहवाल\n..आणि मग मागील आठवडय़ात टू-जीचा निकाल आल्यानंतर सर्वानाच धक्का बसला. राजा, कनिमोळी, शाहिद बलवा यांच्यासह सर्वच्या सर्व १९ आरोपी निर्दोष सुटले. विशेष सीबीआय न्यायालयाचे न्यायाधीश ओ.पी. सैनी यांनी स्वच्छपणे नमूद केलंय की, ‘‘मी सात वर्षे पुराव्यांची वाट पाहिली, पण कोणताच नवा पुरावा समोर आला नाही. त्यामुळे सर्वाना निर्दोष सोडावे लागत आहे..’’ काँग्रेस आणि द्रमुकसाठी हा धक्का जितका सुखद होता, त्यापेक्षा जबरदस्त धक्का होता तो मोदी सरकारसाठी. भ्रष्टाचाराविरुद्ध लढण्याचे आश्वासन देऊन मोदींनी जनतेचा विश्वास संपादन केला आहे. ‘न खाऊंगा, न खाने दूँगा’ असे ते वारंवार म्हणतात. गेल्या तीन वर्षांत माझ्या सरकारवर भ्रष्टाचाराचा एकही डाग नसल्याचे उच्चरवाने सांगतात. भ्रष्टाचाऱ्यांना सोडणार नसल्याचे ते ओरडून ओरडून सांगत असतात. मग टू-जीमध्ये सगळे सुटलेच कसे इतके धडधडीत पुरावे असताना, माध्यमांनी ते सातत्याने खणले असताना, भ्रष्टाचाराविरुद्ध लढण्याची हमी वारंवार देणारे सरकार केंद्रात असताना, त्यांच्या आधिपत्याखालील सीबीआयला एवढय़ा संवेदनशील प्रकरणामध्ये भक्कम पुरावे सादर करता आले नाहीत इतके धडधडीत पुरावे असताना, माध्यमांनी ते सातत्याने खणले असताना, भ्रष्टाचाराविरुद्ध लढण्याची हमी वारंवार देणारे सरकार केंद्रात असताना, त्यांच्या आधिपत्याखालील सीबीआयला एवढय़ा संवेदनशील प्रकरणामध्ये भक्कम पुरावे सादर करता आले नाहीत यावर शेंबडे पोर तरी विश्वास ठेवेल का यावर शेंबडे पोर तरी विश्वास ठेवेल का मोदी सरकारला या प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील.\nटू-जी गैरव्यवहार आहे तरी काय मोबाइल, इंटरनेटसाठी लागणाऱ्या स्पेक्ट्रमचे वाटप करताना ए. राजा यांनी मनमानी, अनियमितता करून ‘स्वान’ आणि ‘युनिटेक’ या दोन कंपन्यांवर मेहेरबानी केल्याचे हे प्रकरण. स्वत:च्याच मंत्रिमंडळाचा निर्णय धाब्यावर बसवून स्पेक्ट्रमचा लिलाव न करता ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या धोरणाने मनमानी पद्धतीने परवाने वाटल्याचा त्यांच्यावर आरोप होता. सर्वोच्च न्यायालयाने तो ग्राह्य़ धरून सर्वच लिलाव रद्द केले. आपल्या ऐतिहासिक निकालात न्यायालयाने नमूद केले आहे की, ‘‘राजा यां��ा मनमानीपणा पूर्णपणे अन्यायी आणि सार्वजनिक हितांविरुद्ध आहे. काही मूठभर कंपन्यांवर मेहेरबानी करण्याचा त्यांचा हेतू आहे.. दूरसंचार क्षेत्रातील काहीच अनुभव नसलेल्या बांधकाम क्षेत्रातील कंपन्यांना फायदा पोहोचविण्यासाठी सर्व काही पद्धतशीरपणे घडवून आणलं गेलंय, म्हणून १२२ परवाने रद्द करण्याशिवाय पर्याय नाही.’’ इतके सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट म्हणूनही विशेष सीबीआय न्यायालयाचे न्यायाधीश सैनी यांनी सीबीआयला पुरावा देता आला नसल्याचे सांगत सर्वाना निर्दोष सोडले, याचे अनेकांना आश्चर्य वाटतंय. किंबहुना न्या. सैनी यांच्या निवाडय़ाचे नीट वाचन केल्यास सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाला चक्क छेद देणारे काही परिच्छेद त्यामध्ये आहेत. अर्ज सादर करण्याची तारीख (कट ऑफ डेट) १० ऑक्टोबर २००७ वरून १ ऑक्टोबर २००७ वर आणण्याचा राजा यांचा निर्णय योग्य असल्याचे न्या. सैनी यांनी म्हटलंय. पण नेमका त्यावरच ठपका ठेवून सर्वोच्च न्यायालयाने वाटप रद्द केलं होतं मोबाइल, इंटरनेटसाठी लागणाऱ्या स्पेक्ट्रमचे वाटप करताना ए. राजा यांनी मनमानी, अनियमितता करून ‘स्वान’ आणि ‘युनिटेक’ या दोन कंपन्यांवर मेहेरबानी केल्याचे हे प्रकरण. स्वत:च्याच मंत्रिमंडळाचा निर्णय धाब्यावर बसवून स्पेक्ट्रमचा लिलाव न करता ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या धोरणाने मनमानी पद्धतीने परवाने वाटल्याचा त्यांच्यावर आरोप होता. सर्वोच्च न्यायालयाने तो ग्राह्य़ धरून सर्वच लिलाव रद्द केले. आपल्या ऐतिहासिक निकालात न्यायालयाने नमूद केले आहे की, ‘‘राजा यांचा मनमानीपणा पूर्णपणे अन्यायी आणि सार्वजनिक हितांविरुद्ध आहे. काही मूठभर कंपन्यांवर मेहेरबानी करण्याचा त्यांचा हेतू आहे.. दूरसंचार क्षेत्रातील काहीच अनुभव नसलेल्या बांधकाम क्षेत्रातील कंपन्यांना फायदा पोहोचविण्यासाठी सर्व काही पद्धतशीरपणे घडवून आणलं गेलंय, म्हणून १२२ परवाने रद्द करण्याशिवाय पर्याय नाही.’’ इतके सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट म्हणूनही विशेष सीबीआय न्यायालयाचे न्यायाधीश सैनी यांनी सीबीआयला पुरावा देता आला नसल्याचे सांगत सर्वाना निर्दोष सोडले, याचे अनेकांना आश्चर्य वाटतंय. किंबहुना न्या. सैनी यांच्या निवाडय़ाचे नीट वाचन केल्यास सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाला चक्क छेद देणारे काही परिच्छेद त्यामध्ये आहेत. अर्ज सादर करण्याची तारीख (कट ऑफ डेट) १० ऑक्टोबर २००७ वरून १ ऑक्टोबर २००७ वर आणण्याचा राजा यांचा निर्णय योग्य असल्याचे न्या. सैनी यांनी म्हटलंय. पण नेमका त्यावरच ठपका ठेवून सर्वोच्च न्यायालयाने वाटप रद्द केलं होतं वकील असलेल्या राजा यांनी हा खटला स्वत: अतिशय अभ्यासपूर्वक लढविला, यात काही शंकाच नाही. दूरसंचार मंत्रालयातील तत्कालीन अनेक अधिकाऱ्यांनी ऐन वेळी साक्ष मिळमिळीत केली वगैरे वगैरेंचा फायदा त्यांना झालाच; पण दोषींना शिक्षा होण्यासाठी सर्वोच्च पातळीवरून राजकीय इच्छाशक्ती दाखविली गेली का, हा खरा प्रश्न आहे. भ्रष्टाचाऱ्यांना शिक्षा करण्याच्या बाता भाषणात करणे सोपे; पण प्रत्यक्ष न्यायालयात साक्षीपुराव्यांच्या आधारे त्यांना दोषी ठरविणे अवघड. नेमके तेच इथे घडलंय.\nया प्रकरणी सीबीआयने २०११ मध्येच आरोपपत्र दाखल केले होते. भाजप समर्थकांच्या मते, ते जाणीवपूर्वक कच्चे दुवे ठेवणारे होते. विशेष म्हणजे २०११ ते २०१४ दरम्यानचे सीबीआयचे संचालकदेखील संशयाच्या भोवऱ्यात सापडणारे होते. ज्यांनी आरोपपत्र दाखल केले, त्या अश्विनीकुमार यांना निवृत्तीनंतर लगेचच राज्यपाल करण्यात आले. त्यानंतरचे ए.पी. सिंह हे स्वत:च आता सीबीआयचे आरोपी आहेत. नंतरच्या रणजित सिन्हा यांना तर खुद्द सर्वोच्च न्यायालयानेच टू-जी प्रकरणाच्या तपासातून दूर केले होते. आरोपींना मदत करण्याचा आरोप त्यांच्यावर झाला होता. पण प्रश्न असा आहे की, २०१४ नंतर मोदी सरकारने नव्या भरभक्कम पुराव्यांच्या आधारे पुरवणी आरोपपत्र का दाखल केले नाही दाखल करण्याचा (क्षीण) प्रयत्न झाला होता, हे खरे आहे; पण आश्चर्यकारकरीत्या दोन्ही वेळेला (ऑगस्ट १४ व फेब्रुवारी १५) न्यायाधीशांनी तांत्रिक मुद्दय़ांच्या आधारे त्याला नकार दिला होता. पण राजकीय इच्छाशक्ती असती तर त्याविरुद्ध सरकारला आकाशपाताळ एक करता आले असते; पण तसे झाले नाही आणि खटला हळूहळू हातातून निसटला..\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nआसाराम बापू निर्दोष, ईश्वराने त्याना दोषमुक्त करावे ही इच्छा-साध्वी प्रज्ञा\nपाकिस्तानी क्रिकेटपटू 'संस्कारी' झाले तरच त्यांच्याशी खेळू, बीसीसीआयचा टोला\nप्रकरण संपलेले नाही. सुप्रीम कोर्ट काय करणार ते पहावे लागेल.\nभाजपच्या प्रमोद महाजनांचे भ्रष्ट धो��ण राजा यांनी सुरूच ठेवले त्यामुळे नैतिकदृष्ट्या भाजपाही या भ्रस्टाचारात सामील आहे . पण राजाविरुद्ध भक्कम पुरावे असतानासुद्धा फक्त करुणानिधी यांचा २०१९ मध्ये पाठिंबा मिळवण्यासाठी मोदींनी राजा आणि कनिमोळी यांना मोकळे सोडले . त्यासाठीच त्यांनी त्यांची भेट घेऊन सदिच्छा भेट घेण्याचे नाटक केले.\nकाँग्रेसच्या कुशल भ्रष्टाचाराची खोड जनतेला चांगलीच माहिती आहे मग कोळसा घोटाळ्यात शिक्षा झाली त्याचा उल्लेख मात्र टाळायचा आणि घटनाक्रम कालावधी बघून हि त्याचा डाग मोदीसरकारला द्यायचा असा नेहमीच टाक्या लोकसत्ता करताच असते त्यात नवल काहीच नाही. माजी दूरसंचारमंत्री ए. राजा यांनी काँग्रेसचे कोणकोण गुंतलेले आहेत हे लवकरच त्याच्या पुस्तकातून बाहेर येईल तेव्हा काँग्रेसची तळी उचलणारे भाट वेगळेच रडगाणे लावून वाचकांना आणखीन भ्रमित करणार.असल्या निपक्ष पत्रकारितेचा लवलेश नसलेल्या लेखावर शेंबडे पोर तरी विश्वास ठेवेल का कुलकर्णी साहेब सैनी काय धुतल्या तांदळासारखे निश्चितच नाहीत हे ज्यांनी या खटल्याचा पाठपुरावा करण्याचा प्रयत्न केला त्या पत्रकाराने सांगितले आहे.राडिया टेप प्रकरण का दाबले गेले सैनी काय धुतल्या तांदळासारखे निश्चितच नाहीत हे ज्यांनी या खटल्याचा पाठपुरावा करण्याचा प्रयत्न केला त्या पत्रकाराने सांगितले आहे.राडिया टेप प्रकरण का दाबले गेले त्यातून मुकेपणा घेतलेल्या व आता बोलक्या पोपटाचे रूप धारन करणार्या ित सगळ्याची वाचा बंद झाली असती. रणजित सिन्हा काय चीज होती हे तुमच्या सारख्या दिल्लीस्तीत पत्रकाराला सांगणे ना लगे पण मालकीनिला खुश करण्याचा ओघात एककल्ली लिखाण पत्रकारितेला तरी कलंक लावून त्याचा डाग असल्या पत्रकारिता करणाऱ्या पत्रकारांना लागेल.\nहा दूधखुळेपणा झाला. २००७ ते २०१४ ह्या काळात ज्यांचे सरकार होते त्यांनी भक्कम पुरावा नष्ट केले. १२२ परवाने रद्द झाले ह्यातच सारे आले.\nसंतोष कुलकर्णी यांनी सुंदर प्रकारे या खटल्यातील घटना पुढे मांडल्या आहेत. सुप्रीम कोर्टाच्या निकालातील महत्वाचा भाग अधोरेखित केला आहे. त्यावरून विनोद राय यांनी पर्दाफाश केलेला प्रचंड रकमेचा घोटाळा घडला होता हे निर्विवादपणे पुढे येते. प्रवाहाच्या उताराच्या बाजूला पाणी पीत असलेल्या कोकरावर लांडगा पाणी गढूळ करत असल्याचा आरोप करतो. नंतर २ मिनिटे म्हणजे तब्बल १२० सेकंद तो कोकराच्या बाजूने साक्ष द्यायला कोणी येतंय का हे बघतो आणि नंतर खाली उतरून कोकरावर झडप घालून त्याला फस्त करतो. न्या. सैनी यांचे वर्तन लांडग्याप्रमाणे आहे. मोठा गुन्हा घडला आहे. आरोपी त्यांच्या मते सबळ पुरावा नसल्याने सुटून जाऊ शकतात हे त्यांनी जनतेसमोर आणायला हवे होते. पण त्यांना स्वतःलाच ते सुटायला हवे होते. त्यामुळे सात वर्षे वाट पहिली हा शुद्ध आ. आजकाल कोणी तक्रार करत नसताना अन्याय होतोय या जाणिवेतून न्यायालय अनेकदा सुओ मोटो पद्धतीने स्वतःच खटला भरते आणि अन्याय निवारण करते तो ऍक्टिव्हिझम आता कुठे गेला न्यायमूर्ती सुप्रीम कोर्टाच्या निवाड्यावर बोट ठेवून आरोपीना गुन्हा कबुल करणारे प्रश्न विचारू शकतात. त्यांनी टाळले.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n'वॉन्टेड' आरोपी शेजारी उभा होता, पोलीस पोस्टर लावत बसले\n'आमच्या घरात मुली आहेत, काँग्रेसला येण्यास सक्त मनाई आहे'\nलग्नाच्या दुसऱ्या दिवशीच मित्रांसोबत मिळून पत्नीवर सामूहिक बलात्कार\nसाधा धक्का लागला म्हणून ट्रेनखाली दिलं ढकलून, महिला प्रवाशाला अटक\nआज इंदिरा गांधी असत्या तर मी काँग्रेसमध्ये असतो-शत्रुघ्न सिन्हा\nकोरेगाव भीमा हिंसाचाराशी आंबेडकरी आणि हिंदुत्त्ववादी संघटनांचा संबंध नाही, सत्यशोधन समितीचा अहवाल\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nमुन्ना यादवला सर्वोच्च न्यायालयातून तात्पुरता जामीन\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nमहापालिकेच्या ३४ मराठी शाळा बंद\nजिल्ह्य़ात ६८ अपघात स्थळे\nकर्नाक पूल पाडण्यास उच्च न्यायालयाचा हिरवा कंदील\nनेहरू विज्ञान केंद्रातील ‘दि एनर्जी बॉल’ नव्या ढंगात\n‘फटका चोरां’ची दहशत कायम\nवाढलेल्या तापमानात विजेविना घामाघूम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00205.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://vastuclass.blogspot.com/2011/08/blog-post.html", "date_download": "2018-04-24T18:03:44Z", "digest": "sha1:ZDAEWYOZI6J5UIXMBVPHK52JNFIXUCYO", "length": 11214, "nlines": 80, "source_domain": "vastuclass.blogspot.com", "title": "वास्तुशास्त्र ��्योतिषशास्त्र मार्गदर्शक शिकवणी वर्ग ( VASTU & ASTRO CLASS )", "raw_content": "वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र मार्गदर्शक शिकवणी वर्ग ( VASTU & ASTRO CLASS )\nविद्वत्वं च नृपत्वं च नैव तुल्यं कदाचन् | स्वदेशे पूज्यते राजा विद्वान सर्वत्र पूज्यते || Don't judge yourself at all; accept yourself and move on from there. तुम्ही स्वयंदिप व्हा \nशुक्रवार, १२ ऑगस्ट, २०११\nआपले ब्लॉग मी नियमित वाचतो.तुम्ही ज्योतिषशास्त्र वास्तुशास्त्राबद्दल लिहिलेले ब्लॉग खुपच उल्लेखनीय व मार्गदर्शक असतात.\nसंजीवजी आपण कुंडलीतील द्वितीय स्थानी शनि-मंगळ युती बद्दल ब्लॉगमध्ये लिहावे हि विनंती.\nsubjectRe: आपले अनमोल ब्लॉग\nकुंडलीतील व्दितीयस्थान म्हणाजे धनस्थानांतील मंगळ हा “धनगे कदही” म्हणजे हलक्या अन्नाचा आहार करण्यचा त्या जातकास लावतो. अर्थात् त्यास दारिद्र्यांत ठेवतो, ह्या स्थानातील मंगळ हा त्या जातकाचे दांत फ़ार वाईट अवस्थेत असतात. हा जातक धातूंचा धंदा करणारा, कर्ज काढणारा, जुगार खेळणारा, सह्नशील, शेतकी करणारा व पराक्रम गाजविण्याची फ़ार आवड ठेवणारा असतो. मेषेत असेल तर रक्त वस्तूंपासून , वृषेभेत असेल तर सुवर्णापासून, मिथुनेत चांगल्य वर्णाच्या लोकांअकडून, कर्केत स्वधर्माच्या धंद्यात, सिहेत वाईट आचणाने, कन्येत कर्ज घेऊन, तुलेंत देशत्याग करुन म्हणजे परदेशांत गेल्याने, वृश्चिकेत मित्र व भागीदारांच्या साह्यांने, धनेत बंधुवर्गाच्या वचनापासून, मकरेत गुरुदेवतांच्या आराधनेने, कुंभेत हीन कर्माने व मीनेंत स्वजनाशी वैरभाव ठेवल्याने त्या जातकास धनप्राप्ती होत असते ह्या स्थानातील मंगळ उच्च किंवा स्वगृही असेल तर त्यास चांगला लाभ होतो तो निच असेल तर नुकसान मात्र फ़ार होते या मंगळामुळे त्यास निर्धनत्व दृष्टांचा आश्रयी दयाहीन व कृपण बनावे लागते जातक फ़ार वादशील असतो. धूत खेळणारा व कृशांग राहातो, जातकास मुखपीडा व नेत्रपीडा होत असतेबातील मंडळीकडून सुख-दु:ख विद्येत बक्षिसे, दातृत्व उदारपणा, बायोकांच्या कुंडलीत नव-य़ाचा मुत्यू विधुरावस्था, सौभाग्ययोग, भागीदार व शत्रू यांचा मृत्यू पूर्वर्जित धन गोधन्ब, मृत्युदायक प्रसंग ,भाऊ बंदकीचे वैर, पित्याची विद्या, डावा डोळा, सुवर्णरत्नदिकांची प्राप्ती, द्रव्यसंग्रह किंवा खार्चिक वाणीतील दोष तोतरेपणा वगैरे, आवाज मुलांच्या सासवा ( विहिणी ) संस्कार, शेअर्स गहाणखत, उन्नती किवा यांचा अमंल मान गळा य���वर असतो.\nकुंडलीतील व्दितीय स्थानात कृत्तिका, रोहिणी मृग ही नक्षत्रे येतात त्या नक्षत्राचे अमंल ह्या मंगळ शनि युतीवर असते . कृतिकेचा मंगळ रोहिणीचा चंद्र, मृगशिर्षेचा मंगळ ह्याचा अंमल कालपुरुषाच्या कुंडलीत होत असतो नुसती युती असून जातकाचे भविष्य सांगता येत नाही ह्या साठी आपण जर जोतिशी असाल किंवा अधिका माहिती आपणास हवी असेल तर आपण रविवारी खालील पत्यावर येऊन प्रत्यक्ष भेटावे ही विनंती\nवास्तुशास्त्र आणि ज्योतिशास्त्र समोपदेशक\nat ८/१२/२०११ ०१:४०:०० म.उ.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nआमच्याशी संपर्क साधतांना खालील गोष्टी पाळा:-\n१) पत्रात तुमचा भ्रमणध्वनीक्रमांक न विसरता लिहा. तो नसल्यास पत्राची दखल घेतली जाणार नाही. ( vastuclass@gmail.com )\n२) तुमचा प्रश्न मोजक्या शब्दात आणि स्पष्टपणे लिहा.\nराजीव उपाध्ये यांची चिन्तनिका\nअधिजनुकशास्त्र - एक गैरसोईचे विज्ञान\nवास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्र मार्गदर्शन शिकवणी वर्ग\nगेल्या १८ ते २० वर्षे ज्योतिषशास्त्रा आणि वास्तुशास्त्राचा अभ्यास करीत आहे. मला जे काही श्री स्वामी कृपा प्रसादा मुळे प्राप्त झाले आहे ते समाज उपयोगा करता समाजाला देण्यास मी सदैव तप्तरं असेन. पारंपारीक वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, सर्वोतोभद्र चक्र, नक्षत्र ज्योतिषशास्त्र, इत्यादि वर संशोधन केले आहे. विरार येथे वास्तुमार्गदर्शन शिकवणी वर्ग सुरु केले आहेत, पण ज्यांना याचा लाभ घेता येत नाही, त्यांच्यासाठी आता संगणकाच्या माध्यमातुन( Inter Web Blogger ) शिकवणी वर्ग घेण्याचा प्रयत्न केला आहे. संजीव आणि परिवार.\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\n॥ श्री ॥ नमस्कार संजीवजी, आपले ब्लॉग मी नियमित वा...\nशनिवारची १३/०८/२०११ पोर्णिमा तुम्हीच ठरवा केव्हा र...\n\"अणणा\" का 'आदर्शलोक' यह कभी एक विशाल मदिरालय था......\nसाधेसुधे थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00206.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.inmarathi.com/ratmata-jijau/", "date_download": "2018-04-24T18:23:06Z", "digest": "sha1:6WIHZ5YN3SI6G7RNMDIUUEJJDHQISY4X", "length": 17379, "nlines": 105, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "राजमाता जिजाऊ : शिवबांना छत्रपती शिवाजी महाराज म्हणून घडविणारी एक धैर्यवान माता", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nयाला जीवन ऐसे नाव\nराजमाता जिजाऊ : शिवबांना छत्रपती शिवाजी मह��राज म्हणून घडविणारी एक धैर्यवान माता\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page\n तू वळूनी पाहती पाठीमागे जरा, झुकवूनी मस्तक करशील त्यांना मानाचा मुजरा “\nराजमाता जिजाऊ ह्या मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री आणि प्रतापशाली छत्रपती संभाजी महाराज यांच्या आजी होत्या. ह्या दोन राजांना घडविण्यात या माऊलीचा सर्वात मोठा हात. आज राजमाता जिजाऊ यांचा जन्मदिवस…\nत्यांचा जन्म १२ जानेवारी १५९८ ला बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथे लखुजी जाधव यांच्या घरी झाला.\nत्यांच्या पत्नी म्हाळसाबाई उर्फ गिरिजाबाई ह्या जीजाऊंच्या माता. म्हाळसाबाई या निंबाळकर घराण्याच्या होत्या. लखुजी जाधवांना दत्ताजी, अचलोजी, रघुजी आणि महादुजी हे चार पुत्र आणि जिजाऊ ही एककन्या अशी पाच अपत्ये होती. शिक्षण,तत्कालीन सुखवस्तू मराठा मुलीप्रमाणे जिजाऊंचे योग्य संगोपन करण्यात आले. त्या दांडपट्टा, अश्वारोहण वगैरे युद्ध कलांमध्ये देखील पारंगत होत्या.\nजिजाऊंचा विवाह मालोजी राजे भोसले यांचे चिरंजीव शहाजी राजे भोसले यांच्यासोबत दौलताबाद येथे डिसेंबर १६०५ साली मोठ्या थाटामाटात संपन्न झाला. मालोजींना निजामशहाकडून पाचहजारी मनसब, शिवनेरी व चाकण हे किल्ले आणि पुणे व सुपे हे दोन परगणे जहांगीर म्हणून मिळाले. शहाजीराजांनी जिजाऊंना शिवनेरी किल्ल्यात सुरक्षित ठेवले.\nयेथेच १९ फेब्रुवारी १६३० साली जिजाऊंनी शिवबांना जन्म दिला. जिजाबाईंना एकूण आठ अपत्ये होती. त्यापैकी सहा मुली व दोन मुलगे होते. जिजाऊंचे पती शहाजीराजे फार पराक्रमी सेनानी होते. त्यांनी पुण्याजवळील अहमदनगर व विजापूर प्रदेश काबीज करून आपले स्वतंत्र राज्य स्थापन केले.\nपरंतु, विजापूरने ते उद्ध्वस्त केले. इ.स.१६३९ ते १६४७ या काळात शहाजी राजांनी पुण्यात झांबरे पाटलाकडून जागा विकत घेऊन लाल महाल नावाचा राजवाडा बांधला. जिजाऊ व शिवाजी यांचा मुक्काम लाल महालातच होता. जिजाऊंच्या आज्ञेत शिवाजी महाराज सवंगड्यासोबत युद्ध कला शिकू लागले. तान्हाजी मालुसरे, सूर्याजी काकडे, येसाजी कंक, बाजी ही शेतकऱ्यांची मुले शिवाजींचे जिवलग मित्र झाले. शिवाजीसह सर्वजण जिजाऊंच्या आज्ञेनुसार वागत असत.\n१६ मे १६४० साली जिजाऊंनी शिवाजीचा विवाह निंबाळकरांच्या सईबाईशी लावून दिला. यावेळी शहाजी विजापुरतर्फे बंगलोर येथे असल्यामुळे लग्नास येऊ शकले नव्हते. अशा रितीने जिजाऊंनी निंबाळकरांच्या मुलीच्या (सईबाई) सासू बनल्या.\nतर वणजोगी निंबाळकरांची मुलगी दीपाबाई (मालोजीची पत्नी) या जिजाऊंच्या सासू होत्या. २५ जुलै १६४८ साली ‘जिजा’ येथे शहाजी यांना कपटाने कैद केले. हे काम वजीर मुस्तफा खान याचे होते. १६ मे १६४९ रोजी जिजाऊंच्या मार्गदर्शनाखाली शिवाजीने शहाजींची सुटका केली. शिवाजी महाराजांनी १० नोव्हेंबर १६५९ साली अफझलखानाचा वध केला आणि बाजी घोरपडेस ठार केले. मुस्तफाखानचे अगोदरच निधन झाले होते, अशा रितीने जिजाऊंनी पुत्र शिवाजी यांना आज्ञा करून पतीच्या अपमानाचा सूड घेतला. इ.स.१६५५ साली जिजाऊंचा ज्येष्ठ पुत्र संभाजी विजापूरतर्फे लढतांना मरण पावले.\n२३ जानेवारी १६६४ साली तुंगभद्रेच्या काठी होदेगिरी येथे शहाजी शिकारीला गेले असताना त्यांचा घोडा भर वेगात असतांना पाय रान वेलीत अडकला व घोड्यावरून पडल्यामुळे शहाजीराजांचे जीवन संपले. जिजाऊ विधवा झाल्या पण त्या सती गेल्या नाही. शिवाजीने जिजामातेशी विचार विनिमय केला. त्या धैर्यशाली मातेचे आपल्या पुत्रास त्या कपटी औरंगजेबाच्या भेटीस आग्रा येथे जाण्यास संमती दिली. शिवरायांनी जिजाऊंच्या हाती राज्यकारभाराची सुत्रे सोपवली आणि ५ मार्च १६६६ साली राजगडवरून आग्राकडे प्रयाण केले. सिंहगड स्वराज्यात नाही याबद्दल जिजाऊ यांना फारच वाईट वाटत होते. त्यांनी शिवाजी यांना सिंहगड घेण्यास आग्रह केला. तानाजी स्वप्राणाची आहुती देत सिंहगड ४ फेब्रुवारी १६७० साली काबीज केला.\n१७ जून १६७४ बुधवार रात्री जिजामातेने डोळे मिटले. महाराजांवरचे मायेचे छत्र हरवले. मराठा साम्राज्याचा प्रवर्तक पालनकर्ता आईविना पोरका झाला.\nअश्या या जिजाऊंच्या कार्याला आणि त्यांच्या त्यागांना मानाचा मुजरा.. या राष्ट्र्मातेवर ज्या ठिकाणी संस्कार झाले ते ऐतिहासिक स्थळ म्हणजे सिंदखेडराजा. आज हे स्थळ केवळ ऐतिहासिक स्थळ नाही तर एक पर्यटन स्थळ म्हणून देखील ओळखल्या जाते. दरवर्षी येथे जिजाऊंच्या स्मृतीप्रीत्यर्थ ‘जिजाऊ महोत्सव सोहळा’ साजरा केला जातो…\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page \n← भगवान विष्णूचं “सर्वात मोठं मंदिर” भारताबाहेर आहे आणि त्याचा इतिहास खूपच रोचक आहे\nइतिहास, जातीय अस्मिता, धर्माभिमानाच्या पलीकडे – खऱ्या मुद्द्यांची जाण आवश्यक →\n खरा अर्थ जाणून घ्या\nछत्रपती शिवाजी महाराजांकडून प्रत्येकाने हे शिकायलाच हवं\nराजे तुम्ही निश्चिंत असा, तुमचा हा मावळा पाय रोवून उभा आहे\nआलमगीर औरंगजेब वि. छत्रपती शिवाजी महाराज : भारतीय इतिहासाचे दोन प्रवाह\nश्रीकृष्णाचा विवाह खरंच राधेशी झाला होता का या प्रश्नाशी निगडीत प्रचलित कथांचा आढावा\nतुम्हाला हे अत्यंत कठीण कोडं सोडवता येईल का\nमोदी सरकारकडून “शिक्षणाच्या आईचा…”\nह्या सुंदर गावात रहा आणि 45 लाख रुपये कमवा\nकुठल्याही परिस्थितीत हार न मानणारी ‘मुंबई’ची स्पिरिट…\nवर्ष 2015: Amul च्या ह्या 15 गमतीशीर advertisements च्या नजरेतून\nवारंवार लोन रिजेक्ट होतंय अहो मग हा लेख खास तुमच्यासाठीच आहे\nप्रणय व लैंगिक संबधाबद्दलचे काही हास्यास्पद गैरसमज\nतुमच्या आवडत्या बॉलीवूड स्टार्सची आवडती हॉलिडे डेस्टिनेशन्स तुम्हाला माहित आहेत का\nपाच राज्यांच्या निवडणूक निकालांचं कवित्व – आपण काय शिकायला हवं\n“नमस्कार” संस्कृती लोप पावत असताना…वाचू या “चरणस्पर्श” चं महत्व…\n तर मग या टिप्स खास तुमच्यासाठी\nतुम्हाला “फॉरेन” चे वाटणारे हे १५ ब्रँन्ड्स पक्के “स्वदेशी” आहेत\nचीनी मालावर सरसकट बंदी सरकारसाठी खरचं शक्य आहे वाचा तुम्हाला माहित नसलेली दुसरी बाजू\nएटीएममधून पैसे नं निघाल्यास तुम्हाला नुकसान भरपाई मिळू शकते\n“व्हाय आय एम अ हिंदू” सांगणार आहेत शशी थरूर\nबेबंद राजेशाहीला दणका आणि घटनात्मक राज्याची पायाभरणी : सिक्कीम भारतात सामील झाला कसा – ३\nअंगठ्यांच्या वाढत्या किमतींमुळे प्रचलित झालाय हा धोकादायक ट्रेंड \nभारतातील शेवटचे चहाचे दुकान – ११ हजार फुट उंचावर\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00206.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.starthealthystayhealthy.in/when-will-pregnancy-test-be-positive", "date_download": "2018-04-24T18:14:44Z", "digest": "sha1:WBH5KO2T37JCPEIWW7FHBEETI7ERI47A", "length": 10967, "nlines": 86, "source_domain": "www.starthealthystayhealthy.in", "title": "When will the Pregnancy Test be Positive | Pregnancy Guide, Pregnancy Tips and Baby Care - Nestle Start Healthy Stay Healthy", "raw_content": "\nगरोदरपणातील अत्यावश्यक पोषणमूल्ये – डी जीवनसत्व आणि कॅल्शियम\nगरोदरपणात वेगवेगळा आणि संतुलित आहार घेणे हे तुम्ही आणि तुमचे बाळ या दोघांसाठीही खूप महत्त्वाचे असते. गरोदरपणातील पोषण हा खूप मोठा विषय आहे पण सुरुवात करणे सोपे आहे – तुमच्या गरोदरपणातील आहारामध्ये आवश्यक पोषणमूल्ये व जीवनसत्वे यांचा समावेश करण्यासाठी त्यांचा परिचय करून घेण्यासाठी, तसेच तुम्ही व तुमचे बाळ यांच्यासाठी त्याचा लाभ याची माहिती घेण्यासाठी खालील तक्त्याचा वापर करा.\nतुम्हाला कृत्रिम पुनरुत्पादन तंत्रांचा वापर केल्यानंतरही तुम्हाला गर्भधारणा होत नसेल तर तुमचे डॉक्टर तुम्हाला सरोगसीचा सल्ला देऊ शकतात. तुम्हाला स्वतःचे बाळ हवे असेल पण स्पष्ट वैद्यकीय कारणांमुळे तुम्हाला गर्भधारणा होत नसेल किंवा पूर्ण काळ तुम्ही बाळ गर्भात राखू शकत नसाल तर सरोगसीच्या पर्यायाचा विचार करता येतो. खालील परिस्थितीमध्ये सरोगसीचा सल्ला दिला जातो : गर्भाशय नसणे, अंडे निर्माण होत नसेल किंवा रोगट अंडे असेल तर; सतत गर्भपात होणे; इन व्हिट्रो फर्टिलायझेशन (आयव्हीएफ) वारंवार अपयशी ठरत असेल तर आणि काही विशिष्ट वैद्यकीय परिस्थितीमध्ये.\nतुम्ही गर्भधारणेपूर्वी डॉक्टरांची भेट घेणे का आवश्यक असते\nगरोदर राहण्याच्या तुमच्या निर्णयाबद्दल आणि गर्भधारणेपूर्वी तपासणी करून घेण्याचा विचार केल्याबद्दल अभिनंदन. गर्भधारणेपूर्वीच्या भेटीमध्ये तुमचे आरोग्य चांगले आहे याची खातरजमा करण्यासाठी किंवा तुमचे शरीर गरोदर राहण्यासाठी तयार आहे का हे तपासण्यासाठी गरोदरपणापूर्वी वैद्यकीय तपासणी केली जाते.\nअतिवजन असताना गरोदर राहणे\nगरोदर राहण्याचा विचार करत आहात, पण तुमच्या जास्त शारिरीक वजनामुळे चिंतित आहात अतिवजनामुळे तुम्ही गरोदर राहण्याच्या शक्यतेवर परिणाम होतो. अति वजन असल्यास (बॉडी मास इंडेक्स (बीएमआय) 25 पेक्षा जास्त) सामान्य ओव्ह्यूलेशनमध्ये अडथळे येऊन तुमच्या जननक्षमतेवर विपरीत परिणाम होऊ शकतो.\nसकाळच्या आजारांचा सामना करणे\nगरोदरपणात सर्व स्त्रियांना सतावणारी सर्वात सामान्य समस्या म्हणजे मळमळ, उलट्या असे सकाळचे आजार. हे साधारणपणे गर्भधारणेच्या 4थ्या ते 6व्या आठवड्यांपासून सुरू होते आणि 14व्या ते 16व्या आठवड्यांपर्यंत टिकते. काही स्त्रियांना त्यांच्या गरोदरपणाच्या संपूर्ण कालावधीत सकाळच्या आजारांचा त्रास होऊ शकतो. यामुळे हलकीशी मळमळ किंवा उलट्या होऊ शकता��.\nगरोदरपणा आणि नोकरी/व्यवसाय एकत्र करता येतात का\nकोणत्याही आईसाठी गरोदरपणापेक्षा अधिक सुंदर काळ असू शकत नाही. पण त्याच वेळी काम करणाऱ्या आयांसाठी त्यांची स्वतःची आव्हाने असतात, ही आव्हाने त्यांच्या या टप्प्याशी निगडीत असतात.\nहल्ली वाढत्या संख्येने महिला मातृत्व लांबवत आहेत. तुम्ही अधिक प्रगल्भ, तयार आणि अनुभवी असता तेव्हा बाळ होण्याचे जास्त फायदे असतात. जरी अनेक महिलांना तिशीमध्ये उशीरा आणि चाळीशीच्या सुरुवातीमध्ये निरोगी बाळे होत असली तरी, तुमचे वय वाढत जाते तसे काही समस्या वारंवार उद्भवतात.\nस्तनपानासाठी तुमच्या शरीराला तयार करण्यासाठी तुमच्या स्तनामध्ये आणि त्याच्या भोवती काही विशिष्ट बदल होतात. अनेक महिलांना गरोदरपणाच्या पहिल्या काही लक्षणांमध्ये येणारा अनुभव म्हणजे स्तनांच्या उतींमध्ये होणारा बदल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00206.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/birthday-and-jyotish/today-is-your-birthday-113090700001_1.html", "date_download": "2018-04-24T18:22:55Z", "digest": "sha1:ZMVBQOSVALZLL2EOJRCI2MJFT2L6QXI7", "length": 11299, "nlines": 140, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "आज तुमचा वाढदिवस आहे | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 24 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nआज तुमचा वाढदिवस आहे (07.04.2018)\nदिनांक 7 तारखेला जन्म घेणार्‍या व्यक्तीचे मूलक 7 असेल. या अंकाला प्रभावित करणार्‍या व्यक्तींमध्ये बर्‍याच विशेषता असतात. हा अंक वरूण ग्रहाला संचलित करतो. तुम्ही खुल्या मनाचे असता. तुमची प्रवृत्ती पाण्यासारखी असते. ज्या प्रकारे पाणी आपले मार्ग स्वतः: बनवतो तसेव तुम्ही देखील सर्व अडचणींना मात करून समाजात आपली एक वेगळी ओळख बनवण्यात यशस्वी ठरता. तुम्ही नवीन संबंध बनवण्यात माहीर असता.\nशुभ दिनांक : 7, 16, 25\nईष्टदेव : शंकर व विष्णू\nशुभ रंग : पांढरा, गुलाबी, जांभळा, डार्क लाल\nहे वर्ष तुमच्यासाठी कसे ठरेल\nजन्मपत्रिकेत शुक्र ग्रह दांपत्य जीवन, ग्लॅमर, वैभव, मान-प्रतिष्ठा, संतानं सुख व प्रेमाचा कारक ग्रह आहे. शुक्र जर पत्रिकेत अनुकूल असेल तर तुम्हाला हे सर्व सुख नक्कीच मिळतील. या सर्व सुखांसाठी तसे तर इतर ग्रहसुद्धा कारक असतात.\nज्या लोकांची जन्म तारीख 7, 16, 25 आहे त्यांच्यासाठी हे वर्ष लाभदायक राहील. कार्यातील अडचणी दूर होतील. महत्त्वाचे कामं होतील. असे एखादे काम पूर्ण होईल ज्याने तुमचे मन प्रसन्न राहील. व्यापा��-व्यवसायात स्वप्रयत्नांमुळे यश मिळेल. नोकरी करणार्‍या लोकांसाठी हा वेळ उत्तम आहे. पारिवारिक बाबतीत अचानक खर्च वाढेल. अचानक धन मिळण्याची शक्यता आहे. शत्रू पक्षावर तुमचा प्रभाव कायम राहील. प्रतिष्ठेत वाढ होईल. दांपत्य जीवनात आनंदाचे वातावरण राहील. विद्यार्थी वर्गाने परिश्रम केल्यास नक्कीच यश मिळेल. विचार केलेले कार्य पूर्ण होण्याची शक्यता आहे.\nमूलक 7च्या प्रभावातील विशेष व्यक्ती\nआज तुमचा वाढदिवस आहे (06.04.2018)\nआज तुमचा वाढदिवस आहे (04.04.2018)\nआज तुमचा वाढदिवस आहे (03.04.2018)\nआज तुमचा वाढदिवस आहे (30.03.2018)\nआज तुमचा वाढदिवस आहे (29.03.2018)\nयावर अधिक वाचा :\nपाळा काही धार्मिक नियम\nशिव मंदिरात झांज वाजवू नये. सूर्य मंदिरात शंख आणि देवीच्या मंदिरात बासरी वाजवू ...\nदेवळे अशाच ठिकाणी बांधलेली असतात जिथे प्रचंड शुभ ऊर्जा असते. देवळे म्हणजे जणू काही ...\nशुचिर्भूत होवून व्यक्ती ताटासमोर बसल्यावर प्रथम ताटाच्या मध्यभागी बरोबर समोर मीठ ...\nस्वप्नात जर घुबड दिसला तर...\nस्वप्नात जर घुबड दिसला तर शुभ मानले जात नाही. अशी मान्यता आहे की स्वप्नात जर घुबड दिसला ...\nTotake : गुलाबाचे 9 चमत्कारिक टोटके\nगुलाब सर्वांना प्रिय फूल आहे. याचे अनेक फायदेही आहेत. पण या गुलाबाच्या फुलांचे काही टोटके ...\nबराक ओबामा यांनी पत्र पाठवून मागितली माफी\nअमेरिकेचे माजी राष्ट्रपती बराक ओबामा आणि त्यांची पत्नी मिशेल ओबामा यांनी आपली मोठी मुलगी ...\nचार दिवस सलग बँका बंद राहणार\nबँकेची काही कामे असतील तर पुढील तीन दिवसांत आटोपून घ्यावी लागणार आहेत. कारण चार दिवस सलग ...\nआसाराम बापूला बुधवारी शिक्षा सुनावली जाणार\nबलात्काराच्या प्रकरणात अटकेत असलेला स्वयंघोषित अध्यात्मिक गुरु आसाराम याला बुधवारी शिक्षा ...\nमृत्यूच्या पाच तासाने उठून बसला, सांगितले अनुभव\nघरात अंतिम संस्काराची तयारी सुरू असताना मृत व्यक्ती अचानक उठून बसला तर हैराण होणे ...\nभारतीय लष्कराने पाकच्या पाच सैनिकांना घातले कंठस्नान\nनियंत्रण रेषेवर सातत्याने पाकिस्तानी सैनिकांकडून होणाऱ्या गोळीबाराविरोधात प्रत्युत्तरदाखल ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00208.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/krida-cricket/ab-devilliers-out-australia-tour-because-elbow-injury-12637", "date_download": "2018-04-24T18:39:54Z", "digest": "sha1:Q6S3H6BRNTBIMGUGVFWK6NKZPCXHLHVR", "length": 12227, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "AB Devilliers out of Australia tour because of Elbow injury दुखापतीमुळे एबी डिव्हिलियर्स संघातून बाहेर | eSakal", "raw_content": "\nदुखापतीमुळे एबी डिव्हिलियर्स संघातून बाहेर\nमंगळवार, 27 सप्टेंबर 2016\nजोहान्सबर्ग : कोपरा दुखावल्यामुळे दक्षिण आफ्रिकेचा धडाकेबाज फलंदाज एबी डिव्हिलियर्सला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या आगामी कसोटी आणि एकदिवसीय मालिकेस मुकावे लागणार आहे. पुढील आठवड्यात डिव्हिलियर्सवर शस्त्रक्रिया होणार असून त्यानंतर पूर्णपणे तंदुरुस्त होण्यासाठी किमान सहा ते आठ आठवडे लागणार आहेत.\nऑस्ट्रेलिया आता दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर येत आहे. या दौऱ्यात पाच एकदिवसीय सामने आणि तीन कसोटी सामने होणार आहेत. या दौऱ्यासह न्यूझीलंडविरुद्धच्या दोन कसोटी आणि आयर्लंडविरुद्धचा एक एकदिवसीय सामना यातही डिव्हिलियर्स खेळू शकणार नाही.\nजोहान्सबर्ग : कोपरा दुखावल्यामुळे दक्षिण आफ्रिकेचा धडाकेबाज फलंदाज एबी डिव्हिलियर्सला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या आगामी कसोटी आणि एकदिवसीय मालिकेस मुकावे लागणार आहे. पुढील आठवड्यात डिव्हिलियर्सवर शस्त्रक्रिया होणार असून त्यानंतर पूर्णपणे तंदुरुस्त होण्यासाठी किमान सहा ते आठ आठवडे लागणार आहेत.\nऑस्ट्रेलिया आता दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर येत आहे. या दौऱ्यात पाच एकदिवसीय सामने आणि तीन कसोटी सामने होणार आहेत. या दौऱ्यासह न्यूझीलंडविरुद्धच्या दोन कसोटी आणि आयर्लंडविरुद्धचा एक एकदिवसीय सामना यातही डिव्हिलियर्स खेळू शकणार नाही.\nडिव्हिलियर्सची तंदुरुस्ती चाचणी झाल्यानंतर त्याला विश्रांती देण्याचा निर्णय घेण्यात आला. याविषयी दक्षिण आफ्रिकेच्या संघाचे व्यवस्थापक महंमद मोसाजी म्हणाले, \"आज सकाळी डिव्हिलियर्सची तंदुरुस्ती चाचणी झाली. यात तो दुखापतीतून पूर्णपणे सावरला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. फलंदाजी करताना त्याच्या हातात वेदना होत आहेत. त्यामुळे त्याला विश्रांती द्यावी लागणार आहे. पुढील आठवड्यात त्याच्यावर शस्त्रक्रिया केली जाईल.‘‘\nवाघा बॉर्डरवर परेडदरम्यान पाक क्रिकेटपटूचे माकडचाळे\nपुणे : वाघा बॉर्डरवर परेडदरम्यान पाकिस्तानी सैनिकांसोबत क्रिकेटपटू हसन अली याने माकडचाळे केले असून, संबंधित व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे....\nक्रिकेट विश्वातील बादशाह सचिनचा प्रवास सदा अजरामर...\nक��रिकेट विश्वात सचिन तेंडूलकर हे नाव अजरामर आहे. या मास्टर ब्लास्टरचा आज 45 वा वाढदिवस आहे. सचिन क्रिकेटमधून जरी निवृत्त झाला असला तरी त्याच्या...\nमुंबई - खेळाडू कधीही खेळापेक्षा मोठा नसतो, खेळाचा आदर करा, मग खेळ तुमची काळजी घेईल, असे मत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने आपल्या ४५ व्या...\nराष्ट्रीय विक्रमानंतरही राही पदकापासून दूर\nमुंबई - राही सरनोबतने विश्‍वकरंडक नेमबाजीतील २५ मीटर स्पोर्टस्‌ पिस्तूल स्पर्धेच्या पात्रता फेरीत राष्ट्रीय विक्रम केला; पण तिला पदकाचा वेध...\nलहानपणीची एखादी सहज केलेली कृतीही पुढे आयुष्यभर प्रेरणा देत राहणारी ठरते. महर्षी अण्णासाहेबांच्या सत्काराची कल्पना राबवतानाचा अनुभवही असाच...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00208.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A7%E0%A5%A7_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%B3", "date_download": "2018-04-24T18:06:26Z", "digest": "sha1:7HS6EOREGPQFKQDX5YWLEGRTFWSOWT7G", "length": 5111, "nlines": 146, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. २०११ मधील खेळ - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स. २०११ मधील खेळ\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nइ.स. २०११ मधील खेळ\nया वर्गात फक्त खालील उपवर्ग आहे.\n► २०११ ऑस्ट्रेलियन ओपन‎ (२ प)\n\"इ.स. २०११ मधील खेळ\" वर्गातील लेख\nएकूण १३ पैकी खालील १३ पाने या वर्गात आहेत.\nइंग्लिश क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०११\nऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा, २०११\n२०११ फॉर्म्युला वन हंगाम\nभारतीय क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, २०११-१२\nवेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०११\n२०११ इंडियन प्रीमियर लीग\n२०११ ए.एफ.सी. आशिया चषक\n२०११ २०-२० चँपियन्स लीग\nइ.स.च्या २१ व्या शतकामधील खेळ\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ८ एप्रिल २०१३ रोजी १७:३३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर��गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00208.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://abpmajha.abplive.in/videos/new-delhi-shehzad-poonawalla-on-rahul-gandhi-s-nomination-for-presidentship-485830", "date_download": "2018-04-24T18:07:15Z", "digest": "sha1:VRQGCFN5DJL72SNFZ2DJLBWHOON35OG4", "length": 16225, "nlines": 134, "source_domain": "abpmajha.abplive.in", "title": "नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत शहजाद पुनावाला यांच्याशी खास बातचित", "raw_content": "\nनवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत शहजाद पुनावाला यांच्याशी खास बातचित\nकाँग्रेसच्या अध्यक्षपदी राहुल गांधींची बिनविरोध निवड ही जवळपास निश्चित झालीय. कारण अध्यक्षपदासाठी राहुल गांधींच्या विरोधात कोणत्याही काँग्रेस नेत्यानं अर्ज दाखल केला नाही. आज माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, सुशीलकुमार शिंदे आणि इतर दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत राहुल गांधींनी अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला. काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी राहुल गांधींच्या समर्थनार्थ 89 नेत्यांनी प्रस्ताव सादर केला तर त्याला एकूण 890 नेत्यांनी अनुमोदन दिलं. दरम्यान गेली 19 वर्षे काँग्रेसच्या अध्यक्षपदी सोनिया गांधी विराजमान आहेत.\nविशेष चर्चा : सरोज खानचं डोकं ठिकाणावर आहे काय\nस्पेशल रिपोर्ट : नाशिक : व्हेंटिलेटरमध्ये झुरळ अडकलं, श्वास न घेता आल्याने महिलेचा मृत्यू\nस्पेशल रिपोर्ट : मुंबई : पैसे आणि जागेचं गणित जुळवणारे मुंबईतील नॅनो फ्लॅट\nमुंबई : 'एबीपी माझा'चे मुख्य संपादक राजीव खांडेकर यांना दीनानाथ मंगेशकर पुरस्कार\nगडचिरोली : नक्षलवाद्यांचा खात्मा करणारे जिगरबाज सी-60\nपुणे : कोरेगाव भीमा प्रकरणातील साक्षीदार पूजाच्या मारेकऱ्यांना अटक करा : रिपाइं\nस्पेशल रिपोर्ट : पंढरपूर : रांगेशिवाय विठ्ठल दर्शन, पंढरपुरात लवकरच टोकन व्यवस्था\nपंढरपूर : विठुची पंढरी मांस-मद्यमुक्त करण्यासाठी मंदिर समितीचा ठराव\nपुणे : सचिन तेंडुलकरचे 'जबरा फॅन' राजू गायकवाडांचं फोटो कलेक्शन खुलं\nस्पेशल रिपोर्ट : शिक्षक भरतीत गुण वाढवून देणारं रॅकेट सक्रिय\nपुणे : कोरेगाव भीमा प्रकरणी सत्यशोधन अहवालात पोलिस अधीक्षकांवर ठपका\nस्पेशल रिपोर्ट : औरंगाबाद : कॉपी पकडलेल्या परीक्षार्थीची कर्मचाऱ्याला मारहाण, आत्महत्येची धमकी\nबातम्या सुपरफास्ट : देशाच्या कानाकोपऱ्यातील घडामोडींचा आढावा\nनाशिक : व्हेंटिलेटरमध्ये झुरळ अडकलं, नाशिकमध्ये रुग्णाचा मृत्यू\nनागपूर : शेतकऱ्याच्या शिवारात पट्टेदार वाघाचा वावर\nविशेष चर्चा : सरोज खानचं डोकं ठिकाणावर आहे काय\nस्पेशल रिपोर्ट : नाशिक : व्हेंटिलेटरमध्ये झुरळ अडकलं, श्वास न घेता आल्याने महिलेचा मृत्यू\nस्पेशल रिपोर्ट : मुंबई : पैसे आणि जागेचं गणित जुळवणारे मुंबईतील नॅनो फ्लॅट\nमुंबई : 'एबीपी माझा'चे मुख्य संपादक राजीव खांडेकर यांना दीनानाथ मंगेशकर पुरस्कार\nगडचिरोली : नक्षलवाद्यांचा खात्मा करणारे जिगरबाज सी-60\nपुणे : कोरेगाव भीमा प्रकरणातील साक्षीदार पूजाच्या मारेकऱ्यांना अटक करा : रिपाइं\nस्पेशल रिपोर्ट : पंढरपूर : रांगेशिवाय विठ्ठल दर्शन, पंढरपुरात लवकरच टोकन व्यवस्था\nपंढरपूर : विठुची पंढरी मांस-मद्यमुक्त करण्यासाठी मंदिर समितीचा ठराव\nपुणे : सचिन तेंडुलकरचे 'जबरा फॅन' राजू गायकवाडांचं फोटो कलेक्शन खुलं\nस्पेशल रिपोर्ट : शिक्षक भरतीत गुण वाढवून देणारं रॅकेट सक्रिय\nपुणे : कोरेगाव भीमा प्रकरणी सत्यशोधन अहवालात पोलिस अधीक्षकांवर ठपका\nस्पेशल रिपोर्ट : औरंगाबाद : कॉपी पकडलेल्या परीक्षार्थीची कर्मचाऱ्याला मारहाण, आत्महत्येची धमकी\nनवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत शहजाद पुनावाला यांच्याशी खास बातचित\nनवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत शहजाद पुनावाला यांच्याशी खास बातचित\nकाँग्रेसच्या अध्यक्षपदी राहुल गांधींची बिनविरोध निवड ही जवळपास निश्चित झालीय. कारण अध्यक्षपदासाठी राहुल गांधींच्या विरोधात कोणत्याही काँग्रेस नेत्यानं अर्ज दाखल केला नाही. आज माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, सुशीलकुमार शिंदे आणि इतर दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत राहुल गांधींनी अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला. काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी राहुल गांधींच्या समर्थनार्थ 89 नेत्यांनी प्रस्ताव सादर केला तर त्याला एकूण 890 नेत्यांनी अनुमोदन दिलं. दरम्यान गेली 19 वर्षे काँग्रेसच्या अध्यक्षपदी सोनिया गांधी विराजमान आहेत.\nविशेष चर्चा : सरोज खानचं डोकं ठिकाणावर आहे काय\nस्पेशल रिपोर्ट : नाशिक : व्हेंटिलेटरमध्ये झुरळ अडकलं, श्वास न घेता आल्याने महिलेचा मृत्यू\nस्पेशल रिपोर्ट : मुंबई : पैसे आणि जागेचं गणित जुळवणारे मुंबईतील नॅनो फ्लॅट\nमुंबई : 'एबीपी माझा'चे मुख्य संपादक राजीव खांडेकर यांना दीनानाथ मं���ेशकर पुरस्कार\nगडचिरोली : नक्षलवाद्यांचा खात्मा करणारे जिगरबाज सी-60\nपुणे : कोरेगाव भीमा प्रकरणातील साक्षीदार पूजाच्या मारेकऱ्यांना अटक करा : रिपाइं\nस्पेशल रिपोर्ट : पंढरपूर : रांगेशिवाय विठ्ठल दर्शन, पंढरपुरात लवकरच टोकन व्यवस्था\nपंढरपूर : विठुची पंढरी मांस-मद्यमुक्त करण्यासाठी मंदिर समितीचा ठराव\nपुणे : सचिन तेंडुलकरचे 'जबरा फॅन' राजू गायकवाडांचं फोटो कलेक्शन खुलं\nस्पेशल रिपोर्ट : शिक्षक भरतीत गुण वाढवून देणारं रॅकेट सक्रिय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00209.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "http://shabdshabd.blogspot.com/2009/10/blog-post.html", "date_download": "2018-04-24T18:27:36Z", "digest": "sha1:PBTA3JAVEKSOXOYACDVAIXP4LPTQWZVH", "length": 22788, "nlines": 103, "source_domain": "shabdshabd.blogspot.com", "title": "शब्द शब्द जपुन ठेव ( नरेन्द्र प्रभू ): आपण त्यांना पाडू शकता", "raw_content": "\nशब्द शब्द जपुन ठेव ( नरेन्द्र प्रभू )\nमी वाचलेल्या साहीत्यामधील चांगले, मला आवडलेले भाग या ब्लॉगवर दिले आहेत. : नरेन्द्र प्रभू\nआपण त्यांना पाडू शकता\n आपण त्यांना पाडू शकता, जी, हाँ आप उन्हें हरा सकते है आप उन्हें हरा सकते है’ माफ करा पण दुर्दैवाने हा नारा माझा नाही; पण मला नक्की आवडेल असं म्हणायला. खरं तर तुम्ही दुबळे, षंढ नसाल, तर आपल्या सदसद्विवेकबुद्धीला स्मरून, तुम्हीही हे म्हणू शकता. नुसतं म्हणूनच नाही तर प्रत्यक्षात अमलात आणू शकता.\n१९६७ च्या काळात, निवडणुकीदरम्यान, काँग्रेसचे बलाढय़ नेते स. का. पाटील आणि त्या वेळच्या संयुक्त समाजवादी पार्टीचे नेते, जॉर्ज फर्नाडिस यांच्यामधील ही अटीतटीची आणि प्रतिष्ठेची निवडणूक होती. जॉर्ज फर्नाडिस यांचा एकच प्रभावी नारा होता. मुंबईभर जागोजागी, इंग्रजी, हिंदी, मराठीत त्यांचा एकच नारा होता. ‘आप उन्हें हरा सकते है आपण त्यांना पाडू शकता’ रस्त्यावर, इलेक्ट्रिकच्या खांबावर, बस स्टॉपवर, बसवर, रेल्वे स्थानकांवर, पोस्टर्सवर, सगळीकडे फक्त एकच वाक्य ‘आपण त्यांना पाडू शकता’.\nविरोधक या वाक्याची खिल्ली उडवत होते आणि चमत्कार झाला. ज्यांना या ‘मुंबईचा अनभिषिक्त सम्राट’ असं संबोधलं जायचं, ते स. का. पाटील चक्क ‘पडले’. जॉर्ज फर्नाडिस यांनी त्यांना ‘एका वाक्यानं’ पाडलं. ही अतिशयोक्ती वाटेल, पण हा इतिहास आहे. रेकॉर्ड ब्रेक करणारा इतिहास आज त्या घटनेनंतरच्या ४०-४२ वर्षांनंतर हे असं घडू शकेल आज त्या घटनेनंतरच्या ४०-४२ वर्षांनंतर हे असं घडू शकेल या इतिहासाची पुनरावृत्ती होऊ शकेल या इतिहासाची पुनरावृत्ती होऊ शकेल आपण मनात आणलं, तर निष्क्रिय, भ्रष्ट, नाठाळ, बाप कमाईवर टेंभा मिरवणाऱ्या, सरंजामशाहीची चटक लागलेल्या उमेदवारांना आजही आपण पाडू शकतो आपण मनात आणलं, तर निष्क्रिय, भ्रष्ट, नाठाळ, बाप कमाईवर टेंभा मिरवणाऱ्या, सरंजामशाहीची चटक लागलेल्या उमेदवारांना आजही आपण पाडू शकतो होय मनात आणलं तर, आपणही त्यांना पाडू शकता..\nआपली मराठी भाषा, आपले मराठी संस्कार, आपली महाराष्ट्रीय संस्कृती यांच्या नाकावर टिच्चून एखादा राजकीय पक्ष, जर आपला प्रदेशाध्यक्षच, ‘अमराठी’ नेता असेल तर इतर कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी बहुधा बांगडय़ा भरल्या असाव्यात. परप्रांतियांनी उच्च पदावर बसून, आपल्याला आपल्या संस्कृतीचे धडे द्यावेत आणि ते आपण झेलावेत यासारखी दुसरी लाचारी नाही. पण मग अन्याय झाल्यावर गरळ ओकण्यापेक्षा, आताच का नाही निर्णय घ्यायचा तुमच्या घरात, परका माणूस ठाण मांडून बसला आणि त्याला हवी ती मनमानी तो करू लागला, तर तुम्ही काय ‘अतिथी देवो भव’ म्हणत, त्याला हवं ते त्याच्या पदरात वाढाल तुमच्या घरात, परका माणूस ठाण मांडून बसला आणि त्याला हवी ती मनमानी तो करू लागला, तर तुम्ही काय ‘अतिथी देवो भव’ म्हणत, त्याला हवं ते त्याच्या पदरात वाढाल परप्रांतियांच्या त्या उंटांना तुमच्या तंबूत घेतल्यावर तो निरुपमी उंट अजून तंबू मागतोय, त्याचे तुम्ही चोचले पुरवणार परप्रांतियांच्या त्या उंटांना तुमच्या तंबूत घेतल्यावर तो निरुपमी उंट अजून तंबू मागतोय, त्याचे तुम्ही चोचले पुरवणार नाही ना मग मनात आणलं, तर आपणही त्यांना पाडू शकता..\nराजकारणाच्या या पटावर प्याद्यांच्या, लिंबू-टिंबूंच्या, लगोरीच्या, साईसुटय़ोच्या किंवा संगीतखुर्चीच्या खेळात, मला फसवलं असं म्हणत, जर अजून दहा बारा डोकी गोळा केली, दहावी-पंधरावी आघाडी बनवली आणि ‘तुम्ही समुद्रात स्मारक बांधलं, तर आम्ही पण समुद्रात स्मारक बांधू’ अशी बालिश गर्जना केली, तर अशा बालिश घोषणांनी या राज्याचे आर्थिक प्रश्न सुटतील गरिबी नष्ट होईल एका ठराविक समाजाचे लोक साक्षर, सुशिक्षित होतील डाव त्यांच्या हातात येईल डाव त्यांच्या हातात येईल मग असा रडीचा डाव खेळणाऱ्यांना राज्याचे फासे टाकायला द्यायचे मग असा रडीचा डाव खेळणाऱ्यांना राज्याचे फासे टाकायला द्यायचे नाही ना एवढं कळण्याइतके तुम्ही सुबुद्ध आहात ना मग मनात आणलं, तर आपणही त्यांना पाडू शकता.\nआपल्या मुलाबाळांची, पचनशक्ती, बौद्धिक क्षमता किती, हे जन्मदाते म्हणून आपण जाणतोच ना तुम्हाला पंचपक्वान्नं आवडतात म्हणून तुम्ही मुलाबाळांना बकासुर बनवत नाही ना तुम्हाला पंचपक्वान्नं आवडतात म्हणून तुम्ही मुलाबाळांना बकासुर बनवत नाही ना ऐपत नसताना, नकटय़ा नाकाच्या, शेळकाटय़ा मुलीला दागदागिन्यांनी, उंची पेहरावांनी मढवून, बार्बी डॉल बनवून आपलीच शोभा करून घेत नाही ना ऐपत नसताना, नकटय़ा नाकाच्या, शेळकाटय़ा मुलीला दागदागिन्यांनी, उंची पेहरावांनी मढवून, बार्बी डॉल बनवून आपलीच शोभा करून घेत नाही ना मग हे मुंबई शहर, ही मुंबापुरी, तुमची-आपली कर्मभूमी मग हे मुंबई शहर, ही मुंबापुरी, तुमची-आपली कर्मभूमी तिला न झेपणाऱ्या लोंढय़ांची, अवाढव्य प्रकल्पांची, दिखाव्याच्या ‘शांघाय’ प्रतिकृतीची खरच गरज आहे तिला न झेपणाऱ्या लोंढय़ांची, अवाढव्य प्रकल्पांची, दिखाव्याच्या ‘शांघाय’ प्रतिकृतीची खरच गरज आहे स्वातंत्र्यदेवता ३०० फूट उंच, म्हणून आमचा अश्वारूढ पुतळा, त्याहून काही सेंटिमीटर उंच स्वातंत्र्यदेवता ३०० फूट उंच, म्हणून आमचा अश्वारूढ पुतळा, त्याहून काही सेंटिमीटर उंच हे राज्य, इथली अर्थव्यवस्था म्हणजे काय पोरखेळ आहे का हे राज्य, इथली अर्थव्यवस्था म्हणजे काय पोरखेळ आहे का राज्याच्या विकासाची उंची वाढवण्याऐवजी, निर्जीव घोडय़ाची उंची वाढवण्यात या हावरट राज्यकर्त्यांना रस का राज्याच्या विकासाची उंची वाढवण्याऐवजी, निर्जीव घोडय़ाची उंची वाढवण्यात या हावरट राज्यकर्त्यांना रस का समुद्रात स्मारक बांधायच्या अट्टाहासापायी, हे खारं पाणी अनेक ठिकाणी मुरतंय, हे कळण्याइतके आपण सज्ञान आहोत ना समुद्रात स्मारक बांधायच्या अट्टाहासापायी, हे खारं पाणी अनेक ठिकाणी मुरतंय, हे कळण्याइतके आपण सज्ञान आहोत ना मग त्या मनमानी राज्यकर्त्यांसमोर, आपण षंढासारखे हतबल का मग त्या मनमानी राज्यकर्त्यांसमोर, आपण षंढासारखे हतबल का त्यांच्याच हाती परत सत्ता सोपवायचा ‘नाइलाज’ का त्यांच्याच हाती परत सत्ता सोपवायचा ‘नाइलाज’ का मनात आणलं, तर आपणही त्यांना पाडू शकता..\nभाषावार प्रांतरचनेनुसार ५० वर्षांपूर्वी आपल्याला आपल्या भाषेचा, आपल्या संस्कृतीचा प्रांत मिळाला; परंतु ���पली भाषा प्राचीन आहे, समृद्ध आहे हे कोणी विसरायच्या आत आठवण करून द्यावीशी वाटते की, ती आपली ‘मातृभाषा’सुद्धा आहे. आज त्याचेही ‘जागतिक हक्क’ राजकारण्यांनी वाटून घेतले आणि मग त्या जागतिक हक्काच्या लोण्याचा गोळा कोणी फस्त करायचा यावरून रस्सीखेच सुरू झाली. मराठी अस्मिता जितकी महत्त्वाची तितकीच मराठी ‘भाऊबंदकी’सुद्धा जगाला दाखविण्याइतकी सर्वश्रेष्ठ आहे का आपला प्रांत सोडून सीमोल्लंघन केलंत तर ‘मराठी माणूस’ म्हणून इतर भाषिकांच्या लक्षात राहते ती ‘मराठी भाऊबंदकी आपला प्रांत सोडून सीमोल्लंघन केलंत तर ‘मराठी माणूस’ म्हणून इतर भाषिकांच्या लक्षात राहते ती ‘मराठी भाऊबंदकी’ मराठी अस्मितेबरोबरच अन्न, वस्त्र, निवारा, वीज, रस्ता, पाणी या माणसाच्या महत्त्वाच्या गरजांपेक्षाही ही ‘भाऊबंदकी’ आणि पातळी सोडून वापरलेली भाषा हाच या राजकारण्यांचा २ी’’्रल्लॠ स्र््रल्ल३ आहे का’ मराठी अस्मितेबरोबरच अन्न, वस्त्र, निवारा, वीज, रस्ता, पाणी या माणसाच्या महत्त्वाच्या गरजांपेक्षाही ही ‘भाऊबंदकी’ आणि पातळी सोडून वापरलेली भाषा हाच या राजकारण्यांचा २ी’’्रल्लॠ स्र््रल्ल३ आहे का आपण भाषा जपू या, भाषेचं संवर्धन करू या असं म्हणत म्हणत आपल्या मुलाबाळांना मात्र परकीय भाषेत ‘ज्ञानेश्वरी’ शिकवायची आणि आपल्याकडे मतांचा जोगवा मागताना मात्र गरळ ओकणारी मातृभाषा वापरायची, याची या राजकारण्यांना लाज कशी नाही वाटत आपण भाषा जपू या, भाषेचं संवर्धन करू या असं म्हणत म्हणत आपल्या मुलाबाळांना मात्र परकीय भाषेत ‘ज्ञानेश्वरी’ शिकवायची आणि आपल्याकडे मतांचा जोगवा मागताना मात्र गरळ ओकणारी मातृभाषा वापरायची, याची या राजकारण्यांना लाज कशी नाही वाटत खुर्चीसाठी भीक मागताना महाराष्ट्राच्या भाषेला- संस्कृतीला लाज आणणारे संस्कृतिरक्षक तुम्हाला भूषणावह वाटतात खुर्चीसाठी भीक मागताना महाराष्ट्राच्या भाषेला- संस्कृतीला लाज आणणारे संस्कृतिरक्षक तुम्हाला भूषणावह वाटतात नाही ना मग मनात आणलंत तर आपणही त्यांना पाडू शकता..\nआपली संस्कृती, आपला धर्म, आपली राष्ट्रभाषा, आपली राष्ट्रभक्ती, आपला स्पष्टवक्तेपणा, आपली शिस्तबद्धता याचा सदैव ‘गर्व’ बाळगणारे आज इतरांना ब्रह्मज्ञान शिकवतायत, पण स्वत: मात्र.. इतरांच्या घराणेशाहीविरुद्ध आवाज उठवत स्वत:ही तीच घराणेशाह��� आता लोकांच्या, जनतेच्या माथी मारायला सुरुवात केलीच ना इतरांच्या घराणेशाहीविरुद्ध आवाज उठवत स्वत:ही तीच घराणेशाही आता लोकांच्या, जनतेच्या माथी मारायला सुरुवात केलीच ना यंदाच्या या निवडणुकीत तर त्यांनी सत्तेत सहभागी होण्यासाठी वाट्टेल ती ‘लाचारी’ पत्करण्याची भूमिका घेतली. आपल्याच कुटुंबातल्या लेकराबाळांच्या कपाळी टिळे लावून, त्यांनाच वाऱ्यावर सोडून आपलंच घर शेजाऱ्याला दान देऊन टाकलं. धर्माला जागणाऱ्यांनी अख्खा ‘शेजारधर्म’च पाळायचा ठरवल्यावर, परधर्मीय शेजाऱ्याचा बापही यांना ‘सर्वश्रेष्ठ’ वाटायला लागला. मग आपलं राष्ट्रप्रेम, आपली कट्टर भूमिका, आपली तत्त्वनिष्ठता या सगळ्यांना तिलांजली देऊन त्यांनी ‘त्या बापाचं’ या घरात बसून गुणगान सुरू केलं. मग कसा ठेवायचा यांच्या राष्ट्रभक्तीवर विश्वास यंदाच्या या निवडणुकीत तर त्यांनी सत्तेत सहभागी होण्यासाठी वाट्टेल ती ‘लाचारी’ पत्करण्याची भूमिका घेतली. आपल्याच कुटुंबातल्या लेकराबाळांच्या कपाळी टिळे लावून, त्यांनाच वाऱ्यावर सोडून आपलंच घर शेजाऱ्याला दान देऊन टाकलं. धर्माला जागणाऱ्यांनी अख्खा ‘शेजारधर्म’च पाळायचा ठरवल्यावर, परधर्मीय शेजाऱ्याचा बापही यांना ‘सर्वश्रेष्ठ’ वाटायला लागला. मग आपलं राष्ट्रप्रेम, आपली कट्टर भूमिका, आपली तत्त्वनिष्ठता या सगळ्यांना तिलांजली देऊन त्यांनी ‘त्या बापाचं’ या घरात बसून गुणगान सुरू केलं. मग कसा ठेवायचा यांच्या राष्ट्रभक्तीवर विश्वास हे असले बेगडी राष्ट्रप्रेम बाळगणारे, आपल्या प्रांतावर, आपल्या राज्यावर काय प्रेम करणार हे असले बेगडी राष्ट्रप्रेम बाळगणारे, आपल्या प्रांतावर, आपल्या राज्यावर काय प्रेम करणार कशी असेल यांना ‘आपल्या’ मातृभाषेची आणि आपल्या राज्याच्या विकासाबद्दल आपुलकी कशी असेल यांना ‘आपल्या’ मातृभाषेची आणि आपल्या राज्याच्या विकासाबद्दल आपुलकी कशावरून हे असला शेजारधर्म पाळायची लाचारी स्वीकारणारे ‘संघटित लोक’ हे ‘महाराष्ट्र’ घर उद्या परप्रांतीयांना आंदण देणार नाहीत कशावरून हे असला शेजारधर्म पाळायची लाचारी स्वीकारणारे ‘संघटित लोक’ हे ‘महाराष्ट्र’ घर उद्या परप्रांतीयांना आंदण देणार नाहीत इतकं कळण्याइतके तुम्ही सुबद्ध आहात ना इतकं कळण्याइतके तुम्ही सुबद्ध आहात ना मग मनात आणलंत तर आपणही अशा सं���िसाधू, मतलबींना पाडू शकता..\nसत्तेची खुर्ची ‘उबदार’च असते. आपणच ती उबदार बनवली. त्यामुळे इथे सत्तेच्या खुर्चीसाठी खरं तर सगळेच हपापलेले वेळप्रसंगी लाळ गाळत ती मिळवण्याची स्वप्ने पाहणारे वेळप्रसंगी लाळ गाळत ती मिळवण्याची स्वप्ने पाहणारे आपल्या हितासाठी, आपल्या भल्यासाठी आपणच बनवली ना ती उबदार आपल्या हितासाठी, आपल्या भल्यासाठी आपणच बनवली ना ती उबदार मग त्या खुर्चीवर विराजमान होण्यासाठी अजूनही काही लायक मंडळी आहेत इथं मग त्या खुर्चीवर विराजमान होण्यासाठी अजूनही काही लायक मंडळी आहेत इथं त्यातले अनेकजण अजूनही ‘मन’ असणारे, आपल्याबरोबर इतरांच्याही भावना, इतरांचं हित, इतरांचा स्वाभिमान जपणारे आहेत. त्यांची सदसद्विवेकबुद्धी अजूनही जागृत आहे. त्यांना जाणीव आहे, तुमचा खेळखंडोबा होणाऱ्या शिक्षणाची त्यातले अनेकजण अजूनही ‘मन’ असणारे, आपल्याबरोबर इतरांच्याही भावना, इतरांचं हित, इतरांचा स्वाभिमान जपणारे आहेत. त्यांची सदसद्विवेकबुद्धी अजूनही जागृत आहे. त्यांना जाणीव आहे, तुमचा खेळखंडोबा होणाऱ्या शिक्षणाची त्यांना जाणीव आहे, तुमच्या ‘हायजॅक’ होणाऱ्या भाषेची अन् संस्कृतीची त्यांना जाणीव आहे, तुमच्या ‘हायजॅक’ होणाऱ्या भाषेची अन् संस्कृतीची त्यांना काळजी आहे, तुमच्या हकनाक जाणाऱ्या जीवाची त्यांना काळजी आहे, तुमच्या हकनाक जाणाऱ्या जीवाची त्यांना काळजी आहे, तुमच्या मूलभूत गरजांची, तुमच्या दोन वेळच्या जेवणाची त्यांना काळजी आहे, तुमच्या मूलभूत गरजांची, तुमच्या दोन वेळच्या जेवणाची त्यांना कणव आहे तुमच्या सुखी-समृद्ध जीवनाची\nत्यांच्या हाती सोपवा नेतृत्व या सत्तेच्या बाजारात स्वत:ला विकायला निघालेल्या नेत्यांमधला नेमका आपला ‘माणूस’ निवडून काढा, वेचून काढा. तो ‘आपला’ आहे, याची खात्री पटवून द्या. मग नको तिथं जात, पात, धर्म किंवा कुठलीही राजकीय लेबलं या सत्तेच्या बाजारात स्वत:ला विकायला निघालेल्या नेत्यांमधला नेमका आपला ‘माणूस’ निवडून काढा, वेचून काढा. तो ‘आपला’ आहे, याची खात्री पटवून द्या. मग नको तिथं जात, पात, धर्म किंवा कुठलीही राजकीय लेबलं झिडकारून टाका त्या बाजारबसव्या राजकारण्यांची मक्तेदारी. इथं सुखी-सुदृढ-समृद्ध जीवन जगायला माणुसकीच लागते हो झिडकारून टाका त्या बाजारबसव्या राजकारण्यांची मक्तेदारी. इथं सुखी-स��दृढ-समृद्ध जीवन जगायला माणुसकीच लागते हो आणि ती माणुसकी जपणारा, ओळखणारा ‘आपला माणूस’ आणि ती माणुसकी जपणारा, ओळखणारा ‘आपला माणूस’ एवढं कळण्याइतके आपण सारे सुबुद्ध आहोत ना एवढं कळण्याइतके आपण सारे सुबुद्ध आहोत ना तुमचा निर्णय चार दिवसांवर येऊन ठेपलाय.\nमग या पंचवार्षिक बाजाराचा वीट कसा नाही आला अजून प्रदूषण आणि धकाधकीच्या जीवनापासून लांब, दोन दिवस काही क्षण निरामय शांतता मिळावी म्हणून ‘वीकएण्ड होम्स’ शोधताच ना प्रदूषण आणि धकाधकीच्या जीवनापासून लांब, दोन दिवस काही क्षण निरामय शांतता मिळावी म्हणून ‘वीकएण्ड होम्स’ शोधताच ना मग तसंच या बाजारबुणग्यांपासून सुटका करून शांत, निर्मळ जीवन जगू देईल असा ‘देवमाणूस’ निवडून आणणे हे स्वप्नवत वाटत असलं तरीही.. आपणच हे करू शकता\nकागदाचा पुनर्वापर म्हणजेच निसर्ग संवर्धन\nआपण त्यांना पाडू शकता\nसाता समुद्रापार - आमचा सतू (सत्यजित प्रभू) सध्या अमेरिकेत स्टेज शो करतोय. काल असाच त्याचा फोन आला. काही मराठीतली वाक्यं मालवणीत कशी बोलली जातील असा त्याचा प्रश्न होता. ‘माक...\nउबुण्टूमध्ये मराठीत लिहा -\n१ डिसेंबर २००८ पासून वाचनसंख्या\nCopyright 2009 - शब्द शब्द जपुन ठेव ( नरेन्द्र प्रभू )\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00209.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/kgtocollege-news/50-thousand-empty-seats-in-engineering-1281768/", "date_download": "2018-04-24T18:26:30Z", "digest": "sha1:OCY4DB3T6WDVSCRHOP65YV52SROP4GDH", "length": 16116, "nlines": 210, "source_domain": "www.loksatta.com", "title": "50 thousand empty seats in engineering | Loksatta", "raw_content": "\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nघाऊक बाजारात दर घसरूनही साखर महागच\nपृथ्वीच्या तापमानात २०१० पासून सातत्याने वाढ\nब्रसेल्स गोळीबारातील आरोपी अब्देसलामला २० वर्षे तुरुंगवास\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\nके.जी. टू कॉलेज »\nअभियांत्रिकीच्या ५० हजार जागा रिक्त\nअभियांत्रिकीच्या ५० हजार जागा रिक्त\nअन्य अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्याकडे कल वाढला\nअन्य अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्याकडे कल वाढला\nराज्यातील अभियांत्रिकी शिक्षणाचा घसरलेला दर्जा तसेच काही विशिष्ट शाखांमध्ये नोकऱ्यांची संधी कमी झाल्याने अभियांत्रिकी शिक्षणाकडे वळण्याचे प्रमाण यंदाही कमीच आहे.\nयंदा अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या प्रवेशासाठीच्या चौथ्या फेरीअखेर तब्बल ५०,०९९ जागा रिक्त राहिल्या असून, व्यवस्थापन कोटय़ातील रिकाम्या र��हणाऱ्या जागांचा विचार करता हे प्रमाण ६० हजारापर्यंत जाऊ शकते, असे तंत्रशिक्षण संचालनालयातील ज्येष्ठ अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.\nगेल्या काही वर्षांपासून एकीकडे अभियांत्रिकी अभ्यासक्रमातील रिक्त जागांचे प्रमाण सातत्याने वाढत चालले आहे तर दुसरीकडे अभियांत्रिकी शिक्षणाचा दर्जाही खालावत चालल्यामुळे विद्यार्थ्यांचा अभियांत्रिकी शिक्षणाऐवजी अन्य अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्याचा कल वाढला आहे.\nगेल्या वर्षी राज्यातील सुमारे साडेतीनशे अभियांत्रिकी महाविद्यालयांतील प्रवेशक्षमता सुमारे एक लाख ७० हजार एवढी होती. तथापि गेल्या वर्षी ‘अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदे’ने ज्या महाविद्यालयांमध्ये नियम व निकषांचे पालन केले जात नाही अशा महाविद्यालयांची प्रवेशक्षमता कमी केली तसेच काही ठिकाणी प्रथम वर्ष प्रवेशबंदी घातली.\nयाशिवाय ग्रामीण भागातील अनेक महाविद्यालयांमध्ये अभियांत्रिकीच्या काही अभ्यासक्रमांना विद्यार्थीच मिळत नसल्याने अशा महाविद्यालयांनी संबंधित अभ्यासक्रम बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. परिणामी यंदा अभियांत्रिकीची सर्व अभ्यासक्रमांसाठी मिळून एक लाख ४३ हजार ६०१ प्रवेशक्षमता असून यात कॅपमध्ये एक लाख १४ हजार ८८१ प्रवेश तर महाविद्यालय स्तरावर २८,७२० प्रवेशक्षमता आहे. यातील ५०,०९९ जागा रिकाम्या राहिल्या असून हे प्रमाण ४३ टक्के आहे.\n'वॉन्टेड' आरोपी शेजारी उभा होता, पोलीस पोस्टर लावत बसले\n'आमच्या घरात मुली आहेत, काँग्रेसला येण्यास सक्त मनाई आहे'\nलग्नाच्या दुसऱ्या दिवशीच मित्रांसोबत मिळून पत्नीवर सामूहिक बलात्कार\nसाधा धक्का लागला म्हणून ट्रेनखाली दिलं ढकलून, महिला प्रवाशाला अटक\nआज इंदिरा गांधी असत्या तर मी काँग्रेसमध्ये असतो-शत्रुघ्न सिन्हा\nकोरेगाव भीमा हिंसाचाराशी आंबेडकरी आणि हिंदुत्त्ववादी संघटनांचा संबंध नाही, सत्यशोधन समितीचा अहवाल\nकाही महाविद्यालयांतील ८० टक्के जागा रिकाम्या\nयाशिवाय ज्या विद्यार्थ्यांना कॅपमधून प्रवेश दिला आहे तथापि त्यांनी प्रवेश घेतलेला नाही अशांची निश्चित आकडेवारी उपलब्ध नाही. महाविद्यालय स्तरावरील रिक्त जागांचे प्रमाण लक्षात घेता सुमारे साठ हजार जागा रिकाम्या राहण्याची शक्यता असल्याचे ‘डीटीई’मधील एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.\nइलेट्रॉनिक, इलेट्रॉन��क अ‍ॅण्ड टेलिकम्युनिकेशन, सिव्हिल आणि इन्स्ट्रमेंटल इंजिनीयरिंगच्या जागा रिकाम्या राहण्याचे प्रमाण अधिक असून या अभ्यासक्रमातील जवळपास साठ टक्के जागा रिकाम्या आहेत. यात काही मंत्र्यांच्या व आमदारांच्या अभियांत्रिकी महाविद्यालयांतील जवळपास ८० टक्के जागा रिकाम्या राहिल्याचेही सूत्रांनी सांगितले. त्या वेळी कॉम्प्युटर, मेकॅनिकल आणि आयटीला प्रवेश घेण्याकडे विद्यार्थ्यांचा मोठय़ा प्रमाणात कल असल्याचे दिसून आले.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nआसाराम बापू निर्दोष, ईश्वराने त्याना दोषमुक्त करावे ही इच्छा-साध्वी प्रज्ञा\nपाकिस्तानी क्रिकेटपटू 'संस्कारी' झाले तरच त्यांच्याशी खेळू, बीसीसीआयचा टोला\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n'वॉन्टेड' आरोपी शेजारी उभा होता, पोलीस पोस्टर लावत बसले\n'आमच्या घरात मुली आहेत, काँग्रेसला येण्यास सक्त मनाई आहे'\nलग्नाच्या दुसऱ्या दिवशीच मित्रांसोबत मिळून पत्नीवर सामूहिक बलात्कार\nसाधा धक्का लागला म्हणून ट्रेनखाली दिलं ढकलून, महिला प्रवाशाला अटक\nआज इंदिरा गांधी असत्या तर मी काँग्रेसमध्ये असतो-शत्रुघ्न सिन्हा\nकोरेगाव भीमा हिंसाचाराशी आंबेडकरी आणि हिंदुत्त्ववादी संघटनांचा संबंध नाही, सत्यशोधन समितीचा अहवाल\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nमुन्ना यादवला सर्वोच्च न्यायालयातून तात्पुरता जामीन\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nमहापालिकेच्या ३४ मराठी शाळा बंद\nजिल्ह्य़ात ६८ अपघात स्थळे\nकर्नाक पूल पाडण्यास उच्च न्यायालयाचा हिरवा कंदील\nनेहरू विज्ञान केंद्रातील ‘दि एनर्जी बॉल’ नव्या ढंगात\n‘फटका चोरां’ची दहशत कायम\nवाढलेल्या तापमानात विजेविना घामाघूम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00209.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%9C%E0%A4%B0", "date_download": "2018-04-24T18:19:08Z", "digest": "sha1:RO4YWLUDIETTUTAPA5N5GXJI5ALTJH4H", "length": 4844, "nlines": 191, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:नायजर - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nएकूण ३ उपवर्गांपैकी या वर्गात खालील ३ उपवर्ग आहेत.\n► नायजरचा भूगोल‎ (१ क, १ प)\n► नायजरचे राष्ट्राध्यक्ष‎ (२ प)\n► नायजरमधील शहरे‎ (१ प)\nएकूण ३ पैकी खालील ३ पाने या वर्गात आहेत.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २२ एप्रिल २०१३ रोजी २३:३६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00210.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "http://pagelous.com/en/pages/536fe653421aa9441e089823", "date_download": "2018-04-24T18:15:49Z", "digest": "sha1:FJ3H4UADDUMENXEDLYHBIAQ3Z6I3MWYN", "length": 5644, "nlines": 76, "source_domain": "pagelous.com", "title": "ज्योतिष खजाना एक वरदान | Pagelous", "raw_content": "\nज्योतिष खजाना एक वरदान\nविवाह विषयक संपूर्ण माहिती देणारी एकमेव वेब साईट \nज्योतिष खजाना आपल्या प्रत्येकाच्या प्रोफाईलच्या ठेवणीत जरूर असावे असे एकमेव मराठी पेज. हे आपल्या सर्वांचे पेज आहे, आपण देखील या पेज वर आपणा कडे असलेली ज्योतिष विषयक किंवा आपल्या संस्कृती विषयक चांगली वाचनीय माहिती पोस्ट करून या खजाण्यात वाढ करू शकता. व सशक्त समाज उभारणीस मदत करू शकता. पोस्ट टाकण्यास येथे कसलेही बंधन नाही. (फक्त त्या पोस्ट मधील माहिती समाजाच्या हिताची व सर्वाना मार्गदर्शक अशी असावी. कोणत्याही जाती विषयक किंवा कोणाचे मन दुखावेल अशी नसावी. ) आम्ही ती माहिती आपल्या नावाने प्रकाशित करू....\nआपल्या ज्योतिष खजाना या पेज चा मुळ उद्देश आपली भारतीय संस्कृती जपणे व तिचा प्रसार नि प्रचार करणे हा आहे. भारतीय संस्कृती आपल्या सर्व मित्रा पर्यंत पोहोचावी म्हणून आपण हि सहकार्य करावे. त्यासाठी आपणास या पेज वरील जो लेख आवडेल तो तुम्ही शेअर करावा, किंवा जो फोटो आपणास आवडला असेल तो आपल्या मित्रास tag करावा व आपल्या संकृतीचा प्रचार नि प्रसार करावा. म्हणजे आपल्या संस्कृतीची माहिती समाजातील सर्व थरातील लोकां पर्यंत पोहचण्यास मदत होईल. या पेज वर अशीच नवीन माहिती प्रत्येक वेळी टाकण्याचा मी जरूर प्रयत्न करेल \nहि माहिती आपणास आवडली असेल व आपणास हि माहिती उपयुक्त वाटत असेल तर आपल्या सर्व मित्रां पर्यंत हि माहिती पोहचवा. या साठी हा लेख शेअर करा .\nअधिक माहिती साठी सम्पर्क : -\nविवाह विषयक संपूर्ण माहिती देणारी एकमेव वेब साईट - www.bhagyalikhit.com\n( विवाहाची योग्य तारीख व भावी जोडीदाराचे संपूर्ण वर्णन एका क्लिक वर जाणून घ्या एकदा अवश्य भेट द्या एकदा अवश्य भेट द्या \nमोबाईल नंबर - 9921 52 55 57 ( फोन करण्याची वेळ - सकाळी 9 ते सायंकाळी 6 पर्यंत )\nll ओम दत्त चिले ओम ll\nPhotos by ज्योतिष खजाना एक वरदान\nज्योतिष खजाना एक वरदान Save\nज्योतिष खजाना एक वरदान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00213.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.starthealthystayhealthy.in/ovulation-calendar-0", "date_download": "2018-04-24T18:12:49Z", "digest": "sha1:CTGZUKGESBSKTZ5LC6LEYLJ6H2CTKRFY", "length": 11465, "nlines": 91, "source_domain": "www.starthealthystayhealthy.in", "title": "Ovulation Calendar | Pregnancy Guide, Pregnancy Tips and Baby Care - Nestle Start Healthy Stay Healthy", "raw_content": "\nगरोदरपणातील अत्यावश्यक पोषणमूल्ये – डी जीवनसत्व आणि कॅल्शियम\nगरोदरपणात वेगवेगळा आणि संतुलित आहार घेणे हे तुम्ही आणि तुमचे बाळ या दोघांसाठीही खूप महत्त्वाचे असते. गरोदरपणातील पोषण हा खूप मोठा विषय आहे पण सुरुवात करणे सोपे आहे – तुमच्या गरोदरपणातील आहारामध्ये आवश्यक पोषणमूल्ये व जीवनसत्वे यांचा समावेश करण्यासाठी त्यांचा परिचय करून घेण्यासाठी, तसेच तुम्ही व तुमचे बाळ यांच्यासाठी त्याचा लाभ याची माहिती घेण्यासाठी खालील तक्त्याचा वापर करा.\nतुम्हाला कृत्रिम पुनरुत्पादन तंत्रांचा वापर केल्यानंतरही तुम्हाला गर्भधारणा होत नसेल तर तुमचे डॉक्टर तुम्हाला सरोगसीचा सल्ला देऊ शकतात. तुम्हाला स्वतःचे बाळ हवे असेल पण स्पष्ट वैद्यकीय कारणांमुळे तुम्हाला गर्भधारणा होत नसेल किंवा पूर्ण काळ तुम्ही बाळ गर्भात राखू शकत नसाल तर सरोगसीच्या पर्यायाचा विचार करता येतो. खालील परिस्थितीमध्ये सरोगसीचा सल्ला दिला जातो : गर्भाशय नसणे, अंडे निर्माण होत नसेल किंवा रोगट अंडे असेल तर; सतत गर्भपात होणे; इन व्हिट्रो फर्टिलायझेशन (आयव्हीएफ) वारंवार अपयशी ठरत असेल तर आणि काही विशिष्ट वैद्यकीय परिस्थितीमध्ये.\nतुम्ही गर्भधारणेपूर्वी डॉक्टरांची भेट घेणे का आवश्यक असते\nगरोदर राहण्याच्या तुमच्या निर्णयाबद्दल आणि गर्भधारणेपूर्वी तपासणी करून घेण्याचा विचार केल्याबद्दल अभिनंदन. गर्भधारणेपूर्वीच्या भेटीमध्ये तुमचे आरोग्य चांगले आहे याची खातरजमा करण्यासाठी किंवा तुमचे शरीर गरोदर राहण्यासाठी तयार आहे का हे तपासण्यासाठी गरोदरपणापूर्वी वैद्यकीय तपासणी केली जाते.\nअतिवजन असताना गरोदर राहणे\nगरोदर राहण्याचा विचार करत आहात, पण तुमच्या जास्त शारिरीक वजनामु���े चिंतित आहात अतिवजनामुळे तुम्ही गरोदर राहण्याच्या शक्यतेवर परिणाम होतो. अति वजन असल्यास (बॉडी मास इंडेक्स (बीएमआय) 25 पेक्षा जास्त) सामान्य ओव्ह्यूलेशनमध्ये अडथळे येऊन तुमच्या जननक्षमतेवर विपरीत परिणाम होऊ शकतो.\nसकाळच्या आजारांचा सामना करणे\nगरोदरपणात सर्व स्त्रियांना सतावणारी सर्वात सामान्य समस्या म्हणजे मळमळ, उलट्या असे सकाळचे आजार. हे साधारणपणे गर्भधारणेच्या 4थ्या ते 6व्या आठवड्यांपासून सुरू होते आणि 14व्या ते 16व्या आठवड्यांपर्यंत टिकते. काही स्त्रियांना त्यांच्या गरोदरपणाच्या संपूर्ण कालावधीत सकाळच्या आजारांचा त्रास होऊ शकतो. यामुळे हलकीशी मळमळ किंवा उलट्या होऊ शकतात.\nगरोदरपणा आणि नोकरी/व्यवसाय एकत्र करता येतात का\nकोणत्याही आईसाठी गरोदरपणापेक्षा अधिक सुंदर काळ असू शकत नाही. पण त्याच वेळी काम करणाऱ्या आयांसाठी त्यांची स्वतःची आव्हाने असतात, ही आव्हाने त्यांच्या या टप्प्याशी निगडीत असतात.\nहल्ली वाढत्या संख्येने महिला मातृत्व लांबवत आहेत. तुम्ही अधिक प्रगल्भ, तयार आणि अनुभवी असता तेव्हा बाळ होण्याचे जास्त फायदे असतात. जरी अनेक महिलांना तिशीमध्ये उशीरा आणि चाळीशीच्या सुरुवातीमध्ये निरोगी बाळे होत असली तरी, तुमचे वय वाढत जाते तसे काही समस्या वारंवार उद्भवतात.\nस्तनपानासाठी तुमच्या शरीराला तयार करण्यासाठी तुमच्या स्तनामध्ये आणि त्याच्या भोवती काही विशिष्ट बदल होतात. अनेक महिलांना गरोदरपणाच्या पहिल्या काही लक्षणांमध्ये येणारा अनुभव म्हणजे स्तनांच्या उतींमध्ये होणारा बदल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00213.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "http://abpmajha.abplive.in/videos/mumbai-abhijit-adsul-on-35-crore-loan-approve-to-radhakrushna-vikhe-patil-472349", "date_download": "2018-04-24T18:08:38Z", "digest": "sha1:ANYBFO32YWPGER5Q4VZZAWQPUNXEXV47", "length": 14347, "nlines": 133, "source_domain": "abpmajha.abplive.in", "title": "मुंबई : नियम वाकवून विखेंना मुंबै बँकेकडून कर्ज, शिवसेनेच्या माजी आमदाराचा आरोप", "raw_content": "\nमुंबई : नियम वाकवून विखेंना मुंबै बँकेकडून कर्ज, शिवसेनेच्या माजी आमदाराचा आरोप\nविरोधी पक्षनेते राधाकृष्ण पाटील यांना मुंबै बँकेनं 35 कोटींचं कर्ज मंजूर केलं आहे. विरोधकांना शांत करण्यासाठी ही साखरपेरणी सुरु असल्याचा गंभीर आरोप शिवसेनेचे नेते अभिजित अडसूळ यांनी केला आहे.\nविशेष चर्चा : सरोज खानचं डोकं ठिकाणावर आहे काय\nस्पेशल रिपोर्ट : नाशिक : व्हेंटिलेटरमध्ये झुरळ अडकलं, श्वास न घेता आल्याने महिलेचा मृत्यू\nस्पेशल रिपोर्ट : मुंबई : पैसे आणि जागेचं गणित जुळवणारे मुंबईतील नॅनो फ्लॅट\nमुंबई : 'एबीपी माझा'चे मुख्य संपादक राजीव खांडेकर यांना दीनानाथ मंगेशकर पुरस्कार\nगडचिरोली : नक्षलवाद्यांचा खात्मा करणारे जिगरबाज सी-60\nपुणे : कोरेगाव भीमा प्रकरणातील साक्षीदार पूजाच्या मारेकऱ्यांना अटक करा : रिपाइं\nस्पेशल रिपोर्ट : पंढरपूर : रांगेशिवाय विठ्ठल दर्शन, पंढरपुरात लवकरच टोकन व्यवस्था\nपंढरपूर : विठुची पंढरी मांस-मद्यमुक्त करण्यासाठी मंदिर समितीचा ठराव\nपुणे : सचिन तेंडुलकरचे 'जबरा फॅन' राजू गायकवाडांचं फोटो कलेक्शन खुलं\nस्पेशल रिपोर्ट : शिक्षक भरतीत गुण वाढवून देणारं रॅकेट सक्रिय\nपुणे : कोरेगाव भीमा प्रकरणी सत्यशोधन अहवालात पोलिस अधीक्षकांवर ठपका\nस्पेशल रिपोर्ट : औरंगाबाद : कॉपी पकडलेल्या परीक्षार्थीची कर्मचाऱ्याला मारहाण, आत्महत्येची धमकी\nबातम्या सुपरफास्ट : देशाच्या कानाकोपऱ्यातील घडामोडींचा आढावा\nनाशिक : व्हेंटिलेटरमध्ये झुरळ अडकलं, नाशिकमध्ये रुग्णाचा मृत्यू\nनागपूर : शेतकऱ्याच्या शिवारात पट्टेदार वाघाचा वावर\nविशेष चर्चा : सरोज खानचं डोकं ठिकाणावर आहे काय\nस्पेशल रिपोर्ट : नाशिक : व्हेंटिलेटरमध्ये झुरळ अडकलं, श्वास न घेता आल्याने महिलेचा मृत्यू\nस्पेशल रिपोर्ट : मुंबई : पैसे आणि जागेचं गणित जुळवणारे मुंबईतील नॅनो फ्लॅट\nमुंबई : 'एबीपी माझा'चे मुख्य संपादक राजीव खांडेकर यांना दीनानाथ मंगेशकर पुरस्कार\nगडचिरोली : नक्षलवाद्यांचा खात्मा करणारे जिगरबाज सी-60\nपुणे : कोरेगाव भीमा प्रकरणातील साक्षीदार पूजाच्या मारेकऱ्यांना अटक करा : रिपाइं\nस्पेशल रिपोर्ट : पंढरपूर : रांगेशिवाय विठ्ठल दर्शन, पंढरपुरात लवकरच टोकन व्यवस्था\nपंढरपूर : विठुची पंढरी मांस-मद्यमुक्त करण्यासाठी मंदिर समितीचा ठराव\nपुणे : सचिन तेंडुलकरचे 'जबरा फॅन' राजू गायकवाडांचं फोटो कलेक्शन खुलं\nस्पेशल रिपोर्ट : शिक्षक भरतीत गुण वाढवून देणारं रॅकेट सक्रिय\nपुणे : कोरेगाव भीमा प्रकरणी सत्यशोधन अहवालात पोलिस अधीक्षकांवर ठपका\nस्पेशल रिपोर्ट : औरंगाबाद : कॉपी पकडलेल्या परीक्षार्थीची कर्मचाऱ्याला मारहाण, आत्महत्येची धमकी\nमुंबई : नियम वाकवून विखेंना मुंबै बँकेकडून कर्ज, शिवसेनेच्या माजी आमदाराचा आरोप\nमुंबई : नियम वा��वून विखेंना मुंबै बँकेकडून कर्ज, शिवसेनेच्या माजी आमदाराचा आरोप\nविरोधी पक्षनेते राधाकृष्ण पाटील यांना मुंबै बँकेनं 35 कोटींचं कर्ज मंजूर केलं आहे. विरोधकांना शांत करण्यासाठी ही साखरपेरणी सुरु असल्याचा गंभीर आरोप शिवसेनेचे नेते अभिजित अडसूळ यांनी केला आहे.\nविशेष चर्चा : सरोज खानचं डोकं ठिकाणावर आहे काय\nस्पेशल रिपोर्ट : नाशिक : व्हेंटिलेटरमध्ये झुरळ अडकलं, श्वास न घेता आल्याने महिलेचा मृत्यू\nस्पेशल रिपोर्ट : मुंबई : पैसे आणि जागेचं गणित जुळवणारे मुंबईतील नॅनो फ्लॅट\nमुंबई : 'एबीपी माझा'चे मुख्य संपादक राजीव खांडेकर यांना दीनानाथ मंगेशकर पुरस्कार\nगडचिरोली : नक्षलवाद्यांचा खात्मा करणारे जिगरबाज सी-60\nपुणे : कोरेगाव भीमा प्रकरणातील साक्षीदार पूजाच्या मारेकऱ्यांना अटक करा : रिपाइं\nस्पेशल रिपोर्ट : पंढरपूर : रांगेशिवाय विठ्ठल दर्शन, पंढरपुरात लवकरच टोकन व्यवस्था\nपंढरपूर : विठुची पंढरी मांस-मद्यमुक्त करण्यासाठी मंदिर समितीचा ठराव\nपुणे : सचिन तेंडुलकरचे 'जबरा फॅन' राजू गायकवाडांचं फोटो कलेक्शन खुलं\nस्पेशल रिपोर्ट : शिक्षक भरतीत गुण वाढवून देणारं रॅकेट सक्रिय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00214.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "http://www.inmarathi.com/legend-of-dr-ambedkar/", "date_download": "2018-04-24T18:24:14Z", "digest": "sha1:3MM5AIIHL4AONICTI23VNK5JXCURMMIP", "length": 36119, "nlines": 123, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "संविधानापासून समाजक्रांतीपर्यंत ; इतिहासापासून शेती तंत्रज्ञानापर्यंत - बाबासाहेबांची वैचारिक स्मारके", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nसंविधानापासून समाजक्रांतीपर्यंत ; इतिहासापासून शेती तंत्रज्ञानापर्यंत – बाबासाहेबांची वैचारिक स्मारके\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page\nविश्वास सोपानराव मुंडे (आय. आर. एस.)\nसह-आयुक्त (आयकर ) , औरंगाबाद.\nजगातल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं ही काळाच्या उदरात लपलेली असतात, हेच खरं. १९ व्या शतकात सामाजिक क्रांतीची ज्योत महात्मा ज्योतिराव फुलेंनी पेटवली. ती तेवत ठेवण्याचे कार्य अखंडपणे फुले दाम्पत्याने केले. अखेर १८९० साली ज्योतिराव फुले गेले. क्रांतीज्योत मंद होण्याची भीती वाटू लागली. पण तसे होणे नव्हते. परिस्थितीने उत्तर शोधले. आणि पुढच्याच वर्षी म्हणजे १८९१ साली बाबासाहेब जन्माला आले. रामजी आंबेडकरांचं १३ अपत्यानंतर जन्माला आलेल हे १४ वं रत्न नंतर बुरसटलेल्या समाजव्यवस्थेला बाबासाहेबांनी खऱ्या अर्थानं १४ वं रत्न दाखवलं.\nहळूहळू बाबासाहेबांनी फुलेंनी पेटवलेल्या ज्योतीचे रूपांतर धगधगत्या अग्निकुंडात केले. अवघे जग दिपून गेले. जन-मन प्रकाशित झाले. शतकांचा काळोख दूर झाला. प्रत्येकाला मूठभर प्रकाश भेटला. अंधाराच्या गावात सूर्य उगवला. अन ज्ञानसूर्य बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्व ज्ञानाचा उपयोग पिचलेल्या-पीडित जनतेच्या मुक्तीसाठी केला.\nज्ञानाच्या बाबतीत साक्षात बृहस्पतीला लाजवणारे बाबासाहेब प्रचंड संघर्ष करून त्या पदाला पोहोचले होते. बाबासाहेबांची प्रतिभा चौफेर होती. म्हणूनच बाबासाहेबांचे योगदान विविध क्षेत्रात आहे. सामाजिक, आर्थिक, कृषी, कायदा, जलनीती, पत्रकारिता, तत्वज्ञान, राजकारण, धर्म, संस्कृती, परराष्ट्र संबंध, पर्यावरण, भारत-पाकिस्तान फाळणी, शिक्षण, भाषावार प्रांतरचना, सरंक्षण क्षेत्र, छोटी राज्ये -मोठी राज्ये, स्टॉक एक्सचेंज, मानव-वंशशास्त्र, व्यवस्थापन हि त्यातील ठळक उदाहरणे. तशीच बाबासाहेबांची ग्रंथसंपदाही विपुल आहे. बाबासाहेबांचे सर्व ग्रंथ, भाषणे, पेपर्स, शोधनिबंध कालातीत आहेत. ते आजही देशाला मार्गदर्शन करतात.\nबाबासाहेबांचे विचार मूलगामी आहेत. त्यामुळे भविष्यात या ग्रंथांचे महत्व तसूभरही कमी होणार नाही. त्यातील काही पुस्तकांचा घेतलेला हा ओझरता आढावा…\nबाबासाहेब जेंव्हा कोलंबिया विद्यापीठात गेले तेंव्हा १९१३ साली त्यांनी एम ए मध्ये एक शोधप्रबंध सादर केला. त्याचे नाव: ऍडमिनसिट्रेशन अँड फायनान्स ऑफ ईस्ट इंडिया कंपनी. आशय होता ईस्ट इंडिया कंपनीने भारताची आर्थिक लूट कशी केली आहे हा. या शोधप्रबंधात बाबासाहेबांनी अतिशय मुद्देसूदपणे कंपनीने नियोजित लूट कशी सुरु ठेवली आहे हे सांगितले आहे. हे सांगताना प्राचीन आणि मध्ययुगीन काळातील भारताची अर्थव्यवस्था,आर्थिक संबध, उत्पादनाची साधने यांचा उहापोह केला आहे.\nया पार्शवभूमीवर वर्तमानातील आर्थिक परिस्थिती आणि ईस्ट इंडिया कंपनीचे धोरण यांची सांगड घालून आर्थिक शोषण अधोरेखित केले आहे. शेती , उद्योगधंदे, स्वयंपूर्ण खेडी यांची आर्थिक पिळवणूक होऊन कशी अधोगती झाली आहे याची निर्भीड चिकित्सा बाबासाहेबांनी या शोधप्रबंधात केली आहे.\nपरकीय कंपन्या देशी संसाधनांची लयलूट करताना देशा��ी अर्थव्यवस्था व पर्यायाने सामाजिक व्यवस्था कशी कोलमडून पडते याचे यथोचित वर्णन केले आहे.\nहाच धागा पकडून दि इव्हॉलुशन ऑफ द प्रॉव्हिन्शल फाइनॅन्स इन ब्रिटिश इंडिया हा एक ग्रंथ मुळात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कोलंबिया विद्यापीठात पीएच.डी.साठी प्रस्तुत केलेला प्रबंध आहे. हा इ.स. १९१६मध्ये लिहिलेला प्रबंध इ.स. १९२४मध्ये पुस्तकरूपाने प्रकाशित झाला. हे पुस्तक बडोद्याचे राजे श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांना समर्पित केले आहे. हे पुस्तक हि आर्थिक व्यवहाराशी संबंधित असून त्यात ब्रिटिश नोकरशाहीचे पितळ उघडे पाडले आहे.\nया पुस्तकाचे आधीचे नाव हे नॅशनल डिव्हिडंड ऑफ इंडिया : अ हिस्टोरिक अँड ऍनालीटीकल स्टडी असे होते. सोबतच कोलंबिया विद्यापीठात त्यांनी समाजशास्त्र, राज्यशास्त्र व अर्थशास्त्र या विषयांचे अध्ययन केले.\nपुढे त्यांनी लंडन येथील विद्यापीठात १९२३ साली ‘दी प्रॉब्लेम ऑफ रूपी’ हा प्रबंध सादर केला. खरंतर त्या काळात अर्थशास्त्र आणि चलन यावर अतिशय त्रोटक असे लिखाण होते. त्यामुळे कुणीतरी अभ्यासकाने याविषयावर सबंध पुस्तक लिहिण्याची गरज होती. या समस्येच्या मुळाशी जाऊन अभ्यास करणे आणि ते सोप्या शब्दात पुस्तकरूपात मांडले ते बाबासाहेबांनी. या पुस्तकात बाबासाहेबांनी रुपयाचा विनिमय दर पाउंड च्या तुलनेत कसा असावा, यावर चिंतन केले आहे. ज्या काळात ब्रिटिश प्रशासनाचे हितसंबंध आणि भारतीय उद्योगधंदे यांच्या विषम स्पर्धा शिगेला पोचली होती त्यावेळी बाबासाहेबांनी विपुल उदाहरणांच्या साहाय्याने ब्रिटिशांनी रुपयाचा विनिमय दार कसा भारतीय उद्योगांना मारक ठरेल असा ठरवला आहे, हे सिद्ध केले.\nरुपयाचे एका मर्यादेपर्यंत अवमूल्यन करणे कसे गरजेचे आहे हे बाबासाहेबांनी मुद्देसूद पटवून दिले. विनिमय दर स्थिर असावा का आणि तो कश्या प्रकारे स्थिर करावा यावर बाबासाहेबांनी मंथन केले. यातूनच पुढे रिसर्व बँक ऑफ इंडिया च्या जन्माची बीजे पडली. आज रिसर्व बँक ऑफ इंडिया हि विनिमय दारावर नियंत्रण ठेवण्याचे कार्य करते. आजही बाबासाहेबानि केलेले हे चिंतन सद्य आर्थिक परीस्थितीत मार्गदर्शन करते. यातूनच बाबासाहेबांचे विचार किती मूलगामी आणि भारतीय अर्थव्यवस्थेचे भवितव्य ठरवणारे होते हे समजते.\nअर्थशास्त्रापासून दूर जाण्याअगोदर बाबासाहेबांनी (१९१८ सा���ी) प्रॉब्लेम ऑफ स्मॉल होल्डिंग्स इन इंडियन ऍग्रीकल्चर या विषयावर अतिशय मूलगामी चिंतन करणारा एक पेपर प्रकाशित केला होता.\nप्रत्येक पिढीनुसार शेतजमिनीचे होणारे विभाजन आणि त्यातून निर्माण होणाऱ्या समस्या (घसरत जाणारी उत्पादकता , यांत्रिकिराणाची समस्या) यावर उहापोह केला आहे. कृषी क्षेत्रातील छुपी बेरोजगारी कमी करण्यासाठी औद्योगिकीकरणाची गरज बाबासाहेबांनी १९१८ साली सांगितली होती. बाबासाहेब काळाच्या पुढे जाऊन विचार करत ते असे. आज २०१८ साली शेतीच्या समस्या पाहता बाबासाहेबांनी किती अचूक भविष्यवाणी केली होती आणि भविष्यातील उत्तरे सुद्धा देऊन ठेवली होती हे आपल्याला कळते.\nहळूहळू बाबासाहेबांनी अर्थशास्त्राकडून आपली नजर राजकारण आणि सामाजिक विषयांकडे वळवली. समकालीन सामाजिक परिस्थितीचे विश्लेषण बाबासाहेबांनी अतिशय निर्भीडपणे आणि तर्काच्या कसोटीवर केले आहे.\nसामाजिक उतरंड आणि तीत दडलेला अन्याय यावर अतिशय तार्किक आणि विश्लेषणात्मक लेखन करताना बाबासाहेबांची लेखणी धारदार होते. इतिहासातील विविध परंपरा, शास्त्रे , ग्रंथ , लोकपरंपरा , रूढी यांचे अतिशय मार्मिकपणे विश्लेषण करताना बाबासाहेब आधुनिक काळातील मूल्यांच्या कसोटीवर ती जोखून पाहतात. हे करताना ज्या परंपरा काळाच्या कसोटीवर टिकत नाहीत त्यांचा त्याग करण्याचे आवाहन बाबासाहेबांनी केले.\nकास्ट्स इन इंडिया या पुस्तकात बाबासाहेबांनी जातीव्यवस्थेची जन्मकथा , जातिव्यवस्थेचे बदलते स्वरूप यावर अतिशय वैज्ञनिक दृष्टीकोनातून भाष्य केले आहे. सती प्रथा , विधवा स्त्रीवर लादलेले नियम , आंतर-जातीय विवाहास विरोध या मार्गांनी जातिव्यवस्थेचे बळकटीकरण कसे होते हे सोदाहरण स्पष्ट केले आहे. जातीव्यवस्था हि जिना नसलेली इमारत आहे , असे यथार्थ वर्णन बाबासाहेबांनी केले. पुस्तकाच्या सुरुवातीला बाबासाहेबांनी त्यांच्या मतांचे खंडन करणाऱ्यांचे स्वागत केले आहे.\nपुढे १९३६ साली बाबासाहेबांना जात -पात तोडक मंडळ , लाहोर यांनी अध्यक्षीय भाषण करण्यास आमंत्रित केले होते. भाषणाची लिखित प्रत बाबासाहेबांनी अगोदर मंडळाकडे पाठवली. ती पाहून मंडळाने बाबासाहेबांना भाषणात काही दुरुस्ती कारणासी विनंती केली. तेंव्हा बाबासाहेबांनी ती अमान्य करून भाषणातील एक कॉमा सुद्धा कमी करणार नाही असे ठासून सांगितले. मग जात -पात तोडक मंडळाने तो कार्यक्रम रद्द केला. तदनंतर हे भाषण छापून १९४३ साली प्रकाशित आले. त्याचे नाव आन्हिलिहशन ऑफ कास्ट. या ग्रंथात बाबासाहेबांनी हिंदू धर्मातील जात व्यवस्था, जाती व्यवस्थेचे समर्थन करणारी धर्म शास्त्रे यावर प्रखर टीका करून सर्व धर्म शास्त्रे हि जातिव्यवस्थेला बळकट करणारी आहेत हे सांगितले आहे.\nपुढे ” जर तुम्ही जाती व्यवस्थेत छेद करू पाहत असाल तर यासाठी तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत वेदांना आणि श्रास्त्रांना डायनामाईट लावावे लागेल. ‘श्रुति’ आणि ‘स्मृति’ ला नष्ट करायलाच पाहिजे. याशिवाय अन्य कोणताही उपाय नाही.” असे मत मांडले आहे.\nजातिव्यवस्थेचा नायनाट करायचा असेल तर जातिव्यवस्थेचा समूळ इतिहास तपासून पाहावा ,लागेल हे बाबासाहेबांना कळले होते. तदनंतर त्यांनी मानवाचा इतिहास अभ्यासावयास सुरुवात केली . बाबासाहेब हे मानववंश शास्त्राचे मोठे अभ्यासक झाले . त्याचा प्रत्यय “हू वर द शूद्राज” हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले पुस्तक वाचताना येतो. या ग्रंथाचे प्रकाशन इ.स.१९४६ मध्ये झाले. हा ग्रंथ डॉ. आंबेडकरांनी भारतातील सर्वात महान शूद्र म्हणून महात्मा ज्योतिबा फुलेंना अर्पण केला आहे. हा एक शोधग्रंथ आहे. ज्यात शूद्रांच्या उत्पत्तीच्या इतिहासाचे विश्लेषण केले गेलेले आहे. शूद्र शब्दाची उत्पत्ती शाब्दिक नसून त्याचा ऐतिहासिक संबंध आहे. आज ज्यांना शूद्र म्हटले जाते ते सूर्यवंशी आर्य क्षत्रिय लोक होते, असे या पुस्तकाचे प्रतिपादन आहे.\nपुढे बाबासाहेब हे मसुदा संविधान समितीचे अध्यक्ष बनले. बाबासाहेबांनी जगभरातील राज्य घटनांचा अभ्यास केला . आपल्या देशातील परिस्थिती चा अभ्यास करून एक नवीन संविधान आपल्या देशाला दिले. या संविधानाने भारताला सामाजिक , राजकीय आणि आर्थिक लोकशाही बहाल केली. देशाच्या भविष्यातील प्रवासासाठी मार्गदर्शन केले. माणसाला माणूस म्हणून दर्जा दिला. सन्मान दिला. समता, बंधुता, स्वातंत्र्य हि महान मूल्ये लोकशाहीचा प्राण बनवली. आज भारतीय लोकशाही हि दिवसे-दिवस मजबूत होत चाललेली आहे ती संविधानाने पुरवलेल्या शिदोरीवरच. म्हणूनच जगातील सर्वात अर्थपूर्ण आणि सुंदर संविधान म्हणून आपल्या संविधानाचा उल्लेख होतो.\nबाबासाहेबांनी आपल्या देशातील ज्वलंत समस्यांचा सदैव सखोल अभ्यास करून ��्यावर उत्तर शोधण्याचे काम केले. बाबासाहेबांचा “थॉट्स ऑन लिंग्विस्टिक स्टेट्स” हा ग्रंथ भारताच्या विविधतेतून येणाऱ्या समस्यांवर प्रकाश टाकतो.\nभारत हा बहुरंगी , बहुढंगी देश आहे. विविध भाषा या देशाच्या विविध भागात बोलल्या जातात. तेंव्हा राष्ट्रीय एकात्मता साधण्यासाठी “एक भाषा , एक राज्य ” या धोरणा ऐवजी “एक राज्य , एक भाषा ” असे राज्य पुनर्रचना करतानाचे धोरण असावे असे बाबासाहेबानि सुचवले. तसेच उत्तर भारत आणि दक्षिण भारत हा वाद उफाळेल अशी भीती बाबासाहेबांना वाटत होती. जी नंतर खरी ठरली. उत्तर भारतात अनेक छोटी राज्ये निर्माण करावीत जेणेकरून दक्षिण भारतीयांना उत्तर भारतीयांच्या अधिपत्याखाली आपण आहोत अशी भीती वाटणार नाही, असे बाबासाहेबांनी सांगितले होते. परंतु राजस्थान, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, बिहार हि मोठी राज्ये जशीच्या तशी ठेवून बाबासाहेबांना वाटत असलेली भीती कालांतराने खरी ठरली आहे, हे वर्तमान परिस्थितीवरून लक्षात येते.\nपुढे बाबासाहेबांच्या महानिर्वाणानंतर बुद्ध अँड हिज धम्म या बाबासाहेबांच्या बुद्ध आणि बौद्ध धर्मावरील लेख आणि भाषणांच्या संग्रहाचे प्रकाशन १९५७ सालींझाले. बुद्धाचे जीवन, बौद्ध धर्म आणि तत्वे यावर समर्पक भाष्य केले आहे.\nएकूणच बाबासाहेबांनी आपल्या देशाचा, समाजाचा विविध अंगानी विचार करून भूतकाळात डोकावणारी आणि भविष्यात दिशा दिग्दर्शन करणारी ग्रंथसंपदा निर्माण केली आहे. इतकेच नाही तर गांधी, जिना, रानडे यांच्यावर तुलनात्मक लेखन करून बाबासाहेबांनी या व्यक्तिमत्वाचा आढावा घेतला आहे. बर्ट्रांड रस्सेल या थोर तत्वज्ञाचे सामाजिक पुनर्रचनेवरील विचार भारताच्या संदर्भात तपासून पहिले आहेत. १९२५ साली लँड रिवेनू कमिटी समोर शेतसारा कशावर बसवावा, यावर मौलिक मार्गदर्शन केले आहे.\nहे सर्व कुठून येते दिवसाच्या १८-२० तास अभ्यास करून बाबासाहेबांनी आपल्या तीक्ष्ण बुद्धिमत्ता , प्रचंड इच्छाशक्ती , अथांग करूणा आणि देशावर निस्सीम प्रेम यांच्या जोरावर बृहस्पती ला लाजवणारे ज्ञान प्राप्त केले आहे. आणि त्या ज्ञानाचा वापर सामाजिक आणि राष्ट्रीय समस्या सोडवण्यासाठी आणि सामाजिक क्रांतीचे तत्वज्ञान निर्माण करण्यासाठी केला. याव्यतिरिक्त बाबासाहेबांचे विपुल लेखन आहे. बाबासाहेबांच्या सगळ्या लेखांचा, भाषनांचा ��काच केंद्रबिंदू आहे. तो म्हणजे माणूस. तळागाळातला माणूस.\nजोपर्यंत माणसाला माणूस म्हणून वागणूक मिळत नाही, तोपर्यंत जगाच्या काना-कोपऱ्यात बाबासाहेब वाचले जातील. बाबासाहेब रुजतील, बाबासाहेब उगवतील बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त लाख -लाख शुभेच्छा\nInMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page \n← डायबिटीज बद्दल १५ सर्वात प्रचलित गैरसमज\nकिमोथेरेपी : कॅन्सरवरील या उपचारपद्धतीचे घातक साईडइफेक्ट्स →\nप्रजासत्ताक दिनाबद्दलच्या या महत्तवपूर्ण गोष्टी तुम्हाला माहित आहेत का \nराज ठाकरेंच्या भाषणाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा संदर्भ – राजसाहेबांचं भाषण अन् माझी वणवण-भाग १\nअबू आझमी, बाबासाहेब आंबेडकर, वंदे मातरम आणि इस्लामी मुळतत्ववाद\nकॉम्प्यूटरच्या Local Disk चं नाव A, B ने सुरु न होता C पासूनच का सुरु होतं\nह्या कारणामुळे “डिजिटल इंडीया” चं स्वप्न अशक्यप्राय भासतंय\nमोदी द्वेषापोटी सेना अध्यक्षांच्या वक्तव्याचा विपर्यास : अहंकारी अट्टाहासाची अगतिकता\nरंग खेळा, टेन्शन फ्री : होळीला त्वचेची काळजी घेण्यासाठी काही टिप्स\nमहाकाय टायटानिक जहाजाशी निगडीत या गोष्टींवर विश्वास ठेवणे कठीण असले तरी त्या खऱ्या आहेत\nते शिक्षा देतील, म्हणतील तुझे कवित्व इंद्रायणीत बुडीव : जाऊ तुकोबांच्या गावा : भाग ३४\n‘त्याने’ हिटलरला सॅल्युट करण्यास नकार दिला होता\n‘शिपायांचा उठाव’ आणि तात्या टोपेंचं धाडसी ‘ऑपरेशन रेड लोटस’\nचीनचा मुसलमान आणि त्या मुसलमानांची गळचेपी करणारा शिनजियांग प्रदेश\nरावणाबद्दल तर तुम्ही जाणताच, पण त्याची पत्नी ‘मंदोदरी’ बद्दल तुम्हाला किती माहिती आहे\nभारतीय सैन्याची बदनामी करण्यापर्यंत माध्यमांची मजल गेलीये. निषेध करावा ठेवढा थोडाच.\nअमानुष अत्याचार सहन करीत ५० वर्ष कैदेत असलेल्या राजू हत्तीची मन हेलावणारी कहाणी\nभारतातील ‘ह्या ‘ठिकाणी मेल्यानंतरही भरावा लागतो ‘टॅक्स’, त्याशिवाय होत नाही अंतिम संस्कार\nबाईकवरून रोड ट्रीप प्लान करण्यापूर्वी प्रत्येकाने या ८ गोष्टी जाणून घेतल्याच पाहिजेत\nजगातील या सर्वात महागड्या कॉफी चक्क प्राण्यांच्या विष्ठेपासून बनवल्या जातात \nसायकल��र दूध विकणारे नारायण मुजुमदार – आता आहेत २२५ कोटींचे मालक\nजातीआधारित आरक्षण : आजही अत्यंत आवश्यक आणि पूर्णपणे योग्यच\nआयआयटीमधील ‘हाय सॅलेरी पॅकेजेस’ मागचे धक्कादायक वास्तव\nफकिराचा आशिर्वाद अन अविश्रांत मेहनत : मोहम्मद रफी जीवन प्रवास (भाग १)\nराज ठाकरे : बदलाचे वारे\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00214.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://abpmajha.abplive.in/videos/beed-gopinath-munde-s-birth-anniverssary-488882", "date_download": "2018-04-24T18:16:36Z", "digest": "sha1:DJRHING33P7S6NHWMIESOMH7QTH43V3T", "length": 13776, "nlines": 134, "source_domain": "abpmajha.abplive.in", "title": "बीड : वैद्यनाथ कारखान्यातील दुर्घटनेमुळे भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडेंच्या जयंतीचा कार्यक्रम रद्द", "raw_content": "\nबीड : वैद्यनाथ कारखान्यातील दुर्घटनेमुळे भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडेंच्या जयंतीचा कार्यक्रम रद्द\nविशेष चर्चा : सरोज खानचं डोकं ठिकाणावर आहे काय\nस्पेशल रिपोर्ट : नाशिक : व्हेंटिलेटरमध्ये झुरळ अडकलं, श्वास न घेता आल्याने महिलेचा मृत्यू\nस्पेशल रिपोर्ट : मुंबई : पैसे आणि जागेचं गणित जुळवणारे मुंबईतील नॅनो फ्लॅट\nमुंबई : 'एबीपी माझा'चे मुख्य संपादक राजीव खांडेकर यांना दीनानाथ मंगेशकर पुरस्कार\nगडचिरोली : नक्षलवाद्यांचा खात्मा करणारे जिगरबाज सी-60\nपुणे : कोरेगाव भीमा प्रकरणातील साक्षीदार पूजाच्या मारेकऱ्यांना अटक करा : रिपाइं\nस्पेशल रिपोर्ट : पंढरपूर : रांगेशिवाय विठ्ठल दर्शन, पंढरपुरात लवकरच टोकन व्यवस्था\nपंढरपूर : विठुची पंढरी मांस-मद्यमुक्त करण्यासाठी मंदिर समितीचा ठराव\nपुणे : सचिन तेंडुलकरचे 'जबरा फॅन' राजू गायकवाडांचं फोटो कलेक्शन खुलं\nस्पेशल रिपोर्ट : शिक्षक भरतीत गुण वाढवून देणारं रॅकेट सक्रिय\nपुणे : कोरेगाव भीमा प्रकरणी सत्यशोधन अहवालात पोलिस अधीक्षकांवर ठपका\nस्पेशल रिपोर्ट : औरंगाबाद : कॉपी पकडलेल्या परीक्षार्थीची कर्मचाऱ्याला मारहाण, आत्महत्येची धमकी\nबातम्या सुपरफास्ट : देशाच्या कानाकोपऱ्यातील घडामोडींचा आढावा\nनाशिक : व्हेंटिलेटरमध्ये झुरळ अडकलं, नाशिकमध्ये रुग्णाचा मृत्यू\nनागपूर : शेतकऱ्याच्या शिवारात पट्टेदार वाघाचा वावर\nविशेष चर्चा : सरोज खानचं डोकं ठिकाणावर आहे काय\nस्पेशल रिपोर्ट : नाशिक : व्हेंटिलेटरमध्ये झुरळ अडकलं, श्वास न घेता आल्याने महिलेचा ��ृत्यू\nस्पेशल रिपोर्ट : मुंबई : पैसे आणि जागेचं गणित जुळवणारे मुंबईतील नॅनो फ्लॅट\nमुंबई : 'एबीपी माझा'चे मुख्य संपादक राजीव खांडेकर यांना दीनानाथ मंगेशकर पुरस्कार\nगडचिरोली : नक्षलवाद्यांचा खात्मा करणारे जिगरबाज सी-60\nपुणे : कोरेगाव भीमा प्रकरणातील साक्षीदार पूजाच्या मारेकऱ्यांना अटक करा : रिपाइं\nस्पेशल रिपोर्ट : पंढरपूर : रांगेशिवाय विठ्ठल दर्शन, पंढरपुरात लवकरच टोकन व्यवस्था\nपंढरपूर : विठुची पंढरी मांस-मद्यमुक्त करण्यासाठी मंदिर समितीचा ठराव\nपुणे : सचिन तेंडुलकरचे 'जबरा फॅन' राजू गायकवाडांचं फोटो कलेक्शन खुलं\nस्पेशल रिपोर्ट : शिक्षक भरतीत गुण वाढवून देणारं रॅकेट सक्रिय\nपुणे : कोरेगाव भीमा प्रकरणी सत्यशोधन अहवालात पोलिस अधीक्षकांवर ठपका\nस्पेशल रिपोर्ट : औरंगाबाद : कॉपी पकडलेल्या परीक्षार्थीची कर्मचाऱ्याला मारहाण, आत्महत्येची धमकी\nबीड : वैद्यनाथ कारखान्यातील दुर्घटनेमुळे भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडेंच्या जयंतीचा कार्यक्रम रद्द\nबीड : वैद्यनाथ कारखान्यातील दुर्घटनेमुळे भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडेंच्या जयंतीचा कार्यक्रम रद्द\nविशेष चर्चा : सरोज खानचं डोकं ठिकाणावर आहे काय\nस्पेशल रिपोर्ट : नाशिक : व्हेंटिलेटरमध्ये झुरळ अडकलं, श्वास न घेता आल्याने महिलेचा मृत्यू\nस्पेशल रिपोर्ट : मुंबई : पैसे आणि जागेचं गणित जुळवणारे मुंबईतील नॅनो फ्लॅट\nमुंबई : 'एबीपी माझा'चे मुख्य संपादक राजीव खांडेकर यांना दीनानाथ मंगेशकर पुरस्कार\nगडचिरोली : नक्षलवाद्यांचा खात्मा करणारे जिगरबाज सी-60\nपुणे : कोरेगाव भीमा प्रकरणातील साक्षीदार पूजाच्या मारेकऱ्यांना अटक करा : रिपाइं\nस्पेशल रिपोर्ट : पंढरपूर : रांगेशिवाय विठ्ठल दर्शन, पंढरपुरात लवकरच टोकन व्यवस्था\nपंढरपूर : विठुची पंढरी मांस-मद्यमुक्त करण्यासाठी मंदिर समितीचा ठराव\nपुणे : सचिन तेंडुलकरचे 'जबरा फॅन' राजू गायकवाडांचं फोटो कलेक्शन खुलं\nस्पेशल रिपोर्ट : शिक्षक भरतीत गुण वाढवून देणारं रॅकेट सक्रिय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00217.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} +{"url": "http://abpmajha.abplive.in/videos/exclusive-arun-jaitley-interview-483017", "date_download": "2018-04-24T18:22:34Z", "digest": "sha1:LCF6OYBONSANVZ7Y2SNUKY3FRPE6DPCU", "length": 15243, "nlines": 134, "source_domain": "abpmajha.abplive.in", "title": "EXCLUSIVE : गुजरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अर्थमंत्री अरुण जेटलींची सडेतोड मुलाखत", "raw_content": "\nEXCLUSIVE : गुजरात निवडण���कीच्या पार्श्वभूमीवर अर्थमंत्री अरुण जेटलींची सडेतोड मुलाखत\nगुजरातच्या आगामी विधानसभा निवडणुकांमुळे सध्या देशाचं राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. पंतप्रधान मोदींना त्यांच्याच गडामध्ये शह देण्यासाठी काँग्रेस आकाश-पाताळ एक करत आहे. त्यातच नोटबंदी आणि जीएसटीसारख्या मुद्दांचं काँग्रेसनं भांडवलं केलं. मात्र देशाचे अर्थमंत्री अरुण जेटलींनी काँग्रेसच्या आरोपांना सडेतोड उत्तर दिलं. पाहूयात अर्थमंत्री अरुण जेटलींची रोखठोक मुलाखत\nदुष्काळाशी दोन हात : श्रमदानाची बित्तंबातमी\nविशेष चर्चा : सरोज खानचं डोकं ठिकाणावर आहे काय\nस्पेशल रिपोर्ट : नाशिक : व्हेंटिलेटरमध्ये झुरळ अडकलं, श्वास न घेता आल्याने महिलेचा मृत्यू\nस्पेशल रिपोर्ट : मुंबई : पैसे आणि जागेचं गणित जुळवणारे मुंबईतील नॅनो फ्लॅट\nमुंबई : 'एबीपी माझा'चे मुख्य संपादक राजीव खांडेकर यांना दीनानाथ मंगेशकर पुरस्कार\nगडचिरोली : नक्षलवाद्यांचा खात्मा करणारे जिगरबाज सी-60\nपुणे : कोरेगाव भीमा प्रकरणातील साक्षीदार पूजाच्या मारेकऱ्यांना अटक करा : रिपाइं\nस्पेशल रिपोर्ट : पंढरपूर : रांगेशिवाय विठ्ठल दर्शन, पंढरपुरात लवकरच टोकन व्यवस्था\nपंढरपूर : विठुची पंढरी मांस-मद्यमुक्त करण्यासाठी मंदिर समितीचा ठराव\nपुणे : सचिन तेंडुलकरचे 'जबरा फॅन' राजू गायकवाडांचं फोटो कलेक्शन खुलं\nस्पेशल रिपोर्ट : शिक्षक भरतीत गुण वाढवून देणारं रॅकेट सक्रिय\nपुणे : कोरेगाव भीमा प्रकरणी सत्यशोधन अहवालात पोलिस अधीक्षकांवर ठपका\nस्पेशल रिपोर्ट : औरंगाबाद : कॉपी पकडलेल्या परीक्षार्थीची कर्मचाऱ्याला मारहाण, आत्महत्येची धमकी\nबातम्या सुपरफास्ट : देशाच्या कानाकोपऱ्यातील घडामोडींचा आढावा\nनाशिक : व्हेंटिलेटरमध्ये झुरळ अडकलं, नाशिकमध्ये रुग्णाचा मृत्यू\nदुष्काळाशी दोन हात : श्रमदानाची बित्तंबातमी\nविशेष चर्चा : सरोज खानचं डोकं ठिकाणावर आहे काय\nस्पेशल रिपोर्ट : नाशिक : व्हेंटिलेटरमध्ये झुरळ अडकलं, श्वास न घेता आल्याने महिलेचा मृत्यू\nस्पेशल रिपोर्ट : मुंबई : पैसे आणि जागेचं गणित जुळवणारे मुंबईतील नॅनो फ्लॅट\nमुंबई : 'एबीपी माझा'चे मुख्य संपादक राजीव खांडेकर यांना दीनानाथ मंगेशकर पुरस्कार\nगडचिरोली : नक्षलवाद्यांचा खात्मा करणारे जिगरबाज सी-60\nपुणे : कोरेगाव भीमा प्रकरणातील साक्षीदार पूजाच्या मारेकऱ्यांना अटक करा : रिपाइं\nस्पेशल रिपोर्ट : पंढरपूर : रांगेशिवाय विठ्ठल दर्शन, पंढरपुरात लवकरच टोकन व्यवस्था\nपंढरपूर : विठुची पंढरी मांस-मद्यमुक्त करण्यासाठी मंदिर समितीचा ठराव\nपुणे : सचिन तेंडुलकरचे 'जबरा फॅन' राजू गायकवाडांचं फोटो कलेक्शन खुलं\nस्पेशल रिपोर्ट : शिक्षक भरतीत गुण वाढवून देणारं रॅकेट सक्रिय\nपुणे : कोरेगाव भीमा प्रकरणी सत्यशोधन अहवालात पोलिस अधीक्षकांवर ठपका\nEXCLUSIVE : गुजरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अर्थमंत्री अरुण जेटलींची सडेतोड मुलाखत\nEXCLUSIVE : गुजरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अर्थमंत्री अरुण जेटलींची सडेतोड मुलाखत\nगुजरातच्या आगामी विधानसभा निवडणुकांमुळे सध्या देशाचं राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. पंतप्रधान मोदींना त्यांच्याच गडामध्ये शह देण्यासाठी काँग्रेस आकाश-पाताळ एक करत आहे. त्यातच नोटबंदी आणि जीएसटीसारख्या मुद्दांचं काँग्रेसनं भांडवलं केलं. मात्र देशाचे अर्थमंत्री अरुण जेटलींनी काँग्रेसच्या आरोपांना सडेतोड उत्तर दिलं. पाहूयात अर्थमंत्री अरुण जेटलींची रोखठोक मुलाखत\nदुष्काळाशी दोन हात : श्रमदानाची बित्तंबातमी\nविशेष चर्चा : सरोज खानचं डोकं ठिकाणावर आहे काय\nस्पेशल रिपोर्ट : नाशिक : व्हेंटिलेटरमध्ये झुरळ अडकलं, श्वास न घेता आल्याने महिलेचा मृत्यू\nस्पेशल रिपोर्ट : मुंबई : पैसे आणि जागेचं गणित जुळवणारे मुंबईतील नॅनो फ्लॅट\nमुंबई : 'एबीपी माझा'चे मुख्य संपादक राजीव खांडेकर यांना दीनानाथ मंगेशकर पुरस्कार\nगडचिरोली : नक्षलवाद्यांचा खात्मा करणारे जिगरबाज सी-60\nपुणे : कोरेगाव भीमा प्रकरणातील साक्षीदार पूजाच्या मारेकऱ्यांना अटक करा : रिपाइं\nस्पेशल रिपोर्ट : पंढरपूर : रांगेशिवाय विठ्ठल दर्शन, पंढरपुरात लवकरच टोकन व्यवस्था\nपंढरपूर : विठुची पंढरी मांस-मद्यमुक्त करण्यासाठी मंदिर समितीचा ठराव\nपुणे : सचिन तेंडुलकरचे 'जबरा फॅन' राजू गायकवाडांचं फोटो कलेक्शन खुलं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00217.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "http://www.akshardhara.com/en/balvangmay-bal-gat/27087-Hitopdeshachya-Goshti-Nisha-Danke-Amol-Prakashan-buy-marathi-books-online-at-akshardhara.html", "date_download": "2018-04-24T18:16:14Z", "digest": "sha1:D3QMFK6TO746UWEDGDO4DNBDTSL3CF3L", "length": 21023, "nlines": 579, "source_domain": "www.akshardhara.com", "title": "Hitopdeshachya Goshti by Nisha Danke - Book Buy online at Akshardhara", "raw_content": "\nव्यक्तिमत्त्व विकास (सेल्फ हेल्प)\nHome > बालवाङ्मय-किशोरवाङ्मय>बाल गट>Hitopdeshachya Goshti (हितोपदेशाच्या गोष्टी)\nHitopdeshachya Goshti (हितोपदेशाच्या गोष्टी)\n\"हितोपदेशाच्या गोष्टी\" निशा डंके लिखित बालवाड्मय संग्रह खास मुलांसाठी.\nHitopdeshachya Goshti (हितोपदेशाच्या गोष्टी)\n\"हितोपदेशाच्या गोष्टी\" निशा डंके लिखित बालवाड्मय संग्रह खास मुलांसाठी.\nHitopdeshachya Goshti (हितोपदेशाच्या गोष्टी)\n\"हितोपदेशाच्या गोष्टी\" निशा डंके लिखित बालवाड्मय संग्रह खास मुलांसाठी.\nLalu Bokyachya Goshti (लालू बोक्याच्या गोष्टी)\nMamachya Gavala (मामाच्या गावाला)\nस्मृतिदिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन\nम. टा. प्रतिनिधी, पुणे\nकेवळ संशयामुळे पत्नीची हत्या केल्यामुळे शतकानुशतके पापमुक्त होण्यासाठी झुरणारा राजकुमार, जगातली सर्व पापे केल्याशिवाय मुक्ती न मिळू शकणारा उच्चभ्रू व्यक्ती आणि ज्याच्या पापांचे घडे भरूनही स्वतःला परमेश्वर म्हणून मिरवणारा अहंकारी धर्मगुरू या पात्रांभोवती गुंफलेली जी. ए .कुलकर्णी यांची ‘पातक’ ही लघुकथा सादर झाली आणि सभागृहात भयाण शांतता पसरली. जखमेतून रक्त वाहते तशा प्रवाही असणाऱ्या ‘जीएं’च्या एकापेक्षा एक शब्दालंकारांनी रसिक अंतर्मुख झाले.\nनिमित्त होते अक्षरधारा बुक गॅलरी व जी.ए. कुलकर्णी यांच्या कुटुंबीयांतर्फे जीएंच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमाचे. या कार्यक्रमात ‘जीएं’च्या साहित्यकृतींचा वेगवेगळ्या सादरीकरणांच्या माध्यमातून वेध घेण्यात आला. या कार्यक्रमांमध्ये अनुराधा जोशी, अक्षय वाटवे आणि हर्षद राजपाठक या कलाकारांनी अभिवाचनाद्वारे सादर केलेली ‘पातक’ ही कथा विशेष लक्ष वेधून गेली. राजघराण्यातील एक राजकुमार संशयामुळे त्याच्या पत्नीची हत्या करतो आणि क्षणात त्याचा चेहरा विद्रुप होतो. त्याच्या पापापेक्षा अधिक मोठे पाप केलेल्या व्यक्तीचा स्पर्श होत नाही तोपर्यंत त्याला मुक्ती नाही. एका प्रार्थनामंदिरात शतकानुशतके तो झुरतोय. अनेक शतकांनी एक दरोडेखोर त्या प्रार्थनामंदिरात येतो आणि विद्रुप राजकुमाराशी बोलायला लागतो. हा दरोडेखोरही मूळचा सधन घराणातल्या तोही मुक्तीसाठी धडपडणारा. जगातले सर्वात भीषण पाप करत नाही तोवर त्यालाही मुक्ती नाही. अशातच कथेत गर्विष्ठ पापी पण समाजासाठी देवता असलेल्या एका धर्मगुरूचे पात्र येते आणि एका अर्थाने समाजाचे डोळे उघडतात. ही कथा ऐकताना सभागृहात उपस्थित प्रेक्षकांमध्ये भयाण शांतता पसरली होती. जी. ए. कुलकर्णी यांचे शब्द ��सिकांच्या काळजाला भिडत होते. ही कथा संपली आणि उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात कलाकारांना दाद दिली.\nयाच कार्यक्रमात ‘कथाकार जी. ए.’ या विषयावर डॉ. वंदना बोकील. कुलकर्णी यांनी विचार मांडले ‘लघुकथेच्या रूढ साच्याच्या पलीकडे जाणारी ‘जीएं’ची कथा अनेक पदरी, प्रशस्त्र आवाक्याची आहे. दु:ख हे मूल्य मानणाऱ्या ‘जीएं’नी आपल्या कथांमधून मानवी दु:खाच्या असंख्य परी सहानुभूतीने रंगवल्या. समाजाने ओवाळून टाकलेल्या, उपेक्षित, पंगु, गांजेकस, स्वप्नांचे तुकडे हाती आलेल्या निराश माणसांची अंतर्विश्वे त्यांनी दाखवली. एकाचवेळी आदिम भावनांपासून ते एकाकीपणाच्या, परात्मतेच्या आधुनिक जाणिवेपर्यंत ‘जीएं’ची प्रतिभा झेप घेते, याकडे त्यांनी लक्ष वेधले. ‘हंस’ च्या संपादिका हेमलता अंतरकर यांनी त्यांना आलेल्या ‘जीएं’च्या पत्रांमधून दिसणारे जी.एं. उलगडून दाखवले ‘जीएं’चे निसर्गप्रेम, जगभरातील साहित्यकृतींचा त्यांचा अफाट व्यासंग, त्यांची प्रतिमायुक्त लेखनशैली इत्यादी वैशिष्टे त्यांनी सोदाहरण स्पष्ट केली. शरद आढाव यांनी स्वत: निर्मिती केलेले ‘जीएं’च्या ‘अस्तिस्रोत’ व ‘कांचनमृग’ या कथांचे दृकश्राव्य (व्हिडिओ) सादरीकरण केले. अक्षरधाराच्या रसिका राठिवडेकर यांनी स्वागत केले व चित्रा नातू-वझे यांनी सूत्रसंचालन केले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00217.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-grah-nakshatra/thursdey-116051800012_1.html", "date_download": "2018-04-24T18:19:15Z", "digest": "sha1:HKBR76ZGC7NIRHVTVXTJ5W354QNSIABR", "length": 8296, "nlines": 116, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "Astro Tips : गुरुवारी ताण असल्यास हे करा... | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 24 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nAstro Tips : गुरुवारी ताण असल्यास हे करा...\nअनेक लोकांना हे जाणवलं असेल की एखाद्या विशेष दिवशी त्याचे भांडण होतात. तसे तर प्रत्येक दिवस शुभ करण्यासाठी अनेक उपाय आहे पण जर आपला मंगळ तर दोषपूर्ण नाही हे जाणून घेण्यासाठी सतर्क राहा.\nज्योतिषप्रमाणे कुंडलीत मंगळ कमजोर असल्या गुरुवारचा दिवस प्रतिकूल असतो. आपणही आपल्या आठवड्यावर लक्ष द्या आणि जाणून घ्या की गुरुवारी ताण येत असल्यास आपला मंगळ दोषपूर्ण आहे.\nKala Jadu: काला जादूबद्दल 5 गोष्टी\nआज तुमचा वाढदिवस आहे (01.03.2018)\nTotake : गुलाबाचे 9 चमत्कारिक टोटके\nमंगळवारी हे 5 उपाय करा (बघा व्हिडिओ)\nगुरुवारी हे काम बिलकुल करू नये ...\nयावर अधिक वाचा :\nगुरुवारी ताण असल्यास हे करा\nपाळा काही धार्मिक नियम\nशिव मंदिरात झांज वाजवू नये. सूर्य मंदिरात शंख आणि देवीच्या मंदिरात बासरी वाजवू ...\nदेवळे अशाच ठिकाणी बांधलेली असतात जिथे प्रचंड शुभ ऊर्जा असते. देवळे म्हणजे जणू काही ...\nशुचिर्भूत होवून व्यक्ती ताटासमोर बसल्यावर प्रथम ताटाच्या मध्यभागी बरोबर समोर मीठ ...\nस्वप्नात जर घुबड दिसला तर...\nस्वप्नात जर घुबड दिसला तर शुभ मानले जात नाही. अशी मान्यता आहे की स्वप्नात जर घुबड दिसला ...\nTotake : गुलाबाचे 9 चमत्कारिक टोटके\nगुलाब सर्वांना प्रिय फूल आहे. याचे अनेक फायदेही आहेत. पण या गुलाबाच्या फुलांचे काही टोटके ...\nआसाराम बापूला बुधवारी शिक्षा सुनावली जाणार\nबलात्काराच्या प्रकरणात अटकेत असलेला स्वयंघोषित अध्यात्मिक गुरु आसाराम याला बुधवारी शिक्षा ...\nलाडक्या सचिनचा आज 45 वा वाढदिवस\nभारतासह अवघ्या जगातील क्रिकेट रसिकांच्या मनावर तब्बल 24 वर्षे अधिराज्य गाजवणाऱ्या लाडक्या ...\nप्रिंस विल्यम आणि केट मिडलटनला तिसरा मुलगा झाला\nप्रिंस विल्यम आणि केट मिडलटन यांच्या आयुष्यात आता तिसर्‍या अपत्याचं आगमन झालं आहे. ...\nरघुराम राजन यांचा बँक ऑफ इंग्लंडच्या गव्हर्नरपदासाठी विचार\nरघुराम राजन यांच्या नावाचा विचार बँक ऑफ इंग्लंडच्या गव्हर्नरपदासाठी केला जातो आहे असे ...\nबाललैंगिक अत्याचारात महाराष्ट्र 'दुसरा'\nदेशात बाललैंगिक अत्याचारामध्ये महाराष्ट्राचा क्रमांक दुसरा असल्याचे उघड झाले आहे. ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00218.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.iroy.in/sales-pitch-right-steps-for-a-no-slides-presentation-2/?lang=mr", "date_download": "2018-04-24T18:22:09Z", "digest": "sha1:3BWGYNH6RPB664TTUXBJDQFKVILWAZ7Y", "length": 15464, "nlines": 65, "source_domain": "www.iroy.in", "title": "विक्री खेळपट्टीवर: Right Steps for a 'No Slides' सादरीकरण (2)", "raw_content": "\nविपणन समस्या & मार्ग\nमुख्यपृष्ठ विपणन समस्या & मार्ग\nविक्री खेळपट्टीवर: एक 'नाही स्लाइड योग्य पायऱ्या’ सादरीकरण (2)\nद्वारा पोस्ट केलेले: मे Anokuru ऑगस्ट 21, 2013\nPowerPoint सादरीकरण साधन वापर अनेक फायदे जागरूकता असूनही, स्लाइड वापर आवश्यक नाही जेथे प्रसंगी आहेत. PowerPoint एक अनुयायी असल्याने, प्रेक्षक / संभावना 'स्लाइड्स प्राधान्य होऊ होते जेथे मी स्पष्टपणे काही विक्री खेळपट्ट्या bungled आहे’ सादरीकरण. योग्य या क्षेत्रात तो मिळविण्यासाठी कसे काही महत्वाच्या टिपा मला मदत करा. अधिक, तो अगदी एक होतकरू चर्चचा मुख्य धर्मोपदेशक म्हणून माझ्या नवीन भूमिकेत मदत करेल - मायकल Orji\nतसेच, प्रेक्षक एक इच्छित 'अनुभव' येत tallies जे स्वत: ची-विश्लेषण ओळ, तो एक प्रभावी सादरीकरण येत प्रयत्न फायदा होईल, आपण तयार या प्रश्नांची प्रतिसाद असेल तर: कार्यक्रम सादरीकरण होणार आहे जेथे सार काय आहे तो कुठे करेल (त्याचे स्थान किंवा ठिकाण) तो कुठे करेल (त्याचे स्थान किंवा ठिकाण) काय तरतूद (उदा. सुविधा) उपलब्ध करून दिली जाईल काय तरतूद (उदा. सुविधा) उपलब्ध करून दिली जाईल आपल्या स्लॉट कोठे (सादरीकरण स्वतः) दर्शन कार्यक्रम फिट आपल्या स्लॉट कोठे (सादरीकरण स्वतः) दर्शन कार्यक्रम फिट आपला देखावा नंतर आपण देखावा किती प्रस्थान नका आपला देखावा नंतर आपण देखावा किती प्रस्थान नका एक यशस्वी सादरीकरण काही साहित्य साठी कॅटरिंग क्षेत्रात आपण कसे तयार आहेत, ते आपल्या क्षमता संबंधित म्हणून एक यशस्वी सादरीकरण काही साहित्य साठी कॅटरिंग क्षेत्रात आपण कसे तयार आहेत, ते आपल्या क्षमता संबंधित म्हणून अधिकार मिळवत, या साहित्य म्हणून महत्वपूर्ण घटक, एक प्रभावी चर्चा दिशेने उत्तम फायदा म्हणून सर्व्ह:\nनेहमी आपण पोहचविणे हेतू जे एक रुपरेषा मागून येऊन गाठणे प्रयत्न (उदा. बोललेल्या शब्दांचे). एक रुपरेषा येत नाही, जे मार्गदर्शक तत्त्वे म्हणून करते, कोणत्याही सादरीकरणात महत्वाची गुण शक्यता विचलन करते आधी, आणि एक सादर अगदी थीम शिवाय, एक रुपरेषा येत लक्षात पाहिजे की महत्वाचे मुद्दे समाविष्ट होईल याची खात्री. या यात काही शंका नाही अधिक अर्थ प्रयत्न मध्ये मदत करते https://www.acheterviagrafr24.com/achat-viagra-en-ligne-suisse/ शक्यता सहानुभूती परिणाम प्रेक्षक. सादर करण्यासाठी उभे करताना भाषण बाह्यरेखा असावे पुरेशी बंद पाहिले जाईल, आणि सोपे वाचा करण्यासाठी टाइप पाहिजे (मोठ्या फॉन्ट 20-30 गुण शिफारस केली जाते).\nफक्त क्रीडा पद्धती खेळाडू आवश्यक आहेत जेथे सारखे, एक सादरीकरण तयारी भाग म्हणून rehearsals समान प्रकाश पाहिले पाहिजे, आणि अत्यंत शिफारसीय राहील. खरंच एक नियमित सादरकर्ता कोणत्याही कामगिरीची अपेक्षा करण्यापूर्वी तालीम पाहिजे, किमान दोनदा, अगदी काही मिनिटे तर. मी एक आरसा समोर गट कोण कधी कधी 'सराव' ज्या येथे राज्य अजिबात संकोच करू नका (मनात एक काल्पनिक प्���ेक्षकांसह) रंगीत तालीम सुविधा. या संदर्भात अधिक एक पाऊल करावा लागत सहकारी आधी 'सराव'; प्रसंगी आव आणणे प्रयत्न; व प्रोबिंग आणि अशा घरात नक्कल व्यायाम करताना कठीण प्रश्न प्रोत्साहन.\nसादरीकरण लवकर आगमन पालन होणे आवश्यक आहे. तो उशीरा जात फक्त आपल्या भागावर वेडापिसा स्वभाव करेल की असह्य वाटणारा आहे. वेळ सुमारे जात एक फायदा सुविधा राज्यातील gauging वेळेवर संधी आहे, व्हिज्युअल एड्स सारख्या, आवाज प्रणाली, खोली आकार, इ. आवश्यक सुविधा अनुकूल राज्य ascertaining शकते एक यशस्वी खेळपट्टीवर एक सादरकर्ता 'रूळावरून' न.\nशरीर व्यायाम कोणतीही हानी होत आहे (उदा. मान आणि खांदा रोल्स; खोल श्वास; चेहरा होईना, इ) कोणत्याही स्पर्धेच्या. पुरुष खोली वापरणे, मला सारखे, या कारणासाठी थोडक्यात खूप मदत करते. आधी योग्य खाद्य करून चिंता नियंत्रित लक्षात ठेवा – जे घसा लेप करते अन्न टाळा, पोट ऍसिड आणि इतर शारीरिक आजार. सोयाबीनचे च्या पूर्वीच्या जेवण बिंदू एक केस आहे, फुशारकी त्याच्या दिवा जात. एक प्रेक्षक त्यांच्या nostrils स्पर्श ठेवते, तेव्हा तो एक प्रमुख लक्ष विचलित झाले किंवा समोर पंक्ती जागा सोडून किंवा वायू मुखवटे साठी हाव करू शकता, मुळे सादरकर्ता पासून उत्सर्जन करण्यासाठी.\nएक उत्तम राज्यात सादरीकरण सुरू करण्यासाठी प्रयत्न करा. सादरीकरण करण्यापूर्वी एकांतात स्वत: ची खळबळ मिळविण्यासाठी जे नका (उदा. उडी, हात टाळ्यांचा कडकडाट, आवडते संगीत, सहकारी उच्च पाच, इ). स्वत: ला आत अर्पण सकारात्मक भावना निर्माण लागू तेव्हा हे उल्लेखनीय आहे. तो येतो की उच्च आत्मा नुसार प्रेक्षक आघाडी साधन म्हणून तो अगदी महत्त्वाची ठरते (उदा. त्यांना रोमांचक एक उत्पादन किंवा विश्वास अर्थाने बद्दल, इ). उच्च आत्मा संसर्गजन्य असल्याने एक मार्ग आहे, सकारात्मक\nप्रेक्षकांना आघाडीच्या सादरीकरण सुरू, अशा पहिल्या काही मिनिटांतच दरम्यान एक विनोद साध्या प्रश्नांची क्रॅक करणे किंवा विचारून म्हणून. या कमी ताण वातावरण प्रस्तुत झुकत, आणि एक सादरीकरण दिसायला लागायच्या प्रेक्षक अधिक ओढ निर्माण मदत करते. मिळत सुरुवातीपासून जात एक संभाषण मदत होते की माझे अनुभव 'सांगतो,' मला, यात काही शंका नाही, प्रेक्षकांना एक अनुकूल नातेसंबंध तयार करणे,.\nएक भर स्थान बदलत कोणत्याही स्वरूपात टाळण्यासाठी डोळा संपर्क आधार. बोलत असताना, ऐवजी '���िंडणे' ला एक डोळे परवानगी पेक्षा, प्रेक्षक कोणीतरी लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न (वैयक्तिक गप्पा तर) प्रत्येक वेळी एक बिंदू भर आहे. दुसऱ्या शब्दांत, वेळ अल्प काळासाठी व्हिज्युअल लक्ष केंद्रित निराकरण करून पुढील म्हणतो काय एकाग्रता राखण्यासाठी. एक व्यक्ती डोळा संपर्क कायम असताना एक विचार किंवा एक वाक्य पूर्ण करून हे साध्य करण्यासाठी प्रयत्न करा. प्रत्येक नवीन विचार किंवा वाक्य एखाद्या नवीन व्यक्तीला डोळा संपर्क हलविण्यासाठी लक्षात ठेवा.\nआपण विक्री खेळपट्टी प्रतिनिधित्व संस्थेचे नाव लक्षात म्हणून जवळजवळ म्हणून काही होते, मार्गदर्शक म्हणून वरील अवलंब निवड तर. या माध्यमातून आपण योग्य कोणत्याही 'स्लाइड्स मध्ये मिळत निश्चित’ सादरीकरण.\nविपणन समस्या & मार्ग\nविक्री खेळपट्टीवर: एक 'नाही स्लाइड योग्य पायऱ्या’ सादरीकरण\nटिप्पणी करणारे प्रथम व्हा वर \"विक्री खेळपट्टीवर: एक 'नाही स्लाइड योग्य पायऱ्या’ सादरीकरण (2)\"\nएक टिप्पणी द्या प्रत्युत्तर द्या उत्तर रद्द\nआपला ई-मेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही.\nआपण टिप्पणी देऊ JavaScript सक्षम करणे आवश्यक\nफेसबुक वर अनुसरण करा\n9 सर्व खर्च टाळा व्यवसाय नाव चुका Dropshipping करण्यासाठी\nबाह्यरेखा परिचय Dropshipping काय आहे कसे Dropshipping गोष्टी पहिल्या कार्य करते, आपले Dropshipping व्यवसाय नाव मिळवा करणे का महत्त्वाचे आहे…\nपल्स पाठवा: कसे आपल्या मेलिंग यादी सदस्य आपल्या वारंवार वृत्तपत्रे कारवाई करण्यासाठी मिळवा\n6 आपण आज सुरू करू शकता कमी गुंतवणूक व्यवसाय कल्पना\nजाणून घ्या व्हिडिओ आपण दूर रहा, आपले उद्योगात कशी मदत करू शकता\nआणि व्यवसायासाठी सर्वोत्तम Powerpoint टेम्पलेट काय एक शोधणे\nकॉपीराईट 2016 | बातम्या", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00218.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/vir-savarkar-marathi/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%B0-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%86%E0%A4%AA%E0%A4%A3-108052700052_1.html", "date_download": "2018-04-24T18:33:05Z", "digest": "sha1:EJCL6CIW2DAZOYGIEN2WE3DU3472ZRLV", "length": 19955, "nlines": 126, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "Veer Savarkar, aajkal, maharashatra, hindutva | सावरकर आणि आपण | Webdunia Marathi", "raw_content": "\nबुधवार, 25 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nसावरकर नाव घेताच 'स्वातंत्र्यवीर' ही पदवी आठवते त्यांची ती प्रसिद्ध गाजलेली उडी आठवते. त्यांची सशस्त्र क्रांती आठवते. मग त्यानंतरची हिंदूत्ववादी भूमिका आठवते. आणि मग फार तर जातीनिर्मुलनासाठी केलेलं काम आठवतं. कधी कधी भाषाशुद्धी चळवळ आठवते. पण समग्र सावरकर आपण समजून घेण्याचा प्रयत्न कधी केलाय हे सगळं आणि याहूनही बरंच काही करणारी, मांडणारी एकच व्यक्ती होती. तिला वेगवेगळे आयाम होते आणि त्यातले अनेक आपल्याला पटणारे आणि न पटणारेही होते. पण म्हणून ते समजून न घेता त्याकडे दुर्लक्षच बरेच झाले. सावरकरांना समजून घेण्यात आपण कमी पडलो आणि त्यांचं मोठेपण इतरांपर्यंत पोहचविण्यातही आपल्याला अपयश आलं.\nराष्ट्रीय पातळीवर ज्यांचं नाव घ्यायला पाहिजे अशा व्यक्तिंमध्ये एकेकाळी महाराष्ट्रातील अनेक व्यक्ती होत्या. त्यात निर्विवादपणे सावरकर होते. त्यावेळी त्यांचे महत्त्व तेवढे होतेही. पण पुढे त्यांची प्रतिमा आणखी मोठी होऊ नये यासाठीही प्रयत्न झाले किंवा केले गेले. देशात कॉंग्रेसचे राज्य असल्याने आणि सावरकर कॉंग्रेसविरोधी असल्यानेही सावरकरांसंदर्भात, त्यांच्या विचारांसंदर्भात फार काही झाले नाही. अगदी आत्ता आत्तापर्यंत सावरकर द्वेष संपलेला नाही. मणिशंकर अय्यर नावाचा एक कॉंग्रेसी उटपटांग मंत्री अंदमानमध्ये असलेल्या सावरकरांच्या काव्याच्या ओळी पुसायचे धाडस करतो, तरी सत्ताधारी कॉंग्रेस सदस्यांपैकी कोणीही हे चुकीचे केले म्हणून मान ताठ करून सांगत नाही. म्हणजे राज्यात सावरकर गुणगान करणारे कॉंग्रेसचे खासदार हायकमांडसमोर मान तुकवून पिचलेल्या कण्याचे दर्शन घडवतात.\nथोडं मागे जायचे झाले तर गांधीहत्येला सावरकरांचा आशीर्वाद होता, म्हणूनही त्यांना आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करण्याचे प्रयत्न केले. स्वातंत्र्यासाठी झगडणार्‍या या स्वातंत्र्यसूर्याने स्वातंत्र्यासाठी शंभर वर्षाची शिक्षा झाली पण आपले उद्दिष्ट साध्य झाल्यानंतरही त्यांना कोठडी चुकली नाही. गांधी हत्येच्या निमित्ताने हेही घडले.\nसावरकरांचे जहाल हिंदूत्ववादी विचार राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही मानवत नाहीत. म्हणून संघाच्या व्यासपीठावर सावकरांच्या फोटोला सहसा स्थान नसते. मुळात सावकरांनीच हिंदू महासभा नावाचा वेगळाच पक्ष काढला होता. पुढे संघप्रणित जनसंघ हा राजकीय पक्ष स्थापन झाल्यानंतरही हिंदू महासभेचे स्थान कायम होते. सावरकरांची विज्ञाननिष्ठाही संघीयांना अडचणीत टाकणारी होती. 'गाय हा उपयुक्त पशू असून प्रसंग ओढवला तर गायीचे मांसभक्षण करायला���ी हरकत नाही' असे सावरकरांचे 'प्रॅक्टिकल' विचार पुराणमतावादाला धरून चालणार्‍या संघाला परवडणारे नव्हते. त्यामुळेच संघाने सावरकरांना दूर ठेवूनच चालायला सुरवात केली.\nसमाजवाद्यांना सावरकरांचे हिंदूत्ववादी धोरणच मान्य नव्हते. त्यामुळे त्यांनी सावरकरांची तळी उचलून धरण्याची शक्यताच नव्हती. त्यामुळे समाजवाद्यांनी कायमच सावरकरांना दूरच ठेवले. त्यामुळे सावकर उपेक्षितच राहिले. कम्युनिस्टांनी तर सावरकरांवर टीकेची भूमिका स्वीकारणे पसंत केले. सुभाषचंद्र बोस व सावरकर हे कम्युनिस्टांच्या टिकेचे लक्ष्य होते. इतकेच नव्हे तर अंदमानच्या तुरूंगातून राजकीय आंदोलनात न पडण्याच्या अटींवर सावरकर बाहेर पडले ही सुद्धा कम्युनिस्टांसाठी टीकेची बाब ठरली. कम्युनिस्टांच्या मते सावरकरांनी ब्रिटिशांसमोर गुडघे टेकले. पण मुळात सावरकरांसारखा अतिशय महत्त्वाचा नेता तुरूंगात खितपत पडण्यापेक्षा बाहेर पडून काही तरी कार्य करत असले तर ते जास्त महत्त्वाचे आहे, हे समजण्याइतकी कम्युनिस्टांची बुद्धी कधी प्रगल्भ झालीच नाही. रत्नागिरीला अज्ञातवासात असतानाही सावरकरांनी राजकीय कार्य लपून छपून केलेच.\nमुळात मोठ्या विजयासाठी थोडी माघार घ्यावीच लागते, हे शिवाजी महाराजांचे धोरण सावरकरांनी अतिशय मुत्सद्दीपणे राबविले. त्यामुळे सावरकरांच्या या निर्णयात चुक काय तेच कळत नाही. कम्युनिस्टांपैकी कोणत्या नेत्याला शंभर वर्षे तुरूंगवास झाला तेच कळत नाही. कम्युनिस्टांपैकी कोणत्या नेत्याला शंभर वर्षे तुरूंगवास झाला कोणी कोलू ओढणे, अतिशय विपरीत स्थितीतही जगण्याची लालसा जिवंत ठेवत ठामपणे जिवंत रहाणे हे कुणी सहन केले\nशिवाय सावरकरांनी अस्पृश्यता निवारणाचे कार्यही याच काळात केले, हेही कम्युनिस्ट विसरतात. गांधींच्या अस्पशता निर्मुलन चळवळीचे गोडवे गायले जात असताना गांधी चार्तुवर्ण्यावर विश्वास ठेवणारे होते, याकडे दुर्लक्ष होते आणि 'जातीजातीतील मानवी जन्मजात जातिभेदाचा उच्छेद करावयाचा म्हणजे या जातीजातीतील मानवी उच्चनीच भावनेचा व तदअनुषंगिक विशिष्टाधिकारंचा तेवढा उच्छेद करायचा' असे मत मांडणारे सावरकर 'हिंदूत्वाचा' मुद्दा मांडतात म्हणून प्रतिगामीही ठरविले जातात.\nदुसरीकडे सावरकरभक्तांनी नेहमीच गांधींवर टीका करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे झाले असे की गांधी मोठे होतेच, ते आणखी मोठे झाले. पण दुर्देवाने त्यामुळे सावरकर उगाचच छोटे ठरविले गेले. समाजातही कट्टर सावरकरभक्त व विरोधक असे दोन गटच तयार झाले. सावरकरभक्तांचा एक गट कायम वेगळाच राहिला. त्यांच्याकडे बघण्याची एक वेगळी दृष्टीही विकसित झाली. त्यामुळे राज्यकर्त्यांच्या पातळीवरही सावरकरांची उपेक्षाच झाली.\nसावरकर हे इतिहासकार, समाजशास्त्रज्ञ आणि विचारवंतही होते. १८५७ चा उठाव हा तोपर्यंत बंड ठरवला होता, पण सावरकरांनी हे बंड नव्हते स्वातंत्र्यसमर होते, हे ठासून सांगितले. स्वातंत्र्याची पहिली ज्वाला या घटनेनेच पेटवली, हेही त्यांनी बर्‍याच आधाराने सांगितले. त्यासाठी इतिहासही खोदून काढला.\nहिंदीच राष्ट्रभाषा असावी- सावरकर\nस्वातंत्र्वीर सावरकर : तेजस्वी लेखक\nमोठा दावा, तळिम हिंदू होते ईसा मसीहा\nयावर अधिक वाचा :\nबराक ओबामा यांनी पत्र पाठवून मागितली माफी\nअमेरिकेचे माजी राष्ट्रपती बराक ओबामा आणि त्यांची पत्नी मिशेल ओबामा यांनी आपली मोठी मुलगी ...\nचार दिवस सलग बँका बंद राहणार\nबँकेची काही कामे असतील तर पुढील तीन दिवसांत आटोपून घ्यावी लागणार आहेत. कारण चार दिवस सलग ...\nआसाराम बापूला बुधवारी शिक्षा सुनावली जाणार\nबलात्काराच्या प्रकरणात अटकेत असलेला स्वयंघोषित अध्यात्मिक गुरु आसाराम याला बुधवारी शिक्षा ...\nमृत्यूच्या पाच तासाने उठून बसला, सांगितले अनुभव\nघरात अंतिम संस्काराची तयारी सुरू असताना मृत व्यक्ती अचानक उठून बसला तर हैराण होणे ...\nभारतीय लष्कराने पाकच्या पाच सैनिकांना घातले कंठस्नान\nनियंत्रण रेषेवर सातत्याने पाकिस्तानी सैनिकांकडून होणाऱ्या गोळीबाराविरोधात प्रत्युत्तरदाखल ...\nस्वस्त झाला सॅमसंगचा हा स्मार्ट फोन\nजर आपण सॅमसंगचा मोबाईल खरेदी करायला जात असाल तर आपल्यासाठी चांगली बातमी आहे की सॅमसंगने ...\nव्हॉट्सअॅपवर अफवांचे मेसेज थांबवणारे फिचर\nयापुढे व्हॉट्स अॅपवर एखादा मेसज जास्तवेळा फॉरवर्ड झाला तर तो आता पकडता येणार आहे. ...\nफेसबुक आणि ट्विटरवर फेक युजर्स शोधता येणार\nफेसबुक आणि ट्विटरवर खरे मित्र कोण आणि खोटे कोण याचा शोध आता लागणार आहे. सोशल नेटवर्किंग ...\nजीमेलमध्ये येणार नव्या फीचर्स\nजीमेल आपल्या युजर्ससाठी सुरक्षेच्या दृष्टीकोनातून नव्या फीचर्सवर काम करत आहे. लवकरच आता ...\nमाहिती अधिक सुर��्षित करण्याचा फेसबुकचा प्रयत्न\nफेसबुकने भारतातील युजर्सना विश्वास देण्यासाठी अॅपमध्ये काही बदल करुन, युजर्सच्या माहितीला ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00220.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://shabdshabd.blogspot.com/2009/01/blog-post_19.html", "date_download": "2018-04-24T18:24:56Z", "digest": "sha1:E5CHCCI5JGLDHDGZ3PUYRY5VZVIYL7Z5", "length": 19086, "nlines": 99, "source_domain": "shabdshabd.blogspot.com", "title": "शब्द शब्द जपुन ठेव ( नरेन्द्र प्रभू ): डॉ. विनायक सेन की अजब कहानी", "raw_content": "\nशब्द शब्द जपुन ठेव ( नरेन्द्र प्रभू )\nमी वाचलेल्या साहीत्यामधील चांगले, मला आवडलेले भाग या ब्लॉगवर दिले आहेत. : नरेन्द्र प्रभू\nडॉ. विनायक सेन की अजब कहानी\nपाकिस्तानपुरस्कृत दहशतवादाचा बीमोड आज ना उद्या करता येईल; पण ‘शासन’ नावाच्या संस्थेनेच ज्या दहशतवादाला बळ दिले आहे, त्याचे उच्चाटन कसे करणार दहशतवादी हल्ल्यानंतर भयग्रस्त झालेला सामान्य माणूस ज्यांच्याकडे आशेने पाहतो, तेच प्रशासन लोकशाही मूल्ये पायदळी तुडवून लोकांना भयभीत करू लागले, तर अशा व्यवस्थेत लोकशाहीला तरी काय भवितव्य उरणार दहशतवादी हल्ल्यानंतर भयग्रस्त झालेला सामान्य माणूस ज्यांच्याकडे आशेने पाहतो, तेच प्रशासन लोकशाही मूल्ये पायदळी तुडवून लोकांना भयभीत करू लागले, तर अशा व्यवस्थेत लोकशाहीला तरी काय भवितव्य उरणार हे सारे प्रश्न आज अचानक उपस्थित झालेले नाहीत. सरकार कोणत्याही पक्षाचे व आघाडीचे असो, शासनसंस्था नावाने ओळखली जाणारी ‘अपौरुषेय’ व्यवस्था आपला अदृश्य दरारा बजावीतच असते. आणीबाणीच्या काळात इंदिरा गांधींना अशा शासकीय दराऱ्यासाठी जबाबदार धरले जात असे. प्रत्यक्षात त्यानंतर आलेल्या प्रत्येक पक्षाने वा आघाडीने कुठच्या ना कुठच्या निमित्ताने प्रशासकीय दहशत बसविली आहेच. नक्षलवाद्यांच्या दहशतवादाचा प्रतिकार शासकीय दहशतवादाने कसा केला जातो याचे उदाहरण म्हणजे विनायक सेन यांच्यावर छत्तीसगड सरकारने लादलेला १९ महिन्यांचा तुरुंगवास. सेन यांच्या या अटकेचा निषेध जगभरातील सर्व विचारवंतांनी व मानवी हक्क संघटनांनी नोंदविलेला आहे. मात्र, अद्यापही यंत्रणेला जाग आलेली दिसत नाही. गोरगरीब-वंचित लोकांच्या प्रश्नांनी व्याकुळ झालेले डॉ. विनायक सेन नावाचे बालरोगतज्ज्ञ जाणीवपूर्वक छत्तीसगडमध्ये आले ते तीन दशकांपूर���वी आणि त्यांनी सार्वजनिक आरोग्यासाठी आपले आयुष्य झोकून दिले. मग असा कोणता गुन्हा डॉ. सेन यांनी केला आहे हे सारे प्रश्न आज अचानक उपस्थित झालेले नाहीत. सरकार कोणत्याही पक्षाचे व आघाडीचे असो, शासनसंस्था नावाने ओळखली जाणारी ‘अपौरुषेय’ व्यवस्था आपला अदृश्य दरारा बजावीतच असते. आणीबाणीच्या काळात इंदिरा गांधींना अशा शासकीय दराऱ्यासाठी जबाबदार धरले जात असे. प्रत्यक्षात त्यानंतर आलेल्या प्रत्येक पक्षाने वा आघाडीने कुठच्या ना कुठच्या निमित्ताने प्रशासकीय दहशत बसविली आहेच. नक्षलवाद्यांच्या दहशतवादाचा प्रतिकार शासकीय दहशतवादाने कसा केला जातो याचे उदाहरण म्हणजे विनायक सेन यांच्यावर छत्तीसगड सरकारने लादलेला १९ महिन्यांचा तुरुंगवास. सेन यांच्या या अटकेचा निषेध जगभरातील सर्व विचारवंतांनी व मानवी हक्क संघटनांनी नोंदविलेला आहे. मात्र, अद्यापही यंत्रणेला जाग आलेली दिसत नाही. गोरगरीब-वंचित लोकांच्या प्रश्नांनी व्याकुळ झालेले डॉ. विनायक सेन नावाचे बालरोगतज्ज्ञ जाणीवपूर्वक छत्तीसगडमध्ये आले ते तीन दशकांपूर्वी आणि त्यांनी सार्वजनिक आरोग्यासाठी आपले आयुष्य झोकून दिले. मग असा कोणता गुन्हा डॉ. सेन यांनी केला आहे छत्तीसगडच्या भाजप सरकारला वाटते, की ते नक्षलवादी आहेत; पण त्या संदर्भातील एकही ठोस पुरावा नाही. फक्त संशयावरून एखाद्या प्रख्यात डॉक्टरला- सामाजिक कार्यकर्त्यांला - अशी दोन-दोन वर्षे अंधारकोठडीत काढावी लागत आहेत. भारतासारख्या देशात ते घडावे, ही घटना भयावह आणि लाजिरवाणीही आहे. डॉ. विनायक सेन यांची कर्तबगारी अवघ्या जगाला ठाऊक आहे. सुवर्णपदकांसह वैद्यकीय पदव्या मिळवणारे सेन छत्तीसगडमध्ये आले तेच मुळी एका स्वप्नाचा पाठलाग करीत. बडय़ा कंपन्यांच्या, गलेलठ्ठ पगाराच्या अनेक ऑफर्स नाकारून ते या दुर्गम परिसरामध्ये आले. त्यांना सार्वजनिक आरोग्याच्या क्षेत्रात मूलभूत काम करावयाचे होते. त्यांनी ते सुरू केले. त्याच वेळी ‘पीपल्स युनियन ऑफ सिव्हिल लिबर्टीज’ नावाच्या संस्थेचे कामही ते करू लागले. छत्तीसगडमधील उपेक्षित माणसाला स्वातंत्र्याचे आरोग्यदायी मूल्य शिकवू लागले. हळूहळू त्यांचे काम वाढत गेले आणि त्यांना मिळणारा पाठिंबाही. मात्र, त्यामुळे राज्य सरकारला धक्का बसला असावा. तसाच धक्का बसला तो नक्षलवादी चळवळींना. कारण हे दोन्ही घटक सर्वसामान्य माणसाचा ‘विश्वास’ जिंकण्यासाठी प्रयत्न करीत असताना प्रत्यक्षात मात्र लोकांना डॉ. सेन यांची कृतिशील शिकवण अधिक जवळची वाटू लागली. त्यामुळे सेन यांची धरपकड सुरू झाली. पोलीस त्यांना त्रास देऊ लागले. दुसरीकडे नक्षलवादीही हल्ले करू लागले. या सगळय़ा संकटांना तोंड देत डॉ. सेन यांनी आपले काम सुरू ठेवले, हे त्यांचे वेगळेपण छत्तीसगडच्या भाजप सरकारला वाटते, की ते नक्षलवादी आहेत; पण त्या संदर्भातील एकही ठोस पुरावा नाही. फक्त संशयावरून एखाद्या प्रख्यात डॉक्टरला- सामाजिक कार्यकर्त्यांला - अशी दोन-दोन वर्षे अंधारकोठडीत काढावी लागत आहेत. भारतासारख्या देशात ते घडावे, ही घटना भयावह आणि लाजिरवाणीही आहे. डॉ. विनायक सेन यांची कर्तबगारी अवघ्या जगाला ठाऊक आहे. सुवर्णपदकांसह वैद्यकीय पदव्या मिळवणारे सेन छत्तीसगडमध्ये आले तेच मुळी एका स्वप्नाचा पाठलाग करीत. बडय़ा कंपन्यांच्या, गलेलठ्ठ पगाराच्या अनेक ऑफर्स नाकारून ते या दुर्गम परिसरामध्ये आले. त्यांना सार्वजनिक आरोग्याच्या क्षेत्रात मूलभूत काम करावयाचे होते. त्यांनी ते सुरू केले. त्याच वेळी ‘पीपल्स युनियन ऑफ सिव्हिल लिबर्टीज’ नावाच्या संस्थेचे कामही ते करू लागले. छत्तीसगडमधील उपेक्षित माणसाला स्वातंत्र्याचे आरोग्यदायी मूल्य शिकवू लागले. हळूहळू त्यांचे काम वाढत गेले आणि त्यांना मिळणारा पाठिंबाही. मात्र, त्यामुळे राज्य सरकारला धक्का बसला असावा. तसाच धक्का बसला तो नक्षलवादी चळवळींना. कारण हे दोन्ही घटक सर्वसामान्य माणसाचा ‘विश्वास’ जिंकण्यासाठी प्रयत्न करीत असताना प्रत्यक्षात मात्र लोकांना डॉ. सेन यांची कृतिशील शिकवण अधिक जवळची वाटू लागली. त्यामुळे सेन यांची धरपकड सुरू झाली. पोलीस त्यांना त्रास देऊ लागले. दुसरीकडे नक्षलवादीही हल्ले करू लागले. या सगळय़ा संकटांना तोंड देत डॉ. सेन यांनी आपले काम सुरू ठेवले, हे त्यांचे वेगळेपण मात्र, दुर्दैवाने नक्षलवाद आणि ‘सलवा जुडूम’ या साऱ्या वावटळीत होरपळ झाली ती डॉ. सेन यांच्या चळवळीची. कार्ल मार्क्‍सच्या विचारांकडे ऐन तारुण्यात आकृष्ट झालेले डॉ. सेन हे सामाजिक समतेचे आणि समाजवादी मूल्यांचे अनुयायी. तेवढय़ावरून त्यांना नक्षलवादी ठरवले गेले. नक्षलवादाचा मुकाबला करण्यासाठी जी ‘समांतर’ यंत्रणा राज्य सरकारने ��रस्पर उभी केली आहे, त्या यंत्रणेसाठी डॉ. सेन हे शत्रू क्रमांक एक ठरले. ‘पीपल्स युनियन ऑफ सिव्हिल लिबर्टीज’चे राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून तुरुंगातील कैद्यांना भेटणे हा त्यांच्या कामाचा भाग असताना या सर्व कैद्यांशी डॉ. सेन यांचे थेट ‘गुन्हेगारी’चे संबंध आहेत, असे बेछूट आरोप केले जाऊ लागले. डॉ. सेन यांच्या सुटकेसाठी जगभरातून मागणी होत आहे आणि २६ नोबेलविजेत्यांनी त्यासाठी संयुक्त पत्रक काढले आहे. नोम चोम्स्कींपासून अमर्त्य सेन यांच्यापर्यंत सर्वानी सरकारला त्याविषयी लिहिले आहे. ‘जोनाथन मॅन अ‍ॅवॉर्ड फॉर ग्लोबल हेल्थ अ‍ॅण्ड हय़ूमन राइट्स’ हा जगातील अत्यंत प्रतिष्ठेचा (जो आजवर भारतातच काय, दक्षिण आशियातही कोणाला मिळाला नव्हता) पुरस्कार डॉ. सेन यांना मिळाला, तेव्हाही ते तुरुंगातच होते. जगभरातून मागणी होत असूनही, सुटका सोडा; त्यांना साधा जामीनही मिळत नाही. म्यानमारच्या हुकूमशाही राजवटीविषयी किंवा आँग सान स्यू कीच्या स्थानबद्धतेविषयी आपण चर्चा करीत असतो, पण आपल्या देशात त्यापेक्षाही भयानक असे काही घडू शकते, याची आपल्याला कल्पना नसते. डॉ. सेन यांच्या पत्नी डॉ. एलिना यांच्या तोंडून ही संपूर्ण कहाणी ऐकताना तर आपण नक्की भारतातच आहोत का, असा प्रश्न पडतो. कायद्याची अंमलबजावणी हे ‘स्टेट’चे काम असले तरी त्यामुळे लोकशाही माध्यमातून शासनाला जे अधिकार मिळतात, त्यांचा दुरुपयोग तर होत नाही ना, हे भान या यंत्रणेला असावयास हवे. नाही तर, कायद्याची अंमलबजावणी करणारे घटक आणि मानवी हक्कांसाठी प्रयत्न करणारे कार्यकर्ते हे परस्परांना शत्रू वाटू लागतात. खरे दहशतवादी त्यातून बलदंड होत जातात आणि सामान्य माणूस मात्र पिचून जातो. मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यानंतर दहशतवादाची चर्चा उच्चरवात सुरू झाली आहे; पण शासनपुरस्कृत दहशतवादाचा मुद्दा आपल्याकडे अद्याप हिरीरीने मांडला जात नाही. गुजरातमध्ये ‘स्टेट’ने प्रायोजित केलेली दंगल असो वा छत्तीसगडमध्ये हा ‘स्टेट स्पॉन्सर्ड’ दहशतवाद असो, या घटना लोकशाही व्यवस्थेला असणारा धोका वाढविणाऱ्या आहेत. भारतीय राजकारणाने असे वळण आज घेतले आहे आणि सर्व पक्षांमध्ये गुंडांचे अशा पद्धतीने स्वागत होताना दिसत आहे, की कोणत्याही पक्षाचे सरकार हे करू शकते. राजकारणाचे गुन्हेगारीकरण झाले आहे की गुन्हेगारी क्षेत्राचे राजकीयीकरण झाले आहे असा प्रश्न पडावा, या थराला आपली राजकीय प्रक्रिया जाऊन पोहोचली आहे. त्यामुळे छत्तीसगडमधील घटना हा अपवाद नाही. डॉ. सेन हे जागतिक ख्यातीचे डॉक्टर असल्यामुळे ती उजेडात तरी आली; पण असे कितीतरी सामान्य लोक असतील की ज्यांच्यावरील अन्यायाची कुठे नोंदही नसेल. दहशतवादाने सर्वसामान्य माणसाचे आयुष्य भयग्रस्त करून टाकलेले असताना, त्याने ज्या ‘स्टेट’ नावाच्या संस्थेकडे अपेक्षेने पाहावे, त्या संस्थेचेच अपहरण होत असल्याचे आपण अनुभवत आहोत. आपल्या लोकशाही व्यवस्थेवरील हा आघात वेळीच परतवून लावला पाहिजे. डॉ. विनायक सेन यांना तर न्याय मिळाला पाहिजेच; पण ‘स्टेट’ने आरंभलेल्या दहशतवादाच्या विरोधातही सजग नागरिकांना आघाडी उभी करावी लागणार आहे. छत्तीसगडच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत डॉ. सेन यांच्या अटकेचा मुद्दा कोणाच्याच अजेंडय़ावर नव्हता. केंद्र सरकारचे गृहखाते वाटल्यास छत्तीसगड प्रशासनाच्या या दहशतवादास वेसण घालू शकते. परंतु तितपत संवेदनशीलता केंद्रीय आघाडीतील कोणत्याही पक्षाने दाखविलेली नाही. आता लवकरच लोकसभा निवडणुका होणार आहेत. सर्व लोकशाहीवादी आणि मानवी हक्कांची कदर असलेल्या संघटनांनी व मीडियाने डॉ. सेन यांच्या सुटकेची मागणी अधिक जोराने केल्यास त्यांना न्याय मिळू शकेल\nकागदाचा पुनर्वापर म्हणजेच निसर्ग संवर्धन\nडॉ. विनायक सेन की अजब कहानी\nस्वप्न उद्याचे घेऊन ये\nसाता समुद्रापार - आमचा सतू (सत्यजित प्रभू) सध्या अमेरिकेत स्टेज शो करतोय. काल असाच त्याचा फोन आला. काही मराठीतली वाक्यं मालवणीत कशी बोलली जातील असा त्याचा प्रश्न होता. ‘माक...\nउबुण्टूमध्ये मराठीत लिहा -\n१ डिसेंबर २००८ पासून वाचनसंख्या\nCopyright 2009 - शब्द शब्द जपुन ठेव ( नरेन्द्र प्रभू )\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00220.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.inmarathi.com/matti-makkonen-father-of-sms/", "date_download": "2018-04-24T18:21:50Z", "digest": "sha1:6IA6EKI34EQUNWF26NPKBSDFUZZ74UWG", "length": 16162, "nlines": 101, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "क्रांतिकारी शोध लावूनही प्रसिद्धी पासून दूर राहिलेला - फादर ऑफ SMS : मॅटी मॅक्नन", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nयाला जीवन ऐसे नाव\nक्रांतिकारी शोध लावूनही प्रसिद्धी पासून दूर राहिलेला – फादर ऑफ SMS : मॅटी मॅक्नन\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page\nमोबाईल हा आपल्य��साठी किती महत्वाचा आहे हे काही वेगळ्याने सांगायची गरज नाही. आजच्या काळात मोबाईल हा मानवाच्या मुलभूत सुविधांमध्ये धरला जातो. त्यामागे कारणही तसचं आहे, आज मोबाईल फोन्सचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. आता मोबाईल हा केवळ एखाद्याशी संवाद साधायचं साधन राहिलेलं नाही तर ते एक सर्व सुविधा युक्त ऑल इन वन पॅकेज आहे.\nयासर्वांत सगळ्यात जास्त सोयीस्कर काही असेल तर ते म्हणजे SMS… एका एसएमएस वरून आज आपण न बोलता एखाद्यापर्यंत हवा तो संदेश पाठवू शकतो. आज त्या एसएमएस सर्विसमध्ये क्रांतिकारी बदल घडून आलाय… व्हॉटस्अप सारख्या मॅसेजिंग अॅपने तर आपलं जीवन सुखकर केलयं… पण काय तुम्हाला या SMS ची कन्सेप्ट कशी अस्तित्वात आली आणि ती कोणी अस्तित्वात आणली माहित आहे… आज आपण याच मॅसेजिंग सर्विसेसच्या जन्मदात्या बद्दल जाणून घेणार आहोत…\n१६ एप्रिल १९५२ साली फिनलंड येथे मॅटी मॅक्नन यांचा जन्म झाला. मॅटी मॅक्नन हे फिनलंड येथील सिविल सेवेचे अधिकारी होते. १९८४ साली ते डेनमार्कची राजधानी कोपेनहेगन येथील एका टेलिकॉम कॉन्फरन्समध्ये सहभागी होण्यासाठी गेले होते. तेव्हा लंच दरम्यान त्यांनी टेलिकॉम एक्सपर्ट समोर एक प्रश्न उपस्थित केला की, जर मोबाईल बंद असेल तर एखाद्याशी कशारीतीने संपर्क साधता येईल मॅटी यांच्या या प्रश्नाने सर्वांना विचार करण्यास भाग पाडले. तेथे उपस्थित सर्व यावर विचार करत होते तेव्हा मॅटी यांनी ही मॅसेज सर्विसची कन्सेप्ट त्यांच्या समोर ठेवली.\nपण त्यावेळी तेथे उपस्थित एक्सपर्ट आणि इतरांनी त्यांची ही कन्सेप्ट रद्द केली. १९८५ साली शोधकर्ता फ्रीडहॅम हिलब्राण्ड आणि त्यांची टीम मॅटी यांच्या या कन्सेप्टवर गुप्तरीत्या काम करत राहिले. यानंतर १९९२ साली पहिला-वहिला एसएमएस पाठविण्यात आला. तर १९९४ साली नोकिया कंपनीने त्यांचा टायपिंग वाला मोबाईल फोन लॉन्च केला ज्यानंतर ही सर्विस जगभरात अतिशय लोकप्रिय झाली.\nही मॅसेज पाठविण्याची सर्विस आज भलेही ‘शॉर्ट मॅसेजिंग सर्विस’ म्हणून प्रसिद्ध झाली पण मॅटी यांनी या कन्सेप्टचं नाव मॅसेज हॅण्डलिंग सर्विस ठेवले होते. ते या सर्विसला कमी शब्दांत संदेश पाठविण्याचा स्त्रोत मानत होते. त्यांचा मते ही सेवा भाषेच्या विकासाची नवीन पद्धत होती. पण मॅटी यांनी त्यांच्या या टेक्नोलॉजीच्या जोरावर पैसे नाही कमावले. ��ज जे एसएमएस सामन्यापासून ते मोठमोठ्या लोकांच्या जीवनातील गरज आणि सुविधेचे एक साधन बनले आहे अशा या सर्विसचा जन्मदाता मॅटी मॅक्नन यांनी आपल्या कन्सेप्टचं पेटेंटचं नाही केलं. एवढचं काय तर त्यांना स्वतःला ‘फादर ऑफ एसएमएस’ म्हणवून घेणही पटायचं नाही. जर कोणी त्यांना ‘फादर ऑफ एसएमएस’ म्हटले तर ते अक्षरशः चिडायचे.\nफादर ऑफ एसएमएस म्हणून ख्याती असणारे मॅटी मॅक्नन यांनी कित्येक वर्ष गुमनामित काढले. हेलसिंकीच्या एका वर्तमानपत्राच्या पत्रकाराने कित्येक दिवसांच्या तपासानंतर मोबाईलच्या दुनियेला एक नवं वळण देणाऱ्या मॅटी मॅक्नन यांचा शोध लावला. खूप विंनती नंतर अखेर त्यांनी मॅसेजिंग सर्विसेसच्या शोध आणि त्यांची सुरवात यामागील कहाणी सांगण्यास होकार दिला होता. तेव्हा कुठे या जगाला एसएमएसच्या जन्मदात्याची माहिती झाली. फिनलंडची सर्वात मोठी मोबाईल कंपनी फिननेटचे सीईओ देखील राहिले आहेत. ते ‘ग्रांड ओल्ड मॅन ऑफ मोबाईल इंडस्ट्री म्हणून देखील खूप प्रसिद्ध होते.\nएका टेलिकॉम कॉन्फरन्समध्ये पिज्जा खाता खाता मोबाईल जगताला एक नवे वळण देणाऱ्या मॅसेजिंग सर्विसेसची पहिली कन्सेप्ट ठेवणाऱ्या या मॅटी मॅक्नन यांचे २६ जुन २०१५ साली निधन झाले.\nमोबाईल जगताचा चेहरा मोहरा बदलणाऱ्या या मॅसेजिंग सर्विसेसचा जन्मदाता याने खरच आपल्या कल्पकतेने या जगाच्या विकासात खूप मोलाची कारगिरी बजावली...\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page \n← नोकरीच्या मुलाखतीमध्ये अपयश येत असले तर ‘ह्या’ गोष्टी नक्की करून पहा\nबीबीसीच्या १०० प्रभावशाली महिलांच्या यादीत १० भारतीय महिलांची वर्णी..\nब्लूटूथ ला हे नाव कसं पडलं मोबाईल, लॅपटॉप च्या ऑन-ऑफ चं चिन्ह कसं तयार झालं मोबाईल, लॅपटॉप च्या ऑन-ऑफ चं चिन्ह कसं तयार झालं\nफोन कॅमेऱ्यावर धूळ जमलीये ह्या ६ क्लृप्ती वापरून स्वच्छ करा लेन्स\nरिमोट, मोबाईल की पॅड आणि कीबोर्डवरील ५ या अंकावर डॉट का असतो\nअमेरिकन सरकारशी लढणारा अज्ञात भगत सिंग\n“कबाली” बद्दल ९ गोष्टी, ज्या रजनीकांतच्या सुपरस्टार असण्याचं आणखी एक proof आहेत\nजाऊ तुकोबांच्या गावा: भाग ३\n“Fastest Growing” भारतीय अर्थव्यवस्थेत, रोज कोट्यवधी बालके उपाशी झोपतात\nFacebook चं सर्वात मोठं गुपित : मेसे��जरची वेबसाईट \nवर्ष 2015: Amul च्या ह्या 15 गमतीशीर advertisements च्या नजरेतून\n“त्या” नाजूक क्षणांचं काहीतरी विचित्रच होऊ शकतं -विवाहित / प्रेमी युगुलांनो – सावध रहा\nतोरणा किल्ला प्रेमी युगुला बरोबर चढताना : “बेबी”, मी आणि तोरणा\nसैन्यातील अधिकाऱ्यांचे रँक दडलेले असतात त्यांच्या खांद्यावरील सन्मान चिन्हामध्ये\nजेव्हा “देवाचा” ठोसा एक “माणूस” अडवतो \nपाचगणीच्या ‘या’ गेस्ट हाऊसमध्ये फ्री मध्ये राहा पण एका अटीवर\nपाण्यावर तरंगणारी, रस्त्यावर चालणारी; ही आहेत जगातील अनोखी घरं\nआपल्याकडे दुध २-३ दिवसांत खराब होतं, पण विदेशात मात्र ते आठवडाभर टिकतं..असं का\nजाणून घ्या भारताचा चुकीचा नकाशा दाखवल्यास शिक्षेची काय तरतूद होऊ शकते\nतमिळनाडूच्या जनतेचा जयललितांवर इतका जीव का होता\nबुर्ज खलिफा पेक्षाही लांब आणि हटके आकाराची इमारत न्युयॉर्क मध्ये उभी राहणार\nह्या हिंदी चित्रपटांनी अमेरिकन बॉक्स ऑफिसवर इंग्रजी चित्रपटांना मागे टाकलं होतं..\nमोदींचा आवडता “मित्रो” – हळूहळू काळाच्या पडद्या आड जातोय\nWhatsApp-११४ अब्ज रुपयांच्या कंपनीत किती इंजिनिअर काम करत असतील – उत्तर वाचून आश्चर्यचकित व्हाल\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00221.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://mr.upakram.org/node/169", "date_download": "2018-04-24T18:41:19Z", "digest": "sha1:SED3UO7DEVZRPHR7GOO5PS7IUZVZDXS4", "length": 3345, "nlines": 48, "source_domain": "mr.upakram.org", "title": "निश्चयाचा महामेरू.. | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nनिश्चयाचा महमेरू, बहुत जनासी आधारू..\nह्या समर्थांच्या ओळी मला इथे द्याव्याश्या वाटतात. परंतु या ओळी माहिती आणि विचारांची कितपत देवाणघेवाण करतात हे मला माहिती नाही\nउपक्रमच्या धोरणानुसार येथे फक्त माहिती आणि विचारांची देवाणघेवाण अपेक्षित आहे. तरी या चर्चेद्वारा मी उपक्रमकर्त्यांना आणि माझ्या समस्त उपक्रमी मित्रमैत्रिणींना असे विचारू इच्छितो की समर्थांचं हे काव्य मी येथे द्यावं किंवा नाही\nकृपया सर्वांनी योग्य तो सल्ला देऊन मला मदत करावी, ही विनंती..\nविनायक गोरे [15 Apr 2007 रोजी 18:53 वा.]\nएवढ्या दोनच ओळी कशाला अख्खा दासबोधच देना \nविसोबा खेचर [15 Apr 2007 रोजी 18:56 वा.]\nहो, पण तो माहिती आणि विचारांची देवाणघेवाण करणारा नसेल तर\n विनायकराव, आपल्या सल्ल्याबद्दल अनेक धन्यवाद..\nदासबोधावर तुमचं खुमासदार शैलीत निरूपण पण आवडेल. लेखमाला होऊन जाऊ द्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00223.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://shabdshabd.blogspot.com/2009/03/blog-post_07.html", "date_download": "2018-04-24T18:28:46Z", "digest": "sha1:BC7CFPRWNV2ICLBFBSDRLHUF66WXC64F", "length": 3694, "nlines": 108, "source_domain": "shabdshabd.blogspot.com", "title": "शब्द शब्द जपुन ठेव ( नरेन्द्र प्रभू ): गंध", "raw_content": "\nशब्द शब्द जपुन ठेव ( नरेन्द्र प्रभू )\nमी वाचलेल्या साहीत्यामधील चांगले, मला आवडलेले भाग या ब्लॉगवर दिले आहेत. : नरेन्द्र प्रभू\nकागदाचा पुनर्वापर म्हणजेच निसर्ग संवर्धन\nप्रेम म्हणजे काय रे\nसाता समुद्रापार - आमचा सतू (सत्यजित प्रभू) सध्या अमेरिकेत स्टेज शो करतोय. काल असाच त्याचा फोन आला. काही मराठीतली वाक्यं मालवणीत कशी बोलली जातील असा त्याचा प्रश्न होता. ‘माक...\nउबुण्टूमध्ये मराठीत लिहा -\n१ डिसेंबर २००८ पासून वाचनसंख्या\nCopyright 2009 - शब्द शब्द जपुन ठेव ( नरेन्द्र प्रभू )\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00223.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "http://shivray.com/shivaji-maharaj-british-musuem/", "date_download": "2018-04-24T18:04:33Z", "digest": "sha1:FUA43PYVBIOJT7SRK2VJB32O76MPHWGH", "length": 14395, "nlines": 181, "source_domain": "shivray.com", "title": "छत्रपती शिवाजी महाराजांचे ब्रिटीश म्युझिअम चित्र | Chhatrapati Shivaji Maharaj - Shivray", "raw_content": "\nछत्रपती शिवाजी – महाराजांवर चित्रपट\nबेसिक फोटोग्राफी वर्कशॉप – ४ सप्टेंबर २०१६\nस्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले\nछत्रपती राजर्षि शाहू महाराज\nगनिमी कावा – युध्दतंत्र\nछत्रपती शिवाजी महाराजांचे ब्रिटीश म्युझिअम चित्र\nशिवकाळात शस्त्रांचे महत्व असामान्य होतं. शिवराय आणि संभाजी राजांनी दारुगोळा कोठारे आणि शस्त्र निर्मिती कारखाने उभारले होते. अफझलखाना विरुद्धच्या लढाईत झालेला चिलखत, बिचवा यांचा प्रभावी वापर असेल, पावनखिंडीत बाजीप्रभू आणि रायाजी बांदल यांनी पट्टा वापरून केलेली शर्थ असेल किंवा शंभूकाळात चीक्कदेव याच्याविरुद्ध केलेला धनुष्य-बाणाचा वापर असेल. शस्त्रांची भूमिका प्रभावी राहिली आहे. अश्याच काही शस्त्रांची छोटीशी ओळख करून देण्याचा इथे प्रयत्न करत आहोत.\nछत्रपती शिवाजी महाराजांचे ब्रिटीश म्युझिम मधील चित्रात उजव्या हातात पट्टा आणि डाव्या हातात मुल्हेरी मुठीची तलवार.\nश्री.गिरीश जाधवराव (शिवकालीन शस्त्रांचे संकलक)\nलॉर्ड इगरटन, रेसिडेंट ग्रांट डफ, विश्वकोश, मायबोली\nछत्रपती शिवाजी महाराजांचे ब्रिटीश म्युझिअम चित्र\nशिवकाळात शस्त्रांचे महत्व असामान्य होतं. शिवराय आणि संभाजी राजांनी दारुगोळा कोठारे आणि शस्त्र निर्मिती कारखाने उभारले होते. अफझलखाना विरुद्धच्या लढाईत झालेला चिलखत, बिचवा यांचा प्रभावी वापर असेल, पावनखिंडीत बाजीप्रभू आणि रायाजी बांदल यांनी पट्टा वापरून केलेली शर्थ असेल किंवा शंभूकाळात चीक्कदेव याच्याविरुद्ध केलेला धनुष्य-बाणाचा वापर असेल. शस्त्रांची भूमिका प्रभावी राहिली आहे. अश्याच काही शस्त्रांची छोटीशी ओळख करून देण्याचा इथे प्रयत्न करत आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांचे ब्रिटीश म्युझिम मधील चित्रात उजव्या हातात पट्टा आणि डाव्या हातात मुल्हेरी मुठीची तलवार. संदर्भ: श्री.गिरीश जाधवराव (शिवकालीन शस्त्रांचे संकलक) लॉर्ड इगरटन, रेसिडेंट ग्रांट डफ, विश्वकोश, मायबोली\nSummary : शिवकालीन शस्त्रांची ओळख\nPrevious: सिंहगड पुन्हा स्वराज्यात सामिल करणारे शंकराजी नारायण\nAnuya on महाराष्ट्राच्या किल्ल्यांकडे सरकारचे अक्षम्य दुर्लक्ष\nshashank on वीर शिवा काशीद\nछत्रपती शिवाजी – महाराजांवर चित्रपट\nबेसिक फोटोग्राफी वर्कशॉप – ४ सप्टेंबर २०१६\nगनिमी कावा – युध्दतंत्र\nछत्रपती राजर्षि शाहू महाराज\nस्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले\nchatrapati shivray chhatrapati shivaji maharaj kaviraj bhushan lohagad fort Modi Letter D Modi Letter DH Modi Letter N Modi Letter SH Modi Letter T Modi Letter TH modi script nature photography Quiz Contest raigad raigad fort Rajaram Maharaj shivaji raje shivkalyan raja shivrayanchi aarti आज्ञापत्र कविराज भूषण छत्रपती शिवाजी महाराज जाणता राजा जावजी लाड ताराराणी प्र. के. घाणेकर प्रश्नमंजुषा बाजीराव पेशवे बाल शिवाजी मराठा मराठेशाही राजमाता जिजाऊ आऊसाहेब लता मंगेशकर वा. सी. बेंद्रे शहाजी महाराज शिवराय शिवरायांचा जन्म शिवरायांची आरती शिवाजी राजे शिवाजीराजे भोसले शिवाजी शहाजी भोसले सरनौबत सेतू माधवराव पगडी सोपी मोडी पत्रे २०१५\nशिवराय प्रश्नमंजुषा – प्रश्न क्रमांक १५\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १२\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. ११\nशिवराय प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक १४\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १३\nछत्रपती शिवाजी – महाराजांवर चित्रपट\nबेसिक फोटोग्राफी वर्कशॉप – ४ सप्टेंबर २०१६\nJai ram Shinde: सर माझ्या माहिती प्रमाणे पन्हाळा गडावरील ईतिहाआसआसाचे वर्णन...\nJai ram Shinde: खुप छान माहित दिल्या ईतिहासातील. ���ण माला माहिती आहे त्याप्रम...\nशिवराय प्रश्नमंजुषा – प्रश्न क्रमांक १५\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १२\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. ११\nशिवराय प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक १४\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १३\nकाळकाई खिंडीत सिद्दयांची कत्तल करणारे जावजी लाड\nप्रती तानाजी – पदाती सप्तसहस्त्री नावजी लखमाजी बलकवडे\nछत्रपती संभाजी महाराजांचा जन्म\nराजगड लढविणारे संताजी सिलीम्बकर\nजयदेव जयदेव जय जय शिवराया\nमोडी वाचन – भाग १७\nराजगड किल्ला – गडांचा राजा आणि राजांचा गड\nमोडी वाचन – भाग १५\nJai ram Shinde: सर माझ्या माहिती प्रमाणे पन्हाळा गडावरील ईतिहाआसआसाचे वर्णन...\nJai ram Shinde: खुप छान माहित दिल्या ईतिहासातील. पण माला माहिती आहे त्याप्रम...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00224.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://mr.upakram.org/node/567", "date_download": "2018-04-24T18:19:58Z", "digest": "sha1:NSFJQQKN3UC5TSFWZ3UYHTRZQLNPWTZQ", "length": 77501, "nlines": 369, "source_domain": "mr.upakram.org", "title": "बोंबिल! एक पूर्वजन्मीची पुण्याई... | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\n'बोंबिल' या मत्स्यप्रकाराविषयी थोडी माहिती हवी आहे म्हणून हा चर्चाप्रस्ताव मांडत आहे.\nव्यक्तिशः बोलायचे झाले तर 'बोंबिल' हा माझा अत्यंत म्हणजे अत्यंत म्हणजे अत्यंत आवडता मासा आहे. ८४ लक्ष योनींच्या फेर्‍यानंतर मनुष्यजन्म मिळतो असे म्हणतात या मनुष्यजन्मात बोंबिल खायला मिळणे हे त्या ८४ लक्ष योनींच्या फेर्‍यातील केलेल्या पुण्याईचे फळ आहे असे मी मानतो या मनुष्यजन्मात बोंबिल खायला मिळणे हे त्या ८४ लक्ष योनींच्या फेर्‍यातील केलेल्या पुण्याईचे फळ आहे असे मी मानतो\nपूर्वजन्मीची जब्बर पुण्याईच म्हणा ना\nओल्या बोंबलाची कोकणी आमटी, बोंबिल फ्राय किंवा तळलेले बोंबिल हे चवीला खासच लागतात आमच्या कोकणात सुक्या बोंबलाला राख फासून त्याला चुलीवर भाजतात आणि 'बोंबलाचे भुजणे' करतात. (अवांतर - तसेच भुजणे सुक्या बांगड्याचेही करतात तेदेखील चवीला अतिशय सुरेख लागते आमच्या कोकणात सुक्या बोंबलाला राख फासून त्याला चुलीवर भाजतात आणि 'बोंबलाचे भुजणे' करतात. (अवांतर - तसेच भुजणे सुक्या बांगड्याचेही करतात तेदेखील चवीला अतिशय सुरेख लागते\nपाट्याखालचे बोंबिल - ओल्या बोंबलाच्या पाककृतीतली ही एक विशेष पद्धती आहे. बाजारातून बोंबिल आणले की ते पाट्याखाली दाबून ठेवले जातात. पाट्याच्या वजनाने बोंबलात असलेले अतिरिक्त पाणी निघून जाते व असे पाट्याखालून काढलेले बोंबिल अगदी छान कुरकुरीत फ्राय होतात आणि चवीला फारच सुरेख लागतात\nतर मंडळी, एकंदरीतच बोंबिल हा मत्स्यप्रकार अतिशय लोकप्रिय असून चवीला फारच सुरेख लागतो. मद्यासोबतही तळलेले बोंबिल खायची प्रथा बर्‍याच ठिकाणी आढळते\nकाही प्रश्न - (माहीतगार, चोखंदळ, रसिक, व खाण्यापिण्याचा षौक असलेल्या वाचकांनी कृपया उत्तरे द्यावीत)\n१) याला 'बॉम्बे डक' असे का म्हणतात\n२) हा फक्त मुंबईच्याच समुद्रकिनार्‍यावर मिळतो म्हणून याला बॉम्बे डक असे म्हणत असावेत का परंतु हा मासा तर कोकणात देखील मिळतो.\n३) याला 'डक' असे का म्हणत असावेत याचा आणि 'डक'चा संबंध काय\n४) जगात इतरत्र कुठे हा मासा मिळतो का (तेथील लोकल समुद्रात\nबोंबलाबद्दल अजून कुणाला काही विशेष माहिती द्यावयाची झाल्यास येथे अवश्य द्यावी.\nतसे पाहता पापलेट, सुरमई, हलवा (याला आमच्या कोकणात आणि गोव्यात काही ठिकाणी काळापापलेट असेही म्हणतात), रावस, कोलंबी हे अतिशय लोकप्रिय मासे. परंतु आम्ही कोकणवासी या माश्यांऐवजी पेडवे, मुडदुशा, कर्ली, मांदेली, गाबोळी, इत्यादी मच्छी अधिक प्रेमाने खातो. या प्रकारच्या मासळीबदल जर कुणाला काही अधिक माहिती द्यावयाची असल्यास येथे अवश्य द्यावी.\nअवांतर - मला जर मरताना यमाने विचारलंन की तात्या तुझी शेवटची इच्छा काय आहे तर मी त्याला एवढंच सांगेन की बाबारे जरा थांब. मार्केटात जातो आणि आमच्या साधनेकडून उत्तम बोंबिल आणतो. आपण दोघेही घोट घोट उंची मद्यासोबत ते तळलेले बोंबिल खाऊ आणि मग मला या इहलोकातून कुठे न्यायचा तिथे खुश्शाल ने बाबा\n(साधना कोळणीचा शिष्य) बोंबिलप्रेमी तात्या.\nअमेरिकेत बसलेल्या माझ्यासारख्या बोंबिलखाऊ कुडाळदेशकरांना असे लेख वाचायला लावणे म्हणजे दुष्टपणाचा कहर आहे असे माझे स्पष्ट मत आहे. ;-)\nमनुष्यजन्मात बोंबिल खायला मिळणे हे त्या ८४ लक्ष योनींच्या फेर्‍यातील केलेल्या पुण्याईचे फळ आहे असे मी मानतो\nमाहीतगार, चोखंदळ, रसिक, व खाण्यापिण्याचा षौक असलेल्या वाचकांनी कृपया उत्तरे द्यावीत\nहे सगळं असूनही बोंबलाच्या प्रश्नांची उत्तरे सध्या मला नाही माहित याचे कारण बोंबील दिसले की ते फक्त गट्टम् करायचे इतकेच माह��त आहे.\nबोंबील हा माझा वीक पॉईंट. भारतात उतरल्यावर रात्री ३ वाजता एकदा बोंबलाचे उरलेले आंबटतिखट आणि ब्रेड (भूक लागली नसताना) खाल्ले होते, ते येथे आठवून गेले.\nबोंबील ज्याला आवडतो तो खरा मासेखाऊ असे माझे मत आहे. ;-) आमच्या वसईला बोंबलाचे खास आंबट तिखट बनवतात. ते इतरत्र बनत नाही आणि सर्वांनाच आवडते असे नाही. पण त्याची चटक एकदा लागली की माणूस वेडावतो. लसणाच्या फोडणीवर चिंचेचे पाणी आणि त्यात तिखट-मीठ-हळद लावून शिजवलेले बोंबील, डोळ्या-नाकातून पाणी काढत खाण्यातली मजा वेगळीच. सर्दीवर जालिम उपाय. ;-) सारस्वत पद्धतीच्या या आमटी भाताबरोबर तळलेले बोंबील खाऊन पाहा, आवडतील हे निश्चित.\nपापलेट, सुरमई, हलव्यासारखे माशांना बोंबिलांसमोर नखाचीही सर नाही. मांदेळी, करंदी, कर्ली यांची गोष्टच वेगळी.\nयाखेरीज राहिले सुके बोंबील. कोळीवाड्यात चक्कर मारली तर बोंबील सुकवण्याच्या तारांच्या १०० हात जवळून लोक जाणार नाहीत पण माझ्यासारखे दर्दी पोटात कावळे कोकलल्याने बेजार होतील. :) या सुक्या बोंबलांच्या काड्या वांग्याच्या भाजीत घातल्या तर अप्रतिम चव येते.\nबोंबलाला बॉम्बे डक बहुधा त्याच्या सफेत पांढर्‍या रंगावरून म्हणतात. प्रश्नांच्या योग्य उत्तरांच्या मी ही प्रतिक्षेत आहे. तसेच, या माशाबद्दल अधिक माहिती वाचायलाही आवडेल.\nतोपर्यंत बॉम्बे डक विषयी विकिवर मिळालेली बातमी वाचा... मजेशीर आहे.\nअवांतरः मला चित्रगुप्ताने सांगितले की स्वर्गात सर्व प्रकारची पक्वान्ने आहेत पण बोंबील नाही आणि नरकात फक्त बोंबील आहेत तर मी खुशीने नरकात जाईन.\nया सुक्या बोंबलांच्या काड्या वांग्याच्या भाजीत घातल्या तर अप्रतिम चव येते.\nलय मजी लय झकास..आमच्या मातोश्रींचा हातखंडा आहे.\nटोमॅटो+सोडे, वांगी+सोडे, तळलेले बोंबिल, सुकट, वांब, खेकड्याचा रस्सा(काही लोक याला सूप असा पाचकळ शब्द वापरतात)...अहाहा नुसते नावे घेतली तरी पाणी सुटतं तोंडाला..वास भयानक येतो पण चवीला तुलना नाही.\nबोंबिल देखे से जो आ जाती है मुंहपर रौनक़ |\nवो समझते हैं कि बीमार का हाल अच्छा है | (माफ करा गालिबसाहेब)\nबोंबील की पाटी लेकर ऐसे ना जाया करो\nलोगो की नजरे भी भूखी होती है...\nदोन दिसांची नाती [20 Jul 2007 रोजी 04:22 वा.]\nलसणाच्या फोडणीवर चिंचेचे पाणी आणि त्यात तिखट-मीठ-हळद लावून शिजवलेले बोंबील, डोळ्या-नाकातून पाणी काढत खाण्यातली मजा वेगळ��च.\nअवांतरः मला चित्रगुप्ताने सांगितले की स्वर्गात सर्व प्रकारची पक्वान्ने आहेत पण बोंबील नाही आणि नरकात फक्त बोंबील आहेत तर मी खुशीने नरकात जाईन.\nकोळीवाड्यात चक्कर मारली तर बोंबील सुकवण्याच्या तारांच्या १०० हात जवळून\nहे वाचले आणि उगाचंच मल आमचा सातपाटीचा अव्या पाटील आठवला. अव्याच्या सातपाटीच्या घराबाहेर मी अश्या तारा पाहिल्या होत्या. अव्या पाटील हा माझा शाळूसोबती. अभ्यासात आम्ही दोघे सारखेच ढ त्यामुळे सर्वात मागच्या बाकावर बसून सतत गप्पा मारणे, बाष्कळ टाईमपास करणे हेच आम्ही आमचे परमकर्तव्य समजत असू त्यामुळे सर्वात मागच्या बाकावर बसून सतत गप्पा मारणे, बाष्कळ टाईमपास करणे हेच आम्ही आमचे परमकर्तव्य समजत असू\nअव्या उंचीने बुटका, गोरेला आणि तसा सुदृढ होता. त्याच्या वडीलांचा सातपाटीला मोठा मत्स्यव्यवसाय आहे. अव्या मला नेहमी सातपाटीला घरी जेवायला ये असा आग्रह करायचा.\nदहावीची परि़क्षा झाली आणि शाळा सुटली. त्याचबरोबर अव्याही भेटेनासा झाला. त्यानंतर अचानक ५-६ वर्षांनी एकदा रस्त्यात अव्या भेटला. आम्ही उराउरी एकमेकांना मिठ्या मारल्या. 'मी तुझं काहीही ऐकणार नाही, या रविवारी घरी जेवायला काहीही करून येच' असा त्याने आग्रह केला.\nठरल्याप्रमाणे मी सातपाटीला अव्याकडे जेवायला गेलो. बापरे मासळीचे किती प्रकार अव्याच्या आईने केले होते मासळीचे किती प्रकार अव्याच्या आईने केले होते अव्या, त्याची आई आणि त्याचे वडील यांनी इतक्या प्रेमळ आग्रहाने मला जेवायला वाढले की काही विचारू नका. अव्याचा माझ्यावर भारीच जीव होता, आणि माझाही अव्यावर. अव्या गधडा दहावी नापास झाला आणि सातपाटीलाच वडीलांचा मासळीचा धंदा सांभाळू लागला. दहावी पास झाला असता तरी अव्या पुढे काहीच शिकणार नव्हता हा भाग वेगळा\nत्यानंतर सातपाटीला गेलो होतो ते अव्याच्या लग्नाला . २-३ दिवस खूप धमाल आली. लग्नानंतर अव्या आणि अव्याची बायडी सुखाने नांदू लागले. त्यानंतर पुन्हा एकदा अव्याने आग्रह करून मासळी खाण्याकरता घरी जेवायला बोलावलंन. यावेळी अव्याच्या बायकोने स्वयंपाक केला होता. अतिशय सुरेख स्वयंपाक. अव्याची बायको रेश्मा ही वसईची पाचकळशी, दिसायला गोरीपान आणि देखण्यात जमा. मात्र स्वभावाने अतिशय शांत, आणि अबोल. फार बोलत नसे, पण तशी मिश्किल होती. गालातल्या गालात हासायची. आमचा अव्या मात्र अखंड बडबड्या. दोघांनीही मला आग्रह करकरून जेवायला वाढलं. अव्याच्या बायकोने केलेल्या कोलंबीभाताची चव आजही माझ्या जिभेवर आहे.\nपण मंडळी, अव्याच्या घरून भरल्यापोटी निघताना मी दिलेल्या दुवा बहुतेक नियतीला मान्य नसाव्यात. नियतीच्या मनात नेहमी वेगळंच असतं आणि ती नेहमीच आपला डाव साधते. लग्नानंतर अवघ्या वर्षसहामहिन्यातच अव्या मोटरसायकल अपघातात वारला माझी दोस्ती तोडून, रागावून निघून गेला पुन्हा कधीही न भेटण्यासाठी\nया घटनेलादेखील आता काही वर्ष होऊन गेली. मध्यंतरीच्या काळात अव्याच्या वडीलांनी स्वतः पुढाकार घेऊन सुनेचं दुसरं लग्न लावून दिलं. रेश्माचं सासर आता मुंबईतच आहे आणि रेश्मा सासरी सुखात आहे ही समाधानाची गोष्ट. दादरच्या एका लग्नात एकदा अचानक रेश्मा आणि तिचा नवरा भेटले. रेश्माला नवराही अगदी भला मिळाला आहे. स्टेट बँकेत नोकरीला आहे. त्यांची माझी गाठ पडल्यावर रेश्माने तिच्या नवर्‍याशी ओळख करून दिली आणि माझ्या आणि अव्याच्या मैत्रीबद्दल सविस्तर सांगितले. कधीही फारसं न बोलणार्‍या, अबोल असणार्‍या रेश्माने मला डोळ्यात पाणी आणून का होईना, पण पुन्हा एकदा तिच्या घरी जेवायला बोलावले.\nमी मात्र आजतागायत तिच्या घरी कधी गेलो नाही आणि कधी जाणारही नाही. कारण तिथे अखंड बडबड, गंमत, टिपी, आणि पिजे करत आग्रह करकरून जेवायला वाढणारा आमचा अव्या नसेल\nहे सगळं असूनही बोंबलाच्या प्रश्नांची उत्तरे सध्या मला नाही माहित याचे कारण बोंबील दिसले की ते फक्त गट्टम् करायचे इतकेच माहित आहे.\nबोंबिल बांगलादेशात मिळतो का काय माहिती नाही पण तो अमेरिकेतील बांगलादेशी दुकानांत मिळतो असे ऐकले आहे. जेव्हा जेव्हा आमच्या जवळच्या बांगलादेशी दुकानात घ्यायला गेले तेव्हा तरी मिळाला नाही हे सोडा :( आणि मिळाला असता तरी अशा फ्रीजमधल्या बोंबिलाला काय चव आली असती कोण जाणे, असा शहाण्यासारखा विचार करून गप्प बसले.\nगारठवलेले बोंबिल मिळतात असे ऐकून होते. आमच्याकडे तरी शोधून सापडले नाहीत आणि सापडले तरी\nअशा फ्रीजमधल्या बोंबिलाला काय चव आली असती कोण जाणे, असा शहाण्यासारखा विचार करून गप्प बसले.\nबहुधा हेच होईल. :)\nबोंबील खावेत तर तळलेले नाहीतर आलं-लसूण-कोथिंबीर-खोबरं इत्यादी पाट्यावर वाटून बनणार्‍या मसाल्यात रंगून येणार्‍या हिरव्या सुक्या ग्रेव्हीत. 'बरा दबदबीतसा कर' अशी एकदा (बरीचशी अनावश्यक) सूचना आजीला केली, की मग केवळ परमेश्वराचा प्रथमावतार ताटात येण्याची प्रतीक्षा करावी, आणि मग जाणिजे यज्ञकर्म म्हणून सुरुवात करावी.\nपापलेट, हलवा, सुरमई इ. मासे कितीही चविष्ट असले, तरी त्यांच्यात एक काहीसा मठ्ठपणा आहे. बोंबलांची नजाकत, लुसलुशीतपणा असे काही त्यांच्यात आढळत नाही. इतर कुठे हा मिळत असेलसे वाटत नाही. इकडे फार फार तर सी बास माशाची चव थोडीशी बोंबलांच्या जवळपास येते.\nपापलेट, हलवा, सुरमई इ. मासे कितीही चविष्ट असले, तरी त्यांच्यात एक काहीसा मठ्ठपणा आहे. बोंबलांची नजाकत, लुसलुशीतपणा असे काही त्यांच्यात आढळत नाही.\nसहमत... पापलेट, हलवा पेक्षा सुरमई मात्र आवडते. मात्र मांदेळी आणि कर्ली सर्वात प्रिय.\nकरंदी हा प्रकार अद्याप खायला मिळाला नाही याचे वाईट वाटते.\nदोन दिसांची नाती [22 Jul 2007 रोजी 04:30 वा.]\nबोंबील खावेत तर तळलेले नाहीतर आलं-लसूण-कोथिंबीर-खोबरं इत्यादी पाट्यावर वाटून बनणार्‍या मसाल्यात रंगून येणार्‍या हिरव्या सुक्या ग्रेव्हीत.\n'बरा दबदबीतसा कर' अशी एकदा (बरीचशी अनावश्यक) सूचना आजीला केली, की मग केवळ परमेश्वराचा प्रथमावतार ताटात येण्याची प्रतीक्षा करावी,\n नंदनशेठ, 'बरा दबदबीतसा कर' हे शब्द जयवंत दळवींच्या लेखनात वाचायला मिळतात बरं का :) दळवीही अत्यंत मत्स्यप्रेमी होते.\nप्रा.डॉ.दिलीप बिरुटे [20 Jul 2007 रोजी 02:30 वा.]\nसुके बोंबिल तळून खातात पण बोंबिल बटाट्याची तर्रीबाज रस्याची भाजी करुन खाण्याचीही पद्धत आहे. ओला बोंबिल खाण्याचा योग काही अजून आलेला नाही.तो कसा लागतो हेही नाही सांगता येणार.सुका बोंबिल जेव्हा चखना म्हणून मिळतो त्याची मजा क्या कहने.बाकी प्रश्नांची उत्तरे देता येणार नाहीत.आपले काम आहे.ओन्ली खाणे.आम्ही गोड्या पाण्यातले मासे खाणारे,\n(वामट,राहू, म-हळ, गंगावरी,पतुला,मलघा,जलवा,करोटी,मु-ही,लहानी कोंळंबी उर्फ झींगे,मोठी कोळंबी,याचे चाहते आहोत)एकदा पापलेट अन खेकडे फ्राय म्हणून खाल्ली आहेत.बाकी समुद्री माश्यांचा योग तसा कमीच.\nताजे मासे न मिळणार्‍या आमच्या घाटी प्रदेशात बोंबील, सोडे, सुकट आणि गोड्या पाण्यातले खेकडे हेच मत्स्यावतारी पदार्थ मिळतात. सुके बोंबील घरी तळले की पार १०० फुटावर असलेल्या शंकराच्या देवळासमोर गोट्या खेळत असलेल्या आम्हाला त्याचा सुगंध आल्याने भुकेने कासावीस होऊन हेतुपुरस्सर बल्���्या करुन चड्डी सावरत घरी येणे अपरिहार्य होत असे.\nपुण्यामुंबईत कधी कधी ओले बोंबील वगैरे प्रकार खाल्ले आणि त्याची मौज तर क्या कहने\nविठ्ठलकॄपेने आखाड म्हैना चालू आहे. यंदाची गटारी बोंबलासोबत साजरी करावी म्हणतो.\nदोन दिसांची नाती [22 Jul 2007 रोजी 04:24 वा.]\nहेतुपुरस्सर बल्ल्या करुन चड्डी सावरत घरी येणे अपरिहार्य होत असे.\nविठ्ठलकॄपेने आखाड म्हैना चालू आहे. यंदाची गटारी बोंबलासोबत साजरी करावी म्हणतो.\nप्रकाश घाटपांडे [20 Jul 2007 रोजी 03:44 वा.]\nसुके बोंबील घरी तळले की पार १०० फुटावर असलेल्या शंकराच्या देवळासमोर गोट्या खेळत असलेल्या आम्हाला त्याचा सुगंध आल्याने भुकेने कासावीस होऊन हेतुपुरस्सर बल्ल्या करुन चड्डी सावरत घरी येणे अपरिहार्य होत असे.\nबोंबलाच्या वासाने एखाद्या मध्ये चक्क लाळ गळेपर्यंत भूक निर्माण होते तर एखाद्याला मळमळ उलट्या होउन अन्नावरची वासना उडते. घटना एकच पण दोन भिन्न व्यक्तींवर त्याचे १८० अंश आउट ऑफ् फेज परिणाम होतात. त्या व्यक्तिवरचे संस्कार हे एक महत्वाचे कारण असते, जेव्हा एखाद्याचे अन्न हे दुसर्‍याचे विष बनते त्यावेळी त्यांचे सहजीवन अशक्य बनते. पण दोन्ही गोष्टी नैसर्गिकच आहेत. उपक्रमावरील प्रतिसादातून या गोष्टी सहजपणे दिसतात. त्यामुळे विकृती हे देखिल प्रकृतीच आहे पण समाजाला मान्य नसलेली. कारण त्यामागची प्रेरणा नैसर्गीकच असते. यावर अजून काही पण नंतर....\nखरे आहे. बोंबलामुळे अन्नावरची वासना उडणे ही विकृती रुपी प्रकृती समाजाला मान्य नाही हे पाहून वाईट वाटले. ;)\nप्रकाश घाटपांडे [20 Jul 2007 रोजी 04:19 वा.]\nबोंबलामुळे अन्नावरची वासना उडणे ही विकृती रुपी प्रकृती समाजाला मान्य नाही हे पाहून वाईट वाटले. ;)\nअसे मी म्हटलेले नाही . आपण त्याचा अन्व्यार्थ मला अभिप्रेत नसलेला काढलात्.मी फक्त वस्तुस्थीती सांगितली. विकृती / प्रकृती हा परिघावरचा मुद्दा आहे,मध्यवर्ती नव्हे.( थोडक्यात आनुषंगिक्)\nएकच गोष्ट दोन व्यक्तींना चांगली किंवा वाईट वाटू शकते. ज्याला एक जण संस्कार म्हणतो त्यालाच दुसरा विकृती म्हणतो. शेवटी दृष्टिकोन मॅटर्स. जगात चांगलं वाईट काही नसतं सगळ सापेक्ष असतं. तेव्हा कृपया आवरतं घ्या आणि बोंबलाची चर्चा चालू राहूद्या. फारतर चांगलं बोंबिल कुठं मिळतं..वाईट कुठं हे सांगावं ;-)\nबोंबिल देखे से जो आ जाती है मुंहपर रौनक़ |\nवो समझते हैं कि बीमा��� का हाल अच्छा है |\nप्रकाश घाटपांडे [20 Jul 2007 रोजी 04:08 वा.]\nज्यांना तात्याने छळले आहे. त्यांनी तात्याला खालील प्रायश्चित्त द्यावे.\n८४ लक्ष योनीतून पुढील जन्मी तात्याने बोंबील व्हावे. व या लोकांनी ( मास मच्छी न खाणार्‍या देखिल् ) बोंबील रुपी तात्याला फ्राय करून, खारवून , ग्रेव्हि घालून अजून काय काय करुन यथेच्च चापावे.\n( म्हणजे उरलेल्या योनीतील जन्मासाठी तात्याल १०० % सवलत मिळून तात्या परत मनुष्य योनीत जन्माला येईल)\nदोन दिसांची नाती [20 Jul 2007 रोजी 04:33 वा.]\nज्यांना तात्याने छळले आहे. त्यांनी तात्याला खालील प्रायश्चित्त द्यावे.\n८४ लक्ष योनीतून पुढील जन्मी तात्याने बोंबील व्हावे. व या लोकांनी ( मास मच्छी न खाणार्‍या देखिल् ) बोंबील रुपी तात्याला फ्राय करून, खारवून , ग्रेव्हि घालून अजून काय काय करुन यथेच्च चापावे.\n( म्हणजे उरलेल्या योनीतील जन्मासाठी तात्याल १०० % सवलत मिळून तात्या परत मनुष्य योनीत जन्माला येईल)\nघाटपांडेसाहेब, तुमची कल्पना भन्नाट आहे...\nदोन दिसांची नाती [20 Jul 2007 रोजी 05:36 वा.]\nआपल्या उत्तम कलाकृती, कारागिरीचे कौतुक वाटते\nबोबील १ महीना बंद करा ते तुमचे सगळे काही मान्य करतील\nतात्या इकडे लगेच निमुटपणे\n तात्या भांडाफोड करायचा ट्राय करतायेत\nमजकूर संपादित. सदस्यांवर टिप्पणी करणारा मजकूर संपादित केला आहे.\n(महाराष्ट्र टाईम्स ची खबर म्हणजे गुंडोपंतावरून उचलेले पात्र)\nविसोबाचं खेचर [20 Jul 2007 रोजी 08:32 वा.]\nआरं तात्या लय भारी विषय काढला बाबा तू \nकोकणामध्येच बोंबिल घ्यायचं असल्यास ( होलसेलमध्ये) आपली पसंती दासगावला असते. इथं लागलं तेवढ्या व्हरायटी मंदी बोंबिल आन सुकी मासळी मिळत्ये. महाड तालुक्‍यातील दासगाव येथे दर शनिवारी भरणारा आठवडा बाजारात दिवसाला 5 ते 10 लाख रुपयांची सुक्‍या मासळीची उलाढाल होते. दासगावचा हा बाजार सुक्‍या मासळीचा बाजार म्हणून ओळखला जातो. कोकणातील प्रमुख व्यापारी केंद्र व बंदर म्हणून दासगावची ओळख इतिहासात आहे. सागरी मार्गाने होणारी माल वाहतूक व देवाणघेवाण याच बंदरावर होत असे. परदेशी आयात-निर्यातीचा व्यापार तसेच घाट माथ्यावरील व्यापार येथून चालत असे. पूर्वी मालाला येण्या-जाण्यामुळे येथे व्यापाराची सुरुवात झाली. दासगाव हे तालुक्‍यातील लहान गाव आहे. बदलत्या काळानुसार रस्ते वाहतूक व माल वाहतुकीची अन्य साधने उपलब्ध झाल्याने येथील व्यापार ठप्प झाला; परंतु आठवडा बाजार आजही चालतो.\nदासगावला मत्स्यव्यवसाय तितकासा नाही. परंतु येथील बाजारात येणारी सुकी मासळी श्रीवर्धन, भरडखोल, बाणकोट, अलिबाग, मुरूड, हर्णे, मुंबई परिसरातून येते. पूर्वी धान्य देऊन मासळी खरेदी केली जायची. जवळच्या धर्मशाळेत जहाजातून येणारे धान्य उतरवले जाई. महाराष्ट्राच्या बहुसंख्य ठिकाणी ही मासळी जायची. आज धान्याची जागा पैशाने घेतली आहे.\nशनिवारी सकाळी बाजारात दुकाने मांडली जातात. सुक्‍या मासळीचे ट्रक येथे तयार पोहचतात. त्यातून पोती, पाट्या उतरविल्या जातात. घाऊक खरेदीसाठी मोठमोठे वजन काटे येथे तयार असतात, तर किरकोळ विक्रीसाठी सुक्‍या मासळीचा ढिग रचून दुकाने तयार होतात. सकाळपासूनच बाजारातील वर्दळ वाढते. ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात ग्राहक येत असतात. रायगड, रत्नागिरी, ठाणे, मुंबईतून घाऊक खरेदीदारही येथे येतात. काही तासांतच घाऊक खरेदी उरकली जाते; तर दुपारी 1 वाजेपर्यंत किरकोळ बाजार सुरू होतो. या बाजारात सुकट, बोंबिल, लहान बोंबिल, वाकटी, आंबाडी, भेळ यांसारखे असंख्य प्रकार आणि सोडे उपलब्ध असतात. 40 रुपयांपासून 100 रुपये किलोपर्यंत येथे भाव असतो.\nसर्वाधिक 450 रुपये किलो असा भाव सोड्यांना असतो. अलिबागहून येणारे सागर मुंडे गेले 20 वर्ष या ठिकाणी मासळी विकायला येतात. मासळीचा भाव सोन्याच्या भावाप्रमाणे बदलत असतो. मे महिन्यात सर्वाधिक मागणी व भाव असल्याचे त्यांनी सांगितले. शहरी भागात गहू, तांदूळ वर्षभरासाठी जसा भरून ठेवला जातो तसे ग्रामीण व शहरी भागातही सुकी मासळी वर्षभरासाठी भरून ठेवली जाते. घाऊक व किरकोळ विक्रीचा विचार केला तर दर शनिवारी या बाजारात 5 लाख रुपयांच्या पुढे उलाढाल होते.\nमे महिन्यात ही उलाढाल तब्बल दहा लाख रुपयांपर्यंत जाते. महाड, माणगाव, गोरेगाव, म्हसळा व इतर जिल्ह्यांतून घाऊन व्यापारी येथे मोठी खरेदी करतात. दासगाव बंदर आता इतिहास जमा झाले आहे. येथून पूर्वीप्रमाणे कोणताही व्यापर चालत नाही. आजूबाजूचे तालुके विकसित झाले आहेत. स्थानिक मत्स्यव्यवसायही कमी झाला आहे. तरीही वर्षानुवर्ष परंपरा असणारा हा बाजार आजही लाखो रुपयांची उलाढाल करत टिकून आहे.\nतात्याच्या रक्षणा, घेतसे अवतार वाहण्या त्याचा भार \"नेटा'वरी वाहण्या त्याचा भार \"नेटा'वरी जेव्हा केव्हा संकट,येतसे धाऊन जेव्हा केव्���ा संकट,येतसे धाऊन आवरी तात्याला विसोबाचं खेचर \nआज बर्याच दिवसांनी आलो. आपले नाव पाहून आधी गोंधळलोच. एक विभक्ती प्रत्यय काय काय मजा घडवतो पाहा. नाव बाकी मस्त आहे :)\nआता तात्या तुम्हाला खेचरशेठ म्हणणार की काय (ह.घ्या:) (हा व्यक्तिगत प्रतिसाद असल्याने नरकात जाणार खास (ह.घ्या:) (हा व्यक्तिगत प्रतिसाद असल्याने नरकात जाणार खास \n कष्ट करा ... कष्ट करा \nज्या काळी मी मासे (थोडे फार) खायचो त्यावेळी मला झिंगे (म्हणजे प्रॉन्स ना ) आवडायचे. एकदा मालवण ला गेलो असताना बांगडा खाल्ला होता. तो फारच आवडला होता. हरिहरेश्वरला गेलो असताना शिंपल्यातले प्राणी खाल्ले होते. त्यांचे नाव आठवत नाही पण चिंबोळ्या की कायसे से होते :).\nमाझ्या केरळी मित्राने माशाचे लोणचे खायला दिले होते. ते अफलातून सुंदर होते हे आठवते.\nबाकी चर्चा प्रस्ताव मस्तच. बोंबील हा पदार्थ कोणाला आवडत असेल असे मला कधी वाटलेच नव्हते. तो इतक्या सर्वांना आवडतो हे वाचून नवल वाटले. त्यामुळे हे वाक्य हळूच लिहित आहे :)\n कष्ट करा ... कष्ट करा \nबोंबील हा पदार्थ कोणाला आवडत असेल असे मला कधी वाटलेच नव्हते. तो इतक्या सर्वांना आवडतो हे वाचून नवल वाटले.\nकाय आहे की बोंबील सर्वांना आवडतोच असे नाही कारण त्याला पाहिजे xxx (आठवा प्रसिद्ध म्हण\nउनके देखे से जो आ जाती है मुंहपर रौनक़ |\nवो समझते हैं कि बीमार का हाल अच्छा है |\nप्रकाश घाटपांडे [23 Jul 2007 रोजी 17:10 वा.]\nकाय आहे की बोंबील सर्वांना आवडतोच असे नाही कारण त्याला पाहिजे xxx (आठवा प्रसिद्ध म्हण\nगाढवाला गुळाची चव काय\nदोन दिसांची नाती [22 Jul 2007 रोजी 04:20 वा.]\nहरिहरेश्वरला गेलो असताना शिंपल्यातले प्राणी खाल्ले होते. त्यांचे नाव आठवत नाही पण चिंबोळ्या की कायसे से होते :).\nलिखाळराव, त्याला 'तिसर्‍या' असे म्हणतात. तिसर्‍यांचं बरं दबदबीत कालवण छानच लागतं. चिंबोर्‍या म्हणजे खेकडे. याला 'कुर्ल्या' असेही म्हणतात.\nहा फोटो गुंडोपंतांच्या खरडवहीतून (त्यांची परवानगी न घेता) चोरला.\nकाय सगळे बोंबील न सांगता नेलेस तरी चालतील\nदोन दिसांची नाती [21 Jul 2007 रोजी 03:31 वा.]\nकोळीण बाकी स्मार्ट आहे अन् झकास दिसत्ये\nआपण तर साला फोटो पाहूनच हिच्या प्रेमात पडलो आहे\nमराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |\n श्री.तात्या यांच्या चर्चा प्रस्तावाची शान वाढवणारा अगदी समर्पक फोटो . प्रियाली यांनी नेमका हेरला (कदाचित् ��ित्रातल्या बोंबिलांचा सुद्धा त्यांना वास येत असावा.) आणि इथे घातला.\nमराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |\nश्री.तात्या आणि प्रियाली यांनी केलेले बोंबिलस्तवन वस्तुनिष्ठ नाही. ते आत्मनिष्ठ आहे. त्यांची ती वैयक्तिक आवड आहे.त्यामुळे त्या माशाविषयी किती लिहू आणि किती नको असे त्यांना झाले आहे.शंभर मासेखाऊ माणसांना विचारले तर त्यांतील वीस जण सुद्धा \" बोंबील मला फार आवडतो\" असे म्हणणार नाहीत. त्याला ना चव ना ढव. काहीच नसले तर आपला तोंडी लावायला ठीक आहे\n......कोकणात आमच्या घरी अनेक प्रकारचे मासे असत.त्यांत अधिक करून बांगडे, पेडवे,सौंदाळे, दोडखारे,इणगां,तिसर्-या,खुबे, सुंगटे(कोळंबी) इत्यादि.. कारण ते मासे स्वस्त. पापलेट, सरंगा, इस्वण (सुरमय. मत्स्यनामे स्थलपरत्वे भिन्न भिन्न असतात.) इ. मोठे मासे क्वचित . कारण ते महाग.\n.....पण बोंबील मासा आमच्या घरी कधी केलाच नाही. कारण मालवण, वेंगुर्ले, शिरोडे या किनारपट्टीवर तो मिळतच नाही.( किंबहुना सिंधुदुर्ग जिल्ह्यात मिळत नसावा.उत्तर कोकणात मिळतो.) ताजे बोंबील खाल्ले ते पुण्यात आल्यावर. पण मुळीच आवडले नाहीत.सुका बोंबील तर अजून उष्टावलेला नाही. श्री.तात्या आणि प्रियाली यांनी केलेले रसभरित वर्णन वाचले तरी बोंबील खायची इच्छा होत नाही.किंबहुना सुका बोंबील भाजल्यावर येणार्‍या वासाविषयींची माझी प्रतिक्रिया ही श्री. प्रकाश घाटपांडे यांव्या प्रतिक्रिये सारखीच आहे.\n....आणि उपक्रमाच्या दरबारात तात्याखानने विडा उचलला\nदोन दिसांची नाती [22 Jul 2007 रोजी 04:10 वा.]\nत्यामुळे त्या माशाविषयी किती लिहू आणि किती नको असे त्यांना झाले आहे\nशंभर मासेखाऊ माणसांना विचारले तर त्यांतील वीस जण सुद्धा \" बोंबील मला फार आवडतो\" असे म्हणणार नाहीत. त्याला ना चव ना ढव. काहीच नसले तर आपला तोंडी लावायला ठीक आहे\nवालावलकरशेठचा धिक्कार असो. वालावलकरशेठ, यापुढे तुमचं आमचं जमणार नाय च्यामारी आमच्या बोंबलाला नावं ठेवता काय च्यामारी आमच्या बोंबलाला नावं ठेवता काय अरे कुठे फेडाल ही पापं अरे कुठे फेडाल ही पापं\nवालावलकरशेठ, यापुढे तुमची आमची कट्टी-फू...:)\nताजे बोंबील खाल्ले ते पुण्यात आल्यावर. पण मुळीच आवडले नाहीत.\nश्री.तात्या आणि प्रियाली यांनी केलेले रसभरित वर्णन वाचले तरी बोंबील खायची इच्छा होत नाही.\n विजापूरच्या दरबारात अफजलखानाने जसा ���ोरल्या आबासाहेबांना पकडायचा विडा उचलला होता, तसाच विडा आज हा अफजलतात्या अभ्यंकरखान उपक्रमाच्या दरबारात उचलत आहे :) नाही तुम्हाला उत्तम बोंबिल करून खाऊ घातले आणि आवडायला लावले तरच प्रियाली-उल-मुखद्दिरात ला तोंड दाखवू :) नाही तुम्हाला उत्तम बोंबिल करून खाऊ घातले आणि आवडायला लावले तरच प्रियाली-उल-मुखद्दिरात ला तोंड दाखवू\n(विजापूरच्या दरबारात 'ताज-उल-मुखद्दिरात' नावाची स्त्री होती. इथे आम्ही आमची मैत्रिण प्रियाली हिला 'प्रियाली-उल-मुखदिरात' केले आहे\nवालावलकरशेठ, आपण एकदा मुद्दामून केव्हातरी ठरवून आमच्या घरी या. आम्ही स्वतः आमच्या हाताने बोंबलाची उत्तम पाककृती करून आपल्याला खायला देऊ. आम्हाला खात्री आहे की आमच्या हातचे बोंबिल आपल्याला नक्की आवडतील\n'आम्ही तात्याच्या हातचे बोंबिल खाल्ले आणि धन्य झालो धन्य ते बोंबिल आणि धन्य तो तात्या धन्य ते बोंबिल आणि धन्य तो तात्या' असं तुम्हीच उद्या लोकांना सांगत फिराल' असं तुम्हीच उद्या लोकांना सांगत फिराल\nअफजलतात्या अभ्यंकर खान प्रचंड फौजेनिशी निघत आहे. लवकरच भेटीची वेळ ठरवा\nअवांतर - वरील संपूर्ण प्रतिसाद कृपया 'ह घ्या' या सदरात गृहीत धरावा. वालावलकरशेठच्या बोंबलासंदर्भातील वैयक्तिक आवडीनिवडीचा आम्ही आदर करतो...\nअफजलतात्या अभ्यंकर खान प्रचंड फौजेनिशी निघत आहे. लवकरच भेटीची वेळ ठरवा\nतात्या त्या फौजेचे आणि \"साक्षात खानाचे\" काय झाले ते लक्षात ठेवा. नाहीतर वालावलकर साहेबांच्या अंगात शिवाजी आला तर या खानाचाच मेजवानीसाठी \"खाना\" होईल आणि मग आपल्याला प्रथमावतार लगेच घ्यावा लागेल...\nदोन दिसांची नाती [22 Jul 2007 रोजी 04:43 वा.]\nनाहीतर वालावलकर साहेबांच्या अंगात शिवाजी आला तर या खानाचाच मेजवानीसाठी \"खाना\" होईल आणि मग आपल्याला प्रथमावतार लगेच घ्यावा लागेल...\nआम्ही स्वतः आमच्या हाताने बोंबलाची उत्तम पाककृती करून आपल्याला खायला देऊ. आम्हाला खात्री आहे की आमच्या हातचे बोंबिल आपल्याला नक्की आवडतील\nवा तात्या, 'काटा' काढावा तर असा :)\nविकास आणि नंदन यांच्याशी सहमत\n तात्याखान आपले छोटे\"खानी\" भाषण आवडले.\nआणि विकास आणि नंदन या दोघांचे प्रतिसादही.\nमुंबई आणि ठाणे जिल्हा सोडला तर बोंबिल विशेष आवडत नाहीत असा अनुभव खुद्द कुटुंबातच आहे. त्यामुळे यनांना ते आवडत नसतील तर वावगे नाही पण त्यांना खास मुंबई-ठाण्याचे ���डफडीत बोंबिल खायला घालायला हवेतच हवेत. :)\nबाकी, मला अमेरिकेत बसून बोंबलाची चव आणि वास आठवून 'गेले ते दिवस' असे हळहळून म्हणण्याशिवाय गत्यंतर नाही.\nअवांतरः अभ्यंकरखान असे वाचून जंजीरच्या 'विजयखान' असे म्हणाणार्‍या प्राणची आठवण झाली.\nताज-उल-मुखदिरातचा अर्थ काय असावा\nखाली यना म्हणतात तसे,\nकाटा न लागता कर्लीचा तुकडा खाणे हे येरागबाळ्याचे काम नोहे.\nहे मात्र खरे, कर्लीची चव वेगळीच. बोंबलाचे काटेही चावून खावेत. आमचे कोकणातले नातेवाईकही 'काय हा लिबलिबीत मासा' असे बोंबलाचे \"कौतुक\" करतात पण घरात मुंबई-वसईचे बहुमत पडते.\nदोन दिसांची नाती [22 Jul 2007 रोजी 13:41 वा.]\nताज-उल-मुखदिरातचा अर्थ काय असावा\nअर्थ माहीत नाही. पण अफजलखानाने जेव्हा भर दरबारात विडा उचलला होता तेव्हा ह्याच बयेच्या हातात सारा कारभार होता. (संदर्भ - बाबासाहेब पुरंदर्‍यांचं 'राजा शिवछत्रपती')\nआणि मुखदिरात नव्हे, मुखद्दिरात.\nअफजलखानाने जेव्हा भर दरबारात विडा उचलला होता तेव्हा ह्याच बयेच्या हातात सारा कारभार होता.\nप्रकाश घाटपांडे [23 Jul 2007 रोजी 17:17 वा.]\nबाकी, मला अमेरिकेत बसून बोंबलाची चव आणि वास आठवून 'गेले ते दिवस' असे हळहळून म्हणण्याशिवाय गत्यंतर नाही.\nप्रियालीच्या मुखातून \"लौळ्यरस\" पाझरतो आहे . अशी कल्पना मी मनातल्या मनात करुन बघितली.\nमराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी\nबोंबील माशाची निंदा श्री. तात्यांना कदापि सहन होणार नाही, ते खपवूनच घेणार नाहीत, याची कल्पना होती. त्यामुळे त्यांचा हा हल्ला अनपेक्षित नव्हता.लेखनाच्या बाबतीत तर तात्या सिद्धहस्तच आहेत. त्यांना कधी काय कल्पना सुचतील सांगता यायचे नाही.\n....आमच्या कुडाळ सावंतवाडी भागात हा मासा मिळतच नाही. लहानपणी खाल्ला असता तर तर कदाचित् चटक लागली असती. तसा कोणताच मासा मला वर्ज्य नाही. मोरी(लहान शार्क) मासा पण खाल्ला आहे.आवडला नाही. त्याला उग्र हिमूस वास येतो.\n..... माझा असा एक समज झाला आहे की माशात जेवढे काटे अधिक तेवढा तो अधिक चवीचा.पेडवे, कर्ली, हे खूप काट्यांचे मासे अधिक चविष्ट असतात. त्या मानाने सुरमयी फिकी.( काटा न लागता कर्लीचा तुकडा खाणे हे येरागबाळ्याचे काम नोहे.) बोंबिल माशात तर काटा दिसतच नाही. असतो तो अगदी मऊ. चावून खावा असा. म्हणून त्या माशाला फारशी चव नसावी असा माझा ग्रह झाला आहे. आता श्री.तात्यांच्या हातचा खायचा क���ी योग येईल तेव्हाच तो ग्रह दूर होऊ शकेल\nदोन दिसांची नाती [22 Jul 2007 रोजी 13:35 वा.]\nबोंबील माशाची निंदा श्री. तात्यांना कदापि सहन होणार नाही, ते खपवूनच घेणार नाहीत, याची कल्पना होती.\nवालावलकरसाहेब, या जगात मिसळ, बोंबिल, यांसारख्या काही गोष्टी अश्या आहेत की त्याकरता हा तात्या जिवात जीव असेपर्यंत लढेल आणि वेळप्रसंगी धारातिर्थीही पडेल\nमोरी(लहान शार्क) मासा पण खाल्ला आहे.आवडला नाही. त्याला उग्र हिमूस वास येतो.\nखरं आहे. मोरी मलाही इतकी आवडत नाही..\n..... माझा असा एक समज झाला आहे की माशात जेवढे काटे अधिक तेवढा तो अधिक चवीचा.पेडवे, कर्ली, हे खूप काट्यांचे मासे अधिक चविष्ट असतात.\nअगदी खरं. लहनग्या अन् काटेरी माश्यांनाच अधिक चव असते हे खरं आहे.. पण.. बोंबिल तो बोंबिल\nआता श्री.तात्यांच्या हातचा खायचा कधी योग येईल तेव्हाच तो ग्रह दूर होऊ शकेल\nमोरी(लहान शार्क) मासा पण खाल्ला आहे.आवडला नाही. त्याला उग्र हिमूस वास येतो.\nविषयांतर होईल, पण कधी सुशी खाल्ली आहे का कच्चे मासे खाण्याची जपानी पद्धत ; यात एकदा ऑक्टोपस (छोटासा) मिळाला होता. ते खाल्ल्यावर \"इन्सान छोड के कुछ भी खा सकोगे\" असे ऐकायला मिळाले होते...\nआयुष्यात सुशी प्रथमच खायला सुरुवात करणार्‍यास तोंडओळख म्हणून ठीक आहे, पण नंतरनंतर कंटाळा येतो\nसुशी दिसायला मला पानाच्या विड्याप्रमाणे वाटते. रंगीबेरंगी दिसते म्हणून मोठ्या अपेक्षेने खाऊन पाहिली होती. तोंडओळख म्हणून ठीक पण फार काही आवडत नाही. त्यापेक्षा मसल्स, ऑयस्टर्स, स्नोक्रॅब, क्रॉ-फिश इ. इ. ला पसंती\nसुशीमध्ये कायकाय खाऊन पाहिले\nतोंडओळख झाल्यावर गेल्या बर्‍याच वर्षांत काहीच खाल्ले नाही. ;-)\nमाझ्या मते ही कल्टिव्हेटेड टेस्ट असावी\nशक्य आहे. पुन्हा एकदा प्रयत्न करून पाहायला हरकत नाही.\nआमच्याकडे (बॉस्टन) एका दुकानात पाणिपुरी सारखी देतात (एका मागोमाग एक). पण मी काही फार \"सुशीवादी \"होवू शकलो नाही त्यामुळे हे काही वर्षांपुर्वींचे सांगतोय. अजून ते दुकान आहे का ते माहीत नाही. वर टग्या रावांनी म्हणल्याप्रमाणे रबराचा तुकडा खाल्ल्यासारखे वाटते...\nजर मसालेदार चव हवीच असेल तर भारतीय सोडून मला वाटते थाय मासे करणे आवडू शकते..\nसुशी ची टेस्ट अक्वायर्डच असावी.. ..(आमच्या टेस्ट बड्स ना बापू काण्यांच्या सुशीचा झुणकाच ऑक्टोपस आणि ट्युना सुशी पेक्षा जास्त आवडणार) एक दोनदाच खाल्ल��� फारसा आवडला नाही.. पण इथले खवय्ये मात्र आगदी तात्या ज्या आवडिने बोंबील खातात त्या आवडीने सुशी खाताना पाहिले आहेत. जपान्यांच्या 'किबाची' ह्या स्टेक प्रकाराविषयी मात्र ऐकुनच आहे.. तो तसा मसालेदार (सुशी च्या तुलनेत) असतो म्हणे.. कुणी ट्राय केला आहे का\n जपानी रेस्टॉरंट्स आणि खुलवणारे आचारी\nअनेक गिर्‍हाइके (एकाच गटातली असली पाहिजेत असे बंधन नाही) आचार्‍यासमोर ग्रिलभोवती कोंडाळे करून बसतात. आचारी सर्वांच्या ऑर्डरी घेतो आणि ग्रिलवरच वेगवेगळ्या भागांत फ्राइड राइस आणि ऑर्डरीप्रमाणे कोळंबी, चिकनचे तुकडे, बीफचे तुकडे किंवा भाज्या यांपैकी गिर्‍हाइकांनी जे जे काही ऑर्डर केले आहे ते सोयसॉस-बेस्ड सॉसमध्ये शिजवतो.\n अगदी माझ्या आवडीचा प्रकार. बेहद्द खूश आहे मी या आचार्‍यासमोर बसून खाण्याच्या प्रकारावर. जपानी रेस्टॉरंट्समध्ये हे आढळते. यात तुम्हाला ग्रीलसमोर बसवून आचार्‍याला पाचारण केले जाते आणि त्याच्याशी तुमची रीतसर ओळख करून दिली जाते. यानंतर आचारी ऑर्डर घेतो आणि सर्व साहित्य घेऊन हजर होतो आणि त्याचा खास \"शो\" सुरु होतो. ऐटीत सटासटा भाज्या कापणे, तेल-सॉसची धार तापत्या तव्यावर सोडणे, मांस - मासे, भाज्या, भात, न्यूडल्स त्यावर संगीताच्या लयीत परतणे आणि हे करताना गिर्‍हाईकांशी अखंड बडबड. चमचे हवेत उडवणे आणि झेलणे, आग काढणे इ. इ. बोनस.\nविशेषतः गिर्‍हाइकांच्या गटात स्त्रिया असल्या तर तो अधिकच खुलतो आणि आगबीग काढून दाखवतो.\n गेल्यावेळेस दोन तरूण मुली आमच्याबरोबर बसल्या होत्या. आचारी महाशय पाघळले होते आणि पोरी वैतागल्या होत्या.\n\"इन्सान छोडके म्हणाला\" - पण माणूस नाही पण \"माणसांची डोकी खाऊ शकतो\" ह्याची कल्पना होती (कधी कधी नुसतीच पोकळी जाणवते तो भाग सोडा (कधी कधी नुसतीच पोकळी जाणवते तो भाग सोडा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00225.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wordpress.org/themes/mn-flow/", "date_download": "2018-04-24T18:20:07Z", "digest": "sha1:WAU7YB4R34MFWXXQKVFO6YNNBOLPMKPU", "length": 7316, "nlines": 195, "source_domain": "mr.wordpress.org", "title": "थीम निर्देशिका — मोफत वर्डप्रेस थीम — WordPress", "raw_content": "\nआपले थीम अपलोड करा\nथीम यादीत परत जा\nMateus Neves च्या सॊजन्यने\nशेवटचे अद्यावत: एप्रिल 18, 2014\nसानुकूल पिछाडी, सानुकूल रंग, सानुकूल मेनू, संपादक शैली, वैशिष्ट्यपूर्ण प्रतिमा, फ्लुईड आराखडा, हलका, एक कॉलम, पोस्ट स्वरूप, रिस्पोन्सिव आराखडा, स्टिकी पोस्ट, थीम ऑपशन���स, अनुवाद सहीत, पांढरा\nह्या थीम ला आजून रेट दिले नाही\nथीम आढळले नाही .भिन्न शोध घ्या.\n<# } #> अधिक माहिती\nह्या थीम ला आजून रेट दिले नाही\nटूलबार कडे स्किप करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00225.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/sport/this-cricekter-beats-his-fan-278431.html", "date_download": "2018-04-24T18:31:05Z", "digest": "sha1:6QQNSVVHFDAUYKDV7GA3B5BH4LNK4LSL", "length": 11897, "nlines": 127, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "बांग्लादेशच्या 'या' खेळाडूने आपल्याच चाहत्यालाच चोपला", "raw_content": "\n'केसरी'चा सेट जळून खाक, अक्षयकुमारसह सर्व कलाकार सुखरुप\nजम्मू-काश्मीर : पुलवामामध्ये चार दहशतवाद्यांचा खात्मा\nवारकऱ्यांची रांगेतून मुक्तता, आता विठुरायाचं टोकनद्वारे दर्शन \nकेरळमध्ये फक्त सचिनच्याच पुस्तकांची लायब्ररी\n,जय वाघानंतर त्याचा बछडा 'जयचंद'ही बेपत्ता\nगणित चुकलं म्हणून शिक्षकाने विद्यार्थ्याच्या तोंडात खुपसली छडी\nऔरंगाबादेत विद्यार्थ्यांना झालं काय, काॅपी पकडली म्हणून आत्महत्येचा प्रयत्न\nकर्जमाफीचा लाभ आता 2001-09 काळातील शेतकऱ्यांनाही मिळणार \nनाणार'चं आतून किर्तन बाहेरून तमाशा झालाय-अशोक चव्हाण\nमुंबईत धावत्या लोकलसमोर ढकलून प्रवाशाची हत्या\nमुंबईत म्हाडा ची ३३०० घरांसाठी सोडत लवकरच\n19 वर्षाचा मराठी तरुण घेणार जैन धर्माची दीक्षा\nजम्मू-काश्मीर : पुलवामामध्ये चार दहशतवाद्यांचा खात्मा\nमहाभियोगाची नोटीस फेटाळण्याचा निर्णय घाईत नाहीतर पूर्ण विचारांती - नायडू\n भाजप आणि काँग्रेसमध्ये 'कांटे की टक्कर', जेडीस ठरणार किंगमेकर\nसंसदेतही कास्टिंग काऊच, रेणुका चौधरींचं खळबळजनक वक्तव्य\n'केसरी'चा सेट जळून खाक, अक्षयकुमारसह सर्व कलाकार सुखरुप\nबिग बींची लेक श्वेताच्या ठुमक्यांचा व्हिडिओ व्हायरल\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nसंजय दत्तनं भिकही मागितलीय, 'संजू'च्या टीझरमधून उलगडली अनेक गुपितं\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nभारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा होणार आई\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nबर्थडे स्पेशल : सचिनचा प्रेरणादायी प्रवास\nपंजाबचा दिल्लीवर शानदार विजय\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\nकेरळमध्ये फक्त सचिनच्याच पुस्तकांची लायब्ररी\nजालन्यात सहा लाखांच्या बनावट नोटा जप्त\n'चौधरींचं वक्तव्य अत्यंत दुर्दैवी'\nव्हेंटिलेटरमध्ये झुरळ जीवावर बेतलं\nबेधडक : महाभियोगाचे राजकारण\nबेधडक : आरपारची लढाई\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\nबांग्लादेशच्या 'या' खेळाडूने आपल्याच चाहत्यालाच चोपला\nबाँग्लादेशच्या राष्ट्रीय क्रिकेट लीगच्या सामन्यात ही घटना मागच्या आठवड्यात घडली आहे.\n29 डिसेंबर:आपल्या बॅटने फटाकेबाजी करत आपल्या चाहत्यांची मनं जिंकणारे खेळाडू बरेच असतात. पण आपल्याच चाहत्याला मॅच सुरू असताना चोपण्याचा पराक्रम एका बांग्लादेशच्य केला आहे. बांग्लादेशच्या राष्ट्रीय क्रिकेट लीगच्या सामन्यात ही घटना मागच्या आठवड्यात घडली आहे.\nया खेळाडूचं नाव आहे शब्बीर रेहमान . हा खेळाडू बांग्लादेशचा एक फलंदाज आहे. तर झालं असं की मॅच सुरू असताना त्याचा एक चाहता त्याच्याकडे पाहून दंगा करत होता. याचा बहुतेक शब्बीर साहेबांना राग आला. त्याने अम्पायरला स्टेडिअमच्या बाहेर जाण्याची परवानगी मागितली. त्याला अम्पायरनेही परवानगी दिली. त्यानंतर स्टेडिअम बाहेर जाऊन त्याला डिसप्ले स्क्रीनच्या मागे जाऊन जब्बर चोप दिला.\nज्याला त्याने मारले तो शब्बीर रेहमानच्या ओळखीचा असावा अशी शक्यता व्यक्त केली जाते आहे. तर तो त्याला मारत असताना हे एका रिझर्व अम्पायरने पाहिलं. त्याने ही माहिती मॅच रेफरीला दिली आहे. मॅच रेफरीने तीच माहिती बांग्लादेश क्रिकेट समितीचे अध्यक्ष असलेल्या अकराम खान यांना दिली आहे. आता बांग्लादेश क्रिकेट बोर्ड याबद्दल चौकशीची जबाबदारी आता अनुशासन कमिटीला दिली आहे. त्यामुळे आता ही कमिटी लवकरंच शब्बीरवर कारवाई करू शकते.\nत्यामुळे आता हा 'चोप' शब्बीरला चांगलाच महागात पडणार आहे असं दिसतंय.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: indiashabbir rehmanक्रिकेटभारतशब्बीर रेहमान\nभारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा होणार आई\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nबर्थडे स्पेशल : सचिनचा प्रेरणादायी प्रवास\nपंजाबचा दिल्लीवर शानदार विजय\nकृष्णप्पा गौतमची धडाकेबाज फलंदाजी, राजस्थानचा मुंबई इंडियन्सवर 'रॉयल विजय'\nएबी डिव्हिलियर्सचा तडाखा, आरसीबीचा दिल्लीवर 'राॅयल' विजय\n'केसरी'चा सेट जळून खाक, अक्षयकुमारसह सर्व कलाकार सुखरुप\nजम्मू-काश्मीर : पुलवामामध्ये चार दहशतवाद्यांचा खात्मा\nवारकऱ्यांची रांगेतून मुक्तता, आता विठुरायाचं टोकनद्वारे दर्शन \nकेरळमध्ये फक्त सचिनच्याच पुस्तकांची लायब्ररी\nजालन्यात सहा लाखांच्या बनावट नोटा जप्त\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00226.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://tusharnagpur.blogspot.com/2013_09_01_archive.html", "date_download": "2018-04-24T18:05:59Z", "digest": "sha1:VQKRRIT3XPZ4YZRNQE3GVD7O7LGXYPXK", "length": 8002, "nlines": 273, "source_domain": "tusharnagpur.blogspot.com", "title": "तुष्की नागपुरी: September 2013", "raw_content": "\nनागपूरचा कवी तुष्की नागपुरी याच्या कविता या ब्लाग वर वाचा\nमंगळवार, १० सप्टेंबर, २०१३\nहृदयामध्ये ठसावी, अशी सावळी आहेस\nरणरण शांत व्हावी, अशी सावळी आहेस\nसावळ्या रंगांमधेही, कितीकिती तरी छटा\nत्यातही उठून यावी, अशी सावळी आहेस\nगोड सहज सोज्वळ, तुझ्या रंगाचाया बाज\nजिथे थबकेल कवी, अशी सावळी आहेस\nस्वप्नामधून पाहिली, किती तरी तरूणांनी\nजीवनात तीच हवी, अशी सावळी आहेस\nतुष्की एकटाच नाही, तुझ्या रंगावर फिदा\nदेव यक्ष आस लावी, अशी सावळी आहेस\nनागपूर, १० सप्टेंबर २०१३, ०७:५०\nद्वारा: Tushar Joshi तारिख: मंगळवार, सप्टेंबर १०, २०१३ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतर पोस्ट्स जरा जुनी पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: पोस्ट (Atom)\n तुष्की नागपुरीच्या ब्लाग वर तुमचे मनःपूर्वक स्वागत आहे. या ब्लाग वरच्या सर्व कविता तुष्की नागपुरी यांनी लिहिलेल्या आहेत आणि त्यांचे सर्व हक्क तुष्की नागपुरी यांच्या कडे आहेत. तुम्हाला कविता आवडली व मित्रांना दाखवावीशी वाटली तर या ब्लाग चा दुवा त्यांना द्या. कविता कॉपी पेस्ट करून किंवा ईमेल करून पाठवावीशी वाटली तर तुष्की नागपुरी हे कलाकाराचे नाव पण त्या कवितेसोबत राहू द्या.\nनेहमीच वाटतं मला (1)\nसावळ्या मिलीच्या कविता (1)\nसावळ्या मुलीची गाणी (1)\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nचित्र विंडो थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00227.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/e-edit-news/heavy-rain-lashes-state-1162793/", "date_download": "2018-04-24T18:29:28Z", "digest": "sha1:CXORES3UE5BJ4XR652PPRR4REFDLZEE2", "length": 13550, "nlines": 204, "source_domain": "www.loksatta.com", "title": "अवकाळी थैमान | Loksatta", "raw_content": "\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nघाऊक बाजारात दर घसरूनही साखर महागच\nपृथ्वीच्या तापमानात २०१० पासून सातत्याने वाढ\nब्रसेल्स गोळीबारातील आरोपी अब्देसलामला २० वर्षे तुरुंगवास\nअनैतिक संबंधातून त��ुणाचा खून\nअवकाळी पावसाने दरवाढीला मिळणारे निमंत्रण तर हुकमी असते.\nअचानक येणाऱ्या पावसाने राज्यातील सगळ्या शहरांमध्ये जी धांदल उडाली आहे, ती अनपेक्षित वाटावी अशी आहे.\nअचानक येणाऱ्या पावसाने राज्यातील सगळ्या शहरांमध्ये जी धांदल उडाली आहे, ती अनपेक्षित वाटावी अशी आहे. गेल्या वर्षी ऐन थंडीच्या बहरात डिसेंबर महिन्यात पावसाने अक्षरश: धुमाकूळ घातला होता. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न काही अंशी सुटला, तरीही नवे अनेक प्रश्न निर्माण झाले. राज्यात थंडीच्या मोसमाला सुरुवात होताहोताच पावसाळी ढगांनी आक्रमण करून आपले पावसाळ्यात हरवलेले अस्तित्व दाखवून दिले असले, तरीही त्यामुळे पुन्हा एकदा नव्या समस्यांना सामोरे जाण्याची तयारी करणे भाग पडले आहे. चेन्नईतील पावसाने केलेला हाहाकार दूरचित्रवाणीवर पाहून थक्क होणाऱ्या महाराष्ट्रातील नागरिकांना हा पाऊस आपल्याच दारी धिंगाणा घालू लागल्यावर मात्र चिंतातुर होण्याशिवाय पर्याय राहिला नाही.\nया पावसाने शेतीचे पुन्हा एकदा नुकसान होणार आहे आणि पुन्हा शेतकऱ्यांच्या डोळ्यासमोर त्यांच्या पिकाची नुकसानी होणार आहे. ही सारी परिस्थिती दुष्काळात तेरावा-चौदावा महिना आल्यासारखी आहे. येत्या दोन तीन दिवसांत महाराष्ट्राच्या काही भागात गारपीट होण्याची शक्यताही वेधशाळेने वर्तवली आहे. त्यामुळे हे नुकसान अधिकच वाढण्याचीही शक्यता आहे. याची झळ फक्त शेतकऱ्याला बसेल असे नव्हे. कांद्यासारख्या पिकावर आणि भाज्यांवर झालेला पावसाचा परिणाम नोकरदारांच्या खिशावरही होऊ शकतो.\nअवकाळी पावसाने दरवाढीला मिळणारे निमंत्रण तर हुकमी असते. आणि त्याचा परिणाम पुढील वर्षीच्या पावसावरही होतो. हे सारे लक्षात घेता सृष्टीचक्राचे नियम समजवून घेताना, त्याला सामोरे जाण्याचीही तयारी करायला हवी. नोव्हेंबर-डिसेंबरात पडणारा पाऊस हेही नित्याचेच वळण होणार असेल, तर असे करण्याशिवाय गत्यंतरच नाही.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nपुण्यात पाच वर्षांच्या मुलाचा कारमध्ये गुदमरुन मृत्यू\nपुण्याच्या मावळमध्ये फिल्मीस्टाईलने बालगुन्हेगाराची हत्या; थरार सीसीटीव्हीत कैद\nबांधकाम क्षेत्रासाठी येवा कोकण आपलाच अासा ‘सीआरझेड’ मर्यादा ५० मीटरवर\nपिंपरी-चिंचवडमध्ये दोन मजल्यांच्यामध्ये लिफ्�� अडकली, बाहेर पडताना एकजण जखमी\nउपचाराच्या नावाखाली नको त्या ठिकाणी स्पर्श करणाऱ्या आयुर्वेदीक डॉक्टरला पुण्यातून अटक\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n'वॉन्टेड' आरोपी शेजारी उभा होता, पोलीस पोस्टर लावत बसले\n'आमच्या घरात मुली आहेत, काँग्रेसला येण्यास सक्त मनाई आहे'\nलग्नाच्या दुसऱ्या दिवशीच मित्रांसोबत मिळून पत्नीवर सामूहिक बलात्कार\nसाधा धक्का लागला म्हणून ट्रेनखाली दिलं ढकलून, महिला प्रवाशाला अटक\nआज इंदिरा गांधी असत्या तर मी काँग्रेसमध्ये असतो-शत्रुघ्न सिन्हा\nकोरेगाव भीमा हिंसाचाराशी आंबेडकरी आणि हिंदुत्त्ववादी संघटनांचा संबंध नाही, सत्यशोधन समितीचा अहवाल\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nमुन्ना यादवला सर्वोच्च न्यायालयातून तात्पुरता जामीन\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nमहापालिकेच्या ३४ मराठी शाळा बंद\nजिल्ह्य़ात ६८ अपघात स्थळे\nकर्नाक पूल पाडण्यास उच्च न्यायालयाचा हिरवा कंदील\nनेहरू विज्ञान केंद्रातील ‘दि एनर्जी बॉल’ नव्या ढंगात\n‘फटका चोरां’ची दहशत कायम\nवाढलेल्या तापमानात विजेविना घामाघूम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00227.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://shabdshabd.blogspot.com/2012/04/blog-post.html", "date_download": "2018-04-24T18:24:40Z", "digest": "sha1:QUA6RVGLBYBROQDMUYDFNM6ZWYFBFTYZ", "length": 3115, "nlines": 90, "source_domain": "shabdshabd.blogspot.com", "title": "शब्द शब्द जपुन ठेव ( नरेन्द्र प्रभू ): फक्त लढ म्हणा...", "raw_content": "\nशब्द शब्द जपुन ठेव ( नरेन्द्र प्रभू )\nमी वाचलेल्या साहीत्यामधील चांगले, मला आवडलेले भाग या ब्लॉगवर दिले आहेत. : नरेन्द्र प्रभू\nकागदाचा पुनर्वापर म्हणजेच निसर्ग संवर्धन\nसाता समुद्रापार - आमचा सतू (सत्यजित प्रभू) सध्या अमेरिकेत स्टेज शो करतोय. काल असाच त्याचा फोन आला. काही मराठीतली वाक्यं मालवणीत कशी बोलली जातील असा त्याचा प्रश्न होता. ‘माक...\nउबुण्टूमध्ये मराठीत लिहा -\n१ डिसेंबर २००८ पासून वाचनसंख्या\nCopyright 2009 - शब्द शब्द जपुन ठेव ( नरेन्द्र प्रभू )\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00228.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} +{"url": "https://digitaldiwali2016.com/", "date_download": "2018-04-24T17:59:05Z", "digest": "sha1:JI4PH7JZXTZJNZEUR4FLVJIBVXZPLXWC", "length": 13650, "nlines": 77, "source_domain": "digitaldiwali2016.com", "title": "डिजिटल दिवाळी २०१६ – एक नेट-का अंक", "raw_content": "\nसतीश रत्नपारखी वाईन इतक्या प्रकारच्या असतात की त्यातल्या एका वाईनबद्दल काही चांगलं लिहिलं तर दुसऱ्या वाईनला राग येईल की काय असा प्रश्न पडतो असो. आईस वाईन ही अत्यंत महागडी वाईन असते आणि तेवढीच चवदार सुद्धा . कॅनडामध्ये ओन्टारियो प्रांतात आइस वाईनची निर्मिती खूप प्रमाणात होते. तशी ती जर्मनी, क्रोएशिया, ऑस्ट्रिया, झेक रिपब्लिक, फ्रान्स, हंगेरी, इटली,…\nआखाती देशांतले गोड पदार्थ\nवर्षा नायर दुबईत जेव्हा नवीन आले, १६ वर्षांपुर्वी तेव्हा माझ्या घराच्या शेजारीच लेबनीज (लेबनान देशातील) स्वीट्स शॉप होते. मी लग्न करून नुकतीच आले असल्याने लोक घरी जेवायला बोलावत. कधी ईदचे आमंत्रण तर कधी अजून काही. मग जाताना काहीतरी स्वीट घेऊन जावे म्हणून मी त्या शॉपमध्ये जायचे. खूप आकर्षक मांडणी होती, ज्याची कुणालाही भुरळ पडेल. आणि…\nभूषण कोरगांवकर चविष्ट, पौष्टिक आणि स्वस्त या तीन शब्दांत ओरिसाच्या, मी अनुभवलेल्या, खाद्यसंस्कृतीचं वर्णन होऊ शकेल. भात, सर्व डाळी, दही, भाज्या, मांस, मासे (विशेषतः गोड्या पाण्याचे), राईचं तेल, पनीर, खवा, साखर या पदार्थांचा इथल्या आहारात प्रामुख्याने समावेश असतो. चव, साहित्य आणि कृती या तिन्ही बाबतीत बंगाली खाद्यसंस्कृतीही बरंच साधर्म्य असलं तरी ओडिया पदार्थ हे आपली वेगळी, थोडीशी गावरान चव राखून आहेत. शिवाय चिंच, कढीपत्ता, डोशांचे प्रकार,…\nकॉर्न आणि मिरचीचं जन्मस्थान – मेक्सिको\nचित्रलेखा चौधरी मेक्सिकोला जायचं ठरलं तेव्हा उत्साहाबरोबरच मनात थोडी धाकधूक होती. आधी जमैकाला जाऊन आल्यामुळे पॅकिंगचा थोडासा अनुभव होताच, पण तरी मेक्सिकोला काय मिळते,काय जेवण असते याबद्दल गुगलवर शोधणं चालू केले. तिकडे चिकन, मटण, मासे खात असतील याचा अंदाज होता पण गुगलवर शोधल्यावर कळलं की मेक्सिकोत चित्रविचित्र किडेदेखील खातात. पण मी चिकन आणि कधीतरी मटण आणि मासे खाते आणि शिवाय…\nडेन काऊंटी फार्मर्स मार्केट, यूएसए\nमेघना चितळे आणि विक्रम बापट हे दोघे मॅडिसन, यूएसएमध्ये राहातात. दोघांनाही खाण्याची आणि विविध पदार्थ करून बघण्याची नितांत आवड आहे.\nजॉर्जिया आणि दुबई स्पाइस सूक\nपूर्वा कुलकर्णी पूर्वा दुबईत राहाते. ती न���कतीच जॉर्जियाला जाऊन आली. तेव्हा काढलेले काही फोटो तसंच दुबई स्पाइस सूकचे काही फोटो तिनं शेअर केले आहेत.\nनिखिल बेल्लारीकर बामी सूपः यात नूडल्स, थोडे घासफूस, आणि मोमोज़ असतात. त्यात shrimp आणि पोर्क यांचा एकत्र खिमा असतो. ही एक इंडोनेशियन डिश आहे. भारतावर इंग्रजांचे राज्य असल्याने इंग्लंडमध्ये भारतीय खाद्यपदार्थ लोकप्रिय आहेत तसेच डचांचे इंडोनेशियावर राज्य असल्याने हॉलंडमध्ये इंडोनेशियन खाद्यपदार्थ अतिशय लोकप्रिय आहेत. बकलावा: बेसिकली स्टफ्ड चिरोटा. सारण म्हणजे पिस्ते, बदाम इत्यादी असते. मी…\nमासे, तांदूळ आणि नारळ – केरळ\nतनश्री रेडीज लग्नाच्या आधी मी आणि माझा होणारा नवरा असे दोघेही हॉस्टेलला राहत असल्याने हॉस्टेल मेसमध्ये मिळणारे जेवण हेच महाराष्ट्रीय जेवण असा जो सर्वसाधारण नॉन महाराष्ट्रीय लोकांचा गैरसमज होतो तसाच माझ्या केरळी नव-याचा सुद्धा झाला होता आणि तेव्हापासून माझी केरळी खाद्यसंस्कृतीशी ओळख झाली. “We Mallus have better food culture than you people. We have variety…\nशिल्पा केळकर माझ्या आत्मविश्वासाचं खच्चीकरण शेवटी बटाटा करेल हे मला कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं. पण झालं मात्र तसं. स्वतःच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडल्यावर, कितीतरी जास्त उचित कारणं होती, ज्यानं तसं झालं असतं, तर फार वावगं वाटलं नसतं. पण तशा बर्‍याच प्रसंगांना धीरानं तोंड दिलं आणि शेवटी बटाट्याने मात्र घात केला. गाडी उजव्या बाजूला चालवण्याऐवजी, चुकीच्या…\nलोप पावत चाललेली खाद्यसंस्कृती – हिमाचल प्रदेश\nशक्ती साळगावकर-येझदानी हिमाचल प्रदेश हे नावच इतकं सुंदर आहे, की हे नाव ऐकताच सुंदर बर्फाची पांढरीशुभ्र ओढणी घेऊन स्वागताला उभी असलेली एक स्त्री डोळ्यासमोर येते. मी पहिल्यांदा या सुंदर प्रदेशात जायचा प्लॅन केला तो एका पंधरा दिवसाच्या ट्रेकिंग ट्रिपसाठी. टूर कंपनीने पाठवलेल्या, ट्रिपवर नेण्याच्या सामानाच्या यादीत माकडटोपी, लाँग जोनस् (लोकरीचा पायजमा), लोकरीचे पायमोजे, मफलर, लेदरचे…\nमासे आणि फुलांनी सजलेली खाद्यसंस्कृती – गोवा\nमनस्विनी प्रभुणे -नायक गोवेकरांचं पहिलं प्रेम हे फक्त आणि फक्त ‘नुस्त्यां’वर (मासळीवर) असतं. इथे मासळीला ‘नुसते’असं म्हणालं जातं. मासळीशिवाय गोमंतकीयांचे जेवण अपूर्ण आहे. मासळी बाजारात गेल्यावर स्वतःपेक्षा शेजारची व्यक्ती कोणती मासळी घेतेय याकडे जा���्त लक्ष असतं. रस्त्यात कोणी भेटला तर त्याची ख्यालखुशाली विचारण्याऐवजी ‘आज कोणते नुसते आणले’ हे सहज विचारलं जातं. कोणाचा फोन आला तर गप्पांमध्येही आज…\nशर्मिला फडके आणि सायली राजाध्यक्ष बरजात्यांच्या एका गोड-गुळगुळीत सिनेमात (बहुतेक हम साथ साथ है) नेहमी असतो तसाच एक कुटुंबियांनी मिळून एकत्र जेवण्याचा सीन आहे. कुटुंबप्रमुख आलोकनाथ आपल्या २५-३० माणसांच्या कुटुंबकबिल्यासमवेत एका भल्यामोठ्या, साधारण दोनशे लोकांना पुरेल इतकं खाणं मांडून ठेवलेल्या डायनिंग टेबलवर जेवायला बसलेला असताना आपल्या प्रेमळ कुटुंबियांकडे एक (साजूक) तुपकट कटाक्ष टाकून उद्गारतो,” फॅमिली…\nकॅनडातल्या आईस वाईन November 9, 2016\nआखाती देशांतले गोड पदार्थ November 9, 2016\nछेनापोडं आणि दहीबरा November 7, 2016\nकॉर्न आणि मिरचीचं जन्मस्थान – मेक्सिको November 7, 2016\nडेन काऊंटी फार्मर्स मार्केट, यूएसए November 5, 2016\nजॉर्जिया आणि दुबई स्पाइस सूक November 5, 2016\nकाही युरोपिय पदार्थ November 5, 2016\nमासे, तांदूळ आणि नारळ – केरळ November 2, 2016\nलोप पावत चाललेली खाद्यसंस्कृती – हिमाचल प्रदेश October 31, 2016\nshraddham on ठकूच्या स्वैपाकाची गोष्ट\nArchana phatak on मुळारंभ आहाराचा\nSUJIT KULKARNI on डिस्कव्हरिंग घाना\nडिजिटल दिवाळी : आकार… on एकट्या माणसाचं स्वयंपाकघर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00229.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://mahabatmi.com/maharashtra/", "date_download": "2018-04-24T18:09:36Z", "digest": "sha1:7LTPW3RHDS6HAPFWDZA5VETQLUYUOEAF", "length": 246881, "nlines": 1777, "source_domain": "mahabatmi.com", "title": "महाराष्ट्र - Mahabatmi", "raw_content": "\nमुंबई – पुणे – मुंबई\nमुंबई – पुणे – मुंबई\nवन विभागातील रोजंदारीवरील 569 मजुरांना नियमित करणार\nवन विभागात विविध कामांवर असणाऱ्या आणि ऑक्टोबर 2012 च्या शासन निर्णयानुसार पात्र ठरणाऱ्या 569 रोजंदारी मजुरांना नियमित करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात...\nरसायन तंत्रज्ञान संस्थेच्या जालना येथील मराठवाडा उपकेंद्रासाठी 397 कोटींचा निधी\nमुंबईः मुंबईच्या रसायन तंत्रज्ञान संस्थेचे जालना जिल्ह्यात मराठवाडा उपकेंद्र स्थापन करण्यासाठी लागणाऱ्या 396 कोटी 69 लाख रुपयांच्या खर्चासह 121 शिक्षकीय व 158 शिक्षकेतर पदे निर्माण करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. देशातील अग्रगण्य शिक्षण संस्था असलेल्या रसायन तंत्रज्ञान संस्थेने मागील...\n654 ग्रामपंचायतींसाठी 27 मे रोजी मतदान 4,771 रिक्तपदांसाठीही मतदान\nमुंबई, दि. 23 : राज्यातील विविध 25 जिल्ह्यांमधील 654ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक आणि 33 जिल्ह्यांतील सुमारे 2 हजार812 ग्रामपंचायतींमधील 4 हजार 771 रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी 27 मे 2018 रोजी मतदान होणार असल्याची घोषणा राज्य निवडणूक आयोगाने केली आहे. आयोगाच्या प्रसिद्धिपत्राकात म्हटले आहे की, यात सदस्यपदांबरोबरच सरपंचपदाच्या थेट निवडणुकांचाही...\nअखेर नाणार प्रकल्पाच्या भूसंपादनाची अधिसूचना रद्द\nशिवसेनेने अखेर नाणार प्रकल्प रद्द करण्याची कठोर भूमिका घेतली आहे. नानारवासियांनी शिवसेनेवर नाराजी व्यक्त करत प्रकल्प रद्द करण्याची मागणी केली होती. सुभाष देसाईंच्या उद्योग मंत्रालयाने...\nकॉपी करताना पकडल्याने विद्यार्थ्याने पाचव्या मजल्यावरून मारली उडी\nऔरंगाबाद एमआयटी नर्सिंग महाविद्यालयातील दुसऱ्या वर्षाचा विद्यार्थी सचिन सुरेश वाघ याने मंगळवारी महाविद्यालय इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यात तो गंभीर...\nफडणवीस म्हणजे खोटं बोल पण रेटून बोल : खा. अशोक चव्हाण\nनांदेड राज्य हागणदारीमुक्त झाले आहे, असा नविन दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला असून, ग्रामीण भागात जाऊन त्यांनी स्वतः परिस्थिती पाहावी, फडणवीस म्हणजे खोटे...\nमहाराष्ट्र हागणदारीमुक्त झालाः मुख्यमंत्र्यांची घोषणा\nमहाराष्ट्र राज्य हागणदारीमुक्त झाल्याची महत्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केली. वर्षभरात राज्यात एकूण २२ लाख स्वच्छतागृहे बांधल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केला...\nअनुदानास पात्र घोषित शाळांना 65 कोटींचा निधी मिळणार\nराज्य शासनाने जुलै 2016 मध्ये घेतलेल्या निर्णयानुसार अनुदानास पात्र घोषित करण्यात आलेल्या विनाअनुदान व कायम विनाअनुदानित तत्त्वावरील मान्यताप्राप्त खाजगी प्राथमिक व माध्यमिक शाळांना सरसकट...\nदबावापुढे झुकत मुख्यमंत्र्यांनी अखेर केली आयुक्त शिंदेंची बदल\n- राज्यातील तब्बल २५ चर्चित अधिकाऱ्यांच्या केल्या बदल्या मुंबई - बऱ्याच दिवसापासून पनवेल महापालिकेतील आयुक्त सुधाकर शिंदे यांची अखेर पनवेलच्या आयुक्त पदावरून बदली करण्यात आली...\nपंढरपूर मंदिर परिसरात आंबेडकर जयंती\nपंढरपूर येथे विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसरात पंढरपूर शहर विकास आघाडी, पंढरपूर शहर भाजपा व रूक्मिणी पटांगण तरूण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती...\nभाजी मार्केट तोडण्यास गेलेल्या पालिका कर्मचाऱ्यांना मनसेचा दणका\nउल्हासनगर(गौतम वाघ):- उल्हासनगर शहरातील इंदिरा गांधी भाजी मार्केट धोकादायक झाल्याने उल्हासनगर महानगरपालिका कर्मचारी मार्केट तोडण्यास गेले असता ,भाजी विक्रेते आणि मनसे कामगार नेते दिलीप...\nशेतकऱ्यांचा संताप, मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर फेकला भाजीपाला\nमुंबईः शेतकऱ्यांना शेतमाल विक्रीस कुठलेही बंधन नसताना मुंबई महापालिकेचे अधिकारी शेतमाल विकणाऱ्या शेतकऱ्यांकडून लाच मागत असल्याच्या निषेधार्थ उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम येथील शेतकऱ्यांनी शेतीमाल मंत्रालयाच्या...\nनंदुरबार जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे नदीला पूर\nनंदुरबार- अक्कलकुवा, धडगाव तालुक्यासह मध्यप्रदेशमधील बडवणी पानसमेल परिसरात जोरदार अवकाळी पाऊस झाला सातपुडयात परिसरात पडलेल्या अवकाळी पावसामुळे ब्राम्हणपुरी येथील सुसरी नदीला पूर आला आहे....\nनाणार प्रकल्पासाठी सौदीच्या कंपनीसोबत केंद्र सरकारचा करार, राणेंसह शिवसेनेची भाजपकडून गोची\nरत्नागिरी-रत्नागिरी जिल्ह्यात नाणार प्रकल्प होणार, हे आता स्पष्ट झाले आहे. केंद्र सरकारने सौदी अरेबियाच्या कंपनीसोबत यासाठी सामंजस्य करार केला आहे. दरम्यान, या प्रकल्पाला नाणार...\nउल्हासनगर शहरात साकारतोय भिमोत्सव २०१८\nउल्हासनगर(गौतम वाघ) : डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२७ व्या जयंतीनिमित्त, सर्व समाज बांधवानी एकत्र येऊन परिवर्तनासाठी उल्हासनगरमध्ये सा. अण्णा भाऊ साठे स्मारक समितीच्या वतीने प्रथमच...\nभाजप नेत्यांच्या उपोषणात अनंत गितेंची हजेरी\nनवी दिल्लीः भाजप नेत्यांनी सुरू केलेल्या लाक्षणिक उपोषणाला शिवसेना नेते अनंत गिते यांनी हजेरी लावल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. गिते शिवसेनेचे नेते असताना...\nवैजापुराचा जवान काश्मीरमध्ये शहीद\nवैजापूरः जम्मू-काश्मिरमधील पूंछ व राजौरी जिल्ह्यात झालेल्या गोळीबारात वैजापूर तालुक्यातील किरण थोरात हा जवान शहीद झाला. थोरात हे वैजापूर तालुक्यातील फकिराबादवाडी येथील रहिवासी होते....\nपरभणी जिल्ह्यात तीन हजार कोटींच्या विकासकामांचे १९ रोजी उद्घाटन\nमुंबईः परभणी जिल्ह्यात सुमारे तीन हजार कोटी रुपयांच्या विका��� कामांचे उद्घाटन येत्या १९ तारखेला केले जाणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...\nमराठवाड्याच्या पाणीटंचाईवर इस्त्राइल उतारा\nमराठवाड्यातील पाणी समस्येवर कायमस्वरूपी मार्ग काढण्यासाठी राज्य सरकारने इस्राइल सरकारसोबत करार केला असून इस्राइल येथील तज्ञ्जांचे पथक गेल्या महिनाभरापासून मराठवाड्यातील जलप्रकल्प, भूगर्भातील पाणी पातळी,...\nटाकावूपासून टिकावू वस्तू तयार करणाऱ्या उद्योगांना राज्य सरकार प्रोत्साहन देणारः सुभाष...\nमुंबईः टाकावूपासून टिकावू वस्तू तयार करण्याची भारताची अनेक वर्षांपासून परंपरा आहे. भविष्यात अशा प्रकारचे काम करणाऱ्या कंपन्या राज्यात सक्रिय झाल्यास त्यास सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे...\nखंडाळा घाटात टेम्पोला भीषण अपघात, 18 मजुरांचा मृत्यू\nसातारा- पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील खंबाटकी घाटात 35 कामगारांना घेऊन जाणारा एक टेम्पो एस कॉर्नरवर उलटला. मंगळवारी पहाटे साडेपाच वाजता झालेल्या या अपघातात 18 जण ठार...\nरात्री सलाईनवर सकाळी पुन्हा लाईनवर-#हल्लाबोल\nसातारा नेहमीचे सततचे दौरे, दगदग, रोज 3 -4 सभा, त्यात पोटतिडकीने केलेली आक्रमक भाषणे , रस्त्यावर उन्हाचे बसणारे चटके आणि गाडीतले थंड वातावरण यामुळे...\nअहमदनगर शहरातील राजकीय गुंडगिरी रोखणार कोण \nअहमदनगर शहर वरवर शांत वाटत असले तरी काही राजकीय नेत्यांमुळे ते गुंडाचे माहेरघर झाले आहे. बिहार, उत्तरप्रदेशपेक्षा येथील गुंडगिरी घातक आहे. राजकीय नेत्यांनी आपले...\nऔरंगाबादेत आज लिंगायत धर्म महामोर्चा\nअखिल भारतीय लिंगायत समन्वय समितीतर्फे आयोजित लिंगायत धर्म महामोर्चाला सुरूवात झाली आहे. लिंगायत धर्माला संवैधानिक मान्यता आणि राष्ट्रीय स्तरावर अल्पसंख्याक दर्जा द्यावा या मागणीसाठी...\nराष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या शिष्ठमंडाळानी शरद पवार यांची भेट घेतली\nमुंबई विद्यापीठाची देशांतर्गत क्रमवारी पहिल्या १५० मध्ये सुद्धा नाव नाही ह्यामुळे विद्यापीठाची संपूर्ण जगात नाच्चकी झालेली आहे.ह्यास सर्वस्वी राज्यसरकारचे धोरण कारणीभूत आहे गेल्या काही...\nभाजप-सेनेच्या लोकांच्या डोक्यात कुठं पाणी भरतंय तेच कळेना- अजित पवार\nसोलापूर-टेंभुर्णी सगळी सोंगं करता येतात परंतु पाण्याचं आणि पैशाचं सोंग करता येत नाही परंतु भाजप-सेनेच्या लोकांचं डोकं कुठे पाणी भरतंय तेच कळत नाहीय अशा...\nनाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 13 (क) च्या पोटनिवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने बाजी मारली आहे. प्रतिष्ठेच्या लढाईत मनसेच्या वैशाली भोसले यांचा विजय झाला आहे. प्रभाग क्रमांक 13 (क)...\nसत्तेसाठी लांडगे एकत्र आले, त्यांच्या भूलथापांना बळी पडू नकाः फडणवीस\nमुंबईः भाजपच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कॉँग्रेस राष्ट्रवादीवर जोरदार टीका केली. विशेषतः शरद पवार यांच्या टीकेला फडणवीस यांनी जाहीर सभेतून उत्तर...\nभाजपला गोपीनाथ मुंडेंचा विसर, कार्यकर्ते संतप्त\nमुंबईः भाजपच्या 38 व्या स्थापना दिनानिमित्त मुंबईच्या एमएमआरडीए ग्राऊंडवर आज भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून यासाठी राज्यभरातून हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते दाखल झाले आहेत....\nरस्त्यावर उभ्या असलेल्या कारला अचानक लागली आग\nउल्हासनगर(गौतम वाघ) :-उल्हासनगर कॅम्प नंबर तीन परिसरात सतरा सेक्शन चौकात गुरुवारी रात्री साडे दहा च्या सुमारास भर रस्त्यात एका कार ला अचानक आग लागली,घटनेची...\nभाजपच्या स्थापना दिनावर कोट्यवधींची उधळपट्टी\nमुंबईः भाजप स्थापना दिनानिमित्त कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी सुरू झाली आहे. रेल्वे, एसटी बसेसे, शहरातील प्रत्येक चौकात भाजप मेळाव्यासंदर्भात बॅनरबाजी करण्यात आली आहे. राज्यातील जनता...\nभाजप प्रचाराची पञके कार्यकर्त्यांनीच तुडवली\nउल्हासनगर(गौतम वाघ)- उल्हासनगर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रं १७ मध्ये पोट निवडणूक होत असुन या निवडणुकीत प्रचाराची रणधुमाळी उडाली ६ एप्रिल रोजी हि निवडणुक होत आहे...\nइंधन दरवाढीविरोधात काँग्रेस राज्यव्यापी आंदोलन करणारः खा. अशोक चव्हाण\nगेल्या काही दिवसांपासून पेट्रोल, डिझेलच्या किंमतीत सरकारकडून सातत्याने वाढ केली जात आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती कमी झाल्यानंतरही सरकार इंधनावर कराचा बोझा टाकून...\nबालकांविरुद्धच्या गुन्ह्यांप्रकरणी गंभीर, कडक कारवाई व्हावी – राज्यपाल चे. विद्यासागर...\nमुंबई, बालकांविरुद्ध होणारे गुन्हे हा गंभीर विषय असून असे गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांविरुद्ध कायद्याचा प्रभावी वापर करुन कडक कारवाई व्हायला पाहीजे. त्याचबरोबर अशा प्रकरणांमध्ये बळी...\nमहाराष्ट्रातून राज्यसभेच्या ६ खासदारांनी घेतली शपथ\nनवी दिल्ली,संसदेचे वरिष्ठ सभागृह असणा-या राज्यसभेत आज महाराष्ट्रातील ६ खासदारांनी सभागृहाच्या सदस्यपदाची शपथ घेतली. राज्यसभेचे सभापती तथा उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी आज राज्यसभेच्या नवनिर्वाचित...\nमुख्यमंत्र्यांचा व्हीसी द्वारे लोकशाही दिन निवडलेल्या 8 तक्रारीची झाली सुनावणी\nमुंबई, राज्याचे मुख्यमंत्री #देवेंद्र फडणवीस यांनी आज व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे लोकशाही दिनातील तक्रारी ऐकून घेतल्या. राज्यातील सोलापूर, जळगाव,सातारा,पुणे आणि मुंबई उपनगर या चार जिल्ह्यातील नागरिकांच्या तक्रारी...\nमार्चेएंडला एक दिवसांत 192 जीआर , कोट्यवधींची खैरात\nमुंबई, सरत्या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच 31 मार्च रोजी महाराष्ट्र शासनाने 192 जीआर काढले आहेत. सर्वाधिक शासन निर्णय सहकार व पणन विभागाकडून काढण्यात...\nश्रीपाद छिंदम नगर जिल्ह्यातून तडीपार\nअहमदनगरः छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरणारा भाजपमधून बडतर्फ केलेला माजी उपमहापौर श्रीपाद छिंदम याला 15 दिवसांसाठी अहमदनगर जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे. श्रीपाद छिंदम...\nतुरीच्या अडीच हजार कोटींच्या घोटाळ्यावरून धनंजय मुंडे यांचा पुन्हा मंत्री सुभाष...\nकोल्हापुरातून राष्ट्रवादीच्या हल्लाबोल यात्रेला सुरवात* मुरगुड ( कागल / कोल्हापूर ) - तुरीपासून डाळ बनवण्याच्या प्रक्रियेत झालेला 2500 हजार कोटी रुपयांचा घोटाळा पुराव्यासह विधानपरिषदेत मांडणा-या...\nजळगावमध्ये व्यक्तिच्या खिशात मोबाईलचा स्फोट झाला आहे. मोबाईलचा स्फोट झाल्यानं संबंधित व्यक्ती जखमी झाली आहे. जळगाव शहरातील शनिपेठ भागातील काट्याफईलमधीलही घटना आहे. जखमी झालेल्या व्यक्तीचं...\nExclusive :राज्य सरकारच्या सोशल मीडिया महामित्र योजनेत सद्दाम हुसैन, बाळासाहेब ठाकरे,...\nपी. रामदास व्हिडीओ पहा महामित्र अ‍ॅपमधील तांत्रिक त्रुटींमुळे निघाले सरकारच्या अब्रुचे धिंडवडे - स्पर्धा 25 फेब्रुवारीला संपली तरी मिळते मुख्यमंत्र्यांच्या डिजिटल सहीचे प्रमाणपत्र मुंबई :महाराष्ट्र शासनाच्या माहिती व...\nसात हजार शेतक-यांनी आत्महत्या केली- शरद पवार\nराज्यात कर्जबाजारी शेतक-यांचे प्रमाण वाढत आहे़ २०१४ ते २०१७ या कालावधीत राज्यात शेतकरी आत्महत्येचे प्रमाण ४��� टक्क्याने वाढले, या कालावधीत ७ हजार शेतक-यांनी आत्महत्या...\nमेट्रो डब्यांची निर्मिती करणाऱ्या कारखान्याचं आज लातुरात भूमीपूजन\nमेट्र रेल्वेचे डबे तयार करणा-या कंपनीचे आज लातूरमध्ये भुमपुजन होणार आहे या प्रकल्पामुळे मराठवाड्यात मोठा रोजगार उपलब्द होणार आहे. लातूर जिल्हा क्रिडा संकुल येथे...\nअन्न व औषध प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावर कॅगचे ताशेरे\nदुकानांची तपासणी न करताच 1286 परवाने दिले मुंबई, राज्यातील रूग्णांच्या आरोग्यासाठी महत्वाच्या असलेल्या औषध विक्रेत्यांच्या परवान्यांचे नुतनीकरण करणे आवश्यक होते. मात्र राज्य सरकारच्या अखत्यारीत असलेल्या औषध...\nराज्यात पुढील दोन वर्षात ७२ हजार जागांवर नोकरभरती\nमुंबईः राज्य सरकार दोन वर्षात विविध विभागात सुमारे ७२ हजार जागा भरणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. आगामी दोन वर्षात दोन...\nज्‍येष्ठ साहित्यिक पद्मश्री डॉ. गंगाधर पानतावणे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार\nऔरंगाबाद (जिमाका)- ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री डॉ. गंगाधर पानतावणे यांच्यावर छावणी येथील स्मशानभुमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, विभागीय आयुक्त...\nअ‍ॅपवरील सर्व महिती सुरक्षित, खाजगी संस्थेला देण्याचा प्रश्नच नाही\nराज्यमंत्री रणजित पाटील यांचे विधानसभेत निवेदन मुंबई, महामित्र या उपक्रमासाठी कोणतीही खासगी माहिती विचारण्यात आलेली नव्हती. सहभागी होणाऱ्या व्यक्तीची खातरजमा होण्यासाठी तसेच उपक्रमातील पुढील कार्यवाहीबाबत...\nभिडे गुरुजीविरूद्ध एकही पुरावा नाहीः मुख्यमंत्री\nमुंबईः भीमा-कोरेगाव हिंसाचार प्रकरणात संभीज भिडे गुरुजी यांच्याविरोधात कुठलाही पुरवा पोलिसांच्या हाती लागला नसून ज्या महिलेने भिडे गुरुजींविरोधात तक्रार दिली होती, त्या महिलेने इन...\nआंबेडकरी चळवळीचा ज्येष्ठ मार्गदर्शक हरपला:मुख्यमंत्री\nमुंबई, प्रसिद्ध विचारवंत प्रा. डॉ. गंगाधर पानतावणे यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळ आणि साहित्याला वैचारिकतेचे अधिष्ठान देणारा एक ज्येष्ठ मार्गदर्शक हरपला आहे, अशा शब्दात राज्याचे...\nन्यायमूर्ती लोयाची चौकशी का थांबवताय- पृथ्वीराज चव्हाण\nसोहराबूद्दीन इनकाऊन्टर प्रकरणात न्यायधीश म्हणून काम क��णाऱ्या न्यायधीश लोया यांच्या हत्येचा प्रकरणाची चौकशी होऊ नये यासाठी राज्य सरकार हरीष सावळे सारखे महागडे वकील लावत...\nमुख्यमंत्र्याचे शहर आणि राज्याची उपराजधानी असूरक्षित – जयंत पाटील\nराज्याची उपराजधानी आणि मुख्यमंत्र्याचे शहर असलेले नागपूर हेच असुरक्षित शहर झाले आहे. नागपूर मध्ये सीसीटीव्ही लावण्याची घोषणा करून तीन वर्षे उलटले अजूनही सीसीटीव्ही बसले...\nज्येष्ठ साहित्यिक गंगाधर पानतावणे यांचं निधन\nगंगाधर पानतावणे यांना यंदाच साहित्यिक क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं औरंगाबाद: ज्येष्ठ लेखक, समीक्षक आणि विचारवंत गंगाधर पानतावणे यांचं आज दीर्घ आजाराने...\nविधान परिषदेत आज गाजणार 2000 कोटींचा तुर दाळ घोटाळा\nमंत्री जयकुमार रावल, सदाभाऊ खोत आणि म्हाडातील घोटाळ्यांची प्रकरणेही होणार लक्ष धनंजय मुंडे यांच्या सह विरोधी पक्षांचा अंतिम आठवडा प्रस्ताव मुंबई सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या...\nएमएससीआयटी मुदतवाढीचे आश्वासन तावडे, मुंडे विसरले\nएमएससीआयटी प्रशिक्षणाची शिक्षकांसाठी असलेली मुदत वाढवली जाईल, असे आश्वासन ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आणि शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आरोस येथील शिक्षक अधिवेशनात जाहीरपणे...\nभिडे गुरुजींच्या अटकेचा प्रश्न विधानसभेत\nमुंबईः भि़डे गुरुजींना वाचवण्याची सरकारची भूमिका आहे. प्रकरण गंभीर असताना सरकार मात्र दुटप्पी भूमिका घेत असल्याचा आरोपी विधानसभेचे विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला....\nविधानसभा अध्यक्षांच्या अविश्वास ठरावाच्या मुद्यावरून दोन वेळा सभागृह तहकूब\nमुंबई, विधानसभा अध्यक्षांवर विरोधकांनी आणलेल्या अविश्वास ठरावाच्या मुद्यावरून विधानसभेचे कामकाज दोन वेळा तहकूब करण्यात आले. सत्ताधारी हे नियमानुसार आणि प्रथा-परंपरेच्या विरूद्ध कामकाज करत असल्याचा...\nबारामती बोगस ग्रामपंचायत भ्रष्टाचारप्रकरणी कारवाई\nबारामतीमधील बनावट ग्रामपंचायत भ्रष्टाचारप्रकरणी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी चार अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश दिले आहेत. बोगस ग्रामपंचायतीच्या माध्यमातून झालेला भ्रष्टाचार खोदून काढण्यासाठी विशेष तपास...\nमोदी आश्वासने पूर्ण करण्यात अपयशी-तोगडिया\nनागपूर विहिंप ने��े तोगडियांचे पुन्हा पंतप्रधान मोदींवर थेट शरसंधान साधले आहे. राम मंदिरासह अनेक आश्वासने पूर्ण करण्यात अपयश आल्याची सरकार अपयशी ठरल्याची टीका त्यांनी केली...\nअविश्वास ठराव अद्याप लाइव्ह- राधाकृष्ण विखे पाटील\nविश्वासदर्शक ठराव मांडण्याचा मुख्यमंत्र्य़ांना अधिकार नव्हता. आजच्या कार्यक्रमात हा ठराव नसताना मुख्यमंत्र्यांनी विश्वासदर्शक ठरावाचा आजच्या कामकाजात समावेश केला. विरोधक चर्चा करण्यास तयार आहे. परंतु...\nसरकारने लोकशाहीची खून केलाः वळसे पाटील\nविधानसभा अध्यक्षाविरोधात प्रस्ताव दाखल झाल्यानंतर १४ दिवसांनंतर विधानसभा अध्यक्षांनी तो ठराव वाचून दाखवणे गरजेचे आहे. आम्ही पाच तारखेला या ठरावाची प्रत दिली. १९ तारखेला...\nआमदारांसाठी राखीव स्टिकरचा गैरवापर\nआमदारांच्या वाहनासाठी राखीव असलेले स्टिकरचा गैरवापर सुरू असल्याचा प्रकार आमदार नितेश राणे यांनी विधानसभेत उपस्थित केला. बाळा खोपडे ही व्यक्ती आपल्या वाहनावर आमदारासाठी राखीव...\nविश्वास प्रस्तावावरून विधानसभेत प्रचंड गदारोळ\nमुंबईः विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या विरोधातील विरोधकांचा अविश्वास प्रस्ताव दाखल होण्यापूर्वीच मुख्यमंत्र्यांनी विश्वास प्रस्ताव मांडून तो आवाजी मतदानाने मंजूर केल्याने सभागृहात अभूतपूर्व गदारोळ...\nविरोधकांच्या विश्वास प्रस्तावाला विश्वास प्रस्तावाने मुख्यमंत्र्यांचे उत्तर\nमुंबईः विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांच्या विरोधातील अविश्वास प्रस्तावाला मुख्यमंत्र्यांनी विश्वास प्रस्तावाने प्रत्युत्तर देऊन विरोधकांना चित केल. दरम्यान, आवाज मतदानाने हा प्रस्ताव मंजूर करण्यात...\nमहाराष्ट्रात मुलीच्या दरात घट\nमुंबईः राज्यात मुलाच्या तुलनेत मुलीच्या जन्मदर कमी असून देशात महाराष्ट्राचा पाचवा क्रमांक लागत आहे. भ्रूणहत्या याला जबाबदार असल्याचा मुद्दा दिलीप वळसे पाटील यांनी उपस्थित...\nतूर ख़रेदी सुरूच राहणार : देशमुख\nमुंबईः तूर खरेदी अद्याप थांबवलेली नाही. ती कायम सुरू राहणार असून त्यातून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न असल्याचे स्पष्टीकरण कृषी पणन मंत्री सुभाष...\nशिवसेनेपुढे भाजप नमली, मेस्माला स्थगिती\nमुंबईः मेस्मा प्रकरणावरून आक्रमक झालेल्या सत्ताधारी शिवसेनेसमोर भाजप झुकला आहे. मुख���यमंत्र्यांनी मेस्मा कायदा स्थगित करण्यात येणार असल्याचे विधानसभेत जाहीर केले. अंगणवाडी सेविकांवर लावण्यात आलेला मेस्मा...\nक्रीडापटुंचा दैनंदिन भत्ता पाचशे रुपये कराः अजित पवार\nअजित पवारः क्रीडा विभागात म्हणावे असे काम सुरू नाही. क्रीडा अधिकाऱ्यांमध्ये नैराश्येची भावना आहे. क्रीडापटुंना रेल्वे विभागाकडून खेळावे लागत आहे. तीन तीन वर्षा क्रीडापटुंना...\nमेस्मा कायदा रद्द करण्यावर शिवसेना ठाम, विधानसभेत प्रचंड घोषणाबाजी\nमुंबईः मेस्मा कायदा रद्द करण्यासाठी शिवसेनेच्या आमदारांनी विधानसभेत प्रचंड गोंधळ घातला. मेस्मा कायदा रद्द झालाच पाहिजेच्या घोषणा देऊन सदस्यांनी सभागृहाचे कामकाज ठप्प केले. अध्यक्षांच्या...\nबिल्डरने दोनशे कोटी लाटले, आशिष शेलार यांचा ठिय्या\nमुंबईः बिल्डरवर कारवाई करण्यासाठी मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी विधासभेत विधानभवन परिसरात ठिय्या आंदोलन केले. एलआयसीची फसवणूक करुन बिल्डरने 200 कोटी रुपये लाटल्याचा...\nशिवसेना सदस्यांनी पळवला राजदंड\nमुंबईः अंगणवाडी सेविकांना मेस्मा कायदा लावण्यावरून शिवसेना सदस्यांनी वेलमध्ये उतरून घोषणाबाजी केली. यावेळी उमरग्याचे शिवसेना आमदार ज्ञानराज चौगुले यांनी राजदंड पळवण्याचा प्रयत्न केला. परंतु...\nमंदिराच्या जागेवर थाटले परमिटरूम\nमुंबईः अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव येथे श्रीराम मंदिर देवस्थान ट्रस्टला धार्मिक कार्यासाठी देण्यात आलेल्या भूखंडावर नगराध्यक्षांच्या आप्तेष्ठांनीच परमिटरूम थाटल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. इमान म्हणून...\nडॉक्टर्स नसतील तर समारंभ पूर्वक दवाखान्याला कुलूप लावा , खडसेंची सरकारवर आगपाखड\nमुंबई प्रत्येक अधिवेशनात आरोग्याच्या मुद्यावर प्रश्न मांडून झाले आहेत ,मात्र दवाखान्यात डॉक्टर्सच्या जागा भरल्या जात नाहीत . जर डॉक्टर्स उपलब्ध नसतील तर सरकारने समारंभ पूर्वक दवाखान्याला...\nमंदिराच्या जागेवर थाटले परमिटरूम\nमुंबईः अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव येथे श्रीराम मंदिर देवस्थान ट्रस्टला धार्मिक कार्यासाठी देण्यात आलेल्या भूखंडावर नगराध्यक्षांच्या आप्तेष्ठांनीच परमिटरूम थाटल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. इमान म्हणून...\nसभागृहात असे कधीच घडले नाही\nज्येष्ठ आमदार गणपतराव देशमुख यांची खंत मुंबईः विधानसभेत कामकाज करत असताना सध्या जो कारभार सुरू आहे, तो यापूर्वी कधीच पाहिला नसल्याची खंत शेकापचे ज्येष्ठ नेते...\nनवी मुंबईत पायलट प्रशिक्षण केंद्र सुरू होणार\nमहाराष्ट्र औद्योगिक गुंतवणुकीत अव्वलः सुभाष देसाई मुंबईः महाराष्ट्र राज्य औद्योगिक गुंतवणुकीत पूर्वीपासून अव्वल होते, आजही राज्य अव्वल असून भविष्यात देखील अव्वल राहील, असा विश्वास उद्योग,...\nसट्टा किंग अचल चौरासिया पोलिसांचा जावई आहे का \nमुंबई मुंबईत येवून अचल चौरासियाला मध्यप्रदेश पोलिस अटक करतात मग महाराष्ट्र पोलिसांना का सापडत नाही. तो पोलिसांचा जावई लागला आहे का \nबिडी कामगारांवर प्रणिती शिंदे आक्रमक\nमुंबईः सोलापूर जिल्ह्यातील बिडी कामगारांच्या प्रश्नांवर कॉँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी प्रश्न उपस्थित केला. नोटबंदी, जीएसटीमुळे बिडी कामगारांना मोठा त्रास सहन करावा लागला. एका...\nस्वस्त धान्य दुकानदारांसोबत बैठक घेण्याची मंत्र्याची ग्वाही\nस्वस्त धान्य दुकानदार, केरोसिन विक्रेतेचा राज्यव्यापी संप सुरू आहे. राज्यातील सर्वसामान्य जनतेचे स्वस्त धान्य बंद होणार नाही, याची काळजी घेण्याची विनंती जयंत पाटील यांनी...\nप्रकाश आंबेडकरांमुळेच महाराष्ट्र पेटलाः भिडे गुरुजींचा आरोप\nकोरेगाव-भीमा येथील हिंसाचारावेळी प्रकाश आंबेडकरांनी केलेल्या वक्तव्याने महाराष्ट्र पेटला, असा आरोप संभाजी भिडे गुरूजींनी केला आहे. सांगली येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते....\nगुडी पाडव्याच्या व चेटीचंदच्या शुभदिनी उल्हासनगर मध्ये बिबटया घुसल्यांने एकच खळबळ\nउल्हासनगर(गौतम वाघ)- महाराष्ट्रात नववर्षाच्या आंनदात न्हाऊन निघाले असता उल्हासनगरच्या भाटिया चौका शेजारील सोनम क्लासेस समोरील भरवस्तीत बिबट्या घुसल्याने एकच खळबळ उडाली. सकाळी सात वाजेच्या सुमारास...\nकर्जतमधील शेतकऱ्यांचा नीरव मोदीच्या जमिनीवर कब्जा\nपंजाब नॅशनल बँकेच्या घोटाळ्याद्वारे देशाला हजारो कोटींचा चुना लावून फरार झालेला हिरे व्यापारी नीरव मोदी याच्या अहमदनगर जिल्ह्यातल्या कर्जत तालुक्यातील खंडाळा येथील २२५ एकर...\n‘युतीशिवाय भाजपाची स्वबळावर सत्ता आणू’-गिरीष महाजन\nजळगाव: राज्यात आम्ही त्यांचे मोठे भाऊ आहोत, हे मित्र पक्षाने समजून घेतले पाहीजे, सध्या मित्रपक्षाला सहज गोंजारतोय मात्र आगामी काळात आम्हाला युतीची गरज भासणार...\nशिक्षकांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भीक मागो आंदोलन\nकोल्हापूर: शिक्षकांच्या न्याय मागण्यांबाबत आंदोलन करून शिक्षकांनी कोल्हापुरात चक्क राज्य सरकारच्या विरोधात भिक मागून आपला निषेध व्यक्त केला. कोल्हापूर जिल्हा नैसर्गिक विना अनुदानित वर्ग,...\nगुढीपाडवानिमित्त खास श्रीखंड चीज केक तयार\nमुंबई- गुढीपाडवा म्हटलं की चिभेवर रेंगाळू लागते ती श्रीखंडाची चव. जिभेचे चोचले पुरविण्यासाठी गुढीपाडवाचेनिमित्त साधत लोकप्रिय मास्टरशेफ अजय चोप्रा यांनी खास श्रीखंड चीज केक...\nराज्यात प्लास्टिक बंदी, प्लास्टिक विकणा-यांना तीन महिण्याची शिक्षा\nमुंबई पर्यावरण मंत्री रामदास कदम गुढीपाडव्याच्या शूभ मुहूर्तावर राज्यात प्लास्टिक बंदीची घोषणा केली आहे. सार्वजनिक कार्यक्रमात वापरण्यात येणाऱ्या थर्माकॉलच्या ताट-वाटे पेले यांच्यावरही बंदी घालण्याचा निर्णय...\nऔरंगाबाद मनपा आयुक्तांची अखेर बदली, वेलारासुंचीही बदली\nमुंबईः औरंगाबादचे पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांच्यानंतर आज महापालिकेचे आयुक्त दीपक मुगळीकर यांची अखेर बदली करण्यात आली. त्यांच्यासोबत कल्याण-डोंबिवली महापालिकेचे आयुक्त पी. वेलारासू यांचीही...\nअल्पसंख्याक समाजाच्या निधीवरून सदस्य आक्रमक\nमुंबईः अल्पसंख्याक विभागाला बजेटमध्ये साडेतीनशे कोटी रुपये देण्यात आलेले आहेत. मौलाना आर्थिक विकास महामंडळाद्वारे केवळ २० टक्के मुलांना शिष्यवृत्ती दिली जाते. परंतु गेल्या चार...\nभाजपच्या शेवटाची सुरूवात, उद्धव ठाकरेंची भाजपवर टीका\nगोरखपूरच्या पोटनिवडणुकीने अहंकार व उन्मत्तपणाचा पराभव केला आहे. भारतीय जनता पक्षाला हवेतून खाली आपटणारे हे निकाल आहेत. ही तर खरी मोदींच्या सत्तेच्या अंताची सुरूवात...\nऔरंगाबादच्या पोलीस आयुक्तपदी मिलिंद भारंबे\nमुंबईः औरंगाबाद शहरातील कचरा प्रश्नी आंदोलन करणाऱ्या नागरिकांवर खोटे गुन्हे दाखल करून त्यांना बेदम मारहाण केल्याप्रकरणी पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात...\nमनोहर भिडेला अटक करा अन्यथा मुंबईत मोर्चा\nमुंबईः भीमा कोरेगाव प्रकरणातील एक आरोपी मिलिंद एकबोटेंना अटक करण्यात आली आहे. परंतु या प्रकरणातील दुसरे आरोपी मनोहर भिडे यांना अद्याप अटक करण्यात आलेली...\nबाळासाहेब ठाकरेंनी द���खील राज्यसभेसाठी ऑफर दिली होती. कुमार केतकर\nमुंबईः शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी १९९८ साली आपल्याला राज्यसभेसाठी संधी दिली होती. परंतु शिवसेनेच्या भूमिकेशी मी सहमत नसल्याने ती ऑफर नाकारल्याची स्पष्टोक्ती ज्येष्ठ पत्रकार कुमार...\nअखेर औरंगाबाद पोलीस आयुक्त सक्तीच्या रजेवर\nविखे पाटील यांच्या लक्षवेधीला मुख्यमंत्र्यांचे उत्तरविरोधी पक्षनेत्यांनी केला मस्तवाल अधिकाऱ्यांचा पंचनामा मुंबई,औरंगाबाद शहरातील कचरा समस्येच्या आंदोलनात नागरिकांवर दडपशाही करणाऱ्या पोलीस आयुक्तांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याची घोषणा...\nविजया रहाटकर यांची माघार, महाराष्ट्रातील सहा जण राज्यसभेवर बिनविरोध\nमुंबईः राज्यसभेसाठी भाजपच्यावतीने चार उमेदवारांचे अर्ज दाखल करण्यात आले होते. त्यापैकी विजया रहाटकर यांनी आज माघार घेतली आहे. गुरुवारी दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज...\nकेंद्र सरकारच्या शिष्यवृत्ती योजनेत साडेचार कोटींचा घोटाळा\nमुंबई- हिंगोली आणि परभणी जिल्ह्यातील ८३ महाविद्यालयात केंद्र सरकारने दिलेल्या मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत ४ कोटी २९ लाख रूपयांचा गैरव्यवहार झाला असून महाविद्यालयाकडून हे पैसे...\nऔरंगाबाद कचराप्रश्नी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचा स्थगन प्रस्ताव, पोलिसांवर कारवाईची...\nमुंबई औरंगाबादमध्ये कचरा प्रश्न प्रकरणी जनतेने आंदोलन केल्यानंतर पोलीसांनी कायदा हातात घेवून लोकांना मारहाण केली. तरी त्यांच्यावर सरकार कारवाई करत नाही. गणवेश घालून पोलिसांनी...\nऔरंगाबादच्य़ा पोलिस आयुक्तांना महिनाभरासाठी सक्तिच्या रजेवर पाठवण्याचा निर्णय\nऔरंगाबादच्या पोलिस आयुक्तांना एक महिन्यासाठी सक्तिच्या रजेवर पाठवण्याचा निर्णय विधानसभेत घेण्यात आला. गेल्या २२ दिवसांपासून औरंगाबादच्या कचऱ्याचा प्रश्न पेटलेला आहे. पोलिसांनी नागरिकांवर दगडफेक केली...\nऔरंगाबादचा कचरा विधानसभेत पेटला, कामकाज तीन वेळा तहकूब\nमुंबईः औरंगाबाद शहरातील कचऱ्याचा प्रश्न आज अधिवेशनात गाजला. विधानसभेचे विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी या प्रश्नी आवाज उठवला. औरंगाबाद महापालिका आयुक्तांना तातडीने सक्तिच्या...\nबिटकॉईन स्किम फसवणूक प्रकरणाची चौकशी ईडीकडे\n- गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांची विधानसभेत माहिती मुंबई -राज्यात गेनबिटकॉईन डॉट कॉम या संकेतस्थळाच्या आधारे पॉझी स्कीम सूरू करून गुंतवणूकदारांना आकर्षित व्याज देण्याचे अमिष दाखवले....\nकोरेगाव भीमा प्रकरणातील गुन्हे मागे घेणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा\nमुंबई : जानेवारी महिन्यात घडलेल्या कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणातील गुन्हे मागे घेणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात केली. मात्र, गंभीर खटल्यांच्या बाबतीत...\nसंघाच्या सक्रिय कार्यकर्त्या उल्का मोकासदार\nराष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीतून काही व्यक्तित्व जन्म घेत असतात. असेच एक जडलेले, घडलेले व्यक्तित्व म्हणजे उल्का मोकासदार. पुण्यातील नामवंत हुजूरपागा शाळेतील त्या विद्यार्थीनी. घरात...\nचार मोबाईल व्हॅनची कामगिरी असमाधानकारक\nराज्यात अन्न व औषधी प्रशासनाने दुधासह अन्न पदार्थामधील भेसळ रोखण्यासाठी चार मोबाईल व्हॅन खरेदी केल्या आहेत. परंतु या मोबाईल व्हॅनव्दारे तपासणीची फारशी समाधानकारक कामगिरी...\nशिक्षेमध्ये बदल करण्यास राज्य सरकारला परवानगी\nराज्यात भेसळयुक्त दुधाची विक्री होत असल्याप्रकरणी विधानसभा सदस्य अमित साटम, मनिषा चौधरी, राधाकृष्ण विखे पाटील यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. या लक्षवेधीला उत्तर देतांना...\nदुधात भेसळ करणाऱ्यांना जन्मठेपेची शिक्षा\n- विधानसभेत अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीष बापट यांची माहिती - राज्यातील भेसळयुक्त दुधाची विक्री रोखण्यासाठी फौजदारी कायदयात बदल करण्याची प्रक्रिया राबविणार मुंबई - राज्यातील...\nकोरेगाव भीमा प्रकरणातील गुन्हे मागे घेणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा\nमुंबई : जानेवारी महिन्यात घडलेल्या कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणातील गुन्हे मागे घेणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात केली. मात्र, गंभीर खटल्यांच्या बाबतीत...\nऔरंगाबाद विद्यापीठातील अभ्यास मंडळावर झालेल्यानियुक्त्यांची चौकशी करणार\nराज्यपाल सी.विद्यासागर राव यांचे आश्वासन औरंगाबाद - डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अभ्यास मंडळाच्या सदस्यपदी झालेल्या अनियमीत नियुक्त्यांची चौकशी करण्यात येईल असे आश्वासन राज्यपाल सी.विद्यासागर राव...\nनाशिकच्या आदिवांसींना भाजप खासदार म्हणतात मावोवादी\nमुंबईः नाशिक जिल्ह्यातून मुंबईत धडकलेल्या मोर्चेकऱ्यांबद्दल संवेदना दाखवण्याऐवजी मुंबईतील भाजपच्या खासदार पूनम महाजन यांनी मुक्ताफळे उधळली आहेत. त्या म्हणाल्या, 'शेतकरी आंदोलनातून शहरी माओवाद डोकावत...\nसरकारने मोर्चेकऱ्यात फूट पाडण्याचा प्रयत्न केल्यास उपोषण करणार\nमुंबईः सरकारने कोणतीही चालबाजी करून मोर्चेकऱ्यांमध्ये फूट पाडायचा प्रयत्न केला तर आम्ही उपोषणाला बसू, असा इशारा या मोर्चाचे नेतृत्त्व करणारे आमदार जिवा पांडू गावित आणि...\nशेतकऱ्यांच्या मागण्यावर तोडगा काढूः मुख्यमंत्री\nदोनशे किलोमीटर पायी चालून आलेल्या शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत योग्य तो निर्णय़ घेऊ असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिले. शेतकरी मोर्चाच्या पार्श्वभूमिवर सभागृहाचे...\nराज्यसभेसाठी भाजपचे तीन उमेदवार निश्चित\nमुंबईः राज्यसभेसाठी भाजपने १८ उमेदवारांची यादी जाहीर केली असून यापैकी महाराष्ट्रातून तिघांनी पसंदी देण्यात आली आहे. त्यामध्ये ज्येष्ठे नेते नारायण राणे, प्रकाश जावडेकर, तसचे केरळमधील...\nपतंगराव कदम यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार\nकाँग्रेसचे ज्येष्ठ नेते पतंगराव कदम यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात वांगी येथे अंत्यसंस्कार झाले. शनिवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास हा अंत्यविधी पार पडला. त्यांचे अंतिम...\nमंत्री पकंजा मुंडेंच्या गावात जलयुक्तमध्ये घोटाळा\nबीडः ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या बीड जिल्ह्यात जलयुक्त शिवार घोटाळ्याप्रकरणी चोवीस अधिकाऱ्यांविरोधात फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. परळी पोलिस स्टेशनमध्ये हे गुन्हे...\nजेष्ठ, उमदे , दिलखुलास व्यक्तिमत्व हरपले – धनंजय मुंडे\nपतंगराव कदम यांच्या निधनाने राज्याच्या राजकारणातील एक जेष्ठ , उमदे, दिलखुलास व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. राज्याच्या राजकारणाला , समाजकारणाला, सहकार व शैक्षणीक क्षेत्राला...\nपंतगराव कदम यांचे निधन\nकॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री पंतगराव कदम (वय 72) यांचे नुकतेच दीर्घ आजाराने मुंबईतील लीलावती रुग्णालयात निधन झाले. भारती विद्यापीठाची स्थापना करून त्यांनी...\nराज्य कर्मचाऱ्यांना लवकरच सातवा वेतन आयोगाचा लाभः मुनगुंटीवार\nसातव्या वेतन आयोगः १ जानेवारी २०१६ पासून लागु करण्यात य���णार आहे. वेतन नियमात सुधारणा करण्यात येणार आहे. त्यासाठी समिती सादर करण्यात येणार असून समितीचा...\nराज्यातील सर्व पोलिस ठाण्यतील सर्व पोलिस ठाण्यातील आरोपींची माहीती एका तंत्रज्ञानाद्वारे संबंधित पोलिस ठाणे आणि न्यायालय जोडले जाणार ग्रामीण भागातील सांडपाण्याचे व्यवस्थापन, दुर्भिक्ष, सांडपाण्याचा पुनर्रवापर...\nकेमिकल कंपनीत भीषण स्फोट, तीन कामगारांचा मृत्यू\nपालघर – येथील एका रसायनिक कारखान्यात भीषण स्फोट होऊन तीन कामगारांचा मृत्यू झाला. तर बारा कामगार जखमी झाले आहेत. नोवाफेना या केमिकल कंपनीला गुरुवारी रात्री साडे अकराच्या...\nपोलीस पाटलांच्या मानधन वाढी बाबत दोन महिन्यात अहवाल प्राप्त करून निर्णय;...\nधनंजय मुंडेंच्या प्रश्नावर गृहराज्यमंत्र्यांचे उत्तर मुंबई ..राज्यातील पोलीस पाटलांच्या मानधनात वाढ करणे बाबत अप्पर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या राज्यस्तरीय सचिव समितीकडुन दोन महिन्याच्या आत अहवाल...\nमहानगरपालिका बरखास्त करा – धनंजय मुंडे\nमुंबई गेले २० दिवस औरंगाबादमध्ये कचरा प्रश्न पेटला असून त्याचे पर्यवसन काल दंगलीमध्ये झाले. त्या घटनेवर आज विधानपरिषदेमध्ये विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी नियम...\nऔरंगाबादमध्ये कचरा पेटला, एक जण ठार\nऔरंगाबादः महापालिकेच्या गलथान कारभारामुळे गेल्या पंधरा दिवसांपासून औरंगाबाद शहरातील कचऱ्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. बुधवारी या मुद्यावरून हिंसा उसळली. मिटमिटा परिसरातील नागिरकांनी अनेक गाड्यांची...\nअरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या आराखड्यात बदल\nमुंबईः अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उंची कमी करण्यात आल्याचा आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. राज्य सरकारने 2016 च्या स्मारक आराखड्यात बदल करून...\nशेतकरी मदतीबाबत सरकारने शब्द फिरवल्यास हक्कभंग आणणार \nमुंबई, गारपीट आणि बोंडअळी, मावा-तुडतुडाग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यात सरकारने फसवणूक केल्याचा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज केला. सरकारने आपले आश्वासन...\nवाढत्या बेरोजगारीचे वास्तव लपवण्यासाठी केंद्र सरकारने सर्वेक्षणच बंद केले- धनंजय मुंडे\nमुंबई केंद्र सरकारच्या श्रम मंत्रालयाने देशातील 'रोजगार निर्मिती व बेरोजगारीच्या आकडेवारीचे वार्षिक सर्वेक्षण २०१६ सालापासून बंद केलेले आहे. त्यामुळे आता देशातील वार्षिक रोजगार निर्मिती...\nगुटखा विक्री विरोधात अजामीनपात्र गुन्हा कायदा करणार\n_गुटखा विक्रीस प्रोत्साहन देणा-या अधिका-यांची दक्षता पथकामार्फत चौकशी_ मुंबई, : राज्यात सुरु असलेल्या गुटखा विक्रीवर कडक कारवाई करण्यासाठी याचा तपास हा दक्षता पथकामार्फत करण्याचे स्पष्ट...\nबोंडअळीच्या संकटाला बियाणे कंपन्या जबाबदार\nमुंबईः बोंडअळीमुळे राज्यातील शेतकरी संकटात सापडला. याला शासनासह बियाणे कंपन्या जबाबदार आहेत. त्यामुळे महिको व इतर महत्वाच्या कंपन्यांचा समावेश असल्याचा मुद्दा विधानसभेत चर्चेत आला....\n.तर विधिमंडळासमोर आत्मदहन करू\nसार्वजनिक ग्रंथालयांच्या शिष्टमंडळाचा सरकारला इशारा ग्रंथालय अनुदानवाढीचा समावेश अर्थसंकल्पात व्हावा मुंबई विधिमंडळात येत्या शुक्रवारी सादर होणार्‍या अर्थसंकल्पात राज्यातील सार्वजनिक ग्रंथालयांच्या अनुदानवाढीचा उल्लेख व्हावा, अन्यथा विधिमंडळासमोर येवून आत्मदहन...\nजग जिंकण्याच्या इच्छेने जे सिंकदरचे झाले ते तुमचं होवू नये- धनंजय...\nधनंजय मुंडे यांनी राज्यपालांच्या अभिभाषणावर खेद व्यक्त करताना सरकारचे काढले वाभाडे ... मुंबई – याद रख सिंकदर के हौसले तो आली थे...जब गया था दुनिया से...\nमराठा आरक्षणाप्रमाणे शिवस्मारकाचा प्रश्न रखडणारः धनंजय मुंडे\nमुंबईः अरबी समुद्रास उभारण्यात येणाऱ्या शिवस्मारकाचा मुद्दा मराठा आरक्षणाप्रमाणे रखडण्याची भीती विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली आहे. शिवस्मारकासाठी पर्यावरण विभागाच्या विविध...\nअन्यथा सेट-नेट परीक्षा बंद कराः इम्तियाज जलील\nऔरंगाबादच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात गोपीनाथ मुंडे यांच्या नावाने एक संस्था सुरू करण्याची घोषणा करण्यात आळी होती. परंतु त्याकडे भाजप सरकारने जाणिवपूर्वक दुर्लक्ष...\nगोपीनाथ मुंडेंच्याच संस्थेकडे भाजप सरकारचे दुर्लक्ष\nगोपीनाथ मुंडे यांच्या नावाने सुरू करण्यात आलेल्या संस्थेला तीन वर्षांत कुठल्याही प्रकारचा तीन वर्षांपासून एक रुपयाचा निधी दिलेला नाही. तीन वर्षांपासून सत्तेत असलेल्या भाजपने...\nमुंडे, परिचारकचा विधानसभेतील उल्लेख वगळणार\nमुंबईः विधान परिषदचे विरोधी पक्���नेते धनंजय मुंडे यांच्याबाबत विधानसभेत आलेले मुद्दे चर्चेतून काढून टाकण्याची मागणी राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील यांनी केली. त्याला अध्यक्षांनी...\nकॉपी तपासण्याच्या नियमात बदलः तावडे\nपेपर गहाळ होणे, जाळणे तसेच कॉपी तपासणीच्या नावाने मुलींना कपडे काढण्यास सांगणे आदी प्रकार गंभीर असून त्यासंदर्भास शिक्षण विभाग कठोर कारवाई करणार असल्याचे निवेदने...\nधनंजय मुंडे कुठल्याही चौकशीला सामोरे जाण्यास तयार\nमुंबईः विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांच्या कथित सीडीबाबत सिडीबाबत पोलिसांत रितसर तक्रार दाखल करण्यात आलेली आहे. इतरांचा आवाज जोडून सीडी तयार करण्यात...\nसत्ताधाऱ्यांना घेरण्यासाठी विरोधकांची रणनीती ठरणार\nमुंबईः अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाल्यापासून विरोधकांना सभागृहात आपले म्हणणे मांडून दिले जात नाही. सत्ताधारी शिवसेना, भाजपच विरोधकांच्या भूमिकेत वावरत असून जनतेच्या हिताच्या मुद्यांना बगल...\nनाणार प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध कायम, हा प्रकल्प होणे अशक्य- सुभाष देसाई\nमुंबईः ३२(२) नोटीस जारी करण्यात आलेली आहे. परंतु विरोध झाल्यामुळे भूसंपादन पूर्ण झाले नाही. ग्रामपंचायतीने विरोध दर्शवला आहे. नाणार प्रकल्पासाठी भूसंपादन होणे कठिण आहे....\nकाँग्रेसला संपविण्याची भाषा करणा-यांना सत्तेवरून खाली खेचण्यासाठी सज्ज व्हा\nलातूर देशाला स्वातंत्र्य मिळवून देऊन देशात लोकशाही रूजवण्याचे काम काँग्रेस पक्षाने केले आहे. मात्र आज सत्तेवर आलेले लोक काँग्रेस संपवण्याची भाषा करित आहेत. त्यांना सत्तेवरून...\nत्या क्लिप संबंधी स्वतः धनंजय मुंडेंचीच पोलीसात तक्रार\nआवाजाची नक्कल करून बनावट ध्वनिफित केल्याचा आरोप परळी वै.मागील तीन दिवसांपासुन व्हॉट्सअप व इतर सोशल मिडीयाद्वारे फिरणारी ऑडिओ क्लिप ही आपल्या आवाजाची नक्कल करून बनावट...\nहवे तर कोठडीत घाला, पण अडचणीचे प्रश्न विचारतच राहणार\n‘रिव्हर मार्च’मध्ये सहभागी अधिकारी शिस्तभंगाच्या कारवाईस पात्र असल्याच्या आरोपाला मुख्यमंत्र्यांच्या स्पष्टीकरणातूनच बळकटी मुंबई, मुख्यमंत्र्यांना अडचणीचे प्रश्न विचारले म्हणून हवे तर मला कोठडीत घाला. पण मी...\nदारू पिऊन नदीत उतरलेल्या दोघांचा बुडून मृत्यू\nउल्हासनगर(गौतम वाघ) : होळी साजरी करण्यासाठी दारू पिऊन नदीत पोहायला उतरलेल्या दोघांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना अंबरनाथमध्ये घडलीये. उल्हासनगरला राहणारे रवींद्र शिवाप्रसाद कुमार आणि हिरा...\nखासदारांच्या भत्त्यात भरघोस वाढ, जनता मात्र उपाशी\nनवी दिल्लीः लाखो रुपये पगार उचलणाऱ्या खासदारांवर पुन्हा एकदा सरकारने पैशांची उधळण केली आहे. खासदारांच्या महागाई भत्त्यात भरघोस वाढ करम्यात आली आहे. या वाढीमुळे...\nऔरंगाबादकरांच्या संयमाचा अंत, कचरा गाडी पेटवली\nऔरंगाबादः पालकमंत्री दीपक केसरकर तसचे प्रशासनाच्या आश्वासनानंतर औरंगाबाद शहरातील कचऱ्याचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. गेल्या 14 दिवसांपासून औरंगाबाद शहरच डंपिंग ग्राउंड झाल्यासारखी परिस्थिती आहे....\nप्रशांत परिचारकच्या निलंबनाच्या मुद्यावरून कामकाज ठप्प\nमुंबईः प्रशांत परिचारकच्या निलंबनाच्या मुद्यावरून कामकाज ठप्प प्रशांत परिचारकचे निलंबन रद्द करण्यात आल्याने आज विधानसभेत त्याचे पडसाद उमटले. विरोधकांना हा मुद्दा रेटून धरला असला...\nहजारो कोटींचा घोटाळाकरून पळालेल्या नीरवमोदीला पकडण्यासाठी पंतप्रधानांकडे कोणतीही योजना नाही\nराष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवारांचापंतप्रधानांवर थेट हल्लाबोल मुंबई:साडेअकरा हजार कोटींचा घोटाळा करूनपळालेल्या नीरव मोदीला पकडण्यासाठीपंतप्रधानांकडे कोणतीही योजना नाही, अशाथेट शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरदपवार यांनी सरकारी धोरणांवर हल्ला चढवला.राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबईतील हल्लाबोलमोर्चाला ते संबोधित करत होते. राष्ट्रवादीकाँग्रेसने हल्लाबोलच्या माध्यमातून विदर्भ,मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांत जाऊनसामान्यांचे दुःख दूर करण्यासाठी त्यांच्यापाठीशी पक्ष उभा असल्याचा संदेश दिला.अर्थसंकल्पीय अधिवेशन झाल्यानंतर पश्चिममहाराष्ट्र व कोकणच्या जिल्ह्यांतही हल्लाबोलयात्रा पोहोचेल, अशी घोषणाही त्यांनी यावेळीकेली. हल्लोबोल मोर्चाला संबोधित करताना ते म्हणालेकी, पीएनबी घोटाळ्याचा परिणाम असा की,आता उद्योग सुरू करण्यासाठी जर युवक बँकेतगेले तर त्यांना कर्ज दिले जात नाही. सध्या रेशनदुकानात गहू, तांदूळ देण्याऐवजी मका देऊलागले आहेत. बाहेरच्या देशात मका हे पशुखाद्यम्हणून वापरले जाते. जनतेला जर नीट अन्नधान्यपुरवता येत नसेल तर सत्तेत राहून सर���ारचाकाय उपयोग, असा सवाल त्यांनी केला. देशातमहागाई वाढली आहे, संसार चालवणं कठीणझालं आहे. कारखाने बंद होऊन नवीन रोजगारमिळत नाही. कामगार वर्गावर अन्याय होत आहे.हे दूर करण्याची जबाबदारी ज्यांची\nउल्हासनगर येथिल तीन रस्त्याच्या कामाचे खासदार शिंदे यांच्या हस्ते उध्दाटन\nउल्हासनगर(गौतम वाघ) : उल्हासनगर येथिल तीन रस्त्याच्या कामासाठी आमदार डॉ . बालाजी किणीकर यानी एम एम आर डी ए कडुन २४ कोटी रुपयाचा निधी...\nमराठी भाषा दिनीच मराठी शाळा बंद करण्याचे फर्मान\nमुंबई, नेमका मराठी भाषा दिनाचाच 'मुहूर्त'साधून जालना जिल्ह्यातील एक मराठी शाळा बंद करण्याबाबतचे सरकारी फर्मान विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज सभागृहात सादर करून...\nराज्य संकटात असताना मुख्यमंत्र्यांचे नाच-गाणे कशासाठीः काँग्रेस\nमुंबईः एका म्यूजिक कंपनीसाठी मुख्यमंत्री आपल्या पत्नीसोबत नाच करत असल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मुख्यमंत्री, मंत्री आणि वरिष्ठ प्रशासकीय अधिकारीदेखील यात...\nउद्धव ठाकरे यांच्या वाहनावर दगडफेक\nअहमदनगर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यावर अज्ञात व्यक्तींकडून दगडफेक झाल्याची माहिती मिळाली आहे. या दगडफेकीत शिवसेनेचे काही कार्यकर्ते जखमी झाली आहेत. आमदार...\nमहाराष्ट्र गीताचे कडवे वगळले, विरोधकांचा गोंधळ, दुसऱ्या दिवशी कामकाज तहकूब\nमहाराष्ट्र गीत सादर करताना अखेरचे कडवे गायब झाल्याने अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी सभागृहात प्रचंड गोंधळ झाला. सत्ताधाऱ्यांनी मराठीचा जाणिवपूर्वक अवमान केल्याचा आरोप करत विरोधकांना सभागृहात...\nकाय असते तबलिगी इज्तेमा\nऔरंगाबाद : जगदीश कस्तुरे नुकताच औरंगाबादला लाखो लोकांच्या उपस्थितीत “तबलिगी इज्तेमा” सुरु झाला आहे. त्यानिमीत्ताने हा काय प्रकार असतो याचे कुतुहल मराठी माणसांत जागं झालं...\nसदाभाऊंच्या वाहनांवर दगड, गाजर फेकले\nसोलापूरः कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या वाहनावर बार्शी दौऱ्यात दगडफेक करण्यात आली. याचवेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी टोलनाका परिसरात खोत यांच्या कारवर गाजरे, तूर टाकून...\nउल्हासनगर शहरात स्वच्छता अभियान राबवत असतांना मनपा शाळांमध्ये माञ अस्वच्छता\nउल्हासनगर(गौतम वाघ) : उल्हासनगर शहरात स्वच्छता अभिमान राबवत ���सतांना मनपा शाळांच्या आवारात अस्वच्छता, दुर्गंधी, पसरलेली आहे , एवढेच नव्हे तर नाल्यामधील सांडपाणी चक्क शाळेतील...\nऔरंगाबादेतील कचऱ्याच्या प्रश्न मंत्रलयाच्या दारी, अद्याप तोडगा नाही\nमुंबईः औरंगाबाद शहरातील कचऱ्याचा प्रश्न मंत्रालयातपर्यंत आला. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी महापौर नंदकुमार घोडेले, गजानन बारवाल, उपमहौर आदींनी आज मुख्यमंत्री देवेंद्र...\nजिल्हा परिषद शाळेतील मुलींना पाच रुपयात नॅपकीन\nमुंबईः राज्यातील सर्व जिल्हा परिषद शाळांतील किशोरवयीन मुलींनी अवध्या पाच रुपयांत सॅनिटरी नॅपकीन दिले जाणार आहे. महिला व बालकल्यामंत्री पकंजा मुंडे यांनी यासंदर्भातील योजनेची...\nपाणंद रस्त्यासाठी मिळणार अधिकचा निधी\nशेतीला लागणारी यंत्रसामग्री शेतापर्यंत नेता यावी यासह शेतकऱ्यांनी पिकविलेला शेतमाल बाजारात पोहोचविण्यासाठी आवश्यक असणाऱ्या बारमाही शेतरस्त्यांच्या (पाणंद) कामांना गती देण्यासाठी विविध योजनांच्या माध्यमातून निधी...\nमधु कर्णिक यांना विंदा जीवनगौरव पुरस्कार\nया वर्षीचा कविवर्य विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार मधु मंगेश कर्णिक यांना, श्री. पु. भागवत स्मृती उत्कृष्ट प्रकाशन पुरस्कार पुणे येथील वरदा प्रकाशनाला, डॉ. अशोक केळकर भाषा अभ्यासक...\nआमची सत्ता आल्यास संजय गांधी निराधार योजनेचे पैसे एकदिवसआधीच देवू –...\nराज्यात सध्या संजय गांधी निराधार योजनेची अंमलबजावणी नीटपणे होत नाहीय अशी तक्रार ठिकठिकाणी महिला करत आहेत. मात्र आमचे सरकार असताना ही योजना सुरळीत सुरू...\nऍसिड अटॅक झालेल्या व्यक्तींना सरकारी नोकरीत आरक्षण द्या – सुमन अग्रवाल\nठाणे - महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमिटीच्या सरचिटणीस व ज्येष्ठ समाजसेविका सुमन अग्रवाल यांनी महाराष्ट्र सरकारशी ऍसिड अटॅक झालेल्या व्यक्तींना सरकारी नोकरीत आरक्षण देण्याची मागणी...\nराज ठाकरेंनी घेतलेली शरद पवारांची मुलाखत\nदेशातील मुरब्बी राजकारणी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांना मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी सडेतोड आणि अभ्यासपूर्ण प्रश्न विचारत देशातील आणि राज्यातील सामाजिक आणि राजकीय...\nबारावीचा पेपर फुटल्याची चर्चा\nसोलापूरः राज्यात बारावीच्या परीक्षेत इंग्रजीचा पेपरफुटल्याची चर्चा आहे. पेपर सुरू झाल्यानं��र तासाभरात तो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचा प्रकार सोलापूरमध्ये घडला. याबाबत बोर्डाकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया...\nताई, आमच्या केळीला भाव मिळवून द्या ना, छोट्याश्या मुलीची सुप्रियाताई सुळेंना...\nरावेर ताई , आमचे पप्पा खुप मेहनत करुन केळी पिकवतात. पण केळीला भाव नसल्यामुळे ते चिंतेत आहेत. माझ्यासोबत खेळत नाही. ताई तुम्ही काहीतरी करा...\nमाझा शेतकरी चोर आहे का \nमराठवाड्यातील गारपीटीच्या अवमानकारक पंचनाम्यावरून धनंजय मुंडे यांचा सरकारला संतप्त सवाल जळगाव मराठवाड्यातील गारपीटग्रस्त भागात अत्यंत वाईट पद्धतीने पंचनामे होत आहे. शेतकऱ्यांच्या गळ्यात पाटी लटकवली जाते,...\nराज ठाकरे विरोधी गोटात सामिल होणार \nमुंबईः मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे विरोधकांत सामिल होण्याचे संकेत मिळत आहेत. येत्या २१ फेब्रुवारीला ते पुण्यातील एका कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार...\nराज्य सरकारी कर्मचाऱ्यांना चार टक्के वाढीव महागाई भत्ता मिळणार\nमुंबई- राज्य सरकारमधील कर्मचा-यांना 4 टक्के वाढीव महागाई भत्ता देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. 1 जुलै 2017 पासून ही वाढ देण्यात असून, यामुळे राज्य सरकारच्या तिजोरीवर सुमारे 100 कोटी रूपयांचा बोजा पडणार...\nसुप्रिया ताई म्हणतात माझी आई सामान्य गृहिणी, महागाइची तिलाही झळ\nसुप्रिया ताई म्हणतात माझी आई सामान्य गृहिणी, महागाइची तिलाही झळ* अमळनेर - खरे वाटणार नाही ना पण हे खरे आहे. हा किस्सा स्वतः सांगीतला...\nशिवनेरी गडावर पंकजा मुंडे आणि विनोद तावडेना शिवसैनिकांनी रोखले\nहिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि अखंड महाराष्ट्राचे आराद्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी असलेल्या शिवनेरी गडावर संतप्त शिवसैनिकांनी राज्याचे सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे आणि ग्रामविकास...\nहो गयी भूल कमल का फूल हा विचार लक्षात ठेवा –...\nहो गयी भूल कमल का फूल हा विचार लक्षात घेवून या सरकारला वठणीवर आणण्याचा निर्धार करुन कामाला लागूया असे आवाहन प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी...\nशेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी या सरकारकडे एकरुपया नाही –सुनिल तटकरे\nया सरकारकडे समृध्दी महामार्गासाठी,बुलेटट्रेनसाठी कोटयवधी रुपयांचा निधी आहे परंतु माझ्या काबाडकष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी या सरकारकडे एक रुपया ना���ी.त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने हे हल्लाबोल...\nनाकर्त्या सरकारमुळे मंत्रालयात आत्महत्येचा काऊंटडाऊन सुरु – धनंजय मुंडे\nकोपरगाव - महाराष्ट्राचे मंत्रालय सध्या आत्महत्यालय म्हणून चर्चेत आले आहे. आत्महत्या थांबवण्यासाठी सरकारने मंत्रालयात जाळ्या लावल्या आहेत. याऐवजी सरकारने आपला कारभारच ‘नीटनेटका’ केला असता...\nनवाब मलिकांचा पोलिस निरीक्षक हेमंत पाटील, पीएसआय निलेश मोरेंना धमकी\nधुळे- राष्‍ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दोंडाईचा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील आणि उपपोलिस निरीक्षक निलेश मोरे यांना फोन वरून धमकी दिल्याची धक्कादायक...\nशिवजयंतीबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य; भाजप उपमहापौरांचा हाकालपट्टी-पहा video\nअहमदनगर महापानगरपालिकेचे उपमहापौर श्रीपाद छिंदम यांनी शिवजयंतीबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर जिल्हाभरात पडसाद उमटू लागले आहे. वाढता जनक्षोभ लक्षात घेतल्यानंतर छिंदम यांचा राजीनामा घेण्यात आला असून,...\nएकाच क्रीडा संकुलाचे दोन वेळेस उद्घाटन, होय \nप्रसिद्धी आणि कामाचे श्रेय लाटण्यासाठी सत्ताधाऱ्यांचे उपद्व्याप-धनंजय बोडारे उल्हासनगर(गौतम वाघ)-शहरातील विविध विकासकामाचे गुरुवारी राज्यमंञी रविंद्र चव्हाण ह्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.माञ या कामावर शिवसेने व...\nसेंच्युरी रेयॉनमध्ये विषारी गॅस गळती, कामगाराचा गुदमरुन मृत्यू, ११ जण गंभीर\nउल्हासनगर(गौतम वाघ) - विषारी गॅसच्या गळतीमुळे एका हंगामी कामगाराचा गुदमरुन मृत्यू झाला. तर विषारी गॅस नाका-तोंडात गेल्याने ११ कामगारांना गंभीर अवस्थेत कल्याणच्या खासगी रुग्णालयात...\nमंत्रिमंडळात शेतक-याचे पोर नसल्याने शेतक-यांवर अन्याय-धनंजय मुंडे\nमंत्रिमंडळात शेतक-याचे पोर नसल्याने शेतक-यांवर अन्याय नगर ( श्रीगोंदा ) - सरसंघचालक मोहन भागवत यांनी भारतीय सैन्याबद्दल केलेल्या विधानावरून देशभरातून त्यांच्यावर टीका केली जात आहे....\nअजब सरकारचे गजब फर्मान; म्हणे,कोंबड्यांचे पोस्टमार्टम करा\nजालना, गारपिटीमुळे मृत्युमुखी पडलेल्या कोंबड्यांचे पोस्टमार्टम करा, असे फर्मान जालना जिल्ह्यातील तलाठ्याने काढल्याची धक्कादायक बाब आज काँग्रेस नेत्यांच्या पाहणी दरम्यान उघडकीस आली. यावर काँग्रेसने तीव्र...\nमोदींना सत्तेवरून दूर के��्याशिवाय लोकांचे अच्छे दिन येणार नाहीतः मोहन प्रकाश\nगारपीटीमुळे नुकसान झालेल्या शेतक-यांना प्रतीहेक्टरी 50 हजार मदत द्या: खा. अशोक चव्हाण परभणी, गारपिटीमुळे राज्यभरातील शेतक-यांच्या पिकांचे व फळबागांचे मोठे नुकसान झाले असून सरकारने शेतक-यांना प्रतीहेक्टरी...\nगारपीटीच्या नुकसान भरपाई पोटी शासनाने जाहिर केलेली मदत तुटपुंजी; 2014 च्या...\nकोरडवाहुसाठी 25 हजार, बागायतीसाठी 40 हजार, फळबागांसाठी 50 हजार तसेच विज बील कर्जावरील व्याज माफ करण्याची मागणी_ बीड .मराठवाडा आणि विदर्भात गारपीट आणि वादळी वार्‍याने...\n२१व्या शतकातल्या प्रेमवीराचं प्रेमपत्र\nप्रिय आज व्हॉट्सअॅप, फेसबुक, मोबाईल मेसेज सगळं काही बाजूला ठेवून शांतपणे तुला काही महत्वाच्या गोष्टी सांगण्यासाठी हा पत्र लिहण्याचा अट्टहास मी आज करतोय. कदाचित, तुला हा माझ्या पत्राचा...\nधनंजय मुंडेंचा जालना, बीड जिल्ह्यात गारपीट भागाचा दौरा\nपरळी वै.....रविवार दि.11 रोजी झालेल्या गारपीट आणि वादळी वार्‍यामुळे शेतीच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते ना.धनंजय मुंडे हे बुधवार दि.14 फेब्रुवारी रोजी...\nफडणवीस यांच्या विरोधात सर्वाधिक गुन्हे\nदेशातील सर्वच मुख्यमंत्री विरोधात गुन्हेगारी खटले सुरु आहेत. याबाबत असोसिएशन ऑफ डेमोक्रेटिक रिफॉर्म्स (एडीआर) या संस्थेने एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. भारतातील 29 राज्य आणि...\nफ़ेसबुकवरील कुबेर ग्रुपचा आदर्श ;आजारी सदस्याला केली अवघ्या 2 दिवसात 3...\nमुंबई फेसबुक हे आभासी जग असले तरी या माध्यमातून मोठे सामाजिक कार्य होऊ शकते हे फेसबुक वरील कुबेर या समूहाने एका सदस्याला अचानक आलेल्या...\nगारपिटीचा कहर, शेतीपिकांचे अतोनात नुकसान\nमराठवाडा विदर्भात आज रविवारी सकाळपासून जालना तसेच इतर जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे गारपिटी...\nकोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणी चौकशीसाठी समितीची नियुक्ती\nकोरेगाव भीमा हिसांचाराच्या चौकशीसाठी कोलकत्ता हायकोर्टाचे माजी मुख्य न्यायमुर्ती जे एन पटेल यांच्या अध्यक्षतेखाली द्विसदस्यीय समितीची नियुक्ती केली असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी...\nकर्जमाफी झालेल्या शेतक-यांकडून व्याज घेतल्यास बॅंकावर का���वाई करणार – मुख्यमंत्री\nकर्जमाफी झालेल्या शेतक-यांना 31 जुलै 2017 नंतर व्याज आकारू नये असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बॅकाना दिले. एकरकमी परतफेड योजनाचा लाभ मिळवण्यासाठी बॅंकांनी...\nधर्मा पाटलांना 50 लाखांवर मोबदला\nसानुग्रह अनुदानासह धुळे प्रशासनाचा प्राथमिक अहवाल मुंबई भूसंपादनातील फळबागेच्या मोबदल्याप्रश्‍नी न्याय मिळत नसल्याने आत्महत्येचा मार्ग पत्करणारे विखरण (ता. शिंदखेडा) येथील शेतकरी (कै.) धर्मा मंगा पाटील...\nआजारपणाला कंटाळून त्यांनी आपली जीवनयात्रा संपवली\nआजाराला कंटाळून नाशिकच्या रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारुन एका रुग्णाने आत्महत्या केली आहे. ही घटना बुधवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. नाशिक रोड...\nप्रकाश मेहता यांना मंत्री पदावरून हटवले\nराज्याचे गृहमंत्री आणि रायगडचे पालकमंत्री प्रकाश मेहता यांची उचलबागंडी करण्यात आली. प्रकाश मेहता यांच्याकडून पालकमंत्री पद काढुन घेण्यात आली आहे. त्यांच्याठिकाणी अन्न व नागरी पुरवठा राज्यामंत्री...\nमराठवाड्यात एकाच दिवशी आठ शेतक-यांनी आत्महत्या केली\nऔरंगाबाद मराठवाड्यात आठ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. यात औरंगाबाद, जालना आणि बीड या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा समावेश आहे. नापीक आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली आहे....\nकर्जमाफी मिळाले नसेल तर ऑनलाइन तक्रार करा-सहकारमंत्री सुभाष देशमुख\nमुंबई-सरकारने जाहीर केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी योजनेअंतर्गत आतापर्यंत ३१ लाख ३२ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम कर्जाची रक्कम वितरित करण्यात आली आहे....\nराज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत १२ घोषणा\nराज्य सरकारने निवडणुकीची तयारी सुरु केली असून त्याची झलक मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या निर्णयावरून दिसून आली. मंत्रिमंडळाने एकाच दिवशी तब्बल १२ ठराव मंजूर केले आहेत....\nप्रकाश आंबेडकरांनी आपल्या मर्यादेत रहावं-जितेंद्र आव्हाड\nमुंबई : मिलिंद एकबोटेंना पाठिशी घातल्यासंदर्भात प्रकाश आंबेडकरांनी शरद पवारांवर केलेल्या गंभीर आरोपांवर राष्ट्रवादीकडून तात्काळ प्रत्युत्तर देण्यात आले आहे. प्रकाश आंबेडकरांनी कोणासोबत जावे, हा त्यांचा...\nअनुसूचित जाती- जमातीच्या बोगस प्रमाणपत्राच्या आधारे नोकरी करणा-���ा 11700 जणांचे नोक-या...\nनवी दिल्ली : अनुसूचित जाती- जमाती वर्गातून बोगस प्रमाणपत्राच्या आधारे नोकऱ्या मिळवणाऱ्यांना कमी करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. यासाठी कोर्टाने राज्य सरकारला सात महिन्यांची...\nऔरंगाबादमध्ये राष्ट्रवादीचा विराट मोर्चा\nमुंबई नाकर्त्या सरकारच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पुकारलेल्या हल्लाबोल आंदोलनाच्या मोर्चाला औरंगाबादच्या क्रांती चौकापासून सुरुवात झाली . न भूतो न भविष्यती असा हा भव्य मोर्चा...\nडीजीटायजेशनमध्ये अडचणी आल्या तरी पात्र लाभार्थ्यांना धान्य नाकारू नये – केंद्र...\nमुंबई. ( शाहरुख मुलाणी ) – संपूर्ण देशातील शिधा पत्रिका धारकांच्या वितरण व्यवस्थेत काही सुधारणा झाल्यात का यासाठी एखादी योजना केंद्र सरकारकडे आहे का...\nरब्बी पिकांसाठी दीडपट हमीभावाची घोषणा शुद्ध फसवणूक\nरब्बी पिकांना उत्पादन खर्चाच्या दीडपट हमी भाव देण्यात आल्याची केंद्रीय अर्थमंत्र्यांची घोषणा शेतकऱ्यांची शुद्ध फसवणूक असल्याचा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी...\nलातूरला मेट्रो, लोकलच्या डबेनिर्मितीचा प्रकल्प होणार ,रेल्वेमंत्र्यांची मंजुरी\nदुष्काळग्रस्त भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लातूरला मेट्रो व ईएमयू (लोकल) डब्यांचा कारखाना उभारला जाईल. रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. बुधवारी...\nरिपब्लिकन ऐक्य हीच डॉ माईसाहेब आंबेडकरांना खरी आदरांजली ठरेल – रामदास आठवले\nआंबेडकरी जनतेच्या हितासाठी सर्व समाजासह व्यापक रिपब्लिकन ऐक्य झाले पाहिजे.व्यापक अजेंडा आणि निकष ठरवूनकायमस्वरूपी टिकणारे रिपब्लिकन ऐक्य करणे हीच खरी डॉ माईसाहेब आंबेडकरांना आदरांजली ठरेल असे प्रतिपादनरिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी केले . महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पत्नी डॉ माईसाहेब आंबेडकर यांचा 108 वा जयंती उत्सव रिपब्लिकन पक्षातर्फे मुलुंड च्याकालिदास नाट्यगृहात आयोजित करण्यात आला होता. त्याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ना आठवले बोलत होते. डॉ माईसाहेब आंबेडकर यांचे आंबेडकरी चळवळीत मोठे योगदान राहिले आहे. त्यांच्यावर प्रारंभीच्या काळात चुकीचे आरोप झालेमात्र माईसाहेब आंबेडकर यांनी मनःपूर्वक केलेल्या सेवेमुळेच डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या आयुष्यातील काही वर्षे वाढली.त्याकाळात डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधान लिहिले तसेच बौद्ध धम्माची दीक्षा ही घेतली. या महत्वपूर्ण काळखंडात त्यांची सहचारिणी म्हणून माईसाहेब आंबेडकरांनी डॉ बाबासाहेब आंबेडकरांना महत्वपूर्ण साथ दिली त्यामुळेचत्यांच्यावरचा अन्याय दूर करण्यासाठी भारतीय दलित पँथरने डॉ माईसाहेब आंबेडकरांचे योगदान महाराष्ट्रात तसेच देशातआंबेडकरी समाजाला पटवून दिले. डॉ माईसाहेब आंबेडकरांचे निस्वार्थ योगदान समाजाला कळण्यासाठी त्यांची जयंती देशभरसाजरी झाली पाहिजे त्यासाठी रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन ना रामदास आठवलेंनी यावेळी केले.\nनवाब मलिकांविरोधात जयकुमार रावल यांचा अब्रू नुकसानीचा दावा\nराष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्याविरोधात पर्यटन व रोजगार हमी मंत्री जयकुमार रावल यांनी अब्रूनुकसानीचा दावा दाखल केला आहे. नवाब मलिक यांनी रावल यांच्यावर कवडीमोल भावाने...\nभाविकांची बस 100 फुटांवरून पंचगंगा नदीत कोसळली. 13 जणांचा मृत्यू\nकाल रात्री पंचगंगा नदीवर भिषण अपघात झाला आहे. या अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला आहे. शिवाजी पुलावरून मिनी बस 100 फूट खाली पंचगंगेत कोसळली. पुण्याच्या...\nसेल्फी विथ अजितदादा आणि धनंजय मुंडेंसाठी तरूणाईची झुंबड\nमुंबई राज्यातील फडणवीस सरकारच्या कारभारा विरूध्द राष्ट्रवादी काँग्रेसने मागील नऊ दिवसात मराठवाड्यात काढलेल्या हल्लाबोल यात्रेस मोठा प्रतिसाद मिळाला. पक्षाच्या बड्या नेत्यांनी नऊ दिवसात दोन...\nमला पक्षच बाहेर ढकलतोय\nमला भाजप पक्ष सोडायचा नाही, मात्र पक्षच मला बाहेर ढकलतोय, असे भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंनी म्हटले आहे, मी पक्ष सोडावा, अशी परिस्थिती पक्षाकडूनच...\nपद्मावत राज्यभरात प्रदर्शित, सर्व शोज हाऊसफूल्ल\nमुंबई पुण्यासह राज्यभरात कडक बंदोबस्तात पद्मावत सिनेमाचे शोज सुरू आहेत. मुंबई, पुणे, नाशिकमध्ये अनेक मल्टिप्लेक्सेस बाहेर कडक पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे पहिला शो...\nपोलिस उप-अधीक्षक विशाल ढुमे पाटलांना कारखाली चिरडून मारण्याचा प्रयत्न\nनागपूरमध्ये प्रशिक्षणार्थी पोलिस उप-अधीक्षक आणि कळमेश्वर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक विशाल ढुमे पाटील या��ना कारखाली चिरडून मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे....\nथ्रोबॉल खेळाडूंना न्याय देण्यासाठी अजितदादांचा पुढाकार..\nक्रीडा मंत्र्यांना यांना केला जागीच फोन; तावडे यांनीही दिला सकारात्मक प्रतिसाद* परभणी - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री श्रीअजितदादा पवार हे राजकारण, समाजकारण यासोबतच...\nरिपाईच्या वतीने जातीवाद्याच्या विरोधात प्रांत कार्यालयावर भव्य निषेध मोर्चा\nउल्हासनगर(गौतम वाघ)- उल्हासनगरात जातीयवाद्याच्या विरोधात आज दि.२२ जानेवारी २०१८ रोजी सकाळी १२ वाजता शिवाजी चौकातुन मोर्चाला सुरुवात केली सर्वप्रथम शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार...\nतर उद्या शेतक-याला सातबा-या सोबत पतंजलीचा आवळाही घ्यावा लागेल – धनंजय...\nहिंगोली ( वसमत )पतंजली सारख्या खाजगी कंपनीच्या आहारी गेलेल्या या सरकारमुळे उद्या शेतक-यालासेवा केंद्रातून साधा सात बारा घेताना तहसीलदाराने बळजबरीने दिलेला पतंजलीचा काढा, आवळा...\nनांदेड महापालिकेत भ्रष्टाचार, प्रशांत पोपशेटवार यांचा आरोप\nनांदेड - नांदेड महापालिकेत लाड पाके समिती अंतर्गत महापालिकेच्या सफाई कामगारांना देण्यात येणाऱ्या पदोन्नतीमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप भ्रष्टाचार निर्मुलन समितीचे अध्यक्ष प्रशांत पोपशटवार यांनी...\nपर्यटनातून आर्थिक समृध्दी आणणार, नितेश राणे\nदेवगडच्या किनारी स्कुबा डायव्हिंग व वॉटर स्पोर्टस सेंटरचा शुभारंभ देवगड : ‘आम्ही’ आणि ‘तुम्ही’ या शब्दातून ‘आपण’ हा शब्द बनतो. देवगडच्या विकासासाठी आपण सर्वजणांनी झटून...\nपतंजलीवर सरकारची कृपादृष्टी-धनंजय मुंडे\nमुंबईः योगगुरु रामदेव बाबा यांच्या पतंजलीची उत्पादने सरकारी सेवेप्रमाणे विकण्याचा घाट सरकार आखत आहे. या निर्णायाला तीव्र विरोध होण्याची शक्यता आहे. सामान्य प्रशासन विभागाच्या...\nजामीन मिळताच राजे समर्थकांचा रुग्णालयात धिंगाणा\nसाताराः आजारपणाचे नाटक करुन रुग्णालयात दाखल झालेल्या राजे समर्थक आरोपींनी, जामीन मिळताच रुग्णालयातच धिंगाणा घालत नाच केल्याचा धक्कादायक प्रकार साताऱ्यात घडला आहे. काही दिवसांपूर्वी आनेवाडी...\nसरकार म्हणजे बश्या बैल, यांना रुमण्याचा हिसका दाखवावाच – अजित पवार\nनांदेड ( उमरी ) - शेतकऱ्यांशी आणि शेतीशी या सरकारचा काहीच संबंध नाही. ���े सरकार म्हणजे बश्या बैल आहे, यांना वठणीवर आणण्यासाठी एकदा तरी...\nखोटे बोललेलं गळून पडू नये म्हणून लाखोंचा मेकअप केला जात असावा...\nनांदेड ( लोहा ) देवेंद्र फडणवीस हे देखणे आहेत त्यामुळे त्यांना सुंदर दिसण्यासाठी तशी मेकअपची गरज नाही . मात्र मुख्यमंत्री म्हणून ते राज्यातील जनतेला...\nमहावितरणच्या सक्तीच्या वसुलीमुळे शेतक-यांवर आत्महत्यांची वेळ –अजित पवार यांचा घणाघात\nMseb च्या सक्तीच्या वसुलीला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न करणा-या शेतक-याला केली एक लाखाची मदत लातूर महावितरणकडून आता सक्तीने वीजबिल वसूल केले जात असल्यामुळे आणि प्रचंड बिल...\nकुष्ठरुग्णांच्या चांगल्या सोयीसुविधांसाठी प्रयत्न करणार -डॉ. रणजित पाटील\nमुंबई,: कुष्ठरुग्णांना शतकाहून अधिक काळ सेवा देणाऱ्या मुंबईतील वडाळा येथील अॅक्वर्थ महापालिका कुष्ठरोग रुगणालयाला नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी भेट दिली. या भेटी...\nनाहीतर मी पवारांची औलाद सांगणार नाही – अजित पवार\nउस्मानाबाद ( भूम ) दि. १७ – राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता आणा मी तुम्हाला वचन देतो राज्यातील माझ्या दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना सौर ऊर्जा...\nशेतक-यांना वा-यावर सोडून सरकारने इनोव्हेह कंपनीला 100 कोटी रु दिले ,धनंजय...\nउस्मानाबाद ( भूम ) सरकारने ऑनलाईन कर्जमाफी जाहीर केली मात्र ऑनलाइन घोटाळ्यामुळे एकाही शेतक-याला एक रुपयाही मिळाला नाही , हा घोटाळा करणा-या इंनोव्हेह कंपनीला...\nहज अनुदान बंद करण्याच्या निर्णयाला धार्मिक व राजकीय नेत्यांचा तीव्र विरोध,...\nमुंबई हज यात्रेसाठी देण्यात येणारे अनुदान रद्द करण्याच्या केंद्रीय अल्पसंख्याक विकास मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांच्या निर्णयाला मुस्लिम समाजाच्या राजकीय व धार्मिक नेत्यांनी तीव्र...\nआगामी लोकसभा-विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागा – मुख्यमंत्री\nमुंबई : भीमा-कोरेगाव येथे घडलेली घटना हे एक षडयंत्र होते. अशा घटना पुन्हा घडू नये यासाठी भाजप कार्यकर्त्यांनी सतर्क रहावे, अशा सूचना देतानाच आगामी...\nबुधवारी अंगणवाडी कर्मचारी व आशा वर्कर्सचा राज्यव्यापी संप\nमुंबई :अंगणवाडी कर्मचार्‍यांना किमान वेतन मिळावे, वेतनवाढ करण्याचा निर्णय घ्यावा, प्रॉव्हिडंड फंड, आरोग्य विमा योजना, निवृत्ती वेतन अशा सुविधा मिळाव्यात अशा विविध प्रलं���ित मागण्यांकडे...\nधनंजय मुंडे यांनी वाचवले अपघातग्रस्त मोटार सायकल चालकाचे प्राण\nउस्मानाबाद - राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल यात्रेसाठी उस्मानाबादला निघालेल्या विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी रस्त्यात अपघात झालेल्या एका मोटार सायकल स्वारास वेळीच मदत...\nजिल्ह्यातील क्रिकेटपटूंना आता अंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण\nकणकवली – ग्रामीण भागातील क्रिकेट खेळाडूंना अंतरराष्ट्रीय स्तरावर आणि रणजी क्रिकेट ट्रॉफीमध्ये खेळण्याची संधी मिळावी. म्हणून कणकवली कलमठ येथे विनोद कांबळी क्रिकेट अ‍ॅकॅडमीची स्थापन करण्यात...\nसोनई तिहेरी हत्याकांड प्रकरणी ६ जण दोषी\nनाशिक – सोनई हत्याप्रकाणी सात जणांपैकी ६ जणांना दोषी ठरवण्यात आले आहे. नाशिक जिल्ह्या सत्र न्यायालयाने हा निकाल दिला आहे. अशोक रोहिदास फलके याला...\nऔरंगाबादेत आठवलेंच्या भाषणाल विरोध\nऔरंगाबाद : केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांच्या सभेदरम्यान कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. त्यामुळे आठेवले यांना अवघ्या सात मिनिटांत आपले भाषण आटोपते घ्यावे लागले. नामविस्तार...\nपाकिस्तानच्या गोळीबारात जवान शहीद\nश्रीनगर : पाकिस्तानने केलेल्या गोळीबाराला उत्तर देताना धु़ळे जिल्ह्याचे सुपूत्र योगेश मुरलीधर भदाणे यांना वीरमरण आलं आहे. ते केवळ 28 वर्षांचे होते. जम्मू-काश्मीर मधील सुंदरबनी...\nशाळकरी मुलांची बोट डहाणूच्या समुद्रात बुडाली ३२ मुलांना वाचवलं, दोघींचा मृत्यू\nडहाणू : डहाणूच्या समुद्र किनाऱ्यावर शाळकरी मुलांची बोट उलटली या बोटीमधल्या 32 मुलांना वाचवण्यात आलं असून उर्वरित 8 मुलांचा शोध सुरू आहे. केएल पोंदा हायस्कूलची...\nभाजपने नेहमीच ओबीसी समाजावर अन्याय केला – धनंजय मुंडे यांचा हल्लाबोल\nजालना ओबीसी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचा प्रश्न असो की सत्तेत वाटा देण्याचा मुद्दा असो, स्व. गोपीनाथरावजी मुंडे साहेब असो की एकनाथ खडसे साहेबांचा विषय असो ,...\nExclusive उल्हासनगर पटेल लो प्राईस दुकानातील नेचर फ्रेश संपूर्ण चक्की आट्यात...\nउल्हासनगर ( गौतम वाघ ): उल्हासनगर येथील कँम्प क्रं २ स्थितीत पटेल लो प्राइज दुकानातून शिवसेना शाखा प्रमुख जगदीश माळी यांनी घेतलेल्या चक्की आट्यात...\nभाजपच्या माजी पदाधिकाऱ्याची मध्यप्रदेशात हत्या\nनगापूर येथील अतूल डहरव���ल याव्यापा-याचा दीड महिण्यापूर्वी अपहरण करूण हत्या करण्यात आली होती. अतूल भाजपतच्या युवा मोर्चाचे माजी उपाध्यक्ष होते. मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या सीमेवरील...\nराज्यातील 33 हजार शेतकऱ्यांना दिलासा, सरकार हमी भावाने खरेदी करणार उडीद\nमुंबईः राज्य सरकारकडे नोंदणी करूनही खरेदी न झालेल्या उडीदाची हमीभावाने खरेदी करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. यामुळे राज्यातील 32 हजार शेतकऱ्यांना दिलासा मिळणार...\nक्रिमिलेअरची मर्यादा आता आठ लाख रुपये\nमुंबई - राज्यातील मराठा समाज समाजाने १९ फेब्रुवारीला मोठे आंदोलन उभे करण्याचा इशारा दिल्यानंतर राज्य सरकार अखेर नमले आहे. मराठा समाजासाठी आज काही महत्त्वपूर्ण...\nखिदमतमाश इनाम जमिनींच्या कालानुरुप वापरासाठी हैदराबाद अतियात चौकशी अधिनियमामध्ये सुधारणा\nमुंबई: खिदमतमाश इनाम जमिनींना सार्वजनिक उपयोगात आणून त्यांचा विकास करणे शक्य होण्यासाठी हैदराबाद अतियात चौकशी अधिनियम-1952 मधील कलम 6 मध्ये सुधारणा करण्यास आज झालेल्या...\nउल्हासनगर मनपामध्ये नोकरी घोटाळा बोगस कागदपत्रांद्वारे केली भरती\nउल्हासनगर(गौतम वाघ): उल्हासनगर महानगरपालिकेतील एका मृत कर्मचाऱ्याने 4 तरुणांना नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे . या प्रकरणात फसवणूक करणाऱ्या कर्मचाऱ्याने...\nमराठा आरक्षणावर मंत्रालयात बैठक\nमुंबई: मराठा आरक्षणाबाबत मंगळवारी मंत्रालयात बैठक घेण्यात आली. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्य नेतृत्वाखाली मराठा समाजाच्या पदाधिका-यांची आज बैठक घेण्यात आली. त्यात अनेक महत्वपूर्ण निर्णय...\n10 जानेवारी रोजी “महाराष्ट्र बंद” नाही, अफवांवर विश्वास ठेवू नका. –...\nमुंबई. ( शाहरुख मुलाणी ) – मराठा समाज किंवा मराठा क्रांती मोर्चा तर्फे कुठलाही बंद नाही. १ जानेवारी रोजी झालेल्या दंगलीत एक मराठा भावाला...\nराज्यातील शेतक-यांना मोफत वीज द्या- धनंजय मुंडे यांची मागणी\nनांदेड महाराष्ट्राच्या शेजारी असलेल्या छोट्याशा तेलंगणा राज्याला कर्जमाफी ही देता येते आणि मोफत वीज हि देता येते , महाराष्ट्रात मात्र कर्जमाफीची घोषणा होऊनही त्याची...\nकायद्यापेक्षा कोणीही मोठानाही ;भीमकोरेगावयेथील हल्लखोरांनाअटक करा – रामदासआठवले\nमुंबईः- भिमाकोरेगाव येथेआंबेडकरी जनतेवर हल्लाकरणाऱ्यांवर कठोर कारवाई झालीपाहिजे. या कारस्थानामागे कोणीहीअसो त्यांचा शोध घेऊन कारवाईझाली पाहिजे. कायद्या पेक्षा कोणीमोठा नाही असे सांगतपुण्यातशनिवारवाड्यावर झालेल्याएल्गार परिषदेचा धागा पकडत समाज तोडण्यासाठी नव्हे तर समाजजोडण्यासाठी एल्गार पुकारावा असेआवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीयअध्यक्ष केंद्रियराज्यमंत्री रामदासआठवले यांनी केले. मलबार हिलयेथील सह्याद्री गेस्ट हाऊस येथेझालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलतहोते. भीमाकोरेगाव येथे निरपराधआंबेडकरी जनतेवर हल्ला झाल्यानंतर त्यानिषेधार्थ आंबेडकरी जनतेने रस्त्यावरउतरून आंदोलन केले. आंबेडकरीजनतेच्या एकजुटीतून महाराष्ट्र बंदचे आंदोलन यशस्वी झाले. त्यातसर्वच गटांचे कार्यकर्ते होते. आमचे रिपब्लिकन कार्यकर्ते ही आघाडीवरहोते. या आंदोलनातुन समाजाच्याऐक्याची ताकद समोर आल्याने सुरूझालेल्या रिपब्लिकन ऐक्याच्या मागणीला आपला सदैव पाठिंबाआहे.मात्र ऐक्य हे केवळ चार गटांचेनसावे. प्रकाश आंबेडकरांच्यानेतृत्वात सर्व गटांचे ऐक्य व्हावे.आता समाजात प्रकाश आंबेडकरांचेनाव मोठया प्रमाणात पुढे आले आहेत्यामुळे त्यांनी ऐक्यात मोठीभूमिका घ्यावी\nमाजी पीएसआयची महिलांकडून ‘धुलाई\nअमरावती - शहरात खुलेआम अवैध व्यवसाय सुरू असल्याची काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणारे सेवानिवृत्त पीएसआय बळीराम राठोड शनिवार, जानेवारी रोजी दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास काही...\nउल्हासनगरात शाळेच्या उद्घाटनावरून सेना-भाजपात जुंपली\nसेनेनं उद्घाटन केलेल्या शाळेचं भाजपा पुन्हा उद्घाटन करणार श्रेय घेण्यासाठी धडपड असल्याचे परस्परांवर आरोप उल्हासनगर(गौतम वाघ) : उल्हासनगरात शाळेच्या उद्घाटनावरून शिवसेना-भाजपमध्ये जुंपली असुन. शिवसेनेनं आज या...\nसातारा उदयनराजे भोसले यांच्याविरोधात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करा\nराष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांनी भिडे गुरुजींची जाहीरपणे पाठराखण केली होती. याचाच आधार घेत उदयनराजेवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करा अशी मागणी साता-याचे वकील हेमचंद्र...\nभिडे गुरूनजींचा मुंबईतील कार्यक्रम रद्द\nदंगलीत बामसेफ, संभाजी ब्रिगेडचा हात असल्याचा आरोप विरेंद्रसिंह मुंबई भीमा कोरेगाव प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांप���सून मुंबईसह महाराष्ट्रात झालेल्या हिंसक घडामोडींमुळे गढूळ वातावरण झाले आहे. यामध्ये...\nभीमा कोरेगाव प्रकरणी चौकशी करा- भिडे गुरूजी\nकोरेगाव प्रकरणी भारिप संघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी शिवप्रतिष्ठानचे भिडे गुरूजी आणि हिंदू आघाडीचे मिलिंद एकबोटे यांच्यवर आरोप केले होते त्यानंतर भिडे गुरूजीनी एक...\nभीडे, एकबोटेंवर कारवाई अशक्य, मुख्यमंत्री अडचणीत\nनवी दिल्ली: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तीन वर्षाच्या कार्यकाळानंतर सध्या मोठ्या राजकीय संकटाचा सामना करावा लागतोय. भीमा-कोरेगाव हिंसाचाराच्या घटनेनंतर झालेल्या महाराष्ट्र बंदमुळे फडणवीस विरोधकांच्या...\nसंपामुळे महाराष्ट्रातमध्ये कोट्यवधींचे नुकसान\nमुंबईः भीमा-कोरेगाव येथील हिंसेनंतर बुधवारी उसळलेल्या दंगलीमध्ये कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. सणसवाड़ी, वढू येथे पहिल्या दिवशी उसळलेल्या दंगलीमध्ये दोनशे ते अडीचशे वाहनांचे नुकसान झाले....\nउल्हासनगर महापालिकेतील कर्मचा-यांनी केला आत्महत्येचा प्रयत्न, जनसंपर्क अधिकारी युवराज भदाणे यांच्यावर...\nउल्हासनगर(गौतम वाघ) : उल्हासनगर महापालिकेचे मालमत्ता विभागातील कर्मचारी दयाराम डोभाळे यांनी फिनायल प्राशान करुन आत्महत्येचा प्रयत्न महापालिका मुख्यालयात केला असुन त्यांच्या तक्रारीवरुन मध्यवर्ती पोलिस...\nमहाराष्ट्र बंद मागे, दोषींवर खूनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी\nमुंबई: भीमा कोरेगाव येथील हिंसाचाराचा निषेध करण्यासाठी बुधवारी राज्यभरातील दलित संघटनांकडून महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. त्यामुळे आज मुंबई, पुणे, नाशिक या प्रमुख...\nभीमा कोरेगावचे पडसाद उल्हासनगरात . संपुर्ण शहर बंद\nउल्हासनगर (गौतम वाघ) : १ जानेवारी रोजी भिमाकोरे गांव येथे जातीयवादी समाजकंटकानी स्तंभाला अभिवादन करन्यासाठी आलेल्या भिमसैनिकांवर दगडफेक करुन गाड्या जाळल्याचा अमानुष प्रकार केल्याने...\nठाण्यात रेल रोको आंदोलन\nठाणे स्थानकात आंदोलनकर्त्यांनी ट्रॅकवर उतरुन घोषणाबाजी करत रेलरोको केलाआहे. प्लॅटफॉर्म क्रमांक 1 व 2 वर आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी यावेळी मोदी सरकारविरोधात नारेबाजीदेखील केली....\nटीकेनंतर संघ सावध भूमिकेत\nभीमा कोरेगाव येथील घटनेमागे संघ आणि भाजपचा हात असल्याचे आरोप झाल्यानंतर संघ सावध भूमिकेत आला आह���. संघाचे प्रचार प्रमुख डॉ. मनमोहन वैद्य यांनी एका निवेदनाद्वारे संघटनेची...\nशाळा महाविद्यालयात अघोषित बंद\nमुंबईः भीमा-कोरेगावमधील हिंसेच्या निषेधार्थ दलित संघटनांनी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील शाळा-महाविद्यालयांमध्ये अघोषित बंद पुकारण्यात आला. स्कूल बस ओनर्स असोसिएशनने राज्यभरातील बस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे....\nभीमा कोरेगाव येथे झालेल्या जाळपोळ व दगडफेकीच्या निषेधार्थ बदलापुरातील रिपब्लिकन पक्षांच्या विविध गट, संघटना आदींनी एकत्र येत बदलापूर बंदची हाक दिली होती. त्यानुसार बदलापूर...\nभीमा कोरेगावचे डोंबिवलीत पडसाद\nकोरेगाव येथे शौर्यदिना निमित्त विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठीं आलेल्या हजारो भीमसैनिकांवर विघ्न संतोषी समाजकंटकानी भ्याड हल्ला करीत दंगल घडविण्याचा प्रयत्न केला या घटने निष्पाप भीमसैनिक...\nभीमा कोरेगावमध्ये तणाव, दगडफेकीत एकाचा मृत्यू\nपुणे जिल्ह्यातील भीमा-कोरेगाव येथे सोमवारी जमलेल्या जमावावर दगडफेक झाल्याने एकाचा मृत्यू झाला आहे. यामुळे या परिसरात दंगलसदृश्य परिस्थिती आहे. दरम्यान, दलित-सवर्ण असे या वादाला...\nऔरंगाबादेत एमबीएचा पेपर यंदाही फुटला\nऔरंगाबाद: गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही औरंगाबादेत एमबीएचा पेपर फुटला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा (सोमवार) एमबीएचा प्रथम सत्राचा पेपर व्हॉटसअ‍ॅपवर फुटल्याची धक्कादायक घटना समोर आली...\nशेतक-यांच्या मुलांनी नोकरी करू नये: मुख्यमंत्री\nअहमदनगर: शेतक-यांच्या मुलांनी नोकरी न करता कृषी क्षेत्रातील आधुनिक शिक्षण घेऊन शेती क्षेत्रात उल्लेखनीय काम करावे,असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जामखेड तालुक्यातील हळगाव...\nउल्हासनगर महापालिकेची अनधिकृत बांधकामावार तोडु कारवाई\nउल्हासनगर(गौतम वाघ)- उल्हासनगर महापालिकेच्या प्रभाग समिती तीनचे सहा आयुक्त प्रबोधन मेवाडे यांच्या मार्गदर्शना खाली अनधिकृत बांधकामावर तोडु कारवाई करण्यात आली असुन त्याच बरोबर चांदनी...\nक्षितिज लोकसंचलीत साधना केंद्रा तर्फ़े आदिवासी महिलांसाठी विविध खेळाचे आयोजन करण्यात...\nभिवंडी(गौतम वाघ)-महिला आर्थिक विकास महामंडळ जिल्हा ठाणे आयोजित,महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोतरी अभियान लोकसंचलीत साधना केंद्र दिघाशी भिवंडी येथे महिला क्रीडा महोत्सव संपन्न महाराष्ट्र राज्य (ग्रामीण)...\nनाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, कृषी उत्पन्न समिती बरखास्त\nगणेश सावंत नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि नाशिक कृषी उत्पन्न समिती बरखास्त करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे, विशेष म्हणजे या बँकेची सूत्र 4...\nउल्हासनगर शहराचा विकास आराखडा रद्द करा . शिवसेनेचा महापालिकेवर धडक मोर्चा\nउल्हासनगर(गौतम वाघ) : उल्हासनगर शहराचा विकास आराखडा शहराच्या हिताचा नसुन या विकास आराखड्यामुळे लाखो गोर गरीब नागरिक उध्वस्त होणार असल्याने शहरात संतापाचे वातावरण निर्माण...\nनाशिक व नंदुरबारममध्ये भीषण अपघात; 11 जण ठार\nनाशिक व नंदुरबारमध्‍ये आज पहाटे झालेल्या भीषण अपघातात 11 जणांनी जीव गमवला. नाशक येथे अॅपे रिक्षाला ट्रकने धडक तर नंदुरबारमध्‍ये मालवाहतूक करणा-या गाडीने रिक्षाला...\nआर्थिक उदारीकरणात माझ्या बरोबरीने शरद पवारांचाही वाटा, डॉ. मनमोहनसिंग\nऔरंगाबाद- १९९१ मध्ये आर्थिक सुधारणा करताना शरद पवार केवळ माझ्या पाठीशीच उभे राहिले नाहीत, तर त्यांनी भक्कम पाठिंबा दिला. आर्थिक उदारीकरणाच्या यशात त्यांचा वाटा माझ्या...\n सलमानचा प्रतिकात्मक पुतळ्याला चप्पलने मारहाण\nउल्हासनगर(गौतम वाघ) - नेहमीच वादात राहणारा अभिनेता सलमान खान पुन्हा एकदा वादात अडकला आहे. अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांनी वाल्मिकी समाजाविरोधात...\nशिवसेनेचे नेते व मंत्री अनंत गिते यांच्या कारला खोपोलीजवळ अपघात\nमुंबई- शिवसेनेचे ज्येष्ठ नेते व केंद्रीयमंत्री अनंत गिते यांच्या कारला दुपारी एकच्या सुमारास खोपोलीजवळ अपघात झाला. या अपघातात अनंत गिते यांच्या डोक्याला किरकोळ जखम...\nअज्ञात जोडप्यानं वाटलेले पेढे खाऊन ३४ जणांना विषबाधा\nमुरबाड (गौतम वाघ) - एका अज्ञात नवविवाहित जोडप्यानं वाटलेले पेढे खाल्ल्यानं ३४ जणांना विषबाधा झाल्याचा प्रकार मुरबाडमध्ये घडलाय. मुरबाड-शहापूर रस्त्यावर संगम पाडा नावाचा आदिवासी...\nनगरविकास विभागामार्फत जिओ कंपनीवर कारवाई\nनागपूर, पुणे महानगरपालिकेच्या कार्यालयांना जिओ कंपनीकडून करारानुसार इंटरनेट सुविधा दिली जात नसल्याने नगरविकासामार्फत कारवाई करण्यात आल्याचे नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी विधानपरिषदेत सांगितले. सदस��य...\nअडीच वर्षाच्या चिमुरड्याचा धोकादायक पुलावरून पडून मृत्यू\nअंबरनाथ (गौतम वाघ) - अंबरनाथ पश्चिम येथील स्वामीनगर परिसरात असणाऱ्या धोकादायक पुलावर खेळताना एका अडीच वर्षाच्या चिमुरड्याचा पडून मृत्यू झाल्याची घटना घडलेली आहे. राघवन...\nमहाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत पुण्याच्या सागरला सुवर्ण\nपुणे : महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत पुण्याच्या सागर मारकडने सुवर्णपदक पटकावले. माती विभागात ५७ किलो गटात सागरने हे यश मिळवले. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद मान्यतेने होणारी...\nशनी सिंगणापूरमध्ये गँगवार, एकाचा खून\nअहमदनगर : कुख्यात गुंड गणेश भुतकर याची शनी शिंगणापूरमध्ये निर्घृण हत्या करण्यात आली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील शनी देवाचं शनी शिंगणापूर गँगवारने हादरलंय. कुऱ्हाड आणि तलवारीने...\nसंजय पाण्डेय यांना पोलिस महासंचालकपदी बढती\nमुंबई : प्रतिनिधी होमगार्डचे उप महासमादेशक व नागरी संरक्षणचे उप संचालक संजय पाण्डेय यांना पोलिस आस्थापना मंडळाच्या शिफारशीनुसार पोलिस महासंचालक पदी बढती देण्यात आली...\nनितीन आगे खून खटला पुन्हा सुरू होणार\nऔरंगाबाद - नितीन आगे हत्या प्रकरणचा खटला नगर जिल्हा न्यायालयात नव्याने खटला चालणार आहे. यासंबंधीचे आदेश उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत. तसेच सर्व साक्षीदारांची...\nभिन्न जातीत लग्न केलेल्या नवदाम्पत्याची एकाच दोरीला गळफास घेऊन आत्महत्या\nधुळेः आय लव्ह यू आई-पप्पा, आम्हाला माफ करा, आम्ही स्वमर्जीने लग्न व आता स्वेच्छेने आत्महत्या करत आहोत. जातिभेदाच्या तुच्छ विचारांमुळे लग्न केल्याचे तुमच्यापासून लपवले. कृपया परस्परांशी...\nउल्हासनगरातील राष्ट्रवादीच्या नगरसेविकेचे जात प्रमाणपत्र रद्द नगरसेवक पदावर येणार गदा\nउल्हासनगर(गौतम वाघ):- उल्हासनगर महापालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी पक्षा कडुन प्रभाग १७ मधुन निवडुन आलेल्या पुजा कौर यांचे जातपडताळणी समितीने जात प्रमाणपत्र रद्द केले आहे ....\nउल्हासनगर शहराचा विनाशकारी विकास आराखडा रद्द करा\nउल्हासनगर (गौतम वाघ)- नागपुर विधानभवण्याच्या पायारीवर आमदार डाँ.बालाजी किणीकर यांचे उपोषण ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर शहर हे १३ किलोमीटर चौरस क्षेत्रफळात वसलेले असून शहरात रिंगरुट...\nपक्ष सोडण्याचा खडसेंचा विचार… पण…\nनागपूरः स��ग ४० वर्षे अपार मेहनत करून भाजपचे सरकार आणले. परंतु सध्या परिस्थिती अवघड आहे. परिस्थिती काय घडवेल ते सांगता येत नाही. परंतु, पक्ष सोडण्याचा...\nआयुक्तांमुळे स्थायी समिति सभापती,सदस्य अडचणीत\nजनेतेच्या पैशाचा चुराडा उल्हासनगर(गौतम वाघ):- शहराचे शासकीय अधिकारी अर्थात लोक सेवक एट्रोसिटी प्रकरणात मुख्य आरोपी आहेत. अश्या व्यक्तीला आर्थिक मदत करू नये असा सर्वोच्य(सुप्रिम कोर्टाचा)...\nमुख्यमंत्र्यांच्या सभेपूर्वी दोन गटात तुफान वाद\nबुलडाणा : नांदुरा येथे होणा-या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेआधी दोन गटांमध्ये वाद झाला. यावेळी सभेसाठी लावण्यात आलेल्या खुर्च्यांची फेकाफेकीही करण्यात आली. पोलिसांनी वेळीच...\nक्रिकेटर रहाणेच्या वडीलांच्या कारच्या धडकेत महिला ठार\nकोल्हापूरः टीम इंडियाचा शिलेदार अजिंक्य रहाणेचे वडील मधुकर रहाणे यांच्या कारला आज कागलजवळ अपघात झाला. त्यांच्या कारची धडक बसल्यानं एक महिला ठार झाली आहे. या...\nयावर्षी कदाचित सत्तेला लाथ मारू\nअहमदनगर: शिवसेना सत्तेत पहारेक-याच्या भूमिकेत आहे. त्यामुळे यावर्षी कदाचित सत्तेला लाथ मारू, असे सूतोवाच युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज अहमदनगरमध्ये केले. सत्तेतून बाहेर...\nठाण्यात शिवसेनेचाच बोलबाला, अंबरनाथमध्ये भाजपला भोपळा\nमुंबई- ठाणे जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेनेने 7, भाजपने 2 तर 2 काँग्रेस आणि अपक्ष एका जागी विजय मिळवला आहे. अंबरनाथ आणि कल्याण तालुक्याचा निकाल...\nआधिवेशनात पोलिसांची उपासमार, मंत्री, आमदारांसाठी पार्ट्या\nनागपूरः विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान बंदोबस्तासाठी आलेल्या पोलिसांवर उपाशी राहण्याची वेळ आली आहे. शहरात आलेले सुमारे पाच हजार पोलिस कर्मचारी आपल्या जिवाचे रान करीत आहेत....\nझेनिथ बिर्लाच्या कामगारांचे दहा महिन्यांपासून बेमुदत उपोषण\nमुंबईः बिर्ला ग्रुप ऑफ कंपनीची संलग्न असलेली खोपोली येथील झेनिथ बिर्ला कंपनीने बेकायदेशीर ताळेबंदी करून कामगारांवर उपासमारीची वेळ आणली आहे. या प्रश्नी न्याय मिळावा यासाठी हिंद...\nपाचवी मुलगी झाली म्हणून गळा दाबला\nबीडः जिल्ह्यावरील स्त्री भ्रूणहत्येचा कलंक पुसत चालला असतानाच माजलगाव शहरातील एका खासगी रुग्णालयात पाचव्यांदा मुलगी झाली म्हणून चक्क पणजीने नवजात मुलीचा गळा दाबून खून...\nना��िकमध्ये अवतरला नरभक्षक बिबट्या, सात वर्षाच्या मुलाचा बळी\nनाशिकः जिल्ह्यात पुन्हा एकदा बिबट्याचा हल्ला झाला आहे. या वेळी नरभक्षक बिबट्याने सात वर्षीय मुलाचा बळी घेतला आहे. हा नरभक्षक बिबट्या जळगाव जिल्ह्यातून मालेगाव...\nदलित मुलींशी लग्न करा अडीच लाख मिळवा\nसमाजातील जातीभेद नष्ट करण्यासाठी इतर जातींच्या व्यक्तीसोबत लग्न करण्याची गरज आहे. यासाठी सरकारच्या काही योजना आहेत, त्यानुसार जातीबाह्य विवाह केल्यास सरकारकडून त्या दाम्पत्यास आर्थिक...\nछगन भुजबळच्या अडचणीत वाढ, इडीकडून जामीनाला विरोध\nमुंबईः आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्यातील जामिनासंदर्भातील कलम सर्वोच्च न्यायालयाने रद्द ठरवल्याने आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी गेल्या दीड वर्षांपासून अटकेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्या...\nएकाच कार्डाने करता येणार कुटुंबासह मित्रांनाही प्रवास, १ मे पासून एसटीतही...\nमुंबई एकच स्मार्ट कार्ड वापरून अख्ख्या कुटुंबाला एसटीतून प्रवास करता येणार आहे.1 मे 2018 पासून ही योजना सुरू होणार आहे. अशी माहिती राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर...\n11 गोदामांना भीषण आग\nभिवंडी : माणकोली परिसरातील 11 गोदामांना भीषण आग लागली आहे. प्लॅस्टिक आणि कच्च्या मालाची ही गोदामं आहेत. आगीने अल्पावधित रौद्र रुप धारण केल्याने आग भडकत...\nगडचिरोलीत सात नक्षलवाद्यांचा खात्मा\nगडचिरोलीतील अहेरी भागात पोलिस आणि नक्षलवादी यांच्या चकमकीत सात नक्षलवादयांचा खात्मा पोलिसांनी केला आहे. नक्षलवाद्याकडून मोठ्याप्रमाणात पोलिसांनी साहित्या जप्त केली आहे. कल्लेड जंगलात आज...\nओखीचा धोका टळला,आता सुरत लक्ष्य\nमुंबई: ओखी वादळाचा मुंबईवरील धोका टळला आहे. हे वादळ मुंबईपासून दोनशे किलोमीटर अंतरावरून गुजरातच्या दिशेने रवाना झाले आहे. दरम्यान, या वादळामुळे मुंबई व कोकण...\nनागपूर विधान भवनावर धोबी समाजाचा मोर्चा\nसंतोष जाधव महागाव तालुक्यातील लेवा येथे धोबी समाजाची मोर्चा संबंधी आढाव बैठक पार पडली. यावेळी विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी धोबी समाजाच्या वतीने नागपूर येथे विधान भावनावर...\nअनधिकृत बांधकामावर कारवाई बाबत विशेष कार्यकारी अधिका-याची संशयास्पद भुमिका\nमोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार झाल्याचा शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांचा आरोप उल्हासनगर(गौतम वाघ) : उल्हासनगर महानगरपालिका प्रशासनाने मोठा गाजावाजा करून कल्याण - अंबरनाथ रस्त्यालगतची अनधिकृत...\nट्रक अॅम्ब्युलन्सवर धडकला, चार ठार, पाच गंभीर\nनागपूर अकोल्याहून नागपूरच्या दिशेने जात आसलेल्या असलेल्या एका अ‍ॅम्ब्युलन्सला नागपूर जवळ सोमवारी पहाटे चारच्या सुमारास भीषण अपघात झाला. या अपघातात चार जण जागीच ठार झाले...\nकुत्र्यांच्या हल्ल्यात सांबराचा मृत्यू\nआंबोली आंबोलीत भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढत असून या कुत्र्यांनी आता वन्य प्राण्यांना आपली शिकार बनवण्यास सुरुवात केली आहे. रविवारी सकाळी ९ च्या सुमारास दहा...\nगाडीने पेट घेतल्याने एकाचा होरपळून मृत्यू\nनागपूर : वर्धा-नागपूर राज्य मार्गावर बोलेरो गाडी झाडाला धडक दिल्याने शॉर्टसर्किट होऊन पेट घेतल्याने एकाचा होरपळून मृत्यू झाला. ही घटना रविवारी पहाटेच्या सुमारास घडली. वर्धा-नागपूर...\nकांदा दर नियंत्रणात ठेवण्यासाठी अफगाणिस्तानातून कांद्याच्या आयात\nनाशिक: उन्हाळ कांद्याची आवक घटल्याने किरकोळ बाजारात कांदा प्रति किलो ४० ते ५० रुपयांवर गेल्याने सर्वसामान्य जनता हवालदिल झाली आहे. केंद्र सरकारकडून कांद्याचे दर...\nशहीद जवानाला मानवंदना देण्यासाठी निघालेल्या जवानाच्या वाहनाला अपघात\nधारूर- शहीद जवान मुरलीधर शिंदे यांच्या अंत्यविधीस मानवंदना देण्यासाठी जाणा-या नगर येथील बीएसएफच्या जवानांच्या टेम्पोला टॅक्टर टॉलीला ओव्हरटेक करताना अपघात झाला. समोरून येणाया गाडीला...\nउल्हासनगरातील डान्सबार बंदी करण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल\nउल्हासनगर(गौतम वाघ) :शहरातील डान्सबार बंद करण्यासाठी उच्च न्यायालयाने सख्त आदेश दिले आहेत. तरी हा आदेश सर्रास धाब्यावर बसवून शहरातील काही बारमालक राजकीय वरदहस्ताने रात्री...\nउल्हासनगर मधील झोपडपट्ट्या रिंगरुट मुळे होणार उध्वस्त\nशिवसेना व आर.पी.आय. चा रिंगरुटला विरोध . उल्हासनगर(गौतम वाघ):- अखेर महाराष्ट्र शासनाने उल्हासनगर शहराच्या विकास आराखड्याला मंजुरी देऊन उल्हासनगर महानगरपालिकेत प्रसिद्धीसाठी पाठवला आहे, सदर विकास...\nजिवाला धोका असेल तर पोलिस सुरक्षा\nमुंबईः जर एखाद्याच्या जीवाला धोका असेल तर त्याला पोलीस संरक्षण दिले जाईल, असे राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयात स्पष्ट केले आहे. जुन्या धोरणाप्र��ाणे पोलीस...\nठाणे, नवी मुंबई ठरतेय एड्स रुग्णांची राजधानी\nठाणे, नवी मुंबई परिसरात मोठ्या संख्येने एडसचा फैलाव होत असल्याचे उघडकीस आले आहे. ठाणे जिल्ह्यात एड्सचे सर्विधक रुग्ण आढळून आले आहेत. ठाणे केंद्रावर एप्रिल...\nमुंबईः मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी दानशुर नागरिकांनी दिलेले दीडशे धनादेश बाऊन्स झाले आहे. देणगीच्या नावे केवळ मुख्यमंत्र्यासोबत छायाचित्र काढून प्रसिद्धी मिळविण्याच्या हव्यास काहींनी यातून पूर्ण...\nनागपूरः आयात कार्यकर्त्यांमुळे भाजप क्रमांक एकवरः दानवे\nभाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आपल्या बेताल वक्तव्यासाठी ओळखले जातात. गेल्या काही दिवसांत त्यांनी विविध विषयांवर केलेल्या वक्तव्यामुळे पक्ष चांगलाच अडचणीत आला आहे. यावेळी दानवे...\nकडोंमपात शिवसेनेला झटका, महापौरांचं नगरसेवक पद रद्द\nकल्याण(गौतम वाघ) : कल्याण-डोंबिवली महापालिकेतील शिवसेनेचे महापौर राजेंद्र देवळेकर यांचं नगरसेवक पद रद्द करण्यात आलं आहे.प्रतिस्पर्धी भाजपचे उमेदवार अर्जुन म्हाञे यांनी देवळेकर यांची जात...\nमाझ्या छकुलीला न्याय मिळाला पण ती पुन्हा कशी येणार\nअहमदनगरः माझ्या छकुलीला न्याय मिळालाः आज माझ्या छकुलीला न्याय मिळाला, अशी भावना कोपर्डी प्रकरणातील निर्भयाच्या आईने व्यक्त केली. परंतु ती पुन्हा कशी येणार असा सवालही...\nउपचार दरम्यान तरुणाचा मृत्यू संतप्त नातेवाईकांकडुन रुग्णालयाची तोडफोड पञकारावरही सशस्त्र हल्ला...\nसंपूर्ण घटना CCTV कैद कल्याण(गौतम वाघ) - कल्याण पश्चिमेकडील हॉली क्रॉस रुग्णालयात काल सायंकाळी मयत रुग्णाच्या नातेवाईकांनी तोडफोड करत डॉक्टरसह कर्मचार्‍यांना व पत्रकाराला मारहाण करण्यात...\nउल्हासनगर येथील 300 फ्लॅटच्या कोणार्क रेसिडसीवर नगरविकास खात्याचे कारवाईचे आदेश\nउल्हासनगर(गौतम वाघ) - उल्हासनगर मधील कोणार्क रेसिडेन्सी 300 फ्लॅट असणाऱ्या प्रकल्पाचे बांधकाम थांबविण्याचे, चौकशी आणि कारवाईचे नगरविकास विभागाचे आदेश दिल्यानंतर उल्हासनगरमध्ये खळबळ उडाली आहे. उल्हासनगर...\nमहानगरपालिका मुख्यालयामागील भूखंडावर भंगारवाल्यांचा कब्जा \nउल्हासनगर(गौतम वाघ): उल्हासनगर महानगरपालिकेच्या मुख्यालयाच्या अगदी मागे असलेल्या जुन्या जकात नाक्याचा ताबा भंगारवाल्यांनी घेतला असून तेथे दिवसरात्र जुन्या भंगार ग���ड्यांचे स्पेअर पार्ट काढण्याचे काम...\nजमावाला पांगवण्यासाठी पोलीसांनी आश्रूधुराची नळकांडी फोडली ; पोलीसासह काही लोक जखमी परळी :- कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जागेवरील अतिक्रमण हटविण्यास आज सकाळपासून सुरूवात झाली असता...\n50 किलोच्या कच-यातून होणार 5 किलो खताची निर्मिती\nउल्हासनगरात मशीनचे प्रात्यक्षिक, कचरामुक्ततेच्या दिशेने वाटचाल उल्हासनगर(गौतम वाघ)-डंपिंग ग्राऊंड वरील कचऱ्याचा भार कमी व्हावा किंबहुना डंपिंग कचरामुक्त व्हावे या सकारात्मक उद्देशाने पालिकेने उल्हासनगरात मशीनचे प्रात्यक्षिके दाखवण्यास...\nलातूर-नांदेड रोडवर भीषण अपघात; 7 ठार, 13 जखमी\nलातूर नादेड महामार्गावरील लातूर जवळ टेम्पो आणि क्रुजरमध्ये भीषण अपघात झाला आहे. या अपघातात सात जण ठार तर 13 जण झखमी झाले आहेत. हि...\nकल्याणमध्ये जमावाच्या हल्ल्यात पत्रकार गंभीर जखमी\nकल्याण(गौतम वाघ) - कल्याण पश्चिमेकडील हॉली क्रॉस रुग्णालयात एका २२ वर्षीय तरुणाचा आज सायंकाळच्या सुमाराला उपचारादरम्यान मृत्यू झाला. संतापलेल्या नातेवाईकांनी रुग्णालयाच्या हलगर्जीपणाचा ठपका ठेवत...\nनाभिक समाजाची मी पुन्हा माफी मागतो\nमुंबई: मुख्यमंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाभिक समाजाबद्दल केलेल्या आक्षेपार्ह विधानाबद्दल पुन्हा एकदा माफी मागितली आहे. शुक्रवारी कोल्हापूरमधील वारणा येथे ‘मुख्यमंत्री दिलखुलास’ हा कार्यक्रम पार...\nनितीन आगेचे खरे मारेकरी कोण\nअहमदनगरः खर्डा येथील नितीन आगे या दलित तरुणाच्या हत्येप्रकरणी मुख्य आरोपीसह सर्व आऱोपींची न्यायालयाने निर्दोष सुटका केली आहे. शाळेतील सवर्ण समाजाच्या मुलीसोबत नितीनचे प्रेमसंबंध...\nजयहिंदच्या प्रयत्नांतून 5 वर्षात 500 उद्योजकांसह 25 हजार रोजगार निर्मीती –...\nभागवत दाभाडे अहमदनगर शिक्षण घेवूनही तरुणांना नोकरी मिळत नसल्याने सध्या रोजगार निर्मीती हेच आपल्या सर्वांसमोरील मोठे आव्हान आहे. याबाबत सातत्याचे चर्चा होत असते. मात्र कोणतीही...\nचंपाषष्ठीनिमित्त भेंड्यात धार्मिक कार्यक्रमासह महाप्रसादाचे आयोजन\nअहमदनगर प्रतिनिधी -भागवत दाभाडे नेवासा तालुक्यातील भेंडा येथील मार्तंड खंडोबा मंदिर येथे चंपाषष्ठीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमासह महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. पहाटे ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे...\nराज्यमंत्री अर्जुन खोतकर यांची आमदारकी रद्द\nऔरंगाबादः राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांची आमदारकी औरंगाबाद खंडपीठाने रद्दबातल ठरवली आहे. माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी या संदर्भात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती....\nपेट्रोलपंपावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा समस्यांवर सरकार कधी लक्ष देणार\nभर्कत अली कोल्हापूर कामाचे वाढते तास, तुटपूंजा पगार, अपुऱ्या सुट्टया अशा अनेक समस्या पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या आहेत शासनानं पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांना किमान वेतन...\nलवकरच येणार संघाचा ‘फिल्म फेस्टव्हल’\nआरएसएस आता लवकरच चित्रपट निर्मीती क्षेत्रात उतरण्याच्या तयारीत आहे. संघाच्या मते चित्रपट हा समाजाचा चेहरा असुन त्यामाध्यमांतून सामाजिक आणि बौद्धिक बदल घडवण्यात येऊ शकतो....\nनगर जिल्ह्यात १२ लाख ३३०० क्विंटल साखरेचं विक्रमी उत्पादन\nभागवत दाभाडे १४लाख मेट्रिक टन ऊस गाळप तर जिल्ह्याचा साखर उतारा ८.३४ टक्क्यांवर अहमदनगर जिल्हयात २१ नोव्हेंबर पर्यंत १९ साखर कारखान्यांमधून १४ लाख ४२ हजार २३२.८७ मेट्रिक...\nराज्यात १० महिन्यांमधे २४१४ शेतकऱ्यांच्या आत्महत्या\nजुलै महिन्यामध्ये झालेल्या कर्जमाफीच्या घोषणेनंतरही तब्बल ७८८ शेतकऱ्यांनी मृत्युला कवटाळले मुंबई : नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून राज्यात गेल्या दहा महिन्यांत २४१४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती उघड झाली आहे. राज्य...\nवैद्यकीय अधिकाऱ्याची नेमणूक करणार- आमदार बाळासाहेब मुरकुटे\nभागवत दाभाडे अहमदनगर : नेवासाफाटा येथील रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी नसल्यामुळे रुग्णांचे मोठ्याप्रमाणात हाल होत आहेत. या रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्याची नियुक्ती व्हावी याबाबत येत्या काही दिवसात निर्णय होणार असल्याची...\nहिंदू – मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या शहावली बाबांच्या यात्रौत्सवास आजपासून सुरुवात\nभागवत दाभाडे अहमदनगर नेवासा तालुक्यातील कुकाना येथे सय्यद न्यामत शहावली बाबांच्या यात्रौत्सवला आज पासून सुरुवात झाली आहे. या यात्रेदरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे....\nमराठा तरुणांसाठी बिनव्याजी कर्ज\nमुंबई : अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामार्फत आखलेल्या कर्ज व्याज परताव्याच्या तीन योजनांना राज्य श���सनाने मंगळवारी मान्यता दिली आहे. या योजनांचा फायदा आर्थिक मागास समाजातील तरुणांना...\nभाजप नेत्यांची हजामत न करण्याचा नाभिक समाजाचा निर्णय\nमुबंई: मुख्यमंत्री फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी नाभिक समाजाविषयी आक्षेपार्ह विधान केले होते. याबाबत मुख्यमंत्र्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. परंतु नाभिक समाज यावर समाधानी नाही,...\nमुळा,भंडारदरा धरणातून १ डिसेंबरला पाणी सोडणार – आमदार बाळासाहेब मुरकुटे\nअहमदनगर प्रतिनिधी :-भागवत दाभाडे जिल्ह्याची जीवनदायनी असणाऱ्या मुळा व भंडारदरा धरणांतून १डिसेंबर रोजी एकाच वेळी दोन्ही धरणातून रब्बी पिकांसाठी पाणी सोडण्यात येणार असल्याची माहिती आमदार...\nधक्कादायक: कारमध्येच गर्भलिंग निदान चाचणी केंद्र\nनाशिक कारमध्ये गर्भलिंग निदान चाचनी केंद्र चालवलं जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. केंद्र डॉ. तुषार पाटील यांचं आहे. प्रकरण उघडकीस आल्यानंतर नाशिकमध्ये...\nनीरा-भीमा प्रकल्पाचा बोगदा कोसळून ९ मजूर ठार\nपुणे- पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील भिगवण जवळील अकोले येथे नीरा-भिमा नदीजोड प्रकल्पातंर्गत सुरू असलेल्या कामाच्या ठिकाणी बोगदा कोसळून 9 मजूर ठार झाल्याची भीती व्यक्त...\nमुंबई: सध्या बाजारात अंड्याच्या दरात कृत्रिमभाव झाली असून यातून केवळ नफेखोर सर्वसामान्य नागरिकांचे खिसे रिकामे करत आहे. एका अंड्याचा दर सात रुपये झाला आहे....\nदेवीदेवतांची नावे दारूच्या दुकांनावरून हटणार\nमुंबई: राज्यातील देशी दारुची दुकाने आणि बिअर बारला महापुरुष, देवी- देवता तसेच गडकिल्ल्यांचे नाव देण्यास राज्यसरकारने मनाई केली आहे. मार्चमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमरसिंह...\nराज्यात हिवाळी पावसाची हजेरी\nमुंबई:राज्यात मुंबई, अंबरनाथ, बदलापूरपासून जळगाव परिसरात सोमवारी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे ऐन हिवाळ्यात ढगाळ वातावरण आणि पावसाच्या हलक्या सरी असे चित्र अनुभवायला मिळाले. राज्यात...\nट्रकच्या धडकेत तीन विद्यार्थांचा दुर्देवी मृत्यू\nपहाटे 3 च्या सुमारास तिघेही चहा पिण्यासाठी कॅटिंनवर आले होते सोलापूर : तळे हिप्परगा या भागात ट्रकच्या धडकेत तीन विद्यार्थांचा दुर्देवी मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त...\nकार्यालयातील खुर्च्या सोडून शेतात जा आणि शेतकऱ्यांच्या समस्या सोडवा’\nकृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोतांनी काढली कृषी अधिकाऱ्यांची खरडपट्टी औरंगाबाद : बोंडअळीच्या प्रभावामुळे आधीच शेतकरी हैराण असताना गावातील डीपीचा वीजपुरवठा तोडल्याने शेतकऱ्यांच्या समस्येमध्ये आणखी भर पडली आहे. कापसाला...\nजातीवादी आयुक्त राजेंन्द्र निंबाळकर यांचा जाहीर निषेध\nरिपाई,शिवसेना नगरसेवकाची घोषणाबाजी करत बँनरबाजी, \"आयुक्त हाय हाय \" गो बँक आयुक्त \" अशी केली घोषणा, महासभेची महासभा केली तहकुब. उल्हासनगर(गौतम वाघ) : मनपा आयुक्त राजेंद्र...\nदिव्यांगांसाठीचा राखीव निधी अन्यत्र वळवल्यास शिस्तभंगाची कारवाई कऱणार : मुख्यमंत्री\nनाशिक: दिव्यांगासाठी राखीव निधी अन्यत्र वळवल्यास शिस्तभंगाची कारवाई केली जाईल अशी तंबी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. दिव्यांगासाठी राखीव निधीमध्ये कसुर केल्यास याची जबाबदारी...\nमुली शाळेत दारू पितात तेव्हा…\nसांगली दारुचं व्यसनचं वाईट. मग ते कोणत्याही वयोगटातील व्यक्तींनी केले तरी त्याचे परिणाम हे वाईटच असतात. आपल्यावर संस्कार हे आपले पालक करतात. लहाणपणापासुनच आपल्या...\nभीषण अपघातात 8 ठार, दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता\nलातूर- एसटी बस,ट्रक आणि गाडीच्या भीषण अपघातात 8 जणांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. लातूरच्या चलबुर्गा पाटी औसाजवळ हा भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये...\nविक्रांत चव्हाण यांच्या मालमत्तांवर छापेमारी, बेहिशेबी मालमत्ता जमवल्याचं तपासात समोर\nविक्रांत चव्हाण, त्यांच्या पत्नी अरुणासह सासु, सासऱ्यांवर गुन्हा दाखल ८ कार्यकर्त्यांवरही गुन्हा दाखल ठाणे- कॉग्रेसचे नगरसेवक विक्रांत चव्हाण यांच्या घरासह आणखी 10 मालमत्तांवर ठाणे पोलिसांच्या विशेष...\nसार्वजनिक बांधकाम विभागीय अभियंत्याचे दिखाऊ आंदोलन\nसभापतींच्या अपिलाला देण्यासाठी उत्तर नसल्याने गाठले पोलीस स्टेशन उल्हासनगर(गौतम वाघ): भ्रष्टाचाराचा अड्डा असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे त्याच विभागाच्या सभापतीनेच कालेचिटे उघडण्यास सुरूवात केली आहे. त्यांच्या...\nरक्ताच्या बाटल्या फोडून प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांचे आंदोलन\nउसाला योग्य भाव मिळावा यासाठी सहकारमंत्र्यांच्या घरासमोर आंदोलन, आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी केली अटक सोलापूर : उसाला योग्य भाव मिळावा या मागणीसाठी आंदोलनादरम्यान प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी स्वत: च्या अंगावर रक्ताच्या...\nशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीदिनी संकेतस्थळाचे लोकार्पण\nमुंबई शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनानिमीत्य महापौर निवासात बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक संकेतस्थळाचे लोकार्पण करण्यात येणार आहे. या लोकार्पण सोहळ्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत...\nअॅपे रिक्षातून पडून विद्यार्थ्यीनीचा मृत्यू\nसिरसाळा प्रतिनिधी : गोवर्धन येथून सिरसाळा येथे अॅपे रिक्षा व्दारे शाळेला जात असलेल्या विद्यार्थ्यीनी रुपाली बाबुराव साळवे ( १४ ) रा. गोवर्धन हीचा चालत्या...\nधरणे आंदोलनात शेकडो पत्रकारांचा सहभाग\nनांदेड : पत्रकारांच्या विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीसह विविध संघटनांमार्फत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आली. पत्रकारांना पेन्शन लागू करावी, छोट्या वृत्तपत्रांच्या समस्या...\nजिल्हाधिकारी कार्यालयासमोर पत्रकारांचे धरणे आंदोलन\nकोल्हापूर : कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोर्टर्स वेलफेअर असोसिएशनच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. पत्रकारांच्या मागण्यांसाठी विविध पत्रकार संघटनांनी या आंदोलनात सहभाग घेत घोषणाबाजी केली....\nराज्यात प्लास्टिक बंदीचा निर्णय, कायद्यात सुधारणा करणार\nराज्यात दिवसेंदिवस प्रदुषणाचा स्तर खालावत असताना पर्यावरण रक्षणासाठी राज्य सरकारने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यात सरसकट प्लास्टिक बंदी करण्याचा निर्णय राज्याच्या पर्यावरण विभागाने...\nकल्याणमध्ये महिला पोलीस अधिकाऱ्याची महिलेला मारहाण, CCTV\nगाऊन घालून मंदिरात गेल्याचा जाब विचारल्यानं संताप कल्याण (गौतम वाघ)- गाऊन घालून मंदिरात गेल्याचा जाब विचारल्यानं संतापलेल्या महिला पोलीस अधिकाऱ्यानं महिलेला मारहाण केल्याची घटना कल्याण...\nशेवगाव तालुक्यात उस आंदोलन पेटले video\nशेवगाव: ऊसाला ३१०० रुपये दर मिळावा यासाठी बुधवारी अहमनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील शेतकरी आक्रमक झाले. खानापूर घोटण दरम्यान शेतकºयांनी रास्तारोको आंदोलन केले. यावेळी आंदोलकांनी...\nधक्कादायक: यवतमाळमध्ये आश्रमशाळेत शिकणा-या 7 वर्षाच्या विद्यार्थ्याचा दगडाने ठेचून हत्या\nयवतमाळ जिल्ह्यातील ढाकणी गावातील आश्रमशाळेत शिकणा-या सात वर्षाच्या विद्यार्थ्याची दगडाने ठेचून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनंतर गावात एकच खळबळ उडाली...\nमंत्री पंकजा मुंडेंनी 15 कोटीत खरेदी केला राष्ट्रवादीचा नेता\nबीड : राष्ट्रवादीशी बंडखोरी करून भाजपाशी घरोबा केलेल्या सुरेश धस यांनी आपल्याकडील 5 जिल्हा परिषद सदस्य भाजपाला देण्यासाठी तब्बल 15 कोटी रुपये घतले, असा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय...\nराणेंना मंत्रिपदाचे गाजर दाखवून भाजपने झुलवले\nमुंबई- राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता पुन्हा एकदा लांबवणीवर पडली आहे. भाजपच्या केंद्रीय नेतृत्त्वाने गुजरातच्या विधानसभा निवडणुकीकडे संपूर्ण लक्ष केंद्रीत केले आहे. त्यामुळे पक्षाध्यक्ष...\nएक खून माफ करा, राज ठाकरेंची राष्ट्रपतींकडे मागणी\nनाशिक- मी आता राष्ट्रपतींची भेट घेऊन मला एक खून माफ करा, अशी विनंती करणार आहे, असे वक्तव्य मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले आहे....\nविहिरीत पडलेल्या मुलाला वाचविण्यासाठी गेलेल्या मातेचा बुडून मृत्यू\nतुळजापूर तालूक्यातील तडवळा शिवारात विहिरीत पकडलेल्या मुलाला वाचवण्यासाठी गेलेल्या मातेचा विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. हि घटना रहिवारी सकाळी घडली आहे. राधाबाई...\nखून प्रकरणात विश्वास नांगरे पाटील यांचीही चौकशी\nकोल्हापूर: सांगली जिल्ह्यातील अनिकेत कोथळे या तरुणाचा खून प्रकरणात पोलिस खात्याचा सहभाग स्पष्ट झाला आहे. या प्रकरणात आतापर्यंत १२ जण निलंबित झाले आहेत. आता...\nलिपिक पदाच्या परीक्षेत हायटेक कॉपी, एक लाख रुपये मोजले\nऔरंगाबादः महावितरणमध्ये लिपिक भरतीसाठी रविवारी घेण्यात आलेल्या ऑनलाइन परीक्षेचा पेपर फोडल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ज्वारीच्या दाण्याच्या आकारासारख्या इअरफोनच्या माध्यमात�\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00230.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.inmarathi.com/author/shruti-kulkarni/", "date_download": "2018-04-24T18:23:41Z", "digest": "sha1:W5LCUT5JBPFD5GUCDXALN4JOSFQV3ANP", "length": 10062, "nlines": 102, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "Shruti Kulkarni, Author at InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nयाला जीवन ऐसे नाव\nनकळतपणे “असे” घडवतो आपण भावी बलात्कारी\nसमाजाला देशाला दोष देऊन या लोकांना फाशी द्या म्हणून प्रश्न सुटणार नाहीये कारण फाशी माणसांना होते, वृत्तीला न���ही\nयाला जीवन ऐसे नाव\nजगात भारत “शंभर नंबरी”…\nजगातील उद्योगस्नेही देशांच्या यादीत भारतानी पहिल्या शंभरात पटकावलंय स्थान… जागतिक बँकेने आज घोषित केलेल्या ‘उद्योगस्नेही देशांच्या’ यादीत भारताने १३० स्थानावरून\nसासू सुनांच्या रटाळ कथा सोडा – काटेरी मुकुटाची ही कथा आवर्जून बघा\nमाणूस हा मुळात कसाही असला तरी ‘खुर्ची’ त्याला काय काय करण्यास भाग पाडते, याचं उत्तम उदाहरण आहे ही मालिका.\nयाला जीवन ऐसे नाव\nमुलींना लग्नानंतर येणाऱ्या डिप्रेशनचा जटिल प्रश्न\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page === “मामांना घ्यायला कोण जातंय”, “ती पार्लर वाली अजून\nब्लॉग याला जीवन ऐसे नाव\nआणि माझा नवरा म्हणाला – “तू लकी नाहीयेस. आपण समान आहोत\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page === आजच ब्लश या वेबसाईटने लिहिलेला एक लेख वाचला\nमनोरंजन याला जीवन ऐसे नाव\n‘मनाला आनंद आणि समाधान देणारा’ एक वेगळा व्हॅलेंटाईन डे \nआमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi === व्हेलेंटाईन डे म्हणजे प्रेमाचा दिवस\nयाला जीवन ऐसे नाव\n ह्या ५ सोप्या युक्ती वापरा आणि इंग्रजीवर प्रभुत्व मिळवा\nआमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page === कॉलेजच्या शेवटच्या वर्गात असलेल्या विद्यार्थ्यासाठी “प्लेसमेंट” सुरु झाले होते\nसौदी अरेबिया विरुद्ध ISIS – व्हाया पाकिस्तान\nरक्तरंजित चीनी राज्यक्रांतीचा उत्कंठावर्धक आढावा\nअगुस्ता वेस्टलँड प्रकरण नेमकं काय आहे\nदिवाळी हा फक्त “भारतीय सण” वाटतो\nUPSE, MPSC, स्पर्धा परीक्षांना सामोरं जाण्याचा विचार करताय\nआय टी चे मृगजळ : काय सत्य काय असत्य मराठी पालकांनी करावे तरी काय\nॐ = mc² – अविनाश धर्माधिकारींचं, वादग्रस्त विधानाचं समर्थन करणारा लेख \nतुम्हाला कल्पनाही नसलेले रेल्वेच्या हॉर्नचे ११ प्रकार आणि त्यांचे अर्थ\nइतिहासातील “पाहिलं नोंद झालेलं महायुद्ध” भारतात घडलं होतं\nरावणाची बाजू मांडणारी, “पराभूताचा” इतिहास दाखवणारी कादंबरी – “रावण : राजा राक्षसांचा”\nस्मशानवासी गूढ आणि रहस्यमयी अघोरींविषयी काही विचित्र पण सत्य गोष्टी\nछत्रपती राजारामांच्या रक्षणार्थ औरंगजेबा���े गर्वहरण करणारी लढवय्यी राणी\nDSK तील सर्वसामान्य गुंतवणूकदारांचं “विश्व”: भावनिक आवाहनांचं बळी\nहे बघून गणेश मंडळ आणि मंडळ कार्यकर्त्याबद्दल आपला दृष्टिकोनच बदलून जाईल…\n‘ह्या’ १० गोष्टी तुम्हाला आश्चर्यचकित करून सोडतील\n…आणि वाघ आमच्यासमोर उभा राहिला…\nमोदींचा आवडता “मित्रो” – हळूहळू काळाच्या पडद्या आड जातोय\n“शेतकरी प्रश्नावर शहरी लोकांनी बोलू नये” : गर्विष्ठ मूर्खपणा\nह्या कलाकाराने पेन्सिलच्या टोकावर घडवलेल्या अद्भुत कलाकृती तुम्हाला थक्क करतील\n“आमचं काश्मीर सोडा” भारतीय क्रिकेटर्सचा शाहिद आफ्रिदीला दम\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00231.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-jyotish-2014/2015-%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-54-%E0%A4%B6%E0%A5%81%E0%A4%AD-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B9%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A4-114110800005_1.html", "date_download": "2018-04-24T18:31:30Z", "digest": "sha1:CGKH66HP642UMRBZZAQAMA2OMC2YA5XT", "length": 11952, "nlines": 147, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "2015 मध्ये विवाहाचे 54 शुभ मुहूर्त | Webdunia Marathi", "raw_content": "\nबुधवार, 25 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\n2015 मध्ये विवाहाचे 54 शुभ मुहूर्त\nहिंदू पंचांगानुसार सन 2015 या नवीन वर्षात विवाहाचे 54 शुभ मुहूर्त असले तरी मागील वर्षापेक्षा आठ टक्क्यांनी हे मुहूर्त कमी झाले आहेत. सर्वाधिक विवाहाचे 12 मुहूर्त फेब्रुवारी 2015 मध्ये आहेत.\n3 नोव्हेंबरला देवशयनी आषाढी एकादशीनंतर विवाहासह सर्व शुभ कार्यांना सुरुवात होणार आहे. यामुळे सध्या विवाह इच्छुकांमध्ये आनंदाचे वातावरण असल्याचे दिसून येत आहे. 2014च्या नोव्हेंबर महिन्यात विवाहाचे 17, 19, 24, 26 व 27 या तारखांना तर डिसेंबर महिन्यात विवाहाचे 1, 7 व 8 शुभ मुहूर्त आहेत. विविध पंचांगानुसार वर्ष 2015 गोपाळ व गोरज असे एकूण 54 विवाहांचे शुभ मुहूर्त आहेत. या मुहूर्तांची संख्या गणनेनुसार कमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. वर्ष 2010 नंतर विवाह मुहूर्त कमी होत आहेत. यात 2010मध्ये 90 मुहूर्त, 2011मध्ये 61 मुहूर्त, 2012 मध्ये 71, 2013मध्ये 65 तर 2014मध्ये 57 व 2015 मध्ये 54 शुभ मुहूर्त आहेत.\nसन 2015च्या शुभ मुहूर्तांमध्ये जानेवारी महिन्यात 16, 18, 24, 25, 29,\nफेब्रुवारीमध्ये 5 ते 17,\nमार्चमध्ये 4, 8 तसेच 9 ते 12\nनोव्हेंबरमध्ये 22, 26 व 27\nडिसेंबर महिन्यात 4 व नंतर 13 व 14 या दिवसांना शुभ मुहूर्त आ���ेत.\n14 डिसेंबर 2014 ते 14 जानेवारी 2015पर्यंत कोणत्याही कार्याकरिता शुभ मुहूर्त नाही. विवाहाचे मुहूर्त 8 डिसेंबरपर्यंत राहणार आहेत. मात्र, 14 डिसेंबरपासून सूर्य धनु राशीत जाणार असल्यामुळे शुभ कार्य होणार नाहीत. वर्ष 2015 मध्ये जुलै ते ऑक्टोबरपर्यंत शुक्र अस्त असल्याने विवाहाचे मुहूर्त कमी आहेत. सन 2010 ते 2014 पर्यंतच्या शुभ मुहूर्तांपैकी सन 2015च्या शुभ मुहूर्तांच्या तारखा कमी असल्याने आतापासून विवाह जुळवणीसाठी लगीनघाई दिसत आहे.\nवेबदुनिया मराठी मोबाइल ऐप आता\niTunes वर देखील, डाउनलोड करण्यासाठी\nएंड्रॉयड मोबाइल ऐप डाउनलोड करण्यासाठी\nक्लिक करा. संपूर्ण साहित्य वाचण्यासाठी व तुमच्या सल्लासाठी आमच्या\nमुलींचे विवाहाचे वय 21 वर्षे करावे-मद्रास हायकोर्ट\nऑस्ट्रियाच्या चर्चमध्ये लग्न करण्याची इच्छा\nश्रीदेवी - मिथुनचे लग्न झाले होते\nयावर अधिक वाचा :\nपाळा काही धार्मिक नियम\nशिव मंदिरात झांज वाजवू नये. सूर्य मंदिरात शंख आणि देवीच्या मंदिरात बासरी वाजवू ...\nदेवळे अशाच ठिकाणी बांधलेली असतात जिथे प्रचंड शुभ ऊर्जा असते. देवळे म्हणजे जणू काही ...\nशुचिर्भूत होवून व्यक्ती ताटासमोर बसल्यावर प्रथम ताटाच्या मध्यभागी बरोबर समोर मीठ ...\nस्वप्नात जर घुबड दिसला तर...\nस्वप्नात जर घुबड दिसला तर शुभ मानले जात नाही. अशी मान्यता आहे की स्वप्नात जर घुबड दिसला ...\nTotake : गुलाबाचे 9 चमत्कारिक टोटके\nगुलाब सर्वांना प्रिय फूल आहे. याचे अनेक फायदेही आहेत. पण या गुलाबाच्या फुलांचे काही टोटके ...\nबराक ओबामा यांनी पत्र पाठवून मागितली माफी\nअमेरिकेचे माजी राष्ट्रपती बराक ओबामा आणि त्यांची पत्नी मिशेल ओबामा यांनी आपली मोठी मुलगी ...\nचार दिवस सलग बँका बंद राहणार\nबँकेची काही कामे असतील तर पुढील तीन दिवसांत आटोपून घ्यावी लागणार आहेत. कारण चार दिवस सलग ...\nआसाराम बापूला बुधवारी शिक्षा सुनावली जाणार\nबलात्काराच्या प्रकरणात अटकेत असलेला स्वयंघोषित अध्यात्मिक गुरु आसाराम याला बुधवारी शिक्षा ...\nमृत्यूच्या पाच तासाने उठून बसला, सांगितले अनुभव\nघरात अंतिम संस्काराची तयारी सुरू असताना मृत व्यक्ती अचानक उठून बसला तर हैराण होणे ...\nभारतीय लष्कराने पाकच्या पाच सैनिकांना घातले कंठस्नान\nनियंत्रण रेषेवर सातत्याने पाकिस्तानी सैनिकांकडून होणाऱ्या गोळीबाराविरोधात प्रत्युत्तरदाखल ...\nमुख्यपृष्��� आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00233.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://sangli.nic.in/about_sangli/district_administration/collector_list.aspx", "date_download": "2018-04-24T18:21:55Z", "digest": "sha1:OLQAVQJF7TIRJ4AMR6ENYJHOWPAN6NAU", "length": 6003, "nlines": 103, "source_domain": "sangli.nic.in", "title": "जिल्हाधिकारी कार्यालय, सांगली.", "raw_content": "\nसंजय गांधी निराधार अनुदान योजना\nराष्ट्रीय बायोगॅस विकास योजना\nरमाई आवास घरकुल योजना\nप्रशासकीय प्रमुख > सांगली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी व त्यांचा कार्यकाल मागे\nसांगली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी व त्यांचा कार्यकाल\nकार्यकाल पासून - पर्यंत\n१४. श्री. करुणचंद्र श्रीवास्तव 14/04/1976 - 19/07/1977\n१६. श्री. विजयकुमार अग्रवाल 18/08/1979 - 06/06/1981\n१९. श्री. शिवाजीराव पाटील 18/06/1985 - 05/07/1987\n२१. श्री. शिवाजीराव शिंदे 11/04/1989 - 02/07/1991\n२६. सौ. मनीषा पाटणकर-म्हैसकर 10/04/2003 - 08/06/2006\n२७. श्री. राजेंद्र रा. चव्हाण 08/06/2006 - 12/02/2009\n२९. श्री. दीपेन्द्र सिंह कुशवाह 09/08/2012 - 07/02/2015\nसंजय गांधी निराधार अनुदान योजना\nराष्ट्रीय बायोगॅस विकास योजना\nई लोकशाही तक्रार केंद्र\n© २०१३ जिल्हाधिकरी कार्यालय, सांगली.\nविकसीत करते जिल्हा सूचना विज्ञान केंद्र, सांगली.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00234.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "http://shivray.com/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AC%E0%A4%95%E0%A4%B0-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%97%E0%A4%A1/", "date_download": "2018-04-24T18:14:58Z", "digest": "sha1:WIEM3JTDYGT5BZVLRVQ7TFMVQLIBX7GP", "length": 18697, "nlines": 187, "source_domain": "shivray.com", "title": "राजगड लढविणारे संताजी सिलीम्बकर | Chhatrapati Shivaji Maharaj - Shivray", "raw_content": "\nछत्रपती शिवाजी – महाराजांवर चित्रपट\nबेसिक फोटोग्राफी वर्कशॉप – ४ सप्टेंबर २०१६\nस्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले\nछत्रपती राजर्षि शाहू महाराज\nगनिमी कावा – युध्दतंत्र\nराजगड लढविणारे संताजी सिलीम्बकर\nस्वराज्य स्थापन करणारे छत्रपति शिवाजी महाराज, ती संकल्पना मनी बाळगणारे शाहजी राजे आणि राजमाता जिजाऊ, महाराजांच्या मृत्यु नंतर सुलतानी शक्तिला समर्थपणे तोंड देणारे छत्रपति संभाजी महाराज आणि त्यांच्या अमानुष हत्येनंतर रायगड लढ़विणाऱ्या राणी येसूबाई, जिंजीहून मोगली फौजांचा धुव्वा उडविणारे छत्रपति राजाराम महाराज आणि त्यांच्या पश्च्यात बादशाहची स्वप्ने धूळीस मिळविणाऱ्या महाराणी ताराराणी, मराठ्यांच्या स्वातंत्र लढ्यानंतर बाजीराव पेशव्यांची दिल्ली धडक, चिमाजी अप्पांची वसई मोहिम आणि नानासाहेबांच्या ���ारकिर्दीत अटकेपार झेंडे रोवले, हे सगळे शक्य झाले कारण मराठी वीरांच्या अतुलनिय पराक्रमामुळे.\nयातील मोजक्याच योध्यांची नावे, त्यांचा पराक्रम आपल्यास ठाउक आहे. घोड़ेखिंड पावन करणारे बाजीप्रभु देशपांडे, महाराजांचे रूप घेउन सिद्दीच्या छावणीत जाणारे नरवीर शिवा काशिद, पुरंदर लढ़विणारे मुरारबाजी देशपांडे, सिंहगड काबिज करताना धारातीर्थी पडणारे तानाजी मालुसरे, बहलोल खानांस मोजक्या सैनिकानिशी सामोरे जाणारे सेनापति प्रतापराव गुजर, मोगली घोड्यांना पाण्यात दिसणारे संताजी आणि धनाजी आणि असे अनेक.\nपण आजही कैक अनामिक वीर आहेत ज्यांनी स्वराज्य रक्षणासाठी पराक्रम गजविला, आपले प्राण खर्ची घातले. काहींची नावे इतिहासकालीन पत्रात, बखरित, मोगलांच्या, इंग्रजांच्या व डच रेकॉर्ड्स मध्ये उपलब्ध आहेत, ते सर्वानासमोर येणे आज जरुरी आहे.\nइ.स. १७०३ चा पावसाळा संपला आणि पुण्याला छावणीकरुन राहणारा बादशाह राजगडाच्या रोखाने निघाला. राजगडाचा रस्ता तयार करण्यासाठी हजारो कामगार सतत दोन महिने झटत होते. बादशाह राजगडांस येउन वेढा घालून बसला. हमिद्दुधीन खान आणि तरबियत खान यांच्यावर किल्ला काबिज करण्याची जबाबदारी बादशाहने सोपविली होती. मोगली फौजेने दमदमे उभारून गडावर तोफांचा मारा सुरु केला. खुद्द औरंगजेबाची छावणी सुवेळा माची समोर होती. गडाच्या शिबंदिवर संताजी सिलीम्बकर होते. राजगड परक्रमाने लढ़वित असताना संताजी स्वामीकार्यावर ठार झाले. आज सुवेळा माचीच्या ताटातील गणेश शिल्पासमोरील वीरगळ ही संताजी सिलीम्बकर यांची असावी.\nसंताजी सिलीम्बकर यांचा पराक्रमाची साक्ष देणारे ताराराणी यांचे एक पत्र आहे.\nया व्यतिरिक्त राजवाडे यांनी सुद्धा मराठ्यांच्या इतिहासाची साधने यात संताजिंच्या पराक्रमाचा दाखला दिला आहे.\nराजगड लढविणारे संताजी सिलीम्बकर\nस्वराज्य स्थापन करणारे छत्रपति शिवाजी महाराज, ती संकल्पना मनी बाळगणारे शाहजी राजे आणि राजमाता जिजाऊ, महाराजांच्या मृत्यु नंतर सुलतानी शक्तिला समर्थपणे तोंड देणारे छत्रपति संभाजी महाराज आणि त्यांच्या अमानुष हत्येनंतर रायगड लढ़विणाऱ्या राणी येसूबाई, जिंजीहून मोगली फौजांचा धुव्वा उडविणारे छत्रपति राजाराम महाराज आणि त्यांच्या पश्च्यात बादशाहची स्वप्ने धूळीस मिळविणाऱ्या महाराणी ताराराणी, मराठ्यांच���या स्वातंत्र लढ्यानंतर बाजीराव पेशव्यांची दिल्ली धडक, चिमाजी अप्पांची वसई मोहिम आणि नानासाहेबांच्या कारकिर्दीत अटकेपार झेंडे रोवले, हे सगळे शक्य झाले कारण मराठी वीरांच्या अतुलनिय पराक्रमामुळे. यातील मोजक्याच योध्यांची नावे, त्यांचा पराक्रम आपल्यास ठाउक आहे. घोड़ेखिंड पावन करणारे बाजीप्रभु देशपांडे, महाराजांचे रूप घेउन सिद्दीच्या छावणीत जाणारे नरवीर शिवा काशिद,…\nSummary : आजही कैक अनामिक वीर आहेत ज्यांनी स्वराज्य रक्षणासाठी पराक्रम गजविला, आपले प्राण खर्ची घातले. काहींची नावे इतिहासकालीन पत्रात, बखरित, मोगलांच्या, इंग्रजांच्या व डच रेकॉर्ड्स मध्ये उपलब्ध आहेत, ते सर्वानासमोर येणे आज जरुरी आहे.\nमराठा मराठा सरदार योद्धा वीर मराठी सरदार सैनिक स्वराज्य\t2014-07-03\nNext: काळकाई खिंडीत सिद्दयांची कत्तल करणारे जावजी लाड\nAnuya on महाराष्ट्राच्या किल्ल्यांकडे सरकारचे अक्षम्य दुर्लक्ष\nshashank on वीर शिवा काशीद\nछत्रपती शिवाजी – महाराजांवर चित्रपट\nबेसिक फोटोग्राफी वर्कशॉप – ४ सप्टेंबर २०१६\nगनिमी कावा – युध्दतंत्र\nछत्रपती राजर्षि शाहू महाराज\nस्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले\nchatrapati shivray chhatrapati shivaji maharaj kaviraj bhushan lohagad fort Modi Letter D Modi Letter DH Modi Letter N Modi Letter SH Modi Letter T Modi Letter TH modi script nature photography Quiz Contest raigad raigad fort Rajaram Maharaj shivaji raje shivkalyan raja shivrayanchi aarti आज्ञापत्र कविराज भूषण छत्रपती शिवाजी महाराज जाणता राजा जावजी लाड ताराराणी प्र. के. घाणेकर प्रश्नमंजुषा बाजीराव पेशवे बाल शिवाजी मराठा मराठेशाही राजमाता जिजाऊ आऊसाहेब लता मंगेशकर वा. सी. बेंद्रे शहाजी महाराज शिवराय शिवरायांचा जन्म शिवरायांची आरती शिवाजी राजे शिवाजीराजे भोसले शिवाजी शहाजी भोसले सरनौबत सेतू माधवराव पगडी सोपी मोडी पत्रे २०१५\nशिवराय प्रश्नमंजुषा – प्रश्न क्रमांक १५\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १२\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. ११\nशिवराय प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक १४\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १३\nछत्रपती शिवाजी – महाराजांवर चित्रपट\nबेसिक फोटोग्राफी वर्कशॉप – ४ सप्टेंबर २०१६\nJai ram Shinde: सर माझ्या माहिती प्रमाणे पन्हाळा गडावरील ईतिहाआसआसाचे वर्णन...\nJai ram Shinde: खुप छान माहित दिल्या ईतिहासातील. पण माला माहिती आहे त्याप्रम...\nशिवराय प्रश्नमंजुषा – प्रश्न क्रमांक १५\nशिवराय.कॉम प्रश��नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १२\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. ११\nशिवराय प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक १४\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १३\nकाळकाई खिंडीत सिद्दयांची कत्तल करणारे जावजी लाड\nप्रती तानाजी – पदाती सप्तसहस्त्री नावजी लखमाजी बलकवडे\nछत्रपती संभाजी महाराजांचा जन्म\nराजगड लढविणारे संताजी सिलीम्बकर\nजयदेव जयदेव जय जय शिवराया\nमोडी वाचन – भाग १\nमराठे – निजाम संबंध\nशिवरायांचा मराठा मावळा कसा होता \nJai ram Shinde: सर माझ्या माहिती प्रमाणे पन्हाळा गडावरील ईतिहाआसआसाचे वर्णन...\nJai ram Shinde: खुप छान माहित दिल्या ईतिहासातील. पण माला माहिती आहे त्याप्रम...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00234.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/sampadakiya/human-dignity-and-peace-proponent-10923", "date_download": "2018-04-24T18:38:11Z", "digest": "sha1:NLGFRKVW6MH2ZGSB7WXMNBQBZP7LXESN", "length": 16664, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "Human dignity and peace proponent मानवी प्रतिष्ठा आणि शांततेचा पुरस्कर्ता | eSakal", "raw_content": "\nमानवी प्रतिष्ठा आणि शांततेचा पुरस्कर्ता\nबुधवार, 13 जुलै 2016\n\"...स्पष्ट भूमिका घेतल्या पाहिजेत. तटस्थ राहिल्याने जुलूम करणाऱ्यांचा फायदा होतो. मानवी प्रतिष्ठा जेव्हा धोक्‍यात येते, तेव्हा राष्ट्राराष्ट्रांमधल्या सीमारेषा व मानापमान अर्थहीन होतात. एखाद्या विशिष्ट वंशाचा, धर्माचा किंवा विशिष्ट राजकीय मतांचा असल्याने एखाद्याचा छळ होत असेल तर तेवढ्यापुरता तरी तो जागतिक मुद्दा बनायला हवा.‘‘\nशांततेसाठीचा नोबेल पुरस्कार स्वीकारताना ईली वाईझेल यांनी केलेल्या भाषणातील हा अंश.\n\"...स्पष्ट भूमिका घेतल्या पाहिजेत. तटस्थ राहिल्याने जुलूम करणाऱ्यांचा फायदा होतो. मानवी प्रतिष्ठा जेव्हा धोक्‍यात येते, तेव्हा राष्ट्राराष्ट्रांमधल्या सीमारेषा व मानापमान अर्थहीन होतात. एखाद्या विशिष्ट वंशाचा, धर्माचा किंवा विशिष्ट राजकीय मतांचा असल्याने एखाद्याचा छळ होत असेल तर तेवढ्यापुरता तरी तो जागतिक मुद्दा बनायला हवा.‘‘\nशांततेसाठीचा नोबेल पुरस्कार स्वीकारताना ईली वाईझेल यांनी केलेल्या भाषणातील हा अंश.\nवर्णवर्चस्वाच्या कल्पनेने पछाडलेल्या नाझी राज्यकर्त्यांनी घडवून आणलेल्या नरसंहारात सर्वस्व गमावलेला सोळा वर्षांचा रूमानियन ज्यू मुलगा पुढे सातत्याने जगभरातल्या हिंसा, वंशविद्वेष आणि दडपशाहीविरुद्ध आवाज उठवत राहि���ा आणि 1986 मध्ये शांततेच्या नोबेल पुरस्काराचाही मानकरी ठरला. कार्यकर्ता, लेखक, पत्रकार, प्राध्यापक आणि नोबेलविजेता असा हा थक्क करणारा वाईझेल यांचा प्रवास. त्यांच्या निधनामुळे एक पर्व संपुष्टात आले, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. नाझी फौजांनी 1944च्या मार्च महिन्यात हंगेरीचा घास घेतला. युरोपात पसरलेल्या असंख्य ज्यू कुटुंबीयांच्या वाट्याला आलेले नष्टचर्य एलिझर, ईलीच्या कुटुंबाच्याही वाट्याला आले. गावात मान असणाऱ्या या सुसंस्कृत कुटुंबाची रवानगी झाली ऑश्‍विझच्या छळछावणीत. तेथून बुशेनवाल्डमधली छळछावणी. ईलीच्या तिथल्या अस्तित्वाला ओळख होती, कैदी क्रमांकाची -ए 7713.\nया नरक यातनांतून ईलीची 1945च्या एप्रिलमध्ये सुटका झाली, तेव्हा या अफाट जगात ईली एकटेच होते. त्यांनी फ्रान्समध्ये आश्रय घेतला. साहित्य, तर्कशास्त्र आणि मानसशास्त्राचा अभ्यास सुरू केला. वडिलांकडून मिळालेल्या मानवतेच्या विचारांचा वारसा, कळत्या वयात अनुभवलेलं युद्ध, तत्त्वज्ञानाचा अभ्यासक मार्टिन बुबेर, अस्तित्ववादाचा पुरस्कर्ता जॉं पॉल सार्त्र यांच्या भाषणांतून मिळालेला विचार आणि काफ्का, दोस्तोव्हस्की यांच्यासारख्या लेखकांनी ईलीतला कार्यकर्ता घडवला.\nविशीच्या उंबरठ्यावर ईली यांनी फ्रेंच आणि यिडीश वृत्तपत्रांसाठी लिहायला सुरवात केली. भूमिगत चळवळीतही काम केले. छळछावणीतल्या अनुभवांवर लिहिले. फ्रेंच भाषेतल्या या पुस्तकाचे प्रथम इंग्रजीत आणि नंतर तीस भाषांमध्ये भाषांतर झाले.\nइस्रायलमधल्या एका दैनिकाचा प्रतिनिधी म्हणून ईली 1955 मध्ये अमेरिकेत गेले. छळछावण्यांतील कहाण्यांवर त्यानी 40 पुस्तके लिहिली. न्यूयॉर्क विद्यापीठाने 1972मध्ये त्यांना मानव्यशास्त्राचा प्राध्यापक म्हणून आमंत्रित केले. त्यानंतर त्यांनी बोस्टन आणि येल विद्यापीठांमध्येही अध्यापन केले. पत्नी मरियनसह त्यांनी \"ईली वाईझेल फाउंडेशन फॉर ह्युमॅनिटी‘ ही संस्था साकारली. ईली वॉशिंग्टनमधल्या यूएस होलोकॉस्ट मेमोरियल म्युझियमच्या कार्यकारिणीचे प्रमुखही होते. इराणच्या अण्वस्त्रांना, हमासकडून युद्धात होणाऱ्या मुलांच्या वापराला विरोध करण्याच्या भूमिकेची दखल जगाने घेतली. विचारांशी बांधिलकी जपताना, ज्यूंच्या हत्याकांडातील हंगेरीच्या भूमिकेबाबत संशय निर्माण झाल्यानंतर त्यांनी हंग���रीने दिलेला ग्रेट क्रॉस सन्मानही परत केला. अलीकडे सीरिया आणि युरोपातल्या हत्याकांडांबद्दल एका मुलाखतीत बोलताना त्यांनी \"\"आपण खरंच काही शिकलो आहोत का‘‘ असा प्रश्‍न विचारला होता. या प्रश्‍नाला जगाला केव्हातरी उत्तर शोधावे लागणार आहे.\nचित्रपट काढून पाणी जिरणार नाही - आमिर खान\nनागपूर - \"जलसंधारणाचा संदेश देण्यासाठी चित्रपटही करता येईल. एखादी चांगली कथा आली तर विचारही करू. पण, महाराष्ट्रातील दिडशेपेक्षा अधिक तालुके...\nकाझी वाडा परिसरातील गोदामाला भीषण आग\nकऱ्हाड : येथील आझाद चौकातील काझी वाडा परिसरात अचानक आग लागल्याने घरवजा गोदामातील साहित्य व संसारपयोगी साहित्य जळून खाक झाले. ही आग दुपारी...\nएक लाखाची ऑनलाइन फसवणूक 'सकाळ'मुळे टळली\nमंचर (पुणे) : ऑनलाइन शॉपिंग करत असताना झालेल्या फसवणुकीची बातमी \"सकाळ'मध्ये प्रसिद्ध झाल्यामुळे मंचर येथे बाजार समितीत कार्यरत असलेले अधिकारी अशोक...\nगीता भोईर यांना अंगणवाडी सेवेतील 'उत्कृष्ट कार्य पुरस्कार'\nपाली (रायगड) : सुधागड तालुक्यातील राबगाव ग्रामपंचायत हद्दीतील गावठेवाडी येथील अंगणवाडी सेविका गीता वसंत भोईर यांना या वर्षाचा अंगणवाडी सेवेतील...\nक्रिकेट विश्वातील बादशाह सचिनचा प्रवास सदा अजरामर...\nक्रिकेट विश्वात सचिन तेंडूलकर हे नाव अजरामर आहे. या मास्टर ब्लास्टरचा आज 45 वा वाढदिवस आहे. सचिन क्रिकेटमधून जरी निवृत्त झाला असला तरी त्याच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00234.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wordpress.org/themes/astra/", "date_download": "2018-04-24T18:15:29Z", "digest": "sha1:NYMQLZGRQK5QBXVL2G53J34CNFRHTK2S", "length": 8075, "nlines": 194, "source_domain": "mr.wordpress.org", "title": "थीम निर्देशिका — मोफत वर्डप्रेस थीम — WordPress", "raw_content": "\nआपले थीम अपलोड करा\nथीम यादीत परत जा\nBrainstorm Force च्या सॊजन्यने\nशेवटचे अद्यावत: एप्रिल 17, 2018\nलेख, सानुकूल रंग, सानुकूल मेनू, ई-कॉमर्स, संपादक शैली, वै���िष्ट्यपूर्ण प्रतिमा, पूर्ण रुंदीचे टेम्प्लेट, डावा साइडबार, सूक्ष्मस्वरूप, एक कॉलम, पोस्ट स्वरूप, उजवा साइडबार, आरटीएल भाषा समर्थन, थीम ऑपशन्स, थ्रेड टिप्पणी, अनुवाद सहीत, दोन कॉलम\n5 पैकी 5 स्टार्स.\nथीम आढळले नाही .भिन्न शोध घ्या.\n<# } #> अधिक माहिती\nह्या थीम ला आजून रेट दिले नाही\nटूलबार कडे स्किप करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00234.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/wheeldrive-news/hero-motocorp-super-splendor-1586624/", "date_download": "2018-04-24T18:22:31Z", "digest": "sha1:KMKFF5CIFFMDFVXPQRKXX6FKGDJJM4BE", "length": 18740, "nlines": 206, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Hero Motocorp Super Splendor | टॉप गीअर : हिरो मोटोकॉर्पची सुपर स्प्लेंडर | Loksatta", "raw_content": "\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nघाऊक बाजारात दर घसरूनही साखर महागच\nपृथ्वीच्या तापमानात २०१० पासून सातत्याने वाढ\nब्रसेल्स गोळीबारातील आरोपी अब्देसलामला २० वर्षे तुरुंगवास\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\nटॉप गीअर : हिरो मोटोकॉर्पची सुपर स्प्लेंडर\nटॉप गीअर : हिरो मोटोकॉर्पची सुपर स्प्लेंडर\nकॉलेजमध्ये जाणारा मुलगा असो वा मध्यमवयीन व्यक्ती ही मोटरसायकल पसंतीस उतरली.\nहिरो मोटोकॉर्पच्या यशात स्प्लेंडर या मोटरसायकलचा खूप मोठा वाटा आहे. फोर स्ट्रोक मोटरसायकलमधील स्टाइलिश मोटरसायकल म्हणून अनेकांनी नव्वदीच्या दशकात ही मोटरसायकल घेतली. तसे पाहायला गेल्यास मायलेज, स्टाइल, कम्फर्ट, मेंटेनन्स कॉस्ट याबाबतीत स्प्लेंडर पहिल्यापासूनच उत्तम होती आणि त्यामुळेच बहुतेक ग्राहकांनी कम्युटर सेगमेंटमध्ये त्या काळी स्प्लेंडरलाच पसंती दिली. त्यामुळेच हिरो मोटोकॉर्पने स्प्लेंडर मोटरसायकलची अनेक व्हर्जन यामध्ये लाँच केली. स्प्लेंडर प्रामुख्याने कम्युटर सेगमेंटमधील मोटरसायकल असल्याने या मोटरसायकलला पहिल्यापासूनच शंभर सीसीचे इंजिन होते. पुढे जाऊन शंभर सीसीपेक्षा अधिक सीसीच्या मोटरसायकलना मागणी येऊ लागली. त्यामुळेच हिरो मोटोकॉर्पने स्प्लेंडर या मोटरसायकलचे शंभर सीसीपेक्षा अधिक सीसीचे मॉडेल बाजारात आणण्याचे ठरविले.\nकंपनीच्या स्प्लेंडर या मोटरसायकलने शंभर सीसीच्या मोटरसायकलच्या बाजारपेठेत १९९५पासूनच धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आणि पुढे दीड दशकांहून अधिक काळ ही मोटरसायकल पहिल्या क्रमांकावरच राहिली. कॉलेजमध्ये जाणारा मुलगा असो वा मध्यमवयीन व्यक्ती ही मोटरसायकल प��ंतीस उतरली. १२५ सीसीचे फोरस्ट्रोक इंजिन असणारे स्प्लेंडरचे मॉडेल तत्कालीन हिरो होंडा कंपनीने २००५मध्ये बाजारात आणले. पहिल्या स्प्लेंडर मॉडेलमध्ये आणि यामध्ये मोठा फरक कोणता तर ही मोटरसायकल पहिल्या स्प्लेंडरच्या तुलनेत सर्वच बाबतीत म्हणजे आकार, इंजिन, पॉवरने मोठी ठरली. त्यामुळे कंपीने स्प्लेंडर १२५ असे नाव न देता सुपर स्प्लेंडर, असे नाव दिले. पुढे जाऊन हिरो आणि होंडा या कंपन्या विभक्त झाल्या. मात्र, अन्य स्प्लेंडरप्रमाणे सुपर स्प्लेंडर मोटरसायकलचे उत्पादनही हिरो मोटकॉर्पने सुरू ठेवले. अर्थात, २००५मध्ये लाँच झालेल्या सुपर स्प्लेंडर आणि सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या मॉडेलमध्ये अनेक बदल झाले. तसेच, यात नवे तंत्रज्ञानही समाविष्ट झाले आहे. दिसण्याबाबतीत सुपर स्प्लेंडर मोटरसायकलची रचना ही पारंपरिक प्रकारची आहे. तसेच, पाहताच क्षणी ही सुपर स्प्लेंडर मोठी असल्याचे जाणवते. हेडलॅम्पचा काऊल आकाराने मोठा आहे. ऑटो हेडलॅम्प हे नवे फीचर यामध्ये दिले आहे. तसेच, इंजिन किल स्विचही दिला त्यास आयथ्रीसएस हे कंपनीने विकसित केलेल्या तंत्रज्ञानाची जोड दिली आहे. यामुळे मायलेज वाढते, असे कंपनीचे म्हणणे आहे.\n'वॉन्टेड' आरोपी शेजारी उभा होता, पोलीस पोस्टर लावत बसले\n'आमच्या घरात मुली आहेत, काँग्रेसला येण्यास सक्त मनाई आहे'\nलग्नाच्या दुसऱ्या दिवशीच मित्रांसोबत मिळून पत्नीवर सामूहिक बलात्कार\nसाधा धक्का लागला म्हणून ट्रेनखाली दिलं ढकलून, महिला प्रवाशाला अटक\nआज इंदिरा गांधी असत्या तर मी काँग्रेसमध्ये असतो-शत्रुघ्न सिन्हा\nकोरेगाव भीमा हिंसाचाराशी आंबेडकरी आणि हिंदुत्त्ववादी संघटनांचा संबंध नाही, सत्यशोधन समितीचा अहवाल\nसुपर स्प्लेंडरला बॉडीग्राफिक्स दिली असून, क्रिस्टल क्लिअल इंडिकेटर दिला आहे. पूर्वी डिस्कब्र व्हर्जनचे मॉडेल उपलब्ध होते. मात्र, आता ते नाही. पुढील आणि मागील चाकास मॅग व्हील दिली असून, काळ्या रंगाचे फिनिशिंग आहे. पुढील बाजूस टेलिस्कोपिक हायड्रॉलिक शॉक-अ‍ॅब्झॉर्बर, तर मागील चाकास पाच स्प्टेप्समध्ये अ‍ॅडजेस्ट होणारे हायड्रॉलिक शॉक-अ‍ॅब्झॉर्बर दिले आहेत. इंजिनच्या बाबत विचार करायचा झाल्यास १२५ सीसीचे ९ बीएचपीचे फोरस्ट्रोक इंजिन आहे. अर्थात, हे इंजिन व्हर्टिकल बसविण्यात आलेले नाही. मोटरसायकलच इंजिन उत्तम आहे. ताशी सत्तर ते ऐंशी किमी इंजिनचा वेग असल्यास व्हायब्रेशन्स पटकन जाणवत नाहीत. अर्थात, सत्तर ते नव्वद स्पीड गेल्यास ते जाणवते. पण, इकॉनॉमी मोडमध्ये मोटरसायकल चालविल्यास इंजिन स्मूथ असल्याचे जाणवते. प्रति लिटर ६० ते ६४ किमी मायलेज मिळू शकते. अर्थात, हे चालविण्याची पद्धत, रस्त्यावरील वाहतून, इंधन गुणवत्ता आदींवर अवलंबून आहे. स्प्लेंडर ब्रॅण्ड म्हणून विचार केल्यास ही नक्कीच एक चांगली मोटरसायकल आहे, पण स्पर्धक मोटरसायकलशी विचार केल्यास डिझाइन, स्टाइल, कामगिरी याबाबत सुपर स्प्लेंडर निराशा करू शकते. त्यामुळेच १२५ सीसी क्षमतेची मोटरसायकल घेणाऱ्यांनी अन्य पर्यायांचा विचार करायला हवा. यात प्राधान्याने नाव होंडाच्या सीबी शाइनचे नक्कीच पुढे येते.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nआसाराम बापू निर्दोष, ईश्वराने त्याना दोषमुक्त करावे ही इच्छा-साध्वी प्रज्ञा\nपाकिस्तानी क्रिकेटपटू 'संस्कारी' झाले तरच त्यांच्याशी खेळू, बीसीसीआयचा टोला\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n'वॉन्टेड' आरोपी शेजारी उभा होता, पोलीस पोस्टर लावत बसले\n'आमच्या घरात मुली आहेत, काँग्रेसला येण्यास सक्त मनाई आहे'\nलग्नाच्या दुसऱ्या दिवशीच मित्रांसोबत मिळून पत्नीवर सामूहिक बलात्कार\nसाधा धक्का लागला म्हणून ट्रेनखाली दिलं ढकलून, महिला प्रवाशाला अटक\nआज इंदिरा गांधी असत्या तर मी काँग्रेसमध्ये असतो-शत्रुघ्न सिन्हा\nकोरेगाव भीमा हिंसाचाराशी आंबेडकरी आणि हिंदुत्त्ववादी संघटनांचा संबंध नाही, सत्यशोधन समितीचा अहवाल\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nमुन्ना यादवला सर्वोच्च न्यायालयातून तात्पुरता जामीन\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nमहापालिकेच्या ३४ मराठी शाळा बंद\nजिल्ह्य़ात ६८ अपघात स्थळे\nकर्नाक पूल पाडण्यास उच्च न्यायालयाचा हिरवा कंदील\nनेहरू विज्ञान केंद्रातील ‘दि एनर्जी बॉल’ नव्या ढंगात\n‘फटका चोरां’ची दहशत कायम\nवाढलेल्या तापमानात विजेविना घ���माघूम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00234.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://mr.upakram.org/taxonomy/term/53?page=5", "date_download": "2018-04-24T18:24:40Z", "digest": "sha1:22RUAVPHY6E6VPWKO26GQGUB2IQ23P5I", "length": 6562, "nlines": 147, "source_domain": "mr.upakram.org", "title": "आंतरराष्ट्रीय | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nचित्रपट कथा वय सुचवणी १५ + साठी\nऍबल कॉन एला Hable con ella इंग्रजी मध्ये टॉक टू हर.\nअर्थात तोक्यो ट्रॅश गर्ल किंवा तोक्यो गार्बेज गर्ल\nद स्टोरी ऑफ द वीपींग कॅमल\nद स्टोरी ऑफ द वीपींग कॅमल\nमंगोलियात घडणारी ही कथा आपल्याला एका वेगळ्याच वातावरणात घेऊन जाते.\nद स्टोरी ऑफ अ वीपींग कॅमल ही एक आणुस आणि प्राणि यांच्या संबंधांचे नितांत सुंदर चित्रण असलेली कथा आहे.\nदेशाची समृद्धी आणि नास्तिकांचे प्रमाण\n\"भारताच्या भरभराटीला ओहोटी.समृद्धिनिर्देशांकानुसार भारताचा क्रमांक 88 वा.\" हे वृत्त दि.1नोव्हेंबर 2010 च्या दै.सकाळ मधे वाचले.\nविकी लिक्स विरूद्ध अमेरिकन सरकारः तुम्ही कोणत्या बाजुला\nविकी लिक्सने उघडलेल्या २५०,००० गोपनीय कागदपत्रांमुळे उठलेले वादळ शमण्याचे लक्षण दिसत नाही. यात केवळ अमेरिकाच नाही तर जगातील अनेक राष्ट्रांची/त्यांच्याबद्दलची माहिती थेट/संदर्भाने उघड होते आहे / झाली आहे.\nमलावीचा २०१० चा राष्ट्रध्वज\nभारताची राजधानी नवी दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये ३ ऑक्टोबर २०१० ला एकोणीसावा राष्ट्रकुल क्रिडास्पर्धेचा स्वागत समारोह सोहळा झाला होता.\nडोळे दिपवणारा, अतिशय चांगला समारंभ झाला होता.\nखालील चर्चा अनुराग कश्यप यांच्या ब्लॅक फ्रायडे या चित्रपटाबद्दल नाही. सदर चित्रपटाबद्दल येथे चर्चा अपेक्षित नाही.\nही चर्चा मुख्यत्वाने अमेरिकास्थित सदस्यांसाठी असण्याचा संभव आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00235.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://shivray.com/category/kavita-poetry/shivkavi-kaviraj-bhushan/", "date_download": "2018-04-24T17:59:35Z", "digest": "sha1:WOWYIYMTGTTVGWG2AWQNCIBHKUYVF75X", "length": 11590, "nlines": 164, "source_domain": "shivray.com", "title": "शिवकवि कविराज भूषण | Chhatrapati Shivaji Maharaj - Shivray", "raw_content": "\nछत्रपती शिवाजी – महाराजांवर चित्रपट\nबेसिक फोटोग्राफी वर्कशॉप – ४ सप्टेंबर २०१६\nस्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले\nछत्रपती राजर्षि शाहू महाराज\nगनिमी कावा – युध्दतंत्र\nइंद्र जिमि जंभ पर\nइंद्र जिमि जंभ पर, बाढव सुअंभ पर, रावन सदंभ पर, रघुकुलराज है पौन बारिबाह पर, संभु रतिनाह पर, ज्यों सहसबाह पर, राम द्विजराज है पौन बारिबाह पर, संभु रतिनाह पर, ज्यों सहसबाह पर, राम द्विजराज है दावा द्रुमदंड पर, चीता मृगझुंड पर, भूषन वितुंड पर, जैसे मृगराज है दावा द्रुमदंड पर, चीता मृगझुंड पर, भूषन वितुंड पर, जैसे मृगराज है तेज तम अंस पर, कान्ह जिमि कंस पर, त्यों मलिच्छ बंस पर, सेर सिवराज है तेज तम अंस पर, कान्ह जिमि कंस पर, त्यों मलिच्छ बंस पर, सेर सिवराज है - कविराज भूषण इंद्र जृंभकासुरास, ...\nकवि भूषण यांचा जन्म १६१६ साली कानपूर जिल्ह्यातील तिकमपूर नावाच्या गावी झाला. त्यांचे वडिल रत्नाकर पंडीत हे एक नामांकित विद्वान पुरूष म्हणून विख्यात होते. यांना १) चिंतामणी २) भूषण ३) मतिराम ४) नीलकण्ठ असे चार मुले होती. ही चारही मुले विद्वान म्हणून पुढे प्रसिद्धीस आली. थोरले चिंतामणी पंडीत उत्तरेत आपल्या कवित्व गुणांनी फार सुविख्यात झाले. भूषण हे बरेच दिवस आपले ...\nAnuya on महाराष्ट्राच्या किल्ल्यांकडे सरकारचे अक्षम्य दुर्लक्ष\nshashank on वीर शिवा काशीद\nछत्रपती शिवाजी – महाराजांवर चित्रपट\nबेसिक फोटोग्राफी वर्कशॉप – ४ सप्टेंबर २०१६\nगनिमी कावा – युध्दतंत्र\nछत्रपती राजर्षि शाहू महाराज\nस्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले\nchatrapati shivray chhatrapati shivaji maharaj kaviraj bhushan lohagad fort Modi Letter D Modi Letter DH Modi Letter N Modi Letter SH Modi Letter T Modi Letter TH modi script nature photography Quiz Contest raigad raigad fort Rajaram Maharaj shivaji raje shivkalyan raja shivrayanchi aarti आज्ञापत्र कविराज भूषण छत्रपती शिवाजी महाराज जाणता राजा जावजी लाड ताराराणी प्र. के. घाणेकर प्रश्नमंजुषा बाजीराव पेशवे बाल शिवाजी मराठा मराठेशाही राजमाता जिजाऊ आऊसाहेब लता मंगेशकर वा. सी. बेंद्रे शहाजी महाराज शिवराय शिवरायांचा जन्म शिवरायांची आरती शिवाजी राजे शिवाजीराजे भोसले शिवाजी शहाजी भोसले सरनौबत सेतू माधवराव पगडी सोपी मोडी पत्रे २०१५\nशिवराय प्रश्नमंजुषा – प्रश्न क्रमांक १५\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १२\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. ११\nशिवराय प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक १४\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १३\nछत्रपती शिवाजी – महाराजांवर चित्रपट\nबेसिक फोटोग्राफी वर्कशॉप – ४ सप्टेंबर २०१६\nJai ram Shinde: सर माझ्या माहिती प्रमाणे पन्हाळा गडावरील ईतिहाआसआसाचे वर्णन...\nJai ram Shinde: खुप छान माहित दिल्या ईतिहासातील. पण माला माहिती आहे त्याप्रम...\nशिवराय प्रश्नमंजुषा – प्रश्न क्रमांक १५\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १२\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. ११\nशिवराय प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक १४\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १३\nकाळकाई खिंडीत सिद्दयांची कत्तल करणारे जावजी लाड\nप्रती तानाजी – पदाती सप्तसहस्त्री नावजी लखमाजी बलकवडे\nछत्रपती संभाजी महाराजांचा जन्म\nराजगड लढविणारे संताजी सिलीम्बकर\nजयदेव जयदेव जय जय शिवराया\nइंद्र जिमि जंभ पर\nछत्रपती शिवाजी महाराजांचे ब्रिटीश म्युझिअम चित्र\nछत्रपती राजर्षी शाहू महाराज\nJai ram Shinde: सर माझ्या माहिती प्रमाणे पन्हाळा गडावरील ईतिहाआसआसाचे वर्णन...\nJai ram Shinde: खुप छान माहित दिल्या ईतिहासातील. पण माला माहिती आहे त्याप्रम...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00236.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "http://www.inmarathi.com/tips-to-impress-a-girl-on-chat/", "date_download": "2018-04-24T18:21:07Z", "digest": "sha1:QJLG4DJGFRDG6EJMJPBQ2EJL4OYAA773", "length": 15952, "nlines": 112, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "मैत्रिणीला \"चॅटिंग\" वर इम्प्रेस करायचंय? ह्या टिप्स वापरा!", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nयाला जीवन ऐसे नाव\nमैत्रिणीला “चॅटिंग” वर इम्प्रेस करायचंय\nआमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page\nसध्या जग मोबाईलमुळे जरी जवळ आलं असलं, तरी माणसा माणसांतलं अंतर मात्र वाढत चाललं आहे. आता कुणीही एकमेकांशी संवाद साधण्याकरिता मोबाईलचाच वापर करतात. त्यामुळे परस्पर संवाद कमी होत चालला आहे. त्यातच तरुण-तरुणींना या मोबाईलचं जास्त वेड. गेम खेळण्यापासून ते एखाद्या मुलीला प्रपोज करण्यापर्यंत सर्व आपण या मोबाईल द्वारे करतो.\nआपल्याला आवडत्या मुलीशी गप्पागोष्टी करण्यासाठी साथ देतो तो हाच मोबाईल. आजकाल ऑनलाईन चॅटिंग खूप मोठ्या प्रमाणात वाढली आहे. कित्येक जण याच चॅटिंगच्या माध्यमातून आपले प्रियकर निवडतात. आपल्या प्रेयसीकडे आपलं प्रेम व्यक्त करतात.\nतुमची देखील अशी कोणती मैत्रीण आहे का किंवा एखाद्या मुलीशी तुम्हाला मैत्री करायची आहे का किंवा एखाद्या मुलीशी तुम्हाला मैत्री करायची आहे का हो ना. पण काही कारणांमुळे तुम्ही त्यात मागे पडत असला तर या काही टिप्स तुमच्यासाठीच आहेत. जर तुम्ही कोणत्या मुलीशी चॅट करताय, सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्क साधताय. तर सर्वात महत्वाचं म्हणजे तिने तुम्हाला रिस्पॉन्स देणं गरजेचं आहे. जर ती रिस्पॉन्स देत असेल. तर तिच्या सोबत चॅट करण्यात, मैत्री वाढविण्यात काहीही हरकत नाही.\nजेव्हा तुम्ही प्रत्यक्ष एखाद्या मुलीला भेटता, तेव्हा तिच्या देहबोलीतूनच तीला तुमच्याशी बोलण्याची इच्छा आहे की नाही हे कळेल. जर तिला तुमच्याशी बोलण्याची इच्छा असले तर मग तुम्ही पुढे संवाद वाढवू शकता. तुम्ही स्वतःच्या दिसण्याची फारशी काळजी न करता तिच्यासमोर आत्मविश्वासाने बोला.\n२. तिच्या आवडी निवडी विचारा\nमुलींना आपलच म्हणणं दमटवणारे लोकं सहसा आवडत नाहीत. तेव्हा तिला तिच्या आवडी निवडी विचारा. एखादी गोष्टं का आवडते या मागचं कारण विचारा, तसेच जमल्यास तिच्या आवडीचं कौतुक करा.\nतुमचं हे संभाषण एकतर्फी होणार नाही ना याची काळजी घ्या. या गोष्टी तिला तुमच्या बोलण्यात गुंतवून ठेवतील. तिला अधिक बोलण्यास वाव द्या.\n३. तिची काळजी घ्या\nतुमच्या बोलण्यातून तुम्हाला तिची काळजी आहे हे कळू द्या. तिचा आधीचा दिवस खराब गेला असेल तर आज कसं वाटतंय, आजचा दिवस कसा गेला हे विचारा. तुम्ही जर तिच्याबाबत काळजी व्यक्त केली आणि तिचे म्हणणे ऐकून घेतले तर तिच्या गुडबुकमध्ये तुम्ही असणारच.\n४. तिच्या बद्दल उत्सुकता असूद्या\nतुमच्या आवडत्या मुलीशी व्हर्च्युअल मैत्री झाल्यावर ती तुमच्याशी सहज आणि खुलून बोलते हे लक्षात आल्यावर तुम्हाला तिला बघायचं आहे. भेटायचं आहे हे सांगा. जमल्यास तिला वेब कॅम चॅटिंग करण्यात इंट्रेस्ट आहे का ते विचारा.\nतिने होकार दिला (अर्थातच) तर तिच्याशी वेबकॅम चॅटिंग करा. तिने होकार दिल्यावर तुम्ही तिला आवडता हे जवळ जवळ निश्चितच झाल्यात जमा आहे.\nहसऱ्या चेहऱ्याने चॅटिंगला सुरवात करा. चॅटिंगची वेळ तिला आवडेल अशी असावी हे वेगळं सांगण्याची गरज नाही. तिचे आवडते विषय तुम्ही तिच्याशी बोला. जेणेकरून वातावरण हलकं फुलकं आणि गप्पीष्ट असल्याचं तुमच्या वागण्यातून जाणवू द्या.\n५ . मोहक आणि हजरजबाबी रहा\nमुली त्या मुलांसोबत त्या व्यक्तींसोबत जास्त वेळ घालवतात ज्यांच्यासोबत त्या स्वतःला सुरक्षित समजतात. त्यांना तुम्ही सोबत असल्यावर सुरक्षित वाटण आवश्यक आहे. तसेच तिचा मुड फ्रेश ठेवा. हजरजबाबीपणे जोक्स करा. तिच्या चेहऱ्यावर हसू येईल किंवा ती हसेल तिला आवडतील असे जोक्स केल्याने तिचा मुड फ्रेश राहिल.\nसर्वात महत्वाचं म्हणजे तुम्���ी आहात तसे रहा, आपला स्वभाव, पेहराव यात कुठेही खोटेपणा जाणवू देऊ नका. खरी परिस्थिती आणि खऱ्या गोष्टी बोलल्यास त्या लपवण्यासाठी नंतर कष्ट घ्यावे लागणार नाही.\nतुम्ही खरे पणाने वागल्यास तुम्ही एखाद्या महिलेचं हृदय जिंकू शकता. याचीसाठी केला होता अट्टाहास कारण शेवट गोड व्हावा. हे लक्षात असू दे.\nज्या मित्रांना ह्या सगळ्या टिप्सची गरज आहे त्यांच्या सोबत हे आर्टिकल नक्की शेअर करा…\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page Copyright (c) 2017 InMarathi.com | All rights reserved.\n← नव्या उन्मेषाच्या वाटेवर : “मुलुखमैदान”\nमुलाच्या आठवणीत या पालकांनी सुरू केली मोफत खाणावळ… →\nएक पत्र- प्रियकराने आपल्या प्रेयसीच्या Ex-Boyfriend साठी लिहिलेलं\nमुलींचं मन जिंकण्यासाठी १५ हमखास यशस्वी ठरणाऱ्या टिप्स\nलॉन्ग-डिस्टन्स रिलेशनमध्ये खटके उडताहेत दूर राहून नातं जपण्याच्या खास टिप्स\nजगातील अशी काही ठिकाणं जिथे स्त्रियांना नाही तर पुरुषांना आहे ‘नो एण्ट्री’\nअपंगत्वावर मात करून यशाचे शिखर काबीज करणारा ‘भल्लालदेव’ राणा दग्गुबाटी\nKB, MB आणि GB म्हणजे नेमकं काय\nमाणसाऐवजी टेक्नोलॉजीवर विश्वास ठेवला आणि सरळ नदीत जाऊन कोसळला\nशिवाजी महाराजांवर अतिशय खालच्या पातळीमध्ये टीका करून सौरव घोषने आता मात्र मर्यादा ओलांडली आहे\nमनुष्य प्राण्याच्याच कर्माची देण असलेली ही आहेत जगातील सर्वात विषारी ठिकाणं\n..आणि पवारसाहेबांनी ‘Pseudo Secularism म्हणजे काय’ हे दाखवून दिले\nमहालक्ष्मी मंदिरातील वाद: नेमकं काय घडलं आणि काय घडायला हवं\n‘ह्या’ देशांतील कर्मचारी आहेत सगळ्यात सुखी..\nहजारो रुपयांची चिखल लागलेली जीन्स – आजची नवीन फॅशन\nअसुरी प्रवृत्तीत घुसमटणारं ‘स्त्रीत्व’…\nआपली भूमिका पडद्यावर खरी वाटावी याकरिता तुमच्या आवडत्या स्टार्सनी स्वतःवर केले अनेक एक्सपेरिमेंट\nपुस्तकांचा खजिना असावीत अशी भारतातील सर्वात स्वस्त ‘बुक मार्केट्स’\nझार बॉम्ब: रशियाच्या सर्वात मोठ्या अणुबॉम्ब ची कथा\nविजय माल्यांची मिडीयाला उघड उघड धमकी\n“तो” – जगण्यासाठी शरीराचा सौदा करणाऱ्या ‘तिचा’ मुलगा\n“फक्त हिंदू धर्म चिकित्सा” – विरुद्ध – “इस्लाम चिकित्सासुद्धा”\n‘ह्या’ उत्तराने तिने जिंकली मन आणि मिळविला ‘मिस वर्ल्ड 2017’ बनण्याचा मान\nइजरायलचं धाडसी ऑपरेशन ओपेरा, ज्यामुळे अण्वस्त्रधारी होण्याचं इराकचं स्वप्न धुळीस मिळालं\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00236.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.inmarathi.com/an-open-letter-to-narendra-modi-from-mla-jayant-patil/", "date_download": "2018-04-24T18:19:34Z", "digest": "sha1:MBSUOXU54JTMCTH6YBYEVPCXTRJGTMLR", "length": 33752, "nlines": 133, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "आ. जयंत पाटील यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना खुले पत्र", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nआ. जयंत पाटील यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना खुले पत्र\nआमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page\nभारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसानिमित्त जयंत पाटील ह्यांनी आपल्या लेखणीतून शुभेच्छा देणारं अनावृत्त पत्र पाठवलं. ते मराठी पिझ्झाच्या वाचकांसाठी येथे प्रसिद्ध करत आहोत.\nलेखक : जयंत पाटील (गटनेते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, महाराष्ट्र विधानसभा)\nसर्वप्रथम आपल्याला वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा .. आज आपण ६७ वर्षांचे झालात. वयाच्या ६७ व्या वर्षी देशाच्या पंतप्रधानपदी असणं ही निश्चितच अत्यंत कौतुकास्पद गोष्ट आहे.\nएका अत्यंत सामान्य कुटुंबातून येवून भारतासारख्या खंडप्राय देशाचं पंतप्रधान होण ही काही साधी बाब नव्हे अर्थात यामागे तुमचे मोठे कष्ट आणि साधना आहेच. भारतासाख्या एवढ्या मोठ्या देशात प्रचंड मेहनत घेणारे आणि गुणवत्ता असलेले अनेक लोग असतात पण सर्वच लोक पंतप्रधान होऊ शकत नाहीत, पण तुम्ही तुमच्या कष्टानेच पंतप्रधान झालात. तुमचं अभिनंदन करायचं ते यासाठीच. रस्त्यावरच्या दिव्याखाली अभ्यास करणारे डॉक्टर मनमोहन सिंह या देशाचे पंतप्रधान होतात, रेल्वे स्टेशनवर चहा विकणारे तुम्ही देखील या देशाचे पंतप्रधान झालात हे या देशाच्या लोकशाहीचे मोठे यश आहे.लोकसभेत पहिल्यांदा जाताना तुम्ही लोकशाहीच्या या मंदिराच्या पायरीवर माथा टेकवलात आणि लोकशाही पद्धतीने होणाऱ्या चर्चेवर आपला विश्वास आहे हे दाखवून दिलत.\n२६ मे २०१४ रोजी जेव्हा तुम्ही या देशाच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतलीत तेव्हा या देशातील अगदी सामान्य कुटुंबापासून ते सर्वाधिक श्रीमंत कुटुंबांपर्यंत सर्वांनी तो सोहळा डोळे भरून पाहिला. तुम्हाला शपथ घेताना पाहून या देशातील लाखो लोकांचा ऊर अभिमानाने भरून आला होता. किती प्रचंड अपेक्षा होत्या लोकांच्या त्या क्षणाला तुमच्याकडून …\nप्रत्येक जण म्हणत होता,\nआता या देशातील गरिबी पूर्णपणे दूर होणार, बेरोजगारी नष्ट होणार, २ कोटी युवकांना दरवर्षी रोजगार मिळणार, प्रत्येकाच्या बँक खात्यात पंधरा लाख रुपये जमा होणार, आपण चीन आणि पाकिस्तानला धडा शिकवणार, देशात आता लोकांना त्यांची कामे करायला चिरीमिरी द्यावी लागणार नाही, ‘भ्रष्टाचार’ हा शब्दच इतिहासजमा होईल. शेतकऱ्यांच्या आत्महत्या पूर्णपणे थांबतील वगैरे वगैरे.\nपण आज तुमच्या सत्तारोहणाला तीन वर्ष पूर्ण झाल्यानंतर काय परिस्थिती आहे देशाचा विकासदर जवळपास दोन टक्क्यांनी खाली आला आहे, देशाचा विकासदर दोन टक्यांनी कमी होणे म्हणजेच देशाचे दोन लाख चाळीस हजार कोटींचे नुकसान होणे होय, तुम्ही सत्तेत आल्यानंतरही दर वर्षी हजारो शेतकरी आत्महत्या करत आहेत, निश्चलनीकरणामुळे लघु आणि मध्यम उद्योजक उध्वस्त झाला आहे, अगदी उच्चशिक्षित मुलांना इथे नोकऱ्या नाहीत तर इतरांची काय अवस्था असेल देशाचा विकासदर जवळपास दोन टक्क्यांनी खाली आला आहे, देशाचा विकासदर दोन टक्यांनी कमी होणे म्हणजेच देशाचे दोन लाख चाळीस हजार कोटींचे नुकसान होणे होय, तुम्ही सत्तेत आल्यानंतरही दर वर्षी हजारो शेतकरी आत्महत्या करत आहेत, निश्चलनीकरणामुळे लघु आणि मध्यम उद्योजक उध्वस्त झाला आहे, अगदी उच्चशिक्षित मुलांना इथे नोकऱ्या नाहीत तर इतरांची काय अवस्था असेल सीमेवर रोज जवान शहीद होत आहेत, कोणी आपला मुलगा गमावतोय तर कोणी आपला बाप तर कोणी पती, अक्षरशः रोज एखादी तरी जवान शहीद झाल्याची बातमी आम्हाला वर्तमानपत्रात वाचावीच लागते, काश्मीरमध्ये मुली आणि महिलांनी दगड हातात घेतल्याची दृश्य आम्ही पाहतो आहोत, आपल्या देशात गरीब अजून गरीब होत चालला आहे काही मोजके श्रीमंत तुमच्या आशिर्वादाने अजून श्रीमंत होत आहेत, तुमच्या राज्यात महिलांपेक्षा गायी अधिक सुरक्षित आहेत. कोणीतरी मध्यंतरी म्हणालं होतं,\n“ना बेटी, ना बेहने, ना माये सुरक्षित है, मोदी तेरे राज में बस गाये सुरक्षित है”\nपंतप्रधान महोदय, आज कधी नव्हे इतका या देशातील दलित आणि मुस्लीम असुरक्षित आहे, त्याला स्वतःच्या आणि कुटुंबाच्या जीवाची काळजी वाटते आहे. कधी कुठून कोणती झुंड येईल आणि आ���ल्यावर गोमांस ठेवल्याच्या संशयावरून हल्ला करेल याची त्यांना भीती वाटते आहे. आमीर खान सारख्या शहाण्या अभिनेत्याला देश सोडून जावेसे वाटते, शाहरुख खानसारख्या अभिनेत्याला भारतात असहिष्णुता वाढली आहे असे उगीचच कसे वाटू शकेल अर्थात ही केवळ काही प्रातिनिधिक उदाहरणे आहेत.\nतुम्ही सत्तेत आल्या आल्या मोठ्या जोशात जनधन योजनेची सुरुवात केलीत, मात्र आज त्या योजनेची काय अवस्था आहे आज त्या योजनेची खाती चालू ठेवण्याचा खर्च हा त्या योजनेच्या कोणत्याही फायद्यांपेक्षा जास्त आहे. स्वच्छ भारत सारखी योजना आपण गांधींच्या चष्म्यातून कधी अमलात आणूच शकला नाहीत. स्वच्छ भारत सारखी योजना आज प्रभावीपणे राबवलेली दिसत नाही, अनेक मोठ्या व्यक्तींचे स्वच्छता करतानाचे फोटो मात्र बाकी छान आले. मेक इन इंडियाबाबत आज कोणी बोलताना दिसत नाही, देशात उद्योग गुंतवणुकीचे वातावरण फलद्रूप होताना फारसे दिसत नाही.\nपंतप्रधान महोदय, निश्चलनीकरणाचा अत्यंत धाडसी असा निर्णय आपण घेतलात, अगदी कोणालाही विश्वासात न घेता, तुमच्या अर्थमंत्र्यानाही तुम्ही सांगितल नाही असं बोललं जात. पंतप्रधान महोदय, अरुण जेटलींच्या जागी कोणी स्वाभिमानी व्यक्ती असती तर राजीनामा देऊन घरी गेले असती. मात्र आपला धाक असा आहे की काही बोलायलाच नको. सारा देश ढवळून निघाला होता या निर्णयाने अनेक लोकांचे बँकेच्या रांगेत उभे राहून जीव गेले. मात्र, आज आपल्या हाती शून्य उरलाय असंच सरकारी आकडे सांगतायेत. सगळ्या जगभरातील अर्थतज्ञांनी नोटबंदीच्या निर्णयाला चुकीच म्हंटल पण तुम्ही कोणाचही ऐकल नाहीत. तुम्ही तुमच्या एका वेगळ्याच झोकात होतात. अमर्त्य सेन या नोबेल विजेत्या अर्थतज्ञाने तर या कृतीला ‘आततायी कृती’ असं संबोधल. आज देशातील चलनाच्या नोटांपैकी ९९ टक्के नोटा या पुन्हा बँकांत जमा झाल्या आहेत , माझ्यासारख्या नागरिकांना प्रश्न पडलाय कुठे गेला काळा पैसा अनेक लोकांचे बँकेच्या रांगेत उभे राहून जीव गेले. मात्र, आज आपल्या हाती शून्य उरलाय असंच सरकारी आकडे सांगतायेत. सगळ्या जगभरातील अर्थतज्ञांनी नोटबंदीच्या निर्णयाला चुकीच म्हंटल पण तुम्ही कोणाचही ऐकल नाहीत. तुम्ही तुमच्या एका वेगळ्याच झोकात होतात. अमर्त्य सेन या नोबेल विजेत्या अर्थतज्ञाने तर या कृतीला ‘आततायी कृती’ असं संबोधल. आज देशातील ���लनाच्या नोटांपैकी ९९ टक्के नोटा या पुन्हा बँकांत जमा झाल्या आहेत , माझ्यासारख्या नागरिकांना प्रश्न पडलाय कुठे गेला काळा पैसा काय साध्य झालं नोटबंदीने \nनुकतंच अहमदाबाद – मुंबई बुलेट ट्रेन प्रकल्पाचे भूमिपूजन झालं , आपल्या या कल्पनेवर अनेक लोक टिका करत असले तरी मी व्यक्तिशः या कल्पनेचे मनापासून स्वागत करतो, 2006 साली महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात मी मुंबई ते नागपूर बुलेट ट्रेन व्हावी ही कल्पना प्रेझेन्टेशन करून मांडली होती, जेणेकरून एका अत्यंत समृद्ध भागाचा दुसऱ्या मागासलेल्या भागाशी संपर्क होऊन मागासलेल्या भागाच्या विकासाला चालना मिळेल. प्रकल्पात आत्ताचे दळणवळण हे मुंबई अहमदाबाद या दोन्ही प्रगत शहरांमध्ये होत आहे मात्र मुंबईला विदर्भाशी बुलेट ट्रेनने जोडलं असतं तर अधिक योग्य झालं असतं अशी माझी मनापासून भावना आहे कारण त्यामुळे जशी प्रवासी वाहतूक 350किलोमीटर ताशी वेगाने झाली असती तशीच मालवाहतूक ताशी 160 किलोमीटर वेगाने झाली असती. मुंबई ते नागपूर हे 900 किलोमीटरचे अंतर फक्त साडेतीन तासांत पूर्ण झाले असते विदर्भासारख्या तुलनेने मागासलेल्या भागाच्या विकासाला त्यामुळे मोठी चालना मिळाली असती.\nबुलेट ट्रेनच्या एकूण लांबीपैकी 75 टक्के गुजरात मधून तर 25 टक्के महाराष्ट्रातून जात आहे तरी देखील खर्चाचा पन्नास टक्के हिस्सा महाराष्ट्र उचलत आहे. अर्थात याबद्दल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काही बोलतील अशी सुतराम शक्यता नाही कारण एकदा आपल्या मनात आलं की या देशात कोणी काही बोलू शकत नाही, बुलेट ट्रेन मुंबई ते नागपूर, चंद्रपूर अशा अविकसित भागांना जोडणारी असती तर उत्तम झाले असते अथवा बुलेट ट्रेन मुंबई ते दिल्ली व्हाया अहमदाबाद जाणारी असती तरी त्याचे स्वागतच झाले असते\nपंतप्रधान महोदय, आपली सुरुवातीची काम करण्याची धडाडी आणि कर्तृत्व पाहून वेगवेगळ्या क्षेत्रातील अनेक लोक आपल्यासोबत काम करण्यास उत्सुक होते. मात्र आमचा भ्रमनिरास झाला आहे हे मला आपल्याला सांगावे लागेल.\nपंतप्रधान महोदय, आपलं धारदार वक्तृत्व ही आपल्याला मिळालेली मोठी देण आहे. या वक्तृत्वाच्या जीवावर तर तुम्ही पंतप्रधानपद तुमच्याकडे खेचून आणलत. आमच्या कोल्हापुरात आलात तेव्हा तुम्ही म्हणाला होतात की,\nआम्ही सत्तेत आलो की, सारा देश कोल्हापुरी चपला ��ालून फिरेल.\nतर आमच्या सोलापुरात तुम्ही,\nसाऱ्या देशातील पोलिसांनी सोलापुरात शिवलेले कपडे घालायला हवेत.\nअसं म्हंटल होतं. आता देश कुठे कोल्हापुरी चप्पल घालतोय आमच्या सोलापुरातील लोकांना आजही आपलं आश्वासन आठवत आहे.\nमी हे पत्र लिहित असताना कर्नाटकात गौरी लंकेश यांची हत्या झाली आहे. यावर तुमच्या भारतीय जनता पक्षाच्या एका आमदाराने प्रतिक्रिया दिलीये.\nजर गौरी लंकेश या भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्या विरोधात बोलल्या नसत्या तर त्यांची हत्या झाली नसती.\nमाझ्यासारख्या व्यक्तीला ही अक्षरशः सुन्न करणारी गोष्ट आहे. विशिष्ट विचारधारेच्या व्यक्तीने हत्या केल्याची अप्रत्यक्ष कबुलीच भाजपाचे आमदार देत आहे. या देशाने आणीबाणी पहिली आहे मात्र त्या आणिबाणीतही अशा प्रकारची हत्यासत्र कधी झाली नव्हती. एक प्रकारची अप्रत्यक्ष दमनकारी आणीबाणीच तुम्ही या देशावर लादली आहे.\nआज ट्वीटरवर ज्या १७७९ लोकांना आपण ‘फॉलो’ करत आहात त्यापैकी जवळपास हजारभर लोक विरोधी विचारधारेच्या आणि लोकांच्या बद्दल अत्यंत विषारी आणि अधूनमधून अश्लीलही लिखाण करणारे आहेत. तुम्ही ज्याला फॉलो करत आहात त्यापैकी एकाने गौरी लंकेश यांना त्यांच्या हत्येनंतर ‘कुत्री’ असे म्हटलंय. पंतप्रधान महोदय, अशा लोकांना फॉलो करून तुम्हाला नक्की कोणता संदेश जगाला द्यायचा आहे ज्या पंडित नेहरूंची जागा आपण घेऊ पाहत आहात, तुमच्या जागी जर ते असते तर त्यांनी ‘अशा’ समर्थकांना सर्वात कडक शिक्षा केली असती. आपल्या दोन दिवसीय म्यानमार दौऱ्यात आपण तब्बल वीस वेळा ट्वीट केलंत मात्र सारा भारत त्याच वेळी गौरी लंकेश यांना श्रद्धांजली वाहत असताना आपल्याला मात्र श्रद्धांजलीचे दोन शब्दही लिहावेसे वाटले नाहीत हे विशेष.\nइतिहासाने आपली नोंद घ्यावी यासाठी अगदी जीएसटी कायद्याचा सोहळादेखील आपल्याला स्वातंत्रदिनाच्या धर्तीवर मध्यरात्री घ्यावा वाटला, मध्यरात्रीच्या ठोक्याला सारा देश झोपलेला असताना आपल्याला साऱ्या देशाला उद्देशून भाषण करावेसे वाटले.\nसिनेमाच्या प्रमोशनसाठी येणाऱ्या नटांना भेटायला आपल्याकडे वेळ आहे मात्र दाभोलकर, पानसरे, अखलाख यांच्या कुटुंबियांना भेटायला मात्र आपल्याकडे वेळ नाहीये. अदनान सामीच्या चार महिन्यांच्या बाळाला भेटायला आपल्याकडे चाळीस मिनिटे आहेत ��ात्र गोरखपूरमध्ये जीव गमावलेल्या शेकडो कोवळ्या बाळांच्या मात्यापित्यांच्या डोक्यावरून हात फिरवायला आपल्याकडे चार मिनिटे नाहीयेत .\nपंतप्रधान महोदय, उत्तराखंड आणी अरुणाचल प्रदेशच्या विधानसभा बरखास्त करण्याचा आपला प्रयत्न म्हणजे संविधानाशी केलेला खेळच होता, न्यायालयाने त्याला वेळीच वेसण घातली हे बरे झाले. जवाहरलाल नेहरू विद्यापीठासारख्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या विद्यापीठाला आणि तेथील बुद्धिमान विद्यार्थ्यांना त्यांच्या विरोधी विचारधारेच्या लोकांनी भरपूर बदनाम केलं, काही लोकांनी तर बनावट व्हिडियो तयार केले. विशिष्ट विचारधारेच्या लोकांची ही झुंडशाही म्हणजे ‘आयडिया ऑफ इंडिया’ फोडण्याचा प्रयत्न आहे.\nहे पत्र लिहित असताना निश्चलनीकरणाचे आकडे माझ्यासमोर आहेत, साऱ्या जगासमोर आपलं हसू झालंय, नोटबंदी अपयशी झालीये,मनमोहन सिहांसारख्या अर्थकारणातील भीष्म पितामहाने देशाच्या सर्वोच्य सदनात काढलेले शब्द खरे ठरले आहेत.\nपंतप्रधान महोदय, आम्हाला हे प्रामाणिकपणे सांगितले पाहिजे की, पंतप्रधान म्हणून दिलेली आश्वासने पूर्ण करण्यात आपण अपयशी ठरला आहात. अजूनही वेळ गेलेली नाही पुढील दोन वर्षांत आपण भारतीय जनतेला दाखवलेली स्वप्ने पूर्ण करू शकता त्यासाठी पुढील दोन वर्ष आपण आटोकाट मेहनत घ्याल अशी मी आशा करतो.\nपुन्हा एकदा वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा … जीवेत शरद शतम ..\nआमदार, इस्लामपूर-वाळवा विधानसभा मतदारसंघ, सांगली, महाराष्ट्र,\nInMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असे नाही. \n← रामभटा जर जगात पांडुरंग असेल तर तुला तो मोठा दंड करील : जाऊ तुकोबांच्या गावा : भाग ३८\nसजीवसृष्टीचा अंत झाला तर नवीन पिढीच्या जगण्याची आशा असेल-“Doomsday Vault”\nमोदींची पं.प्र. पदाची उमेदवारी आणि फेसबुकी राजकीय पंडितांचं हास्यास्पद अज्ञान\nनोटबंदीच्या वेटाळातील, आपल्याला माहिती नसलेलं, “अर्थशास्त्र”\nगुजरात, हिमाचल निवडणूक निकाल : “जे गांडो थयो” – नेमकं वेडं कोण झालंय\nOne thought on “आ. जयंत पाटील यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना खुले पत्र”\n१% लोकांकडे ५८% संपत्ती – ऑक्सफॅमची “फसवी” आर्थिक विषमता\nस्त्रीचा गौरव करण्याचं सर्वात महत्वाचं कारण : स्त्रीने दिलेला मानवी संस्कृतीला जन्म \nATM च्या र���ंगेत उभे असताना तुम्हालाही असे विचित्र लोक भेटतात का\n“टर्मिनेटर” मधील स्कायनेट खरंच अवतरतोय की काय\n“रंगपर्व” : होळीच्या रंगोत्सवाचे आजपर्यंतचे सर्वात अफलातून फोटोज\nभारतीय वायुसेनेची मदार असणारे मिग-२१ : अभिमानास्पद गौरव की लाजिरवाणे डाग\nइतिहासजमा होणाऱ्या ‘खाकी’ वर्दीमागील खाकी रंगाची कहाणी…\nवकील काळा कोट आणि गळ्यावर पांढरा बँड का परिधान करतात यामागे काही कारण आहे का\nजगातील most wanted महिला दहशतवादी \nमुलींची पहिली मासिक पाळी येथे “साजरी” केली जाते…\nरयतेचा पोटच्या पोराप्रमाणे सांभाळ करणारा राजा\nकोहिनूर : कित्येक रहस्यांना आणि अफवांना जन्म घालणारा जगातील सर्वात प्रसिद्ध हिरा\nजगातील सर्वात महागड्या वेबसाईट्स, ज्यांची किंमत अब्जावधींच्या घरात आहे \n8000980009 ह्या एकाच क्रमांकावर विविध कारणांसाठी मिस्ड कॉल का मागितला जातोय\nकाश्मीरवरील भारतीय दावा : पाकिस्तान धारणा आणि वास्तव (भाग ५)\n मग या टिप्स खास तुमच्यासाठी\nनकळत तुमच्या व्यक्तिमत्वाला पैलू पाडणारा छंद – फोटोग्राफी\n” पुस्तक – नाण्याची दुसरी बाजू\nपत्रकारितेत रस असणाऱ्यांना ह्या ११ वर्षीय चिमुकल्या पत्रकारकडून खूप काही शिकण्यासारखं आहे\nबलात्काराचा विळखा – वाटतो तितकाछोटा नाही\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00236.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.inmarathi.com/the-uncivilized-young-generation/", "date_download": "2018-04-24T18:22:05Z", "digest": "sha1:TG27UUOTW2Y3GGK6LR7WMGBVYQWEPFTI", "length": 17642, "nlines": 111, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "इंग्रजी शाळा + ब्रॅण्डेड लाइफस्टाईलचा \"असा\" हा परिणाम", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nइंग्रजी शाळा + ब्रॅण्डेड लाइफस्टाईलचा “असा” हा परिणाम\nआमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page\nटीप : सदर लेखाचे लेखक अज्ञात आहेत.\nथोडंसं विचित्र वाटेल आणि पचणार ही नाही. पण पोरगं चांगलं निघावं असं वाटत असेल तर यापुढे त्याला जिल्हा परिषद, बीएमसी किंवा इतर कोणत्याही खाजगी माध्यमाच्या मराठी शाळेत किंवा निदान एसएससी बोर्डाच्या शाळेत टाका. कारणं बरीच आहेत आणि नसेल पटत तर तुमचं नशीब तुम्हाला लखलाभ…\nअतिशय संताप आणणारे कृत्य करून एका पोलीस ऑफीसरच्या मुलाने आईच्या बॉडी शेजारी तिच्याच रक्ताने स्माईली काढून ल���हले की,\nमी हिला कंटाळलो होतो मला शोधा आणि लटकवा.\nमला यात मुलाचा दोष काही वाटत नाही. कारण त्याने घेतलेल्या शिक्षणात वा संस्कारात त्याला चोरी करणारा मुलगा आईचा चावा का घेतो ही गोष्टच माहीत नाही. त्याचा शैक्षणीक बोर्ड चेक केल्यास लक्षात येईल की त्याच्यावर सीबीएससी आणि आयसीएससीचे संस्कार असतील. तिथे माणुसघाणी आणि संस्कार नसलेली पिढी घडवण्याचे जोरदार काम सुरू आहे.\nविकृत इतिहासासोबत आपल्या कल्चरचा द्वेष करायला लावणारे अभ्यासक्रम आहेत असे ऐकिवात आहे. पोराला चांगला माणूस नाही बनवत तर एक मार्केटिंग प्रॉडक्ट् बनवून बाहेर काढायची स्पर्धा लागलीये. त्याची फळं आज पालक भोगत आहेत.\nजागीतिकीकरणामुळे आपल्या देशात बऱ्यापैकी पैसे आले आणि सर्वच क्षेत्रात ते पैसे पसरले. मागची पिढी हमखास एसएससी बोर्डात शिकली होती आणि त्यामुळे ती मराठीच्या तासाला धडे गिरवून वा कविता म्हणून तत्कालीन शिक्षकाकडून संस्कारक्षम झाली होती.\nया पिढीने सेटल झाल्यावर नवीन स्वप्न पाहिली व आपल्या मुलांसह ते स्वत: न झेपणाऱ्या अघोषीत स्पर्धेच्या युगात उतरले व बरबाद झालेले दिसत आहेत.\nही नवी डेंजर पिढी निर्माण झालेली आहे. त्यांना अंतर्वस्त्र ही हजारो रुपयांची लागतात. पैसे असतील तर त्यात काहीच गैर नाही पण मग बाहेरच्या कपड्यांचे विचारू नका. आपल्या आई बापाची वडापाव खायची मारामार होती वा तो घेताना दहा वेळा विचार करावा लागत असे हे त्यांना पटत ही नाही वा पचतही नाही. त्यांना मॅक्डोनाल्ड, बर्गर किंग, सबवे आणि बीबीक्यू बरे वाटते, त्यात हजारो रुपये ही कमी पडतात.\nबाप एकटा कमवत असेल तर त्याचा हे किस पाडतात. चार कोटीचा फ्लॅट असेल तर आपण गरीब आहोत याची त्यांना स्ट्रॉंग फिलिंग होते. मागच्या वर्षातले पुमा, नायके, रिबॉक चे शूज त्यांना फेकून द्यावेसे वाटतात. दर वर्षी फॉरेन ट्रिप केली नाही तर त्यांची इज्जत कमी होते आणि काश्मीर ला कष्ट सोसून नेले तर त्यांची गळचेपी होते. मेट्रो सिटीजची ही हालत आहे. हळू हळू हे लोण लहान शहरात पसरत चालले आहे.\nसगळ्यात डेंजर आहे तो मोबाईल\nत्याने 3 × 6 इंचात यांना कैद करून ठेवले आहे. मैदानं ओस पडली आहेत आणि वेब वर्ल्ड बुलंद झाले आहे. बहिणाबाईंची कविता वाचून घडलेली आई यांना चुत्या वाटते आणि ते तसे बिनधास्त लिहतही असावेत. ती बिचारी भावना घेऊन आपलं स्वप्न म्हणून त्��ा पोराकडे पाहते आणि त्याच्या भविष्यासाठी आपलं मन मारते. आपल्या आई बापाने आपल्याला वेळ परत्वे झोडले होते आपण असे करायचे नाही या विचाराने हल्ली पालक मुलांना हातही लावत नाहीत आणि ती मात्र त्याच गोष्टीचा फायदा घेत चोऱ्या आणि वार करत आहेत कोणाला घडवतो आहोत आपण आणि कशासाठी याचा काही अंदाज आहे का\nआज जेव्हा बातमी वाचली तेव्हा मन व्यथीत झाले आणि कठोरही झाले.\nमी निष्ठुर झालो आहे. जसा त्या पोराने आईचा मर्डर केला, तसा तो जर स्वत:च फालतु गोष्टींच्या हट्टाने सुसाईड करून मेला असता तरी कोणी आश्चर्य बाळगायचे काही कारण नाही. कारण याला आता खूप उशीर झाला आहे. या समोर काऊन्सिलर आणि संत महंत ही काम करू शकणार नाहीत इतके हे भयानक प्रकार आहेत.\nब्रँड ची स्पर्धा आहे त्यात कोट्यावधी जरी ओतले तरी कमी पडणार आहेत. पोरांच्या कलेने घेऊनही फायदा नाही आणि फरफटत जाऊनही फायदा नाही. एकच सांगता येऊ शकेल ते निष्ठुर झाले आहेत तर तुम्ही भावनाशील राहून काय उपयोग आहे तुम्ही निष्ठुर व्हा आणि त्यांना त्यांच्या वाटेला स्वावलंबनाने जाउ द्या. ते विकृत झालेत असे वाटले तर कायद्याचा आधार घ्या आणि त्यात संकोच बाळगू नका.\nजी माऊली गेली तिने त्या पाल्याकडून अवास्तव अपेक्षा ठेवल्या असणार आणि तीच्या अपेक्षाचे ओझे त्या मुलाला पेलले नाही. त्याला तुम्हीच असे गुंतवले आणि आता कुंथुन उपयोग काय\nएकच अपत्य असणाऱ्या कुटुंबात हे प्रमाण प्रचंड आहे. यांना शेअर करायचे नसते आणि असे आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रम घेऊन आल्यावर हे पैश्यांसाठी पालकांचे लिलावही करू शकतील. कारण ही भूक मोठी लागलेली आहे आणि त्याची शांती कधीच होणार नाही. ही अशी उदा. पाहून असे वाटते की अपत्य जन्मालाच आली नाही तर बरी. निदान असा दाह तरी देणार नाहीत.\nमी तर म्हणेन आताच म्हातारपणी एक काठी शोधून ठेवा. कारण तुमची लाठी तुमच्यावरच चालली तर\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page\n← १५० जणांच्या कंपनीमध्ये केवळ ६ जण उरले, पण त्याने हार काही मानली नाही\nलक्षद्वीपच्या निळ्याशार समुद्रावरून आता तुम्ही घेऊ शकणार उड्डाण, तयार होत आहे नवीन रनवे →\nOne thought on “इंग्रजी शाळा + ब्रॅण्डेड लाइफस्टाईलचा “असा” हा परिणाम”\nवर्ल्ड फेमस ‘पटियाला पैग’च्या जन्माच��� कथा \nहिंदू नसूनही या जगप्रसिद्ध व्यक्तींनी देखील मान्य केले होते भगवद्गीतेचे महात्म्य\nआपली भूमिका पडद्यावर खरी वाटावी याकरिता तुमच्या आवडत्या स्टार्सनी स्वतःवर केले अनेक एक्सपेरिमेंट\nहा चित्रपट तुम्ही कधीही पाहू शकणार नाही\nउशीवर डोके ठेवून झोपणे चांगले की वाईट, जाणून घ्या…….\nमोदींची पं.प्र. पदाची उमेदवारी आणि फेसबुकी राजकीय पंडितांचं हास्यास्पद अज्ञान\n‘ह्या’ १० गोष्टी घडत असतील तर कदाचित तुमचा पीसी वा लॅपटॉप हॅक झालेला असू शकतो\nजगातील सर्वात थंड अश्या अंटार्क्टिका खंडाखाली हिऱ्यांचा खजिना\nआठ वर्षांची चिमुकली महिन्याला कमावते ८० लाख रुपये\nभारतावर १५० वर्षे राज्य करणाऱ्या इंग्लंड बद्दल आपल्या मनात एक फार मोठा गैरसमज आहे\nया भारतीय व्यक्तिमुळे गुगलचा जन्म झाला \nकाही काळाने या कामांमध्ये माणसांची जागा रोबोट्स घेऊ शकतात मग माणसांनी काय करायचे\n..आणि पवारसाहेबांनी ‘Pseudo Secularism म्हणजे काय’ हे दाखवून दिले\nBitcoin सारख्या डिजिटल करन्सी अर्थव्यवस्थेसाठी धोकादायक की विश्वासक\n“उरी” घाव – मस्तकी बलुचिस्तान\nतुमचे फेव्हरेट क्रिकेटर्स “शोधून” कुणी काढलेत माहितीये\n“असा” कर्मभ्रष्ट झालेला ब्राह्मण तिन्ही लोकांत श्रेष्ठ ठरेल : जाऊ तुकोबांच्या गावा (५१)\nएका मराठी डॉक्टरने शोधलेला जगातील सर्वात दुर्मिळ रक्तगट : बॉम्बे ब्लड ग्रुप\nमिडियाचे ‘डावे’ प्रेम आणि ‘उजवा’ द्वेष\nराष्ट्रगीत: सक्ती आणून शक्ती घालवू नये\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00236.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/desh/prime-ministers-speech-justice-upset-11888", "date_download": "2018-04-24T18:34:39Z", "digest": "sha1:ICQGUU3RLZGLU5K4MMEFATRYC3UN7XPU", "length": 13330, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "Prime Minister's speech on Justice upset पंतप्रधानांच्या भाषणावर सरन्यायाधीश नाराज | eSakal", "raw_content": "\nपंतप्रधानांच्या भाषणावर सरन्यायाधीश नाराज\nमंगळवार, 16 ऑगस्ट 2016\nन्यायमूर्तींच्या नियुक्तीच्या मुद्द्याला स्पर्श न केल्याने असमाधानी\nन्यायमूर्तींच्या नियुक्तीच्या मुद्द्याला स्पर्श न केल्याने असमाधानी\nनवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनानिमित्त सोमवारी (ता.15) राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात न्यायमूर्तींच्या नियुक्तीच्या मुद्द्याला स्पर्शही न केल्य��बद्दल सरन्यायाधीश टी. एस. ठाकूर यांनी नाराजी व्यक्त केली. उच्च न्यायालयांतील मुख्य न्यायमूर्ती; तसेच न्यायधीशांची नियुक्ती व बदल्यांसाठी कॉलेजियमच्या निर्णयाची अंमलबजावणी न केल्याबद्दल सरन्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने केंद्र सरकारवर नुकत्याच कडक शब्दांत ओढलेल्या ताशेऱ्यांच्या पार्श्‍वभूमीवर ते बोलत होते.\nपंतप्रधानांचे भाषण मी सुमारे दीड तास ऐकले. या भाषणात त्यांनी अनेक मुद्द्यांना स्पर्श केला. त्यात न्यायमूर्तींच्या नियुक्तीचाही अंतर्भाव असेल, अशी माझी अपेक्षा होती. मी पंतप्रधानांना केवळ एक गोष्ट सांगू इच्छितो, की तुम्ही गरिबी हटवा, नव्या रोजगारांची निर्मिती करा; तसेच नव्या योजना आणा; पण त्याचबरोबर देशातील नागरिकांना न्याय मिळावा, याबाबतही विचार करा, असे ठाकूर म्हणाले. एका कार्यक्रमात ते बोलत होते. कायदामंत्री रवीशंकर प्रसाद हेही या वेळी उपस्थित होते.\nसरन्यायाधीश म्हणाले, न्यायालयांवरील कामाचा ताण मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्यामुळे जलदगतीने खटले निकाली काढणे कठीण होत आहे. ब्रिटिशांच्या काळात 10 वर्षांत खटले निकाली निघत असत. पण आता खटल्यांची संख्या आणि लोकांची अपेक्षा अत्यंत वेगाने वाढत आहे. त्यामुळे लक्ष्य गाठणे कठीण बाब ठरत आहे. त्यामुळे या मुद्द्याकडे लक्ष द्यावे, अशी विनंती मी पंतप्रधानांना करतो. मी कारकिर्दीच्या सर्वोच्च स्थानावर पोहोचलो असल्याने; तसेच आयुष्यात मला आणखी कशाचीही अपेक्षा नसल्याने कोणतीही भीड न बाळगता मी ‘स्पष्टपणे‘ सत्य बोलू शकतो, असेही ते म्हणाले.\nआपल्या मुद्द्यावर जोर देण्यासाठी सरन्यायाधीशांनी या वेळी \"गुल फेंकें औरोंपर, समर भी, ई अब्र- ए-करम-ए-बेहर-ए-सखा, कुछ तो इधर भी‘ ( तुम्ही इतरांना फळ-फुले द्या. पण काही परोपकार, मैत्रीचा वर्षाव, काही दानधर्म आमच्यासाठीही करा) हा उर्दू शेरही ऐकवला.\nचित्रपट काढून पाणी जिरणार नाही - आमिर खान\nनागपूर - \"जलसंधारणाचा संदेश देण्यासाठी चित्रपटही करता येईल. एखादी चांगली कथा आली तर विचारही करू. पण, महाराष्ट्रातील दिडशेपेक्षा अधिक तालुके...\nआदिवासी घोटाळ्यातील कर्मचाऱ्यावरील कारवाईसाठी 27 ला राज्यभर आंदोलन\nनाशिकः आदिवासी विकास मधील 104 कोटी रुपयांच्या घोटाळ्यातील साडे सहाशे कर्मचाऱ्यांवर तातडीने कारवाई करा. या ��ागणीसाठी येत्या 27एप्रिलला राज्यभर...\nकास्टिंग काऊच'मधून खासदारही सुटल्या नाहीतः रेणुका चौधरी\nनवी दिल्ली: 'प्रत्येक ठिकाणी कास्टिंग काऊच होते आणि संसदही त्यापासून सुटलेली नाही,' असे सांगून माजी केंद्रीय मंत्री, राज्यसभेतील खासदार रेणुका चौधरी...\nआमदार शिवाजी कर्डिलेंसह पाच जणांना जामीन\nनगर : पोलिस अधीक्षक कार्यालयामध्ये तोडफोड केल्याच्या गुन्ह्यातील आमदार शिवाजी कर्डिले यांच्यासह पाच जणांच्या जामीन अर्जावर काल युक्तिवाद झाला....\nखरे कोण, मुख्यमंत्री की कृषिमंत्री\nनागपूर - बोंडअळीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पंधरा दिवसात मदत देण्यात येईल असे रविवारी कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी जाहीर केले तर दुसरीकडे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00238.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/video/death-penalty-to-rapist-said-by-amruta-fadnavis-287344.html", "date_download": "2018-04-24T18:04:41Z", "digest": "sha1:JCGQPOBR5HBKNLXUVMDAZFHFHIKFYJHW", "length": 8796, "nlines": 125, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "'बलात्कार करणाऱ्यांना फाशीच हवी'", "raw_content": "\nवारकऱ्यांची रांगेतून मुक्तता, आता विठुरायाचं टोकनद्वारे दर्शन \nकेरळमध्ये फक्त सचिनच्याच पुस्तकांची लायब्ररी\nजालन्यात सहा लाखांच्या बनावट नोटा जप्त\n'चौधरींचं वक्तव्य अत्यंत दुर्दैवी'\n,जय वाघानंतर त्याचा बछडा 'जयचंद'ही बेपत्ता\nगणित चुकलं म्हणून शिक्षकाने विद्यार्थ्याच्या तोंडात खुपसली छडी\nऔरंगाबादेत विद्यार्थ्यांना झालं काय, काॅपी पकडली म्हणून आत्महत्येचा प्रयत्न\nकर्जमाफीचा लाभ आता 2001-09 काळातील शेतकऱ्यांनाही मिळणार \nनाणार'चं आतून किर्तन बाहेरून तमाशा झालाय-अशोक चव्हाण\nमुंबईत धावत्या लोकलसमोर ढकलून प्रवाशाची हत्या\nमुंबईत म्हाडा ची ३३०० घरांसाठी सोडत लवकरच\n19 वर्षाचा मराठी तरुण घेणार जैन धर्माची दीक्षा\nमहाभियोगाची नोटीस फेटाळण्याचा निर्णय घाईत नाहीतर पूर्ण विचारांती - नाय��ू\n भाजप आणि काँग्रेसमध्ये 'कांटे की टक्कर', जेडीस ठरणार किंगमेकर\nसंसदेतही कास्टिंग काऊच, रेणुका चौधरींचं खळबळजनक वक्तव्य\nमोठ्या आवाजात गाणी ऐकायचा दुकानदार, वैतागून शेजाऱ्याने झाडल्या गोळ्या\nबिग बींची लेक श्वेताच्या ठुमक्यांचा व्हिडिओ व्हायरल\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nसंजय दत्तनं भिकही मागितलीय, 'संजू'च्या टीझरमधून उलगडली अनेक गुपितं\nअश्वमी महेश मांजरेकर झळकणार सलमानसोबत सिनेमात\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nभारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा होणार आई\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nबर्थडे स्पेशल : सचिनचा प्रेरणादायी प्रवास\nपंजाबचा दिल्लीवर शानदार विजय\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\nकेरळमध्ये फक्त सचिनच्याच पुस्तकांची लायब्ररी\nजालन्यात सहा लाखांच्या बनावट नोटा जप्त\n'चौधरींचं वक्तव्य अत्यंत दुर्दैवी'\nव्हेंटिलेटरमध्ये झुरळ जीवावर बेतलं\nबेधडक : महाभियोगाचे राजकारण\nबेधडक : आरपारची लढाई\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\n'बलात्कार करणाऱ्यांना फाशीच हवी'\n'बलात्कार करणाऱ्यांना फाशीच हवी'\nकेरळमध्ये फक्त सचिनच्याच पुस्तकांची लायब्ररी\nजालन्यात सहा लाखांच्या बनावट नोटा जप्त\n'चौधरींचं वक्तव्य अत्यंत दुर्दैवी'\nव्हेंटिलेटरमध्ये झुरळ जीवावर बेतलं\n'कास्टिंग काऊच संसदेतही आहेत'\n'फिल्म इंडस्ट्री बलात्कार करते, पण रोटीही देते'\n'महाराष्ट्राच्या हिताचा निर्णय घेतला जाईल'\n'नाणार अधिसूचना रद्द करण्याची प्रक्रिया सुरू'\nनवा पूल बांधला पण गर्दी कायमच\n'पूजा सकटच्या मृत्यूबद्दल चुकीचा प्रचार'\n'उद्धव ठाकरे हे नीरव मोदी'\n'स्वाभिमान असेल तर बाहेर पडा'\nवारकऱ्यांची रांगेतून मुक्तता, आता विठुरायाचं टोकनद्वारे दर्शन \nकेरळमध्ये फक्त सचिनच्याच पुस्तकांची लायब्ररी\nजालन्यात सहा लाखांच्या बनावट नोटा जप्त\n'चौधरींचं वक्तव्य अत्यंत दुर्दैवी'\nव्हेंटिलेटरमध्ये झुरळ जीवावर बेतलं\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00238.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%A8%E0%A5%A8%E0%A5%A7", "date_download": "2018-04-24T17:58:48Z", "digest": "sha1:X7JQTISB2J6MEIAOBWSJO2AYK7CM2SUR", "length": 5360, "nlines": 197, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. १२२१ - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nसहस्रके: इ.स.चे २ रे सहस्रक\nशतके: १२ वे शतक - १३ वे शतक - १४ वे शतक\nदशके: १२०० चे - १२१० चे - १२२० चे - १२३० चे - १२४० चे\nवर्षे: १२१८ - १२१९ - १२२० - १२२१ - १२२२ - १२२३ - १२२४\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\nठळक घटना आणि घडामोडी[संपादन]\nइ.स.च्या १२२० च्या दशकातील वर्षे\nइ.स.च्या १३ व्या शतकातील वर्षे\nइ.स.च्या २ र्‍या सहस्रकातील वर्षे\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी ०८:१७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00238.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "http://www.inmarathi.com/world-health-day-and-healthcare-sector/", "date_download": "2018-04-24T18:23:33Z", "digest": "sha1:JGMEMWO7K2KXBJPZ22LAVJTCZEKAHRKS", "length": 24336, "nlines": 110, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "सार्वत्रिक आरोग्य सुरक्षा: प्रत्येकासाठी प्रत्येक ठिकाणी", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nसार्वत्रिक आरोग्य सुरक्षा: प्रत्येकासाठी प्रत्येक ठिकाणी\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page\nलेखक : संजय सदानंद भोंगे\nसमाज कार्यकर्ता, परिवार कल्याण प्रशिक्षण तथा अनुसंधान केंद्र मुंबई\nआरोग्य सेवा ही मुलभूत गरज आहे. जागतिक आरोग्य संघटनेने १९४८ मध्ये आपल्या घटनेत, आरोग्य हा अधिकार असल्याचे स्पष्ट केले आहे. आल्मा आटा जाहीरनाम्यात सर्वांसाठी आरोग्य ही घोषणा देण्यात आली. त्याच आधारे यूनिवर्सल हेल्थ कवरेज हि संकल्पना या मांडली गेली आहे.\nयूनिवर्सल हेल्थ कवरेज अर्थात सार्वत्रिक आरोग्य सुरक्षा याचा अर्थ साध्या शब्दात, समाजातल्या प्रत्येक व्यक्तीला त्याच्या आवश्यकतेनुसार सर्व आरोग्य सेवा, सुविधा, त्याला कुठलाही आर्थिक ताण न सहन करावा लागता मिळायला हव्या हा आहे. म्हणजेच समाजातला जो व्यक्ती आरोग्य सेवांचा लाभ घेवू इच्छितो त्याला त्या मिळायला हव्यात, न की फक्त त्यांना जे या सुविधा मिळवण्यासाठी पैसे देवू शकतात.\nतसेच या आरोग्य सुविधा या गुणवत्तापूर्ण असायला हव्यात आणि त्या मिळवण्या साठी त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा आर्थिक ताण सहन करायला लागू नये,\nअश्या प्रकारच्या सर्वांगीण आणि सार्वत्रिक आरोग��य सुरक्षा, जगभरातील सर्व नागरिकां पर्यत पोहचाव्या याच उद्धीष्टाने जागतिक आरोग्य संघटनेने २०१८ या वर्षाच्या “जागतिक आरोग्य दिना” ची थीम “यूनिवर्सल हेल्थ कवरेज: एव्हरी वन एव्हरी व्हेअर”, म्हणजेच सर्वांगीण आरोग्य सुरक्षा: प्रत्येकासाठी, प्रत्येक ठिकाणी हि घोषित केली आहे.\nआपल्या देशातील सर्व राज्यांनी आणि केंद्र सरकारनेही आपल्याकडून सर्वांसाठी आरोग्य आणि आरोग्य सुरक्षा प्रदान करण्यासाठी आपली वचनबद्धता जाहीर केली आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान याच्या माध्यमातून देशातील गावागावातून स्वास्थ्य सेवा पोहचवण्याचा प्रयत्न केला जातो आहे. हजारो आरोग्य कर्मचारी अनेक अडचणींना तोंड देत तन-मन लावून हे काम निष्ठेने करता आहेत.\nजननी सुरक्षा कार्यक्रम, जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम, दर महिन्याच्या तारखेला गर्भवती महिलांची तपासणी, या गर्भवती महिलांसाठी राबवण्यात येणाऱ्या कार्यक्रमातून मोफत तपासणी, प्रसूतीसाठी रुग्णालयात जाण्यासाठी रुग्णवाहिका सेवा, मोफत प्रसूती, मोफत प्रसूती शस्त्रक्रिया, मोफत औषधे, रुग्णालयातील निवासा दरम्यान आहार, यातून माता आरोग्य सुरक्षा देण्याचे काम होते आहे. लसीकरणाचा इंद्रधनुष्य कार्यक्रम देशातील सर्व बालकांना निरनिराळ्या आजारापासून सुरक्षा देतोय, या कार्यक्रमात अनेक नवीन लसींचा समावेश करण्यात आलाय.\n१०४ आणि १०८ रुग्ण वाहिका सेवा, माहेरघर योजना, टी बी मुक्त भारत अभियान, असंसार्गिक रोगांच्या निदान आणि उपचारासाठी चे कार्यक्रम आणि या सारखे इतर कार्यक्रम, हे सारे कार्यक्रम सार्वत्रिक आरोग्य सुरक्षा देण्यासाठी आरोग्य विभाग कसे प्रयत्न करतो आहे त्याचेच उदाहरण आहे.\nदेशाच्या अर्थमंत्र्यांनी नुकत्याच प्रस्तुत केलेल्या अर्थ संकल्पात राष्ट्रीय आरोग्य विमा योजनेतून 5 लाखाचा विमा देण्याचा निर्णय घेतला. टी बी रुग्णांना पोषक आहार मिळावा म्हणून निश्चित अशी रोख रक्कम देण्यात येणार आहे. देशात रुग्णांना मोफत डायलेसीस सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.\nया सर्वच योजनामधून देशातील नागरिकांना आरोग्य सुविधा सहज उपलब्ध व्हाव्यात या दृष्टीने प्रयत्न होत आहेत. हृदय रोग हा वाढतो आहे. अनेक जणांना त्यावर उपचार घेता येत नाही कारण खर्च खूप येतो, पण देशात सर्वसामान्यांना औषधे कमी किमतीत कशी उपलब्ध करता येतील या द���ष्टीने प्रयत्न होत आहेत. अनेक औषधांच्या किमती या नियंत्रणात आणल्या गेल्या आहेत. हृदयरोगाच्या उपचारासाठी लागणारे स्टेंट कमी दराने उपलब्ध केले जात आहेत, अश्या प्रकारे जनतेच्या खिश्यावरील आरोग्य उपचारांच्या खर्चाचा ताण कमी केला जातो आहे.\nया सर्व गोष्टी करतांना आरोग्य सेवांची गुणवत्ता अधिक चांगली कशी होईल याचा प्रयत्न कायाकल्प योजनेच्या माध्यामातून होतोय. अनेकांना माहिती नसेल पण महाराष्ट्रातील अनेक तरुण पिढीतील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ग्रामीण रुग्णालयांचा चेहरा मोहरा बदलून टाकलाय. आय एस ओ प्रमाणीकरणाच्या प्रक्रियेतून तावून सुलाखून त्यांनी आपल्या केंद्रामधून अधिक परिणामकारक आणि गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा देण्याचा चंग बांधला आहे. आजमितीस महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रे ही आय एस ओ प्रमाणित झाली आहेत.\nआरोग्य सेवा सुधारणे साठी होणाऱ्या या सततच्या प्रयत्नातून देशातील सर्व नागरिकांन यांचा लाभ मिळणार आहे. हे काम तेव्हाच पूर्ण होऊ शकते जेव्हा सरकार आणी आरोग्य सेवा देणाऱ्या आपल्या आरोग्य कर्मचार्यांना आपण सारे सहकार्य करू. देशातील प्रत्येक नागरीका पर्यंत या निरनिराळ्या कार्यक्रमांची आणि त्यातून मिळणाऱ्या लाभांची माहिती देवून त्यांना या सेवा घेण्यास प्रवृत्त करू.\nआपले आरोग्य कर्मचारी देशातील विविध भागातून अत्यंत कठीण परिस्थितींचा सामना करत उत्कृष सेवा देण्या साठी प्रयत्नांची प्रयत्नांची पराकाष्ठा करीत असतात. अश्या परिस्थितीत त्यांना ज्या समस्यांचा सामना करावा लागतो, त्या समस्या सोडवण्यासाठी गावपातळीवरील तरुण कार्यकर्ते, पंचायत सदस्य, महिला आणि महिला मंडळे यांची मदत मिळाली तर ते आरोग्य सेवा देण्याचे आपले काम अधिक प्रामाणिकपणा आणि गुणवत्तेने करू शकतील.\nआज जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने जर आपल्याला सार्वत्रिक आरोग्य सुरक्षेचे उद्दिष्ट साध्य करायचे असेल तर समाजातील प्रत्येक नागरिकाला प्रेरणा, प्रोत्साहन आणि मार्गदर्शन करण्याचा निश्चय करायला हवा.\nसमाजातील धोरणात्मक निर्णय घेणाऱ्या नेत्यांपासून तर गावागावात काम करणाऱ्या प्रत्येक नागरीका पर्यत हि गोष्ट पोहचवायला हवी. शासनाने ग्राम, आरोग्य, पोषण, पाणीपुरवठा व स्वच्छता समिती, रुग्��� कल्याण समिती सारख्या संस्थांच्या माध्यमातून गाव पातळीवरील आरोग्य सुविधा अधिक कार्यक्षम आणि लोकाभिमुख करण्याचे प्रयत्न चालवले आहेत. या समित्यांच्या सदस्यांना प्रशिक्षणही दिले जाते आहे ज्याचा फायदा आरोग्य सुविधा उत्तम होण्यास होणार आहे.\nआरोग्य कर्मचाऱ्यांनी देखील आपल्या कार्यक्षेत्रात राहणाऱ्या लोकांच्या आरोग्य सेवांच्या गरजांची माहिती स्थानिक पातळीवर धोरणात्मक निर्णय घेणाऱ्या अधिकारी, नेते, पदाशिकारी यांना वेळच्या वेळी द्यायला हवी. सोशल मिडियाच्या माध्यामातून समाजाच्या आरोग्य विषयक गरजा, आरोग्य संवर्धक संदेश, आरोग्य विषयक कार्यक्रम, त्यांचे फायदे, त्या सेवा कुठे आणि कश्या मिळवायच्या या सर्व गोष्टींच्या माहितीचा प्रसार करायला हवा. सरकारच्या वतीने अशी माहिती नेशनल हेल्थ पोर्टल यावर उपलब्ध आहे, तिचा प्रसार व्हायला हवा.\nमोठ्या शहरातील एम्स सारख्या रुग्णालयातील सेवा मिळवण्यासाठी ऑनलाईन माहिती मिळवून नोंदणी च्या सुविधा निर्माण झाल्या आहेत त्याची माहिती ग्रामीण भागातील नागरिकांपर्यंत जायला हवी. अनेक मोबाईल अप्लिकेशन च्या माध्यमातून हि सरकार नागरिकांपर्यंत माहिती पोहचवण्याचा प्रयत्न करते आहेच. महाराष्ट्रातील प्राथमिक आरोग्य केंद्र पण या माहिती च्या प्रवाहात सामील झाली आहेत. शासनानेच या प्राथमिक आरोग्य केंद्रांना फेसबुक सारख्या सोशल मिडीयावर आपल्या केंद्रातील कार्यक्रमांची माहिती लोकांपर्यंत पोहचवण्यास सांगितले आहेच. या सर्व माहितीचा प्रचार आणि प्रसार तेव्हाच होऊ शकतो जेव्हा सर्वच जन त्यात सामील होतील.\nआपल्या कार्यक्षेत्रातील नागरी संस्थानां सुद्धा यात माहिती देवून सामील करून घेणे आवश्यक आहे. त्यातून ते धोरण ठरवणाऱ्या नेत्यांना आवश्यक निर्णय घेण्यासाठी प्रवृत्त करू शकतात. हे फक्त आरोग्य कर्मचारी किंवा सरकारचे काम नाही तर ती आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. मम्हणूनच आपण सगळ्यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या साथीने, त्यांच्या प्रेरणेने, प्रोत्साहित होऊन देशातील प्रत्येक नागरिकाला आरोग्य सेवा मिळतील यासाठी प्रयत्न करायला हवेत.\nInMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्य��� फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page \n← या मंदिराचे सौंदर्य पाहून तुम्ही ताजमहाल विसरून जाल \n जरा सांभाळून, जर्मनीतल्या १४ बियर्समध्ये आढळलाय Glyphosate\nOne thought on “सार्वत्रिक आरोग्य सुरक्षा: प्रत्येकासाठी प्रत्येक ठिकाणी”\nव्यवसायात ‘दूरदृष्टी’ महत्त्वाची का असते, ते दर्शवणारे हे ४ प्रसंग\nदारू पिल्याने स्वतःवर नियंत्रण का राहत नाही जाणून घ्या शास्त्रीय कारण…\nपाण्यावर तरंगणारी, रस्त्यावर चालणारी; ही आहेत जगातील अनोखी घरं\nOxxy तर्फे मिळणार भारताच्या प्रत्येक मुलीला ११००० रुपये\nभारतीय सैन्याच्या १४ रेजिमेंट्स ज्या कोणत्याही शत्रूला सेकंदात लोळवू शकतात\nआणि म्हणून दुसरा कोणी ‘रजनीकांत’ होणे शक्य नाही\nपद्मावती वाद, प्रकरण नेक्स्ट: संजय लीला भन्साळींनी आता सरळ व्हिडिओच रिलीज केलाय\nयेत्या ८ तारखेला रात्री ९ वाजता ‘झी न्यूज’ संपूर्ण देशासमोर मागणार आहे माफी……पण का\nछत्रपती संभाजी महाराज आणि काल्पनिक नायिका गोदावरी\nBitcoin सारख्या डिजिटल करन्सी अर्थव्यवस्थेसाठी धोकादायक की विश्वासक\nमेळघाटातील देवदूत – डॉ. रवींद्र आणि स्मिता कोल्हे\nका असतात बिस्किटांवर छिद्र कधी विचार केलायं का\nअणु रेणूया थोकडा…म्हणजे किती थोकडा (लहान)\nविराट कोहलीचा साईड बिझनेस\nकॉफीचे हे फायदे कदाचित तुम्हाला माहित नसणार…\nआर माधवन ने रिलीज केलेलं हे गाणं युट्युबवर जबरदस्त व्ह्यूज खेचतंय\nवास्को द गामाचे ऐतिहासिक जहाज ५०० वर्षांनी सापडले\nरजनीकांतचा जावई ‘धनुष’च्या जन्मदात्यांचा घोळ\nTest Batting चे नविन चार शिलेदार\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00239.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://shivray.com/%E0%A4%A4%E0%A4%9F%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%A8%E0%A5%8C%E0%A4%AC%E0%A4%A4-%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%9C%E0%A5%80-%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%A1/", "date_download": "2018-04-24T18:15:13Z", "digest": "sha1:N5SDWJRKHQ2TAKHWEMJSNZ6VUASNVHSQ", "length": 16234, "nlines": 180, "source_domain": "shivray.com", "title": "काळकाई खिंडीत सिद्दयांची कत्तल करणारे जावजी लाड | Chhatrapati Shivaji Maharaj - Shivray", "raw_content": "\nछत्रपती शिवाजी – महाराजांवर चित्रपट\nबेसिक फोटोग्राफी वर्कशॉप – ४ सप्टेंबर २०१६\nस्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले\nछत्रपती राजर्षि शाहू महाराज\nगनिमी कावा – युध्दतंत्र\nकाळकाई खिंडीत सिद्दयांची कत्तल करणारे जावजी लाड\nऑक्टोबर १७३३ किल्ले बाणकोट, गोवेले, विन्हेरे, पाचाड मारीत स��द्दी अफ्वानी रायगडाच्या पायथ्यास पोहोचला. रायगडास त्याने वेढा घातला, ही बातमी समजताच बाजीराव पेशवे रायगड मोहिमेवर निघाले. इ.स. १७३४च्या जानेवारी महिन्यात काळ नदीच्या खोऱ्यात पेशव्यांचे आणि सिद्दयाचे मोठे युद्ध झाले. हे पाहून गडावरच्या मराठ्यांनाही चेव चडला.\nतटसरनौबत जावजी लाड यांनी महादरवाजा उतरून थेट सिद्दीच्या छावणीवरच हल्ला चढविला. मराठ्यांचा तो आवेश पाहून सिद्दयाचे सैन्य काळकाई खिंडी मार्गे सैरावैरा पळू लागले पण जावजी लाड आणि त्यांच्या सैनिकांनी सिद्द्यांचा पाठलाग केला. शत्रु सैन्यास जावजींनी काळकाई खिंडित गाठले पण तेथे सिद्यांची चौकी होती. या चौकीतील सैन्याचे बळ मिळाल्यामुळे सिद्द्याच्या पळणाऱ्या सैनिकांनी उलटून मराठ्यांना तोंड दिले. आता मात्र जावजी लाड आणि त्यांचे वीर घेरले गेले. अखेर घनघोर युद्ध झाले आणि त्यात अनेक जखमा शरीरावर सोसत अतुलनीय शौर्य गाजवत तटसरनौबत जावजी लाड धारातीर्थ पडले.\nरायगड प्रदक्षिणेच्या वाटेवर एक वीर स्मारक दिसते ते सरदार जावजी लाड यांचे आहे असे जेष्ठ इतिहास संशोधक आप्पा परब सांगतात.\nसरदार जावजी लाड यांचा उल्लेख पेशवा दफ्तरात सुद्धा मिळतो.\nकाळकाई खिंडीत सिद्दयांची कत्तल करणारे जावजी लाड\nऑक्टोबर १७३३ किल्ले बाणकोट, गोवेले, विन्हेरे, पाचाड मारीत सिद्दी अफ्वानी रायगडाच्या पायथ्यास पोहोचला. रायगडास त्याने वेढा घातला, ही बातमी समजताच बाजीराव पेशवे रायगड मोहिमेवर निघाले. इ.स. १७३४च्या जानेवारी महिन्यात काळ नदीच्या खोऱ्यात पेशव्यांचे आणि सिद्दयाचे मोठे युद्ध झाले. हे पाहून गडावरच्या मराठ्यांनाही चेव चडला. तटसरनौबत जावजी लाड यांनी महादरवाजा उतरून थेट सिद्दीच्या छावणीवरच हल्ला चढविला. मराठ्यांचा तो आवेश पाहून सिद्दयाचे सैन्य काळकाई खिंडी मार्गे सैरावैरा पळू लागले पण जावजी लाड आणि त्यांच्या सैनिकांनी सिद्द्यांचा पाठलाग केला. शत्रु सैन्यास जावजींनी काळकाई खिंडित गाठले पण तेथे सिद्यांची चौकी होती. या चौकीतील सैन्याचे बळ मिळाल्यामुळे सिद्द्याच्या पळणाऱ्या सैनिकांनी उलटून मराठ्यांना तोंड दिले. आता…\nSummary : अनेक अनामिक वीर आहेत ज्यांनी स्वराज्य रक्षणासाठी पराक्रम गजविला, आपले प्राण खर्ची घातले. काहींची नावे इतिहासकालीन पत्रात, बखरित, मोगलांच्या, इंग्रजांच्या, डच रेकॉर्ड्स मध्ये उपलब्ध आहेत.\nआप्पा परब काळ नदी जावजी लाड जेष्ठ इतिहास संशोधक तटसरनौबत पाचाड बाजीराव पेशवे बाणकोट रायगड प्रदक्षिणा सिद्दी अफ्वानी\t2014-07-03\nPrevious: राजगड लढविणारे संताजी सिलीम्बकर\nNext: प्रती तानाजी – पदाती सप्तसहस्त्री नावजी लखमाजी बलकवडे\nAnuya on महाराष्ट्राच्या किल्ल्यांकडे सरकारचे अक्षम्य दुर्लक्ष\nshashank on वीर शिवा काशीद\nछत्रपती शिवाजी – महाराजांवर चित्रपट\nबेसिक फोटोग्राफी वर्कशॉप – ४ सप्टेंबर २०१६\nगनिमी कावा – युध्दतंत्र\nछत्रपती राजर्षि शाहू महाराज\nस्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले\nchatrapati shivray chhatrapati shivaji maharaj kaviraj bhushan lohagad fort Modi Letter D Modi Letter DH Modi Letter N Modi Letter SH Modi Letter T Modi Letter TH modi script nature photography Quiz Contest raigad raigad fort Rajaram Maharaj shivaji raje shivkalyan raja shivrayanchi aarti आज्ञापत्र कविराज भूषण छत्रपती शिवाजी महाराज जाणता राजा जावजी लाड ताराराणी प्र. के. घाणेकर प्रश्नमंजुषा बाजीराव पेशवे बाल शिवाजी मराठा मराठेशाही राजमाता जिजाऊ आऊसाहेब लता मंगेशकर वा. सी. बेंद्रे शहाजी महाराज शिवराय शिवरायांचा जन्म शिवरायांची आरती शिवाजी राजे शिवाजीराजे भोसले शिवाजी शहाजी भोसले सरनौबत सेतू माधवराव पगडी सोपी मोडी पत्रे २०१५\nशिवराय प्रश्नमंजुषा – प्रश्न क्रमांक १५\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १२\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. ११\nशिवराय प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक १४\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १३\nछत्रपती शिवाजी – महाराजांवर चित्रपट\nबेसिक फोटोग्राफी वर्कशॉप – ४ सप्टेंबर २०१६\nJai ram Shinde: सर माझ्या माहिती प्रमाणे पन्हाळा गडावरील ईतिहाआसआसाचे वर्णन...\nJai ram Shinde: खुप छान माहित दिल्या ईतिहासातील. पण माला माहिती आहे त्याप्रम...\nशिवराय प्रश्नमंजुषा – प्रश्न क्रमांक १५\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १२\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. ११\nशिवराय प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक १४\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १३\nकाळकाई खिंडीत सिद्दयांची कत्तल करणारे जावजी लाड\nप्रती तानाजी – पदाती सप्तसहस्त्री नावजी लखमाजी बलकवडे\nछत्रपती संभाजी महाराजांचा जन्म\nराजगड लढविणारे संताजी सिलीम्बकर\nजयदेव जयदेव जय जय शिवराया\nछत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म\nमोडी वाचन – भाग १६\nमहात्मा जोतीराव फुलेंचा शिवाजी महाराजांवरील ���ोवाडा\nमोडी वाचन – भाग १५\nJai ram Shinde: सर माझ्या माहिती प्रमाणे पन्हाळा गडावरील ईतिहाआसआसाचे वर्णन...\nJai ram Shinde: खुप छान माहित दिल्या ईतिहासातील. पण माला माहिती आहे त्याप्रम...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00240.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://vastuclass.blogspot.com/2010/05/blog-post.html", "date_download": "2018-04-24T18:17:06Z", "digest": "sha1:RMFCMHCVMDDO4UQLQ2GIIZGLZKRVJOIO", "length": 11411, "nlines": 73, "source_domain": "vastuclass.blogspot.com", "title": "वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र मार्गदर्शक शिकवणी वर्ग ( VASTU & ASTRO CLASS )", "raw_content": "वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र मार्गदर्शक शिकवणी वर्ग ( VASTU & ASTRO CLASS )\nविद्वत्वं च नृपत्वं च नैव तुल्यं कदाचन् | स्वदेशे पूज्यते राजा विद्वान सर्वत्र पूज्यते || Don't judge yourself at all; accept yourself and move on from there. तुम्ही स्वयंदिप व्हा \nमंगळवार, ४ मे, २०१०\nश्री वि. श्री. देशिंगकर, जन्म :- गोकुळ अष्टमी, जन्मतारीख ०६/०९/१९२० जन्मवेळ रात्री ०९.३० वाजता जन्मस्थळ सप्तसावर ( बेळगाव ).\nश्री वि.श्री.देशिंगकर हे माझे ज्योतिषशास्त्रातील पुस्तुकी गुरु, मेष लग्नात केतू मुळे लाहन पणी पहिल्यादा माधुरी मागितली, याच केतूनी त्यांना उत्तर आयुष्यात उर्जितावस्था दिली, मिरज संस्थानचे कारभारी, फलज्योतिशी, विठ्ल मंदिर बाधले, सामाजिक कार्य केले.\nचंद्र राशी-मिथुन, तिथी कृष्ण-९, नक्षत्र-मृग(३), योग-सिध्दि, करण्-तैतिल, वार-सोमवार,\nग्रहांचे अंशः- रवि-सिंह २०.५८.३०, चंद्र-मिथुन- ०२.२७.३६, मंगळ-वृश्चिक- ०८.२४.३०,\nबुध-सिंह-१८.४३.१२, गुरु-सिंह-०९.३०.५१, शुक्र-कन्या-०८.४१.३६, शनि-सिंह-२२.०५.३०,\nराहू-तुळ-१६.२४.२८, केतु-मेष-१६.२४.२८, हर्षल(व)-कुंभ-१०.३१.३२, नेप्-कर्क-१९.४३.४३.\n1. लग्नि केतू मुळे जातकाचा जन्म बहुदा नवसाने किंवा गुरु-प्रसादाने जन्म झालेला अहे.\n2. लग्नि केतू मुळे ज्योतिषविद्या साध्य झाली.\n3. तृतिय स्थानातील चंद्र मुळे कलाकौशल्याची लेखनाची आवड निर्माण झाली. तृतीय स्थान मनाचे कारकस्थान आहे तसेच पंचमाचे खालोखाल हे तृतीय स्थान विद्येचे आहे त्यामुळे त्याच्या हातून ज्योतिषशास्त्राचे लिखाण झाले. तृतीय स्थानाचा अधिपती बुध पंचमात विराजमान आहे म्हणून बुध्दिपूर्वक लेखन हातूनघडणारच.\n4. जन्मता विंशोत्तरी मंगळाची दशा भोग्यदशा मंगळ०२ वर्ष, ०२ महिने, १५ दिवस, त्यांनतर ती २२/११/२९२२ पर्यंत होती. पुढे राहुची महादशा २२/११/१९२२ ते २२/११/१९४० पर्यंत जिवन हालाकीचे गेले. नंतर खर्‍या अर्थाने जिवनाला सुरुवात झाली ती म्हणजे गुरुच्या दशेत २२/११/१९४० ते २२/११/१९५६ पर्यंत बुध, केतु च्या अंतरदशेत त्यांना चंद्र मुळे पुष्कळ प्रवास करावा लागला आहे. त्या प्रवासात त्यांनी आपल्या कीर्तीला सुरुवात केली ह्याकाळात त्यांनी खर्‍या अर्थानि आपल्या बुध्दिला चौकस पणादिला नाना विषयची वाचन, अनेक विषयाची माहीती, विद्येचा व्यासंग चंद्रा मुळे त्याच्या जिवन कालचक्रात घडली आहे.\n5. मिथुनराशी च्या चंद्रामुळे भावंडाचे सुख व त्यांना मोठे करण्याची जबाबदारी आली.\n6. तृतीय स्थानातील चंद्रमुळे त्यांना अनेक नोकर्‍या कराव्या लागल्या. कायम स्वरुपी एकाच ठिकाणी त्याचे वास्तव्य नव्हते.\n7. अष्टमस्थानातील वृश्चिकेचा अनुराधा नक्षत्रातील मंगळ फार चांगली फले जातकाल दिली आहेत. वाचन, गूढविद्या आणि आध्यात्माचा नाद ह्या नक्षत्रा मुळे लागला आहे.\n8. सामान्य स्थिती, बालपण गरिबीत गेले. शिक्षण- मराठीत त्यात राहूच्या दशेमुळे राजश्रित होऊन जीवन जगले. त्याच ठिकाणी खाजगी कारभार निष्णात वकिला प्रमाणे केला. राजेसाहेबांनी कामगिरीचे पारितोषिक म्हणून जमिन-जुमला, घरदार व पेशन वगैरे दिली. हे सर्व वयाच्या ५० वर्षात केतूच्या दशेत मिळाले. पंचमस्थानातील रवी, शनी, गुरु, बुध या चार ग्रहा योगांमुळे त्याणा हे सर्व प्राप्त झाले आहे.\nat ५/०४/२०१० १२:१७:०० म.उ.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nआमच्याशी संपर्क साधतांना खालील गोष्टी पाळा:-\n१) पत्रात तुमचा भ्रमणध्वनीक्रमांक न विसरता लिहा. तो नसल्यास पत्राची दखल घेतली जाणार नाही. ( vastuclass@gmail.com )\n२) तुमचा प्रश्न मोजक्या शब्दात आणि स्पष्टपणे लिहा.\nराजीव उपाध्ये यांची चिन्तनिका\nअधिजनुकशास्त्र - एक गैरसोईचे विज्ञान\nवास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्र मार्गदर्शन शिकवणी वर्ग\nगेल्या १८ ते २० वर्षे ज्योतिषशास्त्रा आणि वास्तुशास्त्राचा अभ्यास करीत आहे. मला जे काही श्री स्वामी कृपा प्रसादा मुळे प्राप्त झाले आहे ते समाज उपयोगा करता समाजाला देण्यास मी सदैव तप्तरं असेन. पारंपारीक वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, सर्वोतोभद्र चक्र, नक्षत्र ज्योतिषशास्त्र, इत्यादि वर संशोधन केले आहे. विरार येथे वास्तुमार्गदर्शन शिकवणी वर्ग सुरु केले आहेत, पण ज्यांना याचा लाभ घेता येत नाही, त्यांच्यासाठी आता संगणकाच्या माध्यमातुन( Inter Web Blogger ) शिकवणी वर्ग घेण्याचा प्रयत्न केला आहे. संजीव आणि परिवार.\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nश्री वि. श्री. देशिंगकर, जन्म :- गोकुळ अष्टमी, जन्...\n॥ श्री ॥ मुळ नक्षत्र आणि उपनयन संस्कार मुहूर्त का...\nसाधेसुधे थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00240.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/sampadkiya-category/kathaaklechya/", "date_download": "2018-04-24T18:29:49Z", "digest": "sha1:4GHAGM5ZQBXR7KMQES7W3UTC74AH3FB3", "length": 15202, "nlines": 250, "source_domain": "www.loksatta.com", "title": "कथा अकलेच्या कायद्याची | Loksatta", "raw_content": "\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nघाऊक बाजारात दर घसरूनही साखर महागच\nपृथ्वीच्या तापमानात २०१० पासून सातत्याने वाढ\nब्रसेल्स गोळीबारातील आरोपी अब्देसलामला २० वर्षे तुरुंगवास\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\nविविध पलू हा विषय मराठीत लिखाण न झाल्यामुळे सर्वसामान्यांसाठी अनोळखी आणि म्हणून क्लिष्ट.\nश्श्शूऽऽऽ.. कुठं बोलायचं नाही\nदोन-तीन प्रकारच्या बौद्धिक संपदांचा निदान ओझरता उल्लेख तरी शेवटी व्हायला हवा..\nतू गिर, मैं संभालूंगा..\nनातं सुदृढ राहायला हवं असेल तर एकाच्या अवगुणांना दुसऱ्याने आपल्या गुणाने तोलून धरलं पाहिजे\nमाझ्या मागच्या पत्रात मी तुला सांगितले होते बघ की, तुझा ‘बटवा’ तुझ्या देशाने आता सुरक्षित केला आहे.\nयातूनच सुरू झाला आपलं पारंपरिक ज्ञान जतन करण्याचा भगीरथ प्रयत्न\nभारतावर दबाव आणण्याचे निरनिराळे मार्ग अमेरिका अवलंबते आहे.\nभारताची अवस्था त्या नवरा-बायकोसारखी आहे.. ज्यांचे एकमेकांशी जमत नाही; पण एकमेकांवाचून ज्यांना करमतही नाही.\nबुजगावण्याला जेव्हा जाग येते..\nउन्हापावसात झिजत वर्षांनुवर्षे शेतात उभे असलेले एक निरुपद्रवी बुजगावणे.\nया औषधाने ल्युकेमिया रुग्णांच्या आयुष्यात क्रांती घडवली.\nतरुण आहे ‘हक्क’ अजुनी..\nबलाढ्य बहुराष्ट्रीय औषध कंपन्यांना अलीकडे नवी औषधे सापडेनाशी झाली\nभारताने १९७० मध्ये नवा पेटंट कायदा अवलंबला.\nऔषधांवरील सक्तीचा परवाना ही १९७० मधल्या भारतीय पेटंट कायद्यातील आणखी एक अतिशय महत्त्वाची तरतूद.\nएवढाच गुंतागुंतीचा असतो एखाद्या नव्या औषधाचा जन्मही.\nऔषधं आयात करावी लागत आणि ती पेटंटेड असल्याने प्रचंड महाग असत.\nलहानपणी ऐकलेल्या गोष्टींमधल्या राजकन्या, राक्षस, चेटकिणी वगैरे फक्त कल्पनेत असतात,\nसंगणकीय सॉफ्टवेअर्स हा आजच्या जगण्याचा एक परवलीचा शब्द.. त्यावर प्रचंड आर्थिक उलाढाल होत असते. पण या सॉफ्टवेअर्सना पेटंट द्यायची की नाही हा वर्षानुवर्षांपासून गोंधळाचा विषय आहे. सॉफ्टवेअर्स ना गणिती\nचक्रवर्ती खटल्यानंतर अमेरिकेत सजीवांवर पेटंट्स देण्याचे पर्व सुरू झाले; त्यात रीकॉम्बिनंट तंत्रज्ञानाने बनविलेल्या अनेक डीएनएवरील पेटंट्सचाही समावेश होता.\n‘सजीव प्राणी निसर्गनिर्मित आहेत.. त्यांच्यावर ‘पेटंट’ कोण मागेल नि मिळवेल’ असे वाटत असेल तर गेल्या ४१ वर्षांतील घडामोडी जरा लक्षपूर्वक पाहा.\nही शर्यत रे अपुली..\n‘नावीन्य’ हा निकष संशोधनाने एकदा पार केला, की मग उरतात असाहजिकता आणि औद्योगिक उपयुक्तता हे आणखी दोन निकष.\nक्या नया है वह\nपेटंट मिळण्यासाठी संशोधन नवीन, असाहजिक आणि औद्योगिक उपयुक्तता असलेले असावे या तीन अटी आहेत\nकथा अकलेच्या कायद्याची असून अडचण नसून खोळंबा..\nपेटंट्सच्या अर्थकारणाबद्दल बोलायला लागलं, की हमखास हत्ती आणि तीन आंधळ्यांची गोष्ट आठवते. पेटंट्स एकाच वेळी अत्यावश्यक वाटतात\nपहिले पेटंट कुणी दिले कुणाला इटलीमध्ये मध्ययुगात सुरू झालेली ही पद्धत आधी युरोपात आणि मग समुद्रापार केव्हा गेली हा इतिहासदेखील रोचक आहेच.. तो पेटंटबद्दल अधिक चर्चा करण्याआधी पाहायलाच हवा\nमुझको भी तू ‘लिफ्ट’ करा दे..\nउचलेगिरी ही भारतीय सिनेमात नवीन नाही. मात्र चोरी झाली तर ती नक्की कुणाची त्याचा कॉपीराइट कुणाकडे आणि संबंधित अधिकार कुणाकडे असे अनेक अतिशय गुंतागुंतीचे प्रश्न उद्भवतात.\nमाया अँजलू या अमेरिकन लेखिकेच्या स्मृत्यर्थ काढलेल्या टपाल तिकिटावर दुसऱ्याच अमेरिकी लेखिकेच्या ओळी वापरल्या जातात आणि तीही गप्प राहाते.\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nमुन्ना यादवला सर्वोच्च न्यायालयातून तात्पुरता जामीन\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nमहापालिकेच्या ३४ मराठी शाळा बंद\nजिल्ह्य़ात ६८ अपघात स्थळे\nकर्नाक पूल पाडण्यास उच्च न्यायालयाचा हिरव�� कंदील\nनेहरू विज्ञान केंद्रातील ‘दि एनर्जी बॉल’ नव्या ढंगात\n‘फटका चोरां’ची दहशत कायम\nवाढलेल्या तापमानात विजेविना घामाघूम\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00240.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://shivray.com/%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%B2-%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%9C%E0%A5%80-%E0%A4%9C%E0%A5%87%E0%A4%A7%E0%A5%87/", "date_download": "2018-04-24T18:00:14Z", "digest": "sha1:W74E5UYAG6COG2APC3HAR6Q2HGH3R73N", "length": 16719, "nlines": 180, "source_domain": "shivray.com", "title": "जेध्यांचा शिरपेचातिल अनमोल हिरा | Chhatrapati Shivaji Maharaj - Shivray", "raw_content": "\nछत्रपती शिवाजी – महाराजांवर चित्रपट\nबेसिक फोटोग्राफी वर्कशॉप – ४ सप्टेंबर २०१६\nस्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले\nछत्रपती राजर्षि शाहू महाराज\nगनिमी कावा – युध्दतंत्र\nजेध्यांचा शिरपेचातिल अनमोल हिरा\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या दक्षिण दिग्विजय दरम्यान सरलष्कर हंबीरराव मोहिते यांच्यावर बिजापुरच्या पश्चिमेकडिल पठाणंची फळी गारद करण्याची जबाबदारी महाराजांनी सोपविली होती. येलबुर्ग्याला हंबीरावांनवर पठाणाची प्रचंड फौज चालून आली. अब्दुलरहीमखान मियान स्वतः आघाडीच्या हत्तीवर बसून या फौजेचे नेतृत्त्व करीत होता.\nपण या पठानांच्या सेना सागराला पाहून मराठे किंचित सुद्धा घाबरले नाहीत, उलट युद्ध गर्जना करीत ते शत्रुवर तुटून पडले. मराठ्यांचा आवेश असा काही होता की पठाणांच्या देहाचे लचके तोडीत ते पुढे सरकू लागले. हा आवेश पाहून पठाण आवाक झाले आणि ते जीव मुठीत धरून पळू लागले. खानाने सुद्धा आपला हत्ती रणांगणातून बाहेर काडला. खान पळतो आहे हे पाहताच नागोजी जेधेंनी (कान्होजी जेधे यांचा नातू) आपला घोडा त्याच्या हत्ती समोर आडवा घातला आणि आपला भाला खानाच्या दिशेने फेकला. पण खान त्यातून बचावला आणि लगेच त्याने बाण नागोजीच्या दिशेने सोडला. तो बाण नागोजी जेधेंच्या डोक्यात घुसला आणि ते रणांगणात कोसळले पण तोपर्यंत धनाजी जाधव यांनी खानाला वेढले होते.\nखान कैद झाला, पठाणांची पार वाताहात झाली, त्यांचे अनेक घोड़े, हत्ती, आणि द्रव्य मराठ्यांचा हाती लागले. पण नागोजी जेधे हे या युद्धात कामी आले होते सर्जेराव जेधे यांना पुत्रशोक झाला पण त्यांनी माघार घेतली नाही आणि पुढच्या मोहिमेसाठी ते हंबीरावांबरोबर निघून गेले. ही वार्ता कारी गावात समजताच नागोजींच्या पत्नी सती गेल्या.\nसंदर्भ: जेधे शकाव��ी, सभासद बखर\nजेध्यांचा शिरपेचातिल अनमोल हिरा\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या दक्षिण दिग्विजय दरम्यान सरलष्कर हंबीरराव मोहिते यांच्यावर बिजापुरच्या पश्चिमेकडिल पठाणंची फळी गारद करण्याची जबाबदारी महाराजांनी सोपविली होती. येलबुर्ग्याला हंबीरावांनवर पठाणाची प्रचंड फौज चालून आली. अब्दुलरहीमखान मियान स्वतः आघाडीच्या हत्तीवर बसून या फौजेचे नेतृत्त्व करीत होता. पण या पठानांच्या सेना सागराला पाहून मराठे किंचित सुद्धा घाबरले नाहीत, उलट युद्ध गर्जना करीत ते शत्रुवर तुटून पडले. मराठ्यांचा आवेश असा काही होता की पठाणांच्या देहाचे लचके तोडीत ते पुढे सरकू लागले. हा आवेश पाहून पठाण आवाक झाले आणि ते जीव मुठीत धरून पळू लागले. खानाने सुद्धा आपला हत्ती रणांगणातून बाहेर काडला. खान पळतो आहे हे पाहताच नागोजी जेधेंनी (कान्होजी जेधे…\nSummary : खान पळतो आहे हे पाहताच नागोजी जेधेंनी आपला घोडा हत्ती समोर आडवा घातला आणि आपला भाला खानाच्या दिशेने फेकला. पण खान त्यातून बचावला आणि लगेच त्याने बाण नागोजीच्या दिशेने सोडला. तो बाण नागोजी जेधेंच्या डोक्यात घुसला आणि ते रणांगणात कोसळले पण तोपर्यंत धनाजी जाधव यांनी खानाला वेढले होते.\nनागोजी जेधे हंबीरराव मोहिते\t2014-08-01\nPrevious: काळकाई खिंडीत सिद्दयांची कत्तल करणारे जावजी लाड\nAnuya on महाराष्ट्राच्या किल्ल्यांकडे सरकारचे अक्षम्य दुर्लक्ष\nshashank on वीर शिवा काशीद\nछत्रपती शिवाजी – महाराजांवर चित्रपट\nबेसिक फोटोग्राफी वर्कशॉप – ४ सप्टेंबर २०१६\nगनिमी कावा – युध्दतंत्र\nछत्रपती राजर्षि शाहू महाराज\nस्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले\nchatrapati shivray chhatrapati shivaji maharaj kaviraj bhushan lohagad fort Modi Letter D Modi Letter DH Modi Letter N Modi Letter SH Modi Letter T Modi Letter TH modi script nature photography Quiz Contest raigad raigad fort Rajaram Maharaj shivaji raje shivkalyan raja shivrayanchi aarti आज्ञापत्र कविराज भूषण छत्रपती शिवाजी महाराज जाणता राजा जावजी लाड ताराराणी प्र. के. घाणेकर प्रश्नमंजुषा बाजीराव पेशवे बाल शिवाजी मराठा मराठेशाही राजमाता जिजाऊ आऊसाहेब लता मंगेशकर वा. सी. बेंद्रे शहाजी महाराज शिवराय शिवरायांचा जन्म शिवरायांची आरती शिवाजी राजे शिवाजीराजे भोसले शिवाजी शहाजी भोसले सरनौबत सेतू माधवराव पगडी सोपी मोडी पत्रे २०१५\nशिवराय प्रश्नमंजुषा – प्रश्न क्रमांक १५\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १२\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्���मांक. ११\nशिवराय प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक १४\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १३\nछत्रपती शिवाजी – महाराजांवर चित्रपट\nबेसिक फोटोग्राफी वर्कशॉप – ४ सप्टेंबर २०१६\nJai ram Shinde: सर माझ्या माहिती प्रमाणे पन्हाळा गडावरील ईतिहाआसआसाचे वर्णन...\nJai ram Shinde: खुप छान माहित दिल्या ईतिहासातील. पण माला माहिती आहे त्याप्रम...\nशिवराय प्रश्नमंजुषा – प्रश्न क्रमांक १५\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १२\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. ११\nशिवराय प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक १४\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १३\nकाळकाई खिंडीत सिद्दयांची कत्तल करणारे जावजी लाड\nप्रती तानाजी – पदाती सप्तसहस्त्री नावजी लखमाजी बलकवडे\nछत्रपती संभाजी महाराजांचा जन्म\nराजगड लढविणारे संताजी सिलीम्बकर\nजयदेव जयदेव जय जय शिवराया\nमोडी येत नसल्याने इतिहास संशोधनात साचलेपण \nशिवाजी महाराजांच्या कचेरीकडून पुणे परगण्याच्या कारकून व देशमुखांना पत्र\nबेसिक फोटोग्राफी वर्कशॉप – ४ सप्टेंबर २०१६\nशिवरायांचा मराठा मावळा कसा होता \nJai ram Shinde: सर माझ्या माहिती प्रमाणे पन्हाळा गडावरील ईतिहाआसआसाचे वर्णन...\nJai ram Shinde: खुप छान माहित दिल्या ईतिहासातील. पण माला माहिती आहे त्याप्रम...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00241.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/vidarbha/dinesh-essentially-understood-order-surrender-10593", "date_download": "2018-04-24T18:37:32Z", "digest": "sha1:VM2XS3ZJWSUYVNCZXUC62BTDM2VPFBB2", "length": 12522, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "Dinesh essentially understood the order to surrender दिनेश भुतडा याला शरणागती पत्करण्याचे आदेश | eSakal", "raw_content": "\nदिनेश भुतडा याला शरणागती पत्करण्याचे आदेश\nबुधवार, 6 जुलै 2016\nनागपूर - आकोट येथे उघडकीस आलेल्या डब्बा व्यापार प्रकरणातील आरोपी दिनेश भुतडा याच्या अटकपूर्व जामिनाचा अर्ज रद्द करत त्याला शरणागती पत्करण्याचे आदेश मंगळवारी (ता. 5) मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिले. पोलिसांनी त्याच्यावर 15 जुलैपर्यंत वा शरण येईस्तोवर कुठलीही कठोर कारवाई करू नये, असे निर्देशदेखील न्यायमूर्ती अतुल चांदूरकर यांनी दिले.\nनागपूर - आकोट येथे उघडकीस आलेल्या डब्बा व्यापार प्रकरणातील आरोपी दिनेश भुतडा याच्या अटकपूर्व जामिनाचा अर्ज रद्द करत त्याला शरणागती पत्करण्याचे आदेश मंगळवारी (ता. 5) मुंबई उच्च न्यायालय���च्या नागपूर खंडपीठाने दिले. पोलिसांनी त्याच्यावर 15 जुलैपर्यंत वा शरण येईस्तोवर कुठलीही कठोर कारवाई करू नये, असे निर्देशदेखील न्यायमूर्ती अतुल चांदूरकर यांनी दिले.\nअकोला जिल्ह्यातील आकोटमध्ये नरेश आणि दिनेश हे भुतडा बंधू सट्टा चालवायचे. याची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी 1 जून 2016 रोजी कस्तुरी कमोडिटीज ऍण्ड शेअर्स या भुतडा यांच्या प्रतिष्ठानावर छापा टाकला. या वेळी भुतडा बंधू डब्बा व्यापार करीत असल्याचे उघडकीस आले. यानंतर अकोला पोलिसांनी नागपूर पोलिसांची मदत घेत भुतडा बंधूंविरुद्ध गुन्हा नोंदविला. याप्रकरणी अटक होण्याची शक्‍यता असल्याचे लक्षात येताच दिनेश भुतडा याने जिल्हा व सत्र न्यायालयात जामीन मिळविण्यासाठी अर्ज केला. सत्र न्यायालयाने अर्ज फेटाळल्यानंतर त्याने उच्च न्यायालयात अपील केले.\nदिनेश भुतडा हा नोंदणीकृत शेअर्स व्यापारी आहे. त्याला चुकीच्या पद्धतीने या प्रकरणात गोवण्यात आले आहे. तो पोलिसांना तपासात सर्व प्रकारचे सहकार्य करण्यास तयार असल्याचा युक्तिवाद त्याच्या वकिलांनी केला. मात्र, प्रकरणातील इतर काही बाबी लक्षात घेत न्यायालयाने भुतडा याला शरणागती पत्करण्याचे आदेश दिले. सरकारतर्फे सहाय्यक सरकारी वकील संजय डोईफोडे यांनी बाजू मांडली.\nकास्टिंग काऊच'मधून खासदारही सुटल्या नाहीतः रेणुका चौधरी\nनवी दिल्ली: 'प्रत्येक ठिकाणी कास्टिंग काऊच होते आणि संसदही त्यापासून सुटलेली नाही,' असे सांगून माजी केंद्रीय मंत्री, राज्यसभेतील खासदार रेणुका चौधरी...\nआमदार शिवाजी कर्डिलेंसह पाच जणांना जामीन\nनगर : पोलिस अधीक्षक कार्यालयामध्ये तोडफोड केल्याच्या गुन्ह्यातील आमदार शिवाजी कर्डिले यांच्यासह पाच जणांच्या जामीन अर्जावर काल युक्तिवाद झाला....\nराहुल गांधी हे अपयशी नेते : भाजप\nनवी दिल्ली : काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांचा उल्लेख 'अपयशी नेते' असा करत भारतीय जनता पक्षाने (भाजप) कर्नाटकच्या विधानसभा निवडणुकीमध्ये...\nइंधन शुल्क कपातीस अर्थमंत्रालयाचा विरोध\nनवी दिल्ली - सामान्य नागरिकांना दिलासा देण्यासाठी पेट्रोल व डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात करण्यास अर्थमंत्रालयाने विरोध केला आहे. याचवेळी...\n‘व्यवस्थे’मुळेच होतेय आरोग्याची हेळसांड\nसरकारी दवाखान्यात प्रशिक्षणार्थी म्हणून आणि नंतर डॉक्‍टर म्ह���ून काम केल्यामुळे ही व्यवस्था जवळून पाहिली आहे. सरकारी दवाखान्यांच्या दावणीला बांधलेल्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00241.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://256file.com/category/Travel/mr.html", "date_download": "2018-04-24T18:26:55Z", "digest": "sha1:HQGXZRF2U4FHFZTA6A3LMCF2I6XFJXAM", "length": 3095, "nlines": 35, "source_domain": "256file.com", "title": "प्रवास", "raw_content": "\nसंपू्र्ण प्रवास योजना आणि वेळापत्रक\nMaps App + Not available दिशा, परस्पर नकाशे, आणि अनेक देशांच्या उपग्रह / हवाई प्रतिमा मिळवा.\nClavier Arabe 2.6.0 एक आभासी कीबोर्ड वापरून अरबी ग्रंथ टाइप करा.\nGmaps Extended 1.0 पृथ्वी, मंगळ आणि चंद्र सविस्तर नकाशे पहा आणि एक्सप्लोर करा.\nTacview 1.3.4 कोणत्याही उड्डाण विश्लेषण समजून, आणि आपल्या उडणाऱ्या कौशल्य सुधारण्यासाठी.\nSpeechTrans Ultimate Translator 2.0 भाषण ओळखण्यासाठी क्षमता विविध भाषांमध्ये मजकूर अनुवादित.\nLand Air Sea ToolBox 1.4 Google पृथ्वी जीआयएस लायब्ररी व्यवस्थापित करा.\nPNR Status 1.5 भारतीय रेल्वेच्या आयआरसीटीसी पी एन आर स्थिती तपासा.\nPhonetracker Location Center ForFree 2.1.5.8 विंडोज पीसी वर जीपीआरएस / 3 जी कनेक्शन रिअल टाइम मध्ये एक मोबाइल ऑब्जेक्ट मागोवा घ्या.\nOkMap 10.12.2 भिन्न स्वरूप डिजिटल नकाशे आणि आयात vectorial डेटा काम करा.\nFree Languages Translator 1.0 अनेक भाषांमध्ये ग्रंथ अनुवाद करा.\nTripit 1.4.0 एका ठिकाणी आपल्या प्रवासी योजना आयोजित करा.\nEdiTrail 1.0 तयार करा आणि हायकिंग खुणा आणि मार्ग संपादित करा.\nElevation Mapper 3.02 सानुकूल georeferenced डिजिटल उंची नकाशे आणि सी डेटा फाईल्स तयार करा.\nWialon GPS Tracking 1.2 जीपीएस नेव्हिगेशन द्वारे आपल्या वाहन मागोवा घ्या.\nGolden Eagle FlightPrep 6.2.7 सहजपणे आपल्या सर्व उड्डाणे योजना.\n152 या वर्गात कार्यक्रम / 8 पाने.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00242.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://yetaajaataa.blogspot.com/2014_09_01_archive.html", "date_download": "2018-04-24T18:25:03Z", "digest": "sha1:DOT7SQRULFO73CJH5UT5F7NNLCTJXKPY", "length": 12891, "nlines": 307, "source_domain": "yetaajaataa.blogspot.com", "title": "येता जाता: September 2014", "raw_content": "\n'तुष्की नागपुरी' च्या येताजाता ब्लाग वर आपले स्वागत आहे. या सर्व कवि��ा सोबत दिलेल्या छायाचित्राच्या अनुषंगाने सुचलेल्या कविता आहेत. छायाचित्र डोळ्यासमोर आले त्या वेळेला काहीच न ठरवता जे लिहिल्या गेले त्या या कविता आहेत. सर्व छायाचित्र उपलब्ध करून देणाऱ्यांचा तुष्की नागपुरी मनःपूर्वक आभारी आहे.\nशनिवार, २७ सप्टेंबर, २०१४\nआता मला नको बाई\nमग तुझा फोन येई\nनागपूर, २७ सप्टेंबर २०१४, ०८:००\nप्रेषक: Tushar Joshi वेळ ८:०५ म.पू. कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nसोमवार, २२ सप्टेंबर, २०१४\n(छायाचित्र सौजन्य: पूजा )\nमी तुला म्हणणार गं\nती मुजोर बट तुझी\nनागपूर, २२ सप्टेंबर २०१४, २०:३०\nप्रेषक: Tushar Joshi वेळ ८:४६ म.उ. कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nबुधवार, १७ सप्टेंबर, २०१४\n(छायाचित्र सौजन्यः सोनम )\nलाख लोकांनी जरी कित्येकदा लिहिले तुझ्यावर\nतू जशी आहेस त्याची धार ना येई कशावर\nतू जरी उच्चारले नाही तरी त्याला कळाले\nबोलले डोळे तुझे अन ओठ फसले हासल्यावर\nछान दिसण्याच्या किती व्याख्या जुन्याश्या पाडते तू\nएकदा टी शर्ट पिवळा जिन्स डेनिम घातल्यावर\nमन भरेना पाहण्याने उलट लागे ओढ अजुनी\nकाळजाचे कोण जाणे काय होइल लाजल्यावर\nपौर्णिमा होई तुझ्या अल्लड पणाने पाहण्याने\nमुग्ध होती गात्र सारे त्या सुखाच्या चांदण्यावर\nनागपूर, १७ सप्टेंबर २०१४, १०:००\nप्रेषक: Tushar Joshi वेळ १:४२ म.उ. कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nमंगळवार, १६ सप्टेंबर, २०१४\n(छायाचित्र सौजन्य: सोनम )\nसमोरून येतात विरून जातात\nपण तुझा चेहरा फारच हट्टी आहे\nमनात असा काही जाऊन चिकटलाय\nतो मनातून जातच नाहीये\nसावळा रंग इतका केमिकल लोचा\nकरू शकतो हे वाटलेच नव्हते\nआणि त्वावर उठून दिसणारी तुझी नथ\nमाझ्या काळजावर ओरखडे पाडतेय गं\nहो पण तुझ्या हसण्यानेच\nसुनसान क्षणांचे, एकट्या रात्रींचे दंश\nजग बदलणारा, कमाल आहे\nतुझं असं समोर येणं\nमी योगायोग कसा मानू\nतू होऊन आली आहेस\nआनंदाची, आशेची खूण जणू\nनागपूर, १६ सप्टेंबर २०१४, ११:००\nप्रेषक: Tushar Joshi वेळ १:५७ म.उ. कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतर पोस्ट्स जरा जुनी पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: पोस्ट (Atom)\nपाहिले होते तुला मी\nतुझे नाव मनात येताच\nअनुवाद - मराठी कविता का हिंदी अनुवाद\nशब्द चित्�� - हिंदी कविताएँ\nदीप्ती सूर्वे जाधव (2)\nसावळ्या मुलीची गाणी (3)\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nसाधेसुधे थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00242.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-jyotish-2014/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%AD%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AB%E0%A4%B2-7-%E0%A4%A4%E0%A5%87-13-%E0%A4%B8%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%B0-2014-114090600013_1.html", "date_download": "2018-04-24T18:32:01Z", "digest": "sha1:FXCOCOK3WG5XP3QAY6HIK66IAIT6PUL7", "length": 14042, "nlines": 137, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "साप्ताहिक भविष्यफल (7 ते 13 सप्टेंबर 2014) | Webdunia Marathi", "raw_content": "\nबुधवार, 25 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nसाप्ताहिक भविष्यफल (7 ते 13 सप्टेंबर 2014)\nमेष : यश देणारा कालखंड. सहकार्य मिळत राहिल्याने आत्मविश्वास वाढेल. नवीन वातावरण उत्साह निर्माण करेल. फायद्याच्या योजनांवर चर्चा होईल. शुभवार्ता समजतील. नोकरी बढती संभवते. प्रतिष्ठा मिळेल. आर्थिक योग अनुकूल. खरेदी कराल. कुटूंबातून चांगली बातमी कळेल. शुभ कार्यात सक्रिय सहभाग घ्याल.\nवृषभ : चांगल्या योजनांवर चर्चा होईल. कोणावर एकदम विश्वास ठेवू नका. सयंम राखावा लागेल नाही तर अडचणी संभवतात. खरेदी-विक्रीचे व्यवहार सांभाळून करा. नोकरीत सहकार्‍याकडून नुकसान संभवते. मान-सम्मानास महत्त्व द्यावे लागेल.\nमिथुन : विरोधक मागे लागतील. नोकरीत सावधगिरी बाळगा. कोणाची मध्यस्थी करू नका. व्यापारात जोखीम स्विकारावी लागेल. मानसिक थकवा जाणवेल. उत्साह कमी होईल.\nकर्क : आवक चांगली होणार असल्याने खरेदी करू शकाल. मात्र व्यवहार करताना सावधगिरी बाळगावी लागेल. कुटुंबातील वाद मिटतील. व्यापार-व्यवसायात यश येईल. नोकरीत मानाचे पद संभवते. स्वभावावाला औषध नाही असे म्हणातात पंरतू ते तुम्हाला शोधावे लागणार आहे.\nसिंह : कुटुंबीयांचे सहकार्य लाभेल. अनुभवामुळे काम झटपट हातावेगळं कराल. व्यापार व व्यवसायासाठी अनुकुल काळ आहे. एखाद्या चांगल्या योजनावर चर्चा होईल. आपल्या कार्यातून प्रभाव पाडाल. अधिक प्रसन्न राहाल. कौटूंबिक कार्यात सहभाग घ्याल.\nकन्या : कुटुंबातील वाद वेळीच मिटवणे योग्य ठरेल. कोणाच्या सांगली-वांगलीवर जाऊ नका. आवक साधारण राहिल. कर्जावाले तगादा लावतील. आरोग्यावर खर्च करावा लागेल. आळस झटका.\nतूळ : व्यापार-व्यवसाय मध्यम. कर्जावाले तगादा लावतील. कामकाजात मन लागणार नाही. आर्थिक चणचण भासेल. कुटुंबात वाद वाढल्याने उत्साह हळुहळु कमी होईल. नोकरीत अधिकारपदासाठी संघर्ष करावा लागेल.\nवृश्चिक : नोकरीत अधिकारी वर्गाकडून शाबासकी मिळणार नाही. जुन्या अडचणी सतावतील. आर्थिक योग मध्यम राहतील. खर्च जास्त झाल्याने\nदेणी जड होतील. सौदे बिघडणार नाहीत याची काळजी घ्या. प्रवास करताना दरम्यान काळजी घ्या.\nधनू : कामाशी काम ठेवा. पूर्वी घेतलेल्या परिश्रमाचे फळ मिळेल. नवीन परिचय लाभप्रद. व्यापारातील अडचणी दूर होतील. नोकरीत बढतीचे योग. आवक वाढल्याने किमती वस्तुची खरेदी करू शकाल. कुटुंबात उत्साहाचे वातावरण राहिल.\nमकर : उत्साह देणारा काळ राहिल. परिस्थितीचा अभ्यास करूनच पुढे पाऊल टाका. मनातील इच्छा पूर्ण होतील. अनुभवाचा फायदा होईल. व्यापार, व्यवसायातील आवक साधारण राहिल. खर्च वाढेल. प्रॉपर्टी, खरेदी, विक्रीचे व्यवहार करताना सावध रहा.\nकुंभ : अनुभवाचा फायदा करून घ्यावा. विरोधकांचा अंदाज घ्यावा लागेल. आर्थिक योग उत्तम राहील. नोकरीत वरिष्ठांकडून उचित सहकार्य लाभेल. प्रवास योग संभवतो.\nमीन : विरोधक शांत बसतील. मानसिक थकवा जाणवणार नाही. अनुभवाचा चांगला वापर करता येईल. कुटूंबात उत्साहाचे वातावरण राहील. नोकरीच्या संधी येतील. प्रवास योग संभवतो.\nसाप्ताहिक राशीफल 01 सप्टेंबर ते 07 सप्टेंबर 2014\nशुभाक्षर करे भाग्य सुंदर\nसाप्ताहिक राशीफल (24 ते 30 ऑगस्ट 2014)\nसाप्ताहिक भविष्यफल दि. १७ ते २३ ऑगस्ट २0१४\nसाप्ताहिक भविष्यफल दि. २0 ते २६ जुलै २0१४\nयावर अधिक वाचा :\nपाळा काही धार्मिक नियम\nशिव मंदिरात झांज वाजवू नये. सूर्य मंदिरात शंख आणि देवीच्या मंदिरात बासरी वाजवू ...\nदेवळे अशाच ठिकाणी बांधलेली असतात जिथे प्रचंड शुभ ऊर्जा असते. देवळे म्हणजे जणू काही ...\nशुचिर्भूत होवून व्यक्ती ताटासमोर बसल्यावर प्रथम ताटाच्या मध्यभागी बरोबर समोर मीठ ...\nस्वप्नात जर घुबड दिसला तर...\nस्वप्नात जर घुबड दिसला तर शुभ मानले जात नाही. अशी मान्यता आहे की स्वप्नात जर घुबड दिसला ...\nTotake : गुलाबाचे 9 चमत्कारिक टोटके\nगुलाब सर्वांना प्रिय फूल आहे. याचे अनेक फायदेही आहेत. पण या गुलाबाच्या फुलांचे काही टोटके ...\nबराक ओबामा यांनी पत्र पाठवून मागितली माफी\nअमेरिकेचे माजी राष्ट्रपती बराक ओबामा आणि त्यांची पत्नी मिशेल ओबामा यांनी आपली मोठी मुलगी ...\nचार दिवस सलग बँका बंद राहणार\nबँकेची काही कामे असतील तर पुढील तीन दिवसांत आटोपून घ्यावी ल���गणार आहेत. कारण चार दिवस सलग ...\nआसाराम बापूला बुधवारी शिक्षा सुनावली जाणार\nबलात्काराच्या प्रकरणात अटकेत असलेला स्वयंघोषित अध्यात्मिक गुरु आसाराम याला बुधवारी शिक्षा ...\nमृत्यूच्या पाच तासाने उठून बसला, सांगितले अनुभव\nघरात अंतिम संस्काराची तयारी सुरू असताना मृत व्यक्ती अचानक उठून बसला तर हैराण होणे ...\nभारतीय लष्कराने पाकच्या पाच सैनिकांना घातले कंठस्नान\nनियंत्रण रेषेवर सातत्याने पाकिस्तानी सैनिकांकडून होणाऱ्या गोळीबाराविरोधात प्रत्युत्तरदाखल ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00245.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://prabodhan.org/ozone/index_marathi.html", "date_download": "2018-04-24T17:50:39Z", "digest": "sha1:64FZOEOEDS52SCI7263MO6VJ2AX3XP4I", "length": 5913, "nlines": 40, "source_domain": "prabodhan.org", "title": "ओझोन जलतरण तलाव व ऍक्टिव्हिटी सेंटर", "raw_content": "ओझोन स्विमिंग ऍकॅडमी | पोहण्याकरिता फ़ि पत्रक | मेडीकल सर्टीफीकेट डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\nप्रबोधन गोरेगाव ही विना-फायदा तत्त्वावर चालणारी संस्था असुन समाजाच्या चांगल्या स्वास्थ्यासाठीए व कल्याणासाठी ती अविरत कार्यरत आहे. या संस्थेने कला, शिक्षण, क्रीडा, इ. क्षेत्रात उल्लेखनीय प्रकल्प यशस्वीरित्या राबवले आहेत.\nओझोन प्रक्रीया असणारा हा एकमेव ऑल्मंपिक जलतरण तलाव आहे.\nऑलम्पिक दर्जाचा जलतरण तलाव उपनगरातील रहिवासियांना उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने ओझोन जलतरण तलाव बनविण्यात आला. श्री. सुभाष देसाई व पुर्ण प्रबोधन टीम यांच्या नेतृत्वाखाली यांच्या अथक, अविरत प्रयत्नांमुळे उदयास आलेली ही धर्मादाय संस्था गोरेगावकरांना त्यांचे जीवन उत्साही ठेवण्यात मदत करते. ही संस्था समाजाच्या उन्नतीसाठी सामाजिक व सांस्‍कृतिक उत्कर्षासाठी कला, शिक्षण आणि क्रीडा संबधीत विविध उपक्रम राबवते. ह्या मुंबईतील हा एकमेव ओझोन ट्रीटेड जलतरण तलाव आहे. आरोग्य, मनोरंजन आणि खेळ यांच्या सुविधा सोबतच ओझोन, व्यायामशाळा, सौना/स्टीम/ जकुझी, इनडोअर खेळ, शाही खाना, रेस्टॉरंट कॅफेटेरिआ आदि दर्जेदार सुविधांमुळे ओझोन गोरेगावच्या शिरपेचातील मानाचा तुरा ठरला आहे. याच वाटचालीतील एक दमदार पाऊल म्हणजे ओझोन जलतरण तलाव व ऍक्‍टिव्हिटी सेंटर.\nटेरेस व्हिव सिटिंग रचना\nवास्तु विशारद : शशी प्रभु आणि असोसिएटस्‌:\nपु.ल. देशपां���े कला प्रशिक्षण केंद्र\nजलशुध्दीकरण यंत्रणा : श्री. अशोक सामंत:\nबी.ई. मेकॅनिकल इंजिनिअरिंग, एम. एस. (उ. एस. ए.), एम. बी. ए. (यु.एस. ए. ) स्पेशलीस्ट एन वॉटर ट्रीटमेंट १९७७ पासुन आणि ऑलिम्पिक साइझ जलतरण तलावाचे बांधकाम.\nनॅशनल गेम्स जलतरण तलाव ,हैद्राबाद\nनॅशनल गेम्स जलतरण तलाव ,पुणे\nओझोनच्या सदस्यांना सदर क्लबद्वारे अत्याधुनिक , प्रगत अनेकाविध दर्जेदार सुविधा पुरविल्या जातात:\nऑलिंम्पिक साईज जलतरण तलाव (क्षेत्रफळ : ५० मीx २०.५० मी, खोली: १ मी ते ३.६५ मी.)\nशिकणार्‍यासांठीचा तलाव (क्षेत्रफळ: १५.५ मी x ८.०० मी\n, खोली: ५०० मिमी ते ७०० मिमी)\n१०० आसनक्षमता असणारा बँक्‍वेट हॉल\n५० आसनक्षमता असणारे रेस्टॉरंट\n© 2009 प्रबोधन गोरेगाव. सर्व हक्क सुरक्षित Best viewed in 1024 x 768 resolution संकेतस्थळ सादरीकरण व व्यवस्थापन : प्रिस्टाईन मल्टिमिडिया प्रा. लि.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00245.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/chaturang-category/osho-mhane/", "date_download": "2018-04-24T18:25:58Z", "digest": "sha1:PHJFMXDMOK4RVC2ATSJMYIH4I3MTCKNQ", "length": 10213, "nlines": 223, "source_domain": "www.loksatta.com", "title": "ओशो म्हणे.. | Loksatta", "raw_content": "\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nघाऊक बाजारात दर घसरूनही साखर महागच\nपृथ्वीच्या तापमानात २०१० पासून सातत्याने वाढ\nब्रसेल्स गोळीबारातील आरोपी अब्देसलामला २० वर्षे तुरुंगवास\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\nखरं तर मन खूप धूर्त आहे : तुम्ही ज्या क्षणाला एखाद्या गोष्टीकडे बघायला सुरुवात करता\nएक जुनी कल्पना आहे, लोक ती आणखी सहजपणे स्वीकारतात.\nकर्त्यांला ऊर्जेची कमतरता नेहमीच भासत राहणार.\nदयामरण किंवा इच्छामरण हे वैद्यकीय मंडळाच्या परवानगीने असावं.\nमन अशी काही गोष्ट अस्तित्वातच नसते. अस्तित्वात असतात ते विचार हा एक महत्त्वाचा मुद्दा.\nमाणसाला हवा असतो आनंद, परिपूर्ण आणि शुद्ध आनंद, कारण तिथेच सगळ्या इच्छा संपतात.\nलक्ष, जाणीव आणि एकाग्रता\nतुम्ही उरलेलं संपूर्ण आयुष्यही ती विसरणार नाही.\nजगात दोन प्रकारची तत्त्वज्ञानं अस्तित्वात आहेत\nइतिहासाची पुनरावृत्ती होते, अस्तित्वाची पुनरावृत्ती कधीही होत नाही.\nस्वातंत्र्य हे उद्दिष्ट आहे. जागरूकता ही त्या उद्दिष्टापर्यंत पोहोचण्याची पद्धत.\nआयुष्य अर्थपूर्ण की अर्थहीन\nआयुष्याच्या संदर्भात ‘अर्थ’ हा शब्दच मुळी गरलागू आहे.\nमाझं मन सारखं एका भीतीची जाणीव करून देत असतं.\nतुझ्या प���रश्नातच उत्तर दडलेलं आहे\nतुम्ही मला व्यक्तिश: ओळखत नाही, तरीसुद्धा हे सगळं कसं घडतंय हे कसं शक्य आहे\nनदी असणं किती विलक्षण आहे,\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nमुन्ना यादवला सर्वोच्च न्यायालयातून तात्पुरता जामीन\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nमहापालिकेच्या ३४ मराठी शाळा बंद\nजिल्ह्य़ात ६८ अपघात स्थळे\nकर्नाक पूल पाडण्यास उच्च न्यायालयाचा हिरवा कंदील\nनेहरू विज्ञान केंद्रातील ‘दि एनर्जी बॉल’ नव्या ढंगात\n‘फटका चोरां’ची दहशत कायम\nवाढलेल्या तापमानात विजेविना घामाघूम\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00245.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://www.inmarathi.com/", "date_download": "2018-04-24T18:24:27Z", "digest": "sha1:2TIOAA5XSTN6L4YQHIVRVDZQCIL72OS6", "length": 16574, "nlines": 183, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "Home | InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\n“के तेरा हिरो इधर है” : वरूण धवन : जबरदस्त ताकदीचा ऑलराउंडर कलाकार\nवरुणने आजवर केलेल्या चित्रपटांपैकी एकही चित्रपट बॉक्सऑफिसवर फ्लॉप गेलेला नाहीये\nकोरेगाव भीमा ग्राऊंड रिपोर्ट : पडद्यामागचे सूत्रधार आणि घटनाक्रम (भाग १)\nसामान्यांसाठी हानिकारक असणारी ‘दारू’ सैन्यातल्या जवानांसाठी इतकी ‘खास’ का आहे\nअसिफाच्या पडछायेत : मी एक सामान्य मुलगी…\nकोरेगाव भीमा ग्राऊंड रिपोर्ट : पडद्यामागचे सूत्रधार आणि घटनाक्रम (भाग १)\nतुमचं सरकार “खऱ्या” मुद्द्यांवर काम करत आहे का हो\nन्या. लोया केस – कोर्टाने जनहित याचिका रद्द करण्यामागचे कारण\nमोदी प्रचार यंत्रणेचं आणखी एक खोटं उघडकीस \n“के तेरा हिरो इधर है” : वरूण धवन : जबरदस्त ताकदीचा ऑलराउंडर कलाकार\nसामान्यांसाठी हानिकारक असणारी ‘दारू’ सैन्यातल्या जवानांसाठी इतकी ‘खास’ का आहे\nबहुचर्चित (आणि अनेक महिलांसाठी दुःखद) मिलिंद सोमण लग्नाचे खास फोटोज\nसिलेंडर किती सुरक्षित आहे हे केवळ लिकेज चेक करून कळत नसतं \nयाला जीवन ऐसे नाव\nयाला जीवन ऐसे नाव\nकारगिल युद्धातील विजयाला “लॉन्च” करणारा भ���रतीय सैन्याचा हवाई भाता\nह्यांच्या जोरावर आपण शत्रूच्या सेनेला चांगलाच धडा शिकवू शकतो.\nयाला जीवन ऐसे नाव\nनाईट क्लब, बुरखा आणि लता : असाही पाकिस्तानी मित्र\nपुन्हा एकदा त्याने चिडून विचारलं, ‘‘हे सर्व कधी थांबेल’’ मी त्याला म्हटलं, ‘‘तुझ्यासारखी माणसं तुमच्या राजकारणात बहुसंख्य झाल्यावर.’’\nयाला जीवन ऐसे नाव\nप्रणय व लैंगिक संबधाबद्दलचे काही हास्यास्पद गैरसमज\nआपण त्या बाबतीत कमी पडत असल्याची भावना इतर क्षेत्रात काम करताना, दैनंदिन कामकाजात सुद्धा समस्या निर्माण करते.\nयाला जीवन ऐसे नाव\nउन्हाळ्यात घरात थंडावा टिकवण्याच्या या अफलातून टिप्स ट्राय करा\nपडदे न वापरता जर खिडकीवर सुती चादर ओली करून टाकली तर त्याने तुमच्या घरात थंडी हवा येईल.\nयाला जीवन ऐसे नाव\nप्रेमाखातर पत्नीचे मंदिर बांधणारा आजचा शहाजहान \nआजवर केवळ ताजमहाल ह्यालाच प्रेमाची निशाणी म्हणून ओळखले जायचे पण ह्यानंतर राजम्मा मंदिर देखील प्रेमाची निशाणी म्हणून लक्षात ठेवली जाईल.\nयाला जीवन ऐसे नाव\nसामोरची व्यक्ती तुमच्याशी खोटे बोलत आहे हे कसे ओळखाल \nव्यक्ती खोटे बोलते तेव्हा त्या असत्याला काहीतरी आधार देण्यासाठी त्याने एखादी कथा आधीच बनवून ठेवलेली असते.\nदेशातील श्रीमंत लोक का सोडताहेत भारताची नागरिकता\nजेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर श्रीमंतांच्या ह्या पलायनावर तोडगा काढायला हवा.\nह्या बड्या कंपन्यांची सुरवात ही छोट्याश्या अडगळीच्या खोलीत झाली होती\nतेव्हा त्यांच्याकडे घरभाडे देण्यासाठी पैसे नव्हते : आज ते ३० अब्ज डॉलरच्या कंपनीचे मालक आहेत.\nबिझनेस + पर्यावरण संवर्धन ही कंपनी व्यवसाय करत करत पर्यावरण रक्षण करत आहे\nसापळा लावून प्राण्यांची ‘शिकार’ करणाऱ्या काही अफलातून परभक्षी वनस्पती \nठरलेल्या अन्नसाखळीच्या विपरीत असून नैसर्गिक वातावरणात तग धरून राहणाऱ्या या परभक्षी वनस्पती म्हणजे खरोखरच एक आश्चर्य आहे.\nउन्हाळ्यात उसाचा रस पिताय आधी त्याचे गुण अवगुण जाणून घ्या…\nकोकणी अमृत : कोकम सरबत एवढं “खास” का आहे\nकुठे ५० तर कुठे ७० डिग्री तापमान, ही आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं\nन्यायाचा खून : सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींवरील गंभीर आरोपांना दाबण्याचं “सर्वपक्षीय” कारस्थान\nसार्वजनिक जीवनात काम करताना “आपल्याच” लोकांकडून होणारी घुसमट : What NOT to be in Life\nदोन “राजकीय पि. ए.” मित्रांची कथा आणि व्यथा : जोशींची तासिका\nसार्वत्रिक आरोग्य सुरक्षा: प्रत्येकासाठी प्रत्येक ठिकाणी\nआणि अश्याप्रकारे बिचाऱ्या सलमानला ह्या प्रकरणात अडकवलं गेलं\n“कॉम्प्युटर बाबा” ला मंत्रिपद प्राधान्य कशाला – हिंदुत्ववाद की राष्ट्रहित\nअसिफाच्या पडछायेत : मी एक सामान्य मुलगी…\n…म्हणून मोदींना हरवण्यात बुद्धीमंत मेंढरांचे कळप अपयशी ठरतात : भाऊ तोरसेकर\n‘शिपायांचा उठाव’ आणि तात्या टोपेंचं धाडसी ‘ऑपरेशन रेड लोटस’\nॐ = mc² – अविनाश धर्माधिकारींचं, वादग्रस्त विधानाचं समर्थन करणारा लेख \nह्या ८९ वर्षीय आजीबाईचे गमतीशीर फोटो तरूणांना लाजवतील असे आहेत\nएल्फिन्स्टन रोड अपघात : शासन-प्रशासनाचा हलगर्जीपणा, माध्यमांचं दुर्लक्ष, ‘आपली’ हतबलता\nदगडूशेठ गणपतीचं हे शब्दचित्र, आपल्या डोळ्यात भक्तिरसपूर्ण अश्रू उभं करेल\nNIKE च्या Just Do It ह्या टॅगलाईन मागे दडली आहे एका हत्याकांडाची कथा\nप्राणी जसे शी-शू करतात, तसे झाडं काय करत असतील\nदोन “राजकीय पि. ए.” मित्रांची कथा आणि व्यथा : जोशींची तासिका\nEVM घोटाळा – इलेक्शन कमिशनचा, राजकारण्यांचा की “समाजसेवकांचा”\nमराठ्यांनी पानिपत गमावले पण शत्रूलाही लाजवेल असे शौर्य गाजवले\n१४ एप्रिलचा आपल्याला माहीत नसलेला गौरवशाली इतिहास\nत्यांचे मेंदू सत्र्यांच्या आकाराएवढे होते म्हणे, शोध लागलाय एका नव्या मानवी प्रजातीचा \nअसिफाच्या पडछायेत : मी एक सामान्य मुलगी…\nएका हुकुमशहा विरुद्ध तब्बल ३९ देशांनी छेडलेलं युद्ध : गल्फ वॉर\nकठीण प्रसंगातील मानवी भावनांचा गुंता दर्शवणाऱ्या ३ अप्रतिम कलाकृती\nचीनी मालावर सरसकट बंदी सरकारसाठी खरचं शक्य आहे वाचा तुम्हाला माहित नसलेली दुसरी बाजू\nह्या १२ गोष्टी, ज्यांवर आपण लहानपणापासून विश्वास ठेवत आलोय – १००% खोट्या आहेत\nअर्णबच्या रिपब्लिकची टीआरपी: भाऊ तोरसेकर\nपुरुषी वर्चस्व झुगारून देत ‘ती’ बनली बॉलीवूडची पहिली महिला गॅफर \n“आता मला जेटलींच्या चुकांबद्दल बोलावंच लागणार” : यशवंत सिन्हा\nरॉयल इनफिल्ड बुलेट का खरेदी करू नये\n‘दयावान अमर’ ची अनपेक्षित एक्झिट\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00247.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.inmarathi.com/book-my-show-founder-ashish-hemrajani-inspiring-story/", "date_download": "2018-04-24T18:21:26Z", "digest": "sha1:RERGT3GV3HGSDSQSTANPUGINFXYFJLYT", "length": 18390, "nlines": 100, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "१५० जणांच्या कंपनीमध्ये केवळ ६ जण उरले, पण त्याने हार काही मानली नाही!", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\n१५० जणांच्या कंपनीमध्ये केवळ ६ जण उरले, पण त्याने हार काही मानली नाही\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page\nतुम्हाला आठवत असेल अगदी ५-१० वर्षांपूर्वी एखादा चित्रपट अथवा एखाद नाटक बघायला जायचं असेल तर तिकीट खिडकीवर स्वत: जाऊन बुकिंग करावं लागायचं किंवा मग त्या ठराविक दिवशी जाऊन तिकीट खरेदी करावं लागायचं. पण जसजसा काळ बदलला तसतशी ही पद्धत देखील लोप पावली आणि सुरु झाली ऑनलाईन तिकीट बुकिंग सिस्टम\nत्या काळी जर कोणाला सांगितलं असतं की ऑनलाईन घरी बसून देखील तिकीट बुक करता येऊ शकतं, तर तेव्हा लोकांनी येड्यात काढलं असतं. पण आज बघा जवळपास ६०-७० टक्के लोक हे ऑनलाईन तिकीट बुक करतात. आता तुम्हाला आम्ही विचारलं की तुम्ही कोणत्या वेबसाईटचा चित्रपट किंवा नाटक तिकीट बुकिंग साठी वापर करता तर बहुतेक सर्वच जण एकमुखाने नाव घेतील- Book My Show \nअल्पावधीतच ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली ही वेबसाईट आज भारतातील नंबर वन एन्टरटेन्मेन्ट तिकीट बुकिंग वेबसाईट आहे. केवळ चित्रपट आणि नाटकंच नाही तर शोज, लाईव्ह कॉन्सर्टची तिकीट देखील येथे उपलब्ध होतात, एवढा या वेबसाईटचा आवाका वाढला आहे आणि या यशस्वी संकल्पनेमागची व्यक्ती आहे अर्थातच Book My Show चे फाउंडर आशिष हेमराजनी\nबहुतेक जण या भ्रमात असतील की आशिष हेमराजनी यांची ही ऑनलाईन तिकीट बुकिंग संकल्पना लगेच यशस्वी झाली असावी. पण तसे बिलकुल नाही. जेव्हा तुम्ही या व्यक्तीचा आजवरचा प्रवास जाणून घ्यालं, तेव्हा तुमच्या लक्षात येईल या माणसाने किती मेहनत घेत या क्षेत्रात आपले पाय रोवले आहेत.\n१९९७ साली मुंबई युनिव्हर्सिटीमधून MBA केल्यानंतर आशिष हेमराजनी यांनी J Walter Thompson या कंपनीमध्ये काम करण्यास सुरुवात केली. पण पहिल्यापासूनच बिझनेसच्या वेडाने झपाटलेला हा माणूस नोकरी मध्ये स्वस्थ बसणारा नव्हता. साउथ आफ्रिकेला एखादा ट्रीपवर गेले असताना त्यांच्या डोक्यात पुन्हा एकदा बिझनेसचे खूळ सुरु झाले. साउथ आफ्रिकेमधील आल्हाददायक वातावरणात एका झाडाखाली बसून ते रेडियोचा प्रोग्राम ऐकत होते. त्या प्रोग्राम मधून कोणत्या ���री रग्बी गेमचे Ticket promotion केले जात होते. त्याच वेळी आशिष हेमराजनी यांच्या मनात एक हटके संकल्पना आली. भारतात देखील Ticket promotion केले जाऊ शकते आणि तो बिझनेस यशस्वी होऊ शकते असे त्यांना वाटले.\nसाउथ आफ्रिकेमधून भारतात परतेपर्यंत त्यांचा या नवीन बिझनेस आयडिया बद्दलचा विचार पक्का झाला होता आणि त्यांनी नवीन कंपनी खोलण्याचा निर्णय घेतला. १९९७ साली त्यांनी आपला निर्णय अस्तित्वात आणला. त्यांना ही आयडिया एका झाडाखाली मनन-चिंतन करताना आली होती म्हणून त्यांनी आपल्या नव्या कंपनीचे Bigtree entertainment Pvt. Ltd असे नामकरण केले आणि त्या अंतर्गत Book My Show चा कारभार सुरु झाला. यावेळेस त्यांना परीक्षित दार आणि राजेश बालपांडे या दोन कॉ-फाउंडरची अमुल्य साथ लाभली.\nअनेकांना ही गोष्ट माहित नाही पण आशिष हेमराजनी यांनी आपल्या ब्रँडला पहिलं GoForTicketing असं नाव दिलं होतं, त्यानंतर ते बदलून IndiaTicketing हे नाव धारण केलं आणि शेवटी Book My Show या नावावर त्यांचा शोध येऊन थांबला.\nपुढे अनेक प्रयत्न केल्यावर अखेर त्यांना २ करोड रुपयांची पहिली इन्व्हेस्टमेंट मिळाली. सारं काही सुरळीत सुरु असताना २००२ साली जेव्हा इंटरनेट क्षेत्राला डॉट कॉम बबलचा तडाखा बसला तेव्हा त्याचा परिणाम आशिष हेमराजनी यांच्या कंपनीवर देखील झाला. त्यांच्या १५० लोकांच्या कंपनीमध्ये आता केवळ ६ च कर्मचारी उरले होते. कंपनी जवळ जवळ संपुष्टात आली होती. आशिष हेमाराजनी यांच्या दोन वेळेच्या जेवणाचे वांदे झाले होते. पण त्यांनी हार मानली नाही.\n२००२-२००६ या काळात अनेक ठिकाणी हातपाय मारून देखील आशिष हेमाराजनी यांना इन्व्हेस्टर्स मिळत नव्हते. शेवटी डॉट कॉम बबलचे वादळ ओसरल्यानंतर ऑनलाईन क्षेत्राला सुगीचे दिवस आले आणि Book My Show साठी देखील पोषक वातावरण निर्माण झाले. या काळात भारतातील मल्टीप्लेक्सच्या संख्येत देखील लक्षणीय वाढ झाल्याने आता Book My Show च्या संधी देखील वाढल्या होत्या. त्यांनी मल्टीप्लेक्सला automated ticketing software विकण्यास सुरुवात केली. हळूहळू Book My Show यशाची शिखरे पादाक्रांत करू लागले आणि अवघ्या एका वर्षात ० वॅल्यु असणाऱ्या कंपनीचं वॅल्युएशन २४.१ करोड पर्यंत पोचलं.\nआता पुन्हा एकदा फ्रेश इन्व्हेस्टर्स शोधायची मोहीम सुरु झाली आणि त्याचा फायदा उचलला Network 18 ने त्यांनी तब्बल १४.५ करोड रुपयांची इन्व्हेस्टमेंट देत Book My Show ला नवीन उमेद मिळवून दिली.बस्स त्यांनी तब्बल १४.५ करोड रुपयांची इन्व्हेस्टमेंट देत Book My Show ला नवीन उमेद मिळवून दिली.बस्स आता काय आशिष हेमाराजनी यांनी पुन्हा एकदा नवीन डाव खेळला आणि BookMyShow.com वेबसाईट लॉन्च करत आपला स्वतंत्र ऑनलाईन तिकीट बुकिंग बिझनेस सुरु केला.\nत्यानंतरच्या काळात जे काही घडलं त्याला आपण देखील साक्षीदार आहोत. सध्याचे Book My Showचे मासिक उत्पन्न तब्बल ६० लाखांच्या घरात आहे ते देखील केवळ त्यांच्या वेबसाईटवर येणाऱ्या व्हिजीट्समधून येणाऱ्या दोन वर्षांमध्ये IPO लॉन्च करण्याचा त्यांचा हेतू आहे. तो सफल होवो हीच सदिच्छा\nआज BookMyShow.com प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये पोचली आहे. तिकीट बुक करायची वेळ आली की मनात पहिल्यांदा नाव येते Book My Show चे यातच आशिष हेमाराजनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांची यशोगाथा दिसून येते.\nत्यांचा हा अद्भुत प्रवास नव उद्योजकांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल यात शंका नाही.\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page \n← भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्याबद्दल ह्या गोष्टी कदाचित तुम्हाला माहित नसतील\nइंग्रजी शाळा + ब्रॅण्डेड लाइफस्टाईलचा “असा” हा परिणाम →\n५०० रुपये ते २.६ कोटी रुपये: रिक्षावाल्याच्या मुलाचा IPL पर्यंतचा प्रवास\nमॉइश्चरायझर किंवा फेसक्रीम खराब झालंय की नाही, ते ओळखण्याच्या ट्रिक्स\nसर्जिकल स्ट्राईकमागचं राजकारण आणि मोदींमधील “राज नेता”\nभूत, पिशाच्च, चेटकीण, तांत्रिक आणि भोपळ्यांचा सण : हॅलोविन \nबर्म्युडा ट्रँगलबद्दल खूप वाचलंत, आता अंतराळातील आश्चर्यकारक ट्रँगल बद्दल जाणून घ्या\nगरम किंवा थंड पाण्यापेक्षा ‘कोमट’ पाणी पिणे आरोग्यासाठी जास्त चांगले असते..\nअसे आहेत जगभरातील “राम राम” चे विविध १५ प्रकार\nभारतीयांच्या ११ अत्यंत विनोदी अंधश्रद्धा\nभाऊ कदमांची माफी, आंबेडकरी बौद्ध, त्यांचे व्यक्ती स्वातंत्र्य आणि २२ प्रतिज्ञा\nगुगल मध्ये जॉब मिळवण्यासाठी तुमच्यात हव्या ह्या 5 गोष्टी\nमहाराष्ट्राचं अस्सल रंगीबेरंगी सौंदर्य; कास: एक पुष्प पठार\n“चिरंजीव हनुमान” आजही जिवंत आहेत\nतुम्ही आजवर कधीही न ऐकलेले Bollywood facts\nकेळाच्या सालीचे हे १० उपयोग वाचलेत – तर पुढच्यावेळी केळाची साल फेकण्याआधी १० वेळा विचार कराल\n…..आणि इंदिरा गांधीनी थेट पाकिस्तानचीच फाळणी केली\n���िबेटी लोक ज्यांना गौतम बुद्धाचा अवतार मानतात, त्या दलाई लामांची निवड नेमकी कशी होते\n‘इलेक्ट्रॉनिक’ नाकाच्या मदतीने आता आपला गंध ओळखून अनलॉक होणार स्मार्टफोन \nअमेरिकेच्या परराष्ट्र धोरणाचा निर्दयी व्यावहारिक चेहरा : हेन्री किसिंजर\nगोडसे@गांधी.कॉम – गांधीजींच्या खुनाचा प्रयत्न फसला असता तर\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00247.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.inmarathi.com/maheshinte-prathikaram/", "date_download": "2018-04-24T18:18:03Z", "digest": "sha1:7LQZNVKUETDMLPU424MN2NB4GTDH3ZEU", "length": 22617, "nlines": 100, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "साध्या सरळ \"फोटोग्राफर\" च्या सुडाची सत्य कथा, प्रत्येकाने अनुभवावी अशी", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nसाध्या सरळ “फोटोग्राफर” च्या सुडाची सत्य कथा, प्रत्येकाने अनुभवावी अशी\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page\nतुमच्याकडे नोकरी, व्यवसाय, शिक्षण वगैरेपैकी काहीतरी एक असतं. चार लोकांत तुमचं काहीतरी अस्तित्व असतं. तुमची लव्हलाईफ फार भारी नसते, पण जे आहे ते आपलं म्हणून तुम्ही त्याचा मनापासून स्वीकार केलेला असतो. थोडक्यात सारं काही छान चाललेलं असतं. संथ वाहाणाऱ्या कृष्णामाईसारखं.\nपण एक दिवस असा येतो की तुमची प्रतिष्ठा, अब्रू, तुमचं प्रेम सारं सारं काही एका क्षणात हिरावून घेतलं जातं. होत्याचं नव्हतं होतं.\nबरं झालेली गोष्टदेखील इतकी सहजपणे झालेली असते की, आपल्यावर फार मोठा अन्याय झालाय असं बोंबलायला जागाच नसते. गेलेली अब्रू परत मिळवण्यासाठी आपण जीवतोड प्रयत्न करतो. कारण, तेवढंच आपल्या हातात असतं.\nपण हरवलेलं प्रेम कुठून परत मिळणार तुम्ही गेलाय कधी या परिस्थितीतून तुम्ही गेलाय कधी या परिस्थितीतून मी तरी गेलोय. मोठाच उद्ध्वस्त काळ असतो तो. वर्षानुवर्षे ज्या व्यक्तीपलिकडे कधी विचारच केलेला नसतो आणि जिच्यावर आपल्या स्वतःपेक्षाही जास्त विश्वास दाखवलेला असतो, त्या व्यक्तीने एका क्षुल्लक, क्षुद्र स्वार्थापायी आपल्याला लाथाडून निघून जावं मी तरी गेलोय. मोठाच उद्ध्वस्त काळ असतो तो. वर्षानुवर्षे ज्या व्यक्तीपलिकडे कधी विचारच केलेला नसतो आणि जिच्यावर आपल्या स्वतःपेक्षाही जास्त विश्वास दाखवलेला असतो, त्या व्यक्तीने एका क्षुल्लक, क्षुद्र स्वार्थापायी आपल्याला लाथाडून निघून जावं का इतके फालतू असतो आपण खरंच लाख प्रश्नांचं काहूर माजतं आणि डोकं फुटेस्तोवर विचार केला, पार रात्रीच्या रात्री जागून काढल्या तरी उत्तर मात्र एकही मिळत नाही. कारण, उत्तर असतं काळ. तो जसं क्षणात होत्याचं नव्हतं करतो, तसंच हळूहळू आपल्याकडे होतं त्यापेक्षाही सुंदर आयुष्य आपल्याला देतो.\nमाणूस म्हणून पार बदलूनच टाकतो तो आपल्याला. आपल्यातली निरागसता दगडाने ठेचून टाकतो आणि आपल्या भूतकाळातील स्वरूपाच्या काही हलक्या निशाण्या तेवढ्या मागे ठेवतो. यालाच परिपक्व होणे म्हणतात.\nमग खरं प्रेम काय असतं ते उलगडतं, एखादा पूर्वी कधीच नसलेला छंद गवसतो, करिअरची एखादी वेगळीच वाट सापडते. मग मागे वळून पाहाताना आपल्यालाच कळतं की, परमेश्वर ज्यावेळी आपल्याकडून काहीतरी हिसकावून घेत होता आणि आपण विरोध करून स्वतःलाच त्रास करून घेत होतो, त्यावेळी खरं तर तो आपल्याकडचं बिनकामाचं खेळणं काढून घेत होता, त्याहून मोठं आणि अधिक सुंदर काहीतरी देण्यासाठी\nनाही, मी माझ्या आयुष्याचे चिंतन मांडत नाहीये तुमच्यासमोर. म्हणजे हे तुमच्या-माझ्या आयुष्याचे चिंतन तर आहेच, पण त्यापेक्षा जास्त ही आहे दिलीश पोदनच्या “महेशिण्टे प्रतिकारम”ची (२०१६) मूळ कल्पना. अगदी तुमच्या आमच्या आयुष्यातली संकल्पना वाटते ना ही वाटणारच, कारण मुळातच ती केरळमधील आलप्पुळा जिल्ह्यातील तुरावूरमध्ये घडलेली सत्यकथा आहे.\n“महेशिण्टे प्रतिकारम” म्हणजे “महेशचा प्रतिकार” अर्थात महेशने केलेला प्रतिकार अथवा महेशने घेतलेला सूड. महेश (फ़हाद फ़ासिल) हा इडुक्की जिल्ह्यातील एका रमणीय खेड्यात राहाणारा एक साधासरळ छायाचित्रकार. तो म्हाताऱ्या वडलांचा सांभाळ करतो आणि गावातील सण-समारंभांची छायाचित्रे काढून गुजराण करतो. त्याचे आणि सौम्याचे (अनुश्री) लहानपणापासूनच एकमेकांवर प्रेम आहे. महेशला गावात मान आहे. छान, मस्त आयुष्य चालले आहे त्याचे.\nएकेदिवशी तो सहज गावात घडणारे एक भांडण सोडवायला जातो आणि ते लोक याच्यावरच राग काढतात. बेदम मारतात ते त्याला. याच दरम्यान त्याचे प्रेमही त्याच्यापासून दूर जाते. मार खाल्लेला, अपमानित, जखमी महेश तिरीमिरीत प्रतिज्ञा करतो की, जोपर्यंत मी मला मारणाऱ्याचा सूड उगवणार नाही, तोपर्यंत मी पायात चप्पल घालणार नाही. पुढे काय होतं, याची ��िल खुश करून टाकणारी गोष्ट म्हणजे हा चित्रपट\n“महेशिण्टे प्रतिकारम”ची सगळ्यांत जमेची बाजू ही की, ही कथा एका लहानश्या खेडेगावात घडते. त्यामुळे गावकऱ्यांचा इरसालपणा दाखवायला यात पुरेपूर जागा आहे आणि ती तितक्याच ताकदीने वापरून घेतल्यामुळे सबंध चित्रपटभर एक नर्मविनोदाची पखरण झालीये. याबाबतीत दिग्दर्शक दिलीश पोदनपेक्षाही लेखक श्याम पुष्करन ज्यांना या चित्रपटाच्या लेखनासाठी राष्ट्रपती पारितोषिक मिळालेय, त्यांची भूमिका जास्त महत्त्वाची आहे. कुठेही संयतपणा न सोडता, चित्रपट-माध्यमाच्या समग्र कलात्मकतेशी प्रामाणिक राहूनदेखील एक खुसखुशीत मनोरंजक कलाकृती बनवता येऊ शकते, याचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे “महेशिण्टे प्रतिकारम”.\nकिंबहूना समस्त मलयाळम इंडस्ट्रीकडूनच ही गोष्ट शिकण्यासारखी आहे. चित्रपटात बेबीचेट्टा (अॅलेन्शिए लोपेझ), क्रिस्पिन (सौबिन शाहिर), व्हिन्सेंट भावना (के. एल. अँटनी कोची) अश्या दुय्यम भूमिकादेखील इतक्या चपखल विणल्या आहेत की, त्यामुळे सबंध चित्रटपटालाच एक कलात्मक रेखीवता प्राप्त होते.\nएका माणसाबद्दल न बोलणे अपराधच नव्हे तर अक्षरशः पाप ठरेल. तो माणूस म्हणजे महेशची भूमिका केलेला फ़हाद फ़ासिल.\nत्याने एवढे सुंदर, एवढे चांगले, एवढे जबरदस्त, एवढे संयत, एवढे सुरेख, एवढे कमाल, एवढे भारी काम केलेय की विचारता सोय नाही. पूर्वी हा माणूस मला अभिनेता म्हणून नुसताच आवडायचा. पण या चित्रपटापासून मात्र मी अक्षरशः फॅन झालोय त्याचा. काही काही प्रसंगी त्याने केलेला अभिनय असा काही बिनतोड आहे की, ते फक्त तोच करू शकतो. लग्नाच्या दिवशी तो दुरूनच सौम्याकडे ज्या नजरेने पाहातो; ती नजर, त्यातली हतबलता आणि तरीही तिच्यातील मनापासून चिंतलेली शुभेच्छा अक्षरशः काळीज कापत जाते. किंवा जिम्सनचा गळा आवळताना जो कर्तव्याचा भाव त्याच्या चेहऱ्यावर असतो, त्याची तुलनाच होऊ शकत नाही. आपल्याकडे जरा बरं काम केलं की, अभिनेत्यांना गगन ठेंगणे होते. पण ते सारेच बच्चे वाटावे असे एक एक अभिनयसम्राट दक्षिणेत आहेत. त्यांचं काम पाहिलं की, आपल्याकडच्या अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेल्या तथाकथित अभिनेत्यांवर हसू आल्याशिवाय राहावत नाही.\nनायकाला साजेशी पिळदार शरीरयष्टी नसताना, तिशीतच केसांची पीछेहाट झालेली असतानाही या दिसायला सामान्य फ़हाद फ़ासिलने जे काम केलेय, ते आपल्याकडच्या भल्याभल्यांना जमणारे नाही. दुर्दैवी आहे, परंतु सत्य आहे हे. आणि हे सत्य मान्य केलं तरच त्यावर उपाय काढता येणार आहेत.\nबिजिबालचे संगीत अतिशय सुरेख झालेय. विशेषतः “इडुक्की” आणि “मौनंगळ” ही गाणी. आपल्याकडे इतकी सुरेख गाणी का होत नाही, याची राहून राहून खंत वाटते. चित्रपटात मला जाणवलेली एकमेव त्रुटी म्हणजे तो मूळ विषयाकडे यायला फारच वेळ लावतो. दोन तासांच्या चित्रपटापैकी पहिला जवळ जवळ एक तास हा पात्रपरिपोष आणि वातावरणनिर्मितीसाठी घालवलाय. म्हटलं तर ही चांगली गोष्ट आहे आणि म्हटलं तर वाईट. कारण, सबंध चित्रपटच सुशेगात आहे. त्याचा धीमेपणानेच आस्वाद घ्यायचाय. जॅझ संगीतासारखा. किंवा अधिक मुद्देसूद बोलायचं झालं, तर “महेशिण्टे प्रतिकारम” हा चित्रपटच निसर्गरम्य केरळमधील गावाकडचे जॅझ आहे. रेंगाळणारे, संपल्यावरही चव ठेवून जाणारे आणि पुन्हापुन्हा आठवणी काढायला लावणारे.\nसुरुवातीला म्हटल्याप्रमाणे परमेश्वर आपल्याकडून एक गोष्ट हिसकावून घेतो ते दुसरी त्याहून चांगली गोष्ट देण्यासाठीच. “महेशिण्टे प्रतिकारम”मध्ये ही बाब अतिशय कलात्मक ढंगाने आणि तरीही रोजच्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांमधून सहजगत्या चितारलीये. कशी, ते चित्रपटात पाहूनच समजून घ्यावे.\nचुकूनही चुकवू नये असा गोड अनुभव आहे हा\nInMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page \n← गर्दीत स्वतःचं वेगळेपण टिकवणाऱ्या अक्षय कुमार वर आक्षेप घेणाऱ्यांसाठी\nभगवान विष्णूचं “सर्वात मोठं मंदिर” भारताबाहेर आहे आणि त्याचा इतिहास खूपच रोचक आहे आणि त्याचा इतिहास खूपच रोचक आहे\nथॉमस अल्वा एडीसनला हरवणारा एक असाही शास्त्रज्ञ होता \nहा मंत्र म्हणा अन केवळ ६० सेकंदात निराशेतुन बाहेर पडा: हार्वर्ड विद्यापीठाचं संशोधन\nSecurity guard चं काम करणारे जपानी रोबोट्स तयार\nभारतात गुन्हेगारांना फाशी देण्यासाठी केवळ ‘हाच’ दोर वापरला जातो\nआदिमानवाची ओळख पुन्हा नव्याने पटणार \n२१ किलोमीटर सहज धावणारी ४५ वर्षांची महिला अॅथलिट : कोईम्बतूरच्या महिलेचा आदर्श प्रवास\nसचिन आणि अझरूद्दीन मधल्या कडवट शीतयुद्धाच्या कथा\nज्यावर खरा हक्क भारताच�� आहे त्या पाकव्याप्त काश्मीरबाबत तुम्हाला माहित नसलेल्या गोष्टी\nहे वाचा – ई-वॉलेट आणि paytm चे एक्सपर्ट व्हा \nजगातील सर्वात “विषारी” गार्डन \nआर्मी युनिफॉर्मबद्दल तुम्हाला माहित नसलेल्या काही गोष्टी\nवर्तमानपत्रावरील हे वेगवेगळ्या रंगाचे चार टिंब नेमकं काय दर्शवतात\nशाळांमधील जंक फूड आणि “नक्षलसमर्थक बुद्धिजीवी” : दुर्लक्षित घडामोडी\nथ्री इडियट्स मध्ये आमीरने साकारलेल्या फुंगसुक वांगडुचा रिअल लाईफ अवतार – सोनम-वांगचूक\nसूर्याचं मंदिर, जिथे सुर्याचीच पूजा करण्यास मनाई आहे\nमुंबई-पुण्यात “स्टार्ट-अप” चं चित्र साधारण, दिल्ली-बंगळूरू आघाडीवर\n७२ दिवस अन्नाविना – एका दुर्दैवी संघर्षाची कहाणी – ‘१९७२ एंडीज फ्लाईट डिजास्टर’\nमोदी सरकारचे तथाकथित ‘अच्छे दिन’ आणि माध्यमांची गळचेपी\nडोनाल्ड ट्रम्पचं आलिशान प्लेन म्हणजे उडता राजवाडाचं जणू\nचेक बाउंस झाल्यावर काय करावे : जाणून घ्या पूर्ण कायदेशीर प्रक्रिया\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00247.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://abpmajha.abplive.in/videos/yog-majha-22-11-2017-481456", "date_download": "2018-04-24T18:03:40Z", "digest": "sha1:SBJZ6PQ64BW3UH2FZJ7H4VBP4NRL7K6G", "length": 14010, "nlines": 134, "source_domain": "abpmajha.abplive.in", "title": "योग माझा : शशांकासनाचे शरीराला अनेक फायदे", "raw_content": "\nयोग माझा : शशांकासनाचे शरीराला अनेक फायदे\nमानसिक आणि शारीरिक स्वास्थासाठी योग महत्वाचा आहे. योग शरिरालाच नाही तर मनालाही शांत ठेवण्यास मदत करतो. त्यासाठीच आज आपण योग माझामध्ये मनाला शांती देणारं आणि स्मरणशक्ती वाढवणारं शशांकासन पाहणार आहोत\nविशेष चर्चा : सरोज खानचं डोकं ठिकाणावर आहे काय\nस्पेशल रिपोर्ट : नाशिक : व्हेंटिलेटरमध्ये झुरळ अडकलं, श्वास न घेता आल्याने महिलेचा मृत्यू\nस्पेशल रिपोर्ट : मुंबई : पैसे आणि जागेचं गणित जुळवणारे मुंबईतील नॅनो फ्लॅट\nमुंबई : 'एबीपी माझा'चे मुख्य संपादक राजीव खांडेकर यांना दीनानाथ मंगेशकर पुरस्कार\nगडचिरोली : नक्षलवाद्यांचा खात्मा करणारे जिगरबाज सी-60\nपुणे : कोरेगाव भीमा प्रकरणातील साक्षीदार पूजाच्या मारेकऱ्यांना अटक करा : रिपाइं\nस्पेशल रिपोर्ट : पंढरपूर : रांगेशिवाय विठ्ठल दर्शन, पंढरपुरात लवकरच टोकन व्यवस्था\nपंढरपूर : विठुची पंढरी मांस-मद्यमुक्त करण्यासाठी मंदिर समितीचा ठ���ाव\nपुणे : सचिन तेंडुलकरचे 'जबरा फॅन' राजू गायकवाडांचं फोटो कलेक्शन खुलं\nस्पेशल रिपोर्ट : शिक्षक भरतीत गुण वाढवून देणारं रॅकेट सक्रिय\nपुणे : कोरेगाव भीमा प्रकरणी सत्यशोधन अहवालात पोलिस अधीक्षकांवर ठपका\nस्पेशल रिपोर्ट : औरंगाबाद : कॉपी पकडलेल्या परीक्षार्थीची कर्मचाऱ्याला मारहाण, आत्महत्येची धमकी\nबातम्या सुपरफास्ट : देशाच्या कानाकोपऱ्यातील घडामोडींचा आढावा\nनाशिक : व्हेंटिलेटरमध्ये झुरळ अडकलं, नाशिकमध्ये रुग्णाचा मृत्यू\nनागपूर : शेतकऱ्याच्या शिवारात पट्टेदार वाघाचा वावर\nविशेष चर्चा : सरोज खानचं डोकं ठिकाणावर आहे काय\nस्पेशल रिपोर्ट : नाशिक : व्हेंटिलेटरमध्ये झुरळ अडकलं, श्वास न घेता आल्याने महिलेचा मृत्यू\nस्पेशल रिपोर्ट : मुंबई : पैसे आणि जागेचं गणित जुळवणारे मुंबईतील नॅनो फ्लॅट\nमुंबई : 'एबीपी माझा'चे मुख्य संपादक राजीव खांडेकर यांना दीनानाथ मंगेशकर पुरस्कार\nगडचिरोली : नक्षलवाद्यांचा खात्मा करणारे जिगरबाज सी-60\nपुणे : कोरेगाव भीमा प्रकरणातील साक्षीदार पूजाच्या मारेकऱ्यांना अटक करा : रिपाइं\nस्पेशल रिपोर्ट : पंढरपूर : रांगेशिवाय विठ्ठल दर्शन, पंढरपुरात लवकरच टोकन व्यवस्था\nपंढरपूर : विठुची पंढरी मांस-मद्यमुक्त करण्यासाठी मंदिर समितीचा ठराव\nपुणे : सचिन तेंडुलकरचे 'जबरा फॅन' राजू गायकवाडांचं फोटो कलेक्शन खुलं\nस्पेशल रिपोर्ट : शिक्षक भरतीत गुण वाढवून देणारं रॅकेट सक्रिय\nपुणे : कोरेगाव भीमा प्रकरणी सत्यशोधन अहवालात पोलिस अधीक्षकांवर ठपका\nस्पेशल रिपोर्ट : औरंगाबाद : कॉपी पकडलेल्या परीक्षार्थीची कर्मचाऱ्याला मारहाण, आत्महत्येची धमकी\nयोग माझा : शशांकासनाचे शरीराला अनेक फायदे\nयोग माझा : शशांकासनाचे शरीराला अनेक फायदे\nमानसिक आणि शारीरिक स्वास्थासाठी योग महत्वाचा आहे. योग शरिरालाच नाही तर मनालाही शांत ठेवण्यास मदत करतो. त्यासाठीच आज आपण योग माझामध्ये मनाला शांती देणारं आणि स्मरणशक्ती वाढवणारं शशांकासन पाहणार आहोत\nविशेष चर्चा : सरोज खानचं डोकं ठिकाणावर आहे काय\nस्पेशल रिपोर्ट : नाशिक : व्हेंटिलेटरमध्ये झुरळ अडकलं, श्वास न घेता आल्याने महिलेचा मृत्यू\nस्पेशल रिपोर्ट : मुंबई : पैसे आणि जागेचं गणित जुळवणारे मुंबईतील नॅनो फ्लॅट\nमुंबई : 'एबीपी माझा'चे मुख्य संपादक राजीव खांडेकर यांना दीनानाथ मंगेशकर पुरस्कार\nगडचिरोली : नक्षलवाद्यांचा खात्मा करणारे जिगरबाज सी-60\nपुणे : कोरेगाव भीमा प्रकरणातील साक्षीदार पूजाच्या मारेकऱ्यांना अटक करा : रिपाइं\nस्पेशल रिपोर्ट : पंढरपूर : रांगेशिवाय विठ्ठल दर्शन, पंढरपुरात लवकरच टोकन व्यवस्था\nपंढरपूर : विठुची पंढरी मांस-मद्यमुक्त करण्यासाठी मंदिर समितीचा ठराव\nपुणे : सचिन तेंडुलकरचे 'जबरा फॅन' राजू गायकवाडांचं फोटो कलेक्शन खुलं\nस्पेशल रिपोर्ट : शिक्षक भरतीत गुण वाढवून देणारं रॅकेट सक्रिय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00250.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} +{"url": "http://vastuclass.blogspot.com/2009/09/blog-post_24.html", "date_download": "2018-04-24T18:15:04Z", "digest": "sha1:KYEOSLEO4QJEBV2UZ63D4FG25X7LTJY3", "length": 17870, "nlines": 84, "source_domain": "vastuclass.blogspot.com", "title": "वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र मार्गदर्शक शिकवणी वर्ग ( VASTU & ASTRO CLASS ): गृहारंभ / वास्तु मुहूर्त", "raw_content": "वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र मार्गदर्शक शिकवणी वर्ग ( VASTU & ASTRO CLASS )\nविद्वत्वं च नृपत्वं च नैव तुल्यं कदाचन् | स्वदेशे पूज्यते राजा विद्वान सर्वत्र पूज्यते || Don't judge yourself at all; accept yourself and move on from there. तुम्ही स्वयंदिप व्हा \nगुरुवार, २४ सप्टेंबर, २००९\nगृहारंभ / वास्तु मुहूर्त\nभारतीय विद्यां पैकी एक विद्या आहे ती म्हणजे वास्तुशास्त्र विद्या. नविन वास्तुच्या बांधकामास किंवा नविन वास्तुत प्रवेश करण्यापुर्वी मुहूर्त पाहणे आवश्यक असते. योग्य सुमुहूर्तावर वास्तुप्रवेश आणि वास्तुचे बांधकाम करणे ही महत्त्वाची घटना असते. भारतीय कालगणेनुसार मुहूर्त काढण्यासाठी उपयुक्त साधन “ पंचाग” आपल्या साठी भारतीयांनी (गणिती) परिश्रम घेउन बाजारात उपलब्द करुन दिले आहे. अशा पंचांगानुसार मुहूर्त काढले असता अशुभ फ़ळांची तीव्रता कमी होऊन शुभ फ़ले लाभतात. तसेच अनेक दोषांचा परिहार होतो. धार्मिक व्यवहार म्हणजे वास्तुचे भुमीपूजन, भूमीशांती, शीलान्यास, वास्तुशांती करताना योग्य व अयोग्य दिवस व वेळ ठरवली गेली आहे यालाच मुहूर्त असे म्हणतात.\nवास्तुचा कार्यारंभ करण्यासाठी शुक्लपक्ष आणि सुर्य उत्तरायणात असला पाहिजे. त्यांचप्रमाणे गृहस्वामीचे चंद्रबल – ताराबल – शुभलग्न - शुभदिन सुध्दा असला पाहिजे. कृष्णपक्ष आणि शुक्लपक्षाच्या पंधरा तिथि नामा नुसार पाच प्रकारच्या तिथि असतात. त्या अशाप्रकारे नन्दा ( १,६ व ११ ), भद्रा ( २,७ व १२ ), जया ( ३,८ व १३ ), रिक्ता ( ४,९ व १४ ), पुर्णा तिथि ( ५,१० व १५ अथवा ५,१० व ३०) ह्या तिथी आपल्या नावानुसार फ़ल देतात.\nशुक्रवारी नन्दा तिथि ( १,६ व ११ ), बुधवारी भद्रा तिथि ( २,७ व १२ ), मंगळवारी जया ( ३,८ व १३ ) शनिवारी रिक्ता ( ४,९ व १४ ), आणि गुरुवारी पुर्णा तिथि ( ५,१० व १५ ) तर त्या तिथि आणि वार सर्वसिध्दिप्रद्ययक असतात.\nशुक्ल पक्षात २,३,५,७,१०,१३,१५(पौर्णिमा) या तिथि श्रेष्ठ होय. चतुर्थि, नवमी, चतुर्दशी या तिथि त्याज्य आहेत, अष्टमी, अमावस्या या तिथि अशुभ आहेत. तसेच वारालाही महत्व आहे. गृहरंभासाठी सोमवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार हे वार शुभ आहेत. शनिवार मध्यम आहे. रविवार आणि मंगळवारी त्याज्य आहेत. त्याज्य व अशुभ तिथिंना गृहारंभ केल्याने दारिद्र, धनहानी, उच्चाटन, धान्यनाश, राजभय, असते म्हणून या तिथिना गृहारंभ टाळावा\nरोहिणी, मृग, उत्तरा, चित्रा, अनुराधा, उत्तराषाढा, उत्तराभाद्रपद आणि रेवती ही नक्षत्रे श्रेष्ठ आहेत. अश्विनी, पुनर्वसु, पुष्य, हस्त, स्वाती, अभिजीत ( उत्तरषाढाच्या शेवटच्या १५ घटिका आणि श्रवणाच्या आधिच्या १५ घटिका ), श्रवण, धनिष्ठा, शततारका ही नक्षत्रे शुभ आहेत. मूळ, ज्येष्ठा, आर्द्रा, आश्लेषा ही उग्र नक्षत्रे आहेत. पूर्वाफ़ाल्गुनी, पूर्वाभाद्रपद, कृत्तिका व विशाखा ही वर्ज्य नक्षत्रे आहेत.\n२७ योगा पैकी व्यातिपात, वैधृति, विष्कंभ ( पहिल्या तिन घटिका ) वज्र ( पहिल्या नऊ घटिका ), व्याघत ( पहिल्या पाच घटिका ), गंड व अतिगंड ( पहिल्या साहा घटिका ), शुल ( पहिल्या १५ घटिका ) अशुभ मानल्या गेल्या आहेत.\nतिथिच्या अर्ध्या भागाला करण असे म्हणतात, ११ करणा पैकी विष्टि व नाग ही करणे अशुभ आहेत. गृहारंभ करताना रवी, चंद्र, बुध, गुरु व शुक्र बलवान असावेत, रवी हा मेष, वृषभ, कर्क, सिंह, तुला, वृश्चिक आणि कुंभ राशीत असताना शुभ फ़ले देतो, व इतर राशीत असताना अशुभ फ़लेदायी असतो.\nनविन चुल / शेगडी प्रज्वलीत करताना (वास्तुशांती) त्यासाठी बुधवार, गुरुवार, शुक्रवार हे दिवस उत्तम आहेत, नव्या घरात शनिवारी, मंगळवारी, सोमवारी व रविवारी अग्नि प्रज्वलित केल्यास दारिद्र लाभते, धननाश होतो, रोग जडतात, स्त्रिया शारिरीक दृष्ट्या क्षीण किंवा अकार्यक्षम होतात.\nसर्वात चांगला योग सकारां म्हणजे :- शनिवार, स्वाती नक्षत्र, सिंह लग्न, शुल्क पक्ष, सप्तमी तिथि, शुभ योग आणि श्रावण महिना असेल तर हे सातही सकाराने युक्त आहेत आणि या सातही सकारांच्या योगात गृहारंभ केला तर वाहन सौख्य, धन-धान्य वृध्दी, पुत्र व गृहस्वामीला विविध प्रकारचे लाभ आणि सौभाग्य प्राप्त होते.\nवृषभ, सिंह, वृश्चिक, कुंभ या स्थिर लग्नावर केलेला वास्तुप्रवेश अथवा गृहारंभ शुभफ़लदायी ठरतो, कार्य सिध्दिस जाते. मिथुन, कन्या, धनु, मीन या द्विस्वभावी राशीचा पूर्वार्ध स्थिर लग्नाचा व उत्तरार्ध चर लग्नाचा असतो. त्यामुळे चर लग्नावर गृहारंभ केल्यास तो हानिकारक होतो. मेष, कर्क, तूळ, मकर ही चर लग्ने वास्तुच्या शुभकार्याला वर्ज्य आहेत.\nगृहप्रवेश करताना चंद्राची दिशा व त्यांचे समोरील दिशा वर्ज्य करुन घराच्या द्वाराने प्रवेश करावा, कृतिका ते आश्लेषा ही सात नक्षत्रे, अनुराधा ते श्रवण ही सात नक्षत्रे असता चंद्र पुर्वदिशेला किंवा पश्चिम दिशेला असतो म्हणुन या दिशेच्या उलट उत्तर व दक्षिण दिशेने गृहप्रवेश करावा. मघा ते विशाखा व धनिष्ठा ते भरणी ही सात नक्षत्रे असता चंद्र दक्षिण दिशेकडे किंवा उत्तरेस असतो या कारणा ने पूर्व किंवा पश्चिम दिशेकडुन गृहप्रवेश करावा.\nशुभद्वार करण्यासाठी शुभ नक्षत्रे नेहमी बघण्याची पध्द्त आहे. रवि नक्षत्रा पासुन चार नक्षत्रे शुभ, फ़ल लक्ष्मी प्राती, त्यापुढील आठ नक्षत्रे अशुभ घराच्या चार कोनावर प्रत्येकी दोन-दोन नक्षत्रे अशुभ घरात कोणी राहत नाही, त्यापुढील आठ नक्षत्रे घरावर शुभ व द्वाराचे बाजुस घरात सुख देतात. त्यापुढील तीन नक्षत्रे अशुभ घराच्या उंबरठ्यावर अशुभ मृत्यू, शेवटची चार नक्षत्रे शुभ व मध्यगतीने शुभ फ़ले देतात.\nगृहारंभ करताना कुशल विद्वानाला विचारावे व गृहारंभ शुभ मुहूर्तावर करावा अन्यथा अशुभ मुहूर्तावर अथवा आपल्या मनाने शुभ मुहूर्त न पाहता ग्रुहारंभ केला तर ते कार्यत अडचणी, आर्थिक समस्या निर्माण होऊन मानसिक अशांती राहते. म्हणुन वास्तुप्रवेश करताना विचारपुर्वकच करावा व त्यासाठी विद्वानाचे मार्गदर्शन घ्यावे.\nat ९/२४/२००९ १०:१४:०० म.उ.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\n७ ऑक्टोबर, २००९ रोजी ११:५७ म.उ.\n१४ ऑक्टोबर, २००९ रोजी ७:१० म.उ.\nवास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्र मार्गदर्शन शिकवणी वर्ग म्हणाले...\nAnonymous & सोनाली जोशी\n१५ ऑक्टोबर, २००९ रोजी ५:२८ म.उ.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nआमच्याशी संपर्क साधतांना खालील गोष्टी पाळा:-\n१) पत्रात तुमचा भ्रमणध्वनीक्रमांक न विसरता लिहा. तो नसल्यास पत्र��ची दखल घेतली जाणार नाही. ( vastuclass@gmail.com )\n२) तुमचा प्रश्न मोजक्या शब्दात आणि स्पष्टपणे लिहा.\nराजीव उपाध्ये यांची चिन्तनिका\nअधिजनुकशास्त्र - एक गैरसोईचे विज्ञान\nवास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्र मार्गदर्शन शिकवणी वर्ग\nगेल्या १८ ते २० वर्षे ज्योतिषशास्त्रा आणि वास्तुशास्त्राचा अभ्यास करीत आहे. मला जे काही श्री स्वामी कृपा प्रसादा मुळे प्राप्त झाले आहे ते समाज उपयोगा करता समाजाला देण्यास मी सदैव तप्तरं असेन. पारंपारीक वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, सर्वोतोभद्र चक्र, नक्षत्र ज्योतिषशास्त्र, इत्यादि वर संशोधन केले आहे. विरार येथे वास्तुमार्गदर्शन शिकवणी वर्ग सुरु केले आहेत, पण ज्यांना याचा लाभ घेता येत नाही, त्यांच्यासाठी आता संगणकाच्या माध्यमातुन( Inter Web Blogger ) शिकवणी वर्ग घेण्याचा प्रयत्न केला आहे. संजीव आणि परिवार.\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nआधुनिक शास्त्र सांगतं की घरात प्रवेश करणार्‍या पृथ...\nमुख्य घरातील देव्हारा व मुख्य दरवाज्या मुळे होणारे...\nगृहारंभ / वास्तु मुहूर्त\nसाधेसुधे थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00251.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.inmarathi.com/author/abhishek-mali/", "date_download": "2018-04-24T18:24:08Z", "digest": "sha1:QLFWWNKIWTOSDRVK35TDKNQFB6SYTHWE", "length": 8227, "nlines": 87, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "Abhishek Mali, Author at InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nयाला जीवन ऐसे नाव\nकोण म्हणतो बलात्कार “लैंगिककते”मुळे होतो\nया सगळ्या सामाजिक प्रश्नांचा गुंता सोडवत असतानाच योग्य वयात लैंगिक शिक्षण हाच यावरील एकमात्र उपाय आहे.\nयाला जीवन ऐसे नाव\n‘ते’ नालायकच आहेत : सुशिक्षित/उच्चवर्णियांच्या चर्चेचं वास्तव\nसामाजिक प्रबोधन चळवळी द्वेषआधारित बनण्यापासून रोखणे हे सुद्धा एक फार मोठे आव्हान आपल्यासमोर आहे. ‘ते’ नालायकच आहेत, ही मानसिकता बदलण्यासाठी संतुलित साहित्य निर्माण करणे आणि दैनंदिन व्यवहारात त्याचे आचरण या दोन्हीही गोष्टी व्हायला हव्यात.\n सोनिया गांधीच खऱ्या लोकशाहीवादी नेत्या (InMarathi वरील लेखाचा प्रतिवाद)\nएककल्ली, आत्ममग्न आणि हेकेखोर दीडशहाण्या हुकूमशहापेक्षा सर्वांना सोबत घेऊन जाणारा तज्ज्ञ सल्लागारमंडळाच्या सहाय्याने ध्येयधोरणे ठरवणारा नेताच हा खरा लोकशाहीवादी नेता असतो.\nअमोल यादवांचं “पुष्पक विमान” : ३५ हजार कोटींचा ‘स्वदेशी’ आशावाद\nकोणत्याही प्रकल्पाची अभिनवता पाहताना व्यावहारिकतासुद्धा तपासावी लागते.\nपायाच्या बुटामध्ये मावणारा पोर्टेबल टेन्ट\nऑनलाईन खरेदी करताना भरपूर पैसे वाचवण्याच्या १० जबरदस्त ट्रिक्स\nवर्ष 2015: Amul च्या ह्या 15 गमतीशीर advertisements च्या नजरेतून\n चार्ली चॅप्लीन जीवन प्रवास – भाग २\n फसवणूक टाळण्यासाठी ह्या गोष्टींची पडताळणी आवर्जून करा\nलढण्याची प्रेरणा देणारी आमची आजी\nभारताला स्वातंत्र्याचं स्वप्न दाखवणारे पहिले क्रांतिकारक – उमाजी नाईक\nमोदी सरकारकडून “शिक्षणाच्या आईचा…”\nफोन कॅमेऱ्यावर धूळ जमलीये ह्या ६ क्लृप्ती वापरून स्वच्छ करा लेन्स\nसचिन तेंडूलकरच्या नावाने लॉन्च झालेल्या फोनची तुम्हाला माहित नसलेली वैशिष्ट्ये\nस्टेनलेस स्टील आणि स्टील यांच्यामध्ये काय फरक असतो \nती आई होती म्हणुनी…..\nलग्न मोडलं, पण तिने गरिबांना १९ लाख रुपयांचे जेवण खाऊ घातले…वाचा काय आहे हे प्रकरण\nISIS चा तपास घेऊ बघणाऱ्या सामान्य car सेल्समनलाच झाली अटक\nआसिफा वरील अत्याचाराचं समर्थन का घडतं : अम्मा पकोडा आणि धृवीकरण : भाऊ तोरसेकर\nखोडरबरचा निळा भाग पेनची शाई खोडण्यासाठी नसतो, त्याचे खरे काम वेगळेच आहे\nह्या व्यक्तीची खिल्ली उडवण्यापूर्वी त्याची ‘खरी’ कहाणी नक्की जाणून घ्या\n” पुस्तक – नाण्याची दुसरी बाजू\nभारत-पाक सीमा कश्याने बनली होती माहितीये उत्तर वाचून तुमचे डोळे विस्फारतील\nLive Telecast करण्यामागचं तंत्रज्ञान “असं” असतं\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00251.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wordpress.org/themes/twentythirteen/", "date_download": "2018-04-24T18:16:16Z", "digest": "sha1:4YHZ5E56QOOQ6IGJTZZ6TINH7F6ZE5EA", "length": 7471, "nlines": 194, "source_domain": "mr.wordpress.org", "title": "थीम निर्देशिका — मोफत वर्डप्रेस थीम — WordPress", "raw_content": "\nआपले थीम अपलोड करा\nथीम यादीत परत जा\nशेवटचे अद्यावत: नोव्हेंबर 16, 2017\nसुलभता रेडी., लेख, सानुकूल शीर्षलेख, सानुकूल मेनू, संपादक शैली, वैशिष्ट्यपूर्ण प्रतिमा, फुटर विजेटस, सूक्ष्मस्वरूप, एक कॉलम, पोस्ट स्वरूप, उजवा साइडबार, आरटीएल भाषा समर्थन, स्टिकी पोस्ट, अनुवाद सहीत, दोन कॉलम\n5 पैकी 4 स्टार्स.\nथीम आढळले नाही .भिन्न शोध घ्या.\n<# } #> अधिक माहिती\nह्या थीम ला आजून रेट दिले नाही\nटूलबार कडे स्किप करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00251.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/vir-savarkar-marathi/%E0%A4%B9%E0%A5%87-%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B6%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BF-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AD%E0%A5%82%E0%A4%A4-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%A4%E0%A4%AE-%E0%A4%A4%E0%A5%87%E0%A4%9C%E0%A4%BE-108052700029_1.html", "date_download": "2018-04-24T18:31:38Z", "digest": "sha1:NMCW2ZWNDMNY6YTXEPTPGR3JDRNSNWGZ", "length": 10252, "nlines": 143, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "Veer Savarkar, aajkal, maharashatra, hindutva | हे हिंदुशक्ति-संभूत-दिप्ततम-तेजा | Webdunia Marathi", "raw_content": "\nबुधवार, 25 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nहे हिंदुशक्ति-संभूत-दिप्ततम-तेजा हे हिंदुतपस्या-पूत ईश्वरी ओजा\nहे हिंदु-नृसिंहा प्रभो शिवाजीराजा\nकरि हिंदुराष्ट्र हें तूतें \nकरि अंतःकरणज तुज, अभि- नंदना\nतव चरणिं भक्तिच्या चर्ची \nगूढाशा पुरवीं त्या न कथूं शकतों ज्या\nहे हिंदु-नृसिंहा प्रभो शिवाजीराजा\nहा भग्न तट असे गडागडाचा आजी\nहा मग्न आज जयदुर्ग आंसवांमाजी\nही भवानिची ह्या पुन्हा गंजली धारा\nती म्हणुनी भवानी दे न कुणा आधारा\nगड कोट जंजिरे सारे \nया जगति जगूं ही आज गमतसे लज्जा\nहे हिंदु-नृसिंहा प्रभो शिवाजीराजा\nजी शुद्धि हृदाची रामदासशिर डुलवी\nजी बुद्धि पांच शाहींस शत्रुच्या झुलवी\nजी युक्ति कूटनीतींत खलांसी बुडवी\nजी शक्ति बलोन्मत्तास पदतलीं तुडवी\nती शुद्धि हेतुची कर्मी \nती बुद्धि भाबड्या जीवां \nदे मंत्र पुन्हा तो, दिले समर्थें तुज ज्या\nहे हिंदु-नृसिंहा प्रभो शिवाजीराजा\nने मजसी ने परत मातृभूमीला\nहिंदीच राष्ट्रभाषा असावी- सावरकर\nयावर अधिक वाचा :\nबराक ओबामा यांनी पत्र पाठवून मागितली माफी\nअमेरिकेचे माजी राष्ट्रपती बराक ओबामा आणि त्यांची पत्नी मिशेल ओबामा यांनी आपली मोठी मुलगी ...\nचार दिवस सलग बँका बंद राहणार\nबँकेची काही कामे असतील तर पुढील तीन दिवसांत आटोपून घ्यावी लागणार आहेत. कारण चार दिवस सलग ...\nआसाराम बापूला बुधवारी शिक्षा सुनावली जाणार\nबलात्काराच्या प्रकरणात अटकेत असलेला स्वयंघोषित अध्यात्मिक गुरु आसाराम याला बुधवारी शिक्षा ...\nमृत्यूच्या पाच तासाने उठून बसला, सांगितले अनुभव\nघरात अंतिम संस्काराची तयारी सुरू असताना मृत व्यक्ती अचानक उठून बसला तर हैराण होणे ...\nभारतीय लष्कराने पाकच्या पाच सैनिकांना घातले कंठस्नान\nनियंत्रण रेषेवर सातत्याने पाकिस्तानी सैनिकांकडून होणाऱ्या गोळीबाराविरोधात प्रत्युत्तरदाखल ...\nस्वस्त झाला सॅमसंगचा हा स्मार्ट फोन\nजर आपण सॅमसंगचा मोबाईल खरेदी करायला जात असाल तर आपल्यासाठी चांगली बातमी आहे की सॅमसं���ने ...\nव्हॉट्सअॅपवर अफवांचे मेसेज थांबवणारे फिचर\nयापुढे व्हॉट्स अॅपवर एखादा मेसज जास्तवेळा फॉरवर्ड झाला तर तो आता पकडता येणार आहे. ...\nफेसबुक आणि ट्विटरवर फेक युजर्स शोधता येणार\nफेसबुक आणि ट्विटरवर खरे मित्र कोण आणि खोटे कोण याचा शोध आता लागणार आहे. सोशल नेटवर्किंग ...\nजीमेलमध्ये येणार नव्या फीचर्स\nजीमेल आपल्या युजर्ससाठी सुरक्षेच्या दृष्टीकोनातून नव्या फीचर्सवर काम करत आहे. लवकरच आता ...\nमाहिती अधिक सुरक्षित करण्याचा फेसबुकचा प्रयत्न\nफेसबुकने भारतातील युजर्सना विश्वास देण्यासाठी अॅपमध्ये काही बदल करुन, युजर्सच्या माहितीला ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00252.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/arthavishwa/four-tier-gst-structure-proposed-low-6-cent-high-26-cent-extra-luxury-goods-13763", "date_download": "2018-04-24T18:33:50Z", "digest": "sha1:ZYFIZDFLMO6FPRDVPTQWB4NUV7U7VVBO", "length": 14621, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "Four-tier GST structure proposed: low of 6 per cent to high of 26 per cent, extra on luxury goods जीएसटीसाठी दराचे चार टप्पे निश्चित | eSakal", "raw_content": "\nजीएसटीसाठी दराचे चार टप्पे निश्चित\nबुधवार, 19 ऑक्टोबर 2016\nजीवनावश्यक वस्तू आणि चैनीच्या वस्तुंसाठी संभाव्य जीएसटी दरासाठी 6 टक्के, 12 टक्के, 18 टक्के आणि 26 टक्के असे चार टप्पे निश्चित करण्यात आले असून, बैठकीच्या पहिल्या दिवशी राज्यांना द्यावयाच्या नुकसान भरपाईचे सूत्र निश्चित करण्यात आले आहे.\nनवी दिल्ली - नवीन वर्षात 1 एप्रिल 2017 पासून वस्तू व सेवा कर (जीएसटी) लागू करावायचा असल्याने जीएसटी परिषदेच्या तीन दिवसीय महत्त्वपूर्ण बैठकीस मंगळवारपासून सुरूवात झाली आहे. जीएसटी कराचा दर निश्चित करण्यावर चर्चा करण्यात आली. त्यामध्ये जीवनावश्यक वस्तू आणि चैनीच्या वस्तुंसाठी संभाव्य जीएसटी दरासाठी 6 टक्के, 12 टक्के, 18 टक्के आणि 26 टक्के असे चार टप्पे निश्चित करण्यात आले असून, बैठकीच्या पहिल्या दिवशी राज्यांना द्यावयाच्या नुकसान भरपाईचे सूत्र निश्चित करण्यात आले आहे. शिवाय यावर सर्व राज्यांचे एकमत झाले आहे.\nकेंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या नेतृत्वाखाली जीएसटी परिषदेची बैठकीत सर्व राज्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते व त्यांच्यात 1 एप्रिल 2017 पासून लागू करावयाच्या जीएसटीसाठी राज्यांना होणाऱ्या महसूलाचा तोटा लक्षात घेऊन त्यांना द्यावयाच्या नुकसान भरपाईबाबत ��ता एकमत झाले आहे.\n2015-16 आधार वर्ष म्हणून गृहीत धरले जाणार असून त्यात दरवर्षी 14 टक्के वाढ करण्यात येईल. प्रत्येक राज्याला पाच वर्षे नुकसान भरपाई दिली जाणार असून जर राज्यांना कमी भरपाई मिळाली आणि त्यात नुकसान झाल्यास केंद्र सरकार ते नुकसान भरपाई देईल, असे जेटली यांनी बैठकीनंतर पत्रकारांना सांगितले.\nजीएसटी दरात चैनीच्या वस्तू आणि तंबाखू सारख्या उत्पादनावर सर्वाधिक दर आकारण्यावर चर्चा झाली. तर अन्नपदार्थांना करामधून सवलत आणि महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी सामान्यांच्या उपयोगातील 50 टक्के वस्तूंना जीएसटी दरामधून वगळण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.\nजीएसटी परिषदेत सर्व मुद्यांबाबत सहमती होण्यासाठी अर्थ मंत्रालयाने 22 नोव्हेंबरची अंतिम तारीख निश्चित केली आहे. ईशान्येकडील 11 राज्ये व डोंगराळ भागांना नव्या कर प्रणालीत कसे सामावून घ्यायचे याबाबतही या बैठकीत चर्चा करण्यात आली.\nतीन दिवसांच्या बैठकीत आता विविध विषयांवर चर्चा होणार आहे. तसेच नवीन प्रणालीअंतर्गत 11 लाख सेवाकर प्रदात्यांचे करनिर्धारण अधिकार कुणाकडे असतील याबाबतच्या वादग्रस्त मुद्यावरही चर्चा होणार आहे. गेल्यावर्षी मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यन यांच्या अध्यक्षतेखालील समितीने जीएसटीसाठी मोठय़ा प्रमाणातील वस्तूंसाठी 17-18 टक्के कराचा दर ठेवण्याची शिफारस केली होती. तर कमी किंमतीच्या वस्तूंसाठी 12 टक्के आणि महागड्या कार, मद्य, पानमसाला व तंबाखू आदीसाठी 40 टक्के कर आकारण्याचे सुचविले होते. तसेच मौल्यवान धातूंसाठी 2 ते 6 टक्के करदराची शिफारस करण्यात आली होती.\nश्री विठ्ठलाच्या दर्शनाची आषाढीपूर्वी टोकन पध्दत\nपंढरपूर ः श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी भाविकांना तासन्‌तास दर्शन रांगेत उभा रहावे लागू नये यासाठी तिरुपतीच्या धर्तीवर टोकन व्यवस्था (ऍक्‍सेस कार्ड)...\nदिल्लीत धावत्या कारमध्ये तब्बल 11 तास सामूहिक बलात्कार\nनवी दिल्ली : देशात बलात्काराच्या घटना सातत्याने घडत आहे. त्यानंतर राजधानी दिल्लीत 'निर्भया' बलात्कार आणि हत्याप्रकरणानंतर आता पुन्हा एकदा तशाच...\nकास्टिंग काऊच'मधून खासदारही सुटल्या नाहीतः रेणुका चौधरी\nनवी दिल्ली: 'प्रत्येक ठिकाणी कास्टिंग काऊच होते आणि संसदही त्यापासून सुटलेली नाही,' असे सांगून माजी केंद्रीय मंत्री, राज्यसभेती��� खासदार रेणुका चौधरी...\nआमदार शिवाजी कर्डिलेंसह पाच जणांना जामीन\nनगर : पोलिस अधीक्षक कार्यालयामध्ये तोडफोड केल्याच्या गुन्ह्यातील आमदार शिवाजी कर्डिले यांच्यासह पाच जणांच्या जामीन अर्जावर काल युक्तिवाद झाला....\nवाहन चालवताना संवेदनशिलता, नियमावली आणि सुरक्षितता राखा\nपाली (रायगड) : पनवेल येथील अमिटी विद्यापिठाच्या लिबरल आर्ट विभाग आणि युनायटेड मुंबई विभाग या संस्थेच्या संयुक्त विद्यमाने रस्ते...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00252.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.inmarathi.com/cigarettes-quitting-tips/", "date_download": "2018-04-24T18:22:49Z", "digest": "sha1:Y52YIX5JYBMY7AEPFJJL2OBPL2NHT67K", "length": 13610, "nlines": 111, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "या खाद्यपदार्थांची सवय लावा आणि सिगारेटला 'रामराम' करा!", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nयाला जीवन ऐसे नाव\nया खाद्यपदार्थांची सवय लावा आणि सिगारेटला ‘रामराम’ करा\nसिगारेटचं व्यसन खूप वाईट एकदा लागलं की ते सुटायचं नावचं घेत नाही. मग एकदा का त्याचे दुष्परिणाम दिसू लागले की कुठून कुठून काय काय शक्कल शोधून सिगारेट सोडायचे आपले प्रयत्न सुरु होतात. पण बहुतेक वेळा हे प्रयत्न देखील अपुरे पडतात आणि पुन्हा तेच ‘ये रे माझ्या मागल्या’ एकदा लागलं की ते सुटायचं नावचं घेत नाही. मग एकदा का त्याचे दुष्परिणाम दिसू लागले की कुठून कुठून काय काय शक्कल शोधून सिगारेट सोडायचे आपले प्रयत्न सुरु होतात. पण बहुतेक वेळा हे प्रयत्न देखील अपुरे पडतात आणि पुन्हा तेच ‘ये रे माझ्या मागल्या’ तुम्ही देखील असे अनेक प्रयत्न करून कंटाळला असलं तर आज आम्ही तुम्हाला जी हटके गोष्ट सांगणार आहोत ती करून बघा आणि आम्हाला खात्री आहे की त्याचा नक्कीच चांगला परिणाम दिसून येईल.\nएका संशोधनातून ही हटके गोष्ट सिद्ध झाली आहे ती गोष्ट म्हणजे- रोजच्या दैनंदिन खाद्यपदार्थांच्या सेवनाने देखील सिगारेट सुटू शकते. काय आहे की नाही एकदम मस्त बातमी आहे की नाही एकदम मस्त बातमी म्हणजे आता उगाच बाहेरचे प्रयत्न नको आणि त्यात पैसा घालवायला देखील नको.\nसिगारेटमुळे शरीरातील व्हिटॅमिन ‘सी’वर परिणाम होतो. याची भरपाई निकोटिन करू लागतो. अशा वेळी जर सिगारेटपासून लवकर सुटका मिळवू इच्छित असणार्‍यांना मोसंबीचा रस किंवा रसाळ फळांचे जास्तीत जास्त सेवन केले पाहिजे. या कामामध्ये लिंबू, डाळिंब मदत करू शकतात.\nसिगारेटच्या तलफीवर शुगर फ्री च्युइंगम एक चांगला पर्याय ठरू शकतो.\nदुधाला आपण एका पौष्टिक पदार्थाच्या रूपात ओळखतो. दुधापासून शरीराला आवश्यक असणारी पोषक तत्त्वे मिळतात. दूध आपल्या या सवयीला सोडण्यात मदत करील. ड्युक्स विद्यापीठात झालेल्या संशोधनानुसार सिगारेट ओढण्यापूर्वी एक ग्लास दूध घेतले तर आपल्याला सिगारेट घेण्यास आनंद येणार नाही. कारण याचा धूर कडू लागेल. एकदा हे करून पाहा. सिगारेटला दुधाच्या ग्लासमध्ये बुडवून घ्या, नंतर सुकवून तीच सिगारेट ओढा. तिचा धूर इतका कडू लागेल की दुसरा झुरका घेण्याची इच्छाच होणार नाही. या प्रयोगानंतर कोणीही सिगारेटला नको म्हणेल.\nआपल्याला सिगारेटची तलफ लागेल तेव्हा चविष्ट पदार्थ नाही तर चिमूटभर मीठ चाटून पाहा. तलफ नाहीशी होईल.\nजिनसेंग- ही चिनी जडी-बुटी फक्त वजन कमी करण्यासाठीच उपयोगी नाही, तर निकोटिनद्वारे शरीरात जाणार्‍या डोपामाइनच्या प्रभावालासुद्धा कमी करण्यास मदत करते, पण याचे नियमित सेवनही नुकसानदायक ठरू शकते. महिन्यात तीन किंवा चार वेळेस घेऊ शकता.\nदुधाप्रमाणेच गाजर, दोडका, काकडी आणि वांगे खाल्ल्यानंतर सिगारेट पिण्याची इच्छा होत नाही. तज्ज्ञांच्या मते, या भाज्यांची जास्त मात्रा निकोटिनवर प्रभाव टाकते. सिगारेट सोडण्याच्या अभियानापासून वटाणे आणि मक्यासारख्या भाज्यांना दूरच ठेवले पाहिजे. या भाज्यांत असणारी शर्करा याची तलफ जास्त वाढवू शकते. आता जर आपल्याला सिगारेट पिण्याची तलफ लागली तर एक गाजर खा, नाही तर पालक खा. या भाज्यासुद्धा आपली सिगारेट पिण्याची इच्छा दूर करू शकतात.\nपण एक गोष्ट मात्र नक्की, जर तुम्हाला खरोखरच सिगारेट सोडायची असेल तर प्रबळ इच्छाशक्ती असणे देखील गरजेचे आहे.\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: MarathiPizza.com.\n← हा चित्रपट तुम्ही कधीही पाहू शकणार नाही\nतिसऱ्या महायुद्धाच्या वाटेवर आपण कुठवर आहोत जाणून घ्या\nगरम किंवा थंड पाण्यापेक्षा ‘कोमट’ पाणी पिणे आरोग्यासाठी जास्त चांगले असते..\nकडू मेथीचे आरोग्यदायी गुण : आहारावर बोलू काही – भाग 15\nमुलींसाठी (व त्यांच्या मातांसाठी) अत्यंत महत्वाचं : मासिक पाळी सुरु होताना घ्यावयाची काळजी : आहारावर बोलू काही भाग: १८\nह्या रोजच्या वापरातील वस्तूंना औषधांसारखीच एक्सपायरी असते\nत्याच्याकडे एवढा पैसा होता की, करोडो रुपये वर्षाला अगदी कुजून जायचे\nकिशोरी आमोणकर : स्वरार्थात रमलेली नादभाषा\nजातीय/वांशिक/सांस्कृतिक अस्मितांचा गोंधळ : मिथकांच्या सोसात हरवलेला इतिहास\nतुकारामांच्या तोडीचा ज्ञानी आज दुसरा नाही : जाऊ तुकोबांच्या गावा : भाग ४०\n“तुम्हारी सुलू”चा दुर्लक्षित पैलू – वयाच्या तिशीत, बदलांना सामोरे जाणाऱ्या तरुणाईचा प्रवास\nहे आहे आशियातील सर्वात श्रीमंत गाव, ह्या गावात सर्वच आहेत करोडपती\nअलार्मचा शोध लागण्यापूर्वी लोक वेळेवर कसे उठायचे\nरोमन सम्राट सीजरने जिथे आपले शेवटचे शब्द उच्चारले, आज तिथे २५० मांजरी नांदतात..\nआदिमानवाची ओळख पुन्हा नव्याने पटणार \nकेरळच्या ह्या देवाला लागतो चॉकलेटचा नैवेद्य\nखुद्द इंग्रजांना कर्ज देणाऱ्या “मराठा” राजाची अद्वितीय कथा\nभारत सरकारचा भीम पराक्रम – एका वर्षात वाचवले तब्ब्ल २७००० करोड रूपये\nएखादी गोष्ट पेटेंट करणे म्हणजे काय आणि ते कसे मिळवाल आणि ते कसे मिळवाल \nतुकोबांसारखे संत जन्माला येतात ते त्यांच्या घरच्या संस्कारांमुळे : जाऊ तुकोबांच्या गावा : भाग २५\n“हे” अधिकार कदाचित तुमच्या बँकेने तुम्हाला आजवर सांगितले नसतील\n‘मनाला आनंद आणि समाधान देणारा’ एक वेगळा व्हॅलेंटाईन डे \nअसुरी प्रवृत्तीत घुसमटणारं ‘स्त्रीत्व’…\nभारतातील ह्या रस्त्यांवर म्हणे……..’रात्रीस खेळ चाले’\n2015चे 5 सर्वोत्तम animated चित्रपट\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00252.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://sharadmani.wordpress.com/2015/10/31/%E0%A4%8F%E0%A4%B5%E0%A4%A2%E0%A5%87%E0%A4%9A-%E0%A4%86%E0%A4%A0%E0%A4%B5%E0%A4%A4%E0%A5%87-%E0%A4%AE%E0%A4%B2%E0%A4%BE/", "date_download": "2018-04-24T17:45:09Z", "digest": "sha1:W2LDTS57BPOMQPW2SWOS7O56X5O3VP4L", "length": 8336, "nlines": 140, "source_domain": "sharadmani.wordpress.com", "title": "येवढेच आठवते मला… | मोडजत्रा", "raw_content": "\nशरदमणी मराठे यांचे संकलित लेखन\nपुर्वांचला संबंधी. . .\nकळवण्यास अत्यंत आनंद होतो की… →\n३१ ऑक्टोबरच्या सुन���न संध्याकाळी येवढेच आठवते मला\nमन मोहून टाकणाऱ्या व्यक्तिमत्वाचे वलय\nअन् पिढीजात मिळालेला राजबिंडा वारसा\nवागण्यात सांभाळलेले एक कमावलेले साधेपण\nरेशमी केसांतून डोकावणारी पांढरीशुभ्र बट\nकुठल्यातरी डॉक्युमेंटरी मध्ये पाहिलेली\nफुरसतीच्या क्षणी मुला-माणसांत नातवंडात\nरमणारी एक लेकुरवाळी आजी\nअन् दिवसातले उरलेले सोळा-अठरा तास व्यापणारा\nएका खंडप्राय देशावर, षंढप्राय राजकारण्यांवर\nहुंब्यासी हुंबा लावून द्यावा”\nह्या दासबोधोक्ती न वाचता देखिल\nसही सही व्यवहारात आणणारा\nउभारी घेतलेले एक चैतन्य\nअन् पुनर्विजयाच्या दिशेने सुटलेला\nकिंवा कसोट्यांचे दगड लावता…\nकाही अस्वस्थ करणारे उध्वस्त तपशील\n३१ ऑक्टोबरच्या सुन्न संध्याकाळी\nकळवण्यास अत्यंत आनंद होतो की… →\n7 Responses to येवढेच आठवते मला…\nधनंजय इंचेकर म्हणतो आहे:\nनोव्हेंबर 1, 2015 येथे 8:43 सकाळी\nइंदिरा गांधींना अटलजींनी ” दुर्गा ” म्हटल होत.\nकविता उत्स्फुर्त अाहे , नमस्कार \nAshish n म्हणतो आहे:\nनोव्हेंबर 1, 2015 येथे 3:10 pm\nनोव्हेंबर 2, 2015 येथे 10:41 सकाळी\nप्रमोद कुलकर्णी म्हणतो आहे:\nनोव्हेंबर 2, 2015 येथे 1:07 pm\nपुनःप्रत्ययाचा आनंद मिळाला.. धन्यवाद शरद..\nनोव्हेंबर 24, 2015 येथे 3:57 pm\nधनञ्जय भिडे म्हणतो आहे:\nआज F B वरील पोस्ट पाहुन कविता पुन्हा वाचली . मी त्यावेळी अमरावती ला ABVP चा पूर्णकालीक होतो . मुतानेजा आडनावाच्या एका शिख परिवाराला मृत्यु च्या दाढेतून वाचवण्या चे पुण्य पदरी आहे . 200 चा वेडा जमाव अंगावर घेण्याचा अगाऊ पणा त्याच वयात शक्य होता . याची देही याची डोळा मृत्यु चा साक्षात्कार त्यावेळी झाला . मंतरलेले दिवस \nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nविषय सूचि कॅटेगरी निवडा कविता (10) पाकिस्तान संबन्धी (1) प्रक्रिया व प्रशासन (2) भाषा भगिनींची एकात्मता (18) मणी म्हणे. . . (18) मेघदूत (74) ललित (4) विद्यार्थ्यांमधील वाढत्या तंबाखूच्या व्यसनासंबंधात (1) विनोदी/ उपरोधिक (44) Uncategorized (23)\nफक्त इथे तुमचा इमेल लिहा. बाकी वर्डप्रेस वाले बघतीलच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00253.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/mumbai/president-pm-rahul-gandhi-cm-tweet-about-kamla-mill-fire-278376.html", "date_download": "2018-04-24T18:33:55Z", "digest": "sha1:MK2WKHTFBW6Z6VGQEKC47VJ777KCBYUR", "length": 14622, "nlines": 149, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "कमला मिलमधल्या अग्नितांडवाबद्दल राष्ट्रपती, पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलं दु:ख", "raw_content": "\n'केसरी'चा सेट जळ���न खाक, अक्षयकुमारसह सर्व कलाकार सुखरुप\nजम्मू-काश्मीर : पुलवामामध्ये चार दहशतवाद्यांचा खात्मा\nवारकऱ्यांची रांगेतून मुक्तता, आता विठुरायाचं टोकनद्वारे दर्शन \nकेरळमध्ये फक्त सचिनच्याच पुस्तकांची लायब्ररी\n,जय वाघानंतर त्याचा बछडा 'जयचंद'ही बेपत्ता\nगणित चुकलं म्हणून शिक्षकाने विद्यार्थ्याच्या तोंडात खुपसली छडी\nऔरंगाबादेत विद्यार्थ्यांना झालं काय, काॅपी पकडली म्हणून आत्महत्येचा प्रयत्न\nकर्जमाफीचा लाभ आता 2001-09 काळातील शेतकऱ्यांनाही मिळणार \nनाणार'चं आतून किर्तन बाहेरून तमाशा झालाय-अशोक चव्हाण\nमुंबईत धावत्या लोकलसमोर ढकलून प्रवाशाची हत्या\nमुंबईत म्हाडा ची ३३०० घरांसाठी सोडत लवकरच\n19 वर्षाचा मराठी तरुण घेणार जैन धर्माची दीक्षा\nजम्मू-काश्मीर : पुलवामामध्ये चार दहशतवाद्यांचा खात्मा\nमहाभियोगाची नोटीस फेटाळण्याचा निर्णय घाईत नाहीतर पूर्ण विचारांती - नायडू\n भाजप आणि काँग्रेसमध्ये 'कांटे की टक्कर', जेडीस ठरणार किंगमेकर\nसंसदेतही कास्टिंग काऊच, रेणुका चौधरींचं खळबळजनक वक्तव्य\n'केसरी'चा सेट जळून खाक, अक्षयकुमारसह सर्व कलाकार सुखरुप\nबिग बींची लेक श्वेताच्या ठुमक्यांचा व्हिडिओ व्हायरल\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nसंजय दत्तनं भिकही मागितलीय, 'संजू'च्या टीझरमधून उलगडली अनेक गुपितं\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nभारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा होणार आई\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nबर्थडे स्पेशल : सचिनचा प्रेरणादायी प्रवास\nपंजाबचा दिल्लीवर शानदार विजय\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\nकेरळमध्ये फक्त सचिनच्याच पुस्तकांची लायब्ररी\nजालन्यात सहा लाखांच्या बनावट नोटा जप्त\n'चौधरींचं वक्तव्य अत्यंत दुर्दैवी'\nव्हेंटिलेटरमध्ये झुरळ जीवावर बेतलं\nबेधडक : महाभियोगाचे राजकारण\nबेधडक : आरपारची लढाई\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\nकमला मिलमधल्या अग्नितांडवाबद्दल राष्ट्रपती, पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलं दु:ख\nकमला मिल कम्पाऊंडमधल्या हाॅटेल्सना लागलेल्या आगीत 14 जणांचा मृत्यू झाला. अख्ख्या देशभर याबद्दल हळहळ व्यक्त होतेय. राष्ट्रपती, पंत��्रधान, मुख्यमंत्र्यांनी ट्विट करून दु:ख व्यक्त केलं.\n29 डिसेंबर : कमला मिल कम्पाऊंडमधल्या हाॅटेल्सना लागलेल्या आगीत 14 जणांचा मृत्यू झाला. अख्ख्या देशभर याबद्दल हळहळ व्यक्त होतेय. राष्ट्रपती, पंतप्रधान, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि मुख्यमंत्र्यांनी ट्विट करून दु:ख व्यक्त केलं.\nमुंबईतल्या आगीच्या बातमी घटनेनं दुःख झालं..मृतकांच्या परिवारासोबत माझ्या संवेदना आहेत..जखमी लोकांनी लवकर बरं व्हावं याकरता प्रार्थना..अग्निशमन दलाच्या लोकांनी खूप चांगलं काम केलं.\nमुंबईतल्या आगीच्या घटनेनं अत्यंत दुःख झालं..मृतांच्या परिवारासोबत माझ्या संवेदना आहेत.. जखमींच्या तब्येतीकरता मी प्रार्थना करतो.\nकाँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी\nमुंबईमधील कमला मिल कम्पाऊंडमध्ये भीषण आग लागून अनेकांना आपले प्राण गमवावे लागले ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. पीडितांच्या कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी आहे. या घटनेची त्वरीत चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा झाली पाहिजे.\nमुंबई मधील कमला मिल्स कंपाऊंडमध्ये भीषण आग लागून अनेकांना आपले प्राण गमवावे लागले ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे.\nपीडितांच्या कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी आहे.\nया घटनेची त्वरीत चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा झाली पाहिजे.#KamalaMills\nकमला मिलच्या आगीत लोकांचा मृत्यू झाल्याचे ऐकून अत्यंत दुःख वाटलं..महापालिका आयुक्तांना सखोल चौकशी कऱण्याचे आदेश दिले.\nमृतांच्या परिवारासोबत माझ्य़ा संवेदना आहेत..हे खूपच क्लेषदायक आहे..आगीचे नियम न पाळणाऱ्यांविरोधात बीएमसी कडक कारवाई करेलच..मी आयुक्त अजॉय मेहता,आमदार सुनिल शिंदे, स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधवांशी बोललो..नियमांकडे दुर्लक्ष करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई होणारच\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nनाणार'चं आतून किर्तन बाहेरून तमाशा झालाय-अशोक चव्हाण\nमुंबईत धावत्या लोकलसमोर ढकलून प्रवाशाची हत्या\nमुंबईत म्हाडा ची ३३०० घरांसाठी सोडत लवकरच\n19 वर्षाचा मराठी तरुण घेणार जैन धर्माची दीक्षा\nकांदिवली शिवसेनेचे उपशाखाप्रमुख सचिन सावंत यांची हत्या\nअल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्या नराधमाची लोकांनी केली धुलाई\n'केसरी'चा सेट जळून खाक, अक्षयकुमारसह सर्व कलाकार सुखरुप\nजम्मू-काश्मीर : पुलवामामध्य��� चार दहशतवाद्यांचा खात्मा\nवारकऱ्यांची रांगेतून मुक्तता, आता विठुरायाचं टोकनद्वारे दर्शन \nकेरळमध्ये फक्त सचिनच्याच पुस्तकांची लायब्ररी\nजालन्यात सहा लाखांच्या बनावट नोटा जप्त\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00254.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://vastuclass.blogspot.com/2009/10/blog-post.html", "date_download": "2018-04-24T18:10:52Z", "digest": "sha1:4W7GSYMEAIEDK3UC4WJKU7LB5B6KQ3CZ", "length": 19908, "nlines": 82, "source_domain": "vastuclass.blogspot.com", "title": "वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र मार्गदर्शक शिकवणी वर्ग ( VASTU & ASTRO CLASS ): वास्तुची व जातकाचे सामर्थ वाढवणारे देवाचे \"देवघर \\ देव्हारा \"", "raw_content": "वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र मार्गदर्शक शिकवणी वर्ग ( VASTU & ASTRO CLASS )\nविद्वत्वं च नृपत्वं च नैव तुल्यं कदाचन् | स्वदेशे पूज्यते राजा विद्वान सर्वत्र पूज्यते || Don't judge yourself at all; accept yourself and move on from there. तुम्ही स्वयंदिप व्हा \nगुरुवार, १ ऑक्टोबर, २००९\nवास्तुची व जातकाचे सामर्थ वाढवणारे देवाचे \"देवघर \\ देव्हारा \"\nआपल्या पुर्वजांनी व भारत देशातील ग्रंथात उलेख केल्या प्रमाणे भारतीय वास्तुशास्त्रात घरातील देवघर किंवा शहरातील (नवनिर्माण) घरातील देवघर / देव्हारा हा सुध्दा आपल्या जीवनात / वास्तुत पॉझिटिव्ह् किंवा निगेटिव्ह उर्जा ( घन, ॠण ) प्रसारीत करीत असतो. वास्तुशास्त्र व ज्योतिषशास्त्र दृष्ट्या घरातील देव्हारा हा नेहमी ईशान्य कोनात असला पाहिजे. ( होकायत्राच्या ४५ अंशा मघ्ये ).\nप्रथम आपण ज्योतिषशास्त्राच्या नियमा नुसार विचार करुया. कालपुरुषाच्या कुडंली प्रमाणे पूर्व-ईशान्य म्हणजे द्वितीय स्थान. या स्थानाची रास वृषभ तीचा अधिपती शुक्र ग्रह, नक्षत्र मृगर्शीषचे पहिले व दुसरे चरण, वृषभेचा पहिला नवमांश, सिंहचा रवि सर्वतोभद्र चक्राचा १७ वा राज्यांश ( राज्यांश= मृग नक्षत्र हे अतिशय शुभ व कर्तव्यदक्ष नक्षत्र असल्याने बुध्दिमान आहे. सत्ता, जबाबदारी, सत्ता मिळाल्यावर त्याचे पालन करणे, कर्तबगारी दाखवणे आणि राजनैतिक जबाबदार्यां पार पाडणे राजसमान वागणूक ठेवणे आणि यशस्वीरीत्या आपले अधिकार पद संभाळणे. मानसन्मान या राज्यांशात प्राप्त होतात. हा अतिशय चांगला सुक्ष्मांश असल्याने जातक यशस्वी होतो.) व वृषभेचा दुसरा नवमांश कन्याराशीचा बुधग्रह सर्वतोभद्र चक्राचा १८ वा चंडांश ( चंडांश= मृग नक्षत्राच्या दुसर्याळ चरणाचे नाव चंडांश आहे. हा कन्या नवमांशह असला तरी बु��� चांगली फळे देत नाही. कारण चंडांश हा अतिशय कोपी व रागीट आहे. ह्या ठिकाणी कोणतेही ग्रह चांगली फळे देत नाही. ) मृगर्शीष नक्षत्राचा तिसरा चरण म्हणजे मिथुन राशीचा पहिला नवमांश तुलेचा शुक्र व सर्वतोभद्र चक्राचा १९ वा अभयांश ( अभयांश- मिथुन राशीचा पहिला नवमांश व मृग नक्षत्रातील तुळराशीचा नवमांश याचे नाव अभयांश म्हणजे सर्व संकटातुन सहीसलामत बाहेर पडणे. मिथुन राशीचा पहिला सुक्ष्मांश असल्याने शनि उच्च नवमांशात आल्यास कायद्याच्या बाजुने नेहमी अभय मिळण्याची शक्यता. इथे नेहमी चंद्र भ्रमणाच्या वेळी मनासारखी कामे व पुजा अर्चणा होईल. चंद्र, शुक्र, बुध, राहु यांची नेहमी चांगली फळे प्राप्त होतात.)\nह्या स्थानातुन नेहमी सांपतिक स्थिती, पूर्वर्तित, द्रव्यलाभ, सोने चांदी इत्यादिची प्राप्ती, कौटुबिक सुख, धन, विद्धता व वकृत्व, वाक्-सिध्दि, वाणी, देवाण्-घेवाणातील नफा-नुकसान, लेखन कला, व्यापार आप्तवर्ग, मान, गळा. कंठ, उजवाडोळा ह्या गोष्टीचा प्रामुखाने विचार होतो.\nसर्वप्रकारच्या वास्तुमध्ये सर्व धर्मानुसार आपल्या देवावर व गुरुवर श्रध्दा व भक्ति असते. जागेअभावी जाणता-अजानता आपल्या आवडीनुसार किंवा जागेअभावी म्हणुन देव्हाराच्यी सोय काहीजण दिशेचा विचार न करता आपल्या आवडी नुसार सोय करतात. त्याचा परिणाम त्यांना ठराविक कालखंडा नंतर मिळतो किंवा त्यांच्या ग्रहाच्या अंतर दशेत होतो. शहरी भागात प्रामुख्याने देवाचा देव्हारा स्वयंपाक घरात किंवा आपल्या बेडरुम मध्ये करतात. बेडरुम मध्ये देव्हारा असल्यास रात्री झोपतांना त्या समोर तात्पुरते पार्टिशन किंवा पडद्याचा वापर करावा.\nवास्तुशास्त्रात ईशान्य दिशेला फार महत्त्व दिले आहे. पूर्व-ईशान्य किंवा उत्तर-ईशान्य दिशेला तोंड करुन पुजा, ध्यानधारणा, पाठ, जप, अभ्यास, उपासना इत्यादि क्रिया केल्यास लवकर सिध्दिप्रद होता॑त. म्हणून ईशान्य दिशेला देवघर/ देव्हारा करावा.\nकोणत्या दिशेला देवघर व देव्हारा असल्यास काय फळे प्राप्त होतात.\n१. पूर्व दिशा ९० अंश देवघर किंवा देव्हारा असल्यास ऐश्वर्यलाभ, समाजात मान प्रतिष्ठाची वाढ, इंद्रदेव, मेषेचा मंगळ व रवी ( सुर्यनारायण) ची पुजा आपल्या हातुन नकळ्त होते. त्यामुळे मनाला स्फुर्ती येते.\n२. आग्नेय दिशा १३५ अंश देवघर किंवा देव्हारा असल्यास केलेली पूजा जप, ध्यान धारणा अग्निमध��ये स्वाह होतात. या ठिकाणी ऐश्वर्यलाभ प्राप्तिसाठी, इंद्रदेवतेच्या आराधने साठी, धान्यलक्ष्मी, बुधग्रह, शुक्रग्रह, अग्निउपासना इत्यादिच्या प्रसन्नेसाठी केलेली होम्-हवण अनुष्ठान शुभ फले देतात.\n३. दक्षिण दिशा १८० अंश देवघर किंवा देव्हारा असल्यास आदिलक्ष्मी, यमदेव, कर्करास, मंगळ ग्रह ह्याची नकळत उपासना होउन शत्रुपीडा इत्यादि गोष्टी वास्तुत घडताना दिसतात.\n४. नैऋत्येला २२५ अंश देवघर किंवा देव्हारा असल्यास आदिलक्ष्मी, यमदेव, सिंहरास, मंगळ्ग्रह, धैर्यलक्ष्मी, नैॠत्तीराक्षस, कन्यारास, राहु व केतु ह्यांना नमस्कार तसेच पूतनाराक्षसीची पुजा म्हणजे भुतबाधा, शत्रुपीडा इत्यादि गोष्टी कारणीभुत होतात.\n५. पश्चिम दिशा २७० अंश देवघर किंवा देव्हारा असल्यास पूर्व कडेपाठ म्हणजे ऐश्र्वर्यहानी धननाश, गजलक्ष्मी , वरुणदेव, शनिमहाराज, जम्बुक राक्षस ह्यंना नमस्कार परंतु देवस्थांन, मठ, मंदिर पूर्वाभिमुख करुन पश्चिमेस मंदिर बाधतात ह्यात देवाच्या मुर्तीची प्राणप्रतिष्टा झालेली असते. ( उदा. माहिम मध्ये सितलादेवी मंदिर बघा आज पर्यंत र्जिणोउद्दार झालेला नाही. अशी अनेक मंदिरे आपणास माहीत असतील. )\n६. वायव्य दिशा ३१५ अंश देवघर किंवा देव्हारा असल्यास गजलक्ष्मी व विजयलक्ष्मी वरुणदेव, वायुदेव धनु व वृश्चिकरास, चंद्र शनिदेव, पापराक्षसीची पुजा म्हणजे रोगाला आमंत्रण रोगबांधा.\n७. उत्तर दिशा ३५९-०० अंश देवघर किंवा देव्हारा असल्यास धनलक्ष्मी, कुबेरदेवता, मकररास, बुधग्रह म्हणजे साक्षात घनाची व कुबेराची पुजा धनलाभ ऐश्वर्यलाभ.\n८. ईशान्य दिशा ४५ अंश देवघर किंवा देव्हारा असल्यास धनलक्ष्मी, संतानलक्ष्मी, कुंभ व मीन रास, गुरुग्रह व बुधग्रह संसारासाठी लागणार्या४ धनाची व वंशवृध्दीसाठी पुजा, कुंभराशीचा स्वामी शनीची पुजा म्हणजे साडेसाथीत व माहादशेत स्वामीची नकळत पूजा. मीनराशीचा स्वामी गुरु म्हणजे योग्य मार्गदर्शन. ईशान्य दिशेला देव्हारा करणे हितकारक आहे. जर आपणास देव्हारा करता येत नसल्यास आपल्या गुरुचा व शिवाचा फोटो फ्रेम ह्या ठिकाणी जरुर लावा.\nवास्तुशास्त्राच्या दुष्टी ह्या कोनातुन संतानलक्ष्मी, दिशाधिपती परमेश्वर, मीनरास, कारतत्व- ज्ञानवृध्दी, वंशवृध्दी, सुसंतान, ऐश्र्वर्य, भाग्य वास्तु पुरुषाचे डोके, वास्तु एकाशितीपद व वास्तुपद मंडळ्तील रक्तवाही��ी हिरण्या, सुव्रता व शांता यशोवती ह्याचा मेळ ह्या ठिकाणी होतो. म्हणजे सुख्य समृध्दी शांतता आरोग्य ऐश्वर्य चा लाभ. (क्रमश..)\nat १०/०१/२००९ ०१:३७:०० म.उ.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nआमच्याशी संपर्क साधतांना खालील गोष्टी पाळा:-\n१) पत्रात तुमचा भ्रमणध्वनीक्रमांक न विसरता लिहा. तो नसल्यास पत्राची दखल घेतली जाणार नाही. ( vastuclass@gmail.com )\n२) तुमचा प्रश्न मोजक्या शब्दात आणि स्पष्टपणे लिहा.\nराजीव उपाध्ये यांची चिन्तनिका\nअधिजनुकशास्त्र - एक गैरसोईचे विज्ञान\nवास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्र मार्गदर्शन शिकवणी वर्ग\nगेल्या १८ ते २० वर्षे ज्योतिषशास्त्रा आणि वास्तुशास्त्राचा अभ्यास करीत आहे. मला जे काही श्री स्वामी कृपा प्रसादा मुळे प्राप्त झाले आहे ते समाज उपयोगा करता समाजाला देण्यास मी सदैव तप्तरं असेन. पारंपारीक वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, सर्वोतोभद्र चक्र, नक्षत्र ज्योतिषशास्त्र, इत्यादि वर संशोधन केले आहे. विरार येथे वास्तुमार्गदर्शन शिकवणी वर्ग सुरु केले आहेत, पण ज्यांना याचा लाभ घेता येत नाही, त्यांच्यासाठी आता संगणकाच्या माध्यमातुन( Inter Web Blogger ) शिकवणी वर्ग घेण्याचा प्रयत्न केला आहे. संजीव आणि परिवार.\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nवास्तुची व जातकाचे सामर्थ वाढवणारे देवाचे \"देवघर \\...\nप्रवेश व्दाराचा उंबरठा व घरातील मुख्य पुरुष व मुल...\nवास्तू न लाभणे या प्रकाराचे निरीक्षण केल्यावर माझ्...\n\"मन करा रे प्रसना सर्व सिध्दीचे कारण “वास्तु- प्रा...\nमंगळाचा कुज्स्तंभ आणि कालपुरुषाच्या कुंडली व वास्त...\nवर्षातुन एकदाच मध्यरात्री १२:०० वाजता येणारे श्री ...\nभाडेकरुंनी वास्तुदोष कसा घालवावा..\nचला स्व:ता करुया आपल्या जन्म कुंडलीचे वाचन.\nधडा पहिला कुंडलीची ओळख:-\nसाधेसुधे थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00256.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://abpmajha.abplive.in/videos/facebook-started-digital-training-programme-from-india-482055", "date_download": "2018-04-24T18:19:05Z", "digest": "sha1:BDZ3WQY7NICZ3VKUADC6S2VUMICJDBFZ", "length": 15242, "nlines": 136, "source_domain": "abpmajha.abplive.in", "title": "फेसबुकच्या 'डिजिटल ट्रेनिंग प्रोग्राम'ला भारतातून सुरुवात", "raw_content": "\nफेसबुकच्या 'डिजिटल ट्रेनिंग प्रोग्राम'ला भारतातून सुरुवात\n2020 पर्यंत 5 लाख भारतीयांना डिजिटल स्किल शिकवणार असल्याचं फेसबुकने जाहीर केलं आहे. कंपनीकडून एका नव्या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे, जो स्टार्टअप म्हणून आणि वैयक्तिक स्तरावर फायद्याचा असेल.\nफेसबुकने भारतात दोन उपक्रमांची सुरुवात केली. ज्यामध्ये फेसबुक डिजिटल ट्रेनिंग आणि फेसबुक स्टार्टअप ट्रेनिंग हब यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे या उपक्रमांची सुरुवात फेसबुकने भारतातूनच केली आहे.\nविशेष चर्चा : सरोज खानचं डोकं ठिकाणावर आहे काय\nस्पेशल रिपोर्ट : नाशिक : व्हेंटिलेटरमध्ये झुरळ अडकलं, श्वास न घेता आल्याने महिलेचा मृत्यू\nस्पेशल रिपोर्ट : मुंबई : पैसे आणि जागेचं गणित जुळवणारे मुंबईतील नॅनो फ्लॅट\nमुंबई : 'एबीपी माझा'चे मुख्य संपादक राजीव खांडेकर यांना दीनानाथ मंगेशकर पुरस्कार\nगडचिरोली : नक्षलवाद्यांचा खात्मा करणारे जिगरबाज सी-60\nपुणे : कोरेगाव भीमा प्रकरणातील साक्षीदार पूजाच्या मारेकऱ्यांना अटक करा : रिपाइं\nस्पेशल रिपोर्ट : पंढरपूर : रांगेशिवाय विठ्ठल दर्शन, पंढरपुरात लवकरच टोकन व्यवस्था\nपंढरपूर : विठुची पंढरी मांस-मद्यमुक्त करण्यासाठी मंदिर समितीचा ठराव\nपुणे : सचिन तेंडुलकरचे 'जबरा फॅन' राजू गायकवाडांचं फोटो कलेक्शन खुलं\nस्पेशल रिपोर्ट : शिक्षक भरतीत गुण वाढवून देणारं रॅकेट सक्रिय\nपुणे : कोरेगाव भीमा प्रकरणी सत्यशोधन अहवालात पोलिस अधीक्षकांवर ठपका\nस्पेशल रिपोर्ट : औरंगाबाद : कॉपी पकडलेल्या परीक्षार्थीची कर्मचाऱ्याला मारहाण, आत्महत्येची धमकी\nबातम्या सुपरफास्ट : देशाच्या कानाकोपऱ्यातील घडामोडींचा आढावा\nनाशिक : व्हेंटिलेटरमध्ये झुरळ अडकलं, नाशिकमध्ये रुग्णाचा मृत्यू\nनागपूर : शेतकऱ्याच्या शिवारात पट्टेदार वाघाचा वावर\nविशेष चर्चा : सरोज खानचं डोकं ठिकाणावर आहे काय\nस्पेशल रिपोर्ट : नाशिक : व्हेंटिलेटरमध्ये झुरळ अडकलं, श्वास न घेता आल्याने महिलेचा मृत्यू\nस्पेशल रिपोर्ट : मुंबई : पैसे आणि जागेचं गणित जुळवणारे मुंबईतील नॅनो फ्लॅट\nमुंबई : 'एबीपी माझा'चे मुख्य संपादक राजीव खांडेकर यांना दीनानाथ मंगेशकर पुरस्कार\nगडचिरोली : नक्षलवाद्यांचा खात्मा करणारे जिगरबाज सी-60\nपुणे : कोरेगाव भीमा प्रकरणातील साक्षीदार पूजाच्या मारेकऱ्यांना अटक करा : रिपाइं\nस्पेशल रिपोर्ट : पंढरपूर : रांगेशिवाय विठ्ठल दर्शन, पंढरपुरात लवकरच टोकन व्यवस्था\nपंढरपूर : विठुची पंढरी मांस-मद्यमुक्त करण्य��साठी मंदिर समितीचा ठराव\nपुणे : सचिन तेंडुलकरचे 'जबरा फॅन' राजू गायकवाडांचं फोटो कलेक्शन खुलं\nस्पेशल रिपोर्ट : शिक्षक भरतीत गुण वाढवून देणारं रॅकेट सक्रिय\nपुणे : कोरेगाव भीमा प्रकरणी सत्यशोधन अहवालात पोलिस अधीक्षकांवर ठपका\nस्पेशल रिपोर्ट : औरंगाबाद : कॉपी पकडलेल्या परीक्षार्थीची कर्मचाऱ्याला मारहाण, आत्महत्येची धमकी\nफेसबुकच्या 'डिजिटल ट्रेनिंग प्रोग्राम'ला भारतातून सुरुवात\nफेसबुकच्या 'डिजिटल ट्रेनिंग प्रोग्राम'ला भारतातून सुरुवात\n2020 पर्यंत 5 लाख भारतीयांना डिजिटल स्किल शिकवणार असल्याचं फेसबुकने जाहीर केलं आहे. कंपनीकडून एका नव्या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे, जो स्टार्टअप म्हणून आणि वैयक्तिक स्तरावर फायद्याचा असेल.\nफेसबुकने भारतात दोन उपक्रमांची सुरुवात केली. ज्यामध्ये फेसबुक डिजिटल ट्रेनिंग आणि फेसबुक स्टार्टअप ट्रेनिंग हब यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे या उपक्रमांची सुरुवात फेसबुकने भारतातूनच केली आहे.\nविशेष चर्चा : सरोज खानचं डोकं ठिकाणावर आहे काय\nस्पेशल रिपोर्ट : नाशिक : व्हेंटिलेटरमध्ये झुरळ अडकलं, श्वास न घेता आल्याने महिलेचा मृत्यू\nस्पेशल रिपोर्ट : मुंबई : पैसे आणि जागेचं गणित जुळवणारे मुंबईतील नॅनो फ्लॅट\nमुंबई : 'एबीपी माझा'चे मुख्य संपादक राजीव खांडेकर यांना दीनानाथ मंगेशकर पुरस्कार\nगडचिरोली : नक्षलवाद्यांचा खात्मा करणारे जिगरबाज सी-60\nपुणे : कोरेगाव भीमा प्रकरणातील साक्षीदार पूजाच्या मारेकऱ्यांना अटक करा : रिपाइं\nस्पेशल रिपोर्ट : पंढरपूर : रांगेशिवाय विठ्ठल दर्शन, पंढरपुरात लवकरच टोकन व्यवस्था\nपंढरपूर : विठुची पंढरी मांस-मद्यमुक्त करण्यासाठी मंदिर समितीचा ठराव\nपुणे : सचिन तेंडुलकरचे 'जबरा फॅन' राजू गायकवाडांचं फोटो कलेक्शन खुलं\nस्पेशल रिपोर्ट : शिक्षक भरतीत गुण वाढवून देणारं रॅकेट सक्रिय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00258.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/e-edit-news/e-edit-on-bajirao-mastani-1174900/", "date_download": "2018-04-24T18:23:05Z", "digest": "sha1:XKEJRFBYRBADGK7BR4VP3OWAXCAEXX6W", "length": 17857, "nlines": 216, "source_domain": "www.loksatta.com", "title": "मुद्दा विपर्यासाचा की अस्मितेचाच ? | Loksatta", "raw_content": "\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nघाऊक बाजारात दर घसरूनही साखर महागच\nपृथ्वीच्या तापमानात २०१० पासून सातत्याने वाढ\nब्रसेल्स गोळीबारातील आरोपी अब्देसलामला २० वर��षे तुरुंगवास\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\nमुद्दा विपर्यासाचा की अस्मितेचाच \nमुद्दा विपर्यासाचा की अस्मितेचाच \nआक्षेप घेण्यासाठी मुद्दे लाग्तात. ते काहींनी मांडले .\n\" बाजीराव मस्तानी \" हा चित्रपट धो धो धंदा करीत असल्याच्या बातम्या आहेत. यातील विपर्यासावर आक्षेप घेणारी बाजू सपशेल दुबळी ठरली , हे या बातम्यांमधून आपल्यापर्यंत पद्धतशीरपणे पोहोचवल्या जाणार्या आकड्यांतून दिसते आहे\nपेशवा बाजीराव यांची पत्नी आणि मस्तानी पडद्यावर एकत्र नाचत आहेत, मंगळागौरीच्या निमित्ताने पिउङ्गा खेळता खेळता , लावणी/ नौटंकी / बिरहा आदी लोकानुरंजनी नृत्ये आज ज्या प्रकारे केली जातात, तशा हालचाली या स्त्रिया करीत आहेत , हा इतिहासाशी अत्यंत मद्दडपणे फारकत घेणारा भाग . मस्तानीशी पेशवे घराण्यातील कुणाचे पटत नसे , हे तथ्यही पायदळी तुडवले जाते आहे हा पुढला मुद्दा . अशा प्रकारचे चित्रण करणारा आणि बाजीराव पेशवे यांच्या प्रेमकहाणीला महत्त्व देणाऱ्या ” राऊ ” कादंबरीवर कथितरीत्या बेतलेला ” बाजीराव मस्तानी ” हा चित्रपट धो धो धंदा करीत असल्याच्या बातम्या आहेत. यातील विपर्यासावर आक्षेप घेणारी बाजू सपशेल दुबळी ठरली , हे या बातम्यांमधून आपल्यापर्यंत पद्धतशीरपणे पोहोचवल्या जाणार्या आकड्यांतून दिसते आहे . चित्रपट किती चांगला किंवा किती वाईट , याची समीक्षा अनेक प्रकारे होऊ शकते, पण इथे ” विपर्यासावर आक्षेप घेणार्याची बाजू दुबळी ठरली ” असे खरोखरच म्हणता येईल का , आणि तशी ठरली असल्यास ती का ठरली , याची चर्चा होणे आवश्यक आहे.\n‘बाजीराव मस्तानी’ नंतर भन्साळींचे दोन नवे चित्रपट\n‘कंगना चांगली अभिनेत्री पण, राष्ट्रीय पुरस्कार दीपिका किंवा प्रियांकाला मिळायला हवा होता’\nवैभव तत्ववादीसाठी सरसावला रणवीर सिंग\n‘बाजीराव..’ मध्ये अनेक व्यक्तिरेखांवर अन्याय\n‘बाजीराव मस्तानी’तला मराठी ठसका…\nव्हायरलची साथ: बाजीराव मंथन, मस्तानी परिशिष्ट\nआक्षेप घेण्यासाठी मुद्दे लाग्तात. ते काहींनी मांडले . त्यांच्या मते बाजीरावाच्या कथेचे मनोरंजनीकरण करताना किती कलात्मक स्वातंत्र्य घ्यावे , यास मर्यादा असायलाच हव्यात , कारण अखेर या कथेचा संबंध इतिहासाशी आहे. ते कलात्मक स्वातंत्र्य इतके अधिक घेऊ नये की , इतिहासाच्या तथ्यांची मोडतोड होईल, म्हणजेच – विपर्यास होईल. हे सारे खरे . ���ण या म्हणण्याचा सामना होता तो प्रचंड पैसा खर्चून , प्रसिद्धी आणि तिकीटबारीवर गल्ला मिळवण्यासाठी कोणत्याही थराला जाणार्या व्यवसायाशी . त्यामुळे तो सामना विषम होता आणि केवळ आक्षेप बिनतोड किंवा सज्जड असणे पुरेसे नव्हते. तो आक्षेप किती जणांना पटतो आहे, हेही महत्त्वाचे होते.\nते का, हे आता तरी आक्षेप घेणार्यांनी समजून घ्यावे … आम्हाला लोकांचा पाठींबा आहे , असे बाजीरावावर – व केवळ त्या ऐतिहासिक व्यक्तीच्या प्रेमकथेवर – चित्रपट काढणारे आता म्हणू शकतात. पण आक्षेप अनेकांना पटले होते , हे सिद्ध कसे होणार बहुसंख्या म्हणजे झुंडशाहीच , अशी जणू रीत सध्या रूढ झाली आहे… तो चुकीचा आणि त्याज्यच मार्ग . मग आक्षेप घेणारे थोडेच राहणार का बहुसंख्या म्हणजे झुंडशाहीच , अशी जणू रीत सध्या रूढ झाली आहे… तो चुकीचा आणि त्याज्यच मार्ग . मग आक्षेप घेणारे थोडेच राहणार का हे प्रश्न यापुढे कायम राहतील . त्यावर शोधायचे , तर आत्मपरीक्षण करावेच लागेल. आक्षेप इतिहासाच्या विपर्यासाबाबत आहे की या चित्रणामुळे ” आमच्या समाजाची अस्मिता दुखावली” एवढाच त्याचा अर्थ आहे, यातील सीमारेषा धूसर झाली ती आज नव्हे . ती प्रक्रिया ” रिडल्स प्रकरणा ” पासूनची आहे. आपण ज्या कलाकृतीला / चित्रकृती किवा अभ्यासकृतीला आक्षेपार्ह ठरवतो त्यामागे काय हेतू होता/ आहे, त्या हेतूशी ती कृती पर्मानिक आहे का हे प्रश्न यापुढे कायम राहतील . त्यावर शोधायचे , तर आत्मपरीक्षण करावेच लागेल. आक्षेप इतिहासाच्या विपर्यासाबाबत आहे की या चित्रणामुळे ” आमच्या समाजाची अस्मिता दुखावली” एवढाच त्याचा अर्थ आहे, यातील सीमारेषा धूसर झाली ती आज नव्हे . ती प्रक्रिया ” रिडल्स प्रकरणा ” पासूनची आहे. आपण ज्या कलाकृतीला / चित्रकृती किवा अभ्यासकृतीला आक्षेपार्ह ठरवतो त्यामागे काय हेतू होता/ आहे, त्या हेतूशी ती कृती पर्मानिक आहे का की, अभ्यास अपुरा किंवा रंजन भडक आहे की, अभ्यास अपुरा किंवा रंजन भडक आहे या प्रश्नांपर्यंत चर्चेचे गाडे जातच नाही .\nकदाचित , आजवर ” विपर्यासा” च्या आक्षेपांना यशच मिळत गेले आणि तेही त्यामागला खरा मुद्दा अस्मितेचा असल्यानेच, हे आज विपर्यासाचे आक्षेप तोकडे ठरले , याचे कारण असू शकते. हे ज्यांना पटेल , त्यांनी विपर्यास आणि अस्मिता, व्यापक जनचर्चा आणि झुंडशाही यांतल्या फरकांकडे बारकाईने पहायला हवे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n‘बाजीराव मस्तानी’चे दहा दिवसातील उत्पन्न १२०.४५ कोटी\n‘सोनी गिल्ड अवॉर्ड’ सोहळ्यात ‘बाजीराव-मस्तानी’ला सर्वाधिक पुरस्कार\n‘बाजीराव मस्तानी’ नंतर भन्साळींचे दोन नवे चित्रपट\n‘कंगना चांगली अभिनेत्री पण, राष्ट्रीय पुरस्कार दीपिका किंवा प्रियांकाला मिळायला हवा होता’\nवैभव तत्ववादीसाठी सरसावला रणवीर सिंग\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n'वॉन्टेड' आरोपी शेजारी उभा होता, पोलीस पोस्टर लावत बसले\n'आमच्या घरात मुली आहेत, काँग्रेसला येण्यास सक्त मनाई आहे'\nलग्नाच्या दुसऱ्या दिवशीच मित्रांसोबत मिळून पत्नीवर सामूहिक बलात्कार\nसाधा धक्का लागला म्हणून ट्रेनखाली दिलं ढकलून, महिला प्रवाशाला अटक\nआज इंदिरा गांधी असत्या तर मी काँग्रेसमध्ये असतो-शत्रुघ्न सिन्हा\nकोरेगाव भीमा हिंसाचाराशी आंबेडकरी आणि हिंदुत्त्ववादी संघटनांचा संबंध नाही, सत्यशोधन समितीचा अहवाल\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nमुन्ना यादवला सर्वोच्च न्यायालयातून तात्पुरता जामीन\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nमहापालिकेच्या ३४ मराठी शाळा बंद\nजिल्ह्य़ात ६८ अपघात स्थळे\nकर्नाक पूल पाडण्यास उच्च न्यायालयाचा हिरवा कंदील\nनेहरू विज्ञान केंद्रातील ‘दि एनर्जी बॉल’ नव्या ढंगात\n‘फटका चोरां’ची दहशत कायम\nवाढलेल्या तापमानात विजेविना घामाघूम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00258.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.inmarathi.com/kashmir-issue-origin-part-two/", "date_download": "2018-04-24T18:19:04Z", "digest": "sha1:C76FQXHQU3P5NJZRZU3KN7MPVTGEDQTQ", "length": 23703, "nlines": 110, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "काश्मिरी पश्मिना: गुंतागुंतीच्या, नाजूक प्रश्नाचा तरल पडदा: भाग २", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nकाश्मिरी पश्मिना: गुंतागुंतीच्या, नाजूक प्रश्नाचा तरल पडदा: भाग २\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi\nपहिल्या भागाची लिंक: काश्मिरी पश्मिना: गुंतागुंतीच्या, नाजूक प्रश्नाचा तर�� पडदा: भाग १\nकाश्मीर या मुद्द्यावर चर्चा करताना एक मूलभूत चूक आपण सगळेच भारतीय करत असतो ती म्हणजे केवळ काश्मीरचा मुद्दा. जम्मू हा भागच आपण पूर्णपणे विसरतो. प्रत्यक्षात प्रश्न जम्मू आणि काश्मीर या एकसंध राज्याचा होता. ह्या एकसंध राज्याचा सर्वेसर्वा महाराजा हरिसिंग होता.\nएकदा हा मूलभूत घटक लक्षात घेतला की समजेल समग्र जम्मू काश्मीर हा एकमेव एकसंध प्रश्न नाही. त्याला वेगवेगळे पैलू आहेत. या सगळ्याचा पैलूंचा अभ्यास त्या प्रदेशाच्या भौगोलिक स्थिती आणि मानववंशशास्त्रासकट सेंद्रिय पद्धतीने व्हायला हवा. तो नं केल्यामुळे आपल्याकडून होणारी आणखी एक सर्वात मोठी चूक म्हणजे काश्मीरचा प्रश्न बहुतेकदा भारतीय विरुद्ध काश्मिरी, हिंदू विरुद्ध मुस्लिम आणि आजकालच्या परिभाषेत देशप्रेमी विरुद्ध देशद्रोही अश्या तऱ्हेने चर्चेला येत असतो.\nकाश्मीर हा एकसंध भाग नाही. काश्मीरमध्ये सरसकट सगळे मुसलमान एकाच पठडीतले नाहीत. काश्मीरमध्ये भौगोलीकदृष्ट्या तीन भाग आहेत. पहिला जम्मू (२५%), दुसरा काश्मीर खोरे (२१%) आणि तिसरा लडाख(६१%). जम्मू मधून बनिहाल किंवा हाजीपीर खिंड ओलांडून गेलं काश्मीर सुरु होतो. भूगोल वेगळा, भाषा वेगळी , पेहराव वेगळा, खाण्यापिण्याची पद्धती वेगळी. थोडक्यात संस्कृती वेगळी. ‘धर्म म्हणजे जगण्याचा मार्ग’ असं कोणीतरी बदमाशाने सांगितलंय आणि अनेक मूर्खांनी खरं मानलंय. जगण्याचा मार्ग संस्कृती असते.\nदुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे ब्रिटिश काळात भारतातल्या सर्व मुस्लिमांना वेगळा देश हवा होता हा एक चुकीचा समज आहे. तिसरा चुकीचा समज म्हणजे भारताबाहेर जायचं होतं, थोडक्यात वेगळं राहायचं होतं अश्या सर्व मुस्लिमांना पाकिस्तानात जायचं होतं हा.\nथोडक्यात भारताल्या मुस्लीमांमध्यें तीन प्रमुख विचार होते. एक पाकिस्तान, दुसरा हिंदुस्थान आणि तिसरा स्वतंत्र राष्ट्र. (यावर मग पाकिस्तानात जाता येत नव्हतं म्हणून स्वतंत्र राहावं लागत होतं की अजून कसं यावर वाद घालता येईल पण ही ती जागा नव्हे.)\nगेल्या लेखात भुजंगाची उपमा दिली गेलेले शेख अब्दुल्ला स्वतःला काश्मिरी जनतेचे हृदयसम्राट मानत. शेख अब्दुल्लांचा इतिहास आणि काश्मीरचा इतिहास हा एकच आहे. इतका की त्यामुळेच आजही त्यांच्या पुढच्या पिढ्यांना स्थान आहे. (आणि इतका महत्वाचा मनुष्य आमच्या इतिहासाच्��ा पुस्तकात एका वाक्यात गुंडाळलाय. अनुल्लेखाने मारला की अजून काही\nशेख अब्दुल्लांचे राष्ट्रीय गुरु म्हणजे कवी महंमद इकबाल. तेच ते “सारे जहाँसे अच्छा, हिंदोस्तां हमारा” लिहिणारे. हा मूळचा काश्मिरी कवी पुढे पाकिस्तानची प्रेरणा बनला हा भाग अलहिदा. मुर्त्या आणि मूर्तिपूजा करणारे नष्ट करून इस्लामने फार मोठं कार्य केलं आहे असं मानून सुफी पंथाच्या विरोधात प्रचार करणारे महंमद इकबाल अब्दुल्लांना आपला वारसा देऊन गेले.\nथोडक्यात शेख अब्दुल्ला एक धर्मांध मुसलमान आणि स्वतंत्र मुस्लिम राष्ट्राचे कट्टर पुरस्कर्ते होते. स्वातंत्र्याआधी काश्मीरमध्ये झालेल्या दंगलींना त्यांची उघड चिथावणी असे. महाराजा हरीसिंगांना ते हिंग लावून विचारत नसत. उलट स्वतंत्र मुस्लिम राष्ट्राचा तोच तर शत्रू होता. आजच्या तरुणांना शेख अब्दुल्लांची भाषणे वाचायला दिली तर झैद हमीद वगैरेची भाषणे वाचतोय असे वाटेल आणि फेसबुक ट्विटरवर याची टिंगल टवाळीसुद्धा सुरु होईल. पण या त्यांच्या पावित्र्याचा सरळ सरळ प्रभाव काश्मिरी जनतेवर पडे. एकदा एका सभेत चिथावणीखोर भाषण देऊन शेख अब्दुल्ला निघून गेले. त्यांच्या मागे अब्दुल कादीर नावाचा एक तरुण त्यांनाही लाजवेल असा चिथावणीखोर विचार मांडून गेला. या अब्दुल कादीर विरुद्ध राजद्रोहाचा खटला सरकारने भरला. १३ जुलै १९३१ ला याची सुनावणी होत असताना शेकडोंच्या संख्येने मुस्लिम बांधव कोर्टावर चाल करून आले. पोलीस गोळीबारात २२ मृत्युमुखी पडले. १३ जुलै ही तारीख आजही काश्मिरात “राष्ट्रीय हुतात्मा दिवस” म्हणून पाळली जाते. शेख अब्दुल्ला हिरो झाले ते तेव्हापासून.\n१६ ऑक्टोबर १९३२ साली ‘ऑल जम्मू अँड मुस्लिम कॉन्फरेन्स’ स्थापन झाली. बेत होता जम्मू आखणी काश्मिरातल्या साऱ्या मुस्लिमांना एका झेंड्याखाली आणण्याचा.\nवर विषद केल्याप्रमाणे जम्मू आणि खोऱ्यातील मुस्लिम एकत्र नाहीत. जम्मूत हिंदू दोन तृतीयांश आहेत. तिकडचे मुसलमान अधिक कडवे आणि पाकिस्तानी मनोवृत्तींशी मेळ खाणारे आहेत. त्यांची भाषाही पंजाबी आहे. त्यांनी शेख अब्दुल्लांना कधीच थारा दिला नाही. खोऱ्यातले मुसलमान मात्र धर्मांतरित आहेत. (भट, लोन, चौधरी, गुरु आडनावे पहा. ही मूळची ब्राह्मण मंडळी) शेख अब्दुल्लांचे पणजोबा हिंदू होते. आजही अनेक मुस्लिम आपल्या हिंदू पूर्वजांची आठवण ���ाढतात. अमरनाथ यात्रा हेच पार पडतात. पहलगाम, सोनमर्ग, गुलमर्ग सारख्या ठिकाणी हिंदू यात्रेकरूंना हेच मदत करतात. काश्मीरमधल्या शंकराचार्य किंवा जम्मूतल्या वैष्णवदेवी मंदिराशी हेच लोक अधिक असतात. शेख अब्दुल्लांनाही याच मुसलमानांचं प्रेम अधिक होतं.\nपंडित प्रेमनाथ बजाज या रॉयवादी पुरोगाम्याच्या सल्ल्याने शेख अब्दुल्लांनी मुस्लिम कॉन्फरेन्सचे नाव नॅशनल कॉन्फरेन्स केले. नेहरूंनी त्यांना आपला पक्ष हिंदूंसाठीसुद्धा खुला करण्याचा सल्ला दिला. संधी साधली नाही तर ते शेख अब्दुल्ला कसले महंमद अली जिनांनी १९४० साली पाकिस्तानच्या मागणीचा ठराव पास करून घेतल्यावर अब्दुल्ला धर्मनिरपेक्ष, पुरोगामी मुसलमान म्हणून पुढे आले. प्रत्यक्षात त्यांचा पक्ष मुस्लिमच राहिला. पुढेही त्यांच्या सभा मशिदीतच होत. सभांची सुरवात आणि अंत कुराणातील आयतींनीच होई. मिरवणुकांमध्ये अल्लाहो अकबरच्या घोषणा होत. नेहरू आणि सरदार पटेलांना तर अब्दुल्ला हिंदु जातीयवादी म्हणून ओळखत.\nइतकं सगळं होऊनसुद्धा शेख अब्दुल्लांना स्वतंत्र राहायचं होतं हे लक्षात घ्यायला हवं. काश्मिरीयतच्याच मुद्द्यावर त्यांचा जीनांशी खटका उडाला होता. त्याच भावनेतून भारताची संस्थानांच्याच संख्येएवढी शकले करणारी क्रिप्स योजना त्यांनी उचलून धरली कारण त्यात स्वतंत्र काश्मीर होता. जिना तर नॅशनल कॉन्फरेन्सला गुंडांचा पक्ष म्हणत. परंतु मौलाना आझाद, बादशाह खान, जवाहरलाल नेहरू यांच्याशी सख्य जमवत जिनांविरुद्ध एकी दाखवत शेख अब्दुल्ला पुरोगामी गोतावळ्यात शुचिर्भूत झाले. नेहरूंमार्फत काश्मिरी हिंदूंना आपल्या पक्षाला साथ देण्याचा सल्लाही त्यांनी दिला.\nस्वातंत्र्यप्राप्तीच्या दिवसांत चक्रे उलटी फिरली. प्रिव्ही कौन्सिल स्थापन होऊन राजे मंडळींनी आपल्याला राज्य टिकवता यावे याची खटपट केली. पण ती व्यर्थ ठरली. महाराजा हरिसिंगाना परके मानून अब्दुल्लांनी ‘क्वीट काश्मीर’ चळवळ सुरु केली. जनतेचा लढा असा भाबडा समज बाळगून त्यात नेहरूही सामील झाले.\nभारतीय स्वातंत्र्याचा कायदा पास झाला. संस्थानांना भारतात रहा, पाकिस्तानात रहा किंवा स्वतंत्र असा पर्याय दिला गेला. नेहरूंनी घोषणा केली. “भारत किंवा पाकिस्तान”.\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी एक पत्रक प्रसिद्ध करून सांगितले:\nसंस्थानांना स्व���ंत्र होताच येणार नाही. ही संस्थाने भारताची आहेत आणि त्यांचे सार्वभौमत्व संपवण्याचा अधिकार ब्रिटिश संसदेला नाही.\nत्यातला व्यावहारिक शहाणपणा मांडला माउंटबॅटन यांनी.\nया सगळ्यात काश्मीरचे काय हाल झाले त्याचे तपशील पुढील लेखात.\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा:InMarathi.com. तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi \n← हायस्कूल टीचर ते ड्रग माफिया : ब्रेकिंग बॅड इज ब्रेकिंग नॉर्म्स\n“स्टार्ट-अप” विश्वाबद्दल अत्यंत महत्वाचे: नविन उद्योग अयशस्वी का होतात\nलेखक राजकीय विश्लेषक आणि अभ्यासक आहेत.\nOne thought on “काश्मिरी पश्मिना: गुंतागुंतीच्या, नाजूक प्रश्नाचा तरल पडदा: भाग २”\nएका मुस्लीम संताने घातला होता सुवर्णमंदिराचा पाया, जाणून घ्या गोल्डन टेम्पल बद्दल रंजक गोष्टी\nज्यू धर्मियांची वाताहत : इस्लाम, ख्रिश्चनिटी आणि ज्यू धर्माचा संयुक्त इतिहास\nजाणून घ्या प्राचीन काळापासून ते २१ व्या शतकापर्यंतचा Zombies चा बदलता प्रवास\nसर्वात कमी वयात परमवीर चक्र मिळविणारा साहसी जवान : अरुण खेत्रपाल\nबहिष्काराचा अंधार कायम आहे…\nएका मराठी माणसाने सांभाळले होते RBI चे गव्हर्नर पद, जाणून घ्या RBI बद्दल अश्याच काही रंजक गोष्टी\n“क्रोसीन” औषधाने रशियात प्रचंड राजकीय उलथापालथ घडवली होती\n१% लोकांकडे ५८% संपत्ती – ऑक्सफॅमची “फसवी” आर्थिक विषमता\nनाही – सेल्फी काढणं हा मानसिक आजार अजिबात नाहीये\nझाडांना मेंदू असतो का, काय सांगते नुकतेच समोर आलेले संशोधन \nहे काका तब्बल १८ वर्षांपासून हॉर्न नं वाजवता गाडी चालवताहेत. पण का\nपेनाच्या टोपणाला छिद्र का असतं\nराजमाता जिजाऊ : शिवबांना छत्रपती शिवाजी महाराज म्हणून घडविणारी एक धैर्यवान माता\nहे वाचा – ई-वॉलेट आणि paytm चे एक्सपर्ट व्हा \nअश्विनी बिंद्रेच्या निमित्ताने : स्त्रीचे विवाहबाह्य संबंध – ‘स्रीस्वातंत्र्य’ की व्यभिचारी फार्स\n‘ह्या’ महिलेची कहाणी तुमच्यासाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल\n‘ह्या’ कारणामुळे साधू-संत वापरायचे लाकडी पादुका\nइतर देशांच्या तुलनेमध्ये भारतामध्ये iphones अतिशय महाग का मिळतात\n“मनी प्लांट” : घराघरात रुजलेल्या आधुनिक अंधश्रद्धेमागची रंजक कथा\nForeign trip वरचे पैसे वाचवा – भारतातील ह्या डेस्टिनेशन्स ला जा – भाग २\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” ��रा\nerror: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00259.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://dhiruloke.blogspot.com/2018/01/", "date_download": "2018-04-24T17:59:04Z", "digest": "sha1:GPHGNBVE64NWAFPQDM4OMHLLWLNNJCTS", "length": 13940, "nlines": 430, "source_domain": "dhiruloke.blogspot.com", "title": "माझे अंतरंग....", "raw_content": "\n\"काही लोक\" म्हणतात \"मी फारसा बोलत नाही\"...... म्हटल चला माझ्या मनातल लिहूनच त्यांना सांगतो..\nतुमचा ई-मेलवर प्रत्येक पोस्ट मिळवा\nमाझे अंतरंग चा नवीन ब्लॉग\nतीन दिवस…. तीन विषय....... तीन विभुती...... तीन अनुभव.....\nइतिहासाच एक वादळ जे ७८ व्या वर्षीही घोंगावतय. ज्या वादळाला कुणी एका बंधनात बांधुन ठेवु शकत नाही…. ते वादळ घोंगावत जात…… आता तुमचा मजबुत पाया ठरवतो की तुम्ही त्या वादळासमोर कसे टिकता. तुम्ही मातीशी पाय घट्ट रोवुन असलात म्हणजे तुम्ही या वादळासमोर तग धरु शकता. हे वादळ म्हणजे श्री आप्पा परब….. आप्पांनी बोलत जाव मुक्तपणे आणि आपण घेत जाव जितकी आपली पात्रता आहे. ७८ व्या वर्षी रायगड चढुन जाताना व्यक्त होणारे आप्पा परब खर तर दोन तासाच्या कार्यक्रमात व्यक्त होणं म्हणजे मृग नक्षत्रातल्या एकुण पावसातला एक थेंब जणु...\nडॉ. परीक्षित शेवडे आयुर्वेद चे खरे वैद्य अगदि सोप्या भाषेत सांगायच तर आयुर्वेदाचे डॅाक्टर... WHATSAPP वरच्या आयुर्वेद व इतिहास या विषयांवरच्या अंगठेबहाद्दरांचा खरपुस समाचार घेत दोन तास चांगलेच गाजवले. छत्रपति संभाजी महाराजांच्या युद्धनितीबद्दल अगदि हलक्या फुलक्या भाषेत डॅा. परिक्षीत शेवडे यांनी सांगितले.\nवय वर्ष २६ अस म्हटल्यावर सभागृहाने टाळ्या वाजविल्या त्या कौस्तुभ कस्तुरे यांनी गाजवला तिसरा दिवस. बाजिराव मस्तानी आणि अटकेपार झेंडा या पलिकडे पेशवे हे फारसे परिचित नसलेल्या आम्हा…\nरायगड प्रदक्षिणा - २०१८ (वर्ष १७ वे)\nइतिहास अभ्यासता येतो पण भुगोल अनुभवावा लागतो….. या वाक्याची प्रचिती म्हणजे रायगड प्रदक्षिणा. गेली १६ वर्ष नियमितपणे रायगड प्रदक्षिणे चे नियोजन करणारे किरण शेलार यांच्या सोबत या वर्षी जायचा योग आला. जस परमेश्वराच्या चरणाशी आल्यावर त्याच्या उंचीची अनुभती येते तसच या रायगडाच्या पायथ्याशी केलेल्या प्रदक्षिणेनंतर रायगडाच्या उत्तुंगत्वाची अनुभूति येते. शिवरायांनी रायगड राजधानी म्हणुन निवडण्यापुर्वि रायगड परिसराचा अभ्यास केला तेच म्हणजे रायगड प्रदक्षिणा.\nरायगडाच्या हत्ती दरव��जाच्या खाली जाणा-या रस्त्याने पुढे जात रोप वेच्या इथे ही प्रदक्षिणा पूर्ण होते. गडाच्या सभोवतालचे संरक्षक किल्ले, व इतर परिसर पाहत जाताना शिवरायांनी पायथ्याच्या परिसरात वसवलेली वनराई हा महाराजांचा दुरदृष्टिपणा दाखवतो. यात पर्यावरणासोबतच रायगड चढाईसाठि प्रतिकुल बनविणे हा विचारसुद्धा असावा. नैसर्गिकदृष्ट्या अभेद्य असलेल्या रायगडाला परिपूर्ण राजधानीचे ठिकाण कसे बनविले असेल हे रायगड प्रदक्षिणेदरम्यान जाणवते.\nइतिहास आणि भूगोल किती सुरेख मिश्रण आहे ना.... इतिहास प्रत्यक्ष अनुभवता येत नाही पण भूगोल प्रत्यक्ष अनुभवल्याशिवा…\nतीन दिवस…. तीन विषय....... तीन विभुती...... तीन अन...\nरायगड प्रदक्षिणा - २०१८ (वर्ष १७ वे)\nगो. नी . दांडेकर\nमराठी ग्राफीटी माझे अंतरंग\nविवेकानंद व्याख्यानमाला - २०१४\nशिवमय दिवाळी पहाट - २००१४\nशेवया आणि नारळी रसा\nसंवत् / संवस्तर / शक\nमाझे अंतरंग फेसबुक पेज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00259.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "http://shabdshabd.blogspot.com/2009/07/blog-post_28.html", "date_download": "2018-04-24T18:26:00Z", "digest": "sha1:IH3JY3AKNQMY4TTZSF5F2PIUMUMLXKC7", "length": 4750, "nlines": 111, "source_domain": "shabdshabd.blogspot.com", "title": "शब्द शब्द जपुन ठेव ( नरेन्द्र प्रभू ): आत्मबल", "raw_content": "\nशब्द शब्द जपुन ठेव ( नरेन्द्र प्रभू )\nमी वाचलेल्या साहीत्यामधील चांगले, मला आवडलेले भाग या ब्लॉगवर दिले आहेत. : नरेन्द्र प्रभू\nअनादि मी अनंत मी, अवध्य मी भला\nमारिल रिपु जगतिं असा कवण जन्मला \nअट्टाहास करित जईं धर्मधारणीं\nमृत्युसीच गाठ घालु मी घुसे रणीं\nअग्नि जाळि मजसी ना खड्ग छेदितो\nभिउनि मला भ्याड मृत्यु पळत सूटतो\nमृत्युच्याचि भीतिने भिववु मजसि ये \nलोटि हिंस्र सिंहाच्या पंजरी मला\nनम्र दाससम चाटिल तो पदांगुला\nकल्लोळीं ज्वालांच्या फेकिशी जरी\nहटुनि भंवति रचिल शीत सुप्रभावली\nआण तुझ्या तोफांना क्रूर सैंन्य तें\nयंत्र तंत्र शस्र अस्र आग ओकते\nमी तुम्हांसि तैसाची गिळुनि जिरवितो \n- स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर\nLabels: भावलेल्या कविता , सावरकर वाड़्मय\nकागदाचा पुनर्वापर म्हणजेच निसर्ग संवर्धन\nसागरा, प्राण तळमळला ...\nसाता समुद्रापार - आमचा सतू (सत्यजित प्रभू) सध्या अमेरिकेत स्टेज शो करतोय. काल असाच त्याचा फोन आला. काही मराठीतली वाक्यं मालवणीत कशी बोलली जातील असा त्याचा प्रश्न होता. ‘माक...\nउबुण्टूमध्ये मराठीत लिहा -\n१ डिसेंबर २००८ पासून वाचनसंख��या\nCopyright 2009 - शब्द शब्द जपुन ठेव ( नरेन्द्र प्रभू )\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00260.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "http://abpmajha.abplive.in/videos/deadly-brahmos-test-fired-from-sukhoi-30mki-481802", "date_download": "2018-04-24T18:09:58Z", "digest": "sha1:XQYK76KA5Y22AG22YZ2JWQLZP5YL4HSU", "length": 13265, "nlines": 134, "source_domain": "abpmajha.abplive.in", "title": "नवी दिल्ली : ब्रह्मोस क्षेपणास्त्राची 'सुखोई'तून यशस्वी चाचणी", "raw_content": "\nनवी दिल्ली : ब्रह्मोस क्षेपणास्त्राची 'सुखोई'तून यशस्वी चाचणी\nविशेष चर्चा : सरोज खानचं डोकं ठिकाणावर आहे काय\nस्पेशल रिपोर्ट : नाशिक : व्हेंटिलेटरमध्ये झुरळ अडकलं, श्वास न घेता आल्याने महिलेचा मृत्यू\nस्पेशल रिपोर्ट : मुंबई : पैसे आणि जागेचं गणित जुळवणारे मुंबईतील नॅनो फ्लॅट\nमुंबई : 'एबीपी माझा'चे मुख्य संपादक राजीव खांडेकर यांना दीनानाथ मंगेशकर पुरस्कार\nगडचिरोली : नक्षलवाद्यांचा खात्मा करणारे जिगरबाज सी-60\nपुणे : कोरेगाव भीमा प्रकरणातील साक्षीदार पूजाच्या मारेकऱ्यांना अटक करा : रिपाइं\nस्पेशल रिपोर्ट : पंढरपूर : रांगेशिवाय विठ्ठल दर्शन, पंढरपुरात लवकरच टोकन व्यवस्था\nपंढरपूर : विठुची पंढरी मांस-मद्यमुक्त करण्यासाठी मंदिर समितीचा ठराव\nपुणे : सचिन तेंडुलकरचे 'जबरा फॅन' राजू गायकवाडांचं फोटो कलेक्शन खुलं\nस्पेशल रिपोर्ट : शिक्षक भरतीत गुण वाढवून देणारं रॅकेट सक्रिय\nपुणे : कोरेगाव भीमा प्रकरणी सत्यशोधन अहवालात पोलिस अधीक्षकांवर ठपका\nस्पेशल रिपोर्ट : औरंगाबाद : कॉपी पकडलेल्या परीक्षार्थीची कर्मचाऱ्याला मारहाण, आत्महत्येची धमकी\nबातम्या सुपरफास्ट : देशाच्या कानाकोपऱ्यातील घडामोडींचा आढावा\nनाशिक : व्हेंटिलेटरमध्ये झुरळ अडकलं, नाशिकमध्ये रुग्णाचा मृत्यू\nनागपूर : शेतकऱ्याच्या शिवारात पट्टेदार वाघाचा वावर\nविशेष चर्चा : सरोज खानचं डोकं ठिकाणावर आहे काय\nस्पेशल रिपोर्ट : नाशिक : व्हेंटिलेटरमध्ये झुरळ अडकलं, श्वास न घेता आल्याने महिलेचा मृत्यू\nस्पेशल रिपोर्ट : मुंबई : पैसे आणि जागेचं गणित जुळवणारे मुंबईतील नॅनो फ्लॅट\nमुंबई : 'एबीपी माझा'चे मुख्य संपादक राजीव खांडेकर यांना दीनानाथ मंगेशकर पुरस्कार\nगडचिरोली : नक्षलवाद्यांचा खात्मा करणारे जिगरबाज सी-60\nपुणे : कोरेगाव भीमा प्रकरणातील साक्षीदार पूजाच्या मारेकऱ्यांना अटक करा : रिपाइं\nस्पेशल रिपोर्ट : पंढरपूर : रांगेशिवाय विठ्ठल दर्शन, पंढरपुरात लवकरच टोकन व्यवस्था\nपंढरपूर : विठुची पंढरी म��ंस-मद्यमुक्त करण्यासाठी मंदिर समितीचा ठराव\nपुणे : सचिन तेंडुलकरचे 'जबरा फॅन' राजू गायकवाडांचं फोटो कलेक्शन खुलं\nस्पेशल रिपोर्ट : शिक्षक भरतीत गुण वाढवून देणारं रॅकेट सक्रिय\nपुणे : कोरेगाव भीमा प्रकरणी सत्यशोधन अहवालात पोलिस अधीक्षकांवर ठपका\nस्पेशल रिपोर्ट : औरंगाबाद : कॉपी पकडलेल्या परीक्षार्थीची कर्मचाऱ्याला मारहाण, आत्महत्येची धमकी\nनवी दिल्ली : ब्रह्मोस क्षेपणास्त्राची 'सुखोई'तून यशस्वी चाचणी\nनवी दिल्ली : ब्रह्मोस क्षेपणास्त्राची 'सुखोई'तून यशस्वी चाचणी\nविशेष चर्चा : सरोज खानचं डोकं ठिकाणावर आहे काय\nस्पेशल रिपोर्ट : नाशिक : व्हेंटिलेटरमध्ये झुरळ अडकलं, श्वास न घेता आल्याने महिलेचा मृत्यू\nस्पेशल रिपोर्ट : मुंबई : पैसे आणि जागेचं गणित जुळवणारे मुंबईतील नॅनो फ्लॅट\nमुंबई : 'एबीपी माझा'चे मुख्य संपादक राजीव खांडेकर यांना दीनानाथ मंगेशकर पुरस्कार\nगडचिरोली : नक्षलवाद्यांचा खात्मा करणारे जिगरबाज सी-60\nपुणे : कोरेगाव भीमा प्रकरणातील साक्षीदार पूजाच्या मारेकऱ्यांना अटक करा : रिपाइं\nस्पेशल रिपोर्ट : पंढरपूर : रांगेशिवाय विठ्ठल दर्शन, पंढरपुरात लवकरच टोकन व्यवस्था\nपंढरपूर : विठुची पंढरी मांस-मद्यमुक्त करण्यासाठी मंदिर समितीचा ठराव\nपुणे : सचिन तेंडुलकरचे 'जबरा फॅन' राजू गायकवाडांचं फोटो कलेक्शन खुलं\nस्पेशल रिपोर्ट : शिक्षक भरतीत गुण वाढवून देणारं रॅकेट सक्रिय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00261.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} +{"url": "http://www.inmarathi.com/author/rajeev-sane/", "date_download": "2018-04-24T18:22:28Z", "digest": "sha1:JHVBD2LK4STOLDWPCYCH6ZMHOJMKNYEN", "length": 9352, "nlines": 92, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "Rajeev Sane, Author at InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nनास्तिक परिषदेतील भाषण : धर्मवाद्यांना ओव्हरटेक: थिअरीत की थेरपीत\nतुमची चळवळ जे आलरेडी नास्तिक आहेत त्यांच्यातच राहू द्यायचीय की आस्तिकांना आतून भिडेल असे आवाहनही करायचेय आस्तिकांना आतून भिडेल असे आवाहन, जडवादाच्या मर्यादेत उभे राहू शकत नाही. भावविश्वात शिरून भावविश्वात जिंकायचे आहे. मन जिंकी तो वैऱ्यासही जिंकी. तुम्ही जिंकावे म्हणून हे बोललो. विरोध करायचा म्हणून नाही.\nडाव्या विचारवंतांचं नेमकं “इथे” चुकतं\n‘इहवादी, बिगर जमातवादी आणि चांगल्या अर्थाने उजवी’ अशी विचारसरणी पुढे न आल्याने तिची रिकामी जागा हिंदुत्ववादी पादाक्रांत करत चालले आहेत. खरी वानवा आहे ती चांगल्या उजव्या विचारसरणीचीच.\nधनशुध्दी: स्वप्नरंजन आणि वास्तविकता (१) : राजीव साने\nआमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi === सुप्रसिद्ध लेखक, तत्त्वज्ञान व सामाजिक शास्त्रांचे आंतरविद्याशाखीय अभ्यासक\nधनशुध्दी: स्वप्नरंजन आणि वास्तविकता (३) : राजीव साने\nआमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi === सुप्रसिद्ध लेखक, तत्त्वज्ञान व सामाजिक शास्त्रांचे आंतरविद्याशाखीय अभ्यासक\nधनशुध्दी: स्वप्नरंजन आणि वास्तविकता (२) : राजीव साने\nआमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi === सुप्रसिद्ध लेखक, तत्त्वज्ञान व सामाजिक शास्त्रांचे आंतरविद्याशाखीय अभ्यासक\nया आहेत बॉलीवूड सेलिब्रिटींच्या कर्तबगार बायका\nमोदींच्या “हर घर बिजली” चे खरे आकडे डोळ्यांसमोर अंधारी आणणारे आहेत\nकित्येक मराठी चित्रपट रसिकांना माहिती नसलेला “द कम्प्लिट अॅक्टर”\nगुरुत्वाकर्षणाचा शोध न्यूटनने नाही तर एका भारतीयाने लावला होता \n – आपल्या पुण्याच्या CoEP च्या विद्यार्थ्यांनी बनवलेत 3D आणि Metal Printers\nदक्षिण भारतातील ३ प्राचीन शिव मंदिरे एकाच रांगेत…हा चमत्कार म्हणावा का\nक्रिकेट मॅचची धुंदी, राष्ट्रगीताचा विसर\nनास्तिक असणे म्हणजे कायकुणी नास्तिक असू शकते का\nमोदींची ऑडिओ क्लिप, गुजरात निवडणूका : मार्केटिंग मोड ऑन झालाय\nएका मुस्लीम संताने घातला होता सुवर्णमंदिराचा पाया, जाणून घ्या गोल्डन टेम्पल बद्दल रंजक गोष्टी\nसध्या धुमाकूळ घालतोय ‘अँटी ग्रॅव्हिटी योगा’\nशर्टची बटणे स्त्रियांची डाव्या आणि पुरुषांची उजव्या बाजूला का असतात \nसर्व पालक-शिक्षक-जागरूक नागरिकांसाठी : शिकण्या-शिकवण्याच्या पद्धतींचा धांडोळा (१)\nपाटणा शहरातील गुंडांना सळो की पळो करून सोडणारा ‘मराठी सिंघम’\nदिवाळीच्या फराळा मागचं शास्त्रीय महत्त्व : आहारावर बोलू काही – भाग ११\n‘ते’ पाण्याखाली गायब झालेले शहर मानवाने बांधलेले नव्हते \nशाहरूखच्या “रईस” प्रमोशनमुळे एक मृत्युमुखी : ८ महत्वाचे प्रश्न\nप्रियांका ते कतरिना : हे आहेत यांचे खरे चेहरे\nमेळघाटातील देवदूत – डॉ. रवींद्र आणि स्मिता कोल्हे\nकामसूत्र, मनमोहक स्त्री शिल्प ते विविध दैवतं : खजुराहोची “सचित्र” सफर\nअपड���ट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00261.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/sampadkiya-news/language-of-words-and-language-of-pictures-1076331/", "date_download": "2018-04-24T18:21:56Z", "digest": "sha1:WHDPWEVPKVWMR356CSFYA2AYIRM6YW2S", "length": 27444, "nlines": 217, "source_domain": "www.loksatta.com", "title": "शब्दभाषा आणि चित्रभाषा | Loksatta", "raw_content": "\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nघाऊक बाजारात दर घसरूनही साखर महागच\nपृथ्वीच्या तापमानात २०१० पासून सातत्याने वाढ\nब्रसेल्स गोळीबारातील आरोपी अब्देसलामला २० वर्षे तुरुंगवास\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\nकळण्याची दृश्यं वळणे »\nदैनंदिन जीवनात जरी शब्दभाषा आणि चित्रभाषा या एकत्रित गुंफल्या गेल्या तरीही चित्रभाषेचं, दृश्यभाषेचं एक स्वतंत्र अस्तित्व आहे.\nदैनंदिन जीवनात जरी शब्दभाषा आणि चित्रभाषा या एकत्रित गुंफल्या गेल्या तरीही चित्रभाषेचं, दृश्यभाषेचं\nएक स्वतंत्र अस्तित्व आहे. चित्रभाषेचा स्वभाव हा बोली-लिखित भाषेच्या स्वभावाहून खूप वेगळा आहे.\nबोली-लिखित भाषा ही संक्षिप्त कमी वेळात, जलदगतीने ‘सांगते’ तर चित्रभाषा शास्त्रीय संगीतातील विलंबित लयीप्रमाणे हळू, संथपणे गोष्टी दाखविते..\nआज आपण सुरुवातीलाच एक प्रयोग करू. सूचना वाचा आणि डोळे मिटा. सूचना- डोळे मिटून अ‍ॅपल आणि प्लेट किंवा सफरचंद आणि प्लेट या प्रतिमा दाखविण्याची आपल्या मेंदूला आज्ञा द्या. पाहा तो कोणती प्रतिमा दाखवितो डोळे मिटून, डोळ्यांसमोर स्पष्ट प्रतिमा दिसली की डोळे हळू उघडा.. तुम्हाला लाल सफरचंद दिसलं का डोळे मिटून, डोळ्यांसमोर स्पष्ट प्रतिमा दिसली की डोळे हळू उघडा.. तुम्हाला लाल सफरचंद दिसलं का त्याला देठ होता का त्याला देठ होता का देठाला पानही होतं का देठाला पानही होतं का सफरचंदाच्या सालीवर चमकणारा प्रकाशाचा गोल बिंदूही दिसला का सफरचंदाच्या सालीवर चमकणारा प्रकाशाचा गोल बिंदूही दिसला का सफरचंद पांढऱ्या, पोर्सेलिनच्या गोल आकाराच्या कडा असलेल्या प्लेटमध्ये ठेवलं होतं का सफरचंद पांढऱ्या, पोर्सेलिनच्या गोल आकाराच्या कडा असलेल्या प्लेटमध्ये ठेवलं होतं का जर का आपल्याला वर उल्लेखिल्याप्रमाणे प्रतिमा दिसली असेल तर समजा की, आपण बोली, लिखित भाषेने प्रभावित झालेलं, बद्ध झालेलं दृश्यं, प्रतिमा पाहिली. अगदी अक्षरओळख तक्त्या��ील चित्रांप्रमाणे आता आपण डोळे बंद केल्यावर दिसलेल्या प्रतिमेचं थोडंसं विश्लेषण करू या. ही प्रतिमा भाषेने प्रभावित झालेली आहे म्हणजे काय ते समजण्याचा प्रयत्न करू.\nआपण रोजच्या जीवनात सफरचंद अर्ध कापलेलं, सफरचंदाच्या फोडी, हिरवी साल असलेलं सफरचंद, कापून ठेवल्याने, उघडं राहिल्याने तांबूस झालेलं अशा अनेक अवस्थांमध्ये पाहिलेले असतं. काही वेळा सफरचंदाच्या सालीवर रेषा, बिंदूंची एक जाळीही पाहिलेली असते. इतकंच काय पोर्सेलिन, स्टील, मेलामाइन, लाकूड, पितळ, अ‍ॅल्युमिनिअम अशा कित्येक माध्यमांत बनलेली, गोल,चौकोन, लंबगोल अशा कित्येक आकारांतील प्लेट आपण पाहिलेली असते आणि वापरतही असतो, पण ‘प्लेट’ असा इंग्रजी शब्द वापरला की, पांढरीशुभ्र, कोणतंही डिझाइन नसलेली सिरॅमिकची प्लेटच डोळ्यांसमोर येते.\nभाषेची गंमतही आहे की, इंग्रजी प्लेट या शब्दाऐवजी ताटली किंवा बशी म्हटलं की, मेंदू ज्या प्रतिमा दाखवील त्या तत्काळ बदलतील. अगदी प्राचीन काळापासून माणसाच्या दोन भाषा एकमेकांशी जोडल्या गेल्या आहेत. एक चित्र-शिल्प आदी प्रतिमांची दृश्यभाषा व दुसरी बोली-लिखित भाषा. दृश्य प्रतिमांद्वारे माणूस जगाला पाहतो आणि समजून घेतो. जे पाहिलं त्याचा अर्थ शब्दामध्ये, बोली-लिखित भाषेत स्पष्ट करतो, ठरवितो, समजतो.\nया दोन्ही भाषा सयामी जुळ्यांप्रमाणे एकमेकांत गुंफल्या गेल्या आहेत. या गुंफणीतून जगाचा स्पष्ट, स्थिर अर्थ- रूप आपण तयार करीत असतो.\nअर्थातच लहानपणापासून बोली-लिखित भाषा शिकण्यावरती भर असल्याने, भाषा शिकण्याकरिता चित्रांचे तक्ते आपण वापरतो. म्हणूनच अ‍ॅपल व प्लेट प्रयोगामध्ये या अक्षर-चित्रं तक्त्यामधलं समोरून पाहिलेलं सफरचंद आपला मेंदू आपल्याला दाखवितो. कारण रोजच्या जीवनात पाहिलेली असंख्य अवस्थांतील सफरचंदांची रूपं या तक्त्यामध्ये नसतात. अशा रीतीने शिकल्याने आपण बोली-लिखित भाषेतील अर्थाप्रमाणेच जगाच्या रूप-रंग-ध्वनी रूपांकडे पाहतो. बोली-लिखित भाषा आपल्या सर्व संवेदनांचा ताबा घेते. त्यांच्यावर वर्चस्व मिळविते. गंमत करा, गुगलही भाषाप्रधान शोध घेणारं सर्च इंजिन आहे. गुगल इमेजेसमध्ये जा आणि apple and plate टाइप करा आणि पाहा कितव्या प्रतिमेत हिरव्या सालीचं, कापलेलं प्लेटमध्ये न ठेवलेलं सफरचंद ते दाखवतं\nही एवढी सगळी चर्चा करायचं कारण हे की, चित्रकारा��ी चित्रभाषा विकसित होताना बोली-लिखित भाषा आणि प्रतिमांची भाषा यांची गुंफण तो थोडी सैल करतो. चित्राचा, दृश्याचा भाषाप्रधान विचार करीत नाही. प्रतिमेचा स्वतंत्र विचार करतो. कारण त्याचं चित्र हे भाषा शिकताना वापरायचा तक्ता नसतो. त्याला जे चित्रात दर्शवायचं आहे ते दिसण्यातून, दृश्य अनुभवातून निर्माण करायचं असतं. लहान मुलं जसं बऱ्याच वेळेला प्रतिमांच्या खाली त्यांचं बोली-लिखित भाषेतील नाव लिहितात तसं तो लिहू शकत नाही. व ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे, कायम लक्षात ठेवायला हवी की, चित्रं हे तक्त्याप्रमाणे पाहायची गोष्ट नाही. त्यामध्ये काय रंगवलंय हे ओळखता आलं की चित्रं समजलं असं होत नाही. चित्राची भाषा ही प्रतिमांची भाषा आहे. प्रतिमांचा दृश्यानुभव घेणं त्यात महत्त्वाचं असतं. आपण ही गोष्ट जरा तपशिलात पाहू या..\nसमजा, चित्रकाराला सफरचंदाचं चित्र काढायचं आहे. त्याचं फक्त ओळख रूप रंगवायचं आहे. तरीही त्याला हा विचार करावा लागतो की, ते कसं दिसावं. त्याचा आकार काय, कुठच्या कोनातून त्याला दर्शवावं, किती लाल किंवा कुठचा रंग असावा, ते चित्रात कुठे मांडावं मध्यभागी- थोडं वर, डावीकडे- उजवीकडे, ते अखंड असावं की कापलेलं, त्याच्या पाश्र्वभूमीला काय असावं, त्यावर प्रकाश कोणत्या बाजूने पडतोय असं दाखवावं, इत्यादी. आता या सर्व गोष्टींचा चित्रकार सराईतपणे, सहज विचार करतो; पण तुम्ही पाहाल की, या सर्व गोष्टी दिसण्याशी, त्यातून मिळणाऱ्या, देता येणाऱ्या अनुभवाशी संबंधित आहेत. आता फक्त सफरचंद या शब्दातून फळाचं नाव, ओळख कळते, दृश्याचे हे सर्व घटक स्पष्ट होत नाहीत. त्यांचा या अशा दृश्य गोष्टींचा विचार चित्रभाषा करते. अशा गोष्टींच्या विचारातूनच ती विकसित होते. तरी इथं चित्र फक्त फळाच्या ओळखीचं आहे; दृश्यरूपाचं आहे, त्याद्वारे एखादी भावना व्यक्त करायची नाहीये. नाही तर अजून काही दृश्य गोष्टींचा विचार करावा लागेल. तसंच चित्रकार कुठचे, कशा प्रकारचे रंग वापरतोय तीही गोष्ट चित्राचं दृश्यरूप ठरविते, त्यावर परिणाम करते.. थोडक्यात, हे लक्षात घ्यायला हवं की, दैनंदिन जीवनात जरी या दोन भाषा एकत्रित गुंफल्या गेल्या तरीही चित्रभाषेचं, दृश्यभाषेचं एक स्वतंत्र अस्तित्व आहे. चित्रभाषेचा स्वभाव हा बोली-लिखित भाषेच्या स्वभावाहून खूप वेगळा आहे. बोली-लिखित भाषा ही संक्���िप्त कमी वेळात, जलदगतीने ‘सांगते’ तर चित्रभाषा शास्त्रीय संगीतातील विलंबित लयीप्रमाणे हळू, संथपणे गोष्टी दाखविते. या दोन भाषांचं वेगळेपण ओळखण्यात गल्लत झाली की काय होतं त्याचं एक मजेशीर उदाहरण पाहू.\nइटलीत चर्चमध्ये लावण्याकरिता कॅराव्हॅज्जिओ या चित्रकाराला चित्र रंगवायला सांगितलं. ही गोष्ट आहे सतराव्या शतकाच्या सुरुवातीची. कॅराव्हॅज्जिओच्या चित्रांत तो अतिशय तपशिलाने भरलेली, वास्तववादी चित्रं रंगवायचा. त्याला विषय दिला गेला- संत मॅथ्यूच्या जीवनातील प्रसंग. प्रसंग असा की, मॅथ्यूला देवदूत संदेश देत आहे व मॅथ्यू लिहीत आहे. कॅराव्हॅज्जिओने चित्रं रंगवलं. (ते दुसऱ्या महायुद्धात नाहीसं झालं. त्याचे कृष्णधवल फोटो आहेत.) त्यात संत मॅथ्यू एखाद्या साध्या शेतकरी, हमालाचं काम करणाऱ्या माणसाप्रमाणे देहयष्टी असलेला. सामान्य रूप असलेला. स्टुलावर हातात वही घेऊन बसलाय व त्याला एखाद्या लहान मुलाला शिकवतात त्याप्रमाणे बोट धरून अगदी जवळ उभं राहून देवदूत शिकवतोय. झालं, चर्चला हे मान्य झालं नाही. त्यांनी ते चित्र नाकारलं. कॅराव्हॅज्जिओला ते परत वेगळ्या पद्धतीने रंगवायला लावलं. कॅराव्हॅज्जिओने ते पुन्हा रंगविताना या ‘चुका’ केल्या नाहीत. त्याने देवदूताला आकाशात तरंगताना दर्शवलं व त्याच्या येण्याने मॅथ्यूचं लिखाणातलं लक्ष त्याकडे वेधलं गेलंय. देवदूत मॅथ्यूला सांगतोय, संदेश देतो व मॅथ्यू भरभर लिहितोय आता या चित्राला चर्चने मान्यता दिली. कारण भाषिक विचारानुसार या चित्रातला देवदूत, संत हे प्रेरणादायी, दैवी, तेज:पुंज वाटत होते. त्याचं रूप भाषिक वर्णनानुसार योग्य होतं. याउलट पहिलं चित्र दृश्यानुभवातून विकसित झालं होतं. दोन्ही चित्रं चित्रभाषेची व बोली-लिखित भाषाविचाराचा, दृश्यचित्र भाषेवरील वर्चस्वाची मासलेवाईक उदाहरणं ठरतात.\n*लेखक चित्रकला महाविद्यालयांचे अभ्यासक्रम सल्लागार आणि कलासमीक्षक आहेत.\n'वॉन्टेड' आरोपी शेजारी उभा होता, पोलीस पोस्टर लावत बसले\n'आमच्या घरात मुली आहेत, काँग्रेसला येण्यास सक्त मनाई आहे'\nलग्नाच्या दुसऱ्या दिवशीच मित्रांसोबत मिळून पत्नीवर सामूहिक बलात्कार\nसाधा धक्का लागला म्हणून ट्रेनखाली दिलं ढकलून, महिला प्रवाशाला अटक\nआज इंदिरा गांधी असत्या तर मी काँग्रेसमध्ये असतो-शत्रुघ्न सिन्हा\nकोरेगाव भीमा हिंसाचाराशी आंबेडकरी आणि हिंदुत्त्ववादी संघटनांचा संबंध नाही, सत्यशोधन समितीचा अहवाल\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nआसाराम बापू निर्दोष, ईश्वराने त्याना दोषमुक्त करावे ही इच्छा-साध्वी प्रज्ञा\nपाकिस्तानी क्रिकेटपटू 'संस्कारी' झाले तरच त्यांच्याशी खेळू, बीसीसीआयचा टोला\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n'वॉन्टेड' आरोपी शेजारी उभा होता, पोलीस पोस्टर लावत बसले\n'आमच्या घरात मुली आहेत, काँग्रेसला येण्यास सक्त मनाई आहे'\nलग्नाच्या दुसऱ्या दिवशीच मित्रांसोबत मिळून पत्नीवर सामूहिक बलात्कार\nसाधा धक्का लागला म्हणून ट्रेनखाली दिलं ढकलून, महिला प्रवाशाला अटक\nआज इंदिरा गांधी असत्या तर मी काँग्रेसमध्ये असतो-शत्रुघ्न सिन्हा\nकोरेगाव भीमा हिंसाचाराशी आंबेडकरी आणि हिंदुत्त्ववादी संघटनांचा संबंध नाही, सत्यशोधन समितीचा अहवाल\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nमुन्ना यादवला सर्वोच्च न्यायालयातून तात्पुरता जामीन\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nमहापालिकेच्या ३४ मराठी शाळा बंद\nजिल्ह्य़ात ६८ अपघात स्थळे\nकर्नाक पूल पाडण्यास उच्च न्यायालयाचा हिरवा कंदील\nनेहरू विज्ञान केंद्रातील ‘दि एनर्जी बॉल’ नव्या ढंगात\n‘फटका चोरां’ची दहशत कायम\nवाढलेल्या तापमानात विजेविना घामाघूम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00261.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/desh/pakistan-loc-firing-no-mortality-12903", "date_download": "2018-04-24T18:36:02Z", "digest": "sha1:52SA54VZ4UYLJWBVMYXUYLBK3WBFXMXS", "length": 7609, "nlines": 57, "source_domain": "www.esakal.com", "title": "Pakistan \"LOC\" By firing; no mortality पाकचा \"एलओसी'जवळ गोळीबार;जीवितहानी नाही | eSakal", "raw_content": "\nपाकचा \"एलओसी'जवळ गोळीबार;जीवितहानी नाही\nशुक्रवार, 30 सप्टेंबर 2016\nजम्मु - भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्‍मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांना कंठस्नान घातल्याच्या पार्श्‍वभूमीवर जम्मु काश्‍मीर राज्यामधील अखनूर जिल्ह्यामधील नियंत्रणरेषेजवळ पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात आला. या महिन्यात पाकिस्तानकडून तब्बल प��च वेळा शस्त्रसंधी कराराचे उल्लंघन करण्यात आले आहे.\nजम्मु - भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्‍मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांना कंठस्नान घातल्याच्या पार्श्‍वभूमीवर जम्मु काश्‍मीर राज्यामधील अखनूर जिल्ह्यामधील नियंत्रणरेषेजवळ पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात आला. या महिन्यात पाकिस्तानकडून तब्बल पाच वेळा शस्त्रसंधी कराराचे उल्लंघन करण्यात आले आहे.\n\"\"पल्लनवाला, चाप्रियाल आणि समनम भाअगांमध्ये पाकिस्तानकडून छोट्या शस्त्रांच्या सहाय्याने मध्यरात्री गोळीबार करण्यात आला. रात्री साडेबारा वाजता सुरु करण्यात आलेला हा गोळीबार तासभर चालला. या गोळीबारामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही,‘‘ असे जम्मुचे उपायुक्त सिमरनदीप सिंग यांनी सांगितले. याआधी, काल (गुरुवार) पाकिस्तानकडून मेंढर सेक्‍टरमधील बलनोई येथे गोळीबार करण्यात आला होता.\nउरी येथे लष्कराच्या मुख्यालयावर १८ सप्टेंबरला झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये १८ जवानांना हौतात्म्य पत्करावे लागल्याने देशभरात संतापाची लाट उसळली होती. तसेच, पाकिस्तानला धडा शिकविण्यासाठी सरकारवर वाढत्या दबावानंतर काल मध्यरात्री लष्कराने दहशतवाद्यांना धडा शिकवला. गेल्या वर्षी भारतीय लष्कराने म्यानमारच्या हद्दीत शिरून नागा दहशतवाद्यांविरुद्ध कारवाई केली होती. त्यानंतर कालच्या कृतीने भारतीय लष्कराची सक्षमता पुन्हा एकदा जगासमोर आली आहे.\nकास्टिंग काऊच'मधून खासदारही सुटल्या नाहीतः रेणुका चौधरी\nनवी दिल्ली: 'प्रत्येक ठिकाणी कास्टिंग काऊच होते आणि संसदही त्यापासून सुटलेली नाही,' असे सांगून माजी केंद्रीय मंत्री, राज्यसभेतील खासदार रेणुका चौधरी...\nआमदार शिवाजी कर्डिलेंसह पाच जणांना जामीन\nनगर : पोलिस अधीक्षक कार्यालयामध्ये तोडफोड केल्याच्या गुन्ह्यातील आमदार शिवाजी कर्डिले यांच्यासह पाच जणांच्या जामीन अर्जावर काल युक्तिवाद झाला....\nवाघा बॉर्डरवर परेडदरम्यान पाक क्रिकेटपटूचे माकडचाळे\nपुणे : वाघा बॉर्डरवर परेडदरम्यान पाकिस्तानी सैनिकांसोबत क्रिकेटपटू हसन अली याने माकडचाळे केले असून, संबंधित व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे....\nराहुल गांधी हे अपयशी नेते : भाजप\nनवी दिल्ली : काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांचा उल्लेख 'अपयशी नेते' असा करत भारतीय जनता पक्षाने (भाजप) कर्नाटकच्या ��िधानसभा निवडणुकीमध्ये...\nइंधन शुल्क कपातीस अर्थमंत्रालयाचा विरोध\nनवी दिल्ली - सामान्य नागरिकांना दिलासा देण्यासाठी पेट्रोल व डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात करण्यास अर्थमंत्रालयाने विरोध केला आहे. याचवेळी...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00262.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wordpress.org/themes/evolve/", "date_download": "2018-04-24T18:23:08Z", "digest": "sha1:FDDHW32R7R7NEYVBMG4XTADRVG3PUAWK", "length": 8059, "nlines": 194, "source_domain": "mr.wordpress.org", "title": "थीम निर्देशिका — मोफत वर्डप्रेस थीम — WordPress", "raw_content": "\nआपले थीम अपलोड करा\nथीम यादीत परत जा\nशेवटचे अद्यावत: एप्रिल 12, 2018\nलेख, Buddypress, सानुकूल पिछाडी, सानुकूल रंग, सानुकूल शीर्षलेख, सानुकूल मेनू, ई-कॉमर्स, वैशिष्ट्यपूर्ण प्रतिमा, लवचिक शीर्षलेख, फुटर विजेटस, पूर्ण रुंदीचे टेम्प्लेट, ग्रीड आराखडा, डावा साइडबार, सूक्ष्मस्वरूप, बातम्या, फोटोग्राफी, पोस्ट स्वरूप, उजवा साइडबार, स्टिकी पोस्ट, थीम ऑपशन्स, थ्रेड टिप्पणी, अनुवाद सहीत, दोन कॉलम\n5 पैकी 4.5 स्टार्स.\nथीम आढळले नाही .भिन्न शोध घ्या.\n<# } #> अधिक माहिती\nह्या थीम ला आजून रेट दिले नाही\nटूलबार कडे स्किप करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00262.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} +{"url": "http://maaza-indradhanushya.blogspot.com/2014/", "date_download": "2018-04-24T18:08:56Z", "digest": "sha1:HUVKNNU2HVLDTPP6RJ7DTQZZYI6CI6NS", "length": 12055, "nlines": 189, "source_domain": "maaza-indradhanushya.blogspot.com", "title": "माझं इंद्रधनुष्य", "raw_content": "\nवेगवेगळ्या वेळी, वेगवेगळ्या निमित्ताने मनात येणाऱ्या विविध विचारांचं हे ’माझं इंद्रधनुष्य’ .... \nमायबोली हितगुज दिवाळी अंक-२०१४ मधला लेख\nअशी कशी ही माझी आई अशी कशी ही माझी आई\nपहावे तेव्हा मागेमागे करते, दिवसात दहा कामे सांगते,\n‘नाही’ म्हणायची सोय नसते, कपाळावर तिच्या आठी असते.\nहे खा, ते खा, कटकट करते, डब्यात नेमकी पोळी-भाजी देते,\nभजी, वडे कधीतरीच करते, पिझ्झाच्या ‘पि’लाच डोळे वटारते.\nसारखे शिस्तीचे धडे शिकवते, खोलीतला पसारा आवरायला लावते,\nस्वतः रविवारी सोफ्यात रेलून, पेपर वाचत टी.व्ही. बघते\nअशी कशी बरं माझी आई अशी कशी बरं माझी आई\nकपाट माझं आवरून ठेवते, हरवलेली वस्तू शोधून देते,\nपेपरमधला छानसा लेख, शेजारी बसवून वाचून दाखवते.\nपाय दुखले की चेपून देते, ताप आला की मऊ भात देते,\nकंटाळा आला की जवळ येऊन, केसातून हात फिरवत राहते.\nइतकी मोठी झाले मी, तरी खिडकीतून मला टाटा करते,\nपरतायला उशीर झाला की, एकटीच काळजी करत बसते.\nअशी कशी बरं माझी आई अशी कशी बरं माझी आई\nम��झं एकच ऐकशील का आई नको म्हणूस, \"होऊ कशी उतराई\",\nतुझ्यामुळे मी या जगात आले, आई\nतुझ्यामुळे मी या जगात आले, आई\nव्हॉट द फ... सॉरी पण ही काय कविता आहे पण ही काय कविता आहे कविता अशी असते\nवैभवी आणि मुक्ताची मैत्री झाली हे एक आश्चर्यच होतं. मुळात, त्यांच्या ओळखीला मैत्री म्हणणं हेच एक आश्चर्य होतं. पण इतरांना त्याच्याशी काही देणंघेणं नव्हतं. इतरांच्या मते त्या दोघी पंचवीस वर्षांपूर्वीपासूनच्या मैत्रिणी होत्या.\nसमोरच्या व्यक्तीशी आपल्या आवडी-निवडी जुळणं, सूर जुळणं, त्या व्यक्तीपाशी आपलं मन मोकळं करावंसं वाटणं, त्या व्यक्तीकडेही आपल्यासाठी वेळ असणं, आपल्या एका हाकेसरशी त्या व्यक्तीचं आपल्याला सर्वतोपरी मदत करायला तयार असणं यालाच मैत्री म्हणत असतील, तर मग मुक्ता आणि वैभवीनं हे सग्गळं केलं होतं... तब्बल तीन महिने, कॉलेजच्या दुसर्‍या वर्षाला असताना. तेवढ्या तुटपुंज्या भांडवलावर त्या एकमेकींच्या मैत्रिणी बनल्या. म्हणजे इतरांनी त्यांना एकमेकींच्या मैत्रिणी बनवलं. कधी कुणी हे विचारायच्या फंदात पडलंच नाही, की बाबा, ही अशी अशी वैभवी म्हणून मुलगी आहे, ती तुला मैत्रीण म्हणून पसंत आहे का किंवा, मुक्तासारख्या मुलीची तू मैत्रीण म्हणून निवड केलीयेस, पण हा तुझा निर्णय पूर्ण विचारांती घेतला गेलेला आहे का किंवा, मुक्तासारख्या मुलीची तू मैत्रीण म्हणून निवड केलीयेस, पण हा तुझा निर्णय पूर्ण विचारांती घेतला गेलेला आहे का पण मैत्रीत हे पसंती किंवा पूर्ण विचारांती असं काही नसतंच. मैत्री ही मैत्री असते; …\nजागरूक नागरिक ऊर्फ मोरू\nजागरूक नागरिक असणं म्हणजे स्वतःचा मोरू करून घेणं... गेला आठवडाभर सर्व वर्तमानपत्रांमधून ’जागरूक नागरिकांना’ आवाहन करण्यात येत होतं, की मतदारयादीत आपलं नाव असलं, तरी सोबत छायाचित्र आहे की नाही याची पडताळणी करणं देखील अत्यावश्यक आहे. यास्तव निवडणूक आयोगातर्फे कालच्या रविवारी देशभर एका विशेष मोहिमेचं आयोजन करण्यात आलेलं होतं. ’जागरूक नागरिकांनी’ इतकंच करायचं होतं, की आपापल्या मतदानकेंद्रांवर जाऊन या नाव-छायाचित्र जोडीची पडताळणी करायची होती. जर कुणाचं नाव मतदारयादीत अजून समाविष्ट झालेलंच नसेल, तरी तिथल्या तिथे फॉर्म भरून ते करण्याची ’अमूल्य संधीही’ देऊ करण्यात आलेली होती. आमच्या घरातला एक जागरूक नागरिक... गेल्या वर्षी ���याची अठरा वर्षे पूर्ण केलेला... आपल्याला यंदा मतदान करायला मिळणार म्हणून प्रचंड उत्साही असणारा. त्याच उत्साहात सहा-एक महिन्यांपूर्वी मतदारयादीत नाव समाविष्ट करण्यासाठीची सर्व प्रक्रिया पूर्ण करून आलेला. त्यावर नंतर काहीच घडलं नाही, मतदार-ओळखपत्र आलं नाही, मतदारयादीत नावही आलं नाही म्हणून जरा नाराज झालेला...त्याच्या आणि आमच्या आशा या आवाहनाने पुन्हा पल्लवित झाल्या. आपण ’जाग…\nगर्दी, गंमती आणि रेल्वेप्रवास\nमी प्रीति. संगणक शास्त्राची पदवीधर आहे. मला वाचनाचा छंद आहे, लेखनाची आवड आहे आणि मराठी भाषेवर माझं प्रचंड प्रेम आहे.\nजरा मागची पानंही चाळा...\nजागरूक नागरिक ऊर्फ मोरू\nगर्दी, गंमती आणि रेल्वेप्रवास\nलोकसत्ता - पुस्तक परिचय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00263.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://vastuclass.blogspot.com/2011/07/mumbai-bomb-blast-astro-prosition-more.html", "date_download": "2018-04-24T18:07:38Z", "digest": "sha1:B7U2KYSKPOU6YUGNBBKKDVEOE6BE3QN2", "length": 4952, "nlines": 58, "source_domain": "vastuclass.blogspot.com", "title": "वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र मार्गदर्शक शिकवणी वर्ग ( VASTU & ASTRO CLASS )", "raw_content": "वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र मार्गदर्शक शिकवणी वर्ग ( VASTU & ASTRO CLASS )\nविद्वत्वं च नृपत्वं च नैव तुल्यं कदाचन् | स्वदेशे पूज्यते राजा विद्वान सर्वत्र पूज्यते || Don't judge yourself at all; accept yourself and move on from there. तुम्ही स्वयंदिप व्हा \nमंगळवार, २६ जुलै, २०११\nat ७/२६/२०११ ०९:४७:०० म.उ.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nआमच्याशी संपर्क साधतांना खालील गोष्टी पाळा:-\n१) पत्रात तुमचा भ्रमणध्वनीक्रमांक न विसरता लिहा. तो नसल्यास पत्राची दखल घेतली जाणार नाही. ( vastuclass@gmail.com )\n२) तुमचा प्रश्न मोजक्या शब्दात आणि स्पष्टपणे लिहा.\nराजीव उपाध्ये यांची चिन्तनिका\nअधिजनुकशास्त्र - एक गैरसोईचे विज्ञान\nवास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्र मार्गदर्शन शिकवणी वर्ग\nगेल्या १८ ते २० वर्षे ज्योतिषशास्त्रा आणि वास्तुशास्त्राचा अभ्यास करीत आहे. मला जे काही श्री स्वामी कृपा प्रसादा मुळे प्राप्त झाले आहे ते समाज उपयोगा करता समाजाला देण्यास मी सदैव तप्तरं असेन. पारंपारीक वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, सर्वोतोभद्र चक्र, नक्षत्र ज्योतिषशास्त्र, इत्यादि वर संशोधन केले आहे. विरार येथे वास्तुमार्गदर्शन शिकवणी वर्ग सुरु केले आहेत, पण ज्यांना याचा लाभ घेता येत नाही, त्यांच्यासाठी आता संगणकाच्या माध्यमातुन( Inter Web Blogger ) शिकवणी वर्ग घेण्याचा प्रयत्न केला आहे. संजीव आणि परिवार.\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nसाधेसुधे थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00263.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/maharashtra/atre-understand-state-mind-literature-11901", "date_download": "2018-04-24T18:32:48Z", "digest": "sha1:UTAHUYJQ5I6IDYK3SZ4QCKMLNW7SMVKF", "length": 12345, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "Atre understand the state of mind literature अत्रेंच्या साहित्यातून समजते महाराष्ट्राचे मन | eSakal", "raw_content": "\nअत्रेंच्या साहित्यातून समजते महाराष्ट्राचे मन\nमंगळवार, 16 ऑगस्ट 2016\nमुंबई - कथा, कादंबरी, विनोद, कीर्तन, नाटके अशा साहित्याच्या प्रत्येक दालनात आचार्य अत्रे यांनी आपल्या पराक्रमाचा ठसा उमटवला आहे. अत्रे म्हणजे मूर्तिमंत एकपात्री साहित्य संमेलन होते. त्यांचे साहित्य, चरित्राचा अभ्यास केल्यास महाराष्ट्राचे मन समजेल, असे गौरवोद्‌गार शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी काढले.\nमुंबई - कथा, कादंबरी, विनोद, कीर्तन, नाटके अशा साहित्याच्या प्रत्येक दालनात आचार्य अत्रे यांनी आपल्या पराक्रमाचा ठसा उमटवला आहे. अत्रे म्हणजे मूर्तिमंत एकपात्री साहित्य संमेलन होते. त्यांचे साहित्य, चरित्राचा अभ्यास केल्यास महाराष्ट्राचे मन समजेल, असे गौरवोद्‌गार शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी काढले.\nलोकसभेच्या अध्यक्ष सुमित्रा महाजन यांच्या हस्ते पुरंदरे यांना यंदाचा \"आचार्य अत्रे पुरस्कार‘ शनिवारी (ता. 13) विलेपार्ले येथील दीनानाथ नाट्यगृहात समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला, त्या वेळी ते बोलत होते. आचार्य अत्रे, पु. ल. देशपांडे आदी दिग्गजांनंतर महाराष्ट्राच्या साहित्यक्षेत्रावर धुके दाटल्याचे जाणवते आहे. आचार्य अत्रे यांची प्रतिभा आता जणू काही रुसली आहे. कथेचे महत्त्व कमी होऊ नये. महाराष्ट्रात भरघोस साहित्यनिर्मिती होऊ दे, असे ते म्हणाले. या वेळी आचार्य अत्रे यांची \"चांगुणा‘ कादंबरी आणि त्यांची कन्या शिरीष पै यांच्या \"फक्त हायकू‘ कवितासंग्रहाचे प्रकाशन शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केले. नसानसांत शिवचरित्र भरलेल्या बाबासाहेब पुरंदरे यांना आचार्य अत्रे पुरस्कार देणे हे माझे भाग्य आहे, असे सुमित्रा महाजन म्हणाल्या. त्यांच्या \"चांगुणा‘ कादंबरीतील स्त्रीमध्ये दिसणारी हिंमत आणि मानसिक शक्ती आज मला सर्वच महिलांत आढळते. कुटुंबप्रमुख गेल्यावर संपूर्ण कुटुंब सांभाळणाऱ्या स्त्रीमध्येही मला \"चांगुणा‘ दिसते, असे कौतुक त्यांनी केले.\nचित्रपट काढून पाणी जिरणार नाही - आमिर खान\nनागपूर - \"जलसंधारणाचा संदेश देण्यासाठी चित्रपटही करता येईल. एखादी चांगली कथा आली तर विचारही करू. पण, महाराष्ट्रातील दिडशेपेक्षा अधिक तालुके...\nसरपंचाकडे खंडणीची मागणी; गवळी टोळीचे तिघे अटकेत\nमंचर (पुणे): लोणी (ता. आंबेगाव) गावचे सरपंच यांच्या कडून दीड लाख रुपयांची खंडणी घेऊन उर्वरित तीन लाख 50 हजार रुपयांच्या खंडणीसाठी त्यांना जीवे...\nकाझी वाडा परिसरातील गोदामाला भीषण आग\nकऱ्हाड : येथील आझाद चौकातील काझी वाडा परिसरात अचानक आग लागल्याने घरवजा गोदामातील साहित्य व संसारपयोगी साहित्य जळून खाक झाले. ही आग दुपारी...\nउस्मानाबादेत रिकामे बारदाना शोधण्यासाठी शिक्षकांची वणवण\nउस्मानाबाद : गेल्या सहा वर्षांत शालेय पोषण आहार योजनेंतर्गत प्राप्त तांदळाच्या रिकाम्या पोत्यांची विक्री करून त्याची रक्कम चलनाने...\nएक लाखाची ऑनलाइन फसवणूक 'सकाळ'मुळे टळली\nमंचर (पुणे) : ऑनलाइन शॉपिंग करत असताना झालेल्या फसवणुकीची बातमी \"सकाळ'मध्ये प्रसिद्ध झाल्यामुळे मंचर येथे बाजार समितीत कार्यरत असलेले अधिकारी अशोक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00263.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8.%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A5%A7%E0%A5%AC%E0%A5%AE%E0%A5%A6_%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%A6%E0%A4%B6%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AE", "date_download": "2018-04-24T18:12:57Z", "digest": "sha1:2EUN4XJKXVZHKMENDMTZCOMTLAQATCLK", "length": 4664, "nlines": 132, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स.च्या १६८० च्या दशकातील जन्म - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स.च्या १६८० च्या दशकातील जन्म\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nसहस्रके: २ रे सहस्रक\nशतके: १६ वे शतक - १७ वे शतक - १८ वे शतक\nदशके: १६५० चे १६६० चे १६७० चे १६८० चे १६९० चे १७०० चे १७१० चे\nवर्षे: १६८० १६८१ १६८२ १६८३ १६८४\n१६८५ १६८६ १६८७ १६८८ १६८९\nवर्ग: जन्म - मृत्यू - शोध\nस्थापत्य - निर्मिती - समाप्ती\nया वर्गात फक्त खालील उपवर्ग आहे.\n► इ.स. १६८५ मधील जन्म‎ (३ प)\nइ.स.चे १६८० चे दशक\nइ.स.च्या १७ व्या शतकातील जन्म\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १६ मे २०१५ रोजी १०:४६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00263.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://yetaajaataa.blogspot.com/2007_03_01_archive.html", "date_download": "2018-04-24T18:21:06Z", "digest": "sha1:LANP6BZ2ODBIRJBTRVQZKSJUXB35GHKH", "length": 7317, "nlines": 202, "source_domain": "yetaajaataa.blogspot.com", "title": "येता जाता: March 2007", "raw_content": "\n'तुष्की नागपुरी' च्या येताजाता ब्लाग वर आपले स्वागत आहे. या सर्व कविता सोबत दिलेल्या छायाचित्राच्या अनुषंगाने सुचलेल्या कविता आहेत. छायाचित्र डोळ्यासमोर आले त्या वेळेला काहीच न ठरवता जे लिहिल्या गेले त्या या कविता आहेत. सर्व छायाचित्र उपलब्ध करून देणाऱ्यांचा तुष्की नागपुरी मनःपूर्वक आभारी आहे.\nरविवार, १८ मार्च, २००७\nमराठी मधे पहिली गद्य नोंद - तुषार जोशी नागपूर\nप्रेषक: Tushar Joshi वेळ १२:३९ म.उ. कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nयाची सदस्यता घ्या: पोस्ट (Atom)\nपाहिले होते तुला मी\nतुझे नाव मनात येताच\nअनुवाद - मराठी कविता का हिंदी अनुवाद\nशब्द चित्र - हिंदी कविताएँ\nदीप्ती सूर्वे जाधव (2)\nसावळ्या मुलीची गाणी (3)\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nसाधेसुधे थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00264.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "http://www.inmarathi.com/author/indraneel-pole/", "date_download": "2018-04-24T18:24:59Z", "digest": "sha1:ITIKWZ6QZI3KP4F4UDWXLTUPEOIHJYLG", "length": 10499, "nlines": 102, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "Indraneel Pole, Author at InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\n“EVM हॅकिंग” ते “अमेरिकेतील बंदी” : EVM बद्दलचे धादांत खोटे प्रचार\nतंत्रज्ञान माणसापेक्षा कमी चुका करतं हे अतिसामान्य ज्ञान मिळवायला फार उच्चशिक्षित असायची गरज नाहीये. फक्त निष्पक्षपणे विचार केला तरी पुरेसं असतं.\nकाय आहे आधार मागचे तंत्र : आधार कार्ड – समूळ चिकित्सा – भाग २\nप्रत्येक गोष्टीसाठी नागिरकांना ओळखपत्रांची एक मोठ्ठी यादी घेऊन फिरावं लागायचं.\nमुळात भारतीयांना प्रायव्���सी आणि सिक्रेसी अर्थात गोपनीयता आणि गुप्तता यातला फरक कळत नाही असे सर्वसामान्य निरीक्षण आहे.\nबिटकॉईन मायनिंग म्हणजे नेमके काय बिटकॉईन (आणि क्रिप्टोकरन्सी) मागचे तंत्रज्ञान भाग ३\nब्लॉकचेन हे तंत्रज्ञान डिजिटल देवाण घेवाण आणि व्यवहारांसाठी वरदान आहे हे मात्र निश्चित.\nब्लॉकचेन समजून घेताना : बिटकॉईन (आणि क्रिप्टोकरन्सी) मागचे तंत्रज्ञान – भाग २\nया भागात आपण बघूया क्रिप्टोकरन्सी मागचे तंत्रज्ञान अर्थात ब्लॉकचेन नेमके डबल स्पेंडिंग कसे सोडवते.\nबिटकॉईन (आणि क्रिप्टोकरन्सी) मागचे तंत्रज्ञान – भाग १\nबिटकॉईन हे तंत्रज्ञानाचे एप्लीकॅशन आहे खुद्द तंत्रज्ञान नाही. हे एप्लीकॅशन चुकू शकते, उलटू शकते, घोळ करू शकते. पण त्यामागचे तंत्रज्ञान मात्र सॉलिड आहे आणि ते पूर्णपणे समजल्याशिवाय त्या तंत्रज्ञानावर ताशेरे ओढणे अपरिपक्वतेचे लक्षण ठरेल.\nआर्टिफिशीयल इंटेलिजन्सला “घाबरून” फेसबुकने त्यांचा प्रयोग बंद केला नाही खरं कारण “हे” आहे\nचॅटबॉट्स ने त्यांना शिकवल्यागत सगळ्यात कार्यक्षम पध्दत शोधून काढली. ती पध्दत चॅटबॉट्सचा उपयोग ज्याकामासाठी करायचा त्याकामासाठी उपयोगाची नव्हती. त्यामुळे ती पध्दत सोडून देण्याचे ठरवण्यात आले. यात भीतीचा किंवा AI ला घाबरण्याचा भाग कुठेही नव्हता. पण नीट शहानिशा न करता बातमी पसरवणाऱ्या मिडियाला याची काळजी असायचं कारणच काय…\nसेल्समध्ये असो वा नसो – यशस्वी लोकांमध्ये सेल्समनचे हे १० गुण असतातच\nक्रिकेटमधील हे रेकॉर्डस् तोडणं केवळ अशक्य मानलं जातं\nभारतीय सैन्य इतर महागड्या गाड्या नं वापरता, “जिप्सी”च का वापरतं\n११.३ लाख रुपयांचा स्मार्टफोन\nफाळणीची अपरिहार्यता व ‘मुस्लिमाना हाकला’चा मूर्खपणा : काश्मीर आणि भारतीय जनमानस-५\nजेव्हा क्रिकेट टीममधील सर्व ११ खेळाडूंना Man Of The Match पुरस्कार मिळाला होता\nनाईट क्लब, बुरखा आणि लता : असाही पाकिस्तानी मित्र\n ही कंपनी गर्लफ्रेंड विकतेय \nभारतीय संघाच्या पहिल्या वहिल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्याची गोष्ट\nहैदराबादेतील बेघरांना आसरा देण्यासाठी सरकारची अभिनव शक्कल\nपाकिस्तानामध्ये मोबाईल फोन्सपेक्षा कमी किंमतीत मिळतात AK-47\nब्राम्हणाऐवजी कुणबी केले म्हणून तुकोबा देवाचे आभार मानीत आहेत : जाऊ तुकोबांच्या गावा : भाग ३२\nमानवी कौशल्याच्या प्रगतीचा इतिहास – १० ���स्तूंच्या रूपांतरातून\nपांडुरंगाने आपल्याला लेकरू मानावे आणि तशी कृपा करावी : जाऊ तुकोबांच्या गावा : भाग २४\nमाणूस आपली कलाकूसर कुठेही दाखवू शकतो\nकैंची धाम : ज्याची ख्याती विदेशापर्यंत पसरलेली आहे\nजगातील हे दिग्गज क्रिकेटर्स आहेत अंधश्रद्धाळू\nरजनीकांतचा जावई ‘धनुष’च्या जन्मदात्यांचा घोळ\nसभोवतालच्या ५ नकारात्मक गोष्टी ज्या तुम्हाला depression मध्ये नेवु शकतात\nपरफ्युम कसे तयार केले जातात\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00265.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-health-tips/red-color-fruits-good-for-cancer-prevention-117083000027_1.html", "date_download": "2018-04-24T18:21:03Z", "digest": "sha1:OLGCFXF6DUANHHHWLEJ6UWS72SPVCZ54", "length": 8145, "nlines": 110, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "लाल रंग करेल कर्करोगावर मात | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 24 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nलाल रंग करेल कर्करोगावर मात\nलाल रंग धैर्य आणि ऊर्जेचे प्रतीक असून आरोग्यासाठीही आपल्या रंगाप्रमाणेच फायदेशीर आहेत. लाल रंगाच्या फळांमध्ये लायकोपीन आणि अँथ्रेसीन असतं ज्याने कर्करोगाची शक्यता कमी होते. या रंगाचे फळ स्मृती सुधारण्यास मदत करतात.\nहे शरीराला आवश्यक ऊर्जा प्रदान करतात, ज्याने आपण ताजेतवाने दिसतात. म्हणूनच आपल्या आहारात टोमॅटो, गाजर, बीट, कॅप्सकम, स्ट्रॉबेरी, टरबूज, सफरचंद, चेरी, प्लम फळं व इतर सामील करावे.\nपांढर्‍या रंगाच्या भाज्या आणि फळं आपल्या आहारात सामील केल्यानेदेखील कर्करोगाची आणि ट्यूमरची शक्यता कमी होते. याव्यतिरिक्त हे चरबी कमी करण्यात उपयुक्त असल्यामुळे हृदयाच्या आरोग्यासाठी हे फायदेशीर असतात.\nपांढर्‍या रंगाच्या भाज्या आणि फळांमध्ये अलिसिन आणि फ्लेव्होनॉइड भरपूर प्रमाणात आढळतं. म्हणूनच आपल्या आहारात केळी, मुळा, बटाटा, कांदा, नारळ, मशरूम व इतर पदार्थांचा समावेश करू शकता.\nजाणून घ्या साबुदाणा खाण्याचे हे फायदे...\nकोबीचे 5 चमत्कारिक फायदे\nअनेक गुणांनी युक्त आंबेहळद\nHome remidies : किडनीस्टोनवर घरगुती उपाय\nयावर अधिक वाचा :\nलाल रंग करेल कर्करोगावर मात\nबराक ओबामा यांनी पत्र पाठवून मागितली माफी\nअमेरिकेचे माजी राष्ट्रपती बराक ओबामा आणि त्यांची पत्नी मिशेल ओबामा यांनी आपली मोठी मुलगी ...\nचार दिवस सलग बँका बंद राहणार\nबँकेची काही कामे असतील तर पुढील तीन दिवसांत आटोपून घ्यावी लागणार आहेत. कारण चार दिवस सलग ...\nआसाराम बापूला बुधवारी शिक्षा सुनावली जाणार\nबलात्काराच्या प्रकरणात अटकेत असलेला स्वयंघोषित अध्यात्मिक गुरु आसाराम याला बुधवारी शिक्षा ...\nमृत्यूच्या पाच तासाने उठून बसला, सांगितले अनुभव\nघरात अंतिम संस्काराची तयारी सुरू असताना मृत व्यक्ती अचानक उठून बसला तर हैराण होणे ...\nभारतीय लष्कराने पाकच्या पाच सैनिकांना घातले कंठस्नान\nनियंत्रण रेषेवर सातत्याने पाकिस्तानी सैनिकांकडून होणाऱ्या गोळीबाराविरोधात प्रत्युत्तरदाखल ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00266.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/desh/3-lakh-transaction-will-be-cashless-12005", "date_download": "2018-04-24T18:24:28Z", "digest": "sha1:SYYK4KCM4LC6QRR2PBWQB22YCVQEDOBA", "length": 9016, "nlines": 59, "source_domain": "www.esakal.com", "title": "3 Lakh on the transaction will be \"cashless\"? 3 लाखांवरील व्यवहार होणार \"कॅशलेस'? | eSakal", "raw_content": "\n3 लाखांवरील व्यवहार होणार \"कॅशलेस'\nसोमवार, 22 ऑगस्ट 2016\nनवी दिल्ली: काळ्या पैशाला आळा घालण्यासाठी केंद्र सरकार तीन लाख रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या रोख व्यवहारांवर बंदी घालण्याची तयारी करीत आहे. सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या विशेष तपास पथकाच्या(एसआयटी) शिफारसींवर सरकारकडून विचार सुरु आहे.\nपरंतु, एसआयटीच्या 15 लाख रुपयांपेक्षा जास्त रोख रक्कम बाळगण्यास बंदी घालण्याच्या शिफारसीवर अद्याप अंतिम निर्णय घेण्यात आलेला नाही. या निर्णयाला व्यापारी व औद्योगिक क्षेत्रातून मोठ्या प्रमाणावर विरोध होत आहे. या निर्णयामुळे कर अधिकाऱ्यांकडून त्रास होण्याची भीती या क्षेत्रांमधून व्यक्त केली जात आहे.\nनवी दिल्ली: काळ्या पैशाला आळा घालण्यासाठी केंद्र सरकार तीन लाख रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या रोख व्यवहारांवर बंदी घालण्याची तयारी करीत आहे. सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या विशेष तपास पथकाच्या(एसआयटी) शिफारसींवर सरकारकडून विचार सुरु आहे.\nपरंतु, एसआयटीच्या 15 लाख रुपयांपेक्षा जास्त रोख रक्कम बाळगण्यास बंदी घालण्याच्या शिफारसीवर अद्याप अंतिम निर्णय घेण्यात आलेला नाही. या निर्णयाला व्यापारी व औद्योगिक क्षेत्रातून मोठ्या प्रमाणावर विरोध होत आहे. या निर्णयामुळे कर अधिकाऱ्यांकडून त्रास होण्याची भीती या क���षेत्रांमधून व्यक्त केली जात आहे.\nरोखीपेक्षा क्रेडिट/डेबिट कार्ड, चेक किंवा ड्राफ्ट्सारख्या सहज तपास होऊ शकणाऱ्या साधनांमार्फत व्यवहार व्हावा हे रोख व्यवहारांच्या मर्यादेवर बंदी घालण्याचे उद्दिष्ट आहे. काळ्या पैशाविषयी कडक कायदे करुनदेखील लोक दागिने किंवा मोटारींची रोख खरेदी करत असल्याच्या घटना आढळून आल्या आहेत. याशिवाय, कंपनीतील लहान कामगारांना वेतन देण्यासाठी रोख रक्कम बाळगावी लागते असे कारण अनेक मोठ्या व्यावसायिकांकडून दिले जात. परंतु जन धन योजनेअंतर्गत आता समाजातील प्रत्येक स्तरातील बँक खाते उघडण्याची योजना सुरु झाल्यानंतर या युक्तिवादाचे महत्त्व कमी होताना दिसत आहे.\nअर्थ मंत्रालयाकडून ‘प्लास्टिक मनी‘च्या वापरास प्रोत्साहन दिले जात आहे. याशिवाय, काही दिवसांपुर्वी स्थावर मालमत्तांच्या व्यवहारांमध्ये वीस हजार रुपयांपेक्षा जास्त रक्कम ‘अॅडव्हान्स‘ म्हणून देता येणार नसल्याचे जाहीर करण्यात आले आहे. रोखरहित अर्थव्यवस्था निर्माण करण्यासाठी सरकारकडून हे कायदे केले जात आहेत.\nचित्रपट काढून पाणी जिरणार नाही - आमिर खान\nनागपूर - \"जलसंधारणाचा संदेश देण्यासाठी चित्रपटही करता येईल. एखादी चांगली कथा आली तर विचारही करू. पण, महाराष्ट्रातील दिडशेपेक्षा अधिक तालुके...\nचालकाच्या गळ्याला चाकू लावून मध्यरात्री वाहनचोरी\nसटाणा - वाहनचालकाच्या गळ्याला चाकू लावून त्याला बेदम मारहाण करत मध्यरात्री रस्त्यावर सोडून तिघांनी वाहनासह पोबारा केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे....\nश्री विठ्ठलाच्या दर्शनाची आषाढीपूर्वी टोकन पध्दत\nपंढरपूर ः श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी भाविकांना तासन्‌तास दर्शन रांगेत उभा रहावे लागू नये यासाठी तिरुपतीच्या धर्तीवर टोकन व्यवस्था (ऍक्‍सेस कार्ड)...\nमृत नक्षल्यांचा आकडा 37 वर\nगडचिरोली : बोरिया जंगलात 16 नक्षल्यांचा खात्मा केल्यानंतर पोलिसांना घटनास्थळानजीकच्या नदीत नक्षल्यांचे आणखी 15 मृतदेह सापडले असून, राजाराम खांदला-...\nकास्टिंग काऊच'मधून खासदारही सुटल्या नाहीतः रेणुका चौधरी\nनवी दिल्ली: 'प्रत्येक ठिकाणी कास्टिंग काऊच होते आणि संसदही त्यापासून सुटलेली नाही,' असे सांगून माजी केंद्रीय मंत्री, राज्यसभेतील खासदार रेणुका चौधरी...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00266.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://sandeepramdasi.com/2011/06/14/%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7-%E0%A4%86%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%81/", "date_download": "2018-04-24T18:22:00Z", "digest": "sha1:ANDX65P4V64GV3LZTLTQDO6QEJ6EQ4X6", "length": 12306, "nlines": 89, "source_domain": "sandeepramdasi.com", "title": "युद्ध आमुचे सुरुच… | रामबाण", "raw_content": "\nमुंबईच्या रस्त्यावर गोळीबार-रक्तपात तसा नवा राहिला नाहीय, पण यावेळी त्यानं बळी घेतलाय एका वरिष्ठ पत्रकाराचा, मिड डे चे क्राईम रिपोर्टर ज्योतिर्मय अर्थात जे.डे यांचा. पवईत चार हल्लेखोरांनी गोळ्या घालून जे.डेंची दिवसाढवळ्या हत्या केली आणि पसार झाले. ही भयानक घटना महाराष्ट्रातील कायदा-सुव्यवस्थेला एक मोठी चपराक होती, पण अशा चपराकींची एव्हाना गृहखात्याला सवय झाली असावी.\nजे डेंच्या हत्येमागचं खरं कारण मुंबई पोलिस शोधून काढतीलही पण यामुळं पत्रकारांवरील हल्ल्याचा- त्यांच्या संरक्षणाचा विषय पुन्हा ऐरणीवर आला. या हत्येनंतर पत्रकारांची प्रतिक्रिया तीही तीव्र; आली नसती तरच नवल. अजित पवार माफी प्रकरणात लागलेली ठेच ताजी असताना यावेळी पत्रकार संघटना शहाणपणानं पावलं टाकतील अशी मला अपेक्षा होती, पण गृहमंत्री राजीनामा द्या, पोलिस आयुक्त राजीनामा द्या, सीबीआय चौकशी करा अशा टिपिकल राजकीय पक्षासारख्या मागण्या करत ज्येष्ठांनी माझ्या अपेक्षांवर पाणी ओतलं. असो\nपत्रकार संरक्षण हा महत्वाचा विषय आहेच. महाराष्ट्रात गेल्या दोन वर्षात पत्रकारांवर हल्ल्याच्या १८५ घटना घडल्या आहेत यावरुनच त्याचं गांभीर्य लक्षात येतं.\n(आपल्याला फार काय कळत नाय) पण एखादा वेगळा कायदा केल्यानं असे हल्ले रोखता येतील किंवा जे लोक अशा पद्धतीनं हत्येचा कट रचतात- खून पाडतात ते कायद्याला वगैरे जुमानतील-घाबरतील, त्यानं पत्रकारांना मारहाणीचे प्रकार कमी होतील असं (आपल्याला तरी बुवा) वाटत नाही.\nखरं तर Don’t Kill The Messenger हे तत्व कधीकाळी जगभरात पाळलं जायचं. हा ट्रेंड बदलत चाललाय, कसा ते आंतरराष्ट्रीय पत्रकार महासंघाची आकडेवारी पाहीली तर लक्षात येईल.\n१९९० पासून २०१० पर्यंत, २१ वर्षात जगभरात २२७१ पत्रकार (आणि मिडिया स्टाफ) आपलं कर्तव्य पार पाडत असताना म्हणजेच (in the line of duty) जगापर्यंत एखादी बातमी पोचवत असताना मरण पावले आहेत.\nयात TARGETED KILLING म्हणजेच हत्या, बाँबस्फोट, यादवी- युद्धातील क्रॉस फायर आणि अपघात अशी वेगवेगळी कारणं आहेत. यातल्या प्रत्येक पत्रकाराचे डिटेल्स महासंघाच्या साईटवर उपलब्ध आहेत.\n२००५ ते २०१० या काळात मारल्या गेलेल्या पत्रकारांची आकडेवारी पाहा.\nवर्ष बातमीसाठी प्राणाची आहुती बातमीच्या मागावर अपघाती मृत्यू\nजगात भारतात जगात भारतात\n२००५ १५४ NA ४८ NA\n२००६ १५४ ०३ २२ ०२\n२००७ १३५ ०३ ३७ ०२\n२००८ ८५ ०६ २४ ०४\n२००९ १३९ ०१ २५ ०३*\n२०१० ९४ ०३ ०४ ०२\n*(व्यंकटेश चपळगावकर- पुणे ब्युरो चीफ, स्टार माझा, ३०/ ०३/२००९ रोजी अपघाती मृत्यू)\nये राह नही आसान\nसर्वसामान्य लोकांच्या, समाजाच्या भल्याची एखादी माहिती त्यांच्यापर्यंत पोचवण्यासाठी आपल्या प्राणाची पर्वा न करणारे अनेक पत्रकार आपल्या आजुबाजूला आहेत. हे काम किती जोखमीचं आहे, यात किती धोके आहेत ते जे डेंच्या हत्येवरुन लक्षात येईल. त्यांच्या मारेकऱ्यांना मुंबई पोलिस आज ना उद्या शोधतीलच, त्यांना मारणाऱ्यामागचा हात-खरे सुत्रधार कधी जगासमोर येतील का आपल्या वरिष्ठ पत्रकाराची निर्घृण हत्या mid-day विसरणार नाही, प्रशासनाला विसरु देणार नाही अशी आशा.\nजे.डेंसारखे फार कमी पत्रकार शिल्लक राहिले असतील, ही दुर्मिळ प्रजाती वाचवण्यासाठी शक्य ते सारे पर्याय वापरायलाच हवेत. पत्रकारांसाठी वेगळा कायदा बनेल की नाही माहीत नाही, त्यासाठी लढणाऱ्या सर्वांना शुभेच्छा आहेतच, पण तोवर आहेत त्या कायद्यांचा योग्य वापर करायची धमक दाखवेल का सरकार\n3 thoughts on “युद्ध आमुचे सुरुच…”\nआणि राहिला मुद्दा हल्ल्यांचा, कायदा करणं हे यावरचं मुळीच उत्तर नाही. as sandeep has said, युद्ध अमुचे सुरु याच मोडवर काम करायला शिकणं, अन्यथा BT ची so called पत्रकारिता करणं\nगृहमंत्री राजीनामा द्या, पोलिस आयुक्त राजीनामा द्या, सीबीआय चौकशी करा अशा टिपिकल राजकीय पक्षासारख्या मागण्या करत ज्येष्ठांनी माझ्या अपेक्षांवर पाणी ओतलं. अगदी खरे आहे सर. आपले ज्येष्ठही आता राजकीय पक्षांसारख्याच संवग मागण्या करु लागलेत का असा प्रश्न मलाही पडलाय. हा भाबडेपणा आहे की झटपट उत्तर शोधण्याची धडपड हे समजणे माझ्या आकलनापलिकडे आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00267.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "http://shabdshabd.blogspot.com/2009/08/blog-post_10.html", "date_download": "2018-04-24T18:24:07Z", "digest": "sha1:25METNGYA7FWLF7VPZIB3OVY76CQ65OD", "length": 5528, "nlines": 112, "source_domain": "shabdshabd.blogspot.com", "title": "शब्द शब्द जपुन ठेव ( नरेन्द्र प्रभू ): शब्दांवाचुन तुला कळावे", "raw_content": "\nशब्द शब्द जपुन ठेव ( नरेन्द्र प्रभू )\nमी वाचलेल्या साहीत्यामधील चांगले, मला आवडलेले भाग या ब्लॉगवर दिले आहेत. : नरेन्द्�� प्रभू\nअशीच यावी वेळ एकदा स्वप्नी देखील नसताना ,\nअसे घडावे अवचित काही, तुझ्या समिप मी असताना\nउशीर व्हावा आणि मिळावी एकांताची वेळ अचानक ,\nजवळ नसावे चीट्ट्पाखरू केवळ तुझी नि माझी जवळिक\nमी लज्जित, अवगुंठित आणि संकोचाचा अंमल मनावर ,\nविश्वामधले मार्दव सारे दाटून यावे तुझ्या मुखावर\nमनात माझ्या 'तू बोलावे' तुझ्या मनीही तीच भावना ,\nतूच पुसावे कुशल शेवटी, करून कसला वृथा बहाणा\nसंकोचाचे रेशीमपडदे हां हां म्हणता विरून जावे ,\nसमय सरावा मंदगतीने अन प्रीतीचे सूर जुळावे\nतू मागावे माझ्यापाशी असे काहीसे निघताना ,\nउगीच करावे नको नको मी हवेहवेसे असताना\nहुशार तू पण, तुला कळावा अर्थ त्यातुनी लपलेला ,\nआपुलकीच्या दिठीत भिजवुन मिठीत घ्यावे तू मजला\nसचैल न्हावे चिंब भिजावे तुझ्या प्रितीच्या जलामध्ये ,\nयुगायुगांची आग विझावी त्या बेसावध क्षणांमध्ये\nशब्दांवाचुन तुला कळावे गूज मनी या लपलेले ,\nमुक्तपणे मी उधळून द्यावे जन्मभरी जे जपलेले\nकागदाचा पुनर्वापर म्हणजेच निसर्ग संवर्धन\nजयोऽस्तुते श्री महन्मंगले शिवास्पदे शुभदे\nसाता समुद्रापार - आमचा सतू (सत्यजित प्रभू) सध्या अमेरिकेत स्टेज शो करतोय. काल असाच त्याचा फोन आला. काही मराठीतली वाक्यं मालवणीत कशी बोलली जातील असा त्याचा प्रश्न होता. ‘माक...\nउबुण्टूमध्ये मराठीत लिहा -\n१ डिसेंबर २००८ पासून वाचनसंख्या\nCopyright 2009 - शब्द शब्द जपुन ठेव ( नरेन्द्र प्रभू )\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00268.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "http://www.crazyfoodiesontoes.com/2016/07/storyof-ashadiekadashi.html", "date_download": "2018-04-24T18:16:43Z", "digest": "sha1:TE3SSPNLFXL75KIAUGVHRQIRVSBRJKPW", "length": 11725, "nlines": 67, "source_domain": "www.crazyfoodiesontoes.com", "title": "आषाढी किंवा देवशयनी एकादशी - Crazy Foodies on Toes", "raw_content": "\nआषाढी किंवा देवशयनी एकादशी\nआषाढी एकादशी म्हणजे पंढरपूर वारी, पालखी उत्सव आणि निरंतर हरिनामाचा गजर. महाराष्ट्रामधे आषाढी एकादशी म्हणजे मोठा उत्सव, सगळ्या वाहिन्यांवर पंढरपूरच्या वारीचे, पालखीचे, रिंगणांचे इत्यादींचे चित्रीकरण पूर्ण दिवस चालू असते. हे सगळे पाहून मन अगदी विठ्ठलमय होऊन जाते - खरे ना पण बऱ्याच लोकांना हे का करतो आहोत पण बऱ्याच लोकांना हे का करतो आहोत हा प्रश्न पडत असेलच ना हा प्रश्न पडत असेलच ना या ब्लॉगपोस्ट मधे या सगळ्यावर माझ्या ज्ञानानुसार प्रकाश टाकण्याचा मी प्रयत्न करत आहे. कृपया हा पोस्ट मला असलेली माहिती म्हणून वाचाव��� ही विनंती.... \nआत्ताच उल्लेख केल्याप्रमाणे आषाढी एकादशी म्हणजे वारी, आता वारी म्हणजे काय तर वारी म्हणजे यात्रा.\nइंग्रजी मधे \"Annual Pilgrimage\" म्हणतात तेच :). वारकरी संप्रदायाचे लोक आषाढी एकादशीच्या साधारण २१ दिवस अगोदर देहू वरून संत तुकाराम महाराजांच्या व आळंदी वरून संत ज्ञानेश्वरांच्या पालखी सोबत पंढरपूरच्या दिशेने पायी रवाना होतात. ह्या दोन पालख्यांना नंतर लहान मोठ्या अश्या अनेक पालख्या येऊन मिळतात व \"ज्ञानबा-तुकाराम\" च्या गजरात नाचत गात आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपुरात विठुरायाचे दर्शन घेऊन वारीची सांगता करतात.\nअसे सांगण्यात येते की संत ज्ञानेश्वरांच्या वडिलांनी म्हणजेच विठ्ठलपंतांनी आषाढ व कार्तिक महिन्यात पंढरपूर वारीची सुरुवात केली. असेही काहींचे म्हणणे आहे की संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर यांनी वारीची सुरुवात केली. असो, वारी काय आहे ते आता आपणाला कळले असेल पण ज्या निमित्ताने ही वारी होते, ती म्हणजे आषाढी एकादशी त्या बद्दल किती लोकांना माहिती आहे कुणास ठाऊक. पुढील परिच्छेदात (paragraph) त्या बद्दलची माहिती आपणास मिळेल.\nआषाढ महिन्याच्या शुद्ध / शुक्ल पक्षातील ११वा दिवस आषाढी एकादशी म्हणून ओळखला जातो. पुराणात ह्या एकादशीला देवशयनी किंवा हरिशयनी एकादशी म्हणून मान्यता आहे. देव-शयन म्हणजेच देव झोपी जाणे अशी त्या शब्दाची फोड आहे. पुराणानुसार जगत्पालक श्री विष्णू या दिवशी ४ महिन्यासाठी पाताळ लोकात क्षीरसागरा मधल्या अंनत शय्येवर निद्रा घेण्यास निघून जातात. अशी मान्यता आहे की ४ महिन्यानंतर श्री विष्णू कार्तिक महिन्याच्या एकादशी दिवशी म्हणजेच कार्तिकी एकादशीच्या दिवशी या निद्रा अवस्थेतून जागे होतात . म्हणून कार्तिकी एकादशीला देवउठनी किंवा विष्णूप्रबोधोत्सव किंवा प्रबोधिनी एकादशी म्हणून ओळखले जाते. आषाढी एकादशी ते कार्तिकी एकादशी पर्यंतच्या काळाला चातुर्मास असे संबोधले जाते. आषाढी एकादशीच्या दिवशी चातुर्मास आरंभ होतो जो कार्तिकी एकादशी पर्यंत पाळला जातो. देव निद्रा अवस्थेत असल्यामुळे कुठलेही धार्मिक विधी करणे या काळात व्यर्ज मानले गेले आहे.\nपुराणात आषाढी एकादशीचे एक अनन्य साधारण महत्त्व आहे, त्या बद्दलची कथा पुढील प्रमाणे ....\n\"मांधाता नावाचा एक सूर्यवंशी राजा होता. मांधाता महान, सत्यवादी, प्रतापी आणि दयाळू होत��. तो आपल्या प्रजेचा कुटुंबा प्रमाणे सांभाळ करत असे. राज्यात सगळीकडे सुख-शांती आणि सुबत्ता नांदत होती. अचानक एका वर्षी खूप दुष्काळ पडला आणि प्रजेचे अतोनात हाल सुरू झाले. राजा मांधाता खूप दुःखी झाला आणि यावर काही उपाय आहे काय हे जाणून घेण्यासाठी रानात ऋषीमुनींच्या शोधात गेला. शोधतं शोधतं तो ब्रह्मपुत्र अंगिरा ऋषींच्या आश्रमात येऊन पोहोचला. अंगिरा ऋषींना प्रणाम करून राजाने तेथे येण्याचे प्रयोजन सांगितले. दुष्काळाने त्राही-त्राही झालेल्या प्रजेसाठी काही उपाय सांगा अशी विनवणी केली. अंगिरा ऋषींनी राजाला एकादशी व्रत करण्यास सांगितले.\nराजाने आपल्या सर्व मंत्री गणांसोबत हे देवशयनी एकादशी व्रत केले. या व्रताच्या प्रभावाने राज्यात सगळीकडे छान पाऊस पडला आणि सगळीकडे सुजलाम-सुफलाम झाले. मानवाच्या आयुष्यामधे सगळ्यात महत्वाचा घटक म्हणजे पाऊस, ज्यामुळे त्याच्या आयुष्यात सुबत्ता येते. अश्या रीतीने देवशयनी एकादशी व्रतामुळे सगळी चिंता-दुःख दूर झाली आणि सगळे मंगलमय झाले.\"\nएकादशीचा उपवास कसा कराल\nएकादशीचा उपवास हा दशमीच्या रात्री पासून सुरू होतो जो द्वादशीच्या सूर्योदयानंतर सोडला जातो. दशमीच्या रात्रीचे अन्न हे सात्विक व मीठ विरहित ठेवणे अपेक्षीत आहे. एकादशीच्या दिवशी फळाहार, कंदमुळं (रताळी - बटाटे) आणि इतर उपवास पदार्थाचा आहार करण्यास मान्यता आहे. उपवास सोडताना कांदा लसूण आहारात नसतील तर उत्तम.\nमाझ्या माहिती प्रमाणे आषाढी बद्दलचे वर्णन मी येथे केले आहे. आशा करतो ही माहिती तुम्हाला आवडली असेल. अजून काही माहिती हवी असल्यास \"Comment \"करून विचारावी. धन्यवाद \n बोला पुंडलिक वरदे ~~~ हरी विठ्ठल \nश्री ज्ञानदेव - तुकाराम \n बोला पंढरीनाथ महाराज की जय \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00268.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-feng-shui/according-to-feng-shui-never-buy-a-top-floor-flat-117100600011_1.html", "date_download": "2018-04-24T18:30:17Z", "digest": "sha1:HKGONLFOFSCEHSVIIXSIJ725DE347RGM", "length": 9592, "nlines": 115, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "फ्लॅट खरेदी करत असाल तर चुकूनही या मजल्यावर घेऊ नका | Webdunia Marathi", "raw_content": "\nबुधवार, 25 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nफ्लॅट खरेदी करत असाल तर चुकूनही या मजल्यावर घेऊ नका\nनोकरी इत्यादीच्या चकरांमध्ये जास्त करून लोक आपल्या घरापासून दूर राहतात. आणि जास्त करून लोक फ्लॅटमध्ये राहणे पसंत करतात. जर तुम्हीपण यातून एक आहात आणि\nफ्लॅट घेण्याचा विचार करत असाल तर थोडे सांभाळून करा. कधीपण सर्वात वरच्या माल्यावरचा फ्लॅटची खरेदी करू नका. फेंगशुईत असे फ्लॅट अशुभ मानले जातात.\nसर्वात वरच्या माल्यावर पाणी संग्रह करण्यासाठी ओवर हेड टंकी असते, जी अशुभ असते.\nजर तुम्ही पसंत केलेला फ्लॅट देखील असा असेल तर त्याची खरेदी करण्याचा विचार मनातून काढून टाका.\nफ्लॅटवर असणारी टंकी त्या घरात दोष उत्पन्न करते आणि हा दोष तेथे राहणार्‍या लोकांना देखील लागतो.\nखास करून बेडरूमच्या वरच्या भागात जर पाण्याची टंकी असेल ती देखील नुकसानदायक असते.\nफेंगशुईनुसार अशी परिस्थितीला धोकादायक सांगण्यात आले आहे आणि अशा फ्लॅटमध्ये राहणार्‍या लोकांना धन हानी सोबतच शारीरिक त्रासांना सामोरे जावे लागते.\n हे उपाय करून पाहा\nहातावरील मेंदी गडद रंगविण्यासाठी 10 सोपे उपाय\nVastu Tips:मुलींनी रात्री करू नये हे 5 काम\nहे मूळ (root)कंगाल व्यक्तीला देखील करते मालामाल...फक्त हे करा\nयावर अधिक वाचा :\nपाळा काही धार्मिक नियम\nशिव मंदिरात झांज वाजवू नये. सूर्य मंदिरात शंख आणि देवीच्या मंदिरात बासरी वाजवू ...\nदेवळे अशाच ठिकाणी बांधलेली असतात जिथे प्रचंड शुभ ऊर्जा असते. देवळे म्हणजे जणू काही ...\nशुचिर्भूत होवून व्यक्ती ताटासमोर बसल्यावर प्रथम ताटाच्या मध्यभागी बरोबर समोर मीठ ...\nस्वप्नात जर घुबड दिसला तर...\nस्वप्नात जर घुबड दिसला तर शुभ मानले जात नाही. अशी मान्यता आहे की स्वप्नात जर घुबड दिसला ...\nTotake : गुलाबाचे 9 चमत्कारिक टोटके\nगुलाब सर्वांना प्रिय फूल आहे. याचे अनेक फायदेही आहेत. पण या गुलाबाच्या फुलांचे काही टोटके ...\nबराक ओबामा यांनी पत्र पाठवून मागितली माफी\nअमेरिकेचे माजी राष्ट्रपती बराक ओबामा आणि त्यांची पत्नी मिशेल ओबामा यांनी आपली मोठी मुलगी ...\nचार दिवस सलग बँका बंद राहणार\nबँकेची काही कामे असतील तर पुढील तीन दिवसांत आटोपून घ्यावी लागणार आहेत. कारण चार दिवस सलग ...\nआसाराम बापूला बुधवारी शिक्षा सुनावली जाणार\nबलात्काराच्या प्रकरणात अटकेत असलेला स्वयंघोषित अध्यात्मिक गुरु आसाराम याला बुधवारी शिक्षा ...\nमृत्यूच्या पाच तासाने उठून बसला, सांगितले अनुभव\nघरात अंतिम संस्काराची तयारी सुरू असताना मृत व्यक्ती अचानक उठून बसला तर हैराण होणे ...\nभारतीय लष्कराने पाकच्या पाच सैनिकांना घातले कं��स्नान\nनियंत्रण रेषेवर सातत्याने पाकिस्तानी सैनिकांकडून होणाऱ्या गोळीबाराविरोधात प्रत्युत्तरदाखल ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00271.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.inmarathi.com/author/pratik-koske/", "date_download": "2018-04-24T18:24:55Z", "digest": "sha1:VAE62IATSJSMJ6NI2QB5IUNA27INCMDO", "length": 13092, "nlines": 122, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "Pratik Koske, Author at InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nअसिफावरील “शिस्तबद्ध” बलात्काराचा घटनाक्रम अंगावर काटा आणि डोक्यात चीड आणतो\nआपण काय केले परिस्थिती सुधारण्यासाठी नक्की हा प्रतिप्रश्न आहे. एकदा स्वतःला विचारून काय उत्तर मिळते ते पहा \nयाला जीवन ऐसे नाव\nसत्ताधाऱ्यांचा उपोषणाचा फार्स आणि संसदीय कार्यपद्धतीची ऐशी तैशी\nएका दिवसाच्या किंवा काही दिवसांच्या उपोषणामुळे आपली अकार्यक्षमता झाकली जाईल हा शुध्द गैरसमज आहे.\nपैगंबरांच्या ह्याच शिकवणींमुळे भारतासकट सर्वत्र रक्तपात आणि जिहाद फोफावत चाललाय\nशांततेचा धर्म वगैरे गप्पांना काही पुरावे नाहीत आणि इस्लामिस्ट त्या चर्चेकडे ढुंकूनही पाहत नाहीत.\nलेनिनचा पुतळा, पुतळ्याचा लेनिन : रक्तरंजित क्रांतीच्या समर्थकांना पुतळ्याचं कौतुक का\nसर्वहारा राज्य आणण्याचा लेनिनचा मार्ग अत्यंत क्रूर, अमानवी आणि पाशवी होता. त्यातून नागरिकांचे रक्त वाहिले होते. आणि बोल्शेविक क्रांतीच्या या सगळ्या दबावतंत्राचा प्रणेता होता लेनिन मानवता प्रस्थापित करण्याच्या नावाखाली मानवाचे रक्त वाहिले गेले. हा कुठला मानवतावाद\nमोदी – PNB घोटाळा : पडद्यामागच्या घडामोडी आणि अनुत्तरित करणारे बोचरे प्रश्न\nयाची किंमत भाजपला आणि मोदींना येत्या निवडणुकीत मोजावी लागणार हे नक्की.\nकर्णी सेनेचं नवं हिंसक आवाहन WhatsApp वर संदेश व्हायरल\nझुंडीपुढे न झुकता कायदा वापरून झुंडीला जागेवर राहायला भाग पडायचे असते हे आपल्या व्यवस्थेला अजून शिकावे लागेल\n“मुस्लिम राज्यकर्ते ‘धार्मिक’ प्रेरणेने आक्रमक नव्हते” या पुरोगामी अपप्रचारामागचं सत्य\nकुठल्यातरी एका विचारसरणीला निष्ठा अर्पण केली की, वस्तुनिष्ठ अभ्यासात अडथळा येतो.\nमुस्लिमांचं प्रबोधन होऊ नं शकण्याचं प्रमुख कारण : सत्यशोधकांचा “दलवाई” द्रोह\n“आधुनिक व्हा, कालबाह्य आचारविचार सोडा” हे मुस्लीम समाजाला कानीकपाळी ओरडून सांगणाऱ्या दलवाई यांच्या अनुयायांनी इस्लाम चिकित्सेत बोटचेपेपणाची भूमिका घ्यावी याहून अधिक दुर्दैव ते काय\nकट्टरवादाची शिकवण देणाऱ्या हदीसचं सत्य : इस्लाम बद्दलचं भारतीयांचं “निरागस अज्ञान” – भाग २\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page === मागील भागाची लिंक : इस्लाम बद्दलचं भारतीयांचं “निरागस अज्ञान”\nइस्लाम बद्दलचं भारतीयांचं “निरागस अज्ञान” – भाग १\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page === मानवेंद्रनाथ रॉय यांचे एक वाक्य आहे. No other\nमुस्लिम राजकारण आणि दलितांची दिशाभूल\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page === उत्तर प्रदेशच्या गेल्या निवडणुकीत एम आय एम चे\nरात्री १० वाजता मोदींचा IAS अधिकाऱ्याला फोन खरं की खोटं\nपांडवांचे गर्वहरण कोणी व कसे केले\nनरेंद्र मोदी 2019 ला पुन्हा एकदा PM बनू शकतील\nदुसऱ्या galaxies मधून येणाऱ्या Radio Signals चं गूढ\nस्टेनलेस स्टील आणि स्टील यांच्यामध्ये काय फरक असतो \n“आमचं काश्मीर सोडा” भारतीय क्रिकेटर्सचा शाहिद आफ्रिदीला दम\nचीनमधील जागतिक रोबोट कॉन्फरन्समधील हे १३ फोटोज बघायलाच हवेत\nशिवरायांच्या एका शब्दाखातर ऐतिहासिक पराक्रम गाजवणारे नरवीर तानाजी मालुसरे\nव्लादिमिर पुतीनबद्दल 11 गमतीदार facts ज्या तुम्हाला माहिती नाहीयेत\n‘ह्या’ मार्गांनी ISIS मिळवते करोडो रुपयांचे उत्पन्न आणि पसरवते आपली दहशत\nतुमच्या जीवनातील सर्वात महत्वाचा दिवस अविस्मरणीय करणारं, महाराष्ट्रातील हे ठिकाण तुम्हाला माहितीये का\nद ग्रेट खली ला “सैराट” चं वेड लावणाऱ्या मराठी मुलाची गोष्ट \n‘द ग्रेट वॉल ऑफ चायना’ बद्दल ह्या गोष्टी तुम्हाला सहसा कोणीही सांगणार नाही\nनॅशनल जिऑग्राफीपासून डिस्कव्हरीपर्यंत सर्वजण ज्याला शोधतायत तो ‘येती’ खरंच अस्तित्वात आहे\n६० फुट खोल विहीर एकटीने खोदणारी आधुनिक ‘लेडी भगीरथ’\nमोदी – PNB घोटाळा : पडद्यामागच्या घडामोडी आणि अनुत्तरित करणारे बोचरे प्रश्न\nह्या कारणांमुळे अनेकांना बंगाली मुली लग्नासाठी परफेक्ट वाटतात\nरहाटगाडग्यात अडकलेल्यांसाठी सुखाची किल्ली – आनंद तरंग \nब्लेडचा आकार, बदलत्या रूपाचा इतिहास आणि छिद्रामागचं गुपित\nडीझेल इंजिन रेल्वे चालवणारी आशियातील पहिली ‘महि��ा लोको पायलट’- मुमताज काझी\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00271.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://shabdshabd.blogspot.com/2010/02/blog-post_21.html", "date_download": "2018-04-24T18:27:43Z", "digest": "sha1:MNB5KF3LYAN4OOFUQHXUACZTEZVUCYWK", "length": 20142, "nlines": 143, "source_domain": "shabdshabd.blogspot.com", "title": "शब्द शब्द जपुन ठेव ( नरेन्द्र प्रभू ): एक होत्या शांताबाई!", "raw_content": "\nशब्द शब्द जपुन ठेव ( नरेन्द्र प्रभू )\nमी वाचलेल्या साहीत्यामधील चांगले, मला आवडलेले भाग या ब्लॉगवर दिले आहेत. : नरेन्द्र प्रभू\nडॉ. सलील कुलकर्णी , शनिवार, २० फेब्रुवारी २०१०\nशांताबाई.. शांताबाई शेळके.. आमच्यासाठी घरातली प्रेमळ आजी.. एक प्रतिभावंत कवयित्री, लेखिका.. संत साहित्य, पारंपरिक गाणी, कविता यांचा एक चालताबोलता ज्ञानकोश.. अफाट वाचन करून ते सगळं विनासायास मुखोद्गत असणाऱ्या एक अभ्यासक.. एक सच्चा रसिक आणि सगळ्यात खरं आणि महत्त्वाचं रूप म्हणजे माझ्या आजीच्या वयाची माझी मैत्रीण..\nसर्वार्थाने माझ्या ‘आजी’सारख्या असलेल्या शांताबाई तिसऱ्या माणसाला माझी ओळख ‘हा माझा छोटा मित्र’ अशी करून द्यायच्या आणि तेसुद्धा अगदी मनापासून, खरं- खरं एक ज्येष्ठ कलाकार म्हणून मिरवताना मी त्यांना कधीच पाहिले नाही आणि साधेपणासुद्धा असा की तो टोकाचा.. म्हणजे ‘मी किती ग्रेट, बघा कशी साधी’ असा आविर्भाव चुकूनसुद्धा नाही. मला वाटतं की, त्या साधेपणामागे ‘मी कलाकार आहे’, यापेक्षाही ‘मी आस्वादक आहे’ असं मानणं होतं.\nत्यांच्याशी गप्पा मारताना गाणी, कविता यापलीकडे जाऊन ‘मी तुला एक सांगते हं’ असं त्या म्हणत. एखादं संस्कृत सुभाषित, तुकारामांचा अभंग, गदिमांचं गीत, कुसुमाग्रजांची वा बहिणाबाईंची एखादी कविता, एखाद्या इंग्रजी कथेमधला उतारा, चुटकुला किंवा एखादा घडलेला प्रसंग.. असं काहीही असे. आणि सांगून झाल्यावर, ‘ए मस्त आहे ना’ असा हमखास प्रश्न.. म्हणजे स्वत: जे काही सुंदर पाहिलं, ऐकलं, अनुभवलं ते सगळ्यांना दिसावं ही निर्मळ भावना.. यातूनच ‘मधुसंचय’सारख्या पुस्तकाची (ज्यात त्यांनी वाचलेलं, ऐकलेलं सारं काही होतं) संकल्पना सुचली असावी.\n‘लोलक’ या शांताबाईंच्या कवितेत..\n‘देवळाच्या झुंबरातून सापडलेला लोलक हरवला माझ्या हातून\nआणि दिसू लागली माणसं पुन्हा माणसासारखी\nअसं लिहिलं असेल, तरी संवेदनशील आस्वादकाचा हा लोलक त्यांनी स्वत: मात्र फार उत्कटपणे जपला होता, सांभाळला होता. आणि म्हणूनच इतकं विविधरंगी लेखन करताना प्रत्येक वेळी त्यांचा ताजेपणा, निरागसपणा कायम टिकून असावा.\n‘किलबिल किलबिल पक्षी बोलती’ लिहिताना ‘कुणी न मोठे कुणी धाकटे’ ही ओळ त्यांनी नुसती लिहिली नाही, तर त्या स्वत: तसंच मानत आल्या.\n‘विहीणबाई विहीणबाई उठा आता उठा’ हे बाहुला- बाहुलीच्या लग्नाचं गाणं मला खूप आवडतं, असं मी त्यांना सांगितलं तर त्या म्हणाल्या, चल आपण अगदी आजचं असं एक बालगीत करू या मग मी एक चाल ऐकवली आणि त्यावर काही क्षणात त्यांनी ओळी रचल्या-\nकोकीळ म्हणतो काय करावे\nखोकून बसला पार घसा\nसांगा आता गाऊ कसा\nम्हणे कोंबडा टी.व्ही. बघता\nरात्री गेला वेळ कसा\nहाक कुणा मी देऊ कसा\nएकीकडे हा निरागस भाव आणि दुसरीकडे-\n‘दूरदूरच्या ओसाडीत भटकणारे पाय\nत्वचेमागील एकाकीपण कधी सरते काय\nअसं वास्तव त्या लिहून जातात.\nमला सुरातलं विशेष काही कळत नाही असं म्हणता म्हणता चालीवर लिहिलेली ‘जीवलगा, राहिले रे दूर..’, ‘ऋतु हिरवा’, ‘घनरानी’ अशी गाणी ऐकली की लक्षात येते की सुरावटीतून नेमका भाव शोधून शब्दांच्या जागा ओळखणं ही विलक्षण गोष्ट त्यांना साध्य झाली होती.\n‘रूपास भाळलो मी’ पासून ‘तोच चंद्रमा नभात’, ‘मानते मन एक काही’, ‘चांदण्या रात्रीतले ते स्वप्न’, ‘मागे उभा मंगेश’, ‘काय बाई सांगू’, ‘रेशमाच्या रेघांनी’, ‘ही वाट दूर जाते’, ‘जय शारदे’ पर्यंत असंख्य लोकप्रिय गीतं ऐकताना आपण रसिक इतके भारावून जातो की मुक्तछंदातल्या विविधरंगी कवितांकडे बघायला उसंतच होत नाही. मात्र हा त्यांच्या बहुगुणी कवित्वावर अन्याय होईल. त्यांच्या ‘एकाकी’, ‘मी चंद्र पाहिला’, ‘देवपाट’, ‘झाड’, ‘आडवेळचा पाऊस’, ‘पूर’ या आणि अशा अनेक कविता आहेत, ज्या शांताबाईंचं एक वेगळं व्यक्तिमत्त्व आपल्यासमोर आणतात. ‘कवी, गीतकार’ या वादात त्या कधीच अडकल्या नाहीत. मी एकदा त्यांना म्हणालो, ‘गीतात जास्त ू१ंऋ३्रल्लॠ किंवा योजनाबद्धता, आखीव- रेखीव बांधणी होते, असं वाटतं का’ तर शांताबाई म्हणाल्या, ‘कविता काय, गीत काय, लेख काय, सगळंच मनात असतं तोपर्यंतच स्र्४१ी असतं, स्वाभाविक असतं. ज्या क्षणी ते कागदावर उतरवण्याची इच्छा होते, तिथेच रचना सुरू होते. याला अपवाद एकच- संतसाहित्य’ तर शांताबाई म्हणाल्या, ‘कविता काय, गीत काय, लेख काय, सगळंच मनात असतं तोपर्यंतच स्र्४१ी असतं, स्वाभाविक असतं. ज्या क्षणी ते कागदावर उतरवण्याची इच्छा होते, तिथेच रचना सुरू होते. याला अपवाद एकच- संतसाहित्य\nएकदा मी त्यांना नामदेव महाराजांचा एक अभंग ऐकवला\n‘ज्ञानियांचे ज्ञेय, ध्यानियांचे ध्येय\nत्यांनी पुन्हा पुन्हा तो अभंग ऐकला आणि म्हणाल्या, ‘हे खरे कवी’ त्यांना सुचलं ते इतकं सुंदर आहे आणि त्यात वृत्त मात्रा छंद सगळं कसं नेमकं\nएकदा अचानक त्यांचा फोन आला आणि म्हणाल्या, ‘आज जाने की जिद ना करो’ ऐकायचंय रे\nमी पेटी घेऊन गेलो आणि त्यांच्या ऐकण्यातली विविधता बघून चक्रावून गेलो. त्या गुलजार, जावेद अख्तर यांच्याविषयी बोलत होत्या. मध्येच म्हणाल्या, ‘चोली के पिछे क्या है’ फार छान लिहिलंय, लोक उगाच विपर्यास करतात. त्यांना एका गाण्यातल्या दोन ओळी फार आवडल्या होत्या-\n‘जवानी का आलम बडा बेखबर है\nदुपट्टे का पल्लू किधर का किधर है\nमला म्हणाल्या, ‘मस्त आहे ना’ ..मी क्रॅक होऊन बघत बसलो\n‘काटा रुते कुणाला’ लिहिताना शांताबाईंनी एक फार सुंदर शब्द लिहिला ‘अबोलणे’..\nकाही करू पाहतो, रुजतो अनर्थ तेथे\nमाझे ‘अबोलणेही’ विपरीत होत आहे..\nमी विचारलं, शांताबाई हा तुमचा शब्द का तर संकोचून म्हणाल्या, ‘मी स्वत: असं कसं म्हणू रे तर संकोचून म्हणाल्या, ‘मी स्वत: असं कसं म्हणू रे\nएका शनिवार- रविवारी त्या आमच्या घरी मुक्कामाल्या आल्या होत्या. तेव्हा म्हणाल्या, ‘मी आज खूप खूश आहे.. लतादीदींनी माझ्यासाठी परदेशातून आगाथा ख्रिस्तीची नवीन पुस्तकं आणली.’ मंगेशकर कुटुंबीयांविषयी त्यांना एक खास ओढ, आदर होता. हृदयात एक वेगळी जागा कायम जाणवायची. ‘हृदयनाथांनी किती छान छान गाणी केली माझी’, हे त्या सहजतेने बोलायच्या.\nएकदा बोलता बोलता मी त्यांना म्हणालो, ‘मी नवीन सीडी करतोय. तुमच्या कविता घेऊ चालेल’ तर मला म्हणाल्या, ‘नको मी काहीतरी नवीन लिहिते. नाहीतर मला काहीच केल्यासारखं वाटणार नाही. तू म्हणशील- ही म्हातारी नुसतीच गप्पा मारते.’ त्यावर आम्ही खूप हसलो.\nत्यांनी कधीच देव-देव, पूजा-अर्चा असं काही केलेलं नाही. पण ‘गणराज रंगी नाचतो’, ‘गजानना श्रीगणराया’ अशी गाणी लिहिताना त्या निस्सीम गणेशभक्त झाल्या. ‘ही चाल तुरूतरू’, ‘माझे राणी माझे मोगा’ लिहिताना प्रेमाची नवलाई त्यांनी मांडली. समुद्र प्रत्यक्ष पाहण्यापूर्वीच केवळ कल्पनेतून ‘वादळवारं सुटलं’ सारखी गा��ी त्यांनी लिहिली. ‘हे शामसुंदर’ किंवा ‘जाईन विचारीत रानफुला’ मधून त्या विरहिणी झाल्या.. खरंच ही गाणी लिहिताना स्वत:ची किती विविध ‘मनं’ त्यांनी कल्पिली असतील\nसोपं, गोड लिहिता लिहिता..\n‘मातीची धरती, देह मातीचा वरती\nअरे माती जागवू दे मातीचा जिव्हाळा..\nअसं खोल- खोल विचार करायला लावणारं, तर कधी\n‘मी मुक्त कलंदर, चिरकालाचा पांथ,\nमी अज्ञानातून चालत आलो वाट’ अशी विरक्ती.\nगोड, निरागस, आस्वादक रसिक शांताबाईंमध्ये खोलवर एक एकाकी, गंभीर, विरक्त विचारवंत मला कायम जाणवला.\nशांताबाई त्यांच्या अगदी अलीकडच्या लेखनात म्हणतात.. ‘आता कविता लिहिताना शाब्दिक चलाखी नकोशी वाटते. केवळ नादमधुर, गोड, रुणझुणते शब्द समाधान देत नाहीत. शब्दातूनच पण शब्दांपलीकडं जावंसं वाटतं. एकेकाळी शब्द हा मला जगाशी जोडणारा दुवा वाटत असे.. आता जाणीव होते की, शब्दाला शब्द भेटतीलच असं नाही, शब्दांनी शब्द पेटतीलच असं नाही.. माझ्या कवितेतून चाललेला हा माझा आणि माझ्या दृष्टिकोनातून जगाचा शोध कधी संपेल असं वाटत नाही.’\nशांताबाई, मला खात्री आहे की, या क्षणीसुद्धा तुम्ही अवकाशात कुठेतरी बसून प्रसन्न मुद्रेने काही वाचताय, लिहिताय आणि तयारी करताय पुन्हा नव्याने आयुष्याची मैफिल रंगवण्याची.. आम्हा सगळ्यांसाठी.. आमच्या नंतरच्यांसाठी.. आणि त्यांच्याही नंतर येणाऱ्यांसाठी.. आम्ही सारे तुमची वाट बघतोय. शांताबाई\nLabels: भावलेल्या कविता , माणिक-मोती , लोकसत्ता\nकागदाचा पुनर्वापर म्हणजेच निसर्ग संवर्धन\nआपण सगळेच मालदिवी आहोत\nसाता समुद्रापार - आमचा सतू (सत्यजित प्रभू) सध्या अमेरिकेत स्टेज शो करतोय. काल असाच त्याचा फोन आला. काही मराठीतली वाक्यं मालवणीत कशी बोलली जातील असा त्याचा प्रश्न होता. ‘माक...\nउबुण्टूमध्ये मराठीत लिहा -\n१ डिसेंबर २००८ पासून वाचनसंख्या\nCopyright 2009 - शब्द शब्द जपुन ठेव ( नरेन्द्र प्रभू )\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00272.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://yetaajaataa.blogspot.com/2013_06_01_archive.html", "date_download": "2018-04-24T18:13:20Z", "digest": "sha1:YQ7KZD62BGDN6RCK5KHDFXYKL4DYYKHA", "length": 7950, "nlines": 218, "source_domain": "yetaajaataa.blogspot.com", "title": "येता जाता: June 2013", "raw_content": "\n'तुष्की नागपुरी' च्या येताजाता ब्लाग वर आपले स्वागत आहे. या सर्व कविता सोबत दिलेल्या छायाचित्राच्या अनुषंगाने सुचलेल्या कविता आहेत. छायाचित्र डोळ्यासमोर आले त्या वेळेला काहीच न ठरवता जे लिहिल्या गेले त्या या ���विता आहेत. सर्व छायाचित्र उपलब्ध करून देणाऱ्यांचा तुष्की नागपुरी मनःपूर्वक आभारी आहे.\nरविवार, २ जून, २०१३\n(छायाचित्र सौजन्य: आलेख )\nतू रूप रांगडा यक्ष\nहटेना लक्ष कुठेही आता\nकधी पासून हरवला होता\nती मोहक गॉगल ऐट\nबाधते थेट मनी हुरहुरते\nपाहून तुला रे गाल\nजाहले लाल हृदय बावरते\nअसा आलेख लिहीला त्याने\nनागपूर, १ जून २०१३, ११:५४\nप्रेषक: Tushar Joshi वेळ १२:०४ म.पू. ३ टिप्पण्या:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतर पोस्ट्स जरा जुनी पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: पोस्ट (Atom)\nपाहिले होते तुला मी\nतुझे नाव मनात येताच\nअनुवाद - मराठी कविता का हिंदी अनुवाद\nशब्द चित्र - हिंदी कविताएँ\nदीप्ती सूर्वे जाधव (2)\nसावळ्या मुलीची गाणी (3)\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nसाधेसुधे थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00272.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "http://zeenews.india.com/marathi/news/category/sanjay-dutt", "date_download": "2018-04-24T19:01:02Z", "digest": "sha1:KHDEZRXL27E4N3NH6UQWU4LPC5QWTXA4", "length": 6058, "nlines": 114, "source_domain": "zeenews.india.com", "title": "Sanjay Dutt - Latest News on Sanjay Dutt | Read Breaking News on Zee News Marathi", "raw_content": "\nसंजय दत्तचा चिमुकला सिनेमात, `हसमुख पिगल गया` दिसणार\nसंजूबाबाची पॅरोल रजा संपली\nसंजय दत्तला स्पेशल ट्रीटमेंट का - मुंबई हायकोर्ट\nसंजय दत्त प्रकरणी केंद्राने राज्यावर डोळे वटारले\nसंजय दत्तला शेवटची पॅरोल रजा मंजूर\nअभिनेता संजय दत्तला वाढीव पॅरोल\nपॅरोल वाढविण्यासाठी संजय दत्तचा पुन्हा अर्ज\nसंजय दत्तकडून आणखी महिनाभर सुटीसाठी अर्ज\nसंजूबाबा पुन्हा जेलबाहेर, १ महिन्याची रजा\nसंजय दत्त पितो येरवडा जेलमध्ये रम आणि बिअर\nसंजय दत्त साजरी करणार न्यू ईयर पार्टी, तुरुंगाबाहेर निदर्शने\nसंजय दत्तच्या पॅरोलची चौकशी करणार - गृहमंत्री\nपॅरोल म्हणजे काय रे संजूभाऊ\nसंजय दत्त पुन्हा पॅरोलवर, ३० दिवसांची सुट्टी\nसंजय दत्त पुन्हा जेलमध्ये, दिवाळी येरवड्यातच\nसंजय दत्तची शिक्षा कमी करण्यासाठी केंद्रातून हालचाली\nपॅरोल रजेतही संजय दत्तला मुदतवाढ...\nसंजय दत्त बाहेर... १४ दिवसांच्या `पॅरोल`वर\nतुरूंगातील कार्यक्रमात संजू बाबा अभिनेता\nसंजूबाबाचा पॅरोल रजेच्या अर्जावर निर्णय तूर्तास लांबला\nसचिन तेंडुलकरचे हे 5 रेकॉर्ड कोहलीच काय कुणीच तोडू शकत नाही\nपेट्रोलने गाठला 55 महिन्यांचा उच्चांक, डिझेलच्या ही दरात मोठी वाढ\nतेजश्री प्रधान आपल्या Ex नवऱ्याच्या दुसऱ्या लग्ना���द्दल काय म्हणाली\nबँका सलग चार दिवस राहणार बंद\nमाझ्या खात्यात १५ लाख कधी येणार\nमूळव्याधीच्या समस्येवर जादुई ठरतील हे '8' घरगुती उपाय\nया टीप्सने विकत घेण्यापूर्वीच ओळखा कलिंंगड गोड आणि रसदार आहे\nबॅक मित्र बनून तुम्ही कमवू शकता पैसे, दर महिन्याला मिळेल पगार\n पहिल्यांदा कोणी दिला होता 'सचिन-सचिन'चा आवाज\nदाढी, मिशीतील पांढर्‍या केसांना काळेभोर करतील हे घरगुती उपाय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00275.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A4%AF%E0%A4%BE", "date_download": "2018-04-24T18:01:43Z", "digest": "sha1:5YR2JQXAWFAGTRN2JOGGZ7VJSIA5X3KO", "length": 6690, "nlines": 134, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "शेकाटया - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nमराठी नाव : शेकाटया, पाणटिलवा, टिलवा.\nइंग्रजी नाव : Blackwinged Stilt (ब्लॅकविंग्ड स्टिल्ट)\nशास्रीय नाव : Himantopus himantopus( हिमँटोपस हिमँटोपस )\nआकार : २५ सेंमी\nमाहिती : उथळ पाण्यात वावरणारा हा एक काळा-पांढरा पक्षी असून त्याच्या लाल रंगाच्या आणि काड्यांसारख्या लांबलचक पायांवरून ओळखू येतो. नदीवर, तलावांच्या काठांवर शेकाटे दिसायला लागले, की पक्ष्यांचं स्थलांथर सुरु झाल्याची चाहूल लागते. पक्षीनिरीक्षक सावध होतात आणि इतर स्थलांतरी पक्ष्यांचा शोध सुरु होतो. दलदली, पाणथळ जागा, गावतळी, नद्या, मिठागरे आणि खाड्यांवर हे 'लंबूटांग' दिसतात.\nनिमुळत्या काळ्या चोचीच्या उपयोग करून शेकाटयांना गोगलगायी, कालव यांच्यासारखे कठीण कवचाचे जलचर, अळया आणि पाणकीटक पकडता येतात. हे पक्षी लहान-मोठ्या थव्यांमध्ये दिसतात आणि रात्रीच्या वेळी स्थलांतर करतात. रात्रीच्या अंधारात हे पक्षी एकमेकांना पाहू शकत नाहीत. त्यामुळे थव्यातला प्रत्येक पक्षी पिपाणीसारखा आवाज काढून आपापली जागा कुठे आहे हे दुसरया पक्ष्याला सांगतो. काही शहरांमध्ये गटाराच मैलोपाणी नदीत ज्या ठिकाणी सोडलं जातं अशा जागा शेकाटे विशेष पसंत करतात. सुमारे ५० ते १०० पक्ष्यांचे थवे गोळा होतात. कारण अशा ठिकाणी त्यांना त्याचं खाद्य भरपूर प्रमाणात उपलब्ध होत. उथळ पाण्यात चालत जाणारा शेकाटया गरज वाटली तर पोहू शकतो.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ११ मार्च २०१७ रोजी १३:४९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहिती��ाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00275.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://abpmajha.abplive.in/videos/ahmedabad-hardik-patel-s-press-conference-481567", "date_download": "2018-04-24T17:53:51Z", "digest": "sha1:GTG4D526B266BVBPJZCEIAKYKTWQOIRG", "length": 15683, "nlines": 136, "source_domain": "abpmajha.abplive.in", "title": "गुजरातचा रणसंग्राम : पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेलची पत्रकार परिषद", "raw_content": "\nगुजरातचा रणसंग्राम : पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेलची पत्रकार परिषद\nहार्दिक भरतभाई पटेल. गुजरात विरामगामचा 24 वर्षांचा तरुण. ज्यानं पंतप्रधान नरेंद मोदींना त्यांच्या गुजरातमध्ये तगडं आव्हान दिलं.\nगुजरातमधील पाटीदार समाजाच्या आरक्षणासह अनेक मागण्यासाठी हार्दिकनं मोठं आंदोलन केलं. त्याच्या आंदोलनाला त्यावेळी हिंसक वळणही लागल. त्यात 13 आंदोलनकर्त्यांचा जीवही गेला. पण हार्दिकचा लढा सुरुच राहिला. आता भाजपविरोधातील लढाईसाठी काँग्रेसनं त्याला आपल्या गोटात सामील केलं. मात्र त्याचा फायदा होणार का हे 18 डिसेंबरलाच कळेल.\nविशेष चर्चा : सरोज खानचं डोकं ठिकाणावर आहे काय\nस्पेशल रिपोर्ट : नाशिक : व्हेंटिलेटरमध्ये झुरळ अडकलं, श्वास न घेता आल्याने महिलेचा मृत्यू\nस्पेशल रिपोर्ट : मुंबई : पैसे आणि जागेचं गणित जुळवणारे मुंबईतील नॅनो फ्लॅट\nमुंबई : 'एबीपी माझा'चे मुख्य संपादक राजीव खांडेकर यांना दीनानाथ मंगेशकर पुरस्कार\nगडचिरोली : नक्षलवाद्यांचा खात्मा करणारे जिगरबाज सी-60\nपुणे : कोरेगाव भीमा प्रकरणातील साक्षीदार पूजाच्या मारेकऱ्यांना अटक करा : रिपाइं\nस्पेशल रिपोर्ट : पंढरपूर : रांगेशिवाय विठ्ठल दर्शन, पंढरपुरात लवकरच टोकन व्यवस्था\nपंढरपूर : विठुची पंढरी मांस-मद्यमुक्त करण्यासाठी मंदिर समितीचा ठराव\nपुणे : सचिन तेंडुलकरचे 'जबरा फॅन' राजू गायकवाडांचं फोटो कलेक्शन खुलं\nस्पेशल रिपोर्ट : शिक्षक भरतीत गुण वाढवून देणारं रॅकेट सक्रिय\nपुणे : कोरेगाव भीमा प्रकरणी सत्यशोधन अहवालात पोलिस अधीक्षकांवर ठपका\nस्पेशल रिपोर्ट : औरंगाबाद : कॉपी पकडलेल्या परीक्षार्थीची कर्मचाऱ्याला मारहाण, आत्महत्येची धमकी\nबातम्या सुपरफास्ट : देशाच्या कानाकोपऱ्यातील घडामोडींचा आढावा\nनाशिक : व्हेंटिलेटरमध्ये झुरळ अडकलं, नाशिकमध्ये रुग्णाचा मृत्यू\nनागपूर : शेतकऱ्याच्या शिवारात पट्टेदार वाघाचा वावर\nविशेष चर्चा : सरोज खानचं डोकं ठिकाणावर आहे काय\nस्पेशल रिपोर्ट : नाशिक : व्हेंट���लेटरमध्ये झुरळ अडकलं, श्वास न घेता आल्याने महिलेचा मृत्यू\nस्पेशल रिपोर्ट : मुंबई : पैसे आणि जागेचं गणित जुळवणारे मुंबईतील नॅनो फ्लॅट\nमुंबई : 'एबीपी माझा'चे मुख्य संपादक राजीव खांडेकर यांना दीनानाथ मंगेशकर पुरस्कार\nगडचिरोली : नक्षलवाद्यांचा खात्मा करणारे जिगरबाज सी-60\nपुणे : कोरेगाव भीमा प्रकरणातील साक्षीदार पूजाच्या मारेकऱ्यांना अटक करा : रिपाइं\nस्पेशल रिपोर्ट : पंढरपूर : रांगेशिवाय विठ्ठल दर्शन, पंढरपुरात लवकरच टोकन व्यवस्था\nपंढरपूर : विठुची पंढरी मांस-मद्यमुक्त करण्यासाठी मंदिर समितीचा ठराव\nपुणे : सचिन तेंडुलकरचे 'जबरा फॅन' राजू गायकवाडांचं फोटो कलेक्शन खुलं\nस्पेशल रिपोर्ट : शिक्षक भरतीत गुण वाढवून देणारं रॅकेट सक्रिय\nपुणे : कोरेगाव भीमा प्रकरणी सत्यशोधन अहवालात पोलिस अधीक्षकांवर ठपका\nस्पेशल रिपोर्ट : औरंगाबाद : कॉपी पकडलेल्या परीक्षार्थीची कर्मचाऱ्याला मारहाण, आत्महत्येची धमकी\nगुजरातचा रणसंग्राम : पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेलची पत्रकार परिषद\nगुजरातचा रणसंग्राम : पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेलची पत्रकार परिषद\nहार्दिक भरतभाई पटेल. गुजरात विरामगामचा 24 वर्षांचा तरुण. ज्यानं पंतप्रधान नरेंद मोदींना त्यांच्या गुजरातमध्ये तगडं आव्हान दिलं.\nगुजरातमधील पाटीदार समाजाच्या आरक्षणासह अनेक मागण्यासाठी हार्दिकनं मोठं आंदोलन केलं. त्याच्या आंदोलनाला त्यावेळी हिंसक वळणही लागल. त्यात 13 आंदोलनकर्त्यांचा जीवही गेला. पण हार्दिकचा लढा सुरुच राहिला. आता भाजपविरोधातील लढाईसाठी काँग्रेसनं त्याला आपल्या गोटात सामील केलं. मात्र त्याचा फायदा होणार का हे 18 डिसेंबरलाच कळेल.\nविशेष चर्चा : सरोज खानचं डोकं ठिकाणावर आहे काय\nस्पेशल रिपोर्ट : नाशिक : व्हेंटिलेटरमध्ये झुरळ अडकलं, श्वास न घेता आल्याने महिलेचा मृत्यू\nस्पेशल रिपोर्ट : मुंबई : पैसे आणि जागेचं गणित जुळवणारे मुंबईतील नॅनो फ्लॅट\nमुंबई : 'एबीपी माझा'चे मुख्य संपादक राजीव खांडेकर यांना दीनानाथ मंगेशकर पुरस्कार\nगडचिरोली : नक्षलवाद्यांचा खात्मा करणारे जिगरबाज सी-60\nपुणे : कोरेगाव भीमा प्रकरणातील साक्षीदार पूजाच्या मारेकऱ्यांना अटक करा : रिपाइं\nस्पेशल रिपोर्ट : पंढरपूर : रांगेशिवाय विठ्ठल दर्शन, पंढरपुरात लवकरच टोकन व्यवस्था\nपंढरपूर : विठुची पंढरी मांस-मद्यमुक्त करण्यासाठी मंदिर समितीचा ठराव\nपुणे : सचिन तेंडुलकरचे 'जबरा फॅन' राजू गायकवाडांचं फोटो कलेक्शन खुलं\nस्पेशल रिपोर्ट : शिक्षक भरतीत गुण वाढवून देणारं रॅकेट सक्रिय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00276.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/mumbai/gujarat-election-results-2017-shivsenas-all-36-candidates-in-gujarat-lost-deposits-277392.html", "date_download": "2018-04-24T18:36:10Z", "digest": "sha1:B7BTKWNLQYJVD5SPWH4VAHNPTJOXBVNP", "length": 11892, "nlines": 127, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "गुजरातमध्ये सेनेच्या सर्वच उमेदवारांचं डिपॉझिट जप्त", "raw_content": "\nमुंबई इंडियन्सचा होमग्राऊंडवरच लाजिरवाणा पराभव\n'केसरी'चा सेट जळून खाक, अक्षयकुमारसह सर्व कलाकार सुखरुप\nजम्मू-काश्मीर : पुलवामामध्ये चार दहशतवाद्यांचा खात्मा\nवारकऱ्यांची रांगेतून मुक्तता, आता विठुरायाचं टोकनद्वारे दर्शन \n,जय वाघानंतर त्याचा बछडा 'जयचंद'ही बेपत्ता\nगणित चुकलं म्हणून शिक्षकाने विद्यार्थ्याच्या तोंडात खुपसली छडी\nऔरंगाबादेत विद्यार्थ्यांना झालं काय, काॅपी पकडली म्हणून आत्महत्येचा प्रयत्न\nकर्जमाफीचा लाभ आता 2001-09 काळातील शेतकऱ्यांनाही मिळणार \nनाणार'चं आतून किर्तन बाहेरून तमाशा झालाय-अशोक चव्हाण\nमुंबईत धावत्या लोकलसमोर ढकलून प्रवाशाची हत्या\nमुंबईत म्हाडा ची ३३०० घरांसाठी सोडत लवकरच\n19 वर्षाचा मराठी तरुण घेणार जैन धर्माची दीक्षा\nजम्मू-काश्मीर : पुलवामामध्ये चार दहशतवाद्यांचा खात्मा\nमहाभियोगाची नोटीस फेटाळण्याचा निर्णय घाईत नाहीतर पूर्ण विचारांती - नायडू\n भाजप आणि काँग्रेसमध्ये 'कांटे की टक्कर', जेडीस ठरणार किंगमेकर\nसंसदेतही कास्टिंग काऊच, रेणुका चौधरींचं खळबळजनक वक्तव्य\n'केसरी'चा सेट जळून खाक, अक्षयकुमारसह सर्व कलाकार सुखरुप\nबिग बींची लेक श्वेताच्या ठुमक्यांचा व्हिडिओ व्हायरल\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nसंजय दत्तनं भिकही मागितलीय, 'संजू'च्या टीझरमधून उलगडली अनेक गुपितं\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nमुंबई इंडियन्सचा होमग्राऊंडवरच लाजिरवाणा पराभव\nभारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा होणार आई\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nबर्थडे स्पेशल : सचिनचा प्रेरणादायी प्रवास\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\nकेरळमध्ये फक्त सचिनच्याच पुस्तकांची लायब्ररी\nजालन्यात सहा लाखांच्या बनावट नोटा जप्त\n'चौधरींचं वक्तव्य अत्यंत दुर्दैवी'\nव्हेंटिलेटरमध्ये झुरळ जीवावर बेतलं\nबेधडक : महाभियोगाचे राजकारण\nबेधडक : आरपारची लढाई\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\nगुजरातमध्ये सेनेच्या सर्वच उमेदवारांचं डिपॉझिट जप्त\nसेनेनं गुजरातमध्ये १८२ पैकी ४२ मतदारसंघात आपले उमेदवार उभे केले. पण आता त्यापैकी सर्वच उमेदवारांचं डिपॉझिट जप्त झाल आहे.\n19 डिसेंबर : गुजरात निवडणुकीच्या रिंगणात शिवसेनेनं उशीरा उडी घेतली. त्यात राज्यात आणि केंद्रात आपली सत्ता असूनही शिवसेना नेहमी विरोधकाची भूमिका बजावताना दिसते आणि म्हणूनच सेनेनं गुजरातमध्ये १८२ पैकी ४२ मतदारसंघात आपले उमेदवार उभे केले. पण आता त्यापैकी सर्वच उमेदवारांचं डिपॉझिट जप्त झाल आहे.\nगुजरात निवडणुकीत शिवसेनेला फक्तं ३३ हजार नऊशे नऊ मतं पडलीत. त्यापैकी फक्तं ११ उमेदवारांनीच हजार मतांचा टप्पा ओलांडला आहे. लिंबायत मतदार संघातील शिवसेना उमेदवार सम्राट पाटील यांनी सर्वाधिक ४ हजार ७५ मतं पडलीत. यावरूनच शिवसेना गुजरातमध्ये किती भुईसपाट झालीय हे दिसून येतं.\nयावर 'आता डिपॉझिट वाचवण्यासाठीचं मशिन वापराव लागणार' असा टोला मुंबईच्या भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी लगावला आहे. तर शिवसेनेनं निवडणुकीत जय-पराजय होतच असतात. आम्ही गुजरातमध्ये पुढच्या निवडणुकाही लढू, असा निश्चय शिवसेनेच्या संजय राऊतांनी व्यक्त केला आहे.\nआपला गुजरातमध्ये दारुण पराभव झालेला असतानाही सेनेनं विजयी झालेल्या भाजपवर सामनामधून सडकूण टिका केली आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\n,जय वाघानंतर त्याचा बछडा 'जयचंद'ही बेपत्ता\nगणित चुकलं म्हणून शिक्षकाने विद्यार्थ्याच्या तोंडात खुपसली छडी\nऔरंगाबादेत विद्यार्थ्यांना झालं काय, काॅपी पकडली म्हणून आत्महत्येचा प्रयत्न\nकर्जमाफीचा लाभ आता 2001-09 काळातील शेतकऱ्यांनाही मिळणार \nनगरमधील 'या' गावाने दुष्काळाशी केले दोन हात, मोदींनीही केलं कौतुक\nकेळीच्या बागेत वाघोबाचा ठिय्या, रानडुक्कर केलं फस्त \n'केसरी'चा सेट जळून खाक, अक्षयकुमारसह सर्व कलाकार सुखरुप\nजम्मू-काश्मीर : पुलवामामध्ये चार दहशतवाद्यांचा खात्मा\nवारकऱ्यांची रांगेतून मुक्तता, आता विठुरायाचं टोकनद्वारे दर्शन \nकेरळमध्ये फक्त सचिनच्याच पुस्तकांची लायब्ररी\nजालन्यात सहा लाखांच्या बनावट नोटा जप्त\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00276.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/e-edit-news/india-beat-south-africa-but-its-test-time-for-us-1164364/", "date_download": "2018-04-24T18:12:57Z", "digest": "sha1:UIQ7I4EQY3I5ISOZSK2H5P26UHT6UTP6", "length": 15429, "nlines": 215, "source_domain": "www.loksatta.com", "title": "कसोटीचा काळ… | Loksatta", "raw_content": "\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nघाऊक बाजारात दर घसरूनही साखर महागच\nपृथ्वीच्या तापमानात २०१० पासून सातत्याने वाढ\nब्रसेल्स गोळीबारातील आरोपी अब्देसलामला २० वर्षे तुरुंगवास\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\nजगातील दोन अव्वल दर्जाच्या संघांमधील कसोटी सामना अवघ्या तीन दिवसात संपला.\nकसोटी किंवा दीर्घकालीन क्रिकेट हा खेळाचा आत्मा आहे.\nजगातील दोन अव्वल दर्जाच्या संघांमधील कसोटी सामना अवघ्या तीन दिवसात संपला. मध्यंतरी महाराष्ट्र व दिल्ली यांच्यातील रणजी सामना केवळ दोन दिवसांत आटोपला, तर बंगाल व ओदिशा यांच्यातील रणजी सामना अवघ्या दीड दिवसात संपला. ही किमया खेळपट्टीची की खेळाडूंच्या नाकर्तेपणाची हा आता चर्चेचा विषय आहे. जागतिक क्रिकेट स्तरावर एकाच वेळी किती विरोधाभास चित्र पाहावयास मिळत आहे. कसोटी क्रिकेट वाचावे म्हणून त्याची लोकप्रियता वाढविण्याचे एक साधन म्हणून दिवसरात्र स्वरुपाचा कसोटी सामना आयोजित करण्यात आला आहे. ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड यांच्यात शुक्रवारी सुरू झालेल्या या कसोटीद्वारे क्रिकेटमध्ये नवा इतिहास रचला जात असतानाच नागपूर येथील कसोटीचा खेळ तीन दिवसांत खल्लास होतो, हे किती विरोधी चित्र आहे.\nकसोटी किंवा दीर्घकालीन क्रिकेट हा खेळाचा आत्मा आहे, असे छातीठोकपणे सांगितले जात असले तरी खेळाडूंना जास्त काळ खेळपट्टीवर टिच्चून फलंदाजी करता येत नाही ही खरी वस्तुस्थिती आहे. एक दिवसीय व ट्वेन्टी२० सामन्यांच्या अतिरेकामुळे खेळाडूंना पन्नास काय, पण वीस षटकेदेखील पूर्ण खेळ करता येत नाही. अर्थात हल्लीच्या वेगाच्या दुनियेत पाच दिवसांचा कसोटी सामना पाहण्यासाठी कोणालाही फारसा वेळ नसतो. खेळाडू, त्यांचे नातेवाईक व सुरक्षा पथकातील लोकच सामन्यासाठी उपस्थित असतात. एक कसोटी सामना खेळण्याऐवजी ट्वेन्टी२० चे चार सामने खेळले तर भरपूर आर्थिक कमाई होते हा हेतू ठेवीतच अन���क खेळाडू खेळत असतात.\nआपल्या गोलंदाजांना अनुकूल राहील अशी खेळपट्टी तयार करण्यावरच नेहमीच संयोजक संघ प्रयत्न करीत असतो. आफ्रिकेकडे फिरकी गोलंदाजांची वानवा आहे, तसेच त्यांच्या फलंदाजांची फिरकी माऱ्यापुढे त्रेधातिरपीट उडते हे लक्षात घेऊनच भारतीय संयोजकांनी आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी फिरकी गोलंदाजीस अनुकूल खेळपट्टी तयार केली व तीन तीन अनुभवी फिरकी गोलंदाज खेळविले. त्यामुळे भारतीय संघाने कसोटी मालिकाही जिंकली.\nभारत-द.आफ्रिका कसोटी सामन्यात पावसाचा व्यत्यय\nजडेजाचे कसोटीत पुनरागमन, हरभजनला डच्चू\nआफ्रिकन अश्वमेध धोनीने रोखला ; ९२ धावांची निर्णायक नाबाद खेळी\n..म्हणून भारतीय संघाला यश आले\nआजचा सामना जिंकण्यासाठी भारताने या पाच गोष्टी करणे गरजेचे\nकठीण काळात शांत राहिलो -धवन\nकसोटी सामना खेळावयाचा म्हणजे पाच दिवस दररोज किमान सहा तास प्रत्यक्ष मैदानावर खूप शारीरिक कष्ट पडतात. त्याऐवजी ट्वेन्टी२० साठी केवळ चारच तास कष्ट पडतात, असा अनेक खेळाडू विचार करीत असतात. झटपट क्रिकेटच्या काळात कसोटीतील खेळालाही वेग आला हे खरे ; पण नागपूरच्या कसोटीचा काळ मात्र खेळपट्टीमुळे झटपट झाला .\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nयोग्य गोलंदाजी झाली नसती, तर आम्ही हरलो असतो- धोनी\nमग ६० ओवर प्रती इंनिंग याप्रमाणे ३ दिवसीय कसोटी चालू करा कि.\nभारत-द.आफ्रिका कसोटी सामन्यात पावसाचा व्यत्यय\nजडेजाचे कसोटीत पुनरागमन, हरभजनला डच्चू\nआफ्रिकन अश्वमेध धोनीने रोखला ; ९२ धावांची निर्णायक नाबाद खेळी\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n'वॉन्टेड' आरोपी शेजारी उभा होता, पोलीस पोस्टर लावत बसले\n'आमच्या घरात मुली आहेत, काँग्रेसला येण्यास सक्त मनाई आहे'\nलग्नाच्या दुसऱ्या दिवशीच मित्रांसोबत मिळून पत्नीवर सामूहिक बलात्कार\nसाधा धक्का लागला म्हणून ट्रेनखाली दिलं ढकलून, महिला प्रवाशाला अटक\nआज इंदिरा गांधी असत्या तर मी काँग्रेसमध्ये असतो-शत्रुघ्न सिन्हा\nकोरेगाव भीमा हिंसाचाराशी आंबेडकरी आणि हिंदुत्त्ववादी संघटनांचा संबंध नाही, सत्यशोधन समितीचा अहवाल\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आल���याने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nमुन्ना यादवला सर्वोच्च न्यायालयातून तात्पुरता जामीन\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nमहापालिकेच्या ३४ मराठी शाळा बंद\nजिल्ह्य़ात ६८ अपघात स्थळे\nकर्नाक पूल पाडण्यास उच्च न्यायालयाचा हिरवा कंदील\nनेहरू विज्ञान केंद्रातील ‘दि एनर्जी बॉल’ नव्या ढंगात\n‘फटका चोरां’ची दहशत कायम\nवाढलेल्या तापमानात विजेविना घामाघूम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00276.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.marathistatus.net/2014/10/puneri-jokes-1.html", "date_download": "2018-04-24T18:05:49Z", "digest": "sha1:DMMZGGN6CXP57DHXDDCUOKLEKXCVDBLH", "length": 3645, "nlines": 148, "source_domain": "www.marathistatus.net", "title": "Puneri Vinod » 1 ~ Marathi Status for WhatsApp and Facebook", "raw_content": "\nमुलगी : काय सांगू तुला . . बस चे पैसे परत घेतले माझ्याकडून . .\nज्ञानेश्वरीवर खास पुणेरी कमेंट . .\n\"वयाच्या मानाने बरं लिहीलय . .\"\nएकदा एक मुलगा टाइमपास\nकाहीतरी म्हणून गुगल वर\nगुगल नि रिजल्ट दिला . .\nकाय पुणेकर का . . \nभाडेकरू : अहो मालक घरी उंदीर खूप नाचतात हो . . \nपुणेरी घरमालक : अरे . . १५० रुपये भाड्याच्या खोलीत\nमग काय सुरेखा पुणेकर नाचवू का . . \nपुण्यातील दोन अति हुशार आणि अस्सल पुणेरी माणसांमधला हा संवाद,\nग्राहक : आज चेक डिपॉंजीट केला तर जमा केव्हा होईल . . \nकारकून : ३ दिवसांनी\nग्राहक : अहो बँक समोरच तर आहे . .\nफक्त रस्ता क्रॉस करायचा आहे . . तरीही एवढा वेळ . . \nकारकून : अहो ती प्रोसिजर आहे.....\nसमजा उद्या तुम्ही स्मशानाबाहेर मेलात तर\nडायरेक्ट स्मशानात नेऊन जाळतील कि,\nरीतसर घरी नेऊन मग पुन्हा स्मशानात आणून जाळतील . . \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00277.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "https://www.starthealthystayhealthy.in/getting-pregnant-overweight", "date_download": "2018-04-24T18:24:43Z", "digest": "sha1:23F3EY5P6W5FFO42P6QG67ZEYI3726PK", "length": 10247, "nlines": 84, "source_domain": "www.starthealthystayhealthy.in", "title": "Getting Pregnant with Overweight | Pregnancy Guide, Pregnancy Tips and Baby Care - Nestle Start Healthy Stay Healthy", "raw_content": "\nगरोदरपणातील अत्यावश्यक पोषणमूल्ये – डी जीवनसत्व आणि कॅल्शियम\nगरोदरपणात वेगवेगळा आणि संतुलित आहार घेणे हे तुम्ही आणि तुमचे बाळ या दोघांसाठीही खूप महत्त्वाचे असते. गरोदरपणातील पोषण हा खूप मोठा विषय आहे पण सुरुवात करणे सोपे आहे – तुमच्या गरोदरपणातील आहारामध्ये आवश्यक पोषणमूल्ये व जीवनसत्वे यांचा समावेश करण्यासाठी त्यांचा परिचय करून घेण्यासाठी, तसेच तुम्ही व ���ुमचे बाळ यांच्यासाठी त्याचा लाभ याची माहिती घेण्यासाठी खालील तक्त्याचा वापर करा.\nतुम्हाला कृत्रिम पुनरुत्पादन तंत्रांचा वापर केल्यानंतरही तुम्हाला गर्भधारणा होत नसेल तर तुमचे डॉक्टर तुम्हाला सरोगसीचा सल्ला देऊ शकतात. तुम्हाला स्वतःचे बाळ हवे असेल पण स्पष्ट वैद्यकीय कारणांमुळे तुम्हाला गर्भधारणा होत नसेल किंवा पूर्ण काळ तुम्ही बाळ गर्भात राखू शकत नसाल तर सरोगसीच्या पर्यायाचा विचार करता येतो. खालील परिस्थितीमध्ये सरोगसीचा सल्ला दिला जातो : गर्भाशय नसणे, अंडे निर्माण होत नसेल किंवा रोगट अंडे असेल तर; सतत गर्भपात होणे; इन व्हिट्रो फर्टिलायझेशन (आयव्हीएफ) वारंवार अपयशी ठरत असेल तर आणि काही विशिष्ट वैद्यकीय परिस्थितीमध्ये.\nतुम्ही गर्भधारणेपूर्वी डॉक्टरांची भेट घेणे का आवश्यक असते\nगरोदर राहण्याच्या तुमच्या निर्णयाबद्दल आणि गर्भधारणेपूर्वी तपासणी करून घेण्याचा विचार केल्याबद्दल अभिनंदन. गर्भधारणेपूर्वीच्या भेटीमध्ये तुमचे आरोग्य चांगले आहे याची खातरजमा करण्यासाठी किंवा तुमचे शरीर गरोदर राहण्यासाठी तयार आहे का हे तपासण्यासाठी गरोदरपणापूर्वी वैद्यकीय तपासणी केली जाते.\nअतिवजन असताना गरोदर राहणे\nगरोदर राहण्याचा विचार करत आहात, पण तुमच्या जास्त शारिरीक वजनामुळे चिंतित आहात अतिवजनामुळे तुम्ही गरोदर राहण्याच्या शक्यतेवर परिणाम होतो. अति वजन असल्यास (बॉडी मास इंडेक्स (बीएमआय) 25 पेक्षा जास्त) सामान्य ओव्ह्यूलेशनमध्ये अडथळे येऊन तुमच्या जननक्षमतेवर विपरीत परिणाम होऊ शकतो.\nसकाळच्या आजारांचा सामना करणे\nगरोदरपणात सर्व स्त्रियांना सतावणारी सर्वात सामान्य समस्या म्हणजे मळमळ, उलट्या असे सकाळचे आजार. हे साधारणपणे गर्भधारणेच्या 4थ्या ते 6व्या आठवड्यांपासून सुरू होते आणि 14व्या ते 16व्या आठवड्यांपर्यंत टिकते. काही स्त्रियांना त्यांच्या गरोदरपणाच्या संपूर्ण कालावधीत सकाळच्या आजारांचा त्रास होऊ शकतो. यामुळे हलकीशी मळमळ किंवा उलट्या होऊ शकतात.\nगरोदरपणा आणि नोकरी/व्यवसाय एकत्र करता येतात का\nकोणत्याही आईसाठी गरोदरपणापेक्षा अधिक सुंदर काळ असू शकत नाही. पण त्याच वेळी काम करणाऱ्या आयांसाठी त्यांची स्वतःची आव्हाने असतात, ही आव्हाने त्यांच्या या टप्प्याशी निगडीत असतात.\nहल्ली वाढत्या संख्येने महिला मातृत्व ला���बवत आहेत. तुम्ही अधिक प्रगल्भ, तयार आणि अनुभवी असता तेव्हा बाळ होण्याचे जास्त फायदे असतात. जरी अनेक महिलांना तिशीमध्ये उशीरा आणि चाळीशीच्या सुरुवातीमध्ये निरोगी बाळे होत असली तरी, तुमचे वय वाढत जाते तसे काही समस्या वारंवार उद्भवतात.\nस्तनपानासाठी तुमच्या शरीराला तयार करण्यासाठी तुमच्या स्तनामध्ये आणि त्याच्या भोवती काही विशिष्ट बदल होतात. अनेक महिलांना गरोदरपणाच्या पहिल्या काही लक्षणांमध्ये येणारा अनुभव म्हणजे स्तनांच्या उतींमध्ये होणारा बदल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00277.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "http://lohoteakshay.blogspot.com/2012/06/blog-post_09.html", "date_download": "2018-04-24T18:23:17Z", "digest": "sha1:ZVLHNWKVLWCP65HJU5JN6O4EMJYYLEPP", "length": 2132, "nlines": 54, "source_domain": "lohoteakshay.blogspot.com", "title": "Akshay Lohote", "raw_content": "\nएकदा वडील आणि मुलगा दोघे सहलीला जातात. वडील अडाणी असतात आणि मुलगा चांगला शिकलेला असतो. ते दोघे रात्री एक ठिकाणी आपला तंबू (Tent) उभारतात आणि त्यात झोपी जातात. काही तासांनंतर वडील मुलाला उठवतात व म्हणतात\nवडील: वर आकाशाकडे पहा आणि सांग काय दिसतंय..\nमुलगा: मला लाखो तारे दिसताहेत.\nवडील: ते तुला काय सांगत आहेत\nमुलगा: खगोलशात्राज्ञान ुसार ते सांगतात कि लाखो आकाशगंगा आणि ग्रह आहेत.\nवडील: (एक मुस्कटात ठेवत) मुर्खा ते सांगत आहेत कि आपला तंबू चोरीला गेला..\n( शिक्षणाचा आणि कॉमनसेन्सचा काहीही संबंध नसतो )\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00278.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "http://abpmajha.abplive.in/videos/nonstop-25-news-8am-17-11-2017-479828", "date_download": "2018-04-24T18:21:55Z", "digest": "sha1:LZI5X3OWKSCFVXNPJVLMY5NNAPD5IAKZ", "length": 13060, "nlines": 134, "source_domain": "abpmajha.abplive.in", "title": "नॉनस्टॉप 25 : महाराष्ट्रातील बातम्या सुपरफास्ट", "raw_content": "\nनॉनस्टॉप 25 : महाराष्ट्रातील बातम्या सुपरफास्ट\nनॉनस्टॉप 25 : महाराष्ट्रातील बातम्या सुपरफास्ट\nदुष्काळाशी दोन हात : श्रमदानाची बित्तंबातमी\nविशेष चर्चा : सरोज खानचं डोकं ठिकाणावर आहे काय\nस्पेशल रिपोर्ट : नाशिक : व्हेंटिलेटरमध्ये झुरळ अडकलं, श्वास न घेता आल्याने महिलेचा मृत्यू\nस्पेशल रिपोर्ट : मुंबई : पैसे आणि जागेचं गणित जुळवणारे मुंबईतील नॅनो फ्लॅट\nमुंबई : 'एबीपी माझा'चे मुख्य संपादक राजीव खांडेकर यांना दीनानाथ मंगेशकर पुरस्कार\nगडचिरोली : नक्षलवाद्यांचा खात्मा करणारे जिगरबाज सी-60\nपुणे : कोरेगाव भीमा प्रकरणातील साक्षीदार पूजाच्या मारेकऱ्यांना अटक करा : रिपाइं\nस्पेशल रिपोर्ट : पंढरपूर : रां��ेशिवाय विठ्ठल दर्शन, पंढरपुरात लवकरच टोकन व्यवस्था\nपंढरपूर : विठुची पंढरी मांस-मद्यमुक्त करण्यासाठी मंदिर समितीचा ठराव\nपुणे : सचिन तेंडुलकरचे 'जबरा फॅन' राजू गायकवाडांचं फोटो कलेक्शन खुलं\nस्पेशल रिपोर्ट : शिक्षक भरतीत गुण वाढवून देणारं रॅकेट सक्रिय\nपुणे : कोरेगाव भीमा प्रकरणी सत्यशोधन अहवालात पोलिस अधीक्षकांवर ठपका\nस्पेशल रिपोर्ट : औरंगाबाद : कॉपी पकडलेल्या परीक्षार्थीची कर्मचाऱ्याला मारहाण, आत्महत्येची धमकी\nबातम्या सुपरफास्ट : देशाच्या कानाकोपऱ्यातील घडामोडींचा आढावा\nनाशिक : व्हेंटिलेटरमध्ये झुरळ अडकलं, नाशिकमध्ये रुग्णाचा मृत्यू\nदुष्काळाशी दोन हात : श्रमदानाची बित्तंबातमी\nविशेष चर्चा : सरोज खानचं डोकं ठिकाणावर आहे काय\nस्पेशल रिपोर्ट : नाशिक : व्हेंटिलेटरमध्ये झुरळ अडकलं, श्वास न घेता आल्याने महिलेचा मृत्यू\nस्पेशल रिपोर्ट : मुंबई : पैसे आणि जागेचं गणित जुळवणारे मुंबईतील नॅनो फ्लॅट\nमुंबई : 'एबीपी माझा'चे मुख्य संपादक राजीव खांडेकर यांना दीनानाथ मंगेशकर पुरस्कार\nगडचिरोली : नक्षलवाद्यांचा खात्मा करणारे जिगरबाज सी-60\nपुणे : कोरेगाव भीमा प्रकरणातील साक्षीदार पूजाच्या मारेकऱ्यांना अटक करा : रिपाइं\nस्पेशल रिपोर्ट : पंढरपूर : रांगेशिवाय विठ्ठल दर्शन, पंढरपुरात लवकरच टोकन व्यवस्था\nपंढरपूर : विठुची पंढरी मांस-मद्यमुक्त करण्यासाठी मंदिर समितीचा ठराव\nपुणे : सचिन तेंडुलकरचे 'जबरा फॅन' राजू गायकवाडांचं फोटो कलेक्शन खुलं\nस्पेशल रिपोर्ट : शिक्षक भरतीत गुण वाढवून देणारं रॅकेट सक्रिय\nपुणे : कोरेगाव भीमा प्रकरणी सत्यशोधन अहवालात पोलिस अधीक्षकांवर ठपका\nनॉनस्टॉप 25 : महाराष्ट्रातील बातम्या सुपरफास्ट\nनॉनस्टॉप 25 : महाराष्ट्रातील बातम्या सुपरफास्ट\nनॉनस्टॉप 25 : महाराष्ट्रातील बातम्या सुपरफास्ट\nदुष्काळाशी दोन हात : श्रमदानाची बित्तंबातमी\nविशेष चर्चा : सरोज खानचं डोकं ठिकाणावर आहे काय\nस्पेशल रिपोर्ट : नाशिक : व्हेंटिलेटरमध्ये झुरळ अडकलं, श्वास न घेता आल्याने महिलेचा मृत्यू\nस्पेशल रिपोर्ट : मुंबई : पैसे आणि जागेचं गणित जुळवणारे मुंबईतील नॅनो फ्लॅट\nमुंबई : 'एबीपी माझा'चे मुख्य संपादक राजीव खांडेकर यांना दीनानाथ मंगेशकर पुरस्कार\nगडचिरोली : नक्षलवाद्यांचा खात्मा करणारे जिगरबाज सी-60\nपुणे : कोरेगाव भीमा प्रकरणातील साक्षीदार पूजाच्या मारेकऱ्यांना अटक करा : रिपाइं\nस्पेशल रिपोर्ट : पंढरपूर : रांगेशिवाय विठ्ठल दर्शन, पंढरपुरात लवकरच टोकन व्यवस्था\nपंढरपूर : विठुची पंढरी मांस-मद्यमुक्त करण्यासाठी मंदिर समितीचा ठराव\nपुणे : सचिन तेंडुलकरचे 'जबरा फॅन' राजू गायकवाडांचं फोटो कलेक्शन खुलं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00279.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} +{"url": "http://pibmumbai.gov.in/scripts/detail.asp?releaseId=M2017PR298", "date_download": "2018-04-24T18:29:11Z", "digest": "sha1:RIIQF2TQMUG6SL4N2MTURMOXYDZONUG6", "length": 4429, "nlines": 62, "source_domain": "pibmumbai.gov.in", "title": "Press Information Bureau: Government of India news site, PIB Mumbai website, PIB Mumbai, Press Information Bureau, PIB, India’s Official media agency, Government of India press releases, PIB photographs, PIB photos, Press Conferences in Mumbai, Union Minister Press Conference, Marathi press releases, PIB features, Bharat Nirman Public Information Campaign, Public Information Campaign, Bharat Nirman Campaign, Public Information Campaign, Indian Government press releases, PIB Western Region New Page 1", "raw_content": "\nजानेवारी 2017 मध्ये भारतात आलेले परदेशी पर्यटक आणि ई-व्हिसा सुविधेचा लाभ घेणारे पर्यटन\nजानेवारी 2017 मध्ये भारतात आलेल्या परदेशी पर्यटक आणि ई-व्हिसा सुविधेचा लाभ घेणाऱ्या परदेशी पर्यटकांच्या संख्येत गेल्यावर्षीच्या जानेवारीपेक्षा 16.5 टक्के वाढ झाल्‍याचे पर्यटन मंत्रालयाच्या आकडेवारीवरुन स्पष्ट झाले आहे. तसेच भारतात आगमन झाल्यानंतर ई-व्हिसा सुविधेचा लाभ घेणाऱ्या परदेशी पर्यटकांच्या संख्येत 72 टक्के वाढ होऊन ही संख्या 1 लाख 52 हजारांवर पोहोचली आहे.\nजानेवारी 2017 मध्ये 9 लाख 83 हजार परदेशी पर्यटक भारतात आले. गेल्या वर्षीच्या जानेवारीच्या तुलनेत ही वाढ 16.5 टक्के आहे. सर्वाधिक पर्यटक अमेरिकेतून आले तर बांगलादेश आणि ब्रिटनमधून आलेल्या पर्यटकांची संख्या त्या खालोखाल आहे. नवी दिल्ली विमानतळावर सर्वाधिक परदेशी पर्यटक दाखल झाले. मुंबई विमानतळाचा दुसरा क्रमांक आहे.\nई-व्हिसावर आगमन झालेले परदेशी पर्यटक\nजानेवारी 2017 मध्ये एकूण 1 लाख 52 हजार परदेशी पर्यटकांचं ई-व्हिसावर आगमन झाले. गेल्यावर्षीच्या तुलनेत या संख्येत 72 टक्के वाढ दिसून आली. ब्रिटन, अमेरिका, रशिया यांचा पहिल्या तीन देशात समावेश असून अनुक्रमे नवी दिल्ली, मुंबई आणि दाबोलीम या तीन विमानतळांवर सर्वाधिक संख्येने ई-व्हिसाधारक परदेशी पर्यटक आले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00279.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://pibmumbai.gov.in/scripts/detail.asp?releaseId=M2017PR299", "date_download": "2018-04-24T18:29:39Z", "digest": "sha1:22QIH66MBHIYHUIZIQS3VCJPV2D4KIT6", "length": 3441, "nlines": 58, "source_domain": "pibmumbai.gov.in", "title": "Press Information Bureau: Government of India news site, PIB Mumbai website, PIB Mumbai, Press Information Bureau, PIB, India’s Official media agency, Government of India press releases, PIB photographs, PIB photos, Press Conferences in Mumbai, Union Minister Press Conference, Marathi press releases, PIB features, Bharat Nirman Public Information Campaign, Public Information Campaign, Bharat Nirman Campaign, Public Information Campaign, Indian Government press releases, PIB Western Region New Page 1", "raw_content": "\nलष्करी वैद्यकीय सेवेत शॉर्ट सर्व्हिस कमिशन्ड ऑफिसर म्हणून नाव नोंदणी करायला मुदतवाढ\nलष्कराच्या वैद्यकीय सेवेत शॉर्ट सर्व्हिस कमिशन्ड ऑफिसर म्हणून नांव नोंदणी करण्याची अंतिम मुदत 21 फेब्रुवारीपर्यंत वाढवण्यात आली आहे. सर्जन व्हाईस ॲडमिरल ए.ए. पवार, महासंचालक (संघटना आणि कार्मिक) यांनी मुंबईतल्या आघाडीच्या वैद्यकीय महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांशी 14 आणि 15 तारखेला संवाद साधला. या नोंदणीला विद्यार्थ्यांकडून मिळालेल्या उत्साहपूर्ण प्रतिसादामुळे नांव, नोंदणी करण्याच्या मुदतीत वाढ करण्यात आली. येत्या 27 फेब्रुवारी ते 9 मार्च दरम्यान आयएनएचएस अश्विनीवर नांव नोंदणी केलेल्या डॉक्टरांतून निवड करण्यासाठी मुलाखती घेतल्या जातील. नोंदणी करण्यासाठी इच्छुक असलेले डॉक्टर्स www.amcsscentry.gov.in या संकेतस्थळावर नाव नोंदणी करू शकतात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00280.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "http://www.inmarathi.com/veteran-bollywood-actress-nanda/", "date_download": "2018-04-24T18:21:35Z", "digest": "sha1:T7G2XBLNGXLVV5U43XYUPRPFDBKDH2VF", "length": 28794, "nlines": 116, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "प्रत्येक पुरुषाच्या मनातील बायको वा प्रेयसीचे मूर्तिमंत उदाहरण : बेबी नंदा!", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nयाला जीवन ऐसे नाव\nप्रत्येक पुरुषाच्या मनातील बायको वा प्रेयसीचे मूर्तिमंत उदाहरण : बेबी नंदा\nआमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page\nओळखलंत का हा फोटो कुणाचा आहे\nही आहे बेबी नंदा.\nबेबी नंदा हे नाव ऐकलं तर कदाचित काही जुन्या माणसांचेच डोळे स्मृतीच्या कवडशांनी चमकू लागतील. बाकीच्यांना ती नंदा म्हणूनच माहित. मास्टर विनायक ह्या मराठीतल्या अत्यंत नावाजलेल्या अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्मात्याची ती मुलगी. त्यांच्याच अनेक चित्रपटात ती बाल कलाकार – बेबी नंदा म्हणून चमकल्यामुळे त्याकाळी ती ह्या नावानेच प्रसिद्ध झाली. माझे आई बाबा नेहमी तिला बेबी नंदा म्हणत. त्यामुळे मला सुद्धा तिचा उल्लेख करताना बेबी नंदा म्हणायचीच सवय पडली. इतकी कि कुणी नंदा म्हटले तर तो नक्की कुणाबद्दल बोलतो आहे, ह्याचा मला संभ्रम पडे.\n(तीच गोष्ट बेबी शकुंतलाची. खरंतर हि अत्यंत सौंदर्यवती मराठी अभिनेत्री पण तिने लवकर लग्न करून चित्रसंन्यास घेतला. ती बहुधा तिच्या काळातील सर्वात सुंदर अभिनेत्री होती. रामशास्त्री मधली तिची लहानपणच्या रामशास्त्र्याच्या बायकोची भूमिका आणि ‘दोन घडीचा डाव’ हे गीत इतके गाजले कि नंतर तिचा उल्लेख कायम बेबी शकुंतला असाच होत राहिला)\nबेबी शकुंतला आणि राम मराठे\nमास्टर विनायक आणि त्यांची हंस पिक्चर्स (आधीची ‘नवयुग पिक्चर्स’) हि त्यांच्या काळातली अत्यंत नावाजलेली नावं. ’ब्रह्मचारी’, ‘डॉ.कोटणीसांची अमर कहाणी’, ‘माया मच्छिंद्र’ असे अनेक गाजलेले सिनेमे त्यांच्या नावावर आहेत. ते दिनानाथ मंगेशकरांचे स्नेही होते. मंगेशकरांच्या मृत्यू नंतर त्यांनी आर्थिक संकटात सापडलेल्या मंगेशकर कुटुंबाला साह्य केले आणि १३ वर्षांच्या लताला सुरुवातीच्या काळात जम बसवायला मदत केली. त्यांच्याकडेच लताने ‘पहिली मंगळागौर’ ह्या चित्रपटात काम केले होते. ह्याच चित्रपटात बेबी नंदा लताच्या लहान बहिणीची भुमिका करीत होती.\nलताचे पहिले वहिले फिल्मी गीत ‘नटली चैत्राची नवलाई’ ह्याच सिनेमातले, ते बऱ्यापैकी गाजलेही पण १३ वर्षांच्या लताचा आवाज अजून खूपच कोवळा होता आणि त्याला ‘लतापण’ यायला अजून बराच वेळ आणि तयारी हवी होती.\nअसो… तर मराठी मास्तर विनायकांच्या नंतर त्यांच्या ह्या मुलीने अखिल भारतीय कीर्ती मिळवली. तिच्या काळात नर्गिस, मधुबाला, मीनाकुमारी, नूतन अशा एका पेक्षा एक सुंदर आणि अभिनय कुशल अभिनेत्रींची चलती होती, पण त्यात सुद्धा तिने स्वत:चे अस्तित्व टिकवून ठेवले. एव्हढेच नाही तर तिची कारकीर्द हि खूप मोठी (१९४८ ते १९८३) आणि नि:संशय यशस्वी कारकीर्द होती. १९४८ ते १९५६ ह्या काळात तिने बालभूमिकाच केल्या त्यासुद्धा मराठीतून. १९५६ साली तिचे मामा, ख्यातनाम अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माते व्ही. शांताराम ह्यांनी तिला ‘तुफान और दिया’ ह्या हिंदी सिनेमात संधी दिली. आई वारल्या नंतर अनाथ झालेल्या भावा बहिणींची ही कहाणी. त्यातली तिची लहान, अश्राप, ‘परिस्थितीशी झगडणाऱ्या भावावर’ खूप प्रेम करणाऱ्या लहान बहिणीची चटका लावणारी भूमिका इतकी हृदयस्पर्शी होती कि आज हा पिक्चर तिच्यासाठी आणि गाजलेल्या गाण्यांसाठीच ओळखला जातो.\nतिला तिच्या ह्या पहिल्याच मोठ्या भुमिकेसाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचे फिल्म फेअर प���रीतोषिकही मिळाले. ह्यानंतर आलेल्या ‘भाभी’, ‘ काला बाजार’, छोटी बहन’ मध्य परत तिने लहान बहिणीच्याच भूमिका केल्या आणि हे सगळे चित्रपट लई म्हणजे लैच चालले. नुसते चालले नाही तर नंदाच्या भूमिकाही तुफान गाजल्या. काल परवा आलेली बेबी नंदा, बलराज सहानी, रेहमान, देवानंद अशा मातब्बर माणसांसमोर उभी राहायला कचरत तर नव्हतीच उलट ही कोल्हापूरची पोरगी त्यांच्यापुढे चांगली शड्डू ठोकून उभी राहत होती आणि कधी मधी अभिनय करताना त्यांनाच धोबी पछाडही घालत होती. (तुफान और दिया मधला राजेंद्र कुमार म्हणजे तिच्या पुढे पाला पाचोळा – तसा तो कुणापुढेही, कुणा पुढे का असाही पाला पाचोळाच…पण ते एक असो) आता ती कायम लहान बहिणीच्याच भूमिकाच करणार कि काय असाही पाला पाचोळाच…पण ते एक असो) आता ती कायम लहान बहिणीच्याच भूमिकाच करणार कि काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. ह्यातून बाहेर पडणे सोपे नव्हते.\n१९६० साली आलेल्या कानून मध्य तिने राजेंद्रकुमारच्या प्रेयसी कम वाग्दत्त वधूचे काम मस्त केले होते. दिसली हि छान होती, पण छोट्या बहिणीच्या प्रतिमेचा पगडा अजून इतका होता कि तिची फारशी दाखल घेतली गेली नाही. कानून खूप चालला पण तो नाना पळशीकर, ओमप्रकाश, अशोककुमार ह्यांचे अभिनय, स्टोरीचे वेगळेपण, एकही गाणे नसणे अशा अभिनव गोष्टी आणि दिग्दर्शनामुळे.\nअशात १९६१ साली आलेल्या ‘हम दोनो’ मध्ये तिने देवानंदच्या बायकोची भूमिका केली. साधना जरी नायिका असली तरी नंदाची भूमिका अगदीच दुय्यम नव्हती आणि मुख्य म्हणजे ती बहिण नव्हती.\nसाधना हि माझी अत्यंत आवडती नायिका, पण हम दोनो मध्ये ललिता पवार नंतर ज्याच्या अभिनयाने आपण भारावून जातो अशी नंदाच होती. (देव आनंदवर आम्ही कधीही तो छान अभिनय करतो म्हणून प्रेम केले नाही – नाहीतर त्याच्यावर प्रेम करणे अशक्यच होते. आणि त्यानेही कधी आमचा विश्वासघात केला नाही. आयुष्यभर त्याने कधीच अभिनय केला नाही. तो देव आनंदच राहिला…ते हि एक असो) आता ती अत्यंत सुंदर, मोहक दिसू लागली होती. लहान बहिणीचे निष्पाप कोवळेपण हळू हळू लोप पावत चालले होते.\nपण ती कधी हि मादक, उत्तान भासली नाही. नूतन, साधना, नंदा आणि हॉलीवूडची ऑड्री हेपबर्न ह्या अशा नायिका होत्या ज्या कधीही मादक उत्तान भासल्या नाहित. म्हणूनच कि काय कोण जाणे त्या लोकांच्या (पक्षी माझ्या) मनात आजही घर करून आहेत.\n१���५९ साली आलेल्या ‘बरखा’ ह्या सिनेमातले ‘ एक रात मे दो दो चांद खिले ‘ ह्या मुकेश आणि लताने गायलेल्या, राजेंद्रकृष्णाने लिहिलेल्या आणि चित्रगुप्तने संगीत दिलेल्या गाण्यात ती अशी दिसली की, त्याकाळी प्रत्येकाला आपली प्रेयसी किंवा बायको असावी तर अशीच असावी असे नक्की वाटले असणार. हे गीत श्रवणीय तर आहेच पण प्रेक्षणीयही आहे. त्यातले तिचे विभ्रम, संकोच, लज्जा केवळ अप्रतिम\nते कशाला बघाच – एक रात में दो चांद\nह्या गाण्यात नायक अनंत कुमार – म्हणजे राम मराठे ह्यांचा भाऊ अनंत मराठे, तिच्या डोक्यावरचा पदर नीट करताना (काढताना नाही) किंचित ढळतो तेव्हा ती ज्या निगुतीने तो सावरून घेते ते पाहिलंत – आजतर नायिकाच फक्त ब्लाउज आणि मोठाला परकर – त्याला म्हणे घागरा म्हणतात घालून बोडक्या डोक्याने प्रेमाची आवस मागत फिरते. काळाचा महिमा अन काय\n१९६५ साली आलेला ‘तीन देवीया’ हा तिचा आणि देवानंदचा तिसरा सिनेमा.\nह्यात ती इतकी लोभस आणि सुंदर दिसली, की मला तर खूप टेन्शन आलं होतं कि देवानंद तिला सोडून त्या भंगार सिमी किंवा कल्पनाशी (खरेतर सिमी गरेवालचा उल्लेख करताना सिम्मी निम्मी असे लिहिणार होतो, पण निम्मी हि ह्या चित्रपटात नव्हती आणि ती खूप चांगली नायिका होती, वाक्यात पंच यावा म्हणून असा अन्याय करणे बरे नव्हे…) तर लग्न करणार नाही ना पण देवानंदने माझी निराशा केली नाही. (म्हणूनच तर तो देवानंद आहे.) ह्या पिक्चर मधली त्यांची हि दोन गाणी बघाच- ऐसे तो ना देखो आणि लिखा है तेरी आखों में\nआजदेखील हि गाणी पहिली कि माझ्या मनात कालवाकालव होते.\n१९६५ साली आलेल्या ‘जब जब फुल खिले’ पासून तिची शशी कपूर बरोबर जोडी जमली त्याआधीही त्यांचे दोन चित्रपट, ‘चार दिवारी’ (१९६१) आणि ‘मेहेंदी लगी मेरे हाथ’ (१९६२) आले होते पण ते चालले नाहीत. ‘जब जब फुल खिले’ने इतिहास घडवला. त्यातले ‘ ये समा ..समा है ये प्यारका’ हे गीत इतके गाजले, की आजही नंदा म्हटले कि हे गाणंच डोळ्यासमोर येतं.\nह्याच साली आलेला मनोजकुमार बरोबरच ‘गुमनाम’ चालला खरं पण कौतुक मात्र हेलन आणि मेहमूदचे जास्ती झाले.\nतिने जितेंद्र, राजेश खन्ना ह्यांच्या बरोबर हि कामं केली आणि त्यांच्याबरोबरचे जवळ जवळ सगळे सिनेमे गाजले. इत्तेफाक मधली तिची भूमिका निगेटिव टच दाखवून गेली. तर १९७० साली आलेल्या ‘नया नशा’ मध्ये तिने अंमली पदार्थांच्या आहारी गेलेल्या स्त्रीची शोकात्म भूमिका उत्तम केली होती. पण चित्रपट फार चालला नाही बहुधा तिच्या प्रतिमेला ती भूमिका शोभली नाही (मला तसे वाटत नाही पण लोकांना तसे वाटले असणार, नाहीतर सिनेमा खूप चांगला होता (आज सलमान खानचे तद्दन भिकार पिक्चर चालतात आणि असे चांगले चालत नाहीत…लोकांची अभिरुची (हीनता) दुसरं काय\n१९७० ते १९७४ हा हळू हळू तिचा प्रभाव आणि सौंदर्य उतरत चाललेला काळ होता. ’शोर’(पुन्हा मनोज कुमार- हाय रे कर्म) ‘जोरुका गुलाम’ (राजेश खन्ना ) ह्यांचं यश फसवं होत आणि हे तिलाही कळत होत म्हणून तिने नंतर काम करणे जवळ जवळ बंदच केलं.\n१९८२ साली तिने ‘प्रेमरोग’ मध्ये केलेली कुलभूषण खरबंदाच्या पत्नीची आणि अकाली विधवा झालेल्या पद्मिनी कोल्हापुरेच्या आईची भूमिका लक्षणीय होती.पोरीच्या काळजीने जीव तुटणाऱ्या आईची तडफड तिने फार उत्तम दाखवली होती. तिने कधीही लग्न केले नाही. तशा प्रिया राजवंश किंवा आशा पारेख, परवीन भाभी ह्याही अविवाहित राहिल्या पण नंदा बद्दल कधीही, कुठेही, कसल्याही वावड्या उठल्या नाहीत. तिचे नाव कधी कुणाशी वेगळ्या अर्थाने जोडले गेले नाही. सिने जगतात हा एक अपवादात्मकच प्रकार आहे.\nती आणि साधना, आशा पारेख, बबिता, सायराबांनू ह्या जिवलग मैत्रिणी. त्यांनी १९९२ मध्ये तिला मनमोहन देसाईशी लग्न करण्याची गळ घातली होती आणि ती तयारही झाली होती म्हणे, पण मनमोहन देसाईने घराच्या गच्ची वरून उडी मारून आत्महत्या केली. (… कि तो अपघात होता कोण जाणे) आणि मग पुढे तिने कधीही केलेच नाही.\n३ मार्च २०१४ ला ती वारली आणि हिंदी चित्रपट सृष्टीतले खरेखुरे शालीन सोज्वळ सौंदर्य लोप पावले.\nअसे म्हणतात कि प्रत्येक मुलीच्या मनात स्वप्नाचा एक राजकुमार असतो तसेच मुलाच्याही मनात एक आदर्श प्रेयसीची प्रतिमा असते. खरं खोटं मला माहित नाही (म्हणजे प्रत्येकाच्या मनात असते कि नाही हे मला माहित नाही). माझ्या मनातली आदर्श प्रेयसी कधी नंदा तर कधी साधनाचे रूप घेऊन येते. (बायको हे वाक्य फार मनावर घेऊ नको. लेखाचा शेवट जरा बरा व्हावा म्हणून लिहिलेलं आहे. अन्यथा तूच माझ्या स्वप्नांची राजकुमारी… नंदा शप्पथ सॉरी, आईशप्पत हे वाक्य फार मनावर घेऊ नको. लेखाचा शेवट जरा बरा व्हावा म्हणून लिहिलेलं आहे. अन्यथा तूच माझ्या स्वप्नांची राजकुमारी… नंदा शप्पथ सॉरी, आईशप्पत\nआमचे इतर लेख वाचण्यास��ठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page \n← भारतातील “सर्वात मोठा रेल्वे अपघात” – अजूनही शेकडो लोकांचा थांगपत्ता नाही\nन्यायमूर्तींची पत्रकार परिषद आणि कावळ्यांची कावकाव →\n६ भारतीय अभिनेत्री – ज्यांचे पाकिस्तानी क्रिकेटर्सशी सूर जुळले होते\nप्रियांका ते कतरिना : हे आहेत यांचे खरे चेहरे\nअविवाहित लोक लग्न झालेल्यांपेक्षा अधिक “सुदृढ” असतात\nक्रिकेट मॅचची धुंदी, राष्ट्रगीताचा विसर\nखरंच सैनिकांच्या बलिदानाची आपल्याला चाड आहे का हो\nअमेरिकेच्या परराष्ट्र धोरणाचा निर्दयी व्यावहारिक चेहरा : हेन्री किसिंजर\nडॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम : ‘अतीसामान्य ते असामान्य’ प्रवासाचा यात्री \n२० रुपयात १ GB इंटरनेट जिओ ला टक्कर देणारं नवं स्टार्ट अप\n६ डिसेंबरचा धडा – महापरीनिर्वाण आणि बाबरी मस्जिदचा विध्वंस\nइस्लामची तलवार – अमीर तैमूर : भाग १\nजाणून घ्या Youtube च्या जन्मामागची रंजक कथा आणि Youtube बदल काही आश्चर्यकारक गोष्टी\nस्टेनलेस स्टील आणि स्टील यांच्यामध्ये काय फरक असतो \nलक्ष ठेवा…नवे ७ देश जन्मास येत आहेत\nपुणे: जगातील पाहिलं “गुगल स्टेशन” – २०० ठिकाणी वायफाय हॉटस्पॉट सुरू होणार\nमॅरेथॉन मॉर्निंग : मॅरेथॉन अनुभवातील गमतीजमती\n‘ह्या’ वाद्यांमधून भारतीय संस्कृतीची ओळख पटते\nना दिखाऊपणा, ना कोणावर जबरदस्ती….’ह्या’ गावात रोज म्हटलं जातं राष्ट्रगीत\nइंजिनियरिंगची पदवी घेऊनही ह्या क्रिकेटर्सनी क्रिकेटला सर्वस्व मानले\nचिनी समाजवादमागचा भांडवलवाद : चीन चं करायचं तरी काय\nहिंदू मनाला भावलेला ध्रुव तारा : बाळासाहेब ठाकरे\nप्रियांका ते कतरिना : हे आहेत यांचे खरे चेहरे\nतुमच्याही घरात पैसे देणारी मनी प्लांट आहे मग या मागची रंजक गोष्ट तुम्हाला माहित असलीच पाहिजे\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00280.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://shrirampurtaluka.com/%E0%A4%98%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A8/", "date_download": "2018-04-24T17:47:18Z", "digest": "sha1:MCG7XRYLIZMHVPDM5LXE6FTFZMYUBXOI", "length": 18032, "nlines": 383, "source_domain": "shrirampurtaluka.com", "title": "घड्याळाचे दुकान – www.shrirampurtaluka.com 413709", "raw_content": "\nरेणुकादेवी आश्रम (वडाळा महादेव)\nकेशव-गोविंद मंदिर बेलापुर बु.\nकाटेस्वामी आश्रम (वडाळ�� महादेव)\nधर्मनाथ बीज आप्पा कुलकर्णी\nश्री क्षेत्र अडबंगनाथ संस्थान\nजागृत सुर्यमुखी हनुमान मंदिर\nकृषि उत्पन्न बाजार समिती श्रीरामपुर\nश्रीरामपूर नगरपालिका शाळा क्रमांक ७\nसाईटमॅप बाबत संपूर्ण माहिती\nवाहन स्पेअर पार्ट दुकान\nरेणुकादेवी आश्रम (वडाळा महादेव)\nकेशव-गोविंद मंदिर बेलापुर बु.\nकाटेस्वामी आश्रम (वडाळा महादेव)\nधर्मनाथ बीज आप्पा कुलकर्णी\nश्री क्षेत्र अडबंगनाथ संस्थान\nजागृत सुर्यमुखी हनुमान मंदिर\nकृषि उत्पन्न बाजार समिती श्रीरामपुर\nश्रीरामपूर नगरपालिका शाळा क्रमांक ७\nसाईटमॅप बाबत संपूर्ण माहिती\nवाहन स्पेअर पार्ट दुकान\nजयश्री वाॅच अॅण्ड गिफ्ट\nमालकाचे नाव – विकी गंभीर\nपत्ता – भाजी मार्केट समोर 62, 63, गुरुनानक मार्केट समोर, श्रीरामपूर\nदुकानाची वेळ – स. ९. ते संध्या. ९\nजयश्री वाॅच अॅण्ड गिफ्ट\nमालकाचे नाव – विकी गंभीर\nपत्ता – भाजी मार्केट समोर 62, 63, गुरुनानक मार्केट समोर, श्रीरामपूर\nदुकानाची वेळ – स. ९. ते संध्या. ९\nमालकाचे नाव – मनोज अोझा\nपत्ता –जुनी वसंत टाॅकीजच्या समोर, मेनरोड, श्रीरामपुर.\nघड्याळ दुरुस्ती अाणि विक्री\nदुकानाची वेळ – स. ९.ते संध्या.८.३०.\nमालकाचे नाव – मनोज अोझा\nपत्ता –जुनी वसंत टाॅकीजच्या समोर, मेनरोड, श्रीरामपुर.\nघड्याळ दुरुस्ती अाणि विक्री\nदुकानाची वेळ – स. ९.ते संध्या.८.३०.\nमांडण वॉच अॅण्ड ज्वेलर्स\nमालकाचे नाव – गोपाल बाबुलालजी मांडण\nमोबाईल नं. – ९८२२२१८९८७ , ८०८७०४७०९३ .\nपत्ता – गोल्ड मार्केट, सोनार लोन, श्रीरामपूर.\nमार्शल, सोनाटा, सिटीझन, टायटन, मॅग्झीमा व सर्व इंम्पोर्टेड वॉचेस,\n१ ग्रॅम फारमींग ज्वेलरी , इ.\nदुकानाची वेळ – स. ९ ते संध्या. ९\nमांडण वॉच अॅण्ड ज्वेलर्स\nमालकाचे नाव – गोपाल बाबुलालजी मांडण\nमोबाईल नं. – ९८२२२१८९८७ , ८०८७०४७०९३ .\nपत्ता – गोल्ड मार्केट, सोनार लोन, श्रीरामपूर.\nमार्शल, सोनाटा, सिटीझन, टायटन, मॅग्झीमा व सर्व इंम्पोर्टेड वॉचेस,\n१ ग्रॅम फारमींग ज्वेलरी , इ.\nदुकानाची वेळ – स. ९ ते संध्या. ९\nजयश्री वाॅच अॅण्ड गिफ्ट\nमालकाचे नाव – विकी गंभीर\nपत्ता – भाजी मार्केट समोर 62, 63, गुरुनानक मार्केट समोर, श्रीरामपूर\nदुकानाची वेळ – स. ९. ते संध्या. ९\nमालकाचे नाव – मनोज अोझा\nपत्ता –जुनी वसंत टाॅकीजच्या समोर, मेनरोड, श्रीरामपुर.\nघड्याळ दुरुस्ती अाणि विक्री\nदुकानाची वेळ – स. ९.ते संध्या.८.३०.\nमांडण वॉच अ��ण्ड ज्वेलर्स\nमालकाचे नाव – गोपाल बाबुलालजी मांडण\nमोबाईल नं. – ९८२२२१८९८७ , ८०८७०४७०९३ .\nपत्ता – गोल्ड मार्केट, सोनार लोन, श्रीरामपूर.\nमार्शल, सोनाटा, सिटीझन, टायटन, मॅग्झीमा व सर्व इंम्पोर्टेड वॉचेस,\n१ ग्रॅम फारमींग ज्वेलरी , इ.\nदुकानाची वेळ – स. ९ ते संध्या. ९\nजयश्री वाॅच अॅण्ड गिफ्ट\nमालकाचे नाव – विकी गंभीर\nपत्ता – भाजी मार्केट समोर 62, 63, गुरुनानक मार्केट समोर, श्रीरामपूर\nदुकानाची वेळ – स. ९. ते संध्या. ९\nमालकाचे नाव – मनोज अोझा\nपत्ता –जुनी वसंत टाॅकीजच्या समोर, मेनरोड, श्रीरामपुर.\nघड्याळ दुरुस्ती अाणि विक्री\nदुकानाची वेळ – स. ९.ते संध्या.८.३०.\nमांडण वॉच अॅण्ड ज्वेलर्स\nमालकाचे नाव – गोपाल बाबुलालजी मांडण\nमोबाईल नं. – ९८२२२१८९८७ , ८०८७०४७०९३ .\nपत्ता – गोल्ड मार्केट, सोनार लोन, श्रीरामपूर.\nमार्शल, सोनाटा, सिटीझन, टायटन, मॅग्झीमा व सर्व इंम्पोर्टेड वॉचेस,\n१ ग्रॅम फारमींग ज्वेलरी , इ.\nदुकानाची वेळ – स. ९ ते संध्या. ९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00281.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "http://www.inmarathi.com/why-indian-army-never-had-a-muslim-regiment/", "date_download": "2018-04-24T18:25:39Z", "digest": "sha1:YAKRX3ZQL23CQL6IG7YSAOUJFAEULUA7", "length": 20263, "nlines": 113, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "भारतीय सैन्यात \"मुसलमान रेजिमेंट\" नसण्यामागे एक मोठं कारण आहे...", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nयाला जीवन ऐसे नाव\nभारतीय सैन्यात “मुसलमान रेजिमेंट” नसण्यामागे एक मोठं कारण आहे…\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page\nआपल्या भारतीय सेनेत मराठा, जाट, शीख रेजिमेंट आहे, मग मुस्लीम रेजिमेंट का नाही. हा प्रश्न आपल्या सारख्या प्रत्येकाच्याच मनात येत असणार. याच संबंधी एक सध्या विडीओ सध्या सोशल मिडीयावर वायरल होत आहे. ज्यात असा दावा करण्यात आला आहे की –\nएकेकाळी आपल्या देशात मुस्लीम रेजिमेंट देखील होती. पण मुस्लीम रेजिमेंटच्या २० हजार सैनिकांनी १९६५ च्या युद्धात लढण्यास नकार दिला.\nत्यामुळे मुस्लीम रेजिमेंटला संपुष्टात आणण्यात आले.\nपण हे सत्य आहे का तर तसं नाहीये. सत्य बरंच वेगळं आहे.\nरेजिमेंट हा शब्द रेजिमीन या शब्दापासून तयार झाला आहे. या लॅटिन शब्दाचा अर्थ म्हणजे नियमांची व्यवस्था. रेजिमेंटल सिस्टीम सर्वात आधी इंफेंट्री मध्ये आले. म्हणूनच रेजिमेंट म्हटल की आजही आपल्याला हातात बांधून घेतलेले पायदळ सैन्यच आठवत. इंफेंट्रीमध्ये रेजिमेंट म्हणजे एक असे सैन्य तुकडी ज्यांचा स्वतःचा एक इतिहास आणि स्वतःची एक पद्धत असेल. प्रत्येक रेजिमेंटचा आपला वेगळा झेंडा, निशाण आणि वर्दी असते. एका रेजिमेंटमध्ये अनेक बटालियन असतात. प्रत्येक बटालियनचा एक नंबर असतो.\nभारतात रेजिमेंटची सुरवात इंग्रजांनी केली. त्यासाठी एक थेरी देण्यात आली ज्यानुसार काही समुदायातून येणारे लोकं जास्त लढवय्ये असतात, जसे की, पठाण, कुरेशी, अहिर आणि राजपूत. यांना मार्शल रेस समजण्यात येते. तर इतर समुदायांना नॉन मार्शल रेस म्हटल्या जाते. याप्रकारे क्षेत्र आणि जातीच्या आधारे रेजिमेंट बनल्या.\nभारत स्वतंत्र झाल्यानंतर ब्रिटीश इंडियन आर्मीचे विभाजन झाले. एक भाग इंडियन आर्मी बनला आणि दुसरा पाकिस्तान आर्मी. मुसलमान सैनिक जास्तकरून उत्तर पश्चिम येथून होते. त्यामुळे ते पाकिस्तानच्या सैन्यात सामील झाले, कारण त्यांचे घर तिथे होते. म्हणून भारतीय सैन्यात मुस्ललमानांची संख्या कमी राहिली. पण याचा अर्थ असा नाही मुसलमानांना अगदी वेगळं केल्या गेलं\nपाकिस्तान विरुद्ध १९६५ मध्ये झालेल्या युद्धात खेमकरणच्या युद्धात ४ ग्रेनेडीयरचे हवालदार अब्दुल हामिद यांना वीरमरण आले. त्यांच्या विरमरणाचा सन्मान म्हणून त्यांना परमवीर चक्र देण्यात आले.\nस्वतंत्र भारतात सेनेने औपचारिकपणे मार्शल रेस थेरी सोडली आहे. इंफेंट्रीमध्ये रेजिमेंट सिस्टीम अजूनही चालत आहे. पण असं नाहीये की रेजिमेंटमध्ये इतर कुठल्या समाजाचे लोकं नाही येऊ शकत.\nलढणारे सैनिक हे भलेही एका समाजाने असो तरी त्यांचे ऑफिसर हे कुठल्याही धर्माचे असू शकतात. परमवीर चक्र विजेते मनोज पांडे हे गोरखा नव्हते. तरी कारगिल युद्धात लढताना जेव्हा ते शहीद झाले, तेव्हा ते ११ गोरखा रायफल्सचे अधिकारी होते. सैन्यात असे म्हटले जाते की, ‘An officer has got the religion of his troops’ म्हणजेच “अधिकाऱ्यांचा कुठलाही धर्म नसतो. त्याच्या सैनिकांची तुकडी हाच त्याचा धर्म असतो”.\nयाच बाबतीत लेफ्टनंट कर्नल विरेंदर सिंह म्हणतात की,\nमी जाट आहे, पण मी आयुष्यभर शीख रेजिमेंटच्या सैनिकांचं नेतृत्व केलं. माझे जवान माझी जबाबदारी असायचे. ते माझ्या एका सांगण्यावरून जीव द्यायला आणि घ्यायला तयार व्हायचे. म्हणूनच मी नेहेमी अभिमानाने हे सांगतो की, I am a proud Sikh of the Sikh Regiment. (मी शीख रेजिमेंटमधील एक शीख आहे ज्यावर मला अभिमान ���हे).\nयाचसोबत कुठल्याही बटालियनमध्ये ट्रेड्समॅन आणि क्लर्क हे कुठल्याही जातीचे असू शकतात. इंफेंट्री रेजिमेंटमध्ये वेगवेगळ्या परंपरा असतात. रेजिमेंटची भरती देखील याच परंपरांनुसार होत असते.\nजसे की शीख रेजिमेंटचे फायटिंग ट्रूप्स हे जाट शीख असतात. तर महार रेजिमेंटमध्ये महार समाजासोबतच इतर जातींचे जवान देखील असतात. काही रेजिमेंट अश्या देखील असतात ज्यात पूर्ण भारतातून जवान भर्ती केले जातात. जसे की ब्रिगेड ऑफ गार्ड्स.\nब्रिटीश इंडियन आर्मी तसेच भारतीय थलसेनेत कधीच मुस्लीम रेजिमेंट नव्हती. पण इंफेंट्री बटालियनमध्ये मुसलमानांच प्रतिनिधित्व नेहेमी मिळत राहिलेलं आहे. दुसऱ्या महायुद्धात जेव्हा राजपूत रेजिमेंट लढत होती तेव्हा त्यामध्ये अर्धे हे राजपूत तर अर्धे सैनिक हे मुसलमान होते. तसेच इंडियन आर्मीच्या ग्रेनेडियर रेजिमेंटमध्ये अर्धे सैनिक हे मुस्लीम असतात.\nग्रेनेडियर रेजिमेंटमध्ये भरती होणारे मुसलमान हे जास्त करून राजस्थान या राज्यात राहणारे कायमखानी मुसलमान असतात. तर इतर समाजातील मुस्लिम्स देखील या रेजिमेंट मध्ये भरती होतात. याचप्रमाणे जम्मू-कश्मीर लाईट इंफेंट्रीमध्ये देखील अर्धे सैनिक हे मुसलमान असतात.\nया व्यतिरिक्त सेनेच्या आर्टिलरी आणि आर्मड कोर यामध्येही मुसलमान असतात. जसे नॉन मार्शल समजण्यात येणारे लोकं देखील आज सैन्यात भरती होतात, हे त्याच प्रकारचं आहे.\nजाती किंवा क्षेत्राच्या आधारे चालविण्यात येणाऱ्या रेजिमेंटल सिस्टीमला बंद करायला हवे यावर अनेक वेळा चर्चा झाल्या आहेत. कारण स्वतंत्र भारतात कुठलीही व्यक्ती ही डोगरा किंवा मराठा किंवा जाट किंवा ब्राह्मण किंवा महार असं काहीही असण्याआधी ती एक भारतीय आहे.\nम्हणून भारताच्या रक्षणासाठी असणाऱ्या भारतीय जवानांना एक भारतीयच असायला हवे. त्यासोबतच नेहेमी ही मागणी होत आली आहे की देशाच्या लोकसंख्येनुसार लोकं सैन्यात घ्यायला हवीत.\nरेजिमेंटल सिस्टीमचे फायदे-नुकसान यावर चर्चा व्हायलाच हवी. पण त्यासाठी आधी त्या सिस्टिमला पूर्णपणे समजून घेणेही गरजेचे आहे.\nभारतात कुठलही मुस्लीम रेजिमेंट नाही, पण आपल्या सैन्यात मुस्लीम जवान देखील आहेत जे तेवढ्याच आत्मीयतेने आणि शुरतेने आपल्या देशाचे रक्षण करतात जसे इतर कुठल्याही रेजिमेंटचे जवान करतात.\nआमचे इतर लेख वाचण���यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page \n← “आमचा पक्ष, विरोधी पक्ष” अशी भूमिका असणाऱ्या विचारवंतांनी हा विचार करायला हवाय\nराहुल गांधी कॅनडाच्या पंतप्रधानांची नक्कल करताहेत… अगदी स्टेप बाय स्टेप… अगदी स्टेप बाय स्टेप…\nकोणत्याही मदतीविना पाकिस्तानमधील गाव एकट्याने ताब्यात घेणारा ‘भारतीय मेजर’\nभागवतांचं विधान : “भारतीय लष्कराचे खच्चीकरण” हेच मोदी विरोधकांचे वैचारिक राजकारण\nभारतीय सैन्याच्या १४ रेजिमेंट्स ज्या कोणत्याही शत्रूला सेकंदात लोळवू शकतात\nदुबईच्या आकाशात उडणार फ्लाईंग टॅक्सी\nइच्छा मृत्यूवर इतर देशांमध्ये काय कायदे आहेत \nमॉइश्चरायझर किंवा फेसक्रीम खराब झालंय की नाही, ते ओळखण्याच्या ट्रिक्स\nडॉ. मेधा खोले यांना ट्रोल करताय थांबा – सत्य जाणून घ्या\nमॅकडोनल्ड मधला c हा नेहेमी स्मॉल का असतो\nप्रिय मोदीजी – लक्षात ठेवा – भारतीय जनता शब्द नं पाळणाऱ्याला माफ करत नाही…\nसौदी अरेबियाचं “गरूड” प्रेम – हॉस्पिटल्स, पासपोर्ट आणि बरंच काही \nआरोग्याच्या अनेक समस्यांवर सोपा उपाय : तांब्याच्या भांड्यात साठवलेले पाणी प्या \nउन्हाळ्यात घरात थंडावा टिकवण्याच्या या अफलातून टिप्स ट्राय करा\n६ भारतीय अभिनेत्री – ज्यांचे पाकिस्तानी क्रिकेटर्सशी सूर जुळले होते\nतिरुपती मंदिरात भक्तांनी अर्पण केलेल्या केसांचं काय करतात: जाणून घ्या\nतुमच्या फोनमध्ये लपलेले फीचर्स जाणून घ्या, आणि स्मार्टफोनला स्मार्टली वापरा\n‘हे’ ५ अवाढव्य प्रकल्प साक्ष देतात चीनजवळ असणाऱ्या सर्वोत्तम विज्ञान आणि तंत्रज्ञानाची\nचक्क हाजी मस्तान आणि दाऊदला आपल्या इशाऱ्यावर नाचवणारी मुंबईची माफिया क्वीन\n५० वर्षाची म्हातारी जी आपल्याच मुलाची गर्लफ्रेंड वाटते\nइशरत जहाँ, डोकलाम आणि भारतातला उरला सुरला विरोधी पक्ष संपवणारे भाजपचे हस्तक\n‘ह्या’ महिलेची कहाणी तुमच्यासाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल\nआईन्स्टाईन जिथे अडखळला – तिथे यशस्वी होणारे “नोबेल” वैज्ञानिक \nनॅशनल जिऑग्राफीपासून डिस्कव्हरीपर्यंत सर्वजण ज्याला शोधतायत तो ‘येती’ खरंच अस्तित्वात आहे\nभारताचं पहिलं “स्वदेशी” अंतराळ यान अवकाशात झेपावलं\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं हे अनैतिक ��हे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00281.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/cameras/top-10-yellow+cameras-price-list.html", "date_download": "2018-04-24T17:53:13Z", "digest": "sha1:WKZA5S72EOCQAM6O4ETV7HD77HO5APBZ", "length": 13294, "nlines": 343, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "India मध्येशीर्ष 10 येल्लोव कॅमेरास | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\njuicer मिक्सर आणि धार लावणारा\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप flops\nTop 10 येल्लोव कॅमेरास Indiaकिंमत\nशीर्ष 10 येल्लोव कॅमेरास\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nशीर्ष 10 येल्लोव कॅमेरास म्हणून 24 Apr 2018 India मध्ये. ही यादी नवीनतम ऑनलाइन ट्रेंड आणि आमच्या तपशीलवार संशोधन नुसार संकलित आहे. ही उत्पादने माध्यमातून ब्राउझ करा: दर तुलना , वैशिष्ट्य आणि पुनरावलोकने चित्र पहा वाचा आणि आपल्या मित्रांसह सर्वोत्तम दर शेअर करा. शीर्ष 10 उत्पादन यादी India बाजारात लोकप्रिय उत्पादने जाणून एक चांगला मार्ग आहे. अव्वल ट्रेंडिंग येल्लोव कॅमेरास India मध्ये फुजिफिल्म इन्स्टेक्स इन्स्टेक्स मिनी 8 येल्लोव Rs. 4,460 किंमत आहे. किंमती Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन शॉपिंग इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत.\nदर्शवत आहे 6 उत्पादने\nयौर्डेल स्ज४००० स्ज४क्यद्येला स्पोर्ट्स & ऍक्टिव कॅमेरा येल्लोव\n- बिल्ट इन फ्लॅश No\n- स्क्रीन सिझे Below 2 in.\n- ऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 12 MP\nनिकॉन कूलपिक्स स्३१ पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा येल्लोव\n- बिल्ट इन फ्लॅश Yes\n- स्क्रीन सिझे 2.7 Inches\n- ऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 10.1 MP\nनिकॉन कूलपिक्स स्३१०० येल्लोव\nफुजिफिल्म इन्स्टेक्स इन्स्टेक्स मिनी 8 येल्लोव\n- बिल्ट इन फ्लॅश Yes\n- ऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 0.6 MP\nनिकॉन कूलपिक्स अव१३० पॉईंट & शूट कॅमेरा येल्लोव\n- बिल्ट इन फ्लॅश Yes\n- स्क्रीन सिझे 3 to 4.9 in.\n- ऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 16 Megapixels MP\nरिकोह वेग 4 येल्लोव\n- स्क्रीन सिझे 3 to 4.9 in.\n- ऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 16 Megapixels\n- ऑप्टिकल झूम 4x to 5x\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00281.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "http://tusharnagpur.blogspot.com/", "date_download": "2018-04-24T17:57:15Z", "digest": "sha1:VHJ6FYGBO45MW5EPERB3TW4DZQNPEBE4", "length": 41659, "nlines": 792, "source_domain": "tusharnagpur.blogspot.com", "title": "तुष्की नागपुरी", "raw_content": "\nनागपूरचा कवी तुष्की नागपुरी याच्या कविता या ब्लाग वर वाचा\nगुरुवार, १९ ऑक्टोबर, २०१७\nमनाने मी तुझा होतो तुझ्या लक्षात आले ना\nतुझे होते जरी सारे तुला तेव्हा मिळाले ना\nतुला भेटायचे होते तुला सांगायचे होते\nकिती ते व्हायचे होते तरी काहीच झाले ना\nमनाला मी कितीदा सांगतो जाऊ पुढे आता\nतुला मन भेटले होते तिथुन काही निघाले ना\nसकाळी हाकले ते आठवांचे गोजिरे पिल्लू\nअता त्याच्या विना माझ्या मनाचे पान हाले ना\nकितीदा फोन झाले पण तुझ्या स्पर्षामधे जादू\nहृदय हट्टी असे त्याला तुझा आवाज चाले ना\nनागपूर, २५ जुलै २०१७, २०:००\n(कविता रसिक मंडळींचा दीपावली गझल विशेषांक २०१७)\nद्वारा: Tushar Joshi तारिख: गुरुवार, ऑक्टोबर १९, २०१७ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nमंगळवार, १९ जानेवारी, २०१६\nजमले नाही तर शिकायला मिळेल\nकसे करायचे नाही ते नेमके कळेल\nनोंद घे आणि पुढे चल\nआशेची ज्योत असूदे प्रबल\nदम घे पण थांबून जाऊ नकोस\nजमणारच नाही समजून भिऊ नकोस\nपुन्हा उठ पुन्हा चालायला लाग\nनव नव्या पद्धतींच घे माग\nविश्वास ठेव तुला नक्कीच जमेल\nजुन्या पद्धतीने नाही जमले, नव्या पद्धतीने जमेल\nतू घडव जिद्दीने नवी वाट\nजागा रहा मिळेलच तुझी पहाट\nनागपूर, १९ जानेवारी २०१६, १०:००\nद्वारा: Tushar Joshi तारिख: मंगळवार, जानेवारी १९, २०१६ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nमंगळवार, २२ सप्टेंबर, २०१५\nअमुक दोष टाळावा म्हणुनी\nउगाच डोके शिणून जावे\nयश आले की म्हणतिल सगळे\nखड्यांमुळे हे तुम्हा मिळाले.\nअपयश येता म्हणतिल ते की\nगंडांतर ते लहान झाले.\nखड्यालाच का घेऊ द्यावे\nकितिही बोटे भरून घ्यावी\nनिर्मळ सरिता मला मिळावी\nबोट मोकळे मीहि मोकळा\nअपयश वा यश येवो भेटी\nमिळायचे ते मिळो बापडे\n२२ सप्टेंबर २०१५, ०८:००\n(जाती: पादाकुलक - मात्रा १६)\nद्वारा: Tushar Joshi तार���ख: मंगळवार, सप्टेंबर २२, २०१५ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nरविवार, १ फेब्रुवारी, २०१५\nमाझ्या शब्दांना कळणार नाही\nदलीत मानल्या जाणाऱ्या समाजात\nतेव्हा विद्रोह आणि दलीत वेदना\nमाझ्या शब्दात उतरणार नाही\nबऱ्यापैकी ठीकठाकच घरात जगलो\nस्वानुभवाने मांडू शकणार नाही\nशेवाळकर, द.भि सारखे शब्दप्रभूं\nकवी म्हणून काही लोकांस अमान्य आहेत\nइथे माझ्या कवितांचा वेगळा ठसा\nतेव्हा मला कदाचित लोक\nकवी सुद्धा मानणार नाहीत\nकधी कधी खूपच हळवं होतं मन\nवळण लागतं लय येते गंध सुटतो\nआणि जे काही लिहिल्या जातं\nतिला मी कविताच मानतो\nती मला आनंद देते\nआणि जगण्याची नवी उमेद देते\nमी कुणाला कवी वाटलो नाही\nतरी मी स्वतःला कवीच म्हणतो त्यावेळी\nनागपूर, ११ जानेवारी २०१५, २०:३०\nद्वारा: Tushar Joshi तारिख: रविवार, फेब्रुवारी ०१, २०१५ २ टिप्पण्या:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nसोमवार, ८ डिसेंबर, २०१४\nमागच्या सीट वर बसून\nमला घट्ट बिलगली होतीस\nवेगवान वाऱ्यावर लिहिलं होतंस\nएकाबाजूने मी हात ठेवताच\nबोटाला बोट मिळवून हात ठेवला होतास\nतेव्हाच एक धागा विणला गेलेला\nसहज पोहोचलीस खोल मनात\nतुला कळतच असेल, हो ना\n(देवाशिषच्या कविता, तुष्की, नागपूर)\n१२ एप्रिल २०१४, ०५:००\nद्वारा: Tushar Joshi तारिख: सोमवार, डिसेंबर ०८, २०१४ 1 टिप्पणी:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nशुक्रवार, १७ ऑक्टोबर, २०१४\nतुझ्या नजर मिठीत, ऊब हिवाळी उन्हाची\nतुझी ऊब पांघरावी, भीड नकोच जगाची\nतुझे रोखून बघणे, काळजाचे करे पाणी\nतुला बघावे वाटते, पण बघेल का कोणी\nझुकवते पाणण्यांना, अशी लाज वाटू येते\nमाझे मनातले सारे, तुला कळेल कधी ते\nतुला पाहिल्या पासून, जग तुझे तुझे सारे\nलपवुन ठेवलेले, बघ तुझे तुझे सारे\nबघ तुझे तुझे सारे, जपलेले किती वर्ष\nआसुसली शबरी ही, कधी होई राम स्पर्ष\nतुझी पाहून भरारी, मला वाटते कौतुक\nतुझ्या मनात रहावे, इतकीच इच्छा एक\nइतकीच इच्छा एक, माझ्या भाबड्या मनाची\nतुझ्या नजर मिठीत, ऊब हिवाळी उन्हाची\nनागपूर, १७ ऑक्टोबर २०१४, १५:००\nद्वारा: Tushar Joshi तारिख: शुक्रवार, ऑक्टोबर १७, २०१४ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nसोमवार, २९ सप्टेंबर, २०१४\nतूम फूल हो तुम बाग हो\nतुम हो बलाकी जादूगर\nतुम धूप हो तुम छाँव हो\nतुम झील हो तुम्ही साग���\nतुम जुल्फ की घनी रातें\nतुम खुशबू पहले बारिश की\nतुमको देखे वो दिल हारा\nतुम हुस्न का नया परचम\nतुम हो बलाकी अलबेली\nनाराज़ फरिश्ते फिरते हैं\nउनकी अदा तुमने ले ली\nनागपूर, २६ सप्टेंबर २०१४, २३:३०\nद्वारा: Tushar Joshi तारिख: सोमवार, सप्टेंबर २९, २०१४ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nशुक्रवार, २५ एप्रिल, २०१४\nतीच मला बळ देते\nवाशिंग्टन, २५ एप्रिल २०१४, ०४:००\nद्वारा: Tushar Joshi तारिख: शुक्रवार, एप्रिल २५, २०१४ २ टिप्पण्या:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nबुधवार, १६ एप्रिल, २०१४\nपाणी वाहतच जाते, त्याला अडवले तरी\nत्याला जागा मिळताच, पुन्हा वाहत जाई\nत्याचा स्वभाव कधिही, विसरत नाही पाणी\nकोणी काही केले त्याचा, विरस होत नाही\nपाण्यासारखा असावा, माझा अटळ निर्धार\nपरिस्थितीला शरण, स्वभाव नको माझा\nमाझा प्रभाव असावा, उत्तरात रमणारा\nसमस्याच मांडणारा, प्रभाव नको माझा\nमाझा स्वभाव असावा, सदा प्रकाश देण्याचा\nकिती अंधार आहे हे, कधी मी पाहू नये\nकृती कृतीत असावे, मूळ तत्वांचेच भान\nमाझी कृती भावनेच्या, आहारी जाऊ नये\nनको प्रभाव कुणाच्या, खूप प्रेम करण्याचा\nनको द्वेषाचा असर, माझ्या वागण्या वर\nमाझ्या हातून घडावे, जे जे बरोबर आहे\nजग फुलूनिया यावे, जिथे घडे वावर\nवाशिंग्टन, १६ एप्रिल २०१४, ०६:००\nद्वारा: Tushar Joshi तारिख: बुधवार, एप्रिल १६, २०१४ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nमाझा काही दोष नाही\nवाटे निघू नये आता\nसाठी फुले मी मांडतो\nवाशिंग्टन, १६ एप्रिल २०१४, ०४:००\nद्वारा: Tushar Joshi तारिख: बुधवार, एप्रिल १६, २०१४ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nबुधवार, ९ एप्रिल, २०१४\nआणि ओठ बुडाले होते\nजेव्हा वेळ थांबून गेली होती\nतेव्हाचे माझे तुझे अस्तित्व\nवेगळे काढता येईल का\nते तर अद्वैत होते\nती पावसाची सर होती असे वाटतेय\nआपण एकमेकांकडे चिंब भिजल्या नजरेने\nते स्वतंत्र अस्तित्व सहन न होऊन\nसागराला आपण कधी एकटे पाहिलेलेच नाही\nहे जे दिसते ते तर\nनदीशी एक झाल्यावर जन्मलेले\nत्याचे नवे अस्तित्व आहे बघ\n०९ एप्रिल २०१४, ०७:४५\nद्वारा: Tushar Joshi तारिख: बुधवार, एप्रिल ०९, २०१४ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nबुधवार, २२ जानेवारी, २०१४\nडोंगर होता आ���ं पाहिजे\nपाय जमिनित घट्ट रोवून\nआव्हान देता आलं पाहिजे\nडोंगर होता आलं पाहिजे\nडोंगर होता आलं पाहिजे\nढगात नेता आलं पाहिजे\nडोंगर होता आलं पाहिजे\nडोंगर होता आलं पाहिजे\nकुशीत घेता आलं पाहिजे\nडोंगर होता आलं पाहिजे\nडोंगर होता आलं पाहिजे\nसोडून येता आलं पाहिजे\nडोंगर होता आलं पाहिजे\nनागपूर, २२ जानेवारी २०१४, ००:३०\nद्वारा: Tushar Joshi तारिख: बुधवार, जानेवारी २२, २०१४ 1 टिप्पणी:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nरविवार, २९ डिसेंबर, २०१३\nमी माझ्या निवांत समयी\nजिप्सी मधली पाडगावकरांची कविता\n... तरीही ती नवीनच वाटते\nआनंद होऊन पुन्हा मनात दाटते\nलिहून जाव्यात वाटते मला\nकिंवा गीतांमधे गाजणार नाहीत\n.. पुन्हा एकदा वाचण्यासाठी\nअगणीत वेळा वाचून झाली असेल\n२९ डिसेंबर २०१३, १९:३०\nद्वारा: Tushar Joshi तारिख: रविवार, डिसेंबर २९, २०१३ 1 टिप्पणी:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nरविवार, २२ डिसेंबर, २०१३\nतू ओढ सागर गहिरी\nनागपूर, २२ डिसेंबर २०१३, १७:५०\nद्वारा: Tushar Joshi तारिख: रविवार, डिसेंबर २२, २०१३ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nगुरुवार, १९ डिसेंबर, २०१३\nतुझे मोकळे मोकळे केस ओले\nपहाटेस आली रया उत्सवाची\nतुला पाहताना मन चिंब झाले\nजपण्यास क्षण केवढे मिळाले\nअरे दृष्ट काढा अश्या वैभवाची\nतुझे मोकळे मोकळे केस ओले\nएका क्षणी भान हरपून गेले\nसर कोसळावी जशी पावसाची\nतुला पाहताना मन चिंब झाले\nइंद्रधनू थेंब थेंब सजलेले\nकाय ऐट केसांमधल्या थेंबाची\nतुझे मोकळे मोकळे केस ओले\nउर पोखरती मदनाचे भाले\nगोरीमोरी झाली दशा माणसाची\nतुला पाहताना मन चिंब झाले\nचेहऱ्याचा चंद्र केस ढग झाले\nधुंद चांदण्यात मजा जगण्याची\nतुझे मोकळे मोकळे केस ओले\nतुला पाहताना मन चिंब झाले\nनागपूर, १९ डिसेंबर २०१३, २१:४०\nद्वारा: Tushar Joshi तारिख: गुरुवार, डिसेंबर १९, २०१३ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nरविवार, ८ डिसेंबर, २०१३\nमाझी ओळख होऊन जाईल\nही कविता मला घेऊन जाईल\nमाझ्या लिखाणाचा ठरेल ती\nजुन्या कवितांनाही वाचू लागतील\nसमजून घेऊ लागतील, दादही देतील\nकदाचित मी एका मोठ्या जगासाठी\nअश्याच अनेक अज्ञात कवींप्रमाणे\n[कणा कवितेने मला कुसुमाग्रजांचे वेड लावले, प्रेम म्हणजे सेम असतं या कवितेने पाडगावकरांचे वेड लावले, बघ माझी आ��वण येते का आणि गारवा ने सौमित्र चे वेड लावले, पुसणारं कोणी असेल तर या ओळींनी चंद्रशेखर गोखलेंच्या प्रेमात पाडले, इतकेच मला सरणावर जाताना कळले होते या ओळींनी मी सुरेश भटांवर फिदा झालो, ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता या ओळीने ग्रेस च्या प्रेमात पडलो, श्रावणमासी ने बालकवी, चाफा बोलेना ने भारातांबे, अरे संसार संसार ने बहिणाबाईंना ओळखायला लागलो, अशी किती उदाहरणे देऊ जिथे काही ओळींनी कवीच्या प्रेमात पडायला झाले आणि मग त्या कवीच्या सगळ्या कविता शोधून वाचायचे वेड लागले]\n८ डिसेंबर २०१३, २३:००\nद्वारा: Tushar Joshi तारिख: रविवार, डिसेंबर ०८, २०१३ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nगुरुवार, २८ नोव्हेंबर, २०१३\nमी कल्पनेचे दार उघडेच ठेवतो\nआणि शब्दांचे झरे वाहत राहू देतो\nजे जे सुचेल ते\nमग वाचतो ती कविता\nपण जिची वाट पाहतोय\nती अजून आलेली नसते\nकोणत्यातरी कल्पनेचे बोट धरून\nभावनेच्या कोणत्यातरी पदरात दडून\nमला लिहित राहायला हवे\nमला लिहित राहायलाच हवे.\n२८ नोव्हेंबर २०१३, २१:२०\nद्वारा: Tushar Joshi तारिख: गुरुवार, नोव्हेंबर २८, २०१३ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nमंगळवार, १० सप्टेंबर, २०१३\nहृदयामध्ये ठसावी, अशी सावळी आहेस\nरणरण शांत व्हावी, अशी सावळी आहेस\nसावळ्या रंगांमधेही, कितीकिती तरी छटा\nत्यातही उठून यावी, अशी सावळी आहेस\nगोड सहज सोज्वळ, तुझ्या रंगाचाया बाज\nजिथे थबकेल कवी, अशी सावळी आहेस\nस्वप्नामधून पाहिली, किती तरी तरूणांनी\nजीवनात तीच हवी, अशी सावळी आहेस\nतुष्की एकटाच नाही, तुझ्या रंगावर फिदा\nदेव यक्ष आस लावी, अशी सावळी आहेस\nनागपूर, १० सप्टेंबर २०१३, ०७:५०\nद्वारा: Tushar Joshi तारिख: मंगळवार, सप्टेंबर १०, २०१३ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nसोमवार, २६ ऑगस्ट, २०१३\nनको होईल जगणे, वीट येईल स्वतःचा\nतरी पुढे जात रहा, माघार घेऊ नको\nअन्याय जिंकेल जेव्हा, न्याय दिसणार नाही\nलढत रहा जिद्दीने, लाचार होऊ नको\nप्रश्न छळतील जेव्हा, उत्तरे ना मिळतील\nप्रकाशाचा दूत हो तू, अंधार होऊ नको\nजगणे मिळाले तसे, जगावे कसे कळेल\nकसे होईल ही भीती, मनात ठेऊ नको\nनागपूर, २६ आगस्ट २०१३, ००:००\nद्वारा: Tushar Joshi तारिख: सोमवार, ऑगस्ट २६, २०१३ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर क��ाFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nशुक्रवार, २३ ऑगस्ट, २०१३\nनागपूर, २३ आगस्ट २०१३, १०:००\nद्वारा: Tushar Joshi तारिख: शुक्रवार, ऑगस्ट २३, २०१३ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nजरा जुनी पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: पोस्ट (Atom)\n तुष्की नागपुरीच्या ब्लाग वर तुमचे मनःपूर्वक स्वागत आहे. या ब्लाग वरच्या सर्व कविता तुष्की नागपुरी यांनी लिहिलेल्या आहेत आणि त्यांचे सर्व हक्क तुष्की नागपुरी यांच्या कडे आहेत. तुम्हाला कविता आवडली व मित्रांना दाखवावीशी वाटली तर या ब्लाग चा दुवा त्यांना द्या. कविता कॉपी पेस्ट करून किंवा ईमेल करून पाठवावीशी वाटली तर तुष्की नागपुरी हे कलाकाराचे नाव पण त्या कवितेसोबत राहू द्या.\nनेहमीच वाटतं मला (1)\nसावळ्या मिलीच्या कविता (1)\nसावळ्या मुलीची गाणी (1)\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nचित्र विंडो थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00283.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://vishwakumaar.blogspot.com/", "date_download": "2018-04-24T17:48:02Z", "digest": "sha1:IDUEMFZ6M452ATJK45SGOSENKU5CJP4R", "length": 11468, "nlines": 196, "source_domain": "vishwakumaar.blogspot.com", "title": "विश्वकुमार म्हणे ॥ - Vishwakumaar says...", "raw_content": "\nतुमच्या मोबाईल साठी मोफत गेम्स, अप्लिकेशन ,थीम्स कशा मिळवाल \nबहुतेक सर्वजण हल्ली मोबाईल फोन वापरतात. परंतु फोनचा वापर फारच मर्यादित पणे म्हणजे फोटो ,गाणी, फार तर गेम साठी केला जातो. पण कंपनीने दिलेल्या अप्लिकेशन शिवाय आपणास आपल्या फोन मध्ये अनेक प्रकारची अप्लीकेशंस नेट वरून डाऊन लोड करता येतात ते ही अगदी मोफत या साठी आपणाकडे 'java enable , फोन हवा. फोनची ( hand सेट ) मेमरी किमान ५ mb + असावी. नेट वरून .jar extention असणारी फाइल संगणकाच्या साह्याने डाऊन लोड करून नंतर फोन मध्ये स्थलांतरित करावी.\nया साठी सर्वोत्तम अशा काही साईट्स :\n१.मोफत व डेमो / पेड\nऐकून तुझा आवाज कोवळा ,\nमाझ्या दिलाचा झाला कावळा \nरात्रन दिन करी तो काव काव,\nआता तरी माझ्या भेटीस धाव \nकारण तुझा प्रत्येक चेंडू\nअसू दे तुझ्या ध्यानी ,\nजो नरेंद्र हिरवाणी ;\nक्लास वन ऑफिसर .....\nसखे, तुझं हे शांत राहणे ;\nकसे मजला न कळे\nहत्ती सारखेच तुझे वागणे ,\nदाखवायचे अनं खायचे दात वेगळे \nआवाज तुझा मधुर जरी ;\nफांद्यांमध्ये लपतेस तरीही .\nअशी कशी गं तू लाजरी \nएवढं सुंदर नाक तुला\nदिलं देवानं याच साठी,\nमुरडता यावं पाहून मला-\nवा चष्म्याच्या टेकू साठी \nतीनं पाहिलं माझ्याकड, \n\"कच��चा खाईन रे तुला \nमीही म्हटलं तिला ,\n\"सोडून दे ग मला\nज्याला मी सूर्यफुल समजलं,\nते तर एक रानफूल निघालं.........\nहोतो जसा काल मी, आहे तसाच आजही \nऐका ऑन लाईन फक्कड कथा..\nधिंड : शंकर पाटील\nमिटिंग : शंकर पाटील\nनाटक : शंकर पाटील\nपाहुणचार : शंकर पाटील\nतक्रार : शंकर पाटील\nसायकल : सुनील डोईफोडे\nअंतू बरवा : पु. ल. देशपांडे\nचितळे मास्तर : पु.ल.देशपांडे\nमाझे पौष्टिक जीवन : पु.ल. देशपांडे\nचाळीचे चिंतन : पु. ल. देशपांडे\nहास्य कल्लोळ : प्रा. दीपक देशपांडे\nतुमच्या मोबाईल साठी मोफत गेम्स, अप्लिकेशन ,थीम्स कशा मिळवाल \nबहुतेक सर्वजण हल्ली मोबाईल फोन वापरतात. परंतु फोनचा वापर फारच मर्यादित पणे म्हणजे फोटो ,गाणी, फार तर गेम साठी केला जातो. पण कंपनीन...\nसखे, तुझं हे शांत राहणे ; कसे मजला न कळे हत्ती सारखेच तुझे वागणे , दाखवायचे अनं खायचे दात वेगळे हत्ती सारखेच तुझे वागणे , दाखवायचे अनं खायचे दात वेगळे \nचंद्राचं राज्य फक्त रात्रीच चालतं सूर्यापुढ मात्र त्याचं तेजाच हरपतं \nएवढं सुंदर नाक तुला दिलं देवानं याच साठी, मुरडता यावं पाहून मला- वा चष्म्याच्या टेकू साठी \nतीनं पाहिलं माझ्याकड, ...\nऐकून तुझा आवाज कोवळा , माझ्या दिलाचा झाला कावळा रात्रन दिन करी तो काव काव, प्रिये , आता तरी माझ्या भेटीस धाव रात्रन दिन करी तो काव काव, प्रिये , आता तरी माझ्या भेटीस धाव \nप्रिय कोकिळेस , आवाज तुझा मधुर जरी ; फांद्यांमध्ये लपतेस तरीही . अशी कशी गं तू लाजरी \nकॉलेजचा आमच्या कायदाच न्यारा..... आव- जाव घर तुम्हारा प्रचार्यांची तर तऱ्हाच न्यारी.... उठले कि सुटले पळता...\nज्याला मी सूर्यफुल समजलं, सूर्याकडे एकटक पाहणारं; ते तर एक रानफूल निघालं......... वाऱ्यावर वाट्टेल तसं ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00284.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/video/senior-actors-shreeram-laagu-special-interview-287342.html", "date_download": "2018-04-24T18:09:20Z", "digest": "sha1:B6AGX42SUMMZ3WEQAJZU4OWV5S5L6W4X", "length": 8869, "nlines": 125, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "श्रीराम लागू यांच्याशी खास बातचीत", "raw_content": "\nजम्मू-काश्मीर : पुलवामामध्ये चार दहशतवाद्यांचा खात्मा\nवारकऱ्यांची रांगेतून मुक्तता, आता विठुरायाचं टोकनद्वारे दर्शन \nकेरळमध्ये फक्त सचिनच्याच पुस्तकांची लायब्ररी\nजालन्यात सहा लाखांच्या बनावट नोटा जप्त\n,जय वाघानंतर त्याचा बछडा 'जयचंद'ही बेपत्ता\nगणित चुकलं म्हणून शिक्षकाने विद्यार्थ्याच्या तोंडात खुपसली छडी\nऔरंगाबादेत विद्यार्थ्यांना झालं काय, काॅपी पकडली म्हणून आत्महत्येचा प्रयत्न\nकर्जमाफीचा लाभ आता 2001-09 काळातील शेतकऱ्यांनाही मिळणार \nनाणार'चं आतून किर्तन बाहेरून तमाशा झालाय-अशोक चव्हाण\nमुंबईत धावत्या लोकलसमोर ढकलून प्रवाशाची हत्या\nमुंबईत म्हाडा ची ३३०० घरांसाठी सोडत लवकरच\n19 वर्षाचा मराठी तरुण घेणार जैन धर्माची दीक्षा\nजम्मू-काश्मीर : पुलवामामध्ये चार दहशतवाद्यांचा खात्मा\nमहाभियोगाची नोटीस फेटाळण्याचा निर्णय घाईत नाहीतर पूर्ण विचारांती - नायडू\n भाजप आणि काँग्रेसमध्ये 'कांटे की टक्कर', जेडीस ठरणार किंगमेकर\nसंसदेतही कास्टिंग काऊच, रेणुका चौधरींचं खळबळजनक वक्तव्य\nबिग बींची लेक श्वेताच्या ठुमक्यांचा व्हिडिओ व्हायरल\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nसंजय दत्तनं भिकही मागितलीय, 'संजू'च्या टीझरमधून उलगडली अनेक गुपितं\nअश्वमी महेश मांजरेकर झळकणार सलमानसोबत सिनेमात\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nभारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा होणार आई\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nबर्थडे स्पेशल : सचिनचा प्रेरणादायी प्रवास\nपंजाबचा दिल्लीवर शानदार विजय\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\nकेरळमध्ये फक्त सचिनच्याच पुस्तकांची लायब्ररी\nजालन्यात सहा लाखांच्या बनावट नोटा जप्त\n'चौधरींचं वक्तव्य अत्यंत दुर्दैवी'\nव्हेंटिलेटरमध्ये झुरळ जीवावर बेतलं\nबेधडक : महाभियोगाचे राजकारण\nबेधडक : आरपारची लढाई\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\nश्रीराम लागू यांच्याशी खास बातचीत\nश्रीराम लागू यांच्याशी खास बातचीत\nकेरळमध्ये फक्त सचिनच्याच पुस्तकांची लायब्ररी\nजालन्यात सहा लाखांच्या बनावट नोटा जप्त\n'चौधरींचं वक्तव्य अत्यंत दुर्दैवी'\nव्हेंटिलेटरमध्ये झुरळ जीवावर बेतलं\n'कास्टिंग काऊच संसदेतही आहेत'\n'फिल्म इंडस्ट्री बलात्कार करते, पण रोटीही देते'\n'महाराष्ट्राच्या हिताचा निर्णय घेतला जाईल'\n'नाणार अधिसूचना रद्द करण्याची प्रक्रिया सुरू'\nनवा पूल बांधला पण गर्दी कायमच\n'पूजा सकटच्या मृत्यूबद्दल चुकीचा प्रचार'\n'उद्धव ठाकरे हे नीरव मोदी'\n'स्वाभिमान असेल तर बाहेर पडा'\nजम्मू-काश्मीर : पुलवामामध्ये चार दहशतवाद्यांचा खात्मा\nवारकऱ्यांची रांगेतून मुक्तता, आता विठुरायाचं टोकनद्वारे दर्शन \nकेरळमध्ये फक्त सचिनच्याच पुस्तकांची लायब्ररी\nजालन्यात सहा लाखांच्या बनावट नोटा जप्त\n'चौधरींचं वक्तव्य अत्यंत दुर्दैवी'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00284.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE:%E0%A4%9A%E0%A4%A2%E0%A4%B5%E0%A4%AF%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%80_(%E0%A4%85%E0%A4%AA%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%A1_%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9D%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A1)", "date_download": "2018-04-24T17:55:47Z", "digest": "sha1:OSFCQQXN3QONBJX6HR6QCL6OK4GEJGGQ", "length": 8933, "nlines": 68, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "विकिपीडिया:चढवय्या सुक्षमता-प्रणाली (अपलोड विझार्ड) - विकिपीडिया", "raw_content": "विकिपीडिया:चढवय्या सुक्षमता-प्रणाली (अपलोड विझार्ड)\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\n* नेहमी विचारले जाणारे प्रश्न\nमराठी विकिपीडियावरही संचिका चढवता येतात का \nहोय, पण भारतीय नकाशांसारखे काही अपवाद सोडल्यास मराठी विकिपीडियावर संचिका चढवण्यात फारसा काही पॉईंट नाही. उलट पक्षी महाराष्ट्रीय संस्कृती विषयक छायाचित्रे इतर भाषी प्रकल्पातून दर्शवणे कठीणच होते. तीच बाब चित्रे कॉमन्स प्रकल्पात असतील तर दर्शवणे सोपे जाते.\nमराठी विकिपीडियावर इंग्रजी विकिपीडिया प्रमाणे उचित उपयोग तत्वावरील छायाचित्रे चढवलेली दिसतात.\nभारतीय कॉपीराईट कायद्या बद्दलच्या अनभिज्ञतेतून असे घडते. वस्तुत: विकिपीडियास भारतीय कायद्यातील Fiar deal (fair use) तत्व उपयोगात आणता येते का हि साशंकीत बाब असून तसे करणे कायदेविषयक भूमीकेतून तुमच्या स्वत:साठी जोखिमीचे ठरणारच नाही असे निश्चितपणे सांगता येत नाही. या जोखिमी बाबत अधिक चर्चा इथे वाचावयास मिळेल\nविकिपीडियाचे सर्वर आमेरीकेत असल्याचा सार्वत्रिक दावा इंग्रजी विकिपीडिया आणि इतरत्र वाचण्यास मिळतो त्याचे काय\nसर्वर दुसऱ्या देशात असणे पुरेसे नसावे. कायदा मोडणारा मुख्यत्वे कोणत्या देशाचा रहिवासी आहे आणि कायदा भंगामुळे कुणाचे नुकसान होते आहे अशा बऱ्याच गोष्टींवर अवलंबून आहे, महत्वाचे मराठी विकिपीडियाचे बहुसंख्य सदस्य महाराष्ट्रीय आहेत भारतीय कायद्यांच्या आणि न्यायव्यवस्थेच्या अधिन कार्यवाही होण्याची शक्यता चांगल्याच प्रमाणात शिल्लक राहते.\nभारतीय कायद्याच्या कक्षेत राहून मी उचित उपयोग छायाचित्रे कशी च���वू शकतो.\nसंबंधीत छायाचित्र अथवा ट्रेडमार्क लोगो मालकांच्या केवळ लेखी परवानगीनेच यात, लेखी परवानगी मिळवण्यास भारतीय कायद्याच्या दृष्टीकोणातून सध्या दुसरा पर्याय नाही.\nतरीही मी अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या कक्षेत असे चित्र मराठी विकिपीडियावर चढवू इच्छितो\nया संदर्भात भारतीय कायदा भारताच्या संसदेने बदलावा किंवा बहुधा सर्वोच्च न्यायालयाच्या घटना पिठाने अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरील अनावश्यक बंधन दूर करावयाचे म्हणून ट्रेडमार्क्स आणि पोस्टर्स इत्यादी छायाचित्रे चढवण्यास उचित उपयोग तत्वाखाली मान्यता द्यावयास हवी. आपण गरज पडल्यास सर्वोच्च न्यायालयास पटवून देण्यावर विश्वास असेल आणि स्व:जबाबदारीवर जोखीम घेऊ इच्छित असाल तर मराठी विकिपीडियावर इतर निकषांना बांधील राहून सुविधा उपलब्ध आहेत.\nसदस्यांनी संचिका प्राधान्याने विकिमीडिया कॉमन्स येथे चढवण्यास प्राथमिकता द्यावी. विकिमीडिया कॉमन्सवरील संचिका मराठी विकिपीडियात व इतर सहप्रकल्पात वापरणे सोईचे जाते\n(काही जोखीम असल्यास स्विकारण्यास तयार अथवा मला भारतीय नकाशाचे सुयोग्य चित्र चढवायचे आहे अथवा कसेही करुन मराठी विकिपीडियावरच चित्र चढवायचे आहे \nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २६ जुलै २०१५ रोजी १५:०३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00284.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/desh/petrol-price-hiked-14-paise-diesel-10-paise-litre-13198", "date_download": "2018-04-24T18:44:21Z", "digest": "sha1:K5RYW6F352E3QC6DRLRDS2MIBHAEYVSV", "length": 11296, "nlines": 165, "source_domain": "www.esakal.com", "title": "Petrol Price Hiked By 14 Paise, Diesel By 10 Paise A Litre पेट्रोल 14 पैसे, डिझेल 10 पैशांनी महागले | eSakal", "raw_content": "\nपेट्रोल 14 पैसे, डिझेल 10 पैशांनी महागले\nबुधवार, 5 ऑक्टोबर 2016\nनवी दिल्ली - पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर 14 पैसे, तर डिझेलच्या दरात प्रतिलिटर 10 पैसे वाढ मंगळवारी रात्रीपासून करण्यात आली. वितरकांच्या कमिशनमध्ये वाढ करण्यात आल्याने ही दरवाढ करण्यात आली आहे.\nइंडियन ऑइल कॉर्पोरेशनने म्हटले आहे, की पेट्रोल आणि डिझेल वितरकांच्या कमिशनमध्ये बदल झाल्याने दरवाढ करण्यात येत आहे. याआधी 1 ऑक्‍टोबरपासून पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर 36 पैसे वाढ करण्यात आली होती, तर डिझेलच्या दरात प्रतिलिटर 7 पैसे कपात करण्यात आली होती. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील कच्च्या तेलाच्या बदललेल्या दरांचा आणि रुपया व डॉलरच्या विनिमयाचा आढावा घेऊन हा निर्णय घेण्यात आला होता.\nनवी दिल्ली - पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर 14 पैसे, तर डिझेलच्या दरात प्रतिलिटर 10 पैसे वाढ मंगळवारी रात्रीपासून करण्यात आली. वितरकांच्या कमिशनमध्ये वाढ करण्यात आल्याने ही दरवाढ करण्यात आली आहे.\nइंडियन ऑइल कॉर्पोरेशनने म्हटले आहे, की पेट्रोल आणि डिझेल वितरकांच्या कमिशनमध्ये बदल झाल्याने दरवाढ करण्यात येत आहे. याआधी 1 ऑक्‍टोबरपासून पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर 36 पैसे वाढ करण्यात आली होती, तर डिझेलच्या दरात प्रतिलिटर 7 पैसे कपात करण्यात आली होती. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील कच्च्या तेलाच्या बदललेल्या दरांचा आणि रुपया व डॉलरच्या विनिमयाचा आढावा घेऊन हा निर्णय घेण्यात आला होता.\nदिल्लीत धावत्या कारमध्ये तब्बल 11 तास सामूहिक बलात्कार\nनवी दिल्ली : देशात बलात्काराच्या घटना सातत्याने घडत आहे. त्यानंतर राजधानी दिल्लीत 'निर्भया' बलात्कार आणि हत्याप्रकरणानंतर आता पुन्हा एकदा तशाच...\nजागा संपादनाच्या मुद्यामुळे स्मार्ट रोड सापडणार वादात\nनाशिक : स्मार्ट सिटी अंतर्गत सोळा कोटी रुपये खर्च करून अशोक स्तंभ ते त्र्यंबक नाका सिग्नल दरम्यान स्मार्ट रोड तयार करावयाच्या कामाला सुरुवात होत नाही...\nइंधन शुल्क कपातीस अर्थमंत्रालयाचा विरोध\nनवी दिल्ली - सामान्य नागरिकांना दिलासा देण्यासाठी पेट्रोल व डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात करण्यास अर्थमंत्रालयाने विरोध केला आहे. याचवेळी...\nनागनाथ यात्रेतील कुस्ती स्पर्धेत पै. समाधान पाटील अव्वल\nमोहोळ (सोलापूर) : मोहोळ येथील नागनाथ यात्रेत झालेल्या कुस्ती स्पर्धा मध्ये पै. समाधान पाटील यांने प्रतिस्पर्धी पै.अमितकुमार यावर मात करून...\nकोकणावर अन्याय करणाऱयांची राखरांगोळी करू: उद्धव ठाकरे\nनाणार (रत्नागिरी): नाणार प्रकल्प होऊ देणार नाही, नाणार हे नाणारच राहणार पण प्रकल्प जाणार. तुम्ही आमच्या जमिनी खरेदी करु शकता पण आमच्यातील देशभक्ती...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00285.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/maharashtra-mumbai/no-five-days-week-12790", "date_download": "2018-04-24T18:31:58Z", "digest": "sha1:FUUDPLYNWTKXN5DUXWSIMCEQXAKVKNBW", "length": 12144, "nlines": 167, "source_domain": "www.esakal.com", "title": "no five days a week पाच दिवसांचा आठवडा जवळपास नाहीच | eSakal", "raw_content": "\nपाच दिवसांचा आठवडा जवळपास नाहीच\nगुरुवार, 29 सप्टेंबर 2016\nमुंबई - मुख्यमंत्री, मुख्य सचिवांसह सर्व सरकारी कर्मचारी यांना पाच दिवसांचा आठवडा व्हावा, असे वाटत आहे. तरीही सध्याचे राजकीय वातावरण पाहता याबाबत कोणताही निर्णय होणार नाही, असे संकेत आहे. जर झालाच तर पाच दिवसांचा आठवडा पुढील वर्षी होईल, असा तर्क लढवला जात आहे. आज मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत राजपत्रित अधिकारी महासंघ यांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीपूर्वी संघटनेच्या वतीने आपल्या मागण्यांसाठी सरकारला निर्वाणीचा इशारा देण्यात आला होता. मात्र, आजच्या बैठकीत काहीच पदरात पडले नसल्याचे समजते.\nमुंबई - मुख्यमंत्री, मुख्य सचिवांसह सर्व सरकारी कर्मचारी यांना पाच दिवसांचा आठवडा व्हावा, असे वाटत आहे. तरीही सध्याचे राजकीय वातावरण पाहता याबाबत कोणताही निर्णय होणार नाही, असे संकेत आहे. जर झालाच तर पाच दिवसांचा आठवडा पुढील वर्षी होईल, असा तर्क लढवला जात आहे. आज मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत राजपत्रित अधिकारी महासंघ यांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीपूर्वी संघटनेच्या वतीने आपल्या मागण्यांसाठी सरकारला निर्वाणीचा इशारा देण्यात आला होता. मात्र, आजच्या बैठकीत काहीच पदरात पडले नसल्याचे समजते.\nपाच दिवसांचा आठवडा ही सरकारी कर्मचाऱ्यांची मागणी आहे. ही मागणी सरकार पूर्ण करू शकते. मात्र, सध्या सरकारला कोणतीही टीका होईल, असा निर्णय करायचा नाही. पाच दिवसांचा आठवडा केला, तर अधिकारी-कर्मचारीधार्जिणे हे सरकार आहे. जनतेची कामे होत नाहीत. असे असतानाही पुन्हा पाच दिवसांचा आठवडा केला अशी टीका होईल, असे सांगितले जाते. मात्र, पुढील वर्षी सरकार पाच दिवसांचा आठवडा करण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. सातवा वेतन आयोग लागू करण्याची कर्मचाऱ्यांची मागणी तीव्र झाल्यावर सरकार पाच दिवसांचा आठवडा करेल, असे सांगितले जाते.\nसरपंचाकडे खंडणीची मागणी; गवळी टोळीचे तिघे अटकेत\nमंचर (पुणे): लोणी (ता. आंबेगाव) गावचे सरपंच यांच्या कडून दीड लाख रुपयांची खंडणी घेऊन उर्वरित तीन लाख 50 हजार रुपयांच्या खंडणीसाठी त्यांना जीवे...\nअंजली दमानिया यांच्या नार्को टेस्टची मागणी\nमुंबई - 'मी अण्णाच्या आंदोलनाचा एक भाग असल्यामुळे अंजली दमानिया माझी वारंवार माझी खोटी बदनामी करीत असून अण्णांच्या आंदोलनाचा अपमान करीत आहे....\nमुख्यमंत्री सिद्धरामय्या बदामीतूनही रिंगणात\nबंगळूर - कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यानी अखेर मंगळवारी (ता. 24) बागलकोट जिल्ह्यातील बदामी विधानसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला...\nकास्टिंग काऊच'मधून खासदारही सुटल्या नाहीतः रेणुका चौधरी\nनवी दिल्ली: 'प्रत्येक ठिकाणी कास्टिंग काऊच होते आणि संसदही त्यापासून सुटलेली नाही,' असे सांगून माजी केंद्रीय मंत्री, राज्यसभेतील खासदार रेणुका चौधरी...\nआमदार शिवाजी कर्डिलेंसह पाच जणांना जामीन\nनगर : पोलिस अधीक्षक कार्यालयामध्ये तोडफोड केल्याच्या गुन्ह्यातील आमदार शिवाजी कर्डिले यांच्यासह पाच जणांच्या जामीन अर्जावर काल युक्तिवाद झाला....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00285.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/kathaaklechya-news/ip-rights-on-medicine-1155178/", "date_download": "2018-04-24T18:16:28Z", "digest": "sha1:UBGGWUMTZGBQ3YKV6Y2NJZ5XGIZ3HOTM", "length": 32876, "nlines": 280, "source_domain": "www.loksatta.com", "title": "तरुण आहे ‘हक्क’ अजुनी..! | Loksatta", "raw_content": "\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nघाऊक बाजारात दर घसरूनही साखर महागच\nपृथ्वीच्या तापमानात २०१० पासून सातत्याने वाढ\nब्रसेल्स गोळीबारातील आरोपी अब्देसलामला २० वर्षे तुरुंगवास\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\nकथा अकलेच्या कायद्याची »\nतरुण आहे ‘हक्क’ अजुनी..\nतरुण आहे ‘हक्क’ अजुनी..\nबलाढ्य बहुराष्ट्रीय औषध कंपन्यांना अलीकडे नवी औषधे सापडेनाशी झाली\n४० वृक्षांची कत्तल व १७ वृक्षांचे पुनरेपणास पालिका अधिकारी आणि मनसेकडून हिरवा कंदील दाखविण्यात आला आहे.\nबलाढ्य बहुराष्ट्रीय औषध कंपन्यांना अलीकडे नवी औषधे सापडेनाशी झाली; तेव्हा असलेल्याच औषधांवरील पेटंट्स पुनरुज्जीवित करण्याची घातक युक्ती त्या वापरू लागल्या आहेत. औषधावरले पेटंटचे आयुष्य संपत आले की त्यात लहानसा बदल करून नवीन पेटंट फाइल करायचे आणि मक्तेदारी लांबवायची ही ती युक्ती. पण २००५ च्या भारतीय पेटंट कायद्याने आपली औषधांची किमत कमी राखण्यासाठी पूर्वीप्रमाणेच कंबर कसलेली ठेवली आणि ‘कलम ३ ड’ या अत्यंत उपयोगी कलमचा अंतर्भाव केला.. यामुळे, पेटंट्स पुनरुज्जीवीत करून आपले मालकी हक्क सतत तरुण ठेवण्याच्या या प्रथेला आळा घातला गेला. या भारतीय दूरदृष्टीला सलाम आता जगातील अन्य देशही करताहेत\nमृत्यू कुणाला चुकला आहे पण तरीही माणसाला चिरतारुण्याची आणि अमरत्वाची आस पुराणकाळापासून लागून राहिलेली आहे. खरोखर माणसाला चिरतारुण्य प्राप्त झाले तर माणूस सुखी होईलही कदाचित.. पण माणसासाठी संजीवनी ठरणाऱ्या औषधांवरच्या पेटंट्सना चिरतारुण्य लाभले तर काय होईल पण तरीही माणसाला चिरतारुण्याची आणि अमरत्वाची आस पुराणकाळापासून लागून राहिलेली आहे. खरोखर माणसाला चिरतारुण्य प्राप्त झाले तर माणूस सुखी होईलही कदाचित.. पण माणसासाठी संजीवनी ठरणाऱ्या औषधांवरच्या पेटंट्सना चिरतारुण्य लाभले तर काय होईल तसे जन्माला आलेले प्रत्येक पेटंट मरणार असते. आणि त्याचे आयुष्य माणसाप्रमाणे अनिश्चित नसते; तर अगदी ठरलेले असते.. २० वर्षांचे. पण औषधांवरल्या पेटंट्सचे मालक असलेल्या कंपन्यांची पोटे या २० वर्षांच्या मक्तेदारीने भरत नाहीत. त्यांना अजून अजून नफा कमवायचा असतो.. आणि त्यासाठी नाना युक्त्या वापरल्या जातात. अशीच एक घातक युक्ती म्हणजे पेटंटचे पुनरुज्जीवन (पेटंट एव्हरग्रििनग). ही घातक पद्धत संपवणारे फार नामी शस्त्र भारताच्या २००५ च्या सुधारित पेटंट कायद्यात आहे. पण ते समजून घेण्यासाठी आधी पेटंटचे पुनरुज्जीवन म्हणजे काय ते पाहू या.\nमोठय़ा औषध कंपन्यांची संशोधनांची गंगा आता आटू लागली आहे. म्हणजे नवीन औषधे त्यांना सापडेनाशी झाली आहेत. जर नवे ब्रेकथ्रू औषध सापडले नाही तर पेटंट नाही. पेटंट नाही तर मक्तेदारी नाही. आणि मक्तेदारी नाही तर नफेखोरी नाही. मग करायचे काय म्हणून या कंपन्यांनी शोधून काढलेली एक घातक पद्धत म्हणजे पेटंट्सचे पुनरुज्जीवन. ही युक्ती अशी आहे की, एखाद्या कंपनीचे औषधावरल्या पेटंटचे आयुष्य संपत आले की त्यात काही तरी बारीकसा बदल करून ती कंपनी दुसरे पेटंट फाइल करते. आणि मग या नव्या बदल केलेल्या औषधाची डॉक्टर्सकडे जोरदार जाहिरात सुरू होते. खरे तर मूळ औषधावरील पेटंटचे आयुष्य संपत आले की जेनेरिक कंपन्यांनी बनवलेले हेच औषध अतिशय स्वस्तात बाजारात मिळू लागणार असते. आणि रुग्णांना त्याचा फायदा होणार असतो. पण हे व्हायच्या थोडेसे आधी इनोव्हेटर कंपनी या औषधात छोटासा बदल करून नवे पेटंट फाइल करते. सामान्य जनतेपेक्षा औषध कंपन्यांना झुकते माप देणारे पेटंट कायदे असलेल्या प्रगत देशात असे पेटंट दिलेही जाते. आणि मग हे नव्याने पेटंट मिळालेले औषध या औषध कंपन्या जोरदार जाहिरात करून विकू लागतात. जाहिरात अशी केली जाते की, आधीच्या औषधापेक्षा हे नवा बदल केलेले औषध फारच जास्त गुणकारी आहे. आणि त्यामुळे डॉक्टरही जुने औषध सोडून देऊन हे नवे औषध देऊ लागतात. खरे तर डॉक्टर हे नवे औषध बाजारात आल्यावरही जुनेच औषध देत राहिले, तर त्याचा तेवढाच गुण रुग्णाला येणार असतो. आणि उलट पेटंट संपल्यावर औषधाचे जेनेरिक रूप बाजारात आले की ते स्वस्तात मिळून रुग्णाचे खूप पसे वाचणार असतात. पण दुर्दैवाने रुग्णांना हे काहीही कळणे शक्य नसते.. आणि डॉक्टरांनाही हे कळत नसावे म्हणा; किंवा कळून ते न कळल्यासारखे करीत असावेत म्हणा (सुज्ञांस अधिक सांगणे न लगे)\nपेटंट पुनरुज्जीवनाच्या या घातक पद्धतीचे एक उदाहरण पाहू या (औषधाच्या किमती आणि तारखा काल्पनिक आहेत). वायेथ या बहुराष्ट्रीय औषध कंपनीचे नराश्यावर दिले जाणारे एक औषध आहे व्हेनलाफॅक्सिन. हे औषध घेतल्यावर आपल्या शरीरात त्याचा चयापचय झाला की त्याचे डेसव्हेनलाफॅक्सिन बनते. आणि मग या औषधाचा शरीरातील परिणाम सुरू होतो. आता या औषधाचा शरीरातील परिणाम सुरू होण्यापूर्वी त्याचे डेसव्हेनलाफॅक्सिन तयार होते हे या औषध कंपनीला आधी माहिती नव्हते असे नाही. पण व्हेनलाफॅक्सिनवरील पेटंटचे आयुष्य संपत आल्यावर मक्तेदारीमुळे कमावलेला नफा घेऊन कंपनी गप्प बसली ���ाही. तर डेसव्हेनलाफॅक्सिनवर तिने दुसरे पेटंट फाइल केले. म्हणजे समजा, व्हेनलाफॅक्सिनच्या एका गोळीची किंमत अमेरिकेत चार डॉलर होती आणि जानेवारी २००७ मध्ये व्हेनलाफॅक्सिनवरचे पेटंट संपणार होते. म्हणजे फेब्रुवारी २००८ पासून कोणत्याही कंपनीने बनवलेले (जेनेरिक) व्हेनलाफॅक्सिन बाजारात मिळू लागले असते. या जेनेरिक औषधाची किंमत निश्चितच अध्र्या किंवा पाव डॉलरवर आली असती.. आणि शिवाय ते मूळ औषधाइतकेच परिणामकारकही ठरले असते. पण हे पेटंट संपायच्या थोडे आधी म्हणजे समजा, मार्च २००६ मध्ये वायेथने डेसव्हेनलाफॅक्सिनवर दुसरे पेटंट मिळवले. त्यावरच्या क्लिनिकल चाचण्या करून विक्रीपरवाना मिळवला. हे औषध आता साडेचार डॉलर प्रति गोळी अशा भावाने विकले जाऊ लागले. आणि याची जाहिरात करताना असे सांगितले गेले की, डेसव्हेनलाफॅक्सिन हे व्हेनलाफॅक्सिनपेक्षा कसे प्रचंड गुणकारी आहे आणि त्यामुळे तुमच्या रुग्णांना आता व्हेनलाफॅक्सिन देणे बंद करा.. आणि अधिक चांगल्या परिणामासाठी डेसव्हेनलाफॅक्सिन द्या. खरे तर डॉक्टरने या जाहिरातीला न जुमानता रुग्णाला व्हेनलाफॅक्सिनच देणे चालू ठेवले तरी परिणामात काहीही फरक होणार नसतो. कारण औषध पोटात गेल्यावर त्याचे पुढे डेसव्हेनलाफॅक्सिनच बनणार असते. अर्थात अशा वेळी बिचाऱ्या रुग्णाला आणि कधी कधी डॉक्टरलाही याची काहीही कल्पना नसते. त्यामुळे हे नवे औषध ‘प्रिस्क्राइब’ करणे सुरू होते. काहीही नवा फायदा नसूनही रुग्णाचा खिसा कापला जातो. संपत आलेल्या औषधाच्या मक्तेदारीला आणखी २० वर्षांसाठी पुनरुज्जीवित केले जाते. एखाद्या औषधाच्या भोवती अशी एकामागोमाग पेटंट्स फाइल करून करून जणू एक कुंपण घातले जाते (म्हणजे मुख्य पेटंट संपत आले की त्या औषधाचे नवे सॉल्ट बनव किंवा त्याच्या स्फटिकाचा नवा प्रकार शोधून काढ किंवा नव्या प्रकारची गोळी बनव.. आणि त्यावर नवनवीन पेटंट्स फाइल कर) ज्यातून जेनेरिक कंपनी बाजारात प्रवेशच करू शकत नाही. २० वर्षांत संपणे अपेक्षित असलेल्या औषधांवरची मक्तेदारी या पद्धतीने ६८ वर्षांपर्यंत खेचल्याची उदाहरणे आहेत\nऔषधांवरील पेटंटच्या पुनरुज्जीवनाची युक्ती औषध कंपन्या कशा हुशारीने वापरतात आणि रुग्णांच्या अज्ञानामुळे नफे कमावतात याची आकडेवारी चक्रावून टाकणारी आहे. २००५ मध्ये प्रसिद्ध झालेल्या ��का सर्वेक्षणानुसार फ्रान्समध्ये १९८१ ते २००४ च्या दरम्यान जी ३०९६ नवी औषधे बाजारात आली त्यातल्या ६८% औषधांत त्याआधी बाजारात असलेल्या औषधांपेक्षा काहीही नवीन नव्हते ब्रिटिश मेडिकल जर्नलनुसार कॅनडामध्ये पेटंट मिळवणाऱ्या औषधांपकी केवळ पाच टक्के औषधे ब्रेकथ्रू असतात (उरलेली ९५% पुनरुज्जीवित) ब्रिटिश मेडिकल जर्नलनुसार कॅनडामध्ये पेटंट मिळवणाऱ्या औषधांपकी केवळ पाच टक्के औषधे ब्रेकथ्रू असतात (उरलेली ९५% पुनरुज्जीवित) अमेरिकेतही १९८९ ते २००० या काळात बाजारात आलेल्या १००० नव्या औषधांपकी ७५० औषधे पुनरुज्जीवित होती\nया श्रीमंत देशातल्या लोकांना पेटंट पुनरुज्जीवनामुळे लांबलेल्या औषधांवरच्या मक्तेदारीने फारसा फरक पडत नसावा.. शिवाय इथे सगळे जण आरोग्य विम्याने संरक्षितही असतात. पण भारताला हे परवडण्यासारखे नव्हते. आणि म्हणून पेटंट पुनरुज्जीवनाची ही घातक प्रथा थांबवणारे एक अतिशय शक्तिमान शस्त्र २००५ च्या भारतीय पेटंट कायद्याला दिले गेले.. ते म्हणजे ‘कलम ३ (ड)’. या कलमानुसार, ज्यावर एक पेटंट अस्तित्वात आहे अशा पदार्थाच्या नव्या रूपावर, म्हणजे त्याच्या नव्या स्फटिकी रूपावर किंवा क्षारावर किंवा समघटकावर- जर त्याच्या रोगनिवारण क्षमतेत पुरेशी वाढ होत नसेल तर, भारतात पुन्हा पेटंट दिले जाणार नाही. ज्यांनी आपल्या पेटंट कायद्यात या कलमाचा समावेश केला त्यांच्या दूरदृष्टीला सलाम या कलमामुळे भारतीय पेटंट कायद्याची स्वस्तात औषधे उपलब्ध करून देण्याची कटिबद्धता राखली गेली. भारतीय पेटंट कायद्यातले हे कलम एकमेवाद्वितीय आहे.. आणि औषधांवरल्या पेटंट्सचे पुनरुज्जीवन थांबवण्यात ते प्रचंड यशस्वी ठरले आहे. इतके की, त्यामुळे अनेक विकसनशील देशांनी अशा प्रकारच्या कलमाचा अंतर्भाव आपापल्या कायद्यांत करणे सुरू केले आहे.\nया कलमावरून जगभर उठलेला धुरळा पुढच्या लेखात पाहूच. कारण भारतात औषधांच्या किमती ताब्यात ठेवणारे हे कलम भारतीय जनतेच्या जितके फायद्याचे असेल तितकेच अर्थात प्रगत देशांच्या आणि तिथल्या औषध कंपन्यांच्या डोळ्यांत खुपणार हे उघड आहे. पुनरुज्जीवनाची युक्ती वापरून आपापल्या औषधांवरील मक्तेदारी लांबवत ठेवणाऱ्या त्यांच्या प्रथेला या कलमाने वेसण घातली आहे. आणि इतर देशांत ‘तरुण आहे हक्क अजुनी’ म्हणत चिरतारुण्याचा वसा घेऊन मिरवणाऱ्यांना, त्यांच्या पुनरुज्जीवित पेटंट्सना भारतात मात्र वेळच्या वेळी ‘राम म्हणायला’ लावले आहे\nअडथळ्यांनंतरही अमेरिकेला औषधी निर्यातीत ३३ टक्के वाढ\nऔषध खरेदीची सक्ती करणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करा – डॉ. अभिजित वैद्य\nकर्करोग, एचआयव्ही व हिपेटायटिस ‘सी’वरील औषधे अत्यावश्यक औषधांच्या यादीत\nमोतीबिंदू वितळवून टाकणाऱ्या औषधाचा शोध\nमेंदूची हानी करणाऱ्या फेफऱ्यावर औषध\nलेखिका औषध निर्माण शास्त्राच्या प्राध्यापिका असून बौद्धिक संपदा कायद्यातील पदवीधर व पेटंट सल्लागार आहेत.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nमधुमेहावर आता पाच रुपयात गोळी\nआपले सर्वच लेख उत्तम असतात. एका नवीन विषयाची माहिती अत्यंत सुबोध सुंदर स्वरुपात दिल्याबद्दल धन्यवाद. ही लेखमाला पुस्तक रुपाने प्रसिद्ध करावी ही विनंती.\nलेखिकेचे मन:पुर्वक आभार.....इतक्या गोष्टी वाचल्या जातात अगदी खेळ, जागतिक राजकारण, तेल उत्पादन व त्याचे जागतिक राजकारणावर होणारे परिणाम वगैरे.....पण स्वताच्या रोजच्या आयुष्याला इतक्या जवळून स्पर्श करणाऱ्या विषयावर अत्यंत माहिती पूर्ण व तोही ज समजेल अशा सोप्या भाषेत लेख लिहून वाचकांच्या माहितीच्या कक्षा विस्तारणारा लेख. लेखिका मृदुला बेळे यांचे आभार.\nफारच महत्वाची माहिती या लेखाने मिळाली.धन्यवाद \n एका चांगल्या पैलूवर प्रकाश पडल्या बद्दल धन्यवाद\nखूप महत्वाचा आणि अभ्यासपूर्ण लेख ....मनापसून धन्यवाद\nधन्यवाद....छान माहिती मिळाली....अजूनही याच्याशी संबंधित विषयांना स्पर्श करणारे लेख आवडतील\nसुंदर लेख फार चांगली माहिती दिली आहे. लवकरच पुढील लेख प्रकाशित करा.\nअडथळ्यांनंतरही अमेरिकेला औषधी निर्यातीत ३३ टक्के वाढ\nऔषध खरेदीची सक्ती करणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करा – डॉ. अभिजित वैद्य\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n'वॉन्टेड' आरोपी शेजारी उभा होता, पोलीस पोस्टर लावत बसले\n'आमच्या घरात मुली आहेत, काँग्रेसला येण्यास सक्त मनाई आहे'\nलग्नाच्या दुसऱ्या दिवशीच मित्रांसोबत मिळून पत्नीवर सामूहिक बलात्कार\nसाधा धक्का लागला म्हणून ट्रेनखाली दिलं ढकलून, महिला प्रवाशाला अटक\nआज इंदिरा गांधी असत्या तर मी काँग्रेसमध्ये असतो-शत्रुघ्न सिन्हा\nकोरेगाव भीमा हिंसाचाराशी आंबेडकरी आणि हिंदुत्त्ववादी संघटनांचा संबंध न��ही, सत्यशोधन समितीचा अहवाल\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nमुन्ना यादवला सर्वोच्च न्यायालयातून तात्पुरता जामीन\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nमहापालिकेच्या ३४ मराठी शाळा बंद\nजिल्ह्य़ात ६८ अपघात स्थळे\nकर्नाक पूल पाडण्यास उच्च न्यायालयाचा हिरवा कंदील\nनेहरू विज्ञान केंद्रातील ‘दि एनर्जी बॉल’ नव्या ढंगात\n‘फटका चोरां’ची दहशत कायम\nवाढलेल्या तापमानात विजेविना घामाघूम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00286.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://wwwpunhaeakadajoshipuran.blogspot.com/", "date_download": "2018-04-24T18:23:52Z", "digest": "sha1:VRKLII6C62T43UB4N4CX3N7FJ5CQ7T3X", "length": 60429, "nlines": 238, "source_domain": "wwwpunhaeakadajoshipuran.blogspot.com", "title": "पुन्हा एकदा जोशीपुराण", "raw_content": "\nनमस्कार, मी शेखर जोशी. माझ्या पुन्हा एकदा जोशीपुराण या नव्या ब्लॉगवर आपल्या सर्वांचे स्वागत.दररोज नवीन लेखन करण्याचा किंवा वाचनात आलेली माहिती येथे देण्याचा माझा प्रयत्न असेल.आपल्याला ते आवडले किंवा आवडले नाही तरी आवर्जून कळवा.\nज्येष्ठ गांधीवादी आणि भूदान चळवळीचे जनक आचार्य विनोबा भावे यांनी लिहिलेल्या ‘गीताई’च्या आत्तापर्यंत २६१ आवृत्या प्रकाशित झाल्या असून एकूण ४० लाख ३० हजार प्रतींची विक्री झाली आहे.\nयंदा ‘गीताई’ला ८० वर्षे पूर्ण झाली आहेत. ‘गीताई’ हे संस्कृतमधील श्रीमद्भगवद्गीतेचे केलेले सुबोध मराठी भाषांतर असून ‘गीताई’ची पहिली आवृत्ती १९३२ मध्ये प्रकाशित झाली होती.\nसंत ज्ञानेश्वरांच्या ‘ज्ञानेश्वरी’ प्रमाणेच विनोबा भावे यांनी भाषांतरित केलेल्या ‘गीताई’ला मराठी संस्कृतीत महत्त्व आहे. सर्वसामान्यांना समजेल अशा प्रकारे मराठीत गीतेचे भाषांतर कर, असे विनोबा यांच्या आईने त्यांना सांगितले होते. आईने सांगितल्यावरून विनोबांनी श्रीमद्भगवद्गीता ‘गीताई’च्या रुपाने मराठीत आणली.\n‘गीताई’चे प्रकाशन विनोबा भावे यांनीच स्थापन केलेल्या ग्रामसेवा मंडळ व परमधाम प्रकाशन यांच्यातर्फे केले जाते. विनोबा भावे यांनी १९३०-३१ च्या सुमारास ‘गीताई’ लिहिली. १९३��� मध्ये प्रकाशित झालेल्या ‘गीताई’ची किंमत फक्त एक आणा होती. शेठ जमनालाल बजाज यांनी वैयक्तिकरित्या पहिल्यांदा ‘गीताई’ प्रकाशित केली. धुळे येथील मुद्रणालयात त्याची छपाई करण्यात आली, अशी माहिती वध्र्याच्या पवनार आश्रमाचे गौतम बजाज यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.\n२०११ मध्ये नवी आवृत्ती प्रकाशित झाली असल्याचे सांगून बजाज म्हणाले की, मोठा, मध्यम आणि बारीक अशा तीन प्रकारच्या टाईपमध्ये ‘गीताई’ प्रकाशित केली जाते. आजच्या काळातही त्याची किंमत अगदी अत्यल्प म्हणजे ७ आणि १५ रुपये इतकीच ठेवण्यात आली आहे. मूळ संस्कृतसह गीताई असेही आमचे प्रकाशन असून त्याची किंमत २५ रुपये आहे, असे ते म्हणाले.\nआजही ‘गीताई’ला मोठय़ा प्रमाणात मागणी असून महाराष्ट्राबाहेरही ‘गीताई’ वाचली जाते. मूळ ‘गीताई’चा अन्य भारतीय प्रादेशिक भाषांमध्ये अनुवाद झालेला नसला तरी त्याचा आधार घेऊन हिंदू, गुजराथी आदी भाषांमध्ये ‘गीताई पोहोचली असल्याचेही बजाज यांनी सांगितले.\n(माझी ही बातमी लोकसत्ता-मुंबईच्या मुख्य अंकात २८ जून २०१२ च्या अंकात पान क्रमांक २ वर प्रसिद्ध झाली आहे)\nनावात काय आहे, असा प्रश्न कोणाला विचारला तर प्रत्येकाकडून वेगवेगळी उत्तरे येतील. कोणी म्हणेल नावात काय, काही नाही तर कोणी सांगेल नावातच सर्व काही आहे. खरय ते. जात नाही ती जात असे म्हटले जाते, तसेच आपल्या जन्मापासून शेवटपर्यंत जे आपल्याबरोबर असते आणि मृत्यूनंतरही मागे राहते ते आपले नाव. एखाद्याने काही कर्तृत्व गाजवले तर आपण अमूक अमूक यानं तमूक तमूक याचं नाव काढलं हो, असं म्हणतोच. नाव काढण्याबरोबरच नाव ठेवणं हा सुद्धा एक प्रकार आहे. नाव ठेवणं म्हणजे बारसं करणं या अर्थी मी म्हणत नाहीये. खरोखरच नाव ठेवणं असं मला म्हणायचाय. शाळेत किंवा कॉलेजमध्ये असताना आपल्या नावडत्या किंवा खडूस शिक्षकांना, मित्र-मैत्रणिंना नाव ठेवणं, हे आपण प्रत्येकानं कधी ना कधी तरी केलेलं असेलच.\nनावात काय आहे, असं म्हटलं तरी नावातच सर्व काही आहे. म्हणूनच आपल्या मराठी भाषेत नाव ठेवणं किंवा नाव यावरून काही म्हणी आणि वाकप्रचारही तयार झाले आहेत. नाव सोनुबाई आणि हाती कथलाचा वाळा, नाव मोठं लक्षण खोटं,\nअनेकदा आपण प्रत्येकाने व्यवहारात हा अनुभव घेतलेला असतो. एखाद्याचे नाव वाचून किंवा ऐकून आपल्या मनात त्या व्यक्तीची एक प्रतिमा तयार होते आणि काही वेळेस ती व्यक्ती आपल्या समोर आल्यानंतर आपला चक्क भ्रमनिरास होतो. बेबी, बाळ या नावाच्या व्यक्ती कितीही म्हाताऱया झाल्या तरी शेवटपर्यंत बाळचं राहतात.\nजे व्यक्तींच्या नावाचं तेच चित्रपटांच्या नावाबाबतही म्हणता येईल. काही चित्रपटांची नावे पाहिली तर केवळ विचित्र नाव आहे म्हणून आपण कदाचित नाक मुरडू आणि पाहायलाही जाणार नाही. लावू का लाथ, बाबुरावला पकडा, चल गजा करू मजा, गोंद्या मारतोय तंगडं, सालीनं केला घोटाळा, झक मारली नी बायको केली, सासू नंबरी, जावई दसनंबरी आणि आणखी कितीतरी. चित्रपटांच्या अशा नावांवरून चित्रपट सुमार दर्जाचा, कंबरेखालचे विनोद असलेला, फडतूस अभिनेते असलेला असा असेल असा कोणी समज (कदाचित गैरसमज) करून घेतला तर त्यात बिचाऱया रसिक प्रेक्षकांची काहीच चूक नाही. मुळात अशी चित्रविचित्र नावं ठेवावीत का,\nनावांप्रमाणेच आपली आडनावंही अशीच मजेशीर असतात. अशा चित्रविचित्र आडनावांमुळं अनेकदा मुला-मुलींची लग्नं जमविणेही कठीण होऊन जाते. त्यामुळे आपलं आडनाव बदलून घेण्याशिवाय दुसरा पर्याय नसतो. अनेक जण तसं करतातही. महाराष्ट्र शासनाच्या गॅझेटमध्ये तसे प्रसिद्धही करावे लागते. गावावरून आडनावं असतात, पण आपली आडनावं ही व्यवसायावरूनही ठेवली गेलेली आहेत. मी येथे मुद्दामहून अशा काही आडनावांचा उल्लेख करत नाही, पण मला काय म्हणायचं आहे, ते समजलं असेल.\nनाव घेणं हा एक आणखी प्रकार. लग्न झालेल्या नवीन वधूला नाव घ्यायला सांगतात. नवी नवरीही आपल्या नवऱयाचे नाव मजेशीरपणे घेत असते. आत्ताच्या काळात ज्यांचा प्रेमविवाह झालेला आहे किंवा ज्यांचा झालेला नाही अशी जोडपी एकमेकांना नावानं हाक मारतात. पण पूर्वीच्या काळी स्त्री आपल्या नवऱयाचं नाव घेत नसे. अहो, ह्यांनी, इकडून,तिकडून अशा प्रकारे नवऱयाला संबोधलं जायचं. नवराही पत्नीला अहो किंवा मुलगा/मुलीची आई असे म्हणत असे.\nटोपणनावं हा आणखी एक प्रकार, आपल्याला घरी किंवा मित्र-मैत्रीणी आपल्या नावाऐवजी अनेकदा एखाद्या टोपण नावानं हाक मारत असतात. अनेक साहित्यिकानाही लेखनासाठी टोपण नावांचा वापर केला. वि. वा. शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज. त्र्यंबक बापुजी ठोंबरे अर्थात बालकवी आणि अनेक जण. आपल्या स्वतच्या नावाबरोबच अनेकदा शाळा, कॉलेज, गाव, आपण राहतो ती सोसायटी, जिल्हा, तालुका, मूलगा/मुलगी, नातवंडे, पत��नी अशा अनेकविध प्रकाराने आपण प्रत्येकजण दररोज नाव घेत असतो आणि ठेवतही असतो. त्यामुळे विख्यात इंग्रजी लेखक विल्यम शेक्सपीअर यानी नावात काय आहे, असं जरी म्हटलेलं असलं तरी सर्व काही नावातच आहे. खरं ना.\n(माझा हा लेख लोकसत्ता डॉट कॉमवर २९ मे २०१२ रोजी प्रसिद्ध झाला आहे)\nकाय उन्हाळा चांगलाच तापलाय ना, कधी एकदा पावसाला सुरुवात होतेय, असं झालय. खरं आहे. या उन्हाळ्याबद्दल जरा पुन्हा थोडेसे. आपण गाण्याचे शौकीन असाल तर विविध मूड्समधील गाणी आपण ऐकली असतील. काय काही वेगळं लक्षात येतंय. थंडी किंवा पाऊस या विषयावर मराठीत जेवढी गाणी आहेत, त्या तुलनेत उन्हाळा/उन या विषयी गाणी कमी आहेत, असं नकोसा उन्हाळा या मागील लेखात मी म्हटलं होतं. हिवाळा किंवा पावसाळा हे दोन ऋतू आपल्याला जेवढे आवडतात त्या तुलनेत उन्हाळा हा ऋतू विशेषत्वानं कोणाला आवडत नाही. उन्हाळा म्हटला की आपण नाक मुरडतो. मग आपल्याप्रमाणेच कवी/गीतकार यांनाही उन्हाळा विशेष आवडत नसल्याने त्याचे प्रतिबिंब गाण्यातून फारसे उमटले नसावे का. पण उन/उन्हाळा हा शब्द असलेली काही गाणी आहेत आणि ती चांगली लोकप्रियही आहेत.\nगाण्यांमधून ऊन किंवा उन्हाळा हा शब्द असलेली गाणी आठवताहेत का, जरा विचार करा. एकदम सोपं असलेलं आणि प्रत्येकाला माहिती असलेलं आहे हे गाणं. पिकनिक, घरगुती गाण्यांची मैफल, भेंड्या किंवा मराठी वाद्यवृदातून हे गाणं हमखास म्हटलं जातं, त्याला वन्समोअरही मिळतो. अजून लक्षात येत नाहीये.\nही चाल तुरुतुरू, उडती केस भुरभुरू\nडाव्या डोळ्यावर बट ढळली\nकेवड्याच्या बनात, नागीण सळसळली\nज्येष्ठ गायक दिवंगत जयवंत कुलकर्णी यांच्या आवाजातील आणि शांता शेळके यांनी लिहिलेले व देवदत्त साबळे यांनी संगीत दिलेले हे गाणे आजही लोकप्रिय आहे. या गाण्यात उन हा शब्द आलेला आहे.\nउन हा शब्द असलेलं आणखी एक माहितीचे आणि लोकप्रिय असलेलं गाणं म्हणजे उषा मंगेशकर यांच्या आवाजातील\nहे गाणं. ज्येष्ठ गायक-संगीतकार यशवंत देव यांनी हे गाणे संगीतबद्ध केले असून ही कविता कवी आ. रा. देशपांडे ऊर्फ अनिल यांची आहे. काही वर्षांपूर्वी आकाशवाणीच्या मुंबई ब केंद्रावरून म्हणजे आत्ताची अस्मिता वाहिनीवरून हे गाणं बरेचदा प्रसारित होत असे. या गाण्यात उन्हाळ्यातील रखरखाट, अंगाची होणारी काहिली हे सर्व काही आलं आहे.\nकारण पुढील कडव्यातील शब्द\nतप्त दिशा झाल्या चारी\nकसा तरी जीव धरी\nया गाण्याबरोबरच मला शाळेत शिकलेले बालकवी यांची कविता आठवली. यातही उन हा शब्द आहे.\nश्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे\nक्षणात येत सरसर शिरवे, क्षणात फिरूनी उन पडे\nउन हा शब्द असलेलं आणखी एक लोकप्रिय गाणे सुधीर फडके आणि आशा भोसले यांच्या आवाजातील आहे.\nआज चांदणे उन्हात हसले तुझ्यामुळे\nस्वप्नाहून जग सुंदर दिसले तुझ्यामुळे\nहे गाणेही अधूनमधून आकाशवाणीवर लागत असते.\nआशा भोसले यांच्या आवाजातील\nतुझी नी माझी गंमत वहिनी ऐक सांगते कानात\nआपण दोघी बांधू या गं दादाचं घर उन्हात\nया गाण्यातही उन हा शब्द आलेला आहे.\nग. दि. माडगूळकर यांचं गीत, सुधीर फडके यांचं संगीत आणि माणीक वर्मा यांच्या आवाजातील एका लावणीतही उन हा शब्द आलेला आहे. ही लावणी आजही लोकप्रिय असून मराठी वाद्यवृंद किंवा विविध वाहिन्यांवरील गाण्यांच्या स्पर्धेच्या रिअॅलिटी शो मध्ये एखादा तरी स्पर्धक ही लावणी म्हणतो आणि वन्समोअर घेतो.\nजाळीमंदी पिकली करवंद या लावणीत\nभर उन्हात बसली धरुन सावली गुरं\nन्हाई चिंता त्यांची तिन्हीसांज पातुरं\nचला दोघं मिळूनी चढू टेकडीवर\nचढता चढता धरा हात की वाट नसे रुंद\nया प्रमाणेच आशा भोसले यांच्या आवाजातील\nभरलं आभाळ पावसाळी पाहुणा गं\nबाई श्रावणाचं उन मला झेपेना\nया गाण्यातही उन हा शब्द आलेला आहे.\nतर सहज आठवतील अशी उन/उन्हाळा हा शब्द असलेली ही काही गाणी. असो. गाण्यांमधल्या उन शब्दानेही अंगाची काहिली झाली असेल तर पावसाला अजून सुरुवात व्हायची आहे. तो पर्यंत थंडी आणि पाऊस असलेली गाणी आठवा. तेवढाच मनालाही गारवा...\n(माझा हा लेख लोकसत्ता डॉट कॉमवरील ब्लॉगमध्ये २८ मे २०१२ या दिवशी प्रसिद्ध झाला आहे)\nतुमचा सर्वात आवडता ऋतू कोणता, असा प्रश्न विचारला तर वेगवेगळी उत्तरे येतील हे खरे असले तरी बहुतांश मंडळी हिवाळा आणि पावसाळा हेच उत्तर देतील. अगदी नक्की. आम्हाला उन्हाळा आवडतो, असे सांगणारी अगदी कमी मंडळी असतील. अंगाची काहिली करणारा, घामाच्या धारा काढणारा, जीवाची तगमग करणारा, सगळीकडे रखरखीतपणा आणणारा हा उन्हाळा अगदी नकोसा होतो.\nउन्हाळा संपून कधी एकदा पावसाळा सुरू होतो, याचे वेध आपल्याला एप्रिल महिन्यापासूनच लागतात. पावसाला सुरुवात झाली की रखरखीत झालेल्या वातावरणात एकदम बदल होतो. तप्त झालेल्या जमिनीवर पहिला पाऊस प���तो, तेव्हा येणारा मातीचा सुगंध मन धुंद करून टाकतो. असं वाटतं की हा वास आपल्या श्वासात भरून घ्यावा किंवा कोणीतरी संशोधन करून पहिल्या पावसानंतर येणाऱया सुगंधाचं परफ्युम/अत्तर तयार करावे.\nमे महिन्याच्या शेवटापासून पावसाचे वेध लागायला सुरुवात होते. आकाशात मळभ दाटून आलेले असते. उन-सावलीचा खेळ सुरू झालेला असतो आणि एकदाचा पाऊस सुरू होतो.\nबघता बघता पावसाळा संपतो आणि थंडीचे दिवस सुरू होतात. पावसाळा संपून थंडी सुरू होण्यापूर्वीही वातावरणात आल्हाददायक बदल होतो. मोकळी शेते किंवा जमीन असेल तर वाऱयाच्या लहरींबरोबर एक वेगळा सुगंध आपल्यापर्यंत येऊन पोहोचतो. ही थंडी सुरू होण्याची चाहूल असते. थंडी हा ऋतू खरोखरच एकदम मस्त आहे. वातावरणात सुखद बदल झालेला असतो. बघा ना, उन्हाळ्यात आपल्याला कधी कधी एकदम गळून गेल्यासारखे वाटते, काम करण्याचा उत्साह नसतो, तसे थंडीचे नाही. झक्कास वातावरण असते. थंडी सुरू झाली की ती संपूच नये असे वाटते.\nपण फेब्रुवारीच्या मध्यानंतर उन्हाळ्याची चाहूल लागायला सुरुवात होते. आता पावसाला सुरुवात होईपर्यंत अशाच घामाच्या धारा आणि अंगाची काहिली होत राहणार, याची आपण मनाशी खुणगाठ बांधतो. गेल्या काही वर्षांपासून उन्हाळ्याच्या दिवसातील तापमान वाढता वाढता वाढे असेच होत चालले असून अमूक ठिकामी तापामापकाने ४९ अंशाचा तर तमूक ठिकाणी पन्नाशी गाठली अशा बातम्या वाचायला मिळतात. ज्या ठिकाणी इतके तापमान जात असेल, तेथील लोकांचे काय हाल होत असतील, याची आपण कल्पनाही करू शकत नाही. त्यांना आगीच्या ज्वाळांत वेढलो गेलोय, अशा पद्धतीने हा उन्हाळा भाजून काढत असतो.\nगंमत म्हणजे उन्हाळा संपून आपण पावसाळा कधी सुरू होतोय त्याची तसेच पावसाळा संपून हिवाळा कधी सुरू होतोय, त्याची आतुरतेने वाट पाहात असतो. पण हिवाळा संपून कधी एकदाचा उन्हाळा सुरू होतोय, असे आपण चुकुनही म्हणत नाही.\nएकूणच आपल्या सर्वांचा उन्हाळा हा नावडता आहे, तसाच तो कवी, गीतकार, लेखक यांचाही आहे. जरा आठवून पाहा. पाऊस, थंडी, वारा, चंद्र, चांदणे, गारवा, ढग याविषयी मराठी किंवा हिंदीत जेवढी गाणी आहेत, त्या तुलनेत उन्हाळा किंवा उन या विषयी खूपच कमी आहेत. कविता किंवा लेखनातून उन्हाळ्यामुळे सगळीकडे झालेला रखरखीतपणा, सुकून गेलेली झाडे व धरती, शेतात पेरणी करण्यासाठी आभाळाकडे डोळे लावून बसलेला शेतकरी याचे वर्णन आलेले आहे. पण थंडी किंवा पाऊस जसा गुलाबीपणे रंगवलेला आहे तसे उन्हाळ्याबाबत झालेले नाही. असो.\nपण असे असले तरी माणसाचे मन कसे असते पाहा. अंगाची काहिली करणारा उन्हाळा नकोसा होतो, आणि पावसाला कधी एकदा सुरुवात होते, असे वाटते. धो-धो पाऊस पडायला सुरुवात झाली की सगळीकडे होणारा चिखल, ओलेपण, सूर्याचे न घडणारे दर्शन यामुळे कधी कधी कधी एकदाचा पाऊस संपतोय, असेही मनाला वाटून जाते. थंडी मात्र हवीहवीशी आणि संपूच नये असे वाटते.\nत्यामुळे उन्हाळा हा नकोसा वाटत असला आणि फक्त थंडी व पावसाळा हेच दोन ऋतू असावेत, असे वाटत असले तरी निसर्गचक्रानुसार हा प्रत्येक ऋतू वेळेवर सुरू होणे व संपणे गरजेचे असते. कारण निसर्गाने तशी योजना केलेली आहे. अर्थात गेल्या काही वर्षांपासून हे ऋतूचक्र पार बदलून गेले आहे. त्याला आपण माणसेच कारणीभूत आहोत. निसर्गाचा विनाश आणि पर्यावरणाची पार वाट लावल्यामुळे पाऊस ऑक्टोबर-नोव्हेंबरपर्यंतही राहतो आणि थंडी मार्चपर्यंत पडते. तर जून संपून जुलै उजाडला तरी पाऊस सुरू होत नाही. अत्याधुनिक जीवनशैली, प्रगती आणि विकासाच्या नावाखाली पर्यावरण पर्यायाने निसर्गाचा केलेला विनाश, नष्ट केलेली झाडे, डोंगर, प्रदुषित केलेल्या नद्या, तलाव, समुद्र यामुळे कोणकोणत्या समस्या समोर उभ्या ठाकल्या आहेत आणि भविष्यात भेडसावणार आहेत हे आपण पाहतोय, आपल्याला सर्व काही कळतय पण वळत मात्र नाही हे आपले आणि भावी पिढीचेही दुर्देव...\n(माझा हा मजकूर लोकसत्ता ब्लॉगवर २४ मे २०१२ या दिवशी प्रसिद्ध झाला आहे)\nमंडळी सध्या उन्हाळा सुरू असून उकाड्याच्या काहिलीने आणि वैशाख वणव्याने अंग भाजून निघत आहे. मुलांच्या शाळांना सुट्ट्या लागल्यामुळे त्यांचाही धुडगूस सुरू आहे. एवढी प्रस्तावना करण्याचे कारण म्हणजे या दिवसात आणखी एका गोष्टीला खूप महत्व असते. वसंतपेय म्हणून ओळखले जाणारे कैरीचे पन्हे हे असतेच. पण त्याजोडीला आणखीही काही खास असते. सुरुवातीला ही गोष्ट सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरची असते. पण जसजसे दिवस सरतात, तसतशी ती आवाक्यात येऊ लागते. उन्हाळा आणि ही वस्तू खाल्ली नाही, असे होऊच शकत नाही. प्रत्येक जण आपापल्या परीने जसा जमेल तसा त्याचा आस्वाद घेतच असतो. त्याचे विविध प्रकारही आपण चाखत असतो. काय लक्षात येतय का, अगदी बरोब्बर. आंबा\nउन्हाळा आणि आंब�� हे जणू समीकरणच आहे. आंब्याचा रस अर्थात आमरस हा या दिवसात रोजच्या जेवणातील अविभाज्य भाग बनलेला असतो. आमरसाबरोबरच पन्हे, कैरीचे लोणचे, आंबापोळी, आंबावडी, मॅंगोपल्प, आम्रखंड, मॅंगो मिल्कशेक, आंबा आईस्क्रिम, कॅण्डी अशा विविध प्रकारे आपण या आंब्याचा आस्वाद घेत असतो.\nहे आंबापुराण एवढ्यावरच थांबत नाही तर तो मराठीतील काही गाण्यांचाही एक भाग झालेला आहे. मराठीतील अनेक गाण्यांमध्येही आंब्याचा उल्लेख करण्यात आलेला आहे. यात अगदी सहज ओठावर येणारे गाणे म्हणजे\nनाच रे मोरा आंब्याच्या बनात, नाच रे मोरा नाच\nसबकुछ पुल असलेल्या देवबाप्पा या चित्रपटातील हे गाणे ग. दि. माडगूळकर यांचे असून त्याचे संगीत पुलंचेच आहे. आशा भोसले यांच्या आवाजातील या गाण्याची लोकप्रियता आज इतक्या वर्षांनंतरही कमी झालेली नाही. मराठी वाद्यवृंदातून आजही हे गाणे हमखास म्हटले जाते आणि या गाण्याला वन्समोअरही घेतला जातो. गाण्याचे सहजसोपे शब्द आणि मनात गुंजणारे संगीत यामुळे हे गाणे अजरामर झाले आहे.\nगीतकार शांताराम आठवले यांनी शेजारी या चित्रपटासाठी लिहिलेल्या एका गाण्यातही आंबा हा शब्द आलेला आहे.\nहासत वसंत ये वनी अलबेला हा\nप्रियकर पसंत हा मनी, धरणीला हा\nया गाण्याच्या पुढील कडव्यात\nकोमल मंजुळ कोमल गाई\nआंबा पाही फुलला हा\nचाफा झाला पिवळा हा\nजाई जुई चमेलीला, भर आला शेवंतीला\nअर्थात आता ऐकायला हे गाणे तसे दुर्मीळ आहे.\nआंबा हा शब्द असलेले आणखी एक लोकप्रिय गाणे म्हणजे सुलोचना चव्हाण यांच्या आवाजातील\nपाडाला पिकलाय आंबा ही लावणी.\nआला गं बाई आला गं, आला गं,\nतुकाराम शिंदे यांचे गीत आणि संगीत असलेली ही लावणी सुलोचना चव्हाण यांनी अशा काही ठसक्यात सादर केली आहे की आजही ती रसिकांच्या ओठावर आहे. विविध वाहिन्यांवर गाण्यांच्या कार्यक्रमाचे होणारे रिअॅलिटी शो, नृत्याचे कार्यक्रम यातून हे गाणे आजही सादर झाले की वन्समोअर मिळतोच मिळतो.\nलहान मुलांच्या तोंडी असलेले आणि पारंपरिक गीत असलेले\nआंबा पिकतो, रस गळतो\nकोकणचा राजा झिम्मा खेळतो\nया गाण्यातही आंबा हा शब्द आहे.\nकवी नारायण मुरलीधर गुप्ते ऊर्फ बी यांनी लिहिलेले, वसंत प्रभू यांचे संगीत असलेले आणि लता मंगेशकर यांच्या आवाजातील लोकप्रिय\nचाफा बोलेना, चाफा चालेना\nचाफा खंत करी काही केल्या उमलेना\nया गाण्यातही आंबा हा शब्द आहे.\nआम्ही गळ���यात गळे मिळवूनी रे\nअसे कवीने पुढील कडव्यात म्हटले आहे.\nगीत, संगीत आणि गायक अशा भूमिकेतील संदीप खरे यांच्या\nमी मोर्चा नेला नाही, मी संपही केला नाही\nमी निषेधसुद्धा साधा कधी नोंदवलेला नाही\nया गाण्यातही आंबा आलेला आहे.\nगाण्याच्या शेवटच्या कडव्यात संदीप खरे यांनी\nमज जन्म फळाचा मिळता मिळता मी केळे झालो असतो\nमी असतो जर का भाजी तर भेंडी झालो असतो\nमज चिरता चिरता कोणी रडले वा हसले नाही\nमी कांदा झालो नाही, आंबाही झालो नाही\nकाही वर्षांपूर्वी प्रदशिर्त झालेल्या जोगवा या चित्रपटातील संजय कृष्णाजी पाटील यांनी लिहिलेल्या\nमन रानात गेलं गं, पानापानात गेलं गं\nमन चिंचेच्या झाडात, आंब्याच्या पाडात गेलं गं\nया गाण्यातही आंबा या शब्दाचा वापर केलेला आहे. याचे संगीत अजय-अतुल यांचे आहे. अभिनेत्री मुक्ता बर्वे हिच्यावर हे गाणे चित्रित झाले असून ते श्रेया घोषाल यांनी गायलेले आहे.\nआंबा हा शब्द असलेले आणखी एक लोकप्रिय गाण्याने या आंबा पुराणाची सांगता करतो.\nबालकराम वरळीकर यांनी गायलेल्या\nगंगा जमना दोगी बयनी गो पानी झुलझुलू व्हाय\nदर्या किनारी एक बंगला गो पानी जाई जुई जाय\nया गाण्याच्या शेवटच्या कडव्यात आंब्याचा उल्लेख असून\nआंब्याच्या डांगलीवर बसलाय मोर\nपोरीचा बापूस कवठं चोर\nकरवल्या खुडतांना आंब्याच्या डांगल्या\nअसे यातील शब्द आहेत\nतर आंबा हा शब्द असलेली अशी ही विविध गाणी. दुधाची तहान ताकावर या उक्तीप्रमाणे आज न परवडणारा आंबा या गाण्यांच्या माध्यमातून आपल्याला चाखायला मिळतो हेही काही कमी नाही.\n(माझा हा लेख लोकसत्ता डॉट कॉमवरील ब्लॉगमध्ये १५ मे २०१२ रोजी प्रसिद्ध झाला आहे)\nतरंगते अभंग संत तुकाराम यांच्या भिजक्या वहीतील\nसंत तुकाराम यांच्या हस्ताक्षरातील ‘भिजक्या वहीचे अभंग’ हे पुस्तक ६२ वर्षांनंतर पुनर्मुद्रित करण्यात आले आहे. पुनर्मुद्रित पुस्तकाची विशेष बाब म्हणजे या पुस्तकासोबत तुकाराम यांच्या हस्ताक्षरातील (मोडी लिपीतील) पाच अभंग असलेले आणि विशिष्ट रासायनिक प्रक्रिया केलेले एक पान पाण्यावर तरंगणारे आहे.\nतुकाराम महाराजांच्या वंशजांकडे १९३० पर्यंत असलेले तुकाराम यांच्या हस्ताक्षरातील अभंग हे ‘भिजक्या वहीतील अभंग’ म्हणून ओळखले जात होते. बॅ. बाबाजी परांजपे यांनी देहू येथे जाऊन या वहीतील अभंग उतरवून घेतले आणि १९५० मध्ये या ��भंगांचे पुस्तक काढले. बाबामहाराज सातारकर यांच्या वडिलांनी निरुपण केलेल्या या अभंगांचे पुस्तक धनंजयराव गाडगीळ यांनी प्रकाशित केले होते.\nअत्यंत दुर्मिळ असलेल्या या पुस्तकाच्या फक्त तीन प्रती उपलब्ध होत्या. अभ्यासक आणि तुकाराम महाराज यांच्या भक्तांसाठी ‘वरदा प्रकाशन’ या संस्थेने हे पुस्तक नुकतेच प्रकाशित केले आहे. बॅ. बाबाजी परांजपे यांच्या मूळ पुस्तकाच्या तीन प्रती पुणे विद्यापीठाचे जयकर ग्रंथालय, तुकाराम महाराज पादुका मंदिर आणि तुकाराम डॉट कॉम या संकेतस्थळाचे दिलीप धोंडे यांच्याकडे होत्या. धोंडे यांनी त्यांच्याकडील प्रत आम्हाला दिली आणि आम्ही त्या मूळ पुस्तकावरून हे पुस्तक पुनर्प्रकाशित केल्याचे वरदा प्रकाशनाचे ह. अ. भावे यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.\nमासिकाच्या आकारातील सुमारे ३९२ पानाच्या या पुस्तकात पाच अभंगांचे स्वतंत्र पान देण्यात आले आहे. पाच अभंगांचे एक पान फ्रेम करून घेण्यासाठी तर एक पान वेगळ्या प्रकारे उपलब्ध करून दिले आहे. रासायनिक अभियंता असलेले आमचे मित्र शरद हर्डिकर यांनी तयार केलेले विशिष्ट रसायन या पानासाठी वापरण्यात आले असून त्यामुळे हे पान पाण्यात बुडत नाही किंवा बुडवले तरी खराब न होता तरंगणारे असल्याची माहितीही भावे यांनी दिली.\nसंत तुकाराम यांच्या मूळ अभंगगाथेत सुमारे साडेचार हजार अभंग असून त्यात या भिजक्या वहीतील साडेसातशे अभंगांचाही समावेश आहे. आम्ही प्रकाशित केलेल्या पुस्तकात हे साडेसातशे अभंग आहेत. मूळ वहीतील ३६० ते ३६४ या क्रमांकांचे पाच अभंग आम्ही वेगळ्या पानावर दिले आहेत. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आम्ही हे तरंगणारे पान तयार केले असून त्यामागे तुकाराम महाराज यांचा अपमान करण्याचा कोणताही हेतू नाही. मूळ पुस्तक पुर्नमुद्रित करताना काहीतरी वेगळे करावे, हाच उद्देश यामागे असल्याचेही भावे यांनी स्पष्ट केले.\n(माझी ही बातमी लोकसत्ता-मुंबईच्या मुख्य अंकात (१३ एप्रिल २०१२) पान क्रमांक ७ वर प्रसिद्ध झाली आहे)\nतुकाराम महाराज यांचे चरित्र आता कोंकणीत\nआपल्या विविध अभंगांमधून सामाजिक समरसतेचा संदेश देणारे तसेच समाजातील अनिष्ट रुढी-परंपरा, अंधश्रद्धा यावर कोरडे ओढणारे महाराष्ट्राच्या संत परंपरेतील महत्वाचे संत तुकाराम यांचे चरित्र आता लवकरच कोंकणी भाषेत उपलब्ध होण���र आहे. या पुस्तकात तुकाराम महाराजांच्या काही अभंगांचाही कोंकणी अनुवाद असणार आहे.\nगोवा राज्याच्या माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाचे माजी अध्यक्ष, गोवा साक्षरता अभियानाचे संचालक आणि गेली अनेक वर्षे शिक्षण क्षेत्रात कार्याचा ठसा उमटविणारे पद्मश्री सुरेश आमोणकर हे तुकाराम यांचे चरित्र कोंकणीत अनुवादित करत आहेत. आमोणकर यांच्या ‘गीता प्रसार’ या संस्थेतर्फेच हे पुस्तक प्रकाशित होणार आहे.\nसंत तुकाराम यांच्यावरील ‘तुकाराम डॉट कॉम’ या संकेतस्थळावर ह.भ.प. श्रीधर महाराज मोरे-देहुकर यांनी लिहिलेल्या तुकाराम महाराज यांच्या संक्षिप्त चरित्राचा आणि काही अभंगांचा कोंकणी भाषेत अनुवाद आमोणकर यांनीच केलेला आहे.\nयासंदर्भात ‘लोकसत्ता’ला अधिक माहिती देताना आमोणकर म्हणाले की, तुकाराम महाराज यांनी समाजातील सर्व प्रकारच्या वैयक्तिक आणि सामाजिक ढोंगांवर कोरडे ओढले आहेत. त्यांनी आपले अभंग आणि कृतीतून साडेतीनशे-चारशे वर्षांपूर्वी सामाजिक समतेचा जो संदेश दिला, त्याचीच समाजाला सध्या गरज आहे. संत तुकाराम यांच्या जीवनातील महत्वाचे प्रसंग आणि घटना यांचा यात समावेश असेल.\n(माझी ही बातमी लोकसत्ता-मुंबईच्या मुख्य अंकात ( १२ एप्रिल २०१२) पान क्रमांक दहावर प्रसिद्ध झाली आहे)\nब्लॉगला भेट देणारे आत्तापर्यंतचे वाचक\nमाझा ब्लॉग येथे जोडलेला आहे\nगीताईची लाखांची गोष्ट ज्येष्ठ गांधीवादी आणि भ...\nइकडेही लक्ष असू द्या\nगेल्या आठवड्यात भेट दिलेल्या वाचकांची संख्या\nडाऊझिंग पद्धतीने जमिनीखालील पाण्याचा शोधi\nमुंबईत सध्या पिण्याच्या पाण्याची समस्या मोठय़ा प्रमाणात जाणवत असून पाणी वाचविण्यासाठी महापालिका प्रशासन विविध उपाययोजना करत आहे. पाणीटंचाईवर ...\nश्लोक गणेश-४ मोरया मोरया मी बाळ तान्हे\nगणपतीचे अनेक श्लोक आणि स्तोत्रे प्रसिद्ध असून त्यापैकी ‘मोरया मोरया मी बाळ तान्हे’हा श्लोक आपल्या सर्वाच्या माहितीचा आहे. शाळेत प्रार्थना झा...\nनर्मदा परिक्रमा एक अंतर्यात्रा\nआज पुन्हा एकदा नर्मदे परिक्रमेविषयी. सुहास लिमये लिखित नर्मदे हर हर नर्मदे हे पुस्तक नुकतेच वाचनात आले. गेल्या काही महिन्यात नर्मदा परिक्रम...\nआपल्या महाराष्ट्रात अनेक संत होऊन गेले. या सर्व संतांनी लोकांमध्ये भक्तीभाव निर्माण करण्याबरोबरच सामाजिक समरसतेचे मोठे काम केले. याच स���तपरं...\nकोणत्याही शुभकार्यासाठी अमावास्या ही तीथी वर्ज्य समजली जाते. शुभ-अशुभ यावर विश्वास असणारी मंडळी अमावास्येच्या दिवशी कोणतेही महत्वाचे काम किं...\nमाझ्या वाचनात नुकताच चैत्राली हा दिवाळी अंक आला. रमेश पाटील याचे संपादक असून गेली अठ्ठावीस वर्षे हा अंक प्रकाशित होत आहे. यंदाचा दिवाळी अंक...\nबदलत्या काळाचा वेध घेत आणि नवनव्या मार्गाचा अवलंब करून मराठी पुस्तके आजच्या पिढीबरोबरच जुन्या पिढीतील साहित्यप्रेमी आणि दर्दी वाचकांपर्यंत प...\n२९ वर्षात झाली ५१ वादळे\nलैला, नीलम, बुलबुल, निलोफर, वरद/वरध ही नावे काही व्यक्तींची किंवा पक्ष्यांची नाहीत, तर बंगालचा उपसागर किंवा अरबी समुद्रात आगामी काळात तयार ह...\nसूर्यनमस्कार हा एक सर्वांगसुंदर व्यायामप्रकार असून तो आपल्याकडे पूर्वापार चालत आलेला आहे. सध्याच्या धकाधकीच्या जीवनात व्यायामासाठी आपल्याला ...\nआचार्य अत्रे यांचा मराठा आता डिव्हिडीवर\n‘मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे’ या मागणीसाठी फार मोठा लढा देऊन आपल्याला आजचा महाराष्ट्र मिळाला आहे. भाषावार प्रांतरचनेनुसार देशाती...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00288.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://abpmajha.abplive.in/videos/lashkar-e-taiba-s-fresh-recruit-majid-khan-surrenders-in-kashmir-480039", "date_download": "2018-04-24T17:53:23Z", "digest": "sha1:AEBELWMKZO6KHSOVWKU2SIEJCFHFE7LF", "length": 17216, "nlines": 138, "source_domain": "abpmajha.abplive.in", "title": "जम्मू काश्मीर : दहशतवादाला 'किक' मारुन काश्मीरच्या फुटबॉलपटूचं आठवडाभरात समर्पण", "raw_content": "\nजम्मू काश्मीर : दहशतवादाला 'किक' मारुन काश्मीरच्या फुटबॉलपटूचं आठवडाभरात समर्पण\nदहशतवादी संघटनेत सामील झालेला काश्मीरचा फुटबॉलपटू माजिद इरशाद खानने गुरुवारी रात्री 11.30 वाजता आत्मसमर्पण केलं. तीन दिवसांपूर्वी माजिद लष्कर-ए-तोयबा या संघटनेत सामील झाला होता. सध्या तो अवंतीपोरामध्ये व्हिक्टर फोर्सच्या ताब्यात आहे.\nजिल्हास्तरीय फुटबॉलपटू असलेला माजिद मूळचा अनंतनागचा रहिवासी आहे. 20 वर्षीय फुटबॉलपटू माजिद इरशाद खान ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेत सामील झाला होता. त्याच्या या निर्णयामुळे कुटुंब, नातेवाईक आणि मित्रांच्या पायाखालून जमीनच सरकली होती.\nमाजिदचे कुटुंबीय आणि मित्रांनी त्याला शरण येण्यासाठी दबाव टाकला. त्याच्यासाठी सोशल मीडियाद्वारे काश्मीर खोऱ्यात मोठी मोहीम सुरु होती. अखेर त्याने स्वत:च दक्षिण काश्मीरचे पोलिस उपमहानिरीक्षकांसमोर आत्मसमर्पण केलं.\nविशेष चर्चा : सरोज खानचं डोकं ठिकाणावर आहे काय\nस्पेशल रिपोर्ट : नाशिक : व्हेंटिलेटरमध्ये झुरळ अडकलं, श्वास न घेता आल्याने महिलेचा मृत्यू\nस्पेशल रिपोर्ट : मुंबई : पैसे आणि जागेचं गणित जुळवणारे मुंबईतील नॅनो फ्लॅट\nमुंबई : 'एबीपी माझा'चे मुख्य संपादक राजीव खांडेकर यांना दीनानाथ मंगेशकर पुरस्कार\nगडचिरोली : नक्षलवाद्यांचा खात्मा करणारे जिगरबाज सी-60\nपुणे : कोरेगाव भीमा प्रकरणातील साक्षीदार पूजाच्या मारेकऱ्यांना अटक करा : रिपाइं\nस्पेशल रिपोर्ट : पंढरपूर : रांगेशिवाय विठ्ठल दर्शन, पंढरपुरात लवकरच टोकन व्यवस्था\nपंढरपूर : विठुची पंढरी मांस-मद्यमुक्त करण्यासाठी मंदिर समितीचा ठराव\nपुणे : सचिन तेंडुलकरचे 'जबरा फॅन' राजू गायकवाडांचं फोटो कलेक्शन खुलं\nस्पेशल रिपोर्ट : शिक्षक भरतीत गुण वाढवून देणारं रॅकेट सक्रिय\nपुणे : कोरेगाव भीमा प्रकरणी सत्यशोधन अहवालात पोलिस अधीक्षकांवर ठपका\nस्पेशल रिपोर्ट : औरंगाबाद : कॉपी पकडलेल्या परीक्षार्थीची कर्मचाऱ्याला मारहाण, आत्महत्येची धमकी\nबातम्या सुपरफास्ट : देशाच्या कानाकोपऱ्यातील घडामोडींचा आढावा\nनाशिक : व्हेंटिलेटरमध्ये झुरळ अडकलं, नाशिकमध्ये रुग्णाचा मृत्यू\nनागपूर : शेतकऱ्याच्या शिवारात पट्टेदार वाघाचा वावर\nविशेष चर्चा : सरोज खानचं डोकं ठिकाणावर आहे काय\nस्पेशल रिपोर्ट : नाशिक : व्हेंटिलेटरमध्ये झुरळ अडकलं, श्वास न घेता आल्याने महिलेचा मृत्यू\nस्पेशल रिपोर्ट : मुंबई : पैसे आणि जागेचं गणित जुळवणारे मुंबईतील नॅनो फ्लॅट\nमुंबई : 'एबीपी माझा'चे मुख्य संपादक राजीव खांडेकर यांना दीनानाथ मंगेशकर पुरस्कार\nगडचिरोली : नक्षलवाद्यांचा खात्मा करणारे जिगरबाज सी-60\nपुणे : कोरेगाव भीमा प्रकरणातील साक्षीदार पूजाच्या मारेकऱ्यांना अटक करा : रिपाइं\nस्पेशल रिपोर्ट : पंढरपूर : रांगेशिवाय विठ्ठल दर्शन, पंढरपुरात लवकरच टोकन व्यवस्था\nपंढरपूर : विठुची पंढरी मांस-मद्यमुक्त करण्यासाठी मंदिर समितीचा ठराव\nपुणे : सचिन तेंडुलकरचे 'जबरा फॅन' राजू गायकवाडांचं फोटो कलेक्शन खुलं\nस्पेशल रिपोर्ट : शिक्षक भरतीत गुण वाढवून देणारं रॅकेट सक्रिय\nपुणे : कोरेगाव भीमा प्रकरणी सत्यशोधन अहवालात पोलिस अधीक्षकांवर ठपका\nस्पेशल रिपोर्ट : औरंगाबाद : कॉपी पकडलेल्या परीक्षार्थीची कर्मचाऱ्याला मारहाण, आत्महत्येची धमकी\nजम्मू काश्मीर : दहशतवादाला 'किक' मारुन काश्मीरच्या फुटबॉलपटूचं आठवडाभरात समर्पण\nजम्मू काश्मीर : दहशतवादाला 'किक' मारुन काश्मीरच्या फुटबॉलपटूचं आठवडाभरात समर्पण\nदहशतवादी संघटनेत सामील झालेला काश्मीरचा फुटबॉलपटू माजिद इरशाद खानने गुरुवारी रात्री 11.30 वाजता आत्मसमर्पण केलं. तीन दिवसांपूर्वी माजिद लष्कर-ए-तोयबा या संघटनेत सामील झाला होता. सध्या तो अवंतीपोरामध्ये व्हिक्टर फोर्सच्या ताब्यात आहे.\nजिल्हास्तरीय फुटबॉलपटू असलेला माजिद मूळचा अनंतनागचा रहिवासी आहे. 20 वर्षीय फुटबॉलपटू माजिद इरशाद खान ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेत सामील झाला होता. त्याच्या या निर्णयामुळे कुटुंब, नातेवाईक आणि मित्रांच्या पायाखालून जमीनच सरकली होती.\nमाजिदचे कुटुंबीय आणि मित्रांनी त्याला शरण येण्यासाठी दबाव टाकला. त्याच्यासाठी सोशल मीडियाद्वारे काश्मीर खोऱ्यात मोठी मोहीम सुरु होती. अखेर त्याने स्वत:च दक्षिण काश्मीरचे पोलिस उपमहानिरीक्षकांसमोर आत्मसमर्पण केलं.\nविशेष चर्चा : सरोज खानचं डोकं ठिकाणावर आहे काय\nस्पेशल रिपोर्ट : नाशिक : व्हेंटिलेटरमध्ये झुरळ अडकलं, श्वास न घेता आल्याने महिलेचा मृत्यू\nस्पेशल रिपोर्ट : मुंबई : पैसे आणि जागेचं गणित जुळवणारे मुंबईतील नॅनो फ्लॅट\nमुंबई : 'एबीपी माझा'चे मुख्य संपादक राजीव खांडेकर यांना दीनानाथ मंगेशकर पुरस्कार\nगडचिरोली : नक्षलवाद्यांचा खात्मा करणारे जिगरबाज सी-60\nपुणे : कोरेगाव भीमा प्रकरणातील साक्षीदार पूजाच्या मारेकऱ्यांना अटक करा : रिपाइं\nस्पेशल रिपोर्ट : पंढरपूर : रांगेशिवाय विठ्ठल दर्शन, पंढरपुरात लवकरच टोकन व्यवस्था\nपंढरपूर : विठुची पंढरी मांस-मद्यमुक्त करण्यासाठी मंदिर समितीचा ठराव\nपुणे : सचिन तेंडुलकरचे 'जबरा फॅन' राजू गायकवाडांचं फोटो कलेक्शन खुलं\nस्पेशल रिपोर्ट : शिक्षक भरतीत गुण वाढवून देणारं रॅकेट सक्रिय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00289.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "http://www.inmarathi.com/trending-articles/", "date_download": "2018-04-24T18:25:04Z", "digest": "sha1:D7P4CVDFQCF2R766XRQP3D6WW76EE3WB", "length": 10792, "nlines": 103, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "आजचे ट्रेंडिंग आर्टिकल्स Archives | InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nइनमराठी.कॉम वरील आजचे ट्रेंडिंग व सर्वाधिक वाचले जाणारे लेख\nVज्ञान आजचे ट्रेंडिंग आर्टिकल्स\nगाडीचा ब्रेक दाबताना प्रत्येक वेळी क्लच दाबण्याची खरंच गरज आहे का\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page === गाडी चालवताना आपल्यापैकी अनेकांना ही सवय असते की\nVज्ञान आजचे ट्रेंडिंग आर्टिकल्स\nरेल्वे आरक्षण बुकिंग करताना आपल्या आवडीची सीट का निवडता येत नाही\nरेल्वेमध्ये बुकिंग करण्यादरम्यान खूप गोष्टी पाहाव्या लागतात.\nआजचे ट्रेंडिंग आर्टिकल्स याला जीवन ऐसे नाव\nआईन्स्टाईनच्या हस्ताक्षरातील “सुखी होण्याचं गुपित” लिलावात विकलं गेलंय\nया दोन्ही नोट्सचा लिलाव जवळपास १.८ मिलियन डॉलरमध्ये म्हणजेच जवळपास ११ कोटींना जेरुसलेम ऑक्शन हाऊसमध्ये झाला आहे.\nआजचे ट्रेंडिंग आर्टिकल्स मनोरंजन\nभारतातील पंखे ३ पात्यांचे असतात, तर अमेरिकेतील ४ पात्यांचे. आणि त्या मागे कारण आहे\nअमेरिकेमध्ये छताला लावलेल्या पंख्याचा उपयोग एअर कंडीशनला पर्यायी वस्तू म्हणून वापरतात. चार पातींचे पंखे हे तीन पातीवाल्या पंख्यापेक्षा मंद गतीने फिरतात.\nआजचे ट्रेंडिंग आर्टिकल्स मनोरंजन\nरशियाच्या भात्यातील ही शस्त्रे अमेरिकेच्या मनातही धडकी भरवतात\nरशियाकडे असलेले सुखोई सिरिजचे फायटर जेट्स जगातील सर्वात शक्तीशाली फायटर जेट्स आहेत.\nआजचे ट्रेंडिंग आर्टिकल्स मनोरंजन\nमिलिंद सोमण: भारतीय तरुणाईचं हे चिरतरुण स्वप्न एवढं “खास” का आहे\nतरुणांनाही लाजवेल असा फिटनेस, ऍंड्युरन्स आणि स्टॅमिना तो आज पन्नाशीतही राखून आहेआणि म्हणूनच अजूनही तो तरुणीच नाही तर स्त्रीयांचाही “हार्टथ्रोब” आहे\nआजचे ट्रेंडिंग आर्टिकल्स पॉलि-tickle\nखुद्द इंग्रजांना कर्ज देणाऱ्या “मराठा” राजाची अद्वितीय कथा\nयापेक्षा अभिमानाची गोष्ट आपल्यासाठी दुसरी कोणती असेल\nह्या कलाकाराने पेन्सिलच्या टोकावर घडवलेल्या अद्भुत कलाकृती तुम्हाला थक्क करतील\nछोटा राजनचा गणपती – कुंग फु पांडा च्या गावात\nसूर्यास्ताच्या वेळी पश्चिम क्षितिजावर तांबडा-लाल रंग का पसरतो\nह्या ८९ वर्षीय आजीबाईचे गमतीशीर फोटो तरूणांना लाजवतील असे आहेत\nराजकीय पक्षांना राष्ट्रीय किंवा प्रादेशिक पक्षाचा दर्जा कसा दिला जातो\nपायाच्या बुटामध्ये मावणारा पोर्टेबल टेन्ट\nजगातील ११ जबरदस्त स्पेशल फोर्सेस\nOLX च्या CEO कडून जाणून घ्या यशस्वी होण्यासाठीची परफेक्ट दिनचर्या\nविष्णूद्वेषामुळे पडलं भारतातील या ठिकाणाचं नाव\n‘त्यांचे’ कधीही न पाहिलेले विश्व रेखाटणारा चित्रपट : नानू अवनल्ला….अवलू \nपुतीनच्या मतानुसार: रशिया अर्ध्या तासाच्या आत अमेरिकेला संपवू शकते\nइंदिरा गांधींचा निर्णय, आत्महत्या करणाऱ्या बेगम अन दागिने विकून कुत्र्यांना पोसणारे नवाब\nआता एकाच ठिकाणी बघायला मिळणार जगातील ७ आश्चर्य, तेही आपल्या भारतात\nमाणुसकीचा साक्षात्कार – २२ एड्सग्रस्त मुलांना घेतले दत्तक\nपाटणा शहरातील गुंडांना सळो की पळो करून सोडणारा ‘मराठी सिंघम’\nदुधातील साखरेप्रमाणे भारतात सामावलेल्या पारसी समाजाचा इतिहास\nइंग्लडमधील हे प्रसिद्ध “राणीचे रक्षक” खरंच जागचे हलत नाहीत का\nमुघलांचं धादांत खोटं उदात्तीकरण : ५ उदाहरणं\nफाळणीची अपरिहार्यता व ‘मुस्लिमाना हाकला’चा मूर्खपणा : काश्मीर आणि भारतीय जनमानस-५\nडायनासोअरच्या लुप्त होण्यास कारणीभूत ठरलेलं द्रव्य मानवास कॅन्सर मुक्ती देऊ शकेल\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00289.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://abpmajha.abplive.in/videos/712-bhandara-seedless-cucumber-story-483528", "date_download": "2018-04-24T18:06:41Z", "digest": "sha1:AKTCNJCHGV57S2NMMJIYJJTMQUB5YRZB", "length": 14510, "nlines": 134, "source_domain": "abpmajha.abplive.in", "title": "712 भंडारा : 10 गुंठ्यात काकडीचं भरघोस उत्पादन, रुपचंद खोटेले यांची यशोगाथा", "raw_content": "\n712 भंडारा : 10 गुंठ्यात काकडीचं भरघोस उत्पादन, रुपचंद खोटेले यांची यशोगाथा\nजमिनीची सुपिकता टिकवण्यासाठी आणि उत्पादनात वाढीसाठी पीक बदल फायद्याचा ठरतो. भंडारा जिल्ह्यातील रुपचंद खोटेले यांनी हेच ओळखून शेडनेटमध्ये काकडीची लागवड केली. य़ा सीडलेस काकडीच्या लागवडीतून त्यांना 3 लाखांच्या उत्पन्नाची आशा आहे.\nविशेष चर्चा : सरोज खानचं डोकं ठिकाणावर आहे काय\nस्पेशल रिपोर्ट : नाशिक : व्हेंटिलेटरमध्ये झुरळ अडकलं, श्वास न घेता आल्याने महिलेचा मृत्यू\nस्पेशल रिपोर्ट : मुंबई : पैसे आणि जागेचं गणित जुळवणारे मुंबईतील नॅनो फ्लॅट\nमुंबई : 'एबीपी माझा'चे मुख्य संपादक राजीव खांडेकर यांना दीनानाथ मंगेशकर पुरस्कार\nगडचिरोली : नक्षलवाद्यांचा खात्मा करणारे जिगरबाज सी-60\nपुणे : कोरेगाव भीमा प्रकरणातील साक्षीदार पूजाच्या मारेकऱ्यांना अटक करा : रिपाइं\nस्पेशल रिपोर्ट : पंढरपूर : रां���ेशिवाय विठ्ठल दर्शन, पंढरपुरात लवकरच टोकन व्यवस्था\nपंढरपूर : विठुची पंढरी मांस-मद्यमुक्त करण्यासाठी मंदिर समितीचा ठराव\nपुणे : सचिन तेंडुलकरचे 'जबरा फॅन' राजू गायकवाडांचं फोटो कलेक्शन खुलं\nस्पेशल रिपोर्ट : शिक्षक भरतीत गुण वाढवून देणारं रॅकेट सक्रिय\nपुणे : कोरेगाव भीमा प्रकरणी सत्यशोधन अहवालात पोलिस अधीक्षकांवर ठपका\nस्पेशल रिपोर्ट : औरंगाबाद : कॉपी पकडलेल्या परीक्षार्थीची कर्मचाऱ्याला मारहाण, आत्महत्येची धमकी\nबातम्या सुपरफास्ट : देशाच्या कानाकोपऱ्यातील घडामोडींचा आढावा\nनाशिक : व्हेंटिलेटरमध्ये झुरळ अडकलं, नाशिकमध्ये रुग्णाचा मृत्यू\nनागपूर : शेतकऱ्याच्या शिवारात पट्टेदार वाघाचा वावर\nविशेष चर्चा : सरोज खानचं डोकं ठिकाणावर आहे काय\nस्पेशल रिपोर्ट : नाशिक : व्हेंटिलेटरमध्ये झुरळ अडकलं, श्वास न घेता आल्याने महिलेचा मृत्यू\nस्पेशल रिपोर्ट : मुंबई : पैसे आणि जागेचं गणित जुळवणारे मुंबईतील नॅनो फ्लॅट\nमुंबई : 'एबीपी माझा'चे मुख्य संपादक राजीव खांडेकर यांना दीनानाथ मंगेशकर पुरस्कार\nगडचिरोली : नक्षलवाद्यांचा खात्मा करणारे जिगरबाज सी-60\nपुणे : कोरेगाव भीमा प्रकरणातील साक्षीदार पूजाच्या मारेकऱ्यांना अटक करा : रिपाइं\nस्पेशल रिपोर्ट : पंढरपूर : रांगेशिवाय विठ्ठल दर्शन, पंढरपुरात लवकरच टोकन व्यवस्था\nपंढरपूर : विठुची पंढरी मांस-मद्यमुक्त करण्यासाठी मंदिर समितीचा ठराव\nपुणे : सचिन तेंडुलकरचे 'जबरा फॅन' राजू गायकवाडांचं फोटो कलेक्शन खुलं\nस्पेशल रिपोर्ट : शिक्षक भरतीत गुण वाढवून देणारं रॅकेट सक्रिय\nपुणे : कोरेगाव भीमा प्रकरणी सत्यशोधन अहवालात पोलिस अधीक्षकांवर ठपका\nस्पेशल रिपोर्ट : औरंगाबाद : कॉपी पकडलेल्या परीक्षार्थीची कर्मचाऱ्याला मारहाण, आत्महत्येची धमकी\n712 भंडारा : 10 गुंठ्यात काकडीचं भरघोस उत्पादन, रुपचंद खोटेले यांची यशोगाथा\n712 भंडारा : 10 गुंठ्यात काकडीचं भरघोस उत्पादन, रुपचंद खोटेले यांची यशोगाथा\nजमिनीची सुपिकता टिकवण्यासाठी आणि उत्पादनात वाढीसाठी पीक बदल फायद्याचा ठरतो. भंडारा जिल्ह्यातील रुपचंद खोटेले यांनी हेच ओळखून शेडनेटमध्ये काकडीची लागवड केली. य़ा सीडलेस काकडीच्या लागवडीतून त्यांना 3 लाखांच्या उत्पन्नाची आशा आहे.\nविशेष चर्चा : सरोज खानचं डोकं ठिकाणावर आहे काय\nस्पेशल रिपोर्ट : नाशिक : व्हेंटिलेटरमध्ये झु���ळ अडकलं, श्वास न घेता आल्याने महिलेचा मृत्यू\nस्पेशल रिपोर्ट : मुंबई : पैसे आणि जागेचं गणित जुळवणारे मुंबईतील नॅनो फ्लॅट\nमुंबई : 'एबीपी माझा'चे मुख्य संपादक राजीव खांडेकर यांना दीनानाथ मंगेशकर पुरस्कार\nगडचिरोली : नक्षलवाद्यांचा खात्मा करणारे जिगरबाज सी-60\nपुणे : कोरेगाव भीमा प्रकरणातील साक्षीदार पूजाच्या मारेकऱ्यांना अटक करा : रिपाइं\nस्पेशल रिपोर्ट : पंढरपूर : रांगेशिवाय विठ्ठल दर्शन, पंढरपुरात लवकरच टोकन व्यवस्था\nपंढरपूर : विठुची पंढरी मांस-मद्यमुक्त करण्यासाठी मंदिर समितीचा ठराव\nपुणे : सचिन तेंडुलकरचे 'जबरा फॅन' राजू गायकवाडांचं फोटो कलेक्शन खुलं\nस्पेशल रिपोर्ट : शिक्षक भरतीत गुण वाढवून देणारं रॅकेट सक्रिय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00292.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "http://ajayzad.blogspot.com/2017/03/blog-post.html", "date_download": "2018-04-24T17:51:31Z", "digest": "sha1:P3L26C5BURGQSDF7QTJHCAYCJ3SXC6L7", "length": 5916, "nlines": 68, "source_domain": "ajayzad.blogspot.com", "title": "AJAY ZAD: अनुभवासाठी दाहिदिशा", "raw_content": "\nदिवेलागण झालेली... संध्याकाळ आताशा रात्री कडे झुकलेली... मी रोज सारखाच दुकानात बसून काही कामाचा निपटारा करण्यात मग्न... अचानक एक तरूण दुकानात शिरला. दाढी वाढलेली.. थोडे तर्राट वाटणारे डोळे... अंगावर नेहमी प्रमाणे डगलं चढवलेली... कपडे बहुधा दिवसांच्या अंतराने धुवत असावा...आत येण्याची परवानगी घेऊन माझ्यासमोर बसला. नजर भिरभिरती असल्याने मला अंदाज आला की हे गिर्‍हाईक नाहीये. मी विचारपूस केली पण तसे त्याचे नियोजन नव्हते. एक दोन मिनिटाच्या अंतराने त्याने मला नोकरी द्याल का असे विचारले. हा प्रश्न माझ्या करीता जरा वेगळा असल्याने क्षणभर गोंधळ उडाला.\nपण सावरतच मी त्याला त्याची माहिती विचारली. हिंगणघाट चा राहणारा हा युवक पुण्यात शिकायला आलेला होता. अभियांत्रिकी च्या अभ्यासक्रमाच्या शेवटच्या वर्षाला तो शिकत होता पण थोडे अजून पैसे मिळतील ह्या आशेने त्याने माझ्याकडे नोकरीची विचारणा केली होती. मला हे सर्व नवीन होते. कारण तगडे शिक्षण घेत असताना त्याला नोकरी हवी होती. मी थोडी माहिती काढायचा प्रयत्न केला तर तो आत्ता झालेल्या निवडणुकीत पण काम केले होते असे म्हणाला पण पेमेन्ट अजून झाले नाहीये ही देखील वाढीव माहिती त्याने मला पुरवली. अभियंता म्हणून करिअर करण्यासाठी येथे आलेला हा तरूण मला आगतिक भासत होता. बरं पगाराची पण माफक नाही तर तगडी अप���क्षा म्हणजे मला हे विकतचं दुखणे. मी त्याला सांगतो असे थातूरमातूर उत्तर दिले. तसा तो उठून निघून गेला. त्याच्या पाठमोर्‍या आकृती कडे बघत मी तरूणपणी केलेल्या उचापती आठवू लागलो. शिक्षणाकरीता धडपडत केलेला सगळा जीवन प्रवास झर॔कन डोळ्यासमोरून गेला. इथपर्यंत पोहोचण्यात ज्या ज्या घटकांचा संबंध आला त्यांना मनोमन नमन केले. एवढे शिक्षण घेऊन सुध्दा आजकालच्या पिढीला कीती आटापिटा करावा लागतोय ह्याचे मनाला वाईट वाटले. त्या व त्याच्या सारख्या असंख्य तरूणांना सुयश चिंतितो.\nब्लॉग छान आहे , थोडं आणखी चिंतन करा आणि लिहिते रहा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00292.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-jyotish-2014/%E0%A4%A6%E0%A5%88%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A5%80%E0%A4%AB%E0%A4%B2-08-11-2014-113050800001_1.html", "date_download": "2018-04-24T18:31:22Z", "digest": "sha1:B2R2N3Z263HLNODF64PZWIIIEBS5LGXE", "length": 10838, "nlines": 120, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "Free Astrology | दैनिक राशीफल (08.05.2013) | Webdunia Marathi", "raw_content": "\nबुधवार, 25 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nमेष : नवीन संबंध बनतील. सत्संग होईल. मानसिक शांति ठेवा. घरात पाहुणे येण्याची शक्यता. व्यापार व्यवसाय मध्यम राहील.\nवृषभ : यात्रा संभवते. रागावर नियंत्रण ठेवा. नातेवाईकांच्या भेटी होतील. दांपत्य सुखात कमी. नवीन संबंध बनतील. > मिथुन : सामाजिक क्षेत्रात लाभ प्राप्तिचा योग. गूढ कार्यात यश प्राप्ति .सामाजिक क्षेत्रात धार्मिक अनुसंधानाचा योग.> कर्क : आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होतील. पूंजी निवेशामुळे लाभ होण्याची शक्यता. आत्मविश्वास वाढेल.\nसिंह : फिरयादीचा निकाल लागेल. विद्यार्थी मेहनतीमुळे पुढे वाढू शकतात. व्यवसायात वाढ. वाहने चालविताना सावध रहा.\nकन्या : व्यावसायिक यात्रा लाभदायी ठरतील. उत्साहात वृद्धि. शुभ कार्यांवर व्यय. देश-विदेशात संपर्क वाढतील.\nतूळ : मनोरंजनात वेळ जाईल. कोणत्याही कामासाठी स्वविवेकाने निर्णय घ्या. अधिकारी वर्गाचा सहयोग मिळेल.\nवृश्चिक : पुरूषार्थाचे फळ तत्काळ मिलळे. वेळेच्या सदुपयोगाने आकांक्षांची पूर्ति होईल. वडिलांशी व्यावसायिक विषयावर मतभेद होऊ शकतात.\nधनू : स्वाध्यायात रूचि वाढेल. सामाजिक, मंगल आयोजनांमध्ये भाग घेण्याचे योग येतील. रचनात्मक कामे होतील.\nमकर : उदर संबंधी समस्या राहू शकते. आर्थिक स्थिति सामान्य राहील. व्यर्थ वाद घालू नये. नोकरांवर अति विश्वास ठेऊ नका.\nकुंभ : दुसर्‍यांवर विश्वास ठेऊ नका. व्यापार व्यवसाय उत्तम आणि लाभकारी राहील. आई-वडिलांच्या तब्बेती चांगल्या राहतील. नवे संबंध लाभदायी ठरतील.\nमीन : आय-व्ययमध्ये संतुलन राहील. कार्यक्षमतेत वृद्धि होईल. मानसिक अस्थिरता दूर करण्याचा प्रयत्न करा, आणि कामांना वेळेत पूर्ण करा.\nआज तुमचा वाढदिवस आहे (08.11.2014)\nटॅरो कार्ड : प्रत्येक समस्यांचे समाधान\nयावर अधिक वाचा :\nपाळा काही धार्मिक नियम\nशिव मंदिरात झांज वाजवू नये. सूर्य मंदिरात शंख आणि देवीच्या मंदिरात बासरी वाजवू ...\nदेवळे अशाच ठिकाणी बांधलेली असतात जिथे प्रचंड शुभ ऊर्जा असते. देवळे म्हणजे जणू काही ...\nशुचिर्भूत होवून व्यक्ती ताटासमोर बसल्यावर प्रथम ताटाच्या मध्यभागी बरोबर समोर मीठ ...\nस्वप्नात जर घुबड दिसला तर...\nस्वप्नात जर घुबड दिसला तर शुभ मानले जात नाही. अशी मान्यता आहे की स्वप्नात जर घुबड दिसला ...\nTotake : गुलाबाचे 9 चमत्कारिक टोटके\nगुलाब सर्वांना प्रिय फूल आहे. याचे अनेक फायदेही आहेत. पण या गुलाबाच्या फुलांचे काही टोटके ...\nबराक ओबामा यांनी पत्र पाठवून मागितली माफी\nअमेरिकेचे माजी राष्ट्रपती बराक ओबामा आणि त्यांची पत्नी मिशेल ओबामा यांनी आपली मोठी मुलगी ...\nचार दिवस सलग बँका बंद राहणार\nबँकेची काही कामे असतील तर पुढील तीन दिवसांत आटोपून घ्यावी लागणार आहेत. कारण चार दिवस सलग ...\nआसाराम बापूला बुधवारी शिक्षा सुनावली जाणार\nबलात्काराच्या प्रकरणात अटकेत असलेला स्वयंघोषित अध्यात्मिक गुरु आसाराम याला बुधवारी शिक्षा ...\nमृत्यूच्या पाच तासाने उठून बसला, सांगितले अनुभव\nघरात अंतिम संस्काराची तयारी सुरू असताना मृत व्यक्ती अचानक उठून बसला तर हैराण होणे ...\nभारतीय लष्कराने पाकच्या पाच सैनिकांना घातले कंठस्नान\nनियंत्रण रेषेवर सातत्याने पाकिस्तानी सैनिकांकडून होणाऱ्या गोळीबाराविरोधात प्रत्युत्तरदाखल ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00292.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/book-review-marathi/book-review-117051200009_1.html", "date_download": "2018-04-24T18:25:25Z", "digest": "sha1:GFM5GK3RRSDPFLQXY2GCUZA4POC5QKDP", "length": 10811, "nlines": 108, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "यशेंद्र क्षीरसागर यांच्या ‘भारतीय संस्कृती’ या दीर्घकवितेचे प्रकाशन | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 24 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साह��त्यमराठी कविता\nयशेंद्र क्षीरसागर यांच्या ‘भारतीय संस्कृती’ या दीर्घकवितेचे प्रकाशन\nयेथील कवितासागर प्रकाशनने नेहमीच उत्कृष्ट पुस्तकांची भेट वाचकांना दिली आहे. अनेक लेखकांच्या प्रतिभेला न्याय देण्याचे काम या प्रकाशनाचे सर्वेसर्वा डॉ. सुनील दादा पाटील अव्याहतपणे करीत असतात. त्यांच्या या कार्यातील पुढचे आणि महत्वाचे पाऊल म्हणजे कवी यशेंद्र प्रभाकर क्षीरसागर यांच्या ‘भारतीय संस्कृती’ या दीर्घकवितेचे कवितासागर प्रकाशनाच्या मार्फत रविवार दिनांक १४ मे २०१७ रोजी साहित्य आणि पत्रकारितेच्या क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन होत आहे.\nसध्याचा भारतातील दीर्घकवितेचा विक्रम हा २६६२ ओळी आणि १०६७० शब्दांचा असून सदर दीर्घकविता आसामी भाषेतील आहे. कवी यशेंद्र प्रभाकर क्षीरसागर यांनी तब्बल ३०६९ ओळींची आणि १३,३६३ शब्दांची ही दीर्घकविता ‘भारतीय संस्कृती’ या विषयाच्या भोवती मोठ्या सामर्थ्याने व ताकदीनिशी गुंफली आहे. मराठी भाषेतील भारतीय संस्कृती या विषयावरील ही सर्वात मोठी कविता ठरत असून या दीर्घकवितेच्या रूपाने सर्वात मोठ्या दीर्घकवितेचा सद्य विक्रम मोडून तो मराठी भाषेच्या नावे नोंद होत आहे. ही दीर्घकविता लिमका बुक ऑफ रेकॉर्डस, इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस, महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्डस अशा भारतातील विविध विक्रमांची नोंद ठेवणा-या नामांकित संस्थांकडे विक्रमांसाठी आपली सशक्त दावेदारी लवकरच पेश करणार आहे.\nया उपक्रमात कवितासागर प्रकाशनाचे डॉ. सुनील दादा पाटील यांचा अत्यंत मोलाचा वाटा आहे. सदर दीर्घकवितेस डॉ. कुमार रामगोंडा पाटील यांची प्रस्तावना लाभली आहे. सदर प्रकाशन समारंभास प्रा. प्रवीण हेमचंद्र वैद्य, कवी विश्वास पारिसा बालीघाटे, प्राचार्य बी. बी. गुरव, कवी विष्णू रामू वासुदेव, उद्योगपती संजय आप्पासो सुतार, राज धुदाट, कवी विजयकुमार आण्णासो बेळंके, विलासराव शंकरराव डोईजड, हरी निवृत्ती जगताप, माणिक नागावे, लेखिका विजया प्रकाश पाटील, कवी डी. बी. चिपरगे, सौ. रोझमेरी राज धुदाट इत्यादी उपस्थित राहणार आहेत.\nमराठी काव्यक्षेत्रातील मैलाचा दगड - भारतीय संस्कृती\nयशवंतराव चव्हाण एक अव्दितीय व्यक्तीमत्व\nस्त्री भृणाचा आक्रोश मांडणारा काव्यसंग्रह - आक्रोश लेखणीचा\nस्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त: स्पर्धा परिक्षांचे अभ्यासतंत्र\nयावर अधिक वाचा :\nबराक ओबामा यांनी पत्र पाठवून मागितली माफी\nअमेरिकेचे माजी राष्ट्रपती बराक ओबामा आणि त्यांची पत्नी मिशेल ओबामा यांनी आपली मोठी मुलगी ...\nचार दिवस सलग बँका बंद राहणार\nबँकेची काही कामे असतील तर पुढील तीन दिवसांत आटोपून घ्यावी लागणार आहेत. कारण चार दिवस सलग ...\nआसाराम बापूला बुधवारी शिक्षा सुनावली जाणार\nबलात्काराच्या प्रकरणात अटकेत असलेला स्वयंघोषित अध्यात्मिक गुरु आसाराम याला बुधवारी शिक्षा ...\nमृत्यूच्या पाच तासाने उठून बसला, सांगितले अनुभव\nघरात अंतिम संस्काराची तयारी सुरू असताना मृत व्यक्ती अचानक उठून बसला तर हैराण होणे ...\nभारतीय लष्कराने पाकच्या पाच सैनिकांना घातले कंठस्नान\nनियंत्रण रेषेवर सातत्याने पाकिस्तानी सैनिकांकडून होणाऱ्या गोळीबाराविरोधात प्रत्युत्तरदाखल ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00293.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/ganesh-pujan-marathi/mahalaxmi-115091800014_1.html", "date_download": "2018-04-24T18:32:59Z", "digest": "sha1:SADYUQFGF2UBAZZK2DIC4AGAEN47H2EW", "length": 13305, "nlines": 141, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "का साजरा करतात महालक्ष्मीचा उत्सव? | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 24 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nका साजरा करतात महालक्ष्मीचा उत्सव\nभाद्रपद शुक्ल पक्षात महालक्ष्मीचा उत्सवही साजरा केला जातो. गणपतीच्या आगमनानंतर तीन दिवसांनी यांचे आगमन होते. दुसर्‍या दिवशी त्यांची पूजा केली जाते आणि पुरण पोळीचा नैवेद्य दाखविला जातो. तिसर्‍या दिवशी\nत्यांचे विसर्जन केले जाते. पण काही लोकं हा प्रश्न पडतो की ज्येष्ठागौरी हा सण साजरा करण्यामागे कारण काय तर ऐका त्यामागे एक कथा आहे...\nवर्षोंनुपूर्वी कोलासुर नावाचा एक राक्षस स्त्रियांना फार त्रास देत होता. त्याच्या त्रासाला कंटाळून स्त्रिया एकत्र झाल्या व त्यांनी ब्रह्मा, विष्णू, आणि महेश यांना प्रार्थना केली. त्यांनी या तीनही देवांना आपल्यावर आलेल्यासंकटाची जाणीव करून दिली. त्यांचे संकट पाहून देवांनी हे काम विष्णूंची पत्नी महालक्ष्मी हिच्याकडे सोपविले. तेव्हा महालक्ष्मी हिने कोलासुराशी युद्ध केले व त्याचा नाश केला. महालक्ष्मी हिच्या कृपेने स्त्रिया संकटमुक्त होऊन\nसुखी झाल्या. देवीच्या त्या उपकाराचे स्मरण म्हणूनच महालक्ष्मी उत्सव साजरा केला जातो.\nस्त्रिया मोठ्या आनंदाने गौरीची स्थापना करून त्यांना सजवतात. पक्वान्न तयार करतात. आणि सुख-समृद्धी आणि घरातभरभराटीची येवो अशी प्रार्थना करतात.\nमुंबई : गणेशोत्सव मंडळांना वीज पुरवठा खंडित करा\nलालबागच्या राजाच्या चरणी सोन्याच्या मूर्ती अर्पण\nVideo : ऋषिपंचमीची कहाणी\nयावर अधिक वाचा :\nपाळा काही धार्मिक नियम\nशिव मंदिरात झांज वाजवू नये. सूर्य मंदिरात शंख आणि देवीच्या मंदिरात बासरी वाजवू ...\nदेवळे अशाच ठिकाणी बांधलेली असतात जिथे प्रचंड शुभ ऊर्जा असते. देवळे म्हणजे जणू काही ...\nशुचिर्भूत होवून व्यक्ती ताटासमोर बसल्यावर प्रथम ताटाच्या मध्यभागी बरोबर समोर मीठ ...\nस्वप्नात जर घुबड दिसला तर...\nस्वप्नात जर घुबड दिसला तर शुभ मानले जात नाही. अशी मान्यता आहे की स्वप्नात जर घुबड दिसला ...\nTotake : गुलाबाचे 9 चमत्कारिक टोटके\nगुलाब सर्वांना प्रिय फूल आहे. याचे अनेक फायदेही आहेत. पण या गुलाबाच्या फुलांचे काही टोटके ...\nकाही नवीन संधी मिळतील. आपण आपल्या महत्वाकांक्षा पूर्ण करू शकाल. राजकीय विषयांमध्ये स्थिती सुखद राहील. अधिकार क्षेत्रात वाढ होईल.\nआपला दृढनिश्चय आणि आत्मविश्वास अधिक चांगल्या रीतीने कार्य करण्यास आपली मदत करेल. गंभीर आणि योजनाबद्ध प्रयत्नांनी आपणास यश आणि आनंद मिळेल.\nशांत राहाण्याचा प्रयत्न करा. पोरकटपणा करणे टाळा नाहीतर इतरांवर चूक प्रभाव पडणे शक्य आहे. आपण जे करण्याची इच्छा ठेवता ते सुरुवातीपासून ठरवून घ्या.\nयोजनांमध्ये परिवर्तन करणे आपणास इतर कार्य करण्यासाठी प्रवृत्त करेल. कार्ययोजनेला अमलात आणण्याचे प्रयत्न करा.\nघरातील वातावरण आनंददायी राहील. आपण आपल्या घराच्या वाढीबाबत काही योजना बनवू शकता. आपल्या आवडीच्या नातलगांना भेटा आणि स्वतःबद्दल त्यांची प्रतिक्रिया मिळवा.\nआर्थिक करारांसाठी आजचा दिवस उत्तम आहे. ज्या व्यक्तीकडे फुकट घालवण्यासाठी वेळ आहे त्याचे ऐकण्याचा प्रयत्न करा आणि आपला सल्ला त्याला द्या.\nपैसे मिळवण्याचा एखादा मार्ग आपल्या स्वतःच्या घरातून मिळू शकतो. आपणास काही अधिक जबाबदार्‍या मिळण्याची शक्यता आहे पण आपल्या आत्म-संयंमाचा परिणाम इतरांवर होऊ शकेल.\nजर आपणास आपली नाती जुने झाल्याचे वाटत असेल तर आपल्या नात्यांमध्ये नवे उत्साह भरण्यासाठी आजच्या दिवसाचा उपयोग करा. काही वचन द्या आणि आरोप-प्रत्यारोप किंवा वादविवाद टाळा.\nआजचा दिवस आपल्यासाठी नवी सुरुवात करण्यास किंवा व्यक्तीमत्वाचे ध्येय ठरावण्यास साहाय्यक असू शकतो. आपण जीवनात पाहिजे असलेल्या वस्तुंवर लक्ष द्या व पूर्ण विश्वासाने त्याच्या प्राप्तीचा प्रयत्न करा.\nसुख-शांतीचे वातावरण राहील. मनोविनोदनामध्ये वेळ खर्च होईल. व्यापार-व्यवसाय सहज राहील. कौटुंबिक सभासदांचा सहयोग मिळेल.\nव्यापार व प्रणयाच्या क्षेत्रात यश मिळेल. प्रिय व्यक्तीबरोबर संवाद होईल. आवश्यक कार्य देखील पूर्ण होतील. मित्रांचा अनुकूल सहयोग मिळेल.\nआज आपल्या आयुष्यात आपल्या नातलागांची व मित्रांची चांगली भूमिका रहाणे शक्य आहे. नवीन जोखिम असलेली कार्ये टाळा.\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00294.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://maaza-indradhanushya.blogspot.com/2015/", "date_download": "2018-04-24T18:09:30Z", "digest": "sha1:RE4BGLEQ3TEB3JDEH7T6F2QKN5RTMPWH", "length": 10905, "nlines": 163, "source_domain": "maaza-indradhanushya.blogspot.com", "title": "माझं इंद्रधनुष्य", "raw_content": "\nवेगवेगळ्या वेळी, वेगवेगळ्या निमित्ताने मनात येणाऱ्या विविध विचारांचं हे ’माझं इंद्रधनुष्य’ .... \nगजर वाजायच्या एक मिनिट आधी बॅनर्जी आजोबांना जाग आली. मोबाईलवरच्या 04:59कडे नजर टाकत ते उठले, बाथरूममधे गेले. नळ सोडून त्यांनी पायावर पाणी घेतलं, तोंडावर मारलं; उगीच एकदा सोलरचा नळ उघडून पाहिला. पण तो अजून तरी कोरडा ठक्क होता. ते बाथरूममधून बाहेर आले; सावकाश पावलं टाकत स्वयंपाकघरात गेले; स्वतःसाठी एक कप चहा करून ठेवून अंथरूण आवरायला परत आपल्या खोलीत आले. दुसर्‍या बेडरूमच्या बंद दाराआडून वाजलेला फोनवरचा गजर त्यांना अंधूकसा ऐकू आला. पुन्हा स्वयंपाकघरात येऊन त्यांनी चहा गाळून घेतला, पातेलीत थोडं नळाचं पाणी घालून गाळणं त्यात बुडवून ठेवलं आणि पातेली सिंकजवळ ठेवून दिली. दुसर्‍या बेडरूममधला गजर पुन्हा एकदा वाजला.\nत्यांचा चहा पिऊन होईतोवर त्यांची सून उठून बाहेर आलेली होती. ओट्याशी आल्या-आल्या तिनं आधी जोरात नळ सोडून गाळणं त्याखाली धरलं, ओट्याच्या कडेवर आपटत ते स्वच्छ केलं. ते होताच आपल्या मुलाला जोरात हाक मारली.\nराघव कूस बदलून, पांघरूण ओढून परत झोपी गेला.\nचहा घेऊन आजोबा बाहेर पडले. सोसायटीच्या आवारात फिरत त्यांनी थोडी फुलं गोळा केली आणि मग ते आवारातल्याच ���ेवीच्…\nअनुभवच्या जून-२०१५ अंकात प्रकाशित झालेला लेख. ----------\nकुठल्याही हौशी, भटक्या ठाणेकरासमोर ‘येऊर’ हा शब्द उच्चारून बघा, त्याचे डोळे चमकतील. कारण तो किमान एकदा तरी येऊरच्या जंगलात फिरून आलेला असतो आणि त्या एका फेरीतच त्या जंगलाच्या प्रेमात पडलेला असतो.\nयेऊरचं हे जंगल म्हणजे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा ठाण्याकडील भाग. नकाशा पाहिलात, तर संजय गांधी राष्ट्रीय उद्यान उत्तर-दक्षिण पसरलेलं आहे. उत्तरेकडे वर्सोव्याची खाडी ते दक्षिणेकडे विहार तलाव असा त्याचा विस्तार आहे. त्याच्या पूर्वेकडे ठाणे शहर आणि मुलुंड-भांडुप ही मुंबईची मध्य उपनगरं येतात; तर पश्चि मेकडे दहिसर, बोरिवली, कांदिवली, गोरेगाव ही मुंबईची पश्चिेम उपनगरं येतात. म्हणजे मध्यात घनदाट जंगल आणि चहुबाजूंनी पसरलेली शहरं असं साधारण स्वरूप. या राष्ट्रीय उद्यानाला ‘मुंबईची फुफ्फुसं’ असं म्हटलं जातं ते याचमुळे.\nहे राष्ट्रीय उद्यान पर्यटकांमध्ये ‘बोरिवली नॅशनल पार्क’ म्हणून अधिक प्रसिद्ध आहे. बोरिवली का, तर राष्ट्रीय उद्यानात जाण्यासाठीचं मोठं प्रवेशद्वार, तिकीटखिडक्या बोरिवलीत आहेत. ‘लायन सफारी’, लहान मुलांची लाडकी ‘टॉय ट्रेन’, सुप्रसिद…\nवस्ती जेव्हा रंगमंच बनते\nसात ते सतरा वयोगटातली अंदाजे २३० मुलं. त्यांचे वीस गट. प्रत्येक गटाने एकेक नाटिका बसवली. नाटिकांच्या विषयांत, मांडणींत, संवाद-प्रसंगांत अनेकदा बदल झाले. जवळपास चार महिने तयारी चालू होती, तालमी होत होत्या. सगळी लगबग, गडबड सुरू होती...\nऐकून कुणालाही वाटेल की हे कुठल्या तरी ‘हाय प्रोफाइल’ नाट्यस्पर्धेचं वर्णन असणार. हो, एका अर्थाने ही नाट्यस्पर्धाच होती, पण त्यात स्पर्धेचं एलिमेण्ट शून्य होतं. उलट, तिथे होता ‘आमचे नाटक.....हमारा नाटक’ हा जल्लोष नाटकाबद्दल असा द्विभाषिक आपलेपणा दाखवणारी कोण बरं ही पोरं नाटकाबद्दल असा द्विभाषिक आपलेपणा दाखवणारी कोण बरं ही पोरं ज्यांना रंगमंच म्हणजे काय, अभिनय कशाला म्हणतात हेच ठाऊक नाही, अशी ही पोरं. पण तरीही हे नवखे कलाकार नाटकाच्या चौकटीत, रंगमंचाच्या तीन भिंतींच्या अवकाशात उभे राहिले. तिथे चौथ्या भिंतीचं नसणं हेच त्यांना त्यांच्या उपेक्षित विश्वातून बाहेर काढणार होतं, अभिव्यक्ती नामक एका गोष्टीशी त्यांची ओळख करून देणार होतं.\nहा होता ‘अ स्लम थिएटर फेस्टिव्हल’, र��गभूमीवर मनस्वी जीव असणार्‍या एका बुजुर्ग कलावंताच्या अंत:प्रेरणेतून साकारलेला ‘वंचितांचा रंगमंच’. जगातला अशा प्रकारचा बहुधा पहिलाच प्रयोग. ---------…\nमी प्रीति. संगणक शास्त्राची पदवीधर आहे. मला वाचनाचा छंद आहे, लेखनाची आवड आहे आणि मराठी भाषेवर माझं प्रचंड प्रेम आहे.\nजरा मागची पानंही चाळा...\nवस्ती जेव्हा रंगमंच बनते\nलोकसत्ता - पुस्तक परिचय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00294.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://mr.upakram.org/taxonomy/term/50?page=10", "date_download": "2018-04-24T18:07:34Z", "digest": "sha1:W6KHVUPPD7CWYQGGHJXMK6ETCRQRYPDG", "length": 9287, "nlines": 202, "source_domain": "mr.upakram.org", "title": "कायदे | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nएच आय व्ही: एक सामाजिक आणि मानसिक समस्या\n\"एच आय व्ही: एक सामाजिक आणि मानसिक समस्या\" या शीर्षकाचा उद्देश असा की माझ्या मते एच आय व्ही ही वैद्यकीय समस्येपेक्षा एक सामाजिक आणि मानसिक समस्या अधिक वाटते. एकतर एच आय व्हीची बाधा म्हणजे परिपुर्ण-बरा न होणारा एड्स नव्हे\nमृत्युदंड रद्द करावा काय\nजागतिक पातळीवर न्यायप्रक्रियेंत मृत्युदंड रद्द करावा म्हणून काही विचारवंतांचे प्रयत्न चालू आहेत व आपल्याकडील काही विचारवंतही तसा प्रयत्न करीत आहेत हे आपणांस ठाऊक असेलच. तो का रद्द करावा यासाठी खालील कारणे दिली जातात.\nअलीकडे ग्राहक संरक्षण कायद्याखाली डॉक्टरांना न्यायालयांत खेचल्याच्या बर्‍याच बातम्या येतात. त्यांत बहुधा डॉक्टरच्या निष्काळजीपणामुळे पेशंट दगावल्याच्या किंवा त्याचे शारीरिक नुकसान झाल्याच्या तक्रारी असतात.\nआजतगायत मी अशा दोन सहका-यांसोबत काम केले आहे ज्यांना सैन्यात लढाईतला अनुभव आहे. माझा जीईतला अमेरिकन साहेब कोरियन युद्धात लढलेला. त्याने जीवनात बरेच उपद्व्याप केलेले व अजूनही करतच असतो.\nभारतात (पुण्यात) घर (फ्लॅट) भाड्याने देताना कोणती काळजी घ्यावी लागेल \nघरमालक आणि भाडेकरू ह्यांच्यात एक करार करावा. ह्यात खालील गोष्टी अंतर्भूत आहेत-\n१. दोन्ही व्यक्तिंचा पत्ता.\nटेडी बेअर ते एम एफ हुसेन\nआत्ताच ही बातमी वाचली.\nत्याने गोळी का झाडली\nज्योतिषी उपभोक्ता संरक्षण कायद्यात बसतात का\nआधीच स्पष्ट करतो, मला कायद्या च्या कलमां बद्दल काहीच माहीत नाही.\nजगप्रसिद्ध माणसे एकाच चित्रात. (माझे चित्र त्यात नाही ते सोडून द्या ;))\nपण खालील चित्रात���ल सर्वांची नावे जाणून घेण्याची इच्छा आहे.\nदीपावलीचे निमित्त साधून सर्व मनोगतींना कळवण्यास अत्यंत आनंद होत आहे की आपापल्या बोलीभाषेत वेगवेगळ्या विषयांवर गप्पा मारण्याकरता ( चॅटींग - चॅटरूम्स) , जालावर अनुदिनी लिहिण्याकरता (ब्लॉग्स) त्याचप्रमाणे भारतातील विविध माहिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00294.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://vishwakumaar.blogspot.com/2011/02/blog-post.html", "date_download": "2018-04-24T17:46:54Z", "digest": "sha1:7YRQTKGYLMML2EL5DDFRLS2IKVCPXTFQ", "length": 6200, "nlines": 74, "source_domain": "vishwakumaar.blogspot.com", "title": "विश्वकुमार म्हणे ॥ - Vishwakumaar says...: तुमच्या मोबाईल साठी मोफत गेम्स, अप्लिकेशन ,थीम्स कशा मिळवाल ?", "raw_content": "\nतुमच्या मोबाईल साठी मोफत गेम्स, अप्लिकेशन ,थीम्स कशा मिळवाल \nबहुतेक सर्वजण हल्ली मोबाईल फोन वापरतात. परंतु फोनचा वापर फारच मर्यादित पणे म्हणजे फोटो ,गाणी, फार तर गेम साठी केला जातो. पण कंपनीने दिलेल्या अप्लिकेशन शिवाय आपणास आपल्या फोन मध्ये अनेक प्रकारची अप्लीकेशंस नेट वरून डाऊन लोड करता येतात ते ही अगदी मोफत या साठी आपणाकडे 'java enable , फोन हवा. फोनची ( hand सेट ) मेमरी किमान ५ mb + असावी. नेट वरून .jar extention असणारी फाइल संगणकाच्या साह्याने डाऊन लोड करून नंतर फोन मध्ये स्थलांतरित करावी.\nया साठी सर्वोत्तम अशा काही साईट्स :\n१.मोफत व डेमो / पेड\nमस्त ब्लॉग आहे तुमचा\nमराठी कथा ऐकण्याची लिंक तर झकास आहे..\nहोतो जसा काल मी, आहे तसाच आजही \nऐका ऑन लाईन फक्कड कथा..\nधिंड : शंकर पाटील\nमिटिंग : शंकर पाटील\nनाटक : शंकर पाटील\nपाहुणचार : शंकर पाटील\nतक्रार : शंकर पाटील\nसायकल : सुनील डोईफोडे\nअंतू बरवा : पु. ल. देशपांडे\nचितळे मास्तर : पु.ल.देशपांडे\nमाझे पौष्टिक जीवन : पु.ल. देशपांडे\nचाळीचे चिंतन : पु. ल. देशपांडे\nहास्य कल्लोळ : प्रा. दीपक देशपांडे\nतुमच्या मोबाईल साठी मोफत गेम्स, अप्लिकेशन ,थीम्स कशा मिळवाल \nबहुतेक सर्वजण हल्ली मोबाईल फोन वापरतात. परंतु फोनचा वापर फारच मर्यादित पणे म्हणजे फोटो ,गाणी, फार तर गेम साठी केला जातो. पण कंपनीन...\nसखे, तुझं हे शांत राहणे ; कसे मजला न कळे हत्ती सारखेच तुझे वागणे , दाखवायचे अनं खायचे दात वेगळे हत्ती सारखेच तुझे वागणे , दाखवायचे अनं खायचे दात वेगळे \nचंद्राचं राज्य फक्त रात्रीच चालतं सूर्यापुढ मात्र त्याचं तेजाच हरपतं \nएवढं सुंदर नाक तुला दिलं देवानं याच साठी, मुरडता यावं पाहून मला- वा चष्म्याच्या टेकू साठी \nतीनं पाहि��ं माझ्याकड, ...\nऐकून तुझा आवाज कोवळा , माझ्या दिलाचा झाला कावळा रात्रन दिन करी तो काव काव, प्रिये , आता तरी माझ्या भेटीस धाव रात्रन दिन करी तो काव काव, प्रिये , आता तरी माझ्या भेटीस धाव \nप्रिय कोकिळेस , आवाज तुझा मधुर जरी ; फांद्यांमध्ये लपतेस तरीही . अशी कशी गं तू लाजरी \nकॉलेजचा आमच्या कायदाच न्यारा..... आव- जाव घर तुम्हारा प्रचार्यांची तर तऱ्हाच न्यारी.... उठले कि सुटले पळता...\nज्याला मी सूर्यफुल समजलं, सूर्याकडे एकटक पाहणारं; ते तर एक रानफूल निघालं......... वाऱ्यावर वाट्टेल तसं ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00294.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://aviobilet.com/mr/world/Asia/AM/IST/EVN", "date_download": "2018-04-24T18:43:39Z", "digest": "sha1:UEECK6ODG5SXGXD5M4F4E6YQ5GE2IZWJ", "length": 38198, "nlines": 1062, "source_domain": "aviobilet.com", "title": "कमी दरातील उड्डाणे इस्तंबूल पासून उड्डाणे घेणारे हवाई परिवहन तिकीट बुकिंग येरेवान करण्यासाठी - aviobilet.com", "raw_content": "\nQuestionsमेलिंग यादी साठी साइन अप करा\nउड्डाणे कार भाड्याने हॉटेल्स\nहाँटेलमध्ये AMRent a Car मध्ये AMपहा मध्ये AMजाण्यासाठी मध्ये AMBar & Restaurant मध्ये AMक्रीडा मध्ये AM\nकमी दरातील उड्डाणे इस्तंबूल पासून उड्डाणे घेणारे हवाई परिवहन तिकीट बुकिंग येरेवान करण्यासाठी - aviobilet.com\n1 प्रौढ इकॉनॉमी क्लास तिकीट दर\nस्वस्त उड्डाणे घेणारे हवाई परिवहन तिकीट इस्तंबूल-येरेवान\nक्रम: किंमत €\tप्रस्थान तारीख करून\nइस्तंबूल (IST) → येरेवान (EVN)\nइस्तंबूल (IST) → येरेवान (EVN)\nइस्तंबूल (IST) → येरेवान (EVN)\nइस्तंबूल (IST) → येरेवान (EVN)\nइस्तंबूल (IST) → येरेवान (EVN)\nइस्तंबूल (IST) → येरेवान (EVN)\nइस्तंबूल (IST) → येरेवान (EVN)\nइस्तंबूल (IST) → येरेवान (EVN)\nइस्तंबूल (IST) → येरेवान (EVN)\nइस्तंबूल (IST) → येरेवान (EVN)\nइस्तंबूल (IST) → येरेवान (EVN)\nइस्तंबूल (IST) → येरेवान (EVN)\nइस्तंबूल (IST) → येरेवान (EVN)\nइस्तंबूल (IST) → येरेवान (EVN)\nइस्तंबूल (IST) → येरेवान (EVN)\nइस्तंबूल (IST) → येरेवान (EVN)\nइस्तंबूल (IST) → येरेवान (EVN)\nइस्तंबूल (IST) → येरेवान (EVN)\nइस्तंबूल (IST) → येरेवान (EVN)\nइस्तंबूल (IST) → येरेवान (EVN)\nइस्तंबूल (IST) → येरेवान (EVN)\nइस्तंबूल (IST) → येरेवान (EVN)\nइस्तंबूल (IST) → येरेवान (EVN)\nइस्तंबूल (IST) → येरेवान (EVN)\nइस्तंबूल (IST) → येरेवान (EVN)\nइस्तंबूल (IST) → येरेवान (EVN)\nइस्तंबूल (IST) → येरेवान (EVN)\nइस्तंबूल (IST) → येरेवान (EVN)\nइस्तंबूल (IST) → येरेवान (EVN)\nइस्तंबूल (IST) → येरेवान (EVN)\nइस्तंबूल (IST) → येरेवान (EVN)\nइस्तंबूल (IST) → येरेवान (EVN)\nइस्तंबूल (IST) → येरेवान (EVN)\nइस्तंबूल (IST) → येरेवान (EVN)\nइस्तंबूल (IST) → ���ेरेवान (EVN)\nइस्तंबूल (IST) → येरेवान (EVN)\nइस्तंबूल (IST) → येरेवान (EVN)\nइस्तंबूल (IST) → येरेवान (EVN)\nइस्तंबूल (IST) → येरेवान (EVN)\nइस्तंबूल (IST) → येरेवान (EVN)\nइस्तंबूल (IST) → येरेवान (EVN)\nइस्तंबूल (IST) → येरेवान (EVN)\nइस्तंबूल (IST) → येरेवान (EVN)\nइस्तंबूल (IST) → येरेवान (EVN)\nइस्तंबूल (IST) → येरेवान (EVN)\nइस्तंबूल (IST) → येरेवान (EVN)\nइस्तंबूल (IST) → येरेवान (EVN)\nइस्तंबूल (IST) → येरेवान (EVN)\nइस्तंबूल (IST) → येरेवान (EVN)\nइस्तंबूल (IST) → येरेवान (EVN)\nइस्तंबूल (IST) → येरेवान (EVN)\nइस्तंबूल (IST) → येरेवान (EVN)\nइस्तंबूल (IST) → येरेवान (EVN)\nइस्तंबूल (IST) → येरेवान (EVN)\nइस्तंबूल (IST) → येरेवान (EVN)\nइस्तंबूल (IST) → येरेवान (EVN)\nइस्तंबूल (IST) → येरेवान (EVN)\nइस्तंबूल (IST) → येरेवान (EVN)\nइस्तंबूल (IST) → येरेवान (EVN)\nइस्तंबूल (IST) → येरेवान (EVN)\nइस्तंबूल (IST) → येरेवान (EVN)\nइस्तंबूल (SAW) → येरेवान (EVN)\nइस्तंबूल (SAW) → येरेवान (EVN)\nइस्तंबूल (SAW) → येरेवान (EVN)\nइस्तंबूल (SAW) → येरेवान (EVN)\nइस्तंबूल (SAW) → येरेवान (EVN)\nइस्तंबूल (IST) → येरेवान (EVN)\nइस्तंबूल (IST) → येरेवान (EVN)\nइस्तंबूल (IST) → येरेवान (EVN)\nइस्तंबूल (IST) → येरेवान (EVN)\nइस्तंबूल (IST) → येरेवान (EVN)\nइस्तंबूल (IST) → येरेवान (EVN)\nइस्तंबूल (SAW) → येरेवान (EVN)\nइस्तंबूल (IST) → येरेवान (EVN)\nइस्तंबूल (IST) → येरेवान (EVN)\nइस्तंबूल (IST) → येरेवान (EVN)\nइस्तंबूल (IST) → येरेवान (EVN)\nइस्तंबूल (IST) → येरेवान (EVN)\nइस्तंबूल (IST) → येरेवान (EVN)\nइस्तंबूल (IST) → येरेवान (EVN)\nइस्तंबूल (IST) → येरेवान (EVN)\nइस्तंबूल (SAW) → येरेवान (EVN)\nइस्तंबूल (IST) → येरेवान (EVN)\nइस्तंबूल (IST) → येरेवान (EVN)\nइस्तंबूल (IST) → येरेवान (EVN)\nइस्तंबूल (SAW) → येरेवान (EVN)\nइस्तंबूल (SAW) → येरेवान (EVN)\nइस्तंबूल (SAW) → येरेवान (EVN)\nइस्तंबूल (SAW) → येरेवान (EVN)\nइस्तंबूल (SAW) → येरेवान (EVN)\nइस्तंबूल (SAW) → येरेवान (EVN)\nइस्तंबूल (SAW) → येरेवान (EVN)\nइस्तंबूल (SAW) → येरेवान (EVN)\nइस्तंबूल (SAW) → येरेवान (EVN)\nइस्तंबूल (SAW) → येरेवान (EVN)\nइस्तंबूल (SAW) → येरेवान (EVN)\nइस्तंबूल (IST) → येरेवान (EVN)\nइस्तंबूल (SAW) → येरेवान (EVN)\nएक चांगला ऑफर आढळले नाही एक शोध करून पहा\nस्वस्त उड्डाणे घेणारे हवाई परिवहन तिकीट इस्तंबूल-येरेवान-इस्तंबूल\nक्रम: किंमत €\tप्रस्थान तारीख करून\nइस्तंबूल (SAW) → येरेवान (EVN) → इस्तंबूल (SAW)\nइस्तंबूल (IST) → येरेवान (EVN) → इस्तंबूल (IST)\nइस्तंबूल (IST) → येरेवान (EVN) → इस्तंबूल (IST)\nइस्तंबूल (IST) → येरेवान (EVN) → इस्तंबूल (IST)\nइस्तंबूल (IST) → येरेवान (EVN) → इस्तंबूल (IST)\nइस्तंबूल (IST) → येरेवान (EVN) → इस्तंबूल (IST)\nइस्तंबूल (IST) → येरेवान (EVN) → इस्तंबू��� (IST)\nइस्तंबूल (IST) → येरेवान (EVN) → इस्तंबूल (IST)\nइस्तंबूल (IST) → येरेवान (EVN) → इस्तंबूल (IST)\nइस्तंबूल (IST) → येरेवान (EVN) → इस्तंबूल (IST)\nइस्तंबूल (IST) → येरेवान (EVN) → इस्तंबूल (IST)\nइस्तंबूल (IST) → येरेवान (EVN) → इस्तंबूल (IST)\nइस्तंबूल (IST) → येरेवान (EVN) → इस्तंबूल (IST)\nइस्तंबूल (IST) → येरेवान (EVN) → इस्तंबूल (IST)\nइस्तंबूल (IST) → येरेवान (EVN) → इस्तंबूल (IST)\nइस्तंबूल (IST) → येरेवान (EVN) → इस्तंबूल (IST)\nइस्तंबूल (IST) → येरेवान (EVN) → इस्तंबूल (IST)\nइस्तंबूल (IST) → येरेवान (EVN) → इस्तंबूल (IST)\nइस्तंबूल (IST) → येरेवान (EVN) → इस्तंबूल (IST)\nइस्तंबूल (IST) → येरेवान (EVN) → इस्तंबूल (IST)\nइस्तंबूल (IST) → येरेवान (EVN) → इस्तंबूल (IST)\nइस्तंबूल (IST) → येरेवान (EVN) → इस्तंबूल (IST)\nइस्तंबूल (IST) → येरेवान (EVN) → इस्तंबूल (IST)\nइस्तंबूल (IST) → येरेवान (EVN) → इस्तंबूल (IST)\nइस्तंबूल (IST) → येरेवान (EVN) → इस्तंबूल (IST)\nइस्तंबूल (IST) → येरेवान (EVN) → इस्तंबूल (IST)\nइस्तंबूल (IST) → येरेवान (EVN) → इस्तंबूल (IST)\nइस्तंबूल (IST) → येरेवान (EVN) → इस्तंबूल (IST)\nइस्तंबूल (IST) → येरेवान (EVN) → इस्तंबूल (IST)\nइस्तंबूल (IST) → येरेवान (EVN) → इस्तंबूल (IST)\nइस्तंबूल (IST) → येरेवान (EVN) → इस्तंबूल (IST)\nइस्तंबूल (IST) → येरेवान (EVN) → इस्तंबूल (IST)\nइस्तंबूल (IST) → येरेवान (EVN) → इस्तंबूल (IST)\nइस्तंबूल (IST) → येरेवान (EVN) → इस्तंबूल (IST)\nइस्तंबूल (IST) → येरेवान (EVN) → इस्तंबूल (IST)\nइस्तंबूल (IST) → येरेवान (EVN) → इस्तंबूल (IST)\nइस्तंबूल (IST) → येरेवान (EVN) → इस्तंबूल (IST)\nइस्तंबूल (IST) → येरेवान (EVN) → इस्तंबूल (IST)\nइस्तंबूल (IST) → येरेवान (EVN) → इस्तंबूल (SAW)\nइस्तंबूल (IST) → येरेवान (EVN) → इस्तंबूल (IST)\nइस्तंबूल (IST) → येरेवान (EVN) → इस्तंबूल (IST)\nइस्तंबूल (IST) → येरेवान (EVN) → इस्तंबूल (IST)\nइस्तंबूल (IST) → येरेवान (EVN) → इस्तंबूल (IST)\nइस्तंबूल (IST) → येरेवान (EVN) → इस्तंबूल (IST)\nइस्तंबूल (IST) → येरेवान (EVN) → इस्तंबूल (IST)\nइस्तंबूल (IST) → येरेवान (EVN) → इस्तंबूल (IST)\nइस्तंबूल (IST) → येरेवान (EVN) → इस्तंबूल (IST)\nइस्तंबूल (IST) → येरेवान (EVN) → इस्तंबूल (IST)\nइस्तंबूल (IST) → येरेवान (EVN) → इस्तंबूल (IST)\nइस्तंबूल (IST) → येरेवान (EVN) → इस्तंबूल (IST)\nइस्तंबूल (IST) → येरेवान (EVN) → इस्तंबूल (IST)\nइस्तंबूल (IST) → येरेवान (EVN) → इस्तंबूल (IST)\nइस्तंबूल (IST) → येरेवान (EVN) → इस्तंबूल (IST)\nइस्तंबूल (IST) → येरेवान (EVN) → इस्तंबूल (IST)\nइस्तंबूल (IST) → येरेवान (EVN) → इस्तंबूल (IST)\nइस्तंबूल (IST) → येरेवान (EVN) → इस्तंबूल (IST)\nइस्तंबूल (IST) → येरेवान (EVN) → इस्तंबूल (IST)\nइस्तंबूल (SAW) → येरेवान (EVN) → इस्तंबूल (SAW)\nइस्तंबूल (SAW) → येरेवान (EVN) → इस्तंबूल (SAW)\nइस्तंबूल (IST) → येरेवान (EVN) → इस्तंबूल (IST)\nइस्तंबूल (SAW) → येरेवान (EVN) → इस्तंबूल (SAW)\nइस्तंबूल (SAW) → येरेवान (EVN) → इस्तंबूल (SAW)\nइस्तंबूल (IST) → येरेवान (EVN) → इस्तंबूल (IST)\nइस्तंबूल (SAW) → येरेवान (EVN) → इस्तंबूल (SAW)\nइस्तंबूल (SAW) → येरेवान (EVN) → इस्तंबूल (SAW)\nइस्तंबूल (IST) → येरेवान (EVN) → इस्तंबूल (IST)\nइस्तंबूल (SAW) → येरेवान (EVN) → इस्तंबूल (SAW)\nइस्तंबूल (SAW) → येरेवान (EVN) → इस्तंबूल (SAW)\nइस्तंबूल (SAW) → येरेवान (EVN) → इस्तंबूल (SAW)\nइस्तंबूल (SAW) → येरेवान (EVN) → इस्तंबूल (SAW)\nइस्तंबूल (SAW) → येरेवान (EVN) → इस्तंबूल (SAW)\nइस्तंबूल (SAW) → येरेवान (EVN) → इस्तंबूल (SAW)\nइस्तंबूल (SAW) → येरेवान (EVN) → इस्तंबूल (SAW)\nएक चांगला ऑफर आढळले नाही एक शोध करून पहा\nगंतव्य:: जागतिक » आशिया » Armenia » इस्तंबूल - येरेवान\nमेलिंग यादी साठी साइन अप करा\nकॉपीराइट © 2015. Elitaire लिमिटेड - सर्व हक्क राखीव\nआमच्या मोफत वृत्तपत्र मिळवा\nआपण सर्वोत्तम ऑफर प्राप्त होईल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00295.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} +{"url": "https://www.starthealthystayhealthy.in/getting-pregnant-underweight", "date_download": "2018-04-24T18:27:57Z", "digest": "sha1:PTARQH7GG5LM5NRQC4OMF4PBXBB24PCS", "length": 10188, "nlines": 83, "source_domain": "www.starthealthystayhealthy.in", "title": "Getting Pregnant with Underweight | Pregnancy Guide, Pregnancy Tips and Baby Care - Nestle Start Healthy Stay Healthy", "raw_content": "\nगरोदरपणातील अत्यावश्यक पोषणमूल्ये – डी जीवनसत्व आणि कॅल्शियम\nगरोदरपणात वेगवेगळा आणि संतुलित आहार घेणे हे तुम्ही आणि तुमचे बाळ या दोघांसाठीही खूप महत्त्वाचे असते. गरोदरपणातील पोषण हा खूप मोठा विषय आहे पण सुरुवात करणे सोपे आहे – तुमच्या गरोदरपणातील आहारामध्ये आवश्यक पोषणमूल्ये व जीवनसत्वे यांचा समावेश करण्यासाठी त्यांचा परिचय करून घेण्यासाठी, तसेच तुम्ही व तुमचे बाळ यांच्यासाठी त्याचा लाभ याची माहिती घेण्यासाठी खालील तक्त्याचा वापर करा.\nतुम्हाला कृत्रिम पुनरुत्पादन तंत्रांचा वापर केल्यानंतरही तुम्हाला गर्भधारणा होत नसेल तर तुमचे डॉक्टर तुम्हाला सरोगसीचा सल्ला देऊ शकतात. तुम्हाला स्वतःचे बाळ हवे असेल पण स्पष्ट वैद्यकीय कारणांमुळे तुम्हाला गर्भधारणा होत नसेल किंवा पूर्ण काळ तुम्ही बाळ गर्भात राखू शकत नसाल तर सरोगसीच्या पर्यायाचा विचार करता येतो. खालील परिस्थितीमध्ये सरोगसीचा सल्ला दिला जातो : गर्भाशय नसणे, अंडे निर्माण होत नसेल किंवा रोगट अंडे असेल तर; सतत गर्भपात होणे; इन व्हिट्रो फर्टिलायझेशन (आयव्हीएफ) वारंवार अपयशी ठरत असेल तर आण�� काही विशिष्ट वैद्यकीय परिस्थितीमध्ये.\nतुम्ही गर्भधारणेपूर्वी डॉक्टरांची भेट घेणे का आवश्यक असते\nगरोदर राहण्याच्या तुमच्या निर्णयाबद्दल आणि गर्भधारणेपूर्वी तपासणी करून घेण्याचा विचार केल्याबद्दल अभिनंदन. गर्भधारणेपूर्वीच्या भेटीमध्ये तुमचे आरोग्य चांगले आहे याची खातरजमा करण्यासाठी किंवा तुमचे शरीर गरोदर राहण्यासाठी तयार आहे का हे तपासण्यासाठी गरोदरपणापूर्वी वैद्यकीय तपासणी केली जाते.\nअतिवजन असताना गरोदर राहणे\nगरोदर राहण्याचा विचार करत आहात, पण तुमच्या जास्त शारिरीक वजनामुळे चिंतित आहात अतिवजनामुळे तुम्ही गरोदर राहण्याच्या शक्यतेवर परिणाम होतो. अति वजन असल्यास (बॉडी मास इंडेक्स (बीएमआय) 25 पेक्षा जास्त) सामान्य ओव्ह्यूलेशनमध्ये अडथळे येऊन तुमच्या जननक्षमतेवर विपरीत परिणाम होऊ शकतो.\nसकाळच्या आजारांचा सामना करणे\nगरोदरपणात सर्व स्त्रियांना सतावणारी सर्वात सामान्य समस्या म्हणजे मळमळ, उलट्या असे सकाळचे आजार. हे साधारणपणे गर्भधारणेच्या 4थ्या ते 6व्या आठवड्यांपासून सुरू होते आणि 14व्या ते 16व्या आठवड्यांपर्यंत टिकते. काही स्त्रियांना त्यांच्या गरोदरपणाच्या संपूर्ण कालावधीत सकाळच्या आजारांचा त्रास होऊ शकतो. यामुळे हलकीशी मळमळ किंवा उलट्या होऊ शकतात.\nगरोदरपणा आणि नोकरी/व्यवसाय एकत्र करता येतात का\nकोणत्याही आईसाठी गरोदरपणापेक्षा अधिक सुंदर काळ असू शकत नाही. पण त्याच वेळी काम करणाऱ्या आयांसाठी त्यांची स्वतःची आव्हाने असतात, ही आव्हाने त्यांच्या या टप्प्याशी निगडीत असतात.\nहल्ली वाढत्या संख्येने महिला मातृत्व लांबवत आहेत. तुम्ही अधिक प्रगल्भ, तयार आणि अनुभवी असता तेव्हा बाळ होण्याचे जास्त फायदे असतात. जरी अनेक महिलांना तिशीमध्ये उशीरा आणि चाळीशीच्या सुरुवातीमध्ये निरोगी बाळे होत असली तरी, तुमचे वय वाढत जाते तसे काही समस्या वारंवार उद्भवतात.\nस्तनपानासाठी तुमच्या शरीराला तयार करण्यासाठी तुमच्या स्तनामध्ये आणि त्याच्या भोवती काही विशिष्ट बदल होतात. अनेक महिलांना गरोदरपणाच्या पहिल्या काही लक्षणांमध्ये येणारा अनुभव म्हणजे स्तनांच्या उतींमध्ये होणारा बदल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00295.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9A%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%A1", "date_download": "2018-04-24T18:20:05Z", "digest": "sha1:RUZ4ILA3NPBKTWVQONWFVBYL7PHSZTJ3", "length": 25427, "nlines": 222, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "चंदन - वंदन - विकिपीडिया", "raw_content": "\n(चंदनगड या पानावरून पुनर्निर्देशित)\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nचंदन - वंदन हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे.\n५ गडावरील पाहण्यासारखी ठिकाणे\n६ गडावरील राहायची सोय\n७ गडावरील खाण्याची सोय\n८ गडावरील पाण्याची सोय\n९ गडावर जाण्याच्या वाटा\n११ जाण्यासाठी लागणारा वेळ\n१३ हे सुद्धा पहा\nपुणे-सातारा रोडवर भुईंज गावापासून डावीकडे वळले की साखर कारखाना-जांब-काळंगवाडी फाटा लागतो. नंतर डावीकडे वळले की कच्चा घाटरस्ता लागतो. तो पार केला की चंदन वंदन किल्ल्याचं विहंगम दृश्य दिसतं. तसेच सातारा फलटन रोडवर अंबवडे गाव आहे. गावावरून डावीकडे वळले की 7 ते 8 किलोमीटरवर बनवडी नावाचे गाव आहे. त्या गावाशेजारीच चंदन वंदन किल्ला मोठ्या दिमाखात उभा आहे.\nकथा आणि कादंबरी मध्ये जुळ्या भावा विषयी आपण नेहमीच ऐकत असतो मात्र दुर्गविश्र्वातही अशी जुळी भावंडे आढळतात त्यांच्यापैकीच एक चंदन-वंदन. सातारच्या अलीकडे २४ कि.मी. अंतरावर ही दुर्गजोडी उभी आहे. ऊसाच्या पिकामुळे सधन झालेला हा सर्व परिसर त्यामुळे रस्ते, वीज, एस्.टी. या सर्व प्राथमिक सुविधा गावा गावा पर्यंत पोहोचल्या आहेत. सपाट माथा असल्यामुळे पुणे-सातारा मार्गावरून हे किल्ले सहजच ओळखता येतात. यांच्या पूर्वेस जरंडेश्र्वर कल्याणगड, भवानीचा डोंगर, पश्चिमेस वैराट्गड, पांडवगड. एकीकडे महाबळेश्र्वर प्रांत तर दुसरीकडे सातारा शहर यांच्या सीमेवर हे किल्ले उभे आहेत. इ.स. ११९१-११९२ सालच्या ताम्रलेखानुसार हे किल्ले शिलाहार राजा दुसरा भोज याने बांधले. १६७३ च्या सुमारास शिवरायांनी सातारा प्रांत जिंकला आणि त्याचवेळी सज्जनगड, कल्याणगड, अजिंक्यतारा या किल्ल्यांसोबत यांना देखील स्वराज्यात सामील करून घेतले. पुढे संभाजी राजांच्या कारकिर्दीत सन १६८५ मध्ये फेब्रुवारी महिन्यात अमानुल्ला खानाने चंदन-वंदन येथे असणा-या मराठांच्या तुकडीवर हल्ला केला. या चकमकीत मोघलांच्या हातात २५ घोडी, २० बंदुका, २ निशाणे, १ नगारा सापडला. पुढे १६८९ पर्यंत हा सर्व परिसर मराठांच्या ताब���यात होता. नंतर मात्र तो मोगलांच्या हातात पडला. छत्रपती शाहुमहाराजांनी सन १७०७ मध्ये पावसाळ्यात हा प्रदेश जिंकून घेतला. पुढे सन १७५२ मध्ये ताराबाईवर लक्ष ठेवण्यास पुरेसा फौजफाटा देऊन बाळाजी विश्र्वनाथांनी या किल्ल्यावर दादोपंत यांची नेमणूक केली. नंतर हा किल्ला इंग्रजांच्या हातात पडला.\nगडावर राहण्याची सोय नाही.\nअरबवाडी मधून १ ते दीड तासात जाता येते.\nसांगाती सह्याद्रीचा - यंग झिंगारो\nडोंगरयात्रा - आनंद पाळंदे\nदुर्गदर्शन - गो. नी. दांडेकर\nकिल्ले - गो. नी. दांडेकर\nदुर्गभ्रमणगाथा - गो. नी. दांडेकर\nट्रेक द सह्याद्रीज (इंग्लिश) - हरीश कापडिया\nसह्याद्री - स. आ. जोगळेकर\nदुर्गकथा - निनाद बेडेकर\nदुर्गवैभव - निनाद बेडेकर\nइतिहास दुर्गांचा - निनाद बेडेकर\nमहाराष्ट्रातील दुर्ग - निनाद बेडेकर\nकिल्ल्याबद्दलचा हा लेख अपूर्ण आहे. कृपया या लेखाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी चर्चा पान किंवा विस्तार विनंती पहा.\nमांगी-तुंगी • मुल्हेर • मोरा• हरगड• साल्हेर •सालोटा• चौरगड\nसोनगीर • लळिंग• गाळणा • कंक्राळा• डेरमाळ किल्ला• भामेर किल्ला\nअचला किल्ला • अहिवंत किल्ला• सप्तशृंगी किल्ला • मार्कंडा किल्ला• जवळ्या किल्ला• रवळ्या किल्ला• धोडप किल्ला• कांचना किल्ला• कोळधेर किल्ला• राजधेर किल्ला• इंद्राई किल्ला• चांदवड किल्ला• हातगड किल्ला• कन्हेरागड किल्ला• पिसोळ\nअंकाई किल्ला • टंकाई किल्ला• गोरखगड किल्ला\nकान्हेरगड किल्ला • अंतूर किल्ला\nनाशिक - त्र्यंबक रांग\nघरगड किल्ला • डांग्या किल्ला• उतवड किल्ला •बसगड किल्ला• फणी किल्ला• हरिहर किल्ला• ब्रह्मा किल्ला •ब्रह्मगिरी किल्ला• अंजनेरी किल्ला• रामशेज किल्ला• भूपतगड किल्ला• वाघेरा किल्ला\nइगतपुरी - कळसूबाई रांग\nकुलंग • मदनगड • अलंग • कळसूबाई • अवंढा किल्ला • पट्टा किल्ला • बितनगड किल्ला •त्रिंगलवाडी किल्ला• कावनई किल्ला\nरतनगड • कलाडगड किल्ला • भैरवगड किल्ला • कुंजरगड किल्ला\nहरिश्चंद्रगड • जीवधन • चावंड किल्ला • शिवनेरी • भैरवगड किल्ला • पाबरगड • हडसर • निमगिरी किल्ला • नारायणगड\nढाकोबा किल्ला • दुर्ग किल्ला• गोरखगड किल्ला •सिद्धगड किल्ला• पदरगड किल्ला• कोथळीगड किल्ला• तुंगी किल्ला\nढाक किल्ला • भीमगड किल्ला• राजमाची किल्ला •श्रीवर्धन किल्ला• मनोरंजन किल्ला• लोहगड किल्ला• विसापूर किल्ला• तिकोना किल्ला• तुंग किल्ला• तेलबैला किल्ला• घनगड किल्ला• सुधागड किल्ला• सरसगड किल्ला• कुर्डूगड किल्ला\nपुणे - (मुठा-गुंजवणे-काळ खोरे)\nसिंहगड किल्ला • राजगड किल्ला• तोरणा किल्ला •लिंगाणा किल्ला• रायगड किल्ला• पुरंदर किल्ला• वज्रगड किल्ला• मल्हारगड किल्ला\nरोहिडा किल्ला • रायरेश्वर• केंजळगड •कमळगड• चंद्रगड किल्ला• मंगळगड किल्ला • कावळ्या किल्ला\nमहाबळेश्वर - (कोयना-जगबुडी खोरे)\nप्रतापगड • मधुमकरंदगड• वासोटा •चकदेव• रसाळगड• सुमारगड• महिपतगड\nपांडवगड • वैराटगड• चंदनगड • वंदनगड• अजिंक्यतारा• कल्याणगड• संतोषगड• वारुगड • महिमानगड• वर्धनगड\nसदाशिवगड • वसंतगड• मच्छिंद्रगड • मोरगिरी• दातेगड\nजंगली जयगड • भैरवगड• प्रचितगड • महिपतगड\nभुदरगड • रांगणा किल्ला• मनोहरगड • मनसंतोषगड• कालानंदीगड• गंधर्वगड• सामानगड• वल्लभगड• सोनगड• भैरवगड\nअडसूळ • अशेरी• कोहोज किल्ला •तांदूळवाडी• गंभीरगड• काळदुर्ग• टकमक किल्ला\nमाहुली • आजोबा किल्ला\nश्रीमलंगगड • चंदेरी• पेब किल्ला •इर्शाळगड• प्रबळगड• कर्नाळा• माणिकगड• सांकशी किल्ला\nरोहा - (कुंडलिका खोरे)\nअवचितगड • घोसाळगड• तळागड •सुरगड• बिरवाडी किल्ला• सोनगिरी किल्ला\nसागरगड • मंडणगड• पालगड\nतारापूर किल्ला • शिरगाव किल्ला• माहीम किल्ला • केळवे किल्ला• अलिबाग किल्ला• भोंडगड• दातिवरे किल्ला• अर्नाळा किल्ला• वसई किल्ला\nउंदेरी किल्ला • खांदेरी किल्ला• कुलाबा किल्ला • रेवदंडा किल्ला• कोर्लई किल्ला• जंजिरा• पद्मदुर्ग• बाणकोट किल्ला• गोवा किल्ला• कनकदुर्ग• फत्तेगड• सुवर्णदुर्ग• गोपाळगड• विजयगड• जयगड• रत्नागिरी किल्ला• पूर्णगड• आंबोळगड• यशवंतगड (जैतापूर)• विजयदुर्ग• देवगड• भगवंतगड• भरतगड• सिंधुदुर्ग• पद्मदुर्ग• सर्जेकोट• पद्मदुर्ग• राजकोट किल्ला• निवती किल्ला• यशवंतगड (रेडी)• तेरेखोल किल्ला\nकिल्ले नरनाळा • बाळापूर किल्ला • अकोला किल्ला\nगाविलगड • आमनेरचा किल्ला\nहरिश्चंद्रगड • रतनगड • कुंजरगड • कलाडगड • बहादूरगड • भुईकोट किल्ला, अहमदनगर • अलंग • कुलंग • पट्टागड • मदनगड • बितनगड किल्ला • पाबरगड • कोथळ्याचा भैरवगड\nपन्हाळा • भूदरगड• विशाळगड• अजिंक्य पारगड• गंधर्वगड\nलळिंग • सोनगिर • थाळनेर • भामेर • रायकोट\nअंकाई • अंजनेरी • अचला • अहिवंत • इंद्राई • औंढ • कण्��ेरगड • कावनई • त्रिंगलवाडी • धोडप • न्हावीगड • मांगी - तुंगी • मुल्हेर •मोरागड • राजधेर • सप्तशृंगी • साल्हेर • हरगड • हातगड• कांचनगड • मालेगावचा किल्ला\nअर्नाळा • अशेरीगड • आजोबागड • इरशाळगड • काळदुर्ग • कोहोजगड • गोरखगड • चंदेरी • ताहुली • मलंगगड • माहुलीगड • वसईचा किल्ला • शिरगावचा किल्ला• सिध्दगड • दौलतमंगळ • किल्ले दुर्गाडी • गंभीरगड\nकिल्ले पुरंदर • कोरीगड - कोराईगड • चावंड • जीवधन • तिकोना • तुंग • तोरणा • दुर्ग - ढाकोबा • मल्हारगड • राजगड • राजमाची • रायरेश्वर • लोहगड • विसापूर • शिवनेरी • सिंहगड • हडसर• रायरीचा किल्ला • चाकणचा किल्ला‎ • भोरगिरी• सिंदोळा किल्ला\nअंबागड • पवनीचा किल्ला•सानगडीचा किल्ला\nअंजनवेल • आंबोलगड • महिपतगड • रत्नदुर्ग • रसाळगड • सुमारगड • सुवर्णदुर्ग • किल्ले पूर्णगड• कनकदुर्ग• गोवागड\nअलिबाग - हिराकोट • अवचितगड • कर्नाळा • कुर्डूगड - विश्रामगड • कोतळीगड • कोर्लई • खांदेरी किल्ला • उंदेरी किल्ला • घनगड • चांभारगड • जंजिरा • तळगड • पेठ • पेब • प्रबळगड - मुरंजन • बहिरी - गडदचा बहिरी • बिरवाडी • भीमाशंकर • माणिकगड • मुरुड जंजिरा • रायगड (किल्ला) • लिंगाणा • सरसगड • सुधागड• सांकशीचा किल्ला • कासा उर्फ पद्मदुर्ग • घोसाळगड उर्फ वीरगड\nअजिंक्यतारा • कमळगड • कल्याणगड • केंजळगड • चंदन - वंदन • पांडवगड • प्रतापगड • भैरवगड • महिमानगड • रोहीडा • वर्धनगड • वसंतगड • वारुगड • वासोटा • वैराटगड • सज्जनगड • संतोषगड• गुणवंतगड• दातेगड• प्रचितगड• भूषणगड • रायरेश्र्वर\nबहिरगड • बाणूरगड• मच्छिंद्रगड• विलासगड• बहादूरवाडी\nविजयदुर्ग • आसवगड • सिंधुदुर्ग • भरतगड • राजकोट आणि सर्जेकोट\nसिताबर्डीचा किल्ला • नगरधन•गोंड राजाचा किल्ला •उमरेडचा किल्ला•आमनेरचा किल्ला•भिवगड\nअंमळनेरचा किल्ला • पारोळयाचा किल्ला• बहादरपूर किल्ला\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १० जून २०१७ रोजी १४:०३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00298.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/birthday-and-jyotish/today-is-your-birthday-113070500002_1.html", "date_download": "2018-04-24T18:20:41Z", "digest": "sha1:MW7CMKNK53DTL7JLWZ3YOURVZML52VWY", "length": 10423, "nlines": 123, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "Marathi Astrology | आज तुमचा वाढदिवस आहे | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 24 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nआज तुमचा वाढदिवस आहे (05.03.2018)\nज्या व्यक्तींचा मूलक 5 असतो, ते व्यक्ती फारच भाग्यशाली असतात. असे व्यक्ती मितभाषी असतात. कवी, कलाकार व अनेक विद्यांमध्ये निपुण असतात. यांच्यात गजबची आकर्षण शक्ती असते. अनोळख्या व्यक्तींना मदत करण्यासाठी हे लोक सदैव तयार असतात. यांच्यात कुठल्याही प्रकारचा बदल करणे फारच कठिण असते. जर हे लोक चांगल्या स्वभावाचे असतील तर कुणीही वाईट संगतीत त्यांना आणू शकत नाही पण जर तुमच्या स्वभावात वाईटपणा असेल तर जगातील कुठलीही ताकद तुम्हाला सुधारू शकत नाही. पण अधिकतर 5 तारखेला जन्म घेणारे व्यक्ती सौम्य स्वभावाचेच असतात.\nईष्टदेव : महालक्ष्मी, गणपती\nशुभ रंग : हिरवा, गुलाबी, जांभळा, क्रीम\nकसे राहील हे वर्ष\nज्या लोकांची जन्म तारीख 5, 14, 23 आहे त्यांच्यासाठी हे वर्ष उत्तम असेल. तुम्ही तुमच्या बुद्धीचा वापर करून यश मिळवाल. लेखनकार्य करणार्‍या व्यक्तींसाठी हे वर्ष सुखद जाणार आहे. विद्यार्थी वर्गासाठी हे वर्ष अनुकूल राहील. उद्योग-धंद्यात सहयोगाने यश मिळेल. नोकरी करणार्‍यांना संतोषजनक वातावरण मिळेल. आर्थिक, पारिवारिक वेळ अनुकूल असेल. प्रकृती उत्तम राहील. महत्त्वाच्या कामानिमित्त यात्रेचा योग घडेल. ऐकून हे वर्ष संमिश्र राहील.\nमूलक 5चे प्रभावशाली व्यक्ती\nअशुभ सूर्य नोकरीस घातक\nआज तुमचा वाढदिवस आहे (04.03.2018)\nShanivar totke : शनिवारी जोडे- चपला चोरी जाणे उत्तम असते\nआज तुमचा वाढदिवस आहे (03.03.2018)\nयावर अधिक वाचा :\nपाळा काही धार्मिक नियम\nशिव मंदिरात झांज वाजवू नये. सूर्य मंदिरात शंख आणि देवीच्या मंदिरात बासरी वाजवू ...\nदेवळे अशाच ठिकाणी बांधलेली असतात जिथे प्रचंड शुभ ऊर्जा असते. देवळे म्हणजे जणू काही ...\nशुचिर्भूत होवून व्यक्ती ताटासमोर बसल्यावर प्रथम ताटाच्या मध्यभागी बरोबर समोर मीठ ...\nस्वप्नात जर घुबड दिसला तर...\nस्वप्नात जर घुबड दिसला तर शुभ मानले जात नाही. अशी मान्यता आहे की स्वप्नात जर घुबड दिसला ...\nTotake : गुलाबाचे 9 चमत्कारिक टोटके\nगुलाब सर्वांना प्रिय फूल आहे. याचे अनेक फायदेही आहेत. पण या गुलाबाच्या फुलांचे काही टोटके ...\nबराक ओबामा यांनी पत्र पाठवून मागितली माफी\nअमेरिकेचे माजी राष्ट्रपती बराक ओबामा आणि त्यांच��� पत्नी मिशेल ओबामा यांनी आपली मोठी मुलगी ...\nचार दिवस सलग बँका बंद राहणार\nबँकेची काही कामे असतील तर पुढील तीन दिवसांत आटोपून घ्यावी लागणार आहेत. कारण चार दिवस सलग ...\nआसाराम बापूला बुधवारी शिक्षा सुनावली जाणार\nबलात्काराच्या प्रकरणात अटकेत असलेला स्वयंघोषित अध्यात्मिक गुरु आसाराम याला बुधवारी शिक्षा ...\nमृत्यूच्या पाच तासाने उठून बसला, सांगितले अनुभव\nघरात अंतिम संस्काराची तयारी सुरू असताना मृत व्यक्ती अचानक उठून बसला तर हैराण होणे ...\nभारतीय लष्कराने पाकच्या पाच सैनिकांना घातले कंठस्नान\nनियंत्रण रेषेवर सातत्याने पाकिस्तानी सैनिकांकडून होणाऱ्या गोळीबाराविरोधात प्रत्युत्तरदाखल ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00299.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/entertainment/kangana-ranawat-on-her-marriage-268940.html", "date_download": "2018-04-24T17:50:52Z", "digest": "sha1:2JV53DVTXAL5W4IQ3RLEWH554DTFRVC5", "length": 10511, "nlines": 127, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "आपल्या लग्नाबद्दल काय म्हणतेय कंगना राणावत?", "raw_content": "\nकेरळमध्ये फक्त सचिनच्याच पुस्तकांची लायब्ररी\nजालन्यात सहा लाखांच्या बनावट नोटा जप्त\n'चौधरींचं वक्तव्य अत्यंत दुर्दैवी'\nव्हेंटिलेटरमध्ये झुरळ जीवावर बेतलं\n,जय वाघानंतर त्याचा बछडा 'जयचंद'ही बेपत्ता\nगणित चुकलं म्हणून शिक्षकाने विद्यार्थ्याच्या तोंडात खुपसली छडी\nऔरंगाबादेत विद्यार्थ्यांना झालं काय, काॅपी पकडली म्हणून आत्महत्येचा प्रयत्न\nकर्जमाफीचा लाभ आता 2001-09 काळातील शेतकऱ्यांनाही मिळणार \nनाणार'चं आतून किर्तन बाहेरून तमाशा झालाय-अशोक चव्हाण\nमुंबईत धावत्या लोकलसमोर ढकलून प्रवाशाची हत्या\nमुंबईत म्हाडा ची ३३०० घरांसाठी सोडत लवकरच\n19 वर्षाचा मराठी तरुण घेणार जैन धर्माची दीक्षा\nमहाभियोगाची नोटीस फेटाळण्याचा निर्णय घाईत नाहीतर पूर्ण विचारांती - नायडू\n भाजप आणि काँग्रेसमध्ये 'कांटे की टक्कर', जेडीस ठरणार किंगमेकर\nसंसदेतही कास्टिंग काऊच, रेणुका चौधरींचं खळबळजनक वक्तव्य\nमोठ्या आवाजात गाणी ऐकायचा दुकानदार, वैतागून शेजाऱ्याने झाडल्या गोळ्या\nबिग बींची लेक श्वेताच्या ठुमक्यांचा व्हिडिओ व्हायरल\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nसंजय दत्तनं भिकही मागितलीय, 'संजू'च्या टीझरमधून उलगडली अनेक गुपितं\nअश्वमी महेश मांजरेकर झळकणार सलम���नसोबत सिनेमात\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nभारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा होणार आई\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nबर्थडे स्पेशल : सचिनचा प्रेरणादायी प्रवास\nपंजाबचा दिल्लीवर शानदार विजय\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\nकेरळमध्ये फक्त सचिनच्याच पुस्तकांची लायब्ररी\nजालन्यात सहा लाखांच्या बनावट नोटा जप्त\n'चौधरींचं वक्तव्य अत्यंत दुर्दैवी'\nव्हेंटिलेटरमध्ये झुरळ जीवावर बेतलं\nबेधडक : महाभियोगाचे राजकारण\nबेधडक : आरपारची लढाई\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\nआपल्या लग्नाबद्दल काय म्हणतेय कंगना राणावत\nबोल्ड कंगना राणावत कुठेही गेली तरी बातमीच होते. नुकतीच ती सिमरन सिनेमाच्या म्युझिक लाँचला गेली होती. तिथे ती बिनधास्तपणे अनेक विषयांवर बोलली.\n03 सप्टेंबर : बोल्ड कंगना राणावत कुठेही गेली तरी बातमीच होते. नुकतीच ती सिमरन सिनेमाच्या म्युझिक लाँचला गेली होती. तिथे ती बिनधास्तपणे अनेक विषयांवर बोलली. हृतिक रोशन आपल्याला पाहून कसा पळतो, इथपासून ते ती तिच्या लग्नाविषयीही बोलली.\nकंगना राणावतचं लग्न डिसेंबरमध्ये असल्याची चर्चा आहे. यावर तिनं उत्तर दिलं. 'माझी बहीण रंगोली अनेकांची लग्न जमवते. मी तिला म्हटलं,माझ्यासाठी मुलगा शोध. ती म्हणाली, ते फार कठीण काम आहे.'\nकंगना पुढे म्हणाली, ' आता माझ्याकडे लग्नासाठी वेळ नाही. वेळ मिळेल तेव्हा मी लग्न करेन.'\nकंगनाला तू रिलेशनशिपमध्ये आहेस का, असं विचारलं तेव्हा मात्र तिनं यावर काहीच उत्तर दिलं नाही. डाल मे कुछ काला जरुर है.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nबिग बींची लेक श्वेताच्या ठुमक्यांचा व्हिडिओ व्हायरल\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nसंजय दत्तनं भिकही मागितलीय, 'संजू'च्या टीझरमधून उलगडली अनेक गुपितं\nअश्वमी महेश मांजरेकर झळकणार सलमानसोबत सिनेमात\nबाबा आदमच्या जमान्यापासून सुरू आहेत या 'घटना', सरोज खान यांचं वादग्रस्त वक्तव्य\nचेक बाउंस प्रकरणी राजपाल यादवला सहा महिन्यांची शिक्षा आणि जामीन\nकेरळमध्ये फक्त सचिनच्याच पुस्तकांची लायब्ररी\nजालन्यात सहा लाखांच्या बनाव�� नोटा जप्त\n'चौधरींचं वक्तव्य अत्यंत दुर्दैवी'\nव्हेंटिलेटरमध्ये झुरळ जीवावर बेतलं\n,जय वाघानंतर त्याचा बछडा 'जयचंद'ही बेपत्ता\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00299.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/videsh/new-year-celebration-on-peak-in-world-278604.html", "date_download": "2018-04-24T17:47:48Z", "digest": "sha1:NWTZOPYD65OFJDNI5K7GTMZRGKR62LCS", "length": 13485, "nlines": 129, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "जगभर नवीन वर्षाच्या स्वागताची धूम", "raw_content": "\nकेरळमध्ये फक्त सचिनच्याच पुस्तकांची लायब्ररी\nजालन्यात सहा लाखांच्या बनावट नोटा जप्त\n'चौधरींचं वक्तव्य अत्यंत दुर्दैवी'\nव्हेंटिलेटरमध्ये झुरळ जीवावर बेतलं\n,जय वाघानंतर त्याचा बछडा 'जयचंद'ही बेपत्ता\nगणित चुकलं म्हणून शिक्षकाने विद्यार्थ्याच्या तोंडात खुपसली छडी\nऔरंगाबादेत विद्यार्थ्यांना झालं काय, काॅपी पकडली म्हणून आत्महत्येचा प्रयत्न\nकर्जमाफीचा लाभ आता 2001-09 काळातील शेतकऱ्यांनाही मिळणार \nनाणार'चं आतून किर्तन बाहेरून तमाशा झालाय-अशोक चव्हाण\nमुंबईत धावत्या लोकलसमोर ढकलून प्रवाशाची हत्या\nमुंबईत म्हाडा ची ३३०० घरांसाठी सोडत लवकरच\n19 वर्षाचा मराठी तरुण घेणार जैन धर्माची दीक्षा\nमहाभियोगाची नोटीस फेटाळण्याचा निर्णय घाईत नाहीतर पूर्ण विचारांती - नायडू\n भाजप आणि काँग्रेसमध्ये 'कांटे की टक्कर', जेडीस ठरणार किंगमेकर\nसंसदेतही कास्टिंग काऊच, रेणुका चौधरींचं खळबळजनक वक्तव्य\nमोठ्या आवाजात गाणी ऐकायचा दुकानदार, वैतागून शेजाऱ्याने झाडल्या गोळ्या\nबिग बींची लेक श्वेताच्या ठुमक्यांचा व्हिडिओ व्हायरल\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nसंजय दत्तनं भिकही मागितलीय, 'संजू'च्या टीझरमधून उलगडली अनेक गुपितं\nअश्वमी महेश मांजरेकर झळकणार सलमानसोबत सिनेमात\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nभारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा होणार आई\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nबर्थडे स्पेशल : सचिनचा प्रेरणादायी प्रवास\nपंजाबचा दिल्लीवर शानदार विजय\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\nकेरळमध्ये फक्त सचिनच्याच पुस्तकांची लायब्ररी\nजालन्यात सहा लाखांच्या बनावट नोटा जप्त\n'चौधरींचं वक्तव्य अत्यंत दुर्दैवी'\nव्हेंटिलेटरमध्ये झुरळ जीवावर बेतलं\nबेधडक : महाभियोगाचे राजकारण\nबेधडक : आरपारची लढाई\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\nजगभर नवीन वर्षाच्या स्वागताची धूम\nसगळीकडेच नवीन वर्षाच्या स्वागताचा उत्साह आहे. काही देशांमध्ये नवीन वर्षाचं स्वागत करण्यात आलं आहे.\n31 डिसेंबर : नवीन वर्ष सुरू होण्यास आता अवघे काही तास उरले आहेत. अशावेळी जगभरातच नवीन वर्षाच्या स्वागताची धूम दिसते आहे. सगळीकडेच नवीन वर्षाच्या स्वागताचा उत्साह आहे. काही देशांमध्ये नवीन वर्षाचं स्वागत करण्यात आलं आहे.\nसगळ्यात पहिले न्यूझीलंडच्या ऑकलंडमध्ये नवीन वर्षाचं स्वागत करण्यात आलं. शहरातल्या स्काय टॉवरवरून फटाक्यांची आकर्षक आतषबाजी करण्यात आली.328 मीटर उंच असलेल्या स्काय टॉवरवरून ही आतषबाजी केली जाते. ही आतषबाजी डोळ्यांचं पारणं फेडणारी होती. बारा वाजण्यासाठी काही क्षण सुरु असताना काऊंटडाऊन देण्यात आलं. जसे बारा वाजले त्या क्षणी फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. ही आतिषबाजी पाहण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली होती. एकमेकांना आलिंगन देऊन नागरिकांनी नववर्षाच्या शुभेच्छा दिल्यात.\nत्यानंतर नवीन वर्षाचं स्वागत करणारा ऑस्ट्रेलिया हा दुसरा देश ठरला आहे. सिडनीमध्ये प्रचंड आतिषबाजी करून नवीन वर्षाचं स्वागत करण्यात आलं. दरवर्षी या फटाक्यांच्या आतषबाजीसाठी एक विशिष्ट थिम घेतली जाते. यावर्षी समलिंगी विवाह या थीमवर सिडनीमध्ये नवीन वर्षाचं स्वागत करण्यात येतंय\nहॉंगकाँगकाँगमध्येही नववर्षाचं जोरदार स्वागत करण्यात आलं. हाँगकाँगच्या बंदरावर नयनरम्य आतिषबाजी पाहायला मिळाली. ही आतिषबाजी पाहण्यासाठी एकच गर्दी करण्यात आली होती. किम जोंगचा देश म्हण जेच उत्तर कोरियातही नव्या वर्षाचं जल्लोषात स्वागत करण्यात आलंय. तर दक्षिण कोरियाची राजधानी असलेल्या सेऊलमध्येही नव्या वर्षाचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं आहे. दक्षिण कोरियातल्या नागरिकांना नव्या वर्षाचं स्वागत करताना आसमंत उजळून टाकणारी आतिषबाजी पाहायला मिळाली.\nजपानमध्ये थोड्या वेगळ्या पद्धतीनं नववर्षाचं स्वागत करण्यात आलं. जपानमध्ये नववर्षाचं काऊंटडाऊन संपताच आकाशात फुगे सोडण्यात आले.\nभारतातही न्यूइयरच्या स्वागताचा जल्लोष दिसतो आहे. गोव्यातील पणजी शहरात मांडोवी नदीत अनेक फ्लोटिंग कसिनो अनेक वर्षांपासून आहेत. तिथल्या कसिनो प्राईडमध्ये थर्टी फर्स्टची तयारी पूर्ण झालीये. अनेक लोकांचं न्यूईयर सेलिब्रेशन तर सुरूही झालंय. तर मुंंबई दिल्ली कोलकत्यातही न्यू इयरच्या स्वागताचा जल्लोष दिसतो आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nगुगल करणार नोकरी शोधण्यात मदत, हे आहे नवीन फिचर\nशाही जोडप्याच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन\nरघुराम राजन बँक ऑफ इंग्लंडच्या गव्हर्नरपदी\nआज होतोय जागतिक पुस्तक दिन साजरा\nकाबूलमध्ये आत्मघाती स्फोटात 31 ठार, 54 जखमी\nसिनेटर टॅमी डकवर्थ आणि त्यांच्या तान्ह्या मुलीने सिनेटमध्ये रचला इतिहास\nकेरळमध्ये फक्त सचिनच्याच पुस्तकांची लायब्ररी\nजालन्यात सहा लाखांच्या बनावट नोटा जप्त\n'चौधरींचं वक्तव्य अत्यंत दुर्दैवी'\nव्हेंटिलेटरमध्ये झुरळ जीवावर बेतलं\n,जय वाघानंतर त्याचा बछडा 'जयचंद'ही बेपत्ता\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00299.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/sampadkiya-category/mahajalache-muktayan/", "date_download": "2018-04-24T18:15:17Z", "digest": "sha1:45VQLLZWSU74QYZTI4PZS5MUDJJGMD67", "length": 11401, "nlines": 226, "source_domain": "www.loksatta.com", "title": "महाजालाचे मुक्तायन | Loksatta", "raw_content": "\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nघाऊक बाजारात दर घसरूनही साखर महागच\nपृथ्वीच्या तापमानात २०१० पासून सातत्याने वाढ\nब्रसेल्स गोळीबारातील आरोपी अब्देसलामला २० वर्षे तुरुंगवास\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\nलिनक्सची वाढ – दुसरा टप्पा\nखरोखरच हा एक मास्टरस्ट्रोक होता, ज्याने अनेक हेतू साध्य झाले.\nलिनक्सची वाढ – पहिला टप्पा\nमोनोलिथिक कर्नल हे मोठय़ा आकाराचे, अखंड व एकात्मिक स्वरूपाचे असत.\nलिनस टॉरवल्ड्स व लिनक्सचा जन्म\nएकंदर एका बाजूला ओपन सोर्स व्यवस्था मुख्य प्रवाहाबाहेरच होती\nओपन चळवळीतली तिसरी आघाडी\n१९९१ मध्ये एक नवी व सशक्त पर्यायी व्यवस्था अनौपचारिकरीत्या उभी राहिली, जिचे नाव होते ‘लिनक्स’\nस्टॉलमन आणि फ्री सॉफ्टवेअर फाऊंडेशन\nही भीती पुढे सॉफ्टवेअर पायरसीने खरी ठरवली.\nनैतिक अधिष्ठान देण्याचं काम सर्वप्रथम स्टॉलमननं केलं.\nबीएसडी – ओपन युगाची नांदी\nबिल जॉयने वितरित केलेल्या बीएसडी आज्ञावलींच्या संचाला अल्पावधीतच प्रचंड लोकप्रियता मिळाली\nयुनिक्सची वाढ आणि बीएसडी\nपरिषदेत शेकडोने उपस्थित असलेले संगणक तंत्रज्ञ या नव्या ��परेटिंग प्रणालीवरच्या सादरीकरणाने अक्षरश: भारावून गेले.\nयुनिक्स : सहयोगाची सुरुवात\nनिर्मितीनंतरच्या पहिल्या चार-पाच वर्षांत युनिक्सचा प्रसार तुलनेने संथगतीत होत होता.\nथॉम्पसन आणि ‘युनिक्स’ प्रणाली\nयुनिक्स ऑपरेटिंग प्रणालीच्या जन्माची कथा अत्यंत विलक्षण आहे.\nबौद्धिक संपदा हक्कांचा उलटा प्रवास\nमहान शास्त्रज्ञ आयझॅक न्यूटनचं एक प्रसिद्ध वचन आहे.\nसॉफ्टवेअर आणि बौद्धिक संपदा हक्क\nओपन सोर्स सॉफ्टवेअर व्यवस्थेची तीन महत्त्वाची वैशिष्टय़े आपण मागील लेखात पाहिली\nसॉफ्टवेअरची एक मुक्त संकल्पना\nआयबीएमच्या या निर्णयाचा एक दूरगामी परिणाम झाला\nआयबीएमने अजाणतेपणे स्वत:च्या पायावर धोंडा मारून घेतला होता..\n१९७० आणि ८०ची दशकं ही इलेक्ट्रॉनिक्स उद्योगासाठी मोठय़ा उलथापालथीची पण तेवढय़ाच उत्कर्षांची होती.\nआज आपण सॉफ्टवेअर व हार्डवेअर हे शब्द अगदी सहजपणे वापरतो.\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nमुन्ना यादवला सर्वोच्च न्यायालयातून तात्पुरता जामीन\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nमहापालिकेच्या ३४ मराठी शाळा बंद\nजिल्ह्य़ात ६८ अपघात स्थळे\nकर्नाक पूल पाडण्यास उच्च न्यायालयाचा हिरवा कंदील\nनेहरू विज्ञान केंद्रातील ‘दि एनर्जी बॉल’ नव्या ढंगात\n‘फटका चोरां’ची दहशत कायम\nवाढलेल्या तापमानात विजेविना घामाघूम\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00299.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://sandeepramdasi.com/2011/07/14/mumbaiblast_1307/", "date_download": "2018-04-24T18:22:47Z", "digest": "sha1:YCTZAV2R5OT3QZJI7D3KSGNANHR23O5M", "length": 7636, "nlines": 78, "source_domain": "sandeepramdasi.com", "title": "रोजचंच मढं त्याला… | रामबाण", "raw_content": "\n‘MUMBAI SPIRIT’ हा शब्द ज्याने कोणी पहिल्यांदा वापरला असेल ना त्याला मी कोपरापासून नमस्कार करतो.\nकोई आतंकवादी, कोई बम ब्लास्ट मुंबई की स्पीड इस्लो नही कर सकता,वो काम सिर्फ एकही चीज कर सकती है… पाऊस. आज पावसाचा जोर प्रचंड होता, लोकलंचं वेळापत्रक बिघडलं होतं तेवढ्या एकाच कारणानं बऱ���याच लोकांनी सक्तीची रजा घेतली असावी किंवा बाहेर पडायला उशीर केला असावा.\nकालच्या बाँबस्फोटांचं लोकांना काही वाटत नसेल असं नाही पण परदु:ख शीतल असतं असं म्हणतात ते एक कारण असेल, रोजचंच मढं त्याला कोण रडं हे ही असेल किंवा आपलं ते प्रसिद्ध ‘मुंबई स्पिरिट’ हे सुद्धा एक कारण असेल.\nरिक्षांना रांगा होत्या, बसमध्ये-स्टेशनवर गर्दी होती, पेपरविक्रेत्यांचा धंदा तेजीत होता, गाड्या रोजच्यासारख्याच तुडूंब भरलेल्या होत्या. इतकी गर्दी आज सकाळी होती की या शहराच्या मध्यवर्ती भागात कालच तीन-तीन बाँब स्फोट झालेत त्यात २०-२५ लोकांनी जीव गमावलाय; शे-सव्वाशे जखमी आहेत असं सांगूनही खरं वाटलं नसतं.\nअसंख्य लोक यासाठी त्या मस्त ‘मुंबई स्पिरिट’ या शब्दाचा आधार घेतील.\nहा शब्द वापरला की काहींचा अहं सुखावतो…\nकाहींचं दु:ख लपून राहतं, काहींची भिती…\nकाहींची अगतिकता लपते, काहींची अपरिहार्यता…\nकाहींचं अपयश तर बऱ्याच जणांची अकार्यक्षमताही लपून राहते.\nया शब्दात जबरदस्त शक्ती आहे यात वाद नाही.\nमाणसांचे जिथे 'आकडे' होतात\nबाँबस्फोट झाले की अनेक निष्पाप लोक मरतात. त्यांच्या आप्तस्वकियांकडे आठवणी शिल्लक राहतात, सरकार दफ्तरी त्यांच्या ऐवजी आकडे/Numbers शिल्लक राहतात. जगाचा कारभार पुढे चालूच राहतो.\nमुंबई स्पिरिट हे शब्द वापरले की मुंबईकर दरवाढीच्या स्फोटापासून ते RDX च्या स्फोटापर्यंत अक्षरश: काहीही आणि कितीही दिवस सहन करु शकतो असं गृहीत धरणारांची संख्या आता दिवसेंदिवस वाढू लागलीय.\nआमच्या स्पिरिटला गृहीत धरु नका असं सांगणार कोण कधी आणि सांगायचं ठरवलं तरी ते सांगायचं कोणाला त्यापेक्षा आपण बरं आणि आपलं काम बरं, जोपर्यंत आपल्याला थेट झळ बसत नाही तोवर स्पिरिटचा अनोखा नमुना दाखवायला काय हरकत आहे.\n‘MUMBAI SPIRIT’ हा शब्द ज्याने कोणी पहिल्यांदा वापरला असेल ना त्याला मी कोपरापासून नमस्कार करतो.\nतो कोणी राजकारणी तर नव्हता ना याचा शोध घ्यायला हवा.\n2 thoughts on “रोजचंच मढं त्याला…”\nमुंबई स्पिरिट अफझल गुरूची फाशी अमलात आणावी अशी मागणी करण्याइतके सामर्थ्यवान आहे काय\nतुमचा संपूर्ण लेख छान झाला आहे. हे जे मुंबई स्पिरिट म्हणतात ते काही खरं नाही. लोक आपले पोटाच्या मागे धावतात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00300.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://prabodhan.org/Joggers_Park/index_marathi.html", "date_download": "2018-04-24T17:56:23Z", "digest": "sha1:ZUI6UFRJJWZISRMN2V7PVRY2Q7LUIKXG", "length": 1440, "nlines": 4, "source_domain": "prabodhan.org", "title": "प्रबोधन जॉगर्स पार्क", "raw_content": "जॉगिंग ट्रॅक लॉन टेनिस\nप्रबोधन जॉगर्स पार्क व टेनिस प्रशिक्षण शाळा यांचे उद्‍घाटन २१ मे १९९९ रोजी शिवसेना नेते मा. श्री. उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. इको- फ्रेंडली, जॉगर्स पार्क, शास्त्रीयदृष्ट्या विकसित सुसज्ज टेनिस प्रशिक्षण शाळा आणि उत्कृष्ट योगाभ्यास केंद्र यांचा या वास्तुमध्ये समावेश असून यामुळे गोरेगावकरांचे जीवन शारिरीक व मानसिकरित्या आनंदी होईल यात शंका नाही.\n© 2009 प्रबोधन गोरेगाव. सर्व हक्क सुरक्षित Best viewed in 1024 x 768 resolution संकेतस्थळ सादरीकरण व व्यवस्थापन : प्रिस्टाईन मल्टिमिडिया प्रा. लि.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00302.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/uttar-maharashtra/patient-suffering-nashik-12946", "date_download": "2018-04-24T18:36:53Z", "digest": "sha1:OGDHJ4LXLO363RVLLE7XJVMLV5KFLLGI", "length": 14521, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "patient suffering in Nashik जुन्या नाशिकमध्ये दिवसाला चारशे रुग्ण पीडित | eSakal", "raw_content": "\nजुन्या नाशिकमध्ये दिवसाला चारशे रुग्ण पीडित\nशुक्रवार, 30 सप्टेंबर 2016\nजुने नाशिक - महापालिका आरोग्य विभागाच्या दुर्लक्षाने पूर्व प्रभागात साथीच्या आजारांनी मोठे थैमान घातले आहे. त्यानिमित्ताने डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयात तपासणीसाठी रुग्णांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. दिवसाकाठी सुमारे 400 रुग्णांची विविध आजारांनी पीडित रुग्णांची तपासणी या ठिकाणी होत असल्याचे चित्र रुग्णालयात बघावयास मिळत आहे.\nजुने नाशिक - महापालिका आरोग्य विभागाच्या दुर्लक्षाने पूर्व प्रभागात साथीच्या आजारांनी मोठे थैमान घातले आहे. त्यानिमित्ताने डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयात तपासणीसाठी रुग्णांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. दिवसाकाठी सुमारे 400 रुग्णांची विविध आजारांनी पीडित रुग्णांची तपासणी या ठिकाणी होत असल्याचे चित्र रुग्णालयात बघावयास मिळत आहे.\nशहरात डेंगीच्या आजाराने मोठे थैमान घातले आहे. विशेषत: पूर्व विभागात डेंगीच्या आजाराने पीडित रुग्णांची संख्या जास्त असल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी चार दिवसांत वडाळा नाका, राजवाडा व भारतनगर अशा भागातील दोन रुग्णांचा डेंगीने मृत्यू झाला होता. तसेच 1 ते 28 सप्टेंबरच्या दरम्यान सुमारे 224 संशयित रुग्णांची तपासणी करण्यात आली होती. त्यातील नऊ रुग्णांना डेंगीची लागण झाल्य��चे आढळून आले होते.\nदुसरीकडे अन्य आजारांनी पीडित रुग्णांची संख्याही वाढत असल्याचे समोर येत आहे. दररोज सुमारे 350 ते 400 रुग्णांची तपासणी डॉक्‍टरांकडून केली जात आहे. त्यातील सुमारे 150 रुग्णांचे पेशीच्या कमतरतेमुळे त्यांच्या रक्ताचे नमुने घेण्यात येऊन प्रयोगशाळेत तपासणी करण्यात येत आहे. त्यातील पाच रुग्ण डेंगी संशयित आढळून येत आहेत. त्याचप्रमाणे शहरी आरोग्य केंद्राच्या कर्मचाऱ्यांकडून केल्या जात असलेल्या सर्व्हेत सुमारे सात रुग्ण असे सुमारे 10 ते 12 रुग्णांचे डेंगी संशयित असल्याचा अहवाल पुढील तपासणीसाठी मुख्यालयास सादर करण्यात येत आहे. त्यापाठोपाठ मलेरिया व टायफॉइडचे रुग्ण अधिक असल्याचेही समोर येत आहे.\nखासगी रुग्णालयातील तपासणीमुळे संभ्रम\nडेंगी संशयित रुग्णांची आयजीजी, आयजीएम, एनएसआय अशा तीन प्रकारच्या नमुन्यांची तपासणी होणे आवश्‍यक आहे. या तिन्ही तपसण्यांचा अहवाल जर सारखा येत असेल तर त्या रुग्णास डेंगीची लागण झाल्याचे निश्‍चित होत असते. त्यानंतर डेंगी आजारासंदर्भातील औषधोपचार केले जातात. प्रत्यक्षात खासगी रुग्णालयात मात्र या तिन्ही तपासण्यांपैकी एनएसआय ही एकच तपासणी करत संशयित रुग्णास डेंगीची लागण झाल्याचे निश्‍चित केले जात असते. त्यामुळे खासगी तपासणी व शासकीय प्रयोगशाळेच्या तपासणी अहवालात साम्य आढळून येत नसल्याने नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होत असतो.\n28 दिवसांत 224 संशयित डेंगी रुग्ण\nडॉ. झाकिर हुसेन रुग्णालय - 25\nखासगी रुग्णालये - 87\nशहराबाहेरील रुग्ण - 42\nप्रत्यक्ष भागात आढळून आलेले रुग्ण - 70\nचित्रपट काढून पाणी जिरणार नाही - आमिर खान\nनागपूर - \"जलसंधारणाचा संदेश देण्यासाठी चित्रपटही करता येईल. एखादी चांगली कथा आली तर विचारही करू. पण, महाराष्ट्रातील दिडशेपेक्षा अधिक तालुके...\nचालकाच्या गळ्याला चाकू लावून मध्यरात्री वाहनचोरी\nसटाणा - वाहनचालकाच्या गळ्याला चाकू लावून त्याला बेदम मारहाण करत मध्यरात्री रस्त्यावर सोडून तिघांनी वाहनासह पोबारा केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे....\nग्रामीण भागातील स्वच्छतेसाठी शिवसेना आमदारांचा हातभार\nडोंबिवली - गावे पालिकेत समाविष्ट झाल्यापासून येथील घनकचरा व्यवस्थापन व आरोग्याच्या अनेक समस्या हा चर्चेचा विषय झाला आहे. कल्याण ग्रामीणचे...\nप्राइड होम सोसायटीला अनधिकृत नळजोड प्रकरणी साडेसहा हजारांचा दंड\nपिंपरी (पुणे) - काळेवाडी-तापकीरनगर येथील प्राइड होम सोसायटीचे एक वर्षापासूनचे अनधिकृत नळजोड महापालिका पाणीपुरवठा विभागाने तोडला होता. मात्र,...\nजागा संपादनाच्या मुद्यामुळे स्मार्ट रोड सापडणार वादात\nनाशिक : स्मार्ट सिटी अंतर्गत सोळा कोटी रुपये खर्च करून अशोक स्तंभ ते त्र्यंबक नाका सिग्नल दरम्यान स्मार्ट रोड तयार करावयाच्या कामाला सुरुवात होत नाही...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00302.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://shabdshabd.blogspot.com/2009/01/blog-post.html", "date_download": "2018-04-24T18:28:40Z", "digest": "sha1:UVPUASPIW4MAIYCY5YWQJZQ6KQ5A2EBU", "length": 4715, "nlines": 98, "source_domain": "shabdshabd.blogspot.com", "title": "शब्द शब्द जपुन ठेव ( नरेन्द्र प्रभू ): परशुरामाचा शाप", "raw_content": "\nशब्द शब्द जपुन ठेव ( नरेन्द्र प्रभू )\nमी वाचलेल्या साहीत्यामधील चांगले, मला आवडलेले भाग या ब्लॉगवर दिले आहेत. : नरेन्द्र प्रभू\nपरशुरामाचा शाप इतका जबरदस्त होता की आजही तो पुर्वांचलातल्या आम्रवृक्षांना भोवतो आहे.पुर्वांचलात आंब्यांची झाडं खूप आहेत जुनी झाडं तर आहेतच पण अजुनही अनेक हौशी लोक भारतातल्या इतर भागातून कुठून-कुठून वेगवेगळ्या जातींची रोपं आणून्ही लावतात, जोपासतात. इथल्या आम्रवृक्षांना दर वर्षी नित्यनेमाने मोहोर येतो, आंबेही लागतात, पण इथला प्रत्येक आंबा झाडावर असतानाच सडायला लागतो. एकही आंबा खाण्याच्या लायकीचा नसतो कैरीचा आंबा होताना त्यात असंख्य किडे होऊन तो नासतोच.\nलेखक : अविनाश बिनीवाले\nकागदाचा पुनर्वापर म्हणजेच निसर्ग संवर्धन\nडॉ. विनायक सेन की अजब कहानी\nस्वप्न उद्याचे घेऊन ये\nसाता समुद्रापार - आमचा सतू (सत्यजित प्रभू) सध्या अमेरिकेत स्टेज शो करतोय. काल असाच त्याचा फोन आला. काही मराठीतली वाक्यं मालवणीत कशी बोलली जातील असा त्याचा प्रश्न होता. ‘माक...\nउबुण्टूमध्ये मराठीत लिहा -\n१ डिसेंबर २००८ पासून वाचनस���ख्या\nCopyright 2009 - शब्द शब्द जपुन ठेव ( नरेन्द्र प्रभू )\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00303.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "http://www.inmarathi.com/author/chetan-dixit/", "date_download": "2018-04-24T18:20:42Z", "digest": "sha1:FLHDJZNXQVNJGE4EJ4E2VR6FVQDYMGMX", "length": 8110, "nlines": 87, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "Chetan Dixit, Author at InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\n’ चार्ली चाप्लीन जीवन प्रवास – भाग ४\n असल्या प्रश्नांची उत्तरं शोधायचीच नसतात.\nमोदी सरकारकडून “शिक्षणाच्या आईचा…”\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page === मे मध्ये मोदी सरकारला तीन वर्षे पूर्ण होतील…\nयाला जीवन ऐसे नाव\nअॅसिड हल्ल्यातून सावरलेल्या तरुणींचा बुलंद आवाज : शिरोज हँगआऊट कॅफे\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page === आपल्या सगळ्यांना माहितीये कि तीन काळ असतात. घडून\nहिंदूंवरील अन्यायाचा इतिहास, कुंदन चंद्रावत आणि खोट्या पुरोगामीत्वाची थेरं\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page === कुंदन चंद्रावत नावाच्या उज्जैनच्या एका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या\nही व्यक्ती मानवी राखेला देते हिऱ्याचे स्वरूप\n‘रिअॅलिटी शो’मागील रिअॅलिटी, जी अतिशय धक्कादायक आहे…..\nमाझे जातीकुळ पाहून तुम्ही मला क्षमा करा : जाऊ तुकोबांच्या गावा : भाग ३५\nMP3 फॉरमॅट “बंद” झालाय – म्हणजे नक्की काय झालंय\nराम रहीम, खट्टर, साक्षी महाराज…देवा…माझ्या देशाला वाचव रे बाबा…\nचीनच्या छातीत धडकी भरणारं भारताचं “जळजळीत” अस्त्र \nभीमा कोरेगावबद्दल, नाण्याच्या “दोन्ही” बाजू\nदेशविदेशातील शहरांना नावं देण्यामागे काय तर्क असतो\nमोदींच्या विरोधकांनी जागं व्हायला हवं\nसर्जनशीलता वाढवण्यासाठी फ्रांसमध्ये लढवली गेलीय अनोखी शक्कल : लघुकथांचे ATM\nइजरायलचं धाडसी ऑपरेशन ओपेरा, ज्यामुळे अण्वस्त्रधारी होण्याचं इराकचं स्वप्न धुळीस मिळालं\nबहुतेक मराठी नव-उद्योजक फक्त ह्या एका कारणामुळे अपयशी होतो…\nजपानमध्ये झोपायला वेळ, तर ऑस्ट्रियात सुट्टीचाही पगार : कामाबद्दलचे अफलातून नियम\nनोटबंदी नंतर झाले १५ लाख लोक बेरोजगार, एकूण बेरोजगारांचा आकडा अधिकच भयावह आहे\nअॅण्टीबायोटिक्स घेत असताना मद्यपान करू नये खरं की खोटं… जाणून घ्या\nपृथ्वीचे अस्तित्व टिकवून ठेवण्यास आशेची किरण असलेला ‘एक भा���तीय’\nकेसगळतीच्या या अफवांवर बिलकुल विश्वास ठेवू नका, नुकसान तुमचंच आहे\nस्मशानवासी गूढ आणि रहस्यमयी अघोरींविषयी काही विचित्र पण सत्य गोष्टी\nहे आहे आशियातील सर्वात श्रीमंत गाव, ह्या गावात सर्वच आहेत करोडपती\n‘ह्या’ गोष्टी केवळ जाहिरातींमध्येचं शक्य होऊ शकतात\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00304.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wordpress.org/themes/twentyeleven/", "date_download": "2018-04-24T18:16:32Z", "digest": "sha1:C2276OO77NPPHD7WKYET4HJ3W6DW7J3Q", "length": 8236, "nlines": 194, "source_domain": "mr.wordpress.org", "title": "थीम निर्देशिका — मोफत वर्डप्रेस थीम — WordPress", "raw_content": "\nआपले थीम अपलोड करा\nथीम यादीत परत जा\nशेवटचे अद्यावत: नोव्हेंबर 16, 2017\nलेख, सानुकूल पिछाडी, सानुकूल रंग, सानुकूल शीर्षलेख, सानुकूल मेनू, संपादक शैली, वैशिष्ट्यीकृत प्रतिमा शीर्षलेख, वैशिष्ट्यपूर्ण प्रतिमा, लवचिक शीर्षलेख, फुटर विजेटस, पूर्ण रुंदीचे टेम्प्लेट, डावा साइडबार, सूक्ष्मस्वरूप, एक कॉलम, पोस्ट स्वरूप, उजवा साइडबार, आरटीएल भाषा समर्थन, स्टिकी पोस्ट, थीम ऑपशन्स, अनुवाद सहीत, दोन कॉलम\n5 पैकी 4.5 स्टार्स.\nथीम आढळले नाही .भिन्न शोध घ्या.\n<# } #> अधिक माहिती\nह्या थीम ला आजून रेट दिले नाही\nटूलबार कडे स्किप करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00305.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} +{"url": "http://yetaajaataa.blogspot.com/2012_07_01_archive.html", "date_download": "2018-04-24T18:14:22Z", "digest": "sha1:RLKLL5SKSM7RF5BJ6W6CEYM5UO6JMYOY", "length": 14195, "nlines": 320, "source_domain": "yetaajaataa.blogspot.com", "title": "येता जाता: July 2012", "raw_content": "\n'तुष्की नागपुरी' च्या येताजाता ब्लाग वर आपले स्वागत आहे. या सर्व कविता सोबत दिलेल्या छायाचित्राच्या अनुषंगाने सुचलेल्या कविता आहेत. छायाचित्र डोळ्यासमोर आले त्या वेळेला काहीच न ठरवता जे लिहिल्या गेले त्या या कविता आहेत. सर्व छायाचित्र उपलब्ध करून देणाऱ्यांचा तुष्की नागपुरी मनःपूर्वक आभारी आहे.\nरविवार, १५ जुलै, २०१२\n(छायाचित्र सौजन्य: स्तुती )\nगंधीत झाले गं जगणे\nगंधीत झाले गं जगणे\nगंधीत झाले गं जगणे\n१५ जुलै २०१२, १७:२०\nप्रेषक: Tushar Joshi वेळ ५:३२ म.उ. कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\n(छायाचित्र सौजन्य: स्तुती )\nतू हसतेस आणि भरतेस\nतू उरतेस स्मरण होऊन\nतू बघतेस तुझ्या टपोऱ्या डोळ्यानी\nमाझ्यासाठी कवच ठरतेस सोडवतेस\nमला जगाच्या खोचक जाचांतून\nतुझे असणेच आश्वासन ठरते\nतू बसतेस जिथे टेकवतेस डोके\nत्या जागा होतात माझे देव्हारे\nतू नसतानाही त्या जागा असतात\nमाझे विसावण्याचे शांत किनारे\nतुझ्या केसांचा गंध भेटतो\n१५ जुलै २०१२, १२:५०\nप्रेषक: Tushar Joshi वेळ ४:३५ म.उ. कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nबुधवार, ११ जुलै, २०१२\n(छायाचित्र सौजन्य: सीमा जोशी)\nएक वाऱ्याची झुळूक येते, केसांना उडवून देते\nतुझे रूप खुलवून जाते\nकेसांच्या जाळी मधून, मन हे तुला पाहताना\nपाऊस येणार आहे, रोमांच देणार आहे\nदवबिंदूंचा पानोपानी श्रृंगार होणार आहे\nअश्या भारलेल्या क्षणांना तुझी साथ लाभून जगणे\nसुखाने खरे धन्य होते\nबघणे तुझे प्रीत भोळे, सागर खोलीचे डोळे\nओठांचा मिश्कील छंद, सावली उन्हाचे जाळे\nधरून ठेऊ कसे मी, तडतडते काळीज माझे\nतुझ्या प्रीतीची धून गाते\n११ जुलै २०१२, २३:३०\nप्रेषक: Tushar Joshi वेळ ११:३६ म.उ. कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nमंगळवार, १० जुलै, २०१२\n(छायाचित्र सौजन्य: शाकल शुक्ल )\nतिचे स्मितं हास्य तिचे बोलके डोळे\nनिरागस सौंदर्याचे मधाळ पोळे\nजिथे जाते लोकांना आपले करते\nसर्व नात्यांसाठी आदर्श ठरते\nधीट कमालीची जरी हृदय भोळे\nतिच्यासाठी जग तिचे खास लोकांचे\nफुलविले हौसेने बगिचे स्वप्नांचे\nउंच जाती तिच्या कल्पनांचे हिंदोळे\nतुषार जोशी, नागपूर (+९१ ९८२२२ २०३६५)\n१० जुलै २०१२, ००:३०\nप्रेषक: Tushar Joshi वेळ १:०५ म.पू. 1 टिप्पणी:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतर पोस्ट्स जरा जुनी पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: पोस्ट (Atom)\nपाहिले होते तुला मी\nतुझे नाव मनात येताच\nअनुवाद - मराठी कविता का हिंदी अनुवाद\nशब्द चित्र - हिंदी कविताएँ\nदीप्ती सूर्वे जाधव (2)\nसावळ्या मुलीची गाणी (3)\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nसाधेसुधे थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00306.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://abpmajha.abplive.in/videos/belapur-sion-panvel-road-will-come-under-navi-mumbai-corporation-472117", "date_download": "2018-04-24T18:12:47Z", "digest": "sha1:DKAQJU5IXRUY7X4FITSVDT3L2TY34Y4H", "length": 13445, "nlines": 133, "source_domain": "abpmajha.abplive.in", "title": "नवी मुंबई : सायन-पनवेल महामार्ग लवकरच नवी मुंबई महापालिकेकडे हस्तांतरित होणार", "raw_content": "\nनवी मुंबई : सायन-पनवेल महामार्ग लवकरच नवी मुंबई महापालिकेकडे हस्तांतरित होणार\nविशेष चर्चा : सरोज खानचं डोकं ठिकाणावर आहे काय\nस्पेशल रिपोर्ट : नाशिक : व्हेंटिलेटरमध्ये झुरळ अडकलं, श्वास न घेता आल्याने महिलेचा मृत्यू\nस्पेशल रिपोर्ट : मुंबई : पैसे आणि जागेचं गणित जुळवणारे मुंबईतील नॅनो फ्लॅट\nमुंबई : 'एबीपी माझा'चे मुख्य संपादक राजीव खांडेकर यांना दीनानाथ मंगेशकर पुरस्कार\nगडचिरोली : नक्षलवाद्यांचा खात्मा करणारे जिगरबाज सी-60\nपुणे : कोरेगाव भीमा प्रकरणातील साक्षीदार पूजाच्या मारेकऱ्यांना अटक करा : रिपाइं\nस्पेशल रिपोर्ट : पंढरपूर : रांगेशिवाय विठ्ठल दर्शन, पंढरपुरात लवकरच टोकन व्यवस्था\nपंढरपूर : विठुची पंढरी मांस-मद्यमुक्त करण्यासाठी मंदिर समितीचा ठराव\nपुणे : सचिन तेंडुलकरचे 'जबरा फॅन' राजू गायकवाडांचं फोटो कलेक्शन खुलं\nस्पेशल रिपोर्ट : शिक्षक भरतीत गुण वाढवून देणारं रॅकेट सक्रिय\nपुणे : कोरेगाव भीमा प्रकरणी सत्यशोधन अहवालात पोलिस अधीक्षकांवर ठपका\nस्पेशल रिपोर्ट : औरंगाबाद : कॉपी पकडलेल्या परीक्षार्थीची कर्मचाऱ्याला मारहाण, आत्महत्येची धमकी\nबातम्या सुपरफास्ट : देशाच्या कानाकोपऱ्यातील घडामोडींचा आढावा\nनाशिक : व्हेंटिलेटरमध्ये झुरळ अडकलं, नाशिकमध्ये रुग्णाचा मृत्यू\nनागपूर : शेतकऱ्याच्या शिवारात पट्टेदार वाघाचा वावर\nविशेष चर्चा : सरोज खानचं डोकं ठिकाणावर आहे काय\nस्पेशल रिपोर्ट : नाशिक : व्हेंटिलेटरमध्ये झुरळ अडकलं, श्वास न घेता आल्याने महिलेचा मृत्यू\nस्पेशल रिपोर्ट : मुंबई : पैसे आणि जागेचं गणित जुळवणारे मुंबईतील नॅनो फ्लॅट\nमुंबई : 'एबीपी माझा'चे मुख्य संपादक राजीव खांडेकर यांना दीनानाथ मंगेशकर पुरस्कार\nगडचिरोली : नक्षलवाद्यांचा खात्मा करणारे जिगरबाज सी-60\nपुणे : कोरेगाव भीमा प्रकरणातील साक्षीदार पूजाच्या मारेकऱ्यांना अटक करा : रिपाइं\nस्पेशल रिपोर्ट : पंढरपूर : रांगेशिवाय विठ्ठल दर्शन, पंढरपुरात लवकरच टोकन व्यवस्था\nपंढरपूर : विठुची पंढरी मांस-मद्यमुक्त करण्यासाठी मंदिर समितीचा ठराव\nपुणे : सचिन तेंडुलकरचे 'जबरा फॅन' राजू गायकवाडांचं फोटो कलेक्शन खुलं\nस्पेशल रिपोर्ट : शिक्षक भरतीत गुण वाढवून देणारं रॅकेट सक्रिय\nपुणे : कोरेगाव भीमा प्रकरणी सत्यशोधन अहवालात पोलिस अधीक्षकांवर ठपका\nस्पेशल रिपोर्ट : औरंगाबाद : कॉपी पकडलेल्या परीक्षार्थीची कर्मचाऱ्याला मारहाण, आत्महत्येची धमकी\nनवी मुंबई : सायन-पनवेल महामार्ग लवकरच नवी मुंबई महापालिकेकडे हस्तांतरित ह��णार\nनवी मुंबई : सायन-पनवेल महामार्ग लवकरच नवी मुंबई महापालिकेकडे हस्तांतरित होणार\nविशेष चर्चा : सरोज खानचं डोकं ठिकाणावर आहे काय\nस्पेशल रिपोर्ट : नाशिक : व्हेंटिलेटरमध्ये झुरळ अडकलं, श्वास न घेता आल्याने महिलेचा मृत्यू\nस्पेशल रिपोर्ट : मुंबई : पैसे आणि जागेचं गणित जुळवणारे मुंबईतील नॅनो फ्लॅट\nमुंबई : 'एबीपी माझा'चे मुख्य संपादक राजीव खांडेकर यांना दीनानाथ मंगेशकर पुरस्कार\nगडचिरोली : नक्षलवाद्यांचा खात्मा करणारे जिगरबाज सी-60\nपुणे : कोरेगाव भीमा प्रकरणातील साक्षीदार पूजाच्या मारेकऱ्यांना अटक करा : रिपाइं\nस्पेशल रिपोर्ट : पंढरपूर : रांगेशिवाय विठ्ठल दर्शन, पंढरपुरात लवकरच टोकन व्यवस्था\nपंढरपूर : विठुची पंढरी मांस-मद्यमुक्त करण्यासाठी मंदिर समितीचा ठराव\nपुणे : सचिन तेंडुलकरचे 'जबरा फॅन' राजू गायकवाडांचं फोटो कलेक्शन खुलं\nस्पेशल रिपोर्ट : शिक्षक भरतीत गुण वाढवून देणारं रॅकेट सक्रिय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00308.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} +{"url": "http://mr.upakram.org/node/1331", "date_download": "2018-04-24T18:25:44Z", "digest": "sha1:PL6FUJKAFM3HLNSZE7BXTV3553ITTSDW", "length": 30898, "nlines": 144, "source_domain": "mr.upakram.org", "title": "प्रभाव चित्रपटांचा | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nसमाजाचा चित्रपटांवर आणि चित्रपटांचा समाजावर परिणाम होत असतो असे म्हणतात. व्यक्तिशः आपल्यावरही बर्‍याच चित्रपटांचा परिणाम होत असतो, प्रभाव पडत असतो. जसे जॅकी चेनचा हाणामारीचा चित्रपट पाहिल्यावर काही वेळ तरी एखाद्या गुंडाला 'फाइट मारून' लोळवावे, एखाद्या उंच कुंपणावरून सहज पलीकडे जावे, एखाद्या भिंतीवर सरसर चढावे किंवा दुचाकीवरून जाताना एखादा 'स्टंट' करावा असे वाटू लागते. एखादा सामरिक चित्रपट पाहिल्यावर आपल्यालाही सैन्यात असावे, आपल्याकडे एक बंदूक असावी, बाँबगोळ्यांचे आवाज कानी पडावेत असे वाटू लागते. एखादा रहस्यमय चित्रपट पाहिल्यावर आपल्याला पोलिस/गुप्तहेर व्हावे, ऐटीत आपले ओळखपत्र काढून \"अमुकअमुक, एसीपी\" किंवा \"अमुकअमुक, एफबीआय ()\" म्हणावे असे वाटू लागते. लगान, लिजंड ऑफ भगतसिंग, दामिनी, हल्ला बोल सारखे चित्रपट पाहून पेटून उठल्यासारखे वाटते. ही यादी केवळ प्रातिनिधिक आहे. वेगवेगळ्या विषयांवरचे चित्रपट आपल्या मनावर वेगवेगळे परिणाम करत असतात.\nकाही चित्रपटांचा प्रभाव काही काळापुरता असतो तर काहींचा दीर्घकाळ टिकणारा असतो. या चर्चेत तुमच्यावर क्षणिक/दीर्घकाळ प्रभाव टाकणारे चित्रपट कोणते आणि त्यांनी नेमका कसा प्रभाव टाकला याविषयी कृपया लिहावे.\nकिशोर कुमारचा हाफ टिकट हा मला आवडायचा\nचित्रपट मस्त आहेच. किशोरकुमारची दोन रूपे, स्त्री-पुरुष दोन्ही आवाजात गाणे, मधुबाला() आणि प्राणची भूमिका इ. पण या चित्रपटाचा तुमच्यावर काय प्रभाव पडला\nपण या चित्रपटाचा तुमच्यावर काय प्रभाव पडला\nगुंडोपंतांना अर्ध्या तिकिटात प्रवास करण्याची सवय लागली (तत्पूर्वी ते विदाउट तिकिट प्रवास करीत) \nमला सुरुवातीपासून जवळच्या लोकांनी 'आय्.ए.एस्. होण्यासाठी प्रयत्न कर' असे सल्ले दिले होते, पण मी ते 'मला त्यात रस नाही' असं सांगून धुडकावून लावले होते. परंतू 'रंग दे बसंती' हा चित्रपट पाहिल्यावर 'आपणही आपल्या देशासाठी काहीतरी केलं पाहिजे, आपण आय्.ए.एस्. झालं पाहिजे' असा ध्यास घेतला होता. पण हा प्रभाव फार काळ टिकला नाही.\nअनेक हिंदी चित्रपट पाहिले की मनावर फारच प्रभाव पडतो.\nअमिताभ समाजवादी बच्चन यांचा नि:शब्द हा चित्रपट पाहिल्यावर हिंदी चित्रपट निदान खिशातले घामकमाईचे पैशे खर्च करून पुन्हा बघायचा नाही हा निर्णय घेण्याची तयारी होण्याइतपत मनावर मोठाच प्रभाव पडला.\nबोलो जाता बरळ, करिसी ते नीट नेली लाज धीट, केलो देवा॥\nलगान हा माझा ऑल टाईम फेवरिट चित्रपट आहे. सशक्त पटकथा व सादरीकरणाचा एक उत्तम नमूना आहे. यातील प्रत्येक प्रसंग म्हणजे कुशल नेतृत्वाचे धडेच आहेत. परिणामाच्या बाबतीत म्हणाल तर प्रत्येक वेळी पाहिल्यावर शिकण्याचा प्रयत्न करतो इतकेच :-)\nप्रकाश घाटपांडे [03 Jul 2008 रोजी 11:41 वा.]\nगावाकड असताना टुरिंग टाकी त सतीच वाण, संपुर्ण रामायण, संथवाहते कृष्णामाई असे पिक्चर लागायचे. तेव्हा त्याचा प्रभाव टिकायचा. हिंदी पिक्चर् (खर तर पिक्चर् व तमाशे) पाहुन माणुस् बिघडतो असे वडिलांचे मत असल्याने बघायला मिळायचे नाही.\nपुन्यात आल्यावर राजेश खन्ना शम्मि कपुर अमिताभ बच्चन यांचे पिक्चर बघायला लागलो. हाटेलात जायला लागलो. अन बिघाडलो. विंग्रजी पिच्चर पाह्य्ले कि आपल्ल्याल बी फाड फाड विंग्रजी यायला लागन् अशा भ्रमात काही दिवस काढले.\nबापरे.. मोठी यादीच आहे..\nबापरे.. मोठी यादीच आहे.. माझं कसंय.. एक चित्रपट पाहिल्यावर दुसरा चित्रपट बघण्यादरम्यानच्या काळात पहिल्या चित्रपटाचा प्रचंड प्रभाव असतो.. दुसरा चित्रपट बघताच तो त्याची जागा घेतो.. :) (आणि माझ्या बाबतीत दोन चित्रपटांतील सरासरी अंतर ३-४ दिवस आहे :) )\nमात्र काहि काहि चित्रपट असे असतात की खोलवर भिडतात त्यांची ही चिमुकली यादी:\n१. प्राईड ऍन्ड प्रेज्युडिस (बी बी सी चित्र, पाच तासाचा भव्य पट): केवळ प्रेम आणि मानवी भावना यांनी तयार झालेली ही कादंबरी श्रेष्ठ आहे यात वादच नाही. पण हा चित्रपट ज्या ताकदिने तो काळ उलगडतो त्याला तोड नाही (अजुनही दर महिन्यातून एकदा हा चित्रपटा मी पाहतो\n२. सेविंग प्रायवेट रायन: असामान्य वीरकथा\n३. मेट्रिक्स (१) : वेड लावतो हा चित्रपट आणि ही कंसेप्ट बस्स्\n४. रंग दे बसंती: बराच परिणामकारक\n५. कोणताही करण जोहरचा चित्रपटः याचा फार वाईट परिणाम होतो.. इतका की मी पुढचे २-३ आठवडे चित्रपट बघत देखील नाही\nबाकी खरच लिस्ट मोठी आहे .. वेगवेगळ्या भाषांतील आहे तेव्हा पुन्हा कधीतरी ;)\nजगात १० प्रकारचे लोक असतात द्विमान पद्धती समजणारे आणि न समजणारे\nसंपूर्ण पिक्चरचा प्रभाव वगैरे म्हटलं तर माझ्याबाबतीत अवघड आहे मला पिक्चर्स पाहायला खरंतर खूप आवडत नाही, परंतू आधी मैत्रिणींमुळे आणि आता नवर्‍यामुळे खूप चित्रपट पाहते.. पण मुळात आवड खूप नसल्याने चित्रपट छान, पकड घेणारा असेल तरच मी तो मन लावून पाहू शकते..\nमला संपूर्ण चित्रपटभर डोळे जराही न हलवता, एकटक पाहायला लावणारा पिक्चर म्हणजे, फ्लाईट प्लॅन.. नावं विसरले आता कलाकारांची, पण त्या बाईची मुलगी विमानात्( नावं विसरले आता कलाकारांची, पण त्या बाईची मुलगी विमानात्() हरवली असताना, आणि सगळे पुरावे तिच्या विरोधात जाऊन,सगळे तिलाच मानसिक रुग्ण ठरवत असताना देखील तिची मुलीला शोधण्याची धडपड अशक्य आहे) हरवली असताना, आणि सगळे पुरावे तिच्या विरोधात जाऊन,सगळे तिलाच मानसिक रुग्ण ठरवत असताना देखील तिची मुलीला शोधण्याची धडपड अशक्य आहे मला तर ती बाई सुरवातीला व्हीमझिकलच वाटली होती.. पण शेवट पाहीला आणि एक डोक्यात बसलं, कितीही काहीही झालं तरी, शेवटपर्यंत हार मानायची नाही मला तर ती बाई सुरवातीला व्हीमझिकलच वाटली होती.. पण शेवट पाहीला आणि एक डोक्यात बसलं, कितीही काहीही झालं तरी, शेवटपर्यंत हार मानायची नाही.. जसं नमस्ते लंडनमधे अक्षयकुमार म्हणतो, जो पर्यंत 'हरत' नाही तोपर्यंत हार कशी मानू.. तो पर्यंत मला जिंकायची संधी असणारच.. हा प्रभाव खूप आहे माझ्यावर..\nअजुन एक म्हणजे, चिल्ड्रेन् ऑफ हेवन पाहून, गरीबीतही इतकी समजुतदार असणारी, जे मिळेल त्यावर खुष् असणारी, इनोसंट मुलं पाहून माणसाने आहे त्यात समाधानी असले पाहीजे , अर्थात जे पाहीजे आहे, ते मिळण्यासाठी(चित्रपटातः शूज) अथक परिश्रम केले पाहीजेत हे देखील पटते..\nअसे प्रभाव पडणारे अनेक चित्रपट आहेत.. हिंदी ( आणि त्यातही नवीन) पाहून काहीही चांगलं मिळत नाही हे केव्हाच कळून चुकलंय.. पूर्वी कधीमधी करमणूक होत असे.. आजकाल ती ही होत नाही. त्यामुळे, फक्त (काही)मराठी आणि (काही) इंग्लिश असेच ऑप्शन्स आहेत\nद्वारकानाथ [04 Jul 2008 रोजी 10:05 वा.]\nमला मनापासून अतिशय आवडलेला चित्रपट म्हणजे दुश्मन हा होय. यात राजेश खन्नाची भूमिका मला फार आवडली. अगदी मनापासून भुमिका साकारलेली आहे असे मला वाटते आणि अजूनही हा चित्रपट आवडतो.\nत्यानंतर परिचय आणि अभिमान याचा क्रमांक लावावा लागेल.\nमेरा गाव और मेरा देश हा चित्रपटही आवडतो.\nअवांतर : मला काही चित्रपट मनापासून आवडतात आणि दोन /तीन दिवस मनावर एक नशा आलेली असते.\nबाकी मी भारतीय चित्रपटसृष्टी आणि राजकिय नेत्यांचा मनापासून चाहता आहे.\nलहानपणी चित्रपटात रडणे हाही माझा आवडता उद्योग होता. उदा. राजा हरिश्चंद्र, संताची चित्रपटे.\nविषयांचे वैविध्य, तंत्रज्ञान आणि हाताळणीमध्ये हॉलिवूडपटांचा हात कोणी धरू शकत नाही. जेसन बोर्न च्या बोर्न मालिकेतील सर्व चित्रपटांचा प्रभाव बरेच दिवस राहिला होता. मुख्यत्वे अतिशय वास्तववादी वाटणार्‍या पण तरीही अविश्वसनीय अश्या घटनाक्रमांची ही मालिका आहे. तसेच मेट्रिक्स मालिकेतील चित्रपटांचाही वैचारिक पातळीवर कायमस्वरूपी परिणाम झाला आहे असे वाटते.\nनव्या मराठी चित्रपटांपैकी श्वास आणि नुकताच टिव्हीवर पाहिलेला 'दोघी' हे चित्रपट कायमस्वरूपी स्मरणात राहतील असे वाटते.\nटिंग्यासारखे चित्रपट नेहमीच अंतर्मुख करतात..\nफार बघावासा वाटल्याशिवाय कोणताही शिनेमा बघत नाही. इन्फ्लेशन वाढल्याने परवडत नाही. ;-)\nमाम्माजी...कुर्ते मे रहना सिखो|\n- इति इंदरजित चढ्ढा\nचित्रपट पाहून तिथल्या तिथेच सोडून द्यायचे असे धोरण ठेवल्याने प्रभाव वगैरे तसा काही नाही पण काही चित्रपट पुन्हा बघायला आवडतात. अर्थातच त्यात इंडियाना जोन्स, लारा क्रॉफ्ट, नॅशनल ट्रेजर अशा धारमाड पण इतिहासाशी संबंधीत चित्रपटांचा भरणा असतो. तद्दन फिल्मी असले तरी टेन कमांडमेंट्स्, एलिझाबेथ टेलरचा क्लिओपात्रा, बेन-हर, ट्रॉय, अलेक्झांडर असे चित्रपट पाहायला आवडतात. एखाद्या संवादातून बरीच माहिती कळून जाते किंवा शोधता येते.\nकालच कॅप्शन्स ऑन करून, काही चुकू नये म्हणून मध्ये मध्ये थांबवत अतिशय सुमार असला तरी अलेक्झांडर पाहिला.\nहिंदी चित्रपटात अभिनय वगैरे न बघता हिरोइनीची दुर्दशा बघून रडून घेण्याचा माझाही छंद होता. पण त्यामुळे आयुष्यावर फरक झालेला नाही.\nआयुष्यावर फरक केलेला एक चित्रपट म्हणजे अकिरो कुरोसावाचा \"राशोमोन\". सत्य म्हणजे काय वगैरे प्रकारचे विचार तेव्हापासून आवडू लागले.\nत्या चित्रपटातली कथा मध्ययुगीन जपानात घडलेली दाखवली आहे - म्हणजे शूर सामुराई शिलेदार, त्यांचा शालीन बायकांच्या मानाबाबत मध्ययुगीन विचार,कांगात येणारे मांत्रिक वगैरे कथावस्तू म्हणूनच आहेत - पण सत्यासत्याचा गोंधळ तो नव्हे.\nएका न्यायालयातल्या खटल्यामध्ये होणार्‍या साक्षीपुराव्यापैकी काही साक्षी आपण ऐकतो. पै़की काही तथ्ये वादातीत आहेत. एक सामुराई शिलेदार आपल्या पत्नीसह एका निर्जन अरण्यातून प्रवास करत असतो. तिथे एका दरोडेखोराशी त्याची गाठ पडते. त्याच्या पुढच्या घटनाक्रमात शिलेदाराचा मृत्यू होतो - तो कसा याबाबत वाद आहे. शिवाय दरोडेखोर बाईचा भोग घेतो - पण तो तिच्या संमतीने की बळजबरीने, याविषयी वाद आहे. ठाणेदाराला मृतदेहापर्यंत पोचवणारा एक लाकूडतोड्याची साक्ष आहे की आपल्याला काही माहीत नाही.\nघटनांची साक्ष देणारे तीन : दरोडेखोर, स्त्री, आणि शिलेदाराचे भूत (कोणाच्यातरी अंगात येऊन). प्रत्येकाची साक्ष इतक्या तपशिलांबाबत, कोणाची काय चूक होती, कोणाच्या मनात काय होते, इतकेच काय शिलेदाराचा मृत्यू खून होता की अपघात की आत्महत्या याबाबत फारकत घेणारी असते, की काय झाले हे मोठे कोडेच असते. (दरोडेखोर म्हणतो, आपण शूर लढतीत शिलेदाराला मारले, स्त्री म्हणते आपण अपघाताने नवर्‍याला मारले, शिलेदाराचे भूत म्हणते की आपण आत्महत्या केली\nया खटल्याची चर्चा नंतर काही लोक करतात, त्याचे चित्रण आहे. खटल्यात प्रेक्षक असलेला एक बौद्ध भिक्षू, एक वाटसरू, आणि भिक्षूबरोबरच गावी परत चाललेला तो लाकूडतोड्या (देह सापडलेला). लाकूडतोड्या सांगतो, की त्याने आडून लपून पूर्ण घटनाक्रम बघितला आहे, पण फौजदारी मामल्यात का पडा, असे वाटून आपण \"काही माहीत नाही\" अशी साक्ष दिली. तो तिथे आपल्या बाजूने कथा सांगतो. त्याच्या कथेतले तपशी तीन्ही साक्षींपेक्षा वेगळे असतात.\nचारही कथांमध्ये काही प्रमाणात सत्य मुरडून सांगायचे कथा सांगणार्‍याला कारण आहे, असे आपल्या लक्षात येते. तर मग घडले काय हा प्रश्न आहे. चित्रपटाचा शेवट वेगळाच आहे. मला नाही पटत आणि पटतोसुद्धा.\nहा गूढ चित्रपट वर्षा-दोन वर्षांनी मी पुन्हा पुन्हा बघतो.\nराशोमोन अद्भुत चित्रपट आहे. वर दिलेली वैशिष्ट्ये आहेतच, शिवाय यातील छायाचित्रणही सुरेख आहे. (सुरूवातीला येणारा पाऊस अफाट.) असे काही बघितल्यावर हॉलीवूडचे करोडो डॉलर्स खर्चून केलेले स्पेशल इफेक्ट्स फिके वाटायला लागतात. यातील लहान बाळाचा शेवटही भावतो.\nयाशिवाय बरेच, बरेच चित्रपट आहेत. गॉडफादर, शॉशॅंक रिडम्शन, मॅट्रीक्स १, ऑल द प्रेसिडँट्स मेन इ.\n हा चित्रपट बघीतलाच पाहीजे. कथानक कळू नये म्हणून पूर्ण प्रतिसाद वाचला नाही :-)\nआता चित्रपट पाहिल्यावर पुन्हा प्रतिसाद वाचतो.\nलिल्ल्या फोर एव्हर हा चित्रपट खुपच अस्वस्थ करून गेला होता.\nतसाच स्टोरी अनडन हा इराणे चित्रपटही.\nलिल्ल्या फोर एव्हर विषयी येथे लिहिले होते.\nइंगमार बर्गमनचा पर्सोना पण काहीसा विचारात पाडणारा...\nद्वारकानाथ [09 Jul 2008 रोजी 08:26 वा.]\nपूर्वी रसरंग नावाचे चित्रपट परिक्षण करणारे सुंदर मासिक अथवा पाक्षिक प्रसिद्ध होत असे.\nआता लोकसत्तामधे प्रत्येक रवीवारी सुंदर असे सदर प्रसिद्ध होत असते. ( हिच़कॉक, रे वर चे लेख छानच होते.)\nपुण्यात फिल्म सोसायटी नावाची संस्था चांगले चित्रपट दाखवित असते / चर्चा करीत असते असे ऐकतो.\nआयुष्यावर प्रभाव असे म्हणता येईल का हे सांगता येणार नाही, पण आजवरच्या आयुष्यात चित्रपटांचे जबरदस्त असे स्थान आहे हे नक्की. गुरुशर्ट - पॅंटमधल्या राजेश खन्नाचा हाथी मेरे साथी ही आवडत्या सिनेमाची पहिली आठवण. आनंद, बावर्चीपर्यंत राजेश खन्नाचा प्रभाव होताच. 'ओ मेरे दिल के चैन' अजूनही बघायला आवडते. कॉलेजमध्ये असताना एक ते दहा क्रमांकावर असणारा अमिताभ आणि त्याचे सिनेमे आवडण्याला पर्यायच नव्हता. बेमिसाल, मैं आजाद हूं आणि ब्लॅक हे ऑल टाईम फेवरिटस. बाकी गुलजार, हृषीकेश मुखर्जी वगैरे ( आता अतिपरिचयाने कंटाळवाणी झालेली) यादी देत नाही.\nथोडेसे वेगळे सांगायचे तर 'एक रुका हुआ फैसला' आणि 'एक डॉक्टर की मौत' हे चित्रपट. 'एक डॉक्टर की मौत' माझ्या विषयाशी संबंधित असल्याने अत्यंत आवडला होता. युवा, मुंबई एक्सप्रेस, इक्बाल, नितळ, देवराई, डोंबिवली फास्ट, कुछ मीठा हो जाये, सेहर, भेजा फ्राय, हनिमून ट्रॅव्हल्स प्रा. लि.... पण हा काही 'आवडते चित्रपट' असा चर्चाविषय नाही. यातल्या सगळ्याच चित्रपटांनी आयुष्यावर थोडाफार बरावाईट परिणाम केला असे म्हणता येईल फार तर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00309.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://sangli.nic.in/departments/district_planning_committee.aspx", "date_download": "2018-04-24T18:28:18Z", "digest": "sha1:KH6ASE4X62HD4UHJ6VPBW745VLMI7RHH", "length": 4752, "nlines": 99, "source_domain": "sangli.nic.in", "title": "जिल्हाधिकारी कार्यालय, सांगली.", "raw_content": "\nसंजय गांधी निराधार अनुदान योजना\nराष्ट्रीय बायोगॅस विकास योजना\nरमाई आवास घरकुल योजना\n१६वी लोकसभा - सांगली मतदारसंघ - २०१४-२०१७\nआमदार फंड - २०१५-१६\nआमदार फंड - २०१६-१७\nविधानसभा आमदार फंड - २०१४-१५\nविधानपरिषद आमदार फंड - २०१४-१५\nकवठे महांकाळ बांधकाम विभाग\nसंजय गांधी निराधार अनुदान योजना\nराष्ट्रीय बायोगॅस विकास योजना\nई लोकशाही तक्रार केंद्र\n© २०१३ जिल्हाधिकरी कार्यालय, सांगली.\nविकसीत करते जिल्हा सूचना विज्ञान केंद्र, सांगली.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00309.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/manoranjan/deepika-ranbirs-breakup-talk-10255", "date_download": "2018-04-24T18:36:41Z", "digest": "sha1:7HOFVMKCVGQ345QFCKHM2XBMVPDTDJWP", "length": 11836, "nlines": 165, "source_domain": "www.esakal.com", "title": "Deepika - Ranbir's breakup 'talk' दीपिका - रणवीरच्या ब्रेकअपची 'चर्चा' | eSakal", "raw_content": "\nदीपिका - रणवीरच्या ब्रेकअपची 'चर्चा'\nबुधवार, 22 जून 2016\nबॉलिवूडमधील आघाडीची जोडी दीपिका पदुकोन आणि रणवीर कपूर यांचे ब्रेकअप होऊ शकते अशी चर्चा आहे. दोघांच्याही वेगवेगळ्या कामांच्या शेड्युलमधील व्यग्रतेमुळे त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाल्याचे बॉलिवूडमधील सूत्रांनी सांगितले.\nअलीकडच्या काळात बॉलिवूडमध्ये सर्वांत यशस्वी ठरलेली दीपिका पदुकोन हिने नेहमीच रणवीरसोबतच्या नात्यावर बोलायचं टाळलं आहे. सध्या त्यांच्यात सर्व काही कुशल चालले नसल्याची चर्चा असून, त्यांचे ब्रेकअप होणार असल्याचेही बोलले जात आहे. याबाबत विचारल्यावर दीपिकाने काही बोलण्यास नकार दिला. मात्र, पत्रकारांनी या कथित ब्रेकअप विषयाचा पाठपुरावा केल्यावर तिने मौन सोडले...\nबॉलिवूडमधील आघाडीची जोडी दीपिका पदुकोन आणि रणवीर कपूर यांचे ब्रेकअप होऊ शकते अशी चर्चा आहे. दोघांच्याही वेगवेगळ्या कामांच्या शेड्युलमधील व्यग्रतेमुळे त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाल्याचे बॉलिवूडमधील सूत्रांनी सांगितले.\nअलीकडच्या काळात बॉलिवूडमध्ये सर्वांत यशस्वी ठरलेली दीपिका पदुकोन हिने नेहमीच रणवीरसोबतच्या नात्यावर बोलायचं टाळलं आहे. सध्या त्यांच्यात सर्व काही कुशल चालले नसल्याची चर्चा असून, त्यांचे ब्रेकअप होणार असल्याचेही बोलले जात आहे. याबाबत विचारल्यावर दीपिकाने काही बोलण्यास नकार दिला. मात्र, पत्रकारांनी या कथित ब्रेकअप विषयाचा पाठपुरावा केल्यावर तिने मौन सोडले...\nदीपिका म्हणाली, \"तो (रणवीर) नेहमीच माझ्या आयुष्याचा महत्त्वाचा घटक राहिला आणि पुढेही नेहमीच अत्यंत महत्त्वाचा घटक राहील.\"\nएक नातं टिकण्यासाठी हेच तर हवं असतं. या हॉट फेव्हरीट जोडीचं नातंही तसंच राहावं अशी त्यांच्या चाहत्यांची इच्छा\nश्री विठ्ठलाच्या दर्शनाची आषाढीपूर्वी टोकन पध्दत\nपंढरपूर ः श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी भाविकांना तासन्‌तास दर्शन रांगेत उभा रहावे लागू नये यासाठी तिरुपतीच्या धर्तीवर टोकन व्यवस्था (ऍक्‍सेस कार्ड)...\nवाहन चालवताना संवेदनशिलता, नियमावली आणि सुरक्षितता राखा\nपाली (रायगड) : पनवेल येथील अमिटी विद्यापिठाच्या लिबरल आर्ट विभाग आणि युनायटेड मुंबई विभाग या संस्थेच्या संयुक्त विद्यमाने रस्ते...\nप्रधानमंत्री उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांनी गॅस जोडणी करावी - सोनटक्के\nभिगवण (पुणे) : केंद्र शासनाच्या माध्यमातुन प्रत्येक घरामध्ये गॅस पोचविण्याची योजना आहे. आर्थिक कारणांमुळे कोणीही गॅस जोडणीपासुन वंचित राहु नये यासाठी...\nखरे कोण, मुख्यमंत्री की कृषिमंत्री\nनागपूर - बोंडअळीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पंधरा दिवसात मदत देण्यात येईल असे रविवारी कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी जाहीर केले तर दुसरीकडे...\nराहुल गांधी हे अपयशी नेते : भाजप\nनवी दिल्ली : काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांचा उल्लेख 'अपयशी नेते' असा करत भारतीय जनता पक्षाने (भाजप) कर्नाटकच्या विधानसभा निवडणुकीमध्ये...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च���या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00310.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.starthealthystayhealthy.in/asthma-during-pregnancy", "date_download": "2018-04-24T18:25:11Z", "digest": "sha1:YSIYFALYEZOUTRXUE3VMA7B2U2RLFN7B", "length": 11004, "nlines": 87, "source_domain": "www.starthealthystayhealthy.in", "title": "Asthma During Pregnancy - Symptoms & Treatment | Nestle SHSH", "raw_content": "\nगरोदरपणातील अत्यावश्यक पोषणमूल्ये – डी जीवनसत्व आणि कॅल्शियम\nगरोदरपणात वेगवेगळा आणि संतुलित आहार घेणे हे तुम्ही आणि तुमचे बाळ या दोघांसाठीही खूप महत्त्वाचे असते. गरोदरपणातील पोषण हा खूप मोठा विषय आहे पण सुरुवात करणे सोपे आहे – तुमच्या गरोदरपणातील आहारामध्ये आवश्यक पोषणमूल्ये व जीवनसत्वे यांचा समावेश करण्यासाठी त्यांचा परिचय करून घेण्यासाठी, तसेच तुम्ही व तुमचे बाळ यांच्यासाठी त्याचा लाभ याची माहिती घेण्यासाठी खालील तक्त्याचा वापर करा.\nतुम्हाला कृत्रिम पुनरुत्पादन तंत्रांचा वापर केल्यानंतरही तुम्हाला गर्भधारणा होत नसेल तर तुमचे डॉक्टर तुम्हाला सरोगसीचा सल्ला देऊ शकतात. तुम्हाला स्वतःचे बाळ हवे असेल पण स्पष्ट वैद्यकीय कारणांमुळे तुम्हाला गर्भधारणा होत नसेल किंवा पूर्ण काळ तुम्ही बाळ गर्भात राखू शकत नसाल तर सरोगसीच्या पर्यायाचा विचार करता येतो. खालील परिस्थितीमध्ये सरोगसीचा सल्ला दिला जातो : गर्भाशय नसणे, अंडे निर्माण होत नसेल किंवा रोगट अंडे असेल तर; सतत गर्भपात होणे; इन व्हिट्रो फर्टिलायझेशन (आयव्हीएफ) वारंवार अपयशी ठरत असेल तर आणि काही विशिष्ट वैद्यकीय परिस्थितीमध्ये.\nतुम्ही गर्भधारणेपूर्वी डॉक्टरांची भेट घेणे का आवश्यक असते\nगरोदर राहण्याच्या तुमच्या निर्णयाबद्दल आणि गर्भधारणेपूर्वी तपासणी करून घेण्याचा विचार केल्याबद्दल अभिनंदन. गर्भधारणेपूर्वीच्या भेटीमध्ये तुमचे आरोग्य चांगले आहे याची खातरजमा करण्यासाठी किंवा तुमचे शरीर गरोदर राहण्यासाठी तयार आहे का हे तपासण्यासाठी गरोदरपणापूर्वी वैद्यकीय तपासणी केली जाते.\nअतिवजन असताना गरोदर राहणे\nगरोदर राहण्याचा विचार करत आहात, पण तुमच्या जास्त शारिरीक वजनामुळे चिंतित आहात अतिवजनामुळे तुम्ही गरोदर राहण्याच्या शक्यतेवर परिणाम होतो. अति वजन असल्यास (बॉडी मास इंडेक्स (��ीएमआय) 25 पेक्षा जास्त) सामान्य ओव्ह्यूलेशनमध्ये अडथळे येऊन तुमच्या जननक्षमतेवर विपरीत परिणाम होऊ शकतो.\nसकाळच्या आजारांचा सामना करणे\nगरोदरपणात सर्व स्त्रियांना सतावणारी सर्वात सामान्य समस्या म्हणजे मळमळ, उलट्या असे सकाळचे आजार. हे साधारणपणे गर्भधारणेच्या 4थ्या ते 6व्या आठवड्यांपासून सुरू होते आणि 14व्या ते 16व्या आठवड्यांपर्यंत टिकते. काही स्त्रियांना त्यांच्या गरोदरपणाच्या संपूर्ण कालावधीत सकाळच्या आजारांचा त्रास होऊ शकतो. यामुळे हलकीशी मळमळ किंवा उलट्या होऊ शकतात.\nगरोदरपणा आणि नोकरी/व्यवसाय एकत्र करता येतात का\nकोणत्याही आईसाठी गरोदरपणापेक्षा अधिक सुंदर काळ असू शकत नाही. पण त्याच वेळी काम करणाऱ्या आयांसाठी त्यांची स्वतःची आव्हाने असतात, ही आव्हाने त्यांच्या या टप्प्याशी निगडीत असतात.\nहल्ली वाढत्या संख्येने महिला मातृत्व लांबवत आहेत. तुम्ही अधिक प्रगल्भ, तयार आणि अनुभवी असता तेव्हा बाळ होण्याचे जास्त फायदे असतात. जरी अनेक महिलांना तिशीमध्ये उशीरा आणि चाळीशीच्या सुरुवातीमध्ये निरोगी बाळे होत असली तरी, तुमचे वय वाढत जाते तसे काही समस्या वारंवार उद्भवतात.\nस्तनपानासाठी तुमच्या शरीराला तयार करण्यासाठी तुमच्या स्तनामध्ये आणि त्याच्या भोवती काही विशिष्ट बदल होतात. अनेक महिलांना गरोदरपणाच्या पहिल्या काही लक्षणांमध्ये येणारा अनुभव म्हणजे स्तनांच्या उतींमध्ये होणारा बदल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00310.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "http://sangli.nic.in/departments/district_planning_committee/legislative_assembly_mla_reports/04_05/anil_babar.aspx", "date_download": "2018-04-24T18:25:24Z", "digest": "sha1:W4GQXBHLPRANPBMOO3S3H5Q74SK5AWJQ", "length": 3251, "nlines": 68, "source_domain": "sangli.nic.in", "title": "जिल्हाधिकारी कार्यालय, सांगली.", "raw_content": "\nसंजय गांधी निराधार अनुदान योजना\nराष्ट्रीय बायोगॅस विकास योजना\nरमाई आवास घरकुल योजना\nविभाग > जिल्हा नियोजन समिती >विभागीय अहवाल >विधानसभा आमदार > ०४ − ०५ > मा. अनिल बाबर\nसंजय गांधी निराधार अनुदान योजना\nराष्ट्रीय बायोगॅस विकास योजना\nई लोकशाही तक्रार केंद्र\n© २०१३ जिल्हाधिकरी कार्यालय, सांगली.\nविकसीत करते जिल्हा सूचना विज्ञान केंद्र, सांगली.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00312.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wordpress.org/2016/11/12/%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AA/", "date_download": "2018-04-24T18:22:56Z", "digest": "sha1:A7BQDW72PRVND3BNLFEMKNYDZ35IRFTS", "length": 2865, "nlines": 67, "source_domain": "mr.wordpress.org", "title": "मराठी « वापरकर्त्यानी दिलेल्या प्रतिक्रिया. ०१ — WordPress", "raw_content": "\nवापरकर्त्यानी दिलेल्या प्रतिक्रिया. ०१\nनोव्हेंबर 12, 2016 ला Swapnil V. Patil नी पोस्ट केले आहे. कॅटेगरीज वापकर्त्याच्या प्रतिक्रिया\nवर्डप्रेस मराठी अनुवादाचे वापरकरत्यानी दिलेल्या प्रतिक्रिया. वर्डप्रेस मराठी मध्ये डाउनलोड करण्यासाठी https://mr.wordpress.org ला भेट द्या.\nप्रतिक्रिया देण्यासाठी येथे भेट द्या https://mr.wordpress.org/contact\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nआपल्याला टिप्पणी पोस्ट करण्यासाठी लॉग इन असणे आवश्यक आहे.\nमागील मागील पोस्ट : वर्डप्रेसच्या विश्व अनुवाद दिवसासाठी पुन्हा एकदा एकत्र येऊया.\nपुढील पुढील पोस्ट : वर्डप्रेस ४.७ वॉन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00312.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "http://mr.upakram.org/book/export/html/1113", "date_download": "2018-04-24T18:15:49Z", "digest": "sha1:7KVVO2QKOU5UJVWCGLZ24TQDOS4IXFEM", "length": 7500, "nlines": 27, "source_domain": "mr.upakram.org", "title": "आजी - आजोबांच्या वस्तु - ९ (बोरू)", "raw_content": "आजी - आजोबांच्या वस्तु - ९ (बोरू)\nआमच्याकडे या रविवारी बरेच पाहुणे येणार होते. त्यामुळे घरात बरीच धांदल होती. दुपारी जेवणं होईपर्यंत सगळे कामात होते. दुपारची जेवणं झाली आणि आई-आजी दमल्याने जरा विसावल्या. आजोबा उरलेल्या कामांची यादी करायला बसले. मला काहीच उद्योग नसल्याने त्यांच्या बाजूला बसून काय लिहितायत ते वाचत होतो.\nआजोबा नेहमीप्रमाणे नीट टेबलसमोर बसून व्यवस्थितपणे कागदावर लिहीत होते. त्यांचे अक्षर एकदम क्लास आहे, छापल्यासारखेच वाटते.\n\"काय छान अक्षर आहे हो तुमचं\n\"हं. आहे. सुबक आहे. आमच्या दामले मास्तरांची कृपा बरंका\n\"का ते खूप वेळा लिहायला लावायचे\n\"नाही रे, लहानपणीच त्यांनी आम्हाला बोरूने कित्ते गिरवायला लावले.\"\n\"बोरू म्हणजे एक प्रकारचं लाकडी पेन. माझ्याकडे असेल बहुतेक अजून एखादा बोरू. चल त्या खाटेखाली पेटी आहे ना त्यात शोधूयात\"\nआबांनी पेटीतून एक लाकडाची काडी काढली\n\"हा बोरू. याने आम्ही अक्षरे गिरवायचो.\"\n\"मग यात शाई कुठून भरायची\n\"यात शाई भरायची नाही तर हा शाईत बुडवून लिहायचं\"\nमला तो बोरू बघून मजा वाटली. तो एका टोकाला एकदम टोकदार होता. आबा सांगत ओते\n\"हा बोरू वेगवेगळ्या आकारात असतो. त्याने वेगवेगळ्या मापाची, जाडीची, तर्‍हेची अक्षरे काढता येतात. हे चित्र बघ यात वेगवेगळ्या प्रकारचे बोरू दाखवले आहेत. यालाच ���म्ही टाक म्हणायचो.\"\nकिती प्रकारचे बोरू होते त्या चित्रांत. प्रत्येकाने वेगवेगळ्या जाडीतली अक्षरे काढता येतात.\n\"आबा, मग आता आपण पेन वापरतो लिहायला. तुम्ही पेन कधी वापरायला लागलात\n\"अरे आम्हीही पेनच वापरायचो. बोरू फक्त अक्षर सुधारण्यासाठीच्या कित्त्यांपुरते. फार पूर्वी पासून एकोणीसव्या शतका पर्यंत बोरू बरोबरच पक्षांची पिसे देखील लिहायला वापरली जात असत. बोरूचा वापरदेखील अगदी इजिप्शियन संस्कृतीतही झालेला दिसतो.\"\n\"हो. बोरू बनवायला फार तंत्राची गरज नव्हती. बांबू घेतला आणि एका बाजूने छान निमुळता केला की बोरू तयार. शाईचा मात्र खूप मोठा इतिहास आहे. इजिप्तमध्ये बनलेली शाई होती पण भारतातील फक्त काजळीमध्ये तेल मिसळून एकदम दाट शाई बनवलेली असे ती जगभर प्रचलित झाली. त्या शाईने जे सुबक अक्षर येत असे त्याला तोड नाही. पुढे फाऊंटन पेन आल्यावर मात्र ही शाई चालेनाशी झाली. त्यात वेगवेगळी रसायने मिसळून अधिक प्रवाही तरीही कागदाला धरून ठेवणारी शाई बनवली जायला लागली\"\n\"हं... आपल्याला लिहिता येईल का या बोरूने\n येईल की. दौत आहे का आपल्याकडे\n\"हो माझ्या शुद्धलेखनासाठी बाबांनी कालच फाऊंटनपेन आणलं आहे त्याच्या बरोबर शाईची बाटली - म्हणजे दौतसुद्धा आणली - आहे\"\n\"अरे वा मग आण की..मी दौत घेऊन आलो. आजोबांनी त्यात बोरू २ मिनिटं बुडवून ठेवला आणि मग एका कागदावर \"श्री गणेशाय नमः\" असे इतक्या सुंदर अक्षरात लिहिले म्हणून सांगू. मी पण मग बोरू घेतला. पण काही लिहिताच येईना.\n\"आबा, मला लिहिता का येत नाही हो\n\"अरे लगेच कसे येईल, तो कोन साधावा लागतो. म्हणून तर प्रत्येक हाताचा बोरू वेगळा ठेवत असत.प्रत्येकाची लिहायची पद्धत वेगळी त्यामुळे वेगवेगळ्या जागी दाब पडत असे. एकाचा बोरू दुसर्‍याला वापरायला कठीण. असो. आपण तुला नवा बोरू बनवू आणि मग तुला हवं तसं लिही. तो पर्यंत थोड्या वेगळ्या कोनातून लिहून बघ जमेल तुला\"\nथोडावेळ ट्राय केल्यावर एकदाची अक्षरं उमटायला लागली. पण आजोबांच्या अक्षरापुढे अगदीच कोंबडीचे पाय वाटत होती :)", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00313.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://pibmumbai.gov.in/scripts/detail.asp?releaseId=M2017PR300", "date_download": "2018-04-24T18:29:46Z", "digest": "sha1:HAVTDRCU3QJ6WNX6PNOG6EBNJT3QOW5C", "length": 3876, "nlines": 61, "source_domain": "pibmumbai.gov.in", "title": "Press Information Bureau: Government of India news site, PIB Mumbai website, PIB Mumbai, Press Information Bureau, PIB, India’s Official media agency, Government of India press releases, PIB photographs, PIB photos, Press Conferences in Mumbai, Union Minister Press Conference, Marathi press releases, PIB features, Bharat Nirman Public Information Campaign, Public Information Campaign, Bharat Nirman Campaign, Public Information Campaign, Indian Government press releases, PIB Western Region New Page 1", "raw_content": "\n‘तारिणी’ 18 फेब्रुवारीत होणार भारतीय नौदलात सामील\nभारतीय नौदलाची आयएनएसव्ही तारिणी ही दुसरी शीडनौका उद्या आयएनएस मांडोवी इथं नौदल प्रमुख सुनील लांबा यांच्या उपस्थितीत नौदलाच्या सेवेत दाखल होणार आहे.\nआयएनएसव्ही तारिणीमधून भारतीय सर्व महिला खलाशी असणारा भारतीय नौदलाचा पहिला चमू जागतिक सागर परिक्रमा करणार आहे. तारिणीवर सहा शिडे असून तिची डोलकाठी 25 मीटर उंच आहे. या नौकेवर अद्ययावत संपर्क सुविधा बसवण्यात आली असून याद्वारे जगात कुठेही संपर्क स्थापित करता येईल.\nया नौकेचे नांव ओदिशातल्या गंजाम जिल्ह्यातल्या विख्यात तारा-तारिणी देवालयाच्या नावावरुन ठेवण्यात आले आहे. संस्कृतमध्ये तारिणी या शब्दाचा अर्थ नौका अजून तारा-तारिणी ही खलाशी आणि व्यापाऱ्यांची आश्रय देवता आहे.\nलेफ्टनंट कमांडर वर्तिका जोशी या नौकेच्या कप्तान असून लेफ्टनंट कमांडर प्रतिभा जामवाल, लेफ्टनंट ऐश्वर्या बोडापती, लेफ्टनंट परापल्ली स्वाती, लेफ्टनंट विजया देवी, लेफ्टनंट पायल गुप्ता हा चमू सागर परिक्रमा करणार आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00313.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B0_%E0%A4%85%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%97%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%B0", "date_download": "2018-04-24T18:08:24Z", "digest": "sha1:BDNGVXOLOVHPE4UFQE26XOTWWDRIN3BI", "length": 4249, "nlines": 129, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:राज्यानुसार अमेरिकेतील गव्हर्नर - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nएकूण ५ उपवर्गांपैकी या वर्गात खालील ५ उपवर्ग आहेत.\n► अलास्काचे गव्हर्नर‎ (१ प)\n► इलिनॉयचे गव्हर्नर‎ (२ प)\n► कॅलिफोर्नियाचे गव्हर्नर‎ (४ प)\n► फ्लोरिडाचे गव्हर्नर‎ (१ प)\n► लुईझियानाचे गव्हर्नर‎ (१ प)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ एप्रिल २०१३ रोजी १३:०० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00313.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%87", "date_download": "2018-04-24T17:52:16Z", "digest": "sha1:H47EGBDEVUHAQF5KY6UEIK5GLMIKG2Z7", "length": 3303, "nlines": 69, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:स्पेनचे राजे - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\n\"स्पेनचे राजे\" वर्गातील लेख\nएकूण ६ पैकी खालील ६ पाने या वर्गात आहेत.\nचार्ल्स पाचवा, पवित्र रोमन सम्राट\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १९ नोव्हेंबर २०१० रोजी ०२:५९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00313.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://pibmumbai.gov.in/scripts/detail.asp?releaseId=M2017PR301", "date_download": "2018-04-24T18:30:04Z", "digest": "sha1:J5PX6NY6THG7TGPVGW6XC677HSSDU7FI", "length": 4640, "nlines": 60, "source_domain": "pibmumbai.gov.in", "title": "Press Information Bureau: Government of India news site, PIB Mumbai website, PIB Mumbai, Press Information Bureau, PIB, India’s Official media agency, Government of India press releases, PIB photographs, PIB photos, Press Conferences in Mumbai, Union Minister Press Conference, Marathi press releases, PIB features, Bharat Nirman Public Information Campaign, Public Information Campaign, Bharat Nirman Campaign, Public Information Campaign, Indian Government press releases, PIB Western Region New Page 1", "raw_content": "\nविमुद्रीकरणाच्या जगातल्या सर्वात मोठ्या मोहिमेत एसपीएमसीआयएलचा मोठा वाटा\nविमुद्रीकरणाच्या जगातल्या सर्वात मोठ्या मोहिमेत सिक्युरिटी प्रिटींग ॲण्ड माईनिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अर्थात एसपीएमसीआयएलची महत्त्वाची भूमिका असल्याचं केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सांगितलं. जेटली यांच्या हस्ते नवी दिल्लीत एसपीएमसीआयएलच्या 11 व्या स्थापना दिनानिमित्त झालेल्या समारंभात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. आर्थिक व्यवहार सचिव शक्तिकांत दास यावेळी उपस्थित होते. यावेळी मुंबईतील इंडिया गव्हर्नमेंट प्रिंट, नाशिकमधील इंडिया सिक्युरिटी प्रेस, नाशिकच्या चलनी नोटा छापखाना आदींना विविध विभागातील पुरस्कार प्रदान करण्यात आले.\nएसपीएमसीआयएल कर्जमुक्त झाल्याबद्दल जेटली यांनी अभिनंदन केले. विमुद्रीकरणाच्या इतिहासात एसपीएमसीआयएलचा महत्त्वपूर्ण उल्लेख होईल, असेही ते म्हणाले.\nविमुद्रीकरणाच्या काळात 500 आणि 2000 रुपयांच्या चलनी नोटा छापण्यासाठी एसपीएमसीआयएलच्या कर्मचाऱ्यांनी दिवसात तीन काम सत्रात केल्याबद्दल शक्तिकांत दास यांनी गौरवोद्गार काढले. प्रिटींग प्रेस आधुनिकीकरण करण्यावर दास यांनी भर दिला. एसपीएमसीआयएल द्वारे विविध सरकारी विभागांसाठी धनादेश, आयकर परतावा फॉर्म्स, पारपत्र, व्हिसा स्टिकर्स आदींची छपाई केली जाते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00314.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "http://shivray.com/category/maratha-samrajya/maratha-navy/", "date_download": "2018-04-24T18:15:40Z", "digest": "sha1:4IOTAUZHHQF4KJ2YCV6VDO2YR5U45RYR", "length": 12455, "nlines": 169, "source_domain": "shivray.com", "title": "मराठा आरमार | Chhatrapati Shivaji Maharaj - Shivray", "raw_content": "\nछत्रपती शिवाजी – महाराजांवर चित्रपट\nबेसिक फोटोग्राफी वर्कशॉप – ४ सप्टेंबर २०१६\nस्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले\nछत्रपती राजर्षि शाहू महाराज\nगनिमी कावा – युध्दतंत्र\nआनंदराव धुळप यांची समाधी, विजयदुर्ग\nसुभेदार सुभा आरमार, आनंदराव धुळप यांची समाधी, विजयदुर्ग Anandrao Dhulap. Admiral of Maratha Empire at Vijaydurg.\nइस्ट इंडियामन व्यापारी जहाज\nहे आहे एक ‘इस्ट इंडियामन’. अशाच प्रकारच्या व्यापारी जहाजांवर बसून इंग्रज, डच, आणी फ्रेंच भारतात आले. या जहाजात मालासोबत तोफखानाही असे, तसेच एक तुकडी शिबंडीची असे. जेणेकरून, समुद्रावर शत्रूशी गाठ पडल्यास त्याच्याशी मुकाबला केला जाऊ शकतो. एका जिद्दी कॅप्टनच्या हाताखाली एक इंडियामन बऱ्याच भारतीय प्रकारच्या गलबतांना झुंझत ठेऊ शकतो. शिवकाळात, इंडियामन जहाजांना भारताच्या कोणत्याच राज्याने लढाईत जिंकले नाही आणी अशाच ...\nकान्होजी आंग्रे यांचा जन्म १६६९ मध्ये रत्नागिरी जिल्ह्यातल्या हर्णे या गावी झाला. मराठ्यांचा इतिहास घडविणाऱ्या प्रसिद्ध घराण्यांपैकी आंग्रे घराणे हे एक. पुणे जिल्ह्यातील काळोसे हे आंग्रे घराण्याचे मूळ गाव व शखपाळ-शंकपाळ-संकपाळ हे त्यांचे मूळ आडनाव; परंतु आंगरवाडी ह्या काळोसेतील एका छोट्या भागावरून त्यांस पुढे आंग्रे हे उपनाव प्राप्त झाले. सेखोजी हे या घराण्यातील पहिले ज्ञात पुरुष. त्यांचे चिरंजीव तुकोजी हे ...\nAnuya on महाराष्ट्राच्या किल्ल्यांकडे सरकारचे अक्षम्य दुर्लक्ष\nshashank on वीर शिवा काशीद\nछत्रपती शिवाजी – महाराजांवर चित्रपट\nबेसिक फोटोग्राफी वर्कशॉप – ४ सप्टेंबर २०१६\nगनिमी कावा – युध्दतंत्र\nछत्रपती राजर्षि शाहू महाराज\nस्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले\nchatrapati shivray chhatrapati shivaji maharaj kaviraj bhushan lohagad fort Modi Letter D Modi Letter DH Modi Letter N Modi Letter SH Modi Letter T Modi Letter TH modi script nature photography Quiz Contest raigad raigad fort Rajaram Maharaj shivaji raje shivkalyan raja shivrayanchi aarti आज्ञापत्र कविराज भूषण छत्रपती शिवाजी महाराज जाणता राजा जावजी लाड ताराराणी प्र. के. घाणेकर प्रश्नमंजुषा बाजीराव पेशवे बाल शिवाजी मराठा मराठेशाही राजमाता ��िजाऊ आऊसाहेब लता मंगेशकर वा. सी. बेंद्रे शहाजी महाराज शिवराय शिवरायांचा जन्म शिवरायांची आरती शिवाजी राजे शिवाजीराजे भोसले शिवाजी शहाजी भोसले सरनौबत सेतू माधवराव पगडी सोपी मोडी पत्रे २०१५\nशिवराय प्रश्नमंजुषा – प्रश्न क्रमांक १५\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १२\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. ११\nशिवराय प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक १४\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १३\nछत्रपती शिवाजी – महाराजांवर चित्रपट\nबेसिक फोटोग्राफी वर्कशॉप – ४ सप्टेंबर २०१६\nJai ram Shinde: सर माझ्या माहिती प्रमाणे पन्हाळा गडावरील ईतिहाआसआसाचे वर्णन...\nJai ram Shinde: खुप छान माहित दिल्या ईतिहासातील. पण माला माहिती आहे त्याप्रम...\nशिवराय प्रश्नमंजुषा – प्रश्न क्रमांक १५\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १२\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. ११\nशिवराय प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक १४\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १३\nकाळकाई खिंडीत सिद्दयांची कत्तल करणारे जावजी लाड\nप्रती तानाजी – पदाती सप्तसहस्त्री नावजी लखमाजी बलकवडे\nछत्रपती संभाजी महाराजांचा जन्म\nराजगड लढविणारे संताजी सिलीम्बकर\nजयदेव जयदेव जय जय शिवराया\nमोडी शिकणाऱ्यांसाठी सुवर्ण संधी\nमोडी वाचन – भाग ४\nशिवरायांचा मराठा मावळा कसा होता \nगनिमी कावा – युद्धतंत्र\nJai ram Shinde: सर माझ्या माहिती प्रमाणे पन्हाळा गडावरील ईतिहाआसआसाचे वर्णन...\nJai ram Shinde: खुप छान माहित दिल्या ईतिहासातील. पण माला माहिती आहे त्याप्रम...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00314.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://abpmajha.abplive.in/videos/grampanchyat-election-start-468908", "date_download": "2018-04-24T17:51:42Z", "digest": "sha1:G3SQTHLYWSNRUZ27P7OHD5C7NAHVSJN2", "length": 15937, "nlines": 135, "source_domain": "abpmajha.abplive.in", "title": "राज्यात 3 हजार 700 ग्रामपंचायतींसाठी मतदानाला सुरुवात", "raw_content": "\nराज्यात 3 हजार 700 ग्रामपंचायतींसाठी मतदानाला सुरुवात\nराज्यातील दुसऱ्या टप्प्यातील 18 जिल्ह्यातील 3 हजार 692 ग्रामपंचायत निवडणुकांसाठी आज मतदान होणार आहे. यात प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील जिल्ह्यांमध्ये ही निवडणूक प्रक्रिया होणार आहे.\nदुसऱ्या टप्प्यातील जाहीर कार्यक्रमानुसार आज 4,119 ग्रामपंचायतींसाठी मतदान होणार होतं. मात्र, 380 ग्रामपंचायतींच्या निवडणुका यापूर्वीच बिनविरोध झाल्या आहेत. तर काही ग्रामपंचायतींसाठी नामनिर्देशनपत्रे प्राप्त झाली नाहीत, तर काही ठिकाणी न्यायालयीन स्थगितीमुळे निवडणूक प्रक्रिया घेण्यात येणार नाही. त्यामुळे आज एकूण 3,692 ग्रामपंचायतींसाठी मतदान होत आहे.\nविशेष चर्चा : सरोज खानचं डोकं ठिकाणावर आहे काय\nस्पेशल रिपोर्ट : नाशिक : व्हेंटिलेटरमध्ये झुरळ अडकलं, श्वास न घेता आल्याने महिलेचा मृत्यू\nस्पेशल रिपोर्ट : मुंबई : पैसे आणि जागेचं गणित जुळवणारे मुंबईतील नॅनो फ्लॅट\nमुंबई : 'एबीपी माझा'चे मुख्य संपादक राजीव खांडेकर यांना दीनानाथ मंगेशकर पुरस्कार\nगडचिरोली : नक्षलवाद्यांचा खात्मा करणारे जिगरबाज सी-60\nपुणे : कोरेगाव भीमा प्रकरणातील साक्षीदार पूजाच्या मारेकऱ्यांना अटक करा : रिपाइं\nस्पेशल रिपोर्ट : पंढरपूर : रांगेशिवाय विठ्ठल दर्शन, पंढरपुरात लवकरच टोकन व्यवस्था\nपंढरपूर : विठुची पंढरी मांस-मद्यमुक्त करण्यासाठी मंदिर समितीचा ठराव\nपुणे : सचिन तेंडुलकरचे 'जबरा फॅन' राजू गायकवाडांचं फोटो कलेक्शन खुलं\nस्पेशल रिपोर्ट : शिक्षक भरतीत गुण वाढवून देणारं रॅकेट सक्रिय\nपुणे : कोरेगाव भीमा प्रकरणी सत्यशोधन अहवालात पोलिस अधीक्षकांवर ठपका\nस्पेशल रिपोर्ट : औरंगाबाद : कॉपी पकडलेल्या परीक्षार्थीची कर्मचाऱ्याला मारहाण, आत्महत्येची धमकी\nबातम्या सुपरफास्ट : देशाच्या कानाकोपऱ्यातील घडामोडींचा आढावा\nनाशिक : व्हेंटिलेटरमध्ये झुरळ अडकलं, नाशिकमध्ये रुग्णाचा मृत्यू\nनागपूर : शेतकऱ्याच्या शिवारात पट्टेदार वाघाचा वावर\nविशेष चर्चा : सरोज खानचं डोकं ठिकाणावर आहे काय\nस्पेशल रिपोर्ट : नाशिक : व्हेंटिलेटरमध्ये झुरळ अडकलं, श्वास न घेता आल्याने महिलेचा मृत्यू\nस्पेशल रिपोर्ट : मुंबई : पैसे आणि जागेचं गणित जुळवणारे मुंबईतील नॅनो फ्लॅट\nमुंबई : 'एबीपी माझा'चे मुख्य संपादक राजीव खांडेकर यांना दीनानाथ मंगेशकर पुरस्कार\nगडचिरोली : नक्षलवाद्यांचा खात्मा करणारे जिगरबाज सी-60\nपुणे : कोरेगाव भीमा प्रकरणातील साक्षीदार पूजाच्या मारेकऱ्यांना अटक करा : रिपाइं\nस्पेशल रिपोर्ट : पंढरपूर : रांगेशिवाय विठ्ठल दर्शन, पंढरपुरात लवकरच टोकन व्यवस्था\nपंढरपूर : विठुची पंढरी मांस-मद्यमुक्त करण्यासाठी मंदिर समितीचा ठराव\nपुणे : सचिन तेंडुलकरचे 'जबरा फॅन' राजू गायकवाडांचं फोटो कलेक्शन खुलं\nस्पेशल रिपोर्ट : शिक्षक भरतीत गुण वाढवून देणारं रॅकेट सक्रिय\nपुणे : कोरेगाव भीमा प्रकरणी सत्यशोधन अहवालात पोलिस अधीक्षकांवर ठपका\nस्पेशल रिपोर्ट : औरंगाबाद : कॉपी पकडलेल्या परीक्षार्थीची कर्मचाऱ्याला मारहाण, आत्महत्येची धमकी\nराज्यात 3 हजार 700 ग्रामपंचायतींसाठी मतदानाला सुरुवात\nराज्यात 3 हजार 700 ग्रामपंचायतींसाठी मतदानाला सुरुवात\nराज्यातील दुसऱ्या टप्प्यातील 18 जिल्ह्यातील 3 हजार 692 ग्रामपंचायत निवडणुकांसाठी आज मतदान होणार आहे. यात प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील जिल्ह्यांमध्ये ही निवडणूक प्रक्रिया होणार आहे.\nदुसऱ्या टप्प्यातील जाहीर कार्यक्रमानुसार आज 4,119 ग्रामपंचायतींसाठी मतदान होणार होतं. मात्र, 380 ग्रामपंचायतींच्या निवडणुका यापूर्वीच बिनविरोध झाल्या आहेत. तर काही ग्रामपंचायतींसाठी नामनिर्देशनपत्रे प्राप्त झाली नाहीत, तर काही ठिकाणी न्यायालयीन स्थगितीमुळे निवडणूक प्रक्रिया घेण्यात येणार नाही. त्यामुळे आज एकूण 3,692 ग्रामपंचायतींसाठी मतदान होत आहे.\nविशेष चर्चा : सरोज खानचं डोकं ठिकाणावर आहे काय\nस्पेशल रिपोर्ट : नाशिक : व्हेंटिलेटरमध्ये झुरळ अडकलं, श्वास न घेता आल्याने महिलेचा मृत्यू\nस्पेशल रिपोर्ट : मुंबई : पैसे आणि जागेचं गणित जुळवणारे मुंबईतील नॅनो फ्लॅट\nमुंबई : 'एबीपी माझा'चे मुख्य संपादक राजीव खांडेकर यांना दीनानाथ मंगेशकर पुरस्कार\nगडचिरोली : नक्षलवाद्यांचा खात्मा करणारे जिगरबाज सी-60\nपुणे : कोरेगाव भीमा प्रकरणातील साक्षीदार पूजाच्या मारेकऱ्यांना अटक करा : रिपाइं\nस्पेशल रिपोर्ट : पंढरपूर : रांगेशिवाय विठ्ठल दर्शन, पंढरपुरात लवकरच टोकन व्यवस्था\nपंढरपूर : विठुची पंढरी मांस-मद्यमुक्त करण्यासाठी मंदिर समितीचा ठराव\nपुणे : सचिन तेंडुलकरचे 'जबरा फॅन' राजू गायकवाडांचं फोटो कलेक्शन खुलं\nस्पेशल रिपोर्ट : शिक्षक भरतीत गुण वाढवून देणारं रॅकेट सक्रिय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00315.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://www.starthealthystayhealthy.in/heartburn-and-indigestion-during-pregnancy", "date_download": "2018-04-24T18:29:06Z", "digest": "sha1:5UJENKLQYL46UDBF4FCA67SJNNICAEFF", "length": 10852, "nlines": 93, "source_domain": "www.starthealthystayhealthy.in", "title": "Heartburn and Indigestion during pregnancy | Pregnancy Guide, Pregnancy Tips and Baby Care - Nestle Start Healthy Stay Healthy", "raw_content": "\nगरोदरपणातील अत्यावश्यक पोषणमूल्ये – डी जीवनसत्व आणि कॅल्शियम\nगरोदरपणात वेगवेगळा आणि संतुलित आहार घेणे हे तुम्ही आणि तुमचे बाळ या दोघांसाठीही खूप महत्त्वाचे असते. गरोदरपणातील पोषण हा खूप मोठा विषय आहे पण सुरुवात करणे सोपे आहे – तुमच्या गरोदरपणातील आहारामध्ये आवश्यक पोषणमूल्ये व जीवनसत्वे यांचा समावेश करण्यासाठी त्यांचा परिचय करून घेण्यासाठी, तसेच तुम्ही व तुमचे बाळ यांच्यासाठी त्याचा लाभ याची माहिती घेण्यासाठी खालील तक्त्याचा वापर करा.\nतुम्हाला कृत्रिम पुनरुत्पादन तंत्रांचा वापर केल्यानंतरही तुम्हाला गर्भधारणा होत नसेल तर तुमचे डॉक्टर तुम्हाला सरोगसीचा सल्ला देऊ शकतात. तुम्हाला स्वतःचे बाळ हवे असेल पण स्पष्ट वैद्यकीय कारणांमुळे तुम्हाला गर्भधारणा होत नसेल किंवा पूर्ण काळ तुम्ही बाळ गर्भात राखू शकत नसाल तर सरोगसीच्या पर्यायाचा विचार करता येतो. खालील परिस्थितीमध्ये सरोगसीचा सल्ला दिला जातो : गर्भाशय नसणे, अंडे निर्माण होत नसेल किंवा रोगट अंडे असेल तर; सतत गर्भपात होणे; इन व्हिट्रो फर्टिलायझेशन (आयव्हीएफ) वारंवार अपयशी ठरत असेल तर आणि काही विशिष्ट वैद्यकीय परिस्थितीमध्ये.\nतुम्ही गर्भधारणेपूर्वी डॉक्टरांची भेट घेणे का आवश्यक असते\nगरोदर राहण्याच्या तुमच्या निर्णयाबद्दल आणि गर्भधारणेपूर्वी तपासणी करून घेण्याचा विचार केल्याबद्दल अभिनंदन. गर्भधारणेपूर्वीच्या भेटीमध्ये तुमचे आरोग्य चांगले आहे याची खातरजमा करण्यासाठी किंवा तुमचे शरीर गरोदर राहण्यासाठी तयार आहे का हे तपासण्यासाठी गरोदरपणापूर्वी वैद्यकीय तपासणी केली जाते.\nअतिवजन असताना गरोदर राहणे\nगरोदर राहण्याचा विचार करत आहात, पण तुमच्या जास्त शारिरीक वजनामुळे चिंतित आहात अतिवजनामुळे तुम्ही गरोदर राहण्याच्या शक्यतेवर परिणाम होतो. अति वजन असल्यास (बॉडी मास इंडेक्स (बीएमआय) 25 पेक्षा जास्त) सामान्य ओव्ह्यूलेशनमध्ये अडथळे येऊन तुमच्या जननक्षमतेवर विपरीत परिणाम होऊ शकतो.\nसकाळच्या आजारांचा सामना करणे\nगरोदरपणात सर्व स्त्रियांना सतावणारी सर्वात सामान्य समस्या म्हणजे मळमळ, उलट्या असे सकाळचे आजार. हे साधारणपणे गर्भधारणेच्या 4थ्या ते 6व्या आठवड्यांपासून सुरू होते आणि 14व्या ते 16व्या आठवड्यांपर्यंत टिकते. काही स्त्रियांना त्यांच्या गरोदरपणाच्या संपूर्ण कालावधीत सकाळच्या आजारांचा त्रास होऊ शकतो. यामुळे हलकीशी मळमळ किंवा उलट्या होऊ शकतात.\nगरोदरपणा आणि नोकरी/व्यवसाय एकत्र करता येतात का\nकोणत्याही आईसाठी गरोदरपणापेक्षा अधिक सुंदर काळ असू शकत नाही. पण त्याच वेळी काम करणाऱ्या आयांसाठी त्यांची स्वतःची आव्हाने असतात, ही आव्हाने त्यांच्या या टप्प्याशी निगडीत असतात.\nहल्ली वाढत्या संख्येने महिला मातृत्व लांबवत आहेत. तुम्ही अधिक प्रगल्भ, तयार आणि अनुभवी असता तेव्हा बाळ होण्याचे जास्त फायदे असतात. जरी अनेक महिलांना तिशीमध्ये उशीरा आणि चाळीशीच्या सुरुवातीमध्ये निरोगी बाळे होत असली तरी, तुमचे वय वाढत जाते तसे काही समस्या वारंवार उद्भवतात.\nस्तनपानासाठी तुमच्या शरीराला तयार करण्यासाठी तुमच्या स्तनामध्ये आणि त्याच्या भोवती काही विशिष्ट बदल होतात. अनेक महिलांना गरोदरपणाच्या पहिल्या काही लक्षणांमध्ये येणारा अनुभव म्हणजे स्तनांच्या उतींमध्ये होणारा बदल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00315.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/vir-savarkar-marathi/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8-%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A5%82%E0%A4%9A%E0%A4%BE-108052700026_1.html", "date_download": "2018-04-24T18:32:35Z", "digest": "sha1:753I6EDDLVXXRSX2UKJFHL2RTLKCBIWS", "length": 13873, "nlines": 122, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "Veer Savarkar, aajkal, maharashatra, hindutva | सावकरांना ध्यास सिंधूचा | Webdunia Marathi", "raw_content": "\nबुधवार, 25 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nसन 1952 मध्ये सावरकरांनी अभिनव भारत या आपल्या क्रांतिकारक संस्थेचा सांगता समारंभ केला. या समारंभाच्यावेळी त्यांची भाषणे समग्र सावरकर वाङ्‍मय खण्ड 8 आणि क्रांतिघोष या पुस्तकात छापलेली आहेत. या भाषणात त्यांनी देश स्वतंत्र कसा झाला, देशाने पुढे कसे वागावे हे सांगितले आहे. तसेच याच भाषणात त्यांनी म्हटले आहे की आज तीन चतुर्थाश भारत स्वतंत्र झाला असला तरी जिच्यामुळे आम्हाला हिंदू हे नाव प्राप्त झाले ती आम्हाला पूज्य असलेली सिंधूनदी अजून स्वतंत्र झालेली नाही याचे दु:ख आम्हाला आहे. हे दु:ख दूर करण्यासाठी, हा अपमान भरून काढण्यासाठी हा महाराष्ट्र पुन्हा एकदा उठेल आणि हे सिंधु तुला तो मुक्त करील\nपुढे सन 1953 मध्ये त्यांनी अभिनव भारत स्मारक ‍मंदिर बांधून सशस्त्र क्रांतीकारकांचे स्मारक केले. 1955 मध्ये रत्नागिरी येथे जाऊन तेथील कार्याचा रौप्य महोत्सव साजरा केला. 1957 मध्ये त्यांनी दिल्ली येथील रामलीला मैदानात 1857 ची शताब्दी साजरी करून देशाला सांगितले की तुम्ही केवळ बुद्धाची उपासना क���ती न बसता युद्धसज्ज व्हा. 1958 मध्ये अनेक ठिकाणी सावरकरांचा 75 वा जन्मदिन साजरा करण्यात आला 1960 मध्ये ते 50 वर्षाची शिक्षा भोगून अंदमानातून सुटले असते. ते वर्षही त्यांनी पाहिले म्हणून अनेकांनी त्यांना 'मृत्यूंजय' मानून मृत्यूंजय सावरकर म्हणून त्यांचा सन्मान केला. या काळात सावरकरांनी आपला 2000 वर्षाचा इतिहास सांगणारा 'सहा सोनेरी पाने' हा शेवटचा पण अत्यंत महत्त्वाचा ग्रंथ लिहिला. तो प्रत्येकाने वाचावा. सन 1962 मध्ये चीनने पंचशील कराराचा भंग करून भारतावर आक्रमण केल्यावर सार्‍या देशातील सुबुद्ध लोकांना युद्धसज्ज होण्याचा सावरकरांचा उपदेश पटू लागला. देश शस्त्रसज्ज होऊ लागला. त्यामुळे 1965 आणि 1971 च्या पाकिस्तानी आक्रमकांना हिंदुस्थान तोंड देऊ शकला.\nपण आपल्या नेत्यांनी हानी भरपाई न घेता जिंकलेलाप्रदेश सोडला हे सावरकरांना रुचले नाही. त्यावेळी ते 82 वर्षाचे होते. काही लोक म्हणतात की दोन जन्मठेपी भोगलेले सावरकर केवळ 82 वर्षाचे नसून 160 वर्षाचे आहेत चार वेळा मृत्युला तोंड देऊन ते जिवंत राहिले आहेत. पण स्वत: सावरकरांना थकत चाललेले शरीर घेऊन कसेतरी जगणे पसंत नव्हते.\nत्यांनी ठरविले की शंकराचार्य, चैतन्य महाप्रभू, ज्ञानेश्वर, तुकाराम या महान तत्त्वज्ञानी महापुरुषांप्रमाणे आपणही आत्मार्पेण करायचे त्याप्रमाणे 22 दिवस उपोषण करून क्षीण झालेले शरीर येथे सोडून ते फाल्गुन शुद्ध षष्ठी कलिसंवत 5068 दि. 26 फेब्रुवारी 1966 या दिवशी स्वर्गी गेले. तेथून ते सांगत आहेत, हिंदू तरुणांनो त्याप्रमाणे 22 दिवस उपोषण करून क्षीण झालेले शरीर येथे सोडून ते फाल्गुन शुद्ध षष्ठी कलिसंवत 5068 दि. 26 फेब्रुवारी 1966 या दिवशी स्वर्गी गेले. तेथून ते सांगत आहेत, हिंदू तरुणांनो स्वाभिमान ठेवा, सैनिक व्हा, विज्ञाननिष्ठेने राहा, हा हिंदुस्थान अखंड करून या जगात ऐक मोठे राष्ट्र म्हणून सन्मानाने जगा.\nहिंदीच राष्ट्रभाषा असावी- सावरकर\nस्वातंत्र्वीर सावरकर : तेजस्वी लेखक\nमोठा दावा, तळिम हिंदू होते ईसा मसीहा\nयावर अधिक वाचा :\nबराक ओबामा यांनी पत्र पाठवून मागितली माफी\nअमेरिकेचे माजी राष्ट्रपती बराक ओबामा आणि त्यांची पत्नी मिशेल ओबामा यांनी आपली मोठी मुलगी ...\nचार दिवस सलग बँका बंद राहणार\nबँकेची काही कामे असतील तर पुढील तीन दिवसांत आटोपून घ्यावी लागणार आहेत. कारण चार दिवस सलग ...\nआसाराम बापूला बुधवा���ी शिक्षा सुनावली जाणार\nबलात्काराच्या प्रकरणात अटकेत असलेला स्वयंघोषित अध्यात्मिक गुरु आसाराम याला बुधवारी शिक्षा ...\nमृत्यूच्या पाच तासाने उठून बसला, सांगितले अनुभव\nघरात अंतिम संस्काराची तयारी सुरू असताना मृत व्यक्ती अचानक उठून बसला तर हैराण होणे ...\nभारतीय लष्कराने पाकच्या पाच सैनिकांना घातले कंठस्नान\nनियंत्रण रेषेवर सातत्याने पाकिस्तानी सैनिकांकडून होणाऱ्या गोळीबाराविरोधात प्रत्युत्तरदाखल ...\nस्वस्त झाला सॅमसंगचा हा स्मार्ट फोन\nजर आपण सॅमसंगचा मोबाईल खरेदी करायला जात असाल तर आपल्यासाठी चांगली बातमी आहे की सॅमसंगने ...\nव्हॉट्सअॅपवर अफवांचे मेसेज थांबवणारे फिचर\nयापुढे व्हॉट्स अॅपवर एखादा मेसज जास्तवेळा फॉरवर्ड झाला तर तो आता पकडता येणार आहे. ...\nफेसबुक आणि ट्विटरवर फेक युजर्स शोधता येणार\nफेसबुक आणि ट्विटरवर खरे मित्र कोण आणि खोटे कोण याचा शोध आता लागणार आहे. सोशल नेटवर्किंग ...\nजीमेलमध्ये येणार नव्या फीचर्स\nजीमेल आपल्या युजर्ससाठी सुरक्षेच्या दृष्टीकोनातून नव्या फीचर्सवर काम करत आहे. लवकरच आता ...\nमाहिती अधिक सुरक्षित करण्याचा फेसबुकचा प्रयत्न\nफेसबुकने भारतातील युजर्सना विश्वास देण्यासाठी अॅपमध्ये काही बदल करुन, युजर्सच्या माहितीला ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00316.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.inmarathi.com/difference-between-terminus-central-and-junction-and-station/", "date_download": "2018-04-24T18:17:11Z", "digest": "sha1:WBFDVYLJCKZWLSKXZ5OD4KUB5Z4JJNXY", "length": 13460, "nlines": 125, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "समजून घ्या टर्मिनस, सेंट्रल, जंक्शन आणि स्टेशन मधला फरक!", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nसमजून घ्या टर्मिनस, सेंट्रल, जंक्शन आणि स्टेशन मधला फरक\nआमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi\nभारतीय रेल्वे म्हणजे जगातील सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क होय. आपल्या भारत सरकारचे रेल्वे मंत्रिमंडळ अतिशय प्रभावीपणे हे अवाढव्य काम सांभाळते असून देशातील रेल्वेच्या वाहतुकीसाठी ते जबाबदार आहे. भारतीय रेल्वे अंतर्गत ९२०८१ किलोमीटर रेल्वे रूळ असून ते ६६६८७ किलोमीटरचे अंतर व्यापतात. आपल्या भारतीय रेल्वेने जवळपास २२ दक्षलक्ष प्रवासी दरोरोज प्रवास करतात. तर असा हा प्रवास सुखकर करण्यासाठी भारतीय रेल्वेने ७२१६ स्थानके भारताच्या वेगवेगळ्या भागात तयार केली आहेत. त्यांची नावेही वेगवेगळी आहेत. काहींचे नाव जंक्शन, काहींचे टर्मिनस तर काहींचे सेंट्रल. पण तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की जंक्शन, टर्मिनस आणि सेंट्रल या तिन्ही प्रकारच्या रेल्वे स्थानकांमध्ये तुम्ही कधीही विचार केला नसेल एवढा फरक आहे.\nचला जाणून घेऊया हा फरक :\nज्या स्थानकाला टर्मिनस/टर्मिनल म्हटले जाते, त्या स्थानकात रेल्वे ज्या बाजूने आत येते त्याच बाजूने बाहेर जाते. कारण ह्या स्थानकातील रूळ एका बाजूला संपतात, म्हणून रेल्वे एकाच बाजूने जाते आणि येते.\nछत्रपती शिवाजी टर्मिनस (CST)\nलोकमान्य टिळक टर्मिनस (LTT)\nसेंट्रल स्थानक हे शहरातील खूप व्यस्त आणि महत्त्वाचे स्थानक असते, या स्थानकावर खूप साऱ्या ट्रेन येत असतात आणि जात असतात. ही स्थानके बहुतांश करून जुनी असतात. भारतात केवळ पाच सेंट्रल स्थानके आहेत.\nज्या स्थानकात कमीत कमी ३ रेल्वे मार्ग आत येतात आणि बाहेर जातात, अश्या स्थानकाला जंक्शन म्हणतात. अगदी सोप्या भाषेत सांगायचे झाले तर एक रेल्वे जाण्यासाठी-येण्यासाठी कमीतकमी २ मार्गांचा वापर करते.\nमथुरा जंक्शन (७ मार्ग)\nसालेम जंक्शन (६ मार्ग)\nविजयवाडा जंक्शन (५ मार्ग)\nबरेअली जंक्शन (५ मार्ग)\nस्थानक म्हणजे एक असे ठिकाण जेथे रेल्वे प्रवाश्यांना आणि वस्तूंना चढवण्यासाठी आणि उतरवण्यासाठी येते, काहीवेळ थांबते आणि निघून जाते.\nचेन्नई सेंट्रलला ही टर्मिनस म्हटले जाते पण हे ही भारतामधील एक जुने स्थानक आहे, त्यामुळे याला सेंट्रल असे नाव पुढे चालू ठेवण्यात आले.\nआहे की नाही रंजक माहिती, अहो मग शेअर करा आणि इतरांनाही कळवा\nलेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi\n← १२ वी मध्ये ९९.९ टक्के गुण मिळवून देखील या तरुणाने निवडलाय अध्यात्माचा मार्ग\nही आहेत गर्भश्रीमंत माणसांची जगातील सर्वात मोठी आणि महागडी घरं\nCV आणि Resume एकच नसतो जाणून घ्या दोघांमधील फरक\nस्टार्ट अप – बिझनेस – स्वयंरोजगार – ह्या तिन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. कश्या काय\nस्टेनलेस स्टील आणि स्टील यांच्यामध्ये काय फरक असतो \nOne thought on “समजून घ्या टर्मिनस, सेंट्रल, जंक्शन आणि स्टेशन मधला फरक\nमायक्रोसॉफ्टच्या बिल्डींग नंबर ८७ मधील भयानक शांतता भल्याभल्��ांची झोप उडवेल\nलोकसत्ताचा पर्रीकर द्वेष: संपादक गृहपाठ करतात का\nछत्रपती शिवाजी महाराजांचा तिसरा डोळा : बहुरूपी हेर बहिर्जी नाईक\nनोटांवरील अचानक बंदीमुळे नेमके काय घडले\nकौन बनेगा करोडपतीमधील हे ७ कोट्याधीश – सर्वांचं डोळे उघडणारं वास्तव\nइस्लाम ची तलवार आणि १७ लाखांची कत्तल : आमिर तैमूर (भाग ३)\nगेट टॉवर बिल्डींग: एक अशी बिल्डींग ज्यामधून हायवे जातो\nतुमचा डेटा खरंच सुरक्षित आहे का :केम्ब्रिज अॅनलिटिका – कोळ्यांचं जाळं भाग १\nRBI चा सगळ्यात उत्तम गव्हर्नर कोण रघुराम राजन की उर्जित पटेल\nआज भारत वा बांग्लादेश कोणीही जिंको, पण खरा विजय भारतीय नौदलाने मिळवला आहे\nद ग्रेट खली ला “सैराट” चं वेड लावणाऱ्या मराठी मुलाची गोष्ट \nइंटर्नशिप करताना या चुका केल्या तर हातातली संधी वाया जाऊ शकते \n“खिलजी” आणि “मुघल” – दोघेही मुस्लिम शासकच, पण दोघांमध्ये हे महत्वाचे ८ फरक होते\nतुम्हाला अनावश्यक वाटणाऱ्या ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत\n‘त्याने’ हिटलरला सॅल्युट करण्यास नकार दिला होता\nभारतीयांच्या मनातील अमेरिकेबद्दलचे ३ सर्वात मोठे गैरसमज\nतुमच्या मौल्यवान वस्तू बँक लॉकरमध्ये ठेवण्यापूर्वी हे नक्की वाचा\nप्राचीन ऋग्वेदातील “लोकशाही”चा सिद्धांत, बहुमतानुसार निर्णय घेण्याची प्रक्रिया\nकीर्तनाचा बाजार मांडू नका आणि तिची गाण्याची सभाही करू नका : जाऊ तुकोबांच्या गावा : भाग १७\n१० फायदेशीर व्यवसाय जे तुम्ही अवघ्या १०,००० रुपयांपासून सुरु करू शकता\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00316.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%85%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%B2%E0%A4%AC%E0%A4%A6%E0%A4%B2/%E0%A4%96%E0%A4%A1%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%80_%E0%A4%B2%E0%A4%A2%E0%A4%BE%E0%A4%88", "date_download": "2018-04-24T18:05:09Z", "digest": "sha1:ZDKM4VYLZ3KKPIR7JDYKBHSJZS7CZQOU", "length": 4752, "nlines": 67, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "या पृष्ठासंबंधीचे बदल - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nहे पृष्ठ एखाद्या विशिष्ट पानाशी, (किंवा एखाद्या विशिष्ट वर्गात असणाऱ्या पानांशी), जोडलेल्या पानांवरील बदल दर्शविते. आपल्या निरीक्षणसूचीत ही पाने ठळक दिसतील.\nअलीकडील बदलांसाठी पर्याय मागील १ | ३ | ७ | १४ | ३० दिवसांतील ५० | १०० | २५० | ५०० बदल पाहा.\nप्रवेश केलेले सदस्य लपवा | अनामिक सदस्य लपवा | माझे बदल लपवा | सांगकामे(बॉट्स) दाखवा | छोटे बदल लपवा | दाखवा पान वर्गीकरण | दाखवा विकिडाटा\n२३:३५, २४ एप्रिल २०१८ नंतर केले गेलेले बदल दाखवा.\nनामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा सहभागी नामविश्वे\nपृष्ठ नाव: याऐवजी दिलेल्या पानाला जोडलेल्या पानांवरील बदल दाखवा\n(नविन पानांची यादी हेही पाहा)\n$1 - छोटे बदल\nया पानाचा आकार इतक्या बाइटस् ने बदलला\n(फरक | इति) . . छो पुणे‎; ०९:५७ . . (-१५)‎ . . ‎Ullhas.kolhe (चर्चा | योगदान)‎ (स्वरूपण दुरुस्त्या) (खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल \n(फरक | इति) . . महाराष्ट्र‎; १९:१० . . (+४२)‎ . . ‎Tiven2240 (चर्चा | योगदान)‎ ({{अर्ध संरक्षित}}) (खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00316.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A4%A3%E0%A5%87_%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%B8%E0%A4%AD%E0%A4%BE_%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98", "date_download": "2018-04-24T17:59:46Z", "digest": "sha1:KCZRQFXULAVJ665P7TMVXW3LQYHWY5U4", "length": 4194, "nlines": 78, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "मागाठणे विधानसभा मतदारसंघ - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nमागाठणे हा मुंबईच्या बोरीवली भागातील एक विधानसभा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे.\n२०१४ महाराष्ट्र विधानसभा निवडणुका[संपादन]\nप्रकाश सुर्वे - शिवसेना\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणुक २००९\nप्रविन यशवंत दरेकर मनसे ५८३१०\nPRAKASH SURVE राष्ट्रवादी ४५३२५\nASHOK G. NAR शिवसेना ३५८८३\nउत्तर मुंबई (लोकसभा मतदारसंघ)\nमुंबई उपनगर जिल्ह्यामधील विधानसभा मतदारसंघ\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २१ ऑक्टोबर २०१४ रोजी १४:२१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00317.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/jagatkaran-news/international-relations-council-1368159/", "date_download": "2018-04-24T18:12:06Z", "digest": "sha1:5LDDCE26DXKOVE5DX7FCRRL6KXG2BAVC", "length": 30197, "nlines": 213, "source_domain": "www.loksatta.com", "title": "International Relations Council | आयआरसीतील संवाद | Loksatta", "raw_content": "\nपासपोर्ट घोटा��्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nघाऊक बाजारात दर घसरूनही साखर महागच\nपृथ्वीच्या तापमानात २०१० पासून सातत्याने वाढ\nब्रसेल्स गोळीबारातील आरोपी अब्देसलामला २० वर्षे तुरुंगवास\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\nगेल्या आठवडय़ात पुणे येथे आंतरराष्ट्रीय संबंध परिषद (आयआरसी) झाली.\nगेल्या आठवडय़ात पुणे येथे आंतरराष्ट्रीय संबंध परिषद (आयआरसी) झाली. १५ हून अधिक देशांतील राजनैतिक अधिकारी उपस्थित असलेल्या या परिषदेत हिंदी महासागरातील विविध पैलूंना स्पर्श करण्यात आला. विविध देशांतील पारस्पारिक सामंजस्य वाढविणे आणि गैरसमज दूर करण्यासाठी अशा परिषदांचा खूप उपयोग होत असतो..\nअमेरिकन युद्धकला विशारद अल्फ्रेड महान यांनी १९व्या शतकात नमूद केले होते, ‘जो हिंदी महासागरावर नियंत्रण ठेवेल तो आशिया आणि जगाला नियंत्रित करेल’. ब्रिटिश आणि अमेरिकन महासत्तांचा इतिहास यांची ग्वाही देतो. एकविसाव्या शतकाच्या उदयानंतर भारताचे ‘सागरी अंधत्वाचे’ धोरण बाजूला पडून सामरिक हितसंबंधाच्या दृष्टीने हिंदी महासागराकडे पाहिले जाऊ लागले. अडीच वर्षांपूर्वी सत्तेत आलेल्या मोदी सरकारने सामरिक राजनयाला ‘सांस्कृतिक राजनयाची’ भक्कम जोड देऊ केली आहे. यासोबतच भारतीय परराष्ट्र व्यवहाराच्या दृष्टीने दुसरा होत असलेला बदल म्हणजे गेल्या काही वर्षांत भारताच्या विदेश धोरणाची चर्चा दिल्लीच्या इंडिया इंटरनॅशनल सेंटर, इंडिया हॅबिटॅट सेंटर अथवा रायसिना हिल्सच्या परिसरासोबतच देशाच्या इतर भागात होऊ लागली आहे. विशेष म्हणजे दिल्लीतील अभिजन, परराष्ट्र खात्याचे अधिकारीदेखील देशाच्या इतर भागातील चर्चासत्रांना उपस्थिती लावू लागले आहेत. परराष्ट्र धोरणाची सर्वागीण चर्चा पुण्यात व्हावी या उद्देशाने सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाने ‘भारताची आफ्रिका आणि आशियातील विकासात्मक भागीदारी’ या विषयावर २०१३ मध्ये पहिली ‘आंतरराष्ट्रीय संबंध परिषद’(आयआरसी) आयोजित केली होती. भारतीय परराष्ट्र मंत्रालयातील ‘पब्लिक डिप्लोमसी’ विभागाने आयआरसीला साहाय्य देऊ केले आहे. १८ व १९ डिसेंबरदरम्यान पुण्यात पार पडलेल्या चौथ्या आयआरसीची थीम ‘भारत आणि हिंदी महासागर : शाश्वतता, सुरक्षितता आणि विकास’ होती. दिल्लीस्थित दोन थिंक टॅँक- विवेकानंद इंटरनॅशनल फाउंडेशन आणि इंडिया फाउंडेशन हे या वर्षीच्या आयआरसीचे नॉलेज पार्टनर होते. या परिषदेच्या निमित्ताने देश-विदेशातील अनेक नामवंत अभ्यासक, पत्रकार आणि राजदूतांनी हिंदी महासागराविषयी आपली मते मांडली. हिंदी महासागरातील आफ्रिकेपासून ऑस्ट्रेलियापर्यंतच्या १५ पेक्षा अधिक देशांच्या राजनैतिक अधिकाऱ्यांनी आयआरसीला उपस्थिती लावली होती. भारतीय परराष्ट्र धोरणाच्या अभ्यासाला अधिक संस्थागत स्वरूप यावे यासाठी सिम्बायोसिसने २०१३ मध्येच स्कूल ऑफ इंटरनॅशनल स्टडीजची स्थापना केली होती.\n'वॉन्टेड' आरोपी शेजारी उभा होता, पोलीस पोस्टर लावत बसले\n'आमच्या घरात मुली आहेत, काँग्रेसला येण्यास सक्त मनाई आहे'\nलग्नाच्या दुसऱ्या दिवशीच मित्रांसोबत मिळून पत्नीवर सामूहिक बलात्कार\nसाधा धक्का लागला म्हणून ट्रेनखाली दिलं ढकलून, महिला प्रवाशाला अटक\nआज इंदिरा गांधी असत्या तर मी काँग्रेसमध्ये असतो-शत्रुघ्न सिन्हा\nकोरेगाव भीमा हिंसाचाराशी आंबेडकरी आणि हिंदुत्त्ववादी संघटनांचा संबंध नाही, सत्यशोधन समितीचा अहवाल\nनरेंद्र मोदींच्या परदेश दौऱ्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या मनातही भारताच्या परराष्ट्र धोरणाविषयी अधिक उत्सुकता वाढली आहे. भारताच्या परराष्ट्र धोरणाविषयी अधिक जागरूकता निर्माण व्हावी तसेच त्याचा देशांतर्गत आणि जगभरात अधिक प्रसार आणि प्रचार व्हावा यासाठी ‘पब्लिक डिप्लोमसी’ विभाग प्रयत्नरत असतो. भारताच्या दृष्टीने हिंदी महासागराचे महत्त्व अनन्यसाधारण असल्याने व्यापार, गुंतवणूक आणि आर्थिक प्रगती, संरक्षण आणि सुरक्षितता, सांस्कृतिक राजनय आणि सॉफ्ट पॉवर, विकासात्मक सहकार्य आणि ब्ल्यू इकॉनॉमी या विविध परिप्रेक्ष्यातून या वर्षीच्या आयआरसीमध्ये चर्चा झाली. हिंदी महासागरात प्रादेशिक सहकार्याचे प्रारूप निर्माण करण्यासाठी १९९७ मध्ये इंडियन ओशन रिम असोशिएशनची (आयओआरए) स्थापना करण्यात आली. गेल्या अडीच वर्षांत आयओआरएच्या २१ सदस्य राष्ट्रांपैकी मोदींनी १६ देशांना भेट दिली आहे. यावरूनच भारताच्या दृष्टीने हिंदी महासागराचे महत्त्व लक्षात येईल. सध्या भारतीय परराष्ट्र सेवेतील के. व्ही. भगीरथ हे आयओआरएचे महासचिव आहेत. आयआरसीमध्ये भगीरथ यांनी व्यापार आणि गुंतवणुकीसंदर्भात आयओआरएचे महत्त्व नमूद केले आणि हिंदी महासागराच्या आर्थिक विकास प्र��्रियेत भारताने घेतलेल्या सक्रिय भूमिकेचे स्वागत केले. जगाचा ५० टक्के तेलव्यापार, एकतृतीयांश कार्गो वाहतूक आणि कंटेनर शिपमेंट्स हिंदी महासागरातून जातात. तसेच किमान २०० कोटी लोकसंख्या हिंदी महासागर क्षेत्रात राहते. त्यामुळे मोठय़ा देशांसाठी हे क्षेत्र म्हणजे एक मोठी बाजरपेठच आहे. गेल्या काही काळात चीनने ‘इंडियन ओशन’ केवळ भारताचा नाही तर आपणच या क्षेत्रातील प्रभावी ताकद असल्याचे आक्रमकपणे सांगायला सुरुवात केली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या परराष्ट्र धोरणाविषयी अनिश्चितता आहे. त्याचा लाभ उठवण्याचा चीन निश्चितच प्रयत्न करेल. गेल्या काही दिवसांत ट्रम्प यांनी जाहीर केलेल्या विविध महत्त्वपूर्ण (विशेषत: संरक्षण आणि परराष्ट्र खात्यातील) नेमणुकांचा लाभ भारताला होईल असे प्रथमदर्शनी दिसून येत आहे, पण याविषयी आताच खात्रीने काही बोलणे सयुक्तिक होणार नाही. तसेच रशियावरील र्निबध सैल करण्याच्या ट्रम्प यांच्या भूमिकेमुळे मॉस्कोचे बीजिंगवरील अवलंबित्व कमी होईल. याचा फायदा भारताला होईल आणि हिंदी महासागरातील भू-राजकीय समीकरणावर त्याचे सकारात्मक पडसाद पडू शकतात. आयआरसीमध्ये उपरोक्त बाबींशिवाय भू-राजकीय दृष्टिकोनातून या क्षेत्राला इंडो- पॅसिफिक म्हणावे का इंडो- एशिया- पॅसिफिक याचादेखील ऊहापोह झाला. भारतातील महत्त्वाचे अभ्यासक सी. राजा मोहन यांनी ब्रिटिश नौदलाच्या हिंदी महासागरातील वर्चस्वाची आठवण करून भारताने त्याच्या पुनरुक्तीसाठी व्यवहार्य दृष्टिकोन बाळगण्याचा सल्ला दिला. परंतु, सध्याची जागतिक स्थिती पाहता कोणत्याही एका देशाला हिंदी महासागर क्षेत्रात पूर्ण वर्चस्व राखणे अवघड असल्याचा इशाराही दिला.\nमोदी सरकारने सांस्कृतिक राजनयाला अधिक प्राधान्य दिले आहे. चीनच्या ‘वन रोड वन बेल्ट’द्वारे होणाऱ्या ‘चेक बुक डिप्लोमसीला’ उत्तर देण्याची आर्थिक ताकद भारतामध्ये नाही. त्यामुळेच हिंदी महासागर क्षेत्रात सांकृतिक बंध बळकट करण्याची भूमिका भारताने घेतली आहे. मोदींच्या हिंदी महासागरातील देशांच्या भेटीदरम्यान बौद्ध धम्म, भारतीय इतिहासातील प्रतीकांचा अथवा योग राजनयाचा होणारा वापर याच प्रयत्नांचा भाग आहे. याच संदर्भात आयआरसीमध्ये बालादास घोषाल यांनी ‘जिओ-सिव्हिलायझेशनल’ संकल्पनेचा स्वीकार करण्याची भूमिका म��ंडली. मोसमी (मान्सून) वाऱ्यांनी एकमेकांना जोडलेल्या हिंदी महासागरातील देशांशी सांस्कृतिक सबंध दृढ करण्यासाठी ‘प्रोजेक्ट मौसम’चे सारथ्य सांस्कृतिक मंत्रालयाकडे देण्यात आले आहे. अर्थात या प्रकल्पाच्या अंमलबजावणीविषयी अनेक अभ्यासकांनी शंका उपस्थित केल्या आहेत.\nहिंदी महासागरातील देशांसोबत विकासात्मक सहकार्याची चर्चा करताना भारताने विविध अविकसित देशांना दिलेल्या लाइन ऑफ क्रेडिट्सचा उल्लेख होणे अपरिहार्य आहे. परंतु विकासात्मक सहकार्याचा विषय आर्थिक प्रतलाच्या पलीकडे जाणारा आहे. गेल्या काही वर्षांत भारतीय नौदलाने संकटाच्या प्रसंगी भारतीय नागरिकांसोबतच इतर देशांच्या (विशेषत: अमेरिका आणि पश्चिम युरोपातील) नागरिकांची मृत्यूच्या दाढेतून सुटका केली. त्यामुळे हिंदी महासागरात भारताविषयी सकारात्मक मत निर्माण होण्यास मदत झाली आहे. आयआरसीमध्ये भारताने आफ्रिकेच्या क्षमता विकसनासाठी दिलेल्या सहकार्याचा प्रामुख्याने उल्लेख करण्यात आला. आयआरसीमध्ये केनियाच्या सागरी धोरणाच्या मुख्य सचिव नॅन्सी करिगीथू यांनी भारताच्या भूमिकेचा गौरव केला.\nसेशल्सने सर्वप्रथम ‘ब्ल्यू इकॉनॉमी’ची संकल्पना मांडली. सागरातील विविध संसाधनांना शाश्वत पद्धतीने विकसित करणे यात अपेक्षित आहे. सेशल्स आणि मॉरिशसला मोदींनी भेट दिली तसेच या दोन्ही देशांचा गेल्या वर्षी परराष्ट्र मंत्रालयाच्या हिंदी महासागर विभागात समावेश करण्यात आला आहे. मोदी सरकारच्या सागरी धोरणातील ब्ल्यू इकॉनॉमीचे महत्त्वच त्यामुळे अधोरेखित होते. भारताचे जमिनीचे क्षेत्रफळ ३.२ दशलक्ष चौ. किमी. तर सागरातील विशेष आर्थिक क्षेत्र याच्या अगदी उलट म्हणजे २.३ दशलक्ष चौ. किमी. आहे. हवामान बदलाला तोंड देण्यासाठी भारताने अक्षय ऊर्जेवर भर देण्याचे ठरवले आहे. ब्ल्यू इकॉनॉमीमध्येदेखील अक्षय ऊर्जा विकासाला महत्त्व आहे. आयआरसीमध्येदेखील भारतातील ब्ल्यू इकॉनॉमीचा विकास आणि या क्षेत्राविषयी जागरूकता वाढविण्याविषयी विविध अभ्यासकांमध्ये एकमत झाले. ब्ल्यू इकॉनॉमीबाबतची हिंदी महासागराची क्षमता विकसित करण्यासाठी स्थानिक, प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय सहकार्याला चालना देणे गरजेचे आहे. यासाठी आयओआरए उत्तम व्यासपीठ आहे.\nथोडक्यात, सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाने आ��ोजित केलेल्या चौथ्या आयआरसीद्वारे हिंदी महासागरातील विविध पैलूंना स्पर्श करण्यात आला. तसेच या प्रकारच्या परिषदेमुळे विविध देशांचे प्रतिनिधी एकत्रित येतात आणि भारताच्या ‘सॉफ्ट पॉवर’ला सकारात्मक चालना मिळते. तसेच या प्रकारच्या परिषदेचा उद्देश ट्रॅक राजनयाच्या माध्यमातून विविध देशांतील पारस्पारिक सामंजस्य वाढविणे आणि गैरसमज दूर करण्याचा असतो. त्या दृष्टीने आयआरसीने सकारात्मक सुरुवात केली आहे. किंबहुना, त्यामुळेच भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या प्रयत्नांना मदतीची जोड दिली आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nआसाराम बापू निर्दोष, ईश्वराने त्याना दोषमुक्त करावे ही इच्छा-साध्वी प्रज्ञा\nपाकिस्तानी क्रिकेटपटू 'संस्कारी' झाले तरच त्यांच्याशी खेळू, बीसीसीआयचा टोला\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n'वॉन्टेड' आरोपी शेजारी उभा होता, पोलीस पोस्टर लावत बसले\n'आमच्या घरात मुली आहेत, काँग्रेसला येण्यास सक्त मनाई आहे'\nलग्नाच्या दुसऱ्या दिवशीच मित्रांसोबत मिळून पत्नीवर सामूहिक बलात्कार\nसाधा धक्का लागला म्हणून ट्रेनखाली दिलं ढकलून, महिला प्रवाशाला अटक\nआज इंदिरा गांधी असत्या तर मी काँग्रेसमध्ये असतो-शत्रुघ्न सिन्हा\nकोरेगाव भीमा हिंसाचाराशी आंबेडकरी आणि हिंदुत्त्ववादी संघटनांचा संबंध नाही, सत्यशोधन समितीचा अहवाल\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nमुन्ना यादवला सर्वोच्च न्यायालयातून तात्पुरता जामीन\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nमहापालिकेच्या ३४ मराठी शाळा बंद\nजिल्ह्य़ात ६८ अपघात स्थळे\nकर्नाक पूल पाडण्यास उच्च न्यायालयाचा हिरवा कंदील\nनेहरू विज्ञान केंद्रातील ‘दि एनर्जी बॉल’ नव्या ढंगात\n‘फटका चोरां’ची दहशत कायम\nवाढलेल्या तापमानात विजेविना घामाघूम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00318.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/uttar-maharashtra/gutkha-sailing-jalgav-13298", "date_download": "2018-04-24T18:25:53Z", "digest": "sha1:3TPUOTPS3KTTZCOKILJNK2BQXPOQP2UX", "length": 19188, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "gutkha sailing in jalgav बंदी नावालाच, गुटखा विक्री जोमात! | eSakal", "raw_content": "\nबंदी नावालाच, गुटखा विक्री जोमात\nगुरुवार, 6 ऑक्टोबर 2016\nजळगाव - शासनाने राज्यात गेल्या काही वर्षांपासून गुटखाबंदीचा कायदा केला असला, तरी ही बंदी नावालाच असून, ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणावर गुटखा विक्री सुरू असल्याचे चित्र लपून राहिलेले नाही. जळगाव जिल्ह्यातील स्थिती यापेक्षा वेगळी नाही. जिल्ह्यातील चाळीसगाव, अमळनेरसह जळगाव शहर हे गुटख्याचा माल आवक व विक्रीचे मोठे केंद्र आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाकडून गेल्या काही महिन्यांमध्ये याविरोधात मोठ्या प्रमाणावर कारवाई करण्यात आली असली, तरी गुटखा विक्रीवर किंचितही फरक पडलेला नाही, ही वस्तुस्थिती आहे. राज्याचे तत्कालीन गृहमंत्री आर. आर.\nजळगाव - शासनाने राज्यात गेल्या काही वर्षांपासून गुटखाबंदीचा कायदा केला असला, तरी ही बंदी नावालाच असून, ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणावर गुटखा विक्री सुरू असल्याचे चित्र लपून राहिलेले नाही. जळगाव जिल्ह्यातील स्थिती यापेक्षा वेगळी नाही. जिल्ह्यातील चाळीसगाव, अमळनेरसह जळगाव शहर हे गुटख्याचा माल आवक व विक्रीचे मोठे केंद्र आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाकडून गेल्या काही महिन्यांमध्ये याविरोधात मोठ्या प्रमाणावर कारवाई करण्यात आली असली, तरी गुटखा विक्रीवर किंचितही फरक पडलेला नाही, ही वस्तुस्थिती आहे. राज्याचे तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी साधारण सहा-सात वर्षांपूर्वी राज्यात गुटखाबंदीचा निर्णय घेतला, तसे आदेशही शासनस्तरावर काढण्यात आले. या निर्णयाची अंमलबजावणी अर्थातच अन्न व औषध प्रशासन विभागावर आली. पोलिस यंत्रणेचाही यात सहभाग असला, तरी तो त्या-त्या वेळचे गुन्हे दाखल करून घेण्यापुरता. प्रमुख जबाबदारी ही अन्न-औषध प्रशासनावरच आहे.\nअमळनेर, चाळीसगाव उलाढालीचे प्रमुख केंद्र\nराज्यात गुटखाबंदी असली तरी ती केवळ कागदावरच आहे, असे चित्र दिसून येते. मिनरल पाणी मिळणार नाही, पण गुटखा मिळेल अशी अनेक दुकाने, पानटपऱ्या गल्लोगल्ली आहेत. बंदीचा निर्णय होण्यापूर्वी गुटखा उघडपणे ‘डिस्प्ले’ करुन विकला जायचा, आता तो छुप्या पद्धतीने मात्र सर्रास विकला जातो, एवढाच काय तो फरक. कोणत्याही पानटपरीवर उभे राहून गुटख्याचा कोणताही ब्रॅण्ड मागितला तर पानटपरीचालक ‘पुडी’ कुठून काढतो हे लक्षात येण्याआधीच ग्राहकाच्या हातात गुटख्याची पुडी असते.\nसंभ्रम निर्माण करणारा व्यवहार\nबंदी असूनही गुटखा नेमका कोठून येतो, हा माल कुठे उतरविला जातो, त्याचे डीलर-डिस्ट्रीब्युटर कोण, ठोक स्वरुपात येणाऱ्या मालाची विक्री कशी होते, त्याचे पानटपऱ्यांपर्यंत व छोट्या-मोठ्या ठेल्यांपर्यंत वितरण कसे होते, ही यंत्रणा कमालीची गुप्त व संभ्रम निर्माण करणारी आहे. जिल्ह्यात गुटख्याच्या व्यवहारातून कोट्यवधींची उलाढाल होते, मात्र हा व्यवहार नेमका कसा चालतो याबाबत कमालीचा संभ्रम आहे. या व्यवहाराच्या मुळशी ठरवूनही शासकीय यंत्रणा पोचू शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे.\nअन्न-औषध प्रशासनाने गेल्या काही महिन्यांमध्ये गुटख्याचा माल जप्त करुन तो नष्ट करण्याच्या कारवाईवर भर दिला आहे. गुप्त माहितगाराकडून प्राप्त माहितीच्या आधारे कारवाई केली जाते. महिन्याला सरासरी तीन-चार ठिकाणी छापे टाकले जातात. पक्की माहिती मिळाल्याशिवाय कारवाई होत नाही, त्यामुळे कारवाईच्या संदर्भातही कमालीची गुप्तता पाळली जाते. मात्र, प्रशासनाची कारवाई केवळ दाखविण्यापुरती असते, असेही बोलले जाते. गेल्या वर्षभरात सर्वाधिक चारवेळा चाळीसगाव शहरात गुटखा जप्तीची कारवाई करण्यात आली.\nजळगाव शहराच्या ठिकाणी प्रशासन अधिक सतर्क असल्याने जिल्ह्याच्या ठिकाणापासून लांब असलेल्या चाळीसगाव, अमळनेर आदी शहरं गुटखाविक्रीचे प्रमुख केंद्र बनले आहेत. सर्वाधिक माल चाळीसगावात उतरतो, त्याखालोखाल अमळनेर व जळगाव तसेच चोपड्यालाही मोठ्या प्रमाणात माल येतो. या प्रमुख केंद्रावरुनच जिल्ह्याच्या इतर भागात गुटख्याचे वितरण पद्धतशीरपणे होत असते.\nगुटख्यालाच नव्हे तर सार्वजनिक ठिकाणी धूम्रपानालाही बंद असताना सर्रास धूम्रपान होते, हेदेखील लपून राहिलेले नाही. त्याचप्रमाणे सार्वजनिक जागी, रस्त्यावर, व्यापारी संकुलांमध्ये चार-चौघे गुटखा केवळ खातच नाही, तर एकमेकांमध्ये उघडपणे ‘शेअर’ही करतात. गुटखा सहजपणे मिळत असल्याने या व्यसनाच्या आहारी गेलेल्या लोकांना तर गुटखा विक्रीवर बंदी आहे, हेदेखील माहीत नाही. याबाबत त्यांना छेडले असता, ‘विक्रीवर बंदी आहे, खाण्यावर आहे का’ असा प्रतिप्रश्‍न त्यांच्याकडून उपस्थित केला जातो. तरुणवर्ग या व्यसनाच्या ���र्वाधिक आहारी गेल्याचे चित्र दिसून येते.\nगुटख्यामुळे होणाऱ्या दुष्परिणामांकडे तरुणवर्गाने दुर्लक्ष केले आहे. गुटखा खाल्ल्याने घसा, तोंडाचा कर्करोग होण्याची शक्‍यता बळावते. त्याशिवाय, फुफ्फुस व यकृतही निकामी होण्याची शक्‍यता असते. गुटख्यामुळे अनेकांना कर्करोग होऊन त्यांचा बळी गेल्याची उदाहरणे आहेत.\nचालकाच्या गळ्याला चाकू लावून मध्यरात्री वाहनचोरी\nसटाणा - वाहनचालकाच्या गळ्याला चाकू लावून त्याला बेदम मारहाण करत मध्यरात्री रस्त्यावर सोडून तिघांनी वाहनासह पोबारा केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे....\nसरपंचाकडे खंडणीची मागणी; गवळी टोळीचे तिघे अटकेत\nमंचर (पुणे): लोणी (ता. आंबेगाव) गावचे सरपंच यांच्या कडून दीड लाख रुपयांची खंडणी घेऊन उर्वरित तीन लाख 50 हजार रुपयांच्या खंडणीसाठी त्यांना जीवे...\nसांगोल्यात आयपीएल क्रिकेट मॅचवर सट्टा ; मोबाईल, कारसह 39 लाखांचा मुद्देमाल जप्त\nसोलापूर : आयपीएलमधील दिल्ली डेअरविल्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब यांच्यात सुरु असलेल्या मॅचवर सट्टा खेळणाऱ्या आठ जणांवर स्थानिक गुन्हे शाखेच्या...\nअनाथ महिलेला सामाजिक कार्यकर्त्यांच्या माध्यमातून मिळाला निवारा\nनिफाड - गाव नाव माहित नाही, कोणी आणुन घातले याचा थांगपत्ता नाही, त्यातच आपली बोली भाषा अन् तीची भाषा यात कमालीची तफावत यामुळे काय करावे, अशी स्थिती...\nपरीक्षेत कॉपी नेण्यास मनाई केल्याने विद्यार्थ्याचा आत्महत्येचा प्रयत्न\nऔरंगाबाद : परीक्षेत कॉपी नेण्यास मनाई केल्याने विद्यार्थ्याने महाविद्यालयाच्या इमारतीवरून उडी मारण्याची धमकी देत आत्महत्येचा प्रयत्न केला. ही...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00319.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.inmarathi.com/army-men-haircut/", "date_download": "2018-04-24T18:22:02Z", "digest": "sha1:YYTP62WYUE5YXPO4BD73OILGP2IX3H3S", "length": 14743, "nlines": 107, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "सैनिकांचे के��� बारीक का असतात ? जाणून घ्या", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nयाला जीवन ऐसे नाव\nसैनिकांचे केस बारीक का असतात \nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page\nसैनिक हा आपल्या देशाचा एक महत्त्वाचा घटक आहे. त्यांच्यामुळेच आज आपण बिंधासपणे राहत आहोत. आपण सुरक्षित रहावे, यासाठी ते नेहमी झटत असतात. सैनिकांना देशाचे रक्षण करण्यासाठी आपल्या प्राणाची आहुती देण्याची देखील तयारी ठेवावी लागते. असे हे सैनिक देशासाठी काहीही करायला तयार असतात. प्रत्येक देशाचा सैनिक हा आपला देश कसा सुरक्षित राहील, याचाच सतत विचार करत असतो. पण या सर्व सैनिकांमध्ये एक गोष्ट सारखी असते, ती म्हणजे त्यांच्या केसांचा कट. या सर्व सैनिकांचा कट हा एकसारखाच असतो. तुम्हाला माहित आहे का की असे का असते. कदाचित तुम्हाला माहित नसेल. चला तर आज आपण जाणून घेऊंया, सैनिकांचा असा बारीक हेयर कट असल्यामागची काही कारणे..\nनिशाणा लावताना लक्ष बनून राहणे.\nशत्रूवर निशाणा लावण्यासाठी बारीक लक्ष असणे खूप गरजेचे आहे. अशावेळी निशाणा साधताना केस हे अडथळा निर्मण करू शकतात. जर केस मोठे असतील आणि निशाणा लावताना डोळ्यांवर आले, तर समस्या निर्माण होऊ शकते. त्यामुळे केस लहान ठेवले जातात.\nसैनिकांना आपली ड्युटी करण्यासाठी खूप वेळा भर पावसामध्ये उभे राहावे लागते. अशावेळी त्यांचे लांब केस त्यांच्यासाठी समस्येचे कारण बनू शकतात आणि त्यामुळे सर्दीच्या आजारांची समस्या उद्भवू शकते. त्यामुळे सैनिकांचे केस हे बारीक ठेवले जातात.\nसमानतेचा भाव विकसित करणे\nसैनिकांचे छोटे केस ठेवण्यामागचे सर्वात मोठे कारण म्हणजे सर्वांमध्ये समानतेची भावना निर्माण करणे हे आहे. अधिकाऱ्यांपासून सैनिकांपर्यंत सर्वांमध्ये समानतेची भावना निर्माण होऊन त्यांनी एक टीम बनून काम करावे, यासाठी असे केले जाते.\nकोणत्याही प्रकारचे इन्फेक्शन होऊ नये यासाठी\nरणांगणामध्ये किंवा निर्जन ठिकाणी पोस्टिंग झाल्यावर सैनिकांना कितीतरी वेळा दररोज अंघोळ करायला मिळत नाही. अशावेळी त्यांचे जर केस लांब असतील तर त्यांना इन्फेक्शन होण्याची भीती निर्माण होते . त्यामुळे सैनिकांचे केस हे लहान ठेवले जातात.\nहेल्मेट आणि इतर काही गॅजेट घालण्यासाठी\nसैनिकांना आपला जास्त वेळ हा रणांगणावर घालवावा लागतो. जिथे त्यांनी क��तीतरी प्रकारचे हेल्मेट आणि इतर गॅजेटस वापरावे लागतात. अशावेळी लांब केस हे समस्यांचे कारण बानू शकतात. त्यामुळे सैनिकांचे केस हे लहान ठेवले जातात.\nसैनिकांचे केस लांब असल्यास आणि ते बंदुकीमध्ये गेल्यास त्यामुळे बंदूक खराब होण्याचा धोका असतो. तसेच, केस लहान असल्यास गर्मी जास्त जाणवत नाही त्यामुळे सैनिकांचे केस लहान ठेवले जातात.\nकधी कधी सैनिकांचा सामना थेट शत्रूशी होतो अशावेळी त्यांचे केस लांब असल्यास त्यांना समस्यांना सामोरे जावे लागते आणि शत्रू हातघाईच्या लढाईत आपली पक्कड बनवू शकतो. पण जर केस लहान असतील तर तर पकडून सैनिकांवर सहसा मजबूत पकड करता येत नाही, त्यामुळे सैनिकांचे केस हे लहान ठेवले जातात.\nया सर्व कारणांमुळे आपण सर्व सैनिकांच्या केसांचा कट एकच असल्याचे पाहतो आणि या कटमध्ये केस खूप बारीक कापण्यात येतात. जेणेकरून सैनिकांना वरील कोणत्याही समस्यांना सामोरे जावे लागू नये.\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page \n← “मुस्लिम राज्यकर्ते ‘धार्मिक’ प्रेरणेने आक्रमक नव्हते” या पुरोगामी अपप्रचारामागचं सत्य\nगर्दीत स्वतःचं वेगळेपण टिकवणाऱ्या अक्षय कुमार वर आक्षेप घेणाऱ्यांसाठी →\nइतिहासातील सर्वोत्तम १० सर्जिकल स्ट्राईक्स, ज्यांचे आजही जगभर दाखले दिले जातात\nभारतीय सैन्याची बदनामी करण्यापर्यंत माध्यमांची मजल गेलीये. निषेध करावा ठेवढा थोडाच.\nसामान्यांसाठी हानिकारक असणारी ‘दारू’ सैन्यातल्या जवानांसाठी इतकी ‘खास’ का आहे\nमहापौर पद आणि शिवसेना-काँग्रेस युतीचा तिढा\n६०० मर्सिडीज कार आणि सोन्याच्या विमानाचा ‘सुलतान’\nइंग्लडमधील हे प्रसिद्ध “राणीचे रक्षक” खरंच जागचे हलत नाहीत का\nजाऊ तुकोबांच्या गावा: भाग २\nभारतामध्ये दडलेल्या या मौल्यवान खजिन्यांचा शोध आजही अविरत सुरु आहे\nसमाजवादी भों(ग)ळेपणा : भारतीय राजकारणाचा आरसा – भाग-१\nभक्त ,ट्रोल ,प्रेस्टीट्युट आणि आपले बौद्धिक वेश्यागमन\nमोसाद आणि रॉ ने हातमिळवणी करून पाकिस्तानी न्यूक्लिअर रिऍक्टर पर्यंत धडक मारली होती\nचंद्रावर व्यवसाय करू बघणारा माणूस म्हणतोय: उद्योजकांनी स्वतःला देव समजावं\n२०-२५ चं वय असताना सर्वांच्या ह्या ५ चुका होतात – आणि जन्मभर पश्चातापाची वेळ येते\nआता एकाच ठिकाणी बघायला मिळणार जगातील ७ आश्चर्य, तेही आपल्या भारतात\n“बिटकॉइन” : “मेगा बाईट” प्रश्न \nपाकिस्तान ज्या संस्थेद्वारे खोट्या भारतीय नोटा छापतो, त्यांनाच नव्या नोटांचा contract\nभारतातून हद्दपार होत असलेल्या ‘पत्रावळ्या’ विदेशामध्ये ठरतायत सुपरहिट\nचहा विकून १२ लाख कमवतो आहे हा चहावाला…\nमहाभारताबद्दल प्रचलित गैरसमज मोडीत काढणारे – “महाभारताचे वास्तव दर्शन”\nमायक्रोसॉफ्ट विंडोजच्या ‘ह्या’ सुप्रसिद्ध वॉलपेपर मागची तुम्हाला माहित नसलेली रंजक कहाणी\nवैष्णवांचे पृथ्वीवरील वैकुंठ – तिरुपती बालाजी देवस्थानाबद्दल तुम्हाला माहित नसलेल्या गोष्टी\nबुलेट ट्रेन (२) : सरकारी तिजोरी रिकामी करणारं “आर्थिक बेशिस्त” धोरण\nCA, MBA ची पदवी घेऊनही ह्या दोघी करत आहेत शेती. पण का\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00319.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.starthealthystayhealthy.in/getting-pregnant-hyper-or-hypothyroid-problem", "date_download": "2018-04-24T18:21:40Z", "digest": "sha1:TK4VLO5SW3SLNOMNLDPMC4AI7FOPZ454", "length": 10897, "nlines": 92, "source_domain": "www.starthealthystayhealthy.in", "title": "Getting Pregnant with Hyper or Hypothyroid Problem | Nestle SHSH", "raw_content": "\nगरोदरपणातील अत्यावश्यक पोषणमूल्ये – डी जीवनसत्व आणि कॅल्शियम\nगरोदरपणात वेगवेगळा आणि संतुलित आहार घेणे हे तुम्ही आणि तुमचे बाळ या दोघांसाठीही खूप महत्त्वाचे असते. गरोदरपणातील पोषण हा खूप मोठा विषय आहे पण सुरुवात करणे सोपे आहे – तुमच्या गरोदरपणातील आहारामध्ये आवश्यक पोषणमूल्ये व जीवनसत्वे यांचा समावेश करण्यासाठी त्यांचा परिचय करून घेण्यासाठी, तसेच तुम्ही व तुमचे बाळ यांच्यासाठी त्याचा लाभ याची माहिती घेण्यासाठी खालील तक्त्याचा वापर करा.\nतुम्हाला कृत्रिम पुनरुत्पादन तंत्रांचा वापर केल्यानंतरही तुम्हाला गर्भधारणा होत नसेल तर तुमचे डॉक्टर तुम्हाला सरोगसीचा सल्ला देऊ शकतात. तुम्हाला स्वतःचे बाळ हवे असेल पण स्पष्ट वैद्यकीय कारणांमुळे तुम्हाला गर्भधारणा होत नसेल किंवा पूर्ण काळ तुम्ही बाळ गर्भात राखू शकत नसाल तर सरोगसीच्या पर्यायाचा विचार करता येतो. खालील परिस्थितीमध्ये सरोगसीचा सल्ला दिला जातो : गर्भाशय नसणे, अंडे निर्माण होत नसेल किंवा रोगट अंडे असेल तर; सतत गर्भपात होणे; इन व्हिट्रो फर्टिलायझेशन (आयव्हीएफ) वारंवार अपयशी ठरत असेल तर आणि ��ाही विशिष्ट वैद्यकीय परिस्थितीमध्ये.\nतुम्ही गर्भधारणेपूर्वी डॉक्टरांची भेट घेणे का आवश्यक असते\nगरोदर राहण्याच्या तुमच्या निर्णयाबद्दल आणि गर्भधारणेपूर्वी तपासणी करून घेण्याचा विचार केल्याबद्दल अभिनंदन. गर्भधारणेपूर्वीच्या भेटीमध्ये तुमचे आरोग्य चांगले आहे याची खातरजमा करण्यासाठी किंवा तुमचे शरीर गरोदर राहण्यासाठी तयार आहे का हे तपासण्यासाठी गरोदरपणापूर्वी वैद्यकीय तपासणी केली जाते.\nअतिवजन असताना गरोदर राहणे\nगरोदर राहण्याचा विचार करत आहात, पण तुमच्या जास्त शारिरीक वजनामुळे चिंतित आहात अतिवजनामुळे तुम्ही गरोदर राहण्याच्या शक्यतेवर परिणाम होतो. अति वजन असल्यास (बॉडी मास इंडेक्स (बीएमआय) 25 पेक्षा जास्त) सामान्य ओव्ह्यूलेशनमध्ये अडथळे येऊन तुमच्या जननक्षमतेवर विपरीत परिणाम होऊ शकतो.\nसकाळच्या आजारांचा सामना करणे\nगरोदरपणात सर्व स्त्रियांना सतावणारी सर्वात सामान्य समस्या म्हणजे मळमळ, उलट्या असे सकाळचे आजार. हे साधारणपणे गर्भधारणेच्या 4थ्या ते 6व्या आठवड्यांपासून सुरू होते आणि 14व्या ते 16व्या आठवड्यांपर्यंत टिकते. काही स्त्रियांना त्यांच्या गरोदरपणाच्या संपूर्ण कालावधीत सकाळच्या आजारांचा त्रास होऊ शकतो. यामुळे हलकीशी मळमळ किंवा उलट्या होऊ शकतात.\nगरोदरपणा आणि नोकरी/व्यवसाय एकत्र करता येतात का\nकोणत्याही आईसाठी गरोदरपणापेक्षा अधिक सुंदर काळ असू शकत नाही. पण त्याच वेळी काम करणाऱ्या आयांसाठी त्यांची स्वतःची आव्हाने असतात, ही आव्हाने त्यांच्या या टप्प्याशी निगडीत असतात.\nहल्ली वाढत्या संख्येने महिला मातृत्व लांबवत आहेत. तुम्ही अधिक प्रगल्भ, तयार आणि अनुभवी असता तेव्हा बाळ होण्याचे जास्त फायदे असतात. जरी अनेक महिलांना तिशीमध्ये उशीरा आणि चाळीशीच्या सुरुवातीमध्ये निरोगी बाळे होत असली तरी, तुमचे वय वाढत जाते तसे काही समस्या वारंवार उद्भवतात.\nस्तनपानासाठी तुमच्या शरीराला तयार करण्यासाठी तुमच्या स्तनामध्ये आणि त्याच्या भोवती काही विशिष्ट बदल होतात. अनेक महिलांना गरोदरपणाच्या पहिल्या काही लक्षणांमध्ये येणारा अनुभव म्हणजे स्तनांच्या उतींमध्ये होणारा बदल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00319.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "http://prabodhan.org/medicinebank/index_marathi.html", "date_download": "2018-04-24T17:51:17Z", "digest": "sha1:JXRRRYWX4UR4CKGIMW73W5PCFMH6UU6P", "length": 3306, "nlines": 9, "source_domain": "prabodhan.org", "title": "प्रबोधन औषधपेढी : सवलतीच्या दरात औषधे तसेच वैद्यकीय ऊपकरणे मिळण्याची सोय - प्रबोधन गोरेगावचा सामाजिक उपक्रम", "raw_content": "\nऔषधपेढीमध्ये आपले स्वागत असो. ह्या औषधपेढीचे मुख्य उद्दिष्ठ हे अत्यल्प दरात औषध पुरवणे हे आहे.\nप्रबोधन गोरेगाव ही संस्था विना-फायदा या तत्वावर चालते, ह्याचे मुळ उद्दिष्ट हे लोकांच्या स्वास्थ्यासाठी व कल्याणासाठी काम करते. १९७२ पासुन आम्ही क्रीडा, संस्कृती, शिक्षण व आरोग्य अशा क्षेत्रात सुविधा पुरवत आहोत. सौ. मीनाताई ठाकरे रक्‍तपेढी व फिरती रक्‍त संकलन वाहिनी अशा आपत्कालीन सेवा सुरु केल्यावर आम्हाला असे आढळुन आले की, बहुतांशी आपत्कालीन परिस्थिती ही अपुर्‍या उपचारांमुळे निर्माण होते. सदर औषधपेढीत गोरगरिबांना तसेच मध्यमवर्गीय व गरजुंना मोफत औषधे पुरवली जातात. तसेच वृध्द व घरातील गरजुंपर्यंत पोचवण्याचे प्रयत्‍न सुरु आहेत.\nप्रबोधन गोरेगावचा असा विश्‍वास आहे की परोपकाराची सुरुवात नेहमी घरातुन होते. या तत्वाप्रमाणे सदर औषधपेढीसाठी आम्ही २५ लक्ष रुपयांचे सहाय्य केले. प्रत्येक व्यक्‍तीने या सद्‍कार्यात मदत करावी अशी आम्हाला आशा आहे.\nसदर उपक्रमाला तुमचा पाठिंबा मिळावा ही विनंती. तुमच्या कुठलाही सुचना देण्यासाठी नि:संकोच संपर्क करा.\n© 2009 प्रबोधन गोरेगाव. सर्व हक्क सुरक्षित Best viewed in 1024 x 768 resolution संकेतस्थळ सादरीकरण व व्यवस्थापन : प्रिस्टाईन मल्टिमिडिया प्रा. लि.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00320.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/sport/kkr-vs-gl-at-kolkata-258804.html", "date_download": "2018-04-24T18:19:45Z", "digest": "sha1:XFIIWP35BEUFSSCLEDV3TBMWSW5B7MZX", "length": 10622, "nlines": 124, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "रैनाने केली 'रायडर्स'ची दैना, कोलकाताला 4 विकेटसने हरवलं", "raw_content": "\nजम्मू-काश्मीर : पुलवामामध्ये चार दहशतवाद्यांचा खात्मा\nवारकऱ्यांची रांगेतून मुक्तता, आता विठुरायाचं टोकनद्वारे दर्शन \nकेरळमध्ये फक्त सचिनच्याच पुस्तकांची लायब्ररी\nजालन्यात सहा लाखांच्या बनावट नोटा जप्त\n,जय वाघानंतर त्याचा बछडा 'जयचंद'ही बेपत्ता\nगणित चुकलं म्हणून शिक्षकाने विद्यार्थ्याच्या तोंडात खुपसली छडी\nऔरंगाबादेत विद्यार्थ्यांना झालं काय, काॅपी पकडली म्हणून आत्महत्येचा प्रयत्न\nकर्जमाफीचा लाभ आता 2001-09 काळातील शेतकऱ्यांनाही मिळणार \nनाणार'चं आतून किर्तन बाहेरून तमाशा झालाय-अशोक चव्हाण\nमु���बईत धावत्या लोकलसमोर ढकलून प्रवाशाची हत्या\nमुंबईत म्हाडा ची ३३०० घरांसाठी सोडत लवकरच\n19 वर्षाचा मराठी तरुण घेणार जैन धर्माची दीक्षा\nजम्मू-काश्मीर : पुलवामामध्ये चार दहशतवाद्यांचा खात्मा\nमहाभियोगाची नोटीस फेटाळण्याचा निर्णय घाईत नाहीतर पूर्ण विचारांती - नायडू\n भाजप आणि काँग्रेसमध्ये 'कांटे की टक्कर', जेडीस ठरणार किंगमेकर\nसंसदेतही कास्टिंग काऊच, रेणुका चौधरींचं खळबळजनक वक्तव्य\nबिग बींची लेक श्वेताच्या ठुमक्यांचा व्हिडिओ व्हायरल\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nसंजय दत्तनं भिकही मागितलीय, 'संजू'च्या टीझरमधून उलगडली अनेक गुपितं\nअश्वमी महेश मांजरेकर झळकणार सलमानसोबत सिनेमात\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nभारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा होणार आई\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nबर्थडे स्पेशल : सचिनचा प्रेरणादायी प्रवास\nपंजाबचा दिल्लीवर शानदार विजय\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\nकेरळमध्ये फक्त सचिनच्याच पुस्तकांची लायब्ररी\nजालन्यात सहा लाखांच्या बनावट नोटा जप्त\n'चौधरींचं वक्तव्य अत्यंत दुर्दैवी'\nव्हेंटिलेटरमध्ये झुरळ जीवावर बेतलं\nबेधडक : महाभियोगाचे राजकारण\nबेधडक : आरपारची लढाई\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\nरैनाने केली 'रायडर्स'ची दैना, कोलकाताला 4 विकेटसने हरवलं\n21 एप्रिल : आयपीएलच्या दहावा सिझनमध्ये गुजरात लायन्सने कोलकाता नाईट रायडर्सवर शानदार विजय मिळवला. कॅप्टन सुरेश रैनाने कॅप्टन इनिंग पेश करत 4 गडी राखून विजय मिळवला.\nगुजरात लायन्सने टाॅस जिंकुन पहिली बाॅलिंगचा निर्णय घेतला. पहिली बॅटिंग करणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्सने पाच विकेट गमावून गुजरात लायन्ससमोर विजयासाठी १८८ रन्सचं आव्हान ठेवले होते. सुनील नरेननं तडाखेबाज बॅटिंग केली. 17 चेंडूत 9 चौकार आणि 1 सिक्स लगावत 42 रन्स ठोकले. मात्र, नरेन आऊट झाल्यानंतर गौतम गंभीरही 33 आऊट झाला. आणि त्यानंतर राॅबीन उथप्पाने वादळी इनिंग पेश करत 48 चेंडूत 72 धावा ठोकल्या. 188 रन्सचं टार्गेट घेऊन मैदानात उतरलेल्या गुजरातने सावध सुरुवात केली. आरोन फ्रिंच 31 तर ब्रँड मॅक्लुमने 33 रन्स करून आऊट झाले. त्यानंतर कॅप्ट�� सुरेश रैनाने 46 चेंडूत 84 रन्स करत टीमला विजय मिळवून दिला.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: आयपीएलकोलकाता नाईट रायडर्ससुरेश रैना\nभारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा होणार आई\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nबर्थडे स्पेशल : सचिनचा प्रेरणादायी प्रवास\nपंजाबचा दिल्लीवर शानदार विजय\nकृष्णप्पा गौतमची धडाकेबाज फलंदाजी, राजस्थानचा मुंबई इंडियन्सवर 'रॉयल विजय'\nएबी डिव्हिलियर्सचा तडाखा, आरसीबीचा दिल्लीवर 'राॅयल' विजय\n'केसरी'चा सेट जळून खाक, अक्षयकुमारसह सर्व कलाकार सुखरुप\nजम्मू-काश्मीर : पुलवामामध्ये चार दहशतवाद्यांचा खात्मा\nवारकऱ्यांची रांगेतून मुक्तता, आता विठुरायाचं टोकनद्वारे दर्शन \nकेरळमध्ये फक्त सचिनच्याच पुस्तकांची लायब्ररी\nजालन्यात सहा लाखांच्या बनावट नोटा जप्त\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00320.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/pune/article-256737.html", "date_download": "2018-04-24T18:25:02Z", "digest": "sha1:TGDMLCLHJ32WH3ETNC2YUVPFALDX2MMI", "length": 10455, "nlines": 125, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "पुण्यात आंबा महोत्सवाचं उद्घाटन", "raw_content": "\n'केसरी'चा सेट जळून खाक, अक्षयकुमारसह सर्व कलाकार सुखरुप\nजम्मू-काश्मीर : पुलवामामध्ये चार दहशतवाद्यांचा खात्मा\nवारकऱ्यांची रांगेतून मुक्तता, आता विठुरायाचं टोकनद्वारे दर्शन \nकेरळमध्ये फक्त सचिनच्याच पुस्तकांची लायब्ररी\n,जय वाघानंतर त्याचा बछडा 'जयचंद'ही बेपत्ता\nगणित चुकलं म्हणून शिक्षकाने विद्यार्थ्याच्या तोंडात खुपसली छडी\nऔरंगाबादेत विद्यार्थ्यांना झालं काय, काॅपी पकडली म्हणून आत्महत्येचा प्रयत्न\nकर्जमाफीचा लाभ आता 2001-09 काळातील शेतकऱ्यांनाही मिळणार \nनाणार'चं आतून किर्तन बाहेरून तमाशा झालाय-अशोक चव्हाण\nमुंबईत धावत्या लोकलसमोर ढकलून प्रवाशाची हत्या\nमुंबईत म्हाडा ची ३३०० घरांसाठी सोडत लवकरच\n19 वर्षाचा मराठी तरुण घेणार जैन धर्माची दीक्षा\nजम्मू-काश्मीर : पुलवामामध्ये चार दहशतवाद्यांचा खात्मा\nमहाभियोगाची नोटीस फेटाळण्याचा निर्णय घाईत नाहीतर पूर्ण विचारांती - नायडू\n भाजप आणि काँग्रेसमध्ये 'कांटे की टक्कर', जेडीस ठरणार किंगमेकर\nसंसदेतही कास्टिंग काऊच, रेणुका चौधरींचं खळबळजनक वक्तव्य\n'केसरी'चा सेट जळून खाक, अक्षयकुमारसह सर्व कलाकार सुखरुप\nबिग बींची लेक श्वेताच्या ठुमक्यांचा व्हिडिओ व्हायरल\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nसंजय दत्तनं भिकही मागितलीय, 'संजू'च्या टीझरमधून उलगडली अनेक गुपितं\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nभारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा होणार आई\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nबर्थडे स्पेशल : सचिनचा प्रेरणादायी प्रवास\nपंजाबचा दिल्लीवर शानदार विजय\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\nकेरळमध्ये फक्त सचिनच्याच पुस्तकांची लायब्ररी\nजालन्यात सहा लाखांच्या बनावट नोटा जप्त\n'चौधरींचं वक्तव्य अत्यंत दुर्दैवी'\nव्हेंटिलेटरमध्ये झुरळ जीवावर बेतलं\nबेधडक : महाभियोगाचे राजकारण\nबेधडक : आरपारची लढाई\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\nपुण्यात आंबा महोत्सवाचं उद्घाटन\n26 मार्च : पुण्यात पणन आणि सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते आंबा महोत्सवाचं उदघाटन झालं. यंदा एकूण आंबा उत्पादन 4 लाख 23 हजार 432 मेट्रिक टन झालं असून, यावर्षी राज्यातून ऑस्ट्रेलिया, दक्षिण कोरिया आणि इराण या तीन नवीन देशांना आंबा निर्यात केल जाणार असल्याची माहिती देशमुख यांनी दिली.\nआंब्याप्रमाणेच इतर फळांसाठी देखील महोत्सव आयोजित करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, असं ते म्हणाले. रासायनिक पद्धतीनं आंबा पिकवताना घातक रसायनांचा वापर करणाऱ्यांवर कारवाई करण्यासंबंधी आपण सतर्क असल्याचं त्यांनी सांगितलं.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nकबड्डी खेळताना चक्कर आल्याने विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू\nपिंपरी चिंचवडमध्ये कचरा डेपोला आग, शेकडो टन कचरा जळल्यामुळे नागरिकांना धुराचा त्रास\nपुण्यात ऑडी आणि होंडा सिटीकार अज्ञातांनी पेटवली, धक्कादायक प्रकार सीसीटीव्हीत कैद\nपुण्यात भटक्या कुत्र्यांची संख्या 50 हजारांवर, कुत्र्यांच्या हल्ल्यात अनेकांचा बळी\nमुंबईसह पुण्यात आज ओला आणि उबरचालकांचा संप\nलोणावळ्यात महाविद्यालयीन तरुणाची दगडाने चेचून हत्या; मृतदेह फेकला धरणात\n'केसरी'चा सेट जळून खाक, अक्षयकुमारसह सर्व कलाकार सुखरु��\nजम्मू-काश्मीर : पुलवामामध्ये चार दहशतवाद्यांचा खात्मा\nवारकऱ्यांची रांगेतून मुक्तता, आता विठुरायाचं टोकनद्वारे दर्शन \nकेरळमध्ये फक्त सचिनच्याच पुस्तकांची लायब्ररी\nजालन्यात सहा लाखांच्या बनावट नोटा जप्त\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00323.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://tusharnagpur.blogspot.com/2010_08_01_archive.html", "date_download": "2018-04-24T17:58:23Z", "digest": "sha1:GXA3KPIQGI4FNQVJT4LM23B5DWPXSNZ2", "length": 13402, "nlines": 317, "source_domain": "tusharnagpur.blogspot.com", "title": "तुष्की नागपुरी: August 2010", "raw_content": "\nनागपूरचा कवी तुष्की नागपुरी याच्या कविता या ब्लाग वर वाचा\nमंगळवार, ३१ ऑगस्ट, २०१०\n’प्रशांत’नं पाऊस-कवितांच्या खेळाची सुरुवात केली, आणि ’क्रांती”ला खो देऊन कल्पनाशक्तीला मस्त वाव दिला. या खेळाचे त्यानं सांगितलेले नियम खाली दिले आहेत. ’क्रांती’ने तिची साखळी जोडून पुढचा डाव ’प्राजू’,’राघव’,’जयवी’ आणि गोळे काकांच्या हाती तिची सूत्रे दिली. गोळे काकांनी मला व आशाताईंना खो दिले.\nमी माझी साखळी जोडून, सई, चैताली, अनुराधा आणि शब्दसखा यांना खो देत आहे.\nपावसावरील कडव्यांची साखळी का करू नये\nतेव्हा, ब्लॉगबंधु-भगिनींनो, \"पाऊस-कविता\" पुढे चालवण्यासाठी काही सोपे नियम -\n१. शक्यतो छंदबद्ध कडवे तयार करू. अगदीच नाही जमलं तर मुक्तछंद चालेल. पण प्रयत्न करायला काय हरकत आहे कविता गुंफ़ायची असल्यामुळे आधीचा कडव्याशी थोडासा तरी संबंध असावा.\n२. छंदाचं नाव माहिती असल्यास ते कळवावे. त्याबद्दल माहिती दिली तर छानच. अर्थात नाही दिली तरी चालेल.\n३. किमान एक व जास्तीत जास्त चार ब्लॉगबांधवांना खो देता येईल. संबंधित ब्लॉगलेखकास प्रतिसाद देऊन तसे कळवावे.\n४. खो मिळाल्यावर ज्याच्या/जिच्याकडून खो मिळाला आहे त्या ब्लॉगलेखकाच्या पोस्टाचा दुवा आपल्या पोस्टात द्यावा व शक्य असल्यास आधीची कडवीही उतरवावीत. तसेच आपण खो स्वीकारल्यावर त्या पोस्टाचा दुवा खो देणाऱ्या पोस्टाच्या प्रतिसादात कळवावा, जेणेकरून आधीच्या लोकांनाही नोंद ठेवता येईल.\n५. हे नियम सर्वांच्या सोयीसाठी डकवावे.\n६. बस्स. आणखी काही नियम नाही. :-) आता फक्त पाऊस-कविता....\nप्रशांतचे कडवं - (भुजंगप्रयात छंद)\nन क्रोधी असा पावसा रे सख्या रे\nतुझी वाट पाहे सखी मी तुझी रे\nझणी येउनी वर्ष रे थेंब थेंब\nतुझा स्पर्श अंगा करो चिंब चिंब\nप्रशांतचा खो -चक्रपाणि, क्रांती, आशाताई, अ सेन मन यांना\nक्रांतीचे उत्तर, छंद तोच, भुजंगप्रयात\nखुळ्या पावसाला किती आवरू रे\nसरी श्रावणाच्या कशा पांघरू रे\nनिळे सावळे मेघ येती छळाया,\nसख्या, दूर तू, मी कशी सावरू रे\nक्रांतीताई चा खो प्राजु, राघव, गोळे काका, जयवी यांना\nनरेंद्र (गोळे) काकांचे उत्तर, छंद तोच. भुजंगप्रयात\nनको पावसा कोसळू तू असा रे\nकिती घोर लावून जाशी असा रे\nपुरे जाहले, ने पुढे सर्व वारे\nजरा राजसा थांब आता कसा रे\nगोळे काकांचा खो आशा जोगळेकर आणि मला\nमाझी जोड, छंद: भुजंगप्रयात\nकुणी पावसाला म्हणे येत जारे\nकुणाला सरीने सजण आठवे रे\nकुणी गातसे पावसा थांब आता\nअशी पावसाची अनोखीच गाथा\nमाझा खो सई, चैताली, अनुराधा आणि शब्दसखा यांना.\nद्वारा: Tushar Joshi तारिख: मंगळवार, ऑगस्ट ३१, २०१० ६ टिप्पण्या:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nमंगळवार, १७ ऑगस्ट, २०१०\nमी हरलो म्हणू नकोस\nएकटा उरलो म्हणू नकोस\nसध्या एकटा आहे म्हण\nआयुष्य संपले नाही अजून\nभेटतील किती तरी जण\nमी थकलो म्हणू नकोस\nजरा दम घेतोय म्हण\nपेटून उठेल एकेक कण\n१७ आगस्ट २०१०, ०९:००\nद्वारा: Tushar Joshi तारिख: मंगळवार, ऑगस्ट १७, २०१० १२ टिप्पण्या:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतर पोस्ट्स जरा जुनी पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: पोस्ट (Atom)\n तुष्की नागपुरीच्या ब्लाग वर तुमचे मनःपूर्वक स्वागत आहे. या ब्लाग वरच्या सर्व कविता तुष्की नागपुरी यांनी लिहिलेल्या आहेत आणि त्यांचे सर्व हक्क तुष्की नागपुरी यांच्या कडे आहेत. तुम्हाला कविता आवडली व मित्रांना दाखवावीशी वाटली तर या ब्लाग चा दुवा त्यांना द्या. कविता कॉपी पेस्ट करून किंवा ईमेल करून पाठवावीशी वाटली तर तुष्की नागपुरी हे कलाकाराचे नाव पण त्या कवितेसोबत राहू द्या.\nनेहमीच वाटतं मला (1)\nसावळ्या मिलीच्या कविता (1)\nसावळ्या मुलीची गाणी (1)\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nचित्र विंडो थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00325.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://lohoteakshay.blogspot.com/2012/06/", "date_download": "2018-04-24T18:29:27Z", "digest": "sha1:ZVMRVZG2YHGTAA46GP3TB2LSWXW3OPSC", "length": 9605, "nlines": 155, "source_domain": "lohoteakshay.blogspot.com", "title": "Akshay Lohote: June 2012", "raw_content": "\nगंपू : मेरे पास फेसबुक है , ऑर्कुट है ,\nट्विटर है ... तुम्हारे पास क्या है \nझंपू : मेरे पास कामधंदा है \nएका बँकेत काही दरोडेखोर शिरतात . एक दरोडेखोर पिस्तुल\nदाखवून एका माणसाला विचारतो , ' काय रे , तू मला दरोडा घालताना बघितलंस का \nतो मा��ूस म्हणतो , ' हो ' दरोडेखोर त्याच्यावर गोळी झाडतो . पुढे एक जोडपं उभं असतं . त्यांनाही तेच विचारतो , ' तुम्ही मला पाहिलंत का ' दरोडेखोर त्याच्यावर गोळी झाडतो . पुढे एक जोडपं उभं असतं . त्यांनाही तेच विचारतो , ' तुम्ही मला पाहिलंत का ' नवरा तत्परतेने उत्तरतो , ' मी नाही ... पण माझ्या बायकोने पाहिलं ' नवरा तत्परतेने उत्तरतो , ' मी नाही ... पण माझ्या बायकोने पाहिलं \nबायकोच्या चिडचिड्या स्वभावामुळे वैतागलेला गंपू एका साधू महाराजांकडे पोहोचला.\nगंपू : साधू बाबा...माझी बायको सतत माझ्यावर आरडाओरडा करत असते. या कटकटीला मी फार कंटाळलो आहे. काहीतरी उपाय सुचवा.\nसाधू : बेटा, यावरचा उपाय जर मला माहित असता तर मी कशाला संन्यास घेतला असता\nशिक्षक : काय रे, तू पेपर कोरा का सोडलास\nविद्यार्थी : पण टापटिपीचे पाच मार्क तर मिळतील ना\nएकदा वडील आणि मुलगा दोघे सहलीला जातात. वडील अडाणी असतात आणि मुलगा चांगला शिकलेला असतो. ते दोघे रात्री एक ठिकाणी आपला तंबू (Tent) उभारतात आणि त्यात झोपी जातात. काही तासांनंतर वडील मुलाला उठवतात व म्हणतात\nवडील: वर आकाशाकडे पहा आणि सांग काय दिसतंय..\nमुलगा: मला लाखो तारे दिसताहेत.\nवडील: ते तुला काय सांगत आहेत\nमुलगा: खगोलशात्राज्ञान ुसार ते सांगतात कि लाखो आकाशगंगा आणि ग्रह आहेत.\nवडील: (एक मुस्कटात ठेवत) मुर्खा ते सांगत आहेत कि आपला तंबू चोरीला गेला..\n( शिक्षणाचा आणि कॉमनसेन्सचा काहीही संबंध नसतो )\nआजी (मरत असताना) :- बेटा मी माझे शेत, 6\nट्रँक्टर, 50 जनावरे & 2,28,896 रूपये नगद\nमुलगा: पण आजी हे सगळे आहे तरी कुठे \nट्रक किंवा रिक्शाच्या मागील सुविचार..\n2) बघतोस काय रागाने, ओव्हरटेक केलय वाघाने\n3) \"बघ माझी आठवण येते का \n4) ''पाहतेस काय प्रेमात पडशिल''\n5) साधू नाही झालात तरी चालेल. संत नाही झालात तरी चालेल. पण माणूस व्हा माणूस.\n6) अं हं. घाई करायची नाही तुम्च्या हॉर्नने सिग्नल बदलत नाही\n7) तुच आहेस तुझ्या जेवणाचा शिल्पकार..'\n8) 'अहो, इकडे पण बघा ना...'\n9) \"हे ईश्वरा सर्वांचं भलं कर..... पण सुरुवात माझ्यापासुन कर\".\n10) थांब लक्षुमी कुंकू लावते\n11) तुमचे लक्ष आमच्याकडे का\n12) \"लायनीत घे ना भौ\"\n13) चिटके तो फटके\n14) राजे तुम्हि पुन्हा जन्माला या\n15) अयोध्या,बेळगाव्,कारवार्,निपाणि,इंदौर्,गुलबर्गा,न्यू जर्सी,ह्युस्टन,सॅन्टा, सनिव्हेल, फ्रिमॉन्ट्, हेवर्ड,बिजिंग ह्यांच्यासह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे.\n16) १३ १३ १३ सुरूर \n18) \"हाय हे असं हाय बग\"\n19) आई तुझा आशिर्वाद.\n20) \"सासरेबुवांची कृपा \"\n22) पाहा पन प्रेमाणे\n23) नवतीचा नखरा, गुलजार पाखरा, खरा न धरा, भैरोबा-भैरोबा स्मरा.\n24) \"हे तुम्हाला वाचता येत असेल तर तुम्ही फार जवळ आलेला आहात\n25) अच्छा, टाटा, फिर मिलेंगे.\n26) हरी ओम हरी, श्रीदेवी मेरी...\n27) योग्य अंतर ठेवा वाहनामध्ये ...आणि ...मुलांमध्ये..\n28) वाट पाहिन पण एस टी नेच जाईन.\n29) गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी\n30) हेही दिवस जातील\n31) नाद नाही करायचा ढाण्या वाघाचा\n32) घर कब आओगे\n33) १ १३ ६ रा\n34) सायकल सोडून बोला\n35) हॉर्न . ओके. प्लीज\n36) \"भीऊ नकोस, मी तुझ्या पुढे आहे\"\n37) एका एस. टी. च्या मागे (बहुधा ट्रक ड्रायव्हर्स ना उद्देशून)\nतुमच्या वाहनात ऊस, कापूस, कणसं\nमाझ्या वाहनात लाख मोलाची माणसं याचा विचार करून गाडी चालवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00326.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.starthealthystayhealthy.in/combining-foods-good-quality-proteins", "date_download": "2018-04-24T18:14:05Z", "digest": "sha1:7BMOMO3BN6ZKPWXITWS52RX5STQKTVZH", "length": 10660, "nlines": 83, "source_domain": "www.starthealthystayhealthy.in", "title": "Combining foods for good quality proteins | Pregnancy Guide, Pregnancy Tips and Baby Care - Nestle Start Healthy Stay Healthy", "raw_content": "\nगरोदरपणातील अत्यावश्यक पोषणमूल्ये – डी जीवनसत्व आणि कॅल्शियम\nगरोदरपणात वेगवेगळा आणि संतुलित आहार घेणे हे तुम्ही आणि तुमचे बाळ या दोघांसाठीही खूप महत्त्वाचे असते. गरोदरपणातील पोषण हा खूप मोठा विषय आहे पण सुरुवात करणे सोपे आहे – तुमच्या गरोदरपणातील आहारामध्ये आवश्यक पोषणमूल्ये व जीवनसत्वे यांचा समावेश करण्यासाठी त्यांचा परिचय करून घेण्यासाठी, तसेच तुम्ही व तुमचे बाळ यांच्यासाठी त्याचा लाभ याची माहिती घेण्यासाठी खालील तक्त्याचा वापर करा.\nतुम्हाला कृत्रिम पुनरुत्पादन तंत्रांचा वापर केल्यानंतरही तुम्हाला गर्भधारणा होत नसेल तर तुमचे डॉक्टर तुम्हाला सरोगसीचा सल्ला देऊ शकतात. तुम्हाला स्वतःचे बाळ हवे असेल पण स्पष्ट वैद्यकीय कारणांमुळे तुम्हाला गर्भधारणा होत नसेल किंवा पूर्ण काळ तुम्ही बाळ गर्भात राखू शकत नसाल तर सरोगसीच्या पर्यायाचा विचार करता येतो. खालील परिस्थितीमध्ये सरोगसीचा सल्ला दिला जातो : गर्भाशय नसणे, अंडे निर्माण होत नसेल किंवा रोगट अंडे असेल तर; सतत गर्भपात होणे; इन व्हिट्रो फर्टिलायझेशन (आयव्हीएफ) वारंवार अपयशी ठरत असेल तर आणि काही विशिष्ट वैद्यकीय परिस्थितीमध्ये.\nतुम्ही गर्भधारणेपूर्वी डॉक्टरांची भेट घेणे का आवश्यक असते\nगरोदर राहण्याच्या तुमच्या निर्णयाबद्दल आणि गर्भधारणेपूर्वी तपासणी करून घेण्याचा विचार केल्याबद्दल अभिनंदन. गर्भधारणेपूर्वीच्या भेटीमध्ये तुमचे आरोग्य चांगले आहे याची खातरजमा करण्यासाठी किंवा तुमचे शरीर गरोदर राहण्यासाठी तयार आहे का हे तपासण्यासाठी गरोदरपणापूर्वी वैद्यकीय तपासणी केली जाते.\nअतिवजन असताना गरोदर राहणे\nगरोदर राहण्याचा विचार करत आहात, पण तुमच्या जास्त शारिरीक वजनामुळे चिंतित आहात अतिवजनामुळे तुम्ही गरोदर राहण्याच्या शक्यतेवर परिणाम होतो. अति वजन असल्यास (बॉडी मास इंडेक्स (बीएमआय) 25 पेक्षा जास्त) सामान्य ओव्ह्यूलेशनमध्ये अडथळे येऊन तुमच्या जननक्षमतेवर विपरीत परिणाम होऊ शकतो.\nसकाळच्या आजारांचा सामना करणे\nगरोदरपणात सर्व स्त्रियांना सतावणारी सर्वात सामान्य समस्या म्हणजे मळमळ, उलट्या असे सकाळचे आजार. हे साधारणपणे गर्भधारणेच्या 4थ्या ते 6व्या आठवड्यांपासून सुरू होते आणि 14व्या ते 16व्या आठवड्यांपर्यंत टिकते. काही स्त्रियांना त्यांच्या गरोदरपणाच्या संपूर्ण कालावधीत सकाळच्या आजारांचा त्रास होऊ शकतो. यामुळे हलकीशी मळमळ किंवा उलट्या होऊ शकतात.\nगरोदरपणा आणि नोकरी/व्यवसाय एकत्र करता येतात का\nकोणत्याही आईसाठी गरोदरपणापेक्षा अधिक सुंदर काळ असू शकत नाही. पण त्याच वेळी काम करणाऱ्या आयांसाठी त्यांची स्वतःची आव्हाने असतात, ही आव्हाने त्यांच्या या टप्प्याशी निगडीत असतात.\nहल्ली वाढत्या संख्येने महिला मातृत्व लांबवत आहेत. तुम्ही अधिक प्रगल्भ, तयार आणि अनुभवी असता तेव्हा बाळ होण्याचे जास्त फायदे असतात. जरी अनेक महिलांना तिशीमध्ये उशीरा आणि चाळीशीच्या सुरुवातीमध्ये निरोगी बाळे होत असली तरी, तुमचे वय वाढत जाते तसे काही समस्या वारंवार उद्भवतात.\nस्तनपानासाठी तुमच्या शरीराला तयार करण्यासाठी तुमच्या स्तनामध्ये आणि त्याच्या भोवती काही विशिष्ट बदल होतात. अनेक महिलांना गरोदरपणाच्या पहिल्या काही लक्षणांमध्ये येणारा अनुभव म्हणजे स्तनांच्या उतींमध्ये होणारा बदल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00327.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "http://www.sindhudurgpolice.gov.in/TenantReg", "date_download": "2018-04-24T18:14:20Z", "digest": "sha1:YVZXSJOTMCWSN7HTS6BU5L7PQN6V2XN6", "length": 7234, "nlines": 102, "source_domain": "www.sindhudurgpolice.gov.in", "title": "भाडेकरू लेख अहवाल प्रणाली | सिंधुदुर्ग पोलीस", "raw_content": "\nEnglish A- A A+ मुख्�� विषया कडे जा मेनू\nपोलीस अधीक्षक यांचा संदेश\nमहिला व बालक गट\nकिनारपट्टी आणि हवामान दक्षता\nगोपनीय माहिती प्रदान करा\nभाडेकरू लेख अहवाल प्रणाली\n*सूचना : (*) चिन्ह असलेले फील्डस अनिवार्य आहेत.\nपोलीस स्टेशन निवडा * आचरा बांदा देवगड दोडामार्ग कणकवली कुडाळ मालवण निवती सावंतवाडी सिंधुदुर्गनगरी वैभववाडी वेंगुर्ला विजयदुर्ग\nमालमत्ता मालकाचे तपशील :\nभाड्याने दिलेली मालमत्ता तपशील :\nमालमत्ता भाडेकरूचा तपशील :\nभाडेकरू ओळख पुरावा निवडा * आधार कार्ड पॅन कार्ड\nओळख पुरावा जोडा :\nकोणत्याही 2 व्यक्तिंचे तपशील, जे भाडेकरुला ओळखतात :\nमी प्रमाणित करतो की, माझ्या द्वारे प्रदान केलेली वरील माहिती अचूक आणि योग्य आहे.\nमला समजते की, माहिती लपविणे किंवा चुकीची माहिती पुरविणे हा दखलपात्र गुन्हा आहे आणि तसे केल्यास माझ्यावर योग्य ती कायदेशिर कारवाई करण्यात येऊ शकते.\nगोपनीय माहिती प्रदान करा\nचोरीचे / सापडलेले वाहने\nसर्वाधिक पाहिजे असलेले गुन्हेगार\nकिनारपट्टी आणि हवामान दक्षता\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nप्रतिसाद अॅप डाउनलोड करा\nसंकेतस्थळ अभ्यागत : १८५३०\nअस्वीकरण अभिप्राय साइट मॅप ध्वज चे कोड\n© 2017 सिंधुदुर्ग पोलीस\nसंकेतस्थळ विकसक: ड्रीमकेअर डेव्हलपर्स", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00329.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/mumbai/sanjay-nirupam-blames-senabjp-for-police-action-273050.html", "date_download": "2018-04-24T18:19:18Z", "digest": "sha1:OF4CFU5535RXWSVHQDJVTHDQSKRE32UP", "length": 11207, "nlines": 126, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "माझ्यावर गुन्हा दाखल करण्यामागे सेना-भाजप- संजय निरूपम", "raw_content": "\nजम्मू-काश्मीर : पुलवामामध्ये चार दहशतवाद्यांचा खात्मा\nवारकऱ्यांची रांगेतून मुक्तता, आता विठुरायाचं टोकनद्वारे दर्शन \nकेरळमध्ये फक्त सचिनच्याच पुस्तकांची लायब्ररी\nजालन्यात सहा लाखांच्या बनावट नोटा जप्त\n,जय वाघानंतर त्याचा बछडा 'जयचंद'ही बेपत्ता\nगणित चुकलं म्हणून शिक्षकाने विद्यार्थ्याच्या तोंडात खुपसली छडी\nऔरंगाबादेत विद्यार्थ्यांना झालं काय, काॅपी पकडली म्हणून आत्महत्येचा प्रयत्न\nकर्जमाफीचा लाभ आता 2001-09 काळातील शेतकऱ्यांनाही मिळणार \nनाणार'चं आतून किर्तन बाहेरून तमाशा झालाय-अशोक चव्हाण\nमुंबईत धावत्या लोकलसमोर ढकलून प्रवाशाची हत्या\nमुंबईत म्हाडा ची ३३०० घरांसाठी सोडत लवकरच\n19 वर्षाचा मराठी तरुण घेणार जैन धर्माची दीक्षा\nजम्मू-काश्��ीर : पुलवामामध्ये चार दहशतवाद्यांचा खात्मा\nमहाभियोगाची नोटीस फेटाळण्याचा निर्णय घाईत नाहीतर पूर्ण विचारांती - नायडू\n भाजप आणि काँग्रेसमध्ये 'कांटे की टक्कर', जेडीस ठरणार किंगमेकर\nसंसदेतही कास्टिंग काऊच, रेणुका चौधरींचं खळबळजनक वक्तव्य\nबिग बींची लेक श्वेताच्या ठुमक्यांचा व्हिडिओ व्हायरल\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nसंजय दत्तनं भिकही मागितलीय, 'संजू'च्या टीझरमधून उलगडली अनेक गुपितं\nअश्वमी महेश मांजरेकर झळकणार सलमानसोबत सिनेमात\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nभारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा होणार आई\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nबर्थडे स्पेशल : सचिनचा प्रेरणादायी प्रवास\nपंजाबचा दिल्लीवर शानदार विजय\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\nकेरळमध्ये फक्त सचिनच्याच पुस्तकांची लायब्ररी\nजालन्यात सहा लाखांच्या बनावट नोटा जप्त\n'चौधरींचं वक्तव्य अत्यंत दुर्दैवी'\nव्हेंटिलेटरमध्ये झुरळ जीवावर बेतलं\nबेधडक : महाभियोगाचे राजकारण\nबेधडक : आरपारची लढाई\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\nमाझ्यावर गुन्हा दाखल करण्यामागे सेना-भाजप- संजय निरूपम\nमारहाणीत जखमी झाल्याबद्दल मला दुःख वाटतं असं म्हणतानाच मनसेच्या गुंडांनी कायदा हातात घेतला त्यांच्यावर कारवाई का नाही असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय.\nमुंबई,29 ऑक्टोबर: मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्याविरोधात गुन्हा दाखल झालाय. पोलिसांची परवानगी न घेता निरुपम यांनी शुक्रवारी फेरीवाल्यांची रॅली काढली होती. त्यामुळे त्यांच्यावर बेकायदेशीररित्या जमाव करणे हा गुन्हाही दाखल केला आहे. तर या कारवाई मागे भाजप शिवसेनेचा हात असल्याचा आरोप निरुपम यांनी केला आहे.\nमनसैनिकांनी काही दिवसांपूर्वी फेरीवाल्यांना हटवण्याची कारवाई केली होती. फेरीवाल्यांना हटवण्यासाठी मनसे आक्रमक झाली आहे तर फेरीवाल्यांच्या पाठिशी निरूपम खंबीरपणे उभे राहिले आहेत. त्यांनी काढलेल्या आंदोलनाबद्दल त्यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबद्दल विचारले असता मारहाणीत जखमी झाल्याबद्दल मला दुःख वाटतं असं म्हणतानाच मनसेच्या गुंड���ंनी कायदा हातात घेतला त्यांच्यावर कारवाई का नाही असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय.\nएकंदरच फेरीवाल्यांच्या मुद्द्यावरून वातावरण तापण्याची चिन्हं दिसत आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nनाणार'चं आतून किर्तन बाहेरून तमाशा झालाय-अशोक चव्हाण\nमुंबईत धावत्या लोकलसमोर ढकलून प्रवाशाची हत्या\nमुंबईत म्हाडा ची ३३०० घरांसाठी सोडत लवकरच\n19 वर्षाचा मराठी तरुण घेणार जैन धर्माची दीक्षा\nकांदिवली शिवसेनेचे उपशाखाप्रमुख सचिन सावंत यांची हत्या\nअल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्या नराधमाची लोकांनी केली धुलाई\nजम्मू-काश्मीर : पुलवामामध्ये चार दहशतवाद्यांचा खात्मा\nवारकऱ्यांची रांगेतून मुक्तता, आता विठुरायाचं टोकनद्वारे दर्शन \nकेरळमध्ये फक्त सचिनच्याच पुस्तकांची लायब्ररी\nजालन्यात सहा लाखांच्या बनावट नोटा जप्त\n'चौधरींचं वक्तव्य अत्यंत दुर्दैवी'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00329.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/expensive-rate-holiday-travel-season-13212", "date_download": "2018-04-24T18:27:05Z", "digest": "sha1:KR26PDQFM57BUBIKINWY4APZWVTNJLQZ", "length": 13256, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "expensive rate in holiday travel season सुटीच्या हंगामात महागणार प्रवास | eSakal", "raw_content": "\nसुटीच्या हंगामात महागणार प्रवास\nबुधवार, 5 ऑक्टोबर 2016\nएसटीची हंगामी दहा टक्के भाडेवाढ; साधी व निमआरामचा समावेश\nसातारा - सण व सुटीतील पर्यटनासाठी होणारा एसटीचा प्रवास आता महाग होणार आहे. एसटीने सणातील सुट्या आणि पर्यटनासाठी होणारा प्रवास ‘कॅश’ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी आगामी ऑक्‍टोबर व नोव्हेंबर महिन्यांत ठराविक कालावधीत दहा टक्के प्रवासी भाडेवाढ करण्यात येणार आहे. याबाबतचे आदेश सर्व विभाग नियंत्रकांना देण्यात आले आहेत.\nएसटीची हंगामी दहा टक्के भाडेवाढ; साधी व निमआरामचा समावेश\nसातारा - सण व सुटीतील पर्यटनासाठी होणारा एसटीचा प्रवास आता महाग होणार आहे. एसटीने सणातील सुट्या आणि पर्यटनासाठी होणारा प्रवास ‘कॅश’ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी आगामी ऑक्‍टोबर व नोव्हेंबर महिन्यांत ठराविक कालावधीत दहा टक्के प्रवासी भाडेवाढ करण्यात येणार आहे. याबाबतचे आदेश सर्व विभाग नियंत्रकांना देण्यात आले आहेत.\nदिवाळीच्या सुटीत गावाकडे जाणाऱ्यांची संख्या मोठी असते. तसेच दिवाळ��नंतरही काही जण हमखास पर्यटनाला जातात. यासाठी शक्‍यतो एसटीला प्राधान्य दिले जाते. सणांच्या सुटीनिमित्ताने होणारा प्रवास आणि पर्यटनासाठी होणारा प्रवास ‘कॅश’ करण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे. त्यासाठी ऑक्‍टोबर व नोव्हेंबर या कालवधीत काही ठराविक दिवशी एसटीचे प्रवासी भाडे दहा टक्‍क्‍याने वाढविले जाणार आहे. त्यामुळे १०० रुपये तिकीट असलेल्या ठिकाणी जाण्यासाठी ११० रुपये प्रवास भाडे मोजावे लागणार आहे. नैमित्तिक प्रवास महाग होणार आहे.\nसर्वसामान्य लोकांना एसटीचा मोठा आधार असतो. सुटीच्या कालावधीत एसटीने प्रवास करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. त्यामुळे एसटीची ही ‘कॅश ट्रिटमेंट’ सर्वसामान्य प्रवाशाच्या खिशाला चाट देणारी ठरणार आहे. साध्या आणि निमआराम एसटी बससाठी ही हंगामी भाडेवाढ आहे. याचा सर्वाधिक फटका नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांना बसणार आहे.\nअलिशान व आरामदायी प्रवासासाठी असलेल्या शिवनेरी गाडीला २० टक्के, वातानुकूलित गाड्यांना ३३ टक्के, तर साध्या गाड्यांना १५ टक्के भाडेवाढीची मुभा एसटी महामंडळाला शासनाने दिली आहे. त्यानुसार इतर प्रकारच्या गाड्यांचीही त्या प्रकारानुसार भाडेवाढ होईल.\n२२ ते २४ ऑक्‍टोबर\n२८ ऑक्‍टोबर ते एक नोव्हेंबर\nपाच ते सहा नोव्हेंबर\n११ ते १४ नोव्हेंबर\nसीआरझेडची मर्यादा ५० मीटर केल्याने किनारपट्टीवरील गावांना फायदा\nदापोली - सीआरझेडची मर्यादा ५० मीटर करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने तालुक्‍यातील किनारपट्टीवरील गावांना फायदा होणार आहे. दापोली तालुक्‍याला...\n'गावाचा विकास आराखडा 1 मेच्या ग्रामसभेत करावा'\nटाकळी हाजी (पुणे): येत्या 1 मे रोजी होणाऱ्या ग्रामसभेत गावाचा 18- 19 वर्षाकरिता विकास आराखडा तयार करून पाठवावा. त्यानुसार जिल्हा परिषदेचा निधी उपलब्ध...\nगोव्यासाठी डोकेदुखी ठरलेले कसीनो सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दारात असलेल्या मोपा परिसरात हलवण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. कोट्यवधींची आर्थिक उलाढाल...\nमालवणात समुद्री उधाणाचा किनारपट्टीस फटका\nमालवण - सागरी उधाणाचा जोरदार फटका आज जिल्ह्याच्या किनारपट्टी भागास बसला. समुद्राच्या अजस्र लाटांच्या मार्‍यामुळे उधाणाचे पाणी किनार्‍यालगत घुसल्याने...\nघोड्यावरून पडून मुलगा जखमी\nमाथेरान : मुंबईहून माथेरानमध्ये पर्यटनासाठी आलेला ��ऊवर्षीय मुलगा घोड्यावरून पडून जखमी झाला. त्याच्या डोक्‍याला जबर दुखापत झाली आहे. मुंबईहून...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00330.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/mumbai/people-assemble-at-chaityabhoomi-on-the-occasion-of-death-anniversary-of-dr-b-r-ambedkar-276152.html", "date_download": "2018-04-24T17:57:30Z", "digest": "sha1:UHFBKZ6KAPGGJTXC4OW3MQNEA2IL4QVH", "length": 12339, "nlines": 125, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर भीमसैनिकांची गर्दी", "raw_content": "\nवारकऱ्यांची रांगेतून मुक्तता, आता विठुरायाचं टोकनद्वारे दर्शन \nकेरळमध्ये फक्त सचिनच्याच पुस्तकांची लायब्ररी\nजालन्यात सहा लाखांच्या बनावट नोटा जप्त\n'चौधरींचं वक्तव्य अत्यंत दुर्दैवी'\n,जय वाघानंतर त्याचा बछडा 'जयचंद'ही बेपत्ता\nगणित चुकलं म्हणून शिक्षकाने विद्यार्थ्याच्या तोंडात खुपसली छडी\nऔरंगाबादेत विद्यार्थ्यांना झालं काय, काॅपी पकडली म्हणून आत्महत्येचा प्रयत्न\nकर्जमाफीचा लाभ आता 2001-09 काळातील शेतकऱ्यांनाही मिळणार \nनाणार'चं आतून किर्तन बाहेरून तमाशा झालाय-अशोक चव्हाण\nमुंबईत धावत्या लोकलसमोर ढकलून प्रवाशाची हत्या\nमुंबईत म्हाडा ची ३३०० घरांसाठी सोडत लवकरच\n19 वर्षाचा मराठी तरुण घेणार जैन धर्माची दीक्षा\nमहाभियोगाची नोटीस फेटाळण्याचा निर्णय घाईत नाहीतर पूर्ण विचारांती - नायडू\n भाजप आणि काँग्रेसमध्ये 'कांटे की टक्कर', जेडीस ठरणार किंगमेकर\nसंसदेतही कास्टिंग काऊच, रेणुका चौधरींचं खळबळजनक वक्तव्य\nमोठ्या आवाजात गाणी ऐकायचा दुकानदार, वैतागून शेजाऱ्याने झाडल्या गोळ्या\nबिग बींची लेक श्वेताच्या ठुमक्यांचा व्हिडिओ व्हायरल\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nसंजय दत्तनं भिकही मागितलीय, 'संजू'च्या टीझरमधून उलगडली अनेक गुपितं\nअश्वमी महेश मांजरेकर झळकणार सलमानसोबत सिनेमात\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nभारता���ी स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा होणार आई\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nबर्थडे स्पेशल : सचिनचा प्रेरणादायी प्रवास\nपंजाबचा दिल्लीवर शानदार विजय\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\nकेरळमध्ये फक्त सचिनच्याच पुस्तकांची लायब्ररी\nजालन्यात सहा लाखांच्या बनावट नोटा जप्त\n'चौधरींचं वक्तव्य अत्यंत दुर्दैवी'\nव्हेंटिलेटरमध्ये झुरळ जीवावर बेतलं\nबेधडक : महाभियोगाचे राजकारण\nबेधडक : आरपारची लढाई\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\nमहापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर भीमसैनिकांची गर्दी\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी भीमसैनिक लाखोंच्या संख्येनं चैत्यभूमीवर येतात. राज्याच्या कानाकोपऱ्यातून भीमसैनिक मुंबईत येतात. यावर्षी मात्र पावसामुळे त्यांची अडचण झाली आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेनं आसपासच्या ३५हून अधिक शाळांमध्ये राहण्याची सोय करण्यात आली आहे.\n06 डिसेंबर,मुंबई : आज महापरिनिर्वाण दिन. 6 डिसेंबर 1956 रोजी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी जगाचा निरोप घेतला. मुंबईतल्या चैत्यभूमीवर महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी भीमसागर उसळला आहे. दरवर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी भीमसैनिक लाखोंच्या संख्येनं चैत्यभूमीवर येतात. राज्याच्या कानाकोपऱ्यातून भीमसैनिक मुंबईत येतात. यावर्षी मात्र पावसामुळे त्यांची अडचण झाली आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेनं आसपासच्या ३५हून अधिक शाळांमध्ये राहण्याची सोय करण्यात आली आहे.\nओखी वादळामुळं झालेल्या पावसाचा चैत्यभूमीवर महापरिनिर्वाणदिनासाठी आलेल्या लाखो आंबेडकरी अनुयायांना मोठा फटका बसला आहे. आडोशासाठी शिवाजीपार्कात उभारण्यात आलेला मंडप रात्री आठच्या सुमारास कोसळला. यात तीन जण जखमी झाले. त्यांना सायन हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलंय. कोसळलेल्या मंडपाखाली अनेकजण अडकले होते. पण फायरब्रिगेडच्या जवानांनी तातडीनं धाव घेत मंडपाखाली अडकलेल्या लोकांची सुटका केली. पावसाच्या पार्श्वभूमीवर महापालिका आणि राज्य सरकार भीम अनुयायांना सोईसुविधा देण्यात अपयशी ठरल्याचा आरोप यावेळी अनुयायांनी केला. य��वेळी उपस्थित लोकांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nनाणार'चं आतून किर्तन बाहेरून तमाशा झालाय-अशोक चव्हाण\nमुंबईत धावत्या लोकलसमोर ढकलून प्रवाशाची हत्या\nमुंबईत म्हाडा ची ३३०० घरांसाठी सोडत लवकरच\n19 वर्षाचा मराठी तरुण घेणार जैन धर्माची दीक्षा\nकांदिवली शिवसेनेचे उपशाखाप्रमुख सचिन सावंत यांची हत्या\nअल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्या नराधमाची लोकांनी केली धुलाई\nकेरळमध्ये फक्त सचिनच्याच पुस्तकांची लायब्ररी\nजालन्यात सहा लाखांच्या बनावट नोटा जप्त\n'चौधरींचं वक्तव्य अत्यंत दुर्दैवी'\nव्हेंटिलेटरमध्ये झुरळ जीवावर बेतलं\n,जय वाघानंतर त्याचा बछडा 'जयचंद'ही बेपत्ता\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00330.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-beauty-tips/beauty-116090200015_1.html", "date_download": "2018-04-24T18:26:25Z", "digest": "sha1:4J23TMGYW7J4FP3F7ZVB2Y3GNPV2VZJW", "length": 7690, "nlines": 121, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "हळदीने मिळवा डागरहित उजळ त्वचा, सोपे उपाय | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 24 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nहळदीने मिळवा डागरहित उजळ त्वचा, सोपे उपाय\nहळद रक्त शुद्ध करते म्हणूनच याने सुंदरता वाढते. चेहर्‍यावरील डाग जात नसल्यास हळदीचा पॅक तयार करून वापरू शकता. हळदीत आढळणारे एंटीसेप्‍टिक गुण डाग मिटवण्यात मदत करतात. पाहू हळदीचे काही गुणकारी फेस पॅक ज्याने डागही मिटतात आणि रंगही उजळतो.\nहळद आणि दही: 1 चमचा हळद पावडर 1 चमचा दह्यासोबत मिक्स करा आणि ही पेस्ट चेहर्‍यावर लावा. 15 मिनिटानंतर कोमट पाण्याने धुऊन टाका. आठवड्यातून एकदा तरी हे पॅक वापरा. डाग नक्की साफ होतील.\nहळद आणि काकडीचा रस: हळद आणि काकडीने त्वचा उजळेल. यासाठी 1 चमचा हळदीत 2 चमचे काकडीचा रस मिसळा आणि चेहर्‍यावरील डागांवर लावा. पेस्ट वाळल्यावर चेहरा धुऊन टाका. असे आठवड्यातून दोन ते तीन वेळा करा.\nभाताने दूर करा चेहर्‍याची टॅनिंग\nभरपूर खा या 5 वस्तू, नाही वाढणार वजन\nयावर अधिक वाचा :\nबराक ओबामा यांनी पत्र पाठवून मागितली माफी\nअमेरिकेचे माजी राष्ट्रपती बराक ओबामा आणि त्यांची पत्नी मिशेल ओबामा यांनी आपली मोठी मुलगी ...\nचार दिवस सलग बँका बंद राहणार\nबँकेची काही कामे असतील तर पुढील तीन दिवसांत आटोपून घ्यावी लागणार आहेत. कारण चार दिवस सलग ...\nआसाराम बापूला बुधवारी शिक्षा सुनावली जाणार\nबलात्काराच्या प्रकरणात अटकेत असलेला स्वयंघोषित अध्यात्मिक गुरु आसाराम याला बुधवारी शिक्षा ...\nमृत्यूच्या पाच तासाने उठून बसला, सांगितले अनुभव\nघरात अंतिम संस्काराची तयारी सुरू असताना मृत व्यक्ती अचानक उठून बसला तर हैराण होणे ...\nभारतीय लष्कराने पाकच्या पाच सैनिकांना घातले कंठस्नान\nनियंत्रण रेषेवर सातत्याने पाकिस्तानी सैनिकांकडून होणाऱ्या गोळीबाराविरोधात प्रत्युत्तरदाखल ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00331.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/entertainment/why-kangna-ranaut-is-not-using-social-media-287278.html", "date_download": "2018-04-24T18:11:10Z", "digest": "sha1:6MWN4SKAEHWM2HDI4WXZJ23LQOV2GWFU", "length": 11559, "nlines": 127, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "कंगनाचं सोशल मीडियापासुन दूर राहण्याचं 'हे' आहे कारण!", "raw_content": "\nजम्मू-काश्मीर : पुलवामामध्ये चार दहशतवाद्यांचा खात्मा\nवारकऱ्यांची रांगेतून मुक्तता, आता विठुरायाचं टोकनद्वारे दर्शन \nकेरळमध्ये फक्त सचिनच्याच पुस्तकांची लायब्ररी\nजालन्यात सहा लाखांच्या बनावट नोटा जप्त\n,जय वाघानंतर त्याचा बछडा 'जयचंद'ही बेपत्ता\nगणित चुकलं म्हणून शिक्षकाने विद्यार्थ्याच्या तोंडात खुपसली छडी\nऔरंगाबादेत विद्यार्थ्यांना झालं काय, काॅपी पकडली म्हणून आत्महत्येचा प्रयत्न\nकर्जमाफीचा लाभ आता 2001-09 काळातील शेतकऱ्यांनाही मिळणार \nनाणार'चं आतून किर्तन बाहेरून तमाशा झालाय-अशोक चव्हाण\nमुंबईत धावत्या लोकलसमोर ढकलून प्रवाशाची हत्या\nमुंबईत म्हाडा ची ३३०० घरांसाठी सोडत लवकरच\n19 वर्षाचा मराठी तरुण घेणार जैन धर्माची दीक्षा\nजम्मू-काश्मीर : पुलवामामध्ये चार दहशतवाद्यांचा खात्मा\nमहाभियोगाची नोटीस फेटाळण्याचा निर्णय घाईत नाहीतर पूर्ण विचारांती - नायडू\n भाजप आणि काँग्रेसमध्ये 'कांटे की टक्कर', जेडीस ठरणार किंगमेकर\nसंसदेतही कास्टिंग काऊच, रेणुका चौधरींचं खळबळजनक वक्तव्य\nबिग बींची लेक श्वेताच्या ठुमक्यांचा व्हिडिओ व्हायरल\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nसंजय दत्तनं भिकही मागितलीय, 'संजू'च्या टीझरमधून उलगडली अनेक गुपितं\nअश्वमी महेश मांजरेकर झळकणार सलमानसोबत सिनेमात\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nभारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा होणार आई\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nबर्थडे स्पेशल : सचिनचा प्रेरणादायी प्रवास\nपंजाबचा दिल्लीवर शानदार विजय\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\nकेरळमध्ये फक्त सचिनच्याच पुस्तकांची लायब्ररी\nजालन्यात सहा लाखांच्या बनावट नोटा जप्त\n'चौधरींचं वक्तव्य अत्यंत दुर्दैवी'\nव्हेंटिलेटरमध्ये झुरळ जीवावर बेतलं\nबेधडक : महाभियोगाचे राजकारण\nबेधडक : आरपारची लढाई\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\nकंगनाचं सोशल मीडियापासुन दूर राहण्याचं 'हे' आहे कारण\nआजच्या सोशल मीडिआच्या युगात अनेक सेलिब्रेटी स्वतःला आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहचण्यासाठी सोशल मीडिआचा वापर करतात. या सेलिब्रेटींच्या लिस्ट मध्ये एक अभेनेत्री मात्र अपवाद म्हणावी लागेल ती आहे बिनधास्त कंगना रानौत.\nमुंबई,ता.15 एप्रिल: आजच्या सोशल मीडिआच्या युगात अनेक सेलिब्रेटी स्वतःला आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहचण्यासाठी सोशल मीडिआचा वापर करतात. या सेलिब्रेटींच्या लिस्ट मध्ये एक अभेनेत्री मात्र अपवाद म्हणावी लागेल ती आहे बिनधास्त कंगना रानौत.\nतिला याबद्दल विचारले असता ती म्हणते सोशल मीडियावर खूप वेळ व्यर्थ खर्च होतो त्यामुळे मला सोशल मीडिया वापरायला नाही आवडत. मला माझे खूप सारे फॅन सोशल मीडिया वापरायचा सल्ला देतात पण मी मात्र त्यांना ठाम नकार देते.\nमाझे सहकारी मला म्हणतात की तुम्ही फक्त एक अकॉऊंट सुरु करा बाकी सर्व आम्ही करतो. पण मला ते पटत नाही कारण मी कुठलंच असं काम करत नाही ज्यामध्ये मी स्वतः ऍक्टिव्ह नसते. मला वाटते असं केल्याने मी माझ्या प्रेक्षकांना धोका देतेय.\nपण कंगना जरी सोशल मीडियावर सक्रिय नसली तरीही तिची बहीण रंगोली आणि मॅनेजर मात्र नेहमी त्यांच्या सोशल मीडिया वरून कंगनाबद्दल प्रेक्षकांना अपडेट द्यायला कधीच विसरत नाहीत.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: Bollywoodkangna ranautmumbaisocial mediaकंगना रानौतबॉलिवूडमुंबईसोशल मीडिया\nबिग बींची लेक श्वेताच्या ठुमक्यांचा व्हिडिओ व्हायरल\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nसंजय दत्तनं भिकही मागितलीय, 'संजू'च्या टीझरमधून उलगडली अनेक गुपित���\nअश्वमी महेश मांजरेकर झळकणार सलमानसोबत सिनेमात\nबाबा आदमच्या जमान्यापासून सुरू आहेत या 'घटना', सरोज खान यांचं वादग्रस्त वक्तव्य\nचेक बाउंस प्रकरणी राजपाल यादवला सहा महिन्यांची शिक्षा आणि जामीन\nजम्मू-काश्मीर : पुलवामामध्ये चार दहशतवाद्यांचा खात्मा\nवारकऱ्यांची रांगेतून मुक्तता, आता विठुरायाचं टोकनद्वारे दर्शन \nकेरळमध्ये फक्त सचिनच्याच पुस्तकांची लायब्ररी\nजालन्यात सहा लाखांच्या बनावट नोटा जप्त\n'चौधरींचं वक्तव्य अत्यंत दुर्दैवी'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00331.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/kalnyachidrushy-news/specific-brain-function-behind-paintings-creation-1158184/", "date_download": "2018-04-24T18:11:31Z", "digest": "sha1:Q43SPJXGRKRFTBBHIC5WNBVW65LZHKTU", "length": 28119, "nlines": 217, "source_domain": "www.loksatta.com", "title": "मेंदूच्या किमया आणि चित्रकला | Loksatta", "raw_content": "\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nघाऊक बाजारात दर घसरूनही साखर महागच\nपृथ्वीच्या तापमानात २०१० पासून सातत्याने वाढ\nब्रसेल्स गोळीबारातील आरोपी अब्देसलामला २० वर्षे तुरुंगवास\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\nकळण्याची दृश्यं वळणे »\nमेंदूच्या किमया आणि चित्रकला\nमेंदूच्या किमया आणि चित्रकला\nमेंदूचा अभ्यास आपल्याला अनेक सूक्ष्म, तरल कार्यप्रणालीचं भान देत ज्या चित्रकलेशी निगडित आहे,\nचित्रं-शिल्पं आदी कलांच्या निर्मितीमागे, मेंदूच्या आठ विशिष्ट कार्यप्रणाली आहेत असं त्यांचं म्हणणं आहे.\nडॉ. रामचंद्रन हे मानवी मेंदूच्या अद्भुत कार्यप्रणाली समजण्याच्या प्रक्रियेत मानवी कलांचा, विशेष करून चित्रं-शिल्प आदी कलांचा अभ्यास करतात. चित्रं-शिल्पं आदी कलांच्या निर्मितीमागे, मेंदूच्या आठ विशिष्ट कार्यप्रणाली आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. या आठ कार्यप्रणाली उमगण्यानं त्यांना आशियाई-भारतीय शिल्पकलेकडे पाहण्याची ‘खरी’, ‘अर्थपूर्ण’ दृष्टी प्राप्त झाली..\nगेल्या लेखात आपण डॉ. व्ही. एस. रामचंद्रन यांच्या कामाला, अभ्यासाला समजून घेण्यास सुरुवात केली. रामचंद्रन मेंदूचा अभ्यास करतात. त्याकरिता ते असंख्य प्रकारच्या पेशंट्सवर उपचार करतात, त्यांच्या अवस्था (आजार) समजून घेतात. या पेशंट्समध्ये काही कारणाने हात-पाय आदी अवयव कापावे लागलेले, परिणामी कापलेल्या अवयवांमध्ये असह्य़ वेदना अनुभवणारे किंवा मेंदूच्या ठरावीक भागाला इजा पोहोचल्याने वाचू, बोलू, लिहू शकणारे पण स्वत:ची किंवा स्वत:चे मित्र, नातेवाईक आदी कोणालाही न ओळखू शकणारे किंवा असे पेशंट्स ज्यांच्या मेंदूला समोरचं दृश्यं हे व्हिडीओ क्लीपप्रमाणे काळाच्या ओघात दिसत नाही. म्हणजे ही व्यक्ती ग्लासमध्ये पाणी भरत असेल तर या व्यक्तीचा मेंदू या कृतीच्या सुरुवातीचं दृश्य कॅमेऱ्याप्रमाणे टिपतं पण त्यापलीकडे काही नोंदवत नाही. टीव्ही, फोन, संगणक हँग झाल्यावर एकच दृश्यक्षण फार काळ दिसत राहतो तसं होतं. परिणामी पाणी भरणं कधी थांबवायचं ते कळत नाही. काहींना अक्षरं, आकडे यांच्या चिन्हांमध्ये ठरावीक रंग दिसतात. काहींचा मेंदू साधं शर्टाचं बटण लावणं इतकं साधं कार्य करण्यासाठी आवश्यक प्रक्रिया करू शकत नाही, पण त्याच वेळेला हे पेशंट लिओनार्दो-दा-विन्सीच्या तोडीस तोड चित्रं रेखाटू शकतात.\nअशा विविध प्रकारच्या पेशंट्सची जी अवस्था (आजार) असते, त्यांचा मेंदू ज्या प्रकारे कार्य करत असतो किंवा करत नसतो, त्या कार्यप्रणालींचा रामचंद्रन अभ्यास करतात. याखेरीज मानवी मेंदूच्या प्रक्रिया ज्यामुळे आपण जीवनातील अनेक गोष्टी करत असतो. उदा. वस्तू पाहणं, ओळखणं, त्याचा अर्थ लावणं, त्यामुळे भावनारूपी प्रतिसाद निर्माण होणं, त्या भावनेआधारे शारीरिक कृती करणं, दुसऱ्यांच्या भावना, वेदना समजणं, अनुभवणं, अंतर्मुख होणं अशा प्रक्रियांचाही रामचंद्रन अभ्यास करत असतात. आजारी, अपघात झालेल्या व निरोगी, नैसर्गिक मेंदू एकाच मानवी कृतीबद्दल वेगवेगळ्या प्रकारे प्रतिसाद देतात. त्याचं स्वरूप कधी कधी परस्परविरोधीही असू शकतं. या परस्परविरोधी प्रतिसादांचा अभ्यास करत रामचंद्रन मेंदूची रचना, त्यातील विविध भाग, त्यांचे कार्य या बाबतीत काही निरीक्षणं नोंदवतात, तर्क मांडतात, शक्यतांची चर्चा करतात. यातूनच त्यांनी रुग्णांच्या उपचारासाठी काही कल्पक उपचारपद्धती तसंच शास्त्राच्या पातळीवर काही संकल्पना मांडतात. ‘कॅपग्रस’ आभास, मीरर न्यूरॉन्स, मीरर न्यूरॉन्सचा ऑटिझम या आजारातील सहभाग, सिनेस्थेशिया (विविध संवेदनानुभवांचं मिश्रण, संबंध) व त्यातून सुचणाऱ्या ‘लवचीक प्रतिमा’ ज्यांना आपण साहित्यिक व्याकरणात ‘उपमा’ असं म्हणतो त्याबाबतीतील त्यांची थेअरी, मिरर बॉक्स आदी रामचंद्रन यांची निर्मिती आहे.\nसुख म्हणजे नक्की काय\nस्निग्ध पदार्थाचे अतिसेवन मेंदूसाठी घातक\nमानवी भाषा समजणारे मेंदूतील न्यूरॉन्सचे कृत्रिम जाळे विकसित\nकुठच्याही विषयाचा इतिहास हा मानवी इतिहासाशी, उत्क्रांतीशी जोडला जातो. मेंदूचा अभ्यासही मानवी उत्क्रांतीशी जोडला जातो. आपण मेंदूच्या उत्क्रांती संदर्भात जेवढा विचार करतो तेवढा तो किती अद्भुत आहे हे आपल्याला कळतं, कळू शकतं. बघा ना, एका गोष्टीवर नजर स्थिर करणं, डोळ्यांनी पाहणं, कानांनी ऐकणं, नाकाने वास घेणं यांचा एकमेकांशी संबंध जोडणं, एखाद्या गोष्टीवरची हाताची पकड घट्ट-सैल करणं, आपल्या शारीरिक कृतीचा वेग मर्यादित करणं वाढवणं, भावना अनुभवणं, स्मृती तयार करणं, चेहऱ्यांचे विविध हावभाव करणं, नाचणं, सौंदर्यानुभव जाणणं, संख्याभाव, अंतर्मुख होणं, विचार करून कृती करणं, दुसऱ्याच्या भावना-संवेदना (अनुकंपा) यांना अनुभवणं, त्यांची वेदना समजणं अशा कित्येक गोष्टी आपण आपला मेंदू उत्क्रांतीच्या टप्प्यात शिकलाय. यातूनच आपण बोलीभाषा, लिखित भाषा, चित्र-दृश्यभाषा तयार केल्या.विविध संस्कृती विकसित झाल्या. जगभरात सांस्कृतिक पातळीवर धर्म, भाषा, कला, सवयी, आचार-विचार आदींबाबतीत कितीही विविधता असली तरीही त्यांच्यामागे जागतिक पातळीवर एक समान गोष्ट आहे ती म्हणजे मानवी मेंदू, त्याची उत्क्रांती, त्यातून विकसित झालेल्या कार्यप्रणाली व त्यातून भाषा, गणित, कला, शास्त्र, नियम, समाजजीवनातील व व्यक्तिजीवनात विकसित झालेल्या अनेक गोष्टींच्या निर्मितीची क्षमता असा मेंदूचा अभ्यास आपल्याला याही अर्थी ‘आत्मभान’ देईल\nरामचंद्रन मानवी मेंदूच्या अद्भुत कार्यप्रणाली समजण्याच्या प्रक्रियेत मानवी कलांचा, विशेष करून चित्रं-शिल्प आदी कलांचा अभ्यास करतात. चित्रं-शिल्पं आदी कलांच्या निर्मितीमागे, मेंदूच्या आठ विशिष्ट कार्यप्रणाली आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. या आठ कार्यप्रणाली रामचंद्रन यांना उमगण्यानं त्यांना आशियाई-भारतीय शिल्पकलेकडे पाहण्याची ‘खरी’, ‘अर्थपूर्ण’ दृष्टी प्राप्त झाली. रामचंद्रन यांना ते केवळ भारतीय वंशाचे आहेत म्हणून भारतीय प्राचीन शिल्पकला आवडते असं नाही. वास्तविक मेंदूच्या कार्यप्रणाली व प्राचीन भारतीय शिल्पकला हा संबंध कळण्याअगोदर, ते प्राचीन भारतीय शिल्पांकडे युरोपियन, ब्रिटिश दृष्टिकोनातून पाहायचे, ज्या दृष्टिकोनाने या अद्वितीय शिल्पांना चक्क आदिम, आदिवासी कला म्हणून म्हटले होते. कल्पना करा, वेरुळ, खजुराहो, चोल वंशातील नटराज मूर्ती यांना आदिम-आदिवासी कला म्हणायचे मेंदूचा अभ्यास केल्याने, त्यांची स्वत:ची पूर्वग्रहदूषित दृष्टी कशी नाहीशी झाली व त्यांना भारतीय प्राचीन शिल्पांच्या निर्मितीमागील शिल्पकाराची दृष्टी, त्याची कलाभाषा, दृश्यभाषासमज कळली. हे यूटय़ूबवर Biology, Psychology & Art हा व्हिडीओ पाहिल्यास हे सर्व रामचंद्रन यांच्या शब्दांत ऐकण्यात जास्तच मजा येईल. चित्रकलेच्या क्षेत्रात निर्मितीप्रक्रियेचा विचार हा अभिव्यक्तीच्या अंगानेच जास्त होतो. त्या विचाराची सुरुवात व शेवट चित्रकाराच्या, ‘मला असं वाटतं की..’ या विधानात होते. मेंदूचा अभ्यास चित्रकाराच्या या वाटण्याकडे पाहण्यासाठी अजून एक पर्यायी दृष्टी देते. कारण चित्रकारांचे ‘वाटणे’ हे सवयी, संस्कार, पूर्वग्रह, अंधश्रद्धा आदी कारणांतूनही असू शकते.\nमेंदूचा अभ्यास आपल्याला अनेक सूक्ष्म, तरल कार्यप्रणालीचं भान देत ज्या चित्रकलेशी निगडित आहे, उदा. वस्तूंच्या कडांमध्ये प्रत्यक्षात नसलेली रेषा दिसणं, सभोवतालच्या वास्तवाला हवं तेव्हा सपाट व हवं तेव्हा घन, त्रिमित पाहता येणं, रंगाने भरलेल्या प्रत्येक दृश्याला काळ्या व पांढऱ्या रंगाच्या छटांमध्ये रूपांतरित करून कोळसा, पेन्सिल यांच्या साहाय्याने शेडिंग करून चित्रं काढणं, दोन वेगवेगळ्या स्रोतांपासून प्राप्त झालेल्या आकार, रंग, पोत, हालचाली आदींमध्ये साम्य दिसणं, या साम्याचा भावना-विचार आदींशी संबंध जोडून अर्थवाही, लवचीक प्रतिमा ‘उपमा’ म्हणून वापरणे इत्यादी.. या गोष्टी इतक्या नित्याच्या वापराच्या झाल्यात, की त्यांमागील मेंदूच्या क्षमतेविषयी आश्चर्य वाटणं बंद झालंय.\nपरंतु अशा मेंदूंच्या प्रक्रियांतूनच आपल्यामध्ये ‘दृश्यभाषासमज’ विकसित होते. ही ‘समज’ आपल्या चित्रात प्रतिबिंबित होते. इतकंच काय, अशा दृश्यजाणिवांच्या भाषेच्या समज, भानातून स्वच्छता, टापटीपपणा, नीटनेटकेपणा, मांडणी व रंगसंगती आधारित, क्रमयुक्त आकर्षक दृश्यानुभव, आकारसौंदर्य, अनेक संवेदनानुभव एकत्र होऊन तयार झालेला एक सुखानुभव जो शारीरिक व वैचारिक पातळीवरही आनंद देतो, तो विकसित होतो. ज्याला आपण सौंदर्यानुभवही म्हणतो. सर्व चित्रकार स्वत:ची दृश्यभाषा व दृश्यभाषासमज याला समजण्यासाठी खू��� प्रयत्न करत असतात. मेंदूच्या अभ्यासाने ही ‘दृश्यभाषासमज’ कळण्यास मदत मिळू शकते. दृश्यभाषासमज आपल्याला नेहमीच्या शैली किंवा चित्ररूपाधारित चित्रविषयक विचारापलीकडे घेऊन जाऊ शकते. आपण वास्तववादी, अमूर्त, विवेचनवादी, आलंकारिक अशी विभागणी न करता आपण कलेचा भाषा म्हणून विचार करू, जो केवळ भाषेचा वापर, अभिव्यक्तीवर आधारित नसेल.\n* लेखक चित्रकला महाविद्यालयांचे अभ्यासक्रम सल्लागार आणि कलासमीक्षक आहेत. त्यांचाई-मेल\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nमेंदूची हानी करणाऱ्या फेफऱ्यावर औषध\nमेंदूतील चेतापेशींच्या संदेशातही संगीतासारखा ताल\nसुख म्हणजे नक्की काय\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n'वॉन्टेड' आरोपी शेजारी उभा होता, पोलीस पोस्टर लावत बसले\n'आमच्या घरात मुली आहेत, काँग्रेसला येण्यास सक्त मनाई आहे'\nलग्नाच्या दुसऱ्या दिवशीच मित्रांसोबत मिळून पत्नीवर सामूहिक बलात्कार\nसाधा धक्का लागला म्हणून ट्रेनखाली दिलं ढकलून, महिला प्रवाशाला अटक\nआज इंदिरा गांधी असत्या तर मी काँग्रेसमध्ये असतो-शत्रुघ्न सिन्हा\nकोरेगाव भीमा हिंसाचाराशी आंबेडकरी आणि हिंदुत्त्ववादी संघटनांचा संबंध नाही, सत्यशोधन समितीचा अहवाल\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nमुन्ना यादवला सर्वोच्च न्यायालयातून तात्पुरता जामीन\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nमहापालिकेच्या ३४ मराठी शाळा बंद\nजिल्ह्य़ात ६८ अपघात स्थळे\nकर्नाक पूल पाडण्यास उच्च न्यायालयाचा हिरवा कंदील\nनेहरू विज्ञान केंद्रातील ‘दि एनर्जी बॉल’ नव्या ढंगात\n‘फटका चोरां’ची दहशत कायम\nवाढलेल्या तापमानात विजेविना घामाघूम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00331.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://shivray.com/shivrayanche-aadnyapatra/", "date_download": "2018-04-24T17:59:16Z", "digest": "sha1:QAEDTRX5ZHLMAGVRO3IZLQ2UERDGEVQL", "length": 18803, "nlines": 214, "source_domain": "shivray.com", "title": "छत्रपती शिवाजी महाराजांचे अस्सल आज्ञापत्र | Chhatrapati Shivaji Maharaj - Shivray", "raw_content": "\nछत्रपती शिवाजी – महाराजांवर चित्रपट\nबेसिक फोटोग्राफी वर्कशॉप – ४ सप्टेंबर २०१६\nस्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले\nछत्रपती राजर्षि शाहू महाराज\nगनिमी कावा – युध्दतंत्र\nछत्रपती शिवाजी महाराजांचे अस्सल आज्ञापत्र\nपुण्यातील प्रख्यात कसबा गणपतीच्या देवस्थानाबद्दल शिवाजी महाराजांनी कर्यात मावळच्या (मुठेच्या खोर्‍यातील खुद्द पुणे आणि आसपासचा प्रदेश) कारकुनांना लिहीलेल्या पत्राची तारीख २१ सफर, सु|| सबा अर्बेन अलफ (म्हणजे सुहुरसन १०४७) अशी दिली आहे खरे जंत्रीप्रमाणे दि. १९ मार्च १६४७ रोजीचे आज्ञापत्र.\nया पत्राचा पाठ शिवचरित्र साहित्य खंड ८, (लेखांक ५२) मध्ये छापला आहे.\nहे अस्सल पत्र असून माथ्यावर महाराजांची “प्रतिपच्चंद्र” ही राजमुद्रा तसेच अखेरीस “मोर्तब” म्हणजेच समाप्तीमुद्रा आहे.\nया कसबा गणपतीच्या पुजा-अर्चेची सर्व जबाबदारी वेदमूर्ती विनायकभट ठकार यांच्याकडे असल्याचे समजते.\nशिवाजीमहाराज म्हणतात गणपतीला दररोज अर्धा शेर तेल दिपव्यवस्थेकरीता असे प्रतिवर्षी द्यावे आणि या खुर्दखताची एक नक्कल लिहून घेऊन हे अस्सल पत्र वेदमूर्ती विनायकभट ठकार यांच्याकडे सुपूर्द करावे.\nकसबा गणपतीच्या देवळाची पिढीजात मालकी ठकार घराण्याकडे असून त्या घराण्याच्या कागदपत्रांमध्ये हे पत्र मिळाले आहे.\n***** पत्राची पुढील बाजू: ******\nशाहसूनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते \n(अ)जरख्तखाने राजेश्री सिवाजीराजे बजानी(ब)\nकारकुनानी क॥ मावल देहाये प॥ पु(णे)\n(ण) बिदानद सु॥ सबा अर्बैन अलफ (बद)\nळ दिप देवस्थान श्री—- कसबे पुणे\n(ये)थे तेल दरोज वजन 66॥ अधसेर रास प्रमाणे\n(झा) छ २१ सफूर पासुनु दर हरसाल देत जाणे ताज्या\nखु॥ उजूर न करणे तालिक होऊनु असेली खु॥ वेद(मुर्ती)\nविनायकभट ठकार त्या पासी फिराऊनु देणे मोर्तब\n***** पत्राची मागिल बाजू : *****\nकागद उलटा करून तारिख दिली आहे-\n१. पत्रात इंग्रजी 66 सारखे दिसणारे चिन्ह ही संख्या नसून तत्कालिन आकडेमोडितील रिक्त स्थान दाखवण्याची ती पद्धत आहे.\n२. क|| – हा कर्यात शब्दाचा संक्षेप आहे.\n३. बदळ दीप देवस्थान – मोडीमध्ये बऱ्याचदा ल ऐवजी ळ हे अक्षर लिहिलेले असते, इथे बदळ च्या ऐवजी बदल वाचावे. बदल दीप देवस्थान म्हणजे देवस्थानच्या दिव्याकरिता.\n४. रास – गुरे, पाळीव जनावरे यांची संख्या सांगताना त्या संख्येपुढे रास असा फार्शी शब्द लिहित.\n५. इ|| – हा इस्तकबाल या शब्दाचा संक्षेप आहे.\n६. छ – छ ���ा चंद्र शब्दाचा संक्षेप आहे.\n७. खु|| – हा खुर्दखताचा संक्षेप आहे.\nसंदर्भ: शिवछ्त्रपतींची पत्रे खंड १ – डॉ. सौ. अनुराधा गोविंद कुलकर्णी\nछत्रपती शिवाजी महाराजांचे अस्सल आज्ञापत्र\nपुण्यातील प्रख्यात कसबा गणपतीच्या देवस्थानाबद्दल शिवाजी महाराजांनी कर्यात मावळच्या (मुठेच्या खोर्‍यातील खुद्द पुणे आणि आसपासचा प्रदेश) कारकुनांना लिहीलेल्या पत्राची तारीख २१ सफर, सु|| सबा अर्बेन अलफ (म्हणजे सुहुरसन १०४७) अशी दिली आहे खरे जंत्रीप्रमाणे दि. १९ मार्च १६४७ रोजीचे आज्ञापत्र. या पत्राचा पाठ शिवचरित्र साहित्य खंड ८, (लेखांक ५२) मध्ये छापला आहे. हे अस्सल पत्र असून माथ्यावर महाराजांची \"प्रतिपच्चंद्र\" ही राजमुद्रा तसेच अखेरीस \"मोर्तब\" म्हणजेच समाप्तीमुद्रा आहे. या कसबा गणपतीच्या पुजा-अर्चेची सर्व जबाबदारी वेदमूर्ती विनायकभट ठकार यांच्याकडे असल्याचे समजते. शिवाजीमहाराज म्हणतात गणपतीला दररोज अर्धा शेर तेल दिपव्यवस्थेकरीता असे…\nSummary : पुण्यातील प्रख्यात कसबा गणपतीच्या देवस्थानाबद्दल शिवाजी महाराजांनी कर्यात मावळच्या (मुठेच्या खोर्‍यातील खुद्द पुणे आणि आसपासचा प्रदेश) कारकुनांना लिहीलेले दि. १९ मार्च १६४७ रोजीचे आज्ञापत्र. हे अस्सल पत्र असून माथ्यावर महाराजांची \"प्रतिपच्चंद्र\" ही राजमुद्रा तसेच अखेरीस मोर्तब आहे.\nkasba ganapati pune अस्सल पत्र आज्ञापत्र कर्यात मावळ कसबा गणपती विनायकभट ठकार शिवाजी महाराजांचे पत्र\t2015-03-22\nPrevious: छत्रपती संभाजी महाराजांचे बालपण\nNext: शिवराय प्रश्नमंजुषा – प्रश्न क्रमांक १५\nAnuya on महाराष्ट्राच्या किल्ल्यांकडे सरकारचे अक्षम्य दुर्लक्ष\nshashank on वीर शिवा काशीद\nछत्रपती शिवाजी – महाराजांवर चित्रपट\nबेसिक फोटोग्राफी वर्कशॉप – ४ सप्टेंबर २०१६\nगनिमी कावा – युध्दतंत्र\nछत्रपती राजर्षि शाहू महाराज\nस्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले\nchatrapati shivray chhatrapati shivaji maharaj kaviraj bhushan lohagad fort Modi Letter D Modi Letter DH Modi Letter N Modi Letter SH Modi Letter T Modi Letter TH modi script nature photography Quiz Contest raigad raigad fort Rajaram Maharaj shivaji raje shivkalyan raja shivrayanchi aarti आज्ञापत्र कविराज भूषण छत्रपती शिवाजी महाराज जाणता राजा जावजी लाड ताराराणी प्र. के. घाणेकर प्रश्नमंजुषा बाजीराव पेशवे बाल शिवाजी मराठा मराठेशाही राजमाता जिजाऊ आऊसाहेब लता मंगेशकर वा. सी. बेंद्रे शहाजी महाराज शिवराय शिवरायांचा जन्म शिवरायांची आरती शिवाजी राजे शिवाजीराजे भोसले शिव��जी शहाजी भोसले सरनौबत सेतू माधवराव पगडी सोपी मोडी पत्रे २०१५\nशिवराय प्रश्नमंजुषा – प्रश्न क्रमांक १५\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १२\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. ११\nशिवराय प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक १४\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १३\nछत्रपती शिवाजी – महाराजांवर चित्रपट\nबेसिक फोटोग्राफी वर्कशॉप – ४ सप्टेंबर २०१६\nJai ram Shinde: सर माझ्या माहिती प्रमाणे पन्हाळा गडावरील ईतिहाआसआसाचे वर्णन...\nJai ram Shinde: खुप छान माहित दिल्या ईतिहासातील. पण माला माहिती आहे त्याप्रम...\nशिवराय प्रश्नमंजुषा – प्रश्न क्रमांक १५\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १२\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. ११\nशिवराय प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक १४\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १३\nकाळकाई खिंडीत सिद्दयांची कत्तल करणारे जावजी लाड\nप्रती तानाजी – पदाती सप्तसहस्त्री नावजी लखमाजी बलकवडे\nछत्रपती संभाजी महाराजांचा जन्म\nराजगड लढविणारे संताजी सिलीम्बकर\nजयदेव जयदेव जय जय शिवराया\nमोडी येत नसल्याने इतिहास संशोधनात साचलेपण \nJai ram Shinde: सर माझ्या माहिती प्रमाणे पन्हाळा गडावरील ईतिहाआसआसाचे वर्णन...\nJai ram Shinde: खुप छान माहित दिल्या ईतिहासातील. पण माला माहिती आहे त्याप्रम...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00332.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://yetaajaataa.blogspot.com/2012_12_01_archive.html", "date_download": "2018-04-24T18:26:21Z", "digest": "sha1:OQTPVDRCNYHMDURRY3JHEIWZCGVBL5JM", "length": 15242, "nlines": 328, "source_domain": "yetaajaataa.blogspot.com", "title": "येता जाता: December 2012", "raw_content": "\n'तुष्की नागपुरी' च्या येताजाता ब्लाग वर आपले स्वागत आहे. या सर्व कविता सोबत दिलेल्या छायाचित्राच्या अनुषंगाने सुचलेल्या कविता आहेत. छायाचित्र डोळ्यासमोर आले त्या वेळेला काहीच न ठरवता जे लिहिल्या गेले त्या या कविता आहेत. सर्व छायाचित्र उपलब्ध करून देणाऱ्यांचा तुष्की नागपुरी मनःपूर्वक आभारी आहे.\nशनिवार, २९ डिसेंबर, २०१२\n(छायाचित्र सौजन्य: श्वेता )\nती अशी मला बघते की, हृदयाची धडधड वाढे\nमन सगळे विसरून म्हणते त्या रम्य स्मृतींचे पाढे\nहनुवटी तोलुनी हाती, रोखुन बघण्याचा तोरा\nरक्तातून वाढत जातो मग रोमांचाचा पारा\nसावळी, गोड ती दिसते, गहिरे टप्पोरे डोळे\nओठांत मंद हसण्याचे, चित्तचोर ते चाळे\nकेसांची हट्टी बट ती गाल���वर खेळत फिरते\nमज काळाची वेळाची कसलीही शुद्ध न उरते\nती छळते तरीही कळते ते वार मधाहुन गोड\nमरताना होई हवीशी या मरण्याचीही ओढ\nचेहऱ्यावर मराठमोळे सौंदर्यच अवघे गोळा\nभुलणार कसा मग नाही जीव बिचारा भोळा\nनागपूर, २९ डिसेंबर २०१२, १५:००\nप्रेषक: Tushar Joshi वेळ ३:२५ म.उ. कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nशुक्रवार, २८ डिसेंबर, २०१२\n(छायाचित्र सौजन्य: रिधिमा )\nती हसते जेव्हा मंद\nती शुभ्र मण्यांची माळ\nनागपूर, २८ डिसेंबर २०१२, १०:३०\nप्रेषक: Tushar Joshi वेळ ११:०२ म.पू. कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nसोमवार, २४ डिसेंबर, २०१२\n(छायाचित्र सौजन्य: निकिता (कल्याणी) )\nतुला खोटे वाटत असले तरी\nमी तुला उगाच नाही म्हणत, स्वप्नातली परी\nतू पाणीदार डोळ्यांनी जेव्हा\nमाझ्याकडे बघतेस, किंचित ओठात, हसतेस तेव्हा\nमला माझाच हेवा वाटतो\nमंद सुगंधाचा जणू दरवळ, मनात साठतो\nइतकं अनुपम सौंदर्य आपण\nप्रत्यक्ष अनुभवतोय खरोखर, जगतोय हे क्षण\nचिमटा काढून बघावा वाटते, स्वतः स्वतःलाच\nमग तू सूर छेडतेस हळूवार\nकिबोर्ड वर, अलगद पण तेव्हा, हृदयात होतात वार\nहळवी झालीस की जग विसरतेस\nकितीतरी वेळ आपल्याच नादात, बोलत बसतेस\nतुला बघतच रहावसं वाटतं\nअनेक दिवस आनंद वाटेल असं, सुख मनात साठतं\nतुला खोटे वाटत असले तरी\nमी तुला उगाच नाही म्हणत, स्वप्नातली परी\nनागपूर, २४ डिसेंबर २०१२, ०६:००\nप्रेषक: Tushar Joshi वेळ ६:२० म.पू. 1 टिप्पणी:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nशनिवार, १५ डिसेंबर, २०१२\nमंद हसते, गोड दिसते, सावळी आहे\nस्वप्न बघते, सत्य जगते, ती खुळी आहे\nकंच हिरवा, रंग खुलतो, शोभतो अंगा\nसंथ निर्मळ, सौंदर्याची, ही जणू गंगा\nत्यात किमया, काय गालावर खळी आहे\nमंद हसते, गोड दिसते, सावळी आहे\nचंद्र टिकली, मुग्ध करते, साधिशी छोटी\nपाहतो जो, मात्र अडतो, डोळिया काठी\nलाजली पाहून तिजला हर कळी आहे\nमंद हसते, गोड दिसते, सावळी आहे\nहैद्राबाद नागपूर प्रवास, २१:४०\nप्रेषक: Tushar Joshi वेळ २:३१ म.उ. २ टिप्पण्या:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\n(छायाचित्र सौजन्य: अपेक्षा )\nकिती लोक झाले कवी\n(सावळ्या मुलीची गाणी / तुष्की, नागपूर)\nप्रेषक: Tushar Joshi वेळ १:४० म.उ. २ टिप्पण्या:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतर पोस्ट्स जरा जुनी पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सद��्यता घ्या: पोस्ट (Atom)\nपाहिले होते तुला मी\nतुझे नाव मनात येताच\nअनुवाद - मराठी कविता का हिंदी अनुवाद\nशब्द चित्र - हिंदी कविताएँ\nदीप्ती सूर्वे जाधव (2)\nसावळ्या मुलीची गाणी (3)\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nसाधेसुधे थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00332.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://digitaldiwali2016.com/2016/10/25/%E0%A4%A6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%A8/comment-page-1/", "date_download": "2018-04-24T17:56:00Z", "digest": "sha1:ANISMH2RTDCQFQLSR3LLKPLLU4JVTUB5", "length": 45242, "nlines": 210, "source_domain": "digitaldiwali2016.com", "title": "दस्तरखान – डिजिटल दिवाळी २०१६", "raw_content": "\nदस्तरखानचा शब्दशः अर्थ जेवताना (मेजवानीच्या वेळी) खाली अंथरण्याचा गालिचा. पण हा शब्द एकूणच जेवणाची तयारी, खाण्याची जागा, जेवणाचा सरंजाम यासाठी वापरला जातो.\nसाधारण सात वर्षांपूर्वी पहिल्यांदा कानपूरला राहायला यायचं पक्कं झालं तेव्हा, ‘माझं कसं होणार ’ हा प्रश्न पडण्याइतकी अल्लड मी नव्हते. पण उत्तर प्रदेश, तिथलं हवामान, राहणीमान याबद्दल आपण बरेचदा फारसं चांगलं ऐकून नसतो. मनाची पाटी शक्य तेवढी स्वच्छ पुसून इथे यायचं ठरवलं. रेल्वे प्रवासात दिसणारे डोंगर मागे पडले, आजूबाजूला दूरवर फक्त सपाट मैदानं दिसू लागली. झाशी आली तसं आपण उत्तर प्रदेशात पोचलो याची जाणीव झाली. झाशी गेल्यावर थोड्याच वेळात डब्यात एक प्रकारची चुळबूळ दिसू लागली. पुणे – मुंबई प्रवासात कर्जत स्टेशन येण्याआधी जसे आपण दबा धरून बसतो तशीच काहीशी हालचाल जाणवू लागली.\nउरई स्टेशन आलं. लोक भराभर खाली उतरले आणि मधमाश्या घोंघावत असलेल्या एका ठेल्याभोवती गर्दी झाली. मी उत्सुकतेने त्यांच्याकडे बघत होते. खरेदी करून बाहेर पडणाऱ्या लोकांच्या हातात मातीचे कुल्हड होते. मला त्यात काय आहे दिसत नव्हतं. गाडी किती वेळ थांबेल याचा अंदाज नव्हता. नाहीतर स्वतः खाली उतरून काय आहे ते पाहिलं असतं. माझ्या चेहऱ्यावरची हजारो प्रश्नचिन्ह वाचून समोर बसलेली एक प्रौढा म्हणाली, ‘‘“यहाँ बढिया गुलाबजामुन और रसगुल्ले मिलते है”.’’ मनात उरई आणि गुलाबजाम हे समीकरण पक्कं करून प्रवास संपवला. हे गुलाबजाम प्रत्यक्ष खाण्याची वेळ फार उशिरा आली, पण इथलं खानपान समजून घेण्याच्या प्रवासाची सुरुवात अशी गोड झाली. मग अनेकदा इथे गरमागरम गुलाबजाम चाखले. हो, उत्तरेत जिलबी, गुलाबजाम, गाजर हलवा ही पक्वान्नं अगदी गरम ‘परोसली’ जातात. उत्तरेतले गुलाबजाम अस्सल खव्��ापासून बनवलेले, मोठे, अतिशय गोड आणि पोटभरीचे असतात. वेलचीचा सढळ वापर आणि आतपर्यंत मुरलेला घट्ट पाक हे इथल्या गुलाबजामचं वैशिष्ट्य.\nउत्तर प्रदेश म्हणजे अवधी आणि मुगलाई खाद्यपरंपरा असं एक ढोबळमानाने डोक्यात होतं. लखनवी कबाब आणि बिर्याणी जगप्रसिद्ध आहेच. मुगलाई बिर्याणी ही हैदराबादी बिर्याणीपेक्षा अगदी वेगळी असते. तिच्यात नावालाही तिखटपणा नसतो, मसाल्यांचा भडिमार नसतो. हळुवार आणि नेमका स्वाद हेच त्याचं विशेष. तिला केवड्याचा मोहक सुगंध असतो आणि मातीचा हलका स्पर्श. बिर्याणी इथे बरेचदा मातीच्या छोट्या मडक्यात दम आणायला ठेवली जाते. ‘दम देऊन’ पदार्थ शिजवण्याची पद्धत अवधमध्ये विकसित झाली असं मानलं जातं. कबाबचे अनेक भन्नाट प्रकार इथे चाखायला मिळतात. ‘टुंडे के कबाब’ नावाचं एक साधारण १०० वर्षं जुनं दुकान लखनौमध्ये आहे. तिथे एक प्रसिद्ध थोटा आचारी होता, त्यावरून हे नाव पडलं असं सांगतात. इथे मिळणाऱ्या कबाबमध्ये तब्बल १६० प्रकारचे मसाले वापरले जातात अशी वदंता आहे. उत्तरेत हे सारं भेटलं आणि भावलं. तरीपण मी शोधत होते प्रेमचंदांच्या कथेतली अस्सल देहाती जेवणं. मला भुरळ पाडली ती इथल्या साध्या शाकाहारी पदार्थांनी, रोजच्या जेवणातल्या पदार्थांनी. इतर प्रांतातले लोक सणासुदीला काय खातात यापेक्षा ते रोज काय जेवतात हे बघणं मला नेहमीच जास्त आवडतं.\nभूक भूक करणाऱ्या मुलाला इथली आई रोटी बनवत असलेल्या तव्यावर झटकन आलू ‘चलाके’ देते. म्हणजे काय तर एखादा उकडलेला बटाटा तव्यावर तिखट- मीठ आणि हाताशी असेल तो मसाला टाकून परतायचा. असा खमंग बटाटा पोटाबरोबरच प्रेमाची भूकही भागवतो.\nबटाटा तर इथल्या खाद्यजीवनाचा प्राण आहे. जवळ जवळ प्रत्येक भाजीत इथे भरीला बटाटा घातला जातो. इथला बटाटा हिमूळ असतो. त्यामुळे बटाट्याच्या बऱ्याच पाककृतीत गरम मसाला हमखास वापरला जातो. आपल्याकडे आग्रा बटाटा घ्यायला फारसे कोणी उत्सुक नसते ते यामुळेच.\nबटाट्याच्या असंख्य तर्‍हा इथे खायला मिळतात. जीरा-आलू म्हणजे आपली जवळ जवळ उपासाची बटाट्याची भाजीच असते, पण त्यात दाण्याचं कूट न घालता भरपूर जिरं आणि थोडा गरम मसाला पेरतात. आलू भुजिया म्हणजे बटाट्याच्या काचऱ्या. कोणतीही भाजी पीठ पेरून किंवा नुसती परतून केली तर तिला भुजिया म्हणतात. मध्यप्रदेशात शेवेला भुजिया म्हणतात. दम-आलू, आलू-��टर, आलू-गोबी, व्रतवाले आलू, आलू-मेथी, आलू-पालक अशी किती नावं घेऊ \n‘डुबकीवाले आलू’ ही माझ्या घरची सगळ्यात आवडती डिश. गंगेमध्ये डुबकी मारून आल्यावर खायचे म्हणून म्हणे हे डुबकीवाले आलू ती बनवताना ताजा गरम मसाला बनवावा लागतो. त्यात बडीशेप, वेलची, दालचिनी लवंग आणि मिरे असतात. रश्याला घट्टपणा येण्यासाठी बटाटे जरा कुस्करले जातात. गरमागरम पुरी किंवा कचोरीबरोबर ही भाजी खाल्ली जाते.\nकानपूरची अजून एक खासियत म्हणजे ‘चटनीवाले आलू’. जेव्हा नवा बटाटा येतो तेव्हा अख्खे छोटे बटाटे वापरून हा केला जातो. एरवी बटाट्याच्या फोडी पण वापरतात. भरपूर कोथिंबीर, पुदिना आणि हिरवी मिरची यांच्या चटणीमध्ये उकडलेले बटाटे मुरवले जातात. दिल्लीची आलू चाट साधारण अशीच असते, पण त्यात बटाट्याच्या फोडी तळून घेतात. कानपुरी चटनीवाले आलू, तेलाचा अजिबात वापर न करता तितकेच चविष्ट लागतात. निखाऱ्यावर भाजलेले बटाटे आणि रताळी यांची पण मस्त चाट इथे मिळते. त्याला शक्करकंद की चाट म्हणतात.\nआपल्याकडे कचोरी नावाने एक भलाभक्कम असा पोटभरू पदार्थ मिळतो. त्याची आणि इथल्या कचोरीची तुलनाच होऊ शकत नाही. इथली कचोरी पुरीच्या जवळ जाणारी असते. कचोरीत उडदाच्या डाळीचं सारण भरतात. भिजवून वाटलेल्या डाळीत हिंग, बडीशेप, मिरची, कोथिंबीर आणि आलं घालून कचोरी बनवतात. पूर्वी त्या न लाटता हातानेच बनवल्या जात असत. इथे कचोरीला बरेचदा नुसतंच खस्ता देखील म्हणतात. खस्ता म्हणजे खुसखुशीत. चाट बनवताना जो खस्ता वापरला जातो तो निमकीसारखा असतो. चौघडी घातलेल्या या खुसखुशीत पुऱ्यांवर पांढरे वाटाणे आणि बाकीचे मसाले शिवरून चाट बनवतात. इथे राहायचं म्हणजे किती ‘खस्ता खाव्या लागतात’ असं आम्ही गमतीने म्हणतो.\nकच्चा – पक्का खाना\nपुरी तर इथलं पूर्णान्न आहे. आपल्याकडे सणासुदीला केली जाणारी पुरी इथे रोजच्या नाश्त्याला केली जाते. बरेचदा ती फक्त मैद्याची पण करतात. भोपळ्याची आंबटगोड भाजी किंवा चने कि घुगनी. सोबत पुरी खाल्ल्याने त्याची लज्जत दुणावते. तळलेला पराठा हा या पुरीच्या प्रेमातूनच जन्माला आला असावा. पुरी, कचोरी, पराठा म्हणजे ‘पक्का खाना’ या उलट पोळी-भाजी, भात म्हणजे कच्चा खाना.\nव्रत, उत्सव या दिवशी ‘पक्का खाना’ बनतो. काही विशिष्ट सणांना मात्र कच्चा खाना बनतो. जसं की संक्रांत. या सणालाच इथे ‘खिचडी’ म्हणतात. या दिवशी उडदाच्या डाळीची खिचडी बनवतात. यासाठी सालासकट उडीद डाळ वापरतात. १ वाटी उडीद डाळीला सव्वा वाटी तांदूळ घेतले जातात. बरोबर दुप्पट पाणी घालून मोकळी खिचडी बनवली जाते. यात कोणतेही मसाले न घालता फक्त तुपात हिंग जिऱ्याची फोडणी आणि आलं-लसूण घालतात. “खिचडी तेरे चार यार, घी, पापड, दही, आचार” या चार दोस्तांशिवाय खिचडी छान लागत नाही, असं म्हटलं जातं.\nरोजच्या जेवणात अरहर(तूर), चनादाल, मूंग अशा अनेक डाळी वापरत असले तरी खास लखनवी डाळ करताना मात्र फक्त मसुराची डाळ वापरतात. ह्या डाळीत मलई वापरतात. त्यातूनच मग ‘ये मुह और डाल मसूर की’ सारखी म्हण तयार झाली असावी. १९५७ सालच्या ‘बारीश’ या चित्रपटातील नूतन आणि देव आनंद यांच्यावर चित्रित झालेलं हे गाणं आवर्जून पहा. “जरा देखो तो सुरत हुजूर की ये मुह और डाल मसूर की …”\nबुकनू हा एक अस्सल ‘कानपुरीया’ पदार्थ मला एक दिवस अचानकच समजला. माझा लेक बुकनू हा शब्द घोकतच घरी आला. ‘आई मला पण बुकनू देत जा ना गं डब्यात’, हा हट्ट पुरवताना बुकनूचा शोध सुरू झाला. जवळच्याच दुकानात चौकशी केल्यावर तो मिळालाही. हा एक प्रकारचा चाट मसाला असतो. प्रत्येक घरात तो विशिष्ट पारंपरिक पद्धतीने बनवला जातो. त्याची चव आपल्या हिंगाष्टकाच्या जवळ जाणारी असते. गरम गरम अजवायन (ओवा) पराठ्यावर सढळ हाताने तूप सोडायचं. मग त्याबरोबर बुकनू अफलातून लागतो. कढी-भात, डाळ-भात याबरोबर तो आवर्जून खाल्ला जातो. पाचक म्हणूनही त्याचा वापर केला जातो. यात आमचूर, सेंधव, जिरे, मिरे, वेलची, हळद, हिंग, सुंठ असे अनेक घटक असतात. हा मसाला खास कानपुरी आहे.\n‘गर्मीमे थंडा, सर्दीमे अंडा’ असं लिहिलेल्या गाड्या बघून मला गंमत वाटायची. या गाड्यांवर उन्हाळ्यात मसाला कोल्ड्रिंक, शिकंजी वगैरे मिळते आणि थंडीत अंड्याचे विविध पदार्थ. मुळात इथे उन्हाळा आणि थंडी दोन्ही कडाक्याचं. त्यामुळे त्या त्या ऋतुनुसार वेगवेगळे पदार्थ खाण्याची पद्धत दिसून येते. मी पुण्याची असल्याने तापमानातले इतके बदल अंगवळणी पडायला बरीच शक्ती खर्च होते. उन्हाळ्यात रस्तोरस्ती सर्रास मिळणारा पेठा थंडीत गायब होतो. (आग्र्यात तो बाराही महिने मिळतो.) भाजलेल्या शेंगा, गजक (तिळगूळ), लाह्या हे थंडीचे खास पदार्थ ते उन्हाळ्यात सहज मिळणार नाहीत. याउलट बेलाचा मुरंबा, सरबत, पेठा हे उन्हाळ्यातच.\nताजमहाल बनवताना उन्हातान्हात ��ाम करणाऱ्या कामगारांचा थकवा दूर करण्यासाठी पहिल्यांदा पेठा बनवला गेला अशी एक आख्यायिका आहे. इथल्या भीषण गर्मीचा सामना करण्यासाठी आग्र्याच्या गल्लोगल्ली पेठे बनवले जातात. गाढवावर लादून नेले जाणारे कोहळे छोट्या छोट्या गल्यातून सर्रास दिसतात. पंछी नावाचे पेठ्याचे एक प्रसिद्ध दुकान आहे, पण तुम्ही अगदी कोणत्याही दुकानात शिरून पेठा घेतलात तरी इथे अप्रतिम पेठाच मिळतो. त्यातला माझा सर्वांत आवडता प्रकार म्हणजे पान-पेठा. पेठाच्या पातळ अशा आवरणात पानाचा मसाला भरलेला असतो. आणि त्याला मस्त विड्याचा आकार देऊन वरून वर्ख लावतात.\nकृष्णाच्या या प्रदेशात दूध-दुभतं भरपूर. मग ते साठवून ठेवण्यासाठी खवा बनवला गेला आणि त्या खव्यापासून पेढा. मथुरेचा पेढा भारतभर वाखाणला जातो. खवा, साखर आणि वेलची इतके तीन साधे घटक पदार्थ वापरून जी कलाकृती बनते ती म्हणजे पेढा. तसं पाहायला गेलं तर हेच तीन घटक पदार्थ वापरून आपण किती वेगवेगळी पक्वान्नं बनवतो. अगदी गुलाबजाम, श्रीखंड, बासुंदीपासून रसमलाई, रसगुल्ल्यापर्यंत सारे पदार्थ याच तीन मूळ घटकांपासून बनतात.\nइथे आल्यावर पहिल्यावहिल्या मेजवानीतच ‘मलाई माखन’शी ओळख झाली. यालाच मलय्यो किंवा निमिष पण म्हणतात. गुलाबजाम, पेढे, जलेबी अशी बटबटीत चवींची शेकडो पक्वान्नं यावरून ओवाळून टाकावी. इतकं हलकंफुलकं आणि शाही पक्वान्न साऱ्या भारतभरात चाखायला मिळणार नाही. फक्त थंडीत बनणारं हे मलाई माखन इथल्या जगण्या-वागण्यातली आदब, नजाकत याचा चाखाता येण्याजोगा नमुना आहे. हे बनवण्याची प्रक्रिया बरीच गुंतागुंतीची आणि अवघड आहे. पहाटे पडणाऱ्या दवाशी याचा संबंध आहे. थंड केलेलं दूध घुसळून आलेल्या फेसापासून हे मलाई माखन बनतं. हा फेस दवात फुलायला ठेवतात आणि मग तो दाबून त्यावर साखर, केशर आणि सुकामेवा पसरतात. गुलाबी थंडीत, धुक्यात हरवून जाण्यात जे सुख आहे, तेच या चवीत आहे.\n‘छप्पन भोग’बद्दल मी ऐकून होते. मला असं वाटायचं की देवासमोर छप्पन्न प्रकारचे नैवेद्य ठेवणं म्हणजे छप्पन भोग. पण जरा शोधल्यावर त्यामागची कथा कळली. ती अशी – कृष्णाने गोवर्धन पर्वत उचलून घेतला आणि सर्व गावकऱ्यांना त्याखाली आश्रय दिला आणि त्यांचे रक्षण केले; ही कथा सर्वश्रुत आहे. तो वादळी पाऊस सलग ७ दिवस पडत होता आणि कृष्ण सलग सात दिवस पर्वत उचलून उभा होता. म्हणजे सात दिवस तो उपाशी राहिला. कृष्ण रोज ८ प्रहरांना जेवण घेत असे. तेव्हा त्याची एकूण (७ गुणिले ८) अशी छप्पन जेवणं हुकली. ती एकत्रितपणे त्याच्या समोर मांडली जातात. त्यालाच छप्पन भोग म्हणतात. यात भाताचे, भाजीचे, डाळींचे, मिठायांचे विविध प्रकार असतात. अगदी कृष्णाचा आवडता विडासुद्धा यात असतो. आता याचं तितकं पारंपरिक राहिलेलं नाही. आपल्याकडील अन्नकूटाप्रमाणेच यात बर्गर, चायनीज पदार्थांपासून सारं काही मांडलेले असतं. आणि आजकाल फक्त कृष्णच नव्हे तर इतर देवांनापण छप्पन्न भोग दाखवले जातात.\nपाणीपुरी भारतात वेगवेगळ्या नावांनी वेगवेगळ्या स्वरूपात मिळते. कलकत्त्यात तिला गोलगप्पा म्हणतात. इकडे तिचे नाव ‘पानी के बतासे’. भय्या बतासे खिलाना अशी ऑर्डर दिल्यावर भय्या त्याच्याकडे असलेल्या विविध पाण्यांची एक-एक पुरी आपल्याला देतो. मग जे पाणी जास्त आवडेल, त्याची आपण परत द्यायला सांगायची. प्रत्येक भय्याकडे किमान ३-४ प्रकारचं पाणी तयार असतं. यात हिंग, जिरे, पुदिना अशा निरनिराळ्या चवी असतात. पाण्यात हिरव्या मिरचीचा वापर कमी असतो. आंबटपणासाठी चिंचेऐवजी आमचूर वापरतात.\nएकदा खरेदीसाठी गेलो असताना खूप भूक लागली म्हणून आम्ही एका ठेल्यावर भेळ खायला थांबलो. जागतिक साखळ्या असणारी अनेक खाद्य-दुकानं समोर असली, तरी त्यातले बेचव पदार्थ खाण्यापेक्षा मला चटपटीत भेळ जास्त प्रिय. इकडे खरंतर चांगली भेळ मिळत नाही. बॉम्बे भेळपुरी नावाने ते जे काही विकतात, ते आपल्याकडच्या भेळेची अत्यंत वाईट अशी नक्कल असते. पण तरी आम्ही धीर करून भेळ बनवायला सांगितली आणि एकीकडे आमच्या गप्पा चालू होत्या. थोड्यावेळाने भेळ म्हणून जो पदार्थ हातात आला त्याच्या चवीने एक सुखद धक्का दिला. अगदी तशीच्या तशी नाही, पण आपल्या भेळेच्या बरीच जवळ जाणारी भेळ आम्ही खात होतो. लगेच त्याला पावती दिली, भेळ मस्त झालीये अशी. “आप महाराष्ट्रसे है ना हम आपकी भाषा से पहचान गये. मी बॉम्बेमध्ये ४ साल राहिलो आहे, असं म्हणत तो चक्क मराठीवर उतरला. भेळेबरोबर एक पुरी फ्री दिली. महाराष्ट्रात भेळ पुरीने खातात म्हणून. आता जेव्हाही आम्ही त्याच्याकडे भेळ खायला जातो तेव्हा, खूप दिवसांनी आलात म्हणत आमचं मराठीत स्वागत करतो. परगावी गाववाला भेटल्याचा आनंद हम आपकी भाषा से पहचान गये. मी बॉम्बेमध्ये ४ साल राहिलो आहे, असं म्हणत तो चक���क मराठीवर उतरला. भेळेबरोबर एक पुरी फ्री दिली. महाराष्ट्रात भेळ पुरीने खातात म्हणून. आता जेव्हाही आम्ही त्याच्याकडे भेळ खायला जातो तेव्हा, खूप दिवसांनी आलात म्हणत आमचं मराठीत स्वागत करतो. परगावी गाववाला भेटल्याचा आनंद चविष्ट भेळ चाखण्यासाठी आम्ही आता वारंवार त्याच्याकडे जातो.\nमोठी शहरं सोडली तर एकूण उत्तरेत, कानपूरमध्येसुद्धा, आपण ज्याला मराठीत हॉटेल म्हणतो तशी साधी स्वच्छ हॉटेलं कमी आढळतात. एकतर महागडी, पॉश रेस्टॉरंटस् किंवा सडककिनारेवाले ठेले. याच्या मधलं काही नाहीच. याची सवय व्हायला वेळ लागला. पण हळूहळू इथल्या साध्या, अशिष्ट अशा जीवनशैलीच्या मी प्रेमात पडत गेले.\nयासाठी आधी ताजा मसाला वाटावा लागेल. त्यासाठी ३-४ वेलदोडे, १०-१२ मिरीदाणे, पेरभर दालचिनीचा तुकडा, ३-४ लवंगा, २-३ हिरव्या मिरच्या, दोन पेरं आलं मिक्सरऐवजी खलबत्त्यात मस्त भरड किंवा ‘दरदरा’ वाटून घ्यायचं. इतक्या मसाल्यासाठी साधारण चार मध्यम आकाराचे बटाटे सोलून फोडी करून घ्यायचे.\nशुद्ध तुपात फोडणी करायची. त्यात जिरं, हळद आणि सुकी लाल मिरची टाकायची आणि वर वाटलेला मसाला. फार परतायचं नाही. लगेचच फोडी केलेले कच्चे बटाटे टाकायचे आणि थोडं पाणी घालून ते मसाल्यातच शिजवायचे. आधीच उकडलेले बटाटे वापरले तर मसाल्याची चव आतपर्यंत मुरत नाही. एक वाफ आली की त्यात थोडं सैंधव मीठ, थोडं साधं मीठ, जराशी आमचूर पावडर टाकायची आणि परत बटाटे शिजेपर्यंत झाकून ठेवायचं. काहीजण यात टोमॅटो घालतात. पण मला टोमॅटो न घालता त्याची चव जास्त आवडते. बटाटे शिजले की ते डावाने जरा ठेचून घ्यायचे. म्हणजे रस्सा दाटसर होतो. रस्त्यावरील ठेल्यांवर ही भाजी मिळते. त्यात चक्क मैदा पाण्यात भिजवून दाटपणासाठी लावला जातो. मग आवडीनुसार पाणी घालून रस्सा करायचा.\nही भाजी पुरी किंवा कचोरीबरोबरच खावी.\nलेखात मी ज्या कचोरीचा उल्लेख केला आहे ती पारंपरिक साधी कचोरी. पण तिचा एक चमचमीत अवतार पण असतो. त्याची कृती अशी.\nअर्धी वाटी बिनसालीची उडद डाळ ३-४ तास भिजवायची. मिक्सरमध्ये वाटायची. मग किंचित तेलात हिंग घालून जरा परतायची. मग (पूर्वी पाट्यावर वाटल्यामुळे ती कोरडी वाटली जात असे आणि न परतता तशीच कचोरीत भरता येत असे.) त्यात सेंधव आणि साधं मीठ, कसुरी मेथी, आमचूर पावडर, जिरेपूड आणि थोडी धनेपूड टाकून मिश्रण चांगलं कोरडं होईपर्यंत पर��ायचं.\nपारीसाठी निम्मी कणिक आणि निम्मा मैदा भरपूर मोहन घालून घट्ट भिजवायचा. मग पुरीइतकी लाटी घेऊन ती हाताने पसरवून उंडा करून घ्यायचा. त्यात लाटीच्या साधारण पाउणपट सारण भरायचं. मग हलक्या हाताने लाटून तेलात तळून घ्यायची. मसाला घातल्यामुळे ही कचोरी नुसती पण चांगली लागते.\nवाटीभर ताजे हिरवे मटार, हिरवी मिरची, आलं आणि मीठ टाकून वाटून घ्यायचे. थोडं तेल/तूप गरम करून त्यात जिरं तडतडवायचं. मग हा वाटलेला मसाला घालून चांगला कोरडा होईस्तोवर परतून घ्यायचं. थोडी मिरपूड भुरभुरवायची. खमंग वास आला की पाणी घालून हवा तितका रसदार करायचा. यात भरीला एखादा उकडलेला बटाटा किंवा मुगाचे सांडगे (मंगोडी) घालून पण मस्त लागतात.\nअशाच प्रकारे सोलाणे (हिरवे हरभरे) वापरून पण निमोना बनवतात.\nमराठी साहित्यात बीए. इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट, बंगलोर येथून ग्रंथालय व माहिती शास्त्र या विषयात पदव्युत्तर शिक्षण. ‘अंगत-पंगत’ नावाचे एक फेसबुक पेज आणि त्याच नावाचा एक ब्लॉग लिहिते. खायला, खाऊ घालायला, खाण्याविषयी वाचायला, ऐकायला, बोलायला आणि लिहायला आवडतं. पदार्थ ताटात कसा वाढावा आणि त्याचा सुरेख फोटो कसा काढावा याविषयी ममत्व. कार्विंग, फूड प्लेटिंग आणि फूड फोटोग्राफी हे छंद. लहान मुला-मुलींनी स्वयंपाकात रस घ्यावा म्हणून आय. आय. टी., कानपूर परिसरातल्या मुलांसाठी कार्यशाळांचे आयोजन.\nफोटो – प्राची सोमण व्हिडिओ – YouTube\nउत्तर प्रदेश खाद्यसंस्कृतीऑनलाइन दिवाळी अंककानपूर खाद्यसंस्कृतीखाद्यसंस्कृती विशेषांकजागतिक खाद्यसंस्कृती विशेषांकडिजिटल कट्टाडिजिटल दिवाळी अंकडिजिटल दिवाळी २०१६मराठी दिवाळी अंकDigital Diwali 2016Digital KattaMarathi Diwali AnkMarathi Diwali IssueOnline Diwali AnkOnline Diwali Magazine\nNext Post झणझणीत खाद्यपदार्थांची रेलचेल – आंध्र प्रदेश\nमी सुद्धा वेस्टर्न यूपी मध्ये राहिलेय. मला हे वर्णन खूप आवडले. कच्ची रसोई- पक्की रसोई, बटाट्याचा जास्त वापर, अगदी परफेक्ट वर्णन. मला जुने दिवस आठवले\nतसा उत्तर प्रदेशात मी कामानिमित्ताने बऱ्याच वेळा जात असतो. लखनवी बिर्याणी खाल्ल्यानंतर पहिल्यांदाच त्यात विशेष काही असू शकतं हे कळलं होतं. डुबकी वाले आलू बऱ्याच वेळा खायला मिळाले होते पण त्याचे हे नाव पहिल्यांदाच कळले. आता पुढच्या वेळेस खाद्य भ्रमंती हा लेख परत वाचून अधिक लक्ष देऊन करेन. धन्यवाद\nधमाल आली वाचायला. लिहायची श���लीही अतिशय आवडली. मलैयो आताच बनारसला गेले होते तेव्हा खाल्लंय, अजून चव तोंडावर आहे. आलू करून पाहणार आता नक्की. धन्यवाद.\n असे प्रतिसाद किती हुरूप देतात \nलेख खुपच छान आहे. रेसिपीज पण छान आहेत. डुबकीवाले आलू केले काल. मस्त झाले.\n करून पाहिलेत याचा खूप आनंद झाला.\nएकदम सुरेख वर्णन आणि तोंडाला पाणी सुटेल अशी पदार्थांची चित्रं\nडुबकी वाले आलू करून बघणार नक्की\nनक्की करून पहा आणि आवडले का सांगा.\nकॅनडातल्या आईस वाईन November 9, 2016\nआखाती देशांतले गोड पदार्थ November 9, 2016\nछेनापोडं आणि दहीबरा November 7, 2016\nकॉर्न आणि मिरचीचं जन्मस्थान – मेक्सिको November 7, 2016\nडेन काऊंटी फार्मर्स मार्केट, यूएसए November 5, 2016\nजॉर्जिया आणि दुबई स्पाइस सूक November 5, 2016\nकाही युरोपिय पदार्थ November 5, 2016\nमासे, तांदूळ आणि नारळ – केरळ November 2, 2016\nलोप पावत चाललेली खाद्यसंस्कृती – हिमाचल प्रदेश October 31, 2016\nshraddham on ठकूच्या स्वैपाकाची गोष्ट\nArchana phatak on मुळारंभ आहाराचा\nSUJIT KULKARNI on डिस्कव्हरिंग घाना\nडिजिटल दिवाळी : आकार… on एकट्या माणसाचं स्वयंपाकघर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00334.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/video/ignored-by-authorities-indian-para-athlete-forced-to-beg-borrow-money-in-berlin-264930.html", "date_download": "2018-04-24T18:17:42Z", "digest": "sha1:JBLNFWJ4Z2LUPP2AUM2SMX7QAPVEW3FJ", "length": 8872, "nlines": 125, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "'क्रीडा मंत्रालयाने पैसे दिले नाही'", "raw_content": "\nजम्मू-काश्मीर : पुलवामामध्ये चार दहशतवाद्यांचा खात्मा\nवारकऱ्यांची रांगेतून मुक्तता, आता विठुरायाचं टोकनद्वारे दर्शन \nकेरळमध्ये फक्त सचिनच्याच पुस्तकांची लायब्ररी\nजालन्यात सहा लाखांच्या बनावट नोटा जप्त\n,जय वाघानंतर त्याचा बछडा 'जयचंद'ही बेपत्ता\nगणित चुकलं म्हणून शिक्षकाने विद्यार्थ्याच्या तोंडात खुपसली छडी\nऔरंगाबादेत विद्यार्थ्यांना झालं काय, काॅपी पकडली म्हणून आत्महत्येचा प्रयत्न\nकर्जमाफीचा लाभ आता 2001-09 काळातील शेतकऱ्यांनाही मिळणार \nनाणार'चं आतून किर्तन बाहेरून तमाशा झालाय-अशोक चव्हाण\nमुंबईत धावत्या लोकलसमोर ढकलून प्रवाशाची हत्या\nमुंबईत म्हाडा ची ३३०० घरांसाठी सोडत लवकरच\n19 वर्षाचा मराठी तरुण घेणार जैन धर्माची दीक्षा\nजम्मू-काश्मीर : पुलवामामध्ये चार दहशतवाद्यांचा खात्मा\nमहाभियोगाची नोटीस फेटाळण्याचा निर्णय घाईत नाहीतर पूर्ण विचारांती - नायडू\n भाजप आणि काँग्रेसमध्ये 'कांटे की टक्कर', जेडीस ठरणार किंगमेकर\nसंसदेतही कास्टिंग काऊच, रेणु��ा चौधरींचं खळबळजनक वक्तव्य\nबिग बींची लेक श्वेताच्या ठुमक्यांचा व्हिडिओ व्हायरल\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nसंजय दत्तनं भिकही मागितलीय, 'संजू'च्या टीझरमधून उलगडली अनेक गुपितं\nअश्वमी महेश मांजरेकर झळकणार सलमानसोबत सिनेमात\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nभारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा होणार आई\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nबर्थडे स्पेशल : सचिनचा प्रेरणादायी प्रवास\nपंजाबचा दिल्लीवर शानदार विजय\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\nकेरळमध्ये फक्त सचिनच्याच पुस्तकांची लायब्ररी\nजालन्यात सहा लाखांच्या बनावट नोटा जप्त\n'चौधरींचं वक्तव्य अत्यंत दुर्दैवी'\nव्हेंटिलेटरमध्ये झुरळ जीवावर बेतलं\nबेधडक : महाभियोगाचे राजकारण\nबेधडक : आरपारची लढाई\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\n'क्रीडा मंत्रालयाने पैसे दिले नाही'\n'क्रीडा मंत्रालयाने पैसे दिले नाही'\nकेरळमध्ये फक्त सचिनच्याच पुस्तकांची लायब्ररी\nजालन्यात सहा लाखांच्या बनावट नोटा जप्त\n'चौधरींचं वक्तव्य अत्यंत दुर्दैवी'\nव्हेंटिलेटरमध्ये झुरळ जीवावर बेतलं\n'कास्टिंग काऊच संसदेतही आहेत'\n'फिल्म इंडस्ट्री बलात्कार करते, पण रोटीही देते'\n'महाराष्ट्राच्या हिताचा निर्णय घेतला जाईल'\n'नाणार अधिसूचना रद्द करण्याची प्रक्रिया सुरू'\nनवा पूल बांधला पण गर्दी कायमच\n'पूजा सकटच्या मृत्यूबद्दल चुकीचा प्रचार'\n'उद्धव ठाकरे हे नीरव मोदी'\n'स्वाभिमान असेल तर बाहेर पडा'\nजम्मू-काश्मीर : पुलवामामध्ये चार दहशतवाद्यांचा खात्मा\nवारकऱ्यांची रांगेतून मुक्तता, आता विठुरायाचं टोकनद्वारे दर्शन \nकेरळमध्ये फक्त सचिनच्याच पुस्तकांची लायब्ररी\nजालन्यात सहा लाखांच्या बनावट नोटा जप्त\n'चौधरींचं वक्तव्य अत्यंत दुर्दैवी'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00334.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/mahashivaratri-marathi/mahadev-110021100040_1.html", "date_download": "2018-04-24T18:34:41Z", "digest": "sha1:6JWUNHODIPFYMITHBS3A3CIP5QE4PHRE", "length": 15327, "nlines": 139, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "Lord Shiva, Mahadev, Mahashivratri | देवांचा देव महादेव | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 24 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nशिव���ंकराला देवांचा देव महादेव मानतात. महादेवाचे मंदिर नाही, असे गाव भारतात शोधून देखील सापडणार नाही. देशभरातील प्रत्येक प्रांतात शिवशकंराची आराधना केली जाते. 'हर हर महादेव...', अशा जयघोषात शिवाचे भाविक तल्लीन होऊन जातात. सदाशिव, सांब, महेश, मंगेश, गिरिजापती, पार्वतीपती, भूतनाथ, नीलकंठ, चंद्रमौली, आशुतोष व महादेव असे नामस्मरण करून भाविक चराचरात सामावलेल्या शिवशंकराचा धावा करीत असतात. शिव हे दैवत मंगलमय, कल्याण करणारे असून त्यांच्यावर भाविकांची अपार श्रध्दा आहे. शिवकृपेने जीवनात कोणत्याच प्रकारचे दुःख येत नाही, अशी श्रद्धा आहे.\nब्रह्मदेव सृष्टीचा निर्माता आहे. विष्णू सृष्टीचा पालनकर्ता. शंकर तिचे संरक्षण करणारा आहे. यामुळेच भोलेनाथाला 'कैलासनिवासी' असे म्हटले जाते.\n'आशुतोष' म्हणचे तत्काळ संतुष्ट होणारे. शिव तसाच आहे. समुद्र मंथनात निघालेले विष स्वत: प्राशन करून जगाचे कल्याण करणार्‍या शिवाला 'नीळकंठ' असेही संबोधले जाते. शिवाच्या मस्तकावर गंगा व चंद्र यांचे स्थान आहे. म्हणून त्यांना 'त्र्यंबकेश्वर' असेही म्हणतात. 'ॐ नमः शिवाय' या मंत्रामध्ये सर्व प्रकारचे दु:ख नष्ट करण्‍याची शक्ती आहे.\n'शिव' म्हणजे पापाचा नाश करणारे, त्या आधी असणारा 'नमः' हा शब्द मोक्ष प्रदान करणारा आहे. उमा-महेश्वर हा देवादी देव महादेव आहे. 'नम: शिवाय' या पाच अक्षरी मंत्रात अद्भुत सामर्थ्य असून तो जगाचे कल्याणासाठी सार्थ ठरला आहे.\nएका कथेनुसार...एकदा विष्णुची पत्नी लक्ष्मीने श्रावण मासात शिवलिंगावर प्रतिदिन 1001 पांढरे कमळाची फुले वाहण्याचे व्रत करण्‍याचे ठरविले. लक्ष्मीने परडीत मोजून कमळे ठेवली. मात्र मंदिरात पोहचल्यानंतर तीन कमळाची फुले कमी भरली. त्याचे लक्ष्मीला आश्चर्य वाटले. त्यानंतर तिने फुलांवर पाणी शिंपडले आणि चमत्कार झाला. फुलांमधून एक रोपटे बाहेर आहे. त्याला त्रिदलासारखी पाने त्याला होती. ते बेलाचे रोपटे होते. त्यावरील बेलपत्र लक्ष्म‍ीने तोडून शिवलिंगवर वाहिली. लक्ष्मीच्या भक्तिमधील सामर्थ्य पाहून भोलेनाथ प्रसन्न झाले व तेव्हापासून ‍शिवशंकराला बेलपत्र प्रिय आहे. भक्तावर तत्काळ प्रसन्न होणारा शिवशंकर खरोखरच महादेव आहे.\nमहाशिवरात्रीचे 15 सोपे मंत्र\nमहाशिवरात्रीचे व्रत का करावे\nशिवरात्रीचे व्रत कसे करावे\nयावर अधिक वाचा :\nपाळा काही धार्मिक नियम\nशिव मंदिरात झांज वाजवू नये. सूर्य मंदिरात शंख आणि देवीच्या मंदिरात बासरी वाजवू ...\nदेवळे अशाच ठिकाणी बांधलेली असतात जिथे प्रचंड शुभ ऊर्जा असते. देवळे म्हणजे जणू काही ...\nशुचिर्भूत होवून व्यक्ती ताटासमोर बसल्यावर प्रथम ताटाच्या मध्यभागी बरोबर समोर मीठ ...\nस्वप्नात जर घुबड दिसला तर...\nस्वप्नात जर घुबड दिसला तर शुभ मानले जात नाही. अशी मान्यता आहे की स्वप्नात जर घुबड दिसला ...\nTotake : गुलाबाचे 9 चमत्कारिक टोटके\nगुलाब सर्वांना प्रिय फूल आहे. याचे अनेक फायदेही आहेत. पण या गुलाबाच्या फुलांचे काही टोटके ...\nकाही नवीन संधी मिळतील. आपण आपल्या महत्वाकांक्षा पूर्ण करू शकाल. राजकीय विषयांमध्ये स्थिती सुखद राहील. अधिकार क्षेत्रात वाढ होईल.\nआपला दृढनिश्चय आणि आत्मविश्वास अधिक चांगल्या रीतीने कार्य करण्यास आपली मदत करेल. गंभीर आणि योजनाबद्ध प्रयत्नांनी आपणास यश आणि आनंद मिळेल.\nशांत राहाण्याचा प्रयत्न करा. पोरकटपणा करणे टाळा नाहीतर इतरांवर चूक प्रभाव पडणे शक्य आहे. आपण जे करण्याची इच्छा ठेवता ते सुरुवातीपासून ठरवून घ्या.\nयोजनांमध्ये परिवर्तन करणे आपणास इतर कार्य करण्यासाठी प्रवृत्त करेल. कार्ययोजनेला अमलात आणण्याचे प्रयत्न करा.\nघरातील वातावरण आनंददायी राहील. आपण आपल्या घराच्या वाढीबाबत काही योजना बनवू शकता. आपल्या आवडीच्या नातलगांना भेटा आणि स्वतःबद्दल त्यांची प्रतिक्रिया मिळवा.\nआर्थिक करारांसाठी आजचा दिवस उत्तम आहे. ज्या व्यक्तीकडे फुकट घालवण्यासाठी वेळ आहे त्याचे ऐकण्याचा प्रयत्न करा आणि आपला सल्ला त्याला द्या.\nपैसे मिळवण्याचा एखादा मार्ग आपल्या स्वतःच्या घरातून मिळू शकतो. आपणास काही अधिक जबाबदार्‍या मिळण्याची शक्यता आहे पण आपल्या आत्म-संयंमाचा परिणाम इतरांवर होऊ शकेल.\nजर आपणास आपली नाती जुने झाल्याचे वाटत असेल तर आपल्या नात्यांमध्ये नवे उत्साह भरण्यासाठी आजच्या दिवसाचा उपयोग करा. काही वचन द्या आणि आरोप-प्रत्यारोप किंवा वादविवाद टाळा.\nआजचा दिवस आपल्यासाठी नवी सुरुवात करण्यास किंवा व्यक्तीमत्वाचे ध्येय ठरावण्यास साहाय्यक असू शकतो. आपण जीवनात पाहिजे असलेल्या वस्तुंवर लक्ष द्या व पूर्ण विश्वासाने त्याच्या प्राप्तीचा प्रयत्न करा.\nसुख-शांतीचे वातावरण राहील. मनोविनोदनामध्ये वेळ खर्च होईल. व्यापार-व्यवसाय सहज राहील. कौटुं��िक सभासदांचा सहयोग मिळेल.\nव्यापार व प्रणयाच्या क्षेत्रात यश मिळेल. प्रिय व्यक्तीबरोबर संवाद होईल. आवश्यक कार्य देखील पूर्ण होतील. मित्रांचा अनुकूल सहयोग मिळेल.\nआज आपल्या आयुष्यात आपल्या नातलागांची व मित्रांची चांगली भूमिका रहाणे शक्य आहे. नवीन जोखिम असलेली कार्ये टाळा.\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00335.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.cart91.com/mr/products/java-programming-f7976050-c526-4516-ae2c-887835f617b8", "date_download": "2018-04-24T18:32:32Z", "digest": "sha1:QUBCAS6DZBETN52R4FW5BRJ5IJRMT6O2", "length": 15483, "nlines": 413, "source_domain": "www.cart91.com", "title": "खरेदी करा vision publicationचे JAVA PROGRAMMING पुस्तक ऑनलाइन जास्त सूट मिळवा | Cart91", "raw_content": "\nयासाठी Cart91 मध्ये प्रवेश करा\nसूची मध्ये काहीही समाविष्ट नाही.\nइलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार (40)\nइलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार (85)\nक्रमांक लिहिणे आणि टेबल पुस्तके (4)\nएम पी एस सी (730)\nपीएसआय एएसओ एसटीआय (226)\nएम पी एस सी वन पूर्व परीक्षा (3)\nइलेक्ट्रिकल-मॅकेनिकल-सिव्हिल अभियांत्रिकी पूर्व (1)\nपी एस आय मुख्य (202)\nएस टी आय मुख्य (185)\nए एस ओ मुख्य (179)\nएम पी एस सी कृषि मुख्य (29)\nएम पी एस सी वन मुख्य (2)\nएम पी एस सी कर सहाय्य मुख्य (16)\nराज्य उत्पादन शुल्क विभाग (0)\nसिव्हिल अभियांत्रिकी मुख्य (2)\nन्यायिक सेवा मुख्य (0)\nइलेक्ट्रिकल अभियांत्रिकी मुख्य (0)\nमॅकेनिकल अभियांत्रिकी मुख्य (0)\nयू पी एस सी (461)\nयू पी एस सी पूर्व (253)\nसिव्हिल सर्व्हिसेस पूर्व - सी एस ए टी (40)\nयू पी एस सी प्रमुख (258)\nभारतीय अभियांत्रिकी सेवा (2)\nसंयुक्त संरक्षण सेवा - सी डी एस (1)\nभारतीय वन सेवा (3)\nसंयुक्त वैद्यकीय सेवा (0)\nसिव्हिल सर्व्हिसेस मुख्य (35)\nकेंद्रीय सशस्त्र पोलीस दल (1)\nभारतीय सांख्यिकी सेवा (0)\nविशेष वर्ग रेल्वे अपरेंटिस (7)\nएस एस सी परीक्षा (83)\nआय बी पी एस पीओ (49)\nआय बी पी एस एसओ (24)\nआय बी पी एस आरआरबी (9)\nआय बी पी एस क्लर्क (28)\nएस बी आय पीओ (46)\nएस बी आय एस ओ (13)\nएस बी आय क्लर्क (12)\nआर बी आय सहाय्यक (13)\nआय आय बी एफ (5)\nसीमा सुरक्षा दल आणि संबंधित (0)\nआर्मी कॅडेट कॉलेज एसीसी (0)\nसीआयएसएफ सीआरपीएफ बीएसएफ (0)\nइंडियन कोस्ट गार्डस (0)\nJEE मुख्य आणि अड्वान्स (1)\nटी ई टी (15)\nआय एन ओ ऍस्ट्रॉनॉमि (0)\nएसइटी नेट जेआरएफ (24)\nडी आय ई टी परीक्षा (1)\nएम पी एस सी RTO परीक्षा (9)\nभारतीय पोस्ट परीक्षा (2)\nएस टी परीक्षा (9)\nधर्म आणि आध्यात्मिक (53)\nदेव आणि संत (150)\nभयपट आणि रहस्यमय (19)\nआत्मचरित्र आणि चरित्र (359)\nकुटुंब आणि संबंध (6)\nधर्म व समुदाय (4)\nसमाज आणि संस्कृती (97)\nअभिनय आणि नृत्य (7)\nकाढा आणि चित्रकला (19)\nहस्तकला आणि ओरिगामी (24)\nगायन आणि संगीत (26)\nभाषण आणि लेखन (14)\nफॅब्रिक आणि शिवणकाम (7)\nप्राणी आणि पाळीव प्राणी (57)\nबेकरी आणि पाकशास्त्र (86)\nअकौंटसी आणि फायनान्स (14)\nगुंतवणूक आणि कर आकारणी (15)\nसंगणक, इंटरनेट आणि तंत्रज्ञान (23)\nपर्यावरण आणि निसर्ग (37)\nइतिहास आणि राजकारण (209)\nविज्ञान आणि तंत्रज्ञान (28)\nकायदा आणि नियम (19)\nगणित आणि आकडेवारी (9)\nभूगोल आणि खगोलशास्त्र (41)\nज्योतिषशास्त्र आणि आर्किटेक्चर (5)\nमराठी -इंग्रजी -मराठी (3)\nहे पुस्तक उपलब्ध होईल तेव्हा मला सूचित करा.\nलेखक सत्यवाम सी हॅमबडे\nया वस्तूबद्दल शेरा/अभिप्राय उपलब्ध नाही. अभिप्राय लिहिणारे सर्वप्रथम व्हा.\nमागणी रद्द करणे आणि परतावा धोरण\nराज्यासेवा प्राथमिक परीक्षा पुस्तके\nराज्यसेवा मुख्य परीक्षा पुस्तके\nयूपीएससी प्रीमिअम परीक्षा बुक्स\nयूपीएससी मुख्य परीक्षा पुस्तके\nCall us: ७७६८८००९९१ / ७७६७८०५९९१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00335.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "http://vastuclass.blogspot.com/2009/11/blog-post_04.html", "date_download": "2018-04-24T18:11:42Z", "digest": "sha1:JXHFYCCK73UFTWE5VT7REUASVNIS2HO4", "length": 19083, "nlines": 105, "source_domain": "vastuclass.blogspot.com", "title": "वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र मार्गदर्शक शिकवणी वर्ग ( VASTU & ASTRO CLASS ): कुंडलीत कोठेही मंगळ व शनिची एकत्र पणाने संचार म्हणजे जातकाच्य आयुष्यात स्थांनाच्या फ़ळा प्रमाणे विरुध्द घटना.", "raw_content": "वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र मार्गदर्शक शिकवणी वर्ग ( VASTU & ASTRO CLASS )\nविद्वत्वं च नृपत्वं च नैव तुल्यं कदाचन् | स्वदेशे पूज्यते राजा विद्वान सर्वत्र पूज्यते || Don't judge yourself at all; accept yourself and move on from there. तुम्ही स्वयंदिप व्हा \nबुधवार, ४ नोव्हेंबर, २००९\nकुंडलीत कोठेही मंगळ व शनिची एकत्र पणाने संचार म्हणजे जातकाच्य आयुष्यात स्थांनाच्या फ़ळा प्रमाणे विरुध्द घटना.\nवर्ग क्रंमाक दोन :-\nअश्विनी नक्षत्राची वैशिष्ट्ये:- केतू शुभ ग्रहाबरोबर नसेल व दूषित असेल तर हे नक्षत्र संतती प्रदान करत नाही. स्त्रियांना गर्भधारण झाल्यास गर्भपाताची शक्यता असते. कोणत्याही उपचाराचा फायदा होत नाही. त्यामुळे बर्‍याच स्त्रियांना संतती प्रापतीचा उपभोग घेता येत नाही. काम शक्ति क्षीण असते. पण याच्यावर जर शुभ ग्रहाची दृष्टी असेल तर किंवा ह्या नक्षत्राच्या खोल्या मध्ये शुभ ग्रह किंवा गोचरीचे शुभ ग्रह असल्यास कुप्रभाव कमी होतो.\nया नक्षत्रावर जन्मझालेल्या व्यक्ति विचारशिल, अध्ययनशील, अध्यपानाचे कार्य करणारे. ज्योतिषी, वैद्यकीय शास्त्रा रुची असणारे, ( हैयो हैयोयो ) लेखक, इमादार, चंचल प्रकृतीचे, निसर्ग भ्रमण प्रिय, आंगावर चामखीळ व त्वचेचे विकार असणारे, गृहकलह माजवणारे, महत्त्वाकांक्षी विचारांचे असतात.\nविशोत्तरी मतानुसार ही व्यक्तीच्या जन्मताच केतूच्या महादशेच्या चरणात येते. केतूची दशाचा काळ सात वर्षचा मानला जातो. केतूच्या दशेत मंगळ प्रभावी असेल याच्या उलट मंगळाची दशा चालु असून केतू प्रभावी असेल तर लग्न कुंडलीच्या ग्रह स्थांना नुसार फलप्राप्ती होईल. त्या व्यतिरिक्त नाडी ( चड्डीची नाही ) पध्दतीनुसार फलप्राप्ती होईल. (आकृती पाहा ) प्रत्येक नक्षत्राची नाडीचा उल्लेख केलेला आहे. ह्या नक्षत्रावरुन कोणताही ग्रह गेला तर त्या ग्रहानुसार व स्थाना नुसार जातकास फल प्राती होईल\nआपणास दरोज दिसणार रविग्रह दरवर्षी वैशाख महिन्याच्या सुरवातीला ह्या नक्षत्रा कडे तेरा दिवसाच्या पहुणचारासाठी येतो. चे,चु,चो,ला याच्या कडे एका पाठोपाठ तीन ते साडे तीन दिवस प्रत्येक खोलित आपला मुक्काम करत असतो. त्याच वेळी तो कुणाला चांगली फळे देतो किंवा त्यांच वेळी दुसरा कोणताही ग्रह तेथे मुक्काम करत असेल तर तो त्याच मित्र शत्रु सम प्रमाणात जो जसे असेल त्या प्रमाणे आपल्या जवळील अस्त्राचा उपयोग करुन जातकास त्याप्रमाणे फळे देतो.\nरवीचे मित्र चंद्र, मंगळ, गुरु ह्याच्या बरोबर असताना त्याची जंगी पार्टी होत असते. शनि आणि शुक्राला तो आपला शत्रु मानत असतो. बुधाला तो आव जाव घर तुम्हारा सम मानतो.\nहा वर्गत्तम नवंमाश असल्यामुळे या ठिकाणी शुभ किंवा अशुभ ग्रह फ़लिताच्या दृष्टीने अतिशय बलवान असतात. शनि हा शत्रु असल्याने तो नीच असतो. रवि व मंगळ या नवमांशात बलवान व राजयोगकारक ठरतात. हे ग्रह शौर्य, धैर्य, सत्ता, अधिकार, कीर्ति अथवा लौकिक अशि फ़ळे देताना अनुभवास येतात. जन्मकुंडली मध्ये केन्द्र कोणांत १,४,७,१०,५,९, स्थनचे रवि व मंगळ या नवमांशी राजयोगकारक ठरतात. नवमांश कुंडलीत क्रेद्रांत हा नवमांश वर्गोत्तम असतां व्यक्ति भेद क्ररुन पुढे येतात.\nमेषराशीतील मेष नवमांशी कुंडलीत कोणतेही ग्रह असता ( शनि सोडुन ) तमोगुण शीघ्रकोपी, दीघोंद्योंग व महत्वाकांक्ष हे गुण सामान्य���: आयुश्यात अविष्कृत होत्तांना दिसतात. प्रयत्न व पाराकाष्ठा हा गुण या नवमांशात आढळतो.\nह्या स्थांना मंगळ व शनि एकत्र असल्यास गंभीर परिणाम जातकाच्या जिवन शैलित त्यास अनुभवास येतात. तसेच कुंडलीत कोठेही मंगळ व शनिची एकत्र पणाने संचार म्हणजे जातकाच्य आयुष्यात स्थांनाच्या फ़ळा प्रमाणे विरुध्द घटना.\nसर्वतोभद्र चक्र प्रमाणॆ पहिला सूक्ष्मांश म्हणजे “ तस्करांश “ जर जातकाला हा अंश प्राप्त झाला असेल तर जातकाची वर्तणुक तस्कराप्रमाणे म्हणजेच चोरी, कुमामार्गची असते.\n( जर अभ्यासा साठी सर्वतोभद्र चक्र हे दुर्मिळ पुस्तक पाहिजे असल्यास आपण माझ्ये पारंपरिक ज्योतिषशास्त्र गुरु सौ. मिनल कुलकर्णी ( ज्योतिष शास्त्री ) यांनी मराठीतून लिहिलेले हे पहिले व एकमेव पुस्तक आपण त्यांच्याशी संप्रर्क करुअन प्राप्त करु शकतात. टेलिफ़ोन नं 022-28695120 / Mob. 9322030404 )\nat ११/०४/२००९ ०७:३६:०० म.पू.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\n४ नोव्हेंबर, २००९ रोजी १:२३ म.उ.\nवास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्र मार्गदर्शन शिकवणी वर्ग म्हणाले...\nआपल्या अभिप्राया बद्दल धन्यवाद\nआपण सांगितल्या प्रमाणे आपले नक्षत्र अनुराधा आहे.\nया नक्षत्राचा स्वामी शनी राशी स्वामी मंगळ आहे. आपला बांधा आडवा व चेहरा गोल असून मोहक व हसरा आहे का शरीरात जीवनशक्ती, रोगप्रतिकारक शक्ती चांगली आहे. आपला स्वभाव तामसी व रागीट आहे काय शरीरात जीवनशक्ती, रोगप्रतिकारक शक्ती चांगली आहे. आपला स्वभाव तामसी व रागीट आहे काय आपण बुध्दीजीवीपेक्षा श्रमजीवी जास्त आहात. आपला जन्म गरीब कुंटूबात आहे. आपल्याला वागण्यामुळे आपणास लघवीचे विकार तसेच गर्भाशयाची विकाराची तक्रार आहे काय\nआपण “ ओम नमो मित्रस्थ वरुणस्य चक्षुसे महादेवायतदृतगूं समर्थत दूरदृशे देव जाताय केतवे दिवस पुत्राय सूर्यायश गूं सत्त ओम मित्राय नम: हा जप दाहा हजार वेळा करवा. श्री गजानन भक्ति विजय ग्रंथाचे पारायण करावे. शक्य झाल्यास आपल्या दोघांचे जन्म तारिख वेळ ठिकाण कळवावे. आपली पत्रीका व्यवस्तित पाहुन मग उपाय योजना सांगितली जाईल.\n४ नोव्हेंबर, २००९ रोजी ९:२८ म.उ.\n५ नोव्हेंबर, २००९ रोजी १२:५० म.उ.\n५ नोव्हेंबर, २००९ रोजी ६:३६ म.उ.\nवास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्र मार्गदर्शन शिकवणी वर्ग म्हणाले...\nआपले जन्म ठिकाण आपण सांगितले नाही.\nकाही गोष्टी येथे लिहता येत नाहीत. तरी कृपया ईमेल करा किंवा फ़ोन वर संपर्क साधा.\n७ नोव्हेंबर, २००९ रोजी १०:२५ म.पू.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nआमच्याशी संपर्क साधतांना खालील गोष्टी पाळा:-\n१) पत्रात तुमचा भ्रमणध्वनीक्रमांक न विसरता लिहा. तो नसल्यास पत्राची दखल घेतली जाणार नाही. ( vastuclass@gmail.com )\n२) तुमचा प्रश्न मोजक्या शब्दात आणि स्पष्टपणे लिहा.\nराजीव उपाध्ये यांची चिन्तनिका\nअधिजनुकशास्त्र - एक गैरसोईचे विज्ञान\nवास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्र मार्गदर्शन शिकवणी वर्ग\nगेल्या १८ ते २० वर्षे ज्योतिषशास्त्रा आणि वास्तुशास्त्राचा अभ्यास करीत आहे. मला जे काही श्री स्वामी कृपा प्रसादा मुळे प्राप्त झाले आहे ते समाज उपयोगा करता समाजाला देण्यास मी सदैव तप्तरं असेन. पारंपारीक वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, सर्वोतोभद्र चक्र, नक्षत्र ज्योतिषशास्त्र, इत्यादि वर संशोधन केले आहे. विरार येथे वास्तुमार्गदर्शन शिकवणी वर्ग सुरु केले आहेत, पण ज्यांना याचा लाभ घेता येत नाही, त्यांच्यासाठी आता संगणकाच्या माध्यमातुन( Inter Web Blogger ) शिकवणी वर्ग घेण्याचा प्रयत्न केला आहे. संजीव आणि परिवार.\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nश्री विष्णुपुजन व शिवरुद फ़ोटो\nकुंडलीत कोठेही मंगळ व शनिची एकत्र पणाने संचार म्हण...\n३० दिवसात दोन वेळा आपल्याला साडेसाती येते त्याला ...\nराहु केतु मुळे सप्तमस्थान अथवा चंद्र बिघाडला असल्य...\nवास्तुशास्त्राला कोणत्या भारतीय ग्रंथांचा आधार आहे...\nग्रहांच्या परिभ्रमण पध्दतिचा अभ्यास\nसाधेसुधे थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00336.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/uttar-maharashtra/arrested-accused-murder-child-court-firing-11961", "date_download": "2018-04-24T18:39:04Z", "digest": "sha1:V3JXT5W2AK42JS4L5DT3VBLVRLP7VVSF", "length": 13892, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "The arrested accused of the murder of a child in court firing बालन्यायालयात खुनाच्या संशयितावर गोळीबार | eSakal", "raw_content": "\nबालन्यायालयात खुनाच्या संशयितावर गोळीबार\nगुरुवार, 18 ऑगस्ट 2016\nमोहित बावीस्कर खून प्रकरण; सूडभावनेतून पित्याच्या हातून घडली घटना\nनाशिक - वीस लाख रुपयांच्या खंडणीसाठी मोहित बावीस्करच्या खून प्रकरणातील अल्पवयीन संशयितावर मोहितच्या पित्यानेच बुधवारी बालन्यायालयाच्या आवारात गोळी झाडली. संशयिताने सावधगिरीने नेम चुकविल्याने गोळी त्याच्या खांद्याला चाटू�� गेली.\nमोहित बावीस्कर खून प्रकरण; सूडभावनेतून पित्याच्या हातून घडली घटना\nनाशिक - वीस लाख रुपयांच्या खंडणीसाठी मोहित बावीस्करच्या खून प्रकरणातील अल्पवयीन संशयितावर मोहितच्या पित्यानेच बुधवारी बालन्यायालयाच्या आवारात गोळी झाडली. संशयिताने सावधगिरीने नेम चुकविल्याने गोळी त्याच्या खांद्याला चाटून गेली.\nगेल्या वर्षी ऑक्‍टोबरमध्ये मोहित बावीस्कर याचा त्याच्याच दोन मित्रांनी अपहरण करून खून केला आणि त्याच्या पित्याकडे 20 लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली होती. उंटवाडी रस्त्यावरील बालनिरीक्षण गृहातील बाल न्यायालयाच्या बाहेर आज दुपारी ही घटना घडली. मोहित बावीस्कर खूनप्रकरणी बाल न्यायालयात आज सुनावणी होती. त्यासाठी याप्रकरणातील अल्पवयीन संशयितास बाल न्यायालयात आणण्यात आले होते. त्यास न्यायालयातून बाहेर आणल्यानंतर जिन्यामध्येच थांबलेल्या मोहित बावीस्कर याचे वडील प्रलिन बावीस्कर यांनी अल्पवयीन संशयितांच्या दिशेने गोळी झाडली; परंतु अल्पवयीन संशयिताने सावधगिरीने नेम चुकविल्याने गोळी त्याच्या डाव्या हाताच्या खांद्याला चाटून गेली. गोळी झाडल्यानंतर प्रलिन बावीस्कर हे फरारी झाले. जखमीस जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.\nघटनेची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त श्रीकांत धिवरे, लक्ष्मीकांत पाटील, सहायक पोलिस आयुक्त सचिन गोरे यांनी घटनास्थळी धाव घेतली.\nमुलाच्या वियोगातून पित्याचा हल्ला\nप्रलिन बावीस्कर यांचा मुलगा मोहित बावीस्कर हा नाशिकमध्ये आयआयटीच्या अभ्यासासाठी गोळे कॉलनी परिसरात राहत होता. मोहितच्या खुनाचे वृत्त ऐकून आजोबा दोधा बच्छाव यांना जबर झटका बसून त्यांचे निधन झाले, तर त्यांच्या आईवरही विपरित परिणाम झाला. घटनेने बावीस्कर कुटुंब खूपच तणावाखाली आले. खुनाच्या घटनेतील मुख्य संशयित अल्पवयीन असल्याने त्यास फारशी शिक्षा होणार नाही, याची चर्चा होती. त्यामुळे एकीकडे मुलाचा वियोग, कुटुबीयांची खालावलेली मानसिकता आणि दुसरीकडे संशयित मोकाट सुटणार, या भावनेतून मोहितचे वडील प्रलिन बावीस्कर यांनी सदरचा हल्ला केल्याची चर्चा आहे.\nचालकाच्या गळ्याला चाकू लावून मध्यरात्री वाहनचोरी\nसटाणा - वाहनचालकाच्या गळ्याला चाकू लावून त्याला बेदम मारहाण करत मध्यरात्री रस्त्यावर सोडून तिघांनी वाहनासह पोबारा केल्���ाचा प्रकार उघडकीस आला आहे....\nसरपंचाकडे खंडणीची मागणी; गवळी टोळीचे तिघे अटकेत\nमंचर (पुणे): लोणी (ता. आंबेगाव) गावचे सरपंच यांच्या कडून दीड लाख रुपयांची खंडणी घेऊन उर्वरित तीन लाख 50 हजार रुपयांच्या खंडणीसाठी त्यांना जीवे...\nसांगोल्यात आयपीएल क्रिकेट मॅचवर सट्टा ; मोबाईल, कारसह 39 लाखांचा मुद्देमाल जप्त\nसोलापूर : आयपीएलमधील दिल्ली डेअरविल्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब यांच्यात सुरु असलेल्या मॅचवर सट्टा खेळणाऱ्या आठ जणांवर स्थानिक गुन्हे शाखेच्या...\nअनाथ महिलेला सामाजिक कार्यकर्त्यांच्या माध्यमातून मिळाला निवारा\nनिफाड - गाव नाव माहित नाही, कोणी आणुन घातले याचा थांगपत्ता नाही, त्यातच आपली बोली भाषा अन् तीची भाषा यात कमालीची तफावत यामुळे काय करावे, अशी स्थिती...\nपरीक्षेत कॉपी नेण्यास मनाई केल्याने विद्यार्थ्याचा आत्महत्येचा प्रयत्न\nऔरंगाबाद : परीक्षेत कॉपी नेण्यास मनाई केल्याने विद्यार्थ्याने महाविद्यालयाच्या इमारतीवरून उडी मारण्याची धमकी देत आत्महत्येचा प्रयत्न केला. ही...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00336.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://yetaajaataa.blogspot.com/2015_09_01_archive.html", "date_download": "2018-04-24T18:26:10Z", "digest": "sha1:DISYI5FCZ63XOCOQTLTOMIZ5RLRUZ6NV", "length": 14569, "nlines": 319, "source_domain": "yetaajaataa.blogspot.com", "title": "येता जाता: September 2015", "raw_content": "\n'तुष्की नागपुरी' च्या येताजाता ब्लाग वर आपले स्वागत आहे. या सर्व कविता सोबत दिलेल्या छायाचित्राच्या अनुषंगाने सुचलेल्या कविता आहेत. छायाचित्र डोळ्यासमोर आले त्या वेळेला काहीच न ठरवता जे लिहिल्या गेले त्या या कविता आहेत. सर्व छायाचित्र उपलब्ध करून देणाऱ्यांचा तुष्की नागपुरी मनःपूर्वक आभारी आहे.\nगुरुवार, २४ सप्टेंबर, २०१५\n(छायाचित्र सौजन्य: अदिती )\nतू मोबाईल ला जे जे जवळून निरखू दिलेस\nतेच मोबाईल चे डोळे\nवेड लागायला लागले आहे.\nआणि इतक्या जवळून पाहताना\n२४ सप्टे���बर २०१५, ०८:००\nप्रेषक: Tushar Joshi वेळ ९:४० म.पू. कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nबुधवार, २३ सप्टेंबर, २०१५\n(छायाचित्र सौजन्य: यामिनी )\nउन्हाचांदण्याची तुझी भूल होते सुखाच्या सरी\nपुन्हा मी मरावे पुन्हा जन्म घ्यावे कितीदा तरी\nतुझ्या हासण्याने उन्हे गार होती उन्हाळ्यातली\nफुलारून रोमांच येतो नवा स्पंदनांच्या वरी\nखुले मोकळे केस पाहून जागी किती स्तब्ध मी\nनटोनी फुलांनी नशीबात यावे किती भरजरी\nतुझा तीळ गोंदून जातो मनाला उभे आडवे\nतुझ्या काजळाच्या खुणा कोरल्या काळजाच्या उरी\nकितीदा बघावे तरी नाच व्हावे मनासारखे\nकिती जन्म 'तुष्की' जणू नेत्र माझे रित्या गागरी\n२३ सप्टेंबर २०१५, ०९:००\nप्रेषक: Tushar Joshi वेळ १०:०९ म.पू. कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nमंगळवार, २२ सप्टेंबर, २०१५\n(छायाचित्र सौजन्य: सुप्रिया )\nसजली घन सावळ काया\nमन आतुर रोज बघाया\nकसली मन मोहन जादू\nहरते, हसताच मला तू\nघन राजस केस नशीले\nमन कातर कातर झाले\nनथ नाजुक लोभस छोटी\nमधु भावसुधा तव ओठी\nभिजले मन प्रीत धुक्याने\n२२ सप्टेंबर २०१५, २१:००\n(वृत्त: मेघवितान - लल,गाललगालल,गागा)\nप्रेषक: Tushar Joshi वेळ १०:१६ म.उ. कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nसोमवार, २१ सप्टेंबर, २०१५\nतू मला मी तुला\n(छायाचित्र सौजन्य: दीप्ती )\nहास्य ओठांतुनी सांडते केवढे\nका गं डोळ्यांमधे दाटलेले झरे\nहास्य वाटे जसे मोहरे केवडा\nखोल डोळ्यांमधे खिन्नता का उरे\nसाचल्याने कसे व्हायचे सांग तू\nवाहुदे शल्य ठेऊ नको बांधुनी\nहासणे ना खरे फक्त ओठांवरी\nहासणे येऊदे थेट डोळ्यांतुनी\nदे तुझे शल्य सारे मला होऊदे\nदीप वाटेवरी तू मला मी तुला\nवेल झाडास का भार होते कधी\nरोम रोमातुनी हास माझ्या फुला\n२१ सप्टेंबर २०१५, १८:३०\nप्रेषक: Tushar Joshi वेळ ८:५३ म.उ. कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nखुणा: दीप्ती सूर्वे जाधव\n( छायाचित्र सौजन्य: दीप्ती )\nतुझे शुभ्र लावण्य माझ्या मनाला\nसुगंधापरी भारते जीव घेते\nतुला आठवोनी असा गुंग होतो\nमलाही कळेना कधी भान येते\nतुझा सूर्य येताच माझ्या क्षितीजी\nपहाटे परी सोहळा जाणिवांचा\nविचारांस झाली तुझी घोर बाधा\nमनी मोर वेडा तुझ्या पावसाचा\nतुझा छंद आनंद देई असा की\nअता कष्ट ते थां��ले शोधण्याचे\nतुला जाणुनी ध्येय दाटून आले\nतुझे नाव जन्मा वरी गोंदण्याचे\n२१ सप्टेंबर २०१५, ०८:००\nप्रेषक: Tushar Joshi वेळ ८:१२ म.उ. कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nखुणा: दीप्ती सूर्वे जाधव\nनवीनतर पोस्ट्स जरा जुनी पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: पोस्ट (Atom)\nपाहिले होते तुला मी\nतुझे नाव मनात येताच\nअनुवाद - मराठी कविता का हिंदी अनुवाद\nशब्द चित्र - हिंदी कविताएँ\nदीप्ती सूर्वे जाधव (2)\nसावळ्या मुलीची गाणी (3)\nतू मला मी तुला\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nसाधेसुधे थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00337.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AB%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A5%80_%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9F_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98", "date_download": "2018-04-24T17:59:24Z", "digest": "sha1:C45UGYZN5325WD7VDAC4TZPGJJIKU43E", "length": 4030, "nlines": 88, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "फिजी क्रिकेट - विकिपीडिया", "raw_content": "\n(फिजी क्रिकेट संघ या पानावरून पुनर्निर्देशित)\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nकसोटीतील गुणवत्ता क्रमांक - - -\nएकदिवसीय गुणवत्ता क्रमांक - - -\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३० जून २०१४ रोजी ०१:४६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00337.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/kokan/we-can-develop-others-vaunt-11948", "date_download": "2018-04-24T18:45:13Z", "digest": "sha1:H3NAZPHBBUTV3FYVYVGVTUC3WOQYQ4B2", "length": 18150, "nlines": 182, "source_domain": "www.esakal.com", "title": "We can develop; Others vaunt विकास आम्हीच करू; इतरांच्या वल्गनाच | eSakal", "raw_content": "\nविकास आम्हीच करू; इतरांच्या वल्गनाच\nगुरुवार, 18 ऑगस्ट 2016\nकणकवली : आजवर कोकण विकासाच्या फक्त वल्गनाच झाल्या. प्रत्यक्ष विकासाचे काम काही उभे राहिले नाही. कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे मंत्री विकासाला पैसाच नाही असे सांगत होते; पण नितीन गडकरींनी मुंबई-गोवा महामार्गासाठी 20 हजार कोटींची तरतूद केली. याखेरीज कोकण विकास महामंडळाच्या माध्यमातून प्रत्येकाच्या हाताला आम्ही काम मिळवून देणार आहोत, अशी ग्वाही राज्याचे बंदरे, वैद्यकीय शिक्षण, माहिती व तंत्रज्ञान, अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागाचे राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी आज येथे दिली.\nकणकवली : आजवर कोकण विकासाच्या फक्त वल्गनाच झाल्या. प्रत्यक्��� विकासाचे काम काही उभे राहिले नाही. कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे मंत्री विकासाला पैसाच नाही असे सांगत होते; पण नितीन गडकरींनी मुंबई-गोवा महामार्गासाठी 20 हजार कोटींची तरतूद केली. याखेरीज कोकण विकास महामंडळाच्या माध्यमातून प्रत्येकाच्या हाताला आम्ही काम मिळवून देणार आहोत, अशी ग्वाही राज्याचे बंदरे, वैद्यकीय शिक्षण, माहिती व तंत्रज्ञान, अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागाचे राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी आज येथे दिली.\nयेथील भगवती मंगल कार्यालयात भाजप जिल्हा संघटनेचा अटलबंधन मेळाव्याचा कार्यक्रम झाला. यात राज्यमंत्री श्री. चव्हाण बोलत होते. यावेळी म्हाडाचे माजी अध्यक्ष प्रसाद लाड, भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार, महिला जिल्हाध्यक्षा स्नेहा कुबल यांच्यासह माजी जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर, अजित गोगटे, संजय यादव आदींनी भाषणे केली. यावेळी प्रमोद रावराणे, जयदेव कदम, सतीश धोंड, राजश्री धुमाळे, हनुमंत सावंत, राजन म्हापसेकर, रवींद्र शेट्ये आदी उपस्थित होते.\nश्री. चव्हाण म्हणाले, \"\"भाजप सरकारमुळे विकासाची गंगा घराघरांत पोचविण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. महामार्ग चौपदरीकरण बाधितांना आम्ही पाच पट मोबदला देणार आहोत. कोकणासाठी विकासाचे वेगळे धोरण आखले जातेय. पुढील विधानसभा निवडणुकीत कोकणातील प्रत्येक मतदारसंघातून भाजपचाच उमेदवार विजयी होईल, यादृष्टीने आम्ही काम सुरू केलेय. त्या अनुषंगाने केंद्र आणि राज्य सरकारने अनेकविध योजना आखल्या आहेत. त्या पोचविण्याची जबाबदारी प्रत्येक कार्यकर्त्याने चोख पार पाडली तर शत प्रतिशत भाजप हे स्वप्न पूर्ण व्हायला वेळ लागणार नाही.‘‘\nभाजप कार्यकर्त्यांनी प्रत्येक गावाचे माती परीक्षण करून त्याबाबतची माहिती प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोचवावी. इथल्या प्रत्येक जनतेच्या अडीअडचणीला धावून जायला हवे. समाजात वावरताना डोक्‍यावर बर्फ आणि तोंडात साखर ठेवून काम करावे, असेही आवाहन श्री. चव्हाण यांनी केले.\nप्रमोद जठार म्हणाले, \"\"कुणाला उत्तर देण्यासाठी आमचे अटलबंधन नाही. सत्तेची ताकद तळागाळातील कार्यकर्त्यांपर्यंत पोचविण्यासाठी हा कार्यक्रम आहे. कार्यकर्त्यांनी पुढील लोकसभा निवडणुकीपर्यंत आपली ऊर्जा शाबूत ठेवावी. तोपर्यंत पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपरिषदा आपल्याच ताब्यात असणार आहेत.‘‘\nस्नेहा कुबल म्हणाल्या, \"\"पूर्वी मुंबईत कार्यक्रमांचा प्रारंभ व्हायचा आणि नंतर कोकणासह राज्यात अंमलबजावणी व्हायची. अटलबंधन हा असा कार्यक्रम आहे, ज्याची सुरवात सिंधुदुर्गातून होत आहे. अटलबंधनात 34 धागे आहेत. तेवढ्या माणसांपर्यंत प्रत्येक कार्यकर्ता पोचला तरी शत प्रतिशत भाजप हे स्वप्न प्रत्यक्षात येईल.‘‘\nकार्यक्रमात अजित गोगटे, संजय यादव, प्रसाद लाड यांनीही मनोगत व्यक्त केले. सुरवातीला राज्यमंत्री श्री. चव्हाण यांनी प्रमोद जठार यांना अटलबंधन बांधले. त्यानंतर इतर तालुकाध्यक्षांना अटलबंधन बांधण्याचा कार्यक्रम झाला. कार्यक्रमात शहीद जवानांच्या पत्नी तिलोत्तमा सावंत आणि स्वातंत्र्यसेनानी सूर्यकांत परमेकर यांचा सत्कार झाला. त्यानंतर जिल्हाभरातून आलेल्या कार्यकर्त्यांना पक्षप्रवेश देण्यात आला.\nहिंदुत्वाप्रमाणे भाजप घराघरांत पोचवा\nबजरंग दलाने जसे हिंदुत्व घराघरांत पोचवले, त्याच धर्तीवर अटलबंधनच्या माध्यमातून भाजप संघटना प्रत्येक घरात, व्यक्तींपर्यंत पोचवा, असे आवाहन राज्यमंत्री श्री. चव्हाण यांनी केले.\nत्यावेळी गप्प का होता\nमहामार्ग चौपदरीकरण बाधितांना आम्ही पाच पट मोबदला देणार आहोत; पण काही आमदार मंडळी 20 पट मोबदला द्या, असे सांगून विकासकामांत गैरसमज पसरवीत आहेत. यापूर्वी पंधरा वर्षे तुम्ही सत्तेत होता. त्यावेळी प्रकल्पग्रस्तांना वीस पट मोबदला द्यायला कुणी अडवलं होतं, असाही प्रश्‍न श्री. चव्हाण यांनी उपस्थित केला.\nचित्रपट काढून पाणी जिरणार नाही - आमिर खान\nनागपूर - \"जलसंधारणाचा संदेश देण्यासाठी चित्रपटही करता येईल. एखादी चांगली कथा आली तर विचारही करू. पण, महाराष्ट्रातील दिडशेपेक्षा अधिक तालुके...\nकापसाने भरलेला ट्रक उलटला; नऊ मजुर जखमी\nजळगाव : बोदवड येथून कापूस भरून धुळ्याकडे जाणारा आयशर ट्रक पाळधी बायपास जवळ अचानक फेल होवुन उलटल्याने झालेल्या अपघातात नऊ मजूर जखमी झाले. राष्ट्रीय...\nचालकाच्या गळ्याला चाकू लावून मध्यरात्री वाहनचोरी\nसटाणा - वाहनचालकाच्या गळ्याला चाकू लावून त्याला बेदम मारहाण करत मध्यरात्री रस्त्यावर सोडून तिघांनी वाहनासह पोबारा केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे....\nबुलडाण्यातील 39 ग्रामपंचायतींच्या रिक्त पदांसाठी पोटनिवडणुका जाहीर\nबुलडाणा : राज्य निवडणूक आयोगाकडून घोषित केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार जिल्ह्यातील तेराही तालुक्यांमधील जून ते सप्टेंबर या कालावधीत...\nश्री विठ्ठलाच्या दर्शनाची आषाढीपूर्वी टोकन पध्दत\nपंढरपूर ः श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी भाविकांना तासन्‌तास दर्शन रांगेत उभा रहावे लागू नये यासाठी तिरुपतीच्या धर्तीवर टोकन व्यवस्था (ऍक्‍सेस कार्ड)...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00342.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/ashtavinayak/ashtavinayak-108082900014_1.html", "date_download": "2018-04-24T18:31:14Z", "digest": "sha1:AHLCKD42LD4L7KEJUFJQ4C5TQEU3TLNL", "length": 14078, "nlines": 146, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "श्री विघ्नहर | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 24 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nअष्टविनायकातला सातवा गणपती म्हणजे ओझरचा विघ्नहर. या गणपतीला विघ्नेश्र्वर म्हणूनही ओळखले जाते. विघ्न म्हणजे कार्यात बाधा येणारी बाधा आणि हर म्हणजे दूर करणारा. यासंदर्भात एक अख्यायिकाही सांगितली जाते.\nराजा अभिनंदनने त्रिलोकाधीश होण्यासाठी यज्ञ सूरू केला. यामुळे भयभीत झालेल्या इंद्राने या यज्ञात विघ्न आणण्यासाठी विघ्नासूर राक्षसाची उत्पत्ती केली व त्याला यज्ञात विघ्न आणण्यास सांगितले.\n> त्याने एक पायरी पुढे जाऊन सर्वच यज्ञांमध्ये विघ्न आणायला सुरवात केली. यामळे ऋषीमूनींनी विघ्नासूराचा बंदोवस्त करण्याची गणपतीला विनंती केली. गणपतीने पराभव केल्यानंतर विघ्नासूर गणपतीला शरण गेला. > गणपतीने त्याला जेथे माझी पूजा केली जाते तेथे न येण्याच्या अटीवर सोडून दिले. विघ्नासूराने गणपतीला विनंती केली की तुमचे नाव घेण्याआधी माझे नाव भक्तगणांती घ्यावे व तुम्ही येथेचे वास्तव्य करावे.\nविघ्‍नासूराची ही विनंती गणपतीने मान्य केली व तो या ठिकाणी विघ्नहर या नावाने वास्तव्य करू लागला. विघ्नहराच्या मंदिराच्या पुढे 20 फुट लांब सभागृह असून आतील गाभारा 10 बाय 10 फुटाच��� आहे.\nमंदिराच्या कडेने मजबूत संरक्षक भिंत आहे. येथील पूर्वाभिमुख मूर्तीच्या कपाळावर नाभीवर हिरे आहेत. 1785 मध्ये बाजीराव पेशव्यांचे भाऊ चिमाजी आप्पा यांनी हे देऊळ बांधून त्यावर सोनेरी कळस चढविला.\nपुणे नाशिक रस्त्यावर पुण्यापासून 85 किलोमीटरवर ओझर हे गाव आहे. त्रिपुरी पौर्णिमेला येथे चार दिवस मोठा उत्सव साजरा केला जातो.\nबुधवारी करा हे उपाय (व्हिडिओ)\nपोस्टाच्या तिकिटांवर वडापाव आणि मोदक\nसिद्धिविनायकाचरणी 750 किलोचा मोदक अर्पण\nगणेश विसर्जनाचे मुहूर्त 2017\nयावर अधिक वाचा :\nश्री विघ्नहर गणेश महिमा\nपाळा काही धार्मिक नियम\nशिव मंदिरात झांज वाजवू नये. सूर्य मंदिरात शंख आणि देवीच्या मंदिरात बासरी वाजवू ...\nदेवळे अशाच ठिकाणी बांधलेली असतात जिथे प्रचंड शुभ ऊर्जा असते. देवळे म्हणजे जणू काही ...\nशुचिर्भूत होवून व्यक्ती ताटासमोर बसल्यावर प्रथम ताटाच्या मध्यभागी बरोबर समोर मीठ ...\nस्वप्नात जर घुबड दिसला तर...\nस्वप्नात जर घुबड दिसला तर शुभ मानले जात नाही. अशी मान्यता आहे की स्वप्नात जर घुबड दिसला ...\nTotake : गुलाबाचे 9 चमत्कारिक टोटके\nगुलाब सर्वांना प्रिय फूल आहे. याचे अनेक फायदेही आहेत. पण या गुलाबाच्या फुलांचे काही टोटके ...\nकाही नवीन संधी मिळतील. आपण आपल्या महत्वाकांक्षा पूर्ण करू शकाल. राजकीय विषयांमध्ये स्थिती सुखद राहील. अधिकार क्षेत्रात वाढ होईल.\nआपला दृढनिश्चय आणि आत्मविश्वास अधिक चांगल्या रीतीने कार्य करण्यास आपली मदत करेल. गंभीर आणि योजनाबद्ध प्रयत्नांनी आपणास यश आणि आनंद मिळेल.\nशांत राहाण्याचा प्रयत्न करा. पोरकटपणा करणे टाळा नाहीतर इतरांवर चूक प्रभाव पडणे शक्य आहे. आपण जे करण्याची इच्छा ठेवता ते सुरुवातीपासून ठरवून घ्या.\nयोजनांमध्ये परिवर्तन करणे आपणास इतर कार्य करण्यासाठी प्रवृत्त करेल. कार्ययोजनेला अमलात आणण्याचे प्रयत्न करा.\nघरातील वातावरण आनंददायी राहील. आपण आपल्या घराच्या वाढीबाबत काही योजना बनवू शकता. आपल्या आवडीच्या नातलगांना भेटा आणि स्वतःबद्दल त्यांची प्रतिक्रिया मिळवा.\nआर्थिक करारांसाठी आजचा दिवस उत्तम आहे. ज्या व्यक्तीकडे फुकट घालवण्यासाठी वेळ आहे त्याचे ऐकण्याचा प्रयत्न करा आणि आपला सल्ला त्याला द्या.\nपैसे मिळवण्याचा एखादा मार्ग आपल्या स्वतःच्या घरातून मिळू शकतो. आपणास काही अधिक जबाबदार्‍या मिळण्याची शक्यता आहे पण आपल्या आत्म-संयंमाचा परिणाम इतरांवर होऊ शकेल.\nजर आपणास आपली नाती जुने झाल्याचे वाटत असेल तर आपल्या नात्यांमध्ये नवे उत्साह भरण्यासाठी आजच्या दिवसाचा उपयोग करा. काही वचन द्या आणि आरोप-प्रत्यारोप किंवा वादविवाद टाळा.\nआजचा दिवस आपल्यासाठी नवी सुरुवात करण्यास किंवा व्यक्तीमत्वाचे ध्येय ठरावण्यास साहाय्यक असू शकतो. आपण जीवनात पाहिजे असलेल्या वस्तुंवर लक्ष द्या व पूर्ण विश्वासाने त्याच्या प्राप्तीचा प्रयत्न करा.\nसुख-शांतीचे वातावरण राहील. मनोविनोदनामध्ये वेळ खर्च होईल. व्यापार-व्यवसाय सहज राहील. कौटुंबिक सभासदांचा सहयोग मिळेल.\nव्यापार व प्रणयाच्या क्षेत्रात यश मिळेल. प्रिय व्यक्तीबरोबर संवाद होईल. आवश्यक कार्य देखील पूर्ण होतील. मित्रांचा अनुकूल सहयोग मिळेल.\nआज आपल्या आयुष्यात आपल्या नातलागांची व मित्रांची चांगली भूमिका रहाणे शक्य आहे. नवीन जोखिम असलेली कार्ये टाळा.\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00343.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AC_%E0%A4%9C%E0%A5%87%E0%A4%8F%E0%A4%8F%E0%A4%B8_%E0%A5%A9%E0%A5%AF_%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%A8", "date_download": "2018-04-24T18:16:30Z", "digest": "sha1:VLWKVQVZVX5KSOYQTHF4ZW462DI7J6E5", "length": 8990, "nlines": 174, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "साब जेएएस ३९ ग्रायपेन - विकिपीडिया", "raw_content": "साब जेएएस ३९ ग्रायपेन\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nसाब जेएएस ३९ ग्रायपेन\nस्वीडीश हवाईदलाचे जेएएस ३९ ग्रायपेन विमान\n२४७ (फेब्रुवारी २०१७ पर्यंत)\n$३ - ४ कोटी जेएएस ३९सी साठी[२][३][४]\nसाब जेएएस ३९ ग्रायपेन हे स्वीडीश विमान कंपनी साबने विकसित केलेले कमी वजनाचे एका इंजीनचे बहुउद्देशीय लढाऊ विमान आहे.\nग्रायपेन सी/डी ची वैशिष्ट्ये[संपादन]\nचालक दल : १ (डी साठी २)\nलांबी : १४.१ मी ( ४६ फुट ३ इंच ) दोन सीटर साठी: १४.८ मी (४८ फुट ५ इंच)\nपंखांची लांबी : ८.४ मीटर ( २७ फुट ४ इंच )\nउंची : ४.५ मी (१४ फुट ९ इंच)\nपंखांचे क्षेत्रफ़ळ : ३० चौरस मी ( ३२३ चौरस फुट)\nनिव्वळ वजन : ६८०० कि.ग्र.\nसर्व भारासहित वजन : ८,५०० कि.ग्र.\nकमाल वजन क्षमता : १४,००० किलो\nअति उंचीवर : २,२०४ किमी/तास, माख २[५]\nपल्ला : ३,२०० किमी\nप्रभाव क्षेत्र : ८०० किमी\nबंदुक : २७ मिमी, १२० गोळ्या (फक्त एक चालक दल आवृत्तीमध्ये)\nउडताना समुद्रसपाटीपासुन कमाल उंची : १५,२४० मी\n↑ \"स्टिकर शॉक: एस्टिमेटिंग द रिअल कॉस��ट ऑफ मॉडर्न एअरक्राफ्ट\" (PDF) (इंग्रजी मजकूर). डिफेन्स एरोस्पेस. जुलै २००६. 15 January 2014 रोजी पाहिले.\n↑ \"द जेएएस३९ ग्रायपेन: स्वीडन्स ४+ जनरेशन वाईल्ड कार्ड\" (इंग्रजी मजकूर). डिफेन्स इंडस्ट्री डेली. २०१४. 2016-10-16 रोजी पाहिले.\n↑ सबिन पिरोन (१४ एप्रिल २००९). \"साब फेल्स टू लँड ग्रायपेन ऑर्डर्स, थ्रेटनिंग आऊटपुट\" (news). ब्लूमबर्ग. (आधीच्या मूळ आवृत्तीत त्रूटी जाणवल्याने विदागारातील आवृत्ती दिनांक |विदा संकेतस्थळ दुवा= जरुरी |विदादिनांक= (सहाय्य) रोजी मिळविली). Unknown parameter |मृत दुवा= ignored (सहाय्य)\n↑ \"साब पिन्निंग इट्स होप्स ऑन मुव्हिंग ग्रायपेन टू ब्राझील\" (इंग्रजी मजकूर). चायना डेली. ०८-०७-२००९.\n↑ \"ग्रायपेन फायटर सिस्टिम\" (इंग्रजी मजकूर). साब. .\nजगातील प्रमुख लढाऊ विमाने\nमिराज ·एच.ए.एल. तेजस · हॉक मार्क १३२ · युरोफायटर टायफून · कॅनबेरा (विमान) · जॅग्वार · रफल · मिग-२१ · मिग-२३ · मिग-२७ · मिग-२९ के ·मिग-३५ · सुखोई सु - ३० · ग्रिपेन · एफ-१६ ·एफ-१८ · एफ-२२ रॅप्टर · एफ-३५ लाईटनिंग २ · छंतू थंडर ·\nविदा संकेतस्थळ दुवा त्रूटी असणारी पाने\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २२ फेब्रुवारी २०१७ रोजी ००:१९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00343.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%A4_%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%87%E0%A4%95%E0%A4%B0", "date_download": "2018-04-24T18:17:26Z", "digest": "sha1:ITVI3DPN5KZ5BW73AYVKIYIMKSFFLBYH", "length": 9312, "nlines": 101, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "शंकर वामन दांडेकर - विकिपीडिया", "raw_content": "\n(सोनोपंत दांडेकर या पानावरून पुनर्निर्देशित)\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nप्राचार्य शंकर वामन दांडेकर (प्रचलित नांवे सोनोपंत दाण्डेकर, वा सोनुमामा दांडेकर, किंवा मामासाहेब दांडेकर) (जन्म : एप्रिल २०, १८९६ - मृत्यू : जुलै ९, १९६८) हे महाराष्ट्रातील विचारवंत, शिक्षणतज्ज्ञ, सर परशुरामभाऊ महाविद्यालयात तत्त्वज्ञान-विषयाचे प्राचार्य, संत साहित्याचे अभ्यासक, व वारकरी संप्रदायाचे प्रवचनकार होते.\nअध्यात्मशास्त्राची मूलतत्त्वे: प्रसाद प्रकाशन\nअभंग : य.गो. जोशी प्रकाशन\nअभंग संकीर्तन-भाग १ ते ४ : प्रसाद प्रकाशन, य.गो. जोशी प्रकाशन\nईश्वरवाद : प्रसाद प्रकाशन, य.गो. जोशी प्रकाशन\nश्रीसंत चोखामेळा महाराज यांचें चरित्र व अभंग गाथा : मंदाकिनी स. कदम प्रकाशन\nतीन प्रवचने : प्रसाद प्रकाशन\nतुकाराम गाथा : वारकरी प्रकाशन संस्था\nदैनिक स्वाध्याय : अनाथ विद्यार्थी गृह प्रकाशन\nधुंडामहाराज देगळूरकर श्रीज्ञानेश्वरी सेवा गौरव ग्रंथ : ज्ञानेश्वरी सुवर्ण महोत्सव समिती पंढरपूर प्रकाशन\nवारकरी पंथाचा इतिहास : कॉन्टिनेन्टल प्रकाशन\nविष्णुबुवा जोग महाराजांचे चरित्र\nश्रीमद्भगवद्गीता : महाराष्ट्र सरकारचे प्रकाशन (Government Central Press)\nसटीप ज्ञानेश्वरी : प्रसाद प्रकाशन\nसार्थ ज्ञानेश्वरी : सानंद प्रकाशन, य.गो. जोशी प्रकाशन, वारकरी प्रकाशन, गोविंद भवन प्रकाशन\nसाक्षात्कारपथावर तुकाराम अर्थात तुकारामांचे आध्यात्मिक चरित्र\nसोनोपंत दांडेकर यांची प्रवचने (संकलनः सुरेश गरसोळे, नंदिनी पब्लिशिंग)\nसौंदर्याचे व्याकरण : चिंतामणी साहित्य सहयोग प्रकाशन\nश्री ज्ञानदेव चरित्र, ग्रंथ आणि तत्त्वज्ञान\nश्री ज्ञानदेवांचे जीवनविषयक तत्त्वज्ञान : नागपूर प्रकाशन\nज्ञानेश्वरी अध्याय सातवा : व्हीनस प्रकाशन\nज्ञानेश्वरी अध्याय बारावा : व्हीनस प्रकाशन\nज्ञानेश्वरीतील कठीण शब्दांचा कोश : य.गो. जोशी प्रकाशन\nसार्थ ज्ञानेश्वरी प्रस्तावना : काँटिनेन्टल प्रकाशन\nज्ञानेश्वरी सेवा गौरव ग्रंथ : ब.गि.घाटे प्रकाशन\nपालघर (पालघर जिल्हा) येथील एका महाविद्यालयाला सोनोपंत दांडेकरांचे नाव दिले आहे.\nसोनोपंत दांडेकर यांच्या नावाचा पुरस्कार एखाद्या तत्त्वज्ञानविषयक ग्रंथाला दिला जातो. म.वि. गोखले यांनी ठेवलेला हा पुरस्कार २०१६ साली शकुंतला आठवले यांच्या ‘भारतीय तत्त्वविचार’ या ग्रंथाला मिळाला आहे.\n२०१७ सालचा पुरस्कार डॉ. यश वेलणकर यांच्या ‘ध्यान विचार’ आणि डॉ. संज्योत देशपांडे यांच्या ‘अटळ दुःखातून सावरताना’ या पुस्तकांना विभागून दिला आहे.\nसंतमार्गाचा वाटाड्या सोनोपंत दांडेकर, म.टा. एप्रिल १९, २००८)\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइ.स. १८९६ मधील जन्म\nइ.स. १९६८ मधील मृत्यू\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ८ जुलै २०१७ रोजी २३:१३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंत��्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00343.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://mr.upakram.org/node/1149", "date_download": "2018-04-24T17:57:49Z", "digest": "sha1:D56H6OM45U6YID6GBOMLHCRSECK75GMP", "length": 8188, "nlines": 47, "source_domain": "mr.upakram.org", "title": "ऊर्जेच्या शोधवाटा | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nप्रसिद्ध नाट्यदिग्दर्शक , अनुबोधपटकार आणि रंगभूमीवरील कलावंत श्री. अतुल पेठे यांचा नवीन अनुबोधपट आता गूगल् व्हीडीओ वर उपलब्ध आहे. अनुबोधपटाचे नाव आहे \"ऊर्जेच्या शोधवाटा\". हा अनुबोधपट कहाणी सांगतो ८२ वर्षे वयाच्या श्री. के. आर्. दात्ये यांच्या कामाची. व्यवसायाने स्थापत्य अभियंता असणार्‍या दात्ये यांनी , गेल्या ५०हून अधिक वर्षांत पाणी आणि पाणीपुरवठा, ऊर्जा, आणि मूलभूत सुविधा या विषयांवर केलेल्या अभ्यासाचा , या क्षेत्रांत केलेल्या कार्याचा आढावा या पटामधे केलेला पहावयास मिळेल. CASAD, SARMET आणि SOPPECOM (www.soppecom.org) यांसारख्या संस्थांच्या उभारणीमधे त्यांनी महत्त्वाचा हातभार लावला आहे. या संस्थांद्वारे त्यांनी पर्यावरणाचा तोल ढळू न देता विकासाच्या वाटा चोखाळणारे प्रकल्प आणि तंत्रज्ञान राबविले.\nअतुल पेठे यांनी संकल्पिलेल्या \"ऐवज\" या अनुबोधपटांच्या मालिकेतील हे पहिले पुष्प. विविध क्षेत्रामधे अनेक वर्षे पायाभूत काम केलेल्या , आणि तरीही उपेक्षिल्या गेलेल्या किंवा अज्ञात राहिलेल्या व्यक्तिंचा आणि त्यांच्या अमूल्य कार्याचा \"ऐवज\" लोकांपुढे आणणे अशी या मालिकेची संकल्पना आहे. (\"ऐवज\" व पेठे यांच्याविषयी एका वेगळ्या धाग्यामधे केव्हातरी.)\nया माहीतीपूर्ण दुव्याबद्दल धन्यवाद हा अनुबोधपट मी अजून केवळ१०-१५ मिनिटेच बघू शकलो. कदाचीत आज रात्री उशीरा अथवा उद्या बघू शकेन. पण अशी कामे चाललेली पाहून आणि त्यातही ८२ वर्षाची व्यक्ती तरूणांना लाजवेल अशा पद्धतीने काम करताना पाहून आनंद होतो.\nउर्जेचा प्रश्न हा मूलभूत आहेच आणि वाढत जाणार आहे. त्याची काळजी करणे / विचार करणे अतिशय महत्वाचे आहे. सध्या माझे सर्व्हर संबंधी काही या संदर्भात अभ्यास चालू आहे. त्या वरून आपणजो काही संगणकीय वापर करतो त्याला लागणारे डेटा सर्व्हर एकीकडे स्वस्त होताहेत पण दुसरीकडे ते चालू ठेवण्यासाठी लागणारी उर्जा ही अमाप लागत आहे (केवळ ���मेरिकेत २००५ साली $२.१ बिलियन्स).थोडक्यात हा विषय सर्वच अंगानी भिडणारा ठरणार आहे यात शंका वाटत नाही...खाली थोडे या विषयावरील वक्तव्य असले तरी ते दात्यांच्या संदर्भात नाही कारण मला ते अजून संपूर्ण ऐकायचे आहे. त्यावर नंतर लिहीनच. पण कदाचीत त्यांच्या प्रयत्नांना पण लागू होऊ शकेल असे वाटते.\nत्याला लागणारे अपारंपारीक उपाय हे बर्‍याचदा अजूनतरी पूर्ण पणे उपयुक्त ठरत नाहीत कारण लागणारी उर्जा आणि अपारंपारीक स्त्रोत/साधने यातील फरक आणि मर्यादा. आता राजकीय कारणांमुळे अमेरिकेत कॉर्न पासून बायोफ्युएल चालू करण्याला चालना देत आहेत त्यामुळे शेतीचे पॅटर्न, मक्याची लागणारी विविध गरज इत्यादीत फरक पडणार आहे. शिवाय अशा बायोफ्युएलने जरी कार्बन डाय ऑक्साईड हा पर्यावरण बदलास कारणीभूत होणारा वायू कमी झाला तरी प्रदूषण करणारे नायट्रोजन युक्त वायू वाढतात.\nअर्थात तरी देखील उपाय हे शोधावेच लागणार आहेत. त्याला पर्याय नाही.\nपट अजून पाहिला नाही, बघून सांगतो.\nपण उर्जा हाच मोठा प्रश्न होवून बसला आहे यात शंका नाही.\nकिंबहुना त्याच्या अतिवापरानेच हे प्रश्न निर्माण होत आहेत. पण त्यातून मार्गही दिसत नाही हे पण तितकेच खरे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00346.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.inmarathi.com/author/vaibhav_rajam/", "date_download": "2018-04-24T18:21:30Z", "digest": "sha1:E52Z6TLHY2IE6H236DTSRODMJLDDJZOY", "length": 7665, "nlines": 82, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "Vaibhav Rajam, Author at InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nआईन्स्टाईन ला e=mc^2 हे ऐतिहासिक सूत्र कसं उलगडलं “सापेक्षतावाद” नेमकं काय आहे “सापेक्षतावाद” नेमकं काय आहे\nप्रकाशाच्या गतीच्या जेवढे जवळ जाऊ तेवढे आपले mass (वस्तूमान) वाढत जाते.\nन्यूटन विरुद्ध आइन्स्टाइन : गुरुत्वाकर्षणाचा पेच कोण खरं आणि कोण खोटं\n आता हे शोधण्याची वेळ आली होती.\nआजवर कधीही गुलामगिरी न पाहिलेला : नेपाळ\nआमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page === नेपाळ ..भारताचा शेजारी देश, खरं तर भारताचा मित्र\nफक्त निरव मोदीच नव्हे, देशाला लुबाडून फरार होणाऱ्यांची यादी खूप मोठी आहे\nभारताला गवसलेली नवी “वेटलिफ्टिंग विनर” : मीराबाई चानू\nजॉब ला कंटाळलेल्यांनो – ह्या तडफदार स्त्रीची कथा तुम्हाला जबरदस्त प्रेरणा देऊन जाईल\nवाय-फाय पेक्षा शंभर पट वेगवान असलेले तंत्रज्ञान ‘लाय-फाय’ नक्की काय आहे\n���ीडिया आणि मोदी विरोधकांचा आणखी एक धातांत खोटा प्रचार…\nभगवान शंकराचा जन्म कसा झाला- कथा, आख्यायिका आणि गुढतेचं वलय\nॐ = mc² – अविनाश धर्माधिकारींचं, वादग्रस्त विधानाचं समर्थन करणारा लेख \nभारतातील top 5 चोर बाजार, जेथे मोबाईल पासून कार्स पर्यंत सर्व काही स्वस्तात मिळते\nबर्म्युडा ट्रँगलबद्दल खूप वाचलंत, आता अंतराळातील आश्चर्यकारक ट्रँगल बद्दल जाणून घ्या\nपांडुरंग आपल्या मनी असेल ते करीलच : जाऊ तुकोबांच्या गावा : भाग ४२\nफडणवीस सरकारने लागू केलेला, बिल्डर लॉबीने प्रचंड विरोध केलेला “रेरा” नेमका काय आहे\n“ग्वालिपा” नावाच्या साधूमुळे उभ्या राहिलेल्या ग्वालियर किल्ल्याची सुरस कथा\nफेसबुक निळ्या रंगाच का आहे जाणून घ्या त्यामागचं रंजक कारण\nचहाच्या प्रेमापायी नोकरी सोडून टाकले चहाचे दुकान; ज्यातून उभा झाला २२७ कोटीचा व्यवसाय\nऔरंगजेबने देखील लावले होते फटक्यांवर निर्बंध…\nरामदेवबाबांच्या “पतंजली”चे CEO आचार्य बाळकृष्ण: भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक\nसंविधानापासून समाजक्रांतीपर्यंत ; इतिहासापासून शेती तंत्रज्ञानापर्यंत – बाबासाहेबांची वैचारिक स्मारके\nतुमचापण रक्तगट O-निगेटिव्ह आहे का\nशोभा डे ने केला भारतीय ऑलिम्पिक टीमचा अपमान, लोकांनी twitter वर दिलं चोख उत्तर\nडिजिटल इंडिया आणि मेळघाटातील मजूरांचे होळीच्या उंबरठ्यावर ३ महिन्यांचे थकलेले पैसे\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00347.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://bankofmaharashtra.in/bom_marathi/index.asp", "date_download": "2018-04-24T18:32:32Z", "digest": "sha1:ZGRKDQIBU4H73WWFPSEBNASDIXNFBGUR", "length": 14515, "nlines": 105, "source_domain": "bankofmaharashtra.in", "title": "Maharashtra Bank - One Family One Bank", "raw_content": "\nएम डी आणि सीईओ यांचे संदेश\nमला माहिती हवी आहे - ठेव योजना - महासरस्वती योजना - महाबँक लोकबचत योजना - मिक्सी जमा योजना - अस्थिर व्याज दर ठेव योजना - बचत खाते - वाढीव ठेव योजना - महाबँक घटक ठेव योजना - सुलभ जमा योजना - पत सुविधा - शैक्षणिक कर्ज योजना - शेतकऱयांसाठी कर्ज - महाबँक किसान क्रेडीट कार्ड - लघु कालवा पाणीपुरवठा - शेती यांत्रिकीकरण - पशुपालन - बागायती - कृषी क्लिनिक व कृषी व्यापार केंद्र - जमीन खरेदीसाठी अर्थसहाय्य - दुचाकीसाठी अर्थसहाय्य - उपभोक्ता कर्ज - उच्च तंत्रज्ञान प्रकल्प - कॉर्पोरेटसाठी कर्ज य��जना - निधी सुविधा - अनिधी सुविधा - निर्यात - आयात - उदयोगांसाठी कर्ज योजना - निर्यातदारांसाठी कर्ज योजना - व्यक्तिंसाठी कर्ज योजना - व्यावसायिक व स्व – कामगार - गृह कर्ज योजना - महाबँक आधार योजना - उपभोक्ता कर्ज योजना - निर्यातदारांसाठी गोल्ड कार्ड योजना - महाबँक नुतनीकरण योग्य ऊर्जा उपकरण - सॅलरी गैन योजना - महाबँक वाहन कर्ज योजना - महाबँक व्यक्तिगत कर्ज योजना - एसएमई चार्टर - महत्त्वपूर्ण घोषणा - महादीप सोलर होम सिस्टम - महाभारती एनआरआई सेवा - अनिवासी साधारण खाते - अनिवासी बाह्य खाते - विदेशी चलन (अनिवासी) खाते (बँक) - निवासी विदेशी चलन खाते - स्विप्टद्वारे अंतर्वर्ती पैसे पाठवण्यासाठी - केन्द्र - फोरेक्स शाखा/केंन्द्र - आईआर फॉर्म डाउनलोड करा - विदेशी प्रतिनीधी - व्याज दर - देशांतर्गत मुदत ठेवी - एनआरआई ठेवी - एफसीएनआर ठेवी - कर्जावरील व्याजाचे दरपत्रक - मासिक व्याज गणनयंत्र - अधिक सेवा - एटीएम दर्शक - क्रेडिट कार्ड - डिमँट सुविधा - बँकेचे एटीएम नेटवर्क व ग्राहक सेवा - बँकऍश्युरन्स - म्युच्यूअल फंडाचे वितरण - आरटीजीएस शाखांची यादी - इतर सेवा - सेवा दर व शुल्क - सेवा दर एका दृष्टिक्षेपात - सेवा प्रभार सारणी - सार्वजनिक सूचना - लोक सुचना - वृत्तपत्र प्रसारण - आर्थिक - गुंतवणूकदारांसाठी सेवा/सुविधा - कृषी कर्ज माफी आणि कर्जासंबंधीची मदत योजना - विकासात्मक योजना - एमएआरडीइफ - ग्रामीण विकास केन्द्र - ग्रामिण महिला व बाल विकास मंडळ - महाबैंक प्रशिक्षण संस्थान (एमसेटी) - टचक्रीन परियोजना - कृषी मित्र - विक्रीसाठी असलेल्या मालमत्ता - बासल द्वितीय प्रकटीकरण - निविदा आणि कंत्राटसाठी बक्षिस - माहितीच्या अधिकाराचा कायदा - न्यूज लेटर - संबंधित वेबसाईट - डाउनलोड - आमच्याबददल - आपल्या बँकेविषयी माहिती घ्या - अध्यक्षांचा संदेश - संचालक मंडळ - उच्च व्यवस्थापक - शाखा दर्शक - सीबीएस शाखा - घोषणा - आमच्याशी संपर्क साधा - भरती - निविदा - नविन काय \nकृषी कर्ज माफी आणि मदत योजना\nतक्रारींचे विश्लेषण आणि प्रकटीकरण\nनिविदा आणि काँट्रॅक्ट्स पुरस्कार (आयटी विभाग, H.O.)\nकर्मचारी पेन्शनसंबंधी साठी जीवन प्रमाणपत्र स्वरूप\nRevised Marginal Cost of Funds Based Lending Rate (MCLR) / Base Rate with effect from 07.04.2018 Press Release For the Quarter and Half year ended 30th September 2017 कार डीलर्स टाय-अप फॉर्म SMS Charges w.e.f. 01/07/2017 तुमच्या नोंदणीकृत मोबईलवर तुमच्या डिमॅट खात्यावरील सर्व डेबिट आणि अन्य महत्त��वाच्या व्यवहाराबाबतच्या सावधगिरीच्या सूचना (ऍलर्टस्) त्याच दिवशी प्रत्यक्ष सीडीएसएल तर्फे प्राप्त करा ----- ज्या गुंतवणूकदाराच्या हितसंबंधाबाबत असतील\" एटीएम्स कार्यशील झालेल्या असतील व त्यांची कॅलिब्रेशन्स पूर्ण असतील अशा एटीएम्सची यादी कॅलिब्रेशन्स पूर्ण असतील अशा एटीएम्सची यादी Notice for Amendment to service Charges Offer to switch Over to MCLR Attention NRI Accountholders Mahila E-Haat बँक ऑफ महाराष्ट्र कडे शैक्षणिक कर्जाकरिता अर्ज देण्यासाठी विद्यालक्ष्मी प्रवेशद्वार/पोर्टल तामिळनाडू स्टेट टॅक्स पेमेन्ट-येथे क्लिक करा सेवा शुल्काचे सूचिपत्रक ता. 01-02-2016 पासून लागू क्रेडिट प्रस्तावाच्या निपटा-याचा कालावधी फॉरेक्सकार्ड रेट डेली “बचत की कहानी” पुस्तिका मेटको/एमईटीसीओ-- बँक ऑफ महाराष्ट्रची सहाय्यक बीसीएसबीआय-- बँकेचा ग्राहकाशी असलेल्या वचनबद्धतेचा संकेत\nइंटिग्रिटी प्लेज सीव्हीसी तर्फे\nवापरकर्त्याची नियमावली - यूपीआय\nआपले बँक खाते केवायसीची\nपूर्तता करणारे आहे का \nशाखा शोधा (लोकेट करा)/ एटीएम\nतारीख 01-02-2016 च्या अधिसूचनेच्या सेवा शुल्कातील सुधारणा 01-08-2017 पासून लागू\nतारीख 01/07/2017 पासून लागू असलेले सीएमएस शुल्क य़य़\nआयात / निर्यात चलन\nमहत्त्वाचेः :बँक ऑफ महाराष्ट्र कोणत्याही कारणास्तव फोन/इमेल/एसएमएस द्वारे बँक खात्याचे तपशील कधीही विचारीत नाही.\nबँक सर्व ग्राहकांना विनंती करत आहे की, अशा फोन/इमेल/एसएमएस यांना प्रतिसाद देऊ नये आणि त्यांचे बँक खात्याचे तपशील कोणत्याही कारणास्तव कोणालाही देऊ नये. तुमचा सीव्हीव्ही/डेबिट-पिन क्रमांक/क्रेडिट कार्ड कोणालाही देऊ नये.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00347.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://www.starthealthystayhealthy.in/combating-morning-sickness", "date_download": "2018-04-24T18:27:34Z", "digest": "sha1:2A2JAMP6XSI6BHSEDY3NVYTKLQ3XOGXK", "length": 11922, "nlines": 83, "source_domain": "www.starthealthystayhealthy.in", "title": "Combating Morning Sickness | Pregnancy Guide, Pregnancy Tips and Baby Care - Nestle Start Healthy Stay Healthy", "raw_content": "\nगरोदरपणातील अत्यावश्यक पोषणमूल्ये – डी जीवनसत्व आणि कॅल्शियम\nगरोदरपणात वेगवेगळा आणि संतुलित आहार घेणे हे तुम्ही आणि तुमचे बाळ या दोघांसाठीही खूप महत्त्वाचे असते. गरोदरपणातील पोषण हा खूप मोठा विषय आहे पण सुरुवात करणे सोपे आहे – तुमच्या गरोदरपणातील आहारामध्ये आवश्यक पोषणमूल्ये व जीवनसत्वे यांचा समावेश करण्यासाठी त्यांचा परिचय करून घेण्यासाठी, तसेच तुम्ही व तुमचे बाळ यांच्यासाठी त्याचा लाभ या��ी माहिती घेण्यासाठी खालील तक्त्याचा वापर करा.\nतुम्हाला कृत्रिम पुनरुत्पादन तंत्रांचा वापर केल्यानंतरही तुम्हाला गर्भधारणा होत नसेल तर तुमचे डॉक्टर तुम्हाला सरोगसीचा सल्ला देऊ शकतात. तुम्हाला स्वतःचे बाळ हवे असेल पण स्पष्ट वैद्यकीय कारणांमुळे तुम्हाला गर्भधारणा होत नसेल किंवा पूर्ण काळ तुम्ही बाळ गर्भात राखू शकत नसाल तर सरोगसीच्या पर्यायाचा विचार करता येतो. खालील परिस्थितीमध्ये सरोगसीचा सल्ला दिला जातो : गर्भाशय नसणे, अंडे निर्माण होत नसेल किंवा रोगट अंडे असेल तर; सतत गर्भपात होणे; इन व्हिट्रो फर्टिलायझेशन (आयव्हीएफ) वारंवार अपयशी ठरत असेल तर आणि काही विशिष्ट वैद्यकीय परिस्थितीमध्ये.\nतुम्ही गर्भधारणेपूर्वी डॉक्टरांची भेट घेणे का आवश्यक असते\nगरोदर राहण्याच्या तुमच्या निर्णयाबद्दल आणि गर्भधारणेपूर्वी तपासणी करून घेण्याचा विचार केल्याबद्दल अभिनंदन. गर्भधारणेपूर्वीच्या भेटीमध्ये तुमचे आरोग्य चांगले आहे याची खातरजमा करण्यासाठी किंवा तुमचे शरीर गरोदर राहण्यासाठी तयार आहे का हे तपासण्यासाठी गरोदरपणापूर्वी वैद्यकीय तपासणी केली जाते.\nअतिवजन असताना गरोदर राहणे\nगरोदर राहण्याचा विचार करत आहात, पण तुमच्या जास्त शारिरीक वजनामुळे चिंतित आहात अतिवजनामुळे तुम्ही गरोदर राहण्याच्या शक्यतेवर परिणाम होतो. अति वजन असल्यास (बॉडी मास इंडेक्स (बीएमआय) 25 पेक्षा जास्त) सामान्य ओव्ह्यूलेशनमध्ये अडथळे येऊन तुमच्या जननक्षमतेवर विपरीत परिणाम होऊ शकतो.\nसकाळच्या आजारांचा सामना करणे\nगरोदरपणात सर्व स्त्रियांना सतावणारी सर्वात सामान्य समस्या म्हणजे मळमळ, उलट्या असे सकाळचे आजार. हे साधारणपणे गर्भधारणेच्या 4थ्या ते 6व्या आठवड्यांपासून सुरू होते आणि 14व्या ते 16व्या आठवड्यांपर्यंत टिकते. काही स्त्रियांना त्यांच्या गरोदरपणाच्या संपूर्ण कालावधीत सकाळच्या आजारांचा त्रास होऊ शकतो. यामुळे हलकीशी मळमळ किंवा उलट्या होऊ शकतात.\nगरोदरपणा आणि नोकरी/व्यवसाय एकत्र करता येतात का\nकोणत्याही आईसाठी गरोदरपणापेक्षा अधिक सुंदर काळ असू शकत नाही. पण त्याच वेळी काम करणाऱ्या आयांसाठी त्यांची स्वतःची आव्हाने असतात, ही आव्हाने त्यांच्या या टप्प्याशी निगडीत असतात.\nहल्ली वाढत्या संख्येने महिला मातृत्व लांबवत आहेत. तुम्ही अधिक प्रगल्भ, तयार ��णि अनुभवी असता तेव्हा बाळ होण्याचे जास्त फायदे असतात. जरी अनेक महिलांना तिशीमध्ये उशीरा आणि चाळीशीच्या सुरुवातीमध्ये निरोगी बाळे होत असली तरी, तुमचे वय वाढत जाते तसे काही समस्या वारंवार उद्भवतात.\nस्तनपानासाठी तुमच्या शरीराला तयार करण्यासाठी तुमच्या स्तनामध्ये आणि त्याच्या भोवती काही विशिष्ट बदल होतात. अनेक महिलांना गरोदरपणाच्या पहिल्या काही लक्षणांमध्ये येणारा अनुभव म्हणजे स्तनांच्या उतींमध्ये होणारा बदल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00347.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/campuskatta-news/articles-in-marathi-on-mumbai-university-youth-festival-1569498/", "date_download": "2018-04-24T18:23:50Z", "digest": "sha1:FWQTXEDNCWUTWOLM5W2QT7BAMRH2RFTO", "length": 20098, "nlines": 229, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Articles in Marathi on Mumbai University Youth Festival | कलेचे चीज झाले.. | Loksatta", "raw_content": "\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nघाऊक बाजारात दर घसरूनही साखर महागच\nपृथ्वीच्या तापमानात २०१० पासून सातत्याने वाढ\nब्रसेल्स गोळीबारातील आरोपी अब्देसलामला २० वर्षे तुरुंगवास\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\n‘क ला काना का’ मराठी एकांकिका स्पर्धेसाठी जोमाने तालमी सुरू होत्या.\n‘क ला काना का’ मराठी एकांकिका स्पर्धेसाठी जोमाने तालमी सुरू होत्या. लेखक आणि दिग्दर्शकांना पुरस्कार जाहीर करण्यात येणार असल्याने विद्यार्थी कलाकारांनी नाटय़ लेखनावर आणि मांडणीवर विशेष मेहनत घेतली होती. समाजातील परिस्थितीवर आधारित संवेदनशील विषयांना हात घालत अनेक नाटके सादर करण्यात आली. विषयांची विविधता हे या स्पर्धेचे आकर्षण होते.\nठाण्यातील जोशी-बेडेकर महाविद्यालयाच्या ‘क ला काना का’ या एकांकिकेने प्रथम पारितोषिक पटकावले. सॅनिटरी पॅड हे महिलांसाठी अत्यावश्यक वस्तूवर जीएसटी लावल्याने ग्रामीण भागातील एक मुलीने छेडलेल्या लढय़ावर भाष्य करणाऱ्या ‘ते ती आणि..’ या अण्णासाहेब वर्तक महाविद्यालयाची एकांकिकाही प्रथम क्रमांकाची भागीदार ठरली. बेताची परिस्थितीत असतानाही अशिक्षित घरात वाढणाऱ्या मुलांवर अपेक्षांचे ओझे काय असते, याचे वास्तववादी चित्रण मांडणाऱ्या पोद्दार महाविद्यालयाच्या ‘ड्रायव्हर’ या एकांकिकेला द्वितीय क्रमांक मिळाला. पोद्दार महाविद्यालयाच्या शंतनू रांगणेकर याला या एकांकिकेसाठी सवरेत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. माटुंग्याच्या रुपारेल महाविद्यालय���च्या एकांकिकेने तृतीय क्रमांकाचे बक्षीस पटकावले. नाटकाचा दिग्दर्शक यश ढोल्ये याला उत्कृष्ट दिग्दर्शनाचे पारितोषिक मिळाले आहे.\nयाशिवाय लोकनृत्य स्पर्धेत लोकनृत्याचे गुरू म्हणून प्रसिद्ध असलेल्या विद्यार्थीप्रिय प्रशांत बाफलेकर यांचे हे लोकनृत्य बसविण्याचे २५वे वर्ष होते. यंदा त्यांनी १० ते ११ महाविद्यालयांना मार्गदर्शन केले. स्पर्धेत मुंबईबाहेरून आलेल्या महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांनी लोकनृत्य सादर केली.\n'वॉन्टेड' आरोपी शेजारी उभा होता, पोलीस पोस्टर लावत बसले\n'आमच्या घरात मुली आहेत, काँग्रेसला येण्यास सक्त मनाई आहे'\nलग्नाच्या दुसऱ्या दिवशीच मित्रांसोबत मिळून पत्नीवर सामूहिक बलात्कार\nसाधा धक्का लागला म्हणून ट्रेनखाली दिलं ढकलून, महिला प्रवाशाला अटक\nआज इंदिरा गांधी असत्या तर मी काँग्रेसमध्ये असतो-शत्रुघ्न सिन्हा\nकोरेगाव भीमा हिंसाचाराशी आंबेडकरी आणि हिंदुत्त्ववादी संघटनांचा संबंध नाही, सत्यशोधन समितीचा अहवाल\nप्रथम – व्हिवा महाविद्यालय, एस एन शेट्टी महाविद्यालय.\nद्वितीय – नरसी मुंजी महाविद्यालय, साठय़े महाविद्यालय, अन्नालीला महाविद्यालय, मॉडेल महाविद्यालय.\nतृतीय – अण्णासाहेब वर्तक महाविद्यालय, सिद्धार्थ महाविद्यालय, संत गाडगे महाराज महाविद्यालय.\nउत्तेजनार्थ – सोनोपंत दांडेकर महाविद्यालय, तुकाराम भाऊराव धरणे महाविद्यालय\nएकांकिकाप्रमाणे मराठी आणि हिंदी अशा दोन्ही भाषेत सादर होणाऱ्या नाटुकली अर्थात ‘स्किट’ स्पर्धाना विशेष महत्त्व आहे. या नाटय़प्रकारात कमी वेळेत अधिक आशय रसिकांपर्यंत पोहोचविण्याचे आव्हान विद्यार्थी कलाकारांसमोर असते. वांद्रे येथील नॅशनल महाविद्यालयाच्या सभागृहात या स्पर्धा पार पडल्या. मराठी स्किट स्पर्धेत महर्षी दयानंद महाविद्यालयाच्या ‘थोर पुरुष व त्यांच्या पुतळ्यांची होणारी अवहेलना’ला प्रथम पारितोषिक मिळाले. सेल्फीच्या नादामुळे माणूस कसा बंदिस्त होत गेला आहे, याचे चित्रण करणाऱ्या ‘सेल्फी’ या उल्हासनगरच्या सीएचएम महाविद्यालयाच्या नाटुकलीला हिंदी स्किट स्पर्धेत पहिले बक्षीस मिळाले. या वेळी सोनू तुला माझ्यावर भरोसा नाही का, जीएसटी, पारंपरिक गणेशोत्सव, मानसिक बलात्कार, २९ ऑगस्ट रोजी झालेल्या पावसात अडकलेली मुंबई अशा विविध विषयांवर नाटुकली सादर करण्य���त आल्या.\nप्रथम – एम डी महाविद्यालय\nद्वितीय – डी बी जे महाविद्यालय\nतृतीय – एस एच महाविद्यालय, डहाणूकर महाविद्यालय\nप्रथम – आर ए आय टी महाविद्यालय\nद्वितीय – पिल्लई आणि गुरुकुल महाविद्यालय\nतृतीय – पोद्दार महाविद्यालय, सीएचएम महाविद्यालय\nमूकनाटय़ाच्या संकल्पनेवर आधारित वाढत्या हिंसाचारात शांततेची नितांत गरज, मेहनतीच्या कामाचे समाधान, स्वातंत्र्यानंतर भारताचा विकास हे विषय घेऊन मूकनाटय़े सादर करण्यात आली. शब्दांची मदत नसताना केवळ मुद्राभिनय, विशिष्ट हालचालींनी आशय-संवाद प्रेक्षकांपर्यंत पोहोचविण्याची कला या वेळी पाहावयास मिळाली.\nप्रथम – पोद्दार महाविद्यालय, पाटकर महाविद्यालय\nद्वितीय – सोमय्या महाविद्यालय, वझे-केळकर महाविद्यालय\nतृतीय – एम डी आणि डी बी जे महाविद्यालय\nपारंपरिक वाद्यांचा साथीने दैनंदिन व्यवहारातील वस्तूंचा वापर करीत केलेली नादनिर्मिती ही यंदाचा ‘फोक ऑर्केस्ट्रा’ पार पडला. पितळेचे ताट, सुपामधील धान्य पाखडण्याच्या ध्वनी आणि बांबूच्या मदतीने तालनिर्मिती करण्यात आली. विद्यापीठाच्या विद्यार्थी भवनात पार पडलेल्या या स्पर्धेत १५ महाविद्यालये अंतिम स्पर्धेसाठी रिंगणात होती. पारंपरिक लोकसंगीताबरोबरच चित्रपट गीतांची सांगड रंगतदार ठरली.\nप्रथम – डहाणूकर महाविद्यालय\nद्वितीय – अण्णासाहेब वर्तक महाविद्यालय\nतृतीय – पोद्दार महाविद्यालय\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nआसाराम बापू निर्दोष, ईश्वराने त्याना दोषमुक्त करावे ही इच्छा-साध्वी प्रज्ञा\nपाकिस्तानी क्रिकेटपटू 'संस्कारी' झाले तरच त्यांच्याशी खेळू, बीसीसीआयचा टोला\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n'वॉन्टेड' आरोपी शेजारी उभा होता, पोलीस पोस्टर लावत बसले\n'आमच्या घरात मुली आहेत, काँग्रेसला येण्यास सक्त मनाई आहे'\nलग्नाच्या दुसऱ्या दिवशीच मित्रांसोबत मिळून पत्नीवर सामूहिक बलात्कार\nसाधा धक्का लागला म्हणून ट्रेनखाली दिलं ढकलून, महिला प्रवाशाला अटक\nआज इंदिरा गांधी असत्या तर मी काँग्रेसमध्ये असतो-शत्रुघ्न सिन्हा\nकोरेगाव भीमा हिंसाचाराशी आंबेडकरी आणि हिंदुत्त्ववादी संघटनांचा संबंध नाही, सत्यशोधन समितीचा अहवाल\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरन��� सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nमुन्ना यादवला सर्वोच्च न्यायालयातून तात्पुरता जामीन\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nमहापालिकेच्या ३४ मराठी शाळा बंद\nजिल्ह्य़ात ६८ अपघात स्थळे\nकर्नाक पूल पाडण्यास उच्च न्यायालयाचा हिरवा कंदील\nनेहरू विज्ञान केंद्रातील ‘दि एनर्जी बॉल’ नव्या ढंगात\n‘फटका चोरां’ची दहशत कायम\nवाढलेल्या तापमानात विजेविना घामाघूम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00349.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/lokbhramanti-news/articles-in-marathi-on-tungareshwar-1592641/", "date_download": "2018-04-24T18:19:51Z", "digest": "sha1:OVMUH6HWWOQN4EB5SJKVMSD4WWVCUSBV", "length": 17105, "nlines": 209, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Articles in Marathi on Tungareshwar | तुंगारेश्वर | Loksatta", "raw_content": "\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nघाऊक बाजारात दर घसरूनही साखर महागच\nपृथ्वीच्या तापमानात २०१० पासून सातत्याने वाढ\nब्रसेल्स गोळीबारातील आरोपी अब्देसलामला २० वर्षे तुरुंगवास\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\nमुंबईपासून जवळच विरार आणि वसईच्या डोंगररांगात तुंगारेश्वर अभयारण्य वसले आहे.\n( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )\nमुंबईपासून जवळच विरार आणि वसईच्या डोंगररांगात तुंगारेश्वर अभयारण्य वसले आहे. येथील दाट हिरव्यागार वनराईचं पावसाळ्यातलं रूपडं काही औरच असतं. २४ ऑक्टोबर २००३ ला ८५.७०० चौरस किमीच्या या क्षेत्राला अभयारण्याचा दर्जा मिळाला. २१७७ फूट उंचीवर तुंगारेश्वर हे डोंगर, जंगल भटक्यांचे आवडते ठिकाण तर आहेच, पण तुंगारेश्वराच्या मंदिरामुळे भाविकांचे श्रद्धास्थानदेखील आहे.\nया अभयारण्यात साग, शिसव, खैर, ऐन, आवळा, हिरडा, बेहडा यासारख्या महत्त्वाच्या वनस्पती आहेत. बिबटे, रानडुक्कर, ससे, भेकर, मकाक, लंगूर यांच्यासह पक्ष्यांच्या १५० प्रजाती इथे पाहावयास मिळतात. पावशा, सर्पगरुड, महाभृंगराज, श्याम, जंगली, पिंगळा, सुभग, पर्ण पक्षी, हळद्याचं सहज होणारं दर्शन आनंद देऊन जातं.\nतुंगारेश्वर अभयारण्याच्या घनदाट वनराईत दडलेल्या शिवमंदिरामध्ये श्रावणमासी भाविकांची गर्दी लोटते. त्यात मंदिराशेजारून वाहणाऱ्या प्रवाहात ठिकठिकाणी निर्माण होणाऱ्या छोटय़ा-मोठय़ा धबधब्य��ंची रेलचेल असल्यामुळे वर्षांपर्यटनासाठी येथे बरीच झुंबड उडते. वसई रोड स्थानकापासून १० किलोमीटर अंतरावरील तुंगारेश्वर फाटय़ापर्यंत आपण शेअर रिक्षाने जाऊ शकतो किंवा थेट रिक्षा तुंगारेश्वर मंदिरापर्यंतही नेऊ शकतो. पण ज्याला निसर्गाचा आस्वाद घ्यायचा आहे, पाण्यात मनसोक्त खेळायचे आहे त्यांनी पायीच जाणं उत्तम. मंदिरापर्यंत जाताना लागणारे दोन-तीन ओढे वेड लावतात, चिंब भिजण्याचा आनंद देतात. साधारण तासाभराची पायपीट करत जाणे कधीही चांगलेच.\n'वॉन्टेड' आरोपी शेजारी उभा होता, पोलीस पोस्टर लावत बसले\n'आमच्या घरात मुली आहेत, काँग्रेसला येण्यास सक्त मनाई आहे'\nलग्नाच्या दुसऱ्या दिवशीच मित्रांसोबत मिळून पत्नीवर सामूहिक बलात्कार\nसाधा धक्का लागला म्हणून ट्रेनखाली दिलं ढकलून, महिला प्रवाशाला अटक\nआज इंदिरा गांधी असत्या तर मी काँग्रेसमध्ये असतो-शत्रुघ्न सिन्हा\nकोरेगाव भीमा हिंसाचाराशी आंबेडकरी आणि हिंदुत्त्ववादी संघटनांचा संबंध नाही, सत्यशोधन समितीचा अहवाल\nडोंगररांगेत झाडांच्या गर्द हिरवाईत लपून बसलेले तुंगारेश्वरचं शिवमंदिर प्राचीन असून नेहमी शिवभक्तांनी गजबजलेले असते. मंदिराभोवती असलेली झाडांची गर्दी पाहिल्यानंतर मन प्रसन्न होतं. मंदिराशेजारीच एक झरा वाहतो तो दगडांमधून धावत जातो तेव्हा अनेक निर्माण झालेले अनेक छोटे-मोठे धबधबे लहान मुलासारखे अवखळ होऊन धावताना दिसतात. इथला तुंगारेश्वर धबधबा पाहण्यासारखा आहे. मंदिरापासून अवघ्या १० ते १५ मिनिटांच्या अंतरावर असलेल्या या धबधब्यामुळे निसर्ग चहुअंगाने फुलून आल्याची जाणीव होते.\nपावसाळी पर्यटनाचं हे खूप सुंदर ठिकाण आहे. येथील आश्रमाच्या आसपास मोराचंही दर्शन होते. पायथ्यापासून पायी चालत आलं तरी अजिबात थकवा जाणवत नाही. मंदिर परिसरात छोटी दुकानं आहेत. तिथं चहा-नाश्ता मिळू शकतो. भाविकांसाठी मंदिर, वनप्रेमींसाठी हिरवाकंच गर्द परिसर आणि ट्रेकर्ससाठी आव्हान देणारी डोंगररांग अशा विविध स्वरूपात तुंगारेश्वर तुम्हाला साद घालत राहते. या भागाचे वैशिष्टय़ म्हणजे येथील जैवविविधता. जंगलाशी खऱ्या अर्थी एकरूप व्हायचे असेल तर येथे एखाद्या जाणकारासोबत जंगलात एक फेरफटका मारलाच पाहिजे. अनेक प्रजातींच्या फुलपाखरांनी हे जंगल समृद्ध आहे. अनेक ट्रेकर्स तुंगारेश्वर ते परशुराम कुंड अशा छोटय़ा आणि सोप्या ट्रेकचाही आनंद घेतात. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, तानसा अभयारण्य, कर्नाळा पक्षी अभयारण्य यांसारख्या जवळच्या स्थळांबरोबर मुंबईकरांना हाकेच्या अंतरावर असलेले तुंगारेश्वर अभयारण्य ही तितकेच प्रिय आहे. वसईतलं हे सर्वात उंच पठार आहे.\nडॉ. सुरेखा म. मुळे\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nआसाराम बापू निर्दोष, ईश्वराने त्याना दोषमुक्त करावे ही इच्छा-साध्वी प्रज्ञा\nपाकिस्तानी क्रिकेटपटू 'संस्कारी' झाले तरच त्यांच्याशी खेळू, बीसीसीआयचा टोला\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n'वॉन्टेड' आरोपी शेजारी उभा होता, पोलीस पोस्टर लावत बसले\n'आमच्या घरात मुली आहेत, काँग्रेसला येण्यास सक्त मनाई आहे'\nलग्नाच्या दुसऱ्या दिवशीच मित्रांसोबत मिळून पत्नीवर सामूहिक बलात्कार\nसाधा धक्का लागला म्हणून ट्रेनखाली दिलं ढकलून, महिला प्रवाशाला अटक\nआज इंदिरा गांधी असत्या तर मी काँग्रेसमध्ये असतो-शत्रुघ्न सिन्हा\nकोरेगाव भीमा हिंसाचाराशी आंबेडकरी आणि हिंदुत्त्ववादी संघटनांचा संबंध नाही, सत्यशोधन समितीचा अहवाल\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nमुन्ना यादवला सर्वोच्च न्यायालयातून तात्पुरता जामीन\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nमहापालिकेच्या ३४ मराठी शाळा बंद\nजिल्ह्य़ात ६८ अपघात स्थळे\nकर्नाक पूल पाडण्यास उच्च न्यायालयाचा हिरवा कंदील\nनेहरू विज्ञान केंद्रातील ‘दि एनर्जी बॉल’ नव्या ढंगात\n‘फटका चोरां’ची दहशत कायम\nवाढलेल्या तापमानात विजेविना घामाघूम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00349.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%B2%E0%A5%80_%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE", "date_download": "2018-04-24T18:12:21Z", "digest": "sha1:U4KJ6ZFMZL762KRCV22OCDFHACGYBUZG", "length": 4821, "nlines": 98, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "अरवली जिल्हा - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\n३,३०८ चौरस किमी (१,२७७ चौ. मैल)\nअरवली जिल्हा हा गुजरातच्या ३३ जिल्ह्यांपैकी एक जिल्हा आहे. हा जिल्हा १५ ऑगस्ट २०१३ रोज�� साबरकांठा जिल्ह्यामधून वेगळा काढण्यात आला.\nअहमदाबाद • अमरेली • अरवली • आणंद • कच्छ • खेडा • गांधीनगर • गीर सोमनाथ • छोटाउदेपूर • जामनगर • जुनागढ • डांग • तापी • दाहोद • देवभूमी द्वारका • नर्मदा • नवसारी • पंचमहाल • पाटण • पोरबंदर • बनासकांठा • बोटाड • भरूच • भावनगर • महीसागर • महेसाणा • मोर्बी • राजकोट • वडोदरा • वलसाड • साबरकांठा • सुरत • सुरेंद्रनगर\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २१ मे २०१५ रोजी १३:१६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00350.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%9C%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A5%80%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%B3", "date_download": "2018-04-24T17:53:42Z", "digest": "sha1:YU5AJXF4KPRCUCRSGJGCXYL7L4XN5ULN", "length": 4852, "nlines": 159, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:जर्मनीमधील खेळ - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nएकूण २ उपवर्गांपैकी या वर्गात खालील २ उपवर्ग आहेत.\n► जर्मन खेळाडू‎ (३ क)\n► जर्मन फुटबॉल क्लब‎ (२४ प)\n\"जर्मनीमधील खेळ\" वर्गातील लेख\nएकूण १० पैकी खालील १० पाने या वर्गात आहेत.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १६ एप्रिल २०१३ रोजी ०३:१३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00350.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://shivray.com/category/biography/swarjya-sankalpak-shahajiraje-bhosale/", "date_download": "2018-04-24T18:10:09Z", "digest": "sha1:D6GV5LWT3KCHPLOEEFKNKWXDDT6HAADW", "length": 11221, "nlines": 159, "source_domain": "shivray.com", "title": "स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले | Chhatrapati Shivaji Maharaj - Shivray", "raw_content": "\nछत्रपती शिवाजी – महाराजांवर चित्रपट\nबेसिक फोटोग्राफी वर्कशॉप – ४ सप्टेंबर २०१६\nस्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले\nछत्रपती राजर्षि शाहू महाराज\nगनिमी कावा – युध्दतंत्र\nस्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले\nपराक्रम, युद्धप्रसंगीची बुद्धिमत्ता, उत्तम प्रशासन, व स्वतंत्र राज्यकारभार या मूलभूत गुण-कौशल्यांचे बीजारोपण शिवाजीराजांमध्ये करणारे व्यक्तिमत्त्व जेव्हा दिल्लीमध्ये दिल्लीपती शहेनशाह शहाजान आणि महंमद आदिलशहा या दोघांनी मि���ून निजामशाही संपवली, त्या वेळी निजामशहाचा वारसदार मूर्तझा या लहान मुलाला स्वत:च्या मांडीवर बसवून शहाजीराजांनी स्वतंत्रपणे राज्यकारभार सुरू केला व जणू स्वत:वरच छत्र धारण केले. ही घटना अहमदनगर जिल्ह्यातील, संगमनेर तालुक्यातील पेमगिरी किल्ल्यावर घडली. त्यांचा ...\nAnuya on महाराष्ट्राच्या किल्ल्यांकडे सरकारचे अक्षम्य दुर्लक्ष\nshashank on वीर शिवा काशीद\nछत्रपती शिवाजी – महाराजांवर चित्रपट\nबेसिक फोटोग्राफी वर्कशॉप – ४ सप्टेंबर २०१६\nगनिमी कावा – युध्दतंत्र\nछत्रपती राजर्षि शाहू महाराज\nस्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले\nchatrapati shivray chhatrapati shivaji maharaj kaviraj bhushan lohagad fort Modi Letter D Modi Letter DH Modi Letter N Modi Letter SH Modi Letter T Modi Letter TH modi script nature photography Quiz Contest raigad raigad fort Rajaram Maharaj shivaji raje shivkalyan raja shivrayanchi aarti आज्ञापत्र कविराज भूषण छत्रपती शिवाजी महाराज जाणता राजा जावजी लाड ताराराणी प्र. के. घाणेकर प्रश्नमंजुषा बाजीराव पेशवे बाल शिवाजी मराठा मराठेशाही राजमाता जिजाऊ आऊसाहेब लता मंगेशकर वा. सी. बेंद्रे शहाजी महाराज शिवराय शिवरायांचा जन्म शिवरायांची आरती शिवाजी राजे शिवाजीराजे भोसले शिवाजी शहाजी भोसले सरनौबत सेतू माधवराव पगडी सोपी मोडी पत्रे २०१५\nशिवराय प्रश्नमंजुषा – प्रश्न क्रमांक १५\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १२\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. ११\nशिवराय प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक १४\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १३\nछत्रपती शिवाजी – महाराजांवर चित्रपट\nबेसिक फोटोग्राफी वर्कशॉप – ४ सप्टेंबर २०१६\nJai ram Shinde: सर माझ्या माहिती प्रमाणे पन्हाळा गडावरील ईतिहाआसआसाचे वर्णन...\nJai ram Shinde: खुप छान माहित दिल्या ईतिहासातील. पण माला माहिती आहे त्याप्रम...\nशिवराय प्रश्नमंजुषा – प्रश्न क्रमांक १५\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १२\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. ११\nशिवराय प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक १४\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १३\nकाळकाई खिंडीत सिद्दयांची कत्तल करणारे जावजी लाड\nप्रती तानाजी – पदाती सप्तसहस्त्री नावजी लखमाजी बलकवडे\nछत्रपती संभाजी महाराजांचा जन्म\nराजगड लढविणारे संताजी सिलीम्बकर\nजयदेव जयदेव जय जय शिवराया\nशिवरायांचे दुर्गविज्ञान आणि दुर्गव्यवस्थापन\nशिवराय प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक १४\nJai ram Shinde: सर माझ्या माहिती प्रमाणे पन्हाळा गडावरील ईतिहाआसआसाचे वर्णन...\nJai ram Shinde: खुप छान माहित दिल्या ईतिहासातील. पण माला माहिती आहे त्याप्रम...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00351.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "http://abpmajha.abplive.in/videos/gadchiroli-c-60-commando-team-killed-7-naxalites-486606", "date_download": "2018-04-24T17:58:28Z", "digest": "sha1:2UJSW2FYYWS67GCMLDXFHOMCW3OEKFOT", "length": 14038, "nlines": 134, "source_domain": "abpmajha.abplive.in", "title": "गडचिरोली: 5 महिला आणि 2 पुरुष नक्षलवाद्यांचा खात्मा", "raw_content": "\nगडचिरोली: 5 महिला आणि 2 पुरुष नक्षलवाद्यांचा खात्मा\nगडचिरोलीच्या जंगलात दबा धरून बसलेल्या 7 नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात सी -60 कमांडोच्या पथकाला यश आलंय. कंठस्नान घालण्यात आलेल्या नक्षलवाद्यांमध्ये 5 महिला तर 2 पुरूषांचा समावेश आहे.\nविशेष चर्चा : सरोज खानचं डोकं ठिकाणावर आहे काय\nस्पेशल रिपोर्ट : नाशिक : व्हेंटिलेटरमध्ये झुरळ अडकलं, श्वास न घेता आल्याने महिलेचा मृत्यू\nस्पेशल रिपोर्ट : मुंबई : पैसे आणि जागेचं गणित जुळवणारे मुंबईतील नॅनो फ्लॅट\nमुंबई : 'एबीपी माझा'चे मुख्य संपादक राजीव खांडेकर यांना दीनानाथ मंगेशकर पुरस्कार\nगडचिरोली : नक्षलवाद्यांचा खात्मा करणारे जिगरबाज सी-60\nपुणे : कोरेगाव भीमा प्रकरणातील साक्षीदार पूजाच्या मारेकऱ्यांना अटक करा : रिपाइं\nस्पेशल रिपोर्ट : पंढरपूर : रांगेशिवाय विठ्ठल दर्शन, पंढरपुरात लवकरच टोकन व्यवस्था\nपंढरपूर : विठुची पंढरी मांस-मद्यमुक्त करण्यासाठी मंदिर समितीचा ठराव\nपुणे : सचिन तेंडुलकरचे 'जबरा फॅन' राजू गायकवाडांचं फोटो कलेक्शन खुलं\nस्पेशल रिपोर्ट : शिक्षक भरतीत गुण वाढवून देणारं रॅकेट सक्रिय\nपुणे : कोरेगाव भीमा प्रकरणी सत्यशोधन अहवालात पोलिस अधीक्षकांवर ठपका\nस्पेशल रिपोर्ट : औरंगाबाद : कॉपी पकडलेल्या परीक्षार्थीची कर्मचाऱ्याला मारहाण, आत्महत्येची धमकी\nबातम्या सुपरफास्ट : देशाच्या कानाकोपऱ्यातील घडामोडींचा आढावा\nनाशिक : व्हेंटिलेटरमध्ये झुरळ अडकलं, नाशिकमध्ये रुग्णाचा मृत्यू\nनागपूर : शेतकऱ्याच्या शिवारात पट्टेदार वाघाचा वावर\nविशेष चर्चा : सरोज खानचं डोकं ठिकाणावर आहे काय\nस्पेशल रिपोर्ट : नाशिक : व्हेंटिलेटरमध्ये झुरळ अडकलं, श्वास न घेता आल्याने महिलेचा मृत्यू\nस्पेशल रिपोर्ट : मुंबई : पैसे आणि जागेचं गणित जुळवणारे मुंबईतील नॅनो फ्लॅट\nमुंबई : 'एबीपी माझा'चे मुख्य संपादक राजीव खांडेकर ���ांना दीनानाथ मंगेशकर पुरस्कार\nगडचिरोली : नक्षलवाद्यांचा खात्मा करणारे जिगरबाज सी-60\nपुणे : कोरेगाव भीमा प्रकरणातील साक्षीदार पूजाच्या मारेकऱ्यांना अटक करा : रिपाइं\nस्पेशल रिपोर्ट : पंढरपूर : रांगेशिवाय विठ्ठल दर्शन, पंढरपुरात लवकरच टोकन व्यवस्था\nपंढरपूर : विठुची पंढरी मांस-मद्यमुक्त करण्यासाठी मंदिर समितीचा ठराव\nपुणे : सचिन तेंडुलकरचे 'जबरा फॅन' राजू गायकवाडांचं फोटो कलेक्शन खुलं\nस्पेशल रिपोर्ट : शिक्षक भरतीत गुण वाढवून देणारं रॅकेट सक्रिय\nपुणे : कोरेगाव भीमा प्रकरणी सत्यशोधन अहवालात पोलिस अधीक्षकांवर ठपका\nस्पेशल रिपोर्ट : औरंगाबाद : कॉपी पकडलेल्या परीक्षार्थीची कर्मचाऱ्याला मारहाण, आत्महत्येची धमकी\nगडचिरोली: 5 महिला आणि 2 पुरुष नक्षलवाद्यांचा खात्मा\nगडचिरोली: 5 महिला आणि 2 पुरुष नक्षलवाद्यांचा खात्मा\nगडचिरोलीच्या जंगलात दबा धरून बसलेल्या 7 नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात सी -60 कमांडोच्या पथकाला यश आलंय. कंठस्नान घालण्यात आलेल्या नक्षलवाद्यांमध्ये 5 महिला तर 2 पुरूषांचा समावेश आहे.\nविशेष चर्चा : सरोज खानचं डोकं ठिकाणावर आहे काय\nस्पेशल रिपोर्ट : नाशिक : व्हेंटिलेटरमध्ये झुरळ अडकलं, श्वास न घेता आल्याने महिलेचा मृत्यू\nस्पेशल रिपोर्ट : मुंबई : पैसे आणि जागेचं गणित जुळवणारे मुंबईतील नॅनो फ्लॅट\nमुंबई : 'एबीपी माझा'चे मुख्य संपादक राजीव खांडेकर यांना दीनानाथ मंगेशकर पुरस्कार\nगडचिरोली : नक्षलवाद्यांचा खात्मा करणारे जिगरबाज सी-60\nपुणे : कोरेगाव भीमा प्रकरणातील साक्षीदार पूजाच्या मारेकऱ्यांना अटक करा : रिपाइं\nस्पेशल रिपोर्ट : पंढरपूर : रांगेशिवाय विठ्ठल दर्शन, पंढरपुरात लवकरच टोकन व्यवस्था\nपंढरपूर : विठुची पंढरी मांस-मद्यमुक्त करण्यासाठी मंदिर समितीचा ठराव\nपुणे : सचिन तेंडुलकरचे 'जबरा फॅन' राजू गायकवाडांचं फोटो कलेक्शन खुलं\nस्पेशल रिपोर्ट : शिक्षक भरतीत गुण वाढवून देणारं रॅकेट सक्रिय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00352.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "http://tusharnagpur.blogspot.com/2013_06_01_archive.html", "date_download": "2018-04-24T17:59:32Z", "digest": "sha1:5OIBSO5T56HODZIRZJNRUR6RVDQS3E76", "length": 12500, "nlines": 338, "source_domain": "tusharnagpur.blogspot.com", "title": "तुष्की नागपुरी: June 2013", "raw_content": "\nनागपूरचा कवी तुष्की नागपुरी याच्या कविता या ब्लाग वर वाचा\nगुरुवार, २७ जून, २०१३\nसुरातून बासरीच्या, जणू बासरी म्हणते, हवी राधा राधा राधा\nअशी बासरी भिनली, अणू रेणू तिचा गाई एक, कान्हा कान्हा कान्हा\nपहाटले जग सारे, बघे यमुनेचा काठ\nकान्हा होई उतावीळ, पाहे राधेचीच वाट\nअडवीन येता राधा, मनी आनंद दाटतो, रोज बेत रचताना\nअशी बासरी भिनली, अणू रेणू तिचा गाई एक, कान्हा कान्हा कान्हा\nबासरीने मुग्ध होते, राधा हरखून जाई\nकान्हा रोज ठरवून, बासरीची धून गाई\nरागावेल गोड राधा, अडवतो रे कशाला, रोज पाणी भरताना\nअशी बासरी भिनली, अणू रेणू तिचा गाई एक, कान्हा कान्हा कान्हा\nरागावते तरी पुन्हा, कान्हा शोधते चोरून\nनाही दिसला तं घोर, हळहळे तिचे मन\nत्याची खट्याळ लबाडी, हवीहवीशी वाटते, बासरीत रंगताना\nअशी बासरी भिनली, अणू रेणू तिचा गाई एक, कान्हा कान्हा कान्हा\nनागपूर, २७ जून २०१३, ०७:४५\nद्वारा: Tushar Joshi तारिख: गुरुवार, जून २७, २०१३ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nबुधवार, २६ जून, २०१३\nक्षण क्षण मुग्ध धुंद\nनागपूर, २६ जून २०१३, ०९:००\nद्वारा: Tushar Joshi तारिख: बुधवार, जून २६, २०१३ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nशुक्रवार, २१ जून, २०१३\nकधी सांजवेळी मनाच्या तळाशी\nनिनावी क्षणांचे धुके दाटते\nतुझ्या आठवांच्या मीठीतून घ्यावी\nपुन्हा ऊब थोडी असे वाटते\nलपेटून घेता तुझ्या आठवांना\nउमेदून येते पुन्हा पालवी\nउफाळून येते मनातून प्रीती\nउरी जागवे नित्य आशा नवी\nकधी खिन्न होतो जगाच्या उन्हाने\nतुझे भास आयुष्य देती मला\nतुझे शब्द येती क्षणांच्या रूपाने\nजगावे कसे हेच सांगायला\nतुझ्या सावलीचे कवच दाट आहे\nजगाची उन्हे बाधती ना मला\nतुला आठवोनी पुन्हा सिद्ध होतो\nनागपूर, २२ जून २०१३, ११:००\nद्वारा: Tushar Joshi तारिख: शुक्रवार, जून २१, २०१३ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nशुक्रवार, १४ जून, २०१३\nनिशा किती झकास पण\nकशास मी उदास पण\nतरी किती मिठास पण\nअसेल ध्येय भव्य ते\nसुखी करे प्रवास पण\nकठोर 'तुष्कि' बोल तू\nबरी नव्हे मिजास पण\nनागपूर, १४ जून २०१३, ०९:३०\nद्वारा: Tushar Joshi तारिख: शुक्रवार, जून १४, २०१३ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतर पोस्ट्स जरा जुनी पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: पोस्ट (Atom)\n तुष्की नागपुरीच्या ब्लाग वर तुमचे मनःपूर्वक स्वागत आहे. या ब्लाग वरच्या सर्व कविता तुष्की नागपुरी यां��ी लिहिलेल्या आहेत आणि त्यांचे सर्व हक्क तुष्की नागपुरी यांच्या कडे आहेत. तुम्हाला कविता आवडली व मित्रांना दाखवावीशी वाटली तर या ब्लाग चा दुवा त्यांना द्या. कविता कॉपी पेस्ट करून किंवा ईमेल करून पाठवावीशी वाटली तर तुष्की नागपुरी हे कलाकाराचे नाव पण त्या कवितेसोबत राहू द्या.\nनेहमीच वाटतं मला (1)\nसावळ्या मिलीच्या कविता (1)\nसावळ्या मुलीची गाणी (1)\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nचित्र विंडो थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00352.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://www.inmarathi.com/america-strike-on-seria/", "date_download": "2018-04-24T18:22:32Z", "digest": "sha1:SNF2SJ4ZTZY4ZL6Y24OUTOLMHAALIWGN", "length": 15210, "nlines": 102, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "शस्त्र उद्योगांच्या नफेखोरीपोटी अमेरिकेचा सीरियावर हल्ला?", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nशस्त्र उद्योगांच्या नफेखोरीपोटी अमेरिकेचा सीरियावर हल्ला\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page\n१९६१ मध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आयसेनहॉवर यांनी “Military Industrial Complex” ही संज्ञा ईंग्रजी भाषेला बहाल केली. तेव्हापासून मात्र ही “इंडस्ट्री” 0वाढतच गेलीये आणि आज तिचे रूपांतर एका अवाढव्य राक्षसात झालय. आज अनेक काँग्रेसमेन हे ह्या इंडस्ट्रीपासून लाभान्वित आहेत. “वॉर इकॉनॉमी”तुन होणाऱ्या नफ्यातून ते त्यांच्या campaigns साठी फंडिंग मिळवतात. तसेच, सत्तेत बराच काळ टिकून नंतर एका मोठ्या lobbying – position मध्ये निवृत्त होतात\nहे सांगण्याचं कारण असं की, आज एक खूप मोठी इंडस्ट्री आहे जिला सीरिया आणि इराणसोबत युद्ध झालेलं हवय एवढच नाही तर रशिया आणि चीन सोबत सुरु असलेलं अमेरिकेचं confrontation मोठ्या प्रमाणात युद्धात बदलावं असही या इंडस्ट्रीला वाटतं. ह्या प्रकाराला “इंडस्ट्री” म्हणणं योग्यच आहे. कारण, यातले बरेचसे घटक हे पैशांनी प्रोत्साहित आहेत, जो पैसा मोठ्या कॉर्पोरेशन्सकडून आणि वॉल स्ट्रीटकडून येत असतो.\nअमेरिकेची “संरक्षण” इंडस्ट्रीसुद्धा अशाच घटकांना प्रोत्साहन देते जे युद्ध व्हावं यासाठीच काम करत असतात, त्याला ईंग्रजीत “think tanks” म्हणतात. उदाहरणार्थ, Neoconservative institute for the study of War – ही संस्था “लोकशाहीचे संरक्षण” आणि “अमेरिकन इंटरप्राईझ इन्स्टिट्युट” च्या नावाखाली एक अत्यंत आक्रमक परराष्ट्र धोरणाचा प्रचार करते, ज्यामुळे सीरियावर नुकतेच ताजे हल्ले झालेले आहेत.\nडोनाल्ड ट्रम्प यांनी सिरियातून सैन्य मागे घेणार असा दावा केला होता. पण ते विधान मागे घेण्याची त्यांना खूप घाईसुद्धा झाली. इस्राएल आणि काँग्रेसचं प्रेशर, दुसरं काय त्यात भरीस भर म्हणून सिरियाने chemical attack केल्याचा आरोप अमेरिका आणि इस्राएलने लावला. तसं बघितलं तर बशर-अल-असाद यांना हा केमिकल हल्ला करण्याची काहीही गरज नाही, त्यांचे सैन्य दमास्कस ह्या भागातून काढता पाय घेत असताना ते हा हल्ला का करतील असा प्रश्न कुणालाही पडणं साहजिक आहे. पण ट्रम्प यांनी अजिबात वेळ न दवडता ट्विट करून टाकलं.\nट्विटचं ढोबळ मराठी भाषांतर –\n“सीरियाच्या अविचारी रासायनिक हल्ल्यात कित्त्येक मरण पावले आहेत, ज्यात स्त्रिया आणि लहान मुले यांचा सुद्धा समावेश आहे. हे अत्त्याचार घडलेलं ठिकाण सीरियन आर्मीने पूर्णपणे वेढुन ठेवलंय आणि बाहेरच्या जगाला संपर्क करण्याचा काहीही वाव नाही. पुतीन, रशिया, इराण हे असाद ह्या जनावराला पाठिंबा दिल्यामुळे दोषी आहेत. ह्याची मोठी किंमत आता चुकवावी लागणार.”\nहल्ला झाल्यानंतर ट्रम्प यांना इतक्या लवकर कसं कळलं कि हल्ला कुणी केला म्हणून तरी पण ते उतावीळ, अर्धवट तरुण मुलासारखं बेजबाबदारपणे ट्विट करून मोकळे झाले. बऱ्याच दिवसांपूर्वी रशियाच्या संरक्षण खात्याने False Flag ऑपरेशन होईल असा इशारा दिला होता. अमेरिकेच्या नॅशनल मिडीयालासुद्धा ह्या अन्नसाखळीतून फायदा होत असतो. ट्रम्प यांच्या ट्विटनंतर तासाभरातच मीडिया फक्त आणि फक्त सिरियन रासायनिक हल्ल्यावर बोलू लागलं. कुठल्याही मीडिया हाऊसने ह्यावर संशय दाखवला नाही. यावरून आपण काय निष्कर्ष घ्यावा\nआघाडीचे राजकारणी सेनेटर लिंडसे ग्रॅहम आणि जॉन मॅक्केन हे सुद्धा नेहमी परकीय धोक्यांचा ढिंढोरा पिटत असतात. ग्रॅहम यांच्या म्हणण्यानुसार जर अमेरिकेने सिरियातून सैन्य मागे घेतलं तर अमेरिका “शक्तिहीन राष्ट्र” म्हणून ओळखलं जाईल, म्हणून ट्रम्प यांनी सीरियाचा एअर फोर्स बेस उद्धवस्त करावा असा देखील “सल्ला” त्यांनी दिला. आणि ट्रम्प यांनी तो लगेच मनावर घेऊन हल्ले केले सुद्धा. त्यांनी लगेचच “मिशन अकम्प्लिशड” असं ट्विट करून टाकलंय\nह्या “इंडस्ट्री”चा मानवतेला किती मोठा धोका आहे हेच आपल्याला ह्या घटनांवरून लक्षात येतं\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page \n← हस्तमैथुन : शाप की वरदान समज, गैरसमज आणि तथ्य\nआसिफा वरील अत्याचाराचं समर्थन का घडतं : अम्मा पकोडा आणि धृवीकरण : भाऊ तोरसेकर →\nअमेरिकेला “अंकल सॅम” हे नाव कसं पडलं जाणून घ्या रंजक कथा\nरशियाचे ४ हेरगिरी कारनामे ज्यांनी अमेरिकेला जेरीस आणलं\n“मला मोदीच नवरा हवा गं बाई” : मोदींशी लग्न करायचं म्हणून जंतरमंतरवर आंदोलन\nरामायणातील अशी काही सत्यं जी दाखवतात रावणा सारखा ‘ज्ञानी’ पुरुष सापडणे कठीण\nअंतराळाबद्दल तुम्हाला माहित असलेल्या या गोष्टी म्हणजे केवळ ‘मिथके’ आहेत\nस्वप्नातील कालव्यांचे गाव : गिएथूर्न\nरयतेचा पोटच्या पोराप्रमाणे सांभाळ करणारा राजा\nहिंदू रोहिंग्या स्त्रियांवरील धक्कादायक अत्याचार उघडकीस \nरतन टाटा आणि सायरस मिस्त्रींच्या वादाची तुम्हाला माहिती नसलेली नेमकी कारणे\nअर्णबचे रिपब्लिक – विश्वासार्हतेच्या कसोटीत उत्तीर्ण होईल\nया मंदिराजवळून जाताना ट्रेनची गती अपोआप मंदावते\nहा असा असेल नवा बॉस – Nokia 3310 ची सगळी माहिती वाचा\nशाहबानो ते शायरा बानो: व्हाया जाणत्यांचे अनुनयाचे राजकारण\nआता चंद्रावर दिसणार बटाट्याची शेती आणि फुलांची बाग \nचेक बाउंस झाल्यावर काय करावे : जाणून घ्या पूर्ण कायदेशीर प्रक्रिया\n“आंतरराष्ट्रीय येमेन प्रश्न” : शिया-सुन्नी वाद आणि पडद्यामागील गडद घडामोडींचा इतिहास\nदेह आणि आत्मा हे कधी दुरावत नाहीत : जाऊ तुकोबांच्या गावा (४८)\nया देशात फक्त २७ लोक राहतात\nइतर संघांतर्फे खेळणारे हे क्रिकेट खेळाडू भारतीय वंशाचे आहेत\nकार्टून कॅरेक्टर्स मागचा ‘खरा’ आवाज\nदुपारी जेवण केल्यावर सुस्ती का येते त्यावर काही उपाय आहे का त्यावर काही उपाय आहे का\n…..आणि इंदिरा गांधीनी थेट पाकिस्तानचीच फाळणी केली\nरशियामधे LinkedIn वर बंदी \nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00352.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.inmarathi.com/intellectual/straight-drive/", "date_download": "2018-04-24T18:25:26Z", "digest": "sha1:RSLQXWYFWH4F7XAO54BHQDLGBMX4OMZA", "length": 12209, "nlines": 118, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "स्ट्रेट ड्राईव्ह Archives | InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nराजकीय विश्लेषक, व्याख्याते, वैद्य परीक्षित शेवडे ह्यांचं विविध विषयांवर रोखठोक भाष्य करणारं सदर\nगनिमांच्या नजरेतून: छत्रपती स���भाजी महाराज\nछत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेबच्या दरबारात उभे केल्यावरही ते मुळीच झुकले नाहीत.\nस्वतः शंभूछत्रपतींच्या लेखणीतून…स्वराज्य आणि स्वधर्म निष्ठेची घवघवीत साक्ष\nरणांगणावर आपल्या समशेरीने भल्या भल्यांना नमवणाऱ्या शंभूराजांची लेखणीदेखील तितकीच तेजस्वी आणि धारधार होती हे आम्हाला फारसे परिचित नसते.\n“पुरुषी” कणखरपणाच्या मिथकाला फोडून काढणाऱ्या : भारतीय रणरागिणी\nहे लिहिताना आजही डोळ्यांत अश्रू आणि अंगावर रोमांच उभे राहिले आहेत.\n – भारतीयांचं स्वत्व मारून टाकण्याचा कुटील डाव\nआजही आमच्याकडच्या कित्येकांना गोऱ्या साहेबाकडून आलेली गोष्टच सत्य वाटत असते.\nशूर्पणखा ते बियर: स्त्रीमुक्तिवादाची शोकांतिका\nस्त्रीशक्तीची आजच्या काळातील उदाहरणे पहायची झाल्यास सायना ते सिंधू किंवा किरण बेदी ते संजुक्ता पराशर यांना विसरून कसे चालेल\nसती आणि जोहार : एकाच नाण्याच्या दोन बाजू (\nअशा काही घटना इतिहासात घडल्या असल्या तरी त्याविरुद्ध लिहिणारी/ बोलणारी मंडळीदेखील हिंदू धर्मातच होती.\n – संविधानाचे खरे शत्रू कोण\n‘संविधान बचाव फासिसम हटाव’ अशा घोषणा या मोर्चात दिल्या गेल्या.\n – अक्षय कुमार भारताची खोटी बदनामी का करतोय\nअक्षयकुमारसारख्या अभिनेत्याची अशी बेजबाबदार वक्तव्ये जागतिक पातळीवर भारताची प्रतिमा मलीन करत आहेत\n“मीडिया ट्रायल” : शब्द प्रयोगाची रोचक उत्पत्ती आणि भारतातील स्वयंघोषित न्यायालये\nप्रसारमाध्यमे हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असली तरी त्यांनी न्यायव्यवस्था या अन्य स्तंभाचा आदर करणे आवश्यक आहे.\nकुलभूषण जाधवांच्या कुटुंबाची प्रतारणा : आतातरी खैरात वाटप थांबवा\nअटकेपार भगवा फडकवणाऱ्या आम्हा मराठ्यांच्या चपला सांभाळण्याचीच आपली लायकी असल्याचे पाकिस्तानने संपूर्ण जगासमोर जाहीरपणे दाखवून दिले\nMP3 फॉरमॅट “बंद” झालाय – म्हणजे नक्की काय झालंय\nचीनचं काय घेऊन बसलात आपल्याकडेही आहे ‘द ग्रेट वॉल ऑफ इंडिया’ – कुंभलगड\nहा मंत्र म्हणा अन केवळ ६० सेकंदात निराशेतुन बाहेर पडा: हार्वर्ड विद्यापीठाचं संशोधन\n रोड ट्रिप्ससाठी ही कंपनी देतेय महागड्या गाड्या अतिशय स्वस्त किंमतीमध्ये\nआयआयटीमधील ‘हाय सॅलेरी पॅकेजेस’ मागचे धक्कादायक वास्तव\nया लंका मिनारामध्ये भाऊ – बहिण एकत्र जाऊ शकत नाही, का \nAvengers च्या ट्रेलर मधून सिग्नल मिळालेत : आपल्या आवडत्या पात्रांचा मृत्यू बघण्यास तयार रहा\nएटीएममधून पैसे नं निघाल्यास तुम्हाला नुकसान भरपाई मिळू शकते\n“हँडसम” पार्टनर नसलेल्या स्त्रिया जीवनात अधिक सुखी असतात\nमुलींनो, या फॅशन टिप्स वापरा आणि उन्हाळ्यातही स्टायलिश दिसा…\nआपल्याकडे दुध २-३ दिवसांत खराब होतं, पण विदेशात मात्र ते आठवडाभर टिकतं..असं का\nरशियामधे LinkedIn वर बंदी \nकामसूत्र, मनमोहक स्त्री शिल्प ते विविध दैवतं : खजुराहोची “सचित्र” सफर\nIntel Core i3, i5 आणि i7 प्रोसेसरमध्ये नेमका फरक काय आहे\nअविश्वसनीय आणि हृदयद्रावक….. एक कुटुंब ज्यांनी तब्बल ४० वर्षे ‘जग’ पाहिले नव्हते\nपुण्यातील एकमेव Petxi टॅक्सी सर्विस- खास तुमच्या लाडक्या पाळीव दोस्तांसाठी\nकुटुंबाची प्रतिष्ठा जपण्यासाठी तिने ‘नवरदेव भाड्याने घेऊन’ केले खोटे लग्न\nशिवाजी महाराजांवर अतिशय खालच्या पातळीमध्ये टीका करून सौरव घोषने आता मात्र मर्यादा ओलांडली आहे\nपित्याला स्तनपान करणाऱ्या पुत्रीची कहाणी\nजाणून घ्या चक्रीवादळांना नावे देण्यामागचं नेमकं कारण \nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00352.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://www.mpcb.gov.in/marathi/recruitment/recruitment_sro.php", "date_download": "2018-04-24T18:24:43Z", "digest": "sha1:CJNMNSARGLWI6HA6FA77MB52J5AGTU2R", "length": 7286, "nlines": 103, "source_domain": "www.mpcb.gov.in", "title": "Maharashtra Pollution Control Board", "raw_content": "\nमहाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची घटना\nसंचालक मंडळाच्या बैठकीचे इतिवृत्त\nकेंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचे निर्देश\nवन आणि पर्यावरण मंत्रालयनाचे निर्देश\nमहाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ निर्देश\nराज्य शासनाने पारित केलेले निर्देश\nउद्योगांचे वर्गीकरण (लाल / नारंगी / हिरवा)\nजल व हवा अधिनियम अंतर्गत संमतीपत्र\nजैव-वैद्यकीय कचरा (व्यवस्थापन व हाताळणी) नियम, 1998 अंतर्गत अधिकारपत्र\nघातक घन कचरा (व्यवस्थापन व हाताळणी) नियम, 2003 अंतर्गत अधिकारपत्र\nसंमतीपत्र स्वयं नूतनीकरण योजना\nई.आय.ए अधिसूचनेची प्रभावी अंमलबजावणी दिनांक: ०४/०८/२०११\nई.आय.ए अधिसूचनेची प्रभावी अंमलबजावणी दिनांक: १६/०४/२०१३\nई.आय.ए अधिसूचनेची प्रभावी अंमलबजावणी दिनांक: २२/१२/२०१४\nसंमतीपत्र सत्यापन समिती / संमतीपत्र समिती\nमाहिती सादर करणारे दस्तावेज\nहवा प्रदूषण अधिनियम 1998 च्या कलम 31(3) अंतर्गत अप��ल नमुना\nपर्यावरण विवरण पत्र सादर करण्याचा नमुना\nउद्योग संचालक मंडळाचा ठरावाचा नमुना\nमाहिती अधिकार 2005 अधिनियम\n26/12/2014 रोजी माहिती अधिकार अधिनियम 2005 च्या कलम 4\n» हवा गुणवत्ता » पाणी गुणवत्ता » ध्वनी प्रदूषण\n» घातक टाकावू » बायोमेडिकल कचरा » प्लॅस्टिक कचरा » इलेक्ट्रॉनिक कचरा\n» संमतीने मंजूर » प्रक्रिया अंतर्गत संमती » संमतीने नकार » संमतीने शोध » प्रवेश संमती/नकार अनुदान प्रत\n»आगामी सार्वजनिक सुनावणी »सार्वजनिक सुनावणी आयोजित\n»कार्यक्रम » जागृती » फोटो गॅलरी\n»सामाईक सांडपाणी प्रक्रिया सयंत्र »व्यापक पर्यावरणाचे प्रदूषण निर्देशांक »विविध विषय व माहिती »तेल फैलाव »उपकर अधिनियम\nभरती - उप प्रादेशिक अधिकारी पदासाठी\n© 2009 सर्व हक्क राखीव. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ कर्मचारी| आरोग्य आणि पर्यावरण| छायाचित्र दालन| कार्यक्रम| जागृती| प्रश्न| संपर्क साधा| अस्वीकरण| साइट मॅप\nसमर्थित: ई. एस. डी. एस. सॉफ्टवेअर सोलुशन प्रा. लि.\nमेंटेन बाय :पर्यावरण माहिती केंद्र, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ\nकल्पतरू पॉईंट, 3 रा व 4 था मजला, सिनेमॅक्स थिएटर समोर, शीव (पूर्व), मुंबई-400 022", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00353.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://sandeepramdasi.com/2011/11/21/religious-tourism/", "date_download": "2018-04-24T18:22:23Z", "digest": "sha1:5WWDAV74FUDHS5STH77UAK5MNSG73DW4", "length": 21753, "nlines": 94, "source_domain": "sandeepramdasi.com", "title": "तुझ्या गावात नाही का तीरथं? | रामबाण", "raw_content": "\nतुझ्या गावात नाही का तीरथं\nथायरॉईडमुळे सक्तीची विश्रांती घेण्याची वेळ आली. महिन्याभरात दुसऱ्यांदा सहकुटूंब सहपरिवार गाव गाठावं लागलं. “तुझं कृषी पर्यटन, ट्रेकिंग चालूच असतं, आता थोडं आमच्यासोबत पर्यटन कर” असं आईनं आधीच वदवून घेतलं होतं. आईवडलांना नाही म्हणणं ही किती अवघड गोष्ट आहे याचा तुम्हालाही कधी न कधी अनुभव आला असेलच. “या प्रवासादरम्यान कुठल्याही नद्यांना किंवा प्रथांना सवयीप्रमाणे नाव ठेवू नकोस” असं बाबांनी निक्षून बजावलं होतं, ते जमेल तसं पाळलं. तसा मी नास्तिक नाही, मी सगळ्यांचे देव मानतो, माझ्या मर्जीप्रमाणे अर्थ काढतो आणि माझेच नियम पाळतो. माझ्या आणि देवाच्या मधे कुणी लुडबूड केली तर खटके उडतात इतकेच. कामानिमित्त सगळीकडं फिरणं होत असतं, ‘धार्मिक’पर्यटनासाठीसुद्धा उत्तरेत जाणं होईल असं कधी वाटलं नव्हतं.\nगंगा यमुना नर्मदेच्या तीरावर धर्माचा/श्रद्धेचा, लोकांच्या भावनांशी खेळण्याचा मोठ्ठा बाजार तेजीत आहे तो पाहायला अनुभवायला मिळाला, तिथे एक पुर्णपणे वेगळं जग आहे. जन्मभर जाणते-अजाणतेपणी जी काही पापं केलीयत ती धुतली जातील झालंच तर काही पुण्य पदरात पडेल या आशेने रोज हजारो लोक बोटांच्या चिमटीत नाक धरुन नदीत डुबक्या मारण्यासाठी गर्दी करतायत असं चित्र, मी ही त्या गर्दीचा भाग बनलो.\nतिथे अनपेक्षितपणे “अंगोळ करायली नदीपे ज्यायचा आनि मग जेवन करण्याचं” किंवा “ओ माव्शी इकडे या”, काका ही नाव तयार छे किंवा “मी पोपटला आवाज काढला; ल्हान बालाचा आवाज काढला” अशी स्थानिकांची वाक्य सर्रास कानावर पडतात. सर्वात जास्त भाविक महाराष्ट्र आणि गुजरातचे येतात हे त्यामागचं मुख्य कारण. एकीकडे महाराष्ट्रात निरुपमसारखी माणसं इथल्या उत्तर भारतीयांना भडकवण्याचा प्रयत्न करत असतात, अबु आझमीसारखी लोकं मराठीत शपथ घ्यायचीच नाही यासाठी अडून मनसेला मुद्दा देत असतात तर दुसरीकडे मध्यप्रदेश-उत्तरप्रदेशातली चहावाल्यापासून पंड्यांपर्यंत; स्थानिक माणसं पर्यटकांशी जमेल तितके मराठी शब्द वापरत बोलायचा प्रयत्न करत असतात. सलाते, सलानातेची गडबड सोडा; व्यवसायाची भाषा सगळ्यांना कळते, ती शिकलो तर जास्त काळ जास्त पैसा कमावता येईल हे गणित लक्षात आल्यामुळे असेल किंवा तिथले आगलावे नेते इकडे बीझी असल्यामुळे असेल; तिथली लोकं या वादापासून दूर होती, सोन्याचं अंडं देणाऱ्या कोंबडीच्या गोष्टीतलं सार त्यांना कळलं असावं, असो.\nप्रयाग म्हणजे अलाहाबादजवळ गंगा यमुना आणि ‘गुप्त’ सरस्वती अशा तीन नद्यांच्या त्रिवेणी संगम आहे. आधी त्रिवेणीत डुबकी मारायला नावेनं जावंच लागतं, अशा किमान 2-3 हजार नावा तिथे आहेत, त्या हातानं म्हणजे वल्हवत न्यायची प्रथा, या व्यवसायात अगदी रामाच्या काळापासून प्रामुख्यानं केवट समाज असल्याचं आमच्या तरुण नाविकानं सांगितलं. साधारण 10-12 लोकं बसले की नाव निघते, पर हेड त्याला 50 रुपये. नाव थोडी पुढं जाते न जाते तोच बाजूची छोटीशी नाव जोरात वल्हवत एक पोरगा मागे लागतो. त्याच्याजवळ शेंगदाणे-फुटाण्याचे छोटे पाकीटं असतात, 5 किंवा 10 रुपयाला एक पाकीट, मोठ्ठ्या नद्यांच्या प्रवाहाच्या ओढीनं आलेल्या ‘परदेशी पाहुण्यांना’ देण्यासाठी. हळुहळू पक्षांच्या थव्यातून मार्ग काढत जिथे दोन्ही नद्यांचे- गंगा यमुनेच्या पाण्याच�� रंग आणि प्रवाह स्पष्टपणे ओळखू येतात अशा ठिकाणी नाव पोचते.\nइथे मोठ्या होड्या असतात. दोन मोठ्या होड्यांच्या मधल्या जागेत एक चार-पाच फूट खोलीवर लाकडी पिंजरा/प्लॅटफॉर्म सोडलेला असतो. त्यात एक झालं की एक भाविक उतरतात आणि मोस्टली मनोभावे डुबक्या मारतात. पाण्यातून डोकं वर काढतायत न काढतायत तोच होडीवरचा एक भय्या हातात तीन नारळ कोंबतो; त्याचे 30 रुपये, एक पेलाभर दूध गंगामैया को अर्पण करावं लागतं वगैरे, पेला 5 का 10 रुपयाला. ते तीन नारळ आपण असे वाहिले, की लगेच त्यांच्यातलाच कोणीतरी ते थोडं पुढे जाताच काढून घेतो, तेच पुन्हा पुढच्या भाविकाच्या हातात, महिन्याभरात असा एखादा नारळ लाखभर रुपये तरी कमावत असेल. नावेतच बॅलन्स सांभाळत कपडे बदलणे वगैरे स्टंट पार पाडले जातात. कधी कधी येताना किंवा जाताना एखादी नाव उलटण्याच्या घटनाही घडतात क्वचित जीवितहानी होते पण तिथे ना किनाऱ्यावर काही सुरक्षा व्यवस्था दिसली, ना नावेत लाईफ जॅकेट किंवा तत्सम जीव वाचवायला काही संरक्षक उपाय, फक्त नावाड्याचा सहारा, देवावर विश्वास न बसला तरच नवल.\nश्रद्धा, घाट आणि बाजार\nमी नदी तीरावर पोचलो तेव्हा पुरोगामी महाराष्ट्रातल्या काही गाड्या तिथे आल्या होत्या, किमान 70-80 लोक असतील आणि ती एकाच कुठल्यातरी जातीची नक्कीच नव्हती. वाळूत रोवलेले बांबू आणि वर गवताच्या पेंढ्या/ झावळ्या टाकलेले पेंडाल्स,त्यात एकाच जागेवर वेगवेगळे विधी चाललेले. त्या बिन भिंतीच्या साधारण 50 बाय 50 च्या झोपडीत पिंडदान झाले की त्याच जागी थोडा झाडू मारुन पाणी टाकून लगेच पुढ्च्या विधीची गर्दी बसवली जाते. इथे प्रत्येक राज्याचा वेगळा पंड्या म्हणजे पुजारी. प्रत्येकाकडे तेवढीच गर्दी. पिंडदान, सेतू दान, वेणीदान (म्हणजे त्याच जोडप्यांचं पुन्हा एकमेंकाशी लग्न लावायचं) वगैरे प्रत्येक विधीचे वेगवेगळे रेट्स. दोन विधीचे 301, एकाचे 150 रुपये वगैरे घासाघीसही चालते, पंड्या मोठ्या मनानं डिस्काउंटही देतो. फक्त 30 लोकंच जरी धरली तरी 30 X 301 = 9,000 रुपये तेही अंदाजे 3 तासात, उरलेला दिवस कमाई झाली नाही असं मानलं तरी फक्त विधी सांगून महिन्याला किमान पावने तीन लाख रुपये, हे फक्त एका पंड्याचे, असे तिथे किती आहेत माहिती नाही.\nतुझ्या गावात नाही का तीर्थ, बाबा कशाला रिकामा फिरतं असं तुकडोजी महाराज म्हणाले; त्यात किती अर्थ दडलेला आहे ते कळतं.\nद���ल्लीच्या National Council of Applied Economic Research (NCAER) या संस्थेच्या अहवालानुसार, मुंबई, दिल्ली, कोलकाता, बंगळुरु या चार महानगरांना एकत्रितपणे जितक्या लोकांनी भेटी दिल्या, त्यापेक्षा जास्त लोकांनी म्हणजे तब्बल अडीच कोटी यात्रेकरुंनी तिरुपतीची यात्रा केली आहे. देशात हॉलिडे पॅकेज, हिल स्टेशन किंवा रिसोर्टला, बीचवर किंवा मोठ्या शहरांना भेटी देणाऱ्यांपेक्षा तीर्थस्थळांना भेटी देणाऱ्या लोकांची/यात्रेकरुंची संख्या जास्त म्हणजे दुप्पट आहे. महत्वाचं म्हणजे यात्रा करणारांमध्ये ग्रामीण भागातली जवळपास 17 कोटी लोक आहेत तर शहरी परिसरातून 6 कोटी.\nतिरुपती 2 कोटी 30 लाख\nपुरी जगन्नाथ 1 कोटी 82 लाख\nवैष्णोदेवी 1 कोटी 72 लाख\nहरिद्वार 1 कोटी 11 लाख\nमोईनुद्दीन चिश्ती दर्गा, अजमेर 82 लाख\nनैना देवी, उत्तर भारत 82 लाख\nसुवर्णमंदीर, अमृतसर 73 लाख\nबुद्धीस्ट यात्रा 20 लाख\nयातील संधी ओळखून देशातली 25 धार्मिक ठिकाणं निवडावीत आणि प्रत्येकी 110 कोटी रुपये खर्च करुन त्यांचा विकास करावा अशी Confederation of Indian Industry (CII) ने शिफारस केली आहे हे विशेष.\nआयुष्यभर मेहनत करायची, जमेल तसा थोडाफार पैसा साठवायचा आणि आयुष्याच्या उत्तरार्धात वेगवेगळ्या तीर्थस्थळांवर जाऊन खिसा रिकामा करायचा हे आपल्याकडे अगदी पूर्वीपासून चालत आलंय, काळागणिक ते बदलेल, कमी होईल असं वाटत होतं, ते बदललंय फक्त कमी होण्याऐवजी चांगलंच फोफावलंय. लोकांकडे पैसा आहे म्हणा त्यांच्यातली श्रद्धा-धर्मभावना वाढलीय म्हणा किंवा काशी प्रयाग किंवा दोन धाम-चार धामला जाणं आधीच्यापेक्षा खूप सोप्पं झालंय म्हणा, लोकांची गर्दी वाढत आहे. घाटाघाटांवर कोट्यवधी रुपयांची प्रचंड मोठ्ठी उलाढाल होतेय, वाढतेय. मेहनत करुन खाणाऱ्या गाईड-नाविकापासून ते गडबडीत कर्मकांड सांगणाऱ्या पंड्यापर्यंत सगळ्यांचं पोट भरतंय, कोणताही धर्म याला अपवाद नसेल.\nकर्मकांडाचा भाग सोडला तर मी हा टूर एन्जॉय केला. या जगातून पाप तर नक्कीच कमी होणार नाहीय, पाप आहे म्हणजे पापी लोकंही आहेत; त्यांची संख्याही बरीच असावी, in fact ते मेजॉरिटीत असल्याचं अनेक जण शपथेवर सांगतील आणि जोवर या जगात पापी लोक आहेत तसंच देव मानणारी(श्रद्धाळू आणि अंधश्रद्धाळू) लोकं आहेत तोवर फुल टू स्कोप असणारा धंदा म्हणजे धार्मिक पर्यटन. पाप-पुण्य वगैरे संकल्पनेवर तुमचा विश्वास नसेल तर पुरोगामी महाराष्ट्रातही तुम्ह�� अल्पमतात आहात यावर विश्वास असू द्या.\n4 thoughts on “तुझ्या गावात नाही का तीरथं\nलेख अतिशय सुंदर झालाय. अभिनंदन…. National Council of Applied Economic Research (NCAER) च्या आकडेवारीने तुकडोजीबाबांच्या अवतरणाने ब्लॉग अधिकच समृद्ध झालाय…\nधन्यवाद सर, तुमचं मार्गदर्शन मोलाचं…\nह्या तीर्थस्थानी भाविकांच्या मानसिकतेचा फायदा घेत प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष अशी लुट होते कि विचारू नका…. आजकाल पाप जास्त वाढली आहेत आणि त्याची जाणीव पण बहुतेक होतेय… 🙂 म्हणून कि काय आयुष्याच्या उत्तरार्धाची वाट न पाहता लोक शक्य तितक्या लवकर तीर्थस्थानांना भेट देऊ लागले आहेत…..छान आढावा घेतलात …\n>>पाप-पुण्य वगैरे संकल्पनेवर तुमचा विश्वास नसेल तर पुरोगामी महाराष्ट्रातही तुम्ही अल्पमतात आहात यावर विश्वास असू द्या. +१\nबकरा स्वत: चाकू घेऊन कसायाकडे येत असेल तर कोण संधी सोडेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00353.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/wheeldrive-news/article-on-skoda-octavia-skoda-car-1608049/", "date_download": "2018-04-24T18:21:18Z", "digest": "sha1:RGLPHDCAPKVPF5QGE5DBLKFBDJ744ZPR", "length": 27479, "nlines": 221, "source_domain": "www.loksatta.com", "title": "article on Skoda Octavia Skoda car | टेस्ट ड्राइव्ह : नवीन ‘अवतार’..! | Loksatta", "raw_content": "\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nघाऊक बाजारात दर घसरूनही साखर महागच\nपृथ्वीच्या तापमानात २०१० पासून सातत्याने वाढ\nब्रसेल्स गोळीबारातील आरोपी अब्देसलामला २० वर्षे तुरुंगवास\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\nटेस्ट ड्राइव्ह : नवीन ‘अवतार’..\nटेस्ट ड्राइव्ह : नवीन ‘अवतार’..\nनवीन स्कोडा ऑक्टाव्हियाचा बाहेरील लुक पहिल्या आवृत्तीच्या तुलनेत सर्व बाजूंनी अतिशय दिमाखदार आहे.\nजागतिक मंदी, निश्चलनीकरण आणि जीएसटीच्या तडाख्यात सापडूनही देशातील ऑटोमोबाइल क्षेत्र वेगाने वाटचाल करत आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान, सुरक्षेची सर्वोत्तम काळजी आणि आकर्षक डिझाइनसह वाहन कंपन्या आपली वाहने ग्राहकांसाठी सादर करत असल्याने त्याला बाजारात मोठी मागणी आहे. ‘स्कोडा’नेही नव्या अवतारात आपली नवीन ऑक्टाव्हिया सादर केली आहे. वेगवान, अत्यंत आरामदायक, अत्याधुनिकतेचा साज अशी नावीन्यपूर्ण ओळख असलेली ही गाडी हौशी वाहनधारकांसाठी प्रत्येक ड्राइव्हदरम्यान नवा अनुभव देणारी ठरेल यात शंका नाही.\nस्कोडाचे ऑक्टाव्हिया हे मॉडेल २००२ सालातील. मात्र त्यानंतर कंपनीने सातत्याने मागणी वाढल्याने या मॉडेलमध्ये सु��ारणा करून नवीन अवतारातील ऑक्टाव्हिया सादर केली आहे. त्यामुळे २०१७ मध्ये नव्याने सादर केलेल्या ऑक्टाव्हियामध्ये स्पर्धक कंपन्यांच्या तुलनेत अपेक्षेपेक्षा अधिक सुविधा देण्यात आल्या आहेत.\nनवीन स्कोडा ऑक्टाव्हियाचा बाहेरील लुक पहिल्या आवृत्तीच्या तुलनेत सर्व बाजूंनी अतिशय दिमाखदार आहे. ही गाडी क्लासिक आणि मॉर्डन डिझाइनचा अद्वितीय मिलाप आहे. तिच्यामध्ये भक्कम चिसेल्ड हुड, अतिशय सुंदर फ्रंट बटरफ्लाय व अगदी वेगळे ऑल लेड लायटिंग युनिट आहे. नव्यानेच विकसित करण्यात आलेले क्वाड्रा एलईडी हेडलाइट्स क्रिस्टलग्लो एलइडी डेटाइम रनिंग लाइट्ससोबत येतात.\n'वॉन्टेड' आरोपी शेजारी उभा होता, पोलीस पोस्टर लावत बसले\n'आमच्या घरात मुली आहेत, काँग्रेसला येण्यास सक्त मनाई आहे'\nलग्नाच्या दुसऱ्या दिवशीच मित्रांसोबत मिळून पत्नीवर सामूहिक बलात्कार\nसाधा धक्का लागला म्हणून ट्रेनखाली दिलं ढकलून, महिला प्रवाशाला अटक\nआज इंदिरा गांधी असत्या तर मी काँग्रेसमध्ये असतो-शत्रुघ्न सिन्हा\nकोरेगाव भीमा हिंसाचाराशी आंबेडकरी आणि हिंदुत्त्ववादी संघटनांचा संबंध नाही, सत्यशोधन समितीचा अहवाल\nऑक्टाव्हियाचा समोरील भाग अर्थात बोनेट अतिशय आकर्षक स्वरूपात असून, गाडी दिसायला लांब असल्याने या आकर्षकतेमध्ये आणखी भर पडते. आडव्या आणि तीक्ष्णपणे कापलेल्या टोरनॅडी लाइन्स ऑक्टाव्हियाच्या सुंदरतेत भर घालतात. ऑक्टाव्हियाचे एलईडी लाइट्स नव्याने सादर करण्यात आले आहेत. रिडिझाइन्ड रियर बंपर जणू लाइट क्लस्टर्समध्ये कोरीवकाम केल्याची छाप सोडून जातो. वरच्या कोपऱ्यामधील डिझाइन्सला वेगळे करणाऱ्या ब्रेक डिझाइनला आणखीन आकर्षक बनवतो. स्कोडाने नवीन ऑक्टाव्हिया सादर करताना सर्व आरामदायक सुविधा अतिशय कमी किमतीत देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे वाहनचालकाच्या रुबाबात वाढ झाल्याशिवाय राहत नाही.\nनवीन स्कोडा ऑक्टाव्हियाच्या अंतर्गत रचनेमध्येही कमालीचे आणि आकर्षक स्वरूपात बदल करण्यात आले आहेत. यामध्ये सर्वाधिक प्रमाणात तंत्रज्ञान आधुनिकता आणि क्लेव्हर कनेक्टिव्हिटी गुणविशेष प्रदान करते. नवीन ८ इंच कलर टच स्क्रीन डिस्प्ले आणि आठ स्पीकर्स यामध्ये देण्यात आले आहेत. अ‍ॅम्युंडसेन इन्फोटेन्मेंट युनिट हे स्कोडाकडून विकसित करण्यात आलेले नवीन पिढीतील इन्फोटेन्मेंट आहे. उच्च दर्जाच्या ग्लास डिझाइनसोबत कपॅसिटिव्ह टच स्क्रीन अगदी हलक्या स्पर्शालादेखील प्रतिसाद देतात. गाडीमध्ये मिररलिंक, अ‍ॅपल कारप्ले आणि अ‍ॅड्रॉइड ऑटो असणारी कनेक्टिव्हिटी आहे.\nबॉसकनेक्टसोबत नवीन तंत्रज्ञानाने परिपूर्ण असणारी कनेक्टिव्हिटी स्कोडा मीडिया कमांड अ‍ॅपमार्फत अ‍ॅम्युंडसेन नॅव्हिगेशन यंत्रणेत समाविष्ट करण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांना रेडिओ, एक्सटर्नल डेटा स्टोअरेज (एसडी कार्ड अथवा यूएसबी) मधून आपल्याला हव्या असणाऱ्या संगीताचा आनंद घेता येतो. तसेच आवाज कमी-जास्त करणे आणि नेव्हिगेशन करणे हे मागील सीटवर बसूनदेखील करता येते. याव्यतिरिक्तएसडी कार्ड रीडर, यूएसबी, ऑक्सइन, अ‍ॅपल डिव्हाइसेस कनेक्टिव्हिटी सर्व व्हेरिएंट्समध्ये स्टँडर्डच्या स्वरूपात येते.\nऑक्टाव्हियातील आसनेही अतिशय आरामदायी असून, ती आपल्याला आवश्यक असतील त्याप्रमाणे अ‍ॅडजेस्ट करता येतात. ज्येष्ठ व्यक्तींना यामधून प्रवास करताना कमालीचा आरामदायीपणा मिळेल. दोन्ही सीट्समध्ये जागा भरपूर असल्याने पाय दुखून येत नाहीत.\nस्कोडा ऑक्टाव्हियामध्ये मागील बाजूसही दोन यूएसबी देण्यात आल्या आहेत. त्यामुळे मागील प्रवासीही त्यांचे फोन स्मार्टपणे चार्ज करू शकतात. गाडीमध्ये पिलरवर तिकीट होल्डर देण्यात आला आहे. डोअर ट्रिमवरील वेस्ट बिन, फ्रंट सीट्सच्या मागे असलेले टेबल होल्डर आणि इतर गुणविशेष आहेत, जे तुम्हाला कॉम्पक्ट कारमधल्या आरामाचा सुखद अनुभव देतील.\nनवीन ऑक्टाव्हियामध्ये ५९० लिटर बूट स्पेस आहे. मागील सीट फोल्डेबल असल्याने १५८० लिटर लगेज स्पेस उपलब्ध होते. ही स्पेस या विभागात सर्वोत्तम आहे. तसेच यामध्ये लहान लहान वस्तू ठेवण्यासाठी अधिक प्रमाणात जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. दूरच्या प्रवासाला जाताना अधिक लागणारे सामान घेऊन जाता येणे शक्य आहे. त्यामुळे हा प्रवास नक्कीच आनंददायी होणे शक्य आहे.\nनवीन ऑक्टाव्हियामध्ये स्कोडाने सुरक्षेची सर्व मानके पूर्ण केली आहेत. एखाद्या कठीण अथवा चढउताराच्या ठिकाणावर पार्किंग करताना समस्या येते. मात्र ऑक्टाव्हियामध्ये हँड्स फ्री पार्किंगची सुविधा दिली असून, त्यामुळे कोणत्याही ठिकाणी गाडी सहजतेने पार्क होते. एएफएस (अ‍ॅडाप्टिव्ह फ्रंट लाइट सिस्टम) लाइट सेन्सर्सने ऑटोमॅटिकपणे च���लू केली जाते. हेडलाइट्सना लो लाइट कंडिशन्सवर स्विच केले जाते. एएफएस हेर्डिग कंट्रोल यंत्रणा लाइट बीमचा आकार बदलून वेगवेगळय़ा ड्रायव्हिंग स्थितीसोबत लाइट पॅटर्न्‍सचा अंगीकार करते. नवीन ऑक्टाव्हियामधून रात्री प्रवास केल्यास अधिक आनंद मिळतो. गाडीमध्ये कॉर्नरिंग फॉग लॅप्स देण्यात आले आहेत.\nऑक्टाव्हियामध्ये पुढे आणि बाजूला अशा डय़ुअल एअरबॅग्ज देण्यात आल्या असून, यामध्ये एकूण ८ एअरबॅग्ज देण्यात आल्या आहेत. त्यामधून स्कोडाकडून सुरक्षेवर दिला जाणारा भर अधोरेखित होण्यास मदत होते. तसेच गाडीमध्ये सेफ्टी सीट बेल्ट सिग्नल (ऑडिओ) ड्रायव्हर आणि प्रवाशाला आयबझ फटिग सिग्नल अलर्टचा समावेश होतो. जर सीट बेल्ट घातले नाही तर कायम सिग्नल देण्यात येतो. यामुळे जरी सीटबेल्ट घालण्याची इच्छा नसली तरी सीटबेल्ट लावावे लागते. यातून प्रवाशांना सीटबेल्ट लावण्याची सवय लागून प्रवासादरम्यान होणाऱ्या अपघातामध्ये गंभीर दुखापतीपासून संरक्षण मिळण्यास मदत होते. लहान मुलांना आयसोफिक्स आणि टॉप टिथर पॉइंट्स वापरून सुरक्षित करता येते. गाडीमध्ये टायर प्रेशर मॉनिटरिंगदेखील उपलब्ध आहे.\nपेट्रोल आणि डिझेलवर चालणारे १.४ टीएसआय ऑक्टाव्हियाचे इंजिन आहे. ते २५० एनएमचा कमाल टॉर्क तयार करते. तसेच १५०० ते ३५०० आरपीएम ऊर्जा यातून निर्माण होते. अवघ्या ८.१ सेकंदामध्ये ते १०० किमी प्रति तास हा वेग प्राप्त करते. यामध्ये ६ स्पीड डीएसजी ट्रान्समिशन आहे. गाडीचे इंजिन अतिशय दमदार असून, ज्या वेळी गाडी वेग पकडायला सुरुवात करते त्या वेळी स्पोर्टी कार असल्याचा फील आतमधील प्रवाशांना येतो. गाडीचे इंजिन स्मूथ असल्याने सीटवर बसलेल्यांना कसलाही त्रास जाणवत नाही.\nऑक्टाव्हिया चालवताना एक स्पोर्टी कार चालवण्याचा सुखद अनुभव येतो. ऑक्टाव्हिया ज्या वेळी हायवेवर धावते त्या वेळी ती सरळ एका रेषेत धावते. १४० किमी प्रति तास या प्रचंड वेगातही ती अतिशय स्थिर वाटते. ज्या वेळी तिला ऑटोमॅटिक मोडवर टाकण्यात येते, त्या वेळी ती आहे त्या वेगात पुढे जात राहते. आधुनिक तंत्रज्ञानाची कमाल येथे पाहायला मिळते. स्टेअरिंगवर सर्व काही सुविधा देण्यात आल्या असून, त्यामुळे गाडी चालवताना फक्त हाताच्या बोटावर सर्व काही अ‍ॅडजेस्ट करता येते. गाडीतील आरामदायकपणा अतिशय दिलासादायक जरी असला तरी गाडी मा���लेजमध्ये मार खाते. कंपनीने सांगितल्याप्रमाणे किमान १५ किमी प्रति लिटरचे मायलेज आहे. मात्र प्रत्यक्षात गाडी १० किमी प्रति लिटर मायलेज देते. तसेच ग्राऊंड क्लिअरन्सही कमी आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील खडबडीत रस्त्यांवर चालण्यासाठी ही कार नक्कीच नाही. मात्र असे जरी असले तरी फक्त १६ लाख रुपयांमध्ये अत्यंत आरामदायी, आधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज अशा स्पोर्टी कारचा आनंद शौकिन व व्यावसायिकांसाठी मिळण्याची खात्री यातून मिळते.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nआसाराम बापू निर्दोष, ईश्वराने त्याना दोषमुक्त करावे ही इच्छा-साध्वी प्रज्ञा\nपाकिस्तानी क्रिकेटपटू 'संस्कारी' झाले तरच त्यांच्याशी खेळू, बीसीसीआयचा टोला\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n'वॉन्टेड' आरोपी शेजारी उभा होता, पोलीस पोस्टर लावत बसले\n'आमच्या घरात मुली आहेत, काँग्रेसला येण्यास सक्त मनाई आहे'\nलग्नाच्या दुसऱ्या दिवशीच मित्रांसोबत मिळून पत्नीवर सामूहिक बलात्कार\nसाधा धक्का लागला म्हणून ट्रेनखाली दिलं ढकलून, महिला प्रवाशाला अटक\nआज इंदिरा गांधी असत्या तर मी काँग्रेसमध्ये असतो-शत्रुघ्न सिन्हा\nकोरेगाव भीमा हिंसाचाराशी आंबेडकरी आणि हिंदुत्त्ववादी संघटनांचा संबंध नाही, सत्यशोधन समितीचा अहवाल\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nमुन्ना यादवला सर्वोच्च न्यायालयातून तात्पुरता जामीन\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nमहापालिकेच्या ३४ मराठी शाळा बंद\nजिल्ह्य़ात ६८ अपघात स्थळे\nकर्नाक पूल पाडण्यास उच्च न्यायालयाचा हिरवा कंदील\nनेहरू विज्ञान केंद्रातील ‘दि एनर्जी बॉल’ नव्या ढंगात\n‘फटका चोरां’ची दहशत कायम\nवाढलेल्या तापमानात विजेविना घामाघूम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00353.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/national-marathi-news/railway-ticket-in-bank-117021600027_1.html", "date_download": "2018-04-24T18:29:05Z", "digest": "sha1:XHLSRIB6KBM4RWAP7GYKGFLJGMNM7HKC", "length": 10545, "nlines": 136, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "बँकेतच रेल्वेचे तिकीट मिळणार | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 24 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nबँकेतच रेल्वेचे तिकीट मिळणार\nरेल्वे बोर्डाचा आता प्रवाशांना जनरल तिकीट बँकेतच उपलब्ध करुन देण्याचा रेल्वेचा प्रयत्न आहे. ही सुविधा सुरु करण्यासाठी काय उपाययोजना करण्याची गरज आहे, यासाठी रेल्वे स्टेट बँक ऑफ इंडियाशी चर्चा करत आहे. एप्रिल 2017 पर्यंत ही योजना सुरु होईल असा अंदाज असून त्यानंतर ट्रायल रनला सुरुवात होणार आहे. या नव्या उपक्रमासाठी बँक दोन पर्यायांचा विचार करत आहे. एकतर बँकेच्या परिसरात वेंडिंग मशिन बसवण्यात यावी, जिथून प्रवाशांना तिकीट उपलब्ध होऊ शकते. तर दुसरा पर्याय म्हणजे एटीएममध्ये काही बदल करुन त्याला रेल्वे तिकीट वाटप यंत्रणेशी जोडणे. यामुळे रेल्वे तिकीट मिळणं खूप सोपं होईल असं रेल्वेचं म्हणणं आहे. यामुळे रेल्वे स्थानकांवर तिकीट काऊंटरवर येणारा भार कमी होईल अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे. अनेक ठिकाणी तर बस स्टँड, पोस्ट ऑफिस अशा ठिकाणांवरुन रेल्वे तिकीट विक्री आधीच सुरु करण्यात आली आहे.\nपतंजली उद्योग समूह आता लष्कराच्या सेवेत\n5 सहयोगी बॅंकांचे स्टेट बॅंक ऑफ इंडियामध्ये विलीनीकरण\nपंतप्रधान आवास योजनेच्या वेबसाइटहून गायब झाले मोदींचे फोटो\nस्वाभिमानी शेतकरी संघटनेचा शिवसेनेला पाठिंबा जाहीर\nयावर अधिक वाचा :\n31 मार्चला संपणार जिओ प्राइम मेंबरशिप\n1 एप्रिल 2017 रोजी सुरू झालेली जिओ प्राइ मेंबरशिप 31 मार्च 2018 रोजी संपणार आहे. आता ...\nभिडे यांच्या अटकेसाठी सरकारला ८ दिवसांची मुदत\nकोरेगाव-भीमा येथे झालेल्या दंगलीमधील मुख्य आरोपी संभाजी भिडे यांना आठ दिवसांमध्ये अटक ...\nइन्कम टॅक्सच्या दहा नियमांमध्ये 1 एप्रिलपासून होणार बदल\n1. नव्या नियमानुसार नोकरदारांना सध्या देण्यात येणाऱ्या प्रवास भत्ता (रू.19,200) आणि ...\nएअर एशियाची दमदार ऑफर\nएअर एशिया या विमान कंपनीने दमदार ऑफर आणली आहे. यानुसार विदेशात विमान प्रवास करण्यासाठी ...\nभिडे यांच्या अटकेसाठी सरकारला ८ दिवसांची मुदत\nकोरेगाव-भीमा येथे झालेल्या दंगलीमधील मुख्य आरोपी संभाजी भिडे यांना आठ दिवसांमध्ये अटक ...\nमुलांपेक्षा मुलींना सोशल मीडियाचे वेड जास्त\nसोशल मीडियाने सध्या लोकांचे आयुष्य बदलून ठेवले आहे. प्रत्येकजण सोशल मीडियावर आपले विचार व ...\nफ्लिपकार्टमध्ये ७०० ज���गांसाठी भरती प्रक्रिया\nफ्लिपकार्टने आपल्या विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु केली आहे. ही भरती प्रक्रिया ७०० ...\nफेसबुक डेटा लिक प्रकरण : आमच्याकडून चूक झाली : मार्क ...\nमार्क झुकरबर्ग ने अखेर मोठा खुलासा केला आहे. फेसबुक मोठ्या अडचणीत सापडले आहे. केंब्रिज ...\nकेवळ 7 रुपयात विश्वातील सर्वात लहान कॉम्प्युटर\nआयबीएम बोफिन्स यांनी विश्वातील सर्वात लहान कॉम्प्युटर तयार केले आहे. हे कॉम्प्युटर ...\nआता ‘वायफाय’ नव्हे ‘लायफाय’ तंत्रज्ञान\n‘वायफाय’पेक्षाही अधिक वेगवान ‘लायफाय’ अर्थात ‘लिक्विड फिडॅलिटी’ हे तंत्रज्ञान विकसित ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00355.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/sugarcane-field-decrease-maharashtra-13093", "date_download": "2018-04-24T18:30:05Z", "digest": "sha1:TPOXLNLRFKE6UB55DXSDGJBLFRGL6HHT", "length": 14740, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "sugarcane field decrease in maharashtra राज्यातील ऊसक्षेत्र २३ टक्‍क्‍यांनी घटले | eSakal", "raw_content": "\nराज्यातील ऊसक्षेत्र २३ टक्‍क्‍यांनी घटले\nसोमवार, 3 ऑक्टोबर 2016\nकुडित्रे - भारतीय कारखानदार संघटनेने उपग्रहाद्वारे घेतलेल्या छायाचित्रांद्वारे यंदाच्या हंगामाचा दुसरा अंदाज जाहीर केला. यामध्ये महाराष्ट्रात २३ तर कर्नाटकात उसाच्या क्षेत्रात १९ टक्‍क्‍यांनी घट झाली आहे. महाराष्ट्रात ६२.७ लाख टन साखर उत्पादन होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. या महिन्यात काही कारखाने हंगाम सुरू करतील, असे चित्र आहे. महाराष्ट्रात गतहंगामात १७७ कारखान्यांनी ७४४ लाख टन उसाचे गाळप केले होते. त्यातून ८४.१८ लाख टन साखर उत्पादन झाले होते.\nगतहंगामात पावसाने ओढ दिल्याने यंदा ३५ ते ४० कारखान्यांचे हंगाम बंद राहण्याची चिन्हे आहेत.\nकुडित्रे - भारतीय कारखानदार संघटनेने उपग्रहाद्वारे घेतलेल्या छायाचित्रांद्वारे यंदाच्या हंगामाचा दुसरा अंदाज जाहीर केला. यामध्ये महाराष्ट्रात २३ तर कर्नाटकात उसाच्या क्षेत्रात १९ टक्‍क्‍यांनी घट झाली आहे. महाराष्ट्रात ६२.७ लाख टन साखर उत्पादन होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. या महिन्यात काही कारखाने हंगाम सुरू करतील, असे चित्र आहे. महाराष्ट्रात गतहंगामात १७७ कारखान्यांनी ७४४ लाख टन उसाचे गाळप केले होते. त्यातून ८४.१८ लाख टन साखर उत्पादन झाले होते.\nगतहंगामात पावसाने ओढ दिल्याने य���दा ३५ ते ४० कारखान्यांचे हंगाम बंद राहण्याची चिन्हे आहेत.\nदरम्यान, देशभरात गेल्या हंगामाच्या तुलनेत उसाच्या क्षेत्रात पाच टक्‍क्‍यांनी घट झाली आहे. देशभरात ४९.९९ लाख हेक्‍टर उसाची लागवड झाली असून २३३.७ लाख टन साखर उत्पादन होण्याचा अंदाज आहे.\nकोल्हापूर विभागात गतहंगामात ३६ कारखान्यांनी हंगाम घेऊन २.८० लाख टन साखरेचे उत्पादन घेतले होते. यंदा उसाच्या क्षेत्रात सुमारे १५ ते २० हजार हेक्‍टरने घट झाली आहे.\nपश्‍चिम महाराष्ट्रातील नगर, पुणे, सोलापूर, सातारा या जिल्ह्यांतून दुष्काळामुळे व चाऱ्यासाठी मोठ्या प्रमाणात तोड झाली. याचा चालू हंगामावर परिणाम होणार आहे. कर्नाटकात उसाच्या क्षेत्रात १९ टक्‍क्‍यांनी घट झाली. गेल्या वर्षी ५.१० लाख हेक्‍टर ऊस होता. यंदा ४.१५ लाख हेक्‍टर उस क्षेत्र आहे. २० टक्‍क्‍यांनी उत्पादन घटण्याचा अंदाज आहे. यामुळे यंदा कर्नाटकातील कारखाने परराज्यातून ऊस आणतील असे चित्र आहे. याउलट उत्तर प्रदेशात ६८.८० लाख टन उत्पादन झाले होते. यंदा उत्पादन वाढून ७६.६० लाख टन साखर उत्पादनाचा अंदाज आहे.\nपुणे विभागात २ लाख ४ हजार हेक्‍टर, अहमदनगर ७७, औरंगाबाद ५९, नांदेड ६७, अमरावती, नागपूर १० हजार हेक्‍टरची नोंद आहे. साखर साठ्यावरील निर्बंधांमुळे देशांतर्गत साखरेची विक्री वाढेल, असे चित्र असले तरी अनेक साखर कारखान्यांनी साखर विक्री केली नाही. यंदाही ऊस दरावरून संघर्ष होणार असे दिसतेय. २५ ऑक्‍टोबरला जयसिंगपूरला स्वाभिमानी शेतकरी संघटनेची परिषद होणार आहे. यंदा उत्पादन खर्च वाढलेने उसदरातही वाढ व्हावी अशी मागणी होत आहे.\nसाखर उत्पादन अंदाज लाख टन\nउत्तर प्रदेश ७६.६० ६८.८०\nचित्रपट काढून पाणी जिरणार नाही - आमिर खान\nनागपूर - \"जलसंधारणाचा संदेश देण्यासाठी चित्रपटही करता येईल. एखादी चांगली कथा आली तर विचारही करू. पण, महाराष्ट्रातील दिडशेपेक्षा अधिक तालुके...\nप्रधानमंत्री उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांनी गॅस जोडणी करावी - सोनटक्के\nभिगवण (पुणे) : केंद्र शासनाच्या माध्यमातुन प्रत्येक घरामध्ये गॅस पोचविण्याची योजना आहे. आर्थिक कारणांमुळे कोणीही गॅस जोडणीपासुन वंचित राहु नये यासाठी...\nकोल्हापूर जिल्हा महिला फुटबॉल संघ अंतिम फेरीत\nकोल्हापूर - वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन आयोजित महाराष्ट्र राज्य आंतर जिल्हा महिला फुटबॉल स���पर्धेत के.एस.ए. कोल्हापूर जिल्हा महिला फुटबॉल संघाने...\nउद्धव ठाकरेंना नाणार रिफायनरी कोकणात नको - डॉ. आशीष देशमुख\nनागपूर - शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनीच आता नाणार प्रकल्प विदर्भात घेऊन जा, असे जाहीरपणे सांगितल्याने तो आता काटोलमध्ये आणावा, अशी मागणी...\nउपराजधानीत वर्षभरात २१२ मातामृत्यू\nनागपूर - माहिती तंत्रज्ञानाच्या युगात आश्‍चर्यकारक शोध लागत आहेत. दुर्धर आजारावरचे उपचार शोधण्यात वैद्यकशास्त्र कमालीचे यशस्वी होत आहे. परंतु,...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00355.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/uttar-maharashtra/pawn-order-return-illegal-farm-11962", "date_download": "2018-04-24T18:24:12Z", "digest": "sha1:OJBR4PA6SETRFS2ZT6PBX3VVJL3ZOFDC", "length": 14681, "nlines": 165, "source_domain": "www.esakal.com", "title": "Pawn order to return illegal farm शेती परत करण्याचे अवैध सावकाराला आदेश | eSakal", "raw_content": "\nशेती परत करण्याचे अवैध सावकाराला आदेश\nगुरुवार, 18 ऑगस्ट 2016\nधुळे - मुलाच्या उपचारासाठी पाच टक्के व्याजाने पैसे घेतलेल्या शेतकऱ्याची जमीन लाटण्याच्या प्रयत्नात असलेल्या अवैध सावकाराला त्या शेतकऱ्याची शेतजमीन परत करण्याचा महत्त्वपूर्ण आदेश देत जिल्हा उपनिबंधकांनी न्याय दिला आहे.\nधुळे - मुलाच्या उपचारासाठी पाच टक्के व्याजाने पैसे घेतलेल्या शेतकऱ्याची जमीन लाटण्याच्या प्रयत्नात असलेल्या अवैध सावकाराला त्या शेतकऱ्याची शेतजमीन परत करण्याचा महत्त्वपूर्ण आदेश देत जिल्हा उपनिबंधकांनी न्याय दिला आहे.\nहेंद्रूण (ता. धुळे) येथील वनसिंग राजपूत यांचा मुलगा वीरेंद्र आजारी पडल्याने राजपूत यांनी मुलाच्या उपचारासाठी गावातील विनापरवाना सावकारी करणारे सुरसिंग आनंदा राजपूत आणि रावसाहेब सुरसिंग राजपूत यांच्याकडून दरमहा पाच टक्के व्याजाने दीड लाख रुपये घेतले. त्याची परतफेड होत नसल्याने सावकाराच्या तगाद्यामुळे वनसिंग राजपूत यांनी मदनसिंग राजपूत आणि विजयसि���ग राजपूत यांच्या साक्षीने 18 जुलै 2000 ला हेंद्रूण येथील गट क्रमांक 266 (1) मधील पाच हेक्‍टर 21 आरपैकी दोन हेक्‍टर शेतजमीन रावसाहेब राजपूत याच्या नावावर खरेदीखताव्दारे करून दिली. नंतर 12 जानेवारी 2013 ला वनसिंग राजपूत यांनी सावकार सुरसिंग राजपूत व रावसाहेब राजपूत यांना दीड लाखाची रक्कम परत केली. व्याजापोटी पाच लाख 50 हजार मिळून एकूण सहा लाख 90 हजाराची उसनवारीची रक्कम परत केली.\nया व्यवहारानंतर सावकार राजपूत पितापुत्राने शेतजमीनीबाबतचे बेकायदेशीर खरेदीखत रद्द करावे आणि शेतजमीन नावावर करून द्यावी, अशी मागणी पीडित वनसिंग राजपूत यांनी केली. मात्र, ही मागणी सावकार पितापुत्राने फेटाळून लावली. यासंदर्भात तोडगा काढण्यासाठी पीडित वनसिंग राजपूत यांनी 12 मार्च 2013 ला गावात संयुक्त बैठक बोलावली. त्यात बेकायदेशीर खरेदीखताच्या व्यवहाराबाबत सावकाराने कबुली दिली. या बैठकीचे चित्रीकरण झाले. तसेच याच बैठकीत सावकाराने व्याजापोटी दहा लाखाची रक्कम दिल्यास वनसिंग राजपूत यांनी खरेदीखत रद्द करून देईल, असे सांगितले. या प्रकरणी सावकार पितापुत्राविरोधात पीडित राजपूत यांनी मोहाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. तसेच सहकार, पणन, वस्त्रोद्योग मंत्रालयाकडे तक्रार केली.\nमंत्रालयाकडून हे प्रकरण जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे चौकशीसाठी आले. त्यानुसार झालेल्या चौकशीत संबंधित सावकाराने काही पीडित नागरिकांच्या जमिनीदेखील खरेदीखताव्दारे नावावर करून घेतल्याचे समोर आले. वनसिंग राजपूत यांच्या शेतजमीन प्रकरणी झालेला व्यवहार बेकायदेशीरच असून राजपूत पितापुत्र अवैध सावकारी करीत असल्याचेही स्पष्ट झाले. त्यामुळे जिल्हा उपनिबंधक जे. के. ठाकूर यांनी पीडित वनसिंग राजपूत यांना त्यांची दोन एकर शेतजमीन परत करण्याचा आदेश सावकार पितापुत्राला दिला. पीडित शेतकरी राजपूत यांच्याकडून ऍड. नितीन रायते, ऍड. योगेश सावळे यांनी काम पाहिले.\nचालकाच्या गळ्याला चाकू लावून मध्यरात्री वाहनचोरी\nसटाणा - वाहनचालकाच्या गळ्याला चाकू लावून त्याला बेदम मारहाण करत मध्यरात्री रस्त्यावर सोडून तिघांनी वाहनासह पोबारा केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे....\nसरपंचाकडे खंडणीची मागणी; गवळी टोळीचे तिघे अटकेत\nमंचर (पुणे): लोणी (ता. आंबेगाव) गावचे सरपंच यांच्या कडून दीड लाख रुपयांची खंडणी घेऊन उर्व���ित तीन लाख 50 हजार रुपयांच्या खंडणीसाठी त्यांना जीवे...\nसांगोल्यात आयपीएल क्रिकेट मॅचवर सट्टा ; मोबाईल, कारसह 39 लाखांचा मुद्देमाल जप्त\nसोलापूर : आयपीएलमधील दिल्ली डेअरविल्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब यांच्यात सुरु असलेल्या मॅचवर सट्टा खेळणाऱ्या आठ जणांवर स्थानिक गुन्हे शाखेच्या...\nअनाथ महिलेला सामाजिक कार्यकर्त्यांच्या माध्यमातून मिळाला निवारा\nनिफाड - गाव नाव माहित नाही, कोणी आणुन घातले याचा थांगपत्ता नाही, त्यातच आपली बोली भाषा अन् तीची भाषा यात कमालीची तफावत यामुळे काय करावे, अशी स्थिती...\nपरीक्षेत कॉपी नेण्यास मनाई केल्याने विद्यार्थ्याचा आत्महत्येचा प्रयत्न\nऔरंगाबाद : परीक्षेत कॉपी नेण्यास मनाई केल्याने विद्यार्थ्याने महाविद्यालयाच्या इमारतीवरून उडी मारण्याची धमकी देत आत्महत्येचा प्रयत्न केला. ही...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00355.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/vishesh-news/loksatta-blog-benchers-winner-opinion-loksatta-campus-katta-3-1551545/", "date_download": "2018-04-24T18:19:34Z", "digest": "sha1:FOWDNZZCROEFTZBXTPJ6CYXD2T3DU5ME", "length": 25611, "nlines": 240, "source_domain": "www.loksatta.com", "title": "loksatta blog benchers winner opinion loksatta campus katta | राजकारणी, उद्योगपती व बाबांच्या युतीने देशाचा सत्यानाश | Loksatta", "raw_content": "\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nघाऊक बाजारात दर घसरूनही साखर महागच\nपृथ्वीच्या तापमानात २०१० पासून सातत्याने वाढ\nब्रसेल्स गोळीबारातील आरोपी अब्देसलामला २० वर्षे तुरुंगवास\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\nराजकारणी, उद्योगपती व बाबांच्या युतीने देशाचा सत्यानाश\nराजकारणी, उद्योगपती व बाबांच्या युतीने देशाचा सत्यानाश\nगेल्या काही दिवसांत भारतीय न्यायालयांनी दीर्घ काळ आठवणीत राहतील, असे निर्णय दिले आहेत.\n‘बाबा प्रजासत्ताक’ या अग्रलेखावर प्रथम पारितोषिक विजेत्या विद्यार्थ्यांने मांडलेले मत.\nफ्रेंच राज्यक्रांतीचा जनक प्लेटोने मांडलेल्या विचारानुसार ‘राजसत्ता जेव्हा नीतिमत्ता सोडून धर्मसत्तेची रखेल बनते तेव्हा देशाच्या अस्मितेवर बलात्कार होतो’ या वाक्याचा प्रत्यय आपल्याला काही दिवसांपूर्वी बाबा रामरहिमच्या अटकेपश्चात डेरा समर्थकांनी मांडलेल्या उच्छादावरून आला असेल. या काळात हरयाणा, पंजाब, हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश या राज्यांत हिंसेचा जणू आगडोंब उसळला होता. भारतात बाबा लोकांना मोठे होण्यास राजकीय आश्रय वेळोवेळी मिळत आलेला आहे हे जगजाहीर सत्य आहे. डॉ. आंबेडकरांनी भारतीय राजकारणाबद्दल म्हटले होते की, ‘भारतीय राजकारणात व्यक्तिपूजा अगर भक्तीचा एवढा प्रभाव आहे की इतर कोणत्याही देशातल्या राजकारणात अशी भक्ती व व्यक्तिपूजा आढळणार नाही. धर्मात भक्तिमार्ग हा मुक्तिमार्ग बनू शकतो, परंतु राजकारणात भक्तिमार्ग हा अंध:पतनाचा आणि पर्यायाने हुकूमशाहीचा निश्चित मार्ग बनायला वेळ लागणार नाही.’ अनतिकतेने बरबटलेल्या भारतीय राजकारणाबद्दल डॉ.आंबेडकरांनी मांडलेले मत आजही चपखल वाटते.\nगेल्या काही दिवसांत भारतीय न्यायालयांनी दीर्घ काळ आठवणीत राहतील, असे निर्णय दिले आहेत. तिहेरी तलाकला दणका दिल्यापाठोपाठ ‘खासगीपणा हा मूलभूत अधिकार नसल्याचा’ केंद्र सरकारचा युक्तिवाद मोडून काढत खासगीपण जपण्याला घटनात्मकतेचं कोंदण देणारा निर्णय आला आणि लगेचच बाबा रामरहीम नावाच्या भोंदूला त्याची सगळी ताकद, समर्थकांच्या फौजांचा हिंसाचार, वेठीला धरण्याची क्षमता, राजकीय वरदहस्त असल्या कशाचीही पत्रास न ठेवता दिलेला झटका न्यायव्यवस्थेवरचा विश्वास बळकट करणारा आहे. तोंडानं कायद्याच्या राज्याची भाषा करायची आणि कुणी बडा अडकतो म्हटल्यावर शक्य तेवढे ‘किंतु-परंतु’ वाटेत आणायचे ही आपल्याकडची रीत. रामरहिमसाठीही ती वापरात आली. मात्र, न्यायालयानं बाबाचा न्याय केला. खऱ्या अध्यात्माला बदनाम करणाऱ्या दुकानदारीवर एक प्रहार जरूर झाला आहे. डेरा समर्थकांकडून झालेल्या हिंसाचाराची पूर्वकल्पना असूनही या हिंसाचाराला आवर घालता आला नाही म्हणून हरयाणा शासनावर भरपूर टीका झाली, कोर्टाने ताशेरे ओढले परिणामी बाबाला कोर्टाने २० वर्षांची शिक्षा सुनावली तेव्हा अनागोंदीची पुनरावृत्ती सरकारने होऊ दिली नाही. पण मुळात बाबा आणि बाबाचे अनुयायी यांना राज्य शासनाने ��ायदा हातात घेण्याची इतकी मुभा का दिली गेली, हा प्रश्न उरतो.बाबाच्या मागे लाखोंच्या संख्येने अनुयायी का गोळा होतात हा दुसरा प्रश्न आणि हे असे किती बाबा देशभरात घटनाबाह्य शक्तिपीठं होऊन बसले आहेत, हा तिसरा प्रश्न. बाबाला शिक्षा फर्मावली आणि त्याची तुरुंगात रवानगी झाली; आता तो वरच्या कोर्टात अपील करेल वगरे गोष्टी घडत राहतील, पण या तीन प्रश्नांचा विचार व्हायला हवा. भारतीय जनतेचा बाबा मंडळींप्रति आणि एकूणच अध्यात्माप्रति असलेला भाबडा दृष्टिकोन हा देखील एक संशोधनाचा विषय होऊ शकेल. याचे उदाहरणच द्यायचे झाले तर एकीकडे दोन भगिनी स्वत:च्या जिवाची पर्वा न करता प्रचंड शक्तिमान बाबाच्या विरोधात शेवटपर्यंत लढा देतात तर दुसरीकडे मात्र त्या पीडित भगिनींना साथ देण्याऐवजी बलात्कारी बाबासाठी हजारो महिला रस्त्यावर उतरतात याला काय म्हणावे आपल्याच भगिनींवर झालेल्या अन्यायाविरुद्ध आवाज न उठवता उलट आरोपीला सहकार्य करतात यावरून अशा धर्मद्रोही लोकांचे प्रस्थ वाढविण्यासाठी आपणच दोषी आहोत असेच म्हणावे लागेल. या देशाला सध्या अशा हरामखोर धर्मगुरूंपासूनच खरा धोका आहे. अतिरेक्यांचा वावर देशाच्या सीमेपुरता आहे आणि आमचे शूर जवान स्वत:च्या प्राणाचे बलिदान देऊन अतिरेक्यांचा खात्माही करीत आहेत. परंतु धर्माच्या नावावर नंगानाच करणारे हे धार्मिक अतिरेकी यांचा खात्मा कसा करायचा हे एक फार मोठे आव्हान देशासमोर निर्माण झाले आहे. राजकारणी काहीच करू शकणार नाहीत, कारण सर्वपक्षीय राजकारणी यांचे भक्त आहेत.\n'वॉन्टेड' आरोपी शेजारी उभा होता, पोलीस पोस्टर लावत बसले\n'आमच्या घरात मुली आहेत, काँग्रेसला येण्यास सक्त मनाई आहे'\nलग्नाच्या दुसऱ्या दिवशीच मित्रांसोबत मिळून पत्नीवर सामूहिक बलात्कार\nसाधा धक्का लागला म्हणून ट्रेनखाली दिलं ढकलून, महिला प्रवाशाला अटक\nआज इंदिरा गांधी असत्या तर मी काँग्रेसमध्ये असतो-शत्रुघ्न सिन्हा\nकोरेगाव भीमा हिंसाचाराशी आंबेडकरी आणि हिंदुत्त्ववादी संघटनांचा संबंध नाही, सत्यशोधन समितीचा अहवाल\nराजकारणी, उद्योगपती आणि बाबा लोकांची युती एक दिवस या देशाचा सत्यानाश केल्याशिवाय राहणार नाही एवढे मात्र नक्की. तेव्हा आता वैचारिक बठक असलेल्या लोकांनीच अशा देशद्रोही बुवा, बापूंचा नायनाट करण्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे. ब���बा रामरहिमसारख्या वृत्ती बळावण्याचे कारण आपल्या देवभोळ्या मानसिकतेत आहे. माळ घालून गोपीचंदनाची नामाटी ओढणाऱ्याची विश्वासार्हता व प्रतिष्ठा गावात ‘बाय डिफॉल्ट’ इतरांपेक्षा जास्त असते. भगवी वस्त्रे घालून आयुर्वेदाचे नाव घेत एखादा बाबा ग्राहकांची मानसिकता कोळून प्यायलेल्या मार्केटिंग तज्ज्ञांच्या उरावर थयथया नाचत त्यांना पुरते झोपवू शकतो. पिढय़ान्पिढय़ा जीन्सच्या नेणिवेवर नोंदला गेलेला अध्यात्माचा गंज धुवून जायला\nअजून बरीच युगे लोटावी लागणार आहेत..तोवर कोणतीही व्यवस्था अशा बाबा-बुवांचे काहीही वाकडे करू शकणार नाही हे मात्र खरे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nआसाराम बापू निर्दोष, ईश्वराने त्याना दोषमुक्त करावे ही इच्छा-साध्वी प्रज्ञा\nपाकिस्तानी क्रिकेटपटू 'संस्कारी' झाले तरच त्यांच्याशी खेळू, बीसीसीआयचा टोला\nस्वामि श्री विवेकानंदांनी म्हटले होते की भारतात प्रथमिकपणे धर्म सुधारणांची अत्यंत गरज आहे पण कुठून याची सुरुवात व्हावी हे सांगितले गेले नसले तरी विचारस्वातंत्र्यखाली लोककांनीं भावेल तास अर्थ वापरून धार्मिक बाबतीत अधिकच गोंधळ करून ठेवून ते व तेच ते वृद्धिंगत करत आहेत धर्मकडेपहाण्याचा अन वागण्याचा दृष्टिकोन बदलण्याची जास्ती गरज वाटते गजानन पोळ\nराजसत्ता जेव्हा नीतिमत्ता सोडून धर्मसत्तेची रखेल बनते तेव्हा देशाच्या अस्मितेवर बलात्कार होतो’...........हरियाणातील खट्टर सरकार .....जेटली यांना याची लाज वाटली कि नाही माहित नाही....मोदीजी सत्तेसाठी असे राजकारण कसे काय होऊ देत आहेत ....इथे का नाही दाखवत ५६ इच का सीना \nसर्व खरं आहे पण याला अपवाद महाराष्ट्रातील वारकरी संत व सांप्रदाय आहे.\nतुमचे जे मत आहे भारताच्या सध्याची पारस्तीतीवर तेच मत माजे आहे फक्त कृती करण्याची गरज आहे नाहीतर ही व्यवस्थेतील ढेकणं देशाचा सत्यानाश करुन फॉरेन देशात जातील.\nसामान्य माण ह्या देशात न्याय मिळत नाही सर्व जनता भ्रस्टाचार ,महागाई , आरोग्य ह्यांनी पिडलेली आहे त्या वर उपचार म्हणून बाबाच्या जादूचा ारा घेतात व त्या नि दिलेल्या अफूच्या गोळी माडे जनता झोपून जाते व सरकार विरुद्ध बंड करण्याचे सामर्थ्य समाज हरवून बसतो म्हणून सरकारला बाबाची साथ लागते म्हणून त्यांना प्रोत् न देते धर्म हि अफूची गोळी आहे .\nखुप छान प्��तिक्रिया कड़क पुणेरी स्टाइल वाली\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n'वॉन्टेड' आरोपी शेजारी उभा होता, पोलीस पोस्टर लावत बसले\n'आमच्या घरात मुली आहेत, काँग्रेसला येण्यास सक्त मनाई आहे'\nलग्नाच्या दुसऱ्या दिवशीच मित्रांसोबत मिळून पत्नीवर सामूहिक बलात्कार\nसाधा धक्का लागला म्हणून ट्रेनखाली दिलं ढकलून, महिला प्रवाशाला अटक\nआज इंदिरा गांधी असत्या तर मी काँग्रेसमध्ये असतो-शत्रुघ्न सिन्हा\nकोरेगाव भीमा हिंसाचाराशी आंबेडकरी आणि हिंदुत्त्ववादी संघटनांचा संबंध नाही, सत्यशोधन समितीचा अहवाल\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nमुन्ना यादवला सर्वोच्च न्यायालयातून तात्पुरता जामीन\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nमहापालिकेच्या ३४ मराठी शाळा बंद\nजिल्ह्य़ात ६८ अपघात स्थळे\nकर्नाक पूल पाडण्यास उच्च न्यायालयाचा हिरवा कंदील\nनेहरू विज्ञान केंद्रातील ‘दि एनर्जी बॉल’ नव्या ढंगात\n‘फटका चोरां’ची दहशत कायम\nवाढलेल्या तापमानात विजेविना घामाघूम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00355.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://vastuclass.blogspot.com/2010/03/", "date_download": "2018-04-24T17:56:57Z", "digest": "sha1:2RE7RC3KSOUCIBQDPHTHWKSECITX2YF3", "length": 35298, "nlines": 134, "source_domain": "vastuclass.blogspot.com", "title": "वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र मार्गदर्शक शिकवणी वर्ग ( VASTU & ASTRO CLASS ): March 2010", "raw_content": "वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र मार्गदर्शक शिकवणी वर्ग ( VASTU & ASTRO CLASS )\nविद्वत्वं च नृपत्वं च नैव तुल्यं कदाचन् | स्वदेशे पूज्यते राजा विद्वान सर्वत्र पूज्यते || Don't judge yourself at all; accept yourself and move on from there. तुम्ही स्वयंदिप व्हा \nरविवार, १४ मार्च, २०१०\n॥ श्री गणेशाय नमः ॥ श्री सरस्वत्यै नम : ॥\nश्रीमद्पति शालिवाहन शके १९३२ विकृतिनाम संवत्सर सर्व कार्याची सिध्दी होण्याकरिता श्रीगणेशाची ब्रम्हा, विष्णू आणि महेश्वर यांना नमस्कार करुन संवत्सर फल मी आपणस माझ्या व गुरुच्या आशीर्वादाने कथन करत आहे.\nआपण पंचांग हातात घेतले की लगेचच शाली वाहन शक १९३२ विकृति नाम संवत्सर असे आहे. वैदिक वाड्मयात चार वर्षाचे एक युग मानलेले आहे. कृत, त्रेता, द्वापार आणि कली अशी चार युगे अशा ७१ चतुयुगांचे शेवटी 'मनू' आपल्या कालखंडाची समाप्ती करतो. सध्याचे युग कलियुग आहे. या कलियुगात नामजपाला महत्त्व प्राप्त झाले आहे. तसेच दानधर्माला महत्त्व आहे.\nहिंदू धर्मातिल नूतन संवत्सर दर गुडीपांडव्या पासुन प्रांरभ होतो. आपणास माहित असेल किंवा नसेल एकदरीत ६० संवत्सरे आहेत. त्या मधिल विकृतिनाम संवत्सर दिनांक १६ मार्च २०१०, ( शिवराज्याभिषेक शके ३३६-३३७, विक्रम संवत् २०६६-२०६७ शुभकृतनाम संवत्सर कलियुगाची ३१७९ वर्ष झाल्यावर हा शक सुरु झाला. चैत्र शुक्ला प्रतिपदेला शकारंभ झाला. शालिवाहन शकात ७८ किंवा ७९ मि़ळविले तर इ.स. येतो. व इ. सनात १३४ किंवा १३५ मि़ळविले की विक्रम संवत मि़ळतो. ) मंगळवार या दिवसा पासून सुरु होत आहे. या दिवशी घरोघरी ध्वज व तोरणे उभारावी मंगल स्नान करुन नविन वस्त्र अंलकांर परिधान करावे. देव पूजन, गुरुपूजन, ब्राम्हणपूजा करावी. ह्या दिवशी कडुलिंबाच्या पुष्पासह कोवळ्या पानांचे चुर्ण करुन पुढे सांगितलेल्या कृतिने भक्षण करावे म्हणजेच व्याधिचा नाश होऊन सुख्य समृध्दि, विद्या, आयुष्य व लक्ष्मीचा लाभ होतो. कृति मिरे, हिंग, मीठ, अजमोद ( ओवा ) व साखर याच्यांसह कडूलिंबाच्या पुष्पासहित कोवळ्या पानांचे चुर्ण चिंचेत भिजवून / कालवुन भक्षण करावे म्हणजे रोग शांती होते.\nअथ श्री शालिवाहन शके १६३२ विकृतिनाम संवत्सर हे २४ वे संवत्सर म्हणून ओळखले जाते ह्याचे गुण म्हणजे निर्धन, वाईट बुध्दिचा, नेहमी भांडण करणार असा शास्त्रात उल्लेख आढळतो. या वर्षी विकृति नावाचे संवत्सर असल्याने राज्यकर्ते जनता यांच्या स्वभावात वरिल प्रमाणे बद्ल होण्यात वेळ लागणार नाही यांची प्रचिती आपणास काल झालेल्या महिला आरक्षणात बघण्यास मिळत आहे. जे विद्यायक विधुर / कुमार होते ते आता लग्नच्या मार्गाने ( स्व:स्वार्थाच्या ) स्वताची खुर्चि व हुकुमत चालवण्यासाठी दुसरे लग्न करण्यास तयार झाले आहेत.\nशालिवाहन शके १९३२ विकृति संवत्सर चैत्र २०६७,\nशुक्लपक्ष म्हणजे प्रतापी, शीलवान, निर्बल, कलहप्रिय, सुंदर व चपळ पुत्र असलेला. यापक्षात चंद्र सतत वृद्धिंगत होत असतो व पंचमी नंतर बलवान होतो. चंद्राच्या कारकत्त्वात ज्या गोष्टी येतात त्यात नक्किच फरक पडतो.\nप्रतिपदा :- सरकारकडून धनप्राप्ती, रुपावान, गुणवान, विद्यासंपन���न, चांगल्या व विविध आभूषणांनी युक्त अशी व्यक्ती या तिथीस जन्मते.\nमंगळवार :- क्षीण शरीराचा, सत्वगुणी, पराक्रमी, रणशूर, धनवान, जमीनजुमला असलेला असा होतो.\nचैत्र मास :- या महिन्यात जन्म होणारी व्यक्ती लोकहित साधणारी, रुपवान, नम्र आणि अनेक मित्र असलेली.\nयोग :- शुभ सकाळी १०:२४ पर्यंत आकर्षक वाणीचा, शुभलक्षणी, चांगले कार्य करणारा, चांगला सल्ला देणारा मनुष्य जन्मतो.\nत्यानंतर योग शुक्ल :- जितेंद्रिय, सत्यवचनी, रणांगणात विजय मिळवणारा, शुभ्रवस्त्र व फूलमाला धारण करणारा.\nकरण १ - किंस्तुध्न :- दुसर्या च्या उपयोगी पडणारा, चंचल बुद्धिचा, हास्यप्रिय मनुष्य जन्मतो.\nकरण २ - बव :- शिलवान, बलवान, कामी, दयाळू, चतुर, भरभर चालणारा व भग्यवंत असा मनुष्य जन्मतो.\nनक्षत्र - उत्तराभाद्रपदि :- मीन रास गुरुच्या अंमलाखाली तर हे नक्षत्र शनीच्या अधिपत्याखाली आहे. या नक्षत्रावर जन्म शुभ - समजला जातो. कुलभूषण, श्रद्धळू, परोपकारी धार्मिक, शत्रूंजय, विपूल संतती, उतावळा, सुखी, भाषाचतुर, बोलका, सत्वगुणी, विद्वान, दाता, धनिक, शुभ कर्मे आचारणारा याच्या चेहर्यारवर कुलीनपणाची छाप दिसते. त्या बिद्धिमान व हुशार असतात. हे जलतत्वाचे सुलोचन व मनुष्य गणी नक्षत्र आहे. देवता- आहिर्बुध्न्य, आराध्य वृक्ष कडुलिंब या नक्षत्राला त्यांचे फल उत्तराधीत मिळते.\nउत्तरभाद्रपदा हे ४॥ नक्षत्रा पैकी एक पंचक नक्षत्रातील नक्षत्र आहे.\nवत्सराधिपती :- मंग़ळ ग्रह आहे. ह्या संवत्सराचा पती मंगळ राजा असल्याने धन, धान्य, वस्त्र आणि द्रव्य यांचा तुटवडा भासेल. युद्धजन्य परिस्थिती निर्माण होईल. पर्जन्य तुरळक होईल. मंत्री बुध असल्याने धनधान्याची वाढ होईल. चतुष्पाद प्राणी पुष्ट होतील. सरकारी वर्ग आनंदी राहील. सरकारी खजिन्यात वाढ होईल. मेद्याधिपती मंगळ असल्याने सोसाट्याच्या वारा सुटेल. आगीची भीती निर्माण होईल, धनधान्य कमी होईल. पाण्याचा तुटवडा भासेल. खरीपाचा स्वमी शुक्र असल्याने पर्जन्य जास्त होईल, धान्य उत्तम पिकेल, दुग्धजन्य पदार्थाची रेलचेल होईल. रशेश रवि असल्याने विहिरी, तळी, धरणे यांमध्ये पाणी कमी राहील. ऊसम तेल, सातू कापूस यांचा नाश होण्याची शक्यता आहे. जनतेत थंडीपासून विकार उत्पन्न होतील.\nआपण गुंडीपाडवा शुभ समजुन नविन वास्तुत प्रवेश करतो. तसेच नविन वाहन खरेदि करतो पण ह्या वेळे तसे हा पाडवा काही शुभ नाही. कारण गृहप्रवेश रविवारी व मंगळवारी करुनये असे शास्त्र सांगत आले आहे. त्या मुळे गृहप्रवेशाला हा पांडवा शुभ नाही यांची काळजी घेणे महत्वाचे आहे. तसेच नविन वाहन सुदा ह्य दिवशी खरेदि किंवा विकत घेऊ नये असे माझे प्रामाणिक मत आहे.\nवाहन खरेदिसाठी मुहुर्त व वास्तुप्रवेश मुहुर्त :-\nवाहन विकत घेणे :-\nतिथी:- २,३,५,६,७,८,१०,११,१३ व १५ शु. कृ. (१)\nवारः- सोमवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार\nनक्षत्रे :- अश्विनी, म्रुग,पुनर्वसु, पुष्य, हस्त, चित्रा, स्वाती, श्रवण, धनिष्ठा, शततारका, रेवती.\nलग्न : २,३,४,६,७,१२ राशीचे असावे.\nरवि व चंद्र यांची नक्षत्रे खरेदीचे दिवशीचे नक्षत्रापासून १०,११,१२,१३,१४,२५,२६,२७\nउत्तम. बाकीचे घेऊ नयेत.\nउक्त महिने - श्रेष्ठ - वैशाख, श्रावण, मार्गशीर्ष, पौष आणि फाल्गुन मध्यम - ( नारद मते ) जेष्ठ, कार्तिक अशुभ फल चाकराचा नाश माघ अशुभ फल अग्निभय मुख्यघर पौष महिन्यात वर्ज्य.\nउक्त वार - रविवार, मंगळवार वर्ज्य.\nरवि मंगळाच्या राशीची ( १,५,८, ) लग्ने व नवांश वर्ज्य.\nशुभ तिथी :- श्रेष्ठ शुद्ध पक्ष २,३,५,७,१०,११,१३,१५\nमध्यम कृष्ण पक्ष २,३,५,७,१०,११\nरिक्ता तिथी त्याज्य आहेत ( ४,९,१४ )\nउक्त नक्षत्रे - श्रेष्ठ - रोहिणी, मृग, उत्तरा, चित्रा, अनुराधा, उत्तराषाढा, उत्तरभाद्रपदा\nआणि रेवती एकूण ८ नक्षत्रे.\nमध्यम नक्षत्रे - अश्विनी, पुनर्वसु, पुष्य, हस्त, स्वाती, अभिजित, श्रवण, धनिष्ठा,\nशततारका एकूण ९ नक्षत्रे.\nअशुभ नक्षत्रे - १. धनिष्ठा पंचकातील नक्षत्रे - धनिष्ठा, शततारका, उत्तरा भाद्रपदा,\nरेवती यावर खांब उभा करु नये.\n२. बाकीची निंद्य नक्षत्रे - भरणीम कृत्तिका, आर्द्रा, आश्लेषा, मघा, पुर्वा (३), विशाखा,\nज्येष्ठा, मूळ एकूण ११ नक्षत्रे.\n३. वृषचक्र, कलशचक्र यातील अशुभ नक्षत्रे वर्ज्य, कुर्मचक्रही पाहावे.\n४. तिक्ष्ण, उग्र व मिश्र नक्षत्रे सर्वथैव वर्ज्य.\nतीक्ष्ण नक्षत्रे - मूळ, जेष्ठा, आर्द्रा, आश्लेषा एकूण चार.\nउग्र नक्षत्रे - पूर्वा ३, भरणी, मघा, एकूण पाच.\nमिश्र नक्षत्रे - कृत्तिका, विशाखा.\nकूर्म चक्र - (१) ज्या तिथीस गृहारंभ करावयाचा त्या तिथीस ५ ने गुणावे (२) कृत्तिका नक्षत्रापासून त्या दिवशीचे नक्षत्र मोजावे व ते वरील गुणाकारात मिळवावे (३) त्या बेरजेत आणखी १२ मिळवावे (४) आलेल्या संख्येस ९ ने भागावे बाकी जर १,४,७, राहिली तर कूर्म जलस्थानी आहे - फल लाभ; २,५,८, राहिली तर कूर्म पृथ्वीवर आहे - फल हानी; ३,६,९, (०) र��हिली तर कूर्म आकाशी आहे - फल मरण.\nयोग व करण - अशुभ योग व करण टाळावे. त्याचा सर्वथैव त्याज्य भाग टाळावा. दु:पंचाग - हे सर्व २१ महादोष वर्ज्य, मृत्युपंचक नसावे.\n(१) प्रवेश काळी स्थिर लग्न असावे ( २,५,८,११)\n(२) चर लग्न सर्वथैव वर्ज्य ( १,४,७,१० ) आहे.\n(३) ३,६,११ स्थानी पाप ग्रह नसावे.\n(४) १,४,७,१० स्थानी पाप ग्रह नसावे.\n(५) ६,८,१२, ह्या स्थानाखेरीज अन्य स्थानी शुभ ग्रह असावेत ( १,२,५,७,९,१० )\n(६) ४,८, स्थानी कोणताही ग्रह नसावा.\n(७) लग्नी व ७,८,१२ स्थानी चंद्र नसावा.\n(८) गृहकर्त्यास रवि, चंद्र, गुरु, बल असावे.\n(९) गृहकर्त्याचे जन्म लग्न किंवा जन्म राशीपासून ८ वे लग्न नसावे.\n(१०) द्विस्वभाव लग्न मध्यम आहे.\nगृहकर्ता - रवि हा गृहकर्ता असतो. चंद्र ही त्याची पत्नी असते. गुरु हे त्याचे सुख असते. शुक्र हे त्याचे घन असते. तेव्हा गृहारंभी, गृहप्रवेशी गृहकर्त्यास रवि, चंद्र, गुरु, शुक्र हे १) अनिष्ट असतील, २) निर्बली असतील, ३) अस्तंगत असतील, ४) नीच असतील तर शुभ फलाचा नाश होतो. गृहसंबधी सर्व कामे कार्ये दिवसा करावीत रात्री करु नयेत.\nअधिक मास, क्षय मास, गुरु शुक्र अस्त, सिंहस्थ आणि सर्व अशुभ दिवस वर्ज्य आहेत. गृहप्रवेशाच्या दिवशी काहीजन होम हवण करतात त्यावेळी अग्नि पाहाणे फार महत्त्वाचे आहे तो कसा पाहावा.\nअग्नि पाहाणे - शुध्द प्रतिपदादी वर्तमान तिथीपर्यंत मोजून त्यात वाराचा अंक ( रविवार १, सोम २, मंगळ ३... ) आणि १ मिळवावा. त्या संखेस ४ ने भागावे४. बाकी जर ० अगर ३ उरल्यास अग्निवास पृथ्वीवर आहे. शुभफल मिळेल २ उरल्यास अग्निवास पाता़ळात आहे. फल अर्थ नाश होतो. १ उरल्यास अग्निवास आकाशात फल्-प्राण नाश होतो.\nवृषचक्र - हे गृह प्रवेश व गृहारंभास अवश्य आहे. ते शुभ असावे. वृषचक्र हे रवि नक्षत्रापासून खालीलप्रमाणे वृषाचे कोणते भागावर ती नक्षत्रे पडतात व त्याचे फल काय हे पाहावे. येथे अभिजित सह २८ नक्षत्रे विचारात घ्यावी.\nवृषभाच्या शिर १ ते ३ अशुभ अग्निभय, ४,५,६,७, पुढील पाय अशुभ, उजाड शून्य, ८,९,१०,११ मागील पाय स्थिरता शुभ, १२,१३,१४ पाठ शुभ लक्ष्मी प्राप्ती, १५,१६,१७,१८ उजवी कुस शुभ लाभ, १९,२०,२१, शेपूट अशुभ नाश, २२,२३,२४,२५ डावी कुस अशुभ दारिद्र्य, २६,२७,२८ मुख अशुभ पिडा, म्हणजे रविपासून ८ ते १८ पर्यंत नक्षत्रे शुभ असतात तीच घ्यावीत.\nकलश चक्र :- गृहप्रवेशा च्या वेळी आपण जो कलश पुजन करतो तो कलश व त्याचे चक्र ज्या नक्षत्री रवि ��सेल त्या नक्षत्री कलश ठेवावा, रवि पुढे पहिले नक्षत्र आग लागेल, अशुभ २,३,४,५, पुर्व घर रिकामे पडेल, अशुभ, ६ ते ९ दक्षिण लाभ, १० ते १३ पश्चिम धनप्राप्ती शुभ, १४ ते १७ उत्तर गृहकलह अशुभ १८ ते २१ गर्भ विनाश अशुभ, २२ ते २४ गुद कायम वास होतो. शुभ २५ ते २७ कंठ स्थिरता प्राप्त होते. शुभ गर्भ नक्षत्रावर प्रवेश गर्भातील बालकांचा नाश, म्हणजे ६ ते १३ व २२ ते २७ अशा एकूण १४ नक्षत्रांवर गृहप्रवेश करावा. गृहप्रवेशा वे़ळी शुभ कालश चक्र असावे. सांराश :- रविपासून ८,९,१०,११,१२,१४ ही नक्षत्रे असता त्यावेळी वृष व कलश चक्र असते.\nघराचे मुख कोठे करावे - चंद्र ज्या दिशेकडे असेल ती व त्याचे समोरची दिशा वर्ज्य करुन चंद्राचे मुख पहाणेसाठी घराचे द्वाराने प्रवेश करावा.\nघराचे मुख १. गृहारंभ समयी असलेल्या नक्षत्रावरुन चंद्र ज्या दिशेला येईल ती दिशा व त्या समोरीची दिशा यांकडे मुखद्वार केले असता किंवा त्यातून प्रवेश केला असता चंद्र त्या द्वाराचे पुढे व मागे येतो. तो अशुभ असतो. त्या दोन्ही दिशा वर्ज्य करुन प्रवेश करावा.\n२. जसे कृत्तिका ते आश्लेषा ही सात नक्षत्रे व अनुराधा ते श्रवण ही सात नक्षत्रे असता चंद्र पुर्व व पश्चिम असतो म्हणून प्रवेश दक्षिण किंवा उत्तर द्वाराने करावा.\n३. मघा ते विशाखा ही सात नक्षत्रे व धनिष्ठा ते भरणी ही सात नक्षत्रे असता चंद्र दक्षिण व उत्तरेस असतो म्हणून पूर्व किंवा पश्चिम द्वाराने प्रवेश करावा. असे केले असता चंद्र मागे किंवा पुढे येत नाही.\nवामार्क - नूतन गृह प्रवेशाचे वेळी सुर्य वामार्क ( डावे हाताकडे ) असावा.\n१) गुह प्रवेश मुर्हूर्ताची लग्न कुंडली मांडावी, २) त्यात रवि कोणत्या स्थानी आहे हे पाहावे, ३) तो जर ८,९,१०,११,१२ या स्थानी असेल तर पूर्व द्वाराने गृह प्रवेश करावा. म्हणजे रवि आपले डावे हाताकडे येईल म्हणजेच 'वामार्क' झाला. ४) रवि जर ११,१२,१,२,३, या स्थानी असेल तर उत्तर द्वाराने प्रवेश करावा. ५) रवि जर २,३,४,५,६, या स्थानी असेल तर पश्चिम द्वाराने प्रवेश करावा, ६) रवि जर ५,६,७,८,९, या स्थानी असेल तर दक्षिण द्वाराने प्रवेश करावा.\nवरिल नियमावरुन ८,९ स्थानी पूर्व व दक्षिण असे दोन्ही प्रवेश येतात. ११,१२ स्थानी पूर्व व उत्तर असे दोन्ही प्रवेश येतात, २,३, स्थानी उत्तर व पश्चिम असे दोन्ही प्रवेश येतात. ५,६ स्थानी पश्चिम व दक्षिण असे दोन्ही प्रवेश येतात.\nद्वार - शुभ द्वार करण्यासाठी ही शुभ नक्षत्रे बघतात. त्यासाठी द्वार चक्रामधील शुभ नक्षत्र घ्यावे त्याची पध्दत अशी - सूर्य नक्षत्रापासून पहिली ४ नक्षत्रे शुभ त्यापुढील ८ नक्षत्रे शुभ त्यापुढील ३ नक्षत्रे अशुभ व शेवटीची ४ नक्षत्रे शुभ होत. स्य्र्य नक्षत्रापासून पहिली नक्षत्रे शिरावर शुभ फल लक्ष्मी प्राप्ती, त्यापुढील ८ नक्षत्रे ४ कोनावर ( प्रत्येक कोनावर ) अशुभ, फलघर ओसाड पडते. त्यापुढील ८ नक्षत्रे द्वाराशयावर म्हणजे द्वाराच्या बाजूस प्रत्येकी ४ शुभ फल घरात सुख पावते, त्यापुढील ३ दहेलीवर ( उंबरठ्यावर ) अशुभ, फल मृत्यू येणे व शेवटची ४ नक्षत्रे मध्यभागी शुभ फल- सुख पावणे.\nम्हणून प्रत्येक पंचागात दिलेला शुभ दिवस शुभ असतो असे समजणे फार चुकीचे आहे. तसे पाहीले तर अमावस्येचा दुसरा दिवस हा कर दिन म्हणून सुध्दा समजला जातो. आपण आपल्या सर्व आयुष्याची कमाई आपल्या स्व:ताच्या घरासाठी खर्च करतो आणि सर्वाना सोईचे जाईल म्हणून साडेतीन मुहूर्ता पैकी एक दिवस निवडून किंवा सर्वांना सुट्टी असते म्हणून रविवार निवडतो तेच फार चुकीचे आहे. गृहप्रवेश किंवा वास्तुशांती साठी आपण गाव गोळाकरण्याचा सल्ला मी देत नाही. पहिल्यादा योग्य दिवस व मुहूर्त पाहून वरिल दिलेल्या सुचनाचे पालन करा. सर्व पुजा व्यवस्थित योग्य दिवशी करुन घ्या नंतर आपल्याला हवातो दिवस निवडून सर्वाना खूश करा आणि पाहा आपल्या वास्तुतील आपल्या कुंटुबीयावर झालेला चांगला परिणाम.\nहे संवत्सरफल जो श्रवण करील तो वर्षभर सुखी होईल.\n॥ इति संवत्सरफलम् ॥ श्रीगणेशार्पणमस्तु ॥ शुभं-भवतु ॥\nसंजीव नाईक वास्तु आणि ज्योतिष समोपदेशक\nबी/३०१ वंदना संदन, मनवेल पाडारोड, विरार पुर्व ४०१३०५\nदुरध्वनी क्रंमाक ०२५०-२५२१७९७ / ९४२३०८६७६३ / ९८६९००८२६३\nat ३/१४/२०१० ११:५५:०० म.पू.\nकोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: Links to this post\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतर पोस्ट्स जरा जुनी पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: पोस्ट (Atom)\nआमच्याशी संपर्क साधतांना खालील गोष्टी पाळा:-\n१) पत्रात तुमचा भ्रमणध्वनीक्रमांक न विसरता लिहा. तो नसल्यास पत्राची दखल घेतली जाणार नाही. ( vastuclass@gmail.com )\n२) तुमचा प्रश्न मोजक्या शब्दात आणि स्पष्टपणे लिहा.\nराजीव उपाध्ये यांची चिन्तनिका\nअधिजनुकशास्त्र - एक गैरसोईचे विज्ञान\nवास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्र मार्गदर्श�� शिकवणी वर्ग\nगेल्या १८ ते २० वर्षे ज्योतिषशास्त्रा आणि वास्तुशास्त्राचा अभ्यास करीत आहे. मला जे काही श्री स्वामी कृपा प्रसादा मुळे प्राप्त झाले आहे ते समाज उपयोगा करता समाजाला देण्यास मी सदैव तप्तरं असेन. पारंपारीक वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, सर्वोतोभद्र चक्र, नक्षत्र ज्योतिषशास्त्र, इत्यादि वर संशोधन केले आहे. विरार येथे वास्तुमार्गदर्शन शिकवणी वर्ग सुरु केले आहेत, पण ज्यांना याचा लाभ घेता येत नाही, त्यांच्यासाठी आता संगणकाच्या माध्यमातुन( Inter Web Blogger ) शिकवणी वर्ग घेण्याचा प्रयत्न केला आहे. संजीव आणि परिवार.\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\n॥ श्री गणेशाय नमः ॥ श्री सरस्वत्यै नम : ॥ श्रीमद्...\nसाधेसुधे थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00356.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://manasimmarathe.blogspot.com/2011/11/blog-post.html", "date_download": "2018-04-24T18:20:28Z", "digest": "sha1:4NHPNH75UQM7SF3MG7VVKICINCJE7SWX", "length": 10776, "nlines": 36, "source_domain": "manasimmarathe.blogspot.com", "title": "...शब्दरूपे उरावे!: ? ? ?", "raw_content": "\nकॉलेजचं शेवटचं वर्ष. कॉलेजच्या आसपास, फूटपाथवर राहणाऱ्या मुलांना एकत्र करून आम्ही शिकवायचो. त्यांच्याबरोबर खेळायचो, फिरायला घेऊन जायचो, स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताक दिन साजरे करायचो, सांताक्लॉजला बोलवून ख्रिसमस पार्टीही करायचो.......... कॉलेजच्या पलिकडे आपण काहीतरी वेगळं करतोय (‘समाजात योगदान’ वगैरे) असं वाटायचं. पण अगदी खरं खरं सांगायचं तर खूप मजा यायची हे सगळं करताना..... एवढंच खरं होतं.\nतुटपुंज्या एका वर्षाच्या जीवावर मनात इमले रचत एक दिवस जेव्हा कॉलेजमध्ये पोहोचलो तेव्हा कळलं आमच्या इमल्यांचा पाया असलेली आमची मुलं कॉलेजच्या आसपासचा भाग सोडून निघून गेलीयेत. त्यांना पोलिसांनी हाकलून दिलंय. पेपरमधली बातमीही हातात पडली. आमचं कॉलेज व आसपासच्या रहिवाशांनी, दुकानदारांनी मिळून या मुलांवर व त्यांच्या कुटुंबियांवर ते बांग्लादेशी असल्याचा आरोप केला होता. पाठोपाठ एका रहिवाशाकडून ‘निमंत्रण’ही मिळालं. भेटलो. त्यांनी आमचा project बंद करायला सांगितलं ....... खरं तर धमकावलंच. बरीच वादावादी, चर्चा, आरोप झाले. आमच्या तोंडून होकार निघेना. त्या काकांनी फक्त पिस्तुलच बाहेर काढायचं बाकी ठेवलं. आम्ही निघताना ते काका म्हणाले, “देशद्रोही हो तुम लोग.”........................ देशद्रोही ........................ मनातल्या कोसळलेल्या इमल्याची वाळू गोळा करत बाहेर पडलो.\nम��लांना गाठून त्यांच्याशी बोलताना कळलं त्यांचे आई-वडील कर्नाटक, आंध्रमधील वेगवेगळ्या गावांमधून मुंबईत आले. पण त्यांच्यातल्या मोठ्यांशी बोलताना लक्षात आलं की शक्यता अशी आहे की, अनेक वर्षांपूर्वी त्यांच्या आधीची तिसरी-चौथी पिढी बांग्लादेशमधली असू शकेल जी भारतात बेकायदेशीररित्या स्थलांतरित झाली. भारताचं नागरिकत्व मिळवण्याचे जे काही पर्याय आहेत त्यातील एक म्हणजे by birth तुम्ही भारतीय असू शकता. त्या दृष्टीने आमची मुलं भारतीयच होती. आता वादच घालायचे झाले तर मुलं भारतीय आहेत हे सिद्ध करणं फारसं कठीण नव्हतं. सुटकेचा निश्वास टाकला आणि घरी निघालो.\nपण मनातला गोंधळ नाहीच कमी झाला. त्या दिवशीचा ट्रेनमधला प्रवास नि:शब्द झाला; पण मनात शब्दांचं वादळ होतं. वादळात सापडलेले, सुटेसुटे झालेले, अस्पष्ट, असुसंगत (विसंगत नाही), इकडे-तिकडे भेलकांडणारे, स्वत:चाच अर्थ शोधणारे शब्द................. खरंच देशद्रोह केला होता आम्ही ........... नेमकं काय मोठं असतं ........... नेमकं काय मोठं असतं ...................... राष्ट्रवाद की मानवतावाद ...................... राष्ट्रवाद की मानवतावाद गेली अनेक दशकं बेकायदेशीररित्या बांग्लादेशी मोठ्या संख्येने भारतात स्थलांतरित होतायत. भारत सर्वसामान्यांच्या गरजा भागवताना हा अतिरिक्त भार वाहतोय. आता त्यांची दुसरी-तिसरी-चौथी पिढी इथे (भारतात) जन्म घेत्ये. ह्या पुढच्या पिढ्या भारतीयच ठरतात आणि भारत अशा लाखो बांग्लादेशींची बेकायदेशीर स्थलांतरितं नाईलाजाने पचवतो. गेली अनेक दशकं बांग्लादेशींचे लोंढे भारतात येतायत. आसाममध्ये या प्रश्नाने इतकं उग्र रूप धारण केलंय की तिथे आंदोलनं होतायत. पण मग म्हणजे अशा पार्श्वभूमीच्या मुलांना शिकवणं हा खरंच देशद्रोहच झाला की गेली अनेक दशकं बेकायदेशीररित्या बांग्लादेशी मोठ्या संख्येने भारतात स्थलांतरित होतायत. भारत सर्वसामान्यांच्या गरजा भागवताना हा अतिरिक्त भार वाहतोय. आता त्यांची दुसरी-तिसरी-चौथी पिढी इथे (भारतात) जन्म घेत्ये. ह्या पुढच्या पिढ्या भारतीयच ठरतात आणि भारत अशा लाखो बांग्लादेशींची बेकायदेशीर स्थलांतरितं नाईलाजाने पचवतो. गेली अनेक दशकं बांग्लादेशींचे लोंढे भारतात येतायत. आसाममध्ये या प्रश्नाने इतकं उग्र रूप धारण केलंय की तिथे आंदोलनं होतायत. पण मग म्हणजे अशा पार्श्वभूमीच्या मुलांना शिकवणं हा खरंच देश��्रोहच झाला की खरंच झाला का कायदा काय सांगतो हे मला ऐकायचं नव्हतं. कायद्याने माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं असतं; पण माझ्या मनातला प्रश्न ‘सुटला’ नसता.\nसमोर आलेल्या दोन वंचितांना मदत करताना जसं अजूनही दुर्दैवाने काहीजण जात-पात विचारतात तशी मी nationality विचारली पाहिजे का भारतीय, बांग्लादेशी अशा नवीन ‘जाती’ जन्माला घालण्यापलिकडे यातून काय साधेल भारतीय, बांग्लादेशी अशा नवीन ‘जाती’ जन्माला घालण्यापलिकडे यातून काय साधेल मग मी ‘माणूस’ म्हणून त्यांच्याकडे कधी पाहायचं मग मी ‘माणूस’ म्हणून त्यांच्याकडे कधी पाहायचं वेळ मिळेल तेव्हा एखाद्याला मदत करताना त्याची जात-पात, धर्म, पंथ, वेश, भाषा कसलाही विचार करू नये म्हणतात..... मग nationality हा बॅलन्स साधायचा कसा हा बॅलन्स साधायचा कसा कसे ठरवणार याचे प्राधान्यक्रम कसे ठरवणार याचे प्राधान्यक्रम\nदोन भुकेल्या माणसांच्या अन्नाची कायमची सोय लावताना मी जर त्यातल्या बांग्लादेशीलाही मदत करणार असेन तर मग मी त्याला इथेच (भारतात) राहायला प्रेरित करून माझ्या देशावरचा भार खरंच वाढवणार आहे का\nखरंच काय मोठं असतं............... राष्ट्रवाद की मानवतावाद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00357.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://shabdshabd.blogspot.com/2009/11/blog-post_20.html", "date_download": "2018-04-24T18:27:15Z", "digest": "sha1:ZUIQOM3XWQXQCGCKSZOQFSWK2RBQDIEP", "length": 14490, "nlines": 109, "source_domain": "shabdshabd.blogspot.com", "title": "शब्द शब्द जपुन ठेव ( नरेन्द्र प्रभू ): नामदार बबनराव पाचपुतेंना अकरा प्रश्न", "raw_content": "\nशब्द शब्द जपुन ठेव ( नरेन्द्र प्रभू )\nमी वाचलेल्या साहीत्यामधील चांगले, मला आवडलेले भाग या ब्लॉगवर दिले आहेत. : नरेन्द्र प्रभू\nनामदार बबनराव पाचपुतेंना अकरा प्रश्न\nमहाराष्ट्राचे नवीन आदिवासी विकासमंत्री झाल्यावर आपण आदिवासी भागातून ५० हजार टन मोहफुले गोळा करून त्याची दारू (‘हर्बल लिकर’) बनविण्याची मोठी योजना आखली असल्याची ठळक बातमी आहे. (लोकसत्ता, १६ नोव्हेंबर) यातून आदिवासींना व्यवसाय मिळेल असा आपला दावा आहे. गेल्या वर्षापासून आपण व आपल्या मागे गोळा झालेले काही राजकीय नेते या योजनेचा वारंवार उच्चार करीत आहात. आता तर प्रत्यक्ष आदिवासी विकास मंत्रीच झाल्यामुळे आपल्या हाती ही कल्पना राबवण्याची सत्ताही आली आहे. ही मोठी धोकादायक स्थिती आहे. महाराष्ट्राच्या व आदिवासींच्या वतीने आपल्यासमोर काही प्रश्न ठेवतो.\n१. मोहापासून दारू बनविण्याची आदिवासींची पारंपरिक पद्धत आहे. ती अपुरी वाटली म्हणून तुम्ही आदिवासींना दारू पुरविण्याची ही नवी योजना मांडली आहे काय दारू प्याल्यामुळे माणसाचा शारीरिक, बौद्धिक, आर्थिक व नैतिक विकास होतो का दारू प्याल्यामुळे माणसाचा शारीरिक, बौद्धिक, आर्थिक व नैतिक विकास होतो का मोहाची दारू ही आदिवासीची अत्यंत मोठी कमजोरी आहे हे सर्वज्ञात आहे. मोहापासून कारखान्यात दारू महोत्पादन होऊन ती बाजारात आल्यावर त्या दारूचा सर्वात मोठा गिऱ्हाईक व बळी आदिवासीच होणार नाही का मोहाची दारू ही आदिवासीची अत्यंत मोठी कमजोरी आहे हे सर्वज्ञात आहे. मोहापासून कारखान्यात दारू महोत्पादन होऊन ती बाजारात आल्यावर त्या दारूचा सर्वात मोठा गिऱ्हाईक व बळी आदिवासीच होणार नाही का त्यामुळे त्याचे हित होईल की अहित त्यामुळे त्याचे हित होईल की अहित तुम्ही आदिवासींचा विकास करू इच्छिता की विनाश\n२. निवडून आल्याबरोबर व आदिवासी विकास मंत्री बनल्याबरोबर तुम्हाला आदिवासींची निरक्षरता, अंधश्रद्धा, गरीबी, दारूचे व्यसन, नक्षलवाद, कुपोषण, बालमृत्यू, भ्रष्टाचार, जंगलावरील अधिकार, आरोग्यसेवा व आश्रमशाळांची वाईट अवस्था, हे सर्व प्रश्न न दिसता दारू पुरवठा हीच प्रश्नथमिकता का वाटली\n३. तुमच्या सोबत महाराष्ट्रातील ‘मोह-गँग’चे अन्य लाभार्थी कोण या ‘मोह-लूट’ योजनेचे लोणी ते आपसात कसे वाटणार याचा प्लॅनही महाराष्ट्राला सांगावा. उसापासून देशी दारू, द्राक्षांपासून वाईन व आता मोहफुलांपासून कायदेशीररीत्या आदिवासीसाठी स्पेशल दारू असल्या योजना तुम्हा नेत्यांना का सुचतात\n४. मोहफुले हा आदिवासींचा खाद्यपदार्थ व पूरक-आहार आहे. तो विकत घेऊन त्या ऐवजी पुरुषाच्या हातात रोख रक्कम दिल्यावर त्या रकमेचा उपयोग कुटुंबातील स्त्री व मुलांना अन्न-वस्त्रासाठी होईल की दारू पिणे व जुगार यावर उडवला जाईल\n५. मोहापासून दारूमुळे आदिवासी भागातील कुपोषण व बालमृत्यूंचे प्रमाण वाढेल ते कसे थांबवाल\n६. कापसासारख्या नगदी पिकाचा शेतकरी कर्जबाजारी होतो व शेवटी आत्महत्या करतो हा विदर्भाचा प्रश्न ताजा असताना तुम्ही मोहफुलांना नगदी पीक बनवून आदिवासींना आत्महत्यांसाठी प्रेरित करू इच्छिता का\n७. मोह-लूट योजनेमुळे आदिवासी भागांमध्ये व्यसन, गुन्हे, गरीबी, कुपोषण व आत्महत्या वाढल्यावर त्��ासाठी उपाय म्हणून एखादे सबसिडींचे पॅकेज केव्हा जाहीर करणार त्यासाठी महाराष्ट्रातील जनतेवर कोणता नवीन कर लावणार त्यासाठी महाराष्ट्रातील जनतेवर कोणता नवीन कर लावणार त्या रकमेत पुन्हा कोणाचा वाटा किती राहणार\n८. आदिवासींच्या हितांचे व परंपरांचे संरक्षण करणे ही शासनाची संवैधानिक जबाबदारी आहे. तिला तिलांजली देऊन तुम्ही संवैधानिकरित्या शासकीय मंत्री कसे राहू शकाल\n९. ‘कारखान्यात निर्मित दारू विकत मिळाल्यास आदिवासी त्याला बळी पडतात म्हणून भारतातील आदिवासी भागात दारूची विक्री करू नये, असलेली दुकाने बंद करावी व पारंपरिक दारू लोकशिक्षणाद्वारे क्रमश: कमी करावी’ अशी भारत सरकारची अधिकृत ‘आदिवासी भागांसाठी मद्यनीती’ स्व. इंदिरा गांधींनी बनवून घेतली आहे (१९७६). ती महाराष्ट्राने अधिकृतरित्या स्वीकारली आहे (१९७७). हे तुम्हाला माहीत आहे का तुम्ही ही शासकीय नीती विसरलात का तुम्ही ही शासकीय नीती विसरलात का स्व. शंकरराव चव्हाणांनी स्वीकारलेली ‘आदिवासी विभागांसाठी मद्यनीती’ (१९७७) आता अशोकराव चव्हाणांच्या राज्यकाळात उलटी होणार का\n१०. या पूर्वी न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी व डॉ. अभय व राणी बंग यांनी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांना या प्रस्तावित कल्पनेबाबत पाठवलेल्या पत्रांच्या उत्तरात ‘शासनाचा असा कोणताच प्रस्ताव नाही.’’ असे अधिकृत उत्तर आलेले आहे. मुख्यमंत्री अशोक चव्हाणांचे हे पत्र व आपण प्रस्तावित योजना यात विसंगती आहे.\n११. आदिवासींची गरीबी व अविकास यातून तिथे नक्षलवाद फोफावला. तुमच्या या मोह-लूट योजनेमुळे आदिवासींची लूट वाढणार. त्यामुळे नक्षलवाद वाढणार नाही का\n‘महाराष्ट्र शासनापेक्षा आम्ही आदिवासींच्या हिताचे खरे रक्षक आहोत’ असा दावा नक्षलवाद्यांनी केल्यावर तुम्ही तो कसा खोडून काढणार तुमच्या मोह-लूट योजनेतील भागीदार व एजंट नेते सोडल्यास कोणते आदिवासी तुमच्यावर विश्वास ठेवणार\nनक्षलवाद्यांनी पूर्वी दारूविरुद्ध कर्यक्रम आंध्र प्रदेशात घेतले आहेत. तुमच्या प्रस्तावित मोह-लूट योजनेला त्यांनी विरोध केल्यास नैतिक विजय कोणाचा होईल तुम्ही नक्षलवाद्यांना नवीन मुद्दा व कार्यक्रम का पुरवू इच्छिता\nआपण या घातक कल्पनेला पुढे नेण्याऐवजी आदिवासी, कार्यकर्ते व आमच्यासोबत प्रथम चर्चा करावी असे आम्ही आपल्याला आवाहन करत���.\nन्या. चंद्रशेखर धर्माधिकारी, अण्णा हजारे, डॉ. अभय बंग, डॉ. राणी बंग, देवाजी तोफा\nकागदाचा पुनर्वापर म्हणजेच निसर्ग संवर्धन\nनामदार बबनराव पाचपुतेंना अकरा प्रश्न\nसाता समुद्रापार - आमचा सतू (सत्यजित प्रभू) सध्या अमेरिकेत स्टेज शो करतोय. काल असाच त्याचा फोन आला. काही मराठीतली वाक्यं मालवणीत कशी बोलली जातील असा त्याचा प्रश्न होता. ‘माक...\nउबुण्टूमध्ये मराठीत लिहा -\n१ डिसेंबर २००८ पासून वाचनसंख्या\nCopyright 2009 - शब्द शब्द जपुन ठेव ( नरेन्द्र प्रभू )\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00357.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharastra/it-was-a-mistake-to-vote-for-bjp-say-raju-shetty-261725.html", "date_download": "2018-04-24T18:27:44Z", "digest": "sha1:GEIFWNLBKEFDF35CIRFSSDXL24KRVLML", "length": 12900, "nlines": 127, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "भाजपला मतदान करण्यास सांगितलं, ही चूक झाली -राजू शेट्टी", "raw_content": "\n'केसरी'चा सेट जळून खाक, अक्षयकुमारसह सर्व कलाकार सुखरुप\nजम्मू-काश्मीर : पुलवामामध्ये चार दहशतवाद्यांचा खात्मा\nवारकऱ्यांची रांगेतून मुक्तता, आता विठुरायाचं टोकनद्वारे दर्शन \nकेरळमध्ये फक्त सचिनच्याच पुस्तकांची लायब्ररी\n,जय वाघानंतर त्याचा बछडा 'जयचंद'ही बेपत्ता\nगणित चुकलं म्हणून शिक्षकाने विद्यार्थ्याच्या तोंडात खुपसली छडी\nऔरंगाबादेत विद्यार्थ्यांना झालं काय, काॅपी पकडली म्हणून आत्महत्येचा प्रयत्न\nकर्जमाफीचा लाभ आता 2001-09 काळातील शेतकऱ्यांनाही मिळणार \nनाणार'चं आतून किर्तन बाहेरून तमाशा झालाय-अशोक चव्हाण\nमुंबईत धावत्या लोकलसमोर ढकलून प्रवाशाची हत्या\nमुंबईत म्हाडा ची ३३०० घरांसाठी सोडत लवकरच\n19 वर्षाचा मराठी तरुण घेणार जैन धर्माची दीक्षा\nजम्मू-काश्मीर : पुलवामामध्ये चार दहशतवाद्यांचा खात्मा\nमहाभियोगाची नोटीस फेटाळण्याचा निर्णय घाईत नाहीतर पूर्ण विचारांती - नायडू\n भाजप आणि काँग्रेसमध्ये 'कांटे की टक्कर', जेडीस ठरणार किंगमेकर\nसंसदेतही कास्टिंग काऊच, रेणुका चौधरींचं खळबळजनक वक्तव्य\n'केसरी'चा सेट जळून खाक, अक्षयकुमारसह सर्व कलाकार सुखरुप\nबिग बींची लेक श्वेताच्या ठुमक्यांचा व्हिडिओ व्हायरल\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nसंजय दत्तनं भिकही मागितलीय, 'संजू'च्या टीझरमधून उलगडली अनेक गुपितं\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nभारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा होणार आई\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nबर्थडे स्पेशल : सचिनचा प्रेरणादायी प्रवास\nपंजाबचा दिल्लीवर शानदार विजय\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\nकेरळमध्ये फक्त सचिनच्याच पुस्तकांची लायब्ररी\nजालन्यात सहा लाखांच्या बनावट नोटा जप्त\n'चौधरींचं वक्तव्य अत्यंत दुर्दैवी'\nव्हेंटिलेटरमध्ये झुरळ जीवावर बेतलं\nबेधडक : महाभियोगाचे राजकारण\nबेधडक : आरपारची लढाई\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\nभाजपला मतदान करण्यास सांगितलं, ही चूक झाली -राजू शेट्टी\nभाजपला मतदान करा असं मी सुद्धा लोकांना सांगितलंय. पण आता आपल्याला फसवलं गेलंय, गंडवलं गेलंय ही महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांची भावना आहे. यात मीसुद्धा आहे ही माझी चूक आहे\n29 मे : भाजपला मतदान करा असं मी सुद्धा लोकांना सांगितलंय. पण आता आपल्याला फसवलं गेलंय, गंडवलं गेलंय ही महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांची भावना आहे. यात मीसुद्धा आहे ही माझी चूक आहे अशी कबुलीच भाजपच्या घटकपक्षात असलेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिलीये.\nराजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत..स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे दोन शिलेदार..एकजण आज पायी चालत आत्मक्लेश यात्रा करत होता. तर दुसरा शिलेदार इस्लामपूरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या सभेत व्यासपीठावर बोलत होता. एकीकडे राजू शेट्टी सरकारला फैलावर घेत होते. तर दुसरीकडे सदाभाऊ खोत मुख्यमंत्र्यांवर स्तुतीसुमनं उधळत होते. तर या सरकारमधल्या लोकांना मतदान करायला सांगितलं, ही घोडचूक झाली असं राजू शेट्टींनी आपल्या आत्मक्लेश यात्रेदरम्यान म्हटलं. भाजपच्या उमेदवारांना निवडून द्या असं मी सुद्धा लोकांना सांगितलंय. पण आता आपल्याला फसवलं गेलंय, गंडवलं गेलंय ही महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांची भावना आहे. आता मी लोकांना मतदान करण्याचं सांगितलं यात मीसुद्धा होता. त्यामुळे लोकांना मतदान करा असं सांगितलं हा माझा दोष आहे असं राजू शेट्टी म्हणाले.\nतर दुसरीकडे काही जण अकारण मुख्यमंत्र्यांवर टीका करतायेत, असं बोलत सदाभाऊंनी अप्रत्यक्षपणे राजू शेट्टींवर टीका केली.\nकाही लोकांना सदाभाऊ शत्रू आहे असं वाटतंय. पण मी तसा नाहीये. मी मित्रत्वासाठी शत्रूत्व करणारा नाहीये. मित्रांवर जीव टाकणारा मी माणूस आहे. पण आमच���या अंगावर येत असाल तर विरोध करावाच लागणार आहे असंही सदाभाऊंनी ठणकावून सांगितलंय.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nजम्मू-काश्मीर : पुलवामामध्ये चार दहशतवाद्यांचा खात्मा\nवारकऱ्यांची रांगेतून मुक्तता, आता विठुरायाचं टोकनद्वारे दर्शन \n,जय वाघानंतर त्याचा बछडा 'जयचंद'ही बेपत्ता\nएक नव्हे दोन नव्हे, चक्क तीन रिअर कॅमेरे , हे आहेत फिचर आणि किंमत\nगणित चुकलं म्हणून शिक्षकाने विद्यार्थ्याच्या तोंडात खुपसली छडी\nऔरंगाबादेत विद्यार्थ्यांना झालं काय, काॅपी पकडली म्हणून आत्महत्येचा प्रयत्न\n'केसरी'चा सेट जळून खाक, अक्षयकुमारसह सर्व कलाकार सुखरुप\nजम्मू-काश्मीर : पुलवामामध्ये चार दहशतवाद्यांचा खात्मा\nवारकऱ्यांची रांगेतून मुक्तता, आता विठुरायाचं टोकनद्वारे दर्शन \nकेरळमध्ये फक्त सचिनच्याच पुस्तकांची लायब्ररी\nजालन्यात सहा लाखांच्या बनावट नोटा जप्त\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00357.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wordpress.org/themes/nisarg/", "date_download": "2018-04-24T18:19:05Z", "digest": "sha1:CUWM3TQCCVEHEHYQDRSXCLRR77NYUHPR", "length": 7816, "nlines": 194, "source_domain": "mr.wordpress.org", "title": "थीम निर्देशिका — मोफत वर्डप्रेस थीम — WordPress", "raw_content": "\nआपले थीम अपलोड करा\nथीम यादीत परत जा\nशेवटचे अद्यावत: एप्रिल 10, 2017\nसानुकूल पिछाडी, सानुकूल रंग, सानुकूल शीर्षलेख, सानुकूल मेनू, वैशिष्ट्यपूर्ण प्रतिमा, लवचिक शीर्षलेख, पोस्ट स्वरूप, उजवा साइडबार, आरटीएल भाषा समर्थन, स्टिकी पोस्ट, थीम ऑपशन्स, थ्रेड टिप्पणी, अनुवाद सहीत, दोन कॉलम\n5 पैकी 4.5 स्टार्स.\nथीम आढळले नाही .भिन्न शोध घ्या.\n<# } #> अधिक माहिती\nह्या थीम ला आजून रेट दिले नाही\nटूलबार कडे स्किप करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00357.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} +{"url": "http://yetaajaataa.blogspot.com/2008_03_01_archive.html", "date_download": "2018-04-24T18:23:03Z", "digest": "sha1:KYLYMLZ4NSWKTGLSDKUR556H7QQ5TVAX", "length": 7372, "nlines": 204, "source_domain": "yetaajaataa.blogspot.com", "title": "येता जाता: March 2008", "raw_content": "\n'तुष्की नागपुरी' च्या येताजाता ब्लाग वर आपले स्वागत आहे. या सर्व कविता सोबत दिलेल्या छायाचित्राच्या अनुषंगाने सुचलेल्या कविता आहेत. छायाचित्र डोळ्यासमोर आले त्या वेळेला काहीच न ठरवता जे लिहिल्या गेले त्या या कविता आहेत. सर्व छायाचित्र उपलब्ध करून देणाऱ्यांचा तुष्की नागपुरी मनःपूर्वक आभारी आहे.\nमंगळवार, १८ मार्च, २००८\nमी तुला, तू ��ला जन्म दिला\nप्रेम वाटण्याचा मनोहर छंद दिला\nप्रेषक: Tushar Joshi वेळ १०:२६ म.उ. 1 टिप्पणी:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतर पोस्ट्स जरा जुनी पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: पोस्ट (Atom)\nपाहिले होते तुला मी\nतुझे नाव मनात येताच\nअनुवाद - मराठी कविता का हिंदी अनुवाद\nशब्द चित्र - हिंदी कविताएँ\nदीप्ती सूर्वे जाधव (2)\nसावळ्या मुलीची गाणी (3)\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nसाधेसुधे थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00359.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "http://abpmajha.abplive.in/videos/aurangabad-copy-in-msedcl-exam-using-gadget-and-tricks-478385", "date_download": "2018-04-24T18:18:09Z", "digest": "sha1:XKFE4NXZBYHTQXSL73JOCRTUTWO5AO7G", "length": 17519, "nlines": 133, "source_domain": "abpmajha.abplive.in", "title": "औरंगाबाद : महावितरणाच्या लिपीक परीक्षेत ज्वारीच्या दाण्याएवढ्या इयरफोननं कॉपीचा पराक्रम", "raw_content": "\nऔरंगाबाद : महावितरणाच्या लिपीक परीक्षेत ज्वारीच्या दाण्याएवढ्या इयरफोननं कॉपीचा पराक्रम\nसिनेमातल्या मुन्नाभाईलाही लाजवेल अशा पद्धतीनं कॉपी पुरवणाऱ्या टोळीचा औरंगाबादेत पर्दापाश झाला आहे. डोळ्यांना दिसणार नाही, असा अगदी छोट्या इयरफोन कानात बसवायचा, यानंतर बटणाला लावलेल्या छुप्या कॅमेऱ्याद्वारे प्रश्नपत्रिकेचे फोटो दुसऱ्या व्यक्तीच्या लॅपटॉपवर पाठवायचे. आणि तिथूनच फोनद्वारे जे-जे उत्तर येतील, त्याद्वारे पेपर सोडवायचा. अशा पद्धतीनं हे रॅकेट काम करत होतं. काल झालेल्या महावितरणच्या लिपीक भरतीच्या परीक्षेत हा प्रकार उजेडात आला. एका परीक्षार्थींकडून टोळीनं ७ ते ८ लाख रुपये घेतल्याचंही बोललं जातंय. अर्जुन घुसिंगे असं या टोळीच्या सूत्रधाराचं नाव आहे. महत्वाचं म्हणजे घुसिंगेच्या फोनमध्ये काही महावितरणच्या अधिकाऱ्यांचेही नंबर आढळून आले आहेत. त्यामुळे या प्रकरणाचे तार महावितरणच्या अधिकाऱ्यांसोबतदेखील जोडले गेले आहेत का अशी शंका उपस्थित होतेय.\nविशेष चर्चा : सरोज खानचं डोकं ठिकाणावर आहे काय\nस्पेशल रिपोर्ट : नाशिक : व्हेंटिलेटरमध्ये झुरळ अडकलं, श्वास न घेता आल्याने महिलेचा मृत्यू\nस्पेशल रिपोर्ट : मुंबई : पैसे आणि जागेचं गणित जुळवणारे मुंबईतील नॅनो फ्लॅट\nमुंबई : 'एबीपी माझा'चे मुख्य संपादक राजीव खांडेकर यांना दीनानाथ मंगेशकर पुरस्कार\nगडचिरोली : नक्षलवाद्यांचा खात्मा करणारे जिगरबाज सी-60\nपुणे : कोरेगाव भीमा प्रकरणातील साक्षीदार पूजाच्या मार��कऱ्यांना अटक करा : रिपाइं\nस्पेशल रिपोर्ट : पंढरपूर : रांगेशिवाय विठ्ठल दर्शन, पंढरपुरात लवकरच टोकन व्यवस्था\nपंढरपूर : विठुची पंढरी मांस-मद्यमुक्त करण्यासाठी मंदिर समितीचा ठराव\nपुणे : सचिन तेंडुलकरचे 'जबरा फॅन' राजू गायकवाडांचं फोटो कलेक्शन खुलं\nस्पेशल रिपोर्ट : शिक्षक भरतीत गुण वाढवून देणारं रॅकेट सक्रिय\nपुणे : कोरेगाव भीमा प्रकरणी सत्यशोधन अहवालात पोलिस अधीक्षकांवर ठपका\nस्पेशल रिपोर्ट : औरंगाबाद : कॉपी पकडलेल्या परीक्षार्थीची कर्मचाऱ्याला मारहाण, आत्महत्येची धमकी\nबातम्या सुपरफास्ट : देशाच्या कानाकोपऱ्यातील घडामोडींचा आढावा\nनाशिक : व्हेंटिलेटरमध्ये झुरळ अडकलं, नाशिकमध्ये रुग्णाचा मृत्यू\nनागपूर : शेतकऱ्याच्या शिवारात पट्टेदार वाघाचा वावर\nविशेष चर्चा : सरोज खानचं डोकं ठिकाणावर आहे काय\nस्पेशल रिपोर्ट : नाशिक : व्हेंटिलेटरमध्ये झुरळ अडकलं, श्वास न घेता आल्याने महिलेचा मृत्यू\nस्पेशल रिपोर्ट : मुंबई : पैसे आणि जागेचं गणित जुळवणारे मुंबईतील नॅनो फ्लॅट\nमुंबई : 'एबीपी माझा'चे मुख्य संपादक राजीव खांडेकर यांना दीनानाथ मंगेशकर पुरस्कार\nगडचिरोली : नक्षलवाद्यांचा खात्मा करणारे जिगरबाज सी-60\nपुणे : कोरेगाव भीमा प्रकरणातील साक्षीदार पूजाच्या मारेकऱ्यांना अटक करा : रिपाइं\nस्पेशल रिपोर्ट : पंढरपूर : रांगेशिवाय विठ्ठल दर्शन, पंढरपुरात लवकरच टोकन व्यवस्था\nपंढरपूर : विठुची पंढरी मांस-मद्यमुक्त करण्यासाठी मंदिर समितीचा ठराव\nपुणे : सचिन तेंडुलकरचे 'जबरा फॅन' राजू गायकवाडांचं फोटो कलेक्शन खुलं\nस्पेशल रिपोर्ट : शिक्षक भरतीत गुण वाढवून देणारं रॅकेट सक्रिय\nपुणे : कोरेगाव भीमा प्रकरणी सत्यशोधन अहवालात पोलिस अधीक्षकांवर ठपका\nस्पेशल रिपोर्ट : औरंगाबाद : कॉपी पकडलेल्या परीक्षार्थीची कर्मचाऱ्याला मारहाण, आत्महत्येची धमकी\nऔरंगाबाद : महावितरणाच्या लिपीक परीक्षेत ज्वारीच्या दाण्याएवढ्या इयरफोननं कॉपीचा पराक्रम\nऔरंगाबाद : महावितरणाच्या लिपीक परीक्षेत ज्वारीच्या दाण्याएवढ्या इयरफोननं कॉपीचा पराक्रम\nसिनेमातल्या मुन्नाभाईलाही लाजवेल अशा पद्धतीनं कॉपी पुरवणाऱ्या टोळीचा औरंगाबादेत पर्दापाश झाला आहे. डोळ्यांना दिसणार नाही, असा अगदी छोट्या इयरफोन कानात बसवायचा, यानंतर बटणाला लावलेल्या छुप्या कॅमेऱ्याद्वारे प्रश्नपत्रिकेचे फोटो दुसऱ्या व्यक्तीच्या लॅपटॉपवर पाठवायचे. आणि तिथूनच फोनद्वारे जे-जे उत्तर येतील, त्याद्वारे पेपर सोडवायचा. अशा पद्धतीनं हे रॅकेट काम करत होतं. काल झालेल्या महावितरणच्या लिपीक भरतीच्या परीक्षेत हा प्रकार उजेडात आला. एका परीक्षार्थींकडून टोळीनं ७ ते ८ लाख रुपये घेतल्याचंही बोललं जातंय. अर्जुन घुसिंगे असं या टोळीच्या सूत्रधाराचं नाव आहे. महत्वाचं म्हणजे घुसिंगेच्या फोनमध्ये काही महावितरणच्या अधिकाऱ्यांचेही नंबर आढळून आले आहेत. त्यामुळे या प्रकरणाचे तार महावितरणच्या अधिकाऱ्यांसोबतदेखील जोडले गेले आहेत का अशी शंका उपस्थित होतेय.\nविशेष चर्चा : सरोज खानचं डोकं ठिकाणावर आहे काय\nस्पेशल रिपोर्ट : नाशिक : व्हेंटिलेटरमध्ये झुरळ अडकलं, श्वास न घेता आल्याने महिलेचा मृत्यू\nस्पेशल रिपोर्ट : मुंबई : पैसे आणि जागेचं गणित जुळवणारे मुंबईतील नॅनो फ्लॅट\nमुंबई : 'एबीपी माझा'चे मुख्य संपादक राजीव खांडेकर यांना दीनानाथ मंगेशकर पुरस्कार\nगडचिरोली : नक्षलवाद्यांचा खात्मा करणारे जिगरबाज सी-60\nपुणे : कोरेगाव भीमा प्रकरणातील साक्षीदार पूजाच्या मारेकऱ्यांना अटक करा : रिपाइं\nस्पेशल रिपोर्ट : पंढरपूर : रांगेशिवाय विठ्ठल दर्शन, पंढरपुरात लवकरच टोकन व्यवस्था\nपंढरपूर : विठुची पंढरी मांस-मद्यमुक्त करण्यासाठी मंदिर समितीचा ठराव\nपुणे : सचिन तेंडुलकरचे 'जबरा फॅन' राजू गायकवाडांचं फोटो कलेक्शन खुलं\nस्पेशल रिपोर्ट : शिक्षक भरतीत गुण वाढवून देणारं रॅकेट सक्रिय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00361.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "http://sangli.nic.in/about_sangli/district_administration/prime_collector.aspx", "date_download": "2018-04-24T18:21:37Z", "digest": "sha1:6PDMD63VBPBL2WC7D6MYCUMYFOCA46KR", "length": 3744, "nlines": 81, "source_domain": "sangli.nic.in", "title": "जिल्हाधिकारी कार्यालय, सांगली.", "raw_content": "\nसंजय गांधी निराधार अनुदान योजना\nराष्ट्रीय बायोगॅस विकास योजना\nरमाई आवास घरकुल योजना\nमी अनुभवलेले व माझ्या आठवणीतले सांगलीचे जिल्हाधिकारी\nसौ. एम. एम. जोशी\nहाजि. सी. यु. सलाती\nसंजय गांधी निराधार अनुदान योजना\nराष्ट्रीय बायोगॅस विकास योजना\nई लोकशाही तक्रार केंद्र\n© २०१३ जिल्हाधिकरी कार्यालय, सांगली.\nविकसीत करते जिल्हा सूचना विज्ञान केंद्र, सांगली.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00361.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharastra/khandoba-jejuri-somavati-yatra-287385.html", "date_download": "2018-04-24T18:08:00Z", "digest": "sha1:BNECJD2MK5MGGVJUK6GZRQNTP2OYSR76", "length": 8835, "nlines": 123, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "'येळ कोट येळकोट जय मल्हार'... 'सदांनंदाचा येळकोट'", "raw_content": "\nवारकऱ्यांची रांगेतून मुक्तता, आता विठुरायाचं टोकनद्वारे दर्शन \nकेरळमध्ये फक्त सचिनच्याच पुस्तकांची लायब्ररी\nजालन्यात सहा लाखांच्या बनावट नोटा जप्त\n'चौधरींचं वक्तव्य अत्यंत दुर्दैवी'\n,जय वाघानंतर त्याचा बछडा 'जयचंद'ही बेपत्ता\nगणित चुकलं म्हणून शिक्षकाने विद्यार्थ्याच्या तोंडात खुपसली छडी\nऔरंगाबादेत विद्यार्थ्यांना झालं काय, काॅपी पकडली म्हणून आत्महत्येचा प्रयत्न\nकर्जमाफीचा लाभ आता 2001-09 काळातील शेतकऱ्यांनाही मिळणार \nनाणार'चं आतून किर्तन बाहेरून तमाशा झालाय-अशोक चव्हाण\nमुंबईत धावत्या लोकलसमोर ढकलून प्रवाशाची हत्या\nमुंबईत म्हाडा ची ३३०० घरांसाठी सोडत लवकरच\n19 वर्षाचा मराठी तरुण घेणार जैन धर्माची दीक्षा\nमहाभियोगाची नोटीस फेटाळण्याचा निर्णय घाईत नाहीतर पूर्ण विचारांती - नायडू\n भाजप आणि काँग्रेसमध्ये 'कांटे की टक्कर', जेडीस ठरणार किंगमेकर\nसंसदेतही कास्टिंग काऊच, रेणुका चौधरींचं खळबळजनक वक्तव्य\nमोठ्या आवाजात गाणी ऐकायचा दुकानदार, वैतागून शेजाऱ्याने झाडल्या गोळ्या\nबिग बींची लेक श्वेताच्या ठुमक्यांचा व्हिडिओ व्हायरल\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nसंजय दत्तनं भिकही मागितलीय, 'संजू'च्या टीझरमधून उलगडली अनेक गुपितं\nअश्वमी महेश मांजरेकर झळकणार सलमानसोबत सिनेमात\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nभारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा होणार आई\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nबर्थडे स्पेशल : सचिनचा प्रेरणादायी प्रवास\nपंजाबचा दिल्लीवर शानदार विजय\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\nकेरळमध्ये फक्त सचिनच्याच पुस्तकांची लायब्ररी\nजालन्यात सहा लाखांच्या बनावट नोटा जप्त\n'चौधरींचं वक्तव्य अत्यंत दुर्दैवी'\nव्हेंटिलेटरमध्ये झुरळ जीवावर बेतलं\nबेधडक : महाभियोगाचे राजकारण\nबेधडक : आरपारची लढाई\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\n'येळ कोट येळकोट जय मल्हार'... 'सदांनंदाचा येळकोट'\n'येळ कोट येळकोट जय मल्हार'... 'सदांनंदाचा येळकोट'\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nफोटो गॅलरी 6 days ago\nविराट कोहली आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू\n'ही' आहे आयपीएलची नवी अॅंकर\nदेशातल्या 'या' दहा कंपन्या देतायत हजारो नोकऱ्या\nशहीद किरण थोरात यांना अखेरचा निरोप\nअसं आहे नवी दिल्लीतील आंबेडकर स्मारक\nहे आहेत 65व्या राष्ट्रीय पुरस्कारांचे मानकरी\n'वीरे दी वेडिंग'च्या गाण्यात करिना-सोनमचा बोल्ड अंदाज\nभाजप नेते कुठे कुठे करणार उपवास\nवारकऱ्यांची रांगेतून मुक्तता, आता विठुरायाचं टोकनद्वारे दर्शन \nकेरळमध्ये फक्त सचिनच्याच पुस्तकांची लायब्ररी\nजालन्यात सहा लाखांच्या बनावट नोटा जप्त\n'चौधरींचं वक्तव्य अत्यंत दुर्दैवी'\nव्हेंटिलेटरमध्ये झुरळ जीवावर बेतलं\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00361.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wordpress.org/2016/05/24/namaskar/", "date_download": "2018-04-24T18:23:02Z", "digest": "sha1:544OBJDYZW3HGXHPQ3G45KN46NISRDZG", "length": 4187, "nlines": 66, "source_domain": "mr.wordpress.org", "title": "मराठी « सर्व मराठी वर्डप्रेसच्या वापरकर्त्यांचे (यूज़र्स) हार्दिक अभिनंदन! — WordPress", "raw_content": "\nसर्व मराठी वर्डप्रेसच्या वापरकर्त्यांचे (यूज़र्स) हार्दिक अभिनंदन\nमे 24, 2016 जून 24, 2016 ला Swapnil V. Patil नी पोस्ट केले आहे. कॅटेगरीज बातम्या\nआपण केलेल्या महत्त्वाच्या योगदानाबद्दल धन्यवाद हे पोस्ट आपले आभार मानण्याच्या उद्देशाने प्रकाशित केले आहे. तुम्ही केलेल्या अमुल्य योगदानामुळे आम्ही वर्डप्रेसच्या तीन आवृत्ती (४.५, ४.५.१, आणि ४.५.२) चे पूर्ण अनुवाद केले आहेत. अजून आपले काम संपलेले नाही आहे, या अनुवादामध्ये आणखी सुधार अपेक्षित आहेत, आणि आम्ही ते तुमच्या सहकार्याशिवाय नाही करू शकणार. कुठलीही सुधारणा, व्याकरणात चूक आढळुन आल्यास, आमच्या लक्षात आणून द्या.\nआपण स्वतः व आपल्या मित्रंना वर्डप्रेसच्या मराठी आवृत्तीबद्दल नक्की सांगा, आणि वापरण्याचा सल्ला जरूर द्या. आपण वर्डप्रेसची मराठी आवृत्ती येथून डाऊनलोड करू शकता.\nमराठीचा वर्डप्रेस मध्ये प्रचार व प्रसार होण्यास आपला हातभार लावावा ही विंनंती. सहकार्य करण्यासाठी wordpress.slack.com किंवा maiboli.slack.com ला भेट द्या, किंवा येथे संपर्क करा.\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nआपल्याला टिप्पणी पोस्ट करण्यासाठी लॉग इन असणे आवश्यक आहे.\nपुढील पुढील पोस्ट : वर्डप्रेसच्या विश्व अनुवाद दिवसासाठी पुन्हा एकदा एकत्र येऊया.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00361.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wordpress.org/themes/afterlight/", "date_download": "2018-04-24T18:06:36Z", "digest": "sha1:7L6CQ2TWLOGM4X75UHCB6S2EQGYVDOQ2", "length": 7217, "nlines": 194, "source_domain": "mr.wordpress.org", "title": "थीम निर्देशिका — मोफत वर्डप्रेस थीम — WordPress", "raw_content": "\nआपले थीम अपलोड करा\nथीम यादीत परत जा\nशेवटचे अद्यावत: जून 8, 2017\nसुलभता रेडी., लेख, सानुकूल पिछाडी, सानुकूल शीर्षलेख, सानुकूल मेनू, संपादक शैली, वैशिष्ट्यपूर्ण प्रतिमा, लवचिक शीर्षलेख, एक कॉलम, आरटीएल भाषा समर्थन, स्टिकी पोस्ट, अनुवाद सहीत\nह्या थीम ला आजून रेट दिले नाही\nथीम आढळले नाही .भिन्न शोध घ्या.\n<# } #> अधिक माहिती\nह्या थीम ला आजून रेट दिले नाही\nटूलबार कडे स्किप करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00361.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/t20-world-cup-news/west-india-vs-england-world-t20-final-2016-1222337/", "date_download": "2018-04-24T18:24:12Z", "digest": "sha1:HQUJPE5LGCGDZMZOVGWUUE3DPFNUDSWI", "length": 15953, "nlines": 205, "source_domain": "www.loksatta.com", "title": "ईडन गार्डन्सची खेळपट्टी इंग्लंडच्या फायद्याची? | Loksatta", "raw_content": "\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nघाऊक बाजारात दर घसरूनही साखर महागच\nपृथ्वीच्या तापमानात २०१० पासून सातत्याने वाढ\nब्रसेल्स गोळीबारातील आरोपी अब्देसलामला २० वर्षे तुरुंगवास\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\nईडन गार्डन्सची खेळपट्टी इंग्लंडच्या फायद्याची\nईडन गार्डन्सची खेळपट्टी इंग्लंडच्या फायद्याची\nहिरवेगार गवत वेगवान गोलंदाजांना सहाय्यक; फिरकीला साथ मिळण्याची शक्यता कमी\nहिरवेगार गवत वेगवान गोलंदाजांना सहाय्यक; फिरकीला साथ मिळण्याची शक्यता कमी\nसध्याच्या घडीला क्रिकेटविश्वात चर्चिला जाणारा विषय म्हणजे खेळपट्टी. भारतातील खेळपट्टय़ा फिरकीला पोषक असतात, असा कायमचा शिक्का बसलेला आहे. पण हा शिक्का ट्वेन्टी-२० क्रिकेट विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पुसण्याचा प्रयत्न आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून (आयसीसी) होणार आहे. त्यानुसार ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गवत ठेवण्यात येणार आहे आणि याचा फायदा वेस्ट इंडिजपेक्षा इंग्लंडला अधिक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.\nआयसीसीचे मुख्य खेळपट्टी निरीक्षक अँडी अ‍ॅटकिन्सन यांनी कोलकातामध्ये ठाण मांडला आहे. आतापर्यंत त्यांच्या सूचनांची अंमलबजावणी स्थानिक क्युरेटरने न केल्याची काहींनी तक्रार केली होती. त्यामुळे आता स्वत:हून अ‍ॅटकिन्सन हे विश्वचषकाच्या अंतिम फेरीची खेळप���्टी बनवण्यासाठी मेहनत घेत आहेत.\nकाही दिवसांपूर्वी भारत आणि पाकिस्तानचा महत्त्वपूर्ण सामना या खेळपट्टीवर खेळवण्यात आला होता. या सामन्याच्या पहिल्या षटकामध्येच चेंडू वळत होते. त्यामुळेच पाकिस्तानला प्रथम फलंदाजी करताना ११८ धावा करता आल्या होत्या. भारताची सुरुवातही निराशाजनक झाली होती, पण विराट कोहलीच्या खेळीने भारताने विजय मिळवला होता. न्यूझीलंड-बांगलादेश यांच्यामधील सामन्यातही चेंडू चांगलाच वळत असल्याचे पाहायला मिळाले होते. न्यूझीलंडला प्रथम फलंदाजी\nकरताना १४५ धावा करता आल्या होत्या. त्यानंतर न्यूझीलंडने फिरकी आणि संथ गोलंदाजीच्या जोरावर बांगलादेशला ७० धावांमध्येच गुंडाळले होते.\nअंतिम फेरीचा सामना हा एकतर्फी होऊ नये, असे आयसीसीला वाटत आहे. त्याचबरोबर भारतामध्ये वेगवान गोलंदाजांनाही मदत मिळू शकते, हे आयसीसीला दाखवून द्यायचे आहे. त्यामुळेच अंतिम फेरीसाठी नवीन खेळपट्टी बनवण्यात आली\nआहे. आतापर्यंत ही खेळपट्टी एकाही सामन्यात वापरण्यात आलेली नाही.\nइंग्लंड आणि वेस्ट इंडिज या दोन्ही देशांचे वातावरण, खेळपट्टय़ा, खेळण्याची पद्धत यांच्यामध्ये बरीच तफावत आहे. इंग्लंडमधील थंड वातावरणात चेंडू चांगला स्विंग होतो. त्याचबरोबर खेळपट्टीवर गवत असल्याने वेगवान गोलंदाजांना मदत मिळते. त्यामुळे ही खेळपट्टी इंग्लंडसाठी घरच्यासारखीच असेल, असे वाटत आहे. या संघात जर इंग्लंडकडे जेम्स अँडरसन आणि ख्रिस ब्रॉडसारखे अनुभवी गोलंदाज असते, तर इंग्लंडला हा सामना जिंकणे फारसे अवघड नव्हते. इंग्लंडच्या या संघातही चांगले वेगवान गोलंदाज असले तरी त्यांच्याकडे तेवढा अनुभव नक्कीच नाही. इंग्लंडकडे सध्या ख्रिस जॉर्डन, डेव्हिड विली, लायम प्लंकेट आणि बेन स्टोक्स हे वेगवान आणि मध्यमगती गोलंदाज आहेत. दुसरीकडे वेस्ट इंडिजकडे आंद्रे रसेल, ड्वेन ब्राव्हो, कालरेस ब्रेथवेटसारखे मध्यमगती गोलंदाज आहेत. या खेळपट्टीचा फायदा वेस्ट इंडिजलाही काही प्रमाणात होऊ शकतो. पण त्यांच्यापेक्षा या खेळपट्टीवर कसे चेंडू टाकावेत, याचे चांगले ज्ञान असल्याने इंग्लंडचे पारडे जड असेल.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nआसाराम बापू निर्दोष, ईश्वराने त्याना दोषमुक्त करावे ही इच्छा-साध्वी प्रज्ञा\nपाकिस्तानी क्रिकेटपटू 'संस्कारी' झाले तरच त्यांच्याशी खेळू, बीसीसीआयचा टोला\nभारत नसल्याने अंतिम फेरीकडे चाहत्यांची पाठ\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n'वॉन्टेड' आरोपी शेजारी उभा होता, पोलीस पोस्टर लावत बसले\n'आमच्या घरात मुली आहेत, काँग्रेसला येण्यास सक्त मनाई आहे'\nलग्नाच्या दुसऱ्या दिवशीच मित्रांसोबत मिळून पत्नीवर सामूहिक बलात्कार\nसाधा धक्का लागला म्हणून ट्रेनखाली दिलं ढकलून, महिला प्रवाशाला अटक\nआज इंदिरा गांधी असत्या तर मी काँग्रेसमध्ये असतो-शत्रुघ्न सिन्हा\nकोरेगाव भीमा हिंसाचाराशी आंबेडकरी आणि हिंदुत्त्ववादी संघटनांचा संबंध नाही, सत्यशोधन समितीचा अहवाल\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nमुन्ना यादवला सर्वोच्च न्यायालयातून तात्पुरता जामीन\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nमहापालिकेच्या ३४ मराठी शाळा बंद\nजिल्ह्य़ात ६८ अपघात स्थळे\nकर्नाक पूल पाडण्यास उच्च न्यायालयाचा हिरवा कंदील\nनेहरू विज्ञान केंद्रातील ‘दि एनर्जी बॉल’ नव्या ढंगात\n‘फटका चोरां’ची दहशत कायम\nवाढलेल्या तापमानात विजेविना घामाघूम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00361.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://mr.upakram.org/taxonomy/term/22?page=20", "date_download": "2018-04-24T18:00:12Z", "digest": "sha1:DQOJTYRB7KP3URP4EQAXGX6COA23J5PU", "length": 8182, "nlines": 191, "source_domain": "mr.upakram.org", "title": "कला | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nएक हाडाचे पत्रकार, ज्येष्ठ लेखक, आणि ८०व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष - श्री. अरुण साधू यांच्या 'सिंहासन' ह्या राजकीय कादंबरीवर अधारीत जब्बार पटेल यांच्या 'सिंहासन' मधील हे चित्रपट गीत...\nमाहितीच्या अधिकाराविषयी माहिती हवी आहे.\nकोणाला माहितीच्या अधिकाराविषयी काही माहिती आहे का\nहिंदुस्थानी रागदारीत वापरले जाणारे काही बेसिक शब्द म्हणजे थाट, जाती, वादी , संवादी . या शिवाय अनेक शब्द आहेत. त्याचे अर्थ कळू शकतील का\nपंडित मल्लिकार्जुन मन्सूर ह्यांच्या 'गानयोगी' ह्या संपादित चरित्राचे समीक्षण करण्याचा हा एक केविलवाणा प्रयत्न\nपहिल्यांदा कोडी कूणाला सूचली असतील.याला काही परंपरा आहे का याला काही परंपरा आहे का त्याचे काही लिखित पूरावे आहेत का त्याचे काही लिखित पूरावे आहेत का कोड्यांमागे काही उद्देश असतो का कोड्यांमागे काही उद्देश असतो का कोणी तज्ञ काही माहिती देऊ शकेल का \n - लेखक, कवी की नाटककार\nनुकत्याच वाचनात आलेल्या एक-दोन पुस्तकांमुळे काही लेखक आणि कवींचा थोडा जवळून परिचय झाला. त्यामुळे एक प्रश्न मनात आला तो इथे चर्चेला घेत आहे.\nउपक्रमावर लेख का गायब होत आहेत विडंबन असू द्या ना. मुळ लेखकाची काही अडकाठी नसेल तर उपक्रमाला काय प्रॉब्लेम आहे विडंबन असू द्या ना. मुळ लेखकाची काही अडकाठी नसेल तर उपक्रमाला काय प्रॉब्लेम आहे\nहा लेख C. D. C. Reeve यांच्या प्लेटो रिपब्लिक या इंग्रजी अनुवादावर आधारित आहे.\nमेरे मन ये बता दे तू...\n' मेरे मन ये बता दे तू..मितवा ' या गाण्यातली मला दिसलेली सांगितिक सौंदर्यस्थळे सांगण्याचा हा एक प्रयत्न\nश्रीपाद नारायण पेंडसे अर्थात श्री. ना. पेंडसे. रथचक्र, गारंबीचा बापू, तुंबाडचे खोत ह्या पुस्तकांनी घरोघरी नावजले गेलेले ख्यातनाम मराठी लेखक, कादंबरीकार.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00362.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://shabdshabd.blogspot.com/2009/07/blog-post_11.html", "date_download": "2018-04-24T18:28:51Z", "digest": "sha1:IGFD66YWAZYT3DBAC6RVUE5KNVMPA5P6", "length": 22021, "nlines": 96, "source_domain": "shabdshabd.blogspot.com", "title": "शब्द शब्द जपुन ठेव ( नरेन्द्र प्रभू ): मस्तवाल नोकरशाही!", "raw_content": "\nशब्द शब्द जपुन ठेव ( नरेन्द्र प्रभू )\nमी वाचलेल्या साहीत्यामधील चांगले, मला आवडलेले भाग या ब्लॉगवर दिले आहेत. : नरेन्द्र प्रभू\n‘तुम्हाला या प्रकरणात अपील करायला लाज कशी वाटली नाही’, असा सवाल दिल्ली उच्च न्यायालयाच्या दोघा न्यायमूर्तीच्या पीठाने सरकारी नोकरशहांना उद्देशून केला आहे. नोकरशहांचा हा ताजा अनुभव ‘दिल्ली मेट्रो’चे व्यवस्थापकीय संचालक ई. श्रीधरन यांना आला. गेली दहा वर्षे ते त्यांच्यावरील अन्यायाविरुद्ध झगडत होते. अखेरीस त्यांना न्याय मिळाला. श्रीधरन यांनी कोकण रेल्वेचा प्रकल्प उभा केला, त्याला दिशा दिली. कोकणात रेल्वे धावू लागली आणि तिने कोकणचा कायापालट घडवला. भारतीय रेल्वेतून श्रीधरन १९९० मध्ये निवृत्त झाले आणि कोकण रेल्वेचा क्रांतिकारक प्रकल्प त्यांनी हाती घेतला. कोकण रेल्वेचे ते व्यवस्थापकीय संचालक आणि अध्यक्ष होते. तिथेही त्यांनी विरोधाला आणि प्रसंगी कुचेष्टेलासुद्धा तोंड दिले. दक्षिणेकडे जाणारा सर्वात जवळचा मार्ग कोकण रेल्वेने उपलब्ध करून दिला. कोकण रेल्वेतून श्रीधरन १९९७ मध्ये निवृत्त झाले. त्यांनी ‘दिल्ली मेट्रो’चा प्रकल्प हाती घेतला. ‘दिल्ली मेट्रो’ने दिल्लीतल्या वाहतुकीला उत्तम वळण दिले आणि ती सध्या अगदी वेगाने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी असंख्य दिल्लीकरांना नेऊन सोडते आहे. कोकण रेल्वेत ते दाखल झाले तेव्हा त्यांची नियुक्ती नऊ हजार ते १० हजार या वेतनश्रेणीत झाली. कोकण रेल्वेने त्यांच्या पगारातून दरमहा चार हजार रुपये कापायला सुरुवात केली. भविष्यनिर्वाहनिधी, प्राप्तिकर, वाहनभत्ता आदी गोष्टींवर होणारा खर्च वजा जाता श्रीधरन दरमहा १०८० रुपये घरी घेऊन जात होते. म्हणजेच त्यांच्या रोजंदारीचा दर ३६ रुपये पडत होता. त्या काळात रोजगार हमी योजनेवर खडी फोडणाऱ्या मजुरालाही त्यांच्यापेक्षा जास्त रोजंदारी मिळत असे. बाहेर कुठेही त्यांनी याची वाच्यता केली नाही. एवढा अपमान त्यांनी सहन का केला, असा प्रश्न काहींना पडू शकतो, परंतु श्रीधरन यांनी आजवर नोकरी म्हणून कोणतीही गोष्ट केली नाही. त्यांनी स्वत:ला निष्ठापूर्वक कामाला वाहून घेतले. त्यांनी सरकारकडे अर्ज करून आपले हे पैसे का कापले जात आहेत, असा सवाल केला. आपल्या हाताखालच्या सर्व अधिकाऱ्यांना आपल्यापेक्षा जास्त पगार मिळत असताना कोकण रेल्वेचा मुख्य प्रशासकीय अधिकारी म्हणून मी काम पाहावे, अशी अपेक्षा सरकार कशी काय करू शकते, असाही प्रश्न त्यांनी केला. यावर सरकारचे एक नाही की दोन नाही. सरकारने, रेल्वे प्रशासनाने त्याची यत्किंचितही दखल घेतली नाही. त्या वेळी सरकार कुणाचे होते आणि रेल्वेमंत्रिपदी कोण होते, हा प्रश्नच इथे अप्रस्तुत आहे. नोकरशाही ही मस्तवाल असते आणि ती कुणालाच भीक घालत नाही. या देशातली नोकरशाही ही एखाद्या सुस्त अजगरासारखी कशी आहे ते आम्ही ‘अजगराच्या विळख्यात..’ या अग्रलेखात (९ जून) स्पष्ट केले होते. भारतीय नोकरशाही ही सर्वाधिक भ्रष्ट असल्याचा निष्कर्ष एका पाहणीत काढण्यात आला होता. ती भ्रष्ट, उन्मत्त आणि निगरगट्ट आहे, हे किती तरी उदाहरणांवरून दिसून येते. सहाव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीमुळे सरकारला रेल्वे कर्मचाऱ्यांवर ६५०० कोटी रुपये जादा खर्च करावे लागणार आ���ेत. हा सर्व फायदा उपटणारे अधिकारी मात्र श्रीधरन यांना न्याय्य वाटा द्यायला राजी नव्हते. तेव्हा डिसेंबर २००८ मध्ये न्यायालयाने श्रीधरन यांच्या अर्जाचा विचार करून सरकारला श्रीधरन यांना १० लाख रुपये थकबाकीपोटी आणि ३० हजार रुपये कोर्ट खर्चापोटी देण्यास फर्मावले. इतक्या सरळपणाने न्यायालयाच्या निवाडय़ापुढे मान तुकवतील तर ते नोकरशहा कसले त्यांनी दिल्ली उच्च न्यायालयात त्याविरुद्ध अपील केले. तेव्हा मुख्य न्यायमूर्ती ए. पी. शहा आणि न्यायमूर्ती मनमोहन यांनी नोकरशहांना सुरुवातीला लिहिलेल्या शब्दांत सुनावले. ‘तुम्हाला ज्यांनी हे अपील करायला सांगितले, त्या तुमच्या सल्लागार अधिकाऱ्याला जबर दंड ठोठावला पाहिजे असे आम्हाला वाटते’, असे त्यांनी म्हटले. त्याबरोबर अधिकारी नरमले. ज्या अधिकाऱ्याने देशाची उत्तम प्रतीची सेवा बजावून एक नवा आदर्श घालून दिला, त्यांच्याशी तुम्ही असे वागता, ही खरोखरच लाजिरवाणी बाब आहे, असे ते म्हणाले. कोडग्या नोकरशाहीला या शब्दांचा मार पुरेसा वाटून त्यांनी हे अपील मागे घेतले असले तरी श्रीधरन यांना तरीही त्यांचे पैसे सुखासुखी दिले जातील असे वाटत नाही. हे जे कुणी अधिकारी आहेत, त्यांना आपण जे केले ते सरकारीदृष्टय़ा कसे योग्य होते, ते सांगायची खुमखुमी येणारच नाही, असे नाही. ही भारतीय नोकरशाही आडदांड आहे. प्रत्येक गोष्टीत तिला आपला फायदा शोधायचा असतो. रेशन कार्ड काढायचे असो किंवा विवाहाचे प्रमाणपत्र हवे असो, रांग मोडून पैसे चारायची तुमची तयारी असेल तर तुम्हाला या गोष्टी तातडीने प्राप्त होऊ शकतात. अन्यथा तुम्हाला खेटे मारण्याशिवाय गत्यंतर उरत नाही. तुम्हाला मुदतीनंतर वा तुमच्या निवृत्तीनंतर तुमचे हक्काचे पैसे हवे असतील तर त्यातही वाटा मागणारे पोळ या नोकरशाहीने पोसले आहेत. सेवानिवृत्तांना कायद्यानुसार निवृत्तिवेतन देणे सरकारवर बंधनकारक असले तरी त्यात खेकटी काढायची दुष्ट सवय त्यांच्या अंगवळणी पडलेली असते. या नोकरशहांना आपणही कधी काळी निवृत्त होऊ तेव्हा आपल्यावरही अशाच पद्धतीने जोडे झिजवायची वेळ येईल, याचे भान मात्र असत नाही. अनेकदा तर असे होते, की कार्यालयीन सेवक समोरच्या व्यक्तीला ‘तुम्ही आज माझ्यासमोर हजर आहात म्हणून मी तुम्हाला जिवंत मानतो, पण तुम्ही जेव्हा निवृत्त झालात त्या दिवशी तुम्ह��� जिवंत होता, याचा काय पुरावा’ असे बेशरमपणाने विचारायलाही मागेपुढे पाहात नाहीत. हीच नोकरशाही सरकारला राजरोस दिवाळखोरीत काढत असते. दिल्लीच्या पटेल चौकात वा सरकारी कार्यालयांच्या परिसरात दुपारी ३ नंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांची कोंडाळी चकाटय़ा पिटत बसल्याचे दृश्य रोजचेच आहे. त्यांना विचारणारे कोणी नाही. सहाव्या, सातव्या काय, अगदी दहाव्या वेतन आयोगानंतरही त्यांच्यात काही फरक पडायची शक्यता नाही. या नोकरशाहीचे पोलीस खाते हे वेगळे रूप आहे. मनात असेल तर गुन्हेगारांना ते काही क्षणात पकडू शकतात, पण हेच जर लागेबांधे असणाऱ्यांपैकी कुणी असतील, तर ते सापडूच शकणार नाहीत. त्यांना या गुन्हेगारांचा ठावठिकाणा पूर्ण माहिती असतो, पण तरीही त्यांचा शोध घेतला जात नाही. भ्रष्टाचाराच्या शिडीच्या वरच्या टोकावर पोलीस खातेच असेल तर सामान्य माणसाने न्याय तरी कुणाकडे मागायचा, असा प्रश्न आहे. महसूल खाते हे त्यातही पुन्हा भ्रष्टाचारात सर्वावर ताण करणारे आहे. या खात्याच्या हातात कितीजणांच्या नाडय़ा असतात हे सांगता येणे अवघड आहे. नगरविकास खात्यात असणाऱ्या भ्रष्टाचाराचा राडारोडा उपसायचा तर कित्येक युगे अपुरी पडतील. साधारणपणे कोणत्याही राज्यात नवे मंत्रिमंडळ निर्माण होत असताना ज्या खात्यांसाठी सर्वाधिक ओढाताण होते अशी कितीतरी खाती सांगता येतील. तिथे पैसे भरपूर कमावता येतात, असे म्हणतात. जनतेला लुटण्यासाठी आपण आहोत की तिच्या हिताची कामे करण्यासाठी आपण आहोत, याचे भान मंत्र्यांना असत नाही आणि भ्रष्टाचार कसा करावा, हे त्यांना शिकवणाऱ्या नोकरशहांना ते असायचे कारणच नाही. अशा या अजगराच्या विळख्यात असणाऱ्या नोकरशहांमध्ये सुधारणा घडवणे, ही अशक्यप्राय बाब आहे. भारतीय नोकरशाही ही आशियातली सर्वाधिक सुस्त आणि क्लेशदायक नोकरशाही आहे, असे हाँगकाँगच्या ‘पोलिटिकल अँड इकॉनॉमिक रिस्क कन्सल्टन्सी’ने गेल्या महिन्यात प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटले होते. ती किती सुस्त आणि वेदनादायक आहे, हे श्रीधरन यांना अनुभवायला मिळाले आहे. श्रीधरन यांच्यासारखे कार्यक्षम आणि जिद्दीचे अधिकारी हे याच नोकरशाहीत दृष्टीस पडतात तेव्हा मात्र भांगेत तुळस सापडल्याचे समाधान लाभते. अर्थात ते फारच अल्पजीवी ठरते, बाकी सर्वत्र दिसते ती भ्रष्टाचाराचीच बजबजपुरी. आपल्या तुंबडय़ा भरायचा उद्योग चालू ठेवणाऱ्यांना भांडवलशाहीचे अभय असते. कामे करवून घेण्यासाठी वाटेल ती किंमत मोजायची माजुडर्य़ा भांडवलशाहीची तयारी असते. त्यातूनच रोज एक नवे ‘सत्यम’ उभे राहते. भ्रष्टाचाराला आंतरराष्ट्रीय वरदानही लाभते ते असे. अशा या नोकरशाहीत श्रीधरन यांच्यासारखे कर्तबगार अधिकारी भरडले जातात, हे खेदाचे आहे. श्रीधरन हे ७७ वर्षांचे आहेत आणि त्यांना नोकरीची गरजही नाही. त्यांच्यासारख्या अनुभवी तंत्रज्ञानी व्यक्तीची सरकारला आवश्यकता आहे. अशा मान्यवर तंत्रज्ञाच्या अनुभवाला नोकरशाहीचा हा मस्तवालपणा व माणुसकीशून्यता येत असेल, तर सामान्य माणसाला कशा प्रकारच्या जाचातून जावे लागत असेल याची खरे तर कल्पनाही करता येणार नाही.\nलोकसत्ता अग्रलेख १० लुलै २००९\nकागदाचा पुनर्वापर म्हणजेच निसर्ग संवर्धन\nसागरा, प्राण तळमळला ...\nसाता समुद्रापार - आमचा सतू (सत्यजित प्रभू) सध्या अमेरिकेत स्टेज शो करतोय. काल असाच त्याचा फोन आला. काही मराठीतली वाक्यं मालवणीत कशी बोलली जातील असा त्याचा प्रश्न होता. ‘माक...\nउबुण्टूमध्ये मराठीत लिहा -\n१ डिसेंबर २००८ पासून वाचनसंख्या\nCopyright 2009 - शब्द शब्द जपुन ठेव ( नरेन्द्र प्रभू )\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00362.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B0_%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%B3", "date_download": "2018-04-24T17:50:29Z", "digest": "sha1:KM52FXCVQVUJH4BMWJJEKZI3GOKNU4IG", "length": 9926, "nlines": 255, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:देशानुसार खेळ - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nएकूण ८४ उपवर्गांपैकी या वर्गात खालील ८४ उपवर्ग आहेत.\n► अझरबैजानमधील खेळ‎ (१ क, ३ प)\n► अफगाणिस्तानमधील खेळ‎ (१ क, २ प)\n► अमेरिकन सामोआमधील खेळ‎ (२ प)\n► अमेरिकेतील खेळ‎ (२५ क, १५ प)\n► आइसलँडमधील खेळ‎ (३ प)\n► आर्जेन्टिनामधील खेळ‎ (५ प)\n► आर्मेनियामधील खेळ‎ (२ प)\n► आल्बेनियामधील खेळ‎ (२ प)\n► इंडोनेशियामधील खेळ‎ (३ प)\n► इक्वेडोरमधील खेळ‎ (१ क, २ प)\n► इटलीमधील खेळ‎ (२ क, १२ प)\n► इथियोपियामधील खेळ‎ (२ प)\n► इराणमधील खेळ‎ (४ प)\n► इरिट्रियामधील खेळ‎ (२ प)\n► इस्रायलमधील खेळ‎ (२ प)\n► उझबेकिस्तानमधील खेळ‎ (१ क, १ प)\n► उरुग्वेमधील खेळ‎ (१ क, ३ प)\n► ऑस्ट्रियामधील खेळ‎ (२ क, ६ प)\n► ऑस्ट्रेलियामधील खेळ‎ (२ क, १४ प)\n► कंबोडियामधील खेळ‎ (१ प)\n► कतारमधील खेळ‎ (२ प)\n► कुवेतमधील खेळ‎ (१ प)\n► कॅनडामधील खेळ‎ (२ क, ८ प)\n► के��ियामधील खेळ‎ (१ क, ३ प)\n► कोत द'ईवोआरमधील खेळ‎ (१ क, २ प)\n► कोलंबियामधील खेळ‎ (२ क, ३ प)\n► कोस्टा रिकामधील खेळ‎ (३ प)\n► देशानुसार क्रिकेट‎ (१४ क, २ प)\n► क्रोएशियामधील खेळ‎ (२ प)\n► गांबियामधील खेळ‎ (२ प)\n► गिनी-बिसाउमधील खेळ‎ (१ प)\n► गिनीमधील खेळ‎ (२ प)\n► चिलीमधील खेळ‎ (३ प)\n► चेक प्रजासत्ताकामधील खेळ‎ (३ क, २ प)\n► जपानमधील खेळ‎ (१ क, ११ प)\n► जमैकामधील खेळ‎ (१ प)\n► जर्मनीमधील खेळ‎ (२ क, १० प)\n► झांबियामधील खेळ‎ (२ प)\n► डॉमिनिकामधील खेळ‎ (२ प)\n► तुर्कीमधील खेळ‎ (१ प)\n► थायलंडमधील खेळ‎ (७ प)\n► दक्षिण कोरियामधील खेळ‎ (१ क, ९ प)\n► देशानुसार फुटबॉल क्लब‎ (९ क, १ प)\n► नेदरलँड्समधील खेळ‎ (२ क, ६ प)\n► नॉर्वेमधील खेळ‎ (१ क, ३ प)\n► न्यू झीलँडमधील खेळ‎ (२ क, ४ प)\n► पाकिस्तानमधील खेळ‎ (१ प)\n► पोर्तुगालमधील खेळ‎ (३ क, ४ प)\n► पोलंडमधील खेळ‎ (१ क, २ प)\n► फ्रान्समधील खेळ‎ (४ क, १३ प)\n► बर्म्युडामधील खेळ‎ (१ क, २ प)\n► बहरैनमधील खेळ‎ (२ प)\n► बांगलादेशमधील खेळ‎ (२ प)\n► बार्बाडोसमधील खेळ‎ (३ प)\n► बेनिनमधील खेळ‎ (२ प)\n► बेलीझमधील खेळ‎ (२ प)\n► बेल्जियममधील खेळ‎ (७ प)\n► बॉस्निया आणि हर्झगोव्हिनामधील खेळ‎ (१ प)\n► बोलिव्हियामधील खेळ‎ (२ प)\n► ब्राझीलमधील खेळ‎ (३ क, ७ प)\n► ब्रुनेईमधील खेळ‎ (२ प)\n► भारतातील खेळ‎ (५ क, ३ प)\n► भारतीय खेळ‎ (२ क, २ प)\n► भूतानमधील खेळ‎ (१ प)\n► मलेशियामधील खेळ‎ (५ प)\n► माँटेनिग्रोमधील खेळ‎ (२ प)\n► मेक्सिकोमधील खेळ‎ (३ क, ६ प)\n► मोरोक्कोमधील खेळ‎ (१ प)\n► युक्रेनमधील खेळ‎ (३ प)\n► युनायटेड किंग्डममधील खेळ‎ (५ क, ३ प)\n► रशियामधील खेळ‎ (२ क, ५ प)\n► राष्ट्रीय फुटबॉल संघ‎ (४ क, १६ प)\n► रोमेनियामधील खेळ‎ (२ क, १ प)\n► लिबियामधील खेळ‎ (१ प)\n► लेबेनॉनमधील खेळ‎ (२ प)\n► व्हियेतनाममधील खेळ‎ (२ प)\n► संयुक्त अरब अमिरातीमधील खेळ‎ (१ क, ४ प)\n► सर्बियामधील खेळ‎ (१ क, २ प)\n► सिंगापूरमधील खेळ‎ (३ प)\n► सुदानमधील खेळ‎ (१ प)\n► सौदी अरेबियामधील खेळ‎ (१ प)\n► स्पेनमधील खेळ‎ (३ क, ८ प)\n► स्वित्झर्लंडमधील खेळ‎ (१ क, ५ प)\n► हंगेरीमधील खेळ‎ (२ क, ३ प)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १५ एप्रिल २०१३ रोजी ०४:३९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00363.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%85%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%80_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87_%E0%A4%B8%E0%A4%B9%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A5%80_%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%80_%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A5%87", "date_download": "2018-04-24T17:58:10Z", "digest": "sha1:UUUITGP67YJLFAR2GO4DG2QTBN22YY6J", "length": 4714, "nlines": 139, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:अमेरिकेची संयुक्त संस्थाने सहभागी असलेली युद्धे - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:अमेरिकेची संयुक्त संस्थाने सहभागी असलेली युद्धे\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nएकूण २ उपवर्गांपैकी या वर्गात खालील २ उपवर्ग आहेत.\n► कोरियन युद्ध‎ (१ प)\n► व्हियेतनाम युद्ध‎ (२ प)\n\"अमेरिकेची संयुक्त संस्थाने सहभागी असलेली युद्धे\" वर्गातील लेख\nएकूण ४ पैकी खालील ४ पाने या वर्गात आहेत.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ एप्रिल २०१३ रोजी २०:१३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00364.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wordpress.org/themes/hestia/", "date_download": "2018-04-24T18:15:01Z", "digest": "sha1:O3CSSHB655725LJKWUTGADFA6A3HZCUS", "length": 8829, "nlines": 194, "source_domain": "mr.wordpress.org", "title": "थीम निर्देशिका — मोफत वर्डप्रेस थीम — WordPress", "raw_content": "\nआपले थीम अपलोड करा\nथीम यादीत परत जा\nशेवटचे अद्यावत: एप्रिल 24, 2018\nहेस्टिया व्यावसायिकांसाठी एक आधुनिक वर्डप्रेस थीम आहे. हि सर्जनशील व्यवसाय, छोटे व्यवसाय (रेस्टॉरंट्स, विवाह नियोजक, खेळ / वैद्यकीय दुकान), प्रारंभी व कॉर्पोरेट व्यवसाय, ऑनलाइन एजन्सी आणि फर्म, पोर्टफोलिओ, ईकॉमर्स (वूकॉमर्स ) आणि फ्रीलांसर ह्यांचा करता अति उत्तम थिम आहे. यात बहुउद्देशीय एक-पृष्ठ डिझाइन, वीडजेट असलेले फुटर, ब्लॉग / बातम्या करता एक स्वच्छ स्वरूप आहे. फ्लॅट पॅरालॅक्स स्लायडर, फोटो गॅलरी, ट्रॅव्हल मॅप, ऍलेमेंटर पृष्ठ बिल्डर, थीम डब्ल्यू पी एम एल, रेटिना रेडी, एसईओ सकट सुसंगत आणि डिझाइनसाठी साहित्य संच वापरणारी थिम आहे.\nलेख, सानुकूल पिछाडी, सानुकूल रंग, सानुकूल शीर्षलेख, कस्टम लोगो, सानुकूल मेनू, ई-कॉमर्स, वैशिष्ट्यीकृत प्रतिमा शीर्षलेख, वैशिष्ट्यपूर्ण प्रतिमा, लवचिक शीर्षलेख, पूर्ण रुंदीचे टेम्प्लेट, ग्रीड आराखडा, एक कॉलम, पोर्टफोलिओ, पोस्ट स्वरूप, आरटीएल भाषा समर्थन, स्टिकी पोस्ट, थीम ऑपशन्स, थ्रेड टिप्पणी, अनुवाद सहीत, दोन कॉलम\n5 पैकी 4.5 स्टार्स.\nथीम आढळले नाही .भिन्न शोध घ्या.\n<# } #> अधिक माहिती\nह्या थीम ला आजून रेट दिले नाही\nटूलबार कडे स्किप करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00365.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/e-edit-news/bjp-shiv-sena-conflict-in-maharashtra-only-for-power-1165877/", "date_download": "2018-04-24T18:20:43Z", "digest": "sha1:7ZYIXCUFFZJY2FSK7ZSCTUD3ZZL3VN3W", "length": 20642, "nlines": 232, "source_domain": "www.loksatta.com", "title": "घरचा निंदक!… | Loksatta", "raw_content": "\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nघाऊक बाजारात दर घसरूनही साखर महागच\nपृथ्वीच्या तापमानात २०१० पासून सातत्याने वाढ\nब्रसेल्स गोळीबारातील आरोपी अब्देसलामला २० वर्षे तुरुंगवास\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\nभाजपने तुकारामांच्याही पुढे पाऊल टाकून निंदकाला थेट घरातच घेतले आहे.\nउद्धव ठाकरे यांनी, 'बुक्क्याचा मार'ही सुरू केला आहे. दुष्काळग्रस्तांसाठी असलेला पैसा कुणाच्या खिशात जातो असा खरमरीत सवाल करीत त्यांनी भाजपला थेट संशयाच्या भोवऱ्यात नेऊन ठेवले.\n‘निंदकाचे घर असावे शेजारी’ असे संतश्रेष्ठ तुकोबारायांनी सांगून ठेवल्यामुळे मराठी माणसाने तरी हे वचन ‘परंपरा’ म्हणून पाळलेले दिसत असेल तर त्यात वावगे काहीच नाही. कारण परंपरांचा पाईक होण्याची पात्रता अंगी यावी म्हणून सदैव प्रयत्न करण्याचा निश्चयच आपण केलेला असतो. राज्यात सत्तेवर असलेला भाजप हा तर संस्कृति आणि परंपरांचा पूजक पक्षच असल्याने याला तो अपवाद नाही हे ओघानेच येते. खरे म्हणजे, भाजपने तुकारामांच्याही पुढे पाऊल टाकून निंदकाला थेट घरातच घेतले आहे. आता, ‘सहन होत नाही आणि सांगताही येत नाही’ अशी भाजपची अवस्था झाली असली तरी परंपरेचा त्याग करणे भाजपला शक्यच नाही. कारण परिस्थितीच तशी आहे. शिवसेनेला सोबत घेऊन सत्तेचा संसार थाटायचे भाजपने ठरवले, तेव्हा, ‘भांड्याला भांडं लागणारच आणि आवाज येणारच’ हे ‘स्वयंपाकघरातलं सत्य’ भाजपनं स्वीकारलंच होतं. आता तसेच होऊ लागले अाहे. सरकारमध्ये असलो तरी महाराष्ट्राच्या हिताच्या मुद्द्यावर प्रसंगी विरोधही करणार असे ठणकावूनच उद्धव ठाकरे यांनी आपला पक्ष सत्तेत बसविला होता. सत्तेची ऊब मिळू लागली की कालांतराने हा तोरा उतरेल अशी त्या वेळी कदाचित भाजपची सेनेबाबत भावना असावी. म्हणूनच, शिवसेनेच्या लहानसहान कुरबुरींना पानं पुसून सत्तेचा गाडा आपल्या गतीने हाकण्याचे तंत्र भाजपने अवलंबिले होते. कामे ह���त नाहीत, निर्णय घेतले जात नाहीत, डावलले जाते, अशा तक्रारींचा सूर लावूनही भाजप ‘ताकास तूर’ लागू देत नाही हे लक्षात येईपर्यंत तुरीचा मुद्दा आयता हातात आला आणि घरच्या निंदकाची रोखठोक भूमिका शिवसेनेने शिरावर घेतली. मुळात डाळीच्या मुद्द्यावर भाजप, सरकार आणि बापट पुरते भरकटल्याचे स्पष्ट झाले आहे. पक्षाच्या पातळीवर प्रवक्त्याने एक बोलावे तर मंत्री म्हणून बापट भलतेच बोलून जातात आणि वेगळाच काहीतरी निर्णय घेऊन मुख्यमंत्री नवा बोळा फिरवतात असा डाळीचा पोरखेळ रंगलेला असताना मंत्रिमंडळाच्या भर बैठकीत ‘घरचा निंदक’ असलेल्या सेनेच्या मंत्र्यांनी डाळीवरून बापटांना घेरल्याने सरकारची पंचाईत झाली आहे. एकीकडे मंत्रिमंडळात सहकारी पक्ष ‘तोंड दाबायच्या’ तयारीत असताना, त्या पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांनी, ‘बुक्क्याचा मार’ही सुरू केला आहे. दुष्काळग्रस्तांसाठी असलेला पैसा कुणाच्या खिशात जातो असा खरमरीत सवाल करीत त्यांनी भाजपला थेट संशयाच्या भोवऱ्यात नेऊन ठेवले. डाळीच्या प्रश्नावर डळमळीत चालढकल सुरू असताना दुष्काळनिधीच्या मुद्द्यावर खरमरीत सवाल सुरू करून घरच्या निंदकाची भूमिका बजावण्यास सेनेने सुरुवात केल्याने, ‘शेजारच्या घरा’तील निंदक असलेल्या विरोधी पक्षांचे काम हलके झाले आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nशिवसेनेच्या भूमिकेला अनंत गीतेंचा हरताळ, दिल्लीत भाजपाच्या उपोषणाला उपस्थिती\n‘लोकशाहीला धोका असेल तर भाजपाला सत्तेत बसण्याचा अधिकार नाही’\nठाकरे आहेत म्हणून मराठी माण थोडातरी मान आहे आज, ह्याची थोडी जाणीव असुदे. कि समोर वाढलेले तात पण शिवसेनेने येउन तोंडात भरवायचे......\nशिवसेना शेतकर्यांना थेट मदत करते हे चांगले आहे परंतु प्रश्न हा आहे कि राजकीय पक्षाकडे एवढे पैसे आले कुठून आणि कसे कि ते असे पैसे शेतकर्यांना वाटू शकतात असा प्रश्न सर्व सामान्य माण पडतो कारण सरकार देखील पैसे वाटप करण्यासाठी इतक्या जाजी तयार होऊ शकत नाही.शिवसेना इतर पक्षांच्या तुलनेने लहान पक्ष आहे अशी कल्पना होती पण आर्थिकदृष्ट्या चांगलीच संपन्न आहे असे दिसते कारण कोन्ग्रेस(दोन्ही ) इतकी जुनी असतांना आणि इतकी वर्षे सतत सत्तेवर असतांना त्यांनी देखील असे पैसे वाटप कधी केल्याचे माहित नाही\nहे सरकार माध्यमाच्या बळावरच निवडून आले आहे त्यामुळे उगाच काही बरळू नको\n१. या मध्ये, राजकारणाचे अनेक रंग आहेत. भाजपाला सेनेला छोटा भाऊ ठरवण्याची घाई आहे, शत प्रतिशत भाजपा घोषणा आहे, युती मध्ये शिवसेनेची अडवणूक करणेही आहे. त्याचबरोबर, राष्ट्रावादी आणि सेनेला झुलत ठेवून सरकारची उद्दिष्टे पूर्ण करणे हि आहे. हि सर्व तारेवरची कसरत करत फडणवीस साहेब राज्य चालवत आहेत, तथाकथित विकाी होत आहे. सेना आणि राष्ट्रवादी स्वतःची भाकरी कशी जळणार नाही याची काळजी घेत आहेत. कॉंग्रेस परत स्वतःच्या पायावर उभे राहण्याचा प्रयत्न करत आहे. आणि आम्ही सामान्य हताश होऊन हा तमाशा पाहत आहोत.\n२. अच्छे दिन आज नाहीतर उद्या येतील यावर अशा ठेवून आहोत, महागडी दाल विकत घेत आहो, कर्जाला कंटाळून आत्महत्या करीत आहो, टोलच्या लाईनीत उभे राहून सरकारच्या नावाने खडे फोडत आहो. येणारे सन (इवेन्ट्स) साजरे करत आहोत, संसदेतला . विधान सभेतला गोंधळ बघत आहो, तेच उमेदवार (पार्टी बदलून) निवडून देत आहो. हे असेच होते आणि असेच राहणार, युती असो व आघाडी आमच्या रोजनिशीत काही फरक नाही पडणार. चांगल्या उदेच्या आशेवर आमचा आजचा दिवस असाच संपणार.\nतुकाराम महाराज म्हणतात \"नाथाल्याच्या माथी मारू काठी \".....पण हे तर आमच्या घरात येउन आम्हास मारा असे म्हणायला पण विचार करणार नाहीत .....\nफक्त देशहितासाठी राहुल गांधींसोबत चर्चा केली – शरद पवार\nबांधकाम क्षेत्रासाठी येवा कोकण आपलाच अासा ‘सीआरझेड’ मर्यादा ५० मीटरवर\nसध्या निर्घृण पद्धतीने महाराष्ट्राचा कारभार सुरू आहे – उद्धव ठाकरे\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n'वॉन्टेड' आरोपी शेजारी उभा होता, पोलीस पोस्टर लावत बसले\n'आमच्या घरात मुली आहेत, काँग्रेसला येण्यास सक्त मनाई आहे'\nलग्नाच्या दुसऱ्या दिवशीच मित्रांसोबत मिळून पत्नीवर सामूहिक बलात्कार\nसाधा धक्का लागला म्हणून ट्रेनखाली दिलं ढकलून, महिला प्रवाशाला अटक\nआज इंदिरा गांधी असत्या तर मी काँग्रेसमध्ये असतो-शत्रुघ्न सिन्हा\nकोरेगाव भीमा हिंसाचाराशी आंबेडकरी आणि हिंदुत्त्ववादी संघटनांचा संबंध नाही, सत्यशोधन समितीचा अहवाल\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nमुन्ना यादवला सर्वोच्च न्यायालयातून तात्पुरता जामीन\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nमहापालिकेच्या ३४ मराठी शाळा बंद\nजिल्ह्य़ात ६८ अपघात स्थळे\nकर्नाक पूल पाडण्यास उच्च न्यायालयाचा हिरवा कंदील\nनेहरू विज्ञान केंद्रातील ‘दि एनर्जी बॉल’ नव्या ढंगात\n‘फटका चोरां’ची दहशत कायम\nवाढलेल्या तापमानात विजेविना घामाघूम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00366.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://vastuclass.blogspot.com/2009/11/blog-post_05.html", "date_download": "2018-04-24T18:09:43Z", "digest": "sha1:462VXDPCHRIQXHYTMEKXGOBHBL7HN2IJ", "length": 9205, "nlines": 78, "source_domain": "vastuclass.blogspot.com", "title": "वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र मार्गदर्शक शिकवणी वर्ग ( VASTU & ASTRO CLASS ): || ॠणमोचनमहागणपतिस्तोत्रम् ||", "raw_content": "वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र मार्गदर्शक शिकवणी वर्ग ( VASTU & ASTRO CLASS )\nविद्वत्वं च नृपत्वं च नैव तुल्यं कदाचन् | स्वदेशे पूज्यते राजा विद्वान सर्वत्र पूज्यते || Don't judge yourself at all; accept yourself and move on from there. तुम्ही स्वयंदिप व्हा \nगुरुवार, ५ नोव्हेंबर, २००९\nदररोज सकाळी शुचिर्भुत होऊन म्हणणारा साधक अव्यघ्या सहा महिन्यात कर्जातून काही प्रमाणात सावरतो / मुक्त होतो. आज संकष्ट चतुर्थी श्री भोल्या शंकराच्या पुत्राचा दिवस जसा पितामहा भोला तसा त्याचा मुलगा. बघा आळवणी करुण कर्जातून काही प्रमाणात मुक्त होता येते का\nश्रीगणेशायनमः|| ॐ अस्य श्रीॠणमोचन महागणपतिस्त्रोत्र मंत्रस्य भगवान् शुक्राचार्याॠषि: ॠणमोचनगणपतिर्देवता ॠणमोचनार्थे जपे विनियोगः ॐ स्मरामि देवदेवेशं वक्रतुण्डं महाबलं ||\nमहाविध्नहरं सौम्यं नमामि ॠणमुक्तये ||१||\nमहागणपतिं देवं महासत्यं महाबलं || महाविध्नहरं सौम्यं नमामि ॠणामुक्तये ||२||\nएकाक्षरं एकदंतं एकब्रह्मसनातनं || एकमेवारव्दितीयं च नममि ॠणामुक्तये ||३||\nरक्तांबरं रक्तवर्णं रक्तंगधानुलेपनं || रक्तपुष्पै: पूजामानं नमामि ॠणामुक्तये ||४||\nकृष्णांबरं कृष्णवर्णं कृष्णगंधानुलेपनं || कृष्णपुष्पै: पूज्यमानं नमामि ॠणमुक्तये ||५||\nपीतांबरं पीतवर्णं पीतगंधानुलेपनं || पीतपुष्पै: पूज्यमानं नमामि ॠणमुक्तये ||६||\nधूम्रांबारं धूम्रवर्णं धूम्रगंधानुलेपनं || धूम्रपष्पै: पूज्यमानं नमामि ॠणमुक्तये ||७||\nसर्वांबरं सर्ववर्णं सर्वगंधानुलेपनं || सर्वपुष्पै: पूज्यमान�� नमामि ॠणमुक्तये ||८||\nभद्रजातं च रुपं च पाशांकुशधरं शुभं || सर्वविघ्नहरं देवं नमामि ॠणमुक्तये ||९||\nयः पठेत् ॠणहरस्तोत्रं प्रातःकाले शुचिर्नरः || षण्मासाभ्यंतरे चैव ॠणच्छेदो भविष्यति ||१०||\nइति श्रीब्रह्मांडपुराणे ॠणमोचनमहागणपतिस्तोत्रं संपूर्णम् |\nat ११/०५/२००९ ०९:४५:०० म.पू.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nआमच्याशी संपर्क साधतांना खालील गोष्टी पाळा:-\n१) पत्रात तुमचा भ्रमणध्वनीक्रमांक न विसरता लिहा. तो नसल्यास पत्राची दखल घेतली जाणार नाही. ( vastuclass@gmail.com )\n२) तुमचा प्रश्न मोजक्या शब्दात आणि स्पष्टपणे लिहा.\nराजीव उपाध्ये यांची चिन्तनिका\nअधिजनुकशास्त्र - एक गैरसोईचे विज्ञान\nवास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्र मार्गदर्शन शिकवणी वर्ग\nगेल्या १८ ते २० वर्षे ज्योतिषशास्त्रा आणि वास्तुशास्त्राचा अभ्यास करीत आहे. मला जे काही श्री स्वामी कृपा प्रसादा मुळे प्राप्त झाले आहे ते समाज उपयोगा करता समाजाला देण्यास मी सदैव तप्तरं असेन. पारंपारीक वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, सर्वोतोभद्र चक्र, नक्षत्र ज्योतिषशास्त्र, इत्यादि वर संशोधन केले आहे. विरार येथे वास्तुमार्गदर्शन शिकवणी वर्ग सुरु केले आहेत, पण ज्यांना याचा लाभ घेता येत नाही, त्यांच्यासाठी आता संगणकाच्या माध्यमातुन( Inter Web Blogger ) शिकवणी वर्ग घेण्याचा प्रयत्न केला आहे. संजीव आणि परिवार.\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nश्री विष्णुपुजन व शिवरुद फ़ोटो\nकुंडलीत कोठेही मंगळ व शनिची एकत्र पणाने संचार म्हण...\n३० दिवसात दोन वेळा आपल्याला साडेसाती येते त्याला ...\nराहु केतु मुळे सप्तमस्थान अथवा चंद्र बिघाडला असल्य...\nवास्तुशास्त्राला कोणत्या भारतीय ग्रंथांचा आधार आहे...\nग्रहांच्या परिभ्रमण पध्दतिचा अभ्यास\nसाधेसुधे थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00367.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/marathwada/ekbal-11610", "date_download": "2018-04-24T18:40:19Z", "digest": "sha1:BAAIJQE4ZPNLXGM3JTMVHOTNZHBO6QNZ", "length": 10230, "nlines": 160, "source_domain": "www.esakal.com", "title": "ekbal स्फोटाच्या कटात इकबालचेही बरबटले हात! | eSakal", "raw_content": "\nस्फोटाच्या कटात इकबालचेही बरबटले हात\nसोमवार, 8 ऑगस्ट 2016\nऔरंगाबाद - परभणीतील नासेर-शाहीद व इकबाल एकमेकांच्या तसेच सिरियातील कमांडरच्या संपर्कात होते. इकबालचाही स्फो���ाच्या कटात सहभाग होता, असा नवीन खुलासा समोर येत आहे. इकबालच्या अटकेनंतर त्याला औरंगाबादेत आणले असून, त्याची कसून चौकशी सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.\nऔरंगाबाद - परभणीतील नासेर-शाहीद व इकबाल एकमेकांच्या तसेच सिरियातील कमांडरच्या संपर्कात होते. इकबालचाही स्फोटाच्या कटात सहभाग होता, असा नवीन खुलासा समोर येत आहे. इकबालच्या अटकेनंतर त्याला औरंगाबादेत आणले असून, त्याची कसून चौकशी सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.\nपरभणीतील शाहीद खान व नासेरबीन याफई केवळ इसिसच्या संपर्कातच नव्हते, तर लोन वुल्फ ॲटॅकची मोडस ऑपरेंडी वापरून स्फोट घडविण्याचा त्यांचा प्रयत्न होता. मात्र, त्याआधीच एटीएसने परभणीत रुजलेल्या इसिसची पाळेमुळे खणण्यास सुरवात केली. रविवारी (ता. सात) केलेल्या कारवाईत इकबाल अहेमद कबीर अहेमद या तरुणाला संशयावरून अटक केली.\nचित्रपट काढून पाणी जिरणार नाही - आमिर खान\nनागपूर - \"जलसंधारणाचा संदेश देण्यासाठी चित्रपटही करता येईल. एखादी चांगली कथा आली तर विचारही करू. पण, महाराष्ट्रातील दिडशेपेक्षा अधिक तालुके...\nकापसाने भरलेला ट्रक उलटला; नऊ मजुर जखमी\nजळगाव : बोदवड येथून कापूस भरून धुळ्याकडे जाणारा आयशर ट्रक पाळधी बायपास जवळ अचानक फेल होवुन उलटल्याने झालेल्या अपघातात नऊ मजूर जखमी झाले. राष्ट्रीय...\nचालकाच्या गळ्याला चाकू लावून मध्यरात्री वाहनचोरी\nसटाणा - वाहनचालकाच्या गळ्याला चाकू लावून त्याला बेदम मारहाण करत मध्यरात्री रस्त्यावर सोडून तिघांनी वाहनासह पोबारा केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे....\nसरपंचाकडे खंडणीची मागणी; गवळी टोळीचे तिघे अटकेत\nमंचर (पुणे): लोणी (ता. आंबेगाव) गावचे सरपंच यांच्या कडून दीड लाख रुपयांची खंडणी घेऊन उर्वरित तीन लाख 50 हजार रुपयांच्या खंडणीसाठी त्यांना जीवे...\nसांगोल्यात आयपीएल क्रिकेट मॅचवर सट्टा ; मोबाईल, कारसह 39 लाखांचा मुद्देमाल जप्त\nसोलापूर : आयपीएलमधील दिल्ली डेअरविल्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब यांच्यात सुरु असलेल्या मॅचवर सट्टा खेळणाऱ्या आठ जणांवर स्थानिक गुन्हे शाखेच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00367.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://yetaajaataa.blogspot.com/2014_06_01_archive.html", "date_download": "2018-04-24T18:21:44Z", "digest": "sha1:HTRVNAPEXIYKZHDTHFUS73LLHNFXZ2WE", "length": 31290, "nlines": 642, "source_domain": "yetaajaataa.blogspot.com", "title": "येता जाता: June 2014", "raw_content": "\n'तुष्की नागपुरी' च्या येताजाता ब्लाग वर आपले स्वागत आहे. या सर्व कविता सोबत दिलेल्या छायाचित्राच्या अनुषंगाने सुचलेल्या कविता आहेत. छायाचित्र डोळ्यासमोर आले त्या वेळेला काहीच न ठरवता जे लिहिल्या गेले त्या या कविता आहेत. सर्व छायाचित्र उपलब्ध करून देणाऱ्यांचा तुष्की नागपुरी मनःपूर्वक आभारी आहे.\nशनिवार, २१ जून, २०१४\n(छायाचित्र सौजन्य: यामिनी )\nमराठमोळे तुझे सावळे रूप किती जरतारी\nदागिन्यास येतेय तुझ्या त्या हसण्यानेच उभारी\nओठ पाकळ्या तांबुस गालांवर हा खळीचा भास\nकेसांचे हे झुळझुळ रेशिम पसरे मंद सुवास\nतुला पाहता भक्त विठूचा विसरून गेला वारी\nदागिन्यास येतेय तुझ्या त्या हसण्यानेच उभारी\nटपोर डोळे पाहून त्यांना हृदयी जादू होता\nकिती कवींनी केल्या असतील कविता येता जाता\nतुला पाहण्या चंद्र सूर्य पण येती तुझिया दारी\nदागिन्यास येतेय तुझ्या त्या हसण्यानेच उभारी\nनागपूर, २१ जून २०१४, २१:००\nप्रेषक: Tushar Joshi वेळ १०:१२ म.उ. 1 टिप्पणी:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nशुक्रवार, २० जून, २०१४\n(छायाचित्र सौजन्यः यामिनी )\nही खूप छान लिहिते\nकधी हळव्या तर कधी कणखर शब्दात\nही कविता म्हणते ना\nतो असतो भावनांचा सण\nजी ऐकतोय ती पण असते कविता\nआणि जी पाहतोय ती पण\nकी देवालाही विचारते जाब\nवाचता वाचता काटा आणतो\nअसा हिच्या मुक्त शब्दांचा रूबाब\nही टिपते आसपासचे कारूण्य\nमांडत राहते मार्मिक शब्दात\nकधी विरहात आर्त होते\nतर कधी घणाघाती वज्राघात\nअचंभित होतात जेष्ठ श्रेष्ठ कवी\nइतकं वळणदार लिहिते की\nहिची कवितांची वही बघायलाच हवी\nनागपूर, २० जून २०१४, २१:३०\nप्रेषक: Tushar Joshi वेळ ९:५० म.उ. कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\n(छायाचित्र सौजन्यः यामिनी )\nहे जे शब्द आहेत ना\nकाहीतरी मी बोलत असेन\nपण आज एक मनापासून सांगतो\nकोणतेही शब्द वापरले ना\nतरी���ी त्यातून व्यक्त होणारे\nआज माझे हृदय आहे\nमनात तीव्रतेने येते आहे की\nआज तुला मनापासून, काही सांगायचे आहे\nमी आधीही जगतच असेन गं\nपण तुला पाहिले ना...\nत्या क्षणापासून माझे, खरे जगणे सुरू झाले\nसगळं काही तेच तर दिलेय तुला त्याने\nअनेक मुलींना दिलेय तसेच\nरेशिम केस, मोत्यांसारखे दात\nसुडौल बांधा, पण हे सगळे\nएकत्र जोडताना त्याने तुझ्यात\nजी कमाल टाकलीये ती\nत्यालाही पुन्हा कधीच म्हणजे कधीच\nतुझ्या बघण्यात तुझ्या असण्यात\nजी विलक्षण ओढ आहे\nते पुन्हा तो कुठेच टाकू शकलेला नाही\nमला वाटायचे मी कोणत्यातरी\nमुलीचे हृदय नक्कीच जिंकणार\nमाझ्यामागे माझे प्रेम पाहून\nकोणी तरी नक्की बेहद्द फिदा होणार\nपण एका धन्य दिवशी माझ्या जगण्यात\nजगाकडून कोणत्याच अपेक्षा, राहीलेल्या नाहीत \nतुझ्या दिसण्याने जे मिळालेय\nकी आता मला तुझ्याकडूनही काही नको\nमी नास्तिक होतो गं\nपण त्याने तुला घडवून\nजे काही दिलेय ना\nत्याने मी भक्त झालो आणि\nअसा भक्त ज्याला काही\nमागायचीच गरज उरलेली नाही\nआता तुझ्यावर प्रेम करणं\nहे श्वास घेणच झालंय\nआणि आनंद इतका गहन आहे\nकी हा आयुष्यभर पुरणार आहे\nतुझ्या डोळ्यात मला जे दिसलंय ना\nते स्वप्न मीच आहे याची\nतुला कळेल तेव्हा तू धावत येशील\nनागपूर, १९ जून २०१४, २३:३०\nप्रेषक: Tushar Joshi वेळ ९:०६ म.उ. कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nबुधवार, १८ जून, २०१४\n(छायाचित्र सौजन्य: यामिनी )\nतू इतकी सुंदर आहेस\nचंद्र तुला पहायला थांबत असेल\nहिला इतके सुंदर का केले\nदेवाजवळ गाऱ्हाणे सांगत असेल\nतू इतकी सुंदर आहेस\nकी पाहणारा कवी होत असेल\nतुझ्या प्रत्येक अदेला टिपण्यासाठी\nक्षणाक्षणाला कविता लिहित असेल\nतू इतकी सुंदर आहेस\nप्रत्येक तरूण तुझ्या हृदयात\nराहायची स्वप्ने पाहत असणार\nसगळे सतत हळहळत असणार\nतू इतकी सुंदर आहेस\nसर्व मुलींना वाटत असेल\nतू इतकी सुंदर आहेस\nकी मीच हळवा होतोय\nतू सतत आनंदी रहावेस\nतू इतकी सुंदर आहेस\nकी मला थांबताच येत नाहीये\nकितीही लिहिले तरी वाटते\nशब्दात मांडताच येत नाहीये\nनागपूर, १८ जून २०१४, ०८:३०\nप्रेषक: Tushar Joshi वेळ ८:५७ म.पू. २ टिप्पण्या:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nमंगळवार, १७ जून, २०१४\n(छायाचित्र सौजन्य: यामिनी )\nहे तुला बघून कळावं\nआणि झपाटणं काय असतं\nसागर गहिऱ्या डोळ्यांचा वार\nमी कसा झेलू कळे पर्यंत\nतू असं काही गोड हसावंस\nकी माझ्या अस्तित्वातले सगळे\nअणू रेणू एकाचवेळेस रोमांचावेत\nहे असे मोकळे केस सोडतात का\nवे डे होतेय याची तुला काही कल्पनाच\nतिच्या मुळे होणारी माझ्या\nकसे घडवले असेल त्याने\nतुला पाहून त्याने स्वतःलाच टाळी दिली असेल का\nहे विलक्षण लावण्य पाहण्याला\nत्याने मला डोळे दिलेत\nमी त्याचा आजन्म ऋणी आहे\nनागपूर, १७ जून २०१४, २२:३०\nप्रेषक: Tushar Joshi वेळ ११:०७ म.उ. कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nसोमवार, १६ जून, २०१४\n(छायाचित्र सौजन्य: यामिनी )\nका पाहता तुला मी, विसरून भान जातो\nहोतात श्वास वेडे, थांबून काळ जातो\nकानात तारकांचे, तू डूल घातलेले\nगालावरी मधाचे, साठेच ओतलेले\nडोळ्यात भाव गहिरा, घेऊन खोल जातो\nहोतात श्वास वेडे, थांबून काळ जातो\nरंगात सावळ्या या, जादू किती असावी\nपाहून काळजाची शल्ये ही दूर व्हावी\nवेधून काजळाचा कमनीय बाण जातो\nहोतात श्वास वेडे, थांबून काळ जातो\nओठात अमृताचे, दिसती हजार साठे\nकेसात गंध घ्याया, वारा अधीर वाटे\nप्रत्येक श्वास तुझिया, स्मरणात खास जातो\nहोतात श्वास वेडे, थांबून काळ जातो\nनागपूर, १६ जून २०१४, १०:००\nप्रेषक: Tushar Joshi वेळ ११:४७ म.पू. कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nरविवार, १५ जून, २०१४\n(छायाचित्र सौजन्य: भावेश )\nतशी काही गरज नव्हतीच\nशाळेपासून एकत्र खेळलेलो आपण\nकाल तुला फ्रेंडशीप बॅण्ड घातला ना\nतेव्हा पासून सगळेच बदललेय\nतुझे प्रसन्न हसणे माझ्या\nमनातून काही जातच नाहीये\nमी तर सगळेच तुला सांगते\nकी तुला पाहून आजकाल\nधडधड वाढते आणि गाल लाल होतात\nतू एकदा म्हणालास ना\nएखादा बायफ्रेंड बनवला की काय\nमला माहित नाही बाई\nतुझे नाव लिहून पाहावेसे वाटते\nआणि तू पण असा आहेस ना\nबदललेले बघणे तुला कळत नाही का रे\nनागपूर, १५ जुलाई २०१४, २३:३०\nप्रेषक: Tushar Joshi वेळ ११:३६ म.उ. कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nशनिवार, १४ जून, २०१४\n(छायाचित्र सौजन्य: यामिनी )\nआगळी ओढ ही लागली\nमी स्वतःच्याच प्रेमामध्ये नाचते गं\nचपळ मन उडते गं,\nधरले तरी पळते पळते गं\nरोज फुलांनी सजते आणिक\nकाजळ लावते अपुल्या तालात गं\nपसरते लाली हसता गालात गं\nमी मस्त मयुरी होते\nपाऊस होऊनी ये तू\nतुझी वाट व्याकुळतेने पाहते गं\nचपळ मन उडते गं,\nधरले तरी पळते पळते गं\nमाझी भरारी कवितांच्या गावी\nभाव मनातले गुंफाया लावी\nमोकळे व्यक्त मी होते\nऐकाया येशील ना तू\nआता कवितांच्या गावामध्ये राहते गं\nचपळ मन उडते गं,\nधरले तरी पळते पळते गं\nखुणावते हे जीवन मजला\nस्वप्नांची किती शिखरे गाठायची\nकुणास ठाऊक कधी कुणावर\nजीव जडायचा हृदये भेटायची\nतू सागर माझा हो ना\nमन मीलनाचा गोड क्षण मागते गं\nचपळ मन उडते गं,\nधरले तरी पळते पळते गं\nनागपूर, १४ जून २०१४, ०९:३०\nप्रेषक: Tushar Joshi वेळ ३:०५ म.उ. २ टिप्पण्या:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nगुरुवार, १२ जून, २०१४\n(छायाचित्र सौजन्य: यामिनी )\nजे सांगताच येत नाही\nपण हृदयाची धडधड माझी\nजे माझे गणित चुकवते\nमाझा अणू रेणू उसळतोय\nजे फक्त बघत रहावं\nजणू नटलेली काया ही\nमुग्ध व्हायचे अगदी तसं\nजे दिशांना प्रभावित करतं\nनागपूर, १२ जून २०१४, २३:००\nप्रेषक: Tushar Joshi वेळ ११:३० म.उ. कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nशुक्रवार, ६ जून, २०१४\n(छायाचित्र सौजन्य: नेहा )\nमस्त मोकळे, जगा वेगळे, तुझे हासणे\nमन मोहते, वेड लावते, रूप देखणे\nआवडणारा, तांबुस जरा, रंग सावळा\nकेस मोगरा, गोड चेहरा, भाव सोवळा\nपाहता क्षणी, आपच मनी, दाद निघाली\nझळ उन्हाची, गार वार्‍याची, झुळुक झाली\nतुझे असणे, करी जगणे, ताजे तवाने\nसुख भरते, चिंब करते, तुझे चांदणे\nनाही नटणे, तरी दिसणे, जणू अप्सरा\nपाऊस तुझा, जन्मच माझा, मोर नाचरा\nनकोच गडे, कुणाच कडे, आता बघणे\nआठव तुझे, विचार तुझे, झाले जगणे\nनागपूर, ०६ जून २०१४, १७:३०\nप्रेषक: Tushar Joshi वेळ ८:४३ म.उ. कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nबुधवार, ४ जून, २०१४\n(छायाचित्र सौजन्य: नेहा )\nऐकताना मुग्ध व्हावी धन्य व्हावी स्पंदने\nपाहताना अन् फिटावे डोळियांचे पारणे\nछेडता तू तार हरते देह आणिक भान ही\nअटळ आता नादवेडे चित्त माझे गुंतणे\nचेहरा आरक्त हाती शोभते गीतार ती\nसाधती संगीत दोन्ही हात तन्मय नादती\nकेस करती नृत्य वाऱ्यावर मनावर राज्य ही\nवेड लावी ही अदा धडधड जलद व्हावी किती\nकोरसी हृदयात झंकारून तारा गीत तू\nऐकता अमृत स्वरांचे बदलतो माझा ऋतू\nश्वास धरतो ताल आणिक वेदना होते तरल\nनादमय हा जन्म होतो मानसी उरतेस तू\nगोड हा संभ्रम किती मी ऐकू की पाहू जरा\nना घडे हा योग नेहमी दुग्ध आणिक शर्करा\nनागपूर, ०४ जून २०१४, २०:३०\nप्रेषक: Tushar Joshi वेळ ९:४६ म.���. कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतर पोस्ट्स जरा जुनी पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: पोस्ट (Atom)\nपाहिले होते तुला मी\nतुझे नाव मनात येताच\nअनुवाद - मराठी कविता का हिंदी अनुवाद\nशब्द चित्र - हिंदी कविताएँ\nदीप्ती सूर्वे जाधव (2)\nसावळ्या मुलीची गाणी (3)\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nसाधेसुधे थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00367.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wordpress.org/themes/twentyten/", "date_download": "2018-04-24T18:15:59Z", "digest": "sha1:3AWIGOAU2AWER3WR6U3CXINTQCNXAZWN", "length": 7733, "nlines": 194, "source_domain": "mr.wordpress.org", "title": "थीम निर्देशिका — मोफत वर्डप्रेस थीम — WordPress", "raw_content": "\nआपले थीम अपलोड करा\nथीम यादीत परत जा\nशेवटचे अद्यावत: नोव्हेंबर 16, 2017\nलेख, सानुकूल पिछाडी, सानुकूल शीर्षलेख, सानुकूल मेनू, संपादक शैली, वैशिष्ट्यीकृत प्रतिमा शीर्षलेख, वैशिष्ट्यपूर्ण प्रतिमा, लवचिक शीर्षलेख, फुटर विजेटस, सूक्ष्मस्वरूप, आरटीएल भाषा समर्थन, स्टिकी पोस्ट, थ्रेड टिप्पणी, अनुवाद सहीत, दोन कॉलम\n5 पैकी 4.5 स्टार्स.\nथीम आढळले नाही .भिन्न शोध घ्या.\n<# } #> अधिक माहिती\nह्या थीम ला आजून रेट दिले नाही\nटूलबार कडे स्किप करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00367.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/lifestyle/how-to-take-care-in-summer-285580.html", "date_download": "2018-04-24T18:14:26Z", "digest": "sha1:OCEBYWQ5BSFTNWPDSV7QQFK7CYLRMSPR", "length": 10680, "nlines": 136, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "उन्हाळ्यात कशी काळजी घ्याल?", "raw_content": "\nजम्मू-काश्मीर : पुलवामामध्ये चार दहशतवाद्यांचा खात्मा\nवारकऱ्यांची रांगेतून मुक्तता, आता विठुरायाचं टोकनद्वारे दर्शन \nकेरळमध्ये फक्त सचिनच्याच पुस्तकांची लायब्ररी\nजालन्यात सहा लाखांच्या बनावट नोटा जप्त\n,जय वाघानंतर त्याचा बछडा 'जयचंद'ही बेपत्ता\nगणित चुकलं म्हणून शिक्षकाने विद्यार्थ्याच्या तोंडात खुपसली छडी\nऔरंगाबादेत विद्यार्थ्यांना झालं काय, काॅपी पकडली म्हणून आत्महत्येचा प्रयत्न\nकर्जमाफीचा लाभ आता 2001-09 काळातील शेतकऱ्यांनाही मिळणार \nनाणार'चं आतून किर्तन बाहेरून तमाशा झालाय-अशोक चव्हाण\nमुंबईत धावत्या लोकलसमोर ढकलून प्रवाशाची हत्या\nमुंबईत म्हाडा ची ३३०० घरांसाठी सोडत लवकरच\n19 वर्षाचा मराठी तरुण घेणार जैन धर्माची दीक्षा\nजम्मू-काश्मीर : पुलवामामध्ये चार दहशतवाद्यांचा खात्मा\nमहाभियोगाची नोटीस फेटाळण्याचा निर्णय घाईत नाहीतर पूर्ण विचारा���ती - नायडू\n भाजप आणि काँग्रेसमध्ये 'कांटे की टक्कर', जेडीस ठरणार किंगमेकर\nसंसदेतही कास्टिंग काऊच, रेणुका चौधरींचं खळबळजनक वक्तव्य\nबिग बींची लेक श्वेताच्या ठुमक्यांचा व्हिडिओ व्हायरल\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nसंजय दत्तनं भिकही मागितलीय, 'संजू'च्या टीझरमधून उलगडली अनेक गुपितं\nअश्वमी महेश मांजरेकर झळकणार सलमानसोबत सिनेमात\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nभारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा होणार आई\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nबर्थडे स्पेशल : सचिनचा प्रेरणादायी प्रवास\nपंजाबचा दिल्लीवर शानदार विजय\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\nकेरळमध्ये फक्त सचिनच्याच पुस्तकांची लायब्ररी\nजालन्यात सहा लाखांच्या बनावट नोटा जप्त\n'चौधरींचं वक्तव्य अत्यंत दुर्दैवी'\nव्हेंटिलेटरमध्ये झुरळ जीवावर बेतलं\nबेधडक : महाभियोगाचे राजकारण\nबेधडक : आरपारची लढाई\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\nउन्हाळ्यात कशी काळजी घ्याल\nमार्चमध्येच तापमान चाळीशी गाठतंय, तर पुढचे महिने कसे असतील याची काळजी सगळ्यांना लागलीय. म्हणून उन्हाळ्यात प्रत्येकानं आपापली काळजी कशी घ्यायची, याच्या काही टीप्स\n27 मार्च : सगळ्या महाराष्ट्रात वैशाख वणवा सुरू आहे. मार्चमध्येच तापमान चाळीशी गाठतंय, तर पुढचे महिने कसे असतील याची काळजी सगळ्यांना लागलीय. म्हणून उन्हाळ्यात प्रत्येकानं आपापली काळजी कशी घ्यायची, याच्या काही टीप्स\n- दुपारी 12 ते 3 यावेळेत उन्हात फिरू नका\n- चहा, कॉफी आणि सॉफ्ट ड्रिंक्स, दारू पिऊ नका\n- तहान नसल्यासही पुरेसे पाणी प्या\n- प्रवास करताना सोबत पाणी घ्या\n- ओआरएस, घरची लस्सी, लिंबू पाणी, ताक इत्यादी पेय प्या\n- उच्च प्रथिनयुक्त आहार आणि शिळे अन्न खाऊ नका\n- उन्हात जाताना गॉगल, छत्री, टोपीचा वापर करा\n- सौम्य रंगाचे, सैल आणि सुती कपडे वापरा\n- पडदे, झडपा, सनशेड बसवा आणि रात्री खिडक्या उघड्या ठेवा\n- पार्किंग केलेल्या वाहनांमध्ये मुलं, पाळीव प्राण्यांना सोडू नका\n- अशक्तपणा जाणवल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या\n- जनावरांना सावलीत ठेवा आणि पुरेसं पाणी द्या\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\n हे उपाय करून पहा\nकडुलिंबाची पानं खा आणि निरोगी रहा\nउन्हाळ्यात 'अशी' घ्या त्वचेची काळजी \n हे उपाय करून पहा\nकेसांच्या कंडिशनरचा 'असाही' उपयोग\nउन्हाळ्यात कशी काळजी घ्याल\nजम्मू-काश्मीर : पुलवामामध्ये चार दहशतवाद्यांचा खात्मा\nवारकऱ्यांची रांगेतून मुक्तता, आता विठुरायाचं टोकनद्वारे दर्शन \nकेरळमध्ये फक्त सचिनच्याच पुस्तकांची लायब्ररी\nजालन्यात सहा लाखांच्या बनावट नोटा जप्त\n'चौधरींचं वक्तव्य अत्यंत दुर्दैवी'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00368.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/mumbai/shiv-sena-forced-devendra-fadnavis-take-decision-ebc-13587", "date_download": "2018-04-24T18:23:04Z", "digest": "sha1:I3DSM43JU7FGX3O5AJMDQIW43N62KS7O", "length": 14556, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "Shiv Sena forced Devendra Fadnavis to take a decision on EBC ईबीसी निर्णयासाठी फडणवीसांवर सेनेचा दबाव | eSakal", "raw_content": "\nईबीसी निर्णयासाठी फडणवीसांवर सेनेचा दबाव\nगुरुवार, 13 ऑक्टोबर 2016\nमुंबईः मराठा क्रांती मूक मोर्चांच्या पार्श्वभूमीवर शैक्षणिक शुल्कात आर्थिक निकषांवर सवलत (आर्थिक दृष्ट्या मागासः ईबीसी) जाहीर करावी, असा दबाव शिवसेनेच्या पाच मंत्र्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आज (गुरूवार) मंत्रीमंडळ बैठकीपूर्वी आणला.\nआपल्या मागण्यांचे निवेदनच त्यांनी मुख्यमंत्र्यांना नेमके मंत्रीमंडळ बैठकीच्या आधी केली. मंत्र्यांनी पाच लाखापर्यंतच्या उत्पन्न मर्यादेतील पालकांच्या मुलांना शैक्षणिक सवलतीची मागणी केली होती. मुख्यमंत्र्यांनी प्रत्यक्ष बैठकीत सहा लाख रुपयांची उत्पन्न मर्यादा मान्य केली.\nमुंबईः मराठा क्रांती मूक मोर्चांच्या पार्श्वभूमीवर शैक्षणिक शुल्कात आर्थिक निकषांवर सवलत (आर्थिक दृष्ट्या मागासः ईबीसी) जाहीर करावी, असा दबाव शिवसेनेच्या पाच मंत्र्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आज (गुरूवार) मंत्रीमंडळ बैठकीपूर्वी आणला.\nआपल्या मागण्यांचे निवेदनच त्यांनी मुख्यमंत्र्यांना नेमके मंत्रीमंडळ बैठकीच्या आधी केली. मंत्र्यांनी पाच लाखापर्यंतच्या उत्पन्न मर्यादेतील पालकांच्या मुलांना शैक्षणिक सवलतीची मागणी केली होती. मुख्यमंत्र्यांनी प्रत्यक्ष बैठकीत सहा लाख रुपयांची उत्पन्न मर्यादा मान्य केली.\nपरीवहन मंत्री दिवाकर रावते, उद्योग मंत्री सुभाष देसाई, पर्यावरण मंत्री रामदास क��म, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे आणि सार्वजनिक आरोग्य मंत्री दीपक सावंत यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन एकत्रित रित्या मुख्यमंत्र्यांना दिले.\nनिवेदनात म्हटले आहे, की शिवसेना-भाजप युती सरकारचे मार्गदर्शक शिवसेनापक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी केलेल्या सुचनेनुसार आम्ही विनंती करीत आहोत. खासगी विनाअनुदानित व कायम विनाअनुदानित महाविद्यालये, तंत्रनिकेतन समवेत शासकीय व अनुदानित महाविद्यालये, तंत्रनिकेतन, शासकीय विद्यापीठांतील विनाअनुदानित तत्वावर चालविल्या जाणाऱया व्यवसायिक अभ्यासक्रमांमध्ये शिक्षण घेत असणाऱया आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न एक लाख किंवा त्या रकमेच्या आत असल्याबाबतची अट 31 मार्च 2016 च्या शासन निर्णयात नमूद केली आहे. तथापि, सहावा वेतन आयोग लागू होऊन सातवा वेतन आयोगही भविष्यात लागू होणार आहे. त्याचबरोबर जीवनावश्यक वस्तूंच्या किंमतीत भरमसाठ वाढ होत असल्याने तांत्रिकदृष्ट्या पगारवाढ झाली असली, तरी त्याचा फायदा होताना दिसत नाही. अशावेळी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांची उत्पन्न मर्यादा एक लाखाहून किमान पाच लाख रुपयांपर्यंत त्वरीत वाढवावी. जेणेकरून त्याचा फायदा सर्व संबंधितांना होईल. तसेच महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी वसतीगृहांची संख्या वाढवावी व त्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद करावी, अशी विनंती आहे.\nचित्रपट काढून पाणी जिरणार नाही - आमिर खान\nनागपूर - \"जलसंधारणाचा संदेश देण्यासाठी चित्रपटही करता येईल. एखादी चांगली कथा आली तर विचारही करू. पण, महाराष्ट्रातील दिडशेपेक्षा अधिक तालुके...\nइन्फोसिस अधिग्रहणावर लक्ष केंद्रित करणार\nमुंबई : भारताची दुसऱ्या क्रमांकाची आयटी कंपनी, इन्फोसिसने आगामी काळासाठी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. येत्या वर्षात विस्ताराची आखणी...\nउस्मानाबादेत रिकामे बारदाना शोधण्यासाठी शिक्षकांची वणवण\nउस्मानाबाद : गेल्या सहा वर्षांत शालेय पोषण आहार योजनेंतर्गत प्राप्त तांदळाच्या रिकाम्या पोत्यांची विक्री करून त्याची रक्कम चलनाने...\nग्रामीण भागातील स्वच्छतेसाठी शिवसेना आमदारांचा हातभार\nडोंबिवली - गावे पालिकेत समाविष्ट झाल्यापासून येथील घनकचरा व्यवस्थापन व आरोग्याच्या अनेक समस्या हा चर्चेचा विषय झाला आहे. कल्याण ग्रामीणचे...\nमुख्यमंत्री सिद्धरामय्या बदामीतूनही रिंगणात\nबंगळूर - कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यानी अखेर मंगळवारी (ता. 24) बागलकोट जिल्ह्यातील बदामी विधानसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00369.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-health-tips/how-to-reduce-belly-fat-116011900020_1.html", "date_download": "2018-04-24T18:20:18Z", "digest": "sha1:KXP64L65VM5NSPL6JS2PJMV4ZUZVT3ES", "length": 7206, "nlines": 117, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "पोटावरची चरबी कमी करण्यासाठी 5 सोपे उपाय | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 24 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nपोटावरची चरबी कमी करण्यासाठी 5 सोपे उपाय\nआपण स्थूल नसालही कदाचित पण वाढलेल्या पोटामुळे फिगर गडबडतंय... तर काळजी करण्याचे कारण नाही. या 5 टिप्स अमलात आणा आणि स्लिम आणि स्मार्ट दिसा:\nथोडं- थोडं खावं: जर आपल्याला एक किंवा दोनदा भरपूर जेवण्याची सवय असेल तर ही सवय सोडावी लागेल. आपला आहार 3 ते 4 भागांमध्ये वाटून घ्या. प्रत्येकावेळी पोटभर न जेवता थोड्या प्रमाणात खा. याने पोटही भरलेलं राहील पोटाचा स्थूलपणा कमी होईल.\nहे 5 पावलं 7 दिवसात कमी करतील पोटाची चरबी\nओवरीत होणार्‍या सिस्टसाठी 8 घरगुती उपचार\nभिजवलेल्या बेदाणेचे पाणी पिण्याचे फायदे ...\nडायबेटिक डायट ट्राय करून बघा\nसामान्य 10 सवयी, ज्याने किडनी खराब होते\nयावर अधिक वाचा :\nस्थूल पोटावरची चरबी कमी करण्यासाठी 5 सोपे उपाय\nलाडक्या सचिनचा आज 45 वा वाढदिवस\nभारतासह अवघ्या जगातील क्रिकेट रसिकांच्या मनावर तब्बल 24 वर्षे अधिराज्य गाजवणाऱ्या लाडक्या ...\nप्रिंस विल्यम आणि केट मिडलटनला तिसरा मुलगा झाला\nप्रिंस विल्यम आणि केट मिडलटन यांच्या आयुष्यात आता तिसर्‍या अपत्याचं आगमन झालं आहे. ...\nरघुराम राजन यांचा बँक ऑफ इंग्लंडच्या गव्हर्नरपदासाठी विचार\nरघुराम राजन यांच्या नावाचा विचार बँक ऑफ इं��्लंडच्या गव्हर्नरपदासाठी केला जातो आहे असे ...\nबाललैंगिक अत्याचारात महाराष्ट्र 'दुसरा'\nदेशात बाललैंगिक अत्याचारामध्ये महाराष्ट्राचा क्रमांक दुसरा असल्याचे उघड झाले आहे. ...\nनाणार भूसंपादनाची अधिसूचना रद्द नाही\nउद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी नाणार प्रकल्पासाठीच्या भूसंपादनाची अधिसूचना रद्द केल्याची ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00371.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://mr.upakram.org/node/3135", "date_download": "2018-04-24T18:14:15Z", "digest": "sha1:YDQWE2GYNC2S5A5FPLEUSDXLBEJ4VTH4", "length": 25457, "nlines": 209, "source_domain": "mr.upakram.org", "title": "मागच्या जन्माच रहस्य काय? | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nमागच्या जन्माच रहस्य काय\nकोणी म्हणत आम्ही मागचा जन्म मानत नाही कोणी म्हणत हो आम्ही मानतो.म्हणुन शेवटी एक्सपेरिमेंट करायच म्हणुन माझ्याच ओळखीतली एक मुलगी एका डॉक्टरांकडे गेली होती, मागच्या जन्माच रहस्य जाणुन घ्यायच म्हणुन आणि तिला तिचे मागचे पाच जन्म दिसले.ह्यात किती तथ्य माहित नाही,पण तेव्हापासुन माझ्या मनातही एक सुप्त इच्छा आहे की आपणही जाणुन घ्यायला हवेत.तर त्यात किती धोका आहे किंवा असे आपण मागचे जन्म जाणुन घेऊ शकतो ह्यात तथ्य आहे का आणि असलच तर ह्याचा योग्य शास्त्रीय रितीने कोणी करणार्‍यांची काहि माहिती किंवा फोन नं. मिळू शकतॉ काप्लिज मला जरा सांगा.........\nनितिन थत्ते [09 Feb 2011 रोजी 10:04 वा.]\n>>माझ्या मनातही एक सुप्त इच्छा आहे की आपणही जाणुन घ्यायला हवेत\nतुम्हीपण जा त्याच डॉक्टरांकडे\n>>त्यात किती धोका आहे\nती मुलगी आहे ना अजून की पुढच्या जन्मात गेली\nतिला पाच जन्म जाणून घेतल्याबद्दल पश्चात्ताप झाला का\nडॉक्टर लोक मागच्या जन्माचे रहस्य सांगतात/शोधून काढतात ही नवीनच माहिती कळली.\nइकडे एक दोन आयडी आहेत जे नेहमी स्वतः अनुभव घेण्याविषयी आग्रही असतात. तुम्हीही स्वतः अनुभव घेऊन आम्हालाही सांगा.\nप्रमोद सहस्रबुद्धे [09 Feb 2011 रोजी 13:58 वा.]\nपुढील भागात अधिक मनोरंजक भाग येईल या अपेक्षेत.\nबाकी मैत्रिणीचा अनुभव थोडा विस्तारपूर्वक मिळाला तरी चालेल.\nत्या योग्य डॉक्टरच्या शोधात आहे मी.....\nत्याला पास्ट रिग्रेशन थिअरी म्हणतात.आणि तुमचे मागचे जन्म जाणुन घेण्यासाठी तुमची एकाग्रता असण महत्त्वाच आहे,���स मी जमवलेल्या माहिती मधुन कळलं.पण त्यात तथ्य किती आहे ह्याची मला खात्री नाहि.आणि अशा डॉक्टरकडे एका मुलीने जाण हे कितपत योग्य आहे हे ही मला माहित नाहि,म्हणुन मी विचारल की ह्या गोष्टीचा कुणाला अनुभव असेल तर तो शेअर करता येईल.माझा बा़की काही हेतु नाही.\nमागे तुम्हीच विचारला होता का हा प्रश्न उपक्रमावर मला उत्तर दिल्याचे आठवते.\nपण हल्ली ते च्यानेल आमच्या प्याकमध्ये येऊ लागल्यापासून एखाद-दोन कार्यक्रम मी पाहिले होते. त्यातून एक निश्चित झाले की प्रत्येक टिव्ही कलाकाराला पुनर्जन्म असतो. त्यातल्या त्या डॉ. तृप्ती जैन यांना जाऊन भेटा. कदाचित तुम्हाला पूर्वजन्मही असतील आणि तुम्ही टिव्हीस्टारही व्हाल. ;-)\nहा लेख वाचून मधुलेखा काहीतरी गेम टाकत आहेत असे राहून राहून वाटते आहे. उपक्रमवर असा लेख टाकणे म्हणजे आगीत तेल टाकण्यासारखे आहे याची त्यांना कल्पना असणारच. मग बाजूला उभे राहून गम्मत बघावी असा बेत दिसतो आहे. त्यामुळे मी कोणताही प्रतिसाद देण्याचे टाळले आहे. परंतु हा लेख शिक्षण या विभागात टाकणे म्हणजे अल्टिमेट आहे हे मात्र नक्की. मधुलेखा मॅडम एनजॉय\nनावाप्रमाणे तुम्ही मागच्या जन्मी क्रांतिकारी होता वाटतपण हा गेम नाही फक्त मनात एक उत्सुकता होती आणि कोणाला ह्या गोष्टीचा अनुभव असेल् किंवा कोणी स्वतः ही पास्ट रिग्रेशन थिअरी करत असेल् तर त्या बद्दल थोडी माहिती मिळेल.पण इथे मला काहिच माहिती मिळाली नाहि,मायबोली सारख्या अशाच साईट वर मला ती माहिती तो डॉक्टर त्याचे चार्जेस आणि तो प्रकार ह्या बद्दल कळल.इथे फक्त बंडखोरी एवढाच प्रयत्न दिसतोय.\nयावत जीवेत सुखेनैव जीवेत\nभस्मिभूतस्य देहे च पुनर्जन्म: कुतः\nप्रा.डॉ.दिलीप बिरुटे [09 Feb 2011 रोजी 12:04 वा.]\nआथवले साहेब, चार्वाक पुनर्जन्माबद्दल काय म्हणतो जरा तपशिलवार सांगा राव....\nविज्ञानयुगात पुनर्जन्माबद्दल विश्वास ठेवणे वेडेपणाचे ठरेल. पण मला उगाच वाटतं या चराचर सृष्टीत इतके\nचमत्कार घडतात तेव्हा काय सांगता येते पुनर्जन्म नावाची नियमित किंवा अनियमित घडणारी गोष्टही असू शकते....\nएक मुलगी एका डॉक्टरांकडे गेली होती, मागच्या जन्माच रहस्य जाणुन घ्यायच म्हणुन आणि तिला तिचे मागचे पाच जन्म दिसले.\nच्यायला, वरील वाक्य वाचून माझ्या मनात कै च्या कैच विचार आला. पण ते जाऊ द्या. डॉक्टरने मागच्या जन्माची सफर कशी घडवली \nच्यायला, वरील वाक्य वाचून माझ्या मनात कै च्या कैच विचार आला. पण ते जाऊ द्या. डॉक्टरने मागच्या जन्माची सफर कशी घडवली \nहाहाहा. शंका. प्रतिसादक दिलीप बिरुटे हे डॉक्टर आहेत म्हणून कदाचित हा प्रश्न त्यांना विचारावासा वाटला आहे की काय त्यांना बहुधा कुणाला सफर घडवायची इच्छा होत असावी.\n:-) हा हा हा ते डॉ फिलीप नाहीत.\nचार्वाकने उपरोधीक प्रश्न विचारला आहे.\nदेह जळुन राख झाल्यावर त्याचा पूर्नजन्म कसा शक्य आहे\nडॉक्टरी मधल्या ह्या स्पेशलायाझेशन ला काय म्हणतात\nतुम्ही सांगता त्या गोष्टींत तथ्य नसावे. त्यापेक्षा तुमच्या ओळखीतल्या त्या मुलीला मानसिक उपचारांची गरज (जमल्यास त्या डॉक्टरांनाही) आहे का ते तपासायला हवे.\nबाकी, पुनर्जन्म, डॉक्टर, शिक्षण आणि ज्योतिषशास्त्र वगैरे एका धाग्यात पाहून ड्वाळे पाणावले. धागा शतक गाठेल असा आशीर्वाद देते. ;-)\nशेवटी एक्सपेरिमेंट करायच म्हणुन माझ्याच ओळखीतली एक मुलगी एका डॉक्टरांकडे गेली होती,\nतो डॉक्टर विनोद खन्ना तर नव्हता ना कारण कुद्रत चित्रपटात त्याच्या मदतीने हेमा मालीनीस आधीचा जन्म आठवतो. :-)\nमागच्या जन्माबद्दल माहीत नाही. \"आपण मेलो जग बुडालं\" अशी देखील एक म्हण आठवते.\nबाकी आंतर्जालीय पुर्नजन्म मात्र डॉक्टरच्या मदतीवीना देखील लक्षात राहू शकतात असे वाटते. ;)\nम्हणजे हेमामालीनी मधुलेखा आज्जीच्या मैत्रिण आहे हे कळवण्याकरता यांनी धागा काढला आहे काय\nकुदरतमध्ये हेमामालिनीचे दोन रोल आहेत. एक ब्रिटिशांच्या काळी असते आणि मग दुसरी नंतर. त्यापैकी नक्की कोण ते ठरवा आणि या हिशेबाने आजी का पणजी तेही ठरवा. ;-)\nशतकाकरिता फूल ना फुलाची पाकळी\nफॉर गेटिंग टु अ सेंच्युरी धिस इज् माय कॉन्ट्रिब्यूशन - \"इफ नॉट फूल, व्होर्ल ऑफ फूल\".\n'पेटल' हा शब्द सुचवून शतकपूर्तीच्या वाटचालीत सहभागी होऊ दिल्याबद्दल आभारी आहे.\nआमच्या बायोलॉजीच्या क्लासमधे एकाने 'पेटल्स आर ऍट्रॅक्टीव' हे विधान 'पटेल्स आर ऍट्रेक्टीव' असे लिहिल्याचे आठवले. गुरुजींनी हे सगळ्यांसमोर वाचून दाखवल्यावर वर्गातल्या दोन पटेल भगिनी हुरळून गेल्या.\nआधी पेटलही आणि मग विझलही.\nऑल अराउंड द बर्निंग बुश\nमिथिंक्स इट्स् लाइक ए वीझल\nजंप इन् फॉर् अनादर बर्थ\nनाडी पुरस्कारासाठी मी हा चर्चाप्रस्ताव नॉमिनेट करतो आहे.\nप्रकाश घाटपांडे [10 Feb 2011 रोजी 08:58 वा.]\nम्हणजे हा प्रस्ताव ओकांकडे अग्रेषित करावा असे सुचवायचे आहे का\n\"येथे मागचे जन्म अठवून मिळतील.\"\nअशी काही पाटी निदान पुण्यात पाहिल्याचे स्मरणात नाही, तेंव्हा इतरस्त्र चवकशी करावी.\nस्वप्नात स्वप्न पडलं तर स्वप्नातल्या स्वप्नासाठी पहिलं स्वप्न हा मागचा जन्म असतो. आणि पहिल्या स्वप्नासाठी आपला सध्याचा जन्म हा मागचा जन्म असतो. म्हणजे ३ जन्माची स्टोरी तर सहज कळू शकते डॉक्टरकडे न जाताही. स्वतः अनुभव घ्या. आपले अनुभव लिहून ठेवा आणि पुढच्या जन्मात पोहोचाल तेव्हा पडताळून पहा.\nमागच्या जन्मात तुम्हाला हा सल्ला मिळाला असता तर या जन्मी तुम्हाला तुमच्या मागच्या जन्माबद्दल नकी समजून घेता आलं असतं.\nता. कर्‍हाड जि. सातारा\nनुकताच इनसेप्शन पाहिलेला दिसतो. :)\nइन्सेप्शनने सगळ्या स्वप्नाशी रिलेटेड आयड्या हायजॅक केल्या आहेत :( बॅड बॅड नो डोनटस् फॉर मी.\nता. कर्‍हाड जि. सातारा\nपुढच्या जन्मात गेल्यावर कळणार कस की हो मी च हे अनुभव लिहुन ठेवलेत.मला ती क्युरासिटी आहे,कारण जरका असे जन्म कळले असते तर त्या गोष्टीच स्तोम माजल असत.आणि ही ओढ फक्त आपलीच नसावी ती आधीही असेलच की पण मग आत्तापर्यत ते मोठ्या प्रमाणावर प्रचारित का झालं नाही.म्हणुन त्यात तथ्यता किती हे जाणुन घेण्यासाठी मला स्वतःवर प्रयोग करुन घेण्याची इच्छा आहे.बाकी काहि नाही.\nम्हणुन त्यात तथ्यता किती हे जाणुन घेण्यासाठी मला स्वतःवर प्रयोग करुन घेण्याची इच्छा आहे.\nकरा..करा आणि मग याच जन्मी इथे येऊन अनुभव लिहा.\nमाझा पुनर्जन्मावर पुर्ण विश्वास आहे. पुण्यात अशी एक व्यक्ति मला माहिती आहे, जीचा पुनर्जन्म झाला आहे. मागील जन्मीचे तिला ७-८ वर्षाची होइपर्यंत आठवत असे. तिचे मागील जन्मीचे घर नारायण पेठेत होते व तिच्या वडीलांनी तिच्या सांगण्यानुसार त्या घराचा तपशील काढून तेथील वडीलधा-या माणासाशी भेट घेतली असता, त्यांनी सांगितले की, त्यांची लहान मुलगी ७-८ वर्षांची असतांना गेली होती.\nमुक्तसुनीत [10 Feb 2011 रोजी 02:05 वा.]\nआय काय नाय, तेच से.\nवाद विवादात \"जो शेवटचं वाक्य बोलतो / लिहीतो तो जिंकला\" असा समज is = गैरसमज\nनाही देता येणार, कारण, त्या व्यक्तिने मला त्याबद्द्ल गुप्तता पाळण्यास बजावले आहे.\nबीफवाल्या दुकानदारानेही गुप्तता पाळण्यास बजावले आहे का\nह्याचा अर्थ तुमचा पुनर्जन्मावर विश्वास नसून, त्या व्यक्तिवर विश्वास आहे.\nइथे लिहिणार्‍यांची आणि प्रतिसाद पाठवणार्‍यांची फक्त टिंगल टवाळी करणे एवढाच प्रतिसाद पाठवणार्‍यांचा उद्देश दिसतोय.\nधन्य तो उपक्रम आणि धन्य त्याचे ते मेंमबर्स...............\nनितिन थत्ते [16 Feb 2011 रोजी 17:02 वा.]\nप्रतिसादात बाकी लिंक लागली फक्त मधले \"ह्म्म्म्म्म्म्म्\" हे आयडी नवीनच कळले\nअवांतरः राज़ ये ही जनमका\nतसं राज़ वगैरे काही नाही. ;-) सर्व पत्ते उघड आहेत पण चालायचेच.\nह्म्म्म्म्म् थत्ते उघड आहेत\nपत्ते उघड आहेत पण चालायचेच.\nह्म्म्म्म्म् थत्ते उघड आहेत पण चालायचेच असेच वाचले गेले चुकून.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00373.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://mr.upakram.org/node/1552", "date_download": "2018-04-24T18:06:15Z", "digest": "sha1:3DIHLMUQVRBJX4AV46U476SVOXQAZVCN", "length": 35773, "nlines": 115, "source_domain": "mr.upakram.org", "title": "दहशतवाद - समाज जागृती - प्रभावी उपाय | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nदहशतवाद - समाज जागृती - प्रभावी उपाय\nमित्रहो, चर्चेचा विषयच बरेच काही सांगुन जातो. सर्व भारतीयांच्या डोक्यात सध्या दोन विषय घर करुन आहेत.\nआपल्या दारापर्यंत पोहोचलेली दहशतवाद्यांची कृत्ये.\nआर्थिक मंदीचा माझ्यावर/आपल्यावर होणारा परिणाम.\nतसे पहायला गेल्यास एकट्याने या पैकी कोणताही प्रश्न पुर्ण सुटणार नाही की फक्त सरकारवर जबाबदारी ढकलून आपण सुरक्षीत होणार नाही. दुसरा मुद्दा वेगळ्या चर्चेचा विषय आहे. पण पहिला मुद्दा भयानक आहे. दरवेळी जेंव्हा अशी एखादी घटना घडते तेंव्हा आपण खडबडुन जागे होतो. प्रसारमाध्यमे तर एकदम फॉर्मात येतात. पुढचे काही दिवस सगळेच जण याच विषयांवर तावातावाने बोलताना दिसतात. पण हे सगळ कालांतराने थंडावत ते पुढची आणखी मोठी/विदारक घटना घडे पर्यंत. मग तपास, परत सगळं तेच. यात आपण काय भुमिका घेतो फक्त बघ्याची. हे मान्य आहे की समाजाची स्मृती ही एकदम कमकुवत असते. समाज सगळ्या गोष्टी विसरतो पटकन. जरी विसरला नाही तरी विषय पाठिमागे पडतात. पण हे सगळं सुरक्षा विषयक गोष्टींमध्ये नको व्हायला. मग हे सगळं कस साध्य करायच फक्त बघ्याची. हे मान्य आहे की समाजाची स्मृती ही एकदम कमकुवत असते. समाज सगळ्या गोष्टी विसरतो पटकन. जरी विसरला नाही तरी विषय पाठिमागे पडतात. पण हे सगळं सुरक्षा विषयक गोष्टींमध्ये नको व्हायला. मग हे सगळं कस साध्य करायच तुम्हाला काय वाटत मला वाटतं की सुरक्षा विषयक समाज जागृती ही एकदम प्रभ��वी असायला हवी. हि जागृती म्हणजे जीवाची भीती बाळगुन घरात कोंडून घ्या असे नकीच नाही. भारताचा प्रत्येक नागरिक जर सुरक्षेच्या बाबतीत जागरुक रहायला हवा असेल तर काय उपाय करता येतील या चर्चेत जे मुद्दे अपेक्षीत आहेत ते हेच आहेत या चर्चेत जे मुद्दे अपेक्षीत आहेत ते हेच आहेत कशा प्रकारे लोकांना सतत जागृत ठेवता येईल कशा प्रकारे लोकांना सतत जागृत ठेवता येईल तुम्हाला काय सुचते आहे तुम्हाला काय सुचते आहे मी माझे मुद्दे मांडेनच, आपण सर्वांनीही आपले मुद्दे मांडा.\nमुक्तसुनीत [15 Dec 2008 रोजी 05:48 वा.]\nउत्तम विषय. मुख्य म्हणजे , भडकलेल्या भावना काहीशा शमल्यावर , एकंदर लोकांवर हळुहळू नैष्कर्म्याची छाया पडायला लागल्यावर हे छेडणे जास्त योग्य.\n९/११ नंतर अमेरिकेने जे केले त्याच्या काही अंशी घडायला हवे आहे असे मला वाटते.\n१. मोठ्या प्रमाणावर फोन टॅप केले जातात. त्याबद्दल गहजबही झालाच. भारतात प्रायव्हसी राईट्स् वगैरेची कुणाला पर्वा आहे का नाही याची मला कल्पना नाही. पण इतक्या मोठ्या प्रमाणात टॅपीन्ग करणारी यंत्रणाच अस्तित्त्वात नसेल अशी मला शंका आहे.\n२. डीपार्टमेंट् ऑफ होमलॅंड् सेक्युरीटी ही एक मध्यवर्ती संस्था अस्तित्वात आली. सरकारच्या जवळजवळ प्रत्येक खात्याला या विभागाच्या खाली यावे लागले. संकटकालात ताळमेळ राखण्याकरता हे होणे बहुमूल्य ठरते.\nअमेरिकेची कॉपीच करावी असे माझे म्हणणे नाही. पण इतरांकडून शिकायला हरकत नसावी.\nअमेरिकेची कॉपीच करावी असे माझे म्हणणे नाही. पण इतरांकडून शिकायला हरकत नसावी.\nमुद्दा अमेरिका कि इंग्लंड कि जर्मनी असा नाही. दहशतवाद मुळापासून उखडला गेला असं होणं मला तरी अशक्य वाटत कारण शेवटी तो विचारांवर घडलेला आहे. पण एखाद्या समाजाचे आणि आपले काही सामायिक मुद्दे असतील तर असे शिकणे कधी ही चांगलेच. पण अंधानुकरण नको. कारण सगळेच उपाय जसेच्या तसे लागु पडणार नाहीत.\nडिपार्टमेंट ऑफ होमलँड सिक्युरीटी (डिएचएस)\nअमेरिकेने डिएचएस अस्तित्वात आणायच्या आधी फेडरल इमर्जन्सी मॅनेजमेंट ऍथॉरीटी (फिमा) हे एफबीआय, सीआयए, स्थानीक सुरक्षा अधिकारी आणि अग्निशमन दलाबरोबर काम करायचे. फिमा हरीकेन कट्रीना नंतर एक विनोद झाला असला तरी त्याचे कारण त्यावेळचे नेतृत्व होते. पण ९/११च्या आधी, डिएचएस स्थापनेपुर्वी, त्यांनी अतिरेकी हल्ल्यासंदर्भात सर्व स्थानीक ��्वराज्य संस्थांच्या सहभागाने सर्वत्र (प्रत्येक ठिकाणी) अतिरेकी हल्ला कसा/का/कुठे घडू शकेल इत्यादीवर माहीती संकलीत केली होती, त्याला उत्तर कसे देयचे यासंबधात पण अभ्यास करायला लावला होता. न्यूयॉर्क शहराचे आराखडे काही विशेष चुकले नव्हते तरी देखील एक महत्वाची चूक झाली म्हणजे हल्ला कुठे होऊ शकतो हे समजत असूनही (व्हल्नरेबिलीटी असूनही) वर्ल्ड ट्रेड सेंटर मधेच इमर्जन्सी रीस्पॉन्सचे मुख्यालय ठेवले.\nअर्थात तरी देखील अनेक चुका झाल्या, प्रामुख्याने विविध विभागांतर्गत असलेला विसंवाद हे त्याचे कारण होते. अमेरिकेचे एक वैशिष्ठ्य असे आहे की करेक्टिव्ह ऍक्शनला येथे महत्व आहे. चुका झालेल्या विसरल्या नाहीत तरी पुढे जाताना त्यावरून डोळस धडा शिकण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळेच डिएचएस जसे तयार झाले तसेच आता देशभर संवाद कसा साधावा, त्याच्या विविध पातळ्या, इत्यादीसंदर्भात आता परीक्षा आणि शिक्षण तयार केले गेले आहे. त्याचा उपयोग केवळ अतिरेकी आणि दहशतवादी कारवायांना तोंड देण्यासाठीच नाही तर इतर वेळेस जेंव्हा गंभीर दुर्घटना घडू शकतात तेंव्हा देखील त्याचा उपयोग होऊ शकतो.\nत्यामुळे नुसते नविन खाते तयार करून काही होणार नाही पण सिंहावलोकन करून आधिच्या चुकातून राजकारण मधे न आणता शिकण्याची जबाबदारी सर्वांची आहे असे मला वाटते. अर्थात हे पटकन होणार नाही कारण त्यासाठी मानसीकता खूप बदलावी लागेल... अभी दिल्ली बहोत दूर है\nगर्दीच्या ठिकाणी बाँबस्फोट करुन संहार करण्याचे प्रकार भारतात वेळोवेळी घडलेले आहेत.\nलोकलमध्ये प्रवास करताना सुरुवातीलाच ती पूर्ण रिकामी असल्याची खात्री करणे. रॅकवर ठेवलेलं सामान/बॅगा ज्या कुणाचं आहे त्याने उतरताना बरोबर घेतल्याची खात्री करणे . एकट्या दुकट्याने असं करण्याऐवजी डब्यातल्या सगळ्या लोकांना, रोज ही तपासणी करायला दोन मिनिटंही लागणार नाहीत\nसार्वजनिक ठिकाणी एखाद्या व्यक्तीचे वर्तन संशयास्पद वाटल्यास संबंधितांना कळवणे असाही उपाय करता येईल.\nमी स्वतःपासून अशी सुरुवात केलेली आहे.\n-(सामानावर लक्ष ठेऊन असलेला) सौरभ.\n'उलट ही लेणीबिणी, ताजमहाल लवकर फुटून जाईल तर बरं. काहीही कायम करायला बघणं म्हणजे मूर्खपणा आहे.'\nअशीच सुरुवात व्हायला हवी स्वतः पासुन. मुंबई सारख्या ठिकाणी लोकलमध्ये प्रत्येकाने बिनवेषातल्या पोलिसाप��रमाणे भुमिका केली तर मस्तच. याचा अर्थ एकमेकांवर संशय असा नाही. तर सतर्कता हाच असायला हवा.\nआपल्या आर्थिक व्यवहाराची कल्पना द्यावी.\nद्वारकानाथ [15 Dec 2008 रोजी 14:11 वा.]\nघरातील आपल्या सहसदस्यांना आपल्या आर्थिक व्यवहाराची पूर्ण कल्पना द्यावी.( जीवन बिमा निगम, भविष्य निर्बाह निधी, बचत पत्रे इत्यादी).\nआपण कधी अशा ठिकाणी सापडल्यास न घाबरुन जाता कोपर्‍यामधे जावे. चेंगराचेंगरीत अडकण्याचा शक्यता असते.\nलिफ्टचा वापर करु नये.\nअफवा पसरवु नये, मानसिक तोल जाणार नाही याची काळजी घ्यावी.\nपोलिसांच्या कामात अडथळे होईल असे वागु नये.\nघरातील लहान मुलांसमोर, वृद्धांसमोर घटनेतील भयानकता, वर्णने करु नये.\nआपल्या आप्तस्वकिय, मित्र, नातेवाईक यांचा बळी गेलाच तर आता त्यांचे कसे होणार अशी चर्चा घरच्यासमोर करु नये.\nसर्वात महत्त्वाचे म्हणजे आपले आंतरिक सामर्थ्य वाढवण्यासाठी प्रार्थना, जप याचाही उपयोग करणे.\nपोलिसांच्या कामात अडथळे होईल असे वागु नये.\nअतिशय महत्वाचे आहे. ही सामाजीक शिस्त आहे. जेंव्हा एखादा \"क्राईम सीन\" असतो तेंव्हा त्या भागात जायला बंदी हवी त्यासाठी पण पोलीसांना ठेवणे महत्वाचे वाटते. नरीमन हाउसपासचा गोंधळ आणि कसाबला पकडतानाचा म.टा. मधे दाखवलेला गोंधळ बघता हे जास्तच वाटते.\nभारतात आणि इतर युरोप/अमेरिकेत घडणार्‍या/घडू शकणार्‍या अतिरेकी घटनांमधील फरक इतकाच असू शकतो की अतिरेकी हे जर मध्यपूर्व आणि पाकीस्तानातील आहेत असे समजले तर ते ओळखणे इतर देशात भारतापेक्षा कधिही जास्त सोपे जाते. भारतात पोलीसांना ३ दिवस दहशतवाद्यांशी सामना करायला लागायचे एक कारण असेही सांगितले जाते, की ह्या दहशतवाद्यांना सर्व चेहर्‍यातून शोधणे अवघड जात होते.\nसामाजीक शिस्त हा भारतात मोठा सामाजीक चेष्टेचा प्रकार आहे. मुळात शिस्तच मान्य नाही लोकांना. तेथे पुढे बोलणेच खुंटते.\nप्रा.डॉ.दिलीप बिरुटे [15 Dec 2008 रोजी 15:01 वा.]\nसामाजीक शिस्त हा भारतात मोठा सामाजीक चेष्टेचा प्रकार आहे. मुळात शिस्तच मान्य नाही लोकांना. तेथे पुढे बोलणेच खुंटते.\nलोकांना एखाद्या घटनेची इतकी उत्सुकता असते की विचारु नका ( जिज्ञासा असावी पण प्रसंगाचं भान असावं ना ) जे काय घडेल त्या घटनेचे प्रत्यक्ष साक्षीदार होण्यासाठी जनु काही चढाओढ लागलेली असते. त्यामुळे अनेक अडचणींना सामोरे जावे लागते, हे मात्र खरं आहे.\nजे काय घडेल त्या घटनेचे प्रत्यक्ष साक्षीदार होण्यासाठी जनु काही चढाओढ लागलेली असते.\nहे मात्र खरे आहे. त्यापेक्षाही गंमत म्हणजे प्रत्यक्ष साक्ष द्यायच्या वेळी सगळे मुग गिळुन गप्प.\nप्रकाश घाटपांडे [15 Dec 2008 रोजी 14:28 वा.]\nजागरुकता निर्माण करण्याविषयी सर्वांचे एकमत असते. शासन ,नागरिक, लोकप्रतिनिधी वगैरे . आता जागरुकता दाखवणार्‍या नागरिकाकडे \"कटकट्या\" म्हणुन इतर नागरिक शासकीय यंत्रणा पहात असते. कारण त्याच्या जागरुकतेतुन निर्माण झालेले बाळंतपण हे त्यांना कराव लागत. त्यामुळे त्याची जागरुकता ही संवेदनाहीनतेत कशी रुपांतरीत होईल हेच पहात असतात. तुमची जागरुकता ही अनाठायी भीती आहे अस सांगुन तुम्हालाच विकृतीच भय दाखवतात. कधी तुमच्या जागरुकतेची परिणिती ही तुमच्या नुकसानीत करुन तुमची जागरुकता ठेचुन टाकतात. कुणाला हे विचार निगेटिव्ह थिंकिंग वाटु शकतात. केवळ जागरुकता चालणार नाही ती पेलण्याची क्षमता आपल्यात निर्माण झाली पाहिजे. अर्थात त्यासाठी किंमत मोजली पाहिजे.\nआता जागरुकता दाखवणार्‍या नागरिकाकडे \"कटकट्या\" म्हणुन इतर नागरिक शासकीय यंत्रणा पहात असते. कारण त्याच्या जागरुकतेतुन निर्माण झालेले बाळंतपण हे त्यांना कराव लागत.\nएव्हढे सामान बँगांमधे घेऊन कुठे निघालास असे दोन तरूण दिसणार्‍या मुलांना धक्क्यावर एका कोळीणीने विचारले आणि ते मग्रुरीत दुर्लक्ष करून निघून गेले. त्या बाईने जाऊन पोलीस ठाण्यावर सांगितले पण \"कटकटी\" समजत दुर्लक्ष केले गेले...\nत्याही आधी म.टा. मधील एका बातमीनुसार (दुवा मिळाल्यास देईन), डोंबिवलीतील एका विद्यार्थीनीच्या मुस्लीम मित्राने, जीने तीला एसएमएस करून सगळे सोडून जात आहे असे आधी सांगितले होते आणि ऑक्टॉबरच्या शेवटाला रेल्वेतून प्रवास करू नकोस म्हणून एक \"हितचिंतक\" म्हणून एसएमएस पाठवला... तीने नागरी कर्तव्य करत पोलीसांना सांगितले, पण कटकटी असल्याने दुर्लक्ष केले. परीणामी काय झाले ते माहीत आहेच....\nआता थोडे अमेरिकेतीलः अमेरिकेतील म्हणून आदर्श समजू नका पण घेण्यासारखे नक्कीच वाटते म्हणून लिहीत आहे. (इथला आचरटपणा पण संगू शकेन पण ते विषयांतर होईल, म्हणून नंतर कधी तरी\n९/११ च्या नंतर लगेचच ऍन्थ्रॅक्स ह्या जैविक रसायनाच्या भुकटीने काही जणांचे प्राण घेतले. (कालांतराने समजले की ते एका अमेरिकन शास्त्रज्ञाच्या विकृतीच�� काम होते/दहशतावादी हल्ला नव्हता. ह्या शास्त्रज्ञाने नंतर आत्महत्यापण केली). माणसे खूप घाबरायला लागली. काही वेळेस ऍबॉर्शन क्लिनिक्स वर खोटी भुकटी पाठवून हल्ले चालू झाले, काही वेळेस सामान्यांकडून पोलीसांना फोन येऊ लागले. एकदा तर एका शहराचा पोलीस महाव्यवस्थापक एका होमलँड सिक्युरीटीच्या आधिवेशनात वैतागून म्हणाला की, \"८० वर्षाच्या सामान्य बाईच्या घरी डिव्हीडी प्लेयरच्या जवळ, कोणी तरी खिडकीतून उडी मारून येऊन अँथ्रॅक्सची पांढरी भुकटी कशाला टाकणार आहे अथवा एखाद्या गाडीत जर पांढरी भुकटी पायाखाली दिसली तर ती तुम्हीच आधी खाल्लेल्या डोनट्सची नसेलना याचा कधी विचार करतात का अथवा एखाद्या गाडीत जर पांढरी भुकटी पायाखाली दिसली तर ती तुम्हीच आधी खाल्लेल्या डोनट्सची नसेलना याचा कधी विचार करतात का\" तरी देखील अशा गोष्टींकडे दुर्लक्ष न करता, तेथे जाऊन तपासणी होत होती. बाकी काही नाही मिळाले तरी त्यातून पोलीस, फायर कर्मचार्‍यांना आपोआप सवय (प्रॅक्टीस) होत होती, अशा हल्ल्याच्या वेळेस कसे जावे, कसे पहावे आणि यंत्रणे अंतर्गत संवाद कसा साधावा...\nप्रतिसादांशी सहमत आहे. आणखीही उपाय सुचतील पण वर मांडलेला सामाजिक शिस्तीचा मुद्दा महत्वाचा आहे असे वाटते. आणि हे लोकांना पटवून कसे द्यायचे हे सर्वात कठीण काम आहे. कारण जोपर्यंत लोकांना आतून असे वागण्याची इच्छा होत नाही तोपर्यंत यातील सहभाग मर्यादित राहील असे वाटते. याची कित्येक उदाहरणे रोज दिसतात. बसला रांग न लावणे, वाट्टेल तिथे, वाट्टेल तशी अस्वच्छता करणे. वाहतुकीचे नियम पाळणे हाच एक विनोद असतो. आणि पुन्हा आम्ही असेच वागणार, काय करायचय करून घ्या असे याचे समर्थनही होते.\nपुण्यात तर वाहतुकीचे नियम न पाळणे हाच एकमेव वाहतुकीचा नियम आहे असे वाटते. जो पाळायला जातो तो जगावेगळे काहीतरी करतो आहे असे वाटुन तो सुद्धा हळूहळू जगा सोबत जाऊ लागतो.\nदेशाचा प्रत्येक नागरिक असा जागरूक राहणे ही अपेक्षा असली तर ती पूर्ण होणे हे अशक्य नाही तरी कठीण आहे. पण ज्यांना ही समज आहे, किंवा हे प्रश्न महत्त्वाचे वाटतात, त्यांनी ते वेगवेगळ्या माध्यमांद्वारे (न कंटाळता) लोकांपुढे मांडत राहणे महत्त्वाचे.\nसर्व प्रथम प्रतिसाद देणार्‍या सर्वांचे आभार. अनेक चांगले मुद्दे आले आहेत. अमेरिकेसारख्या देशात केले जाणारे सरकारी उपाय सुद्��ा काही प्रमाणात कळले. मी माझी काही मते देत आहे.\nभारताचा एकूण विस्तार, प्रत्येक पातळीत मुरलेला भ्रष्टाचार, धार्मिक/जातीय विविधता, सरकारचा धर्मनिरपेक्षपणा आणि लोकसंख्या, या आणि अशा मुद्यांचा विचार केल्यास भारतात कुठे ही, कधी ही कोणतेही दहशतवादी कृत्य करणे फारसे अवघड नाही. पण त्यामुळे प्रत्येकाने घाबरुन जगावे असे सुद्धा नाही. अथवा एकमेकांकडे शंकेने पहावे असे ही नाही. तसेच असे हल्ले पुर्णपणे टाळणे सुद्धा शक्य नाही.\nअनेक चर्चांमध्ये एक मुद्दा येतो की सगळे मुसलमान अतिरेकी नसतात पण सगळे अतिरेकी मुसलमान असतात. हा मुद्दा खोडण्यासाठी आपल्याकडे जोरदार प्रयत्न झाले. पण असे प्रयत्न होण्या ऐवजी भारतात राहणार्‍या मुसलमानांना आधी मनाने भारतीय मुसलमान बनवणे गरजेचे आहे. त्यामध्ये राजकारण न आणता खरेखुरे प्रयत्न होणे गरजेचे आहे. हा झाला एक तात्विक आणि दिर्घ पल्ल्याचा उपाय.\nरोजच्या सुरक्षेसाठी सर्वांनीच सावध राहणे गरजेचे आहे. त्यासाठी प्रत्येक क्षणी सावध असणे हे महत्वाचे. नाहीतर एखादी घटना घडते. मग त्यासाठी उपाय योजनांची जोरदार चर्चा. मग त्यासाठी अहवाल. उपाय योजनांसाठी आर्थिक तरतुद. त्याच्या अंमल बजावणीमध्ये भ्रष्टाचार. हे सुरुच राहते आणि सामान्य भारतीय नेहमीच लक्ष साधायला सोपा बनतो. या सर्व निराशाजनक चित्रात काही सोपे आणि कमी खर्चिक उपाय सुद्धा आहेत.\nभारतात साक्षरते बद्दल, पल्स पोलिओसाठी ज्या प्रकारे लोकजागृती करण्यात आली त्याच प्रकारे अशा प्रकारच्या हल्ल्याच्या वेळी सावध कसे असावे साधे सोपे उपाय करुन आपण अतिरेक्यांना कसे हेरु शकतो या बद्दल सतत जाहिरातीं द्वारा लोकजागृती करणे अशक्य नाही. त्यामुळे लोकांच्या मनात सदैव सावधानतेची भावना राहिल. सर्वात लोकप्रिय मालिका, बातम्या, चित्रपट गृह आणि अशी सर्व ठिकाणे जेथे लोकांना लक्ष करणे शक्य आहे अशा सर्व ठिकाणी सतत लोकशिक्षण देणार्‍या जाहिराती, फलक लावणे सुद्धा शक्य आहे. नेते मंडळींच्या वाढदिवसाला शुभेच्छा देणार्‍या फलकांपेक्षा असे फलक लोकांची निदान मदत तरी करतील.\nया प्रकारच्या प्रसारणांमध्ये लोकांना अनेक सुचना देता येतील. जसे की, आपल्याला संशयास्पद - अनोळखी व्यक्ति दिसल्यास काय करावे आपले घर भाड्याने देताना काय करावे आपले घर भाड्याने देताना काय करावे इत्यादीची माहिती देण�� सहज सोपे आहे. अशी प्रसारणे सतत झाल्यास लोकांमध्ये आपोआपच स्वतःची सुरक्षा करण्याची भावना तयार होईल.\nप्रत्येक घरातला, गल्लीतला भारतीय जर सर्व प्रकारे सुरक्षा जागरुक झाला तर असे हल्ले होताना दहशतवादी अनेकदा विचार करतील. एका हल्या नंतर काही काळ जागरुक राहणार्‍या भारतीया पेक्षा सदैव जागरुक राहणारे भारतीय बनवणे हे आपले सर्वांचे कर्तव्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00374.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.inmarathi.com/weird-techniques-used-for-weight-loss/", "date_download": "2018-04-24T18:23:11Z", "digest": "sha1:7IJEH5YRILOXSQP5MFUG5ECEF2LC7XPX", "length": 17355, "nlines": 120, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "पूर्वीचे लोक वजन कमी करण्यासाठी हे विचित्र उपाय करायचे !", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nपूर्वीचे लोक वजन कमी करण्यासाठी हे विचित्र उपाय करायचे \nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page\nआजच्या आधुनिक जगात लोक आपल्या आरोग्याविषयी जरा जास्तच कॉन्शिअस झाले आहेत. म्हणूनच आता लोक फिट राहण्याच्या नानाविध पद्धती शोधात असतात. जसे की, ग्रीन टी पिणे, ओट्स खाणे, कमी जेवण करणे, व्यायाम करणे, इत्यादी इत्यादी… तसं वजन प्रमाणात ठेवणे हे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने चांगलेच आहे आणि सर्वांनी स्वतःची काळजी ही घ्यायलाच हवी, पण म्हणून वाट्टेल ते करणे चुकीचे आहे. म्हणजे वजन कमी करण्यासाठी कधी कधी लोक सर्व परिसीमा ओलांडतात, त्याने वजन जरी कमी होत असलं तरी ते तुमच्या जीवावर देखील बेतू शकते.\nपण वजन कमी करणे, फिट दिसणे हे भूत काही आजच्या आधुनिक जगातील लोकांच्या डोक्यातच शिरलं आहे अस नाही. तर ते पूर्वीपासून चालत आलेलं आहे. पूर्वीच्या काळी देखील लोक वजन कमी करण्यासाठी अनेक विचित्र पर्याय निवडायचे.\n१. सूर्याची किरणं आणि हवेवर जगणे :\nहो तुम्ही अगदी बरोबर ऐकलं… जर कुणी खूप बारीक असेल तर आपण मस्करीत नेहेमी असं म्हणत असतो की ती व्यक्ती हवा खाऊन जगत आहे. पण हा केवळ एक प्रकारे टिंगल उडविण्यासाठी वापरल्या जाणारा वाक्प्रचार आहे. कारण आपल्याला माहित आहे ह्या जगात अन्न आणि पाण्याविना कुणीही जास्तकाळ जिवंत राहू शकत नाही. कारण आपल्याला जिवंत राहण्यासाठी काही पोषक तत्वांची गरज असते जी आपल्याला हवा, पाणी आणि अन्नातून मिळत असतात.\nपण पूर्वीच्या काळी लोक वजन कमी करण्यासाठी सूर्याची किरणे आणि हवा ह्यांच्या भरवश्यावर जगत हो��े. आणि ह्या प्रयत्नांत अनेकांना आपला जीव देखील गमवावा लागला आहे.\n२. Tapeworms खाऊन जगाणे :\nएक वेळ अशी देखील होती जेव्हा विक्टोरियन लोक हे वजन करण्यासाठी, बारीक दिसण्यासाठी Tapeworms खायचे. आणि ह्याचा परिणाम म्हणजे त्याचं वजन तर कमी नाही झालं पण त्यांना अनेक आजारांना सामोरे जावे लागले.\n३. वजन कमी करण्यासाठी Arsenic चा वापर :\nArsenic चा प्रयोग हा औषधी आणि गोळ्यांमध्ये केला जातो. पण Arsenic हा शरीरातील जमलेल्या कॅलोरीज कमी करण्यात मदत करतो. पण हा पदार्थ तेव्हढाच घातक देखील आहे. पूर्वीच्या काळी लोक वजन कमी करण्यासाठी कुठलाही विचार न करता ह्या Arsenic चे सेवन करायचे. त्याच्या परिणामास्वरूप त्यांना त्यांचा जीव गमवावा लागला.\n४. जेवण चावून थुंकून द्यायचे :\n१९ व्या शतकातील लोकांना ह्याशी काहीही घेण-देणं नव्हतं की त्यांच्या शरीराला आवशयक ते पोषक द्रव्य मिळत आहेत की नाही. वजन न वाढावं म्हणून जेवणाचा घास तोंडात घेऊन त्याला चावून गिळायचे नाही तर बाहेर थुंकून द्यायचे. ह्यामुळे त्यांच्या शरीराला आवश्यक ते पोषक द्रव्य तर मिळायचेच आणि त्याचं वजन देखील वाढायचं नाही.\n५. लॉर्ड बेरॉन हे रोज व्हिनेगर प्यायचे :\nप्रसिद्ध कवी लॉर्ड बेरॉन हे त्यांची बॉडी मेंटेन ठेवण्यासाठी रोज व्हिनेगारचे सेवन करायचे. एवढचं नाही तर ते बटाट्यामध्ये पण व्हिनेगार टाकून प्यायचे. पण वयानुसार बेरॉन ह्यांना अतिसार आणि उलट्या ह्याचा त्रास होऊ लागला. त्यामुळे त्यांना त्यांचा जीव गमवावा लागला.\n६. स्त्रिया साबणाने वजन कमी करायच्या :\nपूर्वीच्या काळी स्त्रिया La-Mar Reducing Soap ह्या साबणाचा वापर करून शरीरातील चरबी कमी करण्याचा प्रयत्न करायच्या. पण ह्याने काहीही फरक पडला नाही.\n७. Corsets ने ठेवायचे स्वतःला फिट :\nCorsets हे रबराचे बनलेले असायचे, ज्याला घालून स्त्री किंवा पुरुष स्वतःला आणखी आकर्षक आणि फिट दाखविण्याचा प्रयत्न करायचे. असं मानलं जायचं की, हे घातल्याने शरीरातून घाम निघतो ज्यामुळे चरबीचे विघटन व्हायचे. पण हे खोटं होतं.\n८. स्त्रिया सलूनमध्ये जाऊन वजन कमी करायच्या :\n१९५० च्या दशकात स्त्रिया ह्या वजन कमी करण्यासाठी सलूनमध्ये जात होत्या. जिथे त्या वेगवेगळ्या मशीन्सचा वापर करायच्या ज्यामुळे शरीरातील जमलेली चरबी कमी केली जाऊ शकेल. पण ही पद्धती खूप त्रासदायक अशी होती.\n९. Sauna Pants घालून वजन कमी करण्याचा प्रयत्न :\nSauna Pants हे १��७० च्या दशकात खूप लोकप्रिय झाले होते. त्या दरम्यान लोक या pants घालायचे जेणेकरून त्यांच्या शरीरातून घाम निघेल आणि त्यांची चरबी होऊन ते बारीक होतील. पण ह्याने देखील काही फरक पडायचा नाही.\nआपलं वजन नियंत्रणात ठेवणे शरीरासाठी खरचं गरजेचं आहे. पण त्यासाठी हे असे उपाय फायद्याचे नाही, घातकच आहेत. त्यामुळे असे उपाय करण्यापेक्षा नियमित व्यायाम करा आणि खाण्यावर जरा नियंत्रण ठेवा म्हणजे तुमचं वजन नियंत्रणात राहिल.\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page \n← कोण म्हणतो बलात्कार “लैंगिककते”मुळे होतो\nपाणी असणारे एक-दोन नव्हे, तब्बल पंधरा ग्रह सापडले आहेत \nमी, फक्त “जाड” आहे म्हणून एकेकाळी हेटाळली गेलेली, एक मुलगी\nवजन कमी करताना कमी होत असलेली चरबी जाते कुठे\nआरोग्याच्या अनेक समस्यांवर सोपा उपाय : तांब्याच्या भांड्यात साठवलेले पाणी प्या \nडुप्लिकेट वस्तू बनवण्यात चिन्यांना कोणीही पाठी काढू शकत नाही. जाणून घ्या असं का\nतुम्ही आजवर कधीही न ऐकलेले Bollywood facts\nवाचा – बाबा राम रहीमला ज्या निनावी पत्रामुळे शिक्षा झाली – ते संपूर्ण पत्र\nमोदींचा आवडता “मित्रो” – हळूहळू काळाच्या पडद्या आड जातोय\nवैमानिक केवळ स्टायलिश दिसण्याकरिता एव्हिएटर्स घालत नाहीत, जाणून घ्या त्यामागील खरे कारण\nविविध रस्त्यांवर आढळणाऱ्या विविध रंगांचे मैलाचे दगड नेमकं काय दर्शवतात\nअमेरिकेचं मून मिशन, चंद्रावर ‘दुसरं’ पाऊल ठेवणाऱ्याचं दुःख आणि बरंच काही…\nभारतीय रुपयाच्या चिन्हाविषयी माहित नसलेल्या ५ रंजक गोष्टी\n – भारतीयांचं स्वत्व मारून टाकण्याचा कुटील डाव\nहिंदू संस्कृतीनुसार जुगार खरंच वाईट आहे की चांगला\nसरकारी कार्यालयातील धार्मिक कार्यांवर बंदी – काही महत्वाचे पण दुर्लक्षित मुद्दे\n“भारताने स्वतंत्र होऊन काय मिळवलं” : नकारात्मक प्रश्न विचारणाऱ्यांसाठी ५ सणसणीत उत्तरं\nतमिळनाडूच्या जनतेचा जयललितांवर इतका जीव का होता\nभारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्याबद्दल ह्या गोष्टी कदाचित तुम्हाला माहित नसतील\nशाहरूखच्या “रईस” प्रमोशनमुळे एक मृत्युमुखी : ८ महत्वाचे प्रश्न\nकुलभूषण जाधवांच्या कुटुंबाची प्रतारणा : आतातरी खैरात वाटप थांबवा\nजगातील सर्वात मोठं हिंदू मंदिर भारता��� नसून परदेशात आहे\nगो हत्या बंदी ते गाईच्या वासराचा निर्घृण खून – लोकशाहीची हरवलेली मूल्यं\nमध्ययुगीन काळात मुस्लिमांना यवन किंवा म्लेंच्छ का म्हटले जायचे\nया संशोधनामुळे सुटले यतीच्या अस्तित्वाचे गूढ\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00376.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%95_%E0%A4%95%E0%A4%B5%E0%A5%80", "date_download": "2018-04-24T18:14:21Z", "digest": "sha1:YXL5X2B6FFJG35SNVDQHHU53HFHYPPME", "length": 4020, "nlines": 130, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:ग्रीक कवी - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nया वर्गात फक्त खालील उपवर्ग आहे.\n► प्राचीन ग्रीक कवी‎ (१ प)\n\"ग्रीक कवी\" वर्गातील लेख\nएकूण ३ पैकी खालील ३ पाने या वर्गात आहेत.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २ मार्च २०१७ रोजी २०:४३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00377.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/photos/t20-world-cup-photos/1222773/west-indies-players-celebrate-with-the-trophy-after-winning-the-final-photos/", "date_download": "2018-04-24T18:28:48Z", "digest": "sha1:BIEJDE2NAJM7PN4PJ5G3MSUXYJQVQIKV", "length": 19416, "nlines": 202, "source_domain": "www.loksatta.com", "title": "PHOTOS: ‘चॅम्पियन्स’चे सेलिब्रेशन.. | Loksatta", "raw_content": "\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nघाऊक बाजारात दर घसरूनही साखर महागच\nपृथ्वीच्या तापमानात २०१० पासून सातत्याने वाढ\nब्रसेल्स गोळीबारातील आरोपी अब्देसलामला २० वर्षे तुरुंगवास\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\nट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेत वेस्ट इंडिजने इंग्लंडवर मात करून यंदा दुसऱयांदा स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. विजेतेपदावर कब्जा केल्यानंतर विंडीज खेळाडूंनी आपल्या खास कॅरेबियन स्टाईलने सेलिब्रेशन केले. यंदाच्या ट्वेन्टी-२० 'चॅम्पियन्स'च्या विजयाच्या सेलिब्रेशनचे काही निवडक क्षण..\nट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेत वेस्ट इंडिजने इंग्लंडवर मात करून यंदा दुसऱयांदा स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. विजेतेपदावर कब्जा केल्यानंतर विंडीज खेळाडूंनी आपल्या खास कॅरेबियन स्टाईलने सेलिब्रेशन केले. यंदाच्या ट्वेन्टी-२० 'चॅम्पियन्स'च्या विजयाच्या सेलिब्रेशनचे काही निवडक क्षण..\nट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेत वेस्ट इंडिजने इंग्लंडवर मात करून यंदा दुसऱयांदा स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. विजेतेपदावर कब्जा केल्यानंतर विंडीज खेळाडूंनी आपल्या खास कॅरेबियन स्टाईलने सेलिब्रेशन केले. यंदाच्या ट्वेन्टी-२० 'चॅम्पियन्स'च्या विजयाच्या सेलिब्रेशनचे काही निवडक क्षण..\nट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेत वेस्ट इंडिजने इंग्लंडवर मात करून यंदा दुसऱयांदा स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. विजेतेपदावर कब्जा केल्यानंतर विंडीज खेळाडूंनी आपल्या खास कॅरेबियन स्टाईलने सेलिब्रेशन केले. यंदाच्या ट्वेन्टी-२० 'चॅम्पियन्स'च्या विजयाच्या सेलिब्रेशनचे काही निवडक क्षण..\nट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेत वेस्ट इंडिजने इंग्लंडवर मात करून यंदा दुसऱयांदा स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. विजेतेपदावर कब्जा केल्यानंतर विंडीज खेळाडूंनी आपल्या खास कॅरेबियन स्टाईलने सेलिब्रेशन केले. यंदाच्या ट्वेन्टी-२० 'चॅम्पियन्स'च्या विजयाच्या सेलिब्रेशनचे काही निवडक क्षण..\nट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेत वेस्ट इंडिजने इंग्लंडवर मात करून यंदा दुसऱयांदा स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. विजेतेपदावर कब्जा केल्यानंतर विंडीज खेळाडूंनी आपल्या खास कॅरेबियन स्टाईलने सेलिब्रेशन केले. यंदाच्या ट्वेन्टी-२० 'चॅम्पियन्स'च्या विजयाच्या सेलिब्रेशनचे काही निवडक क्षण..\nट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेत वेस्ट इंडिजने इंग्लंडवर मात करून यंदा दुसऱयांदा स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. विजेतेपदावर कब्जा केल्यानंतर विंडीज खेळाडूंनी आपल्या खास कॅरेबियन स्टाईलने सेलिब्रेशन केले. यंदाच्या ट्वेन्टी-२० 'चॅम्पियन्स'च्या विजयाच्या सेलिब्रेशनचे काही निवडक क्षण..\nट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेत वेस्ट इंडिजने इंग्लंडवर मात करून यंदा दुसऱयांदा स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. विजेतेपदावर कब्जा केल्यानंतर विंडीज खेळाडूंनी आपल्या खास कॅरेबियन स्टाईलने सेलिब्रेशन केले. यंदाच्या ट्वेन्टी-२० 'चॅम्पियन्स'च्या विजयाच्या सेलिब्रेशनचे काही निवडक क्षण..\nट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेत वेस्ट इंडिजने इंग्लंडवर मात करून यंदा दुसऱयांदा स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. विजेतेपदावर कब्जा केल्यानंतर विंडीज खेळाडूंनी आपल्या खास कॅरेबियन स्टाईलने सेलिब्रेशन केले. यंदाच्या ट्���ेन्टी-२० 'चॅम्पियन्स'च्या विजयाच्या सेलिब्रेशनचे काही निवडक क्षण..\nट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेत वेस्ट इंडिजने इंग्लंडवर मात करून यंदा दुसऱयांदा स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. विजेतेपदावर कब्जा केल्यानंतर विंडीज खेळाडूंनी आपल्या खास कॅरेबियन स्टाईलने सेलिब्रेशन केले. यंदाच्या ट्वेन्टी-२० 'चॅम्पियन्स'च्या विजयाच्या सेलिब्रेशनचे काही निवडक क्षण..\nट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेत वेस्ट इंडिजने इंग्लंडवर मात करून यंदा दुसऱयांदा स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. विजेतेपदावर कब्जा केल्यानंतर विंडीज खेळाडूंनी आपल्या खास कॅरेबियन स्टाईलने सेलिब्रेशन केले. यंदाच्या ट्वेन्टी-२० 'चॅम्पियन्स'च्या विजयाच्या सेलिब्रेशनचे काही निवडक क्षण..\nट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेत वेस्ट इंडिजने इंग्लंडवर मात करून यंदा दुसऱयांदा स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. विजेतेपदावर कब्जा केल्यानंतर विंडीज खेळाडूंनी आपल्या खास कॅरेबियन स्टाईलने सेलिब्रेशन केले. यंदाच्या ट्वेन्टी-२० 'चॅम्पियन्स'च्या विजयाच्या सेलिब्रेशनचे काही निवडक क्षण..\nट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेत वेस्ट इंडिजने इंग्लंडवर मात करून यंदा दुसऱयांदा स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. विजेतेपदावर कब्जा केल्यानंतर विंडीज खेळाडूंनी आपल्या खास कॅरेबियन स्टाईलने सेलिब्रेशन केले. यंदाच्या ट्वेन्टी-२० 'चॅम्पियन्स'च्या विजयाच्या सेलिब्रेशनचे काही निवडक क्षण..\nट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेत वेस्ट इंडिजने इंग्लंडवर मात करून यंदा दुसऱयांदा स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. विजेतेपदावर कब्जा केल्यानंतर विंडीज खेळाडूंनी आपल्या खास कॅरेबियन स्टाईलने सेलिब्रेशन केले. यंदाच्या ट्वेन्टी-२० 'चॅम्पियन्स'च्या विजयाच्या सेलिब्रेशनचे काही निवडक क्षण..\nट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेत वेस्ट इंडिजने इंग्लंडवर मात करून यंदा दुसऱयांदा स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. विजेतेपदावर कब्जा केल्यानंतर विंडीज खेळाडूंनी आपल्या खास कॅरेबियन स्टाईलने सेलिब्रेशन केले. यंदाच्या ट्वेन्टी-२० 'चॅम्पियन्स'च्या विजयाच्या सेलिब्रेशनचे काही निवडक क्षण..\nट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेत वेस्ट इंडिजने इंग्लंडवर मात करून यंदा दुसऱयांदा स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. विजेतेपदावर कब्जा केल्यानंतर विंडीज खेळाडूंनी आपल्या खास कॅरेबियन स्टाईलने सेलिब्रेशन केले. यंदाच्या ट्वेन्टी-२० 'चॅम्पियन्स'च्या विजयाच्या सेलिब्रेशनचे काही निवडक क्षण..\nट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेत वेस्ट इंडिजने इंग्लंडवर मात करून यंदा दुसऱयांदा स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. विजेतेपदावर कब्जा केल्यानंतर विंडीज खेळाडूंनी आपल्या खास कॅरेबियन स्टाईलने सेलिब्रेशन केले. यंदाच्या ट्वेन्टी-२० 'चॅम्पियन्स'च्या विजयाच्या सेलिब्रेशनचे काही निवडक क्षण..\nट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेत वेस्ट इंडिजने इंग्लंडवर मात करून यंदा दुसऱयांदा स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. विजेतेपदावर कब्जा केल्यानंतर विंडीज खेळाडूंनी आपल्या खास कॅरेबियन स्टाईलने सेलिब्रेशन केले. यंदाच्या ट्वेन्टी-२० 'चॅम्पियन्स'च्या विजयाच्या सेलिब्रेशनचे काही निवडक क्षण..\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nमुन्ना यादवला सर्वोच्च न्यायालयातून तात्पुरता जामीन\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nमहापालिकेच्या ३४ मराठी शाळा बंद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00377.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/video/naivedyam-special-prasad-for-goddess-durga-270657.html", "date_download": "2018-04-24T17:52:38Z", "digest": "sha1:BUMJ4EU7X2TMZXGHRA65IA7KDZIYQYBC", "length": 8817, "nlines": 125, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "नैवेद्मम: अशी बनवा तांदळाची खीर आणि तवसाचे वडे", "raw_content": "\nकेरळमध्ये फक्त सचिनच्याच पुस्तकांची लायब्ररी\nजालन्यात सहा लाखांच्या बनावट नोटा जप्त\n'चौधरींचं वक्तव्य अत्यंत दुर्दैवी'\nव्हेंटिलेटरमध्ये झुरळ जीवावर बेतलं\n,जय वाघानंतर त्याचा बछडा 'जयचंद'ही बेपत्ता\nगणित चुकलं म्हणून शिक्षकाने विद्यार्थ्याच्या तोंडात खुपसली छडी\nऔरंगाबादेत विद्यार्थ्यांना झालं काय, काॅपी पकडली म्हणून आत्महत्येचा प्रयत्न\nकर्जमाफीचा लाभ आता 2001-09 काळातील शेतकऱ्यांनाही मिळणार \nनाणार'चं आतून किर्तन बाहेरून तमाशा झालाय-अशोक चव्हाण\nमुंबईत धावत्या लोकलसमोर ढकलून प्रवाशाची हत्या\nमुंबईत म्हाडा ची ३३०० घरांसाठी सोडत लवकरच\n19 वर्षाचा मराठी तरुण घेणार जैन धर्माची दीक्षा\nमहाभियोगाची नोटीस फेटाळण्याचा निर्णय घाईत नाहीतर पूर्ण विचारांती - नायडू\n भाजप आणि काँग्रेसमध्ये 'कांटे की टक्कर', जेडीस ठरणार किंगमेकर\nसंसदेतही कास्टिंग काऊच, रेणुका चौधरींचं खळबळजनक वक्तव्य\nमोठ्या आवाजात गाणी ऐकायचा दुकानदार, वैतागून शेजाऱ्याने झाडल्या गोळ्या\nबिग बींची लेक श्वेताच्या ठुमक्यांचा व्हिडिओ व्हायरल\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nसंजय दत्तनं भिकही मागितलीय, 'संजू'च्या टीझरमधून उलगडली अनेक गुपितं\nअश्वमी महेश मांजरेकर झळकणार सलमानसोबत सिनेमात\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nभारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा होणार आई\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nबर्थडे स्पेशल : सचिनचा प्रेरणादायी प्रवास\nपंजाबचा दिल्लीवर शानदार विजय\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\nकेरळमध्ये फक्त सचिनच्याच पुस्तकांची लायब्ररी\nजालन्यात सहा लाखांच्या बनावट नोटा जप्त\n'चौधरींचं वक्तव्य अत्यंत दुर्दैवी'\nव्हेंटिलेटरमध्ये झुरळ जीवावर बेतलं\nबेधडक : महाभियोगाचे राजकारण\nबेधडक : आरपारची लढाई\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\nनैवेद्मम: अशी बनवा तांदळाची खीर आणि तवसाचे वडे\nनैवेद्मम: अशी बनवा तांदळाची खीर आणि तवसाचे वडे\nकेरळमध्ये फक्त सचिनच्याच पुस्तकांची लायब्ररी\nजालन्यात सहा लाखांच्या बनावट नोटा जप्त\n'चौधरींचं वक्तव्य अत्यंत दुर्दैवी'\nव्हेंटिलेटरमध्ये झुरळ जीवावर बेतलं\n'कास्टिंग काऊच संसदेतही आहेत'\n'फिल्म इंडस्ट्री बलात्कार करते, पण रोटीही देते'\n'महाराष्ट्राच्या हिताचा निर्णय घेतला जाईल'\n'नाणार अधिसूचना रद्द करण्याची प्रक्रिया सुरू'\nनवा पूल बांधला पण गर्दी कायमच\n'पूजा सकटच्या मृत्यूबद्दल चुकीचा प्रचार'\n'उद्धव ठाकरे हे नीरव मोदी'\n'स्वाभिमान असेल तर बाहेर पडा'\nकेरळमध्ये फक्त सचिनच्याच पुस्तकांची लायब्ररी\nजालन्यात सहा लाखांच्या बनावट नोटा जप्त\n'चौधरींचं वक्तव्य अत्यंत दुर्दैवी'\nव्हेंटिलेटरमध्ये झुरळ जीवावर बेतलं\n,जय वाघानंतर त्याचा बछडा 'जयचंद'ही बेपत्ता\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00379.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wordpress.org/themes/storefront/", "date_download": "2018-04-24T18:18:23Z", "digest": "sha1:DCSGUDHI6C73OJDLD7EXQ5KR6UVZPXY4", "length": 7786, "nlines": 194, "source_domain": "mr.wordpress.org", "title": "थीम निर्देशिका — मोफत वर्डप्रेस थीम — WordPress", "raw_content": "\nआपले थीम अपलोड करा\nथीम यादीत परत जा\nशेवटचे अद्यावत: फेब्रुवारी 13, 2018\nसुलभता रेडी., सानुकूल पिछाडी, सानुकूल रंग, सानुकूल शीर्षलेख, सानुकूल मेनू, ई-कॉमर्स, वैशिष्ट्यपूर्ण प्रतिमा, फुटर विजेटस, पूर्ण रुंदीचे टेम्प्लेट, डावा साइडबार, उजवा साइडबार, आरटीएल भाषा समर्थन, स्टिकी पोस्ट, थीम ऑपशन्स, थ्रेड टिप्पणी, दोन कॉलम\n5 पैकी 4.5 स्टार्स.\nथीम आढळले नाही .भिन्न शोध घ्या.\n<# } #> अधिक माहिती\nह्या थीम ला आजून रेट दिले नाही\nटूलबार कडे स्किप करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00379.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/ashta-ganesh/ashata-ganesh-vighnaraj-108082900022_1.html", "date_download": "2018-04-24T18:33:10Z", "digest": "sha1:XUFGY2KZXNIKRIL73Q5FRU66PCHG5KYG", "length": 14888, "nlines": 142, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "Ganesh Utsav Marathi Language | अष्टगणेश : विघ्नराज | Webdunia Marathi", "raw_content": "\nबुधवार, 25 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nममतासुरहंता स विष्णू ब्रम्होती वाचक:\nविघ्नराज नावाच्या अवतारात गणेशाचे वाहन शेषनाग आहे. एकदा एका विवाहाप्रसंगी पार्वती गप्पा करता करता हसली आणि तिच्या हास्यातून एक पर्वतासमान महान पुरूषाचा जन्म झाला. त्याला पाहून ती आश्चर्यचकित झाली. तिने त्याला विचारले की- 'तू कोण आहेस कोठून आला आहेस आणि तुला काय हवे आहे तो पुरूष नम्रतापूर्वक उत्तर देत म्हणाला की मी आत्ता आपल्या हास्यापासून जन्म घेतला आहे. मी आपला आज्ञाधारी आहे. हे ऐकून पार्वतीने त्याला मम (ममता) असे नाव दिले आणि गणेशाचे स्मरण केल्याने तुला सर्व काही मिळेल असे सांगितले. तिने त्याला गणेशाचा षष्टाक्षरी मंत्र (वक्रतुंण्डाय हुम्) दिला. ममाने प्रणाम केला आणि तो तपश्चर्या करण्यासाठी जंगलात निघून गेला.\nतिथे त्याची भेट शंभरासूराशी झाली. त्याने त्याला विचारले की तू कोण आहेस आणि इथे कसा आला आणि इथे कसा आला तेव्हा शंभराने त्याला सांगितले की मी तुला विद्या शिकविण्यासाठी आलो आहे. त्या विद्येने तू सामर्थ्यशाली होशील. मग शंभराने त्याला सर्व प्रकारच्या असूरी विद्याचे शिक्षण दिले. यामुळे मम प्रसन्न झाला आणि तो शंभरासुराला हात जोडून प्रणाम करत म्हणाला- मी तुमचा शिष्य आहे मला आज्ञा करा मी काय काम करू'. शंभरासूर म्हणाला, तू आता म���ान शक्ती प्राप्त करण्यासाठी विघ्नराजाची उपासना कर. ते प्रसन्न झाल्यावर त्यांना संपूर्ण ब्रह्मांडाचे राज्य व अमरत्व माग. याशिवाय दुसरे काहीही मागू नको. वर प्राप्त झाल्यानंतर माझ्याकडे ये. शंभराच्या सांगण्यानुसार ममाने तिथेच बसून कठोर तप सूरू केले. ममाचे कठोर तप पाहून गणराय प्रकट झाले आणि त्याला इच्छेनुसार वर मागण्यास सांगितले. तेव्हा ममाने गणरायाकडे संपूर्ण ब्रह्मांडाचे राज्य व अमरत्व मागितले. विघ्नराजाने तथास्तू म्हटले. ही बातमी शंभरासूराला समजल्यावर तो अत्यंत खूश झाला आणि लगेच आपली मुलगी मोहिनीचा विवाह त्याच्याशी केला.\nहरतालिका विशेष : अखंड सौभाग्यप्राप्तीचे व्रत\n‘श्रींचा राजा’ साठी यंदा खास गाणे लवकरच यू-ट्यूब लॉन्च होणार\nश्री गणेश प्रतिष्ठापना पूजा विधी (मराठीत)\nयावर अधिक वाचा :\nपाळा काही धार्मिक नियम\nशिव मंदिरात झांज वाजवू नये. सूर्य मंदिरात शंख आणि देवीच्या मंदिरात बासरी वाजवू ...\nदेवळे अशाच ठिकाणी बांधलेली असतात जिथे प्रचंड शुभ ऊर्जा असते. देवळे म्हणजे जणू काही ...\nशुचिर्भूत होवून व्यक्ती ताटासमोर बसल्यावर प्रथम ताटाच्या मध्यभागी बरोबर समोर मीठ ...\nस्वप्नात जर घुबड दिसला तर...\nस्वप्नात जर घुबड दिसला तर शुभ मानले जात नाही. अशी मान्यता आहे की स्वप्नात जर घुबड दिसला ...\nTotake : गुलाबाचे 9 चमत्कारिक टोटके\nगुलाब सर्वांना प्रिय फूल आहे. याचे अनेक फायदेही आहेत. पण या गुलाबाच्या फुलांचे काही टोटके ...\nकाही नवीन संधी मिळतील. आपण आपल्या महत्वाकांक्षा पूर्ण करू शकाल. राजकीय विषयांमध्ये स्थिती सुखद राहील. अधिकार क्षेत्रात वाढ होईल.\nआपला दृढनिश्चय आणि आत्मविश्वास अधिक चांगल्या रीतीने कार्य करण्यास आपली मदत करेल. गंभीर आणि योजनाबद्ध प्रयत्नांनी आपणास यश आणि आनंद मिळेल.\nशांत राहाण्याचा प्रयत्न करा. पोरकटपणा करणे टाळा नाहीतर इतरांवर चूक प्रभाव पडणे शक्य आहे. आपण जे करण्याची इच्छा ठेवता ते सुरुवातीपासून ठरवून घ्या.\nयोजनांमध्ये परिवर्तन करणे आपणास इतर कार्य करण्यासाठी प्रवृत्त करेल. कार्ययोजनेला अमलात आणण्याचे प्रयत्न करा.\nघरातील वातावरण आनंददायी राहील. आपण आपल्या घराच्या वाढीबाबत काही योजना बनवू शकता. आपल्या आवडीच्या नातलगांना भेटा आणि स्वतःबद्दल त्यांची प्रतिक्रिया मिळवा.\nआर्थिक करारांसाठी आजचा दिवस उत्तम आहे. ज्या व्यक्तीकडे फुकट घालवण्यासाठी वेळ आहे त्याचे ऐकण्याचा प्रयत्न करा आणि आपला सल्ला त्याला द्या.\nपैसे मिळवण्याचा एखादा मार्ग आपल्या स्वतःच्या घरातून मिळू शकतो. आपणास काही अधिक जबाबदार्‍या मिळण्याची शक्यता आहे पण आपल्या आत्म-संयंमाचा परिणाम इतरांवर होऊ शकेल.\nजर आपणास आपली नाती जुने झाल्याचे वाटत असेल तर आपल्या नात्यांमध्ये नवे उत्साह भरण्यासाठी आजच्या दिवसाचा उपयोग करा. काही वचन द्या आणि आरोप-प्रत्यारोप किंवा वादविवाद टाळा.\nआजचा दिवस आपल्यासाठी नवी सुरुवात करण्यास किंवा व्यक्तीमत्वाचे ध्येय ठरावण्यास साहाय्यक असू शकतो. आपण जीवनात पाहिजे असलेल्या वस्तुंवर लक्ष द्या व पूर्ण विश्वासाने त्याच्या प्राप्तीचा प्रयत्न करा.\nसुख-शांतीचे वातावरण राहील. मनोविनोदनामध्ये वेळ खर्च होईल. व्यापार-व्यवसाय सहज राहील. कौटुंबिक सभासदांचा सहयोग मिळेल.\nव्यापार व प्रणयाच्या क्षेत्रात यश मिळेल. प्रिय व्यक्तीबरोबर संवाद होईल. आवश्यक कार्य देखील पूर्ण होतील. मित्रांचा अनुकूल सहयोग मिळेल.\nआज आपल्या आयुष्यात आपल्या नातलागांची व मित्रांची चांगली भूमिका रहाणे शक्य आहे. नवीन जोखिम असलेली कार्ये टाळा.\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00380.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/lifestyle/stop-eating-sugar-oil-and-salt-as-they-may-cause-harmful-effects-on-your-health-285392.html", "date_download": "2018-04-24T18:07:20Z", "digest": "sha1:WCICULCTQJ7VFR3LOSBEH5OQG3PAVC5A", "length": 11882, "nlines": 129, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "तंदुरुस्त आणि निरोगी राहण्यासाठी नेहमीच्या आहारात 'या' गोष्टी टाळा", "raw_content": "\nवारकऱ्यांची रांगेतून मुक्तता, आता विठुरायाचं टोकनद्वारे दर्शन \nकेरळमध्ये फक्त सचिनच्याच पुस्तकांची लायब्ररी\nजालन्यात सहा लाखांच्या बनावट नोटा जप्त\n'चौधरींचं वक्तव्य अत्यंत दुर्दैवी'\n,जय वाघानंतर त्याचा बछडा 'जयचंद'ही बेपत्ता\nगणित चुकलं म्हणून शिक्षकाने विद्यार्थ्याच्या तोंडात खुपसली छडी\nऔरंगाबादेत विद्यार्थ्यांना झालं काय, काॅपी पकडली म्हणून आत्महत्येचा प्रयत्न\nकर्जमाफीचा लाभ आता 2001-09 काळातील शेतकऱ्यांनाही मिळणार \nनाणार'चं आतून किर्तन बाहेरून तमाशा झालाय-अशोक चव्हाण\nमुंबईत धावत्या लोकलसमोर ढकलून प्रवाशाची हत्या\nमुंबईत म्हाडा ची ३३०० घरांसाठी सोडत लवकरच\n19 वर्षाचा मराठी तरुण घेणार जैन धर्माची दीक्षा\nमहाभियोगाची नोटीस फेटाळण्याचा निर्णय घाईत नाहीतर पूर्ण विचारांती - नायडू\n भाजप आणि काँग्रेसमध्ये 'कांटे की टक्कर', जेडीस ठरणार किंगमेकर\nसंसदेतही कास्टिंग काऊच, रेणुका चौधरींचं खळबळजनक वक्तव्य\nमोठ्या आवाजात गाणी ऐकायचा दुकानदार, वैतागून शेजाऱ्याने झाडल्या गोळ्या\nबिग बींची लेक श्वेताच्या ठुमक्यांचा व्हिडिओ व्हायरल\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nसंजय दत्तनं भिकही मागितलीय, 'संजू'च्या टीझरमधून उलगडली अनेक गुपितं\nअश्वमी महेश मांजरेकर झळकणार सलमानसोबत सिनेमात\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nभारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा होणार आई\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nबर्थडे स्पेशल : सचिनचा प्रेरणादायी प्रवास\nपंजाबचा दिल्लीवर शानदार विजय\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\nकेरळमध्ये फक्त सचिनच्याच पुस्तकांची लायब्ररी\nजालन्यात सहा लाखांच्या बनावट नोटा जप्त\n'चौधरींचं वक्तव्य अत्यंत दुर्दैवी'\nव्हेंटिलेटरमध्ये झुरळ जीवावर बेतलं\nबेधडक : महाभियोगाचे राजकारण\nबेधडक : आरपारची लढाई\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\nतंदुरुस्त आणि निरोगी राहण्यासाठी नेहमीच्या आहारात 'या' गोष्टी टाळा\nभारतीय लोकांचा आरोग्यापेक्षा चवीच्या पदार्थांकडे जास्त कल असतो. पण तुम्हाला माहिती आहे का, या स्वादिष्ट खाण्यामुळे आपण आपल्या आरोग्याकडे फारच दुर्लक्ष करतोय.\n24 मार्च : भारतीय संस्कृतीचे खाद्यपदार्थ फार स्वादिष्ट असतात, त्यामुळेच कदाचित भारतीय लोकांचा आरोग्यापेक्षा चवीच्या पदार्थांकडे जास्त कल असतो. पण तुम्हाला माहिती आहे का, या स्वादिष्ट खाण्यामुळे आपण आपल्या आरोग्याकडे फारच दुर्लक्ष करतोय.\nदिवसभरात 5 ग्रॅमपेक्षा जास्तीचे मीठ आपल्या आहारात असू नये, आणि साखरेचे प्रमाण दोनपेक्षा आधिक असेल तर ते आपल्या आरोग्यास हानीकार ठरु शकतं.\nरोजच्या आहारात तेलाचे प्रमाणसुद्धा 2 छोट्या चमच्यापेक्षा अधिक असता कामा नये. पण आपल्या भारतीय खाद्यपदार्थात मात्र यापैकी कोणत्याच गोष्टी काटेकोरपणे पाळल्या जात नाहीत.\nनिरोगी राहणे आणि लठ्ठपणा कमी करणे या दोन्ही गोष्टी करणं अवघड आहे. निरोगी राहण्याकरीता आपल्याला आपली जीवनशैली बदलणे आवश्यक आहे. ज्यामधे जंक फूड पूर्णत: बंद करणे जरुरीचे आहे आणि फक्त हेल्दी डाइट आणि नियमित व्यायाम करणे गरजेचे आहे.\nजर तुम्ही तुमच्या रोजच्या आहारात साखर, मीठ आणि तेल या तीन गोष्टींचा कमी प्रमाणात वापर केलात तर तुम्ही लठ्ठपणा, हाय ब्लडप्रेशर, मधुमेह आणि हृदयविकार अशाप्रकारचे आजार होण्यापासून तुम्ही स्वत:ला वाचवू शकता.\nबदलेली जीवनशैली, आहार, नियमित व्यायाम न करणे ही या सर्व समस्यांची कारणे आहेत. त्यामुळे आपल्या जीवनशैलीत बदल करा आणि निरोगी रहा. अर्थात मस्त खा आणि स्वस्त रहा.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\n हे उपाय करून पहा\nकडुलिंबाची पानं खा आणि निरोगी रहा\nउन्हाळ्यात 'अशी' घ्या त्वचेची काळजी \n हे उपाय करून पहा\nकेसांच्या कंडिशनरचा 'असाही' उपयोग\nउन्हाळ्यात कशी काळजी घ्याल\nवारकऱ्यांची रांगेतून मुक्तता, आता विठुरायाचं टोकनद्वारे दर्शन \nकेरळमध्ये फक्त सचिनच्याच पुस्तकांची लायब्ररी\nजालन्यात सहा लाखांच्या बनावट नोटा जप्त\n'चौधरींचं वक्तव्य अत्यंत दुर्दैवी'\nव्हेंटिलेटरमध्ये झुरळ जीवावर बेतलं\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00381.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://vastuclass.blogspot.com/2010/05/blog-post_27.html", "date_download": "2018-04-24T18:16:49Z", "digest": "sha1:5DXK6O4XLNEQDBV6VN76EC3SPCWUNMUA", "length": 44681, "nlines": 128, "source_domain": "vastuclass.blogspot.com", "title": "वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र मार्गदर्शक शिकवणी वर्ग ( VASTU & ASTRO CLASS )", "raw_content": "वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र मार्गदर्शक शिकवणी वर्ग ( VASTU & ASTRO CLASS )\nविद्वत्वं च नृपत्वं च नैव तुल्यं कदाचन् | स्वदेशे पूज्यते राजा विद्वान सर्वत्र पूज्यते || Don't judge yourself at all; accept yourself and move on from there. तुम्ही स्वयंदिप व्हा \nगुरुवार, २७ मे, २०१०\nमुळ नक्षत्र आणि उपनयन संस्कार मुहूर्त\nकाल एक उपनयन संस्काराची पत्रिका आली. म्हणजेच मुलाच्या मुंजेसाठी आमंत्रण आले होते. पत्रिका पाठवणारे वेदसंपन्न पुरोहित आहेत. उपनयन सस्कांराचा मुर्हूत दिनांक ३० मे २०१० सकाळी १०.११ मिनिटाचा नाशिक येथे आहे. मी काही पत्रिका पाहीली नाही. रात्री घरी आलो व आमच्या सौभाग्यवतींना म्हटले तुला नाशिकला श्री शंकराच्या दर्शनाला जायचे आहे ना चल आपली दोन दिवसाची सोय झाली ( म्हणजे फ़ुकटात नव्हे ) अजयच्या भाच्याची मुंज आहे. अजयने आपल्यासाठी राहाण्याची व्यवस्था केली आहे. आमच्या सौभाग्यवतींना व मुलगा ( वैभव ) यास आनंद झाला. चला मे २०१० चा शेवट गोड होत आहे. पत्नी व मुलानी एका स्वरात मला सांगितले ३० मे २०१० रोजी सकाळी आपल्या विभागात मतदान आहे. मतदान सकाळी उरकून आपण लगेच प्रवासाला निघूया. सवयी प्रमाणे मुलाने पंचाग आमच्या सौभाग्यवतींच्या हाती दिले आणि म्हटले मातोश्री लागा कामाला. आणि आमच्या सौभाग्यवतींने पंचग उघडले आणि मोठा चमत्कारीक आवाजात म्हटले अहो त्यादिवशी “मूळ” नक्षत्र आहे. ह्या लोंकानी हा कसा मैजिबंधनाचा ( उपनयन संस्काराचा ) मुहुर्त काढलेला आहे तो मुहूर्त चूक की बरोबर आहे. ह्या विषयी मला पहिल्यादा माहिती द्या चल आपली दोन दिवसाची सोय झाली ( म्हणजे फ़ुकटात नव्हे ) अजयच्या भाच्याची मुंज आहे. अजयने आपल्यासाठी राहाण्याची व्यवस्था केली आहे. आमच्या सौभाग्यवतींना व मुलगा ( वैभव ) यास आनंद झाला. चला मे २०१० चा शेवट गोड होत आहे. पत्नी व मुलानी एका स्वरात मला सांगितले ३० मे २०१० रोजी सकाळी आपल्या विभागात मतदान आहे. मतदान सकाळी उरकून आपण लगेच प्रवासाला निघूया. सवयी प्रमाणे मुलाने पंचाग आमच्या सौभाग्यवतींच्या हाती दिले आणि म्हटले मातोश्री लागा कामाला. आणि आमच्या सौभाग्यवतींने पंचग उघडले आणि मोठा चमत्कारीक आवाजात म्हटले अहो त्यादिवशी “मूळ” नक्षत्र आहे. ह्या लोंकानी हा कसा मैजिबंधनाचा ( उपनयन संस्काराचा ) मुहुर्त काढलेला आहे तो मुहूर्त चूक की बरोबर आहे. ह्या विषयी मला पहिल्यादा माहिती द्या\nज्योतिषशास्त्रानुसार जेष्ठा व मुळ नक्षत्रावर जन्म झाल्यास ज्योतिषाला ह्या नक्षत्राबद्दल अधिक माहिती लोंक विचारीत असतात. त्यासंबंधी अनुभवाच्याद्वारे व ग्रंथ साह्याने माहिती देत आहे. ह्या पध्दतीला भारतीय परंपरा आहे.\nमुळ नक्षत्र हा प्रामुख्याने जननदोषा करता आहे असे सर्व लोंकाचे गृहीत आहे.\nमूलाद्यपादे पिंतर निहन्याद्‌ द्वितीयेक मातरमाशु हन्ति तृतियके वित्त विनाशक: स्वाच्चुतुर्थके समुपैति सौख्यम्‌ ॥\nअर्थ :- मूळ नक्षत्राच्या प्रथम चरणी जन्म असता बापाचा व द्वितीय चरणी मातेचा नाश होतो. तृतीय चरणी संपत्तीचा नाश होतो व चतुर्थ चरणी सुखी होतो. त्याप्रमाणे वाचनात अलेल्या माहीती प्रमाणे मूळ नक्षत्राच्या सर्व घटी १५ नी विभागाव्यात व खालीलप्रमाणे प्रत्येक विभागाचे फ़ल प���ावीत.\n१. बापाचा मृत्यू, २. चुलत्याचा मृत्यू, ३. बहिणीच्या नव-याचा मृत्यू ४. वडिलांच्या बापावा मृत्यू, ५. मातेचा मृत्यू, ६. मावशीचा मृत्यू, ७. मामाचा मृत्यू. ८. चुलतीचा मृत्यू, ९. सर्वनाश, १०. पशुनाश, ११. नोकराचा मृत्यू, १२ जन्मलेले बालक स्वत:मरते, १३. जेष्ठ भांवडाचा मृत्यू १४. बहिणीचा मृत्यू, १५ आईचा वडील मृत्यू पावतात.\nकाही ग्रंथकरांच्या मते मूळ हा वृक्ष मानून त्याचे चार भाग करतात. पहिला भाग वृक्षाचे मूळ घरास नाशकारक, दुसरा भाग स्तंभ, धननाश व मातेला वाईट, तिसरा भाग वृक्षाच्या फ़ांद्या – पित्याला वाईट, चौथा भाग वृक्षपत्रे – परिवारास वाईट.\nमूळ नक्षत्र वास व फ़ल :- फ़ाल्गुन, जेष्ठ, वैशाख, मार्गशिर्ष ह्या महिन्यात मूळ नक्षत्र पाताळी असते. आषाढ, आश्विन, माघ व भाद्रपद ह्या महिन्यात मूळ नक्षत्र मूळ नक्षत्र स्वर्गी असते. श्रावण, कार्तिक, चैत्र, पौष ह्या महिन्यात मूळ नक्षत्र मृत्यू लोकांत असते. स्वर्ग आणि पाताळ ह्या ठिकाणी मूळ नक्षत्र असता जन्मलेले मूल शुभकारक व मृत्यूलोकी असता अशुभकरक जाणवे. तृतिया षष्ठी, दशमी शुध्द चतुर्दशी ह्या तिथीस आणि शनिवार व मंगळवार ह्या दिवशी मूळ नक्षत्रावर जन्मलेले मूल कुलाचा उच्छेद करते असे शास्त्रात म्हटले आहे.\nमूळ नक्षत्र जनन दोषापवाद :- नाशिकचे प्रसिध्द जुन्या काळातील ज्योतिषी कै. यज्ञेश्वर गोविंद घोलप यांनी व्यवहार ज्योतिष ह्या पुस्तकात अस अपवाद दाखविला आहे. अश्विनी, भरणी, कृत्तिका मृग, आर्द्रा, पुनर्वसू, हस्त, चित्रा, स्वाती, रेवती जेष्ठा ह्या नक्षत्रांवर सूर्य संचार करीत असता मूळ नक्षत्रावर जन्मलेल्या अर्भकापासून अरिष्टाची भीती नसते.\nपरिहार :- मूळ नक्षत्रावर जन्म झाल्यास १२ व्या दिवशी पित्याने मूळ नक्षत्र शांती करावी.\nसर्वारंभ मुहूर्त :- कोणत्याही कार्याचा प्रारंभ करताना आपल्य जन्मकुंडलीतील बारावे आणि आठवे स्थान शुद्ध असणे आवश्यक आहे. या दोन स्थानी कोणताही ग्रह असू नये. जन्मराशीतून तिसरे, सहावे, दहावे व अकरावे लग्न असेल आणि त्यावर शुभ ग्रहाची दृष्टी असेल व शुभ ग्रह युक्त असेल, चंद्र जन्मराशीपासून तिसरा, सहावा, दहाव, किंवा अकरावा असेल तर कोणतेही कार्य प्रारंभ करावे त्यात यश निश्चित मिळते, असे ज्योतिषशास्त्र म्हणते.\nजन्मकुंडलीप्रमाणे व उपनयन संस्कार व लग्नाच्या गोचरी ग्रहाप्रमाणे :- व्यय स्थानात शुक्र व के���ु आहेत. तसेच त्यावर षष्ठ स्थानात कुंभ रास आहे, कुंभेचा राशीस्वामी शनिच्या राशीत मंगळ धनिष्ठा स्वत:च्या नक्षत्रात (३) चरणात असून त्याची दृष्टी व्ययात आहे. त्याच प्रमाणे जन्म राशी पासून चंद्र गोचरीचा त्यादिवशी सातवा आहे. चंद्र उपनयन संस्काराच्या लग्नाच्या वेळी धनुराशीत मुळे नक्षत्रच्या (४) चरणात केतूच्या नक्षत्र आहे. त्यामुळे येथे ही एक चूक झाली आहे.\nसर्वार्थसिध्दि योग:- खालील वारांच्या पुढे लिहलेले नक्षत्र असल्यावर “सर्वर्थसिध्दियोग” बनतो. कोणतेही महत्त्वपूर्ण कार्य करण्यासाठी हा योग अत्यंत शुभ व यशदायक असतो. असे ज्योतिषशास्त्रातील विव्दान लोंक म्हणतात.\nरविवार :- हस्त, मूळ, उत्तराषाढा, उत्तराभाद्रपदा, उत्तराफ़ाल्गुनी, पुष्य, अश्विनी.\nसोमवार :- श्रवण, रोहिणी, मृगशीर्ष, पुष्य, अनुराधा.\nमंगळवार :- अश्विनी, उत्तरभाद्रपदा, कृत्तिका, आश्लेषा.\nबुधवार :- रोहिणी, अनुराधा, हस्त, कृत्तिका, आश्लेषा.\nगुरुवार :- रेवती, अनुराधा, अश्विनी, पुनर्वसू, पुष्य.\nशुक्रवार :- रेवती, अनुराधा, अश्विनी, पुनर्वसु, श्रवण.\nशनिवार :- श्रवण, रोहिणी, स्वाती.\n( रविवारी सर्वार्थसिध्दि योग मूळ नक्षत्र असल्याने त्यांनी हा मुहूर्त धरला तर नसेल ना\nज्योतिषशास्त्रात नक्षत्रांना फ़ार महत्व आहे. गोचर भ्रमणामुळे एखादा ग्रह जन्मकुंडलीच्या शुभ स्थानातून भ्रमण करीत असेल तरीसुध्दा तो शुभ किंवा अनुकूल फ़ळ देईलच असे नाही. कोणत्या नक्षत्रातून किंवा मूळचा ग्रह भ्रमण करीत आहे हे पाहणे अनिवार्य आहे. असे केल्यानेच फ़लितात सूक्ष्मता व अचूकता येईल.\nदैनंदिन मुहूर्त किंवा दिवस चांगला आहे की वाईट हे पाहण्यासाठी सुध्दा या पध्दतीचा उपयोग यशस्वी ठरतो. एखाद्या दिवसाचा चंद्र तुम्हाला अनुकूल आहे परंतु त्या दिवसाचे नक्षत्र तुमच्या जन्मनक्षत्रानुसार अनुकूल फ़लदायक नसेल तर एकटा चंद्र संपूर्ण दिवसभार शुभदायक फ़ले देणार नाही म्हणून नक्षत्र गोचर फ़ार महत्वाचे आहे.\n नैश्वतो मित्रवर्ग इच परमो मैत्र एवच ॥\nजन्मनक्षत्रापासून १, २, ४, ६, ८, ९, १०, ११, १३, १५, १७, १८, १९, २०, २१, २४, २७ हि अठरा नक्षत्रे फ़लदायक आहेत. आपल्या जन्मनक्षत्रापासून विपदकर, प्रत्वर, नैश्वन या सदरात येणारी नक्षत्रे अनिष्ट किंवा अभुभ फ़ले देतात. तसेच जन्म उत्पत्तिकर, संपतकर क्षेत्रकर, साधक, मैत्री, परमैत्री ही इष्ट नक्षत्रे अनुकूल व शुभफ़ल�� देतात.\nजन्मनक्षत्रापासून तिसरे, पाचवे, सातवे, बारावे, चौदावे, सोळावे, एकविसावे तेवीसावे व पंचवीसावे ही ९ नक्षत्रे अनिष्ट फ़लदायी असतात.\nआता विचार करा की या प्राख्यत कर्मकांड करण्या-या स्वत:ला शास्त्र माहित असलेल्या जाणकारानी हा मुहूर्त का निवडला बरे. ह्याचा परिणाम काय घडेल ह्या बालकाचा ह्यात काय दोष आहे.\nजातकाचा जन्म दिनांक ०३/१२/२००१ जन्मवेळ रात्री ०१:३० डोंबिवली (महा.) बालकाचे नाव अर्थव\nजातकाच्या जन्म आर्द्रा नक्षत्रात झालेला आहे. आर्द्रा नक्षत्राला मूळ नक्षत्र हे प्रत्त्वर १४ वे नक्षत्र येत आहे. त्या मुळे हे नक्षत्र १४वे आहे. मला वाटते कि हा आर्द्रा नक्षत्राचा घोटाळा मोजण्यात किंवा प्रिंटिंगची चुक असलेल्या संदर्भात होऊन चुकुन हा १४ च्या ऐवजी १५ फ़लदायी म्हणून त्यांनी धरला असावा.\nजन्म लग्न कुंडली प्रमाणे मौजिबंधन लग्न कुंडली प्रमाणे\nलग्न कन्या ०१.१२.४५ उत्तरा-फ़ा.(२) लग्न कर्क १२.१९.४३ पुष्य (३)\nकन्या लग्नाचा स्वामी बुध तृतिय स्थानात वृश्चिक राशीत १५.४०.५५ अनुराधा नक्षत्राच्या ३ चरणात राशी स्वामी मंगळ आणि अनुराधाचा नक्षत्र स्वामी मंगळ.\nमौजिबंधन लग्नाप्रमाणे वृश्चिक रास पंचमात व बुधाची मिथुन रास व्ययात शुक्र व केतुयुक्त जातकाच्या पत्रिकेत चतुर्थस्थानातील केतु धनुच्या (गुरु) मुळ नक्षत्रात द्वितीय चरणात, आणि मौजिबंधन लग्नाच्या कुंडलीत व्ययात मिथुन राशीत आर्द्रा (राहू) चतुर्थ चरणात येत आहे. जातकाला मोक्ष प्राप्तिसाठी हा मौजिबंधंनाचा योग महत्वपूर्ण आहे.\nउपनयन कुंडली लग्न कर्क राशीत १२.१९.४३ पुष्य नक्षत्राच्या (३) चरणात येत आहे. कर्क राशीचा स्वामी चंद्र हा षष्ठात प्लुटो व राहू युक्त आहे. धनुराशीचा चंद्र ११.१२.३४ मूळ नक्षत्राच्या चतुर्थ चरणात राहूयुक्त असून व्ययातील शुक्राची व केतुची सप्तम दृष्टी त्यावर आहे. तसेच गोचरीप्रमाणॆ चंद्र हा उपनयन लग्नाच्या वेळी सप्तमात म्हणजेच जातकाच्या चतुर्थस्थानात धनु राशीत येत आहे. शास्त्राप्रमाणे ३, ६, १०, ११ वा गोचरीचा चंद्र लाभ कारक ठरतो. पण येथे गोचरीचा चंद्र सप्तमात आहे.\nउपनयन संस्काराच्यावेळी केंद्रात फ़क्त एक बुध ग्रह आहे. तो पण दशमात मेष राशीत भरणी नक्षत्राच्या (३) चरणात भरणी नक्षत्राचा स्वामी शुक्र व्ययात. लग्नकालीन केतूची विशोत्तरी महादशेच्या अतंरदशेत शनिची दशा सुरु आहे. तसेच लग्न कुंडलीत राहूच्या अंतरदशेत रवि दशा सुरु आहे. लग्न कुंडलीत राहु दशमात चंद्र व गुरुयुक्त आहे. कुंडलीच्या दशमात बुधाची मिथुन रास असून बुध तृतियस्थानात शुक्र, रवि, प्लुटो युक्त आहे.\nहा सर्व सामान्य नियम आहे,\nअर्थव यास ०३/१२/२००१ ते २०/०४/२०१३ पर्यंत राहूची विशोत्तरी दशा आहे. सध्या राहूच्या अतंरदशेत ०७/११/२००९ पासून शुक्राची अतंरदशा सुरु आहे दशेचे वर्णन खालील प्रकारचे दिले आहे. त्या प्रमाणे त्यांच्या पिताश्रीनी त्याचा उपनयन चा कार्यक्रंम दिनांक ३० मे, २०१० रोजी का बरे ठरवीला आहे\nराहूमध्ये रवि १० महिने २४ दिवस ही आंतरदशा येताच धनवृध्दि, परदेशगमन, शासनाकडून लाभ होणार आहे. ( विमाची रक्कम किंवा त्तसम फ़ायदा मिळेल ). ०७/११/२००९ ते ०२/१०/२०१० पर्यंत रवि.\nराहूमध्ये चंद्र १ वर्ष ६ महिने या आंतरदशेमध्ये कलह, बंधुवियोग, धनप्राप्ति, अनंत लाभ, सुख व सुविधा यांची प्राप्ति होते. ह्या काळात कोर्टाकचेरीमध्ये जाऊ नये गेल्यास नुकसान होईल ०२/१०/२०१० ते ०२/०४/२०१२ चंद्र.\nराहूमध्ये मंगळ १ वर्ष १८ दिवस ही आंतरदशा येताच नाना प्रकारे उपद्रव,कमतरता, मानसिंक चिंता, अडीअडचणी, स्मरणशक्तिचा –हास, परिक्षेमध्ये अपयश, पदावनती होणार आहे, सुगीच्या काळात पैसै जमा करावेत. ०२/०४/२०१२ ते २०/०४/२०१३ मंगळ.\nकन्या :- लग्नाच्या पंचमात मकर राशी येत. तिचा अधिपती म्हणून हर्षल ग्रह आहे; पण प्लुटो- नेपच्यूनप्रमाणेच हर्षलला स्वतंत्र दशा नसल्याने जवळचे कारकत्व शनिमध्ये असल्याने शनि व भाग्येश शुक्र यांचे संबंध कुंडलीत चांगली असावयास हवे.\nकन्या लग्नाचा भाग्येश ग्रह शुक्र आहे. तसेच तो धनेशही आहे. यामुळे शुक्राची दशा कन्या लग्नाला सर्वात चागंली जाणारी असते. शुक्राच्या खालोखाल कन्या लग्नाचा दशमेश बुध असल्याने व तो लग्नेश असल्याने बुधाची दशासुध्दा कन्या लग्नाला चांगली जाते. मात्र हे दोन्ही ग्रह मूळ कुंडलीत सुस्थितीत असावे लागतात. या ग्रहांना शक्यतो राशीगत बल व नवमांश बल यांपेकी काहीतरी असावे लागते. तसेच हे दोन्ही ग्रह अर्थवची मनस्थिती ठरविण्यात महत्वाचा वाटा उचलत असल्याने ज्या प्रमाणात ते मूळ कुंडलीत शुभ आहेत. त्याप्रमाणात त्यांचे फ़ल जातकाला त्यांच्या दशाकालात अथवा इतर ग्रहांच्या बुध-शुक्राची युतीच्या अंतर्दशा चांगली जाते. कन्या लग्नाचा अष्टमेश मंगळ आहे म्हणून या ग्रहाची दशा कन्या लग्नाला सर्वसाधारण्पणे चांगली जात नाही. पण हा मंगळ कुंडलीत भावबली व चांगल्या नवमांशात असता या ग्रहाची दशा सुध्दा चांगली जाते अर्थव च्या कुंडलीत नवमांश मंगळ दशमात आहे. आरोग्याच्या दृष्टीने जरी या मंगळाचा त्रास जातकाला होईल, पण उत्कर्षाच्या दृष्टीने मात्र हा मंगळ जातकाला सातत्याने पुढे नेण्याचाच प्रयत्न करेल. कन्या लग्नाला मारकेश गुरु असल्याने मीन राशीच्या अधिपती नेपच्यून असून दशेमध्ये सुखस्थानाचाही अधिपती आहे. यामुळे गुरुची महादशा कन्या लग्नाला चांगली जात जाईल, पण हे अर्धसत्य आहे. हा गुरु मूळ कुंडलीत दशमात आहे.. गुरु हा आध्यात्मिक ग्रह असल्याने स्वत:च्या संसारात त्या जातकाची तेवढी समरसता दिसून येणार नाही. पण आर्थिक आणि भौतिक प्रगती चांगली असल्याचे दिसून येईल. कन्या लग्नाला चंद्र हा लाभेश आहे. चंद्राच्या अंमल माणसाच्या मनावर असतो. शरीरातील रक्तभिसरण, शरीरातील पाणी, चयापचय संस्था यावरही चंद्राचा अंमल असतो. हा चंद्र कन्या लग्नाचा षष्ठाचा-षष्ठ स्थानाचा अधिपती झाल्याने आरोग्यजातकाच्या दृष्टीने सर्वात महत्वाचा ठरतो.\nटिप:- माझ्या मते दशमातील राहूची दशा सध्या सुरु आहे. त्यानतंर गुरुची दशमातील दशा सुरु होणार आहे. गुरु + राहू ( गुरु (वक्रि) मिथुन राशीत २०.१९.३६ अंशावर पुनर्वसू नक्षत्राच्या प्रथम चरणात तर राहू (व) ०४.०१.३४ मृग नक्षत्राचा (४) चरणात आहे ) गुरु + राहू जर का एका राशीत असले तर तो चांडाळ योग होतो.) दशमातील चांडाळ योग हा जातकाला चांगला नाही असे ज्योतिषशास्त्रात म्हटले आहे. पण दोघाचा राशी स्वामी एक आहे; गुरु व राहू मिथुन राशीत आहे, त्यामुळे त्याचे स्वामी एक आहेत. पण नक्षत्र स्वामी वेगवेगळे आहेत. गुरु चे नक्षत्र पुनर्वसू व त्याचा स्वामी गुरु व राहूचे नक्षत्र मृग त्याचा स्वामी मंगळ आहे. आता गुरु व मंगळ युध्दास प्रारंभ झाला आहे. ह्याचे गोष्टीचे विश्लेषण मी या ठिकाणी करणार नाही.\nअशुभ दृष्टी :- जो ग्रह अशुभ दृष्टीने युक्त असतो त्याचे दशेत संततिबाधा, अग्निभय, ताबेदारी, मातापित्यापैकी कोणाचा तरी मृत्यू, पैशाची नुकसानी वगैरे गोष्टी संभवतात.\nफ़लदेश पाहताना दशांचा फ़लादेश विचारात घेणे जरुर आहे. त्याच वेळी ग्रहावरील सूक्ष्म स्थिती लक्षात घेतली पाहिजे. त्याचबरोबर प्रत्येक ग्रहाचे उच्च नवांश, नीच नंवाश, पाप षष्ठांश, चेष्टाबळ, वगैरे स्थिती पाहिली पाहिजे. त्यानुसार निर्णायकफ़ल घेतले पाहिजे, म्हणजे भविष्य तंतोतंत खरे येते.\n• दशमेशाच्या दशेत धनप्राप्ति होऊन राजमान्यता वाढते. त्या प्रमाणे दशमात राहू असल्याने जातकासा राजमान्यता प्राप्त झाली आहे. दशमेची दशा सध्या सुरु आहे.\n• गोचर रविच्या नक्षत्रापासून जातकाचे नक्षत्र २६ वे रोहिणी आहे. त्यामुळे जातकास हे चांगले नाही.\n• आचार्य गर्ग यांच्या मतानुसार चंद्रस्थित नक्षत्रापासून जातकाचे जन्मनक्षत्रची स्थिती १४ वी असल्याने हा मुहूर्त शुभ व ह्रदयात असल्याने दांपत्यसुखासाठी चांगला म्हणून धरला आहे का\n• तसेच चंद्र नक्षत्रापासून जन्मनक्षत्रापर्यंत १३ ते १८ मधील नक्षत्रामध्ये येत असल्याने ते जातकाच्या हातावर पडत आहे. हातावर नक्षत्र पडल्यामुळे जातकाला धनलाभ मिळण्याची शक्यता धरुन हा मुहूर्त काढला तर नसेल ना\n• मंगळ-नक्षत्र गोचर फ़ल:- राशी गोचर प्रमाणॆच आचार्य गर्ग आणि लल्ल यांनी मंगळाच्या नक्षत्रा विषयी काही विश्लेषण केलेले आहे. तसेच महर्षि गर्ग यांच्या मते मंगळ स्थित नक्षत्रापासून जन्म नक्षत्रापर्यंत गणती सुरु करावे. तसेच आचार्य गर्ग यांच्या मते गोचर मंगळाच्या नक्षत्रापासून आपले जन्म नक्षत्र जेथे पडेल त्याप्रमाणे फ़लित समजावे.\n१. १ ते ३ मुखात रुचकर भोजन, सुख्य\n२. ४ ते ७ राजसन्मान, प्रतिष्ठा प्राप्ती ( जातकाचे मंगळ गोचर ह्या नक्षत्रात आहे )\n३. ८ ते ११ बाहुत या पैकी ८,९ उजव्या हातात- यशदायक.\nअशी अशुभ फ़ले १० ते ११ ( डाव्या हातात-\n४. १२ ते १३ गळ्यात उचकी लागणॆ, चिंताकारक.\n५. १४ ते १८ ह्रदयात धनलाभ, आर्थिक स्थितीत सुधारणा\n६. १९ ते २१ पायात भ्रमण प्रवास.\nयाप्रमाणे गोचरीचा मंगळ हा जन्मनक्षत्रापासून पाचवा प्रत्यरी मद्या नक्षत्राच्या (१) चरणात आहे. तसा मंगळ षष्ठस्थानाचा वाईट फ़ले देत नाही तो शत्रुला नामोहरण करत असतो. गोचरीचा मंगळ द्वितीय धनस्थानाचा अधिपती केतूच्या मद्या नक्षत्रात नेपच्यूच्या दृष्टीत आहे. दशमातील राहुच्या दशाफलाप्रमाणे राहु दशमात रविबरोबर असल्याने अर्थवच्या पित्याला हानिकारक आहे (दशेपुरते मर्यादीत).\nअर्थवच्या कुंडलीत नवमस्थानातील वृषभ राशीतील रोहिणी (३) चरणातील वक्री शनी गोचरी भ्रमणात तृतीयस्थानात वक्री असून तो कन्या राशीत उत्तर-फ़ा. नक्षत्राच्या (३) चरणात आहे. त्याच्या सप्तमात गुर��� व हर्षल हे ग्रह आहेत. त्यामुळे जातकाला गुरुचा धक्का बसण्याची दाट शक्यता आहे.\nअर्थवचा जन्मलग्न च्यावेळी पुर्व क्षितीज्यावर कन्या लग्न उदित होते. कन्या ही द्विस्वभाव व पृथ्वीराशी लग्नी उदित आहे. असा जातक शांत सकोच वृत्तीचा विनयी व आतल्यागाटीचा असतो. कन्या लग्नाचे लोंक कोणातेही काम दूरवर विचार केल्या खेरीज हाती घेत नाही. अर्थवचे अत:करण दयाळु व प्रेमळ आहे. परंतु दुस-याच्या भाडगडीत पडण्याची त्याची इच्छा होणार नाही. व्यवहारात कसे वागावे हे ह्या जातकाला चांगले कळते. व त्याचा खरा स्वभाव कोणालाही समजणार नाही. अर्थवची बुद्धी तीव्र असुन कोणतेही गोष्ट याला लवकर समजते.\nअर्थवाचे मन अभ्यासू वृत्तीचे आहे. शास्त्रीय विषय व वाड्‌.मय यात बुध्दी चालते. कल्पना व तर्क चांगला आहे. योजकपणा व बारकाई, मतलबीपणा व अतिषय लोभ हे ह्या जातकाचे मोठे दुर्गुण आहेत.\nस्वत:ची खात्री झाल्याशिवाय अर्थव कोणात्याही गोष्टीवर विश्वास ठेवत नाही. निरिक्षण व चिकित्साबुध्दी चांगली आहे. व्यवहार दक्षता व पध्दतशीरपणा हे मोठे सदगुण अर्थवमध्ये दिसून येतील. किरकोळ कामे सुध्दा अर्थव पध्दशिरपणे करणार. कधी कधी कारण नसताना मानसिक त्रास करुन घेईल. व कारण नसताना तो आपले मत बदलेल. आत्मविश्वास कमी व स्वत:च्या सामर्थ्याबद्दल साशंकपणा आहे.\nसंकटाच्या वेळी ह्याचे धर्य डळमळुन तो घाबरुन जाईल. हा निराशावादी आहे. योग्य पुढाराच्या नेतृत्वाखाली अर्थव उत्तम प्रकारे काम करू शकतो. सेवावृत्ती हा त्याचा मुख्य धर्म आहे.\nलिहण्यासारखे बरेच काही आहे. परंतु सौभाग्यवतीने येथेच पुर्णविराम करण्याची आज्ञा दिल्याने आम्ही येथेच पुर्णविराम करत आहोत. अर्थवला सर्व ग्रह-नक्षत्राची शुभ फ़ले लाभोत ही श्री व स्वामी चरणी प्रार्थना.\nतळटिप:- हा विधि करण्याअगोदर महामृत्युंजय जप तसेच नवग्रह शांती करावी.\nat ५/२७/२०१० १०:४१:०० म.पू.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nआमच्याशी संपर्क साधतांना खालील गोष्टी पाळा:-\n१) पत्रात तुमचा भ्रमणध्वनीक्रमांक न विसरता लिहा. तो नसल्यास पत्राची दखल घेतली जाणार नाही. ( vastuclass@gmail.com )\n२) तुमचा प्रश्न मोजक्या शब्दात आणि स्पष्टपणे लिहा.\nराजीव उपाध्ये यांची चिन्तनिका\nअधिजनुकशास्त्र - एक गैरसोईचे ���िज्ञान\nवास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्र मार्गदर्शन शिकवणी वर्ग\nगेल्या १८ ते २० वर्षे ज्योतिषशास्त्रा आणि वास्तुशास्त्राचा अभ्यास करीत आहे. मला जे काही श्री स्वामी कृपा प्रसादा मुळे प्राप्त झाले आहे ते समाज उपयोगा करता समाजाला देण्यास मी सदैव तप्तरं असेन. पारंपारीक वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, सर्वोतोभद्र चक्र, नक्षत्र ज्योतिषशास्त्र, इत्यादि वर संशोधन केले आहे. विरार येथे वास्तुमार्गदर्शन शिकवणी वर्ग सुरु केले आहेत, पण ज्यांना याचा लाभ घेता येत नाही, त्यांच्यासाठी आता संगणकाच्या माध्यमातुन( Inter Web Blogger ) शिकवणी वर्ग घेण्याचा प्रयत्न केला आहे. संजीव आणि परिवार.\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nश्री वि. श्री. देशिंगकर, जन्म :- गोकुळ अष्टमी, जन्...\n॥ श्री ॥ मुळ नक्षत्र आणि उपनयन संस्कार मुहूर्त का...\nसाधेसुधे थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00382.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://abpmajha.abplive.in/videos/amravati-ex-cops-on-illgal-guthaka-and-satta-481313", "date_download": "2018-04-24T18:02:03Z", "digest": "sha1:7JTC3DIKYB64SZC64GWTKFEGQYRELWUE", "length": 14717, "nlines": 134, "source_domain": "abpmajha.abplive.in", "title": "अमरावती : माजी पोलीस अधिकाऱ्यानेच मुख्यमंत्र्यांकडे अवैध धंद्याची परवानगी मागितली", "raw_content": "\nअमरावती : माजी पोलीस अधिकाऱ्यानेच मुख्यमंत्र्यांकडे अवैध धंद्याची परवानगी मागितली\nअमरावती शहरात मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरु आहेत. याबाबत अनेकवेळ तक्रार करुनही या धंद्यांना आळा घालण्यात पोलिसांनी अपयश येतंय. त्यामुळं याला वैतागून एका निवृत्त पोलीस अधिकाऱ्यानं मटका, अवैध दारु आणि गुटखा विक्री करण्याची परवानगी मागितली.\nविशेष चर्चा : सरोज खानचं डोकं ठिकाणावर आहे काय\nस्पेशल रिपोर्ट : नाशिक : व्हेंटिलेटरमध्ये झुरळ अडकलं, श्वास न घेता आल्याने महिलेचा मृत्यू\nस्पेशल रिपोर्ट : मुंबई : पैसे आणि जागेचं गणित जुळवणारे मुंबईतील नॅनो फ्लॅट\nमुंबई : 'एबीपी माझा'चे मुख्य संपादक राजीव खांडेकर यांना दीनानाथ मंगेशकर पुरस्कार\nगडचिरोली : नक्षलवाद्यांचा खात्मा करणारे जिगरबाज सी-60\nपुणे : कोरेगाव भीमा प्रकरणातील साक्षीदार पूजाच्या मारेकऱ्यांना अटक करा : रिपाइं\nस्पेशल रिपोर्ट : पंढरपूर : रांगेशिवाय विठ्ठल दर्शन, पंढरपुरात लवकरच टोकन व्यवस्था\nपंढरपूर : विठुची पंढरी मांस-मद्यमुक्त करण्यासाठी मंदिर समितीचा ठराव\nपुणे : सचिन तेंडुलकरचे 'जबरा फॅन' राजू गा���कवाडांचं फोटो कलेक्शन खुलं\nस्पेशल रिपोर्ट : शिक्षक भरतीत गुण वाढवून देणारं रॅकेट सक्रिय\nपुणे : कोरेगाव भीमा प्रकरणी सत्यशोधन अहवालात पोलिस अधीक्षकांवर ठपका\nस्पेशल रिपोर्ट : औरंगाबाद : कॉपी पकडलेल्या परीक्षार्थीची कर्मचाऱ्याला मारहाण, आत्महत्येची धमकी\nबातम्या सुपरफास्ट : देशाच्या कानाकोपऱ्यातील घडामोडींचा आढावा\nनाशिक : व्हेंटिलेटरमध्ये झुरळ अडकलं, नाशिकमध्ये रुग्णाचा मृत्यू\nनागपूर : शेतकऱ्याच्या शिवारात पट्टेदार वाघाचा वावर\nविशेष चर्चा : सरोज खानचं डोकं ठिकाणावर आहे काय\nस्पेशल रिपोर्ट : नाशिक : व्हेंटिलेटरमध्ये झुरळ अडकलं, श्वास न घेता आल्याने महिलेचा मृत्यू\nस्पेशल रिपोर्ट : मुंबई : पैसे आणि जागेचं गणित जुळवणारे मुंबईतील नॅनो फ्लॅट\nमुंबई : 'एबीपी माझा'चे मुख्य संपादक राजीव खांडेकर यांना दीनानाथ मंगेशकर पुरस्कार\nगडचिरोली : नक्षलवाद्यांचा खात्मा करणारे जिगरबाज सी-60\nपुणे : कोरेगाव भीमा प्रकरणातील साक्षीदार पूजाच्या मारेकऱ्यांना अटक करा : रिपाइं\nस्पेशल रिपोर्ट : पंढरपूर : रांगेशिवाय विठ्ठल दर्शन, पंढरपुरात लवकरच टोकन व्यवस्था\nपंढरपूर : विठुची पंढरी मांस-मद्यमुक्त करण्यासाठी मंदिर समितीचा ठराव\nपुणे : सचिन तेंडुलकरचे 'जबरा फॅन' राजू गायकवाडांचं फोटो कलेक्शन खुलं\nस्पेशल रिपोर्ट : शिक्षक भरतीत गुण वाढवून देणारं रॅकेट सक्रिय\nपुणे : कोरेगाव भीमा प्रकरणी सत्यशोधन अहवालात पोलिस अधीक्षकांवर ठपका\nस्पेशल रिपोर्ट : औरंगाबाद : कॉपी पकडलेल्या परीक्षार्थीची कर्मचाऱ्याला मारहाण, आत्महत्येची धमकी\nअमरावती : माजी पोलीस अधिकाऱ्यानेच मुख्यमंत्र्यांकडे अवैध धंद्याची परवानगी मागितली\nअमरावती : माजी पोलीस अधिकाऱ्यानेच मुख्यमंत्र्यांकडे अवैध धंद्याची परवानगी मागितली\nअमरावती शहरात मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरु आहेत. याबाबत अनेकवेळ तक्रार करुनही या धंद्यांना आळा घालण्यात पोलिसांनी अपयश येतंय. त्यामुळं याला वैतागून एका निवृत्त पोलीस अधिकाऱ्यानं मटका, अवैध दारु आणि गुटखा विक्री करण्याची परवानगी मागितली.\nविशेष चर्चा : सरोज खानचं डोकं ठिकाणावर आहे काय\nस्पेशल रिपोर्ट : नाशिक : व्हेंटिलेटरमध्ये झुरळ अडकलं, श्वास न घेता आल्याने महिलेचा मृत्यू\nस्पेशल रिपोर्ट : मुंबई : पैसे आणि जागेचं गणित जुळवणारे मुंबईतील नॅनो फ्लॅट\nमुंबई : 'एबीपी माझा'चे मुख्य संपादक राजीव खांडेकर यांना दीनानाथ मंगेशकर पुरस्कार\nगडचिरोली : नक्षलवाद्यांचा खात्मा करणारे जिगरबाज सी-60\nपुणे : कोरेगाव भीमा प्रकरणातील साक्षीदार पूजाच्या मारेकऱ्यांना अटक करा : रिपाइं\nस्पेशल रिपोर्ट : पंढरपूर : रांगेशिवाय विठ्ठल दर्शन, पंढरपुरात लवकरच टोकन व्यवस्था\nपंढरपूर : विठुची पंढरी मांस-मद्यमुक्त करण्यासाठी मंदिर समितीचा ठराव\nपुणे : सचिन तेंडुलकरचे 'जबरा फॅन' राजू गायकवाडांचं फोटो कलेक्शन खुलं\nस्पेशल रिपोर्ट : शिक्षक भरतीत गुण वाढवून देणारं रॅकेट सक्रिय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00383.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} +{"url": "http://abpmajha.abplive.in/videos/mumbai-aadhar-link-to-bank-account-is-compulsory-rbi-470684", "date_download": "2018-04-24T18:01:40Z", "digest": "sha1:3ZYXQED4WKWDNDKXJMTE4ZFTI3AJAPUD", "length": 14303, "nlines": 133, "source_domain": "abpmajha.abplive.in", "title": "मुंबई : बँक खात्याशी आधार लिंक करणं अनिवार्य, आरबीआयचं स्पष्टीकरण", "raw_content": "\nमुंबई : बँक खात्याशी आधार लिंक करणं अनिवार्य, आरबीआयचं स्पष्टीकरण\nपैशांची अफरातफर विरोधी नियमांनुसार बँक खात्याशी आधार कार्ड लिंक करणं अनिवार्य असल्याचं रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने स्पष्ट केलं आहे. बँक खात्याशी आधार लिंक करणं अनिवार्य नसल्याच्या वृत्ताचं आरबीआयने खंडन केलं आहे.\nविशेष चर्चा : सरोज खानचं डोकं ठिकाणावर आहे काय\nस्पेशल रिपोर्ट : नाशिक : व्हेंटिलेटरमध्ये झुरळ अडकलं, श्वास न घेता आल्याने महिलेचा मृत्यू\nस्पेशल रिपोर्ट : मुंबई : पैसे आणि जागेचं गणित जुळवणारे मुंबईतील नॅनो फ्लॅट\nमुंबई : 'एबीपी माझा'चे मुख्य संपादक राजीव खांडेकर यांना दीनानाथ मंगेशकर पुरस्कार\nगडचिरोली : नक्षलवाद्यांचा खात्मा करणारे जिगरबाज सी-60\nपुणे : कोरेगाव भीमा प्रकरणातील साक्षीदार पूजाच्या मारेकऱ्यांना अटक करा : रिपाइं\nस्पेशल रिपोर्ट : पंढरपूर : रांगेशिवाय विठ्ठल दर्शन, पंढरपुरात लवकरच टोकन व्यवस्था\nपंढरपूर : विठुची पंढरी मांस-मद्यमुक्त करण्यासाठी मंदिर समितीचा ठराव\nपुणे : सचिन तेंडुलकरचे 'जबरा फॅन' राजू गायकवाडांचं फोटो कलेक्शन खुलं\nस्पेशल रिपोर्ट : शिक्षक भरतीत गुण वाढवून देणारं रॅकेट सक्रिय\nपुणे : कोरेगाव भीमा प्रकरणी सत्यशोधन अहवालात पोलिस अधीक्षकांवर ठपका\nस्पेशल रिपोर्ट : औरंगाबाद : कॉपी पकडलेल्या परीक्षार्थीची कर्मचाऱ्याला मारहाण, आत्महत्येची धमकी\nबातम्या सुपरफास्ट : देशाच्या कानाकोपऱ्यातील घडामोडींचा आढावा\nनाशिक : व्हेंटिलेटरमध्ये झुरळ अडकलं, नाशिकमध्ये रुग्णाचा मृत्यू\nनागपूर : शेतकऱ्याच्या शिवारात पट्टेदार वाघाचा वावर\nविशेष चर्चा : सरोज खानचं डोकं ठिकाणावर आहे काय\nस्पेशल रिपोर्ट : नाशिक : व्हेंटिलेटरमध्ये झुरळ अडकलं, श्वास न घेता आल्याने महिलेचा मृत्यू\nस्पेशल रिपोर्ट : मुंबई : पैसे आणि जागेचं गणित जुळवणारे मुंबईतील नॅनो फ्लॅट\nमुंबई : 'एबीपी माझा'चे मुख्य संपादक राजीव खांडेकर यांना दीनानाथ मंगेशकर पुरस्कार\nगडचिरोली : नक्षलवाद्यांचा खात्मा करणारे जिगरबाज सी-60\nपुणे : कोरेगाव भीमा प्रकरणातील साक्षीदार पूजाच्या मारेकऱ्यांना अटक करा : रिपाइं\nस्पेशल रिपोर्ट : पंढरपूर : रांगेशिवाय विठ्ठल दर्शन, पंढरपुरात लवकरच टोकन व्यवस्था\nपंढरपूर : विठुची पंढरी मांस-मद्यमुक्त करण्यासाठी मंदिर समितीचा ठराव\nपुणे : सचिन तेंडुलकरचे 'जबरा फॅन' राजू गायकवाडांचं फोटो कलेक्शन खुलं\nस्पेशल रिपोर्ट : शिक्षक भरतीत गुण वाढवून देणारं रॅकेट सक्रिय\nपुणे : कोरेगाव भीमा प्रकरणी सत्यशोधन अहवालात पोलिस अधीक्षकांवर ठपका\nस्पेशल रिपोर्ट : औरंगाबाद : कॉपी पकडलेल्या परीक्षार्थीची कर्मचाऱ्याला मारहाण, आत्महत्येची धमकी\nमुंबई : बँक खात्याशी आधार लिंक करणं अनिवार्य, आरबीआयचं स्पष्टीकरण\nमुंबई : बँक खात्याशी आधार लिंक करणं अनिवार्य, आरबीआयचं स्पष्टीकरण\nपैशांची अफरातफर विरोधी नियमांनुसार बँक खात्याशी आधार कार्ड लिंक करणं अनिवार्य असल्याचं रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने स्पष्ट केलं आहे. बँक खात्याशी आधार लिंक करणं अनिवार्य नसल्याच्या वृत्ताचं आरबीआयने खंडन केलं आहे.\nविशेष चर्चा : सरोज खानचं डोकं ठिकाणावर आहे काय\nस्पेशल रिपोर्ट : नाशिक : व्हेंटिलेटरमध्ये झुरळ अडकलं, श्वास न घेता आल्याने महिलेचा मृत्यू\nस्पेशल रिपोर्ट : मुंबई : पैसे आणि जागेचं गणित जुळवणारे मुंबईतील नॅनो फ्लॅट\nमुंबई : 'एबीपी माझा'चे मुख्य संपादक राजीव खांडेकर यांना दीनानाथ मंगेशकर पुरस्कार\nगडचिरोली : नक्षलवाद्यांचा खात्मा करणारे जिगरबाज सी-60\nपुणे : कोरेगाव भीमा प्रकरणातील साक्षीदार पूजाच्या मारेकऱ्यांना अटक करा : रिपाइं\nस्पेशल रिपोर्ट : पंढरपूर : रांगेशिवाय विठ्ठल दर्शन, पंढरपुरात लवकरच टोकन व्यवस्था\nपंढरपूर : विठुची पंढरी मांस-मद्यमुक्त करण्यासाठी मंदिर समितीचा ठराव\nपुणे : सचिन तेंडुलकरचे 'जबरा फॅन' राजू गायकवाडांचं फोटो कलेक्शन खुलं\nस्पेशल रिपोर्ट : शिक्षक भरतीत गुण वाढवून देणारं रॅकेट सक्रिय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00383.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wordpress.org/themes/eyesite/", "date_download": "2018-04-24T18:09:42Z", "digest": "sha1:Q3ADK67NABQ6BMGQDRWR6ZMK2B7OOENC", "length": 7464, "nlines": 194, "source_domain": "mr.wordpress.org", "title": "थीम निर्देशिका — मोफत वर्डप्रेस थीम — WordPress", "raw_content": "\nआपले थीम अपलोड करा\nथीम यादीत परत जा\nTrek Themes च्या सॊजन्यने\nशेवटचे अद्यावत: ऑक्टोबर 16, 2016\nसुलभता रेडी., सानुकूल पिछाडी, सानुकूल रंग, सानुकूल शीर्षलेख, सानुकूल मेनू, वैशिष्ट्यपूर्ण प्रतिमा, डावा साइडबार, एक कॉलम, उजवा साइडबार, आरटीएल भाषा समर्थन, स्टिकी पोस्ट, थीम ऑपशन्स, अनुवाद सहीत\n5 पैकी 5 स्टार्स.\nथीम आढळले नाही .भिन्न शोध घ्या.\n<# } #> अधिक माहिती\nह्या थीम ला आजून रेट दिले नाही\nटूलबार कडे स्किप करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00387.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} +{"url": "http://shabdshabd.blogspot.com/2009/11/blog-post_21.html", "date_download": "2018-04-24T18:25:34Z", "digest": "sha1:3RSPVKNYTEI3OTHWKPZJEFHHVHFLDCD3", "length": 19421, "nlines": 103, "source_domain": "shabdshabd.blogspot.com", "title": "शब्द शब्द जपुन ठेव ( नरेन्द्र प्रभू ): ‘जनां’चे गंगा अभियान!- अभिजित घोरपडे", "raw_content": "\nशब्द शब्द जपुन ठेव ( नरेन्द्र प्रभू )\nमी वाचलेल्या साहीत्यामधील चांगले, मला आवडलेले भाग या ब्लॉगवर दिले आहेत. : नरेन्द्र प्रभू\nभारतीयांच्या श्रद्धेचा भाग असलेल्या गंगा नदीला नुकताच ‘राष्ट्रीय नदी’चा दर्जा देण्यात आला. खुद्द पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी ही घोषणा केली. जनांच्या या श्रद्धेकडे सरकारचेही लक्ष आहे, असे या कृतीतून स्पष्ट झाले. आता पवित्र नदीकडे गंगेचे पावित्र्य राखण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांवर थेट पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखालील समितीचे लक्ष असेल. त्यामुळे गंगेचे भाग्यच उजळले, असा काहींचा समज होईल. याबाबत आशावादी असायलाच हवे, पण त्याच्याच बरोबरीने वस्तुस्थितीसुद्धा ध्यानात घ्यायला हवी. दुर्दैवाने वस्तुस्थिती फारशी आशावादी नाही. कारण गंगा प्रदूषणमुक्त करण्यासाठी आणि तिच्या पात्रातील जैवविविधता पुनरुज्जीवित करण्यासाठी याआधीसुद्धा ‘गंगा अॅक्शन प्लॅन’च्या माध्यमातून महत्त्वाकांक्षी पाऊल उचलण्यात आले होते. राजीव गांधी पंतप्रधान असताना १९८५ साली ही योजना हाती घेण्यात आली. त्याद्वारे प्रमुख शहरांमधून गंगेत मिसळणारे प्रदूषण कमी करण्याचे पा���ल उचलण्यात येणार होते. त्यासाठी काही प्रयत्न झाले, त्यावर आतापर्यंत ९०० कोटी रुपयांहून अधिक रक्कम खर्चही झाली. पण त्यातून हाशील काय झाले तर ही योजना हाती घेतली, त्यावेळच्या तुलनेत गंगा अधिकच बिघडली. या योजनेच्या अपयशाबद्दल अनेक कारणे दिली जातात. गंगेच्या काठावर जे शुद्धीकरण प्रकल्प उभारण्यात आले, त्यांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी लागणाऱ्या खर्चाचा फारसा विचारच करण्यात आला नव्हता. नोकरशाहीची अनास्था आणि विशिष्ट काळानंतर या योजनेकडे झालेले दुर्लक्ष यामुळे या योजनेची परिणामकारकता राहिलीच नाही. पण या घटकांपेक्षाही सर्वात प्रमुख कारण होते, ते म्हणजे- ज्यांच्यासाठी हे सर्व केले गेले, त्या स्थानिक जनांचा सहभागच यात नव्हता. या पाश्र्वभूमीवर आता ‘राष्ट्रीय नदी’ जाहीर केल्यानंतर गंगेचे काय होणार, या प्रश्नाला निश्चित उत्तरही आहे. ते म्हणजे- त्यात जनांचा सहभाग राहिला तर काम फत्ते, नाहीतर पुन्हा ‘गंगा अॅक्शन प्लॅन’सारखे अपयश\nगंगेबद्दलच्या या महत्त्वाच्या घडामोडींमध्ये आपण इथे महाराष्ट्रात बसून काय करू शकतो अनेकांना वाटेल, फारसे काही नाही. कारण त्यासाठी अपेक्षित असलेला लोकसहभाग आपण इतक्या दुरून कसा देऊ शकणार, हा प्रश्न आता प्रत्यक्ष नसला तरी अप्रत्यक्षपणे गंगेची स्थिती सुधारण्यासाठी खारीचा वाटा उचलण्याची संधी आपल्याला उपलब्ध झाली आहे. त्याचे कारण म्हणजे महाराष्ट्रातील एका संस्थेने या विषयावरील जनजागृतीचा वसा हाती घेतला आहे. मुंबईतील ‘गंगाजल नेचर फाउंडेशन’ ही ती संस्था अनेकांना वाटेल, फारसे काही नाही. कारण त्यासाठी अपेक्षित असलेला लोकसहभाग आपण इतक्या दुरून कसा देऊ शकणार, हा प्रश्न आता प्रत्यक्ष नसला तरी अप्रत्यक्षपणे गंगेची स्थिती सुधारण्यासाठी खारीचा वाटा उचलण्याची संधी आपल्याला उपलब्ध झाली आहे. त्याचे कारण म्हणजे महाराष्ट्रातील एका संस्थेने या विषयावरील जनजागृतीचा वसा हाती घेतला आहे. मुंबईतील ‘गंगाजल नेचर फाउंडेशन’ ही ती संस्था या संस्थेने येत्या फेब्रुवारी-मार्च महिन्याच्या आसपास ‘जन जोडो गंगा यात्रा’ हे अभियान हाती घेतले आहे. त्यामागचा उद्देश आहे तो गंगेच्या प्रदूषणाचा विषय लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी आणि त्याद्वारे गंगेच्या स्थितीबद्दल त्यांना संवेदनशील बनविण्याचा. त्यासाठीच या संस्थेतर्��े गंगेच्या उगमापासून (गंगोत्री) ते थेट तिच्या मुखापर्यंत (बंगालचा उपसागर) तब्बल २५२५ किलोमीटरची यात्रा हाती घेण्यात येणार आहे. गंगेच्या काठाकाठाने साधारणत: महिनाभर चालणाऱ्या या यात्रेत सर्व प्रमुख टप्प्यांमध्ये गंगेची स्थिती दर्शविणाऱ्या वास्तव व प्रभावी छायाचित्रांची प्रदर्शने भरविण्यात येणार आहेत. गंगेच्या काठावरील २५ धार्मिक स्थळांबरोबरच इतर ठिकाणीसुद्धा हे प्रदर्शन भरवून तिथल्या लोकांना गंगेकडे वेगळ्या दृष्टीने पाहायला लावणार आहे. याशिवाय या विषयातील तज्ज्ञांची व्याख्याने, पथनाटय़े, माहितीपट यांच्या माध्यमातूनही गंगेबाबत जागरुकता वाढविण्याचे काम केले जाणार आहे. या अभियानातील एक गट हरिद्वारपासून गंगेच्या मुखापर्यंत (बंगालचा उपसागर) प्रत्यक्ष पात्रातून प्रवास करेल. मार्गात ठिकठिकाणी गंगाजलाचे परीक्षण व इतर माध्यमातून गंगेच्या स्थितीबद्दल नेमक्या नोंदी मिळविण्यात येणार आहेत. तिच्या बिघडलेल्या स्थितीचे काठावरील लोकांवर काय परिणाम झाले आहेत, याचा अभ्यासही याद्वारे केला जाईल. शिवाय या सर्व उपक्रमाचे व्यवस्थित चित्रणही केले जाणार आहे. या उपक्रमाद्वारे गंगेच्या काठावरील तब्बल एक कोटी लोकांशी संवाद साधण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. हे सर्व केवळ हौसेपोटी केले जाणार नाही, तर त्याद्वारे हाती येणारी माहिती, स्थितीबाबतच्या नोंदी व निरीक्षणे पंतप्रधान कार्यालयाकडे सोपविण्यात येणार आहेत.\nही महत्त्वाकांक्षी मोहीम ज्या गंगाजल नेचर फाउंडेशनतर्फे हाती घेण्यात आली आहे, ती संस्था गंगा तसेच, नद्या व पाण्यांच्या विषयावर गेली कित्येक वर्षे सातत्याने काम करत आहे. या विषयावरील प्रदर्शने, याच विषयावरील छायाचित्र-माहितीपटसंदर्भात राष्ट्रीय स्पर्धा सातत्याने आयोजित केल्या जातात. संस्थापक विजय मुडशिंगीकर म्हणजे एक सर्वसाधारण व्यक्तिमत्त्व त्यांना या विषयाची कोणतीही पाश्र्वभूमी नाही, या विषयातील पदव्या नाहीत किंवा आर्थिक पाठबळही नाही. तरीसुद्धा एका सामान्य माणसाने एखाद्या गोष्टीचा ध्यास घेतला तर कुठपर्यंत पोहोचता येते, याचे हे उत्तम उदाहरण त्यांना या विषयाची कोणतीही पाश्र्वभूमी नाही, या विषयातील पदव्या नाहीत किंवा आर्थिक पाठबळही नाही. तरीसुद्धा एका सामान्य माणसाने एखाद्या गोष्टीचा ध्यास घे���ला तर कुठपर्यंत पोहोचता येते, याचे हे उत्तम उदाहरण त्यांनी कॅमेरा घेऊन २००१ ते २००६ या काळात संपूर्ण गंगेची यात्रा केली आणि वेगवेगळ्या ऋतूतील गंगेचे छायाचित्रण केले. त्यातून दिसलेले गंगेचे विद्रूप स्वरूप त्यांना स्वस्थ बसू देईना. त्यातून या छायाचित्रांचे प्रदर्शन भरवून गंगेच्या खोऱ्यासह इतर भागातही जागरुकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला. या उपक्रमाला लोकांकडून मिळणारा प्रतिसाद पाहता आता ही ‘जन जोडो गंगा यात्रा’ योजण्यात आली आहे.\nएक मराठी माणूस व महाराष्ट्रातील संस्था गंगेच्या स्थितीबद्दल इतकी आस्था ठेवून आहे आणि त्यासाठी प्रत्यक्ष कृतीसुद्धा करत आहे, ही बाबच आजच्या काळात दुर्मिळच पण आव्हान पेलण्यासाठी त्यांना अनेकांची मदत लागणार आहे. गंगेच्या खोऱ्यात पर्यावरणाचे काम करणाऱ्या संस्था, विविध आश्रम, महाराष्ट्र मंडळे यांनी त्यासाठी पुढाकार घेतला आहे. आता वेळ आहे आपल्या सर्वाची. आपले श्रद्धास्थान असलेल्या गंगेचे खोरे खऱ्या अर्थाने पावित्र्य राखण्यासाठी खारीचा वाटा उचलण्याची ही संधीच आहे. त्याद्वारे इतक्या दूर अंतरावरूनही आपण गंगेवरची आपली श्रद्धा खऱ्या अर्थाने व्यक्त करू शकतो. त्यासाठी सढळ हाताने मदत करा आणि म्हणा.. हर हर गंगे\nगंगा नदीच्या बिघडलेल्या स्थितीबाबत लोकांमध्ये जागरुकता निर्माण व्हावी आणि त्यातून गंगेचे संवर्धन व्हावे, या उद्देशाने मुंबईतील गंगाजल नेचर फाउंडेशनतर्फे येत्या फेब्रुवारी-मार्च महिन्यांमध्ये ‘जन जोडो गंगा यात्रा’ या अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याद्वारे गंगेच्या उगमापासून मुखापर्यंत प्रत्यक्ष पात्रातून प्रवास करण्यात येणार असून, काठावर प्रमुख शहरांमध्ये छायाचित्रांची प्रदर्शने भरविली जाणार आहेत. तसेच माहितीपट, व्याख्याने-पथनाटय़ांद्वारे गंगेच्या स्थितीबाबत जागरुकता वाढविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या कार्याला सढळ हाताने मदत करून आपणही गंगेची स्थिती सुधारण्यासाठी खारीचा वाटा उचलू शकता..\nविजय मुडशिंगीकर : ०९८६९०८६४१९, ०२२-२५७७५०७०\n(संस्थेकडे ‘८० जी’ प्रमाणपत्र असल्याने देणगीच्या रकमेवर प्राप्तीकरातून सूट मिळेल.)\nकागदाचा पुनर्वापर म्हणजेच निसर्ग संवर्धन\nनामदार बबनराव पाचपुतेंना अकरा प्रश्न\nसाता समुद्रापार - आमचा सतू (सत्यजित प्रभू) सध्या अमेरिकेत स्टेज शो करतोय. काल असाच त्याचा फोन आला. काही मराठीतली वाक्यं मालवणीत कशी बोलली जातील असा त्याचा प्रश्न होता. ‘माक...\nउबुण्टूमध्ये मराठीत लिहा -\n१ डिसेंबर २००८ पासून वाचनसंख्या\nCopyright 2009 - शब्द शब्द जपुन ठेव ( नरेन्द्र प्रभू )\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00388.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://vidarbhashetkarisabha.blogspot.com/2011/04/blog-post.html", "date_download": "2018-04-24T18:07:31Z", "digest": "sha1:4IQ3TTFFP2RYDPSO4L7WCMWRBVYO762U", "length": 11056, "nlines": 110, "source_domain": "vidarbhashetkarisabha.blogspot.com", "title": "Vidarbha Shetkari Sabha - विदर्भ शेतकरी सभा: सत्कार समारंभ : आर्वी (छोटी)", "raw_content": "\n..शेतक-यांनी आणखी किती आत्महत्या कराव्यात\nम्हणजे मानवतेला जाग येईल \nसत्कार समारंभ : आर्वी (छोटी)\nसत्कार समारंभ : आर्वी (छोटी)\nदैनिक देशोन्नती : ता. २२.०४.११\n“आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात ग्रामिण संस्कृतीची जोपासना करायची असेल तर नवयुवकांनी परिश्रमाने आणि आत्मविश्वासाने संगणकीय तंत्रज्ञान आत्मसात केले पाहिजे. संगणक आणि संकेतस्थळांच्या माध्यमातून शेतीचे प्रश्न जगासमोर मांडण्याचा प्रयत्न केला पाहिजे” असे प्रतिपादन स्वतंत्र भारत पक्षाचे प्रांताध्यक्ष, माजी आमदार अ‍ॅड वामनराव चटप यांनी केले.\nआर्वी (छोटी) येथे संपन्न झालेल्या कवी गंगाधर मुटे यांच्या नागरी सत्कार सोहळा समारंभाच्या प्रसंगी ते बोलत होते.\nआपल्या अध्यक्षीय भाषणात ते पुढे म्हणाले की, ग्रामिण लोकजीवनाच्या सर्वांगिन विकासात कवितेचे फ़ार मोठे योगदान आहे. कवी केशवसुतांनी तुतारी फ़ुंकून समाजाला नव्या ज्ञानाची कास धरण्याचे आवाहन केले होते. ’’जुने जाऊ द्या मरनालागूनी, जाळुनी पुरूनी अथवा टाका” असे सांगत एका ठीकाणी कुजत बसू नका, खांद्यास खांदा भिडवून नव्या आधुनिकतेची कास धरा, असे सांगितले होते.\nस्टार माझा टीव्ही द्वारा आयोजित जागतिक स्तरावरील ब्लॉगमाझा स्पर्धेत कवी गंगाधर मुटे यांच्या “रानमोगरा” या ब्लॉगला पुरस्कार आणि मी मराठी डॉट कॉम या संकेतस्थळाकडून “वांगे अमर रहे” या लेखाला पारितोषक मिळाल्याबद्दल स्थानिक बळीराजा युवा बचत गटाच्या वतीने त्यांचा माजी खासदार मा. सुरेशराव वाघमारे यांचे हस्ते शाल व श्रीफ़ळ देवून भव्य नागरी सत्कार करण्यात आला.\nया सत्कार समारंभाला प्रसिध्द वर्‍हाडी झटकाकार रमेश ठाकरे, जेष्ठ पत्रकार प्रकाश कथले, जि.प. सदस्य कुंदाताई कातोरे, रमेश धारकर, डॉ. इसनकर, मधुसुदन हरणे प्रामुख्याने उपस्थित होते.\nसभेचे संचालन दत्ता राऊत यांनी तर पद्माकर शहारे यांनी आभार प्रदर्शन केले.\nकार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संतोष लाखे, प्रविण पोहाणे, बालाजी लाखे, अनंता लाखे, विनोद जयपुरकर, हनुमान शेंडे, चंद्रशेखर नरड, विठ्ठल वरभे, रवि जयपुरकर, जयवंत फ़ुलकर, नेमिचंद खोडे यांनी विशेष प्रयत्न केले.\nस्टार माझा स्पर्धा विजेता (4)\nयांना माझा ब्लॉग आवडतोय.\n प्रश्न :- शेतकरी कुणाला म्हणावे उत्तर :- या निमित्ताने येथे आपण ज्या शेतकरी घटकाबद्दल चर्चा करतोय,ज्याला केंद्र बि...\nराष्ट्रीय उत्पन्न आणि शेती.\nराष्ट्रीय उत्पन्न आणि शेती. १९७० साली भारताच्या समग्र उत्पन्नाच्या ४६% टक्के उत्पन्न शेतीतून येत होते आणि ७०% जनता ...\nसत्कार समारंभ : आर्वी (छोटी)\nसत्कार समारंभ : आर्वी (छोटी) ***************** दैनिक देशोन्नती : ता. २२.०४.११ “आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात ग्रामिण संस्कृतीची ...\nशेतीमालाचा उत्पादन खर्च आणि बोलघेवडे तज्ज्ञ\nशेतीमालाचा उत्पादन खर्च आणि बोलघेवडे तज्ज्ञ हे खरे आहे की संपुर्ण भारतवर्षातील शेती तोट्याची हे माझे ठाम मत आहे....\nगंगाधर मुटेंचा काव्यमेवा - कवितेचा परिचय\nगंगाधर मुटेंचा काव्यमेवा - कवितेचा परिचय - बेफिकीर गंगाधर मुटे या माणस...\nसहज करता येण्याजोगे शेती-उद्योग\nसहज करता येण्याजोगे शेती-उद्योग . बदलत्या काळानुसार शेतीमध्ये मोठ्या प्रमाणावर नवनव्या तंत्रज्ञानाचा वापर वाढीस लागला आहे. ...\n कृपया एक गणित सोडवा. जर शामराव M.Sc, Ph.D , I.A.S असेल तर.... १) जर त्याने त्याची विद्वत्ता/लायकी/पात्रता शेतीत वापरली तर त्य...\nविदर्भातलाच शेतकरी आत्महत्या का करतो\nविदर्भातलाच शेतकरी आत्महत्या का करतो विदर्भातलाच शेतकरी आत्महत्या का करतो विदर्भातलाच शेतकरी आत्महत्या का करतो हा प्रश्न \"मायबोली\" या संकेतस्थळावर श...\n तुझे शब्द सान्निध्य माझे ललाटी जडो ध्यास हा छंद व्यासंग बोली घडो हे समस्ता\nखासदारांची पगारवाढ : ग्यानबाची मुलाखत\nखासदारांची पगारवाढ : ग्यानबाची मुलाखत सध्या खासदारांच्या पगारवाढीचा मुद्दा देशात सर्वदूर गाजतोय. खासदारांच्...\nस्टार माझा TV-बक्षिस वितरण\nआपले मत महत्वाचे आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00388.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.cart91.com/mr/products/electrical", "date_download": "2018-04-24T18:33:01Z", "digest": "sha1:3NZCR572QYEJSXNDDIIJP6G5QWDK6L6D", "length": 18539, "nlines": 498, "source_domain": "www.cart91.com", "title": "खरेदी करा vision publicationचे Electrical Engineering पुस्तक ऑनलाइन जास्त सूट मिळवा | Cart91", "raw_content": "\nयासाठी Cart91 मध्ये प्रवेश करा\nसूची मध्ये काहीही समाविष्ट नाही.\nइलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार (40)\nइलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार (85)\nक्रमांक लिहिणे आणि टेबल पुस्तके (4)\nएम पी एस सी (730)\nपीएसआय एएसओ एसटीआय (226)\nएम पी एस सी वन पूर्व परीक्षा (3)\nइलेक्ट्रिकल-मॅकेनिकल-सिव्हिल अभियांत्रिकी पूर्व (1)\nपी एस आय मुख्य (202)\nएस टी आय मुख्य (185)\nए एस ओ मुख्य (179)\nएम पी एस सी कृषि मुख्य (29)\nएम पी एस सी वन मुख्य (2)\nएम पी एस सी कर सहाय्य मुख्य (16)\nराज्य उत्पादन शुल्क विभाग (0)\nसिव्हिल अभियांत्रिकी मुख्य (2)\nन्यायिक सेवा मुख्य (0)\nइलेक्ट्रिकल अभियांत्रिकी मुख्य (0)\nमॅकेनिकल अभियांत्रिकी मुख्य (0)\nयू पी एस सी (461)\nयू पी एस सी पूर्व (253)\nसिव्हिल सर्व्हिसेस पूर्व - सी एस ए टी (40)\nयू पी एस सी प्रमुख (258)\nभारतीय अभियांत्रिकी सेवा (2)\nसंयुक्त संरक्षण सेवा - सी डी एस (1)\nभारतीय वन सेवा (3)\nसंयुक्त वैद्यकीय सेवा (0)\nसिव्हिल सर्व्हिसेस मुख्य (35)\nकेंद्रीय सशस्त्र पोलीस दल (1)\nभारतीय सांख्यिकी सेवा (0)\nविशेष वर्ग रेल्वे अपरेंटिस (7)\nएस एस सी परीक्षा (83)\nआय बी पी एस पीओ (49)\nआय बी पी एस एसओ (24)\nआय बी पी एस आरआरबी (9)\nआय बी पी एस क्लर्क (28)\nएस बी आय पीओ (46)\nएस बी आय एस ओ (13)\nएस बी आय क्लर्क (12)\nआर बी आय सहाय्यक (13)\nआय आय बी एफ (5)\nसीमा सुरक्षा दल आणि संबंधित (0)\nआर्मी कॅडेट कॉलेज एसीसी (0)\nसीआयएसएफ सीआरपीएफ बीएसएफ (0)\nइंडियन कोस्ट गार्डस (0)\nJEE मुख्य आणि अड्वान्स (1)\nटी ई टी (15)\nआय एन ओ ऍस्ट्रॉनॉमि (0)\nएसइटी नेट जेआरएफ (24)\nडी आय ई टी परीक्षा (1)\nएम पी एस सी RTO परीक्षा (9)\nभारतीय पोस्ट परीक्षा (2)\nएस टी परीक्षा (9)\nधर्म आणि आध्यात्मिक (53)\nदेव आणि संत (150)\nभयपट आणि रहस्यमय (19)\nआत्मचरित्र आणि चरित्र (359)\nकुटुंब आणि संबंध (6)\nधर्म व समुदाय (4)\nसमाज आणि संस्कृती (97)\nअभिनय आणि नृत्य (7)\nकाढा आणि चित्रकला (19)\nहस्तकला आणि ओरिगामी (24)\nगायन आणि संगीत (26)\nभाषण आणि लेखन (14)\nफॅब्रिक आणि शिवणकाम (7)\nप्राणी आणि पाळीव प्राणी (57)\nबेकरी आणि पाकशास्त्र (86)\nअकौंटसी आणि फायनान्स (14)\nगुंतवणूक आणि कर आकारणी (15)\nसंगणक, इंटरनेट आणि तंत्रज्ञान (23)\nपर्यावरण आणि निसर्ग (37)\nइतिहास आणि राजकारण (209)\nविज्ञान आणि तंत्रज्ञान (28)\nकायदा आणि नियम (19)\nगणित आणि आकडेवारी (9)\nभूगोल आणि खगोलशास्त्र (41)\nज्योतिषशास्त्र आणि आर्किटेक्चर (5)\nमराठी -इंग्रजी -मराठी (3)\nसूचीत टाका विशलिस्ट मध्ये ठेवा\nआपणास या सारखी अधिक पुस्तके पाहिजे असल्यास सदस्यत्व घ्या .\nलेखक अनिमेश प्रभुगावकर, मंगेश गोखले\nया वस्तूबद्दल शेरा/अभिप्राय उपलब्ध नाही. अभिप्राय लिहिणारे सर्वप्रथम व्हा.\nमागणी रद्द करणे आणि परतावा धोरण\nराज्यासेवा प्राथमिक परीक्षा पुस्तके\nराज्यसेवा मुख्य परीक्षा पुस्तके\nयूपीएससी प्रीमिअम परीक्षा बुक्स\nयूपीएससी मुख्य परीक्षा पुस्तके\nCall us: ७७६८८००९९१ / ७७६७८०५९९१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00390.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} +{"url": "http://shabdshabd.blogspot.com/2011/11/blog-post.html", "date_download": "2018-04-24T18:27:49Z", "digest": "sha1:RAF7MESGB35KL2DIIAOQDYIFCX53AWAH", "length": 8722, "nlines": 102, "source_domain": "shabdshabd.blogspot.com", "title": "शब्द शब्द जपुन ठेव ( नरेन्द्र प्रभू ): एका विकतच्या श्राद्धाची पन्नाशी", "raw_content": "\nशब्द शब्द जपुन ठेव ( नरेन्द्र प्रभू )\nमी वाचलेल्या साहीत्यामधील चांगले, मला आवडलेले भाग या ब्लॉगवर दिले आहेत. : नरेन्द्र प्रभू\nएका विकतच्या श्राद्धाची पन्नाशी\nतर हा नेता, तिबेट मधून निघाला वंश,संस्कृती या दृष्टीने तिबेटच्या दक्षिणेस निघून जाणं या नेत्याला स्वाभाविक होतं थायलंड, व्हिएतनाम, कंबोडीया किंवा पूर्वेकडचा कोरिया, जपान या सारखी कितीतरी पितवर्णीय चपट्या नाकांची बौद्धधर्मीय राष्ट्रे याच्या समोर होती पण, यानं त्यांच्याकडे ढुंकूनही पाहिलं नाही. अगदी ब्रम्हदेश (म्यानमार), नेपाळ यांचाही मार्ग त्यानं अनुसरला नाही. कारण एरवी सामान्य अवाका असलेल्या या नेत्याकडे एक व्यावहारिक शहाणपण होतं, त्याला हे चांगलच माहित होतं की वरील राष्ट्रे त्याच्यासाठी कितीही सोयीची असली तरी चीनसारख्या बलाढ्य देशाशी, याच्यासारख्या य:कश्चित नेत्यासाठी आणि त्याच्या निरर्थक शक्ति-युक्ति-बुद्धी विरहित चळवळीसाठी कोणीही शत्रुत्व ओढवून घेण्याचा मुर्खपणा, बावळटपणा करणार नाही. अशी अनाठायी उठाठेव करून स्वत:चं राजकिय मरण ओढवून घेण्याचा मुर्खपणा केवळ भारतातच होऊ शकतो, हे हेरून या नेत्याची चाल भारताकडे सुरू झाली. त्याच्या रुपानं फार मोठं दुर्दैव आपल्याकडे चालून आलं. त्या नेत्याचं नांव ‘दलाई लामा’ हे तुमच्या लक्षात आलंच असेल.\n‘ईशान्य वार्ता’ या मासिक अंकाची वार्षिक वर्गणी फक्त रुपये १५० असून त्यासाठीही friendsofne@gmail.com या मेल आयडीवर आपण जरूर संपर्क साधावा.\nLabels: प्रहार , राजकारण\nअत्यंत एकतर्फी विचार करून हे आर्टिकल लिहिलेलं आहे.\nआपण दलाई लामांचं आत्म��रित्र वाचलं असेल (Freedom in exile) तर त्यात त्यांनी आपण भारतातच आश्रय का घेतला याचं सविस्तर स्पष्टीकरण दिलेलं आहे. अजून एक सन्दर्भ म्हणजे वि.ग.कानिटकर यांचं 'कालखुणा' हे पुस्तक पहा. आपल्याला सत्य स्थितीची जाणीव होईल. तिबेटचा ताबा अत्यंत अन्यायकारक पद्धतीने घेतला गेला हे आपण नाकारू शकत नाही. म्हणुनच दलाई लामांना आश्रय हा मुर्खपणा नसून भारताच्या दृष्टीने ही अभिमानास्पद गोष्ट आहे. आजन्म तिबेटी जनतेच्या स्वातंत्र्यासाठी तळमळणारे दलाई लामा कुठल्याही स्वातंत्र्ययोध्यापेक्षा कमी नाहीत.\nचीनच्या अन्यायी पाशातुन दलाई लामा निसटुन आले, त्यांना आपण आश्रय दिला यात मुर्खपणा कसला या न्यायाने हिटलरशी हातमिळवणी करणारे मुसोलिनी, सेयस इनक्वार्ट किंवा क्विसलिंग हे द गॉलला आश्रय देणा-या चर्चिलपेक्षा शहाणे ठरतील. द गॉलच्या रुपाने चर्चिलने विकतचं श्राद्ध घेतलं हे म्हणणं जितकं चुकीचं, तितकचं आपलंही मत चुकीचं आहे.\nकागदाचा पुनर्वापर म्हणजेच निसर्ग संवर्धन\nएका विकतच्या श्राद्धाची पन्नाशी\nसाता समुद्रापार - आमचा सतू (सत्यजित प्रभू) सध्या अमेरिकेत स्टेज शो करतोय. काल असाच त्याचा फोन आला. काही मराठीतली वाक्यं मालवणीत कशी बोलली जातील असा त्याचा प्रश्न होता. ‘माक...\nउबुण्टूमध्ये मराठीत लिहा -\n१ डिसेंबर २००८ पासून वाचनसंख्या\nCopyright 2009 - शब्द शब्द जपुन ठेव ( नरेन्द्र प्रभू )\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00391.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://shivray.com/category/trekking/", "date_download": "2018-04-24T17:57:58Z", "digest": "sha1:WURD4UAQRC4SAZ5T3JQ6I7CAP633DIGL", "length": 20315, "nlines": 205, "source_domain": "shivray.com", "title": "भ्रमंती | Chhatrapati Shivaji Maharaj - Shivray", "raw_content": "\nछत्रपती शिवाजी – महाराजांवर चित्रपट\nबेसिक फोटोग्राफी वर्कशॉप – ४ सप्टेंबर २०१६\nस्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले\nछत्रपती राजर्षि शाहू महाराज\nगनिमी कावा – युध्दतंत्र\nबेसिक फोटोग्राफी वर्कशॉप – ४ सप्टेंबर २०१६\nGet ready to improve your skills in photography. on field basic nature photgraphy workshop on sunday Septemeber 4 2016 by 10 am to 4 pm. बेसिक फोटोग्राफी वर्कशॉप : (नेचर फोटाग्राफी ) हे वर्कशॉप सर्व हौशी फोटाग्राफर मित्रासाठी आयोजित करण्यात आलेले आहे. यामध्ये इच्छुक सर्व प्रकारचे फोटोग्राफर सहभागी होऊ शकतात. कोणत्याही ठिकाणचे फोटोग्राफर सहभागी होऊ शकतात. हे वर्कशॉप पूर्णतः विनामूल्य ...\nमोफत फोटोग्राफी वर्कशॉप – लोहगड (७ ऑगस्ट)\nGet ready to improve your skills in photography. on field basic nature photgraphy workshop on sunday August. 7 2016 by 10 am to 6 pm. बेसिक फोटोग्राफी वर्कशॉप : (नेचर फोटाग्राफी ) हे वर्कशॉप सर्व हौशी फोटाग्राफर मित्रासाठी आयोजित करण्यात आलेले आहे. यामध्ये इच्छुक सर्व प्रकारचे फोटोग्राफर सहभागी होऊ शकतात. कोणत्याही ठिकाणचे फोटोग्राफर सहभागी होऊ शकतात. हे वर्कशॉप पूर्णतः विनामूल्य ...\nसिद्धेश्वर मंदिर, टोका – अद्भूत शिल्पसौंदर्य\nप्रवरा संगम येथे नगर जिल्ह्यातून येणारी प्रवरा व नाशिकहून येणारी गोदावरी यांचा संगम झालेला असून या संगम तीरावर सिद्धेश्वर, घटेश्वर व मुक्तेश्वर ही मंदिरे आहेत. रामेश्वर हे मंदिर कायगावजवळ आहे. ही मंदिरे पुरातन शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना म्हणून गणले जातात. सर्व बाजूनी तटबंदी असलेल्या सिद्धेश्वर पूर्वाभिमुखी मंदिराचे प्रवेशद्वार पश्चिमेस आहे, प्रवेशद्वारावर नगारखाना उभारलेला आहे, मंदिराची रचना पेशवेकालीन आणि हेमाडपंथी शैलीची असून ...\nशिवराय प्रश्नमंजुषा – प्रश्न क्रमांक १५\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १५ इ.स. १६६४ मध्ये लोहगडाच्या दिशेने सुरत लुटीचा माघ काढीत आलेल्या मुघल सरदार मुकुंदसिंह याचा वडगावजवळ शिवरायांच्या कोणत्या बालसवंगडी मराठा सरदाराशी सामना झाला\nशिवराय प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक १४\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १४ इ.स. १६८० साली राजाराम महाराजांची मुंज झाली, त्यांचे कोणत्या मराठा सरदाराच्या ताराबाई या मुलीशी लग्न झाले\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १३\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १३ प्रतिपच्चन्द्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववन्दिता शाहसूनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते शाहसूनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते छत्रपती शिवाजी महाराजांच्या उदात्त आणि आशयघन अशा राजमुद्रेचा अर्थ काय आहे\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १२\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १२ इ. स. १६७३ साली कोंडाजी फर्जंद यांनी अवघ्या साठ मावळ्यांनिशी एकाच हल्ल्यात आदिलशाहीतील कोणता किल्ला काबीज केला शिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – नियम व अटी १. फक्त शिवराय – www.shivray.com या वेबसाईटवर Comment Box वर दिलेली उत्तरे ग्राह्य धरली जातील. २. या प्रश्नाचे उत्तर देण्याची अंतिम तारीख ७ मार्च २०१५ असून उत्तर देण्याच्या कालावधीत ...\nशिवराय.कॉ��� प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. ११\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. ११ श्री क्षेत्र महाबळेश्वर येथील शंकर मंदिरात सूर्यग्रहणाच्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांनी राजमाता जिजाऊ साहेब आणि आणखी कोणाची सुवर्णतुला केली शिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – नियम व अटी १. फक्त शिवराय – www.shivray.com या वेबसाईटवर Comment Box वर दिलेली उत्तरे ग्राह्य धरली जातील. २. या प्रश्नाचे उत्तर देण्याची अंतिम तारीख – २५ फेब्रुवारी २०१५. उत्तर ...\nशिवरायांचे दुर्गविज्ञान आणि दुर्गव्यवस्थापन\nगड-कोट-किल्ले आणि दुर्ग ही आहेत संघर्षाची प्रतीके शस्त्र सज्ज दुर्गेचे तिथे अधिष्ठान असते. ह्या दुर्गम-बुलंद-बेलाग नि बळकट जागा म्हणजे जणू स्वातंत्रलक्ष्मीचं यज्ञकुंडच शस्त्र सज्ज दुर्गेचे तिथे अधिष्ठान असते. ह्या दुर्गम-बुलंद-बेलाग नि बळकट जागा म्हणजे जणू स्वातंत्रलक्ष्मीचं यज्ञकुंडच तोफांचे धडधडाट आणि तलवारींचे खणखणाट यांचेच सूर तिथे कानी पडत. रणवाद्यांच्या जल्लोषातच दुर्गांची वास्तुशांत होते. किल्ल्यांच्या सारीपटावर मुत्सद्देगिरीचे फासे तिथे खुळखूळवले जात असत. पराक्रमाची शर्थ करणाऱ्या मानवी सोंगट्या हलवूनच विजयी ठरण्याची महत्वकांक्षा तेथे धरली जात असे. अशा किल्ल्यांमध्ये ...\nछत्रपती शिवरायांच्या काळात प्रत्येक दुर्ग मध्यवर्ती सत्तेच्या पूर्णपणे नियंत्रणात असे. कुठल्याही देशमुख – देशपांडे, सरदार – सेनापतीला गढी बांधायला सक्त मनाई होती. प्रत्येक गडावर सरकारी सैन्य असे. त्यावर प्रमुख ३ अधिकारी असत. सबनिस ब्राह्मण जातीचा असे. त्याच्याकडे आयव्ययाची व उपस्थितीची नोंद असे. कारखानीस हा कायस्थप्रभू असे व त्याच्याकड़े रसदीचा विभाग असे. तर किल्लेदार मराठा असे व त्याच्याकडे सेना विषयक अधिकार ...\nAnuya on महाराष्ट्राच्या किल्ल्यांकडे सरकारचे अक्षम्य दुर्लक्ष\nshashank on वीर शिवा काशीद\nछत्रपती शिवाजी – महाराजांवर चित्रपट\nबेसिक फोटोग्राफी वर्कशॉप – ४ सप्टेंबर २०१६\nगनिमी कावा – युध्दतंत्र\nछत्रपती राजर्षि शाहू महाराज\nस्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले\nchatrapati shivray chhatrapati shivaji maharaj kaviraj bhushan lohagad fort Modi Letter D Modi Letter DH Modi Letter N Modi Letter SH Modi Letter T Modi Letter TH modi script nature photography Quiz Contest raigad raigad fort Rajaram Maharaj shivaji raje shivkalyan raja shivrayanchi aarti आज्ञापत्र कविराज भूषण छत्रपती शिवाजी महाराज जाणता राजा जावजी लाड ताराराणी प्र. के. घाण���कर प्रश्नमंजुषा बाजीराव पेशवे बाल शिवाजी मराठा मराठेशाही राजमाता जिजाऊ आऊसाहेब लता मंगेशकर वा. सी. बेंद्रे शहाजी महाराज शिवराय शिवरायांचा जन्म शिवरायांची आरती शिवाजी राजे शिवाजीराजे भोसले शिवाजी शहाजी भोसले सरनौबत सेतू माधवराव पगडी सोपी मोडी पत्रे २०१५\nशिवराय प्रश्नमंजुषा – प्रश्न क्रमांक १५\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १२\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. ११\nशिवराय प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक १४\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १३\nछत्रपती शिवाजी – महाराजांवर चित्रपट\nबेसिक फोटोग्राफी वर्कशॉप – ४ सप्टेंबर २०१६\nJai ram Shinde: सर माझ्या माहिती प्रमाणे पन्हाळा गडावरील ईतिहाआसआसाचे वर्णन...\nJai ram Shinde: खुप छान माहित दिल्या ईतिहासातील. पण माला माहिती आहे त्याप्रम...\nशिवराय प्रश्नमंजुषा – प्रश्न क्रमांक १५\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १२\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. ११\nशिवराय प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक १४\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १३\nकाळकाई खिंडीत सिद्दयांची कत्तल करणारे जावजी लाड\nप्रती तानाजी – पदाती सप्तसहस्त्री नावजी लखमाजी बलकवडे\nछत्रपती संभाजी महाराजांचा जन्म\nराजगड लढविणारे संताजी सिलीम्बकर\nजयदेव जयदेव जय जय शिवराया\nशिवरायांचे सत्य चित्र शोधणारे इतिहासाचे भिष्माचार्य कै. वासुदेव सीताराम बेंद्रे\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. ११\nराजगड किल्ला – गडांचा राजा आणि राजांचा गड\nमोडी शिकणाऱ्यांसाठी सुवर्ण संधी\nJai ram Shinde: सर माझ्या माहिती प्रमाणे पन्हाळा गडावरील ईतिहाआसआसाचे वर्णन...\nJai ram Shinde: खुप छान माहित दिल्या ईतिहासातील. पण माला माहिती आहे त्याप्रम...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00392.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B9_%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%80_%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8", "date_download": "2018-04-24T17:51:42Z", "digest": "sha1:UNZCZCNKVUXDFN43FPDJGDPOACFFSCVC", "length": 6185, "nlines": 79, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सियालदाह राजधानी एक्सप्रेस - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nसियालदाह राजधानी एक्सप्रेसचा मार्ग\nसियालदाह राजधानी एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची एक जलद प्रवासी सेवा आहे. राजधानी ह्या प्रतिष���ठित गाड्यांपैकी एक असलेली ही रेल्वेगाडी पश्चिम बंगालमधील कोलकात्याच्या सियालदाह रेल्वे स्थानक ते दिल्लीमधील नवी दिल्ली स्थानकांदरम्यान रोज धावते. पूर्व रेल्वेद्वारे चालवल्या जाणाऱ्या ह्या राजधानी एक्सप्रेसला कोलकाता ते दिल्ली दरम्यानचे १,४५८ किमी अंतर पार करायला १७ तास लागतात. हावडा राजधानी एक्सप्रेस ह्या भारतातील सर्वात पहिल्या राजधानीला मिळालेल्या उत्फुर्त प्रतिसादानंतर सियालदाह राजधानी ही दुसरी राजधानी एक्सप्रेस चालू करण्यात आली.\nसियालदाह राजधानी एक्सप्रेसला साधारणपणे पहिल्या वातानुकूलित श्रेणीचा १, द्वितीय वातानुकूलित श्रेणीचे ३ तर तृतीय वातानुकूलित श्रेणीचे १२ डबे असतात. प्रवासाच्या भाडेखर्चामध्ये संपूर्ण खानपान सेवा समाविष्ट असते.\nकानपूर सेंट्रल रेल्वे स्थानक\nनवी दिल्ली रेल्वे स्थानक\nऑगस्ट क्रांती (मुंबई) • बंगळूर • भुवनेश्वर • बिलासपूर • चेन्नई • दिब्रुगढ (गुवाहाटी) • हावडा (कोलकाता) • जम्मू तावी • लखनौ • मुंबई • राजेन्द्रनगर (पाटणा) • रांची • सियालदाह (कोलकाता) • सिकंदराबाद (हैदराबाद) • स्वर्ण जयंती (अहमदाबाद) • तिरुवनंतपुरम\nपश्चिम बंगालमधील रेल्वे वाहतूक\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २१ जून २०१६ रोजी १७:१४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00393.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wordpress.org/themes/amora/", "date_download": "2018-04-24T18:15:15Z", "digest": "sha1:JPL54RER62LDTB3HFK243J6ULUDKOZSW", "length": 7617, "nlines": 194, "source_domain": "mr.wordpress.org", "title": "थीम निर्देशिका — मोफत वर्डप्रेस थीम — WordPress", "raw_content": "\nआपले थीम अपलोड करा\nथीम यादीत परत जा\nशेवटचे अद्यावत: जानेवारी 24, 2018\nलेख, सानुकूल पिछाडी, सानुकूल रंग, सानुकूल शीर्षलेख, सानुकूल मेनू, वैशिष्ट्यपूर्ण प्रतिमा, लवचिक शीर्षलेख, फुटर विजेटस, पूर्ण रुंदीचे टेम्प्लेट, ग्रीड आराखडा, एक कॉलम, फोटोग्राफी, पोर्टफोलिओ, उजवा साइडबार, स्टिकी पोस्ट, थीम ऑपशन्स, थ्रेड टिप्पणी, अनुवाद सहीत, दोन कॉलम\n5 पैकी 3 स्टार्स.\nथीम आढळले नाही .भिन्न शोध घ्या.\n<# } #> अधिक माहिती\nह्या थीम ला आजून रेट दिले नाही\nटूलबार कडे स्किप करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00393.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/pune/ganpatisakal-initiativeesakal-12074", "date_download": "2018-04-24T18:41:36Z", "digest": "sha1:HE77L7O6BZR56KCYALKY7A7PUIE3R6ND", "length": 21182, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "Ganpati,Sakal Initiative,eSakal ...आता दिव्यात अर्धे पाणी घालत नाही! | eSakal", "raw_content": "\n...आता दिव्यात अर्धे पाणी घालत नाही\nबुधवार, 31 ऑगस्ट 2016\nअरेऽऽ, आमच्या वेळचा गणेशोत्सव म्हणजे..\nसध्या रस्त्यांवरून संध्याकाळी चक्कर मारली, की गणपतीच्या आगमनाची तयारी सुरू झाल्याचा एक मस्त ‘फील‘ येतो.. गणपतीच्या मूर्तींचे स्टॉल, मखरं आणि इतर सजावटीचं साहित्य वगैरे पाहिल्यानंतर प्रत्यक्ष गणपती घरी यायच्या आधीच आपण गणेशोत्सवाच्या ‘मूड‘मध्ये जातो.. मग घरीही कधी गप्पा रंगतात आणि बाबा सांगतात, ‘अरे, आमच्या वेळी इतकी मजा यायची ना गणपतीमध्ये.. आम्ही यांव करायचो, त्यांव करायचो..‘ गणपतीच्या आठवणी प्रत्येकाकडे आहेत.. प्रत्येकाच्या घरचा गणपती वेगळा, त्याच्या आठवणी वेगळ्या आणि त्या आठवणी पुन्हा पुन्हा जागवण्याचा आनंदही वेगळाच..\nतुमच्याकडेही आहेत गणेशोत्सवाच्या आठवणी.. मग व्यक्त व्हा ‘ई-सकाळ डॉट कॉम‘वर.. लिहून काढा आठवणी आणि त्याच्यासोबत एखादा छानसा फोटो असा ई-मेल पाठवा आम्हाला webeditor@esakal.com या ई-मेल आयडीवर..\nतुमचे संपूर्ण नाव, पत्ता आणि संपर्क क्रमांक नमूद करा.\nसब्जेक्‍टमध्ये ‘आमचा गणपती‘ असं नमूद करा..\nआमचा गणपती तसा साधाच असायचा. बाबा बाहेरगावी असल्यामुळे गणपती आणण्याचं काम पहिल्यापासून मलाच करावं लागायचं. मी गणपती आणणार म्हटल्यावर आई छोटीशीच मूर्ती ठरवायची; पण माझा आग्रह मोठी मूर्ती घ्यायचा असायाच. मग मध्यम आकाराच्या मूर्तीवर सुवर्णमध्य निघायचा. मूर्ती निश्‍चित झाल्यावर सजावटीची मोहीम सुरू होत असे. नुसता विचार करण्यातच आठ-आठ दिवस जायचे. मग एखादी कल्पना पसंत पडायची. पण पैसे, मूर्तीची उंची आणि घरातली जागा यामुळे बऱ्याच वेळा कल्पना रद्द करावी लागायची. मग नेहमीचा कापसाचा हिमालय गणपतीसाठी सज्ज करायला घेत असू..\nइथे गणपती आदल्या दिवशी आणतात. त्यामुळे हिमालय पूर्ण होण्याच्या आधीच गणपती घरी पोचायचे. मग एका रात्रीत हिमालय पर्वताच्या जागी हिमालय डोंगर करायचो आणि दुसऱ्या दिवशी पुस्तकात वाचून गणपतीची प्राणप्रतिष्ठापना व्हायची. हिमालयाचा प्लॅन फ्लॉप गेल्यानंतर ‘जिवंत नाटका‘चा प्रयत्न व्हायचा. पण ‘अभ्यास‘ किंवा ‘पाहुणे येणार‘ या नावाखाली आयत्या वेळी सर्व मित्रमंडळी ‘मिस्टर इंडिया‘ व्हायची. मग माझे दिवाळीतले किल्ल्यावरचे सैनिक मदतीला यायचे. त्यांच्या मदतीने मग मी इतिहासातील काही प्रसंग बडबडत बसायचो. त्यात शिवाजी महाराज कुणाला तरी फाशी किंवा तोफेच्या तोंडी द्यायचे, कुणाला तरी जहागिरी मिळायची, कधी कधी शिवरायांचा राज्याभिषेक व्हायचा.. (तुटलेले) 10-20 सैनिक अफजल खानाचे आणि (धडधाकट, मोठे आणि सुंदर) पाच-सहा सैनिक शिवाजी महाराजांच्या बाजूने लढायचे.. घरी आलेल्या पाहुण्यांना हे सगळं दाखवायचा माझा अट्टाहास असायचा.. त्यात अनेकदा ते ‘बोअर‘ व्हायचे, हे नंतर कळलं..\nसंध्याकाळी आई आरत्या आणि स्तोत्रे शिकवायची. इथेही आरतीचं ताट माझ्याकडेच असल्यामुळे तिचं अर्धं लक्ष आरतीमध्ये, तर अर्धं लक्ष ताटाकडे असायचं. कधी कधी एखादा पाहुणा माझा ताटावरचा हक्क घ्यायचा. मग त्याने कितीही बक्षीस दिलं, तरीही ‘चंद्रकांता‘मधला व्हिलन ‘यक्कू‘ असल्यासारखाच वाटायचा. रात्री आई आम्हाला जवळच्या मंडळात देखावे पाहायला घेऊन जात असे. मग दुसऱ्या दिवशी त्याची चर्चा शाळेत रंगायची.. आपल्या जवळच्या गणपतीचे देखावे कितीही सुंदर असले, तरीही ‘लांबच्या मंडळात खूप छान देखावे आहेत‘ असं वाटायचं.\nगणपती विसर्जनाच्या दोन-तीन दिवस आधी माझे बाबा घरी यायचे. मग लांबचे देखावे पाहण्याचा हट्ट त्यांच्याकडे करत असू. देखावे पाहताना ‘पुढच्या वर्षी आपल्याला हे घरी करणं जमेल का‘ हाच विचार सुरू असायचा. देखावे पाहून झाले, की कुठेतरी भेळ, पावभाजी खाऊन घरी परतायचो. येताना रस्त्यात बाबांचं डोकं खायचो.. ही मंडळं लाईटच्या एवढ्या माळा कशा काय लावतात, याचं अप्रूप वाटायचं. आमच्याकडे लाईटची एकच माळ होती. तीच आम्ही गणपती-दिवाळीला लावायचो..\nथोडा मोठा झाल्यानंतर हिमालयाची जागा लाईटच्या माळा, फिरत्या चक्राने घेतली आणि माझ्या सैनिकांच्या बडबडीची जागा टेपरेकॉर्डरने.. गणपतीच्या आधी मी ‘होलसेल‘मध्ये माळा घेऊन त्या गल्लीत विकत असे. नफ्यामध्ये मला एक माळ जरी मिळाली, तरीही आकाश ठेंगणं वाटायचं. दिवस जातील, तसे थर्माकोलची मखरं विकायला लागलो. पण स्वत:च्या गणपतीला मात्र स्वत: केलेलं मखर असायचं, मग ते कसेही असो.. त्यात फिरता पंखा लावत असे. बऱ्याच वेळा एक-दोन दिवसांत त्याचा सेल जायचा. पण सोवळ्या-ओवळ्यामुळे सेल बदलता यायचा नाही. दरम्यान, लेझीम पथकामध्येही मी सहभागी झालो होतो.\nआणखी थोडा मोठा झाल्यावर पर्यावरण, प्रदूषण वगैरे गोष्टी कळायला लागल्या. मग माझाच मोठ्या मूर्तीचा हट्ट संपून छोटीशीच शाडूची मूर्ती आणायला लागलो. लेझीम पथकातून बाहेर पडलो होतो. ‘डीजे‘ वगैरे पद्धत नवीन असल्याने ते आवडत होतं; पण एक-दोन वर्षांतच तेही भयानक वाटायला लागलं. थर्माकोलची मखरंही आता नकोशी वाटायला लागली होती. फुलांची आरास खर्चिक होती आणि पाच-सहा दिवस ती टिकायचीही नाही. मग खूप विचार करून ठरलं, की फक्त दिव्यांची आरास करायची. दिवाळीमधल्या सैनिकांना आधीच रजा मिळाली होती. आता पणत्या बाहेर आल्या. त्यातही अर्धे पाणी-अर्धे तेल घालून दिवा पेटवायचो. लोकांना आणि घरच्या मंडळींनाही ‘ही दिवाळी आहे की गणपती‘ असा प्रश्‍न पडायचा. आणखी मोठा झाल्यावर कळलं, की मूर्तीचे रंगही विसर्जन केल्यावर पाणी प्रदुषित करतात. मग मूर्ती दान करायचा प्रस्ताव घरी मांडला. अपेक्षेप्रमाणे विरोध झाला आणि घरात खरोखरीच रामायण झाले. तो विषय बारगळला; पण त्यातल्या त्यात चांगली गोष्ट म्हणजे बादलीत विसर्जन करता येईल, अशी लहान मूर्ती घ्यायला आई-बाबा तयार झाले. पण शेवटी त्याचं विसर्जनही नदीतच झाले. पण मूर्तीदानाची कल्पना मंडळात पटवून दिली आणि मंडळाने हा बदल स्वीकारला.\nअसा आमचा गणपती हळूहळू प्रगत होत गेला; पण उत्साह कमी झाला नाही. आता नोकरीमुळे वेळ जरा कमीच पडतो; पण तरीही दिव्याची आरास होतेच. स्वत: कमवायला लागल्यानंतर अनेक शोभिवंत दिवे घेतले आहेत.. दरवर्षी घेतो.. जुनेही वापरतो आणि आता दिव्यात अर्धे पाणी घालायचे कष्ट घेत नाही.. भविष्यात धातूची कायमस्वरूपी मूर्ती घेऊन दरवर्षी पूजेसाठी मातीची छोटी मूर्ती स्वत: करायचा विचार आहे.. पाहू, बाप्पांच्या मनात काय आहे..\nश्रीपाद छिंदम पुन्हा जिल्ह्यातून हद्दपार\nनगर : छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक शब्द वापरणाऱ्या माजी उपमहापौर श्रीपाद छिंदम याला आठ दिवसांसाठी तडीपार केले. यापूर्वीही या...\nसीआरझेडमधील बदल शहरांच्या पथ्‍यावर\nगुहागर - केंद्र सरकारच्या पर्यावरण मंत्रालयाने सागरी नियमन क्षेत्राबाबत (सीआरझेड) नवा अध्यादेश जनहितार्थ प्रसिद्ध केला आहे. या अध्यादेशात सीआरझेडची...\n\"पाणी घेता का पाणी...'\nऔरंगाबाद - नागरी क्षेत्रातून निघणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते उद्योगांना देण्याचे धोरण...\nरेल्वेत मिळणार कागदी ग���लासातून पेय\nमुंबई - पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून राज्यात प्लॅस्टिक बंदीचा निर्णय लागू करण्यात आला आहे. त्यामुळे...\nधमाल गोष्टींना आता आधुनिकतेचा साज\nपुणे - ससा-कासव... जेम्स बाँड... म्हातारीचा भोपळा अन्‌ राजा-राणी... या गोष्टी आपण आजी-आजोबांकडून ऐकायचो. गोष्ट ऐकता ऐकताच झोप लागायची. बाळगोपाळांच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00395.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/videsh/sushma-swaraj-speaking-lie-said-global-times-in-china-265658.html", "date_download": "2018-04-24T18:39:14Z", "digest": "sha1:EK44KX3CL6QL5LDPFMNNHE5MLOAL66VO", "length": 10511, "nlines": 118, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "सुषमा स्वराज खोटं बोलल्या, चीनचा निर्लज्ज आरोप", "raw_content": "\nमुंबई इंडियन्सचा होमग्राऊंडवरच लाजिरवाणा पराभव\n'केसरी'चा सेट जळून खाक, अक्षयकुमारसह सर्व कलाकार सुखरुप\nजम्मू-काश्मीर : पुलवामामध्ये चार दहशतवाद्यांचा खात्मा\nवारकऱ्यांची रांगेतून मुक्तता, आता विठुरायाचं टोकनद्वारे दर्शन \n,जय वाघानंतर त्याचा बछडा 'जयचंद'ही बेपत्ता\nगणित चुकलं म्हणून शिक्षकाने विद्यार्थ्याच्या तोंडात खुपसली छडी\nऔरंगाबादेत विद्यार्थ्यांना झालं काय, काॅपी पकडली म्हणून आत्महत्येचा प्रयत्न\nकर्जमाफीचा लाभ आता 2001-09 काळातील शेतकऱ्यांनाही मिळणार \nनाणार'चं आतून किर्तन बाहेरून तमाशा झालाय-अशोक चव्हाण\nमुंबईत धावत्या लोकलसमोर ढकलून प्रवाशाची हत्या\nमुंबईत म्हाडा ची ३३०० घरांसाठी सोडत लवकरच\n19 वर्षाचा मराठी तरुण घेणार जैन धर्माची दीक्षा\nजम्मू-काश्मीर : पुलवामामध्ये चार दहशतवाद्यांचा खात्मा\nमहाभियोगाची नोटीस फेटाळण्याचा निर्णय घाईत नाहीतर पूर्ण विचारांती - नायडू\n भाजप आणि काँग्रेसमध्ये 'कांटे की टक्कर', जेडीस ठरणार किंगमेकर\nसंसदेतही कास्टिंग काऊच, रेणुका चौधरींचं खळबळजनक वक्तव्य\n'केसरी'चा सेट जळून खाक, अक्षयकुमारसह सर्व कलाकार सुखरुप\nबिग बींची लेक श्वेताच्या ठुमक्यांच�� व्हिडिओ व्हायरल\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nसंजय दत्तनं भिकही मागितलीय, 'संजू'च्या टीझरमधून उलगडली अनेक गुपितं\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nमुंबई इंडियन्सचा होमग्राऊंडवरच लाजिरवाणा पराभव\nभारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा होणार आई\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nबर्थडे स्पेशल : सचिनचा प्रेरणादायी प्रवास\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\nकेरळमध्ये फक्त सचिनच्याच पुस्तकांची लायब्ररी\nजालन्यात सहा लाखांच्या बनावट नोटा जप्त\n'चौधरींचं वक्तव्य अत्यंत दुर्दैवी'\nव्हेंटिलेटरमध्ये झुरळ जीवावर बेतलं\nबेधडक : महाभियोगाचे राजकारण\nबेधडक : आरपारची लढाई\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\nसुषमा स्वराज खोटं बोलल्या, चीनचा निर्लज्ज आरोप\nसुषमा खोटं बोलत होत्या, असं ग्लोबल टाईम्स या वृत्तपत्राच्या अग्रलेखात म्हटलंय.\n21 जुलै : लोकसभेत काल सुषमा स्वराज यांनी चीनशी सुरू असलेल्या तणावाबाबत जी माहिती दिली ती खोटी होती, असा निर्लज्ज आरोप चीननं केलाय. सुषमा खोटं बोलत होत्या, असं ग्लोबल टाईम्स या वृत्तपत्राच्या अग्रलेखात म्हटलंय.\nग्लोबल टाईम्स हे चीनमधल्या कम्युनिस्ट पक्षाचं मुखपत्र आहे. तिथल्या सरकारचाच हा आवाज मानला जातो. दोन्ही देशांनी एकाचवेळी सैन्य मागे घेणं हे स्वप्नरंजन आहे. चीननं खूप संयम दाखवलाय. पण दिल्लीला अद्दल घडत नसेल तर चीनला युद्ध करावं लागेल, चीनकडे दुसरा पर्याय उरणार नाही अशी वल्गनाही यात करण्यात आलीय.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nजम्मू-काश्मीर : पुलवामामध्ये चार दहशतवाद्यांचा खात्मा\nवारकऱ्यांची रांगेतून मुक्तता, आता विठुरायाचं टोकनद्वारे दर्शन \n,जय वाघानंतर त्याचा बछडा 'जयचंद'ही बेपत्ता\nएक नव्हे दोन नव्हे, चक्क तीन रिअर कॅमेरे , हे आहेत फिचर आणि किंमत\nगणित चुकलं म्हणून शिक्षकाने विद्यार्थ्याच्या तोंडात खुपसली छडी\nऔरंगाबादेत विद्यार्थ्यांना झालं काय, काॅपी पकडली म्हणून आत्महत्येचा प्रयत्न\nमुंबई इंडियन्सचा होमग्राऊंडवरच लाजिरवाणा पराभव\n'केसरी'चा सेट जळून खाक, अक्षयकुमारसह सर्व कलाकार सुखरुप\nजम्मू-काश्मीर : पुलवामामध्ये चार दहशतवाद्यांचा खात्मा\nवारकऱ्यांची रांगेतून मुक्तता, आता विठुरायाचं टोकनद्वारे दर्शन \nकेरळमध्ये फक्त सचिनच्याच पुस्तकांची लायब्ररी\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00395.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wordpress.org/themes/resonar/", "date_download": "2018-04-24T18:08:38Z", "digest": "sha1:HRMMBA3OK7XK4OOKTQ7UYQNOKDVCDX23", "length": 7140, "nlines": 194, "source_domain": "mr.wordpress.org", "title": "थीम निर्देशिका — मोफत वर्डप्रेस थीम — WordPress", "raw_content": "\nआपले थीम अपलोड करा\nथीम यादीत परत जा\nशेवटचे अद्यावत: जून 8, 2017\nसुलभता रेडी., लेख, सानुकूल पिछाडी, सानुकूल शीर्षलेख, सानुकूल मेनू, संपादक शैली, वैशिष्ट्यपूर्ण प्रतिमा, लवचिक शीर्षलेख, बातम्या, एक कॉलम, फोटोग्राफी, आरटीएल भाषा समर्थन, स्टिकी पोस्ट, अनुवाद सहीत\n5 पैकी 5 स्टार्स.\nथीम आढळले नाही .भिन्न शोध घ्या.\n<# } #> अधिक माहिती\nह्या थीम ला आजून रेट दिले नाही\nटूलबार कडे स्किप करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00395.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/sampadkiya-news/new-industries-1125734/", "date_download": "2018-04-24T18:10:38Z", "digest": "sha1:32TNDIF4LRFQ7E3IP4MVQ7AAIWOYS2H5", "length": 32386, "nlines": 215, "source_domain": "www.loksatta.com", "title": "नवोद्योगांचा कुंभमेळा | Loksatta", "raw_content": "\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nघाऊक बाजारात दर घसरूनही साखर महागच\nपृथ्वीच्या तापमानात २०१० पासून सातत्याने वाढ\nब्रसेल्स गोळीबारातील आरोपी अब्देसलामला २० वर्षे तुरुंगवास\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\nअर्थ विकासाचे उद्योग »\nनवोद्योगाचे वेड भारतीय तरुणांत गेल्या काही वर्षांपासून घुमू लागले आहे. राज्य सरकारांनी उद्योग पाळणाघरे काढून त्यात भारतीय तरुण पिढीच्या नवोद्योगांना पोषक व्यवस्था करणे\nनवोद्योगाचे वेड भारतीय तरुणांत गेल्या काही वर्षांपासून घुमू लागले आहे. राज्य सरकारांनी उद्योग पाळणाघरे काढून त्यात भारतीय तरुण पिढीच्या नवोद्योगांना पोषक व्यवस्था करणे तसेच यासाठीचे कायदे , नियम अधिक सुकर करणे गरजेचे आहे.\nस्वातंत्र्योत्तर काळात सर्वसामान्य भारतीय हा उद्याचा दिवस कसा जाईल या विवंचनेत असायचा. आमच्या मागच्या पिढीने स्वातंत्र्य मिळालेले बघितले, पण सुराज्य व सुबत्तेचे पर्व येण्याची स्वप्नेच बघितली. आज ६७ वर्षांनी सुराज्याचे आपण स्वप्नच बघत असलो तरी सुबत्तेचा शिरकाव थोडय़ा फार प्रमाणात भारतात झाला. आजच्या माहिती तंत्रज्ञ���नाच्या युगात जन्मलेल्या नवीन पिढीला या येऊ घातलेल्या सुबत्तेमुळे उद्याच्या जगण्याची विवंचना नाही तर ज्ञानार्जनानंतर या सरस्वतीच्या माध्यमातून लक्ष्मीला कसे वश करून घेता येईल याची महत्त्वाकांक्षा लागून राहिली आहे. जागतिकीकरण आणि विज्ञान व तंत्रज्ञान, दूरसंचार इत्यादी नवयुगीन प्रत्यक्षांमुळे या तरुणांचे कपडे, केस, आवडी यामध्ये जुन्या पिढीला न रुचणारे फरक पडत गेले, पण त्याचबरोबर पाश्चिमात्य देशातील सुबत्तेचे एक महत्त्वाचे साधन म्हणजेच नवोद्योगाचे वेडही भारतीय तरुणात गेल्या दहा-पंधरा वर्षांपासून घुमू लागले. माहिती-तंत्रज्ञान व दूरसंचार यामध्ये झालेल्या क्रांतिकारक बदलांना अंगीकारत संशोधन व बाजाराभिमुख नवकल्पनांना मूर्तरूप देण्यासाठी लागणारी वातावरण परिस्थिती भारतीय अर्थकारणात मूळ धरू लागली. दरवर्षी देशातील विविध तंत्र महाविद्यालयांतून बाहेर पडणाऱ्या पदवीधर तंत्रज्ञांना जशी चाकरीची ऊब हवी होती तशीच नवोद्योग सुरू करण्याचा धोका पत्करण्याची मानसिकताही तयार होत होती. १९७०-८०च्या दशकात चुकून असा नवकल्पना घेतलेला तरुण वित्तसंस्थांकडे अर्थपुरवठा मागण्यासाठी गेला तर त्याच्या पदरी घोर निराशा येई; पण अशाच काही तरुणांनी त्या वेडापायी अमेरिकेचा पश्चिम किनारा गाठत नवोद्योगांची मुहूर्तमेढ रोवून जागतिक पातळीवर यशाची तोरणे बांधली. आज अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्यावर अशा यशस्वी मूळ भारतीयांची संख्या शेकडोंच्या घरात आहे, परंतु आज स्वातंत्र्यानंतर ६७ वर्षांनी भारतीय बाजारपेठ व अर्थव्यवस्था इतक्या प्रौढावस्थेत पोचली आहे की जोखीम अर्थपुरवठादार किंवा देवदूत भासणारे अर्थपुरवठादार अशा नवकल्पनांचा व त्या राबवणाऱ्या तरुण-तरुणींचा शोध घेताना दिसतात. गेल्या दशकात याच तंत्राने देशात व परदेशात यशस्वी झालेले कित्येक पन्नाशीतील ‘तरुण-तरुणी’ आज भारतात सुरू होणाऱ्या या नवोद्योगात गुंतवणूक करताना दिसतात.\nनवोद्योगांची ही चळवळ गेली १५ वर्षे जोर धरत आहे, पण आमजनतेचे लक्ष याकडे गेले, जेव्हा यातील काही नवोद्योगांनी ज्या गतीने बाजारातून निधी उभा केला त्यामुळे. आता एका फ्लिपकार्ट या नवोद्योगाचे उदाहरण घ्या. २००९ मध्ये बाजारात त्यांनी ६ कोटी रुपयांचा निधी उभा केला. २०१० मध्ये त्यांनी ६० कोटी रुपये उभे केले. २०११ मध्ये १२० कोटी रुपये, २०१२ मध्येही पैसे आणले आणि मग २०१३ मध्ये एकदम त्यांना २१६० कोटी रुपये उभे करता आले. २०१४ मध्ये पूर्ण तोटय़ात चालणाऱ्या या नवोद्योगाने १२,००० कोटी रुपये उभे केले. याच सुमारास स्नॅपडील या कंपनीने ३,७६० कोटी रुपयांचा निधी बाजारात उभा केला. फ्लिपकार्टचा एकूण धंदा आज २०,००० कोटींच्या वर पोहोचला असला तरी त्याला एक रुपयाचा फायदा अजून जमवता आला नाही. तीच गोष्ट स्नॅपडीलची किंवा तीच कथा ई-व्यापारात पडलेल्या सर्वच नवोद्योगांची. आमजनतेलाच नव्हे तर बऱ्याच बाजार किंवा अर्थतज्ज्ञांना हा प्रश्न पडतो आहे की प्रचंड नुकसानीत चाललेले हे उद्योग, जे पुढील ५ वर्षांतही नफा कमावण्याची आशा न करता जागतिक बाजारपेठेत एवढय़ा मोठय़ा रकमांचे निधी कसे उभे करू शकतात फ्लिपकार्टचे आजचे खासगी गुंतवणूकदारांनी केलेले बाजारमूल्य हे ६६,००० कोटी रुपयांच्या आसपास आहे. ही किमया या नवोद्योगांना कशी साधता येते फ्लिपकार्टचे आजचे खासगी गुंतवणूकदारांनी केलेले बाजारमूल्य हे ६६,००० कोटी रुपयांच्या आसपास आहे. ही किमया या नवोद्योगांना कशी साधता येते अर्थात याचे उत्तर सोपे नाही, तर खूप गुंतागुंतीचे आहे; पण अशाच प्रकारच्या अमेरिकन कंपनी अॅमेझॉनचे बाजारमूल्य बघितले तर ते १३,५०,००० कोटी रुपयांच्या वरती आहे अर्थात याचे उत्तर सोपे नाही, तर खूप गुंतागुंतीचे आहे; पण अशाच प्रकारच्या अमेरिकन कंपनी अॅमेझॉनचे बाजारमूल्य बघितले तर ते १३,५०,००० कोटी रुपयांच्या वरती आहे त्यामानाने या भारतीय नवोद्योगांना अजून मोठा पल्ला गाठायचा आहे. नवीन युगातील तंत्रज्ञानाच्या विकासाबरोबर हे नवोद्योग वाढीला लागले आहेत. यांचे बाजारमूल्य एवढे मोठे असण्याचे महत्त्वाचे एक कारण म्हणजे त्यांचा ग्राहकाशी असणारा थेट संपर्क. अमेरिकेत गुगलचे उदाहरण घ्या. त्याचे बाजारमूल्य २१,९५,००० कोटी रुपयांच्या आसपास आहे. चीनमध्ये अलिबाबा नावाचा असाच नवोद्योग. १९९९ साली स्थापन झालेल्या या कंपनीचे आजचे बाजारमूल्य आहे १२,५०,००० कोटी रुपयांचे. अर्थात हे प्रचंड आकडे व बाजारमूल्य हे भारतीय तंत्रज्ञ व उद्योजकांनाही आकर्षित करीत असतात. फ्लिपकार्ट, स्नॅपडील ही त्याची भारतीय उदाहरणे आहेत.\nत्या मूल्यवृद्धीच्या प्रचंड आकर्षणामुळे आज म्हणूनच जगात व भारतातही नवोद्योगांचा कुंभमेळा भरला आहे. अगद�� शनिवार-रविवार एखादी कल्पना सुचावी, महिन्याभरात थोडेसे स्वत:चे पैसे टाकून त्याकरिता लागणारा तंत्रज्ञान फलाट बांधून घ्यावा व बाजारात निधी उभा करायला धाव घ्यावी अशी कुंभमेळ्यागत परिस्थिती बाजारात दिसत आहे. मी स्वत: काही जोखीम निधी चालवतो. अगदी लहान प्रमाणात नवोद्योगांना चालना देण्यासाठी पूर्ण तंत्रज्ञानआधारित, रूढीगत तंत्रज्ञानाला छेद देणाऱ्या कल्पनांना आम्ही वाव देतो. पण तंत्रज्ञानावर आधारित या बहुतेक उद्योजकांना पुढील पाच वर्षांत बाजारमूल्यात निदान फ्लिपकार्टशी किंवा अलिबाबाशी स्पर्धा करण्याची म्हणजेच अतिश्रीमंतीची स्वप्ने पडलेली असतात. अशा केवळ बाजारमूल्यांच्या अचाट स्वप्नांनी आलेल्या बहुतेक तरुण-तरुणींना बहुधा नकार देण्याचीच वेळ येते. कारण कल्पना सुचली याला महत्त्व नसते तर या कल्पनेचे मूल्यात कसे रूपांतर करता येईल याचा पक्का विचार मनात असणे हेही महत्त्वाचे असते.\nआजवरच्या अनुभवातून हा नवोद्योग उत्सुक तरुणवर्गाला काही महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे स्वत:ला देण्याची गरज आहे. प्रथमत: तुम्हाला सुचलेली कल्पना ही इतर कोणाला सुचली का नसेल तर का नाही नसेल तर का नाही असेल तर त्यांनी ती सोडून का दिली असेल तर त्यांनी ती सोडून का दिली या प्रश्नांच्या उत्तरांतून आपले स्वत:चेच शिक्षण होते. पुढचा प्रश्न हा की आपल्या या कल्पनेतून काही क्रांतिकारक तंत्रज्ञान उभे राहू शकेल का या प्रश्नांच्या उत्तरांतून आपले स्वत:चेच शिक्षण होते. पुढचा प्रश्न हा की आपल्या या कल्पनेतून काही क्रांतिकारक तंत्रज्ञान उभे राहू शकेल का ते तसे नसेल तर अशा प्रकारच्या कोणालाही जमणाऱ्या तंत्रज्ञानावर गुंतवणूकदार कसे पैसे टाकतील, हा प्रश्न सुटला तर मग पुढचा प्रश्न. आपल्या या कल्पनेमुळे ग्राहकाला काही नवीन मिळणार आहे, की आता मिळते त्यात थोडी सुधारणा होणार आहे ते तसे नसेल तर अशा प्रकारच्या कोणालाही जमणाऱ्या तंत्रज्ञानावर गुंतवणूकदार कसे पैसे टाकतील, हा प्रश्न सुटला तर मग पुढचा प्रश्न. आपल्या या कल्पनेमुळे ग्राहकाला काही नवीन मिळणार आहे, की आता मिळते त्यात थोडी सुधारणा होणार आहे नवीन मिळणार असेल तर गुंतवणूकदार पैसा देण्यास अधिक उत्सुक असतात. या प्रश्नाचे उत्तर मिळाले की पुढचा प्रश्न योग्य वेळेची निवड करण्याचा. आज ही कल्पना बाजारात घेऊन जायची योग्य वेळ आहे का, या प्रश्नाचे होकारार्थी कारणांसहित उत्तर मिळाले तर पुढचा प्रश्न- आपली ही कल्पना बाजारात आपली मक्तेदारी निर्माण करू शकेल की आपण उद्योग सुरू करताच अनेक उद्योजक अशा प्रकारची कल्पना घेऊन बाजारात येऊ शकतील नवीन मिळणार असेल तर गुंतवणूकदार पैसा देण्यास अधिक उत्सुक असतात. या प्रश्नाचे उत्तर मिळाले की पुढचा प्रश्न योग्य वेळेची निवड करण्याचा. आज ही कल्पना बाजारात घेऊन जायची योग्य वेळ आहे का, या प्रश्नाचे होकारार्थी कारणांसहित उत्तर मिळाले तर पुढचा प्रश्न- आपली ही कल्पना बाजारात आपली मक्तेदारी निर्माण करू शकेल की आपण उद्योग सुरू करताच अनेक उद्योजक अशा प्रकारची कल्पना घेऊन बाजारात येऊ शकतील तुमची कल्पना जेवढी अद्वितीय तेवढी तुमची मक्तेदारी मजबूत व म्हणूनच तुमचे बाजारमूल्यही चढे. म्हणजेच गुंतवणूकदार तुमच्या कल्पनेवर पैसा लावण्यास उत्सुक असतील. हे सगळे प्रश्न व्यवस्थित सोडवल्यावर पुढचा प्रश्न- तुमच्याकडे योग्य माणसे कामाला आहेत का तुमची कल्पना जेवढी अद्वितीय तेवढी तुमची मक्तेदारी मजबूत व म्हणूनच तुमचे बाजारमूल्यही चढे. म्हणजेच गुंतवणूकदार तुमच्या कल्पनेवर पैसा लावण्यास उत्सुक असतील. हे सगळे प्रश्न व्यवस्थित सोडवल्यावर पुढचा प्रश्न- तुमच्याकडे योग्य माणसे कामाला आहेत का तुमच्यासारखी हुशार, उत्साहित, केवळ याच कल्पनेवर लक्ष केंद्रित करणाऱ्या कुशल लोकांना आकर्षित करणे व त्यांना आपल्याबरोबर नेणे हे सर्वात महत्त्वाचे व कठीण काम आहे. हे सर्व होऊन तुम्ही तुमचे उत्पादन किंवा सेवा बाजारात आणलीत तर त्याचे वितरण कसे करणार आहात तुमच्यासारखी हुशार, उत्साहित, केवळ याच कल्पनेवर लक्ष केंद्रित करणाऱ्या कुशल लोकांना आकर्षित करणे व त्यांना आपल्याबरोबर नेणे हे सर्वात महत्त्वाचे व कठीण काम आहे. हे सर्व होऊन तुम्ही तुमचे उत्पादन किंवा सेवा बाजारात आणलीत तर त्याचे वितरण कसे करणार आहात याचा संपूर्ण आराखडा तुमच्याकडे असणे जरुरीचे आहे. तुम्ही बाजारात आणणार आहेत ते उत्पादन वा सेवा पुढील निदान १० ते २० वर्षे बाजारात विकली जाईल का याचा संपूर्ण आराखडा तुमच्याकडे असणे जरुरीचे आहे. तुम्ही बाजारात आणणार आहेत ते उत्पादन वा सेवा पुढील निदान १० ते २० वर्षे बाजारात विकली जाईल का अल्पायुषी उत्पादनांवर गुंतवणूकदार म���ळीच पैसा लावत नाहीत अल्पायुषी उत्पादनांवर गुंतवणूकदार मुळीच पैसा लावत नाहीत या व अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आपण स्वत: प्रामाणिकपणे देणे जरुरीचे आहे.\nमुळात नवीन कल्पना ही आपल्या अनुभवावर व संशोधनावर अवलंबून असते. या कल्पनेतून येणारे उत्पादन वा सेवा बाजारात कोणाला पाहिजे हे कळणे जास्त महत्त्वाचे आहे. आजवरच्या तज्ज्ञांच्या निरीक्षणातून हे सिद्ध झाले आहे की आजचे मोठे उद्योग हे या नवनवीन कल्पनांचे उगमस्थान ठरू शकत नाहीत व म्हणूनच अशा नवीन कल्पना या लहान उद्योगांच्या माध्यमातूनच जन्म घेतात. त्यामुळे कल्पनेपासून मोठय़ा प्रमाणात उत्पादनाची जी एक लांब साखळी असते त्यातील पहिल्या दोन-तीन टप्प्यांवर या नवोद्योगांना अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडता येईल. भारतात संरक्षण विभाग व रेल्वे मंत्रालय तसेच आयात पर्यायाची सर्व देशी उत्पादने यामध्ये या नवोद्योजकांना जर महत्त्वाची भूमिका पार पाडता आली तर त्याचा फायदा भारतीय अर्थव्यवस्थेला होऊ शकेल. आजचे बाजारातले वातावरण, वित्तपुरवठा, सरकारी धोरणे व भारतीयांची उद्योजकता या सर्व आधारे या नवनवीन कल्पनांचा वापर करीत भारतातील संशोधन व नवोद्योजक वाढीस लागावेत याकरिता भारतातील काही शिक्षणसंस्था व महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, गुजरात, केरळ, राजस्थान यांसारखी राज्य सरकारेही पुढे सरसावली आहेत. अशा उद्योगांना सुकर कायदे करून दिले तर त्यांना काही मदत होऊ शकेल. माझ्या मते राज्य सरकारांनी उद्योग पाळणाघरे काढून त्यात भारतीय तरुण पिढीच्या नवोद्योगांना पोषक व्यवस्था करणे गरजेचे आहे. असे नवोद्योजकच स्वस्त घरांचे तंत्रज्ञान, २४ तास ऊर्जा, शुद्ध पाण्याचा पुरवठा, पर्यावरणसुलभ कचरा आयोजन अशा भारतीय समाजाला भेडसावणाऱ्या समस्यांना सोडवणाऱ्या कल्पना मांडून त्यातून नवीन उद्योग काढतील. भारतीय बाजारपेठ बघता अशा नवोद्योजकांना परदेशी गुंतवणूकदारही मिळतील आणि सर्वसामान्य भारतीय माणसाच्या समाधानाबरोबर अर्थ व मूल्यवृद्धीत भारतीय नवउद्योजक जगात आघाडीवर राहतील, अशी मला खात्री आहे. मला वाटते असे उद्योग हे केवळ वितरण करणाऱ्या व भरमसाट मूल्ये असणाऱ्या कंपन्यांपेक्षा जास्त हवेहवेसे वाटतील\nउद्योगसमूहांची ‘राजनीती’ राजकीय पक्षांच्या मुळावर\nजलस्त्रोत दूषित करणाऱ्या उद्योगांच्या दंडात दीड पट वाढ\nऔरंगाबाद शहरासह उद्योगांच्या पाणीपुरवठय़ात १० टक्के कपात\nनव्याचा शोध घ्यायला आवडते\nलेखक अर्थ-उद्योग धोरणांची दिशा ठरवणाऱ्या अनेक संस्था-संघटनांचे पदाधिकारी असून एका उद्योजकीय सल्ला-कंपनीचे अध्यक्ष आहेत. त्यांचा ई-मेल deepak.ghaisas@gencoval.com\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nउद्योगसमूहांची ‘राजनीती’ राजकीय पक्षांच्या मुळावर\nजलस्त्रोत दूषित करणाऱ्या उद्योगांच्या दंडात दीड पट वाढ\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n'वॉन्टेड' आरोपी शेजारी उभा होता, पोलीस पोस्टर लावत बसले\n'आमच्या घरात मुली आहेत, काँग्रेसला येण्यास सक्त मनाई आहे'\nलग्नाच्या दुसऱ्या दिवशीच मित्रांसोबत मिळून पत्नीवर सामूहिक बलात्कार\nसाधा धक्का लागला म्हणून ट्रेनखाली दिलं ढकलून, महिला प्रवाशाला अटक\nआज इंदिरा गांधी असत्या तर मी काँग्रेसमध्ये असतो-शत्रुघ्न सिन्हा\nकोरेगाव भीमा हिंसाचाराशी आंबेडकरी आणि हिंदुत्त्ववादी संघटनांचा संबंध नाही, सत्यशोधन समितीचा अहवाल\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nमुन्ना यादवला सर्वोच्च न्यायालयातून तात्पुरता जामीन\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nमहापालिकेच्या ३४ मराठी शाळा बंद\nजिल्ह्य़ात ६८ अपघात स्थळे\nकर्नाक पूल पाडण्यास उच्च न्यायालयाचा हिरवा कंदील\nनेहरू विज्ञान केंद्रातील ‘दि एनर्जी बॉल’ नव्या ढंगात\n‘फटका चोरां’ची दहशत कायम\nवाढलेल्या तापमानात विजेविना घामाघूम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00395.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://yetaajaataa.blogspot.com/2010_10_01_archive.html", "date_download": "2018-04-24T18:23:24Z", "digest": "sha1:LMXVNTER4PFEDM5TW2VKXMLKHURYTTRO", "length": 10134, "nlines": 259, "source_domain": "yetaajaataa.blogspot.com", "title": "येता जाता: October 2010", "raw_content": "\n'तुष्की नागपुरी' च्या येताजाता ब्लाग वर आपले स्वागत आहे. या सर्व कविता सोबत दिलेल्या छायाचित्राच्या अनुषंगाने सुचलेल्या कविता आहेत. छायाचित्र डोळ्यासमोर आले त्या वेळेला काहीच न ठरवता जे लिहिल्या गेले त्या या कविता आहेत. सर्व छायाचित्र उपलब्ध करून देण��ऱ्यांचा तुष्की नागपुरी मनःपूर्वक आभारी आहे.\nमंगळवार, २६ ऑक्टोबर, २०१०\nसांगू कसे तुला मी\nए सावळ्या मुली गं\nसांगू कसे तुला मी\nमाझाच मी न उरलो\nझालो पुरा तुझा मी \nझुरतो तुझ्या विना मी \nजगणे तुझे नि माझे\nजगणे तुझ्या विना गं\nजगणे न मानतो मी \n(सावळ्या मुलीची गाणी / तुषार जोशी, नागपूर)\nप्रेषक: Tushar Joshi वेळ ११:५५ म.पू. ३ टिप्पण्या:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nखुणा: सावळ्या मुलीची गाणी\nगुरुवार, २१ ऑक्टोबर, २०१०\nसारा जन्म गेला वाया \n(सावळ्या मुलीची गाणी / तुषार जोशी, नागपूर )\nप्रेषक: Tushar Joshi वेळ ११:२० म.पू. २ टिप्पण्या:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nखुणा: सावळ्या मुलीची गाणी\nनवीनतर पोस्ट्स जरा जुनी पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: पोस्ट (Atom)\nपाहिले होते तुला मी\nतुझे नाव मनात येताच\nअनुवाद - मराठी कविता का हिंदी अनुवाद\nशब्द चित्र - हिंदी कविताएँ\nदीप्ती सूर्वे जाधव (2)\nसावळ्या मुलीची गाणी (3)\nसांगू कसे तुला मी\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nसाधेसुधे थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00396.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "http://www.quest.org.in/content/quest-maharashtra-balshikshan-parishad-oct-27-28-2017", "date_download": "2018-04-24T18:16:49Z", "digest": "sha1:2VSHOLXWNNTZDIEXL6WXRFZFO5E6PNJS", "length": 3109, "nlines": 34, "source_domain": "www.quest.org.in", "title": "QUEST @ Maharashtra Balshikshan Parishad, Oct. 27-28, 2017 | Quality Education Support Trust", "raw_content": "\nक्वेस्ट टीमने गाजवले यावेळचे 'महाराष्ट्र बालशिक्षण परिषद'चे अधिवेशन\nमहाराष्ट्र बाल शिक्षण परिषदेचे 24 वे अधिवेशन दि.27-28 ऑक्टोबर 2017 ला पुणे (सांगवी) येथे पार पडले. ‘बालशिक्षणाचे तंत्र व तंत्रज्ञान’ हा विषय होता. या परिषदेसाठी महाराष्ट्रातून अनेक संस्थांमधील कार्यकर्ते आले होते. क्वेस्ट मधून रूपाली पाटील यांनी ` इंग्रजी माध्यमाकडून मराठी माध्यमाकडे` हा शोधनिबंध सादर केला.त्याला जोडूनच अंकुर प्रकल्पामध्ये चालणाऱ्या बालशिक्षणाच्या कामाबद्दल छोटी फिल्म दाखवण्यात आली. दुसऱ्या दिवशीच्या दुपारच्या सत्राचे अध्यक्ष नीलेश निमकर होते. त्यांनी आपल्या भाषणात तंत्रज्ञान हे शिक्षकाला पर्याय नसून त्याचे शिकवणे सुलभ व्हावे यासाठी मदत करणारे आहे हे मांडले. त्यानंतर गोष्टरंगच्या टीम ने तीन गोष्टी उपस्थितांसाठी सादर केल्या, आणि सर्व प्रेक्षकांनी वय विसरून त्या गोष्टींचा आनंद लुटला", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00398.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "http://mahabatmi.com/entertainment/", "date_download": "2018-04-24T18:14:09Z", "digest": "sha1:4ULEAEOHBCMYSKGS6I5AXJSMWJVYUNWD", "length": 56243, "nlines": 463, "source_domain": "mahabatmi.com", "title": "मनोरंजन - Mahabatmi", "raw_content": "\nमुंबई – पुणे – मुंबई\nमुंबई – पुणे – मुंबई\nटॉपलेस होऊन रस्त्यामध्ये बसली हिरोइन\n​केवळ ५०० रूपये घेऊन मुंबईत आली होती दिशा पटनी\nवास्तववादी व्यक्तींच्या कर्तृत्वाची जाणीव करुन देणारा पुरस्कार\nसीडीआर प्रकरणात अभिनेत्री कंगना आणि आयेशा श्रॉफचे नाव\nचैत्र चाहूल पुरस्कार जाहिर\nनवाजुद्दीन सिद्दीकीवर पत्नीची हेरगिरी करण्याचा आरोप\nपोलिसांनी हॉटेलचा मजला केला सील, श्रीदेवी मृत्यूबाबत संशय\nटॉपलेस होऊन रस्त्यामध्ये बसली हिरोइन\nहैदराबाद : साउथ चित्रपटांची अभिनेत्री श्री रेड्डीने कास्टिंग काउचचे गंभीर आरोप लावले आहेत. तिने फिल्म चेंबर ऑफिसच्या बाहेर टॉपलेस होऊन आंदोलन केले. ही अभिनेत्री ब-याच...\n​केवळ ५०० रूपये घेऊन मुंबईत आली होती दिशा पटनी\nबागी2’च्या धमाकेदार ओपनिंगनंतर दिशा पटनी हिचा आनंद गगणात मावेनासा झाला आहे. पहिल्याचदिवशी बॉक्सआॅफिसवर २५.१० कोटी कमाई करून ‘बागी2’ने रेकॉर्ड केला आहे. गत तीन दिवसांत...\nवास्तववादी व्यक्तींच्या कर्तृत्वाची जाणीव करुन देणारा पुरस्कार\nमुंबई, प्रतिनिधी - चैत्र चाहूलच्या वतीने विविध क्षेत्रातील व्यक्तिंना देण्यात येणारे ध्यास सन्मान व रंगकर्मी सन्मान म्हणजे वास्तववादी व्यक्तीच्या कर्तृत्वाची जाणीव करुन देणारे पुरस्कार...\nसीडीआर प्रकरणात अभिनेत्री कंगना आणि आयेशा श्रॉफचे नाव\nमुंबई-बेकायदेशीरपणे कॉलचा तपशील (सीडीआर) मिळवल्याप्रकरणी आता अभिनेत्री कंगना रनौत आणि जॅकी श्रॉफची पत्नी आयेशा श्रॉफचे नाव समोर येत आहे. पोलिसांच्या मते, दोन वर्षांपूर्वी कंगनाने...\nचैत्र चाहूल पुरस्कार जाहिर\nलेखक दत्ता पाटील यांना रंगकर्मी सन्मान तर ज्येष्ठ कला दिग्दर्शक अविनाश गोडबोले यांना ध्यास सन्मान चैत्र चाहूल तर्फे दरवर्षी दिल्या जाणाऱ्या रंगकर्मी सन्मान आणि ध्यास सन्मान...\nनवाजुद्दीन सिद्दीकीवर पत्नीची हेरगिरी करण्याचा आरोप\nमुंबई:महाराष्ट्रातील ठाणे क्राइम ब्रांचने कॉल डिटेल रेकॉर्ड(सीडीआर)प्रकरणात नवाजुद्दीन सिद्दीकीची चौकशी करण्याचे आदेश काढले आहे.सिद्दीकीवर त्याच्या पत्नीची हेरगिरी करण्याचे आरोप आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ठाणे पोलिसांनी...\n‘झी युवा’ वाहिनीवरील ‘���ापमाणूस’ या लोकप्रिय मालिकेच्या सेटवर रंगपंचमी साजरी करण्यात आली. सुयश टिळक, पुजा पवार, पल्लवी पाटील, नम्रता आवटे, मयूर खांडगे, श्रुती अत्रे,...\nपोलिसांनी हॉटेलचा मजला केला सील, श्रीदेवी मृत्यूबाबत संशय\nपौर्णिमेच्या ५ दिवस आधीच अमावस्या आली.शनिवारी मध्यरात्री फिल्मी जगताची‘चांदणी’मावळली.श्रीदेवींना पाहताच अनेकांच्या काळजाचा ठोका चुकायचा.अशा या‘चंद्रमुखी’च्या हृदयाची धडकन दुबईत मध्यरात्री थांबली.जीवनात काही‘लम्हे’असे येतात की कुणाची‘जुदाई’मन...\n‘थार’च्या वाळवंटात रंगणार ‘राग’स्थान’ महोत्सव ४०हून अधिक देशांतील कलावंत एकाच व्यासपाठीवर\n४०हून अधिक देशांतील कलावंत एकाच व्यासपाठीवर मुंबई-- जगाच्या कानाकोपऱ्यातून हजारो किलोमीटरचा रस्ता कापून येणाऱ्या सर्जनशील कलावंतांना तसेच कलेची उत्तम जाण असणाऱ्यारसिकांना एकाच व्यासपीठावर एकत्र येता यावे, आणि कलेची देवाणघेवाण व्हावी, या हेतून सुरू झालेला ‘राग’स्थान’ महोत्सव यंदा थारच्या वाळवंटात...\nविविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल ‘ब्रँड व्हिजन’ पुरस्काराने गौरव\nअभिनेत्री शिल्पा शेट्टीसह दिग्दर्शक मधुर भांडारकरसह अनेक सिने कलाकारांचा ‘द एक्स्ट्राऑर्डिनेअर’ पुरस्काराने सन्मान मुंबई- विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना ‘बँड व्हिजन’ पुरस्काराने मंगळवारी गौरवण्यात...\nपद्मावत – काव्य ते चित्र”\nअक्षय कदम संजय लीला भन्साळी. नाव मोठं अन् लक्षणही मोठच(पुन्नशः वाचा). पद्ममावतीसाठी त्याने फ्रेम टू फ्रेम घेतलेली मेहनत हेच साध्य करतं. तुम्ही जसे थियेटर मध्ये शिरता,...\nराजस्थान, मध्यप्रदेश, गुजरात आणि गोव्यात पद्मावत प्रदर्शित होणार नाही\nनवी दिल्ली : संजय लिला भन्साळी दिग्दर्शित पद्मावत सिनेमाला करणीसेनेकडून होणारा हिंसक विरोध अजूनही कमी होत नसल्याने चार राज्यांमध्ये हा सिनेमाच तुर्तास प्रदर्शित न करण्याचा...\nहॉलिवूड अभिनेत्री मेरिल स्ट्रीप यांना ‘द पोस्ट’साठी 21वं ऑस्कर नामांकन\nजगप्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री मेरील स्ट्रीप यांनी एक नवा विक्रम रचलाय. द पोस्ट या चित्रपटासाठी त्यांना ऑस्करचं नामांकन मिळालं. हे त्यांचं २१वं नामांकन आहे. आणि...\nमुंबई : संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘पद्मावत’ला देशभरातील अनेक राज्यांमध्ये करणी सेनेने विरोध ���ेलेला असतानाच आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या वादात उडी घेतली असून...\nपद्मावत’ सिनेमाला सुप्रीम कोर्टाचा हिरवा झेंडा\nनवी दिल्ली – सुप्रीम कोर्टाने पुन्हा एकदा पद्मावत सिनेमाला हिरवा कंदिल दाखवला आहे. राजस्थान आणि मध्य प्रदेश या दोन्ही राज्यांनी सिनेमा विरोधात सुप्रीम कोर्टामध्ये...\nछोट्या पडद्यावर प्रसिद्ध बालकराकाराचा रेल्वे अपघातात मृत्यू\nमुंबईः मराठी वाहिन्यावरील कुंकू मालिकेत गण्याची भूमिका साकारणारा उदयोन्मुख कलाकार प्रफुल्ल भालेराव याचे अपघाती निधन झाले. सोमवारी पहाटे मालाड रेल्वे स्थानकाजवळ त्याचा मृतदेह सापडला....\nसाऊथची आयटम गर्ल आता हिंदी सिनेमात झळकणार\nमुंबई: साउथची मलाइका तसेच आयटम गर्ल म्हणून ओळख असलेली हिना पांचाळ नव्या वर्षात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हिंदू-मुस्लीम समाजातील दोघांच्या प्रेमकथेवर आधारित चित्रपटात ती...\nमल्लिका शेरावत आर्थिक अडचणी, घरभाडे थकले\nपॅरिस - आपल्या हॉट, मादक अदांमुळे नेहमीच चर्चेत असणारी बॉलिवूड अभिनेत्री मल्लिका शेरावतची पॅरिसमधल्या राहत्या घरातून हकालपट्टी करण्यात आल्याचे वृत्त बीबीसीने दिले आहे. मल्लिका तिचा...\nअजय देवगणच्या नावाने अभिनेत्री अनारा गुप्ताने 45000 लोकांना 200 कोटींना गंडवले\nमुंबई बॉलिवूड अभिनेता अजय देवगन सोबत चित्रपट बनवणार असल्याचे सांगुन 45 हजार लोकांकडून 200 कोटी उकळल्याचे धक्कायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणात भोजपूरी...\nशशी कपूर यांचे निधन\nमुंबई : बॉलिवूडचा चॉकलेट हिरो अशी ओळख असलेले ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर यांचं निधन झालं आहे. वयाच्या 79 व्या वर्षी प्रदीर्घ आजारामुळे शशी कपूर...\nबॉलिवूडमध्ये कास्टींग काऊचचा आणखी एक प्रकार उघड\nमुंबई- एका टीव्ही अ‍ॅक्ट्रेसने कास्टींग काऊचचा आरोप करून खळबळ उडवून दिली आहे. एका प्रथीतयश दिग्दर्शकाने आपल्याकडे शरीरसुखाची मागणी केली होती, असे तिने सोशल मीडियावर...\nरात्र महाविद्यालयांसाठी झेवियरमध्ये पार पडला अनोखा कार्यक्रम\nमुंबईः सेंट झेवियर कॉलेजमध्ये 25 नोव्हेंबर रोजी देशभरातील रात्र महविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी खास कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाचे नाव होते सितारे. राष्ट्रीय पातळीवरील या स्पर्धेसाठी देशभरातून...\nश्री क्षेत्र देवगड येथे दत्तजन्म महोत्सवास उद्यापासून सुरुवात\nप्रतिनिधी - भ���गवत दाभाडे अहमदनगर उद्या दि.२७ नोव्हेंबर पासून सुरु होणाऱ्या दत्त जयंती महोत्सवास सुरुवात होणार असून याबाबत सर्व तयारी अंतिम टप्प्यात आहे.रविवार दिनांक ३ डिसेंबर...\nझहिर आणि सागरिका अडकले विवाहबंधनात\nमुंबई : क्रिकेटर झहीर खान आणि बॉलिवूड अभिनेत्री सागरिका घाटगे आज विवाहबद्ध झाले. आज नोंदणी पद्धीने त्यांनी विवाह केला. या विवाहाचे फोटो झहिरची मैत्रीण अंजना शर्माने...\nचेन्नईः तमिळ चित्रपट निर्माते-दिग्दर्शक बी. अशोक कुमार यांनी चेन्नईतील अलवरथिरुनगर येथील राहत्या घरी आत्महत्या केली. मदुराई येथील भांडवलदाराने धमकावल्यामुळे आपण हे पाऊल उचलत असल्याचे त्यांनी...\nदीपिकाच्या आई-वडिलांना पोलिस संरक्षण\nबंगळुरु(वत्तसंस्था): पद्मावती चित्रपटावरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर अभिनेत्री दीपिका पादुकोणच्या आई-वडिलांना पोलीस संरक्षण देण्यात आले आहे. दीपिकाच्या बंगळुरुमधील घराबाहेर पोलीस तैनात करण्यात आले आहेत....\nबंदगी कालराचा आॅडिशन व्हिडीओ व्हायरल\nमुंबई टीव्हीवरील सर्वाधिक वादग्रस्त रिअ‍ॅलिटी शो ‘बिग बॉस-११’ची सर्वाधिक हॉट स्पर्धक बंदगी कालरा सध्या पुनीश शर्मासोबतच्या वाढत्या जवळीकतेमुळे भलतीच चर्चेत आहे. दोघेही या शोमध्ये...\nसरकारच्या छत्रछायेखाली सर्वांचे दुकानं चालू – शबाना आझमी\nसेंन्सर बोर्डाने काही तांत्रिक बदलांसाठी‘पदमावती’ चित्रपटाचा अर्ज निर्मात्यांकडे परत पाठवला आहे. मात्र खरच तांत्रिक बदलांसाठी की आगामी निवडणूकांमध्ये फायदा मिळावा यासाठी हा निर्णय घेण्यात आला...\nकास्टिग काउचचे बळी पुरुषही- सनी लिओनी\nहॉलिवूडप्रमाणे बॉलिवूडमधेही कास्टिंग काउच होत असल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. अनेक बॉलिवूड कलाकारांनी आपल्या सोबत झालेले कास्टिंग काउचचे अनुभव जगापुढे सांगितले आहे. त्यातच...\nजीन्स घालते म्हणून मी लग्नाचे मटेरियल नाही काय\nअभिनेत्री रिचा चढ्ढा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. ‘फुकरे रिटर्न्स’ रिलीज होण्याअगोदरच रिचाने सोशल मीडियावर धूम उडवून दिली आहे. तिने वेस्टर्न कपडे परिधान करणाºया...\nपदमावती रिलीज झाल्यास दीपिका पदुकोणचे नाक कापू’ ; करणी सेनेची धमकी\nमुंबई ‘पदमावती रिलीज झाल्यास दीपिका पदुकोणचे नाक कापू’ अशी धमकी करणी सेनेने दिली आहे. दीपिका पादुकोणचा ‘पदमावती’ हा सिनेमा ये��्या १ डिसेंबरला रिलीज होणार...\nरेणुका शहाणेचं छोट्या पडद्यावर पुनरागमन\nबॉलिवुड अभिनेत्री रेणुका शहाणे पुन्हा एकदा छोटा पडदा गाजवताना दिसणार आहे. रेणुका गेल्या अनेक वर्षांपासुन छोट्या पडद्यापासून दूर होती. मात्र आता ती‘खिचडी’या विनोदी मालिकेद्वारे...\nकरिष्मा कपूर करणार दुसऱ्यांदा लग्न\nमुंबईः बॉलिवूड अभिनेत्री करिष्मा कपूर दुसऱ्यांदा लग्न करणार आहे.. सध्याचा तिचा प्रियकर व उद्योगपती संदीप तोष्नीवाल यांच्यासोबत ती संसार थाटणार असल्याचे बोलले जातेय. करिष्माचे...\nअक्षयने खरेदी केले 18 कोटींचे अलिशान घर\nअभिनेता अक्षय कुमारने 18 कोटी रुपये किमतीचे अलिशान घर विकत घेतले आहे. यापूर्वी अक्षय कुमारने मुंबईत अनेक ठिकाणी महागडे घर खरेदी केलेले आहेत. त्याच्या संपत्तीत आणखी...\nप्रद्मावती सिनेमाच्या प्रदर्शनावर टांगती तलवार\n- चित्रपट प्रदर्शित झाल्यास वर्षा बंगल्यावर मोर्चा - राजपूत समाजाने दिला सरकारला इशारा मुंबई - पद्मावती सिनेमा तयार करताना राजपूतांचा अपमना केला असून दिग्दर्शक संजयलिला बन्साली...\nमोदींची नक्कल केल्याने कलावंताची हकालपट्टी\nमुंबई: स्टार प्लस वाहिनीवरील ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’ या कॉमेडी शोचे नवीन पर्व सुरू झाल्यापासून तो विविध कारणांमुळे चर्चेत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींची...\nचीनमध्येही आता मराठी चित्रपटाचा डंका\nमुंबई, कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात मराठी चित्रपटांचे प्रमोशन करण्यासाठी गेल्या दोन वर्षापासून राज्य सरकारच्या पुढाकाराने मराठी चित्रपट कान्स चित्रपट महोत्सवात पोहोचले. एका बाजूला मराठी...\nसनी लिओनीचा ‘नाद खुळा’, खरेदी केली सव्वा कोटीची कार\nमुंबई: सनी लिओनीच्या अदावर फिदा होणारा मोठा वर्ग आपल्याकडे आहे. आॅनलाइन सर्चमध्ये आजही सनी लिओनीचा कोणीही हात धरू शकलेले नाही. सनीने हे ग्लॅमर आपल्या...\nमहागड्या साडीमुळे गौरी खान चर्चेत\nमुंबई- सुपरस्टार शहारूख खानची पत्नी सध्या चर्चेत आहे. एका फॅशन शोमध्ये गौरी खानने परिधान केलेली साडी चर्चेचा विषय ठरली आहे. या साठीची किंमत ऐकून...\nही मॉडेल लग्न न करताच होणार आई\nवृत्तसंस्था: रिअ‍ॅलिटी टीव्ही स्टार किम कर्दाशियां हिची बहीण कायली जेनर सध्या गर्भवती असून, तीदेखील बहिणींप्रमाणेच लग्न न करता आई होणार आहे. रिअ‍ॅलिटी टीव्ही स्टार...\nलातुरची शिक्षिका कौन बनगो करोडपतीमध्ये..\nमुंबई - लातूरच्या जयश्री जाधव या कौन बनेगा करोडपतीमध्ये दाखल झाल्या आहेत. त्यांनी अमिताभ बच्चन यांच्या प्रश्नांना सडेतोड उत्तर देऊन साडेसहा लाख रुपये जिंकले...\nलग्नाआधी सेक्स करणे कॉमन गोष्ट :भूमी पेडणेकर\nमुंबई- बिनधास्त बोलण्यासाठी बॉलिवूडमधील तारका भूमी पेडणेकर हिने चांगलेच अकलेचे तारे तोडले आहेत. तिच्या नुकत्या प्रदर्शित झालेल्या टॉयलेट- एक प्रेम कथा, ‘शुभ मंगल सावधान या चित्रपटामुळे...\nडॉ. मशहुर गुलाटीला स्वाइन फ्लू\nमुंबई- कपील शर्मासोबत गुत्थी तसेच डॉ. गुलाटी यांच्या भूमिका निभावणार कलावंत सुनील ग्रोवरला डेंग्युची लागन झाली आहे. त्याच्यावर मुंबईच्या एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत....\nराज ठाकरे यांची कन्या बॉलवूडमध्ये\nमुंबई : कुटुंबाचा राजकीय नव्हे, तर कलात्मक वारसा उचलत बॉलीवूडमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय मनसे प्रमुख राज ठाकरे यांची कन्या उर्वशी हिने घेतला आहे. आगामी ‘जुडवा २’ या हिंदी चित्रपटातून उर्वशी...\nआयुष्यमान आणि भूमीची कंडोम राइड\nमुंबई : अभिनेता आयुष्यमान खुराणा आणि भूमी पेडणेकर यांचा ‘शुभमंगल सावधान’ हा चित्रपट आज रिलीजझाला. या चित्रपटाच्या प्रमोशनचा एक फोटो आयुष्यमानने इन्स्टाग्रामवर पोस्ट केला असून, त्यामध्ये तो को-स्टार भूमी पेडणेकरला कंडोम राइड घडवित आहे. एका बाइकला कंडोमचा आकार...\nपूनम पांडेच्या साडीतील लूकमुळे चाहते थक्क\nमुंबई : बोल्ड आणि बिंधास्त वागण्यासाठी प्रसिद्ध असलेली पूनम पांडे यावेळेस मात्र चक्क साडीमध्ये दिसली आहे. पूर्ण कपड्यांमधील काही फोटोज तिने अपलोड केल्यामुळे चाहते थक्क झाले आहेत. चाहत्यांना तिचे पूर्ण कपड्यातील फोटो फारसे भावलेले नाहीत....\nबीग बी अमिताभ यांच्याकडून मुंबई स्पीरिटचे कौतुक\nमुंबई : 'मुंबईतील सकाळची भयाण शांतता... आणि आता पुन्हा पाऊस सुरू झालाय... पण मुंबईकरांचं धैर्य काही औरच आहे...जय हिंद', अशा शब्दांत बॉलिवूडचा सुपरस्टार बीग बी अमिताभ बच्चन याने मुंबईकरांच्या स्पीरिटचे कौतुक केले आहे. काल दिवसभर थैमान घालणाऱ्या पावसामुळे मुंबईचे जनजीवन विस्कळीत झाले. अनेक...\nआलिया भट्टचा न्यूड फोटो व्हायरल\nमुंबई : बॉलिवूड तारका दीपिका पादुकोणपाठोपाठ बॉलिवूडची चुलबुली गर्लआलिया भट्ट हिचाही न्यूड फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. मॅक्झिम या सुप्रसिद्ध मॅगझिनच्या कव्हर पेजवर दीपिकाचा न्यूड...\nइंटीमेट सीन्स करताना प्रचंड घाबरलेली मधुरिमा\nमुंबई : नायरा बॅनर्जी अर्थात मधुरिमा या मॉडेल – अभिनेत्रीचा ‘वन नाइट स्टॅण्ड’ हा चित्रपट २०१६ साली आला होता. चित्रपटातील बऱ्याच इंटीमेट सीन्समुळे तो विशेष चर्चेत होता. नायराने हे सीन्स आत्मविश्वासाने केले असावेत, असे पडद्यावर...\nलोपामुद्राने बनविला मातीचा गणपती\nनागपूर : मॉडेल – अभिनेत्री आणि अनेक सौंदर्य स्पर्धा गाजवणारी सौंदर्यवती लोपामुद्रा राऊत खास गणेशोत्सवासाठी नागपुरात तिच्या घरी आली आहे. विशेष म्हणजे गुरुवारी लोपामुद्रा...\nमाधुरी दीक्षित बनविणार मराठी चित्रपट\nमुंबई : अनेक बॉलिवूड स्टार्सनी मराठी चित्रपटनिर्मितीत हात घातल्यानंतर आता धकधक गर्ल माधुरी दीक्षितही याच वाटेवर आहे. माधुरीच्या या पहिल्यावहिल्या मराठी चित्रपटाचं नाव अजून ठरलं नसलं तरी...\nसिनेतारका मीनाकुमारीही होती तिहेरी तलाकची बळी\nमुंबई : तिहेरी तलाकच्या जुमली रुढीतून मुस्लीम महिलांची काल सर्वोच्च न्यायालयाने सुटका केली. त्यामुळे धडाडीच्या मुस्लीम महिलांनी आनंदोत्सव साजरा केला. मात्र स्वातंत्र्यानंतर तब्बल सत्तर...\nगणपतीच्या आगमनासाठी सलमानने रद्द केली शुटींग\nमुंबई- सुपरस्टार सलमान खान आपल्या अभिनयातून चाहत्यांची मने जिंकतोच. शिवाय तो सर्व धर्माचाही आदर करतो. सलमान खानच्या घरी दरवर्षी दीड दीडवासाचे गणपती बसतात. गणपतीचे...\nअभिनेता शहारूख खानची मुलगी रँम्पवर\nमुंबई: किंगखान शहारूख खानची सतरा वर्षीय मुलगी सुहाना सध्या मॉडेल क्षेत्रात उतरण्याच्या तयारीत आहे. नुकतेच लॅकमे कंपनीच्या फॅशन शोमध्ये तिने हजेरी लावून सर्वांना आश्चर्यचा...\n‘कट कट’ करूनही त्यांचा ‘किस’ थांबेना\nमुंबई – काही वेळा एखाद्या सीनच शूट करताना अभिनेते इतके गुंग होऊन जातात की, त्यांना सभोवतालच्या परिस्थितीचे भानच राहात नाही. असाच काहीसा प्रकार 'अ जेंटलमन' सिनेमातील चुंबन दृश्याच्या...\nकिंग खानने घेतली दिलीप कुमार यांची भेट\nमुंबई : ज्येष्ठ सिनेअभिनेते दिलीप कुमार यांना काही दिवसांपूर्वीआयसीयुमध्ये ठेवण्यात आले होते. नुकताच रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. आता त्यांची तब्येत सुधारत असल्याचे पत्नी सायरा बानू यांनी मिडियाला सांगितले...\nपिया’च्या नटखट पहरेदारला रोखण्याची मागणी\nमुंबई : एका १८ वर्षीय तरुणीचे ९ वर्षांच्या मुलाशी लग्न आणि परिस्थितीमुळे निर्माण झालेले रहस्यमय नातेसंबंध, अश्लीलता आदीबाबत चित्रकरण असल्यामुळे सुरुवातीपासून चर्चेत राहिलेल्या सोनी टीव्हीवरील ‘पहरेदार पिया की’ यामालिकेवर बंदी घालण्याची...\nसनी लिओनीचे आणखी एक आयटम सॉग\nमुंबई: संजय दत्त याचा बहुचर्चित भूमी सिनेमात सनी लिओनीने एक आयटम साँग केले असून ट्रिप्पी ट्रिप्पी असे या गाण्याचे नाव आहे. भूमीचा दिग्दर्शक ओमंग...\nबीग बी अमिताभ गोत्यात\nनवी दिल्ली – बॉलिवूडचा बीग बी अमिताभ बच्चन करचुकवेगिरीच्या प्रकरणात गोत्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पनामा पेपर्स प्रकरणाच्या तपासात देशाच्या प्राप्तिकर विभागाने जोरदार मुसंडी मारली...\nटॉयलेट’ने दोन दिवसांत कमावले ३० कोटी\nमुंबई : एका प्रेमी युगुलाचा शौचालयासाठीचा संघर्ष दाखविणाऱ्या 'टॉयलेट - एक प्रेमकथा' या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर जोरदार मुसंडी मारली आहे. केवळ दोन दिवसांत या सिनेमाने तब्बल ३० कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. अभिनेता...\nचक दे इंडिया गर्लचा हॉट अंदाज\nवृत्तसंस्थाः सुपरस्टार शहारूखान याच्यासोबत चक दे इंडिया चित्रपटात भारतीय संघाला विजय मिळवून देण्यात महत्वाची भूमिका बजावणारी गोलकिपर सध्या वेगळ्याच कारणाने चर्चेत आहे. अमेरिकेतील समुद्र...\nबीग बीसोबत नागराजचे बॉलिवूडमध्ये पदार्पण\nमुंबई(वृत्तसंस्था): महानायक बिग बी अमिताभ बच्चन सैराट फेम नागराज मंजुळे यांच्या आगामी चित्रपटात काम करणार आहेत. नागराजने फेसबूकवर यासंबंधी खुलासा केला आहे. गेल्या काही...\nरुद्रम मालिकेतून मुक्ता बर्वे पुन्हा छोट्या पडद्यावर\nमुंबई - काही दिवसांपूर्वी मुक्ता बर्वे हिने तिच्या सोशल प्रोफाइलवर एक व्हिडीओ शेअर केला होता, ज्यात ती ‘तुम्हाला सत्य कळायलाच हवं, मी तुम्हाला सत्य सांगायला हवं’, असं कॅमेऱ्यासमोर...\n..तर संजय दत्त पुन्हा जेलमध्ये\nमुंबई: अभिनेता संजय दत्त सध्या जेलमधून बाहेर आहे. बेकायदा शस्र बाळगल्याप्रकरणी त्याने येरवडा कारागृहात शिक्षा पूर्ण केली आहे. परंतु शिक्षेदरम्यान तो जेलमध्ये कमी आणि...\nमल्लिकाने घेतली फस्ट लेडीची भेट\nवृत्तसंस्थाः अभिनेत्री मल्लिका शेरावत सध्या भलतीच खूष आहे. तिचा आगामी चित्रपट प्रदर्शित होणार आ���े म्हणून नव्हे तर ती अमेरिकेत एका विशेष व्यक्तिला भेटली म्हणून....\nस्वारातीम विद्यापीठातर्फे २४ जुलै ते २ आॅगस्ट दरम्यान संगीत तथा नाट्यकला...\nतीन गीत गायन आणि पाच नाटकांची रसिकांसाठी विशेष मेजवानी उत्तम बाबळे नांदेड :- स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या ललित व प्रोयोगजीवी कला संकुलातर्फे दि.२४ ते...\nसातारा- खंडणीसाठी धमकावल्या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आला. त्यानंतर शुक्रवारी रात्री उशिरा उदयनराजे अचानक साताऱ्यात आले. यावेळी...\nमलिष्काला स्वयंसेवी संघटनांचा पाठिंबा\nमुंबई: आर.जे. मलिष्का आणि शिवसेना यांच्यात झालेल्या वादात आता मुंबईतल्या एनजीओने उडी घेतली आहे. शनिवारी सकाळी मुंबईत मलिष्काला पाठिंबा देण्यासाठी एक रॅली काढण्यात आली,...\nसनी लिओनीच्या चाहत्यांसाठी खुशखबर…सनी आई बनली\nबॉलिवूडची 'बेबी डॉल' अर्थात अभिनेत्री सनी लिओनीच्या चाहत्यांसाठी खुशखबर... सनी आई बनली असून तिने एक मुलगी दत्तक घेतली आहे. सनी व तिचा पती डॅनिअल...\nजय मल्हार फेम देवदत्तनेही मांडली रस्त्याची व्यथा\nमुंबईः आरजे मलिष्काने आपल्या विडंबनपर गितातून मुंबई महापालिकेच्या कारभाराचे वाभाडे काढल्याचे प्रकरण ताजे असताना जय मल्हार फेम देवदत्त नागेनेही रस्त्याच्या दुरवस्थेबद्दल नाराजी व्यक्त करत...\nनेटिझन्सची सर्वात आवडती मादक अदाकारासाठी प्रसिद्ध सनी लिओनी लवकरच आई होणार आहे, तसे तिने संकेत दिले आहेत. मूल होण्याचा आनंद केवढा मोठा आहे, असे...\nतलवारबाजीचा सीन शूट करताना कंगना रणावत जखमी\nहैदराबाद : अभिनेत्री कंगना रणावत मणिकर्णिका : द क्वीन आॅफ झासी या तिच्या आगामी सिनेमाची शुटिंग करताना जखमी झाली आहे. तलवारबाजीचा सीन शूट केला...\nदिलवाले दुल्हनिया ले जाएगेंच्या प्रदर्शनात 22 वर्षानंतर खंड\nमुंबईः येथील मराठा मंदिर सिनेमागृहात मागील बाविस वर्षांपासून दिलवाले दुल्हनिया ले जाऐंगाचा दररोज खेळ सुरू आहे. परंतु सध्या श्रद्धा कपूरचा बेगम चित्रपट प्रदर्शित होणार...\nस्टेजवरच फाटला दयाचा लेंगा\nमुंबई : ‘सीआयडी’फेम दया हा दरवाजे तोडण्यासाठी प्रसिद्ध आहे. मात्र स्वत:चाच लेंगा सावरणे त्याला कठीण झाले होते. त्याचे झाले असे की, एका पुरस्कार सोहोळ्यासाठी तो टीव्हीवर 'वंदे मातरम'वर नृत���य बसवित होता. या गाण्याचं...\nशहरूखकडून सलमानला अनोखी भेट\nबॉलिवूडचा बादशहा शाहरूख खानने सलमान खानला अनोखी वस्तू भेट देऊन सर्वांचे लक्ष वेधून घेतले. शहारूखने आपल्या आगामी चित्रपटातील गाण्याच्या प्रमोशनसाठी सलमानला चक्क नवी कोरी...\nमुबंई- कॉमेडी किंग' कपिल शर्मा आपल्या शोच्या शूटींग दरम्यान सेटवरच बेशुद्ध पडल्याचे वृत्त आहे. परंतु ही अफवा असल्याचे बोलले जात आहे. खरं तर कपिलला एका...\nया अभिनेत्रीकडे झाली होती शारीरिक सुखाची मागणी\nमुंबई– मराठी चित्रपटसृष्टीत काम करण्यासोबतच दक्षिणात्य सिनेमांमध्ये हॉट अंदाजात दिसलेली अभिनेत्री नेहा पेंडसे हिने आजपर्यंत अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे. अभिनेत्री नेहा...\nपाकिस्तानी गायिकेचा ‘जीव रंगला’ मराठीत\nमुंबई- कला, कलावंत यांनी आपली कला सादर करण्यासाठी कुठल्याही सीमारेषा नसतात. याचा प्रत्यय एका पाकिस्तानी गायिकेने गायलेल्या मराठी गाण्यावरून पुन्हा एकदा आला. मुळची युएईतील...\nप्रेक्षकांच्या अपेक्षांचं रिंगण पूर्ण होईल\nप्रेम इंगळे आषाढीमध्ये पंढरपूरच्या विठ्ठलाच्या भेटीसाठी भक्त देशाच्या कानाकोपऱ्यातून पंढरपूरात दाखल होतात. वाखरीचं रिंगण म्हणजे या वारकऱ्यांचा परमोच्च आनंदाचा क्षण... या रिंगणालाच केंद्रबिंदु ठेवून एक...\nवेबसिरिज ‘बॅडमॅन’चीमॉस्को चित्रपट महोत्सवात निवड\nरुपेश दळवी मुंबई - ‘मॉस्को फिल्म फेस्टिव्हलमध्ये ‘इंडियन पॅनोरामा’ विभागासाठी बॉलीवूडमधील बॅडमॅन म्हणून ओळखले जाणारे गुलशन ग्रोव्हर यांच्या वेबसिरिजने परदेशवारी केली. ही वेबसिरिज सध्या प्रेक्षकांचे...\nनाट्यसंमेलनाचा फसलेला तीन दिवसीय प्रयोग\n कुठलीही नाट्य परंपरा नाही. ना थिएटर ना सभागृह. एवढं कशाला साधा सिनेमा पाहण्यासाठी शेजारील बार्शी किंवा सोलापूरा जाण्याची नामुष्की ज्या जिल्ह्यातील नागरिकांवर...\nविनोद खन्ना यांची प्रकृती खालावली\nमुंबई- शरीरात पाण्याची कमतरता निर्माण झाल्याने मुंबईतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलेले ज्येष्ठ अभिनेते विनोद खन्ना यांची प्रकृती सध्या खूपच नाजूक झाली आहे. इतकच...\nरजनीकांतचा ‘बाशा’ चित्रपट २२ वर्षांनी पुन्हा प्रदर्शित होणार\nअक्षय कदम. मुंबई - रजनीकांतच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. १९९५ साली रिलिज झालेला रजनीकांतचा बाशा हा चित्रपट पुन्हा नव्��ाने रिलिज होणार आहे. नगमा, रघुवरन,...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00400.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/vidarbha/murderer-attack-child-13268", "date_download": "2018-04-24T18:24:57Z", "digest": "sha1:37ZLPKSJYNLMR3QMCHMEJQZWFT5E4SBW", "length": 17051, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "murderer attack on child पाचशे रुपयांसाठी चिमुकल्यांच्या गळ्यावर ब्लेड | eSakal", "raw_content": "\nपाचशे रुपयांसाठी चिमुकल्यांच्या गळ्यावर ब्लेड\nगुरुवार, 6 ऑक्टोबर 2016\nनागपूर - पाचशे रुपये उसने न दिल्यामुळे माथे भडकलेल्या युवकाने शेजारी राहणाऱ्या क्रिश डिगांबर वाकोडे (वय सहा) आणि निहारिका डिगांबर वाकोडे (वय तीन) या चिमुकल्यांवर ब्लेडने हल्ला केला. दोन्ही चिमुकल्यांना रक्‍ताबंबाळ अवस्थेत पाहून आरोपी विलास भुजाडे (वय ३२) याने स्वतःच्याही गळ्यावर वार करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही थरारक घटना आज बुधवारी दुपारी चारला मानकापुरातील गीतानगरात घडली. जखमी दोन्ही चिमुकले आणि आरोपीवर मेयो रुग्णालयात उपचार सुरू आहेत.\nनागपूर - पाचशे रुपये उसने न दिल्यामुळे माथे भडकलेल्या युवकाने शेजारी राहणाऱ्या क्रिश डिगांबर वाकोडे (वय सहा) आणि निहारिका डिगांबर वाकोडे (वय तीन) या चिमुकल्यांवर ब्लेडने हल्ला केला. दोन्ही चिमुकल्यांना रक्‍ताबंबाळ अवस्थेत पाहून आरोपी विलास भुजाडे (वय ३२) याने स्वतःच्याही गळ्यावर वार करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही थरारक घटना आज बुधवारी दुपारी चारला मानकापुरातील गीतानगरात घडली. जखमी दोन्ही चिमुकले आणि आरोपीवर मेयो रुग्णालयात उपचार सुरू आहेत.\nडिगांबर वाकोडे हे माजी मंत्री रणजित देशमुख यांच्या बंगल्यावर माळी आहेत. त्यांची पत्नी वैशाली (वय २८) घरीच वाती बनविण्याचे काम करतात. त्यांना क्रिश आणि निहारिका ही दोन अपत्ये आहेत. क्रिश पहिल्या वर्गात तर निहारिका बालवाडीत जाते. त्यांच्या घराशेजारी आरोपी विलास भुजाडे पत्नी विशाखा, दीड वर्षाचा मुलगा राम व भाऊ नितीनसह राहतो. दोघेही भाऊ फर्निचर तयार करण्याच्या व्यवसायात आहेत. विलासने वैशाली यांना पाचशे रुपये उधार मागितले होते. मात्र, त्यांनी नकार दिल्याने बदला घेण्याचे त्याने ठरविले.\nबुधवारी दुपारी क्रिश आणि निहारिका घरासमोर खेळत होते. दोघांनाही त्याने घराच्या गच्चीवर नेले. तेथे ब्लेडने दोघांच्याही गळ्यावर, हातावर, मानेवर आणि पोटावर वार करून त्यांचा खून करण्याचा प्रयत्न केला. दोघेही रक्‍ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर त्याने पहिल्या मजल्यावरील गच्चीवरून उडी घेत पळ काढला. पळताना त्याने स्वतःच्याही गळ्यावर वार करून आत्महत्येचा प्रयत्न केला. हा प्रकार शेजाऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी दोन्ही चिमुकल्यांना मेयोत दाखल केले. नागरिकांनी पोलिस नियंत्रण कक्षाला फोन करून माहिती दिली. त्यानंतर तब्बल दीड तासानंतर पोलिस घटनास्थळावर पोहोचले. पोलिसांनी आरोपी विलासला अटक करून उपचारार्थ मेयोत दाखल केले आहे.\nदुर्गोत्सवामुळे चौकात मंडपात भजन सुरू होते. तेथे क्रिश आणि निहारिका हे दोघेही गेले. विलासने भजनातून दोन्ही मुलांना घरी आणले. कट रचल्यानुसार त्याने नवीन चार ब्लेड आणले होते. त्याने दोन्ही मुलांना छतावर नेले. तेथे प्रथम निहारिकाच्या गळ्यावर आणि मानेवर वार केले. त्यानंतर क्रिशवरही वार केले. चिमुकल्यांच्या आवाजाने त्यांची आई बाहेर आली. ती लगेच छताकडे धावली. तर दोन्ही मुले रक्‍ताच्या थारोळ्यात होती. विलासने लगेच पहिल्या माळ्यावरून उडी घेऊन पळ काढला.\nदोन्ही कुटुंबाचे गाढे संबंध\nडिगांबर वाकोडे व वैशाली यांच्याशी विलास भुजाडेच्या कुटुंबाचे चांगले संबंध होते. विलास पत्नी विशाखा, दीड वर्षाचा मुलगा राम व भाऊ नितीनसह राहतो. ते दोघेही भाऊ फर्निचर बनविण्याचा व्यवसाय करतात. विलासची वैशाली हिच्याशी मैत्री होती. त्यांचय दोन्ही मुलांचे नेहमी विलासच्या घरी येणे असायचे. मात्र, पाचशे रुपयांवरून वैशाली आणि विलासमध्ये वाद झाला. त्यामुळे ही घटना घडली.\nक्रिशने बहिणीला घेतले मिठीत\nविलासला दारू पिण्याची सवय होती. बहीण- भावाला विलासने छतावर नेले. खिशातून ब्लेड काढून निहारिकावर हल्ला करणे सुरू केले. बहिणीला वाचविण्यासाठी क्रिशने धाव घेतली. त्याने बहिणीला मिठीत घेतले. त्यामुळे विलासने क्रिशवरही ब्लेडने वार केले. निहारिका लगेच बेशुद्ध पडली तर क्रिशने मोठमोठ्याने आईला आवाज दिला. क्रिशच्या समजदारीमुळे निहारिकाचे प्राण वाचल्याची चर्चा आहे.\nचालकाच्या गळ्याला चाकू लावून मध्यरात्री वाहनचोरी\nसटाणा - वाहनचालकाच्या गळ्याला चाकू लावून त्याला बेदम मारहाण करत मध्यरात्री रस्त्यावर सोडून तिघांनी वाहनासह पोबारा केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे....\nसरपंचाकडे खंडणीची मागणी; गवळी टोळीचे तिघे अटकेत\nमंचर (पुणे): लोणी (ता. आंब��गाव) गावचे सरपंच यांच्या कडून दीड लाख रुपयांची खंडणी घेऊन उर्वरित तीन लाख 50 हजार रुपयांच्या खंडणीसाठी त्यांना जीवे...\nसांगोल्यात आयपीएल क्रिकेट मॅचवर सट्टा ; मोबाईल, कारसह 39 लाखांचा मुद्देमाल जप्त\nसोलापूर : आयपीएलमधील दिल्ली डेअरविल्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब यांच्यात सुरु असलेल्या मॅचवर सट्टा खेळणाऱ्या आठ जणांवर स्थानिक गुन्हे शाखेच्या...\nअनाथ महिलेला सामाजिक कार्यकर्त्यांच्या माध्यमातून मिळाला निवारा\nनिफाड - गाव नाव माहित नाही, कोणी आणुन घातले याचा थांगपत्ता नाही, त्यातच आपली बोली भाषा अन् तीची भाषा यात कमालीची तफावत यामुळे काय करावे, अशी स्थिती...\nपरीक्षेत कॉपी नेण्यास मनाई केल्याने विद्यार्थ्याचा आत्महत्येचा प्रयत्न\nऔरंगाबाद : परीक्षेत कॉपी नेण्यास मनाई केल्याने विद्यार्थ्याने महाविद्यालयाच्या इमारतीवरून उडी मारण्याची धमकी देत आत्महत्येचा प्रयत्न केला. ही...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00400.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://vastuclass.blogspot.com/2009/10/blog-post_24.html", "date_download": "2018-04-24T18:17:40Z", "digest": "sha1:QFV7N2Q4X3LZIL2OUWZPZNESWOBGDNAC", "length": 14522, "nlines": 99, "source_domain": "vastuclass.blogspot.com", "title": "वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र मार्गदर्शक शिकवणी वर्ग ( VASTU & ASTRO CLASS ): वर्षातुन एकदाच मध्यरात्री १२:०० वाजता येणारे श्री विष्णूपूजन व पाहाटे ब्रम्हमुहूर्तावर शिवपुजना चे महत्त्व.", "raw_content": "वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र मार्गदर्शक शिकवणी वर्ग ( VASTU & ASTRO CLASS )\nविद्वत्वं च नृपत्वं च नैव तुल्यं कदाचन् | स्वदेशे पूज्यते राजा विद्वान सर्वत्र पूज्यते || Don't judge yourself at all; accept yourself and move on from there. तुम्ही स्वयंदिप व्हा \nशनिवार, २४ ऑक्टोबर, २००९\nवर्षातुन एकदाच मध्यरात्री १२:०० वाजता येणारे श्री विष्णूपूजन व पाहाटे ब्रम्हमुहूर्तावर शिवपुजना चे महत्त्व.\nदिपावलीच्या शुभेच्छा, आनंद आणि आतिषबाजी यांचा रंगच काही न्यारा असत���. आपल्या आशा पल्लवित करणारा वर्षातून एकदाच शरदऋतुत कार्तिक शुक्लपक्षात \" वैकुंठ चतुर्दशी\" येते. त्या दिवशी आवळीच्या झाडाखाली विष्णूपुजन केले जाते, ह्या व्रताचा उल्लेख आपणास सहसा शोधुन सापडणार नाही. त्यामुळे हे व्रत लोकप्रिय झालेले नाही. फ़क्त पंचांगात किंवा दैनिक दिनदर्शित ह्या व्रताचा उल्लेख केलेला असतो. पण ही पूजा का करावी हे व्रत केल्याने आपणास कोणते फायदे होतात. ह्याचा उल्लेख आपणास कुठल्याही लेखात सापडणार नाही.\nमी माझ्या कडे येणार्यास जातकांना ह्या व्रता बद्दल सांगून त्यांच्या कडून हे व्रत करुन घेतले आहे. त्याचा फायदा माझ्या जातकांना व त्यांच्या कुटुंबीयांना सुध्दा झालेला आहे. आपण स्वता हे व्रत करुन ह्या व्रताचा अनुभव घ्यावा तसेच दुसर्यां ना ह्या बद्दल माहिती सांगावी ही विनंती.\n३१ ऑक्टोबर २००९ शनिवार रोजी हे व्रत करावयाचे आहे. ह्या दिवशी शनिप्रदोष व वैकुंठ चतुर्दशी एकाच दिवशी आली आहे. ह्या दिवशी सकाळी सुर्योदयाला सूर्याची पूजा करुन संध्याकाळी पुन्हा शिवपूजा करावी. शनिप्रदोषा बद्दल बरीच माहिती प्रसिध्द आहे त्यांमुळे मी प्रदोषा बद्दल लिहीत नाही.\nप्रदोष व्रताची सांगता झाल्यानंतर ह्या व्रताची तयारी करावी, (सामानाची यादी खाली दिली आहे) श्री सत्यनारायण पुजेला जो प्रसाद करतो त्याप्रमाणे सव्वाचे माप घेऊन प्रसाद करावा. पुजेला साधारण रात्री ११:०० वाजता सुरुवात करावी, प्रथम गणेश पूजन, नंतर श्री विष्णूपूजन करावे. ( श्री बा़ळकृष्णाची मूर्ती वापरण्यास हरकत नाही ) प्रथम श्री गणेशाला त्यांच्या रिधी सिध्दी सकट घेऊन व नंतर श्रीविष्णु / श्रीबाळकृष्ण ह्यांना अभ्यंग स्नान घालुन पुजेला सुरुवात करावी. जर श्री विष्णुसहस्त्र नाम येत असल्यास ते म्हणावे किंवा श्री विष्णवे नमः हा मंत्र म्हणुन ११ / १०८ / १००८ तुळशीची पाने वहावीत. नंतर नैवैद्य दाखऊन उपवास सोडावा. हे करत असताना ब्रम्हमुहूर्त ची वेळ होते. त्यावेळी पुन्हा आंघोळ करुन शिवपुजन करावे. ह्या साठी शिवाला बेल व दूधपाण्याचा अभिषेक करावा.\nआवळीचे झाड नर्सरीत विकत मिळते ते आणून कुंडीत लावावे साधारण पाच एक वर्ष आपण ह्या झाडाखाली विष्णूपूजनाचा आंनद घेऊ शकतो. त्यांनतर हे झाड आपल्या सोसायटीच्या किंवा आपल्या मालकीच्या जमिनीत लावावेत काही वर्षात आवळे खाण्याचा आंनद आपण व सृष्टी��ील प्राणीमात्र ह्याचा उपभोग घेऊ शकतील.\nज्या लोकांना शक्य असेल तर त्यांनी ब्राम्हणा कडून श्री विष्णुपुजन व शिवरुद्र करुन घ्यावा. ज्यांना ही गोष्ट शक्य नसेल त्यांनी आपणास जमेल त्या पध्दतीने श्री विष्णू व शिवाची पुजा करावी पण एक गोष्ट महत्त्वाची हे करताना पुजेआधी संकल्प करणे महत्वाचे आहे.\nअधिक माहिती साठी संपर्क करा. ०९७६८२५४१६३ / +91 09768254163\nश्री विष्णु पूजा यादी --\nचौरंग १ आसन ३\nलाल पीस १ तांदुळ २ किलो\nनारळ ३ फळे ५\nविड्याची पाने ३० सुपारी ३०\nकलश २ ताम्हण २\nपळी-पंचपात्र १ समई २\nनिरांजन १ कापूर आरती १\nअगरबती १ पुडा कापूर १ ड्बी\nकाडेपेटी १ वाती , फुलवाती १ पाकीट\nअत्तर बाटली १ जान्वे जोड १\nहळद - कुंकू १ पाकीट गुलाल १ पाकीट\nअभीर १ पाकीट अष्टगंध १ पाकीट\nरांगोळी १ पाकीट सुट्टे पैसे १०/- चे\nताट २ वाट्या ८\nपातेले १ तेल , तूप पंचाम्रुत\nपंचखाद्य गुळ - खोबरे प्रसाद - शिरा फुली ( जास्त) , बेल , तुळस, दुर्वा\nआंब्याचा डहाळा २ केळीचे खांब ४\nसुतळी ४ बंडल आवळीचे झाड किंवा झाडाची फ़ादि\nघरातील देव - शंख, घंटा, गणपती, बाळकृष्ण\nगुरुजींची महादक्षिणा - ---------- रुपये.\nतुळस १००८ किंवा १०८ वेगळी निवडून ठेवणे.\nप्रसाद तयार करुन ठेवणे.\nat १०/२४/२००९ ०१:२२:०० म.उ.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\n२४ ऑक्टोबर, २००९ रोजी २:११ म.उ.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nआमच्याशी संपर्क साधतांना खालील गोष्टी पाळा:-\n१) पत्रात तुमचा भ्रमणध्वनीक्रमांक न विसरता लिहा. तो नसल्यास पत्राची दखल घेतली जाणार नाही. ( vastuclass@gmail.com )\n२) तुमचा प्रश्न मोजक्या शब्दात आणि स्पष्टपणे लिहा.\nराजीव उपाध्ये यांची चिन्तनिका\nअधिजनुकशास्त्र - एक गैरसोईचे विज्ञान\nवास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्र मार्गदर्शन शिकवणी वर्ग\nगेल्या १८ ते २० वर्षे ज्योतिषशास्त्रा आणि वास्तुशास्त्राचा अभ्यास करीत आहे. मला जे काही श्री स्वामी कृपा प्रसादा मुळे प्राप्त झाले आहे ते समाज उपयोगा करता समाजाला देण्यास मी सदैव तप्तरं असेन. पारंपारीक वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, सर्वोतोभद्र चक्र, नक्षत्र ज्योतिषशास्त्र, इत्यादि वर संशोधन केले आहे. विरार येथे वास्तुमार्गदर्शन शिकवणी वर्ग सुरु केले आहेत, पण ज्यांना याचा लाभ घेता येत नाही, त्यांच्यासाठी आता संगणकाच्या माध्यमातुन( Inter Web Blogger ) शिकवणी वर्ग घेण्याचा प्रयत्न केला आहे. संजीव आणि परिवार.\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nवास्तुची व जातकाचे सामर्थ वाढवणारे देवाचे \"देवघर \\...\nप्रवेश व्दाराचा उंबरठा व घरातील मुख्य पुरुष व मुल...\nवास्तू न लाभणे या प्रकाराचे निरीक्षण केल्यावर माझ्...\n\"मन करा रे प्रसना सर्व सिध्दीचे कारण “वास्तु- प्रा...\nमंगळाचा कुज्स्तंभ आणि कालपुरुषाच्या कुंडली व वास्त...\nवर्षातुन एकदाच मध्यरात्री १२:०० वाजता येणारे श्री ...\nभाडेकरुंनी वास्तुदोष कसा घालवावा..\nचला स्व:ता करुया आपल्या जन्म कुंडलीचे वाचन.\nधडा पहिला कुंडलीची ओळख:-\nसाधेसुधे थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00401.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/program/he-pahach/vachal-tar-vachal-with-masala-king-dhananjay-datar-and-arvind-jagtap-282111.html", "date_download": "2018-04-24T18:13:46Z", "digest": "sha1:5F42PNQXCJUVK3RFYR5I3WV2WS7CEMCT", "length": 8660, "nlines": 122, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "वाचाल तर वाचाल : धनंजय दातार आणि अरविंद जगताप यांच्यासोबत", "raw_content": "\nजम्मू-काश्मीर : पुलवामामध्ये चार दहशतवाद्यांचा खात्मा\nवारकऱ्यांची रांगेतून मुक्तता, आता विठुरायाचं टोकनद्वारे दर्शन \nकेरळमध्ये फक्त सचिनच्याच पुस्तकांची लायब्ररी\nजालन्यात सहा लाखांच्या बनावट नोटा जप्त\n,जय वाघानंतर त्याचा बछडा 'जयचंद'ही बेपत्ता\nगणित चुकलं म्हणून शिक्षकाने विद्यार्थ्याच्या तोंडात खुपसली छडी\nऔरंगाबादेत विद्यार्थ्यांना झालं काय, काॅपी पकडली म्हणून आत्महत्येचा प्रयत्न\nकर्जमाफीचा लाभ आता 2001-09 काळातील शेतकऱ्यांनाही मिळणार \nनाणार'चं आतून किर्तन बाहेरून तमाशा झालाय-अशोक चव्हाण\nमुंबईत धावत्या लोकलसमोर ढकलून प्रवाशाची हत्या\nमुंबईत म्हाडा ची ३३०० घरांसाठी सोडत लवकरच\n19 वर्षाचा मराठी तरुण घेणार जैन धर्माची दीक्षा\nजम्मू-काश्मीर : पुलवामामध्ये चार दहशतवाद्यांचा खात्मा\nमहाभियोगाची नोटीस फेटाळण्याचा निर्णय घाईत नाहीतर पूर्ण विचारांती - नायडू\n भाजप आणि काँग्रेसमध्ये 'कांटे की टक्कर', जेडीस ठरणार किंगमेकर\nसंसदेतही कास्टिंग काऊच, रेणुका चौधरींचं खळबळजनक वक्तव्य\nबिग बींची लेक श्वेताच्या ठुमक्यांचा व्हिडिओ व्हायरल\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nसंजय दत्तनं भिकही मागितलीय, 'संजू'च्या टीझरमधून उलगडली अनेक गुपितं\nअश्वमी महेश मांजरेकर झळकणार सलमानसोबत सिनेमात\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसाम�� वधू झाली मराठमोळी सून\nभारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा होणार आई\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nबर्थडे स्पेशल : सचिनचा प्रेरणादायी प्रवास\nपंजाबचा दिल्लीवर शानदार विजय\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\nकेरळमध्ये फक्त सचिनच्याच पुस्तकांची लायब्ररी\nजालन्यात सहा लाखांच्या बनावट नोटा जप्त\n'चौधरींचं वक्तव्य अत्यंत दुर्दैवी'\nव्हेंटिलेटरमध्ये झुरळ जीवावर बेतलं\nबेधडक : महाभियोगाचे राजकारण\nबेधडक : आरपारची लढाई\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\nवाचाल तर वाचाल : धनंजय दातार आणि अरविंद जगताप यांच्यासोबत\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nविशेष कार्यक्रम रिपोर्ताज - वेबसीरिजचे स्पायडरमॅन\nविशेष कार्यक्रम : साय-फाय 'स्पाय'\nवाचाल तर वाचाल : धनंजय दातार आणि अरविंद जगताप यांच्यासोबत\nविशेष कार्यक्रम रिपोतार्ज : बिबट्यांची दुनिया\nस्वानंद किरकिरेंसोबत वाचाल तर वाचाल\n'वाचाल तर वाचाल'मध्ये -गिरीश कुबेर\nजम्मू-काश्मीर : पुलवामामध्ये चार दहशतवाद्यांचा खात्मा\nवारकऱ्यांची रांगेतून मुक्तता, आता विठुरायाचं टोकनद्वारे दर्शन \nकेरळमध्ये फक्त सचिनच्याच पुस्तकांची लायब्ररी\nजालन्यात सहा लाखांच्या बनावट नोटा जप्त\n'चौधरींचं वक्तव्य अत्यंत दुर्दैवी'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00401.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6_%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AD%E0%A5%82", "date_download": "2018-04-24T18:17:12Z", "digest": "sha1:5JT6MTPGAP2LZVOMXT2FKLGPKBCD5DVV", "length": 18664, "nlines": 102, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "गोविंदप्रभू - विकिपीडिया", "raw_content": "\n(गोविंद प्रभू या पानावरून पुनर्निर्देशित)\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nगोविंद प्रभू, अर्थात गुंडम राऊळ, (अन्य नावे: श्री प्रभू ;) हे महानुभाव संप्रदायातील एक गुरू होते. महानुभाव संप्रदायातील पंचकृष्ण संकल्पनेत त्यांची गणना केली जाते. महानुभाव संप्रदायाचे प्रवर्तक व अवतारस्वरूप चक्रधरस्वामी यांचे ते गुरू होते. त्यांचे वास्तव्य अमरावतीजवळील ऋद्धिपूर इथे होते.\nया लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.\nहा स��चा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली आढळल्यास वापरला जातो. कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहावी.\nलेखन ससंदर्भ; तटस्थ, वस्तुनिष्ठ, अधिकतम नि:संदिग्ध, तर्कसुसंगत, समतोल, साक्षेपी- समिक्षीत ससंदर्भ टिकेसह, अद्ययावत ठेवा.\nप्रथम (मी/आम्ही/आपण) अथवा द्वितीय (तू/तुम्ही) पुरुषी लेखन, वाचकाला संबोधन, विशेषणे, आलंकारीकता, कथाकथन वर्णनात्मकता, स्वत:ची व्यक्तिगत मते, भलावण, प्रबोधन, व्यक्ति अथवा समुहलक्ष्य तर्कदोष, प्रताधिकार भंग टाळा.\nलेखात सुयोग्य विभाग बनवा, इतर विकिपीडिया लेखांना अंतर्गत दुवे जोडा, वर्गीकरण करा\nज्याप्रमाणे लीळांच्या माध्यमातून लीळाचरित्र हे चक्रधरस्वामींचे चरित्र प्रकटले आहे, त्याप्रमाणे लीळांच्या माध्यमातूनच श्री प्रभूंचे चरित्रही अवतरले आहे. या ग्रंथाचे नाव आहे ऋद्धिपूरलीळा किंवा श्री गोविंदप्रभू चरित्र लीळा. या ग्रंथात त्यांच्याविषयीच्या अनेक लीळांत 'राऊळ वेडे : राऊळ पिके' असा उल्लेख आला आहे. सांप्रदायिक मान्यतेनुसार त्यांच्यामध्ये दैवी शक्ती होती. त्यांच्याविषयीचे जे प्रसंग या चरित्रग्रंथात वर्णिले आहेत, त्यांच्यांमधून त्यांच्या माहात्म्याच्या खुणा जाणवल्याशिवाय राहत नाहीत [ संदर्भ हवा ]. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य समाजहितासाठी व समाजाच्या कल्याणासाठी व्यतीत केले [ संदर्भ हवा ]. परोपकार हा त्यांचा स्थायिभाव होता [ संदर्भ हवा ]. ऋद्धिपूरलीळेतील दोन-तृतीयांशांहून अधिक लीळांतून गोविंद प्रभूंची परोपकारी वृत्ती प्रकटते. त्यांच्या कार्यातून समाजाच्या सर्व घटकांतील लोकांच्या कल्याणाची कामनाच दिसून येते.[१]\nस्त्री आणि शूद्रादींचा उपासनेत सहभाग आणि प्रबोधन[संपादन]\nस्त्री आणि शूद्र यांनाही समाजातील अन्य घटकांप्रमाणेच भक्ती व उपासना करून आपला उद्धार करून घेण्याचा अधिकार आहे, हे त्यांनी आपल्या कार्यातून समाजाला पटवून दिले. त्यांच्या स्त्री-शिष्यांना 'श्री प्रभू राऊळ माए : राऊळ बापो' असे वाटे. या लीळांमध्ये त्यांच्या कार्याविषयी अनेक प्रसंग वर्णिले आहेत. उदाहरणार्थ, एका निराधार गर्भवती स्त्रीच्या घरी जाऊन ते ती स्त्री मोकळी होईपर्यंत तिची सेवा करतात. एका गावावर हल्ला होतो, तेव्हा ते दोन्ही सैन्यांमध्ये उभे राहून दोन्ही गावांत समेट घडवितात. 'मातंगा विनवण�� स्वीकारू' यासारख्या लीळेत ते स्पृश्यास्पृश्य भेद कसा पाळीत नाहीत, याचे वर्णन केले आहे. त्या गावाच्या विहिरीवर अन्यवर्णीय दलितांना पाणी भरू देत नाहीत. \"आम्ही पाणीयेवीण मरत असो\", अशी काकुळती ते लोक करतात, तेव्हा गोविंद प्रभू त्यांच्यासाठी विहीर खणायला लावतात. यादवकालीन समाजातील अन्यायमूलक रूढींवर प्रहार करून ते सर्व समाजघटकांत समभाव व सौहार्द निर्माण करतात. [ संदर्भ हवा ].\nकेशवनायकासारख्या यादवकालीन उच्च अधिकाऱ्याच्या पव्हेचे उदकपान करणारे गोविंद प्रभू मातंग पव्हेचे उदकपानही आवडीने करतात. उपासन्याघरी खाजे (खाद्य) आरोगण करतात. तसेच सामान्य स्त्रियांचे अन्न खाताना ते संकोचत नाहीत. मातंगाच्या घरचे अन्नही ते आवडीने खातात. शिंपी काय, माळी काय, गवळणी काय आणि तेलिणी काय, समाजाच्या सर्व थरांतील, व्यक्ती त्यांना एकसारख्याच समान वाटतात. त्यांच्याबरोबर राहणे-वागणे, हसणे-बोलणे, खाणे-पिणे याविषयी त्यांना कोणताच विधिनिषेध वाटत नाही.\nवरील सर्व बाबी लक्षात घेता, गोविंद प्रभू हे महाराष्ट्रातील सर्वात जुन्या प्रबोधनकारांपैकी एक ठरतात, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.[२]\n↑ डॉ. यू.म. पठाण (२३ सप्टेंबर, इ.स. २००९). \"श्री गोविंद प्रभू [[वर्ग:स्वच्छता आवश्यक असणारी सर्व पाने]][[[Wikipedia:Link rot|मृत दुवा]]]\" (मराठी मजकूर). १४ एप्रिल, इ.स. २०११ रोजी पाहिले. Unknown parameter |qXeZ72qKNigwQ= ignored (सहाय्य); Wikilink embedded in URL title (सहाय्य)\n↑ डॉ. यू.म. पठाण (२३ सप्टेंबर, इ.स. २००९). \"श्री गोविंद प्रभू [[वर्ग:स्वच्छता आवश्यक असणारी सर्व पाने]][[[Wikipedia:Link rot|मृत दुवा]]]\" (मराठी मजकूर). १४ एप्रिल, इ.स. २०११ रोजी पाहिले. Unknown parameter |qXeZ72qKNigwQ= ignored (सहाय्य); Wikilink embedded in URL title (सहाय्य)\nहिंदू धर्मामधील पंथ आणि संप्रदाय (ग्रंथ)\nमच्छिंद्रनाथ • गोरखनाथ • गहिनीनाथ • जालिंदरनाथ • कानिफनाथ • भर्तरीनाथ • रेवणनाथ • नागनाथ • चरपटीनाथ • नवनाथ कथासार • नवनाथ भक्तिसार (ग्रंथ)\nनिवृत्तिनाथ • ज्ञानेश्वर • सोपानदेव • मुक्ताबाई • नामदेव • गोरा कुंभार • केशवचैतन्य •तुकाराम • एकनाथ • चोखामेळा • संत बंका • निळोबा • पुंडलिक • सावता माळी • सोयराबाई चोखामेळा • कान्होपात्रा • संत बहिणाबाई • जनाबाई • चांगदेव • महिपती ताहराबादकर • गंगागिरीजी महाराज (सराला बेट) • नारायणगिरीजी महाराज (सराला बेट) •विष्णुबुवा जोग •बंकटस्वामी • भगवानबाबा • वामनभाऊ • भीमसिंह महाराज • रामगिरीज�� महाराज (सराला बेट) • नामदेवशास्त्री सानप • दयानंद महाराज (शेलगाव) •\nसाईबाबा • श्रीस्वामी समर्थ • गजानन महाराज • गाडगे महाराज • गगनगिरी महाराज • मोरया गोसावी • जंगली महाराज • तुकडोजी महाराज • दासगणू महाराज • अच्युत महाराज • चैतन्य महाराज देगलूरकर;\nसमर्थ रामदास स्वामी • कल्याण स्वामी • केशव विष्णू बेलसरे • जगन्नाथ स्वामी • दिनकर स्वामी • दिवाकर स्वामी • भीम स्वामी • मसुरकर महाराज • मेरु स्वामी• रंगनाथ स्वामी • आचार्य गोपालदास • वासुदेव स्वामी • वेणाबाई • गोंदवलेकर महाराज • सखा कवी • गिरिधर स्वामी\nरेणुकाचार्य • एकोरामाध्य शिवाचार्य • विश्वाराध्य शिवाचार्य • बसवेश्वर • पंडिताचार्य • अल्लमप्रभु• सिद्धरामेश्वर • उमापति शिवाचार्य • चन्नबसव • वागिश पंडिताराध्य शिवाचार्य • सिद्धेश्वर स्वामी • सिद्धारूढ स्वामी • शिवकुमार स्वामी • चंद्रशेखर शिवाचार्य • वीरसोमेश्वर शिवाचार्य\nगोविंद प्रभू • चक्रधरस्वामी • केशिराज बास • लीळाचरित्र (ग्रंथ)\nतोंडैमंडल मुदलियार • नायनार • सेक्किळार • नंदनार• पेरियपुराण • आळवार • कुलसेकर आळ्वार् • आंडाळ• तिरुप्पाणाळ्वार् • तिरुमंगैयाळ्वार् • तिरुमळिसैयाळ्वार्• तोंडरडिप्पोडियाळ्वार् • तोंडैमंडल मुदलियार • नम्माळ्वार्• पुत्तदाळ्वार् • पेयरळ्वार् • पेरियाळ्वार• पोय्गैयाळ्वार् • मदुरकवि आळ्वार् • दिव्य प्रबंधम\nश्रीस्वामी समर्थ • टेंबेस्वामी • पद्मनाभाचार्य स्वामि महाराज\nवामनराव पै • रामदेव • अनिरुद्ध बापू • दयानंद सरस्वती• भक्तराज महाराज • विमला ठकार • डॉ. कुर्तकोटी • गोंदवलेकर महाराज • श्री पाचलेगांवकर महाराज • स्वामी असीमानंद * पूज्यनीय स्वामी शुकदास महाराज\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १४ जुलै २०१६ रोजी १९:५० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00402.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.savarkarsmarak.com/news.php?id=396", "date_download": "2018-04-24T17:50:17Z", "digest": "sha1:LPIVLUWFS26Z6AFC3BRL6OYK6QDAS2UD", "length": 8945, "nlines": 62, "source_domain": "www.savarkarsmarak.com", "title": "kacak iddaa kacak bahis siteleri :: Swatantryaveer Savarakar Smarak ::", "raw_content": "\nAir Rifle Shooting- नेमबाजी आंतरराष्ट्रीय दर्जाची एअर रायफल\nYoga ; Natural way to healthy Life योग : निरोगी जीवनाची नैसर्गिक गुरुकिल्ली.\nGentleman's sport सभ्य गृहस्थांचा खेळ\nA Well equipped Gym.. सुसज्ज बलोपासना केंद्र\nRapidly emerging as one of the best center in Mumbai. मुंबईतले झपाट्याने पुढे येणारे धनुर्विद्या प्रशिक्षण केंद्र.\nBest reference library on the Armed Freedom Struggle. सशस्त्र क्रांति या विषयावरील उत्तम संदर्भ ग्रंथालय\nSpirit of Adventure ; love for Nature निसर्ग प्रेमींसाठी साहसी उपक्रम\nLearn Patriotic Songs देशभक्तीपर गीते शिका\nSavarkar Literature सावरकर साहित्य मंच\nCollective reading of Savarkar Literature सावरकर साहित्याचे सामुहिक वाचन आणि चर्चा\nNews :स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाला अव्वल सुरक्षा यंत्रणेबद्दल विशेष पुरस्कार\nस्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाला\nअव्वल सुरक्षा यंत्रणेबद्दल विशेष पुरस्कार\nस्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, मुंबई येथील सुरक्षा यंत्रणेला आंतरारष्ट्रीय पातळीवरील सुरक्षा यंत्रणांचे स्वतंत्रपणे अवलोकन करून त्यांची गुणवत्ता व दर्जा निश्चित करणा-या सिकोना या नामांकित संस्थेने `सेक्युरिटी प्रोजेक्ट डिझाईन ऑफ दी इयर' या गटात विशेष पुरस्कार प्रदान केला आहे.\nस्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात देश-विदेशातील अनेक नामांकित मान्यवर येत नियमित येत असतात. अनेक दूतावासातील राजदूत, अनेक केंद्रीय मंत्री, राज्यपाल, मुख्यमंत्री, उद्योजक, शास्त्रज्ञ, ज्येष्ठ समाजसेवक, अभिनेते, नामांकित खेळाडू यांना कार्यक्रमानिमित्त यावे लागते. त्यांच्यासह स्मारकाच्या अंतर्गत सुरक्षेसाठी या ठिकाणी सीसीटीव्ही, अॅक्सेस कंट्रोल सिस्टिम, फायर अलार्म, गार्ड मॉनिटरिंग, पार्किंग मॅनेजमेंट, समुद्रमार्ग यांचे अवलोकन करण्यासाठी सुरक्षा व्यवस्था उभारली गेली आहे. त्यामुळे अनेक चोरीच्या घटना, फसवणूक, अनधिकृतरित्या वाहन ठेवून जाणे, आगंतुक व संशयास्पद व्यक्तींना न्याहळून त्यांची चौकशी करणे, तापमान वाढीनंतर स्वयंचलित पद्धतीने सूचना देणारे अलार्म या पातळ्यांवर कार्य झाले आहे. या संपूर्ण यंत्रणेचे नियोजन व उभारणी स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांच्या मार्गदर्शनाखाली या विषयातील तज्ञ शैलेंद्र चिखलकर यांनी त्यांच्या इन्फोझेनिक्स सोल्यूशन्स अँड कन्स्लटन्सी सर्व्हिसेसच्या माध्यमातून केले आहे.\nसिकोना शील्ड 2017 च्या पुरस्काराचा स्वीकार इंफोझेनिक्स सोलूशन्स अँड कंसल्टन्सी सर्विसेस चे संचालक श्री शैलेंद्र चिखलकर यांनी सन्म���नपूर्वक केला. या पुरस्कारामुळे स्मारकाच्या सुरक्षा व्यवस्थेला आंतरराष्ट्रीय पातळीवरील ओळख मिळाल्याचे व ती व्यवस्था अभेद्य असल्याचे अधोरेखित झाले आहे.\nस्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाची चतुर्थ राज्यस्तरीय मोडी लिपी स्पर्धा\nरोखमुक्त व्यवहारांची आधुनिक खेडी ही काळाची गरज\nस्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाची शौर्य व विज्ञान पुरस्काराची दैदिप्यमान परंपरा\nस्वातंत्र्यवीर सावरकरांच्या ववरुद्ध खोट्या आरोपांना चोख उत्तर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00404.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/lokbhramanti-news/mallikarjun-devalaya-in-pathan-1599967/", "date_download": "2018-04-24T18:23:15Z", "digest": "sha1:PFMTF24LIQRILRZLKTDVEK7ZYO67ZLP4", "length": 20880, "nlines": 208, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Mallikarjun Devalaya In Pathan | घोटणचा मल्लिकार्जुन | Loksatta", "raw_content": "\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nघाऊक बाजारात दर घसरूनही साखर महागच\nपृथ्वीच्या तापमानात २०१० पासून सातत्याने वाढ\nब्रसेल्स गोळीबारातील आरोपी अब्देसलामला २० वर्षे तुरुंगवास\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\nमंदिराच्या सभामंडपात १६ खांब असून ते सगळे विविध शिल्पांनी मढवलेले आहेत.\nप्राचीन ऐतिहासिक अवशेष आणि धार्मिक स्थळांनी नटलेला नगर जिल्हा हा इतिहास संशोधनाच्या दृष्टीने काहीसा दुर्लक्षित राहिलेला दिसतो. औरंगाबाद आणि बीड या मराठवाडय़ातील जिल्ह्यंच्या हातात हात मिसळून असलेल्या नगर जिल्ह्यवर बऱ्याच ठिकाणी मराठवाडय़ाचा प्रभावसुद्धा जाणवतो. नगर जिल्ह्यचा शेवगाव तालुका हा तर प्राचीन पठणला खेटूनच वसलेला आहे. सातवाहनांची राजधानी असलेल्या पठणच्या परिसरात आजही तत्कालीन राजवटीचे अवशेष सापडतात. पुढे इ.स.च्या १० ते १४ व्या शतकात भरभराटीला आलेल्या यादव साम्राज्याच्या खाणाखुणा आजही या प्रदेशात विखुरलेल्या आहेत. काही तग धरून आहेत तर काही मात्र पार ढासळलेल्या दिसतात. अशाच यादवकालीन स्थापत्याचे दर्शन घडवणारे सुंदर ठिकाण शेवगाव-पठण रस्त्यावर उभे आहे. ते म्हणजे घोटण इथले मल्लिकार्जुन देवालय. रम्य परिसर, शिल्पांनी नटलेले आणि काहीसे वेगळे स्थापत्य असलेले मंदिर आणि अर्थातच त्याच्याशी जोडल्या गेलेल्या सुंदर आख्यायिका यामुळे हे मंदिर मुद्दाम बघावे असे आहे.\nघोटण नावाची उत्पत्ती सांगताना याच्याशी जोडलेली कथा थेट महाभारतात जाते. कौरव आणि जरासंधानी विराट राजाच्या गायी पळवल्या. त्या गायी भयभीत होऊन दंडकारण्यात पळत असताना मल्लिक नावाच्या ऋषींनी त्यांना याठिकाणी आश्रय दिला. त्यामुळे या ठिकाणाला ‘गो-ठाण’ असे नाव मिळाले. पुढे त्याचे अपभ्रंश होऊन घोटण असे झाले. मल्लिक ऋषींच्या आज्ञेवरून अर्जुनाने इथे तपश्चर्या केली त्यामुळे इथला देव झाला ‘मल्लिकार्जुन’ अशी आख्यायिका सांगितली जाते. यादव कालीन स्थापत्याच्या खुणा सांगणारे सुंदर असे देवालय इथे आहे. चारही बाजूंनी तटबंदी असलेले हे पश्चिमाभिमुख मंदिर मुख्य रस्त्यावर वसलेले आहे. मंदिर प्रकारात विटांनी बांधलेल्या तीन दीपमाळा नजरेस पडतात. मुख्य मंदिर हे ६० फुट लांबी-रुंदीचे आहे. मंदिरावरील शिखर मात्र नंतरच्या काळात बांधलेले कळते. मंदिराच्या सभामंडपात १६ खांब असून ते सगळे विविध शिल्पांनी मढवलेले आहेत. त्यात युद्धाचे प्रसंग, मल्ल-युद्ध तसेच काही मिथुन शिल्पे कोरलेली दिसतात. मंदिराचा खांब आणि त्यावर असलेली तुळई जिथे मिळतात तिथे आधारासाठी ब्रॅकेटस असतात. त्यावर कधी दोन तर कधी खांबाच्या चारही बाजूंनी यक्षाची मूर्ती कोरलेली असते. मल्लिकार्जुन मंदिरात १६ पैकी जे चार खांब मधोमध आहेत त्यावर चक्क पाच यक्ष कोरलेले आहेत एका बाजूला तीन आणि इतर दोन बाजूंवर एकेक.\n'वॉन्टेड' आरोपी शेजारी उभा होता, पोलीस पोस्टर लावत बसले\n'आमच्या घरात मुली आहेत, काँग्रेसला येण्यास सक्त मनाई आहे'\nलग्नाच्या दुसऱ्या दिवशीच मित्रांसोबत मिळून पत्नीवर सामूहिक बलात्कार\nसाधा धक्का लागला म्हणून ट्रेनखाली दिलं ढकलून, महिला प्रवाशाला अटक\nआज इंदिरा गांधी असत्या तर मी काँग्रेसमध्ये असतो-शत्रुघ्न सिन्हा\nकोरेगाव भीमा हिंसाचाराशी आंबेडकरी आणि हिंदुत्त्ववादी संघटनांचा संबंध नाही, सत्यशोधन समितीचा अहवाल\nअसेच अजून एक स्थापत्यनवल पुढे बघायला मिळते. ते म्हणजे इथे असलेला गाभारा. साधारणत: शिवमंदिराचा गाभारा हा तीन ते चार फूट खोल असून त्यात शिविपडी असते. इथे चक्क दहा फूट खोल गाभारा असून तो दोन टप्प्यांत विभागला आहे. पाच पायऱ्या उतरून गेले की आपण एका टप्प्यावर येतो. इथे परत दोन बाजूला सपाट जागा असून एका बाजूला दरवाजा तर दुसरीकडे झरोका आहे. इथे पुन्हा चार खांब असून त्यावर विविध शिल्पे कोरलेली आहेत. इथून अजून दहा पायऱ्या उतरून खाली गेले की मग शिविपड दिसते. या पायऱ्���ांवर कोण भक्तांच्या प्रतिमा कोरलेल्या दिसतात. शिविपडीच्या जवळच एक पाण्याचा झरा असून तिथे कायम पाणी असते. अशा शिविलगांना ‘पाताळिलग’ असे म्हटले जाते. अंबरनाथ, त्रंबकेश्वर या ठिकाणी असे सखलात असलेले शिविलग बघता येते. पहिल्या टप्प्यावर जे दार आहे ते बाहेरील बाजूंनी द्वारशाखांनी नटवलेले आहे. कदाचित इथे गाभारा आणि त्यात मूर्ती असेल का\nमुख्य गाभाऱ्याच्या दरवाजाच्या खाली दोन्ही बाजूंना पाठीवर मुंगुसाची पिशवी घेतलेल्या कुबेराच्या सुरेख मूर्ती असून दरवाजा हा अत्यंत देखण्या अशा द्वारशाखांनी सजवलेला आहे. इथले अजून वेगळेपण म्हणजे दरवाज्याच्या डोक्यावर मधोमध असलेले ललाटिबब. इथे शक्यतो गणपती, अथवा शंकराची प्रतिमा बघायला मिळते. पण घोटणच्या या मंदिरावर हातात धनुष्य घेतलेल्या शिवाची आलीढासनातील मूर्ती आहे. त्याच्या दोन्ही बाजूंनी विद्याधर आपल्या हातात पुष्पमाळा घेऊन शिवाला वंदन करताना शिल्पित केलेले आहेत. कीरातार्जुन प्रसंग आणि त्रिपुरासुराचा वध अशा दोन प्रसंगीच शिवाच्या हातात धनुष्य दिसते. इतके आगळेवेगळे ललाटिबब अन्यत्र कुठे दिसत नाही. धनुष्यधारी शिव, आणि खांबांवर असलेली युद्धाचे प्रसंग असलेली शिल्पे यावरून हे कुठले शक्तीस्थळ असावे का या शंकेला वाव आहे. सभागृहात एक गद्धेगाळ आणि त्यावर देवनागरी लिपीत लिहिलेला काहीसा झिजलेला शिलालेख दिसतो. देवाच्या गुरवपदाचा मान अनेक पिढय़ांपासून शिंदे घराण्याकडे चालत आलेला आहे. त्यांच्याकडे काही सनदा बघायला मिळतात. शिक्षणाने अभियंता असलेले दिलीप केशव शिंदे सध्या देवाचे गुरव आहेत.\nयाच गावात सध्या बरीचशी बुजलेली सासू-सुनेची बारव आणि प्राचीन जटाशंकर मंदिर बघता येतात. पठणपासून जेमतेम पंधरा कि.मी. वर असणारे हे मल्लिकार्जुन मंदिर मुद्दाम वाट वाकडी करून जावे, आणि आगळेवेगळे स्थापत्य आवर्जून पाहावे असे आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nआसाराम बापू निर्दोष, ईश्वराने त्याना दोषमुक्त करावे ही इच्छा-साध्वी प्रज्ञा\nपाकिस्तानी क्रिकेटपटू 'संस्कारी' झाले तरच त्यांच्याशी खेळू, बीसीसीआयचा टोला\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n'वॉन्टेड' आरोपी शेजारी उभा होता, पोलीस पोस्टर लावत बसले\n'आमच्या घरात मुली आहेत, काँग्रेसला येण्यास सक्त मनाई आहे'\nलग्नाच्या दुसऱ्या द��वशीच मित्रांसोबत मिळून पत्नीवर सामूहिक बलात्कार\nसाधा धक्का लागला म्हणून ट्रेनखाली दिलं ढकलून, महिला प्रवाशाला अटक\nआज इंदिरा गांधी असत्या तर मी काँग्रेसमध्ये असतो-शत्रुघ्न सिन्हा\nकोरेगाव भीमा हिंसाचाराशी आंबेडकरी आणि हिंदुत्त्ववादी संघटनांचा संबंध नाही, सत्यशोधन समितीचा अहवाल\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nमुन्ना यादवला सर्वोच्च न्यायालयातून तात्पुरता जामीन\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nमहापालिकेच्या ३४ मराठी शाळा बंद\nजिल्ह्य़ात ६८ अपघात स्थळे\nकर्नाक पूल पाडण्यास उच्च न्यायालयाचा हिरवा कंदील\nनेहरू विज्ञान केंद्रातील ‘दि एनर्जी बॉल’ नव्या ढंगात\n‘फटका चोरां’ची दहशत कायम\nवाढलेल्या तापमानात विजेविना घामाघूम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00404.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/latest-flipkart-offers-list.html?utm_source=headerlinks&utm_medium=header", "date_download": "2018-04-24T18:08:17Z", "digest": "sha1:WWAUMLHX7TEG2DJKNPTQA3DY7FKMIRUD", "length": 17873, "nlines": 411, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "Flipkart Offers+ upto Extra Rewards | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\njuicer मिक्सर आणि धार लावणारा\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप flops\nलोकप्रिय ताज्या कालावधी समाप्ती\nप्लस पर्यंत 1.6% पुरस्कार\n1 दिवसकालबाह्य होत आहे | सत्यापितआज\nप्लस पर्यंत 4.8% पुरस्कार\n6 दिवसकालबाह्य होत आहे | सत्यापितआज\nप्लस पर्यंत 4.8% पुरस्कार\n11 तासकालबाह्य होत आहे | सत्यापित 23rd Apr, 18\nप्लस पर्यंत 4.8% पुरस्कार\n1 दिवसकालबाह्य होत आहे | सत्यापित 23rd Apr, 18\n1 दिवसकालबाह्य होत आहे | सत्यापित 23rd Apr, 18\n1 दिवसकालबाह्य होत आहे | सत्यापित 23rd Apr, 18\nप्लस पर्यंत 4.8% पुरस्कार\n6 दिवसकालबाह्य होत आहे | सत्यापितआज\n1 दिवसकालबाह्य होत आहे | सत्यापित 22nd Apr, 18\n1 दिवसकालबाह्य होत आहे | सत्यापित 22nd Apr, 18\n1 दिवसकालबाह्य होत आहे | सत्यापित 19th Apr, 18\nPriceDekho पेक्षा अधिक 100+ ऑनलाइन विक्रेते वेबसाइटवर त्यांची उत्पादने सूचीमध्ये भारतातील आघाडीच्या संशोधन आणि किंमत तुलनेत वेबसाइट आहे. PriceDekho cashback वापरकर्ते आणि कोणत्याही सुरू असलेल्या कूपन किंवा करार वरील cashback प्रदान करण्यासाठी केंद्रित उपक्रम आहे. PriceDekho cashback सदस्य आमच्या 100+ भागीदार किरकोळ कोणत्याही नियमित खरेदी जतन करू शकता. Cashback कमवा, आपण PriceDekho. Com / cashback निळ्या बटणे STORE वर जा द्वारे किरकोळ विक्रेता वेबसाइटवर क्लिक करून खात्री करा.\nमी PriceDekho cashback कार्यक्रम सदस्य होण्यासाठी काहीही देणे आवश्यक आहे का\nमुळीच नाही, हे आम्हाला देऊ एक मुक्त cashback सेवा आहे. आपण cashback साइट वापरण्यासाठी काही पैसे द्यावे लागत नाही.\nमी या cashback कार्यक्रम सदस्य कशाप्रकारे होऊ शकतो\nआपण प्रथमच वापरकर्ता असल्यास, वर क्लिक करा मुख्य पृष्ठ वरच्या उजव्या कोपर्यात वर साइन अप करा बटण आणि आपल्या तपशील भरा. खालील सूचनांचे अनुसरण करून आपला संकेतशब्द तयार करा. एकदा आपण साइन अप आहे, आपण कार्यक्रम सदस्य होण्यासाठी आणि cashback लाभ सुरू करू शकता. आपण आधीच गेल्या साइन इन केले आहे, तर, कृपया लॉगिन करण्यासाठी आपला नोंदणीकृत ई-मेल आयडी वापरा. आपण जर आपला पासवर्ड विसरला आहे, वर क्लिक करा संकेतशब्द विसरल्यास आणि एक नवीन तयार करा.\nकसे मी cashback संबंधित कोणत्याही विचारलेल्या ग्राहक समर्थन संघाला संपर्क साधू\nसकाळी 10 ते 7 वाजता IST पासून शनिवारी - आमचा ग्राहक समर्थन कार्यसंघ उपलब्ध सोमवार आहे. आम्ही 48 तास प्रतिसाद वेळ हमी; आशेने तरी त्या पेक्षा परत आपल्या विनंतीवर लवकर मिळेल. आपण संपर्क फॉर्म या पृष्ठावरील उपलब्ध द्वारे एक द्रुत संदेश पाठवून संपर्क साधू शकता.\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00404.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/ashtavinayak/ashtavinayak-108082900016_1.html", "date_download": "2018-04-24T18:32:08Z", "digest": "sha1:HRBHCIICKN4KFRLZQRTLCN5PSMFRJBKA", "length": 12931, "nlines": 145, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "श्री गिरिजात्मक | Webdunia Marathi", "raw_content": "\nबुधवार, 25 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स��टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nअष्टविनायकांमधील सहावा गणपती म्हणजे लेण्याद्रीचा गिरिजात्मक. अष्टविनायकातला हा एकमेव असा गणपती आहे जो डोंगरात एका गुहेत आहे. कुकडी नदीच्या तीरावर लेण्याद्री गाव वसले आहे. लेण्याद्रीजवळच्या या डोंगरात 18 गुहा आहेत.\nत्यातील 8 व्या गुहेत गिरिजात्मकाचे देऊळ आहे. या गुहेला गणेश लेणी असेही म्हणतात. देवळात येण्यासारठी 307 पायरया चढाव्या लागतात. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे हे पूर्ण देऊळ एका अखंड दगडापासून बनले आहे.\nमुख्य मंदिराशेजारी एक 53 फुट बाय 51 फुट लांब व 7 फुट उंचीचे सभागृह आहे. त्या सभागृहाच्या मध्ये कोठेही खांब नाही. कडेला फक्त 6 खांब आहेत. उत्तराभिमुखी असलेल्या मुर्तीची एकच बाजू सगळ्यांना दिसते.\nया मूर्ती इतर अष्टविनायकांप्रमाणे आखीव रेखीव नाही. ही गुहा अशाप्रकारे बनवली आहे की जोपर्यंत आकाशात सूर्य आहे तोपर्यंत प्रकाश आत येत राहणार. गुहेत विजेचा एकही बल्ब नाही. ही गुहा कोणी बनवली, कधी बनवली याची कोणतीच नोंद नाही.\nपुणे नाशिक महामार्गावर जुन्नरजवळ हे देऊळ आहे. पुण्यापासून अंदाजे 96 किलोमीटरवर हे ठिकाण आहे.\nयावर अधिक वाचा :\nश्री गिरिजात्मक गणेश महिमा\nपाळा काही धार्मिक नियम\nशिव मंदिरात झांज वाजवू नये. सूर्य मंदिरात शंख आणि देवीच्या मंदिरात बासरी वाजवू ...\nदेवळे अशाच ठिकाणी बांधलेली असतात जिथे प्रचंड शुभ ऊर्जा असते. देवळे म्हणजे जणू काही ...\nशुचिर्भूत होवून व्यक्ती ताटासमोर बसल्यावर प्रथम ताटाच्या मध्यभागी बरोबर समोर मीठ ...\nस्वप्नात जर घुबड दिसला तर...\nस्वप्नात जर घुबड दिसला तर शुभ मानले जात नाही. अशी मान्यता आहे की स्वप्नात जर घुबड दिसला ...\nTotake : गुलाबाचे 9 चमत्कारिक टोटके\nगुलाब सर्वांना प्रिय फूल आहे. याचे अनेक फायदेही आहेत. पण या गुलाबाच्या फुलांचे काही टोटके ...\nकाही नवीन संधी मिळतील. आपण आपल्या महत्वाकांक्षा पूर्ण करू शकाल. राजकीय विषयांमध्ये स्थिती सुखद राहील. अधिकार क्षेत्रात वाढ होईल.\nआपला दृढनिश्चय आणि आत्मविश्वास अधिक चांगल्या रीतीने कार्य करण्यास आपली मदत करेल. गंभीर आणि योजनाबद्ध प्रयत्नांनी आपणास यश आणि आनंद मिळेल.\nशांत राहाण्याचा प्रयत्न करा. पोरकटपणा करणे टाळा नाहीतर इतरांवर चूक प्रभाव पडणे शक्य आहे. आपण जे करण्याची इच्छा ठेवता ते सुरुवातीपासून ठरवून घ्या.\nयोजनांमध्ये परिवर्तन करणे आपणास इतर कार्य करण्यासाठी प्रवृत्त करेल. कार्ययोजनेला अमलात आणण्याचे प्रयत्न करा.\nघरातील वातावरण आनंददायी राहील. आपण आपल्या घराच्या वाढीबाबत काही योजना बनवू शकता. आपल्या आवडीच्या नातलगांना भेटा आणि स्वतःबद्दल त्यांची प्रतिक्रिया मिळवा.\nआर्थिक करारांसाठी आजचा दिवस उत्तम आहे. ज्या व्यक्तीकडे फुकट घालवण्यासाठी वेळ आहे त्याचे ऐकण्याचा प्रयत्न करा आणि आपला सल्ला त्याला द्या.\nपैसे मिळवण्याचा एखादा मार्ग आपल्या स्वतःच्या घरातून मिळू शकतो. आपणास काही अधिक जबाबदार्‍या मिळण्याची शक्यता आहे पण आपल्या आत्म-संयंमाचा परिणाम इतरांवर होऊ शकेल.\nजर आपणास आपली नाती जुने झाल्याचे वाटत असेल तर आपल्या नात्यांमध्ये नवे उत्साह भरण्यासाठी आजच्या दिवसाचा उपयोग करा. काही वचन द्या आणि आरोप-प्रत्यारोप किंवा वादविवाद टाळा.\nआजचा दिवस आपल्यासाठी नवी सुरुवात करण्यास किंवा व्यक्तीमत्वाचे ध्येय ठरावण्यास साहाय्यक असू शकतो. आपण जीवनात पाहिजे असलेल्या वस्तुंवर लक्ष द्या व पूर्ण विश्वासाने त्याच्या प्राप्तीचा प्रयत्न करा.\nसुख-शांतीचे वातावरण राहील. मनोविनोदनामध्ये वेळ खर्च होईल. व्यापार-व्यवसाय सहज राहील. कौटुंबिक सभासदांचा सहयोग मिळेल.\nव्यापार व प्रणयाच्या क्षेत्रात यश मिळेल. प्रिय व्यक्तीबरोबर संवाद होईल. आवश्यक कार्य देखील पूर्ण होतील. मित्रांचा अनुकूल सहयोग मिळेल.\nआज आपल्या आयुष्यात आपल्या नातलागांची व मित्रांची चांगली भूमिका रहाणे शक्य आहे. नवीन जोखिम असलेली कार्ये टाळा.\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00405.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://vastuclass.blogspot.com/2010/10/blog-post.html", "date_download": "2018-04-24T18:13:55Z", "digest": "sha1:B3AB2TEA4ZBG2EIAPP53LG4ALZCN4ZAH", "length": 18035, "nlines": 69, "source_domain": "vastuclass.blogspot.com", "title": "वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र मार्गदर्शक शिकवणी वर्ग ( VASTU & ASTRO CLASS )", "raw_content": "वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र मार्गदर्शक शिकवणी वर्ग ( VASTU & ASTRO CLASS )\nविद्वत्वं च नृपत्वं च नैव तुल्यं कदाचन् | स्वदेशे पूज्यते राजा विद्वान सर्वत्र पूज्यते || Don't judge yourself at all; accept yourself and move on from there. तुम्ही स्वयंदिप व्हा \nशनिवार, ३० ऑक्टोबर, २०१०\n[ लग्नातील विक्रमी मंगळ / मंगळाची कुंडली ]\nतुलशी विवाह नंतर अनेक घरातून वधू-वराच्या शोध मोहीमेस सुरुवात होते. पण आजच्या जगात कुंडलीशास्त्राला महत्व न देता, विज्ञानशास्त्राला महत्व देतात. विवाह ही एक नैसर्गिक अशी सामाजिक व धार्मिक बाब आहे असे मानले जाते. हिंदुधर्मशास्त्रात शास्रकारांचे मते धर्माचरणासाठी स्त्री व पुरुष यांनी एकमेकांचा पती-पत्नी या नात्याने केलेला अंगिकार म्हणजे विवाह. सामाजिकदृष्ट्या पाहिले तर रजिस्टर विवाह म्हणजे कायद्याने सुसंगत असलेला स्त्री-पुरुषांचा पती-पत्नी या नात्याचा संबध होय.\nभूतकाळाची विस्मृती आणि भविष्यकाळाचे अज्ञान या दोन शापवत वरदानामुळेच प्रत्येक व्यक्ति वर्तमानकाळात वावरत असते. अशा वेळी तिचे पूर्वसंचित, तिने केलेल्या पापपुण्याचा संचय त्या व्यक्तिवर अंमल करीत असतो आणि वर्तमानकाळ घडवीत असतो. त्याचे श्रेय त्याला उपभोगावयाला मिळत असते. हे झाले सामाइक जीवितासंबधी. पण वंशवृध्दीकरिता पुरुषाला स्त्रीची आवश्यकता आहे. तसेच स्त्रीजन्माचे सार्थक व्हावे म्हणून स्त्री पुरुषाचा अंगिकार करते. हिंदू संस्कृतीनुसार विवाहाचे उद्देश पुढीलप्रमाणे आहेत.\n१. कुटुंबस्थापना २. शरीरसुख ३. संतानप्राप्ती ४. पारस्पारिक सहयोगी जीवन ५. धर्माचरण\nया कारणास्तव अशा तर्हे ने दोन मनं एकत्र येऊन “शुभ मंगल सावधान” या बोधवाक्याने विवाहबध्द होऊन ते जगापुढे पती-पत्नी या स्वरुपात येतात. कारण त्याचे भूतकाळी घडलेले कर्मफ़ळ हे गुप्त असून या जन्मी उन्मीलित होऊन ते भोगावयास येते. त्यावरच मिळणार्याा सुखात किंवा दु:खात वैवाहिक जीवन समाविष्ट आहे. विवाहसंबंध केवळ विषयभोगाकरिता वा लौकिक व्यवहारकरिता घडत नाहीत तर धर्माचरणाकरिता दोन ह्रदयांचे जे दृढ संमिलन तोच विवाह होय. याकरिता अज्ञानाने केलेले कोणतेच कार्य चांगले नसते हा प्रत्यक्ष नियम आहे. ज्ञान हे सर्व सुखाचे व उन्नतीचे मूळ आहे. म्ह्णून ज्योतिषशास्त्राधारे वधु-वरांच्या पत्रिकेची छाननि करुन विवाह केल्याने वृध्दि होईल.\nकुंडलीतील मंगळदोषामुळे अनेक मुलामुलीची लग्ने अडून राहातात. याचा विचार करुन माझ्या साईटवर मंगळदोषाचे विवेचन व मार्गदर्शन करुन मंगळामुळे येणार्याा अडचणींचे प्रश्न सुटतील व ज्योतिष्य सांगणार्याळ ज्योतिष्याना वधुवराची कुंडली नीट अभ्यासून आपल्या जातकाला योग्य मार्गदर्शन करावे एवढीच स्वामी चरणी प्रार्थना.\nसंदर्भ ग्रंथ :- विवाह योग, मंगळ कोश, मंगळाला घाबरु ���का, आरोग्य जातक, जातकशिरोमणि, ज्योतिर्मयूरव, आपला योग कधी, वैवाहिक जीवनात अडथळे आणणारे ग्रहमान, भारतीय फ़ल ज्योतिष, आरोग्य जातक, जन्म कुंडलीवरुन आपले भविष्य आपणच पहा, नवग्रह व त्याची फ़ळे इत्यादि पुस्तकाचा संदर्भासाठी वापर करणार आहे यांची प्रकाशकानी व वाचकानी नोद घ्यावी ही विनंती.\nपत्रिका जमते की न जमते हे कसे पहावे, या गोष्टीकडे आपण आता वळू, बर्याळच काळापासून वधूची पत्रिका घेऊन, ती वराच्या पत्रिकेशी जमते, की नाही, हे पहाण्याचा प्रघात व रुढी पडलेली आहे. पडलेली रुढी मोडण्यास फ़ार त्रास व विरोध होतो. पूर्वी काहीतरी प्रामाणिकपणे पत्रिका पाहिली जात होती. पण, आता तसे घडत नाही. मुलगी चांगली असली की, पत्रिकेत काही दोष असला तरी, पत्रिका जमतेय असे सांगून लग्न ठरविणॆच्या गडबडी सुरु होतात. मुलीचा विवाह कोठे जमत नसेल, तर पालक पत्रिकेत बदल करतात व पत्रिका देतात. अशा स्थितीत विवाह होऊन, पुढे काही अरिष्ट निर्माण झाल्यानंतर आयुष्याचा जो गोधळ उडतो, त्याला पारावार असत नाही. तरी सूज्ञ जनांनी तसे करु नये, थोडी रुढी मोडावी, ती दोघांच्या हितासाठी; ती अशी: वर व वधू पक्षांनी एकमेकांस वर-वधूच्या पत्रिका देऊन त्या एकमेकांशी जुळतात किंवा नाहीत, हे ठरवून मग पुढील वाटाघाटीस लागावे. काहीच न पाहाता योगायोग असेल तसे घडेल, असे म्हणावे हे सर्वात चांगले. ज्या लोकाचा पत्रिकेवर विश्वास नसेल त्यांनी वधूवराची रक्त गटाची नुसती चाचणी न करता त्याची डी.एन.ऐ. चाचणी करावी कारण ह्या चाचणीत सर्वगोष्टीचा उलघडा होऊन पुढील अनर्थ टाळता येतो.\nमंगळाची परिभाषिक माहिती स्वगृहे : मेष व वृश्चिक ( वृश्चिक राशीचे अधिपत्य पाश्चात्य ज्योतिषांनी प्लुटोकडे दिले आहे. )\nमूल त्रिकोण रास :- मेष, मूल त्रिकोण राश्यंश ० ते १२ अंश, स्वराशीचे अंश १३ ते ३० अंश; उंच्च राशी :- मकर उच्चांश २८ अंश ; नीच राशी - कर्क, नीचांश २८ अंश; मध्यम गती २३ कला व ३० विकला दररोज, संख्या - ९, देवता- कर्तिकेय; अधिकार- सेनापती; दर्शकत्व - शारीरिक बल; शरीर वर्ण- तांबूस;गौर वर्ण; शरीरांगर्गत धातू - मज्जा; तत्त्व अग्नी; विषय- नेत्रांनी ग्रहण होणारा व ज्ञान होणारा असा रुपविषय; कर्मेन्द्रिय - हात; ज्ञानेन्द्रिय - नेत्र, त्रिदोषांपैकी दोष - पित्त, त्रिगुणापैकी गुण- तमोगुण, लिंग पुरुष; रंग- लालभडक, द्र्व्य- सुवर्ण; धातू लोखंड.\nनिवासस्थान - अग्निस्थान - स्वयंपाकघर; दिशा - दक्षिण; जाती क्षत्रिय; रत्न - पोवळे; रस - कडू, ऋतू - ग्रीष्म, वय - बाल ४ वर्षेपर्यंत; दृष्टी - ऊर्ध्व; उदय - पृष्ठोदय; स्थलकारकत्व- पर्वत, अरण्ये, किल्ले, भाग्योदय वर्ष २८ वे. अनुकूल भाव : तृतीय, षष्ठ, दशम, एकादश. प्रतिकूल भाव : द्वितीय, अष्टम, द्वादश; बाधस्थान : सप्तम स्थान; अनुकूल राशी : मेष, वृषभ, कर्क, वृश्चिक, धनु, मकर व मीन; प्रतिकुल राशी: मिथुन, कन्या, तुला व कुंभ; मित्र ग्रह : रवि, चंद्र, गुरु; शत्रु ग्रह: बुध; सम ग्रह ; शुक्र व शनि. नविन ग्रहाशी शत्रू-मैत्री : हर्शल ( प्रजापती ) मंगळाचा शत्रू, नेपच्यून ( वरुण ) मंगळाशी सम, प्लुटो ( रुद्र ) मंगळाचा मित्र.\nक्रंमश ………….. टिप आपले प्रश्न पाठविताना सोबत जन्मतारीख, वेळ व ठिकाण , दूरध्वनी क्रंमाक लिहण्यास विसरु नये. योग्य मानधन घेऊन कुंडली सोडवलि जाईल किंवा मानधनाच्या रुपात आपल्याला जवळच्या वैद्यकिय रुग्णालयात जाऊन तेथील गरजू व्यक्तिना औषधाच्या स्वरुपातील मद्दत करावी रुग्णालयाची किंवा गरिब रुग्णाची माहीती विचारल्यास आपल्या परिसरातील रुग्णालयाची किंवा सेवाभावि संस्थेची माहिती दिली जाईल.\nat १०/३०/२०१० १०:००:०० म.पू.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nआमच्याशी संपर्क साधतांना खालील गोष्टी पाळा:-\n१) पत्रात तुमचा भ्रमणध्वनीक्रमांक न विसरता लिहा. तो नसल्यास पत्राची दखल घेतली जाणार नाही. ( vastuclass@gmail.com )\n२) तुमचा प्रश्न मोजक्या शब्दात आणि स्पष्टपणे लिहा.\nराजीव उपाध्ये यांची चिन्तनिका\nअधिजनुकशास्त्र - एक गैरसोईचे विज्ञान\nवास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्र मार्गदर्शन शिकवणी वर्ग\nगेल्या १८ ते २० वर्षे ज्योतिषशास्त्रा आणि वास्तुशास्त्राचा अभ्यास करीत आहे. मला जे काही श्री स्वामी कृपा प्रसादा मुळे प्राप्त झाले आहे ते समाज उपयोगा करता समाजाला देण्यास मी सदैव तप्तरं असेन. पारंपारीक वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, सर्वोतोभद्र चक्र, नक्षत्र ज्योतिषशास्त्र, इत्यादि वर संशोधन केले आहे. विरार येथे वास्तुमार्गदर्शन शिकवणी वर्ग सुरु केले आहेत, पण ज्यांना याचा लाभ घेता येत नाही, त्यांच्यासाठी आता संगणकाच्या माध्यमातुन( Inter Web Blogger ) शिकवणी वर्ग घेण्याचा प्रयत्न केला आहे. संजीव आणि परिवार.\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\n[ लग्नातील विक्रमी मंगळ / मंगळाची कुंडली ] ...\nलग्नातील विक्रमी मंगळ / मंगळाची कुंडली भाग दोन.......\nसाधेसुधे थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00406.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.savarkarsmarak.com/news.php?id=398", "date_download": "2018-04-24T17:49:37Z", "digest": "sha1:6JWXGU7BWQPNBKTWPWKLGUJ2UC6ETJSH", "length": 9843, "nlines": 64, "source_domain": "www.savarkarsmarak.com", "title": "kacak iddaa kacak bahis siteleri :: Swatantryaveer Savarakar Smarak ::", "raw_content": "\nAir Rifle Shooting- नेमबाजी आंतरराष्ट्रीय दर्जाची एअर रायफल\nYoga ; Natural way to healthy Life योग : निरोगी जीवनाची नैसर्गिक गुरुकिल्ली.\nGentleman's sport सभ्य गृहस्थांचा खेळ\nA Well equipped Gym.. सुसज्ज बलोपासना केंद्र\nRapidly emerging as one of the best center in Mumbai. मुंबईतले झपाट्याने पुढे येणारे धनुर्विद्या प्रशिक्षण केंद्र.\nBest reference library on the Armed Freedom Struggle. सशस्त्र क्रांति या विषयावरील उत्तम संदर्भ ग्रंथालय\nSpirit of Adventure ; love for Nature निसर्ग प्रेमींसाठी साहसी उपक्रम\nLearn Patriotic Songs देशभक्तीपर गीते शिका\nSavarkar Literature सावरकर साहित्य मंच\nCollective reading of Savarkar Literature सावरकर साहित्याचे सामुहिक वाचन आणि चर्चा\nNews :आत्मविश्वास देखील स्व-संरक्षणाचे प्रभावी माध्यम - पो.नि.गुलाब पाटील\nस्वा. सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे महिलांचे स्वसंरक्षण शिबीर सुरू\nप्रभावी माध्यम - पो.नि.गुलाब पाटील\nकठीण प्रसंगात अनेकदा स्वसंरक्षणासाठी महिलांना त्यांच्याजवळील मिरचीची पूड किंवा तत्सम हत्याराचा वापर करण्याचे भान राहत नाही, म्हणूनच आत्मविश्वास हादेखील स्वसंरक्षणाचे प्रभावी माध्यम ठरू शकते, कारण त्यातून आपली देहबोली समोरच्या व्यक्तीला आपल्याबद्दल दरारा निर्माण करू शकते, त्याचबरोबर आपण शारिरीक व मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त राहिले पाहिजे, असे विचार शिवाजी पार्क पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक श्रीमती गुलाब पाटील यांनी व्यक्त केले.\nस्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने खास मुली व महिलांसाठी निःशुल्क स्वसंरक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. त्याच्या उद्घाटन कार्यक्रमास त्या बोलत होत्या. या शिबीरात महिलांचा सहभाग विशेष आहे. श्रीमती पाटील यांनी यावेळी काही प्रात्याक्षिक व प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून मार्गदर्शन केले. शिवाजी पार्क पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक निलेश मोरे, एस. के. पाडवी, आर. एन. पवार, एस. एस. कहाडळ तसेच स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर, कार्यवाह राजेंद्र वराडकर, कोषाध्यक्ष मंजिरी मराठे, प्रशिक्षक राजेश खिला��ी, राजन जोथाडी, अधीक्षक संजय चेंदवणकर आदी मान्यवर उपस्थित होते.\nमहिलांनी आपापसातील स्वसंरक्षणाबाबतच्या गोष्टी चर्चिल्या तर निश्चितपणे त्यांना त्यातून मार्गदर्शन मिळू शकते, पोलिसांकडे जाण्याबाबत अजिबात कचरता कामा नये, 100 क्रमांकावर तक्रार दिल्यास तत्काळ वायरलेसवरून संदेश जावून काही मिनिटांत पोलिस घटनास्थळी पोहचू शकतात, अशी आता परिस्थिती झाली आहे, काही गोष्टी बोलता येत नसतील किंवा सांगणे अवघड होत असेल तर ठिकठिकाणी ठेवलेल्या तक्रार पेटीत त्या लिहून पाठवाव्यात, पोलिस निश्चितपणे कारवाई करतात, अशा अनेक बाबी श्रीमती पाटील यांनी यावेळी सांगितल्या.\nमहिलांना समाजात मोकळेपणाने वावरता यावे, त्यांच्यात आत्मविश्वास वाढावा, स्वसंरक्षणाअभावी त्यांची कार्यक्षमता वाया जावू नये, यासाठी अशाप्रकारचा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. यापुढील काळातदेखील अशा उपक्रमांना निश्चितपणे प्राधान्य दिले जाईल, असे विचार स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांनी व्यक्त केले.\nस्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाची चतुर्थ राज्यस्तरीय मोडी लिपी स्पर्धा\nरोखमुक्त व्यवहारांची आधुनिक खेडी ही काळाची गरज\nस्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाची शौर्य व विज्ञान पुरस्काराची दैदिप्यमान परंपरा\nस्वातंत्र्यवीर सावरकरांच्या ववरुद्ध खोट्या आरोपांना चोख उत्तर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00406.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/lokbhramanti-news/lakshmi-keshav-sculpture-in-bivali-village-taluka-chiplun-1603500/", "date_download": "2018-04-24T18:18:45Z", "digest": "sha1:ISCDUANNHEBE5TUVJQRTN5IDADK3HSC7", "length": 17220, "nlines": 205, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Lakshmi Keshav Sculpture in Bivali Village Taluka Chiplun | बिवलीचा लक्ष्मीकेशव | Loksatta", "raw_content": "\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nघाऊक बाजारात दर घसरूनही साखर महागच\nपृथ्वीच्या तापमानात २०१० पासून सातत्याने वाढ\nब्रसेल्स गोळीबारातील आरोपी अब्देसलामला २० वर्षे तुरुंगवास\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\nएक अत्यंत देखणे आणि अपरिचित शिल्प म्हणजे चिपळूणजवळच्या बिवली गावचा लक्ष्मीकेशव.\nचिपळूणजवळच्या बिवली गावचा लक्ष्मीकेशव.\nगर्द झाडी, शांत समुद्रकिनारे आणि कौलारू घरे अशा निसर्गश्रीमंतीने कोकण प्रांत बहरलेला आहे. परंतु, त्याचसोबत मोठय़ा प्रमाणावर शिल्पश्रीमंतीसुद्धा या प्रदेशाला लाभलेली आहे. मात्र ही शिल्पश्री��ंती, हे शिल्पवैभव हे त्याच गर्द झाडीमधे कुठेतरी आतमध्ये लपलेले दिसते. ते पाहायचे, अनुभवायचे तर नुसती वाट वाकडी करून चालत नाही, तर त्या ठिकाणाची नेमकी माहिती आणि इतिहाससुद्धा जाणून घ्यावा लागतो. कोकणातला प्रवास म्हणजे वळणावळणाचाच. सहजगत्या कोणत्या ठिकाणी जाऊ असे कधी इथे होतच नाही. पण जेव्हा आपण इच्छितस्थळी पोहोचतो तेव्हा मात्र निसर्ग नाही तर शिल्पं आपली नजर खिळवून ठेवतात. असेच एक अत्यंत देखणे आणि अपरिचित शिल्प म्हणजे चिपळूणजवळच्या बिवली गावचा लक्ष्मीकेशव.\nकोकणात विष्णुमूर्तीचे प्राबल्य मोठय़ा प्रमाणात दिसते. त्यातही केशव आणि लक्ष्मीकेशव यांची अनेक देवस्थाने आढळतील. इतक्या विपुल प्रमाणात केशवाच्या मूर्ती या प्रदेशात विखुरलेल्या आहेत. विष्णुमूर्तीच्या हातातील आयुधक्रम हा पद्म-शंख-चक्र-गदा असा असल्यामुळे या मूर्ती केशवमूर्ती या प्रकारात मोडतात. चिपळूण करंबवणेमाग्रे बिवलीपर्यंतचे अंतर हे अंदाजे २५ किलोमीटर आहे. पेशवाईतील कर्तबगार न्यायमूर्ती रामशास्त्री प्रभुणे यांच्यानंतर नीळकंठशास्त्री थत्ते हे मराठी राज्याचे न्यायमूर्ती झाले. हे नीलकंठशास्त्री या बिवली गावचे होत. परकीय मूर्तिभंजकांपासून वाचवण्यासाठी अनेक सुंदर मूर्ती त्याकाळी विहिरीत, कुंडात, डोहात टाकून दिल्या जायच्या. किंवा कधीकधी जमिनीत लपवून ठेवून वाचवल्या जायच्या. अशीच एक मूर्ती नीलकंठशास्त्री थत्ते यांना सापडली आणि त्यांनी ती मूर्ती बिवली या आपल्या गावी वसवली. या मंदिराचा जीर्णोद्धार १८३० मध्ये करण्यात आला. इ.स.च्या ११-१२व्या शतकात या ठिकाणी शिलाहार राजांची राजवट होती. त्या काळातली अतिशय सुंदर कोरीवकाम केलेली आणि प्रभावळीत परिवार देवता असलेली ही विष्णुमूर्ती निव्वळ देखणी आहे. विष्णूच्या डाव्या हातातील कमळाचा देठ आणि त्याच्या पाकळ्या यांची रचना इतकी वैशिष्टय़पूर्ण आहे की, एका बाजूने पाहिल्यास ते कमळ नसून कोणा स्त्रीची मूर्ती वाटते. स्थानिक लोक त्यालाच लक्ष्मी असे संबोधतात. त्यामुळे हा देव झाला लक्ष्मीकेशव. देवाच्या डाव्या पायाजवळ श्रीदेवी असून उजव्या पायाशी नमस्कार मुद्रेत गरुड बसलेला आहे. त्यांच्या बाजूला चवरीधारी सेविका कोरलेल्या आहेत. देवाच्या अंगावरील दागदागिने अत्यंत नाजूक आणि कलात्मक आहेत. देवाची बोटे अत्यंत सुबक असून सर्व बोटांमध्ये अंगठय़ा दिसतात. डोक्यावर शोभिवंत करंड मुकुट असून समृद्धीचे प्रतीक असलेला त्रिवलयांकित गळा शोभून दिसतो. गळ्यात असलेल्या तीन माळांपैकी एका माळेतील पदकात आंबे कोरलेले आहेत. यावरून अभ्यासक असे सांगतात की ही मूर्ती स्थानिक मूर्तिकारानेच घडवलेली आहे. अनेक दागिन्यांनी मढवलेली ही विष्णुमूर्ती निव्वळ देखणी आणि अप्रतिम आहे. शांतरम्य अशा ठिकाणी हे मंदिर वसलेले आहे. सगळा परिसर गर्द झाडीचा आणि त्यात असलेले हे टुमदार मंदिर आणि त्यातली लक्ष्मीकेशवाची मूर्ती आवर्जून पाहायला हवी.\n'वॉन्टेड' आरोपी शेजारी उभा होता, पोलीस पोस्टर लावत बसले\n'आमच्या घरात मुली आहेत, काँग्रेसला येण्यास सक्त मनाई आहे'\nलग्नाच्या दुसऱ्या दिवशीच मित्रांसोबत मिळून पत्नीवर सामूहिक बलात्कार\nसाधा धक्का लागला म्हणून ट्रेनखाली दिलं ढकलून, महिला प्रवाशाला अटक\nआज इंदिरा गांधी असत्या तर मी काँग्रेसमध्ये असतो-शत्रुघ्न सिन्हा\nकोरेगाव भीमा हिंसाचाराशी आंबेडकरी आणि हिंदुत्त्ववादी संघटनांचा संबंध नाही, सत्यशोधन समितीचा अहवाल\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nआसाराम बापू निर्दोष, ईश्वराने त्याना दोषमुक्त करावे ही इच्छा-साध्वी प्रज्ञा\nपाकिस्तानी क्रिकेटपटू 'संस्कारी' झाले तरच त्यांच्याशी खेळू, बीसीसीआयचा टोला\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n'वॉन्टेड' आरोपी शेजारी उभा होता, पोलीस पोस्टर लावत बसले\n'आमच्या घरात मुली आहेत, काँग्रेसला येण्यास सक्त मनाई आहे'\nलग्नाच्या दुसऱ्या दिवशीच मित्रांसोबत मिळून पत्नीवर सामूहिक बलात्कार\nसाधा धक्का लागला म्हणून ट्रेनखाली दिलं ढकलून, महिला प्रवाशाला अटक\nआज इंदिरा गांधी असत्या तर मी काँग्रेसमध्ये असतो-शत्रुघ्न सिन्हा\nकोरेगाव भीमा हिंसाचाराशी आंबेडकरी आणि हिंदुत्त्ववादी संघटनांचा संबंध नाही, सत्यशोधन समितीचा अहवाल\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nमुन्ना यादवला सर्वोच्च न्यायालयातून तात्पुरता जामीन\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nमहापालिकेच्या ३४ मराठी शाळा बंद\nजिल्ह्य़ात ६८ अपघात स्थळे\nकर्नाक पूल पाडण्यास उच्च न्यायालयाचा हिरवा कंदील\nनेहरू विज्ञान केंद्रातील ‘दि एनर्जी बॉल’ नव्या ढंगात\n‘फटका चोरां’ची दहशत कायम\nवाढलेल्या तापमानात विजेविना घामाघूम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00408.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://abpmajha.abplive.in/videos/pune-child-injured-because-of-22-000-volts-open-transformer-update-486700", "date_download": "2018-04-24T17:55:41Z", "digest": "sha1:FKHP3XB4356YG5LQYHNZQVAA4GC5UJGX", "length": 16544, "nlines": 134, "source_domain": "abpmajha.abplive.in", "title": "पुणे : महावितरणचा निष्काळजीपणा, ट्रान्सफॉर्मरचा शॉक लागून मुलगा गंभीररित्या भाजला", "raw_content": "\nपुणे : महावितरणचा निष्काळजीपणा, ट्रान्सफॉर्मरचा शॉक लागून मुलगा गंभीररित्या भाजला\nउघड्या ट्रान्सफॉर्मरचा शॉक लागल्यामुळं पुण्यात 12 वर्षाचा मुलगा गंभीररित्या भाजलाय. महावितरणच्या निष्काळजीपणामुळं हा दुर्घटना घडल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय. पुण्यातल्या आशिर्वाद सोसयाटीत राहणारा 12 वर्षांचा अबु शेख रविवारी इमारतीखाली क्रिकेट खेळत होता. खेळताचा उघड्या ट्रान्सफॉर्मरजवळ गेलेला चेंडू आणण्यासाठी अबू गेला असता ट्रान्सफॉर्मरजवळ छोटा स्फोट झाला आणि त्यात अबू गंभीररित्या भाजलाय. त्याच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र वारंवार तक्रार करूनही महावितरणनं 22 हजार वोल्ट क्षमतेच्या ट्रान्सफॉर्मरभोवती कुंपण का घातलं नाही असा सवाल स्थानिकांनी विचारलाय.\nविशेष चर्चा : सरोज खानचं डोकं ठिकाणावर आहे काय\nस्पेशल रिपोर्ट : नाशिक : व्हेंटिलेटरमध्ये झुरळ अडकलं, श्वास न घेता आल्याने महिलेचा मृत्यू\nस्पेशल रिपोर्ट : मुंबई : पैसे आणि जागेचं गणित जुळवणारे मुंबईतील नॅनो फ्लॅट\nमुंबई : 'एबीपी माझा'चे मुख्य संपादक राजीव खांडेकर यांना दीनानाथ मंगेशकर पुरस्कार\nगडचिरोली : नक्षलवाद्यांचा खात्मा करणारे जिगरबाज सी-60\nपुणे : कोरेगाव भीमा प्रकरणातील साक्षीदार पूजाच्या मारेकऱ्यांना अटक करा : रिपाइं\nस्पेशल रिपोर्ट : पंढरपूर : रांगेशिवाय विठ्ठल दर्शन, पंढरपुरात लवकरच टोकन व्यवस्था\nपंढरपूर : विठुची पंढरी मांस-मद्यमुक्त करण्यासाठी मंदिर समितीचा ठराव\nपुणे : सचिन तेंडुलकरचे 'जबरा फॅन' राजू गायकवाडांचं फोटो कलेक्शन खुलं\nस्पेशल रिपोर्ट : शिक्षक भरतीत गुण वाढवून देणारं रॅकेट सक्रिय\nपुणे : कोरेगाव भ���मा प्रकरणी सत्यशोधन अहवालात पोलिस अधीक्षकांवर ठपका\nस्पेशल रिपोर्ट : औरंगाबाद : कॉपी पकडलेल्या परीक्षार्थीची कर्मचाऱ्याला मारहाण, आत्महत्येची धमकी\nबातम्या सुपरफास्ट : देशाच्या कानाकोपऱ्यातील घडामोडींचा आढावा\nनाशिक : व्हेंटिलेटरमध्ये झुरळ अडकलं, नाशिकमध्ये रुग्णाचा मृत्यू\nनागपूर : शेतकऱ्याच्या शिवारात पट्टेदार वाघाचा वावर\nविशेष चर्चा : सरोज खानचं डोकं ठिकाणावर आहे काय\nस्पेशल रिपोर्ट : नाशिक : व्हेंटिलेटरमध्ये झुरळ अडकलं, श्वास न घेता आल्याने महिलेचा मृत्यू\nस्पेशल रिपोर्ट : मुंबई : पैसे आणि जागेचं गणित जुळवणारे मुंबईतील नॅनो फ्लॅट\nमुंबई : 'एबीपी माझा'चे मुख्य संपादक राजीव खांडेकर यांना दीनानाथ मंगेशकर पुरस्कार\nगडचिरोली : नक्षलवाद्यांचा खात्मा करणारे जिगरबाज सी-60\nपुणे : कोरेगाव भीमा प्रकरणातील साक्षीदार पूजाच्या मारेकऱ्यांना अटक करा : रिपाइं\nस्पेशल रिपोर्ट : पंढरपूर : रांगेशिवाय विठ्ठल दर्शन, पंढरपुरात लवकरच टोकन व्यवस्था\nपंढरपूर : विठुची पंढरी मांस-मद्यमुक्त करण्यासाठी मंदिर समितीचा ठराव\nपुणे : सचिन तेंडुलकरचे 'जबरा फॅन' राजू गायकवाडांचं फोटो कलेक्शन खुलं\nस्पेशल रिपोर्ट : शिक्षक भरतीत गुण वाढवून देणारं रॅकेट सक्रिय\nपुणे : कोरेगाव भीमा प्रकरणी सत्यशोधन अहवालात पोलिस अधीक्षकांवर ठपका\nस्पेशल रिपोर्ट : औरंगाबाद : कॉपी पकडलेल्या परीक्षार्थीची कर्मचाऱ्याला मारहाण, आत्महत्येची धमकी\nपुणे : महावितरणचा निष्काळजीपणा, ट्रान्सफॉर्मरचा शॉक लागून मुलगा गंभीररित्या भाजला\nपुणे : महावितरणचा निष्काळजीपणा, ट्रान्सफॉर्मरचा शॉक लागून मुलगा गंभीररित्या भाजला\nउघड्या ट्रान्सफॉर्मरचा शॉक लागल्यामुळं पुण्यात 12 वर्षाचा मुलगा गंभीररित्या भाजलाय. महावितरणच्या निष्काळजीपणामुळं हा दुर्घटना घडल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय. पुण्यातल्या आशिर्वाद सोसयाटीत राहणारा 12 वर्षांचा अबु शेख रविवारी इमारतीखाली क्रिकेट खेळत होता. खेळताचा उघड्या ट्रान्सफॉर्मरजवळ गेलेला चेंडू आणण्यासाठी अबू गेला असता ट्रान्सफॉर्मरजवळ छोटा स्फोट झाला आणि त्यात अबू गंभीररित्या भाजलाय. त्याच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र वारंवार तक्रार करूनही महावितरणनं 22 हजार वोल्ट क्षमतेच्या ट्रान्सफॉर्मरभोवती कुंपण का घातलं नाही असा सवाल स���थानिकांनी विचारलाय.\nविशेष चर्चा : सरोज खानचं डोकं ठिकाणावर आहे काय\nस्पेशल रिपोर्ट : नाशिक : व्हेंटिलेटरमध्ये झुरळ अडकलं, श्वास न घेता आल्याने महिलेचा मृत्यू\nस्पेशल रिपोर्ट : मुंबई : पैसे आणि जागेचं गणित जुळवणारे मुंबईतील नॅनो फ्लॅट\nमुंबई : 'एबीपी माझा'चे मुख्य संपादक राजीव खांडेकर यांना दीनानाथ मंगेशकर पुरस्कार\nगडचिरोली : नक्षलवाद्यांचा खात्मा करणारे जिगरबाज सी-60\nपुणे : कोरेगाव भीमा प्रकरणातील साक्षीदार पूजाच्या मारेकऱ्यांना अटक करा : रिपाइं\nस्पेशल रिपोर्ट : पंढरपूर : रांगेशिवाय विठ्ठल दर्शन, पंढरपुरात लवकरच टोकन व्यवस्था\nपंढरपूर : विठुची पंढरी मांस-मद्यमुक्त करण्यासाठी मंदिर समितीचा ठराव\nपुणे : सचिन तेंडुलकरचे 'जबरा फॅन' राजू गायकवाडांचं फोटो कलेक्शन खुलं\nस्पेशल रिपोर्ट : शिक्षक भरतीत गुण वाढवून देणारं रॅकेट सक्रिय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00409.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharastra/in-nagpur-boat-drown-in-river-264698.html", "date_download": "2018-04-24T17:56:13Z", "digest": "sha1:SI5CJKF7ZYMOLF7G6P447TOGHOC6EVCX", "length": 10396, "nlines": 126, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "नागपुरात वेणा धरणात बोट बुडाली,अकरा विद्यार्थ्यांपैकी तिघांना वाचवण्यात यश", "raw_content": "\nकेरळमध्ये फक्त सचिनच्याच पुस्तकांची लायब्ररी\nजालन्यात सहा लाखांच्या बनावट नोटा जप्त\n'चौधरींचं वक्तव्य अत्यंत दुर्दैवी'\nव्हेंटिलेटरमध्ये झुरळ जीवावर बेतलं\n,जय वाघानंतर त्याचा बछडा 'जयचंद'ही बेपत्ता\nगणित चुकलं म्हणून शिक्षकाने विद्यार्थ्याच्या तोंडात खुपसली छडी\nऔरंगाबादेत विद्यार्थ्यांना झालं काय, काॅपी पकडली म्हणून आत्महत्येचा प्रयत्न\nकर्जमाफीचा लाभ आता 2001-09 काळातील शेतकऱ्यांनाही मिळणार \nनाणार'चं आतून किर्तन बाहेरून तमाशा झालाय-अशोक चव्हाण\nमुंबईत धावत्या लोकलसमोर ढकलून प्रवाशाची हत्या\nमुंबईत म्हाडा ची ३३०० घरांसाठी सोडत लवकरच\n19 वर्षाचा मराठी तरुण घेणार जैन धर्माची दीक्षा\nमहाभियोगाची नोटीस फेटाळण्याचा निर्णय घाईत नाहीतर पूर्ण विचारांती - नायडू\n भाजप आणि काँग्रेसमध्ये 'कांटे की टक्कर', जेडीस ठरणार किंगमेकर\nसंसदेतही कास्टिंग काऊच, रेणुका चौधरींचं खळबळजनक वक्तव्य\nमोठ्या आवाजात गाणी ऐकायचा दुकानदार, वैतागून शेजाऱ्याने झाडल्या गोळ्या\nबिग बींची लेक श्वेताच्या ठुमक्यांचा व्हिडिओ व्हायरल\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nसंजय दत��तनं भिकही मागितलीय, 'संजू'च्या टीझरमधून उलगडली अनेक गुपितं\nअश्वमी महेश मांजरेकर झळकणार सलमानसोबत सिनेमात\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nभारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा होणार आई\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nबर्थडे स्पेशल : सचिनचा प्रेरणादायी प्रवास\nपंजाबचा दिल्लीवर शानदार विजय\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\nकेरळमध्ये फक्त सचिनच्याच पुस्तकांची लायब्ररी\nजालन्यात सहा लाखांच्या बनावट नोटा जप्त\n'चौधरींचं वक्तव्य अत्यंत दुर्दैवी'\nव्हेंटिलेटरमध्ये झुरळ जीवावर बेतलं\nबेधडक : महाभियोगाचे राजकारण\nबेधडक : आरपारची लढाई\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\nनागपुरात वेणा धरणात बोट बुडाली,अकरा विद्यार्थ्यांपैकी तिघांना वाचवण्यात यश\nनागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर येथील १४ मैल इथे वेणा धरणात बोट बुडाली. बोटीत ११ लोक बसले असताना बोट उलटली.\n09 जुलै : नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर येथील १४ मैल इथे वेणा धरणात बोट बुडाली. बोटीत ११ लोक बसले असताना बोट उलटली. आतापर्यंत एकाचा मृतदेह सापडला आहे. मृतकचे नाव राहुल जाधव आहे.\nसुमारे साडे सात वाजताची ही घटना. या बोटीत विद्यार्थी होते. सहलीसाठी नागपूरचे विद्यार्थी गेले होते. त्यापैकी 3 जिवंत बाहेर काढण्यात पोलिसांना यश आलंय. यात अतुल बावने, रोशन दोडके, अमोल दोडके यांचा समावेश आहे.\nउर्वरित 7 लोक बेपत्ता असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांचा तापस युद्धपातळीवर सुरू आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\n,जय वाघानंतर त्याचा बछडा 'जयचंद'ही बेपत्ता\nएक नव्हे दोन नव्हे, चक्क तीन रिअर कॅमेरे , हे आहेत फिचर आणि किंमत\nगणित चुकलं म्हणून शिक्षकाने विद्यार्थ्याच्या तोंडात खुपसली छडी\nऔरंगाबादेत विद्यार्थ्यांना झालं काय, काॅपी पकडली म्हणून आत्महत्येचा प्रयत्न\nकर्जमाफीचा लाभ आता 2001-09 काळातील शेतकऱ्यांनाही मिळणार \nडाॅक्टरांच्या नाड्या मांत्रिकाच्या हातात, नाशिकच्या रुग्णालयात 'राशींच्या' खड्यांचा बाजार\nकेरळमध्ये फक्त सचिनच्याच पुस्तकांची लायब्ररी\nजालन्यात सहा लाखांच्या बनावट नोटा जप्त\n'चौधरींचं वक्तव्य अत्यंत दुर्दैवी'\nव्हेंटिलेटरमध्ये झुरळ जीवावर बेतलं\n,जय वाघानंतर त्याचा बछडा 'जयचंद'ही बेपत्ता\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00410.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/yogasan-marathi/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%80-%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%83%E0%A4%A4-%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%A8-%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4-115062000004_4.html", "date_download": "2018-04-24T18:28:03Z", "digest": "sha1:CYNYFOUHSALGNNATJE6FUIENSLKBXL46", "length": 7980, "nlines": 116, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "विश्वव्यापी योगामृत : आंतरराष्ट्रीय योगदिन, त्यानिमित्त.. | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 24 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nविश्वव्यापी योगामृत : आंतरराष्ट्रीय योगदिन, त्यानिमित्त..\nयोग हा विश्वातील कोण्या एका जाती-धर्मासाठी नसून तो सर्वासाठी आहे. याला फक्त एकच जात माहिती आहे ती म्हणजे मानव-जात. मग इथे मानव जातीतील लिंगभेदाला देखील थारा नाही.\nकाही राजकीय मंडळी आपली मतांची पोळी भाजून घेण्यासाठी धार्मिकतेचा रंग देऊ पाहात आहेत. सूर्यनमस्कारावरून राजकीय राळ उठविली जात आहे. सूर्य काही कोण एका विशिष्ट धर्मासाठी नाही. अगदी इस्लाम धर्मामध्ये नमाज पठण्यासाठी बसण्याची जी पध्दत आहे ती याच योगशास्त्रातील वज्रासनावर आधारित आहे. आणि वज्रासनाचे मानवीयं आरोग्याला काय फायदे आहेत ते सर्वच धर्मियांना माहीत आहेत. त्यामुळे अखिल मानवीय जातीला आता योगाचे महत्त्व कळून चुकले आहे. म्हणून योगामृताने अवघे विश्व व्यापून टाकले आहे.\nविश्वाचा त्रिमितीय नकाशा बनवण्यात संशोधकांना यश\nआजपर्यंत विश्वास दाखविलात; यापुढेही दाखवाल\nतात्पर्य कथा - विश्वासघात\nयावर अधिक वाचा :\nबराक ओबामा यांनी पत्र पाठवून मागितली माफी\nअमेरिकेचे माजी राष्ट्रपती बराक ओबामा आणि त्यांची पत्नी मिशेल ओबामा यांनी आपली मोठी मुलगी ...\nचार दिवस सलग बँका बंद राहणार\nबँकेची काही कामे असतील तर पुढील तीन दिवसांत आटोपून घ्यावी लागणार आहेत. कारण चार दिवस सलग ...\nआसाराम बापूला बुधवारी शिक्षा सुनावली जाणार\nबलात्काराच्या प्रकरणात अटकेत असलेला स्वयंघोषित अध्यात्मिक गुरु आसाराम याला बुधवारी शिक्षा ...\nमृत्यूच्या पाच तासाने उठून बसला, सांगितले अनुभव\nघरात अंतिम संस्काराची तयारी सुरू असता���ा मृत व्यक्ती अचानक उठून बसला तर हैराण होणे ...\nभारतीय लष्कराने पाकच्या पाच सैनिकांना घातले कंठस्नान\nनियंत्रण रेषेवर सातत्याने पाकिस्तानी सैनिकांकडून होणाऱ्या गोळीबाराविरोधात प्रत्युत्तरदाखल ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00411.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://www.inmarathi.com/ahilya-shri-ram-a-different-view-point/", "date_download": "2018-04-24T18:23:16Z", "digest": "sha1:JL67GUO2UAMTFP664N37NRDKZSYI7JWB", "length": 40886, "nlines": 157, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "अहिल्याची \"शिळा\" : रूपकांचा योग्य अर्थ विषद करणारी अहिल्या-रामाची आगळीवेगळी कथा!", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nअहिल्याची “शिळा” : रूपकांचा योग्य अर्थ विषद करणारी अहिल्या-रामाची आगळीवेगळी कथा\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page\n“टाळी कधीच एका हाताने वाजत नाही. तुझ्या मनात देखिल वासनेचं, विकारांच वादळ थैमान घालत असेल ज्याची परिणीती शेवटी तुला अपेक्षित अशीच झाली. तुझा हा अपराध अक्षम्य आहे. एका व्यभीचारी, अनाचारी, स्त्रीचा भ्रतार म्हणून सगळं जग माझ्यावर हसतंय. माझ्या गरीब परिस्थितीचा तुला एवढाच कंटाळा आला होता तर विभक्त होण्याचा मार्ग तुझ्यासमोर खुला होता. परंतु तसे न करता श्रीमंतीची भूल पडून एखाद्या ढालगज स्त्री प्रमाणे त्या इंद्राची शय्या सजवताना तुला लज्जा कशी वाटली नाही अहल्ये तुझ्या चेहऱ्यावर या गौतमाने तीरस्काराने थुंकावे इतकीही तुझी पात्रता नाही. अग्नीच्या साक्षीने सात जन्म साथसंगत करण्याची पवित्र शपथ आत्ता या क्षणी मी मोडत आहे. अहल्ये मी तुझा त्याग करतोय …”\nएखाद्या तप्त शिसाप्रमाणे ते शब्द माझ्या कानात शिरले. ते शब्द ऐकून माझं काळीज दुःख, भिती, अश्रू आणि तीव्र संताप या सगळ्या भावनांनी भरून आले. ज्याच्या खांद्यावर मान टाकून आणि हातात हात देऊन मी आजपर्यंत निर्धास्तपणे निद्रा घेतली, माझं सगळं प्रेम अर्पण केलं, माझा सगळा विश्वास ज्याच्या चरणांवर वाहून टाकला तो गौतम…\nमाझा गौतम समाजाने उठवलेल्या वावड्या, निर्लज्जपणे रंगवलेल्या खोट्या गावगप्पा यांना बळी पडून माझी निर्भत्सना करत होता.\nएखाद्या कसायाने निष्पाप कोकराच्या गळ्यावर निर्ममपणे सुरी चालवावी तसे गौतमचे शब्द माझ्या काळजावर आघात करुन गेले.\n“तो” क्षण निर्णायक होता. आजपर्यंत हसणाऱ्या खेळणाऱ्या मनमिळाऊपणे सर्वांच्या सुख दुःखात सहभागी होणाऱ्या, गायन आणि नृत्याची मनस्वी आवड असणाऱ्या व…अत्यंत हळव्या मनाच्या अहल्येच्या सर्व भावना मृत झाल्या.\nमला कसलाही शोक करावा वाटत नव्हता. मला गौतमाला कसलाही खुलासा द्यावा वाटत नव्हता. माझे अश्रू त्या क्षणी गोठून गेले होते. माझं हास्य त्याच क्षणी मावळून गेलं होतं. आता मला कुठलीच भावना स्पर्श करत नव्हती मी अत्यंत निर्विकार झाले होते.\nगौतमाच्या त्या शब्दांनी, त्या मानखंडनेने, त्या अविश्वासाने माझ्या रसरसत्या मनाचा आणि खुद्द माझाच “दगड ” झाला.\nमाझा काय अपराध होता मी सुंदर होते हा, की मी मनमोकळ्या स्वभावाची होते हा\nमला नटायला, गायला, नृत्य करायला आवडत होतं. मला जिवन आनंदाने व्यतीत करायला आवडत होतं. माझं गौतमवर निरतीशय , निर्व्याज प्रेम होतं. तो आर्थिक दृष्ट्या दुर्बल असेल पण तो सदाचरणी व पापभिरु होता. अगदीच चंगळ नसेल पण त्याने मला कधी काही कमी देखिल पडू दिलं नव्हतं. आमचं सगळं सुरळीत चाललं होतं.\nपण आयुष्याचा प्रवास आपल्या अपेक्षांनुसार सरळसोटपणे फक्त हमरस्त्यांनीच होत नाही. त्या मध्ये अनपेक्षित वळणं आणि खाचखळगे, काटेकूटे दबा धरून बसलेली असतात. आपली पाऊले आणि हृदय रक्तबंबाळ करण्यासाठी.\nतो नीच असाच एक दुर्दैवी वावटळ बनून माझ्या आयुष्यात आला. तोच, आमचा नगराधिपती, आमचा राजा ” देवराज ” \nहे घराणे स्वतःला “इंद्र” म्हणजेच स्वर्गाचा राजा हि पदवी लावून घेत. त्यामुळे त्यांना इंद्रच म्हणत. मला वाटतं कुठल्यातरी नगरोत्सवात मी त्याच्या नजरेस पहिल्यांदा पडले. त्याच्या नजरेला नजर भिडताच त्या नजरेतून ओसंडून वाहणारा वासनेचा विखार माझ्या शरीराला स्पर्श करुन गेला. घृणेने मी माझी नजर फिरवली व तिथून काढता पाय घेतला.\nत्यानंतर त्या निचाने पाताळयंत्रीपणे मला वश करण्यासाठी हरतर्हेने प्रयत्न केला. आपले हस्तक वापरून वस्त्र अलंकार रत्नं यांची प्रलोभनं दाखवली. परंतु त्या नीचाला कधी प्रेमाचा स्पर्श झालाच नसावा अन्यथा या भौतिक गोष्टींनी एका स्त्री चे मन जिंकण्याचा निर्ल्लज प्रयत्न त्याने केलाच नसता. मी त्याचा प्रत्येक प्रयत्न कठोर शब्दांत धुडकावून लावला.\nआणि एक दिवस..गौतम कामा निमित्त काही बाहेर गावी गेले होते. दैनंदिन कामं उरकुन रात्र समयी मी नुकतीच पडली असेल नसेल तोच ���रवाजावर थाप पडली. मी थोडी सावध झाले, इतक्या रात्री कोण आले असावे बरे भितीने माझी छाती भरून आली. कारण आमचे घर तसे थोडे आडबाजूलाच होते.\nएक नाही कि दोन नाही…पुन्हा दरवाजावर थाप पडली…\n” मी पुन्हा विचारले…\n“अग अहल्ये मी…मी गौतम. आता दरवाजा उघडशील कि मला बाहेरच तिष्ठत ठेवशील ” बाहेरुन आवाज आला.\nमी आनंदाने हरखले. भिती कुठल्या कुठे पळाली. कारण हा आवाज माझ्या गौतमचाच होता. तो आवाज ओळखण्यात माझी चुक होणारच नव्हती. मी दरवाजा उघडला. आणि…\nचेहऱ्यावर अत्यंत निर्लज्ज व किळसवाणे हास्य असलेला देवराज “इंद्र” घरात प्रवेश करता झाला. सगळं काही समजायला काही क्षण जावे लागले. परंतु ते लक्षात येईपर्यंत उशीर झाला होता. त्याच्या शारीरीक ताकदीपुढे माझ्या शरीराचा व भावनांचा अगदी चोळामोळा झाला. ती संपूर्ण रात्र त्याने माझ्या शरीराचा एखाद्या पशु प्रमाणे उपभोग घेतला. माझे संपूर्ण शरीर त्याच्या चाव्यांनी आणि ओरखड्यांनी रक्तबंबाळ झाले. परंतु माझे मन त्यापेक्षा जास्त रक्तबंबाळ झाले होते.\nस्वतःचा कार्यभाग साधल्यावर तो राक्षस मुद्दाम सकाळी सकाळी दिवसाढवळ्या माझ्या घरातून बाहेर पडला. ज्यांनी ज्यांनी त्याला माझ्या घरातून सुहास्य वदनाने व अस्ताव्यस्त कपड्यात बाहेर पडलेले पाहिले त्यांना चर्चा करण्यासाठी एक विषय मिळाला. ही घटना कुजबुजीच्या स्वरूपात संपूर्ण नगरात पसरली व ……. \nकितीतरी वर्ष उलटून गेली असावीत. माझ्या आयुष्यात सोबती म्हणून आता फक्त ” एकांत व अंधार ” उरला होता. मी संपूर्ण जगाशी संपर्क तोडून टाकला होता. माझ्या केसांत चंदेरी झाक दिसायला लागली होती. बाह्य जग मला विसरून गेले होते आणि…गौतम देखील मला विसरून गेला होता.\nमी माझ्याच परिघात एका शिळे प्रमाणे पडून होते.\nअयोध्या कित्येक योजनं मागे टाकून मी लक्ष्मणा बरोबर या नगरीत प्रवेश केला होता. मार्गदर्शन करण्यासाठी आचार्य आमच्या बरोबर होतेच. या संपूर्ण प्रवासाचा हेतूच आम्ही आजवर गुरूकूलात शिकलेल्या पुस्तकी ज्ञानाखेरीज प्रत्यक्ष जिवनातील ज्ञानाचे अर्जन करणे हा होता. या प्रवासात नजरेस दिसणाऱ्या घटना, स्थळं, निसर्ग, प्राणी, माणसं यांचा अभ्यास करुन त्यामधुन धडे घेणे, आत्मचिंतन करणे \n“निसर्ग मुक्त हस्ताने आपली संपत्ती उधळत होता. संकटात असणारी एकेक स्थळं आम्ही दोघं बंधु पराक्रमाच्या बळावर सुर��्षित करत चाललो होतो, प्राणी त्यांच्या स्वभावाला अनुसरून वागत होते, माणसं…काही माणसं मात्र शापग्रस्त झाल्या प्रमाणे वर्तन करत होती. त्यांच्या संपर्कात आलेल्यांना देखिल दुषित करत होती. हि साखळी हळुहळु वाढत गेली तर समाजाच्या एकूण स्वास्थालाच धोका होता. अयोध्ये सारख्या मोठ्या साम्राज्याचा ज्येष्ठ राजकुमार आणि पिताश्रींची आज्ञा झाली तर कदाचीत उद्याचा ” राजा ” मी श्रीराम \nमी कसल्या लोकांचे एक राजा म्हणून प्रतिनीधित्व करणार होतो वासना, अहंकार, कपट, लोभ, मत्सर अशा कित्येक विकारांनी ग्रस्त तामसी वाममार्गी लोकसमुहाचा कि प्रेम, सदाचार, आत्मीयता , कर्तव्यतत्पर, सज्जन अशा सदगुणांनी युक्त लोकसमुहाचा\nतो आदर्श लोकसमुह निर्माण करण्यासाठी एका राजाला काय करावे लागेल \nअर्थात एका आदर्श लोकसमुहाची निर्मिती करण्यासाठी त्या समुहाचे नेतृत्व करणाऱ्या राजाला आदर्श जीवन जगून लोकांपुढे उदाहरण ठेवावे लागेल. श्रीरामा…मार्ग कठीण आहे…\nकित्येक ठिकाणी मोह, लोभ, विकार तुला पथभ्रष्ट करण्याचा प्रयत्न करतील. कित्येक ठिकाणी तुला, तुझ्या आप्तांना अग्नीपरीक्षा द्यावी लागेल…पुन्हा विचार कर \n मी असं जीवन जगेन की हजारो वर्षे उलटून गेली तरी लोक माझे नाव, माझा जीवनपट लक्षात ठेवतील.\nजेव्हा जेव्हा ते विकारांना बळी पडून असुर होऊ पाहतील तेव्हा तेव्हा ते ” श्रीराम ” म्हणून त्या असुर शक्तींवर त्याग, बंधुभाव, प्रेम , सत्य या शस्त्रांनी विजय मिळवतील…\nमाझे स्वतःशीच कितीतरी वेळ चाललेले आत्मचिंतन संपले.\nआज नेहमीप्रमाणे नगरी मध्ये भिक्षा मागण्यासाठी खांद्याला झोळी अडकवून मी बाहेर पडलो. मी एका मोठ्या साम्राज्याचा राजकुमार असलो, या नगरीत नागरिकांकडून आमचे जंगी स्वागत झाले असले तरी आम्ही नियमांनी बद्ध होतो. अद्याप आम्ही आचार्यांचे अनुग्रहीत शिष्य होतो. शिष्याने आपले कर्तव्य विनातक्रार पार पाडलेच पाहिजे.\nचार घरांमध्ये भिक्षा मागून झाल्यावर मी आडवळणावर असलेल्या त्या कुटीवजा घरावर थाप मारली. दार उघडायला अंमळ उशीरच झाला…चंदेरी केसांची महिरप डोक्यावर असलेल्या एका सुंदर सात्विक चेहऱ्याने दार उघडले.\n” मी साद घातली\n” मी पुन्हा साद घातली\n“रस्त्यावर फिरणाऱ्या फुकटखाऊ गोसवड्याला या घरातून फुटका दाणाही मिळणार नाही, चल चालता हो\nत्या क्षणापुर्वी सात्विक दि���णाऱ्या डोळ्यांतून अग्नीचा वर्षाव माझ्यावर झाला. आणि दार धाडकन लोटले गेले. मी स्तिमीत होऊन जागेवरच उभा राहिलो. आमच्या निवासस्थानी परतून जेवायला बसलो तरी ते सात्विक डोळे माझ्या नजरेपुढून हलले नाहीत. तो दिवस एक कडवट चव मनात ठेऊन निघून गेला.\nपुन्हा दुसऱ्या दिवशी मी “ते” दार वाजवले. दार उघडले गेले नाही. त्या बंद दारा बाहेरुनच मी\n” अशी साद घातली\nदार उघडले गेले नाही.\nतोच शुन्य प्रतिसाद. निराश मनाने मी तिथून परतलो. जेवण उरकल्यावर मी लक्ष्मणाला जवळ बोलवले व घडला प्रकार सांगितला. दारी आलेल्या याचकाला विन्मुख पाठवण्या इतपत विपरीत काळ अद्याप या भुमीत आला नव्हता. “त्या” स्त्री विषयी नगरातून माहिती काढण्याची आज्ञा मी लक्ष्मणाला केली. लक्ष्मण आपले काम चोख बजावेल याची मला खात्री होती – कारण माझ्या त्या विश्वासाचेच दुसरे नाव “लक्ष्मण” होते.\nदोन दिवस उलटून गेल्यावर लक्ष्मण मला एकांतात भेटला. त्या स्त्री चे नाव अहल्या आहे हे तेव्हा मला कळले. पुढे तीच्या जीवनात घडलेल्या घटनांचा क्रम ऐकल्यावर मनात एकच कल्लोळ माजला.\nएका धर्मच्युत व अनाचारी पुरुषाच्या वासनेचा बळी ठरलेल्या त्या निष्पाप स्त्रीचे संपूर्ण जीवन म्हणजे एक दुःखद जीवनपट होता. हा माझा समाज कुणाच्या पापाची फळं कुणाला भोगायला लावत होता\nजे घडलं त्यात तीची काहीही चुक नसताना तीला कुत्सीत टोमणे मारणाऱ्यांची जीव्हा कुणाला हासडावीशी वाटली नाही का तीच्या चारित्र्यावर बोट उचलणाऱ्यांची ती बोटं कुणाला कलम करावीशी वाटली नाही का तीच्या चारित्र्यावर बोट उचलणाऱ्यांची ती बोटं कुणाला कलम करावीशी वाटली नाही का कुणालाही उत्तरदायी नसणाऱ्या गौतमाने गावगप्पांना बळी पडून अहल्येचा त्याग केला तेव्हा त्याची पाऊले कुणाला छाटावी वाटली नाही का कुणालाही उत्तरदायी नसणाऱ्या गौतमाने गावगप्पांना बळी पडून अहल्येचा त्याग केला तेव्हा त्याची पाऊले कुणाला छाटावी वाटली नाही का आणि पुत्रवत असलेल्या प्रजेवर विकृत अत्याचार करणाऱ्या “देवराज” इंद्राची गर्दन कुणाला धडावेगळी करावी वाटली नाही का\nसंताप, दुःख, सहानुभूतीने माझे मन व्याकुळ झाले. काहीतरी करण्याची गरज होती…ते नेमकं काय…\nमी लक्ष्मणाला आवश्यक त्या सुचना दिल्या. त्यानुसार त्या नगरातील प्रतिष्ठीत नागरिकांची बैठक घेतली. त्यांच्या बरो��र कित्येक तास चर्चा केली. व त्यांचे समाधान झाल्यावर मी त्यांना निरोप दिला.\nठरलेल्या दिवशी माझ्या आवाहनानुसार जमलेल्या नागरीकांचा लवाजमा घेऊन मी “त्या” दरवाजा वर थाप मारली.\n” आतून आवाज आला\n“मी अयोध्यापती राजा दशरथ, प्रातःस्मरणीय राजमाता कौसल्या, कैकयी, सुमित्रा यांचा ज्येष्ठ पुत्र, भरत लक्ष्मण शत्रुघ्न यांचा ज्येष्ठ बंधु व महर्षि वसिष्ठ यांचा शिष्य श्रीराम\n मी कुणाची माता नाही…तुम्ही निघून जा…”\n“माते…माता अहल्या…हा तुझा पुत्र श्रीराम तुझ्या दाराशी आला आहे. तु दार उघडे पर्यंत आता तो येथून जाणार नाही माते. आणि दिलेला शब्द मोडण्याची रघुच्या कुळाची परंपरा नाही.”\nदार हळूच किलकीले झाले. त्या दारातून ती सोनेरी केसांची महिरप बाहेर आली.\n“मला सहानुभूती दाखवायला आला आहेस मला नकोय तुझी आणि तुमच्या सगळ्यांची सहानुभूती, कुणाच्या सहानुभूती वर जगण्यापेक्षा ही अहल्या शिळा बनुन युगानुयुगं इथे पडुन राहिन. स्वतःचा आत्मघात करेन.”\n“माते… तु माझी…या श्रीरामाची माता आहेस. आणि तुझ्या पुत्राच्या हातात “वैष्णवत” तळपत आहे तोवर तुझ्यावर सहानुभूती दाखवण्याची वेळ किंवा तुझा अपमान करण्याची हिंमत या त्रिखंडात कुणाची नाही. आजवर तुझी झाली तेवढी वंचना पुरे…”\n“बस…पुरे झाला तुझा शब्दच्छल. तुला कल्पना नसेल पण हे तेच लोक आहेत ज्यांनी काहीही चुक नसताना एका स्त्री ला अपमानास्पद वागवलं, हा तोच समाज आहे ज्यांनी निर्लज्जपणे एखादे हाडूक चघळावे तसे माझे चारित्र्यहनन चघळले. हे तेच नागरिक आहेत ज्यांनी स्वतःच्या मनोरंजनासाठी माझी पदोपदी निर्भत्सना केली, माझे तारुण्य भस्मसात केले. माझ्या कोमल भावना निष्पर्ण केल्या…आता आणखी काय हवे आहे तुम्हाला” अत्यंत निर्विकारपणे एखादा दगड तडतडावा तसे शब्द बाहेर पडले.\nमी पाऊल पुढे टाकले….आणखी पुढे…अगदी तिच्या जवळ…मी तीचे हात हातात घेतले…थेट तीच्या डोळ्यात डोळे घातले आणि…\n“माते…इकडे माझ्या डोळ्यात बघ, माझ्या हातांचा स्पर्श अनुभव आणि मला सांग या डोळ्यांत आणि या स्पर्शात तुला किंचीत देखिल किल्मिष जाणवते आहे काय मी तुला माते अशी हाक मारतो तेव्हा तुला त्यातील स्नीग्धता जाणवत नाही काय मी तुला माते अशी हाक मारतो तेव्हा तुला त्यातील स्नीग्धता जाणवत नाही काय माते…मानवाच्या उत्पत्ती पासुनच तो निरनिराळ्या विकारां��ी ग्रस्त आहे. कमी अधिक प्रमाणात ते विकार प्रत्येक व्यक्ती मध्ये वास करतात. त्या विकारांना बळी पडून माणसं कित्येकदा पथभ्रष्ट होतात. चुकतात…साफ चुकतात\nहा संपूर्ण समाज अशा कमी अधिक प्रमाणात विकारांनी ग्रस्त असलेल्या व्यक्तींचाच समुह आहे आणि असेल. पण ते थोडेथोडके लोक म्हणजे संपूर्ण समाज असं म्हणणे चुक ठरणार नाही काय आयुष्यात कधीतरी विकारग्रस्त होऊन पथभ्रष्ट झालेल्या परंतु पश्चातापाच्या अग्नीत आपल्या चुका दग्ध करू इच्छिणाऱ्या व्यक्तींना माफ करणे आपले कर्तव्य नाही काय\nआजवर तुझ्यावर अन्याय झाला, तुझी अवहेलना झाली, इतकेच काय तुला एखाद्या दगडा प्रमाणे निष्प्राण समजून विस्मृतीत टाकून देण्याची अक्षम्य चुक देखिल घडली. परंतु आता हा सगळा जनसमुह आपल्या पापाचे क्षालन करू इच्छितो.\nमी श्रीराम या जनसमुहाचा प्रतिनीधी म्हणून त्या पापाची कबूली देतो…त्या पापाबद्दल आम्ही सगळे करू तेवढा पश्चाताप कमीच असेल…पण माते…हा श्रीराम…तुझा पुत्र श्रीराम…तुझ्या दयेची याचना करत आहे. मला, आम्हाला माफ करून तु आता हे मौनव्रत व एकांत सोडावा अशी विनंती करत आहे.\nतुझ्या लेकराला माफ करशील का माते करशील ना माफ माते … करशील ना माफ माते …\nकितीतरी वेळ ते शब्द हवेत कंपन निर्माण करत होते. एका पवित्र हृदयातून निघालेले ते पवित्र शब्द आसमंतात आपला ठसा उमटवत होते. त्या धनुष्याकृती नजरेतील पश्चाताप व व्याकुळता त्या संवेदनशील सात्विक डोळ्यांनी बरोबर टिपली होती. एका हृदयातून निघालेले ते स्नीग्ध शब्द दुसऱ्या हृदयापर्यंत पोहचले होते.\nबंद करून टाकलेले मनाचे कवाड त्या प्रामाणिकपणे उच्चारलेल्या शब्दांनी सताड उघडले होते. दुर कुठेतरी हलका पाऊस पडला असावा कारण वाहत येणारा वारा मातीचा मृदगंध त्या आसमंतात पसरवत होता. त्या जलवर्षावाने निष्पर्ण झाडांना पालवी नव्याने फुटणार होती.\nत्या सात्विक डोळ्यांना लागलेली अश्रुची धार मिठीत घेतलेल्या श्रीरामाची पाठ ओली करत होती. पण कोणी तीला थांबवण्याचा प्रयत्न केला नाही कारण कित्येक वर्षांच्या दिर्घ प्रतिक्षेनंतर…\nशिळा जिवंत झाली होती अहल्या जिवंत झाली होती \nInMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page \n← भारतीयांच्या मनातील अमेरिकेबद्दलचे ३ सर्वात मोठे गैरसमज\nसूर्यास्ताच्या वेळी पश्चिम क्षितिजावर तांबडा-लाल रंग का पसरतो\nअप्सरा- उर्वशी – आपल्या सौंदर्याने कित्येकांना वेड लावणाऱ्या ह्या अप्सरेच्या जन्माची अज्ञात कथा\nशाप म्हणून दिलं गेलेलं नपुंसकत्व, अर्जुनसाठी ठरलं होतं वरदान\nकवी शैलेंद्र : ज्याची गाणी आजही लोकांना आठवतात, तो मात्र कोणालाच आठवत नाही\nप्राचीन रोमचा अस्त होण्यामागची ६ प्रमुख ऐतिहासिक कारणं – ज्यांतून आपण शिकायला हवं\nमहादेव वाघाचं कातडं का परिधान करतात शिवपुराणातील एक रोचक कथा\nकधी प्रेडिक्टेबल, तर कधी परिणामकारक : मुक्काबाज चा रसास्वाद\nपृथ्वीचे अस्तित्व टिकवून ठेवण्यास आशेची किरण असलेला ‘एक भारतीय’\nएका तरूणीच्या शील रक्षणार्थ एका रात्रीत गायब झालेलं ‘शापित’ गाव\nडॉक्टर वर्गाचा संप – एका वकिलाच्या नजरेतून\nइंग्रजांसाठी, लपून-छपून, रूप पालटून, कोणत्याही उपकरणाविना तयार केला तिबेटचा नकाशा…\nपाकिस्तान ज्या संस्थेद्वारे खोट्या भारतीय नोटा छापतो, त्यांनाच नव्या नोटांचा contract\nतुमच्या आवडत्या ‘मिम्स’मागील खरे चेहरे तुम्हाला माहित आहेत का\nराहुल गांधी ह्या ६ कसोट्यांवर मोदींपेक्षा सरस ठरतात\n“के तेरा हिरो इधर है” : वरूण धवन : जबरदस्त ताकदीचा ऑलराउंडर कलाकार\nराजगिऱ्याचे आरोग्यदायी फायदे : आहारावर बोलू काही – भाग १२\nभारतीय क्रिकेट टीमचे “अच्छे दिन” : डोळे दिपवणारी पगारवाढ\nट्रिपल तलाकची सुपर ओव्हर – भाजप सरकारच्या ६ चाणाक्ष खेळी\nविवेकानंदांचं ओढूनताणून ‘पुरोगामीकरण’ करण्याच्या प्रयत्नांना चोख उत्तर देणारा सणसणीत लेख\nआता जिथे-जिथे तुम्ही जाणार, तुमचे ‘टायनी हाउस’ तुमच्या सोबत येईल\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00411.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/national/japan-pm-shinzo-abe-changes-into-lovely-blue-indian-style-nehru-jacket-269754.html", "date_download": "2018-04-24T18:40:06Z", "digest": "sha1:FP6ITGFPR3GQVO3AGY3BDQMMWUBONYHU", "length": 11707, "nlines": 119, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "जपानचे पंतप्रधान शिंजो अॅबे अवतरले 'मोदी जॅकेट'मध्ये", "raw_content": "\nमुंबई इंडियन्सचा होमग्राऊंडवरच लाजिरवाणा पराभव\n'केसरी'चा सेट जळून खाक, अक्षयकुमारसह सर्व कलाकार सुखरुप\nजम्मू-काश्मीर : पुलवामामध्ये ���ार दहशतवाद्यांचा खात्मा\nवारकऱ्यांची रांगेतून मुक्तता, आता विठुरायाचं टोकनद्वारे दर्शन \n,जय वाघानंतर त्याचा बछडा 'जयचंद'ही बेपत्ता\nगणित चुकलं म्हणून शिक्षकाने विद्यार्थ्याच्या तोंडात खुपसली छडी\nऔरंगाबादेत विद्यार्थ्यांना झालं काय, काॅपी पकडली म्हणून आत्महत्येचा प्रयत्न\nकर्जमाफीचा लाभ आता 2001-09 काळातील शेतकऱ्यांनाही मिळणार \nनाणार'चं आतून किर्तन बाहेरून तमाशा झालाय-अशोक चव्हाण\nमुंबईत धावत्या लोकलसमोर ढकलून प्रवाशाची हत्या\nमुंबईत म्हाडा ची ३३०० घरांसाठी सोडत लवकरच\n19 वर्षाचा मराठी तरुण घेणार जैन धर्माची दीक्षा\nजम्मू-काश्मीर : पुलवामामध्ये चार दहशतवाद्यांचा खात्मा\nमहाभियोगाची नोटीस फेटाळण्याचा निर्णय घाईत नाहीतर पूर्ण विचारांती - नायडू\n भाजप आणि काँग्रेसमध्ये 'कांटे की टक्कर', जेडीस ठरणार किंगमेकर\nसंसदेतही कास्टिंग काऊच, रेणुका चौधरींचं खळबळजनक वक्तव्य\n'केसरी'चा सेट जळून खाक, अक्षयकुमारसह सर्व कलाकार सुखरुप\nबिग बींची लेक श्वेताच्या ठुमक्यांचा व्हिडिओ व्हायरल\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nसंजय दत्तनं भिकही मागितलीय, 'संजू'च्या टीझरमधून उलगडली अनेक गुपितं\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nमुंबई इंडियन्सचा होमग्राऊंडवरच लाजिरवाणा पराभव\nभारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा होणार आई\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nबर्थडे स्पेशल : सचिनचा प्रेरणादायी प्रवास\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\nकेरळमध्ये फक्त सचिनच्याच पुस्तकांची लायब्ररी\nजालन्यात सहा लाखांच्या बनावट नोटा जप्त\n'चौधरींचं वक्तव्य अत्यंत दुर्दैवी'\nव्हेंटिलेटरमध्ये झुरळ जीवावर बेतलं\nबेधडक : महाभियोगाचे राजकारण\nबेधडक : आरपारची लढाई\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\nजपानचे पंतप्रधान शिंजो अॅबे अवतरले 'मोदी जॅकेट'मध्ये\nआज पंतप्रधान मोदी यांच्यासोबत रोड शोमध्ये शिंजो अॅबे आणि त्यांची पत्नी खास भारतीय पोशाखात पाहण्यास मिळाले.\n13 सप्टेंबर : जपानचे पंतप्रधान शिंजो अॅबे दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आहेत. त्यांचा हा दौरा भारताच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. उद्या शिंजो अॅबे यांच्या हस्त��� बुलेट ट्रेन प्रकल्पाचं भूमिपूजन होणार आहे. मात्र, आज पंतप्रधान मोदी यांच्यासोबत रोड शोमध्ये शिंजो अॅबे आणि त्यांची पत्नी खास भारतीय पोशाखात पाहण्यास मिळाले.\nपंतप्रधान मोदी यांच्यासोबत ओपन जिप्सीमध्ये रोड शोमध्ये शिंजो अॅबे आणि त्यांची पत्नी मोठ्या उत्साहाने सहभागी झाले. विमानतळापासून ते साबरमती आश्रमापर्यंत आठ किलोमिटरपर्यंत हा रोड शो काढण्यात आला होता. या रोड शोमध्ये शिंजो अॅबे खास 'मोदी जॅकेट'मध्ये सहभागी झाले होते. शिंजो अॅबे यांनी नेहरू जॅकेट आणि खादी कुर्ता परिधान केला होता. तर त्यांच्या पत्नी अकी अॅबे यांनी सलवार कमीज परिधान केला होता.\nविशेष म्हणजे, शिंजो अॅबे आणि त्यांच्या पत्नी अकी अॅबे या वेस्टर्न कपड्यामध्ये भारतात दाखल झाले होते. पंतप्रधान मोदींनीही सर्व प्रोटोकाॅल बाजूला ठेवून विमानतळावर स्वागतासाठी पोहोचले होते.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nजम्मू-काश्मीर : पुलवामामध्ये चार दहशतवाद्यांचा खात्मा\nमहाभियोगाची नोटीस फेटाळण्याचा निर्णय घाईत नाहीतर पूर्ण विचारांती - नायडू\n भाजप आणि काँग्रेसमध्ये 'कांटे की टक्कर', जेडीस ठरणार किंगमेकर\nसंसदेतही कास्टिंग काऊच, रेणुका चौधरींचं खळबळजनक वक्तव्य\nमोठ्या आवाजात गाणी ऐकायचा दुकानदार, वैतागून शेजाऱ्याने झाडल्या गोळ्या\nबाबा आदमच्या जमान्यापासून सुरू आहेत या 'घटना', सरोज खान यांचं वादग्रस्त वक्तव्य\nमुंबई इंडियन्सचा होमग्राऊंडवरच लाजिरवाणा पराभव\n'केसरी'चा सेट जळून खाक, अक्षयकुमारसह सर्व कलाकार सुखरुप\nजम्मू-काश्मीर : पुलवामामध्ये चार दहशतवाद्यांचा खात्मा\nवारकऱ्यांची रांगेतून मुक्तता, आता विठुरायाचं टोकनद्वारे दर्शन \nकेरळमध्ये फक्त सचिनच्याच पुस्तकांची लायब्ररी\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00411.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/sampadakiya/brad-nutrition-security-success-12145", "date_download": "2018-04-24T18:41:10Z", "digest": "sha1:QAZK3HTTE2FFSEUUPRKZNAGP4SLSHLRN", "length": 22755, "nlines": 190, "source_domain": "www.esakal.com", "title": "Brad nutrition security success यशाची बिजे पोषणसुरक्षेतही | eSakal", "raw_content": "\nसोमवार, 5 सप्टेंबर 2016\nजागतिक आरोग्य संघटनेच्या पाहणीनुसार भारतीयांचं प्रथिनांचे सेवन शिफारशीपेक्षा निम्म्याने कमी आहे. ऑलिंपिक पदक तालिकेतील पिछाडीतही प्रथिने कमतरतांचे कारण सध्या चर्चेत आहे. धोरणकर्त्यांनी अन्नसुरक्षेइतकेच पोषणसुरक्षेलाही महत्त्व द्यायला हवे.\nजागतिक आरोग्य संघटनेच्या पाहणीनुसार भारतीयांचं प्रथिनांचे सेवन शिफारशीपेक्षा निम्म्याने कमी आहे. ऑलिंपिक पदक तालिकेतील पिछाडीतही प्रथिने कमतरतांचे कारण सध्या चर्चेत आहे. धोरणकर्त्यांनी अन्नसुरक्षेइतकेच पोषणसुरक्षेलाही महत्त्व द्यायला हवे.\nरिओ ऑलिंपिक पदकविजेत्यांत अमेरिका, ग्रेट ब्रिटन, चीन, रशिया आणि जर्मनी हे अनुक्रमे पहिले पाच देश होत. या पाच देशांचं प्राणिज प्रथिनांचं सरासरी दरडोई वार्षिक सेवन आहे 31.5 किलो. त्या तुलनेत पदकतालिकेत 67 वे असलेले भारतीय केवळ 5.10 किलो प्राणिज प्रथिनांचं सेवन करतात, असे भारतातील राष्ट्रीय अंडी समन्वय समितीचे (एनईसीसी) सर्वेक्षण आहे. सर्वाधिक 121 पदकविजेत्या अमेरिकेचं प्राणिज प्रथिनांचं सेवन दरडोई 42 किलो आहे. येथेही अमेरिकाच जगात अव्वल आहे. प्राणिज प्रथिनांचे दूध, अंडी आणि मांस हे प्रमुख स्त्रोत होत.\nपी. गोपीचंद यांच्या बॅडमिंटन अकादमीत संतुलित आहाराबाबत कडक नियम आहेत. शाकाहारी खेळाडूंना प्रथिनांच्या आवश्‍यक मात्रेसाठी मिश्रहारी होणं सक्तीचे केलेय. साईना नेहवाल सुरवातीला शाकाहारी होती. गोपीचंदनं तिला आणि तिच्या कुटुंबाला खेळासाठी प्रथिनांच्या सेवनाचं महत्त्व पटवून मिश्राहारासाठी राजी केले.\nअर्थात, खेळाडूंचा अपवाद वगळता सामान्यांसाठी शाकाहारातूनही योग्य प्रमाणात प्रथिनं उपलब्ध होऊ शकतात. त्यासाठी आहारात भाजीपाला, दुग्धजन्य पदार्थ आणि डाळींचा संतुलित समावेश व्हायला हवा. मूळ मुद्दा शाकाहार किंवा मांसाहार नसून, शरीराच्या गरजेनुसार प्रथिनांच्या सेवनाचा आहे.\nयाबाबत भारतातील चित्र निराशाजनक आहे. भारतानं अन्नसुरक्षेच्या बाबतीत जगासाठी दिशादर्शक काम केलंय; पण पोषणसुरक्षेच्या बाबतीत भारत किती मागे आहे, हे विविध संस्थांनी केलेल्या पाहणीतून समोर येत आहे. भारतीय लोकांना दररोजच्या अन्नातून सरासरी 37 ग्रॅम प्रथिनं मिळतात, असे जागतिक आरोग्य संघटनेच्या पाहणीत म्हटले आहे. सरासरी शिफारशीच्या तुलनेत हे प्रमाण जवळपास निम्म्याने कमी आहे. प्रत्येक व्यक्तीनं वजनानुसार 0.8 ते 1 ते ग्रॅम प्रथिने घ्यायला हवीत, अशी शिफारस ही संघटना करते. म्हणजे 70 किलो वजनाच्या माणसाने 56 ते 70 ग्रॅम प्रथिने घ्यायला हवीत. प्रत्���क्षात तेवढी घेतली जात नाहीत. विकसित देशांच्या तुलनेत हे प्रमाण निम्म्याहून कमी आहे.\nअलीकडेच भारतीयांच्या आहारशैलीबाबत झालेल्या एका पाहणीत 91 टक्के शाकाहारी आणि 85 टक्के मांसाहारी वयस्कांमध्ये प्रथिनांची कमतरता आढळली. जवळपास 88 टक्के वयस्क भारतीय प्रथिनांच्या बाबतीत कुपोषित असल्याचं समोर आलं. अशक्तपणा आणि थकवा ही सर्वांत मोठी लक्षणं पुढे आली तर स्थूलता, उच्च रक्तदाब व मधुमेह आदी विकारांमागेही आहारातील असंतुलन निमित्त ठरल्याचे दिसले. थोडक्‍यात शाकाहारी असो वा मिश्रहारी कुणीही व्यवस्थित आणि पुरेसा आहार घेत नसल्याचे समोर येतेय. भारतीयांमध्ये प्रथिनांची कमतरता हा पोषण तज्ज्ञांच्या दृष्टीने चिंतेचा विषय आहे. बदलते जीवनमान, ताणतणाव आणि विसंगत आहारशैलीमुळे आरोग्यविषयक समस्या निर्माण होत आहेत. देशात अगदी सधन कुटुंबातही कुपोषणाची समस्या असल्याची निरीक्षणे आहेत. समाजातील सर्वच स्तरांत कुपोषण दिसतंय. आहारविषयक जागृतीवरही सरकारला भर द्यावा लागणार आहे. दररोज किती उष्मांक, प्रथिनं घ्यायला हवीत, याबाबत शालेय पातळीवर प्रचार-प्रसार करावा लागणार आहे.\nशाकाहारी भारतीयांसाठी कडधान्यांची अनुपलब्धता ही राष्ट्रीय समस्या आहे. देशात गेल्या पाच वर्षांत कडधान्यांचं उत्पादन कुंठित झाले. सुमारे दोन कोटी तीस लाख टन गरज असताना केवळ एक कोटी 90 लाख टन कडधान्य उत्पादन मिळते आहे. उर्वरित गरज आयातीतून भागवावी लागते. आयातीत कडधान्य बेचव व पचनास जड असल्याचं ग्राहकांचं म्हणण आहे. त्यामुळे आयातीलाही मर्यादा आहेत. देशांतर्गत उत्पादनवाढ हाच एकमेव पर्याय आहे. शेतकऱ्यांना किफायती भाव आणि ग्राहकांना वाजवी दरात कडधान्यं उपलब्ध करून देणं सहज शक्‍य आहे. तशी धोरणं आखायला हवीत. आयातीमुळे देश परावलंबी होत जातो. सट्टेबाजी वाढून किमती आवाक्‍याबाहेर जातात. परिणामी डाळींचा खप घटतो आणि कुपोषण वाढते.\nभारत जागतिक अंडी उत्पादनात तिसरा, तर ब्रॉयलर्स उत्पादनात चौथा आहे. मात्र, प्रतिडोई अंडी सेवनात भारत (69) अमेरिका (253) आणि चीन (348) यांच्या खूप मागे आहे. चिकन, मासे आणि दुग्धजन्य पदार्थांच्या प्रतिडोई सेवनाबाबतही जवळपास असेच चित्र आहे. सर्वांत धक्कादायक म्हणजे \"ओईसीडी‘ या विकसित राष्ट्रांच्या ताज्या पाहणीत तर पोषण पुरवठ्यात भारताचा क्रमांक हा दक्षिण आफ्रिक��, ब्राझील आणि इंडोनेशिया आदी विकसनशील देशांच्या तुलनेत खूपच पिछाडीवर दिसतोय. देशांतर्गत पोल्ट्री, मत्स्य उद्योगाला गती देण्याची गरज आहे.\nगेल्या काही महिन्यांत डाळी, भाजीपाला, चिकन, अंड्यांच्या बाजारभावात मोठे चढउतार दिसत आहेत. एकाच महिन्यात वर्षातील उच्चांकी आणि नीचांकी बाजारभाव बघायला मिळत आहेत. शहरी आणि ग्रामीण गरिबांच्या उत्पन्नातील निम्म्याहून खर्च खाण्यापिण्यावर होत असल्यामुळे सरकारला याकडे केवळ \"पुरवठाविषयक समस्या‘ म्हणून पाहून चालणार नाही. उत्पादन साखळीपासून ते वितरणापर्यंत खूप मूलभूत स्वरूपाचे काम करण्याची गरज आहे.\nलुधियानास्थित केंद्रीय काढणीपश्‍चात अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान संस्थेच्या अनुमानानुसार देशात 92 हजार 651 कोटींच्या शेतमालाची दरवर्षी नासाडी होते. 41.8 हजार कोटींची फळे आणि भाज्या, 20.6 हजार कोटींची अन्नधान्ये अशी नासाडीची प्रामुख्याने वर्गवारी आहे. काढणीपश्‍चात पुरवठा साखळी सुविधा जसे - प्री कुलिंग, प्राथमिक प्रक्रिया, शीतगृहे आदींच्या अभावाने हे नुकसान होत आहे. एकीकडे अन्नधान्यांचा तुटवडा आणि विक्रमी महागाई वाढ होत असताना दुसरीकडे अन्नधान्यांची नासाडी होत असल्याचं विसंगत चित्र दिसते आहे. देशाला सहा कोटी टन क्षमतेच्या शीतगृहांची गरज असताना सध्याची क्षमता केवळ सव्वादोन कोटी टन आहे. सारांश, अन्नसुरक्षा अभियान हे पोषणसुरक्षा अभियानात रूपांतरित करण्याची गरज आहे. सुदृढ आणि सक्षम मनुष्यबळाच्या निर्मितीसाठी देशाच्या अन्नसाखळीचा विकास आणि सुधारणांना सर्वोच्च प्राधान्य देण्याची वेळ आली आहे.\nचित्रपट काढून पाणी जिरणार नाही - आमिर खान\nनागपूर - \"जलसंधारणाचा संदेश देण्यासाठी चित्रपटही करता येईल. एखादी चांगली कथा आली तर विचारही करू. पण, महाराष्ट्रातील दिडशेपेक्षा अधिक तालुके...\nचालकाच्या गळ्याला चाकू लावून मध्यरात्री वाहनचोरी\nसटाणा - वाहनचालकाच्या गळ्याला चाकू लावून त्याला बेदम मारहाण करत मध्यरात्री रस्त्यावर सोडून तिघांनी वाहनासह पोबारा केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे....\nश्री विठ्ठलाच्या दर्शनाची आषाढीपूर्वी टोकन पध्दत\nपंढरपूर ः श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी भाविकांना तासन्‌तास दर्शन रांगेत उभा रहावे लागू नये यासाठी तिरुपतीच्या धर्तीवर टोकन व्यवस्था (ऍक्‍सेस कार्ड)...\nग्रामीण भागातील स्वच्छतेसाठी शिवसेना आमदारांचा हातभार\nडोंबिवली - गावे पालिकेत समाविष्ट झाल्यापासून येथील घनकचरा व्यवस्थापन व आरोग्याच्या अनेक समस्या हा चर्चेचा विषय झाला आहे. कल्याण ग्रामीणचे...\nआदिवासी घोटाळ्यातील कर्मचाऱ्यावरील कारवाईसाठी 27 ला राज्यभर आंदोलन\nनाशिकः आदिवासी विकास मधील 104 कोटी रुपयांच्या घोटाळ्यातील साडे सहाशे कर्मचाऱ्यांवर तातडीने कारवाई करा. या मागणीसाठी येत्या 27एप्रिलला राज्यभर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00412.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.inmarathi.com/understanding-cryptocurrency-part-2/", "date_download": "2018-04-24T18:18:12Z", "digest": "sha1:3WPLIJTL2KISPZWQLWUVQZGR333MEMKJ", "length": 24576, "nlines": 116, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "ब्लॉकचेन समजून घेताना : बिटकॉईन (आणि क्रिप्टोकरन्सी) मागचे तंत्रज्ञान – भाग २", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nब्लॉकचेन समजून घेताना : बिटकॉईन (आणि क्रिप्टोकरन्सी) मागचे तंत्रज्ञान – भाग २\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page\nलेखक जर्मनीमध्ये सॉफ्टवेअर कन्सल्टंट असून आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि IoT एक्स्पर्ट आहेत.\nमागच्या भागात आपण बघितलं क्रिप्टोकरन्सीची सुरुवात कशी झाली आणि त्याच्या रस्त्यातला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम अर्थात डबल स्पेंडिंग म्हणजे काय. (मागच्या भागाची लिंक: बिटकॉईन (आणि क्रिप्टोकरन्सी) मागचे तंत्रज्ञान – भाग १ )\nया भागात आपण बघूया क्रिप्टोकरन्सी मागचे तंत्रज्ञान अर्थात ब्लॉकचेन नेमके डबल स्पेंडिंग कसे सोडवते.\nमागच्या भागात म्हणल्याप्रमाणे डबल स्पेंडिंग क्रिप्टोकरन्सीच्या रस्त्यातला सगळ्यात मोठा अडथळा होता. सातोशी नाकोमोतो या व्यक्ती किंवा व्यक्ती समूहाने २००८ मध्ये याविषयी एक श्वेत पत्रिका (white paper) लिहून या प्रॉब्लेम वर पहिल्यांदा ठोस उपाय सुचवला. तो उपाय म्हणजे ब्लॉकचेन. पण ब्लॉकचेन म्हणजे ��ेमके काय आपण आधीच बोलल्याप्रमाणे कुठल्याही डिजिटल व्यवहाराचा लेखाजोखा ठेवण्यासाठी नोंदवही वापरल्या जाते. क्रिप्टोकरन्सीचे व्यवहार दोन व्यक्तींमध्ये (peer to peer) होत असून त्याच्यावर नजर ठेवणारी कुठली केंद्रीय संस्था नसते त्यामुळे ही नोंदवही नेमकी ठेवणार कोण हा प्रश्न असतो.\nनाकोमोतो ने यावर सुचवलेला उपाय म्हणजे विकेंद्रित जालावर (Decentralized network) प्रत्येक नोड ने हा व्यवहारांचा हिशोब ठेवायचा. म्हणजे तुमचा त्या व्यवहाराशी संबंध असो वा नसो तुम्ही त्या हिशोबाची नोंद स्वतःच्या वहीत करून घ्यायची.\nनेटवर्कवर असलेल्या प्रत्येका नोड मध्ये ह्या व्यवहाराची नोंद झाल्यानंतरच हा व्यवहार पूर्ण होऊ शकेल. यातल्या एकही नोडवर ह्या व्यवहाराची नोंद नसेल तर हा व्यवहार ग्राह्य मानल्या जाणार नाही.\nम्हणजे एखाद्या क्रिप्टोकरन्सीचे (आपण या करन्सीला उदाहरणार्थ होन म्हणूया) १०० लोकांचे नेटवर्क आहे. माझा मित्र राम पण या नेटवर्कवर १०० लोकांपैकी आहे. आता समजा मला रामला होन याच चलनात काही पैसे द्यायचे आहेत तर ते मी कसे देणार सगळ्यात पहिले मला ह्या नेटवर्कचा १०१वा नोड व्हावे लागेल. तो नोड झाल्यानंतर मी १० होन रामला देतोय अशी नोंद माझ्या नोंदवहीत करेन. (हे १० होन माझ्याकडे कुठून आले हा प्रश्न आपण तूर्तास बाजूला ठेवूया).\nही नोंद काय असेल तर माझ्या खात्यातून १० होन कमी झाले आणि रामच्या खात्यात १० होन वाढले. मग ही नोंद मी एक डेटा पॅकेटमध्ये टाकून मी नेटवर्कच्या प्रत्येक नोडला पाठवेन. आता इथे प्रश्न येतो कि समजा इंटरनेट वरून ही नोंद पाठवताना कोणी मधल्या मध्ये नेटवर्क हॅक करून त्यात फेरफार केली तर तर माझ्या खात्यातून १० होन कमी झाले आणि रामच्या खात्यात १० होन वाढले. मग ही नोंद मी एक डेटा पॅकेटमध्ये टाकून मी नेटवर्कच्या प्रत्येक नोडला पाठवेन. आता इथे प्रश्न येतो कि समजा इंटरनेट वरून ही नोंद पाठवताना कोणी मधल्या मध्ये नेटवर्क हॅक करून त्यात फेरफार केली तर तर ती तशी फेरफार करता येऊ नये म्हणून हे पॅकेट एका एन्क्रिप्शन की (encryption key) ने एन्क्रिप्ट करून पाठवल्या जातं.\nहे पॅकेट म्हणजे मुळात एन्क्रिप्शन की + व्यवहाराची नोंद असं असतं. हे एन्क्रिप्शन करायला दोन चाव्या लागतात. पब्लिक की आणि प्रायव्हेट की.\nनेमकं काय आहे पब्लिक आणि प्रायव्हेट की\nप्रत्येक नोड कडे त्याच्या खात्���ाच्या दोन चाव्या असतात. पब्लिक आणि प्रायव्हेट. माझ्या नोडची प्रायव्हेट की फक्त माझ्याकडे असते. आणि पब्लिक की नेटवर्कवर प्रत्येक नोडकडे. माझ्या खात्याच्या प्रायव्हेट की ने जर मी एखादा व्यवहार एन्क्रिप्ट केला तर तो माझ्या पब्लिक की ने उघडून बघता येतो आणि खात्री करून घेता येते कि तो व्यवहार माझ्याकडूनच झालेला आहे. पण त्यात बदल करून तो पब्लिक की ने परत एन्क्रिप्ट करता येत नाही.\nत्यामुळे नेटवर्क वरच्या कोणालाही त्या व्यवहारात बदल करता येत नाही. पण तो व्यवहार अस्सल आहे का नाही याची खात्री करून घेता येते. हा व्यवहार नेटवर्क वरच्या प्रत्येकाला बघता येत असल्यामुळे ह्यात संपूर्ण पारदर्शिता असते आणि म्हणूनच ब्लॉकचेन तंत्रज्ञानाला काळ्या पैश्या विरोधातलं मोठं अस्त्र समजल्या जात आहे.\nआता आपण आधीच्या प्रश्नाकडे वळूया. माझ्याकडे हे १० होन आहेत याची खात्री नेटवर्क कशी करणार दुसऱ्या शब्दात सांगायचे झाल्यास मी डबल स्पेंड करतोय का नाही हे नेटवर्कला कसे कळणार दुसऱ्या शब्दात सांगायचे झाल्यास मी डबल स्पेंड करतोय का नाही हे नेटवर्कला कसे कळणार ब्लॉकचेन माझ्या balance ची काहीच माहिती ठेवत नाही. अर्थात माझ्याकडे किती पैसे आहेत हे नोड वरच्या कोणालाच माहिती नसतं. नेटवर्क फक्त व्यवहारांची माहिती साठवत. पण नेटवर्कच्या प्रत्येका नोडवर असलेल्या नोंदवहीत (ज्याला ब्लॉकचेनच्या भाषेत लेजर म्हणतात) नेटवर्क वर होणाऱ्या प्रत्येका व्यवहाराची नोंद असते.\nत्यामुळे एखाद्या नोड वर व्यवहाराची नोंद आली कि तो नोड सर्वप्रथम त्या व्यवहार करणाऱ्या व्यक्तीच्या सगळ्या नोंदी तपासून ही खात्री करून घेतो कि त्या व्यक्ती कडे तेवढ्या चलनाचे व्यवहार इनपुट झालेले आहेत.\nम्हणजे मी रामला १० होन देण्याचा व्यवहार नेटवर्क वर सगळ्यांना पाठवल्यावर प्रत्येक नोड माझ्याशी संबंधित सगळे व्यवहार तपासेल आणि खात्री करून घेईल कि मला आत्तापर्यंत मिळालेल्या पैश्याचे व्यवहार आणि मी आत्तापर्यंत पाठवलेल्या पैश्याचे व्यवहार यांची वजाबाकी १० किंवा १० पेक्षा जास्त आहे. आणि ते तसे असल्यासच प्रत्येक नोड हा व्यवहार आपल्या लेजर अर्थात नोंदवहीत लिहून घेईल.तांत्रिक दृष्ट्या सगळं बरोबर वाटत असलं तरी यात एक त्रुटी आहे.\nसमजा माझ्यात आणि राम मध्ये व्यवहार आहे कि तो मला १० होन घेऊन TV विकण���र आहे. मी त्याला १० होन पाठवले अर्थात या व्यवहाराची नोंद मी नेटवर्कवर सगळ्या नोड्स ना पाठवली, राम ने ती नोंद प्रोसेस केली आणि मला TV पाठवून दिला. पण काही नोड्स होते ज्यांचे इंटरनेट तेव्हा चालत नव्हते त्यामुळे त्यांना ती नोंद तोपर्यंत मिळाली नाही. त्यादरम्यान राम ने TV पाठवल्या पाठवल्या मी अजून एक व्यवहाराची नोंद नेटवर्क वर पाठवली ज्यात १० होन अजून तिसऱ्यालाच देऊन टाकले.\nरामला माहित आहे कि ही नोंद खोटी आहे कारण माझ्याकडे आता १० होनच नाहीएत. पण नेटवर्कवर काही काळ गायब असणाऱ्या नोडला हे कसं कळणार कि या दोन्ही व्यवहारांपैकी कुठला व्यवहार आधी घडला नोड जेव्हा परत नेटवर्क वर येईल तेव्हा त्याच्याकडे दोन व्यवहार असतील आणि त्यातला कुठला व्यवहार आधी झाला हे कळायचा त्या नोडकडे काहीही मार्ग नसेल. तुम्ही म्हणू शकता कि तो नोड पॅकेट वरच्या timestamp वरून ठरवू शकतो. पण हे timestamp खूपच सहजतेने बदलता येतात.\nह्या प्रॉब्लेमवर उपाय करण्यासाठी ब्लॉकचेन nodes agreement वापरते. अर्थात कुठलाही व्यवहाराला एकटं दुकट नेटवर्क वर टाकल्या जात नाही. बऱ्याच व्यवहारांना एकत्र करून एका ब्लॉक मध्ये टाकल्या जातं.\nआणि हा ब्लॉक + त्याच्या आधीच्या ब्लॉकची लिंक नेटवर्क वर टाकल्या जाते. एका ब्लॉक मध्ये असलेले सगळे व्यवहार एका वेळेस घडले असे मानल्या जाते. जे व्यवहार अजून एखाद्या ब्लॉक मध्ये नाहीएत ते अनिश्चित समजल्या जातात. आणि अश्याप्रकारे नेटवर्क व्यवहारांचे आयोजन समय आधारित शृंखलेत (Time based chain) होते. याच कारणाने या तंत्रज्ञानाला ब्लॉकचेन असे नाव दिलेले आहे. आपल्या उदाहरणात बघायचे झाल्यास\nमाझे दोन्ही व्यवहार दोन वेगवेगळ्या ब्लॉक्स मध्ये असतील आणि नंतरचा ब्लॉक आधीच्या ब्लॉकच्या लिंक शिवाय बनू शकणार नाही. त्यामुळे हे ब्लॉक्स कुठल्या नोड वर कधी पोचतात याने फरक पडणार नाही त्यांच्या लिंक ने कुठला व्यवहार आधी झाला हे लगेच कळेल.\nनेटवर्कवरचा प्रत्येक नोड व्यवहारांना एकत्र करून ब्लॉक बनवू शकतो आणि नेटवर्कला सुचवू शकतो कि पुढचा ब्लॉक कुठला असावा. प्रत्येकच नोड हे सुचवू शकत असल्यामुळे परत हा प्रश्न आला कि कुठला ब्लॉक पुढचा असावा हे कोणी ठरवायचं. विकेंद्रित पद्धत असल्यामुळे हा निर्णय कोणी केंद्रीय संस्था घेणार नाही हे स्पष्टच आहे. त्यामुळे हा प्रश्न सोडवण्यासाठी परत गणिताकडे वळते.\nनेमका कसा सुटतो हा प्रश्न आणि ब्लॉकचेन तंत्रज्ञानात bitcoin सारख्या चलनाचा निर्माण कसा होतो आणि ब्लॉकचेन तंत्रज्ञानात bitcoin सारख्या चलनाचा निर्माण कसा होतो bitcoin mining म्हणजे नेमके काय bitcoin mining म्हणजे नेमके काय या सगळ्या प्रश्नांकडे बघूया पुढच्या भागात.\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page \n← “भगवद्गीतेचा भ्रष्टाचार”…चीड आणणारी घटना\nभाषण, presentation च्या यशासाठी ५ स्टेप्स\nबिटकॉईन (आणि क्रिप्टोकरन्सी) मागचे तंत्रज्ञान – भाग १\nबिटकॉईन मायनिंग म्हणजे नेमके काय बिटकॉईन (आणि क्रिप्टोकरन्सी) मागचे तंत्रज्ञान भाग ३\nमायक्रोसॉफ्टच्या बिल्डींग नंबर ८७ मधील भयानक शांतता भल्याभल्यांची झोप उडवेल\nट्रिपल तलाकचा पैगंबर कालीन इतिहास, शरिया मधील ४ नियम आणि मुस्लीम महिला\nमोसाद आणि रॉ ने हातमिळवणी करून पाकिस्तानी न्यूक्लिअर रिऍक्टर पर्यंत धडक मारली होती\nजाणून घ्या इंग्रजी महिन्यांना नावे कशी मिळाली\nया १० ठिकाणांच्या सुंदरतेने बॉलीवूडही भारावले\n१९६२ च्या भारत चीन युद्धातून भारताने शिकलेला धडा आणि २०१७ मधील परिस्थती\n‘त्याने’ हिटलरला सॅल्युट करण्यास नकार दिला होता\nमधुर भांडारकर : परिस्थितीचे चटके खात मोठा झालेला, आता स्वतःशीच झगडत असलेला गुणी दिग्दर्शक\nशाह शरीफ दर्गा आणि महाराजांचे पराक्रमी भोसले घराणे यांचा परस्परांशी नेमका सबंध काय\nइस्रोच्या विश्वविक्रमात सिंहाचा वाटा उचलणाऱ्या ‘प्लॅनेट’ची गोष्ट\nतुमच्याही घरात पैसे देणारी मनी प्लांट आहे मग या मागची रंजक गोष्ट तुम्हाला माहित असलीच पाहिजे\nह्या मकरसंक्रांतीला – नात्यांचा गुंता सोडवा…\nएक तरुण – तब्ब्ल १४० “ट्रेन रोमियो” थांबवणारा, स्त्रियांसाठी लोकल “सुरक्षित” करणारा\n ट्रेलर तर छान वाटतंय\nभारतरत्नापासून वंचित असलेला दुर्लक्षित ‘जादुगार’\nयाच फिटनेस टेस्टमुळे युवराज आणि रैना झाले होते टीममधून आउट…\nभारतातील अशीही एक नदी जी फ्री मध्ये देते सोनं ही कोणतीही अफवा नाही हे १००% खरं आहे\nअसं काय केल ‘ह्या’ भारतीय महिलेने कि लंडनमध्ये तिचं स्मारक बनवल्या गेलं\n“भारत एक “राष्ट्र” नाही” असं म्हणणाऱ्यांनी एकदा विचार करून पहावा\nभारताबद्दल तुम्ही नं वाचलेल्या १० अभिमानास्पद गोष्टी \nअपडेट्स मिळ��ण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00412.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.mpcb.gov.in/marathi/notices/PublicHearingconducted2016.php", "date_download": "2018-04-24T18:24:54Z", "digest": "sha1:PEGAUWNDGKKP36VDB2RH4Q4ZKAPZTIPN", "length": 17954, "nlines": 156, "source_domain": "www.mpcb.gov.in", "title": "::: Maharashtra Pollution Control Board ::: >> Public Hearing >> Conducted", "raw_content": "\nमहाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची घटना\nसंचालक मंडळाच्या बैठकीचे इतिवृत्त\nकेंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचे निर्देश\nवन आणि पर्यावरण मंत्रालयनाचे निर्देश\nमहाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ निर्देश\nराज्य शासनाने पारित केलेले निर्देश\nउद्योगांचे वर्गीकरण (लाल / नारंगी / हिरवा)\nजल व हवा अधिनियम अंतर्गत संमतीपत्र\nजैव-वैद्यकीय कचरा (व्यवस्थापन व हाताळणी) नियम, 1998 अंतर्गत अधिकारपत्र\nघातक घन कचरा (व्यवस्थापन व हाताळणी) नियम, 2003 अंतर्गत अधिकारपत्र\nसंमतीपत्र स्वयं नूतनीकरण योजना\nई.आय.ए अधिसूचनेची प्रभावी अंमलबजावणी दिनांक: ०४/०८/२०११\nई.आय.ए अधिसूचनेची प्रभावी अंमलबजावणी दिनांक: १६/०४/२०१३\nई.आय.ए अधिसूचनेची प्रभावी अंमलबजावणी दिनांक: २२/१२/२०१४\nसंमतीपत्र सत्यापन समिती / संमतीपत्र समिती\nमाहिती सादर करणारे दस्तावेज\nहवा प्रदूषण अधिनियम 1998 च्या कलम 31(3) अंतर्गत अपील नमुना\nपर्यावरण विवरण पत्र सादर करण्याचा नमुना\nउद्योग संचालक मंडळाचा ठरावाचा नमुना\nमाहिती अधिकार 2005 अधिनियम\n26/12/2014 रोजी माहिती अधिकार अधिनियम 2005 च्या कलम 4\n» हवा गुणवत्ता » पाणी गुणवत्ता » ध्वनी प्रदूषण\n» घातक टाकावू » बायोमेडिकल कचरा » प्लॅस्टिक कचरा » इलेक्ट्रॉनिक कचरा\n» संमतीने मंजूर » प्रक्रिया अंतर्गत संमती » संमतीने नकार » संमतीने शोध » प्रवेश संमती/नकार अनुदान प्रत\n»आगामी सार्वजनिक सुनावणी »सार्वजनिक सुनावणी आयोजित\n»कार्यक्रम » जागृती » फोटो गॅलरी\n»सामाईक सांडपाणी प्रक्रिया सयंत्र »व्यापक पर्यावरणाचे प्रदूषण निर्देशांक »विविध विषय व माहिती »तेल फैलाव »उपकर अधिनियम\nजानेवारी २०१६ पासून सार्वजनिक सुनावणी तपशील\nसंस्थेचे नाव & पत्ता तारीख\nसुनावणी ऑर्डर कार्यकारी सारांश एम ओ एम पर्यावरण\nमेसर्स आयओटी इन्फ्रा अँड इनर्जी सर्व्हिसेस. २५/१०/२०१६, स. ११ वा. इथे क्लिक करा\nमे. क्रांतिगणि डॉ. जी. डी. बापू लाड सिकारी साखर. १९/१०/२०१६, स. ११ वा. इथे क्लिक करा\nहिवरदार चुनखडी, व डोलोमाईट माईन. १���/१०/२०१६, स. ११.३० वा. इथे क्लिक करा\nमेसर्स उत्तमबर बौक्ससाइट माईन ,जि: रत्नागिरी . ०७/१०/२०१६, दु. १२ वा. इथे क्लिक करा\nमेसर्स साखरीबौक्ससाइट माईन ,जि: रत्नागिरी ०७/१०/२०१६, दु. ३. ३० वा. इथे क्लिक करा\nमेसर्स जॉन डिस्टिलरीज लिमिटेड, अहमदनगर. ३०/०९/२०१६, स. ११ वा. इथे क्लिक करा इथे क्लिक करा इथे क्लिक करा\nमेसर्स इंडो एनर्जी इंटरनॅशनल प्रा. ली. १७/०९/२०१६, स. ११.३० वा. इथे क्लिक करा\nमुनसार मँगनीज माईन नागपूर . २८/०८/२०१५, दु. ४ वा. इथे क्लिक करा इथे क्लिक करा\nमेसर्स श्री गुरुदत्त शुगर्स लिमिटेड, कोल्हापूर. २४/०८/२०१६, दु. १२.३० वा. इथे क्लिक करा\nमेसर्स बारामती ऍग्रो लिमिटेड, गाव शेटफळगडे तालुका इंदापूर येथे जिल्हा पुणे. १९/०८/२०१६, स. ११ वा. इथे क्लिक करा इथे क्लिक करा\nमेसर्स एस्सार ऑइल अँड गॅस. १९/०८/२०१६, स. ११.३० वा. इथे क्लिक करा इथे क्लिक करा\nमेसर्स जे अँड के स्पेसिलीटी केमिकल्स एल एल पी १२/०८/२०१६, दु. ४ वा. इथे क्लिक करा इथे क्लिक करा\nमेसर्स मुंबई पोर्ट ट्रस्ट, मुंबई. २२/०७/२०१६, स. ११ वा. इथे क्लिक करा\nमेसर्स श्री ज्ञानेश्वर एस एस के लिमिटेड, २९/०६/२०१६, स. ११ वा. इथे क्लिक करा\nमेसर्स सोनहिरा सहकारी साखर कारखाना लिमिटेड, कडेगाव , सांगली. २३/०६/२०१६, स. ११ वा. इथे क्लिक करा इथे क्लिक करा\nमेसर्स कवडोली बॉक्साईट माईन्स, रत्नागिरी. २२/०६/२०१६, दु. १२ वा. इथे क्लिक करा इथे क्लिक करा\nमेसर्स गंगाखेड शुगर अँड एनर्जी लिमिटेड २२/०६/२०१६, स. ११.३० वा. इथे क्लिक करा इथे क्लिक करा इथे क्लिक करा\nमेसर्स आय लॉग पोर्ट प्रा. ली. ०२/०६/२०१६, स. ११ वा. इथे क्लिक करा इथे क्लिक करा\nमेसर्स हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन, माहुल मुंबई. १३/०५/२०१६, दु. १२ वा. इथे क्लिक करा इथे क्लिक करा\nTOR इथे क्लिक करा\nमेसर्स जय भवानी इस्पात प्रा. ली. ०९/०५/२०१६, स. ११ वा. इथे क्लिक करा इथे क्लिक करा इथे क्लिक करा\nमेसर्स जय जगदंबा स्टेनलेस स्टील ली. ०९/०५/२०१६, दु. २ वा. इथे क्लिक करा इथे क्लिक करा इथे क्लिक करा\nमेसर्स सुन्फ्लाग आयन आणि स्टील कंपनी लिमिटेड, भंडारा ०५/०५/२०१६, स. ११.३० वा. इथे क्लिक करा इथे क्लिक करा इथे क्लिक करा\nमेसर्स विजय शुभ निवास, सांताक्रुझ (प), मुंबई. २०/०४/२०१६, दु. १२ वा. इथे क्लिक करा इथे क्लिक करा इथे क्लिक करा\nमेसर्स विनीत राज कुमार मित्तल, निवासी इमारत सांताक्रूझ पुनर्विकास (पश्चिम) २०/०४/२०१६, स. ११.३० वा. इ��े क्लिक करा इथे क्लिक करा इथे क्लिक करा\nकांदरी मँगनीज माईन , नागपुर १२/०४/२०१६, दु. १२ वा. इथे क्लिक करा इथे क्लिक करा इथे क्लिक करा\nमेसर्स निशुवी कॉर्पोरेशन, मुंबई. १९/०३/२०१६ इज पोस्टपोड टू ०४/०५/२०१६ इथे क्लिक करा इथे क्लिक करा इथे क्लिक करा\nनंदी अगाते माईन याजकडून अनाकॉन प्रयोगशाळा प्रा. लि, नागपूर २८/०३/२०१६, स. ११.३० वा. इथे क्लिक करा इथे क्लिक करा इथे क्लिक करा\nमेसर्स. वर्धा डायवरजन मध्यम पातळी पंढरी इर्रीगेशन प्रकल्प वर्धा नदीच्या वर, अमरावती १९/०३/२०१६, दु. १२ वा. इथे क्लिक करा इथे क्लिक करा इथे क्लिक करा\nमेसर्स किसनवीर सातारा एस .एस क़े, जि सातारा. ०३/०३/२०१६, स. ११ वा. इथे क्लिक करा इथे क्लिक करा इथे क्लिक करा\nमुंबई पोर्ट ट्रस्ट, मुंबई. ३०/०१/२०१६, स. ११.३० वा. इथे क्लिक करा इथे क्लिक करा\nमेसर्स. अथानी शुगर्स लिमिटेड, ता: शाहूवाडी, जि: कोल्हापूर , महाराष्ट्र २७/०१/२०१६, स. ११.३० वा. इथे क्लिक करा इथे क्लिक करा\nमेसर्स सेंचुरी रेयोन १३/०१/२०१६, दु. १२ वा. इथे क्लिक करा इथे क्लिक करा इथे क्लिक करा\nमेसर्स सी लिंक रिअल्तर मुंबई १४/०१/२०१६, दु. १२.३० वा. इथे क्लिक करा इथे क्लिक करा\nमेसर्स. कर्प इस्टेट प्रायव्हेट लिमिटेड, माहीम, मुंबई १४/०१/२०१६, स. ११.३० वा. इथे क्लिक करा इथे क्लिक करा\nहेलिसिटेट रेसिडेन्सी प्रा. लि. मुंबई, महाराष्ट्र १४/०१/२०१६, दु. १२.३० वा. इथे क्लिक करा इथे क्लिक करा\nमेसर्स गंगामाई इंडस्ट्रीज आणि कन्सट्रकशन प्रायव्हेट लिमिटेड १६/०१/२०१६, स. ११ वा. इथे क्लिक करा इथे क्लिक करा\nमेसर्स सदाशिवराव मंडलिक कागल तालुका एस . एस. लिमिटेड,पोस्ट सदाशिव नगर, तहसील कागल, जि. कोल्हापूर २०/०१/२०१६, स. ११.३० वा. इथे क्लिक करा इथे क्लिक करा\nमेसर्स आय लोग पोर्ट प्रायव्हेट लिमिटेड २१/०१/२०१६, स. ११ वा. इथे क्लिक करा इथे क्लिक करा\nदिल्ली- मुंबई औद्योगिक कॉरिडॉर विकास महामंडळ ०५/०२/२०१६, स. ११.३० वा. इथे क्लिक करा इथे क्लिक करा इथे क्लिक करा\nनावकरी माईल स्टोन ०५/०२/२०१६, स. ११.३० वा. इथे क्लिक करा इथे क्लिक करा\n© 2009 सर्व हक्क राखीव. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ कर्मचारी| आरोग्य आणि पर्यावरण| छायाचित्र दालन| कार्यक्रम| जागृती| प्रश्न| संपर्क साधा| अस्वीकरण| साइट मॅप\nसमर्थित: ई. एस. डी. एस. सॉफ्टवेअर सोलुशन प्रा. लि.\nमेंटेन बाय :पर्यावरण माहिती केंद्र, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण ��ंडळ\nकल्पतरू पॉईंट, 3 रा व 4 था मजला, सिनेमॅक्स थिएटर समोर, शीव (पूर्व), मुंबई-400 022", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00412.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/sport/live-champion-trophy2017-india-vs-bangladesh-262914.html", "date_download": "2018-04-24T17:54:50Z", "digest": "sha1:7OIWANX5RM4G5N5PMZ5Y4W736SXVLLYL", "length": 15145, "nlines": 133, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "भारताकडून बांग्लादेशची 'शिकार',आता पाकसोबत 'मैदान-ए-जंग'", "raw_content": "\nकेरळमध्ये फक्त सचिनच्याच पुस्तकांची लायब्ररी\nजालन्यात सहा लाखांच्या बनावट नोटा जप्त\n'चौधरींचं वक्तव्य अत्यंत दुर्दैवी'\nव्हेंटिलेटरमध्ये झुरळ जीवावर बेतलं\n,जय वाघानंतर त्याचा बछडा 'जयचंद'ही बेपत्ता\nगणित चुकलं म्हणून शिक्षकाने विद्यार्थ्याच्या तोंडात खुपसली छडी\nऔरंगाबादेत विद्यार्थ्यांना झालं काय, काॅपी पकडली म्हणून आत्महत्येचा प्रयत्न\nकर्जमाफीचा लाभ आता 2001-09 काळातील शेतकऱ्यांनाही मिळणार \nनाणार'चं आतून किर्तन बाहेरून तमाशा झालाय-अशोक चव्हाण\nमुंबईत धावत्या लोकलसमोर ढकलून प्रवाशाची हत्या\nमुंबईत म्हाडा ची ३३०० घरांसाठी सोडत लवकरच\n19 वर्षाचा मराठी तरुण घेणार जैन धर्माची दीक्षा\nमहाभियोगाची नोटीस फेटाळण्याचा निर्णय घाईत नाहीतर पूर्ण विचारांती - नायडू\n भाजप आणि काँग्रेसमध्ये 'कांटे की टक्कर', जेडीस ठरणार किंगमेकर\nसंसदेतही कास्टिंग काऊच, रेणुका चौधरींचं खळबळजनक वक्तव्य\nमोठ्या आवाजात गाणी ऐकायचा दुकानदार, वैतागून शेजाऱ्याने झाडल्या गोळ्या\nबिग बींची लेक श्वेताच्या ठुमक्यांचा व्हिडिओ व्हायरल\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nसंजय दत्तनं भिकही मागितलीय, 'संजू'च्या टीझरमधून उलगडली अनेक गुपितं\nअश्वमी महेश मांजरेकर झळकणार सलमानसोबत सिनेमात\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nभारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा होणार आई\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nबर्थडे स्पेशल : सचिनचा प्रेरणादायी प्रवास\nपंजाबचा दिल्लीवर शानदार विजय\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\nकेरळमध्ये फक्त सचिनच्याच पुस्तकांची लायब्ररी\nजालन्यात सहा लाखांच्या बनावट नोटा जप्त\n'चौधरींचं वक्तव्य अत्यंत दुर्दैवी'\nव्हेंटिलेटरमध्ये झुरळ जीवावर बेतलं\nबेधडक : महाभियोगाचे राजकारण\nबेधडक : आरपारची लढाई\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत या��ची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\nभारताकडून बांग्लादेशची 'शिकार',आता पाकसोबत 'मैदान-ए-जंग'\nआज चॅम्पियन्स ट्राॅफीच्या मॅचमध्ये भारताचा मुकाबला बांग्लादेशशी सुरू आहे.\n15 जून : रोहित शर्माचे शानदार शतक आणि विराट कोहलीची झुंझार खेळीच्या बळावर टीम इंडियाने बांगला टायगरची ‘शिकार' केलीये. २६५ धावांचं आव्हान टीम इंडियाने ४१ व्या ओव्हरमध्येच पूर्ण केलंय. आता रविवारी पारंपारिक कट्टर स्पर्धक पाकिस्तानसोबत ‘मैदान-ए-जंग' अंतिम सामना रंगणार आहे.\nआज चॅम्पियन्स ट्राॅफीच्या मॅचमध्ये भारताने टॉस जिंकून बांगलादेशला फलंदाजीसाठी आमंत्रण दिलं. बांग्लादेश कर्णधार मश्रफी मुर्तझा आणि तस्किन अहमद यांनी अखेरच्या षटकांमध्ये केलेल्या फटकेबाजीमुळे बांगलादेशने दुसऱ्या उपांत्य सामन्यात भारतासमोर २६५ धावांचं आव्हान ठेवलं होतं.\nबांगलादेशने दिलेल्या २६५ धावांचं आव्हान भारत कसं पेलणार अशी उत्सुक्ता लागून होती. शिखर धवन आणि रोहित शर्माने सावध सुरूवात केली. १० व्या ओव्हरपर्यंत एकही विकेट न जाऊ देता दोघांनी रनरेट वाढता ठेवला. मात्र ४६ रन्सवर आऊट झाला. ४ रन्सने धवनचं अर्धशतक हुकलं. 34 चेंडून ७ चौकार आणि १ षटकार लगावला.\nशिखर धवननंतर कर्णधार विराट कोहलीने साजेशीर खेळी केली. रोहित शर्माला साथ देत टीमला विजयाच्या उंबरठ्यावर आणून ठेवलं. रोहित शर्माने बांगलादेशच्या बॉलर्सची धुलाई करत १२९ चेंडूमध्ये नाबाद १२३ रन्स केले यात १५ चौकार आणि १ षटकारचा समावेश आहे. तर विराट कोहलीने ७८ चेंडूमध्ये नाबाद ९६ रन्स केले. यात १५ चौकारांचा समावेश आहे. विराटचंही ४ रन्सने शतक हुकलं असलं तरी त्याने रेकॉर्डब्रेक ८००० हजार धावांचा टप्पा पार केला. हिटम्ॉन रोहित शर्मा सामनावीर ठरला.\nसामन्याच्या सुरुवातीला काही वेळ ढगाळ वातावरणाचा फायदा घेत भारतीय गोलंदाजांनी बांगलादेशला दणके दिले. सलामीवीर सौम्य सरकार भोपळाही न फोडता तंबूत परतला. यानंतर तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या सब्बीर रेहमानने फटकेबाजी करत संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला खरा, मात्र फटकेबाजी करण्याचा नादात तो देखील जाडेजाच्या हाती झेल देऊन बाद झाला. मात्र यानंतर सलामीवर तमिम इक्बाल आणि यष्टीरक्षक मुश्फिकुर रहिम यांनी बांगलादेशचा डाव सावरला. या दोघांनीही तिसऱ्या विकेटसाठी १२३ धावांची भागि��ारी केली.\nभारतीय गोलंदाजांकडून हार्दिक पंड्याचा अपवाद वगळता सर्व गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह आणि केदार जाधव या तिघांनीही बांगलादेशच्या २-२ फलंदाजांना माघारी धाडलं. तर रविंद्र जाडेजाला १ बळी मिळाला.\nभारताची टीम : विराट कोहली (कप्तान), शिखर धवन, रोहित शर्मा, युवराज सिंह, महेंद्र सिंह धोनी, केदार जाधव, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार और रविचंद्रन अश्विन\nबांग्लादेशची टीम : मशरफे मुर्तज़ा (कप्तान), इमरूल कायेस, महामुदुल्लाह, मेहेदी हसन मिराज, मोसाद्देक हुसैन, मुश्फीकुर रहीम (विकेटकीपर), मुस्ताफीज़ुर रहमान, रूबेल हुसैन, सब्बीर रहमान, शहीफुल हुसैन, शाकिब अल हसन, सौम्य सरकार, सुंजामुल इस्लाम, तमीम इकबाल, तस्कीन अहमद\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nभारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा होणार आई\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nबर्थडे स्पेशल : सचिनचा प्रेरणादायी प्रवास\nपंजाबचा दिल्लीवर शानदार विजय\nकृष्णप्पा गौतमची धडाकेबाज फलंदाजी, राजस्थानचा मुंबई इंडियन्सवर 'रॉयल विजय'\nएबी डिव्हिलियर्सचा तडाखा, आरसीबीचा दिल्लीवर 'राॅयल' विजय\nकेरळमध्ये फक्त सचिनच्याच पुस्तकांची लायब्ररी\nजालन्यात सहा लाखांच्या बनावट नोटा जप्त\n'चौधरींचं वक्तव्य अत्यंत दुर्दैवी'\nव्हेंटिलेटरमध्ये झुरळ जीवावर बेतलं\n,जय वाघानंतर त्याचा बछडा 'जयचंद'ही बेपत्ता\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00412.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://shivray.com/%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%AA%E0%A4%A3/", "date_download": "2018-04-24T17:47:42Z", "digest": "sha1:PFLYBEGOWPSFVSBFD7KHD6BECWFUDVUC", "length": 25743, "nlines": 195, "source_domain": "shivray.com", "title": "शिवरायांचे बालपण | Chhatrapati Shivaji Maharaj - Shivray", "raw_content": "\nछत्रपती शिवाजी – महाराजांवर चित्रपट\nबेसिक फोटोग्राफी वर्कशॉप – ४ सप्टेंबर २०१६\nस्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले\nछत्रपती राजर्षि शाहू महाराज\nगनिमी कावा – युध्दतंत्र\nशिवरायांचा जन्म हा १९ फेब्रुवारी १६३० रोजी शिवनेरीवर झाला..\nतीन चार महिन्यांनंतर शहाजी महाराजांनी बाल शिवाजीचे पुत्र मुखावलोकन विधीयुक्त केले. पुढे वर्ष दीडवर्ष हे कुटुंब शिवनेरीवरच एकत्रित होते.\nत्या नंतर १६३२ ते १६३६ ह्या दरम्यान शहाजी महाराजांनी निजाम वंशातील लहान पोराला गादीवर बसवून निजामशाही स्वतःच चालवायचा प्रयत्न केला.\nसंदर्भ – छत्रपती शिवाजी (सेतू माधवराव पगडी)\nत्यामूळे सन १६३२ ते १६३६ मध्ये शहाजी महाराज आणि संभाजी राजे मोघालांशी लढण्यात मग्न होते.\nपुढे इ.स. १६३६ च्या उत्तरार्धात निजामशाही बुडाल्यावर शहाजीराजे आदिलशहाकडे बारा हजारी ‘फर्जंद’ वजीर म्हणून गेले तहाप्रमाणे शहाजी महाराजांना रनदुल्ला खानाबरोबर कर्नाटकात घाईने जावे लागले. तहाप्रमाणे गडकोटांचा ताबा मोगली सरदारांनी त्यांचे पश्चात घेतला व बादशहाच्या आज्ञेप्रमाणे जिजाऊसाहेबांना शिवनेरीवरून आपल्या सर्व जीनगी वगैरेसह उतरू दिले. प्रथम जिजाऊसाहेबांना चौलात ठेवायचा शहाजी महाराजांचा प्रयत्न होता. परंतु पोर्तुगीजांनी त्यांच्या हद्दीतून नेऊन इतरत्र ठेवण्याची सूचना केली. तेव्हा शहाजी राज्यांनी बाल शिवाजी आणि जिजाऊना खेड शिवापूरला पाठविले. तिथे त्यांचा वर्षभर मुक्काम होता. खेड शिवापूर हे दादाजी कोंडदेवाने शहाजी महाराजांच्या आज्ञेवरून नुकतेच वसवले होते.\nपुढे इ.स. १६३७ च्या अखेर जिजाऊ बालशिवाजीसह कर्नाटकात गेल्या असे कागदपत्रांवरून स्पष्ट होते. कर्नाटकात कंपिलीला शहाजी राज्यांच्या सोबत १६३७ ते १६४२ साला पर्यंत बाल शिवाजी आणि जिजाऊ हे तिथेच होते. तिथे शहाजी महाराजांनी शिवाजीराजे ७ वर्षाचे झाल्यावर अक्षर ओळख व जुजबी गणित शिकवले. त्या काळी एवढेच काय ते शिक्षण ‘अध्ययना’ खाली त्रैवर्णिकांना दिले जात असे. परंतु वडिलांच्या व्यावहारिक अनुभवाचा मुलांना पूर्ण वाटा घेता येत होता. वैश्यांना आपल्या हिशोबा पुरता लेखन वाचनाचा सराव असे. क्षत्रिय आणि ब्राह्मणांना अक्षर ओळखी नंतर जर त्यात धंदा रोजगार करावयाचा असेल तरच तो या संस्कारानंतर अधिक लेखन वाचनाचा सराव करी अन्यथा वंशातील मोठ्या माणसाच्या सान्निध्यात राहून त्याच्या कडून पारंपारिक कला कौशल्य शिकत असे.\nत्याप्रमाणे शिवाजी महाराजांनी महादेव भटाकडून अक्षर ओळख करून घेतली व तलवारबाजी, घोडेस्वारी तश्याच अन्य कला त्या त्या क्षेत्रात माहीर असणाऱ्या व्यक्तींकडून याच काळात घेतले.\nआणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे राजनीतीचे डावपेच अथवा राज कारभाराची कार्यपद्धती. हे सर्व शिवाजी महाराजांनी ह्या काळात आपले वडील शहाजी महाराज व वडील बंधू संभाजी महाराज ह्यांच्याकडून शिकले.\nइ.स. १६४० च्या अखेरीस शिवाजी महाराज यांचे लग्न निंबाळकर पवारांच्या ‘जिऊबाई’ नावाच्या मुलीशी झाले. तिचे सासरचे नाव ‘सईबाई’ असे ठेविले.\nपुढे १६४२ साली शहाजी महाराजांविरुद्ध आदिलशाहीतील कारस्थानेवाढली रनदुल्लाखान मेल्यावर त्याचा मुलगा कमकर्तुत्वी निघाल्याने अफजलखानाला त्याची जहागीर मिळाली व त्याने बाजी घोरपड्या सारखे सरदार गोळा करून शहाजी महाराजां विरुद्ध कट कारस्थान रचले. त्यानुसार शहाजी महाराजांचा बराच प्रदेश त्यांच्याकडून आदिलशाहने काढून घेतला व त्यांचेच भाऊबंद बाजी घोरपडेस दिला, तसेच शहाजी राजे ह्यांचे मुतालिक दादाजी कोंडदेव ह्यांची बाही बाजी घोरपाडेने कापली. हे सर्व बघून आदिलशाहीतील आपली पकड ढिली पडतेय आणि आपल्या विरुद्ध षडयंत्र शिजतेय हे बघून शहाजी महाराजांनी शिवाजीराजे आणि जिजाऊ ह्यांना पुणे प्रांतात पाठवण्याचा निर्णय घेतला. त्यासोबतच आपण आदिलशाही सोडू इच्छितो अश्या आशयाचे बोलणे त्याने आदिलशहाशी लावून ठेवले. १६४२ च्या अखेर शिवाजी राज्यांना शहाजी महाराजांनी शिक्का व झेंड्या सोबत पेशवे, मुजुमदार, सबनीस व सैन्यासह पुणे प्रांती रवाना केले.\nह्यामूळे शहाजीराजे मोघालांशी संधान साधतायेत कि काय ह्याची भीती आदिलशहाला झाली त्यामूळे आदिलशाहने शहाजीराजांशी चाललेल्या वादावर पडदा टाकत शहाजीराज्यांकडून काढून घेतलेल्या जहागिरीपेक्षा जास्त किंमतीचा सन्मान दिला.\nइ.स. १६४४ साली आदिलशाहने शहाजी राज्यांची आधीच्या काढून घेतलेल्या ४ लक्ष जहागिरी ऐवजी ५ लाखांचा बंगलोर सुभा देऊन रवानगी केली. अर्थात शहाजी राज्यांसारख्या प्रबळ सरदाराचे मोघलानकडे जाणे चांगले नाही ह्या भीतीने शहाजीराज्यांशी आदिलशहाने जुळवून घेतले व इकडे मोघालांशी संधान साधायला नको म्हणून कर्नाटकात बंगरूळला रवाना केले.\nइथे शिवाजी महाराजांना पुणे प्रांती पाठवून शहाजी महाराजांनी मोठी राजकीय खेळी तर खेळलीच पण चालू वातावरणाचा फायदा घेऊन शिवाजीराज्यांकडून त्या प्रकारची बंडयुक्त कार्य करण्याचे आदेश पाठवले होते.\nपरिस्थितीचा फायदा उठवण्यात शहाजीराजे पुन्हा एकदा यशस्वी झाले.\nअवघ्या १२-१३ व्या वर्षी शिवाजी राज्यांना स्वतंत्र वाटचाल करावी लागली पण स्वतः शहाजीमहाराज व शिवाजीमहाराजांचे वडील बंधू संभाजी महाराजांवर देखील याच वयोमानात अश्या प्रकारची जवाबदारी अंगी पडली होती हे नमूदकरण्यासारखे आहे. तर शहाजी महाराजांना त्यांच्या लहानपणी (१० व्या वर्षी) अश्याच प्रकारे जवाबदारी पडली असतांना त्यांना त्यांचे थोरले चुलत बंधू संभाजी राजे ह्यांचा आश्रय आणि मार्गदर्शन मिळाले होते. शिवाजी राज्यांचे वडील बंधू संभाजीराजे यांना तर अश्या (९ व्या वर्षी) वेळेत स्वतः शहाजी राज्यांचे मार्ग दर्शन मिळाले होते.\nशिवरायांना मोलाचे मार्गदर्शन मिळाले ते आई जिजाउंचे, त्याबाबत सविस्तर माहिती पुढे घेऊयात.\nसंदर्भ ग्रंथ – श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचीकीत्सक चरित्र (पूर्वार्ध व उत्तरार्ध)\nलेखक- वा. सी. बेंद्रे (१९७२)\nसंदर्भ ग्रंथ- Chatrapati Shivaji – सेतू माधवराव पगडी\nशिवरायांचा जन्म हा १९ फेब्रुवारी १६३० रोजी शिवनेरीवर झाला.. तीन चार महिन्यांनंतर शहाजी महाराजांनी बाल शिवाजीचे पुत्र मुखावलोकन विधीयुक्त केले. पुढे वर्ष दीडवर्ष हे कुटुंब शिवनेरीवरच एकत्रित होते. त्या नंतर १६३२ ते १६३६ ह्या दरम्यान शहाजी महाराजांनी निजाम वंशातील लहान पोराला गादीवर बसवून निजामशाही स्वतःच चालवायचा प्रयत्न केला. संदर्भ - छत्रपती शिवाजी (सेतू माधवराव पगडी) त्यामूळे सन १६३२ ते १६३६ मध्ये शहाजी महाराज आणि संभाजी राजे मोघालांशी लढण्यात मग्न होते. पुढे इ.स. १६३६ च्या उत्तरार्धात निजामशाही बुडाल्यावर शहाजीराजे आदिलशहाकडे बारा हजारी 'फर्जंद' वजीर म्हणून गेले तहाप्रमाणे शहाजी महाराजांना रनदुल्ला खानाबरोबर कर्नाटकात घाईने जावे लागले. तहाप्रमाणे गडकोटांचा ताबा मोगली सरदारांनी त्यांचे…\nSummary : महापुरूषांनी आपल्यासाठी काय केले त्यापेक्षा ह्या महापुरूषांना अपल्याकडून काय अपेक्षित होते हे महत्वाचे. महापुरूषांनी अपल्या सर्वांच्या आशा अपेक्षा पुर्ण करण्यासाठी तीव्र लढा दिला; पण महापुरूषांच्या आशा-अपेक्षा पुर्ण करण्याकरीता सर्वांनी एकत्र येऊन कार्य करणे जरुरी आहे.\nshivaji raje बाल शिवाजी वा. सी. बेंद्रे शहाजी महाराज शिवरायांचा जन्म शिवाजी राजे सेतू माधवराव पगडी\t2014-07-02\nPrevious: शिवरायांची जगभरातील इतिहासकरांनी केलेली वर्णने\nNext: राजगड लढविणारे संताजी सिलीम्बकर\nAnuya on महाराष्ट्राच्या किल्ल्यांकडे सरकारचे अक्षम्य दुर्लक्ष\nshashank on वीर शिवा काशीद\nछत्रपती शिवाजी – महाराजांवर चित्रपट\nबेसिक फोटोग्राफी वर��कशॉप – ४ सप्टेंबर २०१६\nगनिमी कावा – युध्दतंत्र\nछत्रपती राजर्षि शाहू महाराज\nस्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले\nchatrapati shivray chhatrapati shivaji maharaj kaviraj bhushan lohagad fort Modi Letter D Modi Letter DH Modi Letter N Modi Letter SH Modi Letter T Modi Letter TH modi script nature photography Quiz Contest raigad raigad fort Rajaram Maharaj shivaji raje shivkalyan raja shivrayanchi aarti आज्ञापत्र कविराज भूषण छत्रपती शिवाजी महाराज जाणता राजा जावजी लाड ताराराणी प्र. के. घाणेकर प्रश्नमंजुषा बाजीराव पेशवे बाल शिवाजी मराठा मराठेशाही राजमाता जिजाऊ आऊसाहेब लता मंगेशकर वा. सी. बेंद्रे शहाजी महाराज शिवराय शिवरायांचा जन्म शिवरायांची आरती शिवाजी राजे शिवाजीराजे भोसले शिवाजी शहाजी भोसले सरनौबत सेतू माधवराव पगडी सोपी मोडी पत्रे २०१५\nशिवराय प्रश्नमंजुषा – प्रश्न क्रमांक १५\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १२\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. ११\nशिवराय प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक १४\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १३\nछत्रपती शिवाजी – महाराजांवर चित्रपट\nबेसिक फोटोग्राफी वर्कशॉप – ४ सप्टेंबर २०१६\nJai ram Shinde: सर माझ्या माहिती प्रमाणे पन्हाळा गडावरील ईतिहाआसआसाचे वर्णन...\nJai ram Shinde: खुप छान माहित दिल्या ईतिहासातील. पण माला माहिती आहे त्याप्रम...\nशिवराय प्रश्नमंजुषा – प्रश्न क्रमांक १५\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १२\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. ११\nशिवराय प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक १४\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १३\nकाळकाई खिंडीत सिद्दयांची कत्तल करणारे जावजी लाड\nप्रती तानाजी – पदाती सप्तसहस्त्री नावजी लखमाजी बलकवडे\nछत्रपती संभाजी महाराजांचा जन्म\nराजगड लढविणारे संताजी सिलीम्बकर\nजयदेव जयदेव जय जय शिवराया\nमहाराष्ट्राच्या किल्ल्यांकडे सरकारचे अक्षम्य दुर्लक्ष\nमोडी वाचन – भाग १५\nमोडी वाचन – भाग ९\nमोडी वाचन – भाग १०\nJai ram Shinde: सर माझ्या माहिती प्रमाणे पन्हाळा गडावरील ईतिहाआसआसाचे वर्णन...\nJai ram Shinde: खुप छान माहित दिल्या ईतिहासातील. पण माला माहिती आहे त्याप्रम...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00415.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%B6%E0%A5%80_%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BE", "date_download": "2018-04-24T18:03:13Z", "digest": "sha1:PXLHWLEXJK3X4NZ4MPYLTA54QLFFKC5I", "length": 19239, "nlines": 152, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सांकशी किल्ला - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nकातळात खोदलेली पाण्याची टाकी\nजवळचे गाव पनवेल ,बळवली,भेंडीवाडी\nसांकशी किल्ला हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. पेण जवळील बळवली येथे सांकसे/सांकशीचा किल्ला आहे. या तालुक्याचे पुर्वीचे नाव सांकसे/सांकशीचा या किल्ल्यावरून पडले.\n४ गडावर जाण्याच्या वाटा\n५ गडावरील पाहण्यासारखी ठिकाणे\nसह्याद्रिची एक डोंगररांग खंडाळा घाटाच्या अलिकडे माणिकगडाच्या पश्चिमेला पसरलेली आहे.या रांगेमुळे उत्तरेकडे पाताळगंगा तर दक्षिणेला बाळगंगा नद्यांच्या खोऱ्यांची विभागणी होते. या बाळगंगा खोऱ्यांच्या दक्षिणेला सांकशीचा किल्ला आहे.\nपनवेल पासून २०किलोमिटर अंतरावर असणारा सांकशीचा किल्ला घनदाट अरण्याने वेढलेला आहे. एका बाजूला मुंबई गोवा महामार्ग तर एका बाजूला कर्नाळा पक्षी अभयारण्य. पनवेलजवळ इरशाळ , प्रबळगड , माणिकगड , कर्नाळा यासारखे अनेक किल्ले आहेत. पण सांकशी हा यापेक्षा खूपच वेगळा आहे. पनवेलहून पेणच्या दिशेने गाडी निघाली की पनवेलहून १७ ते १८ किमीवर बळवली नावाच फाटा लागतो. या गावाच्या फाट्यावर उतरलं की आपली भ्रमंती चालू होते. बळवली हे छोटसं गाव. लाल मातीच्या भिंती , कौलारू घरं , घरासमोर अंगण , अंगणात असणारी विविध रंगांची फुलं हे सर्व पहातपहात गावाच्या शाळेकडची वाट पकडायची. इथून एक वाट किल्ल्याकडे गेलेली दिसते. विशेष म्हणजे गावाच्या आसपास जवळ कुठे किल्ला असेल याचा मागमूसही लागत नाही. किल्ल्याचा पायथा बळवलीपासून ५ किलोमीटर अंतरावर आहे. गावाच्या बाहेरून लालतांबड्या मातीचा एक रस्ता वेडीवाकडी वळणे घेत भेंडेवाडीपर्यंत जातो. वाटेत आजूबाजूला सर्वदूर भाजीपाल्याचे मळे फुललेले दिसतात. पावसाची रिमझिम चालूच असते. सर्व डोंगरांनी एखाद्या नववधूसारखा शालू पांघरल्याचा भास होतो.\nपूर्वी पेणचा उल्लेख तालुका सांकसे, सजा अवचितगड प्रांत कल्याण असाच ऐतिहासिक कागद पत्रातून आढळतो. सांकशी हा किल्ला राणाकंस या राजाने बांधला, त्याची राजधानी होती हेरंबपूर म्हणजेच आजचे हमरापूर. आजही हमरापूर गावात फिरले तर प्राचीन अवशेष आढळतात. राणाकंसच्या काळात सांकसई (बौद्रुद्दीन) किल्ल्यावरुन या सांकसे तालुक्याचा कारभार चाले. त्यावेळी किल्ल्यावर किल्लेदार म्हणून पुंड व पालेगार असत. हे पालेगार एकमेकांवर स्वारी करून किल्ले ���ाब्यात घेत. सागर गडच्या पालेगाराने राणासंकच्या साकसईवर स्वारी करून त्याचे राज्य बुडविले.\nया पठारावरुन किल्ल्यावर जायला दोन वाटा आहेत. एक समोरच्या बाजूने तर दुसरी उजव्या कड्याला वळसा घालून वर जाते.\nसमोरून किल्ल्यावर जाणारी वाट बाबूजी धीरे चलना अशी क्षणक्षणाला आठवण करून देणारी असल्याने कातळातील खोबण्या जरा जपूनच चढाव्या लागतात. उजवीकडे सुंदर कातळात खोदलेली पाण्याची टाकी आहेत.\nटेकडीच्या पलिकडच्या बाजूला खालच्या पठारावरून येणारी दुसरी वाट दिसते. या वाटेवर अनेक टाकी खोदली आहेत.\nतासा दीडतासात आपण किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचतो. किल्ल्याचा पायथा आला हे ओळखण्याची खूण म्हणजे बदुद्दीन दर्गा. हा दर्गा म्हणजे जवळपासच्या बारा गावांचं दैवत. हा दर्गा बराच जुना आहे. अलीकडेच या र्दग्याची नवी इमारत बांधली आहे. या र्दग्याच्या मागच्या बाजूने किल्ल्यावर जायला ठळकशी वाट आहे. किल्ल्याची चढण बरीच सोपी आहे. त्यामुळे मधल्या पठारावर जायला २० मिनिटं पुरतात. पठार संपूर्ण हिरवंगच्च असल्याने तिथं थांबण्याचा मोह टाळता येत नाही. पण वेळेचं गणित जुळवायला किल्ला लगेच चढायला लागणं उत्तम होते.\nयापैकी एका टाक्यातलं पाणी चक्क पिवळं आहे. थोडं अंतर चढून गेल्यावर कातळात खोदलेली टाकी लागतात. या किल्ल्यावर इतक्या प्रचंड संख्येने टाकी आहेत की हा किल्ला टाक्यांचा किल्ला म्हणून ओळखला जावा.\nसमोर कर्नाळयाचं पक्षी अभयारण्य खुणावत असतं. हा परिसर नितांत रम्य गूढ वृक्षवेलींनी नटलेला असल्याने वेळ कसा आणि कधी जातो समजत नाही.\nमहाराष्ट्र टाईम्स मधील लेख\nकिल्ल्याबद्दलचा हा लेख अपूर्ण आहे. कृपया या लेखाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी चर्चा पान किंवा विस्तार विनंती पहा.\nकिल्ले नरनाळा • बाळापूर किल्ला • अकोला किल्ला\nगाविलगड • आमनेरचा किल्ला\nहरिश्चंद्रगड • रतनगड • कुंजरगड • कलाडगड • बहादूरगड • भुईकोट किल्ला, अहमदनगर • अलंग • कुलंग • पट्टागड • मदनगड • बितनगड किल्ला • पाबरगड • कोथळ्याचा भैरवगड\nपन्हाळा • भूदरगड• विशाळगड• अजिंक्य पारगड• गंधर्वगड\nलळिंग • सोनगिर • थाळनेर • भामेर • रायकोट\nअंकाई • अंजनेरी • अचला • अहिवंत • इंद्राई • औंढ • कण्हेरगड • कावनई • त्रिंगलवाडी • धोडप • न्हावीगड • मांगी - तुंगी • मुल्हेर •मोरागड • राजधेर • सप्तशृंगी • साल्हेर • ���रगड • हातगड• कांचनगड • मालेगावचा किल्ला\nअर्नाळा • अशेरीगड • आजोबागड • इरशाळगड • काळदुर्ग • कोहोजगड • गोरखगड • चंदेरी • ताहुली • मलंगगड • माहुलीगड • वसईचा किल्ला • शिरगावचा किल्ला• सिध्दगड • दौलतमंगळ • किल्ले दुर्गाडी • गंभीरगड\nकिल्ले पुरंदर • कोरीगड - कोराईगड • चावंड • जीवधन • तिकोना • तुंग • तोरणा • दुर्ग - ढाकोबा • मल्हारगड • राजगड • राजमाची • रायरेश्वर • लोहगड • विसापूर • शिवनेरी • सिंहगड • हडसर• रायरीचा किल्ला • चाकणचा किल्ला‎ • भोरगिरी• सिंदोळा किल्ला\nअंबागड • पवनीचा किल्ला•सानगडीचा किल्ला\nअंजनवेल • आंबोलगड • महिपतगड • रत्नदुर्ग • रसाळगड • सुमारगड • सुवर्णदुर्ग • किल्ले पूर्णगड• कनकदुर्ग• गोवागड\nअलिबाग - हिराकोट • अवचितगड • कर्नाळा • कुर्डूगड - विश्रामगड • कोतळीगड • कोर्लई • खांदेरी किल्ला • उंदेरी किल्ला • घनगड • चांभारगड • जंजिरा • तळगड • पेठ • पेब • प्रबळगड - मुरंजन • बहिरी - गडदचा बहिरी • बिरवाडी • भीमाशंकर • माणिकगड • मुरुड जंजिरा • रायगड (किल्ला) • लिंगाणा • सरसगड • सुधागड• सांकशीचा किल्ला • कासा उर्फ पद्मदुर्ग • घोसाळगड उर्फ वीरगड\nअजिंक्यतारा • कमळगड • कल्याणगड • केंजळगड • चंदन - वंदन • पांडवगड • प्रतापगड • भैरवगड • महिमानगड • रोहीडा • वर्धनगड • वसंतगड • वारुगड • वासोटा • वैराटगड • सज्जनगड • संतोषगड• गुणवंतगड• दातेगड• प्रचितगड• भूषणगड • रायरेश्र्वर\nबहिरगड • बाणूरगड• मच्छिंद्रगड• विलासगड• बहादूरवाडी\nविजयदुर्ग • आसवगड • सिंधुदुर्ग • भरतगड • राजकोट आणि सर्जेकोट\nसिताबर्डीचा किल्ला • नगरधन•गोंड राजाचा किल्ला •उमरेडचा किल्ला•आमनेरचा किल्ला•भिवगड\nअंमळनेरचा किल्ला • पारोळयाचा किल्ला• बहादरपूर किल्ला\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ डिसेंबर २०१७ रोजी ०५:२० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00415.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A5%A7%E0%A5%AF%E0%A5%AD%E0%A5%AB_%E0%A4%91%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%A8_%E0%A4%93%E0%A4%AA%E0%A4%A8", "date_download": "2018-04-24T18:02:18Z", "digest": "sha1:LEFCBQTQB225BYA2WNOWFOST4YWS6HUT", "length": 5009, "nlines": 105, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "१९७५ ऑस्ट्रेलियन ओपन - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचा��न, शोधयंत्र\nजॉन अलेक्झांडर / फिल डेंट\nइव्होन गूलागाँग / पेगी मिकेल\n< १९७४ १९७६ >\n१९७५ मधील ग्रँड स्लॅम स्पर्धा\nऑस्ट्रे फ्रेंच विंब यू.एस.\n१९७५ ऑस्ट्रेलियन ओपन ही ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेची ६३ वी आवृत्ती होती.\n१९७० · १९७१ · १९७२ · १९७३ · १९७४ · १९७५ · १९७६ · (जाने) १९७७ (डिसें) · १९७८ · १९७९\n१९८० · १९८१ · १९८२ · १९८३ · १९८४ · १९८५ · नाही · १९८७ · १९८८ · १९८९\n१९९० · १९९१ · १९९२ · १९९३ · १९९४ · १९९५ · १९९६ · १९९७ · १९९८ · १९९९\n२००० · २००१ · २००२ · २००३ · २००४ · २००५ · २००६ · २००७ · २००८ · २००९\n२०१० · २०११ · २०१२ · २०१३ · २०१४ · २०१५ · २०१६ · २०१७ · २०१८\nइ.स. १९७५ मधील खेळ\nलाल दुवे असणारे लेख\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ सप्टेंबर २०१५ रोजी ०१:११ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00415.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://vastuclass.blogspot.com/2010/05/", "date_download": "2018-04-24T17:52:46Z", "digest": "sha1:GWQM2C7BCRNUWA3MUK3UCEBPJPJIS5Q3", "length": 71978, "nlines": 179, "source_domain": "vastuclass.blogspot.com", "title": "वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र मार्गदर्शक शिकवणी वर्ग ( VASTU & ASTRO CLASS ): May 2010", "raw_content": "वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र मार्गदर्शक शिकवणी वर्ग ( VASTU & ASTRO CLASS )\nविद्वत्वं च नृपत्वं च नैव तुल्यं कदाचन् | स्वदेशे पूज्यते राजा विद्वान सर्वत्र पूज्यते || Don't judge yourself at all; accept yourself and move on from there. तुम्ही स्वयंदिप व्हा \nगुरुवार, २७ मे, २०१०\nमुळ नक्षत्र आणि उपनयन संस्कार मुहूर्त\nकाल एक उपनयन संस्काराची पत्रिका आली. म्हणजेच मुलाच्या मुंजेसाठी आमंत्रण आले होते. पत्रिका पाठवणारे वेदसंपन्न पुरोहित आहेत. उपनयन सस्कांराचा मुर्हूत दिनांक ३० मे २०१० सकाळी १०.११ मिनिटाचा नाशिक येथे आहे. मी काही पत्रिका पाहीली नाही. रात्री घरी आलो व आमच्या सौभाग्यवतींना म्हटले तुला नाशिकला श्री शंकराच्या दर्शनाला जायचे आहे ना चल आपली दोन दिवसाची सोय झाली ( म्हणजे फ़ुकटात नव्हे ) अजयच्या भाच्याची मुंज आहे. अजयने आपल्यासाठी राहाण्याची व्यवस्था केली आहे. आमच्या सौभाग्यवतींना व मुलगा ( वैभव ) यास आनंद झाला. चला मे २०१० चा शेवट गोड होत आहे. पत्नी व मुलानी एका स्वरात मला सांगितले ३० मे २०१० रोजी सकाळी आपल्या विभागात मतदान आहे. मतदान सकाळी उरकून आपण लगेच प्रवासाला निघूया. सवयी प्रमाणे मुलाने पंचाग आमच्या सौभाग्यवतींच्या हाती दिले आणि म्हटले मातोश्री लागा कामाला. आणि आमच्या सौभाग्यवतींने पंचग उघडले आणि मोठा चमत्कारीक आवाजात म्हटले अहो त्यादिवशी “मूळ” नक्षत्र आहे. ह्या लोंकानी हा कसा मैजिबंधनाचा ( उपनयन संस्काराचा ) मुहुर्त काढलेला आहे तो मुहूर्त चूक की बरोबर आहे. ह्या विषयी मला पहिल्यादा माहिती द्या चल आपली दोन दिवसाची सोय झाली ( म्हणजे फ़ुकटात नव्हे ) अजयच्या भाच्याची मुंज आहे. अजयने आपल्यासाठी राहाण्याची व्यवस्था केली आहे. आमच्या सौभाग्यवतींना व मुलगा ( वैभव ) यास आनंद झाला. चला मे २०१० चा शेवट गोड होत आहे. पत्नी व मुलानी एका स्वरात मला सांगितले ३० मे २०१० रोजी सकाळी आपल्या विभागात मतदान आहे. मतदान सकाळी उरकून आपण लगेच प्रवासाला निघूया. सवयी प्रमाणे मुलाने पंचाग आमच्या सौभाग्यवतींच्या हाती दिले आणि म्हटले मातोश्री लागा कामाला. आणि आमच्या सौभाग्यवतींने पंचग उघडले आणि मोठा चमत्कारीक आवाजात म्हटले अहो त्यादिवशी “मूळ” नक्षत्र आहे. ह्या लोंकानी हा कसा मैजिबंधनाचा ( उपनयन संस्काराचा ) मुहुर्त काढलेला आहे तो मुहूर्त चूक की बरोबर आहे. ह्या विषयी मला पहिल्यादा माहिती द्या\nज्योतिषशास्त्रानुसार जेष्ठा व मुळ नक्षत्रावर जन्म झाल्यास ज्योतिषाला ह्या नक्षत्राबद्दल अधिक माहिती लोंक विचारीत असतात. त्यासंबंधी अनुभवाच्याद्वारे व ग्रंथ साह्याने माहिती देत आहे. ह्या पध्दतीला भारतीय परंपरा आहे.\nमुळ नक्षत्र हा प्रामुख्याने जननदोषा करता आहे असे सर्व लोंकाचे गृहीत आहे.\nमूलाद्यपादे पिंतर निहन्याद्‌ द्वितीयेक मातरमाशु हन्ति तृतियके वित्त विनाशक: स्वाच्चुतुर्थके समुपैति सौख्यम्‌ ॥\nअर्थ :- मूळ नक्षत्राच्या प्रथम चरणी जन्म असता बापाचा व द्वितीय चरणी मातेचा नाश होतो. तृतीय चरणी संपत्तीचा नाश होतो व चतुर्थ चरणी सुखी होतो. त्याप्रमाणे वाचनात अलेल्या माहीती प्रमाणे मूळ नक्षत्राच्या सर्व घटी १५ नी विभागाव्यात व खालीलप्रमाणे प्रत्येक विभागाचे फ़ल पहावीत.\n१. बापाचा मृत्यू, २. चुलत्याचा मृत्यू, ३. बहिणीच्या नव-याचा मृत्यू ४. वडिलांच्या बापावा मृत्यू, ५. मातेचा मृत्यू, ६. मावशीचा मृत्यू, ७. मामाचा मृत्यू. ८. चुलतीचा मृत्यू, ९. सर्वनाश, १०. पशुनाश, ११. नोकराचा मृत्यू, १२ जन्मलेले बालक स्वत:मरत���, १३. जेष्ठ भांवडाचा मृत्यू १४. बहिणीचा मृत्यू, १५ आईचा वडील मृत्यू पावतात.\nकाही ग्रंथकरांच्या मते मूळ हा वृक्ष मानून त्याचे चार भाग करतात. पहिला भाग वृक्षाचे मूळ घरास नाशकारक, दुसरा भाग स्तंभ, धननाश व मातेला वाईट, तिसरा भाग वृक्षाच्या फ़ांद्या – पित्याला वाईट, चौथा भाग वृक्षपत्रे – परिवारास वाईट.\nमूळ नक्षत्र वास व फ़ल :- फ़ाल्गुन, जेष्ठ, वैशाख, मार्गशिर्ष ह्या महिन्यात मूळ नक्षत्र पाताळी असते. आषाढ, आश्विन, माघ व भाद्रपद ह्या महिन्यात मूळ नक्षत्र मूळ नक्षत्र स्वर्गी असते. श्रावण, कार्तिक, चैत्र, पौष ह्या महिन्यात मूळ नक्षत्र मृत्यू लोकांत असते. स्वर्ग आणि पाताळ ह्या ठिकाणी मूळ नक्षत्र असता जन्मलेले मूल शुभकारक व मृत्यूलोकी असता अशुभकरक जाणवे. तृतिया षष्ठी, दशमी शुध्द चतुर्दशी ह्या तिथीस आणि शनिवार व मंगळवार ह्या दिवशी मूळ नक्षत्रावर जन्मलेले मूल कुलाचा उच्छेद करते असे शास्त्रात म्हटले आहे.\nमूळ नक्षत्र जनन दोषापवाद :- नाशिकचे प्रसिध्द जुन्या काळातील ज्योतिषी कै. यज्ञेश्वर गोविंद घोलप यांनी व्यवहार ज्योतिष ह्या पुस्तकात अस अपवाद दाखविला आहे. अश्विनी, भरणी, कृत्तिका मृग, आर्द्रा, पुनर्वसू, हस्त, चित्रा, स्वाती, रेवती जेष्ठा ह्या नक्षत्रांवर सूर्य संचार करीत असता मूळ नक्षत्रावर जन्मलेल्या अर्भकापासून अरिष्टाची भीती नसते.\nपरिहार :- मूळ नक्षत्रावर जन्म झाल्यास १२ व्या दिवशी पित्याने मूळ नक्षत्र शांती करावी.\nसर्वारंभ मुहूर्त :- कोणत्याही कार्याचा प्रारंभ करताना आपल्य जन्मकुंडलीतील बारावे आणि आठवे स्थान शुद्ध असणे आवश्यक आहे. या दोन स्थानी कोणताही ग्रह असू नये. जन्मराशीतून तिसरे, सहावे, दहावे व अकरावे लग्न असेल आणि त्यावर शुभ ग्रहाची दृष्टी असेल व शुभ ग्रह युक्त असेल, चंद्र जन्मराशीपासून तिसरा, सहावा, दहाव, किंवा अकरावा असेल तर कोणतेही कार्य प्रारंभ करावे त्यात यश निश्चित मिळते, असे ज्योतिषशास्त्र म्हणते.\nजन्मकुंडलीप्रमाणे व उपनयन संस्कार व लग्नाच्या गोचरी ग्रहाप्रमाणे :- व्यय स्थानात शुक्र व केतु आहेत. तसेच त्यावर षष्ठ स्थानात कुंभ रास आहे, कुंभेचा राशीस्वामी शनिच्या राशीत मंगळ धनिष्ठा स्वत:च्या नक्षत्रात (३) चरणात असून त्याची दृष्टी व्ययात आहे. त्याच प्रमाणे जन्म राशी पासून चंद्र गोचरीचा त्यादिवशी सातवा आहे. चंद्र उपनयन सं��्काराच्या लग्नाच्या वेळी धनुराशीत मुळे नक्षत्रच्या (४) चरणात केतूच्या नक्षत्र आहे. त्यामुळे येथे ही एक चूक झाली आहे.\nसर्वार्थसिध्दि योग:- खालील वारांच्या पुढे लिहलेले नक्षत्र असल्यावर “सर्वर्थसिध्दियोग” बनतो. कोणतेही महत्त्वपूर्ण कार्य करण्यासाठी हा योग अत्यंत शुभ व यशदायक असतो. असे ज्योतिषशास्त्रातील विव्दान लोंक म्हणतात.\nरविवार :- हस्त, मूळ, उत्तराषाढा, उत्तराभाद्रपदा, उत्तराफ़ाल्गुनी, पुष्य, अश्विनी.\nसोमवार :- श्रवण, रोहिणी, मृगशीर्ष, पुष्य, अनुराधा.\nमंगळवार :- अश्विनी, उत्तरभाद्रपदा, कृत्तिका, आश्लेषा.\nबुधवार :- रोहिणी, अनुराधा, हस्त, कृत्तिका, आश्लेषा.\nगुरुवार :- रेवती, अनुराधा, अश्विनी, पुनर्वसू, पुष्य.\nशुक्रवार :- रेवती, अनुराधा, अश्विनी, पुनर्वसु, श्रवण.\nशनिवार :- श्रवण, रोहिणी, स्वाती.\n( रविवारी सर्वार्थसिध्दि योग मूळ नक्षत्र असल्याने त्यांनी हा मुहूर्त धरला तर नसेल ना\nज्योतिषशास्त्रात नक्षत्रांना फ़ार महत्व आहे. गोचर भ्रमणामुळे एखादा ग्रह जन्मकुंडलीच्या शुभ स्थानातून भ्रमण करीत असेल तरीसुध्दा तो शुभ किंवा अनुकूल फ़ळ देईलच असे नाही. कोणत्या नक्षत्रातून किंवा मूळचा ग्रह भ्रमण करीत आहे हे पाहणे अनिवार्य आहे. असे केल्यानेच फ़लितात सूक्ष्मता व अचूकता येईल.\nदैनंदिन मुहूर्त किंवा दिवस चांगला आहे की वाईट हे पाहण्यासाठी सुध्दा या पध्दतीचा उपयोग यशस्वी ठरतो. एखाद्या दिवसाचा चंद्र तुम्हाला अनुकूल आहे परंतु त्या दिवसाचे नक्षत्र तुमच्या जन्मनक्षत्रानुसार अनुकूल फ़लदायक नसेल तर एकटा चंद्र संपूर्ण दिवसभार शुभदायक फ़ले देणार नाही म्हणून नक्षत्र गोचर फ़ार महत्वाचे आहे.\n नैश्वतो मित्रवर्ग इच परमो मैत्र एवच ॥\nजन्मनक्षत्रापासून १, २, ४, ६, ८, ९, १०, ११, १३, १५, १७, १८, १९, २०, २१, २४, २७ हि अठरा नक्षत्रे फ़लदायक आहेत. आपल्या जन्मनक्षत्रापासून विपदकर, प्रत्वर, नैश्वन या सदरात येणारी नक्षत्रे अनिष्ट किंवा अभुभ फ़ले देतात. तसेच जन्म उत्पत्तिकर, संपतकर क्षेत्रकर, साधक, मैत्री, परमैत्री ही इष्ट नक्षत्रे अनुकूल व शुभफ़ले देतात.\nजन्मनक्षत्रापासून तिसरे, पाचवे, सातवे, बारावे, चौदावे, सोळावे, एकविसावे तेवीसावे व पंचवीसावे ही ९ नक्षत्रे अनिष्ट फ़लदायी असतात.\nआता विचार करा की या प्राख्यत कर्मकांड करण्या-या स्वत:ला शास्त्र माहित असलेल्या जाणकारानी हा मुहूर���त का निवडला बरे. ह्याचा परिणाम काय घडेल ह्या बालकाचा ह्यात काय दोष आहे.\nजातकाचा जन्म दिनांक ०३/१२/२००१ जन्मवेळ रात्री ०१:३० डोंबिवली (महा.) बालकाचे नाव अर्थव\nजातकाच्या जन्म आर्द्रा नक्षत्रात झालेला आहे. आर्द्रा नक्षत्राला मूळ नक्षत्र हे प्रत्त्वर १४ वे नक्षत्र येत आहे. त्या मुळे हे नक्षत्र १४वे आहे. मला वाटते कि हा आर्द्रा नक्षत्राचा घोटाळा मोजण्यात किंवा प्रिंटिंगची चुक असलेल्या संदर्भात होऊन चुकुन हा १४ च्या ऐवजी १५ फ़लदायी म्हणून त्यांनी धरला असावा.\nजन्म लग्न कुंडली प्रमाणे मौजिबंधन लग्न कुंडली प्रमाणे\nलग्न कन्या ०१.१२.४५ उत्तरा-फ़ा.(२) लग्न कर्क १२.१९.४३ पुष्य (३)\nकन्या लग्नाचा स्वामी बुध तृतिय स्थानात वृश्चिक राशीत १५.४०.५५ अनुराधा नक्षत्राच्या ३ चरणात राशी स्वामी मंगळ आणि अनुराधाचा नक्षत्र स्वामी मंगळ.\nमौजिबंधन लग्नाप्रमाणे वृश्चिक रास पंचमात व बुधाची मिथुन रास व्ययात शुक्र व केतुयुक्त जातकाच्या पत्रिकेत चतुर्थस्थानातील केतु धनुच्या (गुरु) मुळ नक्षत्रात द्वितीय चरणात, आणि मौजिबंधन लग्नाच्या कुंडलीत व्ययात मिथुन राशीत आर्द्रा (राहू) चतुर्थ चरणात येत आहे. जातकाला मोक्ष प्राप्तिसाठी हा मौजिबंधंनाचा योग महत्वपूर्ण आहे.\nउपनयन कुंडली लग्न कर्क राशीत १२.१९.४३ पुष्य नक्षत्राच्या (३) चरणात येत आहे. कर्क राशीचा स्वामी चंद्र हा षष्ठात प्लुटो व राहू युक्त आहे. धनुराशीचा चंद्र ११.१२.३४ मूळ नक्षत्राच्या चतुर्थ चरणात राहूयुक्त असून व्ययातील शुक्राची व केतुची सप्तम दृष्टी त्यावर आहे. तसेच गोचरीप्रमाणॆ चंद्र हा उपनयन लग्नाच्या वेळी सप्तमात म्हणजेच जातकाच्या चतुर्थस्थानात धनु राशीत येत आहे. शास्त्राप्रमाणे ३, ६, १०, ११ वा गोचरीचा चंद्र लाभ कारक ठरतो. पण येथे गोचरीचा चंद्र सप्तमात आहे.\nउपनयन संस्काराच्यावेळी केंद्रात फ़क्त एक बुध ग्रह आहे. तो पण दशमात मेष राशीत भरणी नक्षत्राच्या (३) चरणात भरणी नक्षत्राचा स्वामी शुक्र व्ययात. लग्नकालीन केतूची विशोत्तरी महादशेच्या अतंरदशेत शनिची दशा सुरु आहे. तसेच लग्न कुंडलीत राहूच्या अंतरदशेत रवि दशा सुरु आहे. लग्न कुंडलीत राहु दशमात चंद्र व गुरुयुक्त आहे. कुंडलीच्या दशमात बुधाची मिथुन रास असून बुध तृतियस्थानात शुक्र, रवि, प्लुटो युक्त आहे.\nहा सर्व सामान्य नियम आहे,\nअर्थव यास ०३/१२/२००१ ते ���०/०४/२०१३ पर्यंत राहूची विशोत्तरी दशा आहे. सध्या राहूच्या अतंरदशेत ०७/११/२००९ पासून शुक्राची अतंरदशा सुरु आहे दशेचे वर्णन खालील प्रकारचे दिले आहे. त्या प्रमाणे त्यांच्या पिताश्रीनी त्याचा उपनयन चा कार्यक्रंम दिनांक ३० मे, २०१० रोजी का बरे ठरवीला आहे\nराहूमध्ये रवि १० महिने २४ दिवस ही आंतरदशा येताच धनवृध्दि, परदेशगमन, शासनाकडून लाभ होणार आहे. ( विमाची रक्कम किंवा त्तसम फ़ायदा मिळेल ). ०७/११/२००९ ते ०२/१०/२०१० पर्यंत रवि.\nराहूमध्ये चंद्र १ वर्ष ६ महिने या आंतरदशेमध्ये कलह, बंधुवियोग, धनप्राप्ति, अनंत लाभ, सुख व सुविधा यांची प्राप्ति होते. ह्या काळात कोर्टाकचेरीमध्ये जाऊ नये गेल्यास नुकसान होईल ०२/१०/२०१० ते ०२/०४/२०१२ चंद्र.\nराहूमध्ये मंगळ १ वर्ष १८ दिवस ही आंतरदशा येताच नाना प्रकारे उपद्रव,कमतरता, मानसिंक चिंता, अडीअडचणी, स्मरणशक्तिचा –हास, परिक्षेमध्ये अपयश, पदावनती होणार आहे, सुगीच्या काळात पैसै जमा करावेत. ०२/०४/२०१२ ते २०/०४/२०१३ मंगळ.\nकन्या :- लग्नाच्या पंचमात मकर राशी येत. तिचा अधिपती म्हणून हर्षल ग्रह आहे; पण प्लुटो- नेपच्यूनप्रमाणेच हर्षलला स्वतंत्र दशा नसल्याने जवळचे कारकत्व शनिमध्ये असल्याने शनि व भाग्येश शुक्र यांचे संबंध कुंडलीत चांगली असावयास हवे.\nकन्या लग्नाचा भाग्येश ग्रह शुक्र आहे. तसेच तो धनेशही आहे. यामुळे शुक्राची दशा कन्या लग्नाला सर्वात चागंली जाणारी असते. शुक्राच्या खालोखाल कन्या लग्नाचा दशमेश बुध असल्याने व तो लग्नेश असल्याने बुधाची दशासुध्दा कन्या लग्नाला चांगली जाते. मात्र हे दोन्ही ग्रह मूळ कुंडलीत सुस्थितीत असावे लागतात. या ग्रहांना शक्यतो राशीगत बल व नवमांश बल यांपेकी काहीतरी असावे लागते. तसेच हे दोन्ही ग्रह अर्थवची मनस्थिती ठरविण्यात महत्वाचा वाटा उचलत असल्याने ज्या प्रमाणात ते मूळ कुंडलीत शुभ आहेत. त्याप्रमाणात त्यांचे फ़ल जातकाला त्यांच्या दशाकालात अथवा इतर ग्रहांच्या बुध-शुक्राची युतीच्या अंतर्दशा चांगली जाते. कन्या लग्नाचा अष्टमेश मंगळ आहे म्हणून या ग्रहाची दशा कन्या लग्नाला सर्वसाधारण्पणे चांगली जात नाही. पण हा मंगळ कुंडलीत भावबली व चांगल्या नवमांशात असता या ग्रहाची दशा सुध्दा चांगली जाते अर्थव च्या कुंडलीत नवमांश मंगळ दशमात आहे. आरोग्याच्या दृष्टीने जरी या मंगळाचा त्रास जातकाला होईल, पण उत्कर्षाच्या दृष्टीने मात्र हा मंगळ जातकाला सातत्याने पुढे नेण्याचाच प्रयत्न करेल. कन्या लग्नाला मारकेश गुरु असल्याने मीन राशीच्या अधिपती नेपच्यून असून दशेमध्ये सुखस्थानाचाही अधिपती आहे. यामुळे गुरुची महादशा कन्या लग्नाला चांगली जात जाईल, पण हे अर्धसत्य आहे. हा गुरु मूळ कुंडलीत दशमात आहे.. गुरु हा आध्यात्मिक ग्रह असल्याने स्वत:च्या संसारात त्या जातकाची तेवढी समरसता दिसून येणार नाही. पण आर्थिक आणि भौतिक प्रगती चांगली असल्याचे दिसून येईल. कन्या लग्नाला चंद्र हा लाभेश आहे. चंद्राच्या अंमल माणसाच्या मनावर असतो. शरीरातील रक्तभिसरण, शरीरातील पाणी, चयापचय संस्था यावरही चंद्राचा अंमल असतो. हा चंद्र कन्या लग्नाचा षष्ठाचा-षष्ठ स्थानाचा अधिपती झाल्याने आरोग्यजातकाच्या दृष्टीने सर्वात महत्वाचा ठरतो.\nटिप:- माझ्या मते दशमातील राहूची दशा सध्या सुरु आहे. त्यानतंर गुरुची दशमातील दशा सुरु होणार आहे. गुरु + राहू ( गुरु (वक्रि) मिथुन राशीत २०.१९.३६ अंशावर पुनर्वसू नक्षत्राच्या प्रथम चरणात तर राहू (व) ०४.०१.३४ मृग नक्षत्राचा (४) चरणात आहे ) गुरु + राहू जर का एका राशीत असले तर तो चांडाळ योग होतो.) दशमातील चांडाळ योग हा जातकाला चांगला नाही असे ज्योतिषशास्त्रात म्हटले आहे. पण दोघाचा राशी स्वामी एक आहे; गुरु व राहू मिथुन राशीत आहे, त्यामुळे त्याचे स्वामी एक आहेत. पण नक्षत्र स्वामी वेगवेगळे आहेत. गुरु चे नक्षत्र पुनर्वसू व त्याचा स्वामी गुरु व राहूचे नक्षत्र मृग त्याचा स्वामी मंगळ आहे. आता गुरु व मंगळ युध्दास प्रारंभ झाला आहे. ह्याचे गोष्टीचे विश्लेषण मी या ठिकाणी करणार नाही.\nअशुभ दृष्टी :- जो ग्रह अशुभ दृष्टीने युक्त असतो त्याचे दशेत संततिबाधा, अग्निभय, ताबेदारी, मातापित्यापैकी कोणाचा तरी मृत्यू, पैशाची नुकसानी वगैरे गोष्टी संभवतात.\nफ़लदेश पाहताना दशांचा फ़लादेश विचारात घेणे जरुर आहे. त्याच वेळी ग्रहावरील सूक्ष्म स्थिती लक्षात घेतली पाहिजे. त्याचबरोबर प्रत्येक ग्रहाचे उच्च नवांश, नीच नंवाश, पाप षष्ठांश, चेष्टाबळ, वगैरे स्थिती पाहिली पाहिजे. त्यानुसार निर्णायकफ़ल घेतले पाहिजे, म्हणजे भविष्य तंतोतंत खरे येते.\n• दशमेशाच्या दशेत धनप्राप्ति होऊन राजमान्यता वाढते. त्या प्रमाणे दशमात राहू असल्याने जातकासा राजमान्यता प्राप्त झाली आहे. दश���ेची दशा सध्या सुरु आहे.\n• गोचर रविच्या नक्षत्रापासून जातकाचे नक्षत्र २६ वे रोहिणी आहे. त्यामुळे जातकास हे चांगले नाही.\n• आचार्य गर्ग यांच्या मतानुसार चंद्रस्थित नक्षत्रापासून जातकाचे जन्मनक्षत्रची स्थिती १४ वी असल्याने हा मुहूर्त शुभ व ह्रदयात असल्याने दांपत्यसुखासाठी चांगला म्हणून धरला आहे का\n• तसेच चंद्र नक्षत्रापासून जन्मनक्षत्रापर्यंत १३ ते १८ मधील नक्षत्रामध्ये येत असल्याने ते जातकाच्या हातावर पडत आहे. हातावर नक्षत्र पडल्यामुळे जातकाला धनलाभ मिळण्याची शक्यता धरुन हा मुहूर्त काढला तर नसेल ना\n• मंगळ-नक्षत्र गोचर फ़ल:- राशी गोचर प्रमाणॆच आचार्य गर्ग आणि लल्ल यांनी मंगळाच्या नक्षत्रा विषयी काही विश्लेषण केलेले आहे. तसेच महर्षि गर्ग यांच्या मते मंगळ स्थित नक्षत्रापासून जन्म नक्षत्रापर्यंत गणती सुरु करावे. तसेच आचार्य गर्ग यांच्या मते गोचर मंगळाच्या नक्षत्रापासून आपले जन्म नक्षत्र जेथे पडेल त्याप्रमाणे फ़लित समजावे.\n१. १ ते ३ मुखात रुचकर भोजन, सुख्य\n२. ४ ते ७ राजसन्मान, प्रतिष्ठा प्राप्ती ( जातकाचे मंगळ गोचर ह्या नक्षत्रात आहे )\n३. ८ ते ११ बाहुत या पैकी ८,९ उजव्या हातात- यशदायक.\nअशी अशुभ फ़ले १० ते ११ ( डाव्या हातात-\n४. १२ ते १३ गळ्यात उचकी लागणॆ, चिंताकारक.\n५. १४ ते १८ ह्रदयात धनलाभ, आर्थिक स्थितीत सुधारणा\n६. १९ ते २१ पायात भ्रमण प्रवास.\nयाप्रमाणे गोचरीचा मंगळ हा जन्मनक्षत्रापासून पाचवा प्रत्यरी मद्या नक्षत्राच्या (१) चरणात आहे. तसा मंगळ षष्ठस्थानाचा वाईट फ़ले देत नाही तो शत्रुला नामोहरण करत असतो. गोचरीचा मंगळ द्वितीय धनस्थानाचा अधिपती केतूच्या मद्या नक्षत्रात नेपच्यूच्या दृष्टीत आहे. दशमातील राहुच्या दशाफलाप्रमाणे राहु दशमात रविबरोबर असल्याने अर्थवच्या पित्याला हानिकारक आहे (दशेपुरते मर्यादीत).\nअर्थवच्या कुंडलीत नवमस्थानातील वृषभ राशीतील रोहिणी (३) चरणातील वक्री शनी गोचरी भ्रमणात तृतीयस्थानात वक्री असून तो कन्या राशीत उत्तर-फ़ा. नक्षत्राच्या (३) चरणात आहे. त्याच्या सप्तमात गुरु व हर्षल हे ग्रह आहेत. त्यामुळे जातकाला गुरुचा धक्का बसण्याची दाट शक्यता आहे.\nअर्थवचा जन्मलग्न च्यावेळी पुर्व क्षितीज्यावर कन्या लग्न उदित होते. कन्या ही द्विस्वभाव व पृथ्वीराशी लग्नी उदित आहे. असा जातक शांत सकोच वृत्तीचा विनयी व आत��्यागाटीचा असतो. कन्या लग्नाचे लोंक कोणातेही काम दूरवर विचार केल्या खेरीज हाती घेत नाही. अर्थवचे अत:करण दयाळु व प्रेमळ आहे. परंतु दुस-याच्या भाडगडीत पडण्याची त्याची इच्छा होणार नाही. व्यवहारात कसे वागावे हे ह्या जातकाला चांगले कळते. व त्याचा खरा स्वभाव कोणालाही समजणार नाही. अर्थवची बुद्धी तीव्र असुन कोणतेही गोष्ट याला लवकर समजते.\nअर्थवाचे मन अभ्यासू वृत्तीचे आहे. शास्त्रीय विषय व वाड्‌.मय यात बुध्दी चालते. कल्पना व तर्क चांगला आहे. योजकपणा व बारकाई, मतलबीपणा व अतिषय लोभ हे ह्या जातकाचे मोठे दुर्गुण आहेत.\nस्वत:ची खात्री झाल्याशिवाय अर्थव कोणात्याही गोष्टीवर विश्वास ठेवत नाही. निरिक्षण व चिकित्साबुध्दी चांगली आहे. व्यवहार दक्षता व पध्दतशीरपणा हे मोठे सदगुण अर्थवमध्ये दिसून येतील. किरकोळ कामे सुध्दा अर्थव पध्दशिरपणे करणार. कधी कधी कारण नसताना मानसिक त्रास करुन घेईल. व कारण नसताना तो आपले मत बदलेल. आत्मविश्वास कमी व स्वत:च्या सामर्थ्याबद्दल साशंकपणा आहे.\nसंकटाच्या वेळी ह्याचे धर्य डळमळुन तो घाबरुन जाईल. हा निराशावादी आहे. योग्य पुढाराच्या नेतृत्वाखाली अर्थव उत्तम प्रकारे काम करू शकतो. सेवावृत्ती हा त्याचा मुख्य धर्म आहे.\nलिहण्यासारखे बरेच काही आहे. परंतु सौभाग्यवतीने येथेच पुर्णविराम करण्याची आज्ञा दिल्याने आम्ही येथेच पुर्णविराम करत आहोत. अर्थवला सर्व ग्रह-नक्षत्राची शुभ फ़ले लाभोत ही श्री व स्वामी चरणी प्रार्थना.\nतळटिप:- हा विधि करण्याअगोदर महामृत्युंजय जप तसेच नवग्रह शांती करावी.\nat ५/२७/२०१० १०:४१:०० म.पू.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nबुधवार, १९ मे, २०१०\nसर्वसामान्य माणूस “कर्करोग” CANCER या आजाराच्या नावालाच खूप घाबरतो. त्यात पुन्हा एखादी व्यक्ति जर भावानशील, संवेदनाक्षम असेल तर विचारूच नका . ब्रेस्ट कर्करोग हा विषय तसा खास स्त्रियांचाच.\nआपल्या सर्वांना माहीत आहेच की मानवी शरीर हे असंख पेशींनी तयार झालेले आहे. ह्या पेशींची वाढ व झीज होणे सतत ( आयुष्यभर ) चालूच असते. जेव्हा पेशींच्या वाढीचा ( Growth rate ) निर्मितीचा वेग प्रामाणापेक्षा जास्त होतो, तेव्हा शरीरात “गाठ“ निर्माण होते. ह्या गाठीचे पुन्हा दोन प्रकार आहेत. Malignant Grouth असलेल्या गाठी. ह्या शरीरभर कोठेही पसरून जीवाला घातक ठरु शकतात. तर Non malignant growth असलेल्या गाठी ठर���विक अवयवापुरत्याच मर्यादित असतात व ह्या गाठी फ़ारशा घातक नसल्याने त्या शस्त्रक्रियेने यशस्वीपणे काढल्या जातात.\nस्त्री यांमध्ये असा एक समज आहे की Breast banber is the best bonder परंतु हाही एक गैरसमजच आहे. कारण कोणत्याही कर्करोगाचे जर त्याच्या प्राथमिक अवस्थ्येत निदान झाले तरच कारण कर्करोग एक असे वैशिष्ट्य दिसून आले आहे की, अगदी सुक्षलवातीच्या प्राथमिक अवस्थेत कोणतीही लक्षणे दृष्टोत्पत्तीस येत नाहीत किंवा कोणतीही वेदना जाणवत नाही, त्यामुळे साहजिकच त्याच्याकडे दुर्लक्ष केले जाते व जेव्हा लक्षात येते तेव्हा बर्यानच वेळेस परिस्थिती आटोक्याबाहेर गेलेली असते.\nफ़लज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने आरोग्यचा विचार केला तर आत्माकारक रवि व मनाचा कारक चंद्र, लग्न बिंदू व लग्नातील ग्रह हे खूपच महत्वाचे आहेत. लग्नावरुन आपण जातकाचा शरीराबांध, नैसर्गिक जीवनशक्ति, रोग प्रतिकारक शक्ति, प्रकृतीर्धम, स्वभावगुण इत्यादींचा विचार करु शकतो. जन्म कुंडलीतील लग्नातील षष्ठातील ग्रह, लग्नातील व षष्ठातील राशि व त्यांचे इतर ग्रहांशी होणाया योगानुसार जातकाचे आरोग्य कसे राहणार आहे ते कळते. कुंडलीतील ’षष्ठ” स्थान हे रोगारिपुदर्शक स्थान आहे. ह्या स्थानात क्रुर ग्रह किंवा कोणताही ग्रह शत्रूराशीत असेल किंवा अशुभ ग्रहांच्या दृष्टीत असेल तर त्या राशीने दर्शविलेल्या शरीरातील भागावर परिणाम करतात व त्या त्या ग्रहाने निर्माण होणारे आजार होऊ शकतात. “अष्टम” स्थान मृत्यूस्थान आहे. जातकाचा मृत्यू कोणत्या आजाराने, तो आजार अल्पमुदतीचा आहे की दीर्घ ( रेंगाळणारा ) मुदतीचा असेल ते सांगता येते. कुंडलीतील २२ वा द्रेष्काण मृत्यूने निदान दर्शवितो. १२ वे स्थान “व्यय” स्थान असून त्यावरुन सर्व प्रकारचा व्यय ( तन – मन – धन ) हानी – नुकसान दर्शविले जाते.\nलग्नातील पुरुष राशी ( विषम राशी ) ही धनविद्युतकारक असते तर समराशे ऋणविद्युतकारक असते. विषम राशी बलवान तर समराशी दुर्बल असतात.\nदिनांक १८ मे २०१० रोजी माझ्या कडे एक व्यक्ति आपल्या पत्नीच्या आजारा संबधी विचारणा करण्यास आली. माझ्या गुरुवर्य श्री. मा. पंतानी ( धोडोपंत आपटे ) प्रश्नाच्या वेळी शुभ व अशुभ शकुन सांगितल्या प्रामाणे मी प्रथम प्रश्नाच्या वेळीचा शुभ व अशुभ संकेत पाळला. तसेच काल मी पुण्याला श्री सुहास डोंगरे ह्याच्या कडे भेटण्या��� गेलो होतो तेव्हा त्यांनी प्रथमच संपादित “ग्रहबोली” चा अंक भेट म्हणून वाचण्यास दिला होता.\nसंध्याकाळ असल्याने सहजच तो वाचण्यस घेतला व सौ. कुंदा वसंत महाजन यांचा लेख वाचत असताना जातक माझ्या कडे प्रश्न विचारण्यास आले. प्रश्न त्याच्या सौभाग्य व्यक्तिच्या आजारपणाचा होता. जातकानी त्याच्या गृहलक्ष्मीची कुंडली आणली नव्हती किंवा त्यांना तीची जन्म तारीख व वेळ आठवत नव्हती. त्यामुळे कृष्णमूर्ति पध्दतीने ही पत्रिका सोडवण्यास घेतली.\nप्रश्न ता. १८/०५/२०१० कृष्णमूर्ति प्रश्न क्रंमाक ३८ वेळ १९:०३:३७ स्थळ विरार.\nलग्न स्वामी शुक्र, लग्न नक्षत्र स्वामी मंगळ, राशी स्वामी चंद्र, दिन स्वामी मंगळ, राशी नक्षत्र स्वामी गुरु,प्रश्न कुंडलीत जातकाचे प्रश्न लग्न वृषभ आहे व वृषभेचा शुक्र लग्न स्वामी म्हणुन के.पी लग्नात द्वितीय स्थानात आहे. तसेच तो प्रथन भावात वृषभ व मिथुन आहे. त्यावेळीच्या लग्न वृश्चिक असून त्या लग्नात शुक्र अष्टमात आहे. अष्टमस्थानातील शुक्र हा आयुष्यभर असणा-या रोगा बद्दल सूचना करतो. ज्याच्या अष्टमात शुक्र आहे त्यांनी आपल्या आरोग्या बद्दल फ़ार काळजी घावी अशी माझी वैयक्तिक सूचना आहे.\n(उदा.मधुमेह, कर्करोग, किंवा एखाद्या असाध्य आजार जो शेवट पर्यंत आपली साथ करतो तो. )\nमाझ्या मनात पाल चुकचुकली आणि मी जातकाला त्याच्या पत्निला एखाद्या मोठा आजार झाला का किंवा एखाद्या महत्वाच्या आजारा विषयी शस्त्रक्रिया आहे का म्हणून आपण माझ्या कडे आला आहात का म्हणून प्रति प्रश्न केला. आणि विषयाला सुरुवात झाली, वाचनात आलेली माहिती तसेच मी जातकाच्या भविष्य वर्तवताना केलेल्या चुका शोधन्यासाठी हा लेख मी येथे देत आहे. मार्गदर्शन करतना जर का चुक झाली असेल तर कृपया कळवावे. मी जातकाला चार पाच दिवसानी बोलविले आहे.\n“ स्थनाचा कर्क रोग BREAST CANCER “\nकुंडलीतील चतुर्थ स्थानावरुन आपण स्तनांचा अभ्यास करणा आहोत हे वाक्य वाचत असताना जातकाचा प्रवेश झाला.\nचतुर्थस्थानातील राशीस्वामी म्हणजेच चतुर्थेश व दूध येण्याच्या क्रियेवर अंमल असणार ग्रह चंद्र हे महत्वाचे ठरतात. चंद्र हा वृषभ राशीत ०३ अंशावर परमोच्च असतो व वृश्चिक ०३ अंशावर परमनीच होतो. कुंडलीत रोगाचे विश्लेषण करताना ६, ८, १२ ह्या तीन स्थानाबरोबर ११ वे स्थान ( षष्ठाचे षष्ठ ) व तुतीय स्थान ( अष्टमाचे अष्टम ) ह्या नाशक स्थ���नांचा विचार करणे जरुरेचे आहे. तसेच रवि कुंडलीचाही अभ्यास फ़ायदेशीर ठरतो.\nशनि मंगळ राहूबरोबर त्रिक स्थानांचे अधिपती (Malgnant) कर्करोगाच्या वाढीला जबाबदार आहेत. तसेच वृध्दिचा कारक गुरु पण ह्यांना मदत करतोच. कर्केचा गुरु हा जर अशुभ स्थानी, अशुभ ग्रह योगात असला तर गाठीची वाढ होते.\nशनि हा नैसर्गिक पापग्रह असून तो विलंबी रेंगाळणारे आजार देतो. जितका शनि अनिष्ठ असतो, तितके दु:ख जास्त असते. अडथळे आणणारा व गुप्तता पाळणारा ग्रह असल्याने रोगाचे प्राथमिक अवस्थेत निदान होऊ शकत नाही. तो हा शनि षष्ठाचा गौण कारक व अष्टम व्ययाचा कारक ग्रह आहे.\nमंगळ हा रक्ताचा, मांसाचा कारक असून पत्रिकेत ज्या राशीवर, स्थानावर शनि, मंगळाच्या दृष्टीचा एकत्रिक परिणाम होतो. त्या ग्रह भाव निर्देशित अवयवावर अशा प्रकारचा विकार होण्याची शक्यता असते. चंद्र हा स्तनांचा कारक ग्रह व वृध्दिचा कारक गुरु हा जर अशुभ स्थितीत अशुभ ग्रंहाच्या स्वामीबरोबर असेल तर गाठीची वाढ होते. ( स्त्रीयाच्या पत्रिकेत केंद्रस्थानात चंद्र असल्यास त्याचे स्थन सुंदर असतात. )\nराहू हा तर सर्व प्रकारच्या घातक आजारांचा कारक आहे. जेव्हा तो पापग्रहांच्या युतीत किंवा त्रिक स्थानेशांच्या युतीत असतो तेव्हा तो खुप खतरनाक ठरतो.\nचंद्र, बुध, शुक्र ह्यापैकी कोणताही एक ग्रह दूषित असता किंवा गुरु दूषित असता व चारही शुभ ग्रहांशी राहू संबधित असल्यास किंवा चारही अशुभ योग होत असल्यास कफ़, खोकला होऊन स्तनांचा कर्करोग होतो.\nप्रश्न कुंडलीत प्रश्न समयी राशी स्वामी चंद्र हा रुलिंग मध्ये आहे. कर्क राशीमध्ये चंद्र असेल तर आरोग्य उत्तम असते. कर्क चंद्राच्या स्त्रीया निरोगी, आकर्षक असतात. चंद्र स्वगृही असतो. कर्क राशीत चंद्र क्षीण बळी नसेल तर अशी स्त्री सुदृढ असते. तिचे वक्ष:स्थळ उन्नत असते. ह्या स्त्रीया नेहमी वयापेक्षा लहान दिसतात. परंतु कर्केच्या चंद्रावर मंगळ शनि रवि यांची अशुभ दृष्टी किंवा युती असेल तर पचनक्रिया व अपचनासंबधी तक्रारी असतात. पण प्रश्न कुंडलीत चंद्र कर्कराशीत मंगळा बरोबर बसला आहे. वरील दिल्या प्रमाणे मंगळ हा ग्रह रक्ताचा मासाचा कारक आहे.\nआरोग्य सुधारणा साठी मी प्रथम षष्ठ स्थान बघितले त्यात्य तुळारास होती तुळा राशीचा शुक्र LSRD मध्ये कार्यरत होता तुळेचा शुक्र हा पंचमात किंवा लाभात, महादशेत, अंतर्दशेत आणि विदेशा कार्यरत नव्हता म्हणजे आरोग्य सुधारण्याचे संकेत नाहीत.\nचंद्र बुध शुक्र यापैकी कोणताही एक ग्रह दूषित असला किंवा गुरु दूषित असला व या चारही शुभ ग्रंहाशी संबंधित राहू असला किंवा चारही अशुभ योग होत असता कफ़, खोकला होऊन स्तनाचा कर्करोग होतो हा अंदाज सहसा चुकणार नाही.\nत्याच प्रमाणे जातकाच्या प्रश्न कुंडलीत LSRD मधिल चंद्र हा ग्रह मंगळाच्या सानिध्यात आहे. म्हणजे निश्चित जातकास वरिल पैकी एका रोगाचा त्रास होणार हे निश्चित आहे.\nकर्क राशीतील मंगळ हा आश्लेषा नक्षत्रात (३) चरणात आहे. त्यामुळे स्तनाच्या विषयी रोगाकडे लक्षवेधत आहे. जल राशीत अग्नि ग्रह म्हणजे काहीतरी निश्चित निर्देशित करणार त्या प्रमाणे जातकाच्या पत्नी ला स्तन: कर्करोग झाला व तो प्राथमिक अवस्थेत आहे. व त्याचे वैद्यकीय उपचार सध्या सुरु आहेत. जातक चत्मकारीक रित्या चमकले कारण त्याला ही अपेक्षा माझ्या जवळून नव्हती.\nLSRD मध्ये जातकाला गुरुची विशोत्तती दशा सुरु होती, अंतर्दशा राहुची सुरु आहे. गुरु राहू हा एक विचित्र योग आहे. प्रश्न कुंडलीत गुरु हा मीन राशीत पू.भाद्रपदा (४) चरणा मध्ये हर्षल बरोबर आहे. तो पंचमात पाहात आहे, पंचमात शनि विराज मान आहे, पंचमातील शनिच्या राशी नवमात व दशमात आहे. जाकाची गुरुची दशा २२ मे रोजी संपत आहे. नतंर शनिची दशा सुरु होत आहे. शनिच्या दशेत जातकास योग्य उपचार मिळतील त्याच वेळी एखादी शस्त्र क्रिया होऊन जातक काय स्वरुपी बरा होणार या आशेवर पुन्हा आपल्या संसारात रममान होईल पण शनि विलबंकारक तो थोडाच स्वत बसणार आहे तो आपला इंगा दाखवणारच.\nat ५/१९/२०१० १२:२७:०० म.उ.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nमंगळवार, ४ मे, २०१०\nश्री वि. श्री. देशिंगकर, जन्म :- गोकुळ अष्टमी, जन्मतारीख ०६/०९/१९२० जन्मवेळ रात्री ०९.३० वाजता जन्मस्थळ सप्तसावर ( बेळगाव ).\nश्री वि.श्री.देशिंगकर हे माझे ज्योतिषशास्त्रातील पुस्तुकी गुरु, मेष लग्नात केतू मुळे लाहन पणी पहिल्यादा माधुरी मागितली, याच केतूनी त्यांना उत्तर आयुष्यात उर्जितावस्था दिली, मिरज संस्थानचे कारभारी, फलज्योतिशी, विठ्ल मंदिर बाधले, सामाजिक कार्य केले.\nचंद्र राशी-मिथुन, तिथी कृष्ण-९, नक्षत्र-मृग(३), योग-सिध्दि, करण्-तैतिल, वार-सोमवार,\nग्रहांचे अंशः- रवि-सिंह २०.५८.३०, चंद्र-मिथुन- ०२.२७.३६, मंगळ-वृश्चिक- ०८.२४.३०,\nबुध-सिंह-१��.४३.१२, गुरु-सिंह-०९.३०.५१, शुक्र-कन्या-०८.४१.३६, शनि-सिंह-२२.०५.३०,\nराहू-तुळ-१६.२४.२८, केतु-मेष-१६.२४.२८, हर्षल(व)-कुंभ-१०.३१.३२, नेप्-कर्क-१९.४३.४३.\n1. लग्नि केतू मुळे जातकाचा जन्म बहुदा नवसाने किंवा गुरु-प्रसादाने जन्म झालेला अहे.\n2. लग्नि केतू मुळे ज्योतिषविद्या साध्य झाली.\n3. तृतिय स्थानातील चंद्र मुळे कलाकौशल्याची लेखनाची आवड निर्माण झाली. तृतीय स्थान मनाचे कारकस्थान आहे तसेच पंचमाचे खालोखाल हे तृतीय स्थान विद्येचे आहे त्यामुळे त्याच्या हातून ज्योतिषशास्त्राचे लिखाण झाले. तृतीय स्थानाचा अधिपती बुध पंचमात विराजमान आहे म्हणून बुध्दिपूर्वक लेखन हातूनघडणारच.\n4. जन्मता विंशोत्तरी मंगळाची दशा भोग्यदशा मंगळ०२ वर्ष, ०२ महिने, १५ दिवस, त्यांनतर ती २२/११/२९२२ पर्यंत होती. पुढे राहुची महादशा २२/११/१९२२ ते २२/११/१९४० पर्यंत जिवन हालाकीचे गेले. नंतर खर्‍या अर्थाने जिवनाला सुरुवात झाली ती म्हणजे गुरुच्या दशेत २२/११/१९४० ते २२/११/१९५६ पर्यंत बुध, केतु च्या अंतरदशेत त्यांना चंद्र मुळे पुष्कळ प्रवास करावा लागला आहे. त्या प्रवासात त्यांनी आपल्या कीर्तीला सुरुवात केली ह्याकाळात त्यांनी खर्‍या अर्थानि आपल्या बुध्दिला चौकस पणादिला नाना विषयची वाचन, अनेक विषयाची माहीती, विद्येचा व्यासंग चंद्रा मुळे त्याच्या जिवन कालचक्रात घडली आहे.\n5. मिथुनराशी च्या चंद्रामुळे भावंडाचे सुख व त्यांना मोठे करण्याची जबाबदारी आली.\n6. तृतीय स्थानातील चंद्रमुळे त्यांना अनेक नोकर्‍या कराव्या लागल्या. कायम स्वरुपी एकाच ठिकाणी त्याचे वास्तव्य नव्हते.\n7. अष्टमस्थानातील वृश्चिकेचा अनुराधा नक्षत्रातील मंगळ फार चांगली फले जातकाल दिली आहेत. वाचन, गूढविद्या आणि आध्यात्माचा नाद ह्या नक्षत्रा मुळे लागला आहे.\n8. सामान्य स्थिती, बालपण गरिबीत गेले. शिक्षण- मराठीत त्यात राहूच्या दशेमुळे राजश्रित होऊन जीवन जगले. त्याच ठिकाणी खाजगी कारभार निष्णात वकिला प्रमाणे केला. राजेसाहेबांनी कामगिरीचे पारितोषिक म्हणून जमिन-जुमला, घरदार व पेशन वगैरे दिली. हे सर्व वयाच्या ५० वर्षात केतूच्या दशेत मिळाले. पंचमस्थानातील रवी, शनी, गुरु, बुध या चार ग्रहा योगांमुळे त्याणा हे सर्व प्राप्त झाले आहे.\nat ५/०४/२०१० १२:१७:०० म.उ.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतर पोस्ट्स जरा जुनी पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: पोस्ट (Atom)\nआमच्याशी संपर्क साधतांना खालील गोष्टी पाळा:-\n१) पत्रात तुमचा भ्रमणध्वनीक्रमांक न विसरता लिहा. तो नसल्यास पत्राची दखल घेतली जाणार नाही. ( vastuclass@gmail.com )\n२) तुमचा प्रश्न मोजक्या शब्दात आणि स्पष्टपणे लिहा.\nराजीव उपाध्ये यांची चिन्तनिका\nअधिजनुकशास्त्र - एक गैरसोईचे विज्ञान\nवास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्र मार्गदर्शन शिकवणी वर्ग\nगेल्या १८ ते २० वर्षे ज्योतिषशास्त्रा आणि वास्तुशास्त्राचा अभ्यास करीत आहे. मला जे काही श्री स्वामी कृपा प्रसादा मुळे प्राप्त झाले आहे ते समाज उपयोगा करता समाजाला देण्यास मी सदैव तप्तरं असेन. पारंपारीक वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, सर्वोतोभद्र चक्र, नक्षत्र ज्योतिषशास्त्र, इत्यादि वर संशोधन केले आहे. विरार येथे वास्तुमार्गदर्शन शिकवणी वर्ग सुरु केले आहेत, पण ज्यांना याचा लाभ घेता येत नाही, त्यांच्यासाठी आता संगणकाच्या माध्यमातुन( Inter Web Blogger ) शिकवणी वर्ग घेण्याचा प्रयत्न केला आहे. संजीव आणि परिवार.\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nश्री वि. श्री. देशिंगकर, जन्म :- गोकुळ अष्टमी, जन्...\n॥ श्री ॥ मुळ नक्षत्र आणि उपनयन संस्कार मुहूर्त का...\nसाधेसुधे थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00418.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://srujan-anand.blogspot.com/2006/08/blog-post.html", "date_download": "2018-04-24T17:48:37Z", "digest": "sha1:NVDOFK3SU65VSEZPO6S6JF22GGNSKKK3", "length": 4404, "nlines": 41, "source_domain": "srujan-anand.blogspot.com", "title": "Srujan Anand: मैत्री", "raw_content": "\nआज संध्याकाळी सहज फिरायला बाहेर पडलो. Office मध्ये थोडं काम सुद्धा होतं, ते उरकून टाकावं म्हंटलं. आमची colony म्हणजे फार छान. मस्तं झाडं, बागा, हिरवळ. मुलं कायम बागेत खेळणार.\nआमच्या घराच्या समोर रहाणाऱ्या दोन चिटुकल्या. वय वर्षे तीन आणि चार. सतत दंगा सुरु. त्यांना माझ्यामध्ये काय दिसतं ते मला कधी समजलं नाही (आणि समजणार देखिल नाही), पण त्या मला कायम \"कबुतर\" म्हणूनच हाक मारणार. आम्ही साधे लोक ना. आमची त्या खूप चेष्टा करणार. पण आमचा त्यांच्यावर खूप जीव. मस्तं दिवस जाणार आमचा - त्यांना फक्तं बघुनच. पण पोरी असल्या भारी, कि कधी आमच्या जवळ येणार नाहीत. आम्हाला बघून कबुतर कबुतर म्हणून पळून जाणार. कधी कधी तर 'कौवा' म्हणणार आम्हाला. अतिशय गोड मुली त्या :)\nपण आज आम्हाला बघुन त्या पळुन गेल्या नाहीत. अहो आश्चर्यम उलट त्या जवळ आल्या, हात पुढं करुन म्हणाल्या, \"कबुतर ���ी, Happy friendship day उलट त्या जवळ आल्या, हात पुढं करुन म्हणाल्या, \"कबुतर जी, Happy friendship day\" सगळं जग एक-दोन सेकंद स्तब्धं झालं आमच्या पुढं. काय बोलावं काही समजेना. श्वास रोखल्यासारखं व्ह्यायला लागलं. मग आम्ही धीर केला आणि कसंबसं म्हणालो \"Happy friendship day Navya and you cute little girl (त्या छकुलीचं नाव देखिल आम्ही विसरलो\" सगळं जग एक-दोन सेकंद स्तब्धं झालं आमच्या पुढं. काय बोलावं काही समजेना. श्वास रोखल्यासारखं व्ह्यायला लागलं. मग आम्ही धीर केला आणि कसंबसं म्हणालो \"Happy friendship day Navya and you cute little girl (त्या छकुलीचं नाव देखिल आम्ही विसरलो). हमे एक बात बताओ - ये friendship day क्या है). हमे एक बात बताओ - ये friendship day क्या है\" तर आम्हाला काही समजायच्या आतच त्या आमचा हात सोडुन पळाल्या... \"कबुतर जी को friendship day नही पता, कबुतर जी को friendship day नही पता\" असं ओरडत\nआम्ही हाताकडे बघतच बसलो. त्यावर एक छानशी नक्षी उठली होती - \"मैत्री\"ची\n असे अजून लेख येऊ द्यात की\nआम्ही हाताकडे बघतच बसलो. त्यावर एक छानशी नक्षी उठली होती - \"मैत्री\"ची\nविमान विमान पैसा दे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00419.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://mahabatmi.com/sport/", "date_download": "2018-04-24T18:09:49Z", "digest": "sha1:SI4OGBEZ5JJTNLKT6YNEOOXTPLSUKHMV", "length": 12564, "nlines": 133, "source_domain": "mahabatmi.com", "title": "क्रीडा - Mahabatmi", "raw_content": "\nमुंबई – पुणे – मुंबई\nमुंबई – पुणे – मुंबई\nबीडच्या राहुल आवारेला राष्ट्रकुल कुस्तीमध्ये सुवर्णपदक\nराष्ट्रकुल स्पर्धेत भारताला तिसरे सुवर्णपदक\nपी. व्ही. सिंधू ऑल इंग्लंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक\nयुसूफ पठाणवर सहा महिन्यांसाठी बंदी\nनागपूर कसोटी भारताने जिंकली\nमुंबईकर शार्दुल ठाकूरची भारतीय क्रिकेट संघात निवड\nबीडच्या राहुल आवारेला राष्ट्रकुल कुस्तीमध्ये सुवर्णपदक\nबीड जिल्ह्यातील मल्ल राहुल आवारे याने ऑस्ट्रेलिया येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली. राहुल आवारेने पुरुषांच्या ५७ किलो फ्री स्टाईल कुस्ती...\nराष्ट्रकुल स्पर्धेत भारताला तिसरे सुवर्णपदक\nऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या २१व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत दिवसागणिक भारताची कामगिरी उंचावत असून स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी भारतानं आणखी एका सुवर्णपदकावर नाव कोरलं आहे. वेटलिफ्टर सतीश शिवलिंगम याने...\nपी. व्ही. सिंधू ऑल इंग्लंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक\nलंडन - भारताची आघाडीची बॅडमिंट��पटू पी. व्ही. सिंधू हिने ऑल इंग्लंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक दिली आहे. जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या सिंधूने शुक्रवारी...\nयुसूफ पठाणवर सहा महिन्यांसाठी बंदी\nनवी दिल्ली(वृत्तसंस्था): भारतीय क्रिकेट संघातून सध्या बाहेर असलेला अष्टपैलू खेळाडू युसूफ पठाण, बीसीसीआयच्या उत्तेजक द्रव्य चाचणीत दोषी आढळला आहे. याबद्दल बीसीसीआयने युसूफ पठाणला ५...\nनागपूर कसोटी भारताने जिंकली\nनागपूर कसोटीत भारताने श्रीलंकेवर एक डाव आणि २३९ धावांनी मात करत ३ सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. भारतीय संघाने घेतलेली ४०५ धावांची...\nमुंबईकर शार्दुल ठाकूरची भारतीय क्रिकेट संघात निवड\nजडेजा, आश्विन, उमेश यादवला वगळले मुंबई - न्यूझीलंड विरूद्ध होणाऱ्या आगामी एकदिवसीय क्रिकेट मालिकेसाठी भारतीय संघाची आज घोषणा करण्यात आली. यात मुंबईकर जलदगती गोलंदाज शार्दुल...\nशिक्षणासोबत खेळालाही महत्व द्या- जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी\nविनोद तायडे , वाशिम- शिक्षण हे महत्त्वाचे आहेच. मात्र, त्यासोबतच खेळालाही जीवनात तितकेच महत्व देण्याची गरज असल्याचे मत जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी व्यक्त केले. जिल्हा क्रीडा संकुल येथील...\nअमृता फडणवीस यांच्या राष्ट्रगीताने होणार प्रो- कबड्डी लीगचे उद्घाटन\nमुंबई : प्रो-कबड्डी लीग स्पर्धेच्या शुक्रवारी होत उद्घाटन सोहळ्यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस राष्ट्रगीत गाणार आहेत. गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवसापासून मुंबईतील वरळी येथील...\nजागतिक शरीरसौष्ठव स्पर्धेत जालन्याच्या किशोरची बाजी\nजालना : जागतिक पोलीस स्पर्धेत किशोर डांगे या जालन्याच्या शरीर सौष्ठवपटूने रौप्यपदक पटकाविले आहे. लॉस एंजिल्स येथे नुकत्याच झालेल्या या स्पर्धेत जालना पोलीस दलात कार्यरत असणा-या डांगे याने ३४ वर्षांखालील १०० किलो वजनी...\nभारतीय तरूणींने लंडनमध्ये नग्न सायकल स्पर्धेत सहभागी\nभारतीय तरूणीं मीनल लंडनमध्ये झालेल्या नग्न सायकल स्पर्धेत सहभाग घेतल्याने देशभर चर्चेत राहिली.महिला सायकलीस्ट मीनल जैन हि 2016 मध्ये लंडनमधील नग्न होऊन सायकल चालविण्याच्या...\nभारतीय मुलाने बुद्ध्यांक परीक्षेत आइनस्टाइनला टाकले मागे\nलंडन-ब्रिटनमध्ये एका भारतीय वंशाच्या मुलाने मेन्सा बुद्ध्��ांक चाचणीत १६२ गुण मिळवत प्रख्यात शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग आणि अल्बर्ट आइनस्टाईन यांनाही मागे टाकले आहे. अर्णव शर्मा...\nक्रीडा प्रबोधनीच्या सरळ प्रवेशासाठी खेळनिहाय चाचण्या होणार\nउत्तम बाबळे नांदेड – उद्योन्मुख खेळाडूंना राज्यातील क्रीडा प्रबोधीनीमध्ये प्रवेशसाठी काही निकष लावण्यात आले आहेत. यामध्ये प्रबोधिनीच्या यादीतील खेळांतील पात्र खेळाडूंना प्रबोधिनीत सरळ प्रवेश घेण्यासाठी...\nनांदेडच्या पोलीस मैदानाचे नामकरण\nनांदेड पोलीस कवायत मैदान व क्रिडा संकुलाचे झाले नामकरण... ...\nसायन्स काॅलेज नांदेड येथे २५ एप्रिल पासून उन्हाळी क्रिकेट प्रशिक्षण...\nउत्तम बाबळे नांदेड :- एनईएस सायन्स कॉलेज नांदेड च्या वतीने दीड महिना कालावधीचे उन्हाळी क्रिकेट प्रशिक्षण शिबिर आयोजित केले असून मंगळवार दि.२५ एप्रिल पासून सायन्स...\nसेक्सच्या आवाजाने आवाजाने टेनिसकोर्ट थबकले\nफ्लोरिडा - सरासोटा ओपन टेनिस सामना ऐन बहरात आल्याने तो अचानक थांबविण्यात आला. त्याला कारणही तसेच आहे. जसजसा सामना रंगत होत गेला तसंतसं हा...\nजिल्हा क्रीडा पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करावेत – जिल्हाधिकारी नांदेड\nउत्तम बाबळे नांदेड क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे व जिल्हा क्रीडा...\nकराटे चॅम्पियनशिपमध्ये चिमुकल्या भार्गवी संखेची उत्कृष्ट कामगिरी\nनागनाथ बाबर - पालघर - 24 ते 29 डिसेंबर 2016 रोजी इंदोर येथे पार पडलेली 62 वी \"राष्ट्रीय स्कूल गेम कराटे चॅम्पियनशिप\" स्पर्धा संप्पन झाली. या...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00420.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://nashikcorporation.in/article/index/id/9", "date_download": "2018-04-24T18:00:26Z", "digest": "sha1:4MV2YZHNYTC4JOOPT6QPMG5FHHDVRUWP", "length": 2128, "nlines": 55, "source_domain": "nashikcorporation.in", "title": "Nashik Municipal Corporation :: Encroachment", "raw_content": "\nनागरिकांसाठी उपयुक्त माहीती :\nनाशिक महानगरपालिका हद्दीतील कोणत्याही नागरीकांनी, भाजी विक्रेते, फळविक्रेते, व्यावसायिक यांनी सार्व. रस्ते, जागा, चौक इ. ठिकाणी नागरीकांना व वाहतुकीला अडचण होईल अशा रितीने व्यवसाय अथवा टपर्‍या उभारु नयेत. तसेच खाजगी जागेमध्ये कोणतेही बांधकाम करण्यापुर्वी, बदल करण्यापुर्वी, दुरुस्ती करण्यापुर्वी संबंधित मनपा नगररचना विभागाकडे रितसर अर्ज करुन त्यांची नियमाप्रमाणे परवानगी घेऊन मगच पुढील कार्यवाही करण्यात यावी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00420.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "http://shabdshabd.blogspot.com/2009/03/blog-post_13.html", "date_download": "2018-04-24T18:26:07Z", "digest": "sha1:HNYF4AUFBIEPH6AZUKYD7WWLZGANYHWJ", "length": 7427, "nlines": 100, "source_domain": "shabdshabd.blogspot.com", "title": "शब्द शब्द जपुन ठेव ( नरेन्द्र प्रभू ): गंगाजल", "raw_content": "\nशब्द शब्द जपुन ठेव ( नरेन्द्र प्रभू )\nमी वाचलेल्या साहीत्यामधील चांगले, मला आवडलेले भाग या ब्लॉगवर दिले आहेत. : नरेन्द्र प्रभू\nब्रिटिश इस्ट इंडिया कंपनीलाही गंगाजलाचं तेवढंच आकर्षण होतं. कोलकात्याहून इंग्लंडला जाण्यासाठी कंपनीची जहाजं तीन महिन्यांच्या प्रवासाला निघत, तेव्हा त्या जाहाजांवर (गंगेच्या सर्वात गलिच्छ अशा) हुबळीच्या तीरावरून भरून घेतलेलं जलच असे. त्याचं कारण म्हणजे या तीन महीन्यांच्या प्रवासात ते पाणी कुजून वा सडून जात नसे. उलट इंग्लंडहून जहाजं निघत , तेव्हा घेतलेलं पाणी तीन महिने टिकत नसे. ही जहाजं मुंबईच्या किनार्‍याला येऊन लागेपावेतो, ते पाणी सडून गेलेलं असे आणि त्याचा घोटही घेववत नसे.\nप्रसिध्द फ्रेंच डॉक्टर डॉ. डी. हेरेली यांनी गंगेच्या पात्रात कॉलरा वा अतिसारानं मरण पावलेल्यांची काही प्रेतं तरंगताना पाहिली; पण त्या मृतदेहाच्या खालच्या बाजूस पाण्यात अवघ्या काही फुटांवरही अपेक्षेप्रमाणे कॉलरा वा अतिसाराचे लक्षावधी सोडाच, एकही जंतू नावालाही मिळाला नाही. नंतर त्या डॉक्टरनं असे रोग झालेल्यांच्या शरीरातून विषाणू घेऊन गंगाजलात टाकले. काही काळानंतर ते जंतू पुर्णपणे नष्ट झालेले होते.\nग़ंगेच्या पात्रात सोडली जाणारी अनेक रासायनिक द्रव्ये - मूलतः ऑरगँनोक्लोरिंस आणि कार्सिनोजींस यामुळेही डॉल्फिंसना जगणं कठीण होत चाललं आहे. काठावरच्या अनेक उद्योगांमुळे गंगा कमालीची प्रदूषित होत चालली आहे. पॉली, बायफिनेल, बुटा, डाय्बुटा,त्रिबुटा अशी स्थानिक प्लास्टिक कारखान्यांतून सोडली जाणारी अनेक रसायनं गंगेला येऊन मिळत आहेत.\nया नदीला खरा धोका आहे, तो तिच्या दैवी प्रतिमेतूनच. गंगामातेकडे स्वतःला शुध्द करण्याची ' दैवी शक्ति ' आहे, या श्रध्देमुळेच ही नदी यापुढेही जगू शकेल की मृत्युपंथाला लागेल, यासारख्या महत्वाच्या मुद्य्यांकडे दुर्लक्ष केलं जातंय. भारतीयांच्या या नदीकडून असलेल्या अपेक्षा फार मोठ्या आहेत. पण आता आणखी फार उशीर होण्यापूर्वी या नदीला नव्यान श्वास घेण्याची फुरसत द्यायला हवी.\nकागदाचा पुनर्वापर म्हणजेच निसर्ग संवर्धन\nप्रेम म्हणजे काय ���े\nसाता समुद्रापार - आमचा सतू (सत्यजित प्रभू) सध्या अमेरिकेत स्टेज शो करतोय. काल असाच त्याचा फोन आला. काही मराठीतली वाक्यं मालवणीत कशी बोलली जातील असा त्याचा प्रश्न होता. ‘माक...\nउबुण्टूमध्ये मराठीत लिहा -\n१ डिसेंबर २००८ पासून वाचनसंख्या\nCopyright 2009 - शब्द शब्द जपुन ठेव ( नरेन्द्र प्रभू )\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00420.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/techknow-news/what-is-bitcoin-and-how-does-it-work-1606251/", "date_download": "2018-04-24T18:28:26Z", "digest": "sha1:QICIGHU7IXWA6365YYF5I7MDABT3GVRQ", "length": 22058, "nlines": 209, "source_domain": "www.loksatta.com", "title": "What is Bitcoin and how does it work | डिजिटल सोन्याची खाण | Loksatta", "raw_content": "\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nघाऊक बाजारात दर घसरूनही साखर महागच\nपृथ्वीच्या तापमानात २०१० पासून सातत्याने वाढ\nब्रसेल्स गोळीबारातील आरोपी अब्देसलामला २० वर्षे तुरुंगवास\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\nया यंत्रणेच्या तंत्रज्ञानाविषयी जाणून घ्या\n( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )\nउत्क्रांतीच्या विविध टप्प्यांवर मानवाने त्या त्या काळाशी सुसंगत अशा तंत्रज्ञानाचा शोध लावला. काहीवेळा हे शोध मुद्दाम लावले गेले तर अनेकदा चुकून. मानवी इतिहासातील सर्वात मोठे आणि त्याचं जीवन बदलवून टाकणारे शोध कुठले, असा प्रश्न विचारला तर त्याचे उत्तर देणे खरोखरच कठीण असेल. प्रागैतिहासिक मानवाला जेव्हा शेतीचा शोध लागला त्यानंतर तो स्थिर झाला. शिकार करून जनावरांसारखे जगणे मागे पडत गेले आणि सिव्हिलायझेशनला सुरुवात झाली. जसा प्रागैतिहासिक मानवासाठी शेतीचा शोध अद्भुत तसाच आगीचा, चाकाचा, ऊर्जेचा, विजेचा आणि इतर अनेक तत्सम जिनसा आणि संकल्पनांचा. मानवाची उत्क्रांती आणि तंत्रज्ञानाची क्रांती या एकमेकांना पूरक अशाच झालेल्या आहेत. काही शोध हे काळाच्या फार पुढे नेणारे असतात. डिजिटायझेशन हा त्यातलाच एक प्रकार. आणि त्याचे ताजे पिल्लू म्हणजे बिटकॉईन. अर्थात बिटकॉईन हे काही फार ताजे उदाहरण नाही. पण या महिन्याच्या सुरुवातीला त्याचा इतका बोलबाला झाला की बिटकॉईन हेच जगातील अंतिम सत्य असल्यासारखा सारा माहौल झाला होता. त्याच्या आर्थिक गणितांकडे काणाडोळा केला तर या संपूर्ण यंत्रणेमागचे तंत्रज्ञान खरोखरच अफाट आहे. त्या तंत्रज्ञानामुळेच देशोदेशीच्या वित्तीय संस्थांनी बिटकॉईनला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.\n'वॉन्टेड' आरोपी शेजारी उभा होता, पोलीस पोस्टर लावत बसले\n'आमच्या घरात मुली आहेत, काँग्रेसला येण्यास सक्त मनाई आहे'\nलग्नाच्या दुसऱ्या दिवशीच मित्रांसोबत मिळून पत्नीवर सामूहिक बलात्कार\nसाधा धक्का लागला म्हणून ट्रेनखाली दिलं ढकलून, महिला प्रवाशाला अटक\nआज इंदिरा गांधी असत्या तर मी काँग्रेसमध्ये असतो-शत्रुघ्न सिन्हा\nकोरेगाव भीमा हिंसाचाराशी आंबेडकरी आणि हिंदुत्त्ववादी संघटनांचा संबंध नाही, सत्यशोधन समितीचा अहवाल\nया यंत्रणेच्या तंत्रज्ञानाविषयी जाणून घेण्याआधी हा सगळा प्रकार काय आहे ते थोडक्यात बघू या. मुळात बिटकॉईनबद्दल ठोस अशी पूर्ण माहिती कुणाकडेच नाही. त्याचा निर्माता ही एक व्यक्ती आहे की एक संघटना तेही ठाऊक नाही. सातोशी नाकामोतो नावाच्या व्यक्तीने एक अल्गोरिदम तयार केला असं म्हणतात. या अल्गोरिदमच्या आधारावर ही आभासी चलनाची (व्हच्र्युअल क्रीप्टोकरन्सी) टांकसाळ कार्यरत आहे. ज्या प्रमाणे सोने, पेट्रोल किंवा इतर मौल्यवान खनिजे मर्यादित संख्येतच तयार होतात, त्याप्रमाणे बिटकॉईनची सुद्धा मर्यादा ठरवलेली आहे. या अल्गोरिदमनुसार २ अब्ज १० कोटी इतके बिटकॉईन्सच व्यवहारात येऊ शकतील. त्यापुढे जर का ती तयार करायची असतील तर अल्गोरिदमच्या भागांना डिकोड करावे लागेल. म्हणजेच त्या अल्गोरिदमच्या भागांची उत्तरे शोधावी लागतील. पूर्वी जसे लोक सोन्याच्या खाणी शोधत तसेच या अल्गोरिदमची उत्तरे शोधणाऱ्या लोकांना माइनर्स म्हणतात. बरं हा अल्गोरिदम म्हणजे अत्यंत गुंतागुंतीचे आणि भयंकर किचकट असे एक प्रकारचे गणितच असते. नवीन बिटकॉईन्स तयार करणे म्हणजे ही उत्तरे शोधणे. जेव्हा एखाद्या माइनरला नवीन उत्तर सापडते तेव्हा त्याच्या खात्यामध्ये काही बिटकॉईन्स जमा होतात. त्यासाठी मुळात खाते असावे लागते. सारे व्यवहार या खात्यामधून. हे खाते तयार करण्यासाठी एक ओपन सोर्स सॉफ्टवेअर डाऊनलोड करायचे आणि त्यासोबतच ब्लॉकचेनही. ही ब्लॉकचेन म्हणजे खातेवही किंवा पासबुक. या ब्लॉकचेनची साइज ही साधारण ६-७ जीबी इतकी असते. डाऊनलोड-इन्स्टॉलेशन झाल्यावर माइनरला एक खातेक्रमांक मिळतो.\nही ब्लॉकचेन म्हणजे एक प्रकारचे सार्वजनिक पासबुक. जगभरात कुठेही होणारा बिटकॉईनचा व्यवहार हा त्या खातेवहीत नोंदवला जातो. प्रत्येक माइनर म्हणजे खातेधारक. नवीन तयार झालेल्या बिटकॉईन्सला य�� माइनर्सच्या कम्युनिटीची मान्यता लागते. ती मिळाली की बिटकॉइन्स त्या माइनरच्या खात्यात जमा होतात. पण हे नवीन बिटकॉईन मिळवणे काही सोपे नाही. याचे कारण अल्गोरिदमचे भाग सोडवणे खूप कठीण आहे. त्याचे सोपे भाग आधीच सोडवून झालेले असल्यामुळे आता पेपरमधले कठीण प्रश्न माइनर्सचा पिच्छा पुरवत आहेत. मुळात ज्याने कुणी हा अल्गोरिदम तयार केला त्याने तो तशाच प्रकारे बनवला जेणे करून नवीन बिटकॉईन तयार होण्याचे प्रमाण हळूहळू कमी होत जाईल. असे म्हणतात की २ अब्ज १० कोटींचा पल्ला गाठण्यासाठी २१५० साल उजाडेल.\nएव्हाना एक कळले असेल की हा सारा मामला कम्प्युटिंगशी संबंधित आहे. मोठय़ा प्रमाणावर डेटा एन्कोड आणि डिकोड करण्याचा हा प्रकार आहे. आणि त्यामुळेच हे करण्यासाठी माइनर्सना बरीच डोकेफोड करावी लागते. पण त्याही पेक्षा महत्त्वाचे म्हणजे कम्प्युटिंगची प्रचंड क्षमता असणारे कम्प्युटर्सही लागतात. त्यामुळे हे काम जबरदस्त खर्चिक आहे. म्हणूनच डेटा सायंटिस्ट्सना सध्या प्रचंड मागणी आहे. काही कंपन्यांनी तर डेटा सायंटिस्ट्सना हाताशी धरून त्यांना डिजिटल-खाण कामगार बनवण्याचा सपाटा लावलाय. या कम्प्युटिंगसाठी माइनर्स वापरत असलेल्या कम्प्युटर सव्‍‌र्हरमधून प्रचंड प्रमाणात उष्णता निर्माण होते. त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी अनेकांनी आइसलँड, अंटाक्र्टिका, सायबेरियासारख्या प्रचंड थंड हवेच्या ठिकाणी आपले बस्तान मांडले आहे.\nबिटकॉईनचे होणारे हे सगळे व्यवहार एकेका ब्लॉकमध्ये सेव्ह होत असतात. आणि या व्यवहारांचीच एक श्रुंखला तयार होत असते जिला ब्लॉकचेन असे म्हणतात. हा सगळा डेटाबेस आणि हे रेकॉर्ड्स कधीही डिलिट केले जाऊ शकत नाहीत किंवा त्यामध्ये बदल करता येत नाहीत असे जाणकारांचे म्हणणे आहे. अशा पद्धतीच्या या ब्लॉकचेन तंत्रज्ञानामुळेच बिटकॉईनचे वेगळेपण अबाधित आहे. हेच तंत्रज्ञान इतर क्षेत्रांमध्ये वापरण्यासाठी जगाभरातील वित्तीय संस्था चाचपण्या करत आहेत. हिरे क्षेत्रामध्ये या ब्लॉकचेनचा वापर सुरू झालेला आहे. आरोग्य आणि सप्लाय चेनमध्येही या तंत्रज्ञानाचा वापर होईल असे सुतोवाच केले जाऊ लागले आहे. या तंत्रज्ञानामुळे व्यवहार अधिक पारदर्शक आणि सुरक्षित होतील अशी आशा आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nआसाराम बापू निर्दोष, ईश्वराने त्याना दोषमुक्त करावे ही इच्छा-साध्वी प्रज्ञा\nपाकिस्तानी क्रिकेटपटू 'संस्कारी' झाले तरच त्यांच्याशी खेळू, बीसीसीआयचा टोला\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n'वॉन्टेड' आरोपी शेजारी उभा होता, पोलीस पोस्टर लावत बसले\n'आमच्या घरात मुली आहेत, काँग्रेसला येण्यास सक्त मनाई आहे'\nलग्नाच्या दुसऱ्या दिवशीच मित्रांसोबत मिळून पत्नीवर सामूहिक बलात्कार\nसाधा धक्का लागला म्हणून ट्रेनखाली दिलं ढकलून, महिला प्रवाशाला अटक\nआज इंदिरा गांधी असत्या तर मी काँग्रेसमध्ये असतो-शत्रुघ्न सिन्हा\nकोरेगाव भीमा हिंसाचाराशी आंबेडकरी आणि हिंदुत्त्ववादी संघटनांचा संबंध नाही, सत्यशोधन समितीचा अहवाल\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nमुन्ना यादवला सर्वोच्च न्यायालयातून तात्पुरता जामीन\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nमहापालिकेच्या ३४ मराठी शाळा बंद\nजिल्ह्य़ात ६८ अपघात स्थळे\nकर्नाक पूल पाडण्यास उच्च न्यायालयाचा हिरवा कंदील\nनेहरू विज्ञान केंद्रातील ‘दि एनर्जी बॉल’ नव्या ढंगात\n‘फटका चोरां’ची दहशत कायम\nवाढलेल्या तापमानात विजेविना घामाघूम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00420.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.inmarathi.com/tag/green-refinery/", "date_download": "2018-04-24T18:21:22Z", "digest": "sha1:UPEH5NRMHH4OKVL6E3OBBZ3GLY42ZTAC", "length": 5790, "nlines": 72, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "Green Refinery Archives | InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nइकडे ‘गंगाधर ही शक्तिमान है’ हे न कळायला कोकणची जनता काही दुधखुळी नाही.\nबॉलीवूडने ठरवलेल्या प्रेमाच्या व्याख्यांमध्ये अडकलेली तरुणाई\nजेव्हा नील आर्मस्ट्राँग इंदिरा गांधींची माफी मागतात\nदेशासाठी केवळ १८ वर्षांच्या वयात शहीद झालेल्या एका युवा क्रांतिकारकाची कहाणी\nआदियोगी भगवान शंकराच्या ११२ फुटी उंच अर्धप्रतिमेची गिनीज बुकमध्ये नोंद\nनवीन वर्षाची सुरूवात – हे बघितल्याशिवाय करू नका\nया गणेशोत्सवादरम्यान विजेमुळे होणाऱ्या अपघाताचे विघ्न टाळावे…\n“तो” – जगण्यासाठी शरीराचा सौदा करणाऱ्या ‘तिचा’ मुलगा\nआणि माझा नवरा म्हणाला – “तू लकी नाहीयेस. आपण समान आहोत\nअजित डोवालांचं लेटेस्ट टार्गेट – अफगाणिस्तानातील “इस्लामिक स्टेट खुरासान”\nइंग्रजांनी १३ वेळा आक्रमण करूनही अजिंक्य राहिलेला “मातीचा” किल्ला\nवडील करतात मोलमजुरी आणि मुलगा गुगल मध्ये करतो नोकरी\nजाणून घ्या – पृथ्वी अतिशय वेगाने फिरते, तरी आपल्याला तिचा वेग का जाणवत नाही\nया चार ‘गंभीर’ चुकांमुळे गौतम गंभीर सारखा जबरदस्त खेळाडू आज मागे राहिला आहे\nह्या १० देशांत गाडी चालवण्यासाठी तुम्हाला वेगळ्या लायसन्सची गरज नाही\nलक्ष्मीपूजन : कथा व सांस्कृतिक महत्व…\nशिवपुर्वकालीन भारतातील अत्याचारी इस्लामी राजवट (भाग – १)\nराज ठाकरेंच्या भाषणाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा संदर्भ – राजसाहेबांचं भाषण अन् माझी वणवण-भाग १\nअमेरिकेच्या जन्माचा, हा देश घडण्याचा रंजक इतिहास\nमाउंट एव्हरेस्ट नाही तर ‘हा’ आहे जगातील सर्वात उंच पर्वत – एक माहित नसलेलं सत्य\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00421.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://shivray.com/category/maratha-weapons/", "date_download": "2018-04-24T18:10:42Z", "digest": "sha1:PC3Z45NA6VKQKJZCAJBO2EEA3SU3SXPU", "length": 17329, "nlines": 184, "source_domain": "shivray.com", "title": "शस्त्रास्त्रे | Chhatrapati Shivaji Maharaj - Shivray", "raw_content": "\nछत्रपती शिवाजी – महाराजांवर चित्रपट\nबेसिक फोटोग्राफी वर्कशॉप – ४ सप्टेंबर २०१६\nस्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले\nछत्रपती राजर्षि शाहू महाराज\nगनिमी कावा – युध्दतंत्र\nवाघनख (मराठी नामभेद: वाघनखे, वाघनख्या) हे मध्ययुगीन भारतीय उपखंडातले मुठीत लपवण्याजोगे शस्त्र आहे. याला वाघाच्या पंज्यावरील नखांप्रमाणे पोलादाची तीक्ष्ण नखे असतात व मूठ वळल्यावर ती पंजात लपवता येतात. हे ह्त्यार हातामधे धारण करून मूठ बंद केल्यावर बोटात दोन अंगठया (तर्जनी-करंगळी घालण्यासारखे दोन अंगठ्या/गोल) घातल्याप्रमाणे दिसते. त्या अंगठया आतील बाजूने एका धातूपट्टीने जोडलेल्या असून त्यावर तीक्ष्ण नखे लावलेली असतात. यांचा उपयोग ...\nकट्यार हे मध्ययुगीन भारतीय उपखंडात प्रचलित असलेले पात्याचे शस्त्र होय. हिला ‘एच’ या रोमन अक्षराच्या (रोमन: H) आकारातली मूठ असते; जेणेकरून शस्त्रधारकाच्या मूठ आवळलेल्या बोटांवरून हिचे पाते सरळ फुटल्यासारखे दिसते. हिच्या संरचनेमुळे लक्ष्याला ��ोसकण्यासाठी हिचा वार करता येतो. समारंभप्रसंगी गौरवचिन्ह म्हणूनही हिला महत्त्वाचे स्थान आहे. सध्याच्या काळात विवाह सोहळ्यात हिचा वापर केला जातो. उत्तर भारतात जसे मोजड्या पळवतात तसे महाराष्ट्रात ...\nदांडपट्टा किंवा पट्टा हे मध्ययुगीन भारतीय उपखंडातले तलवारीसारखे पात्याचे शस्त्र आहे. तलवारबाजीतील कौशल्याचा सुंदर आविष्कार म्हणजे दांडपट्टा. पट्टा ही वजनाने हलकी परंतू घातक अशी तलवार होती. एकापेक्षा जास्त शत्रूंशी झुंजण्यास याचा खुप चांगला वापर होई. पट्टा ही वजनाने हलकी परंतू घातक अशी तलवार होती. एकापेक्षा जास्त शत्रूंशी झुंजण्यास याचा खुप चांगला वापर होई. सहसा यामध्ये लांबलचक, सरळसोट आकाराचे, पोलादापासून बनवलेले ...\nभाला हे भूसेनेतील पायदळ व घोडदळ सैनिकांचे एक शस्त्र आहे. याला दंडशस्त्र असेही म्हणतात. भल्ल (भाल्याचे पाते) या संस्कृत शब्दापासून भाला शब्द रूढ झाला. भाल्याच्या फाळाने शत्रूला भोसकून जायबंदी करता येते. भाल्याने झालेली जखम खोल असल्यामुळे ती लवकर बरी होत नाही. बाण हे भाल्याचे छोटे स्वरूप होय. हलके व आखूड भाले शत्रूवर फेकता येतात. द्वंद्वयुद्धात अंगाशी न भिडता भाल्याचा उपयोग ...\nतलवारीचे प्रकार – कर्नाटकी धोप, खंडा (मराठा), राजस्थानी (राजपुती), समशेर (मोगली), गुर्ज, पट्टा, आरमार तलवार, मानकरी तलवार तलवारीच्या मुठीवरूनच सुमारे तलवारीचे सुमारे ४० उपप्रकार होतात. मुठी ह्या प्रमुख्याने तांबे, पोलाद, पितळ, हस्तिदंत इत्यादींच्या असतात, तसेच किरच, तेग, सिरोही, गद्दारा, कत्ती इ. उपप्रकार होत. खंडा, मुल्हेरी, फटका हे मराठा तलवारींचे काही प्रकार . तलवारीचे नखा, खजाना, ठोला, परज, गांज्या, अग्र असे ...\nछत्रपती शिवाजी महाराजांचे ब्रिटीश म्युझिअम चित्र\nशिवकाळात शस्त्रांचे महत्व असामान्य होतं. शिवराय आणि संभाजी राजांनी दारुगोळा कोठारे आणि शस्त्र निर्मिती कारखाने उभारले होते. अफझलखाना विरुद्धच्या लढाईत झालेला चिलखत, बिचवा यांचा प्रभावी वापर असेल, पावनखिंडीत बाजीप्रभू आणि रायाजी बांदल यांनी पट्टा वापरून केलेली शर्थ असेल किंवा शंभूकाळात चीक्कदेव याच्याविरुद्ध केलेला धनुष्य-बाणाचा वापर असेल. शस्त्रांची भूमिका प्रभावी राहिली आहे. अश्याच काही शस्त्रांची छोटीशी ओळख करून देण्याचा इथे प्रयत्न ...\nAnuya on महाराष्ट्राच्या किल्ल्यांकड�� सरकारचे अक्षम्य दुर्लक्ष\nshashank on वीर शिवा काशीद\nछत्रपती शिवाजी – महाराजांवर चित्रपट\nबेसिक फोटोग्राफी वर्कशॉप – ४ सप्टेंबर २०१६\nगनिमी कावा – युध्दतंत्र\nछत्रपती राजर्षि शाहू महाराज\nस्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले\nchatrapati shivray chhatrapati shivaji maharaj kaviraj bhushan lohagad fort Modi Letter D Modi Letter DH Modi Letter N Modi Letter SH Modi Letter T Modi Letter TH modi script nature photography Quiz Contest raigad raigad fort Rajaram Maharaj shivaji raje shivkalyan raja shivrayanchi aarti आज्ञापत्र कविराज भूषण छत्रपती शिवाजी महाराज जाणता राजा जावजी लाड ताराराणी प्र. के. घाणेकर प्रश्नमंजुषा बाजीराव पेशवे बाल शिवाजी मराठा मराठेशाही राजमाता जिजाऊ आऊसाहेब लता मंगेशकर वा. सी. बेंद्रे शहाजी महाराज शिवराय शिवरायांचा जन्म शिवरायांची आरती शिवाजी राजे शिवाजीराजे भोसले शिवाजी शहाजी भोसले सरनौबत सेतू माधवराव पगडी सोपी मोडी पत्रे २०१५\nशिवराय प्रश्नमंजुषा – प्रश्न क्रमांक १५\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १२\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. ११\nशिवराय प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक १४\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १३\nछत्रपती शिवाजी – महाराजांवर चित्रपट\nबेसिक फोटोग्राफी वर्कशॉप – ४ सप्टेंबर २०१६\nJai ram Shinde: सर माझ्या माहिती प्रमाणे पन्हाळा गडावरील ईतिहाआसआसाचे वर्णन...\nJai ram Shinde: खुप छान माहित दिल्या ईतिहासातील. पण माला माहिती आहे त्याप्रम...\nशिवराय प्रश्नमंजुषा – प्रश्न क्रमांक १५\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १२\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. ११\nशिवराय प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक १४\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १३\nकाळकाई खिंडीत सिद्दयांची कत्तल करणारे जावजी लाड\nप्रती तानाजी – पदाती सप्तसहस्त्री नावजी लखमाजी बलकवडे\nछत्रपती संभाजी महाराजांचा जन्म\nराजगड लढविणारे संताजी सिलीम्बकर\nजयदेव जयदेव जय जय शिवराया\nशिवरायांचे सत्य चित्र शोधणारे इतिहासाचे भिष्माचार्य कै. वासुदेव सीताराम बेंद्रे\nमोडी वाचन – भाग ११\nसिद्धेश्वर मंदिर, टोका – अद्भूत शिल्पसौंदर्य\nशिवाजी महाराजांच्या कचेरीकडून पुणे परगण्याच्या कारकून व देशमुखांना पत्र\nमोडी येत नसल्याने इतिहास संशोधनात साचलेपण \nJai ram Shinde: सर माझ्या माहिती प्रमाणे पन्हाळा गडावरील ईतिहाआसआसाचे वर्णन...\nJai ram Shinde: खुप छान माहित दिल्या ईतिहासात���ल. पण माला माहिती आहे त्याप्रम...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00423.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/krida-cricket/swapnil-gugale-and-ankit-bawane-breaks-record-longest-partnership-ranji-cricket-13677", "date_download": "2018-04-24T18:25:25Z", "digest": "sha1:KPPUTWVMVHPJJJA2CUIPHOKU3UIDZXY2", "length": 15330, "nlines": 184, "source_domain": "www.esakal.com", "title": "Swapnil Gugale and Ankit Bawane breaks record of longest partnership in Ranji cricket विक्रमी जोडी | eSakal", "raw_content": "\nसोमवार, 17 ऑक्टोबर 2016\nया वेळी गुगळे आणि बावणे यांना प्रथम श्रेणी क्रिकेटमधील श्रीलंकेच्या कुमार संगकारा आणि महेला जयवर्धने यांचा 624 धावांच्या भागीदारीचा विक्रमही शक्‍य होता; पण, रणजी स्पर्धेचे स्वरूप लक्षात घेऊन त्यांनी पहिल्या डावातील आघाडीचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून डाव घोषित केल्यामुळे भागीदारीचा जागतिक विक्रम राहून गेला.\nक्रिकेटच्या देशांतर्गत इतिहासात भलेही रणजी विजेतेपदापासून महाराष्ट्र दूर राहिली असेल; पण त्यांनी देशाला अनेक दर्जेदार क्रिकेटपटू दिले, हे नाकारून चालणार नाही. स्वातंत्र्यपूर्व काळातील विजय हजारे, भाऊसाहेब निंबाळकर, प्रा. दि. ब. देवधर, कमल भांडारकर त्यानंतर चंदू बोर्डे, हेमंत कानिटकर, मिलिंद गुंजाळ, राजू भालेकर, सुरेंद्र भावे, शंतनू सुगवेकर, केदार जाधव अशी किती तरी नावे घेता येतील; पण, ही परंपरा खंडित झाली, की काय, असे वाटत असतानाच यंदाच्या मोसमात चमकलेल्या एका जोडीने आशा उंचावल्या आहेत. अंकित बावणे आणि स्वप्नील गुगळे यांनी दुसऱ्याच सामन्यात वैयक्तिक सर्वोत्तम खेळीबरोबरच रणजी स्पर्धेतील सर्वोच्च भागीदारीचा विक्रम केला.\nबावणेची नाबाद 251 आणि गुगळेची नाबाद 351 धावांची खेळी नजरेत भरणारी आहे. मुख्य म्हणजे या वेळी सामने त्रयस्थ केंद्रावर होत असल्यामुळे त्यांच्या खेळी आणि भागीदारीला महत्त्व आहे. कारण आतापर्यंत महाराष्ट्राच्या फलंदाजांना केवळ नेहरू स्टेडिअमवर आणि आता गहुंजेतच खेळता येते, असे खोचकपणे म्हटले जायचे, त्याला परस्पर उत्तर मिळाले. या जोडीने दिल्लीविरुद्ध 594 धावांची नाबाद भागीदारी केली. तब्बल 70 वर्षांनी \"रणजी‘तील भागीदारीचा विक्रम या जोडीने मोडला.\nया वेळी गुगळे आणि बावणे यांना प्रथम श्रेणी क्रिकेटमधील श्रीलंकेच्या कुमार संगकारा आणि महेला जयवर्धने यांचा 624 धावांच्या भागीदारीचा विक्रमही शक्‍य होता; पण, रणजी स्पर्धेचे स्वरूप लक्षात घेऊन त्यांनी पहिल्या डावातील आघाडीचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून डाव घोषित क���ल्यामुळे भागीदारीचा जागतिक विक्रम राहून गेला. केदार जाधव राष्ट्रीय संघात गेल्यामुळे गुगळेला तीन सामन्यांपुरती कर्णधाराची जबाबदारी मिळाली; पण, या जबाबदारीच्या ओझ्यातही त्याची खेळी महत्त्वाची ठरते. खेळपट्टीवर इतका वेळ टिकून उभे राहणे सोपे नसते.\nगुगळे काय किंवा बावणे या दोघांच्या एकाग्रतेला दाद द्यायलाच हवी. बावणेला क्रिकेटच्या ऑफ सिझनमध्ये तमिळनाडू प्रिमिअर लीग खेळण्याचा फायदा झाला. गुगळेनेदेखील स्थानिक क्रिकेटच्या \"टच‘मध्ये राहताना त्याला फुटबॉल खेळण्याची जोड दिली. एकूणच आजच्या क्रिकेटला आवश्‍यक असणारी तंदुरुस्ती दोघांनी राखली होती. त्यामुळेच मैदानावर प्रदीर्घ काळ टिकण्याची वेळ आली, तेव्हा त्यांनी ती दाखवून दिली. गुगळेने महाराष्ट्राचा चौथा त्रिशतकवीर होण्याचा मान मिळविला. त्यामुळे भाऊसाहेब निंबाळकर, विजय हजारे आणि केदार जाधव यांच्या पंक्तीत तो जाऊन बसला आहे.\nचित्रपट काढून पाणी जिरणार नाही - आमिर खान\nनागपूर - \"जलसंधारणाचा संदेश देण्यासाठी चित्रपटही करता येईल. एखादी चांगली कथा आली तर विचारही करू. पण, महाराष्ट्रातील दिडशेपेक्षा अधिक तालुके...\nसांगोल्यात आयपीएल क्रिकेट मॅचवर सट्टा ; मोबाईल, कारसह 39 लाखांचा मुद्देमाल जप्त\nसोलापूर : आयपीएलमधील दिल्ली डेअरविल्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब यांच्यात सुरु असलेल्या मॅचवर सट्टा खेळणाऱ्या आठ जणांवर स्थानिक गुन्हे शाखेच्या...\nदिल्लीत धावत्या कारमध्ये तब्बल 11 तास सामूहिक बलात्कार\nनवी दिल्ली : देशात बलात्काराच्या घटना सातत्याने घडत आहे. त्यानंतर राजधानी दिल्लीत 'निर्भया' बलात्कार आणि हत्याप्रकरणानंतर आता पुन्हा एकदा तशाच...\nअंबड, नाशिकरोडला गावठी कट्टे, काडतुसे जप्त,दोघांना अटक\nनाशिक : चुंचाळे शिवारात तीन गावठी कट्टे व 11 जिवंत काडतुसे जप्त केल्याची कारवाई अंबड पोलिसांनी केली . त्याचप्रमाणे गुन्हे शाखेच्या मध्यवर्ती शाखेनेही...\nआदिवासी घोटाळ्यातील कर्मचाऱ्यावरील कारवाईसाठी 27 ला राज्यभर आंदोलन\nनाशिकः आदिवासी विकास मधील 104 कोटी रुपयांच्या घोटाळ्यातील साडे सहाशे कर्मचाऱ्यांवर तातडीने कारवाई करा. या मागणीसाठी येत्या 27एप्रिलला राज्यभर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभिया��\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00423.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AF%E0%A5%A7%E0%A5%AE", "date_download": "2018-04-24T18:12:39Z", "digest": "sha1:VK6SRXIOSDVULUR7MLFRTP57YPAKBOWD", "length": 6652, "nlines": 206, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १९१८ - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nइसवी सनानंतरचे दुसरे सहस्रक\n← अकरावे शतक - बारावे शतक - तेरावे शतक - चौदावे शतक - पंधरावे शतक - सोळावे शतक - सतरावे शतक - अठरावे शतक - एकोणिसावे शतक - विसावे शतक →\n← इसवी सनानंतर विसावे शतक →\nपहिले दशक १९०१ - ०२ - ०३ - ०४ - ०५ - ०६ - ०७ - ०८ - ०९ - १०\nदुसरे दशक ११ - १२ - १३ - १४ - १५ - १६ - १७ - १८ - १९ - २०\nतिसरे दशक २१ - २२ - २३ - २४ - २५ - २६ - २७ - २८ - २९ - ३०\nचौथे दशक ३१ - ३२ - ३३ - ३४ - ३५ - ३६ - ३७ - ३८ - ३९ - ४०\nपाचवे दशक ४१ - ४२ - ४३ - ४४ - ४५ - ४६ - ४७ - ४८ - ४९ - ५०\nसहावे दशक ५१ - ५२ - ५३ - ५४ - ५५ - ५६ - ५७ - ५८ - ५९ - ६०\nसातवे दशक ६१ - ६२ - ६३ - ६४ - ६५ - ६६ - ६७ - ६८ - ६९ - ७०\nआठवे दशक ७१ - ७२ - ७३ - ७४ - ७५ - ७६ - ७७ - ७८ - ७९ - ८०\nनववे दशक ८१ - ८२ - ८३ - ८४ - ८५ - ८६ - ८७ - ८८ - ८९ - ९०\nदहावे दशक ९१ - ९२ - ९३ - ९४ - ९५ - ९६ - ९७ - ९८ - ९९ - २०००\nएकूण ३ उपवर्गांपैकी या वर्गात खालील ३ उपवर्ग आहेत.\n► इ.स. १९१८ मधील जन्म‎ (६८ प)\n► इ.स. १९१८ मधील मृत्यू‎ (१५ प)\n► इ.स. १९१८ मधील खेळ‎ (रिकामे)\n\"इ.स. १९१८\" वर्गातील लेख\nएकूण २ पैकी खालील २ पाने या वर्गात आहेत.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १७ एप्रिल २०१३ रोजी १९:०६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00423.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/arthvikasacheudyog-news/new-business-in-india-1137908/", "date_download": "2018-04-24T18:19:18Z", "digest": "sha1:AE2JA5EJSI3HING26W5SBSKATOMFF2WY", "length": 36519, "nlines": 234, "source_domain": "www.loksatta.com", "title": "अनुकरणीय नवोद्योगता | Loksatta", "raw_content": "\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nघाऊक बाजारात दर घसरूनही साखर महागच\nपृथ्वीच्या तापमानात २०१० पासून सातत्याने वाढ\nब्रसेल्स गोळीबारातील आरोपी अब्देसलामला २० वर्षे तुरुंगवास\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\nअर्थ विकासाचे उद्योग »\nभारतात जर नवोद्योगांची यशोगाथा मांडायची असेल तर आम्ही भारतात सिलिकॉन व्हॅली बनवू,\nभारतात जर नवोद्योगांची यशोगाथा मांडायची असेल तर आम्ही भारतात सिलिकॉन व्हॅली बनवू, असे म्हणण्यापेक्षा तेथील यशस्वितेच्या कारणांचा अभ्यास करून ती भारतात कशी आणता येतील याचा विचार होणे आवश्यक आहे.\nजगाच्या गेल्या ५० वर्षांच्या इतिहासात संपूर्ण जगातील बहुतेक लोकांवर ज्या भूगोलाचा जास्तीत जास्त परिणाम झाला असेल तर तो अमेरिकेत ओळखल्या जाणाऱ्या सिलिकॉन व्हॅली या भौगोलिक भागाचा सॅनफ्रॅन्सिस्को शहराच्या दक्षिण पूर्वेला पावलो अल्टो व सॅनहोजे उपनगरांच्या आजूबाजूला पसरलेले हे खोरे. सँटा क्लारा हे या खोऱ्याचे मूळ नाव. जानेवारी १९७१ मध्ये तेथे असणाऱ्या अर्धवाहक उत्पादन उद्योगांमुळे गमतीने एका वर्तमानपत्राने या खोऱ्याचे नाव सिलिकॉन व्हॅली केले. पुढे हा अर्धवाहकाचा उद्योग जपान व तैवान या देशांनी खेचून नेला, पण अर्धवाहकातील मूळ कच्चा माल म्हणजे सिलिकॉनच्या नावाने हे खोरे आजही जगाच्या नकाशावर हेवा वाटावा असे स्थान मिळवून आहे. मी या खोऱ्यात गेल्या २५ वर्षांत कित्येक फेऱ्या केल्या व या काळातील बदलत्या औद्योगिक वातावरणाचा साक्षीदार ठरलो. अगदी १९८९ मध्ये झालेला भयंकर भूकंप मी पाहिला. या भागातील अर्धवाहक उद्योग खूप जवळून पाहता आले. संगणकाच्या विकासाबरोबर ह्य़ुलेट पॅकार्डसारखी कंपनी दुसऱ्या महायुद्धानंतर या खोऱ्यात सुरू झाली. स्टॅनफर्ड विश्वविद्यालयाच्या फ्रेड्रिक टरमन यांनी ह्य़ुलेट व पॅकार्ड या दोन विद्यार्थ्यांना हा नवोद्योग काढण्यास प्रोत्साहन दिले व त्यानंतरच्या ५०-६० वर्षांत एखादे व्रत असावे त्याप्रमाणे वेगवेगळ्या नवोद्योगांची सुरुवात या खोऱ्यात सुरू झाली. वास्तविक १९९०च्या दशकात मी जेव्हा बॉस्टनजवळच्या रुट १२८ या मार्गावर जात असे तेव्हा तेथील डेल, प्राइम, वँग अशा कित्येक जागतिक संगणक कंपन्या तिथे फोफावल्या होत्या. पण पुढे या कंपन्यांचा प्रभाव कमी होत गेला. आजच्या पिढीला तर वँग व प्राइमसारखी संगणकाची नावेही माहीत नसतील, पण ह्य़ुलेट पॅकार्डबरोबर सुरू झालेला हा नवोद्योगांचा महायज्ञ या पश्चिम अमेरिकेतील खोऱ्याने आजही लक्षणीयरीत्या चालू ठेवला आहे. आज जगातील बहुतेक सर्वच मानवजातीच्या जीवनात आमूलाग्र बदल करणाऱ्या अ‍ॅपल, गुगल, ई-बे, सिस्को, फेसबुक अशा सर्वच कंपन्यांची कल्पना व जन्म हा या सिलिकॉन व्हॅलीत झाला व जगभरातील उद्योगांवर व लोकांवर त्या अधिराज्य गाजवू लागल्या. कधी काळी फक्त फळ-फळांची निर्यात व शेतीवर अवलंबून असलेली या खोऱ्याची अर्थव्यवस्था गेल्या ६० वर्षांत पूर्ण बदलून गेली. आज या गेल्या २० वर्षांत सुरू झालेल्या नवोद्योगाचे भांडवली बाजारातील मूल्य हे कित्येक देशांच्या सकल राष्ट्रीय उत्पादनाएवढे मोठे असेल. एकटय़ा अ‍ॅपलचे बाजारमूल्य आज ६१,४३० कोटी डॉलर एवढे आहे. सिस्कोचे बाजारमूल्य आज १२,७८० कोटी डॉलर एवढे आहे. भांडवल बाजारमूल्यांचे हे आकडे पाहिले आणि फेसबुकसारख्या नुकत्याच आलेल्या कंपनीचे बाजारमूल्य २४,५८० कोटी डॉलर एवढे आहे व या कंपनीचा आज समाजजीवनावर झालेला प्रभाव पाहिला तर सिलिकॉन व्हॅलीच्या नवोद्योगांचे हे सुसंगत यश हे जगातील कोणत्याही माणसाला हेवा वाटावा असे ठरते.\nसिलिकॉन व्हॅलीतील नवोद्योगांच्या या यशाचे रहस्य काय या विषयी जगात वारंवार चर्चा होतात. व्यवस्थापन क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळी, अर्थतज्ज्ञ, राजकारणी अशा सर्वच क्षेत्रांतील लोकांनी आपापल्या परीने हे रहस्य उलगडण्याचा प्रयत्न केला, पण हे नेमके रहस्य काय आहे हे अजून समजत नाही. खुद्द अमेरिकेत आधी म्हटल्याप्रमाणे रुट १२८ हा भौगोलिक भाग पूर्व किनाऱ्यावरचाच नव्हे तर जागतिक संगणक उद्योगाचे केंद्रस्थान होता, पण सिलिकॉन व्हॅलीने ही जागा दोन-तीन दशकांपूर्वी हळूहळू काबीज केली व आज जागतिक स्तरावर नवोद्योगांचे माहेरघर, काशी, मक्का वगैरे स्थानावर निर्विवादपणे नामांकित झाले. या रहस्यामागे कदाचित अनेक कारणे असतील. पण आज जगातील कोणत्याही राजकारणी पुढाऱ्याला किंवा उद्योजकाला किंवा अर्थतज्ज्ञाला विचारा, त्या प्रत्येकाला स्वत:च्या देशात सिलिकॉन व्हॅली बनवायची असते. जपान-तैवानमध्ये हा प्रयत्न झाला. इस्रायलमध्ये प्रयत्न होत आहे, तसेच चीनमध्येही ‘सिलिकॉन व्हॅली’ची प्रतिकृती निर्माण करण्याचे प्रयत्न होत आहेत, पण कोणालाच अजूनही म्हणावे तसे यश मिळताना दिसत नाही. याच काळात अमेरिकेतील या खोऱ्यात नवीन उद्योग जन्माला येत आहेत व जागतिक स्तरावर घवघवीत यश मिळवण्याची त्���ांची परंपरा पुढे नेत आहेत. वास्तविक एका पाहणीनुसार या खोऱ्यातील नवोद्योगांचे अध्र्याहून अधिक प्रवर्तक हे जगातील दुसऱ्या देशातून आलेले आहेत. जगातील प्रत्येक तंत्रज्ञाला आपण अमेरिकेत जाऊन काम करावे अशी प्रबळ आंतरिक इच्छा असते. भारताप्रमाणेच कित्येक देशांतील तंत्र-विज्ञानातील हुशार विद्यार्थी पदव्युत्तर शिक्षणासाठी अमेरिकेत जातात व तेथेच स्थायिक होतात. ‘सिलिकॉन व्हॅली’मधील प्राथमिक यशामुळे, ह्य़ुलेट पॅकार्डसारख्या कंपन्यांमुळे या भूगोलाचे जगातील सर्वच अव्वल विद्यार्थ्यांना आकर्षण वाटते, मग रुट १२८ वरील संगणक कंपन्यांमध्येही हाच कल का दिसला नाही याचे एक कारण म्हणजे या कंपन्या मोठय़ा होताना त्यांची संस्था म्हणून घडणारी रचना फार ताठर होत गेली. त्यामुळे त्यात भरती होणाऱ्या नवीन अव्वल तरुणांना वपर्यंत पोहोचायचे असेल तर खूप वेळ लागणार होता. व्यवस्थापकीय तंत्रांमुळे या कंपन्यांनी जे शिस्तीचे कडक धोरण अवलंबले त्यामुळे या तरुणांना विचारांचा व कामाचा मोकळेपणा मिळेनासा झाला. या कंपन्यांची प्रयोगशीलता ही तेथील एका विभागापुरतीच मर्यादित राहिली. अशा वातावरणात गुदमरलेली ती तरुण मंडळी मग पश्चिम किनाऱ्यावरील या खोऱ्यात पोहोचू लागली. तिथे संस्थांची रचना ही मनोऱ्याप्रमाणे उभी न राहता सपाट होती व वातावरणात मोकळेपणा होता, प्रयोगशीलतेला वाव होता. त्यामुळेच कदाचित हे तरुण-तरुणी येथील संस्थांत रमले. नवीन गोष्टींचा शोध घेत राहिले, नवीन तंत्रज्ञान बनवत राहिले. सिलिकॉन व्हॅलीच्या यशाचे हे एक महत्त्वाचे कारण आहे.\nझपाटलेल्या तरुणांबरोबरच आधी यशस्वी झालेल्या लोकांनी ‘जोखीम भांडवल’ संकल्पनेला आकार दिला. हे जोखीम भांडवल घेत नवीन संशोधकांनी व तंत्रज्ञांनी नवीन संस्था उभारल्या व यशाचे हे चक्र वेगाने पुढे जायला लागले. जोखीम भांडवल ही कदाचित सिलिकॉन व्हॅलीने औद्योगिक जगताला दिलेली मोठी देणगी आहे. मी एकदा सॅन मटाओला राहत असताना सॅण्डहिल नावाच्या उपनगराला भेट दिली. तेथे एक उपाहारगृह आहे. सकाळच्या नाश्त्याला तेथे पोहोचल्यावर प्रत्येक टेबलावर एका बाजूला पन्नाशीतली एक-दोन माणसे व दुसऱ्या बाजूला २५-२७ वर्षांचे तरुण-तरुणी असा देखावा होता. जोखीम भांडवल द्यायचे की नाही याबाबत प्रकल्पांवर चर्चा करणारी ही मंडळी होती. प्रत्येक टेबलावर एक टॅब आणि ही तरुण मंडळी ज्येष्ठ भांडवल देणाऱ्या व्यक्तींना समजावून सांगत होती. वातावरणात पूर्ण मोकळेपणा होता. माझी ओळख असल्याने मी दोन-तीन टेबलांवरील चर्चेत भाग घेतला. प्रथमत: मूर्खपणाच्या वाटतील, अशा कल्पनांपासून जग बदलून टाकू शकतील, अशा कल्पनांबद्दल चर्चा होत होत्या. मुलाखतीत हसतखेळतेपणा असला तरी तरुण वर्गाचा अभ्यास चोख होता व प्रश्नकर्तेही गंभीरपणे चर्चा करीत होते. अशा २-३ मुलाखतींमध्येच १० ते ५० कोटी रुपयांचे भांडवल पक्के केले जाते. हा नुसता पैशाचा प्रश्न नाही तर नवोद्योगांकडे बघण्याच्या दृष्टिकोनातील फरक आहे. येथे धंद्यातील जोखमीला, उद्योगातील धोक्यांना कोणी घाबरत नाही. प्रत्येक अपयशातून नवीन शिकून मंडळी आणखी एका नवोद्योगाला तयार होतात. उद्योगातील तोटा किंवा तो बंद पडणे ही नामुष्की मानली जात नाही, तर अशा परिस्थितीतून तावून-सुलाखून निघालेल्या उद्योजकांना पुढच्या उद्योगाच्या भांडवलासाठी जास्त पात्र मानण्यात येते. या भूभागात मोठय़ा प्रमाणावर भारतीय आहेत व खासकरून कित्येक मराठी उद्योजक आहेत. एखादी कंपनी बंद झाली तर हेच उद्योजक व तंत्रज्ञ कर्मचारी एखाद्या शोभादर्शक यंत्राप्रमाणे नवीन कंपू बनवतात व पुढच्या उद्योगाच्या तयारीला लागतात. म्हणजे या खोऱ्यात राहणारा मराठी माणूसही पूर्ण बदललेला आढळला. अशा वेळी ही उद्योजक वृत्तीही जनुकीय नसून या खोऱ्याच्या हवेत व पाण्यातच आहे की काय, असा संशयही कधी कधी मला येतो या महिन्याच्या अखेरीस भारताचे पंतप्रधान सिलिकॉन व्हॅलीला भेट देणार आहेत. त्यांचे नेहमीप्रमाणे जोरदार उत्कृष्ट भाषण होईल. भारतातील प्रत्येक दूरदर्शन संच अगदी मध्यरात्री ते दाखवेल, पण पुढे काय या महिन्याच्या अखेरीस भारताचे पंतप्रधान सिलिकॉन व्हॅलीला भेट देणार आहेत. त्यांचे नेहमीप्रमाणे जोरदार उत्कृष्ट भाषण होईल. भारतातील प्रत्येक दूरदर्शन संच अगदी मध्यरात्री ते दाखवेल, पण पुढे काय भारतात जर नवोद्योगांची यशोगाथा मांडायची असेल तर आम्ही भारतात सिलिकॉन व्हॅली बनवू, असे म्हणण्यापेक्षा तेथील यशस्वितेच्या कारणांचा अभ्यास करून ती भारतात कशी आणता येतील याचा विचार होणे आवश्यक आहे. आज भारतात स्थानिक व परदेशीय ‘जोखीम भांडवल’ येऊ पाहत आहेत, पण अनिश्चित करप्रणाली व करकायदे व त्याची होणारी विचित्र अंमलबजावणी अत्यंत निराशाजनक आहे. उद्योगातील अपयश हा कलंक मानणारी भारतीय मानसिकता बदलणे आवश्यक आहे.\nसिलिकॉन व्हॅलीत जेवढय़ा यशस्वी उद्योगांचे नाव आहे त्याच्या निदान पाचपट उद्योग हे अयशस्वी होऊन बंद पडले आहेत, पण या बंद पडलेल्या उद्योजकाने पुन्हा उभे राहून नवीन उद्योग सुरू केल्याची जेवढी उदाहरणे तेथे आहेत त्याच्या १० टक्के उदाहरणेही भारतात नाहीत. स्वत:च्या नातेवाईकांना, सग्या-सोयऱ्यांना कर्ज देऊन ती बुडीत काढणाऱ्या व करदात्यांचे कोटय़वधी रुपये घशाखाली घालणाऱ्या संस्थांनी हाच पैसा किंवा त्याचा काही भाग प्रामाणिक नवोद्योग ओळखून त्यांच्या उद्योगात जोखीम भांडवल म्हणून टाकला असता तर दरवर्षी सरकारला त्यांच्या भांडवलात पैसा ओतायची वेळ आली नसती आणि त्याहून मुलांच्या कल्पकतेला, प्रयोगशीलतेला प्रोत्साहन देणारी शिक्षण व्यवस्था या शिक्षणसम्राटांच्या कचाटय़ातून बाहेर काढल्याशिवाय भारतात येणार नाही. या व अशा अनेक गोष्टी जर आपले पंतप्रधान सिलिकॉन व्हॅलीतील यशस्वी नवोद्योगांशी चर्चा करून घेऊन आले व भारतात राबविल्या तर नुसत्या रोजगारनिर्मितीबरोबर तरुणांच्या कल्पकतेला वाव मिळून सर्व भारतच सिलिकॉन व्हॅलीप्रमाणे जगाला हेवा वाटावा, अशी यशस्विता दाखवू शकेल, पण भारतीयांनी किती आशादायी असावे यालाही काही सीमा आहेत\nमोदी सरकारने स्वत:भोवतीचे वलय गमावले, राहुल बजाज यांची टीका\n‘आरक्षित’ भूखंडांसाठी दोन हजार कोटींची गरज\nकल्याण-बदलापूर महामार्ग रुंदीकरणाला पुन्हा विरोध\nसिंहस्थ कामांचा स्पर्श केवळ काही भागांनाच\nकामे अर्धवट, उद्घाटन मात्र फटाफट\nअर्थमंत्र्यांच्या स्वगृहातील पुलांची कामे निधीअभावी रखडली\n> लेखक अर्थ-उद्योग धोरणांची दिशा ठरवणाऱ्या अनेक संस्था-संघटनांचे पदाधिकारी असून एका उद्योजकीय सल्ला-कंपनीचे अध्यक्ष आहेत. त्यांचा ई-मेल deepak.ghaisas@gencoval.com\n> उद्याच्या अंकात गिरीश कुबेर यांचे ‘अन्यथा’ हे सदर\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nसुरचित विकासाची डोंबिवलीकरांना आस\nउद्ध्वस्त बालेकिल्ल्यात राज ठाकरे ठाण मांडणार का\nफार महत्वाचे मुद्दे छान मांडले आहेत. पण सिलिकॉन व्हालि करण्याचे प्रयत्न अनेकांनी केले. दुबई, सिंगापूर काय पण खुद्द अमेरिकेतिल इतर अनेक राज्यांनीहि केले. पण ते सोपे नाही. नुसत्���ा औद्योगिक सुविधा पुरवून हे कधीच साध्य होत नाही. त्यासाठी वेगळी केमिस्ट्री जुळून यावी लागते. त्या शहराला नुसते एका उद्योगाचे रूप देऊन भागात नाही तर त्यासाठी अनेक बाबींचे मिश्रण लागते. तिथे अनेक कला, इतर अनेक छोटे उद्योग, विविध विषयांच्या शैषणिक संस्था, नाट्यगृह पूर्ण वेगळे समर्थ उद्योग, सेवा संस्था हे सर्व असावे लागते.\nमुंबई शहरात दोन दशक पूर्वी हि जादू होती. चित्रपट, औषध,संगणक पासून धातू, कापड ह्या सारखे नाना विविध व्यवसाय फ़ोइफ़वत होते. त्यामुळे धंदा उभा करण्याची जी जता मुंबईत होती ती इतर कुठेही श्धून सापडत नव्हती. राजकीय मूर्खपणामुळे मुंबईची वाताहात लावली जात आहे. मुंबई तिच्या मुलाच्या स्वरूपात जपणे हे भारताचा औद्योगिक आत्मा जपण्यासारखे आहे. ह्याचा अर्थ इतर शहरांकडे दुर्लक्ष करा असा नाही. पण जे सोने आहे ते नका. ते जप तरच इतर पुरवठा केंद्र फोफावतील. मुंबई मेली तर भारताचे भावितव्य कठीण आहे.\nघैसास सर खूप सुंदर विचार मांडले आहेत आपण आणि खूपच उपयोगी आहेत खरेच असे विचार आपल्या नवीन sattadharyani आता अंात आणावेत देशातली तरुण मंडळी चं साथ देतील त्यांना. उनिवेर्सित्य्नी पण आपल्या अभ्यास क्रमात आता बदल करावेत. लवचिकता आणावी.\nआरक्षण समूळ नष्ट करा मग मुलांची सर्जनशीलता , कल्पकता जपा\nमोदी सरकारने स्वत:भोवतीचे वलय गमावले, राहुल बजाज यांची टीका\n‘आरक्षित’ भूखंडांसाठी दोन हजार कोटींची गरज\nकल्याण-बदलापूर महामार्ग रुंदीकरणाला पुन्हा विरोध\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n'वॉन्टेड' आरोपी शेजारी उभा होता, पोलीस पोस्टर लावत बसले\n'आमच्या घरात मुली आहेत, काँग्रेसला येण्यास सक्त मनाई आहे'\nलग्नाच्या दुसऱ्या दिवशीच मित्रांसोबत मिळून पत्नीवर सामूहिक बलात्कार\nसाधा धक्का लागला म्हणून ट्रेनखाली दिलं ढकलून, महिला प्रवाशाला अटक\nआज इंदिरा गांधी असत्या तर मी काँग्रेसमध्ये असतो-शत्रुघ्न सिन्हा\nकोरेगाव भीमा हिंसाचाराशी आंबेडकरी आणि हिंदुत्त्ववादी संघटनांचा संबंध नाही, सत्यशोधन समितीचा अहवाल\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक��क चित्रपट गिफ्ट\nमुन्ना यादवला सर्वोच्च न्यायालयातून तात्पुरता जामीन\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nमहापालिकेच्या ३४ मराठी शाळा बंद\nजिल्ह्य़ात ६८ अपघात स्थळे\nकर्नाक पूल पाडण्यास उच्च न्यायालयाचा हिरवा कंदील\nनेहरू विज्ञान केंद्रातील ‘दि एनर्जी बॉल’ नव्या ढंगात\n‘फटका चोरां’ची दहशत कायम\nवाढलेल्या तापमानात विजेविना घामाघूम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00423.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/sampadkiya-news/the-evolution-of-patents-on-living-thing-1133213/", "date_download": "2018-04-24T18:14:24Z", "digest": "sha1:VVPV57L2DLOZGPAMYX3KLCUS7CFWPGE5", "length": 29422, "nlines": 207, "source_domain": "www.loksatta.com", "title": "उत्क्रांतीच.. सजीवांवरील पेटंटची! | Loksatta", "raw_content": "\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nघाऊक बाजारात दर घसरूनही साखर महागच\nपृथ्वीच्या तापमानात २०१० पासून सातत्याने वाढ\nब्रसेल्स गोळीबारातील आरोपी अब्देसलामला २० वर्षे तुरुंगवास\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\nकथा अकलेच्या कायद्याची »\n‘सजीव प्राणी निसर्गनिर्मित आहेत.. त्यांच्यावर ‘पेटंट’ कोण मागेल नि मिळवेल’ असे वाटत असेल तर गेल्या ४१ वर्षांतील घडामोडी जरा लक्षपूर्वक पाहा.\n‘सजीव प्राणी निसर्गनिर्मित आहेत.. त्यांच्यावर ‘पेटंट’ कोण मागेल नि मिळवेल’ असे वाटत असेल तर गेल्या ४१ वर्षांतील घडामोडी जरा लक्षपूर्वक पाहा. प्रयोगशाळेत ‘बनवलेल्या सजीवांवर पहिले पेटंट १९७६ मध्ये अमेरिकेतील एका भारतीय शास्त्रज्ञाने मिळवले, त्यासाठीच्या न्यायालयीन झगडय़ानंतर युरोपातही यामागचे ‘नैतिक प्रश्न’ धसाला लागले..\nपेटंट मिळण्यासाठीच्या निकषांची तीन अडथळ्यांची शर्यत तर आपण पाहिलीच, पण संशोधन या चाळणीतून पार पडले तरी पुढची एक चाळणी असते ती पेटंट वज्र्य असलेल्या विषयातील संशोधनाची (non petantable subject matter). काही विषयांतील संशोधनांवर मुळी पेटंट्स दिलीच जात नाहीत.. मग ते संशोधन जरी नावीन्य, असाहजिकता आणि औद्योगिक उपयुक्तता हे निकष पार पाडत असले तरी ते या विषयातील असेल तर त्यावर पेटंट नाही प्रत्येक देशाच्या पेटंट कायद्यात अशा पेटंटलायक नसलेल्या संशोधनांची यादी दिलेली असते आणि ती अर्थात देशानुसार बदलते, पण तरीही काही विषय मात्र कुठल्याच देशात पेटंटयोग्य समजले जात नाहीत. ते म्हणजे जिवंत जीव (प्राणी आणि वनस्पती), कॉम्प्युटर सॉफ्टव���अर्स आणि व्यवसाय करण्याच्या पद्धती (business methods). या तीन गोष्टींशिवायही त्या त्या देशांत काय काय पेटंटलायक नाही याची मोठी यादी तिथल्या कायद्यात असू शकते, पण या तीन गोष्टी मात्र सर्वत्र कॉमन आहेत.\nपण असे असले तरी पेटंट कायद्याचा आणि न्यायालयांचा या विषयातील पेटंट्स देण्याचा दृष्टिकोन बदलत गेलेला दिसतो. आता जिवंत गोष्टींवर पेटंट देण्याची गोष्टच पाहू या. पेटंट कायदा अस्तित्वात आला तेव्हा जैवतंत्रज्ञान अजिबातच प्रगत नव्हते. एखादा जिवाणू, विषाणू किंवा उंदरासारखा प्राणी माणसाला प्रयोगशाळेत बनविता येऊ शकेल याचा कुणी विचारही केलेला नव्हता. त्यामुळे साहजिकच ‘सर्व जीव निसर्गनिर्मित आहेत.. म्हणजेच कुणा एकाची मक्तेदारी नाही.. आणि म्हणून त्यावर कुणा एकाला पेटंट मिळू शकत नाही’ असा साधा तर्क वापरला जात होता. म्हणजे समजा एखाद्या सूक्ष्मजीवशास्त्रज्ञाला एका विशिष्ट ठिकाणच्या मातीचे नमुने तपासताना एक नवाच जिवाणू त्यात आढळला. हा जिवाणू सूक्ष्मजीवशास्त्राला याआधी माहीत नव्हता, तो पूर्ण वेगळा होता आणि एक विशिष्ट औषध बनविण्यासाठी त्याचा वापरही करता येणार होता. म्हणजे नावीन्य, असाहजिकता आणि औद्योगिक उपयुक्तता हे तिन्ही निकष तो पार पाडत होता. मग म्हणून त्या शास्त्रज्ञाला त्या जीवाचे पेटंट द्यायचे का.. तर अजिबात नाही.. कारण जरी या जिवाणूचा शोध त्याने लावला असला तरी त्यावर त्याने संशोधन केलेले नाही.. ती त्याची निर्मिती नाही. तो निसर्गनिर्मित आहे.. इथे ‘शोध लावणे’ (discovery) आणि ‘संशोधन’ (invention) यातील फरक आपण लक्षात घ्यायला हवा.\nपण जीवांवर पेटंट न देण्याच्या या सर्वसाधारण कल्पनेला सुरुंग लागला १९७६ मध्ये.. जेव्हा आनंद चक्रवर्ती नावाच्या एका शास्त्रज्ञाने अमेरिकेत एका जिवाणूवर पेटंट फाईल केले. आनंद चक्रवर्ती हे मूळचे भारतीय जैविकतंत्रज्ञ. ते अमेरिकेत जाऊन स्थायिक झाले आणि जनरल इलेक्ट्रिक कंपनीमध्ये काम करू लागले. यादरम्यान त्यांनी तेलाचा चयापचय करू शकणारा एक जिवाणू प्रयोगशाळेत तयार केला.. होय, जैवतंत्रज्ञानातील काही तंत्रे वापरून चक्क ‘तयार’ केला. जहाजांमधून समुद्रात होणाऱ्या तेलगळतीला रोखण्यासाठी या जिवाणूचा उपयोग होणार होता. त्यांच्या कंपनीने त्यांच्या नावाने या जिवाणूवर अमेरिकेत पेटंट फाईल केले आणि तिथल्या पेटंट परीक्षकाने अमेरि���न पेटंट कायद्यातील प्रथेप्रमाणे हे पेटंट द्यायचे नाकारले. त्याने दिलेले कारण अर्थातच हेच होते की, अमेरिकी पेटंट कायद्याप्रमाणे जीवांवर पेटंट दिले जात नाही.. कारण ते निसर्गनिर्मित असतात; पण चक्रवर्तीचे म्हणणे हे की, मी हा जिवाणू प्रयोगशाळेत जैविक तंत्रज्ञान वापरून ‘उत्पादित’ केला आहे. मी तो ‘बनवला’ आहे. असा जिवाणू निसर्गात अस्तित्वात नाही.. हा शोध नसून संशोधन आहे; म्हणून मला यावर पेटंट दिले गेलेच पाहिजे. नाकारण्यात आलेल्या या पेटंटबद्दल चक्रवर्ती यांनी थेट शेवटपर्यंत अपील केले. अखेर अमेरिकन कोर्टाने हे पेटंट चक्रवर्ती यांना दिले हे पेटंट देताना न्यायालय म्हणाले की, पेटंट ज्यावर मागितले गेले ती सजीव वस्तू आहे की निर्जीव हा मुळात निकषच नव्हे.. तपासून पाहिले पाहिजे ते हे की, ती वस्तू मानवनिर्मित आहे की निसर्गनिर्मित.. जर ती मानवनिर्मित असेल तर मग ती सजीव वस्तू असली तरी त्यावर पेटंट दिले पाहिजे. चक्रवर्तीनी हा जिवाणू जैवतंत्रज्ञानाने ‘उत्पादित’ केला आहे. तो निसर्गात अस्तित्वात नाही, म्हणून त्यावर पेटंट दिले गेले पाहिजे. या निर्णयात शेवटी न्यायालयाने म्हटले- ‘anything under the Sun made by man is petantable in America’ फक्त इथे तुम्ही ती वस्तू मानवनिर्मित आहे की निसर्गनिर्मित, हे तपासून पाहा.\nझाले.. एकदाचे या मानवनिर्मित सजीवावर पेटंट देण्यात आले.. आणि या निर्णयामुळे सजीवांवर पेटंट न देण्याचा अमेरिकेतील पायंडा मोडीत काढण्यात आला. जैवतंत्रज्ञानाने बनविण्यात आलेल्या सूक्ष्मजीवांवर सर्व देशांत पेटंट्स दिली जाऊ लागली आणि यातून जैविक तंत्रज्ञानाने बनविण्यात आलेली अनेक औषधे, प्रक्रिया, निदान करण्याच्या पद्धती या पेटंटलायक ठरू लागल्या.. यातून जैविक पेटंट्सचे एक नवे दालनच जणू खुले झाले. या अर्थाने ‘डायमंड विरुद्ध चक्रवर्ती’ हा खरोखरच पथदर्शक खटला मानला जाऊ लागला.\nयाच दरम्यान साधारण १९८१ साली हार्वर्ड विद्यापीठातील काही शास्त्रज्ञांनी एका स्वत: ‘उत्पादन’ केलेल्या उंदरावर पेटंट फाईल केले.. हेच ते सुप्रसिद्ध ‘हार्वर्ड ओंकोमाऊस पेटंट’. हा उंदीर एक ट्रान्सजेनिक उंदीर होता. एखाद्या प्राण्याच्या जेनोममध्ये जेव्हा दुसऱ्याच कुठल्या तरी प्राण्याचा डीएनए कृत्रिमरीत्या घातला जातो तेव्हा अशा प्राण्यांना ‘ट्रान्सजेनिक’ प्राणी म्हटले जाते. अशा सगळ्या प्राण्यांचा आजोबा म्हणजे हा हार्वर्डचा उंदीर हा उंदीर बनवताना त्यात कॅन्सरसाठी कारणीभूत असलेले जीन (म्हणजे ओंकोजीन, ओंको = कॅन्सर) घालण्यात आले होते.. आणि त्यामुळे या उंदरात चटकन कॅन्सर ‘निर्माण’ करता येई. म्हणून हा ओंकोमाऊस. अशा प्रकारे कॅन्सर घडवून आणलेले हे उंदीर मग कॅन्सरवरील औषधांच्या चाचण्यांसाठी अतिशय उपयुक्तठरत. हार्वर्डच्या शास्त्रज्ञांनी अशा या ‘उत्पादित’ उंदरांवर युरोप, अमेरिका, कॅनडा व अन्य अनेक देशांत पेटंट फाईल केले. एव्हाना सूक्ष्मजीवांवर पेटंट्स देशोदेशी मिळू लागलीच होती, पण उंदरासारख्या सस्तन सजीवावर फाईल करण्यात आलेले हे पेटंट परत एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले.. तेही वेगवेगळ्या कारणांसाठी. पहिले कारण अर्थातच हे की, पेटंट मिळण्याचे सगळे निकष पुरे करीत असले तरी अशा उंदरासारख्या सस्तन सजीवावर मक्तेदारी द्यावी का हा उंदीर बनवताना त्यात कॅन्सरसाठी कारणीभूत असलेले जीन (म्हणजे ओंकोजीन, ओंको = कॅन्सर) घालण्यात आले होते.. आणि त्यामुळे या उंदरात चटकन कॅन्सर ‘निर्माण’ करता येई. म्हणून हा ओंकोमाऊस. अशा प्रकारे कॅन्सर घडवून आणलेले हे उंदीर मग कॅन्सरवरील औषधांच्या चाचण्यांसाठी अतिशय उपयुक्तठरत. हार्वर्डच्या शास्त्रज्ञांनी अशा या ‘उत्पादित’ उंदरांवर युरोप, अमेरिका, कॅनडा व अन्य अनेक देशांत पेटंट फाईल केले. एव्हाना सूक्ष्मजीवांवर पेटंट्स देशोदेशी मिळू लागलीच होती, पण उंदरासारख्या सस्तन सजीवावर फाईल करण्यात आलेले हे पेटंट परत एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले.. तेही वेगवेगळ्या कारणांसाठी. पहिले कारण अर्थातच हे की, पेटंट मिळण्याचे सगळे निकष पुरे करीत असले तरी अशा उंदरासारख्या सस्तन सजीवावर मक्तेदारी द्यावी का आणि वादाचा दुसरा मुद्दा होता नतिकतेशी संबंधित- ट्रान्सजेनिक प्राण्यांना हे केल्याने जो शारीरिक छळ होईल त्याचे काय आणि वादाचा दुसरा मुद्दा होता नतिकतेशी संबंधित- ट्रान्सजेनिक प्राण्यांना हे केल्याने जो शारीरिक छळ होईल त्याचे काय कॅन्सर मुद्दाम घडवून आणणे आणि मग त्यावरील औषधांच्या चाचण्या करणे नतिकतेला धरून आहे का कॅन्सर मुद्दाम घडवून आणणे आणि मग त्यावरील औषधांच्या चाचण्या करणे नतिकतेला धरून आहे का आणि नसेल तर नतिकतेच्या आधारावर पेटंट देणे नाकारले जावे का\nचक्रवर्ती खटल्याचा आधार घेऊन अमेरिके�� या उंदरावर पेटंट देण्यात आले. माणसाने ‘उत्पादित केलेली वस्तू’ या आधारावर हे पेटंट दिले गेले. युरोपियन पेटंट ऑफिसने मात्र यावर फार वष्रे विविध पातळ्यांवर ऊहापोह केला. ‘युरोपियन युनियन’च्या पेटंट नियमावलीनुसार ‘प्राण्यांच्या प्रजाती व विशेषत: प्राण्यांच्या निर्मितीसाठी वापरल्या जाणाऱ्या जैविक प्रक्रियांवर पेटंट दिले जाऊ नये’ असा नियम होता; पण हार्वर्ड उंदीर हा प्राण्यांची प्रजाती नव्हे असे न्यायालयाने ठरविले. ‘जी पेटंट्स दिल्यामुळे समाजाची नीतिमत्ता धोक्यात येईल अशा गोष्टींवर पेटंट दिले जाऊ नये’ असाही एक नियम होता, पण उंदराला सहन करावा लागणारा त्रास आणि त्यामुळे होणारे मानवजातीचे वैद्यकीय क्षेत्रातील फायदे यांची तुलना केली तर फायदे फार जास्त आहेत आणि म्हणून नीतिमत्तेच्या कल्पना बाजूला ठेवायला हरकत नाही असे ठरवले गेले.. आणि शेवटी हे पेटंट युरोपातही देण्यात आले. कॅनडामध्ये मात्र ‘उत्पादन हे निर्जीव गोष्टींचे करतात, सजीवांचे नव्हे’ असे न्यायालय म्हणाले आणि शेवटी या उंदरावर पेटंट नाकारण्यात आले.\nसजीवांवर पेटंट्स देण्यात येऊ नयेत, असा नियम सरसकट सर्व देशांच्या पेटंट कायद्यात आहेच, पण तरी या सजीवांना पेटंट देण्यात आली. पेटंट कायद्याची निर्मिती झाली तेव्हा जैविक तंत्रज्ञान भविष्यात केवढी प्रगती करणार आहे आणि त्यामुळे सजीव बनवता येणार आहेत, हे कुठे माहिती होते ते माहीत नव्हते म्हणून तर ही अट घालण्यात आली होती. ही प्रगती होत गेली तसतसा याकडे पाहण्याचा पेटंट कार्यालयांचा आणि न्यायालयांचा दृष्टिकोण उत्क्रांत होत गेला. कुणी सांगावे.. काही वर्षांनंतर प्रयोगशाळेत माणसांची मुले बनवून देण्याचे कारखाने असतील.. आणि खेळाडू, कलाकार, राजकारणी मुले बनवून देणाऱ्या वेगवेगळ्या कंपन्या असतील.. मग तेव्हा, ‘चंदा है तू मेरा सूरज है तू’ म्हणण्याऐवजी आया आपापल्या बाळांना झोपवताना ‘पेटंट है तू मेरा ट्रेडमार्क है तू’ असे गाणे म्हणत असतील\n* लेखिका औषध निर्माण शास्त्राच्या प्राध्यापिका असून बौद्धिक संपदा कायद्यातील पदवीधर व पेटंट सल्लागार आहेत.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nआसाराम बापू निर्दोष, ईश्वराने त्याना दोषमुक्त करावे ही इच्छा-साध्वी प्रज्ञा\nपाकिस्तानी क्रिकेटपटू 'संस्कारी' झाले तरच त्यांच्याशी खेळू, बीसीसीआयचा टोला\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n'वॉन्टेड' आरोपी शेजारी उभा होता, पोलीस पोस्टर लावत बसले\n'आमच्या घरात मुली आहेत, काँग्रेसला येण्यास सक्त मनाई आहे'\nलग्नाच्या दुसऱ्या दिवशीच मित्रांसोबत मिळून पत्नीवर सामूहिक बलात्कार\nसाधा धक्का लागला म्हणून ट्रेनखाली दिलं ढकलून, महिला प्रवाशाला अटक\nआज इंदिरा गांधी असत्या तर मी काँग्रेसमध्ये असतो-शत्रुघ्न सिन्हा\nकोरेगाव भीमा हिंसाचाराशी आंबेडकरी आणि हिंदुत्त्ववादी संघटनांचा संबंध नाही, सत्यशोधन समितीचा अहवाल\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nमुन्ना यादवला सर्वोच्च न्यायालयातून तात्पुरता जामीन\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nमहापालिकेच्या ३४ मराठी शाळा बंद\nजिल्ह्य़ात ६८ अपघात स्थळे\nकर्नाक पूल पाडण्यास उच्च न्यायालयाचा हिरवा कंदील\nनेहरू विज्ञान केंद्रातील ‘दि एनर्जी बॉल’ नव्या ढंगात\n‘फटका चोरां’ची दहशत कायम\nवाढलेल्या तापमानात विजेविना घामाघूम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00423.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wordpress.org/themes/browse/new/", "date_download": "2018-04-24T18:14:02Z", "digest": "sha1:5RBDRX6FKB54LF47DCSBIASIZ65JSZS3", "length": 8250, "nlines": 257, "source_domain": "mr.wordpress.org", "title": "थीम निर्देशिका — मोफत वर्डप्रेस थीम — WordPress", "raw_content": "\nआपले थीम अपलोड करा\nTien Nguyen च्या सॊजन्यने\nCatch Themes च्या सॊजन्यने\nProsys Themes च्या सॊजन्यने\nWEN Themes च्या सॊजन्यने\nAmple Themes च्या सॊजन्यने\nAtlantis Themes च्या सॊजन्यने\nथीम आढळले नाही .भिन्न शोध घ्या.\n<# } #> अधिक माहिती\nह्या थीम ला आजून रेट दिले नाही\nटूलबार कडे स्किप करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00424.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "http://www.inmarathi.com/ten-best-guns-used-in-indian-army/", "date_download": "2018-04-24T18:23:51Z", "digest": "sha1:C4PHAUWCX43MUN3CVMYZ72NGV7L7ZDU5", "length": 16041, "nlines": 120, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "ह्या आहेत भारतीय सेनेत वापरल्या जाणाऱ्या सर्वोत्कृष्ठ दहा बंदुकी !", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nह्या आहेत भारतीय सेनेत वापरल्या जाणाऱ्या सर्वोत्कृष्ठ दहा बंदुकी \nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page\nभारतीय सेना ही जगातील चौथ्या क्रमांकाची सर्वात शक्तिशाली सेना आहे. त्यामुळे भारतीय सेनेजवळ अनेक अशी शस्त्रे आहेत जे शत्रूंशी दोन हात करण्यात जवानांना मदत करतात. जर शत्रूंनी आपल्या देशाच्या सुरक्षेला आव्हान दिले तर ह्याच शस्त्रांच्या आधारे आपले जवान त्यांना परास्त करतात. शस्त्रांमध्ये सर्वात महत्वाच्या म्हणजे बंदुका. आपल्या भातीय सेनेत अनेक प्रकारच्या बंदुकांचा वापर केला जातो.\n१. पिस्टल ऑटो 9 एमएम 1 ए :\nपिस्टल ऑटो 9एमएम भारतीय सेनेची एक स्टॅण्डर्ड गन आहे. ही भारतीय सेनेच्या सेन्ट्रल आर्म्ड पोलीस फोर्स आणि राज्य पोलीस ह्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर उपयोजिली जाते. ही एक रिकॉइल ऑपरेटेड, सेल्फ लोडिंग आणि सेमी ऑटोमॅटिक पिस्टल आहे. ह्यात 9×19 पॅराबेलम गोळ्यांचा वापर होतो. एकदा लोड केल्यानंतर ह्यातून १३ राउंड चालविता येतात.\n२. इनसास असॉल्ट रायफल :\nइनसास (इंडियन न्यू स्मॉल आर्म्स सिस्टम) स्टॅण्डर्ड रायफल भारती सेनेत मोठ्या प्रमाणात वापरली जाते. ही रायफल ऑर्डिनेंस फॅक्टरी तिरुचिलाप्पल्ली येथे बनविली जाते. पहिल्यांदा ह्या रायफलचा वापर १९९९ साली झालेल्या कारगिल युद्धात झाला होता. त्यावेळी ह्या रायफलवर खूप टीका देखील करण्यात आल्या. असे सांगितले गेले की ही रायफल नेहेमी जाम होऊन जाते आणि आपोआपच ऑटोमॅटिक मोडवर चालली जाते. ज्यानंतर ह्यामध्ये अनेक बदल करण्यात आले. पण आता ही रायफल लवकरच निवृत्त होणार आहे.\n३. एकेएम असॉल्ड रायफल :\nही रायफल एके -४७ चे अपडेटेड रूप आहे. ही एक सेमी ऑटोमॅटिक आणि फुल्ली ऑटोमॅटिक ह्या दोन्ही मोड मध्ये येते. ही प्रती मिनिट ६०० राउंड गोळ्या झाडण्याची क्षमता ठवते. एके ४७ सिरीजच्या बंदुका जगात सर्वात जास्त वापरल्या जातात. केवळ सेनाच नाही ह्या बंदुकी पॅरामिलिट्री फोर्स, गार्ड, घातक, बीएसएफ आणि एनएसजी मध्ये देखील वापरल्या जातात.\n४. एके-103 असॉल्ट रायफल :\nही रायफल एके -७४ चे विकसित रूप आहे. एके-१०३ रायफलला एखाद्या ग्रेनेड लॉन्चर सारखं देखील उपयोगात आणल्या जाऊ शकते. भारतीय सेने शिवाय ही रायफल पोलीस, पॅरामिलिट्री फोर्स आणि स्पेशल फोर्स वापरते.\n५. विध्वंसक अॅन्टी-मटेरियल रायफल :\nअॅन्टी-मटेरियल राइफल ऑर्डिनेंस फॅक्टरी तिरुचिल्लापली येथे बनविली जाते. ह्याचा वापर शत्रूंचे बंकर, गाड्या, रडार सिस्टिम, संचार उपकरण, इंधन साठविण्याचे ठिकाण इत्यादी नष्ट करण्यासाठी केला जातो. ह्याची रेंज १८०० मीटर एवढी आहे.\n६. ड्रॅग्नोव एसवीडी 59 स्नाइपर रायफल :\nही स्नाय्पर रायफल भारतीय सेनेचे प्रशिक्षित नेमबाज वापरतात. सोवियत येथे बनलेली ही रायफल पहिल्यांदा शीत युद्धा दरम्यान वापरात आणली गेली होती. ह्या रायफलमध्ये 7.62 × 54 मिमी काडतूस आणि एका वेगळ्या बॉक्समध्ये १० राउंड गोळ्या असतात ज्याची रेंज ही ८००-९०० मीटर आहे.\n७. आईएमआई गॅलिल 7.62 स्नाइपर रायफल :\nही रायफल इस्राइल मध्ये बनविली जाते. ह्यात 7.62×51 एमएम नाटो काडतूस आणि वेगळ्या बॉक्समध्ये २० राउंड गोळ्या असतात. ही रायफल २५ पेक्षा जास्त देशात वापरली जाते. तसेच भारतीय सेनेत या बंदुकीचा प्रामुख्याने वापर होतो.\n८. माउजर एसपी-66 स्नाइपर रायफल :\nही रायफल जर्मनीत बनविली जाते. ही सिविलीयन मॉडल 66 सुपर मॅच वर आधारित आहे, जी एक हिटिंग रायफल आहे. हिची रेंज ८०० मीटर एवढी आहे. ह्याचा वापर स्पेशल फोर्स आणि भारतीय सेना करते.\n९. एसएएफ कार्बाइन 2ए1 सब मशीनगन :\nही मशीनगन 1ए1 चा सायलेन्स्ड वर्जन आहे. म्हणजेच ह्यामध्ये सायलेन्सर लागलेलं आहे. ही मशीनगन कानपूर येथील ऑर्डिनेंस फॅक्ट्ररीत बनली आहे. ही मशीनगन एका मिनिटात १५० राउंड फायर करण्याची ताकद ठेवते. हिचा वापर मुख्यकरून स्पेशल फोर्सद्वारे आतंकवादी हल्ल्यांत केला जातो.\n१०. एनएसवी हेवी मशीनगन :\nसोवियत येथे डिझाईन केली गेलेली ही मशीनगन ऑर्डिनेंस फॅक्ट्ररी तिरुचिल्लापली येथे बनली आहे. ही अॅण्टी एयरक्राफ्ट गन म्हणून वापरली जाते. ही गन हवेत १५०० मीटर आणि जमिनीवर २००० मीटर पर्यंतचे ध्येय साधू शकते.\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page \n← ‘प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट’ चार्ली चाप्लीन जीवन प्रवास – भाग ४\nहस्तमैथुन : शाप की वरदान समज, गैरसमज आणि तथ्य →\nजमीन प्रकरणात भारतीय लष्कराला ५ लाखांचा गंडा\nजाणून घ्या १९६५ च्या भारत-पाक युद्धामागचे खरे कारण\nदेशासाठी काम करणाऱ्या या श्वानांना निवृत्तीनंतर ठार केले जाते, एका विशिष्ट कारणामुळे\nस्वत: च्या विचित्र नावामुळे त्याला मिळाली पोलिसाची नोकरी\n बुडू नये ह्यासाठी काय करावं : शास्त्रशुद्ध विमोचन आणि उपाय\n“बिझी जनरेशन” चं जीवन सुकर करणारे अभिनव start-ups\nकरोडो रुपयांना विकल्या गेलेल्या ह्या पेंटींग्ज पाहून हसावं की रडावं तेच कळत नाही\nमध्ययुगीन काळात मुस्लिमांना यवन किंवा म्लेंच्छ का म्हटले जायचे\nइज इट दि राईट चॉईस बेबी…”साहा”…\n…..आणि इंदिरा गांधीनी थेट पाकिस्तानचीच फाळणी केली\nपॅरा ऑलम्पिकमधील भारताचे ‘पदकवीर’\n‘हे’ पदार्थ फ्रीजमध्ये न ठेवलेत तरच उत्तम \nSkyDeck: Plane च्या टपावर बसून जगाचा हवाई view \nआता व्हॉट्सअप करणार तुमची ‘पोलखोल’..\nस्टेनलेस स्टील आणि स्टील यांच्यामध्ये काय फरक असतो \n भारतातील हे मंदिर ७ दिवस अगोदर देते पाऊस येण्याचे संकेत\nदहशतवादामुळे ही १० अत्यंत महत्वाची ऐतिहासिक स्थळं नष्ट होतायत\n“असा” कर्मभ्रष्ट झालेला ब्राह्मण तिन्ही लोकांत श्रेष्ठ ठरेल : जाऊ तुकोबांच्या गावा (५१)\nडिकोडिंग कार्ती चिदम्बरम प्रकरण : भ्रष्टाचाराचा जबरदस्त खेळ\nकुटुंबप्रमुखाचं असं ही आत्मवृत्त\nकाही रस्त्यांवर पांढरी पट्टी असते तर काहींवर पिवळी, असे का\n“उरी”वरील हल्ला : आपण ह्यातून कधी शिकणार\nभारताच्या राष्ट्रपतींना किती पगार मिळतो त्यांना कोणकोणत्या सुविधा मिळतात त्यांना कोणकोणत्या सुविधा मिळतात\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00428.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://yetaajaataa.blogspot.com/2012_01_01_archive.html", "date_download": "2018-04-24T18:26:35Z", "digest": "sha1:VWICGEIPRXJO3GXB4X5ISOL55EPGWYSC", "length": 8191, "nlines": 227, "source_domain": "yetaajaataa.blogspot.com", "title": "येता जाता: January 2012", "raw_content": "\n'तुष्की नागपुरी' च्या येताजाता ब्लाग वर आपले स्वागत आहे. या सर्व कविता सोबत दिलेल्या छायाचित्राच्या अनुषंगाने सुचलेल्या कविता आहेत. छायाचित्र डोळ्यासमोर आले त्या वेळेला काहीच न ठरवता जे लिहिल्या गेले त्या या कविता आहेत. सर्व छायाचित्र उपलब्ध करून देणाऱ्यांचा तुष्की नागपुरी मनःपूर्वक आभारी आहे.\nसोमवार, ९ जानेवारी, २०१२\n(छायाचित्र सौजन्य: वैभव )\nमन उमलू लागते, फुलते\nडोळे मिटताच अणुभवते मी\nतू औषध आहेस रे\n१० जानेवारी २०१२, ०१:००\nप्रेषक: Tushar Joshi वेळ १:०२ म.पू. कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतर पोस्ट्स जरा जुनी पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: पोस्ट (Atom)\nपाहिले होते तुला मी\nतुझे नाव मनात येताच\nअनुवाद - मराठी कविता का हिंदी अनुवाद\nशब्द चित्र - हि��दी कविताएँ\nदीप्ती सूर्वे जाधव (2)\nसावळ्या मुलीची गाणी (3)\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nसाधेसुधे थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00428.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/samorchyabakavrun-news/she-put-the-poor-on-the-agenda-indira-gandhi-1592027/", "date_download": "2018-04-24T18:24:59Z", "digest": "sha1:LIPBJ5KYUNTFEPU26TP7IOM42ESGJMLC", "length": 31812, "nlines": 251, "source_domain": "www.loksatta.com", "title": "She put the poor on the agenda Indira Gandhi | गरीबांना केंद्रस्थानी ठेवणारे नेतृत्व.. | Loksatta", "raw_content": "\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nघाऊक बाजारात दर घसरूनही साखर महागच\nपृथ्वीच्या तापमानात २०१० पासून सातत्याने वाढ\nब्रसेल्स गोळीबारातील आरोपी अब्देसलामला २० वर्षे तुरुंगवास\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\nगरीबांना केंद्रस्थानी ठेवणारे नेतृत्व..\nगरीबांना केंद्रस्थानी ठेवणारे नेतृत्व..\nगरिबी हटविण्याचा इंदिरा गांधी यांनी दिलेला नारा ही केवळ घोषणा नव्हती.\nगरिबी हटविण्याचा इंदिरा गांधी यांनी दिलेला नारा ही केवळ घोषणा नव्हती. राजकीय पाठिंबा मिळवण्याचा हेतू त्यामागे होता असे दिसते, पण गरिबीशी लढण्यासाठी सरकारने गरीबांना साथ द्यावी, इतके शहाणपण ठेवून एक ठोस\nकृती-कार्यक्रम इंदिरा गांधी यांनी आखला. तोच पुढल्या काळातील २०-कलमी कार्यक्रम, जो दारिद्रय़-निर्मूलन हे उद्दिष्ट ठेवणाऱ्या प्रत्येक सरकारला मार्गदर्शक ठरला.. पण सध्या आपले लक्ष कुठे आहे\nराष्ट्रीय आणि सरकारी स्तरावरील कोणत्याही कार्यक्रमाविना १९ नोव्हेंबर २०१७ हा दिवस आला आणि गेला. आपण आपल्या इतिहासाकडे कसे पाहातो, याचे शोचनीय प्रतिबिंब या घडामोडीतून दिसले. सरकारने नेहमीच पक्षनिरपेक्ष असायला हवे, या गृहीतकावरील मूक टिप्पणी त्या घडामोडीतून ऐकू आली. शरम वाटावी, असेच १९ नोव्हेंबर २०१७ चे ते प्रतिबिंब आणि ती टिप्पणी होती.\nतो दिवस इंदिरा गांधी यांचा १०० वा जन्मदिन होता. भारताच्या तिसऱ्या आणि सहाव्या पंतप्रधान म्हणूनच केवळ नव्हे, तर अनेकांचे लाडके आणि अनेकांचा टीकाविषय असलेले असे त्यांचे नेतृत्व होते आणि त्यांच्याकडे त्यांच्या हयातीत कधीही दुर्लक्ष करता येणे अशक्यच, असे त्यांचे व्यक्तिमत्व होते.\nप्रत्येक पंतप्रधानांना काही बाबतींत यश मिळते, काही बाबींत अपयश पत्करावे लागते. या यश-अपयशांचे मूल्यमापन त्या-त्या काळाच्या चौकटीत, म्हणजे त्या वेळी देशापुढील आणि पर्यायाने पंतप्रधा��ांपुढील आव्हाने काय होती हे लक्षात घेऊन झाले पाहिजे. इंदिरा गांधी जेव्हा १९६६ साली पंतप्रधान झाल्या त्या वेळी..\n'वॉन्टेड' आरोपी शेजारी उभा होता, पोलीस पोस्टर लावत बसले\n'आमच्या घरात मुली आहेत, काँग्रेसला येण्यास सक्त मनाई आहे'\nलग्नाच्या दुसऱ्या दिवशीच मित्रांसोबत मिळून पत्नीवर सामूहिक बलात्कार\nसाधा धक्का लागला म्हणून ट्रेनखाली दिलं ढकलून, महिला प्रवाशाला अटक\nआज इंदिरा गांधी असत्या तर मी काँग्रेसमध्ये असतो-शत्रुघ्न सिन्हा\nकोरेगाव भीमा हिंसाचाराशी आंबेडकरी आणि हिंदुत्त्ववादी संघटनांचा संबंध नाही, सत्यशोधन समितीचा अहवाल\n– दोन युद्धांमुळे (१९६२ आणि १९६५) देशाच्या साधनसंपत्तीची हानी झाली होती;\n– देशात अन्नधान्याची तीव्र टंचाई होती आणि सारा देश ‘पी. एल. ४८०’ कलमाखाली मिळणाऱ्या परकीय (अमेरिकी) मदतीवर अवलंबून असल्याच्या धोकादायक स्थितीप्रत पोहोचला होता.\n– काँग्रेसची पक्षसंघटना कमकुवत- खिळखिळी झाली होती (आणि पुढल्या २४ महिन्यांत, आठ राज्यांतील निवडणुकांत पक्षाचा पराभव व्हायचा होता)\nलोकसभेच्या १९६७च्या निवडणुकीचा निकालही असमाधानकारकच लागल्यानंतर, गरीबांनी पक्षाकडे पाठ फिरवल्यामुळे ही वेळ आली आहे, हे तत्कालीन काँग्रेसनेत्यांपैकी इंदिरा गांधी यांनी ओळखले. गरीबांचा हा पाठिंबा काँग्रेसला परत मिळवावाच लागेल, हे त्यांनी जाणले. काँग्रेसची धोरणात्मक वाटचाल त्या वेळी समाजवादी मार्गावरून सुरू होती, तोच धागा पकडून इंदिरा गांधी यांनी एक ठोस कृतिकार्यक्रम आणला.\nइंदिरा गांधी यांनी काँग्रेस कार्यकारिणीकडे १०-कलमी कार्यक्रम पाठविला. त्यापैकी काही कलमे किंवा मुद्दे हे मुक्तव्यापारास प्राधान्य देणाऱ्या आजच्या अर्थव्यवस्थेशी जरूर फटकून आहेत, परंतु मला वाटते की त्या वेळी मात्र त्या मुद्दय़ांसहितचा हा कृतिकार्यक्रम राजकीयदृष्टय़ाच नव्हे तर आर्थिकदृष्टय़ाही योग्य होता. यापैकी काही मुद्दे तर आजही लागू पडतील असे आहेत. उदाहरणार्थ, लोकांच्या किमान गरजा भागविण्यासाठी तरतूद, ग्रामीण कार्य-प्रकल्प आणि जमीनधारणेत सुधारणा. राजकीय पक्षांच्या संवेदनांच्या परिघावरच फेकली गेलेल्या गरीब जनतेला या कृतीकार्यक्रमाने केंद्रस्थानी आणले होते.\nत्यानंतरच्या २० कलमी कार्यक्रमातून इंदिरा गांधी यांनी गरीबांचे अगदी दररोजचे मुद्दे प्राधान्यक्रमावर आणले. या कार्यक्रमा पिण्याचे पाणी, आरोग्यसेवा, शिक्षण, अनुसूचित जाती/जमातींना सामाजिक न्याय, महिलांसाठी संधी, पर्यावरण संरक्षण आदींचा समावेश होता. या २० कलमी कार्यक्रमाच्या अंगिकार दारिद्रय़-निर्मूलन हे उद्दिष्ट ठेवणाऱ्या प्रत्येक सरकारने पुढल्या काळातही केलेला दिसतो. सरकारी योजनांचे तपशील अनेकदा बदलले, पण कार्यक्रमाचा गाभा तोच राहिला.\nपरिघावर फेकले गेलेले गरीब\nइंदिरा गांधी यांनी गरिबीवर नियोजनपूर्वक केलेल्या या लक्ष्यभेदाची फळेही दिसू लागली होती. भारतातील गरीबांचे प्रमाण सन १९८४ पर्यंत दहा टक्क्यांनी घटून, (५४ टक्क्यांऐवजी) ४४ टक्क्यांवर आले. इंदिरा गांधी यांचे नेतृत्व हे ‘त्राते, दाते नेतृत्व’ आहे, यावर गरीबजनांचा विश्वास होता आणि आजही आहे. नंतरच्या काळात केवळ काँग्रेसच्या सरकारांनीच नव्हे तर राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या- अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील- सरकारनेही गरिबांना आपल्या कृतिकार्यक्रमाच्या केंद्रस्थानी ठेवले होते.\nहोते.. आता तसे नाही. उलट सध्याचे केंद्र सरकार आणि अनेक राज्यांतील सरकारे गरीबांना पुन्हा परिघाकडे ढकलून देण्याचेच काम करीत आहेत. सरकारच्या एकंदर खर्चापैकी आरोग्यसेवा आणि शिक्षण यांवरील तरतुदींचे प्रमाण आता कमी करण्यात आले आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय रोजागार हमी योजनेला ‘संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या अपयशाचे स्मारक’ ठरवून तिची खिल्ली उडवण्यात आली. शेतमालाच्या किमान आधारभूत किमतींमध्ये २०१४-१५ आणि २०१५-१६ या वर्षांत झालेली वाढ अत्यल्प असल्याने शेतकऱ्यांच्याही हालअपेष्टांत भरच पडली. लघु आणि मध्यम उद्योगांना बँककर्जे नाकारली जाण्याचे प्रकार सर्रास झाले. त्याहीपेक्षा, आपल्या देशात दर वर्षी नोकऱ्या शोधणाऱ्या युवकांची संख्या दर वर्षी १.२ कोटी इतक्या गतीने वाढत असूनही या बेरोजगार युवकांसाठी सरकारने नाव घेण्याजोगा एकही प्रयत्न केलेला दिसला नाही.\nगरीब कसे फसत जाताहेत\nगरीबांसाठी कृतिकार्यक्रम आणि त्याची अमलबजावणी यांची जागा आता चलाख घोषणांनी घेतलेली आहे. आपल्या देशातील शहरे ही जगण्यास कशीबशी योग्य असतानाही तथाकथित ‘स्मार्ट सिटी’ कार्यक्रमासाठी प्रचंड पैसा ओतला जातो आहे आणि त्याचा लाभही निवडक शहरांमधल्या अगदी थोडय़ांनाच होणार आहे, अख्ख्या शहराला नव्हे. गरीबांना रोजच्या लोकलगाडय़ा नीट चालणे अपेक्षित आहे, पूल जुने असू नयेत, ते पडू नयेत अशी अपेक्षा आहे; तर आम्ही मात्र १,००,००० कोटी रुपयांची उसनवारी कुठल्याशा एका ‘बुलेट ट्रेन’ साठी खर्च करणार आहोत.\n‘कॅशलेस’ किंवा ‘रोकडरहित अर्थव्यवस्थे’च्या बेभरवशी स्वप्नाचा आम्ही पाठलाग करणार आणि त्यासाठी देशात असलेल्या रोख रकमेपैकी ८६ टक्के रोकड रद्द करणार.. आणि त्यापायी लाखो लोकांना झालेला त्रास, त्यांच्या कौटुंबिक स्वप्नांची झालेली पडझड आणि ठाण मांडलेले दारिद्रय़ यांकडे मात्र आम्ही निष्ठुरपणे दुर्लक्ष करणार, असे सध्या चाललेले आहे. स्टार्ट-अप इंडिया, स्टँड-अप इंडिया म्हणायचे आणि प्रत्यक्षात हजारो छोटे उद्योग मरू घातलेले आहेत, त्यामुळे त्या अतिलघु उद्योगांतील सहस्रावधी रोजगार नाहीसे होणार आहेत, याकडे धृतराष्ट्रासारखे पाहायचे, असेही सुरू आहे.\nदिवाळखोरीचा कायदा किंवा दिवाळखोरी संहिता आणण्यासाठी अगदी वज्रमूठ करायची आणि ‘राष्ट्रीय अन्नसुरक्षा कायदा’ या संमत झालेल्या कायद्याला मात्र कचऱ्याच्या डब्यात टाकायचे, असेही चालू आहे. ‘स्वस्थ जीवन के लिए योग’ म्हणत योगाच्या प्रचारासाठी कोटय़वधी रुपयांचा खर्च आम्ही करणार पण असहाय वृद्धांना अवघ्या एक हजार रुपयांचे निवृत्तीवेतनसुद्धा नाकारणार, असला प्रकार सध्या घडतो आहे (एकटय़ा तमिळनाडू राज्यात निर्वाहवेतनासाठी आलेले २७,०६,७५८ अर्ज धूळ खात पडलेले आहेत, कारण सरकारचे म्हणणे असे की ‘पैसा नाही’).\n‘मूडीज’कडून शाबासकी, ‘प्यू रीसर्च’कडून वाहवा, ‘जागतिक बँके’कडून पाठीवर थाप यांचा हव्यास असल्यास गरीबांचे स्थानच ते काय ‘व्यापारसुलभते’च्या यादीत १०० वा क्रमांक ही समाधानाची बाब जरूर आहे पण भूक-निर्देशांकाच्या यादीतील १०० वा क्रमांक ही शरमेची बाब असायला हवी.\nभारतातील २२ टक्के जनता अद्याप गरीब आहे, दारिद्रय़रेषेखाली आयुष्य कंठते आहे आणि वास्तविक, सन्मानाने जगण्याचा अधिकार हा या २२ टक्क्यांनाही आहेच, याचा विसर या देशातील लोकांनी कोणत्याही सरकारला पडू देऊ नये. हे सत्य इंदिरा गांधी यांनी जाणले होते. केवळ जाणलेच नव्हते आयुष्यभर त्या सत्याचा पुरस्कार त्यांनी केला होता.\nलेखक भारताचे माजी अर्थमंत्री आहेत.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nआसाराम बापू निर्दोष, ईश्वराने त्याना दोषमुक्त करावे ही इच्छा-साध्वी प्रज्ञा\nपाकिस्तानी क्रिकेटपटू 'संस्कारी' झाले तरच त्यांच्याशी खेळू, बीसीसीआयचा टोला\nया ‘पी. एल. ४८०’ मधूनच अत्यंत विषारी जमिनीला नापीक करणारे काँग्रेस गवत आपल्या इथे पाठवण्यात आले\nगरीबी हटाओ फक्त घोषणाच उरली, गरीब मात्र हटला, मनमोहनसिंग यान्नी खुली अर्थव्यवस्था आणली आणि मोदीनी ती पुढे अधिक गतीमान केली आणि गरीब गरीबच राहीला .\n अरे अशी व्यक्तिपूजा करून तुझ्या सारखा भ्रष्ट माणूस मोठा झाला. देशाची अधोगती करण्याचे पूर्ण क्रेडिट तुमच्या काँग्रेसचे आहे. तुझे लेख फक्त काँग्रेससत्ता नावाच्या दैनिकात येतात. तू माजी अर्थमंत्री आहेस असे सांगावे लागते. आता तुझी ओळख सध्याचे भ्रष्ट नेते अशी आहे. नेतेगिरी तर कशी कि महाराष्ट्रात तुला सीट देतात. तामिळनाडूत तुला जोड्यांची मारतात.\nइतक्या सगळ्या वाईट गोष्टी गेल्या २-३ वर्षात घडल्या. फारच ' े दिन' आले म्हणायचे. दुधा मधाच्या नद्या मी २०१४ पर्यंत पहिल्या आहेत. नंतर त्या आटल्या. लेखकाच्या दुख्खात मी भागी आहे.\nभूक-निर्देशांकाच्या यादीतील १०० वा क्रमांक ही शरमेची बाब असायला हवी. खरी तर हि शरम तुम्हाला यायला हवी.निर्लज्यपणा कोळून पिलेल्यांकडून अपेक्षा काय करणार.काही वर्षे झाल्यानंतर लिहा काँग्रेसने जे लाखो करोडो घोटाळे केले त्याचा भ्रष्टाचार करणे हा उद्धेश नव्हता तर त्यातील वंचित घटकाला त्वरित लाभ मिळून देण्याचा उद्धेश होता.भारतातील २२ टक्के जनता अद्याप गरीब आहे, दारिद्रय़रेषेखाली आयुष्य कंठते आहे याला १०० टक्के तुमच्यासारखे भ्रष्टाचारी काँग्रेसवाले जबाबदार आहेत.अश्या लेखणी ने जे स्मृतीत गेले ते पुन्हा आठवणीत आणून एकप्रकारे स्वतःच्याच पक्षाला बदनाम व हानी पोहचण्यासारखे आहे. अफजल गुरूला योग्य न्याय मिळाला नाही म्हणून ताळतंत्र सोडलेल्यानी गरीबाचा कैवार घेऊन राजकीय हेतूने सरकारवर टीका जरूर करावी पण जनतेला भ्रमित करू नये.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n'वॉन्टेड' आरोपी शेजारी उभा होता, पोलीस पोस्टर लावत बसले\n'आमच्या घरात मुली आहेत, काँग्रेसला येण्यास सक्त मनाई आहे'\nलग्नाच्या दुसऱ्या दिवशीच मित्रांसोबत मिळून पत्नीवर सामूहिक बलात्कार\nसाधा धक्का लागला म्हणून ट्रेनखाली दिलं ढकलून, महिला प्रवाशाला अटक\nआज इंदिरा गांधी असत्या तर म�� काँग्रेसमध्ये असतो-शत्रुघ्न सिन्हा\nकोरेगाव भीमा हिंसाचाराशी आंबेडकरी आणि हिंदुत्त्ववादी संघटनांचा संबंध नाही, सत्यशोधन समितीचा अहवाल\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nमुन्ना यादवला सर्वोच्च न्यायालयातून तात्पुरता जामीन\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nमहापालिकेच्या ३४ मराठी शाळा बंद\nजिल्ह्य़ात ६८ अपघात स्थळे\nकर्नाक पूल पाडण्यास उच्च न्यायालयाचा हिरवा कंदील\nनेहरू विज्ञान केंद्रातील ‘दि एनर्जी बॉल’ नव्या ढंगात\n‘फटका चोरां’ची दहशत कायम\nवाढलेल्या तापमानात विजेविना घामाघूम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00428.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://vastuclass.blogspot.com/2009/11/blog-post_07.html", "date_download": "2018-04-24T18:14:30Z", "digest": "sha1:F26Z4HYBOEYXTJIIA7EL5Q5JAIOSOXZ3", "length": 11584, "nlines": 72, "source_domain": "vastuclass.blogspot.com", "title": "वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र मार्गदर्शक शिकवणी वर्ग ( VASTU & ASTRO CLASS ): ३० दिवसात दोन वेळा आपल्याला साडेसाती येते त्याला काय म्हणतात?", "raw_content": "वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र मार्गदर्शक शिकवणी वर्ग ( VASTU & ASTRO CLASS )\nविद्वत्वं च नृपत्वं च नैव तुल्यं कदाचन् | स्वदेशे पूज्यते राजा विद्वान सर्वत्र पूज्यते || Don't judge yourself at all; accept yourself and move on from there. तुम्ही स्वयंदिप व्हा \nशनिवार, ७ नोव्हेंबर, २००९\n३० दिवसात दोन वेळा आपल्याला साडेसाती येते त्याला काय म्हणतात\nर्वग क्रंमाक तीन:- अश्विनी नक्षत्र\nकुंडलीशास्त्रात गोचर ग्रहांचा जसा आपण विचार करतो तसा गोचर नक्षत्राचा विचार करुन जर जातकास सल्ला का देऊ नये साडेसाती आपण चंद्र-शनी भ्रमणाचा विचार करतो. पण ३० दिवसात दोनदा आपल्याला साडेसाती येते त्याला काय म्हणतात साडेसाती आपण चंद्र-शनी भ्रमणाचा विचार करतो. पण ३० दिवसात दोनदा आपल्याला साडेसाती येते त्याला काय म्हणतात हा विषय सष्टकरुन सांगण्यास बराच अवकाश आहे. फ़क्त शनि मंगळ ज्या स्थानात असतात त्या स्थानाची फ़ळे देताना विरुध घटना का घडतात\nआकाशात २७ नक्षत्र भ्रमणाचा मार्ग ठरलेला आहे.\nउदा. मूळ नक्षत्रास सर्वजण घाबरतात, पण ह्या नक्षत्��ाचे काही चांगले परिणाम आहेत. हे नक्षत्र फ़ाल्गुन, जेष्ठ, वैशाख, मार्गशिर्ष ह्या वेळी पाताळी असते. आषाढ, अश्विन, माघ, भाद्रपद ह्या वेळी स्वर्गी असते. श्रावण कार्तिक, चैत्र, पौष ह्या वेळी नक्षत्र मृत्यूलोकी असते. त्या प्रमाणे प्रत्येक नक्षत्र डोक्यावरती, पायाखाली, उजव्याबाजूस, डाव्याबाजूस असल्याने आपणास वेगवेगळी फ़ळे देताना दिसतात.\nज्या जातकाची जी दशा चालु असते त्या प्रमाणे त्या जातकास फ़ळे मिळतात, जरा दशा बद्दल झाला म्हणजे कळेल. दिलेल्या फ़ळाचे कसे विपरीत परिणाम होतात ते. नक्षत्राचे किती महत्व असते ते तुम्हीच स्वतावर प्रयोग करुन बघा. आपल्या जन्मपत्रिकेत ताराचक्र ते कसे बघायाचे ते आज पर्यत काही ज्योतिष मंडळी आपल्या जातकास सांगत नाही ह्याचा जर उपयोग आपल्या दैनदिनी जिवनात केल्यास कसा चागला परिणाम साधता येतो ते बघा. उदा. श्रीमती सोनिया गांधी चे ताराचक्र आपणास दिले आहे. (नक्षत्राचा समाप्ती काळ प्रत्येक दिनदर्शिकेत तसेच काही वर्तमान पत्रात आपणास मिळेल).\nताराचक्राची सुरुवात आपल्या जन्मनक्षत्रापासुन होते. १. उत्पत्तीकारक २. संपत्तीकारक ३. विपत संकटदायक ४. शुभकारक ५. अशुभ ६. साधक, ७. वधकारक ८ मित्रता दर्शक, ९. परम मैत्री ह्या प्रमाणे प्रत्येक घरात तीन नक्षत्रे ज्याचे स्वामी एक आहे असे येतात. यातील ३,५,७ या घरातील नक्षत्रात कोणताही निर्णय घेताना विचार पुर्वक निर्णय घ्यावा.\nउदा. कार्यालयातिल एकद्या प्रश्नाला उत्तर देऊद्या. कोणताही विषय समाप्त करावयाचा असेल तर या दिवशी आपण पत्र देऊन बघा, त्याचा योग्य परिणाम आपणास मिळेल. व काही वाद न होता केस सामोपचार किंवा ती केस बंद केली जाईल. पण ह्याच बरोबर आपली दशा व ग्रह पाठबळ सुध्दा महत्वाचे आहे. (पण या शास्त्राच्या मते वध नक्षत्राच्या दिवशी आपणास कमीत कमी ९०% फ़ळे आपल्या बाजुनी मिळतात.)\nअश्विनी नक्षत्र आज आपल्या पुर्व ईशान्य दिशेकडे आहे. श्री सचिन पिळणकर ह्याच्या लेखातील माहीती व काही फ़ोटो आपणास देत आहे त्याचा अभ्यास करावा.\nat ११/०७/२००९ ०८:१०:०० म.उ.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nआमच्याशी संपर्क साधतांना खालील गोष्टी पाळा:-\n१) पत्रात तुमचा भ्रमणध्वनीक्रमांक न विसरता लिहा. तो नसल्यास पत्राची दखल घेतली जाणा��� नाही. ( vastuclass@gmail.com )\n२) तुमचा प्रश्न मोजक्या शब्दात आणि स्पष्टपणे लिहा.\nराजीव उपाध्ये यांची चिन्तनिका\nअधिजनुकशास्त्र - एक गैरसोईचे विज्ञान\nवास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्र मार्गदर्शन शिकवणी वर्ग\nगेल्या १८ ते २० वर्षे ज्योतिषशास्त्रा आणि वास्तुशास्त्राचा अभ्यास करीत आहे. मला जे काही श्री स्वामी कृपा प्रसादा मुळे प्राप्त झाले आहे ते समाज उपयोगा करता समाजाला देण्यास मी सदैव तप्तरं असेन. पारंपारीक वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, सर्वोतोभद्र चक्र, नक्षत्र ज्योतिषशास्त्र, इत्यादि वर संशोधन केले आहे. विरार येथे वास्तुमार्गदर्शन शिकवणी वर्ग सुरु केले आहेत, पण ज्यांना याचा लाभ घेता येत नाही, त्यांच्यासाठी आता संगणकाच्या माध्यमातुन( Inter Web Blogger ) शिकवणी वर्ग घेण्याचा प्रयत्न केला आहे. संजीव आणि परिवार.\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nश्री विष्णुपुजन व शिवरुद फ़ोटो\nकुंडलीत कोठेही मंगळ व शनिची एकत्र पणाने संचार म्हण...\n३० दिवसात दोन वेळा आपल्याला साडेसाती येते त्याला ...\nराहु केतु मुळे सप्तमस्थान अथवा चंद्र बिघाडला असल्य...\nवास्तुशास्त्राला कोणत्या भारतीय ग्रंथांचा आधार आहे...\nग्रहांच्या परिभ्रमण पध्दतिचा अभ्यास\nसाधेसुधे थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00429.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/krida/saina-11152", "date_download": "2018-04-24T18:39:21Z", "digest": "sha1:AHI2DJ6GBLKSCAZFQGLH3P2MUNXJCEQK", "length": 13141, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "saina साईना भेदू शकते चिनी भिंत - गोपीचंद | eSakal", "raw_content": "\nसाईना भेदू शकते चिनी भिंत - गोपीचंद\nगुरुवार, 21 जुलै 2016\nनवी दिल्ली - ‘साईना नेहवाल सर्वोत्तम फॉर्ममध्ये नसली तरी ती चिनी प्रतिस्पर्ध्यांची भिंत भेदू शकते आणि लंडन ऑलिंपिकपेक्षा सरस कामगिरी करू शकते,’ असा विश्‍वास बॅडमिंटन संघाचे मुख्य प्रशिक्षक पी. गोपीचंद यांनी व्यक्त केला.\nनवी दिल्ली - ‘साईना नेहवाल सर्वोत्तम फॉर्ममध्ये नसली तरी ती चिनी प्रतिस्पर्ध्यांची भिंत भेदू शकते आणि लंडन ऑलिंपिकपेक्षा सरस कामगिरी करू शकते,’ असा विश्‍वास बॅडमिंटन संघाचे मुख्य प्रशिक्षक पी. गोपीचंद यांनी व्यक्त केला.\nअर्जुन आणि द्रोणाचार्य अशा दोन्ही पुरस्कारांचे मानकरी असलेले ४२ वर्षांचे गोपीचंद एका कार्यक्रमासाठी येथे आले होते. त्यांनी साईनाच्या ऑस्ट्रेलियन ओपनमधील कामगिरीचा उल्लेख केला. याप्रसंगी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केले. ड्रॉविषयी ते म्हणाले की, ‘खेळाडू पदकाच्या निर्धाराने खेळत असेल तर ड्रॉमुळे फरक पडत नाही. दडपणाखाली सलग दोन सामने निर्णायक ठरतील. सुरवातीला किंवा उपांत्यपूर्व फेरीत एखादा सामना खराब ठरू शकतो. त्यामुळे मला ड्रॉची फार चिंता वाटत नाही. तयारी चांगली सुरू असल्याची मला कल्पना आहे.’ ड्रॉ २६ जुलै रोजी जाहीर होईल. सिंधू आणि श्रीकांत यांची यंदाच्या मोसमात चांगली कामगिरी झालेली नाही. याविषयी ते म्हणाले की, ‘ऑलिंपिक पात्रतेच्या भरगच्च वेळापत्रकामुळे हा परिणाम झाला. तुम्हाला खेळातील चुका दुरुस्त करायला वेळच मिळत नाही. पात्रतेसाठी मागील मोसमात कमावलेले गुण राखणे महत्त्वाचे असते. पात्रता गाठल्यानंतर श्रीकांत एकच स्पर्धा खेळला असून त्याने उपांत्य फेरी गाठली आहे. सिंधू कसून सराव करीत आहे. पूर्वी तिने जागतिक, आशियाई अशा स्पर्धांत यश मिळविले आहे. यामुळे मला तिच्याकडून आशा आहेत.’\nऑलिंपिकमध्ये काहीही घडल्याचे मी पाहिले आहे. १६ खेळाडूंचा ड्रॉ छोटा असतो. त्यातील २-३ खंडीय प्रतिस्पर्धी असतात. ते फारसे अनुभवी नसतात. त्यामुळे एका फेरीत जरी तुम्ही चांगला खेळ केला तरी पदकाची संधी निर्माण होते. कोणताही खेळाडू कच खाऊ शकतो. त्यामुळे तुम्ही सकारात्मक मनोधैर्य ठेवणे आणि छोट्याशा संधीचा फायदा घेणे महत्त्वाचे असते.\n- गोपीचंद, राष्ट्रीय बॅडमिंटन प्रशिक्षक\nश्री विठ्ठलाच्या दर्शनाची आषाढीपूर्वी टोकन पध्दत\nपंढरपूर ः श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी भाविकांना तासन्‌तास दर्शन रांगेत उभा रहावे लागू नये यासाठी तिरुपतीच्या धर्तीवर टोकन व्यवस्था (ऍक्‍सेस कार्ड)...\nवाहन चालवताना संवेदनशिलता, नियमावली आणि सुरक्षितता राखा\nपाली (रायगड) : पनवेल येथील अमिटी विद्यापिठाच्या लिबरल आर्ट विभाग आणि युनायटेड मुंबई विभाग या संस्थेच्या संयुक्त विद्यमाने रस्ते...\nप्रधानमंत्री उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांनी गॅस जोडणी करावी - सोनटक्के\nभिगवण (पुणे) : केंद्र शासनाच्या माध्यमातुन प्रत्येक घरामध्ये गॅस पोचविण्याची योजना आहे. आर्थिक कारणांमुळे कोणीही गॅस जोडणीपासुन वंचित राहु नये यासाठी...\nगीता भोईर यांना अंगणवाडी सेवेतील 'उत्कृष्ट कार्य पुरस्कार'\nपाली (रायगड) : सुधागड तालुक्यातील राबगाव ग्रामपंचायत हद्दीतील गावठेवाडी येथील अंगणवाडी सेव���का गीता वसंत भोईर यांना या वर्षाचा अंगणवाडी सेवेतील...\nक्रिकेट विश्वातील बादशाह सचिनचा प्रवास सदा अजरामर...\nक्रिकेट विश्वात सचिन तेंडूलकर हे नाव अजरामर आहे. या मास्टर ब्लास्टरचा आज 45 वा वाढदिवस आहे. सचिन क्रिकेटमधून जरी निवृत्त झाला असला तरी त्याच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00430.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/e-edit-news/a-helicopter-carrying-a-group-of-vaishno-devi-pilgrims-crashed-at-katra-in-jammu-1163146/", "date_download": "2018-04-24T18:29:09Z", "digest": "sha1:LKV4VKM5XDDP24V22ZP2JGSRJNTA2KHK", "length": 14860, "nlines": 202, "source_domain": "www.loksatta.com", "title": "हवी आश्वस्त सुरक्षितता! | Loksatta", "raw_content": "\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nघाऊक बाजारात दर घसरूनही साखर महागच\nपृथ्वीच्या तापमानात २०१० पासून सातत्याने वाढ\nब्रसेल्स गोळीबारातील आरोपी अब्देसलामला २० वर्षे तुरुंगवास\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\nप्रवास सुरू होतानाच सोमवारी सात जणांच्या आयुष्याचा प्रवास दुर्दैवी रीतीने संपला.\nजम्मू तील संजीछत ते वैष्णोदेवी मंदिराचा सुमारे १२ हवाई किलोमीटरच्या या प्रवासास जेमतेम सात मिनिटे पुरतात. पण या सात मिनिटांचा प्रवास सुरू होतानाच सोमवारी सात जणांच्या आयुष्याचा प्रवास दुर्दैवी रीतीने संपला.\nदेशाच्या कानाकोपऱ्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या वैष्णोदेवीच्या दर्शनाचा मार्ग खडतर असला तरी देवदर्शनातून मोक्षप्राप्तीची आस असलेल्या प्रत्येकासच आयुष्यात एकदा तरी वैष्णोदेवीचे दर्शन घ्यावे असा ध्यास असतो. सहाजिकच, हिमालयातील दुर्गम अशा त्रिकुटा पर्वतराजीत असलेल्या वैष्णोदेवीच्या वाटेवर हजारो यात्रेकरूंची रीघ असते. त्यामुळेच यात्रेकरूंची सुरक्षितता आणि परिसराच्या पर्यावरणाचे जतन या मुद्द्यांचा एक सुप्त संघर्ष गेल्या काही वर्षांपासून तेथे धुमसतो आहे. देवीच्या मंदिरापर्यंत पोहोचविणारा सोपा मार्ग ठरू शके�� अशा रोप वे ची संकल्पना अनेक वर्षे याच संघर्षात गुरफटलेली आहे. वैष्णोदेवी मंदिर व्यवस्थापनाने सुमारे पाच वर्षांपूर्वी रोप वेची कल्पना स्वीकारली असली, तरी हवेतून जाणाऱ्या या मार्गावरही या संघर्षाचे अडथळे उभे राहिलेच. भाविकांची व सामानाची नेआण करण्यासाठी वैष्णोदेवीच्या वाटेवर सुमारे वीस हजार घोडे, खेचरे व गाढवांची येजा सुरू असते. या प्राण्यांची योग्य देखभाल होत नसल्यामुळेही परिसराचे पर्यावरण बिघडत असल्याचा आक्षेप घेणारी एक याचिका गेल्याच महिन्यात न्यायालयासमोर आली आहे. अशा संघर्षातूनच, हेलिकॉप्टर सेवा हा एक पर्याय निर्माण झाला. जम्मू तील संजीछत ते वैष्णोदेवी मंदिराचा सुमारे १२ हवाई किलोमीटरच्या या प्रवासास जेमतेम सात मिनिटे पुरतात. पण या सात मिनिटांचा प्रवास सुरू होतानाच सोमवारी सात जणांच्या आयुष्याचा प्रवास दुर्दैवी रीतीने संपला. हा एक दु:खद अपघात होता हे खरे असले तरी त्यामुळे या संघर्षाची दुसरी, प्रवासी सुरक्षिततेची बाजू पुन्हा ऐरणीवर आली आहे. वैष्णोदेवीचा रोप वे प्रकल्प येत्या वर्षअखेरीस पूर्ण झाला, की दर तासाला ८०० भाविकांना मंदिरापर्यंत जाण्याचा खडतर मार्ग काहीसा सोपा होईल. पर्यावरण रक्षण ही मानवजातीच्या व निसर्ग, प्राणीमात्रांच्या जगण्याशी निगडीत गरज आहेच. सुरक्षिततेचेही तेच उद्दिष्ट असते. हेलिकॉप्टर अपघातासारख्या दुर्दैवी घटनांप्रमाणेच, या पर्वतराजीतील खडतर प्रवासातही संकटे दडलेली असतातच. त्यामुळे सुरक्षितता हेच सर्वोच्च प्राधान्य डोळ्यासमोर ठेवूनच वैष्णोदेवी व्यवस्थापनाला हा संघर्ष संपवावाच लागेल.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nगुरुपौर्णिमेनिमित्त नृसिंहवाडीत भाविकांची गर्दी\nमुंबई हल्ल्यासाठी पैसा पुरवणाऱ्यांचा काश्मिरातील व्यक्तीशी संबंध\nसीता गुंफाशी संबंधितांकडून भाविक, पोलिसांना धक्काबुक्की\nवैष्णोदेवी मंदिराच्या पायथ्याला हेलिकॉप्टर कोसळून सात ठार\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n'वॉन्टेड' आरोपी शेजारी उभा होता, पोलीस पोस्टर लावत बसले\n'आमच्या घरात मुली आहेत, काँग्रेसला येण्यास सक्त मनाई आहे'\nलग्नाच्या दुसऱ्या दिवशीच मित्रांसोबत मिळून पत्नीवर सामूहिक बलात्कार\nसाधा धक्का लागला म्हणून ट्रेनखाली दिलं ढकलून, महिला प्रवाशाला अटक\nआज इंदिरा ���ांधी असत्या तर मी काँग्रेसमध्ये असतो-शत्रुघ्न सिन्हा\nकोरेगाव भीमा हिंसाचाराशी आंबेडकरी आणि हिंदुत्त्ववादी संघटनांचा संबंध नाही, सत्यशोधन समितीचा अहवाल\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nमुन्ना यादवला सर्वोच्च न्यायालयातून तात्पुरता जामीन\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nमहापालिकेच्या ३४ मराठी शाळा बंद\nजिल्ह्य़ात ६८ अपघात स्थळे\nकर्नाक पूल पाडण्यास उच्च न्यायालयाचा हिरवा कंदील\nनेहरू विज्ञान केंद्रातील ‘दि एनर्जी बॉल’ नव्या ढंगात\n‘फटका चोरां’ची दहशत कायम\nवाढलेल्या तापमानात विजेविना घामाघूम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00430.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/kgtocollege-news/engineering-colleges-issue-2-1261828/", "date_download": "2018-04-24T18:14:43Z", "digest": "sha1:IESU5ELBW2LYV7655R7YFZHFPNC2HIVV", "length": 15230, "nlines": 205, "source_domain": "www.loksatta.com", "title": "तंत्रशिक्षण संचालनालयाकडून महाविद्यालयांच्या अडचणीत भर | Loksatta", "raw_content": "\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nघाऊक बाजारात दर घसरूनही साखर महागच\nपृथ्वीच्या तापमानात २०१० पासून सातत्याने वाढ\nब्रसेल्स गोळीबारातील आरोपी अब्देसलामला २० वर्षे तुरुंगवास\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\nके.जी. टू कॉलेज »\nतंत्रशिक्षण संचालनालयाकडून महाविद्यालयांच्या अडचणीत भर\nतंत्रशिक्षण संचालनालयाकडून महाविद्यालयांच्या अडचणीत भर\nअभियांत्रिकी प्रवेशासाठी टीएफडब्ल्यू (टय़ूशन फी वेवर) योजनेत विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो.\nपुरेसे विद्यार्थी नसतानाही टीएफडब्ल्यू कोटय़ातील विद्यार्थी\nविद्यार्थी मिळत नसल्यामुळे खर्च कसा भागवायचा या चिंतेत असलेल्या अभियांत्रिकी महाविद्यालयांचा ताण तंत्रशिक्षण संचालनालयाने अधिकच वाढवला आहे. पुरेसे विद्यार्थी मिळालेले नसतानाही शैक्षणिक शुल्क माफी मिळणाऱ्या कोटय़ातील (टीएफडब्ल्यू) विद्यार्थी विभागाने केंद्रीय प्रवेश फेरीतून महाविद्यालयाला दिले आहेत. त्यामुळे उत्पन्न नाहीच, अधिकचा खर्च अशी परिस्थिती काही महाविद्याल��ांवर आली आहे.\nअभियांत्रिकी प्रवेशासाठी टीएफडब्ल्यू (टय़ूशन फी वेवर) योजनेत विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. या कोटय़ात प्रवेश मिळणाऱ्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क महाविद्यालयांनी माफ करायचे असते. सहा लाख रुपयांखालील उत्पन्न आणि गुणवत्ता अशा निकषांवर या कोटय़ासाठी विद्यार्थ्यांची निवड केली जाते. महाविद्यालयाच्या एकूण प्रवेश क्षमतेच्या पाच टक्के प्रवेश या कोटय़ातील विद्यार्थ्यांना द्यायचे असतात. केंद्रीय प्रवेश प्रक्रियेच्या माध्यमातूनच महाविद्यालयांना या कोटय़ातील विद्यार्थी दिले जातात. नियमानुसार महाविद्यालयांतील ३० टक्के जागांवर प्रवेश झाले की मगच टीएफडब्ल्यू कोटय़ातील प्रवेशासाठी पात्र असलेले विद्यार्थी महाविद्यालयाला दिले जातात. मात्र यावर्षी पहिल्या प्रवेश फेरीत काही महाविद्यालयांचे प्रवेश तीस टक्क्य़ांपेक्षा कमी झालेले असतानाही त्यांना टीएफडब्ल्यू कोटय़ातील विद्यार्थी देण्यात आले आहेत, अशी तक्रार महाविद्यालयांकडून करण्यात येत आहे. विद्यार्थी नाहीत त्यामुळे महाविद्यालय कसे चालवायचे असा प्रश्न पडलेल्या असताना तंत्रशिक्षण विभागाकडून महाविद्यालयांच्या अडचणीत भरच घालण्यात आली आहे.\n'वॉन्टेड' आरोपी शेजारी उभा होता, पोलीस पोस्टर लावत बसले\n'आमच्या घरात मुली आहेत, काँग्रेसला येण्यास सक्त मनाई आहे'\nलग्नाच्या दुसऱ्या दिवशीच मित्रांसोबत मिळून पत्नीवर सामूहिक बलात्कार\nसाधा धक्का लागला म्हणून ट्रेनखाली दिलं ढकलून, महिला प्रवाशाला अटक\nआज इंदिरा गांधी असत्या तर मी काँग्रेसमध्ये असतो-शत्रुघ्न सिन्हा\nकोरेगाव भीमा हिंसाचाराशी आंबेडकरी आणि हिंदुत्त्ववादी संघटनांचा संबंध नाही, सत्यशोधन समितीचा अहवाल\n‘महाविद्यालयातील सुविधा या त्याच्या प्रवेश क्षमतेच्या अनुषंगाने पाहिल्या जातात. तेथे नेमके किती प्रवेश झाले हे पाहिले जात नाही. मात्र ३० टक्के प्रवेशाचा नियम असतानाही टीएफडब्ल्यू कोटय़ातील विद्यार्थी देण्यात आले आहेत,’ असे एका प्राचार्यानी सांगितले. याबाबत तंत्रशिक्षण संचालक डॉ. एस. के. महाजन यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nआसाराम बापू निर्दोष, ईश्वराने त्याना दोषमुक्त करावे ही इच्छा-साध्वी प्रज्ञा\nपाकिस्तानी क्रिकेटपटू 'संस्कारी' झाले तरच त्यांच्याशी खेळू, बीसीसीआयचा टोला\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n'वॉन्टेड' आरोपी शेजारी उभा होता, पोलीस पोस्टर लावत बसले\n'आमच्या घरात मुली आहेत, काँग्रेसला येण्यास सक्त मनाई आहे'\nलग्नाच्या दुसऱ्या दिवशीच मित्रांसोबत मिळून पत्नीवर सामूहिक बलात्कार\nसाधा धक्का लागला म्हणून ट्रेनखाली दिलं ढकलून, महिला प्रवाशाला अटक\nआज इंदिरा गांधी असत्या तर मी काँग्रेसमध्ये असतो-शत्रुघ्न सिन्हा\nकोरेगाव भीमा हिंसाचाराशी आंबेडकरी आणि हिंदुत्त्ववादी संघटनांचा संबंध नाही, सत्यशोधन समितीचा अहवाल\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nमुन्ना यादवला सर्वोच्च न्यायालयातून तात्पुरता जामीन\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nमहापालिकेच्या ३४ मराठी शाळा बंद\nजिल्ह्य़ात ६८ अपघात स्थळे\nकर्नाक पूल पाडण्यास उच्च न्यायालयाचा हिरवा कंदील\nनेहरू विज्ञान केंद्रातील ‘दि एनर्जी बॉल’ नव्या ढंगात\n‘फटका चोरां’ची दहशत कायम\nवाढलेल्या तापमानात विजेविना घामाघूम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00430.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/ganesh-mahima-marathi/kahani-jeythagauri-108090100021_1.html", "date_download": "2018-04-24T18:31:07Z", "digest": "sha1:22MKZ6U2VYQBCZIPKRXBXN44L6KM5YWJ", "length": 19610, "nlines": 143, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "कहाणी ज्येष्ठागौरीची | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 24 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nआटपाट नगर होतं. तिथं एक गरीब ब्राह्मण रहात होता. पुढं एके दिवशी काय झालं भाद्रपद महिना आला. घरोघर लोकांनी गौरी आणल्या. रस्तोरस्ती बायका दृष्टीस पडू लागल्या. घंटा वाजू लागल्या. हे त्या ब्राह्मणाच्या मुलांनी पाहिलं. मुलं घरी आली. आईला सांगितलं, आई, आई, आपल्या घरी गौर आण भाद्रपद महिना आला. घरोघर लोकांनी गौरी आणल्या. रस्तोरस्ती बायका दृष्टीस पडू लागल्या. घंटा वाजू लागल्या. हे त्या ब्राह्मणाच्या मुलांनी पाहिलं. मुलं घरी आली. आईला सांगितलं, आई, आई, आपल्या घरी गौर आण आई म्हणाली, बाळांनो, गौर आणून काय करू आई म्हणाली, बाळांनो, गौर आणून काय करू तिची पूजापत्री केली पाहिजे, घावनघाटल्याचा नैवेद्य दाखवला पाहिजे आणि आपल्या घरात तर काही नाही. तुम्ही बापाजवळ जा, बाजारातलं सामान आणायला सांगा. सामान आणलं म्हणजे गौर आणीन तिची पूजापत्री केली पाहिजे, घावनघाटल्याचा नैवेद्य दाखवला पाहिजे आणि आपल्या घरात तर काही नाही. तुम्ही बापाजवळ जा, बाजारातलं सामान आणायला सांगा. सामान आणलं म्हणजे गौर आणीन मुलं तिथून उठली, बापाकडे आली. बाबा, बाबा, बाजारात जा. घावनघाटल्याचं सामान आणा. म्हणजे आई गौर आणील मुलं तिथून उठली, बापाकडे आली. बाबा, बाबा, बाजारात जा. घावनघाटल्याचं सामान आणा. म्हणजे आई गौर आणील बापानं घरात चौकशी केली. मुलांचा नाद ऐकला. मनांत फार दु:खी झाला. सोन्यासारखी मुलं आहेत, पण त्यांचा हट्ट पुरविता येत नाही. गरीबापुढं उपाय नाही. मागायला जावं तर मिळत नाही. त्यापेक्षा मरण बरं म्हणून उठला. देवाचा धावा केला. तळ्याच्या पाळी गेला. जीव द्यावा म्हणून निश्चय केला. अर्ध्या वाटेवर गेला, इतक्यात संध्याकाळ झाली. जवळच एक म्हातारी सवाशीण भेटली. तिनं त्याची चाहूल ऐकली. कोण म्हणून विचारलं. ब्राह्मणानं हकीकत सांगितली. म्हातारीनं त्याचं समाधान केलं. बोधाच्या चार गोष्टी सांगितल्या. ब्राह्मणानं म्हातारीला घरी आणलं. बायकोनं दिवा लावला. चौकशी केली. पाहुण्या बाई कोण आणल्या म्हणून विचारलं. नवर्‍यानं आजी म्हणून सांगितलं.\nबायको घरात गेली आणि अंबिलाकरता कण्या पाहू लागली. तो मडकं आपलं कण्‍यांनी भरलेलं दृष्टीस पडलं. तिला मोठं नवल वाटलं. ही गोष्ट तिनं आपल्या नवर्‍याला सांगितली. त्याला मोठा आनंद झाला. पुढं पुष्कळ पेज केली, सगळ्यांनी पोटभर खाल्ली. सगळी जण आनंदानं निजली. सकाळ झाली तशी म्हतारीनं ब्राह्मणाला हाक मारली. मुला, मुला मला न्हाऊ घालायला सांग, म्हणून म्हणाली, घावनघाटलं देवाला कर. नाही काही म्हणू नको, रडगाण काही गाऊ नको. ब्राह्मण तसाच उठला, घरात गेला बायकोला हाक मारली, अंग अंग, ऐकलंस का, आजीबाईला न्हाऊ घाल, असं सांगितलं. आपण उठून भिक्षेला गेला. भिक्षा पुष्कळ मिळाली.. सपाटून गूळ मिळाला. मग सगळं सामान आणलं: ब्राह्मणाला आनंद झाला. बायकोनं सर्व स्वयंपाक केला. मुलंबाळंसुद्धा पोटभर गेवली. म्हातारीनं ब्राह्मणाला हाक मारली. उद्या जेवायला खीर कर म्हणून सांगितलं. ब���राह्मण म्हणाला, आजी आजी, दूध कोठून आणू तशी म्हातारी म्हणाली, तू काही काळजी करू नको. आता उठ आणि जितक्या गाईम्हशी पाहिजे असतील तितके खुंट पूर, तितक्यांना दावी बांध. संध्याकाळी गोरज मुहूर्तावर गाईम्हशींची नावे घेऊन हाका मार म्हणजे त्या येतील. तुझा गोठा भरेल. त्यांच दूध काढ तशी म्हातारी म्हणाली, तू काही काळजी करू नको. आता उठ आणि जितक्या गाईम्हशी पाहिजे असतील तितके खुंट पूर, तितक्यांना दावी बांध. संध्याकाळी गोरज मुहूर्तावर गाईम्हशींची नावे घेऊन हाका मार म्हणजे त्या येतील. तुझा गोठा भरेल. त्यांच दूध काढ ब्राह्मणानं तसं केलं, गाईम्हशींना हाका मारल्या त्या धावत आल्या. ब्राह्मणाचा गोठा गाईम्हशींनी भरून गेला. ब्राह्मणांने त्यांचं दूध काढलं.\nदुसर्‍या दिवशी खीर केली. संध्याकाळ झाली तशी म्हातारी म्हणाली, मुला, मुला, मला आता पोचती कर ब्राह्मण म्हणू लागला, आजी आजी, तुमच्या कृपेनं मला आता सगळं प्राप्त झालं. आता तुम्हाला पोचती कसे करू ब्राह्मण म्हणू लागला, आजी आजी, तुमच्या कृपेनं मला आता सगळं प्राप्त झालं. आता तुम्हाला पोचती कसे करू तुम्ही गेलात म्हणजे हे सर्व नाहीसे होईल तुम्ही गेलात म्हणजे हे सर्व नाहीसे होईल म्हातारी म्हणाली, तू काही घाबरू नको. माझ्या आशीर्वादाने तुला काही कमी पडणार नाही. ज्येष्ठागौर म्हणतात ती मीच म्हातारी म्हणाली, तू काही घाबरू नको. माझ्या आशीर्वादाने तुला काही कमी पडणार नाही. ज्येष्ठागौर म्हणतात ती मीच मला आज पोचती कर मला आज पोचती कर ब्राह्मण म्हणाला, हे दिलेले असंच वाढावं असा काही उपाय सांग ब्राह्मण म्हणाला, हे दिलेले असंच वाढावं असा काही उपाय सांग गौरीनं सांगितलं, तुला येताना वाळू देई, ती सार्‍या घरभर टाक, हांड्यावर टाक, मडक्यांवर टाक, पेटीत टाक, गोठ्यात टाक. असं केलंस म्हणजे कधी कमी होणार नाही.\nब्राह्मणानं बरं म्हटल. तिची पूजा केली. गौर आपली प्रसन्न झाली. तिनं आपलं व्रत सांगितलं. भादव्याच्या महिन्यात तळ्याच्या पाळी जावं. दोन खडे घरी आणावे. ऊन पाण्यानं धुवावे. जेष्ठागौर व कनिष्ठा गौर म्हणून त्यांनी स्थापना करावी. त्यांची पूजा करावी. दुसरे दिवशी घावनगोड तिसरे दिवशी खीरपोळीचा नैवेद्य दाखवावा. सवाष्णीची ओटी भरावी. जेवू घालावं. संध्याकाळी हळदीकुंकू वाहून बोळवण करावी म्हणजे त्याला अक्षय सुख मिळेल. सतत संपत्ती मिळेल. ���ी साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी देवाच्या दारी, गाईच्या गोठी, पिंपळाच्या पारी सुफळ संपूर्ण.\nVideo : ऋषिपंचमीची कहाणी\nबाप्पाला 1 हजार किलोचा चॉकलेट केकचा मोदक\nयावर अधिक वाचा :\nकहाणी ज्येष्ठागौरीची गणेश महिमा\nपाळा काही धार्मिक नियम\nशिव मंदिरात झांज वाजवू नये. सूर्य मंदिरात शंख आणि देवीच्या मंदिरात बासरी वाजवू ...\nदेवळे अशाच ठिकाणी बांधलेली असतात जिथे प्रचंड शुभ ऊर्जा असते. देवळे म्हणजे जणू काही ...\nशुचिर्भूत होवून व्यक्ती ताटासमोर बसल्यावर प्रथम ताटाच्या मध्यभागी बरोबर समोर मीठ ...\nस्वप्नात जर घुबड दिसला तर...\nस्वप्नात जर घुबड दिसला तर शुभ मानले जात नाही. अशी मान्यता आहे की स्वप्नात जर घुबड दिसला ...\nTotake : गुलाबाचे 9 चमत्कारिक टोटके\nगुलाब सर्वांना प्रिय फूल आहे. याचे अनेक फायदेही आहेत. पण या गुलाबाच्या फुलांचे काही टोटके ...\nकाही नवीन संधी मिळतील. आपण आपल्या महत्वाकांक्षा पूर्ण करू शकाल. राजकीय विषयांमध्ये स्थिती सुखद राहील. अधिकार क्षेत्रात वाढ होईल.\nआपला दृढनिश्चय आणि आत्मविश्वास अधिक चांगल्या रीतीने कार्य करण्यास आपली मदत करेल. गंभीर आणि योजनाबद्ध प्रयत्नांनी आपणास यश आणि आनंद मिळेल.\nशांत राहाण्याचा प्रयत्न करा. पोरकटपणा करणे टाळा नाहीतर इतरांवर चूक प्रभाव पडणे शक्य आहे. आपण जे करण्याची इच्छा ठेवता ते सुरुवातीपासून ठरवून घ्या.\nयोजनांमध्ये परिवर्तन करणे आपणास इतर कार्य करण्यासाठी प्रवृत्त करेल. कार्ययोजनेला अमलात आणण्याचे प्रयत्न करा.\nघरातील वातावरण आनंददायी राहील. आपण आपल्या घराच्या वाढीबाबत काही योजना बनवू शकता. आपल्या आवडीच्या नातलगांना भेटा आणि स्वतःबद्दल त्यांची प्रतिक्रिया मिळवा.\nआर्थिक करारांसाठी आजचा दिवस उत्तम आहे. ज्या व्यक्तीकडे फुकट घालवण्यासाठी वेळ आहे त्याचे ऐकण्याचा प्रयत्न करा आणि आपला सल्ला त्याला द्या.\nपैसे मिळवण्याचा एखादा मार्ग आपल्या स्वतःच्या घरातून मिळू शकतो. आपणास काही अधिक जबाबदार्‍या मिळण्याची शक्यता आहे पण आपल्या आत्म-संयंमाचा परिणाम इतरांवर होऊ शकेल.\nजर आपणास आपली नाती जुने झाल्याचे वाटत असेल तर आपल्या नात्यांमध्ये नवे उत्साह भरण्यासाठी आजच्या दिवसाचा उपयोग करा. काही वचन द्या आणि आरोप-प्रत्यारोप किंवा वादविवाद टाळा.\nआजचा दिवस आपल्यासाठी नवी सुरुवात करण्यास किंवा व्यक्तीमत्वाच��� ध्येय ठरावण्यास साहाय्यक असू शकतो. आपण जीवनात पाहिजे असलेल्या वस्तुंवर लक्ष द्या व पूर्ण विश्वासाने त्याच्या प्राप्तीचा प्रयत्न करा.\nसुख-शांतीचे वातावरण राहील. मनोविनोदनामध्ये वेळ खर्च होईल. व्यापार-व्यवसाय सहज राहील. कौटुंबिक सभासदांचा सहयोग मिळेल.\nव्यापार व प्रणयाच्या क्षेत्रात यश मिळेल. प्रिय व्यक्तीबरोबर संवाद होईल. आवश्यक कार्य देखील पूर्ण होतील. मित्रांचा अनुकूल सहयोग मिळेल.\nआज आपल्या आयुष्यात आपल्या नातलागांची व मित्रांची चांगली भूमिका रहाणे शक्य आहे. नवीन जोखिम असलेली कार्ये टाळा.\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00431.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.inmarathi.com/hidden-truth-behind-ahamadnagar-double-murder/", "date_download": "2018-04-24T18:22:09Z", "digest": "sha1:HMAN34PLYYULR6UKWFZGKPZRMX4LW2MU", "length": 24923, "nlines": 108, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "अहमदनगर दुहेरी खून प्रकरण : पडद्यामागील सत्य, जसं घडलं तसं!", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nअहमदनगर दुहेरी खून प्रकरण : पडद्यामागील सत्य, जसं घडलं तसं\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page\nलेखक : विक्रांत जोशी.\nअहमदनगरमध्ये खरोखर काय झाले शिवसेनेच्या दोन पदाधिकाऱ्यांची हत्या का करण्यात आली शिवसेनेच्या दोन पदाधिकाऱ्यांची हत्या का करण्यात आली केडगाववर कोण राज्य करते केडगाववर कोण राज्य करते दिवसा उजेडी झालेल्या राजकारण्यांच्या दुहेरी खुनानंतर कायदा आणि सुव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी काय करावे लागेल दिवसा उजेडी झालेल्या राजकारण्यांच्या दुहेरी खुनानंतर कायदा आणि सुव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी काय करावे लागेल या सगळ्या प्रकारामागे मास्टरमाइंड कोण आहे\nसुरुवातीला, आपल्याला तिथल्या स्थानिक राजकारणाची सर्व पार्श्वभूमी समजून घ्यावी लागेल. या दोघांची हत्या राजकीय आहे आणि तो फक्त तत्कालीन संघर्ष नाही. शिवसेना नेते वसंत ठुबे आणि संजय कोतकर यांचे कौटुंबिक हाडवैर जुनेच आहे. जेव्हा शिवसेनेचे मंत्री रामदास कदम यांनी ठुबे व कोतकरांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी दिवाकर रावतेसह नगरला भेट दिली तेव्हा त्यांनी सांगितले की, महाराष्ट्राचा बिहार होत आहे… असं म्हणण्याची वेळ का आली\nसाधारण मुंबई आणि नवी मुंबई हे जेवढे अंतर आहे तेवढेच नगर आणि ��ेडगाव मध्ये असेल. केडगाव हा नगरचाच भाग आहे. केडगावात दोन तीन व्यवस्थाबाह्य सत्ताकेंद्रे आहेत. त्यांची मसल पॉवर आहे. त्याच्या बळावर ही कुटुंबे पंचक्रोशीत आपला दबदबा राखून असतात.\nत्यापैकीच एक कुटुंब म्हणजे भानुदास कोतकर. कोतकर कॉंग्रेसचा. बऱ्याच वर्षापासून काँग्रेस पक्षाचे नगर शहराध्यक्ष होता. त्याला तीन मुले आणि एक मुलगी. संदीप, सचिन आणि अमोल. त्यापैकी संदीप हा नगर शहराचा मानी महापौर. या प्रकरणातील मुख्य आरोपी आमदार शिवाजी कर्डिले यांच्या मुलीशी संदीप कोतकर याचे काही दिवसांपूर्वीच लग्न झाले. तोही तिथला स्थानिक नगरसेवक आहे. यापैकी सर्वजण म्हणजे वडील आणि तिन्ही मुले अशोक लांडे नावाच्या एका लॉटरी व्यावसायिकाच्या हत्येच्या आरोपाखाली जन्मठेपीची शिक्षा भोगायला तुरुंगात जाणार होते. आता नगरसेवकाची जागा रिकामी होणार होती, आणि त्यासाठी प्रभागात पोटनिवडणूक होनात होती. नगर हत्याकांडाची सर्व सूत्रे या पोटनिवडणूकीच्या भोवती फिरतात.\nकेडगाव वर तीन नेत्यांचे वर्चस्व आहे. त्यातला पहिला नेता म्हणजे भानुदास कोतकर (काँग्रेस), दुसरा म्हणजे माजी राज्यमंत्री आणि आमदार शिवाजी कर्डिले (भाजप), आणि तिसरा म्हणजे संग्राम जगताप (राष्ट्रवादी). यापैकी भानुदास कोतकर याचा बेकायदा दारू विक्रीचा धंदा होता. शिवाजी कर्डिले हा सायकलवरून दुध विकायचा आणि जगताप हा देशी दारूच्या व्यवसायात होता. हे सगळे तिघे केडगावमधील नामचिन गुंड तिघेही प्रबळ असल्याने तिघांमध्ये वाद आणि भांडणे होणे अपरिहार्यच होते. पूर्वी हे तिघेही माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे बगलबच्चे होते. आता त्यांनी तीन वेगवेगळ्या पक्षांशी संधान बांधले असले तरी तिघेही राधाकृष्ण विखे पाटील यांचे चेले आहेत. आता यांच्या तिघांमधील सुंदोपसुंदी काय आहे ते थोडक्यात लक्षात घ्या.. तिघांपैकी कर्डिले हा तेल लावलेला पैलवान.\nआपल्याला स्थान टिकवून ठेवायचे असेल आणि वर्चस्व प्रस्थापित करायचे असेल तर काहीतरी वेगळे करावे लागणार हे कर्डिले याला चांगले ठाऊक होते.\nत्याला दोन मुली, त्यापैकी एकीचे लग्न त्याने भानुदास कोतकर याच्या मोठ्या मुलाशी, संदीपशी लावून दिले. हा संदीप कोतकर सध्या तुरुंगात आहे. आणि लहान मुलीचे लग्न लावून दिले सध्या आमदार असलेले संग्राम जगताप यांच्याशी. म्हणजे एका दगडात कर्��िले याने अतिशय चालाखपणे दोन पक्षी मारले. एकतर त्याने त्याच्या दोन प्रतिस्पर्ध्यांमधील आपापसात असलेला द्वेष संपवला. आणि दुसरे म्हणजे त्याने सत्तेचा वापर करून घेण्याची स्वतःची क्षमता प्रचंड वाढवली. आता भानुदास कोतकर मागे कसा राहणार त्यालाही एक मुलगी होती. तिचे लग्न त्याने आमदार संग्राम जगताप याच्या मोठ्या भावाशी लावून दिले. अशा पद्धतीने केडगावमधील ही तीनही सत्ताकेंद्रे एकमेकांशी कौटुंबिकरित्या संबंधित होती.\nआता, भानुदास कोतकर याचा मुलगा आणि नगरचा माजी महापौर संदीप कोतकर हा अशोक लांडे यांच्या हत्येचा आरोपाची शिक्षा भोगत होता, तीही त्याचे दोन भाऊ आणि वडील यांच्या सोबत. त्याची नगरसेवकाची जागा आता रिकामी झाली होती आणि त्या जागेसाठी पोटनिवडणूक लवकरच होणार होती. कोतकर याला घरातून इतरांचा कुणाचाच पाठींबा नसल्याने त्याच्या नगरसेवक बायकोने स्वतःच्या घरातल्या कुणालातरी निवडणुकीला उभे करण्यासाठी प्रयत्न सुरु केले.\nआतापर्यंतच्या उपलब्ध माहितीवरून असे म्हटले जात आहे की, या तीनही कुटुंबात आपापसातील संगनमताने असे ठरले की मुख्य व्यक्तींपैकी कुणी कायदेशीर निर्बंधामुळे निवडणुकीला उभे राहू शकले नाही तर घरातील दुसर्या कुणालातरी उभे करावे. ज्याला उभे केले जाईल त्याचा विजय पक्का होता. पण घरातील कुणीच तयार नसल्याने आणि मुख्य प्यादे तुरुंगात असल्याने आमदार संग्राम जगताप याने प्रचाराची धुरा स्वतःच्या खांद्यावर घेतली.\nदुसऱ्या बाजूने केडगाव मध्ये अजूनही पाय रोवू न शकलेले शिवसैनिक निवडणुकीच्या पूर्वतयारीत प्रचंड व्यस्त होते. त्यांनी आपली पूर्ण ताकद यावेळी लावायचे ठरवले होते.\nज्या दोन शिवसेना पदाधिकाऱ्यांची हत्या झाली त्यांनी केडगावातील या तीन सत्ताकेंद्रांच्या वर्चस्वाला धक्का लागेल असा जोरदार प्रचार सुरु केला. तरी शिवसेनाचा उमेदवार या पोटनिवडणुकीत चारशे मतांनी पराभूत झाला. हा नगण्य फरक या तीन कुटुंबांच्या जिव्हारी लागला. विशेषतः कर्डिले आणि जगताप यांच्या. या फरकाकडे त्यांनी भविष्यातील स्वतःच्या सत्तेच्या समोरील आव्हान म्हणून पहिले. आणि सत्तेच्या नशेत बेहोष झालेल्या या दोघांनी शिवसेनेच्या दोन पदाधिकार्यांना संपवण्याचा निर्दयी निर्णय घेतला. कर्डिले याने या षड्यंत्राची आखणी संग्राम जगताप याच्यासोबत मिळ���न केली. या कटात विधानपरिषद सदस्य असलेले संग्राम जगतापचे वडील अरुण जगताप हाही सामील होता. त्याला लवकरच अटक करण्यात येईल.\nनिवडणूक प्रचारादरम्यान प्रत्येक सभेत संग्राम जगतापने एक वाक्य वापरले, “आम्ही त्यांचा बंदोबस्त करून टाकू.” पैकी एका सभेत तर राधाकृष्ण विखे पाटील यांचा मुलगा सभेला उपस्थित असताना त्याच्यासमोर हे वक्तव्य केले. नंतरच्या भाषणात तो म्हटला, “त्यांचा बंदोबस्त करण्याची युमची पद्धत आम्हाला ठाऊक आहे संग्राम भाऊ” या प्रकरणाशी संबंधित असे अनेक दुवे आधी घडले आहेत जे अजून रिपोर्ट केले गेले नाहीत, असेच यावरून म्हणावे लागेल. आता विचार करा, बिहार आणि अहमदनगर यांच्यात कितीसा फरक आहे\nआय. पी. एस. कृष्ण प्रकाश आणि विश्वास नांगरे पाटील यांची या प्रकरणातली भूमिका :\nकृष्ण प्रकाश पोलीस अधीक्षक म्हणून काम पाहत असताना त्यांच्या अखत्यारीत येणाऱ्या अनेक विषयांत भानुदास कोतकर याने हस्तक्षेप केला. कृष्ण प्रकाश यांना हे पटले नाही. ते कोतकर याच्यावर लक्ष ठेवून होते. काही दिवसांतच, अशोक लांडे यांच्या हत्येच्या आरोपाखाली प्रकाश यांनी भानुदास कोतकरला अटक केली. आता पूर्वीच्या हस्तक्षेपामुळे आणि कायद्याच्या सख्त अंमलबजावणी करण्याच्या स्वभावामुळे कृष्ण प्रकाश यांनी तुरुंगात भानुदास कोतकर याची नांगी आवळून टाकली. त्याला जामीन आणि तुरुंगात वाढीव सुविधा मिळू नयेत यासाठी जातीने लक्ष घातले. असेही म्हटले जाते की तेव्हा कोतकरचे आश्रयदाते असलेले महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, गृहमंत्री आर आर पाटील आणि कृष्ण प्रकाश या प्रकरणावर चर्चा करण्यासाठी बसलेले असताना, कृष्ण प्रकाश हे कोतकर यांच्या अटकेवर आणि त्यांना कायद्याच्या कचाट्यात अडकवण्याच्या बाबतीत ठाम होते. त्यांनी बाळासाहेब थोरात यांना, ‘स्वतःची राजकीय प्रतिष्ठा प्रिय असेल तर या प्रकरणापासून अंतर ठेवून राहा’ असेही बजावले होते. थोरात यांनी प्रकाश यांचे म्हणणे तंतोतंत ऐकले आणि केडगावच्या या तीन गुंडांसोबत असलेले राजकीय संबंध हळूहळू कमी करत नेले.\nमाहितीकरिता : सध्या राष्ट्रवादी कडून आमदार असलेला संग्राम जगताप याला तेव्हाचे पोलीस अधीक्षक विस्श्वास नांगरे पाटील यांनी विनयभांगाच्या आरोपाखाली भर रस्त्यावर कपडे फाटेपर्यंत बेदम मारले होते.\nInMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केल��ले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page \n← दिवसातून तीनदा बिर्याणी खाऊनही ह्या हैद्राबादी पठ्ठ्याने वजन कमी केलंय \nभारताची अस्सल “मेड इन इंडिया” 1000 CC बाईक \nOne thought on “अहमदनगर दुहेरी खून प्रकरण : पडद्यामागील सत्य, जसं घडलं तसं\nअतिशय उत्तम आणि विषयाला धरुन केलेली रिपोर्टिंग,,,बेडर लिखाण\n भारतात आहेत केम्ब्रिज-ऑक्सफर्डच्या तोडीच्या शिक्षणसंस्था\nदैनंदिन जीवनात ‘ह्या’ गोष्टी करत नसाल तर यशस्वी होणे अवघड होऊन बसेल\nअवकाशात सोडल्या गेलेल्या पहिल्या वहिल्या दुर्बिणीची कहाणी\nमनसे सरचिटणीसांचा स्वानुभव : बलात्काराचे “असेही” कोवळे आरोपी\nप्रियांका चोप्रा – जगातील दुसरी सर्वात सुंदर स्त्री जाणून घेऊया पहिल्या १० जणी कोण आहेत\nएखादी गोष्ट पेटेंट करणे म्हणजे काय आणि ते कसे मिळवाल आणि ते कसे मिळवाल \n“आज ते विठ्ठलाचे झाले, ब्राह्मण राहिले नाहीत” : जाऊ तुकोबांच्या गावा भाग :४४\nजॉन एफ केनेडी हत्याकांड : अद्यापही न सुटलेलं गूढ\n“शास्त्रज्ञ” होणं सोप्पं आहे – “चुका करा”… खोटं वाटतंय हे पहा ७ पुरावे.\nक्रिकेटमधील ‘हे’ अतरंगी १० नियम जे तुम्हाला बिलकूल माहित नसतील\nइथे दिसते ती फक्त “स्त्री” आणि तिचं “शरीर”\nनिरोगी राहण्याचा हा सर्वात सोपा उपाय आपण नेहेमी दुर्लक्षित करतो\nरघुराम राजन कडून हार्दिक पटेल चे भाकित\nरिलायन्सच्या “जिओ” त्सुनामीचे संभाव्य परिणाम\n“पतंजली जीन्स” : उद्योग विश्वात रामदेव बाबांची आणखी एक मोठी झेप\nमहादेवाने का दिले एका चोराला ‘धन देवता’ होण्याचे वरदान\nनक्षल प्रभावित भागातून आलेल्या एका तरुणाची प्रत्येकाने वाचावी अशी ‘यशोगाथा’\nअखंड स्वराज्याची सावली | धन्य ती जिजाऊ माऊली ||\nहा कुल डूड चक्क कॅनडाच्या पंतप्रधान पदाचा उमेदवार आहे\nहे आहे आशियातील सर्वात श्रीमंत गाव, ह्या गावात सर्वच आहेत करोडपती\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00431.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.cart91.com/mr/products/auditing-income-tax", "date_download": "2018-04-24T18:28:53Z", "digest": "sha1:WH6IXP7ZVAI6U72DB6DHX4ZI6276XJRD", "length": 14630, "nlines": 368, "source_domain": "www.cart91.com", "title": "खरेदी करा vision publicationचे Auditing & Income Tax पुस्तक ऑनलाइन जास्त सूट मिळवा | Cart91", "raw_content": "\nयासाठी Cart91 मध्ये प्रवेश करा\nसूची मध्ये काहीही समाविष्ट नाही.\nइलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार (40)\nइलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार (85)\nक्रमांक लिहिणे आणि टेबल पुस्तके (4)\nएम पी एस सी (730)\nपीएसआय एएसओ एसटीआय (226)\nएम पी एस सी वन पूर्व परीक्षा (3)\nइलेक्ट्रिकल-मॅकेनिकल-सिव्हिल अभियांत्रिकी पूर्व (1)\nपी एस आय मुख्य (202)\nएस टी आय मुख्य (185)\nए एस ओ मुख्य (179)\nएम पी एस सी कृषि मुख्य (29)\nएम पी एस सी वन मुख्य (2)\nएम पी एस सी कर सहाय्य मुख्य (16)\nराज्य उत्पादन शुल्क विभाग (0)\nसिव्हिल अभियांत्रिकी मुख्य (2)\nन्यायिक सेवा मुख्य (0)\nइलेक्ट्रिकल अभियांत्रिकी मुख्य (0)\nमॅकेनिकल अभियांत्रिकी मुख्य (0)\nयू पी एस सी (461)\nयू पी एस सी पूर्व (253)\nसिव्हिल सर्व्हिसेस पूर्व - सी एस ए टी (40)\nयू पी एस सी प्रमुख (258)\nभारतीय अभियांत्रिकी सेवा (2)\nसंयुक्त संरक्षण सेवा - सी डी एस (1)\nभारतीय वन सेवा (3)\nसंयुक्त वैद्यकीय सेवा (0)\nसिव्हिल सर्व्हिसेस मुख्य (35)\nकेंद्रीय सशस्त्र पोलीस दल (1)\nभारतीय सांख्यिकी सेवा (0)\nविशेष वर्ग रेल्वे अपरेंटिस (7)\nएस एस सी परीक्षा (83)\nआय बी पी एस पीओ (49)\nआय बी पी एस एसओ (24)\nआय बी पी एस आरआरबी (9)\nआय बी पी एस क्लर्क (28)\nएस बी आय पीओ (46)\nएस बी आय एस ओ (13)\nएस बी आय क्लर्क (12)\nआर बी आय सहाय्यक (13)\nआय आय बी एफ (5)\nसीमा सुरक्षा दल आणि संबंधित (0)\nआर्मी कॅडेट कॉलेज एसीसी (0)\nसीआयएसएफ सीआरपीएफ बीएसएफ (0)\nइंडियन कोस्ट गार्डस (0)\nJEE मुख्य आणि अड्वान्स (1)\nटी ई टी (15)\nआय एन ओ ऍस्ट्रॉनॉमि (0)\nएसइटी नेट जेआरएफ (24)\nडी आय ई टी परीक्षा (1)\nएम पी एस सी RTO परीक्षा (9)\nभारतीय पोस्ट परीक्षा (2)\nएस टी परीक्षा (9)\nधर्म आणि आध्यात्मिक (53)\nदेव आणि संत (150)\nभयपट आणि रहस्यमय (19)\nआत्मचरित्र आणि चरित्र (359)\nकुटुंब आणि संबंध (6)\nधर्म व समुदाय (4)\nसमाज आणि संस्कृती (97)\nअभिनय आणि नृत्य (7)\nकाढा आणि चित्रकला (19)\nहस्तकला आणि ओरिगामी (24)\nगायन आणि संगीत (26)\nभाषण आणि लेखन (14)\nफॅब्रिक आणि शिवणकाम (7)\nप्राणी आणि पाळीव प्राणी (57)\nबेकरी आणि पाकशास्त्र (86)\nअकौंटसी आणि फायनान्स (14)\nगुंतवणूक आणि कर आकारणी (15)\nसंगणक, इंटरनेट आणि तंत्रज्ञान (23)\nपर्यावरण आणि निसर्ग (37)\nइतिहास आणि राजकारण (209)\nविज्ञान आणि तंत्रज्ञान (28)\nकायदा आणि नियम (19)\nगणित आणि आकडेवारी (9)\nभूगोल आणि खगोलशास्त्र (41)\nज्योतिषशास्त्र आणि आर्किटेक्चर (5)\nमराठी -इंग्रजी -मराठी (3)\nसूचीत टाका विशलिस्ट मध्ये ठेवा\nआपणास या सारखी अधिक पुस्तके पाहिजे असल्यास सदस्यत्व घ्या .\nलेखक डॉ. पराग पी सराफ\nया वस्तूबद्दल शेरा/अभिप्राय उपलब्ध नाही. अभिप्राय लिहिणारे सर्वप्रथम व्हा.\nमागणी रद्द करणे आणि परतावा धोरण\nराज्यासेवा प्राथमिक परीक्षा पुस्तके\nराज्यसेवा मुख्य परीक्षा पुस्तके\nयूपीएससी प्रीमिअम परीक्षा बुक्स\nयूपीएससी मुख्य परीक्षा पुस्तके\nCall us: ७७६८८००९९१ / ७७६७८०५९९१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00431.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/regional-marathi-news/birds-animal-117041000030_1.html", "date_download": "2018-04-24T18:23:16Z", "digest": "sha1:AYMSLKXLO4PUQ6I7KR5WGJEUYPLPKXT2", "length": 9719, "nlines": 118, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "प्राणी, पक्षी विक्रीचा बेकायदेशीर धंदा करा | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 24 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nप्राणी, पक्षी विक्रीचा बेकायदेशीर धंदा करा\nदक्षिण मुंबईतील क्रॉफर्ड मार्केटमध्ये\nसुरू असलेली प्राणी आणि पक्षी विक्रीचा बेकायदेशीर धंदा करणारी दुकानं तात्काळ बंद करण्याचे आदेश हायकोर्टानं दिले आहेत. तसेच\nही दुकानं पुन्हा सुरू होणार नाहीत याची पालिका प्रशासन आणि स्थानिक पोलिस स्टेशननं काळजी घ्यावी. जर ही कारवाई जमणार नसेल तर हायकोर्ट तुमच्यावर कारवाई करेल असा सज्जड दम हायकोर्टाने दिला आहे. पशु पक्षांसाठी कार्यरत एका सेवाभावी संस्थेनं यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यावर सुनावणी करताना पशू पक्षांवर होणाऱ्या अत्याचार कायद्याअंतर्गत हायकोर्टानं हे आदेश दिले आहेत.\nनाशिकमध्ये पकडल्या ५०० आणि हजार रुपयांच्या जुन्या नोटा\n या शहरात मृत्यूची मनाई आहे ...\nकुपवाडा सेक्टरमध्ये घुसखोरीच्या प्रयत्नातील चार दहशतवाद्यांना घातले कंठस्नान\n10 वर्षांच्या लढ्यानंतर बीएमसीतील 2 हजार 700 कंत्राटी सफाई कामगार सेवेत कायम\nमलाला युसूफझई संयुक्त राष्ट्राची शांतिदूत\nयावर अधिक वाचा :\n31 मार्चला संपणार जिओ प्राइम मेंबरशिप\n1 एप्रिल 2017 रोजी सुरू झालेली जिओ प्राइ मेंबरशिप 31 मार्च 2018 रोजी संपणार आहे. आता ...\nभिडे यांच्या अटकेसाठी सरकारला ८ दिवसांची मुदत\nकोरेगाव-भीमा येथे झालेल्या दंगलीमधील मुख्य आरोपी संभाजी भिडे यांना आठ दिवसांमध्ये अटक ...\nइन्कम टॅक्सच्या दहा नियमांमध्ये 1 एप्रिलपासून होणार बदल\n1. नव्या नियमानुसार नोकरदारांना सध्या देण्यात येणाऱ्या प्रवास भत्ता (रू.19,200) आणि ...\nएअर एशिया���ी दमदार ऑफर\nएअर एशिया या विमान कंपनीने दमदार ऑफर आणली आहे. यानुसार विदेशात विमान प्रवास करण्यासाठी ...\nभिडे यांच्या अटकेसाठी सरकारला ८ दिवसांची मुदत\nकोरेगाव-भीमा येथे झालेल्या दंगलीमधील मुख्य आरोपी संभाजी भिडे यांना आठ दिवसांमध्ये अटक ...\nमुलांपेक्षा मुलींना सोशल मीडियाचे वेड जास्त\nसोशल मीडियाने सध्या लोकांचे आयुष्य बदलून ठेवले आहे. प्रत्येकजण सोशल मीडियावर आपले विचार व ...\nफ्लिपकार्टमध्ये ७०० जागांसाठी भरती प्रक्रिया\nफ्लिपकार्टने आपल्या विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु केली आहे. ही भरती प्रक्रिया ७०० ...\nफेसबुक डेटा लिक प्रकरण : आमच्याकडून चूक झाली : मार्क ...\nमार्क झुकरबर्ग ने अखेर मोठा खुलासा केला आहे. फेसबुक मोठ्या अडचणीत सापडले आहे. केंब्रिज ...\nकेवळ 7 रुपयात विश्वातील सर्वात लहान कॉम्प्युटर\nआयबीएम बोफिन्स यांनी विश्वातील सर्वात लहान कॉम्प्युटर तयार केले आहे. हे कॉम्प्युटर ...\nआता ‘वायफाय’ नव्हे ‘लायफाय’ तंत्रज्ञान\n‘वायफाय’पेक्षाही अधिक वेगवान ‘लायफाय’ अर्थात ‘लिक्विड फिडॅलिटी’ हे तंत्रज्ञान विकसित ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00432.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.inmarathi.com/mark-zuckergerb-and-wirehog/", "date_download": "2018-04-24T18:18:38Z", "digest": "sha1:WNZ7LIVT73OFLGWURUYFW2TFOHDFISF4", "length": 19320, "nlines": 107, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "मार्क झुकरबर्ग ने फेसबुक निर्माण केले नसते तर काय झाले असते? उत्तर अपेक्षितच आहे!", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nमार्क झुकरबर्ग ने फेसबुक निर्माण केले नसते तर काय झाले असते\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page\nलहानपणी भाषेच्या परीक्षेत निबंधाला हमखास एक कल्पनाविस्ताराचा विषय असायचा. मी पंतप्रधान झालो तर किंवा अमुक झाले तर, तमुक नसते तर तसाच हल्ली आपण एक विषय घेऊ शकतो. फेसबुक नसते तर\nफेसबुक नसते तर आपण काय केले असते किंवा नसते हा नंतरचा विषय झाला – पण स्वतः ज्याने फेसबुकची निर्मिती केली आहे त्या मार्क झुकरबर्ग ने काय केले असते\nQuora वर हा प्रश्न विचारला गेला आणि अभिषेक कुलकर्णी ह्या एका अभ्यासूने फार अभ्यासपूर्ण उत्तर दिलं. त्या उत्तराचं हे मुक्त भाषांतर. मूळ प्रश्न आणि त्यावरील इतर उत्तरं वाचण्यासाठी इथे क्लिक करा.\nजर फेसबुक बनवल��� नसतं तर, कदाचित, मार्क ला फारसा फरक पडला नसता – कारण त्याने फेसबुक ऐवजी दुसरे काहीतरी बनवले असते…\nतो wirehog नावाच्या एका नेट्वर्किंग वेबसाईट वर काम करत होता. त्याने त्याच वेबसाईट वर मेहनत घेऊन त्याचे संपूर्ण लक्ष त्यावरच केंद्रित केले असते.\n२००४ च्या उन्हाळ्यात Palo Alto येथे फेसबुक ह्या सोशल नेट्वर्किंग साईट वर काम करत असतानाच Andrew McCollum, Mark Zukerberg, Adam D’Angelo आणि Sean Parker ह्यांनी wirehog तयार केले. Wirehog वर जॉईन होण्यासाठी त्याचा आधीच मेंबर असलेल्या व्यक्तीची रिक्वेस्ट आवश्यक होती. त्याशिवाय wirehog जॉईन करता येत नसे. Wirehog हे फेसबुकचेच महत्वाचे फिचर असणार होते. हे फिचर जे फेसबुक वर नाहीत त्यांनाही वापरता येणार होते. Wirehog ऑक्टोबर २००४ मध्ये लाँच झाले होते. पण जानेवारी २००६ ला ते इंटरनेट वरून काढून टाकण्यात आले. जेव्हा wirehog लाँच झाले होते त्याच्या आदल्या वर्षी त्याच सारखे campus only file sharing सर्विस देणारे I2Hub सुद्धा इंटरनेट प्लॅटफॉर्म वर आले होते आणि ते बरेच लोकप्रिय झाले होते. द हार्वर्ड क्रिमसन ला दिलेल्या मुलाखतीमध्ये मार्क झुकेरबर्ग म्हणाला होता कि कदाचित फेसबुक सारखेच wirehog सुद्धा जगात पटकन आणि खूप लोकप्रिय झाले असते.\n२०१० साली झालेल्या एका मुलाखतीमध्ये Sean Parker ने सांगितले कि wirehog हे झुकेरबर्ग चे साईड प्रोजेक्ट होते. पण मार्क ने wirehog वरच इतके जास्त लक्ष केंद्रित केले होते कि कदाचित त्यामुळे फेसबुक बंद पडले असते. फेसबुक चे पहिले वर्जन, ज्याला त्यांनी “द फेसबुक” असे नाव दिले होते, त्याच्या निर्मिती नंतर मार्क ने wirehog वरच भरपूर काम करणे सुरु केले होते. त्याच्या ह्या कामामुळे फेसबुक कडे दुर्लक्ष होऊन ते बंद पडू नये असे त्या सगळ्यांना वाटत होते. म्हणून त्यांना (झुकेरबर्ग आणि त्याच्या टीम ला ) फेसबुक वर संपूर्ण लक्ष केंद्रित करण्यासाठी wirehog बंद करावे लागले.\nWirehog म्हणजे आधीच्या फेसबुक वरची P2P (peer to peer) file-sharing service होती. म्हणजेच मोठ्या फाईल्स एकमेकांना पाठवण्याची सोय. सध्या आपण gmail attachment करून किंवा गूगल ड्राइव्ह वर अपलोड करून एकमेकांना व्हिडीओ, फोटो इत्यादी पाठवतो – तेच करण्याची खास सोय.\nजेव्हा २००४ मध्ये त्यांनी ते लाँच केले तेव्हा मार्क काळाच्या पुढच्या टेकनॉलॉजी चा विचार करत होता. हे अँप्लिकेशन फेसबुक वर काम करत होते. ते २००६ पर्यंत व्यवस्थित सुरु होते पण फेसबुक च्या भविष्यासाठी पार्करने ते संपवले. एका आर्टिकल मध्ये मार्क ने म्हटले आहे कि जवळजवळ सगळेच व्यावसायिक हे सुरुवातीला क्रीयेटीव पण अधीर असतात. हा संयोग बऱ्याच वेळा घातक ठरतो. कारण व्यावसायिकांना एका वेळी बऱ्याच गोष्टींसाठी प्रयत्न करण्याची सवय असते. अशा वेळी एक न धड भाराभर चिंध्या असे होऊ शकते. मार्क अशाच जाळ्यात ओढल्या जात होता. २००४ साली Palo Alto येथे काम सुरु केल्यानंतर त्याने त्याचे पूर्ण लक्ष फाईल शेअरिंग सर्विस वर केंद्रित केले – ज्याला त्याने wirehog नाव दिले होते. २००५ पर्यंत wirehog व्यवस्थित काम करत होतं आणि त्याच्या पुढील डेव्हल्पमेंट्वर देखील काम सुरू होतं. फेसबुक वर wirehog बद्दल माहिती देखल होती –\nफेसबुक तेव्हा लोकांना आवडू लागले होते पण ते पुढे मार्केट मध्ये टिकेल कि नाही ह्याची मार्कला खात्री नव्हती. जेव्हा पहिल्यांदा फेसबुकने मार्क ला फायदा मिळवून दिला तेव्हा मार्कने त्याचे आणि टीमचे संपूर्ण लक्ष फक्त फेसबुकच्या डेव्हलपमेंट कडे केंद्रित केले.\nथोडक्यात – फेसबुक निर्माणच झाले नसते तर किंवा चालले नसते तरीही मार्क झुकेरबर्गने wirehog नावाची टेक कंपनी काढली असती.\nकोणी असेही म्हणेल कि फेसबुकच तयार नसते झाले तर wirehog कसे आले असते\nअश्या परिस्थितीत – इतर हार्वर्ड ग्रॅज्युएट्स प्रमाणे मार्कसुद्धा गुगल, लिंक्ड-इन किंवा अँपल मध्ये जॉईन झाला असता. तो गुगलला जॉईन झाला असता तर त्याने गुगल प्लस सारखे काहीतरी अँप्लिकेशन काढून गुगलचा भरपूर फायदा करून दिला असता किंवा लिंक्ड-इन मध्ये जॉईन झाला असता तर प्रोफेशनल लोकांसाठी एक सिंगल प्लॅटफॉर्म तयार करून त्याने प्रोफेशनल लोकांचा फायदा करून दिला असता.\nथोडक्यात काय तर तो जिकडे गेला असता तिकडे त्याने काहीतरी वेगळे आणि चांगले नक्कीच केले असते.\nपण त्याने फेसबुक तयार नसते केले तर आपण काय केले असते, कुठे आपला वेळ घालवला असता, जुने मित्र मैत्रिणी आणि नवीन मित्र मैत्रिणी कुठे शोधले असते, आपण कुठे जातो, काय करतो, काय खातो, काय बघतो , काय वाचतो, काय लिहितो हे लोकांना कसे कळले असते हे प्रश्न मात्र डोक्यात फेर घालून पिंगा घालतात.\nसो मार्कभाऊ झुकेरबर्ग…आजची पिढी हि तुमची शतशः आभारी आहे… कारण तुम्ही आमच्यासाठी फेसबुक आणलंत…\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page \n← डॉक्टर वर्गाचा संप – एका वकिलाच्या नजरेतून\nकारगिल युद्धामध्ये देशासाठी बलिदान देणाऱ्या ‘शेर शाह’ची गोष्ट\nफेसबुक निळ्या रंगाच का आहे जाणून घ्या त्यामागचं रंजक कारण\nतुमचा डेटा खरंच सुरक्षित आहे का :केम्ब्रिज अॅनलिटिका – कोळ्यांचं जाळं भाग १\nगंगा नदीचं “सजीव” असणं, मोदींचं ‘स्वच्छता अभियान’ ह्याबद्दल प्रश्न विचारले म्हणून दोघांवर गुन्हा आणि अटक\nफक्त निरव मोदीच नव्हे, देशाला लुबाडून फरार होणाऱ्यांची यादी खूप मोठी आहे\nउत्तर प्रदेश निवडणुकीची ही रणनीती तुम्ही ओळखली नाहीये\nपैसे झाडाला लागलेत का होय, “ह्या” झाडांना खरंच पैसे लागलेत\nगेम ऑफ थ्रोन्स: हा राजगादीचा खेळ एवढा लोकप्रिय का झालाय\nसमुद्रघोडा : एक अद्भूतातील अद्भुत जलचर\nपहिली भारतीय कॉमिक चित्रमालिका निर्माण करणारा ‘मराठी माणूस’ – अनंत पै\nसुपरहिरोची कार शोभावी असं नासाचं मार्स रोव्हर, सज्ज आहे एलीयन्सच्या शोधासाठी\nएटीएम मशीन कसे काम करते\n“त्रिपुरा टेरर” अर्थात, माणिक सरकार कालखंडातील हिंदूंचा छ्ळ\nप्रभू रामां व्यतिरिक्त ‘हे’ ६ शाप ठरले ‘रावणवधाचे’ कारण\nयशासाठी बुद्धी (I.Q.) पेक्षा वृत्ती (Attitude) महत्वाची\nरावणाची बाजू मांडणारी, “पराभूताचा” इतिहास दाखवणारी कादंबरी – “रावण : राजा राक्षसांचा”\nसचिनने ६ वर्षांचा पगार पंतप्रधान निधीस केला दान, जाणून घ्या इतर दानशूर भारतीयांबद्दल..\nपुरुषी वर्चस्वाला झुगारून देणाऱ्या ५ कर्तृत्ववान स्त्रिया\nवॉलपेपर आणि वास्तुशास्त्र मिळुन सुधारा आपल्या घराचं स्वास्थ्य\nकॉम्प्यूटर Generations म्हणजे काय रे भाऊ\nभारताबद्दल तुम्ही नं वाचलेल्या १० अभिमानास्पद गोष्टी \nसमुद्राखाली असलेली ही हॉटेल्स खरच मन मोहणारी आहेत\nभारतीय रेल्वेच्या RORO सेवेबद्दल तुम्हाला किती माहिती आहे\n“कठीणसमय येता धोनी कामास येतो” – हॅप्पी बर्थडे माही \nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00432.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/mumbai/mumbaibuildingcollapse-in-bhendi-bazar-death-toll-rises-to-23-and-16-others-injured-268691.html", "date_download": "2018-04-24T18:22:58Z", "digest": "sha1:VAPGLKZNHPUUQG67YP5EJE4ZMJZEKDK4", "length": 11722, "nlines": 129, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "भेंडी बाजार इमारत दुर्घटनेत मृतांची संख्या 33 वर", "raw_content": "\n'केसरी'चा सेट जळून खाक, अक्षयकुमारसह सर्व कलाकार सुखर���प\nजम्मू-काश्मीर : पुलवामामध्ये चार दहशतवाद्यांचा खात्मा\nवारकऱ्यांची रांगेतून मुक्तता, आता विठुरायाचं टोकनद्वारे दर्शन \nकेरळमध्ये फक्त सचिनच्याच पुस्तकांची लायब्ररी\n,जय वाघानंतर त्याचा बछडा 'जयचंद'ही बेपत्ता\nगणित चुकलं म्हणून शिक्षकाने विद्यार्थ्याच्या तोंडात खुपसली छडी\nऔरंगाबादेत विद्यार्थ्यांना झालं काय, काॅपी पकडली म्हणून आत्महत्येचा प्रयत्न\nकर्जमाफीचा लाभ आता 2001-09 काळातील शेतकऱ्यांनाही मिळणार \nनाणार'चं आतून किर्तन बाहेरून तमाशा झालाय-अशोक चव्हाण\nमुंबईत धावत्या लोकलसमोर ढकलून प्रवाशाची हत्या\nमुंबईत म्हाडा ची ३३०० घरांसाठी सोडत लवकरच\n19 वर्षाचा मराठी तरुण घेणार जैन धर्माची दीक्षा\nजम्मू-काश्मीर : पुलवामामध्ये चार दहशतवाद्यांचा खात्मा\nमहाभियोगाची नोटीस फेटाळण्याचा निर्णय घाईत नाहीतर पूर्ण विचारांती - नायडू\n भाजप आणि काँग्रेसमध्ये 'कांटे की टक्कर', जेडीस ठरणार किंगमेकर\nसंसदेतही कास्टिंग काऊच, रेणुका चौधरींचं खळबळजनक वक्तव्य\n'केसरी'चा सेट जळून खाक, अक्षयकुमारसह सर्व कलाकार सुखरुप\nबिग बींची लेक श्वेताच्या ठुमक्यांचा व्हिडिओ व्हायरल\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nसंजय दत्तनं भिकही मागितलीय, 'संजू'च्या टीझरमधून उलगडली अनेक गुपितं\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nभारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा होणार आई\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nबर्थडे स्पेशल : सचिनचा प्रेरणादायी प्रवास\nपंजाबचा दिल्लीवर शानदार विजय\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\nकेरळमध्ये फक्त सचिनच्याच पुस्तकांची लायब्ररी\nजालन्यात सहा लाखांच्या बनावट नोटा जप्त\n'चौधरींचं वक्तव्य अत्यंत दुर्दैवी'\nव्हेंटिलेटरमध्ये झुरळ जीवावर बेतलं\nबेधडक : महाभियोगाचे राजकारण\nबेधडक : आरपारची लढाई\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\nभेंडी बाजार इमारत दुर्घटनेत मृतांची संख्या 33 वर\nचंद्रकांत पाटलांंनी मृतांच्या कुटुंबियांना 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.तसंच जखमींचा खर्च राज्य सरकार उचलणार आहेत असंही पाटीलांनी सांगितलं.\n31 ऑगस्ट: मुंबईच्या भेंडी बाजारमध्ये हुसैनी इमारत कोसळल्यानं 34 जणांचा मृत्यू झालाय. 117 वर्षांपूर्वीची ही इमारत होती. यामध्ये 15 जण जखमी झालेत, त्यांच्यावर जे. जे. रुग्णालयात उपचार सुरू आहेत.\n15 जखमींमध्ये अग्निशमन दलाच्या 2 जवानांचा समावेश आहे.\n...आणि क्षणात होत्याचं नव्हतं झालं. मुंबईतल्याच नव्हे तर कदाचित देशतल्या सर्वाधिक दाटीवाटीच्या इलाक्यात गुरुवारी सकाळी हुसैनी बिल्डिंग पडली. भेंडी बाजारच्या पाकमोडिया स्ट्रीटवर हुसैनी नावाची ही इमारत आहे. या इमारतीत 5 कुटुंबं राहत होती.\nहुसैनीच्या कोसळण्यानं अनेकांनी आप्त गमावले, त्यांचा अंतिम आकडा अद्याप हलता आहे. या दुर्घटनेत अनेकांचा काडीकाडीनं जोडलेला संसार मोडून पडला.\nपण, ही दुर्घटना अनपेक्षित नव्हती हेच कठोर सत्य आहे. 2011 साली हुसैनी इमारतीची गणना धोकादायक इमारतीत झाली आणि तिथले लोक मात्र घर सोडून जायला तयार नव्हते.\nमुंबईत धोकादायक इमारतींचा आकडा वर्षागणिक वाढतोय. पुनर्वसनाची ठोस शाश्वती नसल्याने रहिवासी जीव मुठीत घेऊन जगत आहेत आणि काळ त्यांच्या उंबरठ्यावर उभा आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nजम्मू-काश्मीर : पुलवामामध्ये चार दहशतवाद्यांचा खात्मा\nवारकऱ्यांची रांगेतून मुक्तता, आता विठुरायाचं टोकनद्वारे दर्शन \n,जय वाघानंतर त्याचा बछडा 'जयचंद'ही बेपत्ता\nएक नव्हे दोन नव्हे, चक्क तीन रिअर कॅमेरे , हे आहेत फिचर आणि किंमत\nगणित चुकलं म्हणून शिक्षकाने विद्यार्थ्याच्या तोंडात खुपसली छडी\nऔरंगाबादेत विद्यार्थ्यांना झालं काय, काॅपी पकडली म्हणून आत्महत्येचा प्रयत्न\n'केसरी'चा सेट जळून खाक, अक्षयकुमारसह सर्व कलाकार सुखरुप\nजम्मू-काश्मीर : पुलवामामध्ये चार दहशतवाद्यांचा खात्मा\nवारकऱ्यांची रांगेतून मुक्तता, आता विठुरायाचं टोकनद्वारे दर्शन \nकेरळमध्ये फक्त सचिनच्याच पुस्तकांची लायब्ररी\nजालन्यात सहा लाखांच्या बनावट नोटा जप्त\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00432.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wordpress.org/themes/twentysixteen/", "date_download": "2018-04-24T18:21:48Z", "digest": "sha1:X3NKVLIJD6LRAYC36MNKXNM5X2YK6XVI", "length": 7676, "nlines": 194, "source_domain": "mr.wordpress.org", "title": "थीम निर्देशिका — मोफत वर्डप्रेस थीम — WordPress", "raw_content": "\nआपले थीम अपलोड करा\nथीम यादीत परत जा\nशेवटचे अद्यावत: नोव्हेंबर 16, 2017\nसुलभता रेडी., लेख, सानुकूल पिछाडी, सानुकूल रंग, सानुकूल शीर्षलेख, स���नुकूल मेनू, संपादक शैली, वैशिष्ट्यपूर्ण प्रतिमा, लवचिक शीर्षलेख, सूक्ष्मस्वरूप, एक कॉलम, पोस्ट स्वरूप, उजवा साइडबार, आरटीएल भाषा समर्थन, स्टिकी पोस्ट, थ्रेड टिप्पणी, अनुवाद सहीत, दोन कॉलम\n5 पैकी 4 स्टार्स.\nथीम आढळले नाही .भिन्न शोध घ्या.\n<# } #> अधिक माहिती\nह्या थीम ला आजून रेट दिले नाही\nटूलबार कडे स्किप करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00432.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "http://zeenews.india.com/marathi/tags/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A4%A2%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%BE.html", "date_download": "2018-04-24T18:51:39Z", "digest": "sha1:XVF7DCCHRMFAAYYOPEG2AQRWHOZNLQ5S", "length": 4143, "nlines": 72, "source_domain": "zeenews.india.com", "title": "प्रियांका गांधी-वढेरा - Latest News on प्रियांका गांधी-वढेरा | Read Breaking News on Zee News Marathi", "raw_content": "\nकाँग्रेसचे सरचिटणीस राहुलने सांगितले तर मी राजकारणात येईन, असे संकेत आज प्रियांका गांधी-वढेरा यांनी दिलेत. याचवेळी मी सध्या उत्तर प्रदेशात प्रचार करीत आहे. राहुलला माझ्याकडून ज्या काही अपेक्षा आहेत, त्या मी पूर्ण करणार आहे, असेही त्या म्हणाल्या.\nसचिन तेंडुलकरचे हे 5 रेकॉर्ड कोहलीच काय कुणीच तोडू शकत नाही\nपेट्रोलने गाठला 55 महिन्यांचा उच्चांक, डिझेलच्या ही दरात मोठी वाढ\nतेजश्री प्रधान आपल्या Ex नवऱ्याच्या दुसऱ्या लग्नाबद्दल काय म्हणाली\nबँका सलग चार दिवस राहणार बंद\nमाझ्या खात्यात १५ लाख कधी येणार\nमूळव्याधीच्या समस्येवर जादुई ठरतील हे '8' घरगुती उपाय\nया टीप्सने विकत घेण्यापूर्वीच ओळखा कलिंंगड गोड आणि रसदार आहे\nबॅक मित्र बनून तुम्ही कमवू शकता पैसे, दर महिन्याला मिळेल पगार\n पहिल्यांदा कोणी दिला होता 'सचिन-सचिन'चा आवाज\nदाढी, मिशीतील पांढर्‍या केसांना काळेभोर करतील हे घरगुती उपाय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00433.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/thane/", "date_download": "2018-04-24T18:26:38Z", "digest": "sha1:7SCTCOK2VW2RQOSZAORVPCDSMOZSAG4Q", "length": 14749, "nlines": 249, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Thane News in Marathi:Latest Thane Marathi News,Thane News Headlines | Loksatta", "raw_content": "\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nघाऊक बाजारात दर घसरूनही साखर महागच\nपृथ्वीच्या तापमानात २०१० पासून सातत्याने वाढ\nब्रसेल्स गोळीबारातील आरोपी अब्देसलामला २० वर्षे तुरुंगवास\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\nछोटा भीमच्या साथीने १०० अनाथ मुलींच्या वाढदिवसाचे अनोखे सेलिब्रेशन\nछोटा भीमच्या साथीने पार पडला छोट्या मुलींचा वाढदिवस, अनाथ मुलींच्���ा चेहेऱ्यावर फुलले हसू\nवाहतूक बदलाची अधिसूचनाच नाही\nमुंब्रा बाह्य़वळण मार्ग बंद ठेवून ठाणे ग्रामीण आणि पालघर जिल्ह्य़ातून अवजड वाहतूक वळवणे शक्य होणार नाही.\nडोंबिवली रेल्वे स्थानकावर असलेला ‘सर्वाधिक प्रवाशां’चा भार आता ठाण्यावर आला आहे.\nखंडणीखोरीचा विळखा : महाकारवाई अशी सुरू झाली..\n३० मार्चपासून सुरू झालेल्या या कारवाईत आत्तापर्यंत १७ गुन्हे दाखल करण्यात आले आहे.\nमाणकोली उड्डाणपुलाचे भवितव्य टांगणीला\nमोठागाव रेतीबंदर येथे खाडीवर उभारण्यात येणाऱ्या माणकोली उड्डाणपुलाचे भवितव्य टांगणीला लागले आहे\nदलालांमुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढतात\nडॉ. अनिल काकोडकर यांचे प्रतिपादन\nतहानलेल्या ठाणे शहरास वाढीव पाणी\nमुंबई महापालिकेकडून पाच दशलक्ष लिटर पाणी मिळणार\n‘एककेंद्री राजकारणामुळे विकासाची संकल्पना विकृत’\nठाण्यात विस्थापितांच्या प्रश्नावर आयोजित निवारा परिषदेसंदर्भात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.\nकॉर्पोरेट क्षेत्रात पूर्वीसारखा लिंगभेद नाही\nरश्मि जोशी यांचे प्रतिपादन; ‘लोकसत्ता व्हिवा लाउंज’ कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद\nकॉर्पोरेट क्षेत्रात पूर्वीसारखा लिंगभेद नाही\nअलीकडच्या काळात कोणत्याही कंपनीत कामासाठी रुजू करतेवेळी लिंगभेद होत नाहीत.\n‘कल्याण विकास केंद्रा’साठी मुख्यमंत्र्यांचा पुढाकार\nप्रकल्पग्रस्तांना संपादित जमिनीच्या ५० टक्के विकसित जमीन देण्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.\n‘बेघर’ आदिवासींचा कोंबडय़ा-बकऱ्यांसह मुख्यालयावर मोर्चा\nमीरा-भाईंदर महानगरपालिकेला आश्वासनांचा विसर; भाडय़ाच्या घरात हाल होत असल्याचा आरोप\nअन्य १३ जागी दफनभूमी\nसनसिटी दफनभूमीचे बांधकाम पाडण्याचे राष्ट्रीय हरित लवादाचे आदेश\nमद्याच्या जाहिरातींचे फलक हटवा\nमीरा-भाईंदरमधील मद्यविक्री दुकानांना उत्पादन शुल्क विभागाचे आदेश\nनालासोपाऱ्याच्या वाघोली गावात हा हिरवागार तुकडा पाहायला मिळतो.\nकल्याण आरटीओ कार्यालयाचे रूप पालटणार\n१० कोटींच्या निधीला मंजुरी, दुमजली कार्यालयाची उभारणी\n‘रिंगरोड’मुळे ४५० झाडांचा बळी\n२२०० रोपांच्या लागवडीसाठी निविदा; ४८ लाखांचा खर्च\nसुविधांकडे पाठ, रंगरंगोटीचा थाट\nइंदिरानगरमधील झोपडय़ा रंगवण्याच्या निर्णयावर रहिवाशांची नाराजी\nस्थानिक पक्षी वडवली तलावाच्या आश्रयाला\nपक्षीप्रेमींसाठी पर्वणी; उपलब्ध अन्न आणि मानवी हस्तक्षेप नसल्याने मुक्त विहार\nशिवसैनिकांच्या हत्येचं सत्र सुरुच, अहमदनगरनंतर आता भिवंडीत शिवसैनिकाची निर्घृण हत्या\nअहमनगरमधील दोन शिवसैनिकांच्या हत्येची घटना ताजी असतानाच भिवंडीत एका शिवसैनिकाची हत्या करण्यात आली आहे\n२६ गावांचा ‘बुलेट ट्रेन’ला विरोध\nभूसंपादनासाठी अधिकाऱ्यांना फिरू न देण्याचा ग्रामस्थांचा इशारा\nनऊ लाख मतदार अपात्र\n२५ एप्रिलपर्यंत रंगीत छायाचित्र जमा करा, अन्यथा मतदार यादीतून नाव वगळणार\nमीरा भाईंदर पालिकेच्या भीमसेन जोशी रुग्णालयाच्या हस्तांतर प्रक्रियेत नवे अडथळे\nगर्दीच्या वेळेत ठाण्यात अवजड वाहनांना बंदी\nमुंब्रा बावळण रस्त्याच्या कामासाठी वाहतूक पोलिसांचे नियोजन\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nमुन्ना यादवला सर्वोच्च न्यायालयातून तात्पुरता जामीन\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nमहापालिकेच्या ३४ मराठी शाळा बंद\nजिल्ह्य़ात ६८ अपघात स्थळे\nकर्नाक पूल पाडण्यास उच्च न्यायालयाचा हिरवा कंदील\nनेहरू विज्ञान केंद्रातील ‘दि एनर्जी बॉल’ नव्या ढंगात\n‘फटका चोरां’ची दहशत कायम\nवाढलेल्या तापमानात विजेविना घामाघूम\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00437.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/entertainment/jaya-bachchan-could-be-richest-mp-has-rs-1000-crore-assets-declared-in-rajyasabha-nomination-284451.html", "date_download": "2018-04-24T18:15:39Z", "digest": "sha1:5ONIQHTJKRKKEBVQ6P3FFFQY4YNAEZ5R", "length": 13486, "nlines": 130, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "जया बच्चन देशाच्या सर्वात श्रीमंत खासदार; वापरतात 9 लाखांचा पेन!", "raw_content": "\nजम्मू-काश्मीर : पुलवामामध्ये चार दहशतवाद्यांचा खात्मा\nवारकऱ्यांची रांगेतून मुक्तता, आता विठुरायाचं टोकनद्वारे दर्शन \nकेरळमध्ये फक्त सचिनच्याच पुस्तकांची लायब्ररी\nजालन्यात सहा लाखांच्या बनावट नोटा जप्त\n,जय वाघानंतर त्याचा बछडा 'जयचंद'ही बेपत्ता\nगणित चुकलं म्हणून ��िक्षकाने विद्यार्थ्याच्या तोंडात खुपसली छडी\nऔरंगाबादेत विद्यार्थ्यांना झालं काय, काॅपी पकडली म्हणून आत्महत्येचा प्रयत्न\nकर्जमाफीचा लाभ आता 2001-09 काळातील शेतकऱ्यांनाही मिळणार \nनाणार'चं आतून किर्तन बाहेरून तमाशा झालाय-अशोक चव्हाण\nमुंबईत धावत्या लोकलसमोर ढकलून प्रवाशाची हत्या\nमुंबईत म्हाडा ची ३३०० घरांसाठी सोडत लवकरच\n19 वर्षाचा मराठी तरुण घेणार जैन धर्माची दीक्षा\nजम्मू-काश्मीर : पुलवामामध्ये चार दहशतवाद्यांचा खात्मा\nमहाभियोगाची नोटीस फेटाळण्याचा निर्णय घाईत नाहीतर पूर्ण विचारांती - नायडू\n भाजप आणि काँग्रेसमध्ये 'कांटे की टक्कर', जेडीस ठरणार किंगमेकर\nसंसदेतही कास्टिंग काऊच, रेणुका चौधरींचं खळबळजनक वक्तव्य\nबिग बींची लेक श्वेताच्या ठुमक्यांचा व्हिडिओ व्हायरल\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nसंजय दत्तनं भिकही मागितलीय, 'संजू'च्या टीझरमधून उलगडली अनेक गुपितं\nअश्वमी महेश मांजरेकर झळकणार सलमानसोबत सिनेमात\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nभारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा होणार आई\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nबर्थडे स्पेशल : सचिनचा प्रेरणादायी प्रवास\nपंजाबचा दिल्लीवर शानदार विजय\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\nकेरळमध्ये फक्त सचिनच्याच पुस्तकांची लायब्ररी\nजालन्यात सहा लाखांच्या बनावट नोटा जप्त\n'चौधरींचं वक्तव्य अत्यंत दुर्दैवी'\nव्हेंटिलेटरमध्ये झुरळ जीवावर बेतलं\nबेधडक : महाभियोगाचे राजकारण\nबेधडक : आरपारची लढाई\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\nजया बच्चन देशाच्या सर्वात श्रीमंत खासदार; वापरतात 9 लाखांचा पेन\nसमाजवादी पक्षाच्या राज्यसभेतील उमेदवार जया बच्चन देशातील सर्वात श्रीमंत खासदार बनू शकतात. कारण राज्यभेच्या उमेदवारी अर्जामध्ये त्यांनी 1 हजार कोटी संपत्तीचा उल्लेख केला आहे.\n13 मार्च : समाजवादी पक्षाच्या राज्यसभेतील उमेदवार जया बच्चन देशातील सर्वात श्रीमंत खासदार बनू शकतात. कारण राज्यभेच्या उमेदवारी अर्जामध्ये त्यांनी 1 हजार कोटी संपत्तीचा उल्लेख केला आहे. त्यामुळे जर त्या राज्यसभेत खासदार म्हणून निवडून आल्या तर त्या सगळ्यात श्रीम���त उमेदवार ठरतील.\n2014च्या सुरुवातीला भाजपाचे राज्यसभेचे खासदार रवींद्र किशोर यांनी 800 कोटींच्या मालमत्तेची घोषणा करून सर्वात श्रीमंत खासदार बनण्याचा मान मिळवला होता. त्यात आता जया बच्चन यांनीही उडी मारली आहे.\nजया बच्चन यांनी नुकताच राज्यसभेत उमेदवारीसाठी अर्ज भरला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार त्यात त्यांनी 2012ला 493 कोटीच्या मालमत्तेची घोषणा केली होती. आणि आताच्या उमेदवारी अर्जात त्यांनी 1 हजार कोटी मालमत्तेची घोषणा केली आहे.\nशपथपत्रानुसार, अमिताभ दांपत्याने 62 कोटींच्या सोने आणि दागिन्यांचा तपशील दिला आहे. अमिताभ बच्चन यांच्या हिस्स्यामध्ये 36 कोटी इतके दागिने दाखवण्यात आले आहेत. तर यात त्यांच्या 13 कोटींच्या 12 गाड्यांचाही उल्लेख करण्यात आला आहे.\nत्यात रॉल्स रॉयस, 3 मर्सीडीज, 1 पोर्शे, 1 रेंज रोव्हर, 1 टाटा नॅनो कार आणि 1 ट्रक्टर या महागड्या गाड्यांचा समावेश आहे.\nअमिताभ बच्चन आणि जया बच्चनकडे 3.4 कोटी आणि 51 लाखांची घड्याळं आहेत. त्याचबरोबर त्यांच्याकडे 9 लाखांचा एक पेन आहे. बच्चन कुटुंबाचा फ्रांसला ब्रिग्नोगन प्लेजमध्ये 3,175 स्क्वेअर मीटर असा एक प्लॉट आहे. नॉयडा, भोपाळ, पुणे, अहमदाबाद आणि गांधीनगर इथेसुद्धा त्यांची संपत्ती आहे.\nजया बच्चनकडे लखनौच्या काकोरीमध्ये 1.22 हेक्टर शेतजमीन आहे. त्याची किंमत सुमारे 2.2 कोटी एवढी आहे. बाराबंकीमध्ये दौलतपूरजवळ अमिताभ बच्चनची 3 एकर जमीन आहे. त्याची किंमत सुमारे 5.7 कोटी इतकी आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nजम्मू-काश्मीर : पुलवामामध्ये चार दहशतवाद्यांचा खात्मा\nमहाभियोगाची नोटीस फेटाळण्याचा निर्णय घाईत नाहीतर पूर्ण विचारांती - नायडू\n भाजप आणि काँग्रेसमध्ये 'कांटे की टक्कर', जेडीस ठरणार किंगमेकर\nसंसदेतही कास्टिंग काऊच, रेणुका चौधरींचं खळबळजनक वक्तव्य\nमोठ्या आवाजात गाणी ऐकायचा दुकानदार, वैतागून शेजाऱ्याने झाडल्या गोळ्या\nबाबा आदमच्या जमान्यापासून सुरू आहेत या 'घटना', सरोज खान यांचं वादग्रस्त वक्तव्य\nजम्मू-काश्मीर : पुलवामामध्ये चार दहशतवाद्यांचा खात्मा\nवारकऱ्यांची रांगेतून मुक्तता, आता विठुरायाचं टोकनद्वारे दर्शन \nकेरळमध्ये फक्त सचिनच्याच पुस्तकांची लायब्ररी\nजालन्यात सहा लाखांच्या बनावट नोटा जप्त\n'चौधरींचं वक्तव्य अत्यंत दुर्दैवी'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00438.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.cart91.com/mr/products/sahakardhureen", "date_download": "2018-04-24T18:32:00Z", "digest": "sha1:2MPS6OOUZEUQZUWQFDFZTMN4EYL2OEKZ", "length": 17274, "nlines": 351, "source_domain": "www.cart91.com", "title": "खरेदी करा Arun Sadhuचे सहकारधुरीण पुस्तक ऑनलाइन जास्त सूट मिळवा | Cart91", "raw_content": "\nयासाठी Cart91 मध्ये प्रवेश करा\nसूची मध्ये काहीही समाविष्ट नाही.\nइलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार (40)\nइलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार (85)\nक्रमांक लिहिणे आणि टेबल पुस्तके (4)\nएम पी एस सी (730)\nपीएसआय एएसओ एसटीआय (226)\nएम पी एस सी वन पूर्व परीक्षा (3)\nइलेक्ट्रिकल-मॅकेनिकल-सिव्हिल अभियांत्रिकी पूर्व (1)\nपी एस आय मुख्य (202)\nएस टी आय मुख्य (185)\nए एस ओ मुख्य (179)\nएम पी एस सी कृषि मुख्य (29)\nएम पी एस सी वन मुख्य (2)\nएम पी एस सी कर सहाय्य मुख्य (16)\nराज्य उत्पादन शुल्क विभाग (0)\nसिव्हिल अभियांत्रिकी मुख्य (2)\nन्यायिक सेवा मुख्य (0)\nइलेक्ट्रिकल अभियांत्रिकी मुख्य (0)\nमॅकेनिकल अभियांत्रिकी मुख्य (0)\nयू पी एस सी (461)\nयू पी एस सी पूर्व (253)\nसिव्हिल सर्व्हिसेस पूर्व - सी एस ए टी (40)\nयू पी एस सी प्रमुख (258)\nभारतीय अभियांत्रिकी सेवा (2)\nसंयुक्त संरक्षण सेवा - सी डी एस (1)\nभारतीय वन सेवा (3)\nसंयुक्त वैद्यकीय सेवा (0)\nसिव्हिल सर्व्हिसेस मुख्य (35)\nकेंद्रीय सशस्त्र पोलीस दल (1)\nभारतीय सांख्यिकी सेवा (0)\nविशेष वर्ग रेल्वे अपरेंटिस (7)\nएस एस सी परीक्षा (83)\nआय बी पी एस पीओ (49)\nआय बी पी एस एसओ (24)\nआय बी पी एस आरआरबी (9)\nआय बी पी एस क्लर्क (28)\nएस बी आय पीओ (46)\nएस बी आय एस ओ (13)\nएस बी आय क्लर्क (12)\nआर बी आय सहाय्यक (13)\nआय आय बी एफ (5)\nसीमा सुरक्षा दल आणि संबंधित (0)\nआर्मी कॅडेट कॉलेज एसीसी (0)\nसीआयएसएफ सीआरपीएफ बीएसएफ (0)\nइंडियन कोस्ट गार्डस (0)\nJEE मुख्य आणि अड्वान्स (1)\nटी ई टी (15)\nआय एन ओ ऍस्ट्रॉनॉमि (0)\nएसइटी नेट जेआरएफ (24)\nडी आय ई टी परीक्षा (1)\nएम पी एस सी RTO परीक्षा (9)\nभारतीय पोस्ट परीक्षा (2)\nएस टी परीक्षा (9)\nधर्म आणि आध्यात्मिक (53)\nदेव आणि संत (150)\nभयपट आणि रहस्यमय (19)\nआत्मचरित्र आणि चरित्र (359)\nकुटुंब आणि संबंध (6)\nधर्म व समुदाय (4)\nसमाज आणि संस्कृती (97)\nअभिनय आणि नृत्य (7)\nकाढा आणि चित्रकला (19)\nहस्तकला आणि ओरिगामी (24)\nगायन आणि संगीत (26)\nभाषण आणि लेखन (14)\nफॅब्रिक आणि शिवणकाम (7)\nप्राणी आणि पाळीव प्राणी (57)\nबेकरी आणि पाकशास्त्र (86)\nअकौंटसी आणि फायनान्स (14)\nगुंतवणूक आणि कर आकारणी (15)\nसंगणक, इंटरनेट आणि तंत्रज्ञान (23)\nपर्यावरण आणि नि��र्ग (37)\nइतिहास आणि राजकारण (209)\nविज्ञान आणि तंत्रज्ञान (28)\nकायदा आणि नियम (19)\nगणित आणि आकडेवारी (9)\nभूगोल आणि खगोलशास्त्र (41)\nज्योतिषशास्त्र आणि आर्किटेक्चर (5)\nमराठी -इंग्रजी -मराठी (3)\nसूचीत टाका विशलिस्ट मध्ये ठेवा\nआपणास या सारखी अधिक पुस्तके पाहिजे असल्यास सदस्यत्व घ्या .\nया वस्तूबद्दल शेरा/अभिप्राय उपलब्ध नाही. अभिप्राय लिहिणारे सर्वप्रथम व्हा.\nभारतातील दीनदुबळया शेतकऱ्यांना कायम स्मरणात राहावीत अशी जी थोडी नावं आहेत, त्यामध्ये विठ्ठलराव विखे पाटील यांचं नाव अढळ असायला हवं.\nमहाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील लोणी गावच्या विठ्ठलरावांनी शेतकऱ्यांना सहकाराचा मंत्र देऊन त्यांना दारिद्रय आणि अज्ञानाच्या कर्दमातून बाहेर पडण्याचा मार्ग दाखवला.\nपिळवणूक करणारे सावकार, धनदांडगे व्यापारी, राज्यसत्तेचे लबाड प्रतिनिधी, जातिभेद, वर्गविग्रह यांसारख्या बलाढय शत्रूंशी अहिंसक मार्गाने लढण्यासाठी त्यांनी अर्धपोटी भूमिपुत्रांची सेना संघटित करून त्यांचं यशस्वी नेतृत्व केलं... आणि त्यांच्याच सहभागाने 'प्रवरा सहकारी साखर कारखाना' हा भारतातील पहिला सहकारी साखर कारखाना १९५० मध्ये उभारला.\nकारखान्याच्या उभारणीसोबतच विठ्ठलरावांनी समाजविकास व शिक्षणप्रसाराच्या कार्याला चालना दिली आणि त्यामुळेच सहकारी कारखाना म्हणजे क्रांतिकारक बदलाचं प्रारूप ठरलं.\nत्याचं लोण केवळ पश्चिम महाराष्ट्रात पसरलं असं नाही, तर त्यामुळे अवघ्या महाराष्ट्राचं आर्थिक, सामाजिक व राजकीय चित्र बदललं.\nया प्रक्रियेत त्यांच्या सहकारी कारखान्याने उत्प्रेरकाची महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.\nसहकारी चळवळीच्या माध्यमातून अर्थव्यवस्थेला शेती-शक्तीचा आधार देण्यामध्ये विठ्ठलरावांचं योगदान मोठं ठरलं आणि त्यामुळेच ते खऱ्या अर्थाने 'सहकारधुरीण' ठरतात.\nविठ्ठलरावांच्या जीवनाच्या व कार्याच्या विविध टप्प्यांबाबत प्रदीर्घ काळ संशोधन करून सिध्द केलेला हा समग्र चरित्रग्रंथ 'सहकारधुरीण' महाराष्ट्राच्या सामाजिक प्रश्नांबाबत अंतर्दृष्टी देणारा ठरावा.\nमागणी रद्द करणे आणि परतावा धोरण\nराज्यासेवा प्राथमिक परीक्षा पुस्तके\nराज्यसेवा मुख्य परीक्षा पुस्तके\nयूपीएससी प्रीमिअम परीक्षा बुक्स\nयूपीएससी मुख्य परीक्षा पुस्तके\nCall us: ७७६८८००९९१ / ७७६७८०५९९१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00438.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://abpmajha.abplive.in/videos/aurangabad-supriya-sule-on-grampanchyat-election-result-467187", "date_download": "2018-04-24T18:22:14Z", "digest": "sha1:SNHYTLOYDNJSA3NFWORM574RJ3PIASKT", "length": 12943, "nlines": 133, "source_domain": "abpmajha.abplive.in", "title": "औरंगाबाद : भाजपचा दावा म्हणजे पोरखेळ : सुप्रिया सुळे", "raw_content": "\nऔरंगाबाद : भाजपचा दावा म्हणजे पोरखेळ : सुप्रिया सुळे\nदुष्काळाशी दोन हात : श्रमदानाची बित्तंबातमी\nविशेष चर्चा : सरोज खानचं डोकं ठिकाणावर आहे काय\nस्पेशल रिपोर्ट : नाशिक : व्हेंटिलेटरमध्ये झुरळ अडकलं, श्वास न घेता आल्याने महिलेचा मृत्यू\nस्पेशल रिपोर्ट : मुंबई : पैसे आणि जागेचं गणित जुळवणारे मुंबईतील नॅनो फ्लॅट\nमुंबई : 'एबीपी माझा'चे मुख्य संपादक राजीव खांडेकर यांना दीनानाथ मंगेशकर पुरस्कार\nगडचिरोली : नक्षलवाद्यांचा खात्मा करणारे जिगरबाज सी-60\nपुणे : कोरेगाव भीमा प्रकरणातील साक्षीदार पूजाच्या मारेकऱ्यांना अटक करा : रिपाइं\nस्पेशल रिपोर्ट : पंढरपूर : रांगेशिवाय विठ्ठल दर्शन, पंढरपुरात लवकरच टोकन व्यवस्था\nपंढरपूर : विठुची पंढरी मांस-मद्यमुक्त करण्यासाठी मंदिर समितीचा ठराव\nपुणे : सचिन तेंडुलकरचे 'जबरा फॅन' राजू गायकवाडांचं फोटो कलेक्शन खुलं\nस्पेशल रिपोर्ट : शिक्षक भरतीत गुण वाढवून देणारं रॅकेट सक्रिय\nपुणे : कोरेगाव भीमा प्रकरणी सत्यशोधन अहवालात पोलिस अधीक्षकांवर ठपका\nस्पेशल रिपोर्ट : औरंगाबाद : कॉपी पकडलेल्या परीक्षार्थीची कर्मचाऱ्याला मारहाण, आत्महत्येची धमकी\nबातम्या सुपरफास्ट : देशाच्या कानाकोपऱ्यातील घडामोडींचा आढावा\nनाशिक : व्हेंटिलेटरमध्ये झुरळ अडकलं, नाशिकमध्ये रुग्णाचा मृत्यू\nदुष्काळाशी दोन हात : श्रमदानाची बित्तंबातमी\nविशेष चर्चा : सरोज खानचं डोकं ठिकाणावर आहे काय\nस्पेशल रिपोर्ट : नाशिक : व्हेंटिलेटरमध्ये झुरळ अडकलं, श्वास न घेता आल्याने महिलेचा मृत्यू\nस्पेशल रिपोर्ट : मुंबई : पैसे आणि जागेचं गणित जुळवणारे मुंबईतील नॅनो फ्लॅट\nमुंबई : 'एबीपी माझा'चे मुख्य संपादक राजीव खांडेकर यांना दीनानाथ मंगेशकर पुरस्कार\nगडचिरोली : नक्षलवाद्यांचा खात्मा करणारे जिगरबाज सी-60\nपुणे : कोरेगाव भीमा प्रकरणातील साक्षीदार पूजाच्या मारेकऱ्यांना अटक करा : रिपाइं\nस्पेशल रिपोर्ट : पंढरपूर : रांगेशिवाय विठ्ठल दर्शन, पंढरपुरात लवकरच टोकन व्यवस्था\nपंढरपूर : विठुची पंढरी मांस-मद्यमुक्त करण्यासाठी मंदिर समितीचा ठराव\nपुणे : सचिन तेंडुलकरचे 'जबरा फॅन' राजू गायकवाडांचं फोटो कलेक्शन खुलं\nस्पेशल रिपोर्ट : शिक्षक भरतीत गुण वाढवून देणारं रॅकेट सक्रिय\nपुणे : कोरेगाव भीमा प्रकरणी सत्यशोधन अहवालात पोलिस अधीक्षकांवर ठपका\nऔरंगाबाद : भाजपचा दावा म्हणजे पोरखेळ : सुप्रिया सुळे\nऔरंगाबाद : भाजपचा दावा म्हणजे पोरखेळ : सुप्रिया सुळे\nदुष्काळाशी दोन हात : श्रमदानाची बित्तंबातमी\nविशेष चर्चा : सरोज खानचं डोकं ठिकाणावर आहे काय\nस्पेशल रिपोर्ट : नाशिक : व्हेंटिलेटरमध्ये झुरळ अडकलं, श्वास न घेता आल्याने महिलेचा मृत्यू\nस्पेशल रिपोर्ट : मुंबई : पैसे आणि जागेचं गणित जुळवणारे मुंबईतील नॅनो फ्लॅट\nमुंबई : 'एबीपी माझा'चे मुख्य संपादक राजीव खांडेकर यांना दीनानाथ मंगेशकर पुरस्कार\nगडचिरोली : नक्षलवाद्यांचा खात्मा करणारे जिगरबाज सी-60\nपुणे : कोरेगाव भीमा प्रकरणातील साक्षीदार पूजाच्या मारेकऱ्यांना अटक करा : रिपाइं\nस्पेशल रिपोर्ट : पंढरपूर : रांगेशिवाय विठ्ठल दर्शन, पंढरपुरात लवकरच टोकन व्यवस्था\nपंढरपूर : विठुची पंढरी मांस-मद्यमुक्त करण्यासाठी मंदिर समितीचा ठराव\nपुणे : सचिन तेंडुलकरचे 'जबरा फॅन' राजू गायकवाडांचं फोटो कलेक्शन खुलं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00439.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} +{"url": "http://shivray.com/shankraji-narayan-gandekar-sinhgad/", "date_download": "2018-04-24T17:53:09Z", "digest": "sha1:MLGNZSEFYZJRMFUPW75MNZJT5KD7T624", "length": 15388, "nlines": 179, "source_domain": "shivray.com", "title": "सिंहगड पुन्हा स्वराज्यात सामिल करणारे शंकराजी नारायण | Chhatrapati Shivaji Maharaj - Shivray", "raw_content": "\nछत्रपती शिवाजी – महाराजांवर चित्रपट\nबेसिक फोटोग्राफी वर्कशॉप – ४ सप्टेंबर २०१६\nस्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले\nछत्रपती राजर्षि शाहू महाराज\nगनिमी कावा – युध्दतंत्र\nसिंहगड पुन्हा स्वराज्यात सामिल करणारे शंकराजी नारायण\nशंकरजी नारायण अथवा शंकराजी नारायण गंडेकर हे छत्रपती राजारामांच्या शिवकालीन अष्टप्रधानमंडळ मंडळातील सचिव होते. पैठणजवळचे गंडापूर हे सचिवांचे मूळ गाव. १७ व्या शतकाच्या अखेरच्या काही वर्षांमध्ये शंकराजी नारायण यांनी अतुलनीय पराक्रम गाजवून पुरंदर, तोरणा, सिंहगड , राजगड ह्यांसारखे अनेक किल्ले स्वराज्यात आणले.\nमोगलांनी सिंहगड काबिज केला होता, तो पुन्हा स्वराज्यात सामिल करण्याची जबाबदारी ताराराणी यांनी शंकराजी नारायण यांच्यावर सोपविली होती. शंकराजी नारायण यांच्या हाताखालच्या रामजी फाटक, त्र्यंबक शिवदेव, व पंताजी शिवदेव या शूर मराठ्यांनी रात्री माळा लावून सिंहगडात प्रवेश केला. अचानक हल्ला करुन तेथील मोगली शिबंदी कापून काढली.\nसिंहगडाचा राजपूत किल्लेदार देवीसिंह कैद झाला आणि अश्या प्रकारे सिंहगडावर पुन्हा भगवा फडकला. पण दुर्दैवाने आज आपण या विरांच्या शौर्याला विसरतो.\nसिंहगड पुन्हा स्वराज्यात सामिल करणारे शंकराजी नारायण\nशंकरजी नारायण अथवा शंकराजी नारायण गंडेकर हे छत्रपती राजारामांच्या शिवकालीन अष्टप्रधानमंडळ मंडळातील सचिव होते. पैठणजवळचे गंडापूर हे सचिवांचे मूळ गाव. १७ व्या शतकाच्या अखेरच्या काही वर्षांमध्ये शंकराजी नारायण यांनी अतुलनीय पराक्रम गाजवून पुरंदर, तोरणा, सिंहगड , राजगड ह्यांसारखे अनेक किल्ले स्वराज्यात आणले. मोगलांनी सिंहगड काबिज केला होता, तो पुन्हा स्वराज्यात सामिल करण्याची जबाबदारी ताराराणी यांनी शंकराजी नारायण यांच्यावर सोपविली होती. शंकराजी नारायण यांच्या हाताखालच्या रामजी फाटक, त्र्यंबक शिवदेव, व पंताजी शिवदेव या शूर मराठ्यांनी रात्री माळा लावून सिंहगडात प्रवेश केला. अचानक हल्ला करुन तेथील मोगली शिबंदी कापून काढली. सिंहगडाचा राजपूत किल्लेदार देवीसिंह कैद झाला आणि अश्या प्रकारे सिंहगडावर पुन्हा भगवा…\nSummary : शंकरजी नारायण अथवा शंकराजी नारायण गंडेकर हे छत्रपती राजारामांच्या शिवकालीन अष्टप्रधानमंडळ मंडळातील सचिव होते. पैठणजवळचे गंडापूर हे सचिवांचे मूळ गाव. १७ व्या शतकाच्या अखेरच्या काही वर्षांमध्ये शंकराजी नारायण यांनी अतुलनीय पराक्रम गाजवून पुरंदर, तोरणा, सिंहगड , राजगड ह्यांसारखे अनेक किल्ले स्वराज्यात आणले.\nगंडापूर शंकरजी नारायण\t2014-08-01\nPrevious: दांडपट्टा किंवा पट्टा\nNext: चला माहिती घेऊया गडकोटांविषयी\nAnuya on महाराष्ट्राच्या किल्ल्यांकडे सरकारचे अक्षम्य दुर्लक्ष\nshashank on वीर शिवा काशीद\nछत्रपती शिवाजी – महाराजांवर चित्रपट\nबेसिक फोटोग्राफी वर्कशॉप – ४ सप्टेंबर २०१६\nगनिमी कावा – युध्दतंत्र\nछत्रपती राजर्षि शाहू महाराज\nस्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले\nchatrapati shivray chhatrapati shivaji maharaj kaviraj bhushan lohagad fort Modi Letter D Modi Letter DH Modi Letter N Modi Letter SH Modi Letter T Modi Letter TH modi script nature photography Quiz Contest raigad raigad fort Rajaram Maharaj shivaji raje shivkalyan raja shivrayanchi aarti आज्ञापत्र कविराज भूषण छत्रपती शिवाजी महाराज जाणता राजा जावजी लाड ताराराणी प्र. के. घा��ेकर प्रश्नमंजुषा बाजीराव पेशवे बाल शिवाजी मराठा मराठेशाही राजमाता जिजाऊ आऊसाहेब लता मंगेशकर वा. सी. बेंद्रे शहाजी महाराज शिवराय शिवरायांचा जन्म शिवरायांची आरती शिवाजी राजे शिवाजीराजे भोसले शिवाजी शहाजी भोसले सरनौबत सेतू माधवराव पगडी सोपी मोडी पत्रे २०१५\nशिवराय प्रश्नमंजुषा – प्रश्न क्रमांक १५\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १२\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. ११\nशिवराय प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक १४\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १३\nछत्रपती शिवाजी – महाराजांवर चित्रपट\nबेसिक फोटोग्राफी वर्कशॉप – ४ सप्टेंबर २०१६\nJai ram Shinde: सर माझ्या माहिती प्रमाणे पन्हाळा गडावरील ईतिहाआसआसाचे वर्णन...\nJai ram Shinde: खुप छान माहित दिल्या ईतिहासातील. पण माला माहिती आहे त्याप्रम...\nशिवराय प्रश्नमंजुषा – प्रश्न क्रमांक १५\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १२\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. ११\nशिवराय प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक १४\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १३\nकाळकाई खिंडीत सिद्दयांची कत्तल करणारे जावजी लाड\nप्रती तानाजी – पदाती सप्तसहस्त्री नावजी लखमाजी बलकवडे\nछत्रपती संभाजी महाराजांचा जन्म\nराजगड लढविणारे संताजी सिलीम्बकर\nजयदेव जयदेव जय जय शिवराया\nमोडी वाचन – भाग १०\nमोडी वाचन – भाग ११\nरणधुरंधर थोरले बाजीराव पेशवे\nमोडी वाचन – भाग १२\nJai ram Shinde: सर माझ्या माहिती प्रमाणे पन्हाळा गडावरील ईतिहाआसआसाचे वर्णन...\nJai ram Shinde: खुप छान माहित दिल्या ईतिहासातील. पण माला माहिती आहे त्याप्रम...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00439.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/uttar-maharashtra/apathy-claim-jalasampada-water-gujarat-11936", "date_download": "2018-04-24T18:34:04Z", "digest": "sha1:RTWATZXZNAJWORIC7W2Q4VEOIO5GYYQQ", "length": 11384, "nlines": 63, "source_domain": "www.esakal.com", "title": "The apathy claim jalasampada water Gujarat ..! \"जलसंपदा'च्या उदासीनतेमुळे हक्काचे पाणी गुजरातकडे..! | eSakal", "raw_content": "\n\"जलसंपदा'च्या उदासीनतेमुळे हक्काचे पाणी गुजरातकडे..\nबुधवार, 17 ऑगस्ट 2016\nधुळे - साक्री व धुळे तालुक्‍याला वरदान ठरणारा अक्कलपाडा मध्यम सिंचन प्रकल्प यंदा पूर्ण क्षमतेने भरेल, अशी खात्री होती. मात्र, जलसंपदा विभागाने आठ वर्षांपासून मोबदल्यासह सय्यदनगरच्या पुनर्वसनाचा प्रश्‍न रेंगाळत ठेवल्याने या प्रकल्पात ���ध्या भरमसाट पाणी येऊनही ते पांझरा नदीतून तापीमार्गे गुजरातकडे सोडून देण्याची वेळ जिल्ह्यावर ओढवली.\nधुळे - साक्री व धुळे तालुक्‍याला वरदान ठरणारा अक्कलपाडा मध्यम सिंचन प्रकल्प यंदा पूर्ण क्षमतेने भरेल, अशी खात्री होती. मात्र, जलसंपदा विभागाने आठ वर्षांपासून मोबदल्यासह सय्यदनगरच्या पुनर्वसनाचा प्रश्‍न रेंगाळत ठेवल्याने या प्रकल्पात सध्या भरमसाट पाणी येऊनही ते पांझरा नदीतून तापीमार्गे गुजरातकडे सोडून देण्याची वेळ जिल्ह्यावर ओढवली.\nपुरेशा निधीसह राजकीय श्रेयवादात तब्बल 32 वर्षे वेठीस धरला गेलेला निम्न पांझरा अक्कलपाडा (ता. साक्री) मध्यम सिंचन प्रकल्प आता शंभर टक्के पूर्ण झाला आहे. साक्री तालुक्‍यावरील वरुणराजाच्या कृपादृष्टीमुळे उत्तर महाराष्ट्रात एकमेव अक्कलपाडा प्रकल्प \"ओव्हर फ्लो‘ झाला आहे, असे असताना तो पूर्ण क्षमतेने भरला, असा प्रत्येकाचा समज व्हावा. मात्र, सिंचन विभागाने गेल्या मंगळवारपासून (ता. 9) या प्रकल्पातून कोट्यवधी लिटर पाणी सोडून दिल्याने धुळे शहरातील पांझरा नदी खळखळून वाहताना दिसते आहे. ते पाहून आपले हक्काचे पाणी तापी नदीमार्गे गुजरातच्या उकई धरणात आणि पुढे समुद्रात जात असल्याचे शल्य धुळेकरांना बोचते आहे.\nप्रकल्पबाधित सय्यदनगरच्या पुनर्वसनांतर्गत सरासरी 150 कुटुंबांच्या मोबदल्याचा प्रश्‍न आठ वर्षांत सुटू न शकल्याने पाण्याची डोळ्यांदेखत नासाडी पाहण्याची वेळ धुळेकरांवर आली आहे. पाणी सोडून देण्याचा निर्णय हा दुष्काळाशी सामना करणाऱ्या धुळे, साक्री तालुक्‍याची थट्टा करणारा असल्याची प्रखर टीका करत यासंदर्भात झारीतील शुक्राचार्यांवर गुन्हा दाखल करणार असल्याची भूमिका माजी आमदार प्रा. शरद पाटील यांनी जाहीर केली, ती याच पार्श्‍वभूमीवर आहे.\nप्रकल्प पूर्ण होऊनही जलसंपदा विभागाची मोबदला वाटप प्रक्रियेबाबत उदासीनता आणि यासंबंधी निर्णयातील अक्षम्य दिरंगाई, डाव्या कालव्यासह अन्य काही कामांत वारंवार येणाऱ्या अडथळ्यांमुळे या प्रकल्पाच्या लाभापासून शेतकरी, ग्रामस्थांना यंदाही वंचितच राहावे लागेल, हे आता स्पष्ट झाले आहे. विरोधाला विरोधाचे राजकारण आणि निवडणुकांतील राजकारणाचाच हा परिपाक आहे. या स्थितीस कारणीभूत झारीतील शुक्राचार्यांचा शोध घेण्याची वेळ आता येऊन ठेपली आहे. तथापि, मध्यम ���्रकल्प विभागाने सय्यदनगरच्या पुनर्वसनाबाबत रखडलेल्या प्रश्‍नाकडे बोट दाखवून सुटका करून घेण्याचा प्रयत्न चालविला आहे, हेही लक्षात घेण्यासारखे आहे.\nअक्कलपाडा प्रकल्पास 30 जानेवारी 1984 ला मान्यता मिळाली. निधीअभावी काम रखडत गेल्यानंतर प्रकल्पस्थळी 17 दरवाजे बसविण्याचे काम 24 जुलै 2013 ला पूर्ण झाले. एका दरवाजाची बारा मीटर रुंदी व आठ मीटर उंची, तर प्रकल्प 31.18 मीटर उंचीचा आहे. यात साडेबारा हजार हेक्‍टरवर सिंचन लाभाची क्षमता आहे. धुळे शहरासह औद्योगिक वसाहतीसाठी अनुक्रमे 7.99 व 8.50 दशलक्ष घनमीटर जलसाठा या प्रकल्पातून आरक्षित आहे.\nचालकाच्या गळ्याला चाकू लावून मध्यरात्री वाहनचोरी\nसटाणा - वाहनचालकाच्या गळ्याला चाकू लावून त्याला बेदम मारहाण करत मध्यरात्री रस्त्यावर सोडून तिघांनी वाहनासह पोबारा केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे....\nबुलडाण्यातील 39 ग्रामपंचायतींच्या रिक्त पदांसाठी पोटनिवडणुका जाहीर\nबुलडाणा : राज्य निवडणूक आयोगाकडून घोषित केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार जिल्ह्यातील तेराही तालुक्यांमधील जून ते सप्टेंबर या कालावधीत...\nश्री विठ्ठलाच्या दर्शनाची आषाढीपूर्वी टोकन पध्दत\nपंढरपूर ः श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी भाविकांना तासन्‌तास दर्शन रांगेत उभा रहावे लागू नये यासाठी तिरुपतीच्या धर्तीवर टोकन व्यवस्था (ऍक्‍सेस कार्ड)...\nउस्मानाबादेत रिकामे बारदाना शोधण्यासाठी शिक्षकांची वणवण\nउस्मानाबाद : गेल्या सहा वर्षांत शालेय पोषण आहार योजनेंतर्गत प्राप्त तांदळाच्या रिकाम्या पोत्यांची विक्री करून त्याची रक्कम चलनाने...\nग्रामीण भागातील स्वच्छतेसाठी शिवसेना आमदारांचा हातभार\nडोंबिवली - गावे पालिकेत समाविष्ट झाल्यापासून येथील घनकचरा व्यवस्थापन व आरोग्याच्या अनेक समस्या हा चर्चेचा विषय झाला आहे. कल्याण ग्रामीणचे...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00439.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/national/all-popular-political-fight-in-2017-year-278554.html", "date_download": "2018-04-24T18:32:27Z", "digest": "sha1:2I6S3DVHAAYALGNJDM6RKPZAU77KPPBM", "length": 13467, "nlines": 131, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "#फ्लॅशबॅक2017 : देशभरात गाजलेले 'राजकीय वाद'", "raw_content": "\n'केसरी'चा सेट जळून खाक, अक्षयकुमारसह सर्व कलाकार सुखरुप\nजम्मू-काश्मीर : पुलवामामध्ये चार दहशतवाद्यांचा खात्मा\nवारकऱ्यांची रांगेतून मुक्तता, आता विठुरायाचं टोकनद्वारे दर्शन \nकेरळमध्ये फ���्त सचिनच्याच पुस्तकांची लायब्ररी\n,जय वाघानंतर त्याचा बछडा 'जयचंद'ही बेपत्ता\nगणित चुकलं म्हणून शिक्षकाने विद्यार्थ्याच्या तोंडात खुपसली छडी\nऔरंगाबादेत विद्यार्थ्यांना झालं काय, काॅपी पकडली म्हणून आत्महत्येचा प्रयत्न\nकर्जमाफीचा लाभ आता 2001-09 काळातील शेतकऱ्यांनाही मिळणार \nनाणार'चं आतून किर्तन बाहेरून तमाशा झालाय-अशोक चव्हाण\nमुंबईत धावत्या लोकलसमोर ढकलून प्रवाशाची हत्या\nमुंबईत म्हाडा ची ३३०० घरांसाठी सोडत लवकरच\n19 वर्षाचा मराठी तरुण घेणार जैन धर्माची दीक्षा\nजम्मू-काश्मीर : पुलवामामध्ये चार दहशतवाद्यांचा खात्मा\nमहाभियोगाची नोटीस फेटाळण्याचा निर्णय घाईत नाहीतर पूर्ण विचारांती - नायडू\n भाजप आणि काँग्रेसमध्ये 'कांटे की टक्कर', जेडीस ठरणार किंगमेकर\nसंसदेतही कास्टिंग काऊच, रेणुका चौधरींचं खळबळजनक वक्तव्य\n'केसरी'चा सेट जळून खाक, अक्षयकुमारसह सर्व कलाकार सुखरुप\nबिग बींची लेक श्वेताच्या ठुमक्यांचा व्हिडिओ व्हायरल\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nसंजय दत्तनं भिकही मागितलीय, 'संजू'च्या टीझरमधून उलगडली अनेक गुपितं\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nभारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा होणार आई\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nबर्थडे स्पेशल : सचिनचा प्रेरणादायी प्रवास\nपंजाबचा दिल्लीवर शानदार विजय\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\nकेरळमध्ये फक्त सचिनच्याच पुस्तकांची लायब्ररी\nजालन्यात सहा लाखांच्या बनावट नोटा जप्त\n'चौधरींचं वक्तव्य अत्यंत दुर्दैवी'\nव्हेंटिलेटरमध्ये झुरळ जीवावर बेतलं\nबेधडक : महाभियोगाचे राजकारण\nबेधडक : आरपारची लढाई\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\n#फ्लॅशबॅक2017 : देशभरात गाजलेले 'राजकीय वाद'\nया वर्षाला निरोप देताना एक नजर टाकूयात 2017मध्ये गाजलेल्या राजकीय वादांवर\n31 डिसेंबर : आजच्या दिवशी 2017ला आपण सगळचे निरोप देतोय. 2017 काहींसाठी चांगलं तर काहींसाठी वाईटही गेलं असेल. त्याचप्रमाणे राजकारणातही मोठे वादविवाद झाले. या वर्षाला निरोप देताना एक नजर टाकूयात 2017मध्ये गाजलेल्या राजकीय वादांवर.\n- गुजरात निवडणुकीच्या रणधुमाळीतच युवक काँग्रेसनं चायवाला म्हणू�� मोदींची खिल्ली उडवली. मोदींची खिल्ली उडवणारं कार्टून ट्विट केल्यानं निवडणुकीत मोठा वाद झाला. भाजपनं या टीकेचा वापर करत मन की बात चाय के साथ हा प्रयोग राबवला.\n- 2014 च्या निवडणुकीत मोदींना चायवाला म्हणत काँग्रेसला अडचणीत आणणाऱ्या मणिशंकर अय्यर यांनीच नरेंद्र मोदींबद्दल अपशब्द वापरले. त्यामुळे राहुल गांधी यांनी त्यांची पक्षातून हकालपट्टी केली.\n- राहुल गांधी यांची सोमनाथ मंदिराला दिलेली भेट वादग्रस्त ठरली. राहुल गांधींचा धर्म कोणता हा प्रश्न विचारला जाऊ लागला. त्यामुळे काँग्रेसला राहुल जानवं घालणारे हिंदू असल्याचं स्पष्टीकरण द्यावं लागलं.\n- खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर हल्लाबोल केला. 'अहमद पटेल यांना गुजरातचा मुख्यमंत्री करण्यासाठी पाकिस्तान मदत करतंय. मनमोहन सिंग हे पाकिस्तानी नेत्यांसोबत गुजरात निवडणुकीवर चर्चा करत होते.' असा घणाघाती हल्ला मोदींनी केला. त्यावर संसदेतही गदारोळ झाला.\n- 2017मध्ये ईव्हीएमचा मुद्दाही गाजला. ईव्हीएम मशीनमध्ये घोटाळा होतोय, चिन्ह कुठलंही दाबा मत भाजपलाच जातं असा आरोप विरोधकांनी केला. त्यावर हे सिद्ध करून दाखवा, असं आव्हान खुद्द निवडणूक आयोगानंच दिलं.\n- गोरक्षकांच्या उन्मादाचा मुद्दा यावर्षीही चर्चेत राहिला. बीफ नेत असल्याच्या संशयावरून हरियाणातल्या फरिदाबादमध्ये 19 वर्षांच्या जुनैदची रेल्वेतच छळ करून हत्या करण्यात आली.\n- गाय चोरल्याच्या आरोपावरून पश्चिम बंगालमध्ये तीन जणांची बेदम मारहाण करून हत्या करण्यात आली.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nजम्मू-काश्मीर : पुलवामामध्ये चार दहशतवाद्यांचा खात्मा\nमहाभियोगाची नोटीस फेटाळण्याचा निर्णय घाईत नाहीतर पूर्ण विचारांती - नायडू\n भाजप आणि काँग्रेसमध्ये 'कांटे की टक्कर', जेडीस ठरणार किंगमेकर\nसंसदेतही कास्टिंग काऊच, रेणुका चौधरींचं खळबळजनक वक्तव्य\nमोठ्या आवाजात गाणी ऐकायचा दुकानदार, वैतागून शेजाऱ्याने झाडल्या गोळ्या\nबाबा आदमच्या जमान्यापासून सुरू आहेत या 'घटना', सरोज खान यांचं वादग्रस्त वक्तव्य\n'केसरी'चा सेट जळून खाक, अक्षयकुमारसह सर्व कलाकार सुखरुप\nजम्मू-काश्मीर : पुलवामामध्ये चार दहशतवाद्यांचा खात्मा\nवारकऱ्यांची रांगेतून मुक्तता, आत�� विठुरायाचं टोकनद्वारे दर्शन \nकेरळमध्ये फक्त सचिनच्याच पुस्तकांची लायब्ररी\nजालन्यात सहा लाखांच्या बनावट नोटा जप्त\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00439.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/marathwada/marathwada-periodic-progress-13205", "date_download": "2018-04-24T18:37:19Z", "digest": "sha1:AUEBCK6CB6QMVC3MIT2YMANYI3365VIL", "length": 13135, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "Marathwada periodic progress मराठवाड्याचा कालबद्ध विकास - फडणवीस | eSakal", "raw_content": "\nमराठवाड्याचा कालबद्ध विकास - फडणवीस\nबुधवार, 5 ऑक्टोबर 2016\nऔरंगाबाद, ता. ४ : मराठवाड्याच्या पदरात ४९ हजार २४८ कोटी रुपये टाकण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. हे आर्थिक पॅकेज नव्हे, तर कामांचा कालबद्ध आराखडा तयार केला असून, यातील काही योजना पुढील वर्षी, काही दोन वर्षांत, तर काही चार वर्षांत पूर्ण होतील, असे त्यांनी स्पष्ट केले. तब्बल आठ वर्षांनंतर आज येथील विभागीय आयुक्तालयात मंत्रिमंडळ बैठक झाली. बैठकीनंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते.\nऔरंगाबाद, ता. ४ : मराठवाड्याच्या पदरात ४९ हजार २४८ कोटी रुपये टाकण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. हे आर्थिक पॅकेज नव्हे, तर कामांचा कालबद्ध आराखडा तयार केला असून, यातील काही योजना पुढील वर्षी, काही दोन वर्षांत, तर काही चार वर्षांत पूर्ण होतील, असे त्यांनी स्पष्ट केले. तब्बल आठ वर्षांनंतर आज येथील विभागीय आयुक्तालयात मंत्रिमंडळ बैठक झाली. बैठकीनंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते.\nअतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील दहा लाख हेक्‍टरवरील सोयाबीन आणि पाच लाख हेक्‍टरवरील कापूस, तूर व इतर पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. नुकसानीचे पंचनामे करण्याची गरज नाही. जिल्हाधिकाऱ्यांच्या अहवालानंतर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पंतप्रधान पीक विमा योजनेद्वारे मदत दिली जाईल. मराठवाड्यातील ७८ टक्के शेतकऱ्यांनी पीक विमा काढला असून, त्यांना हा लाभ मिळेल. उर्वरित २२ टक्के शेतकऱ्यांनाही मदत दिली जाईल, असे फडणवीस यांनी सांगितले. अतिपावसामुळे वाहून गेलेली जमीन, रस्ते-पुलांचे नुकसान आदींची माहिती घेतली जात असून, तातडीने पुढील कार्यवाही केली जाईल, असेही ते म्हणाले.\nमहसूलमंत्री चंद्रकांत पाटील, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर, पर्यावरणमंत्री रामदास कदम, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, कौशल्य विकासमंत्री संभाजी पाटील निलंगेकर, उद्योगमंत्री सुभाष देसाई, राज्यमंत्री अर्जुन खोतकर यावेळी उपस्थित होते.\nवर्षभरात सर्व प्रश्‍न सुटतील, असा दावा नाही. मराठवाड्याच्या विकासासंदर्भात दूरगामी परिणाम करणारे निर्णय घेतले आहेत. मराठवाड्याच्या भविष्याची वाटचाल ठरवण्याचा प्रयत्न आहे.\n- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री\nमुख्यमंत्री सिद्धरामय्या बदामीतूनही रिंगणात\nबंगळूर - कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यानी अखेर मंगळवारी (ता. 24) बागलकोट जिल्ह्यातील बदामी विधानसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला...\nदानशूरांच्या मदतीमुळे वाचले यशचे प्राण\nसावळीविहीर (नगर) : खेळण्या-बागडण्याच्या वयात आजाराने ग्रासले, घरची परिस्थिती गरिबीची, मेंदुवरील शस्त्रक्रिया करणे गरजेचे होते. मी रिक्षा...\nअधिकारांचा मोह सरकारला सुटेना\nपंचायतराज संस्थांच्या कारभारात आमूलाग्र बदल घडविणारी ७३ वी घटनादुरुस्ती २४ एप्रिल १९९३ पासून अमलात आली. त्यास आज २५ वर्षे पूर्ण होत आहेत....\nपुणे - गावाच्या भौतिक विकासाबरोबरच गुणवत्तापूर्ण शिक्षण, महिला सक्षमीकरण यावर लक्ष देत गावकऱ्यांचा आर्थिक दर्जा, राहणीमान सुधारण्यासाठी युवक आता...\nनाणारच्या भूसंपादनाची अधिसूचना रद्द नाही : मुख्यमंत्री\nमुंबई : 'अधिसूचना रद्द करण्याचा अधिकार फक्त उच्चस्तरीय समितीलाच आहे. सरकारने आज तरी नाणार भूसंपादनाची कोणतीही अधिसूचना रद्द केलेली नाही.' असे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00440.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.inmarathi.com/sbi-loan-write-off-truth-and-myth/", "date_download": "2018-04-24T18:19:22Z", "digest": "sha1:M6DQCYXACWUENHKXZVWJHMHSMELQEUWF", "length": 18237, "nlines": 113, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "तथाकथित 'कर्जमाफी', मिडीयाचं असत्य आणि काळजीत टाकणारी वास्तविकता", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nBusiness बीट्स पॉलि-tickle वैचारिक\nतथाकथित ‘कर्जमाफी’, मिडीयाचं असत्य आणि काळजीत टाकणारी वास्तविकता\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page\nस्टेट बँक ऑफ इंडियाने ७२०० कोटी रूपयांचे कर्ज “माफ केले” आहे अशी बातमी आली आणि त्यावरून देशभर धुराला उडाला. वास्तविक, SBI ने कर्ज ‘माफ’ नसून “बुडीत खात्यात” टाकले आहेत. हे स्पष्टीकरण खुद्द वित्तमंत्री अरूण जेटलीजींनी दिलं आहे. तेव्हापासून अनेक अर्थशास्त्रच्या जाणकारांकडून अनेक वेबसाईट इ ठिकाणी Write off (बुडीत खात्यात टाकणे) करणे आणि Waive off (माफ करणे) करणे ह्यावर बरंच लिहिलं गेलंय. ह्या संपूर्ण लिखाणाचा रोख एकच आहे – बुडीत खात्यात टाकणे म्हणजे माफ करणे नाही. बँका असं नेहेमी करतच असतात. त्यात चूक किंवा फारसं वेगळं असं काही नाही ह्याची दुसरी बाजू समजून घेण्याआधी आपण Write off आणि waive off चा फरक समजून घेऊ या.\nज्या कर्जांची सहज वसुली होत नाहीये, त्यांच्यावर अनेक कडक पर्याय वापरून वसुली करण्याचे प्रयत्न सर्वच बँका करीत असतात. संपत्ती हस्तगत करणे, त्याचा लिलाव करणे हे त्यातील ठळक उपाय आहेत. परंतु बऱ्याचदा, हे उपाय योजून देखील वसुली होत नाही. अश्यावेळी बँकेच्या अकाऊंट मधे “येणं आहे” अश्या column मधे हे पैसे वर्षानुवर्ष पडून रहातात.\nह्याचा अर्थ असा की एवढी मोठी रक्कम probable profit (भविष्यात होऊ शकणारा नफा) म्हणून गृहीत धरली जाते – पण वास्तविकता अशी असते की ही रक्कम येण्याची शक्यता फारशी नसते. त्यामुळे बँकेला आपल्या नफ्याचा नक्की अंदाज येत नाही. शिवाय बुडालेले कर्ज म्हणजे तोटाच असतो – हा तोटा जर स्पष्टपणे दाखवला तर बँकेला होणाऱ्या वार्षिक नफ्यातून तो वजा होतो व संभाव्य नफ्यावर लागणारा कर देखील कमी होतो.\nअश्या अनेक कारणांमुळे अशी कर्ज बुडीत खात्यात टाकली जातात.\nSBI ने असे ७२०० कोटी रुपयांचे कर्ज बुडीत खात्यात सरकवले आहे. ह्यात, विजय मल्याचे कर्ज १२०० कोटींचे आहे.\nइथे सर्वांचं विश्लेषण थांबत आहे. परंतु अनेकांच्या हे लक्षात येत नाहीये की SBI ने कर्ज बुडीत खात्यात टाकणे, हा विषय Written off आणि waived off मधीक टेक्निकल फरकापुरता मर्यादित नाही. मिडीया एकीकडे असत्य ओरडतीये हे एक टोक आहे आणि ह्या उलट ‘काहीच घडलं नाही, ही तर फक्त अकाउंट्स मधली अपडेट्स आहेत’ असं जे म्हणताहेत त्यांचं दुसरं ��ोक आहे.\nसत्य दोन्ही बाजूंच्या मध्ये कुठेतरी आहे – आणि ते चिंताजनक आहे.\nबेसिकली, तब्बल ७२०० करोडचं कर्ज बुडीत खात्यात टाकलं आहे. “हा केवळ अकौंटिंग फरक आहे, वसुलीचे प्रयत्न थांबणार नाहीयेत”, असं म्हणून थांबता येतं का खुद्द SBI चे लोक म्हणतात की बुडीत खात्यात टाकणे म्हणजे – वसुलीची आशा सोडणे – असं असतं. इथे खरी वेदना आहे.\nअर्थ असा आहे की – तुम्ही प्रयत्न कराल लाख, पण आशा सोडली आहे. म्हणजे आजपर्यंत जंग जंग पछाडलं पण उपयोग झाला नाही. शेवटी हिशेबातून ते काढून टाकले. म्हणजे ७२०० कोटी रूपये गेल्यात जमा आहेत.\nआज, देशातील काळा पैसा मिटावा/कमी व्हावा म्हणून सरकारने घेतलेल्या निर्णयाची फळं सर्व जनता भोगत आहे. निर्णय अर्थातच चांगला आहे. परतू त्याचा त्रास जनतेला होत आहेच ना SBI च्या बाहेरच कितीतरी मोठी रांग आहेच ना\nम्हणजे देशातील स्वच्छतेच्या निर्णयापोटी जनता त्रास सहन करत असताना, ह्याच वेळी, यंत्रणेतील त्रुटींमुळे मल्यासारखे अब्जाधीश कर्ज बुडीत खात्यात ढकलत आहेत…हे चिंताजनक आहे.\nइथे मुद्दा “आजच्या” write off नसून…इतके दिवस जे होत होतं, ते कसं चुकीचं होतं आणि ते दुरूस्त होणार की नाही – हा आहे.\n“अश्या” लोकांना “इतके” पैसे दिले जातातच कसे\nते बुडीत खात्यात जाण्याची वेळ येणार हे आधी कळू नये का\nसामान्य, छोट्या बिझनेसमनला कर्ज मिळताना होणाऱ्या अडचणी, द्यावी लागणारी हमी – मोठ्यांच्या बाबतीत अदृश्य होतात का\nकर्ज देताना बँकांची रिस्क असतेच. नुकसानाची शक्यता असतेच, पण किती मोठी ७२०० कोटी एवढी मोठी रिस्क आपल्या देशाला परवडणारी आहे का\nशेतकरी, लघु उद्योजक इत्यादींच्या बाबतीत जेवढे कडक नियम पाळले जातात, तसे धनाढ्यांच्या बाबतीत का नाही\nवरील प्रश्न काळजीत टाकणारी वास्तविकता दर्शवितात. SBI चूकलीच आहे. आजच्या बुडीत खात्यातील एन्ट्रीत नव्हे, तर ही अशी वेळ आणण्यात. आणि SBI हे फक्त दार्शनिक आहे. चुकतीये ती अक्खी यंत्रणा. तिचा धिक्कार व्हायला हवाच. ह्या विषयावर बोललं जायला हवं. पण तसं घडत नाहीये.\nदुर्दैवाने सरकारचे विरोधक, आपली माध्यमे हा गंभीर प्रसंग राजकीय टीकेची संधी म्हणून उचलत आहेत आणि त्या टीकेला उत्तर देण्याच्या नादात, सरकार समरर्थक valid प्रश्नानाही मूर्खात काढत आहेत. ह्यांच्यासाठी सत्तेत कोणता पक्ष आहे, हे अधिक महत्वाचं आहे. देशात सुधारणा होणं दुय्यम.\nसु��ूवातीलाच म्हटल्या प्रमाणे – Written off आणि waived off मधीक टेक्निकल फरकापुरता हा विषय नाही. हा flawed system चा विषय आहे. त्यावर आपलं लक्ष जाणं अत्यंत आवश्यक आहे.\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page \n← खराब कॉम्प्यूटर आणि मोबाईल म्हणजे सोन्याची खाण\nपाकिस्तानचा हट्ट धरणाऱ्या जिनांना फाळणीचा पश्चाताप वाटला होता का\n…आणि त्याने पंतप्रधान इंदिरा गांधींच्या आवाजाची नक्कल करून बँकेला घालता लाखोंचा गंडा\nविजय मल्याच्या जामिनाची रक्कम ऐकून सामान्य माणसाचे डोळे पांढरे होतील\nएसबीआयच्या लोगोचं हे अहमदाबाद कनेक्शन तुम्हाला माहित आहे का\nमंडळी तयार व्हा, ५०० कोटी मध्ये साकारलं जातंय रामायण\nइतिहासजमा होणाऱ्या ‘खाकी’ वर्दीमागील खाकी रंगाची कहाणी…\nसावधान: बॉडी बनवण्यासाठी “ह्या” गोष्टी करत असाल तर शरीराची माती होणार\nभारतीय वायुसेनेचे जनक ‘एयर मार्शल सुब्रतो मुखर्जी’ यांचा अज्ञात जीवनप्रवास\nतळागाळातील कॅशलेस समाजासाठी sms चा वापर\n‘India’s space program’ चे जनक डॉ. विक्रम साराभाई…\nछत्रपती शिवाजी महाराजांकडून प्रत्येकाने हे शिकायलाच हवं\nइतर देशांच्या तुलनेमध्ये भारतामध्ये iphones अतिशय महाग का मिळतात\nह्या रोजच्या वापरातील वस्तूंना औषधांसारखीच एक्सपायरी असते\nअंगठ्यांच्या वाढत्या किमतींमुळे प्रचलित झालाय हा धोकादायक ट्रेंड \nरस्त्यावर भजी विकण्यापासून ते प्रचंड मोठे उद्योगसाम्राज्य उभा करणारा उद्योगपती \nशाहरुख खानचे हे ११ क्वोट्स त्याच्यात लपलेला असामान्य माणूस दाखवतात\nमाहित नसलेल्या काही अश्या नोकऱ्या जेथे शिक्षण कमी असून देखील वर्षाला ‘रग्गड’ पगार मिळतो\nरावणाची बाजू मांडणारी, “पराभूताचा” इतिहास दाखवणारी कादंबरी – “रावण : राजा राक्षसांचा”\nकॉन्डोमबद्दल कुणालाच माहिती नसणाऱ्या काही गमतीशीर तर काही महत्वाच्या गोष्टी\nशिवपुर्वकालीन भारतातील अत्याचारी इस्लामी राजवट (भाग -२ )\nआता एकाच ठिकाणी बघायला मिळणार जगातील ७ आश्चर्य, तेही आपल्या भारतात\nमहाभारत-आख्यान भाग १ : गंगा नदी व गंगापुत्र भीष्मांच्या जन्माची “मानवी” कथा\nक्रिकेटमधील एक गमतीशीर कूटप्रश्न याचं उत्तर ओळखा बरं\nअमिताभ बच्चन ते सलमान खान पर्यंत या बॉलीवूड स्टार्ट्सची खरी नावं तुम्हाला माहित आहेत का\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00440.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/kgtocollege/", "date_download": "2018-04-24T18:30:09Z", "digest": "sha1:O5DZ2HHE5JFQMCY4SK2KBE5WXWSRFQYK", "length": 15877, "nlines": 249, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Collage Marathi news, Career Latest news in Marathi,News online | Loksatta", "raw_content": "\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nघाऊक बाजारात दर घसरूनही साखर महागच\nपृथ्वीच्या तापमानात २०१० पासून सातत्याने वाढ\nब्रसेल्स गोळीबारातील आरोपी अब्देसलामला २० वर्षे तुरुंगवास\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\n‘ब्लॉग बेंचर्स’चा नवा विषय ‘झुलणे आणि झुलवणे’\nयाच अग्रलेखावर विद्यार्थ्यांना या आठवडय़ात ‘ब्लॉग बेंचर्स’मध्ये व्यक्त व्हायचे आहे.\nआरोग्य विज्ञान विद्यापीठाचा ‘परीक्षा भवना’साठी टाहो\nगेली दहा वर्षे आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या नाशिक येथील प्रशासकीय इमारतीमधूनच परीक्षा विभागाचे कामकाज सुरु आहे.\nबालचित्रवाणी बालभारतीत विलीन होणार\nबालचित्रवाणीचा निधी केंद्र शासनाने थांबवल्यानंतर ही संस्था अनेक समस्यांच्या घेऱ्यात अडकली.\nजिल्हावार वैद्यकीय महाविद्यालय योजना अधांतरी\nसध्या देशात सुमारे दोन हजार लोकांमागे एक डॉक्टर असे प्रमाण आहे.\n‘फ्रेशर्स पार्टी’ करणाऱ्या ‘व्हीजेटीआय’च्या दोन विद्यार्थ्यांची वसतिगृहातून गच्छंती\nयंदाही नवागत विद्यार्थ्यांकडून त्यांच्या ऐच्छिक स्वरूपात वर्गणी जमा करून पार्टीेचे आयोजन करण्यात आले होते.\nतंत्रशिक्षण संचालनालयाच्या निर्णयाची शिक्षा विद्यार्थ्यांना\nतंत्रशिक्षण संचालनालयाने शेवटच्या घटकेला केलेल्या बदलाचा हा फटका असल्याचे पालकांचे म्हणणे आहे.\nराज्यात गेल्यावर्षी जुलै महिन्यात शालाबाह्य़ मुलांची पाहणी करण्यात आली.\nनरिमन पॉइंटमधील वादग्रस्त झोपु योजनेला नोटीस\nनरिमन पॉइंट येथील महात्मा फुले ‘अ’ आणि ‘ब’ अशा दोन झोपु योजना २००८ पासून सुरू होत्या.\nआजपासून अकरावीची दुसरी फेरी\nया वेळी सुमारे ५० हजारांहून अधिक विद्यार्थी प्रवेशबदल करण्यासाठी अर्ज करण्याची शक्यता आहे.\nअभियांत्रिकी महाविद्यालयांतही जात प्रमाणपत्रांची झाडाझडती\nसर्व महाविद्यालयांतील १९९० पासूनच्या विद्यार्थ्यांची माहिती या समितीने मागितली आहे.\nमहाविद्यालयांच्या लाख��� रुपयांच्या मुदत ठेवी अडकल्या\nनवा अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी साधारण १५ लाख रुपये मुदत ठेवीपोटी गुंतवावे लागतात.\nअभियांत्रिकीच्या ५० हजार जागा रिक्त\nअन्य अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्याकडे कल वाढला\nसहा वर्षांतील बोगस प्रवेशांचाही छडा\nराज्यात एकूण १८ सरकारी व पालिकेच्या रुग्णालयांतर्गत येणारी वैद्यकीय महाविद्यालये आहेत.\nकृषी विद्यापीठ अधिस्वीकृतीची स्थगिती उठवणार\nराज्यातील चारही कृषी विद्यापीठांत नोकरभरती बंद होती.\n‘त्या’ अभियांत्रिकी महाविद्यालयांविरोधात ‘एआयसीटीई’ सर्वोच्च न्यायालयात\nन्यायालयातून स्थगिती मिळविणाऱ्या महाविद्यालयांच्या विरोधात एआयसीटीईने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली.\nकला व संस्कृतीच्या संवर्धनासाठी मुंबईला हर्मिटेज संग्रहालयाची मदत\nरशियातील या उद्योगाच्या विकासात १७७३ मध्ये स्थापन झालेल्या खनिकर्म विद्यापीठाचे मोठे योगदान आहे.\nप्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालये\nदेशात सध्या सुमारे दोन हजार लोकसंख्येमागे एक डॉक्टर असे प्रमाण आहे.\nदोन लाख आदिवासी विद्यार्थी रेनकोटविना\nनाशिक, ठाणे, अमरावती व नागपूर अशा चार विभागांसाठी ऑनलाईन निविदा जाहीर झाल्या.\nरॅगिंगच्या घटना उदंड, तक्रारी मात्र अल्प\nदेशभरातील सुमारे ३७ वेगवेगळ्या महाविद्यालयांतील दहा हजार विद्यार्थ्यांशी बोलून हा अहवाल तयार करण्यात आला आहे.\nअतिरिक्त ठरणाऱ्या हजारो उपमुख्याध्यापकांना दिलासा\nपटसंख्येऐवजी पदसंख्या ग्राह्य़ धरण्याचा हा नवा बदल आहे.\nमराठी माध्यमाच्या शाळेतही आता उर्दूचे धडे..\nया वर्षीपासून राज्यातील शंभर शाळांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर ही योजना राबवण्यात येणार आहे.\nकेईएम, जेजेला ठेंगा दाखवत नागपूरमध्ये ‘एम्स\nनागपूर महापालिका रुग्णालयातील १०० खाटा व ईएसआयएस रुग्णालयांच्या २०० खाटा\nविद्यार्थी, पुरुष कर्मचाऱ्यांनाही लैंगिक छळाची तक्रार करता येणार\nयासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने नियमावली तयार केली आहे.\nतंत्रशिक्षण संचालनालयाकडून महाविद्यालयांच्या अडचणीत भर\nअभियांत्रिकी प्रवेशासाठी टीएफडब्ल्यू (टय़ूशन फी वेवर) योजनेत विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो.\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nमुन्ना यादवला सर्वोच्च न्यायालयातून तात्पुरता जामीन\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nमहापालिकेच्या ३४ मराठी शाळा बंद\nजिल्ह्य़ात ६८ अपघात स्थळे\nकर्नाक पूल पाडण्यास उच्च न्यायालयाचा हिरवा कंदील\nनेहरू विज्ञान केंद्रातील ‘दि एनर्जी बॉल’ नव्या ढंगात\n‘फटका चोरां’ची दहशत कायम\nवाढलेल्या तापमानात विजेविना घामाघूम\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00441.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/global/pakistan-warns-india-about-any-action-against-terrorism-12572", "date_download": "2018-04-24T18:27:18Z", "digest": "sha1:QQARXSNPG3ZALU7RCUAX3ACMY53U7LQ3", "length": 11397, "nlines": 167, "source_domain": "www.esakal.com", "title": "Pakistan warns India about any action against terrorism युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्था उध्वस्त होईल: पाक | eSakal", "raw_content": "\nयुद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्था उध्वस्त होईल: पाक\nसोमवार, 26 सप्टेंबर 2016\nनवी दिल्ली - पाकिस्तानशी युद्ध केल्यास भारतीय अर्थव्यवस्थेचे अपरिमित नुकसान होईल, याची जाणीव असल्याने भारत पाकिस्तानशी युद्ध करण्याचा धोका पत्करणार नाही, असे मत पाकिस्तानच्या एका उच्चस्तरीय राजनैतिक अधिकाऱ्याने व्यक्त केले आहे.\nनवी दिल्ली - पाकिस्तानशी युद्ध केल्यास भारतीय अर्थव्यवस्थेचे अपरिमित नुकसान होईल, याची जाणीव असल्याने भारत पाकिस्तानशी युद्ध करण्याचा धोका पत्करणार नाही, असे मत पाकिस्तानच्या एका उच्चस्तरीय राजनैतिक अधिकाऱ्याने व्यक्त केले आहे.\nजम्मु काश्‍मीर राज्यामधील उरी येथे दहशतवादी हल्ला घडविण्यात आल्यानंतर भारत व पाकिस्तानमधील तणाव अत्यंत वाढला असून पाकिस्तानला जागतिक स्तरावर एकटे पाडण्याचा यत्न भारताकडून केला जात असल्याचे मानले जात आहे. या पार्श्‍वभूमीवर, पाकिस्तानला एकटे पाडण्याची कल्पना ही प्रत्यक्षात उतरणे शक्‍य नसल्याचे मत व्यक्त करीत या अधिकाऱ्याने उलटपक्षी या यत्नामधून भारतच एकाकी पडण्याचा धोका असल्याचा इशारा दिला आहे. डॉन या प्रख्यात पाकिस्तानी वृत्तपत्रामध्ये यासंदर्भातील वृत्त प्रकाशित झाले आहे.\n\"\"भारत व पाकिस्तानमध्ये युद्ध होणार नाही. पाकिस्तानची युद्ध करण्याची कोणतीही इच्छा नाही; आणि यावेळी युद्ध झाल्यास भारतीय अर्थव्यवस्था उध्वस्त होईल, याची जाणीव भारतासही आहेच,‘‘ असे या अधिकाऱ्याने म्हटले आहे.\nदिल्लीत धावत्या कारमध्ये तब्बल 11 तास सामूहिक बलात्कार\nनवी दिल्ली : देशात बलात्काराच्या घटना सातत्याने घडत आहे. त्यानंतर राजधानी दिल्लीत 'निर्भया' बलात्कार आणि हत्याप्रकरणानंतर आता पुन्हा एकदा तशाच...\nवाघा बॉर्डरवर परेडदरम्यान पाक क्रिकेटपटूचे माकडचाळे\nपुणे : वाघा बॉर्डरवर परेडदरम्यान पाकिस्तानी सैनिकांसोबत क्रिकेटपटू हसन अली याने माकडचाळे केले असून, संबंधित व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे....\nइंधन शुल्क कपातीस अर्थमंत्रालयाचा विरोध\nनवी दिल्ली - सामान्य नागरिकांना दिलासा देण्यासाठी पेट्रोल व डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात करण्यास अर्थमंत्रालयाने विरोध केला आहे. याचवेळी...\nभारत-पाक मालिकेचा चेंडू ‘बीसीसीआय’च्या कोर्टात\nकोलकता - ‘आयसीसी’च्या कार्यक्रमानुसार भारत आणि पाकिस्तान यांच्यात द्विपक्षीय मालिका होणे अपेक्षित आहे. पण, भारत सरकारच्या परवानगीवर ही मालिका...\nनागनाथ यात्रेतील कुस्ती स्पर्धेत पै. समाधान पाटील अव्वल\nमोहोळ (सोलापूर) : मोहोळ येथील नागनाथ यात्रेत झालेल्या कुस्ती स्पर्धा मध्ये पै. समाधान पाटील यांने प्रतिस्पर्धी पै.अमितकुमार यावर मात करून...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00442.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://shivray.com/category/maratha-samrajya/", "date_download": "2018-04-24T18:04:52Z", "digest": "sha1:BOKUIPYXSVCQUKDQDYTM2OBM2NKQEVSQ", "length": 21747, "nlines": 204, "source_domain": "shivray.com", "title": "मराठा साम्राज्य | Chhatrapati Shivaji Maharaj - Shivray", "raw_content": "\nछत्रपती शिवाजी – महाराजांवर चित्रपट\nबेसिक फोटोग्राफी वर्कशॉप – ४ सप्टेंबर २०१६\nस्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले\nछत्रपती राजर्षि शाहू महाराज\nगनिमी कावा – युध्दतंत्र\nमराठ्यांचे सैन्य संघटन – पायदळ\nपायदळ हा सुद्धा घोडदळाप्रमाणे मराठ्यांच्या सैन्याचा महत्वपूर्ण भाग होता. मराठा सैन्यात पायदळाला दुय्यम स्थान प्राप्त झाले होते. पायदळाची गतिशीलता घोडदळापेक्षा निश्चित कमी होती परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी पायदळाकडे तेवढेच बारीक लक्ष्य दिले. महाराष्ट्रातील पर्वतमय भागात पायदळ जास्त उपयोगी पडत असे, तसेच किल्ल्यांच्या वा लष्करी ठाण्यांच्या रक्षणासाठी हजारो पायदळ सैनिकांची गरज भासत असे. युद्धात संख्येने सर्वात जास्त असणारे पायदळ हातघाईच्या लढाईत ...\n|| सरनौबतस्तु सेनानी: || अशी समर्पक व्याख्या देत राज्यव्यवहारकोशात सरनौबताचे वर्णन आले आहे. सरनौबत ही शिवकालातील अत्यंत मोठी आसामी. घोडदळ आणि पायदळ या दोन्ही सैन्याप्रकारावर शिवकालात स्वतंत्र प्रमुखांची नियुक्ती होत असे. दोन्ही विभागांचा कारभार हा स्वतंत्रपणे अमलात येत आणि मग हे दोन्ही सरनौबत एकत्रितपणे येऊन मोहिमेची आखणी, खर्च, मांडणी आणि इतर मनसुबे रचत. हिशेब ताळेबंद आणि खर्च पत्रे यांच्या आधारे ...\nमराठे – निजाम संबंध\nदक्षिण हिंदुस्थानच्या इतिहासातील अठराव्या शतकातील मराठे – निजाम संबंध आणि संघर्ष ही अत्यंत महत्त्वाची बाब होती. हैदराबादच्या निजाम घराण्याचा संस्थापक निजामुल्मुल्क हा गाजीउद्दीन हाताखाली तयार झालेला एक युद्धकुशल सेनापती होता. त्याला मोगल दरबारातून फतेहजंग खानदौरान, चिनकिलीच खान, निजाम-उल्‍मुल्क आसफजाह अशी विविध बिरूदे मिळाली होती. औरंगजेब बादशाहच्या मृत्यूनंतर मोगली सत्तेच्या कमकुवतपणाचा फायदा उठवून निजाम-उल्‍-मुल्क इ.स. १७२४ मध्ये दक्षिणेत आपली स्वतंत्र सत्ता ...\nआनंदराव धुळप यांची समाधी, विजयदुर्ग\nसुभेदार सुभा आरमार, आनंदराव धुळप यांची समाधी, विजयदुर्ग Anandrao Dhulap. Admiral of Maratha Empire at Vijaydurg.\nइस्ट इंडियामन व्यापारी जहाज\nहे आहे एक ‘इस्ट इंडियामन’. अशाच प्रकारच्या व्यापारी जहाजांवर बसून इंग्रज, डच, आणी फ्रेंच भारतात आले. या जहाजात मालासोबत तोफखानाही असे, तसेच एक तुकडी शिबंडीची असे. जेणेकरून, समुद्रावर शत्रूशी गाठ पडल्यास त्याच्याशी मुकाबला केला जाऊ शकतो. एका जिद्दी कॅप्टनच्या हाताखाली एक इंडियामन बऱ्याच भारतीय प्रकारच्या गलबतांना झुंझत ठेऊ शकतो. शिवकाळात, इंडियामन जहाजांना भारताच्या कोणत्याच राज्याने लढाईत जिंकले नाही आणी अशाच ...\nकान्होजी आंग्रे यांच��� जन्म १६६९ मध्ये रत्नागिरी जिल्ह्यातल्या हर्णे या गावी झाला. मराठ्यांचा इतिहास घडविणाऱ्या प्रसिद्ध घराण्यांपैकी आंग्रे घराणे हे एक. पुणे जिल्ह्यातील काळोसे हे आंग्रे घराण्याचे मूळ गाव व शखपाळ-शंकपाळ-संकपाळ हे त्यांचे मूळ आडनाव; परंतु आंगरवाडी ह्या काळोसेतील एका छोट्या भागावरून त्यांस पुढे आंग्रे हे उपनाव प्राप्त झाले. सेखोजी हे या घराण्यातील पहिले ज्ञात पुरुष. त्यांचे चिरंजीव तुकोजी हे ...\nया युद्धपद्धतीमध्ये शिवछत्रपतींनी महाराष्ट्राच्या भौगोलिक स्थितीचे विशेषत: किल्ल्यांचे महत्त्व ओळखून अनेक नवीन किल्ले बांधले व जुन्यांची डागडुजी केली; तसेच प्रत्येक किल्ल्यावर हवालदार नेमून त्याच्या हाताखाली एक सरनोबत, एक सबनीस, एक फडणीस आणि एक कारखानीस असे भिन्न जातींचे अधिकारी नेमले. याशिवाय किल्ल्याच्या अगदी लगतच्या परिसरात बंदोबस्तासाठी रामोशी, परवारी, महार, मांग, बेरड वगैरे मेटकरी नेमलेले असत. प्रत्येक किल्ल्यावर दारूखाना, अंबारखाना व पाण्याची ...\nमहाराष्ट्रीय उर्फ मराठी साम्राज्य महाराष्ट्राबाहेर महाराष्ट्रीयांचा अम्मल जेथे जेथं होता त्या सर्व प्रदेशाला मिळून महाराष्ट्रीय किंवा मराठी साम्राज्य म्हणतात. तथापि या सर्व प्रदेशावर सातारच्या राजाची अनियंत्रित सत्ता (अकबर, औरंगझेबाप्रमाणें) नव्हती आणि त्याचें मुख्य प्रधान जे पुण्यास रहाणारे पेशवे यांच्या हातीं जरी राज्यकारभाराची मुख्य व्यवस्था होती, तरी साम्राज्यांतील निरनिराळया भागांत मराठयांनी वसाहती स्थापून कोल्हापूरकर व नागपुरकर भोंसले, शिंदे, होळकर, गायकवाड, वगैरे ...\nशिवाजी महाराजांनी जून १६७४ मध्ये राज्याभिषेक करून घेतला आणि मराठ्यांच्या स्वतंत्र आणि सार्वभौम राज्याचा जयघोष केला. शिवाजी महाराजांची राज्याभिषेकाची कल्पना अतिशय व्यापक व प्रभावी होती. या कल्पनेमुळे निर्वीकार पडलेल्या मराठी माणसाला चेतना मिळाली, या समारंभ प्रसंगी शिवाजींनी छत्रपती हे पद धारण केले. छत्रपती हेच स्वराज्याचे सार्वभौम व सर्वसत्ताधारी होते; त्यांच्यावर कोणाचेही नियंत्रण नव्हते राज्याच्या सर्व क्षेत्रात त्याची निरंकुश सत्ता चालत ...\nगनिमी कावा – युद्धतंत्र\nशिवाजी महाराजांनी प्रवर्तित केलेल्या युद्धतंत्राचे स्वरूप विशद करण्यापूर्वी गनिमी कावा या शब्दप्रयोगाच्या मुळाशी असलेल्या संकल्पना, अर्थ आणि अनर्थ इत्यादी सर्वच तपासनू घेणे आवश्यक आहे. गनीम हा शब्द मूळ फारसी भाषेतला असनू गनिमी हे त्या शब्दाचे रूप आहे. कावा या शब्दाला लक्षणेने फसवणूक, धोकेबाजपणा, कपट हे अर्थ आले आहेत. कावा या शब्दाचा वाच्यार्थ पार पुसला जाऊन लक्षणेने या शब्दला आलेला अर्थ ...\nAnuya on महाराष्ट्राच्या किल्ल्यांकडे सरकारचे अक्षम्य दुर्लक्ष\nshashank on वीर शिवा काशीद\nछत्रपती शिवाजी – महाराजांवर चित्रपट\nबेसिक फोटोग्राफी वर्कशॉप – ४ सप्टेंबर २०१६\nगनिमी कावा – युध्दतंत्र\nछत्रपती राजर्षि शाहू महाराज\nस्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले\nchatrapati shivray chhatrapati shivaji maharaj kaviraj bhushan lohagad fort Modi Letter D Modi Letter DH Modi Letter N Modi Letter SH Modi Letter T Modi Letter TH modi script nature photography Quiz Contest raigad raigad fort Rajaram Maharaj shivaji raje shivkalyan raja shivrayanchi aarti आज्ञापत्र कविराज भूषण छत्रपती शिवाजी महाराज जाणता राजा जावजी लाड ताराराणी प्र. के. घाणेकर प्रश्नमंजुषा बाजीराव पेशवे बाल शिवाजी मराठा मराठेशाही राजमाता जिजाऊ आऊसाहेब लता मंगेशकर वा. सी. बेंद्रे शहाजी महाराज शिवराय शिवरायांचा जन्म शिवरायांची आरती शिवाजी राजे शिवाजीराजे भोसले शिवाजी शहाजी भोसले सरनौबत सेतू माधवराव पगडी सोपी मोडी पत्रे २०१५\nशिवराय प्रश्नमंजुषा – प्रश्न क्रमांक १५\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १२\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. ११\nशिवराय प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक १४\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १३\nछत्रपती शिवाजी – महाराजांवर चित्रपट\nबेसिक फोटोग्राफी वर्कशॉप – ४ सप्टेंबर २०१६\nJai ram Shinde: सर माझ्या माहिती प्रमाणे पन्हाळा गडावरील ईतिहाआसआसाचे वर्णन...\nJai ram Shinde: खुप छान माहित दिल्या ईतिहासातील. पण माला माहिती आहे त्याप्रम...\nशिवराय प्रश्नमंजुषा – प्रश्न क्रमांक १५\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १२\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. ११\nशिवराय प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक १४\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १३\nकाळकाई खिंडीत सिद्दयांची कत्तल करणारे जावजी लाड\nप्रती तानाजी – पदाती सप्तसहस्त्री नावजी लखमाजी बलकवडे\nछत्रपती संभाजी महाराजांचा जन्म\nराजगड लढविणारे संताजी सिलीम्बकर\nजयदेव जयदेव जय जय शिवराया\nशिवाजी महाराजांच्या कचेरीकडून पुणे परगण्याच्या कारक���न व देशमुखांना पत्र\nमोडी वाचन – भाग ३\nमोडी वाचन – भाग २\nचला माहिती घेऊया गडकोटांविषयी\nपोर्तुगीजांना मराठी पाणी पाजणारे कृष्णाजी कंक\nJai ram Shinde: सर माझ्या माहिती प्रमाणे पन्हाळा गडावरील ईतिहाआसआसाचे वर्णन...\nJai ram Shinde: खुप छान माहित दिल्या ईतिहासातील. पण माला माहिती आहे त्याप्रम...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00444.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/vidarbha/rugved-fasting-school-book-waight-13097", "date_download": "2018-04-24T18:25:40Z", "digest": "sha1:J35J34TBCBC2KRS3GDKXTU75VHOORJIX", "length": 13149, "nlines": 167, "source_domain": "www.esakal.com", "title": "rugved fasting for school book waight ओझे कमी करण्यासाठी ऋग्वेदचे उपोषण | eSakal", "raw_content": "\nओझे कमी करण्यासाठी ऋग्वेदचे उपोषण\nसोमवार, 3 ऑक्टोबर 2016\nनागपूर - चंद्रपूरच्या विद्यानिकेतन शाळेतील मुख्याध्यापकांनी दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी शाळेत लॉकर्स व इतर सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. ही सुविधा महाराष्ट्रातील इतरही विद्यार्थ्यांना मिळावी आणि दप्तराचे ओझे कमी व्हावे, यासाठी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीपासून (२ ऑक्‍टोबर) संविधान चौकात ऋग्वेद राईकवारने उपोषण सुरू केले आहे.\nदप्तराचे वजन कमी करण्यासाठी हायकोर्टाने विद्यार्थ्यांच्या वजनापेक्षा दप्तराचे वजन १० टक्के असावे, असे निर्देश सरकारला दिले. मात्र, आदेशाची अंमलबजावणी होताना दिसत नाही.\nनागपूर - चंद्रपूरच्या विद्यानिकेतन शाळेतील मुख्याध्यापकांनी दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी शाळेत लॉकर्स व इतर सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. ही सुविधा महाराष्ट्रातील इतरही विद्यार्थ्यांना मिळावी आणि दप्तराचे ओझे कमी व्हावे, यासाठी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीपासून (२ ऑक्‍टोबर) संविधान चौकात ऋग्वेद राईकवारने उपोषण सुरू केले आहे.\nदप्तराचे वजन कमी करण्यासाठी हायकोर्टाने विद्यार्थ्यांच्या वजनापेक्षा दप्तराचे वजन १० टक्के असावे, असे निर्देश सरकारला दिले. मात्र, आदेशाची अंमलबजावणी होताना दिसत नाही.\nऋग्वेद हा चंद्रपूरच्या विद्यानिकेतन या सीबीएसई शाळेतील सहाव्या वर्गातील विद्यार्थी आहे. त्याला रोज आठ विषयांची पुस्तके, वह्या असे ८ किलो वजनाचे दप्तर शाळेत घेऊन जावे लागायचे. या विरोधात आंदोलन केल्यावर शाळेतच लॉकर उपलब्ध करून देण्यात आले. आता राज्यातील शाळेतही अशाच प्रकारचे लॉकर उपलब्ध करून द्यावे, यासाठी त्याने शाळाशाळांमध्ये फिरून दप्तराच�� ओझे कमी करण्याचे आवाहन केले.\nयानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिक्षणमंत्र्यांना निवेदन दिले. मात्र, अद्याप कोणताही निर्णय झाला नाही. जोपर्यंत दप्तराचे ओझे कमी होत नाही तोपर्यंत बेमुदत उपोषण करणार असल्याचा इशारा ऋग्वेदने दिला आहे. पालकांनी या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन त्याने केले आहे.\nसीबीएसई शाळा शिक्षण विभागाच्या अखत्यारित येत नसल्याने त्यावर कारवाई करणे शक्‍य नाही. तसेच सीबीएसईद्वारे तयार केलेल्या पुस्तकांसंदर्भात काहीही करता येणे अशक्‍य आहे. ऋग्वेदची काळजी असून, त्याअनुषंगाने स्थानिक अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. जे करता येणे शक्‍य आहे, ते निश्‍चित केल्या जाईल.\nकोल्हापूर जिल्हा महिला फुटबॉल संघ अंतिम फेरीत\nकोल्हापूर - वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन आयोजित महाराष्ट्र राज्य आंतर जिल्हा महिला फुटबॉल स्पर्धेत के.एस.ए. कोल्हापूर जिल्हा महिला फुटबॉल संघाने...\nउपराजधानीत वर्षभरात २१२ मातामृत्यू\nनागपूर - माहिती तंत्रज्ञानाच्या युगात आश्‍चर्यकारक शोध लागत आहेत. दुर्धर आजारावरचे उपचार शोधण्यात वैद्यकशास्त्र कमालीचे यशस्वी होत आहे. परंतु,...\nखरे कोण, मुख्यमंत्री की कृषिमंत्री\nनागपूर - बोंडअळीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पंधरा दिवसात मदत देण्यात येईल असे रविवारी कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी जाहीर केले तर दुसरीकडे...\nमुन्ना यादवला अटकपूर्व जामीन मंजूर\nनागपूर - गेल्या सहा महिन्यांपासून फरार असलेल्या मुन्ना यादवला आज सर्वोच्च न्यायालयाने तात्पूरता अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. जिल्हा व सत्र...\nराज्यात राबवणार 'एक ई-चलन उपक्रम'\nमुंबई - वाहतुकीला शिस्त लागावी आणि पारदर्शक कारभारासाठी आता राज्यात \"एक राज्य-एक ई-चलन' हा उपक्रम...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00444.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%AC%E0%A5%A6%E0%A5%AB", "date_download": "2018-04-24T18:01:23Z", "digest": "sha1:NIOQJOAIXPGSC64D6UR2BJXQFVMK5EFH", "length": 5535, "nlines": 197, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. ६०५ - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nसहस्रके: इ.स.चे १ ले सहस्रक\nशतके: ६ वे शतक - ७ वे शतक - ८ वे शतक\nदशके: ५८० चे - ५९० चे - ६०० चे - ६१० चे - ६२० चे\nवर्षे: ६०२ - ६०३ - ६०४ - ६०५ - ६०६ - ६०७ - ६०८\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\n१ महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी\nमहत्त्वाच्या घटना आणि घडामोडी[संपादन]\nइ.स.च्या ६०० च्या दशकातील वर्षे\nइ.स.च्या ७ व्या शतकातील वर्षे\nइ.स.च्या १ ल्या सहस्रकातील वर्षे\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ११ मार्च २०१३ रोजी ०९:१५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00444.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "http://shabdshabd.blogspot.com/2010/09/blog-post.html", "date_download": "2018-04-24T18:27:08Z", "digest": "sha1:CJYHCS6MUB7FGSUSLGIAPA6WZWJLOGVK", "length": 4363, "nlines": 96, "source_domain": "shabdshabd.blogspot.com", "title": "शब्द शब्द जपुन ठेव ( नरेन्द्र प्रभू ): मुंबईची चाळ", "raw_content": "\nशब्द शब्द जपुन ठेव ( नरेन्द्र प्रभू )\nमी वाचलेल्या साहीत्यामधील चांगले, मला आवडलेले भाग या ब्लॉगवर दिले आहेत. : नरेन्द्र प्रभू\nमुंबईतली ऎशी टक्के माणसं ही अशा तुटपुंज्या जागेतच राहत असतात. सकाळी त्यांचं घर म्ह्णजे धावपळीत पाणी भरायची जागा – ‘नळघर’ असते. नंतर उभ्या घराचं जणू किचन होऊन जातं. दुपारनंतर घराची ही एकुलती एक खोली म्हणजे लिव्हिंगरूम होते. रात्री तीच खोली बेडरूम होते. रंगमंचावर कसे नेपथ्यबदल होत जातात, तसंच घडत राहतं या घरात. तरीही... घराचं नाटक होऊ न देता इथली माणसं गुण्यागोविंदाने, मनःपुर्वक जगत राहतात.\nडॉ. नंदा केशव मेश्राम यांची आत्मकथा\nकागदाचा पुनर्वापर म्हणजेच निसर्ग संवर्धन\n१४ विद्या ६४ कला\nसाता समुद्रापार - आमचा सतू (सत्यजित प्रभू) सध्या अमेरिकेत स्टेज शो करतोय. काल असाच त्याचा फोन आला. काही मराठीतली वाक्यं मालवणीत कशी बोलली जातील असा त्याचा प्रश्न होता. ‘माक...\nउबुण्टूमध्ये मराठीत लिहा -\n१ डिसेंबर २००८ पासून वाचनसंख्या\nCopyright 2009 - शब्द शब्द जपुन ठेव ( नरेन्द्र प्रभू )\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00445.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "http://www.inmarathi.com/indian-teen-discovers-saltwater-is-drinkable/", "date_download": "2018-04-24T18:21:46Z", "digest": "sha1:NAAXTDEXGZTTXOBOKA4YXJ2RI7OIQCHD", "length": 12094, "nlines": 92, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "आता समुद्राचं पाणी पिता येणार : भारतीय वंशाच्या तरुणाचा शोध", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nआता समुद्राचं पाणी पिता येणार : भारतीय वंशाच्या तरुणाचा शोध\nआमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi\nमनुष्य प्राण्याच्या आयुष्यात पाण्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे, कारण पाण्याविना त्याचे जीवन व्यर्थ आहे. पाण्याचे महत्त्व माहीत असून देखील मनुष्य प्राण्याने नेहमीच त्याकडे दुर्लक्ष केले आहे आणि त्याचाच परिणाम म्हणून आज जगभरात ठिकठिकाणी पाण्याचे दुर्भिक्ष्य दिसून येते आहे. जगात दोन महायुद्ध झालेली आहेत आणि तिसरे महायुद्ध पाण्यासाठीच होणार असा तर्क देखील कित्येक जाणकारांनी बांधलेला आहे. सध्या पाण्यासाठी चाललेली चढाओढ पाहता त्यांचा तर्क नाकारून चालणार नाही. पिण्याच्या पाण्याचे संकट दूर करण्यासाठी समुद्राच्या पाण्यावर प्रक्रिया करून ते पाणी पिण्यासाठी वापरले जाऊ शकते का यावर अनेक संशोधन झाले. त्याच संशोधन युगातील सुवर्णमध्य एका भारतीय वंशाच्या तरुणाने निर्माण केला आहे. या तरुणाने समुद्राचे खारे पाणी पिण्यायोग्य बनवण्याचा जालीम उपाय शोधून काढला आहे.\nपोर्टलँडच्या ओरेगॉन शहरात राहणाऱ्या चैतन्य कार्मचेडू या तरुणाने शाळेतील एक विज्ञान प्रयोग करता करता हा शोध लावला आहे.\nआजवर अनेक संशोधकांनी या संदर्भात ठोस निष्कर्ष मिळवण्याचे प्रयत्न केले, पण सारेच जण अपयशी ठरले. मात्र चैतन्यच्या उपायाने समुद्राचे खारे पाणी पिण्याच्या पाण्यात रुपांतरीत करण्याची अद्भुत किमया साकार होऊ शकते.\nAbsorbent Polymer अर्थात शोषून घेणाऱ्या पदार्थावर काम करत असताना चैतन्यची ट्यूब पेटली. त्याच्या लक्षात आले की समुद्राच्या पाण्यात मीठ पूर्णपणे विरघळत नाही. हीच गोष्ट डोळ्यासमोर ठेवून त्याने पाण्यातून मीठ वेगळे करण्याच्या प्रक्रीयेसाठी रामबाण उपाय शोधून काढला. त्याची पद्धत इतर शास्त्रज्ञांपेक्षा थोडी वेगळी आहे. इतर शास्त्रज्ञ १० टक्के पाण्याला मीठमुक्त करण्यावर काम करत आहेत तर चैतन्य मात्र तब्बल ९० टक्के पाणी मीठमुक्त करण्यावर काम करतो आहे.\nआपल्या या संशोधनामुळे जगातील पाण्याची समस्या दूर व्हावी ही एकच भावना चैतन्याच��या मनात आहे आणि या पद्धतीसाठी जास्त खर्च देखील येणार नसल्याने जगभर ही पद्धती राबवली जाऊ शकते असे त्याचे म्हणणे आहे.\nचैतन्यच्या या कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी अनेक संस्थांनी स्वत:हून पुढे येऊन आर्थिक मदतीचा हात पुढे केला आहे.\nचैतन्य त्याच्या या सेवाभावी संशोधनामध्ये यशस्वी होवो आणि जगाची पाण्याची समस्या दूर होवो हीच आशा\nचैतन्याची हि पद्धत नेमकी काम कशी करते ते तुम्ही येथे पाहू शकता\nलेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi\n← वॉलपेपर आणि वास्तुशास्त्र मिळुन सुधारा आपल्या घराचं स्वास्थ्य\nपुणे: जगातील पाहिलं “गुगल स्टेशन” – २०० ठिकाणी वायफाय हॉटस्पॉट सुरू होणार →\nसचिन तेंडुलकरच्या नावे असलेला हा विक्रम कुणीच मोडू शकणार नाही\nती सध्या काय करते – विनोद पुरे, आता हे वाचा\nचीनची आणखी एक किमया: ट्रॅफिकवरुन चालणारी एलिव्हेटेड बस\nप्राचीन भारतीय विद्वतेची साक्ष देणारे १४०० वर्षे जुने ‘सूर्य घड्याळ’\n६ अज्ञात गोष्टी, पांडवपुत्रांच्या हत्येपोटी भळभळती जखम घेऊन हिंडणाऱ्या ‘चिरंजीव अश्वत्थामा’बद्दल\nहृतिकला सुद्धा केलं “झिंगाट”\nबिरबलाच्या वंशजांचं आजचं जीवन कसं आहे\nदुबईच्या आकाशात उडणार फ्लाईंग टॅक्सी\nतुम्हाला माहिती आहे का मालिकांना डेली सोप्स का म्हणतात\nशास्त्रज्ञांनी दावा केलाय की बर्म्युडा ट्रँगलचं रहस्य त्यांनी उलगडलयं \nजर तुम्ही 90’s kid असाल तर तुम्ही ‘ह्या’ गोष्टी कधीही विसरू शकणार नाही\nतुकारामांच्या तोडीचा ज्ञानी आज दुसरा नाही : जाऊ तुकोबांच्या गावा : भाग ४०\nकहाणी भारताच्या पहिल्या वहिल्या सुपर कम्प्यूटरची\nनोटबंदी वर मोदी सरकार पास की नापास उत्तर सोपं आहे, पण — \n“चोराला धडा शिकवण्याचं ट्रेनिंग” घेऊन “जगातील सर्वश्रेष्ठ बॉक्सर” बनलेला अवलिया\nभारतातील हे प्रसिद्ध चेहरे अविवाहित का आहेत जाणून घ्या यामागची कारणे..\nलोक वर्गणी मधून महाराष्ट्राच्या शाळांनी जमवले २१६ करोड रुपये\nभारतात नोटा कश्या तयार होतात खराब नोटांचं काय करतात खराब नोटांचं काय करतात\nजम्मू काश्मीर महत्वाचं का आहे\n“बिटकॉइन” : “मेगा बाईट” प्रश्न \nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00445.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.inmarathi.com/the-last-six-days-in-babasaheb-ambedkars-life/", "date_download": "2018-04-24T18:21:43Z", "digest": "sha1:ZVIRUHZ3CP5JBSD3LOZ5SDF5RSXOHXQK", "length": 24012, "nlines": 113, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "बाबासाहेबांच्या जिवनातील शेवटचे ६ दिवस", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nयाला जीवन ऐसे नाव\nबाबासाहेबांच्या जिवनातील शेवटचे ६ दिवस\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page\nमित्र हो ६ डिसेंबर हा डॉ. भीमराव आंबेडकर यांचा निर्वाण दिन म्हणून आपण सर्वांना ठाऊक असतो. अनेकांना बाबासाहेबांबद्दल अगदी राजकीय आणि सामाजिक माहिती असते.\nउदाहरणार्थ, अस्पृश्यांच्या उद्धारासाठी जीवनभर कार्य केलं, गोलमेज परिषद गाजवली, पुणे करार, घटना लिहिली आणि त्यांनी १४ ऑकटोबर १९५६ रोजी आपल्या लाखो अनुयायांसकट नागपूर येथे हिंदू धर्माचा त्याग करून भारताच्याच अस्सल मातीत जन्मलेल्या बौद्ध धर्माचा स्वीकार केला इत्यादी.\nपरंतु अनेकांना बाबासाहेब मृत्यूच्या शेवटच्या क्षणापर्यंत काय करत होते याची माहिती ठाऊक नाही किंवा अपुरी असते…\nबाबासाहेबांचं सांगायचं तर भारतात कोणीही बॅरिस्टर बाबासाहेबंसारखा ग्रंथ वेडा नव्हता आणि होणारही नाही.\nलोक कुटुंबासाठी स्वत:साठी महाल आणि राजवाडे बांधतात. परंतु ग्रंथांसाठी भव्य वास्तू बांधणारे आंबेडकर हे केवळ एकमेव\nबाबासाहेबांनी आपला मृत्यू कसा यावा यावर विचार केला असावा किंवा नसावा – पण या महामानवाने मृत्यूची चाहूल लागल्यावर आपले शेवटचे दिवस अत्यंत प्रिय असलेल्या ग्रंथांच्या सहवासात घालवले हे अनेक जणांना ठाऊकही नाही. आपण प्रस्तुत लेखातून बाबासाहेबांच्या आयुष्यातील शेवटच्या ६ दिवसात काय काय झालं याबद्दल थोडसं बोलूया – ज्यावरून बाबासाहेबांच्या व्यक्तिमत्वाची खरी ओळख पटेल.\n१४ ऑक्टोबर, १९५६ रोजी नागपूर येथील दीक्षाभूमीवर लाखो अनुयायांसकट बौद्ध धम्माची दीक्षा घेतल्याच्या दुसऱ्या दिवशी बाबासाहेबांना नागपूर महापालिकेकडून मानचिन्ह देऊन गौरवण्यात आलं. या प्रसंगी त्यांनी पं. नेहरूंच्या घातकी साम्यवादावर आणि सुएझ कालव्याच्या राष्ट्रीयीकरणाला असलेल्या भारताच्या पाठिंब्यावर कडाडून टीका केली. यानंतर लगेच बाबासाहेब १६ तारखेला धम्म दीक्षेच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यास चांदा शहरात गेले. परंतु अतिशय थकवा आल्यामुळ�� चांद्याला काहीही भाषण न करता ते १८ तारखेला पुन्हा नागपूरला आले आणि लगेच विमानाने माईसाहेब आंबेडकर आणि नानकचंद रत्तू यांच्यासमवेत दिल्लीला रवाना झाले.\nदिल्लीत गेल्यावर आराम करतील तर ते बाबासाहेब कसले १९५६ हे वर्ष बौद्ध धम्माच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे होते. कारण भगवान बुद्ध यांच्या जन्माला २५०० पूर्ण झाल्यामुळे युनेस्कोने संपूर्ण जगात साजरे करायचे ठरवले होते व याचाच भाग म्हणून नेपाळ इथे आंतरराष्ट्रीय ४ थी बौद्ध धर्म परिषद भरवली जाणार होती. अर्थातच त्यांना या परिषदेचं आमंत्रण मिळालं आणि त्यांनी ते स्वीकारलं. २० नोव्हेंबर १९५६ ला त्यांनी या परिषदेत जगविख्यात असे कार्ल मार्क्स आणि बुद्ध यावर भाषण केले, ज्यात त्यांनी कार्ल मार्क्स कम्युनिझम अमलात आणण्याकरिता हिंसेला आणि कामगारांच्या हुकूमशाहीला प्राधान्य देतो म्हणून बौद्धांनी कार्ल मार्क्स पासून दूरच राहावे हे स्पष्ट सांगितले.\nअशा प्रकारे नेपाळ गाजवून बाबासाहेब वाराणसी मार्गे मुक्काम करत दिल्लीत आले. दिल्लीच्या निवासस्थानी १ डिसेंबर १९५६ रोजी त्यांनी दिल्लीत बुद्धिस्ट आर्ट प्रदर्शनाला नानकचंद रत्तू आणि ज्येष्ठ समाजसेवक सोहनलाल शास्त्री यांच्यासमवेत भेट दिली.\nयानंतर देखील बाबासाहेबांचे दिनक्रम भरगच्च कार्यक्रमांनी भरलेला होता, ज्यात महत्वाचा कार्यक्रम म्हणजे तिबेटचे धर्मगुरू दलाई लामा यांचा दिल्लीतील सत्कार सोहळा.\nया कार्यक्रमस्थळी बाबासाहेब अनेक वेळ लोकांशी धर्मावर चर्चा करावीत बसले होते, परंतु त्याच रात्री त्यांनी त्यांचे सहाय्यक रत्तू यांना ते लिहीत असलेल्या ग्रंथांबद्दल काळजीने विचारले की, “हे ग्रंथ त्यांच्या जिवंतपणीच प्रकाशित होतील का” कदाचित भयंकर दगदगीमुळे पुढे येणाऱ्या निर्वाणाची यांना पुसटशी कल्पना आली असावी.\n३ डिसेंबर रोजी त्यांनी जे-जे लिहिलं होत ते सर्व टाईप करून घेऊन ते अचानकपणे त्यांच्या आजारी असलेल्या माळ्याला पाहायला त्याच्या खोलीत गेले बाबासाहेबांना पाहुण तो माळीच ओक्सबोक्शी रडू लागला आणि आज देव माझ्या घरी स्वतःहून आला असे म्हणू लागला.\nत्याला समजावताना बाबासाहेब म्हणू लागले –\nरडू नको मलाही आज ना उद्या जावेच लागणार आहे मरण कोणालाही चुकणार नाही.\nवास्तविक बाबासाहेब असे कधीही बोलत नसत परंतु त्यांची ही वाक्यं ऐक��न सर्वांनाच आश्चर्य वाटले.\n४ डिसेंबरला बाबासाहेबांनी लिहिलेल्या अनेक मजकूर आणि लेखांवर सह्या केल्या, शिवाय त्यांनी आचार्य अत्रे आणि एस. एम. जोशी यांना पत्रे लिहिली याशिवाय रिपब्लिकन पक्षाचे ध्येये हा १५ पानांचा लेख लिहिला.\n५ डिसेंबर रोजी प्रकृती बर्यापैकी खालावली असूनही त्यांनी ‘बुद्ध आणि मार्क्स’ या ग्रंथाचा काही भाग लिहायला घेतला. परंतु त्यांना ते जमेना. दिवसभर म्लान स्थितीत असलेल्या बाबासाहेबांना पाहण्यास रत्तू यांना बरे वाटले नाही, म्हणून ते त्यांना रात्रीच्या जेवणाचा आग्रह करू लागले. त्यांनी आधी नकार दिला परंतु रत्तू ऐकेना म्हणून ते जेवणासाठी ड्रॉईंग रूम मधून जेवणाच्या हॉलमध्ये जायला निघाले. या ड्रॉईंग रूममध्ये बाबासाहेबांनी जमवलेली ग्रंथ संपदा होती, ज्यात सर्व जातीधर्माच्या ग्रंथांपासून कायदे अर्थशात्र , समाज शास्त्र, तत्वशास्त्रातील महान आणि दुर्मिळ ग्रंथ होते.\nबाबासाहेबांनी अत्यंत प्रेमाने या संपदेकडे पहात, त्यातील काही ग्रंथ रत्तू यांच्या हातात दिले आणि ते जेवायच्या खोलीत बसले.\nत्या दिवशी बाबासाहेबांनी अगदी थोडासच जेवण रत्तू यांच्या समाधानासाठी घेतले आणि ते पुन्हा आपल्या ग्रंथ संपत्तीजवळ बसले आणि उठताना कधी नव्हे ते “चल उठा ले कबीरा तेरा भवसागर डेरा” हा दोहा मोठ्याने बोलू लागले. यानंतर बिछान्यात झोपल्यावरही त्यांनी बिछान्याजवळ असलेल्या टेबलावरील सर्व ग्रंथांना चाळून पहिले आणि आचार्य अत्रे आणि जोशी यांना लिहिलेली पत्रे पुन्हा वाचून ते झोपी गेले.\nअशा प्रकारे या महामानवाच्या आयुष्यात ५ डिसेंबर ला शेवटचा सूर्य आला. ५ तारखेला बाबासाहेबांची प्रकृती व्यवस्थित नसतानाही ते पूर्ण दिवस आणि उशिरापर्यंत आणि दुसऱ्या दिवशी, म्हणजे ६ डिसेंबरला पहाटे १२ वाजेपर्यंत जमेल तितकं लिखाण करत झोपी गेले… ते नं उठण्यासाठी…\nहा महापंडित संपूर्ण आयुष्य दुसऱ्याचं भलं व्हावं म्हणून झटत राहिला…\nहा कधी ही दमला नाही की थकला नाही…\nयाने यांच्या विद्वत्तेच्या जोरावर अनेकांना वाकवले…\nयांच्या अफाट ज्ञानाच्या मेहनतीवर आज एक देश जगात अनेक संकटांना तोंड देत ठाम उभा आहे.\nयांच्या घटनेवर आज एक देश अनेक धर्म, शेकडो जाती, हजारो भाषा आणि संस्कृती असूनही एकसंघ आहे.\nहजारो लोक आपला मृत्यू आपल्या परिवारजनांमध्ये होवो, नातेवाईक मुले यांच्या समोर होवो अशी इच्छा बाळगतात. बाबासाहेबांनी काय इच्छा बाळगली असावी हे सांगू शकत नाही – पण मृत्यूपूर्वी त्यांनी आपल्या ग्रंथांच्या संपत्तीला वारंवार प्रेमाने पाहिले आणि त्यांनाच उशाशी घेऊनच ते कायमचे शांत झाले – हे वीरमरणच होय कारण उशाशी ग्रंथ घेऊन कोणतीही आस न ठेवता मृत्यूला सामोरं जण हे वीराचचं काम. ग्रंथ पाहून समाधानाने जाणारा मनुष्य जगात अजून कोणीही नाही.\nInMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page \n← जेव्हा श्रीराम कोर्टात खटला दाखल करतात – मंदिरं, मूर्तींच्या संक्रमणाचा इतिहास\nतमिळनाडूच्या जनतेचा जयललितांवर इतका जीव का होता\nनमस्कार मी अजित तांबे बदलापूरचा . मी विमान क्षेत्रात काम करतो पण फावल्या वेळात नव्या नव्या विषयांवरील नवं नवं काही लिहून वाचकांचं मनोरंजन कारण हा माझा आवडता छंद आहे .\nप्रजासत्ताक दिनाबद्दलच्या या महत्तवपूर्ण गोष्टी तुम्हाला माहित आहेत का \nमुस्लिम भारतात का आले इस्लाममध्ये खरंच “समता” आहे का इस्लाममध्ये खरंच “समता” आहे का : वाचा डॉ आंबेडकरांची उत्तरं\nडॉ आंबेडकरांना “सेक्युलर” आणि “सोशॅलिस्ट” हे शब्द राज्यघटनेच्या प्रस्तावनेत नको होते\nकरोडपती शिपाई आणि सिक्युरिटी गार्ड असणारं गुजरातचं शहर\nभारतीय क्रिकेट टीमची ‘ड्रेसिंग रूम सिक्रेट्स’ : प्रत्येक क्रिकेट चाहत्याने वाचायलाच हवं असं काही\nहिंदूंवरील अन्यायाचा इतिहास, कुंदन चंद्रावत आणि खोट्या पुरोगामीत्वाची थेरं\nभाऊबीज : सांस्कृतिक महत्व…\nप्रामाणिकपणाच्या बदल्यात ह्या अधिकाऱ्यांच्या नशिबी आली ‘हत्या’\nभारतात PNB घोटाळा रोजचाच दर चार तासाला एक बँक कर्मचारी देशाला लुबाडतो\nतुम्ही कृणाल पांड्याच्या प्री-वेडिंग फोटोशूटचे फोटोज बघितले का\nडेव्हिड धवन…चोरी प्रांजळपणे कबूल करणारा “दिल का सच्चा” डायरेक्टर\nभारताची अस्सल “मेड इन इंडिया” 1000 CC बाईक \nदुर्गा मातेच्या चारित्र्यावर घसरण्यापर्यंत विकृतीची मजल गेलीये, आणि “ते” नेहेमीप्रमाणे गप्प आहेत\nसेट मॅक्स वर सतत सूर्यवंशम का दाखवतात – ही मुद्दाम आखलेली एक बिझनेस स्ट्रॅटेजी आहे\nआपल्यापासून लपवला गेलेला – रस्ता अप��ात झाल्यास सरकारने पीडितांना भरपाई देण्याचा महत्वपूर्ण नियम\nकुठे दारू तर कुठे नूडल्स : मंदिरांचे विचित्र नैवेद्य अन प्रसाद…\nयेत्या ८ तारखेला रात्री ९ वाजता ‘झी न्यूज’ संपूर्ण देशासमोर मागणार आहे माफी……पण का\nआता मॅकडोनल्ड्समध्ये मिळणार मसाला डोसा बर्गर आणि अंडा बुर्जी \nमोदींनी स्वतः विरोध केला असताना आता GST का आणला\nखुशखबर: आता भारतात होणार आयफोनचे उत्पादन\nबारावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी या ११ “हटके” डिप्लोमा कोर्सेसकडे नजर टाकलीच पाहिजे\nतुम्हाला माहित आहे का क्रिकेटमध्ये Third Man हे नाव कुठून आणि कसे आले\nसौंदर्याचे वरदान लाभलेली शापित यक्ष कन्या : लीला नायडू\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00445.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.kavitaa.com/display_news.asp?id=449", "date_download": "2018-04-24T17:51:24Z", "digest": "sha1:AUT4NUY377JCBJLL5CJ2N7SF3MHZCZNS", "length": 21363, "nlines": 72, "source_domain": "www.kavitaa.com", "title": "Writing and Reciting Competition in Memory of A T Lobo held on Feb 4", "raw_content": "\nए. टी. लोबोचो उडास जिवो करुंक लिखीत परिक्षा आनी कविता सादर सर्त\nकोंकणी कादंबरीकार तशें कवी देवाधीन ए. टी. लोबोचें साहित्य लोकामोगाळ करिजाय आनी आयच्ये पिळगेक ताची वोळक करून दीजाय म्हळ्ळ्या इराद्यान कविता ट्रस्ट आनी ए. टी. लोबो फौंडेशन हांणी सांगाता मेळून ह्याच फेब्रेर ४ तारकेर एक विशिष्ट तशें अर्थाभरीत काऱ्यें मांडून हाडल्लें. ह्या काऱ्याच्या पयल्या भागांत कविता ट्रस्टान पर्गट केल्ल्या ’ए. टी. लोबो - एक काव्याळ पयण’ पुस्तकाचेर आधारून पन्नास सवालांक एका घंट्या भितर जापी बरोंवची परिक्षा आसल्ली तर, दुसऱ्या भागांत पुस्तकांतल्या ए. टी. लोबोच्यो कविता सादर कर‍ची सर्त मांडून हाडल्ली. ह्या स्पर्ध्यांत भाग घेतल्यांनी दोनी विभागांनी भाग घेंवचें कड्डाय आसल्लें.\nमंगळूर‍च्या डॉन बोस्को सभासालांत सकाळिंच्या आदेसांत चलल्ल्या ह्या काऱ्यक्रमाच्ये सुर‍वेर हाजर आसल्ल्या सैऱ्यांनी देवाधीन आपोल्लो तोमास लोबोच्ये तस्विरेक फुलां भेटयलीं. वेदिचेर ए. टी. लोबो फौंडेशनाची अध्यक्षीण आलीस लोबो, संचालक सैमन लोबो, कविता ट्रस्ट काऱ्यदर्शी एवरेल रोड्रिगस आनी स्थापक मेल्विन रोड्रिगस हाजर आसल्लीं.\nमानेस्त सैमन लोबोन आपल्ये कवितामय शैलेन हाजर आसल्ल्या सर्वांक येवकार मागलो. आलीस लोब��न ए.टी. लोबो फौंडेशन स्थापन जाल्ल्या थावन आतां पासून मांडून हाडल्ल्या कामांची मटव्यान झळक दिली. मेल्विन रोड्रिगस उलोवन \"जायत्या जणांनी ए. टी. लोबो नांव आयकुंक ना आसतलें. थोड्यांनी ताचें साहित्य थोडें तरी वाचलां आसतलें. म्हजे तसल्या पुनेवंतांक ए. टी. लोबोलागीं उलोंवचें, सांगाता पासायो मार‍चें, च्या पियेंवचें भाग लाभलां. तो कोंकणी चरित्रेंतलो उंचलो कादंबरिकार मात्र न्हय, एकलो शायर. ताचे लिखणेथावन कोंकणिकच अपरूपाच्यो खवाली उदेल्यात. कविता ट्रस्टान ह्या आदीं. ए. टी. लोबोच्या उडासाक तीन वर्सां आदीं ’तीन स्तेसांवां’ काऱ्यक्रम मांडून हाडल्लें. त्याच दिसा ताच्या कवितांचें पुस्तक पर्गट केल्लें. आतां ह्या वर्सा हो स्पर्धो मांडून हाडून ताका मान दीवंक वर‍ती दाधोस्काय भोगता’ म्हणालो. उपरांत ताणें स्पर्ध्यांचीं नेमां सांगलीं.\nकय्यार, बेळा, नित्याधर नगर, देरेबैल, कुलशेकर, बोंदेल, इजय, निर्काण, पाल्दाने, मूडुबेळ्ळे, बजपे आनी हेर जाग्यां थावन आट्रा जण ल्हान व्हडांनी ह्या स्पर्ध्यांत भाग घेतल्लो.\nबरोंवचे परिक्षेचीं सवालां सेलीन सिकवेरा हिणें तयार केल्लीं. सादर सर्तेक मेल्विन रोड्रिगस, एंडऱ्यू एल. डिकुन्हा आनी विलियम पायस वोरयणार जावन आसल्ले.\nजिकलल्यांक इनामां वांटच्या काऱ्याक लोकामोगाळ लेखक, कवी सिज्येस ताकोडे हाजर आसल्ले. ए. टी. लोबोच्ये जिण्येविशीं, ताच्या साहित्याविशीं थोड्यो अपरूप गजाली ताणें सांगल्यो. कविता ट्रस्टान आनी ए.टी. लोबो फौंडेशनान मांडून हाडल्ल्या ह्या स्पर्ध्याची ताणे तोखणाय केली. ए. टी. लोबोन ’चेन्ना’ नांवाखाल आपल्या कादंबरिंनी, बर्पांनी शायरिंचो धाराळ उपेग केला म्हळ्ळेविशीं ताणे सांगलें.\nस्पर्द्यांत मूडुबेळ्ळेच्या सारा डिसोजाक पयलें इनाम जावन रुपय ५००० आनी प्रमाण पत्र, बजपेच्या रोशन सिकवेराक दुसरें इनाम जावन रुपय ३००० आनी प्रमाण पत्र तशेंच तिसरें इनाम जावन बजपेच्या रोहन डिसोजाक रुपय २००० आनी प्रमाण पत्र फावो जालीं. प्रोत्साहक इनाम जावन प्रेम मोरास देरेबैल, फेविना क्रास्ता बेळा, पॅटसी मोंतेरो पाल्दाने, आंजेलीन ग्लॅनिटा डिसोजा नित्याधर नगर आनी प्रीती मार्ता डिसोजा निर्काण ह्या पांच जणांक रुपय १००० आनी प्रमाण पत्र लाभलें. भाग घेतल्ल्या सर्वांक प्रमाण पत्रां दिलीं.\nस्पर्ध्यांत भाग घेतल्ल्या बोव ल्हा��� स्पर्धिकाक प्रियाल क्रास्ताक आयोजकांनी नगदेचें इनाम दिलें तर भाग घेतल्ल्या सर्वांक कविता ट्रस्टाचीं पुस्तकां इनाम जावन दिलीं.\nऑल्विन पिंटोन काऱ्यें चलोवन वेलें.. हाजर जाल्ल्या समेस्तांक सकाळीं काफी फळार तशें दोनपारां जेवणाची विलेवारी आयोजकांनी केल्ली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00445.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/sampadkiya-category/abhangdhara/", "date_download": "2018-04-24T18:27:54Z", "digest": "sha1:2JZQG3TSQ2R5JHBB2TDJBAM2UFFCPJGD", "length": 13563, "nlines": 250, "source_domain": "www.loksatta.com", "title": "अभंगधारा | Loksatta", "raw_content": "\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nघाऊक बाजारात दर घसरूनही साखर महागच\nपृथ्वीच्या तापमानात २०१० पासून सातत्याने वाढ\nब्रसेल्स गोळीबारातील आरोपी अब्देसलामला २० वर्षे तुरुंगवास\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\nया चार मित्रांची वाटचाल अद्याप सुरूच आहे. या अभंगधारेचा प्रवाह मात्र भावसागराला जाऊन मिळाला आहे..\n२५५. अक्षरभेट – ३\nकर्मेद्रचं पत्र अर्ध वाचून झालं तोच सेवाराम रिकामा ग्लास न्यायला आल्यानं थोडा व्यत्यय आला खरा.\n२५४. अक्षरभेट – २\nज्ञानेंद्र आणि योगेंद्र या दोघांचा मजकूर वाचून झाल्यावर डॉक्टर नरेंद्र अंमळ थांबले.\n२५३. अक्षरभेट – १\nडॉक्टर नरेंद्र यांनी उत्सुकतेनं लिफाफा फोडला आणि पत्र वाचायला सुरुवात केली.\nब्रह्मभावात स्थिर व्हायचं असेल, तर श्रीसद्गुरूंशिवाय तरणोपाय नाही, असं अचलानंद दादा म्हणाले.\nबुवांनी केलेला ऊहापोह हृदयेंद्रच्या मनाला भिडला. योगेंद्रही त्याच्याशी सहमत होत म्हणाला..\n– २५०. चार चरणांची स्थिती\nसमुद्रकिनारी फेरफटका मारून आणि मग न्याहरी करून सर्व जण दिवाणखान्यात स्थिरस्थावर झाले होते.\n२४९. सरले ते अवचित स्मरले..\nअभंगाच्या चर्चेची अखेर जवळ आल्याच्या जाणिवेनं का कोण जाणे, हृदयेंद्र थोडा हळवा झाला..\nबुवांचं म्हणणं हृदयेंद्रला अगदी मनापासून पटलं.\nसगुणाची शेज निर्गुणाची बाज\n आमुच्या माजघरी कृष्ण बिंबे..\nमाजघर या शब्दाचा अर्थ घराचा मध्यभाग.. तिथं अगदी मोजक्या लोकांना प्रवेश असतो..\nमग हृदयेंद्र तुम्ही म्हणता त्याप्रमाणे ‘साधक’ तर झालो, पण खरी साधना होत नाही..\nहृदयेंद्र - निसर्गदत्त महाराजांची पाश्चात्य साधकांशी झालेली प्रश्नोत्तरं ग्रंथरूपानं उपलब्ध आहेत\nअचलदादा - तुकाराम महाराजांनीही सांगितलंय ना\n२४१. मन गेले ध्यानीं : ७\nएकनाथी भागवतात सांगितलेला सगुणातून निराकारात जाण्याचा ध्यानमार्ग विठ्ठल बुवा उलगडून सांगत होते.\n२४०. मन गेले ध्यानीं : ६\nसद्गुरूंचं अखंड मनन, चिंतन, ध्यान आणि धारणा हा खरा निश्चळ सत्संग आहे, असं बुवा म्हणाले.\n२३९. मन गेले ध्यानीं : ५\nमुळात मन मावळणं, म्हणजे नेमकं काय, हे समजून घ्या जन्मापासून हे मन देहबुद्धीनं व्यापलेलं आहे.\n२३८. मन गेले ध्यानीं : ४\n‘मन गेले ध्यानी’बद्दल बोलता बोलता एकनाथ महाराजांचा हा अभंग का आला\n२३७. मन गेले ध्यानीं : ३\nबुवा -खरंच सगळा जन्म असा धावण्यातच सरत आहे\n२३६. मन गेले ध्यानीं : २\nअज्ञानाची पट्टी बांधूनच तर आपण जगत आहोत, ती पट्टी काढून खऱ्या दृष्टीनं पाहू लागलं पाहिजे\n२३५. मन गेले ध्यानीं : १\nप्रभू रामचंद्रच त्यांचे सद्गुरू होते आणि रामाशिवाय त्यांच्या अंत:करणाला दुसरा काहीच विषय नव्हता.\nभगवंताचं ध्यान साधणं काही सोपं नाही, असं बुवा म्हणाले तेव्हा हृदयेंद्रच्या मनात गुरूगीतेतले श्लोक आले\n२३३. इंद्रिय-वळण : २\nइंद्रियांचा उपयोग ईश्वराच्या सेवेत करावयाचा. ही झाली सगुणोपासकाची दृष्टी.\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nमुन्ना यादवला सर्वोच्च न्यायालयातून तात्पुरता जामीन\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nमहापालिकेच्या ३४ मराठी शाळा बंद\nजिल्ह्य़ात ६८ अपघात स्थळे\nकर्नाक पूल पाडण्यास उच्च न्यायालयाचा हिरवा कंदील\nनेहरू विज्ञान केंद्रातील ‘दि एनर्जी बॉल’ नव्या ढंगात\n‘फटका चोरां’ची दहशत कायम\nवाढलेल्या तापमानात विजेविना घामाघूम\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00446.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/special-story/patna-a-thorn-in-the-flesh-of-lalu-all-you-need-to-know-about-fodder-scam-277811.html", "date_download": "2018-04-24T18:01:34Z", "digest": "sha1:ORQ7UT22JEEXQRFGI656MQPUPAOTCF4S", "length": 13135, "nlines": 127, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "लालूंनी चारा 'खाल्ला', नेमकं काय आहे प्रकरण ?", "raw_content": "\nवारकऱ्यांची रांगेतून मुक्तता, आता विठुरायाचं टोकनद्वारे दर्शन \nकेरळमध्ये फक्त सचिनच्याच पुस��तकांची लायब्ररी\nजालन्यात सहा लाखांच्या बनावट नोटा जप्त\n'चौधरींचं वक्तव्य अत्यंत दुर्दैवी'\n,जय वाघानंतर त्याचा बछडा 'जयचंद'ही बेपत्ता\nगणित चुकलं म्हणून शिक्षकाने विद्यार्थ्याच्या तोंडात खुपसली छडी\nऔरंगाबादेत विद्यार्थ्यांना झालं काय, काॅपी पकडली म्हणून आत्महत्येचा प्रयत्न\nकर्जमाफीचा लाभ आता 2001-09 काळातील शेतकऱ्यांनाही मिळणार \nनाणार'चं आतून किर्तन बाहेरून तमाशा झालाय-अशोक चव्हाण\nमुंबईत धावत्या लोकलसमोर ढकलून प्रवाशाची हत्या\nमुंबईत म्हाडा ची ३३०० घरांसाठी सोडत लवकरच\n19 वर्षाचा मराठी तरुण घेणार जैन धर्माची दीक्षा\nमहाभियोगाची नोटीस फेटाळण्याचा निर्णय घाईत नाहीतर पूर्ण विचारांती - नायडू\n भाजप आणि काँग्रेसमध्ये 'कांटे की टक्कर', जेडीस ठरणार किंगमेकर\nसंसदेतही कास्टिंग काऊच, रेणुका चौधरींचं खळबळजनक वक्तव्य\nमोठ्या आवाजात गाणी ऐकायचा दुकानदार, वैतागून शेजाऱ्याने झाडल्या गोळ्या\nबिग बींची लेक श्वेताच्या ठुमक्यांचा व्हिडिओ व्हायरल\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nसंजय दत्तनं भिकही मागितलीय, 'संजू'च्या टीझरमधून उलगडली अनेक गुपितं\nअश्वमी महेश मांजरेकर झळकणार सलमानसोबत सिनेमात\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nभारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा होणार आई\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nबर्थडे स्पेशल : सचिनचा प्रेरणादायी प्रवास\nपंजाबचा दिल्लीवर शानदार विजय\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\nकेरळमध्ये फक्त सचिनच्याच पुस्तकांची लायब्ररी\nजालन्यात सहा लाखांच्या बनावट नोटा जप्त\n'चौधरींचं वक्तव्य अत्यंत दुर्दैवी'\nव्हेंटिलेटरमध्ये झुरळ जीवावर बेतलं\nबेधडक : महाभियोगाचे राजकारण\nबेधडक : आरपारची लढाई\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\nलालूंनी चारा 'खाल्ला', नेमकं काय आहे प्रकरण \nचारा घोटाळा पहिल्यांदा 1996 साली समोर आला. यामध्ये बिहारच्या पशुपालन विभागात करोडो रुपयांचा घोटाळ्याचा खुलासा झाला.\n23 डिसेंबर : चारा घोटाळा प्रकरणात राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांना दोषी ठरवण्यात आलंय. लालूप्रसाद यादव यांची 1990 नंतरची संपत्तीही जप्त होणार आहे.या प्रकरणात ���ात जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. नेमकं काय आहे प्रकरण याचा हा थोडक्यात आढावा...\nचारा घोटाळा पहिल्यांदा 1996 साली समोर आला. यामध्ये बिहारच्या पशुपालन विभागात करोडो रुपयांचा घोटाळ्याचा खुलासा झाला. 1990 ते 1997 दरम्यान लालूप्रसाद यादव बिहारचे मुख्यमंत्री असताना पशुसंवर्धन खात्याने बिहारच्या विविध जिल्ह्यात कोषागारातून कोट्यवधी रुपये अवैधरीत्या काढल्याचं आरोप आहे. चारा घोटाळ्यात 3 वेगवेगळी प्रकरण असून तिन्हीही प्रकरणात लालू प्रसाद यादल आरोपी आहेत. या तीन प्रकरणापैकी एका प्रकरणात जरी लालू प्रसाद यादव दोषी आढळले तर त्यांना तुरूंगात जावं लागणार आहे. सीबीआयने तपासात लालू प्रसाद यांना आधीच दोषी ठरवलं आहे.\nलालू प्रसाद यादव पहिल्यांदा चारा घोटाळ्यामुळे तुरूंगात गेले होते. त्यावेळी लालू प्रसाद यादव पत्नीला बिहारचं मुख्यमंत्रीपद देऊन तुरूंगात गेले. त्यावेळी याचा कुठलाही परिणाम लालू प्रसाद यादव यांच्या पक्षावर झाला नाही. पण आता परिस्थिती वेगळी आहे. कोर्टाने दोषी ठरविल्यानंतर 2013मध्ये लालू प्रसाद यादव यांना पाच वर्षाची शिक्षा सुनावली होती. लालू प्रसाद यादव यांचं लोकसभेचं सदस्यत्व काढून घेतलं होतं. तसंच त्यांना 11 वर्ष कुठलीही निवडणूक लढविण्यावर बंद घातली होती.\nचारा घोटाळ्यात लालू प्रसाद यादव यांच्याशिवाय आरोपींमध्ये बिहारचे माजी मंत्री जगन्नाथ मिश्र यांच्यासह विद्यासागर निषाद, आर के राणा, घ्रुल भगत, आयएए अफसर महेश प्रसाद यांसारख्या नेत्यांचाही सहभाग आहे. या प्रकरणातील सात आरोपींचा मृत्यू झाला तर दोन आरोपी सरकारी साक्षीदार बनले आहेत.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nमहाभियोगाची नोटीस फेटाळण्याचा निर्णय घाईत नाहीतर पूर्ण विचारांती - नायडू\n भाजप आणि काँग्रेसमध्ये 'कांटे की टक्कर', जेडीस ठरणार किंगमेकर\nसंसदेतही कास्टिंग काऊच, रेणुका चौधरींचं खळबळजनक वक्तव्य\nमोठ्या आवाजात गाणी ऐकायचा दुकानदार, वैतागून शेजाऱ्याने झाडल्या गोळ्या\nबाबा आदमच्या जमान्यापासून सुरू आहेत या 'घटना', सरोज खान यांचं वादग्रस्त वक्तव्य\nकर्नाटक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस\nवारकऱ्यांची रांगेतून मुक्तता, आता विठुरायाचं टोकनद्वारे दर्शन \nकेरळमध्ये फक्त सचिनच्���ाच पुस्तकांची लायब्ररी\nजालन्यात सहा लाखांच्या बनावट नोटा जप्त\n'चौधरींचं वक्तव्य अत्यंत दुर्दैवी'\nव्हेंटिलेटरमध्ये झुरळ जीवावर बेतलं\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00447.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wordpress.org/themes/spacious/", "date_download": "2018-04-24T18:18:49Z", "digest": "sha1:RL5IFUGP4F2TCCWQ3RRUXWBOAIIBH3UU", "length": 7796, "nlines": 194, "source_domain": "mr.wordpress.org", "title": "थीम निर्देशिका — मोफत वर्डप्रेस थीम — WordPress", "raw_content": "\nआपले थीम अपलोड करा\nथीम यादीत परत जा\nशेवटचे अद्यावत: मार्च 13, 2018\nलेख, सानुकूल पिछाडी, सानुकूल रंग, सानुकूल शीर्षलेख, सानुकूल मेनू, ई-कॉमर्स, वैशिष्ट्यपूर्ण प्रतिमा, लवचिक शीर्षलेख, फुटर विजेटस, डावा साइडबार, एक कॉलम, उजवा साइडबार, आरटीएल भाषा समर्थन, स्टिकी पोस्ट, थीम ऑपशन्स, थ्रेड टिप्पणी, अनुवाद सहीत, दोन कॉलम\n5 पैकी 5 स्टार्स.\nथीम आढळले नाही .भिन्न शोध घ्या.\n<# } #> अधिक माहिती\nह्या थीम ला आजून रेट दिले नाही\nटूलबार कडे स्किप करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00448.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} +{"url": "http://mr.upakram.org/taxonomy/term/28?page=3", "date_download": "2018-04-24T17:51:21Z", "digest": "sha1:TUT45TRKYCWK4T3B7IB2PAWBCWPEQXVV", "length": 7592, "nlines": 187, "source_domain": "mr.upakram.org", "title": "गीतसंगीत | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nएक नम्र निवेदन : उपक्रमाच्या दिवा़ळी अंकात हा लेख पाठवायची माझी मनापासून इच्छा होती. परंतु दिवाळी अंकाच्या संपादक मंडळावर कोण मंडळी आहेत, या प्रश्नाचं उत्तर मला उपक्रमाकडून मिळालं नाही.\nमहाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनात महत्वाचे योगदान करणार्‍या दोन व्यक्तिंचे काल निधन झाले. पहिले, सिद्धहस्त लेखक श्री. रविंद्र पिंगे व दुसरे ख्यातनाम वादक व ऍरेंजर, श्री. श्यामराव कांबळे. दुर्दैवाने आजच्या म. टा.\nलोकसत्तेतला हा लेख वाचून सारेगमपचे भाग मुद्दाम शोधून पाहिले.\nसर्वच जण अप्रतिम गात आहेत पण विशेषतः हे तिघं बघा.\nहिंदुस्थानी ख्याल गायकी, काही ढोबळ विचार\nपुढील् गीते कोणी रचली आहेत् गायली आहेत्\n(१) ते कसे ग ते कसे, देव्हार्यातील् देव जसे,\n(२) चल् चल् चन्द्रा पसर चान्दणे किति बाइ अम्ही वाट् पहाणे.\nआदित्यचा शास्त्रीय गायनाचा कार्यक्रम\nप्रिय हिंदुस्थानी रागदारी संगीत हिंदुस्थानी रागदारी संगीत सदस्यहो\nजगप्रसिद्ध माणसे एकाच चित्रात. (माझे चित्र त्यात नाही ते सोडून द्या ;))\nपण खालील चित्रातील सर्वां���ी नावे जाणून घेण्याची इच्छा आहे.\nयेथे परदेशातल्या भारतीय दुकानांमध्ये हिंदी, तेलगू, तमीळ चित्रपटांच्या तसेच गीतांच्या तबकड्या खचाखच भरून पडलेल्या आपण पाहतो, बंगाली, मल्याळी, पंजाबी सुद्धा कधी-कधी दिसतात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00449.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/pune-mumbai/sambhajiraje-name-purandar-airport-13311", "date_download": "2018-04-24T18:43:18Z", "digest": "sha1:KW3IPBZSXGKUSN2MEFU5IOH3CYP3SP4K", "length": 16530, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "sambhajiraje name to purandar airport पुरंदरच्या विमानतळाला संभाजीराजांचे नाव | eSakal", "raw_content": "\nपुरंदरच्या विमानतळाला संभाजीराजांचे नाव\nशुक्रवार, 7 ऑक्टोबर 2016\nमुंबई - पुणे जिल्ह्यातील पुरंदर येथे छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केली. महाराष्ट्र विमानतळ प्राधिकरणाची ५६ वी सर्वसाधारण बैठक वर्षा निवासस्थानी झाली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.\nमुंबई - पुणे जिल्ह्यातील पुरंदर येथे छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केली. महाराष्ट्र विमानतळ प्राधिकरणाची ५६ वी सर्वसाधारण बैठक वर्षा निवासस्थानी झाली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.\nया वेळी वित्त विभागाचे अप्पर मुख्य सचिव डी. के. जैन, महाराष्ट्र विमानतळ प्राधिकरणाचे व्यवस्थापकीय संचालक तथा उपाध्यक्ष विश्वास पाटील, सामान्य प्रशासन विभागाचे प्रधान सचिव श्‍यामलाल गोयल, सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रधान सचिव आशिषकुमार सिंह, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव प्रवीणसिंह परदेशी आदी उपस्थित होते.\nमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, की पुरंदर येथील आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी नवी मुंबई विमानतळाच्या धर्तीवर जमीन संपादित केली जाईल. विमानतळाच्या जागेसाठी भारतीय विमानतळ प्राधिकरणाने सहा ठिकाणी पाहणी केली व पुरंदर येथील जागेला पसंती दर्शविली. त्यामुळे हा विमानतळ पुरंदरला उभारण्याचे निश्‍चित केले आहे. पुणे विमानतळाच्या विस्ताराच्या मर्यादा लक्षात घेता पुरंदर येथील जागेला प्राधान्य देण्यात आले आहे. यामुळे पुणे येथे नवीन विमानतळाची गेल्या तीस वर्षांपासूनची मागणीही या��िमित्ताने पूर्ण होत आहे. पुरंदर हे छत्रपती संभाजीराजे यांचे जन्मस्थान आहे. या ऐतिहासिक स्थळापासून प्रस्तावित विमानतळाची जागा केवळ १५ किलोमीटरवर आहे. त्यामुळे विमानतळाला छत्रपती संभाजीराजे यांचे नाव देण्याचे निश्‍चित केले आहे, असे फडणवीस यांनी या वेळी सांगितले.\nपुरंदर विमानतळाला तेथील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात अनुकूलता दाखविली आहे. त्यामुळे जमीन संपादनाला वेळ लागणार नाही. स्थानिक लोकप्रतिनिधी जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनीही या कामी मोठे सहकार्य केले आहे. या विमानतळासाठी लोकांनी स्वत:हून जमिनी देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. जमीन संपादनानंतर तीन वर्षांत विमानतळाचे काम पूर्ण करणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी या वेळी सांगितले.\nया विमानतळाला २४०० हेक्‍टर जागा लागणार असून चार किलोमीटरच्या दोन धावपट्ट्या असतील. या विमानतळामुळे येथील उद्योग व शेती व्यवसायाला मोठी चालना मिळणार असल्याचा विश्‍वास फडणवीस यांनी या वेळी व्यक्त केला.\nराज्यातील नागपूर, कोल्हापूर, सोलापूर येथील विमानतळांच्या कामांनाही गती देण्यात येईल.\n- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री\n‘पुणे शहरासाठी स्वतंत्र नागरी विमानतळाची बऱ्याच वर्षांपासून प्रलंबित असलेली मागणी पूर्ण करणार, असे आश्‍वासन निवडणुकीदरम्यान मी दिले होते. त्याची वचनपूर्ती झाल्याचा आनंद आहे. नवीन ‘छत्रपती संभाजी महाराज’ विमानतळाचा स्मार्ट पुण्याच्या विकासात मोठा हातभार राहील. मुख्यमंत्र्यांचे पुणेकरांच्या वतीने मी आभार मानतो.\n- अनिल शिरोळे, खासदार\nमुख्यमंत्र्यांनी घेतलेला निर्णय अतिशय योग्य आहे. त्यामुळे पूर्व विभागाचा विकास होण्यास मदत होणार आहे. उद्योगधंद्यांनाही त्यामुळे चालना मिळणार आहे. विमानतळाप्रमाणे रिंगरोडचा निर्णयही त्वरित होणे आवश्‍यक आहे. त्याद्वारे सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, नगर जोडले जाईल, त्यांनाही या विमानतळाचा फायदा होणार आहे.\n- सतीश मगर, अध्यक्ष, मराठा चेंबर ऑफ कॉमर्स\nचित्रपट काढून पाणी जिरणार नाही - आमिर खान\nनागपूर - \"जलसंधारणाचा संदेश देण्यासाठी चित्रपटही करता येईल. एखादी चांगली कथा आली तर विचारही करू. पण, महाराष्ट्रातील दिडशेपेक्षा अधिक तालुके...\nसरपंचाकडे खंडणीची मागणी; गवळी टोळीचे तिघे अटकेत\nमंचर (पुणे): लोणी (ता. आंबेगाव) गावचे सरपंच यांच्या कडून दीड लाख रुपयांची खंडणी घेऊन उर्वरित तीन लाख 50 हजार रुपयांच्या खंडणीसाठी त्यांना जीवे...\nप्रधानमंत्री उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांनी गॅस जोडणी करावी - सोनटक्के\nभिगवण (पुणे) : केंद्र शासनाच्या माध्यमातुन प्रत्येक घरामध्ये गॅस पोचविण्याची योजना आहे. आर्थिक कारणांमुळे कोणीही गॅस जोडणीपासुन वंचित राहु नये यासाठी...\nकोल्हापूर जिल्हा महिला फुटबॉल संघ अंतिम फेरीत\nकोल्हापूर - वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन आयोजित महाराष्ट्र राज्य आंतर जिल्हा महिला फुटबॉल स्पर्धेत के.एस.ए. कोल्हापूर जिल्हा महिला फुटबॉल संघाने...\nउद्धव ठाकरेंना नाणार रिफायनरी कोकणात नको - डॉ. आशीष देशमुख\nनागपूर - शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनीच आता नाणार प्रकल्प विदर्भात घेऊन जा, असे जाहीरपणे सांगितल्याने तो आता काटोलमध्ये आणावा, अशी मागणी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00449.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.starthealthystayhealthy.in/things-know-about-exercising-during-pregnancy", "date_download": "2018-04-24T18:25:24Z", "digest": "sha1:HVRVFJDQQ37UHEN4Z3ZAXMQ5D42SRSUO", "length": 10195, "nlines": 91, "source_domain": "www.starthealthystayhealthy.in", "title": "Exercise And Workout Tips During Pregnancy | Nestle SHSH", "raw_content": "\nगरोदरपणातील अत्यावश्यक पोषणमूल्ये – डी जीवनसत्व आणि कॅल्शियम\nगरोदरपणात वेगवेगळा आणि संतुलित आहार घेणे हे तुम्ही आणि तुमचे बाळ या दोघांसाठीही खूप महत्त्वाचे असते. गरोदरपणातील पोषण हा खूप मोठा विषय आहे पण सुरुवात करणे सोपे आहे – तुमच्या गरोदरपणातील आहारामध्ये आवश्यक पोषणमूल्ये व जीवनसत्वे यांचा समावेश करण्यासाठी त्यांचा परिचय करून घेण्यासाठी, तसेच तुम्ही व तुमचे बाळ यांच्यासाठी त्याचा लाभ याची माहिती घेण्यासाठी खालील तक्त्याचा वापर करा.\nतुम्हाला कृत्रिम पुनरुत्पादन तंत्रांचा वापर केल्यानंतरही तुम्हाला गर्भधारणा होत नसेल तर तुमचे डॉक्टर तुम्हाला सरोगसीचा सल्ला देऊ शकतात. तुम्��ाला स्वतःचे बाळ हवे असेल पण स्पष्ट वैद्यकीय कारणांमुळे तुम्हाला गर्भधारणा होत नसेल किंवा पूर्ण काळ तुम्ही बाळ गर्भात राखू शकत नसाल तर सरोगसीच्या पर्यायाचा विचार करता येतो. खालील परिस्थितीमध्ये सरोगसीचा सल्ला दिला जातो : गर्भाशय नसणे, अंडे निर्माण होत नसेल किंवा रोगट अंडे असेल तर; सतत गर्भपात होणे; इन व्हिट्रो फर्टिलायझेशन (आयव्हीएफ) वारंवार अपयशी ठरत असेल तर आणि काही विशिष्ट वैद्यकीय परिस्थितीमध्ये.\nतुम्ही गर्भधारणेपूर्वी डॉक्टरांची भेट घेणे का आवश्यक असते\nगरोदर राहण्याच्या तुमच्या निर्णयाबद्दल आणि गर्भधारणेपूर्वी तपासणी करून घेण्याचा विचार केल्याबद्दल अभिनंदन. गर्भधारणेपूर्वीच्या भेटीमध्ये तुमचे आरोग्य चांगले आहे याची खातरजमा करण्यासाठी किंवा तुमचे शरीर गरोदर राहण्यासाठी तयार आहे का हे तपासण्यासाठी गरोदरपणापूर्वी वैद्यकीय तपासणी केली जाते.\nअतिवजन असताना गरोदर राहणे\nगरोदर राहण्याचा विचार करत आहात, पण तुमच्या जास्त शारिरीक वजनामुळे चिंतित आहात अतिवजनामुळे तुम्ही गरोदर राहण्याच्या शक्यतेवर परिणाम होतो. अति वजन असल्यास (बॉडी मास इंडेक्स (बीएमआय) 25 पेक्षा जास्त) सामान्य ओव्ह्यूलेशनमध्ये अडथळे येऊन तुमच्या जननक्षमतेवर विपरीत परिणाम होऊ शकतो.\nसकाळच्या आजारांचा सामना करणे\nगरोदरपणात सर्व स्त्रियांना सतावणारी सर्वात सामान्य समस्या म्हणजे मळमळ, उलट्या असे सकाळचे आजार. हे साधारणपणे गर्भधारणेच्या 4थ्या ते 6व्या आठवड्यांपासून सुरू होते आणि 14व्या ते 16व्या आठवड्यांपर्यंत टिकते. काही स्त्रियांना त्यांच्या गरोदरपणाच्या संपूर्ण कालावधीत सकाळच्या आजारांचा त्रास होऊ शकतो. यामुळे हलकीशी मळमळ किंवा उलट्या होऊ शकतात.\nगरोदरपणा आणि नोकरी/व्यवसाय एकत्र करता येतात का\nकोणत्याही आईसाठी गरोदरपणापेक्षा अधिक सुंदर काळ असू शकत नाही. पण त्याच वेळी काम करणाऱ्या आयांसाठी त्यांची स्वतःची आव्हाने असतात, ही आव्हाने त्यांच्या या टप्प्याशी निगडीत असतात.\nहल्ली वाढत्या संख्येने महिला मातृत्व लांबवत आहेत. तुम्ही अधिक प्रगल्भ, तयार आणि अनुभवी असता तेव्हा बाळ होण्याचे जास्त फायदे असतात. जरी अनेक महिलांना तिशीमध्ये उशीरा आणि चाळीशीच्या सुरुवातीमध्ये निरोगी बाळे होत असली तरी, तुमचे वय वाढत जाते तसे काही समस्या वारंवार उद्भ���तात.\nस्तनपानासाठी तुमच्या शरीराला तयार करण्यासाठी तुमच्या स्तनामध्ये आणि त्याच्या भोवती काही विशिष्ट बदल होतात. अनेक महिलांना गरोदरपणाच्या पहिल्या काही लक्षणांमध्ये येणारा अनुभव म्हणजे स्तनांच्या उतींमध्ये होणारा बदल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00449.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "http://lohoteakshay.blogspot.com/2012/", "date_download": "2018-04-24T18:29:18Z", "digest": "sha1:6MXCFRB4GFDRSEX2QRCPQA7WLBR4FORB", "length": 15746, "nlines": 243, "source_domain": "lohoteakshay.blogspot.com", "title": "Akshay Lohote: 2012", "raw_content": "\nगंपू : मेरे पास फेसबुक है , ऑर्कुट है ,\nट्विटर है ... तुम्हारे पास क्या है \nझंपू : मेरे पास कामधंदा है \nएका बँकेत काही दरोडेखोर शिरतात . एक दरोडेखोर पिस्तुल\nदाखवून एका माणसाला विचारतो , ' काय रे , तू मला दरोडा घालताना बघितलंस का \nतो माणूस म्हणतो , ' हो ' दरोडेखोर त्याच्यावर गोळी झाडतो . पुढे एक जोडपं उभं असतं . त्यांनाही तेच विचारतो , ' तुम्ही मला पाहिलंत का ' दरोडेखोर त्याच्यावर गोळी झाडतो . पुढे एक जोडपं उभं असतं . त्यांनाही तेच विचारतो , ' तुम्ही मला पाहिलंत का ' नवरा तत्परतेने उत्तरतो , ' मी नाही ... पण माझ्या बायकोने पाहिलं ' नवरा तत्परतेने उत्तरतो , ' मी नाही ... पण माझ्या बायकोने पाहिलं \nबायकोच्या चिडचिड्या स्वभावामुळे वैतागलेला गंपू एका साधू महाराजांकडे पोहोचला.\nगंपू : साधू बाबा...माझी बायको सतत माझ्यावर आरडाओरडा करत असते. या कटकटीला मी फार कंटाळलो आहे. काहीतरी उपाय सुचवा.\nसाधू : बेटा, यावरचा उपाय जर मला माहित असता तर मी कशाला संन्यास घेतला असता\nशिक्षक : काय रे, तू पेपर कोरा का सोडलास\nविद्यार्थी : पण टापटिपीचे पाच मार्क तर मिळतील ना\nएकदा वडील आणि मुलगा दोघे सहलीला जातात. वडील अडाणी असतात आणि मुलगा चांगला शिकलेला असतो. ते दोघे रात्री एक ठिकाणी आपला तंबू (Tent) उभारतात आणि त्यात झोपी जातात. काही तासांनंतर वडील मुलाला उठवतात व म्हणतात\nवडील: वर आकाशाकडे पहा आणि सांग काय दिसतंय..\nमुलगा: मला लाखो तारे दिसताहेत.\nवडील: ते तुला काय सांगत आहेत\nमुलगा: खगोलशात्राज्ञान ुसार ते सांगतात कि लाखो आकाशगंगा आणि ग्रह आहेत.\nवडील: (एक मुस्कटात ठेवत) मुर्खा ते सांगत आहेत कि आपला तंबू चोरीला गेला..\n( शिक्षणाचा आणि कॉमनसेन्सचा काहीही संबंध नसतो )\nआजी (मरत असताना) :- बेटा मी माझे शेत, 6\nट्रँक्टर, 50 जनावरे & 2,28,896 रूपये नगद\nमुलगा: पण आजी हे सगळे आहे तरी कुठे \nट्रक किंवा रिक्शाच्या मागील सुविचार..\n2) बघतोस काय रागाने, ओव्हरटेक केलय वाघाने\n3) \"बघ माझी आठवण येते का \n4) ''पाहतेस काय प्रेमात पडशिल''\n5) साधू नाही झालात तरी चालेल. संत नाही झालात तरी चालेल. पण माणूस व्हा माणूस.\n6) अं हं. घाई करायची नाही तुम्च्या हॉर्नने सिग्नल बदलत नाही\n7) तुच आहेस तुझ्या जेवणाचा शिल्पकार..'\n8) 'अहो, इकडे पण बघा ना...'\n9) \"हे ईश्वरा सर्वांचं भलं कर..... पण सुरुवात माझ्यापासुन कर\".\n10) थांब लक्षुमी कुंकू लावते\n11) तुमचे लक्ष आमच्याकडे का\n12) \"लायनीत घे ना भौ\"\n13) चिटके तो फटके\n14) राजे तुम्हि पुन्हा जन्माला या\n15) अयोध्या,बेळगाव्,कारवार्,निपाणि,इंदौर्,गुलबर्गा,न्यू जर्सी,ह्युस्टन,सॅन्टा, सनिव्हेल, फ्रिमॉन्ट्, हेवर्ड,बिजिंग ह्यांच्यासह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे.\n16) १३ १३ १३ सुरूर \n18) \"हाय हे असं हाय बग\"\n19) आई तुझा आशिर्वाद.\n20) \"सासरेबुवांची कृपा \"\n22) पाहा पन प्रेमाणे\n23) नवतीचा नखरा, गुलजार पाखरा, खरा न धरा, भैरोबा-भैरोबा स्मरा.\n24) \"हे तुम्हाला वाचता येत असेल तर तुम्ही फार जवळ आलेला आहात\n25) अच्छा, टाटा, फिर मिलेंगे.\n26) हरी ओम हरी, श्रीदेवी मेरी...\n27) योग्य अंतर ठेवा वाहनामध्ये ...आणि ...मुलांमध्ये..\n28) वाट पाहिन पण एस टी नेच जाईन.\n29) गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी\n30) हेही दिवस जातील\n31) नाद नाही करायचा ढाण्या वाघाचा\n32) घर कब आओगे\n33) १ १३ ६ रा\n34) सायकल सोडून बोला\n35) हॉर्न . ओके. प्लीज\n36) \"भीऊ नकोस, मी तुझ्या पुढे आहे\"\n37) एका एस. टी. च्या मागे (बहुधा ट्रक ड्रायव्हर्स ना उद्देशून)\nतुमच्या वाहनात ऊस, कापूस, कणसं\nमाझ्या वाहनात लाख मोलाची माणसं याचा विचार करून गाडी चालवा\nएका प्रसिद्ध जपानी कवितेचा मराठी अनुवाद\nजे अशक्य वाटते ते स्वप्नं मला बघायचं आहे,\nज्या शत्रूचा पराभव करू शकत नाही त्या शत्रूचा मला पराभव करायचा आहे,\nकुणाला सहन होत नाही ते दु:ख मला सहन करायचे आहे,\nज्या ठीकांनी धाडशी माणसं जाण्याचे धाडस करत नाही त्या ठिकाणी मला जाऊन धावायचं आहे,\nज्या वेळी माझे पाय थकले आहेत हात थकले आहेत, माझे संपूर्ण शरीर ठाकले आहेत,\nपण मला समोर माझे यश दिसत आहे त्यावेळी मला माझ्या यश कडे माझे एक एक पावूल टाकायचं आहे,\nत्या यशाला मला गाठ्याचे आहे, मला त्या यश प्राप्ती साठी संघर्ष करायचा आहे,\nमला कुठले हि कारण चालणार नाही, मला कुठला हि थांबा घ्यायचा नाही,\nमाझी नरकात जाण्याची सुद्धा तयारी आहे, पण त्याला कारण स्वर्गीय असले पाहिजे . . . \nटेक रि���्क इन युअर लाईफ...\nइफ यू विन... यू कॅन लिड\nइफ यू लूझ... यू कॅन गाईड\nआकाशाला गवसणी घालणार्‍या गरुडाला पाण्याच्या एका थेंबासाठी खाली यावे लागते. खाली येणे म्हणजे त्याची हार नसते तर ती एका उंच भरारीची सुरुवात असते.\nमळलेल्या पायवाटेवरून कधीच जाऊ नका.\nस्वतःची आदर्श पायवाट तयार करा आणि\nत्यावर तुमच्या पाऊलखुणा सोडा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00451.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/samorchyabakavrun-news/revisiting-jammu-and-kashmir-terror-attack-1613270/", "date_download": "2018-04-24T18:28:58Z", "digest": "sha1:KHUVYQYT3GOFOG2KU52XJQV2MDJNKNLX", "length": 29441, "nlines": 243, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Revisiting Jammu and Kashmir terror attack | पुन्हा एकदा काश्मीर | Loksatta", "raw_content": "\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nघाऊक बाजारात दर घसरूनही साखर महागच\nपृथ्वीच्या तापमानात २०१० पासून सातत्याने वाढ\nब्रसेल्स गोळीबारातील आरोपी अब्देसलामला २० वर्षे तुरुंगवास\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\nजम्मू-काश्मीरच्या प्रश्नावर विविध गटांच्या व्यक्तींची व राजकीय पक्षांची मते वेगवेगळी आहेत.\nसंवादक पाठवण्याच्या भूमिकेला पाठिंबाच आहे; पण या संवादकावर बंधने किती त्यांनी कोणाशी चर्चा केली यापेक्षा कोणाकोणाशी टाळली वा केली नाही, याचीच यादी मोठी कशी त्यांनी कोणाशी चर्चा केली यापेक्षा कोणाकोणाशी टाळली वा केली नाही, याचीच यादी मोठी कशी राज्यपाल राजवट लागू केल्याशिवाय, राज्य पोलिसांकडे कायदा-सुव्यवस्था सोपवून सर्वपक्षीय चर्चेची शक्यता कशी खुली होणार\nकाश्मीरमध्ये काही तरी समस्या आहे, काही तरी बिनसलेले आहे याची जाणीव पुन्हा एकदा भारताला संवेदनाशून्य हल्ल्याने करून देण्यात आली. ३०-३१ डिसेंबर २०१७ दरम्यान पुलवामा जिल्ह्य़ातील लेथपोरा येथे केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या प्रशिक्षण केंद्रावर करण्यात आलेला हल्ला हा त्यासाठीचा इशाराच होता. या हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे पाच जवान ठार तर तिघे जखमी झाले. वर्षांची अखेर या पद्धतीने होणे हे वाईटच.\nजम्मू-काश्मीरच्या प्रश्नावर विविध गटांच्या व्यक्तींची व राजकीय पक्षांची मते वेगवेगळी आहेत. एकीकडे हुर्रियत कॉन्फरन्सची टोकाची भूमिका आहे. भारतापासून फुटून बाहेर पडणे हे अशक्य आहे, ते कधीही साध्य होणार नाही याची त्यांना जाणीव आहे पण तरी त्यांचा हटवादीपणा कायम आहे हे तितकेच खरे. दुसरीकडे भाजपची कट्टर, लष्करी उपायांव�� आधारित असलेली भूमिका आहे. लष्कराच्या मदतीने स्नायुशक्तीचा वापर करून काश्मीरमधील स्थिती आटोक्यात ठेवता येईल ही भाजपची भूमिका. लष्कराचा वापर करून तेथे राजकीय तोडगा निघणार नाही हे भाजपला पुरते माहिती आहे पण तो पक्षही बळाच्या वापराची ही भूमिका सोडायला तयार नाही. सगळेच त्यांच्या भूमिकांवर अडून आहेत.\n'वॉन्टेड' आरोपी शेजारी उभा होता, पोलीस पोस्टर लावत बसले\n'आमच्या घरात मुली आहेत, काँग्रेसला येण्यास सक्त मनाई आहे'\nलग्नाच्या दुसऱ्या दिवशीच मित्रांसोबत मिळून पत्नीवर सामूहिक बलात्कार\nसाधा धक्का लागला म्हणून ट्रेनखाली दिलं ढकलून, महिला प्रवाशाला अटक\nआज इंदिरा गांधी असत्या तर मी काँग्रेसमध्ये असतो-शत्रुघ्न सिन्हा\nकोरेगाव भीमा हिंसाचाराशी आंबेडकरी आणि हिंदुत्त्ववादी संघटनांचा संबंध नाही, सत्यशोधन समितीचा अहवाल\nया दोन टोकाच्या भूमिकांमध्ये आपण अडकून पडलो, तर जम्मू-काश्मीरमधील जनतेचा तर त्यात पराभव होईलच शिवाय काश्मीर प्रश्नावर राजकीय तोडगा काढण्याची संधी भारताने गमावलेली असेल. आपण शहाणपणाने भूमिका घेतली पाहिजे. ज्यातून या प्रश्नावर राजकीय तोडगा निघेल, अशीच भूमिका असणे अपेक्षित आहे.\nजम्मू-काश्मीरच्या या प्रश्नावर मी अनेकदा विस्तृतपणे लिहिले आहे, त्यात २०१६च्या एप्रिल ते सप्टेंबपर्यंतच्या पाच स्तंभलेखांचा तर २०१७ मध्ये एप्रिल व जुलैतील दोन स्तंभलेखांचा समावेश होता.\nगुजरात निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर केंद्र सरकारकडून दिनेश्वर शर्मा यांची नेमणूक काश्मीरमधील सरकारचे विशेष प्रतिनिधी म्हणून करण्यात आली. पण ते नेमके काय करणार हे स्पष्ट नव्हते त्यांच्या अधिकारमर्यादा अस्पष्ट होत्या. नंतर लगोलग शर्मा यांना काश्मीरमध्ये जे कुणी संवाद साधू इच्छिते त्यांच्याशी बोलण्याचा अधिकार आहे, असा खुलासा घाईने करण्यात आला. त्यातच खरी मेख आहे.\nसरकार व भाजपने हुर्रियतला फुटीरतावादी ठरवून त्यांच्याशी बोलणी होणार नाहीत, असे आधीच स्पष्ट केलेले आहे. काश्मीरची आजादी म्हणजे स्वातंत्र्याची मागणी म्हणजे ‘फुटून बाहेर निघणे’ असाच अर्थ काश्मीरमधील कट्टरतावादी गटांना अपेक्षित असल्याचे सरकार व भाजपचे मत आहे. त्यामुळे आजादीची मागणी करणाऱ्या कुणाशीही चर्चा नाही हे सरकारने आधीच ठरवलेले आहे. दगडफेक करणाऱ्यांना भाजप आणि सरकारने देशविरोधी ठरवून त्यांच्यावर लष्कर, निमलष्करी दले व पोलीस यांच्या माध्यमातून कारवाईचा वरवंटा चालूच ठेवला आहे.\nसरकारचे धोरण असेच राहणार असेल, तर कुठली चर्चा होऊच शकत नाही. सरकारने त्यांच्या बळाचा वापर करण्याच्या धोरणाचा पाठपुरावा करताना लष्कर व निमलष्करी दले यांचे जवान काश्मीर खोऱ्यात मोठय़ा प्रमाणात तैनात केले. काश्मीरमधील घुसखोरी व दहशतवाद संपवायचा असेल, तर स्नायुशक्तीच्या बळावर सगळ्यांना दडपून टाकले पाहिजे, ही सरकारची भूमिका आहे. खरोखर ते तसे आहे का, असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल पण गेल्या चार वर्षांत काश्मीरमधील दहशतवादी व जवान यांतील मृतांची संख्या पाहिली तर हे स्पष्ट होते, की आपण तेथे बळाचा वापर करणे एवढाच एक मार्ग स्वीकारलेला आहे. त्यासाठी खालील कोष्टक बघा.\nस्रोत : केंद्रीय गृह मंत्रालय\nकाश्मीरमध्ये घुसखोरी व दहशतवाद या दोन्ही गोष्टींना पाकिस्तानचा पाठिंबा आहे. त्यामुळे जम्मू-काश्मीर अशांत आहे. पण घुसखोरी व दहशतवाद यामुळे काश्मीर-प्रश्न निर्माण झालेला नाही तर काश्मीर-प्रश्न निर्माण झाल्याने तेथे घुसखोरी व दहशतवाद निर्माण झाला आहे, अशी उलट परिस्थिती असल्याचे येथे नमूद करणे भाग आहे. घुसखोरी व दहशतवाद हे काश्मीर-प्रश्नाचे परिणाम आहेत, कारणे नव्हेत. काश्मीर भारतात सामील झाल्यानंतरपासून या कुरबुरी सुरू आहेत. जम्मू-काश्मीर हे राज्य भारत व पाकिस्तान यांच्यातील १९४७ च्या पहिल्या युद्धानंतर सक्तीने विभागले गेले, आजही तीच परिस्थिती आहे. भारत-पाकिस्तान यांच्यात चार युद्धे झाली पण भारत-पाकिस्तान यांच्यात काहीच प्रश्न नाही, शिवाय काश्मीर हा प्रश्नच नाही, असे उसने अवसान आणून त्याचा काहीही उपयोग झालेला नाही.\nजम्मू-काश्मीरच्या प्रश्नावर राजकीय तोडगा काढण्यात खरे शहाणपण आहे. अटलबिहारी वाजपेयी व डॉ. मनमोहन सिंग यांच्या काळात काश्मीर-प्रश्नावर राजकीय तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करण्यात आले हे विसरून चालता येणार नाही. अनेकदा हातातोंडाशी आलेला तोडगा हातातून निसटल्याच्या घटना काही वेळा घडल्या. सध्याचे सरकार या प्रश्नावर तोडगा काढू इच्छिते असे वाटत नाही, त्यासाठी त्यांचे प्रयत्नही नाहीत. काश्मीर-प्रश्नाशी निगडित असलेल्या सर्वाना चर्चेत सहभागी करण्याची दारे आताच्या सरकारने बंद केली आहेत. त्यामुळे नजीकच्या काळ���त तरी काश्मीर-प्रश्नावर तोडगा निघण्याची आशा नाही. या प्रश्नाशी संबंधित सर्वाना चर्चेसाठी निमंत्रित करणे हा त्यावरचा उपाय आहे. सरकारने दिनेश शर्मा यांची विशेष प्रतिनिधी म्हणून जी नियुक्ती केली त्याकडे तेथील संबंधित घटकांनी निवडणुकीपूर्वीची क्लृप्ती म्हणून पाहिले. त्यामुळे दिनेश शर्मा यांच्यासारख्या चांगल्या व्यक्तीलाही काश्मीरमध्ये झिडकारले गेल्यासारखेच आहे. जे लोक आतापर्यंत शर्मा यांना भेटले त्यात फळउत्पादक संघटना ते फुटबॉल संघटनेच्या लोकांचा समावेश होता. त्यांचे महत्त्व मी नाकारतही नाही. पण जे कुणी त्यांना भेटले नाहीत त्यांची यादी खाली देत आहे.\nकाँग्रेस, नॅशनल कॉन्फरन्स, माकप\nराजकीय सक्रिय युवा गट\nहुर्रियतशी चर्चा करायची नाही, जे लोक आजादीची मागणी करतात त्यांच्याशी बोलायचे नाही, दगडफेकीत अटक केलेल्या भारताचेच नागरिक असलेल्या लोकांशी चर्चाच नको, या भूमिकेमुळे ‘काश्मीर मिशन’ अपयशी ठरले आहे.\nआता याला पर्यायी दृष्टिकोन काय असू शकतो याचा विचार करता येईल, अद्याप सगळे संपले असे मला वाटत नाही. संवादक पाठवण्याच्या भूमिकेला माझा पाठिंबाच आहे. पण तो काही उपायांपैकी एक टप्पा आहे. याच स्तंभाद्वारे १८ एप्रिल २०१७ रोजी मी, यासाठी काय उपाययोजना करता येतील ते सांगितले होते. त्या खालीलप्रमाणे आहेत.\n– काश्मीरमध्ये राज्यपाल राजवट लागू करा.\n– केंद्र सरकार सर्वाशी चर्चा करील असे जाहीर करा.\n– चर्चेस योग्य मार्ग तयार करण्यासाठी संवादकांची नेमणूक करा.\n– काश्मीर खोऱ्यातील लष्कर व निमलष्करी जवानांची संख्या कमी करा.\n– कायदा व सुव्यवस्था राज्य पोलिसांवर सोपवा.\n– भारत पाकिस्तान सीमेवर सुरक्षा वाढवा.\n– घुसखोर व दहशतवाद्यांवर कारवाई करा.\nमाझ्या या भूमिकेशी मी ठाम आहे. पण जर तुम्हाला स्नायुशक्तीने, लष्कराच्या मदतीने हा प्रश्न सुटेल असे वाटत असेल तर पुन्हा विचार करा, कदाचित तुमचे मत बदलेल अशी आशा वाटते.\nलेखक भारताचे माजी अर्थमंत्री आहेत.\n(( पुलवामा जिल्ह्य़ातील लेथपोरा येथे केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या प्रशिक्षण केंद्रावर ३०-३१ डिसेंबर २०१७ दरम्यान करण्यात आलेल्या हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे पाच जवान ठार तर तीन जण जखमी झाले. )))\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nआसाराम बापू निर्दोष, ईश्वराने त्��ाना दोषमुक्त करावे ही इच्छा-साध्वी प्रज्ञा\nपाकिस्तानी क्रिकेटपटू 'संस्कारी' झाले तरच त्यांच्याशी खेळू, बीसीसीआयचा टोला\n१०० दिवसात मोदी काश्मीर प्रश्न सोडवतील -- २०१४ निवडणूक आश्वासन ..\nराजकारणाची पोळी भाजणारे सत्ता गेल्यावर लगेच शांततेचे दूत झाले आणि दुसऱ्याच्या डोळ्यातले कुसळ शोधणार्यांनी गट्टपणे जे काही मुसळ तयार करून ठेवले आहे त्याची ना लाज ना शरम.या देशाचा माजी गृहमंत्री असलेला अडवीतिडवी वक्तव्य करून जे काही प्रकार करत आहे ते काँग्रेसने आतापर्यंत केले त्याचाच हा पुढील अंक आहे.बालराज्याची बुद्धी अजून विकसित झालेली नाही असले गहाण प्रश्न समजण्याची. सैनिकांची मुंडकी कापून नेली तेव्हाही असाच लेख खरडावयाचा होता ना.काँग्रेस असताना जणू काही सगळे कास्मीरी सुखी,आनंदी व बेहोष होऊन झोपाळ्यावर झुलत होते.काश्मीरमद्ये मुस्लिम जास्त असूनही ते अल्पसंख्यांक का याचे उत्तर तुम्ही द्याल का तुष्टीकरणामुळे आसाममध्ये जे कोणी आणून बसविले त्याला जबाबदार कॉन्ग्रेस नाही का तुष्टीकरणामुळे आसाममध्ये जे कोणी आणून बसविले त्याला जबाबदार कॉन्ग्रेस नाही का उलट रोहिंग्या कैवार घेणार्यांनी फुकाचे उपदेश करू नये.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n'वॉन्टेड' आरोपी शेजारी उभा होता, पोलीस पोस्टर लावत बसले\n'आमच्या घरात मुली आहेत, काँग्रेसला येण्यास सक्त मनाई आहे'\nलग्नाच्या दुसऱ्या दिवशीच मित्रांसोबत मिळून पत्नीवर सामूहिक बलात्कार\nसाधा धक्का लागला म्हणून ट्रेनखाली दिलं ढकलून, महिला प्रवाशाला अटक\nआज इंदिरा गांधी असत्या तर मी काँग्रेसमध्ये असतो-शत्रुघ्न सिन्हा\nकोरेगाव भीमा हिंसाचाराशी आंबेडकरी आणि हिंदुत्त्ववादी संघटनांचा संबंध नाही, सत्यशोधन समितीचा अहवाल\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nमुन्ना यादवला सर्वोच्च न्यायालयातून तात्पुरता जामीन\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nमहापालिकेच्या ३४ मराठी शाळा बंद\nजिल्ह्य़ात ६८ अपघात स्थळे\nकर्नाक ��ूल पाडण्यास उच्च न्यायालयाचा हिरवा कंदील\nनेहरू विज्ञान केंद्रातील ‘दि एनर्जी बॉल’ नव्या ढंगात\n‘फटका चोरां’ची दहशत कायम\nवाढलेल्या तापमानात विजेविना घामाघूम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00451.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://mahabatmi.com/blog/", "date_download": "2018-04-24T18:09:16Z", "digest": "sha1:XWTH5JGZTBHRT477PVBR2ATVLCNAALEL", "length": 8032, "nlines": 99, "source_domain": "mahabatmi.com", "title": "ब्लॉग - Mahabatmi", "raw_content": "\nमुंबई – पुणे – मुंबई\nमुंबई – पुणे – मुंबई\nअष्टपैलु उल्काचा राजयकीय पटलावर उदय\nती एक प्रवाहिका.. काशीबाई कानिटकर\nपोकळ धमक्या देणारा एक मुलगा\nअष्टपैलु उल्काचा राजयकीय पटलावर उदय\nभारतीय जनता पक्षात प्रवेश ही एक आयुष्याला कलाटणी देणारी गोष्ट ठरल्याचे उल्का मानतात. घरात कुठलाही राजकीय पार्श्वभूमी नाही. राजकीय क्षेत्राचा अनुभव नाही आणि ज्या...\nती एक प्रवाहिका.. काशीबाई कानिटकर\nउल्का चारुदत्त मोकासदार- १८वे शतक हे स्त्री सुधारणा पर्व म्हणून ओळखले जाते. या काळात ज्या अनेक कार्ययोगिनी सामाजिक क्षेत्रात योगदान देत होत्या, त्यापैकी एक म्हणजे काशीबाई...\nपोकळ धमक्या देणारा एक मुलगा\nशिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे दरवेळी सरकारचा पाठिंबा काढून घेण्याची भाषा करतात, त्यामुळं त्यांची विश्वासार्हता कमी होत चाललीय. लोकांची सहानुभूती आणि त्यापेक्षाही शब्दांची किंमत...\nसचिन परब परवाचीच गोष्ट. मुंबई विरुद्ध पुणे आयपीएलची फायनल होती. मुंबई १२९ रन वर आऊट झाली होती. मध्यंतरातल्या चर्चेत अँकर गौरव कपूरने शेवटचा प्रश्न अजय...\nसचिन परब राजनाथ सिंग केंद्रीय गृहमंत्री बनण्यापेक्षा वॉइस ओवर आर्टिस्ट झाले असते तर बरं झालं असतं. देशाचे गृहमंत्री बनून नाही तरी त्यांना काहीच करता येत...\nशाळेत न जाणाऱ्या समृद्धीचं पुस्तक\nसचिन परब गोवादूत`चा संपादक म्हणून मी गोव्यात नवा नवा पोचलो होतो. माझे एक सहकारी विठ्ठल पारवाडकर यांच्या नाटकांच्या पुस्तकाचं प्रकाशन होतं. विष्णू वाघांच्या हस्ते प्रकाशन...\nसचिन परब: या २७ जूनला सुरेंद्र प्रताप सिंग गेले त्याला वीस वर्षं पूर्ण होतील. सुरेंद्र प्रताप सिंग म्हणजे एसपी. तेव्हा ज्यांनी दूरदर्शनवर अर्ध्या तासाचं `आज...\nहिंदूचे कार्टूनिस्ट केशव यांनी चितारलेली ही किशोरीताईंची मैफल सचिन परब पाकिस्तानात सुफीदर्ग्यांवर होत असलेल्या हल्ल्यांविषयी लिहायचं होतं खरं तर. पण किशोरीताई गेल्���ा आणि म्हटलं लिहायचंच. त्यांच्या गाण्याबद्दल...\nमटात छापून आलेलं तळवलकरांचं देखणं ग्राफिक्स रेखाटन सचिन परब : छगन भुजबळ उपमुख्यमंत्री असताना महाराष्ट्र टाइम्समधल्यानव्या प्रथेप्रमाणे गेस्ट एडिटर होते. तेव्हा भारतकुमार राऊत मटाचे संपादक होते. एका...\nमनोज्ञा तुरूमेला\". नाव ऐकून दक्षिण भारत आठवला असेल. साहजिकच आहे, अशी नावे ही आपल्याला तिकडच्या राज्यातच जास्त ऐकायला व वाचायला मिळतात. पण हे नाव...\nगिरीश अवघडे देशाच्या फाळणीनंतर निर्वासितांचे लोंढे दिल्लीपासून दूर वसविण्यात आले होते. फाळणीच्या जखमांवर काळाची खपली चढल्यानंतर हळूहळू निर्वासितांनी आपले बस्तान या शहरात बसविण्यास सुरूवात केली....\nदिल्ली..... या शहराच्या प्रत्येक गल्लीत एक कहाणी आहे. यातील प्रत्येक कहाणी तुमच्या आसपास फिरणारी असते. ती तुम्हाला बिना अपॉईंटमेंट भेटूनही जाते. जाता-जाता न दिसणारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00452.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/mumbai/bmc-starts-work-against-illegal-buildidngs-278464.html", "date_download": "2018-04-24T18:34:53Z", "digest": "sha1:3PQALFTY7THNCNYBCOTTHFQFULR3GB5Z", "length": 11389, "nlines": 128, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "कमला मिलच्या अग्नितांडवानंतर बीएमसीची अवैध बांधकामावर कारवाई", "raw_content": "\n'केसरी'चा सेट जळून खाक, अक्षयकुमारसह सर्व कलाकार सुखरुप\nजम्मू-काश्मीर : पुलवामामध्ये चार दहशतवाद्यांचा खात्मा\nवारकऱ्यांची रांगेतून मुक्तता, आता विठुरायाचं टोकनद्वारे दर्शन \nकेरळमध्ये फक्त सचिनच्याच पुस्तकांची लायब्ररी\n,जय वाघानंतर त्याचा बछडा 'जयचंद'ही बेपत्ता\nगणित चुकलं म्हणून शिक्षकाने विद्यार्थ्याच्या तोंडात खुपसली छडी\nऔरंगाबादेत विद्यार्थ्यांना झालं काय, काॅपी पकडली म्हणून आत्महत्येचा प्रयत्न\nकर्जमाफीचा लाभ आता 2001-09 काळातील शेतकऱ्यांनाही मिळणार \nनाणार'चं आतून किर्तन बाहेरून तमाशा झालाय-अशोक चव्हाण\nमुंबईत धावत्या लोकलसमोर ढकलून प्रवाशाची हत्या\nमुंबईत म्हाडा ची ३३०० घरांसाठी सोडत लवकरच\n19 वर्षाचा मराठी तरुण घेणार जैन धर्माची दीक्षा\nजम्मू-काश्मीर : पुलवामामध्ये चार दहशतवाद्यांचा खात्मा\nमहाभियोगाची नोटीस फेटाळण्याचा निर्णय घाईत नाहीतर पूर्ण विचारांती - नायडू\n भाजप आणि काँग्रेसमध्ये 'कांटे की टक्कर', जेडीस ठरणार किंगमेकर\nसंसदेतही कास्टिंग काऊच, रेणुका चौधरींचं खळबळजनक वक्तव्य\n'केसरी'चा सेट जळून खाक, ��क्षयकुमारसह सर्व कलाकार सुखरुप\nबिग बींची लेक श्वेताच्या ठुमक्यांचा व्हिडिओ व्हायरल\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nसंजय दत्तनं भिकही मागितलीय, 'संजू'च्या टीझरमधून उलगडली अनेक गुपितं\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nभारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा होणार आई\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nबर्थडे स्पेशल : सचिनचा प्रेरणादायी प्रवास\nपंजाबचा दिल्लीवर शानदार विजय\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\nकेरळमध्ये फक्त सचिनच्याच पुस्तकांची लायब्ररी\nजालन्यात सहा लाखांच्या बनावट नोटा जप्त\n'चौधरींचं वक्तव्य अत्यंत दुर्दैवी'\nव्हेंटिलेटरमध्ये झुरळ जीवावर बेतलं\nबेधडक : महाभियोगाचे राजकारण\nबेधडक : आरपारची लढाई\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\nकमला मिलच्या अग्नितांडवानंतर बीएमसीची अवैध बांधकामावर कारवाई\nआज सकाळी लोअर परळ भागातल्या कमला मिल आणि रघुवंशी मिलमधल्या अतिक्रमणांवर कारवाई सुरू केलीये.\n30 डिसेंबर: लोअर परेलच्या कमला मिल्स कम्पाऊंडमधील अग्नितांडवात 14 निष्पापांचा बळी गेल्यानंतर मुंबई महापालिकेला जाग आलीये. आज सकाळी लोअर परळ भागातल्या कमला मिल आणि रघुवंशी मिलमधल्या अतिक्रमणांवर कारवाई सुरू केलीये.\nकारवाईसाठी झोनल डीएमसी, वॉर्ड आफिसर, वैद्यकीय अधिकारी, अग्निशमन दलाचे अधिकाऱ्यांचा समावेश असलेलं पथक यासाठी तयार करण्यात आलं आहे.\nमुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर,मुंबई महापालिकाने अतिक्रमण विरोधी कारवाई सुरु केली आहे. आज सकाळी रघुवंशी मीलमध्ये अतिक्रमण विरुद्ध कारवाई सुरू केली आहे.\nगुरूवारी मध्यरात्री कमला मिलमध्ये आग लागली होती. या आगीमुळे 20 हून अधिक जण जखमी झाले तर 15 लोकांना आपला जीव गमवावा लागला. या घटनेचे तीव्र पडसाद आता उमटत आहेत.\nया घटनेनंतर आता अवैध अतिक्रमणांवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे याचा आता काय परिणाम होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आङे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nजम्मू-काश्मीर : पुलवामामध्ये चार दहशतवाद्यांचा खात्मा\nवारकऱ्यांची रांगेतून मुक्तता, आता विठुरायाचं टोकनद्वारे दर्शन \n,जय वाघानंतर त्याचा बछडा 'जयचंद'ही बेपत्ता\nएक नव्हे दोन नव्हे, चक्क तीन रिअर कॅमेरे , हे आहेत फिचर आणि किंमत\nगणित चुकलं म्हणून शिक्षकाने विद्यार्थ्याच्या तोंडात खुपसली छडी\nऔरंगाबादेत विद्यार्थ्यांना झालं काय, काॅपी पकडली म्हणून आत्महत्येचा प्रयत्न\nमुंबई इंडियन्सचा होमग्राऊंडवरच लाजिरवाणा पराभव\n'केसरी'चा सेट जळून खाक, अक्षयकुमारसह सर्व कलाकार सुखरुप\nजम्मू-काश्मीर : पुलवामामध्ये चार दहशतवाद्यांचा खात्मा\nवारकऱ्यांची रांगेतून मुक्तता, आता विठुरायाचं टोकनद्वारे दर्शन \nकेरळमध्ये फक्त सचिनच्याच पुस्तकांची लायब्ररी\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00452.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%BE_%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BE", "date_download": "2018-04-24T18:06:46Z", "digest": "sha1:H5RGZW4ICXXPXJANTSOXZU22NBQN5NMY", "length": 28894, "nlines": 225, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "अर्नाळा किल्ला - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nठिकाण जिल्हा, महाराष्ट्र, भारत\nअर्नाळा किल्ला हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. भारत सरकारने या किल्ल्याला दिनांक २६ मे, इ.स. १९०९ रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे.[१]\n५ गडावरील पाहण्यासारखी ठिकाणे\n७ गडावरील राहायची सोय\n८ गडावरील खाण्याची सोय\n९ गडावरील पाण्याची सोय\n१० गडावर जाण्याच्या वाटा\n१२ जाण्यासाठी लागणारा वेळ\n१३ संदर्भ आणि नोंदी\n१५ हे सुद्धा पहा\nअर्नाळा किल्ल्यावर जाण्यासाठी प्रथम पश्चिम रेल्वेवरील मुंबईचे उपनगर असलेले विरार रेल्वे स्थानकावर पश्चिमेच्या बाजूला उतरतात. स्टेशनहून एस.टी. अथवा वसई महापालिका परिवहन सेवेच्या बसने किंवा रिक्षाने ७ ते १० किलोमीटर अंतरावरील आगाशी किंवा अर्नाळा गावात पोचले की. जवळच असलेल्या अर्नाळा बंदरातून छोट्या होडक्यातून अर्नाळा किल्ला ज्या बेटावर आहे तेथे पोहोचता येते. बेटावर समुद्र किनार्‍यालगतच अर्नाळा किल्ल्याचे प्रवेशद्वार आहे.\nचारही बाजूंनी पाण्याने वेढलेला अर्नाळा हा जलदुर्ग इ.स. १५१६ मध्ये गुजरातचा सुलतान महमूद बेगडा याने बांधला. पोर्तुंगीजांनी १५३० साली हा किल्ला जिंकला व नंतर यावर अनेक नवीन बांधकामे केली. सुमारे २०० वर्षांच्या पोर्तुंगीज सत्तेनंतर हा किल्ला १७३७ मध्ये मराठ्यांच्या ताब्यात आला. पोर्तुंगीजांप्रमाणेच पहिल्या बाजीरावानेही या किल्ल्याची पुनर्बांधणी केली. शेवटी १८१७ मध्ये इतर किल्ल्यांप्रमाणेच हा किल्ला देखील इंग्रजांच्या ताब्यात गेला.\nअर्नाळा किल्ला चौकोनी असून दहा मीटर उंचीची अखंड व मजबूत तटबंदी याचे संरक्षण करते. तटबंदीमध्ये असलेले बुरूज ताठपणे उभे आहेत. किल्ल्याला एकूण तीन दरवाजे असले तरी मुख्य प्रवेशद्वार उत्तरेकडे आहे. या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला दोन बुलंद बुरूज उभे आहेत. या दरवाजाच्या कमानीवर अत्यंत सुंदर नक्षीकाम असून दोन्ही बाजूला हत्तीची व वाघाची प्रतिमा कोरलेली आहे. दरवाजावरच एक शिलालेख आहे. या शिलालेखामधील ‘बाजीराव अमात्य मुख्य सुमती आज्ञापिले शंकर पाश्चात्यासि वधूनि सिंधु उदरी बांधा त्वरे जंजिरा पाश्चात्यासि वधूनि सिंधु उदरी बांधा त्वरे जंजिरा’ या ओळींवरून किल्ल्याची पुनर्बांधणी बाजीराव पेशव्याने केली हे लक्षात येते. २३ मे १७३७ रोजी या कोटाचे काम पूर्ण झाल्याचा शिलालेखात उल्लेख आहे. किल्ल्याच्या बांधकामासाठी बाजीरावने बाजी तुळाजीची मदत घेतली होती, असा उल्लेख शिलालेखात आहे.\nकिल्ल्याच्या आत त्र्यंबकेश्वर व भवानी माता यांची मंदिरे आहेत. त्र्यंबकेश्वर महादेवाच्या मंदिरासमोरच सुबक बांधणीचे एक अष्टकोनी तळे आहे. किल्ल्याच्या सभोवार लोकांची वस्ती असून त्यांची शेतीही आहे. किल्ल्याच्या मुख्य दरवाजाकडे जातांना बाहेरच्या बाजूला कालिकामातेचे मंदिर आहे. समुद्रकिनार्‍यावरुन किल्ल्याकडे पाहिले असता डाव्या बाजूला असणारा किल्ल्यापासून संपूर्ण सुटा असा एक गोल बुरूज आपले लक्ष वेधून घेतो. याच्या आत जाण्यास एक लहानसा दरवाजा आहे. संपूर्ण किल्ला बघण्यास अर्धा ते पाऊण तास लागतो. किल्ल्याच्या मजबूत तटबंदीवरुन किल्ल्याचे समोवार दर्शन घेत गोल फेरी मारता येते. मुख्य प्रवेशद्वाराच्या वर असणार्‍या उंचवटावर बसले असता पूर्ण किल्ल्याचा आवाका नजरेस पडतो.\nयशवंत बुरुज, भवानी बुरुज, गणेश बुरुज आणि सुटा बुरूज (नाव नाही). गणेश बुरुज हा या किल्ल्यातील महत्त्वाचा बुरूज आहे. या बुरुजाच्या खाली ��ैनिकांच्या राहण्याची सोय केलेली आहे. या गणेश बुरुजामध्येच एकापुढे एक असे तीन दरवाजे आहेत.\nया शिवाय किल्ल्यात गोड्या पाण्याच्या विहिरी आहेत.\nपश्चिम रेल्वेवरच्या विरारपासून आगाशी/अर्नाळा अंदाजे १० कि.मी. वर असून तेथे जायला एस्‌.टी. बस व रिक्षा यांची सोय आहे. अर्नाळा गावातून समुद्रकिनार्‍यापर्यंत गेल्यावर होडीनेच किल्ल्यावर जाता येते. ही होडी सकाळी ६.०० ते दुपारी १२.३० व संध्याकाळी ४.०० ते ७.०० या वेळेतच आपल्याला किल्ल्यावर घेऊन जाते. समुद्रकिनार्‍यावरुन समोरच दिसणार्‍या अर्नाळा किल्ल्यावर जायला ५-१० मिनिटे लागतात.\nयाशिवाय वसई गाव किंवा भाईंदर येथूनही अर्नाळा गावात जाण्यास बसेस आहेत.\n↑ \"गॅझेट नोटिफिकेशन\" (इंग्रजी मजकूर). आर्किऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया, मुंबई सर्कल. ११ ऑक्टोबर, इ.स. २०१३ रोजी पाहिले.\nडोंगरयात्रा - आनंद पाळंदे\nकिल्ल्याबद्दलचा हा लेख अपूर्ण आहे. कृपया या लेखाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी चर्चा पान किंवा विस्तार विनंती पहा.\nमांगी-तुंगी • मुल्हेर • मोरा• हरगड• साल्हेर •सालोटा• चौरगड\nसोनगीर • लळिंग• गाळणा • कंक्राळा• डेरमाळ किल्ला• भामेर किल्ला\nअचला किल्ला • अहिवंत किल्ला• सप्तशृंगी किल्ला • मार्कंडा किल्ला• जवळ्या किल्ला• रवळ्या किल्ला• धोडप किल्ला• कांचना किल्ला• कोळधेर किल्ला• राजधेर किल्ला• इंद्राई किल्ला• चांदवड किल्ला• हातगड किल्ला• कन्हेरागड किल्ला• पिसोळ\nअंकाई किल्ला • टंकाई किल्ला• गोरखगड किल्ला\nकान्हेरगड किल्ला • अंतूर किल्ला\nनाशिक - त्र्यंबक रांग\nघरगड किल्ला • डांग्या किल्ला• उतवड किल्ला •बसगड किल्ला• फणी किल्ला• हरिहर किल्ला• ब्रह्मा किल्ला •ब्रह्मगिरी किल्ला• अंजनेरी किल्ला• रामशेज किल्ला• भूपतगड किल्ला• वाघेरा किल्ला\nइगतपुरी - कळसूबाई रांग\nकुलंग • मदनगड • अलंग • कळसूबाई • अवंढा किल्ला • पट्टा किल्ला • बितनगड किल्ला •त्रिंगलवाडी किल्ला• कावनई किल्ला\nरतनगड • कलाडगड किल्ला • भैरवगड किल्ला • कुंजरगड किल्ला\nहरिश्चंद्रगड • जीवधन • चावंड किल्ला • शिवनेरी • भैरवगड किल्ला • पाबरगड • हडसर • निमगिरी किल्ला • नारायणगड\nढाकोबा किल्ला • दुर्ग किल्ला• गोरखगड किल्ला •सिद्धगड किल्ला• पदरगड किल्ला• कोथळीगड किल्ला• तुंगी किल्ला\nढाक किल्ला • भीमगड किल्ला• राजमाची किल्ला ���श्रीवर्धन किल्ला• मनोरंजन किल्ला• लोहगड किल्ला• विसापूर किल्ला• तिकोना किल्ला• तुंग किल्ला• तेलबैला किल्ला• घनगड किल्ला• सुधागड किल्ला• सरसगड किल्ला• कुर्डूगड किल्ला\nपुणे - (मुठा-गुंजवणे-काळ खोरे)\nसिंहगड किल्ला • राजगड किल्ला• तोरणा किल्ला •लिंगाणा किल्ला• रायगड किल्ला• पुरंदर किल्ला• वज्रगड किल्ला• मल्हारगड किल्ला\nरोहिडा किल्ला • रायरेश्वर• केंजळगड •कमळगड• चंद्रगड किल्ला• मंगळगड किल्ला • कावळ्या किल्ला\nमहाबळेश्वर - (कोयना-जगबुडी खोरे)\nप्रतापगड • मधुमकरंदगड• वासोटा •चकदेव• रसाळगड• सुमारगड• महिपतगड\nपांडवगड • वैराटगड• चंदनगड • वंदनगड• अजिंक्यतारा• कल्याणगड• संतोषगड• वारुगड • महिमानगड• वर्धनगड\nसदाशिवगड • वसंतगड• मच्छिंद्रगड • मोरगिरी• दातेगड\nजंगली जयगड • भैरवगड• प्रचितगड • महिपतगड\nभुदरगड • रांगणा किल्ला• मनोहरगड • मनसंतोषगड• कालानंदीगड• गंधर्वगड• सामानगड• वल्लभगड• सोनगड• भैरवगड\nअडसूळ • अशेरी• कोहोज किल्ला •तांदूळवाडी• गंभीरगड• काळदुर्ग• टकमक किल्ला\nमाहुली • आजोबा किल्ला\nश्रीमलंगगड • चंदेरी• पेब किल्ला •इर्शाळगड• प्रबळगड• कर्नाळा• माणिकगड• सांकशी किल्ला\nरोहा - (कुंडलिका खोरे)\nअवचितगड • घोसाळगड• तळागड •सुरगड• बिरवाडी किल्ला• सोनगिरी किल्ला\nसागरगड • मंडणगड• पालगड\nतारापूर किल्ला • शिरगाव किल्ला• माहीम किल्ला • केळवे किल्ला• अलिबाग किल्ला• भोंडगड• दातिवरे किल्ला• अर्नाळा किल्ला• वसई किल्ला\nउंदेरी किल्ला • खांदेरी किल्ला• कुलाबा किल्ला • रेवदंडा किल्ला• कोर्लई किल्ला• जंजिरा• पद्मदुर्ग• बाणकोट किल्ला• गोवा किल्ला• कनकदुर्ग• फत्तेगड• सुवर्णदुर्ग• गोपाळगड• विजयगड• जयगड• रत्नागिरी किल्ला• पूर्णगड• आंबोळगड• यशवंतगड (जैतापूर)• विजयदुर्ग• देवगड• भगवंतगड• भरतगड• सिंधुदुर्ग• पद्मदुर्ग• सर्जेकोट• पद्मदुर्ग• राजकोट किल्ला• निवती किल्ला• यशवंतगड (रेडी)• तेरेखोल किल्ला\nकिल्ले नरनाळा • बाळापूर किल्ला • अकोला किल्ला\nगाविलगड • आमनेरचा किल्ला\nहरिश्चंद्रगड • रतनगड • कुंजरगड • कलाडगड • बहादूरगड • भुईकोट किल्ला, अहमदनगर • अलंग • कुलंग • पट्टागड • मदनगड • बितनगड किल्ला • पाबरगड • कोथळ्याचा भैरवगड\nपन्हाळा • भूदरगड• विशाळगड• अजिंक्य पारगड• गंधर्वगड\nलळिंग • सोनगिर • थाळनेर • भामेर • रायकोट\nअंकाई • अंजनेरी • अचला • अहिवंत • इंद्राई • औंढ • कण्हेरगड • कावनई • त्रिंगलवाडी • धोडप • न्हावीगड • मांगी - तुंगी • मुल्हेर •मोरागड • राजधेर • सप्तशृंगी • साल्हेर • हरगड • हातगड• कांचनगड • मालेगावचा किल्ला\nअर्नाळा • अशेरीगड • आजोबागड • इरशाळगड • काळदुर्ग • कोहोजगड • गोरखगड • चंदेरी • ताहुली • मलंगगड • माहुलीगड • वसईचा किल्ला • शिरगावचा किल्ला• सिध्दगड • दौलतमंगळ • किल्ले दुर्गाडी • गंभीरगड\nकिल्ले पुरंदर • कोरीगड - कोराईगड • चावंड • जीवधन • तिकोना • तुंग • तोरणा • दुर्ग - ढाकोबा • मल्हारगड • राजगड • राजमाची • रायरेश्वर • लोहगड • विसापूर • शिवनेरी • सिंहगड • हडसर• रायरीचा किल्ला • चाकणचा किल्ला‎ • भोरगिरी• सिंदोळा किल्ला\nअंबागड • पवनीचा किल्ला•सानगडीचा किल्ला\nअंजनवेल • आंबोलगड • महिपतगड • रत्नदुर्ग • रसाळगड • सुमारगड • सुवर्णदुर्ग • किल्ले पूर्णगड• कनकदुर्ग• गोवागड\nअलिबाग - हिराकोट • अवचितगड • कर्नाळा • कुर्डूगड - विश्रामगड • कोतळीगड • कोर्लई • खांदेरी किल्ला • उंदेरी किल्ला • घनगड • चांभारगड • जंजिरा • तळगड • पेठ • पेब • प्रबळगड - मुरंजन • बहिरी - गडदचा बहिरी • बिरवाडी • भीमाशंकर • माणिकगड • मुरुड जंजिरा • रायगड (किल्ला) • लिंगाणा • सरसगड • सुधागड• सांकशीचा किल्ला • कासा उर्फ पद्मदुर्ग • घोसाळगड उर्फ वीरगड\nअजिंक्यतारा • कमळगड • कल्याणगड • केंजळगड • चंदन - वंदन • पांडवगड • प्रतापगड • भैरवगड • महिमानगड • रोहीडा • वर्धनगड • वसंतगड • वारुगड • वासोटा • वैराटगड • सज्जनगड • संतोषगड• गुणवंतगड• दातेगड• प्रचितगड• भूषणगड • रायरेश्र्वर\nबहिरगड • बाणूरगड• मच्छिंद्रगड• विलासगड• बहादूरवाडी\nविजयदुर्ग • आसवगड • सिंधुदुर्ग • भरतगड • राजकोट आणि सर्जेकोट\nसिताबर्डीचा किल्ला • नगरधन•गोंड राजाचा किल्ला •उमरेडचा किल्ला•आमनेरचा किल्ला•भिवगड\nअंमळनेरचा किल्ला • पारोळयाचा किल्ला• बहादरपूर किल्ला\nमहाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारके\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ९ मार्च २०१८ रोजी १६:४४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00452.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://shabdshabd.blogspot.com/2010/01/blog-post.html", "date_download": "2018-04-24T18:28:02Z", "digest": "sha1:SZ5TE5BGPND7WHOOS4EK6DNJL7IUU45G", "length": 5255, "nlines": 95, "source_domain": "shabdshabd.blogspot.com", "title": "शब्द शब्द जपुन ठेव ( नरेन्द्र प्रभू ): निवडक – नवयुग", "raw_content": "\nशब्द शब्द जपुन ठेव ( नरेन्द्र प्रभू )\nमी वाचलेल्या साहीत्यामधील चांगले, मला आवडलेले भाग या ब्लॉगवर दिले आहेत. : नरेन्द्र प्रभू\nप्रकाशक मॅजेस्टिक बुक हाऊस\nकिंमत ७५० पृष्ठे ५१२\nआज संपादकाचे स्वातंत्र्य खरोखर राजकिय पुढर्‍यांनी व पत्राच्या धनिक आश्रयदात्यांनी हिरावून घेतले आहे. वैयक्तिक, राजकिय महत्वाकांक्षा असलेल्या नामधारी संपादकांच्या, संचालकांच्या, ट्रस्टींच्या व आश्रयदात्यांच्या रागलोभाचे उसने अवसान आणून खर्‍याखुर्‍या संपादकांना लिहावे लागते. वृत्तपत्रे ही निरनिराळ्या पक्षाची असली तरी पुढार्‍यांच्या इतका पक्षभिनिवेश धारण न करता वृत्तपत्रांनी सत्यनिष्ठ व जास्तीत जास्त निःपक्षपाती असावे अशी खर्‍या संपादकाची इछा असते. परपक्षाप्रमाणे स्वपक्षावरही टीका करावी अशी त्याची प्रवृत्ती असते. पण आज वृत्तसंपादकांना हे अशक्य झाले आहे.\nवृत्तपत्रांवर सत्तर वर्षांपुर्वी केलेले हे भाष्य आजच्या काळातही किती समर्पक आहे नाही ०५ मे १९४० च्या नवयुगमध्ये आचार्य अत्र्यांची लिहीलेल्या अग्रलेखाचा हा काही भाग.\nLabels: आचार्य अत्रे , माणिक-मोती\nकागदाचा पुनर्वापर म्हणजेच निसर्ग संवर्धन\nसाता समुद्रापार - आमचा सतू (सत्यजित प्रभू) सध्या अमेरिकेत स्टेज शो करतोय. काल असाच त्याचा फोन आला. काही मराठीतली वाक्यं मालवणीत कशी बोलली जातील असा त्याचा प्रश्न होता. ‘माक...\nउबुण्टूमध्ये मराठीत लिहा -\n१ डिसेंबर २००८ पासून वाचनसंख्या\nCopyright 2009 - शब्द शब्द जपुन ठेव ( नरेन्द्र प्रभू )\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00453.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "http://abpmajha.abplive.in/videos/usa-priyanka-chopra-on-molestation-in-bollywood-470464", "date_download": "2018-04-24T18:08:05Z", "digest": "sha1:BBFAUX3X3BVFIZ475SKZVNQIY6WXMRNX", "length": 14753, "nlines": 135, "source_domain": "abpmajha.abplive.in", "title": "लैंगिक शोषणाबाबत अभिनेत्री प्रियांका चोप्राचा गौप्यस्फोट", "raw_content": "\nलैंगिक शोषणाबाबत अभिनेत्री प्रियांका चोप्राचा गौप्यस्फोट\nफक्त हॉलिवुडमध्येच नाही, तर बॉलिवुडमध्येही लैंगिक शोषण होत असल्याचा गौप्यस्फोट अभिनेत्री प्रियंका चोप्राने केला आहे.\nमेरी क्लेअरच्या शोमध्ये बोलताना प्रियंकाने हा दावा केला आहे. हॉलिवुडमध्ये फिल्म निर्माता हार��वी वाईन्स्टीनच्या सेक्स स्कँडलबाबत प्रियंकाला विचारलं असता, प्रियंकाने हा गौप्यस्फोट केला...\nविशेष चर्चा : सरोज खानचं डोकं ठिकाणावर आहे काय\nस्पेशल रिपोर्ट : नाशिक : व्हेंटिलेटरमध्ये झुरळ अडकलं, श्वास न घेता आल्याने महिलेचा मृत्यू\nस्पेशल रिपोर्ट : मुंबई : पैसे आणि जागेचं गणित जुळवणारे मुंबईतील नॅनो फ्लॅट\nमुंबई : 'एबीपी माझा'चे मुख्य संपादक राजीव खांडेकर यांना दीनानाथ मंगेशकर पुरस्कार\nगडचिरोली : नक्षलवाद्यांचा खात्मा करणारे जिगरबाज सी-60\nपुणे : कोरेगाव भीमा प्रकरणातील साक्षीदार पूजाच्या मारेकऱ्यांना अटक करा : रिपाइं\nस्पेशल रिपोर्ट : पंढरपूर : रांगेशिवाय विठ्ठल दर्शन, पंढरपुरात लवकरच टोकन व्यवस्था\nपंढरपूर : विठुची पंढरी मांस-मद्यमुक्त करण्यासाठी मंदिर समितीचा ठराव\nपुणे : सचिन तेंडुलकरचे 'जबरा फॅन' राजू गायकवाडांचं फोटो कलेक्शन खुलं\nस्पेशल रिपोर्ट : शिक्षक भरतीत गुण वाढवून देणारं रॅकेट सक्रिय\nपुणे : कोरेगाव भीमा प्रकरणी सत्यशोधन अहवालात पोलिस अधीक्षकांवर ठपका\nस्पेशल रिपोर्ट : औरंगाबाद : कॉपी पकडलेल्या परीक्षार्थीची कर्मचाऱ्याला मारहाण, आत्महत्येची धमकी\nबातम्या सुपरफास्ट : देशाच्या कानाकोपऱ्यातील घडामोडींचा आढावा\nनाशिक : व्हेंटिलेटरमध्ये झुरळ अडकलं, नाशिकमध्ये रुग्णाचा मृत्यू\nनागपूर : शेतकऱ्याच्या शिवारात पट्टेदार वाघाचा वावर\nविशेष चर्चा : सरोज खानचं डोकं ठिकाणावर आहे काय\nस्पेशल रिपोर्ट : नाशिक : व्हेंटिलेटरमध्ये झुरळ अडकलं, श्वास न घेता आल्याने महिलेचा मृत्यू\nस्पेशल रिपोर्ट : मुंबई : पैसे आणि जागेचं गणित जुळवणारे मुंबईतील नॅनो फ्लॅट\nमुंबई : 'एबीपी माझा'चे मुख्य संपादक राजीव खांडेकर यांना दीनानाथ मंगेशकर पुरस्कार\nगडचिरोली : नक्षलवाद्यांचा खात्मा करणारे जिगरबाज सी-60\nपुणे : कोरेगाव भीमा प्रकरणातील साक्षीदार पूजाच्या मारेकऱ्यांना अटक करा : रिपाइं\nस्पेशल रिपोर्ट : पंढरपूर : रांगेशिवाय विठ्ठल दर्शन, पंढरपुरात लवकरच टोकन व्यवस्था\nपंढरपूर : विठुची पंढरी मांस-मद्यमुक्त करण्यासाठी मंदिर समितीचा ठराव\nपुणे : सचिन तेंडुलकरचे 'जबरा फॅन' राजू गायकवाडांचं फोटो कलेक्शन खुलं\nस्पेशल रिपोर्ट : शिक्षक भरतीत गुण वाढवून देणारं रॅकेट सक्रिय\nपुणे : कोरेगाव भीमा प्रकरणी सत्यशोधन अहवालात पोलिस अधीक्षकांवर ठपका\nस्पेशल रिपोर्��� : औरंगाबाद : कॉपी पकडलेल्या परीक्षार्थीची कर्मचाऱ्याला मारहाण, आत्महत्येची धमकी\nलैंगिक शोषणाबाबत अभिनेत्री प्रियांका चोप्राचा गौप्यस्फोट\nलैंगिक शोषणाबाबत अभिनेत्री प्रियांका चोप्राचा गौप्यस्फोट\nफक्त हॉलिवुडमध्येच नाही, तर बॉलिवुडमध्येही लैंगिक शोषण होत असल्याचा गौप्यस्फोट अभिनेत्री प्रियंका चोप्राने केला आहे.\nमेरी क्लेअरच्या शोमध्ये बोलताना प्रियंकाने हा दावा केला आहे. हॉलिवुडमध्ये फिल्म निर्माता हार्वी वाईन्स्टीनच्या सेक्स स्कँडलबाबत प्रियंकाला विचारलं असता, प्रियंकाने हा गौप्यस्फोट केला...\nविशेष चर्चा : सरोज खानचं डोकं ठिकाणावर आहे काय\nस्पेशल रिपोर्ट : नाशिक : व्हेंटिलेटरमध्ये झुरळ अडकलं, श्वास न घेता आल्याने महिलेचा मृत्यू\nस्पेशल रिपोर्ट : मुंबई : पैसे आणि जागेचं गणित जुळवणारे मुंबईतील नॅनो फ्लॅट\nमुंबई : 'एबीपी माझा'चे मुख्य संपादक राजीव खांडेकर यांना दीनानाथ मंगेशकर पुरस्कार\nगडचिरोली : नक्षलवाद्यांचा खात्मा करणारे जिगरबाज सी-60\nपुणे : कोरेगाव भीमा प्रकरणातील साक्षीदार पूजाच्या मारेकऱ्यांना अटक करा : रिपाइं\nस्पेशल रिपोर्ट : पंढरपूर : रांगेशिवाय विठ्ठल दर्शन, पंढरपुरात लवकरच टोकन व्यवस्था\nपंढरपूर : विठुची पंढरी मांस-मद्यमुक्त करण्यासाठी मंदिर समितीचा ठराव\nपुणे : सचिन तेंडुलकरचे 'जबरा फॅन' राजू गायकवाडांचं फोटो कलेक्शन खुलं\nस्पेशल रिपोर्ट : शिक्षक भरतीत गुण वाढवून देणारं रॅकेट सक्रिय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00454.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} +{"url": "http://mr.upakram.org/node/638", "date_download": "2018-04-24T18:07:06Z", "digest": "sha1:YFSKM2PTKC3L4UPWU4RW3UUU42MUWBLB", "length": 1693, "nlines": 34, "source_domain": "mr.upakram.org", "title": "कुणाकडे आहे का??? | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nकुणाकडे सत्यजीत रे यांचा 'पाथेरपांचाली' आणि बलराज साहनी यांचा'गरम् हवा' आहे का असल्यास संपक् करा सीडी इ. चा खच्र दिला जाईल् असल्यास संपक् करा सीडी इ. चा खच्र दिला जाईल्\nफुकट हवे असल्यास गुगळा... टोरेंट्स् मधे नक्की उपलब्ध असेल :)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00454.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.inmarathi.com/ignoring-caste-religious-pride-india-needs-to-address-real-issues/", "date_download": "2018-04-24T18:25:35Z", "digest": "sha1:TMNJ6ZHVAU5ULIXRY3KX7AUG6QVBBCAH", "length": 25501, "nlines": 114, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "इतिहास, जातीय अस्मिता, धर्माभिमानाच्या पलीकडे - खऱ्या मुद्���्यांची जाण आवश्यक", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nइतिहास, जातीय अस्मिता, धर्माभिमानाच्या पलीकडे – खऱ्या मुद्द्यांची जाण आवश्यक\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page\nआजकाल जो तो अस्मिता नाचवत स्वतःचं मोठेपण सिद्ध करण्याच्या प्रयत्नात दिसतो. ही अस्मिता इतिहासाची, भूगोलाची, जातीची, धर्माची, भाषेची, वेषाची, पंथाची, त्याच्या तथाकथित आध्यात्मि, वैचारिक गुरूची, नेत्याची, इतकच कशाला तर त्याच्या आहाराची देखील असू शकते. या अस्मितांच्या झुंडी एकत्र येऊन देशाच्या कायदा सुव्यवस्थेला प्रचंड मोठे आव्हान निर्माण करतात. सगळ्याच अस्मिता घटनेचे, संविधानाचे अस्तित्व नाकारतात. काही अस्मिता तर घटनेने शोषितांसाठी केलेल्या तरतुदीमधून निर्माण झालेल्या आहेत आणि त्यांना पूरक विरोध म्हणून इतर अस्मिता त्यांचे झेंडे नाचवतात.\nशोषितांना सन्मान मिळावा, अंत्योदय आणि जातीअंत या उदात्त हेतूंसाठी तसेच शोषितांच्या आयुष्याचा आलेख हा बौद्धिक, शारीरिक आणि आर्थिक समृद्धीच्या साहाय्याने यशाकडे चढता असावा या भावनेने राज्यघटनेमध्ये ज्या तरतुदींचा समावेष केला गेला, आज त्याच तरतुदी विविध झुंडींचे कुंपण बनल्या आहेत.\nत्या तरतुदींच्या आधारे एकमेकांवर वर्चस्व मिळवण्याच्या नादात घटनेची होत असलेली पायमल्ली आणि देशाच्या सार्वभौमत्वाचे होणारे नुकसान हा विचार या अस्मिता नाचवणाऱ्यांच्या मनाला शिवत देखील नाही.\nया अस्मिता पुरोगामी किंवा प्रतिगामी दोन्ही प्रकारच्या असतात. अर्थात आज जे स्वतःला पुरोगामी म्हणवतात आणि शोषितांच्या अस्मिता नाचवतात त्यांनी स्वतःचे असे वेगळे प्रतिगामित्व सिद्ध केले आहे. शोषितांवर होणाऱ्या अन्यायाविषयी यांना जराही देणेघेणे नसून केवळ त्यांना शोषितांच्या बळावर सत्तेतला वाटा हवा आहे. त्यासाठी ते त्यांच्या अस्मिता शोषितांवर लादत आहेत.\nप्रतिगामी हे सध्या केवळ भांडवलदार या स्वरुपात उरलेले असून त्यांना त्यांची सांपत्तिक भूक भागवण्यासाठी अस्मितांची गरज भासते. पुरोगामी आणि प्रतिगामी हे दोघेही झुंजी लावण्यात तरबेज असतात. त्यांच्या या तरबेजपणाला बळी पडणारे नंतर पस्तावतात.\n‘कोणे एके काळी’ हे भूत एकदा डोक्यात शिरले की वर्तमानातील ‘सोन्यासारखे आयुष्य’ त्या भुताच्या स्वाधीन करून ���ाही अस्मितेषु स्वतःचे भविष्य ‘काळोखी साम्राज्याच्या’ पायावर भक्तीभावाने वाहतात. अर्थात त्यांना या अवस्थेप्रत पोहोचवण्यामागे काही स्वार्थी माणसे असतातच. त्यांच्या तिजोऱ्या भरण्यासाठी त्यांना भडकलेल्या डोक्याची, रिकाम्या हातांची आणि उपाशी पोटांची गरज असते. त्यांची ही गरज देशाची चुकीची असलेली उद्योग, शिक्षण, अर्थ धोरणे भागवतात.\nयाचं झालं कि त्यांचं सुरु. त्यांचं झालं की यांचं सुरु … या रंगीबेरंगी खेळातून देश बाहेर कसा पडणार हे एक कोडं आहे.\nयावर कडक आणि ठोस उपाय योजना करणं गरजेचं आहे. स्वच्छ पाण्यावर ज्याप्रमाणे शैवाल तयार होऊन त्या पाण्यातील जैवविविधतेला आव्हान निर्माण करतं तसच या अस्मितेषु विषारी आणि विखारी शैवालामुळे ‘विविधतेतून एकता’ हे ब्रीद असलेली राज्यघटना गुदमरते आहे. उघड उघड धार्मिक, जातीय, भाषीय घोषणा देऊन देशातील महत्वाच्या प्रश्नांना बगल मिळते आणि ती भांडवलदार राज्यकर्त्यांसाठी (सत्ताधारी, विरोधी दोघांसाठी) सोयीची ठरते.\nयासाठी उपाय तर हवा. पण उपाय काय करणार ज्या शिक्षणाने या सार्वभौम देशाच्या ‘एकात्मतेचे पाईक’ घडवायचे तेच शिक्षण आज अस्मिता शिकवते आहे. ज्या विचारवंतांनी देशात समानतेचे वारे वाहण्यासाठी प्रयत्न करायचे तेच आज समानतेच्या विरुद्ध दिशेने वारे कसे वाहतील याचा विचार करून विचार मांडत आहेत. ज्या नेत्यांनी त्याच्या पाठीराख्यांना देशहितासाठी सर्वस्व पणाला लावण्यासाठी प्रोत्साहित करायचे तेच आज भावना भडकावण्याचे दुष्कर्म करताहेत.\nज्या उद्योग महर्षींनी देशात छोट्या उद्योजकांना उभं राहण्यास मदत करायची तेच आज मोठा मासा बनून छोट्या व्यावसायिकांना गिळत आहेत. हे कुठवर आणि कश्यासाठी \nदेशात भ्रष्टाचार, गुन्हेगारी, दहशतवाद या सगळ्याचे मूळ या अस्मितेषु राजकारणात आहे. या सगळ्यांचा जीव हा अस्मितेषु राजकारणात आहे. या मुळावर घाव घालण्यासाठी सर्वप्रथम स्वतःला तयार करणे ही प्रत्येक भारतीयाचे प्रथम कर्तव्य आहे. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी स्वातंत्र्यसैनिकांनी ज्याप्रमाणे सर्वप्रथम स्वतःला धमन्यातून, मनातून आणि डोक्यातून पडताळून बघितलं त्याप्रमाणे आज आपण जिवंत देशवासीयांनी स्वतःला या अस्मितेषु राजकारणाविरोधात बाकी काही नाही पण डोक्यात दिलेल्या मेंदूतून पडताळून पाहणं गरजेचं आहे.\nइतिहास इतकाही महत्वाचा नसावा कि ज्यामुळे वर्तमानाचे भान न राहता भविष्याचे नुकसान व्हावे.\nकिती नुकसान होतंय देशाचं आणि पर्यायानी आपल्या सर्वांचं नागरी प्रश्न राहिले बाजूला आणि या अस्मितांवर देशाचा पैसा आणि वेळ दोन्ही फुकट चालले आहेत. आज ज्याचे वृद्ध आईवडील खड्डे पडलेल्या रस्त्यांवर अडखळतात तो त्या अडखळण्याकडे दुर्लक्ष करून स्वतःच्या जातीचा झेंडा गाडीला लावून गावभर उंडारतो. आज ज्याची गरोदर पत्नी किंवा बहिण ज्या खड्डेयुक्त रस्त्यांमुळे गाडीतच प्रसवतात तो गावगुंड त्यासाठी कारणीभूत असलेल्या नेत्याची भलामण करण्यात पुढे असतो.\nज्या गावात पाणी पोहोचत नाही तिथे देवळं मात्र नवसाला पावणारी असतात. दवाखाने नाहीत, दवाखाने असतील तर डॉक्टर नाही, डॉक्टर आहे तर औषधे नाहीत ही परिस्थिती ज्या गावात असते तिथे मोठ्यामोठ्या महापुरुषांचे पुतळे समारंभपूर्वक उभारले जातात. जिथे गडकिल्ल्यांची डागडुजी करून पर्यटनाद्वारे स्थानिकांचा आणि पर्यायाने राज्याचा महसूल वाढवता येऊ शकतो तिथे ते न करता चकाचक स्मारकांचा पर्यावरणाविरोधात जाऊन घाट घातला जातो. एक ना अनेक उदाहरणे देता येतील या अस्मितेषु राजकारणामुळे होत असलेल्या हानीची.\nहे सर्व थांबवण्यासाठी या देशात कायद्याने तिरंग्याव्यतिरिक्त इतर झेंड्यांना बंदी आणावी. झेंडा हा एक मोठे कारण आहे या अस्मितेषु नाचकामाचे. शाळेत किंवा विद्यापीठात केवळ व्यापार उदीम, व्यवस्थापन, खेळ याच्याशी निगडीत असलेला इतिहासच अभ्यासक्रमात ठेवावा. नागरिकशास्त्र हा विषय पूर्णपणे वेगळा आणि स्वतंत्रपणे शिकवला जावा. थोडक्यात काय तर इतिहासाशी असलेली त्याची आजवरची युती तोडून त्याला स्वतंत्रपणे वावरण्यास वाव द्यावा.\nराज्यघटना हा विषय इयत्ता पहिलीपासून ते पदवीधर होईपर्यंत सर्वांना सक्तीने शिकवला जावा.\nकुठल्याही अस्मितेषु घटनेचा प्रचार, प्रसार, अफवा होणार नाही याची कठोरपणे दक्षता घेतली जावी. धर्म जात यांचे महत्व कमी करण्यासाठी त्यांना असलेले घटनेचे कवच काढून घ्यावे. पण अर्थात या साऱ्या अपेक्षा आहेत ज्या देशभक्त नागरिकांविना कधीही पूर्ण होणार नाहीत.देश आज ज्या नागरी हक्कांबाबत असलेल्या औदासिन्यातून जात आहे त्याची अपेक्षा रक्त सांडणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांनी कधीच केली नसेल. देशाबद्दल सो��ा पण स्वतः रहात असलेल्या परिसराबद्दल लोक उदासीन आहेत. मी निवडणूक भ्रष्टाचाराबद्दल काहीही बोलणार नाही कारण सत्तेत कोणीही येवो नागरी प्रश्न जैसे थे असतात.\nसत्तांतर झाल्यावर (–०) आणि (+०) यांच्यात जो फरक असतो तोच आधीच्या आणि नंतरच्या सत्तेत असतो. सत्तांतराचा नागरी प्रश्नांवरचा प्रभाव हा फक्त शून्य असतो. हे बदलू शकत नाही त्यामुळे नागरिकांनी स्वतःला बदलून व्यवस्थेला बदलण्यास भाग पाडणे हा एकच मार्ग उरतो. पण याच मार्गाआड अस्मितेषु राजकारणाप्रति असलेली नागरिकांची ओढ आणि नागरी प्रश्नांबाबत असलेली उदासीनता येते. हे अडथळे झटकून देण्याची आवश्यकता आहे.\nमाझ्या या सर्व लिखाणाचा उद्देश हा नागरी हक्कांबाबत जागृती करणे इतकाच आहे. माझ्या डोक्यात जर अस्मितांची भूतं नाचू लागली तर मी जाणूनबुजून राज्यघटनेतील नागरी हक्कांबाबतची कलमे डोक्यात घोळवू लागतो.\nसकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत दिवसभरात कुठल्याकुठल्या नागरी प्रश्नांना मी सामोरा गेलो याची यादी डोळ्यासमोर आणतो. हे केलं की माझ्या डोक्यातील अस्मितेचं भूत हे अंतर्धान पावतं. अस्मितेच्या भुतांसाठी नागरी हक्क आणि प्रश्नांची जाण हे जणू मारुती स्तोत्र आहे.\nथोडक्यात काय तर आज देशाला नागरी प्रश्न पडणाऱ्या नागरिकांची नितांत गरज आहे. देशाची ही गरज सुजाण आणि सुज्ञ नागरिकांनी भागवायला हवी.\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page \n← राजमाता जिजाऊ : शिवबांना छत्रपती शिवाजी महाराज म्हणून घडविणारी एक धैर्यवान माता\nतुमच्या “बेटर-हाफ”चं बाहेर कुठे काही ‘सुरू’ असल्याची ११ लक्षणं →\nकाय आहे सोन भांडार गुहेतील ‘गुप्त खजिन्याचं’ रहस्य\nप्रिय राज ठाकरे आणि अरविंद केजरीवाल, थँक्स तुम्हा दोघांनी आम्हाला उत्तम धडे शिकवले आहेत\nमुलांचे लैंगिक शिक्षण आणि पालकांचेही : भाग १\nहीच वाईट सवय मराठी माणसाला श्रीमंत होण्यापासून थांबवते\nflipkart च्या अडचणी – भारतीय इ-कॉमर्सचे चांगले दिवस संपले\nसुरेश प्रभूंचा आणखी एक धमाका: “वेगळं” रेल्वे बजेट बंद करून घडवला मोठाच बदल\nचीनचं काय घेऊन बसलात आपल्याकडेही आहे ‘द ग्रेट वॉल ऑफ इंडिया’ – कुंभलगड\nआता फेसबुक तुम्हाला शोधून देणार फ्री वाय-फाय\nकुटुंबप्रमुखाचं असं ही आत्मवृ���्त\nलैंगिक क्षमता वाढवण्याच्या ६ ऑथेंटिक आणि आरोग्यपूर्ण टिप्स\nयेथे मंत्रोच्चारही केला जातो आणि कुराणही वाचली जाते, अशी आहेत भारतातील ही धार्मिक स्थळे\nदिवसातून केवळ २ तासांसाठी खुला होतो हा ‘अजब रस्ता’ \nजगातील अशी ८ चक्रीवादळं ज्यामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले\nआरोग्याच्या अनेक समस्यांवर सोपा उपाय : तांब्याच्या भांड्यात साठवलेले पाणी प्या \nछ. संभाजी महाराज: स्वराज्याचा तेजस्वी ‘शिव’पुत्र\nबहुचर्चित (आणि अनेक महिलांसाठी दुःखद) मिलिंद सोमण लग्नाचे खास फोटोज\nलाडकी लेक वयात येताना : भाग २\nजेव्हा “फ्री स्पीच सैनिक” गुरमेहर कौर काही तरुणांच्या अभिव्यक्तीचा गळा दाबते\nभारतीय न्यायव्यवस्थेने स्त्रियांसाठी बहाल केलेले ‘विशेष’ कायदे आणि अधिकार\nही ७ माणसे देखील प्रिया प्रकाश सारखीच इंटरनेटवर झटपट प्रसिद्ध झाली होती.\nखवय्यांच्या पसंतीचे ‘कडकनाथ’ चिकन आता मिळणार घरपोच कसे ते जाणून घ्या..\nह्या आहेत जगातील सर्वात महाग प्राचीन वस्तू\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00454.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/news/article-246153.html", "date_download": "2018-04-24T17:59:30Z", "digest": "sha1:DABXIEH5FRMZJEI6DZWWF66D6LHQMXBR", "length": 13520, "nlines": 149, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मुंबईसाठी शिवसेनेचा वचननामा, 'जे बोलतो ते करून दाखवतो'", "raw_content": "\nवारकऱ्यांची रांगेतून मुक्तता, आता विठुरायाचं टोकनद्वारे दर्शन \nकेरळमध्ये फक्त सचिनच्याच पुस्तकांची लायब्ररी\nजालन्यात सहा लाखांच्या बनावट नोटा जप्त\n'चौधरींचं वक्तव्य अत्यंत दुर्दैवी'\n,जय वाघानंतर त्याचा बछडा 'जयचंद'ही बेपत्ता\nगणित चुकलं म्हणून शिक्षकाने विद्यार्थ्याच्या तोंडात खुपसली छडी\nऔरंगाबादेत विद्यार्थ्यांना झालं काय, काॅपी पकडली म्हणून आत्महत्येचा प्रयत्न\nकर्जमाफीचा लाभ आता 2001-09 काळातील शेतकऱ्यांनाही मिळणार \nनाणार'चं आतून किर्तन बाहेरून तमाशा झालाय-अशोक चव्हाण\nमुंबईत धावत्या लोकलसमोर ढकलून प्रवाशाची हत्या\nमुंबईत म्हाडा ची ३३०० घरांसाठी सोडत लवकरच\n19 वर्षाचा मराठी तरुण घेणार जैन धर्माची दीक्षा\nमहाभियोगाची नोटीस फेटाळण्याचा निर्णय घाईत नाहीतर पूर्ण विचारांती - नायडू\n भाजप आणि काँग्रेसमध्ये 'कांटे की टक्कर', जेडीस ठरणार किंगमेकर\nसंसदेतही कास्टिंग काऊच, रेणुका चौधरींचं खळबळजनक वक्तव्य\nमोठ्या आवाजात गाणी ऐकायचा दुकानदार, वैतागून शेजाऱ्याने झाडल्या गोळ्या\nबिग बींची लेक श्वेताच्या ठुमक्यांचा व्हिडिओ व्हायरल\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nसंजय दत्तनं भिकही मागितलीय, 'संजू'च्या टीझरमधून उलगडली अनेक गुपितं\nअश्वमी महेश मांजरेकर झळकणार सलमानसोबत सिनेमात\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nभारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा होणार आई\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nबर्थडे स्पेशल : सचिनचा प्रेरणादायी प्रवास\nपंजाबचा दिल्लीवर शानदार विजय\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\nकेरळमध्ये फक्त सचिनच्याच पुस्तकांची लायब्ररी\nजालन्यात सहा लाखांच्या बनावट नोटा जप्त\n'चौधरींचं वक्तव्य अत्यंत दुर्दैवी'\nव्हेंटिलेटरमध्ये झुरळ जीवावर बेतलं\nबेधडक : महाभियोगाचे राजकारण\nबेधडक : आरपारची लढाई\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\nमुंबईसाठी शिवसेनेचा वचननामा, 'जे बोलतो ते करून दाखवतो'\n23 जानेवारी : शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईसाठी वचननामा जाहीर केला आहे. शिवसेनाप्रमुखांचा जन्मदिवस आमच्यासाठी फार महत्वाचा आहे म्हणूनच आज आम्ही वचननामा जाहीर करून मुंबईच्या विकासासाठी वचनबद्ध होत आहोत, असं उद्धव यांनी सांगितलं. त्याचबरोबर, आजपासून महिन्याभरात सर्व महापालिकांवर सेनेचा भगवा फडकलेला दिसेल, असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी बोलून दाखवला.\nजे बोलतो, ते करुन दाखवतो या टॅगलाईनखाली शिवसेनेने वचननामा प्रसिद्ध केला आहे. आजपर्यंत अनेक 'जाहीरनामे' आले आणि पुढे देखील येतील, पण आमचा मात्र 'वचननामा' असल्याचं आज पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं.\nसुरक्षित , स्वच्छ , सुंदर मुंबईसाठी हा वचननामा असल्याचं ते म्हणाले. 500 फुटांपर्यंतच्या घरांच्या मालमत्ता करात सवलत,आरे कॉलनीचा हरित पट्टा कायम ठेवणार,सफाई कामगारांसाठी नवीन सुविधा, यासह अनेक मुद्द्यांचा वचननाम्यात समावेश आहे.\n- 500 फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफ, 700 फुटांपर्यंत सवलत\n- मुंबई परिसरात चार जलतरण तलाव\n- सफाई कामगार आणि पालिका कर्मचाऱ्यांसाठी घरकुल योजना\n- डबेवाल्��ांसाठी डबेवाला भवन\n- शेतकऱ्यांच्या शेतमालाची थेट विक्री करण्यासाठी केंद्रे\n- पालिकेची संगीत अकादमी\n- बेस्टच्या कर्मचाऱ्यांना मोफत विमा कवच\n- गणवेशातल्या विद्यार्थ्यांना शालेय प्रवास मोफत\n- देवनार डम्पिंग ग्राऊंडमध्ये विघटन प्रकल्प\n- आरे कॉलनीचा हरित पट्टा कायम ठेवणार\n- मुंबईत पर्यटन क्षेत्र उभारणार\n- ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र\n- जुन्या विहीर पुनरुज्जिवीत करण्याचा प्रयत्न\n- मुंबईकरांना 24 तास पाणी\n- वृक्ष लागवड आणि वृक्ष संवर्धनावर भर\n- मधुमेहावर उपचार करणारी विशेष केंद्र\n- आरोग्यसेवा आपल्या दारी नवी योजना\n- पालिका रुग्णालयात जेनेरिक मेडिकल कक्ष\n- पालिका शाळांमध्ये आत्मरक्षण कक्ष\n- सफाई कामगारांसाठी अत्याधुनिक साहित्य\n-रेल्वे स्थानकाजवळ दुचाकी स्टँड उभारणार\n-खड्ड्यांचा प्रश्न निकाली काढणार\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nवारकऱ्यांची रांगेतून मुक्तता, आता विठुरायाचं टोकनद्वारे दर्शन \n,जय वाघानंतर त्याचा बछडा 'जयचंद'ही बेपत्ता\nएक नव्हे दोन नव्हे, चक्क तीन रिअर कॅमेरे , हे आहेत फिचर आणि किंमत\nगणित चुकलं म्हणून शिक्षकाने विद्यार्थ्याच्या तोंडात खुपसली छडी\nऔरंगाबादेत विद्यार्थ्यांना झालं काय, काॅपी पकडली म्हणून आत्महत्येचा प्रयत्न\nकर्जमाफीचा लाभ आता 2001-09 काळातील शेतकऱ्यांनाही मिळणार \nवारकऱ्यांची रांगेतून मुक्तता, आता विठुरायाचं टोकनद्वारे दर्शन \nकेरळमध्ये फक्त सचिनच्याच पुस्तकांची लायब्ररी\nजालन्यात सहा लाखांच्या बनावट नोटा जप्त\n'चौधरींचं वक्तव्य अत्यंत दुर्दैवी'\nव्हेंटिलेटरमध्ये झुरळ जीवावर बेतलं\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00455.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8.%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A5%AE%E0%A5%A9%E0%A5%A6_%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%A6%E0%A4%B6%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A5%87", "date_download": "2018-04-24T18:05:30Z", "digest": "sha1:Q5R4WYQ4U35M5BCJI4ON6NLYOER7JCXB", "length": 3433, "nlines": 72, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स.च्या ८३० च्या दशकातील वर्षे - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स.च्या ८३० च्या दशकातील वर्षे\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nहा इ.स.च्या ८३० च्या दशकातील इ.स.च्या सर्व वर्षांचा वर्ग आहे.\n\"इ.स.च्या ८३० च्या दशकातील वर्षे\" वर्गातील लेख\nएकूण १० पैकी खालील १० पाने या वर्गात आहेत.\nइ.स.चे ८३० चे दशक\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २ मार्च २०१७ रोजी २३:०५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00455.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/sampadkiya-category/manavvijay/", "date_download": "2018-04-24T18:26:53Z", "digest": "sha1:UXIAINOFGXEK3DSDOXP7N7QCYC5CNY6U", "length": 15211, "nlines": 250, "source_domain": "www.loksatta.com", "title": "मानव-विजय | Loksatta", "raw_content": "\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nघाऊक बाजारात दर घसरूनही साखर महागच\nपृथ्वीच्या तापमानात २०१० पासून सातत्याने वाढ\nब्रसेल्स गोळीबारातील आरोपी अब्देसलामला २० वर्षे तुरुंगवास\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\nझाडे किंवा वृक्ष हे पृथ्वीवरील अत्यंत महत्त्वाचे व ठळक सजीव प्रकार आहेत.\nजुन्या इतिहासात न शिरता, आपण फक्त विसाव्या शतकापासून घडलेल्या महत्त्वाच्या घटनांवर नजर टाकू या.\nम्हातारी पृथ्वी आणि पोरांची लेंढारे\nभारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा देशाची लोकसंख्या ३५ कोटी असेल, जी १२५ कोटी झालेली आहे.\nवैज्ञानिक दृष्टिकोन असलेला एखादा माणूस मानवतावादी नसणे शक्य आहे.\nआजच्या बदललेल्या जगात धर्मग्रंथांना व ईश्वर कल्पनांना चिकटून राहण्याचा काळ आता संपत आलेला आहे.\n‘ईश्वर नाही’ हेच सत्य\nजगात बहुधा सर्वत्र प्राचीन माणसांनी व प्राचीन मानव समूहांनी ‘ईश्वर आहे’ असे मानलेले आहे.\nनिरीश्वरवाद हा ‘प्रवाहाविरुद्ध विचार’ आहे हे मान्य करावे लागेल.\nनिरीश्वरवादी माणूस ‘वैश्विक-भौतिक शक्तीचे अस्तित्व’ काही नाकारीत नाही.\nस्वतंत्र विचार करायला न घाबरणारी काही माणसे मात्र ‘ईश्वर खरेच आहे का’ या शोधात जिज्ञासेने उडी घेतात.\nसर्व संस्कृतीसुद्धा मानवनिर्मितच आहेत व त्या धर्माधिष्ठित असण्याची काहीच गरज नाही.\n‘आपल्या मनबुद्धीला पटण्याजोगा सार्वत्रिक पुरावा उपलब्ध नाही,\nज्योतिषाने सांगितले तसेच घडले तर तो साधक अनुभव आणि त्याच्या विरुद्ध घडले तर तो बाधक अनुभव.\nमला वाटते जगातील सगळी माणसं, आपापल्या पद्धतीने हेच करतात. म्हणजे ‘ईश्वराच्या कृपेने ठीक चाललंय’ असे म्हणतात.\nदृष्टान्त, साक्ष��त्कार आणि चमत्कार\nचमत्कार वाटाव्यात अशा कृती जादूगारसुद्धा करू शकतात.\nआपण आपला भार ईश्वरावर सोपवून, शांत बसून राहावे.’\nमुंबई उपनगरात माझ्या घरापासून जवळ रस्त्यावरच एक लहानसे शिवमंदिर आहे.\nकर्मफलसिद्धान्त किंवा कर्मविपाक’ नावाचा सिद्धान्त, हिंदू धर्माच्या तत्त्वज्ञानात (एवढेच नव्हे, तर भारतात निर्माण झालेल्या सर्वच धर्मामध्ये)...\nआज भारतीय समाजात ढोबळपणे तीन आर्थिक स्तर दिसून येतात. एक गरिबी व दारिद्रय़ाने पिचलेले सामान्य लोक जे अभावग्रस्त जीवन कसेबसे जगत असतात\nया ऐहिक जगात कुठल्याही समाजाचे, राष्ट्राचे किंवा संपूर्ण जगाचे हित साधेल तर ते बुद्धीनेच, श्रद्धेने नव्हे. योग्य प्रयत्नांनीच ते शक्य आहे.\nमाझा जन्म आणि बालपण कोकणातील रायगड जिल्ह्य़ात तेव्हा खेडेवजा लहान गाव असलेल्या ठिकाणी गेलेले असल्यामुळे, माझी लहानपणापासूनच भुताखेतांशी बऱ्यापैकी तोंडओळख होती.\nकलियुग केव्हा सुरू झाले, याबाबत पुराणादी ग्रंथांमध्ये एकवाक्यता नाही. कलियुग महाभयंकर असणार असे श्रद्धावंतांना वाटते.\nइ. स. पू. दुसऱ्या शतकात होऊन गेलेला पतंजली मुनी हा महान ऋषी, योग विद्येचा पहिला सर्वमान्य ‘संकलनकार’ होता (उद्गाता नव्हे); व त्याने आठ अंगांच्या (अष्टांग) स्वरूपात सांगितलेल्या योगसाधनेचे १)\nमानव- विजयआपली जीवनप्रक्रिया आणि मेंदू व मनबुद्धी (म्हणजे जाणिवा, संवेदना, व्यक्तिमत्त्व वगैरे) यांची कार्ये चालविण्यासाठी आपल्या शरीरात कुणी आत्मा असण्याची व मृत्यूनंतर तो निघून कुठे तरी जाण्याची काही गरज\nमानवाने अक्षम्य चुका करून पृथ्वीवरचे वातावरण खराब केले आहे. आपण काहीही केले तरी देव आपल्याला वाचवायला येईल, या भ्रमात राहू नका.\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nमुन्ना यादवला सर्वोच्च न्यायालयातून तात्पुरता जामीन\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nमहापालिकेच्या ३४ मराठी शाळा बंद\nजिल्ह्य़ात ६८ अपघात स्थळे\nकर्नाक पूल पाडण्यास उच्च न्यायालयाचा हिरवा कंदी��\nनेहरू विज्ञान केंद्रातील ‘दि एनर्जी बॉल’ नव्या ढंगात\n‘फटका चोरां’ची दहशत कायम\nवाढलेल्या तापमानात विजेविना घामाघूम\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00455.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/ashtavinayak/ashtavinayak-108083000019_1.html", "date_download": "2018-04-24T18:32:47Z", "digest": "sha1:ETDWHS5EDPSRPTIT3J5UCX7O4G7LQ6HH", "length": 14339, "nlines": 147, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "मोरगावचा मयूरेश्र्वर | Webdunia Marathi", "raw_content": "\nबुधवार, 25 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nअष्टविनायकातील सर्वांत पहिला गणपती म्हणून मोरगावचा मयूरेश्वर ओळखला जातो. येथील मंदिर काळ्या दगडापासून तयार करण्यात आले असन ते बहमनी काळात बांधले गेले. गावाच्या मध्यभागी असलेल्या या देवळाला चारही बाजूंनी मनोरे आहेत. मुघल काळात देवळावर आक्रमण होऊ नये म्हणून या देवळाला मशिदीसारखा आकार दिला आहे. देवळाच्या बाजूने 50 फुट उंचीची ‍संरक्षण भिंत आहे.\nअसे मानले जाते की, पूर्वी सिंधू नावाच्या असूराने पृथ्वीतलावर उत्पात माजवला होता, त्याचा नाश करण्यासाठी देवांनी अखेर गणपतीची आराधना केली, तेव्हा गणपतीने मयूरावर आरूढ होऊन येथे सिंधू असूराचा वध केला.\nत्यामुळे गणपतीला येथे मयूरेश्र्वर असे नाव पडले. या गावात मोरांची संख्या जास्त असल्यामुळे त्याला मोरगाव असे म्हणतात.\nया मंदिरात मयूरेश्र्वराबरोबर रिद्धी व सिध्दी यांच्याही मूर्ती आहेत. असे म्हणतात की ब्रम्हदेवाने दोन वेळा या मयूरेश्र्वराची मूर्ती बनवली आहे. पहिली मूर्ती बनवल्यावर ‍ती सिंधूसूराने तोडली. म्हणून ब्रम्हदेवाने पुन्हा एक मूर्ती घडवली.\nसध्याची मयूरेश्र्वराची मूर्ती खरी नसून त्यामागे खरी मूर्ती असल्याचे मानले जाते. ती मूर्ती लहान वाळू व लोखंडाचे अंश व हिर्‍यांपासून बनलेली आहे. या मंदिराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या मंदिराच्या समोर एक नंदीची मूर्ती आहे.\nअसे सांगितले जाते की शंकराच्या मंदिरासाठी नंदीची मूर्ती एका रथातून नेली जात होती, मात्र येथे आल्यावर त्या रथाचे चाक तुटले. त्यामुळे या नंदीला येथेच ठेवण्यात आले.\nहे मंदिर पुण्यापासून अंदाजे 64 किलोमीटरवर असून कर्‍हा नदीजवळ आहे. पुणे लोणी चौफुला करत आपण मोरगावला जाऊ शकतो. पावसाळ्यात येथे मोर बघायला मिळतात.\nयावर अधिक वाचा :\nमोरगावचा मयूरेश्र्वर गणेश महिमा\nपाळा काही धार्मिक नियम\nशिव मंदिरात झांज वाजवू नये. सूर्य मंदिरात शंख आणि देवीच्या मंदिरात बासरी वाजवू ...\nदेवळे अशाच ठिकाणी बांधलेली असतात जिथे प्रचंड शुभ ऊर्जा असते. देवळे म्हणजे जणू काही ...\nशुचिर्भूत होवून व्यक्ती ताटासमोर बसल्यावर प्रथम ताटाच्या मध्यभागी बरोबर समोर मीठ ...\nस्वप्नात जर घुबड दिसला तर...\nस्वप्नात जर घुबड दिसला तर शुभ मानले जात नाही. अशी मान्यता आहे की स्वप्नात जर घुबड दिसला ...\nTotake : गुलाबाचे 9 चमत्कारिक टोटके\nगुलाब सर्वांना प्रिय फूल आहे. याचे अनेक फायदेही आहेत. पण या गुलाबाच्या फुलांचे काही टोटके ...\nकाही नवीन संधी मिळतील. आपण आपल्या महत्वाकांक्षा पूर्ण करू शकाल. राजकीय विषयांमध्ये स्थिती सुखद राहील. अधिकार क्षेत्रात वाढ होईल.\nआपला दृढनिश्चय आणि आत्मविश्वास अधिक चांगल्या रीतीने कार्य करण्यास आपली मदत करेल. गंभीर आणि योजनाबद्ध प्रयत्नांनी आपणास यश आणि आनंद मिळेल.\nशांत राहाण्याचा प्रयत्न करा. पोरकटपणा करणे टाळा नाहीतर इतरांवर चूक प्रभाव पडणे शक्य आहे. आपण जे करण्याची इच्छा ठेवता ते सुरुवातीपासून ठरवून घ्या.\nयोजनांमध्ये परिवर्तन करणे आपणास इतर कार्य करण्यासाठी प्रवृत्त करेल. कार्ययोजनेला अमलात आणण्याचे प्रयत्न करा.\nघरातील वातावरण आनंददायी राहील. आपण आपल्या घराच्या वाढीबाबत काही योजना बनवू शकता. आपल्या आवडीच्या नातलगांना भेटा आणि स्वतःबद्दल त्यांची प्रतिक्रिया मिळवा.\nआर्थिक करारांसाठी आजचा दिवस उत्तम आहे. ज्या व्यक्तीकडे फुकट घालवण्यासाठी वेळ आहे त्याचे ऐकण्याचा प्रयत्न करा आणि आपला सल्ला त्याला द्या.\nपैसे मिळवण्याचा एखादा मार्ग आपल्या स्वतःच्या घरातून मिळू शकतो. आपणास काही अधिक जबाबदार्‍या मिळण्याची शक्यता आहे पण आपल्या आत्म-संयंमाचा परिणाम इतरांवर होऊ शकेल.\nजर आपणास आपली नाती जुने झाल्याचे वाटत असेल तर आपल्या नात्यांमध्ये नवे उत्साह भरण्यासाठी आजच्या दिवसाचा उपयोग करा. काही वचन द्या आणि आरोप-प्रत्यारोप किंवा वादविवाद टाळा.\nआजचा दिवस आपल्यासाठी नवी सुरुवात करण्यास किंवा व्यक्तीमत्वाचे ध्येय ठरावण्यास साहाय्यक असू शकतो. आपण जीवनात पाहिजे असलेल्या वस्तुंवर लक्ष द्या व पूर्ण विश्वासाने त्याच्या प्राप्तीचा प्रयत्न करा.\nसुख-शांतीचे वातावरण राहील. मनोविनोदनामध्ये वेळ खर्च होईल. व्या��ार-व्यवसाय सहज राहील. कौटुंबिक सभासदांचा सहयोग मिळेल.\nव्यापार व प्रणयाच्या क्षेत्रात यश मिळेल. प्रिय व्यक्तीबरोबर संवाद होईल. आवश्यक कार्य देखील पूर्ण होतील. मित्रांचा अनुकूल सहयोग मिळेल.\nआज आपल्या आयुष्यात आपल्या नातलागांची व मित्रांची चांगली भूमिका रहाणे शक्य आहे. नवीन जोखिम असलेली कार्ये टाळा.\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00456.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://prabodhan.org/kridabhavan/index_marathi.html", "date_download": "2018-04-24T17:55:59Z", "digest": "sha1:PUZ4VFHBL7IG2JZMHYABCWODCUPB6JDK", "length": 3871, "nlines": 9, "source_domain": "prabodhan.org", "title": "प्रबोधन क्रीडाभवन", "raw_content": "\nछायाचित्रे पाहण्यासाठी येथे क्लिक करा\nप्रबोधन क्रीडाभवन मध्ये आपले स्‍वागत आहे \nउपनगरातील क्रीडानैपुण्य आणि उपलब्‍ध क्रीडासुविधा यातील दरी कमी करण्याच्या उद्दिष्टाने ‘प्रबोधन क्रीडाभवन’ सुरु केले गेले. इथे विविध खेळांसाठी दर्जेदार प्रशिक्षण सुविधा व सुसज्‍ज क्रीडांगण उपलब्‍ध आहे. ऑलिम्पीक असो अथवा एशियाड आपण नेहमीच सुवर्ण, रौप्‍य व कांस्‍य यांच्या यशाचा ताळेबंद मांडतो. आपल्या कामगिरीने निराश होतो. आपण यादीत शेवटच्या स्‍थानी का राहतो आपल्याकडे प्रतिभेचा अभाव आहे आपल्याकडे प्रतिभेचा अभाव आहे नक्‍कीच नाही. आपल्याकडे प्रतिभा आहे पण आपण आपले पूर्ण सामर्थ्यपणास लावत नाही. प्रबोधन क्रीडाभवन ह्याच मुळ हेतुने सुरु करण्यात आले आहे आणि १९९३ पासून आजपर्यंत क्रीडा उमेदवारांना दर्जेदार प्रशिक्षण व पाठिंबा देत आले आहे. अजुन आपल्याला खूप प्रवास करायचा बाकी आहे आणि आम्हाला खात्री आहे की हितचिंतकांच्या पाठिंब्याने आम्ही भारताचे क्रीडा क्षेत्रातील नाव अधिक उज्‍वल करु. धकाधकीच्या जीवनात सुदृढ आरोग्याचे महत्‍व लक्षात घेता प्रबोधन क्रीडाभवनाने ‘हेल्‍थ सेंटर’ सुरु केले आहे. येथे आधुनिक जिम्‍नॅशियम, बैठे खेळ खेळण्याची सुविधा, योगा सेंटर, आणि मैदानी खेळांसाठी मैदान उपलब्‍ध आहेत. सदस्यांना नाश्त्याची सुविधा पुरवता यावी याकरता कॅफेटेरिया उपलब्‍ध आहे. खर्‍याअर्थाने ‘प्रबोधन क्रीडाभवन’ ही येणार्‍या पिढ्यांसाठी प्रबोधन गोरेगाव संस्थेकडून सुंदर भेट आहे.\n© 2009 प्रबोधन गोरेगाव. सर्व हक्क सुरक्षित Best viewed in 1024 x 768 resolution संकेतस्थळ सादरीकरण व व्यवस्थापन : प्रिस्टाईन मल्टिम��डिया प्रा. लि.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00457.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://shabdshabd.blogspot.com/2014/01/blog-post.html", "date_download": "2018-04-24T18:26:40Z", "digest": "sha1:NT2E7XAGA36WSFG4NTDQMGMV4EZ5U43B", "length": 4073, "nlines": 104, "source_domain": "shabdshabd.blogspot.com", "title": "शब्द शब्द जपुन ठेव ( नरेन्द्र प्रभू ): अरे अरे ज्ञाना झालासी पावन", "raw_content": "\nशब्द शब्द जपुन ठेव ( नरेन्द्र प्रभू )\nमी वाचलेल्या साहीत्यामधील चांगले, मला आवडलेले भाग या ब्लॉगवर दिले आहेत. : नरेन्द्र प्रभू\nअरे अरे ज्ञाना झालासी पावन\nअरे अरे ज्ञाना झालासी पावन\nतुझे तुज ध्यान, कळो आले\nतुझा तूंची देव, तुझा तूंची भाव\nफिटला संदेह अन्य तत्वी\nमुरडुनिया मन उपजलासी चित्ते\nकोठे तुज रिते न दिसे रया\nदीपकी दीपक मावळल्या ज्योती\nघरभरी वाती शून्य झाल्या\nवृत्तीची निवृत्ती आपणां सकट\nनिवृत्ती परम अनुभव नेमा\nकागदाचा पुनर्वापर म्हणजेच निसर्ग संवर्धन\nअरे अरे ज्ञाना झालासी पावन\nसाता समुद्रापार - आमचा सतू (सत्यजित प्रभू) सध्या अमेरिकेत स्टेज शो करतोय. काल असाच त्याचा फोन आला. काही मराठीतली वाक्यं मालवणीत कशी बोलली जातील असा त्याचा प्रश्न होता. ‘माक...\nउबुण्टूमध्ये मराठीत लिहा -\n१ डिसेंबर २००८ पासून वाचनसंख्या\nCopyright 2009 - शब्द शब्द जपुन ठेव ( नरेन्द्र प्रभू )\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00457.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/vir-savarkar-marathi/%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%AE%E0%A4%9C%E0%A4%B8%E0%A5%80-%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%A4-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%83%E0%A4%AD%E0%A5%82%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%B2%E0%A4%BE-108052700015_1.html", "date_download": "2018-04-24T18:32:22Z", "digest": "sha1:2L5GZTI2FRWIGOVIPMZ3RIRBEBYRNRFF", "length": 11131, "nlines": 167, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "ने मजसी ने परत मातृभूमीला | Webdunia Marathi", "raw_content": "\nबुधवार, 25 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nने मजसी ने परत मातृभूमीला\nने मजसी ने परत मातृभूमीला सागरा, प्राण तळमळला\nभूमातेच्या चरणतला तुज धूता\nमी नित्य पाहिला होता\nमज वदलासी अन्य देशि चल जाऊ\nत‍इं जननीहृद्‌ विरहशंकितहि झाले\nपरि तुवां वचन तिज दिधले\nमार्गज्ञ स्वये मीच पृष्ठि वाहीन\nत्वरित या परत आणीन\nविश्वसलो या तव वचनी मी\nतव अधिक शक्ती उद्धरणी मी\nयेईन त्वरे, कथुनि सोडिले तिजला\nशुक पंजरि वा हरिण शिरावा पाशी\nही फसगत झाली तैशी\nभूविरह कसा सतत साहु या पुढती\nगुणसुमने मी वेचियली या भावे\nकी तिने सुगंधा घ्यावे\nजरि उद्धरणी, व्यय न तिच्या हो साचा\nहा व्यर्थ भार विद्येचा\nनवकुसुमयुता त्या सुलता, रे\nतो बाल गुलाबहि आता, रे\nफुलबाग मला, हाय, पारखा झाला\nनभि नक्षत्रे बहुत, एक परि प्यारा\nप्रासाद इथे भव्य, परी मज भारी\nतिजवीण नको राज्य, मज प्रिया साचा\nवनवास तिच्या जरि वनिचा\nभुलविणे व्यर्थ हे आता, रे\nबहु जिवलग गमते चित्ता, रे\nतुज सरित्पते जी सरिता, रे\nत्वद्‍अविरहाची शपथ घालितो तुजला\nया फेनमिषें हससि निर्दया कैसा\nका वचन भंगिसी ऐसा \nत्वत्स्वामित्वा सांप्रत जी मिरवीते\nमन्मातेला अबला म्हणुनि फसवीसी\nतरि आंग्लभूमी भयभीता, रे\nअबला न माझि ही माता, रे\nकथिल हे अगस्तिस आता, रे\nजो आचमनी एक क्षणी तुज प्याला\nहिंदीच राष्ट्रभाषा असावी- सावरकर\nयावर अधिक वाचा :\nने मजसी ने परत मातृभूमीला\nबराक ओबामा यांनी पत्र पाठवून मागितली माफी\nअमेरिकेचे माजी राष्ट्रपती बराक ओबामा आणि त्यांची पत्नी मिशेल ओबामा यांनी आपली मोठी मुलगी ...\nचार दिवस सलग बँका बंद राहणार\nबँकेची काही कामे असतील तर पुढील तीन दिवसांत आटोपून घ्यावी लागणार आहेत. कारण चार दिवस सलग ...\nआसाराम बापूला बुधवारी शिक्षा सुनावली जाणार\nबलात्काराच्या प्रकरणात अटकेत असलेला स्वयंघोषित अध्यात्मिक गुरु आसाराम याला बुधवारी शिक्षा ...\nमृत्यूच्या पाच तासाने उठून बसला, सांगितले अनुभव\nघरात अंतिम संस्काराची तयारी सुरू असताना मृत व्यक्ती अचानक उठून बसला तर हैराण होणे ...\nभारतीय लष्कराने पाकच्या पाच सैनिकांना घातले कंठस्नान\nनियंत्रण रेषेवर सातत्याने पाकिस्तानी सैनिकांकडून होणाऱ्या गोळीबाराविरोधात प्रत्युत्तरदाखल ...\nस्वस्त झाला सॅमसंगचा हा स्मार्ट फोन\nजर आपण सॅमसंगचा मोबाईल खरेदी करायला जात असाल तर आपल्यासाठी चांगली बातमी आहे की सॅमसंगने ...\nव्हॉट्सअॅपवर अफवांचे मेसेज थांबवणारे फिचर\nयापुढे व्हॉट्स अॅपवर एखादा मेसज जास्तवेळा फॉरवर्ड झाला तर तो आता पकडता येणार आहे. ...\nफेसबुक आणि ट्विटरवर फेक युजर्स शोधता येणार\nफेसबुक आणि ट्विटरवर खरे मित्र कोण आणि खोटे कोण याचा शोध आता लागणार आहे. सोशल नेटवर्किंग ...\nजीमेलमध्ये येणार नव्या फीचर्स\nजीमेल आपल्या युजर्ससाठी सुरक्षेच्या दृष्टीकोनातून नव्या फीचर्सवर काम करत आहे. लवकरच आता ...\nमाहिती अधिक सुरक्षित करण्याचा फेसबुकचा प्रयत्न\nफेसबुकने भारतातील युजर्सना विश्वास देण्यासाठी अॅपमध्ये काही बदल करुन, युजर्सच्या माहितीला ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्��� आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00458.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/mumbai/shiv-sena-should-step-out-of-government-say-narayan-rane-262403.html", "date_download": "2018-04-24T17:51:45Z", "digest": "sha1:EFSOFVB6ZPAAT55INNZFOIIAZEX4VX5S", "length": 11923, "nlines": 127, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "शेतकऱ्यांचा एवढाच कळवळा असेल, तर सेनेनं सत्तेतून बाहेर पडावं-राणे", "raw_content": "\nकेरळमध्ये फक्त सचिनच्याच पुस्तकांची लायब्ररी\nजालन्यात सहा लाखांच्या बनावट नोटा जप्त\n'चौधरींचं वक्तव्य अत्यंत दुर्दैवी'\nव्हेंटिलेटरमध्ये झुरळ जीवावर बेतलं\n,जय वाघानंतर त्याचा बछडा 'जयचंद'ही बेपत्ता\nगणित चुकलं म्हणून शिक्षकाने विद्यार्थ्याच्या तोंडात खुपसली छडी\nऔरंगाबादेत विद्यार्थ्यांना झालं काय, काॅपी पकडली म्हणून आत्महत्येचा प्रयत्न\nकर्जमाफीचा लाभ आता 2001-09 काळातील शेतकऱ्यांनाही मिळणार \nनाणार'चं आतून किर्तन बाहेरून तमाशा झालाय-अशोक चव्हाण\nमुंबईत धावत्या लोकलसमोर ढकलून प्रवाशाची हत्या\nमुंबईत म्हाडा ची ३३०० घरांसाठी सोडत लवकरच\n19 वर्षाचा मराठी तरुण घेणार जैन धर्माची दीक्षा\nमहाभियोगाची नोटीस फेटाळण्याचा निर्णय घाईत नाहीतर पूर्ण विचारांती - नायडू\n भाजप आणि काँग्रेसमध्ये 'कांटे की टक्कर', जेडीस ठरणार किंगमेकर\nसंसदेतही कास्टिंग काऊच, रेणुका चौधरींचं खळबळजनक वक्तव्य\nमोठ्या आवाजात गाणी ऐकायचा दुकानदार, वैतागून शेजाऱ्याने झाडल्या गोळ्या\nबिग बींची लेक श्वेताच्या ठुमक्यांचा व्हिडिओ व्हायरल\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nसंजय दत्तनं भिकही मागितलीय, 'संजू'च्या टीझरमधून उलगडली अनेक गुपितं\nअश्वमी महेश मांजरेकर झळकणार सलमानसोबत सिनेमात\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nभारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा होणार आई\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nबर्थडे स्पेशल : सचिनचा प्रेरणादायी प्रवास\nपंजाबचा दिल्लीवर शानदार विजय\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\nकेरळमध्ये फक्त सचिनच्याच पुस्तकांची लायब्ररी\nजालन्यात सहा लाखांच्या बनावट नोटा जप्त\n'चौधरींचं वक्तव्य अत्यंत दुर्दैवी'\nव्हेंटिलेटरमध्ये झुरळ जीवावर बेतलं\nबेधडक : महाभियोगाचे राजकारण\nबेधडक : आरपारची लढाई\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\nशेतकऱ्यांचा एवढाच कळवळा असेल, तर सेनेनं सत्तेतून बाहेर पडावं-राणे\nएवढंच जर सत्तेतून बाहेर पडायचं असेल तर शेतकऱ्यांसाठी बाहेर पडून दाखवा. सेनेचे मंत्री ढोंगी आहे. सत्ता यांना सुटणार नाही अशी घणाघाती टीका काँग्रेसचे नेते नारायण राणे यांनी केलीये.\n07 जून : राजीनामे देण्याची तयारी दाखवणारी शिवसेना ही नौटंकी करतंय. एवढंच जर सत्तेतून बाहेर पडायचं असेल तर शेतकऱ्यांसाठी बाहेर पडून दाखवा. सेनेचे मंत्री ढोंगी आहे. सत्ता यांना सुटणार नाही अशी घणाघाती टीका काँग्रेसचे नेते नारायण राणे यांनी केलीये.\nनारायण राणे यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केलीये. महाराष्ट्रात असलेलं युतीचं सरकार नसून हे सहकार्याचं सरकार आहे. सत्तेचा ही लाभ घ्यायचा आणि विरोधकही राहायचं. ही दिशाभूल करणारी भूमिका आहे. आजची सेनेची भूमिका हास्यास्पद आहे. कॅबिनेटमधून हे उठून आले. जर बहिष्कार होता तर कॅबिनेटमध्ये जाण्याची गरज काय होती. आणि मग म्हणायचं आमचा बहिष्कार होता अशी खिल्ली राणेंनी उडवली.\nतसंच सेना सत्तेबाहेर पडूच शकत नाही. सत्तेवर आल्यापासून त्यांचं हे सुरू आहे. त्यांचे नेते शेतकऱ्यांशी गद्दारी करतायेत असा आरोप राणेंनी केला. मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून सांगण्याची काहीही गरज नाही. ते सरकारमध्ये नाहीयेत. उद्धव ठाकरे सरकारचा भाग नाहीये. भलेही सेनेचे पक्षप्रमुख असतील.\nसेनेच्या मंत्र्यांनी उद्धवना माहिती दिली पाहिजे, असा टोलाही राणेंनी लगावला.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: naryan raneकाँग्रेसनारायण राणेराणे\n,जय वाघानंतर त्याचा बछडा 'जयचंद'ही बेपत्ता\nएक नव्हे दोन नव्हे, चक्क तीन रिअर कॅमेरे , हे आहेत फिचर आणि किंमत\nगणित चुकलं म्हणून शिक्षकाने विद्यार्थ्याच्या तोंडात खुपसली छडी\nऔरंगाबादेत विद्यार्थ्यांना झालं काय, काॅपी पकडली म्हणून आत्महत्येचा प्रयत्न\nकर्जमाफीचा लाभ आता 2001-09 काळातील शेतकऱ्यांनाही मिळणार \nडाॅक्टरांच्या नाड्या मांत्रिकाच्या हातात, नाशिकच्या रुग्णालयात 'राशींच्या' खड्यांचा बाजार\nकेरळमध्ये फक्त सचिनच्याच पुस्तकांची लायब्ररी\nजालन्यात सहा लाखांच्या बनावट नोटा जप्त\n'चौधरींचं वक्तव्य अत्यंत दुर्दैवी'\nव्हेंटिलेटरमध्ये झुरळ जीवावर बेतलं\n,जय वाघानंतर त्य���चा बछडा 'जयचंद'ही बेपत्ता\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00459.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://shabdshabd.blogspot.com/2009/04/blog-post.html", "date_download": "2018-04-24T18:29:23Z", "digest": "sha1:PGNWQLQFCP4VRKC6L63JPAIPQUDYMAKQ", "length": 3093, "nlines": 90, "source_domain": "shabdshabd.blogspot.com", "title": "शब्द शब्द जपुन ठेव ( नरेन्द्र प्रभू ): भगिरथ प्रयत्न", "raw_content": "\nशब्द शब्द जपुन ठेव ( नरेन्द्र प्रभू )\nमी वाचलेल्या साहीत्यामधील चांगले, मला आवडलेले भाग या ब्लॉगवर दिले आहेत. : नरेन्द्र प्रभू\nकागदाचा पुनर्वापर म्हणजेच निसर्ग संवर्धन\nसाता समुद्रापार - आमचा सतू (सत्यजित प्रभू) सध्या अमेरिकेत स्टेज शो करतोय. काल असाच त्याचा फोन आला. काही मराठीतली वाक्यं मालवणीत कशी बोलली जातील असा त्याचा प्रश्न होता. ‘माक...\nउबुण्टूमध्ये मराठीत लिहा -\n१ डिसेंबर २००८ पासून वाचनसंख्या\nCopyright 2009 - शब्द शब्द जपुन ठेव ( नरेन्द्र प्रभू )\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00460.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} +{"url": "http://shivray.com/tag/%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A7%E0%A5%AB/", "date_download": "2018-04-24T18:07:57Z", "digest": "sha1:BKBS554LHEQ7UQFRP3KCEV7AUET2BMKZ", "length": 12181, "nlines": 164, "source_domain": "shivray.com", "title": "२०१५ | Chhatrapati Shivaji Maharaj - Shivray", "raw_content": "\nछत्रपती शिवाजी – महाराजांवर चित्रपट\nबेसिक फोटोग्राफी वर्कशॉप – ४ सप्टेंबर २०१६\nस्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले\nछत्रपती राजर्षि शाहू महाराज\nगनिमी कावा – युध्दतंत्र\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १२\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १२ इ. स. १६७३ साली कोंडाजी फर्जंद यांनी अवघ्या साठ मावळ्यांनिशी एकाच हल्ल्यात आदिलशाहीतील कोणता किल्ला काबीज केला शिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – नियम व अटी १. फक्त शिवराय – www.shivray.com या वेबसाईटवर Comment Box वर दिलेली उत्तरे ग्राह्य धरली जातील. २. या प्रश्नाचे उत्तर देण्याची अंतिम तारीख ७ मार्च २०१५ असून उत्तर देण्याच्या कालावधीत ...\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. ११\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. ११ श्री क्षेत्र महाबळेश्वर येथील शंकर मंदिरात सूर्यग्रहणाच्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांनी राजमाता जिजाऊ साहेब आणि आणखी कोणाची सुवर्णतुला केली शिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – नियम व अटी १. फक्त शिवराय – www.shivray.com या वेबसाईटवर Comment Box वर दिलेली उत्तरे ग्राह्य धरली जातील. २. या प्रश्नाचे उत्तर देण्याची अंतिम तारीख – २५ फेब्रुवारी २०१५. उत्तर ...\nAnuya on महा��ाष्ट्राच्या किल्ल्यांकडे सरकारचे अक्षम्य दुर्लक्ष\nshashank on वीर शिवा काशीद\nछत्रपती शिवाजी – महाराजांवर चित्रपट\nबेसिक फोटोग्राफी वर्कशॉप – ४ सप्टेंबर २०१६\nगनिमी कावा – युध्दतंत्र\nछत्रपती राजर्षि शाहू महाराज\nस्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले\nchatrapati shivray chhatrapati shivaji maharaj kaviraj bhushan lohagad fort Modi Letter D Modi Letter DH Modi Letter N Modi Letter SH Modi Letter T Modi Letter TH modi script nature photography Quiz Contest raigad raigad fort Rajaram Maharaj shivaji raje shivkalyan raja shivrayanchi aarti आज्ञापत्र कविराज भूषण छत्रपती शिवाजी महाराज जाणता राजा जावजी लाड ताराराणी प्र. के. घाणेकर प्रश्नमंजुषा बाजीराव पेशवे बाल शिवाजी मराठा मराठेशाही राजमाता जिजाऊ आऊसाहेब लता मंगेशकर वा. सी. बेंद्रे शहाजी महाराज शिवराय शिवरायांचा जन्म शिवरायांची आरती शिवाजी राजे शिवाजीराजे भोसले शिवाजी शहाजी भोसले सरनौबत सेतू माधवराव पगडी सोपी मोडी पत्रे २०१५\nशिवराय प्रश्नमंजुषा – प्रश्न क्रमांक १५\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १२\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. ११\nशिवराय प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक १४\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १३\nछत्रपती शिवाजी – महाराजांवर चित्रपट\nबेसिक फोटोग्राफी वर्कशॉप – ४ सप्टेंबर २०१६\nJai ram Shinde: सर माझ्या माहिती प्रमाणे पन्हाळा गडावरील ईतिहाआसआसाचे वर्णन...\nJai ram Shinde: खुप छान माहित दिल्या ईतिहासातील. पण माला माहिती आहे त्याप्रम...\nशिवराय प्रश्नमंजुषा – प्रश्न क्रमांक १५\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १२\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. ११\nशिवराय प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक १४\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १३\nकाळकाई खिंडीत सिद्दयांची कत्तल करणारे जावजी लाड\nप्रती तानाजी – पदाती सप्तसहस्त्री नावजी लखमाजी बलकवडे\nछत्रपती संभाजी महाराजांचा जन्म\nराजगड लढविणारे संताजी सिलीम्बकर\nजयदेव जयदेव जय जय शिवराया\nकाळकाई खिंडीत सिद्दयांची कत्तल करणारे जावजी लाड\nइस्ट इंडियामन व्यापारी जहाज\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. ११\nराजगड किल्ला – गडांचा राजा आणि राजांचा गड\nJai ram Shinde: सर माझ्या माहिती प्रमाणे पन्हाळा गडावरील ईतिहाआसआसाचे वर्णन...\nJai ram Shinde: खुप छान माहित दिल्या ईतिहासातील. पण माला माहिती आहे त्याप्रम...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00460.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "http://www.india.com/marathi/entertainment/samantha-ruth-prabhu-prefers-sex-over-food-any-given-day/", "date_download": "2018-04-24T18:09:56Z", "digest": "sha1:UWBYPRNQ7BS3HRVRAA3AWOL4JQL7SNL3", "length": 6128, "nlines": 84, "source_domain": "www.india.com", "title": "Samantha Ruth Prabhu Prefers ‘Sex Over Food’ Any Given Day! | जेवण आणि सेक्समधून सेक्स निवडेन, बोल्ड अभिनेत्रीचं बोल्ड स्टेटमेंट - Latest News & Updates in Marathi at India.com Marathi", "raw_content": "\nहा व्हिडिओ सध्या खूप व्हायरल होतोय.\nजेवण आणि सेक्समधून सेक्स निवडेन, बोल्ड अभिनेत्रीचं बोल्ड स्टेटमेंट\nनागार्जुनचा मुलगा नागा चैतन्य याच्यासोबत लग्न होणार असल्याने आधीच चर्चेत असलेली साऊथ सिने इंडस्ट्रीतील अभिनेत्री समंथा रूथ प्रभू एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आली आहे. समंथाने एक खळबळ उडवून देणारं वक्तव्य केल्याने ती चर्चेत आली आहे. समंथाने नुकतेच JFW या मॅगझिनसाठी फोटोशूट केले. यानंतर एका कार्यक्रमादरम्यान तिला काही प्रश्न विचारले गेले असता तिने दिलेल्या एका उत्तरामुळे चर्चांना उधाण आले आहे. सोशल मीडियावर तिचा हा व्हिडिओ सध्या खूप व्हायरल होतोय.\nजेवण आणि सेक्समध्ये तू काय निवडशील, असा प्रश्न तिला विचारला गेला होता. यावर अभिनेता नागार्जुनची होणारी सून समंथा रुथ प्रभू म्हणाली की, ती खाण्याऐवजी सेक्स जास्त पसंत करेल. न अडखळता समंथाने उत्तर दिले. ‘सेक्स एक चांगली आणि नैसर्गिक गोष्ट आहे. यामध्ये चुकीचे असे काही नाही,’ असे ती म्हणाली. समंथाच्या या बोल्ड उत्तरामुळेच सध्या ती चर्चेत आहे. याआधी दिलेल्या एका मुलाखतीत समंथाने हनिमूनबद्दल वक्तव्य केले होते. चैतन्यसोबत 40 दिवसांच्या हनिमूनला जाणार असल्याचे तिने सांगितले होते.\nयाआधी सिनेमांमधील बोल्ड अंदाजामुळे समंथा चर्चेत होती. मात्र जेव्हा नागार्जुनच्या मुलासोबत प्रेमसंबंध असल्याची बातमी समोर आली, तेव्हा तिची सर्वांत जास्त चर्चा झाली. दोघांचा साखरपुडा झाला असून 6 ऑक्टोबर रोजी ते विवाहबंधनात अडकणार आहेत. गोव्यात हे ‘डेस्टिनेशन वेडिंग’ होणार असून तीन दिवस हा विवाहसोहळा रंगणार आहे.\nअभिनेत्री ममता कुलकर्णी दुबईला पसार\nनिपुणच्या 'बापजन्म' सिनेमाचा टिझर लाँच\nअभिनेते सीताराम पांचाल यांचे कर्करोगाने निधन\nम्हणून 'बिग बॉस ११' होणार आणखी रोमांचक\nभाची नव्या आणि ऎश्वर्याचा हा फोटो सोशल मीडियात व्हायरल\nसेन्सॉर बोर्डातून नवे अध्यक्ष प्रसून जोशी, पहलाज निहलानींची हकालपट्टी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00461.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://gurudevranadelifephilosophy.blogspot.nl/2016/10/blog-post_5.html", "date_download": "2018-04-24T18:01:56Z", "digest": "sha1:YGS37WDNLI6MPYFMNPNFKHBH2JEFAR6Y", "length": 15706, "nlines": 73, "source_domain": "gurudevranadelifephilosophy.blogspot.nl", "title": "Gurudev Ranade; Life Φlosophy", "raw_content": "\nआई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला अगाध महिमा तु...\nकरुया उदो उदो उदो अंबाबाईचा माय...\n|| श्री महालक्ष्मी स्तोत्र ||सुंदरे गुणमंदिरे करुण...\n***भाग्यदा लक्ष्मी बारम्मा*** (भाग १०)आई महालक्ष्म...\n***भाग्यदा लक्ष्मी बारम्मा*** (भाग ९)दासपरंपरेतील ...\n***भाग्यदा लक्ष्मी बारम्मा*** (भाग ८)हे आई महालक्ष...\n**भाग्यदा लक्ष्मी बारम्मा*** (भाग ६)इकडे तिकडे कुठ...\n***भाग्यदा लक्ष्मी बारम्मा*** (भाग ७)मागील भागात आ...\n**भाग्यदा लक्ष्मी बारम्मा*** (भाग ४)भगवंताने दासां...\n***भाग्यदा लक्ष्मी बारम्मा*** (भाग ५)मागील भागात स...\n***भाग्यदा लक्ष्मी बारम्मा*** (भाग ५)मागील भागात स...\n***भाग्यदा लक्ष्मी बारम्मा*** (भाग ३)पाऊलावर पाऊल ...\n***भाग्यदा लक्ष्मी बारम्मा*** (भाग २)या अखिल विश्व...\n***भाग्यदा लक्ष्मी बारम्मा*** (भाग १)श्रीमन्मध्वाच...\n***भाग्यदा लक्ष्मी बारम्मा*** (भाग ३)\nपाऊलावर पाऊल टाकत, पायातील पैंजणांचा आवाज करत ये, असे दासांनी बोलवल्यावर लक्ष्मी येते आणि त्याचा परिणाम काय होतो हे दास पुढील ओळीत सांगत आहेत.\nतुझ्या येण्याने जीवांना शुद्ध भक्ती प्राप्त होते, जी यथार्थ ज्ञानाला कारणीभूत आहे. भगवंताला जाणायचे झाल्यास ज्यांनी त्याला जाणले आहे, ज्या मार्गाने जाणले आहे त्यामार्गाने आणि त्यांचा हात धरून जाणे हिताचे आणि तू तर अशा भगवंताबरोबर नित्य असतेस. तुझी कृपा झाली तर त्या सत्य,ज्ञानानंदादि गुणपरिपूर्ण भगवंताला जाणता येईल. आणि तुझ्या आगमनाने तेच साध्य होते.\nतू आल्याची खूण काय आहे आई आणि ती कशी ओळखावी, यासाठी दास म्हणतात, सज्जन साधु पूजेय वेळगे मज्जिगेयोळगिन बेण्णेयंते ॥ तू आल्याची खूण सज्जनांमध्ये, साधूंमध्ये दिसते. जे खरोखर सज्जन, साधू या पदास बाह्य स्थितीने नाही तर अंतरंग स्थितीने पोहोचले आहेत, ते त्या स्थितीला कशामुळे पोहोचले मज्जिगेयोळगिन बेण्णेयंते ॥ तू आल्याची खूण सज्जनांमध्ये, साधूंमध्ये दिसते. जे खरोखर सज्जन, साधू या पदास बाह्य स्थितीने नाही तर अंतरंग स्थितीने पोहोचले आहेत, ते त्या स्थितीला कशामुळे पोहोचले तर ते जेव्हा तुझी पूजा करतात, तुझी आराधना करतात तेव्हा \"मज्जिगेयोळगिन बेण्णेयंते\" म्हणजे ताक घुसळल्यावर जस�� त्यातून लोणी वर येते तसेच तुझ्या येण्याने साधू सज्जनांच्या अंतरंगात मंथन चालते आणि त्यातून भक्तीरूपी लोणी बाहेर येते आणि त्या शुद्धभक्तीमुळेच ते भगवंताला जाणतात. अशी कृपा तू करावीस म्हणून हे भाग्यप्रदान करणाऱ्या आई तू ये.\nरचनेतील पुढील पद उद्याच्या भागात जाणून घेऊया. त्याआधी पुरंदरदासांची स्वतः भगवंताने येऊन घेतलेली परीक्षा, तो प्रसंग आपण पाहणार आहोत. भगवंतानेही व्यवहारातल्या लक्ष्मीचा म्हणजे एका दागिन्याचा आधार घेत दासांमधून भक्तीरूपी, ज्ञानरूपी लोणी बाहेर काढले जे आज शेकडो वर्षे त्यांच्या साहित्यातून, रचनांमधून आपणास चाखयला मिळते.\nपुरंदरदासांचा जन्म महाराष्ट्रातील पुरंदर गडावर १४८० साली झाला. त्यानंतर ते हंपि येथे स्थायिक झाले. ते नवकोट नारायण होते. त्यांचे आधीचे नाव श्रीनिवास नायक होते. सावकारी होती. कशालाही कमी नव्हती. पैसा म्हणजेच सर्वकाही आणि त्यासाठीच जगायचे एवढा एकच विचार श्रीनिवास नायक करायचे. त्यामुळे सहाजिकच वृत्ती कंजूष आणि क्रूर अशी होती. त्यांची पत्नी सरस्वतीबाई या मात्र अतिशय शांत आणि प्रेमळ स्वाभावाच्या होत्या. या त्यांच्या दास होण्यास कारणीभूत ठरल्या आणि त्याबद्दल नंतर त्यांनी एका पदात तिचे आभार मानले.\nआता या श्रीनिवास नायकाला दणका देण्यासाठी आणि त्याचे जीवनातील खरे कार्य त्याला समजण्यासाठी भगवंताने एके दिवशी एका ब्राह्मणाचे रूप घेतले आणि श्रीनिवास नायकाकडे आला. \"मला माझ्या मुलाचे उपनयन करायचे आहे, तेव्हा आपण मला थोड्या पैशाची मदत करा\" असे त्याने नायकाला सांगितले. नायक म्हणाला, \"तारण आणले आहे का तरच पैसे मिळतील.\" त्या ब्राह्मणाची दया येऊन पैसे देण्याची वृत्ती श्रीनिवास नायकाची नव्हती. पण तीच वृत्ती पालटवण्यासाठी या विश्वाचा नायक साक्षात श्रीनिवास त्याच्यापुढे आला होता. त्या ब्राह्मणाने रोज येऊन पैसे मागावेत आणि श्रीनिवास नायकाने त्यास नकार द्यावा असे सहा महिने चालले. शेवटी त्या ब्राह्मणापासून सुटका मिळवण्यासाठी श्रीनिवास नायकाने त्याला एक फुटका रूपया दिला ज्याला काहीही किंमत नव्हती. तो ब्राह्मण निघून गेला.\nदुसऱ्या दिवशी त्या ब्राह्मणाने श्रीनिवास नायकाची पत्नी सरस्वतीबाई हिला गाठले. त्या अतिशय दयाळू होत्या. त्याने त्या बाईंना आपल्याला मदत करायला सांगितली. पण त्यांना आपल्या पतीचा स्वभाव माहिती होता. त्यामुळे त्यांच्या परवानगी शिवाय मी तुम्हाला कुठलीच वस्तू देऊ शकत नाही. पण ही माझ्या आईवडीलांनी दिलेली नथ आहे, ती घ्या. असे म्हणून सरस्वतीबाईंनी त्या ब्राह्मणाला नथ दिली.\nतो ब्राह्मण लगेचच श्रीनिवास नायकांकडे आला. त्याला पाहूनच नायक खवळले. पण तो ब्राह्मण म्हणाला, \"मी इथे भीक मागायला आलेलो नाही तारण ठेवायला आणले आहे, मला पैसे द्या.\" नायक शांत झाला म्हणाला, \"दाखवा काय आणले आहे तारण म्हणून\" त्याने ती नथ काढून नायकाला दाखवली. ती पाहिल्या बरोबरच नायकाने ती ही आपल्या बायकोची आहे हे ओळखले आणि त्या ब्राह्मणाला ही तुला कुठे मिळाली असे विचारले. त्यावर त्याने मला ही बक्षीस म्हणून मिळाली आहे असे सांगितले. श्रीनिवास नायकाने त्याला उद्या येण्यास सांगितले. ब्राह्मण गेल्यावर ती नथ त्याने एका पेटीत कड्या कुलपांनी बंद करून ठेवली आणि घरी गेला.\nघरी आल्यावर आपल्या पत्नीच्या नाकात नथ न पाहिल्याने नायकाने विचारले की नथ कुठे आहे त्यांनी कशीतरी वेळ मारून नेली, पण नायक आपल्या पत्नीच्या उत्तराने समाधानी नव्हता आणि तो चिडला होता. त्याने नथ आणून दे असे सांगितले आणि निघून गेला. सरस्वतीबाईंना खूप अपराधी वाटू लागले. आपला पती आता आपल्याला शिक्षा करणार या भितीने त्यांनी आता विष घेऊन मरावे हा पर्याय निवडला. सरस्वतीबाईंनी एका भाड्यांत विष घेतले आणि भगवंताचे नामस्मरण केले आणि ते पीणार इतक्यात त्या भांड्यात नथ येऊन पडली.\nसरस्वतीबाईंनी मनोमन भगवंताचे आभार मानले आणि ती नथ धुवून नायकाला आणून दिली. ती नथ पाहून नायक चक्रावला आणि लागलीच सावकारीच्या दफ्तरावर आला. त्याने ती कड्या कुलपांमध्ये बंद केलेली पेटी उघडली आणि बघतो तर त्यातील नथ गायब हा एक दणका नायकासाठी पुरेसा होता. तो घरी आला त्याने पत्नीला सर्व प्रकार सांगितला. नथ नाही हे कळल्यावर मला तो ब्राह्मण पुन्हा दिसला आणि क्षणार्धात अंतर्धान पावला. तो ब्राह्मण म्हणजे दुसरा तिसरा कुणी नसून साक्षात श्रीहरीच होता असे सांगितले.\nघरावर, सावकरीवर तुळशीपत्र ठेवले आणि चार मुले, पत्नी यांच्यासह हरिकिर्तन करत करत चालू लागला. त्याच्या गळ्यातल्या सोन्याच्या दागिन्यांची जागा आता तुळशीच्या माळेने घेतली होती. सोन्या, हिऱ्यांमध्ये असणाऱ्या हातात तंबोरा आणि चिपळ्या आल्या होत्या, मुखी हिशेबाच्या आकड्यांऐवजी भगवंताचे नाम आले होते आणि असे श्रीनिवास नायकाचे हरिदास, श्रीपुरंदरदास झाले होते.\nलेखक - वादिराज विनायक लिमये\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00462.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://mr.upakram.org/node/3360", "date_download": "2018-04-24T18:42:46Z", "digest": "sha1:YZXC72MBACG6ZGOVO2WZFK4F3SGEFN7R", "length": 8796, "nlines": 66, "source_domain": "mr.upakram.org", "title": "दुढ्ढाचार्य | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\n ( दोग्धृ : भाडोत्री कवी) तर भिकार कवींमध्ये ( खरे तर एकदा कवी म्हटल्यावर पुन्हा भिकार कशाला म्हटले पाहिजे) :-). जो श्रेष्ठ ( हे हे हे) तो दोग्धाचार्य. ( =दोढ्ढाचार्य = दृढाचार्य ) - असे मी आज राजवाडे लेखसंग्रहात वाचले. जाम मनोरंजन झाले.\nमराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |\n\"मराठी भाषेचे संप्रदाय व म्हणी\"(लेखक वा.गो.आपटे) या कोशात ढुढ्ढाचार्य असा शब्द आहे.त्याविषयी पुढीलप्रमाणे लिहिले आहे:\n\"ढुढ्ढाचार्यः-- (कानडी भाषेत दुड्डु=दोन +आचार्य;)ज्यांना दुप्पट दक्षिणा द्यावयाला पाहिजे असे प्रतिष्ठित विद्वान.यावरून स्वतःची प्रौढी मिरवणारा असा अर्थ. A swaggerer.\nतुमचें लोकांनी ऐकावे असे काय तुम्ही मोठे ढुढ्ढाचार्य आहां\nडोड्डा म्हणजे कानडीत मोठा असे वाटते. (मला कानडीतले नेमके माहित नाही पण तुळूत नक्की.)\nडोड्डाम्मा आणि डोड्डाप्पा असे मोठ्या काका-काकूला म्हटले जाते. यावरून, डोड्डाचार्य = दुढ्ढाचार्य = मोठा (मानाने) आचार्य (पक्षी: दुप्पट दक्षिणा घेणारा) असा अर्थ असावा.\nदोड्ड म्हणजे मोठा, दुड्डु म्हणजे पैसे. (कोंकणीमध्ये \"दुडू\" म्हणजे पैसे. मराठीमध्येसुद्धा, पण अप्रचलित शब्द.)\nमोल्सवर्थच्या शब्दकोशात \"दुढ्ढाचार्य = दुढ्ढी+आचार्य\" अशीच फोड केलेली आहे. आणि \"दुढ्ढी\"चे अर्थ फाशावरचे \"२\"चे दान, अथवा दोन रुपयांची दक्षिणा वा भीक, असे दिलेले आहेत. मात्र त्याची व्युत्पत्ती कन्नड दुड्डु=दोन अशी दिलेली आहे.\nकन्नड शब्दकोशात मात्र \"दुड्डु\"चा अर्थ १/३ आणे किमतीचे तांब्याचे नाणे, असा दिलेला आहे. जुना ६४ पैशांचा रुपया, ४ पैशांचा आणा घेतला तर दुड्डु नाण्याची किंमत ४/३ पैसे इतकी येते. (फाशावरचे २चे दान - याची व्युत्पत्ती मात्र मला संस्कृतोद्भव वाटते.)\nअधिक शोध घेता हा प्रकार भलताच गुंतागुंतीचा दिसतो. विजयनगर साम्राज्याच्या \"वराह\" नाण्यांच्या समांतर ईस्ट इंडिया कंपनीने �� पैंचे दुड्डु, ४ पैंचे घट्टि-दुड्डु आणि ६ पैंचे दोड्ड-दुड्डु अशी तांब्याची नाणी टांकली.\nअशा रीतीने दोड्ड आणि दुड्डु दोन्ही शब्द असलेला \"दोड्ड-दुड्डु\" शब्द माझ्या दृष्टिपटलावर दुडदुड दौडला.\nदोड्ड आणि दुड्डु दोन्ही शब्द असलेला \"दोड्ड-दुड्डु\" शब्द माझ्या दृष्टिपटलावर दुडदुड दौडला.\n- आनंददायक अभिनंदनीय अनुप्रास.\nदुड्ढाचार्य = दोड्डाचार्य म्हणजे सर्वात मोठे आचार्य असा अर्थ जास्त भावतो. \"पेद्दा जीयार\" आणि \" दोड्डाचार्य\" हे शब्द दक्षिणेत मठाधिपतींसाठी सर्रास (अजूनही) वापरात आहेत.\nपेद्दा जीयार जवळजवळ रिटायर व्हायला आले की त्यांची जागा चिन्ना जीयार घेतात.\nनवीनच आलेल्या आणि मस्त हिट् झालेल्या \"सिंघम्\" या बॉलीवूडपटात हा संदर्भ येतो आणि हा अर्थ तुळू भाषेत होतो असे तिथे सांगितले आहे.\nदुष्टारी पुरता भारी | अवतरला गॉथम शहरी|\nवाल्गुदेय हा निर्धारी| विदूषका जाण पां||\nआम्हाला आपला दोड्डा गणेश आठवला.\nप्रभाकर नानावटी [02 Apr 2012 रोजी 15:07 वा.]\nकन्नडमध्ये मोठा यास 'डोड्डा' हा शब्द नसून 'दोड्ड' आहे. त्यावरून वडिलाच्या मोठ्या भावाला (काकाला) दोड्डप्पा व काकीला दोड्डम्मा असे म्हटले जाते. त्याचप्रमाणे वडिलाच्या लहान भावाला चिक्कप्पा व काकीला चिक्कम्मा असे म्हटले जाते. 'ढ' मुलाला दड्ड असे संबोधले जाते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://shivray.com/category/kavita-poetry/", "date_download": "2018-04-24T18:17:19Z", "digest": "sha1:3T6A3KHXQIBFIYYK5MC5NOMHULCUIXNS", "length": 16077, "nlines": 184, "source_domain": "shivray.com", "title": "काव्य | Chhatrapati Shivaji Maharaj - Shivray", "raw_content": "\nछत्रपती शिवाजी – महाराजांवर चित्रपट\nबेसिक फोटोग्राफी वर्कशॉप – ४ सप्टेंबर २०१६\nस्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले\nछत्रपती राजर्षि शाहू महाराज\nगनिमी कावा – युध्दतंत्र\nसमर भूमीचे सनदी मालक शत युद्धाचे मानकरी रणफंदीची जात अमुची कोण आम्हा भयभीत करी रणफंदीची जात अमुची कोण आम्हा भयभीत करी घोरपडीला दोर लावूनी पहाड-दुर्गट चढलेले घोरपडीला दोर लावूनी पहाड-दुर्गट चढलेले तुटून पडता मस्तक खाली धुंद धडाने लढलेले तुटून पडता मस्तक खाली धुंद धडाने लढलेले खंदकातल्या अंगावर हासत खेळत पडलेले खंदकातल्या अंगावर हासत खेळत पडलेले बाप असे कलिकाळ आमुचा कीर्त गाजली दिगंतरी बाप असे कलिकाळ आमुचा कीर्त गाजली दिगंतरी रणफंदीची जात अमुची कोण आम्हा भयभीत करी रणफंदीची जात अमुची कोण आम्हा भयभीत करी या मातीने दिला वारसा कठोर छाती दगडाची या मातीने दिला वारसा कठोर छाती दगडाची \nइंद्र जिमि जंभ पर\nइंद्र जिमि जंभ पर, बाढव सुअंभ पर, रावन सदंभ पर, रघुकुलराज है पौन बारिबाह पर, संभु रतिनाह पर, ज्यों सहसबाह पर, राम द्विजराज है पौन बारिबाह पर, संभु रतिनाह पर, ज्यों सहसबाह पर, राम द्विजराज है दावा द्रुमदंड पर, चीता मृगझुंड पर, भूषन वितुंड पर, जैसे मृगराज है दावा द्रुमदंड पर, चीता मृगझुंड पर, भूषन वितुंड पर, जैसे मृगराज है तेज तम अंस पर, कान्ह जिमि कंस पर, त्यों मलिच्छ बंस पर, सेर सिवराज है तेज तम अंस पर, कान्ह जिमि कंस पर, त्यों मलिच्छ बंस पर, सेर सिवराज है - कविराज भूषण इंद्र जृंभकासुरास, ...\nसिंदखेडराजाला झाला जन्म जिजाई मातेचा लखूजी जाधव पिता तियेचा सरदार निजामशाहीचा ॥ लखूजी जाधव-कन्या जिजाई मालोजींची ती सून लखूजी जाधव पिता तियेचा सरदार निजामशाहीचा ॥ लखूजी जाधव-कन्या जिजाई मालोजींची ती सून वीरपत्नीध शहाजी राजाची मोठी होती ती गुणवान ॥ चाल जिजाबाई आमचं दैवत वीरपत्नीध शहाजी राजाची मोठी होती ती गुणवान ॥ चाल जिजाबाई आमचं दैवत मोठं जागृत दुसरें दैवत नाहीं आम्हांस तिच्या नांवाचा मोठा विश्वास ॥ चाल गुलामगिरीची बेडी तोडून राज्य हिंदवी ...\nकवि भूषण यांचा जन्म १६१६ साली कानपूर जिल्ह्यातील तिकमपूर नावाच्या गावी झाला. त्यांचे वडिल रत्नाकर पंडीत हे एक नामांकित विद्वान पुरूष म्हणून विख्यात होते. यांना १) चिंतामणी २) भूषण ३) मतिराम ४) नीलकण्ठ असे चार मुले होती. ही चारही मुले विद्वान म्हणून पुढे प्रसिद्धीस आली. थोरले चिंतामणी पंडीत उत्तरेत आपल्या कवित्व गुणांनी फार सुविख्यात झाले. भूषण हे बरेच दिवस आपले ...\nमहात्मा जोतीराव फुलेंचा शिवाजी महाराजांवरील पोवाडा\nकुळवाडी – भुषण पवाडा गातो भोसल्याचा | छत्रपती शिवाजीचा || लंगोट्यास देई जानवी पोषींदा कूणब्यांचा | काळ तो असे यवनांचा || शिवाजीचा पिता शाहाजी पुत्र मालोजीचा | असे तो डौल जाहागिरीचा || पंधराशे एकूणपन्नास साल फळले | जुन्नर तें उदयास आले || शिवनेरी किल्ल्यामध्ये बाळ शिवाजी जन्मले | जिजाबाईस रत्न सापडले || हातापायांची नख़े बोट शुभ्र प्याजी रंगीले | ज्यांनी ...\nछत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा – शाहीर नानिवडेकर\nशाहीर महादेव नारायण नानिवडेकर (१९०४-१९६२) यांचा जन्म किरसूळ, कोल्हापूर जिल्हा, महाराष���ट्र येथे झाला. त्यांनी १९२१ मध्ये मॅट्रिकची परीक्षा पूर्ण करून पुढील शिक्षण पुणे इंजिनियरिंग कॉलेज येथे पूर्ण केले. नकला करणे आणि दांडपट्टा चालवण्याचे खेळ करून त्यांनी “दांडपट्टा बहाद्दर” म्हणून लंडनपर्यंत नावलौकिक मिळवले होते. शाहिरी, पोवाडे गाणे आणि पारंपारिक संगीताचे धडे प्रसिद्ध शाहीर लाहिरी हैदर, दाजी मंग यांच्याकडे गिरवले. मराठी लावणीचे ...\nAnuya on महाराष्ट्राच्या किल्ल्यांकडे सरकारचे अक्षम्य दुर्लक्ष\nshashank on वीर शिवा काशीद\nछत्रपती शिवाजी – महाराजांवर चित्रपट\nबेसिक फोटोग्राफी वर्कशॉप – ४ सप्टेंबर २०१६\nगनिमी कावा – युध्दतंत्र\nछत्रपती राजर्षि शाहू महाराज\nस्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले\nchatrapati shivray chhatrapati shivaji maharaj kaviraj bhushan lohagad fort Modi Letter D Modi Letter DH Modi Letter N Modi Letter SH Modi Letter T Modi Letter TH modi script nature photography Quiz Contest raigad raigad fort Rajaram Maharaj shivaji raje shivkalyan raja shivrayanchi aarti आज्ञापत्र कविराज भूषण छत्रपती शिवाजी महाराज जाणता राजा जावजी लाड ताराराणी प्र. के. घाणेकर प्रश्नमंजुषा बाजीराव पेशवे बाल शिवाजी मराठा मराठेशाही राजमाता जिजाऊ आऊसाहेब लता मंगेशकर वा. सी. बेंद्रे शहाजी महाराज शिवराय शिवरायांचा जन्म शिवरायांची आरती शिवाजी राजे शिवाजीराजे भोसले शिवाजी शहाजी भोसले सरनौबत सेतू माधवराव पगडी सोपी मोडी पत्रे २०१५\nशिवराय प्रश्नमंजुषा – प्रश्न क्रमांक १५\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १२\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. ११\nशिवराय प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक १४\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १३\nछत्रपती शिवाजी – महाराजांवर चित्रपट\nबेसिक फोटोग्राफी वर्कशॉप – ४ सप्टेंबर २०१६\nJai ram Shinde: सर माझ्या माहिती प्रमाणे पन्हाळा गडावरील ईतिहाआसआसाचे वर्णन...\nJai ram Shinde: खुप छान माहित दिल्या ईतिहासातील. पण माला माहिती आहे त्याप्रम...\nशिवराय प्रश्नमंजुषा – प्रश्न क्रमांक १५\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १२\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. ११\nशिवराय प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक १४\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १३\nकाळकाई खिंडीत सिद्दयांची कत्तल करणारे जावजी लाड\nप्रती तानाजी – पदाती सप्तसहस्त्री नावजी लखमाजी बलकवडे\nछत्रपती संभाजी महाराजांचा जन्म\nराजगड लढविणारे संताजी सिलीम्बकर\nजयदेव जयदेव ���य जय शिवराया\nमोडी वाचन – भाग ३\nमोडी वाचन – भाग १०\nसिद्धेश्वर मंदिर, टोका – अद्भूत शिल्पसौंदर्य\nछत्रपति शिवरायांची बलस्थाने – कोशबल\nJai ram Shinde: सर माझ्या माहिती प्रमाणे पन्हाळा गडावरील ईतिहाआसआसाचे वर्णन...\nJai ram Shinde: खुप छान माहित दिल्या ईतिहासातील. पण माला माहिती आहे त्याप्रम...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/rain-sangli-10493", "date_download": "2018-04-24T18:38:39Z", "digest": "sha1:FCIVUQXE3FUA3HT722ZI2PNSK24H222P", "length": 12843, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "rain in sangli जिल्ह्यात पावसाची संततधार | eSakal", "raw_content": "\nमंगळवार, 5 जुलै 2016\nसांगली - जिल्ह्यात सर्वच तालुक्‍यांत आजही पावसाची संततधार सुरू होती. शनिवारी रात्रभर पावसाने दमदार हजेरी लावली; तर आज सकाळच्या सत्रातही पावसाच्या मध्यम सरी पडल्या. शिराळ्याच्या पश्‍चिम भागात पावसाचा जोर वाढल्याने चांदोली धरणाच्या पातळीत अडीच मीटरने वाढ झाली. शिराळा तालुक्‍यात सर्वाधिक 26.8 मिलिमीटर पाऊस पडला; तर सर्वात कमी जत तालुक्‍यात 2.4 मिलिमीटरची नोंद झाली. शहरातही गेले पाच दिवस अधूनमधून पडणाऱ्या पावसामुळे दैनंदिन जीवन विस्कळित झाले आहे.\nसांगली - जिल्ह्यात सर्वच तालुक्‍यांत आजही पावसाची संततधार सुरू होती. शनिवारी रात्रभर पावसाने दमदार हजेरी लावली; तर आज सकाळच्या सत्रातही पावसाच्या मध्यम सरी पडल्या. शिराळ्याच्या पश्‍चिम भागात पावसाचा जोर वाढल्याने चांदोली धरणाच्या पातळीत अडीच मीटरने वाढ झाली. शिराळा तालुक्‍यात सर्वाधिक 26.8 मिलिमीटर पाऊस पडला; तर सर्वात कमी जत तालुक्‍यात 2.4 मिलिमीटरची नोंद झाली. शहरातही गेले पाच दिवस अधूनमधून पडणाऱ्या पावसामुळे दैनंदिन जीवन विस्कळित झाले आहे.\nमॉन्सूनने जिल्ह्यात दमदार हजेरी लावली आहे. मॉन्सूनपूर्व सरी दुष्काळी तालुक्‍यांत मोठ्या प्रमाणात कोसळल्या होत्या. त्यापाठोपाठ आता शिराळा, वाळवा, पलूस, मिरज तालुक्‍यांत संततधार पडत आहे. त्यामुळे खरीप पिकांना जीवदान मिळाले आहे. सांगली-मिरजेत आज सकाळपासून पावसाची थांबून थांबून रिमझिम सुरू राहिल्याने नागरिकांनी रविवारची सुटी घरीच घालवली. गुंठेवारीत मात्र सततच्या पावसाने दलदल झाली आहे. त्यामुळे नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.\nवारणावतीला 70 मिलिमीटर पाऊस\nशिराळा : तालुक्‍याच्या पश्‍चिम भागांत आज पावसाचा जोर वाढला. वारणावती ये��े 24 तासांत 70 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. येथे अतिवृष्टी झाली आहे. पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम असल्याने धरण पाणी पातळीत अडीच मीटरने वाढ झाली आहे. धरणात 27.03 टक्के पाणी साठा झाला आहे. तालुक्‍यात चांदोली धरण परिसर वगळता पावसाची रिमझिम सुरू आहे. मात्र धरणाच्या पाणलोट क्षेत्रात संततधार पाऊस असल्याने धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. 24 तासात मंडलनिहाय झालेला पाऊस असा : शिराळा (34), शिरशी (15), सागाव (12), मांगले (32), कोकरुड (33), चरण (35), वारणावती (70) चांदोलीला ओढे-नाले भरले.\nगहुंजे परिसरात गृहखरेदीसाठी संधी\nपुणे - पुणे परिसरात घर घेण्याचा विचार करणाऱ्या नागरिकांकरिता पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावरील गहुंजे परिसरात परवडणाऱ्या घरांचे नव्याने अनेक...\n\"पाणी घेता का पाणी...'\nऔरंगाबाद - नागरी क्षेत्रातून निघणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते उद्योगांना देण्याचे धोरण...\nआगामी पाच वर्षांत कोणती गुंतवणूक फायदेशीर ठरेल \nगुंतवणुकीचे वेगवेगळे प्रकार हे दिशादर्शकाचं काम करतात. गुंतवणूकदारांना संपत्ती निर्माण करण्यासाठी आणि यशस्वीरीत्या गुंतवणूक करण्यासाठी त्यातून योग्य...\nफुरसुंगीत वाया जाते पाणी\nफुरसुंगी - भेकराईनगरच्या ढमाळवाडीत पालिकेने टॅंकरचे पाणी साठविण्याच्या पुरेशा टाक्‍या न ठेवल्याने थेट टॅंकरच्या पाइपमधूनच नागरिक पाणी भरत असल्याने...\nशहरात चार ठिकाणी प्री-पेड रिक्षा स्टॅंड\nपुणे - शहरात स्वारगेट, शिवाजीनगर एसटी स्थानक, पुणे स्टेशन आणि संगमवाडीतील खासगी बस स्टॅंडजवळ प्री-पेड रिक्षा स्टॅंड उभारण्याचे निश्‍चित झाले आहे. मे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.inmarathi.com/why-partners-are-called-better-half/", "date_download": "2018-04-24T18:22:23Z", "digest": "sha1:EKPIA2WYNYPHS6KDUS6CANF2JVWGDBLP", "length": 12365, "nlines": 92, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "लोक आपल्या जोडीदाराला better half का म्हणतात ���ाचे उत्तर देते ही ग्रीक दंतकथा!", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nलोक आपल्या जोडीदाराला better half का म्हणतात याचे उत्तर देते ही ग्रीक दंतकथा\nआमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi\nकोणाच्या बायकोला किवा नवऱ्याला संबोधित करण्यासाठी आपण Better-Half या शब्दाचा वापर करतो.या शब्दाला आपण पती-पत्नी/जोडीदाराला असलेला दुसरा शब्द मानतो, पण तुम्हाला आम्हीत आहे का, हा शब्द कधी पासून वापरात आला आहे तुम्ही विश्वास ठेवणार नाही पण या शब्दाचा संदर्भ थेट एका ग्रीक दंथकथेमध्ये सापडतो. चला तर पाहूया काय आहे ग्रीक दंतकथा आणि Better-Half शब्दाचा संबंध\nया ग्रीक दंतकथेनुसार, पहिली माणसे खूप शक्तिशाली आणि हुशार होती. त्यांचे एक डोके आणि दोन चेहरे होते, जे वेगवेगळ्या बाजूंना होते. चार हात, पाय आणि दोन गुप्तांग होते. काही लोकांमध्ये पुरुष-पुरुष, महिला-महिला,आणि पुरुष-महिला असे जोडलेले होते.\nते खूप शक्तीशाली होते, पण एवढी शक्ती असल्याकारणाने ते खूप अतिआत्मविश्वासी झाले होते आणि त्यांनी देवावर हल्ला करण्याचा विचार केला. पण आपणच निर्माण केलेली सुंदर रचना नष्ट करणे झेउस (प्राचीन ग्रीकांचा देव)ला बरोबर वाटले नाही, परंतु त्याला हे समजले होते की, माणसांच्या शक्ती कमी केल्या पाहिजेत नाहीतर ते त्याचा चुकीचा वापर करतील.\nझेउस ने माणसांचे दोन तुकड्यात विभाजन केले, त्यामुळे पुरुष-पुरुष वेगळे झाले, महिला-महिला वेगळ्या झाल्या आणि पुरुष-महिला सुद्धा वेगळे झाले. काही ग्रंथांमध्ये असाही उल्लेख आढळतो की, झेउस ने अपोलोच्या मदतीने मनुष्याला दोन भागांमध्ये विभाजित केले. परंतु ते भावनिकरीत्या एकमेकांशी जोडलेले असल्याने ते विभक्त झाल्यानंतरही एकमेकांना शोधायला लागले. जे मनुष्य पुरुष-महिला होते, ते महिला पुरुषाला आणि पुरुष महिलेला शोधायला लागले. जे पुरुष-पुरुष होते ते एकमेकांना आणि ज्या महिला-महिला होत्या त्या एकमेकीना शोधायला लागल्या.\nते सर्व आपल्या जुन्या भागांना शोधण्याच्या कामाला लागले. ते भाग न मिळण्याने कित्येक लोक मरण पावले आणि खूप जण तर आपला भाग न मिळाल्यामुळे गूढ नैराश्यात गेले. आपल्या जुन्या भागांचा शोध ते केवळ लैंगिक सुखासाठी घेत नव्हते तर त्यामागे त्यांच्या भावना जोडलेल्या होत्या.\nआपल्या जुन्या भागांना शोधण्याच्या कार्यामुळे लोकांना आपला वंश वाढवण्यासाठी एक वेगळी युक्ती मिळाली. लोक आपल्या अंगाचा तो दुसरा भाग शोधू लागले आणि इथूनच सुरु झाली, आपल्या जोडीदाराला आपल्या जीवानाचा अविभाज्य भाग म्हणजे Half बोलण्याची प्रथा.\nम्हणूनच आपल्या जोडीदाराला Better half म्हणजेच जिवाभावाचा जोडीदार म्हटले जाते.\nलेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi\n← डावखुऱ्या व्यक्तींबद्दल तुम्हाला माहित नसलेल्या गोष्टी\nबाईकवरून रोड ट्रीप प्लान करण्यापूर्वी प्रत्येकाने या ८ गोष्टी जाणून घेतल्याच पाहिजेत\nपत्त्यांमधील राजे, राण्या आणि गुलाम ह्या सर्वांमागे आहेत खरीखुरी माणसं आणि रंजक कथा\n : डब्बू रत्नानीने टिपलेले “सुप्रसिद्ध” फोटोज\n“आमचं काश्मीर सोडा” भारतीय क्रिकेटर्सचा शाहिद आफ्रिदीला दम\nजगातील अश्या विचित्र गोष्टी, ज्या कोठून उत्पन्न झाल्या, ते कोणालाच माहित नाही\nआजच्याच दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघलांना धूळ चारली होती\nअमेरिकन सरकारशी लढणारा अज्ञात भगत सिंग\nइस्लाम धर्मामध्ये का आहे हज यात्रेला अनन्यसाधारण महत्त्व\nइस्लामची तलवार आणि दिल्लीचा विध्वंस – अमीर तैमूर (भाग -२)\nपाणी असणारे एक-दोन नव्हे, तब्बल पंधरा ग्रह सापडले आहेत \nमाउंट एव्हरेस्ट सर करणाऱ्या महाराष्ट्राच्या पहिल्या पोलिसाची चित्तथरारक कथा\nडाव्या विचारवंतांचं नेमकं “इथे” चुकतं\nयेथे चलनात आहेत प्रभू श्रीरामांच्या नावे असलेल्या नोटा\nजन्मापासून मृत्यूपर्यंत गूढ आणि नाट्यमय आयुष्य जगलेला पडद्यामागचा ‘चार्ली’\nराहुल गांधींची असंवेदनशीलता दाखवून देणे म्हणजे त्यांची टिंगल टवाळी नव्हे\nआणि माझा नवरा म्हणाला – “तू लकी नाहीयेस. आपण समान आहोत\nयावर्षी नासा सूर्याच्या आणखी जवळ जाण्याचा प्रयत्न करणार\nआपल्या लाडक्या फिल्सस्टार्सचे, आपण कधीही नं बघितलेले दुर्मिळ फोटोज\nमॉइश्चरायझर किंवा फेसक्रीम खराब झालंय की नाही, ते ओळखण्याच्या ट्रिक्स\nआणि महात्मा गांधींनी क्रिकेटचं मैदान गाजवलं \nभारतीय चित्रपटसृष्टीतील ‘उपेक्षित’ अभिनय सम्राट\nज्यूंचा नरसंहार (Holocaust) : किती खरा – किती खोटा \nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00464.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/news/cbi-files-chargsheet-276213.html", "date_download": "2018-04-24T18:02:28Z", "digest": "sha1:RV5KFXUZY6YGU3KUV6AVS7UVQCFY3TLW", "length": 11639, "nlines": 125, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "'आयआरबी'चे संचालक वीरेंद्र म्हैसकर यांच्याविरोधात सीबीआयचे आरोपपत्र", "raw_content": "\nवारकऱ्यांची रांगेतून मुक्तता, आता विठुरायाचं टोकनद्वारे दर्शन \nकेरळमध्ये फक्त सचिनच्याच पुस्तकांची लायब्ररी\nजालन्यात सहा लाखांच्या बनावट नोटा जप्त\n'चौधरींचं वक्तव्य अत्यंत दुर्दैवी'\n,जय वाघानंतर त्याचा बछडा 'जयचंद'ही बेपत्ता\nगणित चुकलं म्हणून शिक्षकाने विद्यार्थ्याच्या तोंडात खुपसली छडी\nऔरंगाबादेत विद्यार्थ्यांना झालं काय, काॅपी पकडली म्हणून आत्महत्येचा प्रयत्न\nकर्जमाफीचा लाभ आता 2001-09 काळातील शेतकऱ्यांनाही मिळणार \nनाणार'चं आतून किर्तन बाहेरून तमाशा झालाय-अशोक चव्हाण\nमुंबईत धावत्या लोकलसमोर ढकलून प्रवाशाची हत्या\nमुंबईत म्हाडा ची ३३०० घरांसाठी सोडत लवकरच\n19 वर्षाचा मराठी तरुण घेणार जैन धर्माची दीक्षा\nमहाभियोगाची नोटीस फेटाळण्याचा निर्णय घाईत नाहीतर पूर्ण विचारांती - नायडू\n भाजप आणि काँग्रेसमध्ये 'कांटे की टक्कर', जेडीस ठरणार किंगमेकर\nसंसदेतही कास्टिंग काऊच, रेणुका चौधरींचं खळबळजनक वक्तव्य\nमोठ्या आवाजात गाणी ऐकायचा दुकानदार, वैतागून शेजाऱ्याने झाडल्या गोळ्या\nबिग बींची लेक श्वेताच्या ठुमक्यांचा व्हिडिओ व्हायरल\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nसंजय दत्तनं भिकही मागितलीय, 'संजू'च्या टीझरमधून उलगडली अनेक गुपितं\nअश्वमी महेश मांजरेकर झळकणार सलमानसोबत सिनेमात\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nभारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा होणार आई\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nबर्थडे स्पेशल : सचिनचा प्रेरणादायी प्रवास\nपंजाबचा दिल्लीवर शानदार विजय\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\nकेरळमध्ये फक्त सचिनच्याच पुस्तकांची लायब्ररी\nजालन्यात सहा लाखांच्या बनावट नोटा जप्त\n'चौधरींचं वक्तव्य अत्यंत दुर्दैवी'\nव्हेंटिलेटरमध्ये झुरळ जीवावर बेतलं\nबेधडक : महाभियोगाचे राजकारण\nबेधडक : आरपारची लढाई\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\n'आयआरबी'चे संचालक वीरेंद्र म्हैसकर यांच्याविरोधात सीबीआयचे आरोपपत्र\nमुंबई-पुणे 'एक्स्प्रेस वे'लगतची शासकीय जमीन हडपल्याप्रकरणी 'आयआरबी'या टोलकंपनीचे संचालक वीरेंद्र म्हैसकर यांच्यासह 18 जणांविरोधात सीबीआयने आज पुणे कोर्टात आरोपपत्र दाखल केलंय. वीरेंद्र म्हैसकर आणि इतरांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे शासनाची 73.88 हेक्टर जमीन जमीन हडपल्याची तक्रार सतीश शेट्टींनी केली होती.\n06 डिसेंबर, पुणे : मुंबई-पुणे 'एक्स्प्रेस वे'लगतची शासकीय जमीन हडपल्याप्रकरणी 'आयआरबी'या टोलकंपनीचे संचालक वीरेंद्र म्हैसकर यांच्यासह 18 जणांविरोधात सीबीआयने आज पुणे कोर्टात आरोपपत्र दाखल केलंय. वीरेंद्र म्हैसकर आणि इतरांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे शासनाची 73.88 हेक्टर जमीन जमीन हडपल्याची तक्रार सतीश शेट्टींनी केली होती.\nयाप्रकरणी म्हैसकर यांच्याविरूद्ध 15 ऑक्टोबर 2009 रोजी रितसर गुन्हाही दाखल झाला होता. त्यानंतर १० जानेवारीला सतीश शेट्टींची हत्या झाली. त्यानंतर हे प्रकरण राज्यभर चर्चेत आलं होतं. पण पुढे काहीच झालं नाही. आता अखेर सीबीआयने म्हैसकर यांच्यासह 18 आरोपींविरोधात दोषारोप पत्र दाखल केलंय. बनावट कागदपत्रे बनवणे, कटकरस्थान रचून शासनाची फसवणूक करणे अशा पद्धतीचे आरोप सीबीआयच्या दोषारोप पत्रात ठेवण्यात आलेत.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: आयआरबीवीरेंद्र म्हैसकरसतिश शेट्टीसीबीआय\nवारकऱ्यांची रांगेतून मुक्तता, आता विठुरायाचं टोकनद्वारे दर्शन \n,जय वाघानंतर त्याचा बछडा 'जयचंद'ही बेपत्ता\nएक नव्हे दोन नव्हे, चक्क तीन रिअर कॅमेरे , हे आहेत फिचर आणि किंमत\nगणित चुकलं म्हणून शिक्षकाने विद्यार्थ्याच्या तोंडात खुपसली छडी\nऔरंगाबादेत विद्यार्थ्यांना झालं काय, काॅपी पकडली म्हणून आत्महत्येचा प्रयत्न\nकर्जमाफीचा लाभ आता 2001-09 काळातील शेतकऱ्यांनाही मिळणार \nवारकऱ्यांची रांगेतून मुक्तता, आता विठुरायाचं टोकनद्वारे दर्शन \nकेरळमध्ये फक्त सचिनच्याच पुस्तकांची लायब्ररी\nजालन्यात सहा लाखांच्या बनावट नोटा जप्त\n'चौधरींचं वक्तव्य अत्यंत दुर्दैवी'\nव्हेंटिलेटरमध्ये झुरळ जीवावर बेतलं\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00464.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-jyotish-2014/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%AD%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%AF-30-%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%B0-%E0%A4%A4%E0%A5%87-6-%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%B0-2014-112010900016_1.html", "date_download": "2018-04-24T18:31:53Z", "digest": "sha1:2U4O2IPVODEEHNVMDE7MTGKSZBOH7LHW", "length": 20929, "nlines": 145, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "साप्ताहिक राशिभविष्य (30 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर 2014) | Webdunia Marathi", "raw_content": "\nबुधवार, 25 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nसाप्ताहिक राशिभविष्य (30 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर 2014)\nधार्मिक स्थळांना भेटी द्याल. आगंतुक पाहुणो येण्याची शक्यता राहते. गृहसुशोभिकरणासाठी आकर्षक शोभेच्या वस्तूंची खरेदी कराल. नवनिर्मीतीचा आनंद घ्याल. कवि, कलाकारांना चांगल्या संधींचा लाभ घेता येईल. आपल्या राशीच्या पराक्रमस्थानातून होणारे चंद्राचे भ्रमण धाडसी निर्णय घेण्यास प्रवृत्त करणारे राहील. आपले आवडते छंद जोपासण्यासाठी वेळ देता येईल. खेळाडूंना चाहत्यांकडून चांगली दाद मिळेल. आपल्या कर्तृत्त्वाला चांगली झळाळी मिळेल. > वृषभ > व्यावसायीक उद्योगातील कामानिमित्त कर्ज प्रकरण रखडले असेल तर ते मार्गी लागेल. प्रिय व्यक्तींच्या भेटी होतील. धनस्थानातून होणारे चंद्राचे भ्रमण आर्तिक उन्नती करणारे राहील. संततीची उन्नती होईल. उच्चशिक्षणासाठी परदेशी जाण्याचे प्रयत्न करणार्‍या विद्यार्थ्यांच्या प्रयत्नांना यश लाभेल. कौटुंबिक सौख्य लाभेल. घरातील वातावरण आनंदी, उत्साही, राहील. घरातील सुखसुविधा वाढविण्याकरीता इलेक्टॉनिक्सच्या वस्तूंची खरेदी केली जाईल.\nतरुणांच्या कौशल्याला चांगला वाव मिळेल. आपल्या कर्तृत्वाला चांगली झळाळी मिळेल. जुनी थकेलेली येणी वसूल होतील. आर्थिक परिस्थिती सुधारेल. शेअर बाजारातील गुंतवणूक आर्थिक फायदा करुन देईल. आपल्याच राशीतून होणारे चंद्राचे भ्रमणामुळे आपल्या व्यक्तीमत्त्वाचा चांगला ठसा उमटवाल. महिला स्वत:च्या पद्धतीने गृह सजावट करतील. आपल्या वृत्त्वावर सभोवतालच्या व्यक्ती हुरळून जातील. इच्छापूर्ती होईल.\nप्रयत्नांती परमेश्‍वर या उक्तीचा प्रत्यय येईल. आपल्या अंगभूत कलागुणांना चांगला वाव मिळेल. उंची वस्त्रालंकांरांची खरेदी कराल. आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल. व्ययस्थ चंद्राचे भ्रमण कामानिमित्त दूरचे प्रवास घडवून आणणारे राहील. एखादा निर्णय आपण झटपट घेऊ शकणार नाही. हाती घेतलेल्या प्रत्येक कामात सफलता लाभेल. कार���यक्षेत्रात विविध संधी उपलब्ध होतील. उपासना मार्गातील लोकांना चांगली अनुभूती मिळेले. आपल्याला चांगला मार्गदर्शक भेटेल.\nसुग्रास भोजनाचे बेत आखले जातील. आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होतील. तीव्र इच्छाशक्ती व प्रगल्भ विचारसरणी यांतून आपल्या अडचणींवर सहजपणे मात कराल. लाभस्थ चंद्राचे भ्रमण तरु.णांच्या कौशल्याला चांगला वाव देईल. जुन्या मैत्रीला उजाळा मिळेल. महत्त्वाच्या निर्णयात आपला पुढाकार व सल्ला उपयोगी पडेल. विश्‍वासाच्या जोरावर मोठे ध्येय गाठाल. काही अविस्मरणीय घटना घडण्याची शक्यता आहे. आपली इच्छापूर्ती होईल. व्यवसायीक प्रदर्शनातून चांगला फायदा होईल.\nएखादी शाब्बासकीची थाप पाठीवर पडल्यामुळे हायसे वाटेल. कर्तव्यभावना जागृक ठेवून कामाची आखणी केली जाईल. जुने मित्र भेटतील त्यांच्या बरोबर आनंद लुटण्याचे क्षण येतील. आकर्षक भेटवस्तू मिळतील. दशमस्थ चंद्राचे भ्रमण व्यवसाय उद्योगातून अभिनव तंत्र वापरल्यामुळे यश येईल. नव्या उमेदीने कामाला लागाल. व्यवसाय उद्योगातून कामगारांचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करा. सुग्रास भोजनाचे बेत आखले जातील. नवीन परिचय होतील.\nव्यवसाय उद्योगात अभिनवपूरक तंत्र वापरले तर चांगली भरभराट होईल. प्रगतीपथावर मार्गक्रमण करण्यासाठी सतत नवीन योजनांची आखणी कराल. सकारात्मक विचारांमुळे अनपेक्षित चांगल्या गोष्टी घडतील. आठवड्याच्या सुरुवातीला भाग्यस्थानातून चंद्राचे भ्रमण होत आहे. कामाच्या विस्ताराचा सतत ध्यास घ्याल. तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला लाख मोलाचा ठरेल. नवीन जबाबदार्‍या स्वीकाराव्या लागतील. व्यवसाय उद्योगाच्या निमित्ताने देशातील तसेच परदेशातील संस्थांशी संपर्क साधण्यात यशस्वी व्हाल.\nपरक्या माणसाकडून अचानक मदत मिळाल्यामुळे लाभ होतील. धार्मिक, अध्यात्मिक क्षेत्रात प्रगती होईल. अष्टमस्थ चंद्राभ्रमणामुळे प्रलोभनातून आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता राहते. व्यवसाय उद्योगाच्या निमित्ताने देशातील तसेच परदेशातील संस्थांशी संपर्क साधण्यात यशस्वी व्हाल. हितशत्रूंच्या कारवायांवर मात कराल. आर्थिक व्यवहारात जामीन राहण्याचे टाळावे. एखाद्या गोष्टीबद्दल जास्त वेळ विचार करायची सवय लागल्यामुळे निर्णय घेण्यास विलंब लागेल.\nआपल्या जोडीदारावर आपल्या मतांचा पगडा राहील. जुन्या स्मृतींना उजाळा मिळेल.दुसर्‍यांकडून काम करुन घेण्यात यशस्वी व्हाल. तब्येतीविषयी डॉक्टरांकडून वेळच्या वेळी तपासणी करुन घ्या. भागीदाराचे सहाकार्य चांगले राहील. आपले कार्यक्षेत्र विस्तृत करण्याचा प्रयत्न कराल. यशस्वी होण्यासाठी इतरांवर अवलंबून राहू नका. स्वत:चे प्रयत्न स्वत:च करावेत. न्याय प्रविष्ठ प्रकरणातून लाभ होतील. एखाद्या संघटनेच्या नेतृत्वाची जबाबदारी स्विकाराल.\nविवाहेच्छूक तरुणांना मनपसंत जोडीदार मिळेल. जनसंपर्कातून चांगला फायदा होईल. व्यवसायात नवे तंत्र अंमलात आणू शकाल. आपल्या कामाच्या पूर्ततेसाठी दुसर्‍यांवर अवलंबून राहू नका. वैराण वाळवंटाची वाट संपत आल्याची चिन्हे दिसून येतील. सामाजिक पत उंचावेल. तरुणांच्या कौशल्याला चांगला वाव मिळेल. आपल्या कर्तृत्वाला चांगली झळाळी मिळेल. गुप्तवार्ता कानी येतील. अवाजवी धाडस करण्याचे टाळावे.\nजुने मित्र भेटल्याने मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल. नोकरीच्या शोधात असणार्‍या तरुणांना सुसंधी लाभतील. नावीण्यपूर्ण कलाकृतींचा ध्यास घ्याल. आपले आवडते छंद जोपासण्यासाठी वेळ देता येईल. आपल्या राशीच्या पंचमस्थानातून चंद्राचे भ्रमण होत आहे. करमणूकीच्या कार्यक्रमातून आनंद मिळवाल. विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात यश लाभेल. व्यावसायीक प्रदर्शनातून चांगला फायदा होईल.\nकुटुंबात धार्मिक शुभकार्याचे आयोजन केले जाईल. आपली सामाजिक प्रतिष्ठा उंचावणार्‍या घटना घडतील. आपल्या मतांचा आदर केला जाईल. घरातील व्यक्तींच्या मतांना दुजोरा दिलात तर आपला फायदा होईल. आपल्या राशीच्या सुखस्थानातून चंद्राचे भ्रमण होत आहे. राहत्या जागेचे किंवा व्यवसायाच्या जागेचे प्रश्न सुटतील. घरातील वातावरण आनंदी, उत्साही राहील.\nआज तुमचा वाढदिवस आहे (29.11.2014)\nआज तुमचा वाढदिवस आहे (28.11.2014)\nवास्तूप्रमाणे शयनगृह (Bedroom) कसा असावा\nयावर अधिक वाचा :\nपाळा काही धार्मिक नियम\nशिव मंदिरात झांज वाजवू नये. सूर्य मंदिरात शंख आणि देवीच्या मंदिरात बासरी वाजवू ...\nदेवळे अशाच ठिकाणी बांधलेली असतात जिथे प्रचंड शुभ ऊर्जा असते. देवळे म्हणजे जणू काही ...\nशुचिर्भूत होवून व्यक्ती ताटासमोर बसल्यावर प्रथम ताटाच्या मध्यभागी बरोबर समोर मीठ ...\nस्वप्नात जर घुबड दिसला तर...\nस्वप्नात जर घुबड दिसला तर शुभ मानले जात नाही. अशी मान्यता आहे की स��वप्नात जर घुबड दिसला ...\nTotake : गुलाबाचे 9 चमत्कारिक टोटके\nगुलाब सर्वांना प्रिय फूल आहे. याचे अनेक फायदेही आहेत. पण या गुलाबाच्या फुलांचे काही टोटके ...\nबराक ओबामा यांनी पत्र पाठवून मागितली माफी\nअमेरिकेचे माजी राष्ट्रपती बराक ओबामा आणि त्यांची पत्नी मिशेल ओबामा यांनी आपली मोठी मुलगी ...\nचार दिवस सलग बँका बंद राहणार\nबँकेची काही कामे असतील तर पुढील तीन दिवसांत आटोपून घ्यावी लागणार आहेत. कारण चार दिवस सलग ...\nआसाराम बापूला बुधवारी शिक्षा सुनावली जाणार\nबलात्काराच्या प्रकरणात अटकेत असलेला स्वयंघोषित अध्यात्मिक गुरु आसाराम याला बुधवारी शिक्षा ...\nमृत्यूच्या पाच तासाने उठून बसला, सांगितले अनुभव\nघरात अंतिम संस्काराची तयारी सुरू असताना मृत व्यक्ती अचानक उठून बसला तर हैराण होणे ...\nभारतीय लष्कराने पाकच्या पाच सैनिकांना घातले कंठस्नान\nनियंत्रण रेषेवर सातत्याने पाकिस्तानी सैनिकांकडून होणाऱ्या गोळीबाराविरोधात प्रत्युत्तरदाखल ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00465.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.inmarathi.com/what-pakistani-people-think-about-bhagat-singh-and-mangal-pandey/", "date_download": "2018-04-24T18:18:42Z", "digest": "sha1:PNNBGWETMGMZJMVCUHGEMIF4YLYTSAS3", "length": 12516, "nlines": 111, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "पाकिस्तानच्या लोकांना भगतसिंग आणि मंगल पांडे बद्दल काय वाटतं? - उत्तर निराशाजनक आहे", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nपॉलि-tickle याला जीवन ऐसे नाव\nपाकिस्तानच्या लोकांना भगतसिंग आणि मंगल पांडे बद्दल काय वाटतं – उत्तर निराशाजनक आहे\nआमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi\nभारत आणि पाकिस्तान हे दोन देश १५ ऑगस्ट १९४७ ला अस्तित्वात आले. पण महत्वाची गोष्ट ही आहे, की ह्या अस्तित्वात येण्यासाठी सर्व जनतेने एकमेकांसोबतच लढा दिला होता.\nदोन्ही देशांचा स्वातंत्र्यलढा आणि त्याहूनही आधीचा भौगोलिक इतिहास एकच आहे.\nमग ते १८५७ चं “पाहिलं स्वातंत्र्यसमर” असो…\nज्याचं आवाहन मंगल पांडेंनी केलं होतं…\nत्या नंतरचे स्वातंत्र्य प्राप्तीचे अगणित प्रयत्न असोत…\n…जे करणाऱ्यांत भगतसिंग अग्रणी होते…\nह्या सर्व प्रयत्नांत आजच्या भारत आणि पाकिस्तान ह्या दोन्ही भागातील लोकांचा सहभाग होता.\nभगतसिंग सध्या पाकिस्तानात असलेल्या बंगचेच…\nएवढा द��ढ संबंध असूनसुद्धा आज ह्या दोन्ही देशांचं वर्तमान खूपच दुरावलेल्या अवस्थेत आहेत.\nपण…ह्या इतिहासाबद्दल पाकिस्तानला काय वाटत असेल तिथल्या लोकांना हा इतिहास भारतीय लोकांइतकाच “आपला” किंवा “भूषणावह” वाटतो का\nक्वोरावर ह्या प्रश्नाचं उत्तर मोठं निराशाजनक मिळालं आहे.\nसाद कियानी, हा पाकिस्तानी तरुण म्हणतो :\nपाकिस्तानी तरुण, भगतसिंग आणि मंगलपांडेंना फारसे मानत नाहीत – कारण त्यांना ते माहितीच नाहीयेत स्वातंत्र्यानंतर दोन्ही देश वेगवेगळ्या रस्त्यांवर पुढे गेले आहेत. त्यामुळे फाळणी आधीचा इतिहास एकच जरी असला तरी त्यांचे “हिरो” बदलले गेले आहेत.\nपण एक गोष्ट साद आवर्जून नमूद करतो :\nएक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की पाकिस्तानी लोक काश्मिरी आणि पंजाबी लोकांशी स्वतःला relate करू शकतात. कारण आजसुद्धा त्यांना काश्मिरी आणि पंजाबी लोक म्हणजे “सीमेच्या पलीकडचे आपलेच लोक” वाटतात. पण पंजाब आणि काश्मिर सोडून पलीकडच्या भारताबाबत पाकिस्तान अनभिद्न्य आहे.\nसाद ला ह्याच कारणामुळे मंगल पांडेंपेक्षा भगतसिंग “आपला” वाटतो – कारण –\nभगतसिंग मूळचे पाकिस्तानचेच…त्यामुळे ते मला आपलेसे वाटतात. पण मंगल पांडेंना मी ओळखतही नाही.\nहजारो वर्षांच्या इतिहासाची घट्ट वीण असूनसुद्धा फाळणीमुळे आपण किती दुरावलो आहोत…ह्याचं हे झणझणीत उदाहरण आहे…\nलेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi\n← ISRO चा अजून एक पराक्रम – एकाच वेळी प्रक्षेपित केले २० उपग्रह\nअगुस्ता वेस्टलँड प्रकरण नेमकं काय आहे – थोडक्यात महत्वाचं →\nनाईट क्लब, बुरखा आणि लता : असाही पाकिस्तानी मित्र\nकुलभूषण जाधवांच्या कुटुंबाची प्रतारणा : आतातरी खैरात वाटप थांबवा\nकश्मीर विलीनीकरणाबाबत नेहरूंची अनिच्छा : पाकिस्तान धारणा आणि वास्तव (भाग ४)\nअंबानीच घर, सोन्याचा यॉट; ह्या आहेत जगातील ७ सर्वात महाग गोष्टी\nफाळणीची अपरिहार्यता व ‘मुस्लिमाना हाकला’चा मूर्खपणा : काश्मीर आणि भारतीय जनमानस-५\nहार न मानता स्वत:चे शीर हातात घेऊन रणांगणावर धुमाकूळ घालणारा सर्वश्रेष्ठ शीख योद्धा\nकोहिनूर : कित्येक रहस्यांना आणि अफवांना जन्म घालणारा जगातील सर्वात प्रसिद्ध हिरा\nहजारो रुपयांची चिखल लागलेली जीन्स – आजची नवीन फॅशन\nदेव भक्तांची कधीही उ��ेक्षा करीत नाही : जाऊ तुकोबांच्या गावा : भाग २६\nहिंदू नसूनही या जगप्रसिद्ध व्यक्तींनी देखील मान्य केले होते भगवद्गीतेचे महात्म्य\nएका पाकिस्तानी मुस्लीम मुलाचा होळीचा अनुभव\nही आहेत घटस्फोटाची मुख्य १० कारणे\n१२ वर्षाच्या मुलाची किमया – आदिवासी पाड्यातील मुलां- मुलींचे जीवन पालटले\nकेजरीवालांचा “चप्पल – मफलर” साधेपणा एक नाटक आहे का\nएक रेसलर ते हॉलिवूड अभिनेता ‘रॉक’च्या आयुष्यातील काही रंजक गोष्टी…\nज्यांना सारं जग नाकारतं, त्या अपयशी लोकांची येथे ‘किंमत’ केली जाते\nदैनंदिन जीवनात ‘ह्या’ गोष्टी करत नसाल तर यशस्वी होणे अवघड होऊन बसेल\nमानवी इतिहासातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण आहे\nविश्वाची निर्मिती वर्षभरापूर्वी झाली असेल तर विश्वाच्या प्रवासाचा ‘धावता’ आढावा\nजेरुसलेम विषयात भारताने इज्राईल विरुद्ध मत देण्यामागचं आंतरराष्ट्रीय राजकारण\nही आहेत भारतातली सर्वात जलद इंटरनेट असलेली शहरे : तुमचे शहर कितव्या स्थानावर\nहा असा असेल नवा बॉस – Nokia 3310 ची सगळी माहिती वाचा\nमृत व्यक्तीच्या फेसबुक, ट्विटर आणि गुगल अकाऊंटचं नेमकं काय होतं, वाचा\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00465.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://mr.upakram.org/node/30", "date_download": "2018-04-24T18:03:40Z", "digest": "sha1:UCIHNQKJEPOL5HYFZORAKFGS56CCIHMD", "length": 9614, "nlines": 94, "source_domain": "mr.upakram.org", "title": "एका वाक्यात उत्तरे द्या.. | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nएका वाक्यात उत्तरे द्या..\nआमचे कलानगरीतले दोस्त रावशेठ यांच्या समुदायावर आमचे हे पहिलेच लेखन. आम्ही आपल्या सर्वांकरता एक छोटासा गृहपाठ देत आहोत. ते विकासचं की नवनीतचं वर्कबुक नसतं का तस्संच हेही एक वर्कबुकच आहे म्हणा ना तस्संच हेही एक वर्कबुकच आहे म्हणा ना\nआपल्याला आपापल्या प्रतिसादातून हे वर्कबुक भरायचं आहे. मला खात्री आहे, सर्व प्रतिसादींची उत्तरे एकापेक्षा एक भारी असतील. ती सर्व उत्तरे वाचण्यास मी उत्सुक आहे.\nइथे प्रश्नरुपात काही संगीततकारांची नांवे द्यायची आमच्या हातून राहण्याची शक्यता आहे. आपल्याला ती द्यायची असल्यास आपण अवश्य देऊ शकता आम्हालाही त्याची उत्तरे द्यायला आनंद होईल\n कुठल्याही प्रश्नाचं उत्तर हे कमीत कमी शब्दात, फार तर एका लहानश्या वाक्यातच द्यायचं आहे त्यातच सदर संगीतकाराच्या कलेबद्दल तुमच्या नेमक्या भावना आम्हास कळू शकतील असा आमचा विश्वास आहे. सबब, कृपया कोणीही पाल्हाळ लावू नये. नाहीतर वर्कबुकातले मार्क कापले जातील त्यातच सदर संगीतकाराच्या कलेबद्दल तुमच्या नेमक्या भावना आम्हास कळू शकतील असा आमचा विश्वास आहे. सबब, कृपया कोणीही पाल्हाळ लावू नये. नाहीतर वर्कबुकातले मार्क कापले जातील\nचला तर, सुरू करुया मग\nप्रश्न : राहूलदेव बर्मन\nप्रश्न : सचिनदेव बर्मन\nमाझं उत्तर : प्रेमात पाडणारा माणूस\nमाझं उत्तर : अजब रसायन मेंदू काम करत नाही\nमाझं उत्तर : अवलिया कलाकार\nमाझं उत्तर : नौशादसाब\nप्रश्न : ओ पी \nमाझं उत्तर : जो बादलको दिवाना बना दे\nप्रश्न : वसंत देसाई \nचला तर मंडळी, भरा पाहू आपापली वर्कबुकं आणि पाठवा प्रतिसाद..\nअनेक प्रश्न विचारायचे राहिले आहेत याची आम्हाला जाणीव आहे. आपण त्यात अवश्य भर घालू शकता. आम्हालाही उत्तर द्यायला आवडेल\nप्रश्न : राहूलदेव बर्मन\nमाझं उत्तर : कुछ तो लोग कहेंगे, लोगोंका काम है कहना\nप्रश्न : सचिनदेव बर्मन\nमाझं उत्तर : शोखियोंमे घोला जाये फूलोंका शबाब, उसमें फिर मिलायी जाये थोडीसी शराब\nहोगा यूं नशा जो तैयार, वो आप है\nमाझं उत्तर : समझ ना के था एक सपना सुहाना\nवो गुजरा जमाना, मुझे भूल जाना\nमाझं उत्तर : जो मिल गया उसीको मुकद्दर समझ लिया,\nजो खो गया मैं उसको भुलाता चला गया\nमाझं उत्तर : पूछो ना मुहब्बत का असर, हाये ना पूछो\nदम भर में कोई हो गया परवाना किसीका\nप्रश्न : ओ पी \nमाझं उत्तर : यूं तो हमने लाख हंसी देखे है, तुमसा नही देखा\nप्रश्न : वसंत देसाई \nमाझं उत्तर : नेकी पर चले, और वहीं से टले, ताकि हसते हुवे निकले दम\nविसोबा खेचर [23 Mar 2007 रोजी 03:40 वा.]\nप्रश्न : वसंत देसाई \nमाझं उत्तर : नेकी पर चले, और वहीं से टले, ताकि हसते हुवे निकले दम\nक्या बात है रावसाहेब देसाईसाहेबांचं हे गाणं हृदयाला हात घालतं हो देसाईसाहेबांचं हे गाणं हृदयाला हात घालतं हो आणि साला याच कारणाकरता आपण 'प्रभुकुंज' वरून पुढे जातांना पायातल्या चपला हातात घेऊन हृदयाशी धरतो\nतुमची सगळी उत्तरं आवडली.\nआता 'ए मालिक तेरे..' चा विषय निघालाच आहे, तर हातासरशी 'दो आखे बारा हात' वरती पण लिहा पाहू काहितरी. माझा आवडता चित्रपट आहे तो. मला संध्या ही बया फार थोड्या ठिकाणी आवडली. 'दो आखे..' आणि 'अमरभुपाळी' य�� दोन चित्रपटात ती चक्क छान दिसते. बाकी सर्व चित्रपटात भयाण दिसते..\nवणकुद्रे साहेबांबद्दलपण लिवा काहितरी. 'पिंजरा' आणि 'कुंकू' हे अण्णा वणकुद्रेंचे माझे सर्वात आवडते चित्रपट कुंकू मधली शांता आपटे दिल खल्लास करते हो\nबरं का राव साहेब, कुंकू मधल्या शांता आपटेची जी केशरचना आहे ना, (म्हणजे हेअर ष्टाईल हो,) ती ष्टाईल आमच्या नारायणराव बालगंधर्वांची बरं का,) ती ष्टाईल आमच्या नारायणराव बालगंधर्वांची बरं का कारण कुंकू प्रदर्शित झाला तेव्हा मराठी संगीत रंगभूमी नारायणरावांच्या एकछत्री अंमलामुळे भारावून गेली होती\n\"वहीं से\" नव्हे, \"बदी से\"\nदुरुस्ती: \"वहीं से टले\" नव्हे, \"बदी से टले\". अर्थ पूर्ण बदलून जातो ना.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00466.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://mr.upakram.org/node/2672", "date_download": "2018-04-24T18:35:06Z", "digest": "sha1:HL7C56FR2NTN4NWFYY6ECPEGFZN22IRO", "length": 22201, "nlines": 109, "source_domain": "mr.upakram.org", "title": "कॅलिडोस्कोप भाषेचा - एक परि-कवितेचं रसग्रहण. | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nकॅलिडोस्कोप भाषेचा - एक परि-कवितेचं रसग्रहण.\nसतीश रावलेंनी कॅलिडोस्कोप भाषेचा या रचनेत आपली प्रतिभा पणाला लावलेली आहे, व त्यातून निर्माण झाली आहे एक गद्य भासणारी पण नितांतसुंदर कविता.\nतिला कविता म्हणण्याने काही बुचकळ्यात पडतील हे माहीत आहे. पण रावलेंनी मुळात आकारबंधांशीच खेळ केलेला आहे. गद्य, पद्य व चित्र या माध्यमांतून एक भव्य दिव्य 70 एम एम स्टिरिओफोनिक चित्र उभं केलं आहे. ही रचना कवितेची बंधनं झुगारून पलिकडे जाते म्हणून खरं तर मी हिला परिकविता म्हणतो. यातल्या परि चा 'परीकथा'तील परी सारखा अर्थ काढू नये. परिसर, परिवर्तन, परियोजना, परिसरण, यातल्या परि प्रमाणे. परिवर्तन म्हणजे change through revolt, परिसरण म्हणजे explode + spread प्रमाणे ही कविता क्रांती करते, स्फोट होऊन पसरते, माध्यमाची क्षितिजं विस्तारते. त्या अर्थाने ती परिकविता.\nया विस्तारातच गद्य, विशेषतः उपक्रमावर येणाऱ्या वैचारिक लेखनाचे तर्कदुष्टतेचे नियम केव्हा झुगारून दिले जातात हे कळतच नाही. वाचकाच्या कोत्या विचारसरणीच्या तकलादू संरचनांचे त्या स्फोटाने काचेप्रमाणे ठिकऱ्या ठिकऱ्या उडतात, व त्या ठिकऱ्यांपासूनच तयार होतो - एक कॅलिडोस्कोप\nउदा. ते म्हणतात - \"उत्क्रांती अवस्थेत पोहचण्यासाठी 'सुधारणा' व 'बदल' हे दोन नियम कार्यरत असतात.\" उत्क्रांतीला ते प्रक्रिया म्हणण्याऐवजी अवस्था म्हणतात, सुधारणा व बदल यांना नियमाच्या पातळीवर पोचवतात. ही संकल्पनांची सरमिसळ ज्या खुबीने ते करतात ते पाहून तोंडून सहजच वाः न म्हणणारा विरळाच. आणि एखाद्या प्रतिभावान कवीने रूपकाचे दोन पैलू सहज उलगडून दाखवावे त्याप्रमाणे त्याप्रमाणे नंतर ते सुधारणांना निकषही म्हणतात. या त्यांच्या कौशल्याने अवाक् व्हायला होतं.\nभाषेतील परिवर्तनाचा परिसर काल असतो.\nभाषेतील परिसरणाचा परिसर स्थल/स्थान असते. (सुंदर अनुप्रास)\nभाषेतील परियोजनेचा परिसर व्यक्ती असते.\nयांसारखी वाक्यं वाचकाला केवळ मंत्रमुग्ध करतात. भाषा बदलते, पसरते, व व्यक्तिनिष्ठ असते यासारखं गहन सत्य सोप्या शब्दांत सांगणं सोपं नाही. ग्रीक व संस्कृतमधील सगळ्यांनाच माहिती असलेली साम्यं एका टेबलमध्ये मांडल्यामुळे त्या परिकवितेचा घाट आणखीनच मनोहारी होतो.\nमात्र रावलेंची खरी प्रतिभा दिसते ती त्यानंतर, त्यांच्या रूपकांची हळुहळू उलगड होते तेव्हा. एक रूपक आहे कॅलिडोस्कोपचं - त्यातल्या काचेच्या तुकड्यांविषयी आपण बोललोच. दुसरं ते घेतात ते कांदेपोह्यांचं. कांदेपोह्यांच्या रूपकाचा ते प्रश्नमांडणीसाठी, तो थोडा सोडवण्यासाठी करतात तर कॅलिडोस्कोपचा वापर ते विचारसरणीच्या ठिकऱ्या करण्यासाठी तर नंतर ते विचार गोल गोल घुमवून नवीन चित्रं तयार करण्यासाठी करतात. या गोलघुमाव तंत्राचं सूतोवाच कांदेपोहेच्या वर्णनातच होतं. ते नीट समजावून घेतलं पाहिजे.\nकांदेपोहे - वरखाली - शिजणे : आयुष्य - उलथापालथ - पक्के होणे : भाषा - परि (सरण, वर्तन, योजना) - समृद्धी.\nकाय चवदार, झणझणीत रूपक आहे. एखाद्या रविवारी सकाळी लिंबू पिळून खायला कांदेपोह्यांची तोड जशी दुसऱ्या कशाला येत नाही, तसंच हे रूपक अद्वितीय आहे.\nकुठच्याही एका विधानापासून सुरू करून दुसऱ्या विधानापर्यंत पोचायचं हा या तंत्राचा गाभा आहे. ते तंत्र अधोरेखित करण्यासाठी पुढे एक टेबलदेखील देतात - यात कुठच्याही अक्षरापासून पुरेसे परिबदल केले की दुसरं जराही त्यासारखं न दिसणारं अक्षर तयार होतं हे दाखवलं आहे. तशीच थोडी गोलघुमाव केली की एकदम\nमराठीने इंग्रजीच्या जागतिकीकरणापुढे स्वतःचे अस्तित्व टिकवायचे कसे हा सध्याचा ज्वलंत प्रश्न आहे.\nहे विधान येतं व वाचक रावलेंच्या प्रतिभेने थक्क होतो. पण ते इथे थांबत नाहीत. कॅलिडोस्कोप पुन्हा फिरतो. आणि\nभाषांची प्रभुत्वता, इतिहासातील घटनां, व गीतेतील त्रिगुणात्मक प्रकृतीचे नियम\nअसा (रिकर्सिव्ह) त्रिकार साधतात. आणि मग आत्तापर्यंतच्या सगळ्या असंबद्ध काचांच्या तुकड्यासारख्या वाटणाऱ्या विचारांचे तुकडे पुन्हा फिरतात, जागा बदलतात, व नवनवीन आकार वाचकाच्या डोळ्यांना दिपवून जातात. त्रिगुणांच्या आरशांतून परावर्तित होऊन झपाटून टाकतात. बृहत्प्रतलांवर घडणाऱ्या घटनांचा वेध - शितावरून भाताची परीक्षा या न्यायाने केवळ एखाद दोनच उदाहरणं मांडून ते वेगवेगळी युगं, त्यावरून येणारी आगामी युगं, संस्कृतचे मंत्र, इंग्रजीचे मंत्र, अक्षरं म्हणजे शिव व शक्ति यांचं मीलन...वगैरे उत्तुंग कल्पनेच्या भराऱ्या घेतात. ज्यांना या भरारीची भीती वाटून खाली जमिनीवरच राहातात ते एका थोर आनंदाला मुकतात. स्वर व व्यंजनांच्या मीलनाने झालेली अर्धनारीनटेश्वर असलेली अक्षरं (मराठीच्या नातलग इंग्रजीमध्ये ती सिलॅबल् बनून एकाच वेळी तिघे चौघे मीलन करतात असं म्हणणाऱ्यांनी जमिनीवरच राहावं) शेवटच्या चित्रात वाचकाला भूल घालायला ठेवून अनेकविध विचारवाऱ्यांचं परिसरण करत ही कविता केव्हा संपते कळतच नाही....\nतर अशी ही गारूड घालणारी परिकविता. हिच्यामुळे मराठीत कविता या माध्यमाचीच व्याप्ती होईल इतकी ही समर्थ, शक्तीशाली आहे. पण रावले तिथे थांबत नाहीत. आपल्या रचनेवर तीहूनही गहन टिप्पणी लिहून त्यांचा समीक्षा क्षेत्रातही परिवर्तन (change through revolt) करण्याचा इरादा दिसतो. असंच समर्थ लेखन त्यांच्या हातून होत राहो ही शारदेच्या चरणी प्रार्थना.\nकदाचित, मूळ परिकविता एकाच वेळी इतकी तरल आणि 'ठोस' असल्यामुळेच मला समजली नव्हती. ती नीट पचवून सांगितल्याबद्दल धन्यवाद. तुम्हाला रसग्रहण करताना मोकळे होण्याचा परम आनंदसुद्धा लाभला असेलच\nबोलो जाता बरळ, करिसी ते नीट नेली लाज धीट, केलो देवा॥\nवसंत सुधाकर लिमये [25 Jul 2010 रोजी 21:04 वा.]\nइतके छान रसग्रहण देउनही मूळ कविता मला अजून कळलीच नाही, असे पहिल्यांदाच झाले असावे. :)\nमी आपला आभारी आहे\nमी लिहीलेलं कोणालाच कळलं नाही, या भावनेने मी खरंच दु:खी झालो होतो. शनिवारपासून ते आजपर्यंत मी संगणकाला नेटसर्फिंककरीता हातही लावला नव्हता. तुमचं हे रसग्रहण वाचून मला दुध प्यायला सारखे वाटले, खूप बरे वाटले.\nराजेश घासकडवी, मी खरचं आपला आभारी आहे.\nमी थक्क झालो आहे\nकधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का\nप्रतीक देसाई [26 Jul 2010 रोजी 05:21 वा.]\nअप्रतिम लिखाणाची ही दोन्ही उदाहरणे सातत्याने वाचावित अशीच झाली आहेत. श्री. घासकडवी यांच्या या देखण्या कलाबतूमुळे मूळ \"कॅलिडोस्कोप\" ला रत्नखचित उंची लाभली आहे असे नि:संशयपणे कविताप्रेमी रसिक म्हणतील.\nश्री.सतीश रावले यांना \"दूध प्यायला सारखे वाटले\" यातच सर्व काही आले.\nअप्रतिम लिखाणाची ही दोन्ही उदाहरणे सातत्याने वाचावित अशीच झाली आहेत. श्री. घासकडवी यांच्या या देखण्या कलाबतूमुळे मूळ \"कॅलिडोस्कोप\" ला रत्नखचित उंची लाभली आहे असे नि:संशयपणे कविताप्रेमी रसिक म्हणतील.\nश्री.सतीश रावले यांना \"दूध प्यायला सारखे वाटले\" यातच सर्व काही आले.\nनिस्संशय. माझ्या भावना तुम्ही अप्रतिमपणे मांडल्या आहेत. माझ्यामते घासकडवी म्हणतात तशी ही केवळ परिकविता नाही. ही तर पराकविता आहे. श्री. सतीश रावले ह्यांनी लिहीत राहिले पाहिजे. श्री. घासकडवी ह्यांनी रसग्रहण करीत राहिले पाहिजे.\nरसग्रहण आवडले. मूळ कलाकृतीमधील जाणिवांना भेदून नेणिवांच्या कडेकडेने जाणारे तरल मनोकायिक आविष्कार रसग्रहणामुळे अधिक ठोस व्हावेत मात्र त्याचवेळी त्यांची पोत अधिक भुसभुशीत व्हावी. त्यांचे तरंग अधिक गडद व्हावेत मात्र त्यांची शिवण उसवावी. काहीशा आंबट-तेलकट अशा या जाणिवांना कवी जेव्हा उत्क्रांतीची फोडणी देतो तेव्हा मानवात लाखो वर्षे दडून राहिलेल्या आदिम संवेदना त्या पोह्यांवर मनोकायिक कोथिंबीर आणि परियोजनेच्या खोबर्‍याचा कीस यांची पखरण करतात.\nपरिचालन, परियोजन आणि परिमार्जन अशा सर्व पर्‍या जेथे जमल्या आहेत त्या कांदापोह्यांच्या बुफेला तुम्ही येणार ना\nपरिप्रतिसाद - हेच म्हणते\nवरील सर्व प्रतिसदांशीही सहमत आहे. ;-)\nप्रमोद सहस्रबुद्धे [27 Jul 2010 रोजी 15:56 वा.]\nमुक्तसुनीत [27 Jul 2010 रोजी 19:43 वा.]\nइथे \"परिकविता\" हा शब्दप्रयोग मेटा-पोएम् या अर्थाने केला आहे काय \nराजेशघासकडवी [27 Jul 2010 रोजी 21:20 वा.]\nपरि चा अर्थ मेटा असा घेतला तर तो योग्य परिणाम साधत नाही. परिस्थिती ही स्थितीची स्थिती अशी फोड नीट जमत नाही. मेटा साठी मराठीत अधि हा प्रत्यय अधिपासूनच आहे. आपण मेटाफिजिकल ला अधिभौतिक म्हणतो. 'जीव मेटाकुटीला आला' मधला मेटा मात्र वेगळा.\nपरि हा शब्द विस्तृत, मर्यादा ओलांडून वेगाने पलिकडे जाणारा अशा काहीशा अर्थाने येतो. 'पलि'कडे हा सुद्धा कदाचित परि च्या अपभ्रंशाने आला आहे असं कळलं तर मला आश्चर्य वाटणार नाही.\nधम्मकलाडू यांनी पराकविता हा प्रतिशब्द सुचवला आहे. त्यातल्या परा ला एक परागंदासारखी, परदेशी, कोणी म्हणेल फारशी झाक आहे. तो थोडासा उपरा वाटतो, पराभूत वाटतो.\nद्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा\nभावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी\nपराचा कावळा केला की\nत्यातल्या परा ला एक परागंदासारखी, परदेशी, कोणी म्हणेल फारशी झाक आहे. तो थोडासा उपरा वाटतो, पराभूत वाटतो.\nपराचा कावळा केला की. मला परासामान्य (पॅरानॉर्मल)/ पराविज्ञानातला (पॅरासायन्स) परा अपेक्षित होता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00468.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://shivray.com/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%88-%E0%A4%96%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A1-%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%9C%E0%A5%80-%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%A1/", "date_download": "2018-04-24T18:00:33Z", "digest": "sha1:HKE66O4CXJSB7GJG7PVEOFS2TE624SJX", "length": 15980, "nlines": 188, "source_domain": "shivray.com", "title": "काळकाई खिंडीत सिद्दयांची कत्तल करणारे जावजी लाड | Chhatrapati Shivaji Maharaj - Shivray", "raw_content": "\nछत्रपती शिवाजी – महाराजांवर चित्रपट\nबेसिक फोटोग्राफी वर्कशॉप – ४ सप्टेंबर २०१६\nस्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले\nछत्रपती राजर्षि शाहू महाराज\nगनिमी कावा – युध्दतंत्र\nकाळकाई खिंडीत सिद्दयांची कत्तल करणारे जावजी लाड\nऑक्टोबर १७३३ किल्ले बाणकोट, गोवेले, विन्हेरे, पाचड मारित सिद्दी अफ्वानी रायगडाच्या पायथ्यास पोचला. गडास त्याने वेढा घातला; ही बातमी समजताच बाजीराव पेशवे रायगड मोहिमेवर निघाले. जानेवारी १७३४ महिन्यात काळ नदीच्या खोर्यात पेशव्यांचे आणि सिद्दयाचे मोठे युद्ध झाले.\nगडावरच्या मराठ्यांनाही चेव चडला. तटसरनौबत जावजी लाड यांनी महादरवाजा उतरून थेट सिद्दीच्या छावणीवरच हल्ला चडविला. मराठ्यांचा तो आवेश पाहून सिद्दयाचे सैन्य सैरावैरा पळू लागले. त्यांनी काळकाई खिंडी मार्गे पळण्याचे ठरविले पण जावजी लाड आणि त्यांच्या सैनिकाने सिद्द्यांचा पाठलाग केला. शत्रु सैन्यास जावजीने काळकाई खिंडित गाठले पण तेथे सिद्यांची चौकी होती. या चौकीतील सैन्याचे बळ मिळाल्या मुळे सिद्द्याच्या पळणाऱ्या सैनिकांने उलटून मराठ्यांना तोंड दिले. आता मात्र जावजी लाड आणि त्यांचे वीर घेरले गेले. अखेर घनघोर युद्ध झाले आणि त्यात अनेक जखमा शरीरावर सोसत जावजी लाड धारातीर्थ पडले.\nरायगड प्रदक्षिणेच्या वाटेवर एक वीर स्मारक दिसते ते जावजी लाड यांचे आहे असे आप्पा परब सांगतात.\nजावजी लाड यांचा उल्लेख पेशवा दफ्तरात सुद्धा मिळतो.\nकाळकाई खिंडीत सिद्दयांची कत्तल करणारे जावजी लाड\nऑक्टोबर १७३३ किल्ले बाणकोट, गोवेले, विन्हेरे, पाचड मारित सिद्दी अफ्वानी रायगडाच्या पायथ्यास पोचला. गडास त्याने वेढा घातला; ही बातमी समजताच बाजीराव पेशवे रायगड मोहिमेवर निघाले. जानेवारी १७३४ महिन्यात काळ नदीच्या खोर्यात पेशव्यांचे आणि सिद्दयाचे मोठे युद्ध झाले. गडावरच्या मराठ्यांनाही चेव चडला. तटसरनौबत जावजी लाड यांनी महादरवाजा उतरून थेट सिद्दीच्या छावणीवरच हल्ला चडविला. मराठ्यांचा तो आवेश पाहून सिद्दयाचे सैन्य सैरावैरा पळू लागले. त्यांनी काळकाई खिंडी मार्गे पळण्याचे ठरविले पण जावजी लाड आणि त्यांच्या सैनिकाने सिद्द्यांचा पाठलाग केला. शत्रु सैन्यास जावजीने काळकाई खिंडित गाठले पण तेथे सिद्यांची चौकी होती. या चौकीतील सैन्याचे बळ मिळाल्या मुळे सिद्द्याच्या पळणाऱ्या सैनिकांने उलटून मराठ्यांना तोंड दिले.…\nSummary : तटसरनौबत जावजी लाड यांनी महादरवाजा उतरून थेट सिद्दीच्या छावणीवरच हल्ला चडविला. मराठ्यांचा तो आवेश पाहून सिद्दयाचे सैन्य सैरावैरा पळू लागले. त्यांनी काळकाई खिंडी मार्गे पळण्याचे ठरविले पण जावजी लाड आणि त्यांच्या सैनिकाने सिद्द्यांचा पाठलाग केला.\nPrevious: चला माहिती घेऊया गडकोटांविषयी\nNext: जेध्यांचा शिरपेचातिल अनमोल हिरा\nAnuya on महाराष्ट्राच्या किल्ल्यांकडे सरकारचे अक्षम्य दुर्लक्ष\nshashank on वीर शिवा काशीद\nछत्रपती शिवाजी – महाराजांवर चित्रपट\nबेसिक फोटोग्राफी वर्कशॉप – ४ सप्टेंबर २०१६\nगनिमी कावा – युध्दतंत्र\nछत्रपती राजर्षि शाहू महाराज\nस्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले\nchatrapati shivray chhatrapati shivaji maharaj kaviraj bhushan lohagad fort Modi Letter D Modi Letter DH Modi Letter N Modi Letter SH Modi Letter T Modi Letter TH modi script nature photography Quiz Contest raigad raigad fort Rajaram Maharaj shivaji raje shivkalyan raja shivrayanchi aarti आज्ञापत्र कविराज भूषण छत्रपती शिवाजी महाराज जाणता राजा जावजी लाड ताराराणी प्र. के. घाणेकर प्रश्नमंजुषा बाजीराव पेशवे बाल शिवाजी मराठा मराठेशाही राजमाता जिजाऊ आऊसाहेब लता मंगेशकर वा. सी. बेंद्रे शहाजी महाराज शिवराय शिवरायांचा जन्म शिवरायांची आरती शिवाजी राजे शिवाजीराजे भोसले शिवाजी शहाजी भोसले सरनौबत सेतू माधवराव पगडी सोपी मोडी पत्रे २०१५\nशिवराय प्रश्नमंजुषा – प्रश्न क्रमांक १५\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १२\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. ११\nशिवराय प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक १४\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १३\nछत्रपती शिवाजी – महाराजांवर चित्रपट\nबेसिक फोटोग्राफी वर्कशॉप – ४ सप्टेंबर २०१६\nJai ram Shinde: सर माझ्या माहिती प्रमाणे पन्हाळा गडावरील ईतिहाआसआसाचे वर्णन...\nJai ram Shinde: खुप छान माहित दिल्या ईतिहासातील. पण माला माहिती आहे त्याप्रम...\nशिवराय प्रश्नमंजुषा – प्रश्न क्रमांक १५\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १२\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. ११\nशिवराय प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक १४\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १३\nकाळकाई खिंडीत सिद्दयांची कत्तल करणारे जावजी लाड\nप्रती तानाजी – पदाती सप्तसहस्त्री नावजी लखमाजी बलकवडे\nछत्रपती संभाजी महाराजांचा जन्म\nराजगड लढविणारे संताजी सिलीम्बकर\nजयदेव जयदेव जय जय शिवराया\nमोडी वाचन – भाग ४\nप्रती तानाजी – पदाती सप्तसहस्त्री नावजी लखमाजी बलकवडे\nकालगणना / शुहूर सन – अरबी अंक आणि महिने\nJai ram Shinde: सर माझ्या माहिती प्रमाणे पन्हाळा गडावरील ईतिहाआसआसाचे वर्णन...\nJai ram Shinde: खुप छान माहित दिल्या ईतिहासातील. पण माला माहिती आहे त्याप्रम...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://yetaajaataa.blogspot.com/2011_09_01_archive.html", "date_download": "2018-04-24T18:24:04Z", "digest": "sha1:WXLB42XXNOBFHQY5V4L2TFERQFHYBTUZ", "length": 19334, "nlines": 393, "source_domain": "yetaajaataa.blogspot.com", "title": "येता जाता: September 2011", "raw_content": "\n'तुष्की नागपुरी' च्या येताजाता ब्लाग वर आपले स्वागत आहे. या सर्व कविता सोबत दिलेल्या छायाचित्राच्या अनुषंगाने सुचलेल्या कविता आहेत. छायाचित्र डोळ्यासमोर आले त्या वेळेला काहीच न ठरवता जे लिहिल्या गेले त्या या कविता आहेत. सर्व छायाचित्र उपलब्ध करून देणाऱ्यांचा तुष्की नागपुरी मनःपूर्वक आभारी आहे.\nशुक्रवार, ३० सप्टेंबर, २०११\nस्वतःला आरशात पहावे मीच किती\nवाट पाहते तुझी येना रे भेटीसाठी\nसुर्य होऊन येना तळप माझ्या नभी\nडोळ्यांची आरती मी घेऊन आहे उभी\nसाक्षात होऊन ये स्वप्ना मधली प्रीती\nवाट पाहते तुझी येना रे भेटीसाठी\nकेसांना फिरणाऱ्या हातांची ओढ आहे\nओठात दाटलेले ���मृत गोड आहे\nयेता विचार तुझा लाली गालावरती\nवाट पाहते तुझी येना रे भेटीसाठी\nतुझ्यासाठी जपले सजले रूप माझे\nरूपास टिपताना पाहूदे डोळे तुझे\nहातांना विणू दे रे जन्मोजन्मीची नाती\nवाट पाहते तुझी येना रे भेटीसाठी\nप्रेषक: Tushar Joshi वेळ ११:२० म.पू. ३ टिप्पण्या:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nस्वतःने स्वतःच्याच प्रेमात पडणे\n(छायाचित्र सौजन्य: मनाली साटम)\nतिला पाहते आरशाच्या पल्याडं\nतिचे रूप आहे किती देखणे\nखुले केस मोहून जाती मनाला\nसुगंधी जसे की फुले वेचणे\nअसे रोज होते किती वेळ जातो\nकिती आरशाच्या पुढे नाचणे\nस्वतःने स्वतःच्याच प्रेमात पडणे\nतिच्या स्वप्निचा तो कुणी राजबिंडा\nतिचे रूप आसावले पाहण्या\nपहावे तयाने भुलावे तयाने\nतिने बद्ध व्हाने उगा लाजण्या\nकधी स्वप्न वाटे कधी लाज वाटे\nकिती मोहरावे मनाने असे\nकिती प्रेम द्यावे, स्वतःला हरावे\nहसावे कळीने फुलावे जसे\nबघावे स्वतःला स्मरावे कुणाला\nकुठे दूर आहे सखा साजणं\nजरी दूर आहे किती घोर आहे\nतिला होतसे रात्रीचं जागणं\n१२ मे २०११, २२:५०\nप्रेषक: Tushar Joshi वेळ ७:५० म.पू. कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nकेसांच्या ढगातून चेहऱ्याचा चंद्र दिसे\nचांदणे रूपाचे गं हृदयावरती ठसे\nस्वप्नाळू खोल डोळे अधिर ओठ किती\nहनुचा तीळ काळा नजरेची नाही भीती\nनाकाची चाफेकळी सजली ऐटी मधे\nसावळी गोड कांती अनोखी लाखा मधे\nउत्सव सौंदर्याचा तुझ्या रूपात चाले\nसाठवू कुठे किती दोनच माझे डोळे\nप्रेषक: Tushar Joshi वेळ ७:३४ म.पू. 1 टिप्पणी:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\n(छायाचित्र सौजन्य: अदिती )\nतुला पाहता जीव वेडावतो गं तुला पाहता\nसुखाचा झरा का उरी वाहतो गं तुला पाहता\nतुझे केस सोडून ते मोकळे तू मला भेटता\nउन्हाळ्यातही गारवा भासतो गं तुला पाहता\nतुझा सावळा रंग आहे तुझा देखणा दागिना\nमधाचा मधू गोडवा लाजतो गं तुला पाहता\nतुझे हासणे ओतते धूंद तारूण्य चोहीकडे\nपहा मंद वारा कसा नाचतो गं तुला पाहता\nतुझे ओठ सांगून जाती मुक्याने हवे ते मला\nजिवाचा शहारा पुरा पेटतो गं तुला पाहता\nतुझे रूप वेधून घेते मनाला खुळ्या सारखे\nतुझी साथ लाभो सदा मागतो गं तुला पाहता\nप्रेषक: Tushar Joshi वेळ १:२३ म.पू. कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nबुधवार, २८ सप्टेंबर, २०११\n(छायाचित्र सौजन्य: मनिषा कोरडे)\nतुझ्या सोनेरी केसांची मनमोही हालचाल\nतुझे हसणे मिळेल ज्याला तोच 'मालामाल'\nतुझ्या डोळ्यांच्या तळ्यात 'भूल भुल्लैया' गहिरी\nअजूनही चिंब तुला जरी बघितले काल\nआता सगळे सांगती राम्या शाम्या गंप्या 'बिल्लू'\nतुझ्या कटाक्षाने होती कसे हृदयाचे हाल\nप्रेषक: Tushar Joshi वेळ ७:२२ म.उ. कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\n(छायाचित्र सौजन्य: मनिषा कोरडे)\nमान्य आहे कण कण\nप्रेषक: Tushar Joshi वेळ ७:१३ म.उ. कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nमंगळवार, १३ सप्टेंबर, २०११\n(छायाचित्र सौजन्य: नीलम नायक)\nगोरा तू मी सावळी रे\nतिला सांगतो मी वेडे\nतू नसता जग आहे\nजसे स्रोत नाही ज्ञात\nतुला मूल्य नाही ज्ञात\n(सावळ्या मुलीची गाणी / तुषार जोशी, नागपूर)\nप्रेषक: Tushar Joshi वेळ ९:३५ म.उ. कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nशुक्रवार, ९ सप्टेंबर, २०११\n(छायाचित्र सौजन्य: चंद्रशेखर गोखले)\nऐन आमच्या तारूण्यात तो\nथेट आमच्या हृदयात आला\nत्याने हळवा शब्द दिला\nत्याच्या शब्दांवर प्रेम जडलं\nत्याच्या शब्दांनीच प्रेम फुललं\nत्याच्या शब्दांनी तिच्या मनातलं\nकितीदा तरी गुपित कळलं\nत्या चारोळ्या तिला ऐकवून\nहेच मला वाटतं म्हणायचं\nत्याच्या शब्दांचं फूल असं\nतिच्या मनात हळूच खोवायचं\nत्याच्या प्रत्येक शब्दात आम्हाला\nखोल जगणे सापडत जाते\nत्याची आठवण तेवत रहाते\nप्रेषक: Tushar Joshi वेळ १२:०७ म.पू. कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतर पोस्ट्स जरा जुनी पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: पोस्ट (Atom)\nपाहिले होते तुला मी\nतुझे नाव मनात येताच\nअनुवाद - मराठी कविता का हिंदी अनुवाद\nशब्द चित्र - हिंदी कविताएँ\nदीप्ती सूर्वे जाधव (2)\nसावळ्या मुलीची गाणी (3)\nस्वतःने स्वतःच्याच प्रेमात पडणे\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nसाधेसुधे थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/national/nitin-patel-gets-finance-ministry-278603.html", "date_download": "2018-04-24T18:32:50Z", "digest": "sha1:ZIVMM2MDSXO3Y35YQI3HR4QJVYTHN2OU", "length": 12869, "nlines": 126, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "नितीन पटेलांची नाराजी दुर; अर्थमंत्रालयाचा भार मिळाला", "raw_content": "\n'केसरी'चा सेट जळून खाक, अक्षयकुमारसह सर्व कलाकार सुखरुप\nजम्मू-काश्मीर : पुलवामामध्ये चार दहशतवाद्यांचा खात्मा\nवारकऱ्यांची रांगेतून मुक्तता, आता विठुरायाचं टोकनद्वारे दर्शन \nकेरळमध्ये फक्त सचिनच्याच पुस्तकांची लायब्ररी\n,जय वाघानंतर त्याचा बछडा 'जयचंद'ही बेपत्ता\nगणित चुकलं म्हणून शिक्षकाने विद्यार्थ्याच्या तोंडात खुपसली छडी\nऔरंगाबादेत विद्यार्थ्यांना झालं काय, काॅपी पकडली म्हणून आत्महत्येचा प्रयत्न\nकर्जमाफीचा लाभ आता 2001-09 काळातील शेतकऱ्यांनाही मिळणार \nनाणार'चं आतून किर्तन बाहेरून तमाशा झालाय-अशोक चव्हाण\nमुंबईत धावत्या लोकलसमोर ढकलून प्रवाशाची हत्या\nमुंबईत म्हाडा ची ३३०० घरांसाठी सोडत लवकरच\n19 वर्षाचा मराठी तरुण घेणार जैन धर्माची दीक्षा\nजम्मू-काश्मीर : पुलवामामध्ये चार दहशतवाद्यांचा खात्मा\nमहाभियोगाची नोटीस फेटाळण्याचा निर्णय घाईत नाहीतर पूर्ण विचारांती - नायडू\n भाजप आणि काँग्रेसमध्ये 'कांटे की टक्कर', जेडीस ठरणार किंगमेकर\nसंसदेतही कास्टिंग काऊच, रेणुका चौधरींचं खळबळजनक वक्तव्य\n'केसरी'चा सेट जळून खाक, अक्षयकुमारसह सर्व कलाकार सुखरुप\nबिग बींची लेक श्वेताच्या ठुमक्यांचा व्हिडिओ व्हायरल\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nसंजय दत्तनं भिकही मागितलीय, 'संजू'च्या टीझरमधून उलगडली अनेक गुपितं\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nभारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा होणार आई\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nबर्थडे स्पेशल : सचिनचा प्रेरणादायी प्रवास\nपंजाबचा दिल्लीवर शानदार विजय\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\nकेरळमध्ये फक्त सचिनच्याच पुस्तकांची लायब्ररी\nजालन्यात सहा लाखांच्या बनावट नोटा जप्त\n'चौधरींचं वक्तव्य अत्यंत दुर्दैवी'\nव्हेंटिलेटरमध्ये झुरळ जीवावर बेतलं\nबेधडक : महाभियोगाचे राजकारण\nबेधडक : आरपारची लढाई\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\nनितीन पटेलांची नाराजी दुर; अर्थमंत्रालयाचा भार मिळाला\nगुजरातचे उपमुख्यमंत्री यांना उर्जेचं खातं आणि अजून काही छोटीखानी खाती देण्यात आली होती. पण त्यांना अर्थमंत्रालय हवं होतं. गुजरातमध्ये अर्थमंत्रालय सगळ्यात प्रतिष्ठेचं मानलं जातं. हे मंत्रालय सौरभ पटेल यांना देण्यात आलं होत��. आपल्याला साजेसं मंत्रालय मिळालं नाही म्हणून नितीन पटेल नाराज होते.\n31 डिसेंबर: गुजरातचे उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांची नाराजी दुर करण्यात भाजपला यश आलं आहे. त्यांच्या मागण्या मंजूर करून हा तात्पुरता अंतर्गत कलह भाजपने सोडवला आहे.\nगुजरातचे उपमुख्यमंत्री यांना उर्जेचं खातं आणि अजून काही छोटीखानी खाती देण्यात आली होती. पण त्यांना अर्थमंत्रालय हवं होतं. गुजरातमध्ये अर्थमंत्रालय सगळ्यात प्रतिष्ठेचं मानलं जातं. हे मंत्रालय सौरभ पटेल यांना देण्यात आलं होतं. आपल्याला साजेसं मंत्रालय मिळालं नाही म्हणून नितीन पटेल नाराज होते. आपली नाराजी त्यांनी जाहीरपणे व्यक्त केली होती. त्यांना अमित शहांनी तुमच्या मागण्या मंजूर होतील असं आश्वासन देऊन सांगितलं होतं.याप्रकरणी भाजपमध्ये फूट पडू शकणार होती. तेव्हा भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी हस्तक्षेप केला. अमित शहांच्या हस्तक्षेपानंतर नितीन पटेल यांना हवं असलेलं अर्थमंत्रालय मिळालं.तसंच सौरभ पटेल यांच्याकडचं अजून एक मंत्रालय कमी झालं आहे.\nनितीन पटेल नाराज झाल्यानंतर हार्दिक पटेलने नितीन पटेलांना समर्थन दिलं होतं. नितीन पटेल जर 10 आमदारांसकट सत्तेतून बाहेर पडले तर कांग्रेससोबत येऊन त्यांना सत्ता स्थापन करत येईल असंही हार्दिक पटेल म्हणाला होता. तेव्हा खरोखर आता सत्ता पडते की काय अशी चर्चाही राजकीय वर्तुळात होत होती. पण अखेर हे प्रकरण मिटलं असून भाजपचीच सत्ता कायम राहणार असल्याचं समोर आली आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nजम्मू-काश्मीर : पुलवामामध्ये चार दहशतवाद्यांचा खात्मा\nमहाभियोगाची नोटीस फेटाळण्याचा निर्णय घाईत नाहीतर पूर्ण विचारांती - नायडू\n भाजप आणि काँग्रेसमध्ये 'कांटे की टक्कर', जेडीस ठरणार किंगमेकर\nसंसदेतही कास्टिंग काऊच, रेणुका चौधरींचं खळबळजनक वक्तव्य\nमोठ्या आवाजात गाणी ऐकायचा दुकानदार, वैतागून शेजाऱ्याने झाडल्या गोळ्या\nबाबा आदमच्या जमान्यापासून सुरू आहेत या 'घटना', सरोज खान यांचं वादग्रस्त वक्तव्य\n'केसरी'चा सेट जळून खाक, अक्षयकुमारसह सर्व कलाकार सुखरुप\nजम्मू-काश्मीर : पुलवामामध्ये चार दहशतवाद्यांचा खात्मा\nवारकऱ्यांची रांगेतून मुक्तता, आता विठुरायाचं टोकनद्वारे दर्शन \nकेरळमध्ये फक्त सचिनच्याच ��ुस्तकांची लायब्ररी\nजालन्यात सहा लाखांच्या बनावट नोटा जप्त\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://shivray.com/tag/chatrapati-shivaji-maharaj/", "date_download": "2018-04-24T18:06:36Z", "digest": "sha1:4MMVG4DAOVIBLGYIOGDI6SU3FGZVE74A", "length": 12048, "nlines": 164, "source_domain": "shivray.com", "title": "छत्रपती शिवाजी महाराज | Chhatrapati Shivaji Maharaj - Shivray", "raw_content": "\nछत्रपती शिवाजी – महाराजांवर चित्रपट\nबेसिक फोटोग्राफी वर्कशॉप – ४ सप्टेंबर २०१६\nस्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले\nछत्रपती राजर्षि शाहू महाराज\nगनिमी कावा – युध्दतंत्र\nTag Archives: छत्रपती शिवाजी महाराज\nशिवरायांची जगभरातील इतिहासकरांनी केलेली वर्णने\n“शिवाजी केवळ काम करण्याची तडफ असलेला पुरूष नसून, त्याचे शरीरही डौलदार आहे. त्याच्या चेहरा आकर्षक आहे आणी निसर्गतः त्याचे व्यक्तित्व अत्यंत परिपूर्ण आहे. विशेषतः त्याचे काळेभोर आणी विशाल नेत्र इतके विलक्षण भेदक आहेत की तो टक लावून पाहू लागला तर त्यातून ठिणग्या बाहेर पडतात की काय असे वाटते. त्याचबरोबर तरल, तीक्ष्ण, स्पष्ट आणि तंतोतंत निर्णय करणारी त्याची प्रतिमाही व्यक्त होते.” ...\nछत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म\nशिवरायांचा जन्म फाल्गुन वद्य तृतीया शके १५५१ म्हणजेच १९ फेब्रुवारी १६३० साली शिवनेरी किल्ल्यावर झाला. वेगवेगळ्या बखरींमध्ये व शकावली नुसार सन १६२७ कि १६३० हे ठरवण्यात प्रामुख्याने २ प्रवाद दिसून येतात. एक जुनी पद्धत म्हणजे १६२७ सालचा शिवरायांचा जन्म मानणारी. सभासद बखर – जन्म तारखेची नोंद नाही. एक्याण्णव कलमी बखर – वैशाख मास शुद्ध ४ चंद्रावरी १५५९ (नेमके १५५९ आहे ...\nAnuya on महाराष्ट्राच्या किल्ल्यांकडे सरकारचे अक्षम्य दुर्लक्ष\nshashank on वीर शिवा काशीद\nछत्रपती शिवाजी – महाराजांवर चित्रपट\nबेसिक फोटोग्राफी वर्कशॉप – ४ सप्टेंबर २०१६\nगनिमी कावा – युध्दतंत्र\nछत्रपती राजर्षि शाहू महाराज\nस्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले\nchatrapati shivray chhatrapati shivaji maharaj kaviraj bhushan lohagad fort Modi Letter D Modi Letter DH Modi Letter N Modi Letter SH Modi Letter T Modi Letter TH modi script nature photography Quiz Contest raigad raigad fort Rajaram Maharaj shivaji raje shivkalyan raja shivrayanchi aarti आज्ञापत्र कविराज भूषण छत्रपती शिवाजी महाराज जाणता राजा जावजी लाड ताराराणी प्र. के. घाणेकर प्रश्नमंजुषा बाजीराव पेशवे बाल शिवाजी मराठा मराठेशाही राजमाता जिजाऊ आऊसाहेब लता मंगेशकर वा. सी. बेंद्रे शहाजी महाराज शिवराय शिवरायांचा जन्म शिवरायांची आरती शिवाजी रा��े शिवाजीराजे भोसले शिवाजी शहाजी भोसले सरनौबत सेतू माधवराव पगडी सोपी मोडी पत्रे २०१५\nशिवराय प्रश्नमंजुषा – प्रश्न क्रमांक १५\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १२\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. ११\nशिवराय प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक १४\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १३\nछत्रपती शिवाजी – महाराजांवर चित्रपट\nबेसिक फोटोग्राफी वर्कशॉप – ४ सप्टेंबर २०१६\nJai ram Shinde: सर माझ्या माहिती प्रमाणे पन्हाळा गडावरील ईतिहाआसआसाचे वर्णन...\nJai ram Shinde: खुप छान माहित दिल्या ईतिहासातील. पण माला माहिती आहे त्याप्रम...\nशिवराय प्रश्नमंजुषा – प्रश्न क्रमांक १५\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १२\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. ११\nशिवराय प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक १४\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १३\nकाळकाई खिंडीत सिद्दयांची कत्तल करणारे जावजी लाड\nप्रती तानाजी – पदाती सप्तसहस्त्री नावजी लखमाजी बलकवडे\nछत्रपती संभाजी महाराजांचा जन्म\nराजगड लढविणारे संताजी सिलीम्बकर\nजयदेव जयदेव जय जय शिवराया\nमोडी वाचन – भाग १०\nमोडी वाचन – भाग १९\nजेध्यांचा शिरपेचातिल अनमोल हिरा\nसिंहगड पुन्हा स्वराज्यात सामिल करणारे शंकराजी नारायण\nJai ram Shinde: सर माझ्या माहिती प्रमाणे पन्हाळा गडावरील ईतिहाआसआसाचे वर्णन...\nJai ram Shinde: खुप छान माहित दिल्या ईतिहासातील. पण माला माहिती आहे त्याप्रम...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00470.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://vastuclass.blogspot.com/2009/09/blog-post.html", "date_download": "2018-04-24T18:04:52Z", "digest": "sha1:HQJND7A4JXWKT7KFM66LEAUINBJYWO4G", "length": 15955, "nlines": 70, "source_domain": "vastuclass.blogspot.com", "title": "वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र मार्गदर्शक शिकवणी वर्ग ( VASTU & ASTRO CLASS ): आधुनिक शास्त्र सांगतं की घरात प्रवेश करणार्‍या पृथ्वी, सौर व चांद्र ऊर्जेचं संतुलन उंबरठा राखतो.", "raw_content": "वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र मार्गदर्शक शिकवणी वर्ग ( VASTU & ASTRO CLASS )\nविद्वत्वं च नृपत्वं च नैव तुल्यं कदाचन् | स्वदेशे पूज्यते राजा विद्वान सर्वत्र पूज्यते || Don't judge yourself at all; accept yourself and move on from there. तुम्ही स्वयंदिप व्हा \nसोमवार, २१ सप्टेंबर, २००९\nआधुनिक शास्त्र सांगतं की घरात प्रवेश करणार्‍या पृथ्वी, सौर व चांद्र ऊर्जेचं संतुलन उंबरठा राखतो.\nलक्ष्मी दारातून आत येते किंवा दारात��न माघारी जाते. म्हणून वास्तुशास्त्रात दरवाजा अतिशय महत्त्वाचा मानला गेलाय. फक्त दरवाजा जरी वास्तुशास्त्राप्रमाणं असेल तरी अनेक सुपरिणाम मिळतात. संपूर्ण घर रेक्टिफाय करत बसण्यापेक्षा फक्त दरवाजा रेक्टिफाय करणं सोपं, कमी श्रमाचं आणि कमी खर्चाचं आहे. शिवाय इतंकच केलं तरी भाग्योदय होतो. म्हणून दरवाजाचं वास्तुशास्त्र जाणून घेणे गरजेचं आहे. ऊर्जा दोन प्रकारची असते. चांगली आणि वाईट. पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. कधी \" काय अवदसा घरात आलीय \" असं आपण सहजच म्हणून जातो. मायबोलीतील ही 'अवदसा' म्हणजेच निगेटिव्ह एनर्जी. आणि पॉझिटिव्ह एनर्जी म्हणजे अर्थात लक्ष्मी होय. लक्ष्मी म्हणजे चांगल्या वैश्र्विक ऊर्जेचं घरात आगमन व्हांव म्हणून ज्या मुख्य दरवाजातून लक्ष्मी येते, त्या मुख्य दरावाजाकडे विशेष लक्ष पुरवावं लागतं. घराचा मुख्य दरवाजा वास्तुशास्त्राच्या नियमानुसार असेल तर लक्ष्मी घरात येते. म्हणजेच योग, क्षेम, आयु, कल्याण, मांगल्य या पंचपरमेष्ठीची प्राप्ती होते, भाग्यकल्प होतो, असं वास्तुशास्त्रा मानतं. पण मुख्य दरवाजा वस्तुशास्त्राच्या नियमांच्या विपरित असेल तर तो वाईट ऊर्जेला निमंत्रण देतो. घरात 'अवदसा' आल्याची प्रचीती येते. विपरित फळं मिळू लागतात. मुख्य दरवाजा हे आपल्या घराचं मुख आहे. जर मुखच अस्वच्छ, दुर्गंधीयुक्त, जंतुसंसर्ग झालेलं असेल तर तेथून पोटात जाणार्‍या अन्नाची अवस्था काय होईल\" असं आपण सहजच म्हणून जातो. मायबोलीतील ही 'अवदसा' म्हणजेच निगेटिव्ह एनर्जी. आणि पॉझिटिव्ह एनर्जी म्हणजे अर्थात लक्ष्मी होय. लक्ष्मी म्हणजे चांगल्या वैश्र्विक ऊर्जेचं घरात आगमन व्हांव म्हणून ज्या मुख्य दरवाजातून लक्ष्मी येते, त्या मुख्य दरावाजाकडे विशेष लक्ष पुरवावं लागतं. घराचा मुख्य दरवाजा वास्तुशास्त्राच्या नियमानुसार असेल तर लक्ष्मी घरात येते. म्हणजेच योग, क्षेम, आयु, कल्याण, मांगल्य या पंचपरमेष्ठीची प्राप्ती होते, भाग्यकल्प होतो, असं वास्तुशास्त्रा मानतं. पण मुख्य दरवाजा वस्तुशास्त्राच्या नियमांच्या विपरित असेल तर तो वाईट ऊर्जेला निमंत्रण देतो. घरात 'अवदसा' आल्याची प्रचीती येते. विपरित फळं मिळू लागतात. मुख्य दरवाजा हे आपल्या घराचं मुख आहे. जर मुखच अस्वच्छ, दुर्गंधीयुक्त, जंतुसंसर्ग झालेलं असेल तर तेथून पोटात जाणार्‍या अन्नाची अवस्था काय होईल जंतू घेऊन आलेलं अन्न आपल्या शरीराचं भरणपोषण करु शकेल का जंतू घेऊन आलेलं अन्न आपल्या शरीराचं भरणपोषण करु शकेल का दूषित ऊर्जा आपल्या घराचं स्वास्थ टिकवू शकेल का दूषित ऊर्जा आपल्या घराचं स्वास्थ टिकवू शकेल का या साठी दरवाजाला उंबरठा असणं अतिशय आवश्यक आहे. हिंदू परंपरेत त्याला मर्यादेचं प्रतीक मानलंय. आयुष्य म्हणजे स्वैराचार नव्हे हेच जणू तो सांगत असतो. फ्लॅट सिस्टिममध्ये उंबरठा गायब झाला. कारण आजकालचं बांधकाम बिल्डरचं हित सांभाळत त्याची पै न पै वाचवत केलं जातं. उंबरठा नसेल तर दरवाजाची चौकट ही चौकट न राहता त्रिकाट होते हे लक्षात घ्या. शिवाय हळूहळू या फ्रेमचा काटकोन कमी होत जातो. उंबरठा नसेल तर घराची सीमारेषाही पूर्ण होते नाही. अर्थात वास्तुपुरुष डिफाइन होत नाही. त्यामुळे घराबाहेरील दोषांचा तुम्हाला त्रास होऊ शकतो. दरवाजा चौकोनीच असावा. अर्धवर्तुळाकार नको. अशा घरात कन्याजन्माचं प्रमाण जास्त असतं, दरवाजा त्रिकोणी असेल तर स्त्रीपीडा उद्दभवते. दरवाजाची चौकट पूर्ण असावी. म्हणजेचं लाकडी उंबरठा असावा. हल्ली फ्लॅटमध्ये उंबरठा गायब झालेला असतो. त्यामुळे दरवाजाची आधुनिक शास्त्र सांगतं की घरात प्रवेश करणार्‍या पृथ्वी, सौर व चांद्र ऊर्जेचं संतुलन उंबरठा राखतो. चौकटीसह पूर्ण दरवाजा एकाच प्रकारच्या लाकडाचा असावा. लाकूड पुल्लिंगी झाडाचं वापरावं, दारासाठी दोन कवाड असतील तर डांव कवाड मोठं ठेवावं. त्याला मातृ कवाड तर उजव्या कवाडाला पुत्रिका कवाड अशी संज्ञा आहे. मातृ कवाड पुत्रिका कवाडा॑पेक्षा मोठं असावं. दरवाजा प्रमाणबध्दच असावा. आवाज करणारे, उघडताना अडकणारे, बुटके किंवा अतिउंच, फुगलेले, पातळ, कललेले, तिरके, डाग पडलेले, भेग पडलेले, रंग उडालेले दरवाजे असू नयेत. बृहत्संहिता ग्रंथात म्हटलंय की दरवाजा प्रमाणापेक्षा उंच असेल तर शासनभय आणि प्रमाणापेक्षा कमी असेल तर चोरभय व दु:ख देतो. मध्यभागी विस्तुत असेल ( ओव्हल आकाराचा ) तर हाव वाढवतो. कुब्ज ( उघडण्यास कठीण ) असेल तर कुलनाशक होतो. अतिपीडित ( उंबर्‍यास टेकणारा ) असेल तर गृह्स्वामीस पीडा करतो. घराच्या दिशेनं त्याचा तोल गेलेला असेल तर मृत्यूसारख्या घटना घडतात. बाहेरच्या दिशेनं कललेला असेल तर गृहस्वामीला अकारण प्रवास करावा लावतो. कोणत्याही प्लॉट किंवा भवनाला ३२ प्रकारे दरवाजा काढता येतो. यातील ८ दरवाजे शुभ असतात तर उर्वरित २४ दरवाजे कमी-अधिक अशुभ असतात. या २४ दरवाजांचं अशुभत्व कस कमी करायचं ते आता पाहणार आहोत. प्रथम मुख्य दरवाजे पाहू. कोणत्याही मुख्य दिशेत चुकीच्या पदात दरवाजा असेल तर वाईट फळं देणारच. मग भलेही ती दिशा उत्तर किंवा पूर्व असो. पण असे चुकीच्या पदातील दरवाजे रंग, पिरॅमिड, स्वस्तिक, धातू, दगड आदींचा खुबीनं वापर करीत रेक्टिफाय करता येतात. प्रत्येक दिशेचा आता विचार करु....\nआजचा अभ्यास :- वास्तुचे आयुष काढणे\nवास्तुचे आयुष्य = वास्तुची लांबी ३५’-००\" X ३५’-००\" वास्तुची रुंदी भागीले १२० X ९ = ९१ वर्षे १० महिने १५ दिवस आपल्या घराच्या बांधकामाचे sq feet ( buldup ) काढा व खालील सुत्रा नुसार त्याचे आयुष निश्चित करा उदा. लांबी X रुंदी भागीले १२० (वर्ष) X ०९ (ग्रह) =\nat ९/२१/२००९ ०१:१४:०० म.उ.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\n२१ सप्टेंबर, २००९ रोजी ३:५० म.उ.\nवास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रा वर्ग म्हणाले...\nधन्यवाद.... सुचनाची दखल घेतली आहे.\n२१ सप्टेंबर, २००९ रोजी ६:५६ म.उ.\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nआमच्याशी संपर्क साधतांना खालील गोष्टी पाळा:-\n१) पत्रात तुमचा भ्रमणध्वनीक्रमांक न विसरता लिहा. तो नसल्यास पत्राची दखल घेतली जाणार नाही. ( vastuclass@gmail.com )\n२) तुमचा प्रश्न मोजक्या शब्दात आणि स्पष्टपणे लिहा.\nराजीव उपाध्ये यांची चिन्तनिका\nअधिजनुकशास्त्र - एक गैरसोईचे विज्ञान\nवास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्र मार्गदर्शन शिकवणी वर्ग\nगेल्या १८ ते २० वर्षे ज्योतिषशास्त्रा आणि वास्तुशास्त्राचा अभ्यास करीत आहे. मला जे काही श्री स्वामी कृपा प्रसादा मुळे प्राप्त झाले आहे ते समाज उपयोगा करता समाजाला देण्यास मी सदैव तप्तरं असेन. पारंपारीक वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, सर्वोतोभद्र चक्र, नक्षत्र ज्योतिषशास्त्र, इत्यादि वर संशोधन केले आहे. विरार येथे वास्तुमार्गदर्शन शिकवणी वर्ग सुरु केले आहेत, पण ज्यांना याचा लाभ घेता येत नाही, त्यांच्यासाठी आता संगणकाच्या माध्यमातुन( Inter Web Blogger ) शिकवणी वर्ग घेण्याचा प्रयत्न केला आहे. संजीव आणि परिवार.\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nआधुनिक शास्त्र सांगतं की घरात प्रवेश करणार्‍या पृथ...\nमुख्य घरातील देव्हारा व मुख्य दरवाज्या मुळे होणारे...\nगृहारंभ / वास्तु मुहूर्त\nसाधेसुधे थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00470.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://vastuclass.blogspot.com/2009/10/blog-post_30.html", "date_download": "2018-04-24T18:11:58Z", "digest": "sha1:QMIT5AWZGCCVFVV4D3SBCVT7WZKSJ5HJ", "length": 21456, "nlines": 88, "source_domain": "vastuclass.blogspot.com", "title": "वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र मार्गदर्शक शिकवणी वर्ग ( VASTU & ASTRO CLASS ): धडा पहिला कुंडलीची ओळख:-", "raw_content": "वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र मार्गदर्शक शिकवणी वर्ग ( VASTU & ASTRO CLASS )\nविद्वत्वं च नृपत्वं च नैव तुल्यं कदाचन् | स्वदेशे पूज्यते राजा विद्वान सर्वत्र पूज्यते || Don't judge yourself at all; accept yourself and move on from there. तुम्ही स्वयंदिप व्हा \nशुक्रवार, ३० ऑक्टोबर, २००९\nधडा पहिला कुंडलीची ओळख:-\nधडा पहिला कुंडलीची ओळख:- गणितात आपण “क्ष” हे नाव घेऊन किंवा सुत्र घेऊन गणिताचे समिकरण सोडवितो त्याच प्रमाणे माणसाच्या जिवणाचे समिकरण सोडवण्यास ज्योतिष पध्दतीत १२ घराचे समिकरण किंवा सुत्र विकाशीत करण्यात आले आहे. कोणते ही मोजमाप करताना परिमाणाची आवश्यकता असते. त्या प्रमाणे ज्योतिषशास्त्रात सुध्दा परिमाणाची आवश्यकता असते. ज्या माननिय लोकांनी ही पध्दत आपल्याला उपलब्द करुन दिली आहे त्याचे आपण ऋणी आहोत. काही समीकरण किंवा योग्य सिध्दांत न मांडल्यामुळे ह्या विद्येवरील समाजामध्ये काही लोकांची श्रध्दा योग्य प्रमाणात बसली नाही. आपण जो हा विषय शिकणार आहोत त्या विषयी माझ्या संत्तगुरु व इतर गुरुवर्या कडुन जे जे प्राप्त झाले आहे ते मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणा आहे.\nअभ्यासाला सुरुवात करण्या पुर्वी प्रथम आपण आपल्या भक्तिपुर्वक देवाला किंवा आपण ज्या गोष्टीला अभिवादंन करतात त्याचे स्मरण करुण ज्योतिषशास्त्र या विषयाला सुरुवात करुया. ह्या अभ्यास क्रमात नावाजलेल्या लेखाकाची व प्रकाशकाच्या पुस्तकाचा संदर्भ देण्यात येईल. अधिक माहीती साठी जमल्यास आपण ती विकत घेऊ शकतात. कॊपीराईट मुळे सर्वगोष्टी आपणास येथे देण्यात येणार नाही. ह्या गोष्टी शिकवताना ज्या लेखकांनी किंवा प्रकाशकानी संमती दिली असेल अशा गोष्टी आपणास त्याचा मुळ लेखनाची प्रत उपलब्ध होईल या गोष्टीची नोंद घ्यावी.\nपदविच्या परिक्षेसाठी खालील ठकाणी आपण संपर्क करु शकता. माझ्या कडे फ़क्त शिकवणी वर्ग आहे. आपल्या कडुन कोणत्याही प्रकारे शिकवण्याचे मानधन घेतले जाणार नाही. फ़क्त गुरुदक्षिणा म्हणुन आपण कोणलाही गरजु मुलांना किंवा गरिबला औषधासाठी आपल्या ऐपती नुसार म��झी गुरुदक्षिणा म्हणुन आपण त्यांना पैसे (नकद) न देता लागणारी वस्तु खरेदी करुन द्यावी हि विनंती.\n१. पोस्टाद्वारे ज्योतिष शिक्षण देणारी संस्था “फ़ल ज्योतिष अभ्यास मंडळ/संस्था, पुणे, महाराष्ट्र अध्यक्ष पं विजय श्रीकृष्ण जकातदार दुरध्वनी +91 020 24455826 ( सकाळी १० ते दुपारी ०२ ).\n२. फ़लज्योतिष प्रबोधिनी, नाशिक ( सलग्न महराष्ट्र ज्योतिष परिषद, मुबंई ) श्री किरण देशपांडे मो. क्रंमाक 9421507583. श्री श्रीनिवास कृ. रामदास मो.क्रंमाक 09422268321\n३. ज्योतिर्विद्या संशोधन मंडळ, नाशिक. (महाराष्ट्र) 0253-2507178 वेळ दुपारी ०२ ते ०७ पर्यंत.\nवरिल ठिकाणी मुक्त विद्यापिठाचे प्रवेश सुरु आहे आपण आपल्या जबाबदारी वर प्रवेश घ्यावा. इतर काही संस्थेची माहीती आपणास वेळोवेळी देण्याचा प्रयत्न करीन.\nआजचा वर्गातील अभ्यास क्रंमाक १.\nकुंडली ओळख, सर्व साधारण मी प्रथम माहीती दिल्या प्रमाणे कुंडलीचे स्वरुप आहे. परंतु काही विभागात वेगवेगळ्या पध्दतीने कुंडली माडण्याते येते. ती कशी असते ते आपण नंरत पाहू. सर्व साधारण लोक चौकोनाला प्राधान्य देतात. प्रथम आपण एक चौकोनाची आखणी करु. त्यां चोकोनाचे चारही कोन एकमेकांना जोडुन आकृतीत दाखवल्या प्रमाणे त्यांच्या चारही रेषेच्या मध्य बिंदु पासुन त्या मध्ये एक चौकोनाची आखणी करुन घेऊ. नेहमी प्रत्येक गोष्टीला परिणामाचे बंधन असते. कुंडली शिकताना मनात येईल असा चौकोन न काढता एका विशिष्ठ मापामध्येच त्याची आखंणी करण्याचे मी आपणास बंधन घालणार आहे. त्यांच बंधनात राहुन आपण ही गोष्ट आत्मसात करावयाची आहे.\nसर्वात प्रथम आपल्याला काही साहित्य खरेदि करावे लागेल. त्याची सुची खालील प्रकारे आहे.\n१. सफ़ेद पेपर साईज 57 cm X 38 cm किंवा त्यापेक्षा मोठी साईज सुध्दा चालेले पण लाहान नको.\n२. फ़ुटपट्टी ( Ruler ), पेन्सिल, रबर,\n३. पंचाग ( आपल्या विभागा प्रमाणे )\nआकृतीत दाखवल्या प्रमाणे 30 X 30 cm चा चौकोन कागदाच्या मध्यावर आखुन घ्या. व कुंडली तयार करावी आता त्याचे ऎकुन बारा भाग झाले त्यातिल प्रतेक भागाला एक विशेष नाव दिले गेले आहे. पंचागा बद्दल बरीच माहीती नेटवर प्रसिध्द करण्यात आली आहे त्यां मुळे मी ती येथे देत नाही. मीसळपाव ( www.misalpava.com ) वर आपण ती शोधल्यास सापडेल.\nबारा घरातील पहिल्या घराला तनु व लग्न स्थान असे संबोधतात. ह्या विभागाचे क्षेत्र ०० ते ३० अंशा पर्यंत विभागले आहे. असे प्रत्येकी ३० अंशाचे १२ भाग ���्हणेजे एक काल पुरुषाची कुंडली म्हणून संबोधले जाते. ह्या ३० अंशात कमी जास्त प्रमाणात नक्षत्राची दादागीरी चालते प्रत्येक नक्षत्र हम दो हमारे दो ह्या नियमा नुसार चालते. त्यातिल काही नक्षत्रे दोन घरात ( कुंडलीतील दोन भागात ) आपले हक्क सांगतात तर काही नक्षत्रे फ़क्त २५% हक्काची अंमल बजावणी एका घरात करताना दिसतात व दुस-या घरात ७५% हकाची अंमल बजावणी करतात.\nप्रत्येक घराच्या आतमध्ये नऊ खोल्या असतात. त्यातिल प्रत्येक खोलीला एक विशिष्ठ महत्व प्रप्त झाले असते त्यालाच नंवमाश असे म्हणतात. आता आपण १२ पैकी पहिल्या घराची ओळख करु घेवु. ह्या घराचे नामकरण “ मेष “ असे करण्यात आले आहे. याच्या बरोबर तीन नक्षत्राचा सहवास असतो. ती म्हणजे १. अश्विनी १००% २. भरणी १००%, ३. कृतिका २५% ह्याची दादागीरी येथे चालते. त्यांच्या नऊ खोल्यांचे नामकरण चू चे चो ला ली लू ले लो आ अशा प्रकारे केले गेले आहे. प्रतेक खोल्याचे मापे सुध्दा आखुन दिलेली आहेत. पहिले खोली ०० ते ०३.२० अंशा पर्यत २. ०३.२० ते ०६.४० अंश ३. ०६.४० ते १०.०० अंश ४. १०.०० ते १३.२० अंश. ५. १३.२० ते १६.४० अंश ६, १६.४० ते २०.०० अंश. ७. २०.०० ते २३.२० अंश ८. २३.२० ते २६.४० अंश. ९. २६.४० ते ३०.०० अंश अशा प्रकारे त्याचे वाटप झाले आहे. त्या प्रत्येक घारामध्ये एक विशिष्ठ ग्रहाला व राशीना स्थांने वाटुन दिली गेली आहेत. हा सगळा नवांशचा घोळ कुंडली चे वाचन करताना कामाला येतो. पहिल्या घराच्या प्रत्येक खोलीत त्यांचा चरणस्वामी व नवांश राशीचा अधिकार असतो उदा. पहिल्या खोलीत चू कडे चरणस्वामी मंगळ व नवांश राशी मेष. २ चे कडे शुक्र-वृषभ, ३. चो कडे बुध-मिथुन ४. ला कडे चंद्र-कर्क असे अश्विन नक्षत्रा कडे १ ते ४ चरणाचे २५% चे चार भाग दिले आहेत. आत आपण अश्विन नक्षत्राची ओळख करु घेऊ.\nपहिले नक्षत्र, याचे क्षेत्र ० अंश ते १३ अंश २० कला मेषराशीत आहे . याचा राशी स्वामी मंगळ असुन ऩक्षत्र स्वामी केतु, योनि अश्व, नाडी आद्य, गण देव, नामाक्षर चू,चे,चो,ला कुंडलीतील घर क्रंमाक १ खोली क्रंमाक १ ते ४ वर आपला अधिकार. वेगवेगळ्या खोलीत वेगवेगळे चांगले किंवा वाईट परिणाम देण्याची क्षमता आलेल्या गोचरीच्या ग्रह पाहुण्याच्या स्वभावा नुसार फ़ळे.\nशरीर भाग :- मस्तक आणि मोठया मेंदुच्या कार्यशमतेवर होतो.\nनक्षत्रात होणारे रोग :- डॊळ्याला इजा, चक्कर येणे ( मिरगी ), शीतपित्त सर्दि, डोक्याला गंभिर वेदना, विसरणे, पक्षघात, मलेरिया, निद्रानाश, पोटवृध्दी,\nनक्षत्राचा स्वभाव:- लोभी, विचारशुन्य, संतापी, संपती विषयी चिंत्ता, घरातील भावडा मध्ये विषेश, मंत्र-तंत्र जाणणारा, ईश्र्वरभक्त, साम्यवादी, दाग-दागिण्याची आवड ( पुण्यातील म.न.से.चा एक आमदार ), वागायला चतुर आणि बोध्दिक, कार्याने प्रतिष्ठित.\nव्यवसाय:- कारखाण्यात नोकरी, पोलिस, सेना, चिकित्सा, सर्जरी, तुरुंगात नोकरी, अपराध, न्यायालय, रेल्वे, यंत्र, लोखड, पुस्तक संग्रालय, घोड्याचा व्यापार, पर्यवेक्षक, नेतृत्वप्रधान, प्रतिष्ठित अध्यक्ष.\nअश्विनी नक्षत्राची वैशिष्ट्ये वर्ग क्रंमाक दोन मध्ये.\nat १०/३०/२००९ ११:००:०० म.उ.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nआमच्याशी संपर्क साधतांना खालील गोष्टी पाळा:-\n१) पत्रात तुमचा भ्रमणध्वनीक्रमांक न विसरता लिहा. तो नसल्यास पत्राची दखल घेतली जाणार नाही. ( vastuclass@gmail.com )\n२) तुमचा प्रश्न मोजक्या शब्दात आणि स्पष्टपणे लिहा.\nराजीव उपाध्ये यांची चिन्तनिका\nअधिजनुकशास्त्र - एक गैरसोईचे विज्ञान\nवास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्र मार्गदर्शन शिकवणी वर्ग\nगेल्या १८ ते २० वर्षे ज्योतिषशास्त्रा आणि वास्तुशास्त्राचा अभ्यास करीत आहे. मला जे काही श्री स्वामी कृपा प्रसादा मुळे प्राप्त झाले आहे ते समाज उपयोगा करता समाजाला देण्यास मी सदैव तप्तरं असेन. पारंपारीक वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, सर्वोतोभद्र चक्र, नक्षत्र ज्योतिषशास्त्र, इत्यादि वर संशोधन केले आहे. विरार येथे वास्तुमार्गदर्शन शिकवणी वर्ग सुरु केले आहेत, पण ज्यांना याचा लाभ घेता येत नाही, त्यांच्यासाठी आता संगणकाच्या माध्यमातुन( Inter Web Blogger ) शिकवणी वर्ग घेण्याचा प्रयत्न केला आहे. संजीव आणि परिवार.\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nवास्तुची व जातकाचे सामर्थ वाढवणारे देवाचे \"देवघर \\...\nप्रवेश व्दाराचा उंबरठा व घरातील मुख्य पुरुष व मुल...\nवास्तू न लाभणे या प्रकाराचे निरीक्षण केल्यावर माझ्...\n\"मन करा रे प्रसना सर्व सिध्दीचे कारण “वास्तु- प्रा...\nमंगळाचा कुज्स्तंभ आणि कालपुरुषाच्या कुंडली व वास्त...\nवर्षातुन एकदाच मध्यरात्री १२:०० वाजता येणारे श्री ...\nभाडेकरुंनी वास्तुदोष कसा घालवावा..\nचला स्व:ता करुया आपल्या जन्म कुंडलीचे वाचन.\nधडा पहिला क��ंडलीची ओळख:-\nसाधेसुधे थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00470.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.savarkarsmarak.com/news.php?id=410", "date_download": "2018-04-24T17:50:52Z", "digest": "sha1:NS6HAXJAWDU27IY6ALFT55MACX4DJDXK", "length": 8201, "nlines": 63, "source_domain": "www.savarkarsmarak.com", "title": "kacak iddaa kacak bahis siteleri :: Swatantryaveer Savarakar Smarak ::", "raw_content": "\nAir Rifle Shooting- नेमबाजी आंतरराष्ट्रीय दर्जाची एअर रायफल\nYoga ; Natural way to healthy Life योग : निरोगी जीवनाची नैसर्गिक गुरुकिल्ली.\nGentleman's sport सभ्य गृहस्थांचा खेळ\nA Well equipped Gym.. सुसज्ज बलोपासना केंद्र\nRapidly emerging as one of the best center in Mumbai. मुंबईतले झपाट्याने पुढे येणारे धनुर्विद्या प्रशिक्षण केंद्र.\nBest reference library on the Armed Freedom Struggle. सशस्त्र क्रांति या विषयावरील उत्तम संदर्भ ग्रंथालय\nSpirit of Adventure ; love for Nature निसर्ग प्रेमींसाठी साहसी उपक्रम\nLearn Patriotic Songs देशभक्तीपर गीते शिका\nSavarkar Literature सावरकर साहित्य मंच\nCollective reading of Savarkar Literature सावरकर साहित्याचे सामुहिक वाचन आणि चर्चा\nNews :स्वा. सावरकर राष्ट्रीय स्मारकाची शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त मानवंदना\nस्वा. सावरकर राष्ट्रीय स्मारकाची शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त मानवंदना\nशिवरायांच्या मावळ्यांचा वारसा आजही\nअनेकजणं जपतायतं ः मंजिरी मराठे\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी खडतर परिश्रमातून आणि मेहनतीतून स्वराज्याच्या निर्मितीला सहभाग दिला, हीच भावना आजदेखील अनेकांच्या मनात आहे, म्हणूनच त्यांना अभिवादन करण्यासाठी 190 किमीहून अधिक अंतर पायी धावत जाणारे भूषण होडगेंसारखे युवक हेच खरे मावळे आहेत, असे विचार स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या विश्वस्त व कोषाध्यक्ष मंजिरी मराठे यांनी केले.\nस्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने शिवाजी पार्क येथील स्मारक ते शिवतीर्थ (किल्ले रायगड) अशी अनोखी मानवंदना शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने दिली जात आहे. त्यानिमित्ताने भूषण होडगे यांना भगवा झेंडा देऊन मंजिरी मराठे यांनी त्याचा प्रारंभ करून दिला. त्यावेळी त्यांनी विचार व्यक्त केले. या सोहळ्यास श्री शिवराज्याभिषेक दिनोत्सव समितीचे अध्यक्ष सुनील पवार, प्रसिद्ध गिर्यारोहक आनंद शिंदे, दुर्गवीरचे नितीन पाटोळे, स्मारकाचे व्यवस्थापक संजय चेंदवणकर तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.\nछत्रपती शिवाजी महाराजांचे कृतिशील अनुयायी स्वातंत्र्यवीर सावरकर तसेच शिवाजी पार्क येथील त्यांचे स्मारक या म���ंबईच्या पवित्र स्थानापासून महाराजांच्या राजधानी रायगडावर होत असलेला हा प्रवास हा त्यांचे विचार प्रसारित करेल, असा विश्वास श्री शिवराज्याभिषेक दिनोत्सव समितीचे अध्यक्ष सुनील पवार यांनी व्यक्त केला.\nस्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाची चतुर्थ राज्यस्तरीय मोडी लिपी स्पर्धा\nरोखमुक्त व्यवहारांची आधुनिक खेडी ही काळाची गरज\nस्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाची शौर्य व विज्ञान पुरस्काराची दैदिप्यमान परंपरा\nस्वातंत्र्यवीर सावरकरांच्या ववरुद्ध खोट्या आरोपांना चोख उत्तर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00471.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://www.sindhudurgpolice.gov.in/ControlRoom", "date_download": "2018-04-24T17:56:27Z", "digest": "sha1:VV53L3G5U4FITMFA2AYJ3KE2AJO2QSMW", "length": 5352, "nlines": 81, "source_domain": "www.sindhudurgpolice.gov.in", "title": "नियंत्रण कक्ष | सिंधुदुर्ग पोलीस", "raw_content": "\nEnglish A- A A+ मुख्य विषया कडे जा मेनू\nपोलीस अधीक्षक यांचा संदेश\nमहिला व बालक गट\nकिनारपट्टी आणि हवामान दक्षता\nगोपनीय माहिती प्रदान करा\nगोपनीय माहिती प्रदान करा\nचोरीचे / सापडलेले वाहने\nसर्वाधिक पाहिजे असलेले गुन्हेगार\nकिनारपट्टी आणि हवामान दक्षता\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nप्रतिसाद अॅप डाउनलोड करा\nसंकेतस्थळ अभ्यागत : १८४७५\nअस्वीकरण अभिप्राय साइट मॅप ध्वज चे कोड\n© 2017 सिंधुदुर्ग पोलीस\nसंकेतस्थळ विकसक: ड्रीमकेअर डेव्हलपर्स", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00471.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} +{"url": "http://mr.upakram.org/node/3568", "date_download": "2018-04-24T18:16:55Z", "digest": "sha1:IZPFQAWQWBJGK6CJG36FKCQFKILJM5N3", "length": 15929, "nlines": 96, "source_domain": "mr.upakram.org", "title": "जरबेरा | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nएका पुष्प-प्रदर्शनात काढलेले हे जरबेराच्या फुलाचे छायाचित्र. प्रतिक्रिया कळवा.\nकॅमेरा - कोडॅक इझीशेअर झेड ६५०\nएक्स्पोजर - (ऑटो) - १/१२५\nमॅक्रो फोटोग्राफीच्या छंदाकरिता ही सुरुवात छान आहे. ठळक रंग, पाकळ्या आणि मधल्या भागाची गुंतागुंत, योग्य डेप्थ ऑफ फोकस सगळेच चांगले.\nकाही सुचवण्या : चित्र कलात्मक हवे तर त्याच्यात एक कथा हवी. दृष्टी चित्रात गुंतून राहावी, अशा प्रकारचे काही घटकांचे \"मार्ग\" असावे. चित्रांच्या मांडणीबाबत काही ढोबळ नियम आहेत. नियम हे मोडण्याकरिताच असतात, वगैरे गोष्टी अगदी-अगदी खर्‍या आहेत. \"चित्रांतील डोळ्यांना खेचणारे बिंदू १/३ रुंदी *१/३ लांबी या ठिकाणी असतात, मांडणीतील केंद्रबिंदू हा थोडा कंटाळवाणा असतो\" हा ढोबळ नियम जरूर मोडता येतो. परंतु \"माझे हे चित्र ढोबळ नियमासाठी अपवाद ठरते असे विलक्षण आहे\" याबाबत चित्रकाराला खात्री हवी... या चित्राच्या बाबतीत प्रेक्षक म्हणून तरी मला वाटते, की मांडणीतला केंद्रबिंदू कंटाळवाणा आहे : या चित्रात फुलाचा सुंदर गाभा त्या ठिकाणी योजून चित्राचे नुकसान झाले आहे.\nफोटो छानच आहे, पण -\nचित्रांतील डोळ्यांना खेचणारे बिंदू १/३ रुंदी *१/३ लांबी या ठिकाणी असतात, मांडणीतील केंद्रबिंदू हा थोडा कंटाळवाणा असतो\nह्या धनंजयच्या वाक्याशी सहमत, २/३ चा सुवर्ण-नियम मानला जातो, अर्थात त्याला अपवाद असु शकतो.\nतसेच, फुलाचा आणि पार्श्वभुमिचा कॉन्ट्रास्ट थोडा गंडलाय, त्यामुळे फुलावरुन नजर पानावर गेल्यावर फोटोची मजा जाते.\nउपक्रमावर स्वागत. जरबेरा हे नाव पहिल्यांदा ऐकले. अधिक माहिती मिळेल का\nजर्बर किंवा गर्बर डेझी\nडँडेलायन आणि गर्बर डेझी \"ऍस्टरेसी\" या \"फॅमिली\"मधलील फुले आहे. पण अगदी सख्खे-चुलते इतके जवळ नाही.\nमी मध्यंतरी असे फूल वीड म्हणून उगवलेले पाहिले होते पण वरील फूल कुंडीत उगवलेले पाहिल्याने प्रतिसाद संपादित केला. :प्\nहा फोटो मी अगदी सुरूवातीला...\nहा फोटो मी अगदी सुरूवातीला फोटोग्राफीची विशेष माहिती नसतांना काढला होता. अर्थात तेव्हा मला १/३ चा नियम माहित नव्हता.\nकॉन्ट्रास्ट उठावदार करण्यासाठी काय करायला हवे होते\nहे जरबेराचे फूल आहे. हे फ्लॉवर ऍरेंजमेंटमध्ये वापरले जाते आणि याचे झाड ग्रीनहाऊसमध्ये वाढवले जाते. हे एक फुलशेतीमध्ये वापरले जाणारे झाड आहे, जे कुंडीतही लावता येते.\nबहुधा तुम्ही इथे फ्लॅश मारला. किंवा जो प्रकाशाचा स्त्रोत आहे तो जास्त प्रखर आहे त्याने खुपच भडक सावल्या निर्माण केल्यात. जर दिवसा उजेडी लख्ख प्रकाशात (उन्हात नव्हे) हेच छायाचित्र घेतले तर जास्त उठावदार होईल आणि कॉन्ट्रास्ट बदलताना सावल्याही फार त्रास देणार नाहीत. बाकी वरच्या सर्व प्रतिक्रियांशी सहमत. आणि हो, ते कॉपीराईटचे दोन-दोन ठसे उमटवल्याने चित्राच्या सौंदर्याला खूपच हानी पोहोचते आहे. शक्यतो एकच ठसा, बारिक आणि डोळ्याला खुपणार नाही असा द्या. पारदर्शक दिला तर अधिक उत्तम.\nत्या पुष्प प्रदर्शनात रात्रीच्या वेळी खूपच प्रखर फ्लड लाईट्स लावलेले होते.\nत्या फोटोवर कॉपी राईटचा ठसा ��मटवण्याव्यतिरिक्त त्यावर दुसरे कोणतेही प्रोसेसिंग केलेले नाही. पावणेदोन वर्षांपूर्वी मी जेव्हा हा फोटो इंटरनेटवर टाकला, तेव्हा माझ्या काँम्प्युटरवर फक्त कोडॅकचे सॉफ्टवेअर उपलब्ध होते आणि त्यात फक्त ठळक ठसा देण्याचाच पर्याय उपलब्ध आहे त्यामुळे नाईलाजाने मला तसेच ठसे द्यावे लागले.\nकॉन्ट्रास्ट उठावदार करण्यासाठी काय करायला हवे होते\nरात्रीच्या वेळी हे थोडे कठीण होते, ज्या गोष्टींवर प्रकाश जास्त आहे त्या जास्त भडक दिसतात व उर्वरित गोष्टी फेडेड वाटतात, त्यासाठी पोस्ट-प्रोसेसिंग करता येइल, फोटो क्रॉप करुन अनावश्यक भाग काढुन टाकणे अथवा अनावश्यक भाग जास्त गडद करणे (काळ्या रंगाकडे झुकणारा), त्यामुळे सब्जेक्ट अधिक उठुन दिसेल असे वाटते, तसेच शक्यतो कमी प्रकाशातिल फोटो बहुदा आयत-आकारापेक्षा चौकोन-आकारात असु द्यावेत जेणेकरुन इतर फेडेड गोष्टी जास्त दिसणार नाहीत, पण सब्जेक्ट-मागिल भाग गडद काळ्या रंगाकडे झुकणारा असेल तर फोटो जास्त प्रभावी ठरु शकेल.\nत्या पुष्प प्रदर्शनात रात्रीच्या वेळी खूपच प्रखर फ्लड लाईट्स लावलेले होते. आणि त्या फोटोवर कॉपी राईटचा ठसा उमटवण्याव्यतिरिक्त त्यावर दुसरे कोणतेही प्रोसेसिंग केलेले नाही.\nपण आता तुमच्या सूचनेप्रमाणे फोटोशॉपमध्ये प्रोसेसिंग करून बघेन.\nनीलपक्षी, वेगळ्या विषयावर आधारित तुमचा ब्लॉग फार आवडला. विशेषतः तुमच्या ब्लॉगवर जो गुलाबांवर लेख आहे तो तुम्हाला उपक्रमावर प्रकाशित करायला आवडेल का मला आणि इतरांनाही प्रश्न असल्यास ते येथे विचारायला आवडतील.\nमाझा गुलाबांवरचा लेख आधीच एका साप्ताहिकात प्रकाशित झालेला असल्याने संपादकांच्या पूर्वपरवानगीनंतरच तो इथे प्रकाशित करता येईल. पण कोणाला प्रश्न विचारायचे असतील, तर तोपर्यंत माझ्या ब्लॉगवर येऊन प्रश्न विचारले, तरी चालतील. मला जी माहिती आहे, तितकी मी देऊ शकेन. कारण जरी मी हा लेख लिहिला असला, तरी मी हॉर्टीकल्चरिस्ट नाही. हॉर्टीकल्चरचा कोर्स केवळ हौस म्हणून केल्यानंतर लगेच काही दिवसांत मी तो लेख लिहिला होता. त्यामुळे त्या विषयातील तज्द्न्य व्यक्तीइतकी माहिती मी देऊ शकेनच असे नाही.\nमाझा गुलाबांवरचा लेख आधीच एका साप्ताहिकात प्रकाशित झालेला असल्याने संपादकांच्या पूर्वपरवानगीनंतरच तो इथे प्रकाशित करता येईल. पण कोणाला प्रश्न विचार��यचे असतील, तर तोपर्यंत माझ्या ब्लॉगवर येऊन प्रश्न विचारले, तरी चालतील.\nहरकत नाही. ब्लॉग्जवर चर्चा करण्यापेक्षा एक समांतर चर्चा येथे टाकून तुमच्या ब्लॉगचा संदर्भ देता येईल. तुम्ही हॉर्टीकल्चरिस्ट नसाल तरी बहुधा माझ्यापेक्षा (आणि इतर अनेकांपेक्षा) तुम्हाला खचितच अधिक माहिती असावी.\nमला शक्य झाल्यास मीच एक स्वतंत्र चर्चा टाकेन आणि प्रश्न विचारेन. तुम्ही जमेल तशी उत्तरे द्या.\nतांत्रिक ज्ञान नसल्याने विश्लेषणात रस नाही, पण मला हे छायाचित्र आवडले.\nदर्द मिन्नत-कशे-दवा न हुवा\nमैं न अच्छा हुवा, बुरा न हुवा\nज्यांनी वरती चर्चेत भाग घेऊन मला विविध सूचना दिल्या आहेत, त्या सगळ्यांचे आभार\nकृपया अजून काही वेगळ्या सूचना द्यायच्या असतील, तर जरूर द्याव्यात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00473.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wordpress.org/themes/twentytwelve/", "date_download": "2018-04-24T18:17:31Z", "digest": "sha1:MXBZJYJOU4XZIYCNYNH73EDVY5U43UXA", "length": 7620, "nlines": 194, "source_domain": "mr.wordpress.org", "title": "थीम निर्देशिका — मोफत वर्डप्रेस थीम — WordPress", "raw_content": "\nआपले थीम अपलोड करा\nथीम यादीत परत जा\nशेवटचे अद्यावत: नोव्हेंबर 16, 2017\nलेख, सानुकूल पिछाडी, सानुकूल शीर्षलेख, सानुकूल मेनू, संपादक शैली, वैशिष्ट्यपूर्ण प्रतिमा, लवचिक शीर्षलेख, फुटर विजेटस, पूर्ण रुंदीचे टेम्प्लेट, सूक्ष्मस्वरूप, एक कॉलम, पोस्ट स्वरूप, उजवा साइडबार, आरटीएल भाषा समर्थन, स्टिकी पोस्ट, थीम ऑपशन्स, अनुवाद सहीत, दोन कॉलम\n5 पैकी 4.5 स्टार्स.\nथीम आढळले नाही .भिन्न शोध घ्या.\n<# } #> अधिक माहिती\nह्या थीम ला आजून रेट दिले नाही\nटूलबार कडे स्किप करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00473.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} +{"url": "http://abpmajha.abplive.in/videos/delhi-congress-to-protest-on-8th-november-473578", "date_download": "2018-04-24T17:52:17Z", "digest": "sha1:GFNYVHPLJPOFMVPGF3VZWKHEXPB5WT2W", "length": 14731, "nlines": 133, "source_domain": "abpmajha.abplive.in", "title": "नवी दिल्ली : नोटाबंदीच्या वर्षपूर्तीनिमित्त 8 नोव्हेंबरला काँग्रेस मोदी सरकारला घेरणार", "raw_content": "\nनवी दिल्ली : नोटाबंदीच्या वर्षपूर्तीनिमित्त 8 नोव्हेंबरला काँग्रेस मोदी सरकारला घेरणार\nयेत्या 8 नोव्हेंबरला नोटबंदीला एक वर्ष पूर्ण होत आहे. त्याविरोधात काँग्रेस देशव्यापी आंदोलन करण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी काँग्रेस उपाध्यक्ष राहूल गांधींच्या नेतृत्वात काँग्रेस महासचिव आणि पदाधिकाऱ्यांची काँग्रेस मुख्यालयात बैठक सुरु झाली.\nविशेष चर्चा : सरोज खानचं डोकं ठिका��ावर आहे काय\nस्पेशल रिपोर्ट : नाशिक : व्हेंटिलेटरमध्ये झुरळ अडकलं, श्वास न घेता आल्याने महिलेचा मृत्यू\nस्पेशल रिपोर्ट : मुंबई : पैसे आणि जागेचं गणित जुळवणारे मुंबईतील नॅनो फ्लॅट\nमुंबई : 'एबीपी माझा'चे मुख्य संपादक राजीव खांडेकर यांना दीनानाथ मंगेशकर पुरस्कार\nगडचिरोली : नक्षलवाद्यांचा खात्मा करणारे जिगरबाज सी-60\nपुणे : कोरेगाव भीमा प्रकरणातील साक्षीदार पूजाच्या मारेकऱ्यांना अटक करा : रिपाइं\nस्पेशल रिपोर्ट : पंढरपूर : रांगेशिवाय विठ्ठल दर्शन, पंढरपुरात लवकरच टोकन व्यवस्था\nपंढरपूर : विठुची पंढरी मांस-मद्यमुक्त करण्यासाठी मंदिर समितीचा ठराव\nपुणे : सचिन तेंडुलकरचे 'जबरा फॅन' राजू गायकवाडांचं फोटो कलेक्शन खुलं\nस्पेशल रिपोर्ट : शिक्षक भरतीत गुण वाढवून देणारं रॅकेट सक्रिय\nपुणे : कोरेगाव भीमा प्रकरणी सत्यशोधन अहवालात पोलिस अधीक्षकांवर ठपका\nस्पेशल रिपोर्ट : औरंगाबाद : कॉपी पकडलेल्या परीक्षार्थीची कर्मचाऱ्याला मारहाण, आत्महत्येची धमकी\nबातम्या सुपरफास्ट : देशाच्या कानाकोपऱ्यातील घडामोडींचा आढावा\nनाशिक : व्हेंटिलेटरमध्ये झुरळ अडकलं, नाशिकमध्ये रुग्णाचा मृत्यू\nनागपूर : शेतकऱ्याच्या शिवारात पट्टेदार वाघाचा वावर\nविशेष चर्चा : सरोज खानचं डोकं ठिकाणावर आहे काय\nस्पेशल रिपोर्ट : नाशिक : व्हेंटिलेटरमध्ये झुरळ अडकलं, श्वास न घेता आल्याने महिलेचा मृत्यू\nस्पेशल रिपोर्ट : मुंबई : पैसे आणि जागेचं गणित जुळवणारे मुंबईतील नॅनो फ्लॅट\nमुंबई : 'एबीपी माझा'चे मुख्य संपादक राजीव खांडेकर यांना दीनानाथ मंगेशकर पुरस्कार\nगडचिरोली : नक्षलवाद्यांचा खात्मा करणारे जिगरबाज सी-60\nपुणे : कोरेगाव भीमा प्रकरणातील साक्षीदार पूजाच्या मारेकऱ्यांना अटक करा : रिपाइं\nस्पेशल रिपोर्ट : पंढरपूर : रांगेशिवाय विठ्ठल दर्शन, पंढरपुरात लवकरच टोकन व्यवस्था\nपंढरपूर : विठुची पंढरी मांस-मद्यमुक्त करण्यासाठी मंदिर समितीचा ठराव\nपुणे : सचिन तेंडुलकरचे 'जबरा फॅन' राजू गायकवाडांचं फोटो कलेक्शन खुलं\nस्पेशल रिपोर्ट : शिक्षक भरतीत गुण वाढवून देणारं रॅकेट सक्रिय\nपुणे : कोरेगाव भीमा प्रकरणी सत्यशोधन अहवालात पोलिस अधीक्षकांवर ठपका\nस्पेशल रिपोर्ट : औरंगाबाद : कॉपी पकडलेल्या परीक्षार्थीची कर्मचाऱ्याला मारहाण, आत्महत्येची धमकी\nनवी दिल्ली : नोटाबंदीच्या वर्षपूर्तीनिमित्त 8 ���ोव्हेंबरला काँग्रेस मोदी सरकारला घेरणार\nनवी दिल्ली : नोटाबंदीच्या वर्षपूर्तीनिमित्त 8 नोव्हेंबरला काँग्रेस मोदी सरकारला घेरणार\nयेत्या 8 नोव्हेंबरला नोटबंदीला एक वर्ष पूर्ण होत आहे. त्याविरोधात काँग्रेस देशव्यापी आंदोलन करण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी काँग्रेस उपाध्यक्ष राहूल गांधींच्या नेतृत्वात काँग्रेस महासचिव आणि पदाधिकाऱ्यांची काँग्रेस मुख्यालयात बैठक सुरु झाली.\nविशेष चर्चा : सरोज खानचं डोकं ठिकाणावर आहे काय\nस्पेशल रिपोर्ट : नाशिक : व्हेंटिलेटरमध्ये झुरळ अडकलं, श्वास न घेता आल्याने महिलेचा मृत्यू\nस्पेशल रिपोर्ट : मुंबई : पैसे आणि जागेचं गणित जुळवणारे मुंबईतील नॅनो फ्लॅट\nमुंबई : 'एबीपी माझा'चे मुख्य संपादक राजीव खांडेकर यांना दीनानाथ मंगेशकर पुरस्कार\nगडचिरोली : नक्षलवाद्यांचा खात्मा करणारे जिगरबाज सी-60\nपुणे : कोरेगाव भीमा प्रकरणातील साक्षीदार पूजाच्या मारेकऱ्यांना अटक करा : रिपाइं\nस्पेशल रिपोर्ट : पंढरपूर : रांगेशिवाय विठ्ठल दर्शन, पंढरपुरात लवकरच टोकन व्यवस्था\nपंढरपूर : विठुची पंढरी मांस-मद्यमुक्त करण्यासाठी मंदिर समितीचा ठराव\nपुणे : सचिन तेंडुलकरचे 'जबरा फॅन' राजू गायकवाडांचं फोटो कलेक्शन खुलं\nस्पेशल रिपोर्ट : शिक्षक भरतीत गुण वाढवून देणारं रॅकेट सक्रिय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00475.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/uttar-maharashtra/council-members-opposed-decision-collector-region-12686", "date_download": "2018-04-24T18:32:23Z", "digest": "sha1:QX7SFZDYQKIAPYPD5UT65ACJESL6YZHF", "length": 15521, "nlines": 165, "source_domain": "www.esakal.com", "title": "Council members opposed the decision of the collector region जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाला जिल्हा परिषद सदस्यांचा विरोध | eSakal", "raw_content": "\nजिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाला जिल्हा परिषद सदस्यांचा विरोध\nबुधवार, 28 सप्टेंबर 2016\nनाशिक - जिल्हा परिषदेच्या लघुपाटबंधारे विभागाला नियतव्यय मंजूर झालेला जास्तीत जास्त निधी जलयुक्त शिवार योजनेसाठी खर्च करण्याचा निर्णय घेताना जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा नियोजन मंडळाच्या अधिकारात हस्तक्षेप केल्याचा आरोप करीत या निर्णयाला आज सर्वसाधारण सभेत जोरदार विरोध झाला. या नियतव्यय मंजूर झालेल्या कामांचे नियोजन झाले, तर त्याच्या ई निविदा मंजूर करून कार्यारंभ आदेश देण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. तसेच यासह रस्ते, बांधकाम, आरोग्य, शिक्षणाच्या कामांच्या निविदा मंजूर होईपर्यंत सभा स���थगित करण्याचा निर्णय झाला.\nनाशिक - जिल्हा परिषदेच्या लघुपाटबंधारे विभागाला नियतव्यय मंजूर झालेला जास्तीत जास्त निधी जलयुक्त शिवार योजनेसाठी खर्च करण्याचा निर्णय घेताना जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा नियोजन मंडळाच्या अधिकारात हस्तक्षेप केल्याचा आरोप करीत या निर्णयाला आज सर्वसाधारण सभेत जोरदार विरोध झाला. या नियतव्यय मंजूर झालेल्या कामांचे नियोजन झाले, तर त्याच्या ई निविदा मंजूर करून कार्यारंभ आदेश देण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. तसेच यासह रस्ते, बांधकाम, आरोग्य, शिक्षणाच्या कामांच्या निविदा मंजूर होईपर्यंत सभा स्थगित करण्याचा निर्णय झाला. यामुळे जिल्हा परिषदेच्या 2702 या लेखाशीर्षाखालील निधी वळविण्यावरून जिल्हा प्रशासन व जिल्हा परिषदेचे लोकप्रतिनिधी यांच्यात पुढील काळात वाद विकोपाला जाणार, असे स्पष्ट झाले. प्रसंगी या निर्णयाविरोधात न्यायालयात जाणार असल्याचे या वेळी पदाधिकारी व सदस्यांनी जाहीर केले.\nजिल्हा परिषदेच्या अध्यक्षा विजयश्री चुंभळे यांच्या अध्यक्षतेखाली आज सर्वसाधारण सभा झाली. मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद शंभरकर, उपाध्यक्ष प्रकाश वडजे, कृषी व पशुसंवर्धन सभापती केदा आहेर, समाजकल्याण सभापती उषा बच्छाव, शिक्षण व आरोग्य सभापती किरण थोरे, महिला व बालकल्याण सभापती शोभा डोखळे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल लांडगे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे आदी उपस्थित होते.\nज्येष्ठ सदस्य रवींद्र देवरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांनी लघुपाटबंधारे विभागाला पत्र देऊन जिल्हा नियोजन मंडळाने 2702 या लेखाशीर्षखाली मंजूर केलेला अधिकाधिक निधी जलयुक्त शिवार या योजनेकडे वळविण्याच्या घेतलेल्या निर्णयाविरोधात सविस्तर भूमिका मांडली. त्यांनी जलयुक्त शिवार योजनेसाठी गावे निवडण्याच्या पद्धतीविषयी शंका उपस्थित केली. उर्वरित गावांमध्येही जलसंधारणाची कामे करण्याची मागणी नागरिक आमच्याकडे करतात; परंतु आम्हाला निधीच दिला नाही तर ती कशी पूर्ण होणार, असा प्रश्‍न उपस्थित केला. राज्य सरकारने जलयुक्त शिवारसाठी स्वतंत्र निधी द्यावा, अशी भूमिका घेतानाच जिल्हा नियोजन मंडळात 40 पैकी 25 सदस्य हे जिल्हा परिषदेचे असून, या मंडळाची बैठक घेऊन त्यांच्या परवानगीने या निधीचे पुनर्नियोजन करणे आवश्‍यक होते, असे सांगितले. त्यांच्या मागणीला अध्यक्षा विजयश्री चुंभळे, उपाध्यक्ष प्रकाश वडजे यांच्यासह सर्व सदस्यांनी पाठिंबा दिला. या विषयावर सर्व सदस्यांनी एकजूट केलेली असताना गोरख बोडके यांनी कामांचे नियोजन वेळेत होत नसल्यानेच अशी वेळ आल्याचे सांगून सर्वांनाच घरचा आहेर दिला.\nचालकाच्या गळ्याला चाकू लावून मध्यरात्री वाहनचोरी\nसटाणा - वाहनचालकाच्या गळ्याला चाकू लावून त्याला बेदम मारहाण करत मध्यरात्री रस्त्यावर सोडून तिघांनी वाहनासह पोबारा केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे....\nअभिनेता अमीर खानने राणवाडीत केले श्रमदान\nपाणी फाऊंडेशनच्या वतीने सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा वर्धा: पाणी फाउंडेशनच्यावतीने आयोजित सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेमध्ये कारंजा तालुक्‍यातील...\nजागा संपादनाच्या मुद्यामुळे स्मार्ट रोड सापडणार वादात\nनाशिक : स्मार्ट सिटी अंतर्गत सोळा कोटी रुपये खर्च करून अशोक स्तंभ ते त्र्यंबक नाका सिग्नल दरम्यान स्मार्ट रोड तयार करावयाच्या कामाला सुरुवात होत नाही...\nकास्टिंग काऊच'मधून खासदारही सुटल्या नाहीतः रेणुका चौधरी\nनवी दिल्ली: 'प्रत्येक ठिकाणी कास्टिंग काऊच होते आणि संसदही त्यापासून सुटलेली नाही,' असे सांगून माजी केंद्रीय मंत्री, राज्यसभेतील खासदार रेणुका चौधरी...\nआमदार शिवाजी कर्डिलेंसह पाच जणांना जामीन\nनगर : पोलिस अधीक्षक कार्यालयामध्ये तोडफोड केल्याच्या गुन्ह्यातील आमदार शिवाजी कर्डिले यांच्यासह पाच जणांच्या जामीन अर्जावर काल युक्तिवाद झाला....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00475.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://shivray.com/category/biography/chatrapati-sambhaji-maharaj/chatrapati-sambhaji-maharaj-birth/", "date_download": "2018-04-24T18:14:31Z", "digest": "sha1:UBNYJZ5SKNEG2KZA3DCKHSO47IU7CG3R", "length": 12239, "nlines": 164, "source_domain": "shivray.com", "title": "संभाजी महाराजांचा जन्म | Chhatrapati Shivaji Maharaj - Shivray", "raw_content": "\nछत्रपती शिवाजी – महाराजांवर चित्रपट\nबेसिक फोटोग्र���फी वर्कशॉप – ४ सप्टेंबर २०१६\nस्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले\nछत्रपती राजर्षि शाहू महाराज\nगनिमी कावा – युध्दतंत्र\nछत्रपती संभाजी महाराजांचे बालपण\nछत्रपती संभाजी महाराजांचा जन्म पुरंदर किल्ल्यावर १४ मे १६५७ साली झाला (जेष्ठ शु. १२ शके १५७९). बालपणी दोन वर्षाचे असताना आई सईबाई यांचे निधन झाले. राजामाता राष्ट्रमाता जिजाऊ यांनी त्यांचा सांभाळ केला. कापूरहोळ येथील धाराउ गाडे या मातेचे दूध देवून संभाजी राजांचे पोषण केले. कऱ्हाकाठावरील पुरंदर हा प्राचीन व ऐतिहासिकदृष्ट्या प्रसिद्ध किल्ला आहे. येथील सह्याद्रि डोंगर रांगेवरील हिरवीगार औषधी वनस्पती ...\nछत्रपती संभाजी महाराजांचा जन्म\nमृत्यूचे आव्हान पेलुनी, तोच वारसा आम्हाला दिला शिवरायांचा शंभू छावा, हिंदू म्हणुनी अमर जाहला शिवरायांचा शंभू छावा, हिंदू म्हणुनी अमर जाहला वरील दोन ओळींतच खर्‍या अर्थाने संभाजी महाराज यांच्या चरित्राने स्वराज्याला दिलेला महान असा स्वराष्ट्रवाद, स्वधर्माभिमान व्यक्त होतो. संभाजीराजांचा जन्म छत्रपती शिवाजी महाराजांच्या पहिल्या पत्नी सईबाई यांच्या पोटी जेष्ठ शु. १२, शके १५७९ रोजी पुरंदर गडावर झाला. ते केवळ २ वर्षांचे असतानाच त्यांच्या मातोश्रींना देवाज्ञा ...\nAnuya on महाराष्ट्राच्या किल्ल्यांकडे सरकारचे अक्षम्य दुर्लक्ष\nshashank on वीर शिवा काशीद\nछत्रपती शिवाजी – महाराजांवर चित्रपट\nबेसिक फोटोग्राफी वर्कशॉप – ४ सप्टेंबर २०१६\nगनिमी कावा – युध्दतंत्र\nछत्रपती राजर्षि शाहू महाराज\nस्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले\nchatrapati shivray chhatrapati shivaji maharaj kaviraj bhushan lohagad fort Modi Letter D Modi Letter DH Modi Letter N Modi Letter SH Modi Letter T Modi Letter TH modi script nature photography Quiz Contest raigad raigad fort Rajaram Maharaj shivaji raje shivkalyan raja shivrayanchi aarti आज्ञापत्र कविराज भूषण छत्रपती शिवाजी महाराज जाणता राजा जावजी लाड ताराराणी प्र. के. घाणेकर प्रश्नमंजुषा बाजीराव पेशवे बाल शिवाजी मराठा मराठेशाही राजमाता जिजाऊ आऊसाहेब लता मंगेशकर वा. सी. बेंद्रे शहाजी महाराज शिवराय शिवरायांचा जन्म शिवरायांची आरती शिवाजी राजे शिवाजीराजे भोसले शिवाजी शहाजी भोसले सरनौबत सेतू माधवराव पगडी सोपी मोडी पत्रे २०१५\nशिवराय प्रश्नमंजुषा – प्रश्न क्रमांक १५\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १२\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. ११\nशिवराय प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक १४\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १३\nछत्रपती शिवाजी – महाराजांवर चित्रपट\nबेसिक फोटोग्राफी वर्कशॉप – ४ सप्टेंबर २०१६\nJai ram Shinde: सर माझ्या माहिती प्रमाणे पन्हाळा गडावरील ईतिहाआसआसाचे वर्णन...\nJai ram Shinde: खुप छान माहित दिल्या ईतिहासातील. पण माला माहिती आहे त्याप्रम...\nशिवराय प्रश्नमंजुषा – प्रश्न क्रमांक १५\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १२\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. ११\nशिवराय प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक १४\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १३\nकाळकाई खिंडीत सिद्दयांची कत्तल करणारे जावजी लाड\nप्रती तानाजी – पदाती सप्तसहस्त्री नावजी लखमाजी बलकवडे\nछत्रपती संभाजी महाराजांचा जन्म\nराजगड लढविणारे संताजी सिलीम्बकर\nजयदेव जयदेव जय जय शिवराया\nसिद्धेश्वर मंदिर, टोका – अद्भूत शिल्पसौंदर्य\nमोडी वाचन – भाग ११\nमोडी वाचन – भाग १७\nसिंहगड पुन्हा स्वराज्यात सामिल करणारे शंकराजी नारायण\nJai ram Shinde: सर माझ्या माहिती प्रमाणे पन्हाळा गडावरील ईतिहाआसआसाचे वर्णन...\nJai ram Shinde: खुप छान माहित दिल्या ईतिहासातील. पण माला माहिती आहे त्याप्रम...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00476.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/desh/give-investers-their-money-back-supreme-court-takes-tough-stand-12256", "date_download": "2018-04-24T18:27:32Z", "digest": "sha1:UTCWZFFJ3UIDEVBELG4RK6SCIUEJWDIJ", "length": 13484, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "Give investers their money back; Supreme Court takes tough stand बुडा नाहीतर मरा; पैसे परत करा: स. न्यायालय | eSakal", "raw_content": "\nबुडा नाहीतर मरा; पैसे परत करा: स. न्यायालय\nबुधवार, 7 सप्टेंबर 2016\nनवी दिल्ली - \"\"घर घेण्यासाठी नागरिकांनी त्यांच्या कष्टाचा पैसा गुंतविला आहे. बांधकाम व्यावसायिक वा विकसकाच्या खराब आर्थिक स्थितीमुळे नागरिकांना कोणत्याही परिस्थितीत त्रास होता कामा नये. यामुळे इमारतीच्या योजनेमध्ये पैसा गुंतविलेल्या सर्व नागरिकांना त्यांचा पैसा मिळालाच पाहिजे,‘‘ अशी रोखठोक भूमिका सर्वोच्च न्यायालयाकडून आज (बुधवार) घेण्यात आली. नोएडामधील \"एमेराल्ड टॉवर्स‘ संदर्भातील या खटल्यामध्ये गुंतवणूकदारांचे सर्व पैसे त्यांना परत मिळायलाच हवेत, अशी तंबी न्यायालयाकडून सुपरटेक या कंपनीस देण्यात आली आहे.\nनवी दिल्ली - \"\"घर घेण्यासाठी नागरिकांनी त्यांच्या कष्टाचा पैसा गुंतविला आहे. बांधकाम व्यावसायिक वा विकसकाच्���ा खराब आर्थिक स्थितीमुळे नागरिकांना कोणत्याही परिस्थितीत त्रास होता कामा नये. यामुळे इमारतीच्या योजनेमध्ये पैसा गुंतविलेल्या सर्व नागरिकांना त्यांचा पैसा मिळालाच पाहिजे,‘‘ अशी रोखठोक भूमिका सर्वोच्च न्यायालयाकडून आज (बुधवार) घेण्यात आली. नोएडामधील \"एमेराल्ड टॉवर्स‘ संदर्भातील या खटल्यामध्ये गुंतवणूकदारांचे सर्व पैसे त्यांना परत मिळायलाच हवेत, अशी तंबी न्यायालयाकडून सुपरटेक या कंपनीस देण्यात आली आहे.\n\"\"तुम्ही जगता का मरता, याच्याही आम्हाला काही देणेघेणे नाही. घरासाठी पैसा गुंतविलेल्या सर्वांना त्यांचे परत मिळायलाच हवेत. तुमच्या आर्थिक स्थितीची आम्ही पर्वा करणार नाही,‘‘ असे न्यायाधीश दीपक मिश्रा आणि ए के गोयल यांच्या खंडपीठाने सुपरटेक कंपनीस सुनावले.\nयाचबरोबर, कंपनीने याआधी आश्‍वासन दिल्याप्रमाणे चार आठवड्यांच्या आत या गृहयोजनेत पैसे गुंतविलेल्या 17 नागरिकांना त्यांचे पैसे परत दिले जावेत, असा गर्भित इशारा न्यायालयाकडून कंपनीस यावेळी देण्यात आला. या प्रकरणाच्या पुढील सुनावणीपर्यंत हे काम व्हायलाच हवे, असे खंडपीठाकडून यावेळी स्पष्ट करण्यात आले. याचबरोबर, या गृहयोजनेच्या ठिकाणाचे परीक्षण करुन विकसकाकडून नियमावलीचा भंग करण्यात आला आहे अथवा नाही, याचा तपास करण्याचे निर्देशही न्यायालयाकडून यावेळी राष्ट्रीय इमारत प्राधिकरणास देण्यात आले.\nआर्थिक कारण पुढे करुन गुंतवणूकदारांचे पैसे परत न करण्याची भूमिका न्यायालयात घेणारी सुपरटेक ही गेल्या काही महिन्यांतील तिसरी कंपनी आहे.\nसरपंचाकडे खंडणीची मागणी; गवळी टोळीचे तिघे अटकेत\nमंचर (पुणे): लोणी (ता. आंबेगाव) गावचे सरपंच यांच्या कडून दीड लाख रुपयांची खंडणी घेऊन उर्वरित तीन लाख 50 हजार रुपयांच्या खंडणीसाठी त्यांना जीवे...\nदिल्लीत धावत्या कारमध्ये तब्बल 11 तास सामूहिक बलात्कार\nनवी दिल्ली : देशात बलात्काराच्या घटना सातत्याने घडत आहे. त्यानंतर राजधानी दिल्लीत 'निर्भया' बलात्कार आणि हत्याप्रकरणानंतर आता पुन्हा एकदा तशाच...\nआदिवासी घोटाळ्यातील कर्मचाऱ्यावरील कारवाईसाठी 27 ला राज्यभर आंदोलन\nनाशिकः आदिवासी विकास मधील 104 कोटी रुपयांच्या घोटाळ्यातील साडे सहाशे कर्मचाऱ्यांवर तातडीने कारवाई करा. या मागणीसाठी येत्या 27एप्रिलला राज्यभर...\nआमदार शिवाजी कर्डिलेंसह पाच जणांना जामीन\nनगर : पोलिस अधीक्षक कार्यालयामध्ये तोडफोड केल्याच्या गुन्ह्यातील आमदार शिवाजी कर्डिले यांच्यासह पाच जणांच्या जामीन अर्जावर काल युक्तिवाद झाला....\n14 मेला राज्यात 'जेल भरो' आंदोलन करणार : रघुनाथ पाटील\nउस्मानाबाद : शेतकऱ्यांना हमी भाव द्यायचा नाही, उसाला एफआरपी द्यायची नाही. जाणीवपूर्वक शेतकऱ्यांना आत्महत्येच्या मार्गावर लोटायचे. यावर सत्ताधारी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00476.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/bedhadak/article-253963.html", "date_download": "2018-04-24T18:21:43Z", "digest": "sha1:CRCYIFTQQAVLX3ZPAZYLK4JWKUI6OWJS", "length": 10115, "nlines": 123, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "आजही स्त्री भ्रूण हत्या चालू राहणं हा मानवतेला कलंक नाही का?", "raw_content": "\n'केसरी'चा सेट जळून खाक, अक्षयकुमारसह सर्व कलाकार सुखरुप\nजम्मू-काश्मीर : पुलवामामध्ये चार दहशतवाद्यांचा खात्मा\nवारकऱ्यांची रांगेतून मुक्तता, आता विठुरायाचं टोकनद्वारे दर्शन \nकेरळमध्ये फक्त सचिनच्याच पुस्तकांची लायब्ररी\n,जय वाघानंतर त्याचा बछडा 'जयचंद'ही बेपत्ता\nगणित चुकलं म्हणून शिक्षकाने विद्यार्थ्याच्या तोंडात खुपसली छडी\nऔरंगाबादेत विद्यार्थ्यांना झालं काय, काॅपी पकडली म्हणून आत्महत्येचा प्रयत्न\nकर्जमाफीचा लाभ आता 2001-09 काळातील शेतकऱ्यांनाही मिळणार \nनाणार'चं आतून किर्तन बाहेरून तमाशा झालाय-अशोक चव्हाण\nमुंबईत धावत्या लोकलसमोर ढकलून प्रवाशाची हत्या\nमुंबईत म्हाडा ची ३३०० घरांसाठी सोडत लवकरच\n19 वर्षाचा मराठी तरुण घेणार जैन धर्माची दीक्षा\nजम्मू-काश्मीर : पुलवामामध्ये चार दहशतवाद्यांचा खात्मा\nमहाभियोगाची नोटीस फेटाळण्याचा निर्णय घाईत नाहीतर पूर्ण विचारांती - नायडू\n भाजप आणि काँग्रेसमध्ये 'कांटे की टक्कर', जेडीस ठरणार किंगमेकर\nसंसदेतही कास्टिंग काऊच, रेणुका चौधरींचं खळबळजनक वक्तव्य\n'केसरी'चा सेट जळून खाक, अक्षयकुमा��सह सर्व कलाकार सुखरुप\nबिग बींची लेक श्वेताच्या ठुमक्यांचा व्हिडिओ व्हायरल\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nसंजय दत्तनं भिकही मागितलीय, 'संजू'च्या टीझरमधून उलगडली अनेक गुपितं\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nभारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा होणार आई\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nबर्थडे स्पेशल : सचिनचा प्रेरणादायी प्रवास\nपंजाबचा दिल्लीवर शानदार विजय\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\nकेरळमध्ये फक्त सचिनच्याच पुस्तकांची लायब्ररी\nजालन्यात सहा लाखांच्या बनावट नोटा जप्त\n'चौधरींचं वक्तव्य अत्यंत दुर्दैवी'\nव्हेंटिलेटरमध्ये झुरळ जीवावर बेतलं\nबेधडक : महाभियोगाचे राजकारण\nबेधडक : आरपारची लढाई\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\nआजही स्त्री भ्रूण हत्या चालू राहणं हा मानवतेला कलंक नाही का\nआजही स्त्री भ्रूण हत्या चालू राहणं हा मानवतेला कलंक नाही का\nमराठा समाजाला ओबीसींमध्ये आरक्षण देणं, हे इतर मागास जातींवर अन्यायकारक ठरेल का \nएकाच वेळी 19 आमदारांना निलंबित करणं, हे राजकीय षडयंत्र आहे का \nजिल्हा परिषदेच्या सत्तेसाठी सर्व पक्ष संधीसाधू झालेत का\nयोगी आदित्यनाथांमुळे भाजप उत्तर प्रदेशमध्ये कट्टर हिंदुत्ववादी अजेंडा राबवेल का \nकर्जमाफीच्या मुद्यावरून सत्तारूढ शिवसेना रडीचा डाव खेळतेय का\nधुळे येथील डॉक्टरांवरील हल्ला हे वैद्यकीय यंत्रणेवरील विश्वास तुटल्याचं लक्षण आहे का\nशेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी कर्जमाफी हाच एकमेव उपाय आहे का \nयूपीमधील विजयामुळे मोदींनी पुढील 10 वर्षांसाठी भाजपचा खुंटा मजबूत केलाय का\nपारदर्शक कारभाराचा आग्रह फक्त मुंबईतच का, पूर्ण महाराष्ट्रात का नको \nमहापौर निवडणुकीत शिवसेना, भाजप मुक्त बीएमसीचा फार्म्युला प्रत्यक्षात अंमलात आणू शकेल का \nसेना-भाजपातली वाढती दरी फडणवीस सरकार पडण्यास कारणीभूत ठरेल\nराजभाषा मराठीबाबत शासनाचं धोरण गळपेची करणारं आहे का \n'केसरी'चा सेट जळून खाक, अक्षयकुमारसह सर्व कलाकार सुखरुप\nजम्मू-काश्मीर : पुलवामामध्ये चार दहशतवाद्यांचा खात्मा\nवारकऱ्यांची रांगेतून मुक्तता, आता विठुरायाचं टोकनद्वारे दर्शन \n��ेरळमध्ये फक्त सचिनच्याच पुस्तकांची लायब्ररी\nजालन्यात सहा लाखांच्या बनावट नोटा जप्त\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00477.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%A6%E0%A4%BE_%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE", "date_download": "2018-04-24T17:56:34Z", "digest": "sha1:7QZW7ORR6O6HA46IPBEEB2BRHDM7DQ5X", "length": 5762, "nlines": 121, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "नर्मदा जिल्हा - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\n२,७४९ चौरस किमी (१,०६१ चौ. मैल)\n१८७ प्रति चौरस किमी (४८० /चौ. मैल)\nनर्मदा जिल्ह्याची माहिती या लेखात आहे. नर्मदा नदीच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.\nनर्मदा जिल्हा मध्य गुजरातमधील एक जिल्हा आहे. जिल्ह्याचे मुख्यालय राजपीपळा येथे आहे. जिल्ह्यात नांदोड, सागबारा, डेडीयापाडा आणि तिलकवाडा असे चार तालुके आहेत.\nअहमदाबाद • अमरेली • अरवली • आणंद • कच्छ • खेडा • गांधीनगर • गीर सोमनाथ • छोटाउदेपूर • जामनगर • जुनागढ • डांग • तापी • दाहोद • देवभूमी द्वारका • नर्मदा • नवसारी • पंचमहाल • पाटण • पोरबंदर • बनासकांठा • बोटाड • भरूच • भावनगर • महीसागर • महेसाणा • मोर्बी • राजकोट • वडोदरा • वलसाड • साबरकांठा • सुरत • सुरेंद्रनगर\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २१ मे २०१५ रोजी १६:४६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00478.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%B2_%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%A4%E0%A4%B3", "date_download": "2018-04-24T17:51:06Z", "digest": "sha1:ET6MB7ORPPU7ZCPBYFDMV5G7PYU2655D", "length": 5050, "nlines": 124, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "ब्रिस्टल विमानतळ - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nआहसंवि: BRS – आप्रविको: EGGD\n६२२ फू / १९० मी\nब्रिस्टल विमानतळावर उतरणारे एअर युरोपाचे बोइंग ७३७ विमान\nब्रिस्टल विमानतळ (Bristol Airport) (आहसंवि: BRS, आप्रविको: EGGD) हा इंग्लंड देशाच्या ब्रिस्टल शहरामधील प्रमुख विमानतळ आहे. उत्तर सॉमरसेटमधील लल्सगेट बॉटम नावाच्या गावाजवळ असलेला हा विमानतळ ब्रिस्टलपासून ८ मैल अंतरावर स्थित आहे.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ४ फेब्रुवारी २०१५ रोजी १५:४७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00478.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://vastuclass.blogspot.com/2009/11/blog-post.html", "date_download": "2018-04-24T18:06:20Z", "digest": "sha1:LT7SICUJTDH3WYOIQ2PIL57RLRS3FOO3", "length": 6817, "nlines": 71, "source_domain": "vastuclass.blogspot.com", "title": "वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र मार्गदर्शक शिकवणी वर्ग ( VASTU & ASTRO CLASS ): श्री विष्णुपुजन व शिवरुद फ़ोटो", "raw_content": "वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र मार्गदर्शक शिकवणी वर्ग ( VASTU & ASTRO CLASS )\nविद्वत्वं च नृपत्वं च नैव तुल्यं कदाचन् | स्वदेशे पूज्यते राजा विद्वान सर्वत्र पूज्यते || Don't judge yourself at all; accept yourself and move on from there. तुम्ही स्वयंदिप व्हा \nसोमवार, २ नोव्हेंबर, २००९\nश्री विष्णुपुजन व शिवरुद फ़ोटो\nआमच्य \"वंदना सदन\" विरार संकुलात माझ्या घराच्य समोर श्री विष्णुपूजन व शिवरुद्र संपन्न झाला. संकुलातिल श्री व सौ निगुडकर मुख्य पुजेला स्थानापन झाले. इतर माननिय मंडळीनी हातभार लावुन कार्य संपन्न केले.\nat ११/०२/२००९ ०८:१६:०० म.उ.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\n१७ नोव्हेंबर, २००९ रोजी ११:३७ म.पू.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nआमच्याशी संपर्क साधतांना खालील गोष्टी पाळा:-\n१) पत्रात तुमचा भ्रमणध्वनीक्रमांक न विसरता लिहा. तो नसल्यास पत्राची दखल घेतली जाणार नाही. ( vastuclass@gmail.com )\n२) तुमचा प्रश्न मोजक्या शब्दात आणि स्पष्टपणे लिहा.\nराजीव उपाध्ये यांची चिन्तनिका\nअधिजनुकशास्त्र - एक गैरसोईचे विज्ञान\nवास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्र मार्गदर्शन शिकवणी वर्ग\nगेल्या १८ ते २० वर्षे ज्योतिषशास्त्रा आणि वास्तुशास्त्राचा अभ्यास करीत आहे. मला जे काही श्री स्वामी कृपा प्रसादा मुळे प्राप्त झाले आहे ते समाज उपयोगा करता समाजाला देण्यास मी सदैव तप्तरं असेन. पारंपारीक वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, सर्वोतोभद्र चक्र, नक्षत्र ज्योतिषशास्त्र, इत्यादि वर संशोधन केले आहे. विरार येथे वास्तुमार्गदर्शन शिकवणी वर्ग सुरु केले आहेत, पण ज्यांना याचा लाभ घेता येत नाही, त्यांच्यासाठी आता संगणकाच्या माध्यमातुन( Inter Web Blogger ) शिकवणी वर्ग घेण्याचा प्रयत्न केला आहे. संजीव आणि परिवार.\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nश्री विष्णुपुजन व शिवरुद फ़ोटो\nकुंडलीत कोठेही मंगळ व शनिची एकत्र पणाने संचार म्हण...\n३० दिवस���त दोन वेळा आपल्याला साडेसाती येते त्याला ...\nराहु केतु मुळे सप्तमस्थान अथवा चंद्र बिघाडला असल्य...\nवास्तुशास्त्राला कोणत्या भारतीय ग्रंथांचा आधार आहे...\nग्रहांच्या परिभ्रमण पध्दतिचा अभ्यास\nसाधेसुधे थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00479.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/unaware-journalistic-questions-people-13447", "date_download": "2018-04-24T18:33:25Z", "digest": "sha1:OER5X2IJLSJE3ZK3UMHPOBV2BFN3TY36", "length": 13756, "nlines": 165, "source_domain": "www.esakal.com", "title": "Unaware of journalistic questions from people पत्रकारांच्या प्रश्‍नांपासून समाज अनभिज्ञ - एस. एम. देशमुख | eSakal", "raw_content": "\nपत्रकारांच्या प्रश्‍नांपासून समाज अनभिज्ञ - एस. एम. देशमुख\nसोमवार, 10 ऑक्टोबर 2016\nसांगली - समाजातील विविध प्रश्‍नांना वाचा फोडणाऱ्या पत्रकारांचेही प्रश्‍न असू शकतात, याची समाजाला गंधवार्ताच नाही. पत्रकारांना प्रश्‍न असतात हे अनेकांना पटत नाही. पत्रकार संरक्षण कायदा आणि पेन्शनच्या लढ्यासाठी एकजूट दाखवा, असे आवाहन पत्रकार हल्लाविरोधी कृती समितीचे निमंत्रक एस. एम. देशमुख यांनी केले.\nसांगली - समाजातील विविध प्रश्‍नांना वाचा फोडणाऱ्या पत्रकारांचेही प्रश्‍न असू शकतात, याची समाजाला गंधवार्ताच नाही. पत्रकारांना प्रश्‍न असतात हे अनेकांना पटत नाही. पत्रकार संरक्षण कायदा आणि पेन्शनच्या लढ्यासाठी एकजूट दाखवा, असे आवाहन पत्रकार हल्लाविरोधी कृती समितीचे निमंत्रक एस. एम. देशमुख यांनी केले.\nमराठा समाज सांस्कृतिक भवनमध्ये जिल्ह्यातील पत्रकार निर्धार मेळावा झाला. त्या वेळी ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. ‘सकाळ’चे सहयोगी संपादक शेखर जोशी आणि पत्रकार संघटनांचे पदाधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती. श्री. देशमुख म्हणाले, ‘‘राज्यात पत्रकारांवर हल्ले होत आहेत. त्यामागे ठोस कारण नसते. किरकोळ कारणातूनही पत्रकारांवर हल्ले होत आहेत. गेल्या काही वर्षांतील हल्ले पाहिले तर ७२ टक्के हल्ले राजकीय पक्षांकडून झाले. १५ टक्के हल्ले पोलिस आणि इतर स्थानिक गुंडांकडून झाले आहेत. पत्रकारांवर सर्वाधिक हल्ले राजकीय मंडळींकडून झालेत. त्यामुळे कायदा केला तर अडचणी येतील म्हणून टाळाटाळ केली जात आहे. मागील सरकारने दहा वर्षे तर सध्याच्या सरकारने दोन वर्षे हा प्रश्‍न सोडवला नाही.’’\nते म्हणाले, ‘‘दहा वर्षात ८५० पत्रकारांवर हल्ले झाले. तर गेल्या आठ महिन्यांतच ६४ पत्रकारांवर हल्ले झाले. हल्ले झाले तरी पत्रकारांचे काम थांबलेले नाही. आता तर खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत. त्यामुळे पत्रकार संरक्षण कायद्याची गरज आहे. त्यासाठी सर्व पत्रकार एकत्र आल्याचा मेसेज हल्लेखोर, सत्ताधारी आणि राजकीय मंडळींपर्यंत गेला पाहिजे. कायद्याबरोबर ज्येष्ठ पत्रकारांना पेन्शन देण्याचा प्रश्‍न २० वर्षे प्रलंबित आहे. पत्रकारांच्या प्रश्‍नांची समाजाला गंधवार्ताही नाही. त्यामुळे संघटित होऊन लढा द्या. निर्णय घेईपर्यंत आम्ही थांबणार नाही.’’\nश्री. देशमुख यांना सहयोगी संपादक श्री. जोशी आणि मान्यवरांच्या हस्ते मानपत्र देऊन सन्मानित केले. ज्येष्ठ पत्रकारांचा पुस्तक आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. शाहीर देवानंद माळी आणि बाल शाहिरांनी प्रारंभी पोवाडा सादर केला.\nअंजली दमानिया यांच्या नार्को टेस्टची मागणी\nमुंबई - 'मी अण्णाच्या आंदोलनाचा एक भाग असल्यामुळे अंजली दमानिया माझी वारंवार माझी खोटी बदनामी करीत असून अण्णांच्या आंदोलनाचा अपमान करीत आहे....\nभटके विमुक्त विकास परिषदेतर्फे उद्यापासून बेमुदत ठिय्या आंदोलन\nकोल्हापूर - जिल्ह्यातील भटक्‍या-विमुक्त समाजाला घरांसह प्राथमिक सुविधा मिळाव्यात, या मागणीसाठी भटके विमुक्त विकास परिषदेतर्फे गुरूवार (ता. 25) पासून...\nआदिवासी घोटाळ्यातील कर्मचाऱ्यावरील कारवाईसाठी 27 ला राज्यभर आंदोलन\nनाशिकः आदिवासी विकास मधील 104 कोटी रुपयांच्या घोटाळ्यातील साडे सहाशे कर्मचाऱ्यांवर तातडीने कारवाई करा. या मागणीसाठी येत्या 27एप्रिलला राज्यभर...\nसावंतवाडीत 27 पासून मोती तलाव फेस्टीव्हल\nसावंतवाडी - सजग नागरिक मंच आणि येथील पालिका यांच्यावतीने आयोजित करण्यात येणारा चौथा मोती तलाव फेस्टीव्हल 27 ते 30 या काळात होणार आहे, अशी माहिती...\n14 मेला राज्यात 'जेल भरो' आंदोलन करणार : रघुनाथ पाटील\nउस्मानाबाद : शेतकऱ्यांना हमी भाव द्यायचा नाही, उसाला एफआरपी द्यायची नाही. जाणीवपूर्वक शेतकऱ्यांना आत्महत्येच्या मार्गावर लोटायचे. यावर सत्ताधारी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00479.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://holistichealingnatural.com/mr/%E0%A4%95%E0%A4%B5%E0%A4%9F%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%A1%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%AC%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%9A%E0%A4%BE/", "date_download": "2018-04-24T18:33:15Z", "digest": "sha1:JWMSTKTVOE525JLV2JRTM4FQDGT7X6HI", "length": 13667, "nlines": 100, "source_domain": "holistichealingnatural.com", "title": "Notice: Undefined property: stdClass::$source in /home/bitccwjn/holistichealingnatural.com/wp-content/plugins/transposh-translation-filter-for-wordpress/wp/transposh_db.php on line 331", "raw_content": "\nघर सर्वांगीण आरोग्य कारणे आणि टिपा डोक्यात डेन्ट बरा – कवटी मध्ये पोचा\nकारणे आणि टिपा डोक्यात डेन्ट बरा – कवटी मध्ये पोचा\nकारणे आणि टिपा डोक्यात डेन्ट बरा\nDent in head is quite annoying and it isn’t normal for anyone. कवटीच्या पोचा आकार एक मोठा खळगा एक बोटाचे टोक एक आकार बदलतो. आता, तो रोग एक दुर्मिळ फॉर्म सखोल osteolysis संबद्ध आहे. सोपे जात, हा रोग दुर्मिळ आहे, पण ते नंतर काय घडते तर आपल्या हाडे अशा प्रकारे बनवण्यासाठी रक्तवहिन्यासंबंधीचा उती मध्ये चालू होईल cyborg डोक्याची कवटी disordered. हाड रक्तवहिन्यासंबंधीचा उती मध्ये वळते म्हणून, जागा softer मिळत आणि अशा प्रकारे आकार बदल सुरू.\nकवटी मध्ये डेन्ट कारणे आणि उपचारांच्या:\nकवटी एक खळगा येत निश्चितपणे सामान्य नाही. मात्र, या दुर्मिळ आहे हे लक्षात ठेवा. हा सहसा \"अदृश्य बोन रोग\" किंवा \"मित्र बोन रोग\" म्हणून घोषीत केले जाते. हाड नष्ट म्हणून, तो हळूहळू सुस्त उपकरणे बदलले आहे. क्षेत्र म्हणून, असायचा हाड मऊ आणि कुरूप होण्यासाठी सुरू होते जेथे.\nGorham रोग (GSD) फक्त डोके परिणाम नाही. हे ओटीपोट candisturb,collarbone,पाठीचा कणा, ribs and also can cause कपाळावर पोचा. कधी कधी जबडा देखील परिणाम होऊ शकतो. हा रोग तीव्रता व्यक्तींमध्ये बदलत असतात. आणि दुर्दैवाने, नेमके कारण अज्ञात आहे. योग्य गोष्ट या तुलनेने दुर्मिळ रोग आहे, त्यामुळे शक्यता लहान आहेत हे खाच-कोंडीचे काय आहे.\nअल्फा 2-ब व्हायरसची वाढ.\nत्यामुळे या आपण उपचार करण्यासाठी निवड करू शकता की चार उपचार आहेत आपल्या कवटी मध्ये पोचा. सर्जिकल reconstructions की जास्त योग्य नाही आहे म्हणून नंतर काही गुंतागुंत होऊ शकत नाही.\nअ जीवनसत्व विषाच्या तीव्रतेचे प्रमाण:\nजीवनसत्व अ विषाच्या तीव्रतेचे प्रमाण अधिकृत संज्ञा आहे \"Hypervitaminosis एक\". तो हाडे सूज मध्ये होऊ शकते, वेदना अग्रगण्य. ��े देखील कवटीच्या हाडे मऊ होऊ शकते, एक खळगा करण्यासाठी प्रमुख. त्याच्या नावाप्रमाणेच, जीवनसत्व अ विषाच्या तीव्रतेचे प्रमाण तुम्ही खूप जीवनसत्व अ गिळणे तेव्हा transpires. येथे दररोज एक बाल जीवनसत्व किती मिळत पाहिजे एक संदर्भ म्हणून चार्ट आहे:\n0-6 महिने: 400 मेलबॉर्न क्रिकेट मैदान\n7-12 महिने: 500 मेलबॉर्न क्रिकेट मैदान\n1-3 वर्ष: 300 मेलबॉर्न क्रिकेट मैदान\n4-8 वर्ष: 400 मेलबॉर्न क्रिकेट मैदान\n9-13 वर्ष: 600 मेलबॉर्न क्रिकेट मैदान\n14+ वर्ष: 700-900 मेलबॉर्न क्रिकेट मैदान\nआपल्या मुलाला जीवनसत्व अ अचूक रक्कम प्राप्त न केल्यास, नंतर या टेम्परेचर होण्यासाठी हाडे होऊ शकते, एक खळगा करण्यासाठी प्रमुख. एक डोके खळगा उद्भवणार याशिवाय, देखील जीवनसत्व अ विषाच्या तीव्रतेचे प्रमाण इतर लक्षणे आहेत:\nमेंदू वर वाढीव प्रेशर\nघेऊन अ जीवनसत्व पूरक थांबवा.\nरक्त चाचणी अ जीवनसत्व रक्कम तपासण्यासाठी.\nएक विषाच्या तीव्रतेचे प्रमाण व्हिटॅमिन एक गंभीर कारण होऊ शकते तो मुख्यतः यकृत किंवा मूत्रपिंड प्रभावित म्हणून. नुकसान तीव्रता निवारण किंवा आपल्या उपचार सुरु केले प्रथम पाहिले जाईल.\nमुख्य indentations असंख्य लोकांमध्ये सामान्य आहेत. तसेच काही लोक एक आनुवंशिक रोग आहे त्यांच्या पालकांना खूप होते ते राज्य म्हणून. तसेच तणाव संपुष्टात येऊ शकते, चष्मा, इ. आपण आपल्या डोके आपल्या शरीराच्या बाहेर येत आहे असे वाटत करेल पण तो धोकादायक नाही आपण एक डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावे.\nडोके एक खळगा शरीराला झालेली जखम झाल्याने देखील होऊ शकते. उदाहरणार्थ, आपण एक ऑब्जेक्ट करून मारले असाल तर, ते डोक्याची कवटी हाडे उमलणे होऊ शकते, एक आवक पोचा परिणामी. वैद्यकीय जातीय मध्ये, हे एक \"डिप्रेस्ड कवटी फ्रॅक्चर\" म्हणून उल्लेख केला आहे. सवोच्च लोक माहीत आहे का ते डोके कोणत्याही समस्या असेल तर, त्यामुळे आपण नाही तर, नंतर आपण एक शक्यता म्हणून हुकुम हे करू शकता.\nमुख्य संभाव्य कारण माथा मध्ये खाच मेंदुच्या वेष्टनाचा दाह आहे. सॅक ओळी आपल्या मेंदू दाह होतो तेव्हा हे आहे,. तो अर्थ विशेषत: वेदना सारख्या इतर लक्षणे संबंधित आहे, त्यामुळे आपण बहुधा आपण या इतर कारणे आधारित आहे तर माहित होईल.\nकाही परिस्थितीत, एक संक्रमण कवटी हाडे नाश होऊ शकते. आपण संसर्ग येत असेल, तर, आपण लक्षणे पुढील वाढ टाळू प्रतिजैविक वर प्राप्त करणे आवश्यक असेल. केवळ आपल्���ा डॉक्टरांनी आपल्याला आपल्या पोचा उद्भवणार आहे की एक संक्रमण की नाही याची खात्री आपण सांगू शकणार नाही cyborg डोक्याची कवटी किंवा सुदैवाने तो इतर काही गोष्ट.\nकाही होऊ शकते की एक कपाळावर पोचा किंवा कवटी मध्ये अ जीवनसत्व विषाच्या तीव्रतेचे प्रमाण समावेश, Gorham रोग, शरीराला झालेली जखम, आणि प्रदीर्घ दबाव. काही प्रकरणांत, एक व्यक्ती कधीही लोभी आधी वर्षे या संकेत असू शकते. तो आपण कोणत्याही वेदना उद्भवणार नाही, तर, आणि आपण कोणत्याही इतर लक्षणे दिसून येत नाहीत, नंतर तो कदाचित गंभीर असे काही आहे. आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या तुम्ही काळजी असल्यास.\nPrevious articleसर्व आपण सर्वांगीण आरोग्य बद्दल माहित असणे आवश्यक – व्याख्या, पैलू आणि महत्व\nसंत्रा अतिसार, कारणे आणि घरगुती उपचार नैसर्गिक उपचार अतिसार -man\nसर्व आपण सर्वांगीण आरोग्य बद्दल माहित असणे आवश्यक – व्याख्या, पैलू आणि महत्व\nफेसबुक करा StumbleUpon ट्विटर YouTube\n© कॉपीराइट © 2017. सर्वांगीण उपचार नैसर्गिक\nप्रशासन - मार्च 19, 2018\nथेट CSS संपादित करा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00480.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://marathihungama.blogspot.com/2012/05/blog-post.html", "date_download": "2018-04-24T17:47:36Z", "digest": "sha1:WLSX3TNUWFY2AS63CQFKZYV7FCLTV4NC", "length": 2771, "nlines": 56, "source_domain": "marathihungama.blogspot.com", "title": "प्रफ़ुल्ल पाटील: आंबा नको मागूस", "raw_content": "\nकरीत नाही कधी मी उपहास जीवणा तरी लोक का हासीत असतात हे कळेना\nगुलाब हे प्रेमाचे प्रतिक आहे त्याप्रमाणे तो तिच्यासाठी गुलाबाची भेट घेऊन गेला.\nती म्हणालीः \"गुलाब राहु दे ,पण तुझ्या दुसर्‍या हाथातल्या पिशवीत आंबा दिसतोय तो देशील\"\nतोः \"हे प्रिये तु म्हणालीस तर आणखी गुलाबाचे दोन-चार गुच्छ आणतो वाटल्यास आकाशातील चंद्र तारे तोडुन आणतो पण आंबा नको मागू\"\nतीः\" पण मला तो आंबाच हवा आहे,तुझ ना\nतोः\"प्रेम वैगरे ठीक आहे पण आंबा मिळणार नाही\"\nतो तिथुन बाहेर पडला फक्त आंबा घेऊन.\nबघितलं मित्रांनो आंबा किती दुर्मिळ आणि महाग गोष्ट झाली आहे.\n..................... मी एक स्वछ्दी पक्षी, नाही उद्याची चिंता, फारच थोडे स्वप्न उराशी,सारी कालची गुंता\nआपल्या भाषे मध्ये लिहा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00480.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wordpress.org/themes/stargazer/", "date_download": "2018-04-24T18:23:54Z", "digest": "sha1:KYXCLFOVIUIX2GNT3HP7N5MPKWRCJUME", "length": 7760, "nlines": 194, "source_domain": "mr.wordpress.org", "title": "थीम निर्देशिका — मोफत वर्डप्रेस थीम — WordPress", "raw_content": "\nआपले थीम अपलोड करा\nथीम यादीत परत जा\nJustin Tadlock च्या सॊजन्यने\nशेवटचे अद्यावत: जानेवारी 10, 2018\nसानुकूल पिछाडी, सानुकूल रंग, सानुकूल शीर्षलेख, सानुकूल मेनू, संपादक शैली, वैशिष्ट्यपूर्ण प्रतिमा, डावा साइडबार, एक कॉलम, पोस्ट स्वरूप, रिस्पोन्सिव आराखडा, उजवा साइडबार, आरटीएल भाषा समर्थन, थीम ऑपशन्स, थ्रेड टिप्पणी, अनुवाद सहीत, दोन कॉलम\n5 पैकी 4.5 स्टार्स.\nथीम आढळले नाही .भिन्न शोध घ्या.\n<# } #> अधिक माहिती\nह्या थीम ला आजून रेट दिले नाही\nटूलबार कडे स्किप करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00480.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} +{"url": "http://www.marathistatus.net/2017/09/happy-dasara-marathi-status-1.html", "date_download": "2018-04-24T17:58:09Z", "digest": "sha1:ESC3VGVMUJZM3Z4JBWSQT3ZGSUEROXWG", "length": 7658, "nlines": 178, "source_domain": "www.marathistatus.net", "title": "Happy Dasara Marathi Status » 1 ~ Marathi Status for WhatsApp and Facebook", "raw_content": "\nसोन्या सारखे तर तुम्ही सर्व आहातच सदैव असेच राहा\nआणि तुमची साथ अशीच शेवट पर्यंत राहुद्या..\nतुम्हा सर्वांना आणि तुमच्या सह परिवाराला\nयुगानुयुगे आपले नाते सोन्यासारखे असुदे..\nह्रदयी प्रेम अमाप असुदे...\nविजयादशमी\"च्या निमित्तेकरावा शुभेच्छांचा स्वीकार..\nविजयादशमीच्या आपणास व आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा..💐💐💐\nमनाचे बंध त्याला प्रेमाची झंकार,🍀\nआनंदाच्या क्षणांना सर्वांचा होकार,🍀\n🍀🍃🍀🍃🍀🍃🍀🍃🍀🍃 तुम्हाला सर्वांना माझ्या आणि माझ्या परिवाराकडून\nविजया दशमीच्या मनपूर्वक आणि खूप खूप हार्दिक शुभेच्छा\nतुमचे आयुष्य असेच सुख समाधानाचे, आनंदाचे,\nभरभराटीचे, उज्ज्वल यशाचे आणि आर्थिक विकासाचे जावो…\nनवं जुनं विसरून सारे,\nजपू नाती मना मनांची…\nविजया दशमीच्या हार्दिक शुभेच्छा\nआज दसरा आहे. झाडाची पान तोडून सोन म्हणून वाटू नका.\nआहेत ती झाड सोन्यासारखी जपा.\nनवं जुनं विसरून सारे,\nजपू नाती मना मनांची,\nविजया दशमीच्या हार्दिक शुभेच्छा\n••|| दिवस सोने लुटण्याचा*... ||••\n••|| *नवे - जुने विसरून सारे ||••\n••|| फक्त आनंद वाटण्याचा*...||••🍀🌻\n••|| *तोरण बांधु दारी…||••\n••|| घालु रांगोळी अंगणी*...||••\n••|| *करु उधळण सोन्याची... ||••\n••|| जपू नाती मना-मनांची*...||••\n🌻🌻|| हार्दिक शुभेच्छा ||🌻🌻\n🍀 सोनं घ्या सोन्यासारखं रहा 🍀\nतुम्हा सर्वांना देतो आम्ही सोनियाचे पान…\nठेवा चेहरा हसरा… 😀\nया दिवशी म्हणे 🍂सोन वाटतात...\nसर्वांना 🍂सोन वाटण्या एवढा मी 💰श्रीमंत नाही...\nपण नशीबानं मला जी 🍂सोन्यासारखी माणसं मला मिळाली...\nत्यांची आठवण म्हणुन हा प्रयत्न...\n🍂सोन्या सारखे तर तुम्ही सर्व आहातच...\nआणि तुमची साथ अशीच शेवट पर्यंत राहुद्या...\nतुम्हा🌟सर्वांना🌟आणि तुमच्या सह 🏠परिवाराला\n👉दस-याच्या👈 कोटी कोटी शुभेच्छा💐💐\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00481.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "http://abpmajha.abplive.in/videos/mumbai-raj-thackeray-pune-nashik-daura-soon-469033", "date_download": "2018-04-24T17:57:39Z", "digest": "sha1:4YRALZPHRAQELOHRY6O7246LXOAINENJ", "length": 15107, "nlines": 135, "source_domain": "abpmajha.abplive.in", "title": "मुंबई : राज ठाकरे राज्यभरातील नगरसेवकांशी थेट संवाद साधणार : सूत्र", "raw_content": "\nमुंबई : राज ठाकरे राज्यभरातील नगरसेवकांशी थेट संवाद साधणार : सूत्र\nमुंबईतील सात पैकी सहा नगरसेवक शिवसेनेच्या गळाला लागल्यानंतर आता मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आता आणखी नुकसान होऊ नये यासाठी थेट कामाला सुरुवात केली आहे.\nमुंबईतील राजकीय घडामोडीनंतर राज ठाकरे आता राज्यातील इतर ठिकाणच्या नगरसेवकांशी संवाद साधणार आहेत. येत्या काही दिवसांमध्ये राज ठाकरे पुणे, नाशिक, कल्याण-डोंबिवलीमधील नगरसेवकांशी तिथं जाऊन संवाद साधणार आहेत.\nविशेष चर्चा : सरोज खानचं डोकं ठिकाणावर आहे काय\nस्पेशल रिपोर्ट : नाशिक : व्हेंटिलेटरमध्ये झुरळ अडकलं, श्वास न घेता आल्याने महिलेचा मृत्यू\nस्पेशल रिपोर्ट : मुंबई : पैसे आणि जागेचं गणित जुळवणारे मुंबईतील नॅनो फ्लॅट\nमुंबई : 'एबीपी माझा'चे मुख्य संपादक राजीव खांडेकर यांना दीनानाथ मंगेशकर पुरस्कार\nगडचिरोली : नक्षलवाद्यांचा खात्मा करणारे जिगरबाज सी-60\nपुणे : कोरेगाव भीमा प्रकरणातील साक्षीदार पूजाच्या मारेकऱ्यांना अटक करा : रिपाइं\nस्पेशल रिपोर्ट : पंढरपूर : रांगेशिवाय विठ्ठल दर्शन, पंढरपुरात लवकरच टोकन व्यवस्था\nपंढरपूर : विठुची पंढरी मांस-मद्यमुक्त करण्यासाठी मंदिर समितीचा ठराव\nपुणे : सचिन तेंडुलकरचे 'जबरा फॅन' राजू गायकवाडांचं फोटो कलेक्शन खुलं\nस्पेशल रिपोर्ट : शिक्षक भरतीत गुण वाढवून देणारं रॅकेट सक्रिय\nपुणे : कोरेगाव भीमा प्रकरणी सत्यशोधन अहवालात पोलिस अधीक्षकांवर ठपका\nस्पेशल रिपोर्ट : औरंगाबाद : कॉपी पकडलेल्या परीक्षार्थीची कर्मचाऱ्याला मारहाण, आत्महत्येची धमकी\nबातम्या सुपरफास्ट : देशाच्या कानाकोपऱ्यातील घडामोडींचा आढावा\nनाशिक : व्हेंटिलेटरमध्ये झुरळ अडकलं, नाशिकमध्ये रुग्णाचा मृत्यू\nनागपूर : शेतकऱ्याच्या शिवारात पट्टेदार वाघाचा वावर\nविशेष चर्चा : सरोज खानचं डोकं ठिकाणावर आहे काय\nस्पेशल रिपोर्ट : नाशि��� : व्हेंटिलेटरमध्ये झुरळ अडकलं, श्वास न घेता आल्याने महिलेचा मृत्यू\nस्पेशल रिपोर्ट : मुंबई : पैसे आणि जागेचं गणित जुळवणारे मुंबईतील नॅनो फ्लॅट\nमुंबई : 'एबीपी माझा'चे मुख्य संपादक राजीव खांडेकर यांना दीनानाथ मंगेशकर पुरस्कार\nगडचिरोली : नक्षलवाद्यांचा खात्मा करणारे जिगरबाज सी-60\nपुणे : कोरेगाव भीमा प्रकरणातील साक्षीदार पूजाच्या मारेकऱ्यांना अटक करा : रिपाइं\nस्पेशल रिपोर्ट : पंढरपूर : रांगेशिवाय विठ्ठल दर्शन, पंढरपुरात लवकरच टोकन व्यवस्था\nपंढरपूर : विठुची पंढरी मांस-मद्यमुक्त करण्यासाठी मंदिर समितीचा ठराव\nपुणे : सचिन तेंडुलकरचे 'जबरा फॅन' राजू गायकवाडांचं फोटो कलेक्शन खुलं\nस्पेशल रिपोर्ट : शिक्षक भरतीत गुण वाढवून देणारं रॅकेट सक्रिय\nपुणे : कोरेगाव भीमा प्रकरणी सत्यशोधन अहवालात पोलिस अधीक्षकांवर ठपका\nस्पेशल रिपोर्ट : औरंगाबाद : कॉपी पकडलेल्या परीक्षार्थीची कर्मचाऱ्याला मारहाण, आत्महत्येची धमकी\nमुंबई : राज ठाकरे राज्यभरातील नगरसेवकांशी थेट संवाद साधणार : सूत्र\nमुंबई : राज ठाकरे राज्यभरातील नगरसेवकांशी थेट संवाद साधणार : सूत्र\nमुंबईतील सात पैकी सहा नगरसेवक शिवसेनेच्या गळाला लागल्यानंतर आता मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आता आणखी नुकसान होऊ नये यासाठी थेट कामाला सुरुवात केली आहे.\nमुंबईतील राजकीय घडामोडीनंतर राज ठाकरे आता राज्यातील इतर ठिकाणच्या नगरसेवकांशी संवाद साधणार आहेत. येत्या काही दिवसांमध्ये राज ठाकरे पुणे, नाशिक, कल्याण-डोंबिवलीमधील नगरसेवकांशी तिथं जाऊन संवाद साधणार आहेत.\nविशेष चर्चा : सरोज खानचं डोकं ठिकाणावर आहे काय\nस्पेशल रिपोर्ट : नाशिक : व्हेंटिलेटरमध्ये झुरळ अडकलं, श्वास न घेता आल्याने महिलेचा मृत्यू\nस्पेशल रिपोर्ट : मुंबई : पैसे आणि जागेचं गणित जुळवणारे मुंबईतील नॅनो फ्लॅट\nमुंबई : 'एबीपी माझा'चे मुख्य संपादक राजीव खांडेकर यांना दीनानाथ मंगेशकर पुरस्कार\nगडचिरोली : नक्षलवाद्यांचा खात्मा करणारे जिगरबाज सी-60\nपुणे : कोरेगाव भीमा प्रकरणातील साक्षीदार पूजाच्या मारेकऱ्यांना अटक करा : रिपाइं\nस्पेशल रिपोर्ट : पंढरपूर : रांगेशिवाय विठ्ठल दर्शन, पंढरपुरात लवकरच टोकन व्यवस्था\nपंढरपूर : विठुची पंढरी मांस-मद्यमुक्त करण्यासाठी मंदिर समितीचा ठराव\nपुणे : सचिन तेंडुलकरचे 'जबरा फॅन' राजू गायकवाडांचं फोटो कलेक्शन खुलं\nस्पेशल रिपोर्ट : शिक्षक भरतीत गुण वाढवून देणारं रॅकेट सक्रिय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00483.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "http://maaza-indradhanushya.blogspot.com/2010/01/", "date_download": "2018-04-24T18:06:05Z", "digest": "sha1:7LYJUXL6WQMTHCNOZLXHG26XOTOZTUUK", "length": 7243, "nlines": 160, "source_domain": "maaza-indradhanushya.blogspot.com", "title": "माझं इंद्रधनुष्य", "raw_content": "\nवेगवेगळ्या वेळी, वेगवेगळ्या निमित्ताने मनात येणाऱ्या विविध विचारांचं हे ’माझं इंद्रधनुष्य’ .... \nमाणूस दंतवैद्याकडे का आणि केव्हा जातो या प्रश्नाला खरं म्हणजे काही अर्थ नाही. का जातो या प्रश्नाला खरं म्हणजे काही अर्थ नाही. का जातो - नाइलाज म्हणून; आणि केव्हा जातो - नाइलाज म्हणून; आणि केव्हा जातो - नाइलाज झाल्यावर कुणालाही विचारलं तर या प्रश्नाला एवढी दोनच उत्तरं मिळतील. तसंही, कुठल्याही वैद्य अथवा डॉक्टरकडे कुणीही नाइलाज झाल्याशिवाय जातच नाही म्हणा. दंतवैद्याकडे तर नाहीच नाही. मी मात्र गेले काही महिने दंतवैद्याकडे मनोरंजन करून घ्यायला जाते आहे म्हणजे तिथे जाण्यामागचं माझं उद्दिष्ट मनोरंजन अथवा करमणूक करून घेण्याचं नसतं पण माझी करमणूक होते, आपोआपच\nया सगळ्याची सुरुवात झाली ती माझ्या मुलाच्या दातांवरच्या उपचारांपासून. आपल्या दातांना 'ब्रेसेस' लावून घेण्याची अतिशय, नितांत, प्रकर्षानं, भयंकर गरज असल्याचा त्याला साक्षात्कार झाला आणि आमचा दंतवैद्याचा शोध सुरू झाला. 'शोधा म्हणजे सापडेल' या म्हणीच्या आड, शोधल्या म्हणजे ज्या-ज्या सापडतील अशा जगभरातल्या अक्षरशः असंख्य गोष्टींची यादी लपलेली आहे... दातांचा दवाखाना ही त्यातलीच एक. माणसं दंतरुग्ण जरी नाईलाजानं बनत असली तरी दंतवैद्य मात्र अगदी आवडीनं, आनंदानं बनत असावीत. नाहीतर रोजच्या भाजी, वाणसामान आणा…\nमाझा मुलगा आदित्य, इ. ९ वी.\nसमाजशास्त्राची एक असाईनमेंट म्हणून त्यानं शाळेत कुठल्याही पूर्वतयारीशिवाय ही एक अतिशय सुंदर कविता लिहीली. विषय होता : वन्यजीव आणि त्यांचे संरक्षण. Heal the wild,\nHeal the life आज ही कविता इथे टाकण्याचं अजूनही एक कारण आहे.\nदहावीच्या परिक्षा, अकरावीचे प्रवेश, एस.एस.सी. बोर्ड विरुध्द सी.बी.एस.ई. बोर्ड इ. वरून चाललेले सततचे गदारोळ आपण वर्तमानपत्रातून वाचतच असतो. त्या पार्श्वभूमीवर (मराठीचा सार्थ अभिमान बाळगून) हे सांगावंसं वाटतं की सी.बी.एस.ई. बोर्डाच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळा…\nमी प्रीति. संगणक शास्त्राची पदवीधर आहे. मला वाचनाचा छंद आहे, लेखनाची आवड आहे आणि मराठी भाषेवर माझं प्रचंड प्रेम आहे.\nजरा मागची पानंही चाळा...\nलोकसत्ता - पुस्तक परिचय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00483.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://maaza-indradhanushya.blogspot.com/2017/01/blog-post_4.html", "date_download": "2018-04-24T18:07:48Z", "digest": "sha1:6NZBPPX4GPW3N27XN7Z6LLMSTPUBJJ7D", "length": 24270, "nlines": 160, "source_domain": "maaza-indradhanushya.blogspot.com", "title": "टुमॉरो वुई डिसअपिअर", "raw_content": "\nवेगवेगळ्या वेळी, वेगवेगळ्या निमित्ताने मनात येणाऱ्या विविध विचारांचं हे ’माझं इंद्रधनुष्य’ .... \nदिल्लीत ‘कठपुतली कॉलनी’ नावाची एक वसाहत आहे... ५०-६० वर्षांपूर्वीची... तिथे जवळपास अडीच ते तीन हजार लोक राहतात... ही सारी कुटुंबं म्हणजे पारंपरिक कठपुतळ्यांचा खेळ करणारी; जादूचे-हातचलाखीचे प्रयोग करून दाखवणारी; नाहीतर डोंबार्‍यासारखे खेळ करणारी, कसरती करून दाखवणारी... अशा प्रकारची ही आशियातली बहुधा सर्वात मोठी वसाहत आहे...\nयातलं मला काहीही माहिती नव्हतं, ‘टुमॉरो वुई डिसअपिअर’ हा माहितीपट बघेपर्यंत\nया वसाहतीत राहतो एक कठपुतली कलाकार - पुरन भट. त्याच्या पाठोपाठ कॅमेरा त्या वसाहतीतून फिरायला लागतो. अरुंद गल्लीबोळ, घरांची खुराडी, उघडी गटारं, अस्वच्छता... पुरनला हिंदी सिनेगीतांची आवड असावी. ती गाणी ऐकता ऐकता तो आपल्या कठपुतळ्यांची साफसफाई, रंगरंगोटी करताना दिसतो; नवीन काही कठपुतळ्या तयार करताना दिसतो. आपल्याला तो त्याच्या कठपुतळ्यांचं कलेक्शनच दाखवतो. एका कोंदट, अंधार्‍या खोलीत त्याने त्या सार्‍या बाहुल्या ठेवल्या आहेत. त्यांच्या गराड्यातच एका खुर्चीवर तो बसतो. पण त्याला तिथे खूप बरं वाटतं आहे.\nपुरन परदेशांमधे अनेक ठिकाणी आपली कला सादर करून आलेला आहे. डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम राष्ट्रपती असताना त्यांच्या हस्ते त्याला पुरस्कारही मिळालेला आहे - नॅशनल अवॉर्ड फॉर ट्रॅडिशनल आर्ट्स. हे ऐकल्यावर इतकं चमकायला झालं कारण, थेट राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार मिळवणारा पारंपरिक कलाकार जिथे राहतो ती जागा, ते ठिकाण कसं असेल याचं आपण आपल्या डोळ्यांसमोर साधारण एक चित्र उभं करतो. उगीचच. मनाशी काही धारणा असतात आपल्या. आणि माहितीपटाच्या पहिल्या फ्रेमपासून जी वस्ती आपल्याला दिसते ती या चित्राच्या जवळपासही जाणारी नसते. इथे शहरी, सुखवस्तू प्रेक्षक म्हणून आपण एक पाऊल पुढे सरकलेले असतो. स्क्रीनवरच्या दृश्यांमधून आता काहीतरी नवीन, अनोळखी आपल्यासमोर येणार आहे याची बारीकशी जाणीव व्हायला लागते...\nत्याच वसाहतीत राहणारा रहमान शाह. हा जादूगार आहे. रस्त्याच्या कडेला तो हातचलाखीच्या करामती दाखवतो. थोडेफार पैसे कमावतो. त्याबदल्यात पोलीस त्याच्याकडून लाच घेतात. तुटपुंज्या कमाईतून रहमानला पोलिसांची मागणी पूर्ण करणे शक्य नाही. मग पोलीस त्याला हुसकून लावतात. रहमानला दोन मुलगे आहेत. रहमानचं काम बघून बघून ते दोघंही घरात तसंच काहीबाही जादू-जादू खेळतात. रहमानला प्रश्न पडलाय की या मुलांना आपल्या कलेत पारंगत करावं की नाही\nमाया पवार ही सर्कशीतल्याप्रमाणे शारिरीक कसरती करून दाखवणारी तरुण मुलगी. एक मुलगी म्हणून तिला अतिरिक्त आव्हानांना तोंड द्यावं लागतं आहे.\nहे सारं आपल्याला का दाखवलं जातंय\n२००९ साली कठपुतली कॉलनीची जागा दिल्ली सरकारने रहेजा डेवलपर्सला विकली. दिल्ली शहर झोपडपट्टीमुक्त करण्याच्या मोहिमेचा हा एक भाग. वसाहतीच्या जागेवर त्या रहिवाश्यांना राहायला नवी घरं मिळतील. पण त्यासाठी आधी सध्याच्या वस्तीवर बुलडोझर चालवावा लागणार आहे. वस्तीतल्या रहिवाश्यांसाठी सरकारने रहेजा डेवलपर्सला तात्पुरती पर्यायी घरं बांधून द्यायला सांगितलं आहे. त्यातली काही नमुना घरं तयार आहेत. वस्तीतल्या रहिवाश्यांनी ती घरं पाहून स्वीकृतीच्या कागदपत्रांवर सही करायची आहे.\nवस्तीत प्रतिनिधींच्या बैठका होतात, वादविवाद, मतभेद होतात. पुरनसारखे नेमस्त पुढाकार घेऊन काही शेजारपाजार्‍यांसोबत तो ट्रान्झिट कँप पाहायला जातात. वसाहतीपासून तो तसा लांबच आहे. म्हणजे गेली ३०-४० वर्षं बसलेली घडी पूर्णपणे मोडून तिथे जाऊन राहावं लागणार. ट्रान्झिट कँपमधली घरंही काही प्रतिनिधींना पसंत नाहीत. तिथे पुन्हा त्यांची चर्चा झडते, विरोध-मतभेद सगळं होतं. पण स्वीकृती अपरिहार्य आहे हे सर्वांनाच आत कुठेतरी माहिती आहे.\nमाया पवार या सगळ्याबद्दल खूप आशावादी आहे. तिच्यासारख्यांना बदल हवा आहे; यातून काहीतरी चांगलं निष्पन्न होईल असं तिला वाटतं आहे. वस्तीतला आपला बाडबिस्तरा आवरून ट्रान्झिट कँपमध्ये राहायला जाणार्‍या सुरूवातीच्या काहीजणांपैकी ती एक आहे. पुरन, रहमानचं मात्र अजून पक्कं ठरत नाहीये. जरा प्रतिकार, विरोध दर्शवावा का, अधिक चांगलं काही पदरात पाडून घ्यावं का... भविष्यात आपल्यापुढे काय वाढून ठेवलं असेल याची त्यांच्या अनुभवी, संसारी, खस्ता खाल्लेल्या मनांना शाश्वती नाहीये...\nदिवस बुडायला आला आहे... पुरन आपली एक लहानशी बाहुली घेऊन तिला आपल्या बोटांच्या इशार्‍यांवर नाचवताना दिसतो... जन्मभर तो हेच करत आलेला आहे... आता त्याचं नशीब त्याला आपल्या बोटांच्या इशार्‍यांवर नाचवणार आहे... विकासाच्या, शहरीकरणाच्या तडाख्यात त्याची पारंपरिक कला तगणार की उद्‌ध्वस्त होणार हे कुणालाच माहिती नाही... रहमानची मुलं त्याच्याकडून जादूचे प्रयोग शिकून त्यावर उदरनिर्वाह करू शकतील का याची रहमानला खात्री नाही... काळोख होत चालला आहे... आला दिवस ढकलणारी ही माणसं आता आला क्षण ढकलणार आहेत...\n२०१४ साली बनलेला हा माहितीपट. सहज उत्सुकता म्हणून मी नेटवर या वसाहतीचं पुढे काय झालं याची शोधाशोध केली. बरीच उलट-सुलट वृत्तं वाचायला मिळाली. आजही ही वसाहत पूर्णपणे रिकामी झालेली नाही. रहिवाश्यांना हुसकून लावण्यासाठी पोलीसांनी बलाचा, अश्रूधुराचा वापर केला, लोकांना मारहाण केली, वगैरे. त्यात जखमी झालेल्यांचे फोटो आहेत... दुसरीकडे डी.डी.ए.ची (दिल्ली डेवलपमेंट अथॉरिटी) वृत्तं खूपच आशादायक... साफसुथर्‍या, नीटनेटक्या ट्रान्झिट-कँप्सचे फोटो, विडिओ...\nमाहितीपटाचे निर्माते-दिग्दर्शक जिमी गोल्डब्लम, अडम वेबर यांचा इतकाच उद्देश आहे, की कठपुतली कॉलनीचं पुनर्वसन व्यवस्थित पूर्णत्त्वाला जावं. कॉलनीच्या रहिवाश्यांना अगदी सुरूवातीला दाखवल्या गेलेल्या स्वीकृतीच्या कागदपत्रांमध्ये त्यांना दोन वर्षं ट्रान्झिट-कँपमध्ये राहावं लागेल असं लिहिलेलं होतं. ती दोन वर्षं कधीच उलटून गेली आहेत...\nहे चित्र नेहमीचंच, आपल्या सर्वच महानगरांमध्ये दिसणारं... माहितीपटात सुरूवातीला मला जे वाटलं होतं, की काहीतरी नवीन, अनोळखी समोर येणार आहे, ते फसवंच होतं तर\nएप्रिलच्या चैत्रवणव्यात भर दुपारी २ वाजता ट्रेनची अनाऊन्समेंट झाली, तेव्हा कुमार यश मोबाईलवर ‘स्नेक-२’ गेम खेळत बसला होता. त्यापूर्वी थोडा वेळ तो उभाच होता. उभं राहून कंटाळा आला तेव्हा तो जवळच्याच एका लोखंडी खांबाला टेकायला गेला. पण खांब उन्हामुळे तापलेला होता आणि कुमार यशने स्लीव्हलेस टी-शर्ट घातलेला होता त्याच वेळी कुमार यशच्या पुढ्यातून त्याच्यापेक्षा वयाने जराशीच लहान एक मुलगी आईचं बोट धरून निघाली होती. तिच्याकडे मोबाईलफोनयुक्त तुच्छतेने पाहण्याच्या नादात इकडे दंडाला बसलेल्या चटक्याने कुमार यशला दचकायला झालं. हातातून मोबाइल पडता पडता वाचला. शेजारीच कमरेवर एक हात ठेवून, दुसर्‍या हातातल्या रुमालाने वारा घेत हाश्श-हुश्श करत उभी असलेली बाई त्याच्यावर मंदसं खेकसली. ती त्याची आई होती. आपली बॅग आपल्याच पाठीवर लावलेला कुमार यश आपण स्वतंत्रपणे एकटेच रेल्वे स्टेशनवर आलोय हे इतरांना जाणवून देण्यात - त्याच्या मते - आतापर्यंत यशस्वी ठरला होता. त्या यशाला खांबाच्या चटक्याने क्षणार्धात चूड लावला होता. त्या चटक्याने गेममधल्या स्नेकचं अखेरचं लाईफही संपवलं होतं. मग दंड चोळत चोळत परत न्यू गेम सुरू क…\nपुस्तक परिचय : सीझन्स ऑफ ट्रबल (श्रीलंकन यादवीच्या उपोद्घाताच्या यातना)\nजुन्या-नव्या पुस्तकांची ओळख करून देणारे लेख माझ्या खास आवडीचे. अशा लेखांमधून समजलेली काही पुस्तकं अगदी लक्षात राहतात. (पुढे ती आवर्जून मिळवून वाचली जातातच असंही नाही, तरीही.) काही दिवसांपूर्वी ‘अनुभव’च्या अंकात अशाच एका पुस्तकाबद्दल समजलं : The Seasons of Trouble. Life amid the ruins of Sri Lanka’s Civil War. तो लेख वाचला आणि प्रथमच असं झालं की पुस्तक मी लगेच विकत घेतलं. त्याला कारण ठरला पुस्तकाचा विषय\nशाळेत असताना लंकन यादवीच्या बातम्या सतत कानावर पडायच्या. दिल्ली दूरदर्शनच्या हिंदी बातम्या देणारी एक बाई LTTE चा उच्चार करताना त्यातला L लांबवायची... एऽऽऽल्लटीटीई आम्ही तिची नक्कलही करायचो. ही यासंदर्भातली सर्वात जुनी आठवण... LTTE, IPKF यांचे फुलफॉर्म्स माहित झाले होते. प्रभाकरन, कोवळे टायगर्स तरूण-तरूणी, त्यांना मिलिटरी ट्रेनिंग असतं म्हणे, सायनाईडच्या कॅप्सूल्स, वगैरे सामान्यज्ञान वाढीस लागलं होतं. जाफना, नॉर्थ-साऊथ बट्टिकलोवा इत्यादी नावं अगदी ओळखीची वाटायची. श्रीलंकेत तामिळ-सिंहलींमधला काहीतरी गोंधळ चालू आहे, हे त्या सगळ्याचं सार. तेव्हा बातम्यांमधून त्याची राजकीय अंगाने चर्चा अध…\n' ...जेव्हा एका पुस्तक परत भेटतं\nसाधारण दीड वर्षांपूर्वीची गोष्ट. कुटुंबासमवेतच्या सुट्टीनिमित्त युरोपमधे होते; त्यातही पॅरीस शहरात मात्र तिथल्या ट्रॅफिकनं इतका वात आणला होता, की आमच्या पॅरीस-कार्यक्रमात आम्हाला काटछाट करावी लागली होती. पण कधीकधी सगळं मनाविरुद्ध घडत असतानाही एखादाच निसटता अनुभव असा येतो की त्याआधीच्या नाखुष करणार्‍या घटना आपण कधी आणि कश्या विसरून जातो ते कळत देखील नाही. पॅरीसमधल्या अखेरच्या संध्याकाळी मला असाच एक अनुभव येणार होता आणि आमची पॅरीस-भेट किमान माझ्यापुरती तरी अगदी संस्मरणीय बनून जाणार होती. त्याला कारणीभूत ठरणार होतं एकखूप जुनं इंग्रजी पुस्तक मात्र तिथल्या ट्रॅफिकनं इतका वात आणला होता, की आमच्या पॅरीस-कार्यक्रमात आम्हाला काटछाट करावी लागली होती. पण कधीकधी सगळं मनाविरुद्ध घडत असतानाही एखादाच निसटता अनुभव असा येतो की त्याआधीच्या नाखुष करणार्‍या घटना आपण कधी आणि कश्या विसरून जातो ते कळत देखील नाही. पॅरीसमधल्या अखेरच्या संध्याकाळी मला असाच एक अनुभव येणार होता आणि आमची पॅरीस-भेट किमान माझ्यापुरती तरी अगदी संस्मरणीय बनून जाणार होती. त्याला कारणीभूत ठरणार होतं एकखूप जुनं इंग्रजी पुस्तक पुस्तकाचा संबंध पॅरीसशी होताच, शिवाय दुसर्‍या महायुद्धाशीही होता. ‘जागतिक महायुद्ध’ या गोष्टीशी आपला सर्वसाधारणपणे प्रथम परिचय होतो तो शाळेच्या इतिहासात. माझाही तसाच झाला. दुसर्‍या महायुद्धानं तर मनावर पहिल्या भेटीतच गारूड केलेलं. तेव्हा इतिहासाच्या पुस्तकातले महायुद्धांवरचे ते दोन(च) धडे, सोबतचे नकाशे मी अनेकदा चाळत, बघत बसत असे. त्यानंतर (जगरहाटीनुसार) मी ‘नाझी भस्मासुराचा उदयास्त’ वाचलं. हे पुस्तक वाचलं की दुसर्‍या महायुद्धाबद्दलचं सगळं तुम्हाला क…\nमी प्रीति. संगणक शास्त्राची पदवीधर आहे. मला वाचनाचा छंद आहे, लेखनाची आवड आहे आणि मराठी भाषेवर माझं प्रचंड प्रेम आहे.\nजरा मागची पानंही चाळा...\nलोकसत्ता - पुस्तक परिचय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00483.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://pibmumbai.gov.in/scripts/detail.asp?releaseId=M2017FR10", "date_download": "2018-04-24T18:32:46Z", "digest": "sha1:FAIRWQ2KXLHMP226TEVADSAJZ3BZZ2IF", "length": 14796, "nlines": 78, "source_domain": "pibmumbai.gov.in", "title": "Press Information Bureau: Government of India news site, PIB Mumbai website, PIB Mumbai, Press Information Bureau, PIB, India’s Official media agency, Government of India press releases, PIB photographs, PIB photos, Press Conferences in Mumbai, Union Minister Press Conference, Marathi press releases, PIB features, Bharat Nirman Public Information Campaign, Public Information Campaign, Bharat Nirman Campaign, Public Information Campaign, Indian Government press releases, PIB Western Region New Page 1", "raw_content": "\nमहात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना कायदा (मनरेगा) अस्तित्वात आला आणि जन्मापासून ही योजना कोट्यवधींची जीवनरेखा बनली. या कायद्याची अधिसूचना 7 सप्टेंबर 2005 रोजी जारी झाली. त्यानुसार ग्रामीण भागातल्या प्रत्येक घरातल्या प्रौढ व्यक्तीला किमान 100 ��िवस रोजगाराची आणि वेतनाची हमी देण्यात आली. यामध्ये अकुशल कामाचा समावेश आहे. अर्थात सार्वजनिक कामात सामाजिक सहभाग होत असताना लिंगभेद केला जाणार नाही आणि सामाजिक सुरक्षाही पुरवली जाईल, हे या कायद्यातच स्पष्ट करण्यात आलं आहे. महात्मा गांधींच्या समानतेच्या तत्त्वाचा आदर करून ‘मनरेगा’ची अंमलबजावणी सुरू झाली.\n2015-16 या आर्थिक वर्षात मनरेगाच्या माध्यमातून 235 कोटी मनुष्य दिवसांची निर्मिती झाली. हा मागील पाच वर्षातला विक्रम आहे. 2016-17 या आर्थिक वर्षात 4.8 कोटी घरातल्या प्रौढांना 142.64 लाखांचे काम पुरविण्यात आले. 200 कोटी मनुष्यदिवस निर्मितीच्या प्रक्रियेत रोजगारात मोठ्या प्रमाणावर वृध्दी झाली. एकूण रोजगारापैकी 56 टक्के रोजगार महिलांसाठी निर्माण झाला. मनरेगाच्या प्रारंभासाठी महिला रोजगार निर्मितीचा हा एक विक्रमच प्रस्थापित झाला.\nमनरेगा योजना सुरू झाल्यापासून आतापर्यंत 3,76,546 कोटी रुपये त्यावर खर्च झाला आहे. 2017-18 या आर्थिक वर्षात मनरेगासाठी 48000 कोटींचा निधी देण्यात आला आहे. आतापर्यंत या योजनेसाठी दिलेल्या निधीमध्ये सर्वात जास्त निधी या अंदाजपत्रकात देण्यात आला आहे. 2016-17 या आर्थिक वर्षात ‘मनरेगा’ अंतर्गत सर्वाधिक म्हणजे 51,902 कोटी रुपये खर्च झाला आहे.\n2013-14 या आर्थिक वर्षापर्यंत मनरेगा अंतर्गत सरासरी 25 ते 30 लाख कामे पूर्ण होत होती. आता मात्र यामध्ये खूप वाढ झाली आहे. 2016-17 या आर्थिक वर्षात मनरेगापर्यंत 51.3 लाख कामे पूर्ण करण्यात आली.\nमनरेगा अस्तित्वात आल्यापासून यंदा पहिल्यांदाच जल संवर्धनाविषयी कामासाठी संयुक्त मार्गदर्शक नियम, तत्त्वे निश्चित करण्यात आले. जलसंवर्धन मोहीम सुरू करण्यात आली. त्यासाठी नियोजन आणि देखरेख करणे, त्याचबरोबर नैसर्गिक स्रोत व्यवस्थापनाची चौकट, आराखडा निश्चित करणे, ही कामेही मनरेगा अंतर्गत केली जाऊ लागली. यासाठी प्रधानमंत्री कृषी संचयी योजना आणि एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रम यांचीही जोड देण्यात आली. हे कार्यक्रम राबवतांना जल व्यवस्थापनाचे शास्त्रोक्त नियोजन करण्याबरोबरच आधुनिक तंत्रज्ञान वापरण्यावर भर देण्यात आला.\nनैसर्गिक स्रोत व्यवस्थापनासाठी 2016-17 या आर्थिक वर्षात जवळपास 63 टक्के खर्च करण्यात आला आहे. कृषी आणि त्याच्या संलग्न क्षेत्राच्या कामावर 2016-17 या आर्थिक वर्षात जवळपास 70 टक्के खर्च करण्यात आला आहे. यासाठी 2013-14 मध्ये केवळ 48 टक्के खर्च करण्यात आला होता. भौगोलिक मनरेगा ही अतिशय वेगळी संकल्पना राबवण्यात आली असून त्यासाठी अंतराळ तंत्रज्ञानाची मदत घेऊन मनरेगाचे नियोजन, देखरेख करण्यात येत आहे. त्यामुळे मनरेगाच्या कामामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर पारदर्शकता झाली आहे. ही संकल्पना 2016-17 च्या आर्थिक वर्षापासून स्वीकारण्यात आली असून जवळपास 65 लाख संपत्तींना जिओटॅग लावून त्या सार्वजनिक डोमेनवर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.\nमनरेगा अर्थात काम करणाच्‍या श्रमजीवींना त्यांच्या रोजगाराचे वेतन विनाविलंब मिळावे, यासाठी ग्रामीण विकास मंत्रालयाने ‘नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड मॅनेजमेंट सिस्टीम’च्या माध्यमातून रोजगारीची वेतन देण्याची पध्दत स्वीकारली आहे. या प्रणालीद्वारे या 21 राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशातून वेतन दिले जाते. मनरेगामध्ये जवळपास 96 टक्के वेतन बँक/टपालखाते यांच्या माध्यमातून कामगारांच्या थेट खात्यात जमा होत आहेत. 2013-14 या आर्थिक वर्षात ‘मनरेगा’चे 37 टक्के पगार थेट खात्यात हस्तांतरित करण्यात आले होते.\nमनरेगाअंतर्गत काम करणाऱ्या 8.9 कोटी सक्रीय सदस्यांना आधार क्रमांक देण्यात आले आहेत. जानेवारी 2014 मध्ये आधारक्रमांक असणारे केवळ 76 लाख मजूर होते. आता 4.25 कोटी कामगारांना आधार कार्डाच्या सहाय्याने वेतन दिले जात आहे. यासाठी ‘आधार बेस्ड पेमेंट सिस्टीम’ (एबीपीएस) सुरू केली आहे.\nमनरेगामध्ये सुशासन पर्व सुरू झाले आहे. 2016-17च्या आर्थिक वर्षात कामगारांचे जॉबकार्ड तपासणे, ती अद्ययावत करणे अशी कामे करण्यात आली. यानुसार 75 टक्के जॉबकार्ड तपासून त्यामध्ये आवश्यक त्या सुधारणा करण्यात आली आहे.\nमनरेगाचा कारभार आणि व्यवहार अतिशय सुटसुटीत, सोपा व्हावा यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. त्यासाठी 2017-18चे ॲन्यूल मास्टर सर्क्युलर (एएमसी) काढण्यात येणार आहे.\nमनरेगाच्या सर्व कामाच्या तपशीलाच्या नोंदींसाठी ग्रामपंचायतींना सरासरी 20 रजिस्टर्स ठेवावी लागत होती. आता सुप्रशासनामुळे ही संख्या 7 पर्यंत खाली आली आहे. 2.05 लाख ग्रामपंचायतींनी नवीन पध्दतीने नोंदणी रजिस्टर्स ठेवण्यास प्रारंभ केला आहे.\nमनरेगाच्या कामाची यंत्रणा अधिक सक्षमतेने कार्यरत रहावी, यासाठी सोशल ऑडिट आणि इंटरनल ऑडिट त्याचबरोबर दायित्व यांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये महिला स्वयंसेवी गटांची मदत घेण्यात येत आहे.\nमनरेगाच्या कामगारांमध्ये कौशल्य विकास प्रशिक्षण देऊन त्यांना पूर्णवेळ रोजगार कशा पध्दतीने मिळू शकेल, यासाठी सरकार पुढाकार घेऊन नवनवीन योजना तयार करत आहे.\nयासाठी विविध राज्यांमध्ये नेमके काय करता येऊ शकते, याची चाचपणी करण्यासाठी कल्पनांची देवघेव करण्याची योजना सुरू केली आहे. 2016-17 मध्ये यादृष्टीने तामिळनाडू, राजस्थान, मेघालय, झारखंड, आंध्रप्रदेश आणि छत्तीसगड या राज्यांनी वेगवेगळ्या कल्पनांचे आदान-प्रदान केले. मनरेगाच्या माध्यमातून नेमके कोणते काम केले जाते आणि या योजनेचे फलित काय, याची माहिती सरकारकडून पहिल्यांदाच 2015-16 या आर्थिक वर्षात जाहीर केली गेली. आता 2016-17 या आर्थिक वर्षाचा तपशीलही लवकरच जाहीर करण्यात येईल.\nलेखक- पीआयबी, नवी दिल्लीमध्ये कार्यरत आहेत. प्रस्तुत लेख ग्रामीण विकास मंत्रालयाच्यावतीने पुरवण्यात आलेल्या माहितीवर आधारित आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00483.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://pibmumbai.gov.in/scripts/detail.asp?releaseId=M2017FR11", "date_download": "2018-04-24T18:32:39Z", "digest": "sha1:P3OEUOP32R4ZBZMD3WBHL2CFF5M7OANN", "length": 12043, "nlines": 65, "source_domain": "pibmumbai.gov.in", "title": "Press Information Bureau: Government of India news site, PIB Mumbai website, PIB Mumbai, Press Information Bureau, PIB, India’s Official media agency, Government of India press releases, PIB photographs, PIB photos, Press Conferences in Mumbai, Union Minister Press Conference, Marathi press releases, PIB features, Bharat Nirman Public Information Campaign, Public Information Campaign, Bharat Nirman Campaign, Public Information Campaign, Indian Government press releases, PIB Western Region New Page 1", "raw_content": "\nडॉ. हेडगेवार, नव्या भारताचे प्रेषित\n- डॉ. आर. बालाशंकर\nआपण सर्वांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नाव ऐकले आहे, आज सत्तेवर असलेल्या भारतीय जनता पार्टीचे प्रेरणास्रोत म्हणून आरएसएसकडे पाहिले जाते. मात्र आरएसएसचे संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांचा परिचय अद्याप अनेक भारतीयांना नाही.\nभारताचा इतिहास आणि राजकीय चित्र यांच्यावर प्रभाव पाडणाऱ्या काही मोजक्या व्यक्तींपैकी एक म्हणून हेडगेवार यांच्याकडे पाहता येईल. त्यांनी 92 वर्षांपूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या संस्थेची स्थापना केली. आज ही देशातील सर्वात मोठी आणि जुनी संस्था मानली जाते. या संस्थेने समाजाला एक नवे वैचारिक अधिष्ठान दिले, मात्र तरीही त्यांचे संस्थापक डॉ. हेडगेवार सर्वसामान्यांसाठी अपरिचितच राहिले. संघाचे संस्थापक सरसंघचालक (प्रमुख) म्हणून त्यांनी 15 वर्षे काम केले. त्यांच्या नंतर आपले वारसदार म्हणून त्यांनी ग��ळवलकर गुरुजींची निवड केली होती. गोळवलकर गुरुजींनी त्यांच्या तीन दशकांच्या कारकीर्दीत संघाला देशाच्या कानाकोपऱ्यात पोहचवले.\nडॉ. हेडगेवारांचे आयुष्य लहानपणापासूनच विविध घटनांनी भरलेले होते. बालपणी ते देशभक्तीने ओतप्रोत भरलेले होते. ब्रिटीश साम्राज्याचा निषेध करत त्यांनी बालवयातच राणी व्हिक्टोरिया यांच्या हिरक महोत्सवी समारंभाचा तसेच सातवा एडवर्डच्या राज्याभिषेकाचा जाहीर निषेध केला होता. तारुण्यात क्रांतीकारी विचारांनी प्रेरित होऊन त्यांनी देशकार्यासाठी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. लवकरच ते काँग्रेसचे प्रांत सचिवही झाले. मात्र काही काळानंतर त्यांनी निराश होऊन काँग्रेसचा त्याग केला आणि समविचारी देशभक्त युवकांसोबत स्वत:ची नवी संघटना स्थापन केली. अखेरच्या श्वासापर्यंत म्हणजेच वयाच्या 51 व्या वर्षापर्यंत त्यांनी या संस्थेचे काम केले. प्रसिध्दीपासून दूर राहत शांतपणे आपले काम करत राहावे यावर त्यांचा भर होता. कारण प्रसिध्दीच्या मोहामुळे माणूस ध्येयापासून भरकटतो, असे त्यांचे मत होते.\nलोकमान्य टिळकांशी त्यांचे जवळचे संबंध होते. काँग्रेस नेते डॉ. मुंजे तसेच महात्मा गांधी यांच्याशीही त्यांनी अनेकदा देशातल्या राजकीय स्थितीबद्दल चर्चा केली होती. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याशीही त्यांनी त्यांच्या स्वप्नातल्या भारताविषयी अनेकदा सविस्तर चर्चा केली होती. संघाच्या माध्यमातून हा भारत घडविण्याचे त्यांचे ध्येय होते. 1920 साली नागपूर येथे झालेल्या काँग्रेसच्या अधिवेशनात महात्मा गांधींनी हेडगेवारांकडे गोरक्षणाची जबाबदारी दिली होती.\nडॉ. हेडगेवार हे राष्ट्र बांधणीचे शिल्पकार, द्रष्टे नेते, विचारवंत आणि जनतेच्या विचारांना प्रेरणा देणारे व्यक्तिमत्व होते. वर्ष प्रतिपदेला म्हणजेच गुढी पाडव्याच्या दिवशी 1 एप्रिल 1889 साली त्यांचा जन्म झाला या दिवसाला संघ परिवारात विशेष महत्व आहे. वयाच्या 36व्या वर्षी 1925 साली विजया दशमीला डॉक्टरांनी आरएसएसची स्थापना केली. नागपूर येथे एका कुटुंबात त्याचा जन्म झाला. डॉक्टरकीची पदवी मिळाल्यानंतर ते व्यवसायात यश मिळवू शकले असते. मात्र त्यांनी आयुष्यभर अविवाहित राहून संघाचा प्रसार करण्यासाठी अविरत काम केले. संघाचे नेते हो.वे. शेषाद्री यांनी लिहिलेल्या पुस्तकात संघाचे वर्णन, स्वात���त्र्याची ज्योत तेवत ठेवणे, राष्ट्रीय सुरक्षा, राष्ट्रीय भावना यांना महत्व देत देशाला धोका असणाऱ्या शक्तींविरोधात लढणे, सामाजिक सौहार्द न्याय यांच्यासाठी काम करणे तसेच राष्ट्रीय आपत्तीच्या वेळी पिडित नागरिकांना मदत करणे, मूल्याधारित शिक्षण आणि चारित्र्य बांधणी अशी संघाची प्रमुख वैशिष्टये आणि कार्ये असल्याचे म्हटले आहे. सत्ता आणि राजकारण हे संघाचे ध्येय प्राप्तीसाठीचे साधन आहे.\nडॉ. हेडगेवारांनी स्थापन केल्यानंतर संघ गेल्या नऊ दशकात देशातील सगळयात मोठी स्वयंसेवी संस्था म्हणून नावारुपाला आली असून तिच्या 60हून अधिक उपसंस्था समाजाच्या प्रत्येक क्षेत्रात कार्यरत आहेत.\nपैसा, प्रसिध्दी हे महत्वाचे नसून जनतेचा सहभाग आणि शुभेच्छा संघटनेसाठी महत्वाच्या असतात. यावर हेडगेवारांचा विश्वास होता. संघाच्या सामाजिक आणि जाती निर्मूलनाच्या कार्याचे महात्मा गांधी आणि डॉ. आंबेडकरांनी कौतुक केले होते. 21 जून 1940 साली डॉ. हेडगेवाराचे निधन झाले आपल्या जीवनकाळात त्यांनी कधीही विश्रांती घेतली नाही. अनेक खडतर प्रसंगातून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तावून सुलाखून निघाला आणि त्याची इतकी व्याप्ती वाढली. त्याग हा डॉ. हेडगेवारांच्या विचारसरणीतला महत्वाचा गाभा होता.\nसमाजाला एकत्र आणून काम करण्यावर त्यांचा विश्वास होता. लाखो जनतेला त्यांचे वैयक्तिक लाभ आणि आरामदायी आयुष्य त्यागून देशासाठी आणि समाजासाठी काम करण्याची प्रेरणा त्यांनी दिली हेच त्यांच्या संस्थेचे आणि कार्याचे यश आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00484.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://pibmumbai.gov.in/scripts/detail.asp?releaseId=M2017FR12", "date_download": "2018-04-24T18:22:03Z", "digest": "sha1:PAJEE2GYDG3YDZXQWRHURAZSUYYGF6OV", "length": 12339, "nlines": 67, "source_domain": "pibmumbai.gov.in", "title": "Press Information Bureau: Government of India news site, PIB Mumbai website, PIB Mumbai, Press Information Bureau, PIB, India’s Official media agency, Government of India press releases, PIB photographs, PIB photos, Press Conferences in Mumbai, Union Minister Press Conference, Marathi press releases, PIB features, Bharat Nirman Public Information Campaign, Public Information Campaign, Bharat Nirman Campaign, Public Information Campaign, Indian Government press releases, PIB Western Region New Page 1", "raw_content": "\nएनएसएस:- राष्ट्र निर्मितीत योगदान देण्याची युवकांसाठी संधी\nऐच्छिक समाजसेवेच्या माध्यमातून तरुण विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व आणि चारित्र्य विकसित करण्याच्या प्राथमिक उद्देशासह 1969 मध्ये राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) सुरु करण्यात आली. सुरुवातीला, 37 विद्यापीठांमध्ये ही योजना सुरु करण्यात आली, ज्यात सुमारे 40 हजार स्वयंसेवकांना समाविष्ट करुन घेण्यात आले. मात्र, काळाच्या ओघात आणि एक अखिल भारतीय कार्यक्रम म्हणून एनएसएस अंतर्गत येणाऱ्या शैक्षणिक संस्थांची संख्या दरवर्षी वाढतच आहे. सध्या 39,695 एनएसएस शाखांमध्ये 36.5 लाखांहून अधिक स्वयंसेवकांची नोंदणी आहे, जे देशातील 391 विद्यापीठे /+2 परिषदा, 16,278 महाविद्यालये आणि तांत्रिक संस्था तसेच 12,483 वरिष्ठ माध्यमिक शाळांमध्ये विखुरलेले आहेत.\nप्रत्येक एनएसएस स्वयंसेवकाने वर्षाला किमान 120 तास या प्रमाणे दोन वर्षात 240 तास सेवा करणे अनिवार्य आहे. हे काम एनएसएस शाखांनी दत्तक घेतलेल्या गावांमध्ये / झोपड्यांमध्ये किंवा शाळा / महाविद्यालय परिसरात, साधारणपणे, अध्ययन तासानंतर किंवा आठवड्याच्या शेवटी / सुट्ट्यांमध्ये केले जाते. याशिवाय, प्रत्येक एनएसएस शाखा स्थानिक समुदायांना सहभागी करुन काही विशिष्ट प्रकल्पांसह, सुट्ट्यांच्या काळात दत्तक घेतलेल्या गावांमध्ये किंवा शहरी झोपडपट्ट्यांमध्ये 7 दिवसांच्या कालावधीचे विशेष शिबिर आयोजित करते. प्रत्येक स्वयंसेवकाने दोन वर्षांच्या काळात एकदा विशेष शिबिरात सहभागी होणे गरजेचे आहे. अशा प्रकारे एका शाखेतील सुमारे 50 टक्के एनएसएस स्वयंसेवक विशेष शिबिरात भाग घेतात.\nएनएसएस शाखा समुदायाच्या गरजेनुसार कोणतेही कार्य हाती घेऊ शकतात. शिक्षण आणि साक्षरता, आरोग्य, कुटुंब कल्याण आणि पोषण, स्वच्छता, पर्यावरण संवर्धन, समाज सेवा कार्यक्रम, महिलांची स्थिती सुधारण्यासाठी कार्यक्रम, आपत्ती मदत कार्य आणि पुनर्वसन, डिजिटल भारत, कौशल्य भारत यांसारख्या सरकारच्या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमांबाबत जागरुकता निर्माण करणे आदी कामांचा यात समावेश आहे.\nएनएसएस केंद्र सरकारचा कार्यक्रम आहे. तरीही केंद्र सरकार, राज्य/केंद्र शासित प्रदेश आणि शैक्षणिक संस्था या कार्यक्रमाचे 3 स्तंभ आहेत. देशभरातील 29 हजार शैक्षणिक संस्थांचे प्रभावी संचलन थेट केंद्रीय युवक आणि क्रीडा मंत्रालयामार्फत करणे अशक्य आहे.\nसुरुवातीला उल्लेख केला, त्याप्रमाणे, सेवेच्या माध्यमातून शिक्षण हा एनएसएसचा उद्देश आहे. एनएसएसची वैचारिक ओळख महात्मा गांधींच्या आदर्शांनी प्रेरित आहे. एनएसएसचे घोषवाक्य ‘नॉट मी, बट यू’ अगदी समर्पक आहे. एनएसएस स्वयंसेवक स्वत:च्या आधी समुदायाला स्थान देतो. हा शिक्षणाच्या त���सऱ्या आयामाचा भाग आहे, ज्याला मूल्यशिक्षण म्हणतात, जे वेगाने महत्वाचे बनत आहे.\nस्वत:चे व्यक्तिमत्व विकसित करण्याव्यतिरिक्त एनएसएस स्वयंसेवकांनी समाजाप्रति महत्वपूर्ण योगदान दिले आहे. गेल्या वर्षी एनएसएस शाखांनी देशभरातील गावांमध्ये/झोपड्यांमध्ये 12,628 विशेष शिबिरांचे आयोजन केले होते. एनएसएस स्वयंसेवकांनी 91 लाख तास श्रमदान केले, 1.98 लाख युनिट रक्तदान केले आणि 13.27 लाख रोपे लावली. तसेच आरोग्य, नेत्रचिकित्सा आणि लसीकरणाशी संबंधित 7051 शिबिरांचे आयोजन केले. सुमारे 6 लाख बालकांना पल्स पोलिओ लसीकरणाची सुविधा उपलब्ध करुन दिली.\nयुवक कल्याण आणि क्रीडा मंत्रालय एनएसएसचा मोठ्या प्रमाणावर विस्तार करण्यासाठी कटिबद्ध आहे. एनएसएसमध्ये सहभागी होणाऱ्या पात्र विद्यार्थ्यांची संख्या अजनूही 10 टक्क्यांपेक्षा कमी आहे. एनएसएससाठी आर्थिक सहाय्य वाढविण्याचे प्रयत्न सुरु आहेत. दरम्यान, एनएसएसची स्वयं-सहाय्यता शाखा स्थापन करायला परवानगी देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना एनएसएसमध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने विद्यापीठ अनुदान आयोगाने सर्व विद्यापीठांना एनएसएसला श्रेयांकासह वैकल्पिक विषय म्हणून सुरु करण्यासाठी एक सूचना जारी केली आहे. एनएसएसच्या स्वयंसेवकांनी केलेल्या उत्कृष्ट कार्यासाठी मंत्रालय त्यांना राष्ट्रीय पातळीवर वार्षिक एनएसएस पुरस्कारांनी सन्मानित करते, तसेच प्रजासत्ताक दिन संचलन, आंतरराष्ट्रीय युवक प्रतिनिधी, साहसी शिबिरे यामध्ये सहभागी होण्याची संधी दिली जाते.\nटाटा सामाजिक विज्ञान संस्थेने (टीआयएसएस) केलेल्या मूल्यांकन अध्ययनात एनएसएसचे महत्त्व अधोरेखित केले होते. अध्ययन अहवालात टीआयएसएसने निष्कर्ष काढला आहे की, एनएसएस ही भारत सरकारची चांगला उद्देश असलेली आणि वैचारिक दृष्ट्या प्रेरित योजना आहे आणि जगभरात युवकांच्या कार्यक्षेत्रातील सर्वात मोठा प्रयोग आहे. सर्व सार्वजनिक आणि खासगी अनुदानित विद्यापीठांना, महाविद्यालयांना आणि संस्थांना एनएसएस अनिवार्य करण्याची आणि अभ्यासक्रमाचा भाग म्हणून समाविष्ट करण्याची शिफारस टीआयएसएसने केली आहे.\n*संयुक्त संचालक (एम आणि सी), पत्र सूचना कार्यालय, नवी दिल्ली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00485.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wordpress.org/themes/identity/", "date_download": "2018-04-24T18:06:53Z", "digest": "sha1:FG4PSA2PWMZMAMVRSMUV3DQV7LKDA7ZY", "length": 7552, "nlines": 194, "source_domain": "mr.wordpress.org", "title": "थीम निर्देशिका — मोफत वर्डप्रेस थीम — WordPress", "raw_content": "\nआपले थीम अपलोड करा\nथीम यादीत परत जा\nशेवटचे अद्यावत: नोव्हेंबर 24, 2016\nसुलभता रेडी., लेख, सानुकूल शीर्षलेख, सानुकूल मेनू, संपादक शैली, वैशिष्ट्यीकृत प्रतिमा शीर्षलेख, वैशिष्ट्यपूर्ण प्रतिमा, डावा साइडबार, सूक्ष्मस्वरूप, एक कॉलम, पोस्ट स्वरूप, उजवा साइडबार, स्टिकी पोस्ट, थीम ऑपशन्स, थ्रेड टिप्पणी, अनुवाद सहीत, दोन कॉलम\n5 पैकी 5 स्टार्स.\nथीम आढळले नाही .भिन्न शोध घ्या.\n<# } #> अधिक माहिती\nह्या थीम ला आजून रेट दिले नाही\nटूलबार कडे स्किप करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00485.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} +{"url": "http://pibmumbai.gov.in/scripts/detail.asp?releaseId=M2017FR13", "date_download": "2018-04-24T18:22:12Z", "digest": "sha1:RGFCGSDKTL2FL4UKY6PFBMGC6GRW2DAX", "length": 17047, "nlines": 67, "source_domain": "pibmumbai.gov.in", "title": "Press Information Bureau: Government of India news site, PIB Mumbai website, PIB Mumbai, Press Information Bureau, PIB, India’s Official media agency, Government of India press releases, PIB photographs, PIB photos, Press Conferences in Mumbai, Union Minister Press Conference, Marathi press releases, PIB features, Bharat Nirman Public Information Campaign, Public Information Campaign, Bharat Nirman Campaign, Public Information Campaign, Indian Government press releases, PIB Western Region New Page 1", "raw_content": "\nचंपारण्य सत्याग्रहाची शंभर वर्षे\nमहात्मा गांधींच्या भारतातील पहिल्या सत्याग्रहाला या एप्रिल महिन्यात शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. उत्तर बिहारमधील त्यावेळच्या संयुक्त चंपारण्‍य जिल्ह्यात हा सत्याग्रह करण्यात आला होता. ब्रिटिश बागायतदारांकडून/ जमीन मालकांकडून नीळ (इंडिगो) लागवड करण्यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर दबाव आणला जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर एप्रिल १९१७ मध्ये ते तिथे गेले. चंपारण्‍य भाडेकरूंना नियमानुसार त्याच्या जमिनीच्या प्रत्येक वीस भागांपैकी तीन भागांवर त्याच्या मालकांसाठी निळची शेती करणे अनिवार्य होते असे गांधीजींना सांगण्यात आले. या व्यवस्थेला तीनकाठीया असे म्हटले जायचे.\nत्याकाळी राजकीय भाषणात जमिनीच्या समस्यांचा क्वचितच उल्लेख असायचा. सुरुवातीला गांधीजी देखील या कामासाठी तयार नव्हते. मात्र चंपारण्‍य मधील राजकुमार शुक्ला या नीळ बागायतदाराने त्यांचे मन वळवले आणि त्यांनी याप्रकरणाची चौकशी करण्याचा निर्णय घेतला. जिल्ह्यात चौकशी सुरु करून त्यानुसार कारवाईची मागणी करण्याची गांधीजींची योजना होती. दक्षिण आफ्रिकेतील दोन दशकांच्या प्रदीर्घ वास्तव्यानंतर भारतात परतल्याला द��न वर्षेच झाली होती. ते खासगीरित्या चंपारण्‍यला गेले. इंडियन नॅशनल काँग्रेसशी संबंध असल्याबाबत त्यांनी गुप्तता राखली. राजकीय मोहिमेपेक्षा मानवतेच्या मोहिमेवर गांधीजी चंपारण्‍यला गेले होते. नेपाळच्या सीमेलगत बिहारच्या उत्तरेकडील जिल्ह्यात त्यांना कुणीही ओळखले नाही. उर्वरित भारतातील राजकीय घडामोडींपासून तो भाग अलिप्त होता.\nबागायतदार संघटनेचे अध्यक्ष, तिरहूत विभागाचे आयुक्त आणि पोलीस अधीक्षक यासारख्या स्थानिक अधिकाऱ्यांना त्यांचा दौरा स्वागतार्ह वाटला नाही. त्यांनी गांधीजींना चौकशी करण्यापासून परावृत्त करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. मात्र गांधीजींनी जिल्ह्यातील मोतीहारी येथील मुख्यालयातील बाबू गोरख प्रसाद यांच्या घरातून निर्धाराने कामाला सुरुवात केली. हत्तीच्या पाठीवरून गावातील एखाद्या ठिकाणाला भेट दिल्यांनतर त्यांना न्यायालयाचे समन्स बजावले जायचे. त्यांच्यावर गुन्हेगारी प्रक्रिया संहितेच्या कलम १४४ चे उल्लंघन केल्याचा आरोप ठेवण्यात आला. मात्र गांधीजींनी चंपारण्‍य सोडायला नकार दिला. त्यांच्या चौकशीच्या घोषणेने शेतकऱ्यांच्या कल्पकतेला मोहित केले होते. त्यांच्यावर खटला चालवण्याची बातमी फुटल्यावर त्यांची लोकप्रियता गगनाला भिडली.\n१८ एप्रिल १९१७ रोजी जेव्हा गांधीजी मोतीहारी न्यायालयात हजर झाले, तेव्हा त्यांना २००० स्थानिक लोक त्यांची साथ द्यायला आलेले दिसले. यामुळे भांबावलेल्या दंडाधिकाऱ्यांना सुनावणी लांबणीवर टाकायची होती. मात्र गांधीजींना गुन्हा कबूल करायचा होता. गांधीजींनी एक निवेदन वाचून दाखवले आणि त्यात लिहिले होते-\" कायद्याचे पालन करणारा नागरिक या नात्याने मला बजावण्यात आलेल्या आदेशाचे पालन करणे हि माझी अंतःप्रेरणा आहे. ज्यांच्यासाठी मी आलो आहे त्यांच्याप्रती माझ्या कर्तव्य भावनेशी हिंसाचार न करता मी असे करू शकत नाही. केवळ त्यांच्यामध्ये राहून मी त्यांची सेवा करू शकत नाही असे मला वाटते. म्हणून, स्वेच्छा निवृत्ती. कर्तव्याच्या या संघर्षामध्ये त्यांच्यातून प्रशासनातून मला बाहेर काढण्याची जबाबदारी मी पार पडू शकतो.... कायदेशीर प्रशासनाप्रती आदर म्हणून मला बजावण्यात आलेल्या आदेश मी झुगारला नाही तर आमच्या विवेकाचा आवाज या आमच्या सर्वोच्च कायद्याचे पालन करण्यासाठी केले.\"\n��ोतीहारी सुनावणी संपुष्टात आली. बिहारच्या नायब राज्यपालांनी गांधीजींविरोधातील खटला मागे घेण्याचे आदेश दिले आणि जिल्हाधिकाऱ्यांनी गांधीजींना लेखी कळवले कि ते चौकशी करायला मोकळे आहेत. स्वातंत्र्यलढ्याच्या या इतिहासात हे छोटे पाऊल खूप मोठी झेप घेणारे ठरले. गांधीजी म्हणाले,\" अशा प्रकारे देशात नागरी हुकुमाची पायमल्ली करणारा पहिला धडा गिरवला गेला. वृत्तपत्रांमध्ये याला मोठी प्रसिद्धी मिळाली आणि गांधी युगाला प्रारंभ झाला.\nचंपारण्‍य येथील चौकशीची गांधीजींची पद्धत स्वयंसेवकांच्या सर्वेक्षणावर आधारित होती. स्वेच्छेने जबानी देणाऱ्यांना कागदावर सही करावी लागे किंवा अंगठ्याचा ठसा द्यावा लागायचा. सहभागी होण्यास इच्छुक नसणाऱ्यांसाठी स्वयंसेवकांना त्याची करणे ध्वनिमुद्रित करावी लागत. या सर्वेक्षणातील मुख्य स्वयंसेवक बाबू राजेंद्र प्रसाद, धरणीधर प्रसाद, गोरख प्रसाद, रामनवमी प्रसाद, शम्भूशरण आणि अनुग्रह नरेन सिन्हा यांच्यासारखे बहुतांश वकील होते. मोतीहारी आणि बेट्टीह येथे दोन केंद्रे स्थापन करण्यात आली. गर्दी इतकी असायची कि स्वयंसेवकांना रोजच्या दैनंदिन कामातून क्वचितच वेळ मिळायचा. जबानी ध्वनिमुद्रित करताना सीआयडीचा एक अधिकारी हजर असायचा. याशिवाय, अनेक गावांना भेटी देण्यात आल्या आणि शेकडो भाडेकरूंची त्यांच्या घरी जाऊन चौकशी करण्यात आली. महिन्याभरात सुमारे ४००० जबानी घेण्यात आल्या. जिथे भाडेकरू उपस्थित होते तिथे बैठकीला उपस्थित राहण्यास बागायतीदारांनी नकार दिला. मात्र त्यापैकी काहींनी गांधीजींची प्रातिनिधिक भेट घेतली. त्यांनी त्यांच्या भाडेकरूंचे आपण उपकारकर्ते असल्याचा आणि सावकारांच्या जोखडातून त्यांचे संरक्षण केल्याचा कांगावा केला. मात्र भाडेकरूंची त्यांच्याबाबत वेगळी मते होती.\nचंपारण्यमधील गांधीजींच्या प्रदीर्घ मुक्कामामुळे बिहार प्रशासनाच्या चिंतेत भर पडली. ४ जून १९१७ रोजी बिहारचे नायब राज्यपाल सर एडवर्ड गेट यांनी रांची येथे गांधीजींचे स्वागत करताना गांधीजींचा सहभाग असलेली अधिकृत चौकशी समिती स्थापन केल्याची घोषणा केली. मात्र गांधी आणि स्वयंसेवक चंपारण्‍य मध्येच राहतील आणि गांधीजी भाडेकरूंचे वकील म्हणून कायम राहतील हे गेट यांना कबूल करावे लागले.\nचंपारण्‍य चौकशी समितीने ११ जुलै १९��७ रोजी प्राथमिक बैठक सुरु केली. अनेक बैठका आणि प्रत्यक्ष दौऱ्यांनंतर ४ ऑक्टोबरला समितीने आपला अंतिम अहवाल सादर केला. भाडेकरूंच्या कल्याणासाठी सरकारने बहुतांश सर्व शिफारशी स्वीकारल्या. प्रमुख स्वीकारलेली शिफारस होती तिनकाठीया व्यवस्था पूर्णपणे नष्ट करण्याची. संतप्त ब्रिटिश बागायतदारांसाठी हा मोठा धक्का होता. मात्र ४ मार्च १९१८ रोजी बिहार आणि ओरिसा विधानपरिषदेत चंपारण्‍य जमीन कायदा पारित होणे ते रोखू शकले नाहीत. सक्तीच्या नीळ शेतीचे अरिष्ट इतिहासजमा झाले.\nचंपारण्‍याशी गांधीजींचा सहभाग एक वर्ष टिकला. शेवटीशेवटी ते गुजरात मधील कैरा (किंवा खेडा) येथील दुसऱ्या जमीन सत्याग्रहात व्यस्त राहिले. त्यांनी चंपारण्‍य येथील वास्तव्य केवळ नीळ मुद्यापर्यंत सीमित ठेवले नाही. महाराष्ट्र आणि गुजरात मधून स्वयंसेवकांना बोलावून त्यांनी कमी साक्षर जिल्ह्यात प्राथमिक शिक्षणाला प्रोत्साहन दिलॆ. चंपारण्‍य येथील विजयाने भारतीय राजकारणात गांधीजींची ओळख निर्माण केली.\n* लेखक नवी दिल्ली येथील स्वतंत्र संशोधक आणि सदर लेखक आहेत. येथे व्यक्त करण्यात आलेली मते त्यांची वैयक्तिक मते आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00486.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.akshardhara.com/en/balvangmay-kishor-gat/21812-Adhunik-Sphurtikatha-Shruti-Panse-Samakalin-Prakashan-buy-marathi-books-online-at-akshardhara-9788193301357.html", "date_download": "2018-04-24T18:10:24Z", "digest": "sha1:EEK5SYZ35DJXIFZPFP5QRPXDTYWKGJ7H", "length": 21728, "nlines": 582, "source_domain": "www.akshardhara.com", "title": "Adhunik Sphurtikatha by Shruti Panse - Book Buy online at Akshardhara", "raw_content": "\nव्यक्तिमत्त्व विकास (सेल्फ हेल्प)\nHome > बालवाङ्मय-किशोरवाङ्मय>कुमार गट>Adhunik Sphurtikatha (आधुनिक स्फूर्तिकथा)\nAdhunik Sphurtikatha (आधुनिक स्फूर्तिकथा)\nसामान्य उद्योजकांची कर्तॄत्ववान स्फुर्तिकथा\nAdhunik Sphurtikatha (आधुनिक स्फूर्तिकथा)\nसामान्य उद्योजकांची कर्तॄत्ववान स्फुर्तिकथा\nकर्तॄत्ववान होण्यासाठी कुण्या राजाच्याच पोती जन्म घ्यावा लागतो, असं नाही.सर्वसामान्य कुटुंबात जन्माला येऊनही कर्तॄत्व गाजवता येतं.\nAdhunik Sphurtikatha (आधुनिक स्फूर्तिकथा)\nसामान्य उद्योजकांची कर्तॄत्ववान स्फुर्तिकथा\nKartvyachi Haak (कर्तव्याची हाक)\nSwargiy Theva (स्वर्गिय ठेवा)\nAmol Goshti (अमोल गोष्टी)\nZad Lavnara Manus (झाडं लावणारा माणूस)\nAapla Swatantryaladha (आपला स्वातंत्र्यलढा )\nVidyan Khelanyachi Duniya (विज्ञान खेळण्यांची दुनिया)\nSainik Ho Tumchyasathi (सैनिक हो तुमच्यासाठी)\nस्मृतिदिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन\nम. टा. प्रतिनिधी, पुणे\nकेवळ संशयामुळे पत्नीची हत्या केल्यामुळे शतकानुशतके पापमुक्त होण्यासाठी झुरणारा राजकुमार, जगातली सर्व पापे केल्याशिवाय मुक्ती न मिळू शकणारा उच्चभ्रू व्यक्ती आणि ज्याच्या पापांचे घडे भरूनही स्वतःला परमेश्वर म्हणून मिरवणारा अहंकारी धर्मगुरू या पात्रांभोवती गुंफलेली जी. ए .कुलकर्णी यांची ‘पातक’ ही लघुकथा सादर झाली आणि सभागृहात भयाण शांतता पसरली. जखमेतून रक्त वाहते तशा प्रवाही असणाऱ्या ‘जीएं’च्या एकापेक्षा एक शब्दालंकारांनी रसिक अंतर्मुख झाले.\nनिमित्त होते अक्षरधारा बुक गॅलरी व जी.ए. कुलकर्णी यांच्या कुटुंबीयांतर्फे जीएंच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमाचे. या कार्यक्रमात ‘जीएं’च्या साहित्यकृतींचा वेगवेगळ्या सादरीकरणांच्या माध्यमातून वेध घेण्यात आला. या कार्यक्रमांमध्ये अनुराधा जोशी, अक्षय वाटवे आणि हर्षद राजपाठक या कलाकारांनी अभिवाचनाद्वारे सादर केलेली ‘पातक’ ही कथा विशेष लक्ष वेधून गेली. राजघराण्यातील एक राजकुमार संशयामुळे त्याच्या पत्नीची हत्या करतो आणि क्षणात त्याचा चेहरा विद्रुप होतो. त्याच्या पापापेक्षा अधिक मोठे पाप केलेल्या व्यक्तीचा स्पर्श होत नाही तोपर्यंत त्याला मुक्ती नाही. एका प्रार्थनामंदिरात शतकानुशतके तो झुरतोय. अनेक शतकांनी एक दरोडेखोर त्या प्रार्थनामंदिरात येतो आणि विद्रुप राजकुमाराशी बोलायला लागतो. हा दरोडेखोरही मूळचा सधन घराणातल्या तोही मुक्तीसाठी धडपडणारा. जगातले सर्वात भीषण पाप करत नाही तोवर त्यालाही मुक्ती नाही. अशातच कथेत गर्विष्ठ पापी पण समाजासाठी देवता असलेल्या एका धर्मगुरूचे पात्र येते आणि एका अर्थाने समाजाचे डोळे उघडतात. ही कथा ऐकताना सभागृहात उपस्थित प्रेक्षकांमध्ये भयाण शांतता पसरली होती. जी. ए. कुलकर्णी यांचे शब्द रसिकांच्या काळजाला भिडत होते. ही कथा संपली आणि उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात कलाकारांना दाद दिली.\nयाच कार्यक्रमात ‘कथाकार जी. ए.’ या विषयावर डॉ. वंदना बोकील. कुलकर्णी यांनी विचार मांडले ‘लघुकथेच्या रूढ साच्याच्या पलीकडे जाणारी ‘जीएं’ची कथा अनेक पदरी, प्रशस्त्र आवाक्याची आहे. दु:ख हे मूल्य मानणाऱ्या ‘जीएं’नी आपल्या कथांमधून मानवी दु:खाच्या असंख्य परी सहानुभूतीने रंगवल्या. समाजाने ओवाळून टाकलेल्या, उपेक्षित, पंगु, गांज��कस, स्वप्नांचे तुकडे हाती आलेल्या निराश माणसांची अंतर्विश्वे त्यांनी दाखवली. एकाचवेळी आदिम भावनांपासून ते एकाकीपणाच्या, परात्मतेच्या आधुनिक जाणिवेपर्यंत ‘जीएं’ची प्रतिभा झेप घेते, याकडे त्यांनी लक्ष वेधले. ‘हंस’ च्या संपादिका हेमलता अंतरकर यांनी त्यांना आलेल्या ‘जीएं’च्या पत्रांमधून दिसणारे जी.एं. उलगडून दाखवले ‘जीएं’चे निसर्गप्रेम, जगभरातील साहित्यकृतींचा त्यांचा अफाट व्यासंग, त्यांची प्रतिमायुक्त लेखनशैली इत्यादी वैशिष्टे त्यांनी सोदाहरण स्पष्ट केली. शरद आढाव यांनी स्वत: निर्मिती केलेले ‘जीएं’च्या ‘अस्तिस्रोत’ व ‘कांचनमृग’ या कथांचे दृकश्राव्य (व्हिडिओ) सादरीकरण केले. अक्षरधाराच्या रसिका राठिवडेकर यांनी स्वागत केले व चित्रा नातू-वझे यांनी सूत्रसंचालन केले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00487.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} +{"url": "https://digitaldiwali2016.com/about/", "date_download": "2018-04-24T17:55:15Z", "digest": "sha1:VD77B7M35IKNNN2JTOIJV5CIOC4CE3G4", "length": 2080, "nlines": 41, "source_domain": "digitaldiwali2016.com", "title": "About – डिजिटल दिवाळी २०१६", "raw_content": "\nकॅनडातल्या आईस वाईन November 9, 2016\nआखाती देशांतले गोड पदार्थ November 9, 2016\nछेनापोडं आणि दहीबरा November 7, 2016\nकॉर्न आणि मिरचीचं जन्मस्थान – मेक्सिको November 7, 2016\nडेन काऊंटी फार्मर्स मार्केट, यूएसए November 5, 2016\nजॉर्जिया आणि दुबई स्पाइस सूक November 5, 2016\nकाही युरोपिय पदार्थ November 5, 2016\nमासे, तांदूळ आणि नारळ – केरळ November 2, 2016\nलोप पावत चाललेली खाद्यसंस्कृती – हिमाचल प्रदेश October 31, 2016\nshraddham on ठकूच्या स्वैपाकाची गोष्ट\nArchana phatak on मुळारंभ आहाराचा\nSUJIT KULKARNI on डिस्कव्हरिंग घाना\nडिजिटल दिवाळी : आकार… on एकट्या माणसाचं स्वयंपाकघर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00487.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/kalnyachidrushy-news/emotion-in-painting-1173749/", "date_download": "2018-04-24T18:22:53Z", "digest": "sha1:F4VLVMQS6WBDWISHO5YMELPK2D6L2U7H", "length": 29161, "nlines": 221, "source_domain": "www.loksatta.com", "title": "पाहण्याची वृत्ती.. | Loksatta", "raw_content": "\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nघाऊक बाजारात दर घसरूनही साखर महागच\nपृथ्वीच्या तापमानात २०१० पासून सातत्याने वाढ\nब्रसेल्स गोळीबारातील आरोपी अब्देसलामला २० वर्षे तुरुंगवास\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\nकळण्याची दृश्यं वळणे »\nफक्त एकच लक्षात ठेवायला हवं की चित्रं हे अनुभवायची वस्तू आहे.\nमला कधी कधी वाटतं की, दृश्य हे श्वासोच्छ्वासासारखं असतं, कधीही न थांबणारं..\nजीवनाचा वेग हा आपल्��ा पाहण्यावर, आपण पाहण्यासाठी, बघण्यासाठी/ किती वेळ देतो त्यावर परिणाम करतं. त्यामुळे पाहण्याची ‘गुणवत्ता’ यावर परिणाम होऊ शकतो.आपण चिकित्सकतेने पाहू लागलो तर ‘चित्रकलाही’ आपल्याला ‘कळेल’. फक्त एकच लक्षात ठेवायला हवं की चित्रं हे अनुभवायची वस्तू आहे.\nमला कधी कधी वाटतं की, दृश्य हे श्वासोच्छ्वासासारखं असतं, कधीही न थांबणारं.. जिथपर्यंत डोळे शाबूत आहेत, मेंदू दृश्यसंवेदना ग्रहण करतोय, तिथपर्यंत हे चालूच राहतं. आपण टीव्ही, संगणक बंद करतो, सिनेमा संपतो, पण दृश्य संपत नाही. टीव्ही, संगणक, सिनेमाच्या पडद्यावर दिसणारे दृश्य संपते आणि टीव्ही, संगणक या वस्तू व सिनेमाच्या थिएटरच्या मंद दिव्यांच्या प्रकाशात दिसणारा पडदा हे दृश्य शिल्लक राहतं किंवा म्हटलं तर सुरू होतं. या वस्तूसमोरून किंवा थिएटरमध्ये आपल्या जागेवरून उठलो की, वेगळं दृश्य चालू राहतं. डोळे मिटले तरी दिवसा प्रकाशाच्या तीव्रतेमुळे जाणवणारे रंग, रात्री झोपल्यावर स्वप्नरूपात.. दृश्य चालूच राहते. आपल्याला त्याची जाणीव मात्र दर वेळी नसते. गाढ झोप लागली तर फक्त त्या काळातच आपण काय पाहात होतो किंवा दिसत होतं ते आपल्याला आठवत नाही.\nआपल्या मानवी भौतिक जीवनात, आपण अनेक कृती करतो. त्या कृती करण्यासाठी आपण भौतिक पातळीवर अनेक गोष्टी करत असतो. त्याकरता आपल्याला संवेदना पातळीवर सजग राहणे गरजेचे असते. त्या संवेदनाच्या पातळीवर आपल्याला अनेक निर्णय घ्यायचे असतात. उदा. समजा तुम्हाला फळं विकत घ्यायची आहेत; तुम्हाला भूक लागलीय, तर आपण दिसतील ती सर्व फळं विकत घेऊच असं नाही. त्यांची किंमत हा एक भाग असेल; पण फळांचा आकार, त्यांच्या सालीचा रंग, पोत, त्यांचा पिकलेपणा, चव सुचवणारा मंद गोड वास, वजन, भरीव-पोकळपणा आदी गोष्टींद्वारे आपल्याला काही संकेत मिळत असतो. त्या संकेतांवर आधारित आपल्यामध्ये फळं घेण्याची इच्छा निर्माण होते; ती विशिष्ट फळं खाण्याची तीव्र इच्छा निर्माण होते. आकार, रंग, गंध, त्यातून सुचवली गेलेली चव याकडे लक्ष देणं, त्याआधारे आपल्या मनातील इच्छा निर्माण होतेय हे जाणणं म्हणजे संवेदनेच्या पातळीवर सजग राहणं. त्याआधारे योग्य ठिकाणी फळं विकत घेणं म्हणजे संवेदनांच्या आधारावर निर्णय घेणं.\nमानवी संवेदना ग्रहण व त्याद्वारे ज्ञान होण्याची प्रक्रिया अभ्यासणाऱ्या शास्त्रज्ञांचं अस��� म्हणणं आहे की, आपल्याला विविध संवेदनांमार्फत मोठय़ा प्रमाणात एकूण ज्ञान होतं. त्यातलं सत्तर टक्के ज्ञान डोळ्यांमार्फत आपण जे पाहतो त्यातून होतं. इतकं दृश्य महत्त्वाचं आहे, पाहण्याची क्रिया महत्त्वाची आहे.\nफळं खरेदी करण्याचं एक उदाहरण झालं, पण समोरचा विक्रेता खरं-खोटं बोलतोय का व्यक्ती आजारी आहे का व्यक्ती आजारी आहे का कोण कोणत्या मानसिक अवस्थेत आहे कोण कोणत्या मानसिक अवस्थेत आहे समोरच्या व्यक्तीची भूक-गरिबीची वेदना, तीव्र, खरी आहे का समोरच्या व्यक्तीची भूक-गरिबीची वेदना, तीव्र, खरी आहे का फुलांचा ताजा-टवटवीतपणा, एखाद्या ठिकाणची स्वच्छता, अशा कित्येक गोष्टी आपल्याला डोळ्यांनी कळतात. डोळे जणू काही बाहेरचं, सभोवतालचं जग आणि आपल्या मेंदूच्या, मनाच्या प्रक्रिया, भावभावना-विचार आदींचे तरंग, प्रतिसाद यांमधील एक पूल आहे.\nनिसर्गनिर्मित गोष्टी, घटना या एका वेगळ्या काळ, वेगाने चालतात. त्याउलट मानवनिर्मित गोष्टी या खूप वेगाने करण्याचा माणसाचा प्रयत्न दिसतो. कमळाला, कळीपासून पूर्ण उमलायला साधारणपणे तीस मिनिटे लागतात. हे निसर्गातील घटना घडण्याचं एक उदाहरण. याउलट माणूस सर्व काही जलदगतीने करण्यासाठी नवनवीन युक्त्या, यंत्रं तयार करत असतो. वेगाने प्रवास करणे, पटकन गरम-थंड करणं, पटकन कापणं, जोडणं-चिकटवणं ही काही त्याची मासलेवाईक उदाहरणं आहेत. आपण ‘कसं पाहतो’ हे आपल्या जीवनशैलीवर व त्याआधारे तयार होणाऱ्या तत्त्वज्ञानावर अवलंबून आहे.\nआपलं सभोवताल हे किती नैसर्गिक आहे, आपण आपलं जीवन जगण्यासाठी निसर्गावर किती अवलंबून आहोत, निसर्गाच्या साहचर्याने आपण काहीशा संथ वेगाचं जीवन जगत असू, तर आपलं ‘पाहणं’, त्याची गुणवत्ता वेगळी असेल. जितकं आपण दूर, मानवनिर्मित शहरांमध्ये राहू तिथे आपलं ‘पाहणं’, त्याची गुणवत्ता वेगळी असेल. म्हणजे आपण घोडागाडीतून प्रवास करत असू, तर त्याच्या काहीशा संथ वेगाने आपण गोष्टी पाहू व त्या जास्त वेळ पाहू. त्याच उलट जलद जाणाऱ्या गाडीने (ताशी ९०/११० कि.मी.) आपण गोष्टी खूप कमी वेळ पाहू. त्यामुळे काही आकर्षक पाहिलं, तर एक तर गाडी थांबवावी लागेल किंवा जे पाहिलं त्याचा फोटो काढावा असं वाटेल, कारण वेगामुळे अनेक गोष्टी निसटत आहेत याचं आपल्याला भान असेल.\nज्या पद्धतीने आपण ‘पाहू’ त्यामुळे आपलं सौंेदर्यानुभव बदलेल, त्याचं स्��रूप बदलेल. पूर्वी तुलनेने संथ वेगाच्या जीवनात, मीनाकुमारी ‘चलते चलते’ असं गात अत्यंत लयबद्ध असं नृत्य ‘पाकिजा’त करतात आणि नव्वदीच्या दशकात त्याच्या उलट ‘कजरा रे’सारखं जलदगती, नृत्याचं गाणं आलं.. थोडक्यात मुद्दा असा की, जीवनाचा वेग हा आपल्या पाहण्यावर, आपण पाहण्यासाठी, बघण्यासाठी किती वेळ देतो त्यावर परिणाम करतं. त्यामुळे पाहण्याची ‘गुणवत्ता’ यावर परिणाम होऊ शकतो.\nआपल्याला प्रत्यक्ष जीवनात लक्ष केंद्रित करणं, तपशिलात पाहणं आणि समग्र दृश्य पाहणं, भावनेने गहिवरून जाऊन पाहणं आणि विश्लेषक दृष्टीने निरीक्षण करणं, दृश्यपरिणाम ओळखणं आणि त्यातील सौंदर्यानुभव ओळखणं, जाणणं अशा विविध अंगांनी पाहावं लागतं. ते जीवनाच्या धर्म व धार्मिक पूजांसारखे उपचार, वैज्ञानिक तपासण्या, अन्नपदार्थ बनवण्याच्या पद्धती, पोशाखाच्या कल्पना व वापर, अलंकरण्याच्या पद्धती, साधनं व माध्यमं, अभ्यास करण्याच्या पद्धती, आपण ज्या प्रकारच्या इमारतींमध्ये राहतो ती बांधावयाचं साधन, त्याचा आकार, अलंकरण व या सगळ्याहून महत्त्वाचं सोबत असलेला निसर्ग, त्याच्या तीव्रतेचं प्रमाण या सर्व गोष्टींमध्ये विखुरलेलं असतं. म्हणजे या जीवनाच्या अनेक बाबींमध्ये वर उल्लेखिलेलं ‘पाहणं’ त्याच्या अनेक पद्धती गुंतलेल्या असतात. फक्त आपल्याला त्याचं भान नसतं. म्हणजे मुंबईसारख्या शहरात रस्त्यावर यंत्राच्या साहाय्याने खड्डा खणत असतील, टीव्हीच्या दुकानात अनेक टीव्ही संचांवर क्रिकेट मॅच चालू असेल, रस्त्यावर पडलेलं झाड महानगरपालिकेचे लोक कापत असतील, डोंबारी खेळ करून दाखवत असेल, दोन व्यक्तींत भांडण सुरू झालं, भाज्या किसण्यासाठी कोणी वेगवेगळ्या प्रकारची यंत्रं किंवा किसणी दाखवत असेल, फेरीवाल्यांकडे आकर्षक वस्तू असतील, मंडपामध्ये नवरात्र, गणेशोत्सवाची सजावट व मूर्ती असेल, तर लोक घोळक्याने गोष्टी पाहतात व प्रत्येक वेळा पाहण्याची त्यांची पद्धत सारखी नसेल, ते वेगवेगळ्या पद्धतींनी पाहात असतात. अशा विविध प्रकारच्या पाहण्यांतूनच आपलं किंवा ठरावीक समाजात दृश्यपातळीवरील ‘सौंदर्य’ निकष, त्याचे समज तयार होत असतात.\n‘दृश्यकला’ निर्माण करणारे चित्रकार याच भानातून ‘सौंदर्यपूर्ण’, ‘अर्थपूर्ण’ दृश्यभाषा निर्माण करत असतात, त्यांच्या चित्रांतून मांडत असतात. ती समजण्यासाठी फ���्त एक वृत्ती आपल्यात असायला हवी. ती वृत्ती म्हणजे जीवनाच्या अनेक अंगांत चिकित्सक वृत्तीने आरोग्यदायी, योग्य, आनंददायी, सौंदर्यपूर्ण निकष ओळखणं, त्यांचा आग्रह धरणं, त्यांची निर्मिती करणं. आपण चिकित्सकतेने पाहू लागलो, तर ‘चित्रकलाही’ आपल्याला ‘कळेल’. फक्त एकच लक्षात ठेवायला हवं की, चित्र हे अनुभवायची वस्तू आहे. ती इतर अनुभवायच्या वस्तूंप्रमाणे आहे म्हणजे तिचा अर्थ शब्दांत कळून उपयोग नाही. व्याख्या समजून, पाठ करून तर बिलकूल नाही. त्याकरता एकच गोष्ट करायला हवी, ती म्हणजे समांतर, एकसारखा अनुभवांविषयी भान बाळगणं आणि शाब्दिक पातळीवर ‘याचा अर्थ काय,’ असा प्रश्न स्वत:ला विचारू नये, कारण आपल्याला चित्रातून जो दृश्यानुभव मिळेल त्याचा अर्थ कदाचित नृत्य किंवा नाटय़ किंवा संगीतातील एखाद्या त्याच्यासारख्याच अनुभवातून मिळेल किंवा कदाचित प्रत्यक्षातील एखाद्या दृश्यातून मिळेल. अशा विविध अनुभवांतील सारखेपणा कळत गेल्याने, आपल्याला चित्राचा दृश्यानुभव म्हणजे काय जाणवतंय व त्यामुळे मनात काय तरंग उमटतायत, काय विचार येतायत, काय सुचतंय हे सर्व कळेल. हे कळायला लागलं की, चित्र, चित्राचा अनुभव आपण समजायला लागू, चित्रं कळेल, कळायला सुरुवात होईल; पण एक लक्षात ठेवायला हवं की, चित्रं किंवा पाहण्याची वृत्ती अंगात बाळगायला हवी, वाढवायला हवी व त्याकरिता संयम व प्रयत्नही हवेत.. एखाद्या खगोलशास्त्रज्ञ, अभ्यासकासारखा, जे अनेक र्वष एखादा तारा, आकाशगंगा आदींचे निरीक्षण करत राहतात आणि मग निष्कर्षांप्रत येतात.\nलेखक चित्रकला महाविद्यालयांचे अभ्यासक्रम सल्लागार आणि कलासमीक्षक आहेत. त्यांचाई-मेल\n'वॉन्टेड' आरोपी शेजारी उभा होता, पोलीस पोस्टर लावत बसले\n'आमच्या घरात मुली आहेत, काँग्रेसला येण्यास सक्त मनाई आहे'\nलग्नाच्या दुसऱ्या दिवशीच मित्रांसोबत मिळून पत्नीवर सामूहिक बलात्कार\nसाधा धक्का लागला म्हणून ट्रेनखाली दिलं ढकलून, महिला प्रवाशाला अटक\nआज इंदिरा गांधी असत्या तर मी काँग्रेसमध्ये असतो-शत्रुघ्न सिन्हा\nकोरेगाव भीमा हिंसाचाराशी आंबेडकरी आणि हिंदुत्त्ववादी संघटनांचा संबंध नाही, सत्यशोधन समितीचा अहवाल\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nआसाराम बापू निर्दोष, ईश्वराने त्याना दोषमुक्त करावे ही इच्छा-साध्वी प्रज्ञा\nपाकि��्तानी क्रिकेटपटू 'संस्कारी' झाले तरच त्यांच्याशी खेळू, बीसीसीआयचा टोला\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n'वॉन्टेड' आरोपी शेजारी उभा होता, पोलीस पोस्टर लावत बसले\n'आमच्या घरात मुली आहेत, काँग्रेसला येण्यास सक्त मनाई आहे'\nलग्नाच्या दुसऱ्या दिवशीच मित्रांसोबत मिळून पत्नीवर सामूहिक बलात्कार\nसाधा धक्का लागला म्हणून ट्रेनखाली दिलं ढकलून, महिला प्रवाशाला अटक\nआज इंदिरा गांधी असत्या तर मी काँग्रेसमध्ये असतो-शत्रुघ्न सिन्हा\nकोरेगाव भीमा हिंसाचाराशी आंबेडकरी आणि हिंदुत्त्ववादी संघटनांचा संबंध नाही, सत्यशोधन समितीचा अहवाल\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nमुन्ना यादवला सर्वोच्च न्यायालयातून तात्पुरता जामीन\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nमहापालिकेच्या ३४ मराठी शाळा बंद\nजिल्ह्य़ात ६८ अपघात स्थळे\nकर्नाक पूल पाडण्यास उच्च न्यायालयाचा हिरवा कंदील\nनेहरू विज्ञान केंद्रातील ‘दि एनर्जी बॉल’ नव्या ढंगात\n‘फटका चोरां’ची दहशत कायम\nवाढलेल्या तापमानात विजेविना घामाघूम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00488.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://shabdshabd.blogspot.com/2009/07/blog-post.html", "date_download": "2018-04-24T18:24:23Z", "digest": "sha1:N32TXKJDBZTCUTVVK4PKBTDSM33E5LHN", "length": 5121, "nlines": 116, "source_domain": "shabdshabd.blogspot.com", "title": "शब्द शब्द जपुन ठेव ( नरेन्द्र प्रभू ): शिव वंदना", "raw_content": "\nशब्द शब्द जपुन ठेव ( नरेन्द्र प्रभू )\nमी वाचलेल्या साहीत्यामधील चांगले, मला आवडलेले भाग या ब्लॉगवर दिले आहेत. : नरेन्द्र प्रभू\nहे हिंदुतपस्या-पूत ईश्वरी ओजा\nहे हिंदु-नृसिंहा प्रभो शिवाजीराजा\nकरि हिंदुराष्ट्र हें तूतें, वंदना\nकरि अंतःकरणज तुज, अभि-नंदना\nतव चरणिं भक्तिच्या चर्ची, चंदना\nगूढाशा पुरवीं त्या न कथूं शकतों ज्या\nहे हिंदु-नृसिंहा प्रभो शिवाजीराजा\nजी शुद्धि हृदाची रामदास शिर डुलवी\nजी बुद्धि पांच शाह्यांस शत्रुच्या झुलवी\nजी युक्ति कूटनीतींत खलांसी बुडवी\nजी शक्ति बलोन्मत्तास पदतलीं तुडवी\nती शुद्ध हेतुची कर्मी, राहुं दे\nती बुद्धि भाबडया जीवां, ���ाहुं दे\nती शक्ति शोणितामाजीं, वाहुं दे\nदे मंत्र पुन्हा तो, दिले समर्थे तुज ज्या\nहे हिंदु-नृसिंहा प्रभो शिवाजीराजा\nस्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर\nकागदाचा पुनर्वापर म्हणजेच निसर्ग संवर्धन\nसागरा, प्राण तळमळला ...\nसाता समुद्रापार - आमचा सतू (सत्यजित प्रभू) सध्या अमेरिकेत स्टेज शो करतोय. काल असाच त्याचा फोन आला. काही मराठीतली वाक्यं मालवणीत कशी बोलली जातील असा त्याचा प्रश्न होता. ‘माक...\nउबुण्टूमध्ये मराठीत लिहा -\n१ डिसेंबर २००८ पासून वाचनसंख्या\nCopyright 2009 - शब्द शब्द जपुन ठेव ( नरेन्द्र प्रभू )\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00489.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} +{"url": "http://prabodhan.org/imp-number-goregaon-marathi.html", "date_download": "2018-04-24T17:56:45Z", "digest": "sha1:II2WLA5HUI2IZPBCF4WGRKZBRUV2P6B4", "length": 9577, "nlines": 101, "source_domain": "prabodhan.org", "title": "गोरेगाव मधील महत्वाचे दूरध्वनी क्रमांक", "raw_content": "गोरेगावातील नागरिकांना जरुरी असणारे दूरध्वनी क्रमांक येथे देत आहोत. या विभागात आपणांस अधिक सुधारणा हव्या असल्यास कृपया संपर्क साधा.\nदूरध्वनी क्रमांकासाठी क्लिक करा.\n- एम. एम. आर. डी. ए.\n- दिवसरात्र खुली असणारी औषधाची दुकाने\n- इतर महत्वाच्या शासकीय यंत्रणा\n- गोरेगावातील महत्वाच्या व्यक्तिंचे दूरध्वनी क्रमांक\n- मुंबई हेल्प लाईन\nपी/दक्षिण कार्यालय, गोरेगाव २८७२११८६ / २८७२४२५२\nपी/उत्तर कार्यालय, मालाड २८८२३२६६\nस्टेशन ऑफिसर, गोरेगाव २८७१२८६९\nगोरेगाव रेल्वे स्टेशन २८७२००४१\nगोरेगाव बस डेपो २८७२३५७३\nदिंडोशी बस डेपो २८४००६१३\nएम. एम. आर. डी. ए.\nउप मुख्य अभियंता २६५९१२३९\nवरिष्ठ पोलिस निरीक्षक, गोरेगाव २८७२२४९५\nआरे रोड पोलिस स्टेशन २६८५८४८४/५\nदिंडोशी पोलिस स्टेशन २८९४३२००\nबांगुरनगर बीट चौकी २८७२४१५६\nआरे रोड बीट चौकी २८७३५५४९\nगोरेगाव ट्रॅफिक पोलिस विभाग २८७६९९८०\nउत्तर विभाग कार्यालय २४१५१५५५ / २४१४५५५\nमध्यवर्ती तक्रार निवारण केंद्र ३०३०३०३०\nपश्चिम उपनगर कंट्रोल २६१००५०५ / २६१८२८९९\nसहारा स्टुडियोसमोर, गोरेगाव (प) २८७२३३२७\nसिद्धार्थ गोरेगाव २८७६६८८६ / ८५\nभगवती, बोरीवली २८९३२४६१ ते ३\nके. ई. एम., परळ २४१३६०५१ / ७५१७\nनायर, मुंबई सेंट्रल २३०८१४९० ते ९९\nजे. जे., भायखळा २३७३५५५५ / ९०३१\nशिवसेना रुग्णवाहिका सेवा २८७८१०६१/३३२९\nटोपीवाला सत्कार्य मंडळ - प्रसन्न बोंद्रे ९३२४४७४७९५\nदिवसरात्र खुली असणारी औषधाची दुकाने\nमहालक्ष्मी मेडिकल स्ट���अर्स २८७२३०११\nसहयोग मेडिकल स्टोअर्स २८७७००४३\nप्रबोधन गोरेगाव २८७९७५८० /८१\nमाँसाहेब सौ. मीनाताई ठाकरे रक्तपेढी २८७९७५८६/७\nओझोन जलतरण तलाव २८७९७५८२ / ८३\nप्रबोधनकार ठाकरे वाचनालय व अभ्यासिका २८७५७५८८\nइतर महत्वाच्या शासकीय यंत्रणा\nम्हाडा गोरेगाव परिरक्षण २८७२१३९१\nहोम - गार्ड कार्यालय (आय. बी. पटेल म्यु. स्कूल, गोरेगाव) २८७२९८०१\nतहसिलदार गोरेगाव कार्यालय २८७६९८३१\nशिधावाटप कार्यालय, गोरेगाव (प.) २८७२२३५३\nगोरेगाव मेडिकल असोसिएशन २८७५६६४४\nगोरेगाव मेडिकल स्टोअर्स असोसिएशन २८७२६४१८ / २८७८१९५५\nगोरेगावातील महत्वाच्या व्यक्तिंचे दूरध्वनी क्रमांक\nश्री. सुभाष देसाई ९८२१०३७०४० / २८७२२६३०\nश्री. गजानन कीर्तिकर ९८२१११४८७२ / २६८६०२६२\nश्री.राम नाईक ९८१९८९७७४४ / २६८६३३३९\nआपत्कालीन परिस्थितीत संपर्क साधण्यासाठी मुंबईतील महत्वाचे दूरध्वनी क्रमांक (हेल्प लाईन)\nमंत्रालय नियंत्रण कक्ष २२०२७९९०, २२८५४१६८, २२०२४२४३ (विस्तार ३३५) फॅक्स : २२०२०७१७\nइमर्जन्सी हेल्पलाईन (महापालिक नियंत्रण कक्ष) १०८, १९१६\nडिझास्टर मॅनेजमेंट कंट्रोल रुम (महापालिका आपत्कालीक कक्ष) २२७०४४०३, २२६९४७२५ / २७ फॅक्स : २२६९४४७१९\nअग्निशमन नियंत्रण कक्ष, भायखळा १०१, २३०७६१११, २३०८६१८१\nड्रेनेज कंट्रोल (पश्चिम उपनगरे) वर्सोवा ड्रेनेज २६३६८६५० ते ५४\nबेस्ट कंट्रोल (इलेक्ट्रिक हाऊस) २२८५६२६२, २२७९९५९१ / ९२\nपाणी पुरवठा कक्ष (पश्चिम उपनगरे) २६४१६८५२, २६८१४१७३\nमुंबई पोलिस कंट्रोल १००\nमुंबई पोलिस मुख्यालय (आयुक्त) २२६२५०२०, २२६२९१८३\nमुंबई पोलिस कार्यालय (पश्चिम विभाग) २६४५७९००, २६४१२०२१\nडी. जी कंट्रोल २२०२६६३६, २२८२२६३१\nवाहतूक नियंत्रण कक्ष २४९३७७४६, २४९३७७४७\nमध्य रेल्वे (सीएस्टी) २२६२२६८५, २२६५९०८०\nपश्चिम रेल्वे (चर्चगेट) २२०१७४२०, २२०४८२८७\nरेल्वे पोलिस - मध्य रेल्वे २२६२०१७१\nरेल्वे पोलिस - पश्चिम रेलेवे २३०७०१९७\nकोकण रेल्वे (बेलापूर) २७५७९९६९\nसांताक्रूझ कंट्रोल २६१८२२४९ / ५१ / ५७\nसिव्हिल डिफेन्स (अंधेरी कंट्रोल) २६२०६७९१ / ९२\nसिव्हिल डिफेन्स (व्ही. टी.) २२८४३६६७\n© 2009 प्रबोधन गोरेगाव. सर्व हक्क सुरक्षित Best viewed in 1024 x 768 resolution संकेतस्थळ सादरीकरण व व्यवस्थापन : प्रिस्टाईन मल्टिमिडिया प्रा. लि.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00490.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/news/rahul-gandhi-ask-to-manishankar-ayyar-to-say-sorry-to-pm-276307.html", "date_download": "2018-04-24T17:58:07Z", "digest": "sha1:RHAQL4NJONEUE7B6J7U6BYYCOPRRXW7T", "length": 9434, "nlines": 123, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "पंतप्रधानांना 'नीच' म्हणून हिनवणाऱ्या मनीशंकर अय्यरांनी तात्काळ माफी मागावी-राहुल गांधी", "raw_content": "\nवारकऱ्यांची रांगेतून मुक्तता, आता विठुरायाचं टोकनद्वारे दर्शन \nकेरळमध्ये फक्त सचिनच्याच पुस्तकांची लायब्ररी\nजालन्यात सहा लाखांच्या बनावट नोटा जप्त\n'चौधरींचं वक्तव्य अत्यंत दुर्दैवी'\n,जय वाघानंतर त्याचा बछडा 'जयचंद'ही बेपत्ता\nगणित चुकलं म्हणून शिक्षकाने विद्यार्थ्याच्या तोंडात खुपसली छडी\nऔरंगाबादेत विद्यार्थ्यांना झालं काय, काॅपी पकडली म्हणून आत्महत्येचा प्रयत्न\nकर्जमाफीचा लाभ आता 2001-09 काळातील शेतकऱ्यांनाही मिळणार \nनाणार'चं आतून किर्तन बाहेरून तमाशा झालाय-अशोक चव्हाण\nमुंबईत धावत्या लोकलसमोर ढकलून प्रवाशाची हत्या\nमुंबईत म्हाडा ची ३३०० घरांसाठी सोडत लवकरच\n19 वर्षाचा मराठी तरुण घेणार जैन धर्माची दीक्षा\nमहाभियोगाची नोटीस फेटाळण्याचा निर्णय घाईत नाहीतर पूर्ण विचारांती - नायडू\n भाजप आणि काँग्रेसमध्ये 'कांटे की टक्कर', जेडीस ठरणार किंगमेकर\nसंसदेतही कास्टिंग काऊच, रेणुका चौधरींचं खळबळजनक वक्तव्य\nमोठ्या आवाजात गाणी ऐकायचा दुकानदार, वैतागून शेजाऱ्याने झाडल्या गोळ्या\nबिग बींची लेक श्वेताच्या ठुमक्यांचा व्हिडिओ व्हायरल\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nसंजय दत्तनं भिकही मागितलीय, 'संजू'च्या टीझरमधून उलगडली अनेक गुपितं\nअश्वमी महेश मांजरेकर झळकणार सलमानसोबत सिनेमात\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nभारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा होणार आई\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nबर्थडे स्पेशल : सचिनचा प्रेरणादायी प्रवास\nपंजाबचा दिल्लीवर शानदार विजय\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\nकेरळमध्ये फक्त सचिनच्याच पुस्तकांची लायब्ररी\nजालन्यात सहा लाखांच्या बनावट नोटा जप्त\n'चौधरींचं वक्तव्य अत्यंत दुर्दैवी'\nव्हेंटिलेटरमध्ये झुरळ जीवावर बेतलं\nबेधडक : महाभियोगाचे राजकारण\nबेधडक : आरपारची लढाई\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nमहाभियोगाची नोटीस फेटाळण्याचा निर्णय घाईत नाहीतर पूर्ण विचारांती - नायडू\n भाजप आणि काँग्रेसमध्ये 'कांटे की टक्कर', जेडीस ठरणार किंगमेकर\nसंसदेतही कास्टिंग काऊच, रेणुका चौधरींचं खळबळजनक वक्तव्य\nमोठ्या आवाजात गाणी ऐकायचा दुकानदार, वैतागून शेजाऱ्याने झाडल्या गोळ्या\nबाबा आदमच्या जमान्यापासून सुरू आहेत या 'घटना', सरोज खान यांचं वादग्रस्त वक्तव्य\nकर्नाटक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस\nकेरळमध्ये फक्त सचिनच्याच पुस्तकांची लायब्ररी\nजालन्यात सहा लाखांच्या बनावट नोटा जप्त\n'चौधरींचं वक्तव्य अत्यंत दुर्दैवी'\nव्हेंटिलेटरमध्ये झुरळ जीवावर बेतलं\n,जय वाघानंतर त्याचा बछडा 'जयचंद'ही बेपत्ता\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00490.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/news/shivsena-shows-tiranga-at-lalchuk-in-shrinagar-276223.html", "date_download": "2018-04-24T17:56:52Z", "digest": "sha1:G7ASAEMSU5UCZD4MZOPZU2OKTKBOSAO7", "length": 11935, "nlines": 126, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "शिवसेनेनं श्रीनगरच्या लालचौकात अखेर तिरंगा फडकावून दाखवलाच...!", "raw_content": "\nवारकऱ्यांची रांगेतून मुक्तता, आता विठुरायाचं टोकनद्वारे दर्शन \nकेरळमध्ये फक्त सचिनच्याच पुस्तकांची लायब्ररी\nजालन्यात सहा लाखांच्या बनावट नोटा जप्त\n'चौधरींचं वक्तव्य अत्यंत दुर्दैवी'\n,जय वाघानंतर त्याचा बछडा 'जयचंद'ही बेपत्ता\nगणित चुकलं म्हणून शिक्षकाने विद्यार्थ्याच्या तोंडात खुपसली छडी\nऔरंगाबादेत विद्यार्थ्यांना झालं काय, काॅपी पकडली म्हणून आत्महत्येचा प्रयत्न\nकर्जमाफीचा लाभ आता 2001-09 काळातील शेतकऱ्यांनाही मिळणार \nनाणार'चं आतून किर्तन बाहेरून तमाशा झालाय-अशोक चव्हाण\nमुंबईत धावत्या लोकलसमोर ढकलून प्रवाशाची हत्या\nमुंबईत म्हाडा ची ३३०० घरांसाठी सोडत लवकरच\n19 वर्षाचा मराठी तरुण घेणार जैन धर्माची दीक्षा\nमहाभियोगाची नोटीस फेटाळण्याचा निर्णय घाईत नाहीतर पूर्ण विचारांती - नायडू\n भाजप आणि काँग्रेसमध्ये 'कांटे की टक्कर', जेडीस ठरणार किंगमेकर\nसंसदेतही कास्टिंग काऊच, रेणुका चौधरींचं खळबळजनक वक्तव्य\nमोठ्या आवाजात गाणी ऐकायचा दुकानदार, वैतागून शेजाऱ्याने झाडल्या गोळ्या\nबिग बींची लेक श्वेताच्या ठुमक्यांचा व्हिडिओ व्हायरल\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nसंजय दत्तनं भिकही मागितलीय, 'संजू'च्या टीझरमधून उलगडली अनेक गुपितं\nअश्वमी महेश मांजरेकर झळकणार सलमानसोबत सिनेमात\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nभारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा होणार आई\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nबर्थडे स्पेशल : सचिनचा प्रेरणादायी प्रवास\nपंजाबचा दिल्लीवर शानदार विजय\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\nकेरळमध्ये फक्त सचिनच्याच पुस्तकांची लायब्ररी\nजालन्यात सहा लाखांच्या बनावट नोटा जप्त\n'चौधरींचं वक्तव्य अत्यंत दुर्दैवी'\nव्हेंटिलेटरमध्ये झुरळ जीवावर बेतलं\nबेधडक : महाभियोगाचे राजकारण\nबेधडक : आरपारची लढाई\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\nशिवसेनेनं श्रीनगरच्या लालचौकात अखेर तिरंगा फडकावून दाखवलाच...\nजम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी दिलेलं आव्हान पूर्ण करत शिवसेनेनं आज दुपारी श्रीनगरच्या लाल चौकात अखेर तिरंगा फडकावून दाखवलाच. अर्थात काही वेळातच स्थानिक पोलिसांनी तिरंगा फडकवणाऱ्या 9 शिवसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि नंतर थोड्यावेळाने सोडूनही दिलं.\n06 डिसेंबर, श्रीनगर : जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी दिलेलं आव्हान पूर्ण करत शिवसेनेनं आज दुपारी श्रीनगरच्या लाल चौकात अखेर तिरंगा फडकावून दाखवलाच. अर्थात काही वेळातच स्थानिक पोलिसांनी तिरंगा फडकवणाऱ्या 9 शिवसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि नंतर थोड्यावेळाने सोडूनही दिलं.\n27 नोव्हेंबर रोजी फारुख अब्दुल्ला यांनी, आधी श्रीनगरच्या लाल चौकात तिरंगा फडकवून दाखवा आणि मग पाकव्याप्त काश्मीरवर चर्चा करा,’ असं आव्हान दिलं होतं. तुम्ही साधं लाल चौकात तिरंगा फडकावू शकत नाहीत आणि पाकव्याप्त काश्मिर मिळवण्याच्या गप्पा मारता, असं अब्दुल्ला यांनी म्हटलं होतं. फारुक अब्दुलांचं हेच शिवसेनेनं तात्काळ स्वीकारत श्रीनगरच्या लालचौकात तिरंगा फडकावून घोषणाबाजीही केली. हे सर्व शिवसैनिक जम्मूचे रहिवासी आहेत.\nशिवसेनेचे जम्मू प्रदेशाध्यक्ष डिम्पी कोहली आणि सरचिटणीस मनीष साहनी यांनी यापूर्वी शिवसेना लाल चौकात तिरंगा फडकावणार असल्याची माहिती दिली होती.\nबातम्यांच्या अपडेटसाठ��� लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nमहाभियोगाची नोटीस फेटाळण्याचा निर्णय घाईत नाहीतर पूर्ण विचारांती - नायडू\n भाजप आणि काँग्रेसमध्ये 'कांटे की टक्कर', जेडीस ठरणार किंगमेकर\nसंसदेतही कास्टिंग काऊच, रेणुका चौधरींचं खळबळजनक वक्तव्य\nमोठ्या आवाजात गाणी ऐकायचा दुकानदार, वैतागून शेजाऱ्याने झाडल्या गोळ्या\nबाबा आदमच्या जमान्यापासून सुरू आहेत या 'घटना', सरोज खान यांचं वादग्रस्त वक्तव्य\nकर्नाटक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस\nकेरळमध्ये फक्त सचिनच्याच पुस्तकांची लायब्ररी\nजालन्यात सहा लाखांच्या बनावट नोटा जप्त\n'चौधरींचं वक्तव्य अत्यंत दुर्दैवी'\nव्हेंटिलेटरमध्ये झुरळ जीवावर बेतलं\n,जय वाघानंतर त्याचा बछडा 'जयचंद'ही बेपत्ता\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00490.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://shivray.com/tag/lohagad-fort/", "date_download": "2018-04-24T18:13:51Z", "digest": "sha1:VHEIEZNYWGNPPWPPRW6ZSIL5TMFVKTKT", "length": 11726, "nlines": 164, "source_domain": "shivray.com", "title": "lohagad fort | Chhatrapati Shivaji Maharaj - Shivray", "raw_content": "\nछत्रपती शिवाजी – महाराजांवर चित्रपट\nबेसिक फोटोग्राफी वर्कशॉप – ४ सप्टेंबर २०१६\nस्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले\nछत्रपती राजर्षि शाहू महाराज\nगनिमी कावा – युध्दतंत्र\nबेसिक फोटोग्राफी वर्कशॉप – ४ सप्टेंबर २०१६\nGet ready to improve your skills in photography. on field basic nature photgraphy workshop on sunday Septemeber 4 2016 by 10 am to 4 pm. बेसिक फोटोग्राफी वर्कशॉप : (नेचर फोटाग्राफी ) हे वर्कशॉप सर्व हौशी फोटाग्राफर मित्रासाठी आयोजित करण्यात आलेले आहे. यामध्ये इच्छुक सर्व प्रकारचे फोटोग्राफर सहभागी होऊ शकतात. कोणत्याही ठिकाणचे फोटोग्राफर सहभागी होऊ शकतात. हे वर्कशॉप पूर्णतः विनामूल्य ...\nमोफत फोटोग्राफी वर्कशॉप – लोहगड (७ ऑगस्ट)\nGet ready to improve your skills in photography. on field basic nature photgraphy workshop on sunday August. 7 2016 by 10 am to 6 pm. बेसिक फोटोग्राफी वर्कशॉप : (नेचर फोटाग्राफी ) हे वर्कशॉप सर्व हौशी फोटाग्राफर मित्रासाठी आयोजित करण्यात आलेले आहे. यामध्ये इच्छुक सर्व प्रकारचे फोटोग्राफर सहभागी होऊ शकतात. कोणत्याही ठिकाणचे फोटोग्राफर सहभागी होऊ शकतात. हे वर्कशॉप पूर्णतः विनामूल्य ...\nAnuya on महाराष्ट्राच्या किल्ल्यांकडे सरकारचे अक्षम्य दुर्लक्ष\nshashank on वीर शिवा काशीद\nछत्रपती शिवाजी – महाराजांवर चित्रपट\nबेसिक फोटोग्राफी वर्कशॉप – ४ सप्टेंबर २०१६\nगनिमी कावा – युध्दतंत्र\nछत्रपती राजर्षि शाहू महाराज\nस्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले\nchatrapati shivray chhatrapati shivaji maharaj kaviraj bhushan lohagad fort Modi Letter D Modi Letter DH Modi Letter N Modi Letter SH Modi Letter T Modi Letter TH modi script nature photography Quiz Contest raigad raigad fort Rajaram Maharaj shivaji raje shivkalyan raja shivrayanchi aarti आज्ञापत्र कविराज भूषण छत्रपती शिवाजी महाराज जाणता राजा जावजी लाड ताराराणी प्र. के. घाणेकर प्रश्नमंजुषा बाजीराव पेशवे बाल शिवाजी मराठा मराठेशाही राजमाता जिजाऊ आऊसाहेब लता मंगेशकर वा. सी. बेंद्रे शहाजी महाराज शिवराय शिवरायांचा जन्म शिवरायांची आरती शिवाजी राजे शिवाजीराजे भोसले शिवाजी शहाजी भोसले सरनौबत सेतू माधवराव पगडी सोपी मोडी पत्रे २०१५\nशिवराय प्रश्नमंजुषा – प्रश्न क्रमांक १५\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १२\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. ११\nशिवराय प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक १४\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १३\nछत्रपती शिवाजी – महाराजांवर चित्रपट\nबेसिक फोटोग्राफी वर्कशॉप – ४ सप्टेंबर २०१६\nJai ram Shinde: सर माझ्या माहिती प्रमाणे पन्हाळा गडावरील ईतिहाआसआसाचे वर्णन...\nJai ram Shinde: खुप छान माहित दिल्या ईतिहासातील. पण माला माहिती आहे त्याप्रम...\nशिवराय प्रश्नमंजुषा – प्रश्न क्रमांक १५\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १२\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. ११\nशिवराय प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक १४\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १३\nकाळकाई खिंडीत सिद्दयांची कत्तल करणारे जावजी लाड\nप्रती तानाजी – पदाती सप्तसहस्त्री नावजी लखमाजी बलकवडे\nछत्रपती संभाजी महाराजांचा जन्म\nराजगड लढविणारे संताजी सिलीम्बकर\nजयदेव जयदेव जय जय शिवराया\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. ११\nमहाराष्ट्राच्या किल्ल्यांकडे सरकारचे अक्षम्य दुर्लक्ष\nगनिमी कावा – युद्धतंत्र\nछत्रपती शिवाजी महाराजांचे ब्रिटीश म्युझिअम चित्र\nJai ram Shinde: सर माझ्या माहिती प्रमाणे पन्हाळा गडावरील ईतिहाआसआसाचे वर्णन...\nJai ram Shinde: खुप छान माहित दिल्या ईतिहासातील. पण माला माहिती आहे त्याप्रम...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00491.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://digitaldiwali2016.com/2016/11/01/%E0%A4%93%E0%A4%B3%E0%A4%96-%E0%A4%AC%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A5%80/", "date_download": "2018-04-24T17:53:21Z", "digest": "sha1:7QMMOY6KSC7E5L5W32UJA2FNAO5NQCMQ", "length": 20109, "nlines": 107, "source_domain": "digitaldiwali2016.com", "title": "ओळख बटाट्याशी! – डिजिटल दिवाळी २०१६", "raw_content": "\nमाझ्या आत्मविश्वासाचं खच्चीकरण शेवटी बटाटा करेल हे मला कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं. पण झालं मात्र तसं. स्वतःच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडल्यावर, कितीतरी जास्त उचित कारणं होती, ज्यानं तसं झालं असतं, तर फार वावगं वाटलं नसतं. पण तशा बर्‍याच प्रसंगांना धीरानं तोंड दिलं आणि शेवटी बटाट्याने मात्र घात केला.\nगाडी उजव्या बाजूला चालवण्याऐवजी, चुकीच्या बाजूला चालवूनही कठीण प्रसंग शिताफीने टाळला होता. दिवा बंद आहे की सुरू, हे बटण बघून न समजल्याने, “हिची ट्यूब जरा उशिरा पेटते” असा नजरेने मारलेला शेरा सफाईने चुकवला होता.\n‘हाय. आय अ‍ॅम बॉब, नाईस टू मीट यू” , असे म्हणत उत्साहाने शेकहँड करण्यासाठी हात पुढे करणार्‍याचा हात हातातही न घेता, “नाही मी रॉबर्टला भेटायला आले आहे, तुम्हाला नाही” असे म्हणाले होते. आणि मग त्या सज्जनाचा असा नकळत अपमान केल्यावरही, तासभर रॉबर्ट उर्फ बॉबबरोबर निर्लज्जपणे बोलले होते. अलेक्झांड्रा म्हणजेच जिच्याशी मी तासनतास फोनवर बोलले ती सॅण्डी आहे, आणि एचआर मधली ट्रिश आणि पट्रिशिआ या जुळ्या बहिणी नसून एकच आहेत, हे समजायला मला ६-८ महिने तरी जावे लागले. पण मी ते कोणालाही कळू न देण्यात पूर्ण यशस्वी झाले होते.\n“लेट अस मीट अ‍ॅट द टॉप ऑफ द आवर” असं कलिगनं सांगितल्यावर म्हणजे नक्की किती वाजता आहे मिटींग, हे न समजल्याने मिटींगरूममधे तो येईपर्यंत मुक्काम ठो़कून कळ काढली होती. अमेरिकेतला फ्रान्सिस उर्फ लिन हे पुरूषाचे नाव असते तर तर कॅनडामधे लिन ही बाई असते देशाची सीमा ओलांडल्यावर बाईचा पुरूष होतो हे कटू सत्य तर मी अगदी डोळे मिटून एरंडेल प्यायल्यासारखे पचवले होते. प्रत्येक देशात ही/शी बरोबर वापरायला शिकले होते.\nहायवे सोडून फ्रीवेवर माझी गाडी जरा सुरळीत झाली न झाली तोवर मी बॉस्टनला गेले. कुठे जाण्यासाठी तिथे टर्नपाईक घ्यायचा म्हणजे काय हेच न समजल्याने मला नाकीनऊ आले होते. नक्की काय करायचे हे न समजून कारपार्कमध्ये गाडीत कितीतरी वेळ घालवला होता. शेवटी हायवे, फ्रीवे आणि टर्नपाईक, हे एकाच कुळातले, पण लहानपणी एशिया, युरोप आणि नॉर्थ अमेरिकेतल्या तीन घरी दत्तक गेलेल्या भावांची नावे आहेत हे समजले होते. हे असे घराच्या बाहेरचे सगळे प्रसंग अगदी सराईतपणे हाताळत होते. इतके सारे होऊनही, माझा आत्मविश्वास अजूनही अबाधित होता.\nमात्र काही झाले तरी घरी बटाट्याची भाजीच करता येत नव्हती बटाटा हे अमेरिकनांचे अगदी आवडीचे खादय, मुबलक उपलब्ध. शिवाय माझीही ती सगळ्यात आवडती भाजी. त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा भा़जी आणायला गेले त्यावेळी उत्साहाने जाऊन बटाटे आणले. चिरायला घेतले तर प्रत्येक बटाटा आतून जांभळा-काळा. बापरे, म्हणजे अगदी विकसीत देशातल्या भा़जीवाल्याने फसवले तर बटाटा हे अमेरिकनांचे अगदी आवडीचे खादय, मुबलक उपलब्ध. शिवाय माझीही ती सगळ्यात आवडती भाजी. त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा भा़जी आणायला गेले त्यावेळी उत्साहाने जाऊन बटाटे आणले. चिरायला घेतले तर प्रत्येक बटाटा आतून जांभळा-काळा. बापरे, म्हणजे अगदी विकसीत देशातल्या भा़जीवाल्याने फसवले तर आपण उगाचच भारतातल्या नेहमीच्या बटाटेवाल्याबरोबर भांडायचो याचे वाईटही वाटलेले. मग ते काळे किडके बटाटे टाकून देऊन परत एक फेरी. यावेळचे बटाटे एकदम नेहमीसारखे दिसणारे. बस्स. मस्तपैकी काचर्‍यांची भाजी केली तर एकदम चिकट. मग उकडून करुन बघितली तर सगळ्याचा गच्च गोळा. फोडींचा आकार न राहाता लगदा होऊन एक मोठा फोडणीचा बटाटा बनलेला. बटाट्याचे परोठे करायला जावे तर बटाट्याचे सारण एकजीव न होता सगळे कोरडे झालेले. शेवटी मी बटाट्यासमोर हात टेकले. इतके दिवस मी कष्टाने टिकवलेल्या आत्मविश्वासाचे पाणीपाणी झाले. साधी-सुधी बटाट्याची भाजी जमू नये म्हणजे काय आपण उगाचच भारतातल्या नेहमीच्या बटाटेवाल्याबरोबर भांडायचो याचे वाईटही वाटलेले. मग ते काळे किडके बटाटे टाकून देऊन परत एक फेरी. यावेळचे बटाटे एकदम नेहमीसारखे दिसणारे. बस्स. मस्तपैकी काचर्‍यांची भाजी केली तर एकदम चिकट. मग उकडून करुन बघितली तर सगळ्याचा गच्च गोळा. फोडींचा आकार न राहाता लगदा होऊन एक मोठा फोडणीचा बटाटा बनलेला. बटाट्याचे परोठे करायला जावे तर बटाट्याचे सारण एकजीव न होता सगळे कोरडे झालेले. शेवटी मी बटाट्यासमोर हात टेकले. इतके दिवस मी कष्टाने टिकवलेल्या आत्मविश्वासाचे पाणीपाणी झाले. साधी-सुधी बटाट्याची भाजी जमू नये म्हणजे काय ६-७ वीत असताना, कधी काही चूक केली की, भंडारे बाई म्हणत ” डोक्यात बटाटे भरले आहेत की काय ६-७ वीत असताना, कधी काही चूक केली की, भंडारे बाई म्हणत ” डोक्यात बटाटे भरले आहेत की काय “, ते वाक्य बटाट्याची भाजी न करता आल्याने सिद्ध व्हाव�� या योगायोगाने मला हसावे की रडावे हेच कळेना.\nमग मात्र मी ईरेला पडले. सुपरमार्केटमधे इतर सर्व आकर्षक गोष्टींना बळी न पडता, बटाटे जिथे मांडून ठेवलेले असतात त्या स्टॉलभोवती मी चकरा मारू लागले. प्रत्येक प्रकारच्या बटाट्याला हातात घेऊन निरीक्षण करू लागले. एरवी नुसती पाऊंडाची किंमत वाचून इतर पाटीकडे दुर्लक्ष करणारी मी प्रत्येकाचे लिहिलेले नाव आणि तो कशाकरता उपयुक्त आहे हेही वाचू लागले आणि बटाट्याच्या कुटुंबाचा हा एवढा लवाजमा आहे हे समजल्यावर आश्चर्यचकितच झाले.\nसर्वात प्रथम माहिती मिळाली की ते किडके समजून टाकून दिलेले बटाटे खरं तर आतून तसेच असतात. “पर्पल पेरूव्हिअन बटाटे”, असे हया जातीचे नाव. आतून कधी पूर्ण जांभळे तर कधी पांढर्‍या जांभळ्याचे मिश्रण. भाजण्या-तळण्यासाठी एकदम उपयुक्त. त्यांना छानशी बटरी चव. हे वाचल्यावर मग मात्र मी टाकून दिलेल्या पाऊंडभर बटाट्यांचे मला फारच वाईट वाटू लागले.\nजसजसा बटाट्याचा कुलवृत्तांत वाचत गेले तसतसा माझा त्यांच्याबद्दल आदर वाढू लागला. ढिगात विकले जाणारे बाजारातले आणि दुसरे डोक्यात भरलेले, असे दोनच प्रकारचे बटाटे आत्तापर्यंत माहिती होते. पोर्तुगिजांनी भारतात बटाट्याची लागवड केली. ब्रिटिश व्यापार्‍यांनी तो भारतभर पसरवला. त्याचे उपयोग खूप, सर्रास वापरला जाणारा, पण आपल्या खाद्यसंस्कृतीत तसे त्याला मानाचे स्थान नाहीच. ज्याला जास्त पाणी लागत नाही, असे हे खरीप पीक, सर्वसामान्य लोकांच्या पोटभरीचं म्हणूनच राहीलं.\nइथे मात्र छपन्न प्रकारचे बटाटे. तीन मुख्य प्रकार स्टार्ची, वॅक्सी, ऑल पर्पज. मग त्यातले तेरा-चौदा उपप्रकार. जांभळ्या-निळ्या रंगाचे पर्पल पेरुव्हिअन, अडीरोन्डॅक ब्लू (Adirondack blue). बटरी-नटी फ्लेवर्सचे इंका गोल्ड, करोला वॅक्सी. अगदी हाताच्या बोटांसारखे दिसणारे फिंगरलिंग बटाटे. प्रत्येकाची उपयुक्ततता त्यामधे असणार्‍या स्टार्चवर अवलंबून. जास्त स्टार्च असलेले आयदाहो,न्यू पोटॅटोज बेकिंगसाठी उत्तम. क्रिमी आणि मऊशार असलेले रेड ब्लिस, फिंगरलिंगस सूपसाठी एकदम झकास. फ्रेंच-फ्राईज आणि ग्रीलिंग करण्यासाठी रसेट आणि कदाहदिन (Katahdin) सारखी दुसरी उत्तम जात नाही. बरेच प्रकार पाहिले आणि माहिती करून घेतली.\nअमेरिकन बायकांच्या नेहमी बोलण्यात येणारे, बिनकामाचे काऊच पोटॅटो मात्र मला कुठे दिसेनात. शेवट��� मी भाजीच्या सेक्शनमधल्या माणसाला विचारलं. त्यावेळी तो ‘यू आर किडींग राईट”, असे म्हणत मोठ्याने का हसला याचा उलगडा मला नंतर झाला.\nमग लक्षात आले माझ्या डोक्यात भरलेले बटाटे हे कारण नाहीये भाजी बिघडण्याचे. तर त्यातली पिष्टमयता हे आहे. हि माहीती करून घेण्याची कधी वेळच आली नाही. भारतातले एकमार्गी-एकगुणी बटाटे परोठे-पावभाजीपासून ते उपासाच्या भाजीपर्यंत सर्व गोष्टींना उपयोगी पडणारे. आणि ग्रिलिंग, बेकिंग, ब्रॉयलिंग अशा प्रकारांना गावरान महाराष्ट्रीय जेवणात काही स्थान नाही. पण इथे मात्र हे प्रकार अगदी नेहमी केले जाणारे. मग मात्र बेक्ड पोटॅटो करायचे तर रसेट आणायचे आणि आपली काचर्‍या भाजी करायची असेल तर युकॉन किंवा रोझ गोल्डच चांगले हे गणित डोक्यात पक्के बसवले.\nइथल्या वातावरणात रूजून, इतर गोष्टी अंगवळणी पडल्या. रहिवासी झाल्याचा अगदी ऑफीशिअल स्टॅम्पही मिळाला. पण बटाट्याची भाजी जमायला मात्र त्याहीपेक्षा जास्तच वेळ लागला. म्हणूनच आता ठरवले आहे की, कुठल्याही नवीन देशात राहायला गेल्यावर, त्या देशाच्या चालीरिती, माणसे यांच्याशी ओळख तर होईलच, आणि ते निभावूनही नेता येईल. पण आत्मविश्वास टिकवायचा असेल तर तिथल्या बटाट्यांची ओळख लगेचच करून घ्यायची. आपण खरे स्थानिक झालो का नाही हे पटेल, जेव्हा तिथे बटाट्याची भाजी नीट जमेल\nफोटो – शिल्पा केळकर, सायली राजाध्यक्ष, विकीपीडिया व्हिडिओ – YouTube\nऑनलाइन दिवाळी अंकऑनलाइन मराठी अंकजागतिक खाद्यसंस्कृतीजागतिक खाद्यसंस्कृती विशेषांकडिजिटल कट्टाडिजिटल दिवाळी अंकडिजिटल दिवाळी २०१६मराठी दिवाळी अंकDigital Diwali 2016Digital KattaMarathi Diwali AnkMarathi Diwali IssueMarathi Food Culture IssueOnline Diwali AnkOnline diwali issueOnline Diwali Magazine\nPrevious Post लोप पावत चाललेली खाद्यसंस्कृती – हिमाचल प्रदेश\nNext Post मासे, तांदूळ आणि नारळ – केरळ\nमस्त लेख. स्वतःवर विनोद करत लिहिण्याची शैली आवडली.\nमस्त. शैली आणि माहिती, दोन्ही छान\nकॅनडातल्या आईस वाईन November 9, 2016\nआखाती देशांतले गोड पदार्थ November 9, 2016\nछेनापोडं आणि दहीबरा November 7, 2016\nकॉर्न आणि मिरचीचं जन्मस्थान – मेक्सिको November 7, 2016\nडेन काऊंटी फार्मर्स मार्केट, यूएसए November 5, 2016\nजॉर्जिया आणि दुबई स्पाइस सूक November 5, 2016\nकाही युरोपिय पदार्थ November 5, 2016\nमासे, तांदूळ आणि नारळ – केरळ November 2, 2016\nलोप पावत चाललेली खाद्यसंस्कृती – हिमाचल प्रदेश October 31, 2016\nshraddham on ठकूच्या स्वैपाकाची गोष्ट\nArchana phatak on मुळारंभ आहाराचा\nSUJIT KULKARNI on डिस्कव्हरिंग घाना\nडिजिटल दिवाळी : आकार… on एकट्या माणसाचं स्वयंपाकघर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00491.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://pibmumbai.gov.in/scripts/detail.asp?releaseId=M2017FR19", "date_download": "2018-04-24T18:22:21Z", "digest": "sha1:CKWNAMRIMZFWIGOWR7LDELZBX3MULVJC", "length": 18386, "nlines": 68, "source_domain": "pibmumbai.gov.in", "title": "Press Information Bureau: Government of India news site, PIB Mumbai website, PIB Mumbai, Press Information Bureau, PIB, India’s Official media agency, Government of India press releases, PIB photographs, PIB photos, Press Conferences in Mumbai, Union Minister Press Conference, Marathi press releases, PIB features, Bharat Nirman Public Information Campaign, Public Information Campaign, Bharat Nirman Campaign, Public Information Campaign, Indian Government press releases, PIB Western Region New Page 1", "raw_content": "\nभारतीय अर्थव्यवस्था बदलाच्या उंबरठ्यावर\nमे 2014 मध्ये रालोआ सरकारने एका दशकानंतर सत्तेची सूत्रे स्वीकारल्यानंतर, कोणताही गाजावाजा न करता कशा प्रकारे प्रभाव निर्माण करायचा याचे अतिशय प्रशंसनीय चित्र भारतीय अर्थव्यवस्थेने निर्माण केले आहे. सत्तेवर येऊन हे सरकार तीन वर्षे पूर्ण करत असताना बँकिंग, कॉर्पोरेट यांसारख्या मुलभूत सुधारणांसंदर्भात तसेच बेनामी व्यवहार(प्रतिबंध) कायदा,2016, बांधकाम क्षेत्रातील सुधारणा आणि गेल्या नोव्हेंबर महिन्यात काळ्या पैशाला रोखण्यासाठी उचललेल्या पाचशे आणि एक हजार रुपयांच्या उच्च मूल्याच्या नोटांच्या विमुद्रीकरणाच्या महत्त्वाच्या पावलासंदर्भात अधिकाराने बोलू शकत आहे. त्यामुळेच अतिशय वेगाने विकास करणा-या अर्थव्यवस्थांमध्ये भारताचा समावेश असणे ही आश्चर्याची बाब राहिलेली नाही. अर्थव्यवस्थेसंदर्भातील तात्पुरत्या अंदाजांनुसार भारताचा वास्तविक जीडीपी अर्थात सकल राष्ट्रीय उत्पादनाचा दर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रालोआ सरकारच्या काळातील पहिल्याच 2014-15 मधील 7.2च्या तुलनेत 2015-16 मध्ये 7.9 टक्क्यांपर्यंत वाढला. पहिल्याच वर्षात विकासदर कमी होता कारण देशाच्या अर्थव्यवस्थेला रालोआ सरकारच्या आधी सत्तेवर असलेल्या राजवटीच्या कारभाराची झळ पोहोचली होती आणि तत्कालीन सरकारने विस्कळीत केलेल्या अर्थव्यवस्थेला नीटनेटके करण्यासाठी या काळाचा वापर करावा लागला.\nदरम्यान 2016-17 या वर्षासाठी जीडीपी वाढीसंदर्भातील दुस-या आगाऊ अंदाजानुसार हा दर 7.1 टक्के राहण्याचे भाकित वर्तवले आहे. बांधकाम क्षेत्रातील काही घडामोडींवर काही प्रमाणात परिणामही झाला असला तरी चलनात सुधारणा करण्याच्या निर्णयामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला दीर्घ काळात रोखरहित व्यवस्थेच्��ा दिशेने वाटचाल करणे, कर अनुपालनाचे प्रमाण वाढवणे आणि बनावट चलनाने निर्माण होणारे धोके कमी करणे सोपे होणार आहे. यामध्ये हे लक्षात घेणे गरजेचे आहे की पहिल्या दोन वर्षात सरकारला लागोपाठ दोन दुष्काळांचा सामना करावा लागला होता, ज्यामुळे कृषी क्षेत्राला मोठी झळ पोहोचली होती आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेमधील नैराश्यात वाढ झाली होती. पहिल्या दोन वर्षातील अतिशय सामान्य कृषी विकास आणि औद्योगिक क्षेत्रातील सलग तिस-या वर्षातील संथ विकास यांचा परिणाम अर्थव्यवस्थेतील एकंदर विकास प्रक्रियेच्या गतीवर झाला नाही जी अर्थव्यवस्था सध्या 60 टक्क्यांहून अधिक जास्त प्रमाणात सेवा क्षेत्राच्या बळावर वाटचाल करत आहे.\nजागतिक जोखीम निकषांना अनुसरून सार्वजनिक बँकांना आपल्या भांडवली गरजांची पूर्तता करता यावी आणि पतपुरवठ्यात वाढ करता यावी यासाठी सरकार या बँकांना भांडवल उपलब्ध करून देत आहे. अलीकडेच पंतप्रधानांनी शेतक-यांना किफायतशीर दरात कर्ज उपलब्ध करून देण्याची आणि सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना वाढीव कर्जाच्या उपलब्धते बरोबरच गरीबांना गृहकर्ज उपलब्ध करून देण्याची घोषणा केली होती. या घोषणेमुळे अर्थव्यवस्थेतील बँकांतर्गत न येणा-या घटकांना वाढीव संस्थात्मक कर्जाची उपलब्धता होणार आहे. याच्यासोबत मुद्रा योजनाही सक्रिय आहे ज्यामुळे उत्पादक व्यवहारांसाठी लघु उद्योगांनाही सूक्ष्म कर्ज उपलब्ध करून दिले जात आहे. देशातील प्रत्येक नागरिकाची ओळख जपणा-या बायोमेट्रिक आधारित वैशिष्ट्यपूर्ण आधार प्रणालीमुळे सध्या झपाट्याने विस्तारत चाललेल्या डिजिटल पेमेंट यंत्रणेच्या माध्यमातून सरकारच्या आर्थिक समावेशकतेच्या प्रयत्नांना अधिक पाठबळ मिळणार आहे.\nअलीकडच्या काही वर्षात थेट परकीय गुंतवणुकीसंदर्भात मोठ्या प्रमाणावर झालेल्या उदारीकरणामुळे रोजगार निर्मिती आणि नोक-यांच्या संख्येत वाढ होणार आहे. एक लघु नकारात्मक यादी वगळता बहुतेक क्षेत्रांमध्ये स्वयंचलित मान्यता सुविधेचा अवलंब करण्यात आला आहे. थेट परकीय गुंतवणुकीसाठी जगात आता भारत एक अतिशय खुली अर्थव्यवस्था बनला आहे. 2016-17 या वर्षातील एप्रिल ते डिसेंबर या काळात निव्वळ थेट परकीय गुंतवणुकीचे प्रमाण गेल्या वर्षातील याच काळातील 27.22 अब्ज डॉलरवरून 31.18 अब्ज डॉलरपर्यंत वाढले आहे. आर्थिक क���षेत्रातील मुलभूत तत्वांच्या वाढत्या क्षमतेमुळे भारत गुंतवणूकदारांचा सर्वात लाडका देश बनला आहे.\nभारताचा परकीय चलनाचा साठा 24 मार्च 2017 पर्यंत 367.93 अब्ज डॉलरपर्यंत पोहोचला आणि चालू खात्यातील तूट(कॅड) 2014-15 मध्ये 1.3 टक्के आणि 2015-16 मध्ये 1.1 टक्के या सुसह्य पातळीवर आली आहे. या अतिरिक्त जमेच्या बाजू आहेत.\nभारताची एकंदर वित्तीय तूट(जीएफडी) 2016-17 मध्ये 3.5 टक्क्यांवर रोखण्यात यश आले. अर्थव्यवस्थेमधील सार्वजनिक गुंतवणुक आणि दारिद्रय निर्मूलन कार्यक्रमावरील खर्च यांसंदर्भात कोणतीही तडजोड न करता वित्तीय एकीकरणाच्या मार्गावर केलेल्या सातत्यपूर्ण वाटचालीचा हा परिणाम होता. 2017-18 साठी वित्तीय तूट 3.2 टक्के असण्याचा अंदाज आहे आणि त्यापुढील वर्षात ही तूट 3 टक्के करण्याचा निर्धार करण्यात आला आहे. खाजगी क्षेत्रातील मंदावलेली गुंतवणूक आणि सामान्य जागतिक आर्थिक विकास यांच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक क्षेत्रात अधिक खर्चाची अत्यावश्यक गरज लक्षात घेऊन सार्वजनिक गुंतवणुकीत प्रमाणाबाहेर घट टाळून वित्तीय एकीकरणाच्या दिशेने घेतलेली ही शाश्वत भूमिका न्याय्य भावनेने स्वीकारली आहे.\n2017-18 च्या अर्थसंकल्पात पायाभूत सुविधा त्याचबरोबर ग्रामीण, कृषी आणि संबंधित क्षेत्रांसाठीची तरतूद भरीव प्रमाणात वाढवण्यात आली आहे. विमुद्रीकरणामुळे बँकांमध्ये जमा झालेल्या मोठ्या आकारमानाच्या ठेवींसह, खर्च केल्या जाणा-या पैशाच्या विनियोगाचा उद्देश आणि जास्तीत जास्त कर संकलन यावर अधिक भर देण्याच्या माध्यमातून सरकार आपली वित्तीय क्षमता वाढवण्याची प्रक्रिया सुरूच ठेवणार आहे. एक जुलै 2017 पासून जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कर लागू करण्यासाठी देखील भारत सज्ज झाला आहे. जीएसटीमुळे प्रभावी करआकारणी आणि व्यवसाय सहजतेने करणे शक्य होणार आहे तसेच एकसामाईक भारतीय बाजारपेठही निर्माण होणार आहे.\n2014 पासून भारताने आपल्या अर्थव्यवस्थेच्या क्षमतेचा वास्तविक उपयोग करून घेण्याच्या उद्देशाने सखोल संरचनात्मक सुधारणा करण्यासाठी अतिशय नियोजनबद्ध आणि अखंडित प्रयत्न सुरू केले. दीर्घकाळ परिणामकारक ठरणाऱ्‍या सुधारणांची प्रक्रिया सुरू झाली आहे यामध्ये ज्यामध्ये वस्तू आणि सेवा कर कायदा, आधार( लक्ष्य निर्धारित आर्थिक आणि इतर अनुदानाचे, लाभांचे व सेवांचे वितरण) कायदा 2016, अनुदानाचे स��सूत्रीकरण, आणि नव्या कॉर्पोरेट दिवाळखोरी चौकटीसाठी दिवाळखोरी संहिता 2016 कायदा लागू करणे व राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधीकरण आणि राष्ट्रीय कंपनी कायदा अपिलीय न्यायाधिकरण यांचे कार्यान्वयन यांचा समावेश आहे.\nअशाच प्रकारच्या आणखी काही सुधारणांमध्ये सार्वजनिक खाजगी भागीदारीसाठी असलेल्या दुहेरी वार्षिक मॉडेलची अंमलबजावणी, खाणी व खनिजे सुधारणा कायदा, राष्ट्रीय भांडवली वस्तू धोरणाची घोषणा आणि बांधकाम क्षेत्रातील वादांचे जलदगतीने निवारण करण्याच्या सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांना निर्देश यांचा समावेश करणे शक्य झाले. एकीकडे सुरू असलेल्या सातत्यपूर्ण प्रगतीच्या जोडीला व्यवसाय सुलभीकरण, सरकारचा आघाडीचा कार्यक्रम असलेला मेक इन इंडिया यांमुळे नव्या प्रक्रिया, नव्या पायाभूत सुविधा आणि नव्या मानसिकतेला बळ मिळून लोकांमध्ये उद्योजक वृत्ती निर्माण होऊ लागली आहे. भारत नक्कीच एका मोठ्या परिवर्तनाच्या उंबरठ्यावर आहे.\nलेखक पूर्वाश्रमीचे हिंदू समुहातील डेप्युटी डायरेक्टर असून सध्या स्वतंत्र आर्थिक विषयाचे पत्रकार म्हणून दिल्लीत काम करत आहेत.\nया लेखात व्यक्त करण्यात आलेले विचार लेखकाचे वैयक्तिक विचार आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00492.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://mr.upakram.org/taxonomy/term/33?page=12", "date_download": "2018-04-24T18:28:33Z", "digest": "sha1:MH4OFZY6GOOGKVRLJVWMNYLVWBCVTNI6", "length": 9064, "nlines": 182, "source_domain": "mr.upakram.org", "title": "बातमी | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\n\" उगाच इकडे तिकडे फिरायला गाडी काय हवेवर चालते काय रे\nअसा प्रश्न पेट्रोलच्या वाढत्या भावामुळे हमखास ऐकु येतो. या प्रश्नाचे उत्तर आता,\n गाडी हवेवरच चालते\" असे मिळू शकेल.\nपुस्तक-परिचयः सूर्य पेरणारा माणूस\nपुस्तक-परिचयः सूर्य पेरणारा माणूस\nफायरफॉक्स ३ - विश्वविक्रमात सहभागी व्हा\nफायरफॉक्स या मुक्तस्रोत न्याहाळकाने गेल्या काही वर्षात जालावर भटकंतीचे परिमाण बदलले आहेत. अनेक नव्या सोयी-सुविधा आणि अधिक सुरक्षित वावर यामुळे फायरफॉक्स अल्पावधीतच अतिशय लोकप्रिय झाला आहे.\nमराठी भाषा : इतिहास आणि विकास\nकोणती भाषा केव्हा जन्माला आली हे सांगणे अवघड असते. भाषा एखाद्या कोणत्या क्षणी झाली आणि कोणत्या क्षणी नष्ट झाली असे म्हणता येत नाही. भाषा ही दीर्घकाळ चालणारी प्रक्रिया आहे. एका भाषेचा शेवट दुसर्‍या भाषेची सुरुवात नसते.\nवेदनाशामक व्हायॉक्स (रोफेकॉक्सिब): धोक्याबद्दल महिती कळण्यात दिरंगाई का झाली\nएखाद्या लोकप्रिय नवीन औषधावर बंदी येते, तेव्हा \"असे कसे\" म्हणून प्रश्नचिह्न उभे राहाते. एक ताजे उदाहरण आहे मर्क कंपनीचे व्हायॉक्स (रोफेकॉक्सिब) हे वेदनाशामक औषध. २००४मध्ये हे औषध कंपनीने स्वतःहून विकणे बंद केले.\nखनिज तेलाची भाववाढ आणि पेट्रोलची किंमत - लोकमित्रसाठी लेख\n(हा लोकमित्रसाठी \"बुंदीपाडू\" लेखाचे उदाहरण म्हणून देत आहे.)\nप्रसिद्ध नाट्यदिग्दर्शक , अनुबोधपटकार आणि रंगभूमीवरील कलावंत श्री. अतुल पेठे यांचा नवीन अनुबोधपट आता गूगल् व्हीडीओ वर उपलब्ध आहे. अनुबोधपटाचे नाव आहे \"ऊर्जेच्या शोधवाटा\". हा अनुबोधपट कहाणी सांगतो ८२ वर्षे वयाच्या श्री. के.\nआवर्जून वाचावा असा अंक आहे. सहसा एखादा अंक अथपासून इतीपर्यंत आवडतो असे होत नाही. पण या अंकाच्या देखण्या मुखपृष्ठापासून त्यातील लेख, कवितांपर्यंत सगळे उत्कृष्ट आहे.\nप्रतापसूर्य छ. शिवाजी महाराज \nशिवचरित्राच्या गायनानेच प्रत्येक हिंदूला बारा हत्तींंचे बळ येते. कितीही गायले, तरी त्याची गोडी अवीट व न संपणारी आहे \nफाल्गुन कृ. तृतीयेला (२४ मार्च २००८) असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त हा लेख....\n\"झालं गेलं गंगेला मिळालं\", \"शिळ्या कढीला ऊत आणून काय उपयोग\" इत्यादि आणि वगैरे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00493.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://exactspy.com/mr/what-is-the-best-spy-phone-free-software/", "date_download": "2018-04-24T18:23:47Z", "digest": "sha1:JKOUPJBDPIJ4CQDAFYYHNUJCACR4TAHW", "length": 16149, "nlines": 143, "source_domain": "exactspy.com", "title": "What Is The Best Spy Phone Free Software?", "raw_content": "\nOn: ऑक्टोबर 22Author: प्रशासनकॅटेगरीज: Android, सेल फोन Spy, सेल फोन ट्रॅकिंग, कर्मचारी देखरेख, मोबाइल Spy स्थापित, आयफोन, आयफोन 5s Spy सॉफ्टवेअर, मोबाइल फोन नियंत्रण, मोबाइल Spy, मोबाइल Spy ऑनलाईन, इंटरनेट वापर निरीक्षण, पाहणे फेसबुक मेसेंजर, Android साठी पाहणे, IPhone साठी पाहणे, गुप्तचर iMessage, पाहणे मोबाइल स्मार्टफोन, कॉल वर शोधणे, एसएमएस वर शोधणे, गुप्तचर स्काईप, गुप्तचर Viber, गुप्तचर WhatsApp,, ट्रक GPS स्थान कोणत्याही टिप्पण्या नाहीत\nकाय आपण फक्त काय करण्याची आवश्यकता आहे:\n1. exactspy च्या वेब साईट वर जा आणि सॉफ्टवेअर खरेदी.\n2. आपण निरीक्षण करू इच्छित फोन मध्ये अनुप्रयोग डाउनलोड करा.\n3. इंटरनेट कनेक्शन आहे की कोणत्याही डिव्हा��समधून फोन डेटा पहा.\n• ट्रॅक मजकूर संदेश\n• ट्रक GPS स्थान\n• मॉनिटर इंटरनेट वापर\n• प्रवेश दिनदर्शिका आणि अॅड्रेस बुक\n• वाचा झटपट संदेश\n• कंट्रोल अनुप्रयोग आणि प्रोग्राम्स\n• पहा मल्टिमिडीया फायली\n• फोन आणि अधिक दूरस्थ नियंत्रण ठेवण्यास ...\nमुलभूत भाषा म्हणून सेट करा\nAndroid सेल फोन Spy सेल फोन Spy कुपन सेल फोन ट्रॅकिंग कर्मचारी देखरेख मोबाइल Spy स्थापित आयफोन आयफोन 5s Spy सॉफ्टवेअर मोबाइल फोन नियंत्रण मोबाइल Spy मोबाइल Spy ऑनलाईन इंटरनेट वापर निरीक्षण पालकांचा नियंत्रण पाहणे फेसबुक मेसेंजर Android साठी पाहणे IPhone साठी पाहणे गुप्तचर iMessage पाहणे मोबाइल स्मार्टफोन कॉल वर शोधणे एसएमएस वर शोधणे गुप्तचर स्काईप गुप्तचर Viber गुप्तचर WhatsApp, ट्रक GPS स्थान अश्रेणीबद्ध\nअनुप्रयोग दुसर्या फोनवर मजकूर संदेश ट्रॅक करण्यास सर्वोत्कृष्ट सेल फोन मॉनिटरिंग सॉफ्टवेअर सर्वोत्कृष्ट सेल फोन पाहणे सॉफ्टवेअर डाउनलोड सर्वोत्कृष्ट सेल फोन पाहणे सॉफ्टवेअर मुक्त सर्वोत्कृष्ट सेल फोन पाहणे सॉफ्टवेअर आयफोन बेस्ट मोफत सेल फोन Spy अनुप्रयोग मोफत iPhone साठी सेल फोन पाहणे अनुप्रयोग सेल फोन गुप्तचर सॉफ्टवेअर सेल फोन गुप्तचर सॉफ्टवेअर मुक्त सेल फोन पाहणे सॉफ्टवेअर आयफोन सेल फोन स्पायवेअर सेल फोन ट्रॅकर सेल फोन ट्रॅकिंग अनुप्रयोग सेल फोन ट्रॅकिंग सॉफ्टवेअर मोफत सेल फोन निरीक्षण सॉफ्टवेअर Android साठी मोफत सेल फोन गुप्तचर अनुप्रयोग Free cell phone spy applications for android मोफत सेल फोन पाहणे सॉफ्टवेअर मोफत सेल फोन पाहणे सॉफ्टवेअर डाउनलोड मोफत सेल फोन पाहणे सॉफ्टवेअर कोणताही फोन डाउनलोड मोफत सेल फोन ट्रॅकर अनुप्रयोग मोफत सेल फोन ट्रॅकर ऑनलाइन मोफत आयफोन गुप्तचर सॉफ्टवेअर मोफत मोबाइल पाहणे अनुप्रयोग Android साठी मोफत मोबाईल Spy अनुप्रयोग IPhone मोफत मोबाइल पाहणे अॅप Android साठी मोफत मोबाइल गुप्तचर अनुप्रयोग Android साठी मोफत मोबाइल गुप्तचर सॉफ्टवेअर विनामूल्य ऑनलाइन मजकूर संदेश वर टेहळणे कसे मजकूर संदेश मोफत डाउनलोड वर टेहळणे कसे How to spy on text messages free without target phone सॉफ्टवेअर स्थापित केल्याशिवाय मजकूर संदेश वर टेहळणे कसे Mobile spy app free download मोफत अनुप्रयोग सेल फोनवर गुप्तचर सेल फोन मोफत अनुप्रयोगावरील पाहणे सेल फोन मोफत डाउनलोड वर गुप्तचर सेल फोन मुक्त ऑनलाइन वर गुप्तचर मोफत डाउनलोड सेल फोन मजकूर संदेश वर शोधणे मजकूर संदेश मुक्त अनुप्रयोग iPhone व�� गुप्तचर मजकूर संदेश वर शोधणे मोफत ऑनलाइन मजकूर संदेश विनामूल्य चाचणी वर गुप्तचर मजकूर संदेश वर गुप्तचर सॉफ्टवेअर स्थापित केल्याशिवाय मोफत फोन न करता मोफत पाहणे मजकूर संदेश Whatsapp मेसेंजरवर पाहणे Someones मजकूर संदेश मोफत गुप्तचर\nमुलभूत भाषा म्हणून सेट करा\nवापराच्या अटी / कायदेशीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00494.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} +{"url": "http://vastuclass.blogspot.com/2009/10/blog-post_27.html", "date_download": "2018-04-24T18:13:38Z", "digest": "sha1:LU3IMZRF27AA45JA6AHOWMSUTFBGZ2RD", "length": 9903, "nlines": 86, "source_domain": "vastuclass.blogspot.com", "title": "वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र मार्गदर्शक शिकवणी वर्ग ( VASTU & ASTRO CLASS ): भाडेकरुंनी वास्तुदोष कसा घालवावा..", "raw_content": "वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र मार्गदर्शक शिकवणी वर्ग ( VASTU & ASTRO CLASS )\nविद्वत्वं च नृपत्वं च नैव तुल्यं कदाचन् | स्वदेशे पूज्यते राजा विद्वान सर्वत्र पूज्यते || Don't judge yourself at all; accept yourself and move on from there. तुम्ही स्वयंदिप व्हा \nमंगळवार, २७ ऑक्टोबर, २००९\nभाडेकरुंनी वास्तुदोष कसा घालवावा..\nजेव्हा आपण सरकारी, करार पद्दतीच्या किंवा कंपनीच्या गृह संकुलात राहात असतो त्यावेळी आपणास कोण्यताही प्रकारे वास्तु मध्ये तोडफ़ोड किंवा बद्दल करता येत नाही. अशावेळी काही गोष्टी चे व्यवस्थित पालन केल्यास काही प्रमाणात वास्तुदोषावर मात करुन शुभ परिणाम साधता येतात.\n१. आपल्या आवडत्या देवाचे स्मरण करावे.\n२. रोज सकाळी दारासमोर रांगोळी घालावी व सकाळी तुपाचा दिवा व संध्याकाळी तीळाच्या किंवा तुपाचा दिवा लावावा.\n३. घरातील पडद्याचे रंग आपल्या दशा स्वामी नुसार किंवा प्रबंल ग्रहानुसार असावेत.\n४. घरातील ईशान्य कोन रिकामा ठेवुन त्या ठिकाणी जमल्यास ईशान्य पात्र ठेवावे किंवा चांदिच्या वाटीत पाणी, फ़ुले, मोती, पोवळे ठेवावे. देव्हारा असल्या उत्तम.\n५. दक्षिण दिशेला तोंड करुन जेवू नये.\n६. घरातील मुख्य कपाट शक्यतो नैऋत्य दिशेला ठेवुन उत्तरे कडे उघडेल यारितीने त्यांची व्यवस्था करावी किंवा कपाटाचे तोंड उत्तरेकडे करावे.\n७. दारासमोर कोणत्या ही प्रकारे द्वारवेद्य होणार नाही ह्याची काळजी घ्यावी. कचरा किंवा कोठल्याही प्रकारे चिखल, पाणी साठु देऊनये.\n८. नैऋत्य कोनात नेहमी जडवस्तु ठेवावी तो कधीही रिकामा ठेवुनये.\n९. जर घरात पाण्याची साठवण करवयाची असल्यास ती उत्तरेकडॆ किंवा ईशान्याला करावी.\n१०. श्रृंगार नैऋत्य दिशेकडे पाठे करुन व उत्तरेकडे तोंड करुन करावा.\n११. नेहमी पुर्व-पश्चिम झोपावे तसे जमत नसल्यास प्रामुख्याने दक्षिणे कडेपाय करुन झोपणे टाळावेत.\nat १०/२७/२००९ ११:३३:०० म.पू.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\n१२ डिसेंबर, २००९ रोजी १०:१३ म.पू.\nवास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्र मार्गदर्शन शिकवणी वर्ग म्हणाले...\n३१ डिसेंबर, २००९ रोजी ३:४५ म.उ.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nआमच्याशी संपर्क साधतांना खालील गोष्टी पाळा:-\n१) पत्रात तुमचा भ्रमणध्वनीक्रमांक न विसरता लिहा. तो नसल्यास पत्राची दखल घेतली जाणार नाही. ( vastuclass@gmail.com )\n२) तुमचा प्रश्न मोजक्या शब्दात आणि स्पष्टपणे लिहा.\nराजीव उपाध्ये यांची चिन्तनिका\nअधिजनुकशास्त्र - एक गैरसोईचे विज्ञान\nवास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्र मार्गदर्शन शिकवणी वर्ग\nगेल्या १८ ते २० वर्षे ज्योतिषशास्त्रा आणि वास्तुशास्त्राचा अभ्यास करीत आहे. मला जे काही श्री स्वामी कृपा प्रसादा मुळे प्राप्त झाले आहे ते समाज उपयोगा करता समाजाला देण्यास मी सदैव तप्तरं असेन. पारंपारीक वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, सर्वोतोभद्र चक्र, नक्षत्र ज्योतिषशास्त्र, इत्यादि वर संशोधन केले आहे. विरार येथे वास्तुमार्गदर्शन शिकवणी वर्ग सुरु केले आहेत, पण ज्यांना याचा लाभ घेता येत नाही, त्यांच्यासाठी आता संगणकाच्या माध्यमातुन( Inter Web Blogger ) शिकवणी वर्ग घेण्याचा प्रयत्न केला आहे. संजीव आणि परिवार.\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nवास्तुची व जातकाचे सामर्थ वाढवणारे देवाचे \"देवघर \\...\nप्रवेश व्दाराचा उंबरठा व घरातील मुख्य पुरुष व मुल...\nवास्तू न लाभणे या प्रकाराचे निरीक्षण केल्यावर माझ्...\n\"मन करा रे प्रसना सर्व सिध्दीचे कारण “वास्तु- प्रा...\nमंगळाचा कुज्स्तंभ आणि कालपुरुषाच्या कुंडली व वास्त...\nवर्षातुन एकदाच मध्यरात्री १२:०० वाजता येणारे श्री ...\nभाडेकरुंनी वास्तुदोष कसा घालवावा..\nचला स्व:ता करुया आपल्या जन्म कुंडलीचे वाचन.\nधडा पहिला कुंडलीची ओळख:-\nसाधेसुधे थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00494.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/kokan/ratnagiri-july-30-bolava-vitthal-11569", "date_download": "2018-04-24T18:43:43Z", "digest": "sha1:GH7VPQJU76XEZ3KA6TO7LP6D2M3JQDML", "length": 12629, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "Ratnagiri July 30 \"bolava Vitthal ' रत्नागिरीत 30 जुलैला 'बोलावा विठ्ठल' | eSakal", "raw_content": "\nरत्नागिरीत 30 जुलैला '��ोलावा विठ्ठल'\nसोमवार, 8 ऑगस्ट 2016\nरत्नागिरी- पंचम निषाद निर्मित \"बोलावा विठ्ठल‘ हा अभंगवाणीचा सदाबहार कार्यक्रम रत्नागिरीत रंगणार आहे. प्रसिद्ध गायिका देवकी पंडित व किराणा घराण्याचे आघाडीचे गायक पं. जयतीर्थ मेवुंडी यांच्या दैवी स्वर रसिकांना ऐकायला मिळणार आहे.\nरत्नागिरी- पंचम निषाद निर्मित \"बोलावा विठ्ठल‘ हा अभंगवाणीचा सदाबहार कार्यक्रम रत्नागिरीत रंगणार आहे. प्रसिद्ध गायिका देवकी पंडित व किराणा घराण्याचे आघाडीचे गायक पं. जयतीर्थ मेवुंडी यांच्या दैवी स्वर रसिकांना ऐकायला मिळणार आहे.\nआषाढी एकादशीच्या निमित्ताने \"बोलावा विठ्ठल‘ कार्यक्रम भारतभर रसिकांसाठी पर्वणी ठरला. या कार्यक्रमाच्या अखेरच्या टप्प्यातील पुष्प 30 जुलैला सायंकाळी 6 वाजता स्वा. सावरकर नाट्यगृहात रंगणार आहे. संतांनी लाडक्‍या विठूरायाप्रती असलेली निष्ठा, भक्ती, प्रेम अशा विविध भावरसांनी ओतप्रोत भरून अजरामर केलेले अभंग आजही रसिकाच्या मनात तीच भावना जागृत करतात. या रचनांना श्रीनिवास खळे, पं. हृदयनाथ मंगेशकर, पं. जितेंद्र अभिषेकी, पं. भीमसेन जोशी, पं. वसंतराव देशपांडे, लता मंगेशकर, आशा भोसले, किशोरी आमोणकर अशा कलाकारांनी चढवलेला स्वर्गीय स्वरसाज अलौकिक अनुभूती देऊन जातो. कार्यक्रमात दोन्ही गायकांचे ताकदीचे सादरीकरण रसिकांना भक्तिरसात चिंब करेल. यात साई बॅंकर (तबला), आदित्य ओक (हार्मोनिअम), प्रकाश शेजवळ (पखवाज), सूर्यकांत सुर्वे (साईड ऱ्हिदम) आणि पारस नाथ (बासरी) यांची अप्रतिम वाद्यसंगत लाभणार आहे.\nपंचम निषाद प्रस्तुत या कार्यक्रमाचे हे अकरावे वर्ष आहे. शशी व्यास यांच्या संकल्पनेतून यंदा आषाढीनिमित्त महाराष्ट्रासह सुरत, बडोदा, अहमदाबाद, मुंबई, ठाणे, नाशिक, हैदराबाद तसेच बंगळूर येथे हाऊसफुल्ल कार्यक्रम झाले. 31 ला सावंतवाडीमध्ये कार्यक्रम होत आहे. स्थानिक आयोजनाची धुरा \"मारवा‘ संस्था सांभाळत आहे. कार्यक्रमाच्या प्रवेशिका व इतर माहितीसाठी मारुती मंदिर येथील केळकर उपाहारगृह किंवा हरेश केळकर यांच्याशी संपर्क साधावा.\nकास्टिंग काऊच'मधून खासदारही सुटल्या नाहीतः रेणुका चौधरी\nनवी दिल्ली: 'प्रत्येक ठिकाणी कास्टिंग काऊच होते आणि संसदही त्यापासून सुटलेली नाही,' असे सांगून माजी केंद्रीय मंत्री, राज्यसभेतील खासदार रेणुका चौधरी...\nलग्नासाठी रुपयाचाही खर्च नाही\nपुणे - लग्नसोहळा म्हटलं की हजारो-लाखो रुपयांचा खर्च... मुलीचं लग्न त्यातही अधिक खर्चिक... लग्नासाठी घेतलेलं कर्ज फेडताना आई-वडिलांचे होणारे हाल......\nफुरसुंगीत वाया जाते पाणी\nफुरसुंगी - भेकराईनगरच्या ढमाळवाडीत पालिकेने टॅंकरचे पाणी साठविण्याच्या पुरेशा टाक्‍या न ठेवल्याने थेट टॅंकरच्या पाइपमधूनच नागरिक पाणी भरत असल्याने...\nराजकीय इच्छाशक्तीतूनच शिक्षण व्यवस्थेचा विकास - प्रतापराव पवार\nपुणे - शिक्षण व्यवस्थेच्या विकासासाठी फक्त इच्छा असून चालत नाही, तर त्यासाठी प्रचंड राजकीय आणि सामाजिक इच्छाशक्ती आवश्‍यक असते. त्या माध्यमातून...\nपीएमपीच्‍या प्रवाशांत तीन लाखांची\nपुणे - पीएमपीच्या इतिहासात यंदाच्या एप्रिलमधील सोळा दिवसांत प्रवासी संख्या सात वेळा दहा लाखांपेक्षा कमी झाली आहे. त्यात तीन वेळा, तर नऊ लाखांपेक्षा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00494.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/desh/pm-narendra-modi-gave-one-more-chance-pakistan-12808", "date_download": "2018-04-24T18:26:05Z", "digest": "sha1:DQSXIEGRG6YGGTCDRSJWEEYHBPEZ2S3X", "length": 11463, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "PM Narendra Modi gave one more chance to Pakistan मोदींनी पाकला दिली आणखी एक संधी-मुफ्ती | eSakal", "raw_content": "\nमोदींनी पाकला दिली आणखी एक संधी-मुफ्ती\nगुरुवार, 29 सप्टेंबर 2016\nजम्मू - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मैत्रीपूर्ण वातावरण, शांतता आणि परिस्थिती सामान्य होण्यासाठी पाकिस्तानला आणखी एक संधी दिल्याचे, जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी म्हटले आहे.\nजम्मूमध्ये एका सभेत बोलताना मेहबूबा मुफ्ती यांनी गरिबीविरोधात संयुक्त लढाई लढण्याची गरज असल्याचे सांगितले. पंतप्रधान मोदींनी गरिबीविरोधात लढण्यासाठी शेजारी देश पाकिस्तानला एक संधी दिली आहे. त्यांनी याचा फायदा घ्यायला पाहिजे. अशी संधी पुन्हा-पुन्हा येत नाही.\nजम्मू - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मैत��रीपूर्ण वातावरण, शांतता आणि परिस्थिती सामान्य होण्यासाठी पाकिस्तानला आणखी एक संधी दिल्याचे, जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी म्हटले आहे.\nजम्मूमध्ये एका सभेत बोलताना मेहबूबा मुफ्ती यांनी गरिबीविरोधात संयुक्त लढाई लढण्याची गरज असल्याचे सांगितले. पंतप्रधान मोदींनी गरिबीविरोधात लढण्यासाठी शेजारी देश पाकिस्तानला एक संधी दिली आहे. त्यांनी याचा फायदा घ्यायला पाहिजे. अशी संधी पुन्हा-पुन्हा येत नाही.\nमुफ्ती म्हणाल्या की, गरिबीविरोधातील युद्धात मोदींना पाकिस्तान आणि तेथील जनतेने आव्हान देण्यात अर्थच नाही. पाकिस्तानने याचा अर्थ समजून घेतला पाहिजे. पठाणकोट हल्ल्यानंतरही मोदी शांततेसाठी लाहोरला गेले. पण, पाकिस्तानने उरी हल्ला घडवून आणला. मोदी त्यांनी संधी देत आहेत, हे त्यांनी समजून घेतले पाहिजे.\nमुख्यमंत्री सिद्धरामय्या बदामीतूनही रिंगणात\nबंगळूर - कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यानी अखेर मंगळवारी (ता. 24) बागलकोट जिल्ह्यातील बदामी विधानसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला...\nवाघा बॉर्डरवर परेडदरम्यान पाक क्रिकेटपटूचे माकडचाळे\nपुणे : वाघा बॉर्डरवर परेडदरम्यान पाकिस्तानी सैनिकांसोबत क्रिकेटपटू हसन अली याने माकडचाळे केले असून, संबंधित व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे....\nराहुल गांधी हे अपयशी नेते : भाजप\nनवी दिल्ली : काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांचा उल्लेख 'अपयशी नेते' असा करत भारतीय जनता पक्षाने (भाजप) कर्नाटकच्या विधानसभा निवडणुकीमध्ये...\nदानशूरांच्या मदतीमुळे वाचले यशचे प्राण\nसावळीविहीर (नगर) : खेळण्या-बागडण्याच्या वयात आजाराने ग्रासले, घरची परिस्थिती गरिबीची, मेंदुवरील शस्त्रक्रिया करणे गरजेचे होते. मी रिक्षा...\nभारत-पाक मालिकेचा चेंडू ‘बीसीसीआय’च्या कोर्टात\nकोलकता - ‘आयसीसी’च्या कार्यक्रमानुसार भारत आणि पाकिस्तान यांच्यात द्विपक्षीय मालिका होणे अपेक्षित आहे. पण, भारत सरकारच्या परवानगीवर ही मालिका...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00495.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AC%E0%A5%8C%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A5%80", "date_download": "2018-04-24T18:03:35Z", "digest": "sha1:QJQ36ROJD2S52LMQMT5TSRU4L6PDEBGH", "length": 18179, "nlines": 604, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "बौद्ध संगीती - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nसम्राट अशोक आणि मोग्गलीपुत्त-तिस्सा तिसऱ्या बौद्ध संगीतीवेळी नव जेतवन, श्रावस्ती येथे.\nहा लेख बौद्ध धर्म या प्रकल्पाचा एक भाग आहे\nबौद्ध धर्माच्या इतिहासामध्ये बौद्ध परिषदांना उद्देशून ‘संगीति’ (‘संगीती’) असा शब्द वापरला जातो. संगीतीचा शब्दशः अर्थ ‘एकत्रितपणे धार्मिक ग्रंथांचे पठण करणे’, असा आहे. या परिषदांचा मुख्य उद्देश बौद्ध ग्रंथनिश्चिती वा ग्रंथनिर्मीती हा होता.[१]\nबौद्ध परिषदेची यादी आणि अनुक्रम हा बौद्ध संप्रदायानुसार वेगवेगळा असू शकतो. बौद्ध धर्मावरील पश्चिमात्य ग्रंथांत आलेल्या नोंदींनुसार संगीतींची यादी, अनुक्रम, वर्ष व स्थळ पुढीलप्रमाणे आहे.\nपहिली बौद्ध संगीती — इ.स.पू. ४८३, राजगीर (राजगृह).\nदुसरी बौद्ध संगीती — इ.स.पू. ३८७, वैशाली.\nतिसरी बौद्ध संगीती — इ.स.पू. २४०, पाटलीपुत्र.\nचौथी बौद्ध संगीती — इ.स.पू. ५७, पुरूषपूर (पेशावर) शहर, पांचाळ/पंजाब राज्य.\nपाचवी बौद्ध संगीती — इ.स. ५७, गांधार ,काश्मीर. (थेरवाद बौद्ध संगीती – इ.स. १८७१)\nसहावी बौद्ध संगीती — इ.स. १५७, गांधार.(थेरवाद बौद्ध संगीती – इ.स. १९५४, रंगून)\n१ पहिली बौद्ध संगीती\n४ संदर्भ आणि नोंदी\nमुख्य लेख: पहिली बौद्ध संगीती\nबौद्ध ग्रंथांनुसार गौतम बुद्धांच्या मृत्यूनंतर लगेचच पहिल्या बौद्ध संगीतीचे आयोजन झाले होते.[२] अजातशत्रू राजाच्या मदतीने महाकश्यप यांच्या अध्यक्षतेखाली राजगृहात (आजचे राजगीर) सप्प्त‍पंथी गुहांमध्ये पहिल्या धम्म संगीतीचे आयोजन करण्यात आले होते. बुद्धांची शिकवणा(सुत्त) आणि संघाची शिस्त किंवा नियम (विनय) यांचे जतन करणे हा तिचा उद्देश होता. आनंद सुत्त पठन करत होते तर उपाली विनय पठन करत होते. काही स्रोतांच्या मते, संगीतीत अभिधम्म पिटक किंवा त्याच्या मॅटिकाला देखील सामावून घेतले होते. या पहिल्या संगीतीत संघाने विनयच्या सर्व नियमांचे- अगदी लहानात लहान नियमांचे- पालन करण्याचा सर्वसमावेशक निर्णय घेतला होता.\nपहिली बौद्ध संगीती (लेखक- डी.बी. सावंत)\nबौद्ध धर्म विषय सूची\nबौद्ध धर्म • बौद्ध सण • बौद्ध वर्ष\nमहाप्रजापती गौतमी (मावशी, सावत्र आई)\nबुद्धांनी वास्तव्य केलेली स्थळे\nभगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म\nभारतामध्ये बौद्ध धर्माचा इतिहास\nभारतामध्ये बौद्ध धर्माचा ऱ्हास\nबौद्ध धर्म आणि रोमन जग\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १३ सप्टेंबर २०१७ रोजी २१:४६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00495.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "http://www.inmarathi.com/jaau-tukobanchya-gaava-part-34/", "date_download": "2018-04-24T18:19:16Z", "digest": "sha1:IXBUHSR3LQRG5SKRTNV5WT7AOSXOZQYO", "length": 27266, "nlines": 175, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "ते शिक्षा देतील, म्हणतील तुझे कवित्व इंद्रायणीत बुडीव : जाऊ तुकोबांच्या गावा : भाग ३४", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nयाला जीवन ऐसे नाव\nते शिक्षा देतील, म्हणतील तुझे कवित्व इंद्रायणीत बुडीव : जाऊ तुकोबांच्या गावा : भाग ३४\nआमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page\nमागील भागाची लिंक : जाऊ तुकोबांच्या गावा : भाग ३३\nत्या यज्ञस्थळावरून परत येताना माझेही मन प्रक्षुब्ध झाले होते.\nरामभटांनी पुढील दिवशी आपली कथा पुढे सुरू केली.\n हा असे का लिहितो इतके लिहिण्याचे धार्ष्ट्य ह्याच्याकडे आले कुठून इतके लिहिण्याचे धार्ष्ट्य ह्याच्याकडे आले कुठून ह्या आणि अशा प्रश्नांनी माझे डोके भंडावून सोडले. त्याला कोणाचा पाठिंबा असेल ह्या आणि अशा प्रश्नांनी माझे डोके भंडावून सोडले. त्याला कोणाचा पाठिंबा असेल कोणाची चिथावणी असेल हा स्वतःच स्वतःच्या मनाने हा उद्योग करीत असेल की ह्याला कोणी वापरून घेत आहे असा मी विचारांत गढलेला असताना आणि यज्ञस्थळाहून परत येताना वाटेत देहूचा फाटा लागला. क्षणांत काहीतरी विचार केला आणि सोबतच्या विद्यार्थ्यास लगोलग देहूस धाडला. सांगितले, हा तुकाराम कोण ते शोध आणि बोलावलंय म्हणून सांग. पोहोचेपर्यंत तुला उशीर होईल. तेव्हा तू तिथेच कुण्या ब्राह्मणाचे घर पाहून राहा. मिळेल तशी माहिती काढ आणि परत ये. अशा तऱ्हेने तो मुलगा देहूच्या दिशेने गेला आणि माझ्या मनात विचार आला, ब्राह्मणसमाजाला इतक्या वाईट भाषेत बोल लावणाऱ्या माणसाला आपण काय समजवणार असा मी विचारांत गढलेला असताना आणि यज्ञस्थळाहून परत येताना वाटेत देहूचा फाटा लागला. क्षणांत काहीतरी विचार केला आणि सोबतच्या विद्यार्थ्यास लगोलग देहूस धाडला. सांगितले, हा तुकाराम कोण ते शोध आणि बोलावलंय म्हणून सांग. पोहोचेपर्यंत तुला उशीर होईल. तेव्हा तू तिथेच कुण्या ब्राह्मणाचे घर पाहून राहा. मिळेल तशी माहिती काढ आणि परत ये. अशा तऱ्हेने तो मुलगा देहूच्या दिशेने गेला आणि माझ्या मनात विचार आला, ब्राह्मणसमाजाला इतक्या वाईट भाषेत बोल लावणाऱ्या माणसाला आपण काय समजवणार कसे समजवणार त्याला आपण नेमके कोणत्या भाषेत सांगायचे की तुझे वर्तन चूक आहे मी मनात भाषेची जुळवाजुळव करू लागलो. तुकाराम आपल्याकडे आल्यास आपल्याला त्याची चौकशी करायची आहे. ती नेमकी कशी करावी मी मनात भाषेची जुळवाजुळव करू लागलो. तुकाराम आपल्याकडे आल्यास आपल्याला त्याची चौकशी करायची आहे. ती नेमकी कशी करावी आधी काय विचारावे तो काय उत्तर देईल हा प्रश्न माझ्या मनात आला आणि मला जरासे भयच झाले. जर तो म्हणाला, चला माझ्या बरोबर, मी तुम्हाला असे ब्राह्मण दाखवितो की जे लोकांना नाडतात तर मी काय उत्तर देऊ देवपूजेच्या नावाखाली लुबाडणाऱ्या ब्राह्मणांचे दाखले तो देऊ लागला तर मी पुढे काय बोलू देवपूजेच्या नावाखाली लुबाडणाऱ्या ब्राह्मणांचे दाखले तो देऊ लागला तर मी पुढे काय बोलू यज्ञस्थळी झालेली चर्चा तिथे ठीक होती, आता येईल तो प्रसंग कसा असेल यज्ञस्थळी झालेली चर्चा तिथे ठीक होती, आता येईल तो प्रसंग कसा असेल थकून घरी आलो, भोजन वगैरे होऊन रात्री अंथरूणावर पडल्यावर एक चमत्कारिक विचार मनात आला. आज तुकारामाच्या दोन प्रकारच्या रचना आपण ऐकल्या. एका प्रकारच्या रचनांनी ब्राह्मणांना क्षुब्ध केले आणि दुसऱ्यांनी मान खाली घालायला लावली. आपण जर दुसऱ्याच रचना ऐकल्या असत्या तर येईल त्या तुकारामाशी आपण कसे बोललो असतो\nअसा विचार करता करता केव्हांतरी उशीरा मला झोप लागली.\nदुसऱ्या दिवशी सकाळी मी नेहमीप्रमाणे उठलो, आवरले, वेदपठणाचा वर्ग घेतला. तुकारामाचा विषय मनात बाजूला पडला होता. नेहमीप्रमाणे आनंदात न्याहरीला बसलो तोच लांबून टाळांचा गजर ऐकू येऊ लागला. तो आवाज आमच्याच घराच्या दिशेने सरकत होता. जय ���य रामकृष्णहरि, जय हरि विठ्ठल असे शब्दही मग स्पष्ट ऐकू येऊ लागले. आणि एका क्षणी तो आवाज आमच्या अंगणात येऊन उभा राहिला मी बाहेर जाऊन पाहतो तर तीन चार लोक हातात झांज, चिपळ्या, वीणा घेऊन उभे. एक क्षण माझ्या लक्षात काही आले नाही. वाटले, त्यांना ‘या’ म्हणावे, पाणी विचारावे. आणि तितक्यात लक्षात आले, तुकाराम आलाय मी बाहेर जाऊन पाहतो तर तीन चार लोक हातात झांज, चिपळ्या, वीणा घेऊन उभे. एक क्षण माझ्या लक्षात काही आले नाही. वाटले, त्यांना ‘या’ म्हणावे, पाणी विचारावे. आणि तितक्यात लक्षात आले, तुकाराम आलाय निरोप पोहोचल्या पोहोचल्या आलाय. मला पाहून गजर थांबला. मी सरळच विचारले, तुकाराम कोण तुमच्यांत निरोप पोहोचल्या पोहोचल्या आलाय. मला पाहून गजर थांबला. मी सरळच विचारले, तुकाराम कोण तुमच्यांत माझ्या आवाजात किंचित करडेपणा असावा. पण उत्तर गोड आले,\nतू कवित्व करतोस काय\nकाहीच उत्तर आले नाही.\nतुका ह्मणे तुह्मी करा घटपटा नका जाऊं वाटा आमुचिया,\nतुका ह्मणे फळ चिंतिती आदरें लाघव हे चार शिंदळीचे,\nमाया ब्रह्म ऐसे ह्मणती धर्मठक \nमी पुढे विचारले, ही ब्रह्मनिंदा झाली. ती कुणी केली\nअशी काही प्रश्नोत्तरे झाली. मी काही प्रश्न विचारली आणि त्याला तेच उत्तर येई, जय हरि विठ्ठल आणि वर झांजेचा एक ठोका आणि वर झांजेचा एक ठोका शेवटी माझा संताप अनावर झाला आणि मी विचारले, नक्की आणि शेवटचे सांग – ही कवने तुझी नव्हेत काय\nतुकोबांनी मधाळ आवाजात उत्तर दिले,\nदेवा, रागावू नका. ऐका,\nबोलिलों जैसें बोलविलें देवें माझें तुम्हां ठावें जाती कुळ ॥\nकरा क्षमा कांही नका धरू कोप \nवाचेचा चालक जाला दावी वर्म उचित ते धर्म मजपुढें ॥\nतुका ह्मणे घडे अपराध नेणता द्यावा मज आतां ठाव पायीं \nहे ऐकून मी म्हटले,\nतुझ्याकडून नकळत अपराध झाला म्हणतोस आणि मी कवित्व केले असे काही मान्य करीत नाहीस\nमाझे हे बोलणे मध्येच तोडत तुकोबा म्हणाले,\nकरितों कवित्व म्हणाल हें कोणी नव्हे माझी वाणी पदरीची ॥\nमाझिये युक्तीचा नव्हे हा प्रकार मज विश्वंभर बोलवितो ॥\nकाय मी पामर जाणें अर्थभेद वदवी गोविंद तेंचि वदे ॥\nनिमित्त मापासी बैसविलों आहे मी तो कांहीं नव्हें स्वामिसत्ता ॥\nतुकोबांचा आवाज ऐकत राहावा असा होता, विनम्रतेने ओथंबलेला होता पण त्याक्षणी मला संतापाची कावीळ झालेली असल्याने ते धवल सूर मला पिवळे वाटू लागले. तुला अर्थभेद कळत नाही तू तुझ्या जातीकुळाचा दाखला देतोस आणि वेदांतही बोलतोस तू तुझ्या जातीकुळाचा दाखला देतोस आणि वेदांतही बोलतोस\n अग्नी होऊन तें च ठेलें,\nअरे विठ्ठल विठ्ठल काय करतोस तो का तुझ्या नावाने रचना करतो तो का तुझ्या नावाने रचना करतो सरळ मोकळेपणे सांग तुला वेद वेदांत कुणी शिकविला सरळ मोकळेपणे सांग तुला वेद वेदांत कुणी शिकविला\nमाझा हा प्रश्न ऐकून मात्र येथवर असलेला तुकोबांचा सौम्य चेहेरा वेगळेच तेज धारण करिता झाला आणि माझ्या कानावर शब्द आले,\nआपुलिया बळें नाहीं मी बोलत सखा भगवंत वाचा त्याची ॥\nसाळुंकी मंजूळ बोलतसे वाणी शिकविता धणी वेगळाची ॥\nकाय म्यां पामरें बोलावी उत्तरें परि त्यां विश्वंभरें बोलविले \nतुका ह्मणे त्याची कोण जाणे कळा \nहे ऐकून माझा संताप अनावर झाला आणि मी कडाडलो,\nमाझा एकच प्रश्न आहे, तुला वेदांत कुणी शिकविला कुणीतरी ब्राह्मण फुटीर असल्याखेरीज तुझी वाणी अशी झाली नाही. तू सामान्य कवित्व जरूर करशील पण नासदीय सूक्त तुला कोणीतरी निश्चितच शिकविले असले पाहिजे. मी ते नांव विचारीत आहे. त्याचे उत्तर तू देणार आहेस की नाही\nमाझ्या ह्या प्रश्नाला तुकोबांनी उत्तर दिले,\nसर्वपक्षीं हरि साहेसखा जाला ओल्या अंगणीच्या कल्पलता त्याला \nतुका तरी सहज बोले वाणी त्याचे घरीं वेदांत वाहे पाणी \nहे ऐकून मी म्हटले,\nतुकारामा मी तुझ्यापुढे हात टेकले तुझ्या घरी वेदांत पाणी भरतो म्हणतोस तू तुझ्या घरी वेदांत पाणी भरतो म्हणतोस तू काय बोलतोस इतके खरे की तू चतुर निघालास विठ्ठलाच्या मागे लपलास तुला ब्रह्मनिंदा करायला आणि अशी लपवाछपवी करायला भीती कशी वाटत नाही\n एवढी काय करणे चिंता \nपरि हे कौतुकाचे खेळ \nहे सारे पाहून माझ्या लक्षात आले, तुकाराम हा सहज मागे हटणारा मनुष्य नव्हे. त्याला थोडा धाक घातला पाहिजे. म्हणून मी किंचित समजावणीच्या आणि किंचित धाकाच्या स्वरात म्हटले,\nतुकारामा, तुझे हे बोलणे कुण्या ब्राह्मणाला पटायचे नाही. अवघा ब्रह्मवृंद तुझ्यावर खवळलेला आहे. तरी तू आपली चूक कबूल कर आणि यापुढे ब्रह्मनिंदा होणार नाही असे बघ.\nइतके म्हणून मी एक क्षण थांबलो, तुकोबांच्या चेहेऱ्यावरील रेषाही हलली नव्हती, ते पाहून म्हणालो,\nआणि हे जर तुला मान्य नसेल तर धर्मपीठ तुला शासन करील. ते भोग.\nइतके ऐकल्यावर तुकोबा दोन शब्द बोलले, म्हणाले,\nजे मी बोललो ते तुम्ही धर्मसभेला सांगा. त्यांचे जे उत्तर येईल ते मला सांगा. मी विठ्ठलाचा दास आहे आणि त्याच्या इच्छेनेच सारे घडते यावर माझा नितांत विश्वास आहे. जी येईल ती आज्ञा मी त्याची म्हणून स्वीकारेन.\nसेवकासी आज्ञा स्वामीची प्रमाण जोंवरी हा प्राण जाय त्याचा \nआणिकांचा धाक न धरावा मनीं \nसमय सांभाळूनि आगळें उत्तर द्यावें भेदी वज्र तयापरी \nतुका ह्मणे तरी ह्मणवावे सेवक खादले ते अन्न हक होय \nतुकोबांचे हे बोलणे ऐकून माझा सूर एकदम खाली आला. मी म्हटले,\n माघार घ्यावी हे बरे. ती मंडळी प्रक्षुब्ध आहेत आणि तुझ्या हातून खरेच ब्रह्मनिंदा झालेली आहे. वाद वाढवू नये. वाढविला तर काही शिक्षा देतील. म्हणतील, तुझे कवित्व इंद्रायणीत बुडीव बरे होईल का ते\nमाझे हे बोलणे ऐकताच तुकोबा उत्तरले,\nदेवा, आता अजून बोलू नका, अजून विचारू नका. तुमचे बोलणे हीच मी आज्ञा समजतो. तुमच्या मुखातून माझा स्वामीच बोलला\nनये पुसों आज्ञा केली एकसरें आह्मांसी दुसरें नाही आता \nज्याचे तो बळिवंत सर्व निवारिता आह्मां काय चिंता करणें लागे \nबुद्धीचा जनिता विश्वाचा व्यापक काय नाही एक अंगी तया \nतुका ह्मणे मज होईल वारिता तरी काय सत्ता नाही हातीं \nतुकोबा काय म्हणत आहेत हे माझ्या लक्षात येण्याच्या आत ती मंडळी जय हरि विठ्ठल करीत निघून गेली सुद्धा\n(साताऱ्यातील दैनिक ऐक्यच्या सौजन्याने त्यांच्या रविवार पुरवणी ‘झुंबर’ ह्यात प्रकाशित होणारी ‘जाऊ तुकोबांच्या गावा’ ही लेखमाला पुन:प्रकाशित करत आहोत.)\nलेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page\n← अखेर सुप्रीम कोर्टाने ट्रिपल तलाकवर आणली बंदी…….पण…\nआजचा ‘मेगास्टार’… कधी काळी साकारायचा व्हिलनची भूमिका →\nदाता नारायण आहे आणि तोच भोगणारा आहे : जाऊ तुकोबांच्या गावा : भाग ३१\n…..आणि इंद्रायणीने तुकोबांची गाथा आपल्या पोटांत घेतली : जाऊ तुकोबांच्या गावा : भाग ३७\nजिकडे पाहावे तिकडे मायबाप विठोबारखुमाई दिसावे : जाऊ तुकोबांच्या गावा : भाग २८\nOne thought on “ते शिक्षा देतील, म्हणतील तुझे कवित्व इंद्रायणीत बुडीव : जाऊ तुकोबांच्या गावा : भाग ३४”\nPingback: माझे जातीकुळ पाहून तुम्ही मला क्षमा करा : जाऊ तुकोबांच्या गावा : भाग ३५ | मराठी pizza\nबुलेट ट्रेन (२) : सरकारी तिजोरी रिकामी करणारं “आर्थिक बेशिस्त” धोरण\nदु���ई मधील ‘ह्या’ अविश्वसनीय गोष्टी तुम्हाला नक्कीच चक्रावून सोडतील\nशर्ट-टाय घालून रोज कचरा उचलणाऱ्या ७९ वर्षीय आजोबांची डोळे उघडणारी कथा…\nकोहिनूर : कित्येक रहस्यांना आणि अफवांना जन्म घालणारा जगातील सर्वात प्रसिद्ध हिरा\nरंग खेळा, टेन्शन फ्री : होळीला त्वचेची काळजी घेण्यासाठी काही टिप्स\nस्पेशल इफेक्ट्स शिवाय तुमचे आवडते चित्रपट कसे दिसले असते \n“भगवद्गीतेचा भ्रष्टाचार”…चीड आणणारी घटना\nभारत-पाक संबंधांवर बिम्स्टेक आणि सार्क चे परिणाम\nपुरुषांच्या नाजूक समस्यांवर जालीम उपाय ठरलेल्या वियाग्राच्या अपघाती जन्माची कहाणी\nचीनच्या छातीत धडकी भरणारं भारताचं “जळजळीत” अस्त्र \nमनमोहन सिंग-सोनिया गांधी: लोकशाही खिळखिळी करणारी अभद्र जोडी\nसिलेंडर किती सुरक्षित आहे हे केवळ लिकेज चेक करून कळत नसतं \nआपल्या पाल्याला शाळेत दाखल करण्यापूर्वी या प्रश्नांचा नक्की विचार करा\nहिऱ्याने बनलेला ग्रह ते सूर्याच्या १५ पट मोठा तारा : अवकाशातील ७ अचाट शोध\nडॉ आंबेडकरांना “सेक्युलर” आणि “सोशॅलिस्ट” हे शब्द राज्यघटनेच्या प्रस्तावनेत नको होते\nया आहेत वाऱ्याच्या वेगाने पळणाऱ्या जगातील सर्वात वेगवान आणि अद्भुत रेल्वे गाड्या\nशत्रूच्या मनात धडकी भरवणारे भारताचे पाच special forces\nआधुनिक विक्रम वेताळ : गुन्हेगार-पोलिसामधील थरारक वैचारिक द्वंद्व\nहॉटेलमधील बेडवर नेहेमी “पांढरी” चादरच का असते\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00496.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/national/reliance-grew-by4700-percent-in-last-40-years-265647.html", "date_download": "2018-04-24T18:42:36Z", "digest": "sha1:WOZCYEDJIP4C4ZBABIEW7DACK35D65QF", "length": 11002, "nlines": 119, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "40 वर्षात रिलायन्सची 4700 टक्क्यांनी वाढ", "raw_content": "\nमुंबई इंडियन्सचा होमग्राऊंडवरच लाजिरवाणा पराभव\n'केसरी'चा सेट जळून खाक, अक्षयकुमारसह सर्व कलाकार सुखरुप\nजम्मू-काश्मीर : पुलवामामध्ये चार दहशतवाद्यांचा खात्मा\nवारकऱ्यांची रांगेतून मुक्तता, आता विठुरायाचं टोकनद्वारे दर्शन \n,जय वाघानंतर त्याचा बछडा 'जयचंद'ही बेपत्ता\nगणित चुकलं म्हणून शिक्षकाने विद्यार्थ्याच्या तोंडात खुपसली छडी\nऔरंगाबादेत विद्यार्थ्यांना झालं काय, काॅपी पकडली म्हणून आत्महत्येचा प्रयत्न\nकर्जमाफीचा लाभ आता 2001-09 काळाती�� शेतकऱ्यांनाही मिळणार \nनाणार'चं आतून किर्तन बाहेरून तमाशा झालाय-अशोक चव्हाण\nमुंबईत धावत्या लोकलसमोर ढकलून प्रवाशाची हत्या\nमुंबईत म्हाडा ची ३३०० घरांसाठी सोडत लवकरच\n19 वर्षाचा मराठी तरुण घेणार जैन धर्माची दीक्षा\nजम्मू-काश्मीर : पुलवामामध्ये चार दहशतवाद्यांचा खात्मा\nमहाभियोगाची नोटीस फेटाळण्याचा निर्णय घाईत नाहीतर पूर्ण विचारांती - नायडू\n भाजप आणि काँग्रेसमध्ये 'कांटे की टक्कर', जेडीस ठरणार किंगमेकर\nसंसदेतही कास्टिंग काऊच, रेणुका चौधरींचं खळबळजनक वक्तव्य\n'केसरी'चा सेट जळून खाक, अक्षयकुमारसह सर्व कलाकार सुखरुप\nबिग बींची लेक श्वेताच्या ठुमक्यांचा व्हिडिओ व्हायरल\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nसंजय दत्तनं भिकही मागितलीय, 'संजू'च्या टीझरमधून उलगडली अनेक गुपितं\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nमुंबई इंडियन्सचा होमग्राऊंडवरच लाजिरवाणा पराभव\nभारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा होणार आई\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nबर्थडे स्पेशल : सचिनचा प्रेरणादायी प्रवास\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\nकेरळमध्ये फक्त सचिनच्याच पुस्तकांची लायब्ररी\nजालन्यात सहा लाखांच्या बनावट नोटा जप्त\n'चौधरींचं वक्तव्य अत्यंत दुर्दैवी'\nव्हेंटिलेटरमध्ये झुरळ जीवावर बेतलं\nबेधडक : महाभियोगाचे राजकारण\nबेधडक : आरपारची लढाई\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\n40 वर्षात रिलायन्सची 4700 टक्क्यांनी वाढ\nरिलायन्सच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करणाऱ्यांचे शेअर्सही दर अडीच वर्षात दुप्पट झाल्याचंही त्यांनी सांगितलं.\n21 जुलै: रिलायन्सच्या 40व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत रिलायन्स उद्योग समुहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांनी दिलेल्या माहितीनुसार 40 वर्षात रिलायन्स कंपनीची 4700 टक्क्यांनी वाढ झाली आहे. एवढंच नाही तर रिलायन्सच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करणाऱ्यांचे शेअर्सही दर अडीच वर्षात दुप्पट झाल्याचंही त्यांनी सांगितलं.\nरिलायन्स कंपनीचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी आज देशातली सर्वात श्रीमंत हस्ती आहे. याच रिलायन्सची मार्केट कॅप 1997 साली फक्त 10 कोटी होती ती आता 5 लाख कोटीच्या पार गेली आहे. गेल्या एका वर��षात रिलायन्सच्या शेअर्सचे प्रदर्शन अत्यंत चांगले होते.\nरिलायन्सचे गुंतवणूकदार मागच्या वर्षी मालामाल झाले आहेत. एका वर्षात कंपनीचे शेअर्स 55टक्क्यांनी , 9महिन्यात 46 टक्क्यांनी तर एका महिन्यात 12 टक्क्यांनी वाढले होते.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nजम्मू-काश्मीर : पुलवामामध्ये चार दहशतवाद्यांचा खात्मा\nमहाभियोगाची नोटीस फेटाळण्याचा निर्णय घाईत नाहीतर पूर्ण विचारांती - नायडू\n भाजप आणि काँग्रेसमध्ये 'कांटे की टक्कर', जेडीस ठरणार किंगमेकर\nसंसदेतही कास्टिंग काऊच, रेणुका चौधरींचं खळबळजनक वक्तव्य\nमोठ्या आवाजात गाणी ऐकायचा दुकानदार, वैतागून शेजाऱ्याने झाडल्या गोळ्या\nबाबा आदमच्या जमान्यापासून सुरू आहेत या 'घटना', सरोज खान यांचं वादग्रस्त वक्तव्य\nमुंबई इंडियन्सचा होमग्राऊंडवरच लाजिरवाणा पराभव\n'केसरी'चा सेट जळून खाक, अक्षयकुमारसह सर्व कलाकार सुखरुप\nजम्मू-काश्मीर : पुलवामामध्ये चार दहशतवाद्यांचा खात्मा\nवारकऱ्यांची रांगेतून मुक्तता, आता विठुरायाचं टोकनद्वारे दर्शन \nकेरळमध्ये फक्त सचिनच्याच पुस्तकांची लायब्ररी\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00496.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.starthealthystayhealthy.in/glycaemic-index-what-are-low-and-high-glycaemic-foods", "date_download": "2018-04-24T18:34:00Z", "digest": "sha1:3P2O6POBFFWRW76IQ4X3MW3OSPGZ5NUT", "length": 10495, "nlines": 83, "source_domain": "www.starthealthystayhealthy.in", "title": "Glycaemic index What are low and high glycaemic foods | Pregnancy Guide, Pregnancy Tips and Baby Care - Nestle Start Healthy Stay Healthy", "raw_content": "\nगरोदरपणातील अत्यावश्यक पोषणमूल्ये – डी जीवनसत्व आणि कॅल्शियम\nगरोदरपणात वेगवेगळा आणि संतुलित आहार घेणे हे तुम्ही आणि तुमचे बाळ या दोघांसाठीही खूप महत्त्वाचे असते. गरोदरपणातील पोषण हा खूप मोठा विषय आहे पण सुरुवात करणे सोपे आहे – तुमच्या गरोदरपणातील आहारामध्ये आवश्यक पोषणमूल्ये व जीवनसत्वे यांचा समावेश करण्यासाठी त्यांचा परिचय करून घेण्यासाठी, तसेच तुम्ही व तुमचे बाळ यांच्यासाठी त्याचा लाभ याची माहिती घेण्यासाठी खालील तक्त्याचा वापर करा.\nतुम्हाला कृत्रिम पुनरुत्पादन तंत्रांचा वापर केल्यानंतरही तुम्हाला गर्भधारणा होत नसेल तर तुमचे डॉक्टर तुम्हाला सरोगसीचा सल्ला देऊ शकतात. तुम्हाला स्वतःचे बाळ हवे असेल पण स्पष्ट वैद्यकीय कारणांमुळे तुम्हाला गर्भधारणा होत नसेल किंवा पूर्ण काळ तुम्ही बाळ गर्भात राखू शकत नसाल तर सरोगसीच्या पर्यायाचा विचार करता येतो. खालील परिस्थितीमध्ये सरोगसीचा सल्ला दिला जातो : गर्भाशय नसणे, अंडे निर्माण होत नसेल किंवा रोगट अंडे असेल तर; सतत गर्भपात होणे; इन व्हिट्रो फर्टिलायझेशन (आयव्हीएफ) वारंवार अपयशी ठरत असेल तर आणि काही विशिष्ट वैद्यकीय परिस्थितीमध्ये.\nतुम्ही गर्भधारणेपूर्वी डॉक्टरांची भेट घेणे का आवश्यक असते\nगरोदर राहण्याच्या तुमच्या निर्णयाबद्दल आणि गर्भधारणेपूर्वी तपासणी करून घेण्याचा विचार केल्याबद्दल अभिनंदन. गर्भधारणेपूर्वीच्या भेटीमध्ये तुमचे आरोग्य चांगले आहे याची खातरजमा करण्यासाठी किंवा तुमचे शरीर गरोदर राहण्यासाठी तयार आहे का हे तपासण्यासाठी गरोदरपणापूर्वी वैद्यकीय तपासणी केली जाते.\nअतिवजन असताना गरोदर राहणे\nगरोदर राहण्याचा विचार करत आहात, पण तुमच्या जास्त शारिरीक वजनामुळे चिंतित आहात अतिवजनामुळे तुम्ही गरोदर राहण्याच्या शक्यतेवर परिणाम होतो. अति वजन असल्यास (बॉडी मास इंडेक्स (बीएमआय) 25 पेक्षा जास्त) सामान्य ओव्ह्यूलेशनमध्ये अडथळे येऊन तुमच्या जननक्षमतेवर विपरीत परिणाम होऊ शकतो.\nसकाळच्या आजारांचा सामना करणे\nगरोदरपणात सर्व स्त्रियांना सतावणारी सर्वात सामान्य समस्या म्हणजे मळमळ, उलट्या असे सकाळचे आजार. हे साधारणपणे गर्भधारणेच्या 4थ्या ते 6व्या आठवड्यांपासून सुरू होते आणि 14व्या ते 16व्या आठवड्यांपर्यंत टिकते. काही स्त्रियांना त्यांच्या गरोदरपणाच्या संपूर्ण कालावधीत सकाळच्या आजारांचा त्रास होऊ शकतो. यामुळे हलकीशी मळमळ किंवा उलट्या होऊ शकतात.\nगरोदरपणा आणि नोकरी/व्यवसाय एकत्र करता येतात का\nकोणत्याही आईसाठी गरोदरपणापेक्षा अधिक सुंदर काळ असू शकत नाही. पण त्याच वेळी काम करणाऱ्या आयांसाठी त्यांची स्वतःची आव्हाने असतात, ही आव्हाने त्यांच्या या टप्प्याशी निगडीत असतात.\nहल्ली वाढत्या संख्येने महिला मातृत्व लांबवत आहेत. तुम्ही अधिक प्रगल्भ, तयार आणि अनुभवी असता तेव्हा बाळ होण्याचे जास्त फायदे असतात. जरी अनेक महिलांना तिशीमध्ये उशीरा आणि चाळीशीच्या सुरुवातीमध्ये निरोगी बाळे होत असली तरी, तुमचे वय वाढत जाते तसे काही समस्या वारंवार उद्भवतात.\nस्तनपानासाठी तुमच्या शरीराला तयार करण्यासाठी तुमच्या स्तनामध्ये आणि त्याच्या भोवती काही विश���ष्ट बदल होतात. अनेक महिलांना गरोदरपणाच्या पहिल्या काही लक्षणांमध्ये येणारा अनुभव म्हणजे स्तनांच्या उतींमध्ये होणारा बदल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00496.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "http://mr.upakram.org/taxonomy/term/4?page=7", "date_download": "2018-04-24T18:10:57Z", "digest": "sha1:GFWMNJDXVG6NKAKIG2E7RBV4DX6FUJY2", "length": 8422, "nlines": 159, "source_domain": "mr.upakram.org", "title": "संगणक | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nखिडक्यांची सजावट, झूबंटू वगैरे\nलिनक्स प्रेमी मंडळींना कामाच्या ठिकाणी कधी कधी विंडोज वापरायला लागते. काही कडव्या युनिक्सभक्तांना मात्र विंडोजचे तोंडही बघणे असह्य वाटते. आता त्याच्यावर एक छोटासा पर्याय उपलब्ध आहे.\nमी सॉफ्टवेअर इंजिनियर नसल्याने माझा संगणकीय संबंध हा ऑफिस ऍप्लिकेशन्स, जीआयएस्, थोडेफार (उगाचच) वेब ऍप्लिकेशन्स इत्यादी पुरता मर्यादीत असतो.\nखिडकीग्रस्त संगणक : सुरक्षा आणि सफाई\nविसू १ : हा लेख खिडकीग्रस्तांसाठी आहे. म्याक किंवा लिनक्स वापरणार्‍यांनी याकडे दुर्लक्ष करावे किंवा 'काय साध्या-साध्या गोष्टीसाठी झगडावे लागते या तळागाळातल्या लोकांना' असे म्हणून सोडून द्यावे.\nउपक्रमावर फायरफॉक्स ब्राऊजरच्या वापराबाबत अनेक सदस्यांनी वेगवेगळी माहिती दिलेली आहे.\n\"कुठे काय\" विषयी थोडेसे...\n(ह्या संकेतस्थळावर इतर संकेतस्थळांविषयीचा मजकूर वाचला आणि हा लेख लिहिण्यास धीर आला. सदर लेख ही कुठल्याही प्रकारची जाहिरात समजू नये तसेच सदर संकेतस्थळाच्या नियमांत बसत नसल्यास काढून टाकला तरी चालेल.)\nइंटरनेट एक्स्प्लोररला राम राम\nआजपर्यंत इंटरनेट एक्स्प्लोरर विषयी कितीही वाईट वाचले असले तरी आज पर्यंत मी तोच ब्राउजर मुख्य ब्राउजर म्हणून वापरत होतो. ह्यामागचे एकमेव कारण म्हणजे ह्या ब्राउजरमध्ये अतीशय सूबक दिसणारी अक्षरे विशेषतः मराठी स्थळांवरील.\nसॅलिटी .वाय चा दणका\nमला वाटतं साधारण दोन तीन आठवड्यांपूर्वीच कोलबेर यांच्या सुपर अँटीस्पायवेअर या लेखात मी, माझ्या संगणकावर कसा स्पायबॉट, अविरा अँटीव्हायरस वापरतो आणि माझा संगणक कसा दगडासारखा ठणठणीत/टणटणीत आहे असे विधान केले\nगुगल आणि मराठी भाषांतर\nगुगलवर आता हिंदी भाषेत भाषांतर होउ शकते, पण मराठीत नाही\nदेवनागरीच असली तरी नाही\nपण इतर भाषातही लवकरच होईल असे म्हंटले आहे.\nया दुव्यावर पाहिले असता,\nऍमेझॉन किंड्ल : पुस्तकांच्या जगात एक नवे पाउल\nऍमेझॉन या कंपनीने किंडल हे नवीन यंत्र नुकतेच बाजारात आणले आहे. किंडल हे एखाद्या पुस्तकाच्या आकाराचे हातात सहज धरता येईल असे यंत्र आहे. याच्या सहाय्याने तुम्ही हवे ते पुस्तक, हवे तिथून डाउनलोड करून लगेच वाचू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wordpress.org/txt-download/", "date_download": "2018-04-24T18:13:08Z", "digest": "sha1:NGPVYIXCTPFJWF3TYTOXL4BP2YAMLGPB", "length": 1802, "nlines": 50, "source_domain": "mr.wordpress.org", "title": "मराठी « Download — WordPress", "raw_content": "\nप्रतिष्ठापन किंवा वर्डप्रेस वापरून मदत , आपली भाषा आमच्या दस्तऐवजीकरणमध्ये पहा.\nवर्डप्रेस ( आवृत्ती ४.६ ) ची नवीनतम स्थिर प्रकाशन तुमच्या उजवाबाजूला दोन स्वरूपात उपलब्ध आहे. आपण या डाउनलोडचे काय करावे याची कल्पना नसेल, तर आम्ही आमच्या वेब होस्टिंग भागीदारा पैकी एका सोबत साइन अप शिफारस करतो. किंवा WordPress.com येथे एक विनामुल्य खाते बनवू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://gurudevranadelifephilosophy.blogspot.nl/2016/07/blog-post_48.html", "date_download": "2018-04-24T17:59:17Z", "digest": "sha1:YXMXRILZZQNQKQAOOQXKKVEXFGCV55ID", "length": 17954, "nlines": 64, "source_domain": "gurudevranadelifephilosophy.blogspot.nl", "title": "Gurudev Ranade; Life Φlosophy", "raw_content": "\nदेहि मे तव दास्ययोगं ॥ (भाग ४) या दास्ययोगातील ह...\nदेहि मे तव दास्ययोगं ॥ (भाग ३) आता आपण पुरंदरदा...\nदेहि मे तव दास्ययोगं ॥ (भाग २) श्रीनिवास नायकाच्...\nदेहि मे तव दास्ययोगं ॥ (भाग १) श्रीमद्भागवतामध्य...\nश्रीमद्‍आनंदतीर्थांनी मांडलेला \"तत्त्ववाद\" - भाग ...\n\"उडुपी क्षेत्र\" श्री अनंतेश्वराचे मंदिर हे उडुपी...\nश्रीमद्‍आनंदतीर्थांनी मांडलेला \"तत्त्ववाद\" - भाग ...\nश्रीमद्‍आनंदतीर्थांनी मांडलेला \"तत्त्ववाद\" - भाग ...\nश्रीमद्‍आनंदतीर्थांनी मांडलेला \"तत्त्ववाद\" - भाग ...\nश्रीमद्‍आनंदतीर्थांनी मांडलेला \"तत्त्ववाद\" - भाग ...\nमध्वाचार्यांचे पहिले शिष्य श्री श्री पद्मनाभतीर्थ ...\nश्री श्री सुज्ञानेन्द्रतीर्थ स्वामींनी रचलेले रामा...\nद्वैतमताचे स्थापक श्री मध्वाचार्य यांच्याविषयी आपण...\nकरीं हें चि काम मना जपें राम राम ॥1॥ लागो हा चि...\nचालता चालता पंढरी वाट | पुण्य जोडली अनंत कोट ||धृ|...\nदेहि मे तव दास्ययोगं ॥ (भाग १)\nश्रीमद्भागवतामध्ये भक्तश्रेष्ठ प्रह्लादाने भगवंताजवळ एक गोष्ट मागितली ती म्हणजे देहि मे तव दास्ययोगं ॥ भक्तीचे प्रकार आहेत पण भक्त म्हटले की, दास्य हे स्वाभाविकपणेच त्याबर���र येते. आपण अनेक संत सत्पुरूषांबद्दल ऐकले आहे, त्यांचे जीवन चरित्र वाचले आहे त्यात इतर बाबतीत भेद, फरक असला तरी भगवंत माझा स्वामी आणि मी त्याचा दास हा भाव सर्वच संतांच्या चरित्रात आपल्याला पाहायला मिळतो. भक्तीबद्दल नारद भक्तीसूत्रे आणि श्रीमद्भागवत यात विस्तृतपणे सांगण्यात आलेले आहे. नवविधा भक्ती तर सर्वांना परीचित आहेच. पण त्याप्रमाणेच पंचविध भाव आहेत. दास्य भाव, सख्य भाव, मधुर भाव, वात्सल्य भाव, शांत भाव. आपण नीट पाहिले तर या पंचविध भावांवरच संत साहित्य हे आधारलेले आहे. महाराष्ट्रात जसे संत साहित्य आहे, संत परंपरा आहे तशी कर्नाटकात हरिदास परंपरा आहे, हरिदास साहित्य आहे आणि तेही याच पंचविध भावांवर उभे आहे. महाराष्ट्रातील संत परंपरेबद्दल किंवा साहित्याबद्दल असे म्हटले जाते की त्याचा पाया हा ज्ञानेश्वर माऊलींनी रचला तसा कर्नाटकातील हरिदास साहित्याचा पाया हा दासश्रेष्ठ श्री पुरंदरदासांनी रचला. संस्कृतमधून वेदार्थ सांगणाऱ्यांना व्यासकूट असे म्हणतात तर कन्नड भाषेत कुठल्याही माणसाला तोच वेदार्थ सहजरित्या कळेल या पद्धतीने सांगून भक्तीमार्गाचा प्रसार करणाऱ्या दासांना दासकूट असे म्हणतात. कूट म्हणजे संघ. असे या दासकूटातील प्रत्येक दास हे ज्ञान भक्ती वैराग्याचे मूर्तीमंत उदाहरण असते. हे हरिदास साहित्य मध्व तत्त्वज्ञानावर आधारलेले आहे. हे तत्त्वज्ञान कानडी भाषेमध्ये सहज सोप्या भाषेत जनमानसापर्यंत पोहोचवणे आणि मुख्यतः भगवंताच्या नामाचा महिमा सांगत राहणे हे हरिदासांचे मुख्य काम. असे २५० पेक्षा अधिक हरिदास होऊन गेले. सगळेच श्रेष्ठ आणि उच्च योग्यतेचे होते पण त्यात अग्रगण्य असे कुणी असतील तर ते दासश्रेष्ठ असे पुरंदरदासच त्यांचे चरित्र तर अद्भुत आहेच पण साहित्यही विशाल असे आहे जे थोडक्यात जाणून घेणे शक्य नाही पण घागर मे सागर भर दे ना या न्यायाने आपण त्यांचे जीवन चरित्र आणि साहित्य आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत.\nश्रीनिवास नायकाचे पुरंदरदास झाले - काही सतं सत्पुरूष हे जन्मतः वैराग्यसंपन्न, जन्म कशासाठी आहे हे कळलेले, कार्य काय आहे हे माहित असून वाटचाल करणारे असतात. पण काही अगदी याच्या विरूद्ध. त्यांच्या आधीच्या आयुष्याकडे पाहून, हेच पुढे इतके मोठे सत्पुरूष झाले असे कुणाला वाटले तर त्यात काही गैर नाही. त्यांच्या क��र्याची जाणीव ही त्यांना नसली तरी त्यांना ज्याने पाठवले आहे त्या भगवंताला ती असतेच असते. आणि मग तो असा काही दणका देतो की त्या एका दणक्यातच भगवंताशिवाय मला कुणी नाही असे केवळ बोलण्याकरते राहत नाही तर तेच त्यांचे आयुष्य होऊन जाते. असाच प्रसंग पुरंदरदासांच्या बाबतील घडला. पुरंदरदासांचा जन्म महाराष्ट्रातील पुरंदर गडावर १४८० साली झाला. त्यानंतर हंपि येथे स्थायिक झाले. नवकोट नारायण होते ते. त्यांचे आधीचे नाव श्रीनिवास नायक होते. सावकारी होती. कशालाही कमी नव्हती. पैसा म्हणजेच सर्वकाही आणि त्यासाठीच जगायचे एवढा एकच विचार श्रीनिवास नायक करायचे. त्यामुळे सहाजिकच वृत्ती कंजूष आणि क्रूर अशी होती. त्यांची पत्नी सरस्वतीबाई या मात्र अतिशयस शांत आणि प्रेमळ स्वाभावाच्या होत्या. यात त्यांच्या दास होण्यास कारणीभूत ठरल्या आणि त्याबद्दल नंतर त्यांनी एका पदात तिचे आभार मानले.\nआता या श्रीनिवास नायकाला दणका देण्यासाठी आणि त्याचे जीवनातील खरे कार्य त्याला समजण्यासाठी भगवंताने एके दिवशी एका ब्राह्मणाचे रूप घेतले आणि श्रीनिवास नायकाकडे आला. मला माझ्या मुलाचे उपनयन करायचे आहे तेव्हा आपण मला थोड्या पैशाची मदत करा असे त्याने नायकाला सांगितले. नायक म्हणाला तारण आणले आहे का तरच पैसे मिळतील. त्या ब्राह्मणाची दया येऊन पैसे देण्याची वृत्ती श्रीनिवास नायकाची नव्हती. पण तीच वृत्ती पालटवण्यासाठी या विश्वाचा नायक साक्षात श्रीनिवास त्याच्यापुढे आला होता. त्या ब्राह्मणाने रोज येऊन पैसे मागावेत आणि श्रीनिवास नायकाने त्यास नकार द्यावा असे सहा महिने चालले. शेवटी त्या ब्राह्मणापासून सुटका मिळवण्यासाठी श्रीनिवास नायकाने त्याला एक फुटका रूपया दिला ज्याला काहीही किंमत नव्हती. तो ब्राह्मण निघून गेला. दुसऱ्या दिवशी त्याने श्रीनिवास नायकाची पत्नी सरस्वतीबाई हिला गाठले. त्या अतिशय दयाळू होत्या. त्याने त्या बाईंना आपल्याला मदत करायला सांगितली. पण त्यांना आपल्या पतीचा स्वभाव माहिती होता. त्यामुळे त्यांच्या परवानगी शिवाय मी तुम्हाला कुठलीच वस्तू देऊ शकत नाही. पण ही माझ्या आईवडीलांनी दिलेली नथ आहे ती घ्या. असे म्हणून सरस्वतीबाईंनी त्या ब्राह्मणाला नथ दिली.\nतो ब्राह्मण लगेचच श्रीनिवास नायकांकडे आला. त्याला पाहूनच नायक खवळले. पण तो ब्राह्मण म्हणाल��� मी इथे भीक मागायला आलेलो नाही तारण ठेवायला आणले आहे मला पैसे द्या. नायक शांत झाला म्हणाला दाखवा काय आणले आहे तारण म्हणून त्याने ती नथ काढून नायकाला दाखवली. ती पाहिल्या बरोबरच नायकाने ती ही आपल्या बायकोची आहे हे ओळखले आणि त्या ब्राह्मणाला ही तुला कुठे मिळाली असे विचारले. त्यावर त्याने मला ही बक्षीस म्हणून मिळाली आहे असे सांगितले. श्रीनिवास नायकाने त्याला उद्या येण्यास सांगितले. ब्राह्मण गेल्यावर ती नथ त्याने एका पेटीत कड्या कुलपांनी बंद करून ठेवली आणि घरी गेला.\nघरी आल्यावर आपल्या पत्नीच्या नाकात नथ न पाहिल्याने नायकाने विचारले की नथ कुठे आहे त्यांनी कशीतरी वेळ मारून नेली पण नायक आपल्या पत्नीच्या उत्तराने समाधानी नव्हता आणि तो चिडला होता. त्याने नथ आणून दे असे सांगितले आणि निघून गेला. सरस्वतीबाईंना खूप अपराधी वाटू लागले. आपला पती आता आपल्याला शिक्षा करणार या भितीने त्यांनी आता विष घेऊन मरावे हा पर्याय निवडला. सरस्वतीबाईंनी एका भाड्यांत विष घेतले आणि भगवंताचे नामस्मरण केले आणि ते पीणार इतक्यात त्या भांड्यात नथ येऊन पडली. सरस्वतीबाईंनी मनोमन भगवंताचे आभार मानले आणि ती नथ धुवून नायकाला आणून दिली. ती नथ पाहून नायक चक्रावला आणि लागलीच सावकारीच्या दफ्तरावर आला. त्याने ती कड्या कुलपांमध्ये बंद केलेली पेटी उघडली आणि बघतो तर त्यातील नथ गायब त्यांनी कशीतरी वेळ मारून नेली पण नायक आपल्या पत्नीच्या उत्तराने समाधानी नव्हता आणि तो चिडला होता. त्याने नथ आणून दे असे सांगितले आणि निघून गेला. सरस्वतीबाईंना खूप अपराधी वाटू लागले. आपला पती आता आपल्याला शिक्षा करणार या भितीने त्यांनी आता विष घेऊन मरावे हा पर्याय निवडला. सरस्वतीबाईंनी एका भाड्यांत विष घेतले आणि भगवंताचे नामस्मरण केले आणि ते पीणार इतक्यात त्या भांड्यात नथ येऊन पडली. सरस्वतीबाईंनी मनोमन भगवंताचे आभार मानले आणि ती नथ धुवून नायकाला आणून दिली. ती नथ पाहून नायक चक्रावला आणि लागलीच सावकारीच्या दफ्तरावर आला. त्याने ती कड्या कुलपांमध्ये बंद केलेली पेटी उघडली आणि बघतो तर त्यातील नथ गायब हा एक दणका नायकासाठी पुरेसा होता. तो घरी आला त्याने पत्नीला सर्व प्रकार सांगितला. नथ नाही हे कळल्यावर मला तो ब्राह्मण पुन्हा दिसला आणि क्षणार्धात अंतर्धान पावला. तो ब्राह्मण म्हणजे दुसरा त���सरा कुणी नसून साक्षात श्रीहरीच होता असे सांगितले. घरावर, सावकरीवर तुळशीपत्र ठेवले आणि चार मुले, पत्नी यांच्यासह हरिकिर्तन करत करत चालू लागला. त्याच्या गळ्यातल्या सोन्याच्या दागिन्यांची जागा आता तुळशीच्या माळेने घेतली होती. सोन्या, हिऱ्यांमध्ये असणाऱ्या हातात तंबोरा आणि चिपळ्या आल्या होत्या असा श्रीनिवास नायकाचा हरिदास झाला होता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00499.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/marathwada/modi-government-power-hungry-sonia-gandhi-11181", "date_download": "2018-04-24T18:39:34Z", "digest": "sha1:UXYJVO6WEP3APYFZMQIXRJUKQTTYUQUO", "length": 14182, "nlines": 181, "source_domain": "www.esakal.com", "title": "Modi government power hungry - Sonia Gandhi मोदी सरकार सत्तेचे भुकेले - सोनिया गांधी | eSakal", "raw_content": "\nमोदी सरकार सत्तेचे भुकेले - सोनिया गांधी\nशनिवार, 23 जुलै 2016\nकॉंग्रेसची सरकारे घटनाबाह्य पद्धतीने हटविण्यात आली. मात्र सर्वोच्च न्यायालयाने देशाच्या संविधानाचे रक्षण केले आणि लोकतंत्र पुन्हा बहाल केले. त्याबद्दल कॉंग्रेसला सर्वोच्च न्यायालयाचा अभिमान वाटतो.\nसोनिया गांधी, कॉंग्रेस अध्यक्षा\nनांदेड - \"\"अरुणाचल प्रदेश आणि उत्तराखंडमधील कॉंग्रेसची सरकारे बरखास्त करण्यात आली. जनमताचा अवमान करतानाच घटनेचीही पायमल्लीही केली आहे. केंद्रातील भारतीय जनता पक्षाचे सरकार सत्तेचे भुकेले आहे,‘‘ असा घणाघात कॉंग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आज येथे केला.\nशेतकरी, शेतमजूर, कामगार, पददलित, आदिवासी, गोरगरिबांच्या विरोधात आहे. \"यूपीए‘ सरकारने त्यांच्यासाठी केलेल्या विविध कल्याणकारी योजना हे सरकार हळूहळू संपवत चालले आहे. हे कॉंग्रेस कदापि सहन करणार नाही; असा इशाराही गांधी यांनी मोदी सरकारला दिला.\nश्री शारदा भवन शिक्षण संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ज्येष्ठ नेते शंकरराव चव्हाण यांच्या स्मृती संग्रहालयाचे उद्‌घाटन आणि पुतळ्याचे अनावरण गांधी यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर येथील यशवंत महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित मेळाव्यात त्या बोलत होत्या. या वेळी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग अध्यक्षस्थानी होते.\nगांधी म्हणाल्या, \"\"देशातील शेतकरी, गोरगरीब, पददलितांसाठीच्या कल्याणकारी योजनांचा निधी कमी केल्यामुळे त्याचा परिणाम लाखो गोरगरीब कुटुंबावर होत आहे. शेतकऱ्यांना दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. शेतकरी आत्महत्या करीत आहेत. त्याचबरोब�� शेतीपूरक असलेल्या विविध सहकारी संस्थाही नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न सरकारकडून होत आहे. शंकरराव चव्हाण यांनी आयुष्यभर घटनेच्या चौकटीत राहून काम केले. आजच्या भाजप सरकारचे असंवैधानिक काम पाहून चव्हाण यांनीदेखील दुःख व्यक्त केले असते. कॉंग्रेस कधीच अशा घटनांचे समर्थन करणार नाही.‘‘\nकार्यक्रमास ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर, सुशीलकुमार शिंदे, मोहन प्रकाश, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, शिवाजीराव पाटील निलंगेकर, नारायण राणे, पृथ्वीराज चव्हाण, वैशालीताई देशमुख आदी उपस्थित होते. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण व अमिता चव्हाण यांनी पाहुण्यांचे स्वागत केले.\nमी भाग्यवान - मनमोहनसिंग\nडॉ. मनमोहनसिंग म्हणाले, \"\"शंकरराव चव्हाण यांच्या सोबत काम करण्याची संधी मला मिळाली. त्यामुळे मी खूप भाग्यवान आहे. ते केंद्रात गृहमंत्री असताना मी अर्थमंत्री होतो. त्या वेळी त्यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून काम करता आले. महाराष्ट्र तसेच देशाच्या विकासासाठी त्यांनी केलेले काम कुणीच विसरू शकणार नाही.‘‘\nचालकाच्या गळ्याला चाकू लावून मध्यरात्री वाहनचोरी\nसटाणा - वाहनचालकाच्या गळ्याला चाकू लावून त्याला बेदम मारहाण करत मध्यरात्री रस्त्यावर सोडून तिघांनी वाहनासह पोबारा केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे....\nउस्मानाबादेत रिकामे बारदाना शोधण्यासाठी शिक्षकांची वणवण\nउस्मानाबाद : गेल्या सहा वर्षांत शालेय पोषण आहार योजनेंतर्गत प्राप्त तांदळाच्या रिकाम्या पोत्यांची विक्री करून त्याची रक्कम चलनाने...\nमृत नक्षल्यांचा आकडा 37 वर\nगडचिरोली : बोरिया जंगलात 16 नक्षल्यांचा खात्मा केल्यानंतर पोलिसांना घटनास्थळानजीकच्या नदीत नक्षल्यांचे आणखी 15 मृतदेह सापडले असून, राजाराम खांदला-...\nकास्टिंग काऊच'मधून खासदारही सुटल्या नाहीतः रेणुका चौधरी\nनवी दिल्ली: 'प्रत्येक ठिकाणी कास्टिंग काऊच होते आणि संसदही त्यापासून सुटलेली नाही,' असे सांगून माजी केंद्रीय मंत्री, राज्यसभेतील खासदार रेणुका चौधरी...\nआमदार शिवाजी कर्डिलेंसह पाच जणांना जामीन\nनगर : पोलिस अधीक्षक कार्यालयामध्ये तोडफोड केल्याच्या गुन्ह्यातील आमदार शिवाजी कर्डिले यांच्यासह पाच जणांच्या जामीन अर्जावर काल युक्तिवाद झाला....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00499.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/videos/manoranjan/1481911/i-am-just-a-small-part-of-a-big-a-film-named-hrudayantar-hrithik-roshan/", "date_download": "2018-04-24T18:24:42Z", "digest": "sha1:MIQS32ABJWDZRCXIREC2MXVWHW7F7C4K", "length": 8907, "nlines": 201, "source_domain": "www.loksatta.com", "title": "I Am Just A Small Part Of A Big A Film Named Hrudayantar- Hrithik Roshan | Loksatta", "raw_content": "\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nघाऊक बाजारात दर घसरूनही साखर महागच\nपृथ्वीच्या तापमानात २०१० पासून सातत्याने वाढ\nब्रसेल्स गोळीबारातील आरोपी अब्देसलामला २० वर्षे तुरुंगवास\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\n‘हृदयांतर’ या मोठ्या चित्रपटाचा मी एक छोटासा भाग- हृतिक रोशन\n‘हृदयांतर’ या मोठ्या चित्रपटाचा मी एक छोटासा भाग- हृतिक रोशन\nआयपीएलची मोहर – घरच्या...\nआयपीएलची मोहर – मुंबईचे...\nमर्सिडिजच्या प्रत्येक गाडीत आहे...\nसकारात्मक ऊर्जा समाजापुढे आणण्यासाठी...\n‘या’ बारा जणांचा ‘लोकसत्ता...\nआजचे राशीभविष्य, शुक्रवार, २०...\nअक्षय्य तृतीया – पुण्यातील...\nआजचे राशीभविष्य, बुधवार, १८...\nआयपीएलची मोहर- घरच्या मैदानावर...\nमुंबईच्या रस्त्यावर क्रिकेट खेळताना...\nआजचे राशीभविष्य, मंगळवार, १७...\nमुंबई – मनसे कार्यकर्त्यांकडून...\nदेशातल्या पहिल्या बुलेट बार्बेक्यूची...\nआजचे राशीभविष्य, सोमवार, १६...\nबाबासाहेबांनी वास्तव्य केलेल्या घराची...\nआजचे राशीभविष्य, शनिवार, १४...\nकठुआ सामूहिक बलात्कार आणि...\nआयपीएलची मोहर – दोन...\nआजचे राशीभविष्य, शुक्रवार, १३...\nआयपीएलची मोहर – वॉर्नरची...\nआजचे राशीभविष्य, मंगळवार, १०...\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nमुन्ना यादवला सर्वोच्च न्यायालयातून तात्पुरता जामीन\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nमहापालिकेच्या ३४ मराठी शाळा बंद\nजिल्ह्य़ात ६८ अपघात स्थळे\nकर्नाक पूल पाडण्यास उच्च न्यायालयाचा हिरवा कंदील\nनेहरू विज्ञान केंद्रातील ‘दि एनर्जी बॉल’ नव्या ढंगात\n‘फटका चोरां’ची दहशत कायम\nवाढलेल्या तापमानात विजेविना घामाघूम\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00499.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "http://mr.upakram.org/node/1990", "date_download": "2018-04-24T18:30:42Z", "digest": "sha1:OQATHS7R2QBVQMLYIZ7KXCRIQ27HFYVM", "length": 30563, "nlines": 138, "source_domain": "mr.upakram.org", "title": "भारतीयांच्या आगमनाचा दिवस | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nहो असा दिवस काही देशांत साजरा करतात. खरं वाटत नाही पण हे खरे आहे.\nजगात काही देशांत हा दिवस राष्ट्रीय सुट्टीचा दिवस म्हणून घोषित केला असतो. सुट्टीपण\nहा दिवस कुठे आणि कसा साजरा करतात\nज्या देशात भारतीयवंशाचे लोकं १००-३०० वर्षांपूर्वी आले होते त्या देशांत हा दिवस साजरा केला जातो.\nत्रिनिदाद आणि टोबॅगो (Trinidad and Tobago ) ह्या देशात 'भारतीयांच्या आगमनाचा दिवस' पहिल्यांदा\nसाजरा करायला सुरूवात झाली होती. आणि त्यांचे अनुकरण इतर देशांनीपण केले आहे.\nफ्रेंच वेस्टइंडिजचे ग्वादेलोप (Guadeloupe )आणि मार्टिनिक ( Martinique ) देश, गयाना (Guyana ) मॉरिशस ( Mauritius ) , सुरिनाम ( Suriname ), त्रिनिदाद आणि टोबॅगो (Trinidad and Tobago ), जमैका ( Jamaica ), युनायटेड किंग्डम ( United Kingdom )\nअमेरिकेची संयुक्त संस्थाने किंवा अमेरिका ( United States ) , कॅनडा ( Canada ) आणि ऑस्ट्रेलिया ( Australia ) हे देश 'भारतीयांच्या आगमनाचा दिवस' साजरा करतात. प्रत्येक देशांत हा दिवस साजरा करण्याची तारीख वेगवेगळी आहे.\nहा दिवस साजरा करण्याचा त्रिनिदाद आणि टोबॅगो मधला इतिहासः\n१९९० सालापासून त्रिनिदाद आणि टोबॅगोमध्ये 'भारतीयांच्या आगमनाचा दिवस' ३० मे हा दिवस राष्ट्रिय सुट्टी देवून साजरा केला जातो. ३० मे १८४५ साली, त्या काळातल्या भारत देशातील लोकं कामगार म्हणून फटेल रझाक ( Fatel Razack ) ह्या जहाजातून त्रिनिदादला आले होते.\nपहिल्यांदा हा दिवस ३० मे १९४५ला भारतीय लोकं त्रिनिदादला येण्याला १०० वर्षे पुर्ण झाल्यामुळे साजरा केला गेला होता. हा दिवस सॅन फेरनान्डोच्या (San Fernando ) स्किन्नर बागेत (Skinner Park) साजरा केला होता. इथे भारतीयांना ईस्ट इंडियन असे संबोधले जाते. त्यावेळच्या युना���टेड किंग्डमच्या गव्हर्नरने ह्या सोहळ्याला सरकार तर्फे हजेरी लावली होती. टिमोथी रूदल (Timothy Roodal ) , जॉर्ज फित्झपाट्रिक (George Fitzpatrick ), एड्रीयन कोला रनझी (Adrian Cola Rienzi) आणि मुरली जे. क्रिपलानी (Murli J. Kirpalani) ह्यांची असंख्य संखेने जमा झालेल्या समुदायासमोर भाषणे झाली होती. महात्मा गांधी, लॉर्ड व्हावेल (Lord Wavell ) आणि कॉलोनेल स्टॅनली ( Colonel Stanley ) ह्यांनी पाठवलेल्या शुभ संदेशांचे वाचन करण्यात आले होते.\n१९४५ साला नंतर हळू हळू हा दिवस साजरा करण्याचे प्रमाण कमी झाले. १९५० सालापर्यंत त्रिनिदादमध्ये आलेल्या लोकांना शेतकर्‍यांचा दर्जा न देता कूलीचा (coolies ) दर्जा देण्यात आला होता. ७०च्या दशकाच्या सुरुवातीपर्यंत हिंदू समूहाचे (Hindu group the Divine Life Society of Chaguanas )लोकं हा दिवस भारतीय स्थलांतर दिवस (Indian Emigration Day) म्हणून साजरा करत होते.\nवर्णद्वेषाचा त्रास भारतीयांना जाणवायला लागला. भारतीय संस्कृतीचा वारसा जपण्यासाठी १९७६ साली भारतीय समुदायाने इंडियन रेव्हावल अँड रिफॉर्म असोशियसनची ( Indian Revival and Reform Association (IRRA)) स्थापना करण्यात आली. ३० मे १९४५ ह्या ऐतिहासिक दिवसाच्या स्मरणार्थ भारतीयांच्या स्थलांतराचा दिवस चांगल्या प्रकारे साजरा करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली होती. ह्या समितीत आनंद सिंग (Anand Singh), खलिक खान (Khalik Khan ), रामदथ जगेस्सर (Ramdath Jagessar ), राजिव सीउनारिने (Rajiv Sieunarine ), अझामुद्दिन जान (Azamudeen \"Danny\" Jang ), मॅकेल संकर (Michael Sankar), राजेश हरिचंद्रन (Rajesh Harricharan ), रजनी रामलखन (Rajnie Ramlakhan ), आनंद महाराज (Anand Maharaj ) आणि अशोक गोबिन( Ashok Gobin) ह्यांचा समावेश होता.\n१९७८ मध्ये त्यांनी एक पत्रक काढून भारतीय स्थलांतर दिवस ३० मे १९७८ला होणार आहे हे जास्तीत जास्त भारतीय समुदायाला सांगण्याचा प्रयत्न केला. ह्या पत्रकात, ह्या दिवसाचे महत्व आणि हा दिवस कसा साजरा करणार हे नमूद केले होते. ह्यात १८४५ सालापासून त्रिनिदादमधल्या कामकाजात आणि भरभराटीत भारतीयांचा महत्वाचा वाटा कसा आहे हे ठळकपणे नमूद केले होते.\nसॅन र्फेनँडो ह्या माध्यमिक शाळेने ह्या सोहळ्याचे आयोजन केले होते. १९७९ साली ह्या सोहळ्याला खर्‍या अर्थाने एक दिशा मिळाली. सनातन धर्म महासभेची ह्या समूहाला जोड मिळाली. आणि मोठ्या प्रमाणावर हा सोहळा २७ मे १९७९ला मूलींच्या लक्ष्मी महाविद्यालयात साजरा करण्यात आला. ह्यात सनातन धर्म महासभेने 'भारतीय हे १३४ वर्षे झालेले स्थलांतरीत नागरिक नसून ते ह्या देशाचेच नागरिक आहेत. ह्या मुद्दाच्या चर्चेतून 'भारतीयांच्या आगमनाचा दिवस' ही कल्पना पुढे आली होती.\n१९७९ सालचा सोहळा खूप मोठ्याप्रमाणात चांगल्या प्रकारे यशस्वी साजरा झाला होता. ह्या सोहळ्यात भारतात जन्म झालेली स्थलांतरीत भारतीय नागरिकांचापण समावेश होता. रकारी क्षेत्रातील आमदार शाम आणि कमल मोहमेद (Kamal Mohammed ) ह्यांचीपण ह्या सोहळ्याला उपस्थिती होती. ह्या सोहळ्याची प्रसार माध्यमांनीपण चांगल्या प्रकारे दखल घेतली होती. ह्या सोहळ्याला सगळया त्रिनिदादमधल्या भारतीय समुदायाने पाठिंबा दिला होता.\n१९८० पर्यन्त हा दिवस भारतीय वसाहतीच्या आणि कामांच्या ठिकाणी साजरा करण्यात येत होता.\n१९८५ सालापर्यंत जवळपास नावाजलेल्या १०-१२ ठिकाणी हा दिवस साजरा करण्यात येत असे. हा दिवस चांगल्या प्रकारे साजरा करण्यासाठी हिंदू संघाने पुढाकार घेतला होता.\n१९९१ला त्रेवोर सुदाम (Trevor Sudama )आणि रेमंड ल्लाकड्रायसिंह (Raymond Pallackdarrysingh ) ह्या पार्लमेंटच्या सदस्यांनी 'भारतीयांच्या आगमनाच्या दिवसाला सार्वजनिक सुट्टी असावी असा प्रस्ताव सरकारपुढे मांडला आणि तो मान्यपण झाला.\n१९९५ पर्यन्त हा दिवस 'भारतीयांच्या आगमनाचा दिवस' सार्वजनिक सुट्टीचा दिवस म्हणून पाळण्यात येत होता. १९९५ सालच्या पंतप्रधानांनी ( Prime Minister Patrick Manning ) १५० वा 'भारतीयांच्या आगमनाचा दिवस' सार्वजनिक सुट्टीचा दिवस म्हणून पाळण्यात यावा पण त्या नंतर ह्या दिवसाला 'आगमन दिवस' म्हणायचे आणि ह्या दिवशी सार्वजनिक सुट्टी असेल असे घोषित केले होते.\n१९५०चा सोहळा हा १९४५च्या सोहळ्याच्या मानाने खूप मोठ्या प्रमाणात साजरा झाला होता.\n१९९५ सालच्या नविन पंतप्रधांनानी (Prime Minister Basdeo Panday) ३० मे हा भारतीयांच्या आगमनाचा दिवस म्हणूनच असावा आणि तो 'आगमन दिवस' म्हणून नसावा असे घोषित केले. ह्या दिवशी सार्वजनिक सुट्टी असेल असे ही घोषित केले.\nत्रिनिदादमधील भारतीयांच्या आगमन दिवसाची अधिक माहिती ह्या दूव्यावर वाचायला मिळेल.\n२००९ साली झालेल्या सोहळ्यासाठी त्रिनिदादच्या राष्ट्राध्यक्षकांनी पाठवलेला संदेश इंग्रजीत ह्या दूव्यावर वाचायला मिळेल.\nफ्रेंच वेस्टइंडिजच्या ग्वादेलोप (Guadeloupe) आणि मार्टिनिक ( Martinique):\nग्वादेलोप आणि मार्टिनिक ह्या देशांत संपूर्ण २००३ आणि २००४ हे साल ह्या देशातल्या भारतीयांच्या आगमनाला १५० वर्षे झाल्या प्रित्यर्थ भारती���ांच्या आगमनाचे वर्षे म्हणून साजरे केले होते.\nग्वादेलोप (Guadeloupe) ह्या देशात भारतातले तामिळ लोक पहिल्यांदा आले होते.\nमार्टिनिक ( Martinique) ह्या देशात भारतातले तामिळ लोक पहिल्यांदा ऊसाच्या मळ्यात कामं करण्यासाठी कामगार म्हणून आले होते.\nह्या देशांत कोणत्या साली भारतीय लोकं आले होते त्याची अधिक माहिती मिळाली नाही.\n५ मे १९३८ साली भारतीय कामगार ऊसाच्या मळ्यात कामं करण्यासाठी पहिल्यांदा गयानामध्ये आली होती. भारताच्या पूर्वेकडील कलकत्ता, बिहार ह्या राज्यांतील हे कामगार होते. गयानात ४४ % भारतीय वंशाचे लोकं आता आहेत. ह्या देशात हिंदी भाषेला राज्यभाषेचा मान दिलेला आहे. होळी (Phagwah) आणि दिवाळी हे सण गयानामध्ये साजरे केले जातात. ह्या हिंदू सणांला सार्वजनिक सुट्टी असते.\n५ मे , भारतीयांच्या आगमनाचा दिवस हा सार्वजनिक सुट्टीचा दिवस म्हणून साजरा केला जातो.\nगयानाचा भारतीय वंशाच्या युवकाचे मत ह्या दूव्यावर वाचायला मिळेल. त्याच्या मते गयानामध्ये आलेले त्याचे पूर्वज हे खूप श्रीमंत असा माजिक वारसा घेवून आले होते.\nमॉरिशसमध्ये २ मे हा दिवस भारतीयांच्या आगमनाचा दिवस म्हणून साजरा केला जातो. २ मे १८३४ (किंवा कितेक वर्षे आधी ) ला भारतीय वंशाच्या कामगारांचे ह्या देशात आगमन झाले होते. १८३४ साली आलेले कामगार करार करून (Indentured Labourers ) ऊसाच्या मळ्यात कामं करण्यासाठी आले होते. त्यांना सरदारांच्या (Sardaar ) हाताखाली कामं करणारे कूली (coolies ) म्हणून संबोधले जात होते.\nगुजराती,तामिळ आणि तेलगू हे १९३८ सालाच्या आधीपासून ह्या देशात कुशल कामगार म्हणून कामं करत होते. ही कामगार मंडळी बहूतेक करून फ्रेंच लोकांनी आपल्या बरोबर आणली असावी असा अंदाज आहे.\nह्या देशातल्या भारतीयांना इंडो-मॉरीशीयन (Indo-Mauritian) म्हणून संबोधतात.\n२००७ च्या गणनेनुसार भारतीय वंशाच्या लोकांचे प्रमाण ६८% आहे. ह्यात बिहारी लोकांचे प्रमाण जास्त आहे. मराठी लोकं ही ह्या देशात आहे. इंडो-मॉरीशीयन हे अजूनही आपल्या भारतात राहाणार्याे नातेवाईकांच्या संपर्कात आहेत. लग्नासाठी ही मंडळी भारतातल्या मुला मुलींना प्राधान्य देतात. ह्यामुळे ते भारतीय संस्कृतिचा वारसा जतन करत आहेत. ह्या देशात बोलली जाणारी मराठी भाषा कदाचित शुद्ध मराठी भाषा असावी.\nसुरिनाम दक्षिण अमेरिकेतील एक देश आहे. सुरिनाम हा नेदरलँड्स व्यतिरिक्त पश्चिम गोलार्धातील एकमेव देश आहे जेथे डच ही भाषा राष्ट्रीय भाषा म्हणुन वापरली जाते. सुरिनामची संस्कृती अत्यंत विभिन्न आहे. सुरिनामच्या जवळजवळ ५ लाख लोकसंख्येपैकी ३७% लोकं भारतीय वंशाचे ( Hindoestanen)आहेत. १९व्या शतकात बिहार व पूर्व उत्तर प्रदेश भागातून आलेले अनेक कामगार येथे स्थायिक झाले व त्यांचे वंशज सुरिनामच्या लोकसंख्येचा मोठा हिस्सा आहेत.\nभोजपुरी हिंदि ही भाषा सुरिनामीयानमध्ये बोलली जाणारी तिसर्या नंबरवरची भाषा आहे. करार करून आलेली भारतीय कामगारांची पिढी ही भाषा अजून ही बोलतात.\nसुरिनाम ह्या देशात ५ जून हा भारतीयांच्या स्थलांतरचा दिवस म्हणून साजरा करतात. ५ जून (June 5 - Immigration of the Indians ) हा सार्वजनिक सुट्टीचा दिवस असतो. दिवाळी आणि होळी (Phagwa)ह्या हिंदूंच्या सणांला इथे सार्वजनिक सुट्टी असते.\nह्या देशात भारतीयांच्या आगमन दिवसा बरोबरच जावा आणि चिनी लोकांची पहिली बोट ज्या दिवशी ह्या देशात आली त्या दिवशी त्यांच्या आगमनाचा दिवस साजरा करतात व त्या दिवशीपण सार्वजनिक सुट्टी असते. ८ ऑगस्ट हा आशियन वंशीयानसाठी (August 8 - Day of the indigenous people) व जावा वंशीयानसाठी ९ ऑगस्ट (August 9 - Immigration of the Javanese) साजरा केला जातो.\nसुरिनाममध्ये झालेल्या १३६व्या भारतीयांच्या स्थलांतरच्या दिवशी (Immigration of the Indians) कंवलजीत सिंग सोधी (Kanwaljit Singh Sodhi - Ambassador of India to Suriname ) ह्यांनी पाठवलेला संदेश ह्या दूव्यावर\n१० मे १८४५ ह्या दिवशी जमैकात भारतीय वंशाचे कामगार ऊसाच्या व केळींच्या मळयात काम करण्यासाठी आले होते.\n१८४५ साली एस्. एस् ब्लुंदेल्ल ह्या बोटीतून आलेले आणि १९१७ साली आलेले कामगार मिळून जवळ जवळ ३६००० भारतीय हे जैमेकात आले होते.\n१० मे हा 'भारतीय संस्कृतिचा वारसा दिवस'(Indian Heritage Day ) म्हणून साजरा करतात.\nजैमेकेत राहणार्‍या भारतीयवंशाच्या लोकांना इंडो-जैमिकनस् (Indo-Jamaicans ) म्हणतात.\nयुनायटेड किंग्डम, अमेरिकेची संयुक्त संस्थाने किंवा अमेरिका, कॅनडा आणि ऑस्ट्रेलिया ह्या देशांत हा दिवस कसा साजरा करतात ह्याची अधिक माहिती मिळाली नाही.\n२०व्या शतकाच्या सुरूवातीला भारतातल्या पंजाब प्रांतातील शीख समुदाय पहिल्यांदा कॅनडामध्ये आले होते. त्यातील बरेच भारतातल्या ब्रिटिशराजमध्ये सैनिक म्हणून होते.\nकॅनडात भारतीयांच्या आगमनाचा दिवस कशा प्रकारे साजरा करतात ह्याची अधिक माहिती मिळाली नाही.\nअसे म्हटले जाते की पहिला भारतीय ऑस्ट्रेलियात आल�� तो कॅपटं कूकच्या जहाजा बरोबर. ऑस्ट्रेलियात आलेल्या भारतीयांमध्ये पंजाबी समुदायाचे लोकं जास्त प्रमाणात होते. १९९५ साली सरदार बीर सिंग जोहल व १९९८ साली सरदार नारायण सिंग हेयेर आले होते.\nऑस्ट्रेलियात भारतीयांच्या आगमनाचा दिवस कशा प्रकारे साजरा करतात ह्याची अधिक माहिती मिळाली नाही.\nवेगळी आणि रोचक माहिती\nएकदम फ्रेश् माहिती. आवडला लेख. सर्वात गंमतीचे हे वाटले की पावणे दोनशे वर्षांपूर्वी या देशात आलेले लोक अजून स्वतःला भारतीय वंशाचे समजतात व आगमन दिवस साजरा करतात. गेल्या वीस पंचवीस वर्षात भारतातून बाहेर गेलेल्या लोकांपैकी काही आपण कसे अभारतीय आहोत हे दाखवण्याच्या प्रयत्नात असतात. निदान माझा तरी तसा अनुभव आहे.\nमाझ्या मते १००-३०० वर्षापूर्वी भारता बाहेर गेले लोकं नाईलाजाने ब्रिटिशराज च्या काळात गेलेली आहेत.\n२०-२५ वर्षापूर्वी गेलेले स्वखुषीने गेलेले असावे.\nमाहिती रोचक आहे. लेख आवडला आणि दोनेकशे वर्षांपासून भारतीय संस्कृती जपण्यासाठी या सर्व लोकांचे जे काही प्रयत्न सुरू आहेत ते पाहून खूपच आदर वाटला.\nवीज कडाडुन पडता तरुवर कंपित हृदयांतरि होती\nटक्कर देता फत्तर फुटती डोंगर मातीला मिळती\nझंझावातापोटी येऊन पान हलेना हाताने\nकलंक असला धूऊन टाकणे शिवरायाच्या राष्ट्राने\nअतिशय चांगली माहिती दिली आहे. हल्ली माझे गाव आणि तुझे गाव असली क्षुद्र भांडणे जालावर लढविली जात असलेली पाहून आलेली विषण्णता जरा दूर झाली.\nअन्य देशातील नागरिकांच्या आगमनदिनी सुट्टी देणार्‍या देशांकडून सद्भावाचे सुखद दर्शन झाले.\n३१ मे २००९, ऑरेंज काऊंटी, फ्लोरीडा\nऑरेंज काऊंटी, फ्लोरीडाला ३१ मे २००९ रोजी ९वा 'भारतीयांच्या आगमनाचा दिवस' साजरा करण्यात आला. अधिक माहिती ह्या दूव्यावर इंग्रजीत वाचायला मिळेल.\nगयानाला झालेल्या १७० व्या 'इंडियन अराव्हल डे'चे फोटो.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://mr.upakram.org/node/2881", "date_download": "2018-04-24T18:31:53Z", "digest": "sha1:3UOKXRQS2ZZW5UPEGWZ2RX7KV5I6NBOL", "length": 39524, "nlines": 170, "source_domain": "mr.upakram.org", "title": "महाराष्ट्रात नवरात्रोत्सव दसऱ्याच्या उत्सवाला आजच्या सारखे | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nमहाराष्ट्रात नवरात्रोत्सव दसऱ्याच्या उत्सवाला आजच्या सारखे\n९० च्या दशका पर्यंत महाराष्ट्���ात नवरात्रोत्सव दसऱ्याचा उत्सव हा घरोघरी घटस्थापना करून ब्रह्मांडातील आदिमायेची आश्विन महिन्यात नंदादीप तेवत ठेऊन मनोभावे पूजा करणे, नवमीच्या दिवशी देवीची महापूजा करून घरातच घटा पासून १०-१५ पावले चालत आईच्या नावे जोगवा मागून आणि दशमीच्या दिवशी सीमोल्लंघन करून शमीच्या वृक्षाची पूजा करत. आणि आपटयाची पाने सुवर्णमुद्रा म्हणून लुटण्याची पौराणिक काळापासून प्रचारात असलेली परंपरा पाळून दसरा व्ययक्तिक पातळीवर साजरा केला जात असे. दशमीच्या दिवशी मुले वह्या पुस्तकांची पूजा करत. याचा दिवशी शेतकरी धान्याची , शेती अवजारांची पूजा करत तर ज्यांच्या कडे वारसाहक्काने आलेली शस्त्रे बंदूक,तलवारी असत ते शस्त्र पूजन करत. असा साधा घरगुती हा उत्सव होता. म्हैसूर चा राजेशाही उत्सव, बंगालमधील उत्सवांचा उत्सव म्हणजे दुर्गापूजा आणि गुजरातने नवरात्राला घट माथ्यावर घेऊन मुली गाणी गात गात घरोघर जात असत. हे फक्त ऐकून होते.या उत्सवाला आजच्या सारखे बाजारू स्वरूप आले नव्हते.\nTV आला आणि हा नऊ दीवस चालणारा घरगुती उत्सव सार्वजनिक होवून त्याचे रुपांतर व्यवसायात धंद्यात झाले. आणि मग गुजराथचा दांडियाने भारतभरच्या तरुणाईला कधी झपाटले हे समजलेच नाही.त्याच बरोबर बंगाल मधील सार्वजनिक दुर्गापूजा सारख्या भारतभर मोठमोठ्या दुर्गा मुर्ती गणपतीच्या मुर्ती सारख्या मंबई पासून खेडोपाडी च्या चोंका चोंकात बसवल्या जावू लागल्या. गणपती झाले की पैसा कमावण्याचे नवे साधन निर्माण झाल्या मुळे व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात घरगुती वस्तू पासून गुटका सिगारेट च्या जाहिरातीचे फलक लावत धंदा वाढवण्याची संधी साधली.\nत्याच बरोबर देवीच्या मूर्ती मागील मंडपात गणपती प्रमाणेच पत्त्यांचे डाव रंगू लागले. ऐच्छिक असलेल्या वर्गणीचे सक्तीचा खंडणीत कधी रुपांतर झाले हे समजलेच नाही. या सक्तीच्या वर्गणी मुळे समाज नाराज झाला पण सगळ्या संवेदना बधिर झाल्यात \"तोंड दाबुन बुक्क्याचा मार सहन करायचा\" अजुन काय..... असा विचार करत तो गप्प रहाणे पसंद करू लागला. हजारो लाखो पासून करोडो पर्यंत ही उलाढाल पोहोंचली , आणि हे पाहून राजकारण्यांनी यात उडी घेतली . गावोगावचे आमदार नगरसेवकांनी सुद्धा देवी मंडळ सुरु केलीत. मग गणपतीच्या उंच मूर्ती प्रमाणे देवीच्या सुद्धा मोठमोठ्या मुरत्या उभ्या राहू लागल्या. देवी समोरील सांस्कृतिक कार्यक्रम, चर्चा वादविवाद स्पर्धा कधीच बाद झाल्यात . त्यांची जागा हीन पातळीवरील मनोरंजनाच्या कार्यक्रमात झाली. देवीच्या समोर मनोरंजनाच्या नावा खाली बाजारू फिल्मी तारे-तारिका विक्षिप्त गाणी म्हणत अंग वेडे वाकडे करत नाचू लागली. या सर्व प्रकाराला विरोध नाही,पण कोणत्या ठिकाणी काय करावे याचे सामाजिक भान उरले नाही .ही खंत सर्वांनाच आहे.\nसार्वजनिक मोकळ्या जागा कमी आणि उत्सवी मंडळे मोठ्या प्रमाणात . या मुळे मग हा १० दिवसाचा उत्सव बेकायदेशीर पणे रस्ता बंद करून राजरोस विजेच्या तारेवर आकडे टाकून बेकायदेशीर पणे वीज चोरून लाईट च्या प्रकाशात वेळेचे बंधन न पाळता मध्य रात्री पर्यंत चालू लागला . धर्माच्या नावा खाली चाललेल्या पैश्याच्या खंडणी पासून ते साजरा करण्याची सर्वच बेकायदेशीर कृत्ये प्रशासन हताशपणे पाहत बसण्या पेक्षा कांहींच करू शकत नव्हता.\nया सर्व गोंधळात समाजसेवक, विचारवंत मात्र दांडिया उत्सव नंतर ३-४ महिन्यांनी वयस्कर स्त्रीयांच्या , अल्पवयीन मुलींच्या मोठ्या प्रमाणात बेकायदेशीरपणे होणाऱ्या गर्भपाता मुळे चिंतित होवू लागले पण गरबा रास दांडियाच्या ढोलताश्याच्या आवाजात हा क्षीण आवाज आवाज दबून गेला. गणेश उत्सवात फक्त पर्यावरणाचे तीन तेरा वाजत होते.पण या गरबा रास दांडियाच्या ढोलताश्या मध्ये पर्यावरणाच्या नुकसानी बरोबरच बेकायदेशीर गर्भापता मुळे स्त्रियांच्या अब्रूचे धिंडवडे निघत आहे त्यां आयुष्यातून उठत आहेत . याचे कोणाला सोयरेसुतक नाही. उपभोगवादी पुरुष संस्कृतीचा हा अत्त्याचार स्त्रिया सीता द्रोपती पासून युगानयुगे सहन करत आहे.\nवरील काही परिच्छेद ठीक किंवा त्यातले बरेचसे पटणारेही आहे पण\nया गरबा रास दांडियाच्या ढोलताश्या मध्ये पर्यावरणाच्या नुकसानी बरोबरच बेकायदेशीर गर्भापता मुळे स्त्रियांच्या अब्रूचे धिंडवडे निघत आहे त्यां आयुष्यातून उठत आहेत . याचे कोणाला सोयरेसुतक नाही.\n गरबा दांडियाच्यावेळी बायकांना धरून बांधून आणून त्यांच्यावर बलात्कार होत आहेत असे तर म्हणायचे नाही ना ठठपांना जिथे बायका पुरूष दोन्ही राजी आहेत तेथे कोणाला काय सोयरसूतक असणार.\nउपभोगवादी पुरुष संस्कृतीचा हा अत्त्याचार स्त्रिया सीता द्रोपती पासून युगानयुगे सहन करत आहे.\nटाळ्या...सॉरी दांडिया दोन्ही ब��जूंनी पिटल्या तरच आवाज येतो. विशेषतः गरबे-दांडियांना हे उदाहरण चपखल आहे.\nअसो. गणेशोत्सव आला की ध्वनीप्रदूषण आणि नवरात्रींच्या वेळी गर्भपातावरचे लेख मराठी संकेतस्थळांवर गेली ३-४ वर्षे वाचून काही नावीन्य राहीलेले नाही.\nद्रौपती नाही. द्रौपदी असे लिहा.\nअहो पाच दिवस काम आणि दोन दिवस सुटी ही आयटीमधली पद्धत द्रौपदीपासूनच रूढ झाली. याला अत्याचार कसे म्हणायचे बॉ\nमाननीय द्रौपदी मॅडम, कुठल्या आयटी कंपनी मध्ये कामाला होत्या\nमाननीय द्रौपदी मॅडम, कुठल्या आयटी कंपनी मध्ये कामाला होत्या \nआणि मग वास्तवाचे चटके बसले की बदनामीच्या भीतीने\nजिथे बायका पुरूष दोन्ही राजी आहेत तेथे कोणाला काय सोयरसूतक असणार. बायकांना धरून बांधून आणून त्यांच्यावर बलात्कार होत आहेत असे तर म्हणायचे नाही ना ठठपांना\nजर दोघे जण राजीखुशी ने सर्व करत असतील तर या उत्सवा नंतर गर्भपात का मोठ्या प्रमाणात होतात . स्त्रीवर बलात्कार करण्यासाठी पकडून आणण्याची गरज नाही. उंची भेटी दिल्या की हुरळून जावून स्त्रिया भान हरपतात. आणि वास्तवाचे चटके बसले की बदनामीच्या भीतीने मग सारवासारवी करतात . सीतेला सुद्धा लक्ष्मणाने संकटाची कल्पना देऊनही सोनेरी हरणाचा मोह आवरला नाही. आणि नंतरचे रामायण झाले.\nजर दोघे जण राजीखुशी ने सर्व करत असतील तर या उत्सवा नंतर गर्भपात का मोठ्या प्रमाणात होतात .\nगर्भपात लग्न झालेली जोडपीही करवून घेतात. कारणे वेगळी असतील. नवरात्रीनंतर जर गर्भपात होत असतील तर ते अब्रू वाचवण्यासाठी. त्याने अब्रूचे धिंडवडे कसे निघतील\nउंची भेटी दिल्या की हुरळून जावून स्त्रिया भान हरपतात. आणि वास्तवाचे चटके बसले की बदनामीच्या भीतीने मग सारवासारवी करतात\nउंची भेटींचे आणि दांडियाचा नक्की संबंध कसा उंची भेटी वर्षभर कधीही देता येतील. वास्तवाचे चटके बसणे, सारवासारवी करणे वगैरेंतून स्त्रियाही अशा प्रकारांना तेवढ्याच जबाबदार आहेत असे वाटते. उगीच त्यांच्या अब्रूच्या नावाने गळे काढणे नको.\nहे सत्य मात्र मला कळले\nगणेशोत्सव आला की ध्वनीप्रदूषण आणि नवरात्रींच्या वेळी गर्भपातावरचे लेख मराठी संकेतस्थळांवर गेली ३-४ वर्षे वाचून काही नावीन्य राहीलेले नाही.\nदुवे दिले असते तर बरे झाले असते. कारण जुने काय लिहिले हे मला माहित नाही. कारण मी ५-६ महिन्या पासूनच लिहित आहे. आणि गेल्या ५-६ म��िन्यात नवीन सदस्याने चर्चा सुरु केली की चर्चेचे मुद्दे भलती कडेच वळवली जातात . हे सत्य मात्र मला कळले\nगेल्या ५-६ महिन्यात नवीन सदस्याने चर्चा सुरु केली की चर्चेचे मुद्दे भलती कडेच वळवली जातात . हे सत्य मात्र मला कळले\nइथे अनेक सदस्य लिहितात. त्या सर्वांच्याच चर्चा वेगळीकडे वळवल्या जात नाहीत. काही चर्चा अनवधानाने किंवा इतर काही महत्त्वाचे मुद्दे आल्याने इतरत्र वळतात. त्यांना अनेकांची ना नसते.\nपरंतु आपल्या चर्चा जर सातत्याने इतरत्र वळत असतील तर आपल्या चर्चाप्रस्तावाशी लोक स्वतःला जोडून घेऊ शकत नाहीत (कनेक्ट होत नाहीत) याची जाणीव आपल्याला व्हायला हवी. लेखात येणारा बटबटीतपणा, गचाळ लेखन वगैरे बाबी जर लोकांचे लक्ष तेथेच खिळवून ठेवत असतील तर तो अपराध आपला आहे, मिश्टर ठणठणपाळ.\nमध्यंतरी जेव्हा आपण लेखनात बदल करून व्यवस्थित शब्दांत लेख लिहिला होता तेव्हा सदस्यांनी आपले अभिनंदन करून लेखावरच चर्चा केल्याचे आठवते परंतु त्यांचे अभिनंदन क्षणिक असेल तर काय उपयोग\nमी आपणस दुवे पुरावा मगितला तर तो न देता आपण परत चर्चाप्रस्तावाशी स्वतःला जोडून घेऊ शकत नाहीत. बाकी भारुड लावत आहात .\nदुवे दिले असते तर बरे झाले असते\nआपण काय इथले राजे आहात की आपण लोकांना काहीही बोलावे आणि नंतर हे द्या अशी आज्ञा करावी आणि लोकांनी ती पाळावी तुम्ही दुवे द्या सांगितले की मी द्यावेत असे काही नाही. दुवे हवे असतील तर डावीकडे गूगल शोध आहे त्यावर शोधा.\nभारूड मी लावले नाही आपणच आपल्या प्रतिसादात आपल्याला सत्य काय आहे ते कळले आहे असे लिहिले आहे त्यावर प्रतिसाद लिहिला होता. तो वाचून आपण घूमजाव कराल ही अपेक्षा होतीच.\nआपण गेली ३-४ वर्षे असे म्हणतात असेच समजावे लागेल.\nगर्भपातावरचे लेख मराठी संकेतस्थळांवर गेली ३-४ वर्षे वाचून काही नावीन्य राहीलेले नाही. हा दावा आपणच केला होता. आणि जर आपण ३-४ वर्ह वाचत असाल तर दुवा LINK देण्यास कांहींच हरकत नाही. फक्त चर्चे चे महत्व कमी करण्यासाठी आपण गेली ३-४ वर्षे असे म्हणतात असेच समजावे लागेल.\nगर्भपातावरचे लेख मराठी संकेतस्थळांवर गेली ३-४ वर्षे वाचून काही नावीन्य राहीलेले नाही. हा दावा आपणच केला होता.\nआणि जर आपण ३-४ वर्ह वाचत असाल तर दुवा LINK देण्यास कांहींच हरकत नाही. फक्त चर्चे चे महत्व कमी करण्यासाठी आपण गेली ३-४ वर्षे असे म्हणतात असेच समजा��े लागेल.\nमी गूगल शोधचा पर्याय सांगितला आहे. त्याचा वापर करा. मी दुवे दिले तरी तोच पर्याय वापरून करेन.\nगुगल शोध वर विषय दिसला नाही.\nमला तरी नवरात्रोत्सव आणि गर्भपात अश्या आशयाचा गुगल शोध वर विषय दिसला नाही. LINK नसेल तर तसे सांगणे. म्हणजे विषय बंद करता येईल.\n मिश्टर ठणठणपाळ खोटं बोलू नका..... (ठणूश्टाईल)\nआश्चर्य आहे आपल्याला शोधता येत नसेल किंवा हा जर आपला कावा मला कामास लावण्याचा असेल तर तो मी हाणून पाडेनच. पुन्हा शोधा. अन्यथा, आपल्याला शोधता येत नाही हे मान्य करा.\nदुवा नाही, पण संदर्भ देतो..\nमी ३ वर्षांपूर्वी माझ्या वैद्यकीय क्षेत्रातील स्नेह्यांकडून ही गोष्ट ऐकली होती. त्यांनी अर्थातच वैद्यकीय नीतिमत्तेला जागून फार तपशील उघड केला नव्हता, पण एवढेच निरीक्षण नोंदवले होते, की 'ज्या गोष्टीत उच्चभ्रू वर्गाला फारसे वावगे वाटत नव्हते ते आता मध्यमवर्गीय समाजातही झिरपू लागले आहे.'\nलोकसत्ताच्या शनिवारच्या महिलांसाठीच्या चतुरंग पुरवणीत वासंती दामले यांचा एक लेख पान २ वर टॉप लेफ्टला प्रसिद्ध झाला होता. त्यात यासंदर्भातील उल्लेख होता. (अंकाची नक्की तारीख आठवत नाही. वर्ष-दीड वर्षापूर्वीचा असावा)\nअहो दुवेही भरपूर आहेत. ठणठणपाळ उगीच खोटे बोलत आहेत पण त्यांना अशा बातम्या वाचण्यात फार उत्सुकता असावी कारण ते फारच मागे लागले आहेत दुवे द्या, लिंक द्या वगैरे म्हणून त्यांना आणखी एक क्लू.\nमिसळपाववर विनायक प्रभू :-) यांनी आय-पील असा लेख २००८ साली टाकून भरपूर प्रतिसाद मिळवला होता. ठणूंना शोधता येईलच.\nअन्यथा, आपल्याला शोधता येत नाही हे मान्य करा.\nहा दुवा तुम्हाला खूप आवडेल. अगदी तुम्हाला शोभेल असा आहे.\nहा घ्या. सनातन प्रभातचा दुवा. बाकी स्वतः थोडे कष्ट घ्या. महाराष्ट्रटाईम्स, लोकसत्तेतले दुवे शोधा.\nदैनिक .सनातन .ऑर्ग हे तर हिंदू धर्म प्रचारा करता खास वाहिलेले खास मासिक आहे .ते बातम्या म्हणून देणारच. सामान्य माणसाने लिहिलेला तो लेख नाही.\nसामान्य माणसाने लिहिला न लिहिला याचा संबंध काय माझे मूळ वाक्य बघा मी त्यात तसे काही नमूद केलेले नाही. मराठी संकेतस्थळांवर असे लेख आहेत एवढेच म्हटले आहे तेव्हा उगीच नाही ती खुसपटे काढू नका.\nहे माझे मूळ वाक्य -\nगणेशोत्सव आला की ध्वनीप्रदूषण आणि नवरात्रींच्या वेळी गर्भपातावरचे लेख मराठी संकेतस्थळांवर गेली ३-४ वर्षे वाचून ���ाही नावीन्य राहीलेले नाही.\nतेव्हा वरचे लेख डॉ.आठवल्यांनी लिहिले, ठठपा की प्रतिभाताई पाटलांनी हा मुद्दा नाहीच.\nउपक्रमावर अश्या विषयावर लेख या आधी कधी प्रकाशित झाला होता त्याचा दुवा भेटेल काय \nतुम्ही विचारणार मी दुवे देणार हा खेळ आता पुरे करू या. मला जे सांगायचे ते मी सांगितले आहे. संदर्भ दिले आहेत. आता सामान्य माणसाचा लेख दाखवा , बटबटीत लेख दाखवा, अप्रमाण मराठीतील लेख दाखवा वगैरेंमध्ये मला इंटरेष्ट नाही आणि वेळही नाही.\nउपक्रमावर जे हवे ते तुम्हीच शोधा.\nउपक्रमावर या विषयावर कोणता ही लेख दिसला नाही\nउपक्रम सुरु झाल्या पासूनच्या दिवसा पासून ते माझा लेख प्रसिद्ध होण्याच्या दिवसापर्यंत मी उपक्रमाचे संपूर्ण लेखांची पाहणी केल्यावर मला उपक्रमावर या विषयावर कोणता ही लेख दिसला नाही . चला या निमित्य जुने वाद वाचावयास मिळाले हे ही कांही कमी नाही. नजरचुकीने असा लेख माझ्या पाहण्यात आला नसेल म्हणून मी आपणास विनंती केली होती. रागावू नये. ही नम्र विनंती.\nगरबा, दांडियाच्या वेळी संततिप्रतिबंधक साधनं वाटावी\nराजेशघासकडवी [11 Oct 2010 रोजी 01:47 वा.]\nपहिला भाग थोडा थोडा पटला. एखाद्या प्रथेचं व्यवसायीकरण झालेलं दिसतं, तेव्हा कोणे एके काळी हे सगळं कसं छोट्या प्रमाणावर होतं, त्यामुळेच मस्त होतं असे विचार मांडले जातात. दुर्दैवाने हे विचार नेहेमी आता असल्या कार्यक्रमांत भाग न घेणाऱ्या पीढीकडून येतात, त्यामुळे त्यातलं सत्य किती व आंबट द्राक्षं किती हे कळायला मार्ग नसतो.\nपण या गरबा रास दांडियाच्या ढोलताश्या मध्ये पर्यावरणाच्या नुकसानी बरोबरच बेकायदेशीर गर्भापता मुळे स्त्रियांच्या अब्रूचे धिंडवडे निघत आहे त्यां आयुष्यातून उठत आहेत\nहे पटलं नाही, आणि विशेष आवडलंही नाही. यात वरवर बेकायदा गर्भपातावर हल्ला असला तरी आतून 'हे तरुण तरुणी भलतंसलतं काहीतरी करतात आणि त्याने समाजाची नैतिक पातळी ढासळते' यासारखं वाटतं. जर या सर्वांनी कायदेशीर गर्भपात करून घेतले तर त्याला तुमची हरकत आहे का जर कोणी गरबा, दांडियाच्या वेळी संततिप्रतिबंधक साधनं वाटली तर तुम्ही त्याला पाठिंबा द्याल का जर कोणी गरबा, दांडियाच्या वेळी संततिप्रतिबंधक साधनं वाटली तर तुम्ही त्याला पाठिंबा द्याल का या दोन्हीचं उत्तर नकारार्थी असेल तर तुमचा नक्की हेतू काय ते कळेल.\nमला ऐशीच्या दशकात कायदेशीर (पण चोरीछुपे) गर्भपात करून घेणाऱ्या चांगल्या घरच्या मुली माहीत आहेत. त्या आयुष्यातून वगैरे काही उठल्या नव्हत्या.\nद्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा\nभावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी\nकांहीच हरकत नाही. राष्ट्रकुल स्पर्धे मध्ये क्रीडाग्राम मध्ये या साधनांचा मोफत पुरवठा करण्यात आला.भोंगळ संस्कृती रक्षणा पेक्षा हे कधीही चांगले.\nमुद्दाम होऊन या ठिकाणी नियमनाची साधने वाटण्याची कल्पना मला पटत नाही. त्याचप्रमाणे पंढरपूरच्या यात्रेसाठी लसीकरण करविणे, अमरनाथ यात्रेला खास सैनिकी संरक्षण देणे, या कृतीही मला पटत नाहीत. हे मेळावे प्रोत्साहनास्पद वाटतात काय\nवाटावीत, स्वस्तात उपलब्ध करून द्यावीत, वगैरे\nराजेशघासकडवी [11 Oct 2010 रोजी 18:58 वा.]\nमाझा मूळ उद्देश होता तो लेखकाच्या भूमिकेबद्दल खुंटा हलवून बळकट करण्याचा. त्यांनी नक्की कुठचा प्रश्न मांडला आहे (गर्भपात की अनैतिकता) हे जाणून घ्यायचं होतं. त्यांनी परवानगी असावी असं म्हटलं यातून त्यांचा अनैतिकता हा मुद्दा नसून, प्रश्न सोडवण्यासाठी काहीतरी उपाययोजना करावी याकडे कल दिसतो.\nबाकी लसीकरणाचा मुद्दा या चर्चेत अवांतर होईल. पण समाजात राहायचं तर आपल्या अस्तित्वाचा (आपली इच्छा नसतानाही) इतरांना (संभाव्य) धोका असू शकतो - तो टाळण्यासाठी समाज काही बंधनं पाळायला सांगतो. जर रस्त्यावर गाडी चालवायची असेल तर दुसऱ्याच्या मालमत्तेला हानि झाल्यास भरून देण्यासाठी इंशुरन्स विकत घ्यावा लागतो. लसिकरण हे इन्शुरन्ससारखंच. अशी अनेक उदाहरणं आहेत, पण त्यांची चर्चा इथे अवांतर ठरेल.\nद्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा\nभावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी\nबेकायदेशीर गर्भपातामुळे स्त्रियांच्या अब्रूचे धिंडवडे कसे काय\nबेकायदेशीर गर्भपातामुळे स्त्रियांच्या अब्रूचे धिंडवडे कसे काय निघतील गर्भपात केला नाही तर अब्रूचे धिंडवडे निघतील ना. जरा समजावून सांगावे.\nमला वाटतं सरकारनं दांडियावर बंदि घातली पाहिजे मला तरी हा एकच मार्ग दिसतो .हा हा हा\nया गरबा रास दांडियाच्या ढोलताश्या मध्ये पर्यावरणाच्या नुकसानी बरोबरच बेकायदेशीर गर्भापता मुळे स्त्रियांच्या अब्रूचे धिंडवडे निघत आहे त्यां आयुष्यातून उठत आहेत . याचे कोणाला सोयरेसुतक नाही.\nगणपति मधे हे प्रकार् त्या मनाने कमी आहेत्...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.inmarathi.com/author/abhijeet-panse/", "date_download": "2018-04-24T18:18:57Z", "digest": "sha1:M2LIYDG2NEXTML2ON6RMPJXLROTRDSNQ", "length": 10523, "nlines": 102, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "Abhijeet Panse, Author at InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nयाला जीवन ऐसे नाव\nशेगावला जाणाऱ्या गजानन भक्तांनी ह्या ५ स्थळांना सुद्धा आवर्जून भेट द्यायला हवी\nशेगाव ला जाणाऱ्यांनी किमान एकदा तरी या ५ जागांना भेट दिली तरीही संपूर्ण यात्रेला वेगळा ‘टच’ येईल.\nस्लिपमध्ये क्षेत्ररक्षण करायचं असतं, (स्लीप) झोपायचं नसतं: भारतीय खेळाडूंना धडा घेण्याची गरज\nस्लिप्स ही अत्यन्त महत्वाची जागा क्रिकेटमध्ये असते. आणि त्यासाठी खास प्रशिक्षण, मानसिकता लागते.\nस्कुल चले हम : आमच्या क्रिकेटवीरांना साध्या साध्या गोष्टी पुन्हा शिकवण्याची गरज आहे\nपांड्या ज्या प्रकारे बाद झालेला ते बघून जॉंटी रोहड्स बोलला ,” दक्षिण आफ्रिका संघातील कोणी खेळाडू असा आऊट झाला असता तर पुन्हा त्याला टीममध्ये घेतलं नसतं\nशनिवारची दुसरी “कसोटी” : अब रण है सेंच्युरिअन में गरज आहे ती रन्स ची\nआता पूढील सामना आहे तो, भारतीय टीमला खेळण्यास नेहमीच अत्यन्त कठीण असलेल्या ‘सेंच्युरिअन’मध्ये. जगातील फास्टेस्ट क्रिकेट पिच म्हणून ऑस्ट्रेलियातील “पर्थ पिच” ओळखल्या जातं, पण त्याखालोखाल दक्षिण आफ्रिकेतील सेंच्युरिअनचा नंबर लागण्यास हरकत नाही\nइज इट दि राईट चॉईस बेबी…”साहा”…\nभारतीय टीममध्ये फक्त विकेट किपर महत्त्वाचा नसून तो चांगला फलंदाज असणेही तितकेच गरजेचे असते. विशेषत्वे उपखंडाबाहेरील कसोटी दौऱ्यामध्ये.\nविराट कोहली – आजचा Star, उद्याचा Legend\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page == भारतीय रन मशीन सध्या मुंबई वरून दिल्लीला शिफ्ट\nआजचे ट्रेंडिंग आर्टिकल्स मनोरंजन\nमिलिंद सोमण: भारतीय तरुणाईचं हे चिरतरुण स्वप्न एवढं “खास” का आहे\nतरुणांनाही लाजवेल असा फिटनेस, ऍंड्युरन्स आणि स्टॅमिना तो आज पन्नाशीतही राखून आहेआणि म्हणूनच अजूनही तो तरुणीच नाही तर स्त्रीयांचाही “हार्टथ्रोब” आहे\nअवघ्या विशीत भयानक अतिरेकी हल्ला करणारा जगातील सर्वात खतरनाक गुन्हेगार\nपहिली भारतीय कॉमिक चित्रमालिका निर्माण करणारा ‘मराठी माणूस’ – अनंत पै\nहजारो रुपयांची चिखल लागलेली जीन्स – आजची नवीन फॅशन\nपंडित नेहरुंशी निगडीत ९ गोष्टी – ज्या तुम्हाला माहिती नसतील\nडोनाल्ड ट्रम्पचं आलिशान प्लेन म्हणजे उडता राजवाडाचं जणू\nजगातील सर्वात श्रीमंत पद्मनाभ मंदिराचा सातवा दरवाजा – एक नं ‘उघडलेलं’ रहस्य\nबुलेट ट्रेनवरील वाद – विरोधकांचा सेल्फ गोल\nजेनेरिक औषधे म्हणजे काय आणि ती एवढी स्वस्त असण्यामागचं सत्य\nवेळेचा परफेक्ट सदुपयोग करून १००% यशस्वी होण्याच्या ७ टिप्स\nडुप्लिकेट वस्तू बनवण्यात चिन्यांना कोणीही पाठी काढू शकत नाही. जाणून घ्या असं का\nBrexit आणि युरोपियन युनियनची पार्श्वभूमी : भारतात असं referendum घ्यावं का\nभारताची “पहिली महिला कमांडो ट्रेनर”, जिने तब्ब्ल २०,००० सैनिकांना प्रशिक्षण दिलंय\nहे १० ‘नमुनेदार’ शोध सिद्ध करतात की जपान हा विचित्र देश म्हणून का ओळखला जातो\nभारतीय वायुसेनेची मदार असणारे मिग-२१ : अभिमानास्पद गौरव की लाजिरवाणे डाग\nही १९ वर्षीय मुलगी सायकलवरून करणार जगभ्रमंती\nगांधीजींचा शेवटचा “सच्चा” वैचारिक वारसदार\nसैनिकांचे केस बारीक का असतात \nइस्राइल – ७० वर्ष दूर ठेवलेला भारताचा खरा मित्र, जो पाकिस्तान-चीनची डोकेदुखी ठरतोय\nअंबानीच्या घरचा कचरा फेकला जात नाही. मग काय केलं जातं त्याचं\nमुख्यमंत्री फडणवीस ह्यांना शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर तोडगा सुचवणारं पत्र\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.inmarathi.com/chemotherapy-side-effects/", "date_download": "2018-04-24T18:20:24Z", "digest": "sha1:RDXABBKRXOJHRTG5PNKPQOEFOTZ4JE5R", "length": 13016, "nlines": 103, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "किमोथेरेपी : कॅन्सरवरील या उपचारपद्धतीचे घातक साईडइफेक्ट्स", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nकिमोथेरेपी : कॅन्सरवरील या उपचारपद्धतीचे घातक साईडइफेक्ट्स\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page\nकॅन्सर हा एक अतिशय घातक असा आजार आहे. अमेरिकेत मृत्यू होण्याचं सर्वात मोठ दुसरं कारण म्हणजे हा कॅन्सर आहे. एका रिपोर्ट नुसार २०१४ साली अमेरिकेत ५९१,६८६ लोकांचा मृत्यू ह्य आजाराने झाला असल्याची माहिती आहे. ह्या लोकांच्या कॅन्सरचा उपचार हा अगदी पारंपारिक पद्धतीने करण्यात आला होता. ज्यात रेडीएशन, किमोथेरेपी आणि सर्जरी इत्यादी प्रक्रिया येतात. कॅन्सर आजाराच्या उपचारात किमोथेरेपी ही प्रमुख उपचार पद्धती आहे. पण दुर्दैव म्हणजे जास्तकरून प्रकरणांत किमोथेरेपीने फायदा नाही तर नुकसानच होते. हे इतके नुकसानदायक असते की, अनेकदा ह्यामुळेच रोग्याचा जीव जातो.\nकिमोथेरेपी ही एक अतिशय त्रासदायक प्रक्रिया आहे. ह्या प्रक्रियेचे अनेक घातक साईड इफेक्ट्स असतात.\nह्याकरिता लोकांमध्ये जागरूकता पसरविण्यासाठी आता अनेक डॉक्टर देखील समोर येत आहेत. जे लोकांना किमोथेरेपी ही किती नुकसानदायक असू शकते हे सांगत आहेत. ह्यापैकीच डॉक्टर पीटर ग्लाइडन हे देखील एक आहेत.\nह्यासंबधी त्यांचा व्हिडिओ देखील जाहीर करण्यात आला आहे, त्यात ते सांगतात की,\n“किमोथेरेपी वापरण्याचा केवळ एकच कारण आहे आणि ते म्हणजे ह्याने डॉक्टर खुप पैसे कमवू शकतात. कारण ९७ टक्के प्रकरणांत तर हा उपचार कामच करत नाही.”\n“जर फोर्ड मोटर कंपनीने एक असे वाहन तयार केले ज्याचा ९७ वेळा विस्फोट झाला आहे तर काय त्यानंतर देखील ही कंपनी तेवढाच व्यवसाय करू शकेल.”\nNeoadjuvant Chemotherapy Induces Breast Cancer Metastasis Through a TMEM-Mediated Mechanism” नावाच्या एका शोधात हे समोर आले आहे की, कॅन्सरच्या पारंपारिक उपचार पद्धतीमुळे प्राणघातक ट्युमर जन्माला येऊ शकतात. त्यासोबतच ही एक अतिशय महागडी अशी उपचार पद्धती आहे.\nतर अमेरिकेच्याच अल्बर्ट आईनस्टाईन कॉलेज ऑफ मेडिसिन येथे झालेल्या शोधात आणखी एक आश्चर्यकारक बाब समोर आली आहे. ती म्हणजे किमोथेरेपीमुळे कॅन्सरचा ट्युमर संपत नाही. ह्या पद्धतीने भलेही कॅन्सरचा ट्युमर आकाराने लहान होत असेल, पण तो पूर्णपणे नष्ट होत नाही. एवढचं नाही तर तो शरीरातील इतर भागांत देखील पसरतो. आणि त्यानंतर त्यातून वाचण्याची खूप कमी शक्यता असते.\nम्हणजेच कॅन्सर सारखा आजार जो जीवघेणा आहे, त्यावर किमोथेरेपी च्या नावावर निव्वळ पैसा उकळण्याचा धंदा चालला आहे. आज तसेही माणसाच्या जीवनापेक्षा पैसा हा जास्त महत्वाचा झाला आहे. त्यातच आता आरोग्य विभाग ज्यांचा उद्देशच मुळात लोकांना त्यांचा आजारातून बाहेर काढणे हे आहे, जर तेच ह्याला पैसा कमविण्याचं एक साधन म्हणून बघतील तर लोकांचे हाल होणे हे निश्चितच आहे.\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page \n← संविधानापासून समाजक्रांतीपर्यंत ; इतिहासापासून शेती तंत्रज्ञानापर्यंत – बाब���साहेबांची वैचारिक स्मारके\nसुरावटींच्या बादशहाची अज्ञात साथीदार : मीरा दास गुप्ता (बर्मन) →\nकॅन्सरपासून दूर राहण्यात हे घरगुती पदार्थ तुमची मदत करू शकतात\nआता केवळ ३० मिनिटांत होणार कॅन्सरचे निदान \nतुम्ही तंबाखू खात नसाल तरी दैनंदिन वापरातील या गोष्टींमुळे तुम्हाला कॅन्सर होऊ शकतो\nआज ते त्याच बंगल्यात राहतात, ज्या बंगल्यामध्ये त्यांना जाण्यास मनाई करण्यात आली होती\nकुठे आहेत अच्छे दिन\nशाहरुख खानचे हे ११ क्वोट्स त्याच्यात लपलेला असामान्य माणूस दाखवतात\nहे ५ प्रोब्लेम्स नोकरी करणाऱ्यांच्या पाचवीलाच पूजलेले असतात\nतळागाळातील कॅशलेस समाजासाठी sms चा वापर\nपुरेसं पाणी मिळालं नाही तर शरीर कश्याप्रकारे प्रतिसाद देतं \nछत्रपती संभाजी राजांवर इतिहासकारांचा “अन्याय”\nबलात्काराचा विळखा – वाटतो तितकाछोटा नाही\n“आईन्स्टाईन नंतरचा सर्वात हुशार माणूस” – स्टीफन हॉकिंग्जचा थक्क करणारा जीवनप्रवास\nगर्दीत स्वतःचं वेगळेपण टिकवणाऱ्या अक्षय कुमार वर आक्षेप घेणाऱ्यांसाठी\nअमेरिकेच्या परराष्ट्र धोरणाचा निर्दयी व्यावहारिक चेहरा : हेन्री किसिंजर\nऔषधांविना वेदनांपासून मुक्ती मिळवण्यासाठी हे उपाय ट्राय करा – १००% फरक जाणवेल\nगुरमेहर, खोटे ‘उदारमतवादी’ डावे आणि “शिक्के” मारण्याची मक्तेदारी\nइतिहासात पहिल्यांदा “वैज्ञानिकांचा मोर्चा” – कशासाठी\nह्या सुंदर गावात रहा आणि 45 लाख रुपये कमवा\nरेल्वे रुळांच्या मध्ये दगडी-खडी का टाकली जाते\nधनशुध्दी: स्वप्नरंजन आणि वास्तविकता (१) : राजीव साने\nघड्याळातील AM आणि PM याचा काय अर्थ असतो\nTest Batting चे नविन चार शिलेदार\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%85%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A3_%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%96", "date_download": "2018-04-24T17:59:08Z", "digest": "sha1:BPCND6HC6VLAF3VYROIGE5GEZI36YXN4", "length": 13009, "nlines": 307, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:अपूर्ण लेख - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nहे सुद्धा पहा वर्ग:विस्तार विनंती खालील यादीतील लेख अपूर्ण आहेत. कृपया त्यात भर घाला.\nविस्तार करण्याकरिता आपण काय सहाय्य पूरवू शकता, ते विस्तार कसा करावा\nएकूण १० उपवर्गांपैकी या वर्गात खालील १० उपवर्ग आहेत.\n► इतिहासावरील अपूर्ण लेख‎ (१ क, २ प)\n► खगोलशास्त्रावरील अपूर्ण लेख‎ (६७ प)\n► गणितावरील अपूर्ण लेख‎ (२ क, ४ प)\n► बौद्ध धर्मावरील अपूर्ण लेख‎ (४ प)\n► भूगोलावरील अपूर्ण लेख‎ (३६५ प)\n► राजपदावरील अपूर्ण लेख‎ (१ प)\n► विज्ञानावरील अपूर्ण लेख‎ (१ क)\n► संगीतातील अपूर्ण लेख‎ (६७ प)\n► स्त्री अभ्यासातील संहिता‎ (१०४ प)\n\"अपूर्ण लेख\" वर्गातील लेख\nएकूण ३२७ पैकी खालील २०० पाने या वर्गात आहेत.\n(मागील पान) (पुढील पान)\nसाचा:अंतराळ विज्ञानावरील अपूर्ण लेख\nचार्ली कोव्हेन्ट्री (झिम्बाब्वेचा क्रिकेट खेळाडू)\nसाचा:खगोल शास्त्रावरील अपूर्ण लेख\nतेल आणि वायू क्षेत्रातील सर्वात मोठ्या कंपन्यांची यादी\nनाटककार आणि नाट्यकर्मी यांच्या चरित्रांची यादी\nनितीश कुमार (क्रिकेट खेळाडू)\nपुरस्कार विजेते मराठी साहित्यिक\nपुरस्कार विजेत्या मराठी कवींची यादी\n(मागील पान) (पुढील पान)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २ मार्च २०१७ रोजी २३:२३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://exactspy.com/mr/android-spy-software-without-physical-access/", "date_download": "2018-04-24T18:35:30Z", "digest": "sha1:KDE2TLZMES5ILYLX4DX7HTF5IA2IUMZG", "length": 23395, "nlines": 165, "source_domain": "exactspy.com", "title": "Android Spy Software Without Physical Access", "raw_content": "\nOn: जून महिना 01Author: प्रशासनकॅटेगरीज: Android, सेल फोन Spy, सेल फोन Spy कुपन, सेल फोन ट्रॅकिंग, कर्मचारी देखरेख, मोबाइल Spy स्थापित, आयफोन, आयफोन 5s Spy सॉफ्टवेअर, मोबाइल फोन नियंत्रण, मोबाइल Spy, मोबाइल Spy ऑनलाईन, इंटरनेट वापर निरीक्षण, पालकांचा नियंत्रण, पाहणे फेसबुक मेसेंजर, Android साठी पाहणे, IPhone साठी पाहणे, गुप्तचर iMessage, पाहणे मोबाइल स्मार्टफोन, कॉल वर शोधणे, एसएमएस वर शोधणे, गुप्तचर स्काईप, गुप्तचर Viber, गुप्तचर WhatsApp,, ट्रक GPS स्थान कोणत्याही टिप्पण्या नाहीत\nकाय आपण फक्त काय करण्याची आवश्यकता आहे:\n1. exactspy च्या वेब साईट वर जा आणि सॉफ्टवेअर खरेदी.\n2. आपण निरीक्षण करू इच्छित फोन मध्ये अनुप्रयोग डाउनलोड करा.\n3. इंटरनेट कनेक्शन आहे की कोणत्याही डिव्हाइसमधून फोन डेटा पहा.\nकार्यक्षमता चांगली रक्कम सेलफोन गुप्तचर अनुप्रयोग सह दिल्या जातात\n1. ग्लोबल स्तिती प्रणाली स्थान परीक्षण\nexactspy सेल फोन वर आपल्या संबंधित लक्ष जीपीएस नेव्हिगेशन स्थ���न ट्रॅक करण्यास सेट जाऊ शकते. तुमचा मुलगा तो आपल्या कर्मचार्यांसाठी वाहतूक ठप्प मध्ये खरोखर आहे तर असू किंवा नवं आहे जेथे तर जाणून घेणे.\n2. ट्रॅक एसएमएस संदेश\nहा मोबाइल फोन तपासणी अनुप्रयोग आपण उद्देश फोन ग्राहक सह मेल किंवा प्राप्त सर्व ग्रंथातील सामग्री संदेश आणि मल्टिमिडीया माहिती वाचा करू देते. या जलद तरीही हटविणे बघत सादर आहेत.\n3. दूरध्वनी वर लक्ष ठेवा\nexactspy आपण त्यांच्या कालावधी व शिक्का वापरून सर्व येणारे / परदेशी कॉल पाहण्याची परवानगी देते. देखील, सॉफ्टवेअर या पोर्टेबल ठेवत ट्रॅक किंवा आपल्या पूर्वनिर्धारित विविध हेतू इतिहास कॉल सेट केले जाऊ शकते. आपण काहीसे दुर्लक्ष करणार नाही\n4. इंटरनेट वापर निरीक्षण\nपहा सर्व URL सेल फोन वेब ब्राउझर मध्ये ग्राहक द्वारे थांबले. त्यांच्या ब्राउझिंग इतिहास माध्यमातून Rummaging करून, ते ऑनलाइन पर्यंत आहात काय तपासा.\nप्रत्येक तपासा आणि प्रत्येक राखीव सह फोन करार केला संपर्क करा आणि फोन अनुसूची पासून प्रत्येक फंक्शन मागोवा ठेवू.\n6. जलद ई-मेल वाचा\nस्काईप पासून pursuits नोंदवण्यासाठी हा वैशिष्ट्यपूर्ण वापरा, iMessage आणि WhatsApp आणि Viber संदेशवहन व्यावसायिक सेवा संभाव्य फोन लागू. सोशल मीडिया बोलतो, पर्यवेक्षण आणि मोबाइल फोन ग्राहक लक्ष केंद्रीत बद्दल मजकूर संदेश पाठवित आहे कसे सहसा आणि नक्की काय जाणून.\n7. सभोवतालची बचत किंवा रहात ध्वनी\nलक्ष द्या आणि मोबाइल फोन सुमारे अहवाल.\n8. पहा मल्टी मीडिया फायली\nहे पोर्टेबल सुरक्षा सॉफ्टवेअर कार्यक्रम ध्येय सेल फोन वर जतन होते की कोणत्याही व्हिडिओ आणि फोटो पाहण्यासाठी सक्षम. प्रत्येक वेळी आपल्या मुलाला किंवा कर्मचारी डेटा संबंधित व्हिडिओ किंवा त्यांच्या डिजिटल कॅमेरा सेल फोन वापरून फोटो आहे, त्वरेने exactspy खाती अपलोड केले जातील.\nसेल फोन फक्त अनेकदा हरविल्यास किंवा चोरीला गेल्यास जात, माहिती घरफोडी अतिशय सामान्य मिळत आहे. दूरस्थपणे आपल्या लक्ष्य फोन डाटा नष्ट किंवा डिव्हाइस लॉक करून, आपल्याला खात्री वैयक्तिक डेटा चुकीच्या हातांमध्ये नाही करा.\nतो उद्देश टेलिफोन वापरात खोली अभ्यास मध्ये निर्माण करण्यासाठी हा मोबाईल ट्रॅकिंग अनुप्रयोग तयार करणे शक्य आहे. आपण नियंत्रित आणि एकाच वेळी अनेक सेल फोन ट्रॅक करणे आवश्यक असल्यास, हे वैशिष्ट्य वापर.\nexactspy, तो खरोखर कंपन्या आणि आई आण��� वडील केले एक मोबाइल अॅप आहे. हे एक प्रमुख अस्वीकरण समावेश: \"exactspy आपल्या कर्मचारी देखरेख केली जाते, आपण फक्त वैयक्तिक किंवा योग्य अधिकृतता आहे की एक मोबाइल फोन किंवा सेल फोन मुले किंवा इतर जाताना वाटेत निरीक्षण करण्यासाठी.\nअनुप्रयोग खर्च म्हणून, प्रीमियम गुणविशेष यादी खर्च $15.99 त्यासाठी लागणारा खर्च एक महिना. आपल्या साथीदाराबरोबर किंवा कर्मचारी आपण किंवा आपल्या कंपनीने वर याच्यावर असल्यास, या खर्च एक शंका न आहे, एक लहान किंमत निर्धारित करण्यासाठी भरावे. हे स्वस्त किंमत गुप्तचर अर्ज, एमएसपीवाय तीव्रता मध्ये, मोबाइल फोन Spy, Steathgeine..\nमोबाइल पाहणे whatsapp, Whatsapp संभाषणे मोफत हेरगिरी करण्यासाठी कसे, गुप्तचर whatsapp संदेश मोफत Android, Whatsapp मेसेंजरवर पाहणे, Whatsapp गुप्तचर डाउनलोड, गुप्तचर whatsapp संदेश आयफोन, पीसी वर संदेश whatsapp टेहळणे कसे, संदेश WhatsApp मागोवा\nमुलभूत भाषा म्हणून सेट करा\nAndroid सेल फोन Spy सेल फोन Spy कुपन सेल फोन ट्रॅकिंग कर्मचारी देखरेख मोबाइल Spy स्थापित आयफोन आयफोन 5s Spy सॉफ्टवेअर मोबाइल फोन नियंत्रण मोबाइल Spy मोबाइल Spy ऑनलाईन इंटरनेट वापर निरीक्षण पालकांचा नियंत्रण पाहणे फेसबुक मेसेंजर Android साठी पाहणे IPhone साठी पाहणे गुप्तचर iMessage पाहणे मोबाइल स्मार्टफोन कॉल वर शोधणे एसएमएस वर शोधणे गुप्तचर स्काईप गुप्तचर Viber गुप्तचर WhatsApp, ट्रक GPS स्थान अश्रेणीबद्ध\nअनुप्रयोग दुसर्या फोनवर मजकूर संदेश ट्रॅक करण्यास सर्वोत्कृष्ट सेल फोन मॉनिटरिंग सॉफ्टवेअर सर्वोत्कृष्ट सेल फोन पाहणे सॉफ्टवेअर डाउनलोड सर्वोत्कृष्ट सेल फोन पाहणे सॉफ्टवेअर मुक्त सर्वोत्कृष्ट सेल फोन पाहणे सॉफ्टवेअर आयफोन बेस्ट मोफत सेल फोन Spy अनुप्रयोग मोफत iPhone साठी सेल फोन पाहणे अनुप्रयोग सेल फोन गुप्तचर सॉफ्टवेअर सेल फोन गुप्तचर सॉफ्टवेअर मुक्त सेल फोन पाहणे सॉफ्टवेअर आयफोन सेल फोन स्पायवेअर सेल फोन ट्रॅकर सेल फोन ट्रॅकिंग अनुप्रयोग सेल फोन ट्रॅकिंग सॉफ्टवेअर मोफत सेल फोन निरीक्षण सॉफ्टवेअर Android साठी मोफत सेल फोन गुप्तचर अनुप्रयोग Free cell phone spy applications for android मोफत सेल फोन पाहणे सॉफ्टवेअर मोफत सेल फोन पाहणे सॉफ्टवेअर डाउनलोड मोफत सेल फोन पाहणे सॉफ्टवेअर कोणताही फोन डाउनलोड मोफत सेल फोन ट्रॅकर अनुप्रयोग मोफत सेल फोन ट्रॅकर ऑनलाइन मोफत आयफोन गुप्तचर सॉफ्टवेअर मोफत मोबाइल पाहणे अनुप्रयोग Android साठी मोफत मोबाईल Spy अनुप��रयोग IPhone मोफत मोबाइल पाहणे अॅप Android साठी मोफत मोबाइल गुप्तचर अनुप्रयोग Android साठी मोफत मोबाइल गुप्तचर सॉफ्टवेअर विनामूल्य ऑनलाइन मजकूर संदेश वर टेहळणे कसे मजकूर संदेश मोफत डाउनलोड वर टेहळणे कसे How to spy on text messages free without target phone सॉफ्टवेअर स्थापित केल्याशिवाय मजकूर संदेश वर टेहळणे कसे Mobile spy app free download मोफत अनुप्रयोग सेल फोनवर गुप्तचर सेल फोन मोफत अनुप्रयोगावरील पाहणे सेल फोन मोफत डाउनलोड वर गुप्तचर सेल फोन मुक्त ऑनलाइन वर गुप्तचर मोफत डाउनलोड सेल फोन मजकूर संदेश वर शोधणे मजकूर संदेश मुक्त अनुप्रयोग iPhone वर गुप्तचर मजकूर संदेश वर शोधणे मोफत ऑनलाइन मजकूर संदेश विनामूल्य चाचणी वर गुप्तचर मजकूर संदेश वर गुप्तचर सॉफ्टवेअर स्थापित केल्याशिवाय मोफत फोन न करता मोफत पाहणे मजकूर संदेश Whatsapp मेसेंजरवर पाहणे Someones मजकूर संदेश मोफत गुप्तचर\nमुलभूत भाषा म्हणून सेट करा\nवापराच्या अटी / कायदेशीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00501.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "http://mr.upakram.org/taxonomy/term/38?page=16", "date_download": "2018-04-24T18:33:01Z", "digest": "sha1:X5QBO3CNPZZXE6EN55UDSBWC54UEQBLE", "length": 7782, "nlines": 158, "source_domain": "mr.upakram.org", "title": "मनोरंजन | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nसर्वात आधी, सर्व उपक्रमी मित्रमैत्रिणींना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा\nऑक्टोबरच्या महिन्यापासूनच अमेरिकेत एकेका सणाला सुरुवात होते. ऑक्टोबरमध्ये हॅलोवीन, नोव्हेंबरमध्ये थॅंक्स गिव्हिंग आणि डिसेंबरमध्ये ख्रिसमस. भयकथांच्या विलक्षण आवडीमुळे हॅलोवीनबद्दल फार पूर्वी पासूनच वाचले, ऐकले होते.\nकालेजात असताना कधीतरी आशा, किशोर यांच्या जोडीला पल्याडचे संगीतही कानावर पडू लागले.\nमनांतल्या भावना चेहर्‍यावर दिसतात. मन आनंदी असेल तर चेहर्‍यावर हसू उमटते. मन अस्वस्थ असेल तर चेहरा चिंतातुर दिसतो. म्हणजे मनांत जी भावना असेल त्याप्रमाणे चेहर्‍याच्या स्नायूंची स्थिति बदलते.\nलिखीत बडबड अर्थातच चॅटिंग.\nयाहु अथवा इतर अनेक सेवादाते बडबड करण्यासाठी सुविधा देत असतात. ( याहु मेसेंजर इत्यादी).\n२२१ बी, बेकर स्ट्रीट\nरविवार सकाळ, साधारण दहाचा सुमार. स्टारट्रेकच्या प्रतिक्षेत दूरदर्शनसमोर तळ ठोकून बसलेली बच्चेकंपनी.\nगो ना दातारशास्त्री आणि इतर रम्यकथाकार.\nआपल्या आयुष्यात काही क्षण असे येतात आणि आपले आयुष्य बदललेले असते. लहानपणी कधीतरी \"शालिवाहन शक\" असे पुस्तक वाचण्यात आले आणि त्याचा प्रभाव मला आजही माझ्यामनावर जाणवतो.\nII स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी प्रसन्न II\nतसिमन्नद्रौ कतिचिदबलाविप्रयुक्त: स कामी\nएकदा मी आणि माझा मोठा मुलगा गप्पा मारत बसलो होतो, तेव्हा माझा धाकटा मुलगा तिथे आला आणि त्याने खेळण्याच्या पत्त्यांच्या आकाराची काही कार्डे खिशातून काढली.\nहल्लीची मूल स्वतःची किती प्रगती करू शकतात या बद्दल मला भरपूर शंका वाटते.मुलाचं समाजात मुक्तपणे वावरण्याच बळ त्यांचे आईवडील स्वतःच हिरावून घेतात अस वाटत.हे सगळं लिहिण्याची वेळ येते आहे कारण माझ्या अनुभवाची मर्यादा उरली नाही आ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00502.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/entertainment/hema-malini-reaction-over-kamla-mills-fire-in-mumbai-278432.html", "date_download": "2018-04-24T18:29:24Z", "digest": "sha1:OFJMQ5COZGEYYD6KRPWYBYQYQGRBSH7U", "length": 16164, "nlines": 149, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "कमला मिल अग्नितांडव : मुंबईत लोकसंख्येवर नियंत्रण ठेवलं पाहिजे-हेमामालिनी", "raw_content": "\n'केसरी'चा सेट जळून खाक, अक्षयकुमारसह सर्व कलाकार सुखरुप\nजम्मू-काश्मीर : पुलवामामध्ये चार दहशतवाद्यांचा खात्मा\nवारकऱ्यांची रांगेतून मुक्तता, आता विठुरायाचं टोकनद्वारे दर्शन \nकेरळमध्ये फक्त सचिनच्याच पुस्तकांची लायब्ररी\n,जय वाघानंतर त्याचा बछडा 'जयचंद'ही बेपत्ता\nगणित चुकलं म्हणून शिक्षकाने विद्यार्थ्याच्या तोंडात खुपसली छडी\nऔरंगाबादेत विद्यार्थ्यांना झालं काय, काॅपी पकडली म्हणून आत्महत्येचा प्रयत्न\nकर्जमाफीचा लाभ आता 2001-09 काळातील शेतकऱ्यांनाही मिळणार \nनाणार'चं आतून किर्तन बाहेरून तमाशा झालाय-अशोक चव्हाण\nमुंबईत धावत्या लोकलसमोर ढकलून प्रवाशाची हत्या\nमुंबईत म्हाडा ची ३३०० घरांसाठी सोडत लवकरच\n19 वर्षाचा मराठी तरुण घेणार जैन धर्माची दीक्षा\nजम्मू-काश्मीर : पुलवामामध्ये चार दहशतवाद्यांचा खात्मा\nमहाभियोगाची नोटीस फेटाळण्याचा निर्णय घाईत नाहीतर पूर्ण विचारांती - नायडू\n भाजप आणि काँग्रेसमध्ये 'कांटे की टक्कर', जेडीस ठरणार किंगमेकर\nसंसदेतही कास्टिंग काऊच, रेणुका चौधरींचं खळबळजनक वक्तव्य\n'केसरी'चा सेट जळून खाक, अक्षयकुमारसह सर्व कलाकार सुखरुप\nबिग बींची लेक श्वेताच्या ठुमक्यांचा व्हिडिओ व्हायरल\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nसंजय दत्तनं भिकही मागितलीय, 'संजू'च्या टीझरमधून उलगडली अनेक ���ुपितं\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nभारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा होणार आई\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nबर्थडे स्पेशल : सचिनचा प्रेरणादायी प्रवास\nपंजाबचा दिल्लीवर शानदार विजय\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\nकेरळमध्ये फक्त सचिनच्याच पुस्तकांची लायब्ररी\nजालन्यात सहा लाखांच्या बनावट नोटा जप्त\n'चौधरींचं वक्तव्य अत्यंत दुर्दैवी'\nव्हेंटिलेटरमध्ये झुरळ जीवावर बेतलं\nबेधडक : महाभियोगाचे राजकारण\nबेधडक : आरपारची लढाई\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\nकमला मिल अग्नितांडव : मुंबईत लोकसंख्येवर नियंत्रण ठेवलं पाहिजे-हेमामालिनी\n\" मुंबईत आता इतकी लोकसंख्या वाढली आहे की मुंबईतच आणखी एक मुंबई तयार होत आहे. खरंतर मुंबईच्या बाहेर अशीच मुंबई तयार केली पाहिजे\"\n28 डिसेंबर : मुंबईच्या बाहेर आणखी एक मुंबई उभी राहणे गरजेच असताना मुंबईतच आणखी एक मुंबई उभी राहत आहे, मुंबईत लोकसंख्येवर नियंत्रण असायला हवंय अशी प्रतिक्रिया भाजपच्या खासदार आणि ज्येष्ठ अभिनेत्री हेमा मालिनी यांनी दिली. हेमामालिनींनी अप्रत्यक्षपणे कमला मिल अंग्नितांडव प्रकरणाला मुंबईतील वाढत्या लोकसंख्येला जबाबदार धरलंय.\nकमला मिलमधील हॉटेल मोजोस लागलेल्या आगीत 14 जणांचा मृत्यू झालाय. तर 21 हुन जास्त लोकं जखमी झाले आहे. या दुर्घटनेबाबत सर्वच स्तरातून दु:ख व्यक्त केलंय जातंय. संसदेबाहेर हेमामालिनी यांचा प्रतिक्रिया जाणून घेतली असता त्यांनी मुंबईतील वाढत्या लोकसंख्येलाच या घटनेसाठी जबाबदार धरलंय.\nजर एखादी वास्तू तयार करायची असेल तर तिथे जाण्या येण्यासाठी मोकळी जागा आहे की नाही हे पाहणे गरजेचं आहे. मुंबईत आता इतकी लोकसंख्या वाढली आहे की मुंबईतच आणखी एक मुंबई तयार होत आहे. खरंतर लोकसंख्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी मुंबईच्या बाहेर अशीच मुंबई तयार केली पाहिजे आणि लोकसंख्येवर नियंत्रण कसे ठेवणार याकडे लक्ष्य दिलं पाहिजे अशी प्रतिक्रिया हेमामालिनींनी दिली. हेमामालिनींच्या या वक्तव्यामुळे वाद निर्माण होण्याची चिन्ह आहे.\nकमला मिलमधील रस्ते म्हणजे भूलभुलैया-जया बच्चन\nमी सुद्धा अनेक वेळा कमला मिलमध्ये गेली होते. पण तिथे खूप अरूंद रस्ते आहे, याबद्दल व्यवस्था ठेवली पाहिजे. ही घटना दुर्दैवी आहे. मुळात कमला मिल ही कमर्शियल जागा आहे. तिथे हाॅटेल्सला लायसन्स देण्याआधी चौकशी करायला हवी होती अशी नाराजी जया बच्चन यांनी व्यक्त केली.\nमुंबईत सगळ्याचं ठिकाणी लक्ष ठेवणे अशक्य -महापौर\nदरम्यान, मुंबई महापालिकेचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनीही वादग्रस्त व्यक्तव्य केलंय. कमला मिल दुर्घटना ही मोठी असून दुर्दैवी आहे. या प्रकरणी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहे.\nचौकशीनंतर जे दोषी आढळतील त्यांची गय केली जाणार नाही. पण मुंबईत सगळीकडे लक्ष ठेवणे हे शक्य नाही, आम्ही सगळ्याचं ठिकाणी पोहोचू शकत नाही अशी प्रतिक्रिया महाडेश्वर यांनी दिली.\nकमला मिल अग्नितांडव : पाचगणीला जाण्याआधीच त्यांना गाठलं मृत्यूनं\nकमला मिल अग्नितांडव- राहुल गांधींनी मराठीतून ट्विट करून दिली मृतांना श्रद्धांजली\nकमला मिल अग्नितांडव : मृत्यूपूर्वी विश्व आणि धैर्यने वाचवले अनेकांचे प्राण\nथर्टी फर्स्ट सेलिब्रेशनचं यशाचं स्वप्न अधुरंच राहिलं\nकमला मिल कम्पाऊंडमध्ये रात्रभर चाललेल्या अग्नितांडवाचा घटनाक्रम\nकमला मिल अग्नितांडवात वन-अबव्ह आणि मोजोस या पब मालकांवर गुन्हा दाखल\nधुरामुळे हात सुटला, आई गेली आणि मुलगी वाचली\nकमला मिल कम्पाऊंडच्या अग्नितांडवाचे भीषण फोटो\nकमला मिल कम्पाऊंडमध्ये अग्नितांडव, १४ मृत्युमुखी\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: hema maliniKamalaMillsFireकमला मिलकमला मिल अग्नितांडवहेमामालिनी\n'केसरी'चा सेट जळून खाक, अक्षयकुमारसह सर्व कलाकार सुखरुप\nबिग बींची लेक श्वेताच्या ठुमक्यांचा व्हिडिओ व्हायरल\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nसंजय दत्तनं भिकही मागितलीय, 'संजू'च्या टीझरमधून उलगडली अनेक गुपितं\nअश्वमी महेश मांजरेकर झळकणार सलमानसोबत सिनेमात\nबाबा आदमच्या जमान्यापासून सुरू आहेत या 'घटना', सरोज खान यांचं वादग्रस्त वक्तव्य\n'केसरी'चा सेट जळून खाक, अक्षयकुमारसह सर्व कलाकार सुखरुप\nजम्मू-काश्मीर : पुलवामामध्ये चार दहशतवाद्यांचा खात्मा\nवारकऱ्यांची रांगेतून मुक्तता, आता विठुरायाचं टोकनद्वारे दर्शन \nकेरळमध्ये फक्त सचिनच्याच पुस्तकांची लायब्ररी\nजालन्यात सहा लाखांच्या बनावट नोटा जप्त\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00502.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharastra/mns-workers-gift-garbage-to-municipal-officers-271694.html", "date_download": "2018-04-24T18:23:22Z", "digest": "sha1:5CAEUDCESSAW4XB5QF3NXDQHKVNUNHET", "length": 12380, "nlines": 127, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मनसे कार्यकर्त्यांनी दिला पालिका अधिकाऱ्यांना कचरा भेट", "raw_content": "\n'केसरी'चा सेट जळून खाक, अक्षयकुमारसह सर्व कलाकार सुखरुप\nजम्मू-काश्मीर : पुलवामामध्ये चार दहशतवाद्यांचा खात्मा\nवारकऱ्यांची रांगेतून मुक्तता, आता विठुरायाचं टोकनद्वारे दर्शन \nकेरळमध्ये फक्त सचिनच्याच पुस्तकांची लायब्ररी\n,जय वाघानंतर त्याचा बछडा 'जयचंद'ही बेपत्ता\nगणित चुकलं म्हणून शिक्षकाने विद्यार्थ्याच्या तोंडात खुपसली छडी\nऔरंगाबादेत विद्यार्थ्यांना झालं काय, काॅपी पकडली म्हणून आत्महत्येचा प्रयत्न\nकर्जमाफीचा लाभ आता 2001-09 काळातील शेतकऱ्यांनाही मिळणार \nनाणार'चं आतून किर्तन बाहेरून तमाशा झालाय-अशोक चव्हाण\nमुंबईत धावत्या लोकलसमोर ढकलून प्रवाशाची हत्या\nमुंबईत म्हाडा ची ३३०० घरांसाठी सोडत लवकरच\n19 वर्षाचा मराठी तरुण घेणार जैन धर्माची दीक्षा\nजम्मू-काश्मीर : पुलवामामध्ये चार दहशतवाद्यांचा खात्मा\nमहाभियोगाची नोटीस फेटाळण्याचा निर्णय घाईत नाहीतर पूर्ण विचारांती - नायडू\n भाजप आणि काँग्रेसमध्ये 'कांटे की टक्कर', जेडीस ठरणार किंगमेकर\nसंसदेतही कास्टिंग काऊच, रेणुका चौधरींचं खळबळजनक वक्तव्य\n'केसरी'चा सेट जळून खाक, अक्षयकुमारसह सर्व कलाकार सुखरुप\nबिग बींची लेक श्वेताच्या ठुमक्यांचा व्हिडिओ व्हायरल\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nसंजय दत्तनं भिकही मागितलीय, 'संजू'च्या टीझरमधून उलगडली अनेक गुपितं\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nभारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा होणार आई\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nबर्थडे स्पेशल : सचिनचा प्रेरणादायी प्रवास\nपंजाबचा दिल्लीवर शानदार विजय\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\nकेरळमध्ये फक्त सचिनच्याच पुस्तकांची लायब्ररी\nजालन्यात सहा लाखांच्या बनावट नोटा जप्त\n'चौधरींचं वक्तव्य अत्यंत दुर्दैवी'\nव्हेंटिलेटरमध्ये झुरळ जीवावर बेतलं\nबेधडक : महाभियोगाचे राजकारण\nबेधडक : आरपारची लढाई\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची सं��ूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\nमनसे कार्यकर्त्यांनी दिला पालिका अधिकाऱ्यांना कचरा भेट\n\"शहरातील जमा कचरा नियमित वेळच्या वेळी उचलला जात नाही परिणामी शहरात जागोजागी कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे.\"\nटिटवाळा,10 आॅक्टोबर : कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात येणाऱ्या अनेक शहरात कचरा समस्येनं उग्र रूप धारण केलंय. याचाच निषेधार्थ मनसेच्या कार्यकर्त्यांनी चक्क पालिकेच्या अधिकाऱ्यांना कचरा भेट दिलाय.\nअवघ्या काही दिवसांवर दिवाळी येऊन येऊन ठेपली असताना जागोजागी कचऱ्याचे साम्राज्य पसरल्याने येथील अनेक शहरांच्या बकालपणात वाढ झालेली आहे. या विरोधात मनसेने आक्रमक पवित्रा घेत आज या निषेधार्थ मनसे सरचिटणीस आणि माजी आमदार प्रकाश भोईर यांच्यासह अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी ‘अ’ प्रभागात पालिका अधिकाऱ्यांना कचरा भेट देत दिवाळी पूर्वी शहरात स्वच्छता न दिसल्यास व्यापक आंदोलन छेडण्याचा असा इशारा दिला आहे.\nकचरा निर्मुलनासाठी पालिका प्रशासनाकडून ठोस अश्या उपाययोजना होताना दिसत नाहीत. शहरातील जमा कचरा नियमित वेळच्या वेळी उचलला जात नाही परिणामी शहरात जागोजागी कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. घंटा गाड्यांवर लाखोंची उधळण करूनही शहरात अस्वच्छता पसरली असून यामुळे नागरिकांचे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.\nयाच्या निषेधार्त आज ‘अ’ प्रभाग क्षेत्र अधिकारी सुनिल पाटील यांना टिटवाळा तसंच आंबिवली मधून मनसेच्यावतीने कचरा भेट देत निषेध व्यक्त केला. त्याचबरोबर येत्या १५ दिवसांत शहरात कचरा नियमितपणे न उचलला गेल्यास व्यापक जनआंदोलन छेडण्यात येईल असा इशारा असा इशारा दिला.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nजम्मू-काश्मीर : पुलवामामध्ये चार दहशतवाद्यांचा खात्मा\nवारकऱ्यांची रांगेतून मुक्तता, आता विठुरायाचं टोकनद्वारे दर्शन \n,जय वाघानंतर त्याचा बछडा 'जयचंद'ही बेपत्ता\nएक नव्हे दोन नव्हे, चक्क तीन रिअर कॅमेरे , हे आहेत फिचर आणि किंमत\nगणित चुकलं म्हणून शिक्षकाने विद्यार्थ्याच्या तोंडात खुपसली छडी\nऔरंगाबादेत विद्यार्थ्यांना झालं काय, काॅपी पकडली म्हणून आत्महत्येचा प्रयत्न\n'केसरी'चा सेट जळून खाक, अक्षयकुमारसह सर्व कलाकार सुखरुप\nजम्मू-काश्मीर : पुलवामामध्ये चा�� दहशतवाद्यांचा खात्मा\nवारकऱ्यांची रांगेतून मुक्तता, आता विठुरायाचं टोकनद्वारे दर्शन \nकेरळमध्ये फक्त सचिनच्याच पुस्तकांची लायब्ररी\nजालन्यात सहा लाखांच्या बनावट नोटा जप्त\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00502.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/muktapeeth/army-jawan-behave-13236", "date_download": "2018-04-24T18:30:42Z", "digest": "sha1:X6OFQSF6VQOLRIBDQEGA2RMN4RCHRACJ", "length": 18933, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "army jawan behave सैनिकासी वागणे ते कैसे? (मुक्‍तपीठ) | eSakal", "raw_content": "\nसैनिकासी वागणे ते कैसे\n- कर्नल (निवृत्त) अरविंद वसंत जोगळेकर\nबुधवार, 5 ऑक्टोबर 2016\nसंकटाच्या काळात लष्करी जवानाची आठवण येते; पण शांततेच्या काळात सैनिकांची आठवण ठेवली जात नाही. साध्या कारणांसाठी त्याची अडवणूक केली जाते. त्यांना आपण दुखावतो हे कुणी जाणेल का\nनुकत्याच पूंछ आणि उरीजवळील द्रास येथे १२ माउंट ब्रिगेडवर झालेल्या हल्ल्यामुळे जनमानसात\nसंकटाच्या काळात लष्करी जवानाची आठवण येते; पण शांततेच्या काळात सैनिकांची आठवण ठेवली जात नाही. साध्या कारणांसाठी त्याची अडवणूक केली जाते. त्यांना आपण दुखावतो हे कुणी जाणेल का\nनुकत्याच पूंछ आणि उरीजवळील द्रास येथे १२ माउंट ब्रिगेडवर झालेल्या हल्ल्यामुळे जनमानसात\nप्रचंड क्षोभ उसळला. त्यानंतर आपण सर्जिकल स्ट्राईक केल्यामुळे जनतेत उत्साह निर्माण झाला. पण एक गोष्ट नेहमीच लक्षात येते ती म्हणजे, फक्त संकटाच्या वेळीच माणसाला देवाची आणि लष्करी जवानाची आठवण येत असते. पण कालांतराने सामान्य जनता हे सगळे विसरूनही जाते. काही कारणाने एखादा जवान आपल्यासमोर आला, तर त्याच्याशी आपले वागणे कसे असते, ते आठवा.\nआपण स्वातंत्र्याचा आनंद घेत आहोत, दहशतीशिवाय जगत आहोत त्याचे खरे श्रेय सदैव तत्पर असलेल्या जवानाला द्यायला हवे. स्वतंत्र भारताला कराव्या लागलेल्या तीनही युद्धानंतर अनेक कलावंतांनी- लेखकांनी प्रत्यक्ष युद्धभूमीवर येऊन आम्हा सैनिकांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी करमणुकीचे कार्यक्रम केले होते. १९६३ मध्ये मी आसाममधील तेजपूर येथे असताना राज कपूर, किशोरकुमार, सुनील दत्त, मुकेश, वैजयंतीमाला आणि लता मंगेशकर यांच्यासारखे कलाकार येऊन आमच्यासोबत राहिले होते. काही साहित्यिक आणि कवी पंजाब रेजिमेंट, शीख रेजिमेंट, मद्रास रेजिमेंट आणि डोगरा रेजिमेंट यांसारख्या विविध रेजिमेंटना भेट देऊन ���्यांच्यासाठी कथा-कथन, अनुभव कथनासारखे कार्यक्रम करून त्यांचे मनोबल वाढवत होते.\nभारतीय सैनिक चौदा हजार फूट उंची असलेल्या अगदी सियाचीन भागात दुर्गम बर्फाळ प्रदेशात आणि शून्याच्या खाली गेलेल्या वातावरणात राहून देशप्रेमाने ओतःप्रोत भरलेल्या भावनेने आपल्या भारतभूमीचे रक्षण करतात. त्यांच्या या खडतर प्रवासाची आणि तेथील वास्तव्याची प्रचिती घेण्यास हरकत नाही. सैनिकाबद्दल आपल्या मनात असणारे प्रेम, आदर व भावना या नुसत्याच कशा दिखावू असतात याबाबतीतील माझ्या पुण्यातील एका मित्राने नुकताच मला सांगितलेला अनुभव लक्षात घेण्याजोगा आहे.\nमाझा मित्र व त्यांचे कुटुंब एका नामांकित यात्रा कंपनीबरोबर काश्‍मीरच्या सहलीला गेले होते. यात्रा कंपनीने रेल्वेची एक संपूर्ण बोगीच त्यांच्यासाठी आरक्षित केलेली होती. परतीच्या प्रवासात ते सगळे जम्मूतावी एक्‍स्प्रेसने पुण्याला येण्यास निघाले होते. संध्याकाळी ज्या वेळी जम्मूतावी एक्‍स्प्रेस जम्मूच्या फलाटावरून निघाली. गाडी हळू हळू वेग पकडत असतानाच या मित्रांच्या डब्यात अचानक गणवेशामध्ये असलेला एक जवान त्याची बॅग घेऊन चढला. आपल्यासाठी संपूर्ण आरक्षण असलेल्या बोगीमध्ये कोणीतरी एक आगंतूक चढलेला बघून बोगीतील काही जणांनी त्याच्यावर आरडाओरडा करत त्याला खाली उतरण्यास सांगितले. तोपर्यंत गाडीने बराच वेग घेतला होता आणि गाडी फलाट सोडून बाहेर पडली होती. कर्मधर्म संयोगाने तो गाडीत चढलेला जवानही मराठीच होता. बोगीमधील प्रवासीदेखील मराठीच आहेत हे बघून त्याला थोडा दिलासा वाटला व तो त्यांना म्हणाला, की ‘‘मी साताऱ्याचा असून, माझी आई आजारी असल्याची तार आजच सकाळी मला मिळाली आणि लगेच माझी रजा मंजूर झाल्यामुळे लागलीच मी घरी जाण्यासाठी निघालो. या सगळ्या धांदलीत मी फलाटावर थोडा उशिरा पोचलो. गाडी निघत होती, त्यामुळे नाईलाजाने मला समोर दिसत असलेल्या तुमच्या डब्यात चढावे लागले. पुढचे स्थानक येईतोवर येथे दारातच थांबेन आणि पुढच्या स्थानकावर गाडी थांबेल, तेव्हा मी उतरेन. अगदी पुढच्या टोकाला आमच्यासाठी वेगळी लष्करी बोगी आहे, त्यात जाईन.’’\nपुढे काही अंतरावर गाडी सिग्नलसाठी थांबली, तेव्हा पुन्हा एकदा बोगीतील त्या प्रवाशांनी त्याला खाली उतरून जाण्यासाठी पाठपुरावा सुरू केला. तेव्हा प्रवाशांपैकी कोणी��री त्याला म्हणाले, की ‘अरे, कसला तू सैनिक तुला काही शिस्त आहे की नाही तुला काही शिस्त आहे की नाही कोणत्याही डब्यात चढतोस आणि उतरून जाईन म्हणालास तरी जात नाहीस.’\nत्यावर इतका वेळ मौन बाळगलेला तो जवान चिडला आणि त्यांना म्हणाला, की ‘आज मी जिवंत असताना तुम्ही मला साधे उभे राहण्यासाठी येथे थांबू देत नाही आहात. उद्या जर मी युद्धामध्ये हुतात्मा झालो, तर मात्र माझे पार्थिव जेव्हा विमानतळावर येईल तेव्हा तुमच्यापैकी काहीजण माझ्या पार्थिवाला पुष्पचक्र अर्पण करतील. मला मानवंदना देताना छायाचित्रे काढून जगासमोर आपल्याला सैनिकाबद्दल वाटत असलेली कृतज्ञता व्यक्त करतील.’ तो हे बोलत असतानाच गाडी एका स्थानकावर थांबली आणि तो जवान उतरून निघून गेला. त्याने सगळ्यांच्या डोळ्यात चांगलेच अंजन घातले होते. तो उतरून गेल्यानंतरही बराच काळ डब्यातील सर्व प्रवासी सुन्न बसून होते.\nहुतात्मा जवानांचे स्मारक उभारणार: बाबूराव पाचर्णे\nतळेगाव ढमढेरे (पुणे): निमगाव म्हाळुंगी ही आजी-माजी सैनिकांची पवित्र भूमी आहे. देशासाठी हुतात्मा जवानांची प्रेरणा आधुनिक पिढीला स्फूर्तीदायी...\nमिळकतधारकांना सामान्य करात सवलत\nपिंपरी - करदात्यांना दिलासा मिळावा, यासाठी २०१८-१९ या आर्थिक वर्षातील मिळकतकराची थकबाकीसह दोन्ही सहामाहीच्या संपूर्ण बिलाची रक्कम ३० जून २०१८ पर्यंत...\nनाणार प्रकल्पाला विरोध करणाऱ्या मनसे कार्यकर्त्यांची सुटका\nमुंबादेवी - मुलुंड येथील मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सभेत रत्नागिरीतील नाणार प्रकल्पाला विरोध केला. मुंबई ताडदेव एसी मार्केट येथील नानार प्रकल्प...\nसांगली आणि सावरकर - एक अतूट नाते\nसांगली आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे एक अतूट नाते होते. त्यांची रत्नागिरीतून स्थानबद्धतेतून सुटका झाल्यावर पुढे वर्षभर महाराष्ट्रात सभांचा...\nस्पाय कॅमेरे लागलेला ‘बुलेटप्रूफ’ गणवेश\nनागपूर - सद्य:स्थितीत उपलब्ध असलेले ‘बुलेट प्रूफ जॅकेट्‌स’ सैनिकांच्या खांद्यापासून ते कमरेपर्यंतच्या भागाचे संरक्षण करतात. नागपूरमधील आशुतोष महाजन...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.savarkarsmarak.com/news.php?id=421", "date_download": "2018-04-24T17:48:57Z", "digest": "sha1:WLPYFP4I7QPXGKWR2AZMPCX3GWDY72Q4", "length": 7287, "nlines": 60, "source_domain": "www.savarkarsmarak.com", "title": "kacak iddaa kacak bahis siteleri :: Swatantryaveer Savarakar Smarak ::", "raw_content": "\nAir Rifle Shooting- नेमबाजी आंतरराष्ट्रीय दर्जाची एअर रायफल\nYoga ; Natural way to healthy Life योग : निरोगी जीवनाची नैसर्गिक गुरुकिल्ली.\nGentleman's sport सभ्य गृहस्थांचा खेळ\nA Well equipped Gym.. सुसज्ज बलोपासना केंद्र\nRapidly emerging as one of the best center in Mumbai. मुंबईतले झपाट्याने पुढे येणारे धनुर्विद्या प्रशिक्षण केंद्र.\nBest reference library on the Armed Freedom Struggle. सशस्त्र क्रांति या विषयावरील उत्तम संदर्भ ग्रंथालय\nSpirit of Adventure ; love for Nature निसर्ग प्रेमींसाठी साहसी उपक्रम\nLearn Patriotic Songs देशभक्तीपर गीते शिका\nSavarkar Literature सावरकर साहित्य मंच\nCollective reading of Savarkar Literature सावरकर साहित्याचे सामुहिक वाचन आणि चर्चा\nNews :एनडीए परिक्षेचे ऑनलाइन फॉर्म भरण्याची निःशुल्क सुविधा\nएनडीए परिक्षेचे ऑनलाइन फॉर्म भरण्याची निःशुल्क सुविधा\nराष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) द्वारे सैन्यदलात प्रशिक्षणासाठी घेण्यात येणा-या परिक्षेचे आवेदन (फॉर्म) 30 जून 2017 पूर्वी भरावयाचे आहेत. ज्या तरुणांना सैन्यदलात आपले भवितव्य घडवून देशसेवा करायची आहे, त्यांच्यासाठी हे आवेदनपत्र भरून देण्याची निःशुल्क सोय स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाने केली आहे. यासंबंधी अधिक माहितीसाठी 9221849650 या क्रमांकावर संपर्क साधून प्रत्यक्ष यावे, असे आवाहन स्मारकाचे कार्यवाह राजेंद्र वराडकर यांनी केले आहे. एनडीए परिक्षेचे ऑनलाइन फॉर्म भरण्याची निःशुल्क सुविधा\nराष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) द्वारे सैन्यदलात प्रशिक्षणासाठी घेण्यात येणा-या परिक्षेचे आवेदन (फॉर्म) 30 जून 2017 पूर्वी भरावयाचे आहेत. ज्या तरुणांना सैन्यदलात आपले भवितव्य घडवून देशसेवा करायची आहे, त्यांच्यासाठी हे आवेदनपत्र भरून देण्याची निःशुल्क सोय स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाने केली आहे. यासंबंधी अधिक माहितीसाठी 9221849650 या क्रमांकावर संपर्क साधून प्रत्यक्ष यावे, असे आवाहन स्मारकाचे कार्यवाह राजेंद्र वराडकर यांनी केल�� आहे.\nस्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाची चतुर्थ राज्यस्तरीय मोडी लिपी स्पर्धा\nरोखमुक्त व्यवहारांची आधुनिक खेडी ही काळाची गरज\nस्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाची शौर्य व विज्ञान पुरस्काराची दैदिप्यमान परंपरा\nस्वातंत्र्यवीर सावरकरांच्या ववरुद्ध खोट्या आरोपांना चोख उत्तर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://abpmajha.abplive.in/videos/kharghar-navi-mumbai-6-persons-attacked-a-pan-shopkeeper-485362", "date_download": "2018-04-24T18:05:33Z", "digest": "sha1:RGHVZIY6VLPZ2RYDILS6BHV36336ODSZ", "length": 15304, "nlines": 134, "source_domain": "abpmajha.abplive.in", "title": "नवी मुंबई : खारघरमध्ये पान टपरीवाल्याला बेदम मारहाण, 6 जणांविरोधात गुन्हा", "raw_content": "\nनवी मुंबई : खारघरमध्ये पान टपरीवाल्याला बेदम मारहाण, 6 जणांविरोधात गुन्हा\nनवी मुंबईतल्या खारघरमध्ये एका पान टपरीवाल्याला बेदम मारहाण करण्यात आलीए... खारघर सेक्टर 13 मध्ये दोन दिवसापूर्वी ही घटना घडली. मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये एकून सहा जण पान टपरीवाल्याला मारहाण करताना दिसतायत. मात्र यामागचं कारण काय होतं, हे अद्याप कळू शकलेलं नाहीय. खारघर पोलिसांनी याबाबत अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. मात्र अद्याप कुणावरही अटकेची कारवाई झालेली नाहीय.\nविशेष चर्चा : सरोज खानचं डोकं ठिकाणावर आहे काय\nस्पेशल रिपोर्ट : नाशिक : व्हेंटिलेटरमध्ये झुरळ अडकलं, श्वास न घेता आल्याने महिलेचा मृत्यू\nस्पेशल रिपोर्ट : मुंबई : पैसे आणि जागेचं गणित जुळवणारे मुंबईतील नॅनो फ्लॅट\nमुंबई : 'एबीपी माझा'चे मुख्य संपादक राजीव खांडेकर यांना दीनानाथ मंगेशकर पुरस्कार\nगडचिरोली : नक्षलवाद्यांचा खात्मा करणारे जिगरबाज सी-60\nपुणे : कोरेगाव भीमा प्रकरणातील साक्षीदार पूजाच्या मारेकऱ्यांना अटक करा : रिपाइं\nस्पेशल रिपोर्ट : पंढरपूर : रांगेशिवाय विठ्ठल दर्शन, पंढरपुरात लवकरच टोकन व्यवस्था\nपंढरपूर : विठुची पंढरी मांस-मद्यमुक्त करण्यासाठी मंदिर समितीचा ठराव\nपुणे : सचिन तेंडुलकरचे 'जबरा फॅन' राजू गायकवाडांचं फोटो कलेक्शन खुलं\nस्पेशल रिपोर्ट : शिक्षक भरतीत गुण वाढवून देणारं रॅकेट सक्रिय\nपुणे : कोरेगाव भीमा प्रकरणी सत्यशोधन अहवालात पोलिस अधीक्षकांवर ठपका\nस्पेशल रिपोर्ट : औरंगाबाद : कॉपी पकडलेल्या परीक्षार्थीची कर्मचाऱ्याला मारहाण, आत्महत्येची धमकी\nबातम्या सुपरफास्ट : देशाच्या कानाकोपऱ्यातील घडामोडींचा आढावा\nनाशिक : व्हेंटिलेटरमध्ये झुरळ अडकलं, नाशिकमध्ये रुग्णाचा मृत्यू\nनागपूर : शेतकऱ्याच्या शिवारात पट्टेदार वाघाचा वावर\nविशेष चर्चा : सरोज खानचं डोकं ठिकाणावर आहे काय\nस्पेशल रिपोर्ट : नाशिक : व्हेंटिलेटरमध्ये झुरळ अडकलं, श्वास न घेता आल्याने महिलेचा मृत्यू\nस्पेशल रिपोर्ट : मुंबई : पैसे आणि जागेचं गणित जुळवणारे मुंबईतील नॅनो फ्लॅट\nमुंबई : 'एबीपी माझा'चे मुख्य संपादक राजीव खांडेकर यांना दीनानाथ मंगेशकर पुरस्कार\nगडचिरोली : नक्षलवाद्यांचा खात्मा करणारे जिगरबाज सी-60\nपुणे : कोरेगाव भीमा प्रकरणातील साक्षीदार पूजाच्या मारेकऱ्यांना अटक करा : रिपाइं\nस्पेशल रिपोर्ट : पंढरपूर : रांगेशिवाय विठ्ठल दर्शन, पंढरपुरात लवकरच टोकन व्यवस्था\nपंढरपूर : विठुची पंढरी मांस-मद्यमुक्त करण्यासाठी मंदिर समितीचा ठराव\nपुणे : सचिन तेंडुलकरचे 'जबरा फॅन' राजू गायकवाडांचं फोटो कलेक्शन खुलं\nस्पेशल रिपोर्ट : शिक्षक भरतीत गुण वाढवून देणारं रॅकेट सक्रिय\nपुणे : कोरेगाव भीमा प्रकरणी सत्यशोधन अहवालात पोलिस अधीक्षकांवर ठपका\nस्पेशल रिपोर्ट : औरंगाबाद : कॉपी पकडलेल्या परीक्षार्थीची कर्मचाऱ्याला मारहाण, आत्महत्येची धमकी\nनवी मुंबई : खारघरमध्ये पान टपरीवाल्याला बेदम मारहाण, 6 जणांविरोधात गुन्हा\nनवी मुंबई : खारघरमध्ये पान टपरीवाल्याला बेदम मारहाण, 6 जणांविरोधात गुन्हा\nनवी मुंबईतल्या खारघरमध्ये एका पान टपरीवाल्याला बेदम मारहाण करण्यात आलीए... खारघर सेक्टर 13 मध्ये दोन दिवसापूर्वी ही घटना घडली. मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये एकून सहा जण पान टपरीवाल्याला मारहाण करताना दिसतायत. मात्र यामागचं कारण काय होतं, हे अद्याप कळू शकलेलं नाहीय. खारघर पोलिसांनी याबाबत अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. मात्र अद्याप कुणावरही अटकेची कारवाई झालेली नाहीय.\nविशेष चर्चा : सरोज खानचं डोकं ठिकाणावर आहे काय\nस्पेशल रिपोर्ट : नाशिक : व्हेंटिलेटरमध्ये झुरळ अडकलं, श्वास न घेता आल्याने महिलेचा मृत्यू\nस्पेशल रिपोर्ट : मुंबई : पैसे आणि जागेचं गणित जुळवणारे मुंबईतील नॅनो फ्लॅट\nमुंबई : 'एबीपी माझा'चे मुख्य संपादक राजीव खांडेकर यांना दीनानाथ मंगेशकर पुरस्कार\nगडचिरोली : नक्षलवाद्यांचा खात्मा करणारे जिगरबाज सी-60\nपुणे : कोरेगाव भीमा प्रकरणातील साक्षीदार पूजाच्या मारेकऱ्यांना अटक करा : रिपा���ं\nस्पेशल रिपोर्ट : पंढरपूर : रांगेशिवाय विठ्ठल दर्शन, पंढरपुरात लवकरच टोकन व्यवस्था\nपंढरपूर : विठुची पंढरी मांस-मद्यमुक्त करण्यासाठी मंदिर समितीचा ठराव\nपुणे : सचिन तेंडुलकरचे 'जबरा फॅन' राजू गायकवाडांचं फोटो कलेक्शन खुलं\nस्पेशल रिपोर्ट : शिक्षक भरतीत गुण वाढवून देणारं रॅकेट सक्रिय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00504.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-women-s-day/women-s-day-113030800005_1.html", "date_download": "2018-04-24T18:27:40Z", "digest": "sha1:FMPFN3SAZT7PKULSWVWBP2CPVSVF7TXN", "length": 10713, "nlines": 120, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "womens day | प्रश्न हे अनुत्तरीत | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 24 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\n(महिला दिनानिमित्त विशेष लेख...)\nरोजच्या आयुष्यात असंख्य रुपाने आणि हातांनी आपल्याला उपयोगी पडणार्‍या महिलांच्या कष्टाची जाण आणि त्याला जमेल तशी मानवंदना म्हणून महिला दिन साजरा करण्याचे ठरले. वरकर्णी पहता त्यात चुकीचे असे काही नाही, पण तरीही काही प्रश्न पडतात अन् ते कधी कधी अनुत्तरीतच राहतात. प्रश्न अगदी साधे, सोपे, रोजच्याच जगण्यातले, पण विचार करायला लावणारे.....\nमहिला दिन साजरा करणे म्हणजे केवळ गोड गोड संदेश देऊन समारंभ करणे अशा खुळात आपण किती दिवस राहणार आहोत\nज्यांना खरच मदतीची आणि सहानभुतीची गरज आहे अशा महिलांपर्यंत आपण केवळ या महिलादिनाच्या निमित्ताने तरी पोचणार आहोत की नाही\nअजूनही भारतातल्या कित्येक खेड्यात आणि बर्‍यापैकी शहरातही सासुरवास किंवा सासरी केला जाणारा छळ ही प्रमुख समस्या आहे. त्याच्या अनुषंगाने काय करता येईल याचा विचार व्हायला हवा. राजच्या प्रवासात, सामाजिक आयुष्यात अनेक प्रकारचे लैंगिक, मानसिक, शारीरिक अवहेलना आणि शोषण सहन करत आपले आयुष्य जगणार्‍या महिलांसाठी आपण आता तरी सेफ झोन तया करणार आहोत की नाही\nदिल्लीच्या निर्भयापासून ते भंडारा जिल्ह्यातील तीन चिमुकल्या बहिणींवर बलात्कारच्या घटना मिडियातधून येत असताना या महिलादिनाची उपयुक्तता आरि यशस्विता यावरच प्रश्नचिन्ह नाही का उभे राहत\nदेशातल्या काही भागात मुलगी जन्माला येताच त्या नको म्हणून तिला मारून टाकण्याची घ्रुणास्पद प्रथा आहे, त्याच्या प्रबोधनासाठी काही संस्था काम करत आहेत पण त्यांना या हाय प्रोफाईल महिलादिनवाल्यांनी मदत करायला नको का\nसुशिक्षित आणि नोकरदार वर��गात स्त्रियांना भेडसावणारी आणि बहुसंख्य वेळा दाबून टाकली जाणारी लैंगिक शोषणाची समस्या अजूनही तेवढीत बिकट आहे. बहुसंक्य वेळा मानसिक त्रासाला कंटाळून स्त्रियांनीच जॉब बदलल्याचे दिसते, बाकी गुन्हेगार तसेच मोकाट फिरत असतात. असे हजारो प्रश्न आहेत. त्यांचे गांभीर्य व त्यानिमित्ताने त्यातून स्त्रियांचे आयुष्य सुखकर होण्याकरिता आपण काही विचार करणार आहोत की नुसताच इव्हेंट साजरा करत राहणार आहोत\nस्त्रियांनी का ओलांडला उंबरठा\nस्त्री-पुरूष सारखेच आहेत तर त्यांच्यात एवढे भेद का\n‘स्वतंत्र’ नव्हे; ‘सह’ हवे\nयावर अधिक वाचा :\nबराक ओबामा यांनी पत्र पाठवून मागितली माफी\nअमेरिकेचे माजी राष्ट्रपती बराक ओबामा आणि त्यांची पत्नी मिशेल ओबामा यांनी आपली मोठी मुलगी ...\nचार दिवस सलग बँका बंद राहणार\nबँकेची काही कामे असतील तर पुढील तीन दिवसांत आटोपून घ्यावी लागणार आहेत. कारण चार दिवस सलग ...\nआसाराम बापूला बुधवारी शिक्षा सुनावली जाणार\nबलात्काराच्या प्रकरणात अटकेत असलेला स्वयंघोषित अध्यात्मिक गुरु आसाराम याला बुधवारी शिक्षा ...\nमृत्यूच्या पाच तासाने उठून बसला, सांगितले अनुभव\nघरात अंतिम संस्काराची तयारी सुरू असताना मृत व्यक्ती अचानक उठून बसला तर हैराण होणे ...\nभारतीय लष्कराने पाकच्या पाच सैनिकांना घातले कंठस्नान\nनियंत्रण रेषेवर सातत्याने पाकिस्तानी सैनिकांकडून होणाऱ्या गोळीबाराविरोधात प्रत्युत्तरदाखल ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00504.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.marathistatus.net/2017/10/good-morning-marathi-status-1.html", "date_download": "2018-04-24T17:53:49Z", "digest": "sha1:IA2I23U7IG32VK22RNX7O2BS5GII7WJV", "length": 6936, "nlines": 174, "source_domain": "www.marathistatus.net", "title": "Good Morning Marathi Status » 1 ~ Marathi Status for WhatsApp and Facebook", "raw_content": "\nजीवनाच्या प्रवासात अनेक लोक भेटतात,\nकाही आधार देतात ..\nआधार देणारे हृदयात ❤ राहतात ..\nवेळ निघुन गेली की,\nआपल्या माणसांनाही विनाकारण रडवतात.\nजो दिवा रात्र भर जळुन उजेड देतो,\nपहाट होताच लोक त्याला विझवुन टाकतात..\n🥀🥀 शुभ सकाळ 🥀🥀\nस्वप्न खूप मोठी असावीत...\n😊🌱 शुभ सकाळ 🌱😊\nमोठं व्हायला ओळख नाही..\nआपल्या माणसांची मन जपावी लागतात..\nपानाच्या हालचाली साठी वारं हवं असतं,\nमन जुळण्या साठी नातं हवं असतं,\nनात्यासाठी विश्वास हवा असतो,\nत्या विश्वासाची पहिली पायरी म्ह��जे\nमैञीचं नातं कसं जगावेगळं असतं,\nरक्ताचं नसलं तरी मोलाचं असतं ...\n\"आपली काळजी करणाऱ्या माणसाला गमावू नका..\nएखाद्या दिवशी जागे व्हाल तेव्हा कळेल कि,\nशिंपले गोळा करण्याच्या नादात\nमोती मात्र राहुन गेला...🌹\n💐💐 शुभ सकाळ 💐💐\nवाईटाला सोडा चांगल्याकडे बघा..\nमाणसा मध्ये ही \"देव\" सापडतो..\nमी आपला मित्र आहे हे माझं \"भाग्य\" आहे..\nपण तुम्ही सगळे माझे मित्र झालात हे माझ \"परम भाग्य\" आहे..\nजो\" रुसतो\" त्याला \"हसवा.\".... जो हरवतो त्याला मिळवा\"..\n🌹🌺 शुभ सकाळ 🌺🌹\nएखादी विहीर तुडूंब भरते त्याला मुख्य कारण आतील झरे.\nहे झरेच जर आटले तर काय राहील मग....\nअसेच हे झरे....प्रेमाचे, मायेचे, स्नेहाचे,\nप्रत्येक नात्यात स्त्रवत राहीले तर कोणतच नात कधीच आटणार नाही....\n💗💗 चांगल्या हृदयाने खुप नाती बनतात. आणि\nचांगल्या स्वभावाने ही नाती जन्मभर टिकून राहतात. 💗💗\n॥ शुभ सकाळ ॥\n\"रावणाला नारदांनी विचारले\" \"तुला मायावी रुप घेता येते.\nमग, सीता मातेला ‘वश‘ करायला तू ‘रामा‘ चा ‘वेष‘ घेऊन तिला का नाही ‘फसवलेस‘\nरावणाने ‘स्मितहास्य‘ करून उत्तर दिले,\n\"मी तसा ‘प्रयत्न‘ सुध्दा केला. पण \"रामा चा वेष धारण\" केल्यावर\nमाझ्या ‘मनात‘ ते ‘वाईट विचारच‘ आले नाहीत.\nचांगल्या विचारांच्या माणसांशीच मैत्री करा, कधीच वाईट कर्म घडणार नाही.\n॥ शुभ सकाळ ॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00504.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "http://shivray.com/category/kavita-poetry/powada/", "date_download": "2018-04-24T18:15:56Z", "digest": "sha1:4P4KHUGNURBGTSFS55QX5MSTSXEV7BRU", "length": 13179, "nlines": 169, "source_domain": "shivray.com", "title": "पोवाडे | Chhatrapati Shivaji Maharaj - Shivray", "raw_content": "\nछत्रपती शिवाजी – महाराजांवर चित्रपट\nबेसिक फोटोग्राफी वर्कशॉप – ४ सप्टेंबर २०१६\nस्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले\nछत्रपती राजर्षि शाहू महाराज\nगनिमी कावा – युध्दतंत्र\nसिंदखेडराजाला झाला जन्म जिजाई मातेचा लखूजी जाधव पिता तियेचा सरदार निजामशाहीचा ॥ लखूजी जाधव-कन्या जिजाई मालोजींची ती सून लखूजी जाधव पिता तियेचा सरदार निजामशाहीचा ॥ लखूजी जाधव-कन्या जिजाई मालोजींची ती सून वीरपत्नीध शहाजी राजाची मोठी होती ती गुणवान ॥ चाल जिजाबाई आमचं दैवत वीरपत्नीध शहाजी राजाची मोठी होती ती गुणवान ॥ चाल जिजाबाई आमचं दैवत मोठं जागृत दुसरें दैवत नाहीं आम्हांस तिच्या नांवाचा मोठा विश्वास ॥ चाल गुलामगिरीची बेडी तोडून राज्य हिंदवी ...\nमहात्मा जोतीराव फुलेंचा शिवाजी महाराजांवरील ���ोवाडा\nकुळवाडी – भुषण पवाडा गातो भोसल्याचा | छत्रपती शिवाजीचा || लंगोट्यास देई जानवी पोषींदा कूणब्यांचा | काळ तो असे यवनांचा || शिवाजीचा पिता शाहाजी पुत्र मालोजीचा | असे तो डौल जाहागिरीचा || पंधराशे एकूणपन्नास साल फळले | जुन्नर तें उदयास आले || शिवनेरी किल्ल्यामध्ये बाळ शिवाजी जन्मले | जिजाबाईस रत्न सापडले || हातापायांची नख़े बोट शुभ्र प्याजी रंगीले | ज्यांनी ...\nछत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा – शाहीर नानिवडेकर\nशाहीर महादेव नारायण नानिवडेकर (१९०४-१९६२) यांचा जन्म किरसूळ, कोल्हापूर जिल्हा, महाराष्ट्र येथे झाला. त्यांनी १९२१ मध्ये मॅट्रिकची परीक्षा पूर्ण करून पुढील शिक्षण पुणे इंजिनियरिंग कॉलेज येथे पूर्ण केले. नकला करणे आणि दांडपट्टा चालवण्याचे खेळ करून त्यांनी “दांडपट्टा बहाद्दर” म्हणून लंडनपर्यंत नावलौकिक मिळवले होते. शाहिरी, पोवाडे गाणे आणि पारंपारिक संगीताचे धडे प्रसिद्ध शाहीर लाहिरी हैदर, दाजी मंग यांच्याकडे गिरवले. मराठी लावणीचे ...\nAnuya on महाराष्ट्राच्या किल्ल्यांकडे सरकारचे अक्षम्य दुर्लक्ष\nshashank on वीर शिवा काशीद\nछत्रपती शिवाजी – महाराजांवर चित्रपट\nबेसिक फोटोग्राफी वर्कशॉप – ४ सप्टेंबर २०१६\nगनिमी कावा – युध्दतंत्र\nछत्रपती राजर्षि शाहू महाराज\nस्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले\nchatrapati shivray chhatrapati shivaji maharaj kaviraj bhushan lohagad fort Modi Letter D Modi Letter DH Modi Letter N Modi Letter SH Modi Letter T Modi Letter TH modi script nature photography Quiz Contest raigad raigad fort Rajaram Maharaj shivaji raje shivkalyan raja shivrayanchi aarti आज्ञापत्र कविराज भूषण छत्रपती शिवाजी महाराज जाणता राजा जावजी लाड ताराराणी प्र. के. घाणेकर प्रश्नमंजुषा बाजीराव पेशवे बाल शिवाजी मराठा मराठेशाही राजमाता जिजाऊ आऊसाहेब लता मंगेशकर वा. सी. बेंद्रे शहाजी महाराज शिवराय शिवरायांचा जन्म शिवरायांची आरती शिवाजी राजे शिवाजीराजे भोसले शिवाजी शहाजी भोसले सरनौबत सेतू माधवराव पगडी सोपी मोडी पत्रे २०१५\nशिवराय प्रश्नमंजुषा – प्रश्न क्रमांक १५\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १२\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. ११\nशिवराय प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक १४\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १३\nछत्रपती शिवाजी – महाराजांवर चित्रपट\nबेसिक फोटोग्राफी वर्कशॉप – ४ सप्टेंबर २०१६\nJai ram Shinde: सर माझ्या माहिती प्रमाणे पन्हाळा गडावरील ईतिहाआसआसाचे वर्णन...\nJai ram Shinde: खुप छान माहित दिल्या ईतिहासातील. पण माला माहिती आहे त्याप्रम...\nशिवराय प्रश्नमंजुषा – प्रश्न क्रमांक १५\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १२\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. ११\nशिवराय प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक १४\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १३\nकाळकाई खिंडीत सिद्दयांची कत्तल करणारे जावजी लाड\nप्रती तानाजी – पदाती सप्तसहस्त्री नावजी लखमाजी बलकवडे\nछत्रपती संभाजी महाराजांचा जन्म\nराजगड लढविणारे संताजी सिलीम्बकर\nजयदेव जयदेव जय जय शिवराया\nमोडी वाचन – भाग १\nछत्रपती संभाजी महाराजांचे बालपण\nशिवाजी महाराजांच्या कचेरीकडून पुणे परगण्याच्या कारकून व देशमुखांना पत्र\nJai ram Shinde: सर माझ्या माहिती प्रमाणे पन्हाळा गडावरील ईतिहाआसआसाचे वर्णन...\nJai ram Shinde: खुप छान माहित दिल्या ईतिहासातील. पण माला माहिती आहे त्याप्रम...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00506.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://tusharnagpur.blogspot.com/2013_11_01_archive.html", "date_download": "2018-04-24T18:06:52Z", "digest": "sha1:EOJ3H2OK2SQXNPKPLQQMMNUEQEDXZZJ6", "length": 8169, "nlines": 285, "source_domain": "tusharnagpur.blogspot.com", "title": "तुष्की नागपुरी: November 2013", "raw_content": "\nनागपूरचा कवी तुष्की नागपुरी याच्या कविता या ब्लाग वर वाचा\nगुरुवार, २८ नोव्हेंबर, २०१३\nमी कल्पनेचे दार उघडेच ठेवतो\nआणि शब्दांचे झरे वाहत राहू देतो\nजे जे सुचेल ते\nमग वाचतो ती कविता\nपण जिची वाट पाहतोय\nती अजून आलेली नसते\nकोणत्यातरी कल्पनेचे बोट धरून\nभावनेच्या कोणत्यातरी पदरात दडून\nमला लिहित राहायला हवे\nमला लिहित राहायलाच हवे.\n२८ नोव्हेंबर २०१३, २१:२०\nद्वारा: Tushar Joshi तारिख: गुरुवार, नोव्हेंबर २८, २०१३ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतर पोस्ट्स जरा जुनी पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: पोस्ट (Atom)\n तुष्की नागपुरीच्या ब्लाग वर तुमचे मनःपूर्वक स्वागत आहे. या ब्लाग वरच्या सर्व कविता तुष्की नागपुरी यांनी लिहिलेल्या आहेत आणि त्यांचे सर्व हक्क तुष्की नागपुरी यांच्या कडे आहेत. तुम्हाला कविता आवडली व मित्रांना दाखवावीशी वाटली तर या ब्लाग चा दुवा त्यांना द्या. कविता कॉपी पेस्ट करून किंवा ईमेल करून पाठवावीशी वाटली तर तुष्की नागपुरी हे कलाकाराचे नाव पण त्या कवितेसोबत राहू द्या.\nनेहमीच वाटतं मला (1)\nसावळ्या मिलीच्या कविता (1)\nसावळ्या ��ुलीची गाणी (1)\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nचित्र विंडो थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00506.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/entertainment/sonali-kulkarni-will-direct-serial-arambh-262369.html", "date_download": "2018-04-24T18:43:35Z", "digest": "sha1:5QXBM2GOLHDLPC7LSZKVZMKWICES4ZM5", "length": 10921, "nlines": 120, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "सोनाली बेंद्रे करणार दिग्दर्शनाचा 'आरंभ'", "raw_content": "\nमुंबई इंडियन्सचा होमग्राऊंडवरच लाजिरवाणा पराभव\n'केसरी'चा सेट जळून खाक, अक्षयकुमारसह सर्व कलाकार सुखरुप\nजम्मू-काश्मीर : पुलवामामध्ये चार दहशतवाद्यांचा खात्मा\nवारकऱ्यांची रांगेतून मुक्तता, आता विठुरायाचं टोकनद्वारे दर्शन \n,जय वाघानंतर त्याचा बछडा 'जयचंद'ही बेपत्ता\nगणित चुकलं म्हणून शिक्षकाने विद्यार्थ्याच्या तोंडात खुपसली छडी\nऔरंगाबादेत विद्यार्थ्यांना झालं काय, काॅपी पकडली म्हणून आत्महत्येचा प्रयत्न\nकर्जमाफीचा लाभ आता 2001-09 काळातील शेतकऱ्यांनाही मिळणार \nनाणार'चं आतून किर्तन बाहेरून तमाशा झालाय-अशोक चव्हाण\nमुंबईत धावत्या लोकलसमोर ढकलून प्रवाशाची हत्या\nमुंबईत म्हाडा ची ३३०० घरांसाठी सोडत लवकरच\n19 वर्षाचा मराठी तरुण घेणार जैन धर्माची दीक्षा\nजम्मू-काश्मीर : पुलवामामध्ये चार दहशतवाद्यांचा खात्मा\nमहाभियोगाची नोटीस फेटाळण्याचा निर्णय घाईत नाहीतर पूर्ण विचारांती - नायडू\n भाजप आणि काँग्रेसमध्ये 'कांटे की टक्कर', जेडीस ठरणार किंगमेकर\nसंसदेतही कास्टिंग काऊच, रेणुका चौधरींचं खळबळजनक वक्तव्य\n'केसरी'चा सेट जळून खाक, अक्षयकुमारसह सर्व कलाकार सुखरुप\nबिग बींची लेक श्वेताच्या ठुमक्यांचा व्हिडिओ व्हायरल\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nसंजय दत्तनं भिकही मागितलीय, 'संजू'च्या टीझरमधून उलगडली अनेक गुपितं\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nमुंबई इंडियन्सचा होमग्राऊंडवरच लाजिरवाणा पराभव\nभारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा होणार आई\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nबर्थडे स्पेशल : सचिनचा प्रेरणादायी प्रवास\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\nकेरळमध्ये फक्त सचिनच्याच पुस्तकांची लायब्ररी\nजालन्यात सहा लाखांच्या बनावट नोटा जप्त\n'चौधरींचं वक्तव्य अत्यंत दुर्दैवी'\nव्हेंटिलेटरमध्ये झुरळ जीवावर बेतलं\nबेधडक : महाभिय���गाचे राजकारण\nबेधडक : आरपारची लढाई\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\nसोनाली बेंद्रे करणार दिग्दर्शनाचा 'आरंभ'\nगोल्डी बेहेल लवकरच छोट्या पडद्यावर आरंभ नावाची एक मेगा बजेट मालिका घेऊन येतोय. या मालिकेचं कथानक लिहिलंय 'बाहुबली' फेम लेखक विजयेंद्रने.\n07 जून : नव्वदच्या दशकात आपल्या अभिनयाने लोकांची मन जिंकणारी ,छमछम गर्ल सोनाली बेंद्रे आती लवकरच आयुष्यातल्या एका नव्या अध्यायास आरंभ करणार आहे. रील लाईफमध्ये अनेक भूमिका साकारल्यानंतर आता रियल लाईफमध्ये ती एक नवी भूमिका निभावणार आहे-दिग्दर्शकाची \nतर झालयं असं की गोल्डी बेहेल लवकरच छोट्या पडद्यावर आरंभ नावाची एक मेगा बजेट मालिका घेऊन येतोय. या मालिकेचं कथानक लिहिलंय 'बाहुबली' फेम लेखक विजयेंद्रने. या ' शो'चं शूटिंग सुरूही झालेलं आहे.\nसोनाली रोज सेटवर येते आणि काही उपयुक्त टिप्स देऊन जाते. ती या शोमध्ये प्रचंड इंटरेस्टेड आहे. लवकरच ती काही भागांचं दिग्दर्शनही करेल.\nआरंभ आर्य-द्रविडांच्या संघर्षावर बेतलेला एक पिरयड ड्रामा आहे. रजनीश दुग्गल या मालिकेत प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\n'केसरी'चा सेट जळून खाक, अक्षयकुमारसह सर्व कलाकार सुखरुप\nबिग बींची लेक श्वेताच्या ठुमक्यांचा व्हिडिओ व्हायरल\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nसंजय दत्तनं भिकही मागितलीय, 'संजू'च्या टीझरमधून उलगडली अनेक गुपितं\nअश्वमी महेश मांजरेकर झळकणार सलमानसोबत सिनेमात\nबाबा आदमच्या जमान्यापासून सुरू आहेत या 'घटना', सरोज खान यांचं वादग्रस्त वक्तव्य\nमुंबई इंडियन्सचा होमग्राऊंडवरच लाजिरवाणा पराभव\n'केसरी'चा सेट जळून खाक, अक्षयकुमारसह सर्व कलाकार सुखरुप\nजम्मू-काश्मीर : पुलवामामध्ये चार दहशतवाद्यांचा खात्मा\nवारकऱ्यांची रांगेतून मुक्तता, आता विठुरायाचं टोकनद्वारे दर्शन \nकेरळमध्ये फक्त सचिनच्याच पुस्तकांची लायब्ररी\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00509.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/kgtocollege-news/vise-principal-issue-in-school-1262445/", "date_download": "2018-04-24T18:25:43Z", "digest": "sha1:FFKHHCLERYIMUD7CLYYM74APQQ2STDNO", "length": 13422, "nlines": 198, "source_domain": "www.loksatta.com", "title": "अतिरिक्त ठरणाऱ्या हजारो उपमुख्याध्यापकांना दिलासा | Loksatta", "raw_content": "\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nघाऊक बाजारात दर घसरूनही साखर महागच\nपृथ्वीच्या तापमानात २०१० पासून सातत्याने वाढ\nब्रसेल्स गोळीबारातील आरोपी अब्देसलामला २० वर्षे तुरुंगवास\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\nके.जी. टू कॉलेज »\nअतिरिक्त ठरणाऱ्या हजारो उपमुख्याध्यापकांना दिलासा\nअतिरिक्त ठरणाऱ्या हजारो उपमुख्याध्यापकांना दिलासा\nपटसंख्येऐवजी पदसंख्या ग्राह्य़ धरण्याचा हा नवा बदल आहे.\nउपमुख्याध्यापकपद निश्चित करताना पाचवीचे व कनिष्ठ महाविद्यालयाचेही वर्ग जोडणार\nउपमुख्याध्यापकाचे पद निश्चित करतांना आता पाचवीचे व कनिष्ठ महाविद्यालयाचेही वर्ग जोडण्याचा निर्णय घेण्यात आला असून यामुळे राज्यभरातील अतिरिक्त ठरणाऱ्या पाच हजारांवर उपमुख्याध्यापकांना दिलासा मिळणार आहे.\nयापूर्वी अतिरिक्त ठरणाऱ्या मुख्याध्यापकांना सेवानिवृत्तीपर्यंत वेतनसंरक्षण देऊन त्याच पदावर कायम ठेवण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. मात्र, उपमुख्याध्यापक, तसेच पर्यवेक्षकपदे अधांतरी होती. जुन्या आदेशानुसार वीस वर्गतुकडय़ांवर एक उपमुख्याध्यापक ग्राह्य़ होत होता. वर्गतुकडय़ांचा निकष राज्यातील असंख्य अशा पदांचा अतिरिक्त करणारा ठरला. त्याविषयी संस्थाचालक व शिक्षक संघटनांनी जोरदार रोष व्यक्त केला. यात आता बदल करून वीस तुकडय़ांऐवजी तीस शिक्षकांमागे एक उपमुख्याध्यापकाचे पद संरक्षित केले जाईल. तसेच पाचवीच्या वर्गावरील व अकरावी-बारावीला शिकविणाऱ्या शिक्षकांचा समावेश करून शिक्षकांची संख्या मोजूनच उपमुख्याध्यापक किंवा पर्यवेक्षकाचे पद निश्चित केले जाणार आहे.\nयापूर्वी अशी तरतूद रद्द करण्यात आली होती. पटसंख्येऐवजी पदसंख्या ग्राह्य़ धरण्याचा हा नवा बदल आहे. शिक्षण संचालकांनी घेतलेल्या सभेत उपस्थित विदर्भ मुख्याध्यापक संघाचे सचिव सतीश जगताप म्हणाले की, जुन्या निकषानुसार करण्यात आलेल्या संचमान्यतेने हजारो पदे अतिरिक्त ठरली होती. त्यांचे समायोजन शक्य नव्हते. आता वर्गशिक्षकांच्या संख्येवर आधारित नव्याने संचमान्यता करण्याचे निर्देश शिक्षक संचालक (माध्यमिक) यांनी दिले आहे. हा बदल दिलासा देणारा आहे, असे जगताप यांनी निदर्शनास आणले. आता सुधारित संचमान्यता देण्याचे काम उपसंचालक पातळीवर सुरू होणार आहे. नव्या पध्दतीने संचमान्यता मंजूर झाल्यावर अतिरिक्त ठरणारी पदे सुरक्षित होण्याचा विश्वास उपमुख्याध्यापकांना आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nआसाराम बापू निर्दोष, ईश्वराने त्याना दोषमुक्त करावे ही इच्छा-साध्वी प्रज्ञा\nपाकिस्तानी क्रिकेटपटू 'संस्कारी' झाले तरच त्यांच्याशी खेळू, बीसीसीआयचा टोला\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n'वॉन्टेड' आरोपी शेजारी उभा होता, पोलीस पोस्टर लावत बसले\n'आमच्या घरात मुली आहेत, काँग्रेसला येण्यास सक्त मनाई आहे'\nलग्नाच्या दुसऱ्या दिवशीच मित्रांसोबत मिळून पत्नीवर सामूहिक बलात्कार\nसाधा धक्का लागला म्हणून ट्रेनखाली दिलं ढकलून, महिला प्रवाशाला अटक\nआज इंदिरा गांधी असत्या तर मी काँग्रेसमध्ये असतो-शत्रुघ्न सिन्हा\nकोरेगाव भीमा हिंसाचाराशी आंबेडकरी आणि हिंदुत्त्ववादी संघटनांचा संबंध नाही, सत्यशोधन समितीचा अहवाल\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nमुन्ना यादवला सर्वोच्च न्यायालयातून तात्पुरता जामीन\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nमहापालिकेच्या ३४ मराठी शाळा बंद\nजिल्ह्य़ात ६८ अपघात स्थळे\nकर्नाक पूल पाडण्यास उच्च न्यायालयाचा हिरवा कंदील\nनेहरू विज्ञान केंद्रातील ‘दि एनर्जी बॉल’ नव्या ढंगात\n‘फटका चोरां’ची दहशत कायम\nवाढलेल्या तापमानात विजेविना घामाघूम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/sampadkiya-category/samorchyabakavrun/", "date_download": "2018-04-24T18:26:46Z", "digest": "sha1:GHTTCL7IOMJ6VNUSF445MAETPOUIQDO2", "length": 14224, "nlines": 250, "source_domain": "www.loksatta.com", "title": "समोरच्या बाकावरून | Loksatta", "raw_content": "\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nघाऊक बाजारात दर घसरूनही साखर महागच\nपृथ्वीच्या तापमानात २०१० पासून सातत्याने वाढ\nब्रसेल्स गोळीबारातील आरोपी अब्देसलामला २० वर्षे तुरुंगवास\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\nकायद्याचे नव्हे, ‘मोकाट मुभे’चे राज्य\nबलात्काराचा निव्वळ लैंगिकतेशीच संबंध जोडणे चुकीचे ठरेल.\nसंघराज्यवादाच्या तत्त्वांची (सरकारी) पायमल्ली\nलोकसंख्यावाढीचा दर नियंत्रित करण्यासाठी केलेल्या प्रयत्नात झालेली प्रगती.\nसुशासित आणि कार्यक्षम राज्यांनी आधीच त्यांच्या वाटय़ाचे अंशत: गमावलेले आहे\nहे एकटय़ाला जमणारे नव्हे\nखेदाने कबूल करावे लागते की, चीनचे आर्थिक सामर्थ्य मोठे आहे.\nबदलासाठी नवे शब्द, नव्या कल्पना\nआर्थिक विकासाचे मोजमाप करणे अडचणीचे असते.\nनि:संदिग्ध आणि सुस्पष्ट कौल\nपहिल्या घटनेत सत्ताधारी पक्षाचा अहंकार दिसला, तर दुसरीत जनमताची ताकद.\nसन २०१८-१९ च्या केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये सरकार ६,२४,२७६ कोटी रुपये कर्जाऊ घेणार असल्याचे म्हटले आहे.\nकिमान शासन, कमाल नुकसान\nखुल्या उदार अर्थव्यवस्थेचा (शासनप्रणाली केंद्रानुवर्ती असो वा संघराज्यीय) मार्ग वेगळा असतो.\nप्राधान्य-क्षेत्रांसाठी कर्जे, ही संकल्पनाच सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमुळे रुजली.\n२७ वर्षांपूर्वी भारतात नियंत्रित अर्थव्यवस्था होती.\nआरोग्य क्षेत्रावर झालेला सरकारी खर्च अर्थसंकल्पातील अंदाजापेक्षा फक्त ४३२० कोटी रुपयांनीच जास्त होता.\nनिष्णात डॉक्टर, बेफिकीर रुग्ण\nअर्थसंकल्प हा योग्य प्रासंगिक क्षण होता, ज्याद्वारे सुधारणांचा आखीव-रेखीव कार्यक्रम जाहीर करता आला असता.\nनवे रोजगार : ७० लाखांची बढाई\nसन २०१७-१८ या वर्षांत भारतात ७० लाख नव्या वेतनपटावरील (पेरोल) रोजगारांची निर्मिती होईल\n(पुन्हा) देवांचे सोहळे, आबाळली बाळे..\n‘शिक्षण हक्क कायदा’ लागू झाल्यामुळे आता शाळाबाह्य मुलांचे प्रमाण (देशभरात) कमी होऊन ३.१ टक्क्यांवर आले आहे.\nसत्य, सत्योत्तर सत्य आणि पुन्हा सत्य\nविलंबाने सुरू झालेले संसदेचे हिवाळी अधिवेशन संपता संपता केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली अडचणीत आले.\nजम्मू-काश्मीरच्या प्रश्नावर विविध गटांच्या व्यक्तींची व राजकीय पक्षांची मते वेगवेगळी आहेत.\nइब्लिस वर्षांला निरोप देताना..\nकाही विधाने किंवा काही घडामोडी तर अशा असतात की, त्यांना उचापतखोर किंवा इब्लिसच म्हणावे.\nआपल्या ‘अर्थव्यवस्थे’तही महत्त्वाचा आणि निर्णायक मुद्दा आहे, तो ‘रोजगारनिर्मिती’ हाच.\nआता (तरी) कारभार पाहा..\nआणखी एक नवा पायंडा आहे तो निवडणूक जिंकण्यासाठी प्रत्येक नियम वाकवण्याचा.\nभाजपच्या २२ वर्षांनंतरचा गुजरात..\nनकारात्मक प्रचार एखादा सत्ताधारी पक्ष करीत असल्याचे चित��र आजवर कुणीही पाहिलेले नसेल.\nगुजरातसाठी सरदार सरोवर धरण प्रकल्प म्हणजे केवळ आणि केवळ ‘आश्वासन’च उरला आहे.\nगरीबांना केंद्रस्थानी ठेवणारे नेतृत्व..\nगरिबी हटविण्याचा इंदिरा गांधी यांनी दिलेला नारा ही केवळ घोषणा नव्हती.\nशिवगंगा मतदारसंघातील अनेक खेडी ३० वर्षांपूर्वी रस्त्याने जोडलेली नव्हती. ‘\nचांगले काही करा, हानी तरी नको\nबनावट नोटा आता नाहीत की काय\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nमुन्ना यादवला सर्वोच्च न्यायालयातून तात्पुरता जामीन\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nमहापालिकेच्या ३४ मराठी शाळा बंद\nजिल्ह्य़ात ६८ अपघात स्थळे\nकर्नाक पूल पाडण्यास उच्च न्यायालयाचा हिरवा कंदील\nनेहरू विज्ञान केंद्रातील ‘दि एनर्जी बॉल’ नव्या ढंगात\n‘फटका चोरां’ची दहशत कायम\nवाढलेल्या तापमानात विजेविना घामाघूम\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://abpmajha.abplive.in/videos/aurangabad-arjun-khotkar-should-resign-aap-s-preeti-sharma-menon-reax-482414", "date_download": "2018-04-24T17:50:23Z", "digest": "sha1:ZGUSDTGRRVPJMGAX5SABMB4JXL26BY73", "length": 13595, "nlines": 134, "source_domain": "abpmajha.abplive.in", "title": "मुंबई: अर्जुन खोतकर यांनी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा :आप नेत्या प्रीती शर्मा मेनन", "raw_content": "\nमुंबई: अर्जुन खोतकर यांनी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा :आप नेत्या प्रीती शर्मा मेनन\nविशेष चर्चा : सरोज खानचं डोकं ठिकाणावर आहे काय\nस्पेशल रिपोर्ट : नाशिक : व्हेंटिलेटरमध्ये झुरळ अडकलं, श्वास न घेता आल्याने महिलेचा मृत्यू\nस्पेशल रिपोर्ट : मुंबई : पैसे आणि जागेचं गणित जुळवणारे मुंबईतील नॅनो फ्लॅट\nमुंबई : 'एबीपी माझा'चे मुख्य संपादक राजीव खांडेकर यांना दीनानाथ मंगेशकर पुरस्कार\nगडचिरोली : नक्षलवाद्यांचा खात्मा करणारे जिगरबाज सी-60\nपुणे : कोरेगाव भीमा प्रकरणातील साक्षीदार पूजाच्या मारेकऱ्यांना अटक करा : रिपाइं\nस्पेशल रिपोर्ट : पंढरपूर : रांगेशिवाय विठ्ठल दर्शन, पंढरपुरात लवकरच टोकन व्यवस्था\nपंढरपूर : विठुच�� पंढरी मांस-मद्यमुक्त करण्यासाठी मंदिर समितीचा ठराव\nपुणे : सचिन तेंडुलकरचे 'जबरा फॅन' राजू गायकवाडांचं फोटो कलेक्शन खुलं\nस्पेशल रिपोर्ट : शिक्षक भरतीत गुण वाढवून देणारं रॅकेट सक्रिय\nपुणे : कोरेगाव भीमा प्रकरणी सत्यशोधन अहवालात पोलिस अधीक्षकांवर ठपका\nस्पेशल रिपोर्ट : औरंगाबाद : कॉपी पकडलेल्या परीक्षार्थीची कर्मचाऱ्याला मारहाण, आत्महत्येची धमकी\nबातम्या सुपरफास्ट : देशाच्या कानाकोपऱ्यातील घडामोडींचा आढावा\nनाशिक : व्हेंटिलेटरमध्ये झुरळ अडकलं, नाशिकमध्ये रुग्णाचा मृत्यू\nनागपूर : शेतकऱ्याच्या शिवारात पट्टेदार वाघाचा वावर\nविशेष चर्चा : सरोज खानचं डोकं ठिकाणावर आहे काय\nस्पेशल रिपोर्ट : नाशिक : व्हेंटिलेटरमध्ये झुरळ अडकलं, श्वास न घेता आल्याने महिलेचा मृत्यू\nस्पेशल रिपोर्ट : मुंबई : पैसे आणि जागेचं गणित जुळवणारे मुंबईतील नॅनो फ्लॅट\nमुंबई : 'एबीपी माझा'चे मुख्य संपादक राजीव खांडेकर यांना दीनानाथ मंगेशकर पुरस्कार\nगडचिरोली : नक्षलवाद्यांचा खात्मा करणारे जिगरबाज सी-60\nपुणे : कोरेगाव भीमा प्रकरणातील साक्षीदार पूजाच्या मारेकऱ्यांना अटक करा : रिपाइं\nस्पेशल रिपोर्ट : पंढरपूर : रांगेशिवाय विठ्ठल दर्शन, पंढरपुरात लवकरच टोकन व्यवस्था\nपंढरपूर : विठुची पंढरी मांस-मद्यमुक्त करण्यासाठी मंदिर समितीचा ठराव\nपुणे : सचिन तेंडुलकरचे 'जबरा फॅन' राजू गायकवाडांचं फोटो कलेक्शन खुलं\nस्पेशल रिपोर्ट : शिक्षक भरतीत गुण वाढवून देणारं रॅकेट सक्रिय\nपुणे : कोरेगाव भीमा प्रकरणी सत्यशोधन अहवालात पोलिस अधीक्षकांवर ठपका\nस्पेशल रिपोर्ट : औरंगाबाद : कॉपी पकडलेल्या परीक्षार्थीची कर्मचाऱ्याला मारहाण, आत्महत्येची धमकी\nमुंबई: अर्जुन खोतकर यांनी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा :आप नेत्या प्रीती शर्मा मेनन\nमुंबई: अर्जुन खोतकर यांनी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा :आप नेत्या प्रीती शर्मा मेनन\nविशेष चर्चा : सरोज खानचं डोकं ठिकाणावर आहे काय\nस्पेशल रिपोर्ट : नाशिक : व्हेंटिलेटरमध्ये झुरळ अडकलं, श्वास न घेता आल्याने महिलेचा मृत्यू\nस्पेशल रिपोर्ट : मुंबई : पैसे आणि जागेचं गणित जुळवणारे मुंबईतील नॅनो फ्लॅट\nमुंबई : 'एबीपी माझा'चे मुख्य संपादक राजीव खांडेकर यांना दीनानाथ मंगेशकर पुरस्कार\nगडचिरोली : नक्षलवाद्यांचा खात्मा करणारे जिगरबाज सी-60\nपुणे : कोरेगाव भीमा प्र���रणातील साक्षीदार पूजाच्या मारेकऱ्यांना अटक करा : रिपाइं\nस्पेशल रिपोर्ट : पंढरपूर : रांगेशिवाय विठ्ठल दर्शन, पंढरपुरात लवकरच टोकन व्यवस्था\nपंढरपूर : विठुची पंढरी मांस-मद्यमुक्त करण्यासाठी मंदिर समितीचा ठराव\nपुणे : सचिन तेंडुलकरचे 'जबरा फॅन' राजू गायकवाडांचं फोटो कलेक्शन खुलं\nस्पेशल रिपोर्ट : शिक्षक भरतीत गुण वाढवून देणारं रॅकेट सक्रिय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00511.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/krida-cricket/pakistan-danger-missing-out-2019-cricket-world-cup-12220", "date_download": "2018-04-24T18:42:14Z", "digest": "sha1:3I5OSMHB7YF2ZRC5UVSPEMPLPFXVQBXN", "length": 11883, "nlines": 181, "source_domain": "www.esakal.com", "title": "Pakistan in danger of missing out of 2019 Cricket world cup पाकिस्तान 2019 विश्वकरंडकातून आऊट? | eSakal", "raw_content": "\nपाकिस्तान 2019 विश्वकरंडकातून आऊट\nमंगळवार, 6 सप्टेंबर 2016\nनवी दिल्ली - इंग्लंड दौऱ्यातील वन-डे मालिका 1-4 अशी गमावल्यानंतर पाकिस्तानला जागतिक क्रमवारीत नीचांकी 86 रेटिंगपर्यंत घसरावे लागले. पाक नवव्या स्थानावर घसरले असून, त्यांच्यावर विश्वकरंडक स्पर्धेतून आऊट होण्याची नामुष्की ओढवण्याची शक्यता आहे.\nनवी दिल्ली - इंग्लंड दौऱ्यातील वन-डे मालिका 1-4 अशी गमावल्यानंतर पाकिस्तानला जागतिक क्रमवारीत नीचांकी 86 रेटिंगपर्यंत घसरावे लागले. पाक नवव्या स्थानावर घसरले असून, त्यांच्यावर विश्वकरंडक स्पर्धेतून आऊट होण्याची नामुष्की ओढवण्याची शक्यता आहे.\nपाकिस्तानचा संघ एकदिवसीय क्रमवारीत आठव्या क्रमांकावरील विंडीजपेक्षा आठ गुणांनी मागे आहे. यामुळे 2019च्या विश्‍वकरंडक स्पर्धेला थेट पात्र ठरण्याच्या पाकिस्तानच्या आशांना धक्का बसला आहे. स्थान उंचावले नाही, तर त्यांच्यावर पात्रता फेरीत खेळावे लागण्याची नामुष्की येईल. यजमान इंग्लंड आणि क्रमवारीनुसार सात सर्वोत्तम संघ या स्पर्धेला थेट पात्र ठरणार आहेत.\nइतर दोन संघ पात्रता स्पर्धेतून आगेकूच करतील. पात्रता स्पर्धेत दहा संघ असतील. या मालिकेपूर्वी पाकचे 87 रेटिंग होते. विश्वकरंडक स्पर्धेसाठी पात्र होण्यासाठी 30 सप्टेंबर 2017पर्यंत पाकिस्तानला आपले क्रमवारीतील स्थान सुधारावे लागणार आहे. पाकिस्तान थेट पात्र झाले नाही, तर त्यांना पात्रता फेरीत खेळावे लागणार आहे.\nवन-डे क्रमवारी - (कंसात गुणांकन)\n4) दक्षिण आफ्रिका (110)\n8) वेस्ट इंडीज (94)\n2019 World Cup मध्ये भारताची सलामी दक्षिण आफ्रिकेशी\nनवी दिल्ली : पुढील वर्षी इंग्लंडमध्ये होणाऱ्या विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत भारताचा सलामीचा सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार आहे. मात्र,...\n'बँक ऑफ इंग्लंड'च्या गव्हर्नर पदासाठी रघुराम राजन यांचे नाव चर्चेत\nलंडन: रिझर्व्ह बँकेचे (आरबीआय) माजी गव्हर्नर रघुराम राजन यांच्या नावाचा 'बँक ऑफ इंग्लंड'च्या गव्हर्नर पदाचे संभाव्य उमेदवार म्हणून उल्लेख केला जातो...\nवाघा बॉर्डरवर परेडदरम्यान पाक क्रिकेटपटूचे माकडचाळे\nपुणे : वाघा बॉर्डरवर परेडदरम्यान पाकिस्तानी सैनिकांसोबत क्रिकेटपटू हसन अली याने माकडचाळे केले असून, संबंधित व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे....\nराष्ट्रीय विक्रमानंतरही राही पदकापासून दूर\nमुंबई - राही सरनोबतने विश्‍वकरंडक नेमबाजीतील २५ मीटर स्पोर्टस्‌ पिस्तूल स्पर्धेच्या पात्रता फेरीत राष्ट्रीय विक्रम केला; पण तिला पदकाचा वेध...\nभारत-पाक मालिकेचा चेंडू ‘बीसीसीआय’च्या कोर्टात\nकोलकता - ‘आयसीसी’च्या कार्यक्रमानुसार भारत आणि पाकिस्तान यांच्यात द्विपक्षीय मालिका होणे अपेक्षित आहे. पण, भारत सरकारच्या परवानगीवर ही मालिका...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00511.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/global/next-time-we-will-give-strong-reply-says-pakistan-after-india-strikes-pok-12836", "date_download": "2018-04-24T18:26:36Z", "digest": "sha1:FPQWCXSZE4KZBQAXXBXWUQSQZMLSJXYT", "length": 11900, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "Next time, we will give strong reply, says Pakistan after India strikes in PoK पुढीलवेळी आम्ही उत्तर देऊ - पाक संरक्षणमंत्री | eSakal", "raw_content": "\nपुढीलवेळी आम्ही उत्तर देऊ - पाक संरक्षणमंत्री\nगुरुवार, 29 सप्टेंबर 2016\nइस्लामाबाद - भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवादी तळांवर केलेल्या सर्जिकल स्ट्राईकला पुढीलवेळी उत्तर देऊ, असे पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी म्हटले आहे.\nआसिफ म्हणाले की, भविष्यात अशा प्रकारे भारताकडून करण्यात येणाऱ्या हल्ल्यांना आमचे लष्कर चोख प्���त्युत्तर देईल. पाकिस्तानी सैन्य आता तयार असून, यापुढे भारत आमच्या प्रदेशात येऊन अशा प्रकारच्या कारवाया करू शकणार नाही. भारताने केलेल्या हल्ल्यात दोन जवान ठार झाले असून, नऊ जवान जखमी झाले आहेत.\nइस्लामाबाद - भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवादी तळांवर केलेल्या सर्जिकल स्ट्राईकला पुढीलवेळी उत्तर देऊ, असे पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी म्हटले आहे.\nआसिफ म्हणाले की, भविष्यात अशा प्रकारे भारताकडून करण्यात येणाऱ्या हल्ल्यांना आमचे लष्कर चोख प्रत्युत्तर देईल. पाकिस्तानी सैन्य आता तयार असून, यापुढे भारत आमच्या प्रदेशात येऊन अशा प्रकारच्या कारवाया करू शकणार नाही. भारताने केलेल्या हल्ल्यात दोन जवान ठार झाले असून, नऊ जवान जखमी झाले आहेत.\nउरी येथील लष्करी तळावर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 17 जवान हुतात्मा झाल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर लष्कर आणि संरक्षण मंत्रालयाकडून आज (गुरुवार) पत्रकार परिषद घेण्यात आली. या परिषदेत रणबीरसिंग यांनी पाकव्याप्त काश्मीरमधील हल्ल्यांबाबत माहिती दिली. भारतीय लष्कराकडून सर्जिकल स्ट्राईक (नियंत्रित हल्ले) करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.\nवाघा बॉर्डरवर परेडदरम्यान पाक क्रिकेटपटूचे माकडचाळे\nपुणे : वाघा बॉर्डरवर परेडदरम्यान पाकिस्तानी सैनिकांसोबत क्रिकेटपटू हसन अली याने माकडचाळे केले असून, संबंधित व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे....\nभारत-पाक मालिकेचा चेंडू ‘बीसीसीआय’च्या कोर्टात\nकोलकता - ‘आयसीसी’च्या कार्यक्रमानुसार भारत आणि पाकिस्तान यांच्यात द्विपक्षीय मालिका होणे अपेक्षित आहे. पण, भारत सरकारच्या परवानगीवर ही मालिका...\nमुकाबला विकासाच्या शत्रूंशी (अग्रलेख)\nमाओवाद्यांविरुद्ध जंगलांमध्ये आक्रमक होतानाच त्यांना सर्व प्रकारचे साह्य देणाऱ्या शहरी पांढरपेशा संघटनांचीही नाकाबंदी केली पाहिजे. मात्र माओवाद्यांना...\nकाश्‍मीरमध्ये पाकला मोकळे रान - दुलत\nपुणे - ‘‘काश्‍मीरमधील तरुण आता पाकिस्तानऐवजी अल्लाहसाठी लढत आहेत. हिंसाचार वाढण्याबरोबरच २०१६ पासून काश्‍मीरमध्ये पाकिस्तानला मोकळे रान मिळाले आहे....\nमहाराष्ट्रातील शहरी भागांतून नक्षलवादाला रसद पुरवणारी मोहीम आखली गेल्याचे अलीकडील काही घटनांतून समोर आले आहे. विशेषतः तरुणांना हाताशी धरण्याचे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00513.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.inmarathi.com/intellectual/mob-psychology/", "date_download": "2018-04-24T18:24:35Z", "digest": "sha1:XMJML36T3WZJ2XDSFLFCODZAOYBU7W5D", "length": 20037, "nlines": 154, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "झुंडीतली माणसं Archives | InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nकुठल्याही हिंस्र पशूलाही लाजवेल इतकी पाशवी कृत्ये माणसाने झुंडीच्या रुपाने केलेली आहेत. पण त्याचवेळी या मानवी झुंडींनी निसर्गालाही थक्क करून सोडणारे भौतिक चमत्कारही घडवलेले आहेत. ‘झुंडीचे मानसशास्त्र’ या ग्रंथातून व्यासंगी लेखक विश्वास पाटील ह्यांनी अतिशय मेहनतीने मानवी संस्कृतीतला हा विरोधाभास सविस्तर मांडला आहे. गहन अभ्यासपुर्ण विवेचन त्यात विश्वास पाटिल यांनी केलेले आहे. त्याचा सोप्या भाषेत व सविस्तर गोषवारा आवश्यक आहे. पुढल्या काही लेखातून तेच काम करायचा व त्यातल्या विविध सिद्धांतांना प्रासंगिक उदाहरणांनी समजावण्याचा हा प्रयत्न.\n…म्हणून मोदींना हरवण्यात बुद्धीमंत मेंढरांचे कळप अपयशी ठरतात : भाऊ तोरसेकर\nकायदा, न्याय अशा गोष्टी मोदींनी निर्माण केलेल्या नाहीत. पण असल्या प्रत्येक कसोटीला उतरून व त्यातली अग्निपरिक्षा देऊन मोदी सहीसलामत त्यातून बाहेर पडलेले आहेत. सुप्रिम कोर्टापासून खालच्या न्यायालयापर्यंत अनेक न्यायनिवाडे या काळात त्यांच्या विरोधात गेलेले होते. पण त्यांनी कधीही न्यायालयावर ताशेरे झाडले नाहीत, की कायद्याला शिव्याशाप दिले नाहीत.\nआसिफा वरील अत्याचाराचं समर्थन का घडतं : अम्मा पकोडा आणि धृवीकरण : भाऊ तोरसेकर\nएका कोवळ्या मुलीवर बलात्कार करण्यातून कुठली धर्माभिमानाची गोष्ट साध्य होत असते असले प्रश्न शांत चित्ताने व संयमी मनाने विचारले जाऊ शकतात. जेव्हा सूडबुद्धीने लोक पेटलेले असतात, त्यावेळी विवेक सुट्टीवर गेलेला असतो आणि कुठलीही चिथावणी पुरेशी असते.\nप्रकाश आंबेडकर : दलितांसाठी खरा धोका – भाऊ तोरसेकर\nखुद्द मायावतींनी तसे काही केले तर न्याय असतो आणि अन्य कोणी तेच कृत्य केल्यास मात्र तो दलितविरोधी असतो.\nदुसरी तिसरी चौथी आघाडी : भयभीतांचे दुबळे समूह – भाऊ तोरसेकर\nमोदी व भाजपाच्या विरोधात खर्‍याखुर्‍या कर्तबगार नेत्यासह इच्छाशक्ती बाळगणार्‍या नव्या पक्षाचा उदय होण्याची गरज आहे.\nभक्त, अर्थात सच्चा अनुयायी : भाऊ तोरसेकर\nभाग्य उजळेल म्हणून आशाळभूत बसलेल्यांना कधी देव भेटत नाही. त्यांना फ़क्त भक्ती शक्य असते.\nत्रिपुरा निकाल, निरव मोदी आणि काँग्रेस – परिवर्तनाचे झोके आणि झोपाळे : भाऊ तोरसेकर\nजी काही लहानमोठी शक्यता अशा प्रसंगात असते, तिच्यावर स्वार होणारा कोणी एक नेता नाही, किंवा संघटित राष्ट्रीय पक्षही दृष्टीपथात नाही.\nलेनिनचा पुतळा आणि “झुंडीतले सुशिक्षित अशिक्षित” : भाऊ तोरसेकर\nगांधींपासून पानसरेंपर्यंत “खुनी कोण” याची फ़िकीर अधिक आहे. पण त्याच लोकांच्या विचारांचा प्रसार करून त्याच विचारांना सत्तेपर्यंत व जनसामान्यांपर्यंत घेऊन जाण्यासाठी किती प्रयत्न झाले” याची फ़िकीर अधिक आहे. पण त्याच लोकांच्या विचारांचा प्रसार करून त्याच विचारांना सत्तेपर्यंत व जनसामान्यांपर्यंत घेऊन जाण्यासाठी किती प्रयत्न झाले विचार नाही तर त्याची प्रतिके निर्णायक असतात, याचीच ग्वाही यातून दिली जात नाही काय\nसृजनशीलतेचा नुसता कांगावा : भाऊ तोरसेकर\nवास्तवात कुठल्याही गल्ली नाक्यावर टपोरीपणा करणार्‍या झुंडीपेक्षा अशा लोकांची लायकी अधिक नसते. तेही एक पुंडगिरी करणार्‍यांची झुंड असतात.\nखरेखोटे साक्षीपुरावे वगैरे : भाऊ तोरसेकर\nजो कडवा मुस्लिम आहे, तो गुन्हा करूच शकत नाही आणि शरियत अनुसार बिगर मुस्लिम तर साक्षिदार म्हणून ग्राह्य धरता येत नाही.\nकुचकामी द्वेषाचे परिणाम : भाऊ तोरसेकर\nविरोधकांच्या धसमुसळेपणाचा जो तिरस्कार कायम आहे, तेच मोदींसाठी बलस्थान ठरते.\nअर्णबच्या रिपब्लिकची टीआरपी: भाऊ तोरसेकर\nमानव समाज टोळ्यांमध्ये विभागलेला असतो आणि त्याची प्रतिक्रीयाही झुंडीसारखीच येत असते. कधी ती हिंसक असते, तर कधी सुप्तवस्थेतील अविष्कार असतो.\nमोदी अजिंक्य नाहीत: भाऊ तोरसेकर\nअच्छे दिन कुठे आहेत, असा प्रश्न विचरणार्‍यांनी आज बुर�� दिन आलेत, असाही विश्वास लोकांमध्ये निर्माण केलेला नाही.\nकुठे आहेत अच्छे दिन\nचिथावणी देऊन ज्या लोकसंख्येला झुंड बनवले जात असते, त्या जनतेमध्ये मुळातच थोडीफ़ार तरी अस्वस्थता असायला हवी असते.\nते ४ न्यायमूर्ती, २ झुंडी आणि झुंडीची संकेतप्रवणता : भाऊ तोरसेकर\nकळपातले वा झुंडीतले प्राणी जसे एकजिनसी वागतात वा आवाज काढतात, तशी स्थिती काही तासाभरातच निर्माण होत गेली. ती कशी झाली याचा शोध घेत गेल्यास, झुंडी कशा वागतात व प्रतिसाद देतात ते समजू शकते.\nझुंडी रस्त्यावर का उतरल्या\nदलित गरीबांना भांडवलदार उद्योगपती जमिनदारांच्या नावाने भडकावणे आता शक्य नाही, तर त्यांच्या मनात खोलवर रुजलेल्या जातीपातीच्या वैमनस्य वा वेदनेला फ़ुंकर घालणेच भाग आहे. त्यातून पेशवाई वा ब्राह्मणधर्म हे शब्द पुढे आलेले आहेत.\nकळपाची मानसिकता : भाऊ तोरसेकर\nगुजरातमध्ये मोदींना राहुलनी घाम आणला, किंवा भाजपाची सत्ता थोडक्यात वाचली, तर त्याला आपला “पुरोगामी विजय” संबोधणारे किती विचारपुर्वक भूमिका मांडत होते राहुल वा कोणा पुरोगाम्याने भाजपा विजयाला नैतिक पराभव ठरवले आणि तात्काळ जे लोक नैतिक विजय वा पराजयाच्या गोष्टी बोलू लागले; त्यांना भक्त म्हणण्य़ापेक्षा कोणते वेगळे संबोधन लावता येईल राहुल वा कोणा पुरोगाम्याने भाजपा विजयाला नैतिक पराभव ठरवले आणि तात्काळ जे लोक नैतिक विजय वा पराजयाच्या गोष्टी बोलू लागले; त्यांना भक्त म्हणण्य़ापेक्षा कोणते वेगळे संबोधन लावता येईल मुद्दा भक्ती वा आंधळेपणाचा नाही, तर प्रवृत्तीचा आहे.\nनाकर्तेपणाचे लढवय्ये: भाऊ तोरसेकर\nविध्वंसक शक्तीला विधायक मार्गने प्रवाहित करण्यावर सामाजिक व राष्ट्रीय आरोग्य अवलंबून असते.\nते शिक्षा देतील, म्हणतील तुझे कवित्व इंद्रायणीत बुडीव : जाऊ तुकोबांच्या गावा : भाग ३४\nKBC च्या नवव्या सत्रातील पहिल्या करोडपती\nमिलिंद सोमण: भारतीय तरुणाईचं हे चिरतरुण स्वप्न एवढं “खास” का आहे\nNIKE च्या Just Do It ह्या टॅगलाईन मागे दडली आहे एका हत्याकांडाची कथा\nदहशतवाद्यांशी लढत, वयाच्या २२व्या वर्षी बलिदान देऊन ३६० लोकांचे प्राण वाचवणारी शूर भारतीय\nस्टार्ट अप – बिझनेस – स्वयंरोजगार – ह्या तिन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. कश्या काय\nयशासाठी “योग्य” व्यक्तींची मदत मिळवण्याच्या ७ स्टेप्स\nह्या गावात फोटोग्राफीवर आहे बंदी���पण का कारण ऐकून तुम्हाला हसू येईल\n४ महिन्यासाठी पाठवलेल्या Robot ने मंगळावर केले १२ वर्ष पूर्ण \nश्रीकृष्णाच्या प्राणप्रिय द्वारका नगरीच्या जलसमाधीमागचं कारण…\nJNU मधील विद्यार्थ्याची कमाल : ९५% अपंगत्वावर मात करून मिळवली PhD\nखान्देशच्या इतिहासातील पहिले पारंपारिक वाद्य पथक\nत्याच्यावर होता ‘मोनालिसा’च्या चोरीचा आरोप, जाणून घ्या माहित नसलेला पाब्लो पिकासो\nजळणारा पश्चिम बंगाल आणि आंधळी (\nनरेंद्र मोदी 2019 ला पुन्हा एकदा PM बनू शकतील\nशाहरुखच्या ‘मन्नत’ बद्दल तुम्हाला माहित नसलेल्या असामान्य गोष्टी\nह्या ७ लहानग्यांची संपत्ती भल्या भल्यांचे डोळे विस्फारणारी आहे\nअमानुष अत्याचार सहन करीत ५० वर्ष कैदेत असलेल्या राजू हत्तीची मन हेलावणारी कहाणी\nआपल्याकडे दुध २-३ दिवसांत खराब होतं, पण विदेशात मात्र ते आठवडाभर टिकतं..असं का\nड्रायव्हिंग लायसन्स काढण्याचा विचार करताय, तर हे खास तुमच्यासाठीच आहे\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00513.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/wheeldrive-news/precautions-to-take-when-buying-second-hand-car-1604562/", "date_download": "2018-04-24T18:14:06Z", "digest": "sha1:YUUQKKQ53PC2PJVWL2TRVEFGEIOQGKPC", "length": 29393, "nlines": 244, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Precautions To Take When Buying second hand car | गाडी सेकंड-हँड घेताय? | Loksatta", "raw_content": "\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nघाऊक बाजारात दर घसरूनही साखर महागच\nपृथ्वीच्या तापमानात २०१० पासून सातत्याने वाढ\nब्रसेल्स गोळीबारातील आरोपी अब्देसलामला २० वर्षे तुरुंगवास\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\nप्रत्येकालाच ४ ते ५ लाखांची नवीन गाडी घेणे शक्य होत नाही.\nएकेकाळी चैनीची असलेली ‘गाडी’ म्हणजे चारचाकी वाहन आता गरजेचे झाले असून, घरापुढे हे वाहन असणे म्हणजे एकप्रकारे श्रीमंतीचे लक्षण मानले जाते. मागील काही वर्षांपूर्वी प्रत्येक घरासमोर एक स्कूटर असली की घरमालकाचा एक प्रकारे रुबाब वाढायचा. मात्र आता त्याची जागा घरासमोरील चारचाकी वाहनाने घेतली आहे असं म्हणायला हरकत नाही. लोक शहरात मध्यवर्ती भागात घर घेणे परवडत नाही म्हणून शहरापासून थोडे दूर निर्माण होणाऱ्या नवीन वस्त्यां (टाउनशिप) मध्ये घरे घेतात. अशा ठिकाणी राहताना फक्त सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर अवलंबून राहता येत नाही अन् वाढत्��ा रहदारीत दुचाकी असुरक्षित ठरते, तेव्हा अशा ठिकाणी स्वत:ची चारचाकी गाडी ठेवण्याशिवाय पर्याय उरत नाही. मात्र प्रत्येकालाच ४ ते ५ लाखांची नवीन गाडी घेणे शक्य होत नाही. कारण अगोदरच घराचा हप्ता डोक्यावर असतो. अशा वेळेला सेकंड हँड गाडी ‘कॅल्क्युलेटेड रिस्क’ म्हणून किंवा फर्स्ट बायर (पहिल्यांदा गाडी घेणारा) म्हणून घेत असतो. तर काही तरुण क्रेझ म्हणून, हौस म्हणून एसयूव्ही किंवा मोठय़ा ब्रॅण्डच्या गाडय़ांचा आनंद थोडय़ा पैशात घेण्यासाठी सेकंड हँड गाडय़ा घेतात. मात्र सेकंड हँड गाडी घेताना नेमकी काय काळजी घ्यावी याबाबत अनेकांना माहिती नसते. ती माहिती थोडक्यात समजावून सांगणारा हा वृत्तान्त..\n'वॉन्टेड' आरोपी शेजारी उभा होता, पोलीस पोस्टर लावत बसले\n'आमच्या घरात मुली आहेत, काँग्रेसला येण्यास सक्त मनाई आहे'\nलग्नाच्या दुसऱ्या दिवशीच मित्रांसोबत मिळून पत्नीवर सामूहिक बलात्कार\nसाधा धक्का लागला म्हणून ट्रेनखाली दिलं ढकलून, महिला प्रवाशाला अटक\nआज इंदिरा गांधी असत्या तर मी काँग्रेसमध्ये असतो-शत्रुघ्न सिन्हा\nकोरेगाव भीमा हिंसाचाराशी आंबेडकरी आणि हिंदुत्त्ववादी संघटनांचा संबंध नाही, सत्यशोधन समितीचा अहवाल\n‘अरे एक सेकंड हँड गाडी घेतली आहे, म्हटले नवीन घेण्याआधी या गाडीवर हात साफ करून घेऊ’ अशा प्रस्तावनेसह बरेच जण कार विक्री-दुरुस्ती करणाऱ्यांकडे येतात. विकत घेतलेली सेकंड हँड गाडी एकदा चेक करून द्या असे सांगतात. दुर्दैवाने त्यात जास्त खर्च निघाला की निराश होतात. तेव्हा आपली फसगत होऊ नये यासाठी सेकंड हँड गाडी घेताना ती काळजीपूर्वक तपासून घेणे आवश्यक ठरते.\nवापरलेली गाडी घेताना केवळ स्वस्त मिळाली अथवा ‘वरून चकचकीत वाटली’ या निकषावर अवलंबून राहत खरेदी करू नये. आपण ज्या शहरात राहता तिथे व त्या आसपास ज्या गाडय़ांचे सव्‍‌र्हिस स्टेशन अथवा त्या गाडीचे स्पेअर्स उपलब्ध असतील त्या ब्रॅण्डची गाडी शक्यतो घ्या. बाजारपेठेत मोठे नाव असलेल्या पण फारशी विक्री नसलेल्या मॉडेलच्या गाडय़ा सेकंड हँड म्हणून आकर्षक किमतीला उपलब्ध असतात. अशा गाडय़ा भविष्यात तुमच्यासाठी डोकेदुखी ठरू शकतात. सेकंड हँड गाडय़ांचे व्यवहार करणाऱ्या शोरूम अथवा विक्रेत्याकडे गेल्यावर एखादी गाडी आपणास लगेच पसंत जरी पडली तरी तसे भाव चेहऱ्यावर व्यक्त करू नका; आधी आपल्या बजेट विषयी तिथे काहीही बोलू नका.\nसेकंडहँड गाडीची किंमत ठरवताना सर्व प्रथम इन्शुरन्स पॉलिसीवरील आयडीव्ही म्हणजेच इन्शुरन्स डिक्लेअर व्हॅल्यू किती आहे हे लक्षात घ्यावे. जास्त खप असणाऱ्या गाडीला आयडी व्हॅल्यूपेक्षा १० ते १५ टक्के जास्त किंमत मिळू शकते. त्याचप्रमाणे विशेष न चालणाऱ्या मॉडेल्सची किंमत आयडी व्हॅल्यूपेक्षा कमीसुद्धा असू शकते. योग्य किंमत ठरवण्याच्या दृष्टीने ओएलएक्स, क्विकर, कारवाले अशा वेबसाइट्सचा आपण आधार घेऊ शकता.\nबऱ्याच वाहन उत्पादकांनी आता स्वत:च्या सेकंड हँड गाडय़ा विकण्याची दालने उभारली आहेत. त्या माध्यमातून चांगल्या गाडय़ा मिळू शकतात. यातील व्यवहारही निधरेकपणे करता येतात. पण खसगी दलाल (एजंट) आणि त्यांच्या दुकानात विकायला ठेवलेली गाडी उत्तम प्रकारे पॉलीश करून ठेवलेली, उत्तम स्थितीत आहे अशी करून ठेवलेली असते. अशी चकचकीत गाडी म्हणजेच दोषविरहित गाडी /झिरो डिफेक्ट गाडी असे कदापि समजू नये. इथेदेखील (सेकंड गाडी घेताना) संत चोखामेळा यांची ओवी लक्षात घ्यावी.\nऊस डोंगा परी रस नोहे डोंगा\nकाय भुललासी वरलिया रंगा\nसेकंड हँड गाडी विकत घेताना (उदाहरणार्थ) समजा १ लाख रुपयास मिळाली (कितीही चेक करून घेतलेली असली) तरी नजीकच्या काळात (पुढच्या वर्षभरात) बॅटरी, व्हील बेअरिंग, क्लच अशा गोष्टींमध्ये काम निघून ५ ते १० हजार रुपये खर्च निघू शकतो, हे लक्षात ठेवल्यास मनस्ताप होत नाही. कारण शेवटी ती वापरलेली गाडी आहे हे ध्यानात असू द्यावे. म्हणजे खर्च करताना उगाच सेंकड हँड गाडी घेतल्याचा मनस्ताप होत नाही.\nया सर्व कागदपत्रांची वैधता तपासून घ्यावी. गाडी खरेदी केल्यानंतर आणि आरटीओचे रेकॉर्डमध्ये आपले नाव बदलून घेतल्यापासून ७ दिवसांत इन्शुरन्सची पॉलिसी गाडी घेणाऱ्यांच्या नावे ट्रान्सफर (बदलून) घेणे बंधनकारक आहे. अन्यथा आरटीओ रेकॉर्डवर नवीन मालकाचे नाव अन् इन्शुरन्स पॉलिसी मात्र जुन्या मालकाच्या नावे राहिल्यास आणि दुर्दैवाने सदर गाडीचा अपघात घडल्यास इन्शुरन्स क्लेम दिला जात नाही हे लक्षात घ्यावे.\nआरसी बुकवर प्रिंट केलेले इंजिन आणि चॅसी नंबर तसेच गाडीच्या बॉडीवर कोरलेले चॅसी नंबर सारखे असल्याची खात्री करून घेणे आवश्यक आहे. तसेच गाडीवरती एखाद्या बँकेचे कर्ज असल्याची नोंदणी आरसी बुकवर असल्यास ते फेडले असल्याची बँकेची एनओसी कि���वा मालक कर्जासहित गाडी विकत आहे का याची खातरजमा करून घेणे आवश्यक आहे.\nएखादी गाडी पसंत पडल्यावर योग्य त्या सव्‍‌र्हिस स्टेशन अथवा वर्कशॉपमध्ये गाडी तपासून घेणे आवश्यक आहे, त्यासाठी ती गाडी ‘लिफ्ट अप’करून चेक करण्यास विसरू नका.\nतज्ज्ञ मेकॅनिककडून खालील गोष्टी तपासून घ्या\nगाडीची बॅटरी (असल्यास गॅरंटी कार्ड चेक करून)बॅटरीचे व्होल्टेज, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी\nइंजिन ऑइल : क्वालिटी, लेव्हल, लीकेज\nगिअर ऑइल : क्वालिटी, लेव्हल, लीकेज\nकूलण्ट : क्वालिटी, लेव्हल, लीकेज\nस्टीअरिंग फ्लुइड : क्वालिटी, लेव्हल, लीकेज\nब्रेक फ्लुइड : क्वालिटी, लेव्हल, लीकेज\nज्या लोकांच्या गाडीचे रनिंग फार तर १००० ते १२०० (दिवसाला ३०-४०किमी) आहे अशा लोकांसाठी सेकंड हॅण्ड गाडी किफायतशीर ठरू शकते.\nनवीन गाडीच्या तुलनेत दोन ते चार वर्षे जुनी गाडी ४० ते ६० % कमी किमतीत मिळते.\nबहुतांश गाडय़ा या तंत्रज्ञान सिद्ध असतात.\nडेप्रिसिएशन व्हॅल्यू (घसारा मूल्य) नवीन गाडीच्या तुलनेत कमी असते.\nपैसे दिले की तत्काळ वापरायला उपलब्ध होऊ शकते.\nएसयूव्ही किंवा हाय एण्ड गाडय़ांची हौस असणारे लोक नवीन एसयूव्ही परवडत नसल्यास कमी पैशात आपली हौस भागवू शकतात.\nगाडी खराब निघाल्यास डोकेदुखी ठरू शकते.\nनिवड करण्याकरिता मर्यादित मॉडेल्स उपलब्ध असतात .\nमनपसंत रंगाची चांगली गाडी मिळेल, असे सांगता येत नाही, त्यामुळे गाडीच्या रंगात तडजोड करावी लागते.\nपाच वर्षे जुन्या गाडय़ांची उत्पादकांकडून वॉरंटी मिळत नाही.\nविशेष न चालणाऱ्या ब्रॅण्डची गाडी सेकंड हॅण्ड म्हणून विकत घेतल्यास, स्पेअर पार्ट्स सहज उपलब्ध होऊ शकत नाहीत.\nपुनर्विक्री करताना फारशी किंमत मिळेलच याची शाश्वती नसते.\nगंज व अपघातानंतरची दुरुस्ती (गाडी अपघातग्रस्त होती का) याची तपासणी करून घ्यावी. सदर बाबतीत तज्ज्ञ व्यक्ती आपल्यासोबत असणे गरजेचे आहे. ३ ते ४ वर्षे जुनी गाडी असल्यास बॅटरीच्या खाली बॅटरीचे अ‍ॅसिड सांडल्याने चॅसी (अ‍ॅप्रन) गंजलेला अथवा त्या जागी तडा गेलेला असतो, प्रसंगी तेथे पॅचवर्क केलेले आढळते. अ‍ॅप्रन बदलण्यासाठी बऱ्यापैकी खर्च येऊ शकतो. पुढील डाव्या चाकाच्या आतील बाजूससुद्धा बॅटरीच्या पाण्याने अ‍ॅप्रन क्रॅक झालेला दिसू शकतो. पुढील बंपरखाली असणारा तसेच पुढील सस्पेन्शनला आधार देणारा हा पार्ट क्रॉस मेंबर गंजलेला असू शक���ो. तो बदलून घ्यायचे झाल्यास ५ ते ७ हजार रुपये खर्च येऊ शकतो. दरवाजे, बंपर, फेंडरवर डेन्ट (पोचा) असलेली अथवा हे पार्ट अक्सिडेंट पश्चात बदललेले असतील तरी ती गाडी घ्यायला हरकत नाही. परंतु मूळ ढाचा (फ्रेम) अक्सिडेंट विरहित असल्याची खात्री अनुभवी माणूस /योग्य त्या वर्कशॉपमध्ये जाऊन करून घ्या. केवळ विक्रेत्याने दिलेल्या गाडीच्या इतिहासावर अवलंबून राहू नका. काही लोक इतिहास समोर येऊ नये म्हणून मुद्दाम अपघातग्रस्त गाडीचे काम अधिकृत सव्‍‌र्हिस स्टेशनमधून करण्याचे टाळतात. गाडीवर सव्‍‌र्हिस स्टेशनमध्ये (प्रेशर वॉटर) पाण्याचा फवारा मारून पुढची काच अथवा डिकीच्या (हॅच बॅक) काचेमधून तसेच दरवाजामधून पाणी गळत नाही ना याची खात्री करून घ्या. गाडीला बाहेरून सीएनजी किट लावलेले असल्यास डिकीचा पत्रा आवर्जून चेक करावा. सीएनजीच्या टाकीखाली (डिकीमध्ये) पत्रा क्रॅक असण्याची शक्यता असते.\nशहरी भागात चालणाऱ्या गाडीचे क्लच प्लेटचे आयुष्य ३० ते ४० हजार किलोमीटर असते. क्लच तपासताना गाडी चढण असलेल्या रस्त्यावर नेऊन ट्रायल घ्यावी लागते.\nटायर चेक करताना त्याचे उत्पादन वर्ष आणि महिना आधी पाहून घ्यावे. टायरवर असणारी नक्षी तपासून घ्यावी. ३ वर्षांहून अधिक जुन्या टायर्सची कार्यक्षमता (रोड ग्रिप) खूप कमी झालेली असते. बारीक बारीक क्रॅक गेलेले असतात. टायरवर हवेचा फुगा आलेला असतो. टायरसंबंधी ट्रायल घेताना गाडी ३० ते ४० किमी प्रति तास या वेगाने सरळ रस्त्यावर चालवून पाहावी. टायर खराब असल्यास गाडी चालताना ‘हालत’ असल्याचे जाणवते.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nआसाराम बापू निर्दोष, ईश्वराने त्याना दोषमुक्त करावे ही इच्छा-साध्वी प्रज्ञा\nपाकिस्तानी क्रिकेटपटू 'संस्कारी' झाले तरच त्यांच्याशी खेळू, बीसीसीआयचा टोला\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n'वॉन्टेड' आरोपी शेजारी उभा होता, पोलीस पोस्टर लावत बसले\n'आमच्या घरात मुली आहेत, काँग्रेसला येण्यास सक्त मनाई आहे'\nलग्नाच्या दुसऱ्या दिवशीच मित्रांसोबत मिळून पत्नीवर सामूहिक बलात्कार\nसाधा धक्का लागला म्हणून ट्रेनखाली दिलं ढकलून, महिला प्रवाशाला अटक\nआज इंदिरा गांधी असत्या तर मी काँग्रेसमध्ये असतो-शत्रुघ्न सिन्हा\nकोरेगाव भीमा हिंसाचाराशी आंबेडकरी आणि हिंदुत्त्ववादी संघटनांचा संबंध न���ही, सत्यशोधन समितीचा अहवाल\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nमुन्ना यादवला सर्वोच्च न्यायालयातून तात्पुरता जामीन\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nमहापालिकेच्या ३४ मराठी शाळा बंद\nजिल्ह्य़ात ६८ अपघात स्थळे\nकर्नाक पूल पाडण्यास उच्च न्यायालयाचा हिरवा कंदील\nनेहरू विज्ञान केंद्रातील ‘दि एनर्जी बॉल’ नव्या ढंगात\n‘फटका चोरां’ची दहशत कायम\nवाढलेल्या तापमानात विजेविना घामाघूम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00513.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://pibmumbai.gov.in/scripts/detail.asp?releaseId=M2017FR20", "date_download": "2018-04-24T18:32:34Z", "digest": "sha1:5KGWWENMOJK2IBTXBU4KQ5H3SK4FM3NQ", "length": 15515, "nlines": 66, "source_domain": "pibmumbai.gov.in", "title": "Press Information Bureau: Government of India news site, PIB Mumbai website, PIB Mumbai, Press Information Bureau, PIB, India’s Official media agency, Government of India press releases, PIB photographs, PIB photos, Press Conferences in Mumbai, Union Minister Press Conference, Marathi press releases, PIB features, Bharat Nirman Public Information Campaign, Public Information Campaign, Bharat Nirman Campaign, Public Information Campaign, Indian Government press releases, PIB Western Region New Page 1", "raw_content": "\nभ्रष्टाचार आणि काळ्या पैशाला आळा घालण्याची इच्छाशक्ती\nभ्रष्टाचाराला थारा देणार नाही अशी व्यवस्था निर्माण करणे, हे 2014 च्या सार्वत्रिक निवडणुकीतले भारतीय जनता पार्टीच्या जाहीरनाम्यातले एक प्रमुख आश्वासन होते. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी जनजागृती, तंत्रज्ञानाधारित ई प्रशासन, यंत्रणा आणि धोरणाधारित सरकार,कर धोरणाचे सुसूत्रीकरण आणि सुलभता, सर्व स्तरावर प्रक्रियेचे सुलभीकरण या पद्धती ठरवण्यात आल्या. याशिवाय, काळ्या पैशाला आळा घालणे,परदेशी बँकात दडवलेला काळा पैसा भारतात परत आणणे, यासाठी नवे कायदे करणे आणि विद्यमान कायद्यात सुधारणा करणे,काळ्या पैशाबाबत माहिती मिळवण्यासाठी परदेशी सरकारांबरोबर करार करणे अशी आश्वासनेही या पक्षाने दिली. भ्रष्टाचार आणि काळा पैसा परत आणण्यात सरकारचे यश मोजण्यासाठी हे मापदंड विश्वासार्ह आहेत. या सरकारने आपला अर्धा कार्यकाळ पूर्ण केला असून सरकारचे चौथे वर्ष सुरु होणार आहे. सरकारच्या कामगिरीचा आढावा घेण्यासाठी ही सुसंधी आहे.\nआधीचे सरकार मोठमोठ्या घोटाळ्यांनी ���ेरले गेले होते. भारतातून परदेशात गेलेल्या बेहिशोबी संपत्तीविषयी,राम जेठमलानी आणि इतरांनी 2009 मध्ये सर्वोच्च न्यायालयात रिट पिटिशन दाखल केली होती. अण्णा हजारे यांनी जन लोकपाल विधेयकासाठी केलेल्या आंदोलनामुळे सरकारने थोडे नमते घेतले. भारतात आणि परदेशात साठवून ठेवलेल्या काळ्या पैशाविषयी संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारने, मे 2011 मध्ये केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाच्या अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली नऊ सदस्यीय समिती नेमली. बरोबर एक वर्षाने म्हणजे मे 2012 मध्ये काळ्या पैशाबाबत श्वेत पत्रिका काढण्यात आली. राम जेठमलानी आणि इतर विरुद्ध केंद्र सरकार या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने 4जुलै 2011ला विशेष तपास पथक स्थापन करण्याचे निर्देश दिले. युपीए सरकारने विशेष तपास पथक स्थापन करण्याबाबतचा निर्णय तीन वर्ष प्रलंबित ठेवला. राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकार सत्तेवर आल्यानंतर, त्यांचा पहिला निर्णय होता तो सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, काळ्या पैशाबाबत विशेष तपास पथक स्थापन करण्याचा.निवृत्त न्यायमूर्ती एम बी शाह हे त्याचे अध्यक्ष तर निवृत्त न्यायमूर्ती अरिजित पसायत उपाध्यक्ष आहेत. आतापर्यंत या विशेष तपास पथकाने सर्वोच्च न्यायालयाला सहा अंतरिम अहवाल सादर केले आहेत.यातल्या बऱ्याच शिफारसी सरकारने स्वीकारल्या आहेत. या शिफारसीनुसार, 3 लाख रुपयावरचा रोखीचा व्यवहार सरकारने अवैध ठरवून त्यासाठी कायद्यात शिक्षेची तरतूदही केली. 15 लाखापेक्षा जास्त रोख रक्कम बाळगणे अवैध ठरवण्याच्या प्रस्तावावर सरकार विचार करत आहे. विशेष तपास पथक स्थापन झाल्यापासून 70 ,000 कोटी इतका काळा पैसा उघड झाला असून त्यात परदेशात दडवून ठेवलेल्या 16 ,000 कोटी रुपयांचा समावेश असल्याचे न्यायमूर्ती पसायत यांनी म्हटले आहे. गेली तीन वर्षे रालोआने स्वच्छ सरकार दिले आहे. या सरकारवर कोणत्याही घोटाळ्याची छाया नाही. आधीच्या सरकारचा दुसरा कार्यकाळ अनेक घोटाळ्यांच्या प्रकरणानी भरलेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्तिगत स्वच्छ प्रतिमेबरोबरच सरकारवरही मजबूत पकड ठेवली आहे. ना खाता हूँ, ना खाने देता हूँ म्हणजेच मी लाच घेत नाही आणि कोणाला ती घेऊ देणारही नाही, हे त्यांचे बोल, जनतेला आश्वासक वाटत आहेत.\nभ्रष्टाचार आणि काळ्या पैशाला पायबंद घालण्यासाठी, सरकारने अनेक वैधानिक, प्रशासकीय,तंत्रविषयक पाऊले उचलली आहेत.काळा पैसा(अघोषित विदेशी उत्पन्न आणि मालमत्ता) दंड कायदा 2015 ,बेनामी व्यवहार (प्रतिबंध)सुधारणा कायदा 2016 ,रोखे (सुधारणा) कायदा 2014 आणि विनिर्दिष्टित बँक नोट (दायित्व समापन कायदा )2017 यांचा वैधानिक उपाययोजनात समावेश आहे. काळा पैसा (अघोषित विदेशी उत्पन्न आणि मालमत्ता) आणि कर कायदा 2015 खाली 4164 कोटी रुपयांची अघोषित विदेशी मालमत्ता जाहीर करणारी 648 निवेदने आली. त्याचप्रमाणे,2016च्या जून 1 ते सप्टेंबर 30 या काळात आय डीएस अर्थात उत्पन्न जाहीर करण्याच्या योजनेखाली 65250 कोटी रुपयांचे उत्पन्न जाहीर करणारी 64275 निवेदने आली.\n2000 ते 2015 या काळात भारतात मॉरिशसद्वारा तिसऱ्या क्रमांकाची विदेशी गुंतवणूक आली.काळा पैसा चलनात आणण्यासाठी आणि तो भारतात परत फिरवण्यासाठी या बेटाचा वापर केला जात असावा अशी दाट शंका आहे.11 मे 2016 ला भारताने, मॉरिशसबरोबरच्या तीन दशकांचा दुहेरी कर आकारणी टाळणाऱ्या कराराबाबत पुन्हा वाटाघाटी केल्या. नव्या कर धोरणात काळा पैसा फिरवून भारतात परत चलनात आणण्याला वाव नाही.\nलाभार्थ्यांच्या बँक खात्यात थेट लाभ जमा करण्याची, थेट लाभ हस्तांतरण योजनेची कल्पना आधीच्या सरकारची असली तरी अनेक लाभार्थ्यांची बँकेत खातीच नसल्यामुळे मधली गळती रोखण्याचा उद्देश पूर्ण होऊ शकला नाही.मात्र रालोआ सरकारच्या प्रधानमंत्री जनधन योजनेमुळे गरिबांसाठीच्या बँकिंग जाळ्यात मोठी वाढ झाली.या योजनेअंतर्गत, आतापर्यंत 28.38 कोटी बँक खाती उघडण्यात आली आहेत. यामुळे गरिबांसाठी, थेट लाभ हस्तांतरण आणि निधीचे इलेक्ट्रॉनिक हस्तांतरण आतापर्यंत कधी नव्हे एवढे वास्तवात उतरले. रालोआ सरकारने आधार कार्ड योजना पूर्णपणे जोमाने राबवली. आधीचे सरकार याबाबत कायदा आणण्यात अपयशी ठरले होते, मात्र या सरकारने आधार कायदा 2016 आणला. JAM अर्थात जनधन-आधार-मोबाईल या त्रिसूत्री मुळे व्यक्तिगत व्यवहारात पूर्णतः दायित्व येणार आहे.\n1000 आणि 500 रुपयाच्या नोटा चलनातून रद्दबातल ठरवण्याचा सरकारचा निर्णय म्हणजे काळ्या पैशाला आळा घालण्याच्या दृष्टीने महत्वाचे पाऊल होते. काळ्या पैशाचा बराचसा भाग या मूल्याच्या नोटांमध्ये होता असा अंदाज आहे यातला बराचसा भाग विमुद्रीकरणामुळे जाहीर झाला. तथापि , विमुद्रीकरणाचे, काळ्या पैशावर झालेल्या परिणामाचे पूर्ण चित्र तेव्हाच स्पष्ट होईल जेव्हा सरकार याबाबत अधिकृत अहवाल जारी करेल.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विमुद्रीकरणाचा, रोकडरहित व्यवहारांसाठी संधी म्हणून उपयोग केला. सरकारने देशभरात डिजीधन मेळे आयोजित केले. त्याचप्रमाणे युपीआय वर आधारित भीम हे मोबाईल अँप सरकारने आणले.\nनिवडणुकांदरम्यान पक्षांना पुरवल्या जाणाऱ्या निधीत राजकीय भ्रष्टाचाराची मुळे दडली आहेत. या निधीत पारदर्शकता आणण्यालाही सरकारचे सर्वोच्च प्राधान्य आहे.\n* या लेखाचे लेखक हे स्वतंत्र संशोधक आणि भाष्यकार आहेत.\nया लेखात व्यक्त करण्यात आलेली मते लेखकाची वैयक्तिक मते आहेत.\nबीजी -नि चि -अनघा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00514.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.inmarathi.com/bhima-koregaon-truth-propaganda-and-true-culprits/", "date_download": "2018-04-24T18:19:56Z", "digest": "sha1:GFKGTEYYH2ZRUUW6QIDVSEGI2C6IK3NH", "length": 24623, "nlines": 125, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "भीमा कोरेगाव : प्रचार, अपप्रचार आणि खरे दोषी", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nभीमा कोरेगाव : प्रचार, अपप्रचार आणि खरे दोषी\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page\n३१ डिसेम्बर २०१७. गेल्या सालचा शेवटचा दिवस महाराष्ट्रात मोठं वादळ घेऊन उजाडला. त्याचे तीव्र पडसाद १ जानेवारीला उमटले. त्याहून भीषण पडसाद ३ जानेवारीच्या महाराष्ट्र बंदच्या दिवशी पडले. महाराष्ट्रभर तापलेल्या ह्या विषयावर सोशल मीडिया पासून टेलिव्हिजन चॅनेल्सपर्यंत सर्वत्र भरपूर चर्चा होताहेत. चर्चांचे विषय ३ प्रमुख मुद्द्यांभोवती फिरताहेत. मीडियाचं ‘सिलेक्टिव्ह वार्तांकन’, महाराष्ट्र बंदच्या दिवशी झालेला हिंसाचार ही “reaction” असणे आणि संपूर्ण प्रकरणास जबाबदार कोण हा प्रश्न.\nत्या सर्व मुद्यांचा शांतपणे विचार करणं आवश्यक आहे.\nमाध्यमांनी १ जानेवारीला दलित बंधू भिगीनी, लहान मुली-वृद्ध स्त्रियांवर झालेल्या दगडफेकीचं वार्तांकन केलं नाही. परंतु ३ तारखेच्या बंदच्या दिवशी जो हिंसाचार झाला त्याची बित्तम्बातमी प्रसारित केली. हा आक्षेप अगदी बाळासाहेब आंबेडकरांसारख्या व्यक्तीने विविध चॅनेल्सवर बोलून दाखवला आहे म्हटल्यावर त्याची गंभीर नोंद घेणं क्रमप्राप्त आहे. नोंद घेताना, सेक्युलर पुरोगामी वर्तुळात १५ वर्ष सतत ज्या घटनेचे दाखले दिले जातात त्या २००२ च्या गुजरात दंगलीचं उदाहरण पाहू.\nकाय घडलं होतं त्यावेळी\nगोध्रा स्टेशनवर कार���ेवकांची बोगी जाळली गेली. त्यानंतर गुजरातभर हिंसाचार झाला.\nवार्तांकन हिंसाचाराचंच झालं. बोगी जाळण्याचं नाही.\nआणि – ते तसं करणंच योग्य होतं.\nफार कमीवेळा माध्यमांकडून अशी समज दाखवली जाते. अश्या प्रक्षोभक घटना घडतात तेव्हा त्यांना शक्य तितकं कमी हायलाईट करणं योग्यच नव्हे आवश्यक असतं. अन्यथा परिस्थिती चिघळण्याची शक्यता असते. गोध्रा असो वा भीमा कोरेगावला झालेली दलित बंधू भगिनींवरील दगडफेक असो, माध्यमांनी ह्या घटना दाखवल्या नाही तरी ह्या बातम्या दूरवर पसरल्या आणि त्याचे परिणाम जे झाले ते आपण बघत आहोत. गुजरात मध्ये रक्तपात घडला. महाराष्ट्रात तर कधीही भरून निघणार नाही इतकी रूंद सामाजिक दरी पडली.\nम्हणून अश्या घटनांच्या बातम्या किमान त्याक्षणी त्यावेळी पसरू नं देण्यातच शहाणपण असतं.\nचिकित्सा, दोषींवर टीका, त्यांच्यावर कडक कार्यवाहीची मागणी अत्यंत आवश्यक असते. परंतु हे सगळं काही काळानंतर, प्रक्षुब्ध जनमानस शांत झाल्यावर करावं.\nगोध्राला जे घडलं आणि भीमा कोरेगावला जे घडलं ते एक-दोन ठिकाणचं अघटित होतं. परंतु गुजरातची दंगल राज्यभर होती. ३ जानेवारीला महाराष्ट्रभर तोडफोड झाली. दोन्हींमधील व्यापकतेत मोठं अंतर होतं. म्हणून नंतरच्या घटनांच्या बातम्या होणं सहाजिकच होतं. त्या टाळल्या जाणं अशक्य होतं.\nपुढचा मुद्दा आहे “action – reaction” चा.\nपुन्हा गोध्राकडेच पाहू या.\nगोध्रामधील कारसेवकांना जिवंत जाळण्याच्या नृशंस घटनेची “reaction” म्हणून गुजरातभर हिंसाचार उसळला आणि म्हणून तो “justified” आहे : हा तर्क कोणताही डोकं ठिकाणावर असलेला माणूस देणार नाही. गोध्राची reaction होती हे मान्य करायला हवंच. ते सत्यच आहे. पण ते “मान्य” करणं वेगळं आणि त्याला “समर्थन” देणं वेगळं.\nकारणमीमांसा म्हणजे दुजोरा नसतो.\nमहाराष्ट्रभर घडलेल्या हिंसाचारास, तोडफोडीस भीमा कोरेगावला झालेली अमानवीय दगडफेकच कारणीभूत होती. पण म्हणून ती समर्थनीय ठरत नाही. लोक हाच तर्क आणखी मागे नेऊ शकतातच –\nगेलं वर्षभर, मागच्या काही महिन्यांत तर अधिकच – भीमा कोरेगावच्या “दैदिप्यमान इतिहासाच्या रोमहर्षक आठवणी” सर्वत्र पसरवल्या जात होत्या. त्या आठवणी “इतरांच्या” भावना दुखावणाऱ्या नव्हत्याच असं कोणताही निष्पक्ष माणूस खात्रीशीरपणे म्हणू शकणार नाही. त्यामागची चिथावणी कोणतीही भावनाशील व्यक्ती नाकारणार नाही.\nकारण – एका बाजूच्या जनतेस “रोमहर्षक” वाटणारी मांडणी – दुसऱ्या बाजूच्या जनतेस “भावना दुखावणारी” वाटू शकतेच.\nछत्रपती शिवाजी महाराजांनी केलेली सुरतेची लूट, आपल्यासाठी अगदी लॉजिकल आणि न्याय्य आहे. एवढंच काय, उत्तम राजकीय कूटनीतीचं ते उदाहरण म्हणून प्रत्येक मराठी माणूस ते अभिमानाने मिरवेल पण, सुरतच्या एखाद्या समूहास ती उलट वाटू शकतेच. ते तसं वाटणं चूक की बरोबर आपण कोणत्या अंगाने विचार करतो त्यावर हे अवलंबून आहे. ते असो. मुद्दा हा की –\nही “चिथावणी” म्हणजे कारण आणि त्या कारणाची “reaction” म्हणून भीमा कोरेगावला झालेली दगडफेक : असं म्हणून दगडफेक समर्थनीय ठरते काय ह्या दगडफेकीतून “बरी अद्दल घडली” चं विकृत मानसिक समाधान वाटून घेणं सभ्य इसमाला शोभेल काय\n तुमच्या भावना दुखावल्या असतील तर ठीकाय. भावना मांडा. प्रतिवाद करा – दगडफेक “समर्थनीय” ठरूच शकत नाही. म्हणूनच – कारणमीमांसा काय करायची तरी करा : समर्थन करणं अत्यंत चूक आहे.\nआता येऊ तिसऱ्या मुद्द्यावर. दोषी कोण – ह्या प्रश्नावर.\nह्या संपूर्ण घटनाक्रमास ७ दिवस घडून गेलेत. ह्या ७ दिवसांत “दोषींच्या” दोन बाजू आहेत. एक आहे आंबेडकरी संघटना, जिग्नेश मेवानी आणि इतर मंडळी. दुसरी आहे शिवप्रतिष्ठान, हिंदू एकता आघाडी व इतर हिंदुत्ववादी मंडळी. ब्राह्मणांनी पडद्यामागून महार-मराठे वाद पेटवला हा आरोपही होतो आहेच. ह्या संपूर्ण घटनेमागचं राजकारण काय आहे हा कुणाचा डाव आहे वगैरे भरपूर लिहिलं-बोललं गेलं आहे. ह्या दोन्हींपैकी प्रत्येकबाजू स्वतः निष्कलंक राहून दुसऱ्यावर संपूर्ण बालंट थोपवत आहे.\nमात्र, एक नागरिक म्हणून महाराष्ट्राच्या पांढरपेशा माणसासाठी खरा दोषी स्पष्ट आहे. सरकार. मुख्यत्वे महाराष्ट्राचे गृहमंत्री, मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस.\nगेलं वर्षभर ३१ डिसेम्बरच्या कार्यक्रमाची आणि १ जानेवारीच्या मानवंदनेच्या मोर्चाची बित्तम्बातमी सर्वत्र उपलब्ध होत होती. ह्या सर्व कार्यक्रमांमध्ये कोणकोण सहभागी आहेत हे उघड होतं. सदर कार्यक्रमांमुळे कोणत्या लोकांच्या भावना दुखावल्या जाताहेत/जाऊ शकतात हे ही कळत होतं. समाजमाध्यमांवर खडाजंगी होत होती. कोणतेही रिसोर्सेस नसलेले सोशलमिडियावरचे लोक हे सर्वत्र बोलून दाखवत होते की काहीतरी घडण्याची शक्यता आहे.\nहे सर्व गृहखात्याला माहिती नव्��तं असं समजून चालणं खुद्द गृह खात्याखाली असणाऱ्या संपूर्ण यंत्रणेचाच अपमान आहे. तुमच्या निगराणीत असणाऱ्या लोकांकडून हे असं काही घडू शकेल हेच तुम्हाला कळणार नसेल तर कसाब सारख्यांकडून आमच्या सुरक्षेची आशाच सोडलेली बरी. परंतु ती परिस्थिती नाही हे कळण्याइतके सुज्ञ आम्ही आहोतच. तुम्हाला खबर असणारच. तरी तुम्ही खबरदारी घेतली नाहीत – हा फडणवीसांचा प्रचंड मोठा गुन्हा आहे.\nखरे दोषी कोण, ह्याचा नागरिक म्हणून, आम्हाला फरक पडत नाही. आंबेडकरी असो वा नक्षलवादी व हिंदुत्ववादी. समाजात व्हिलन आपापले हेतू साध्य करण्यासाठी असे वागतातच. तुम्हाला त्यासाठीच तर बसवलंय अश्यांना ओळखणे आणि वेळीच रोखणे हेच तुमचं कर्तव्य आहे.\nअधर्म करणे हाच खलनायकाचा मानलेला धर्म असतो. खलनायकाला वेळीच थांबवणे हा नायकाचा धर्म. नायकाचा धर्म नायकाने पाळावा, खलनायकाच्या नावाने रडत बसू नये.\nजिग्नेश मेवानी वाईट आहे की भिडे गुरूजी – हे यथावकाश बाहेर येईल. किंवा लोक आपापल्या सोयीने निष्कर्ष काढतील. परंतु हे सर्व पोस्टमार्टम आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचा मुडदा तर पडलाच. घटनेच्या दोषींवर कार्यवाही होणं हा कायद्याच्या कक्षेत “न्याय” ठरेल कदाचित. त्याने ना दलितांवर पडलेले दगड धोंडे पुसले जातील ना तोडफोडीत जनतेचं नुकसान. ह्या घटना घडूच नं देणे – हा खरा न्याय असला असता. परंतु तो कुठेच दिसत नाहीये.\nफडणवीसांना “सज्जन” आणि “कार्यक्षम” प्रतिमेचा मुख्यमंत्री म्हणून ओळखलं जातं. त्यातील “कार्यक्षम” वर आता अनेकांच्या भुवया उंचावू शकतात. भीमा कोरेगाव प्रकरणात मतांच्या राजकारणापोटी फडणवीसांनी बघ्याची भूमिका घेतली हे उघड आहे. अश्या मुख्यमंत्र्यांना “सज्जन” तरी कसं समजावं हा मोठाच प्रश्न आहे.\nसामान्य जनता राजकारण्यांच्या हातचं बाहुलं बनून बसलीये. प्रचार अपप्रचाराच्या राजकीय खेळात स्वतः खेळत बसलीये आणि खरे दोषी आपापले हेतू साध्य करत रहाताहेत.\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page \n← सुकुमार, सुंदर स्त्रियांच्या शोषणाची ऐतिहासिक केंद्र : १९ व्या शतकातील ओपेरा क्लब्स\nभीमा कोरेगाव आणि “जातीय इतिहास” : ऐशी की तैशी सत्याची- संजय सोनवणी →\nझुंडी रस्त्यावर का उतरल्या\nप्रकाश आंबेडकर : दलितांसाठी खरा धोका – भाऊ तोरसेकर\nअखेरचा संपादक : गोविंदराव तळवलकरांसारखा संपादक होणे नाही\nजातीय राजकारण : मराठी माणूस गुजरात्यांकडून धडा शिकेल काय\nअंतराळात महिलांना जेव्हा पिरियड्स येत असतील तेव्हा काय होत असेल\nस्वयंपाक घरातील छोट्या-छोट्या तापदायक गोष्टींवर सोपे उपाय\nपत्नी व मुलाची हत्या करून आत्महत्या करणाऱ्या WWE स्टार ची शोकांतिका-भाग २\n‘डबल मिनिंग’ गाण्यांचं अभद्रायण: सुरेश भटांचे दिव्यार्थी गाणे: मालवून टाक दीप\n5 हलक्या फुलक्या short films ची टेस्टी मेजवानी\nया ब्रँडची पूर्ण नावं वाचून तुम्ही अगदी दंग व्हाल\nदिवसातून केवळ २ तासांसाठी खुला होतो हा ‘अजब रस्ता’ \nकरोडो रुपयांना विकल्या गेलेल्या ह्या पेंटींग्ज पाहून हसावं की रडावं तेच कळत नाही\n“फेरारी” ने आपल्या कर्मचाऱ्यांवर एक फारच विचित्र बंधन घातलंय\nरजनीकांतच्या या दिमाखदार घरासमोर फाईव्ह स्टार हॉटेल पण फिकं दिसेल \nॐ = mc² – अविनाश धर्माधिकारींचं, वादग्रस्त विधानाचं समर्थन करणारा लेख \nजन्मापासून मृत्यूपर्यंत गूढ आणि नाट्यमय आयुष्य जगलेला पडद्यामागचा ‘चार्ली’\nशिवपुर्वकालीन भारतातील अत्याचारी इस्लामी राजवट (भाग -२ )\nही चलनं डॉलरपेक्षा जास्त महाग आहेत \nसृजनशीलतेचा नुसता कांगावा : भाऊ तोरसेकर\nभारताच्या इतिहासातील सर्वश्रेष्ठ १० योद्धे\nभारतीय सैन्यावर दगडफेक करण्यासाठी काश्मिरी तरुणांना मिळतो पगार\nइस्राएलमधील मराठमोळ्या स्त्री ने अनुभवलेली मोदींची ऐतिहासिक इस्राएल भेट\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00514.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4", "date_download": "2018-04-24T18:15:44Z", "digest": "sha1:G3SJ56PY4ZTGU2J2P4QMZJ47AC5PSHY2", "length": 2980, "nlines": 66, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:भारतातील प्रांत - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\n\"भारतातील प्रांत\" वर्गातील लेख\nएकूण ३ पैकी खालील ३ पाने या वर्गात आहेत.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १८ जानेवारी २००८ रोजी १५:०२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00514.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://pibmumbai.gov.in/scripts/detail.asp?releaseId=M2017FR21", "date_download": "2018-04-24T18:21:46Z", "digest": "sha1:XK5HZXK7F6NS5RCLHJWO2A3JCXJEPHU3", "length": 38319, "nlines": 165, "source_domain": "pibmumbai.gov.in", "title": "Press Information Bureau: Government of India news site, PIB Mumbai website, PIB Mumbai, Press Information Bureau, PIB, India’s Official media agency, Government of India press releases, PIB photographs, PIB photos, Press Conferences in Mumbai, Union Minister Press Conference, Marathi press releases, PIB features, Bharat Nirman Public Information Campaign, Public Information Campaign, Bharat Nirman Campaign, Public Information Campaign, Indian Government press releases, PIB Western Region New Page 1", "raw_content": "\nविमुद्रीकरण : कमी -रोकड अर्थव्यवस्थेच्या दिशेने घेण्यात आलेले निर्णय\n· राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात पंतप्रधानांनी ऐतिहासिक घोषणा केली की 8 नोव्हेंबर 2016च्या मध्यरात्रीपासून 5०० आणि 1००० रुपयांच्या नोटा चलनातून बाद होत आहेत. भ्रष्टाचार, काळा पैसा, काळा पैसा पांढरा करणे, दहशतवाद आणि दहशतवाद्यांना वित्त पुरवठा तसेच बनावट नोटांविरोधातील लढा तीव्र करण्यासाठी आणि प्रामाणिक व कठोर परिश्रम करणाऱ्या नागरिकांचे हित जपण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला.\n· या संक्रमण काळात सामान्य नागरिकांना भेडसावणाऱ्या संभाव्य अडचणी कमी करण्यासाठी पंतप्रधानांनी काही उपाययोजनाही जाहीर केल्या.\n· नागरिकांना 5०० आणि 1००० रुपयांच्या जुन्या नोटा 3० डिसेंबर 2016 पर्यंत त्यांच्या बँक खात्यात जमा करता येतील.\n· ओळखपत्राच्या पुराव्यासह भारतीय रिझर्व्ह बँकेने आखून दिलेल्या नमुन्यानुसार स्लिप भरून कोणत्याही बँकेच्या शाखेत किंवा भारतीय रिझर्व्ह बँकेच्या कार्यालयात 4००० रुपयांपर्यंतच्या जुन्या पाचशे आणि हजाराच्या नोटा बदलून घेता येतील. टपाल कार्यालयातही अशी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.\n· पाचशे आणि हजाराच्या जुन्या नोटा बँक खात्यात जमा करण्यावर कोणतीही मर्यादा नाही. जिथे केवायसीचे निकष पूर्ण केलेले नाहीत अशा ठिकाणी जास्तीत जास्त 5० हजार रुपयांच्या जुन्या नोटा जमा करता येतील.\n· पहिल्या पंधरवड्यात 24 नोव्हेंबर 2016 पर्यंत बँक खात्यातून दिवसाला 1० हजार रुपये तर आठवड्याला 2० हजार रुपयेच काढता येतील.\n· धनादेश, डिमांड ड्राफ्ट, क्रेडिट/डेबिट कार्ड, मोबाईल वॉलेट, आणि इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर यासारख्या रोकडरहित व्यवहारांसाठी कोणतीही मर्यादा नाही.\n· एटीएम मधून प्रति दिन प्रति कार्ड 2 हजार रुपयेच काढता येतील.\n· ज्यांना 3० डिसेंबर 2०16 पर्यंत काही कारणांमुळे पाचशे आणि हजार रुपयांच्��ा जुन्या नोटा बदलता किंवा जमा करता येणे शक्य नाही त्यांना 31 मार्च 2017 पर्यंत भारतीय रिझर्व्ह बँकेच्या निर्धारित कार्यालयात आवश्यक कागदपत्रांसह जुन्या नोटा बदलण्याची किंवा जमा करण्याची एक संधी दिली जाईल.\n· सुरुवातीच्या 72 तासात नागरिकांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी, पाचशे आणि हजार रुपयांच्या जुन्या नोटा सरकारी रुग्णालयांमध्ये आणि तेथील औषध विक्रेत्यांकडे स्वीकारल्या जातील, त्याचप्रमाणे, रेल्वे तिकीट आरक्षण खिडक्या, बस आरक्षण खिडकी, विमानतळावरील विमान तिकीट आरक्षण खिडकी, कन्झ्युमर को-ऑपरेटिव्ह सोसायटी, दूध विक्री केंद्र, स्मशानभूमी, पेट्रोल/डिझेल/गॅस भरण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय विमानतळांवरील प्रवाशांना तसेच विदेशी पर्यटकांना विशिष्ट मर्यादेपर्यंत जुन्या नोटा वापरता येतील.\n· महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थासह केंद्र आणि राज्य सरकारांना देय शुल्क, कर आणि दंड भरण्यासाठी जुन्या 5०० आणि 1००० रुपयांच्या नोटा स्वीकारल्या जातील. 11 नोव्हेंबर 2016 च्या मध्यरात्रीपर्यंत 1० नोव्हेंबर ते 3० डिसेंबर 2016 या काळात प्रत्येक बँक खात्यात जमा होणाऱ्या अडीच लाखांपेक्षा अधिक रकमेबाबतची माहिती प्राप्तिकर विभागाला दिली जाईल.\n· छोटे व्यापारी, गृहिणी, कारागीर, कामगार यांच्याकडे बचत स्वरूपात काही रोख रक्कम घरात असू शकेल, मात्र दीड ते दोन लाख रुपयांपर्यंत रक्कम जमा करायची असेल तर त्यांनी चिंता करायची गरज नाही, कारण ती करपात्र मर्यादेच्या आत आहे आणि प्राप्तिकर विभागाकडूनही काही त्रास होणार नाही.\n· 5०० आणि 1००० च्या जुन्या नोटा रद्द केल्याच्या पार्श्वभूमीवर (11 नोव्हेंबर )पर्यंत देण्यात आलेल्या सवलतींमध्ये काही बदल करून सरकारने त्याचा कालावधी 14 नोव्हेंबर 2016 पर्यंत वाढवला आहे. हे बदल पुढीलप्रमाणे:-\n1. न्यायालय शुल्क भरण्यासाठी जुन्या नोटा वापरता येतील.\n2. ग्राहक सहकारी दुकानांमध्ये व्यवहार करताना ग्राहकांना ओळखपत्र सादर करावे लागेल.\n3. व्यक्तींना/कुटुंबांना विद्यमान वीज, पाणी बिल भरण्यासाठी किंवा काही थकबाकी असल्यास ती भरण्यासाठी जुन्या नोटा वापरता येतील, आगाऊ भरणा करता येणार नाही.\n4. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाकडून सवलतीसंदर्भात स्वतंत्रपणे सूचना जारी करण्यात येणार असल्यामुळे राज्य आणि राष्ट्रीय महामार्गावरील टो��� प्लाझावर पथकर भरण्यासाठी दिलेली सवलत मागे घेण्यात आली आहे.\n· बनावट चलनी नोटांवर देखरेख ठेवण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँक एक विशेष कक्ष स्थापन करणार असून अशा घटनांची माहिती राज्य पोलिसांच्या आर्थिक गुन्हे विभागाला, केंद्र सरकारच्या गुप्तहेर/ अंमलबजावणी संस्था आणि अर्थ मंत्रालयाला कळवणार आहे.\n· कायदा अंमलबजावणी संस्थांना बनावट नोटांच्या हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या असून त्यांना अथवा भारतीय रिझर्व्ह बँक आणि बँकांना अशा प्रकारची घटना आढळल्यास त्वरित कारवाई करायला सांगितले आहे.\n· ग्रामीण भागातील गरज पूर्ण करण्यासाठी बँका 100 किंवा त्यापेक्षा कमी मूल्याच्या नोटा तसेच 10 रुपयांची नाणी पुरवणार आहे.\n· देशातील विविध भागामध्ये सर्व प्रकारच्या चलनी नोटांची उपलब्धता आणि पुरवठा संबंधी स्थितीचा अर्थ मंत्रालयाने आढावा घेतला. नवीन मालिकेतील नोटा जारी करायला सुरुवात झाली.\n· देशातील कानाकोपऱ्यात मोबाईल बँकिंग व्हॅन्स आणि बँकिंग प्रतिनिधीच्या माध्यमातून सर्व चलनी नोटांचे योग्य वितरण करण्यासाठी बँका आणि टपाल कार्यालयांना सूचना देण्यात आल्या.\n· राज्यांच्या मुख्य सचिवांना ज्या ग्रामीण भागांमध्ये रोख रकमेच्या उपलब्धतेची समस्या आहे अशा भागांची नोंद करून तेथील बँका आणि टपाल कार्यालयांना सर्वतोपरी सहकार्य करायला सांगितलं आहे.\n· रुग्णांसाठी तातडीच्या बँकिंग व्यवहारांसाठी प्रमुख रुग्णालयांमध्ये मोबाईल बँकिंग सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना बँकांना करण्यात आल्या आहेत.\n· ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग व्यक्तींसाठी विशेष रांगांची व्यवस्था करायला बँकांना सांगण्यात आले आहे.\n· ज्या आस्थापनांमध्ये धनादेश/डिमांड ड्राफ्ट आणि ऑनलाईन देयके स्वीकारली जाणार नाहीत, त्याच्याविरोधात कारवाईसाठी ग्राहक संबंधित जिल्हा दंडाधिकारी/ जिल्हा प्रशासनाकडे तक्रार करू शकेल.\n· जुन्या नोटा बदलून नवीन नोटा घेण्याची मर्यादा 4 हजारांवरून साडेचार हजार रुपये करण्यात आली आहे.\n· रिकॅलिबरेटेड एटीएममधून प्रतिदिन पैसे काढण्याची मर्यादा सध्याच्या 2 हजारांवरून अडीच हजार रुपये करण्यात आली आहे.\n· बँक खात्यातून आठवड्याला पैसे काढण्याची मर्यादा 20 हजारांवरून 24 हजार रुपये इतकी वाढवण्यात आली आहे तर दिवसाला दहा रुपये काढण्याची मर्यादा हटवण्यात आली आहे.\n· गेले तीन महिने किंवा त्याहून अधिक काळ क्रियाशील असलेल्या चालू खात्यातून व्यापाऱ्यांना आठवड्याला 50 हजार रुपये काढता येतील.\n· पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चलनी नोटांचा पुरवठा आणि उपलब्धतेचा आढावा घेतला आणि जनतेच्या सुविधा लक्षात घेऊन निर्णय घेतले.\n· बँका प्रत्येक बँकिंग प्रतिनिधीची रोख रक्कम बाळगायची मर्यादा किमान 5० हजार रुपयांपर्यंत वाढवणार आणि त्याच्या आवश्यकतेनुसार दिवसभरात अनेक वेळा रोख रक्कम पुरवणार.\n· टपाल कार्यालयांच्या शाखांमध्ये रोख रकमेचा पुरवठा वाढवणार.\n· जिल्हा केंद्रीय सहकारी बँकांकडे पुरेशी रोकड उपलब्ध करणार\n· 5०० आणि 2००० रुपयांच्या नवीन नोटा वितरित करण्यासाठी एटीएम यंत्रामध्ये वेगाने सुधारणा करण्यासाठी कृती आराखडा तयार करण्यासाठी आणि त्याच्या अंमलबजावणीसाठी भारतीय रिझर्व्ह बँकेच्या डेप्युटी गव्हर्नरांच्या अध्यक्षतेखाली एक कृती दल स्थापन करण्यात आले आहे .\n· एटीएम साठी लागू मर्यादेत डेबिट/क्रेडिट कार्डाचा वापर करून रोख रक्कम काढण्यासाठी मायक्रो एटीएम तैनात करण्यात आली आहेत.\n· काही विशिष्ट प्रकारच्या व्यवहारांसाठी जुन्या 5०० आणि 1००० रुपयांच्या नोटा स्वीकारण्याची सध्याची सवलत 14 नोव्हेंबरच्या मध्यरात्रीवरून 24नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत वाढवण्यात आली आहे.\n· सर्व केंद्र सरकारी विभाग आणि सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम शक्य तितका ई-देयकांचा अधिकाधिक वापर करणार.\n· एनपीसीआय 31 डिसेंबर 2016 पर्यंत एनएफएसच्या माध्यमातून केलेल्या व्यवहारांवरील शुल्क माफ करणार, आणि बँकांनाही अशा प्रकारचे शुल्क माफ करायला सांगण्यात आले आहे.\n· जुन्या ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा बदली करण्यासाठी शाईचा वापर करण्यात आला.\n· 18 नोव्हेंबर 2016 पासून जुन्या 5०० आणि 1००० रुपयांच्या नोटा बदलून घेण्याची मर्यादा 45०० रुपयांवरून 2००० रुपये इतकी कमी करण्यात आली आहे. आणि काळा पैसा पांढरा करण्यात गुंतलेल्या संघटित गटांना :रोखण्यासाठी ही सुविधा प्रत्येक व्यक्तीला एकदाच उपलब्ध असेल.\n· 5०० आणि 1००० रुपयांच्या जुन्या नोटा रद्द केल्यानंतर शेतकरी, छोटे व्यापारी, केंद्र सरकारचे 'क' वर्गातील कर्मचारी यांच्यासाठी केंद्र सरकारने अनेक निर्णय घेतले आहेत.\n· शेतकऱ्यांना त्यांच्या केवायसी नियमांचे पालन क��लेल्या खात्यातून दर आठवड्याला 25 हजार रुपयांपर्यंत रक्कम काढता येईल. किसान क्रेडिट कार्डवर देखील ही सुविधा लागू असेल.\n· एपीएमसी बाजार/मंडीत नोंदणीकृत व्यापाऱ्यांना त्यांच्या केवायसी नियमांचे पालन केलेल्या खात्यातून दर आठवड्याला 50 हजार रुपयांपर्यंत रक्कम काढता येईल.\n· धनादेश किंवा डिजिटल माध्यमातून विवाहासाठी खर्च करायला प्रोत्साहन देतानाच लग्नकार्य असलेल्या कुटुंबांना त्यांच्या स्वतःच्या बँक खात्यातून 2,50,000 रुपये काढण्याची परवानगी देण्यात आली आहे.\n· आपला काळा पैसा नवीन नोटांमध्ये परिवर्तित करण्यासाठी अन्य व्यक्तींच्या बँक खात्यांचा वापर करणाऱ्या कर चोरांविरोधात कठोर कारवाई\n· या उद्देशासाठी आपल्या बँक खात्याचा दुरुपयोग करू देणाऱ्या लोकांवर प्राप्तिकर कायद्याअंतर्गत खटला चालू शकतो\n· सरकारने जनतेला आवाहन केले आहे कि काळा पैसा पांढरा करणाऱ्यांच्या लालसेला बळी पडू नका आणि काळ्या पैशाला आळा घालायला सरकारला मदत करा\n21 नोव्हेंबर 2016 :\n· चालू रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सरकारने शेतकऱ्यांना केंद्र किंवा राज्य सरकार, सार्वजनिक उपक्रम, राष्ट्रीय किंवा राज्य बियाणे महामंडळ, केंद्रीय आणि राज्य कृषी विद्यापीठे आणि आयसीएआरच्या केंद्रांकडून ओळखपत्र सादर करून जुन्या 5०० रुपयांच्या नोटांचा वापर करून बियाणे खरेदी करायला परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे.\n· नाबार्डने रब्बी हंगामासाठी राज्य सहकारी बँकांच्या माध्यमातून जिल्हा सहकारी बँकांना 21 हजार कोटी उपलब्ध करून दिले, आणि शेतकऱ्यांना थकबाकी भरण्यासाठी 6० दिवसांचा अतिरिक्त कालावधी दिला.\n· 5०० आणि 1००० रुपयांच्या जुन्या नोटा रद्द करण्यात आल्याच्या निर्णयासंबंधी स्थिती जाणून घेण्यासाठी राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना भेट देण्यासाठी सरकारने अतिरिक्त सचिव/सहसचिव/संचालक यांची समिती स्थापन केली.\n· डेबिट कार्डाच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी बँकांनी 31डिसेंबर 2016 पर्यंत एमडीआर शुल्क माफ केले असून एनपीसीआयने रूपे कार्डासाठी यापूर्वीच स्विचिंग शुल्क माफ केले आहे.\n· ई-वॉलेटच्या माध्यमातून भरणा करायला प्रोत्साहन देण्यासाठी आरबीआयने सामान्य नागरिकांसाठी मासिक व्यवहार मर्यादा 1० हजार रुपयांवरून 2० हजार रुपये इतकी वाढवली आहे.\n· भारतीय रेल्वेने 31 ड���सेंबर 2016 पर्यंत आरक्षित ई-तिकीटच्या खरेदीवर द्वितीय श्रेणीसाठी 2० रुपये आणि त्यावरील श्रेणीसाठी 4० रुपये सेवाकर न आकारण्याचा निर्णय घेतला आहे.\n· ट्रायने बँकिंग संबंधित व्यवहार आणि देयकांसाठी यूएसएसडी शुल्क सध्याच्या 1.50रुपये प्रति सत्र वरून ०.5० रुपये इतके कमी केले आहे. दूरसंचार कंपन्यांही प्रति सत्र 5० पैशांहून अधिक यूएसएसडी शुल्क 31 डिसेंबर 2016 पर्यंत माफ करायला सहमत झाल्या आहेत.\n· 24.11.2016 च्या मध्यरात्रीनंतर जुन्या 5०० आणि 1००० रुपयांच्या नोटा बदलता येणार नाहीत.\n· काही विशिष्ट व्यवहारांसाठी जुन्या 5०० आणि 1००० रुपयांच्या नोटा वापरण्याची सवलत 24 नोव्हेंबर वरून 15 डिसेंबर 2016पर्यंत सुरु राहील. मात्र केवळ 5०० रुपयांच्याच नोटा स्वीकारल्या जातील.\n· डिजिटल व्यवहार आणि पीओएस उपकरणाच्या स्थानिक उत्पादकांना प्रोत्साहन देण्यासाठी पॉईंट ऑफ सेल (पीओएस) उपकरण आणि यासाठी आवश्यक मालावर 31 मार्च 2017 पर्यंत केंद्रीय उत्पादन शुल्क माफ करण्यात आले आहे.\n· 2 डिसेंबर 2016 च्या मध्यरात्रीपासून जुन्या 5०० च्या नोटा सार्वजनिक क्षेत्रातील तेल आणि वायू विपणन कंपन्यांच्या पेट्रोल, डिझेल आणि गॅस केंद्रांवर तसेच विमानतळांवर विमान तिकीट खरेदी करण्यासाठी स्वीकारल्या जाणार नाहीत. मात्र, स्वयंपाकाच्या गॅस खरेदीसाठी 5०० रुपयांच्या जुन्या नोटा वापरता येतील..\n· विशिष्ट बँक नोटा चलनातून बाद केल्यांनतर आरबीआयच्या सूचनांचे उल्लंघन करून अनियमित व्यवहार करण्यात सहभागी झालेल्या बँक अधिकाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात आली.\n· कर चौकशी दरम्यान जन-धन खात्यांचा दुरुपयोग होत असल्याची माहिती उघड , सीबीडीटीने खातेधारकांना पुन्हा एकदा त्यांच्या खात्याचा दुरुपयोग करण्याची अनुमती न देण्याचे आवाहन केले.\n· रोकडरहित/इलेक्ट्रॉनिक व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने धोरणात्मक निर्णय घेतले, सरकारी कर्मचाऱ्यांना वैयक्तिक व्यवहारांसाठी डेबिट कार्डांचा अधिकाधिक वापर करण्यात पुढाकार घ्यायला सांगितले.\n· सरकारी देयकाचे संपूर्ण डिजिटायजेशनचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी पुरवठादारां वगैरेंना आता 1० हजार ऐवजी 5 हजार रुपयांचा भरणा इलेक्टॉनिक पद्धतीने करता येणार.\n· प्राप्तिकर विभागाने विमुद्रिकरणांनंतर 4०० हुन अधिक प्रकरणांमध्ये वेगाने चौकशी केली, 13० कोटी रुपयांहून अधिक रोख रक्कम आणि दागिने जप्त केले, करदात्यांनी सुमारे 2 हजार कोटी रुपयांचे अघोषित उत्पन्न मान्य केले, प्राप्तिकर विभागाने गंभीर अनियमिततेची मोठी प्रकरणे सक्तवसुली संचालनालय आणि सीबीआयकडे सोपवली.\n· सरकारने बँकांना 31मार्च 2017 पर्यंत अतिरिक्त दहा लाख पीओएस टर्मिनल स्थापन करण्याचे निर्देश दिले.\n· जन-धन खात्यातील निधीच्या प्रवाहात लक्षणीय घट, प्राप्तिकर विभागाने अधिक जनधन ठेवी असलेल्या बँकांचा शोध घेतला,\n· डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, किंवा अन्य पेमेंट कार्डाचा वापर करणाऱ्यांना सरकारने सेवाकरातून सूट दिली, एकाचवेळी 2००० रुपयांपर्यंतचे व्यवहार करणाऱ्यांसाठी ही सूट\n· 1० हजारांहून कमी लोकसंख्या असलेल्या 1 लाख गावांमध्ये प्रत्येकी 2 पीओएस उपकरणे तैनात करण्यासाठी पात्र बँकांना केंद्र सरकार नाबार्डच्या माध्यमातून आर्थिक सहकार्य करणार .\n· डिजिटल माध्यमातून पैसे भरणाऱ्या ग्राहकांना सार्वजनिक क्षेत्रातील पेट्रोलियम कंपन्या पेट्रोल डिझेलच्या खरेदीवर ०.75 % या दराने सवलत देणार\n· ऑनलाईन रेल्वे तिकीट खरेदी करणाऱ्या सर्व प्रवाशांना 1० लाख रुपयांपर्यंतचे मोफत अपघात विमा कवच देण्यात येणार\n· जुन्या 5०० रुपयांच्या नोटांच्या वापरासाठी सरकारने दिलेली सवलत 9 डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून मागे\n· डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी लकी ग्राहक योजना (ग्राहकांसाठी) आणि डीजी धन व्यापार योजना (व्यापाऱ्यांसाठी)\n· डीजी धन मेला -डिजिटल आणि रोकडरहित व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी देशातील 1०० शहरांमध्ये 1०० दिवसांचे अभियान (17 फेब्रुवारीपर्यंत 55 हुन अधिक शहरे समाविष्ट)\n· कर कायदा (दुसरी दुरुस्ती) 2016 अंमलात आला, या कायद्याअंतर्गत प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना 2016, 17 डिसेंबर पासून सुरु होणार आणि 31मार्च 2017 पर्यंत सुरु राहणार.\n· प्राप्तिकर विभागाने केलेल्या चौकशीत 8 नोव्हेंबर 2016 पासून 26०० कोटी रुपयांचा अघोषित उत्पन्नाचा स्वीकार\n· विमुद्रिकरणांनंतर अतिरिक्त तरलता शोषून घेण्यासाठी भारतीय रिझर्व बँकेकडून अनेक उपाययोजना.\n· जुन्या नोटांच्या स्वरूपातील 5 हजारांहून अधिक रक्कम 19 ते 3० डिसेंबर 2016 दरम्यान एकदाच जमा करता येणार\n· अर्थ मंत्रालयाने सर्व सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना जनतेचे हित लक्षात घेऊन आयएमपीएस आणि यूपीआय व्यवहारांसाठी ���ुल्क आकारू नये असे सांगितले.\n· यूएसएसडी वरील 1हजार रुपयांवरील व्यवहारांवर अतिरिक्त 5० पैसे सवलत\n· पीएमजीकेवाय २०16 अंतर्गत कर, दंड, अधिभार, जमा इत्यादी मध्ये ३० डिसेंबर २०16 पर्यंत जुन्या नोटांमध्ये भरणा करण्याची परवानगी\n· राष्ट्रपतींनी विशिष्ट बँक नोट (जबाबदारी समाप्त) अध्यादेश 2०16 जारी करायला मंजुरी दिली.\n· थेट बँकांमार्फत ई- भरणा करण्यासाठी रोकडरहित व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी पंतप्रधानांनी भीम-(भारत इंटरफेस फॉर मनी )- यूपीआय आधारित मोबाईल अँप सुरु केले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00515.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://pibmumbai.gov.in/scripts/detail.asp?releaseId=M2017FR22", "date_download": "2018-04-24T18:22:30Z", "digest": "sha1:P5URHGHNE24BPXWLWIGQZQSOCIKXWBOA", "length": 15407, "nlines": 79, "source_domain": "pibmumbai.gov.in", "title": "Press Information Bureau: Government of India news site, PIB Mumbai website, PIB Mumbai, Press Information Bureau, PIB, India’s Official media agency, Government of India press releases, PIB photographs, PIB photos, Press Conferences in Mumbai, Union Minister Press Conference, Marathi press releases, PIB features, Bharat Nirman Public Information Campaign, Public Information Campaign, Bharat Nirman Campaign, Public Information Campaign, Indian Government press releases, PIB Western Region New Page 1", "raw_content": "\nआरोग्यसेवेत सर्वांसाठी नवीन दृष्टी\nभारताने आरोग्यसेवा क्षेत्रात लक्षणीय प्रगती केली असून आज तो बराच सुदृढ झाला आहे. पोलिओ, देवी, प्लेग यांसारख्या रोगांचे यशस्वी उच्चाटन केले. याशिवाय बालमृत्यूदर, माता मृत्यूदर यात मोठी घसरण झाली असून एचआयव्ही लागण आणि एड्ससंबंधी मृत्यूचे प्रमाणही खूप कमी झाले आहे.\nआरोग्य सेवांची वाढती व्याप्ती आणि सार्वजनिक तसेच खासगी क्षेत्राकडून मोठ्या प्रमाणात खर्च केला जात असल्यामुळे आरोग्य सेवा क्षेत्र वेगाने विकसित होत आहे. त्याचबरोबर सामाजिक कल आणि वाढत्या शहरीकरणामुळे हृदयरोग, मधुमेह आणि कर्करोग यासारखे असंसर्गजन्य रोग झपाट्याने वाढत आहेत. 2025 मध्ये वयोवृद्धांची संख्या एकूण लोकसंख्येच्या सुमारे 11 टक्के असेल. दर्जेदार आरोग्यसेवेची मागणी होत आहे. मात्र विमा न काढलेल्या नागरिकांना महागड्या उपचारांमुळे दर्जेदार सेवा परवडत नाहीत.\nआरोग्यसेवेतील असमानता कमी करण्यासाठी आणि पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी सरकारने अलिकडेच राष्ट्रीय आरोग्य धोरण 2017 आणले. सर्वांना सामावून घेणे आणि सर्वांना परवडणाऱ्या दरात दर्जेदार आरोग्य सेवा पुरवणे हा याचा मूळ उद्देश आहे. आरोग्य क्षेत्र विस्तारण्यात खासगी क्षेत्राची भूमिका या धोरणात अधोरेखित केली आहे.\nहे धोरण सर्वसमावेशक प्राथमिक ���रोग्यसेवा पुरवणार असून यात असंसर्गजन्य रोग, मानसिक आरोग्य, वृद्धांवर उपचार, पुनर्वसन आदींचा समावेश आहे. प्राथमिक आरोग्य सेवांना दोन तृतीयांश महसूल मिळेल.\n2025 पर्यंत आरोग्यावरील सार्वजनिक खर्च स्थूल राष्ट्रीय उत्पादनाच्या 2.5 टक्क्यांपर्यंत (सध्याच्या 1.15 % वरून) वाढवला जाईल. रोगांचा वाढता भार आणि मनुष्यबळाची उपलब्धता यासारख्या आव्हानांचा सामनाही केला जाईल.\nविविध रोग आणि रोगपरिस्थिती विज्ञान यामध्ये गेल्या 15 वर्षात झालेल्या प्रमुख बदलांबाबत या धोरणात विचार केला आहे.\nया धोरणात प्रथमच काही रोगांचे उच्चाटन करण्यासाठी विशिष्ट उद्दिष्ट आखण्यात आले आहे. 2017 मध्ये काळा आजार, 2018 पर्यंत कुष्ठरोग आणि सर्वात महत्वाकांक्षी उद्दिष्ट 2025 पर्यंत मलेरियाचे भारतीय संक्रमण संपवण्याचा सरकारचा विचार आहे.\nभारताचा सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रम मिशन इंद्रधनुष ही लाभार्थ्यांची संख्या, लशींची संख्या, लसीकरण सत्रांची संख्या, भौगोलिक प्रसार आदींचा विचार करता जगातील सर्वात मोठ्या मोहिमांपैकी एक आहे. डिसेंबर 2014 मध्ये सुरु करण्यात आलेल्या या अभियानाचा उद्देश कोणतेही मूल लसीकरणापासून वंचित राहू नये हा आहे.\nसुरुवातीला सहा लशींचा समावेश असलेल्या या कार्यक्रमात आता मुलांना 11 जीवघेण्या आजारांपासून संरक्षण मिळणार आहे.\nहा लसीकरण कार्यक्रम सुरु झाल्यापासून 2.14 कोटींहून अधिक मुलांना आणि सुमारे 0.56 दशलक्ष गरोदर महिलांना लस देण्यात आली आहे. नियमित लसीकरणाची व्याप्ती,गेल्या दशकातील सरासरी 1 टक्क्याच्या तुलनेत गेल्या दोन वर्षात 5-7 टक्क्यांनी वाढली आहे.\nराष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत महिला, नवजात बालके आणि लहान मुलांना दर्जेदार आरोग्य सेवा पुरवण्यासाठी सरकारने केलेल्या अनेक उपाययोजनांमुळे दहा वर्षात आरोग्यकेंद्रांमधील प्रसूतीच्या प्रमाणात 40.2 टक्के वाढ झाली आहे.\nयात जननी सुरक्षा योजना, जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम, प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान आदींचा समावेश आहे. जननी शिशु सुरक्षा कार्यक्रमांतर्गत सरकारी आरोग्य केंद्रात प्रसूत झालेल्या प्रत्येक महिलेला मोफत आणि रोकडरहित आरोग्यसेवा मिळणार आहेत. नवजात बालकांच्या आरोग्यावरही राष्ट्रीय आरोग्य अभियान भर देत आहे.\nरुग्णालयांमध्ये स्वस्त दरात औषधे उपलब्ध व्हावी यासाठी सरकार प्रधान���ंत्री भारतीय जनौषधी योजना सुरु करत आहे. आरोग्य सुरक्षा पुरवण्यासाठी सरकार लवकरच एक कायदा आणणार असून त्याअंतर्गत डॉक्टरांना जेनेरिक औषधे लिहून द्यावी लागतील जी ब्रँडेड औषधांपेक्षा स्वस्त आहेत.\nप्रारंभिक उपाय म्हणून 700 औषधांच्या किंमतीवर नियंत्रण आणण्यात आले आहे, जेणेकरून गरीबांना दुर्धर आजारांच्या वेळी किफायतशीर दरात औषधे मिळतील. नियम असे तयार करण्यात आले आहेत की, बाजारात जी औषधे 1200 रुपयांना उपलब्ध आहेत, त्यांच्या किमती 70 ते 80 रुपयांपर्यंत कमी करण्यात आल्या आहेत. हृदयरोगावरील उपचारांसाठी वापरण्यात येणाऱ्या स्टेंटच्या किंमतीही सरकारने कमी केल्या आहेत.\nसरकारने नुकतीच ' टेस्ट अँड ट्रीट पॉलिसी फॉर एचआयव्ही हि योजना सुरु केली आहे ज्यात जो कुणी चाचणीदरम्यान एचआयव्ही-एड्सबाधित आढळेल, त्याला एआरटी (ऍन्टिरेट्रोव्हायरल थेरपी )दिली जाईल. यामुळे त्यांचे आयुष्य वाढेल तसेच भविष्यात क्षयरोगासारख्या संसर्गापासून त्यांना संरक्षण मिळेल.\nभारत लवकरच पुढील सात वर्षांसाठी एचआयव्ही साठी राष्ट्रीय धोरणात्मक आराखडा विकसित करेल जो एड्सचे निर्मूलन करण्यासाठी महत्वाचा ठरेल.\nकलंक आणि भेदभाव कमी करण्यासाठी सरकारने अलिकडेच एचआयव्ही/एड्स कायदा मंजूर केला. हे एक ऐतिहासिक पाऊल आहे. कारण खूप कमी देशांमध्ये एचआयव्ही बाधित लोकांच्या अधिकारांचे संरक्षण करणारा अशा प्रकारचा कायदा आहे.\nप्रतिबंधात्मक आरोग्यसेवेला महत्व दिले जात असून, जे याचा अवलंब करतात, त्यांना रुग्णालयात जावे लागत नाही. स्वच्छता अभियानाचा उद्देश प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा आहे. हे सिद्ध झाले आहे कि जर आपण अस्वच्छ वातावरणात राहिलो, तर अनेक रोगांची लागण होऊ शकते.\nस्वच्छ परिसर आणि सवय हे आरोग्य राखण्यात आणि आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यात मदत करतात. असुरक्षित पाणी, अस्वच्छता यामुळे जगभरात दरवर्षी 1.7 दशलक्ष लोक मृत्युमुखी पडतात. यापैकी ६ लाखांहून अधिक मृत्यू भारतात होतात. मृत्यूचे मोठे कारण असलेल्या अस्वच्छतेचा सामना करण्यासाठी स्वच्छ भारताला गती देण्यात आली आहे.\nसार्वत्रिक स्वच्छतेची व्याप्ती वाढवण्यासाठी आणि स्वच्छतेवर लक्ष केंद्रित करण्यासाठी सरकारने 2 ऑक्टोबर 2014 मध्ये स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात केली. याचा उद्देश ऑक्टोबर 2019 पर्यंत शहरी भागाला हागणदारीमुक्त करणे आणि 4041 वैधानिक शहरांमध्ये घनकचऱ्याचे 100 टक्के वैज्ञानिक व्यवस्थापन हा आहे. जनतेमध्ये स्वच्छतेप्रति आणि सार्वजनिक आरोग्याप्रति जागरूकता निर्माण करणे हा अभियानाचा उद्देश आहे.\n(लेखक स्वतंत्र पत्रकार आहेत)\n(या लेखात व्यक्त करण्यात आलेली मते लेखकाची स्वतःची आहेत)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00516.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://shabdshabd.blogspot.com/2008/12/blog-post_12.html", "date_download": "2018-04-24T18:28:28Z", "digest": "sha1:YT5LQEYWJ4Q3PUZLH64GI6ZRBBLNMH7D", "length": 4223, "nlines": 97, "source_domain": "shabdshabd.blogspot.com", "title": "शब्द शब्द जपुन ठेव ( नरेन्द्र प्रभू ): सैन्यातला माणूस", "raw_content": "\nशब्द शब्द जपुन ठेव ( नरेन्द्र प्रभू )\nमी वाचलेल्या साहीत्यामधील चांगले, मला आवडलेले भाग या ब्लॉगवर दिले आहेत. : नरेन्द्र प्रभू\nसैन्यातल्या माणसाचं दुदैव हे की ती आनंदाच्या किंवा दुःखाच्या प्रसंगी कुटुंबातल्या कोणाला साथ देऊ शकत नाहीत. सणासुदीला गोड पदार्थाचे घास त्यांच्या आठवणीनं घरच्या माणसांच्या घश्यात अडकतात आणि दुःखाच्या प्रसंगी डोळ्यातून ऒघळणार्‍या धारा त्याना स्वतःच्याच हातानं पुसाव्या लागतात.\nलेखक : प्रभाकर पेंढारकर\nकागदाचा पुनर्वापर म्हणजेच निसर्ग संवर्धन\nसगळा भारत माझा देश आहे का \nनि तिरंगा खाली उतरवला गेला\nपैसा खाता येत नाही.\nसाता समुद्रापार - आमचा सतू (सत्यजित प्रभू) सध्या अमेरिकेत स्टेज शो करतोय. काल असाच त्याचा फोन आला. काही मराठीतली वाक्यं मालवणीत कशी बोलली जातील असा त्याचा प्रश्न होता. ‘माक...\nउबुण्टूमध्ये मराठीत लिहा -\n१ डिसेंबर २००८ पासून वाचनसंख्या\nCopyright 2009 - शब्द शब्द जपुन ठेव ( नरेन्द्र प्रभू )\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00516.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "http://pibmumbai.gov.in/scripts/detail.asp?releaseId=M2017FR23", "date_download": "2018-04-24T18:22:38Z", "digest": "sha1:VLH2AZCT3CW5623S46PXWN52IC6K2RBY", "length": 23762, "nlines": 90, "source_domain": "pibmumbai.gov.in", "title": "Press Information Bureau: Government of India news site, PIB Mumbai website, PIB Mumbai, Press Information Bureau, PIB, India’s Official media agency, Government of India press releases, PIB photographs, PIB photos, Press Conferences in Mumbai, Union Minister Press Conference, Marathi press releases, PIB features, Bharat Nirman Public Information Campaign, Public Information Campaign, Bharat Nirman Campaign, Public Information Campaign, Indian Government press releases, PIB Western Region New Page 1", "raw_content": "\nआंतरराष्ट्रीय परिक्षेत्रात भारताच्या हरीत पाऊलखुणा\n(तीन वर्षांचा आढावा – पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय)\nउच्च मूल्याच्या चलनी नोटांच्या विमुद्रीकरणासह भ्रष्टाचारविरोधी मोहिमा, या नरेंद्र मोदी सरकारच्या सत्तेच्या सुरूवातीच्या 3 वर्षांतील प्रशासन��चे मुख्य वैशिष्ट्य असतील तर पॅरीसमधील हवामानविषयक बैठकीतील भारताची ठाम भूमिका, वन आणि वन्यजीवांच्या संरक्षणासाठीचे अविरत प्रयत्न, वायू आणि जल प्रदूषणाची वाढती पातळी रोखण्यासाठीचे कठोर आदेश हे पर्यावरण, वने आणि हवामानसंबंधी आघाड्यांवरील उल्लेखनीय ठसे आहेत, असे म्हणावे लागेल.\nपर्यावरण रक्षणासाठी विकास प्रकल्पांना धक्का न लावता गेल्या तीन वर्षांत आपण भरघोस काम केल्याचे या सरकारचे म्हणणे आहे. देशाच्या विकासाची आवश्यकता आणि त्याचबरोबर पर्यावरण रक्षणाचे भान राखणे, यात योग्य तो समतोल साधला गेला.\nगेल्या वर्षी मोरोक्कोमध्ये मार्केच येथे आयोजित सीओपी – 22 बैठकीत भारत सहभागी झाला. पॅरीस कराराच्या अंमलबजावणीसाठी नियम विकसित करणे आणि 2020 पूर्वी करायच्या कामाची रूपरेषा सुनिश्चित करणे, हा सीओपी – 22 बैठकीचा मुख्य उद्देश होता.\nपर्यावरण, वन आणि हवामानातील बदलविषयक मंत्री अनिल माधव दवे यांच्या नेतृत्वाखाली भारताने या बैठकीत उल्लेखनिय सहभाग नोंदवला. पर्यावरणातील घडामोडी या समानता, सामायिक पण विशिष्ट जबाबदारी आणि पर्यावरणीय न्याय या तत्वांवर आधारित असतात, असे ठाम मतही भारताने इतर विकसनशील देशांच्या सहयोगाने नोंदवले. हवामान आणि शाश्वत विकासासाठीच्या मार्केच कृती आराखड्यात शाश्वत विकासाची खातरजमा करतानाच, हवामान बदलासंदर्भात तातडीने कृती करण्याची आवश्यकता अधोरेखित करण्यात आली.\nसीओपी – 22 बैठकीत आंतरराष्ट्रीय सौर ऐक्यसंबंध आराखडा करारावर स्वाक्षऱ्याही करण्यात आल्या. 20 नोव्हेंबर 2016 रोजी सीओपी – 22 बैठकीचा समारोप झाला.\n2005 च्या तुलनेत 2030 सालापर्यंत सकल देशांतर्गत उत्पादनाच्या तुलनेत हरीत वायू उत्सर्जनाचे प्रमाण 33 ते 35 टक्क्यांपर्यंत घटविण्यास भारत वचनबद्ध आहे. इतर प्रमाणित उद्दिष्टांमध्ये (अ) तंत्रज्ञान हस्तांतरण आणि हरीत हवामान निधीसह कमी दरातील आंतरराष्ट्रीय अर्थसहाय्याच्या मदतीने 2030 सालापर्यंत अपारंपरिक इंधनावर आधारित उर्जा स्त्रोतांद्वारे सुमारे 40 टक्के संचयी विजेची स्थापित क्षमता प्राप्त करणे (ब) 2030 सालापर्यंत अतिरिक्त वन आणि वृक्ष आच्छादनाच्या माध्यमातून सीओ 2 च्या समकक्ष 2.5 ते 3 अब्ज टन अतिरिक्त कार्बन सिंक तयार करणे, या उद्दिष्टांचा समावेश आहे.\nक्योटो प्रोटोकॉलच्या दुसऱ्या वचनबद्ध कालावधीला (2013-2020) मंजूरी देण्याचा निर्णयही सरकारने घेतला आहे. क्योटो प्रोटोकॉल अंतर्गत भारतासारख्या विकसनसशील देशांसाठी कोणत्याही उपाययोजना, जबाबदाऱ्या किंवा उद्दिष्टे अनिवार्य नाहीत.\nआंतरराष्ट्रीय स्वच्छ ऊर्जेच्या माहितीचे जाळे उभारण्याबाबतही भारताने आग्रही भूमिका घेतली आहे. पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी ब्रिक्स देशांनी हातमिळवणी केली आहे. 16-17 सप्टेंबर 2016 रोजी गोवा येथे ब्रिक्स पर्यावरण मंत्र्यांची दुसरी बैठक झाली. वायू आणि जल प्रदूषणाचे निर्मूलन आणि नियंत्रण, कार्यक्षम व्यवस्थापन या मुद्द्यांबाबत परस्पर सहकार्य करण्याबाबत सहमती झाली.\nप्रदूषण कमी करण्यासाठी उपाययोजना\nजबाबदार उद्योग करण्यातील सुलभतेला प्रोत्साहन देण्याच्या सरकारच्या धोरणाचा आणि उद्देशाचा एक भाग म्हणून इतर काही महत्वपूर्ण पावले उचलताना पर्यावरण मंत्रालयाने केंद्रीय प्रदुषण नियंत्रण मंडळाशी सल्लामसलत करून 'लाल', केशरी, 'हरीत' आणि 'श्वेत' प्रवर्गांमध्ये उद्योगांचे फेरवर्गिकरण केले आहे. त्यामुळे प्रदूषण न करणारा नवा श्वेत प्रवर्ग – औद्योगिक एककांची पर्यावरण मान्यता रद्द झाली आहे.\nसरकारने दिल्ली आणि एनसीआरसाठी एक श्रेणीबद्ध प्रतिसाद कृती आराखडा अधिसूचित केला आहे, त्यात दिल्लीमध्ये ट्रकच्या प्रवेशाला बंदी; बांधकाम उपक्रमांना बंदी, तसेच वीट भट्टी, बांधकाम मिश्रण संयंत्रे आणि स्टोन क्रशरला प्रतिबंध; बदरपुर ऊर्जा प्रकल्प बंद करणे, डिझेल जनरेटर संचांवर बंदी, जमिनीवरील कचरा जाळण्याला तसेच दृश्यमान प्रदूषण करणाऱ्या वाहनांना प्रतिबंध अशा अनेक उपाययोजनांचा समावेश आहे.\nवाढते वायू प्रदूषण नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि त्याचे निर्मूलन करण्यासाठीच्या उपाययोजना आणि मुख्य धोरणांमध्ये वाहने आणि औद्योगिक उपक्रमांमधून होणारे उत्सर्जन रोखणे, राष्ट्रीय परिसर वायु गुणवत्ता मानकांची अधिसूचना, पर्यावरणविषयक नियमावली आणि नियम तयार करणे यांचा समावेश आहे.\nवातावरणातील हवेच्या मूल्यांकनावर देखरेख करण्यासाठी नेटवर्कची स्थापना करणे; स्वच्छ किंवा गॅस इंधन (सीएनजी, एलपीजी इ.) अशा पर्यायी इंधनांचा परिचय; इथॅनॉलचे मिश्रण; स्वच्छ उत्पादन प्रक्रियांना प्रोत्साहन; राष्ट्रीय वायु गुणवत्ता निर्देशांकाचा परिचय; 2017 पर्यंत बीएस-4 चे सार्वत्रिकीकरण; 1 एप्रिल, 2020 पर्यंत बीएस -4 ते बी��स -6 अशी इंधन मानकाची चढती भाजणी साध्य करणे; विविध कचरा व्यवस्थापन नियमांमध्ये, बांधकाम अधिसूचनांमध्ये आणि विध्वंससंबंधी कचरा व्यवस्थापन नियमांमध्ये व्यापक सुधारणा करणे अशा विविध उपाययोजनांचा यात समावेश आहे.\nप्रवाळ बेटांच्या संवर्धन तसेच संरक्षणाशी संबंधित योजना सुरू करण्याबरोबरच तटीय नियमन क्षेत्र मंजुरी प्राप्त करण्यासाठी मंत्रालयाने एक वेब पोर्टल सुरू केले.\nवनस्पती आणि वन्य जीवांचे संरक्षण करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकार राज्ये / केंद्रशासित प्रदेशांना वन्यजीवांच्या वसाहतींच्या एकीकृत विकासासाठी वित्तीय मदत पुरवते. मानव-पशु संघर्ष टाळणे हा सुद्धा या मागचा उद्देश आहे.\nवाघांचे संरक्षण करण्याच्या निरंतर प्रयत्नांमुळेच, भारतातील वाघांची संख्या गेल्या वर्षी 2,500 पर्यंत वाढली. 2014 मध्ये ती 2,226 इतकी होती.\nराज्यांमधून प्राप्त प्रस्तावानुसार, उत्तराखंडमधील जंगली डुक्कर, हिमाचल प्रदेशातील माकडे आणि नीलगायी तसेच आणि बिहारमधील जंगली डुक्करांचा समावेश वन्यजीव (संरक्षण) अधिनियम, 1972 च्या अनुसूची – 5 मध्ये समावेश करण्याबाबत अधिसूचना जारी करण्यात आली आहे. बेंगळुरूमधील तलावांचे संवर्धन आणि संरक्षण करण्यासाठीही सरकारने अनेक उपाययोजना मंजूर केल्या आहेत.\nहरियाणातील पिंजोर येथे आशियातील पहिला 'जिप्स गिधाड फेरपरिचय कार्यक्रम' सुरू कण्यात आला. आफ्रिका आणि युरेशियामध्ये शिकारीला बळी पडणाऱ्या पक्ष्यांच्या संरक्षणासाठी राप्टर सामंजस्य करारावर स्वाक्षरी करणारा भारत हा 56 वा देश ठरला. राप्टर सामंजस्य करारात शिकारीला बळी पडणाऱ्या पक्ष्यांच्या 76 प्रजातींचा समावेश असून यातील गिधाडे, बहिरी ससाणा, गरूड, घुबड, घार, पतंग अशा 46 प्रजाती भारतातही आढळतात.\n28 जुलै 2016 रोजी वनीकरण नुकसान भरपाई निधी विधेयक 2016 राज्यसभेत पारित झाले आणि त्याचबरोबर तात्पुरत्या दीर्घकालीन तरतूदींचा अंत झाला. त्यामुळे आता केंद्र आणि राज्य सरकारे या रकमेचा नियोजित पध्दतीने उपयोग करू शकतील. त्याद्वारे राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना देशातील वन आणि वन्यजीव स्रोतांचे संरक्षण, संवर्धन, सुधारणा आणि विस्तारासाठी प्रतिवर्षी 6,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी उपलब्ध होईल.\nशिकाऱ्यांभोवती फास आवळले जात आहेत. अलीकडेच 30 जानेवारी ते 19 फेब्रुवारी 2017 या काळात वन्यजीव ��ुन्हे नियंत्रण ब्युरोने भारतात \"ऑपरेशन थंडर बर्ड\" समन्वित केले. ऑपरेशन थंडरबर्ड हे इंटरपोलच्या बहु-राष्ट्रीय आणि बहु-प्रजाती प्रवर्तनविषयक मोहिमेचे सांकेतिक नाव आहे.\nया मोहिमेत एकूण 2, 524 अनुसूचित जनावरांच्या जिवंत प्रजाती, 19.2 किलो हस्तिदंत, एका वाघाचे कातडे, 9 मृत जंगली जनावरे, 1 प्रवाळ, 1 बरणी सापाचे विष, 8 चित्त्यांची कातडी आणि एका भारतीय मुजताकची त्वचा जप्त करण्यात आली. तसेच या मोहिमेदरम्यान 71 जणांना अटक करण्यात आली.\nडब्ल्यूसीसीबीने गेल्या वर्षी 15 डिसेंबरपासून या वर्षी 30 जानेवारी दरम्यान कासवांच्या विशिष्ट प्रजातीशी संबंधित ऑपरेशन सेव्ह कुर्मा ही विशेष मोहिम राबवली. या मोहिमेत 45 संशयितांकडून एकूण 15, 739 जिवंत कासवे प्राप्त करण्यात आली.\n2015-16 मध्ये वन्यजीव संवर्धनासाठीची अर्थसंकल्पीय तरतूद 346.38 कोटी रु. इतकी होती, ती 2016-17 मध्ये 475 कोटी रूपये तर 2017-18 मध्ये 522.50 कोटी रूपये इतकी वाढवण्यात आली.\nआतापर्यंत रालोआ सरकारच्या काळात अनेक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. आता, जैव-वैद्यकीय कचरा व्यवस्थापन नियम, 2016 नुसार एचसीएफच्या परिसरातून बाहेर पडणारे प्रवाह किंवा त्यावर प्रक्रिया करून सोडले जाणारे प्रवाह हे सांडपाण्याच्या रूपात बाहेर सोडण्यापूर्वी निर्धारित विशिष्ट मानकांशी जुळले पाहिजेत.\nकायमस्वरूपी वाळूच्या खाणी आणि किरकोळ खनिजांच्या खाणकामासाठी पर्यावरणसंबंधी मंजुरी देण्याची प्रक्रिया पर्यावरण आणि वन मंत्रालयाने विकेंद्रित केली आहे. किरकोळ खनिजांच्या खाणकामासाठी 5 हेक्टरपर्यंत तर समूह असल्यास 25 हेक्टरपर्यंत खाणकाम करायला परवानगी देणे आणि मूल्यमापन करण्यासाठी मंत्रालयाने जिल्हा पर्यावरण मूल्यांकन समिती (डीईएसी) आणि आणि जिल्हा पर्यावरण प्रभाव मूल्यांकन प्राधिकरणाची स्थापना केली आहे.\n18 मार्च, 2016 रोजी सरकारने प्लास्टिक कचरा व्यवस्थापन नियम 2016 अधिसूचित केले. 23 मार्च 2016 रोजी ई-कचरा व्यवस्थापन नियम 2016 ची अधिसूचना जारी करण्यात आली. या नियमांमुळे उत्पादकांना पहिल्यांदाच, विस्तारित उत्पादक जबाबदारी (ईपीआर) अंतर्गत लक्ष्य करण्यात आले होते. 27 मार्च 2016 रोजी नवे जैव-वैद्यकीय कचरा व्यवस्थापन नियम अधिसूचित करण्यात आले.\nसंघटित घन कचरा व्यवस्थापनासाठी शहर विकास मंत्रालयाच्या सोबतीने जलसंपदा मंत्रालयाने सांडपाणी प्रक्रिया संयंत्र च��लविण्यासाठी संयुक्त कारवाई केली आहे. इतर सर्व नद्यांच्या बाबतीतही हेच समान सूत्र वापरले जाईल.\n*लेखक हे युनायटेड न्यूज ऑफ इंडियाचे माजी संपादक आहेत. ते भरपूर प्रवास करणारे पत्रकार असून त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या कारकिर्दीत अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय उपक्रमांचे वार्तांकन केले आहे. ते प्रेस काऊन्सिल ऑफ इंडियाचेही सदस्य होते.\nया लेखात व्यक्त केलेली मते ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00517.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://shabdshabd.blogspot.com/2009/07/blog-post_16.html", "date_download": "2018-04-24T18:25:13Z", "digest": "sha1:SA663K6SRL3QCVFGLWIDTZMZ4M2B2PEF", "length": 5211, "nlines": 115, "source_domain": "shabdshabd.blogspot.com", "title": "शब्द शब्द जपुन ठेव ( नरेन्द्र प्रभू ): आरती शिवाजी महाराजांची", "raw_content": "\nशब्द शब्द जपुन ठेव ( नरेन्द्र प्रभू )\nमी वाचलेल्या साहीत्यामधील चांगले, मला आवडलेले भाग या ब्लॉगवर दिले आहेत. : नरेन्द्र प्रभू\nजयदेव जयदेव जय जय शिवराया \nया या अनन्य शरणा आर्यां ताराया \nआर्यांच्या देशावरि म्लेंच्छांचा घाला\nआला आला सावध हो भूपाला\nसद् गदिता भूमाता दे तुज हाकेला\nकरुणारव भेदुनि तव ऱ्हिदय न कां गेला\nश्री जगदंबा जीस्तव शुंभादिक भक्षी\nदशमुख मर्दुनी जी श्रीरघुवर संरक्षी\nती पूता भूमाता म्लेंच्छाही छळता\nतुजविण शिवराया तिज कोण दुजा त्राता\nत्रस्त अम्हि दीन अम्हि शरण तुला आलो\nपरवशतेच्या पाशी मरणोन्मुख झालो\nसाधु परित्राणाया दुष्कृती नाशाया\nभगवन् भगवतगीता सार्थ कराया या..........३\nऐकुनिया आर्यांचा धावा गहिवरला\nकरुणोक्ते स्वर्गी श्री शिवनृप गहिवरला\nदेशास्तव शिवनेरी घेई देहाला\nदेशास्तव रायगडी ठेवी देहाला\nदेशस्वातंत्र्याचा दाता जो झाला\nबोला तत् श्रीमत्शिवनृप् की जय बोला..........४\n- स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर\nकागदाचा पुनर्वापर म्हणजेच निसर्ग संवर्धन\nसागरा, प्राण तळमळला ...\nसाता समुद्रापार - आमचा सतू (सत्यजित प्रभू) सध्या अमेरिकेत स्टेज शो करतोय. काल असाच त्याचा फोन आला. काही मराठीतली वाक्यं मालवणीत कशी बोलली जातील असा त्याचा प्रश्न होता. ‘माक...\nउबुण्टूमध्ये मराठीत लिहा -\n१ डिसेंबर २००८ पासून वाचनसंख्या\nCopyright 2009 - शब्द शब्द जपुन ठेव ( नरेन्द्र प्रभू )\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00517.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/national/ed-raids-house-of-missa-bharati-264598.html", "date_download": "2018-04-24T18:18:52Z", "digest": "sha1:DAPTKOAIYQYQSGJBLJYMVZLTZP5WA4EW", "length": 12179, "nlines": 126, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "लालू प्रसाद यांच्या मुलीच्या घरावरही 'ईडी'चे छापे !", "raw_content": "\nजम्मू-काश्मीर : पुलवामामध्ये चार दहशतवाद्यांचा खात्मा\nवारकऱ्यांची रांगेतून मुक्तता, आता विठुरायाचं टोकनद्वारे दर्शन \nकेरळमध्ये फक्त सचिनच्याच पुस्तकांची लायब्ररी\nजालन्यात सहा लाखांच्या बनावट नोटा जप्त\n,जय वाघानंतर त्याचा बछडा 'जयचंद'ही बेपत्ता\nगणित चुकलं म्हणून शिक्षकाने विद्यार्थ्याच्या तोंडात खुपसली छडी\nऔरंगाबादेत विद्यार्थ्यांना झालं काय, काॅपी पकडली म्हणून आत्महत्येचा प्रयत्न\nकर्जमाफीचा लाभ आता 2001-09 काळातील शेतकऱ्यांनाही मिळणार \nनाणार'चं आतून किर्तन बाहेरून तमाशा झालाय-अशोक चव्हाण\nमुंबईत धावत्या लोकलसमोर ढकलून प्रवाशाची हत्या\nमुंबईत म्हाडा ची ३३०० घरांसाठी सोडत लवकरच\n19 वर्षाचा मराठी तरुण घेणार जैन धर्माची दीक्षा\nजम्मू-काश्मीर : पुलवामामध्ये चार दहशतवाद्यांचा खात्मा\nमहाभियोगाची नोटीस फेटाळण्याचा निर्णय घाईत नाहीतर पूर्ण विचारांती - नायडू\n भाजप आणि काँग्रेसमध्ये 'कांटे की टक्कर', जेडीस ठरणार किंगमेकर\nसंसदेतही कास्टिंग काऊच, रेणुका चौधरींचं खळबळजनक वक्तव्य\nबिग बींची लेक श्वेताच्या ठुमक्यांचा व्हिडिओ व्हायरल\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nसंजय दत्तनं भिकही मागितलीय, 'संजू'च्या टीझरमधून उलगडली अनेक गुपितं\nअश्वमी महेश मांजरेकर झळकणार सलमानसोबत सिनेमात\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nभारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा होणार आई\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nबर्थडे स्पेशल : सचिनचा प्रेरणादायी प्रवास\nपंजाबचा दिल्लीवर शानदार विजय\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\nकेरळमध्ये फक्त सचिनच्याच पुस्तकांची लायब्ररी\nजालन्यात सहा लाखांच्या बनावट नोटा जप्त\n'चौधरींचं वक्तव्य अत्यंत दुर्दैवी'\nव्हेंटिलेटरमध्ये झुरळ जीवावर बेतलं\nबेधडक : महाभियोगाचे राजकारण\nबेधडक : आरपारची लढाई\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\nलालू प्रसाद यांच्या मुलीच्या घरावरही 'ईडी'चे छापे \nबेहिशेबी मालमत्ता प्रकरणी ही कारवाई करण्यात आलीय.\nपाटना, 8 जुलै : सीबीआयपाठोपाठ आता ईडीदेखील ला���ू प्रसाद यादव कुटुंबियांमागे हात धुवून मागे लागलंय. आज सकाळीच लालू प्रसाद यांची मुलगी मिसा भारती आणि त्यांचे जावई यांच्या घरावर ईडीने छापे टाकले. बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी ही कारवाई करण्यात आलीय. कालच सीबीआयने लालू यांच्याविरोधात गुन्हा दाखल करत त्यांच्या मालमत्तांवर जप्तीची कारवाई केली होती. त्यानंतर आज आता लालूंच्या नातेवाईकांनाही लक्ष्य केलं जातंय. काल एकूण 12 ठिकाणी हे छापे टाकण्यात आले होते.\n2006साली रेल्वेमंत्री असताना लालू प्रसाद यांनी एका खासगी कंपनीला आयआरटीसीचं कंत्राट देताना भ्रष्टाचार केल्याचा आरोप सीबीआयने ठेवलाय. या कारवाईविरोधात लालूंनी काल दिवसभरात तीन वेळेस पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला पण तरीही सीबीआय आणि ईडीची कारवाई काही थांबलेली नाही. नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या इशाऱ्यावरून ही कारवाई केली जात असल्याचा आरोप लालू यांनी केलाय.\nसीबीआयने काल तब्बल साडेपाच तास राबडी देवी आणि बिहारचे उपमुख्यमंत्री तेजप्रताप यादव यांची कसून चौकशी केली. बिहारचे थेट उपमुख्यमंत्री चौकशीच्या फेऱ्यात अडकल्याने नितीश कुमारचं सरकारही अडचणीत आल्याचं बोललं जातंय. दरम्यान, नितीशकुमारांनी मात्र, सीबीआयच्या कारवाईबाबत जाणिवपूर्वक मौन बाळगणंच पसंत केलंय. तर काँग्रेसने सुडाच्या भावनेतून लालूंना टार्गेट केलं जात असल्याचा आरोप केलाय.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nजम्मू-काश्मीर : पुलवामामध्ये चार दहशतवाद्यांचा खात्मा\nमहाभियोगाची नोटीस फेटाळण्याचा निर्णय घाईत नाहीतर पूर्ण विचारांती - नायडू\n भाजप आणि काँग्रेसमध्ये 'कांटे की टक्कर', जेडीस ठरणार किंगमेकर\nसंसदेतही कास्टिंग काऊच, रेणुका चौधरींचं खळबळजनक वक्तव्य\nमोठ्या आवाजात गाणी ऐकायचा दुकानदार, वैतागून शेजाऱ्याने झाडल्या गोळ्या\nबाबा आदमच्या जमान्यापासून सुरू आहेत या 'घटना', सरोज खान यांचं वादग्रस्त वक्तव्य\nजम्मू-काश्मीर : पुलवामामध्ये चार दहशतवाद्यांचा खात्मा\nवारकऱ्यांची रांगेतून मुक्तता, आता विठुरायाचं टोकनद्वारे दर्शन \nकेरळमध्ये फक्त सचिनच्याच पुस्तकांची लायब्ररी\nजालन्यात सहा लाखांच्या बनावट नोटा जप्त\n'चौधरींचं वक्तव्य अत्यंत दुर्दैवी'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00519.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://abpmajha.abplive.in/videos/nagpur-lottery-businessman-kidnapped-481486", "date_download": "2018-04-24T18:13:22Z", "digest": "sha1:K6HTQGORQV5VGWD547CQZ7TQBBUYYQTP", "length": 15035, "nlines": 134, "source_domain": "abpmajha.abplive.in", "title": "नागपूर : लॉटरी व्यापाऱ्याचं अपहरण, एक कोटींच्या खंडणीची मागणी", "raw_content": "\nनागपूर : लॉटरी व्यापाऱ्याचं अपहरण, एक कोटींच्या खंडणीची मागणी\nनागपुरात राहुल आगरेकर या लॉटरी व्यापाऱ्याचं अपहरण झाल्याची तक्रार कुटुंबीयांनी लकडगंज पोलिस स्टेशनमध्ये दिली आहे. मंगळवारी सकाळी घरातून कामासाठी निघालेले राहुल आगरेकर संध्याकाळपर्यंत घरी परतले नाहीत. संध्याकाळी त्यांच्याच फोनवरुन कुटुंबीयांना अपहरणकर्त्यांनी राहुल यांचं अपहरण केल्याचे सांगत, सुटकेसाठी एक कोटी रुपयांची खंडणी मागितली आहे.\nविशेष चर्चा : सरोज खानचं डोकं ठिकाणावर आहे काय\nस्पेशल रिपोर्ट : नाशिक : व्हेंटिलेटरमध्ये झुरळ अडकलं, श्वास न घेता आल्याने महिलेचा मृत्यू\nस्पेशल रिपोर्ट : मुंबई : पैसे आणि जागेचं गणित जुळवणारे मुंबईतील नॅनो फ्लॅट\nमुंबई : 'एबीपी माझा'चे मुख्य संपादक राजीव खांडेकर यांना दीनानाथ मंगेशकर पुरस्कार\nगडचिरोली : नक्षलवाद्यांचा खात्मा करणारे जिगरबाज सी-60\nपुणे : कोरेगाव भीमा प्रकरणातील साक्षीदार पूजाच्या मारेकऱ्यांना अटक करा : रिपाइं\nस्पेशल रिपोर्ट : पंढरपूर : रांगेशिवाय विठ्ठल दर्शन, पंढरपुरात लवकरच टोकन व्यवस्था\nपंढरपूर : विठुची पंढरी मांस-मद्यमुक्त करण्यासाठी मंदिर समितीचा ठराव\nपुणे : सचिन तेंडुलकरचे 'जबरा फॅन' राजू गायकवाडांचं फोटो कलेक्शन खुलं\nस्पेशल रिपोर्ट : शिक्षक भरतीत गुण वाढवून देणारं रॅकेट सक्रिय\nपुणे : कोरेगाव भीमा प्रकरणी सत्यशोधन अहवालात पोलिस अधीक्षकांवर ठपका\nस्पेशल रिपोर्ट : औरंगाबाद : कॉपी पकडलेल्या परीक्षार्थीची कर्मचाऱ्याला मारहाण, आत्महत्येची धमकी\nबातम्या सुपरफास्ट : देशाच्या कानाकोपऱ्यातील घडामोडींचा आढावा\nनाशिक : व्हेंटिलेटरमध्ये झुरळ अडकलं, नाशिकमध्ये रुग्णाचा मृत्यू\nनागपूर : शेतकऱ्याच्या शिवारात पट्टेदार वाघाचा वावर\nविशेष चर्चा : सरोज खानचं डोकं ठिकाणावर आहे काय\nस्पेशल रिपोर्ट : नाशिक : व्हेंटिलेटरमध्ये झुरळ अडकलं, श्वास न घेता आल्याने महिलेचा मृत्यू\nस्पेशल रिपोर्ट : मुंबई : पैसे आणि जागेचं गणित जुळवणारे मुंबईतील नॅनो फ्लॅट\nमुंबई : 'एबीपी माझा'चे मुख्य संपादक राजीव खांडेकर यांना दीनानाथ मंगेशकर पुरस्कार\nगडचिरोली : नक्षलवाद्यांचा खात्मा करणारे जिगरबाज सी-60\nपुणे : कोरेगाव भीमा प्रकरणातील साक्षीदार पूजाच्या मारेकऱ्यांना अटक करा : रिपाइं\nस्पेशल रिपोर्ट : पंढरपूर : रांगेशिवाय विठ्ठल दर्शन, पंढरपुरात लवकरच टोकन व्यवस्था\nपंढरपूर : विठुची पंढरी मांस-मद्यमुक्त करण्यासाठी मंदिर समितीचा ठराव\nपुणे : सचिन तेंडुलकरचे 'जबरा फॅन' राजू गायकवाडांचं फोटो कलेक्शन खुलं\nस्पेशल रिपोर्ट : शिक्षक भरतीत गुण वाढवून देणारं रॅकेट सक्रिय\nपुणे : कोरेगाव भीमा प्रकरणी सत्यशोधन अहवालात पोलिस अधीक्षकांवर ठपका\nस्पेशल रिपोर्ट : औरंगाबाद : कॉपी पकडलेल्या परीक्षार्थीची कर्मचाऱ्याला मारहाण, आत्महत्येची धमकी\nनागपूर : लॉटरी व्यापाऱ्याचं अपहरण, एक कोटींच्या खंडणीची मागणी\nनागपूर : लॉटरी व्यापाऱ्याचं अपहरण, एक कोटींच्या खंडणीची मागणी\nनागपुरात राहुल आगरेकर या लॉटरी व्यापाऱ्याचं अपहरण झाल्याची तक्रार कुटुंबीयांनी लकडगंज पोलिस स्टेशनमध्ये दिली आहे. मंगळवारी सकाळी घरातून कामासाठी निघालेले राहुल आगरेकर संध्याकाळपर्यंत घरी परतले नाहीत. संध्याकाळी त्यांच्याच फोनवरुन कुटुंबीयांना अपहरणकर्त्यांनी राहुल यांचं अपहरण केल्याचे सांगत, सुटकेसाठी एक कोटी रुपयांची खंडणी मागितली आहे.\nविशेष चर्चा : सरोज खानचं डोकं ठिकाणावर आहे काय\nस्पेशल रिपोर्ट : नाशिक : व्हेंटिलेटरमध्ये झुरळ अडकलं, श्वास न घेता आल्याने महिलेचा मृत्यू\nस्पेशल रिपोर्ट : मुंबई : पैसे आणि जागेचं गणित जुळवणारे मुंबईतील नॅनो फ्लॅट\nमुंबई : 'एबीपी माझा'चे मुख्य संपादक राजीव खांडेकर यांना दीनानाथ मंगेशकर पुरस्कार\nगडचिरोली : नक्षलवाद्यांचा खात्मा करणारे जिगरबाज सी-60\nपुणे : कोरेगाव भीमा प्रकरणातील साक्षीदार पूजाच्या मारेकऱ्यांना अटक करा : रिपाइं\nस्पेशल रिपोर्ट : पंढरपूर : रांगेशिवाय विठ्ठल दर्शन, पंढरपुरात लवकरच टोकन व्यवस्था\nपंढरपूर : विठुची पंढरी मांस-मद्यमुक्त करण्यासाठी मंदिर समितीचा ठराव\nपुणे : सचिन तेंडुलकरचे 'जबरा फॅन' राजू गायकवाडांचं फोटो कलेक्शन खुलं\nस्पेशल रिपोर्ट : शिक्षक भरतीत गुण वाढवून देणारं रॅकेट सक्रिय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "http://www.inmarathi.com/warren-buffets-right-hand-ajit-jain/", "date_download": "2018-04-24T18:25:46Z", "digest": "sha1:VMMNZT4TDRFJ6VK5ELDK7DEPXDUOAXLP", "length": 15007, "nlines": 101, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "जगातील सर्वात यशस्वी इन्व्हेस्टर वॉरेन बफेट यांच्या यशामागचा भारतीय!", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nयाला जीवन ऐसे नाव\nजगातील सर्वात यशस्वी इन्व्हेस्टर वॉरेन बफेट यांच्या यशामागचा भारतीय\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page\nजगातील सर्वात मोठे आणि यशस्वी गुंतवणूकदार म्हणून वॉरेन बफेट यांचा बोलबाला आहे. शेअर मार्केट, इन्व्हेस्टमेंट्स ह्या विषयांत रूची असणाऱ्यांपैकी कुणाला त्यांचे नाव कोणाला माहित नसेल तर नवलच शेअर मार्केट मधील अफाट ज्ञान, अचूक अंदाज, अनुभव या सर्व गोष्टींनी मिळून वॉरेन बफेट या माणसाला बनवलं आहे.\nम्हणूनच फोर्ब्ज मॅगझीन त्यांना “फादर फिगर” म्हणतं\nपण तुम्हाला माहित आहे का सध्या या माणसाच्या सर्व कारभाराची सूत्र कोणाच्या हातात आहे अहो हा एक भारतीय माणूस आहे, ज्याचं नाव आहे – अजित जैन\nअजित जैन यांनी Berkshire Hathaway या कंपनीला २,९७,१३२ करोड (साधारण ३०० अब्ज रूपये) रुपयांचा फायदा मिळवून दिला आहे. सध्या ही कंपनी वॉरेन बफेट यांच्या हातात आहे. वॉरेन बफेट स्बत: अजित जैन यांच्या हुशारीमुळे प्रभावित आहते. ते नेहमी अजित यांची स्तुती करत असतात. त्यांनी एकदा आपल्या भाषणात कर्मचाऱ्यांना म्हटलं होतं की,\nजर मी, कंपनीचे व्हाईस चेअरमन चार्ली मुंगेर आणि अजित जैन – आम्ही तिघे पाण्यात बुडत असू, तर थोडा ही विचार न करता अजित जैन यांना वाचवा, कारण त्यांची बुद्धिमता आणि हुशारी तुम्हाला वाचवेल.\nअश्या अजित जैनबद्दल आपल्याला फार कमी माहिती आहे. चला तर वाचा – ह्या इकॉनॉमिक वंडर बद्दल –\nअजित जैन यांचा जन्म १९५१ साली ओडीसा मध्ये झाला. पुढे आयआयटी खड्गपूर मधून मॅकेनिकल इंजिनियरिंग करून १९७३ ते १९७६ या काळात त्यांनी IBM कंपनीसाठी काम केले. १९७६ मध्ये IBM ची साथ सोडून ते अमेरिकेत येऊन दाखल झाले. तेथे त्यांनी प्रसिद्ध Harvard Business School मधून MBA चं शिक्षण घेतलं. MBA झाल्यावर McKinsey & Co या कंपनीमध्ये काही काळ काम केलं.\n१९८६ हे वर्ष त्यांच्या जीवनातील महत्त्वाचं वर्ष ठरलं.\nया वर्षी त्यांना Berkshire Hathaway कंपनी मध्ये काम करण्यासाठी बोलावणं आलं. त्यांनी ही जास्त आढेवेढे न घेता या संधीचा फायदा घेतला. त्यांना पुसटशी कल्पनाही नव्हती की हे पाउल त्यांना यशाच्या शिखरावर घेऊन जाईल. आज अजित जैन या जगप्रसिद्ध कंपनीच्या रीइन्श्युरन्स ग्रुपचे अध्यक्ष आहेत. अर्थात हे सर्व शक्य झाले त्यांनी घेतलेल्या अफाट मेहनतीमुळे.\nत्यांनी Berkshire Hathaway कंपनी स्वत:ची मानून त्यात काम केले आणि कंपनीला कधी नव्हे तेवढा फायदा मिळवून दिला. त्यांच्या या कामगिरीमुळे खुद्द वॉरेन बफेटची मर्जी त्यांच्यावर जडली. आपल्या प्रत्येक निर्णयामध्ये ते अजित यांचा सल्ला घेऊ लागले. हळूहळू वॉरेन बफेट यांच्या वाढत्या यशामध्ये अजित जैन यांचे महत्त्वपूर्ण योगदान दिसू लागले. दुसरीकडे Berkshire Hathaway च्या रीइन्श्युरन्स ग्रुपला देखील त्यांनी अतिशय मोठे केले. आज Berkshire Hathaway कंपनीला सर्व जास्त उत्पन्न त्यांच्या रीइन्श्युरन्स ग्रुप मधूनच मिळते आणि याचे सर्व श्रेय जाते अजित जैन यांना\nअजित जैन यांचा बिझनेस कडे पहाण्याचा दृष्टीकोन देखील वेगळा आहे ते म्हणतात –\nबिझनेस मध्ये चुकीचे निर्णय अतिशय घातक असतात. एक चुकीचा निर्णय तुमच्या इतर चांगल्या निर्णयांवर वाईट परिणाम करू शकतो. जसं की एक सडका आंबा टोपलीमधल्या इतर आंब्यांना सडवतो. हे त्याच प्रकारचं आहे. म्हणूनच बिझनेस मध्ये त्या एका वाईट निर्णयापासून नेहमी लांब राहिलेलं बरं. तरच यश मिळते.\n८६ वर्षीय वॉरेन बफेट यांनी अनेकदा बोलताना ६४ वर्षीय अजित जैन यांना आपला उत्तराधिकारी म्हणून घोषित केले आहे. अजित जैन यांच्या प्रतिभेवर वॉरेन बफेट यांचा प्रचंड विश्वास आहे. आपलं साम्राज्य त्यांच्या हातात सुरक्षित आहे याची जणू त्यांना पूर्ण खात्री आहे.\nजगभरात प्रत्येक क्षेत्रामध्ये भारतीय व्यक्तींनी आपल्या कामगिरीने अपली मान गर्वाने उंच केली आहे. अजित जैन हे देखील त्यापैकीच एक\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page \n← कारगिल युद्धामध्ये देशासाठी बलिदान देणाऱ्या ‘शेर शाह’ची गोष्ट\nफुटबॉल किंग मेस्सीबद्दलच्या तुम्हाला माहित नसलेल्या रंजक गोष्टी\n“चिरंजीव हनुमान” आजही जिवंत आहेत\nजगातील most wanted महिला दहशतवादी \nबख्तियार खिलजीची ‘भारतीय’ असूया आणि नालंदा विद्यापीठाची राखरांगोळी\nभारतीय कलाकारांचा ट्विटर बहिष्कार अभिजितचं अकाऊंट बंद केल्यामुळे सोनू निगमने ट्विटर सोडलं\nसचिनने ६ वर्षांचा पगार पंतप्रधान निधीस केला दान, जाणून घ्या इतर दानशूर भारतीयांबद्दल..\nविज्ञान आणि आधुनिक अंधश्रद्धा \nकॅन्सरपासून दूर राहण्यात हे घरगुती पदार्थ तुमची मदत करू शकतात\nमाणूस आणि कालगणना : घोळ आणि त्याची शास्त्रीय कारणे\nगेम ऑफ थ्रोन्स: हा राजगादीचा खेळ एवढा लोकप्रिय का झालाय\nभारतीय रेल्वेच्या प्रत्येक ट्रेनवर नंबर का बरं दिलेला असतो\nलिंग भेदाच्या सीमा ओलांडणारा आधुनिक क्रांतिकारी : ‘साडी मॅन’ हिमांशू वर्मा\nबलिप्रतिपदा : कथा व सांस्कृतिक महत्व…\nपूर्वी इंजिनियर म्हणून तो २४ लाख रुपये कमवायचा आज शेती मधून तो २ करोड रुपये कमावतो\nफारसे कोणाला माहित नसलेले आयफोनचे ४ सिक्रेट फीचर्स….तुम्हाला माहित आहेत का\nशांत झोप लागावीशी वाटत असेल तर झोपण्यापूर्वी हे पदार्थ खा\n“बिटकॉइन” : “मेगा बाईट” प्रश्न \nBanned नोटांचं काय करावं ही चिंता वाटतीये\nऑस्करसाठी पात्र झालेला ‘न्यूटन’ चित्रपट चक्क चोरलेला आहे खरे सत्य जाणून घ्याच\nअंतराळवीराचे प्रशिक्षण : आवर्जून जाणून घ्यावा असा खडतर प्रवास\nआधार-रेशन कार्ड लिंक नसल्याने आठ दिवस उपाशी राहून मरण पावली ११ वर्षीय चिमुरडी\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE_%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%87_%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87", "date_download": "2018-04-24T18:07:44Z", "digest": "sha1:K2NNHBVORBMAL3X3MA3L4Y6IFQQSVQ64", "length": 3631, "nlines": 89, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:मागोव्याचा वर्ग जोडणारे साचे - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:मागोव्याचा वर्ग जोडणारे साचे\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\n\"मागोव्याचा वर्ग जोडणारे साचे\" वर्गातील लेख\nएकूण ८ पैकी खालील ८ पाने या वर्गात आहेत.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १९ सप्टेंबर २०१७ रोजी १७:११ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://pibmumbai.gov.in/scripts/detail.asp?releaseId=M2017FR27", "date_download": "2018-04-24T18:27:47Z", "digest": "sha1:SYG434CIYCJRDN37S7CFXEIOU7ITUPVZ", "length": 15534, "nlines": 74, "source_domain": "pibmumbai.gov.in", "title": "Press Information Bureau: Government of India news site, PIB Mumbai website, PIB Mumbai, Press Information Bureau, PIB, India’s Official media agency, Government of India press releases, PIB photographs, PIB photos, Press Conferences in Mumbai, Union Minister Press Conference, Marathi press releases, PIB features, Bharat Nirman Public Information Campaign, Public Information Campaign, Bharat Nirman Campaign, Public Information Campaign, Indian Government press releases, PIB Western Region New Page 1", "raw_content": "\nजी एस टी: सर्वात मोठी करसुधारणा\nबहुप्रतिक्षित वस्तू आणि सेवाकर अखेर आज मध्यरात्रीपासून प्रत्यक्षात अस्तित्वात येईल. या कररचनेमुळे,उत्पादक, सेवा पुरवठादार, व्यापारी आणि शेवटी पर्यायाने ग्राहक ज्या प्रकारे आजवर कर भरत होते, ती पद्धत आमूलाग्र बदलेल. राज्य आणि केंद्रीय अशा दोन्ही पातळ्यांवर हा बदल होईल. विविध अप्रत्यक्ष करांचा वाढलेला पसारा एकाच कररचनेत विलीन करून भारताला एकल बाजारपेठ बनवणारी ही कररचना ठरेल.\nजीएसटी म्हणजे नेमके काय \nजीएसटी ही एकीकृत करव्यवस्था असून यामुळे विविध राज्यांमध्ये असलेले वेगवेगळे कर संपून देशभरात उद्योग करण्यासाठी एकच समान कर अस्तित्वात येईल, आज जवळपास सर्वच विकसित देशांमध्ये ही पद्धत अस्तित्वात आहे. हा एक बहुस्तरीय निर्धारण-आधारित कर असून एखाद्या व्यवसायात कच्चा माल खरेदी करण्यापासून ते तयार वस्तू विकण्यापर्यंत तो अस्तित्वात असेल. सुरुवातीच्या स्तरावर जो कर भरला असेल , त्यानुसार पुरवठा साखळीत पुढच्या टप्प्यात व्यावसायिकाला सवलत मिळू शकेल. हा एक निर्धारित आणि उपभोग आधारित कर असल्यामुळे, आतापर्यंत राज्य आणि केंद्र सरकारकडून विविध टप्प्यांवर आकारले जाणारे उत्पादन शुल्क, सेवा कर , मूल्यवर्धित कर, केंद्रीय विक्रीकर, जकात, प्रवेश कर, करमणूक कर, चैनीच्या वस्तू आणि सेवांवरचा कर असे विविध कर आजपासून समाप्त होतील व त्यांच्याजागी केवळ हा एकच कर आकारला जाईल.ह्यामुळे ग्राहकांवर असलेला विविध करांचा बोजा कमी होईल तसेच रोख रकमेचा ओघ वाढल्याने आणि भांडवल व्यवस्थापन सुलभ झाल्याने उद्योगांनाही लाभ मिळेल.\nसध्या, जेव्हा वस्तू एका राज्यातून दुसऱ्या देशात जाते, तेव्हा देशातल्या १७ राज्यांमध्ये आणि केंद्राचा असे वेगवेगळे आकारले जातात.\nविविध तज्ञांनी व्यक्त केलेल्या अंदाजानुसार, वस्तू आणि सेवाकरामुळे सकल देशांतर्गत उत्पादनात दोन टक्क्यांची वाढ होईल. त्याशिवाय जी एस टी मुळे, करसंकलनातही वाढ होईल. यामुळे सरकारचा महसूल वाढेल आणि वित्तीय तूट कमी होईल. आयात केलेल्या सर्व वस्तूंवर एक एकात्मिक वस्तू आणि सेवाकर आकाराला जाईल. हा कर केंद्र आणि राज्य जीएसटी च्या बरोबरीचा असेल. यामुळे , दे��ी उत्पादनांवरचा कर आणि आयातीत वस्तूंवरचा कर एकसमान होतील.\nजी एस टी अंतर्गत तीन प्रकारचे कर असतील. एक केंद्रीय वस्तू आणि सेवाकर ( सी जी एस टी ) दुसरा राज्य ( किंवा केंद्रशासित प्रदेश) वस्तू आणि सेवाकर आणि तिसरा एकात्मिक वस्तू आणि सेवाकर. केंद्र किंवा आंतरराज्यीय स्तरावर वस्तू व सेवांचा पुरवठा होत असताना जो कर आकाराला जाईल, त्याला केंद्रीय वस्तू आणि सेवाकर असे आणि राज्ये किंवा केंद्रशासित प्रदेश जो कर आकारतील त्याला राज्य वस्तू आणि सेवाकर म्हटले जाईल. वस्तू आणि सेवांचा आंतरराज्यीय स्तरावर पुरवठा होत असतांना केंद्र सरकार जो कर आकारेल, त्याला एकात्मिक वस्तू आणि सेवाकर म्हटले जाईल. या संदर्भातली चार वेगवेगळ्या करांची वेगवेगळी विधेयके लोकसभेत मे महिन्यात मंजूर करण्यात आली, त्यामुळेच १ जुलै २०१७ ला प्रस्तावित असलेली स्वप्नवत वाटणारी जीएसटीची अंमलबजावणी आज प्रत्यक्षात अस्तित्वात येत आहे.\nवस्तू आणि सेवाकराशी संबंधित सर्व मुद्द्यांचा परामर्श घेण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या अध्यक्षतेखाली जी एसटी परिषदेची स्थापना करण्यात आली होती. या परिषदेच्याशिफारसी अथवा जीएसटीची अंमलबजावणी याविषयी काही वादविवाद उद्भवल्यास तो सोडवण्याचे अधिकारही या परिषदेला देण्यात आले आहेत.\nनव्या वस्तू आणि सेवाकरांतर्गंत चार श्रेणींमध्ये कर रचना करण्याचा निर्णय वस्तू आणि सेवाकर परिषदेने घेतला. त्यानुसार ५, १२ , १८ आणि २८ अशा चार श्रेणीत हा करा आकाराला जाईल. सर्वात वरच्या श्रेणीत, चैनीच्या आणि अनावश्यक, आणि अपायकारक वस्तू ( सिगारेट, दारू इत्यादी) यावर उपकर लावला जाईल. जी एसटी अंमलबजावणीमुळे राज्यांना जे नुकसान सोसावे लागणार आहे , ते भरून काढण्यासाठी पाच वर्षे हा उपकर लावला जाईल. जवळपास सर्वच वस्तूंवर चार श्रेणींमध्ये कर आकारला जाणार आहे, मात्र सोने ,पैलू न पाडलेले हिरे यावर वेगळा कर लावण्यात आला आहे. अत्यावश्यक वस्तूंना सर्वात खालच्या श्रेणीत ठेवले गेले आहे. तर तंबाखूसारख्या चैनीच्या वस्तूंवर अधिक कर आकाराला जाईल.\n१७ वर्षांची प्रदीर्घ प्रतीक्षा :\nजगातल्या अनेक देशात ही एकीकृत करप्रणाली खूप आधीच सुरु झाली आहे. १९५४ साली सर्वात आधी ही कररचना सुरु करणारा फ्रान्स हा पहिला देश ठरला. आणि त्यानंतर अनेक देशांत हा कर सुरु झाला. भारत���त २००० साली, पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळात जीएसटी विषयी चर्चा सुरु झाली, अंतिमत: ह्या करप्रणालीवर सर्वसहमती होण्यासाठी १७ वर्षांचा काळ जावा लागला, त्यानंतर सरकारने गेल्यावर्षी १०१ वी घटनादुरुस्ती केली. या करामुळे आपल्या महसुलात घट होईल, अशी भीती राज्य सरकारांनी व्यक्त केली आणि दारू, पेट्रोलियम, बांधकाम व सौंदर्य प्रसाधने उद्योगांसारख्या काही आकर्षक वस्तू आणि सेवांना या करातून वगळण्याची अपेक्षा व्यक्त केली.\nउदबत्ती पासून अलिशान गाड्यांपर्यंत – सर्व वस्तूंवर विविध श्रेणींमध्ये जीएसटी आकारला जाईल. शंभर रुपयांपेक्षा कमी किमतीचे सिनेमाचे तिकीट १८ टक्के जीएसटी श्रेणी मध्ये ठेवण्यात आले आहे तर, त्यावरच्या किमतीच्या तिकिटांवर २८ टक्के जीएसटी आकारला जाईल. तंबाखूजन्य पदार्थांना वरच्या श्रेणीचा कर आकारला जाईल. तर वस्त्रोद्योग, जवाहिरे आणि दागिने या सारख्या उद्योगांवर ५ टक्के जीएसटी लावला जाईल.\nकेंद्र सरकारने वस्तू आणि सेवा कर अंमलबजावणी बाबत दृढ इच्छाशक्तीने काम केले आणि १ जुलै २०१७ ही अंमलबजावणीची प्रस्तावित तारीख पाळली. या अंमलबजावणी नंतर येणाऱ्या अडचणी जसे की वस्तू आणि सेवा नेटवर्क, राज्ये आणि उद्योगांना येणाऱ्या समस्या सोडवाव्या लागणार आहेत. सुरुवातीला येणारे अडथळे पार करत अर्थव्यवस्थेची नाव यशस्वीपणे किनाऱ्याला लावण्यासाठी सरकारला या पुढेही हिच दृढ इच्छाशक्ती आणि धैर्य दाखवावे लागेल. देशाच्या कल्याणासाठी अस्तित्वात येत असलेला वस्तू आणि सेवा कर यशस्वीपणे राबविला जाणे आवश्यक आहे.\n*लेखक भारतीय माहिती सेवा विभागाचे निवृत्त सनदी अधिकारी असून ते विविध विकासमुद्द्यांवर वेळोवेळी लेखन करत असतात. या लेखात व्यक्त करण्यात आलेले मते लेखकाची वैयक्तिक मते आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00521.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://prabodhan.org/mumbai/medical-stores-marathi.html", "date_download": "2018-04-24T17:55:13Z", "digest": "sha1:IH6A73KEQCGNRDDTCGEUFBASQZP4ZWJF", "length": 1686, "nlines": 20, "source_domain": "prabodhan.org", "title": "औषध दुकाने : दिवसरात्र सेवा", "raw_content": "\nऔषध दुकाने : दिवसरात्र सेवा\nबॉम्बे रुग्णालय, मरीन लाईन्स २२०६७६७६\nदिलीप ड्रग हाऊस, विलेपार्ले २६१८७०३८\nमीलन मेडिकल, घाटकोपर २५१५२७२७\nनॅशनल केमिस्ट, माहिम २४४५१६०८\nनोबेल केमिस्ट, सांताक्रुज (प.) २६४९८६८२\nनायर मेडिको, मुंबई सेंट्रल २३०९४���८६\nसुशृषा रुग्णालय, दादर २४४४९१६१\nश्री. स्वामी समर्थ, परेल २४११२१२२\n© 2009 प्रबोधन गोरेगाव. सर्व हक्क सुरक्षित Best viewed in 1024 x 768 resolution संकेतस्थळ सादरीकरण व व्यवस्थापन : प्रिस्टाईन मल्टिमिडिया प्रा. लि.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00521.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "http://shivray.com/tag/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%95%E0%A5%87-%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%87%E0%A4%95%E0%A4%B0/", "date_download": "2018-04-24T17:55:23Z", "digest": "sha1:XHBS6SX2SRUKHAGYGNIWK76VER5EJDON", "length": 13563, "nlines": 169, "source_domain": "shivray.com", "title": "प्र. के. घाणेकर | Chhatrapati Shivaji Maharaj - Shivray", "raw_content": "\nछत्रपती शिवाजी – महाराजांवर चित्रपट\nबेसिक फोटोग्राफी वर्कशॉप – ४ सप्टेंबर २०१६\nस्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले\nछत्रपती राजर्षि शाहू महाराज\nगनिमी कावा – युध्दतंत्र\nशिवरायांचे दुर्गविज्ञान आणि दुर्गव्यवस्थापन\nगड-कोट-किल्ले आणि दुर्ग ही आहेत संघर्षाची प्रतीके शस्त्र सज्ज दुर्गेचे तिथे अधिष्ठान असते. ह्या दुर्गम-बुलंद-बेलाग नि बळकट जागा म्हणजे जणू स्वातंत्रलक्ष्मीचं यज्ञकुंडच शस्त्र सज्ज दुर्गेचे तिथे अधिष्ठान असते. ह्या दुर्गम-बुलंद-बेलाग नि बळकट जागा म्हणजे जणू स्वातंत्रलक्ष्मीचं यज्ञकुंडच तोफांचे धडधडाट आणि तलवारींचे खणखणाट यांचेच सूर तिथे कानी पडत. रणवाद्यांच्या जल्लोषातच दुर्गांची वास्तुशांत होते. किल्ल्यांच्या सारीपटावर मुत्सद्देगिरीचे फासे तिथे खुळखूळवले जात असत. पराक्रमाची शर्थ करणाऱ्या मानवी सोंगट्या हलवूनच विजयी ठरण्याची महत्वकांक्षा तेथे धरली जात असे. अशा किल्ल्यांमध्ये ...\nछत्रपती शिवरायांच्या काळात प्रत्येक दुर्ग मध्यवर्ती सत्तेच्या पूर्णपणे नियंत्रणात असे. कुठल्याही देशमुख – देशपांडे, सरदार – सेनापतीला गढी बांधायला सक्त मनाई होती. प्रत्येक गडावर सरकारी सैन्य असे. त्यावर प्रमुख ३ अधिकारी असत. सबनिस ब्राह्मण जातीचा असे. त्याच्याकडे आयव्ययाची व उपस्थितीची नोंद असे. कारखानीस हा कायस्थप्रभू असे व त्याच्याकड़े रसदीचा विभाग असे. तर किल्लेदार मराठा असे व त्याच्याकडे सेना विषयक अधिकार ...\nतंजावरच्या सरस्वती महल ग्रंथालयात अपूर्ण अवस्थेत असणाऱ्या आकाशभैरवकल्प पोथी मध्ये पटल क्रमांक २१ ते २७ मध्ये अष्टविध गिरीदुर्गांची माहिती दिली आहे. डॉ. गोडे यांनी या ग्रंथा बाबत तपशीलवार माहिती प्रसिध्द केली आहे. सुई सारख्या निमुळत्या आकाराचा, माणसाच्या आकाराचा, सुपाच्या आकाराचा, मध्ये तुटलेला, वाकडा तिकड़ा, नांगरा सारखा असे किल्ले राजाला राहण्यास योग्य नाहित असे नमूद केलेले आहे. याच ग्रंथात भद्र, अतिभाद्र, ...\nAnuya on महाराष्ट्राच्या किल्ल्यांकडे सरकारचे अक्षम्य दुर्लक्ष\nshashank on वीर शिवा काशीद\nछत्रपती शिवाजी – महाराजांवर चित्रपट\nबेसिक फोटोग्राफी वर्कशॉप – ४ सप्टेंबर २०१६\nगनिमी कावा – युध्दतंत्र\nछत्रपती राजर्षि शाहू महाराज\nस्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले\nchatrapati shivray chhatrapati shivaji maharaj kaviraj bhushan lohagad fort Modi Letter D Modi Letter DH Modi Letter N Modi Letter SH Modi Letter T Modi Letter TH modi script nature photography Quiz Contest raigad raigad fort Rajaram Maharaj shivaji raje shivkalyan raja shivrayanchi aarti आज्ञापत्र कविराज भूषण छत्रपती शिवाजी महाराज जाणता राजा जावजी लाड ताराराणी प्र. के. घाणेकर प्रश्नमंजुषा बाजीराव पेशवे बाल शिवाजी मराठा मराठेशाही राजमाता जिजाऊ आऊसाहेब लता मंगेशकर वा. सी. बेंद्रे शहाजी महाराज शिवराय शिवरायांचा जन्म शिवरायांची आरती शिवाजी राजे शिवाजीराजे भोसले शिवाजी शहाजी भोसले सरनौबत सेतू माधवराव पगडी सोपी मोडी पत्रे २०१५\nशिवराय प्रश्नमंजुषा – प्रश्न क्रमांक १५\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १२\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. ११\nशिवराय प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक १४\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १३\nछत्रपती शिवाजी – महाराजांवर चित्रपट\nबेसिक फोटोग्राफी वर्कशॉप – ४ सप्टेंबर २०१६\nJai ram Shinde: सर माझ्या माहिती प्रमाणे पन्हाळा गडावरील ईतिहाआसआसाचे वर्णन...\nJai ram Shinde: खुप छान माहित दिल्या ईतिहासातील. पण माला माहिती आहे त्याप्रम...\nशिवराय प्रश्नमंजुषा – प्रश्न क्रमांक १५\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १२\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. ११\nशिवराय प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक १४\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १३\nकाळकाई खिंडीत सिद्दयांची कत्तल करणारे जावजी लाड\nप्रती तानाजी – पदाती सप्तसहस्त्री नावजी लखमाजी बलकवडे\nछत्रपती संभाजी महाराजांचा जन्म\nराजगड लढविणारे संताजी सिलीम्बकर\nजयदेव जयदेव जय जय शिवराया\nराजगड लढविणारे संताजी सिलीम्बकर\nअजिंक्यतारा झुंजविणारे प्रयागजी प्रभू\nJai ram Shinde: सर माझ्या माहिती प्रमाणे पन्हाळा गडावरील ईतिहाआसआसाचे वर्णन...\nJai ram Shinde: खुप छान माहित दिल्या ईतिहासातील. पण माला माहिती आहे त्याप्रम...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00521.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.starthealthystayhealthy.in/breastfeeding-your-babys-birth", "date_download": "2018-04-24T18:33:24Z", "digest": "sha1:UFMMBHNCAOYAQN4I3GEPUBERU7VSXZIQ", "length": 12017, "nlines": 89, "source_domain": "www.starthealthystayhealthy.in", "title": "Breastfeeding at your babys birth | Nestle SHSH", "raw_content": "\nगरोदरपणातील अत्यावश्यक पोषणमूल्ये – डी जीवनसत्व आणि कॅल्शियम\nगरोदरपणात वेगवेगळा आणि संतुलित आहार घेणे हे तुम्ही आणि तुमचे बाळ या दोघांसाठीही खूप महत्त्वाचे असते. गरोदरपणातील पोषण हा खूप मोठा विषय आहे पण सुरुवात करणे सोपे आहे – तुमच्या गरोदरपणातील आहारामध्ये आवश्यक पोषणमूल्ये व जीवनसत्वे यांचा समावेश करण्यासाठी त्यांचा परिचय करून घेण्यासाठी, तसेच तुम्ही व तुमचे बाळ यांच्यासाठी त्याचा लाभ याची माहिती घेण्यासाठी खालील तक्त्याचा वापर करा.\nतुम्हाला कृत्रिम पुनरुत्पादन तंत्रांचा वापर केल्यानंतरही तुम्हाला गर्भधारणा होत नसेल तर तुमचे डॉक्टर तुम्हाला सरोगसीचा सल्ला देऊ शकतात. तुम्हाला स्वतःचे बाळ हवे असेल पण स्पष्ट वैद्यकीय कारणांमुळे तुम्हाला गर्भधारणा होत नसेल किंवा पूर्ण काळ तुम्ही बाळ गर्भात राखू शकत नसाल तर सरोगसीच्या पर्यायाचा विचार करता येतो. खालील परिस्थितीमध्ये सरोगसीचा सल्ला दिला जातो : गर्भाशय नसणे, अंडे निर्माण होत नसेल किंवा रोगट अंडे असेल तर; सतत गर्भपात होणे; इन व्हिट्रो फर्टिलायझेशन (आयव्हीएफ) वारंवार अपयशी ठरत असेल तर आणि काही विशिष्ट वैद्यकीय परिस्थितीमध्ये.\nतुम्ही गर्भधारणेपूर्वी डॉक्टरांची भेट घेणे का आवश्यक असते\nगरोदर राहण्याच्या तुमच्या निर्णयाबद्दल आणि गर्भधारणेपूर्वी तपासणी करून घेण्याचा विचार केल्याबद्दल अभिनंदन. गर्भधारणेपूर्वीच्या भेटीमध्ये तुमचे आरोग्य चांगले आहे याची खातरजमा करण्यासाठी किंवा तुमचे शरीर गरोदर राहण्यासाठी तयार आहे का हे तपासण्यासाठी गरोदरपणापूर्वी वैद्यकीय तपासणी केली जाते.\nअतिवजन असताना गरोदर राहणे\nगरोदर राहण्याचा विचार करत आहात, पण तुमच्या जास्त शारिरीक वजनामुळे चिंतित आहात अतिवजनामुळे तुम्ही गरोदर राहण्याच्या शक्यतेवर परिणाम होतो. अति वजन असल्यास (बॉडी मास इंडेक्स (बीएमआय) 25 पेक्षा जास्त) सामान्य ओव्ह्यूलेशनमध्ये अडथळे येऊन तुमच्या जननक्षमतेवर विपरीत परिणाम होऊ शकतो.\nसकाळच्या आजारांचा सामना करणे\nगरोदरपणात सर्व स्त्रियांना सतावणारी सर्वात सा��ान्य समस्या म्हणजे मळमळ, उलट्या असे सकाळचे आजार. हे साधारणपणे गर्भधारणेच्या 4थ्या ते 6व्या आठवड्यांपासून सुरू होते आणि 14व्या ते 16व्या आठवड्यांपर्यंत टिकते. काही स्त्रियांना त्यांच्या गरोदरपणाच्या संपूर्ण कालावधीत सकाळच्या आजारांचा त्रास होऊ शकतो. यामुळे हलकीशी मळमळ किंवा उलट्या होऊ शकतात.\nगरोदरपणा आणि नोकरी/व्यवसाय एकत्र करता येतात का\nकोणत्याही आईसाठी गरोदरपणापेक्षा अधिक सुंदर काळ असू शकत नाही. पण त्याच वेळी काम करणाऱ्या आयांसाठी त्यांची स्वतःची आव्हाने असतात, ही आव्हाने त्यांच्या या टप्प्याशी निगडीत असतात.\nहल्ली वाढत्या संख्येने महिला मातृत्व लांबवत आहेत. तुम्ही अधिक प्रगल्भ, तयार आणि अनुभवी असता तेव्हा बाळ होण्याचे जास्त फायदे असतात. जरी अनेक महिलांना तिशीमध्ये उशीरा आणि चाळीशीच्या सुरुवातीमध्ये निरोगी बाळे होत असली तरी, तुमचे वय वाढत जाते तसे काही समस्या वारंवार उद्भवतात.\nस्तनपानासाठी तुमच्या शरीराला तयार करण्यासाठी तुमच्या स्तनामध्ये आणि त्याच्या भोवती काही विशिष्ट बदल होतात. अनेक महिलांना गरोदरपणाच्या पहिल्या काही लक्षणांमध्ये येणारा अनुभव म्हणजे स्तनांच्या उतींमध्ये होणारा बदल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00521.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} +{"url": "http://pibmumbai.gov.in/scripts/detail.asp?releaseId=M2017FR28", "date_download": "2018-04-24T18:32:29Z", "digest": "sha1:MP52A2U5U6WUWJOTZX2CXDY56PHN2C7Q", "length": 14585, "nlines": 70, "source_domain": "pibmumbai.gov.in", "title": "Press Information Bureau: Government of India news site, PIB Mumbai website, PIB Mumbai, Press Information Bureau, PIB, India’s Official media agency, Government of India press releases, PIB photographs, PIB photos, Press Conferences in Mumbai, Union Minister Press Conference, Marathi press releases, PIB features, Bharat Nirman Public Information Campaign, Public Information Campaign, Bharat Nirman Campaign, Public Information Campaign, Indian Government press releases, PIB Western Region New Page 1", "raw_content": "\nवाढत्या कचऱ्याच्या आव्हानाचा सामना\nकुठलीही प्रक्रिया न केलेल्या कचऱ्याच्या छोट्या ढिगांचे डोंगर हे देशातल्या बहुतांश मोठ्या आणि मध्यम शहरांमध्ये दिसणारे सामान्य दृश्य आहे. कुठल्याही शहरात पाहुण्यांचे स्वागत होते ते या कचऱ्याच्या ढिगांनी. वेगाने होणाऱ्या प्रगतीचे प्रतिबिंब या ढिगांमध्ये दिसत असते. कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचे प्रभावी मार्ग विकसित केले नसल्यामुळे बहुतांश सर्व शहरात कचऱ्याचे डोंगर दिसून येतात. आरोग्यासाठी तो गंभीर धोका आहे.\nकेंद्र सरकारने ही समस्या गांभीर्याने घेतली आहे. त्यामुळे क्षेत्र-आधारित विकासाद्वारे जीवनशैलीची गुणवत्ता सुधारण्यासाठी आणि शहर स्तरावर तोडगा काढण्यासाठी स्वच्छ भारत अभियान आणि स्मार्ट शहरे मोहीम केंद्र सरकार राबवत आहे. तीन वर्षांचा कृती आराखडा (2017-18 ते 2019 -20) विकसित करताना नीती आयोगाने महानगरातील घनकचऱ्याच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी व्यापक कार्यक्रम तयार केला आहे.\nबदलती परिस्थिती लक्षात घेऊन विकासाची धोरणे आखण्यासाठी नीती आयोगाला तीन वर्षांच्या काळात धोरणात्मक बदलांवर परिणाम करणारी साधने आणि दृष्टिकोन विकसित करण्याचे कार्य सोपवण्यात आले आहे . परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन महानगरीय घनकचरा व्यवस्थापनावर त्वरित कारवाई करण्याची गरज कार्यक्रमात व्यक्त करण्यात आली आहे.\nदेशातल्या 7,735 शहरात राहणारे 377 दशलक्ष रहिवासी (2011 च्या जनगणनेनुसार) दररोज 1,70,000 टन घनकचरा निर्माण करतात. ही परिस्थिती लक्षात घेता नीती आयोगाने योग्य वेळी कार्यक्रम विकसित केला आहे. समस्येवर वेळीच तोडगा काढला नाही तर वर्ष २०३० पर्यंत शहरांची लोकसंख्या ५९० दशलक्षांपर्यंत पोहोचेल तेव्हा शहरी कचऱ्याच्या समस्येचे स्वरूप आणि व्यापकता एवढी भीषण होईल की त्यावर तोडगा काढणे अशक्यप्राय होईल . आर्थिक आणि सामाजिक वास्तव लक्षात घेता या समस्येवर लवकरात लवकर तांत्रिक उपाय शोधणे आवश्यक आहे. नीती आयोगातर्फे ही समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे.\nकृती आराखड्यात सुचवण्यात आलेले उपाय दोन प्रकारचे आहेत. मोठ्या महानगरपालिका क्षेत्रासाठी कचऱ्यापासून ऊर्जा तयार करणे आणि लहान शहरे व निमशहरी क्षेत्रासाठी कचऱ्यावरील प्रक्रियेतून खत तयार करणे. महानगरीय घनकचऱ्याच्या निपटाऱ्यात गती यावी याकरिता सयंत्र बसवण्यासाठी सार्वजनिक खासगी भागीदारीकरिता भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या धर्तीवर एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अर्थात भारतीय ऊर्जा महामंडळाची स्थापना करण्याचा प्रस्ताव सुचवण्यात आला आहे.\nएकदा स्थापना झाल्यानंतर प्रस्तावित महामंडळ वर्ष 201 9 पर्यंत 100 स्मार्ट शहरातल्या कचऱ्याचे जलदगतीने ऊर्जेत रूपांतर करण्याची सयंत्र बसवण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल. स्वच्छ भारत अभियानातील मुख्यमंत्र्यांच्या उपगटाने ऑगस्ट 2015 मध्ये अशा प्रकारच्या संयंत्रांची स्थापना करण्याची शिफारस केली आहे. या उच्च तांत्रिक तोडग्याला मोठ्या प्रमाणावर पाठिंबा म��ळत आहे. कारण या तोडग्यामुळे कचऱ्याचे प्रमाण कमी होण्याबरोबरच , 2018 पर्यंत 330 मेगावॉट तर 201 9 पर्यंत 511 मेगावॅट्स वीज उत्पन्न होणार आहे.\nउपाय म्हणून ज्वलनाचा प्रस्ताव मांडताना नीती आयोगाने थर्मल पायरॉलिसिस आणि प्लाझ्मा गॅसिफिकेशन तंत्रज्ञानाचे लाभ-दराचे गुणोत्तरही पाहिले आहे. हे दोन्ही पर्याय महाग आहेत. हे लक्षात घेतले पाहिजे की नीती आयोगाचा हा प्रस्तावित कृती कार्यक्रम सूचक स्वरूपाचा आहे आणि राज्य सरकारे त्यावर कशी प्रतिक्रिया दर्शवतात त्यावर बरेच काही अवलंबून आहे. मात्र मुख्यमंत्र्यांनीच हा प्रस्ताव सुचवला असल्याने बहुतांश राज्यांची या प्रस्तावावर सहमती अपेक्षित आहे.\nतथापि, देशात कचऱ्यापासून ऊर्जा तयार करण्याच्या सध्याच्या प्रकल्पांबाबत तांत्रिक आणि पर्यावरणीय बाबींच्या आधारे संमिश्र अहवाल तयार करण्यात आले आहेत. समस्येचे मूळ देशातल्या शहरांमधल्या कचऱ्याच्या स्वरूपात आहे. या कचऱ्यात अशा प्रकारच्या घटकांचे मिश्रण असते जे कार्यक्षम ज्वलनासाठी योग्य नाही. 80 टक्के शहरी कचऱ्यात जैविक पदार्थांचा समावेश असतो जसे खराब झालेले खाद्यपदार्थ. त्यामुळे निर्धारित हवा गुणवत्ता मानदंडांची पूर्तता करणे सध्याच्या प्रकल्पांसाठी अवघड ठरते.\nकचऱ्याची विल्हेवाट लावण्याच्या सध्याच्या पद्धती फारशा चांगल्या नाहीत. कचरा व्यवस्थापनावर नगरपालिका खर्च प्रति टन 500 ते 1500 रुपये इतका खर्च करतात. कचरा गोळा करण्यावर 60-70 टक्के खर्च होतो आणि क्षेपणभूमीपर्यंत तो वाहून नेण्यावर 20 ते 30 टक्के खर्च होतो. त्यामुळे प्रक्रिया आणि विल्हेवाट यावर खर्च करण्याकरिता काहीच शिल्लक राहत नाही. सर्वात महत्त्वाचे म्हणजे शहरात जागेची चणचण भासत असताना आरोग्याला हानिकारक ठरणाऱ्या या कचऱ्यासाठी क्षेपणभूमी शोधणे एक प्रचंड आव्हान ठरते.\nकचऱ्यापासून मोठ्या प्रमाणावर खते आणि बायोगॅस निर्मितीकरिता भासत असलेल्या जागेच्या टंचाईवरही कृती कार्यक्रमात प्रकाश टाकण्यात आला आहे. सध्या अनेक क्षेपणभूमीवर कंपोस्टिंगची प्रक्रिया अकार्यक्षमपणे हाताळली जाते. सरकार एक पर्याय म्हणून कंपोस्टिंगची व्यवहार्यता पुन्हा तपासण्याचा विचार करू शकेल आणि अशिक्षित युवकांसाठी रोजगाराचा पर्यायी स्रोत म्हणून याचा समावेश निर्माण करण्यासाठी राष्ट्रीय कौशल्य विकास मोहिमेत ��रू शकते.\nयासंदर्भातल्या सहमतीवर अजून सुरुवात होत आहे. सामाजिक- आर्थिकदृष्ट्या वैविध्य असलेल्या आपल्या देशात एकाच प्रकारचा साचा लागू होणार नाही हे स्पष्टच आहे. परंतु या सामाजिक आणि पर्यावरणविषयक समस्येवर वेळीच चर्चा सुरू करण्याचे श्रेय सरकारला दिले पाहिजे. देश स्वच्छ आणि हरित करण्यासाठी स्वच्छ भारत अभियाना बरोबरच कचरा व्यवस्थापनासाठी नीती आयोगाने सुचवलेला कृती कार्यक्रम योग्य दिशेने उचललेले एक पाऊल आहे.\n*लेखक पाणी आणि स्वच्छता या विषयावरचे संशोधक आहेत.\nलेखात मांडण्यात आलेली मते लेखकाची स्वतःची आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00522.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://shivray.com/category/itihasachi-sadhane/", "date_download": "2018-04-24T18:17:05Z", "digest": "sha1:4SLQ6KQPTKM76XO2V42Y4QE3MUF26OET", "length": 16898, "nlines": 184, "source_domain": "shivray.com", "title": "इतिहासाची साधने | Chhatrapati Shivaji Maharaj - Shivray", "raw_content": "\nछत्रपती शिवाजी – महाराजांवर चित्रपट\nबेसिक फोटोग्राफी वर्कशॉप – ४ सप्टेंबर २०१६\nस्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले\nछत्रपती राजर्षि शाहू महाराज\nगनिमी कावा – युध्दतंत्र\nछायाचित्र साभार महाराष्ट्र वन विभाग\nशिवाजी महाराजांच्या कचेरीकडून पुणे परगण्याच्या कारकून व देशमुखांना पत्र\nसदरचे पत्र अस्सल असून, पत्राच्या माथ्यावर प्रतिपच्चंद्र ही छत्रपती शिवाजी महाराजांची मुद्रा आणि मर्यादेयं विराजते ही समाप्तिमुद्रा आहे, पत्रावरील दोन्ही शिक्के सुस्पष्ट आहेत. पत्राची तारीख २६ जमादिलाखर, सु|| समान अर्बेन अलफ (म्हणजे शुहूर सन १०४८) अशी आहे, खरे जंत्रीप्रमाणे ती १९ जुलै १६४७ अशी येते. प्रतिपच्चंद्र लेखेव वर्धीष्णूर्वि श्र्ववंदिता|| शाह्सू नो: शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते|| १. अजरख्तखाने राजेश्री सिवाजीराजे दामदौलतहू ...\nछत्रपती शिवाजी महाराजांचे अस्सल आज्ञापत्र\nपुण्यातील प्रख्यात कसबा गणपतीच्या देवस्थानाबद्दल शिवाजी महाराजांनी कर्यात मावळच्या (मुठेच्या खोर्‍यातील खुद्द पुणे आणि आसपासचा प्रदेश) कारकुनांना लिहीलेल्या पत्राची तारीख २१ सफर, सु|| सबा अर्बेन अलफ (म्हणजे सुहुरसन १०४७) अशी दिली आहे खरे जंत्रीप्रमाणे दि. १९ मार्च १६४७ रोजीचे आज्ञापत्र. या पत्राचा पाठ शिवचरित्र साहित्य खंड ८, (लेखांक ५२) मध्ये छापला आहे. हे अस्सल पत्र असून माथ्यावर महाराजांची “प्रतिपच्चंद्र” ही ...\nमोडी शिकणाऱ्यांसाठी सुवर्ण संधी\nमराठेशाहीच�� वैभवशाली इतिहास पूर्णपणानं जाणून घ्यायचा असेल तर त्या काळी वापरात असलेली मोडी लिपी यायला हवी. कारण त्या काळातील लाखो कागदपत्रं मोडी लिपीत आहेत. मात्र मोडी जाणून घेण्याची इच्छा नव्या पिढीत कमीच दिसते. आजही विविध संशोधन संस्थांमध्ये मोडी लिपीतील कागदपत्रांचे रुमाल संशोधकांची वाट पाहत आहेत. मोडीकडे तरुण पिढीनं वळलं पाहिजे. इतिहास अन्य कोणाच्या माध्यमातून समजून न घेता स्वतः समजून घेण्यासाठी ...\nमराठेशाहीत राजघराण्यातील स्त्रिया राजकारणात सक्रिय भाग घेत नसल्या तरी पडद्यामागून सूत्रे हलवीत असत; प्रसंगोपात रणांगणावरही जात असत. त्यांचे एक महत्त्वाचे वैशिष्टय़ म्हणजे त्यांच्याइतका पत्रव्यवहार अन्य-मोगल अथवा राजपूत इतिहासातील स्त्रियांनी केलेला दिसत नाही. ही पत्रंच आज महत्त्वाचे दस्तावेज आहेत. इतिहासलेखनाचे एक विश्वसनीय साधन म्हणून पत्र-वाङ्मयाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. अस्सल पुराव्याखेरीज इतिहास रचला जाणार नाही. एकूण मराठी पत्रवाङ्मय विपुल प्रमाणात उपलब्ध असून ...\nशिवरायांचे सत्य चित्र शोधणारे इतिहासाचे भिष्माचार्य कै. वासुदेव सीताराम बेंद्रे\nजेव्हां लंडनमधील मराठ्यांच्या इतिहासाची साधने तपासण्याची आणि ती संकलित करण्याची श्री.बेंद्रे ह्यांना संधी मिळाली तेव्हां अशी साधने तपासतांना त्यांना मराठ्यांच्या इतिहासाच्या दृष्टीने किंबहुना महाराष्ट्राच्या दृष्टीने एकअतिशय बहुमोल असा ठेवा प्राप्त झाला. तो पर्यंत इब्राहीम खान नावाच्या एका परकीय व्यक्तीचे चित्र “शिवाजी महाराजांचे” चित्र म्हणून महाराष्ट्राच्या इतिहास विषयक पुस्तकातून छापलेले होते. हे चित्र मनुची ह्या चित्रकाराच्या संबंधात होते. या वरून त्याच ...\nAnuya on महाराष्ट्राच्या किल्ल्यांकडे सरकारचे अक्षम्य दुर्लक्ष\nshashank on वीर शिवा काशीद\nछत्रपती शिवाजी – महाराजांवर चित्रपट\nबेसिक फोटोग्राफी वर्कशॉप – ४ सप्टेंबर २०१६\nगनिमी कावा – युध्दतंत्र\nछत्रपती राजर्षि शाहू महाराज\nस्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले\nchatrapati shivray chhatrapati shivaji maharaj kaviraj bhushan lohagad fort Modi Letter D Modi Letter DH Modi Letter N Modi Letter SH Modi Letter T Modi Letter TH modi script nature photography Quiz Contest raigad raigad fort Rajaram Maharaj shivaji raje shivkalyan raja shivrayanchi aarti आज्ञापत्र कविराज भूषण छत्रपती शिवाजी महाराज जाणता राजा जावजी लाड ताराराणी प्र. के. घाणेकर प्रश्नमंजुषा बाजीराव पेशवे बाल शिवाजी मराठा मराठेशाही राजमाता जिजाऊ आऊसाहेब लता मंगेशकर वा. सी. बेंद्रे शहाजी महाराज शिवराय शिवरायांचा जन्म शिवरायांची आरती शिवाजी राजे शिवाजीराजे भोसले शिवाजी शहाजी भोसले सरनौबत सेतू माधवराव पगडी सोपी मोडी पत्रे २०१५\nशिवराय प्रश्नमंजुषा – प्रश्न क्रमांक १५\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १२\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. ११\nशिवराय प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक १४\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १३\nछत्रपती शिवाजी – महाराजांवर चित्रपट\nबेसिक फोटोग्राफी वर्कशॉप – ४ सप्टेंबर २०१६\nJai ram Shinde: सर माझ्या माहिती प्रमाणे पन्हाळा गडावरील ईतिहाआसआसाचे वर्णन...\nJai ram Shinde: खुप छान माहित दिल्या ईतिहासातील. पण माला माहिती आहे त्याप्रम...\nशिवराय प्रश्नमंजुषा – प्रश्न क्रमांक १५\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १२\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. ११\nशिवराय प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक १४\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १३\nकाळकाई खिंडीत सिद्दयांची कत्तल करणारे जावजी लाड\nप्रती तानाजी – पदाती सप्तसहस्त्री नावजी लखमाजी बलकवडे\nछत्रपती संभाजी महाराजांचा जन्म\nराजगड लढविणारे संताजी सिलीम्बकर\nजयदेव जयदेव जय जय शिवराया\nछत्रपती शिवाजी महाराजांचे अस्सल आज्ञापत्र\nशिवराय प्रश्नमंजुषा – प्रश्न क्रमांक १५\nमहात्मा जोतीराव फुलेंचा शिवाजी महाराजांवरील पोवाडा\nJai ram Shinde: सर माझ्या माहिती प्रमाणे पन्हाळा गडावरील ईतिहाआसआसाचे वर्णन...\nJai ram Shinde: खुप छान माहित दिल्या ईतिहासातील. पण माला माहिती आहे त्याप्रम...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00523.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://vastuclass.blogspot.com/2009/10/blog-post_28.html", "date_download": "2018-04-24T18:14:12Z", "digest": "sha1:KK4HK3CKHGGO3T7KFE6SE3DU3UJQS2MT", "length": 8313, "nlines": 73, "source_domain": "vastuclass.blogspot.com", "title": "वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र मार्गदर्शक शिकवणी वर्ग ( VASTU & ASTRO CLASS ): चला स्व:ता करुया आपल्या जन्म कुंडलीचे वाचन.", "raw_content": "वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र मार्गदर्शक शिकवणी वर्ग ( VASTU & ASTRO CLASS )\nविद्वत्वं च नृपत्वं च नैव तुल्यं कदाचन् | स्वदेशे पूज्यते राजा विद्वान सर्वत्र पूज्यते || Don't judge yourself at all; accept yourself and move on from there. तुम्ही स्वयंदिप व्हा \nबुधवार, २८ ऑक्टोबर, २००९\nचला स्व:ता करुया आपल्या जन्म कुंडलीचे वाचन.\nकुंडली शास्त्रातील कुंडली बनवण्याची एक नवीन पध्दत मी विकसीत केली आहे. ज्याने आपले ग्रह एका दृष्टीत आपण पाहु शकतो व गोचरी ग्रह भ्रमनात त्याचे परीणाम या पासुन स्वताचे आत्मरक्षण व होणारी हानी व यातना थोड्याफ़ार प्रमाणात कामी करु शकतो. ज्या वाचकांना कुंडलीशास्त्राची माहिती आहे त्यांनी दिलेल्या कुंडलीत जन्मग्रह त्या त्या अंशाला मांडून आपले प्रश्न सोडून पहा. बघा कुंडली वाचनाचा आंनद कशा अनोख्या पध्दतीने घेता येतो. ज्यांना हे जमत नसेल त्यांनी थोडा धीर धरा ही कुंडली प्रिंट करुन घ्या व नव्या लेखाची वाट पहा एक एक गोष्ट मी आपणांस स्पष्ट स्वरुपात सांगणार आहे.\nटिप :- आपल्या लग्न कुंडली नुसार न भरलेली कुडंली अभ्यास करण्या साठी मिळू शकेल. ज्यांने आपणाला स्पष्टग्रह भरण्यास व वाचन करण्यास सोपे जाईल.\nat १०/२८/२००९ ०३:४२:०० म.उ.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nचांगली कल्पना आहे.आपल्याला एकदम पसंत.\nभाडेकरुंनी वास्तुदोष कसा घालवावा हा देखील लेख आवडला.\n२८ ऑक्टोबर, २००९ रोजी ४:३६ म.उ.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nआमच्याशी संपर्क साधतांना खालील गोष्टी पाळा:-\n१) पत्रात तुमचा भ्रमणध्वनीक्रमांक न विसरता लिहा. तो नसल्यास पत्राची दखल घेतली जाणार नाही. ( vastuclass@gmail.com )\n२) तुमचा प्रश्न मोजक्या शब्दात आणि स्पष्टपणे लिहा.\nराजीव उपाध्ये यांची चिन्तनिका\nअधिजनुकशास्त्र - एक गैरसोईचे विज्ञान\nवास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्र मार्गदर्शन शिकवणी वर्ग\nगेल्या १८ ते २० वर्षे ज्योतिषशास्त्रा आणि वास्तुशास्त्राचा अभ्यास करीत आहे. मला जे काही श्री स्वामी कृपा प्रसादा मुळे प्राप्त झाले आहे ते समाज उपयोगा करता समाजाला देण्यास मी सदैव तप्तरं असेन. पारंपारीक वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, सर्वोतोभद्र चक्र, नक्षत्र ज्योतिषशास्त्र, इत्यादि वर संशोधन केले आहे. विरार येथे वास्तुमार्गदर्शन शिकवणी वर्ग सुरु केले आहेत, पण ज्यांना याचा लाभ घेता येत नाही, त्यांच्यासाठी आता संगणकाच्या माध्यमातुन( Inter Web Blogger ) शिकवणी वर्ग घेण्याचा प्रयत्न केला आहे. संजीव आणि परिवार.\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nवास्तुची व जातकाचे सामर्थ वाढवणारे देवाचे \"देवघर \\...\nप्रवेश व्दाराचा उंबरठा व घरातील मुख्य पुरुष व मुल...\nवास्तू न लाभणे या प्रकाराचे न���रीक्षण केल्यावर माझ्...\n\"मन करा रे प्रसना सर्व सिध्दीचे कारण “वास्तु- प्रा...\nमंगळाचा कुज्स्तंभ आणि कालपुरुषाच्या कुंडली व वास्त...\nवर्षातुन एकदाच मध्यरात्री १२:०० वाजता येणारे श्री ...\nभाडेकरुंनी वास्तुदोष कसा घालवावा..\nचला स्व:ता करुया आपल्या जन्म कुंडलीचे वाचन.\nधडा पहिला कुंडलीची ओळख:-\nसाधेसुधे थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00525.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/maharashtra/karad-chiplun-rail-line-complete-five-years-lord-11900", "date_download": "2018-04-24T18:42:39Z", "digest": "sha1:LLRFIYWSSOMFMONAA37S2TZMVYY4QLA5", "length": 13221, "nlines": 180, "source_domain": "www.esakal.com", "title": "Karad-Chiplun rail line to complete five years - the Lord कराड-चिपळूण लोहमार्ग पाच वर्षांत पूर्ण करू - प्रभू | eSakal", "raw_content": "\nकराड-चिपळूण लोहमार्ग पाच वर्षांत पूर्ण करू - प्रभू\nमंगळवार, 16 ऑगस्ट 2016\nमुंबई - चिपळूण-कराड नव्या लोहमार्गामुळे पश्‍चिम महाराष्ट्र आणि कोकणातील दरी दूर होईल. हा दिवस स्वप्नपूर्ती, शब्दपूर्ती आणि कर्तव्यपूर्तीचा आहे, असे प्रतिपादन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी केले. 103 किलोमीटरच्या या लोहमार्गाची उभारणी पाच वर्षांत पूर्ण होईल, असे त्यांनी सांगितले.\nमुंबई - चिपळूण-कराड नव्या लोहमार्गामुळे पश्‍चिम महाराष्ट्र आणि कोकणातील दरी दूर होईल. हा दिवस स्वप्नपूर्ती, शब्दपूर्ती आणि कर्तव्यपूर्तीचा आहे, असे प्रतिपादन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी केले. 103 किलोमीटरच्या या लोहमार्गाची उभारणी पाच वर्षांत पूर्ण होईल, असे त्यांनी सांगितले.\n\"पीपीपी‘ (सार्वजनिक-खासगी भागीदारी) तत्त्वावर चिपळूण-कराड लोहमार्ग उभारला जाईल. अशा प्रकारचा देशातील हा पहिलाच रेल्वे प्रकल्प आहे. सह्याद्री अतिथिगृहावर रविवारी (ता. 14) सकाळी कोकण रेल्वेचे व्यवस्थाकीय संचालक संजय गुप्ता आणि शापूरजी पालनजी कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक एस. मुकुंदन यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या. त्या वेळी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते उपस्थित होते. सुमारे 3195 कोटींचा हा लोहमार्ग पाच वर्षांत पूर्ण होईल. या \"पीपीपी‘ प्रकल्पात कोकण रेल्वेची 26 टक्के; तर शापूरजी पालनजी कंपनीची 74 टक्के भागीदारी आहे, असे गीते म्हणाले.\nकाळजी वाटते - चव्हाण\nया प्रकल्पाला आपला थेट विरोध नाही, त्यासाठी आपला नेहमीच आग्रह राहिला आहे; मात्र देशातील पहिला \"पीपीपी‘ र���ल्वे प्रकल्प असल्याने काळजी वाटते, असे माजी मुख्यमंत्री आणि कराडचे आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी \"सकाळ‘ला सांगितले. मुंबईतील मेट्रो प्रकल्पाचा पहिला टप्पा \"पीपीपी‘ तत्त्वावर उभारताना वाईट अनुभव आला, असेही ते म्हणाले.\n- प्रकल्पाचा खर्च 3195 कोटी, कालावधी पाच वर्षे\n- लांबी : 103 किमी; रस्ते प्रवासाचे 425 किमी अंतर कमी होईल\n- रत्नागिरी जिल्ह्यात 37 किमी, साताऱ्यात 66 किमी\n- स्थानके : विव्हाळे, मुंढे, कोयना रोड, पाटण, शेडगेवाडी, खोदाशी\n- 46 किमीचे 16 बोगदे, 56 मोठे व 100 अन्य पूल\n- 12.8 किमी लांबीचा सर्वांत मोठा बोगदा\nचालकाच्या गळ्याला चाकू लावून मध्यरात्री वाहनचोरी\nसटाणा - वाहनचालकाच्या गळ्याला चाकू लावून त्याला बेदम मारहाण करत मध्यरात्री रस्त्यावर सोडून तिघांनी वाहनासह पोबारा केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे....\nसरपंचाकडे खंडणीची मागणी; गवळी टोळीचे तिघे अटकेत\nमंचर (पुणे): लोणी (ता. आंबेगाव) गावचे सरपंच यांच्या कडून दीड लाख रुपयांची खंडणी घेऊन उर्वरित तीन लाख 50 हजार रुपयांच्या खंडणीसाठी त्यांना जीवे...\nबुलडाण्यातील 39 ग्रामपंचायतींच्या रिक्त पदांसाठी पोटनिवडणुका जाहीर\nबुलडाणा : राज्य निवडणूक आयोगाकडून घोषित केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार जिल्ह्यातील तेराही तालुक्यांमधील जून ते सप्टेंबर या कालावधीत...\nश्री विठ्ठलाच्या दर्शनाची आषाढीपूर्वी टोकन पध्दत\nपंढरपूर ः श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी भाविकांना तासन्‌तास दर्शन रांगेत उभा रहावे लागू नये यासाठी तिरुपतीच्या धर्तीवर टोकन व्यवस्था (ऍक्‍सेस कार्ड)...\nअंजली दमानिया यांच्या नार्को टेस्टची मागणी\nमुंबई - 'मी अण्णाच्या आंदोलनाचा एक भाग असल्यामुळे अंजली दमानिया माझी वारंवार माझी खोटी बदनामी करीत असून अण्णांच्या आंदोलनाचा अपमान करीत आहे....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00525.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://shivray.com/learn-modi-bhaswati-soman/", "date_download": "2018-04-24T17:58:37Z", "digest": "sha1:HQD2535AEXTILTXVO26U7SFZ4SWAFRD3", "length": 41360, "nlines": 231, "source_domain": "shivray.com", "title": "मोडी शिकणाऱ्यांसाठी सुवर्ण संधी | Chhatrapati Shivaji Maharaj - Shivray", "raw_content": "\nछत्रपती शिवाजी – महाराजांवर चित्रपट\nबेसिक फोटोग्राफी वर्कशॉप – ४ सप्टेंबर २०१६\nस्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले\nछत्रपती राजर्षि शाहू महाराज\nगनिमी कावा – युध्दतंत्र\nमोडी शिकणाऱ्यांसाठी सुवर्ण संधी\nमराठेशाहीचा वैभवशाली इतिहास पूर्णपणानं जाणून घ्यायचा असेल तर त्या काळी वापरात असलेली मोडी लिपी यायला हवी. कारण त्या काळातील लाखो कागदपत्रं मोडी लिपीत आहेत. मात्र मोडी जाणून घेण्याची इच्छा नव्या पिढीत कमीच दिसते. आजही विविध संशोधन संस्थांमध्ये मोडी लिपीतील कागदपत्रांचे रुमाल संशोधकांची वाट पाहत आहेत. मोडीकडे तरुण पिढीनं वळलं पाहिजे. इतिहास अन्य कोणाच्या माध्यमातून समजून न घेता स्वतः समजून घेण्यासाठी ही लिपी शिकलीच पाहिजे.\nमराठी भाषेची जी काही आभूषणं आहेत त्यातील मोडी लिपी हे एक आभूषण. काही काळापूर्वी हे आभूषण इतिहासजमा व्हायची वेळ आली होती; मात्र आता मोडी लिपी अवगत व्हावी अशी इच्छा असणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे त्यामुळं हा धोका टळला आहे, असं म्हणता येईल अशी आशादायक परिस्थिती आहे. १९५० पर्यंत शालेय अभ्यासक्रमात मोडी लिपीचा अंतर्भाव होता. प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना क्रमानं अवघड होत जाणाऱ्या वाचन मालिका अभ्यासायला असत. आता त्या केवळ दुर्मिळ ग्रंथ म्हणून समजल्या जातात. एके काळी मोडी लिपी दैनंदिन जीवनात वापरली जात होती. जमाखर्च, रोजनिशी, पत्रव्यवहार, सरकारी नोंदी, याद्या, स्मरणं इत्यादींची टिपणं मोडीतच असत. मोडी लिपीची सुरवात बाराव्या शतकात देवगिरीच्या यादवांच्या वैभवशाली काळात झाली. हेमाडपंत नावाचा यादवांचा प्रधान होता, त्यानं ही लिपी सुरू केली असं मानलं जातं. देवनागरी लिपीत अक्षरं लिहिताना लेखणी वारंवार उचलावी लागते व लिखाणाचा वेग मंदावतो. पूर्वीच्या काळी सर्वच व्यवहार हातानं लिहूनच होत असत म्हणून सर्वदूर पसरलेल्या साम्राज्यांतील पत्रव्यवहार जलद गतीनं व्हावा यासाठी देवनागरी लिपीत सुधारणा करून त्यानं ही नवी लिपी तयार केली. हिची भाषा मराठी आहे; परंतु लिपी मोडी. एकसंध रेषा काढून तिच्याखाली बोरूनं सलग अक्षरं लिहिली जात असत. या लिपीतील काही अक्षरं देवनागरी अक्षरांप्रमाणे आहेत. ऱ्हस्व-दीर्घादि फरक व विरामचिन्हं नसल्यामुळं जलद गतीनं या लिपीत लिखाण करता येतं. परंतु मजकुरातील शब्द सलग लिहिलेले असल्यामुळे तो कोठे तोडल्यास अर्थपूर्ण शब्द तयार होईल हे ठरविणं सुरवातीला कठीण जातं, तथापि मोडीवाचन हा मुख्यतः सरावाचा भाग आहे.\nकाळानुसार मोडी लिपीचे शिवपूर्वकालीन, शिवकालीन, पेशवेकालीन व उत्तर पेशवाई किंवा ब्रिटिशकालीन असे ढोबळ प्रकार दिसून येतात. शिवपूर्वकालीन आणि शिवकालीन मोडी कागदपत्रं त्यातील जुनी भाषा आणि काही पर्शियन शब्दांच्या वापरामुळं वाचावयास कठीण असत. परंतु पेशवेकालीन मोडीतील बरंचसं लेखन हे सुबक, घोटीव, रेखीव आणि लपेटदार असल्यामुळं वाचनास सुलभ जातं. अव्वल इंग्रजी काळात बोरूची जागा टाकानं घेतल्यामुळे अक्षरांचा आकार लहान झाला व वाचन बरेचसं क्लिवष्ट झालं. इतिहास स्वतः वाचून खात्री करायची असेल, इतिहासाची मूळ अस्सल साधनं पाहावयाची, सखोल अभ्यासावयाची तर मोडी उत्तम प्रकारे आत्मसात करणं आवश्य क ठरतं.\nऐतिहासिक काळात विकसित होत होत आपल्यापर्यंत येऊन पोहोचलेली ही मोडी सध्या दुर्लक्षित झाली आहे. महाराष्ट्राच्या इतिहास लेखनाकरिता राज्यातील दफ्तरखान्यात आणि संशोधन संस्थांमध्ये धुळीच्या साम्राज्यात असलेल्या लाखो ऐतिहासिक कागदांचं वाचन होणं आवश्यनक आहे. हे कागद प्रामुख्यानं मोडी, फारसी लिपीतील आहेत. राज्यात मोडीचे उत्तम जाणकार पंचवीसच्या वर नाहीत, असं म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही. केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर हिंदुस्थानातील ज्या ज्या प्रांतात मराठ्यांची सत्ता पोहोचली आणि स्थिरावली अशा बडोदे, इंदूर, ग्वाल्हेर, तंजावर, म्हैसूर आदी ठिकाणीही मोठ्या प्रमाणात मोडी कागदपत्रं आढळतात. याशिवाय खासगी संशोधन संस्था आणि व्यक्तिगत संग्रह यामधील कागदपत्रांची संख्या पुष्कळ आहे. पुणे पुरालेखागारात पेशवे काळातील सर्वात जास्त कागदपत्रांचा संग्रह आहे. १५९० ते १८६५ म्हणजे सुमारे २७५ वर्षांच्या कालावधीतील निरनिराळ्या विषयासंबंधीचं वर्गीकरण केलेले ३९ हजार रुमाल (रुमाल म्हणजे एके ठिकाणी सुमारे एक हजार ते बाराशे कागद) म्हणजे सुमारे ४ कोटी कागद आहेत. त्यात शाहू दफ्तर, पेशवा दफ्तर, आंग्रे दफ्तर, जमाव दफ्तर, इनाम कमिशन, डेक्कन कमिशन असे विभाग असून, दैनंदिन ��िशेब, पेशव्यांच्या रोजकिर्दी, सरकारी खजिन्याचे हिशेब, देणग्या, बक्षिसं, महसूल, तोफखान्याच्या संबंधीच्या खर्चाचे हिशेब, संस्थानिकांची माहिती, वतने, इनामे, मुलखाच्या बंदोबस्तासाठी केलेल्या व्यवस्थेसंबंधीची माहिती इत्यादी बाबींच्या नोंदी आहेत.\nमुंबई, कोल्हापूर, औरंगाबाद, धुळे, दिल्ली, गोवा, हैदराबाद, चेन्नई इत्यादी ठिकाणी मोडी कागद मोठ्या प्रमाणात आहेत.\nभारत इतिहास संशोधन मंडळात १५५० ते १९०० या कालावधीतील १५ लाख मोडी कागद आहेत. त्यात रास्ते, मेहेंदळे, पुरंदरे, पटवर्धन, दाभाडे, नगरकर या सरदारांची दफ्तरे, तसेच निरनिराळ्या संशोधकांनी ठिकठिकाणाहून आणलेली कागदपत्रेही आहेत. इतिहासाचार्य वि. का. राजवाडे आणि ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. ग. ह. खरे यांनी मोडीतील अस्सल साधने प्रसिद्ध करण्याची परंपरा निर्माण केली. वासुदेव वामनशास्त्री खरे यांनी मिरज मळ्यातील १८९६ ते १९२७ या कालावधीतील जवळजवळ ८ हजार कागदांतून ऐतिहासिक लेखसंग्रह या ग्रंथाची निर्मिती केली. हा ग्रंथ पानिपतोत्तर मराठी इतिहासाबद्दल आजही प्रमाणभूत मानला जातो. शं. ना. जोशी, कृ. वा. पुरंदरे, द. वा. पोतदार, स. ग. जोशी, द. वि. आपटे, पां. ना. पटवर्धन या संशोधकांचं इतिहासाप्रती असलेलं योगदान अलौकिक असंच आहे. जुन्या कागदपत्रांतील संकेत (Protoco) आणि संक्षेप (Shortform) अनेक दशकांच्या अभ्यासातून या संशोधकांनी अभ्यासकांपुढे आणले. ग. ह. खरे यांचे संशोधकाचा मित्र, राजवाडे खंड (४००० कागद), पेशवे दफ्तराचे ४६ खंड, वाड डायरी (पेशवे रोजनिशी), तसेच भारत इतिहास संशोधक मंडळाचे त्रैमासिक, स्वीय ग्रंथमाला व पुरस्कृत ग्रंथमाला याअंतर्गत असलेले शिवचरित्र साहित्याचे १५ खंड (२००० कागद), शिवकाळातील अभ्यासासाठी व शिवकालीन मोडी समजून घेण्यासाठी शिवचरित्र साहित्य खंडाचा उपयोग होतो. पेठे दफ्तर, हिंगणे दफ्तर, वैद्य दफ्तर, गद्रे-सावकारांचे कागद मंडळाने प्रकाशित केलेले आहेत. या ग्रंथातून मोडी लिपीतील इतिहासाची पाने अभ्यासक व इतिहासप्रेमींसाठी या संशोधकांनी खुली केली. याचा मुख्य उपयोग मोडी समजून घेण्यासाठी होतो.\nहे सर्व ज्ञानभांडार अभ्यासकांची, वाचकांची वाट पाहात आहे. परंतु दुर्दैवानं मोडी लिपीच्या शिक्षणाची सोय मात्र सर्व ठिकाणी उपलब्ध नाही. पुणे पुराभिलेखागार आणि भारत इतिहास संशोधन मंडळ या दोन्ही संस्थांमार्��त मोडी अभ्यास वर्गांचं आयोजन अत्यंत माफक शुल्क आकारून केलं जातं. या संस्थांमध्ये शिकण्याचा फायदा असा, की मोडी लिपीतील अधिकृत कागद वाचावयास व पाहावयास मिळतात. भारत इतिहास संशोधन मंडळातर्फे दर दीड ते दोन महिन्यांनी मोडी अभ्यास वर्ग घेतला जातो. कागद वाचताना काही अडल्यास ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन मेहेंदळे यांचं मार्गदर्शन मिळतं.\nइतिहास संशोधनाच्या आणि प्रामुख्यानं मोडी कागद वाचण्याच्या क्षेत्रात पुढे येणाऱ्या अभ्यासकांसाठी व ज्यांना मोडी शिकल्यानंतर मोडी वाचावयास येण्याची इच्छा आहे; परंतु काही कारणांनी ते मंडळामध्ये रोज वाचनाकरिता येऊ शकत नाहीत त्यांच्यासाठी मी व मंदार लवाटे यांनी सोपी मोडी पत्रे हे पुस्तक तयार केलं आहे. पुस्तकात डाव्या बाजूला मोडी पत्र व उजव्या बाजूला पत्राचं देवनागरीतील लिपीतील रूप व कठीण शब्दांचे अर्थही दिलेले आहेत.\nमोडी कागदपत्रांत लढाया, मोहिमा, राजकीय घडामोडींबरोबर आजही मनोरंजक वाटेल अशी त्या त्या काळातील सामाजिक व सांस्कृतिक जीवन, सण-समारंभ, उत्सव यांची तपशीलवार माहिती दिसून येते. स्त्री-पुरुषांची विविध प्रकारची वस्त्रे- त्यात स्त्रियांच्या शालू, पैठण्यांपासून पुरुषांच्या पागोटे, फेटा, विजार, अंगरखा इत्यादींचे दर आणि ती वस्त्रं कोठून आणली जात त्याचीही माहिती उपलब्ध होते. त्याचप्रमाणे पायाच्या बोटापासून डोक्यांपर्यंत म्हणजेच नखशिखांत वापरात असलेले स्त्रियांचे बाळ्या, बुगड्या, गोठ, पाटल्या, नथ, पैंजण, मूद, राखाडी; तसेच पुरुषांचे कंठा, भिकबाळी, चौकडा, पोहोची, अंगठी आणि लहान मुलांचे हसळी, बिंदली, गोठ असे असंख्य प्रकारचे सोन्याचे, चांदीचे, जवाहिरी, मोत्याचे दागिने त्यांचे दर व वजनासह माहिती पाहावयास मिळते. निरनिराळ्या सणांना, व्रतांना, पूजांना करण्यात आलेले विविध पदार्थ, त्यात वापरले जाणारे साहित्य, त्यांचे दर याच्याही नोंदी आहेत. विविध देवदेवतांच्या मूर्ती, त्यांना केलेले सोने, चांदी, हिरे, मोती, वैडुर्य, पुष्कराज, हिरकण्या यांनी जडविलेले दागिने यांचेही वर्णन पाहावयास मिळते. याबरोबरच पागा, पीलखाना, उष्ट्रखाना, रोजच्या वापरात असलेल्या सोने, चांदी, पितळ, लोखंड, लाकूड इत्यादींपासून बनविलेल्या वस्तूंची माहिती, त्यांची वजने, दर याही नोंदी आढळतात. विषयानुरूप संशोधन करण्यासाठी अशा क���गदांचा अभ्यास करणं आवश्यवक आहे.\nभारताचा मध्ययुगीन आणि विशेषतः मराठी इतिहासास उपयुक्त असा राजकीय- शासकीय व्यवहार, न्यायालयीन कागद, सावकारी किंवा जमीन-जुमल्यांच्या संदर्भातील कागद, कालनिर्णय इत्यादी अनेक सामाजिक, सांस्कृतिक विषयांची जाण मोडी लिपीच्या अभ्यासाच्या आधारानंच होऊ शकेल.\nमोडी लिपी हा आपला परंपरागत असलेला अमूल्य ठेवा आहे. देशातील आणि विशेषतः महाराष्ट्रातील पुराभिलेखागारात आज मोडी लिपीतील ऐतिहासिक कागदपत्रे लाखोंच्या संख्येनं नव्या अभ्यासकांची अजून वाट पाहात आहेत. त्यांच्या अभ्यासानं इतिहास आणि संस्कृतीत फार मोठी भर पडू शकेल. परंतु मोडी वाचकांची संख्या मात्र पाहिजे तशी वाढत नाही. ही संख्या वाढली नाही आणि नवे अभ्यासक पुढे आले नाहीत तर इतिहासाच्या या महत्त्वाच्या साधनसामग्रीचा कालौघात नाश होईल. ज्या ज्या महान संशोधकांनी या क्षेत्रात प्रचंड कार्य केलं ते अतुलनीय आहेच; परंतु कागदपत्रांची संख्या पाहता हे काम अजून बरेच शिल्लक आहे, असं म्हटल्यास वावगं ठरू नये. महाविद्यालयीन व त्यानंतरच्या शिक्षणात अनेक विभाग आहेत, की ज्यात विद्यार्थी नाहीत; पण शासनाचं त्यासाठी मोठं अनुदान आहे. परंतु मोडीबाबत मात्र शासन गंभीर नाही. जागतिकीकरण, मोबाईल, इंटरनेटच्या या जमान्यात मोडी लिपी रोजच्या व्यवहारात पुन्हा आपलं स्थान प्राप्त करेल अशी शक्याता आज जरी नसली तरी तिची वैशिष्ट्यं, लकबी लक्षात घेता ती इतिहास संशोधनाच्या क्षेत्रात कायमच महत्त्वाची आहे. महाराष्ट्राच्या संस्कृतीशी आणि इतिहासाशी असलेलं तिचं नातं अबाधितच राहील यात शंका नाही. गरज आहे ती या लिपीचा अभ्यास करू इच्छिणाऱ्या मंडळींची; कारण आपला इतिहास समजून घेण्याचा हा राजमार्ग आहे.\nमोडी शिकण्याची इच्छा असलेल्या मंडळींनी पुण्यातील भारत इतिहास संशोधन मंडळात संपर्क करावा किंवा या लेखाच्या लेखिकेशी ई-मेलवर संपर्क साधावा. मोडी शिकू इच्छिणाऱ्या उमेदवारांची काही ठराविक संख्येइतकी नोंदणी झाल्यावर संशोधन मंडळाच्या वतीने मोडी लिपी शिक्षणाचे वर्ग घेतले जातात. अल्प दरात शिकवल्या जाणाऱ्या या लिपी वर्गाचा आजपर्यंत अनेकांना लाभ झाला आहे.\nमोडी शिकणाऱ्यांसाठी सुवर्ण संधी\nमराठेशाहीचा वैभवशाली इतिहास पूर्णपणानं जाणून घ्यायचा असेल तर त्या काळी वापरात असलेली मोडी ल��पी यायला हवी. कारण त्या काळातील लाखो कागदपत्रं मोडी लिपीत आहेत. मात्र मोडी जाणून घेण्याची इच्छा नव्या पिढीत कमीच दिसते. आजही विविध संशोधन संस्थांमध्ये मोडी लिपीतील कागदपत्रांचे रुमाल संशोधकांची वाट पाहत आहेत. मोडीकडे तरुण पिढीनं वळलं पाहिजे. इतिहास अन्य कोणाच्या माध्यमातून समजून न घेता स्वतः समजून घेण्यासाठी ही लिपी शिकलीच पाहिजे. मराठी भाषेची जी काही आभूषणं आहेत त्यातील मोडी लिपी हे एक आभूषण. काही काळापूर्वी हे आभूषण इतिहासजमा व्हायची वेळ आली होती; मात्र आता मोडी लिपी अवगत व्हावी अशी इच्छा असणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे त्यामुळं हा…\nSummary : मराठेशाहीचा वैभवशाली इतिहास पूर्णपणानं जाणून घ्यायचा असेल तर त्या काळी वापरात असलेली मोडी लिपी यायला हवी. कारण त्या काळातील लाखो कागदपत्रं मोडी लिपीत आहेत. मात्र मोडी जाणून घेण्याची इच्छा नव्या पिढीत कमीच दिसते. आजही विविध संशोधन संस्थांमध्ये मोडी लिपीतील कागदपत्रांचे रुमाल संशोधकांची वाट पाहत आहेत. मोडीकडे तरुण पिढीनं वळलं पाहिजे. इतिहास अन्य कोणाच्या माध्यमातून समजून न घेता स्वतः समजून घेण्यासाठी ही लिपी शिकलीच पाहिजे.\nBharat Etihas Sanshodhak Mandal bhaswati soman ऐतिहासिक लेखसंग्रह भारत इतिहास संशोधन मंडळ भास्वती सोमण मंदार लवाटे सोपी मोडी पत्रे\t2014-10-15\nNext: शिवरायांचे दुर्गविज्ञान आणि दुर्गव्यवस्थापन\nमला पण मोडी लिपी शिकायची आहे.मी सध्या पुण्यात आहे मला कशी व कोठे मोडी लिपी शिकता येईल त्याचे मार्गदर्शन करावे…\nभारत इतिहास संशोधक मंडळ, सदाशिव पेठ मध्ये (भरतनाट्य मंदिर शेजारी ) चौकशी करावी, प्रारंभिक वाचन लेखन आणि ऐतिहासिक दस्तऐवज यांची संपूर्ण माहिती तिथे मिळू शकेल.\nश्री कौस्तुभ कस्तुरे यांच्या android app चे नाव काय\nभारत इतिहास सशोधन मंडळाचा पत्ता मला मिळल का माझा मोबाईल नंबर ९६८९२१७४१३ वर मॉसेज करा\nमी पण मोडी शिकायला सुरुवात केली आहे,\nकठीण शब्दांचे अर्थ समजून घेणे अवघड जाते.\nमोडी लिपी जाणकार एखाद्या व्यक्तीचा व्हाॅटस अप नंबर मिळेल का\nशिरटी, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर\nश्री परशुराम चव्हाण: ८६००९१००९१\nश्री कौस्तुभ कस्तुरे यांच्या Android App वरून देखील मोडी शिकता येईल.\nमोडी लिपीचे महत्व आपणा सर्वांना ठाऊक आहेच परंतु ही लिपी वाचविण्यासाठी पुणे येथील भारत इतिहास संशोधन मंडळ जे काही प्रयत्न करत आहे त्याबद्दल त्यांचे अभिनंदन व खूप खूप धन्यवाद. मंडळाच्या या प्रयत्नांना योग्य अशी साथ देऊन बहुसंख्येने मोडी लिपी शिकावी जेणेकरून आपल्या जाज्वल्य इतिहासातील घटना आपण समजू शकू असे मला वाटते. याचाच भाग म्हणून मीदेखील सादर मोडी वर्गांसाठी अर्ज करणार आहे.\nAnuya on महाराष्ट्राच्या किल्ल्यांकडे सरकारचे अक्षम्य दुर्लक्ष\nshashank on वीर शिवा काशीद\nछत्रपती शिवाजी – महाराजांवर चित्रपट\nबेसिक फोटोग्राफी वर्कशॉप – ४ सप्टेंबर २०१६\nगनिमी कावा – युध्दतंत्र\nछत्रपती राजर्षि शाहू महाराज\nस्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले\nchatrapati shivray chhatrapati shivaji maharaj kaviraj bhushan lohagad fort Modi Letter D Modi Letter DH Modi Letter N Modi Letter SH Modi Letter T Modi Letter TH modi script nature photography Quiz Contest raigad raigad fort Rajaram Maharaj shivaji raje shivkalyan raja shivrayanchi aarti आज्ञापत्र कविराज भूषण छत्रपती शिवाजी महाराज जाणता राजा जावजी लाड ताराराणी प्र. के. घाणेकर प्रश्नमंजुषा बाजीराव पेशवे बाल शिवाजी मराठा मराठेशाही राजमाता जिजाऊ आऊसाहेब लता मंगेशकर वा. सी. बेंद्रे शहाजी महाराज शिवराय शिवरायांचा जन्म शिवरायांची आरती शिवाजी राजे शिवाजीराजे भोसले शिवाजी शहाजी भोसले सरनौबत सेतू माधवराव पगडी सोपी मोडी पत्रे २०१५\nशिवराय प्रश्नमंजुषा – प्रश्न क्रमांक १५\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १२\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. ११\nशिवराय प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक १४\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १३\nछत्रपती शिवाजी – महाराजांवर चित्रपट\nबेसिक फोटोग्राफी वर्कशॉप – ४ सप्टेंबर २०१६\nJai ram Shinde: सर माझ्या माहिती प्रमाणे पन्हाळा गडावरील ईतिहाआसआसाचे वर्णन...\nJai ram Shinde: खुप छान माहित दिल्या ईतिहासातील. पण माला माहिती आहे त्याप्रम...\nशिवराय प्रश्नमंजुषा – प्रश्न क्रमांक १५\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १२\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. ११\nशिवराय प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक १४\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १३\nकाळकाई खिंडीत सिद्दयांची कत्तल करणारे जावजी लाड\nप्रती तानाजी – पदाती सप्तसहस्त्री नावजी लखमाजी बलकवडे\nछत्रपती संभाजी महाराजांचा जन्म\nराजगड लढविणारे संताजी सिलीम्बकर\nजयदेव जयदेव जय जय शिवराया\nमोडी लिपी काय आहे\nमोडी वाचन – भाग ३\nJai ram Shinde: सर माझ्या माहिती प्रमाणे पन्हाळा गडावरील ईतिहाआसआसा��े वर्णन...\nJai ram Shinde: खुप छान माहित दिल्या ईतिहासातील. पण माला माहिती आहे त्याप्रम...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00527.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://vastuclass.blogspot.com/2009/10/blog-post_04.html", "date_download": "2018-04-24T18:06:58Z", "digest": "sha1:A7YUYNTJRBQIU43IUF6FERBR7OKQWS4W", "length": 14198, "nlines": 71, "source_domain": "vastuclass.blogspot.com", "title": "वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र मार्गदर्शक शिकवणी वर्ग ( VASTU & ASTRO CLASS ): प्रवेश व्दाराचा उंबरठा व घरातील मुख्य पुरुष व मुलांना होणारा त्रास.", "raw_content": "वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र मार्गदर्शक शिकवणी वर्ग ( VASTU & ASTRO CLASS )\nविद्वत्वं च नृपत्वं च नैव तुल्यं कदाचन् | स्वदेशे पूज्यते राजा विद्वान सर्वत्र पूज्यते || Don't judge yourself at all; accept yourself and move on from there. तुम्ही स्वयंदिप व्हा \nसोमवार, ५ ऑक्टोबर, २००९\nप्रवेश व्दाराचा उंबरठा व घरातील मुख्य पुरुष व मुलांना होणारा त्रास.\nघराला घरपण देणारा उंबरठा हा नेहमी बाहेरील निगेटिव्ह ऊर्जेला घरात येण्यास मज्जाव करत असतो. पंरतु आज काल लोंक लाकडाचा उंबरठा न बसवता मार्बलचा किंवा दगडाचा उंबरठा बसवतात. ह्याच गोष्टीचा त्रास आपल्या दररोजच्या जीवनात होत असतो.\nआपल्याला एक महत्वाची सुचना करावी वाटते. ती म्हणजे आपल्या घराच्या उंबरठ्याला चिर पडली आहे का पहिल्यादा उंबरठा तपासा व आपल्या घरातील मुख्य व्यक्तिला अपघात होण्या पासुन वाचवा. आपला जर ह्या गोष्टीवर विश्र्वास नसेल तर आपण आपल्या संकुलातील किंवा नातेवाईकाचे उंबरठे तपासुन खात्री करा.\nजर मार्बलच्या उंबरठा असेल तर अपघाताचे प्रमाण १००% आढळते. ह्या गोष्टीची खात्री करुन घ्या, व आम्हांला आपला अभिप्राय कळवा. नुसते वाचत बसु नका आपले विचार लिहा.\nआम्ही एकदा डि.एन. नगर अंधेरी येथे कँपला गेलेलो असतानाची एक गोष्ट, एक जातक दु:खी अंत:कर्णाने आमच्या स्टाँलवर आला. त्यांनी माझ्या सहकारी श्रीमती चव्हाण व चौघुले यांना टेरोच्या माध्यमातुन जातकाने प्रश्न विचारला कि माझ्या घरात काही बाधा आहे का माझ्या मुलावर करणी किंवा जादुटोणा तर केला नाही ना माझ्या मुलावर करणी किंवा जादुटोणा तर केला नाही ना त्या जातकाची सर्व कार्ड पाँझिटिव्ह आली. माझे सहकारी चमकले त्यांनी हा प्रश्न माझ्या कडे सुपुर्द केला. मी सुध्दा चमकलो त्या जातकाची सर्व कार्ड पाँझिटिव्ह आली. माझे सहकारी चमकले त्यांनी हा प्रश्न माझ्या कडे सुपुर्द केला. मी सुध्दा चमकलो पुन्हा श्री स्वामी चरणाकडे ���शिर्वाद मागितला, त्याचक्षणी स्वामीची ती ओळ आठवली “भिऊनकोस मी तुझ्या पाठी आहे” त्यांप्रमाणे टेरोकार्ड स्वामीच्या चरणा वरती काहीवेळ ठेऊन नंतर जातकाच्या हाती दिली. त्यातील एक कार्ड काढण्यास सांगितले आणि प्रश्नाचे उत्तर मिळाले. जातकाला घरी जाण्यास सांगुन एक सुतार व एक कडीया दुस-या दिवशी सकाळी तयार ठेवण्यास सांगितला, ठरवल्या वेळेनुसार सकाळी १०.३० च्या सुमारास मी त्यांच्याकडे गेलो. सगळे जण वाटबघत होते मी गेल्या गेल्या सुतारास सांगितले, घराचा मुख्य दरवाजाचा बसविलेला उंबरठा तोड. घरातील सर्वजण चमकले; ते म्हणाले आम्ही तर गेल्या वर्षी हा दरवाजा व घराचे नुतनीकरण केले आहे. मुख्य दरवाजासाठी जवळपास दहा ते पंधरा हजार रुपये खर्च केले आहेत. तुम्ही तो का तोडता पुन्हा श्री स्वामी चरणाकडे आशिर्वाद मागितला, त्याचक्षणी स्वामीची ती ओळ आठवली “भिऊनकोस मी तुझ्या पाठी आहे” त्यांप्रमाणे टेरोकार्ड स्वामीच्या चरणा वरती काहीवेळ ठेऊन नंतर जातकाच्या हाती दिली. त्यातील एक कार्ड काढण्यास सांगितले आणि प्रश्नाचे उत्तर मिळाले. जातकाला घरी जाण्यास सांगुन एक सुतार व एक कडीया दुस-या दिवशी सकाळी तयार ठेवण्यास सांगितला, ठरवल्या वेळेनुसार सकाळी १०.३० च्या सुमारास मी त्यांच्याकडे गेलो. सगळे जण वाटबघत होते मी गेल्या गेल्या सुतारास सांगितले, घराचा मुख्य दरवाजाचा बसविलेला उंबरठा तोड. घरातील सर्वजण चमकले; ते म्हणाले आम्ही तर गेल्या वर्षी हा दरवाजा व घराचे नुतनीकरण केले आहे. मुख्य दरवाजासाठी जवळपास दहा ते पंधरा हजार रुपये खर्च केले आहेत. तुम्ही तो का तोडता मी म्हटले; मुळ कारण त्यांच ठिकाणी लपले आहे. सर्वाची नजर त्या उंबरठ्यावर पडली. उंबरठा सुंदर स्वच्छ होता. मी सांगितले जर का आपले ह्या गोष्टीसाठी नुकसान झाले तर, मी आपले सर्व नुकसान भरपाई देईन. त्यां प्रमाणे ते कबुल झाले. जसा मुख्य द्वाराचा उंबरठा तोडण्यास घेलला तसे सर्वजणाचे डोळे त्या उंबरठ्यावर केंद्रित झाले. बघतात तर काय मी म्हटले; मुळ कारण त्यांच ठिकाणी लपले आहे. सर्वाची नजर त्या उंबरठ्यावर पडली. उंबरठा सुंदर स्वच्छ होता. मी सांगितले जर का आपले ह्या गोष्टीसाठी नुकसान झाले तर, मी आपले सर्व नुकसान भरपाई देईन. त्यां प्रमाणे ते कबुल झाले. जसा मुख्य द्वाराचा उंबरठा तोडण्यास घेलला तसे सर्वजणाचे डोळे त्या उंब��ठ्यावर केंद्रित झाले. बघतात तर काय काम करताना घरातील शिल्लक राहिलेल्या लाकडाच्या पट्ट्यानी तो खिळे मारुन सुंदर उंबरठा बसवला होता. ह्या कारणाने त्यांचा मोठा ११ वर्षाच्या मुलगा अपघातात मरण पावला होता. दुस-या मुलाच्या अभ्यासातील लक्ष उडाले होते. तो घरात चिरचिर करत राहात होता.\nआपण घर सुंदर दिसण्यास हजारो रुपये खर्च करतो. मुख्य द्वाराची सजावट करताना आपल्या पुर्वजांनी सांगितलेल्या गोष्टी कडे दुर्लक्ष करतो. पहिल्यादा संगणकासमोरुन उठा. आपला उंबरठा कसाआहे तो तपासा. तसेच वरिल दिलेल्या उदाहरण तपासण्या साठी आजुबाजुच्या घरात न जाता त्यांचे उंबरठे तपासा व खात्री करुन घ्या. मला कळवण्यास विसरु नका; तसदि घ्या, आपला अभिप्राय सर्व वाचका साठी उपयुक्त ठरेल.\nह्या वर्गातील आपले हे पहिले पाऊल असेल या नंतर प्रत्येक विद्यार्थी वर्गासाठी ON LINE CODE असेल. ह्याची सर्व वाचकांनी दक्षता घ्यावी. विरार येथे वास्तुशास्त्र व ज्योतिषशास्त्र वर्ग सुरु झाले आहेत. काही दिवसात दादर येथे वास्तुशास्त्र वर्ग घेण्यात येईल. प्रवेश मर्यादित असेल आपली नांवे लवकरात लवकर नोंदवा. ईमेल करा vastuclass@gmail.com astro@sancharnet.in धन्यवाद........\nat १०/०५/२००९ १२:०३:०० म.उ.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nआमच्याशी संपर्क साधतांना खालील गोष्टी पाळा:-\n१) पत्रात तुमचा भ्रमणध्वनीक्रमांक न विसरता लिहा. तो नसल्यास पत्राची दखल घेतली जाणार नाही. ( vastuclass@gmail.com )\n२) तुमचा प्रश्न मोजक्या शब्दात आणि स्पष्टपणे लिहा.\nराजीव उपाध्ये यांची चिन्तनिका\nअधिजनुकशास्त्र - एक गैरसोईचे विज्ञान\nवास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्र मार्गदर्शन शिकवणी वर्ग\nगेल्या १८ ते २० वर्षे ज्योतिषशास्त्रा आणि वास्तुशास्त्राचा अभ्यास करीत आहे. मला जे काही श्री स्वामी कृपा प्रसादा मुळे प्राप्त झाले आहे ते समाज उपयोगा करता समाजाला देण्यास मी सदैव तप्तरं असेन. पारंपारीक वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, सर्वोतोभद्र चक्र, नक्षत्र ज्योतिषशास्त्र, इत्यादि वर संशोधन केले आहे. विरार येथे वास्तुमार्गदर्शन शिकवणी वर्ग सुरु केले आहेत, पण ज्यांना याचा लाभ घेता येत नाही, त्यांच्यासाठी आता संगणकाच्या माध्यमातुन( Inter Web Blogger ) शिकवणी वर्ग घेण्याचा प्रयत्न केला आहे. स��जीव आणि परिवार.\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nवास्तुची व जातकाचे सामर्थ वाढवणारे देवाचे \"देवघर \\...\nप्रवेश व्दाराचा उंबरठा व घरातील मुख्य पुरुष व मुल...\nवास्तू न लाभणे या प्रकाराचे निरीक्षण केल्यावर माझ्...\n\"मन करा रे प्रसना सर्व सिध्दीचे कारण “वास्तु- प्रा...\nमंगळाचा कुज्स्तंभ आणि कालपुरुषाच्या कुंडली व वास्त...\nवर्षातुन एकदाच मध्यरात्री १२:०० वाजता येणारे श्री ...\nभाडेकरुंनी वास्तुदोष कसा घालवावा..\nचला स्व:ता करुया आपल्या जन्म कुंडलीचे वाचन.\nधडा पहिला कुंडलीची ओळख:-\nसाधेसुधे थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00527.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/mumbai/flood-11307", "date_download": "2018-04-24T18:31:07Z", "digest": "sha1:5ZWZEYHSP23AMRUP7TQBFMCPSV2RSRNZ", "length": 13767, "nlines": 161, "source_domain": "www.esakal.com", "title": "Flood सावित्री नदीवरील पूल गेला वाहून;2 मृतदेह हाती | eSakal", "raw_content": "\nसावित्री नदीवरील पूल गेला वाहून;2 मृतदेह हाती\nबुधवार, 3 ऑगस्ट 2016\nअलिबाग - मुंबई-गोवा महामार्गावरील महाड-पोलादपूर दरम्यानचा ब्रिटीशकालीन जुना पुल मुसळधार आलेल्या पावसामुळे वाहून गेला. या पुलावरून जाणाऱ्या दोन एस. टी. बसेसह इतर 8 ते 10 वाहने पुरात वाहून गेल्याची भीती व्यक्त करण्यात येत असून, 22 जण बेपत्ता असल्याची शक्यता आहे. दरम्यान बचाव पथकाला दोन मृतदेह हाती लागले असून, बचावकार्य युद्धपातळीवर सुरु आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाडकडे रवाना झाल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयातून सांगण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून दुर्घटनेबद्दल माहिती जाणून घेतली आहे. तसेच सर्वोतोपरी मदत करण्याचे आदेश दिले आहेत.\nअलिबाग - मुंबई-गोवा महामार्गावरील महाड-पोलादपूर दरम्यानचा ब्रिटीशकालीन जुना पुल मुसळधार आलेल्या पावसामुळे वाहून गेला. या पुलावरून जाणाऱ्या दोन एस. टी. बसेसह इतर 8 ते 10 वाहने पुरात वाहून गेल्याची भीती व्यक्त करण्यात येत असून, 22 जण बेपत्ता असल्याची शक्यता आहे. दरम्यान बचाव पथकाला दोन मृतदेह हाती लागले असून, बचावकार्य युद्धपातळीवर सुरु आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाडकडे रवाना झाल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयातून सांगण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून दुर्घटनेबद्दल माहिती जाणून घेतली आहे. तसेच सर्वोतोपरी मदत करण्��ाचे आदेश दिले आहेत.\nमिळालेल्या माहितीनुसार, सावित्री नदीला आलेल्या पुरामुळे हा पूल वाहून गेल्याची प्राथमिक माहिती हाती आली असून बचावकार्य सुरु करण्यात आले नाहे. मुंबई गोवा महामार्गावरील वाहतुक विस्कळीत झाली असून, पर्यायी मार्गे वाहतुक फिरविण्यात आली आहे.\nमुंबई-गोवा महामार्गाला महाड पोलादपूर दरम्यानचा जवळपास 70 वर्ष जुना पूल साविञी नदीला आलेल्या पूरामुळे वाहून गेला. या पूलाचा काही भाग खचला होता, माञ त्याची पहाणी करण्यात आली नव्हती. तसेच या पूलाला पर्यायी पूल उभारण्यात येऊनही या जुन्या पूलावरुन वाहतुक सुरु होती. वाहून गेलेल्या पूलावरुन जयगड-मुंबई (MH20 BN1538) चालक - एस. एस. कांबळे, वाहक - व्ही. के. देसाई व राजापूर-बोरीवली (MH40N 9739) चालक- इ. एस. मुंढे, वाहक - पी. बी. शिर्के या दोन एस.टी. बससह इतर 8 ते 10 वाहने वाहून गेली. एस.टी. बसमध्ये 22 प्रवासी असल्याची माहिती मिळत आहे. राजापूर-बोरिवली, जयगड-मुंबई एसटी बसमधील प्रवाशांच्या नातेवाईकांनी 02141-222118 किंवा 1077 या क्रमांकावर संपर्क साधावा. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. स्थानिकही मदतकार्यासाठी घटनास्थळी जमा झाले होते. माञ अंधारामुळे बचावकार्यात अडथळे निर्माण झाले.\nचित्रपट काढून पाणी जिरणार नाही - आमिर खान\nनागपूर - \"जलसंधारणाचा संदेश देण्यासाठी चित्रपटही करता येईल. एखादी चांगली कथा आली तर विचारही करू. पण, महाराष्ट्रातील दिडशेपेक्षा अधिक तालुके...\nकापसाने भरलेला ट्रक उलटला; नऊ मजुर जखमी\nजळगाव : बोदवड येथून कापूस भरून धुळ्याकडे जाणारा आयशर ट्रक पाळधी बायपास जवळ अचानक फेल होवुन उलटल्याने झालेल्या अपघातात नऊ मजूर जखमी झाले. राष्ट्रीय...\nचालकाच्या गळ्याला चाकू लावून मध्यरात्री वाहनचोरी\nसटाणा - वाहनचालकाच्या गळ्याला चाकू लावून त्याला बेदम मारहाण करत मध्यरात्री रस्त्यावर सोडून तिघांनी वाहनासह पोबारा केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे....\nसरपंचाकडे खंडणीची मागणी; गवळी टोळीचे तिघे अटकेत\nमंचर (पुणे): लोणी (ता. आंबेगाव) गावचे सरपंच यांच्या कडून दीड लाख रुपयांची खंडणी घेऊन उर्वरित तीन लाख 50 हजार रुपयांच्या खंडणीसाठी त्यांना जीवे...\nसांगोल्यात आयपीएल क्रिकेट मॅचवर सट्टा ; मोबाईल, कारसह 39 लाखांचा मुद्देमाल जप्त\nसोलापूर : आयपीएलमधील दिल्ली डेअरविल्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब यांच्यात सुरु असलेल्या मॅचवर सट्टा खेळणाऱ्या आठ जणांवर स्थानिक गुन्हे शाखेच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://yetaajaataa.blogspot.com/2013_08_01_archive.html", "date_download": "2018-04-24T18:24:36Z", "digest": "sha1:L5Q6YY7XJCF4KT3T6452FI2JZ27X7U4Y", "length": 17191, "nlines": 366, "source_domain": "yetaajaataa.blogspot.com", "title": "येता जाता: August 2013", "raw_content": "\n'तुष्की नागपुरी' च्या येताजाता ब्लाग वर आपले स्वागत आहे. या सर्व कविता सोबत दिलेल्या छायाचित्राच्या अनुषंगाने सुचलेल्या कविता आहेत. छायाचित्र डोळ्यासमोर आले त्या वेळेला काहीच न ठरवता जे लिहिल्या गेले त्या या कविता आहेत. सर्व छायाचित्र उपलब्ध करून देणाऱ्यांचा तुष्की नागपुरी मनःपूर्वक आभारी आहे.\nशनिवार, १७ ऑगस्ट, २०१३\n(छायाचित्र सौजन्य: गौरी )\nअसे तुझे चैतन्य परसवणारे\nतुझ्याच जवळ हट्ट करताच\nतू मला आश्रमात घेऊन गेलीस\nत्या निरागस पिल्लांची ताई होऊन\nमला बाजूला बसून बघ म्हणालीस\nकी तुझे मनमोहक हसू\nहे तर चांदणं आहे\nतू तुझ्या स्नेहाने फुलवलेल्या\nत्या छोट्या छोट्या अनेक\nसूर्यांचा प्रकाश परावर्तित होऊन\nतेच चांदणं सभोवताली पसरवतोय\nएक आनंददायी अनुभव ठरतोय.\nनागपूर, १७ आगस्ट २०१३, ११:१५\nप्रेषक: Tushar Joshi वेळ ११:२६ म.पू. कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nगुरुवार, १५ ऑगस्ट, २०१३\nहे विश्वच जणु मनोहर, वाटते\nही परीच स्वप्नांमधली, सावळी\nजादू ती दिसणे ही पण\nसुगंधित झाला कण कण, भोवती\nलागले, वेड लागले, काहिना कळे\nका खुळा झालो, का मलाच विसरून गेलो, आज मी\nते डोळे गहिरे गहिरे\nतेजस्वी मोहक तारे, पाहिले\nकाळाचे थांबुन जाणे, होऊ दे\nमागणे, एक सांगणे, रत्न देखणे\nमला भेटावे, डोळ्यातुन प्रतिबिंबावे, मी हिच्या\nओठांचे अलगद हसणे, बोलके\nभाळी चित्रण टिकलीचे, नेटके\nअंगात हिच्या भरल्याचे, जाणवे\nसावळे, रूप गोजिरे, वार तो ठरे\nकाळजावरती, प्रेमाची सागर भरती, वादळी\nकित्येक ठिकाणी फ��रती, लोक ते\nजो असेल हिच्या मनात\nतो भाग्यवान जगतात, केवढा\nजे प्रथम दर्शनी जडले, काय ते\nप्रार्थना, तीव्र कामना, की तिच्या मना\nमधे मी यावे, प्रीतीत तिने बहरावे, माझिया\nनागपूर, १५ आगस्ट २०१३, १५:३०\nप्रेषक: Tushar Joshi वेळ ३:५३ म.उ. कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nबुधवार, १४ ऑगस्ट, २०१३\n(छायाचित्र सौजन्यः मनाली, छायाचित्रकारः उमेश दौंडकर )\nतिला कसे सांगू दिसे\nसावळी आहेस तू गं\nगोरे होण्याचा तू नको\nनागपूर, १४ आगस्ट २०१३, १०:००\nप्रेषक: Tushar Joshi वेळ २:५६ म.उ. कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nरविवार, ४ ऑगस्ट, २०१३\n(छायाचित्र सौजन्य: वैदेही )\nमन लख्ख लख्ख झाले\nकिती गोड ते हसावे\nकी हे स्वप्नच नसावे\nनागपूर, ०४ आगस्ट २०१३, १६:३०\nप्रेषक: Tushar Joshi वेळ १०:०४ म.उ. कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\n(छायाचित्र सौजन्य: वैदेही )\nमी ठरवले होते, तुला सांगेन की\nतुझ्यावरून जीव ओवाळावा वाटतो\nतुला सांगेन की, तुझा साथ मला काशी काबा वाटतो\nमी ठरवले होते, सांगायचे तुला\nतुझं सौंदर्य वर्णनातीत आहे\nसांगायचे की, तुझे असणे जगण्याचे महत्व वाढवीत आहे\nमी ठरवले होते, सांगायचे की\nअप्सरा कशी दिसते मला माहित नाही\nसांगायचे की, अप्सरा कशी दिसते आता समजायची इच्छाही नाही\nखूप ठरवले होते, सांगायचेच अगदी\nतू आल्यानंतर मी उरलेलोच नाही\nहे ही सांगायचे की, तुझ्या हसण्याची पहाट दिवसभर मनात राही\nखूप ठरवले होते, तुला विचारायचे\nमी न विचारताच मनातले ओळखशील\nमाझ्या डोळ्यात, तुझ्याबद्दल काय दाटलेय हे बघशील\nकधी नव्हे त्या मनोहर रूपात समोर उभी झालीस\nते नयनरम्य दृष्य बघून समजले की, आपल्याला सर्व काही मिळाले\nकाही सांगायची, विचारायची गरजच नाही\nतुझ्या त्या मंद हसण्याचा अनुभव\nहाच आहे माझे आयुष्य सफल झाल्याची ग्वाही \nनागपूर, ०४ आगस्ट २०१३, १६:३०\nप्रेषक: Tushar Joshi वेळ ९:५९ म.उ. कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतर पोस्ट्स जरा जुनी पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: पोस्ट (Atom)\nपाहिले होते तुला मी\nतुझे नाव मनात येताच\nअनुवाद - मराठी कविता का हिंदी अनुवाद\nशब्द चित्र - हिंदी कविताएँ\nदीप्ती सूर्वे जाधव (2)\nसावळ्या मुलीची गाणी (3)\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nसाधेसुधे थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/t20-world-cup-news/program-related-jagmohan-dalmiya-in-t20-world-cup-final-1222566/", "date_download": "2018-04-24T18:23:27Z", "digest": "sha1:3O4P4FDSOELB7YWNKVWHU3PMPMUSR4JG", "length": 11891, "nlines": 203, "source_domain": "www.loksatta.com", "title": "जगमोहन दालमियांवर आधारित कार्यक्रम | Loksatta", "raw_content": "\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nघाऊक बाजारात दर घसरूनही साखर महागच\nपृथ्वीच्या तापमानात २०१० पासून सातत्याने वाढ\nब्रसेल्स गोळीबारातील आरोपी अब्देसलामला २० वर्षे तुरुंगवास\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\nजगमोहन दालमियांवर आधारित कार्यक्रम\nजगमोहन दालमियांवर आधारित कार्यक्रम\nमाजी दिवंगत अध्यक्ष जगमोहन दालमिया यांचे क्रिकेट विश्वात एक प्रशासक म्हणून अढळ स्थान आहे.\nक्रिकेट असोसिएशन ऑफ बंगालचे माजी दिवंगत अध्यक्ष जगमोहन दालमिया यांचे क्रिकेट विश्वात एक प्रशासक म्हणून अढळ स्थान आहे. त्यांनी आयसीसी आणि बीसीसीआयचेही अध्यक्षपद भूषवले होते. त्यांच्या कामाचा मागोवा घेणारा एक छोटेखानी कार्यक्रम या वेळी ईडन गार्डन्सवर होणार आहे. महिलांचा सामना संपल्यावर हा पाच मिनिटांचा कार्यक्रम होईल. यामध्ये दालमिया यांच्या कामाला उजळणी देऊन त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येईल. भारतीय संघ अंतिम फेरीत नसल्याने सर्वाचाच हिरमोड झाला आहे. त्यामुळे कोणताच मोठा कार्यक्रम अंतिम फेरीच्या वेळी करण्यात येणार नाही. विंडीज-इंग्लंड यांच्या सामन्यातील मध्यंतराच्या वेळी पाच मिनिटांचा पारंपरिक नृत्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे.\nअंतिम फेरीची दर्दी चाहत्यांना संधी\nअंतिम सामन्यांच्या तिकिटांसाठी जास्त मागणी नसल्याचे चित्र शुक्रवारी पाहायला मिळाले. पण शनिवारी येथील स्थानिक दर्दी चाहत्यांनी अंतिम फेरीच्या तिकिटांसाठी उत्सुकता दर्शवली आहे. त्याचबरोबर ‘कॅब’ने आपल्या सदस्यांना आणि अन्य क्लब्जना अतिरिक्त तिकीट्स दिल्या आहेत. त्यामुळे हे स्टेडियम ९० टक्के भरलेले दिसेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nभारतीय संघाच्या कामगिरीचे दालमियांकडून कौतुक\nदालमिया यांना अखेरचा निरोप\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n'वॉन्टेड' आरोपी शेजारी उभा होता, पोलीस पोस्टर लावत बसले\n'आमच्या घरात मुली आहेत, काँग्रेसला येण्यास सक्त मनाई आहे'\nलग्नाच्या दुसऱ्या दिवशीच मित्रांसोबत मिळून पत्नीवर सामूहिक बलात्कार\nसाधा धक्का लागला म्हणून ट्रेनखाली दिलं ढकलून, महिला प्रवाशाला अटक\nआज इंदिरा गांधी असत्या तर मी काँग्रेसमध्ये असतो-शत्रुघ्न सिन्हा\nकोरेगाव भीमा हिंसाचाराशी आंबेडकरी आणि हिंदुत्त्ववादी संघटनांचा संबंध नाही, सत्यशोधन समितीचा अहवाल\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nमुन्ना यादवला सर्वोच्च न्यायालयातून तात्पुरता जामीन\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nमहापालिकेच्या ३४ मराठी शाळा बंद\nजिल्ह्य़ात ६८ अपघात स्थळे\nकर्नाक पूल पाडण्यास उच्च न्यायालयाचा हिरवा कंदील\nनेहरू विज्ञान केंद्रातील ‘दि एनर्जी बॉल’ नव्या ढंगात\n‘फटका चोरां’ची दहशत कायम\nवाढलेल्या तापमानात विजेविना घामाघूम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00531.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://abpmajha.abplive.in/videos/nagpur-student-on-cashless-india-reality-check-07-11-2017-476823", "date_download": "2018-04-24T18:06:07Z", "digest": "sha1:LKMPFI7CFMLFJPFR56IUUXQTK3XGUINC", "length": 13727, "nlines": 133, "source_domain": "abpmajha.abplive.in", "title": "नोटाबंदीची वर्षपूर्ती : नोटाबंदीबद्दल नागपुरातील विद्यार्थ्यांना काय वाटतं?", "raw_content": "\nनोटाबंदीची वर्षपूर्ती : नोटाबंदीबद्दल नागपुरातील विद्यार्थ्यांना काय वाटतं\nनोटाबंदीची वर्षपूर्ती : नोटाबंदीबद्दल नागपुरातील विद्यार्थ्यांना काय वाटतं\nविशेष चर्चा : सरोज खानचं डोकं ठिकाणावर आहे काय\nस्पेशल रिपोर्ट : नाशिक : व्हेंटिलेटरमध्ये झुरळ अडकलं, श्वास न घेता आल्याने महिलेचा मृत्यू\nस्पेशल रिपोर्ट : मुंबई : पैसे आणि जागेचं गणित जुळवणारे मुंबईतील नॅनो फ्लॅट\nमुंबई : 'एबीपी माझा'चे मुख्य संपादक राजीव खांडेकर यांना दीनानाथ मंगेशकर पुरस्कार\nगडचिरोली : नक्षलवाद्यांचा खात्मा करणारे जिगरबाज सी-60\nपुणे : कोरेगाव भीमा प्रकरणातील साक्षीदार पूजाच्या मारेकऱ्यांना अटक करा : रिपाइं\nस्पेशल रिपोर्ट : पंढरपूर : रांगेशिवाय विठ्ठल दर्शन, पंढरपुरात लवकरच टोकन व्यवस्था\nपंढरपूर : विठुची पंढरी मांस-मद्यमुक्त करण्यासा��ी मंदिर समितीचा ठराव\nपुणे : सचिन तेंडुलकरचे 'जबरा फॅन' राजू गायकवाडांचं फोटो कलेक्शन खुलं\nस्पेशल रिपोर्ट : शिक्षक भरतीत गुण वाढवून देणारं रॅकेट सक्रिय\nपुणे : कोरेगाव भीमा प्रकरणी सत्यशोधन अहवालात पोलिस अधीक्षकांवर ठपका\nस्पेशल रिपोर्ट : औरंगाबाद : कॉपी पकडलेल्या परीक्षार्थीची कर्मचाऱ्याला मारहाण, आत्महत्येची धमकी\nबातम्या सुपरफास्ट : देशाच्या कानाकोपऱ्यातील घडामोडींचा आढावा\nनाशिक : व्हेंटिलेटरमध्ये झुरळ अडकलं, नाशिकमध्ये रुग्णाचा मृत्यू\nनागपूर : शेतकऱ्याच्या शिवारात पट्टेदार वाघाचा वावर\nविशेष चर्चा : सरोज खानचं डोकं ठिकाणावर आहे काय\nस्पेशल रिपोर्ट : नाशिक : व्हेंटिलेटरमध्ये झुरळ अडकलं, श्वास न घेता आल्याने महिलेचा मृत्यू\nस्पेशल रिपोर्ट : मुंबई : पैसे आणि जागेचं गणित जुळवणारे मुंबईतील नॅनो फ्लॅट\nमुंबई : 'एबीपी माझा'चे मुख्य संपादक राजीव खांडेकर यांना दीनानाथ मंगेशकर पुरस्कार\nगडचिरोली : नक्षलवाद्यांचा खात्मा करणारे जिगरबाज सी-60\nपुणे : कोरेगाव भीमा प्रकरणातील साक्षीदार पूजाच्या मारेकऱ्यांना अटक करा : रिपाइं\nस्पेशल रिपोर्ट : पंढरपूर : रांगेशिवाय विठ्ठल दर्शन, पंढरपुरात लवकरच टोकन व्यवस्था\nपंढरपूर : विठुची पंढरी मांस-मद्यमुक्त करण्यासाठी मंदिर समितीचा ठराव\nपुणे : सचिन तेंडुलकरचे 'जबरा फॅन' राजू गायकवाडांचं फोटो कलेक्शन खुलं\nस्पेशल रिपोर्ट : शिक्षक भरतीत गुण वाढवून देणारं रॅकेट सक्रिय\nपुणे : कोरेगाव भीमा प्रकरणी सत्यशोधन अहवालात पोलिस अधीक्षकांवर ठपका\nस्पेशल रिपोर्ट : औरंगाबाद : कॉपी पकडलेल्या परीक्षार्थीची कर्मचाऱ्याला मारहाण, आत्महत्येची धमकी\nनोटाबंदीची वर्षपूर्ती : नोटाबंदीबद्दल नागपुरातील विद्यार्थ्यांना काय वाटतं\nनोटाबंदीची वर्षपूर्ती : नोटाबंदीबद्दल नागपुरातील विद्यार्थ्यांना काय वाटतं\nनोटाबंदीची वर्षपूर्ती : नोटाबंदीबद्दल नागपुरातील विद्यार्थ्यांना काय वाटतं\nविशेष चर्चा : सरोज खानचं डोकं ठिकाणावर आहे काय\nस्पेशल रिपोर्ट : नाशिक : व्हेंटिलेटरमध्ये झुरळ अडकलं, श्वास न घेता आल्याने महिलेचा मृत्यू\nस्पेशल रिपोर्ट : मुंबई : पैसे आणि जागेचं गणित जुळवणारे मुंबईतील नॅनो फ्लॅट\nमुंबई : 'एबीपी माझा'चे मुख्य संपादक राजीव खांडेकर यांना दीनानाथ मंगेशकर पुरस्कार\nगडचिरोली : नक्षलवाद्यांचा खात्मा करणार�� जिगरबाज सी-60\nपुणे : कोरेगाव भीमा प्रकरणातील साक्षीदार पूजाच्या मारेकऱ्यांना अटक करा : रिपाइं\nस्पेशल रिपोर्ट : पंढरपूर : रांगेशिवाय विठ्ठल दर्शन, पंढरपुरात लवकरच टोकन व्यवस्था\nपंढरपूर : विठुची पंढरी मांस-मद्यमुक्त करण्यासाठी मंदिर समितीचा ठराव\nपुणे : सचिन तेंडुलकरचे 'जबरा फॅन' राजू गायकवाडांचं फोटो कलेक्शन खुलं\nस्पेशल रिपोर्ट : शिक्षक भरतीत गुण वाढवून देणारं रॅकेट सक्रिय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00532.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} +{"url": "http://www.inmarathi.com/the-importance-of-death-will/", "date_download": "2018-04-24T18:22:57Z", "digest": "sha1:2F36YOVOIBTJDCMGNBCHQMPKAWBOJBRT", "length": 25581, "nlines": 119, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "मृत्युपत्र : एक अत्यावश्यक (परंतु दुर्लक्षित रहाणारा!) निर्णय", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nमृत्युपत्र : एक अत्यावश्यक (परंतु दुर्लक्षित रहाणारा\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page\nप्रत्येक व्यक्तीची इच्छा असते की सुंदर आयुष्य जगल्यानंतर मृत्यूपश्चात देखील आयुष्यभर कमावलेली भौतिक, भावनिक आणि अध्यात्मिक कीर्ती कायम राहावी. मानसिक समाधान अथवा ज्याला पुण्यकर्म परोपकार म्हणतात तो नि:संदिग्धपणे व्यक्तीनिष्ठ ठरतो. राहता राहिला प्रश्न व्यक्तीने कमावलेल्या भौतिक इस्टेटीचा तर मात्र मरणानंतर ही इस्टेटीचा वाद हा १०० पिढ्यांपर्यंत चालू राहू शकतो ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने स्वतःच्या स्वअर्जित संपत्ती बाबतचा भीषण वाद टाळण्यासाठी ती हयात असतानाच योग्य प्रकारे इच्छा’पत्राच्या आधारे विल्हेवाट लावणे हे सर्व दृष्टीने न्याय ठरते.\nव्यक्तीने इच्छापत्र अथवा मृत्युपत्र ज्याला सर्वसाधारणपणे “Will” म्हणून ओळखले जाते ते जर स्वतःच्या हयाती मध्ये बनवून ठेवले नाहे तर मृत्यूपश्चात व्यक्तीची संपत्ती ही तिच्या वाली वारसांमध्ये “हिंदू वारसाहक्क कायदा १९५६” च्या तरतुदीनुसार वाटप केली जाते. मात्र जर व्यक्तीने तिच्या हयातीमध्ये इच्छापत्र करून ठेवले असल्यास मृत्यपश्चात संपतीचे वाटप हे “Indian Succession Act 1925” म्हणजेच “भारतीय वारसअनुक्रम कायदा १९२५” च्या अखत्यारीत येते. इच्छापत्राच्या आधारे व्यक्ती तिच्या इच्छेनुसार तिच्या संपत्तीचे वाटप करू शकते.\n“Indian Succession Act 1925” म्हणजेच “भारतीय वारसअनुक्रम कायदा १९२५” ही इच्छापत्रा संबंधीचा कायदा मुक्रर करते. हा कायदा सर्व हिंदू, बौद्ध, शेख आणि जैन समाजाला संपूर्ण भारतभर लागू आहे.\nइच्छापत्र हे व्यक्तीच्या इच्छांचे कायदेशीर स्वरूप आहे ज्यामध्ये व्यक्ती तिच्या मृत्यू पश्चात तिच्या मालकीची संपत्ती कुणाकडे जाणार हे तिच्या हयातीमाध्येच ठरवू शकते. शिवाय इच्छापत्र हे व्यक्ती जिवंत असताना तिच्या आयुष्याच्या कालखंडामध्ये तिच्या इच्छेनुसार कितीही वेळा रद्द होवू शकते. आणि पुन्हा त्या व्यक्तीच्या इच्छेनुसार नव्याने बनू ही शकते.\nइच्छापत्रा द्वारे व्यक्ती स्वतःची स्वअर्जित संपत्ती ही तिच्या इच्छेने दान करू शकते. म्हणजेच –\nव्यक्तीला तिच्या वाड वडिलांकडून वारसा हक्काने जी संपत्ती मिळालेली आहे त्याची विल्हेवाट व्यक्ती इच्छापत्राद्वारे लावू शकत नाही. वडिलोपार्जित संपत्ती ही वारसाहाक्काच्या कायद्या नुसार पुढील पिढी कडे हस्तांतरीत होते आणि त्यावर व्यक्तीचा अधिकार चालत नाही. परंतु व्यक्तीने आयुष्य मध्ये स्वत:च्या कष्टामधून आणि स्वतःच्या पैशामधून जी काही स्थावर आणि जंगम मालमत्ता संपत्ती कमावली असेल त्या संपत्तीचे इच्छापत्र होवू शकते.\n“Indian Succession Act 1925” कलम २ (ह ) नुसार इच्छापत्र अथवा मृत्यूपत्र म्हणजे व्यक्तीच्या तिच्या संपती संदर्भातील मरणोत्तर इच्छांचे कायदेशीर अभिव्यक्त स्वरूप होय. व्यक्ती स्वता:च्या इच्छापत्रा द्वारे कुठ्ल्याही व्यक्तीला स्वतःच्या संपत्तीच्या वाटपा संदर्भातील अधिकार देवू शकते. २१ वर्षाच्या वरील कुठलीही व्यक्ती भारतात स्वतःचे इच्छापत्र बनवू शकते.\nकायदेशीर इच्छापत्राचे काही वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे:\n· इच्छापत्र करणाऱ्या व्यक्तीचे नाव:-\nइच्छापत्र करणाऱ्या व्यक्तीचे बिनचूक नाव सदर इच्छापत्रात आले पाहिजे.\n· इच्छापत्रा अन्वये केलेल्या दानाचा वारस नेमण्याचा अधिकार:-\nइच्छापत्र करू इच्छिणारी व्यक्ती तिच्या इच्छेनुसार कुठल्याही व्यक्तीला स्वतःच्या संपत्तीचा वारस नेमू शकते. सदर वारसदारास कायद्याच्या आधीन राहून व्यक्तीने तयार केलेल्या इच्छापत्राच्या तरतुदींचे पालन करणे आवश्यक आहे.\nकुठलेही इच्छापत्र तयार केल्यानंतर त्याची अंमलबजावणी ही त्या व्यक्तीच्या मृत्यू पश्चात होवू शकते. व्यक्ती जिवंत असताना तिने इच्छापत्रान्वये दान केलेल्या वस्तूची अथवा संपत्तीची मालकी ही तिच्या मृत्यूपश्चातच वारसदारास मिळू शकते.\n· इच्छापत्र रद्द करण्याचा अधिकार:-\nसामान्यपणे एखाद्या व्यक्तीने तयार केलेले इच्छापत्र हे त्या व्यक्तीच्या कालखंडात तिच्या मृत्युपूर्वी ती व्यक्ती स्वत: रद्द करू शकते. आणि दुसरे नवीन देखील तयार करू शकते. कधी कधी व्यक्तीस तयार केलेल्या इच्छापत्रात काही दुरुस्त्या करावयाच्या असल्यास सदर इच्छापत्र तसेच ठेवून त्यामध्ये व्यक्तीने सुचविलेल्या दुरुस्त्या करता येतात. त्यास कायद्या मध्ये “कोडीसाईल” असे म्हटले जाते.\nइच्छापत्रात केलेल्या दुरुस्त्या बद्दल कुठलीही तिर्हाईत व्यक्ती इच्छापत्र तयार करणाऱ्या व्यक्तीवर बंधन घालू शकत नाही अथवा कोर्टात केस दाखल करू शकत नाहीत. व्यक्तीच्या आयुष्यामध्ये तिने मृत्युपूर्वी केलेले शेवटचे इच्छापत्र हे कायदेशीर ठरते. त्यापूर्वी व्यक्तीने केलेली सर्व इच्छापत्रे (जर अस्तित्वात असतील तर ती) रद्दबातल ठरतात.\nनावाप्रमाणेच या प्रकारचे इच्छापत्र हे काही विशिष्ट व्यक्ती करू शकतात. सैनिक, हवाई , नाविक , आणि आर्मी मध्ये काम करणारे सर्व सैनिक दर्जाचे लोक अशा प्रकारचे Privileged will बनवू शकतात. याला privilege अशासाठी म्हणायचे की सैनिक हा त्याच्या नोकरीवर देशासाठी काम करताना कधीही मृत्युमुखी पडू शकतो त्यासाठी जिवंतपणी आणि नोकरीमध्ये असतानाच या लोकांना त्यांचे इच्छापत्र करण्याचा अधिकार कायद्याने त्यांना दिलेला आहे.\n“Indian Succession Act 1925” कलम ६३ नुसार या प्रकारच्या इच्छापत्राची अंमलबजावणी केली जाते. सैनिक सोडून बाकी कुठल्याही व्यक्तीने केलेले इच्छापत्र हे Unprivileged ठरते.\n१८ वर्षाखालील व्यक्तीने केलेले अथवा दिवाळखोरीत गेलेल्या व्यक्तीला मात्र इच्छापत्र करण्याचा अधिकार नाही. इच्छापत्रा द्वारे व्यक्ती स्वत:च्या स्थावर आणि जंगम संपतीचे वाटप करू शकते. अर्थात दान करताना त्यावर कायदेशीर बंधने ही येतात.\nकुठल्याही १८ वर्षाखालील व्यक्तीला जर इच्छापत्रा द्वारे कुठल्या संपत्तीचे दान मिळाले असेल तर इच्छापत्र करणाऱ्या व्यक्तीने अशा वारसावर त्याने १८ वर्षे पूर्ण करेपर्यंत त्याचा पालनकर्ता इच्छापत्रान्वाये नेमला पाहिजे.\nइच्छापत्र तयार करण्याचा कुठलाही आखीव रेखीव Format नाही. व्यक्ती स्वतःचे हेतू स्पष्ट स्वरूपात इच्छापत्रात व्यक्त करू शकते. व्यक्तीच्या स्व कष्टार्जित मालकीच्या वस्तूंचे, जमिनीचे आणि इतर मालमत्तेचे सविस्तर वर्णन त्याच्या मालकी हक्काबाबतचे पुरावे, इ. वर्णन इच्छापत्रात येणे आवश्यक आहे.\nइच्छापत्राच्या शेवटी इच्छापत्र करणाऱ्या व्यक्तीची सही अत्यावश्यक आहे. ही सही त्या व्यक्तीने दोन स्वतंत्र साक्षीदारासमोर केली पाहिजे. इच्छापत्रावरती तारीख आणि ठिकाण नमूद केलेले असले पाहिजे. इच्छापत्रावरती तयार करणाऱ्या व्यक्तीशिवाय “आमच्यासमोर इच्छापत्र तयार करणाऱ्या व्यक्तीने सही केलेली आहे” अशा आशयाच्या दोन साक्षीदारांच्या सह्या देखील असल्या पाहिजेत. शिवाय हे इच्छापत्र करताना व्यक्ती शारीरिक मानसिक दृष्ट्या सक्षम असल्याचे MBBS डिग्री असणाऱ्या डॉक्टर चे प्रमाणपत्र देखील आवश्यक असते.\nव्यक्तीच्या मृत्युपश्चात त्याचे वारसदार प्रोबेट मिळवण्यासाठी कोर्टाकडे अर्ज करू शकतात. प्रोबेट म्हणजेच व्यक्तीने केलेल्या इच्छापत्राची नक्कल ज्यावर कोर्टाचे सही शिक्के असतात. म्हणजेच कोर्टाच्या सही शिक्क्यानिशी प्रमाणित केलेली व सील केलेली इच्छापत्राची नक्कल म्हणजे प्रोबेट होय. कोर्ट सर्व वारासादाराना त्यांची काही हरकत असल्यास तसे विचारून त्यांचे म्हणणे record करू शकते. जर कुठल्याही वारसदाराची हरकत नसेल तरच प्रोबेट grant केले जाते. त्यानंतरच त्या इच्छापत्राची अंमलबजावणी केली जाते.\nइच्छापत्राचे रजिस्ट्रेशन हे भविष्यातील अनेक तंटे टाळण्यासाठी उपयुक्त ठरते. इच्छापत्र हे रजिस्टर करण्यासाठी त्या भागातील रजिस्ट्रार किंवा सब रजिस्ट्रार कडे सदर करावे लागते. ज्यावेळी रजिस्ट्रार संपूर्ण कागदपत्राची तपासणी करतो आणि सर्व शंकाचे समाधान झाल्यावर त्याची नोंद तारीख, वार, दिवस , तास इ. सह केल्यावर त्याच इच्छापत्राची प्रमाणित सही शिक्क्याची नक्कल व्यक्तीला किंवा तिच्या नातेवाइकांना सुपूर्द केली जाते. व त्यानंतर ते इच्छापत्र रजिस्टर झाले म्हणून प्रमाणित करण्यात येते. अनेक प्रकारच्या खटल्यांमध्ये रजिस्टर्ड इच्छापत्राची पुरावा म्हणून सर्वात जास्त किमत मानण्यात येते.\nअंततः प्रत्येक व्यक्तीने भविष्यातील आपल्या वाली वारसांचे वाद टाळण्यासाठी इच्छापत्र करणे हे आवश्यक ठरते.\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page \n← जीपीएस बंद असल���यावर देखील तुमचे लोकेशन शोधता येते का \nनिरोगी आहाराची गुरुकिल्ली : शिंगाडा →\nसॅनिटरी नॅपकिन्सचा “कचरा” : एक दुर्लक्षित परंतु अत्यंत महत्वाचा प्रश्न\nझहीर खान : भारतीय गोलंदाजांमधील दुर्लक्षित सचिन तेंडुलकर\nस्त्रियांनो ‘ही’ आहेत तुमच्या स्वरक्षणाची ५ आधुनिक अस्त्र \nपोलीस कोठडी आणि न्यायालयीन कोठडी मध्ये काय फरक असतो \nपंजाबी ड्रेस घालून WWE च्या रिंगमध्ये लढणारी पंजाबी महिला\nपाकिस्तान इतका सुंदर असेल अशी कधी कल्पना देखील केली नव्हती\nमाहित नसलेल्या काही अश्या नोकऱ्या जेथे शिक्षण कमी असून देखील वर्षाला ‘रग्गड’ पगार मिळतो\nहॉटेलिंग करूनसुद्धा फिट रहायचंय ह्या टिप्स फॉलो करा\nशाहरुखच्या ‘मन्नत’ बद्दल तुम्हाला माहित नसलेल्या असामान्य गोष्टी\nप्राण्यांची हत्या नं करता मांसाहार – भारतीय वंशाच्या शास्त्रज्ञाचा अचाट शोध\nअनवाणी मिलिंद सोमण + ५१७ किमी = Ultraman\nआपण सर्वांनी “रिंगण” का पहायला हवा – सांगताहेत प्रसिद्ध चित्रपट विश्लेषक गणेश मतकरी\nसर्वात कमी वयात परमवीर चक्र मिळविणारा साहसी जवान : अरुण खेत्रपाल\nपत्त्यांमधील राजे, राण्या आणि गुलाम ह्या सर्वांमागे आहेत खरीखुरी माणसं आणि रंजक कथा\nउत्तर प्रदेशात विकले जाताहेत मुलींचे मोबाईल नंबर\nस्त्रियांच्या लैंगिक भावनांबद्दल पुरुषांच्या मनातील काही पुरातन गैरसमज\nस्मशानवासी गूढ आणि रहस्यमयी अघोरींविषयी काही विचित्र पण सत्य गोष्टी\nओबामांची रिटायरमेंट “अशी” असणार आहे तर\nयुरोप च्या मुंबई ची डोळे दिपवणारी सफर\nसभोवतालच्या ५ नकारात्मक गोष्टी ज्या तुम्हाला depression मध्ये नेवु शकतात\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00532.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://prabodhan.org/upakrama/rainwater_harvesting_marathi.html", "date_download": "2018-04-24T17:53:58Z", "digest": "sha1:Z6WOUPA3EZ6A5N3MSFKP6ER2HVAP6G2Y", "length": 3983, "nlines": 17, "source_domain": "prabodhan.org", "title": ".:Rainwater Harvesting:. Water saving Venture of Prabodhan Goregaon", "raw_content": "रेन वॉटर हार्वेस्‍टिंग म्हणजेच दुसर्‍या शब्दात काळाची गरज. पाण्याचा वाढता तुटवडा लक्षात घेऊन तसेच विविध सामाजिक उपक्रमांसाठी व दर्जेदार सुविधा नागरिकांना उपलब्ध करुन देण्यासाठी लागणार्‍या पाण्याची गरज लक्षात घेऊन ’रेन वॉटर हार्वेस्टिंग’ हा उपक्रम सुरु केला. सदर योजना राबविल्यामुळे प्रबोधन संस्थे��े दरवर्षी रु. ५ लाख वाचतात आणि सर्वात महत्वाचे म्हणजे महापालिकेचे अर्थात मुंबईकरांचे बहुमोल असे १ कोटी ३० लाख लिटर्स पाणी वाचते\nप्रबोधन गोरेगाव’ संस्थेचे संस्थापक श्री. सुभाष देसाई - शिवसेना नेते व आमदार यांच्या आमदार निधीतून सदर योजना साकार झाली आहे. आमदार निधीतून साकार होणारा अशा स्वरुपाचा हा पहिलाच उपक्रम आहे. आमदार श्री. सुभाष देसाई यांनी दाखवलेली ही दिशा अनेकांना प्रेरणा देईल, असा विश्‍वास आहे.\nरेन वॉटर हार्वेस्‍टिंगवरील गुंतवणूक व त्यावरील लाभ\nबोअरवेलचे उपलब्‍ध होणारे पाणी ३ कोटी लिटर्स (वार्षिक)\nबोअरवेल चालविण्याचा खर्च : रु. ३० हजार (वार्षिक)\nदेखभाल खर्च : रु. ४ हजार (वार्षिक)\nमहापालिकेचे पाणी : रु. ४० हजार (वार्षिक)\nरेन वॉटर हार्वेस्‍टिंग योजना नसताना पाण्यावरील एकूण खर्च : रु. ५ लाख ७४ हजार (वार्षिक)\nरेन वॉटर हार्वेस्‍टिंग योजनेनंतर होणारा पाण्यावरील खर्च : रु. ७४ हजार (वार्षिक)\nदरवर्षी होणारी निव्‍वळ बचत : रु. ५ लाख\nयोजनेचा एकूण भांडवली खर्च : रु. ५ लाख\nदरवर्षी होणारी निव्‍वळ बचत : रु. ५ लाख\nभांडवल परताव्याचा काळ : १ वर्ष\nसदर गुंतवणूक स्थानिक विकास कार्यक्रमाअंतर्गत झाली.\nसध्याच्या बोअरवेलच्या पाण्याचा दर्जा ते उत्तम होईल.\n© 2009 प्रबोधन गोरेगाव. सर्व हक्क सुरक्षित Best viewed in 1024 x 768 resolution संकेतस्थळ सादरीकरण व व्यवस्थापन : प्रिस्टाईन मल्टिमिडिया प्रा. लि.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00535.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.marathistatus.net/2017/10/good-morning-marathi-status-2.html", "date_download": "2018-04-24T18:02:31Z", "digest": "sha1:F3PJUDYSEPDIUNQAF6GLTPGEWWZOI3TE", "length": 5599, "nlines": 171, "source_domain": "www.marathistatus.net", "title": "Good Morning Marathi Status » 2 ~ Marathi Status for WhatsApp and Facebook", "raw_content": "\nप्रेम 😘 आणि कौतुक 👌🏻\nयोग्य वेळी ⏰ व्यक्त न केल्यास\nत्याची किंमत 0 शुन्य होते... 🙏🏻\n🌺 शुभ सकाळ 🌺\n🙏🙏 शुभ सकाळ 🙏🙏\nप्रेम हा असा खेळ आहे\nतर दोघे पण जिंकतात\nपण एकाने माघार घेतली तर\n🌞 शुभ सकाळ 🌞\nमनात घर करून गेलेली व्यक्ती\nकधीच विसरता येत नाही...\nघर छोटं असले तरी चालेल\nपण मन माञ मोठ असल पाहिजे...\n✍ जगातील प्रत्येक गोष्ट ठोकर लागल्यावर तुटते,\nपरंतू यश ही एकमेव अशी गोष्ट आहे\nजी खूप वेळा ठोकर खाल्ल्यावर मिळते.\n🌹🌹 शुभ सकाळ 🌹🌹\nसुखासाठी जे कांही कराल त्यात आनंद मिळेलच असे नाही.\nपरंतु आनंदाने जे कांही कराल त्यात सुख नक्की मिळेल.\n🙏🏼🌹 शुभ सकाळ 🌹🙏🏼\n👉🏻 माणूस सर्व काही Copy करू शकतो...\n☝ पण नशिब नाही....😌 💐\n\"ज्यावेळी आपला मित्र प्रगती\nत्यावेळी गर्वाने सांगा की😊\nतो माझा मित्र आहे\" आणि\nगर्वाने सांगा की मी\nहम वक्त और हालात के साथ\n\"शौक\" बदलते है.. \"दोस्त\" नही..😊\n🌦🌧 शुभ सकाळ 🌧🌧\nसर्वात चांगल हत्यार \"धैर्य\"\nसर्वात चांगली सुरक्षा \"विश्वास\"\nसर्वात चांगले औषध \"हसू\"\nआणि आश्चर्य म्हणजे हे\n🙏🏻 शुभ सकाळ 🙏\nजर विश्वास देवावर असेल तर\nते नक्कीच मिळेल पण..\nविश्वास स्वतःचा स्वतःवर असेल\nतर देव सुध्दा तेच लिहिणार\nजे तुम्हाला हवं आहे..\n🙏🏻 शुभ सकाळ 🙏🏻\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00535.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/sport/india-australia-match-264880.html", "date_download": "2018-04-24T17:58:56Z", "digest": "sha1:RSIKBUV74LLBERVT2VIXC3WCWJDGRKMB", "length": 11001, "nlines": 126, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "महिला वर्ल्ड कपमध्ये आज भारत ऑस्ट्रेलियामध्ये लढत", "raw_content": "\nवारकऱ्यांची रांगेतून मुक्तता, आता विठुरायाचं टोकनद्वारे दर्शन \nकेरळमध्ये फक्त सचिनच्याच पुस्तकांची लायब्ररी\nजालन्यात सहा लाखांच्या बनावट नोटा जप्त\n'चौधरींचं वक्तव्य अत्यंत दुर्दैवी'\n,जय वाघानंतर त्याचा बछडा 'जयचंद'ही बेपत्ता\nगणित चुकलं म्हणून शिक्षकाने विद्यार्थ्याच्या तोंडात खुपसली छडी\nऔरंगाबादेत विद्यार्थ्यांना झालं काय, काॅपी पकडली म्हणून आत्महत्येचा प्रयत्न\nकर्जमाफीचा लाभ आता 2001-09 काळातील शेतकऱ्यांनाही मिळणार \nनाणार'चं आतून किर्तन बाहेरून तमाशा झालाय-अशोक चव्हाण\nमुंबईत धावत्या लोकलसमोर ढकलून प्रवाशाची हत्या\nमुंबईत म्हाडा ची ३३०० घरांसाठी सोडत लवकरच\n19 वर्षाचा मराठी तरुण घेणार जैन धर्माची दीक्षा\nमहाभियोगाची नोटीस फेटाळण्याचा निर्णय घाईत नाहीतर पूर्ण विचारांती - नायडू\n भाजप आणि काँग्रेसमध्ये 'कांटे की टक्कर', जेडीस ठरणार किंगमेकर\nसंसदेतही कास्टिंग काऊच, रेणुका चौधरींचं खळबळजनक वक्तव्य\nमोठ्या आवाजात गाणी ऐकायचा दुकानदार, वैतागून शेजाऱ्याने झाडल्या गोळ्या\nबिग बींची लेक श्वेताच्या ठुमक्यांचा व्हिडिओ व्हायरल\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nसंजय दत्तनं भिकही मागितलीय, 'संजू'च्या टीझरमधून उलगडली अनेक गुपितं\nअश्वमी महेश मांजरेकर झळकणार सलमानसोबत सिनेमात\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nभारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा होणार आई\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nबर्थडे स्पेशल : सचिनचा प्रेरण��दायी प्रवास\nपंजाबचा दिल्लीवर शानदार विजय\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\nकेरळमध्ये फक्त सचिनच्याच पुस्तकांची लायब्ररी\nजालन्यात सहा लाखांच्या बनावट नोटा जप्त\n'चौधरींचं वक्तव्य अत्यंत दुर्दैवी'\nव्हेंटिलेटरमध्ये झुरळ जीवावर बेतलं\nबेधडक : महाभियोगाचे राजकारण\nबेधडक : आरपारची लढाई\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\nमहिला वर्ल्ड कपमध्ये आज भारत ऑस्ट्रेलियामध्ये लढत\nमहिला क्रिकेट वर्ल्डकपमध्ये हे दोन मातब्बर संघ आज भिडणार आहेत. या सामन्यात जी टीम जिंकेल ती सेमी फायनलमध्ये धडक मारेल.\n12जुलै : सलग 4 सामने जिंकणाऱ्या भारतीय महिला क्रिकेट संघाचा विजयरथ साऊथ आफ्रिकानं रोखला. तसाच ऑस्ट्रेलियाचाही विजयरथ इंग्लंडने रोखला. महिला क्रिकेट वर्ल्डकपमध्ये हे दोन मातब्बर संघ आज भिडणार आहेत. या सामन्यात जी टीम जिंकेल ती सेमी फायनलमध्ये धडक मारेल.\nभारत आणि ऑस्ट्रेलियातील ही निर्णायक मॅच आज ब्रिस्टॉलमध्ये खेळली जाणार आहे. भारतीय वेळेनुसार हा सामना दुपारी 3 वाजता चालू होईल. या सामन्याकडे साऱ्या देशाचं लक्ष लागलंय.\nखरं सांगायचं तर ऑस्ट्रेलियाचं पारडं जड आहे. भारत-ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या 41सामन्यांपैकी फक्त आठच सामने भारत जिंकलाय. पण भारत ऑस्ट्रेलियात झालेल्या शेवटच्या सामन्यात कॅप्टन मिताली राजने ऑस्ट्रेलियाचा 5 विकेट राखून दमदार पराभव केला होता. त्यामुळे भारतीय संघाकडून अपेक्षा वाढल्या आहेत.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nवारकऱ्यांची रांगेतून मुक्तता, आता विठुरायाचं टोकनद्वारे दर्शन \n,जय वाघानंतर त्याचा बछडा 'जयचंद'ही बेपत्ता\nएक नव्हे दोन नव्हे, चक्क तीन रिअर कॅमेरे , हे आहेत फिचर आणि किंमत\nगणित चुकलं म्हणून शिक्षकाने विद्यार्थ्याच्या तोंडात खुपसली छडी\nऔरंगाबादेत विद्यार्थ्यांना झालं काय, काॅपी पकडली म्हणून आत्महत्येचा प्रयत्न\nकर्जमाफीचा लाभ आता 2001-09 काळातील शेतकऱ्यांनाही मिळणार \nवारकऱ्यांची रांगेतून मुक्तता, आता विठुरायाचं टोकनद्वारे दर्शन \nकेरळमध्ये फक्त सचिनच्याच पुस्तकांची लायब्ररी\nजालन्यात सहा लाखांच्या बनावट नोटा जप्त\n'चौधरींचं वक्तव्य अत्यंत दुर्दैवी'\nव्हेंटिलेटरमध्ये झुरळ जीवावर बेतलं\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00535.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.starthealthystayhealthy.in/why-do-you-need-preconception-visit", "date_download": "2018-04-24T18:15:24Z", "digest": "sha1:C5YTXDZ5SJ3ELL46XZLC3CA22HN3VCF7", "length": 11179, "nlines": 96, "source_domain": "www.starthealthystayhealthy.in", "title": "Why do You Need a Preconception Visit | Pregnancy Guide, Pregnancy Tips and Baby Care - Nestle Start Healthy Stay Healthy", "raw_content": "\nगरोदरपणातील अत्यावश्यक पोषणमूल्ये – डी जीवनसत्व आणि कॅल्शियम\nगरोदरपणात वेगवेगळा आणि संतुलित आहार घेणे हे तुम्ही आणि तुमचे बाळ या दोघांसाठीही खूप महत्त्वाचे असते. गरोदरपणातील पोषण हा खूप मोठा विषय आहे पण सुरुवात करणे सोपे आहे – तुमच्या गरोदरपणातील आहारामध्ये आवश्यक पोषणमूल्ये व जीवनसत्वे यांचा समावेश करण्यासाठी त्यांचा परिचय करून घेण्यासाठी, तसेच तुम्ही व तुमचे बाळ यांच्यासाठी त्याचा लाभ याची माहिती घेण्यासाठी खालील तक्त्याचा वापर करा.\nतुम्हाला कृत्रिम पुनरुत्पादन तंत्रांचा वापर केल्यानंतरही तुम्हाला गर्भधारणा होत नसेल तर तुमचे डॉक्टर तुम्हाला सरोगसीचा सल्ला देऊ शकतात. तुम्हाला स्वतःचे बाळ हवे असेल पण स्पष्ट वैद्यकीय कारणांमुळे तुम्हाला गर्भधारणा होत नसेल किंवा पूर्ण काळ तुम्ही बाळ गर्भात राखू शकत नसाल तर सरोगसीच्या पर्यायाचा विचार करता येतो. खालील परिस्थितीमध्ये सरोगसीचा सल्ला दिला जातो : गर्भाशय नसणे, अंडे निर्माण होत नसेल किंवा रोगट अंडे असेल तर; सतत गर्भपात होणे; इन व्हिट्रो फर्टिलायझेशन (आयव्हीएफ) वारंवार अपयशी ठरत असेल तर आणि काही विशिष्ट वैद्यकीय परिस्थितीमध्ये.\nतुम्ही गर्भधारणेपूर्वी डॉक्टरांची भेट घेणे का आवश्यक असते\nगरोदर राहण्याच्या तुमच्या निर्णयाबद्दल आणि गर्भधारणेपूर्वी तपासणी करून घेण्याचा विचार केल्याबद्दल अभिनंदन. गर्भधारणेपूर्वीच्या भेटीमध्ये तुमचे आरोग्य चांगले आहे याची खातरजमा करण्यासाठी किंवा तुमचे शरीर गरोदर राहण्यासाठी तयार आहे का हे तपासण्यासाठी गरोदरपणापूर्वी वैद्यकीय तपासणी केली जाते.\nअतिवजन असताना गरोदर राहणे\nगरोदर राहण्याचा विचार करत आहात, पण तुमच्या जास्त शारिरीक वजनामुळे चिंतित आहात अतिवजनामुळे तुम्ही गरोदर राहण्याच्या शक्यतेवर परिणाम होतो. अति वजन असल्यास (बॉडी मास इंडेक्स (बीएमआय) 25 पेक्षा जास्त) सामान्य ओव्ह्यूलेशनमध्ये अडथळे येऊन तुमच्या जननक्ष���तेवर विपरीत परिणाम होऊ शकतो.\nसकाळच्या आजारांचा सामना करणे\nगरोदरपणात सर्व स्त्रियांना सतावणारी सर्वात सामान्य समस्या म्हणजे मळमळ, उलट्या असे सकाळचे आजार. हे साधारणपणे गर्भधारणेच्या 4थ्या ते 6व्या आठवड्यांपासून सुरू होते आणि 14व्या ते 16व्या आठवड्यांपर्यंत टिकते. काही स्त्रियांना त्यांच्या गरोदरपणाच्या संपूर्ण कालावधीत सकाळच्या आजारांचा त्रास होऊ शकतो. यामुळे हलकीशी मळमळ किंवा उलट्या होऊ शकतात.\nगरोदरपणा आणि नोकरी/व्यवसाय एकत्र करता येतात का\nकोणत्याही आईसाठी गरोदरपणापेक्षा अधिक सुंदर काळ असू शकत नाही. पण त्याच वेळी काम करणाऱ्या आयांसाठी त्यांची स्वतःची आव्हाने असतात, ही आव्हाने त्यांच्या या टप्प्याशी निगडीत असतात.\nहल्ली वाढत्या संख्येने महिला मातृत्व लांबवत आहेत. तुम्ही अधिक प्रगल्भ, तयार आणि अनुभवी असता तेव्हा बाळ होण्याचे जास्त फायदे असतात. जरी अनेक महिलांना तिशीमध्ये उशीरा आणि चाळीशीच्या सुरुवातीमध्ये निरोगी बाळे होत असली तरी, तुमचे वय वाढत जाते तसे काही समस्या वारंवार उद्भवतात.\nस्तनपानासाठी तुमच्या शरीराला तयार करण्यासाठी तुमच्या स्तनामध्ये आणि त्याच्या भोवती काही विशिष्ट बदल होतात. अनेक महिलांना गरोदरपणाच्या पहिल्या काही लक्षणांमध्ये येणारा अनुभव म्हणजे स्तनांच्या उतींमध्ये होणारा बदल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00535.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "http://www.inmarathi.com/marathi-movies-should-be-more-professional/", "date_download": "2018-04-24T18:24:42Z", "digest": "sha1:RIYBZ774FP2PDO755FQMLSLYSV66NUFF", "length": 23668, "nlines": 102, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "मराठी चित्रपटांनी \"प्रेक्षकांना\" नावं ठेवणं सोडून \"ह्या\" चुका सुधारायला हव्यात", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nBusiness बीट्स वैचारिक ३६० डिग्री\nमराठी चित्रपटांनी “प्रेक्षकांना” नावं ठेवणं सोडून “ह्या” चुका सुधारायला हव्यात\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page\nआपला महाराष्ट्र, आपली मराठी माती, आपला मराठी प्रेक्षक आणि गल्ला जमवतो हिंदी चित्रपट. ही एक प्रचंड मोठी शोकांतिका आहे. बरं चूक कोणाची मराठी प्रेक्षकांची कारण जर तुमच्या चित्रपटाचे व्यावसायिक मूल्य शून्य असेल तर सुज्ञ प्रेक्षक तुमच्या चित्रपटाकडे का वळेल अनेक लाटांवर स्वार होत…काहीवेळा गटांगळ्या खात आजही मराठी चित्रपट टिकून आहे तो अल्प असलेल्���ा व्यावसायिक या मुल्यावरच.\n२०१६ सालच्या सैराटपासून ही व्यावसायिकता मराठी चित्रपटांना एक नवी उभारी देऊन यशाच्या शिखरावर नेणार अशी एक आशा निर्माण झालेली आहे.\nसैराटचं यश हे आणखी एक चित्रपट काढून फक्त नागराज मंजुळे यांनी टिकवायचं नसून ती जबाबदारी ही पूर्ण मराठी चित्रपटसृष्टीची आहे. सैराट हा एक मैलाचा दगड नसून अंधारात चमकलेला केवळ एक काजवा आहे आणि मराठी चित्रपटसृष्टीला अधिक परिश्रम घेऊन नव्या व्यावसायिक सूर्यापर्यंत पोहोचायचे आहे. मराठी प्रेक्षक खरतर आतुरतेने मराठी चित्रपटाची वाट पहात असतो. पण त्यात त्याला हवी तशी व्यावसायिक मुल्ये सापडत नाहीत आणि तो मराठी चित्रपटापासून दूर जातो.\nही व्यावसायिक मुल्ये म्हणजे सुदृढ पटकथा, नाविन्यपूर्ण संगीत, आशयघन संवाद, परिपूर्ण दिग्दर्शन, कसदार अभिनय आणि प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याची आकर्षक मार्केटिंग पद्धत ई. म्हणता येतील.\n२०१७ संपलं. या वर्षामध्ये व्यावसायिकदृष्ट्या मराठी चित्रपटाने काय साध्य केलं याआधी २०१६ पूर्णपणे सैराटने गाजवलं. तरीही २०१६ साल हे मराठी चित्रपटसृष्टीसाठी २०१७ पेक्षा अधिक यशस्वी होतं. २०१७ साली आलेले आणि व्यावसायिक मूल्य असलेले चित्रपट म्हणजे ती सध्या काय करते, फास्टर फेणे, फु, हृदयांतर, चि व चिसौका, हलाल, बापजन्म, मुरांबा तसेच कलात्मक म्हणून कासव, दशक्रिया, कच्चा लिंबू ई. चित्रपट म्हणता येतील. निव्वळ मनोरंजन देणारे तद्दन व्यावसायिक चित्रपट म्हणून ती सध्या काय करते, फास्टर फेणे, फु, चि व चिसौका, मुरांबा या चित्रपटांचा उल्लेख करता येईल. मराठी चित्रपटाला या वर्षी इतर मागील वर्षांच्या तुलनेत जरा जास्त व्यावसायिक, प्रेजेंटेबल चित्रपट आणि पेक्षक देखील लाभले असं वाटतं.\nतरीही एक म्हणता येईल कि अजूनही श्वास चित्रपटापासून सुरु झालेली बालचित्रपटांची लाट काही ओसरलेली नाही. पण ती लाट व्यावसायिकतेकडे आणि निव्वळ तद्दन मनोरंजनाकडे वळते आहे हे देखील तितकेच खरे.\nबालचित्रपट या एकाच एकखांबी तंबूभोवती मराठी चित्रपट पुन्हा एकदा गुदमरणार की काय अशी भीती वाटत होती पण तसं झालं नाही हे विशेष. याआधी ‘विनोदी चित्रपट’ नावाच्या गिरणीत पिठाची गुठळी होईपर्यंत मराठी चित्रपट भरडला गेला होता आणि त्यानंतर माहेरची साडी या चित्रपटामुळे सुवर्णमध्यावर न जाता तो व्यावसायिकतेच्या ��ेट दुसऱ्या टोकावर जाऊन पोहोचला आणि त्या लाटेने पुन्हा एकदा मराठी चित्रपटांच्या व्यावसायिक मुल्यांची अधोगती पहायला मिळाली. व्यावसायिकतेचा सुवर्णमध्य म्हणजे तरुणाई. या तरुणाई पर्यंत आजचा मराठी चित्रपट काहीसा पोहोचतो आहे ही आनंदाची बाब आहे.\nऐतिहासिक चित्रपटांची लाट, तमाशापटांची लाट, विनोदी चित्रपटांची लाट, कौटुंबिक चित्रपटांची लाट, बालचित्रपटांची लाट अश्या अनेक लाटांमधून मराठी चित्रपट आता पूर्णपणे लाटविरहित व्यावसायिकतेच्या किनाऱ्याला लागतो आहे. एकाच विषयावर चित्रपट न बनता अनेक विषयांवर ते बनवले जातात तेव्हाच त्या चित्रपटसृष्टीतली मरगळ ही झटकली जाते. तरीही आज मराठी चित्रपटाला पूर्णपणे व्यावसायिक न म्हणता सेमी-व्यावसायिक म्हणावे लागेल कारण अजून पुन्हा एकदा नव्याने रुजलेल्या मराठी चित्रपटाच्या बीजाला खऱ्या अर्थाने शतकोटीच्या गल्ल्याची व्यावसायिक पालवी फुटायची आहे. सैराटने ११५ कोटींचा व्यवसाय केला पण तो फॉर्म इतर चित्रपट राखू शकलेले नाहीत.\nमराठी चित्रपटांचे २०१७ मधील १० कोटीच्या वरील बॉक्स ऑफिस कलेक्शन पाहूयात.\nसूचना: वरील माहिती इंटरनेटवर मिळालेल्या माहितीवर आधारित आहे. काही ठिकाणी यशस्वी असूनही हृदयांतर, फु या चित्रपटांचा उल्लेख देखील आढळत नाही. अगदी मराठी चित्रपटांसाठी पूर्णवेळ वाहिलेल्या वेबसाईटवर देखील.\nगेल्यावर्षी म्हणजेच २०१६ साली १० कोटीपेक्षा जास्त गल्ला जमवणारे तीन चित्रपट होते. नटसम्राट, व्हेंटीलेटर आणि सैराट. १० कोटी हा आकडा यासाठी निवडला आहे. कारण व्यावसायिक मूल्य असलेल्या मराठी चित्रपटाने महाराष्ट्रात तेवढा गल्ला हा जमवायलाच हवा.\nआज हिंदी चित्रपट हा दिल्लीच्या स्मॉल बजेट चित्रपटांमध्ये फरफटतो आहे त्यामुळे हिंदी चित्रपट सृष्टीत एक पोकळी निर्माण झाली आहे. यासंधीचा फायदा हा मराठी चित्रपटांनी उचलून स्वतःचे स्थान निर्माण करीत व्यवसायिक झेंडा रोवण्याची सुवर्णसंधी सध्या खरतर मराठी चित्रपटसृष्टीकडे आहे.\n२०१८ आणि त्यापुढील वर्षात मराठी चित्रपटासाठी महाराष्ट्रात व्यावसायिकदृष्ट्या मोठी भरारी घेण्याची संधी उपलब्ध होऊ शकते फक्त दर्जा राखण्याची जबाबदारी मराठी तंत्रज्ञ आणि कलाकार यांच्यावर आहे. आहे पैसा म्हणून बनव चित्रपट, आहे सबसिडी म्हणून बनव चित्रपट, आहे हौस म्हणून बनव चित्रपट ही वृत्ती मराठी चित्रपटाची मोठी हानी करते. पुन्हा या अश्या टुकार चित्रपटात मराठीतील नावाजलेले दिग्गज काम करतात हे विशेष. मराठी कलाकार आणि तंत्रज्ञ यांनी स्वतःचा दर्जा राखला तरच मराठी चित्रपटाचा दर्जा राखला जाणार आहे.\nमहाराष्ट्र शासनाकडून मराठी चित्रपटांना अनुदान दिले जाते. मराठी चित्रपटाच्या व्यावसायिक भविष्यासाठी हे अनुदान त्वरित बंद करणे आवश्यक आहे. या अनुदानप्रकारामुळे हौशेगौशे यांचाच फायदा होतोय पण चित्रपटाचा दर्जा मात्र खालावतोय. पुन्हा हे अनुदान मिळवण्यासाठीच्या अटी या मराठी चित्रपटाच्या व्यावसायिकतेला मारक आहेत. त्याऐवजी मराठी चित्रपटांना चित्रपटगृहे कशी मिळतील यावर हा खर्च व्हायला हवा. मराठी चित्रपट दाखवणाऱ्या चित्रपटगृहांना खरतर हे अनुदान देण्याची गरज आहे असे माझे वैयक्तिक मत आहे.\nआणखी महत्वाचे म्हणजे मराठी चित्रपटांनी स्वतःचे मार्केटिंगचे बजेट वाढवले पाहिजे.\nसध्या हिंदी चित्रपटांचे मार्केटिंगचे बजेट हे चित्रपटाच्या लीड एवढे असू शकते. परंतु मराठी चित्रपट मात्र त्यात काहीसा मागे वाटतो. चित्रपटाचे व्यावसायिक मूल्य जास्त असल्याची अजून आपल्या निर्मात्यांची खात्री पटत नाही त्यामुळे हे बजेट कदाचित कमी असू शकते. व्हिडियो गेमपासून ते रियालिटी शो पर्यंत मार्केटिंगचे अनेक फंडे उपलब्ध आहेत. अनेक मार्केटिंग व्यावसायिक त्यासाठी कार्यरत असतात त्यांची मदत मराठी चित्रपटसृष्टी घेऊ शकते.\nमराठी चित्रपटाला व्यावसायिक व्हायचं असेल तर आमची शाखा कुठेही नाही सारखे प्रगती खुरटणारे हट्ट सोडून नवे मार्ग अवलंबावे लागतील. अर्थात जसा जसा काळ पुढे सरकतोय तसा त्यात बदल होतो आहेच.\nमराठी चित्रपटाचा कोंडलेला श्वास हळूहळू मोकळा होतोय. मराठी चित्रपट व्यावसायिकतेकडे अधिक वेगाने प्रवास करतोय हे खूपच सकारात्मक आहे आणि त्याहीपेक्षा सकारात्मक ही गोष्ट आहे की मराठी प्रेक्षक हा मराठी चित्रपटाकडे वळतोय. मराठी प्रेक्षक मराठी चित्रपटाकडे वळत असल्याने मराठी चित्रपटसृष्टीची जबाबदारी वाढली आहे.\nदर्जेदार तसेच मनोरंजन देणारे चित्रपट हे मोठ्या प्रमाणात पडद्यावर येऊन मराठी चित्रपटाची स्पर्धा ही हिंदी चित्रपटाशी न होता खुद्द मराठी चित्रपटाशी होईल तो दिवस हा मराठी चित्रपटसृष्टीसाठी सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवावा असा दिवस असेल.\nInMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page \n← “हमारे लोगाकूच तक्लीफ कायकू देते साब\nबिझनेस + पर्यावरण संवर्धन ही कंपनी व्यवसाय करत करत पर्यावरण रक्षण करत आहे ही कंपनी व्यवसाय करत करत पर्यावरण रक्षण करत आहे\nसामान्य नोकरी करत जीवन जगायचं नसेल तर तुम्ही या १० करियर ऑप्शन्सचा विचार केलाच पाहिजे\nTV वर दिसणारा हा क्रमांक अतिशय महत्त्वाची कामगिरी बजावतो\nछत्रपती शिवाजी महाराज, दादोजी आणि रामदास – शेजवलकरांच्या नजरेतून\nदातांबद्दलचे ‘ते’ गैरसमज ज्यांवर आपण डोळे झाकून विश्वास ठेवतो\nइमानदारी आणि शुरतेचे प्रतिक ‘गोरखा रेजिमेंट’बद्दल खास गोष्टी\nDSLR कॅमेरा खरेदी करण्यापूर्वी ह्या गोष्टींचा नक्की विचार करा\nशिनचॅनच्या जन्मामागची दुःखद कथा\nमहागाई ला नावं ठेवताय परंतु देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी महागाई “आवश्यक” असते परंतु देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी महागाई “आवश्यक” असते\nभागवतांचं विधान : “भारतीय लष्कराचे खच्चीकरण” हेच मोदी विरोधकांचे वैचारिक राजकारण\nचक्क हाजी मस्तान आणि दाऊदला आपल्या इशाऱ्यावर नाचवणारी मुंबईची माफिया क्वीन\n२०५० पर्यंत जगाची अर्ध्याहून अधिक लोकसंख्या आंधळी होऊ शकते\nख्रिश्चन धर्माची पवित्र व्हेटीकन सिटी म्हणजे एक शिवलिंग आहे का\nनरेंद्र मोदी 2019 ला पुन्हा एकदा PM बनू शकतील\nआपल्या लाडक्या क्रिकेटर्सचा पगार पाहून तुमचे डोळे चक्रावतील\nप्रामाणिकपणाच्या बदल्यात ह्या अधिकाऱ्यांच्या नशिबी आली ‘हत्या’\nडास चावल्यानंतर गुदी होऊन खाज येते – त्यावर घरघुती उपाय\nमहाराष्ट्रातील प्लास्टिक कचरा होणार कमी\nमोदींचं कालचं भाषण : चलाखीने उत्तरं टाळण्याची यशस्वी खेळी\nआपली भूमिका पडद्यावर खरी वाटावी याकरिता तुमच्या आवडत्या स्टार्सनी स्वतःवर केले अनेक एक्सपेरिमेंट\nपाकिस्तानचं करावं तरी काय – उत्तर शांतपणे वाचा\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00536.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://mr.upakram.org/node/460", "date_download": "2018-04-24T18:02:42Z", "digest": "sha1:YPNCKRCBYK56FCXMKW4RGYKWMAYQTIOC", "length": 32822, "nlines": 148, "source_domain": "mr.upakram.org", "title": "बौद्ध साहित्यातील नावे! | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nमिलिंद, राहुल अशी दोनतीन नावे भारतात बुद्धधर्माचा सर्वत्र प्रसार होता तेव्हापासून प्रचारात आलेली आहेत, हे आपल्याला माहित असते. पण आणखी कितीतरी ओळखीच्या शब्दांचा व नावांचा उगम बौद्ध साहित्यात आहे ह्याची कित्येकदा कल्पना नसते. उदाहरणार्थ \"माध्यमिक\", किंवा \"प्रासंगिक\", किंवा चक्क \"सर्वधर्मसमभाव\" . . . हे बुद्धप्रणीत तत्त्वज्ञानातले पारिभाषिक शब्द असावेत ह्याचा मला अगदी अलीकडे वास लागला. तर ज्यांना असे शब्द व नावे माहित असतील त्यांनी ते इथे टाकावेत. मला खूप उत्सुकता आहे.\nहा खटाटोप कशासाठी, असा प्रश्न पडला असेल तर ही पुढची \"प्रस्तावना\" वाचा. भारत ही बुद्धाची भूमी आहे. पण आपण हे विसरलो, असं मला वाटायला लागलं आहे. आपण शंकर, मध्व, रामानुज ही नावं ऐकलेली असतात. गोरखनाथ, गहिनीनाथ ही अर्थातच ऐकलेली असतात. कबीर, नानक ही तर नक्कीच असतात. पण सहसा दिङ्नाग, वसुबन्धु, चंद्रकीर्ति ही ऐकलेली नसतात. आणि खरोखरच साक्षात् बुद्धाने तरी काय विशेष सांगितलं, तर खरं बोला, चोरी करू नका आणि मनातल्या वासना निपटून टाका, असं थातुरमातुर काहीतरी सांगितलं, असंच आपण धरून चालतो. हे मी बघितलेलं सांगतो आहे. तसं नसेल तर सांगा, मी ऐकायला तयार आहे. पण स्पष्टच बोलायचं तर \"बौद्ध\" म्हटल्यावर ह्या विषयावर टवाळक्या करणारेच लोक आम्ही वर्षानुवर्षे बघितले. (ते तसं का करतात हे सगळ्यांना माहित आहे, तो विषय इथे नको.)\nतर हे काही बरोबर नाही. आपल्याला ह्या परंपरेची जास्त माहिती झाली पाहिजे. हेही एक \"दर्शन\" आहे, त्याची झळाळी जगभर पसरलेली आहे, त्याचा प्रचंड ग्रंथसंभार आहे, आणि त्याचा अभ्यास करता यावा म्हणून गेली हजार-बाराशे वर्षं तिबेटपासून जपानपर्यंत लोक संस्कृत शिकत आहेत. मुख्य म्हणजे हे आपलंच आहे. तर आपल्याला त्याची ओळख असायला हवी. हे माझं मत. म्हणून साध्या रीतीने का होईना पण कुठून तरी सुरुवात करावी म्हणून फक्त शब्द आणि नावं, अशी कल्पना मला सुचली. नुसती यादी करून ठेवून द्यायची असा त्यामागचा उद्देश नाही . . .\nआपले म्हणणे पटले. दिङ्नागाचे नाव वाचून थोडे आश्चर्य वाटले. त्याने भाषा किंवा शब्दांचे अर्थ अशा भाषेशी संबंधित गोष्टीवर लेखन केले आहे, असे ऐकले आहे.\nआपले म्हणणे पटले. दिङ्नागाचे नाव वाचून थोडे आश्चर्य वाटले. त्याने भाषा किंवा शब्दांचे अर्थ अशा भाषेशी संबंधित गोष्टीवर लेखन केले आहे, असे ऐकले आहे.\nमला तरी कुठे माहित होतं पण दिङ्नाग हा बौद्धमताचा महान दार्शनिक मानला जातो. भाषेवर चर्चा करण्याचे कारण असे की भाषेच्या योगाने माणसानेच जगात वैचित्र्य निर्माण केले, आणि खरे या जगात तसे काही नाही (किंवा मर्ढेकरांच्या शब्दांत, संज्ञेचे \"दळण\" फक्त आहे), असा थोडाफार त्याचा सिद्धांत आहे. मला तितकसं कळत नाही, चुकलं असेल . . .\nस्पष्टच बोलायचं तर \"बौद्ध\" म्हटल्यावर ह्या विषयावर टवाळक्या करणारेच लोक आम्ही वर्षानुवर्षे बघितले. (ते तसं का करतात हे सगळ्यांना माहित आहे, तो विषय इथे नको.)\nहेच तर सर्वात महत्त्वाचे वाक्य आहे. वेगळ्या शब्दांत मांडायचे झाले तर अधिकारी लोकांना जे मान्य नसते (समाज परंपरा/ रुढी/ कर्मठपणा/ भीती इ. मुळे) किंवा ज्यावर आक्षेप असतो किंवा जी गोष्ट डावलण्याची मुभा असते तेथे त्यांच्या नावडीच्या/ बिनमतलबाच्या गोष्टी लपवल्या जातात किंवा मागे टाकल्या जातात.\nहीच गोष्ट हिंदू धर्मालाही लागू आहेच. सीता, वैदेही, मैथिली, सुभद्रा ही नावे आढळतात तसे द्रौपदी, कुंती ही नावे आढळत नाहीत असे वाटते. (यांत मजेची गोष्ट म्हणजे पांचाली आणि कृष्णा ही नावे सर्रास आढळतात.)\nत्याचा प्रचंड ग्रंथसंभार आहे, आणि त्याचा अभ्यास करता यावा म्हणून गेली हजार-बाराशे वर्षं तिबेटपासून जपानपर्यंत लोक संस्कृत शिकत आहेत.\nअसो. मला सिद्धार्थ, आम्रपाली अशी नावेही आवडतात.\nकिंबहुना जगातील पहिले छापील पुस्तक हे बौद्धधर्मीयांच्या संस्कृत ग्रंथाचे चायनीज भाषांतर होते असा उल्लेख आहे. हवे असल्यास दुवे शोधून नंतर पुरवितो.\nया माहितीबद्दल धन्यवाद, मला फारशी कल्पना नव्हती. शोधल्यावर मिळालं.\nयेथे अधिक वाचता येईल.\nजगातील पहिले छापील पुस्तक\nकिंबहुना जगातील पहिले छापील पुस्तक हे बौद्धधर्मीयांच्या संस्कृत ग्रंथाचे चायनीज भाषांतर होते असा उल्लेख आहे. हवे असल्यास दुवे शोधून नंतर पुरवितो.\nह्याचा आपल्याला अभिमान वाटला पाहिजे. तर आपल्याला काही माहितच नाही. अरे ह्यूएन त्संग वगैरे लोक भारतात का आले ह्याचा सुद्धा मला पत्ता नव्हता. पण सूत्रांचे चीनी भाषांतर करणा-यांत कुमारजीवानंतर ह्यूएन त्संगचेच नाव घेतले जाते. तो काय प्रवासवर्णन लिहा��ला आलेला नव्हता.\n(यांत मजेची गोष्ट म्हणजे पांचाली आणि कृष्णा ही नावे सर्रास आढळतात.)\nपांचाली ही मुळातली एक वेगळीच द्रविडी देवता आहे, असा संशोधकांना सुगावा लागला आहे. मला जास्त माहिती नाही.\nद्रौपदी हे नाव आढळत नाही हे मात्र मला पटत नाही. तिची \"धुर्पदी\" झाली तरी ती द्रौपदीच ...\nसुरवातीचं पाली त्रिपिटक सोडलं तर सगळं संस्कृतातच ... नाहीतर वादविवाद कसा करणार\nपांचाली ही मुळातली एक वेगळीच द्रविडी देवता आहे, असा संशोधकांना सुगावा लागला आहे.\nदुवे मिळाले तर द्याच. मी ही शोधते.\nतिची \"धुर्पदी\" झाली तरी ती द्रौपदीच\nहे नाव कोणत्या प्रांतात लावतात मराठी भाषकांत ऐकल्याचे आठवत नाही. चू. भू. द्या. घ्या.\n... नाहीतर वादविवाद कसा करणार\n सविस्तर समजावणे शक्य आहे का बौद्ध साहित्य संस्कृतात का लिहिले गेले\nमहाराष्ट्रात खेड्यात द्रौपदी, द्रुपदा, धुर्पदा ही नावे पुष्कळ प्रचलित आहेत. 'श्यामची आई'मध्येही वाचल्यासारखे वाटते.\nग्रंथ संस्कृतमध्ये कारण संस्कृत ही ज्ञानभाषा. भारतातील अनेकानेक प्रांतांतील अनेकानेक भाषांमध्ये ग्रंथ लिहिण्यापेक्षा संस्कृतात लिहिले तर ते सगळीकडे वाचले जातील, विद्वांनाच्या सभेत चर्चिले जातील, म्हणून असावे असा तर्क.\nमहाराष्ट्रात खेड्यात द्रौपदी, द्रुपदा, धुर्पदा ही नावे पुष्कळ प्रचलित आहेत. 'श्यामची आई'मध्येही वाचल्यासारखे वाटते.\nसमाजाला जे मान्य नाही ते अधिकारी लोक लपवण्याचा प्रयत्न करतात असेच म्हणावेसे वाटले. शहरात, स्वतःला उच्चभ्रू समजणार्‍या समाजात मी ही नावे सर्रास पाहिलेली नाहीत. (नसतीलच असे नाही परंतु अभावाने आढळतात असे वाटते.)\nग्रंथ संस्कृतमध्ये कारण संस्कृत ही ज्ञानभाषा. भारतातील अनेकानेक प्रांतांतील अनेकानेक भाषांमध्ये ग्रंथ लिहिण्यापेक्षा संस्कृतात लिहिले तर ते सगळीकडे वाचले जातील, विद्वांनाच्या सभेत चर्चिले जातील, म्हणून असावे असा तर्क\nयावर विचार केला असता माझाही तर्क असाच चालला. धन्यवाद.\nग्रंथ संस्कृतमध्ये . . .\nग्रंथ संस्कृतमध्ये कारण संस्कृत ही ज्ञानभाषा. भारतातील अनेकानेक प्रांतांतील अनेकानेक भाषांमध्ये ग्रंथ लिहिण्यापेक्षा संस्कृतात लिहिले तर ते सगळीकडे वाचले जातील, विद्वांनाच्या सभेत चर्चिले जातील, म्हणून असावे असा तर्क\nयावर विचार केला असता माझाही तर्क असाच चालला. धन्यवाद.\nहे मला आधी दिसलं नाही हां\nमाझ्या म्हणण्याचा अर्थ जवळपास हाच होता. संस्कृत भाषा नसेल तर केरळातला माणूस काशीला जाऊन कोणाशी कसा वाद घालणार कारण तिथे \"क्वेट्ट्यापासून रंगूनपर्यंत\"चे लोक. हे एक. दुसरं म्हणजे तात्त्विक चर्चा असेल तर त्याला रोजची भाषा चालणार नाही, कारण तिच्यात परिभाषाच जास्त. त्या काळात ती सोयीची झाली असणार, एवढंच माझं म्हणणं. नंतर ते वाद शुष्क झाले आणि संस्कृतची आडकाठी व्हायला लागली, आणि प्राकृत भाषांमध्ये संतसाहित्याने क्रांती केली, हा सुद्धा माहितीतला इतिहास आहे. खरं तर अजूनही संस्कृतप्रचुर भाषा असली की लोक जास्त सीरीयसली ऐकतात. ते एक त्रांगडं आहे.\n(अमेरिकेसारख्या देशात सुद्धा हेच. विशिष्ट प्रकारची इंग्रजी वापरली की लोक ऐकतात, कामं लवकर होतात, हा अनुभव आहे. इथे सगळं \"मेरिट\" वर चालतं, हे बोलायला फक्त.)\nदुसरं म्हणजे तात्त्विक चर्चा असेल तर त्याला रोजची भाषा चालणार नाही, कारण तिच्यात परिभाषाच जास्त. त्या काळात ती सोयीची झाली असणार, एवढंच माझं म्हणणं.\nहे एवढंच नाही. एकदम जाहिर लिहावे की नाही या संभ्रमात मी आहे परंतु क्षत्रियांनी मोठ्याप्रमाणावर बौद्ध धर्म स्वीकारून वैदिक धर्माला शह दिला असे अनेक ठिकाणी वाचले आहे. यामागे वैदिक धर्माचे वर्चस्व झुगारून देणे हा एक महत्त्वाचा भाग होता. म्हणून मला प्रश्न पडला की साहित्य संस्कृतात का परंतु थोडा विचार केल्यावर कळले की ज्यांना शह द्यायचा होता ते जर विद्वान असतील तर त्यांना त्यांच्या भाषेत शह देणे उत्तम.\nदुसरे म्हणजे मध्यंतरी पुश्यमित्र शुङगाचा विषय निघाला होता, या राजाबद्दल वाचले आणि बौद्ध साहित्यातील अशोकचरित्रे वाचली तर बौद्ध धर्माची वाटचाल शाब्दीक/ साहित्यिक अहिंसेच्या वाटेने झाली होती की काय असा प्रश्न पडतो.\nबाकी, खोलात लिहावे की नाही या संभ्रमात.\nअसो. चू. भू. दे. घे.\nक्षत्रियांनी मोठ्याप्रमाणावर बौद्ध धर्म स्वीकारून वैदिक धर्माला शह दिला असे अनेक ठिकाणी वाचले आहे. यामागे वैदिक धर्माचे वर्चस्व झुगारून देणे हा एक महत्त्वाचा भाग होता.\n) राजांच्याही जास्त ताकदवान झाले होते का\nजर ते तसे ताकदवान आणी राजालाही अंकित करुन घेवू शकत होते, तर मग राजांनी अशी धर्मच बदलण्याची हिम्मत कशी काय केली\nकी या उलट राजांना बुद्धाचे तत्व पटले व ते बौद्ध होत गेले. 'सत्तेच्या सोबत राहणे फायद्याचे' म्हणून ब्राह्मणही त्यात सामील झाले\nअधिक माहिती गोळा करून पाहा.\n) राजांच्याही जास्त ताकदवान झाले होते का\nहो असे माझे स्पष्ट मत आहे. त्यानंतर बौद्ध भिक्षूंचे शिरकाण करून पुन्हा अतिशय कर्मठ हिंदू धर्माला चालना मिळाली.\nजर ते तसे ताकदवान आणी राजालाही अंकित करुन घेवू शकत होते, तर मग राजांनी अशी धर्मच बदलण्याची हिम्मत कशी काय केली\nअंकित नाही परंतु पीडत नक्कीच होते. आजही आई-वडिलांचा त्रास व्हायला लागला की मुले घरे बदलतात म्हणे. ;-) (शिवाजीराजांना साधे निर्णय देण्यास किंवा घेण्यास किती झगडावे लागले होते त्याची आठवण करा.)\nउलट राजांना बुद्धाचे तत्व पटले व ते बौद्ध होत गेले. 'सत्तेच्या सोबत राहणे फायद्याचे' म्हणून ब्राह्मणही त्यात सामील झाले\nसुखासुखी धर्म बदलत गेले असे किती समाज आहेत ते ही आपल्या हातातील सत्ता सोडून भणंग होणारे ते ही आपल्या हातातील सत्ता सोडून भणंग होणारे असते तर दिन-ए-इलाही देखील अस्तित्त्वात असता.\nएका मजेशीर अनुदिनीमुळे लोकसत्तेतील हा लेख वाचायला मिळाला होता, तो लोकांनी संदर्भासाठी वाचावा म्हणून खास साठवून ठेवला होता. हा त्यातील एक भाग आहे, अधिक संदर्भ सध्या मी ही शोधते आणि इथे देईन तुम्हालाही शोधून इतर अनेक संदर्भही मिळतील, परंतु हा विषय येथेच संपवावा.\nलोकसत्तेतील लोकमुद्रा हे सदर वाचनीय असते.\nइतरांना शिव्याशाप द्यायला तुम्हाला आवडतात असले फालतू आरोप काही लोक करण्याची शक्यता नाकारता येत नाही तेव्हा अपरिपक्व मानसिकतेच्या समोर हे विषय मांडणे अयोग्य वाटते म्हणून अशा मंचावर न बोलणे उत्तम.\nकालोऽस्मि लोकक्षयकृत्प्रवृद्धो . . .\nब्राह्मण विरुद्ध क्षत्रिय इतकं साधंसोपं ते नसावं. गीता \"क्षत्रियांची\" आहे असंही म्हणता येईल, मग ती वैदिक धर्माला शह देण्यासाठी उत्पन्न झाली का बुद्ध क्षत्रिय कुळातला होता हे महत्त्वाचे नसून त्याने क्षत्रियवृत्ती सोडली हे महत्त्वाचे आहे. आणि त्याचे सुरुवातीचे अनुयायी ब्राह्मणच होते. म्हणजे आपण ताकदवान कसे होऊ हा त्यामागे विचार नक्कीच नाही. त्यांच्या मते जुना धर्म काम देईनासा झाला होता. मनात ज्या नवीन शंका उत्पन्न झाल्या होत्या त्यांचे समाधान होत नव्हते. ते बुद्धाच्या प्रवचनांनी झाले. पुढे तो धर्म लुप्त झाला ह्याला कारण ब्राह्मणांचा कर्मठपणा, हेही बरोबर वाटत नाही. भारतात बुद्धधर्म��ला अवकळा आली ही वस्तुस्थिती आहे. तंत्र आणि वामाचार ह्यांचा सुळसुळाट झाला की लोकांनाच त्याबद्दल सहानुभूती वाटेनाशी होते. काळाच्या ओघात सर्व नाहीसे होते हे तर बुद्धानेच सांगितले आहे. पाचशे वर्षांत आपला धर्म संपणार असे त्याचे भविष्य होते.\nसमाजाला जे मान्य नाही ते अधिकारी लोक लपवण्याचा प्रयत्न करतात असेच म्हणावेसे वाटले. शहरात, स्वतःला उच्चभ्रू समजणार्‍या समाजात मी ही नावे सर्रास पाहिलेली नाहीत. (नसतीलच असे नाही परंतु अभावाने आढळतात असे वाटते.)\nखरं तर धर्म, भीम, अर्जुन, नकुल, सहदेव ह्यांपैकी एकही नाव ह्या उच्चभ्रूंमध्ये नाही\nभीमसेन जोशी, अर्जुन सिंग,\nअनेक भीमार्जुन तरी माहित आहेत. बाकी पांडव कमी दिसतात. पण त्याचा \"उच्चभ्रू\" असण्या नसण्याचा फारसा संबंध असावा असे वाटत नाही.\nप्रा.डॉ.दिलीप बिरुटे [24 Jun 2007 रोजी 01:52 वा.]\nद्रौपदी, द्रुपदा, धुर्पदा ,आणि धुरपदाबाई असे नावात बदल झालेले आहेत.धूरपदाबाई ही नावे अनेक ग्रामिण स्रियांची असतात.(आता त्याचा दुवा कसा द्यावा असा माझ्यासमोर प्रश्न आहे)आणि बौद्ध साहित्यातील नावाबद्दल, \" नामसिध्दि जातकामधे पापक नावाचा शिष्य आपल्या आचार्यांना सांगतो,नाव केवळ आवाज देण्यासाठी असते नावाने कुठलीच सिध्दि प्राप्त होत नाही,माझे जे नाव आहे तेच कायम राहावे\" असे जरी तो म्हणत असला तरी, बुद्धघोष;जातक अट्ठकथा भाग ४ ;पृ.३५ वर अनेक नावे आहेत,असे म्हणतात,ती नावे कोणती, ते काही आम्ही वाचलेले नाही.\nपांचाली ही मुळातली एक वेगळीच द्रविडी देवता आहे, असा संशोधकांना सुगावा लागला आहे.\nदुवे मिळाले तर द्याच. मी ही शोधते.\nहे एक बघा. आता वाचल्यावर वाटते की द्रौपदी मुळात वेगळी होती असे लेखकाला म्हणायचे नाही, तर तिचे निमित्त करून इतर लोकदेवतांचा समन्वय केला गेला असे म्हणायचे अाहे.\nतिची \"धुर्पदी\" झाली तरी ती द्रौपदीच\nहे नाव कोणत्या प्रांतात लावतात मराठी भाषकांत ऐकल्याचे आठवत नाही. चू. भू. द्या. घ्या.\nधुर्पदी हा एक विनोद म्हणून द्या सोडून. पण कोकणात तरी द्रौपदी नाव आहे बुवा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00537.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/news/wall-collapsed-on-the-residence-of-the-warkaris-in-pandharpur-one-death-264121.html", "date_download": "2018-04-24T18:03:17Z", "digest": "sha1:BYEICMOB5OXLP4YXP7RQ7JZ3CPDWE7FT", "length": 11526, "nlines": 126, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "पंढरपुरात वारकऱ्यांच्या राहुटीवर भिंत कोसळली, एकाचा मृत्यू", "raw_content": "\nवारकऱ्यांची रांगेतून मुक्तता, आता विठुरायाचं टोकनद्वारे दर्शन \nकेरळमध्ये फक्त सचिनच्याच पुस्तकांची लायब्ररी\nजालन्यात सहा लाखांच्या बनावट नोटा जप्त\n'चौधरींचं वक्तव्य अत्यंत दुर्दैवी'\n,जय वाघानंतर त्याचा बछडा 'जयचंद'ही बेपत्ता\nगणित चुकलं म्हणून शिक्षकाने विद्यार्थ्याच्या तोंडात खुपसली छडी\nऔरंगाबादेत विद्यार्थ्यांना झालं काय, काॅपी पकडली म्हणून आत्महत्येचा प्रयत्न\nकर्जमाफीचा लाभ आता 2001-09 काळातील शेतकऱ्यांनाही मिळणार \nनाणार'चं आतून किर्तन बाहेरून तमाशा झालाय-अशोक चव्हाण\nमुंबईत धावत्या लोकलसमोर ढकलून प्रवाशाची हत्या\nमुंबईत म्हाडा ची ३३०० घरांसाठी सोडत लवकरच\n19 वर्षाचा मराठी तरुण घेणार जैन धर्माची दीक्षा\nमहाभियोगाची नोटीस फेटाळण्याचा निर्णय घाईत नाहीतर पूर्ण विचारांती - नायडू\n भाजप आणि काँग्रेसमध्ये 'कांटे की टक्कर', जेडीस ठरणार किंगमेकर\nसंसदेतही कास्टिंग काऊच, रेणुका चौधरींचं खळबळजनक वक्तव्य\nमोठ्या आवाजात गाणी ऐकायचा दुकानदार, वैतागून शेजाऱ्याने झाडल्या गोळ्या\nबिग बींची लेक श्वेताच्या ठुमक्यांचा व्हिडिओ व्हायरल\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nसंजय दत्तनं भिकही मागितलीय, 'संजू'च्या टीझरमधून उलगडली अनेक गुपितं\nअश्वमी महेश मांजरेकर झळकणार सलमानसोबत सिनेमात\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nभारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा होणार आई\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nबर्थडे स्पेशल : सचिनचा प्रेरणादायी प्रवास\nपंजाबचा दिल्लीवर शानदार विजय\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\nकेरळमध्ये फक्त सचिनच्याच पुस्तकांची लायब्ररी\nजालन्यात सहा लाखांच्या बनावट नोटा जप्त\n'चौधरींचं वक्तव्य अत्यंत दुर्दैवी'\nव्हेंटिलेटरमध्ये झुरळ जीवावर बेतलं\nबेधडक : महाभियोगाचे राजकारण\nबेधडक : आरपारची लढाई\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\nपंढरपुरात वारकऱ्यांच्या राहुटीवर भिंत कोसळली, एकाचा मृत्यू\nवारकऱ्यांच्या राहुटीवर बाजूची संरक्षक भिंत कोसळल्याने एक भाविक जागीच मृत्यू झाला तर 2 महिला भाविक जखमी झाल्या आहेत.\n02 जुलै : पंढरपूर येथील गेंड वस्ती परिसरात उतरलेल्या वारकऱ्यांच्या र��हुटीवर बाजूची संरक्षक भिंत कोसळल्याने एक भाविक जागीच मृत्यू झाला तर 2 महिला भाविक जखमी झाल्या आहेत.\nराज्यभरातून आलेल्या दिंड्या पंढरपुरच्या वेशीवर दाखल झाल्या आहे. लाखो वारकऱ्यांनी पंढरपूर नगरी वारकऱ्यांनी फुलून गेलीये. गेंड वस्ती परिसरातही भाविकांनी गर्दी केलीये. आज दुपारी वारकऱ्यांच्या एका राहुटीवर बाजूची संरक्षण भिंत कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली. या अपघातात एका वारकऱ्याचा जागीच मृत्यू झाला.\nरामकिशन माधवराव कराळे (वय 70 वर्षे) रा.पिंगळी (कोथळी) ता.,जि. परभणी असं मयत वारकऱ्याचे नाव आहे या दुर्घटनेत सुमनबाई तुकाराम कुदळे (वय 65 वर्षे) आणि मंजुळाबाई दत्तात्रय कुदळे (वय 60 वर्षे) अशी जखमी झाल्या वारकऱ्यांची नावं आहेत. दोघीही जिंतूर, जि. परभणी येथील आहेत. जखमी महिला भाविकांवर पंढरपूरातील कॉटेज रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मयत रामकिशन कराळे यांचे शवविच्छेदन करण्यात आले असून मृतदेह त्यांच्या गावी पाठवून देण्याची प्रक्रिया सुरू आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: pandharpurगेंड वस्ती परिसरपंढरपूर\nवारकऱ्यांची रांगेतून मुक्तता, आता विठुरायाचं टोकनद्वारे दर्शन \n,जय वाघानंतर त्याचा बछडा 'जयचंद'ही बेपत्ता\nएक नव्हे दोन नव्हे, चक्क तीन रिअर कॅमेरे , हे आहेत फिचर आणि किंमत\nगणित चुकलं म्हणून शिक्षकाने विद्यार्थ्याच्या तोंडात खुपसली छडी\nऔरंगाबादेत विद्यार्थ्यांना झालं काय, काॅपी पकडली म्हणून आत्महत्येचा प्रयत्न\nकर्जमाफीचा लाभ आता 2001-09 काळातील शेतकऱ्यांनाही मिळणार \nवारकऱ्यांची रांगेतून मुक्तता, आता विठुरायाचं टोकनद्वारे दर्शन \nकेरळमध्ये फक्त सचिनच्याच पुस्तकांची लायब्ररी\nजालन्यात सहा लाखांच्या बनावट नोटा जप्त\n'चौधरींचं वक्तव्य अत्यंत दुर्दैवी'\nव्हेंटिलेटरमध्ये झुरळ जीवावर बेतलं\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00538.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/special-story/thousand-of-girl-have-been-missing-from-maharashtra-this-year-277434.html", "date_download": "2018-04-24T18:34:22Z", "digest": "sha1:3OOOZ7QHYPORRVRL2S5CBMHPADJDSXHA", "length": 12803, "nlines": 128, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "धक्कादायक !, २०१७ च्या पहिल्या ६ महिन्यात राज्यातून २९३५ मुली बेपत्ता", "raw_content": "\n'केसरी'चा सेट जळून खाक, अक्षयकुमारसह सर्व कलाकार सुखरुप\nजम्मू-काश्मीर : पुलवामामध्ये चार दहशतवाद्यांचा खात्मा\nवारकऱ्यांची रांगेतून मुक्तता, आता विठुरायाचं टोकनद्वारे दर्शन \nकेरळमध्ये फक्त सचिनच्याच पुस्तकांची लायब्ररी\n,जय वाघानंतर त्याचा बछडा 'जयचंद'ही बेपत्ता\nगणित चुकलं म्हणून शिक्षकाने विद्यार्थ्याच्या तोंडात खुपसली छडी\nऔरंगाबादेत विद्यार्थ्यांना झालं काय, काॅपी पकडली म्हणून आत्महत्येचा प्रयत्न\nकर्जमाफीचा लाभ आता 2001-09 काळातील शेतकऱ्यांनाही मिळणार \nनाणार'चं आतून किर्तन बाहेरून तमाशा झालाय-अशोक चव्हाण\nमुंबईत धावत्या लोकलसमोर ढकलून प्रवाशाची हत्या\nमुंबईत म्हाडा ची ३३०० घरांसाठी सोडत लवकरच\n19 वर्षाचा मराठी तरुण घेणार जैन धर्माची दीक्षा\nजम्मू-काश्मीर : पुलवामामध्ये चार दहशतवाद्यांचा खात्मा\nमहाभियोगाची नोटीस फेटाळण्याचा निर्णय घाईत नाहीतर पूर्ण विचारांती - नायडू\n भाजप आणि काँग्रेसमध्ये 'कांटे की टक्कर', जेडीस ठरणार किंगमेकर\nसंसदेतही कास्टिंग काऊच, रेणुका चौधरींचं खळबळजनक वक्तव्य\n'केसरी'चा सेट जळून खाक, अक्षयकुमारसह सर्व कलाकार सुखरुप\nबिग बींची लेक श्वेताच्या ठुमक्यांचा व्हिडिओ व्हायरल\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nसंजय दत्तनं भिकही मागितलीय, 'संजू'च्या टीझरमधून उलगडली अनेक गुपितं\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nभारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा होणार आई\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nबर्थडे स्पेशल : सचिनचा प्रेरणादायी प्रवास\nपंजाबचा दिल्लीवर शानदार विजय\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\nकेरळमध्ये फक्त सचिनच्याच पुस्तकांची लायब्ररी\nजालन्यात सहा लाखांच्या बनावट नोटा जप्त\n'चौधरींचं वक्तव्य अत्यंत दुर्दैवी'\nव्हेंटिलेटरमध्ये झुरळ जीवावर बेतलं\nबेधडक : महाभियोगाचे राजकारण\nबेधडक : आरपारची लढाई\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\n, २०१७ च्या पहिल्या ६ महिन्यात राज्यातून २९३५ मुली बेपत्ता\n२०१७ च्या जानेवारीपासून ३० जूनपर्यंत सहा महिन्यात राज्यातून एकूण २९६५ मुली बेपत्ता झाल्याची माहिती खुद्द राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.\n19 डिसेंबर : महाराष्ट्रात महिला सुरक्षित आहेत की नाही असा प्रश्न सध्या उपस्थित होतोय. कारण २०१��� च्या जानेवारी पासून ३० जूनपर्यंत सहा महिन्यात राज्यातून एकूण २९६५ मुली बेपत्ता झाल्याची माहिती खुद्द राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.\nराज्यातील सत्तारूढ भारतीय जनता पार्टीचे आमदार रणधीर सावरकर यांनी राज्यसभेत पत्र लिहून विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की, २०१६ मध्ये सुरवातीच्या ६महिन्यात २८८१ मुली बेपत्ता झाल्या होत्या आणि यावर्षी हा आकडा वाढून २९६५ एवढा झाला आहे.\nते पुढे म्हणाले की, या संबंधी कोणत्या ही टोळी विरोधात कारवाई केली गेली नाहीये. राज्यातील १२ पोलीस विभागांना अश्या घडामोडी विरोधात तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले.\nमुख्यमंत्री फडणवीस यांच्या म्हणण्यानुसार केंद्र सरकारने बेपत्ता झालेल्या मुलींचा शोध लावण्यासाठी www.trackthemissingchild.gov.in ही वेबसाईट बनवण्यात आली आहे.\nत्यासोबतच रेल्वेने पण आपल्या पोर्टल www.shodh.gov.in ला आधुनिक बनवलं आहे. ह्या वेबसाईट शोध लावण्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरत आहेत. मुख्यमंत्री पुढे बोलताना म्हणाले की, राज्य सरकारने ऑपरेशन मुस्कान आणि ऑपरेशन स्माईल यासारख्या ४ अभियान सुरु करण्यात आल्या आहेत. याच माध्यमाद्वारे २०१६ मध्ये १६१३ तर या वर्षी ६४५ मुली शोधून काढण्यासाठी मदत झाली आहे. परंतु मुलींचा बेपत्ता होण्याचा प्रश्न अधिकाधिक गंभीर होत चाललंय हेच खरंय.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: cm fadanvisgirls missingदेवेंद्र फडणवीसमहाराष्ट्र\nजम्मू-काश्मीर : पुलवामामध्ये चार दहशतवाद्यांचा खात्मा\nवारकऱ्यांची रांगेतून मुक्तता, आता विठुरायाचं टोकनद्वारे दर्शन \n,जय वाघानंतर त्याचा बछडा 'जयचंद'ही बेपत्ता\nएक नव्हे दोन नव्हे, चक्क तीन रिअर कॅमेरे , हे आहेत फिचर आणि किंमत\nगणित चुकलं म्हणून शिक्षकाने विद्यार्थ्याच्या तोंडात खुपसली छडी\nऔरंगाबादेत विद्यार्थ्यांना झालं काय, काॅपी पकडली म्हणून आत्महत्येचा प्रयत्न\n'केसरी'चा सेट जळून खाक, अक्षयकुमारसह सर्व कलाकार सुखरुप\nजम्मू-काश्मीर : पुलवामामध्ये चार दहशतवाद्यांचा खात्मा\nवारकऱ्यांची रांगेतून मुक्तता, आता विठुरायाचं टोकनद्वारे दर्शन \nकेरळमध्ये फक्त सचिनच्याच पुस्तकांची लायब्ररी\nजालन्यात सहा लाखांच्या बनावट नोटा जप्त\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00538.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.inmarathi.com/author/shrinivas-deshmukh/", "date_download": "2018-04-24T18:17:54Z", "digest": "sha1:BLMEWOMZSZVUFJ3DOUORJEKNJLKKFZXS", "length": 11642, "nlines": 117, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "Shrinivas Deshmukh, Author at InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nयाला जीवन ऐसे नाव\nभारतीय वायुसेनेची मदार असणारे मिग-२१ : अभिमानास्पद गौरव की लाजिरवाणे डाग\nराफेल विमान कधी येणार याची पक्की तारीख अजून नाही. त्यामुळे आपली वायू सेनेची मदार सु-३० आणि मिग-२१वर राहणार यात शंका नाही.\nयाला जीवन ऐसे नाव\nआंदोलनकारी, सुरक्षा, मानवी हक्क आणि शस्त्रांचे आधुनिकीकरण\n२०१० साली पूर्व प्रधानमंत्री मनमोहन सिंह यांनी Rapid Action Force चे आधुनिकीकरण करू असे बोलले होते.\nपॉलि-tickle याला जीवन ऐसे नाव\nनिर्भय: भारतीय बनावटीच्या क्षेपणास्त्र निर्मितीतली नवी पहाट\nपुढे कधी Surgical strike झाली तर थल सेनेसाठी रस्ता मोकळा करायला निर्भयचा उपयोग होऊ शकतो.\nMi-26 : मानव आणि यंत्र यांची परिसीमा गाठणारे मूर्त रूप \nवायू सेनेकडे हेच एकमेव मालवाहू हेलिकॉप्टर आहे.\nभारतीय वायुसेनेतील महत्वपूर्ण “बहादुर” चा – आखरी सलाम\nमहत्वाचा असतो तो वेळ येणाऱ्या काळात सू-३० MKI फार मोठी जबाबदारी असणार यात शंका नाही येणाऱ्या काळात सू-३० MKI फार मोठी जबाबदारी असणार यात शंका नाही बहादूर, तुला आमचा सलाम \nरशियाचा आधुनिक सामरिक Romance\nसामरिक तोल कसा वरचढ ठेवायचा आणि कशी त्यात वृद्धी करत न्यायची हेच तर पुतीन यांचे लक्ष्य होते, आहे आणि राहणारच\nभारताची चिंता वाढवणारा : चिनी ड्रॅगनचा ५ वा अवतार\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page === चीनचं नाव घेतलं कि येतो डोळ्यासमोर अजस्त्र लोकसंख्या\nशीत युद्धातले ऑल राऊंडर विमान – मिग २५ ( भाग २)\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page === मागील भागाची लिंक : शीत युद्धातले ऑल राऊंडर विमान\nशीत युद्धातले ऑल राऊंडर विमान – मिग २५ ( भाग १)\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page === शीत युद्ध चालू झाले आणि सोबतच चालू झाली\nअमेरिकेच्या भीतीपोटी जन्मलेल्या, भारतीय नौ सेनेतील, अजस्त्र रशियन विमानाचा थरारक इतिहास\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like आणि Subscribe करा: facebook.com/InMarathi.page === भारतीय नौसेन���च्या अधिकारी आणि खलाशी वर्गाला हे\nसत्यवान-सावित्री कथेचा एक कधीही नं वाचलेला दृष्टीकोण\nअंदमान निकोबार बेटांबद्दलच्या तुम्हाला माहित नसलेल्या facts\nभारतातून हद्दपार होत असलेल्या ‘पत्रावळ्या’ विदेशामध्ये ठरतायत सुपरहिट\nह्या कलाकाराने पेन्सिलच्या टोकावर घडवलेल्या अद्भुत कलाकृती तुम्हाला थक्क करतील\nलोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेलांबद्दल ह्या ८ महत्वपूर्ण गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का\nहा बघा रजनीकांतचा हॉलीवूड चित्रपट \nएक तरुण – तब्ब्ल १४० “ट्रेन रोमियो” थांबवणारा, स्त्रियांसाठी लोकल “सुरक्षित” करणारा\nजगभरातील सुमारे २७०० भाषांबद्दल अतिशय रंजक माहिती\nहायस्कूल टीचर ते ड्रग माफिया : ब्रेकिंग बॅड इज ब्रेकिंग नॉर्म्स\nपूर्वीचे लोक वजन कमी करण्यासाठी हे विचित्र उपाय करायचे \nकॉकपिटमध्ये अभ्यासिका आणि पंखाची गॅलरी : त्यांनी विमानातच बनवले ‘स्वप्नातले घर’\nआज देशाला बुलेटवरून झेंडे मिरविणाऱ्यांची नाही, तर अश्या तरुणांची गरज आहे\nतुम्हाला माहितही नसलेली ही महिला बहुतेक भारताची राष्ट्रपती होणार आहे\nप्राण्यांची हत्या नं करता मांसाहार – भारतीय वंशाच्या शास्त्रज्ञाचा अचाट शोध\nफक्त साठ मावळ्यांनिशी पन्हाळगड ताब्यात घेणारा निडर शिलेदार: कोंडाजी फर्जंद\nभजन-कीर्तनाच्या ७० वर्षीय साधक – जयश्री कुलकर्णी\nजपानमध्ये होते हिंदू दैवतांची पूजा, जतन केला जातोय भारतीय वारसा\n‘ह्या’ पाण्याच्या बॉटलची किंमत ऐकून तुम्हाला घाम फुटल्याशिवाय राहणार नाही\nअलार्मचा शोध लागण्यापूर्वी लोक वेळेवर कसे उठायचे\nप्रत्येक ऑलम्पिकवीर आपले पदक का चावतो जाणून घ्या यामागचे रंजक कारण\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00539.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://www.inmarathi.com/what-is-phobia/", "date_download": "2018-04-24T18:23:55Z", "digest": "sha1:IHPCJR66QHMTKVMPDWRVWFUIZ3CJLZCN", "length": 16594, "nlines": 108, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "'फोबिया' म्हणजे काय ? एखाद्या गोष्टीबद्दल आपल्या मनात फोबिया का तयार होतो?", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\n एखाद्या गोष्टीबद्दल आपल्या मनात फोबिया का तयार होतो\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page\nप्रत्येक माणसाला कोणत्या ना कोणत्या गोष्टीची भीती असते. तुम्हाला द���खील नक्कीच कधी न कधी कशाची ना कशाची भीती वाटते. भीती ही प्रत्येकाच्या मनामध्ये असते, पण काही लोक मुद्दाम ती लपवण्याचा प्रयत्न करत असतात. आपण अचानक एखादी गोष्ट समोर आल्यावर काही प्रमाणात दचकतो, ती देखील एक प्रकारची भीतीच असते. पण काही लोकांना एवढी भीती असते की, ते त्या परिस्तिथीमध्ये काहीही करू शकत नाहीत. अशा लोकांना एकप्रकारचा हा भीतीचा मानसिक आजार असतो. ज्याला फोबिया असे म्हटले जाते. आज पण याच फोबियाबद्दल काही माहिती जाणून घेणार आहोत..\nफोबिया म्हणजे एखाद्या विशिष्ट गोष्टीची किंवा घटनेची खूप प्रचंड प्रमाणात मनामध्ये भीती निर्माण होणे. जर एखाद्या माणसाला हा फोबिया असल्यास तो मनुष्य त्या गोष्टीच्या आसपास देखील भटकत नाही किंवा त्याचे नाव जरी काढले तरी त्याचा थरकाप उडतो. यामध्ये एक असे भय येते, जे तुम्हाला आणि तुमच्या जीवनाला विचलित करून जाते.\nभूतकाळामध्ये झालेल्या एखाद्या गोष्टीचा मेंदूवर जास्त मोठ्या प्रमाणावर परिणाम होऊन, त्याविषयीची भीती आपल्या मेंदूमध्ये घर करून जाते आणि आपल्याला अशाप्रकारचा एक आजार जडतो. उदारणार्थ : काही लोकांना पाण्याची भीती असते, तर काही लोकांना उंचीची भीती वाटते. भूतकाळात घडलेल्या काही गोष्टींमुळे भविष्यात ही माणसे त्या गोष्टीपासून लांब राहण्याचा प्रयत्न करत असतात.\nया फोबिया म्हणजेच भीतीवर मात करण्यास वर्तणूक चिकित्सा बहुधा यशस्वी ठरतात. या उपचारपद्धतीमध्ये धैर्यशील व्यक्ती असल्यास ती हळूहळू या चिंताग्रस्त परिस्थितीमधून बाहेर पडू शकते आणि आपल्या भीतीला कंट्रोल करूस शकते. भयभीत परिस्थितीमध्ये या चिंतेमध्ये तो मनुष्य आपली विचार करण्याची शक्ती गमावून बसलेला असतो आणि त्याला यावेळी नक्की काय करावे हे समजत नसते.\nयावेळी मनामध्ये एक वेगळीच भीती निर्माण होऊन हातापायांचा थरकाप उडतो आणि घाम फुटतो. तसेच, अशावेळी त्या माणसाच्या हृदयाचे ठोके खूप जलद गतीने होत असतात. आपणही एखाद्या वेळी असे नक्की अनुभवतो. पण यांच्या बाबतीत हे खूपच भयानक असते, ज्याची कल्पना देखील करणे आपल्याला कठीण आहे. मानसोपचार देखील फोबियामध्ये खूप फायद्याचा ठरतो.\nही भीती म्हणजेच हा फोबिया वैद्यकीय भाषेमध्ये एक प्रकारच्या मानसिक आजार जरी असला तर त्याला वेगवेगळ्या भागांमध्ये वर्गीकृत करण्यात आलेले आहे. फोबिया हा एक ग्री��� शब्द आहे, ज्याचा अर्थ एखाद्या विशिष्ट गोष्टीची खूप मोठ्या प्रमाणावर मनामध्ये भीती असणे. यामध्ये काही वेगवेगळी उदाहरणे देखील आहेत. जसे, एफ्रोफोबिया म्हणजे ऊंच आणि बंदिस्त ठिकाणांची भीती, नायक्टोफोबिया म्हणजेच अंधाराची भीती वाटणे, ओक्लोफोबिया म्हणजेच गर्दीची भीती वाटणे, झेनोफोबिया म्हणजेच अनोळख्या व्यक्तीची भीती वाटणे आणि झूफोबिया म्हणजेच प्राण्यांची भीती वाटणे. अजून एक म्हणजे, अॅग्रोफोबिया म्हणजेच उघड्या आणि सार्वजनिक ठिकाणांची भीती वाटणे.\nविशेषकरून हा आजार अपंगत्वाचा आजार असलेल्या पीडितांना जे आपल्या घराच्या बाहेर पडू शकत नाहीत, अशा लोकांना होतो. शाळेमध्ये घडलेल्या काही प्रकारामुळे मुलांमध्ये देखील एक प्रकारची भीती निर्माण होऊ शकते आणि त्याचे वळण फोबियामध्ये होऊ शकते.\nत्यामुळे पालकांनी अशा बाबतीत त्यांची नेहमी काळजी घ्यावी आणि त्यांच्याशी मित्राप्रमाणे राहावे. ज्यामुळे ते तुमच्यासोबत आपल्या समस्या शेयर करून दडपणाखाली राहणार नाहीत.\nआता यावरून तुम्हाला हे लक्षात आलेच असेल की, फोबिया म्हणजे नक्की काय असते आणि आपल्यामधील भितीमध्ये आणि फोबियामध्ये काय फरक असतो. आपल्यातील भीती ही काही काळासाठी असते. पण फोबिया आपल्याला तेच तेच सारखे आठवण करून देत असतो आणि आपल्यातील भीती वाढवत असतो.\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page \n← किडनी ट्रान्सप्लांट का आणि कसे केले जाते \nमृत्यूनंतरही आपली नखे आणि केस वाढतच असतात का\nह्या देशात १९९३ सालापासून नागरिकांना पाणी, गॅस आणि वीज अगदी मोफत दिले जाते\nह्यांच्या सौंदर्यावर भाळू नका, कारण ही सरोवर क्षणार्धात एखाद्याचा जीव घेऊ शकतात\nतुम्हीही प्लास्टिकच्या बाटलीतून पाणी पिता का… मग हे नक्की वाचा…\nOne thought on “‘फोबिया’ म्हणजे काय एखाद्या गोष्टीबद्दल आपल्या मनात फोबिया का तयार होतो एखाद्या गोष्टीबद्दल आपल्या मनात फोबिया का तयार होतो\nकेजरीवालांचा “चप्पल – मफलर” साधेपणा एक नाटक आहे का\nएक भारतीय लिपी करतीये जगभरातील अँपल उपकरणं क्रॅश\nराहुल गांधी कॅनडाच्या पंतप्रधानांची नक्कल करताहेत… अगदी स्टेप बाय स्टेप…\nसार्वभौम भारताच्या २२ व्या राज्याचा जन्म आणि सद्यस्थिती : सिक्कीम भारतात साम��ल झाला कसा – ४\nयशवंतराव होळकर : एक असा योद्धा ज्याने इंग्रजांसमोर कधीही हार मानली नाही..\nमोदी प्रचार यंत्रणेचं आणखी एक खोटं उघडकीस \nमोबाईल पाण्यात पडल्यावर काय करावं\nकाही काळाने या कामांमध्ये माणसांची जागा रोबोट्स घेऊ शकतात मग माणसांनी काय करायचे\nहिऱ्याने बनलेला ग्रह ते सूर्याच्या १५ पट मोठा तारा : अवकाशातील ७ अचाट शोध\nपाकिस्तानचा कडेलोट जवळ – भारत यातून शिकतोय ना\nअवघ्या विशीत भयानक अतिरेकी हल्ला करणारा जगातील सर्वात खतरनाक गुन्हेगार\nभारतीय सैन्यावर दगडफेक करण्यासाठी काश्मिरी तरुणांना मिळतो पगार\nपानिपत मागचं एक कारण – सदाशिवराव भाऊंचा कुंजपुरावरील हल्ला\nचीनचा मुसलमान आणि त्या मुसलमानांची गळचेपी करणारा शिनजियांग प्रदेश\nते शिक्षा देतील, म्हणतील तुझे कवित्व इंद्रायणीत बुडीव : जाऊ तुकोबांच्या गावा : भाग ३४\nशिवाजी महाराजांवर अतिशय खालच्या पातळीमध्ये टीका करून सौरव घोषने आता मात्र मर्यादा ओलांडली आहे\nप्रजासत्ताक दिनाबद्दलच्या या महत्तवपूर्ण गोष्टी तुम्हाला माहित आहेत का \nभगवान शंकराचा जन्म कसा झाला- कथा, आख्यायिका आणि गुढतेचं वलय\nगीतरामायण: बाबूजी आणि गदिमांच्या असामान्य प्रतिभेची ओळख घडवणारे काव्य\nखुशखबर….. आता पैसे न भरता मिळवा रेल्वेचे तिकीट\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00539.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.inmarathi.com/indian-was-behind-original-idea-of-facebook/", "date_download": "2018-04-24T18:25:20Z", "digest": "sha1:NP44JHCGBI6I7TPN2K32AJQRFO34WBU4", "length": 15536, "nlines": 108, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "फेसबुकची मूळ आयडिया होती एका भारतीयाची!", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nफेसबुकची मूळ आयडिया होती एका भारतीयाची\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page\nआज कोणालाही विचार की फेसबुकचा संस्थापक कोण तर एकच उत्तर येईल की मार्क झुकरबर्ग तर एकच उत्तर येईल की मार्क झुकरबर्ग हो फेसबुक मार्क झुकरबर्गने तयार केलं हे खर, पण त्याला जी फेसबुक बनवायची कल्पना सुचली ती एका भारतीयामुळे हो फेसबुक मार्क झुकरबर्गने तयार केलं हे खर, पण त्याला जी फेसबुक बनवायची कल्पना सुचली ती एका भारतीयामुळे अजून विश्वास नाही बसतं, मग हे सत्य जाणून घ्याच\nत्या भारतीय व्यक्तीचे नाव आहे दिव्य नरेंद्र.\n२००२ सालापासून दिव्य नरेंद्र आणि त्याचे दोन सहकारी कॅमरून विन्क्लेवोस आणि टेलर विन्क्लेवोस हे एक सोशल नेट्वर्किंग साईट बनवण्याच्या प्रयत्नात होते आणि त्यासाठी त्यांना गरज होती एका वेब प्रोग्रामरची नरेंद्र आणि त्याच्या सहकाऱ्यांनी मिळून HarvardConnections.com नावाची वेबसाईट सुरु करायचे ठरवले.\nएक प्रयोग म्हणून त्यांनी ही वेबसाईट उभारायचे ठरवले होते, ज्यावर हार्वर्ड युनिव्हर्सिटी मधील सर्व विद्यार्थी एकमेकांशी जोडले जाणार होते. हे अगदी फेसबुकसारखं असणार होतं. जर हा प्रयोग यशस्वी झाला असता तर संपूर्ण अमेरिकेमध्ये ही वेबसाईट प्रमोट करण्याचे नरेंद्रच्या मनात होते.\nत्यांनी वेब प्रोग्रामर म्हणून मार्क झुकरबर्गला साथीला घेत ही वेबसाईट बनवण्याचे काम त्याच्याकडे सोपवले. मार्क झुकरबर्ग हा त्याच्या Facemash नावाच्या एका वेबसाईटमुळे आधीच प्रसिद्ध झाला होता. या वेबसाईटवर हार्वर्ड युनिव्हर्सिटी मधील विद्यार्थी कोण किती आकर्षक आहे यावर वोट करायचे.\nत्याची ही कल्पना तरुणांना जास्तच पसंत आली होती. त्यामुळे त्याच्यासारखा हुशार प्रोग्रामर आपल्याला मदत करू शकेल या विचाराने नरेंद्रने त्याला हाताशी घेतलं.\nमार्क झुकरबर्गला भेटून नरेंद्र आणि त्याच्या मित्रांनी त्याला संपूर्ण प्रोजेक्ट समजावून सांगितला. त्यांची कल्पना मार्क झुकरबर्गला भयंकर आवडली आणि त्याने देखील काम करण्यास होकार दिला. या प्रोजेक्टवर काम करता करता मार्क झुकरबर्गच्या मनात फेसबुक निर्माण करायची आयडिया आली.\nत्याने नरेंद्रच्या मूळ कल्पनेत काहीसे बदल करून नवी वेबसाईट अर्थात फेसबुक लॉन्च करण्याचे ठरवले आणि दिव्य नरेंद्रच्या HarvardConnections.com च्या पूर्वी स्वत:ची Thefacebook.com ही साईट लॉन्च केली आणी अश्याप्रकारे फेसबुकचा जन्म झाला.\nदिव्य नरेंद्रला या गोष्टीमुळे जबर धक्का बसला त्याने मार्क झुकरबर्ग विरोधात फसवणुकीची आणि आयडिया चोरल्याची केस दाखल केली. नरेंद्रच्या म्हणण्यानुसार,\nमाझ्या आयडिया मध्ये काही वेगळे बदल करून मला न विचारता, माझी परवानगी न घेता, माझी आयडिया चोरून मार्क झुकरबर्गने फेसबुक सुरु केले आहे आणि ही शुद्ध फसवणूक आहे.\nशेवटी कोर्टाने देखील दिव्य नरेंद्रच्या बाजूने निकाल देत मार्क झुकरबर्गला दंड सुनावला.\nदंडानुसार, मार्क झुकरबर्गला ६५० लाख डॉलर्स आणि फेसबुकचे १.२५ मि��ियन किंमतीचे शेअर्स दिव्य नरेंद्र आणि त्याच्या सहकाऱ्यांना द्यावे लागले.\nया गोष्टीमुळे खचून न जाता दिव्य नरेंद्र पुन्हा जोमाने उभे राहिले आणी त्यांनी आपल्या तेच दोन सहकारी कॅमरून विन्क्लेवोस आणि टेलर विन्क्लेवोस यांच्यासमवेत SumZero नावाची इन्व्हेस्टमेंट कंपनी सुरु केली. आज ते या कंपनीचे सीईओ आहेत.\nदिव्य नरेंद्र आणि मार्क झुकरबर्ग कधी संपर्कात आलेच नसते तर कदाचित काहीश्या वेगळ्या नावाने, वेगळ्या रुपात पण एका भारतीयाने बनवलेली सोशल नेट्वर्किंग साईट म्हणून आपण सर्वजण आणि संपर्ण जग आज फेसबुक वापरत असतं. पण जणू फेसबुक हे मार्क झुकरबर्गच्याच नशिबी लिहिलं होतं.\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page \n← ‘ह्या’ देशाकडे आहे जगातील सर्वात सुंदर पण तितकेच घातक आणि क्रूर महिला सैन्य\nएकेकाळी आपल्या खेळाने मैदान गाजवणाऱ्या जयसूर्याला आता आधार घेऊन चालावं लागत आहे →\nरामायणातील ह्या १२ गोष्टींपैकी किती तुम्हाला माहिती आहेत\nज्यांची नावे थेट ग्रहांना देऊन नासाने ज्यांचा गौरव केला असे काही ‘अज्ञात भारतीय’- जय हो\nकॉन्डोमबद्दल कुणालाच माहिती नसणाऱ्या काही गमतीशीर तर काही महत्वाच्या गोष्टी\nवॉलपेपर आणि वास्तुशास्त्र मिळुन सुधारा आपल्या घराचं स्वास्थ्य\nते शिक्षा देतील, म्हणतील तुझे कवित्व इंद्रायणीत बुडीव : जाऊ तुकोबांच्या गावा : भाग ३४\nअपघात होऊ नये म्हणून रेल्वेमार्फत कोणकोणत्या उपाययोजना केल्या जातात\nदिवसातून तीनदा बिर्याणी खाऊनही ह्या हैद्राबादी पठ्ठ्याने वजन कमी केलंय \nभारतीय राज्यघटनेची तुम्हाला माहित नसलेली वैशिष्ठ्यं\nआदियोगी भगवान शंकराच्या ११२ फुटी उंच अर्धप्रतिमेची गिनीज बुकमध्ये नोंद\nत्याच्यावर होता ‘मोनालिसा’च्या चोरीचा आरोप, जाणून घ्या माहित नसलेला पाब्लो पिकासो\nधनशुध्दी: स्वप्नरंजन आणि वास्तविकता (२) : राजीव साने\nकांदा चिरताना डोळ्यातून पाणी येऊ नये ह्यासाठी १० साध्या सोप्या टिप्स\nसियाचीन: जगातील सर्वात धोकादायक युद्धभूमीबद्दल तुम्हाला माहित नसलेल्या गोष्टी\nस्लिपमध्ये क्षेत्ररक्षण करायचं असतं, (स्लीप) झोपायचं नसतं: भारतीय खेळाडूंना धडा घेण्याची गरज\nबॅटमॅन ते डंकर्क : “दि आय मॅक्स एक्सपीरियन्स” चा तां���्रिक उलगडा\nभारतातील सर्वात तरुण आयएएस अधिकारी आहे महाराष्ट्राचा सुपुत्र\nसंपूर्ण अंडरवर्ल्ड हादरवून सोडणाऱ्या “त्या” एन्काउंटर स्पेशालिस्टची रीएन्ट्री…\nडोकलाम : चीनची माघार आणि भारताचा कुटनितीक विजय\nआजही मुळतः हिंदू धर्माला मानणारा युरोपातील ‘रोमा समुदाय’\nबँक अकाउंटमध्ये पैसे instant transfer करण्याचा नवीन UPI app फंडा \nतुमच्याही घरात पैसे देणारी मनी प्लांट आहे मग या मागची रंजक गोष्ट तुम्हाला माहित असलीच पाहिजे\nकॅप्सूलवर दोन रंग असण्यामागचं ‘हे’ खरं कारण तुम्हाला माहित आहे का\nUSB वरचा हा symbol आपल्या रोज नजरेस पडतो, पण त्यामागचा अर्थ काय\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00541.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://vastuclass.blogspot.com/2010/09/", "date_download": "2018-04-24T17:57:24Z", "digest": "sha1:46Z7Q4ZFMXS62KUA4D3LAVFJQ7KOUCSO", "length": 8510, "nlines": 65, "source_domain": "vastuclass.blogspot.com", "title": "वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र मार्गदर्शक शिकवणी वर्ग ( VASTU & ASTRO CLASS ): September 2010", "raw_content": "वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र मार्गदर्शक शिकवणी वर्ग ( VASTU & ASTRO CLASS )\nविद्वत्वं च नृपत्वं च नैव तुल्यं कदाचन् | स्वदेशे पूज्यते राजा विद्वान सर्वत्र पूज्यते || Don't judge yourself at all; accept yourself and move on from there. तुम्ही स्वयंदिप व्हा \nशनिवार, ४ सप्टेंबर, २०१०\nवृषभ लग्न द्वादश लग्नानुसार धनहानी आणि कर्जबाजारी योग\n१. वॄषभ लग्नामध्ये दशमस्थानाचा स्वामी शनि जर षष्ठात, अष्टमात किंवा द्वादश भावात असेल तर जन्मस्थानात अर्थिक प्राप्ती नसते व त्याला जीवनामध्ये सदैव धनाची कमतरता असते. अशा व्यक्तीला जीवनात कर्जाचा सहारा घेण भाग पडते.\n२. वृषभ लग्नामध्ये लग्नेश शुक्र जर षष्ठात, अष्टमात आणि द्वादश स्थान्त असेल आणि सूर्य (रवी) तुळेचा असेल तर ती व्यक्ती कर्जबाजारी होते.\n३. वृषभ लग्नामध्ये द्वितीय स्थानात जर पाप ग्रह असेल किंवा लाभेष गुरु षष्ठात, अष्टमात, द्वादशात असेल तर अशा व्यक्तीला सहजपणे कर्ज मिळू शकत नाही. व ती व्यक्ती कायम दरिद्री रहाते.\n४. वृषभ लग्नामध्ये केंद्रस्थानाला सोडून चंद्र, गुरु जर षष्ठमस्थान, अष्टम स्थान, द्वादशस्थानात बसला असेल तर तो संकष्ट योग मानला जातो. त्या कारणाणे जातकाला सदैव धनाची कमतरता भासते. चंद्र गुरुचा गज केसरीयोग सुध्दा बनतो. पण ६,८,व१२ स्थानात हा योग नष्ट होऊन संकष्ट योग निर्माण होतो.\n५. वृषभ लग्नामध्ये अष्टमेश गुरु शत्रूस्थानात किंवा नीच राशीचा असेल किंवा बुध द्वादशस्थानात असेल तर अचानक धनहानीने जातक कर्जबाजारी बनतो.\n६. वृषभ लग्नामध्ये लाभेश गुरु, षष्ठम, अष्टम व द्वादश स्थानात असेल किंवा लाभेश अस्त, पापपीडीत झाला असेल तर जातक अति गरीब असतो.\n७. वृषभ लग्नामध्ये धनेश बुध अष्टमात किंवा द्वादशात व अष्टमेश गुरु वक्रि झाला असेल तर त्या जातकाच्या घनाचा नाश होतो.\n८. वृषभ लग्नामध्ये धनेश बुध अस्त होऊन नीच राशीमध्ये असेल व धनस्थानात किंवा अष्टमस्थानामध्ये कुठलाही पापग्रह असेल तर तो जातक सदैव ऋण ग्रस्त असतो.\nat ९/०४/२०१० ११:०२:०० म.पू.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतर पोस्ट्स जरा जुनी पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: पोस्ट (Atom)\nआमच्याशी संपर्क साधतांना खालील गोष्टी पाळा:-\n१) पत्रात तुमचा भ्रमणध्वनीक्रमांक न विसरता लिहा. तो नसल्यास पत्राची दखल घेतली जाणार नाही. ( vastuclass@gmail.com )\n२) तुमचा प्रश्न मोजक्या शब्दात आणि स्पष्टपणे लिहा.\nराजीव उपाध्ये यांची चिन्तनिका\nअधिजनुकशास्त्र - एक गैरसोईचे विज्ञान\nवास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्र मार्गदर्शन शिकवणी वर्ग\nगेल्या १८ ते २० वर्षे ज्योतिषशास्त्रा आणि वास्तुशास्त्राचा अभ्यास करीत आहे. मला जे काही श्री स्वामी कृपा प्रसादा मुळे प्राप्त झाले आहे ते समाज उपयोगा करता समाजाला देण्यास मी सदैव तप्तरं असेन. पारंपारीक वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, सर्वोतोभद्र चक्र, नक्षत्र ज्योतिषशास्त्र, इत्यादि वर संशोधन केले आहे. विरार येथे वास्तुमार्गदर्शन शिकवणी वर्ग सुरु केले आहेत, पण ज्यांना याचा लाभ घेता येत नाही, त्यांच्यासाठी आता संगणकाच्या माध्यमातुन( Inter Web Blogger ) शिकवणी वर्ग घेण्याचा प्रयत्न केला आहे. संजीव आणि परिवार.\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nवृषभ लग्न द्वादश लग्नानुसार धनहानी आणि कर्जबाजारी ...\nसाधेसुधे थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00542.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/video/snake-eats-a-egg-of-hen-viral-video-of-kerala-287346.html", "date_download": "2018-04-24T18:06:53Z", "digest": "sha1:57ZNC2GUHZRDS6O6SGOU6DKHM7GZYIIF", "length": 8860, "nlines": 125, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "'अन् जेव्हा साप देतो कोंबडीची अंडी'", "raw_content": "\nवारकऱ्यांची रांगेतून मुक्तता, आता विठुरायाचं टोकनद्वारे दर्शन \nकेरळमध्ये फक्त सचिनच्याच पुस्तकांची लायब्ररी\nजा��न्यात सहा लाखांच्या बनावट नोटा जप्त\n'चौधरींचं वक्तव्य अत्यंत दुर्दैवी'\n,जय वाघानंतर त्याचा बछडा 'जयचंद'ही बेपत्ता\nगणित चुकलं म्हणून शिक्षकाने विद्यार्थ्याच्या तोंडात खुपसली छडी\nऔरंगाबादेत विद्यार्थ्यांना झालं काय, काॅपी पकडली म्हणून आत्महत्येचा प्रयत्न\nकर्जमाफीचा लाभ आता 2001-09 काळातील शेतकऱ्यांनाही मिळणार \nनाणार'चं आतून किर्तन बाहेरून तमाशा झालाय-अशोक चव्हाण\nमुंबईत धावत्या लोकलसमोर ढकलून प्रवाशाची हत्या\nमुंबईत म्हाडा ची ३३०० घरांसाठी सोडत लवकरच\n19 वर्षाचा मराठी तरुण घेणार जैन धर्माची दीक्षा\nमहाभियोगाची नोटीस फेटाळण्याचा निर्णय घाईत नाहीतर पूर्ण विचारांती - नायडू\n भाजप आणि काँग्रेसमध्ये 'कांटे की टक्कर', जेडीस ठरणार किंगमेकर\nसंसदेतही कास्टिंग काऊच, रेणुका चौधरींचं खळबळजनक वक्तव्य\nमोठ्या आवाजात गाणी ऐकायचा दुकानदार, वैतागून शेजाऱ्याने झाडल्या गोळ्या\nबिग बींची लेक श्वेताच्या ठुमक्यांचा व्हिडिओ व्हायरल\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nसंजय दत्तनं भिकही मागितलीय, 'संजू'च्या टीझरमधून उलगडली अनेक गुपितं\nअश्वमी महेश मांजरेकर झळकणार सलमानसोबत सिनेमात\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nभारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा होणार आई\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nबर्थडे स्पेशल : सचिनचा प्रेरणादायी प्रवास\nपंजाबचा दिल्लीवर शानदार विजय\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\nकेरळमध्ये फक्त सचिनच्याच पुस्तकांची लायब्ररी\nजालन्यात सहा लाखांच्या बनावट नोटा जप्त\n'चौधरींचं वक्तव्य अत्यंत दुर्दैवी'\nव्हेंटिलेटरमध्ये झुरळ जीवावर बेतलं\nबेधडक : महाभियोगाचे राजकारण\nबेधडक : आरपारची लढाई\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\n'अन् जेव्हा साप देतो कोंबडीची अंडी'\n'अन् जेव्हा साप देतो कोंबडीची अंडी'\nकेरळमध्ये फक्त सचिनच्याच पुस्तकांची लायब्ररी\nजालन्यात सहा लाखांच्या बनावट नोटा जप्त\n'चौधरींचं वक्तव्य अत्यंत दुर्दैवी'\nव्हेंटिलेटरमध्ये झुरळ जीवावर बेतलं\n'कास्टिंग काऊच संसदेतही आहेत'\n'फिल्म इंडस्ट्री बलात्कार करते, पण रोटीही देते'\n'महाराष्ट्राच्या हिताचा निर्णय घेतला जाईल'\n'��ाणार अधिसूचना रद्द करण्याची प्रक्रिया सुरू'\nनवा पूल बांधला पण गर्दी कायमच\n'पूजा सकटच्या मृत्यूबद्दल चुकीचा प्रचार'\n'उद्धव ठाकरे हे नीरव मोदी'\n'स्वाभिमान असेल तर बाहेर पडा'\nजम्मू-काश्मीर : पुलवामामध्ये चार दहशतवाद्यांचा खात्मा\nवारकऱ्यांची रांगेतून मुक्तता, आता विठुरायाचं टोकनद्वारे दर्शन \nकेरळमध्ये फक्त सचिनच्याच पुस्तकांची लायब्ररी\nजालन्यात सहा लाखांच्या बनावट नोटा जप्त\n'चौधरींचं वक्तव्य अत्यंत दुर्दैवी'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00542.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://mr.upakram.org/node/664", "date_download": "2018-04-24T18:42:20Z", "digest": "sha1:VSPENKACTKSSBK3XHH2QUGLBFBLJAFJH", "length": 1851, "nlines": 41, "source_domain": "mr.upakram.org", "title": "गुगलवर ही हिंदी व मराठी टंकलेखन शक्य आहे. | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nगुगलवर ही हिंदी व मराठी टंकलेखन शक्य आहे.\nकदाचीत आपणास माहीत असेल सुद्दा, पण नसल्यास ही गुगल लॅबची लिंक उपयुक्त ठरू शकेल.\nटंकलेखन सर्व साधारणपणे ग म भ न प्रमाणेच आहे.\nगुगल इंडीया लॅब्स - मराठी साठी गॅड्जेट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00543.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://shivray.com/tag/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A4%BE/", "date_download": "2018-04-24T18:08:44Z", "digest": "sha1:ERE4OPB4RZ55X4WTQHAG5O7LYJO5UV6K", "length": 12450, "nlines": 164, "source_domain": "shivray.com", "title": "मराठा | Chhatrapati Shivaji Maharaj - Shivray", "raw_content": "\nछत्रपती शिवाजी – महाराजांवर चित्रपट\nबेसिक फोटोग्राफी वर्कशॉप – ४ सप्टेंबर २०१६\nस्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले\nछत्रपती राजर्षि शाहू महाराज\nगनिमी कावा – युध्दतंत्र\nमराठ्यांचे सैन्य संघटन – पायदळ\nपायदळ हा सुद्धा घोडदळाप्रमाणे मराठ्यांच्या सैन्याचा महत्वपूर्ण भाग होता. मराठा सैन्यात पायदळाला दुय्यम स्थान प्राप्त झाले होते. पायदळाची गतिशीलता घोडदळापेक्षा निश्चित कमी होती परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी पायदळाकडे तेवढेच बारीक लक्ष्य दिले. महाराष्ट्रातील पर्वतमय भागात पायदळ जास्त उपयोगी पडत असे, तसेच किल्ल्यांच्या वा लष्करी ठाण्यांच्या रक्षणासाठी हजारो पायदळ सैनिकांची गरज भासत असे. युद्धात संख्येने सर्वात जास्त असणारे पायदळ हातघाईच्या लढाईत ...\nराजगड लढविणारे संताजी सिलीम्बकर\nस्वराज्य स्थापन करणारे छत्रपति शिवाजी महाराज, ती संकल्पना मनी बाळगणारे शाहजी राजे आणि राजमाता जिजाऊ, महाराजांच्या मृत���यु नंतर सुलतानी शक्तिला समर्थपणे तोंड देणारे छत्रपति संभाजी महाराज आणि त्यांच्या अमानुष हत्येनंतर रायगड लढ़विणाऱ्या राणी येसूबाई, जिंजीहून मोगली फौजांचा धुव्वा उडविणारे छत्रपति राजाराम महाराज आणि त्यांच्या पश्च्यात बादशाहची स्वप्ने धूळीस मिळविणाऱ्या महाराणी ताराराणी, मराठ्यांच्या स्वातंत्र लढ्यानंतर बाजीराव पेशव्यांची दिल्ली धडक, चिमाजी अप्पांची ...\nAnuya on महाराष्ट्राच्या किल्ल्यांकडे सरकारचे अक्षम्य दुर्लक्ष\nshashank on वीर शिवा काशीद\nछत्रपती शिवाजी – महाराजांवर चित्रपट\nबेसिक फोटोग्राफी वर्कशॉप – ४ सप्टेंबर २०१६\nगनिमी कावा – युध्दतंत्र\nछत्रपती राजर्षि शाहू महाराज\nस्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले\nchatrapati shivray chhatrapati shivaji maharaj kaviraj bhushan lohagad fort Modi Letter D Modi Letter DH Modi Letter N Modi Letter SH Modi Letter T Modi Letter TH modi script nature photography Quiz Contest raigad raigad fort Rajaram Maharaj shivaji raje shivkalyan raja shivrayanchi aarti आज्ञापत्र कविराज भूषण छत्रपती शिवाजी महाराज जाणता राजा जावजी लाड ताराराणी प्र. के. घाणेकर प्रश्नमंजुषा बाजीराव पेशवे बाल शिवाजी मराठा मराठेशाही राजमाता जिजाऊ आऊसाहेब लता मंगेशकर वा. सी. बेंद्रे शहाजी महाराज शिवराय शिवरायांचा जन्म शिवरायांची आरती शिवाजी राजे शिवाजीराजे भोसले शिवाजी शहाजी भोसले सरनौबत सेतू माधवराव पगडी सोपी मोडी पत्रे २०१५\nशिवराय प्रश्नमंजुषा – प्रश्न क्रमांक १५\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १२\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. ११\nशिवराय प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक १४\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १३\nछत्रपती शिवाजी – महाराजांवर चित्रपट\nबेसिक फोटोग्राफी वर्कशॉप – ४ सप्टेंबर २०१६\nJai ram Shinde: सर माझ्या माहिती प्रमाणे पन्हाळा गडावरील ईतिहाआसआसाचे वर्णन...\nJai ram Shinde: खुप छान माहित दिल्या ईतिहासातील. पण माला माहिती आहे त्याप्रम...\nशिवराय प्रश्नमंजुषा – प्रश्न क्रमांक १५\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १२\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. ११\nशिवराय प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक १४\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १३\nकाळकाई खिंडीत सिद्दयांची कत्तल करणारे जावजी लाड\nप्रती तानाजी – पदाती सप्तसहस्त्री नावजी लखमाजी बलकवडे\nछत्रपती संभाजी महाराजांचा जन्म\nराजगड लढविणारे संताजी सिलीम्बकर\nजयदेव जयदेव जय जय शिवराया\nशिवरायांचा मराठा मावळा कसा होता \nसिद्धेश्वर मंदिर, टोका – अद्भूत शिल्पसौंदर्य\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १३\nJai ram Shinde: सर माझ्या माहिती प्रमाणे पन्हाळा गडावरील ईतिहाआसआसाचे वर्णन...\nJai ram Shinde: खुप छान माहित दिल्या ईतिहासातील. पण माला माहिती आहे त्याप्रम...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00543.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://commons.m.wikimedia.org/wiki/Category:Urmila_Matondkar", "date_download": "2018-04-24T18:42:26Z", "digest": "sha1:CVQYL4ICO2NNI77OWRTXFOCRTKSJEQZA", "length": 5399, "nlines": 53, "source_domain": "commons.m.wikimedia.org", "title": "Category:Urmila Matondkar - Wikimedia Commons", "raw_content": "\nहिन्दी: उर्मिला मातोंडकर (जन्म: 4 फरवरी, 1974) हिन्दी फ़िल्मों की एक अभिनेत्री हैं\nमराठी: ऊर्मिला मातोंडकर ( फेब्रुवारी ४, इ.स. १९७४: मुंबई, महाराष्ट्र - हयात) ही हिंदी भाषेतील चित्रपटांमधील अभिनेत्री आहे. मराठी भाषक कुटुंबात जन्मलेल्या ऊर्मिलेने इ.स. १९८० साली कलयुग नावाच्या हिंदी चित्रपटात बालकलाकार म्हणून चित्रपट क्षेत्रात पदार्पण केले. त्यानंतर इ.स. १९९१ साली पडद्यावर झळकलेल्या नरसिंहा या हिंदी चित्रपटाद्वारे तिने तरूणपणी हिंदी चित्रपटसृष्टीत पुनर्प्रवेश केला. तिने अभिनय केलेले रंगीला (इ.स. १९९५), जुदाई (इ.स. १९९७) आणि सत्या (इ.स. १९९८) हे चित्रपट लोकप्रिय ठरले. तिने हिंदी चित्रपटांसोबत तमिळ, तेलुगू, मल्याळम भाषांतील चित्रपटांतूनही भूमिका केल्या आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00543.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} +{"url": "http://maaza-indradhanushya.blogspot.com/2017/01/blog-post_6.html", "date_download": "2018-04-24T18:08:22Z", "digest": "sha1:EEM3CDBIOUDKUOXYUYX7KFWYVZUFPXSG", "length": 20164, "nlines": 157, "source_domain": "maaza-indradhanushya.blogspot.com", "title": "‘ब्रेक्झिट’, ‘इटलीव्ह’च्या पाठोपाठ...", "raw_content": "\nवेगवेगळ्या वेळी, वेगवेगळ्या निमित्ताने मनात येणाऱ्या विविध विचारांचं हे ’माझं इंद्रधनुष्य’ .... \n नाही. हे आहेत मराठी भाषेला बहाल होऊ शकणारे काही नवे शब्द.\nकाय आहे, की दरवर्षी ऑक्सफर्ड शब्दकोशातर्फे इंग्रजी भाषेत नव्याने दाखल झालेल्या शब्दांची यादी जाहीर केली जाते. त्या यादीतले शब्द वाचून कधीकधी अवाक व्हायला होतं. इंग्रजी भाषेचं कौतुक वाटतं. मराठीतही अशी फ्लेक्झिबिलिटी हवी असं वाटून जातं वरचे तीन शब्द म्हणजे त्याच जाणीवेचा स्वतःपुरता एक छोटासा हुंकार म्हणता येईल. (शेवटी व्यापक बदलांची सुरूवात अशी वैयक्तिक पातळीवरूनच व्हायला हवी.) तर या शब्दांच्या ‘मेकिंग’बद्दल...\n२०१६ मधला एक गाजलेला इंग्रजी शब्द म्हणजे ‘ब्रेक्झिट’. गंमत बघा, ‘ब्रेक्झिट’च्याच जोडीने मैदानात उतरलेल्या ‘ब्रेमेन’ शब्दाला हे वलय लाभलं नाही. ग्रेट ब्रिटनच्या सार्वमतात ब्रेमेनवाल्यांना बहुमत मिळालं असतं तरीही ब्रेक्झिट हा शब्दच शर्यत जिंकला असता हे नक्की.\nया ब्रेक्झिटबद्दल ऐकलं, थोडंफार वाचलं; आणि मग मी एका जबाबदार (परदेशी) नागरिकाच्या भूमिकेतून ब्रिटनमधल्या दोघा मित्रमंडळींशी त्यावर माफक चर्चा केली. त्यातला एक ब्रेक्झिटच्या बाजूचा आणि दुसरा ब्रेमेनच्या बाजूचा निघाला, हा निव्वळ योगायोग. पण त्यामुळे माझ्या आयुष्यातल्या फॉरेन अफेअर्समध्ये कसा ‘परफेक्ट बॅलन्स’ साधला गेला. पहिल्या मित्राने दुसर्‍याला, म्हणजे दुसर्‍याच्या गटाला शिव्या घातल्या; दुसर्‍याने पहिल्याला घातल्या. युरोपियन युनियन कशी सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन जीवनात ढवळाढवळ करते आहे हे पहिल्याने तावातावाने सांगितलं. दुसर्‍याने सुस्कारा टाकत ब्रेमेनच्या बाजूने दिलेलं आपलं मत कसं वाया गेलं हे सांगितलं. पहिल्याने या मतदानात भाग घेतला होता की नाही हे पहिल्याला विचारायचंच राहिलं.\nयाच ओळीतला एक नवा शब्द नुकताच ऐकला - ‘इटलीव्ह’. यंदा इटलीत निवडणुका होतील आणि तिथला उजव्या विचारसरणीचा पक्ष जिंकला तर कदाचित इटलीही ब्रेक्झिट करेल; आय मीन, इटलीव्ह प्रत्यक्षात येईल. आणि ती ‘ईयु’च्या शेवटाची सुरूवात असेल.\nहे वाचलं आणि डोक्यात ‘शब्दांचेच वारे’ वाहायला लागले. ‘ईयु’मधून बाहेर पडणार्‍या प्रत्येक देशासाठी असे शब्द तयार करायचे झाले तर ते कसे असतील २०१७ सालच्या अखेरीस त्यातलाच एखादा सर्वात गाजलेला ठरेल का २०१७ सालच्या अखेरीस त्यातलाच एखादा सर्वात गाजलेला ठरेल का यावर इंग्रजीत विचार करता करता वाटलं, मराठीचं ग्लोबलपण वाढवण्याची यात केवढी मोठी संधी आहे यावर इंग्रजीत विचार करता करता वाटलं, मराठीचं ग्लोबलपण वाढवण्याची यात केवढी मोठी संधी आहे युरोपात कैक मराठी माणसं नोकरी-व्यवसायानिमित्त जाऊन राहिलेली आहेत. काही येऊन-जाऊन असतात. पर्यटनाला तर मराठी आणि गुजराथ्यांचीच युरोपात सर्वाधिक गर्दी असते. तिथल्या मातीला पाय लागणार्‍यांच्या ग्लोबल जाणीवा जागृत व्हायच्या तर त्यांच्या संभाषणात, मराठी वाचनात तिथल्या भवतालाशी रिलेट होऊ शकणारे शब्द असतील तर ते फायद्याचं��� ठरेल. नजीकच्या भविष्यकाळात फ्रान्स, जर्मनी, इटली हे ईयुचे संस्थापक देश निवडणुकांना सामोरे जाणार आहेत. मग निवडणुकांपश्‍चात तिथे काही उलथापालथ झाली तर युरोपात कैक मराठी माणसं नोकरी-व्यवसायानिमित्त जाऊन राहिलेली आहेत. काही येऊन-जाऊन असतात. पर्यटनाला तर मराठी आणि गुजराथ्यांचीच युरोपात सर्वाधिक गर्दी असते. तिथल्या मातीला पाय लागणार्‍यांच्या ग्लोबल जाणीवा जागृत व्हायच्या तर त्यांच्या संभाषणात, मराठी वाचनात तिथल्या भवतालाशी रिलेट होऊ शकणारे शब्द असतील तर ते फायद्याचंच ठरेल. नजीकच्या भविष्यकाळात फ्रान्स, जर्मनी, इटली हे ईयुचे संस्थापक देश निवडणुकांना सामोरे जाणार आहेत. मग निवडणुकांपश्‍चात तिथे काही उलथापालथ झाली तर या दोन्ही देशांतल्या जनतेने ईयुतून बाहेर पडण्याचं ठरवलं तर या दोन्ही देशांतल्या जनतेने ईयुतून बाहेर पडण्याचं ठरवलं तर तेव्हा वापरायला कामी येऊ शकतील असे शब्द आत्ताच पाडून घेतले तर बरं. (नवीन शब्द तयार करण्याला इंग्रजीत ‘कॉईन करणे’ असा वाक्प्रचार आहे. आपल्याकडे नाणी पाडतात. म्हणून हे शब्दही पाडलेत तेव्हा वापरायला कामी येऊ शकतील असे शब्द आत्ताच पाडून घेतले तर बरं. (नवीन शब्द तयार करण्याला इंग्रजीत ‘कॉईन करणे’ असा वाक्प्रचार आहे. आपल्याकडे नाणी पाडतात. म्हणून हे शब्दही पाडलेत\nतर असे ते शब्द. जर्मनी ईयुतून बाहेर पडलं तर जर्मनीघ (जर्मनी-नीघ). फ्रान्सने बाहेर पडायचं ठरवलं तर फ्रान्सटक (जर्मनी-नीघ). फ्रान्सने बाहेर पडायचं ठरवलं तर फ्रान्सटक (फ्रान्स-सटक). हंगरीने ईयुला टाटा-बायबाय केलं तर हंगरीजा (फ्रान्स-सटक). हंगरीने ईयुला टाटा-बायबाय केलं तर हंगरीजा (हंगेरी-घरी जा). त्यांच्यामागोमाग पोलंडही ईयुची वेस ‘पोलांडून’ जाऊ शकतो. बल्गेरियाच्या एक्झिटवर ‘बल्गेलाबघ (हंगेरी-घरी जा). त्यांच्यामागोमाग पोलंडही ईयुची वेस ‘पोलांडून’ जाऊ शकतो. बल्गेरियाच्या एक्झिटवर ‘बल्गेलाबघ’ अशी सार्वजनिक प्रतिक्रिया उमटू शकते.\nहे लिहिता लिहिता ईयु म्हणजे एक व्हॉटसअ‍ॅप ग्रूप आहे आणि त्यातून एक-एक करून मेंब्रं बाहेर पडतायत असं दृश्य समोर आलं. क्रोएशिया हा ईयुमध्ये सामिल झालेला अखेरचा देश. ‘लास्ट इन लास्ट आऊट’ नियमाने ग्रूपमधे ‘क्रोएकटा’च उरेल. मग बाहेर पडला काय किंवा नाही पडला काय काहीच फरक पडणार नाही. पण तोवर मराठीला तब्बल सहा ग��लोबल नवशब्द मिळालेले असतील.\nएप्रिलच्या चैत्रवणव्यात भर दुपारी २ वाजता ट्रेनची अनाऊन्समेंट झाली, तेव्हा कुमार यश मोबाईलवर ‘स्नेक-२’ गेम खेळत बसला होता. त्यापूर्वी थोडा वेळ तो उभाच होता. उभं राहून कंटाळा आला तेव्हा तो जवळच्याच एका लोखंडी खांबाला टेकायला गेला. पण खांब उन्हामुळे तापलेला होता आणि कुमार यशने स्लीव्हलेस टी-शर्ट घातलेला होता त्याच वेळी कुमार यशच्या पुढ्यातून त्याच्यापेक्षा वयाने जराशीच लहान एक मुलगी आईचं बोट धरून निघाली होती. तिच्याकडे मोबाईलफोनयुक्त तुच्छतेने पाहण्याच्या नादात इकडे दंडाला बसलेल्या चटक्याने कुमार यशला दचकायला झालं. हातातून मोबाइल पडता पडता वाचला. शेजारीच कमरेवर एक हात ठेवून, दुसर्‍या हातातल्या रुमालाने वारा घेत हाश्श-हुश्श करत उभी असलेली बाई त्याच्यावर मंदसं खेकसली. ती त्याची आई होती. आपली बॅग आपल्याच पाठीवर लावलेला कुमार यश आपण स्वतंत्रपणे एकटेच रेल्वे स्टेशनवर आलोय हे इतरांना जाणवून देण्यात - त्याच्या मते - आतापर्यंत यशस्वी ठरला होता. त्या यशाला खांबाच्या चटक्याने क्षणार्धात चूड लावला होता. त्या चटक्याने गेममधल्या स्नेकचं अखेरचं लाईफही संपवलं होतं. मग दंड चोळत चोळत परत न्यू गेम सुरू क…\nपुस्तक परिचय : सीझन्स ऑफ ट्रबल (श्रीलंकन यादवीच्या उपोद्घाताच्या यातना)\nजुन्या-नव्या पुस्तकांची ओळख करून देणारे लेख माझ्या खास आवडीचे. अशा लेखांमधून समजलेली काही पुस्तकं अगदी लक्षात राहतात. (पुढे ती आवर्जून मिळवून वाचली जातातच असंही नाही, तरीही.) काही दिवसांपूर्वी ‘अनुभव’च्या अंकात अशाच एका पुस्तकाबद्दल समजलं : The Seasons of Trouble. Life amid the ruins of Sri Lanka’s Civil War. तो लेख वाचला आणि प्रथमच असं झालं की पुस्तक मी लगेच विकत घेतलं. त्याला कारण ठरला पुस्तकाचा विषय\nशाळेत असताना लंकन यादवीच्या बातम्या सतत कानावर पडायच्या. दिल्ली दूरदर्शनच्या हिंदी बातम्या देणारी एक बाई LTTE चा उच्चार करताना त्यातला L लांबवायची... एऽऽऽल्लटीटीई आम्ही तिची नक्कलही करायचो. ही यासंदर्भातली सर्वात जुनी आठवण... LTTE, IPKF यांचे फुलफॉर्म्स माहित झाले होते. प्रभाकरन, कोवळे टायगर्स तरूण-तरूणी, त्यांना मिलिटरी ट्रेनिंग असतं म्हणे, सायनाईडच्या कॅप्सूल्स, वगैरे सामान्यज्ञान वाढीस लागलं होतं. जाफना, नॉर्थ-साऊथ बट्टिकलोवा इत्यादी नावं अगदी ओळखीची वाटायची. श्रीलंके��� तामिळ-सिंहलींमधला काहीतरी गोंधळ चालू आहे, हे त्या सगळ्याचं सार. तेव्हा बातम्यांमधून त्याची राजकीय अंगाने चर्चा अध…\n' ...जेव्हा एका पुस्तक परत भेटतं\nसाधारण दीड वर्षांपूर्वीची गोष्ट. कुटुंबासमवेतच्या सुट्टीनिमित्त युरोपमधे होते; त्यातही पॅरीस शहरात मात्र तिथल्या ट्रॅफिकनं इतका वात आणला होता, की आमच्या पॅरीस-कार्यक्रमात आम्हाला काटछाट करावी लागली होती. पण कधीकधी सगळं मनाविरुद्ध घडत असतानाही एखादाच निसटता अनुभव असा येतो की त्याआधीच्या नाखुष करणार्‍या घटना आपण कधी आणि कश्या विसरून जातो ते कळत देखील नाही. पॅरीसमधल्या अखेरच्या संध्याकाळी मला असाच एक अनुभव येणार होता आणि आमची पॅरीस-भेट किमान माझ्यापुरती तरी अगदी संस्मरणीय बनून जाणार होती. त्याला कारणीभूत ठरणार होतं एकखूप जुनं इंग्रजी पुस्तक मात्र तिथल्या ट्रॅफिकनं इतका वात आणला होता, की आमच्या पॅरीस-कार्यक्रमात आम्हाला काटछाट करावी लागली होती. पण कधीकधी सगळं मनाविरुद्ध घडत असतानाही एखादाच निसटता अनुभव असा येतो की त्याआधीच्या नाखुष करणार्‍या घटना आपण कधी आणि कश्या विसरून जातो ते कळत देखील नाही. पॅरीसमधल्या अखेरच्या संध्याकाळी मला असाच एक अनुभव येणार होता आणि आमची पॅरीस-भेट किमान माझ्यापुरती तरी अगदी संस्मरणीय बनून जाणार होती. त्याला कारणीभूत ठरणार होतं एकखूप जुनं इंग्रजी पुस्तक पुस्तकाचा संबंध पॅरीसशी होताच, शिवाय दुसर्‍या महायुद्धाशीही होता. ‘जागतिक महायुद्ध’ या गोष्टीशी आपला सर्वसाधारणपणे प्रथम परिचय होतो तो शाळेच्या इतिहासात. माझाही तसाच झाला. दुसर्‍या महायुद्धानं तर मनावर पहिल्या भेटीतच गारूड केलेलं. तेव्हा इतिहासाच्या पुस्तकातले महायुद्धांवरचे ते दोन(च) धडे, सोबतचे नकाशे मी अनेकदा चाळत, बघत बसत असे. त्यानंतर (जगरहाटीनुसार) मी ‘नाझी भस्मासुराचा उदयास्त’ वाचलं. हे पुस्तक वाचलं की दुसर्‍या महायुद्धाबद्दलचं सगळं तुम्हाला क…\nमी प्रीति. संगणक शास्त्राची पदवीधर आहे. मला वाचनाचा छंद आहे, लेखनाची आवड आहे आणि मराठी भाषेवर माझं प्रचंड प्रेम आहे.\nजरा मागची पानंही चाळा...\nलोकसत्ता - पुस्तक परिचय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00545.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://mr.upakram.org/node/1805", "date_download": "2018-04-24T18:19:03Z", "digest": "sha1:4D363WZZOWOZRAGOLY5SPLDWECX2XLAJ", "length": 18735, "nlines": 74, "source_domain": "mr.upakram.org", "title": "माझे नाडी ग्र���थ भविष्य लेखन कार्य भाग २ | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nमाझे नाडी ग्रंथ भविष्य लेखन कार्य भाग २\nमाझे नाडी ग्रंथ भविष्य लेखन कार्य\n‘तू ज्योतिषी नाहीस पण भविष्य कथनावर पुस्तक लिहिले आहेस’ इति – नाडी ग्रंथ महर्षी विश्वामित्र उर्फ कौशिक \nआधी लिहिल्याप्रमाणे नाडीभविष्यावर माझ्याहातून पुस्तके लिहिली जाणार असा उल्लेख नव्हता. पण काही काळाने तो का नव्हता याचा खुलासा कसा झाला त्याचा किस्सा. सर्वप्रथम प्रकाशित पुस्तकाच्या प्रती घेऊन मी विविध नाडी शास्त्रींना भेटत असे व त्यांना एक प्रत भेट देत असे. असाच एकदा वडपळणी भागातील डॉ. ओम उलगनाथन यांच्या ईरटै नाडी केंद्राला भेट द्यायला पोहोचलो. सोबत माझी बहीण जयश्री रानडेही होती. आम्ही नुकतेच जवळच्या सरवना नावाच्या प्रसिद्ध हॉटेलात जेवण करून केंद्राच्या बाहेर सोप्यात तेथे ठेवलेल्या टीव्हीवर चाललेली क्रिकेट मॅच पहात बसलो होतो. आत नाडी वाचन चालले होते, असे आत चालू एअरकंडिशनरच्या आवाजावरून कळत होते. त्याआधी अनेकदा ठरवूनही उलगनाथनजींची भेट होण्याचा योग आला नव्हता. दरवाजा अशा काचेचा होता की आत बसलेल्यांना बाहेरचे दिसावे. त्यामुळे आम्हाला थांबलेले पाहून दोनदा निरोप आले की आज भेटू शकत नाही परत केंव्हातरी यावे. मी तरीही तसाच बसून राहिलो. आज त्यांना भेटल्याशिवाय परतायचे नाही असा माझा निर्धार होता. तेवढ्यात बाहेरच्या भागात केळीच्या पानांची जेवणासाठी मांडामांड चालू झाली. तेंव्हा जेवणाला ते बाहेर येणारच असा माझा अंदाज होता. म्हणून मी क्रिकेट मॅच पाहात असल्याचा बहाणा करत थांबलो. बहीण माझ्या चेंगटपणाला वैतागली. तेवढ्यात ‘आत या’ असे बोलावणे आले. दरवाजा उघडून आत गेलो, तर तेथे ७-८ जण बसलेले होते. डॉ. ओम उलगनाथन मोठ्या टेबलाच्या मागे बसले होते. त्यांच्या घोगऱ्या तमिळ आवाजात बंबईया टाईप इंग्रजीत म्हणाले, ‘प्लीज गो. नो टाईम’. मी त्यांना म्हणालो, ‘आपल्याला पाहायची खूप इच्छा होती. म्हणून थांबलो होतो. बराय चलतो’. असे म्हणून मी परत जाण्याला दरवाजा उघडला. पण तो तसाच सोडून पाठ वळवून त्यांना म्हणालो, ‘आपण परवानगी दिलीत व या बसलेल्यांची हरकत नसेल तर चालू कथनाचा आनंद घेऊ इच्छितो’. त्यांची आपापसात चर्चा झाली. होकार मिळाला. खुर्च्यांची व्यवस्था झाली. आम्ही स्थानापन्न झालो. आमच्या येण्याने थांबलेले वाचन पुन्हा चालू झाले. ओम उलगनाथन पट्टीत पाहून एकदोन ओळी वाचत व नंतर त्याचे स्पष्टीकरण देत. असे एकदोनदा झाल्यावर सर्व जमलेले आमच्याकडे पाहून माना डोलावू लागले. एक दोघांनी तोंडाने ‘च्यक-च्यक’ आवाज काढले. ‘वा क्या बात है’ अशा अर्थाचे हातवारे झाले. आम्हाला काही कळेना. बसलेल्यांपैकी एकांनी इंग्रजीत सांगायला सुरवात केली की या नाडीचे महर्षी विश्वामित्र उर्फ कौशिक, नाडी वाचक उलगनाथनना उद्देशून म्हणताहेत की या दोन साक्षींची आम्ही वाट पहात होतो. आणि तू त्यांना परत जायला सांगत होतास विचार त्याला की त्याचा ज्योतिष शास्त्राचा अभ्यास नाही तरी त्याने नाडी भविष्यावर पुस्तक लिहिले आहे की नाही ते विचार त्याला की त्याचा ज्योतिष शास्त्राचा अभ्यास नाही तरी त्याने नाडी भविष्यावर पुस्तक लिहिले आहे की नाही ते तो सेनेतील उच्च अधिकारी आहे. विचार खरे आहे की नाही ते तो सेनेतील उच्च अधिकारी आहे. विचार खरे आहे की नाही ते त्यानंतर तशी विचारणा झाली. त्यावर माझे हवाईदलातील व्हिजिटींग कार्ड उलगनाथन यांच्या हातात देत, मी भारतीय वायुसेनेतील विंग कमांडर पदावरील वरिष्ठ अधिकारी आहे असे सांगताच सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. माझ्याकडील मराठीतील नाडी भविष्य पुस्तकाची एक प्रत त्यांना सुपुर्त केली. मला ज्योतिष शास्त्रातील काहीही कळत नाही तरीही नाडी भविष्याच्या माझ्या अनुभवावर आधारित हे पुस्तक माझ्याकडून लिहिले गेले आहे. ती मी महर्षींची कृपाच मानतो असे म्हणालो. ‘काही वेळापुर्वी जेवणात हवे ते मिळाले की नाही’ असे मला विचारले गेले. मी ‘हो’ म्हटले. कारण सरवना हॉटेलात जेवताना पोळ्या मिळणार नाहीत म्हणून उद्धटपणे सांगितले गेले होते. त्यावरून मी स्टाफवर जरा गरम झालो होतो. या छोट्याशा गोष्टीचा अचुक उल्लेख ऐकून आत्ता-इथे महर्षींच्या उपस्थितीचा व सुक्ष्म निरीक्षणाचा पडताळा मिळाला. पुढे ती बैठक सलग ५ तास चालली होती. (त्या वेळच्या भविष्य कथनाचा किस्सा नंतरच्या पुस्तकात सविस्तर नमूद आहे) बाहेर वाढलेली पाने तशीच बराच वेळ पडली होती. वाचनात माझ्या हातून नाडी ग्रंथ भविष्यावर अनेक तऱ्हेने लेखनकार्य घडणार असल्याचे सूचित केले गेले. त्या शिवाय नाडी भविष्याला नावे ठेवणाऱ्यांना समर्पक उत्तरे दिली जातील. शिव���य सध्या नाडी कथनात निर्माण झालेले अपप्रयोग थांबवण्यासाठी ही माझा उपयोग भविष्यकाळात केला जाणार असल्याचे सूचित केले गेले. तथापि असे या नाडी ग्रंथ भविष्यावर तो लेखन करील असा पूर्व उल्लेख कुठल्याच महर्षींनी न करण्यामागे त्याला स्वाभाविकपणे या लेखनाला प्रवृत्त केले जावे असे म्हटले गेले. या निमित्ताने मला माझ्या भावी कार्याची दिशा कळली व पूर्वलिखित भविष्य कथनातील लेखनकार्याच्या टाळलेल्या उल्लेखामागचा उद्देश ही कळला.\nसा. सह्याद्रीतील त्या एका लेखाने मला अनेकांच्या प्रतिक्रिया मिळाल्या. सर्वांचा सूर होता की या विषयावर आणखी लिहा असा होता. मलाही एका लेखाने समाधान न होता वाचकांना अनेक शंका-प्रश्न पडतील त्याचे निराकरण होणे आवश्यक आहे असे वाटून मी पुढे लिहित गेलो.\nआपला लेख वाचनीय आहे. माझा नाडीशास्त्रावर तीळमात्र विश्वास नाही पण तो मुद्दा गौण आहे. खालील वाक्य कळले नाही.\nआत नाडी वाचन चालले होते, असे आत चालू एअरकंडिशनरच्या आवाजावरून कळत होते.\nएअरकंडिशनरच्या आवाजावरून आत कोणीतरी बसलेले आहे हे कळते पण नाडी वाचन चालू आहे हे कसे कळले\nएअरकंडिशनरच्या आवाजावरून आत कोणीतरी बसलेले आहे हे कळते\nअरेच्या हे मला माहित नव्हते. खोलीत कोणी असेल तर एअरकंडिशनचा आवाज वेगळा येतो का असल्यास त्यामागे काय कारण आहे\nहा आवाज स्प्लीट एसी, एसी डक्ट वगैरे प्रकारातहि आढळतो का\nप्रेमात पडण्यासाठी गुरुत्वाकर्षणाची काय आवश्यकता\n'कळते' ऐवजी 'कदाचित कळू शकेल'\nअरेच्या हे मला माहित नव्हते\nमलासूद्धा माहीत नाही. 'कळते' ऐवजी 'कदाचित कळू शकेल' असे वाचावे.\nकाही प्रस्तावना आणि माहिती\nया लेखमालेच्या सुरुवातीला काही प्रस्तावना आणि माहिती देणे आवश्यक वाटते.\nउदा. या संहितेबद्दल माहिती, हीच संहिता का, लेखका बद्दल माहिती, लिखाणाचा कालावधी, आक्षेप, मतांतरे, आक्षेपांना उत्तरे इत्यादी. यामुळे वाचकाची मनोभूमीकाही तयार होते.\nज्यांना यात रस नाही ते आपोआपच दूर राहतील.\nडॉ. ओम उलगनाथन हे कोण यांचे नक्की कार्य काय यांचे नक्की कार्य काय\nईरटै नाडी केंद्र नक्की कुठे आहे\n\"कर्णपिशाच्च\" म्हणून काहीतरी असते आणि ते ज्योतिषाच्या कानात जातकाची किंवा उपस्थितांची इत्थंभूत माहिती सांगते.\nविशेषतः कोकणात ही पिशाच्चे मोठ्या प्रमाणावर आढळतात.\nवर वर्णन केलेला प्रकार - त्रयस्थ व्यक्तीच्��ा नाडीपट्टीत आगंतुकाची माहिती परभारेच उमटणे - हे असे कर्णपिशाच्च प्रकरण वाटते.\nया प्रतिसादाकडे भयकथालेखिकांनी (<-सदरहू स्त्रीलिंगी उल्लेख केवळ समानतेच्या दृष्टीने :)) कथाबीज म्हणून आणि अंधश्रद्धा निर्मूलन वाल्यांनी (<- हे रूप स्त्री-पुरुष दोघांनाही चालेल ;)) सश्रद्धतेने पहावे ही नम्र विनंती.\nलेखमाले संबंधी प्रस्तावना व अन्य उपयुक्त माहिती\nप्रिय गुंडोपंत व अन्य वाचक हो,\nआपण माझे लेखन वाचून प्रतिक्रिया पाठवता त्याबद्दल धन्यवाद. नाडी ग्रंथांवर माझे लिखाण झालेले आहे. ते ज्यांनी आधी वाचले आहे त्यांना नाडीवरील प्रस्तावनेची गरज नसावी. तथापि ज्यांना या विषयाची ओळख या लेखाने होत आहे त्यांना नक्कीच पुर्व कल्पना असणे गरजेचे आहे. ती काही काळाने सवडीने पुर्ण करीन.\nकर्णपिशाच, संमोहनाचा प्रभाव आणि नाडी ग्रंथ\nकर्णपिशाचा चा हा प्रकार असावा का किंवा संमोहनाचा प्रभाव असावा का यावर बरेच लेखन झाले आहे. ते तसे नाही हे त्याचे उत्तर आहे. ते कसे याचा सविस्तर वृतांत कर्णपिशाचासाठी नाडी ग्रंथ भविष्य आवृत्ती 4 व संमोहनाचा प्रभाव यासाठी आगामी आवृत्ती 5 मधील लेख वाचावेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00545.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://mr.upakram.org/node/2619?page=1", "date_download": "2018-04-24T18:17:53Z", "digest": "sha1:UCVA35QSZQZ6M2BPL4MIHGQTKTDESPCX", "length": 44681, "nlines": 257, "source_domain": "mr.upakram.org", "title": "ब्लॉगजगत्?? | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nवृत्तपत्रात लिहिणार्‍या काही होतकरू लेखकांसाठी आजकाल 'इंटरनेटवरील मराठी' हा एक पानं भरायचा विषय झाला आहे का सुरुवातीला ह्या लेखांची गंमत वाटायची. जाल लेखनाची दखल प्रिंट मिडियालाही घ्यावी लागते वगैरे स्वप्नरंजन करणारे काही बहुप्रसव जाल पडीक भलतेच हुरळूनही जायचे. पण अधून मधून वृत्तपत्रातून डोकावणारे हे उथळ लेख म्हणजे निव्वळ पाट्या टाकण्याचे पान भरण्याचे साधन आहे हे आता त्यांनाही कळून चुकले असावे.\nउदा. अभिनय कुलकर्णी ह्यांचा लोकमत मधील हा लेख पाहा. मराठी ब्लॉगजगत ह्या शीर्षकाखाली मनोगत मिसळपाव अश्या साइटींविषयी लिहिणार्‍या ह्या लेखकाला इतकेही माहीत नसावे की ब्लॉग वेगळे आणि ह्या साईटी वेगळ्या. टुकार लेखक/ब्लॉग/जाल अंक असले संदर्भ भरून कुठल्यातरी फुटकळ संमेलनांचे उल्लेख देऊन पानं भरण्याचा हा प्रकार वाटतो.\nउपक्रम���ंना ह्यावर काय वाटतेजाल लेखनाची अशी घेतलेली दखल योग्य आहे की हा एक पाट्या टाकण्याचा प्रकार आहे\nएकदोन वाक्यांत वापरून बघतो, कुठला अधिक आवडतो.\nलोकमतमधील त्या लेखामध्ये ब्लॉग हा शब्द, आपल्या चर्चेतील पर्यायी अर्थाने, वापरला गेला आहे आणि असा अपरिचित (रूढत्वाची टक्केवारी उपलब्ध नसल्यामुळे मी तिची संख्या 'शून्य' अशी गृहीत धरतो आहे) वापर केला गेल्याचा डिस्क्लेमर तेथे नाही. असा डिस्क्लेमर न देण्यास पाटी टाकणे म्हणावे का\nवसंत सुधाकर लिमये [07 Jul 2010 रोजी 17:34 वा.]\nरुढार्थाने ब्लॉग ह्या शब्दाची व्याप्ती फोरम साईट्सना कवटाळण्याइतकी झालेली नाही. जेव्हा ब्लॉग ह्या शब्दाची इतकी व्याप्ती रुढ होईल (रिफर्स टू एनी सोशल ऑर फोरम साईट असा अर्थ शब्दकोश दाखवेल) तेव्हा तुमचे म्हणणे पटेल. तोपर्यंत हा लेखनदोषच आहे.\nअवांतरः उद्या जर लंडन अमेरिकेत आहे असे कुणी वर्तमान पत्रात छापले, तर 'जाऊ द्या ना तसेही सबै भुमी गोपालकीच आहे, अमेरिका काय इंग्लंड काय तसेही सबै भुमी गोपालकीच आहे, अमेरिका काय इंग्लंड काय' असा क्षमाशील दृष्टीकोन तुमचा दिसतो. जो चांगलाच आहे.\nलंडन अमेरिकेत आहेच मुळी\nअवांतरः उद्या जर लंडन अमेरिकेत आहे असे कुणी वर्तमान पत्रात छापले, तर 'जाऊ द्या ना तसेही सबै भुमी गोपालकीच आहे, अमेरिका काय इंग्लंड काय तसेही सबै भुमी गोपालकीच आहे, अमेरिका काय इंग्लंड काय' असा क्षमाशील दृष्टीकोन तुमचा दिसतो. जो चांगलाच आहे.\nअसे कोणी छापलेच तर तुम्ही आक्षेप कसा घेऊ शकता कारण लंडन अमेरिकेत आहेच आहे. :-)\n१. लंडन, आर्कान्सा, युएसए\n२. लंडन, केन्टुकी, युएसए\n३. लंडन, ओहायो, युएसए\n४. लंडन, टेक्सास, युएसए\n५. लंडन, वेस्ट वर्जिनिया, युएसए\nएक नाही तर किमान पाच लंडने मिळाली. ;-)\nबाकी नक्की आक्षेप पाट्या टाकण्याला आहे (पण् त्यात् काय् नवे) की विवक्षित संकेतस्थळाचे नाव् पेप्रात आले याला आहे हे (थोडासा इतिहास् माहित् असल्याने) कळेना ब्वॉ) की विवक्षित संकेतस्थळाचे नाव् पेप्रात आले याला आहे हे (थोडासा इतिहास् माहित् असल्याने) कळेना ब्वॉ\nबाकी असे चर्चाप्रस्ताव उपक्रमाच्या धोरणात् बसतात् काय् (धोरण नक्की कुठे आहे शोधावे लागेल.)\nवसंत सुधाकर लिमये [07 Jul 2010 रोजी 18:23 वा.]\nआणि अमेरिकेतल्या ह्या लंडन मधे बकिंगह्याम पॅलेस आहे असा उल्लेख असेल तर\nबरोबर. असाही युक्तिवाद येऊ शकतोच. हे लिहिणारच होतो.\nथोडक्य��त, आपला मित्र लिहितो आहे ना मग ढोबळ चुकांकडे आपण दुर्लक्ष करावे असे मोठ्या मनाच्या बिरुटेंनी म्हंटलेच आहे.\nथोडक्यात, आपला मित्र लिहितो आहे ना मग ढोबळ चुकांकडे आपण दुर्लक्ष करावे असे मोठ्या मनाच्या बिरुटेंनी म्हंटलेच आहे.\nबिरुटे काय आणि लिमये काय सगळेच आपले उपक्रमी (आपला लव, आपला कुशच्या चालीवर) ;-)\nउपक्रमी म्हणजे पत्रकार नव्हेत\nवसंत सुधाकर लिमये [07 Jul 2010 रोजी 18:28 वा.]\nमी काही लोकमत/लोकसत्तात लिहिणारा पत्रकार नाही. तिथे अशी चूक करणे वेगळे आणि इथे वेगळे हे मी तुम्हाला सांगावे काय\nचूक ही चूक असते\nचूक ही चूक असते मग ती कुठेही करा. ;-) पण असो.\nबाकी ऑनलाईन वृत्तपत्रांच्या अंकात संपादन वगैरे होते का माहित नाही. तिथे सर्व लेख स्वीकारले जातात की नाकारले जातात हे देखील माहित नाही.\nवसंत सुधाकर लिमये [07 Jul 2010 रोजी 18:36 वा.]\nचूक ही चूक असते मग ती कुठेही करा.\nअर्थातच. पण उपक्रमावर केलेला टायपो आणि पेप्रात छापलेल्या लेखाचे चुकीचे शीर्षक ह्यात जमिन आसमनाचा फरक आहे.\nविकिपेडियावर इंग्रजी शब्द \"ब्लॉगोस्फियर\"चा अर्थ येणेप्रमाणे :\nब्लॉगोस्फियरात सोशल नेटवर्के सुद्धा येतात, असे या विकिपेडिया लेखकाचे मत दिसते. मी खुद्द आता \"उपक्रमा\"ला \"ब्लॉग-विश्वात\" घालण्यास तयार झालेलो आहे. हा शब्दार्थ विकीपेडियाइतका तरी रूढ मानता येतो.\nमी खुद्द आता \"उपक्रमा\"ला \"ब्लॉग-विश्वात\" घालण्यास तयार झालेलो आहे.\nउपक्रमाला कशाला घालवता. थांबा.\nअबाउट.कॉमवर दिलेली (वेबगीक.कॉमवरील) व्याख्याही वाचावी:\nपुढे जाऊन तिथला लेखक म्हणतो:\nअसो. बाकी तुमचे प्रतिसाद एकंदर ज्ञानवर्धकच असतात. धन्यवाद.\nमग तुम्ही शब्द सुचवा/आठवण करून द्या\nया संकल्पनेसाठी (बहुदिक् स्थल-जालांचा एकत्रित उल्लेख करण्यासाठी) मला लघु-शब्दरूप हवे आहे. ही माझी गरज आहे. याबद्दल कोणी रुचेलसा शब्द सुचवला - किंवा आधीच उपलब्ध शब्दाची मला ओळख करून दिली* - तर मी जरूर वापरेन.\nनाहीतर माझ्या गरजेसाठी मी \"ब्लॉगविश्व\" च्या शब्दार्थाची व्याप्ती वाढवून घेणार आहे. दिलगीर आहे. पण काही वाचक माझा मथितार्थ समजतील, तेही काय थोडे त्या वाचकांबरोबर तरी संवाद साधेल.\n(*\"डेटा\" साठी \"आत्त\" हा पूर्वीच उपलब्ध शब्द मला शब्दकोशांत सापडला, तेव्हा \"विदा\" या ध्वनीला दिलेला नवा शब्दार्थ मी त्यागला. तो ध्वनी मला आधीच नापसंत होता, पण \"आत्त\" शब्द कळण्याआधी \"विदा\" शब्दाने माझी निकड भागत होती.)\nवसंत सुधाकर लिमये [08 Jul 2010 रोजी 16:11 वा.]\nपण एकच समर्पक शब्द सुचेपर्यंत दोन वेग वेगळे शब्द वापरायला काय हरकत आहे ओढून ताणून एकाच शब्दात बांधून एखाद्याच्या चुकीवर पांघरुण घालण्यापेक्षा ते बरे.\nही माझी गरज आहे.\nतुमच्या गरजेप्रमाणे तुम्ही वांग्याला टमाटू म्हणा. काहीच हरकत नाही.\nदिसते मजला सुख चित्र नवे...\nया सगळ्यांमधील उपक्रम हे संकेतस्थळ वेगळे आहे. अभ्यासू नि वैचारिकतेशी परंपरा सांगणारी मंडळी इथे एकत्र आली आहेत. आयुष्य व्यापून उरणाऱ्या विविध विषयांचा धांडोळा घेऊन त्याविषयी सुव्यवस्थित लिखाण करणे हा या संकेतस्थळाचा अजेंडा आहे. यातलीच अनेक लेखक मंडळी मराठी विकिपेडीया समृद्ध करत आहेत. मराठी विश्वकोशाचे खंड काढताना पडलेला 'खंड' आपण पाहतो आहोतच; पण इथे मात्र इंग्रजीच्या तुलनेत मागे असलेला मराठी विश्वकोशाचा आंतरजालीय अवतार समृद्ध करण्याची धडपड व्यापून शेशंभर मंडळी सातत्याने प्रयत्नरत आहेत. याची दखल मराठी साहित्यविश्व, सरकार, प्रकाशक यांनी किती घेतलीय\nआजचे माझे भविष्य 'ज्ञानात भर पडेल' असे आहे. :D\nपरदेशात उच्चपदी आसनस्थ झालेला अनिवासी भारतीय.\nउच्चपदी आसनस्थ या शब्दांवरुन 'साईनफेल्डमधील The Buttershave' या भागातील जॉर्ज कुस्टांझा टॉयलेटचा प्रकार आठवला.\nया भागात कुस्टांझा अपंग असल्याचे नाटक करुन नोकरी मिळवतो व तिथे असलेले अपंगांसाठीचे विशेष शौचालय त्याला फार आवडते. या उच्चपदी आसनस्थ झालेल्या शौचालयाच्या गौरवार्थ त्याने खालील उद्गार काढले आहेत.\n(निम्नपदी आसनस्थ ;)) आजानुकर्ण\nबोलो जाता बरळ, करिसी ते नीट नेली लाज धीट, केलो देवा॥\nप्रकाश घाटपांडे [07 Jul 2010 रोजी 03:49 वा.]\nअभिनय कुलकर्णी यांचा लेख छापील अंकांच्या वाचकांसाठी योग्यच होता. आपला बहुससंख्य वाचक वर्ग कोण आहे यावर लिखाण कसे हे ठरते. आंतरजालावर न फिरकणारे हे बहुसंख्य आहेत.त्यांना खुशखुशीत लेखनाद्वारे माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न अभिनय कुलकर्णी यांनी केला आहे.त्याला उथळ म्हणता येणार नाही. खुशखुशीत माहिती देताना सोप्या भाषेत द्यावी लागते तिथे ब्लॉग व साईट यातील फरक लगेच विषद करुन चालणार नाही.\nविद्वत्ताप्रचुर जडशब्दबंबाळ हस्तिदंती मनोर्‍यातील विद्वानांना सामान्यांच्या पचनी पडेल असे सुलभ लेखन करताच येत नाही. कारण त्यांच्या मते सुलभीकरणाने आशयहानी होत��� अथवा अक्षम्य त्रुटी निर्माण होतात. एखाद्या क्षेत्रातील उच्चतम तज्ञ हा त्या क्षेत्रातील नवोदितांसाठी उपयुक्त नसतो. बालवाडीला शिकवायला वेगळेच शिक्षक लागतात तिथे ऍकॅडमिस्ट उपयोगाचा नाही.\nपूर्णपणे सहमत आहे. लेख आला तरी बोंबलायचे आणि नाही आला तर दुर्लक्ष केले म्हणूनही बोंबलायचे अशी प्रवृत्ती उपयोगी नाही.\nतसेही पेप्रं वाचतंच कोण पुढारी वगैरे सारख्या वर्तमानपत्रांचा यूएसपी तर पुणे टुडे सारख्या पुरवण्यांवर छापण्यात येणाऱ्या, निम्मेच कपडे घालून व घातलेल्या कपड्यातूनही तीन चतुर्थांश अंग उघडे दिसेल अशी व्यवस्था करणाऱ्या हिरोईनी असतात. महाराष्ट्रटाईम्सचे संकेतस्थळ तर सॉफ्ट पॉर्नच झाले आहे.\nबोलो जाता बरळ, करिसी ते नीट नेली लाज धीट, केलो देवा॥\nअभिनय कुलकर्णी यांचा लेख छापील अंकांच्या वाचकांसाठी योग्यच होता. आपला बहुससंख्य वाचक वर्ग कोण आहे यावर लिखाण कसे हे ठरते. आंतरजालावर न फिरकणारे हे बहुसंख्य आहेत.त्यांना खुशखुशीत लेखनाद्वारे माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न अभिनय कुलकर्णी यांनी केला आहे.त्याला उथळ म्हणता येणार नाही. खुशखुशीत माहिती देताना सोप्या भाषेत द्यावी लागते तिथे ब्लॉग व साईट यातील फरक लगेच विषद करुन चालणार नाही.\nहोहो;) प्रकाशराव, माणसे जोडायला हवीत. पुल जाळू नयेत.\nविद्वत्ताप्रचुर जडशब्दबंबाळ हस्तिदंती मनोर्‍यातील विद्वानांना सामान्यांच्या पचनी पडेल असे सुलभ लेखन करताच येत नाही. कारण त्यांच्या मते सुलभीकरणाने आशयहानी होते अथवा अक्षम्य त्रुटी निर्माण होतात.\nनक्कीच आणि सुलभ शौचालयांचे महत्त्व कोण नाकारते आहे इथे मुद्दा सुलभीकरणाचा नाहीच. ब्लॉग आणि साइटमधला फरक सुलभपणे सांगता यायला हवा होता. बाकी लेख फारच खुसखुशीत आहे.\nदिवस 'काढण्याबद्दल' तुमचे मत काय आहे बरे तेही सुलभीकरणच आहे काय:)\nप्रकाश घाटपांडे [07 Jul 2010 रोजी 04:42 वा.]\nइथे टॉयलेट आहे का असा प्रश्न विचारल्यावर समोरच्याला इथे मुतारी आहे का असा प्रश्न विचारल्यावर समोरच्याला इथे मुतारी आहे का शौचालय आहे का असा स्पेसिफिक उपप्रश्न विचारणे कधी कधी भाग असते. काहींच्या मते टॉयलेट म्हणजे मुतारी असा देखील आहे. मला टॉयलेटला जायचे आहे म्हणजे नेमके लघवीला जायचे आहे की संडासला असा उपप्रश्न संयुक्तिक असते . पण संडास असल्यावर तुझी 'कोणतीही' सोय आहे असा अर्थ अभिप्रेत असल्याने आपण असे उपप्रश्न विचारत नाही.\nजेथे फक्त मुतारी आहे तिथे स्वच्छतागृह अशी पाटी लावणे योग्य आहे का म्हणजे टॉयलेट शब्द व्यवहारात रुळल्यानंतर गोंधळ तयार होतोच. 'सुलभ' आहे कि 'अवघड' सोय असणे महत्वाचे.\nजाता जाता- दिवस काढणे हे एल बी डी एन चे सुलभीकरण\nवेगळ्या गहन चर्चेचा विषय\nइथे टॉयलेट आहे का असा प्रश्न विचारल्यावर समोरच्याला इथे मुतारी आहे का असा प्रश्न विचारल्यावर समोरच्याला इथे मुतारी आहे का शौचालय आहे का असा स्पेसिफिक उपप्रश्न विचारणे कधी कधी भाग असते. काहींच्या मते टॉयलेट म्हणजे मुतारी असा देखील आहे. मला टॉयलेटला जायचे आहे म्हणजे नेमके लघवीला जायचे आहे की संडासला असा उपप्रश्न संयुक्तिक असते .\nप्रश्न सयुक्तिक असले तरी टॉयलेटला जाताना एवढा वेळ घालवणे योग्य नाहीच.\nपण संडास असल्यावर तुझी 'कोणतीही' सोय आहे असा अर्थ अभिप्रेत असल्याने आपण असे उपप्रश्न विचारत नाही.\nखरे आहे सुलभ शौचालय म्हटल्यावर असे कुठलेही प्रश्न, उपप्रश्न यायला नको. तिथे तर दरही दिलेले असतात म्हणे.\nजेथे फक्त मुतारी आहे तिथे स्वच्छतागृह अशी पाटी लावणे योग्य आहे का म्हणजे टॉयलेट शब्द व्यवहारात रुळल्यानंतर गोंधळ तयार होतोच. 'सुलभ' आहे कि 'अवघड' सोय असणे महत्वाचे.\nप्रत्येकाने आपापली सोय बघावी. आणि काहींना सुलभशिवाय अवघड होते. असो. ह्यावर बरेच काही लिहिण्यासारखे आहे. हा एका वेगळ्या गहन चर्चेचा विषय आहे.\nअखेर चर्चा स्वच्छतागृहापर्यंत आल्याचे पाहून समाधान वाटले.\nमराठी सायटींवरील बहुतेक चर्चा मेटाफोरिकली स्वच्छतागृहाकडे वळतात, ही चर्चा लिटरली वळली आहे. :)\nउड़ जा काले कावाँ तेरे मुँह विच खंड पावा\nया उपसंहारानंतर, आता हा प्रस्ताव उडण्यास हरकत नसावी.\nबोलो जाता बरळ, करिसी ते नीट नेली लाज धीट, केलो देवा॥\nअखेर चर्चा स्वच्छतागृहापर्यंत आल्याचे पाहून समाधान वाटले.\nतुम्हाला समाधान का वाटले असावे बरे\nमराठी सायटींवरील बहुतेक चर्चा मेटाफोरिकली स्वच्छतागृहाकडे वळतात, ही चर्चा लिटरली वळली आहे. :)\nतरी म्हटले मराठी सायटीबद्दल एखादे स्वीपिंग स्टेटमेंट कसे आले नाही अजून एक संकलनच करायला हवे.\nकृपया, स्वच्छतागृह आणि स्वीपिंग ह्यात कुठलाही संबंध शोधू नये, ही विनंती.\nमराठी वृत्तपत्रांबद्दल अनेकदा खडे फोडून झाले आहेत हे माहिती आहे. एकदा अशा सार्‍या दुव्यांचेही संकलन व्हा���े.\nउदाहरणार्थ, महाराष्ट्र 'गणपती' टाईम्सच्या आजच्या जालीय आवृत्तीमध्ये एका बातमीचे शीर्षक आहे 'बळीराजा चिंतातूर'. चिंता करण्यास आतुर असण्यासाठी शेतकरी म्हणजे काही 'दिवस काढणारे', रिकामटेकडे नाहीत. तेथे 'चिंताग्रस्त' हा शब्द नको का चिंतातूर हा शब्द शोधला की मराठी संस्थळे मिळतात पण चिंतातुर हा शब्द शोधला की हिंदी\nएक से भले दो\nचिंतातुर आणि चिंताग्रस्त एकच.\nचिंतातूर हा व्याकरदृष्ट्या चुकीचा शब्द वाटतो. त्यामुळे मटाने तो नेमका वापरला असावा.\nबोलो जाता बरळ, करिसी ते नीट नेली लाज धीट, केलो देवा॥\nपूरग्रस्त आणि पूरातुर हे उदाहरण चांगले आहे. अनावश्यक चिंता करणार्‍यांसाठी चिंतातुर हा शब्द वापरावा असे मला वाटते.\nकामग्रस्त आणि कामातुर असे उदाहरण घेतल्यास चिंताग्रस्त आणि चिंतातुर मधला फरक स्पष्ट व्हावा. पण मोल्सवर्थभटाने चिंतातुर म्हणजेच चिंताग्रस्त असे सांगितले आहे ना.\nबोलो जाता बरळ, करिसी ते नीट नेली लाज धीट, केलो देवा॥\nग्रस्त आणि आतुर या सफिक्सचा अर्थ सारखा नसल्यामुळे मोल्सवर्थस्य वाक्यं प्रमाणेतरम्\nचिंतातुराणां न सुखं न निद्रा\nमोल्सवर्थने आतुर शब्दाचे अनेक अर्थ दिले आहेत. त्यातला distressed किंवा perplexed हा अर्थ ग्रस्तच्या जवळ जावा\nबोलो जाता बरळ, करिसी ते नीट नेली लाज धीट, केलो देवा॥\nगोविंदाग्रजांची कविता 'चिंतातुर जंतू'\nअनावश्यक चिंता करणार्‍यांसाठी 'चिंतातुर' हा शब्द वापरला जातो. गोविंदाग्रजांची (राम गणेश गडकरी) 'चिंतातुर जंतू' नावाची एक कविता आम्हाला अभ्यासाला होती.\nआंतरजालावरील चर्चेची लांबी वाढली की कोणत्यातरी सदस्याने इतर कोणत्यातरी सदस्याची तुलना हिटलरशी करण्याची शक्यता 'एक' कडे झुकते आणि अशी तुलना करणारा सदस्य ती चर्चा हरतो हा गुडविनचा नियम आहे.\nमराठीत काही चर्चांची सुरुवातच हिटलर या विषयाने होत असल्यामुळे हिटलरशी तुलना या विषयात नाविन्य वाटत नसावे. त्यामुळे \"मराठी सायटींवरील बहुतेक चर्चा मेटाफोरिकली स्वच्छतागृहाकडे वळतात\" हा वेरियंट असावा.\nवसंत सुधाकर लिमये [07 Jul 2010 रोजी 15:06 वा.]\nत्यामुळे \"मराठी सायटींवरील बहुतेक चर्चा मेटाफोरिकली स्वच्छतागृहाकडे वळतात\" हा वेरियंट असावा.\n अगदी... आणि ह्या वेरियंटला गुडविनचा नियमही लागू होतो.\nप्रतीक देसाई [07 Jul 2010 रोजी 06:27 वा.]\nमी \"उपक्रम\" आणि \"मायबोली\" या दोन ठिकाणी सदस्य आहे. पण आता हा धा���ा वाचल्यानंतर \"ती\" बातमीही वाचली व समजले की \"मिसळपाव\" या साईटची सदस्य संख्या 'दहा हजार' आहे, म्हणून इतके सदस्य नेमक्या कोणत्या विषयांवर चर्चा करीत असतात हे पाहण्यासाठी \"तिथे\" गेस्ट म्हणून लॉग इन झालो. त्यावेळी (सकाळी ११.०० वा.) २१ सदस्य \"ऍक्टीव्ह\" होते; तर आपल्या \"उपक्रम\" वर ७. दहा हजारातील उपस्थिती २१ ची असेल तर 'रजिस्टर्ड' सदस्यांचा आकडा हा मान्य होण्यासारखा आहे का असे आहे, संध्याकाळी/रात्री जालावर येणार्‍यांची संख्या शतकाच्या घरात जाते का असे आहे, संध्याकाळी/रात्री जालावर येणार्‍यांची संख्या शतकाच्या घरात जाते (केवळ कुतुहल म्हणून विचारले आहे, \"डिसेक्शन\" नव्हे (केवळ कुतुहल म्हणून विचारले आहे, \"डिसेक्शन\" नव्हे \nबिरा के दस माथे बिरा के सौ नाम..\nवसंत सुधाकर लिमये [07 Jul 2010 रोजी 15:03 वा.]\n\"मिसळपाव\" या साईटची सदस्य संख्या 'दहा हजार' आहे\nसदर लेखकाने कसलाही अभ्यास न करता टाकलेली ही आणखीन एक पाटी आहे. १०,००० आकड्यामधे किती मयत आयडी आहेत हे लेखकाला सदर संकेतस्थळावर पडिक असल्याने चांगलेच माहित असावे. तसेच (संस्थापक धरुन) अनेक सदस्यांनी (प्रत्येकी) काढलेले अनेक आयडीजही त्यातच येतात. हे सगळे लक्षात घेतले असता जिवंत/ऍक्टिव आयडीज इतर कोणत्याही संकेतस्थळा इतकेच निघतील.\nप्रकाश घाटपांडे [09 Jul 2010 रोजी 02:48 वा.]\nहे सगळे लक्षात घेतले असता जिवंत/ऍक्टिव आयडीज इतर कोणत्याही संकेतस्थळा इतकेच निघतील.\nया बद्दल साशंक आहे. हा मुद्दा संख्याबळाशी निगडीत असल्याने संख्याशास्त्रीय निकषच लावावे लागतील. असे धरुन चालू कि डुप्लिकेट आयडी यात भरपुर आहेत तरी भेट देणार्‍या संख्येचा विदाही विचारात घ्यावा लागेल.\nवाचनमात्र,प्रतिसादमात्र,लेखनमात्र अशी विभागणी केल्यास कोणत्याही विवक्षित क्षणी असलेले संख्याबळ याचा आढावा घेतला तर मिपावर भेट देणार्‍यांची संख्या जास्त आहेत. साधी गोष्ट आहे तिथे कविता पाककृती कथा कादंबर्‍या आहेत. प्रत्येक संकेतस्थळाची प्रकृती वेगळी असते तुलना हा केवळ सोयीचा भाग आहे.\nमुद्दा पाट्या टाकण्याचा आहे\nतिकडे भेट देणाऱ्यांची संख्या नक्कीच जास्त आहे. मुद्दा तो नाहीच. मुद्दा पाट्या टाकणे हा आहे. सदस्यसंख्येबाबत व ट्रॅफिकबाबत लेखकाने ठोकून दिले आहे. मिसळपाव, मायबोली नंतर मनोगत, मीमराठी, उपक्रम असा त्याने क्रम कसा लावला काही कळत नाही. चक्क ठोकून दिले आह���. अलेक्सावर जाऊन बघितल्यास क्रम मायबोली, मिसळपाव, मनोगत, मीमराठी, उपक्रम ( उपक्रम शर्यतीत कुठेच नाही. इथेही आल्सो रॅन;) ) असा दिसेल. लेखात ही मेहनत घेतली गेली आहे का ही मेहनत घ्यायला नको होती का ही मेहनत घ्यायला नको होती का आणि तुम्ही व धनंजयराव कशाला पाट्या टाकण्याची पाठराखण करीत आहेत आणि तुम्ही व धनंजयराव कशाला पाट्या टाकण्याची पाठराखण करीत आहेत\nसामना मध्येही पाट्याच टाकल्या आहेत. तेथेसुद्धा फोरमला ब्लॉगच म्हटले आहे ;)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00545.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://shabdshabd.blogspot.com/2009/01/", "date_download": "2018-04-24T18:31:05Z", "digest": "sha1:R2PNIV2RMP3HYSQHVIOIT5LPYETCJEV5", "length": 26568, "nlines": 139, "source_domain": "shabdshabd.blogspot.com", "title": "शब्द शब्द जपुन ठेव ( नरेन्द्र प्रभू ): January 2009", "raw_content": "\nशब्द शब्द जपुन ठेव ( नरेन्द्र प्रभू )\nमी वाचलेल्या साहीत्यामधील चांगले, मला आवडलेले भाग या ब्लॉगवर दिले आहेत. : नरेन्द्र प्रभू\nडॉ. विनायक सेन की अजब कहानी\nपाकिस्तानपुरस्कृत दहशतवादाचा बीमोड आज ना उद्या करता येईल; पण ‘शासन’ नावाच्या संस्थेनेच ज्या दहशतवादाला बळ दिले आहे, त्याचे उच्चाटन कसे करणार दहशतवादी हल्ल्यानंतर भयग्रस्त झालेला सामान्य माणूस ज्यांच्याकडे आशेने पाहतो, तेच प्रशासन लोकशाही मूल्ये पायदळी तुडवून लोकांना भयभीत करू लागले, तर अशा व्यवस्थेत लोकशाहीला तरी काय भवितव्य उरणार दहशतवादी हल्ल्यानंतर भयग्रस्त झालेला सामान्य माणूस ज्यांच्याकडे आशेने पाहतो, तेच प्रशासन लोकशाही मूल्ये पायदळी तुडवून लोकांना भयभीत करू लागले, तर अशा व्यवस्थेत लोकशाहीला तरी काय भवितव्य उरणार हे सारे प्रश्न आज अचानक उपस्थित झालेले नाहीत. सरकार कोणत्याही पक्षाचे व आघाडीचे असो, शासनसंस्था नावाने ओळखली जाणारी ‘अपौरुषेय’ व्यवस्था आपला अदृश्य दरारा बजावीतच असते. आणीबाणीच्या काळात इंदिरा गांधींना अशा शासकीय दराऱ्यासाठी जबाबदार धरले जात असे. प्रत्यक्षात त्यानंतर आलेल्या प्रत्येक पक्षाने वा आघाडीने कुठच्या ना कुठच्या निमित्ताने प्रशासकीय दहशत बसविली आहेच. नक्षलवाद्यांच्या दहशतवादाचा प्रतिकार शासकीय दहशतवादाने कसा केला जातो याचे उदाहरण म्हणजे विनायक सेन यांच्यावर छत्तीसगड सरकारने लादलेला १९ महिन्यांचा तुरुंगवास. सेन यांच्या या अटकेचा निषेध जगभरातील सर्व विचारवंतांनी व मानवी हक्क संघटनांनी नोंदविलेल�� आहे. मात्र, अद्यापही यंत्रणेला जाग आलेली दिसत नाही. गोरगरीब-वंचित लोकांच्या प्रश्नांनी व्याकुळ झालेले डॉ. विनायक सेन नावाचे बालरोगतज्ज्ञ जाणीवपूर्वक छत्तीसगडमध्ये आले ते तीन दशकांपूर्वी आणि त्यांनी सार्वजनिक आरोग्यासाठी आपले आयुष्य झोकून दिले. मग असा कोणता गुन्हा डॉ. सेन यांनी केला आहे हे सारे प्रश्न आज अचानक उपस्थित झालेले नाहीत. सरकार कोणत्याही पक्षाचे व आघाडीचे असो, शासनसंस्था नावाने ओळखली जाणारी ‘अपौरुषेय’ व्यवस्था आपला अदृश्य दरारा बजावीतच असते. आणीबाणीच्या काळात इंदिरा गांधींना अशा शासकीय दराऱ्यासाठी जबाबदार धरले जात असे. प्रत्यक्षात त्यानंतर आलेल्या प्रत्येक पक्षाने वा आघाडीने कुठच्या ना कुठच्या निमित्ताने प्रशासकीय दहशत बसविली आहेच. नक्षलवाद्यांच्या दहशतवादाचा प्रतिकार शासकीय दहशतवादाने कसा केला जातो याचे उदाहरण म्हणजे विनायक सेन यांच्यावर छत्तीसगड सरकारने लादलेला १९ महिन्यांचा तुरुंगवास. सेन यांच्या या अटकेचा निषेध जगभरातील सर्व विचारवंतांनी व मानवी हक्क संघटनांनी नोंदविलेला आहे. मात्र, अद्यापही यंत्रणेला जाग आलेली दिसत नाही. गोरगरीब-वंचित लोकांच्या प्रश्नांनी व्याकुळ झालेले डॉ. विनायक सेन नावाचे बालरोगतज्ज्ञ जाणीवपूर्वक छत्तीसगडमध्ये आले ते तीन दशकांपूर्वी आणि त्यांनी सार्वजनिक आरोग्यासाठी आपले आयुष्य झोकून दिले. मग असा कोणता गुन्हा डॉ. सेन यांनी केला आहे छत्तीसगडच्या भाजप सरकारला वाटते, की ते नक्षलवादी आहेत; पण त्या संदर्भातील एकही ठोस पुरावा नाही. फक्त संशयावरून एखाद्या प्रख्यात डॉक्टरला- सामाजिक कार्यकर्त्यांला - अशी दोन-दोन वर्षे अंधारकोठडीत काढावी लागत आहेत. भारतासारख्या देशात ते घडावे, ही घटना भयावह आणि लाजिरवाणीही आहे. डॉ. विनायक सेन यांची कर्तबगारी अवघ्या जगाला ठाऊक आहे. सुवर्णपदकांसह वैद्यकीय पदव्या मिळवणारे सेन छत्तीसगडमध्ये आले तेच मुळी एका स्वप्नाचा पाठलाग करीत. बडय़ा कंपन्यांच्या, गलेलठ्ठ पगाराच्या अनेक ऑफर्स नाकारून ते या दुर्गम परिसरामध्ये आले. त्यांना सार्वजनिक आरोग्याच्या क्षेत्रात मूलभूत काम करावयाचे होते. त्यांनी ते सुरू केले. त्याच वेळी ‘पीपल्स युनियन ऑफ सिव्हिल लिबर्टीज’ नावाच्या संस्थेचे कामही ते करू लागले. छत्तीसगडमधील उपेक्षित माणसाला स्वातंत्���्याचे आरोग्यदायी मूल्य शिकवू लागले. हळूहळू त्यांचे काम वाढत गेले आणि त्यांना मिळणारा पाठिंबाही. मात्र, त्यामुळे राज्य सरकारला धक्का बसला असावा. तसाच धक्का बसला तो नक्षलवादी चळवळींना. कारण हे दोन्ही घटक सर्वसामान्य माणसाचा ‘विश्वास’ जिंकण्यासाठी प्रयत्न करीत असताना प्रत्यक्षात मात्र लोकांना डॉ. सेन यांची कृतिशील शिकवण अधिक जवळची वाटू लागली. त्यामुळे सेन यांची धरपकड सुरू झाली. पोलीस त्यांना त्रास देऊ लागले. दुसरीकडे नक्षलवादीही हल्ले करू लागले. या सगळय़ा संकटांना तोंड देत डॉ. सेन यांनी आपले काम सुरू ठेवले, हे त्यांचे वेगळेपण छत्तीसगडच्या भाजप सरकारला वाटते, की ते नक्षलवादी आहेत; पण त्या संदर्भातील एकही ठोस पुरावा नाही. फक्त संशयावरून एखाद्या प्रख्यात डॉक्टरला- सामाजिक कार्यकर्त्यांला - अशी दोन-दोन वर्षे अंधारकोठडीत काढावी लागत आहेत. भारतासारख्या देशात ते घडावे, ही घटना भयावह आणि लाजिरवाणीही आहे. डॉ. विनायक सेन यांची कर्तबगारी अवघ्या जगाला ठाऊक आहे. सुवर्णपदकांसह वैद्यकीय पदव्या मिळवणारे सेन छत्तीसगडमध्ये आले तेच मुळी एका स्वप्नाचा पाठलाग करीत. बडय़ा कंपन्यांच्या, गलेलठ्ठ पगाराच्या अनेक ऑफर्स नाकारून ते या दुर्गम परिसरामध्ये आले. त्यांना सार्वजनिक आरोग्याच्या क्षेत्रात मूलभूत काम करावयाचे होते. त्यांनी ते सुरू केले. त्याच वेळी ‘पीपल्स युनियन ऑफ सिव्हिल लिबर्टीज’ नावाच्या संस्थेचे कामही ते करू लागले. छत्तीसगडमधील उपेक्षित माणसाला स्वातंत्र्याचे आरोग्यदायी मूल्य शिकवू लागले. हळूहळू त्यांचे काम वाढत गेले आणि त्यांना मिळणारा पाठिंबाही. मात्र, त्यामुळे राज्य सरकारला धक्का बसला असावा. तसाच धक्का बसला तो नक्षलवादी चळवळींना. कारण हे दोन्ही घटक सर्वसामान्य माणसाचा ‘विश्वास’ जिंकण्यासाठी प्रयत्न करीत असताना प्रत्यक्षात मात्र लोकांना डॉ. सेन यांची कृतिशील शिकवण अधिक जवळची वाटू लागली. त्यामुळे सेन यांची धरपकड सुरू झाली. पोलीस त्यांना त्रास देऊ लागले. दुसरीकडे नक्षलवादीही हल्ले करू लागले. या सगळय़ा संकटांना तोंड देत डॉ. सेन यांनी आपले काम सुरू ठेवले, हे त्यांचे वेगळेपण मात्र, दुर्दैवाने नक्षलवाद आणि ‘सलवा जुडूम’ या साऱ्या वावटळीत होरपळ झाली ती डॉ. सेन यांच्या चळवळीची. कार्ल मार्क्‍सच्या विचारांकडे ऐन तारुण्��ात आकृष्ट झालेले डॉ. सेन हे सामाजिक समतेचे आणि समाजवादी मूल्यांचे अनुयायी. तेवढय़ावरून त्यांना नक्षलवादी ठरवले गेले. नक्षलवादाचा मुकाबला करण्यासाठी जी ‘समांतर’ यंत्रणा राज्य सरकारने परस्पर उभी केली आहे, त्या यंत्रणेसाठी डॉ. सेन हे शत्रू क्रमांक एक ठरले. ‘पीपल्स युनियन ऑफ सिव्हिल लिबर्टीज’चे राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून तुरुंगातील कैद्यांना भेटणे हा त्यांच्या कामाचा भाग असताना या सर्व कैद्यांशी डॉ. सेन यांचे थेट ‘गुन्हेगारी’चे संबंध आहेत, असे बेछूट आरोप केले जाऊ लागले. डॉ. सेन यांच्या सुटकेसाठी जगभरातून मागणी होत आहे आणि २६ नोबेलविजेत्यांनी त्यासाठी संयुक्त पत्रक काढले आहे. नोम चोम्स्कींपासून अमर्त्य सेन यांच्यापर्यंत सर्वानी सरकारला त्याविषयी लिहिले आहे. ‘जोनाथन मॅन अ‍ॅवॉर्ड फॉर ग्लोबल हेल्थ अ‍ॅण्ड हय़ूमन राइट्स’ हा जगातील अत्यंत प्रतिष्ठेचा (जो आजवर भारतातच काय, दक्षिण आशियातही कोणाला मिळाला नव्हता) पुरस्कार डॉ. सेन यांना मिळाला, तेव्हाही ते तुरुंगातच होते. जगभरातून मागणी होत असूनही, सुटका सोडा; त्यांना साधा जामीनही मिळत नाही. म्यानमारच्या हुकूमशाही राजवटीविषयी किंवा आँग सान स्यू कीच्या स्थानबद्धतेविषयी आपण चर्चा करीत असतो, पण आपल्या देशात त्यापेक्षाही भयानक असे काही घडू शकते, याची आपल्याला कल्पना नसते. डॉ. सेन यांच्या पत्नी डॉ. एलिना यांच्या तोंडून ही संपूर्ण कहाणी ऐकताना तर आपण नक्की भारतातच आहोत का, असा प्रश्न पडतो. कायद्याची अंमलबजावणी हे ‘स्टेट’चे काम असले तरी त्यामुळे लोकशाही माध्यमातून शासनाला जे अधिकार मिळतात, त्यांचा दुरुपयोग तर होत नाही ना, हे भान या यंत्रणेला असावयास हवे. नाही तर, कायद्याची अंमलबजावणी करणारे घटक आणि मानवी हक्कांसाठी प्रयत्न करणारे कार्यकर्ते हे परस्परांना शत्रू वाटू लागतात. खरे दहशतवादी त्यातून बलदंड होत जातात आणि सामान्य माणूस मात्र पिचून जातो. मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यानंतर दहशतवादाची चर्चा उच्चरवात सुरू झाली आहे; पण शासनपुरस्कृत दहशतवादाचा मुद्दा आपल्याकडे अद्याप हिरीरीने मांडला जात नाही. गुजरातमध्ये ‘स्टेट’ने प्रायोजित केलेली दंगल असो वा छत्तीसगडमध्ये हा ‘स्टेट स्पॉन्सर्ड’ दहशतवाद असो, या घटना लोकशाही व्यवस्थेला असणारा धोका वाढविणाऱ्या आहेत. भारतीय राजकारणाने असे वळण आज घेतले आहे आणि सर्व पक्षांमध्ये गुंडांचे अशा पद्धतीने स्वागत होताना दिसत आहे, की कोणत्याही पक्षाचे सरकार हे करू शकते. राजकारणाचे गुन्हेगारीकरण झाले आहे की गुन्हेगारी क्षेत्राचे राजकीयीकरण झाले आहे असा प्रश्न पडावा, या थराला आपली राजकीय प्रक्रिया जाऊन पोहोचली आहे. त्यामुळे छत्तीसगडमधील घटना हा अपवाद नाही. डॉ. सेन हे जागतिक ख्यातीचे डॉक्टर असल्यामुळे ती उजेडात तरी आली; पण असे कितीतरी सामान्य लोक असतील की ज्यांच्यावरील अन्यायाची कुठे नोंदही नसेल. दहशतवादाने सर्वसामान्य माणसाचे आयुष्य भयग्रस्त करून टाकलेले असताना, त्याने ज्या ‘स्टेट’ नावाच्या संस्थेकडे अपेक्षेने पाहावे, त्या संस्थेचेच अपहरण होत असल्याचे आपण अनुभवत आहोत. आपल्या लोकशाही व्यवस्थेवरील हा आघात वेळीच परतवून लावला पाहिजे. डॉ. विनायक सेन यांना तर न्याय मिळाला पाहिजेच; पण ‘स्टेट’ने आरंभलेल्या दहशतवादाच्या विरोधातही सजग नागरिकांना आघाडी उभी करावी लागणार आहे. छत्तीसगडच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत डॉ. सेन यांच्या अटकेचा मुद्दा कोणाच्याच अजेंडय़ावर नव्हता. केंद्र सरकारचे गृहखाते वाटल्यास छत्तीसगड प्रशासनाच्या या दहशतवादास वेसण घालू शकते. परंतु तितपत संवेदनशीलता केंद्रीय आघाडीतील कोणत्याही पक्षाने दाखविलेली नाही. आता लवकरच लोकसभा निवडणुका होणार आहेत. सर्व लोकशाहीवादी आणि मानवी हक्कांची कदर असलेल्या संघटनांनी व मीडियाने डॉ. सेन यांच्या सुटकेची मागणी अधिक जोराने केल्यास त्यांना न्याय मिळू शकेल\nस्वप्न उद्याचे घेऊन ये\nलखलखणारे पुनवचांदणे सर्वांगावर लेऊन ये\nतुझ्या मुलायम ओंजळीतुनी स्वप्न उद्याचे घेउन ये\nलालकेशरी सुर्यकळीचा भाळावरती लाव टीळा\nक्षितिजावरला चंद्र देखणा कुंतलातुनी माळुन ये\nदारी माझ्या आल्यावरती प्राजक्ताशी थांब जरा\nगंधवादळी बहरामध्ये चिंबचिंबशी न्हाउन ये\nघरात माझ्या चैतन्याच्या चार अक्षता टाक गडे\nउरात माझ्या सळसळणारी वीज अनामिक होऊन ये\nलखलखणारे पुनवचांदणे सर्वांगावर लेऊन ये\nतुझ्या मुलायम ओंजळीतुनी स्वप्न उद्याचे घेउन ये\nस्वप्न उद्याचे घेऊन ये\nतू शब्दांचा हा नजराणा दिलास हातांमध्ये\nशब्द फुलांचा गंधच आता रंध्रां रंध्रांमध्ये\n\"वस्त्रहरण नाटक घेवन आमी बुवा लंडनाक चल्लव\" असं जेव्हा मच्छिंद्र कांबळीने ���ाहीर केलं तेव्हा मालवणी मुलखातून मालवणी स्टाईलने प्रतिक्रिया उमटली ती अशी...\n'फटकेक खाव – ह्येंका एस्टी आणि बोटीच्या उताराक पैसे गावनत नाय, म्हणान तीन-तीन वर्सा गावाचा त्वांड बगनत नाय, ते मायझये लंडनला कसे काय जातले \nपरंतु अनाऊन्स केल्याप्रमाणे ठरल्या दिवशी, ठरल्या वेळी, ठरल्या तारखेला म्हणजे १३ ऑक्टोबर १९८४ रोजी रात्री ठीक १० वाजता 'भद्रकाली प्रॉडक्शन' च्या मुंबईच्या सहार एअरपोर्टवर २२ खलाशांना ( कलावंतांना) नेण्यासाठी दादर टीटीला छबिना (बस) तयार होती. अर्थात या छबिन्याचा नाखवा होता पांडुतात्या सरपंच मच्छिंद्र कांबळी \nLinks to this post Labels: आत्मचरित्र , प्रवास वर्णन\nइझराएलच्या निर्मितीच्या काळापासून पॅलेस्टाइनमध्ये निर्वासित म्हणून आलेल्या गरीब बिचार्‍या अरबांच्या छावण्या आहेत, आज सुमारे साठ वर्षे ते निर्वासित छावण्यामध्येच रहात आहेत, किती भयंकर पण ह्या अरबांबद्दल, त्यांच्या वाईट परिस्थितीबद्दल पाश्चात्य जगतातच नव्हे तर भारतातही खूप बोललं जातं, लिहिलं जातं (ते योग्याच आहे), पण खुद्द आपल्याच देशात पूर्व बंगाल मधून आलेले अनेक हिन्दु आणि बौध्द अजूनही , म्हणजे पॅलेस्टाइन अरब रहात आहेत तेवढ्याच काळापासून निर्वासित छावण्यात रहात आहेत. त्यांची स्थिती अरबांसारखी , किंबहुना त्याहून वाईट आहे ह्या बद्दल आमच्या माध्यमांमधून कधी एखादी बोटभर बातमीही येत नाही, असं का पण ह्या अरबांबद्दल, त्यांच्या वाईट परिस्थितीबद्दल पाश्चात्य जगतातच नव्हे तर भारतातही खूप बोललं जातं, लिहिलं जातं (ते योग्याच आहे), पण खुद्द आपल्याच देशात पूर्व बंगाल मधून आलेले अनेक हिन्दु आणि बौध्द अजूनही , म्हणजे पॅलेस्टाइन अरब रहात आहेत तेवढ्याच काळापासून निर्वासित छावण्यात रहात आहेत. त्यांची स्थिती अरबांसारखी , किंबहुना त्याहून वाईट आहे ह्या बद्दल आमच्या माध्यमांमधून कधी एखादी बोटभर बातमीही येत नाही, असं का वर्षानुवर्षे छावण्यात रहाणाचा त्रास अरबांनाच होतो, हिन्दुंना आणि बौध्दांना होत नाही असं काही आहे का वर्षानुवर्षे छावण्यात रहाणाचा त्रास अरबांनाच होतो, हिन्दुंना आणि बौध्दांना होत नाही असं काही आहे का परदुःख शीतल असं म्हणतात, पण इथे तर उलटाच प्रकार दिसतो.\nलेखक : अविनाश बिनीवाले\nपरशुरामाचा शाप इतका जबरदस्त होता की आजही तो पुर्वांचलातल्या आम्रवृक्षांना भोवतो आहे.पुर्वांचलात आंब्यांची झाडं खूप आहेत जुनी झाडं तर आहेतच पण अजुनही अनेक हौशी लोक भारतातल्या इतर भागातून कुठून-कुठून वेगवेगळ्या जातींची रोपं आणून्ही लावतात, जोपासतात. इथल्या आम्रवृक्षांना दर वर्षी नित्यनेमाने मोहोर येतो, आंबेही लागतात, पण इथला प्रत्येक आंबा झाडावर असतानाच सडायला लागतो. एकही आंबा खाण्याच्या लायकीचा नसतो कैरीचा आंबा होताना त्यात असंख्य किडे होऊन तो नासतोच.\nलेखक : अविनाश बिनीवाले\nकागदाचा पुनर्वापर म्हणजेच निसर्ग संवर्धन\nडॉ. विनायक सेन की अजब कहानी\nस्वप्न उद्याचे घेऊन ये\nसाता समुद्रापार - आमचा सतू (सत्यजित प्रभू) सध्या अमेरिकेत स्टेज शो करतोय. काल असाच त्याचा फोन आला. काही मराठीतली वाक्यं मालवणीत कशी बोलली जातील असा त्याचा प्रश्न होता. ‘माक...\nउबुण्टूमध्ये मराठीत लिहा -\n१ डिसेंबर २००८ पासून वाचनसंख्या\nCopyright 2009 - शब्द शब्द जपुन ठेव ( नरेन्द्र प्रभू )\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00545.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://zeenews.india.com/marathi/konkan", "date_download": "2018-04-24T19:15:22Z", "digest": "sha1:QSF2ASLQXVTU3LNG4JAIFJGA22SWZ3SB", "length": 6681, "nlines": 120, "source_domain": "zeenews.india.com", "title": "ठाणे-कोकण News in Marathi, ठाणे-कोकण Breaking News, Latest News & News Headlines in Marathi: 24taas.com", "raw_content": "\nमंगळवारपासून मुंब्रा बायपास दोन महिन्यांसाठी बंद\nVIDEO : आपल्या घरात येणाऱ्या भाज्यांचे हे धक्कादायक वास्तव\n'नाणार'ची अधिसूचना रद्द करण्याची नेमकी प्रक्रिया जाणून घ्या...\nनाणार प्रकल्पावरून मुख्यमंत्री आणि उद्योगमंत्र्यांची जुंपली\nटाऊन हॉलमध्ये कचरा जैसे थे, महापौरांच्या आदेशाला केराची टोपली\nनाणारमध्ये कोणत्याही परिस्थितीत प्रकल्प नाही - उद्धव ठाकरे\nनाणार प्रकल्पावरुन शिवसेना सत्तेतून बाहेर पडणार\nदारू माफिया किरीट सौमय्याला 'फिल्मी स्टाईल' पाठलाग करून अटक\nनाणार: उद्धव ठाकरेंची सभा होणारच : विनायक राऊत\nव्हिडिओ: सिंधुदुर्गात वादळ सदृश्य स्थिती\nसिंधुदूर्ग | कसा ओळखायचा 'देवगड हापूस आंबा' \nबदलत्या यूवा पिढीचं मूळ शालेय जीवनात: विजय कुवळेकर\nपनवेलमध्ये 'आपलं शहर आपला आवाज'\nनाणार प्रकल्प : प्रकल्पग्रस्तांवर जबरदस्ती केली तीव्र विरोध - कॉंग्रेस\nठाणे शिवसेना संघटक शैलेश निमसे यांचा मृतदेह सापडला\nशिवसेनेचे आमदार राजन साळवी यांना अटक\nनाणार प्रकल्प विरोध : कॉंग्रेसचे शिष्‍टमंडळ नाणारवासियांच्‍या भेटीसाठी रवाना\nखालापूर तहसीलदारांनी मागितली १० लाखांची लाच, गुन्हा दाखल\nराज ठाकरे आज ठाणे दौऱ्यावर, पदाधिकाऱ्यांना करणार मार्गदर्शन\nसचिन तेंडुलकरचे हे 5 रेकॉर्ड कोहलीच काय कुणीच तोडू शकत नाही\nपेट्रोलने गाठला 55 महिन्यांचा उच्चांक, डिझेलच्या ही दरात मोठी वाढ\nतेजश्री प्रधान आपल्या Ex नवऱ्याच्या दुसऱ्या लग्नाबद्दल काय म्हणाली\nबँका सलग चार दिवस राहणार बंद\nमाझ्या खात्यात १५ लाख कधी येणार\nमूळव्याधीच्या समस्येवर जादुई ठरतील हे '8' घरगुती उपाय\nया टीप्सने विकत घेण्यापूर्वीच ओळखा कलिंंगड गोड आणि रसदार आहे\nबॅक मित्र बनून तुम्ही कमवू शकता पैसे, दर महिन्याला मिळेल पगार\nदाढी, मिशीतील पांढर्‍या केसांना काळेभोर करतील हे घरगुती उपाय\n पहिल्यांदा कोणी दिला होता 'सचिन-सचिन'चा आवाज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00546.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "http://pibmumbai.gov.in/scripts/detail.asp?releaseId=M2017FR32", "date_download": "2018-04-24T18:30:35Z", "digest": "sha1:HTE5HRHHCKJG7FAFMBOVIEYD4VWWLN7F", "length": 17940, "nlines": 69, "source_domain": "pibmumbai.gov.in", "title": "Press Information Bureau: Government of India news site, PIB Mumbai website, PIB Mumbai, Press Information Bureau, PIB, India’s Official media agency, Government of India press releases, PIB photographs, PIB photos, Press Conferences in Mumbai, Union Minister Press Conference, Marathi press releases, PIB features, Bharat Nirman Public Information Campaign, Public Information Campaign, Bharat Nirman Campaign, Public Information Campaign, Indian Government press releases, PIB Western Region New Page 1", "raw_content": "\nभारतीय रेल्वे उज्जवल भविष्याच्या उंबरठ्यावर\nदेश स्वातंत्र्याची सात दशके साजरी करण्याची तयारी करत आहे. पण त्याही पूर्वी, स्वातंत्र्यपूर्व काळात स्थापन झालेली भारतीय रेल्वे आज भारताने केलेल्या प्रगतीच्या मार्गक्रमणाचे भव्य प्रतिक म्हणून उभी आहे. आज, जेव्हा जागतिक अर्थव्यवस्था कूर्म गतीने वाटचाल करत आहे, प्रगत देशांची आर्थिक प्रगती २ टक्क्यांपेक्षाही कमी दराने होत आहे, त्याच वेळी, भारत ही जगातील सर्वात जलद गतीने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांपैकी एक आहे. गेल्या काही वर्षांत, भारताने चीनला देखील मागे टाकले आहे. भारताच्या आर्थिक वाढीत अंतर्गत दळणवळणाच्या क्षेत्रात भरतीय रेल्वेचे योगदान उल्लेखनीय आहे. भारतीय रेल्वे भारतासारख्या खंडप्राय आणि वैविध्यपूर्ण देशाच्या कानाकोपऱ्यातून रोज लाखो प्रवाश्यांची आणि सामानाची ने -आण करत आहे.\nआज भारतीय रेल्वेच्या ९२१२ माल गाड्या आणि १३,३१३ प्रवासी गाड्या ६६,६८७ मार्ग किमी अंतर कापत वर्षाला एक बिलिअन टन मालाची वाहतूक करतात. तर दिवसाला सुमारे २२ मिलिअन प्रवाशांची ने आण करतात. ह्या गाड्या एकतर डीझेल इंजिन किंवा विजेच्या इंजिनावर चालतात. येथे विशेषत्वे नमूद करण्यासारखी गोष्ट म्हणजे २०१६ च्या मार्च अखेरपर्यंत भारतीय रेल्वेच्या एकूण ५८,८२५ ब्रॉड गेज मार्गांपैकी २७,९९९ म्हणजेच ४७% मार्गांचे विद्युतीकरण झाले आहे. ३१ मार्च २०१६ रोजी भारतीय रेल्वेकडे ५८६९ डीझेल इंजिने आणि ५२१४ विजेची इंजिने आहेत. भारतीय रेल्वेच्या एकूण माल वाहतुकीपैकी ६४.८० टक्के वाहतूक आणि ५१.३ टक्के प्रवासी वाहतूक विजेच्या इंजिनावर चालणाऱ्या गाड्यांमधून होते.\nविजेच्या इंजिनावर चालणाऱ्या गाड्यांचे अनेक फायदे आहेत. डीझेल इंजिनापेक्षा ते अधिक पर्यावरणपूरक असतात. विजेवर चालणाऱ्या इंजिनांमुळे देशाचा जीवाश्म इंधन वापर कमी होण्यास महत्वपूर्ण मदत होते, पेट्रोलियम पदार्थांची आयात मोठ्याप्रमाणात कमी होते आणि त्या योगे कार्बन उत्सर्जन कमी होते. भारतीय रेल्वेसाठी वीज हा इतर स्रोतांच्या मानाने किफायतशीर स्रोत आहे आणि विजेची अनेक उपकरणे विद्युत निर्मितीच्या कामी येतात. विद्युतीकरणाचे तिहेरी फायदे म्हणजे वाढलेला वेग, संचालनातील सहजता आणि संचालनातील आर्थिक बचत. म्हणूनच भारतीय रेल्वेने स्वबळावर अनेक मार्गांचे/विभागांचे विद्युतीकरण केले यात नवल ते कसले. भारतीय रेल्वेची विद्युतीकरणाची सध्याची क्षमता वाढविण्याची योजना आहे आणि त्यासाठी गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये एक कृती आराखडा तयार करण्यात आला, त्यानुसार २०१६-१७ ते २०२०-२१ ह्या चार वर्षांत देशातील २४,४०० मार्ग कि.मी. ब्रॉड गेज मार्गांचे विद्युतीकरण करण्याचे उद्दिष्ट आहे. ह्यासाठी सध्या एक मोहीमच उघडण्यात आली आहे. भारतीय रेल्वेने विद्युतीकरणाचे हे काम आपल्याच सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या भारतीय रेल्वे बांधकाम महामंडळ (Indian Railway Construction Corporation - IRCON), भारतीय रेल्वे तांत्रिक आणि आर्थिक सेवा मर्यादित (Rail India Technical and Economic Services Limited - RITES) यांच्याकडे सोपविण्याचा निर्णय घेतला आहे. भारतात आणि भारताबाहेर देखील, विद्युत वाहन प्रणाली उभारण्याचा प्रचंड अनुभव असलेल्या पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड ह्या, उर्जा मंत्रालयाच्या, सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीला देखील ह्या प्रकल्पात सामावून घेण्यात आले आहे.\nयेथे हे नमूद केले पाहिजे की गेल्या तीन वर्षांत (२०१४-२०१७) च्या स्वतंत्र आणि २०१७-१८ च्या सामान्य अर्थसंकल्प���त समाविष्ट केलेल्या अर्थसंकल्पात एकूण ९३ विद्युतीकरण प्रकल्प सुरु करण्यात आले. ह्यात १७,१६५ कोटी रुपयाचे १६,१८५ मार्ग किमी समाविष्ट आहेत. याचा परिणाम म्हणून, रेल्वे मार्गाच्या विद्युतीकरणाचा वेग सध्याच्या वार्षिक १७०० मार्ग किमी वरून चालू आर्थिक वर्षांत ४००० मार्ग किमी इतका वाढला आहे.\nविद्युतीकरणाशिवाय, भारतीय रेल्वे देशांतर्गत, अर्थव्यवस्थेत एक उत्पादक स्तंभ म्हणून आपली भूमिका आणि उपयुक्तता टिकवून ठेवण्याचे आव्हान देखील समर्थपणे पेलत आहे. जलदगतीने क्षमता निर्मितीसाठी भारतीय रेल्वेने प्रकल्प राबविण्याची क्षमता वाढविण्याचे महत्व ओळखले आहे. पायाभूत सुविधा क्षमता आणि आधुनिकीकरणाचा वेग वाढविण्यासाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या दुसऱ्या वर्षांत, म्हणजेच २०१५-१६ मध्ये पुढील पाच वर्षांसाठी ८,५६,०२० कोटी रुपयांचा प्रचंड गुंतुवणूक आराखडा तयार करण्यात आला होता. आधुनिकीकरणात अस्तित्वात असलेल्या रेल्वेच्या जाळ्यातील गर्दी दूर करणे आणि विद्युतीकरणासह विस्तार करणे, राष्ट्रीय प्रकल्प, सुरक्षा, माहिती तंत्रज्ञान आणि संशोधन, रोलिंग स्टॉक, प्रवासी सुविधा, उच्च वेग आणि उन्नत मार्गिका आणि स्थानक पुनर्विकास समाविष्ट आहे. चालू आर्थिक वर्षांत भारतीय रेल्वेने दिवसाला ९.५९ किमीच्या वेगाने ३५०० किमीचे नवीन मार्ग/गेज रूपांतर/दुहेरीकरण उद्दिष्ट ठेवले आहे.\nगेल्या तीन वर्षांत भारतीय रेल्वेने ‘मेक इन इंडिया’ अंतर्गत प्रवासी सुविधा, पायाभूत सुविधा आणि सेवा सुधारण्यासाठी अनेक पावले उचलली आहेत. मालवाहतूक पुढाकार, स्रोत एकत्रीकरण मोहीम, आणि हरित पुढाकार असे अनेक उपक्रम राबविले जेणेकरून पर्यावरण सुरक्षा धोक्यात येणार नाही. मुंबई आणि अहमदाबाद या शहरांना जोडणारा पहिला उच्च वेग मार्ग सुरु करण्यासाठी फेब्रुवारी २०१६ मध्ये भारतीय रेल्वेने राष्ट्रीय उच्च वेग रेल्वे महामंडळ मर्यादित या कंपनीची स्थापना केली. २०२३ मध्ये सुरु होणाऱ्या मुंबईतील बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स ते साबरमती/अहमदाबाद पर्यंत प्रस्तावित मार्गाची एकूण लांबी ५०८ किमी आहे.\nमालवाहतूकीसाठी रेल्वेने समर्पित मालवाहतूक मार्गिका बनविण्यास मंजुरी दिली आहे. यात १८५६ किमी लांबीची पश्चिम समर्पित मालवाहतूक मार्गिका आहे जी मुंबईतील जवाहरलाल नेहरू पत्तन न्यास येथून सुरु होते आणि महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, हरयाणा या राज्यातून जाते आणि उत्तर प्रदेशातील दादरी येथे संपते. पूर्व समर्पित मालवाहतूक मार्गिका पंजाबमधील लुधियाना जवळ सह्नेवाल येथे सुरु होते आणि हरयाणा, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड राज्यातून जाते आणि पश्चिम बंगालमधील दानकुनी येथे संपते. पश्चिम आणि पूर्व समर्पित मार्गिका सुरु करण्यासाठी अंदाजित खर्च ८१,४५९ कोटी रुपये असून ह्या मार्गिका २०१९-२० मधे सुरु करण्याचे उद्दिष्ट आहे.\nभारतीय रेल्वेचा चेहरा मोहरा बदलणाऱ्या आणि व्यवसायावर दूरगामी परिणाम करणाऱ्या या महाप्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी लागणारे सर्व संसाधने उपलब्ध करून देण्यासाठी सरकारने ऑगस्ट २०१४ मध्ये भारतीय रेल्वेच्या अनेक क्षेत्रात थेट विदेशी गुंतुवणूकीला परवानगी दिली. यात इतर अनेक क्षेत्रांबरोबरच खाजगी भागीदारीतून उपनगरीय मार्गिका विकसित करणे, इंजिने/डबे यासह रोलिंग स्टॉक, मालवाहतूक टर्मिनल, रेल्वेचे विद्युतीकरण, सिग्नल प्रणाली, मोठ्या प्रमाणावरील अतिवेगवान अर्थात मास रॅपिड ट्रान्सपोर्ट प्रणाली आणि प्रवासी टर्मिनल सामील आहेत.\nभूतकाळातील दुर्लक्षामुळे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी गेल्या काही वर्षांत अनेक सकारात्मक निर्णय घेण्यात आले आहेत. ह्या निर्णयांमुळे भारतीय रेल्वे आज ह्या निर्णयाचे फायदे घेण्याच्या परिस्थितीत आली आहे. ह्या निर्णयांमुळे राष्ट्राची सर्वसमावेशक प्रगती देखील होत आहे.\nलेखक ‘द हिंदू’ समूहाचे माजी उपसंपादक आहेत. लेखक आता दिल्ली येथे स्वतंत्र आर्थिक पत्रकार म्हणून काम करतात.\nलेखात व्यक्त केलेली सर्व मते लेखकाची वैयक्तिक आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00547.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/maratha-kranti-morcha-13214", "date_download": "2018-04-24T18:36:16Z", "digest": "sha1:ICPL26ZJEU5Q6K2WYCBCLPIW6GVYRM23", "length": 18511, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "maratha kranti morcha एकवटला... आता लढा उद्धारासाठी! | eSakal", "raw_content": "\nएकवटला... आता लढा उद्धारासाठी\nबुधवार, 5 ऑक्टोबर 2016\n‘मराठा एकवटतो, तेव्हा इतिहास घडतो,’ असे एक फलकवाक्‍य मराठा मोर्चादरम्यान लक्ष वेधून घेत होते. हे घोषवाक्‍य जितके खरे; तितकेच ‘फितूर झाल्यास पानिपत घडते,’ हाही मराठ्यांचा इतिहास आहे. आरक्षणासह विविध मुद्द्यांवर क्रांती घडविली. तिला यश मिळेल, हे त्रिकालाबाधित सत्य आहेच; परंतु आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांत हाच एकवटेला मराठा राजकीय संघर्षात पुन्हा विखुरला जाण्याची भीतीही व्यक्त केली जाते. मराठा समाजाची मोट बांधून संस्थात्मक उभारणी आवश्‍यक आहे.\n‘मराठा एकवटतो, तेव्हा इतिहास घडतो,’ असे एक फलकवाक्‍य मराठा मोर्चादरम्यान लक्ष वेधून घेत होते. हे घोषवाक्‍य जितके खरे; तितकेच ‘फितूर झाल्यास पानिपत घडते,’ हाही मराठ्यांचा इतिहास आहे. आरक्षणासह विविध मुद्द्यांवर क्रांती घडविली. तिला यश मिळेल, हे त्रिकालाबाधित सत्य आहेच; परंतु आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांत हाच एकवटेला मराठा राजकीय संघर्षात पुन्हा विखुरला जाण्याची भीतीही व्यक्त केली जाते. मराठा समाजाची मोट बांधून संस्थात्मक उभारणी आवश्‍यक आहे. मागण्या मान्य होण्यास, घटना दुरुस्तीस कालावधी निश्‍चितपणे लागणार आहे, तोपर्यंत निश्‍चिंत राहण्यापेक्षाही ज्यांच्यासाठी रस्त्यावर उतरलो, त्यांच्या उद्धारासाठी स्वकर्तृत्वाची लढाई करणे, हेच यशाचे गमक ठरेल.\nमहाराष्ट्रासह उत्तर भारतातील अवघा मराठा एकवटला आहे. त्याला नेतृत्वही एकच आहे, ते छत्रपती शिवाजी महाराजांचे. वर्षानुवर्षे पिचलेला मराठा समाज एकत्रित आला अन्‌ मनातील खदखद पुढे आली. राज्यभरातील मोर्चे जसे विराट झाले, तसाच मराठ्यांच्या एकेकाळच्या राजधानीला शोभेल असा मोर्चा साताऱ्यात निघाला. या मोर्चांनी राज्यभर लढाईची सुरवात यशस्वी केली. साताऱ्यात झालेल्या विराट मोर्चाचे श्रेय मोर्चाकडे वळलेल्या प्रत्येक पावलांना जाते, तसे त्यासाठी अविरत परिश्रम घेतलेल्या पद, प्रतिष्ठा आणि पैशांनीयुक्त मराठा समाजातील संघटकांनाही जाते.\nसातारा जिल्ह्यात बहुतांश समाज मराठा आहे. त्यातील ३० टक्‍के मराठा लोक ‘पॉवर’बाज असून, त्यांच्या हाती राजकीय, शैक्षणिक, आर्थिक सूत्रे आहेत, हे सर्वमान्य आहे. मात्र, ७० टक्‍के समाजाला खाण्यापिण्याची भ्रांत आहे. मुलांना चांगले शिक्षण देऊ शकत नाही, शिक्षण, बुद्धिमत्ता असूनही नोकरीत संधी मिळण्यासाठीची ‘अर्थ’चक्रे तो फिरवू शकत नाही. उद्योग, व्यवसाय सुरू करण्याची जिद्द असूनही त्याला भांडवल नसते, वैद्यकीय उपचारांविना तो मृत्यूला कवटाळतो, वकिलांची फी भरायलाही कवड्या नसल्याने अन्याय झाला तरी न्यायालयाची पायरी चढत नाही. स्वत:चे घर घेऊ शकत नाही. बॅंक, पतसंस्थांत त्याची ‘पत’ नसते, हे विदारक सत्य पिचलेल्या मराठा समाजात आहेच. त्यांच्यासाठीच आरक्षण, शेतमालाला हमीभाव मिळावा, या प्रमुख दोन मागण्या पुढे केल्या आहेत.\nरस्त्यांवरील क्रांती घडली, तरी ‘संसद, घटने’त क्रांती घडविणे सहजसोपे नसणार आहे. नदीवर बांध बांधला तर ते धरण होते, त्यातील पाणी पिण्यास, सिंचनास उपयोगी ठरते, वीजनिर्मिती होते. याशिवाय अप्रत्यक्ष फायदेही त्यात असतात. मराठा समाजाचा प्रवाह एकत्रित आला आहेच, तर त्याला विधायकतेचा बांध हवा आहे. अनेक समाज/धर्मातील लोक नफ्यातील काही भाग काढून तो समाजातील बांधवांच्या उद्धारासाठी उपयोगात आणतात, हेच सूत्र मराठ्यांनी आत्मसात केले, तर पिचलेल्या मराठ्यांत आत्मसन्मान उभा राहील.\nशिक्षणासाठी ग्रामीण भागातील मराठा मुलांना शहरात यावे लागते, येथील शैक्षणिक शुल्क, खाण्यापिण्याचा,\nराहण्याचा खर्च त्यांना न परवडणारा असतो. त्यांच्यासाठी शैक्षणिक संकुल, गरीब परंतु बुद्धिमत्तेने ‘श्रीमंत’ मुलांसाठी शिष्यवृत्ती देऊन आरक्षणाची कमतरता भरू शकतो. मध्यंतरी मराठा समाजातील अनेक नेत्यांच्या शैक्षणिक संस्थांच्या नावांचे संदेश फिरत होते. त्यात मराठा मुलांना संधी द्यावी, असेही सूचित केले जात होते, ते खरेच आहे. उद्योजक, बांधकाम व्यावसायिक, वकील, डॉक्‍टर यांसह विविध क्षेत्रांत मराठा समाज अग्रेसर आहे. त्यांनीच महिन्यातील एक दिवस, ठराविक काम आपला मराठा ‘वारसदार’ घडविण्यासाठी व्यतित करावा. त्यातून गोरगरीब मुलांचा बेरोजगारीचा प्रश्‍न तर मिटेलच, शिवाय ‘अर्थ’क्रांतीची दारे खुली होतील.\nआगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पुन्हा गावकी, भावकीचा वाद सुरू होईल आणि एकवटलेला मराठा पुन्हा विखुरला जाईल. लोकशाहीत ते घडेल. छत्रपती शिवाजी महाराजांची लोकशाही मराठा समाजात रुजविण्यासाठी निवडणुका बाजूला ठेवत समाजकारण केले तरच समाजाच्या उद्धारासाठी आत्मसन्माची लढाई कायम राहील. खऱ्या अर्थाने समाजात क्रांती घडवायची असेल, तर ‘मराठा माझा’ वाटला पाहिजे, इतकेच.\nचित्रपट काढून पाणी जिरणार नाही - आमिर खान\nनागपूर - \"जलसंधारणाचा संदेश देण्यासाठी चित्रपटही करता येईल. एखादी चांगली कथा आली तर विचारही करू. पण, महाराष्ट्रातील दिडशेपेक्षा अधिक तालुके...\nकापसाने भरलेला ट्रक उलटला; नऊ मजुर जखमी\nजळगाव : बोदवड येथून कापूस भरून धुळ्याकडे जाणारा आयशर ट्रक पाळधी बायपास जवळ अचानक फेल होवुन उलटल्याने झालेल्या अपघातात नऊ मजूर जखमी झाले. राष्ट्रीय...\nचालकाच्या गळ्याला चाकू लावून मध्यरात्री वाहनचोरी\nसटाणा - वाहनचालकाच्या गळ्याला चाकू लावून त्याला बेदम मारहाण करत मध्यरात्री रस्त्यावर सोडून तिघांनी वाहनासह पोबारा केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे....\nसरपंचाकडे खंडणीची मागणी; गवळी टोळीचे तिघे अटकेत\nमंचर (पुणे): लोणी (ता. आंबेगाव) गावचे सरपंच यांच्या कडून दीड लाख रुपयांची खंडणी घेऊन उर्वरित तीन लाख 50 हजार रुपयांच्या खंडणीसाठी त्यांना जीवे...\nसांगोल्यात आयपीएल क्रिकेट मॅचवर सट्टा ; मोबाईल, कारसह 39 लाखांचा मुद्देमाल जप्त\nसोलापूर : आयपीएलमधील दिल्ली डेअरविल्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब यांच्यात सुरु असलेल्या मॅचवर सट्टा खेळणाऱ्या आठ जणांवर स्थानिक गुन्हे शाखेच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00547.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/news/article-249665.html", "date_download": "2018-04-24T18:23:46Z", "digest": "sha1:GGZLFBHG7HNZ2ZXKOP3C22TFD23YHXQ6", "length": 12159, "nlines": 127, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "...मग उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आणि मी गृहमंत्री -रामदास कदम", "raw_content": "\n'केसरी'चा सेट जळून खाक, अक्षयकुमारसह सर्व कलाकार सुखरुप\nजम्मू-काश्मीर : पुलवामामध्ये चार दहशतवाद्यांचा खात्मा\nवारकऱ्यांची रांगेतून मुक्तता, आता विठुरायाचं टोकनद्वारे दर्शन \nकेरळमध्ये फक्त सचिनच्याच पुस्तकांची लायब्ररी\n,जय वाघानंतर त्याचा बछडा 'जयचंद'ही बेपत्ता\nगणित चुकलं म्हणून शिक्षकाने विद्यार्थ्याच्या तोंडात खुपसली छडी\nऔरंगाबादेत विद्यार्थ्यांना झालं काय, काॅपी पकडली म्हणून आत्महत्येचा प्रयत्न\nकर्जमाफीचा लाभ आता 2001-09 काळातील शेतकऱ्यांनाही मिळणार \nनाणार'चं आतून किर्तन बाहेरून तमाशा झालाय-अशोक चव्हाण\nमुंबईत धावत्या लोकलसमोर ढकलून प्रवाशाची हत्या\nमुंबईत ���्हाडा ची ३३०० घरांसाठी सोडत लवकरच\n19 वर्षाचा मराठी तरुण घेणार जैन धर्माची दीक्षा\nजम्मू-काश्मीर : पुलवामामध्ये चार दहशतवाद्यांचा खात्मा\nमहाभियोगाची नोटीस फेटाळण्याचा निर्णय घाईत नाहीतर पूर्ण विचारांती - नायडू\n भाजप आणि काँग्रेसमध्ये 'कांटे की टक्कर', जेडीस ठरणार किंगमेकर\nसंसदेतही कास्टिंग काऊच, रेणुका चौधरींचं खळबळजनक वक्तव्य\n'केसरी'चा सेट जळून खाक, अक्षयकुमारसह सर्व कलाकार सुखरुप\nबिग बींची लेक श्वेताच्या ठुमक्यांचा व्हिडिओ व्हायरल\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nसंजय दत्तनं भिकही मागितलीय, 'संजू'च्या टीझरमधून उलगडली अनेक गुपितं\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nभारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा होणार आई\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nबर्थडे स्पेशल : सचिनचा प्रेरणादायी प्रवास\nपंजाबचा दिल्लीवर शानदार विजय\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\nकेरळमध्ये फक्त सचिनच्याच पुस्तकांची लायब्ररी\nजालन्यात सहा लाखांच्या बनावट नोटा जप्त\n'चौधरींचं वक्तव्य अत्यंत दुर्दैवी'\nव्हेंटिलेटरमध्ये झुरळ जीवावर बेतलं\nबेधडक : महाभियोगाचे राजकारण\nबेधडक : आरपारची लढाई\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\n...मग उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आणि मी गृहमंत्री -रामदास कदम\n13 फेब्रुवारी : निवडणुकीच्या तोंडावर कुणाला काय स्वप्नं पडतील याचा नेम नाही. पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनाही आता गृहमंत्री बनण्याची स्वप्न पडू लागलीयेत.\nशिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारचा पाठिंबा काढून घेतल्यानंतर विधानसभेची निवडणूक लागू द्या, त्यानंतर राज्यात शिवसेनेची एकहाती सत्ता येईल, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आणि राज्याचा गृहमंत्री मीच असेन, असं शिवसेना नेते आणि पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी वक्तव्य केलं आहे. ते नाशिकमधील प्रचारसभेत बोलत होते.\nएकदा की गृहमंत्री झालो की मुख्यमंत्री फडणवीसांसह भाजपनं आयात केलेल्या सर्व गुंडांना तुरुंगात टाकणार, असा धमकीवजा इशारा रामदास कदम यांनी दिला. त्याचबरोबर, या निवडणुकीत भाजप, मनसे, राष्ट्रवादी यांच्या अस्थी रामकुंडात विसर्जित करणार असल्याचं पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी म्हटलं आहे.\nयाशिवाय त्यांनी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ आणि काँग्रेस नेते नारायण राणे यांच्यावरही टीकास्त्र सोडलं. शिवसेनाप्रमुखांच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांचं काय झालं हे सर्वांना माहीत आहे. छगन भुजबळ, नारायण राणे, गणेश नाईक हे सगळे गुल झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे. नाशिकमध्ये मनसे आता औषधालाही शिल्लक राहणार नसल्याची टीकाही कदम यांनी केली.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nजम्मू-काश्मीर : पुलवामामध्ये चार दहशतवाद्यांचा खात्मा\nवारकऱ्यांची रांगेतून मुक्तता, आता विठुरायाचं टोकनद्वारे दर्शन \n,जय वाघानंतर त्याचा बछडा 'जयचंद'ही बेपत्ता\nएक नव्हे दोन नव्हे, चक्क तीन रिअर कॅमेरे , हे आहेत फिचर आणि किंमत\nगणित चुकलं म्हणून शिक्षकाने विद्यार्थ्याच्या तोंडात खुपसली छडी\nऔरंगाबादेत विद्यार्थ्यांना झालं काय, काॅपी पकडली म्हणून आत्महत्येचा प्रयत्न\n'केसरी'चा सेट जळून खाक, अक्षयकुमारसह सर्व कलाकार सुखरुप\nजम्मू-काश्मीर : पुलवामामध्ये चार दहशतवाद्यांचा खात्मा\nवारकऱ्यांची रांगेतून मुक्तता, आता विठुरायाचं टोकनद्वारे दर्शन \nकेरळमध्ये फक्त सचिनच्याच पुस्तकांची लायब्ररी\nजालन्यात सहा लाखांच्या बनावट नोटा जप्त\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00548.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://shivray.com/tag/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A5%81%E0%A4%B7%E0%A4%BE/", "date_download": "2018-04-24T18:08:59Z", "digest": "sha1:QQOOSLMPOME5IVZLTAJ2EM7Y5DWL5YZX", "length": 11724, "nlines": 164, "source_domain": "shivray.com", "title": "प्रश्नमंजुषा | Chhatrapati Shivaji Maharaj - Shivray", "raw_content": "\nछत्रपती शिवाजी – महाराजांवर चित्रपट\nबेसिक फोटोग्राफी वर्कशॉप – ४ सप्टेंबर २०१६\nस्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले\nछत्रपती राजर्षि शाहू महाराज\nगनिमी कावा – युध्दतंत्र\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १३\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १३ प्रतिपच्चन्द्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववन्दिता शाहसूनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते शाहसूनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते छत्रपती शिवाजी महाराजांच्या उदात्त आणि आशयघन अशा राजमुद्रेचा अर्थ काय आहे\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. ११\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. ११ श्री क्षेत्र महाबळेश्वर येथील शंकर मंदिरात सूर्यग्रहणाच्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांनी राजमाता जिजाऊ साहेब आणि आणखी कोणाची सुवर्णतुला केली शिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – नियम व अटी १. फक्त शिवराय – www.shivray.com या वेबसाईटवर Comment Box वर दिलेली उत्तरे ग्राह्य धरली जातील. २. या प्रश्नाचे उत्तर देण्याची अंतिम तारीख – २५ फेब्रुवारी २०१५. उत्तर ...\nAnuya on महाराष्ट्राच्या किल्ल्यांकडे सरकारचे अक्षम्य दुर्लक्ष\nshashank on वीर शिवा काशीद\nछत्रपती शिवाजी – महाराजांवर चित्रपट\nबेसिक फोटोग्राफी वर्कशॉप – ४ सप्टेंबर २०१६\nगनिमी कावा – युध्दतंत्र\nछत्रपती राजर्षि शाहू महाराज\nस्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले\nchatrapati shivray chhatrapati shivaji maharaj kaviraj bhushan lohagad fort Modi Letter D Modi Letter DH Modi Letter N Modi Letter SH Modi Letter T Modi Letter TH modi script nature photography Quiz Contest raigad raigad fort Rajaram Maharaj shivaji raje shivkalyan raja shivrayanchi aarti आज्ञापत्र कविराज भूषण छत्रपती शिवाजी महाराज जाणता राजा जावजी लाड ताराराणी प्र. के. घाणेकर प्रश्नमंजुषा बाजीराव पेशवे बाल शिवाजी मराठा मराठेशाही राजमाता जिजाऊ आऊसाहेब लता मंगेशकर वा. सी. बेंद्रे शहाजी महाराज शिवराय शिवरायांचा जन्म शिवरायांची आरती शिवाजी राजे शिवाजीराजे भोसले शिवाजी शहाजी भोसले सरनौबत सेतू माधवराव पगडी सोपी मोडी पत्रे २०१५\nशिवराय प्रश्नमंजुषा – प्रश्न क्रमांक १५\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १२\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. ११\nशिवराय प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक १४\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १३\nछत्रपती शिवाजी – महाराजांवर चित्रपट\nबेसिक फोटोग्राफी वर्कशॉप – ४ सप्टेंबर २०१६\nJai ram Shinde: सर माझ्या माहिती प्रमाणे पन्हाळा गडावरील ईतिहाआसआसाचे वर्णन...\nJai ram Shinde: खुप छान माहित दिल्या ईतिहासातील. पण माला माहिती आहे त्याप्रम...\nशिवराय प्रश्नमंजुषा – प्रश्न क्रमांक १५\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १२\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. ११\nशिवराय प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक १४\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १३\nकाळकाई खिंडीत सिद्दयांची कत्तल करणारे जावजी लाड\nप्रती तानाजी – पदाती सप्तसहस्त्री नावजी लखमाजी बलकवडे\nछत्रपती संभाजी महाराज���ंचा जन्म\nराजगड लढविणारे संताजी सिलीम्बकर\nजयदेव जयदेव जय जय शिवराया\nमहाराष्ट्राच्या किल्ल्यांकडे सरकारचे अक्षम्य दुर्लक्ष\nसिद्धेश्वर मंदिर, टोका – अद्भूत शिल्पसौंदर्य\nJai ram Shinde: सर माझ्या माहिती प्रमाणे पन्हाळा गडावरील ईतिहाआसआसाचे वर्णन...\nJai ram Shinde: खुप छान माहित दिल्या ईतिहासातील. पण माला माहिती आहे त्याप्रम...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00550.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/vidarbha/those-who-do-not-not-their-amnesty-12676", "date_download": "2018-04-24T18:31:44Z", "digest": "sha1:KGLNE3QOOFCBSYYEW64OFH5MXWXTM3S6", "length": 12207, "nlines": 165, "source_domain": "www.esakal.com", "title": "Those who do not, not their amnesty ज्यांचे कोणी नाही, त्यांचे मेडिकलही नाही | eSakal", "raw_content": "\nज्यांचे कोणी नाही, त्यांचे मेडिकलही नाही\nबुधवार, 28 सप्टेंबर 2016\nनागपूर - विशाखा नीलेश शंभरकर. वय पंचविशीतील. नवऱ्याला पक्षाघाताचा झटका आला. उपचारासाठी मेडिकल गाठले. धुणीभांडी करणाऱ्या हातात पैसा नव्हता. सीटी स्कॅन, एमआरआयसाठी पैसा कोठून आणणार... नऊ महिन्यांपासून उपचाराशिवाय नवरा जगत आहे. अशी एक दोन तीन नव्हे तर पन्नासच्या वर नागरिकांनी मेडिकलमध्ये उपचारादरम्यान आलेले अनुभव कथन केले.\nनागपूर - विशाखा नीलेश शंभरकर. वय पंचविशीतील. नवऱ्याला पक्षाघाताचा झटका आला. उपचारासाठी मेडिकल गाठले. धुणीभांडी करणाऱ्या हातात पैसा नव्हता. सीटी स्कॅन, एमआरआयसाठी पैसा कोठून आणणार... नऊ महिन्यांपासून उपचाराशिवाय नवरा जगत आहे. अशी एक दोन तीन नव्हे तर पन्नासच्या वर नागरिकांनी मेडिकलमध्ये उपचारादरम्यान आलेले अनुभव कथन केले.\nदोन ः शिल्पा गजघाटे - सहा महिन्यांच्या लेकीला मेडिकलमध्ये नेले. उपचारादरम्यान सलाइन लावले. बॉटल संपत असताना नर्सला सांगितले. परंतु परिचारिका जागची हलली नाही. गयावया केल्यानंतरही परिचारिकेला दया आली नाही. उलट उर्मटपणे परिचारिका बोलून गेली. तिचे शब्द अद्याप काळजावर कोरले आहेत.\nतीन ः लता सुरेश वर्मा. साठीतील महिला. रक्तदाब, मधुमेह आहे. मोफत औषध मिळेल या आशेवर मेडिकलमध्ये जाते. औषधासाठी नोटबुक तयार केले. परंतु औषधच मिळत नाही. सहा महिन्यांपासून औषध मिळत नाही. माझ्या लेकीलाही औषध मिळत नाही. तिला झटके येतात. मेडिकलमध्ये नेले की, बाहेरचा रस्ता दाखवतात. आता तुम्हीच सांगा साहेब... आम्ही गरिबांनी उपचारासाठी कोठे जायचे\nचार ः किशोर जोशी - पत्नीला हर्निया झाला. मेडिकलमध्ये उपचारासाठी नेले. नऊ दि���स भरती ठेवले. मधुमेह नियंत्रणात आल्यानंतर हरनियाच्या शस्त्रक्रियेसाठी 50 हजारांची मागणी केली. गरीब माणूस पैसा नसल्याने पत्नीला घरी आणले. अद्यापही शस्त्रक्रिया झाली नाही. गरिबांसाठी असलेले मेडिकल आता गरिबांचे राहिलेच नाही, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.\nरायगड - करपा रोगमुळे भाताचे पिक जळाले\nरसायनी (रायगड) : रसायनी परिसरातील वासांबे मोहोपाडा येथील शेतकऱ्यांच्या निसवलेल्या उन्हाळी भात पिकावर करपा रोग पडल्याने पिक जळुन गेले आहे. हाता...\nकोल्हापूर जिल्हा महिला फुटबॉल संघ अंतिम फेरीत\nकोल्हापूर - वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन आयोजित महाराष्ट्र राज्य आंतर जिल्हा महिला फुटबॉल स्पर्धेत के.एस.ए. कोल्हापूर जिल्हा महिला फुटबॉल संघाने...\nउपराजधानीत वर्षभरात २१२ मातामृत्यू\nनागपूर - माहिती तंत्रज्ञानाच्या युगात आश्‍चर्यकारक शोध लागत आहेत. दुर्धर आजारावरचे उपचार शोधण्यात वैद्यकशास्त्र कमालीचे यशस्वी होत आहे. परंतु,...\nखरे कोण, मुख्यमंत्री की कृषिमंत्री\nनागपूर - बोंडअळीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पंधरा दिवसात मदत देण्यात येईल असे रविवारी कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी जाहीर केले तर दुसरीकडे...\nमुन्ना यादवला अटकपूर्व जामीन मंजूर\nनागपूर - गेल्या सहा महिन्यांपासून फरार असलेल्या मुन्ना यादवला आज सर्वोच्च न्यायालयाने तात्पूरता अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. जिल्हा व सत्र...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00551.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.aoxinhvacr.com/mr/", "date_download": "2018-04-24T18:33:34Z", "digest": "sha1:5MMC5XVIEVYMZ2KVZ2REM6QZKKMSY2AL", "length": 7632, "nlines": 252, "source_domain": "www.aoxinhvacr.com", "title": "एअर कंडिशनर कॉम्प्रेसर, एसी कॉम्प्रेसर, कॉम्प्रेसर - AOXIN", "raw_content": "\nब मालिका कॉम्प्रेसर स्क्रोल करा\nडी मालिका कॉम्प्रेसर स्क्रोल करा\nजी मालिका कॉम्प्रेसर स्क्रोल करा\nडीसी निवडीचा क्रम उलटा\nउष्णता पंप पाणी ड्रायर\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\nGMCC एअर कंडिशनिंग डीसी निवडीचा क्रम उलटा रोटरी ट्विन सी ...\nGMCC ग्रीन Refrigerant रोटरी एसी पर्यावरण फ्रान्स ...\nGMCC एअर कंडिशनिंग डीसी निवडीचा क्रम उलटा ट्विन Cylind ...\nGMCC एअर कंडिशनिंग अस्थिर खंड डीसी इनव्हर ...\nGMCC एअर कंडिशनिंग डीसी निवडीचा क्रम उलटा रोटरी सिंगल ...\nGMCC ग्रीन Refrigerant रोटरी एअर कंडिशनिंग ...\nGMCC ग्रीन Refrigerant रोटरी एअर कंडिशनिंग ...\nनिँगबॉ Aoxin HVAC भाग कंपनी, लिमिटेड सुंदर पोर्ट शहर निँगबॉ मध्ये स्थित पांढरा घरी उपकरण उत्पादक रेफ्रिजरेशन सुटे प्रक्रिया सेवा पुरवते. आमच्या कंपनी ऑगस्ट 2008 मध्ये स्थापना केली होती आणि नोंदणी माहिती तृतीय-पक्ष अधिकारी प्रमाणित केले आहे. आम्ही व्यावसायिक खरेदी अभियंते आणि आता 250 हून अधिक स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय टॉप ग्रेड पुरवठादार नेटवर्क जास्त दहा वर्षे आहे. आम्ही आधारित सेवा प्रदान करण्यासाठी तयार आहेत \"कमी effiective, वरच्या दर्जाचे, म्युच्युअल आदर, विजय-विजय\" ग्राहकांना प्रामाणिकपणे घरी आणि परदेशात एकमेकांना अधिक व्यवसाय मदत, विजय-विजय आणि उद्या तल्लख तयार करण्यात उत्सुक .ते म्हणाले,\nGMCC R410A मुदत वारंवारता एअर कंडिशनिंग रोट ...\nGMCC उष्णता पंप ड्रायर रोटरी कॉम्प्रेसर R134A 50 ...\nGMCC R410A T3 एअर कंडिशनर रोटरी कॉम्प्रेसर ...\nGMCC R410A मुदत वारंवारता एअर कंडिशनिंग रोट ...\nGMCC ग्रीन Refrigerant रोटरी एसी पर्यावरण फ्रान्स ...\nGMCC R410A मुदत वारंवारता एअर कंडिशनिंग रोट ...\nआता आम्हाला कॉल करा: 0574-83096203\nई - मेल पाठवा\n* आव्हान: कृपया निवडा ट्रक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00552.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "http://gurudevranadelifephilosophy.blogspot.nl/2016/10/blog-post_8.html", "date_download": "2018-04-24T18:01:39Z", "digest": "sha1:D24TLRCSLZK65JY4QGWGKFE7TOP7O5TQ", "length": 11808, "nlines": 74, "source_domain": "gurudevranadelifephilosophy.blogspot.nl", "title": "Gurudev Ranade; Life Φlosophy", "raw_content": "\nआई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला अगाध महिमा तु...\nकरुया उदो उदो उदो अंबाबाईचा माय...\n|| श्री महालक्ष्मी स्तोत्र ||सुंदरे गुणमंदिरे करुण...\n***भाग्यदा लक्ष्मी बारम्मा*** (भाग १०)आई महालक्ष्म...\n***भाग्यदा लक्ष्मी बारम्मा*** (भाग ९)दासपरंपरेतील ...\n***भाग्यदा लक्ष्मी बारम्मा*** (भाग ८)हे आई महालक्ष...\n**भाग्यदा लक्ष्मी बारम्मा*** (भाग ६)इकडे तिकडे कुठ...\n***भाग्यदा लक्ष्मी बारम्मा*** (भाग ७)मागील भागात आ...\n**भाग्यदा लक्ष्मी बारम्मा*** (भाग ४)भगवंताने दासां...\n***भाग्यदा लक्ष्मी बारम्मा*** (भाग ५)मागील भागात स...\n***भाग्यदा लक्ष्मी बारम्मा*** (भाग ५)मागील भागात स...\n***भाग्यदा लक्ष्मी बारम्मा*** (भाग ३)पाऊलावर पाऊल ...\n***भाग्यदा लक्ष्मी बारम्मा*** (भाग २)या अखिल विश्व...\n***भाग्यदा लक्ष्मी बारम्मा*** (भाग १)श्रीमन्मध्वाच...\n***भाग्यदा लक्ष्मी बारम्मा*** (भाग ७)\nमागील भागात आपण सत्यव तोरूत साधु सज्जनर चित्तदि होळेयुव पुत्थळि गोंबे ॥ या पदाचा अर्थ पाहिला. साधू-सज्जनांना सत्य दाखवणारी अशी तू सोने जसे चकाकते त्या तेजाने दैदिप्यमान होऊन मोहक अशा बाहुलीच्या रूपामध्ये त्यांच्यात स्थित असतेस. यापुढे दास म्हणतात,\n कंकण कैय तिरूवुत बारे ॥\nया पदामध्ये दोन पाठभेद आहेत. शंकेयिल्लद किंवा संख्येयिल्लद भाग्यव कोट्टु दोन्हींचा अर्थ आपण येथे बघणार आहोत.\nपहिल्याचा अर्थ असा की, दास म्हणतात, हे आई तू मला भाग्य प्रदान करशील याबद्दल मला काही शंका नाही. निःशंक होऊन मी तुला बोलावत आहे. आणि तू येऊन भाग्य प्रदान करशील हे मला ठाऊक आहे. एकाप्रकारे दासांना ते भाग्य आईने आधीच प्रदान केलेले असल्यामुळे दास निःशंक आहेत. दासांना त्यांच्या जीवनाचे खरे कार्य कळले. दासांना\nभगवंताचे स्मरण झाले. हे परम भाग्य दासांना या लक्ष्मीनेच प्रदान केले. म्हणूनच दास म्हणतात आई तू मला भाग्य प्रदान करशीलच. मला यात अजिबात शंका नाही.\nदासांचा भाव स्वतःसाठी जसा असतो तसाच तो सर्व जीवांसाठी असतो. मागणं स्वतःसाठी जितकं आहे तितकच ते सर्वांसाठी आहे. कारण संतांची दृष्टी विशाल झालेली असते. माझं घर, मी अमुक अमुक हा भावच तेथून गेलेला असतो. आपण सर्वजण हे त्या भगवंताचेच आहोत. हे विश्व आपल्या सर्वांचेच घर आहे. असा विशाल आणि शुद्ध भाव दासांचा झालेला असल्यामुळे माझ्या घरी ये आणि काहीतरी प्रदान कर म्हणजे या विश्वात ये आणि यातील सर्वांना प्रदान कर असा वैश्विक भाव दासांचा आहे. आणि ते तू प्रदान करशील याबद्दल मी निःशंक आहे.\nदुसऱ्याचा म्हणजे जे प्रचलित आहे त्याचा, संख्येयिल्लद भाग्यव कोट्टु अर्थ असा की, तू अगणित असे भाग्य प्रदान करणारी आहेस. तुझे भाग्य हे असंख्य आहे. संख्येत मोजता न येण्यासारखे. असे अगणित, असंख्य, अमेय भाग्य प्रदान करणारी तू आहेस. वास्तविक पाहता, व्यवहारातील लक्ष्मी आणि मोजणे यांचा खूप जवळचा संबंध आहे. लक्ष्मीला मोजलेच जाते, तिला संख्येत तोललेच जाते. पण दास म्हणतात, तू खरी तशी नाहीस. व्यावहारीक लोक जरी तसे करत असले तरी तू त्या अनंताची पत्नी आहेस. तुलाही अंत नाही. तुला मोजता येत नाही.. मेय म्हणजे संस्कृतमध्ये मोजणे अमेय म्हणजे जे मोजता येत नाही असे. अशी तू आहेस. असे भाग्य प्रदान करणारी आहेस.\nकंकण कैय तिरूवुत बारे ॥\nम्हणजे हातातील बांगडीसारखा एक दागिना त्याचा आवाज करत ये. पहिल्या पदात दास म्हणतात पायातील पैंजणांचा आवज करत म्हणजे त्याने काय होईल तर, तुझंच रूप असलेल्या मायेत आम्ही गाढ निद्रेत आहोत, आम्हाला भगवंताचे स्मरण नाही, अशा निद्रेतून त्या तुझ्या पैंजणातील आवाजामुळे आम्हाला जाग येईल. म्हणजेच आमची मायेतून सुटका होईल आणि भगवंत सापडेल. तशाच काहीशा भावातून दास इथेही म्हणतात की, हातातील बांगड्यांचा, कंकणांचा आवाज करत ये. तीच तू आणि भगवंत आल्याची खूण आहे. म्हणजे आमच्यावर तुम्हा दोघांची पूर्ण कृपास राहील.\nपुरंदरदासांच्या पदांचे महत्त्व आपण एका प्रसंगातून जाणून घेऊया.\nएकदा पाठ चालू असताना व्यासतीर्थांनी पुरंदरदासांची पदे म्हणजे \"पुरंदरोपनिषद\" असा सन्मान करून ती मध्वाचार्यांच्या सर्वमूल ग्रंथाबरोबर व्यासपीठावर ठेवून त्यांची आरती केली. हे तथाकथित पंडितवर्गाला अजिबात सहन झाले नाही. ह्या सराफाने केलेली पदे भजने ही कितीही सुंदर असली तरी ती आचार्यांच्या सर्वमूलग्रंथांबरोबर ठेवणे म्हणजे खूपच झाले. स्वामी ती तुम्ही आचार्यांच्या ग्रंथांबरोबर ठेवू नका असा आग्रह त्या मंडळींनी धरला. व्यासतीर्थ स्वामी हसले आणि म्हणाले, \"मी ती तिथे ठेवलेलीच नाही आहेत. ती आपोआपच मूलग्रंथांकडे खेचली जात आहेत. खोटे वाटत असेल तर तुम्हीच बघा.\" पंडितवर्गाने एक-एक करून पुरंदरदासांची पदे व्यासपीठावरून भिरकावून द्यायला सुरूवात केली पण काय आश्चर्य ती परत जशीच्या तशी व्यासपीठावर स्थापित होत होती. असा दासांच्या पदांचा महिमा आहे. अर्थात त्यावेळच्या पंडितवर्गाला तो कळलाच नाही. हा दासांच्या इंद्रजाल विद्येचा प्रकार असावा असे म्हणून ते विरोध करतच राहिले.\nलेखक - वादिराज विनायक लिमये\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00555.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-sweet-dishes/holi-special-amrutkhand-113032500021_1.html", "date_download": "2018-04-24T18:22:11Z", "digest": "sha1:MG4HB6BCUA26NM5ZLMBN6QYPCMD4DAQL", "length": 6868, "nlines": 105, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "होळी स्पेशल : अमृतखंड | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 24 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nहोळी स्पेशल : अमृतखंड\nसाहित्य : एक लि. दूध, एक वाटी साखर, एक वाटी आंब्याचा गर, वेलची पूड, केसर.\nकृती : दुधात साखर घालून ते अर्धा लिटर होईपर्यंत आटवा. दूध थंड करून त्यात वेलची पूड आणि केशर घालून फ्रिजमध्ये थंड करण्यासाठी ठेवा. एक कैरी उकडून त्याचा एक वाटी गर काढून थंड करा. आटवलेल्या दुधात थंड कैरीचा गर घालून सर्व नीट एकत्र करून घ्या. हे अमृतखंड थंडच वाढावे.\nहोळी स्पेशल : पुरण पोळी\nअमूल दुधाच्या दरात प्रति लीटर दोन रुपयांची वाढ\nबीना साखरेचे तयार करा चॉकलेट बनाना आइसक्रीम\nदही खाल्याने डायबेटीजचा धोका कमी\nघरच्या घरी तयार करा शेजवान सॉस\nयावर अधिक वाचा :\nबराक ओबामा यांनी पत्र पाठवून मागितली माफी\nअमेरिकेचे माजी राष्ट्रपती बराक ओबामा आणि त्यांची पत्नी मिशेल ओबामा यांनी आपली मोठी मुलगी ...\nचार दिवस सलग बँका बंद राहणार\nबँकेची काही कामे असतील तर पुढील तीन दिवसांत आटोपून घ्यावी लागणार आहेत. कारण चार दिवस सलग ...\nआसाराम बापूला बुधवारी शिक्षा सुनावली जाणार\nबलात्काराच्या प्रकरणात अटकेत असलेला स्वयंघोषित अध्यात्मिक गुरु आसाराम याला बुधवारी शिक्षा ...\nमृत्यूच्या पाच तासाने उठून बसला, सांगितले अनुभव\nघरात अंतिम संस्काराची तयारी सुरू असताना मृत व्यक्ती अचानक उठून बसला तर हैराण होणे ...\nभारतीय लष्कराने पाकच्या पाच सैनिकांना घातले कंठस्नान\nनियंत्रण रेषेवर सातत्याने पाकिस्तानी सैनिकांकडून होणाऱ्या गोळीबाराविरोधात प्रत्युत्तरदाखल ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00558.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "http://www.inmarathi.com/jaau-tukobanchya-gaava-part-36/", "date_download": "2018-04-24T18:18:20Z", "digest": "sha1:Q5YDENFXGDRQHZEF2GLRPWQGPHWGUNZY", "length": 26791, "nlines": 145, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "संतांच्या पायीची धूळ माझ्या माथी येऊ दे देवा : जाऊ तुकोबांच्या गावा : भाग ३६", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nयाला जीवन ऐसे नाव\nसंतांच्या पायीची धूळ माझ्या माथी येऊ दे देवा : जाऊ तुकोबांच्या गावा : भाग ३६\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/MarathiPizza\nमागील भागाची लिंक : माझे जातीकुळ पाहून तुम्ही मला क्षमा करा : जाऊ तुकोबांच्या गावा : भाग ३५\nमला मूर्छा आली तो विषय महत्त्वाचा नाही. आसपास लोक होते, त्यांनी मला सावध केले, सावरले, माजघरात नेऊन निजवले. कुणी वैद्यांना बोलावून आणले, त्यांनीही काही उपचार केले व विश्रांती घेण्यास सुचविले. भयाने माझे त्राण गेले होते, मी पडून राहिलो. अधूनमधून निद्रा येत राहिली. माझी इकडे ही अवस्था होत असताना तिकडे देहूत मोठा प्रसंग घडत होता.\nप्रसंगी ब्रह्मवृंद तुला तुझ्या रचना इंद्रायणीत बुडवायला सांगेल, मग तू काय करशील\nह्या माझ्या बोलण्याचा तुकोबांनी ‘विठ्ठलाची आज्ञा’ असा अर्थ घेतला होता व ते माझ्या घरून त्वरेने निघाले होते. पुढे मला कळले की ते इतके वेगाने निघाले की त्यांच्या बरोबरीच्या कान्होबा आणि इतर मंडळींना त्यांच्या वेगाने चालणे अशक्य झाले. ते काही बोलत नव्हते, ह्या लोकांनी मारलेल्या हाकांना ओ देत नव्हते. त्यांच्या मनात काय चालले आहे ह्याचा अंदाज कुणालाही येत नव्हता. तुकोबांचा चालण्याचा वेग असा होता की त्यांच्यात आणि ह्या लोकांत बरेच अंतर पडले. ही मंडळी घरी पोहोचून बघतात तर घरभर फिरून फिरून तुकोबांनी त्यांच्या अभंगांच्या वह्या कुठून कुठून शोधून काढल्या होत्या. काही चिटोरेही होते. वहिनीबाई भांबावून कोपऱ्यात उभ्या होत्या.\nकान्होबांनी पाहिले, तुकोबांनी साऱ्या वह्या एका कापडात बांधायची तयारी केली होती. कान्होबांच्या मनात भयशंका उपजली. त्यांच्या सर्वांगाला एक सूक्ष्म थरथर सुटली. बोलता येणार नाही अशी जीभ जड झाली. तरी त्यांनी धीर केला आणि विचारले,\nदादा, काय करता आहात\nतुकोबांनी असे दाखविले की त्यांनी जणू प्रश्न ऐकलाच नाही आणि उलट विचारले,\nसर्वांत पहिली वही कोठे आहे\nकान्होबांनी मनाशी काही ठरवून उत्तर दिले,\nसर्वांत पहिली वही कोठे आहे\nकान्होबांची अवस्था बिकट झाली. ते गप्प बसले. मात्र जेव्हा तिसऱ्यांदा तोच प्रश्न आला,\nसर्वांत पहिली वही कोठे आहे\nतेव्हा मात्र कान्होबांचा नाईलाज झाला आणि त्यांनी कुठूनशी शोधून ती वही आणून दिली. हे होईतोवर तुकोबा रामभट वाघोलीकरांकडे जाऊन तरातरा परत आल्याची वार्ता देहूभर होऊन लोक बाहेर जमा होऊ लागले होते. हलक्या आवाजात काय झाले ह्याची चर्चा सुरू झाली होती. जे सोबत आले होते त्यांना कान्होबांनी सांगितले की रामभटांकडे काय झाले ह्याबद्दल अवाक्षरही तोंडून निघता कामा नये. जे सांगायचे ते दादा सांगतील. आत तुकोबांनी वह्या एका कापडात व्यवस्थित बांधल्या आणि कपाळाला लावल्या. मग गळ्यात टाळ अडकवून एका निश्चय�� मुद्रेने ते हातात बांधलेल्या वह्या घेऊन घराबाहेर जाण्यास निघाले. वहिनीबाई दरवाजा अडवून उभ्या राहिल्या आणि म्हणाल्या,\nकाय करताय ते कळू द्या तरी..\nयावेळी तुकोबांच्या आवाज असा होता की वहिनीबाई नकळत, यंत्रवत बाजूला झाल्या. आता कान्होबांना अंदाज आला. वाड्याच्या दरवाजात ते उभे राहिले आणि मोठ्या कष्टाने अवसान आणून म्हणाले,\nदादा, वह्या माझ्या आहेत, मी लिहिल्यात.\nकान्होबांचे हे शब्द ऐकून तुकोबांनी मान वर करून कान्होबांकडे अशा नजरेने पाहिले की कान्होबांचा धीर सुटला व ते तुकोबांच्या पायावर पडले व पाय धरून दादा दादा करू लागले. तुकोबा काहीही बोलले नाहीत, त्यांनी कान्होबांना उठविले, स्वतःसाठी मार्ग करून घेतला आणि ते थेट इंद्रायणीच्या दिशेने चालू लागले. बाहेर जमलेल्या समुदायाला काही समजत नव्हते, त्यांनी तुकोबांना वाट करून दिली, तुकोबांमागे वहिनीबाई, कान्होबा चालू लागले आणि सारा जनसमुदाय मूकपणे पावले टाकू लागला.\nतुकोबा गंगेवर पोहोचले. नदीकाठी एका वटवृक्षाला पार केलेला होता. त्यावर अभंगाचा गाथा ठेवला. गळ्यातले टाळ हातात घेतले आणि गजर केला –\nसमुदायाने लय पकडली, सूर धरला आणि रामकृष्णहरिच्या गजराने आसमंत व्यापून गेला. बाजूला इंद्रायणी आपल्या गतीने वाहात होती. पुढे काय घडणार आहे ह्याचा तिला अंदाज होता की नव्हता हे आपण कसे सांगणार पण ज्यांच्या तोंडून शब्दही फुटत नव्हता असे कान्होबा, आवलीबाई त्याच गंगेला मनोमन प्रार्थना करीत होते की, हे आई, काही विपरित घडू देऊ नकोस.\nएकूण घटनाक्रमाची माहिती नसलेला पण एकत्र जमा झालेला देहूगांव गजराने बेभान झाला. लय वाढत चालली. आवाज टिपेला पोहोचला आणि तुकोबांनी हात वर केला –\nपंढरीनाथ महाराज की जय\nश्री ज्ञानदेव महाराज की जय\nश्री नामदेव महाराज की जय \nश्री एकनाथ महाराज की जय\nविष्णुमय सर्व वैष्णवांसी ठावें येरांनी वाहावे भार माथा \nसाधने संकटे सर्वांलागी सीण व्हावा लागे क्षीण अहंमान \nभाव हा कठीण वज्र हे भेदवे परि न छेदवे मायाजाळ \nतुका ह्मणे वर्म भजनें चिं सांपडे येरांसी तो पडे ओस दिशा \nमंडळी, आजचा दिवस ह्या तुकारामासाठी फार महत्त्वाचा आहे. त्याला वाटते, ज्या मायेने हे सारे विश्व उभारले आहे तिच्या विळख्यात तो स्वतःही सापडलेला आहे. हे मायाजाल आपल्याला छेदता येईल का ह्याची परीक्षा त्याला आज करायची आहे. एकवेळ कठीण असे वज्रही भेदता येईल पण आपला मान, आपला अहंभाव तोडता येणार नाही. जगण्यासाठी म्हणून जी साधने म्हणायची किंवा न जगू देणारी अशी जी संकटे म्हणायची ती दोन्ही ह्या मायेपायी शेवटी शिणविणारीच होत असतात. तो शीण कमी व्हायचा असेल तर अहंभाव, अभिमान क्षीण होत गेला पाहिजे. तसा तो व्हायचा तर वर्म सापडले पाहिजे. ते वर्म सापडण्याचा एकमेव मार्ग भजन आहे. ज्यांना हे पटत नसेल त्यांनी माझे हे सांगणे मानू नये, त्यांना जगण्याचे अन्य मार्ग असतील तर अन्य दिशा ओस पडल्या आहेत. तिकडे जाणारेही काही लोक आहेत. ते नसता भार डोक्यावर घेऊन फिरत असतात. ह्या तुकारामाला इतकेच कळले आहे की हे सारे विश्व विष्णुमय आहे, एकसारखे, एकजिनसी आहे. त्यात आपण विरून गेले पाहिजे आणि त्यासाठी आपला अभिमान नष्ट झाला पाहिजे. मग संकटांना आपण घाबरणार नाही आणि ह्या साधनावाचून माझे अडते असेही म्हणणार नाही. दोन्हींमुळे होणारा शीण तेव्हाच नष्ट होईल. म्हणून हा तुकाराम म्हणतो,\nइतुले करी देवा ऐकें हे वचन समूळ अभिमान जाळीं माझा \nइतुले करी देवा ऐकें हे गोष्टी सर्व समदृष्टी तुज देखें \nइतुले करी देवा विनवितो तुज संतांचे चरणरज वंदीं माथां \nइतुले करी देवा ऐकें हे मात \nभलतिया भावें तारी पंढरीनाथा | तुका ह्मणे आता शरण आलो \nहा तुकाराम पंढरीनाथास आळवीत आहे की आता मी तुला पूर्ण शरण आलो आहे तर माझ्या मनात दुसरा काही विचार येऊ देऊ नकोस आणि मला आता तारून ने. त्यासाठी देवा, तू इतकेच कर की माझे एक ऐक, तू पंढरीनाथच माझ्या हृदयात येऊन राहशील असे कर. देवा, तुला मी विनवितो की तू इतकेच कर की संतांच्या पायीची धूळ माझ्या माथी येऊ दे. देवा, म्हणतो ती गोष्ट ऐक आणि इतकेच कर की माझी दृष्टी सम होऊ दे आणि सर्वत्र एकच पाहू दे. देवा, हा तुकाराम म्हणतो की, माझे हे वचन ऐक आणि इतकेच कर की माझा हा अभिमान पूर्ण जाळून टाक\nजाणावे तें काय नेणावे तें काय ध्यावे तुझे पाय हें चि सार \nकरावे तें काय न करावे तें काय ध्यावे तुझे पाय हें चि सार \nबोलावें तें काय न बोलावे तें काय ध्यावे तुझे पाय हें चि सार \nजावे तें कोठे न जावे तें आता बरवें आठवितां नाम तुझे \nतुका ह्मणे तूं करिसी तें सोपें पुण्यें होती पापें आमुच्या मतें \nहे देवा, आम्ही जेव्हा आमच्या मताने चालतो तेव्हा आमच्या हातून पापपुण्ये होतात. ते काही बरे नाही. सोपे काय ते तूच करू शकशील. ���्यासाठी आम्ही तुझ्याकडे यावे हे बरे. कोठे जावे, कोठे जाऊ नये हा विचार करण्यापेक्षा तुला आठवावे हे चांगले. हा तुकाराम म्हणून म्हणतो, काय जाणायचे आणि काय नाही ते मला कळत नाही पण हे कळते की तुझे ध्यान धरण्यातच जीवनाचे सार आहे. काय करावे वा काय करू नये हे मला कळत नाही पण हे कळते की तुझे ध्यान धरण्यातच जीवनाचे सार आहे. काय बोलावे वा काय बोलू नये तेही मला कळत नाही पण हे कळते की तुझे ध्यान धरण्यातच जीवनाचे सार आहे.\nइतकी कथा सांगून रामभट म्हणाले,\nआबा, नारायणा, हा सारा प्रकार झाल्यानंतर आज पहिल्यांदा मी कुणापाशी तरी तिचा उच्चार करीत आहे. आज येथवर सांगितले. यापुढील प्रकार सांगण्याची ताकद आता माझ्यात आज उरलेली नाही. दमलो मी. थांबतो आता. उद्या या रोजच्या वेळेस\n(साताऱ्यातील दैनिक ऐक्यच्या सौजन्याने त्यांच्या रविवार पुरवणी ‘झुंबर’ ह्यात प्रकाशित होणारी ‘जाऊ तुकोबांच्या गावा’ ही लेखमाला पुन:प्रकाशित करत आहोत.)\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: MarathiPizza.com. तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/MarathiPizza \n← गौरी लंकेश ह्यांच्या हत्येनंतर अशी उघडी पडतीये समाजातील विकृती\nज्ञानाचा मोठा शत्रू अज्ञान नसून ज्ञानाचा भ्रम आहे\nपांडुरंग आपल्या मनी असेल ते करीलच : जाऊ तुकोबांच्या गावा : भाग ४२\nतुका म्हणे चाली जाली चहूं दिशीं उतरला कसीं खरा माल ॥ – जाऊ तुकोबांच्या गावा : भाग ७\nमाणसाने मुळाच्या शोधात राहावे आणि सिंचनाचे विसरू नये : जाऊ तुकोबांच्या गावा : भाग २३\nOne thought on “संतांच्या पायीची धूळ माझ्या माथी येऊ दे देवा : जाऊ तुकोबांच्या गावा : भाग ३६”\nPingback: .....आणि इंद्रायणीने तुकोबांची गाथा आपल्या पोटांत घेतली : जाऊ तुकोबांच्या गावा : भाग ३७ | मराठी pizza\nशाप म्हणून दिलं गेलेलं नपुंसकत्व, अर्जुनसाठी ठरलं होतं वरदान\n१९७१ चं युद्ध: पाकिस्तानी सैन्याच्या “खोट्या प्रचाराचा” इतिहास\nलोक वर्गणी मधून महाराष्ट्राच्या शाळांनी जमवले २१६ करोड रुपये\nसारं काही विसरलात तरी चालेल, पण २०१७ मध्ये येणारे हे बहुचर्चित ‘हॉलीवूडपट’ पाहायला विसरू नका\nइच्छाशक्तीच्या बळावर आपण काहीही साध्य करू शकतो याचं सर्वोत्तम उदाहरण : “Karoly Takacs”\nसहसा कोणालाही माहित नसलेल्या गुगलच्या लय भारी ट्रिक्स….\n“राज ठाकरे देश तोडायला निघालेत”: आरोपाला त्यांच्याच ‘भाषेत’ उत्तर (राजसाहेबांचं भाषण अन् माझी वणवण भाग २)\n‘मनाला आनंद आणि समाधान देणारा’ एक वेगळा व्हॅलेंटाईन डे \nमुंबईकरांना लागले तणावाचे ग्रहण… मुंबईकर देशात सर्वाधिक तणावग्रस्त…\nकैंची धाम : ज्याची ख्याती विदेशापर्यंत पसरलेली आहे\nह्यांच्यामुळे खिलाडीपासून बिग बी पर्यंत सर्व मोठे स्टार्स कुठेही बिनधास्त फिरतात\nही व्यक्ती मानवी राखेला देते हिऱ्याचे स्वरूप\nमोबाईल पाण्यात पडल्यावर काय करावं\nतंत्रज्ञानाचा नैतिक पेच : व्यक्तीमध्ये असणारी नैतिकता यंत्राकडे कशी असेल\nअरविंद केजरीवाल आणि काही जुने अनुत्तरीत प्रश्न\nजपान ने “विनाकारण” पर्ल हार्बर वर हल्ला का केला\nसचिन तेंडुलकरच्या नावे असलेला हा विक्रम कुणीच मोडू शकणार नाही\nहृदयात अखंड अभ्यास विषय असावा, तोच आपला नारायण म्हणावा : जाऊ तुकोबांच्या गावा : भाग १८\nबॉम्बस्फोटात दोन्ही हात गमावूनही हार न मानलेल्या ‘ती’ची कहाणी\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00558.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/mumbai/monsoon-fashion-for-mens-262752.html", "date_download": "2018-04-24T18:16:43Z", "digest": "sha1:APESUJPHSKTTJOOBXU7ZXTHHXRFCGWDB", "length": 9021, "nlines": 124, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "पावसाळ्यात पुरुषांसाठी फॅशन", "raw_content": "\nजम्मू-काश्मीर : पुलवामामध्ये चार दहशतवाद्यांचा खात्मा\nवारकऱ्यांची रांगेतून मुक्तता, आता विठुरायाचं टोकनद्वारे दर्शन \nकेरळमध्ये फक्त सचिनच्याच पुस्तकांची लायब्ररी\nजालन्यात सहा लाखांच्या बनावट नोटा जप्त\n,जय वाघानंतर त्याचा बछडा 'जयचंद'ही बेपत्ता\nगणित चुकलं म्हणून शिक्षकाने विद्यार्थ्याच्या तोंडात खुपसली छडी\nऔरंगाबादेत विद्यार्थ्यांना झालं काय, काॅपी पकडली म्हणून आत्महत्येचा प्रयत्न\nकर्जमाफीचा लाभ आता 2001-09 काळातील शेतकऱ्यांनाही मिळणार \nनाणार'चं आतून किर्तन बाहेरून तमाशा झालाय-अशोक चव्हाण\nमुंबईत धावत्या लोकलसमोर ढकलून प्रवाशाची हत्या\nमुंबईत म्हाडा ची ३३०० घरांसाठी सोडत लवकरच\n19 वर्षाचा मराठी तरुण घेणार जैन धर्माची दीक्षा\nजम्मू-काश्मीर : पुलवामामध्ये चार दहशतवाद्यांचा खात्मा\nमहाभियोगाची नोटीस फेटाळण्याचा निर्णय घाईत नाहीतर पूर्ण विचारांती - नायडू\n भाजप आणि काँग्रेसमध्ये 'कांटे की टक्कर', जेडीस ठरणार किंगमेकर\nसंसदेतही कास्टिंग काऊच, रेणुका चौधरींचं खळबळजनक वक्तव्य\nबिग बींची लेक श्वेताच्या ठुमक्यांचा व्हिडिओ व्हायरल\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nसंजय दत्तनं भिकही मागितलीय, 'संजू'च्या टीझरमधून उलगडली अनेक गुपितं\nअश्वमी महेश मांजरेकर झळकणार सलमानसोबत सिनेमात\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nभारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा होणार आई\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nबर्थडे स्पेशल : सचिनचा प्रेरणादायी प्रवास\nपंजाबचा दिल्लीवर शानदार विजय\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\nकेरळमध्ये फक्त सचिनच्याच पुस्तकांची लायब्ररी\nजालन्यात सहा लाखांच्या बनावट नोटा जप्त\n'चौधरींचं वक्तव्य अत्यंत दुर्दैवी'\nव्हेंटिलेटरमध्ये झुरळ जीवावर बेतलं\nबेधडक : महाभियोगाचे राजकारण\nबेधडक : आरपारची लढाई\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\nघाटकोपरमधील मेट्रो आंदोलकांनी रोखली\nमराठा मोर्च्यावर मुख्यमंत्र्यांचे निवेदन\nIBN लोकमत एक ब्रँड, मुख्यमंत्र्यांच्या IBN लोकमतला शुभेच्छा\nनारायण राणेंबद्दल लवकरच कळेल -रवींद्र चव्हाण\nपोलिसांची धरपकड कॅमेऱ्यात कैद\nमुंबईचे नवे महापौर राहणार कुठे \nअर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून, विरोधक आक्रमक\nमुंबईत 8 मार्च गाजणार वेगवेगळ्या कारणांसाठी\nसाड्यांच्या दुकानातली महिलांची हातचलाखी सीसीटीव्हीत कैद\nमराठी उद्योजकांचा 'लोकमत काॅर्पोरेट एक्सलन्स अॅवाॅर्ड'नं गौरव\nठाण्यात महापौरपदासाठी रस्सीखेच सुरू\nआता मुंबईत सेना-भाजपची 'दिल दोस्ती दोबारा' \nजम्मू-काश्मीर : पुलवामामध्ये चार दहशतवाद्यांचा खात्मा\nवारकऱ्यांची रांगेतून मुक्तता, आता विठुरायाचं टोकनद्वारे दर्शन \nकेरळमध्ये फक्त सचिनच्याच पुस्तकांची लायब्ररी\nजालन्यात सहा लाखांच्या बनावट नोटा जप्त\n'चौधरींचं वक्तव्य अत्यंत दुर्दैवी'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00560.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://abpmajha.abplive.in/videos/jalgaon-ratha-utsav-474399", "date_download": "2018-04-24T18:11:35Z", "digest": "sha1:4DPASVPSE4NIOIKWVVEWEHH2677XV4TY", "length": 15089, "nlines": 133, "source_domain": "abpmajha.abplive.in", "title": "जळगाव : कार्तिकी एकादशीनिमित्त श्रीरामाच्या रथोत्सवाचं आयोजन", "raw_content": "\nजळगाव : कार्तिकी एकादशीनिमित्त श्रीरामाच्या रथोत्सवाचं आयोजन\nकार्तिकी एकादशीच्या निमित्तानं जळगाव शहरात श्रीरामाच्या प्रतिमेचा रथ काढला जातो. या रथोत्सवाला तब्बल 145 वर्षांची पंरपरा आहे. रथ उत्सवाच्या आदल्या दिवसापासूनच पुढील दोन दिवस हे सोंगे नाचविली जातात. या रथोत्सवाच्या निमित्ताने आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी भाविकांकडून नवस बोलले जातात. नवस फेडण्यासाठी अनेक पुरुष देवीचे रुप धारण करुन डफाच्या तालावर नृत्य करतात.\nविशेष चर्चा : सरोज खानचं डोकं ठिकाणावर आहे काय\nस्पेशल रिपोर्ट : नाशिक : व्हेंटिलेटरमध्ये झुरळ अडकलं, श्वास न घेता आल्याने महिलेचा मृत्यू\nस्पेशल रिपोर्ट : मुंबई : पैसे आणि जागेचं गणित जुळवणारे मुंबईतील नॅनो फ्लॅट\nमुंबई : 'एबीपी माझा'चे मुख्य संपादक राजीव खांडेकर यांना दीनानाथ मंगेशकर पुरस्कार\nगडचिरोली : नक्षलवाद्यांचा खात्मा करणारे जिगरबाज सी-60\nपुणे : कोरेगाव भीमा प्रकरणातील साक्षीदार पूजाच्या मारेकऱ्यांना अटक करा : रिपाइं\nस्पेशल रिपोर्ट : पंढरपूर : रांगेशिवाय विठ्ठल दर्शन, पंढरपुरात लवकरच टोकन व्यवस्था\nपंढरपूर : विठुची पंढरी मांस-मद्यमुक्त करण्यासाठी मंदिर समितीचा ठराव\nपुणे : सचिन तेंडुलकरचे 'जबरा फॅन' राजू गायकवाडांचं फोटो कलेक्शन खुलं\nस्पेशल रिपोर्ट : शिक्षक भरतीत गुण वाढवून देणारं रॅकेट सक्रिय\nपुणे : कोरेगाव भीमा प्रकरणी सत्यशोधन अहवालात पोलिस अधीक्षकांवर ठपका\nस्पेशल रिपोर्ट : औरंगाबाद : कॉपी पकडलेल्या परीक्षार्थीची कर्मचाऱ्याला मारहाण, आत्महत्येची धमकी\nबातम्या सुपरफास्ट : देशाच्या कानाकोपऱ्यातील घडामोडींचा आढावा\nनाशिक : व्हेंटिलेटरमध्ये झुरळ अडकलं, नाशिकमध्ये रुग्णाचा मृत्यू\nनागपूर : शेतकऱ्याच्या शिवारात पट्टेदार वाघाचा वावर\nविशेष चर्चा : सरोज खानचं डोकं ठिकाणावर आहे काय\nस्पेशल रिपोर्ट : नाशिक : व्हेंटिलेटरमध्ये झुरळ अडकलं, श्वास न घेता आल्याने महिलेचा मृत्यू\nस्पेशल रिपोर्ट : मुंबई : पैसे आणि जागेचं गणित जुळवणारे मुंबईतील नॅनो फ्लॅट\nमुंबई : 'एबीपी माझा'चे मुख्य संपादक राजीव खांडेकर यांना दीनानाथ मंगेशकर पुरस्कार\nगडचिरोली : नक्षलवाद्यांचा खात्मा करणारे जिगरबाज सी-60\nपुणे : कोरेगाव भीमा प्रकरणातील साक्षीदार पूजाच्या मारेकऱ्यांना अटक करा : रिपाइं\nस्पेशल रिपोर्ट : पंढरपूर : रांगेशिवाय विठ्ठल दर्शन, पंढरपुरात लवकरच टोकन व्यवस्था\nपंढरपूर : विठुची पंढरी मांस-मद्यमुक्त करण्यासाठी मंदिर समितीचा ठराव\nपुणे : सचिन तेंडुलकरचे 'जबरा फॅन' राजू गायकवाडांचं फोटो कलेक्शन खुलं\nस्पेशल रिपोर्ट : शिक्षक भरतीत गुण वाढवून देणारं रॅकेट सक्रिय\nपुणे : कोरेगाव भीमा प्रकरणी सत्यशोधन अहवालात पोलिस अधीक्षकांवर ठपका\nस्पेशल रिपोर्ट : औरंगाबाद : कॉपी पकडलेल्या परीक्षार्थीची कर्मचाऱ्याला मारहाण, आत्महत्येची धमकी\nजळगाव : कार्तिकी एकादशीनिमित्त श्रीरामाच्या रथोत्सवाचं आयोजन\nजळगाव : कार्तिकी एकादशीनिमित्त श्रीरामाच्या रथोत्सवाचं आयोजन\nकार्तिकी एकादशीच्या निमित्तानं जळगाव शहरात श्रीरामाच्या प्रतिमेचा रथ काढला जातो. या रथोत्सवाला तब्बल 145 वर्षांची पंरपरा आहे. रथ उत्सवाच्या आदल्या दिवसापासूनच पुढील दोन दिवस हे सोंगे नाचविली जातात. या रथोत्सवाच्या निमित्ताने आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी भाविकांकडून नवस बोलले जातात. नवस फेडण्यासाठी अनेक पुरुष देवीचे रुप धारण करुन डफाच्या तालावर नृत्य करतात.\nविशेष चर्चा : सरोज खानचं डोकं ठिकाणावर आहे काय\nस्पेशल रिपोर्ट : नाशिक : व्हेंटिलेटरमध्ये झुरळ अडकलं, श्वास न घेता आल्याने महिलेचा मृत्यू\nस्पेशल रिपोर्ट : मुंबई : पैसे आणि जागेचं गणित जुळवणारे मुंबईतील नॅनो फ्लॅट\nमुंबई : 'एबीपी माझा'चे मुख्य संपादक राजीव खांडेकर यांना दीनानाथ मंगेशकर पुरस्कार\nगडचिरोली : नक्षलवाद्यांचा खात्मा करणारे जिगरबाज सी-60\nपुणे : कोरेगाव भीमा प्रकरणातील साक्षीदार पूजाच्या मारेकऱ्यांना अटक करा : रिपाइं\nस्पेशल रिपोर्ट : पंढरपूर : रांगेशिवाय विठ्ठल दर्शन, पंढरपुरात लवकरच टोकन व्यवस्था\nपंढरपूर : विठुची पंढरी मांस-मद्यमुक्त करण्यासाठी मंदिर समितीचा ठराव\nपुणे : सचिन तेंडुलकरचे 'जबरा फॅन' राजू गायकवाडांचं फोटो कलेक्शन खुलं\nस्पेशल रिपोर्ट : शिक्षक भरतीत गुण वाढवून देणारं रॅकेट सक्रिय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00561.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "http://mr.upakram.org/node/3593", "date_download": "2018-04-24T18:36:50Z", "digest": "sha1:I3MD2WMRWUMW76DUNSPCUX7YBHXFYK2X", "length": 82000, "nlines": 273, "source_domain": "mr.upakram.org", "title": "मराठी नाटकांची दयनीय अवस्था | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nमराठी नाटकांची दयनीय अवस्था\nअतिशय समृद्ध परंपरा असणार्‍या मराठी नाटक संस्थेला २१व्या शतकात अशी अवकळा का आली आहे\nसत्तरीच्या दशकात निर्माण झालेली सशक्त नाट्य चळवळ; तेंडुलकर, एलकुंचवार, दळवी असे सशक्त नाट्यलेखन; आता दुर्मिळच नव्हे तर बंद होण्याचे काय कारण असावे लागू, पाटेकर, अमरापुरकर, फुले वगैरे दिग्गजांची मांदियाळी असणारा मराठी रंगमंच आता पाहवत नाही. जाऊ बाई जोरात, सही रे सही, लोच्या झाला रे असल्या गल्लाभरू नाटकांनी पार विचका केला आहे. थेटरात जाऊन पहावे असे एकही नाटक सध्या येत नाही.\nचर्चा प्रस्तावांची दयनीय अवस्था\nराजेशघासकडवी [22 Dec 2011 रोजी 23:28 वा.]\n'चर्चा प्रस्तावांची दयनीय अवस्था' असं वरील प्रस्तावाचं विडंबन करावं असं मनात आलं होतं, पण विचार सोडून दिला. पण उपक्रमावर अनेक लोक उत्कृष्ट, अभ्यासपूर्ण चर्चाप्रस्ताव टाकतात. त्या तुलनेने हा चर्चाप्रस्ताव म्हणजे 'मी एक मताची पिंक टाकलेली आहे, तिच्याभोवती तुम्ही डिझाइन काढून मोठ्ठं चित्र काढा चला' या स्वरूपाचा वाटतो.\nप्रस्तावकांनी अधिक कष्ट घेऊन मांडणी करावी ही विनंती.\nद्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा\nभावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी\nउपक्रमावर प्रतिसाद लाइक करायचे बटण पाहिजे होते.\n(अवांतरःगूगल प्लस ने +१ ची कल्पना उपक्रमावरून ढापली काय\nतुमचा काय प्रॉब्लेम आहे\nतुम्हाला चर्चेत सहभागी व्हायचे नसेल तर हे असले ट्रोलिंग कशाला\nकाही अनावश्यक मजकूर संपादित. व्यक्तिगत स्वरूपाच्या संवादाकरता खरडवही किंवा व्यनिसुविधेचा वापर करावा.\nचर्चाप्रस्ताव मोठा हवा याच्याशी सहमती पण त्याचे विडंबन कशाला\nनाटकांचे भलेबुरे दिवस येतजात असतात. आता बुरे दिवस चालले असतील तर पुन्हा कधीतरी भले दिवस येतील. मराठी साहित्यिकांत कुठे नवे तेंडुलकर, दळवी जन्माला आल्येत्\nघासकडवींच्या मताशी सहमत आहे, तरीही...\n'मागणी तसा पुरवठा' हा मी पूर्वी मांडलेला मुद्दा अधोरेखित करतो. विचारप्रवर्तक, पुरोगामी नाटकांच्या तुलनेत चटपटीत, चुरचुरीत आणि चार घटका करमणूक करणारे कलाविष्कार हे कायमच लोकप्रिय राहिलेले आहेत. त्यामुळे 'मराठी नाटकांना आज अचानक अवकळा प्राप्त झाली आहे' असे मानण्याचे काही कारण नाही. नवीन नाटक लिहिताना बहुसंख्य लेखक आणि बसवताना निर्माता-दिग्दर्शक यांच्या मनात 'नाटक चालले पाहिजे' हा विचार असतोच. आज फक्त तोच विचार त्यांच्या मनात आहे, असलेला दिसतो आहे इतकेच. बदलले आहे ते इतकेच. तोंडवळकर, लागू यांनी 'आर्थिक नुकसान झाले तरी चालेल, पण काहीतरी अस्सल प्रेक्षकांना देऊ' या भावनेने नाटकांची निर्मिती केली, आज तो विचार हरवत चाललेला दिसतो आहे. पण हे सामान्यीकरण, ही घसरण कोणत्या क्षेत्रात नाही साहित्य, संगीत, कला... सगळीकडेच काही ना काही स्वरुपात / प्रमाणात हे अधःपतन झालेले दिसते. गद्य लेखन घ्या, कविता घ्या, चित्रपट तर सगळ्यात आधी घ्या.प्रशांत दामलेसारखा ताकदवान अभिनेता वर्षानुवर्षे फक्त एकसुरी, बेर्डट रसिकानुनय करणार्‍या भूमिका करत राहातो ('सासू माझी ढांसू' हे त्याचे नवीन नाटक साहित्य, संगीत, कला... सगळीकडेच काही ना काही स्वरुपात / प्रमाणात हे अधःपतन झालेले दिसते. गद्य लेखन घ्या, कविता घ्या, चित्रपट तर सगळ्यात आधी घ्या.प्रशांत दामलेसारखा ताकदवान अभिनेता वर्षानुवर्षे फक्त एकसुरी, बेर्डट रसिकानुनय करणार्‍या भूमिका करत राहातो ('सासू माझी ढांसू' हे त्याचे नवीन नाटक) हे का होत असावे\nनाटक बघणारा आजचा मराठी प्रेक्षक हा मुख्यतः मध्यमवयीन आहे.त्याचे मन कालच्या नाटकात अडकले आहे. त्यामुळे 'जुने ते सोने' म्हणून तो पुनरुजीवित होणार्‍या जुन्या नाटकांना गर्दी करतो - जर नाट्यसंच जुना असेल तर एरवी अत्यंत स्वस्तात घरबसल्या बघता येणार्‍या सुमारातिसुमार मालिका त्याच्या मनोरंजनाची भूक भागवायला पुरेशा आहेत. पंचविशीच्या आतल्या मराठी तरुण-तरुणींचे नाट्यप्रेम हे फक्त विविध करंडकांमध्ये एकांकिका सादर करण्याची 'धमाल' करण्यापर्यंतच आहे. त्यामुळे जे होते आहे त्यात नवल करण्यासारखे काही आहे असे मला वाटत नाही. नवीन, तरुण नाट्यकर्मींमध्येही प्रतिभावान,प्रयोगशील लोक आहेत, नाही असे नाही. पण एकंदरीत 'कला' हे क्षेत्र असे रोडावत जाणार असेच दिसते. आणखी पन्नास वर्षांनी महाराष्ट्रात 'नाटक' हा प्रकार आज आहे त्या स्वरुपात जिवंत असेल का एरवी अत्यंत स्वस्तात घरबसल्या बघता येणार्‍या सुमारातिसुमार मालिका त्याच्या मनोरंजनाची भूक भागवायला पुरेशा आहेत. पंचविशीच्या आतल्या मराठी तरुण-तरुणींचे नाट्यप्रेम हे फक्त विविध करंडकांमध्ये एकांकिका सादर करण्याची 'धमाल' करण्यापर्यंतच आहे. त्यामुळे जे होते आहे त्यात नवल करण्यासारखे काही आहे असे मला वाटत नाही. नवीन, तरुण नाट्यकर्मींमध्येही प्रतिभावान,प्रयोगशील लोक आहेत, नाही असे नाही. पण एकंदरीत 'कला' हे क���षेत्र असे रोडावत जाणार असेच दिसते. आणखी पन्नास वर्षांनी महाराष्ट्रात 'नाटक' हा प्रकार आज आहे त्या स्वरुपात जिवंत असेल का\nदर्द मिन्नत-कशे-दवा न हुवा\nमैं न अच्छा हुवा, बुरा न हुवा\nमला प्रस्तावातच निबंध लिहायला आवडत नाही. जे काही मनात आले ते थोडक्यात मांडले आहे. त्यावर प्रतिसाद-उपप्रतिसादातुन रंग चढावेत अशी अपेक्षा आहे. इथे चर्चा टाकण्यासाठी विशिष्ठ ओळी किमान पाडायलाच हव्यात असा काही नियम नाही. तुम्हाला घासकडवींच्या ट्रोलिंग प्रतिसादाला सहमत का व्हावेसे वाटले समजले नाही.\nनितिन थत्ते [23 Dec 2011 रोजी 05:04 वा.]\n१. ज्यांनी नाटकात काम करायचे ते दूरदर्शनच्या पंचवीस वाहिन्यांवरील प्रत्येकी ५-१० मालिकांमध्ये कामे करीत आहेत. रोज एवढ्या मालिकांचा मारा होत असल्याने प्रेक्षकांनाही नाटक पहायचे नसावे.\n२. पूर्वीसुद्धा नाटके खूप चालायची असे नव्हते.\n३. बदललेली अर्थव्यवस्था हेही एक कारण असावे.\nअ. जुन्या व्यवस्थेत अनेक नाट्य अभिनेते बँका, एलआयसी, महापालिका वगैरे संस्थांमध्ये किंवा खाजगी कंपन्यांतूनही नोकर्‍या करत. त्यांना नावाला नोकर्‍या करून बहुतांश वेळ नाटके आणि त्यांच्या तालमींमध्ये घालवण्याची मुभा दिली जात असे. बदललेल्या व्यवस्थेत या प्रकारची मुभा दिली जात नसणार कारण यांनी नाटकात काम करण्याचा त्या संस्थेस काहीही फायदा होत नाही. (जेथे कंपन्या नाट्यस्पर्धेत भाग घेतात तेथे तेवढ्यापुरती अशी मुभा दिली जात असेल).\nब. जेव्हा प्रश्नमूलक नाटके येत होती तेव्हाही त्या नाटकांचा खरा प्रेक्षकवर्ग हा उच्चभ्रू मध्यमवर्ग होता. कनिष्ठवर्ग अशा नाटकांना येत नसे. नव्या अर्थव्यवस्थेत या उच्चभ्रू वर्गाने सामाजिक प्रश्नांचा विचार करण्याकडे काहीशी पाठच फिरवली आहे. (कदाचित व्यवस्थेतले प्रश्न सुटणार नाहीत आणि व्यवस्थेने लाभ करून दिला असल्याने व्यवस्था तर बदलायची इच्छा नाही) त्यामुळे तेंडुलकर, जयवंत दळवी, निळू फुले यांच्या नाटकांना प्रेक्षक वर्ग येणार नाहीच. म्हणून ज्या नाटकांना प्रेक्षकवर्ग हमखास येईल असे वाटण्यासारखी (पक्षी-विनोदी) नाटकेच रंगमंचावर आणण्यात निर्मात्यांना रस असणार हे उघड आहे.\n४. (खरेतर हे पूर्वीही असायला हवे होते पण नव्हते). ग्राहक पैसे देऊन नाटक पाहण्यास येतो तेव्हा त्याला चांगलाच नाट्यानुभव मिळायला हवा हे अध्याहृत आहे. नाटक किं��ा कन्सर्ट सारख्या लाईव्ह कार्यक्रमांत एखाद्या दिवशी प्रयोग रंगला नाही अशी शक्यता असते. आजचा ग्राहक कदाचित ही रिस्क घ्यायला तयार नसावा.\nफुटकळ विचारांशी सहमत ;-)\nथत्ते यांच्या प्रतिसादाशी सहमत आहे.\nजे पूर्वी होते त्याचे स्वरूप सतत बदलत असते. या नियमाला नाटकांनी तरी अपवाद म्हणून कसे राहावे संगीत नाटकांचा जमाना मागे पडला. तीन अंकी नाटकांचा एकंदर खर्च, डोलारा, दौरे, वेळापत्रक लक्षात घेता मोजक्या प्रमाणात प्रयोग होतात. त्यामानाने सिरिअल्सच्या माध्यमातून कलाकार चटकन आणि सहज घराघरांत पोहोचतात. शिवाय नियमित उत्पन्न, दौर्‍यांची फारशी गरज नसल्याने कौटुंबिक गरजा पुरवणे इ. इ. अनेक गोष्टी पथ्यावर पडणार्‍या आहेत.\nनाटकांचा आपापला वर्ग असतो. तिकिटे महाग असतात. दर आठवड्याला जाऊन नाटक पाहणे हे बर्‍याच प्रेक्षकांना परवडण्यासारखे नसते. नाटक बघण्यासाठी प्रवास करून अर्धा-एक दिवस खर्ची टाकावा लागतो. अशी अनेक गणिते नाटकांना पोषक नाहीत.\nपरंतु म्हणून नाटक ही कला मरेल असे वाटत नाही. तिचे स्वरूप बदलेल हे नक्की.\nनितिन थत्ते [29 Dec 2011 रोजी 07:14 वा.]\n>>परंतु म्हणून नाटक ही कला मरेल असे वाटत नाही. तिचे स्वरूप बदलेल हे नक्की.\nनाटकांचे बदललेले स्वरूप म्हणजेच दूरदर्शन मालिका असाव्यात का पूर्वी दूरदर्शनवर हमलोग नावाची मालिका होती तिचा उल्लेख दूरदर्शनच्या कार्यक्रम पत्रिकेत \"धारावाहिक नाटक-हमलोग\" असाच असे.\nसिरिअल = नाटक (\nनाटकांचे बदललेले स्वरूप म्हणजेच दूरदर्शन मालिका असाव्यात का पूर्वी दूरदर्शनवर हमलोग नावाची मालिका होती तिचा उल्लेख दूरदर्शनच्या कार्यक्रम पत्रिकेत \"धारावाहिक नाटक-हमलोग\" असाच असे.\nकदाचित असे म्हणता यावे. सिरिअल्सना नाटकाप्रमाणे एक मुख्य सेट असतो. जुन्या मालिका तर नाटकांप्रमाणे एकाच सेटवर होत. कालांतराने त्यातही फरक पडला. :-) म्हणजे या माध्यमातही बदल येत आहे. आजही सिरिअल्स बघताना जाणवते की पात्रांचे मेक-अप, कपडे, अभिनय हा बर्‍यापैकी नाटकी असतो. (लाउड असतो) झोपायला गेलेली, झोपलेली, झोपेतून उठणारी सिरिअल्समधली माणसं संपूर्ण साजशृंगारासकट असतात यावरून सिरिअल्सचे सिनेमाप्रमाणे एडिटींग वगैरे होत नसावे असे वाटते. उलट, नाटकाप्रमाणे एकानंतर एक प्रसंग सादर केले जात असावे. अर्थात, या मालिका इतक्या रुजल्या आहेत की त्यांतही सातत्याने बदल ये��� आहे.\nकदाचित व्यवस्थेतले प्रश्न सुटणार नाहीत आणि व्यवस्थेने लाभ करून दिला असल्याने व्यवस्था तर बदलायची इच्छा नाही\nहे कारण सगळ्यात जास्त पटणारे वाटते.\nनाटकाचं काय घेउन बसलात नाटकाने सुरुवातीला प्रवेश करत एक् मोठा वर्ग(मुख्यतः अभिजन) आपल्यामागे नेला.\nजेव्हा नाटके तथाकथित सुवर्णकाळात होती तेव्हा हळूहळू वासुदेव,भारूड,भजन व कीर्तन हे अस्सल लोककलाप्रकार मागे पडत गेले.\n(आता तर इतके विस्मृतीत जाउ लागले आहेत की कित्येकांना भजन् व किर्तनात फरक असतो का हे ही ठाउक् नाही व असलाच तर तो काय ह्याचा अजिबात पत्ता नाही.)\nतर सिनेप्रकार लोकप्रिय होताना नाटके मागे सारली गेली.\nवाढत्या शहरीकरणासोबत कसेबसे का असेना, रूप पालटून का असेना नाटके राहतीलच.\nपण काळाचा प्रभाव त्यावर राहणार,सापेक्ष दर्जा किंवा धाटणी बदलत राहणारच.\nparadigm shift हे सगळ्याच गोष्टीत असणार आहे.\nबाकी राजेश ह्यांच्याशी सहमत.\nअवांतर :- अशात तुम्ही कुठली नाटके पाहिलीत\n१.खुद्द लागूंनी प्रचंड तारिफ केलेलं , मराठिच्या मानानं वेगळ्या धाटणीवरचं \"माकडाच्या हाती शॅम्पेन\" पाहिलत\n२.काही वर्षापूर्वी आलेले \"कळा ह्या लागल्या जीवा \" व \"चाहूल\" बद्दल ऐकलय नक्की चैन कुठे संपते, गरज् कुठून् सुरु होते ह्याबद्दल\nडोक्याचा भुंगा करणारी ही नाटके नाण्याच्या बरोब्बर विरुद्ध बाजू मांडतात. नैतिक मूल्ये, त्यांची कालसुसंगतता ह्याबद्दल बोलतात.\n३. \"साठेचं काय करायचं\" हे mediocre व्यक्तीची बोच दाखवणारं सादरिकरण पाहिलत\n४.गिरीश जोशी,मुक्ता बर्वे ह्यांनी काम् केलेल्या \"फ़ायनल ड्राफ़्ट \" बद्दल् आपलं काय मत आहे\n५.हल्लीचं \"काटकोन् त्रिकोण \" पण बरं आहे म्हणतात.\nअसो. आयटी हमालाच्या भूमिकेत पुन्हा शिरून् माझ्या कामास्तव गमन करत आहे.\nलखू रिसबूड बनू लागलेला\nअशात तुम्ही कुठली नाटके पाहिलीत\nचिंतातुर जंतू [23 Dec 2011 रोजी 06:35 वा.]\nअवांतर :- अशात तुम्ही कुठली नाटके पाहिलीत\nअवांतरात आलेले प्रश्न अवांतर अजिबात नाहीत. तेंडुलकरांची नाटकं प्रथम मंचित झाली तेव्हा कानेटकर आणि कोल्हटकरांच्या नाटकांना प्रेक्षकांची गर्दी होती. सचिन कुंडलकर, इरावती कर्णिक, मनस्विनी लता रवींद्र, धर्मकिर्ती सुमंत, गिरीश जोशी, विवेक बेळे असे सध्याचे रंगकर्मी जी नाटकं करतात ती मूळ चर्चाप्रस्तावातल्या सध्याच्या नाटकांच्या यादीपेक्षा अधिक गंभीर असतात; ती सम���प रंगमंचावर सादर केली जातात; त्यांना गर्दी करणारा प्रेक्षकवर्ग आहे; त्यात तरुण मुलांचं प्रमाण लक्षणीय आहे. त्या नाटकांची दखल न घेता मराठी रंगभूमीच्या सद्यस्थितीविषयी अरण्यरुदन करता येणार नाही असं म्हणेन.\n- चिंतातुर जंतू :S)\n\"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |\nभरती मूर्खांचीच होत ना\" \"एक तूच होसी ज्यास्त\" || ५ ||\nसमीप रंगमंच ही काय भानगड आहे म्हणजेच प्रायोगिक रंगभूमी का म्हणजेच प्रायोगिक रंगभूमी का मी पेपरमधे आलेल्या जाहिराती वाचुन नाटक पाहायला जातो त्यात तुम्ही वर दिलेले एकही नाव दिसत नाही. पण तुमच्या प्रतिसादाने उत्सुकता वाटत आहे. ही नाटके कुठे पाहयला मिळतील मी पेपरमधे आलेल्या जाहिराती वाचुन नाटक पाहायला जातो त्यात तुम्ही वर दिलेले एकही नाव दिसत नाही. पण तुमच्या प्रतिसादाने उत्सुकता वाटत आहे. ही नाटके कुठे पाहयला मिळतील त्यांचे प्रयोग कधी होतात ह्याची माहिती कुठे मिळते त्यांचे प्रयोग कधी होतात ह्याची माहिती कुठे मिळते मुंबईबाहेरच्या लोकांनाही मुंबईत न येता पाहायला मिळू शकतील का मुंबईबाहेरच्या लोकांनाही मुंबईत न येता पाहायला मिळू शकतील का इ. कृपया मार्गदर्शन करावे.\n१.\"माकडाच्या हाती शॅम्पेन\" सादरकर्त्या चमूचे नाव नक्की ठाउक् नाही. बहुतेक आनन्द इंगळे, संदेश कुलकर्णी, संदेश जाधव, शर्वाणी पिल्लेने अशी टीम् होती. माझ्या ऐकण्यात् नाव पेप्राच्या समीक्षणातूनच आले होते. यशवंतराव चव्हाण् व् बालगंधर्व मध्ये तेव्हा दोनेक् वर्षाखाली बरेच प्रयोग् झाले. दोनेक् महिन्याखालीही एकदा बोर्ड् दिसला, पण् पहाण्यचा योग ह्यावेळेस नव्हता.\n२.\"कळा ह्या लागल्या जीवा \" वीकांताला उगीचच जाउन् स पे मधील भरत नाट्य मंदीरावर चक्कर टाकायची सवय् आहे.\nपुरुषोत्तम् करंडक ते व्यावसायिक रंगभूमी असा प्रवास केलेल्या ह्या नाटकाला पाचेक वर्षापूर्वी एका हौशी ग्रुपने तिथे सादर केले होते कुठल्यातरी समाजकार्य देणगी वगैरे साठी.तेव्हा पाहिले.\nपुण्यामध्ये भरत् नाट्य मंदिरात् असे सततचे उद्योगी उचापती बरेच भेटतात्. मुंबैत बहुदा छबिलदासला प्रायोगिक व प्रायोगिकतेकडून् व्यावसायिकला शिरु पाह्णारे असे भेटावेत.\nचाहूल पाहिले नाही. त्याबद्दल् ऐकून् आहे.\n३. \"साठेचं काय करायचं\"\nसध्या बरेच प्रयोग इकडे पुण्यात् सुरु आहेत. यशवंतराव व बालगंधर्वला बोर्ड् दिस��ात अजून् जाणे झाले नाही.\nचांगले असे काही मिळाले नाही, तर् मी फार काही अभिजात किम्वा सशक्त् असे मिळावे ही अपेक्षा कमी करतो आणि निव्वळ मनोरंजन् व निर्मितीमूल्ये म्हणून प्रशांत दामले वगैरेंची हाताला लागतील् ती पाहतो. मग ते \"चार दिवस प्रेमाचे\" असू देत्, \"गेला माधव्\" असू देत् किंवा \"एका लग्नाची गोष्ट्\". साध्याश्याच, predictable कथानकेही चांगली निर्मितीमूल्ये व शुसशुशीतपणा ह्यामुळे बांधून ठेवतात. विशेषतः \"एका लग्नाची गोष्ट\". ह्या सर्वाची चव काहिशी बामणी, अळणी आहे हे मान्य्. पण् साधे वरण भात तूपाचा सात्विक् आनंदही वर्ज्य नसावा.\n(पु लं चे वार्‍यावरची वरातही मला आवडते. त्यात काही फार सशक्त साहित्यिक मूल्ये किंवा आशयघन् असे काही वाटले नाही, तरीही पाहतो, निव्वळ् वेळ् चांगला जावा म्हणून. )\nह्याहूनही अधिक अशी प्रचंड माहिती त्या क्षेत्रात मुशाफिरी करणारे किंवा लक्ष ठेउन असणारे मिपाकर भडकमकर् मास्तर देउ शकतील असे त्यांच्या मार्मिक व अभ्यस्त लिखाणावरून् वाटते.\nमाहिती बद्दल आभारी आहे पण माझा प्रतिसाद तुम्हाला उद्देशुन नाही, तो चिंज ह्यांना दिलेला उपप्रतिसाद आहे. तुम्हाला दिलेला प्रतिसाद खाली पाहावा.\nअवांतर :- अशात तुम्ही कुठली नाटके पाहिलीत\nबर्‍याच दिवसात एकही नाटक पाहिलेले नाही. नाटक पाहावे म्हणून पेपरात जाहिराती बघत असताना एकही बघण्याजोगे नाटक सापडेना. त्या वैतागातुनच हा प्रस्ताव मांडला. तुम्ही दिलेली नावे टीपुन घेतली आहेत, पाहायला मिळाली तर जरूर बघेन.\nचिंतातुर जंतू [24 Dec 2011 रोजी 10:09 वा.]\nसमीप रंगमंच ही काय भानगड आहे म्हणजेच प्रायोगिक रंगभूमी का म्हणजेच प्रायोगिक रंगभूमी का मी पेपरमधे आलेल्या जाहिराती वाचुन नाटक पाहायला जातो त्यात तुम्ही वर दिलेले एकही नाव दिसत नाही. पण तुमच्या प्रतिसादाने उत्सुकता वाटत आहे. ही नाटके कुठे पाहयला मिळतील मी पेपरमधे आलेल्या जाहिराती वाचुन नाटक पाहायला जातो त्यात तुम्ही वर दिलेले एकही नाव दिसत नाही. पण तुमच्या प्रतिसादाने उत्सुकता वाटत आहे. ही नाटके कुठे पाहयला मिळतील त्यांचे प्रयोग कधी होतात ह्याची माहिती कुठे मिळते त्यांचे प्रयोग कधी होतात ह्याची माहिती कुठे मिळते मुंबईबाहेरच्या लोकांनाही मुंबईत न येता पाहायला मिळू शकतील का मुंबईबाहेरच्या लोकांनाही मुंबईत न येता पाहायला मिळू शकतील का इ. कृपया मार���गदर्शन करावे.\nसमीप रंगमंच (किंवा इन्टिमेट थिएटर) यामध्ये रंगमंच आणि प्रेक्षक यांत कमी अंतर असणे अभिप्रेत असते. त्यामध्ये मंचीय अवकाश बर्‍याचदा संकुचित असतो आणि प्रेक्षकसंख्यादेखील कमी असते. त्यामुळे नाटकाचा खर्च आणि उत्पन्न कमी होतात. हौशी नाट्यकर्मींना त्यामुळे हे माध्यम सोयीचे जाते. याचे परिचित मराठी उदाहरण म्हणजे मुंबईत छबिलदास शाळेत पूर्वी होणारे नाट्यप्रयोग. पुण्यात शनिवार पेठेतला सुदर्शन रंगमंच सध्या यात गणला जाईल. वर दिलेल्या सर्वांची नाटके मी वर्तमानपत्रातल्या जाहिराती वाचूनच पाहिलेली आहेत. मन यांच्या वरच्या प्रतिसादात उल्लेखलेली 'फायनल ड्राफ्ट्', 'माकडाच्या हाती शॅम्पेन' (मूळ नाव 'मारुती आणि शॅम्पेन') आणि 'काटकोन त्रिकोण' ही तिन्ही नाटके मुळात समीप रंगमंचावर सादर झाली होती. चांगला प्रेक्षकवर्ग लाभू लागल्यावर ती नाटके (जवळपास त्याच संचात) मोठ्या रंगभूमीवर सादर होऊ लागली. त्यांतले अनेक नट मराठी चित्रपट/मालिकांच्या प्रेक्षकांनाही सुपरिचित आहेत - उदा: आनंद इंगळे, मुक्ता बर्वे, मोहन आगाशे.\n- चिंतातुर जंतू :S)\n\"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |\nभरती मूर्खांचीच होत ना\" \"एक तूच होसी ज्यास्त\" || ५ ||\nइथुन पुढे ह्या नाटकांच्या जाहिरातींवर लक्ष ठेवेन. समीप रंगमंच कल्पना छान वाटत आहे.\nअश्य प्रतिसादांसाठीच हा धागा काढला होता.\nशेजारच्या धाग्यावर(http://mr.upakram.org/node/3592) माझाही प्रतिसाद विनाकारण उडालेला दिसतोय. कुणालाही टार्गॅत् करणारा, विनाकारण् वैयक्तिक कुजकट रोख वगैरे नसणारा व ज्यात कुठेही स्कोर सेटलिंग वगैरे सुरू नसताना व ज्य्साठी मला बरेच टंकनश्रम घ्यावेअ लागले तोही प्रतिसाद उडालएला दिसल्याने वाइट वाटले.\nइतके श्रम घेतल्यावर एखाद्याला माझा प्रतिसाद निरुपयोगी वाटूही शकेल व निरुपद्रवी वाटावा, शक्यतो उपयुक्त वाटावा ह्याची काळजी नियमित घेत असूनही श्रम फुकट गेल्याने संतापही आला\nउपक्रमावर विषयांतर करणारे, इतर सदस्य चर्चा करत असताना त्या चर्चेत बाधा आणणारे प्रतिसाद संपादित केले जातात. या कारणास्तव या चर्चेतील काही प्रतिसाद संपादित केले आहेत. मन या सदस्याचा कोणताही प्रतिसाद उपक्रम संपादनाने संपादित केलेला नाही. परंतु मूळ विषयाशी संबंधित नसणार्‍या आणि मूळ चर्चेत बाधा आणणार्‍या प्रतिसादांवर यापुढे कार्यवाही केल�� जाईल याची नोंद घ्यावी. - संपादन मंडळ.\nतिथे तुमच प्रतिसाद मला अजूनही दिसत आहे. पहिलाच प्रतिसाद आहे ना आणखी एखादा प्रतिसाद् दिला होता का आणखी एखादा प्रतिसाद् दिला होता का जर खरंच निरुपद्रवी प्रतिसाद उडला असेल तर रीतसर व्यवस्थापनाला कळवा पण इथे प्लीज डोन्ट फीड द ट्रोल्स जर खरंच निरुपद्रवी प्रतिसाद उडला असेल तर रीतसर व्यवस्थापनाला कळवा पण इथे प्लीज डोन्ट फीड द ट्रोल्स इथली चर्चा मराठी रंभभूमी ह्या विषयावर आहे उपक्रम संपादन ह्यावर नाही.\nबाकी ठिकाणचे माहित नाही पण पुण्यात नाटकांना बरेच पोषक वातावरण आहे. जुनी संगीत नाटके भरत नाट्य ने चांगल्या स्वरूपात आणली आहेत. मध्यंतरी 'वा गुरू' किंवा बर्व्यांचे हर्बेरियम होतेच की. शिवाय काटकोन त्रिकोण सारखे सर्वांसाठी विचारमंथन आहेच.\nकाही नाटके विनोदी असणारच की. त्यात सुध्दा दामले (सोबत रिमा) वेगळेपण आणण्याचा प्रयत्न करतायत. शिवाय, तरुण वर्गात पुरूषोत्तम करंडक ची धावपळ चालू आहे.\nतुम्हाला चांगली उत्तम नाटके हवी असतील तर प्रायोगिक रंगभूमीच हवी. शनिवारात 'सुदर्शन' मध्ये येऊन बघा नाटक कसे असते ते \nइथले प्रतिसाद वाचुन माझेही मत बदलू लागले आहे. इथे शिफारस केलेली नाटके पाहण्याचा विचार करत आहे.\nसमीप रंगमंचाच्या संकल्पनेवर आधारित \"बेसमेन्ट थिएटर\" ही कल्पना शिकागोत चालते. त्यांची काही नाटके मध्यंतरी पाहण्याचा योग आला होता. ही संस्था हौशी मंडळी चालवत असली आणि सध्या त्यांचे प्रयत्न लहान स्वरूपाचे असले तरी त्यांचा प्रयत्न स्तुत्य वाटतो.\nअशोक पाटील् [26 Dec 2011 रोजी 10:07 वा.]\nचर्चा प्रस्तावक जेव्हा 'दयनीय' अवस्था म्हणतात त्यावेळी नाटकाविषयीची ही स्थिती आणि त्याची परिणामकता ही या विशाल राज्यातील मुंबई आणि पुणे या दोनच शहरांपुरती मर्यादित आहे हे लक्षात घेतले तर अन्य ३३ जिल्ह्यांना 'मराठी नाटक जगले की मेले' याची चिंता करण्याचे बिलकुल कारण नाही. 'नाटक' हा समाजप्रबोधनाचा एकेकाळी विषय असेलही पण कालानुरूप त्या व्याख्येत बदल होत गेले आणि अगदी परवापरवापर्यंत \"दोन घटके अंमळ करमणूक रसिक मना\" या चालीवरच त्यांची वाटचाल दिसत होती आणि मग दूरदर्शन अधिक शेकड्यांनी निर्माण होत गेलेल्या चॅनेल्सनी या करमणुकीचे मीटरच बदलून टाकल्यावर मग 'नाटक' या संकल्पनेचे प्रयोजन जवळपास शून्यावरच आल्याचे पाहणे [जरी प्रशांत दामले एक��्याच्या जीवावर प्रयोग खेचत असले तरी तेही आता थकत जाणारच] जर रसिकांना भाग पडत असले तर तो केवळ कालमहिमा आहे असे म्हणावे. त्यात दयनीयता येऊ शकत नाही.\nभव्यदिव्य म्हटली गेलेली नाट्यपरंपरा फक्त दोनच गावातच घुटमळत राहिल्याने अधेमधे तोंडी लावणापुरते नाशिक, कोल्हापूर, सांगली अशा ठिकाणी एकदोन फेर्‍या झाल्या की संपली या कंपन्यांची नाट्यकला जिवंत ठेवण्याची परंपरा. परभणी, वाशिम, भंडारा, बीड, अकोला, गोंदिया अशी नावे तरी या नाट्यनिर्मात्यांच्या आरामगाड्यांच्या चाकांनी पाहिली असतील का मग या गावांतील लोकांना कसली पडली असेल काळजी मराठी नाट्यसंसाराची.\nएकेकाळी नाटकांच्याबरोबरीनेच चित्रपट संगीताच्या जलशांचे पिक इथे उदंड झाले होते. बाबला, मेलडी मेकर्स्, म्युझिकल मेकर्स, मीनल सिंग, फाल्गुनी पाठक आदींनी त्या त्या हवेत हात धुवून् घेतले होते. जादुगार रघुवीर, भैरव आदीनीही. पण आता जसे हे करमणुकीचे सारे प्रकार टीव्ही/डिश/केबलमुळे इतिहासाच्या बासनात गेले आहेत तीच गत मराठी नाटकांची झाली आहे (किंवा होत आहे) असे म्हटले पाहिजे. चित्रपटनिर्मिती अपवाद ठरण्याचे कारण म्हणजे त्याच्या सादरीकरणात कालानुरुप बदल होते तर गेले आहेतच शिवाय टीव्हीची भूक भागविण्यासाठीही त्याची आवश्यकता आहेच.\nनाटकाच्याबाबतीत हा विकल्प नसल्याने तो व्यवसाय दप्तरी जमा झाला तर आश्चर्य वाटायला नको. [श्रीकांत मोघे तरी आता दुसरे काय सांगणार आपल्या भाषणात तेच : \"मराठी माणसाने नाटक जिवंत ठेवले पाहिजे. टीव्हीपासून दूर राहिले पाहिजे...\" इ.इ. कोण ऐकणार तेच : \"मराठी माणसाने नाटक जिवंत ठेवले पाहिजे. टीव्हीपासून दूर राहिले पाहिजे...\" इ.इ. कोण ऐकणार \n'नाटक' हा समाजप्रबोधनाचा एकेकाळी विषय असेलही\nअजूनही असावा. अभिजनात अजूनही सनाट्य् संकल्प्नेचा पगडा आहे. जिथून् बहुतांशी प्रशासकीय् अधिकारी येतात व समाज मनाच्या घडणीवर् थोडाफार का असेना पकड् ठेवून् असतात अशा वर्गात् नाट्यप्रेम् आजही आहे. माझ्या माहितीतील् असे प्रशासकिय नोकरदारांचे व उच्चपदस्थांचे परिवार नाटकाचा नियमित् प्रेक्षक् आहे.\nदुसरे असे की स्वतः पंत् (प्रभाकर पणशीकर), मधुकर तोरडमल ही मंडळी वगावोगाव प्रयोग् करून् आल्याचे सांगतात. तसेच् पुढेही सुरू राहिल् ही आशा.\nशास्त्रीय् संगीत् ऐकणार्‍यांचा वर्गही लोक संगीत व चित्रपट संगीत ऐ���णार्‍यांच्या तुलनेत निव्वळ् आकड्यांचा विचार् केला तर खूप म्हणजे खूपच कमी आहे. म्हणून शास्त्रीय संगीत बंद पडले असे काही होत नाही. एका मर्यादित वर्गात(किंवा ऐकणार्‍यातील उच्चभ्रू, अभिजन ह्यांच्यात) ते टिकून् राहिलच.paradigm shift हा तुम्ही मांडलेला मुद्दा मीही मांडला आहे वरती, पण् त्याने मुख्यतःअ नाटक व्यवसायाच्या भरभराटीला मर्यादा येतात, नाटक् बंद् पडेल् असे नाही.\nसर्वात् म्हत्वाचा मुद्दा असा की नाटक् ही खुद्द् अस्सल कलावंताची भूक् आहे. आपण केलेल्या कामाला समोर तिथल्या तिथे पावती मिळाल्याने जी किक् बसते त्यास तोड नाही असे कित्येक अभिनेते आवर्जून् सांगतात. चित्रपटातील काम् तुलनेने तित्के जिवंत् वाटत् नाही अशी त्यांची तक्रार् असते. लक्ष्मीकांत बेर्डेही हा उद्देश मनात ठेउन \"सर आले धावून\" म्हणत् रंगमंचावर उतरले होते. आजारपणामुळे मात्र पुढे सारेच बारगळले. त्यामुळेच आता स्टार बनलेले अभिनेते स्वतः रंगभूमी जिवंत ठेवतील ही आशा आहे.\nतसेही आजच्या काळात रिऍलिटी शोज्, शारूख्-कत्रिनाचा लाइव्ह पर्फोर्मन्स वगैरे \"जिवंत\" पाहण्यासाठी पब्लिक पैसे मोजून् \"शो\"ज् बघायला येतच. तसेच ते थिएटरकडाही येइल हीही शक्यता.\nअशोक पाटील् [26 Dec 2011 रोजी 15:17 वा.]\n\"प्रशासकीय् अधिकारी येतात\" ~ हो. मान्य, येत असत, तो इतिहास झाला. पण तो त्यांच्या सार्वजनिक जीवनातील पब्लिक रिलेशनचा एक भाग म्हणून. त्यात नाट्यचळवळीविषयी किती आपुलकी आणि फॅमिलीसह एकत्र जाण्याचे नाट्यथिएटर हे एक चांगले ठिकाण म्हणून जावे, हा किती महत्वाचा हेतू याचाही विचार होत असे. (किती जिल्हाधिकारी आपल्या फॅमिलीचे योग्य त्या दराचे तिकिट काढून नाटकाला येत असत हा खरे तर संशोधनाचा भाग नाही, ते कायम निमंत्रितच. मग काय बिघडते जायाला हा खरे तर संशोधनाचा भाग नाही, ते कायम निमंत्रितच. मग काय बिघडते जायाला आणि प्रत्येकवेळी जिल्हाधिकारीच थिएटरमध्ये असतील असेही नाही. त्यांच्या फुकटच्या पासावर 'ब' दर्जाचे भाऊसाहेब, रावसाहेब दिमाखात खुर्च्या अडवित.) तसे मग डॉक्टर्स, वकीलही पूर्वी अत्रे, शिरवाडकर, कानेटकर, मतकरी, दळवी यांच्या नाटकांना गर्दी करत असतच. त्यांच्या दिवसभराच्या दगदगीतून बाहेर पडण्यासाठी 'नाटक' हा एक कौटुंबिक रिलिफ होता. बरेच हौशी कलाकारदेखील या दोन व्यवसायातून निर्माण झालेले दिसत असतच. पण परत तोच मु��्दा ~ काळाच्या ओघात रिलिफची आणि हौसेची व्याख्या बदलत गेली आणि नाटक मग बॅक बेन्चवर गेले. एकेकाळी कॉलेजीसची वार्षिक गॅदरिंग्ज हा नाट्यकलेची शान वाढविणारा 'इव्हेन्ट्' असायचा. तोरडमल, परदेशी, मयेकर, एलकुंचवार, बर्वे आदी मंडळींनी या क्षेत्रात जे नाव कमाविले त्याची गंगोत्री त्यांच्या कॉलेजचे प्लॅटफॉर्म्स होते. पण पुढे शासनानेच अशा गॅदरिंग्जवर बंधने आणली जी विद्यापीठ आणि महाविद्यालयांनी मानली आणि प्रथम निवडणुका व नंतर गॅदरिंग ह्या संकल्पना महाविद्यालयातून हद्दपार झाल्या. पुढच्या पिढीतील मुलांमुलींचेही नाट्यकलेपेक्षा टीव्हीच्या चमचमाटाकडे (साहजिकच) अधिक लक्ष गेल्याने त्यानाही आपल्या सांस्कृतिक जीवनाचे काही नुकसान झाल्याचे दिसले नाही, दिसत नाही. मुंबई आणि पुणे या दोनेक ठिकाणी तुरळक प्रमाणावर युवकात प्रायोगिक तत्वावर समजल्या जाणार्‍या चळवळीत धकधक चालल्याचे आढळते, पण त्यात भाग घेणार्‍या मिलिंदमुग्धेचे त्याच्या जोरावर कधी छोट्या आणि मोठ्या पडद्यावर जाईन अशीच भावना असते.\nत्यामुळे इंग्लंड, अमेरिका येथील नाट्यकलेविषयीच्या शेकडो वर्षाच्या परंपरेची तार इथल्या परंपरेशी जोडून हाती काही येणार नाही.\n\"लमाण\" मध्ये डॉ.श्रीराम लागू यानी स्पष्ट म्हटले आहे की, \"रंगभूमीची खडतर तरीही रमणीय वाट मी पकडली ते काही केवळ स्वतःला आनंद मिळावा, समाधान मिळावे एवढ्याच माफक हेतूने नव्हे - तर रंगभूमी या माध्यमाचे, समाजाच्या सांस्कृतिक जीवनात जे महत्वाचे स्थान आहे आणि ज्या स्थानावरून् ती आज भ्रष्ट झालेली दिसते आहे - ते स्थान तिला सन्मानाने परत मिळवून द्यावे, म्हणून.\" ~ डॉक्टरांचे हे प्रकटन ते ज्या काळाशी संबंधित आहे, त्या काळात तर मराठी रंगभूमी बहरात होती, तरीही त्याना समाजाच्या सांस्कृतिक स्थानावरून ती भ्रष्ट झाल्याचे वाटत होते. मग त्याच नाट्यकलेचे समाज जीवनात काय स्थान उरले आहे, याचा अंतर्मुख होऊन विचार केल्यास आज या कलेला जी दयनीय अवस्था प्राप्त झाली आहे, तिचे उत्तर निश्चित मिळेल.\nतरीही नाटक कला टिकेल ( किंवा टिकावी) असेच वाटते.\nअशोक पाटील् [27 Dec 2011 रोजी 08:27 वा.]\nवेल् --- मी तुमच्या या विशफुल थिंकिंगच्या विरुद्ध बिलकुल जाणार नाही. फक्त त्या थिंकिंगचे रिअलिटीमध्ये रुपांतर होण्याबाबत साशंक आहे, इतकेच.\nचिंतातुर जंतू [27 Dec 2011 रोजी 05:58 वा.]\n'नाटक' हा सम��जप्रबोधनाचा एकेकाळी विषय असेलही पण कालानुरूप त्या व्याख्येत बदल होत गेले आणि अगदी परवापरवापर्यंत \"दोन घटके अंमळ करमणूक रसिक मना\" या चालीवरच त्यांची वाटचाल दिसत होती आणि मग दूरदर्शन अधिक शेकड्यांनी निर्माण होत गेलेल्या चॅनेल्सनी या करमणुकीचे मीटरच बदलून टाकल्यावर मग 'नाटक' या संकल्पनेचे प्रयोजन जवळपास शून्यावरच आल्याचे पाहणे [जरी प्रशांत दामले एकट्याच्या जीवावर प्रयोग खेचत असले तरी तेही आता थकत जाणारच] जर रसिकांना भाग पडत असले तर तो केवळ कालमहिमा आहे असे म्हणावे. त्यात दयनीयता येऊ शकत नाही.\nनाटकातून समकालीन समस्या मांडणं आजही होत आहे. वर उल्लेख केलेल्या 'चाहूल' किंवा 'साठेचं काय करायचं'सारखी नाटकं किंवा रसिका जोशी लिखित-अभिनीत 'व्हाईट लिली नाइट रायडर'सारखी अलीकडची नाटकं ही समकालीन जगण्याबद्दल काहीतरी गंभीर म्हणू पाहतात. ज्यांना रंजनच हवं आहे त्यांना अर्थात प्रशांत दामले प्रभृती उपलब्ध आहेत.\nभव्यदिव्य म्हटली गेलेली नाट्यपरंपरा फक्त दोनच गावातच घुटमळत राहिल्याने अधेमधे तोंडी लावणापुरते नाशिक, कोल्हापूर, सांगली अशा ठिकाणी एकदोन फेर्‍या झाल्या की संपली या कंपन्यांची नाट्यकला जिवंत ठेवण्याची परंपरा. परभणी, वाशिम, भंडारा, बीड, अकोला, गोंदिया अशी नावे तरी या नाट्यनिर्मात्यांच्या आरामगाड्यांच्या चाकांनी पाहिली असतील का मग या गावांतील लोकांना कसली पडली असेल काळजी मराठी नाट्यसंसाराची.\nहाच मुद्दा दोन्ही बाजूंनी लावता येतो. जब्बार पटेल आणि फैय्याजपासून ते अतुल कुलकर्णी वगैरे सोलापूरचे नाट्यकर्मी मुंबई-पुण्यात आले तेव्हा गाजले. असंच प्रशांत दळवी-चंद्रकांत कुलकर्णींबद्दल म्हणता येईल. महेश एलकुंचवार नागपूरचे, पण त्यांची नाटकं मंचित झाली ती मुंबई-पुण्यात. गंभीर नाटकांचा प्रेक्षकवर्ग हा प्रामुख्यानं मध्यमवर्गीय असतो आणि मुंबई-पुण्यात या वर्गाची लोकसंख्या लक्षणीय आहे हे याचं साधं कारण आहे. तुम्ही वर उल्लेख केलेल्या अनेक गावांत आज काहीतरी गंभीर सादर करायचं म्हणजे नाट्यकर्मींच्या पोटात गोळा येतो; कारण मुंबई-पुण्यासारखे फक्त मोबाईलचे आवाजच नाहीत तर मंचावरच्या बायकांविषयीची अर्वाच्य भाषेतली जाहीर टिप्पणीसुद्धा सहन करावी लागते. प्रयोग चालू असताना प्रवेश संपल्यावर विंगेत येऊन ढसढसा रडणार्‍या आणि 'पुन्हा या ��ावात प्रयोगाला येणार नाही' असं म्हणणार्‍या मुंबई-पुण्याच्या नाट्यकर्मी मला माहीत आहेत.\n- चिंतातुर जंतू :S)\n\"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |\nभरती मूर्खांचीच होत ना\" \"एक तूच होसी ज्यास्त\" || ५ ||\nअशोक पाटील् [27 Dec 2011 रोजी 08:40 वा.]\n\"नाटकातून समकालीन समस्या मांडणं आजही होत आहे.\"\n~ मान्य. पण कुणासाठी फक्त शिवाजी मंदीर, षण्मुखानंद वा बालगंधर्व, भरत इथल्या प्रेक्षकांसाठी फक्त शिवाजी मंदीर, षण्मुखानंद वा बालगंधर्व, भरत इथल्या प्रेक्षकांसाठी असे असेल (नव्हे आहेच) तर मग वाढली नाट्यपरंपरा \n\"प्रयोग चालू असताना प्रवेश संपल्यावर विंगेत येऊन ढसढसा रडणार्‍या आणि 'पुन्हा या गावात प्रयोगाला येणार नाही' असं म्हणणार्‍या मुंबई-पुण्याच्या नाट्यकर्मी मला माहीत आहेत.\"\n~ याची दुसरी बाजू, जी कलाकारांची आहे, मला माहीत आहे - अगदी प्रखरपणे. अमुक एक ब्रँड् कोल्हापुरात मिळाला नाही, म्हणून प्रयोगाआधी ठेकेदाराच्या धाकट्या भावाला दुचाकीवरून निपाणीला दामटविणार्‍या 'वीर संभाजी' ला मी स्वतः पाहिले आहे, अनुभवल्या आहेत नखर्‍यांच्या विविध छटा, मध्यस्थी करणार्‍या इथल्या नाटक ठेकेदारांना मिळालेली अपमानस्पद वागणूकही पाहिली आहे. शरम वाटली होती मला, घृणा आली होती या मराठी नाट्यसंसाराच्या पडद्यामागे पाहिलेल्या मानापमानाच्या प्रयोगामुळे.\nत्यामुळे लेट् अस नॉट व्हेन्चर अवरसेल्व्हज् टु डिग धिस गार्बेज.\nचिंतातुर जंतू [27 Dec 2011 रोजी 09:38 वा.]\n>>\"नाटकातून समकालीन समस्या मांडणं आजही होत आहे.\"<<\n~ मान्य. पण कुणासाठी फक्त शिवाजी मंदीर, षण्मुखानंद वा बालगंधर्व, भरत इथल्या प्रेक्षकांसाठी फक्त शिवाजी मंदीर, षण्मुखानंद वा बालगंधर्व, भरत इथल्या प्रेक्षकांसाठी असे असेल (नव्हे आहेच) तर मग वाढली नाट्यपरंपरा \nमला एकंदरीत असं वाटतं आहे की तुमचा ज्यांच्यावर राग आहे ते वेगळे लोक आहेत; मुंबई-पुण्यात काही वेगळं करू पाहणारे ताज्या दमाचे हौशी नाट्यकर्मी त्यात येत नाहीत. गंभीर नाटकं करणारे आपली नाटकं मुंबई-पुण्याबाहेर न्यायला तयार असतात, पण त्या गावांत कुणीतरी प्रयोग घ्यायला लागतो. कारण या नाटकांचं अर्थकारण छोट्या जिवाचं असतं. तमाशे किंवा व्यावसायिक रंगभूमीला परवडणारे बालगंधर्व, शिवाजी मंदिर त्यांना परवडत नसतात म्हणून तर मुंबई-पुण्यातही सुदर्शनसारख्या छोट्या रंगमंचांपुरतंच त्यां���ं नाटक सीमित असतं. तुमच्या प्रतिसादांत तुम्ही जे 'स्टार' वागणुकीचे मासले दिले आहेत तेसुद्धा बहुधा या नाट्यकर्मींना परवडणारे नसतात; ते स्टार लोकांनाच परवडतात आणि स्टार लोकांचेच असे नखरे पुरवले जातात. त्यामुळे तुमची टीका काहीशी अस्थानी वाटते आहे. असो.\n- चिंतातुर जंतू :S)\n\"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |\nभरती मूर्खांचीच होत ना\" \"एक तूच होसी ज्यास्त\" || ५ ||\nअशोक पाटील् [27 Dec 2011 रोजी 10:14 वा.]\nतसे पाहिले तर तुम्ही 'असो' म्हटल्याने या विषयातील आपल्या चर्चेला विराम मिळाला असे गृहित धरले आहे.\nतरीही तुमच्या प्रतिसादातील \"....आणि स्टार लोकांचेच असे नखरे पुरवले जातात\" या एकाच वाक्याबद्दल मला (अनुभवाने) सांगणे गरजेचे आहे की, एरव्ही जोड्याजवळसुद्धा उभे करून घेण्याची लायकी नसलेल्या या 'स्टार' लोकांचे नखरे ठेकेदार धंद्यातील एक अपरिहार्यता म्हणून पुरवित असतो, हौसेने नाही. [जे नामवंत म्हटले गेलेले स्टार वैकुंठाला गेले ते देखील अशा फुकट पुरविल्या गेलेल्या नखर्‍यांच्या आहारी जाऊनच.]\nआज 'सुदर्शन' मध्ये प्रतिभा झळकविणार्‍या ज्या रंगकर्मींचा तुम्ही उल्लेख करता त्यांचा प्रवासही बालगंधर्वपर्यंत आला की आपोआप त्यांच्यातही 'स्टार' लागण होतेच होते. मग तोच 'आमचे नखरे पुरवा' खेळ परत चालू.\nचिंतातुर जंतू [28 Dec 2011 रोजी 06:01 वा.]\nआज 'सुदर्शन' मध्ये प्रतिभा झळकविणार्‍या ज्या रंगकर्मींचा तुम्ही उल्लेख करता त्यांचा प्रवासही बालगंधर्वपर्यंत आला की आपोआप त्यांच्यातही 'स्टार' लागण होतेच होते. मग तोच 'आमचे नखरे पुरवा' खेळ परत चालू.\nते स्टार होतात तोवर गंभीर अभिव्यक्तीसाठीची त्यांची आचदेखील संपलेली बऱ्याचदा आढळते आणि तोवर ताज्या दमाचे इतर कलाकार त्यांची जागा भरून काढतात असा अंदाज आहे. म्हणून म्हणतो की तुम्ही म्हणता त्या लोकांचं वर्तन टीका करण्यासारखंच असतं, पण त्यांच्याविषयी मी बोलत नाही आहे; अन् ज्यांच्याविषयी मी बोलतो आहे त्यांना असे नखरे परवडत नाहीत; म्हणून त्यांच्यावर अशी टीका केलेली काहीशी अस्थानी वाटते आहे.\n- चिंतातुर जंतू :S)\n\"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |\nभरती मूर्खांचीच होत ना\" \"एक तूच होसी ज्यास्त\" || ५ ||\nपुणे-मुंबई वि. लहान शहरातली नाटकं अशी चर्चा वाचून अशुतोष पोतदारांचा हा लेख आठवला. लोकसत्तेत हाच लेख मराठीत आहे असा अंदाज आहे, पण या कम्प्यूटरवर मला तो नीट दिसत नाहीय.\nआशुतोष पोतदार यांचा इंग्रजी लेख वाचला. लेखातील काही मुद्दे दखलपात्र आहेत. लेखाला संपादनाची प्रचंड गरज असल्याचे जाणवले. बाजूलाच 'सबमिशन गाइडलाइन्स' पाहून आणखीच वाईट वाटले. लेखात गोलबल (golbal) हा एक शब्द वारंवार वापरलेली दिसतो. सुरुवातीला हा शब्द 'ग्लोबल' असावा असे वाटले पण तसे नसावे हे उरलेला लेख वाचतांना ध्यानात आले. हा शब्द नेमके काय दर्शवतो हे जाणून घेण्यास उत्सुक आहे.\nद सुप्रिम ट्रायम्फ ऑफ रिजन इज टू कास्ट डाउट अपॉन इट्स ओन वॅलिडिटी.\nचिंतातुर जंतू [29 Dec 2011 रोजी 06:43 वा.]\nदुव्यांबद्दल धन्यवाद. लोकसत्तामधला लेख* हा वार्तांकन स्वरूपाचा आहे, तर सीगलमधला लेख काही वैचारिक मुद्दे मांडू पाहतो. golbal हा शब्द एका मध्य लटपटीत अडकलेल्या मानसिकतेसाठी वापरलेला असावा असा अंदाज आहे. इंग्रजीतले पंक्चरसारखे शब्द मराठीत 'पंचर' म्हणून येतात तेव्हा ते धड इंग्रजी नसतात अन् प्रमाण मराठीतही जसेच्या तसे समाविष्ट होऊ शकत नाहीत. इथे 'ग्लोबल' शब्दाला असं रूप देऊन त्याद्वारे धड 'ग्लोबल' न झालेल्या अन् आधुनिक-पारंपरिक द्वंद्वात अडकून पडलेल्या मानसिकतेविषयी लेखक बोलत आहे असं वाटतं. लहान गावांतला नाट्यकर्मी मुंबई-पुण्यात येऊन 'ग्लोबल' बनू पाहातो अन् त्याचं golbalपण हरवतं यांसारखे किंवा लहान गावांतल्या नाट्यकर्मींवरचे प्रभाव किंवा अधिक टोकदार जातसंघर्ष वगैरे मुद्द्यांत हे जाणवतं.\n* - ब्राउजरचं कॅरॅक्टर एन्कोडिंग 'वेस्टर्न' केलं तर लेख दिसतो आहे.\n- चिंतातुर जंतू :S)\n\"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |\nभरती मूर्खांचीच होत ना\" \"एक तूच होसी ज्यास्त\" || ५ ||\nअशोक पाटील् [29 Dec 2011 रोजी 07:09 वा.]\n\"golbal हा शब्द एका मध्य लटपटीत अडकलेल्या मानसिकतेसाठी वापरलेला असावा असा अंदाज आहे.\"\n~ सहमत. लोकसत्ताच्या त्या लेखात golbal ला \"निमशहरी\" असे नामकरण दिल्याचे दिसते, जे आशुतोष पोतदारांनाही अपेक्षित असावे. वर्षानुवर्षे मुंबई-पुणे आणि उर्वरित महाराष्ट्र असे सरळसरळ दोन गट नाट्यचळवळीशी निगडित आहेत, मग ते हौशी असो वा समांतर सादरीकरणाबाबत. गोलबलपासून प्रवासाला सुरुवात करणारा रंगकर्मी मुंबईपुण्यात आला की तो ग्लोबलच्या घरट्यात घुमू लागतो असे काहीसे पोतदार सुचवितात, जे योग्यच आहे.\nलेखकाचा 'लेखकराव' कसा आणि का होतो याच पंक्तीतील गोलबल ते ग्लोबल गट आहे.\n(अवांतर : 'वेस्टर्न' एन्कोड��ंग मार्गदर्शनाबद्दल धन्यवाद. काल मलाही लोकसत्तेतील तो लेख गार्बेज दिसत होता. पण आज वेस्टर्न सेटिंगमुळे ठीक झाले.)\nचिंतातुर जंतूंच्या पहिल्या प्रतिसादाशी सहमत, तसेच कलेचे केंद्रिकरण होणे देखिल अपरिहार्य आहे असे वाटते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00561.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/national-marathi-news/ravindra-gayakwad-117032900003_1.html", "date_download": "2018-04-24T18:30:00Z", "digest": "sha1:SNOA3XNRD46H65AX64DUYJFD2E2KM22T", "length": 9412, "nlines": 117, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "पुन्हा एकदा गायकवाड यांचे विमान तिकीट रद्द | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 24 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nपुन्हा एकदा गायकवाड यांचे विमान तिकीट रद्द\nएअर इंडियाने पुन्हा एकदा उस्मानाबादचे शिवसेना खासदार रविंद्र गायकवाड यांचे मुंबई-दिल्ली विमान प्रवासाचे तिकीट रद्द केले आहे. बुधवार सकाळची गायकवाड यांची मुंबई ते दिल्ली प्रवासाची तिकीट एअर इंडियाने रद्द केली.\nमागच्या आठवडयात रविंद्र गायकवाडांनी एअर इंडियाचे मॅनेजर आर. सुकूमार यांना चपलेने मारहाण केली होती. त्यानंतर एअर इंडियासह अन्य भारतीय विमान कंपन्यांनी त्यांचा नो फ्लाय लिस्टमध्ये समावेश केला आहे. त्यामुळे रविंद्र गायकवाडांच्या देशातंर्गत विमान प्रवासावर बंदी आली आहे.\nआता गायकवाड यांचे एअर इंडियावर ताशेरे म्हणे सेवा खराब आहे\nमीडियाशी बोलू नका उद्धव यांची गायकवाडांना सूचना\nगायकवाड यांना एअर इंडियासह खासगी कंपन्याकडून बंदी\nखासदार गायकवाड यांनी केली एअर इंडिया कर्मचाऱ्याला मारहाण\nएअर इंडियाच्या विमानांमध्ये वायफाय सेवा देणार\nयावर अधिक वाचा :\n31 मार्चला संपणार जिओ प्राइम मेंबरशिप\n1 एप्रिल 2017 रोजी सुरू झालेली जिओ प्राइ मेंबरशिप 31 मार्च 2018 रोजी संपणार आहे. आता ...\nभिडे यांच्या अटकेसाठी सरकारला ८ दिवसांची मुदत\nकोरेगाव-भीमा येथे झालेल्या दंगलीमधील मुख्य आरोपी संभाजी भिडे यांना आठ दिवसांमध्ये अटक ...\nइन्कम टॅक्सच्या दहा नियमांमध्ये 1 एप्रिलपासून होणार बदल\n1. नव्या नियमानुसार नोकरदारांना सध्या देण्यात येणाऱ्या प्रवास भत्ता (रू.19,200) आणि ...\nएअर एशियाची दमदार ऑफर\nएअर एशिया या विमान कंपनीने दमदार ऑफर आणली आहे. यानुसार विदेशात विमान प्रवास करण्यासाठी ...\nभिडे यांच्या अटकेसाठी सरकारला ८ दिवसांची मुदत\nकोरेगाव-भीमा येथे झालेल्या दंगलीमधील मुख्य आरोपी संभाजी भिडे यांना आठ दिवसांमध्ये अटक ...\nमुलांपेक्षा मुलींना सोशल मीडियाचे वेड जास्त\nसोशल मीडियाने सध्या लोकांचे आयुष्य बदलून ठेवले आहे. प्रत्येकजण सोशल मीडियावर आपले विचार व ...\nफ्लिपकार्टमध्ये ७०० जागांसाठी भरती प्रक्रिया\nफ्लिपकार्टने आपल्या विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु केली आहे. ही भरती प्रक्रिया ७०० ...\nफेसबुक डेटा लिक प्रकरण : आमच्याकडून चूक झाली : मार्क ...\nमार्क झुकरबर्ग ने अखेर मोठा खुलासा केला आहे. फेसबुक मोठ्या अडचणीत सापडले आहे. केंब्रिज ...\nकेवळ 7 रुपयात विश्वातील सर्वात लहान कॉम्प्युटर\nआयबीएम बोफिन्स यांनी विश्वातील सर्वात लहान कॉम्प्युटर तयार केले आहे. हे कॉम्प्युटर ...\nआता ‘वायफाय’ नव्हे ‘लायफाय’ तंत्रज्ञान\n‘वायफाय’पेक्षाही अधिक वेगवान ‘लायफाय’ अर्थात ‘लिक्विड फिडॅलिटी’ हे तंत्रज्ञान विकसित ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00562.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://vastuclass.blogspot.com/2009/10/", "date_download": "2018-04-24T18:00:41Z", "digest": "sha1:UBRFS4LIZDLEGFCXQVKLPNS4KQP4IXHY", "length": 72102, "nlines": 222, "source_domain": "vastuclass.blogspot.com", "title": "वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र मार्गदर्शक शिकवणी वर्ग ( VASTU & ASTRO CLASS ): October 2009", "raw_content": "वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र मार्गदर्शक शिकवणी वर्ग ( VASTU & ASTRO CLASS )\nविद्वत्वं च नृपत्वं च नैव तुल्यं कदाचन् | स्वदेशे पूज्यते राजा विद्वान सर्वत्र पूज्यते || Don't judge yourself at all; accept yourself and move on from there. तुम्ही स्वयंदिप व्हा \nशुक्रवार, ३० ऑक्टोबर, २००९\nधडा पहिला कुंडलीची ओळख:-\nधडा पहिला कुंडलीची ओळख:- गणितात आपण “क्ष” हे नाव घेऊन किंवा सुत्र घेऊन गणिताचे समिकरण सोडवितो त्याच प्रमाणे माणसाच्या जिवणाचे समिकरण सोडवण्यास ज्योतिष पध्दतीत १२ घराचे समिकरण किंवा सुत्र विकाशीत करण्यात आले आहे. कोणते ही मोजमाप करताना परिमाणाची आवश्यकता असते. त्या प्रमाणे ज्योतिषशास्त्रात सुध्दा परिमाणाची आवश्यकता असते. ज्या माननिय लोकांनी ही पध्दत आपल्याला उपलब्द करुन दिली आहे त्याचे आपण ऋणी आहोत. काही समीकरण किंवा योग्य सिध्दांत न मांडल्यामुळे ह्या विद्येवरील समाजामध्ये काही लोकांची श्रध्दा योग्य प्रमाणात बसली नाही. आपण जो हा विषय शिकणार आहोत त्या विषयी माझ्या संत्तगुरु व इतर गुरुवर्या कडुन जे जे प्राप्त झाले आहे ते मी तुम्हाला ���ेण्याचा प्रयत्न करणा आहे.\nअभ्यासाला सुरुवात करण्या पुर्वी प्रथम आपण आपल्या भक्तिपुर्वक देवाला किंवा आपण ज्या गोष्टीला अभिवादंन करतात त्याचे स्मरण करुण ज्योतिषशास्त्र या विषयाला सुरुवात करुया. ह्या अभ्यास क्रमात नावाजलेल्या लेखाकाची व प्रकाशकाच्या पुस्तकाचा संदर्भ देण्यात येईल. अधिक माहीती साठी जमल्यास आपण ती विकत घेऊ शकतात. कॊपीराईट मुळे सर्वगोष्टी आपणास येथे देण्यात येणार नाही. ह्या गोष्टी शिकवताना ज्या लेखकांनी किंवा प्रकाशकानी संमती दिली असेल अशा गोष्टी आपणास त्याचा मुळ लेखनाची प्रत उपलब्ध होईल या गोष्टीची नोंद घ्यावी.\nपदविच्या परिक्षेसाठी खालील ठकाणी आपण संपर्क करु शकता. माझ्या कडे फ़क्त शिकवणी वर्ग आहे. आपल्या कडुन कोणत्याही प्रकारे शिकवण्याचे मानधन घेतले जाणार नाही. फ़क्त गुरुदक्षिणा म्हणुन आपण कोणलाही गरजु मुलांना किंवा गरिबला औषधासाठी आपल्या ऐपती नुसार माझी गुरुदक्षिणा म्हणुन आपण त्यांना पैसे (नकद) न देता लागणारी वस्तु खरेदी करुन द्यावी हि विनंती.\n१. पोस्टाद्वारे ज्योतिष शिक्षण देणारी संस्था “फ़ल ज्योतिष अभ्यास मंडळ/संस्था, पुणे, महाराष्ट्र अध्यक्ष पं विजय श्रीकृष्ण जकातदार दुरध्वनी +91 020 24455826 ( सकाळी १० ते दुपारी ०२ ).\n२. फ़लज्योतिष प्रबोधिनी, नाशिक ( सलग्न महराष्ट्र ज्योतिष परिषद, मुबंई ) श्री किरण देशपांडे मो. क्रंमाक 9421507583. श्री श्रीनिवास कृ. रामदास मो.क्रंमाक 09422268321\n३. ज्योतिर्विद्या संशोधन मंडळ, नाशिक. (महाराष्ट्र) 0253-2507178 वेळ दुपारी ०२ ते ०७ पर्यंत.\nवरिल ठिकाणी मुक्त विद्यापिठाचे प्रवेश सुरु आहे आपण आपल्या जबाबदारी वर प्रवेश घ्यावा. इतर काही संस्थेची माहीती आपणास वेळोवेळी देण्याचा प्रयत्न करीन.\nआजचा वर्गातील अभ्यास क्रंमाक १.\nकुंडली ओळख, सर्व साधारण मी प्रथम माहीती दिल्या प्रमाणे कुंडलीचे स्वरुप आहे. परंतु काही विभागात वेगवेगळ्या पध्दतीने कुंडली माडण्याते येते. ती कशी असते ते आपण नंरत पाहू. सर्व साधारण लोक चौकोनाला प्राधान्य देतात. प्रथम आपण एक चौकोनाची आखणी करु. त्यां चोकोनाचे चारही कोन एकमेकांना जोडुन आकृतीत दाखवल्या प्रमाणे त्यांच्या चारही रेषेच्या मध्य बिंदु पासुन त्या मध्ये एक चौकोनाची आखणी करुन घेऊ. नेहमी प्रत्येक गोष्टीला परिणामाचे बंधन असते. कुंडली शिकताना मनात येईल असा चौकोन न काढता एका व��शिष्ठ मापामध्येच त्याची आखंणी करण्याचे मी आपणास बंधन घालणार आहे. त्यांच बंधनात राहुन आपण ही गोष्ट आत्मसात करावयाची आहे.\nसर्वात प्रथम आपल्याला काही साहित्य खरेदि करावे लागेल. त्याची सुची खालील प्रकारे आहे.\n१. सफ़ेद पेपर साईज 57 cm X 38 cm किंवा त्यापेक्षा मोठी साईज सुध्दा चालेले पण लाहान नको.\n२. फ़ुटपट्टी ( Ruler ), पेन्सिल, रबर,\n३. पंचाग ( आपल्या विभागा प्रमाणे )\nआकृतीत दाखवल्या प्रमाणे 30 X 30 cm चा चौकोन कागदाच्या मध्यावर आखुन घ्या. व कुंडली तयार करावी आता त्याचे ऎकुन बारा भाग झाले त्यातिल प्रतेक भागाला एक विशेष नाव दिले गेले आहे. पंचागा बद्दल बरीच माहीती नेटवर प्रसिध्द करण्यात आली आहे त्यां मुळे मी ती येथे देत नाही. मीसळपाव ( www.misalpava.com ) वर आपण ती शोधल्यास सापडेल.\nबारा घरातील पहिल्या घराला तनु व लग्न स्थान असे संबोधतात. ह्या विभागाचे क्षेत्र ०० ते ३० अंशा पर्यंत विभागले आहे. असे प्रत्येकी ३० अंशाचे १२ भाग म्हणेजे एक काल पुरुषाची कुंडली म्हणून संबोधले जाते. ह्या ३० अंशात कमी जास्त प्रमाणात नक्षत्राची दादागीरी चालते प्रत्येक नक्षत्र हम दो हमारे दो ह्या नियमा नुसार चालते. त्यातिल काही नक्षत्रे दोन घरात ( कुंडलीतील दोन भागात ) आपले हक्क सांगतात तर काही नक्षत्रे फ़क्त २५% हक्काची अंमल बजावणी एका घरात करताना दिसतात व दुस-या घरात ७५% हकाची अंमल बजावणी करतात.\nप्रत्येक घराच्या आतमध्ये नऊ खोल्या असतात. त्यातिल प्रत्येक खोलीला एक विशिष्ठ महत्व प्रप्त झाले असते त्यालाच नंवमाश असे म्हणतात. आता आपण १२ पैकी पहिल्या घराची ओळख करु घेवु. ह्या घराचे नामकरण “ मेष “ असे करण्यात आले आहे. याच्या बरोबर तीन नक्षत्राचा सहवास असतो. ती म्हणजे १. अश्विनी १००% २. भरणी १००%, ३. कृतिका २५% ह्याची दादागीरी येथे चालते. त्यांच्या नऊ खोल्यांचे नामकरण चू चे चो ला ली लू ले लो आ अशा प्रकारे केले गेले आहे. प्रतेक खोल्याचे मापे सुध्दा आखुन दिलेली आहेत. पहिले खोली ०० ते ०३.२० अंशा पर्यत २. ०३.२० ते ०६.४० अंश ३. ०६.४० ते १०.०० अंश ४. १०.०० ते १३.२० अंश. ५. १३.२० ते १६.४० अंश ६, १६.४० ते २०.०० अंश. ७. २०.०० ते २३.२० अंश ८. २३.२० ते २६.४० अंश. ९. २६.४० ते ३०.०० अंश अशा प्रकारे त्याचे वाटप झाले आहे. त्या प्रत्येक घारामध्ये एक विशिष्ठ ग्रहाला व राशीना स्थांने वाटुन दिली गेली आहेत. हा सगळा नवांशचा घोळ कुंडली चे वाचन करताना कामा���ा येतो. पहिल्या घराच्या प्रत्येक खोलीत त्यांचा चरणस्वामी व नवांश राशीचा अधिकार असतो उदा. पहिल्या खोलीत चू कडे चरणस्वामी मंगळ व नवांश राशी मेष. २ चे कडे शुक्र-वृषभ, ३. चो कडे बुध-मिथुन ४. ला कडे चंद्र-कर्क असे अश्विन नक्षत्रा कडे १ ते ४ चरणाचे २५% चे चार भाग दिले आहेत. आत आपण अश्विन नक्षत्राची ओळख करु घेऊ.\nपहिले नक्षत्र, याचे क्षेत्र ० अंश ते १३ अंश २० कला मेषराशीत आहे . याचा राशी स्वामी मंगळ असुन ऩक्षत्र स्वामी केतु, योनि अश्व, नाडी आद्य, गण देव, नामाक्षर चू,चे,चो,ला कुंडलीतील घर क्रंमाक १ खोली क्रंमाक १ ते ४ वर आपला अधिकार. वेगवेगळ्या खोलीत वेगवेगळे चांगले किंवा वाईट परिणाम देण्याची क्षमता आलेल्या गोचरीच्या ग्रह पाहुण्याच्या स्वभावा नुसार फ़ळे.\nशरीर भाग :- मस्तक आणि मोठया मेंदुच्या कार्यशमतेवर होतो.\nनक्षत्रात होणारे रोग :- डॊळ्याला इजा, चक्कर येणे ( मिरगी ), शीतपित्त सर्दि, डोक्याला गंभिर वेदना, विसरणे, पक्षघात, मलेरिया, निद्रानाश, पोटवृध्दी,\nनक्षत्राचा स्वभाव:- लोभी, विचारशुन्य, संतापी, संपती विषयी चिंत्ता, घरातील भावडा मध्ये विषेश, मंत्र-तंत्र जाणणारा, ईश्र्वरभक्त, साम्यवादी, दाग-दागिण्याची आवड ( पुण्यातील म.न.से.चा एक आमदार ), वागायला चतुर आणि बोध्दिक, कार्याने प्रतिष्ठित.\nव्यवसाय:- कारखाण्यात नोकरी, पोलिस, सेना, चिकित्सा, सर्जरी, तुरुंगात नोकरी, अपराध, न्यायालय, रेल्वे, यंत्र, लोखड, पुस्तक संग्रालय, घोड्याचा व्यापार, पर्यवेक्षक, नेतृत्वप्रधान, प्रतिष्ठित अध्यक्ष.\nअश्विनी नक्षत्राची वैशिष्ट्ये वर्ग क्रंमाक दोन मध्ये.\nat १०/३०/२००९ ११:००:०० म.उ.\nकोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: Links to this post\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nबुधवार, २८ ऑक्टोबर, २००९\nचला स्व:ता करुया आपल्या जन्म कुंडलीचे वाचन.\nकुंडली शास्त्रातील कुंडली बनवण्याची एक नवीन पध्दत मी विकसीत केली आहे. ज्याने आपले ग्रह एका दृष्टीत आपण पाहु शकतो व गोचरी ग्रह भ्रमनात त्याचे परीणाम या पासुन स्वताचे आत्मरक्षण व होणारी हानी व यातना थोड्याफ़ार प्रमाणात कामी करु शकतो. ज्या वाचकांना कुंडलीशास्त्राची माहिती आहे त्यांनी दिलेल्या कुंडलीत जन्मग्रह त्या त्या अंशाला मांडून आपले प्रश्न सोडून पहा. बघा कुंडली वाचनाचा आंनद कशा अनोख्या पध्दतीने घेता येतो. ज्यांना हे जमत नसेल त्यांनी थोडा धीर ध��ा ही कुंडली प्रिंट करुन घ्या व नव्या लेखाची वाट पहा एक एक गोष्ट मी आपणांस स्पष्ट स्वरुपात सांगणार आहे.\nटिप :- आपल्या लग्न कुंडली नुसार न भरलेली कुडंली अभ्यास करण्या साठी मिळू शकेल. ज्यांने आपणाला स्पष्टग्रह भरण्यास व वाचन करण्यास सोपे जाईल.\nat १०/२८/२००९ ०३:४२:०० म.उ.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nमंगळवार, २७ ऑक्टोबर, २००९\nभाडेकरुंनी वास्तुदोष कसा घालवावा..\nजेव्हा आपण सरकारी, करार पद्दतीच्या किंवा कंपनीच्या गृह संकुलात राहात असतो त्यावेळी आपणास कोण्यताही प्रकारे वास्तु मध्ये तोडफ़ोड किंवा बद्दल करता येत नाही. अशावेळी काही गोष्टी चे व्यवस्थित पालन केल्यास काही प्रमाणात वास्तुदोषावर मात करुन शुभ परिणाम साधता येतात.\n१. आपल्या आवडत्या देवाचे स्मरण करावे.\n२. रोज सकाळी दारासमोर रांगोळी घालावी व सकाळी तुपाचा दिवा व संध्याकाळी तीळाच्या किंवा तुपाचा दिवा लावावा.\n३. घरातील पडद्याचे रंग आपल्या दशा स्वामी नुसार किंवा प्रबंल ग्रहानुसार असावेत.\n४. घरातील ईशान्य कोन रिकामा ठेवुन त्या ठिकाणी जमल्यास ईशान्य पात्र ठेवावे किंवा चांदिच्या वाटीत पाणी, फ़ुले, मोती, पोवळे ठेवावे. देव्हारा असल्या उत्तम.\n५. दक्षिण दिशेला तोंड करुन जेवू नये.\n६. घरातील मुख्य कपाट शक्यतो नैऋत्य दिशेला ठेवुन उत्तरे कडे उघडेल यारितीने त्यांची व्यवस्था करावी किंवा कपाटाचे तोंड उत्तरेकडे करावे.\n७. दारासमोर कोणत्या ही प्रकारे द्वारवेद्य होणार नाही ह्याची काळजी घ्यावी. कचरा किंवा कोठल्याही प्रकारे चिखल, पाणी साठु देऊनये.\n८. नैऋत्य कोनात नेहमी जडवस्तु ठेवावी तो कधीही रिकामा ठेवुनये.\n९. जर घरात पाण्याची साठवण करवयाची असल्यास ती उत्तरेकडॆ किंवा ईशान्याला करावी.\n१०. श्रृंगार नैऋत्य दिशेकडे पाठे करुन व उत्तरेकडे तोंड करुन करावा.\n११. नेहमी पुर्व-पश्चिम झोपावे तसे जमत नसल्यास प्रामुख्याने दक्षिणे कडेपाय करुन झोपणे टाळावेत.\nat १०/२७/२००९ ११:३३:०० म.पू.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nशनिवार, २४ ऑक्टोबर, २००९\nवर्षातुन एकदाच मध्यरात्री १२:०० वाजता येणारे श्री विष्णूपूजन व पाहाटे ब्रम्हमुहूर्तावर शिवपुजना चे महत्त्व.\nदिपावलीच्या शुभेच्छा, आनंद आणि आतिषबाजी यांचा रंगच काही न्यारा असतो. आपल्या आशा पल्लवित करणारा वर्षातून एकदाच शरदऋतुत कार्तिक शुक्��पक्षात \" वैकुंठ चतुर्दशी\" येते. त्या दिवशी आवळीच्या झाडाखाली विष्णूपुजन केले जाते, ह्या व्रताचा उल्लेख आपणास सहसा शोधुन सापडणार नाही. त्यामुळे हे व्रत लोकप्रिय झालेले नाही. फ़क्त पंचांगात किंवा दैनिक दिनदर्शित ह्या व्रताचा उल्लेख केलेला असतो. पण ही पूजा का करावी हे व्रत केल्याने आपणास कोणते फायदे होतात. ह्याचा उल्लेख आपणास कुठल्याही लेखात सापडणार नाही.\nमी माझ्या कडे येणार्यास जातकांना ह्या व्रता बद्दल सांगून त्यांच्या कडून हे व्रत करुन घेतले आहे. त्याचा फायदा माझ्या जातकांना व त्यांच्या कुटुंबीयांना सुध्दा झालेला आहे. आपण स्वता हे व्रत करुन ह्या व्रताचा अनुभव घ्यावा तसेच दुसर्यां ना ह्या बद्दल माहिती सांगावी ही विनंती.\n३१ ऑक्टोबर २००९ शनिवार रोजी हे व्रत करावयाचे आहे. ह्या दिवशी शनिप्रदोष व वैकुंठ चतुर्दशी एकाच दिवशी आली आहे. ह्या दिवशी सकाळी सुर्योदयाला सूर्याची पूजा करुन संध्याकाळी पुन्हा शिवपूजा करावी. शनिप्रदोषा बद्दल बरीच माहिती प्रसिध्द आहे त्यांमुळे मी प्रदोषा बद्दल लिहीत नाही.\nप्रदोष व्रताची सांगता झाल्यानंतर ह्या व्रताची तयारी करावी, (सामानाची यादी खाली दिली आहे) श्री सत्यनारायण पुजेला जो प्रसाद करतो त्याप्रमाणे सव्वाचे माप घेऊन प्रसाद करावा. पुजेला साधारण रात्री ११:०० वाजता सुरुवात करावी, प्रथम गणेश पूजन, नंतर श्री विष्णूपूजन करावे. ( श्री बा़ळकृष्णाची मूर्ती वापरण्यास हरकत नाही ) प्रथम श्री गणेशाला त्यांच्या रिधी सिध्दी सकट घेऊन व नंतर श्रीविष्णु / श्रीबाळकृष्ण ह्यांना अभ्यंग स्नान घालुन पुजेला सुरुवात करावी. जर श्री विष्णुसहस्त्र नाम येत असल्यास ते म्हणावे किंवा श्री विष्णवे नमः हा मंत्र म्हणुन ११ / १०८ / १००८ तुळशीची पाने वहावीत. नंतर नैवैद्य दाखऊन उपवास सोडावा. हे करत असताना ब्रम्हमुहूर्त ची वेळ होते. त्यावेळी पुन्हा आंघोळ करुन शिवपुजन करावे. ह्या साठी शिवाला बेल व दूधपाण्याचा अभिषेक करावा.\nआवळीचे झाड नर्सरीत विकत मिळते ते आणून कुंडीत लावावे साधारण पाच एक वर्ष आपण ह्या झाडाखाली विष्णूपूजनाचा आंनद घेऊ शकतो. त्यांनतर हे झाड आपल्या सोसायटीच्या किंवा आपल्या मालकीच्या जमिनीत लावावेत काही वर्षात आवळे खाण्याचा आंनद आपण व सृष्टीतील प्राणीमात्र ह्याचा उपभोग घेऊ शकतील.\nज्या लोकांना शक्य असेल तर त्यांनी ब्राम्हणा कडून श्री विष्णुपुजन व शिवरुद्र करुन घ्यावा. ज्यांना ही गोष्ट शक्य नसेल त्यांनी आपणास जमेल त्या पध्दतीने श्री विष्णू व शिवाची पुजा करावी पण एक गोष्ट महत्त्वाची हे करताना पुजेआधी संकल्प करणे महत्वाचे आहे.\nअधिक माहिती साठी संपर्क करा. ०९७६८२५४१६३ / +91 09768254163\nश्री विष्णु पूजा यादी --\nचौरंग १ आसन ३\nलाल पीस १ तांदुळ २ किलो\nनारळ ३ फळे ५\nविड्याची पाने ३० सुपारी ३०\nकलश २ ताम्हण २\nपळी-पंचपात्र १ समई २\nनिरांजन १ कापूर आरती १\nअगरबती १ पुडा कापूर १ ड्बी\nकाडेपेटी १ वाती , फुलवाती १ पाकीट\nअत्तर बाटली १ जान्वे जोड १\nहळद - कुंकू १ पाकीट गुलाल १ पाकीट\nअभीर १ पाकीट अष्टगंध १ पाकीट\nरांगोळी १ पाकीट सुट्टे पैसे १०/- चे\nताट २ वाट्या ८\nपातेले १ तेल , तूप पंचाम्रुत\nपंचखाद्य गुळ - खोबरे प्रसाद - शिरा फुली ( जास्त) , बेल , तुळस, दुर्वा\nआंब्याचा डहाळा २ केळीचे खांब ४\nसुतळी ४ बंडल आवळीचे झाड किंवा झाडाची फ़ादि\nघरातील देव - शंख, घंटा, गणपती, बाळकृष्ण\nगुरुजींची महादक्षिणा - ---------- रुपये.\nतुळस १००८ किंवा १०८ वेगळी निवडून ठेवणे.\nप्रसाद तयार करुन ठेवणे.\nat १०/२४/२००९ ०१:२२:०० म.उ.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nमंगळवार, १३ ऑक्टोबर, २००९\nमंगळाचा कुज्स्तंभ आणि कालपुरुषाच्या कुंडली व वास्तुवर होणारे परिणाम.\nसर्व साधारण मंगळ ग्रह म्हटला की सर्वाना मंगळीक कुंडलीची आठवण होते किंवा मंगळाचे नाव ऐकुण धडकी भरते. मंगळ साधारण प्रत्येक कुंडलीच्या एका घरात किंवा एका राशीत आपला मुक्काम साधारण ४५ दिवसाचा करत असतो, पण त्याला दोन वर्षातुन एकदा कोणाच्यातरी घरे म्हणजे राशीत किंवा कुंडलीतील एका घरात जास्त दिवस पाहुणाच्यार आवडल्याने तो घेण्याच्या दिर्घकाळ आपला मुकाम त्या घरात करत असतो. ह्या वर्षितो कर्कराशीत राहाणार आहे. त्याचा मुक्काम दिनांक ०५ ऑक्टोबर, २००९ पासुन ते २६ मे, २०१० पर्यंतचा आहे.\nकर्करास ही काल पुरुषाच्या चैथ्या घरात येत असुन. त्याच्या परिवारात तीन नक्षत्र पुनर्वसु (४था चरण), पुष्य, आश्लेषा ह्या तीन नक्षत्रा बरोबर त्याचे दैनैदिनी व्यवहार या पुढे चालणार आहेत. त्यात बिचारी पुनर्वसु सर्वात भाग्यवाण तीचा नक्षत्र स्वामी-गुरु, योनी-मार्जर, गण-देव, आराध्यवृक्ष-पिंपळ, दान- उडीद-तीळ, देवता-आदिती, मुख-तिर्यक, दृष्टी-सुलोचन, तत्त्व-वायु, संज्ञा-चर, चरणाक्षर-ही, ���रणांक-४, चरणस्वामी-चंद्र, नवांश समाप्ति ०३-२०, नवांश राशी-कर्क, ह्या नक्षत्राचे अ.व.क.ह्.डा. चक्रा तिल मिळालेले हे गुण, पुनर्वसु नक्षत्राचा स्वामी गुरु आपल्या नक्षत्राला कसा संभाळुन मंगळाच्या तावडीतुन लवकरात लवकर बाहेर काढून त्या नक्षत्राची सुटका करतो.\nकर्करास :- राशी चक्रात ९० ते १२० अंशापर्यंतचे क्षत्रे कर्क राशीचे मानले जाते. या राशीचे चिन्ह आहे खेकडा ( आकृती पाहा )\nखेकडा जलचर प्राणी आहे. या राशीत पुनर्वसुचा एक चतुर्थाशं भाग, पुष्य आणि आश्लेषा या नक्षत्रांचा समावेश असतो. कर्क रास आणि जलप्रदेश, समुद्र, नदी किंवा समुद्र किनारा यांचा अगदी जवळचां संबंध मानला जातो. या राशीवर संक्रमण करताना रवी उत्तर गोलार्धाकडून दक्षिणेकडे जाताना जाणवतो. त्यावेळी सूर्याची तप्त किरणे समुद्रावर पडतात आणि श्रावणात घनघोर पावसाचे वातावरण तयार होते. ही रास सहानुभूती, सुकुमारता आणि मनमिळावूपणाचे प्रतीक मानले जाते.\nपुथ्वीवर या राशीचे स्थान उत्तरेकडे विषुवरेषेपासून २४ ते २० अंशापर्यंत निश्चित केलेले आहे. कर्क रास स्त्री रास असून, सम शरीर, प्रवासी, घातुसंज्ञक आहे. तीचे निवास स्थान उत्तर दिशेला, सरोवर, बाध, जलाशय, समुद्र या ठिकाणी असते. ही रास चंचल, कोमल पण सौम्य, अस्थिर स्वभावाची बालवस्थेत प्रखर, लाल व पांढर्याा वर्णाची, रजोगुणी, जलतत्त्वयुक्त, रात्री बलवान असणारी, कफ प्रकृतीची, ब्राह्मण जातीचे प्रतिनिधित्व करणारी, स्त्री प्रधान आणि बहुसंततीयुक्त आहे. कर्क रास पृष्ठोदयी आणि सजीव लक्षणांनी युक्त असून उत्तर दिशेकडे विशेष बलवान आणि क्रियाशील असते.\nया जलचर सम राशीचे निवासस्थान चोल देशात असून स्वामी चंद्र आणि तिचा वार सोमवार, भाग्यांक २ आणि ७ आहेत. या राशीचे गुण म्हणजे प्रयन्त, शीलता, लज्जा आणि विवेक. या राशीचे मुख अंग ह्र्दय ते खेकड्याच्याच आकाराचे असते.\nचीन,स्कॉटलंड, न्यूझीलंड, कॅनडा, रशिया, अल्जिरिया, न्यूयॉर्क, सिंध, काठेवाड कच्छ या देशावर आणि विभागावर तीचे अधिपत्या आहे. या राशीची मुख्य द्रव्ये :- उत्तम प्रकारचे अन्न, फळे, किराणा सामान, चहा, चांदी, पारा. हा आहे. वाणिज्य, जलवाहातूक आणि नौसेना विभागविषयक कार्याचे प्रतिनिधित्व कर्क रास करते. रवि या राशीत श्रावण महिन्यापर्यंत असतो. रवि १६ जुलै ते १५ ऑगस्टच्या दरम्यान या राशीत असतो. या राशीत दोन पंधरवड्यात एकदा चंद्र सव्वादोन दिवस असतो. हे झाले या काल चक्रा मधिल ४था राशी कर्कची ओळख परेड.\nआता बघुया या राशीत मंगळाचा पराक्रम.\nमंगळ या राशीचा मित्र आहे त्याबरोबर रवि आणि गुरु सुध्दा मित्र आहेत. ह्याचे शत्रु- बुध व राहु, सम( उदासीन) ग्रह शुक्र आणि शनि. प्रत्येक ग्रहाला उच्चरास आहे. त्या राशीत तो अंत्यत बलवान होतो. स्वगृही जसा बलवान असतो तसाच उच्च राशीत तो बलवाण असतो. नीचरासः- ग्रह ज्या राशीत उच्च असतो त्या राशीपासून सातव्या राशीत तो नीच असतो. नीच राशीतील ग्रह बलहीन असतो, अशुभ असतो.\nat १०/१३/२००९ १०:३५:०० म.उ.\nकोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: Links to this post\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nरविवार, ११ ऑक्टोबर, २००९\n\"मन करा रे प्रसना सर्व सिध्दीचे कारण “वास्तु- प्राणायाम”\nआज पर्यंत लोक स्व:स्वार्थासाठी प्राणायाम करत असतात. पंरतु आपण ज्या वास्तुत राहात असतो त्या वास्तुमध्ये राहाणा-या लोकांसाठी व वास्तुमध्ये शुभ परिणाम घडवण्यास वास्तु प्राणायमाची आवशकता असते. प्राणायम करण्यासाठी वेळेचे बंधन पाळण्याची आवश्यकता नाही. पंरतु जर आपण सकाळी पाच ते सहा ही वेळ निवडावी तर फ़ार उत्तम आहे. देवपुजा झाल्यानंतर जर वास्तु प्राणायम केले तर वास्तुबरोबर आपल्या मनाचीही प्रसन्नता वाढते.\nवास्तु प्राणायम करतान वास्तुमधिल पश्चिमेची मोकळी भिंत प्रामुख्याने निवडावी, शक्यझाल्यास \"देवघर व देव्हारा\" या लेखा मधिल दिलेल्या माहिती प्रमाणे स्व:स्वार्थ साधनेसाठी जागेची निवड करावी. निवड झाल्या नंतर बसण्यासाठी लोकर किंवा दर्भासन आसनासाठी वापरावे. आपली चेतना संस्था ज्या अस्थिबधंनात बंदिस्त आहे. त्याच्या सातव्या मणिबंधापासुन ते २६ व्या मणिबंधापर्यंत समांतर रेषेत भिंतीला टेकुन बसावे बसताना मणिबंध भिंतिला जर समांतर रेषेत बसत नसतिल तर काही हरकत नाही काळजी करुनये, सुखासनात टेकुन किंवा टेबलावर बसण्यास सुध्दा परवागी आहे. पाठ जरुर भिंतीला लावावी. शक्यझाल्यास पदमासनात बसावे या पदमासनाला खुप महत्व आहे. त्याचा परिणाम मूलाधार चक्रावर होतो. पदमासनाने प्राणायम क्रिया सुलभ होऊन इच्छित सिध्दी लवकर साध्य होतात.\nवास्तुप्राणाय करताना आपला सुध्दा प्राणायाम होतो हे विषेश आहे. माझ्या जवळ शिकलेल्या विध्यार्थि तसेच मार्गदर्शन घेतलेल्या लोंकाना याचा चांगला अनुभव आहे. वास्तुप्राणायमाची सुरुवात वास्तुच्या नक्षत्रा पासुन केल्यास जास्त लाभ होतो. विषेश म्हणजे वास्तुचे नक्षत्र घरातील मुख्य व्यक्ति ज्याच्या नावावर घर आहे त्याचे व वास्तुचे नक्षत्र एक असल्यास त्यास दुहेरी फ़ायदा मिळतो. वास्तुचा नक्षत्राधिपती व लग्नाधिपती आणि जातकाचा नक्षत्र-लग्नाधिपती जर समान असल्यास \"सोनेपे सुहागा\" .\nवास्तुप्राणायाम करताना पद्दमासन किंवा सुखासन घालुन, नंतर मांड्यांवर हात ठेऊन, डोळे मिटून घावेत. मनातील विचार काढून टाकावेत. मन निर्विकार, निर्विचार करावे. रेचक करुन फ़ुफ़्फ़ुसातील सर्व हवा काढून टाकावी. श्वास हळूहळू आत घ्यावा. ह्या वेळी आपली कोणती नाडी चालत आहे हे बघणे अंत्यत महत्वाचे आहे .नाडीचे दोन प्रकार आहेत. एक चंद्रनाडी व दुसरी सुर्यनाडी ज्यांलोकांना अंगमेहनतीची कामे आहेत त्यांनी सुर्यनाडी वापरावी व ज्या लोकांना निर्णय घेण्याची कामे आहेत त्यांनी चंद्रनाडीचा वापर करावा. श्वास घेताना पहिल्यादा आठवेळा अष्टदिशाचा विचार करुन अष्टदिशाच्या नावे श्वास घ्यावा. नंतर ओम विष्णवे नम: , ओम महालक्ष्म्यै: नम: , ओम कुलदेवतायै: नम: , ओम आकाशाय नम: , ओम वायुय नम: ,ओम पृथिव्यै नम: , ओम जलाय नम: , हे करताना मनात विचार आणावेत की वरील अष्टदिशाच्या देवता व पंचमहाभुते यांची शक्ति माझ्या शरीरात व माझ्या वास्तुत दाखल होत आहे. ,माझे विचार आणि शरिर आणि वास्तु चैत्यन्य व सर्वसार्मथ्यांनी प्रफ़ुल्लीत झाले आहे. असा आत्मविश्वास ज्यावेळी मनात निर्माण होईल त्यावेळी आपणास वास्तुसुख व सर्व सुख प्राप्त होण्यास वेळ लागणार नाही.\nवास्तुप्राणाय हा तुमचे वय + पाच वेळा नियमीत एकाच जागी व ठरलेल्या वेळी करावा. जर आपण काही कामा निमित्त्त परगावात असाल तर ठरलेल्या वेळी आपल्या वास्तुपुरुषाची आठवण काढून वास्तुप्राणायम करावा. या कारणाने परगावात ज्या स्थांनात आपण राहात असाल तेथील ऋण ऊर्जा आपल्या सोबत येणार नाही. ज्याला आपण शास्त्राच्या भाषेत निगेटिव्ह ऐनर्जि म्हणतात ती.\nवास्तुप्राणायामामुळे आरोग्यदेवता-धन्वंतरी व वास्तुदेवता यांचा नित्य तुमच्यावर वरदहस्त राहील. पैसा मिळाल्यामुळे वास्तुशास्त्रानुसार शास्त्रोक्त पध्दतिने आपण आपली नविन वास्तु निर्माण करु शकाल व जुन्या वास्तुमधिल दुषित स्थानातील दोष कमी करुन आनंदाने वास्तव्य कराल.\nटिप:- वास्तुप्राणायम करताना आपणास शारीरीक त्रास असल्यास वैद्यकिय सल्याशिवाय वास्तु प्राणायम करुनये. त्या ऐवजी आपणास जमेल त्या पध्दतीने प्राणायाम करावा. जास्त शारिरीक कष्ट घेऊनये.\nat १०/११/२००९ ०८:०७:०० म.पू.\nकोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: Links to this post\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nबुधवार, ७ ऑक्टोबर, २००९\nवास्तू न लाभणे या प्रकाराचे निरीक्षण केल्यावर माझ्या लक्षात आलेल्या काही ठळक गोष्टी\n\" घर असावे घारासारखे | नकोत नुसत्या भिंती ||\nतिथे असावा प्रेम, जिव्हाळा | नकोत नुसती नाती ||\nत्या शब्दांना अर्थ असावा | नकोच नुसती फुका वाणी ||\nसुर जुळवे परस्परांचे | नकोत नुसती रडगाणी ||\nत्या अर्थाला अर्थ असावा | नकोत नुसती नाणी ||\nअश्रुतूनही प्रीत झरावी | नकोत नुसते पाणी ||\nया घरट्यातून पिलू उडावे | दिव्य घेऊनी शक्ति ||\nआकांक्षाचे पंख असावे | उंबरठ्यावर निष्काम भक्ति ||\nया काळात या जगामध्ये अनेक गृहनिर्माण होत आहेत. अशा प्रकारे गृहनिर्माण करताना लाखो रुपये खर्च करतात त्यांना घन, दौलत, घरदार इस्टेटी असताना पति-पत्नी, पुत्र यांच्यामध्ये नेहमी असमाधान, भांडण, मानसिक चंचलता अशांतता असते. जीवन सुखी नसते. हे कशाला म्हणजेच आपण राहत असणारे घर छोट्या झोपडीपासून ते राजमहालापर्यंत का असेना त्याच्या निर्माणासाठी आपल्या पूर्वज ॠषीमुनींनी हजारो वर्षाचा प्रदिर्घ अनुभव घेऊन मानवाचे जीवन कल्याणमय होण्यासाठी ते सुत्र, नियम रुपाने ग्रंथरचना केली आहे. घर कसे बांधावे, कोणत्या दिशेला उंच बांधावे, कोणत्या दिशेला उतार, मोकळे, स्वच्छ असावे, कोणत्या दिशेला काय असावे, आयगणित, आयु, धन, ऋण, आय इत्यादीचा विचार करुन जे घर, प्रसाद, बंगला, दुकान बांधण्यात येते अशा प्रकारचे नियम सर्व एकत्र करुन त्याचे एक शास्त्र केले त्याचेच नाव \" वास्तुशास्त्र \" होय.\nआजच्या काळात घराचा शो, रिकाम्या जागेचा जास्तित जास्त उपयोग करण्यात येतो, मुळ घर बांधताना या आर्किटेक्ट लोकांनी वरील विषयांचा विचार न करता शास्त्राचा विचार जास्त केला पाहिजे. वास्तुशास्त्राचा उपयोग करुन आपके घ्रर, कारखाना, दुकान इतर वास्तुचे निर्माण केल्याने सुख, ऐश्वर्य, आरोग्य, मानसिक सुख इत्यादीचा लाभ होतो. कुटुंबकल्याण झाल्यामुळे ते जगत्-कल्याण होते.\nमनुष्य जीवनात दु:खाची सावट संपून सुखाची पाहाट येईल या आशेवरच जगत असतो. व्यक्तीच्या जीवनात अ���ेक शुभ घटना घडतात. नोकरी मिळणे, विवाह होणे, मूल होणे, घर बांधणे इत्यादींमुळे जीवनात आनंद होतो, त्यातल्यात्यात विवाह आणि घर बांधणे या शुभ घटनामुळे व्यक्तिच्या जीवनात आनंदाला पार उरत नाही, आपण काहीतरी मिळविल्याचे सार्थक वाटत असते.\nजीवनात मिळणार्याम सुख दु:खाला त्या व्यक्तिचे चांगले वाईट कर्माचा जेवढा सहभाग तितकाच त्या वास्तुचाही सहभाग असतो. मिळणारे शुभाशुभ फळे देखिल वास्तूमुळे मिळतात. कारण मनुष्य जीवनाचे कुठलेही आराखडे तो त्या घरातच आखित असतो.\nआजच्या महागाईच्या का़ळात मिळालेल्या कमीतकमी जागेत जास्तीत जास्त जाग कशी वापरता येईल याचा विचार माणूस करीत असतो. कधीकधी नकळत काही चुका घडतात. मग पुढे सुरु होतो दु:खाच पर्व.\nमुले मोठी झालीत म्हणून म्हणा किंवा राहायला जागा पुरेना म्हणून म्हणा घरमालकाच्या तगाद्यामुळे म्हाणा, विभक्त कुंटुबा मुळे म्हणा आपले एखाद घर असावं म्हणून तो स्वतःची एक जागा मिळवितो त्या जागेत आपले स्वप्न साकार करण्याचा प्रयत्न करतो.\nवसई-विरार कल्याण, नविन मुंबई हा परिसर मुंबई पासुन हाकेच्या अंतरावर असल्याने अनेक परिवार आपले सुंदर घर असावे अशा कल्पनेने या विभागात येतात. पण त्यांना कुटुंब प्रमुखाचे योग्य मार्गदर्शन नसल्या मुळे अनेक अडचणीना तोंड घ्यावे लागते. त्यातिल प्रमुख कारणे :-\n१. ज्या परीसरात जागा निवडायची आहे त्या परीसराचा भौगोलिक व भूमिचा विचार.\n२. इमारतीच्या वास्तुची दिशा व इमारतीचा मुख्य दरवाजा व मुख्य रस्ता.\n३. सदनिकेचा मुख्य दरवाजा व त्या समोरील जिना किंवा व्दार.\n४. घराच्या दाराला उबंरठा कशाचा असावा व का असावा\n५. स्वयपाक घर, संडास, बाथरुम, शयन कक्ष (बेडरुम) याची योग्य दिशा\n६. मुहुर्तासहित भूमिपूजन ते वास्तुशांती पर्यंतचे अशास्त्रिय / अयोग्य विधी किंवा वास्तु प्रवेश\n७. व्दार सजावट व घर सजावट. इत्यादि.....\nat १०/०७/२००९ १०:०३:०० म.उ.\nकोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: Links to this post\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nसोमवार, ५ ऑक्टोबर, २००९\nप्रवेश व्दाराचा उंबरठा व घरातील मुख्य पुरुष व मुलांना होणारा त्रास.\nघराला घरपण देणारा उंबरठा हा नेहमी बाहेरील निगेटिव्ह ऊर्जेला घरात येण्यास मज्जाव करत असतो. पंरतु आज काल लोंक लाकडाचा उंबरठा न बसवता मार्बलचा किंवा दगडाचा उंबरठा बसवतात. ह्याच गोष्टीचा त्रास आपल्या दररोजच्या जीवनात होत असतो.\nआपल्याला एक महत्वाची सुचना करावी वाटते. ती म्हणजे आपल्या घराच्या उंबरठ्याला चिर पडली आहे का पहिल्यादा उंबरठा तपासा व आपल्या घरातील मुख्य व्यक्तिला अपघात होण्या पासुन वाचवा. आपला जर ह्या गोष्टीवर विश्र्वास नसेल तर आपण आपल्या संकुलातील किंवा नातेवाईकाचे उंबरठे तपासुन खात्री करा.\nजर मार्बलच्या उंबरठा असेल तर अपघाताचे प्रमाण १००% आढळते. ह्या गोष्टीची खात्री करुन घ्या, व आम्हांला आपला अभिप्राय कळवा. नुसते वाचत बसु नका आपले विचार लिहा.\nआम्ही एकदा डि.एन. नगर अंधेरी येथे कँपला गेलेलो असतानाची एक गोष्ट, एक जातक दु:खी अंत:कर्णाने आमच्या स्टाँलवर आला. त्यांनी माझ्या सहकारी श्रीमती चव्हाण व चौघुले यांना टेरोच्या माध्यमातुन जातकाने प्रश्न विचारला कि माझ्या घरात काही बाधा आहे का माझ्या मुलावर करणी किंवा जादुटोणा तर केला नाही ना माझ्या मुलावर करणी किंवा जादुटोणा तर केला नाही ना त्या जातकाची सर्व कार्ड पाँझिटिव्ह आली. माझे सहकारी चमकले त्यांनी हा प्रश्न माझ्या कडे सुपुर्द केला. मी सुध्दा चमकलो त्या जातकाची सर्व कार्ड पाँझिटिव्ह आली. माझे सहकारी चमकले त्यांनी हा प्रश्न माझ्या कडे सुपुर्द केला. मी सुध्दा चमकलो पुन्हा श्री स्वामी चरणाकडे आशिर्वाद मागितला, त्याचक्षणी स्वामीची ती ओळ आठवली “भिऊनकोस मी तुझ्या पाठी आहे” त्यांप्रमाणे टेरोकार्ड स्वामीच्या चरणा वरती काहीवेळ ठेऊन नंतर जातकाच्या हाती दिली. त्यातील एक कार्ड काढण्यास सांगितले आणि प्रश्नाचे उत्तर मिळाले. जातकाला घरी जाण्यास सांगुन एक सुतार व एक कडीया दुस-या दिवशी सकाळी तयार ठेवण्यास सांगितला, ठरवल्या वेळेनुसार सकाळी १०.३० च्या सुमारास मी त्यांच्याकडे गेलो. सगळे जण वाटबघत होते मी गेल्या गेल्या सुतारास सांगितले, घराचा मुख्य दरवाजाचा बसविलेला उंबरठा तोड. घरातील सर्वजण चमकले; ते म्हणाले आम्ही तर गेल्या वर्षी हा दरवाजा व घराचे नुतनीकरण केले आहे. मुख्य दरवाजासाठी जवळपास दहा ते पंधरा हजार रुपये खर्च केले आहेत. तुम्ही तो का तोडता पुन्हा श्री स्वामी चरणाकडे आशिर्वाद मागितला, त्याचक्षणी स्वामीची ती ओळ आठवली “भिऊनकोस मी तुझ्या पाठी आहे” त्यांप्रमाणे टेरोकार्ड स्वामीच्या चरणा वरती काहीवेळ ठेऊन नंतर जातकाच्या हाती दिली. त्यातील एक कार्ड काढण्यास सांगितले आणि प्रश्नाचे उत्तर मिळाले. जातकाला घरी जाण्यास सांगुन एक सुतार व एक कडीया दुस-या दिवशी सकाळी तयार ठेवण्यास सांगितला, ठरवल्या वेळेनुसार सकाळी १०.३० च्या सुमारास मी त्यांच्याकडे गेलो. सगळे जण वाटबघत होते मी गेल्या गेल्या सुतारास सांगितले, घराचा मुख्य दरवाजाचा बसविलेला उंबरठा तोड. घरातील सर्वजण चमकले; ते म्हणाले आम्ही तर गेल्या वर्षी हा दरवाजा व घराचे नुतनीकरण केले आहे. मुख्य दरवाजासाठी जवळपास दहा ते पंधरा हजार रुपये खर्च केले आहेत. तुम्ही तो का तोडता मी म्हटले; मुळ कारण त्यांच ठिकाणी लपले आहे. सर्वाची नजर त्या उंबरठ्यावर पडली. उंबरठा सुंदर स्वच्छ होता. मी सांगितले जर का आपले ह्या गोष्टीसाठी नुकसान झाले तर, मी आपले सर्व नुकसान भरपाई देईन. त्यां प्रमाणे ते कबुल झाले. जसा मुख्य द्वाराचा उंबरठा तोडण्यास घेलला तसे सर्वजणाचे डोळे त्या उंबरठ्यावर केंद्रित झाले. बघतात तर काय मी म्हटले; मुळ कारण त्यांच ठिकाणी लपले आहे. सर्वाची नजर त्या उंबरठ्यावर पडली. उंबरठा सुंदर स्वच्छ होता. मी सांगितले जर का आपले ह्या गोष्टीसाठी नुकसान झाले तर, मी आपले सर्व नुकसान भरपाई देईन. त्यां प्रमाणे ते कबुल झाले. जसा मुख्य द्वाराचा उंबरठा तोडण्यास घेलला तसे सर्वजणाचे डोळे त्या उंबरठ्यावर केंद्रित झाले. बघतात तर काय काम करताना घरातील शिल्लक राहिलेल्या लाकडाच्या पट्ट्यानी तो खिळे मारुन सुंदर उंबरठा बसवला होता. ह्या कारणाने त्यांचा मोठा ११ वर्षाच्या मुलगा अपघातात मरण पावला होता. दुस-या मुलाच्या अभ्यासातील लक्ष उडाले होते. तो घरात चिरचिर करत राहात होता.\nआपण घर सुंदर दिसण्यास हजारो रुपये खर्च करतो. मुख्य द्वाराची सजावट करताना आपल्या पुर्वजांनी सांगितलेल्या गोष्टी कडे दुर्लक्ष करतो. पहिल्यादा संगणकासमोरुन उठा. आपला उंबरठा कसाआहे तो तपासा. तसेच वरिल दिलेल्या उदाहरण तपासण्या साठी आजुबाजुच्या घरात न जाता त्यांचे उंबरठे तपासा व खात्री करुन घ्या. मला कळवण्यास विसरु नका; तसदि घ्या, आपला अभिप्राय सर्व वाचका साठी उपयुक्त ठरेल.\nह्या वर्गातील आपले हे पहिले पाऊल असेल या नंतर प्रत्येक विद्यार्थी वर्गासाठी ON LINE CODE असेल. ह्याची सर्व वाचकांनी दक्षता घ्यावी. विरार येथे वास्तुशास्त्र व ज्योतिषशास्त्र वर्ग सुरु झाले आहेत. काही दिवसात दादर येथे वास्तुशास्त्र वर्ग घेण��यात येईल. प्रवेश मर्यादित असेल आपली नांवे लवकरात लवकर नोंदवा. ईमेल करा vastuclass@gmail.com astro@sancharnet.in धन्यवाद........\nat १०/०५/२००९ १२:०३:०० म.उ.\nकोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: Links to this post\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतर पोस्ट्स जरा जुनी पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: पोस्ट (Atom)\nआमच्याशी संपर्क साधतांना खालील गोष्टी पाळा:-\n१) पत्रात तुमचा भ्रमणध्वनीक्रमांक न विसरता लिहा. तो नसल्यास पत्राची दखल घेतली जाणार नाही. ( vastuclass@gmail.com )\n२) तुमचा प्रश्न मोजक्या शब्दात आणि स्पष्टपणे लिहा.\nराजीव उपाध्ये यांची चिन्तनिका\nअधिजनुकशास्त्र - एक गैरसोईचे विज्ञान\nवास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्र मार्गदर्शन शिकवणी वर्ग\nगेल्या १८ ते २० वर्षे ज्योतिषशास्त्रा आणि वास्तुशास्त्राचा अभ्यास करीत आहे. मला जे काही श्री स्वामी कृपा प्रसादा मुळे प्राप्त झाले आहे ते समाज उपयोगा करता समाजाला देण्यास मी सदैव तप्तरं असेन. पारंपारीक वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, सर्वोतोभद्र चक्र, नक्षत्र ज्योतिषशास्त्र, इत्यादि वर संशोधन केले आहे. विरार येथे वास्तुमार्गदर्शन शिकवणी वर्ग सुरु केले आहेत, पण ज्यांना याचा लाभ घेता येत नाही, त्यांच्यासाठी आता संगणकाच्या माध्यमातुन( Inter Web Blogger ) शिकवणी वर्ग घेण्याचा प्रयत्न केला आहे. संजीव आणि परिवार.\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nवास्तुची व जातकाचे सामर्थ वाढवणारे देवाचे \"देवघर \\...\nप्रवेश व्दाराचा उंबरठा व घरातील मुख्य पुरुष व मुल...\nवास्तू न लाभणे या प्रकाराचे निरीक्षण केल्यावर माझ्...\n\"मन करा रे प्रसना सर्व सिध्दीचे कारण “वास्तु- प्रा...\nमंगळाचा कुज्स्तंभ आणि कालपुरुषाच्या कुंडली व वास्त...\nवर्षातुन एकदाच मध्यरात्री १२:०० वाजता येणारे श्री ...\nभाडेकरुंनी वास्तुदोष कसा घालवावा..\nचला स्व:ता करुया आपल्या जन्म कुंडलीचे वाचन.\nधडा पहिला कुंडलीची ओळख:-\nसाधेसुधे थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00562.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/special-story/special-report-2022-india-will-suffer-unemployment-285858.html", "date_download": "2018-04-24T18:06:05Z", "digest": "sha1:AO42Z6QTQJKZED3R4SYFWE5ZOMXU3HOD", "length": 15153, "nlines": 140, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "2022 वर्ष भारतासाठी धोक्याचं, लाखो भारतीयांवर बेरोजगारीची कोसळणार कुऱ्हाड?", "raw_content": "\nवारकऱ्यांची रांगेतून मुक्तता, आता विठुरायाचं टोकनद्वारे दर्शन \nकेरळमध्ये फक्त सचिनच्याच पुस्तकां��ी लायब्ररी\nजालन्यात सहा लाखांच्या बनावट नोटा जप्त\n'चौधरींचं वक्तव्य अत्यंत दुर्दैवी'\n,जय वाघानंतर त्याचा बछडा 'जयचंद'ही बेपत्ता\nगणित चुकलं म्हणून शिक्षकाने विद्यार्थ्याच्या तोंडात खुपसली छडी\nऔरंगाबादेत विद्यार्थ्यांना झालं काय, काॅपी पकडली म्हणून आत्महत्येचा प्रयत्न\nकर्जमाफीचा लाभ आता 2001-09 काळातील शेतकऱ्यांनाही मिळणार \nनाणार'चं आतून किर्तन बाहेरून तमाशा झालाय-अशोक चव्हाण\nमुंबईत धावत्या लोकलसमोर ढकलून प्रवाशाची हत्या\nमुंबईत म्हाडा ची ३३०० घरांसाठी सोडत लवकरच\n19 वर्षाचा मराठी तरुण घेणार जैन धर्माची दीक्षा\nमहाभियोगाची नोटीस फेटाळण्याचा निर्णय घाईत नाहीतर पूर्ण विचारांती - नायडू\n भाजप आणि काँग्रेसमध्ये 'कांटे की टक्कर', जेडीस ठरणार किंगमेकर\nसंसदेतही कास्टिंग काऊच, रेणुका चौधरींचं खळबळजनक वक्तव्य\nमोठ्या आवाजात गाणी ऐकायचा दुकानदार, वैतागून शेजाऱ्याने झाडल्या गोळ्या\nबिग बींची लेक श्वेताच्या ठुमक्यांचा व्हिडिओ व्हायरल\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nसंजय दत्तनं भिकही मागितलीय, 'संजू'च्या टीझरमधून उलगडली अनेक गुपितं\nअश्वमी महेश मांजरेकर झळकणार सलमानसोबत सिनेमात\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nभारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा होणार आई\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nबर्थडे स्पेशल : सचिनचा प्रेरणादायी प्रवास\nपंजाबचा दिल्लीवर शानदार विजय\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\nकेरळमध्ये फक्त सचिनच्याच पुस्तकांची लायब्ररी\nजालन्यात सहा लाखांच्या बनावट नोटा जप्त\n'चौधरींचं वक्तव्य अत्यंत दुर्दैवी'\nव्हेंटिलेटरमध्ये झुरळ जीवावर बेतलं\nबेधडक : महाभियोगाचे राजकारण\nबेधडक : आरपारची लढाई\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\n2022 वर्ष भारतासाठी धोक्याचं, लाखो भारतीयांवर बेरोजगारीची कोसळणार कुऱ्हाड\n'आर्टिफिशियल इंटेलिजन्स'च्या शिरकावामुळं भारतात 2022 पर्यंत महत्त्वाच्या क्षेत्रातल्या रोजगाराच्या संधी घटण्याची दाट शक्यता आहे.\nमुंबई, 30 मार्च : रोजगाराच्या संधीवरून देशात राजकीय आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जाताहेत. मात्र हे राजकारण बाजूला ठेवून भारतीय र��जगाराचं नेमकं भविष्य काय असणार आहे, यासंदर्भात आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या संस्थांनी अहवाल सादर केलाय. आपल्या सगळ्यांच्याच डोळ्यात अंजन घालणाऱ्या त्या अहवालावरचा हा स्पेशल रिपोर्ट.\nभारत... तंत्रज्ञानाला हाताशी धरून जागतिक महासत्तेच्या स्पर्धेत आगेकूच करणारा प्रमुख दावेदार...मात्र तंत्रज्ञानाशी केलेली ही दोस्ती भविष्यात घातक तर ठरणार नाही ना अशी भीती आता डोकं वर काढू लागलीय.\nआणि त्यामागचं कारण म्हणजे नासकॉम, फिक्की यासारख्या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या आणि अमेरिकेतल्या एचएफएस सारख्या संशोधन संस्थांनी वर्तवलेलं भाकीत..\n'आर्टिफिशियल इंटेलिजन्स'च्या शिरकावामुळं भारतात 2022 पर्यंत महत्त्वाच्या क्षेत्रातल्या रोजगाराच्या संधी घटण्याची दाट शक्यता आहे.\n2022 पर्यंत अकुशल कामगार, आयटी, बीपीओ या क्षेत्रात\n35 टक्के रोजगार घटण्याची शक्यता आहे\n2016 पर्यंत भारतातल्या अकुशल कामगारांची संख्या जवळपास 24 लाखाच्या घरात आहे\n2022 पर्यंत अकुशल कामगारांचा आकडा 17 लाखापर्यंच घटण्याची दाट शक्यता आहे\nबँकिंग क्षेत्रातल्या कॅशिअर, डेटा एन्ट्री ऑपरेटर, अंडररायटर या सारखी कामं देखील माणसांऐवजी आर्टिफिशियल इन्टेलिजन्स तंत्राद्वारे केली जातील.\nयाशिवाय आधुनिकरणाचा फटका वेल्डर,पेन्टर, प्रेस ऑपरेटर या वर्गाला देखील मोठ्या प्रमाणावर बसू शकतो.\nअहवालात वर्तवलेल्या अंदाजाचं जिवंत उदाहरण पाहायचं असेल तर अमेरिकेच्या अॅमेझॉनच्या सुपरमार्केटमध्ये डोकवायला हवं... जिथं तुम्हाला एकही कर्मचारी दिसणार नाही.\nनासकॉमचं भाकीतही यापेक्षा वेगळं नाहीय. भारताच्या आयटी क्षेत्रावर अवलंबून असणाऱ्या 39 लाख कर्मचाऱ्यांपैकी\n40 टक्के कर्मचाऱ्यांना, त्यांच्या कौशल्यात अमूलाग्र बदल करावे लागणार आहेत. अन्यथा त्यांच्यावर बेरोजगारीचं संकट घोंगावू शकतं.\nखरं तर सर्वांनाच चिंतेत घालणारी ही आकडेवारी आणि हे निष्कर्ष...मात्र त्यातही आशेचा किरण म्हणजे, हेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स रोजगाराच्या मोठ्या संधीही उपलब्ध करू शकतं.\nसंगणकाचा शोध म्हणजे अनेकांच्या पोटावर पाय असं भाकीत वर्तवण्यात आलं होतं. मात्र, आज या संगणकानं रोजगाराच्या अब्जावधी संधी उपलब्ध करून दिल्यात.\n2022 उजडण्यासाठी अजून 4 वर्षांचा कालावधी बाकी आहे. या 4 वर्षांत काळाची पावलं ओळखून तरूणांनी, सरकारनं आणि औद्योगिक क्षेत्रानं योग्य ती पावलं उचलणं गरजेचं आहे. कारण, धोक्याची घंटा वाजल्यानंतर रडत बसण्यापेक्षा तीला सामोरं जाण्यासाठी तयारी करणं केव्हाही चांगलं.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nवारकऱ्यांची रांगेतून मुक्तता, आता विठुरायाचं टोकनद्वारे दर्शन \n,जय वाघानंतर त्याचा बछडा 'जयचंद'ही बेपत्ता\nएक नव्हे दोन नव्हे, चक्क तीन रिअर कॅमेरे , हे आहेत फिचर आणि किंमत\nगणित चुकलं म्हणून शिक्षकाने विद्यार्थ्याच्या तोंडात खुपसली छडी\nऔरंगाबादेत विद्यार्थ्यांना झालं काय, काॅपी पकडली म्हणून आत्महत्येचा प्रयत्न\nकर्जमाफीचा लाभ आता 2001-09 काळातील शेतकऱ्यांनाही मिळणार \nवारकऱ्यांची रांगेतून मुक्तता, आता विठुरायाचं टोकनद्वारे दर्शन \nकेरळमध्ये फक्त सचिनच्याच पुस्तकांची लायब्ररी\nजालन्यात सहा लाखांच्या बनावट नोटा जप्त\n'चौधरींचं वक्तव्य अत्यंत दुर्दैवी'\nव्हेंटिलेटरमध्ये झुरळ जीवावर बेतलं\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00562.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/sampadakiya/cup-ones-hands-11809", "date_download": "2018-04-24T18:43:30Z", "digest": "sha1:KAYSWVMFFKH3E6IC2YV3WBDEXHZKRLGB", "length": 15331, "nlines": 167, "source_domain": "www.esakal.com", "title": "cup one's hands ओंजळ | eSakal", "raw_content": "\nगुरुवार, 11 ऑगस्ट 2016\nपारिजात बहरून आला होता. उमललेल्या इवल्या फुलांची प्रसादचिन्हं जमिनीवर उमटली होती. फुलांचा आर्द्र गंध आजूबाजूला भरला होता. चार नाजूक पाकळ्या. त्यांना धरून बसलेला केशरी देठ. गोऱ्या कपाळावर लावलेलं केशरी गंधच जणू काही देठांनी फुलांना उभं राहायला आधार दिलेला. काही देठांनी नजरा आकाशाकडं खिळवून ठेवलेल्या. काही फुलांनी पाकळ्यांची बोटं एकत्र गुंफून फेर धरलेला; तर काही फुलांनी दहीहंडीचा खेळ सुरू केलेला. आकाशात ढगांकडं पाहताना, मनात जो आकार येईल त्याची प्रतिकृती दिसू लागते; तसंच या फुलांच्या हालचालींतही मनातले किती तरी आकार उलगडत होते; मिटत होते. छोटे. मोठे. गोलाकार. चौकोनी.\nपारिजात बहरून आला होता. उमललेल्या इवल्या फुलांची प्रसादचिन्हं जमिनीवर उमटली होती. फुलांचा आर्द्र गंध आजूबाजूला भरला होता. चार नाजूक पाकळ्या. त्यांना धरून बसलेला केशरी देठ. गोऱ्या कपाळावर लावलेलं केशरी गंधच जणू काही देठांनी फुलांना उभं राहायला आधार दिलेला. काही देठांनी नजरा आकाशाकडं खिळवून ठेवलेल्या. काही फु��ांनी पाकळ्यांची बोटं एकत्र गुंफून फेर धरलेला; तर काही फुलांनी दहीहंडीचा खेळ सुरू केलेला. आकाशात ढगांकडं पाहताना, मनात जो आकार येईल त्याची प्रतिकृती दिसू लागते; तसंच या फुलांच्या हालचालींतही मनातले किती तरी आकार उलगडत होते; मिटत होते. छोटे. मोठे. गोलाकार. चौकोनी. झाडाच्या मनातली भूमिती समजणं कठीण होतं.\nमंद गंधाचं आणि आकारांच्या नक्षीचं पिसं विलक्षण असतं. हे निसर्गदेणं उचलून बरोबर घेण्याची ओढ काही केल्या बाजूला करता येईना. फुलं भरून घ्यायला जवळ काहीच नव्हतं. विचार आला ः आणखी काय कशाला हवं - ओंजळ तर आहे - ओंजळ तर आहे ओंजळभर फुलं घेतली. घरी आणून काचपात्रात ठेवली. पारिजातकाचं अवघं लाघव तिथं हसू लागलं. रंगांतून गंध उधळू लागलं. गंधांच्या हलक्‍या तरंगांतून रंग पसरवू लागलं. पाहता पाहता रंग आणि गंध एक झाले.\nओंजळ ती केवढी; पण तिनं पारिजातकाचं सगळं झाडच जणू बरोबर आणलं होतं. ओंजळ भासते छोटी; मात्र असते खूप मोठी. आपली सुख-दुःखं तिच्यात मावतात. आपल्या आकांक्षा तिच्यात सामावतात. मनाच्या तळाशी दडलेले भावनांचे कल्लोळ ओंजळीत पेलता येतात. ओंजळीत मायेचं चांदणं ठेवता येतं. ओंजळीत आकाश उतरू शकतं आणि सप्तसागरांचं पाणीही बसू शकतं. ओंजळीत म्हणे ब्रह्मांडालाही जागा असते.\nजाग आल्यावर प्रथम करदर्शन करण्याचा संस्कार आपल्याकडे आहे. बोटांच्या अग्रांवर लक्ष्मी आहे; मध्यभागी सरस्वती आहे आणि मुळाशी गोंविद आहे. करदर्शनानं आपण त्यांचं स्मरण करतो. मगच उद्योगाला लागतो. दारी अतिथी आला, तर त्याला विन्मुख पाठवीत नाहीत. त्याला पसाभर पीठ-धान्य दिलं जातं. आरतीनंतर निरांजनाच्या ज्योतीतून परमेश्वराचा वत्सल आशीर्वादही आपण ओंजळीतूनच घेतो. सूर्याला अर्घ्य अर्पण करतो, तेही ओंजळीतूनच. असं म्हणतात ः साडेतीन हात लांबीच्या माणसाच्या देहाला ओंजळीत मावेल, तेवढंच अन्न पुरेसं असतं. त्यापेक्षा अधिक खाण्यानं अजीर्ण होतं. उषःपानही ओंजळीनंच करायचं असतं. तेवढं पाणी माणसाची तृष्णा शमवतं. माणसाच्या अनेक कृतींशी आणि भावनांशी ओंजळीचं असं घट्ट नातं असतं.\nओंजळ हे दातृत्वाचं रूप आहे. समर्पणाच्या भावनेचंही ते द्योतक आहे. स्वीकारायला ओंजळ लागते, तशीच द्यायलाही ती लागते. ओंजळ कधीच रिती होत नाही. ती पुनःपुन्हा भरत जाते. ओंजळ सांगते ः आधी द्या, मग घ्या. पारिजातकाच्या ओठांवर शब्द होते ः\n���ंजळभर रंग द्या, ओंजळभर गंध द्या,\nझिरझिरत्या सुखाची आभाळभर फुलं घ्या\nप्राइड होम सोसायटीला अनधिकृत नळजोड प्रकरणी साडेसहा हजारांचा दंड\nपिंपरी (पुणे) - काळेवाडी-तापकीरनगर येथील प्राइड होम सोसायटीचे एक वर्षापासूनचे अनधिकृत नळजोड महापालिका पाणीपुरवठा विभागाने तोडला होता. मात्र,...\nनगर - पाणीदार नांदुर पठारासाठी परिसरातील गावे सरसावली\nटाकळी ढोकेश्वर (नगर) : पारनेर तालुक्यातील वाॅटर कप स्पर्धा चांगलीच रंगत आली आहे. नांदुर पठारासाठी तर परिसरातील गावांनी पुढाकार घेत आर्थिक...\nबार्शीत पणीबाणी, ऐन उन्हाळ्यात नागरिकांचे हाल\nबार्शी (सोलापूर) : उजनी धरणात पुरेसा पाणीसाठा असताना वीजपुरवठा व लीकेज बाबतीत नगरपालिकेचे नियोजन ढासळ्याने बार्शीकरांना पाणीबाणीला सामोरे जावे...\nनेते ‘ए.सी.’मध्ये, कार्यकर्ते जेलमध्ये\nकोल्हापूर - पाचगावच्या राजकीय वर्चस्वातून २०१३ मध्ये झालेल्या दोन्ही खुनांचा निकाल जाहीर झाला. अशोक पाटील आणि धनाजी गाडगीळ यांच्या खुनातील अकरा...\nआमीर खान म्हणाला 'आया मैं खंडाळा...'\nअकोला - पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून करण्यात आलेल्या जलसंधारणाच्या कामाची पाहणी करण्यासाठी सोमवार...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00564.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/national/congress-criticised-over-a-tweet-274890.html", "date_download": "2018-04-24T18:44:18Z", "digest": "sha1:R2PMBNI7I4RVLBHNFRCLCTCH4U2WQCI6", "length": 13477, "nlines": 120, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मोदींवरील 'चायवाला' ट्विटमुळे काँग्रेस अडचणीत", "raw_content": "\nमुंबई इंडियन्सचा होमग्राऊंडवरच लाजिरवाणा पराभव\n'केसरी'चा सेट जळून खाक, अक्षयकुमारसह सर्व कलाकार सुखरुप\nजम्मू-काश्मीर : पुलवामामध्ये चार दहशतवाद्यांचा खात्मा\nवारकऱ्यांची रांगेतून मुक्तता, आता विठुरायाचं टोकनद्वारे दर्शन \n,जय वाघानंतर त्याचा बछडा 'जयचंद'ही बेपत्ता\nगणित चुकलं म्हणून शिक्षकाने विद्यार्थ्याच्या तोंडात खुपसली छडी\nऔरंगाबादेत विद्यार्थ्यांना झालं काय, काॅपी पकडली म्हणून आत्महत्येचा प्रयत्न\nकर्जमाफीचा लाभ आता 2001-09 काळातील शेतकऱ्यांनाही मिळणार \nनाणार'चं आतून किर्तन बाहेरून तमाशा झालाय-अशोक चव्हाण\nमुंबईत धावत्या लोकलसमोर ढकलून प्रवाशाची हत्या\nमुंबईत म्हाडा ची ३३०० घरांसाठी सोडत लवकरच\n19 वर्षाचा मराठी तरुण घेणार जैन धर्माची दीक्षा\nजम्मू-काश्मीर : पुलवामामध्ये चार दहशतवाद्यांचा खात्मा\nमहाभियोगाची नोटीस फेटाळण्याचा निर्णय घाईत नाहीतर पूर्ण विचारांती - नायडू\n भाजप आणि काँग्रेसमध्ये 'कांटे की टक्कर', जेडीस ठरणार किंगमेकर\nसंसदेतही कास्टिंग काऊच, रेणुका चौधरींचं खळबळजनक वक्तव्य\n'केसरी'चा सेट जळून खाक, अक्षयकुमारसह सर्व कलाकार सुखरुप\nबिग बींची लेक श्वेताच्या ठुमक्यांचा व्हिडिओ व्हायरल\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nसंजय दत्तनं भिकही मागितलीय, 'संजू'च्या टीझरमधून उलगडली अनेक गुपितं\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nमुंबई इंडियन्सचा होमग्राऊंडवरच लाजिरवाणा पराभव\nभारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा होणार आई\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nबर्थडे स्पेशल : सचिनचा प्रेरणादायी प्रवास\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\nकेरळमध्ये फक्त सचिनच्याच पुस्तकांची लायब्ररी\nजालन्यात सहा लाखांच्या बनावट नोटा जप्त\n'चौधरींचं वक्तव्य अत्यंत दुर्दैवी'\nव्हेंटिलेटरमध्ये झुरळ जीवावर बेतलं\nबेधडक : महाभियोगाचे राजकारण\nबेधडक : आरपारची लढाई\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\nमोदींवरील 'चायवाला' ट्विटमुळे काँग्रेस अडचणीत\nया मीममध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि थेरेसा मे यांच्यातील बातचीत दिसते. 'मीम'ला मोदी 'मेमे' असे म्हणतात, तेव्हा मे त्यांना 'तुम्ही चहा विका' असं म्हणते.\n22 नोव्हेंबर: एकीकडे गुजरात विधानसभा निवडणुकीचे वारे जोरात वाहत असतानाच काँग्रेस एका टि्वटमुळे अडचणीत आली आहे. या ट्विटमध्ये मोदींच्या 'चायवाला' प्रतिमेचा वाद उकरून काढण्यात आला आहे.\nयुथ काँग्रेसच्या ऑनलाइन मॅगझिनच्या टि्वटर हँडलवर एक छायाचित्र (मीम) पोस्ट कर���्यात आले. 'युवा देश' या काँग्रेसच्या ऑनलाइन मॅगझिनच्या टि्वटर हॅंडलवर हे मीम पोस्ट करण्यात आले. या मीममध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि थेरेसा मे यांच्यातील बातचीत दिसते. 'मीम'ला मोदी 'मेमे' असे म्हणतात, तेव्हा मे त्यांना 'तुम्ही चहा विका' असं म्हणते.\nगुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी या मीमवर आक्षेप घेतला. मात्र काँग्रेसनेही त्यावर त्वरित स्पष्टीकरण दिले. वादानंतर 'युवा देश'ने हे टि्वट हटवले. 'युवा देश' या काँग्रेसच्या ऑनलाइन मॅगझिनच्या टि्वटर हॅंडलवर हे मीम पोस्ट करण्यात आले. या मीममध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि थेरेसा मे यांच्यातील बातचीत दिसते. 'मीम'ला मोदी 'मेमे' असे म्हणतात, तेव्हा मे त्यांना 'तुम्ही चहा विका' असं म्हणते. हे मीम 'गरीबविरोधी' असल्याचे रुपाणी यांनी म्हटले आहे. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी त्यांच्या पक्षाच्या अशा कृतीचं समर्थन करणार का, असा सवालही रुपाणी यांनी केला आहे.\nकाँग्रेसच्या या ट्विटवर उपाध्यक्ष राहुल गांधी मात्र मौन बाळगून आहेत. हिवाळी अधिवेशन लवकर घ्या, असं ट्विट त्यांनी केलंय. पण आपल्या युवक काँग्रेसच्या या घोडचुकीवर ते गप्प आहेत. थोड्याच दिवसांत ते काँग्रेसचे अध्यक्ष होतील, असा अंदाज आहे. पण तरीही या बाबतीत ठोस भूमिका घेणं त्यांनी टाळलंय. आणि यावरून भाजपकडूनच नाही तर समाजाच्या सर्व स्तरांमधून त्यांच्यावर टीका होतेय.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nजम्मू-काश्मीर : पुलवामामध्ये चार दहशतवाद्यांचा खात्मा\nमहाभियोगाची नोटीस फेटाळण्याचा निर्णय घाईत नाहीतर पूर्ण विचारांती - नायडू\n भाजप आणि काँग्रेसमध्ये 'कांटे की टक्कर', जेडीस ठरणार किंगमेकर\nसंसदेतही कास्टिंग काऊच, रेणुका चौधरींचं खळबळजनक वक्तव्य\nमोठ्या आवाजात गाणी ऐकायचा दुकानदार, वैतागून शेजाऱ्याने झाडल्या गोळ्या\nबाबा आदमच्या जमान्यापासून सुरू आहेत या 'घटना', सरोज खान यांचं वादग्रस्त वक्तव्य\nमुंबई इंडियन्सचा होमग्राऊंडवरच लाजिरवाणा पराभव\n'केसरी'चा सेट जळून खाक, अक्षयकुमारसह सर्व कलाकार सुखरुप\nजम्मू-काश्मीर : पुलवामामध्ये चार दहशतवाद्यांचा खात्मा\nवारकऱ्यांची रांगेतून मुक्तता, आता विठुरायाचं टोकनद्वारे दर्शन \nकेरळमध्ये फक्त सचिनच्याच पुस्तकांची लायब्ररी\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00564.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.inmarathi.com/australias-doll-hospital/", "date_download": "2018-04-24T18:17:36Z", "digest": "sha1:AA4OQCXHTMYU3GGGULFSOKDFKQ7SLMTD", "length": 17706, "nlines": 106, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "हे रुग्णालय १०४ वर्षांपासून सेवा करतंय. पण माणसांची वा प्राण्यांची नव्हे...चक्क बाहुल्यांची!", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nहे रुग्णालय १०४ वर्षांपासून सेवा करतंय. पण माणसांची वा प्राण्यांची नव्हे…चक्क बाहुल्यांची\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page\nमाणूस आजारी पडला की, त्याला रुग्णालयामध्ये जाण्याशिवाय पर्याय नसतो, कारण तिथेच त्याच्यावर योग्य तो उपचार होतो. आजारपण हे कधीही सांगून येत नाही, म्हणून कधीही थोडे जरी आजारी पडल्यास डॉक्टरकडे किंवा रुग्णालयामध्ये नक्की जावे, कारण आजकाल खूप विचित्र आजार आणि रोग माणसामध्ये पसरताना आपल्याला दिसतात आणि त्यामुळे एखाद्याचा जीव देखील गमवण्याची भीती असते. त्यामुळे रुग्णालय आपल्या जीवनात महत्त्वाची भूमिका बजावते. पण आज आम्ही तुम्हाला एका वेगळ्याच रुग्णालयाबद्दल सांगणार आहोत, जे माणसांचे रुग्णालय नाही, प्राण्यांचे देखील नाही, तर चक्क बाहुल्यांचे आहे. विश्वास नाही बसत ना, हो पण हे सत्य आहे. चला तर मग जाणून घेऊया, या आगळ्यावेगळ्या रुग्णालयाबद्दल…\nऑस्ट्रेलियाच्या सिडनीमध्ये एक असे रुग्णालय आहे, जिथे फक्त बाहुल्यांचा उपचार केला जातो. येथे खराब बाहुल्यांना रिपेअर करून नवीन बनवले जाते. आता तुम्ही जर असा विचार करत असाल की, या बाहुल्यांच्या रुग्णालयामध्ये कोण येत असेल. तर आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, हे रुग्णालय चालू झाल्यापासून आतापर्यंत या रुग्णालयात जवळपास ३० लाखांपेक्षा जास्त बाहुल्यांचा उपचार करण्यात आलेला आहे.\nया रुग्णालयाची सुरुवात १९१३ मध्ये झाली होती.\nऑस्ट्रेलियाच्या सिडनीमध्ये १९१३ साली या रुग्णालयाची सुरुवात हारोल्ड चॅपमॅन यांनी केली होती. असे समजण्यात आले आहे की, हारोल्डने सिडनीमध्ये एका जनरल स्टोरच्या रुपात या रूग्णालयाची सुरुवात केली होती. त्यांच्या भावाचा शिपिंगचा व्यवसाय होता आणि त्याच्यातूनच जपानमधून बाहुल्या आयात केल्या जात असत. या बाहुल्यांच्या शिपिंग दरम्यान बाहुल्यांचे काही भाग तुटत असत, ज्याला हारोल्ड नीट करत असत. हळूहळू त्यांनी या जनरल स्टोरला एका बाहुल्यांच्या रुग्णालयाचे स्वरूप दिले. सध्या या बाहुल्यांच्या रुग्णालयाचे संचालन हारोल्डचा नातू जियोफ करत आहेत.\nयेथे तुम्हाला एक्स्पर्ट सर्विस मिळेल…\nहे रुग्णालय खूप खास मानले जाते, कारण येथे बाहुल्यांवर उपचार करण्यासाठी एक्सपर्टस आहेत. येथे एका साधारण रुग्णालयासारखेच वेगवेगळे वॉर्ड बनवले गेले आहेत, जेथे वेगवेगळे स्पेशलिस्ट सेवा देतात. काही स्पेशलिस्ट बाहुल्यांचे डोके रिपेयर करण्यामध्ये पारंगत आहेत, तर काही तिचे पाय ठीक करण्यात एक्सपर्ट आहेत. येथे मॉर्ड़न आणि एन्टिक बाहुल्यांसाठी देखील वेगवेगळे सेक्शन बनवण्यात आले आहेत.\nयेथे बाहुल्यांव्यतिरिक्त अजूनही काही गोष्टी दुरुस्त होतात…\nया रुग्णालयाच्या सुरवातीच्या काळामध्ये येथे फक्त बाहुल्याच दुरुस्त केल्या जातात, पण जेव्हा १९३० मध्ये हारोल्ड चॅपमॅनच्या मुलाने येथील काम सांभाळले, तेव्हा त्यांनी येथे इतर वस्तूंची दुरुस्ती करणे देखील सुरु केले. जसे, टेडी बियर, सॉफ्ट टॉयज, छत्री, हँड बॅग इत्यादी. पण तरीही येथील स्पेशालिटी बाहुल्या दुरुस्त करणे हीच आहे.\n१९३९ साली या रुग्णालयाचा व्यवसाय चांगला झाला होता…\nबाहुल्यांच्या या रुग्णालयाची सुरुवात १९१३ मध्ये झाली होती, परंतु बाहुल्या दुरुस्त करण्याचे हे काम १९३९ मध्ये दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी चमकले होते, कारण युद्धाच्यावेळी प्रत्येक देशामध्ये त्या वस्तूची कमतरता होऊ लागली होती, जी दुसऱ्या देशामधून मागवली जात असे. त्यामुळे ऑस्ट्रेलियामध्ये देखील नवीन बाहुल्यांची खूपच कमतरता भासू लागली होती, कारण येथे जास्तकरून जपानमधून बाहुल्या येत असत. त्यामुळे त्यांच्याकडे ज्या बाहुल्या आहेत, त्यांच्यातच काम चालवावे लागत होते आणि जेव्हा त्या खराब होत असत, तेव्हा त्यांना दुरुस्त करण्याव्यतिरिक्त दुसरा कोणताच मार्ग नव्हता.\nलहान मुलांचा आनंद सर्वात महत्त्वाचा आहे…\nबाहुल्यांच्या रुग्णालयाचे सध्याचे संचालक जियोफ यांचे म्हणणे आहे की, “जेव्हा एवढी लहान मुलगी आपल्या प्रिय बाहुलीला परत घेण्यासाठी येते, तेव्हा तिच्या चेहऱ्यावर वेगळेच हास्य असते आणि त्याच्यापेक्षा मोठं आमच्यासाठी दुसरं काही नाही. पुढे त्यांन�� सांगितले की, “जेव्हा लोक आपल्या प्रिय बाहुलीला येथे दुरुस्तीसाठी द्यायला येतात, तेव्हा त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू असतात, पण जेव्हा परत घेऊन जातात, त्यावेळी त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू असतात. त्यांचा त्यांच्या बाहुलीवर खूप जीव असतो.”\nअसे हे बाहुलीचे रुग्णालय लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत सर्वांनाच एक आगळेवेगळे सुख देते आणि आपल्या बहुलीमध्ये असलेल्या आठवणी जपण्यास मदत करते.\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page \n← जाणून घ्या : ‘केबीसी’मध्ये अमिताभ बच्चन यांच्या संगणक स्क्रीनवर काय दिसतं\nव्यवसायात नफा असो वा नोकरीत प्रमोशन – हे १० गुण असल्याशिवाय शक्य नाही\nअनेकांच्या लाडक्या पेंग्विनबद्दल काही आश्चर्यकारक facts\nऑस्ट्रेलियातील ही विचित्र खाद्यपदार्थ तुम्हाला माहित आहेत का\nया देशांमध्ये वापरल्या जातात प्लास्टिकच्या नोटा\n“EVM हॅकिंग” ते “अमेरिकेतील बंदी” : EVM बद्दलचे धादांत खोटे प्रचार\nमराठी माणूस धंद्यांत “अशी” फसवणूक करेल तर अपयशी होणारच, नाही का\nआपली पृथ्वी केसांसारख्या डार्क matterने घेरलेली आहे काय\nसंगीत रसिकांसाठी All India Radio ची मेजवानी – “रागम्”\n“कोल्ड वॉर” – शीत युद्ध नेमकं काय होतं – समजून घ्या\nबारावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी या ११ “हटके” डिप्लोमा कोर्सेसकडे नजर टाकलीच पाहिजे\nहिंदी YouTube सिरीज ज्या भारतीय तरुणाई represent करतात\nपालकांच्या हातून घडणाऱ्या ‘ह्या’ ७ चुकांमुळे मुलांचे आयुष्य पूर्णत: बिघडू शकते\nयेथे मंत्रोच्चारही केला जातो आणि कुराणही वाचली जाते, अशी आहेत भारतातील ही धार्मिक स्थळे\nमुलांच्या ‘ह्या’ हालचालींवरून तुम्ही त्यांचे खोटे पकडू शकता \nफेसबुक निळ्या रंगाच का आहे जाणून घ्या त्यामागचं रंजक कारण\nअफगाणिस्तान – पाकिस्तान संघर्षाचा नवा अध्याय : ड्युरंड लाईन\nगणतंत्राची “विसरलेली” व्याख्या समजून घ्या\nमाय (मराठी) – वृद्धाश्रमात….आपण सगळ्यांनी मिळून तिला वाचवायलाच हवं\nपुणे: जगातील पाहिलं “गुगल स्टेशन” – २०० ठिकाणी वायफाय हॉटस्पॉट सुरू होणार\n“एक स्त्री कधी खोटे बोलूच शकत नाही का” : हृतिक रोशनचा थेट सवाल\nभारताच्या सुवर्णमयी स्वातंत्र्ययुगातील आजच्या पिढीतील कोणत्याही भारतीयाने न पाह���लेले क्षण\nजळगावचा हा तरुण वैद्यकीय शिक्षण सोडून शेतीतून लाखो रूपये कमावतोय\nछत्रपती शिवाजी महाराजांकडून प्रत्येकाने हे शिकायलाच हवं\nISIS चा Twitter वर दणदणीत पराभव – tweets ची नेटीझन्सनी उडवली खिल्ली\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00566.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.marathistatus.net/2014/11/marathi-pati-patni-jokes-2.html", "date_download": "2018-04-24T17:57:46Z", "digest": "sha1:356NESYT7RX4CHR7I37ADP543FJWYCZG", "length": 5155, "nlines": 174, "source_domain": "www.marathistatus.net", "title": "Marathi Pati Patni Jokes » 2 ~ Marathi Status for WhatsApp and Facebook", "raw_content": "\nबायको : अहो ऐकलं का . . \nआपले लग्न लावून देणारे भटजी वारले\nपती : बरं झालं मेला . .\nएक ना एक दिवस त्याला त्याच्या कर्माचे फळ मिळणारच होते . .\nअर्ध्या रात्री रव्या त्याच्या जाड्या बायकोला उठवतो आणि विचारतो . .\nरव्या : झुरून झुरून मरणं चांगलं की एकदमच मरून जाणं . . \nबायको : एकदमच मरून जाणं . .\nरव्या : होय ना. मग तुझा दूसरा पण पाय माझ्या अंगावर टाक\nआणि किस्साच संपवून टाक एकदाचा . .\nनवरा : आज आपण बाहेर जेवू गं . .\nबायको : अय्या... लगेच तयारी करते मी...\nनवरा : हो.. तू स्वयंपाक कर, मी अंगणात चटई टाकतो . .\nनवीन लग्न झालेलं जोडपं भाजी आणायला जातं . . भाजीवाला विचारतो : मैडम कॉन्व्हेंट मध्ये शिकलेल्या आहेत वाटतं\nनवरा (खुश होवून)- तुम्हाला कसं कळलं . . \nभाजीवाला : त्यांनी पिशवी मध्ये खाली टॉमेटो आणि वरती कलिंगड ठेवलाय म्हणून अंदाज बांधला . .\nबायको : जेव्हा तुम्ही \"देशी\" पीता,\nतेव्हा मला 'परी' म्हणता,\n\"बीअर\" पीता तेव्हा 'डार्लिंग' म्हणता,\nमग आज असं काय झालं की तुम्ही मला 'डायन' म्हणालात . .\nनवरा: आज मी \"स्प्राईट\" पिलोय . .\n\"सिधी बात नो बकवास\" . .\nबायको : (लाजत) अहो मला सांगा ना,\nतुम्हाला मी किती आवडते . . \nनवरा : खुप खुप आवडतेस ग . .\nबायको : पण खुप म्हणजे किती ते सांगा ना हो प्लीज प्लीज . .\nनवरा : म्हणजे इतकी आवडतेस की मला वाटतं तुझ्या सारख्या आणखी ५-६ जणी घरी घेऊन याव्यात \nएकदा नवरा बायकोचे जोरदार भांडण झाले\nसंतापाने नवरा म्हणाला, \"मी नवरा या पदाचा राजीनामा देत आहे\"\nबायको म्हणाली, \"पर्यायी व्यवस्था होईपर्यत पदावरच रहा.\"\nजाता जाता रागाने तो तिला म्हणाला :\nतुझ्या सारख्या खूप मिळतील\nत्यावर ती हसून म्हणाली :\nअजूनही माझ्या सारखीच पाहिजे का . .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00566.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/sampadkiya-news/myriad-genetics-company-refused-gene-patents-right-1135306/", "date_download": "2018-04-24T18:17:53Z", "digest": "sha1:T2VSJGC42ZW7TD7MYOSYEFZDBLOKCYML", "length": 30527, "nlines": 213, "source_domain": "www.loksatta.com", "title": "..गोफ विणू! | Loksatta", "raw_content": "\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nघाऊक बाजारात दर घसरूनही साखर महागच\nपृथ्वीच्या तापमानात २०१० पासून सातत्याने वाढ\nब्रसेल्स गोळीबारातील आरोपी अब्देसलामला २० वर्षे तुरुंगवास\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\nकथा अकलेच्या कायद्याची »\nचक्रवर्ती खटल्यानंतर अमेरिकेत सजीवांवर पेटंट्स देण्याचे पर्व सुरू झाले; त्यात रीकॉम्बिनंट तंत्रज्ञानाने बनविलेल्या अनेक डीएनएवरील पेटंट्सचाही समावेश होता.\nचक्रवर्ती खटल्यानंतर अमेरिकेत सजीवांवर पेटंट्स देण्याचे पर्व सुरू झाले; त्यात रीकॉम्बिनंट तंत्रज्ञानाने बनविलेल्या अनेक डीएनएवरील पेटंट्सचाही समावेश होता. या तंत्रज्ञानने औषधक्षेत्रात एक क्रांती घडवून आणली.. ती म्हणजे जैविक औषधांचा शोध. पण २०१३ मध्ये आयुष्याच्या याच ‘डीएनए’ गोफावरचे पेटंट मायरियाड जेनेटिक्स या कंपनीला नाकरण्यात आले.. ते का त्याची ही कहाणी..\n‘‘बघ कसा तंदुरुस्त आहे मी अजून.. एक औषध घेतलं नाही आहे आत्तापर्यंत.. वाटलं काय तुला.. माझ्या ओळखीचे ६५ वर्षांचे एक काका दंडातील बेटकुळी दाखवत हे येणाऱ्या-जाणाऱ्या प्रत्येकाला ऐकवत असतात. औषध म्हटलं की एक नकोनकोशी भावना अंगावर काटा आणते हे खरंच आहे. त्यातूनही कॅन्सर किंवा सोरायसिससारख्या बरं व्हायला त्रास देणाऱ्या औषधांचं तर नावसुद्धा काढावंसं वाटत नाही, पण प्रत्येकाला आपला जीव प्यारा असतो. हा जीव तंदुरुस्त ठेवणारी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे औषधं.. माझ्या ओळखीचे ६५ वर्षांचे एक काका दंडातील बेटकुळी दाखवत हे येणाऱ्या-जाणाऱ्या प्रत्येकाला ऐकवत असतात. औषध म्हटलं की एक नकोनकोशी भावना अंगावर काटा आणते हे खरंच आहे. त्यातूनही कॅन्सर किंवा सोरायसिससारख्या बरं व्हायला त्रास देणाऱ्या औषधांचं तर नावसुद्धा काढावंसं वाटत नाही, पण प्रत्येकाला आपला जीव प्यारा असतो. हा जीव तंदुरुस्त ठेवणारी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे औषधं कितीही नकोनकोशी वाटत असली तरी आज या औषधांनी माणसाचं जीवनमान खूपच उंचावले आहे हे मात्र नक्की. कॅन्सर बरा करणाऱ्या मोनोक्लोनल अॅण्टिबॉडीज किंवा मधुमेहासाठी इन्सुलिन, मूत्रिपडांच्या विकारासाठी एरिथ्रोपोएटीन किं���ा मुलांच्या योग्य वाढीसाठी ग्रोथ हॉर्मोन यांसारखी संप्रेरके औषधे म्हणून घ्यायला गेलं, तर ती प्रचंड महाग असतात. कारण ही औषधं तापावरचं पॅरासेटमॉल किंवा आयबुप्रोफेनसारखी वेदनाशामकं यांच्यापेक्षा वेगळी असतात. काय फरक आहे या औषधांत कितीही नकोनकोशी वाटत असली तरी आज या औषधांनी माणसाचं जीवनमान खूपच उंचावले आहे हे मात्र नक्की. कॅन्सर बरा करणाऱ्या मोनोक्लोनल अॅण्टिबॉडीज किंवा मधुमेहासाठी इन्सुलिन, मूत्रिपडांच्या विकारासाठी एरिथ्रोपोएटीन किंवा मुलांच्या योग्य वाढीसाठी ग्रोथ हॉर्मोन यांसारखी संप्रेरके औषधे म्हणून घ्यायला गेलं, तर ती प्रचंड महाग असतात. कारण ही औषधं तापावरचं पॅरासेटमॉल किंवा आयबुप्रोफेनसारखी वेदनाशामकं यांच्यापेक्षा वेगळी असतात. काय फरक आहे या औषधांत तर फरक असा की, तापाची किंवा वेदनाशामक औषधं ही रसायनांपासून बनविलेली असतात, त्यांचे रेणू आकाराने छोटे असतात; पण हॉर्मोन्स वा कॅन्सरवरची बरीच औषधं ही मात्र जैविक (बायोफार्मास्युटिकल्स किंवा बायॉलॉजिक्स) असतात व त्यांचे रेणू आकारानं अवाढव्य असतात.\nपहिल्या पिढीतली जैविक औषधं (first generation biologics) म्हणजे इन्सुलिन, रक्त किंवा रक्तापासून बनविलेली उत्पादनं किंवा प्रतिबंधक लसी. ही औषधं सरळसरळ माणसापासून वा प्राण्यांपासून बनविलेली असत. दुसऱ्या पिढीतील जैविक औषधं मात्र जैवतंत्रज्ञानानं (बायोटेक्नॉलॉजी) बनविली जातात. ही औषधं अनेक प्रकारचे कॅन्सर, संधिवात, सोरायसिससारख्या आजारांवर अतिशय गुणकारी आहेत.\nरासायनिक औषधं म्हणजे काय तर काही रसायनं एकमेकांत मिसळून, त्यांना गरम करून, उकळून, गाळून, त्यांचे स्फटिक बनवून तयार केलेलं आणखी एक रसायन, पण जैविक औषधं म्हणजे मात्र अतिशय गुंतागुंतीची प्रथिनं. ती अशी रसायनं एकमेकांत मिसळून बनविता येत नाहीत किंवा ती अशा प्रकारे कशी बनवायची हे आपल्याला आजतागायत ठाऊक नाही. सजीवांच्या शरीरातील पेशींना मात्र ही प्रथिनं कशी बनवायची ते नक्की माहिती असतं, कारण ते त्यांचं रोजचं काम असतं. म्हणून अशा सजीव पेशींना कामाला लावून ही औषधं बनविली जातात. जिवाणू, कवकं किंवा चायनीज हॅमस्टरसारख्या सस्तन प्राण्याच्या पेशींना अशी प्रथिनं (म्हणजे औषधं) बनविण्याच्या कामाला जुंपलं जातं. अशा पेशींची प्रचंड प्रमाणात वाढ करावी लागते.. त्याचं पीक घ्यावं लागत��� म्हणा ना.. शिवाय त्यांना जगविण्यासाठी विशिष्ट तापमान वा इतर गोष्टी राखाव्या लागतात. हे करणं अवघड.\nसमजा, हे काम करणारे मजूर म्हणजे या पेशी आणि त्यांना हे काम करण्याची आज्ञा देणारा त्यांचा ठेकेदार म्हणजे डीएनए. शरीरातल्या प्रत्येक पेशीला अर्थातच प्रत्येक प्रथिन बनविता येत नाही. कुठलं प्रथिन कसं बनवायचं याच्या सूचना साठविलेल्या असतात जनुकामधील (जीन्समधील) डीएनएमध्ये. प्रत्येक प्रथिन बनविण्यासाठी डीएनए आम्लांचा एक विशिष्ट क्रम डीएनएमध्ये असणं गरजेचं असतं. प्रत्येक प्रथिन बनविण्यासाठी एक वेगळा आणि एकमेवाद्वितीय क्रम असलेला डीएनए असतो. आपल्याला हवं असलेलं प्रथिन स्वरूपातले जैविक औषध बनविण्यासाठी कुठला डीएनए कारणीभूत आहे, हे आधी शास्त्रज्ञ शोधून काढतात आणि तो वेगळा करतात. मग जैविक तंत्रज्ञानातील Recombinant DNA Technology ने मग असा डीएनए वर सांगितलेल्या एका पेशीच्या जनुकात प्रत्यारोपित केला जातो. अशा प्रत्यारोपित पेशीला म्हणतात क्लोन आणि मग या बाहेरून प्रत्यारोपित केलेल्या डीएनएच्या आज्ञेच्या तालावर या क्लोन पेशी नाचू लागतात आणि आपल्याला हव्या असलेल्या जैविक औषधाची निर्मिती करू लागतात.\nमागच्या लेखात आपण पाहिलं की, डायमंड विरुद्ध चक्रवर्ती या खटल्यात Recombinant DNA तंत्रज्ञानानं प्रयोगशाळेत बनविलेल्या एका जिवाणूवर पेटंट दिलं गेलं आणि त्यानंतर जैविक गोष्टींवर पेटंट घेण्याचा नवा पायंडा रूढ झाला. तोवर सजीवांशी संबंधित कुठल्याही गोष्टीवर पेटंट्स दिली जात नव्हती, पण आता ती दिली जाऊ लागली. यात मोठय़ा प्रमाणावर समावेश होता, अशा प्रकारे रीकॉम्बिनंट डीएनए तंत्रानं बनविण्यात आलेल्या ‘क्लोन’वरच्या आणि मग त्या क्लोननं बनविलेल्या औषधांवरच्या पेटंट्सचा. कारण अर्थात हे क्लोन आणि त्यांनी बनविलेली औषधं ही मानवनिर्मितच होती. ती निसर्गात अस्तित्वात नव्हती आणि म्हणून ‘चक्रवर्ती पेटंट खटल्या’त अमेरिकी न्यायालयानं सांगितल्याप्रमाणं तेथे ही पेटंट्स दिली जाऊ लागली. ज्या औषध कंपनीला असं पेटंट मिळेल ती पुढे त्या-त्या औषधाचं उत्पादन करू शके.\n१९८२ मध्ये कॅलिफोíनया विद्यापीठाला, मानवी वाढीसाठी कारणीभूत असलेल्या संप्रेरकाच्या (ग्रोथ हॉर्मोन) Recombinant DNA चे पेटंट देण्यात आले. जे त्यांनी नंतर लिली या औषध कंपनीला विकलं आणि ती कंपनी हे औषध बनवू लागली. त्यानंतर कोहेन बोयर पेटंट्स (रीकॉम्बिनंट प्रथिनांसाठी), मोनोक्लोनल अॅण्टिबॉडीज बनविण्यासाठी लागणारे पेटंट्स अशा अनेक डीएनएवर पेटंट्स देण्यात आली, पण २०१३ मध्ये डीएनएवरच्या पेटंट्समधून परत एक मोठा वाद उभा राहिला तो ‘असोसिएशन ऑफ मॉलेक्युलर पॅथॉलॉजिस्ट्स विरुद्ध मायरियाड जेनेटिक्स’ या खटल्यात. मायरियाड जेनेटिक्स या कंपनीनं स्तनांच्या कर्करोगासाठी कारणीभूत ठरणारं बीआरसीए-वन नावाचं जीन वेगळं करण्यात यश मिळवलं आणि यावर आधारित स्तनांच्या कर्करोगाचं निदान करणारी एक चाचणी शोधून काढली आणि मग हा डीएनए आणि निदान चाचणी अशा दोन्ही गोष्टींवर पेटंट फाईल केले. आधी देण्यात आलेल्या डीएनएवरच्या पेटंट्समध्ये आणि या पेटंटमध्ये फरक हा होता की, आधीची पेटंट्स ही रीकॉम्बिनंट तंत्रानं बनविलेलं क्लोन आणि त्यापासून बनलेल्या औषधांवर होती आणि हे सर्व माणसानं केलेलं संशोधन होतं; पण मायरियाडचं पेटंट मात्र मानवी शरीरात निसर्गत: अस्तित्वात असलेल्या डीएनएवर होतं. मायरियाडनं केलं होतं इतकंच की, शरीरातील अनेक डीएनएमधून या कर्करोगाला कारणीभूत असलेला डीएनए वेगळा केला होता आणि हा अर्थात शोध (डिस्कव्हरी) होता.. संशोधन (इन्व्हेन्शन) नव्हे.\nया पेटंटला ‘असोसिएशन ऑफ मॉलेक्युलर पॅथॉलॉजिस्ट्स’ या संस्थेने विरोध केला. वेगवेगळ्या स्तरांवर हा खटला लढला गेला. अगदी डीएनएची- दुहेरी गोफासारखी- रचना शोधून काढणारे नोबेल मानकरी डॉ. वॉटसन यांचंही मत विचारात घेतलं गेलं आणि मायरियाडला पेटंट नाकारण्यात आलं.\nहे पेटंट नाकारण्याची दोन कारणं होती. एक म्हणजे इथे मायरियाडनं कुठलीही ‘रीकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजी’ वापरली नव्हती, तर फक्त नसíगकरीत्या अस्तित्वात असलेला डीएनए वेगळा केला होता. याबाबत निवाडा देताना न्यायालय म्हणाले, ‘झाडावर (म्हणजे माणसाच्या शरीरातील सगळ्या डीएनएवर) पेटंट मिळवता येत नाही म्हणून झाडाची फांदी (म्हणजे एक वेगळा केलेला डीएनए) तोडून आणायची आणि मग त्यावर पेटंट मागायचं अशासारखं हे मायरियाडचं पेटंट आहे.’ दुसरं म्हणजे इथे हा वेगळा करण्यात आलेला डीएनए वापरून कुठलंही जैविक औषध बनविण्यात आलेलं नव्हतं, तर एक निदान-चाचणी शोधून काढण्यात आलेली होती. तिच्यावर पेटंट दिल्यानं कॅन्सरच्या निदानासाठीच प्रचंड पसे मोजावे लागणार होते. शिवाय अमेरिकेत���्या निदानतज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणं त्यांना यामुळे कॅन्सरचं निदान करण्यात अडचणी येणार होत्या. या सर्व कारणांमुळे हे पेटंट नाकारण्यात आलं. चक्रवर्ती खटल्यापासून सजीव गोष्टींवर पेटंट्स देण्याच्या पाडलेल्या पायंडय़ाला प्रथमच मायरियाड खटल्यात पायबंद घालण्यात आला.\n१९९० ते २००२ या कालावधीत अनेक देशांच्या सहकार्यानं ‘हय़ूमन जिनोम प्रोजेक्ट’ हा उपक्रम अमेरिकेत राबवला गेला. करोडो रुपये खर्च करून माणसांच्या शरीरातील जिनोमचं आरेखन करणं हा त्याचा उद्देश होता. डॉ. वॉटसन यांनी मायरियाड खटल्याबाबत न्यायालयाला दिलेल्या आपल्या मतात म्हटलं की, हय़ूमन जिनोम प्रोजेक्ट हा कुठल्याही एका व्यक्तीच्या स्वार्थासाठी निर्माण करण्यात आलेला उपक्रम नाही. तो लोकांच्या पशातून उभा करण्यात आला आहे, लोकांचा आहे आणि म्हणून त्याची मदत घेऊन करण्यात आलेल्या या संशोधनावर मक्तेदारी देण्यात येऊ नये. निसर्गात अस्तित्वात असलेल्या डीएनएला वेगळं करणं हे अजिबातच पेटंटयोग्य काम नव्हे.\nअशा रीतीने, एरवी सढळ हातानं पेटंट्स आणि मक्तेदारी बहाल करणाऱ्या अमेरिकी पेटंट ऑफिसनं आम जनतेच्या हितासाठी हे पेटंट नाकारलं. चक्रवर्ती खटल्यापासून सुरू झालेल्या सजीवांच्या पेटंट्सवरचं हे वर्तुळ अशा प्रकारे पूर्ण झालं. माणसाच्या शरीराला आपल्या तालावर नाचवणारा गोफासारखी संरचना असलेला डीएनए म्हणजे निसर्गाची एक अप्रतिम कलाकृती. तो माणसानं ‘रीकॉम्बिनंट’ तंत्र वापरून नव्या पद्धतीने विणला तर त्यावर पेटंट्स मिळतील.. पण केवळ तो वेगळा काढून त्यावर ठेका प्रस्थापित करू पाहिला, तर मात्र ही पेटंट्स नाकारली जातील, हेच यातून सिद्ध झालं.\nलेखिका औषध निर्माण शास्त्राच्या प्राध्यापिका असून बौद्धिक संपदा कायद्यातील पदवीधर व पेटंट सल्लागार आहेत.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nआसाराम बापू निर्दोष, ईश्वराने त्याना दोषमुक्त करावे ही इच्छा-साध्वी प्रज्ञा\nपाकिस्तानी क्रिकेटपटू 'संस्कारी' झाले तरच त्यांच्याशी खेळू, बीसीसीआयचा टोला\nसर्व लेख अतिशय उत्तम आहेत.सर्व लेखांची मांडणी सर्वसामान्याना समजेल इतकी सोपी आणि या विषयात गती असणार्यांना या विषयाचा अधिक अभ्यास करण्यास प्रवृत्त करणारी अशी आहे.धन्यवाद.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n'वॉन्टेड' आर��पी शेजारी उभा होता, पोलीस पोस्टर लावत बसले\n'आमच्या घरात मुली आहेत, काँग्रेसला येण्यास सक्त मनाई आहे'\nलग्नाच्या दुसऱ्या दिवशीच मित्रांसोबत मिळून पत्नीवर सामूहिक बलात्कार\nसाधा धक्का लागला म्हणून ट्रेनखाली दिलं ढकलून, महिला प्रवाशाला अटक\nआज इंदिरा गांधी असत्या तर मी काँग्रेसमध्ये असतो-शत्रुघ्न सिन्हा\nकोरेगाव भीमा हिंसाचाराशी आंबेडकरी आणि हिंदुत्त्ववादी संघटनांचा संबंध नाही, सत्यशोधन समितीचा अहवाल\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nमुन्ना यादवला सर्वोच्च न्यायालयातून तात्पुरता जामीन\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nमहापालिकेच्या ३४ मराठी शाळा बंद\nजिल्ह्य़ात ६८ अपघात स्थळे\nकर्नाक पूल पाडण्यास उच्च न्यायालयाचा हिरवा कंदील\nनेहरू विज्ञान केंद्रातील ‘दि एनर्जी बॉल’ नव्या ढंगात\n‘फटका चोरां’ची दहशत कायम\nवाढलेल्या तापमानात विजेविना घामाघूम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00567.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://gurudevranadelifephilosophy.blogspot.nl/2016/07/blog-post_98.html", "date_download": "2018-04-24T17:59:52Z", "digest": "sha1:YZ6LA356V2NCUFCYVIUUL5TWZTF6U2CG", "length": 14365, "nlines": 68, "source_domain": "gurudevranadelifephilosophy.blogspot.nl", "title": "Gurudev Ranade; Life Φlosophy", "raw_content": "\nदेहि मे तव दास्ययोगं ॥ (भाग ४) या दास्ययोगातील ह...\nदेहि मे तव दास्ययोगं ॥ (भाग ३) आता आपण पुरंदरदा...\nदेहि मे तव दास्ययोगं ॥ (भाग २) श्रीनिवास नायकाच्...\nदेहि मे तव दास्ययोगं ॥ (भाग १) श्रीमद्भागवतामध्य...\nश्रीमद्‍आनंदतीर्थांनी मांडलेला \"तत्त्ववाद\" - भाग ...\n\"उडुपी क्षेत्र\" श्री अनंतेश्वराचे मंदिर हे उडुपी...\nश्रीमद्‍आनंदतीर्थांनी मांडलेला \"तत्त्ववाद\" - भाग ...\nश्रीमद्‍आनंदतीर्थांनी मांडलेला \"तत्त्ववाद\" - भाग ...\nश्रीमद्‍आनंदतीर्थांनी मांडलेला \"तत्त्ववाद\" - भाग ...\nश्रीमद्‍आनंदतीर्थांनी मांडलेला \"तत्त्ववाद\" - भाग ...\nमध्वाचार्यांचे पहिले शिष्य श्री श्री पद्मनाभतीर्थ ...\nश्री श्री सुज्ञानेन्द्रतीर्थ स्वामींनी रचलेले रामा...\nद्वैतमताचे स्थापक श्री मध्वाचार्य यांच्याविषयी आपण...\nकरीं हें चि काम मना जपें र���म राम ॥1॥ लागो हा चि...\nचालता चालता पंढरी वाट | पुण्य जोडली अनंत कोट ||धृ|...\nदेहि मे तव दास्ययोगं ॥ (भाग २)\nश्रीनिवास नायकाच्या मागे त्यांची बायका मुलेही आली. घरातील ऐश्वर्यावर पतीप्रमाणे त्या पत्नीनेही सहजपणे तुळशीपत्र ठेवले होते आणि पतीबरोबर हरि कीर्तनाला लागली होती. त्यांचा तेव्हाचा दिनक्रम असा होता की, गावाबाहेरील देवळात राहणे. हरि भजन करत करत भिक्षा मागणे आणि त्या भिक्षेचा सरस्वतीबाईंनी देवळात स्वयंपाक करणे आणि मुलांसहित नारायणाचे स्मरण करून तो स्वीकारणे. असेच चालू असताना एका रात्री नायकाला पांडुरंगाचे दर्शन झाले. \"पंपा क्षेत्री चक्रतीर्थाजवळ निवास करत असलेल्या व्यासतीर्थांकडे जा. त्यांच्याकडून उपदेश घे आणि हरिदास हो.\" अशी आज्ञा केली. दुसऱ्या दिवशी नायक बायका मुलांसह पंपा क्षेत्री चक्रतीर्थाकडे म्हणजे हंपीकडे निघाले.\nकंजूष क्रूर पैशासाठी वाट्टेल करणारा नायक कसा बदलला होता याची आणखी एक गोष्ट ऐकण्यासारखी आहे.\nहंपीला व्यासतीर्थ गुरूंकडे जात असताना वाटेत अरण्यात सरस्वतीबाईंना भिती वाटू लागली आणि त्यांनी तसे नायकांना सांगितले. \"सर्वस्व त्याग करून निघालो असताना भिती कशाची\" असे नायक म्हणाले. नायकांनी बरोबरचे गाठोडे पाहू म्हणून सरस्वतीबाईंना ते सोडायला लावले. \"त्यात काही नाही. पाणी पिण्याकरीता फक्त एक सोन्याचे फुलपात्र आहे.\" असे सरस्वतीबाई म्हणाल्या. \"हे पहा, या सोन्याच्या पात्रामुळेच तुला भय वाटत आहे.\" असे म्हणून नायकांनी ते पात्र अरण्यात भिरकावून दिले. आणि भ्यायचे कारण नाही. भगवंत आपल्याबरोबर आहे. आपण गुरूंकडे जात आहोत. काळजी नसावी असा धीर दिला आणि पुढची वाट चालू लागले.\nचक्रतीर्थ हंपी येथे येताच तेथील सर्व परिसराचे दर्शन घेत घेत व्यासतीर्थांपर्यंत येऊन नायक थांबले. व्यासतीर्थ तेव्हा शिष्यांना पाठ सांगत बसले होते. नायकाने त्यांना नमस्कार केला.\nपुरंदरदासांच्या गुरूंचे माहात्म्य जाणणे येथे आवश्यक आहे. ते थोडक्यात बघुया.\nश्री रामाचार्य असे व्यासतीर्थांच्या पूर्वाश्रमच्या वडीलांचे नाव होते. श्री ब्रह्मण्यतीर्थांनी त्यांना जीवदान दिले होते. श्री रामाचार्य मृत झाले असता आक्रोश करीत असलेल्या पत्नीला स्वामींनी \"दीर्घ सुमंगली भव\" असा आशिर्वाद दिला. आणि नंतर खरोखरच तीर्थाने मृत रामाचार्यांना जिवंत केले. त���म्हाला लवकरच पुत्र होईल पण तो तुम्ही मठास द्यावा असे सांगितले आणि व्यासतीर्थ त्यांच्या घरी जन्मले आणि जन्म झाल्या झाल्या त्यांना मठात पाठवले. व्यासतीर्थ मठातच वाढले. उपनयन झाल्यानंतर वयाच्या ८व्या वर्षी श्री ब्रह्मण्यतीर्थांकडून त्यांनी संन्यास दीक्षा घेतली. आणि विद्याभ्यासाकरीता श्री श्रीपादराज स्वामींच्याकडे पाठवले. तेथे १२ वर्षे शास्त्राभ्यास करून अतुलनीय असे पांडित्य त्यांनी प्राप्त केले. श्री व्यासतीर्थ हे प्रह्लादाचे अवतार होते आणि त्यांचाच पुढील अवतार म्हणजे श्री राघवेंद्रस्वामी.\nश्री व्यासतीर्थांनी ‘चंद्रिका’ नावाचा प्रबळ वादग्रंथ लिहीला म्हणून त्यांना ‘चंद्रिकाचार्य’ असे नाव पडले. तसेच विजयनगरचा सम्राट श्रीकृष्णदेवराय याचा कुहयोग परतवण्यासाठी सिंहासनावर बसून राज्य सांभाळले म्हणून त्यांना ‘व्यासराय’ असेही नाव पडले. श्री वादिराजस्वामी, पुरंदरदास, कनकदास या सर्वांचे ते गुरू होते. न्यायामृत, तर्कतांडव, चंद्रिका असे अपूर्व ग्रंथ त्यांनी रचले. तसेच ७३२ मारूतींची अनेक गावी प्रतिष्ठापना केली. कृष्णदेवराय याला राज्य चालवण्याकरीता त्यांनी राजकारणातील धडे देखील दिले. \"मध्व वल्लभ श्रीकृष्ण\" या नाममुद्रेने त्यांनी पदे रचली. अशा महातपस्वी व्यासतीर्थांकडे नायक निघाले.\nहात जोडून गुरूंसमोर नायक उभे राहिले. त्यांना बघताच स्वामी म्हणाले, \"यावे नायक. चालत आलात का काही अडचण तर आली नाही ना काही अडचण तर आली नाही ना तुम्ही केलेला त्याग अत्यंत मोठा आहे. श्री नारायणानेच तुमची परीक्षा घेतलेली आहे. मी तुमचीच वाट पाहात होतो. पाठ संपतच आहे. एवढ्यात पुजा नैवेद्य होईल. तीर्थ प्रसादानंतर आपण बोलूया.\" नायकांनी स्वामींचे हे सर्व बोलणे ऐकून त्यांना साष्टांग नमस्कार घातला. तीर्थ प्रसादानंतर स्वामींनी नायकाला गुरूपदेश केला. मंत्रोपदेश दिला. भागवत धर्माची दीक्षा दिली. त्या दिवसापासून नायक हरिदास झाले. \"पुरंदर विठ्ठल\" या नाममुद्रेने भगवंताची पदे रचून सेवा करावी आणि भगवंताचे माहात्म्य जनास सांगावे अशी आज्ञा व्यासतीर्थांनी केली. गुरूंच्या पूर्णकृपेनंतर पहिलेच पद त्यांनी रचले ते म्हणजे \"कृष्णमूर्ती कण्ण मुंदे निंतिद्दतिदे.\" म्हणजे श्रीकृष्णच माझ्या डोळ्यांपुढे उभा आहे.\nअसे हे पुरंदरदास रोज स्नान आन्हिक आटोपून, ���ंबोरा वाजवत भगवंताचे भजन करीत करीत ग्रामप्रदक्षिणा करत. त्यांची चारही मुले त्यांच्या समवेत मृदुंग टाळ वाजवीत असत. त्यांनी पदे गायला सुरूवात केली प्रत्यक्ष परमात्मा त्यांच्यापुढे नाचत असे. नगरातील लोकाच्या घरी जे काही झोळीत मिळेल त्यावरच संतुष्ट होऊन आपली दिनचर्या ते चालवत असत. उद्याकरीता म्हणून काही संग्रह करायची त्यांची वृत्ती राहिली नव्हती. आपल्याला अन्न मिळाले तर त्यातील राहिलेले अन्न भुकेलेल्यांना, जनावरांना देणे किंवा चक्रतीर्थातील जलचरांना ते देत पण संग्रह काहीच करून ठेवत नसत. या त्यांच्या वृत्तीप्रमाणे वागणाऱ्या घरांना कर्नाटकात \"अरे, याच्याकडे नसेल काही संग्रही, हे तर पुरंदरदासाचे घर\" अशी म्हण आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00568.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.inmarathi.com/10-indian-women-featured-in-bbc-100-most-powerful-women/", "date_download": "2018-04-24T18:21:18Z", "digest": "sha1:V2IPZMQIRJZQQJW5Y23WGX5MND3T473B", "length": 14351, "nlines": 108, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "बीबीसीच्या १०० प्रभावशाली महिलांच्या यादीत १० भारतीय महिलांची वर्णी..!", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nबीबीसीच्या १०० प्रभावशाली महिलांच्या यादीत १० भारतीय महिलांची वर्णी..\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page\nबीबीसीने नुकतेच यावर्षीच्या १०० प्रभावशाली महिलांची यादी जाहीर केली आहे. यात १० भारतीय महिलांचीही वर्णी लागली आहे. ही भारतासाठी खरच खूप अभिमानाची गोष्ट आहे. बीबीसीने जाहीर केलेल्या या यादीत त्या सर्व महिला आहेत ज्यांनी त्यांची त्यांच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे किंवा ते करत आहेत. या सर्व महिलांनी आपल्या आपल्या क्षेत्रात कठीण संघर्ष करून त्यांनी यश प्राप्त केलं आहे. या सर्व महिला वेगवेगळ्या क्षेत्रातील आहेत, यांतील काही शिक्षिका आहेत, काही खेळाडू, काही प्रभावी वक्त्या तर काही RJ आहेत. बीबीसी तर्फे येथे समजातील वेगवेगळ्या वर्गातील महिलांच्या सन्मान करण्यात येईल, त्यासोबतच महिलांसंबंधित वेगवेगळ्या मुद्द्यांवर चर्चा देखील केली जाईल.\nया १०० महिलांच्या यादीत १० महिला या भारतीय आहेत, चला तर मग जाणून घेऊ कोण आहेत या १० महिला ज्यांनी त्यांच्या प्रभावशाली कर्तुत्वाच्या जोरावर जगातील १०० प्रभावशाली महिलांत आपले स्थान मिळविले…\n१) यात भारतीय क्रिकेट टीमची कॅप्टन मिताली राज हिचे नाव आहे. यावर्षी इंग्लंडमध्ये झालेल्या आईसीसी महिला विश्व कप स्पर्धेत भारतीय टीमला फायनलमध्ये पोहोचविण्यात मिताली राजचा सिंहाचा वाटा होता.\n२) याशिवाय दिल्लीच्या इरा त्रिवेदी, जी एक योगा टीचर, लेखिका आणि एक अॅक्टिविस्ट आहे.\n३) तर IMBIBE च्या स्टार्टअपची फाउंडर अदिती अवस्थी यांचा देखील यात समावेश आहे.\n४) तुलिका किरण, या एक शिक्षिका आहेत ज्या मागील ८ वर्षांपासून तिहार तुरुंगातील लहान मुलांना शिकविण्याचे काम करतात.\n५) यात बॉलीवूडचे नावाजलेले अॅक्टर नावाजुद्दिन सिद्दिकी यांच्या आईचाही समावेश आहे. त्यांचे नाव मेहरुनिसा सिद्दिकी असून त्यांना एक होममेकर म्हणून सन्मानित करण्यात येणार आहे. हे पहिल्यांदाच होत आहे की इतक्या मोठ्या मंचावर एका होममेकरचं काम समजून त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे.\n६) डॉक्टर उर्वशी साहनी ज्या की एक सामाजिक कार्यकर्त्या आहेत त्यांचही नाव या यादीत आहे. या महिलांच्या अधिकारांसाठी काम करतात.\n७) भारतीय-कॅनेडियन रुपी कौर ज्या एक लेखिका आणि Illustrator आहेत त्यांचही नाव या यादीत समाविष्ट करण्यात आलं आहे.\n८) विराली मोदीचं नाव तर आपण सर्वांनीच ऐकल आहे, ही एक NRI असून ती Specially Abled लोकांसाठी काम करते. विराली स्वतः अप्नाग आहे, त्यामुळे या विषयावर तिची लडाई चालू आहे. भारतीय रेल्वेत अंपगांसाठी कुठल्याही प्रकारची सुविधा नसणे तसेच त्यांच्यासोबत झालेल्या छेडछाडीच्या घटनेवर विरालीने लिहिलेले पत्र कित्येक लोकांनी वाचले होते.\n९) यात व्यवसाय विश्लेषक नित्या थुम्मालाचेट्टी यांचही नाव आहे, या न्यूयॉर्कच्या हेल्थ केयर एनालिट्किस कंपनीमध्ये कार्यरत आहे.\n१०) यात १६ वर्षीय भारतीय विद्यार्थिनी प्रियांका रॉय हिचे नाव देखील सामील आहे.\nया लिस्टमध्ये तुम्हाला अनेक अश्या महिलांची नावे मिळतील ज्यांच्याबद्दल तुम्ही कधी ऐकले देखील नसेल.\nबीबीसीने निवडलेल्या या महिलांना ‘100 Women Challenge’ अंतर्गत काही मुद्दे, प्रॉब्लेम्स Stereotypes वर चर्चा करण्याची संधी मिळेल.\nतरी या यादीत १० भारतीय महिलांची वर्णी लागणे हे भारतासाठी खरच अभिमानास्पद आहे…\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page \n← क्रांतिकारी शोध लावूनही प्रसिद्धी पासून दूर राहिलेला – फादर ऑफ SMS : मॅटी मॅक्नन\nभगत सिंहची फाशी गांधीजी रोखू शकत होते काय : पूर्वग्रह बाजूला ठेऊन सत्य जाणून घ्या : पूर्वग्रह बाजूला ठेऊन सत्य जाणून घ्या\nमुलींना लग्नानंतर येणाऱ्या डिप्रेशनचा जटिल प्रश्न\nभारतातील ६ न उलगडलेली रहस्ये, जी आजही विज्ञानाला आव्हान देतात\nडॉ आंबेडकरांना “सेक्युलर” आणि “सोशॅलिस्ट” हे शब्द राज्यघटनेच्या प्रस्तावनेत नको होते\nनव्या उन्मेषाच्या वाटेवर : “मुलुखमैदान”\nइथे अजूनही चालते राजेशाही…\nविमानात बसल्यावर मोबाईल Airplane Mode वर का सेट करावा लागतो\nभारत-रशिया संबंध: केवळ फायद्याच्या वायद्याचा इतिहास\nभारतरत्न डॉ. विश्वेश्वरय्या यांच्या अचाट बुद्धिमत्तेची कथा\nहिम्मतवाला ते इंग्लिश विंग्लिश : ‘हवा हवाई’ चा असामान्य प्रवास\nआता समुद्राचं पाणी पिता येणार : भारतीय वंशाच्या तरुणाचा शोध\nरेल्वे डब्ब्यांवर असणाऱ्या क्रमांकाच्या मागे देखील लपलेला आहे एक अर्थ\nसत्तेच्या हव्यासापोटी त्याने ओलांडल्या क्रूरतेच्या सर्व सीमा\nजुन्या नोटांवर बंदी आणण्याच्या निर्णयामागे ६ महिन्यांची गुप्त कार्यवाही\nमोदींची ऑडिओ क्लिप, गुजरात निवडणूका : मार्केटिंग मोड ऑन झालाय\nकाय आहे हा आईन्स्टाईन व्हिजा आणि तो मेलेनिया ट्रम्पला का दिला गेला\nआपल्यासमोर ५ लाख लोक मारले गेलेत, पण आपण तिकडे बघायला तयार नाही\nत्या झपाटलेल्या रेल्वे स्थानकांवर……..\nतीन कोटींच्या बंगल्यात राहूनही ‘ती’ रस्त्यावर स्टॉल लावते वाचा महत्वाकांक्षी महिलेची कहाणी\nएका मुस्लीम संताने घातला होता सुवर्णमंदिराचा पाया, जाणून घ्या गोल्डन टेम्पल बद्दल रंजक गोष्टी\nहॉटेलमधील बेडवर नेहेमी “पांढरी” चादरच का असते\nमहाराष्ट्रातील प्लास्टिक कचरा होणार कमी\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00569.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.inmarathi.com/bhagvad-gita-corruption-haryana-government/", "date_download": "2018-04-24T18:25:42Z", "digest": "sha1:DOYDL7RMN473GGM5F4LLTJZKJN5PX3ZA", "length": 17153, "nlines": 113, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "\"भगवद्गीतेचा भ्रष्टाचार\"...चीड आणणारी घटना", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\n“भगवद्गीतेचा भ्रष्टाचार”…चीड आणणारी घटना\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page\nभारतीय राजकारणात भ्रष्ट्राचाराचे बीज हे खूप आधीपासून रोवले गे���े आहे. आणि आता तर हे राजकारणात सर्वत्र पसरले आहे. रोज कुठल्या ना कुठल्या नेत्याच्या भ्रष्टाचाराची प्रकरणे आपल्या कानी पडत असतात. कधी ते लहान स्वरूपाचे असते तर कधी खूप मोठे… असाच एका नेत्याचा आणखी एक भ्रष्ट्राचार उघडकीस आला आहे. आणि हा भ्रष्ट्राचार चक्क ‘भगवद्गीते’चा आहे…\nआरटीआय नोटीसमध्ये असे आढळून आले की, मनोहर लाल खट्टर यांच्या नेतृत्वाखालील सरकारने भगवद्गीतेची एक प्रत थोड्याथोडक्या नव्हे तर तब्बल ३८००० रुपयांना खरेदी केली. या योजनेद्वारे २०१७ मध्ये आयोजित आंतरराष्ट्रीय गीता महोत्सवाच्या काळात उपस्थित असणाऱ्या व्हीव्हीआयपींना गीतेची प्रत भेट म्हणून दिली गेली.\nएका आरटीआय म्हणजेच माहितीच्या अधिकाराच्या अंतर्गत आलेल्या प्रश्नाच्या उत्तराने हा भ्रष्ट्राचार उघडकीस आला आहे. यात असे सांगण्यात आले की, मनोहरलाल खट्टर यांच्या नेतृत्वाखाली सरकारने भगवद्गीतेच्या काही प्रती विकत घेतल्या ज्यांची किंमत ३८ हजार रुपये प्रती प्रत आहे. या प्रती २०१७ मध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय गीता महोत्सवात व्हीव्हीआयपी लोकांना भेट देण्याकरिता विकत घेण्यात आल्या होत्या.\nसरकारने या दहा प्रती खरेदी करण्याकरिता जवळजवळ ३.८ लाख रुपये खर्च केले.\nह्यात केवळ १० च प्रत खरेदी करण्यात आल्या. बाजारात भगवद्गीतेच्या पुस्तकाची किंमत जास्तीतजास्त १५०-२५० रुपये एवढी आहे. जेव्हाकी मनोहर लाल खट्टर यांनी भगवद्गीतेच्या एका प्रतीसाठी तब्बल ३८ हजार रुपये खर्च केले.\nटाईम्स ऑफ इंडियाच्या सुत्रांच्या माहितीनुसार, या खास प्रत होत्या, ज्या केवळ त्या कार्यक्रमाकरिता बनवून घेण्यात आल्या होत्या. ही पवित्र पुस्तकं बनविण्याकरिता एक अतिशय महाग कागद वापरण्यात आल्या होता जो प्राचीन हस्तलिखित ग्रंथासारखा दिसायचा.\nया कार्यक्रमा दरम्यान, अभिनेत्री आणि राजकारणी हेमा मालिनी आणि मनोज तिवारी यांनी परफॉर्मन्स सादर केले होते, ज्याकरिता त्यांना एक मोठी रक्कम देण्यात आली होती. राज्य सरकारने हेमा मालिनी यांना त्यांच्या परफॉर्मन्स साठी १५ लाख तर मनोज तिवारी यांना १० लाख दिले होते.\nहा कार्यक्रम २५ नोव्हेंबर ते ३ डिसेंबर २०१७ या काळात घेण्यात आला होता. या कार्यक्रमाला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देखील हजेरी लावली होती. तसेच केंद्रीय मंत्री उमा भारती, आरएसएस प्रमुख मोहन भागवत, हरीयाणाचे राज्यपाल यांच्यासह अनेक नेत्यांनी या कार्यक्रमात आपली उपस्थिती नोंदविली होती.\nहिसार येथील रहिवासी राहुल सेहरावत यांनी ही RTI फाईल केली होती. यांनी यात असा दावा केला होता की, या कार्यक्रमासाठी केवळ ४.३२ कोटी रुपयांचा खर्च आला होता पण याकरिता १५ कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते.\nआता सेहरावत हे आणखी एक RTI टाकण्याच्या तयारीत आहेत ज्यात यासंदर्भात इतर खर्चाची माहिती असेल.\nसरकारच्या एखाद्या नेत्याचा असा भ्रष्टाचार उघडकीस येईल आणि विरोधीपक्ष यावर आपली पोळी नाही भाजणार.. हे तर शक्यचं नाही. या प्रकरणात आता विरोधीपक्षांनी देखील उडी घेत खट्टर यांना विरोध केला तर, दुसरीकडे राज्य सरकारचे म्हणणे आहे की, अश्याप्रकारचे खर्च हे गरजेचे आहे.\nटाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांनी असे म्हटले आहे की,\nबराच विचार केल्यानंतर हा खर्च करण्यात आला आहे आणि अशा प्रकारे पैसे खर्च करणे सुरूच राहिलं.\nया सर्व प्रकरणात प्रश्न हा उपस्थित होतो की, जी भगवद्गीता १५०-२५० रुपयांपर्यंत मिळते त्यावर या नेत्याने ३.८ लाख रुपयांचा खर्च का केला. तसेच जर या कार्यक्रमाकरिता केवळ ४.३२ कोटी रुपयांचा खर्च आला असेल तर १५ कोटी रुपये सरकारने का मंजूर केले.\nहे नेते लोकं अश्या कार्यक्रमांच्या नावावर जे पैसे सरकारकडून मंजूर करवून घेतात त्याचा हिशोब यांना कुठे ना कुठे नक्कीच द्यायला हवा, नाहीतर आपल्या देशात अश्या कार्यक्रमांत भ्रष्ट्राचार होत राहिलं आणि जनतेचा पैसा या भ्रष्ट्राचारी नेत्यांच्या खिशात जात राहिल…\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page \n← यशवंतराव होळकर : एक असा योद्धा ज्याने इंग्रजांसमोर कधीही हार मानली नाही..\nब्लॉकचेन समजून घेताना : बिटकॉईन (आणि क्रिप्टोकरन्सी) मागचे तंत्रज्ञान – भाग २ →\nइशरत जहाँ, डोकलाम आणि भारतातला उरला सुरला विरोधी पक्ष संपवणारे भाजपचे हस्तक\nगोरखपूरचे “साठ सरकारी मर्डर” घडण्यामागची खरी कारणं “ही” आहेत\nफक्त निरव मोदीच नव्हे, देशाला लुबाडून फरार होणाऱ्यांची यादी खूप मोठी आहे\nदुष्काळ फक्त पावसाचा नाहीये- सरकारच्या आस्थेचा आणि लोकांच्या विवेकाचा आहे\n“पद्मावत” आपल्याकडे रिलीज नसता झाला तरी आपण सहज पाहू शकलो असतो\nजाणून घ्या : मानवाची उत्क्रांती माकडांपासून झाली तरी आजही माकडे का दिसतात\nमुख्यमंत्री म्हणताहेत – “MSG आहे सर्वोत्कृष्ट अभिनेता”\nनितांत सुंदर प्रवासाची गोष्ट : हायवे – एक सेल्फी आरपार\nजपानमध्ये होते हिंदू दैवतांची पूजा, जतन केला जातोय भारतीय वारसा\nसंतांच्या पायीची धूळ माझ्या माथी येऊ दे देवा : जाऊ तुकोबांच्या गावा : भाग ३६\nअमेरिकेच्या रक्तरंजित इतिहासाची साक्ष देणारी १० बंदूकरुपी शस्त्रे \nतुमच्या फोनमध्ये लपलेले फीचर्स जाणून घ्या, आणि स्मार्टफोनला स्मार्टली वापरा\nरामदेवबाबांच्या “पतंजली”चे CEO आचार्य बाळकृष्ण: भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक\nसोने आपण खरेदी करतो पण खिशे मात्र विदेश्यांचे भरतात कसे\n)श्रद्धेपोटी मुंबईमधील अनेक गगनचुंबी इमारतींमध्ये एक गमतीशीर साम्य आहे\nया फोटोग्राफरने ‘पक्षाच्या नजरेतून’ टिपलेले सुंदर फोटो थक्क करून टाकतात \nजगातील ११ अदभूत जागा – ज्या “खऱ्या” वाटतच नाहीत\nहिंदू मनाला भावलेला ध्रुव तारा : बाळासाहेब ठाकरे\nभारतीय रेल्वेचे हे नवीन नियम तुम्हाला माहित आहेत का\n“बर्लिनची भिंत” – इतिहासात वाचलेली पण कधीही पूर्ण नं उमगलेली गोष्ट आज समजून घ्याच\nFebruary 16, 2018 इन मराठी टीम Comments Off on “बर्लिनची भिंत” – इतिहासात वाचलेली पण कधीही पूर्ण नं उमगलेली गोष्ट आज समजून घ्याच\nविमान एका लिटरमध्ये किती मायलेज देत असेल\nतुमच्या लॅपटॉपला असलेल्या ‘त्या’ स्लॉटचा नक्की उपयोग काय\nहे ब्लॅक अॅण्ड व्हाईट फोटो – प्रत्यक्षात फोटो नाहीतच…\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00570.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://mr.upakram.org/node/671", "date_download": "2018-04-24T17:57:12Z", "digest": "sha1:4K3Y4CYI3XXIFH7EZDPMBLJYVF62FYYE", "length": 25422, "nlines": 144, "source_domain": "mr.upakram.org", "title": "पर्यायी इंधनांवरील वाहने | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nपेट्रोल आणि डिझेल या परंपरागत इंधनांऐवजी सीएनजी आणि एलपीजी अशी पर्यायी इंधने आता उपलब्ध आहेत. मारूती, ह्युंडाइ आणि टाटा या कंपन्यांनी पर्यायी इंधने वापरणारी वाहने बाजारात आणली आहेत. पर्यायी इंधनांमुळे खर्चात बचत तर होईलच पण पर्यावरणाचे होणारे नुकसानही कमी होईल. सामान्य वापरकर��त्यांवर पर्यायी इंधनांवरील वाहने वापरताना काय काय परिणाम होतील याची चर्चा करण्यासाठी हा प्रस्ताव आहे. चर्चेच्या सोयीसाठी काही मुद्दे इथे प्रस्तुत करत आहे. सदस्यांनी याशिवायही इतर संलग्न मुद्द्यांवर आपले विचार कळवावेत ही विनंती.\nपर्यायी इंधने सुलभतेने उपलब्ध आहेत का\nपरंपरागत आणि पर्यायी इंधनांवरील वाहने चालवण्याच्या अनुभवात काय फरक आहे (त्वरण (ऍक्सेलरेशन), नियंत्रण इ.)\nसुरक्षिततेसंबंधी काय धोके आहेत अपघात झाल्यास इंधनधारकाचा स्फोट होण्याची शक्यता आहे का\nआपले अनुभव किंवा माहिती द्यावी ही विनंती.\nकाही रिक्षाचालकांशी झालेल्या चर्चेतून मिळालेली माहिती.\nपर्यायी इंधने सुलभतेने उपलब्ध आहेत का\nनाहीत. पिंपरी चिंचवडमधील रिक्षाचालकांना यलपीजी/सीयनजी भरण्यासाठी आरटीओ जवळील ग्यासपंपावर जावे लागते. तो ग्यासपंप चिंचवडपासून १८ किमी दूर आहे चिंचवड परिसरात नुकतेच एक यलपीजी स्टेशन सुरु झाले आहे मात्र तेथे यलपीजी भरण्यासाठी ग्यास असल्यास सुमारे ७ ते ८ तास लागतात. ग्यास नसल्यास ग्यास येईपर्यंतचा वेळ एकूण वेळेत मिळवावा. (आडात नसल्यामुळे पोहर्‍यात उपलब्धता नाही.)\nपरंपरागत आणि पर्यायी इंधनांवरील वाहने चालवण्याच्या अनुभवात काय फरक आहे (त्वरण (ऍक्सेलरेशन), नियंत्रण इ.)\nगाडीचे इंजिन लवकर खराब होते. \"कोरड्या\" इंधनामुळे आवश्यक ते ल्युब्रिकेशन इंजिनाला मिळत नाही.\nसुरक्षिततेसंबंधी काय धोके आहेत अपघात झाल्यास इंधनधारकाचा स्फोट होण्याची शक्यता आहे का\nअधिकृत यंत्रणा बसवून घेतल्यास धोका नाही. मात्र सीनजी/यलपीजी च्या अनुपलब्धतेमुळे स्वयंपाकाच्या ग्यासवर गाड्या चालवल्या जातात व स्वयंपाकाच्या ग्यासच्या टाकीतून गाडीच्या ग्यासच्या टाकीत हातपंपसदृश उपकरणाने ग्यास हलवावा लागतो. या प्रकियेत काही अपघात झाल्याचे ऐकले आहे.\nदोन दिसांची नाती [28 Aug 2007 रोजी 09:15 वा.]\nकाय कसं काय, बरं आहे ना\nपर्यायी इंधने सुलभतेने उपलब्ध आहेत का\nअसे वाटत नाही. सीएनजी रिक्षावाल्यांना ठाण्यात तरी इंधनाकरता बराच वेळ रांगेत उभे असलेले पाहतो.\nपरंपरागत आणि पर्यायी इंधनांवरील वाहने चालवण्याच्या अनुभवात काय फरक आहे (त्वरण (ऍक्सेलरेशन), नियंत्रण इ.)\nपर्यायी इंधनावर चालवली जात असलेली वाहने त्वरणात त्या मानाने कमी पडतात असे ऐकून आहे.\nसुरक्षिततेसंबंधी काय धोके आहेत अपघात झाल्यास इंधनधारकाचा स्फोट होण्याची शक्यता आहे का\nहो, काही तज्ञांच्या मते असे होऊ शकते. ही वाहने त्या मानाने असुरक्षित आहेत असे ऐकून आहे.\nपर्यायी इंधनांमुळे खर्चात बचत तर होईलच पण पर्यावरणाचे होणारे नुकसानही कमी होईल.\nही गोष्ट मात्र १०० टक्के खरी आहे\nवासुदेव राव चांगला विषय सुरू केलात.\nपर्यायी इंधने सुलभतेने उपलब्ध आहेत का\nखरे उत्तर नाही हेच आहे. पण अलिकडे उपलब्धता वाढण्याची दिशेने पावले पडताना दिसत आहेत. वनाज कंपनीने त्यांचा भारतातला २५ वा आणि पुण्यातले पहिले फक्त एल पी जी / सी एन जी स्टेशन सुरू केले आहे. स्थळः वारजे उड्डाण पुल संपल्यावर. हि संख्या वाढण्याची अपेक्षा आहे.\nपरंपरागत आणि पर्यायी इंधनांवरील वाहने चालवण्याच्या अनुभवात काय फरक आहे (त्वरण (ऍक्सेलरेशन), नियंत्रण इ.)\nखुप जास्त नसतो. अनेक वाहन चालक त्वरण अथवा शक्ति वाढवण्याकरता अशास्त्रीय बदल करतात. त्यामुळे मग पुढे प्रश्न उभे होतात.\nसुरक्षिततेसंबंधी काय धोके आहेत अपघात झाल्यास इंधनधारकाचा स्फोट होण्याची शक्यता आहे का\nवर लिहिल्या प्रमाणे अशास्त्रीय मार्ग अवलंबल्यास अपघात होण्याची शक्यता असणारच.\nअवांतरः फ्रान्स मध्ये हवा इंधन म्हणून वापरण्याचा यशस्वी प्रयोग झाला आहे. त्या शोधकर्त्याला टाटांनी तत्काळ करारबद्ध केले आहे.\nचांगला विषय आहे वासुदेवराव\nवास्तव म्हणून अजानुकर्ण आणि तात्यांच्या उत्तराशी, तसेच होऊ घालणारे बदल म्हणून चाणक्यांच्या उत्तराशी सहमत आहे. यांच्या उत्त्रात थोडे अधिक:\nपर्यायी इंधने सुलभतेने उपलब्ध आहेत का\nआत्ता नाही ते झाले, पण असे इंधन उपलब्ध करून देणे, याचा संबंध - वापर, त्यास लागणारा खर्च यांच्याशी आहे. म्हणू�� जो पर्यंत धोरणात्मक बदल घडत नाहीत तो पर्यंत या गोष्टी सुसंगतपणे वाढू शकत नाहीत. आणि धोरणात्मक बदल करताना देखील असल्या बाबतीत भविष्याचा विचार करावा लागतो. उ.दा. पेट्रोल पंपासारखी स्टेशन्स तयार करणे इत्यादी गोष्टी पर्यायी इंधनाच्या गाड्या विककत घेण्या इतक्या सोप्या नसतात. त्यात अजूनही एक गोष्ट आहे म्हणजे जशी पेट्रोलला सरकार सबसीडी देते तशीच (तीच) पर्यायी इंधनाला देणे महत्वाचे असते तरच ते किंमतीच्या स्परेधेत टिकू शकेल.\nपरंपरागत आणि पर्यायी इंधनांवरील वाहने चालवण्याच्या अनुभवात काय फरक आहे (त्वरण (ऍक्सेलरेशन), नियंत्रण इ.)\nबाकीचे अनुभव आणि चुका (उ.दा. स्वतःच मूळ तंत्रज्ञानात बदल करणे आणि मग गाडी नीट चालत नाही म्हणणे इत्यादि) वर आलेल्या आहेत. यात एकच गोष्ट जास्तीची म्हणजे \"बायो डिझेल\". बायो डिझेलचा अनुभव चांगला आहे, त्यामुळे प्रदूषण पण कमी होते आणि इंजीनला वंगण पण मिळते. परंतू आधी म्हणल्याप्रमाणे (येथे अमेरिकेतील मॅसेच्यूसेटसपुरते बोलतोय..) पेट्रोलच्या तुलनेशी सबसीडी न मिळाल्याने अजून महाग पडते. तसेच त्याला लागणारे \"इन्फ्रास्ट्रक्चर\" तयार केले गेलेले नाही. त्यात सरकारी कारभार जसा असतो तसेच खाजगी कंपन्यांचे (येथे तेलाशी संबधीत) राजकारण असते. जे अमेरिकेत तेच भारतात पण...\nसुरक्षिततेसंबंधी काय धोके आहेत अपघात झाल्यास इंधनधारकाचा स्फोट होण्याची शक्यता आहे का\nचाणक्यांच्या प्रतिक्रीयेत सर्वकाही आले..\"अशास्त्रीय मार्ग अवलंबल्यास अपघात होण्याची शक्यता असणारच\"\nभारतात सर्वत्र होणारे तळण जमेत धरल्यास, बायो डिझेल चांगला पर्याय ठरू शकेल.\nएका माणसाने (अमेरिकेतील) पूर्व ते पश्चिम किनार्‍यापर्यंत मॅकडोनाल्ड/बर्गरकिंग मधून तळून झालेले \"वेस्ट फूड ऑईल\" वापरून गाडी चालवल्याचे ऐकले होते. अर्थात हे प्रयोग असतात आणि त्यामुळे \"स्टँडर्डायझेशन\" होऊ शकत नाही.\nचाणक्य, आपण लिहिलेले \"हवा हे इंधन\" ह्याविषयी अधिक माहिती मिळू शकेल का \nमला वाटते, चाणक्यंना \"हायड्रोजन फ्युएल\" म्हणायचे असेल. त्यावर बरीच माहीती मिळू शकेल. \"शेवी\" च्या या गाड्या पहा.\nपर्यायी इंधनांपेक्षा सध्या मला ऑटोरिक्शा साठी नवीन सायलेन्सर (मफलर) बनवण्याची अत्यंत निकड आहे असे वाटते.\nयेथे वाचा. हे सुद्धा वाचा.\nपर्यायी इंधनांपेक्षा सध्या मला ऑटोरिक्शा साठी नवीन सायलेन्सर (मफलर) बनवण्याची अत्यंत निकड आहे असे वाटते.\nहे तुम्ही वायुप्रदुषणाच्या दृष्टीकोनातुन बोलत आहात का ध्वनी प्रदुषणाच्या कारण जर वायुप्रदुषणाच्या दॄष्टीने बोलत असाल तर दोष हा मफलर मध्ये नसून काही रिक्षावाले इंधनात बचत करण्यासाठी रॉकेल मिसळतात त्याचा आहे असे वाटते. पण खरोखरच हा दोष मफलरचा असेल तर आधी सर्व सार्वजनिक बसेस चे मफलर बदलावे लागतील असे वाटते.\nपर्यायी इंधनांवरील वाहने यावर हा माहीतीपूर्ण संदर्भ पहा.\nसर्व प्रतिसादी आणि वाचकांचे आभार आपणा सर्वांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. चर्चेच्या अनुषंगाने काही अधिक मुद्दे असे.\nज्या वाहनांत पर्यायी इंधन वापरण्याची सोय आहे त्या वाहनात पर्यायी इंधनाबरोबरच परंपरागत इंधन वापरण्याचीही सोय असते असे मध्यंतरी वर्तमानपत्रात वाचले. उदाहरणार्थ, ह्युंडाइ या कंपनीच्या सीएनजी वाहनात पेट्रोल वापरणारे यंत्रही असते (हे वेगळे असते की एकच याबाबत अधिक तांत्रिक माहिती दुर्दैवाने माझ्याकडे नाही.) त्यामुळे सीएनजी नसताना पेट्रोलवर हे वाहन चालू शकते.\nइंधन उपलब्धतेचा प्रश्नही कालांतराने सुटेल अशी आशा आहे.\nसुरक्षिततेच्या बाबतीत मात्र काही खात्रीशीर माहिती मिळू शकली नाही. गाडीला अपघात होऊन जर इंधनधारकाचे नुकसान झाले तर वायुगळती होऊन अपघात अधिक भीषण होण्याची शक्यता वाटते. याबद्दल वाहननिर्मात्यांचे मत काय आहे यावरच या पर्यायीइंधनचलित वाहनांचे भवितव्य अवलंबून आहे.\n~ नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सत: \n\"असत्याला अस्तित्व नाही आणि सत्याचा अभाव नाही\"\nमला वाटतं कि वरील सर्व पर्याय / प्रतिसाद वाचूनसुद्धा सर्व वाहनांना समान असा इंधन पर्याय असला पाहीजे.\nनाहीतर फक्त तीनचाकींसाठी व चारचाकींसाठींच ही सोय / पर्याय म्हणून राहील. उलट दुचाकींसाठी ही सोय झाल्यास असंख्य लोकांचे दुवे मिळतील. पैकी ईंधन उपलब्धता चांगली राहण्यासाठी विशेष प्रयत्न करणे गरजेचे राहील.\nईंधन साठवायला जागा कमी लागते हा एक विशेष गुण. याचा फायदा घेतला तर छोटे छोटे पंप उभे करता येतील.\nआपण अगदी योग्य सूचना केली आहे. दुचाकींसाठीही अशी सोय होणे आवश्यक आहे.\n~ नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सत: \n\"असत्याला अस्तित्व नाही आणि सत्याचा अभाव नाही\"\nभारतात दुचाक्यांचा नको इतका सुळसुळाट झाला आहे. पर्यायाने जास्त इंधन वापर. दुचाक्या कमी होउन सुनियंत्रीत सार्वजनिक वाहतुक व्यवस्था असणे गरजेचे आहे. शहरात जिथे लोकांना जागा नाही तिथे पंप किती आणि कुठे उभे करणार\nटायटल पाहुन मला वाटले की हाय्ड्रोजन अथवा इथेनॉल वगैरे अशा अपारंपारीक इंधनाची चर्चा असेल. पण येथे गॅस व पेट्रोलच दिसले.\nगॅस वरची वाहने धोकादायक वाटतात खरी पियुसी सारखी त्याची वार्षीक तपासणी वगैरे असते का\nहायड्रोजन कारसाठी येथे जा. शक्य असल्यास चलचित्र उतरवुन घेउन पहा.\nटायटल पाहुन मला वाटले की हाय्ड्रोजन अथवा इथेनॉल वगैरे अशा अपारंपारीक इंधनाची चर्चा असेल. पण येथे गॅस व पेट्रोलच दिसले.\nचर्चाप्रस्ता��ात एलपीजी आणि सीएनजी या दोन इंधनांचाच उल्लेख केला आहे याचे कारण केवळ चर्चाप्रस्तावकाचे मर्यादित ज्ञान इतकेच आहे. चर्चा केवळ प्रस्तावातील मुद्द्यांवरच राहू नये, इतर संबंधित मुद्देही पुढे यावेत अशीच इच्छा आहे. हायड्रोजन, इथेनॉल किंवा इतर इंधनांवर आपल्याला असलेली माहिती अवश्य द्यावी, आम्ही वाचण्यास उत्सुक आहोत.\n~ नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सत: \n\"असत्याला अस्तित्व नाही आणि सत्याचा अभाव नाही\"\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00571.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://vastuclass.blogspot.com/2010/02/blog-post_15.html", "date_download": "2018-04-24T18:08:35Z", "digest": "sha1:3EAPCDXOOQ6YM27UQK2TCSCBFU5ECOQW", "length": 10916, "nlines": 75, "source_domain": "vastuclass.blogspot.com", "title": "वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र मार्गदर्शक शिकवणी वर्ग ( VASTU & ASTRO CLASS )", "raw_content": "वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र मार्गदर्शक शिकवणी वर्ग ( VASTU & ASTRO CLASS )\nविद्वत्वं च नृपत्वं च नैव तुल्यं कदाचन् | स्वदेशे पूज्यते राजा विद्वान सर्वत्र पूज्यते || Don't judge yourself at all; accept yourself and move on from there. तुम्ही स्वयंदिप व्हा \nसोमवार, १५ फेब्रुवारी, २०१०\nकोल्हापूर ही दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध आहे. भोग व मोक्ष देणारे आदिमातेचे प्राणप्रिय सिद्धस्थान आहे. या परमपवित्र प्रासादिक क्षेत्रामध्ये अनेक देवता, सत्पुरुष व दानवांनी देखील तपश्चर्या करुन, आपले साध्य व या क्षेत्रात सिद्धता, महत्त्व वाढविले आहे. आपण सर्वजन कोल्हापूरला गेलो तर कोल्हापुरची महालक्ष्मी चे दर्शन घेतल्या शिवाय येत नाही. परंतु कोल्हापुरात महालक्ष्मी शीवाय आणखीन नवदुर्गा आहेत त्याचे सुध्दा दर्शन महत्त्वाचे आहे. त्याची माहीती खाली देत आहे.\nश्रीकरवीर महाक्षेत्रातील नवदुर्गांची माहीती.\n१. श्रीएकवीरा ( शीदकांबिका ) शक्तिप्रधान, श्री दुर्गेचे पालकस्वरुप सर्वेच्छा पूर्ण करणारी व सर्वशक्तिगणातील प्रधानदेवता.\nस्थळः- दत्तभिक्षालिंगस्थानाजवळ, कॉमर्स कॉलेज, आझाद चौक, कोल्हापूर.\nपरिचयः- रेणुका, यल्लमा, रामजननी अशा विविध नावांने प्रसिद्ध. जमदग्नीऋषींची पत्नी व परशुरामाची माता, साडेतीन महाशक्तिपीठातील माहुरगडची देवता, देवीशक्तीतील प्रधान देवता, फक्त मुखवट्याची ( चेहर्‍याची ) पूजा होते. मात्र या स्थानी ती निर्गुणरुपात आहे. अनेकांची कुळदेवता.\nमूर्तिवर्णन :- सुमारे फुटाचा भूमिलगत निर्गुण्-स्वयंभू तांदळ ( शिळा ) परिवार देवता:- भैरव, जोतिबा. यात्रा पद्धती:- एकवीरा, भैरव, जोतिबा दर्शन करुन मंदिराबाहेरील प्रदक्षिणेच्या वाटेवर श्रीदत्तगुरुंचे दर्शन घेऊन निघावे.\n२. श्रीमूकांबा ( मुक्तांबिका ) :- ज्ञानशक्ती श्री दुर्गेचे ज्ञानमय, मुक्तस्वरुप ज्ञानलाभ करुन संसारचक्रातून मुक्त करणारी\nस्थळः- साठमारीमागे, रामकृष्ण्परमहंस मार्ग, विवेकानंदवाचनालय वास्तु, मंगळवार पेठ, कोल्हापूर, शिवाजी स्टेडियम मुख प्रवेश द्वाराजवळ.\nपरिचयः- मोकांबा नावाने प्रसिद्ध, संसारचक्रातुन मुक्त करते. आद्यशंकराचार्यांची उपास्यदेवता, परशुरामाने स्थापन केलेल्या ७ मुक्तिस्थानातील देवता.\nमूर्तिवर्णन :-दिड फूट उंचीची काळ्या पाषाणाची चतुर्भज बैठी मूर्ती, बाजूच्या दोन हत्तींनी देवीच्या मस्तकावर चवर्‍या धरल्या आहेत.\nपरिवारदेवता:- मुक्तेश्वरमहादेव, वराह-नृसिंह-वामन, मत्स्यावतार व कूर्मावतार, भैरावनाथ, काळभैरव.\nयात्रा पध्दती:- देवीचे दर्शन घेऊन परिवारदेवतांचे दर्शन घ्यावे व भैरवनाथ, काळभैरवांचे दर्शन घ्यावे.\n३. श्रीपद्मवती ( पद्मांबिका ) :- नसिंहशक्ती, श्री दुर्गेचे मुक्तिकार स्वरुप भक्तास सर्वभोग देणारी व पापनाश करणारी.\nat २/१५/२०१० ०९:३७:०० म.उ.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nआमच्याशी संपर्क साधतांना खालील गोष्टी पाळा:-\n१) पत्रात तुमचा भ्रमणध्वनीक्रमांक न विसरता लिहा. तो नसल्यास पत्राची दखल घेतली जाणार नाही. ( vastuclass@gmail.com )\n२) तुमचा प्रश्न मोजक्या शब्दात आणि स्पष्टपणे लिहा.\nराजीव उपाध्ये यांची चिन्तनिका\nअधिजनुकशास्त्र - एक गैरसोईचे विज्ञान\nवास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्र मार्गदर्शन शिकवणी वर्ग\nगेल्या १८ ते २० वर्षे ज्योतिषशास्त्रा आणि वास्तुशास्त्राचा अभ्यास करीत आहे. मला जे काही श्री स्वामी कृपा प्रसादा मुळे प्राप्त झाले आहे ते समाज उपयोगा करता समाजाला देण्यास मी सदैव तप्तरं असेन. पारंपारीक वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, सर्वोतोभद्र चक्र, नक्षत्र ज्योतिषशास्त्र, इत्यादि वर संशोधन केले आहे. विरार येथे वास्तुमार्गदर्शन शिकवणी वर्ग सुरु केले आहेत, पण ज्यांना याचा लाभ घेता येत नाही, त्यांच्यासाठी आता संगणकाच्या माध्यमातुन( Inter Web Blogger ) शिकवणी वर्ग घेण्याचा प्रयत्न केला आहे. संजीव आणि परिवार.\nमाझे पूर्ण प्रोफाइ��� पहा.\nश्रीपाद श्रीवल्लभस्वामींनी विशेष पुरस्कारिलेले ॥ ...\nकलियुगातील कल्पतरु कलियुगात भक्ताला सत्संग व गुरुस...\nकोल्हापुरातील नवदुर्गांचे महत्त्व कोल्हापूर ही दक...\n३. तृतीय दुर्गादेवी- श्रेपद्मावतीदेवी ( पद्मांबा )...\n५. पंचमदुर्गादेवता श्रीकमलजादेवी - कमलांबा स्थळ -...\nसाधेसुधे थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00572.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.blogarama.com/blogging-blogs/1296513-achiseekh-blog/22808483-dekhomahimararahahaim", "date_download": "2018-04-24T18:25:07Z", "digest": "sha1:JCCAX56SD7V73KTA325SAZ5EAPPTPW3C", "length": 11250, "nlines": 104, "source_domain": "www.blogarama.com", "title": "देखो_माही_मार_रहा_हैं", "raw_content": "\n\" रेल्वे टीम साठी खेळताना पहिली बॅट ही मित्राने स्वताच्या पैशातून विकत घेत मला दिली होती...\" आणि एक जगजेत्त पर्व आता सुरु होणार होत... पण खर आभार तर आपण त्या बनर्जी सरांचे मानायला हवेत. जाळीच्या पुढं चड्डी घालून उभ राहणाऱ्या पोराला त्याने तीन लाकड़ा माग उभ केलं आणि त्याने आज तिरंगा आख्या जगात डौलाने फडकवला...\nडिसेंबर २००४, मीरपुर- बांग्लादेश.. हातात धोपाटनच जणू,५२ इंच छाती, लाल लांबसडक केस, चालण तर अगदी कसलेल्या मातीतल्या पहिलवाना सारख.. पण पहिल्याच चेंडूवर शून्यात धावबाद... रुको भाई हर झिरो की भी एक कहानी होती है... क्योंकि आता याचे तडाखे सुरु होणार होते..\nपाकिस्तान -पेशावर..१४८ धावा.. अर्र्रर त्या राणा नावेदला ३ लागोपाठ षटकार ठोकून त्याची केस आणि career दोन्ही बरबाद केलीस... आणि तिथून परवेज़ मुशर्रफ तुझा दिवाना झाला..\nश्रीलंका -ग्वालियर ..१८३ चमिंडा वासला २ खनखनीत cover ला खेचून नाकातला वास घ्यायला लावलास रे...\nइंग्लैंड -धर्मशाला..१३८ तुझाकडून वाचाव म्हणून तो एंडर्सन पायावर yorker मारू लागला, पण bc तू त्याला विनाटिकित helicopter मध्ये बसवून थेट Birmingham ला सोडून आलास.. काय राव तुझा पाहुणचार.. अस करत्यात व्हय रं भावड्या.\n१०-१५ वर्षात तुझ्यामुळे wicket keeping मध्ये एकही वाईट दिवस आमच्या वाट्याला तू दिला नाहीस.. आज ३६ वर्षाच्या वयातही २२ यार्ड धावपट्टी पार करताना तू usen bolt ला ही मागे टाकतोस...\nतू खूप काही दिलस, खूप काही शिकवलस...\nआपल्या ध्येयाँवर तू प्रेम करायला शिकवलस..\nमुलगी जन्मली, पण तू ऑस्ट्रेलियात, तिला तू चक्क ४० दिवसांनी पाहिलस.. तेव्हा पत्रकारांनी विचारल होत, अस का केलस .. तुझ उत्तर होतं..\"आधी देश, इथ भावना ड्रेसिंग रूममध्ये सोडून यायच्या.. \" इतका कसा रे तू कणखर वागू शकतोस..\nविर���ट, जडेजा, रैना, अश्विन, शमी, रहाणे ही तुझी investment.. आणिबाणीच्या क्षणी तू चक्क seniors ना डावलून यांच्यावर विश्वास दाखवला होतास.. किती टिका सहन केल्यास. पण आज या investment चा refundable profit च मात्र तू credit नाही घेत..\nसंघ हरला की तू संपूर्ण जबाबदारी स्वतावर घेतोस पण जिंकल्यावर frame मध्ये मात्र corner ला दिसतोयस... कस शक्य होत रे तुला हे..\nआज ३ऱ्या नंबर वर येऊन अधिराज्य गाजवणारा कोहली, opening ची सुरुवात करायला तू संधी दिल्यासोबत २ द्विशतक झळकवणारा रोहित शर्मा, ६ षटकार ठोकणारा युवी पाजी, रैना-पांड्या सारखे finisher, पूर्वी १० धावा म्हटल तरी तंतरणारी आपली bowling आज ४ धावांचीही सहज match जिंकवणारा Bumraah...आणि नुसत्या क्षेत्ररक्षणाच्या जोरावर match फिरवणारा सर जडेजा.. या पोरांच्या डोक्यावर तुझा परिसरूपी हाथ पडला आणि पोरांनी अख्या जगाच सोनच लूटलं...\nTest ची retirement announce करण्याआधी रात्री १ वाजता तू रैनाला hotel room मध्ये बोलावून घेऊन त्या White jercy वर सेल्फी घ्यायला लावलस. रैनाला काही समजायच्या आत तू म्हटलास, \"इथून पुढ मी कसोटी क्रिकेट खेळणार नाही..\" आणि तशीच ती white jercy घालून तू झोपलास...\nहरल्यावर इतरांसारख्या ब्याटी, Gloues तू फेकल्या नाहीस.. शांतच राहिलास. इथ गल्लीत एक wide बॉल फेकला की अख्या खांदानाचा उद्धार होतो राव आमच्या इथ.. तू एवढं कसा रे cool...\n\"मी जेव्हा मरणाला टेकेल तेव्हा मला full volume मध्ये रवि शास्त्रीच्या commentary सोबत धोनीचा world cup winning षटकार दाखवा..\" हे चक्क सर गावसकरांचे बोल..\n\"तू ज्या दिवशी क्रिकेट खेळण बंद करशील त्या दिवशी तुझ्या घराबाहेर तुझ्या निर्णयाच्या निषेधार्थ रस्त्यावर उत्तरणारा मी पहिला असेल..\" prince of kolkata खुद्द दादा म्हणतो अस...\n\"तू दूसरा गिलख्रिस्ट नाही होऊ शकत, कारण तू पहिला महेंद्रसिंग धोनी झालायस..\" चक्क यष्टिमागच्या तुफानाच हे वक्तव्य...\nतुझ्या कडून महत्वाच शिकतोय,\n\" ज्याला जिंकायच आहे त्याला हे माहित पाहिजे कधी लढ़ायच आहे आणि कधी शांत राहयचंय...\"\nशाओमी Mi Max 2 च्या किंमतीत कपात\nसैराट ‘आर्ची’ पुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीला, ‘रिंगण’च्या दिग्दर्शकाच्या चित्रपटात झळकणार\nआदिमाया श्री सप्तशृंगी माता\nनरेंद्र मोदींकडून शिका बिझनेसचे हे 7 मंत्र, होईल फायदा\nनरेंद्र मोदीच्या फिटनेसचे रहस्य काय जाणुन घेऊन तुम्हीही राहू शकता हेल्दी…\nसकाळी नाष्टा केला नाही, तर दूर होतील हे 10 दुष्परिणाम…\nतुम्ही केल्या या चुका तर अवेळी व्हाल म्हातारे, अवश्य टाळा…\nअसे झाले मराठी फिल्ममध्ये सनी लिओनीच्या गाण्याचे शूटिंग, बघा ‘बॉईज’ची On Location झलक\nरेशमी दुःखाची कथा सिनेरिव्ह्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00572.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.mpcb.gov.in/marathi/notices/PublicHearing2016upcoming.php", "date_download": "2018-04-24T18:25:07Z", "digest": "sha1:DE63ISDDAGWW45VT5GPEJLBSCYRJQ5PT", "length": 13943, "nlines": 145, "source_domain": "www.mpcb.gov.in", "title": "::: Maharashtra Pollution Control Board ::: >> Public Hearing >> Upcoming", "raw_content": "\nमहाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची घटना\nसंचालक मंडळाच्या बैठकीचे इतिवृत्त\nकेंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचे निर्देश\nवन आणि पर्यावरण मंत्रालयनाचे निर्देश\nमहाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ निर्देश\nराज्य शासनाने पारित केलेले निर्देश\nउद्योगांचे वर्गीकरण (लाल / नारंगी / हिरवा)\nजल व हवा अधिनियम अंतर्गत संमतीपत्र\nजैव-वैद्यकीय कचरा (व्यवस्थापन व हाताळणी) नियम, 1998 अंतर्गत अधिकारपत्र\nघातक घन कचरा (व्यवस्थापन व हाताळणी) नियम, 2003 अंतर्गत अधिकारपत्र\nसंमतीपत्र स्वयं नूतनीकरण योजना\nई.आय.ए अधिसूचनेची प्रभावी अंमलबजावणी दिनांक: ०४/०८/२०११\nई.आय.ए अधिसूचनेची प्रभावी अंमलबजावणी दिनांक: १६/०४/२०१३\nई.आय.ए अधिसूचनेची प्रभावी अंमलबजावणी दिनांक: २२/१२/२०१४\nसंमतीपत्र सत्यापन समिती / संमतीपत्र समिती\nमाहिती सादर करणारे दस्तावेज\nहवा प्रदूषण अधिनियम 1998 च्या कलम 31(3) अंतर्गत अपील नमुना\nपर्यावरण विवरण पत्र सादर करण्याचा नमुना\nउद्योग संचालक मंडळाचा ठरावाचा नमुना\nमाहिती अधिकार 2005 अधिनियम\n26/12/2014 रोजी माहिती अधिकार अधिनियम 2005 च्या कलम 4\n» हवा गुणवत्ता » पाणी गुणवत्ता » ध्वनी प्रदूषण\n» घातक टाकावू » बायोमेडिकल कचरा » प्लॅस्टिक कचरा » इलेक्ट्रॉनिक कचरा\n» संमतीने मंजूर » प्रक्रिया अंतर्गत संमती » संमतीने नकार » संमतीने शोध » प्रवेश संमती/नकार अनुदान प्रत\n»आगामी सार्वजनिक सुनावणी »सार्वजनिक सुनावणी आयोजित\n»कार्यक्रम » जागृती » फोटो गॅलरी\n»सामाईक सांडपाणी प्रक्रिया सयंत्र »व्यापक पर्यावरणाचे प्रदूषण निर्देशांक »विविध विषय व माहिती »तेल फैलाव »उपकर अधिनियम\nसार्वजनिक सुनावणी तपशील 01/03/2016\nसंस्थेचे नाव & पत्ता तारीख & वेळ सार्वजनिक\nसुनावणी ऑर्डर कार्यकारी सारांश एम ओ एम पर्यावरण मंजुरी\nमे. विठ्ठल रिफाइन्ड शुगर्स लिमिटेड, सोलापूर. इथे क्लिक करा\nमहाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ मर्यादित. (धोत्रे ते तारंगपाडा १२०.६९६ किमी.) इथे क्लिक करा\nमहाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ मर्यादित. (शिवमडका ते पिंपळगाव ८९.३५५ किमी.) इथे क्लिक करा\nमेसर्स दीपक फेर्टीलाझर्स अँड पेट्रोकेमिकल्स कॉर्पोरेशन लि. ३१/०१/२०१७ स. ११.३० वा. इथे क्लिक करा इथे क्लिक करा\nजवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्र् २३/०१/२०१७, स. ११ वा. इथे क्लिक करा इथे क्लिक करा\nस्मृती ऑरगॅनिक लिमिटेड , सोलापूर इथे क्लिक करा\nगोन्सा ओसी, वाणी नॉर्थ एरिया , डब्ल्यू सी एल इथे क्लिक करा\nकुकडी सहकारी साखर कारखाना लिमिटेड इथे क्लिक करा\nमेसर्स पैंटन मेगा फूड पार्क लिमिटेड, जि औरंगाबाद . १६/१२/२०१६, स. ११.३० वा. इथे क्लिक करा इथे क्लिक करा\nनिम्न मेकॅनाईस्ड ओपन कास्ट लाईमस्टोन खान अडेगाव, यवतमाळ इथे क्लिक करा\nकाचूरवाही - वडेगाव ओ. सी. मंगनीज उत्खनन (2.49 ha) ०७/०१/२०१७, दु. १२ वा. इथे क्लिक करा इथे क्लिक करा\nकाचूरवाही - वडेगाव ओ. सी. मंगनीज उत्खनन (3.97 ha) ०७/०१/२०१७, स. ११ वा. इथे क्लिक करा इथे क्लिक करा\nमेसर्स ब्रिमा सागर महाराष्ट्र डिस्टिलरीज लि. ०२/१२/२०१६, स. ११ वा. इथे क्लिक करा इथे क्लिक करा\nमेसर्स भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि,पानेवाडी , मनमाड इथे क्लिक करा\nमुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रा. लिमिटेड, मुंबई इथे क्लिक करा\nमेसर्स श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना लि , ता . कोल्हापूर १०/११/२०१६, स. ११ वा. इथे क्लिक करा\nमेसर्स प्रसाद शुगर अँड अल्लाइड ऍग्रो प्रॉडक्ट्स लिमिटेड, जि अहमदनगर . २४/११/२०१६, स. ११ वा. इथे क्लिक करा इथे क्लिक करा\nमेसर्स अनोज कुमार अगरवाल , ' श्री मंगल ' ,नागपूर\nश्री निर्मल चंद जैन, नागपूर\nमेसर्स अनुज माईन्स मिनिरल्स ऍण्ड चेमिकल्स प्रायव्हेट लि , नागपूर\nमेसर्स मोती भाटीया , फोर्ट मुंबई\nश्री आर . एएम राजूरकर , पोस्ट वरोरा चंद्रपूर .\nबहिलामपूर लाईम स्टोन / डोलोमाइट माईन जि. यवतमाळ .\nयेडेश्वरी ऍग्रो प्रॉडक्ट्स लि . जि बीड .\nश्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखाना कोल्हापूर लि.\nमेसर्स समीरा डेव्हलपर्स एल.एल. पी - पुनर्निर्माण सी . एस क्र १०२ कुलाबा विभाग .\nमेसर्स विधू विनोद चोप्रा- पुनर्निर्माण सी टी एस ९८९ ए ,९८९ बी ९९०,९९१, आणि ९९२ बांद्रा विल्लेज.\nमेसर्स रॉयल पॉटरी सेरॅमिक्स ,मार्कागोंदी लॅटेराइट माईन, चंद्रपूर.. इथे क्लिक करा\nविद्यमान इमारत रझाक हेवन ,मेसर्स जे अँड के स्पेसिलीटी केमिकल्स एल एल पी आणि इतर . इथे क्लिक करा\nनिवा���ी कम अ गृहसंकुल प्रकल्प पुनर्विकास, मेसर्स मर्विन कन्स्ट्रक्शन कंपनी '. इथे क्लिक करा\nमेसर्स. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय - - इथे क्लिक करा\nमेसर्स कॅन एग्रो एनेर्जी इंडिया लि, जि सांगली. इथे क्लिक करा इथे क्लिक करा\n© 2009 सर्व हक्क राखीव. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ कर्मचारी| आरोग्य आणि पर्यावरण| छायाचित्र दालन| कार्यक्रम| जागृती| प्रश्न| संपर्क साधा| अस्वीकरण| साइट मॅप\nसमर्थित: ई. एस. डी. एस. सॉफ्टवेअर सोलुशन प्रा. लि.\nमेंटेन बाय :पर्यावरण माहिती केंद्र, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ\nकल्पतरू पॉईंट, 3 रा व 4 था मजला, सिनेमॅक्स थिएटर समोर, शीव (पूर्व), मुंबई-400 022", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00573.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/lokrang-category/dharnanche-dhage/", "date_download": "2018-04-24T18:26:23Z", "digest": "sha1:RUWR2YCKHMFPM27MMGSDAU466XD4TIAW", "length": 9214, "nlines": 202, "source_domain": "www.loksatta.com", "title": "धारणांचे धागे | Loksatta", "raw_content": "\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nघाऊक बाजारात दर घसरूनही साखर महागच\nपृथ्वीच्या तापमानात २०१० पासून सातत्याने वाढ\nब्रसेल्स गोळीबारातील आरोपी अब्देसलामला २० वर्षे तुरुंगवास\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\nतानि धर्माणि प्रथमानि आसन्\nगेल्या भागात पाहिल्याप्रमाणे ऋग्वेदामध्ये धर्म हा शब्द साधारणत: ६५ वेळा आढळून येतो.\nभारताच्या सांस्कृतिक इतिहासाचा विस्तृत पट वेगवेगळ्या गाठी, थर आणि जटिल नक्षींनी युक्त असा आहे.\n‘धर्म’ हा शब्द सामाजिक धारणांचे प्रतिनिधित्व करतो.\nमिथकांचे पदर आणि विवेक\n‘देव’ आणि ‘असुर’ या शब्दांतून अभिव्यक्त होणाऱ्या धारणांचे बदलत गेलेले संदर्भ\n‘म्लेच्छ’ ही इतरेपण दर्शविणारी संज्ञा केवळ भाषिक संदर्भामध्ये वापरली गेल्याचेही आपण पाहिले.\nअयं निज: परो वेति..\nभारताच्या इतिहास आणि संस्कृतीविषयी वस्तुनिष्ठ मांडणी करताना सुरुवातीला ‘भारत म्हणजे काय\nसामाजिक वास्तव सामाजिक संरचनांच्या गती व प्रवाहांचे असातत्य, संघर्ष, परिवर्तन व व्यक्तिकेंद्रिततेवर बेतलेले असते.’\nवारशासारखी चिकटून जातात आणि जगण्याचा अविभाज्य भाग बनतात.\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्या��ी इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nमुन्ना यादवला सर्वोच्च न्यायालयातून तात्पुरता जामीन\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nमहापालिकेच्या ३४ मराठी शाळा बंद\nजिल्ह्य़ात ६८ अपघात स्थळे\nकर्नाक पूल पाडण्यास उच्च न्यायालयाचा हिरवा कंदील\nनेहरू विज्ञान केंद्रातील ‘दि एनर्जी बॉल’ नव्या ढंगात\n‘फटका चोरां’ची दहशत कायम\nवाढलेल्या तापमानात विजेविना घामाघूम\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00573.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "http://shivray.com/tag/nature-photography/", "date_download": "2018-04-24T18:09:27Z", "digest": "sha1:JLUKCW3ITNHA5UVK3P7L7J5P7IW2NTSV", "length": 11621, "nlines": 164, "source_domain": "shivray.com", "title": "nature photography | Chhatrapati Shivaji Maharaj - Shivray", "raw_content": "\nछत्रपती शिवाजी – महाराजांवर चित्रपट\nबेसिक फोटोग्राफी वर्कशॉप – ४ सप्टेंबर २०१६\nस्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले\nछत्रपती राजर्षि शाहू महाराज\nगनिमी कावा – युध्दतंत्र\nबेसिक फोटोग्राफी वर्कशॉप – ४ सप्टेंबर २०१६\nGet ready to improve your skills in photography. on field basic nature photgraphy workshop on sunday Septemeber 4 2016 by 10 am to 4 pm. बेसिक फोटोग्राफी वर्कशॉप : (नेचर फोटाग्राफी ) हे वर्कशॉप सर्व हौशी फोटाग्राफर मित्रासाठी आयोजित करण्यात आलेले आहे. यामध्ये इच्छुक सर्व प्रकारचे फोटोग्राफर सहभागी होऊ शकतात. कोणत्याही ठिकाणचे फोटोग्राफर सहभागी होऊ शकतात. हे वर्कशॉप पूर्णतः विनामूल्य ...\nमोफत फोटोग्राफी वर्कशॉप – लोहगड (७ ऑगस्ट)\nGet ready to improve your skills in photography. on field basic nature photgraphy workshop on sunday August. 7 2016 by 10 am to 6 pm. बेसिक फोटोग्राफी वर्कशॉप : (नेचर फोटाग्राफी ) हे वर्कशॉप सर्व हौशी फोटाग्राफर मित्रासाठी आयोजित करण्यात आलेले आहे. यामध्ये इच्छुक सर्व प्रकारचे फोटोग्राफर सहभागी होऊ शकतात. कोणत्याही ठिकाणचे फोटोग्राफर सहभागी होऊ शकतात. हे वर्कशॉप पूर्णतः विनामूल्य ...\nAnuya on महाराष्ट्राच्या किल्ल्यांकडे सरकारचे अक्षम्य दुर्लक्ष\nshashank on वीर शिवा काशीद\nछत्रपती शिवाजी – महाराजांवर चित्रपट\nबेसिक फोटोग्राफी वर्कशॉप – ४ सप्टेंबर २०१६\nगनिमी कावा – युध्दतंत्र\nछत्रपती राजर्षि शाहू महाराज\nस्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले\nchatrapati shivray chhatrapati shivaji maharaj kaviraj bhushan lohagad fort Modi Letter D Modi Letter DH Modi Letter N Modi Letter SH Modi Letter T Modi Letter TH modi script nature photography Quiz Contest raigad raigad fort Rajaram Maharaj shivaji raje shivkalyan raja shivrayanchi aarti आज्ञापत्र कविराज भूषण छत्रपती शिवा���ी महाराज जाणता राजा जावजी लाड ताराराणी प्र. के. घाणेकर प्रश्नमंजुषा बाजीराव पेशवे बाल शिवाजी मराठा मराठेशाही राजमाता जिजाऊ आऊसाहेब लता मंगेशकर वा. सी. बेंद्रे शहाजी महाराज शिवराय शिवरायांचा जन्म शिवरायांची आरती शिवाजी राजे शिवाजीराजे भोसले शिवाजी शहाजी भोसले सरनौबत सेतू माधवराव पगडी सोपी मोडी पत्रे २०१५\nशिवराय प्रश्नमंजुषा – प्रश्न क्रमांक १५\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १२\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. ११\nशिवराय प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक १४\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १३\nछत्रपती शिवाजी – महाराजांवर चित्रपट\nबेसिक फोटोग्राफी वर्कशॉप – ४ सप्टेंबर २०१६\nJai ram Shinde: सर माझ्या माहिती प्रमाणे पन्हाळा गडावरील ईतिहाआसआसाचे वर्णन...\nJai ram Shinde: खुप छान माहित दिल्या ईतिहासातील. पण माला माहिती आहे त्याप्रम...\nशिवराय प्रश्नमंजुषा – प्रश्न क्रमांक १५\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १२\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. ११\nशिवराय प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक १४\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १३\nकाळकाई खिंडीत सिद्दयांची कत्तल करणारे जावजी लाड\nप्रती तानाजी – पदाती सप्तसहस्त्री नावजी लखमाजी बलकवडे\nछत्रपती संभाजी महाराजांचा जन्म\nराजगड लढविणारे संताजी सिलीम्बकर\nजयदेव जयदेव जय जय शिवराया\nअजिंक्यतारा झुंजविणारे प्रयागजी प्रभू\nछत्रपती शिवाजी महाराजांचे अस्सल आज्ञापत्र\nJai ram Shinde: सर माझ्या माहिती प्रमाणे पन्हाळा गडावरील ईतिहाआसआसाचे वर्णन...\nJai ram Shinde: खुप छान माहित दिल्या ईतिहासातील. पण माला माहिती आहे त्याप्रम...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00574.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/vidarbha/maratha-kranti-morcha-nagpur-13099", "date_download": "2018-04-24T18:25:12Z", "digest": "sha1:YGT7ODFXUTWDI64POEMDFT6IJNEXDF6B", "length": 14643, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "maratha kranti morcha in nagpur नागपूरचा मोर्चा ठरेल ऐतिहासिक | eSakal", "raw_content": "\nनागपूरचा मोर्चा ठरेल ऐतिहासिक\nसोमवार, 3 ऑक्टोबर 2016\nनागपूर - ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यावे. कोपर्डी घटनेतील आरोपींना शिक्षा व्हावी, ॲट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर टाळण्यासाठी उपाययोजना कराव्या, शेतकऱ्यांना स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करा यासह अन्य माग���्यांकरिता उपराजधानीतील सकल मराठा मूक मोर्चा १६ ऑक्‍टोबरला आयोजित केला आहे.\nनागपूर - ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यावे. कोपर्डी घटनेतील आरोपींना शिक्षा व्हावी, ॲट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर टाळण्यासाठी उपाययोजना कराव्या, शेतकऱ्यांना स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करा यासह अन्य मागण्यांकरिता उपराजधानीतील सकल मराठा मूक मोर्चा १६ ऑक्‍टोबरला आयोजित केला आहे.\nयशवंत स्टेडियम, रविनगर विद्यापीठ मैदान या दोन ठिकाणांहून मोर्चा निघेल. दोन्ही मोर्चांचा व्हेरायटी चौकात संगम झाल्यानंतर संविधान चौकमार्गे कस्तुरचंद पार्कवर समारोप होईल. शांततापूर्ण व शिस्तबद्ध विक्रमी मोर्चांनी राज्याचेच नव्हे तर देशाचे लक्ष वेधले. आता नागपूरच्या मोर्चाकडे सर्वांचे लक्ष आहे. मोर्चाच्या यशस्वितेसाठी दररोज विविध संघटनांच्या बैठकी सुरू आहेत. सक्करदरा चौकातील मराठा विद्या प्रसारक समाजाच्या सभागृहात, मराठा सेवा संघाच्या भाऊसाहेब सुर्वेनगरातील बळीराजा\nनागपूरचा मोर्चा ठरेल ऐतिहासिक\nभवनात बैठकी झाल्या. यावेळी समाजातील प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मोर्चात सहभागी होण्यासाठी विविध संघटनादेखील आयोजकांच्या संपर्कात आहेत. मोर्चात वर्धा, हिंगणघाट, मध्य प्रदेशच्या सीमावर्ती भागातील समाजबांधवांसह विदर्भाच्या अन्य शहरातून नागरिक येण्याची शक्‍यता आहे. अधिक माहितीसाठी सक्करदरा चौक कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांनी केले.\nपश्‍चिमेकडून येणारे मराठा समाजाचे कार्यकर्ते रविनगरातील विद्यापीठाच्या मैदानावर एकत्र येतील. यानंतर अमरावतीमार्गे मोर्चा सुरू होऊन महाराज बागेसमोरील डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या पुतळ्याला मालार्पण करण्यात येईल. पूर्वेकडून येणारे मोर्चेकरी यशवंत स्टेडियममध्ये जमतील. दोन्ही मोर्चांचा व्हेरायटी चौकात संगम होईल. महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला मालार्पण केल्यानंतर मोर्चा संविधान चौकात पोहोचेल. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला मालार्पण करून अभिवादन केल्यानंतर मोर्चेकरी कस्तुरचंद पार्कवर जातील.\nमंचावर केवळ महाविद्यालयीन विद्यार्थिनी\nसमारोपासाठी कस्तुरचंद पार्कवर मंच उभारण्यात येईल. या ठिकाणी केवळ महाविद्यालयीन विद्यार्थिनीच असतील. त्या निवेदन वाचून दाखवतील त्यांचेच एक शिष्टमंडळ जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देतील. राष्ट्रगीतानंतर समारोप होईल.\nमूक मोर्चाच्या पार्श्‍वभूमीवर रविवारी (ता. २) वकील संघाची बैठक पार पडली. यात मोर्चासंबंधी विविध विषयांवर चर्चा झाली. बैठकीला दीडशे वकील उपस्थित होते.\nठाणे - वाडा डंपींग ग्राउंडची समस्या लवकरच सुटणार\nवाडा : शहराची वर्षानुवर्षे खितपत पडलेली डंपींग ग्राउंडची समस्या सोडविण्यात नवनिर्मित वाडा नगरपंचायतीच्या शिवसेनेच्या नगराध्यक्षा, उपनगराध्यक्षा...\nगीता भोईर यांना अंगणवाडी सेवेतील 'उत्कृष्ट कार्य पुरस्कार'\nपाली (रायगड) : सुधागड तालुक्यातील राबगाव ग्रामपंचायत हद्दीतील गावठेवाडी येथील अंगणवाडी सेविका गीता वसंत भोईर यांना या वर्षाचा अंगणवाडी सेवेतील...\nकोल्हापूर जिल्हा महिला फुटबॉल संघ अंतिम फेरीत\nकोल्हापूर - वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन आयोजित महाराष्ट्र राज्य आंतर जिल्हा महिला फुटबॉल स्पर्धेत के.एस.ए. कोल्हापूर जिल्हा महिला फुटबॉल संघाने...\nउपराजधानीत वर्षभरात २१२ मातामृत्यू\nनागपूर - माहिती तंत्रज्ञानाच्या युगात आश्‍चर्यकारक शोध लागत आहेत. दुर्धर आजारावरचे उपचार शोधण्यात वैद्यकशास्त्र कमालीचे यशस्वी होत आहे. परंतु,...\nखरे कोण, मुख्यमंत्री की कृषिमंत्री\nनागपूर - बोंडअळीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पंधरा दिवसात मदत देण्यात येईल असे रविवारी कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी जाहीर केले तर दुसरीकडे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00575.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://digitaldiwali2016.com/2016/11/09/%E0%A4%95%E0%A5%85%E0%A4%A8%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%88%E0%A4%B8-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%A8/", "date_download": "2018-04-24T17:54:07Z", "digest": "sha1:YXHPICFZJYRJC755JJLBMYM52FBA44IQ", "length": 11739, "nlines": 88, "source_domain": "digitaldiwali2016.com", "title": "कॅनडातल्या आईस वाईन – डिजिटल दिवाळी २०१६", "raw_content": "\nवाईन इतक्या प्रकारच्या असतात की त्यातल्या एका वाईनबद्दल काही चांगलं लिहिलं तर दुसऱ्या वाईनला राग येईल की काय असा प्रश्न पडतो असो. आईस वाईन ही अत्यंत महागडी वाईन असते आणि तेवढीच चवदार सुद्धा .\nकॅनडामध्ये ओन्टारियो प्रांतात आइस वाईनची निर्मिती खूप प्रमाणात होते. तशी ती जर्मनी, क्रोएशिया, ऑस्ट्रिया, झेक रिपब्लिक, फ्रान्स, हंगेरी, इटली, लक्झेम्बर्ग, पोलंड, रुमेनिया, स्पेन आणि स्वित्झर्लंड या युरोपातल्या देशांबरोबरच अमेरिका तसंच जपानमध्येही आईस वाईन बनवली जाते. आईस वाईन ही डीझर्ट वाईन असल्यानं ती जेवण संपल्यावर पितात. मी ज्या वाईनरीत गेलो तिथे सुरूवातीला वाईनरीच्या वाईन टेस्टरनं आम्हाला सविस्तर माहिती दिली.\nपहिली आईस वाईन कॅनडामध्ये १९७८ मध्ये बनवली गेली आणि आज कॅनडा आईस वाईनच्या उत्पादनात प्रथम क्रमांकावर आहे. कॅनडामधल्या नायगारामध्ये जो पठाराचा भाग आहे आणि जिथे खूप स्थिर तापमान आहे अशा भागात ही वाईन बनवतात. आम्ही बघितलेला हा भाग ऑक्टोबरच्या सुमारास पण खूप थंड होता. या ठिकाणी नेहमीच खूप जास्त थंडी असते आणि त्यामुळेच तिथे आईस वाईन बनायला योग्य नैसर्गिक वातावरण मिळतं. कॅनडामध्ये आँटेरियो, क्युबेक, ब्रिटिश कोलंबिया आणि नोव्हा स्कॉशिया या प्रांतात आजकाल ही आईस वाईन बनते.\nआईस वाईन बनायला सर्व साधारण – ७ डिग्री सेल्शिअस तापमान लागतं, पण हे प्रमाण वेगवेगळ्या ठिकाणी थोड्याबहुत फरकाने वेगवेगळं असते. आईस वाईनमध्ये साखरेचे प्रमाण जास्त असल्यामुळे, आणि ते मिळवण्यासाठी फर्मेंटेशन हळू होणे फार गरजेचे असते. इतर प्रकारांच्या वाईनचं जर काही आठवड्यात फर्मेंटेशन होत असेल तर आईस वाईनला काही महिने लागतात. फर्मेंटेशनसाठी एक विशिष्ट प्रकारचे यीस्ट वापरले जाते. हे यीस्ट वापरून बनवलेल्या वेगवेगळ्या वाईनची वेगवेगळी चव ही प्रत्येक वाईनरीची बिझनेस ट्रेड सिक्रेट असते. दोन चवी मिसळून नवी चव बनवण्याची पद्धतसुद्धा खूपच अवघड असते. एका झाडावर दुसरे रोप ग्राफ्ट करून हे नवीन रूप आणायला बरीच कसरत दिसली\nतुमच्या डिनरमध्ये जर आईस वाईन असेल, तर तुम्हाला तुमचे डीझर्ट हे कमी गोड बनवणे भाग आहे, कारण त्या नंतर तुम्हाला आईस वाईन प्यायची आहे. पण काही आईस वाईनच्या व्हरायटीज तर स्टार्टर म्हणून आणि केव्हाही घेऊ शकतात, त्या बरोबर चीज मस्त लागतं. आईस वाईन बर्फानं भरलेल्या बके���मध्ये दोन तास ठेवून थंड करून प्यायची असते. डीझर्ट वाईन ही कमी प्रमाणात प्यायची असते.\nआम्ही नायगारा जवळच्या वाईनरीला भेट दिली. नायगारा फॉलचे रौद्र रूप पाहून डोळे तृप्त झाले आणि लगेचच आम्ही वाईनरीला गेलो. वाईन टेस्टिंग हा एक मस्त प्रकार असतो. आधी ग्लासमध्ये वाईनचा रंग पाहायचा असतो, वाईन किती पारदर्शक आहे त्या वरून ती किती उच्च प्रतीची आहे हे कळतं, मग वाईनचा वास घ्यायचा आणि जर वास हा मंद असेल तर जास्त छान, मग ग्लास हळूहळू फिरवावा आणि तसा तसा वास वाढायला हवा तर प्रत चांगली, त्यानंतर, एक घोट वाईन जिभेवर घेऊन तोंडात घोळवावी लागते आणि नंतर हळूहळू तिचे घोट घ्यावेत. या पूर्ण प्रक्रियेत वाईनची चवही टप्याटप्यानं कळते . सगळ्यात मृदू वाईन ही सुरवातीला टेस्ट करायला देतात आणि जशी जशी तीव्रता वाढते त्याप्रमाणे बाकीच्या वाईन टेस्ट करून सर्वात शेवटी आईस वाईन टेस्ट करायला देतात.\nटेस्टिंग झाल्यावर खरेदीची उर्मी अटळच की. आम्ही मग रिझलिंग वाईन घेतली आणि ती जावयाच्या आणि मुलीच्या वाढदिवसाला वापरून सद्कारणी लावली. आजही आईस वाईनची चव आठवते आणि मुख्य म्हणजे वाईन टेस्टिंग हे सौभाग्यवतीसह केल्यामुळे पुढे वाईनच्या खरेदीत थोड्याबहुत प्रमाणात कायमचीच मदत झाली हेही नसे थोडके.\nऑनलाइन दिवाळी अंकऑनलाइन मराठी अंकजागतिक खाद्यसंस्कृतीजागतिक खाद्यसंस्कृती फोटोजागतिक खाद्यसंस्कृती विशेषांकडिजिटल कट्टाडिजिटल दिवाळी अंकडिजिटल दिवाळी २०१६मराठी खाद्यसंस्कृतीमराठी दिवाळी अंकDigital Diwali 2016Digital KattaMarathi Diwali AnkMarathi Diwali IssueMarathi Food Culture IssueOnline Diwali AnkOnline diwali issueOnline Diwali Magazine\nPrevious Post आखाती देशांतले गोड पदार्थ\nकॅनडातल्या आईस वाईन November 9, 2016\nआखाती देशांतले गोड पदार्थ November 9, 2016\nछेनापोडं आणि दहीबरा November 7, 2016\nकॉर्न आणि मिरचीचं जन्मस्थान – मेक्सिको November 7, 2016\nडेन काऊंटी फार्मर्स मार्केट, यूएसए November 5, 2016\nजॉर्जिया आणि दुबई स्पाइस सूक November 5, 2016\nकाही युरोपिय पदार्थ November 5, 2016\nमासे, तांदूळ आणि नारळ – केरळ November 2, 2016\nलोप पावत चाललेली खाद्यसंस्कृती – हिमाचल प्रदेश October 31, 2016\nshraddham on ठकूच्या स्वैपाकाची गोष्ट\nArchana phatak on मुळारंभ आहाराचा\nSUJIT KULKARNI on डिस्कव्हरिंग घाना\nडिजिटल दिवाळी : आकार… on एकट्या माणसाचं स्वयंपाकघर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00575.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wordpress.org/themes/sydney/", "date_download": "2018-04-24T18:16:46Z", "digest": "sha1:OOR5KXN4APYX5WM3Q25YCVXXOMWUCY56", "length": 7446, "nlines": 194, "source_domain": "mr.wordpress.org", "title": "थीम निर्देशिका — मोफत वर्डप्रेस थीम — WordPress", "raw_content": "\nआपले थीम अपलोड करा\nथीम यादीत परत जा\nशेवटचे अद्यावत: फेब्रुवारी 13, 2018\nसानुकूल पिछाडी, सानुकूल रंग, सानुकूल शीर्षलेख, सानुकूल मेनू, वैशिष्ट्यपूर्ण प्रतिमा, उजवा साइडबार, स्टिकी पोस्ट, थीम ऑपशन्स, थ्रेड टिप्पणी, अनुवाद सहीत, दोन कॉलम\n5 पैकी 5 स्टार्स.\nथीम आढळले नाही .भिन्न शोध घ्या.\n<# } #> अधिक माहिती\nह्या थीम ला आजून रेट दिले नाही\nटूलबार कडे स्किप करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00575.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} +{"url": "https://www.cart91.com/mr/products/shikshak-prashikshan", "date_download": "2018-04-24T18:32:28Z", "digest": "sha1:SVW7QV7M4V3SJ2JC72GSZIBVDZBZWVLA", "length": 14696, "nlines": 344, "source_domain": "www.cart91.com", "title": "खरेदी करा शिक्षक प्रशिक्षण पुस्तक ऑनलाइन जास्त सूट मिळवा | Cart91", "raw_content": "\nयासाठी Cart91 मध्ये प्रवेश करा\nसूची मध्ये काहीही समाविष्ट नाही.\nइलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार (40)\nइलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार (85)\nक्रमांक लिहिणे आणि टेबल पुस्तके (4)\nएम पी एस सी (730)\nपीएसआय एएसओ एसटीआय (226)\nएम पी एस सी वन पूर्व परीक्षा (3)\nइलेक्ट्रिकल-मॅकेनिकल-सिव्हिल अभियांत्रिकी पूर्व (1)\nपी एस आय मुख्य (202)\nएस टी आय मुख्य (185)\nए एस ओ मुख्य (179)\nएम पी एस सी कृषि मुख्य (29)\nएम पी एस सी वन मुख्य (2)\nएम पी एस सी कर सहाय्य मुख्य (16)\nराज्य उत्पादन शुल्क विभाग (0)\nसिव्हिल अभियांत्रिकी मुख्य (2)\nन्यायिक सेवा मुख्य (0)\nइलेक्ट्रिकल अभियांत्रिकी मुख्य (0)\nमॅकेनिकल अभियांत्रिकी मुख्य (0)\nयू पी एस सी (461)\nयू पी एस सी पूर्व (253)\nसिव्हिल सर्व्हिसेस पूर्व - सी एस ए टी (40)\nयू पी एस सी प्रमुख (258)\nभारतीय अभियांत्रिकी सेवा (2)\nसंयुक्त संरक्षण सेवा - सी डी एस (1)\nभारतीय वन सेवा (3)\nसंयुक्त वैद्यकीय सेवा (0)\nसिव्हिल सर्व्हिसेस मुख्य (35)\nकेंद्रीय सशस्त्र पोलीस दल (1)\nभारतीय सांख्यिकी सेवा (0)\nविशेष वर्ग रेल्वे अपरेंटिस (7)\nएस एस सी परीक्षा (83)\nआय बी पी एस पीओ (49)\nआय बी पी एस एसओ (24)\nआय बी पी एस आरआरबी (9)\nआय बी पी एस क्लर्क (28)\nएस बी आय पीओ (46)\nएस बी आय एस ओ (13)\nएस बी आय क्लर्क (12)\nआर बी आय सहाय्यक (13)\nआय आय बी एफ (5)\nसीमा सुरक्षा दल आणि संबंधित (0)\nआर्मी कॅडेट कॉलेज एसीसी (0)\nसीआयएसएफ सीआरपीएफ बीएसएफ (0)\nइंडियन कोस्ट गार्डस (0)\nJEE मुख्य आणि अड्वान्स (1)\nटी ई टी (15)\nआय एन ओ ऍस्ट्रॉनॉमि (0)\nएसइटी नेट जेआरएफ (24)\nडी आय ई टी परीक्षा (1)\nएम पी एस सी RTO परीक्षा (9)\nभारतीय पोस्ट परीक्षा (2)\nएस टी परीक्षा (9)\nधर्म आणि ��ध्यात्मिक (53)\nदेव आणि संत (150)\nभयपट आणि रहस्यमय (19)\nआत्मचरित्र आणि चरित्र (359)\nकुटुंब आणि संबंध (6)\nधर्म व समुदाय (4)\nसमाज आणि संस्कृती (97)\nअभिनय आणि नृत्य (7)\nकाढा आणि चित्रकला (19)\nहस्तकला आणि ओरिगामी (24)\nगायन आणि संगीत (26)\nभाषण आणि लेखन (14)\nफॅब्रिक आणि शिवणकाम (7)\nप्राणी आणि पाळीव प्राणी (57)\nबेकरी आणि पाकशास्त्र (86)\nअकौंटसी आणि फायनान्स (14)\nगुंतवणूक आणि कर आकारणी (15)\nसंगणक, इंटरनेट आणि तंत्रज्ञान (23)\nपर्यावरण आणि निसर्ग (37)\nइतिहास आणि राजकारण (209)\nविज्ञान आणि तंत्रज्ञान (28)\nकायदा आणि नियम (19)\nगणित आणि आकडेवारी (9)\nभूगोल आणि खगोलशास्त्र (41)\nज्योतिषशास्त्र आणि आर्किटेक्चर (5)\nमराठी -इंग्रजी -मराठी (3)\nहे पुस्तक उपलब्ध होईल तेव्हा मला सूचित करा.\nलेखक डॉ. हरी कृष्ण बाखरू\nआयएसबीएन १० 81 7925 124 1\nया वस्तूबद्दल शेरा/अभिप्राय उपलब्ध नाही. अभिप्राय लिहिणारे सर्वप्रथम व्हा.\nया पुस्तकात मूल्यमापन व अध्यापन पद्धती, शिक्षणाचा तात्त्विक पाया, शैक्षणिक समाजशास्त्र व शालेय प्रशासन अशा विभागांचा समावेश केला आहे.\nया विषयांवर चर्चा करताना त्यात १९८६चं शैक्षणिक धोरण, काही नवीन अध्यापन पद्धती व अनेक नामवंत शिक्षण तज्ज्ञांच्या मतांचा समावेश केला आहे.\nविषय स्पष्ट करत असताना कलाक्षेत्राबरोबरच इतर अनेक उदाहरणं विचारात घेतली आहेत.\nत्यामुळे हे पुस्तक डिप. ए. एड बरोबर डी. एड. व बी. एड.च्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त आहे.\nमागणी रद्द करणे आणि परतावा धोरण\nराज्यासेवा प्राथमिक परीक्षा पुस्तके\nराज्यसेवा मुख्य परीक्षा पुस्तके\nयूपीएससी प्रीमिअम परीक्षा बुक्स\nयूपीएससी मुख्य परीक्षा पुस्तके\nCall us: ७७६८८००९९१ / ७७६७८०५९९१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00575.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "http://shabdshabd.blogspot.com/2009/02/", "date_download": "2018-04-24T18:29:47Z", "digest": "sha1:5BRUVSCHOA4YF77ONL4FY53RPTR4IG7B", "length": 5079, "nlines": 93, "source_domain": "shabdshabd.blogspot.com", "title": "शब्द शब्द जपुन ठेव ( नरेन्द्र प्रभू ): February 2009", "raw_content": "\nशब्द शब्द जपुन ठेव ( नरेन्द्र प्रभू )\nमी वाचलेल्या साहीत्यामधील चांगले, मला आवडलेले भाग या ब्लॉगवर दिले आहेत. : नरेन्द्र प्रभू\nसिंगापूर एअर लाईंन्सच्या आलिशान विमानात आम्हाला 'सूट' होत नसलेल्या सुटा-बुटात कलकलाट करत आम्ही बावीस जण शिरलो तेव्हा ब्रिटिश प्रवासी वर्ग-विशेषतः महिलांच्या काळजाचा ठोकाच चुकला. रेल्वेत, एस्टीत किंवा बोटीत घुसावं तशीच आम्ही एन्ट्री केली होती.कित्येक जण पहिल्यांदाच विमानातून प्रवास करीत होते. त्यामुळे 'सामान खय ठेवचा ' हे बहुतेकाना माहीत नव्हतं.\nविमानातल्या हवाई सुंदर्‍या त्वरीत आमच्या मदतीला धावून आल्या. देखण्या हवाई सुंदर्‍या लगबगीने काहीजणांना कमरेला पट्टा बांधायला मदत करू लागल्या. खरं म्हणजे अगदी सोपी कृती होती ती परंतु इतरानी हे जेव्हा पाहिलं तेव्हा आपणाला कमरेला पट्टा बांधताच येत नाही, असा अभिनय करायला सुरवात केली.कारण त्यांना हवाई सुंदरीच्या नाजूक हातांनी कमरपट्टा बांधून घ्यायचा होता.\nकागदाचा पुनर्वापर म्हणजेच निसर्ग संवर्धन\nसाता समुद्रापार - आमचा सतू (सत्यजित प्रभू) सध्या अमेरिकेत स्टेज शो करतोय. काल असाच त्याचा फोन आला. काही मराठीतली वाक्यं मालवणीत कशी बोलली जातील असा त्याचा प्रश्न होता. ‘माक...\nउबुण्टूमध्ये मराठीत लिहा -\n१ डिसेंबर २००८ पासून वाचनसंख्या\nCopyright 2009 - शब्द शब्द जपुन ठेव ( नरेन्द्र प्रभू )\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00576.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/krida-cricket/r-ashwin-regains-top-position-test-bowling-rankings-13528", "date_download": "2018-04-24T18:41:24Z", "digest": "sha1:QQSOYX7P6H7VVJ22JWC2MGIKHRYHZFDA", "length": 13346, "nlines": 204, "source_domain": "www.esakal.com", "title": "R Ashwin regains top position in Test bowling rankings कसोटीतील गोलंदाजांच्या क्रमवारीत आश्‍विन अव्वल | eSakal", "raw_content": "\nकसोटीतील गोलंदाजांच्या क्रमवारीत आश्‍विन अव्वल\nबुधवार, 12 ऑक्टोबर 2016\nकसोटी गोलंदाजांच्या क्रमवारीत आश्‍विनपाठोपाठ दक्षिण आफ्रिकेचा डेल स्टेन आहे. त्याचे 878 गुण आहेत. त्यानंतर इंग्लंडचा जेम्स अँडरसन 870 गुणांसह तिसऱ्या स्थानी आहे.\nइंदूर: न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीमध्ये कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी करणारा भारताचा अव्वल फिरकीपटू आर. आश्‍विन आता कसोटीतील गोलंदाजांच्या क्रमवारीत पुन्हा पहिल्या क्रमांकावर दाखल झाला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने आज (बुधवार) जाहीर केलेल्या ताज्या क्रमवारीनुसार आश्‍विनने डेल स्टेन आणि जेम्स अँडरसन यांना मागे टाकले आहे.\nइंदूरमधील न्यूझीलंडविरुद्धची तिसरी कसोटी सुरू होण्यापूर्वी गोलंदाजांच्या क्रमवारीत आश्‍विन तिसऱ्या स्थानी होता. या कसोटीत आश्‍विनने पहिल्या डावात 81 धावांत सहा गडी, तर दुसऱ्या डावात 59 धावांत सात गडी बाद केले. या कामगिरीमुळे आश्‍विनचे एकूण गुण 900 झाले. 2000 नंतर कसोटी क्रमवारीत 900 गुण करणाऱ्या मोजक्‍या गोलंदाजांमध्ये आता आ��्‍विनचाही समावेश झाला आहे. याआधी मुथय्या मुरलीधरन, ग्लेन मॅकग्रा, व्हरनॉन फिलॅंडर, डेल स्टेन आणि शॉन पोलॉक यांनी ही कामगिरी केली आहे.\nकसोटी गोलंदाजांच्या क्रमवारीत आश्‍विनपाठोपाठ दक्षिण आफ्रिकेचा डेल स्टेन आहे. त्याचे 878 गुण आहेत. त्यानंतर इंग्लंडचा जेम्स अँडरसन 870 गुणांसह तिसऱ्या स्थानी आहे.\nकसोटी गोलंदाजांची क्रमवारी :\n1. आर. आश्‍विन (भारत)\n2. डेल स्टेन (दक्षिण आफ्रिका)\n3. जेम्स अँडरसन (इंग्लंड)\n4. स्टुअर्ट ब्रॉड (इंग्लंड)\n5. रंगना हेराथ (श्रीलंका)\n6. यासीर शहा (पाकिस्तान)\n7. रवींद्र जडेजा (भारत)\n8. मिचेल स्टार्क (ऑस्ट्रेलिया)\n9. नील वॅग्नर (न्यूझीलंड)\n10. व्हरनॉन फिलॅंडर (दक्षिण आफ्रिका)\nकसोटी फलंदाजांची क्रमवारी :\n1. स्टीव्ह स्मिथ (ऑस्ट्रेलिया)\n2. ज्यो रूट (इंग्लंड)\n3. हाशिम आमला (दक्षिण आफ्रिका)\n4. युनूस खान (पाकिस्तान)\n5. केन विल्यमसन (न्यूझीलंड)\n6. अजिंक्‍य रहाणे (भारत)\n7. ऍडम व्होजेस (ऑस्ट्रेलिया)\n8. एबी डिव्हिलिअर्स (दक्षिण आफ्रिका)\n9. डेव्हिड वॉर्नर (ऑस्ट्रेलिया)\n10. ऍलिस्टर कूक (इंग्लंड)\nसांगोल्यात आयपीएल क्रिकेट मॅचवर सट्टा ; मोबाईल, कारसह 39 लाखांचा मुद्देमाल जप्त\nसोलापूर : आयपीएलमधील दिल्ली डेअरविल्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब यांच्यात सुरु असलेल्या मॅचवर सट्टा खेळणाऱ्या आठ जणांवर स्थानिक गुन्हे शाखेच्या...\nअभिनेता अमीर खानने राणवाडीत केले श्रमदान\nपाणी फाऊंडेशनच्या वतीने सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा वर्धा: पाणी फाउंडेशनच्यावतीने आयोजित सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेमध्ये कारंजा तालुक्‍यातील...\n2019 World Cup मध्ये भारताची सलामी दक्षिण आफ्रिकेशी\nनवी दिल्ली : पुढील वर्षी इंग्लंडमध्ये होणाऱ्या विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत भारताचा सलामीचा सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार आहे. मात्र,...\n'बँक ऑफ इंग्लंड'च्या गव्हर्नर पदासाठी रघुराम राजन यांचे नाव चर्चेत\nलंडन: रिझर्व्ह बँकेचे (आरबीआय) माजी गव्हर्नर रघुराम राजन यांच्या नावाचा 'बँक ऑफ इंग्लंड'च्या गव्हर्नर पदाचे संभाव्य उमेदवार म्हणून उल्लेख केला जातो...\nवाघा बॉर्डरवर परेडदरम्यान पाक क्रिकेटपटूचे माकडचाळे\nपुणे : वाघा बॉर्डरवर परेडदरम्यान पाकिस्तानी सैनिकांसोबत क्रिकेटपटू हसन अली याने माकडचाळे केले असून, संबंधित व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00576.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.inmarathi.com/general-bipin-rawat-statement-controversy/", "date_download": "2018-04-24T18:19:44Z", "digest": "sha1:2PDW4C523PFXFZFKOEPCB2HWRVV6EXCQ", "length": 19919, "nlines": 113, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "मोदी द्वेषापोटी सेना अध्यक्षांच्या वक्तव्याचा विपर्यास : अहंकारी अट्टाहासाची अगतिकता", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nमोदी द्वेषापोटी सेना अध्यक्षांच्या वक्तव्याचा विपर्यास : अहंकारी अट्टाहासाची अगतिकता\nआमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi\nसध्या शेंडा ना बुडखा असणारी कोणतीही गोष्ट ओढून खेचून ताणून धापा टाकत मोदींशी जोडण्याचा केविलवाणा प्रयत्न केल्याबिगर लोक बुद्धिवाद वगैरे सिद्ध करू शकेनासे झालेत. मग आशा वेळी एखादा narrative मोदींना पूरक ठरू शकेल अशी शंका जरी आली तरी असे बुद्धिवादी लोक येनकेन प्रकारेण तो narrative कसा मुद्दाम उभा केला गेला वगैरे आकांडतांडव करायला लागतात.\nसंदीप दीक्षित सेनाअध्यक्ष बिपीन रावतांना विनाकारण सडक का गुंडा बोलून गेले. नंतर माफी बिफी मागितली. पण तरीही दिक्षितच कसे बरोबर हे ठासून सांगणे निव्वळ खोडसाळपणा आहे. मुळात दीक्षितांची शब्दांची निवड चुकलीये हे मान्य न करता “सेनेच्या अध्यक्षांवर टीका का नाही करायची” वगैरे बोलल्याने बुद्धिवाद सिद्ध होत नाही. तिथे अट्टाहास सिद्ध होतो. आपण बोलतोय ते कितीही illogical असलं तरी आधीच ठरवून ठेवलेल्या भूमिकेला जस्टीफाय करण्याचा अट्टाहास असत्य आहे, अतार्किक आहे तरीसुद्धा “आम्ही म्हणू तेच खरं” – हा स्वभक्तीचा अट्टाहास\n तर – ज्या त्या नेत्यांचे अंध समर्थन करणाऱ्यांना ज्या त्या नेत्याचे भक्त म्हणले जाते. पण केवळ एखाद्या नेत्याविषयी आकस बाळगून “आम्हालाच सगळे कळते, आमचा प्रचंड अभ्यास” अश्या अविर्भावात वावरून इतरांच्या मताला किंमत न देता फक्त आम्ही सांगतो तोच बुद्धिवाद म्हणणारे स्वभक्त असतात.\n��रं तर सर्वकाही कळत असून मान्य नसणाऱ्या, स्वतःच्या प्रतिमेच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या छद्म बुद्धिवाद्यांना सत्य परत परत सांगण्याची तशी गरज नाही. तरीसुद्धा – ह्या इंग्लिश कच्चे असणाऱ्यांसाठी खास अनुवाद आणि मेंदू वर्किंग कंडिशनमध्ये नसणाऱ्यांसाठी मोफत तात्पर्ये\nसेना प्रमुखांच्या भाषणातील विवादास्पद उत्तरं पूर्ण वाचून बघा. स्रोत आहे PTI .\nहे एक प्रातिनिधिक युद्ध आहे आणि प्रातिनिधिक युद्ध घाणेरडे असते. घाणेरड्या पद्धतींनी लढले जाते. जेंव्हा शत्रू समोरासमोर येऊन तुमच्याशी भिडतो तेंव्हा लढाईचे काही नियम असतात. (पण) हे घाणेरडे(प्रतिनिधीक) युद्ध आहे….म्हणून इथे नवोन्मेष पद्धती जन्माला येतात. प्रातिनिधिक युद्ध तुम्ही नवोन्मेष पद्धती वापरून लढता.”\nप्रॉक्सी वॉर लढताना पारंपरिक युद्धाचे नियम आणि एथिक्स पाळून उपयोग नसतो. दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. ‘Allways Fight with honor’ सारखा attitude घेऊन प्रॉक्सी वॉर जिंकता येत नसतात.\n“लोक आमच्यावर दगडं फेकतात. पेट्रोल बॉम्ब फेकतात. माझ्या जवानांनी मला (प्रत्युत्तरादाखल) काय करावे म्हणून विचारले तर मी असं म्हणू का की, वाट पहा आणि मरा मी तिरंग्यासोबत एक छानशी शवपेटी घेऊन येईन आणि तुमची प्रेतं आदराने तुमच्या घरी पाठवेन मी तिरंग्यासोबत एक छानशी शवपेटी घेऊन येईन आणि तुमची प्रेतं आदराने तुमच्या घरी पाठवेन त्यांचा मुख्य अध्यक्ष म्हणून मी हे म्हणायला हवं का त्यांचा मुख्य अध्यक्ष म्हणून मी हे म्हणायला हवं का तिथे जे सैनिक कार्यरत आहेत मला त्यांचे मनोधैर्य संभाळावेच लागेल”\nसैनिकांचे काम लढणे, नागरिकांची सुरक्षा आणि शांतीसाठी. पण जेव्हा काही नागरिकच सैनिकांशी लढायला लागले तर हीच ती प्रॉक्सी वॉर जिथे शत्रू तुमच्या काही नागरिकांचा वापर तुमच्याविरुद्ध करायला लागतो. इथे ना गोळी घालता येते ना दुर्लक्ष्य करता येतं. म्हणून परिस्थिती सांभाळण्यासाठी नवीन नवीन क्लुप्त्या लढवाव्या लागतात. (संदर्भ : मेजर गोगोई)\n“खरं म्हणजे, ह्या लोकांनी दगडं फेकायच्या ऐवजी आमच्यावर शस्त्रांनी गोळीबार करायला हवा होता, तेंव्हा मला आनंद झाला असता. तेंव्हा मी ते करू शकलो असतो जे मला (करायचे आहे)”\nदगडं फेकणारे उघड दुश्मनी निभावत आहेत. भारताच्या सार्वभौमत्वाला अव्हान देत आहेत. पण ते आपलेच नागरिक असल्याने परिस्थिती अजून बिकट आहे. हां, जर भारताच्या सार्वभौमत्वाला आव्हान देणारे असे लोक दगडांच्या ऐवजी बंदुकी घेऊन समोर आले असते तर त्यांच्याशी निपटणे सोपे झाले असते. तिथे एकच चॉईस उरतो. एन्काऊंटर, जो सध्या आहे त्या परिस्थिती पेक्षा तुलनेने सोपा उपाय आहे.\n“शत्रूंनी तुम्हाला भिऊन असले पाहिजेत त्याच वेळेला तुमचे लोक सुद्धा तुम्हाला भिऊन असायला हवेत. आम्ही एक मैत्रीपूर्ण सैन्य आहोत, पण जेव्हा आम्हाला कायदा व सुव्यवस्था पुनर्संचयीत करण्यास सांगितले जाईल तेंव्हा लोकांना आमची भीती वाटावयासच हवी”\nभारतीय सेनेचा धाक असायलाच हवा. शत्रूला आणि देशाच्या सार्वभौमत्वाला आव्हान देणाऱ्याला देखील. जेव्हा जेव्हा एखाद्या ठिकाणी देशाच्या आरोग्याला घातक परिस्थिती निर्माण होईल आणि सैन्यावर तिच्याशी निपटण्याची जबाबदारी असेल तेंव्हा त्या परिस्थितीला कारणीभूत असणारे लोक भ्यायलाच हवेत. मग ते शत्रू असोत की शत्रूला सामील असणारे नागरिक\nकोणताही बुद्धिवादी (खरा) हा अर्थ सहज समजेल. स्वभक्त नाहीच समजू शकणार\nसमजूनच घ्यायचे नसेल तर 2+2=2002.\nInMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असे नाही. आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi\n← सुपरहिरोची कार शोभावी असं नासाचं मार्स रोव्हर, सज्ज आहे एलीयन्सच्या शोधासाठी\nदहावी-बारावीचे निकाल आणि फेसबुकवरील “अपयशाची” कौतुकं \nभारतीय सैन्याची बदनामी करण्यापर्यंत माध्यमांची मजल गेलीये. निषेध करावा ठेवढा थोडाच.\nOne thought on “मोदी द्वेषापोटी सेना अध्यक्षांच्या वक्तव्याचा विपर्यास : अहंकारी अट्टाहासाची अगतिकता”\nमोदी लाटेच्या अजूनही न ओसरलेल्या प्रभावात टिकून राहण्यासाठी प्रादेशिक पक्ष धडपडत आहेत का\nएखादी गोष्ट पेटेंट करणे म्हणजे काय आणि ते कसे मिळवाल आणि ते कसे मिळवाल \nतुम्हाला माहित आहे का बँकचे चेक तब्बल ८ प्रकारचे असतात\nसमाजात प्रचलित असलेल्या काही अंधश्रद्धा आणि त्या मागची तुम्हाला माहित नसलेली ‘खरी’ कारणे\nगोमांस बंदीवरून भारताला नावं ठेवण्याआधी हे जाणून घ्या\nजगातील सर्वात थंड अश्या अंटार्क्टिका खंडाखाली हिऱ्यांचा खजिना\nसुषमा स्वराजचा बॉलीवूडला दावूदच्या तावडीतून सोडवणारा क्रांतिकारी निर्णय\nResume बनवताना या खास टिप्स व���परा आणि मुलाखत घेणाऱ्याला impress करा\nभारतावर १५० वर्षे राज्य करणाऱ्या इंग्लंड बद्दल आपल्या मनात एक फार मोठा गैरसमज आहे\nत्या युद्धात ४७०० भारतीय सैनिकांनी बलिदान दिले, पण दुर्दैवाने त्यांचे शौर्य अज्ञातच राहिले\nही ७ माणसे देखील प्रिया प्रकाश सारखीच इंटरनेटवर झटपट प्रसिद्ध झाली होती.\nसोशल मिडीयामुळे दिग्गज पत्रकारांना आपण मुकतोय का\n भारतात आहेत केम्ब्रिज-ऑक्सफर्डच्या तोडीच्या शिक्षणसंस्था\nमंगळ ग्रहावर आढळलेल्या रहस्यमय गोष्टी, ज्यांचा सुगावा अजूनही लागलेला नाही\nस्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करत असाल तर तुम्हाला मिळत असलेले हे अधिकार जाणून घ्या\nआपण ब्राह्मण, तो शूद्र, तरी त्याची वाणी आपल्यापेक्षा श्रेष्ठ कशी : जाऊ तुकोबांच्या गावा : भाग ३३\nखुद्द भारतात बॅन झालेले पण जगभरात नावाजलेले १० भारतीय चित्रपट\nदादोजी कोंडदेव – अपप्रचार आणि सत्य : स्वराज्यातील भरीव योगदानाची ससंदर्भ माहिती\n‘ह्या’ देशांतील कर्मचारी आहेत सगळ्यात सुखी..\nबॉम्बस्फोटात दोन्ही हात गमावूनही हार न मानलेल्या ‘ती’ची कहाणी\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00576.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.inmarathi.com/where-does-the-fat-go/", "date_download": "2018-04-24T18:20:58Z", "digest": "sha1:3YEEEUP5YXPFRP43HSYOTRPCQGYDH3WV", "length": 15069, "nlines": 102, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "वजन कमी करताना कमी होत असलेली चरबी जाते कुठे?", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nयाला जीवन ऐसे नाव\nवजन कमी करताना कमी होत असलेली चरबी जाते कुठे\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page\nआज जगात बहुधा सर्वात मोठी समस्या म्हणजे लोकांचं वाढलेलं वजन आहे. त्यामुळे सर्वच लोक जरा जास्तच हेल्थ कॉन्शिअस झाले आहेत. त्यातूनच मग वजन कमी करण्यासाठी लोक वेगवेगळे प्रयोग करत असतात. कोणी जिम करणार, कोणी जॉगिंग, कोणी योग तर कोणी डायटिंग.\nवजन वाढणे म्हणजे नेमकं काय तर शरीरात फॅट्स अतिप्रमाणात वाढले तर आपण लठ्ठ होतो म्हणजेच आपलं वजन वाढतं. हे वाढलेलं वजन व्यायाम केल्याने कमी होतं. पण जेव्हा आपण व्यायाम करतो तेव्हा फॅट्स म्हणजेच चरबीचे प्रमाण कमी होते. पण कधी विचार केला आहे का की, ही कमी झालेली किंवा होणारी चरबी जाते कुठे\nअनेक विशेषज्ञ देखील ह्या प्रश्नाचे बरोबर उत्तर देऊ शकलेले नाहीत. पण ऑस्ट्रेलिया येथील न्यू साउथ वेल्स यूनिवर्सिटीच्या स्कूल ऑफ बायोमोलिक्यूलर सायन्स येथील वैज्ञानिक रुबेन मिरमैन ह्यांनी केलेल्या एका सर्वेत असे दिसून आले की, १४७ विशेषज्ञ ह्या प्रश्नाचं उत्तर देण्यास असमर्थ ठरले. त्यांच्या मते शरीरातील चरबीचे उर्जा आणि उष्मा ह्यात परिवर्तन होते. कारण हेच सर्वांना माहित आहे किंवा वाटतं की चरबीचे रुपांतर हे उर्जेतच होत असेल.\nपण हे चुकीचे आहे. शरीरातील चरबीचे उर्जेत किंवा उष्मा ह्यात परिवर्तन होणे हे भौतिकशास्त्रीय उर्जा अक्षय्यतेच्या नियमांमध्ये बसत नाही. ह्याचे बरोबर उत्तर म्हणजे चरबीचे कार्बन डायऑक्साईड आणि पाण्यात रुपांतर होते. २०१४ साली ब्रिटीश मेडिकल जर्नल मध्ये छापून आलेल्या मिरमैन ह्यांच्या शोधानुसार वजन कमी करताना किंवा व्यायाम करत असताना शरीरातून कमी होणाऱ्या चरबीचे रुपांतर हे कार्बन डायऑक्साईड आणि पाण्यात होते. ह्यात फुफ्फुसं सर्वात मोलाची कामगिरी बजावतात.\nह्या रिसर्चनुसार शरीरातून पाणी, घाम, मुत्र, श्वास तसेच तर द्रवपदार्थ ह्यांच्या रूपाने चरबी बाहेर निघते. मिरमैन ह्यांनी theconversation.com वर लिहिले होते की, जेव्हा तुम्ही १० किलो वजन कमी करता, ह्याचा अर्थ ८.४ किलो कार्बन डायऑक्साईड च्या माध्यमातून तर उर्वरित १.६ किलो ही पाण्याच्या रुपात बाहेर निघते. म्हणजेच आपण जे वजन कमी करतो त्याला आपण श्वासाद्वारे बाहेर सोडतो.\nज्या १५० विशेषज्ञांमध्ये हा सर्वे करण्यात आला त्यापैकी केवळ तिघांनीच ह्याचं बरोबर उत्तर दिलं. हा सर्वे ऑस्ट्रेलियाच्या विशेषज्ञांमध्ये करण्यात आला. मिरमैन ह्यांचा हा निष्कर्ष ह्या वस्तूस्थितीवर आधारित आहे की, आपण जे काही खातो त्यातून जेवढा ऑक्सिजन घेतो त्याला देखील ह्यात समाविष्ट केले जावे.\nम्हणजे जर आपल्या शरीरात ३.५ किलो जेवण आणि पाणी येत असेल तर त्यादरम्यान ५०० ग्राम ऑक्सिजन देखील येतो. तेव्हा आपल्या शरीरातून काही एकक कार्बन डाय ओक्साईड बाहेर निघणे देखील गरजेचे असते. नाहीतर आपलं वजन वाढतं. मग वजन न वाढू देण्याचा केवळ एकच उपाय आहे तो म्हणजे आपल्या शरीरातील स्नायूंच्या हालचाली वाढवायला हव्या. ह्याशिवाय मिरमैन काही इतरही उपाय सांगतात ज्याद्वारे आपण आपलं वजन नियंत्रित ठेवू शकतो. आणि जास्त प्रमाणात कार्बन डायऑक्साईडची निर्मि��ी करू शकतो.\nझोपेत असताना एक व्यक्ती जवळपास २०० ग्राम कार्बन डायऑक्साईड उत्सर्जित करतो. ह्याशिवाय फक्त उभं राहिल्याने, देखील आपलं मेटाबॉलिक स्तर वाढतो. फेरफटका मारायला जाणे, जेवण बनवणे आणि घरची साफसफाई करणे ह्याने देखील मेटाबॉलिक स्तर वाढतो. म्हणजेच शक्य तेव्हढी हालचाल करा आणि नियंत्रणात खा, जो आहार तुमचं वजन कमी करण्यासाठी चांगला असेल त्याचे सेवन करा.\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page \n← कंडोमचा वापर न करता देखील गर्भधारणा रोखता येते का\nनकळतपणे “असे” घडवतो आपण भावी बलात्कारी\nतुम्हाला माहित नसणारे काजुचे फायदे जाणून घ्या\nआरोग्याच्या अनेक समस्यांवर सोपा उपाय : तांब्याच्या भांड्यात साठवलेले पाणी प्या \nपूर्वीचे लोक वजन कमी करण्यासाठी हे विचित्र उपाय करायचे \nकश्मीर विलीनीकरणाबाबत नेहरूंची अनिच्छा : पाकिस्तान धारणा आणि वास्तव (भाग ४)\nपाकिस्तानमधील एक मंदिर जे बलुचिस्तानच्या जनतेमुळे आजही टिकून आहे\nGST वर बोलू काही – भाग १\nमुख्यमंत्री फडणवीस ह्यांना शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर तोडगा सुचवणारं पत्र\n“छातीठोक” हार्दिक पटेल, सेक्सटेप आणि सामाजिक मानसिकता\nATM च्या रांगेत उभे असताना तुम्हालाही असे विचित्र लोक भेटतात का\n‘जाती’ वर विचार करणाऱ्या प्रत्येकाने पाहावा असा माहितीपट : ‘अजात’ \n५५०० कोटींच्या व्यवसायाचा मालक – २४ वर्षीय तरूणाची प्रेरणादायक कथा\nकट्टरवादाची शिकवण देणाऱ्या हदीसचं सत्य : इस्लाम बद्दलचं भारतीयांचं “निरागस अज्ञान” – भाग २\nबिअर बॉटल्स या सामान्यत: हिरव्या किंवा तपकिरी रंगाच्या का असतात\nना दिखाऊपणा, ना कोणावर जबरदस्ती….’ह्या’ गावात रोज म्हटलं जातं राष्ट्रगीत\nभारतीय राज्यघटना “कॉपी” केलेली आहे का – उत्तर वाचून तुम्हाला अभिमान वाटेल\nहसूनहसून पुरेवाट: मोदीजी गातायत सलमानचं “जिने के है चार दिन” गाणं\nद्रौपदी वस्त्रहरण वरील जाहिरातीमुळे Myntra अडचणीत\n‘दयावान अमर’ ची अनपेक्षित एक्झिट\nपत्रकारितेत रस असणाऱ्यांना ह्या ११ वर्षीय चिमुकल्या पत्रकारकडून खूप काही शिकण्यासारखं आहे\nकाश्मिरी लोक पाकिस्तान प्रेमी आहेत काय वाचा २ प्रामाणिक आणि अभ्यासपूर्ण उत्तरं\n“लोकसत्ता” चा चुकीचा अग्रलेख – आर्थिक वर्ष बदलण्याच्या निर्णयाची कारणमीमांसा\nदुसरी तिसरी चौथी आघाडी : भयभीतांचे दुबळे समूह – भाऊ तोरसेकर\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00576.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/hatathatgheta-news/dr-ram-godbole-wife-sunita-working-for-more-than-26-years-in-naxal-affected-dantewada-1363836/", "date_download": "2018-04-24T18:29:37Z", "digest": "sha1:P6RE5I5HDBWETRIWG4YRLJX6N4XQ2X6J", "length": 36899, "nlines": 225, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Dr Ram Godbole wife Sunita working for more than 26 years in Naxal affected Dantewada | सज्जनम् अविरत वंदे! | Loksatta", "raw_content": "\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nघाऊक बाजारात दर घसरूनही साखर महागच\nपृथ्वीच्या तापमानात २०१० पासून सातत्याने वाढ\nब्रसेल्स गोळीबारातील आरोपी अब्देसलामला २० वर्षे तुरुंगवास\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\nहातात हात घेता »\nडॉ. राम गोडबोले यांना कुठल्याही सामाजिक कार्याची वा कोणत्याही विशिष्ट विचारसरणीची पाश्र्वभूमी नाही.\nएम. एस. डब्ल्यू. करून महिला संघटक म्हणून काम करणाऱ्या सुनीता आणि बस्तरला खडतर आव्हानांना सामोरं जायला निघालेले डॉ. राम गोडबोले यांनी लग्नगाठीबरोबरच एकत्र कार्यरत राहण्याची गाठ बांधली. गेली २६ वर्षे हे दोघेही बस्तरमधील आदिवासींचं आरोग्य, कुपोषण, शिक्षण, संस्कृती, व्यसनमुक्ती व आत्मसन्मान यांच्यासाठी झटत आहेत.\n‘‘बस्तर प्रदेशातील बारसूर या गावी दवाखान्यात काम करत असताना एक आदिवासी तरुण माझ्याकडे आला आणि म्हणाला, ‘मेरे पिताजी बिमार है, उन्हें देखने आप आओगे’ मी लगेच निघालो. इंद्रावती नदी पलीकडच्या जंगलात दोन तास चालत आत आत गेल्यावर त्याचं घर आलं. तिथं कळलं की, दोन महिन्यांपूर्वी घराचं छप्पर बांधताना पडल्यामुळे त्याच्या वडिलांना जी हातभर लांबीची जखम झाली होती त्यावर कोणताच इलाज झाला नव्हता. सतत वाहणाऱ्या रक्त-पू यामुळे हात सडण्याच्या मार्गावर होता. मी म्हटलं, ‘इतने दिन चुप क्यों बैठे’ मी लगेच निघालो. इंद्रावती नदी पलीकडच्या जंगलात दोन तास चालत आत आत गेल्यावर त्याचं घर आलं. तिथं कळलं की, दोन महिन्यांपूर्वी घराचं छप्पर बांधताना पडल्यामुळे त्याच्या वडिलांना जी हातभर लांबीची जखम झाली होती त्यावर कोणताच इलाज झाला नव्हता. सतत वाहणाऱ्या रक्त-पू यामुळे हात सडण्याच्या मार्गावर होता. मी म्हटलं, ‘इतने दिन चुप क्यों बैठे’ यावर उत्तर मिळालं, ‘डॉक्टर को बुलाने का तो मालूम नहीं कितना पैसा लेगा.. उपर से पेट्रोल/डिझेल का हिसाब अलग.. डोली से उठा के इतना दूर लाना भी मुश्किल..’ यावर उत्तर मिळालं, ‘डॉक्टर को बुलाने का तो मालूम नहीं कितना पैसा लेगा.. उपर से पेट्रोल/डिझेल का हिसाब अलग.. डोली से उठा के इतना दूर लाना भी मुश्किल..’ ते असहाय शब्द माझ्या जिव्हारी लागले. बरोबर आलेल्या मुलाला ड्रेसिंगचं ट्रेनिंग, दहा दिवसांच्या गोळ्या आणि बॅण्डेजची सामुग्री देऊन परतताना माझा निश्चय झाला होता.. या डोंगराळ भागात राहणाऱ्या आदिवासींमधूनच आरोग्यरक्षक तयार करायचे, जे रुग्ण व डॉक्टर यांच्यातील दुवा बनतील. त्यांच्याद्वारे या वंचितांच्या मनात डॉक्टरबद्दल विश्वास निर्माण होईल..’’\n'वॉन्टेड' आरोपी शेजारी उभा होता, पोलीस पोस्टर लावत बसले\n'आमच्या घरात मुली आहेत, काँग्रेसला येण्यास सक्त मनाई आहे'\nलग्नाच्या दुसऱ्या दिवशीच मित्रांसोबत मिळून पत्नीवर सामूहिक बलात्कार\nसाधा धक्का लागला म्हणून ट्रेनखाली दिलं ढकलून, महिला प्रवाशाला अटक\nआज इंदिरा गांधी असत्या तर मी काँग्रेसमध्ये असतो-शत्रुघ्न सिन्हा\nकोरेगाव भीमा हिंसाचाराशी आंबेडकरी आणि हिंदुत्त्ववादी संघटनांचा संबंध नाही, सत्यशोधन समितीचा अहवाल\nवनवासी कल्याणाश्रमाच्या माध्यमातून गेली २६ र्वष पत्नी सुनीतासह आदिवासींचं आरोग्य, कुपोषण, शिक्षण, संस्कृती, व्यसनमुक्ती व आत्मसन्मान यांसाठी झटणाऱ्या डॉ. राम गोडबोले यांच्या शब्दाशब्दांतून त्यांची तळमळ प्रकट होत होती. त्यांच्या अडीच दशकांच्या तपश्चर्येमुळे, कुठल्याही प्रश्नासाठी मांत्रिकाचे पाय धरणाऱ्या इथल्या आदिवासींची मानसिकता आता डॉक्टरवर विश्वास ठेवण्यापासून त्यांच्याकडून उपचार करून घेण्यापर्यंत बदलली आहे. परिणामी हजारो रुग्णांचे प्राण वाचले आहेत. नक्षलवाद्यांनी वेढलेल्या या दुर्गम परिसरात राहून इथल्या आदिवासींच्या जीवनात आरोग्याची पहाट फुलवणाऱ्या या जोडप्याचे समर्पण बघताना ‘सज्जनम् अविरत वंदे’ हेच शब्द ओठांवर येतात.\nडॉ. राम गोडबोले यांना कुठल्याही सामाजिक कार्याची वा कोणत्याही विशिष्ट विचारसरणीची पाश्र्वभूमी नाही. सातारा हे त्यांचं गाव आणि सज्जनगडावर त्यांची विशेष भक्ती. बी. ए. एम. एस ही पदवी घेताच त्यांची पावलं उपेक्षित जिवांची सेवा करण्यासाठी वनवासी कल्याणाश्रम संस्थेच���या नाशिक जिल्हय़ातील कनाशी या केंद्राकडे वळली. ४/५ वर्षांच्या अनुभवानंतर अधिक खडतर आव्हानांना सामोरं जाण्यासाठी त्यांच्यापुढे मेघालय व बस्तर असे दोन पर्याय ठेवण्यात आले. जंगलाचं वेड असल्याने राम यांनी बस्तरची निवड केली. पण नावगावही ठाऊक नसलेल्या, इतक्या दूरच्या भागात एकटय़ाला पाठवायला घरचे तयार होईनात, तेव्हा लग्नाचा विचार पुढे आला.\nतेव्हा सुनीता (पुराणिक) एम. एस. डब्ल्यू. करून वनवासी कल्याणश्रमाच्या कर्जत तालुक्यातील जांभिवली केंद्रात महिला संघटक म्हणून काम करत होती. विद्यार्थी परिषदेतून घडलेल्या या मुलीचाही पण होता की, ‘लग्न अशाच व्यक्तीबरोबर करीन, ज्याने आयुष्य सेवेसाठी वाहून घेतलेलं असेल..’ एकाच ध्येयाने झपाटलेले हे दोन जीव एकत्र आले आणि निबिड अरण्यातील बारसूर केंद्रातून एकत्रित सेवेचा त्यांचा पहिला अध्याय सुरू झाला.\nबस्तर म्हणजे रामायणातील दंडकारण्याचा प्रदेश. ३९००० चौ. कि. मी. एवढय़ा प्रचंड क्षेत्रफळाचा हा भूभाग छत्तीसगडमध्ये समावेश झाल्यापासून सात जिल्हय़ांत विभागला गेलाय. गोडबोले दाम्पत्य ज्या ठिकाणी कार्यरत आहे ते बारसूर केंद्र दंतेवाडा या नक्षलग्रस्त जिल्हय़ात आहे, परंतु चांगल्या कामाला इथे भीती नाही, असं डॉक्टरांचं म्हणणं.\nहं, तर नवीन लग्न होऊन दूरवर जंगलात संसार थाटायला निघालेल्या या जोडप्याच्या सामानात काय होतं.. एक बॅग भांडय़ांची, दुसरी पुस्तकांची, एक कपडय़ांचं गाठोडं आणि बाकी पोती व खोकी भरून औषधंच औषधं. तिथला दवाखाना म्हणजे एक मातीची खोली. हे येणार कळल्यावर यांच्यासाठी शेजारी आणखी एक तशीच खोली उभी केली गेली. पावसाळ्यात या मातीच्या जमिनीवर झोपताना आधी प्लॅस्टिक त्यावर सिमेंटच्या रिकाम्या गोणी व नंतर सतरंजी असा बिछाना तयार करावा लागे. वीज नव्हतीच. नैसर्गिक विधींसाठी आडोसा होता हेच खूप. आजूबाजूला जंगली श्वापदांचा वावर असणार हे गृहीतच होतं. केंद्रावर राहणाऱ्या ८/१० आदिवासी मुलींची सोबत तेवढी होती.\nसरकारी दवाखान्यांची परिस्थिती तर अधिकच भयंकर. दवाखाना उघडा असेल तर डॉक्टरचा पत्ता नाही. हजर असलाच तर नशेत तर्रऽऽऽ. औषधांचा तुटवडा कायमचा. खासगी डॉक्टर्सकडून वाट्टेल तशी लूट. अशा परिस्थितीत तिथल्या अशिक्षित भाबडय़ा आदिवासींचा विश्वास मिळवणं ही पहिली गरज होती.\nइथे येण्यास कोणी तयार नसल्याने दीड र्��ष बंद असलेला बारसूर केंद्राचा दवाखाना गोडबोले डॉक्टरांच्या आगमनाने उघडला. पूर्वानुभवावरून आदिवासी रुग्ण, मांत्रिकाचे सर्व उपाय थकल्यावरच आपल्याकडे येणार याची डॉ. रामना कल्पना असल्यामुळे त्यांनी आधीच काही नियम ठरवले. पहिली गोष्ट रुग्णाचं नाव-गाव लिहिण्यात वेळ घालवण्यापूर्वी त्याची तपासणी करायची आणि मुख्य म्हणजे पैशाची भाषा करायची नाही. पुढे ही जेव्हा केंद्रावर अ‍ॅम्ब्युलन्स आली तेव्हा ती डिझेल भरून ड्रायव्हरसकट नेहमी तयार असे/असते. अत्यवस्थ रुग्णाला सलाइन लावूनच १०० कि. मी. वरील एकुलत्या एक रुग्णालयात (जगदलपूर मिल्स) स्वत: घेऊन जाणं आणि प्रयत्नांची पराकाष्ठा करून त्याचे प्राण वाचवण्याचा प्रयत्न करणं हा डॉ. गोडबोल्यांच्या दिनक्रमाचा एक भाग बनला.\nया जीवदान मोहिमेबरोबर आदिवासी महिलांमध्ये जागृती आणण्यासाठी सुनीताने कंबर कसली. जागृती.. मुलांच्या शिक्षणासाठी, घराच्या आरोग्यासाठी, जंगलातून कष्टाने गोळा केलेली वनसंपत्ती विकताना जे शोषण होतं त्याचा प्रतिकार करण्यासाठी. सुनीताच्या तोंडून तेव्हाची परिस्थिती ऐकताना अंगावर काटा येतो. म्हणाली, ‘‘हा सर्व प्रदेश घनदाट अरण्याचा. मोहाची फुलं, मध, डिंक, आवळा, चिंच अशा अनेक वनसंपत्तीचं माहेरघर. इथल्या आदिवासी महिला वणवण फिरून गोळा केलेला हा रानमेवा जेव्हा बाजारात विकायला आणतात तेव्हा त्यांच्याशी जो व्यवहार होतो तो तिडीक आणणारा. त्या बायकांच्या डोक्यावरच्या टोपल्या खेचण्यासाठी व्यापाऱ्यांची नुसती स्पर्धा लागलेली. आपलं काम झालं की तिच्या हातावर पाच रुपये टेकवून तिला हाकलून लावायचं. हे बघितल्यावर मी या बायकांच्या बाजूला उभी राहू लागले. ‘‘बिल्कुल हाथ नहीं लगाने का.. उसे पहले सब माल लगाने दो, फिर जिसको बेचना है उसे बेचने दो’’ माझ्या टिपेच्या आवाजातील आपलेपणा त्या स्त्रियांना जाणवत गेला. पुढे जसजशी त्यांची भाषा येऊ लागली तसतसं आमच्यातील नातंही आकार घेऊ लागलं.\nसुनीता काय काय सांगत होती.. सुरवातीला आम्ही जिथे जाऊ तिथे वाद ठरलेला. बसमध्ये पुढे जागा रिकामी असली तरी आदिवासींनी मागेच बसायचं हा नियम. आम्ही आवाज उठवायचो.. ‘वो नहीं उठेगा आपका क्या कानून है दिखाव..’ आमच्या हस्तक्षेपाने त्या अरेरावी करणाऱ्याचा आवाज खाली यायचा. आणखी एक इथल्या औषधांच्या दुकानांच्या आत त्या दुकानद���राचा स्वत:चा अवैध दवाखाना. अशिक्षित आदिवासींच्या गळ्यात त्यांना आवश्यक नसणारी औषधं/ इंजक्शन, बिनदिक्कत मारण्याची सवय हाडीमाशी खिळलेली. या सर्वातून त्यांना न्याय मिळवून द्यायचा हेच आमचं ध्येयं. तेव्हाही आणि आत्ताही.\nअशा प्रकारे उपेक्षितांशी नाळ जुळत असतानाच २००२ मध्ये कौटुंबिक कारणांसाठी त्यांना महाराष्ट्रात परत यावं लागलं. पण वनवासींची सेवा करण्याचा आपला वसा त्यांनी इथे सुरू ठेवला. ठाणे जिल्हय़ातील विक्रमगड केंद्रावर डॉक्टरांनी केंद्रप्रमुख ही जबाबदारी स्वीकारली व त्याबरोबर आरोग्यरक्षक योजनेची धुराही खांद्यावर घेतली. सुनीतानेही वनवासी कल्याणाश्रमाच्या महिला विभागाची सूत्रं हाती घेतली. परंतु या दोघांचा जीव बस्तरच्या पहाडीमधील आदिवासींमध्ये गुंतला होता. ही ओढच त्यांना इथे पुन्हा घेऊन आली. २०१० पासून दंतेवाडा जिल्हय़ातील बारसूरमध्येच दाम्पत्याची दुसरी इनिंग सुरू झाली.\nमधल्या काळात बरीच उलथापालथ झाली होती. छत्तीसगडची निर्मिती झाल्यामुळे गावागावांना जोडणारे पक्के रस्ते झाले. त्यामुळे रस्त्यालगतच्या गावांना आरोग्य, शिक्षण इत्यादी सुविधा उपलब्ध झाल्या. म्हणून डॉक्टरांनी प्रत्यक्ष दवाखाना न चालवता, जंगलातील गावागावांत जाऊन आरोग्य शिबिरं घेण्याचा धडाका लावला. दर महिन्याला दोन ते तीन कॅम्प, त्यात आढळलेल्या रुग्णांचा ते बरे होईपर्यंत पाठपुरावा आणि त्याला जोडून जनजागृती हा त्यांचा सध्याचा जीवनक्रम.\nकुपोषणावर मात करण्यासाठी गोडबोले पती-पत्नीने पंचायतीने नियुक्त केलेल्या मितानीनना (आरोग्य मैत्रीण) हाताशी धरलं. त्यांचे ग्रुप करून त्यांना पोहे, नाचणी, मका, तांदूळ अशा स्थानिक अन्नधान्यांपासून करता येणाऱ्या पौष्टिक पाककृती शिकवल्या. त्या त्यांना खाऊ घातल्या. सोबत कोरडा शिधा दिला आणि आपापल्या गावांतील स्त्रियांना हे पदार्थ शिकवण्याची जबाबदारी सोपवली. याबरोबर साथीचे रोग होऊ नयेत म्हणून व झाले तर कोणती काळजी घ्यायची ते जगण्यातील उदाहरणे देऊन समजावलं. त्यांच्याबरोबर ४५ आरोग्यरक्षकांची बॅचही आपापल्या गावच्या आरोग्याची जबाबदारी घेण्यासाठी तयार झालीय.\nइथे पाच-सहा वर्षांची मुलंदेखील गुटखा/पान खाताना सर्रास दिसतात. त्यांना व्यसनांपासून वाचवण्यासाठी, अवयव निकामी कसे होतात, ते खेळाद्वारे सांगणारा नवा उपक्रम त्यांनी चालू केलाय. शाळाशाळांमधून चालणाऱ्या अशा प्रबोधनासाठी पुण्याच्या ‘तथापि ट्रस्ट’ने साधनं पाठवलीयत. पुण्याच्याच ‘कृतज्ञता ट्रस्ट’ने औषधं, इंजेक्शन्स आणि सोलर लॅम्प्स पुरवण्याची जबाबदारी घेतलीय. ज्ञानप्रबोधिनीही पाठीशी आहेच.\nगोडबोले दाम्पत्याचं झपाटलेपणही त्यांच्या चार आदिवासी सहकाऱ्यांमध्येही (अंती, चितू, मोंडो व नारायण) पुरेपूर भिनलंय. आपल्या अशिक्षित बांधवांना न्याय मिळवून द्यायचा, नुसता सल्ला नाही, ही डॉक्टरांची शिकवण त्यांच्या कृतीतून दिसते. म्हणूनच जंगलातून कितीही अंतर तुडवायला आणि प्रसंगी एखाद्याला जाब विचारायला हे शिलेदार मागे-पुढे बघत नाहीत.\nगेल्या तीन वर्षांपासून डॉ. राम गोडबोलेंना डॉ. करमाळकर या हृदयरोतज्ज्ञाच्या समर्थ हातांची साथ मिळालीय. हे डॉक्टर हैदराबादहून प्रत्येक महिन्यातील तीन दिवस येतात. त्या वेळी लावण्यात येणाऱ्या शिबिरासाठी आरोग्यरक्षक रुग्णांना शोधून शोधून आणतात. दिवसभर तपासण्या झाल्यावर आवश्यकतेनुसार इतर मोठय़ा तपासण्या व उपचारांसाठी जगदलपूर वा रायपूरचं हॉस्पिटल ही पुढची जबाबदारी व पाठपुरावा याला डॉ. गोडबोल्यांशिवाय पर्याय नाही.\n५५/५६ च्या घरात असलेल्या गोडबोले दाम्पत्यावर सध्या पालकत्वाची एक नवी जबबदारी पडलीय. हे हवंहवंसं पालकत्व आहे. इथे मदतीला येणाऱ्या तरुण मुला-मुलींचं. कौस्तुभ देशपांडे व प्रणीत सिंहा हे पुण्याच्या आयसरचे विद्यार्थी डिसेंबर २०१२ मध्ये इथल्या शाळांमध्ये विज्ञान आधारित खेळणी दाखवण्यासाठी १५ दिवसांची सवड काढून आले. तेव्हापासून प्रणीतची पावलं मागे वळलीच नाहीत. शिक्षणविषयक इतर उपक्रमांसाठी गेल्या दोन वर्षांपासून इथे ठाण मांडून बसलेली अकलूजची ज्योती पटाले (इंजिनीयर) आणि सुनीताताईंना मितानीन प्रकल्पात वर्षभर साहाय्य करणारी नाशिकची आहारतज्ज्ञ गौरी वझे या मुलीचं योगदान अभिमान वाटावं असंच.\nध्येयपूर्तीसाठी अविरत काम हेच जीवन मानणाऱ्या या दाम्पत्याच्या आपल्या देशबांधवांकडून दोनच अपेक्षा आहेत. एक तुमच्या आयुष्यातील किमान १५ दिवस द्यावेत. सुट्टय़ांमध्ये काही तरी वेगळं करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचं इथे स्वागत आहे आणि दुसरं जंगलाच्या आतील गावात, तिथल्या तिथे रोगनिदान करता येईल अशा मोबाइल डायग्नोस्टिक लॅब या पोर्टेबल, बॅटरी ऑ���रेटेड मशीनसाठी अर्थसाहाय्य. तुम्ही कोणता पर्याय निवडताय\nसंपर्क – सुनीता गोडबोले\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nआसाराम बापू निर्दोष, ईश्वराने त्याना दोषमुक्त करावे ही इच्छा-साध्वी प्रज्ञा\nपाकिस्तानी क्रिकेटपटू 'संस्कारी' झाले तरच त्यांच्याशी खेळू, बीसीसीआयचा टोला\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n'वॉन्टेड' आरोपी शेजारी उभा होता, पोलीस पोस्टर लावत बसले\n'आमच्या घरात मुली आहेत, काँग्रेसला येण्यास सक्त मनाई आहे'\nलग्नाच्या दुसऱ्या दिवशीच मित्रांसोबत मिळून पत्नीवर सामूहिक बलात्कार\nसाधा धक्का लागला म्हणून ट्रेनखाली दिलं ढकलून, महिला प्रवाशाला अटक\nआज इंदिरा गांधी असत्या तर मी काँग्रेसमध्ये असतो-शत्रुघ्न सिन्हा\nकोरेगाव भीमा हिंसाचाराशी आंबेडकरी आणि हिंदुत्त्ववादी संघटनांचा संबंध नाही, सत्यशोधन समितीचा अहवाल\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nमुन्ना यादवला सर्वोच्च न्यायालयातून तात्पुरता जामीन\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nमहापालिकेच्या ३४ मराठी शाळा बंद\nजिल्ह्य़ात ६८ अपघात स्थळे\nकर्नाक पूल पाडण्यास उच्च न्यायालयाचा हिरवा कंदील\nनेहरू विज्ञान केंद्रातील ‘दि एनर्जी बॉल’ नव्या ढंगात\n‘फटका चोरां’ची दहशत कायम\nवाढलेल्या तापमानात विजेविना घामाघूम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00576.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://maaza-indradhanushya.blogspot.com/2011/04/", "date_download": "2018-04-24T18:09:46Z", "digest": "sha1:V3GST2HBPD6PLETQIFLFNOFN4KBRU7AM", "length": 5298, "nlines": 128, "source_domain": "maaza-indradhanushya.blogspot.com", "title": "माझं इंद्रधनुष्य", "raw_content": "\nवेगवेगळ्या वेळी, वेगवेगळ्या निमित्ताने मनात येणाऱ्या विविध विचारांचं हे ’माझं इंद्रधनुष्य’ .... \nपुस्तक परिचय : 'द फर्म'\nरविवार, दि.१० एप्रिल २०११ रोजी लोकसत्ता-लोकरंग पुरवणीत प्रकाशित झालेला पुस्तक-परिचयपर लेख.\nमूळ लेख इथे (स्क्रोल डाऊन करून) वाचता येईल. ------------------------------- ‘The Firm’ ही जॉन ग्रिशॅमची पहिली अशी कादंबरी की ज्यामुळे त्याला अमाप प्रसिध्दी मिळाली. वकिली पेश्याच्या पार्श्वभूमीवरील वेगवान कथानक, थरारक घटनांची तितक्याच कुशलतेने केलेली मांडणी ही ग्रिशॅमच्या लेखनातील वैशिष्ट्ये या कादंबरीतदेखील आढळतात. या कादंबरीची अनिल काळे यांनी अनुवादित केलेली आवृत्ती ‘द फर्म’ याच शीर्षकाने मेहता पब्लिशिंग हाऊसने प्रकाशित केली आहे. ही कादंबरी मुखपृष्ठापासूनच वाचकांची पकड घेते. मु्खपृष्ठावर वरच्या भागात एखाद्या कॉर्पोरेट कार्यालयाचे वाटावे असे चित्र आणि त्याखाली अंधाऱ्या रात्री कशापासून किंवा कुणापासूनतरी लांब पळू पाहणारा एक उंची पेहरावातील तरुण... हार्वर्ड लॉ स्कूलमधून शिक्षण घेऊन नुकताच बाहेर पडलेला हा तरुण वकील आहे मिचेल मॅकडिअर ऊर्फ मिच. अतिशय हुशार असलेल्या मिचने प्रतिकूल कौटुंबिक आणि आर्थिक परिस्थितीत आपले कायद्याचे शिक्षण पूर्ण केलेले असते. साहजिकच तो आणि त्याची सुस्वरूप पत्नी अ‍ॅबी यांच्यासमो…\nमी प्रीति. संगणक शास्त्राची पदवीधर आहे. मला वाचनाचा छंद आहे, लेखनाची आवड आहे आणि मराठी भाषेवर माझं प्रचंड प्रेम आहे.\nजरा मागची पानंही चाळा...\nपुस्तक परिचय : 'द फर्म'\nलोकसत्ता - पुस्तक परिचय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00577.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://mjcollegelibrary.kces.in/more_quicklinks.php", "date_download": "2018-04-24T18:17:57Z", "digest": "sha1:ZI7FKD2AQW4EIS7ZYK2LNTMZSGYGSFF6", "length": 3397, "nlines": 85, "source_domain": "mjcollegelibrary.kces.in", "title": "Quick Links | M.J.College Library Portal", "raw_content": "\nमराठी साहित्य, संस्कृती जोपासना\nमराठी साहित्य, वविध अभ्यासपूर्ण लेख\nमराठी साहित्य, वविध अभ्यासपूर्ण लेख - wikisource\nमराठी साहित्य, वविध अभ्यासपूर्ण लेख\nमराठी साहित्य, वविध अभ्यासपूर्ण लेख\nमराठी साहित्य, वविध अभ्यासपूर्ण लेख\nमराठीसहित २१ भाषांमध्ये, विविध विषयांवरची माहिती\nबुकगंगा - जवळपास जगातील प्रत्येक पुस्तकाची प्रस्तावना वाचू शकता आणि विविध पुस्तके विकतदेखील घेऊ शकता\nविविध शब्द आणि जुने साहित्य\nमनसे ब्ल्यू प्रिंट - महाराष्ट्राचा विकास आराखडा\nसाप्ताहिक सकाळ - मासिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00578.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/desh/lalu-prasad-yadav-hits-back-pm-narendra-modi-11475", "date_download": "2018-04-24T18:40:31Z", "digest": "sha1:7FHWTJP7NBDDME7DTIW247EEXN7E7WHK", "length": 11616, "nlines": 167, "source_domain": "www.esakal.com", "title": "Lalu Prasad Yadav hits back at PM Narendra Modi गाय फक्त दूध देते;मोदींना आता कळले: लालु | eSakal", "raw_content": "\nगाय फक्त दूध देते;मोदींना आता कळले: लालु\nसोमवार, 8 ऑगस्ट 2016\nपाटणा - \"गाय ही दूध देते; मात्र मत देत नाही,‘ हे आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चांगलेच लक्षात आले आहे, असा टोला राष्ट्रीय जनता दलाचे (राजद) सर्वोच्च नेते लालुप्रसाद यादव यांनी लगावला आहे.\nपाटणा - \"गाय ही दूध देते; मात्र मत देत नाही,‘ हे आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चांगलेच लक्षात आले आहे, असा टोला राष्ट्रीय जनता दलाचे (राजद) सर्वोच्च नेते लालुप्रसाद यादव यांनी लगावला आहे.\nयादव यांनी याआधी यासंदर्भात एक ट्‌विट केले होते. \"गोमाता दूध देते, मत नाही. मात्र यांना असे वाटते की गोमाता मत देते. यांनी कधी गायी पाळल्याच नाहीत; तर यांना तरी काय माहिती असणार,‘‘ अशी उपरोधिक टीका त्यांनी या ट्‌विटच्या माध्यमामधून केली होती. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोरक्षकांसंदर्भात केलेले विधान हा सत्याचा विजय व असत्याचा पराभव असल्याची प्रतिक्रिया यादव यांनी व्यक्‍त केली. \"गाय ही मत देत नाही, हे मी याआधी व्यक्‍त केलेले मत आता मोदींना चांगल्या पद्धतीने समजले दिसते,‘ असा वाग्बाण यादव यांनी सोडला आहे.\nबिहारमध्येही भारतीय जनता पक्षाकडून (भाजप) गायीसंदर्भात चुकीचा प्रचार करण्यात आला; मात्र बिहारने हा प्रचार फेटाळून लावत धर्मनिरपेक्ष सरकारची निवड केल्याचे मतही यादव यांनी यावेळी व्यक्‍त केले. तेव्हा गोमाता यांचे सरकार बनविणे तर दूर राहिले; याआधीच स्थापन करण्यात आलेल्या सरकारांना धक्‍के देत आहे, असा हल्ला त्यांनी चढविला आहे.\nसांगोल्यात आयपीएल क्रिकेट मॅचवर सट्टा ; मोबाईल, कारसह 39 लाखांचा मुद्देमाल जप्त\nसोलापूर : आयपीएलमधील दिल्ली डेअरविल्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब यांच्यात सुरु असलेल्या मॅचवर सट्टा खेळणाऱ्या आठ जणांवर स्थानिक गुन्हे शाखेच्या...\nअंबड, नाशिकरोडला गावठी कट्टे, काडतुसे जप्त,दोघांना अटक\nनाशिक : चुंचाळे शिवारात तीन गावठी कट्टे व 11 जिवंत काडतुसे जप्त केल्याची कारवाई अंबड पोलिसांनी केली . त्याचप्रमाणे गुन्हे शाखेच्या मध्यवर्ती शाखेनेही...\nआदिवासी घोटाळ्यातील कर्मचाऱ्यावरील कारवाईसाठी 27 ला राज्यभर आंदोलन\nनाशिकः आदिवासी विकास मधील 104 कोटी रुपयांच्या घोटाळ्यातील साडे सहाशे कर्मचाऱ्यांवर तातडीने कारवाई करा. या मागणीसाठी येत्या 27एप्रिलला राज्यभर...\nकास्टिंग काऊच'मधून खासदारही सुटल्या नाहीतः रेणुका चौधरी\nनवी दिल्ली: 'प्रत्येक ठिकाणी कास्टिंग काऊच होते आणि संस��ही त्यापासून सुटलेली नाही,' असे सांगून माजी केंद्रीय मंत्री, राज्यसभेतील खासदार रेणुका चौधरी...\nआमदार शिवाजी कर्डिलेंसह पाच जणांना जामीन\nनगर : पोलिस अधीक्षक कार्यालयामध्ये तोडफोड केल्याच्या गुन्ह्यातील आमदार शिवाजी कर्डिले यांच्यासह पाच जणांच्या जामीन अर्जावर काल युक्तिवाद झाला....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00578.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://zeenews.india.com/marathi/tags/%E0%A4%86%E0%A4%AE%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0.html", "date_download": "2018-04-24T18:52:52Z", "digest": "sha1:SX7UI4O4HUVMIGAO6RZ7BUVQ477NTHMG", "length": 11080, "nlines": 124, "source_domain": "zeenews.india.com", "title": "आमदार - Latest News on आमदार | Read Breaking News on Zee News Marathi", "raw_content": "\nउन्नव गॅंगरेप प्रकरण: भाजपचा आरोपी आमदार कुलदीप सिंह सेंगरला ७ दिवस सीबीआय कोठडी\nसेंगरवर पास्को कायद्यातील मोठ्या कलमांसह बलात्कार, हत्या आणि अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nउन्नव गँगरेप: कोर्ट परिसरात रडकुंडीला आला भाजपचा आरोपी आमदार कुलदीप सिंह सेंगर\nआरोपी आमदाराविरूद्ध कारवाई केली जावी आणि आपल्याला न्याय मिळावा या मागणीसाठी पीडित युवतीने कुटुंबियांसमवेत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनात यांच्या निवासस्थानासमोर आत्महत्येचा प्रयत्न केला होता.\nउन्नाव गँगरेप प्रकरण : आरोपी भाजप आमदार कुलदीप सेंगरला अटक\nउन्नाव सामूहिक बलात्कार प्रकरण\nभाजपा आमदारांचे सॅंडविच खाऊन उपोषण\nएकीकडे काँग्रेसच्या छोले भटूरे आंदोलनानंतर प्रचंड काळजी घेण्यात आलेल्या भाजपच्या आंदोलनानंतर सँडविचचा व्हिडीओ समोर आलाय.\nथेट पंतप्रधान मोदींचा फोन ऐकताना खासदार, आमदारांची कसरत\nपंतप्रधान राज्यातल्या आमदार-खासदारांना फोन करणार\nपंतप्रधान नरेंद्र मोदी भाजपच्या आमदार आणि खासदारांशी संवाद साधणार आहेत.\nसोनिया गांधींना जबरदस्त धक्का, आमदार-नेत्यांचे राजीनामे\nकाँग्रेस नेत्या सोनिया गांधींना जबरदस्त धक्का बसला आहे. दोन आमदार आणि नेत्यांनी राजीनामा दिला आहे.\nउदयनराजे म्हणतात, टायगर अभी जिंदा है\nनेहमीच दबंगगिरीसाठी चर्चेत असलेले साताऱ्याचे राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी त्यांचेच बंधु आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्यावर जोरदार टीका केलीय.\nजेडीएसच्या चार आमदारांचा राजीनामा, काँग्रेसमध्ये करणार प्रवेश\nकर्नाटकमध्ये लवकरच विधानसभा निवडणुकांचं बिगुल वाजणार आहे. या निवडणुकीत काँग्रेस आणि भाजपमध्ये काट्याची टक्कर होणार असल्याचं दिसत आहे. मात्र, निवडणुकांची घोषणा होण्यापूर्वीच शनिवारी जेडीएसला एक जोरदार झटका बसला आहे.\nकर्नाटक आमदाराने विकला चहा, १० मिनिटात कमावले ५ हजार\nकर्नाटकच्या आमदाराने शुक्रवारी चहा विकून १० मिनिटांत ५ हजार रुपये कमावले.\nदिल्लीत आमदार-खासदारांचं २ दिवसीय संमेलन\nदिल्लीत खासदार आणि आमदारांचं 2 दिवसीय संमेलन आयोजित करण्यात आलंय.\nआमदारांना गेटबाहेर जाऊ देऊ नका - मंत्री गिरीश बापट यांनी सोडले आदेश\nविधानसभेत आज घडला गमतीदार मात्र सरकारसाठी नामुश्कीचा प्रसंग... विधानसभेत 293 अन्वये चर्चा सूरू असताना सभागृहात कोरम नव्हता त्यामुळे सभागृह तहकूब करण्यात आलं. त्यावेळी हा प्रसंग घडला.\nमराठी अभिमान गीताच्या वादावरून मेधा कुलकर्णींचं स्पष्टीकरण\nआज मराठी भाषा दिनाच्या निमित्तानं विधिमंडळाच्या आवारात गायल्या गेलेल्या 'मराठी अभिमान गीता'च्या वादावरून भाजपच्या आमदार मेधा कुलकर्णी यांनी स्पष्टीकरण देत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.\nपंचतारांकित हॉटेलात उद्धव यांचे आमदारांना धडे\nसत्‍तेच्या बाजूने नाही तर सत्‍याच्या बाजूने उभे रहा असा आदेश शिवसेना पक्षप्रमुख उद्‌धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींना दिला आहे.शेतकरी कर्जमाफी आणि शेतकर्‍यांच्या इतर प्रश्नावरून विधिमंडळात आक्रमक होण्याचे आदेशही त्‍यांनी आमदारांना दिले असल्‍याचे समजते.\nखा. उदयनराजे वाढदिवस : राष्ट्रवादीच्या आमदारांची गुप्त बैठक\nखासदार उदयनराजे भोसले यांच्या शाही वाढदिवसाला जायचे की नाही, याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आमदारांसोबत गुप्त बैठक घेतली.\nसचिन तेंडुलकरचे हे 5 रेकॉर्ड कोहलीच काय कुणीच तोडू शकत नाही\nपेट्रोलने गाठला 55 महिन्यांचा उच्चांक, डिझेलच्या ही दरात मोठी वाढ\nतेजश्री प्रधान आप���्या Ex नवऱ्याच्या दुसऱ्या लग्नाबद्दल काय म्हणाली\nबँका सलग चार दिवस राहणार बंद\nमाझ्या खात्यात १५ लाख कधी येणार\nमूळव्याधीच्या समस्येवर जादुई ठरतील हे '8' घरगुती उपाय\nया टीप्सने विकत घेण्यापूर्वीच ओळखा कलिंंगड गोड आणि रसदार आहे\nबॅक मित्र बनून तुम्ही कमवू शकता पैसे, दर महिन्याला मिळेल पगार\n पहिल्यांदा कोणी दिला होता 'सचिन-सचिन'चा आवाज\nदाढी, मिशीतील पांढर्‍या केसांना काळेभोर करतील हे घरगुती उपाय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00580.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%9C%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A5%82_%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%B0", "date_download": "2018-04-24T17:55:22Z", "digest": "sha1:KL7JSKQHV5IZ2N7N4AIOBN36O3K43W3N", "length": 7193, "nlines": 172, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:जम्मू आणि काश्मीर - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nभारताची राज्ये आणि प्रदेश\nअरुणाचल प्रदेश • आंध्र प्रदेश • आसाम • उत्तर प्रदेश • उत्तराखंड • ओरिसा • कर्नाटक • केरळ • गुजरात • गोवा • छत्तीसगढ • जम्मू आणि काश्मीर • झारखंड • तमिळनाडू • तेलंगणा • त्रिपुरा • नागालँड • पंजाब • पश्चिम बंगाल • बिहार • मणिपूर • मध्य प्रदेश • महाराष्ट्र • मिझोराम • मेघालय • राजस्थान • सिक्कीम • हरियाणा • हिमाचल प्रदेश\nअंदमान आणि निकोबार • चंदीगड • दीव आणि दमण • दादरा आणि नगर-हवेली • पाँडिचेरी • राष्ट्रीय राजधानी प्रदेश (दिल्ली) • लक्षद्वीप\nएकूण ७ उपवर्गांपैकी या वर्गात खालील ७ उपवर्ग आहेत.\n► जम्मू आणि काश्मीरचा इतिहास‎ (१ प)\n► जम्मू आणि काश्मीरमधील जिल्हे‎ (१८ क, २४ प)\n► लडाख‎ (४ प)\n► जम्मू आणि काश्मीरमधील लोकसभा मतदारसंघ‎ (६ प)\n► जम्मू आणि काश्मीरमधील वाहतूक‎ (२ क)\n► जम्मू आणि काश्मीरमधील शहरे‎ (२२ प)\n► जम्मू आणि काश्मीर राज्याच्या संवैधानिक व्यक्ती‎ (२ क)\n\"जम्मू आणि काश्मीर\" वर्गातील लेख\nएकूण २२ पैकी खालील २२ पाने या वर्गात आहेत.\nजम्मू आणि काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स\nजम्मू आणि काश्मीर पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी\n\"जम्मू आणि काश्मीर\" वर्गातील माध्यमे\nया वर्गात फक्त खालील संचिका आहे.\nजम्मु व कशमीर locator map.svg २,१६० × १,६९६; २११ कि.बा.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २२ एप्रिल २०१३ रोजी १८:२० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माह���तीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00580.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://abpmajha.abplive.in/videos/ahmednagar-kopardi-rape-case-3-youth-found-guilty-final-hearing-on-21st-november-2017-480193", "date_download": "2018-04-24T18:10:13Z", "digest": "sha1:X6XYCZ454FGN5EK3DS527OOM4LFHTY6M", "length": 15208, "nlines": 136, "source_domain": "abpmajha.abplive.in", "title": "BREAKING कोपर्डी बलात्कार-हत्या: तीनही आरोपी दोषी, 22 तारखेला शिक्षा", "raw_content": "\nBREAKING कोपर्डी बलात्कार-हत्या: तीनही आरोपी दोषी, 22 तारखेला शिक्षा\nसंपूर्ण राज्याचं लक्ष लागून असेलल्या कोपर्डी बलात्कार आणि हत्याप्रकरणी, तीनही आरोपींवर दोष निश्चित करण्यात आला आहे. मुख्य आरोपी जितेंद्र शिंदे, संतोष भवाळ आणि नितीन भैलूमे या तिघांवर कटकारस्थान करुन अत्याचार आणि हत्येचा दोष सिद्ध झाला आहे.\nआता येत्या 22 तारखेला शिक्षेची सुनावणी होणार आहे. त्यामुळे या तीनही नराधमांना फाशी की जन्मठेप याचा फैसला आता 22 नोव्हेंबरला होणार आहे.\nविशेष चर्चा : सरोज खानचं डोकं ठिकाणावर आहे काय\nस्पेशल रिपोर्ट : नाशिक : व्हेंटिलेटरमध्ये झुरळ अडकलं, श्वास न घेता आल्याने महिलेचा मृत्यू\nस्पेशल रिपोर्ट : मुंबई : पैसे आणि जागेचं गणित जुळवणारे मुंबईतील नॅनो फ्लॅट\nमुंबई : 'एबीपी माझा'चे मुख्य संपादक राजीव खांडेकर यांना दीनानाथ मंगेशकर पुरस्कार\nगडचिरोली : नक्षलवाद्यांचा खात्मा करणारे जिगरबाज सी-60\nपुणे : कोरेगाव भीमा प्रकरणातील साक्षीदार पूजाच्या मारेकऱ्यांना अटक करा : रिपाइं\nस्पेशल रिपोर्ट : पंढरपूर : रांगेशिवाय विठ्ठल दर्शन, पंढरपुरात लवकरच टोकन व्यवस्था\nपंढरपूर : विठुची पंढरी मांस-मद्यमुक्त करण्यासाठी मंदिर समितीचा ठराव\nपुणे : सचिन तेंडुलकरचे 'जबरा फॅन' राजू गायकवाडांचं फोटो कलेक्शन खुलं\nस्पेशल रिपोर्ट : शिक्षक भरतीत गुण वाढवून देणारं रॅकेट सक्रिय\nपुणे : कोरेगाव भीमा प्रकरणी सत्यशोधन अहवालात पोलिस अधीक्षकांवर ठपका\nस्पेशल रिपोर्ट : औरंगाबाद : कॉपी पकडलेल्या परीक्षार्थीची कर्मचाऱ्याला मारहाण, आत्महत्येची धमकी\nबातम्या सुपरफास्ट : देशाच्या कानाकोपऱ्यातील घडामोडींचा आढावा\nनाशिक : व्हेंटिलेटरमध्ये झुरळ अडकलं, नाशिकमध्ये रुग्णाचा मृत्यू\nनागपूर : शेतकऱ्याच्या शिवारात पट्टेदार वाघाचा वावर\nविशेष चर्चा : सरोज खानचं डोकं ठिकाणावर आहे काय\nस्पेशल रिपोर्ट : नाशिक : व्हेंटिलेटरमध्ये झुरळ अडकलं, श्वास न घेता आल्याने महिलेचा मृत्यू\nस्पेशल रिपोर्ट : म��ंबई : पैसे आणि जागेचं गणित जुळवणारे मुंबईतील नॅनो फ्लॅट\nमुंबई : 'एबीपी माझा'चे मुख्य संपादक राजीव खांडेकर यांना दीनानाथ मंगेशकर पुरस्कार\nगडचिरोली : नक्षलवाद्यांचा खात्मा करणारे जिगरबाज सी-60\nपुणे : कोरेगाव भीमा प्रकरणातील साक्षीदार पूजाच्या मारेकऱ्यांना अटक करा : रिपाइं\nस्पेशल रिपोर्ट : पंढरपूर : रांगेशिवाय विठ्ठल दर्शन, पंढरपुरात लवकरच टोकन व्यवस्था\nपंढरपूर : विठुची पंढरी मांस-मद्यमुक्त करण्यासाठी मंदिर समितीचा ठराव\nपुणे : सचिन तेंडुलकरचे 'जबरा फॅन' राजू गायकवाडांचं फोटो कलेक्शन खुलं\nस्पेशल रिपोर्ट : शिक्षक भरतीत गुण वाढवून देणारं रॅकेट सक्रिय\nपुणे : कोरेगाव भीमा प्रकरणी सत्यशोधन अहवालात पोलिस अधीक्षकांवर ठपका\nस्पेशल रिपोर्ट : औरंगाबाद : कॉपी पकडलेल्या परीक्षार्थीची कर्मचाऱ्याला मारहाण, आत्महत्येची धमकी\nBREAKING कोपर्डी बलात्कार-हत्या: तीनही आरोपी दोषी, 22 तारखेला शिक्षा\nBREAKING कोपर्डी बलात्कार-हत्या: तीनही आरोपी दोषी, 22 तारखेला शिक्षा\nसंपूर्ण राज्याचं लक्ष लागून असेलल्या कोपर्डी बलात्कार आणि हत्याप्रकरणी, तीनही आरोपींवर दोष निश्चित करण्यात आला आहे. मुख्य आरोपी जितेंद्र शिंदे, संतोष भवाळ आणि नितीन भैलूमे या तिघांवर कटकारस्थान करुन अत्याचार आणि हत्येचा दोष सिद्ध झाला आहे.\nआता येत्या 22 तारखेला शिक्षेची सुनावणी होणार आहे. त्यामुळे या तीनही नराधमांना फाशी की जन्मठेप याचा फैसला आता 22 नोव्हेंबरला होणार आहे.\nविशेष चर्चा : सरोज खानचं डोकं ठिकाणावर आहे काय\nस्पेशल रिपोर्ट : नाशिक : व्हेंटिलेटरमध्ये झुरळ अडकलं, श्वास न घेता आल्याने महिलेचा मृत्यू\nस्पेशल रिपोर्ट : मुंबई : पैसे आणि जागेचं गणित जुळवणारे मुंबईतील नॅनो फ्लॅट\nमुंबई : 'एबीपी माझा'चे मुख्य संपादक राजीव खांडेकर यांना दीनानाथ मंगेशकर पुरस्कार\nगडचिरोली : नक्षलवाद्यांचा खात्मा करणारे जिगरबाज सी-60\nपुणे : कोरेगाव भीमा प्रकरणातील साक्षीदार पूजाच्या मारेकऱ्यांना अटक करा : रिपाइं\nस्पेशल रिपोर्ट : पंढरपूर : रांगेशिवाय विठ्ठल दर्शन, पंढरपुरात लवकरच टोकन व्यवस्था\nपंढरपूर : विठुची पंढरी मांस-मद्यमुक्त करण्यासाठी मंदिर समितीचा ठराव\nपुणे : सचिन तेंडुलकरचे 'जबरा फॅन' राजू गायकवाडांचं फोटो कलेक्शन खुलं\nस्पेशल रिपोर्ट : शिक्षक भरतीत गुण वाढवून देणारं रॅकेट सक्रिय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00581.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "http://maaza-indradhanushya.blogspot.com/2015/04/", "date_download": "2018-04-24T18:06:42Z", "digest": "sha1:K7GFMVCNDA43PPASMSTCUKXON2U4TGFB", "length": 7897, "nlines": 150, "source_domain": "maaza-indradhanushya.blogspot.com", "title": "माझं इंद्रधनुष्य", "raw_content": "\nवेगवेगळ्या वेळी, वेगवेगळ्या निमित्ताने मनात येणाऱ्या विविध विचारांचं हे ’माझं इंद्रधनुष्य’ .... \nवस्ती जेव्हा रंगमंच बनते\nसात ते सतरा वयोगटातली अंदाजे २३० मुलं. त्यांचे वीस गट. प्रत्येक गटाने एकेक नाटिका बसवली. नाटिकांच्या विषयांत, मांडणींत, संवाद-प्रसंगांत अनेकदा बदल झाले. जवळपास चार महिने तयारी चालू होती, तालमी होत होत्या. सगळी लगबग, गडबड सुरू होती...\nऐकून कुणालाही वाटेल की हे कुठल्या तरी ‘हाय प्रोफाइल’ नाट्यस्पर्धेचं वर्णन असणार. हो, एका अर्थाने ही नाट्यस्पर्धाच होती, पण त्यात स्पर्धेचं एलिमेण्ट शून्य होतं. उलट, तिथे होता ‘आमचे नाटक.....हमारा नाटक’ हा जल्लोष नाटकाबद्दल असा द्विभाषिक आपलेपणा दाखवणारी कोण बरं ही पोरं नाटकाबद्दल असा द्विभाषिक आपलेपणा दाखवणारी कोण बरं ही पोरं ज्यांना रंगमंच म्हणजे काय, अभिनय कशाला म्हणतात हेच ठाऊक नाही, अशी ही पोरं. पण तरीही हे नवखे कलाकार नाटकाच्या चौकटीत, रंगमंचाच्या तीन भिंतींच्या अवकाशात उभे राहिले. तिथे चौथ्या भिंतीचं नसणं हेच त्यांना त्यांच्या उपेक्षित विश्वातून बाहेर काढणार होतं, अभिव्यक्ती नामक एका गोष्टीशी त्यांची ओळख करून देणार होतं.\nहा होता ‘अ स्लम थिएटर फेस्टिव्हल’, रंगभूमीवर मनस्वी जीव असणार्‍या एका बुजुर्ग कलावंताच्या अंत:प्रेरणेतून साकारलेला ‘वंचितांचा रंगमंच’. जगातला अशा प्रकारचा बहुधा पहिलाच प्रयोग. ---------…\nफक्‍त एक घर तर घ्यायचं होतं.\nया ‘फक्‍त’पाशी येऊन पोहोचायला चंद्रकांत काशिनाथ फाटक ऊर्फ चंदाला गेले चार-सहा महिने फार घाम गाळावा लागला होता...\nआपला फारच घाम गळतोय हे लक्षात आल्यावर त्यानं कारचा ए.सी. अजून वाढवला. ए.सी.वाढवणे या शब्दप्रयोगाचा ऐश्वर्याला राग येतो. \"तो काय आवाज आहे का वाढवायला किंवा कमी करायला\" असं तिचं म्हणणं.\n\"म्हणजे तेच ते ना\nहे ‘नाही’ तिच्याकडून नाही, धनश्रीकडून येतं. धनश्रीला त्याची ही ‘तेच ते’ म्हणायची सवय मुळ्ळीच आवडत नाही. ते ऐकलं, की तिच्या कपाळावर पावणेतीन आठ्या पडतात. तिकडे ऐश्वर्या ‘Gosh Pops म्हणजे ना...’ असा चेहरा करून आपलं टेक्स्टिंग पुढे सुरू करते.\nअसा साध्या साध्या ��ब्दांचाही कीस पाडणार्‍या या बायका, घर घ्यायचं म्हटल्यावर सरसावल्या नसत्या तरच नवल होतं. किती खोल्यांचं घर घ्यायचं इथेच चर्चेला तोंड फुटलं आणि झालं की सुरू दोघींचं तरी, धनश्रीला यावेळेस एक अतिरिक्‍त काम आहे. ऐशूनं केलेल्या एका मागणीपायी तिच्यासमोर एक पेच उभा राहिला आहे, जो तिला सोडवायचा आहे. चंदाच…\nमी प्रीति. संगणक शास्त्राची पदवीधर आहे. मला वाचनाचा छंद आहे, लेखनाची आवड आहे आणि मराठी भाषेवर माझं प्रचंड प्रेम आहे.\nजरा मागची पानंही चाळा...\nवस्ती जेव्हा रंगमंच बनते\nलोकसत्ता - पुस्तक परिचय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00581.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/desh/sakshi-maharaj-10144", "date_download": "2018-04-24T18:34:58Z", "digest": "sha1:RTV5OSVYN24SNAIDKHKDOVM4X3WFWCJL", "length": 11321, "nlines": 167, "source_domain": "www.esakal.com", "title": "sakshi maharaj मुख्यमंत्रिपदाच्या महत्वाकांक्षेत गैर काय -साक्षी | eSakal", "raw_content": "\nमुख्यमंत्रिपदाच्या महत्वाकांक्षेत गैर काय -साक्षी\nमंगळवार, 21 जून 2016\nलखनौ - उत्तर प्रदेशात मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवारीबाबत महत्वाकांक्षा असण्यात गैर काय, असे म्हणत उन्नावचे खासदार साक्षी महाराज यांनी आपणही मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत असल्याचे म्हटले आहे.\nलखनौ - उत्तर प्रदेशात मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवारीबाबत महत्वाकांक्षा असण्यात गैर काय, असे म्हणत उन्नावचे खासदार साक्षी महाराज यांनी आपणही मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत असल्याचे म्हटले आहे.\nपुढील वर्षी उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुका होत आहेत. या निवडणुकीत भाजप मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार घोषित करुन निवडणुकीला सामोरे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशातील भाजप खासदारांकडून स्वतःची दावेदारी सांगण्यास सुरवात केली आहे. अलहाबाद येथे झालेल्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत वरुण गांधी यांना मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार करण्याची मागणी कार्यकर्त्यांकडून करण्यात आली होती. आता ओबीसी मतदारांना डोळ्यासमोर ठेवून साक्षी महाराजांनी स्वतःची दावेदारी सांगितली आहे. साक्षी महाराज हे लोढ समुदायाचे असून, उत्तर प्रदेशातील लोकसंख्येच्या तीन टक्के लोकसंख्या लोढ समुदायाची आहे.\nसाक्षी महाराज म्हणाले की, भाजपमध्ये अनेक नेते या पदाच्या शर्यतीत आहेत. त्यामुळे मीही या पदाबाबत महत्वाकांक्षा ठेवण्यात गैर काय आहे. स्मृती इराणी, योगी आदित्यनाथ, महेश शर्मा, दिनेश शर्मा, वरुण गांधी आणि मी असे सर्वजण या पदाच्या शर्यतीत आहोत.\nचित्रपट काढून पाणी जिरणार नाही - आमिर खान\nनागपूर - \"जलसंधारणाचा संदेश देण्यासाठी चित्रपटही करता येईल. एखादी चांगली कथा आली तर विचारही करू. पण, महाराष्ट्रातील दिडशेपेक्षा अधिक तालुके...\nराहुल गांधी हे अपयशी नेते : भाजप\nनवी दिल्ली : काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांचा उल्लेख 'अपयशी नेते' असा करत भारतीय जनता पक्षाने (भाजप) कर्नाटकच्या विधानसभा निवडणुकीमध्ये...\nअमीर खान आदिवासी तांड्यावर\nसंग्रामपूर(बुलढाणा): तालुक्यातील आदिवासी गाव सालवन येथे आज अभिनेता अमीर खान यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी पाणी फाउंडेशनच्या वतीने सुरू...\nसरन्यायाधीशांविरोधातील महाभियोगाचा प्रस्ताव फेटाळला; काँग्रेसला धक्का\nनवी दिल्ली : सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्यावर महाभियोग चालविण्याचा विरोधी पक्षांचा प्रस्ताव राज्यसभेचे अध्यक्ष वेंकय्या नायडू यांनी आज (सोमवार...\n63 चेंडूंत शतक झळकाविल्यावर ख्रिस गेल म्हणाला, 'थँक्‍यू सेहवाग\nनवी दिल्ली : वयाच्या 38 व्या वर्षी ख्रिस गेलने काल (गुरुवार) यंदाच्या 'आयपीएल'मधील पहिले शतक झळकाविले आणि 'सामनावीरा'चा पुरस्कार स्वीकारल्यानंतर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00581.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://vastuclass.blogspot.com/2010/10/", "date_download": "2018-04-24T17:53:20Z", "digest": "sha1:QLQ5RHG76ORDDA2WPKZL6MTCMU2ANMJL", "length": 31777, "nlines": 83, "source_domain": "vastuclass.blogspot.com", "title": "वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र मार्गदर्शक शिकवणी वर्ग ( VASTU & ASTRO CLASS ): October 2010", "raw_content": "वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र मार्गदर्शक शिकवणी वर्ग ( VASTU & ASTRO CLASS )\nविद्वत्वं च नृपत्वं च नैव तुल्यं कदाचन् | स्वदेशे पूज्यते राजा विद्वान सर्वत्र पूज्यते || Don't judge yourself at all; accept yourself and move on from there. तुम्ही स्वयंदिप व्हा \nरविवार, ३१ ऑक्टोबर, २०१०\nलग्नातील विक्रमी मंगळ / मंगळाची कुंडली भाग दोन.........\nमंग�� आहे म्हणजे काय व तो कसा सदोष अथवा निर्दोष:-\nविवाह जमविताना वधू किंवा वर यांच्या जन्मकुंडलीत १,४,७,८,१२ या स्थानांत मंगळ ग्रह असता मंगळाची पत्रिका म्हणून विवाह जमविण्यास त्याज्य मानली जाते. अगदी अर्वाचीन काळात व चालू युगात तर प्रेमविवाहाला ऊत येऊन त्यास मोठे प्राधान्य प्राप्त झाले आहे. त्यातल्या त्यात मुलामुलींच्या इच्छेशिवाय विवाह करावयाचा नाही, असे पालकांचे धोरणही दिसते. पण मुलामुलीच्या पत्रिकेत मंगळ आहे म्हणून त्यांची डोकेदुखी उत्पन्न होते. विचार करण्याची गोष्ट अशी की, आपण इतिहास, पुराणे वाचतो. त्यात विवाह, प्रेमविवाह करावयाचा म्हटल्यास मंगळाला किती महत्त्व द्यावे ही एक विचार करण्यासारखी बाब आहे. अलिकडे मंगळाचे खूळ अत्यंत वाढले असून त्यामुळे विवाह जमविण्यास अत्यंत कष्ट पडतात. म्ह्णून अनेक विद्वानांनी ग्रंथ लिहिले आहेत. त्यांचे अवलोकन केल असता शेक १५२५ नंतर मंगळाचा दोष मानण्यात येऊ लागला, असे पीयूषधारा या मुहूर्त चिंतामणीवरील टीकेवरुन दिसून येते.\nजसा मंगळाचा दोष पाहिला जातो, त्याचप्रमाणे रवी, शनि, राहू व केतू यांचाही दोष पाहाणे अगत्याचे आहे. त्यातल्या त्यात शनीसारख्या पापग्रहाच दोष डोळ्याआड करुन चालणार नाही. कारण शनी मृत्यू देतो. इतर पापग्रहसुद्धा मंगळाप्रामाणेच वैद्यव्य, स्त्रीसुखनाश वगैरे फ़ले देतात. परंतु या गोष्टीकडे आजकाल दुर्लक्ष केले जाते, ही दुर्देवाची गोष्ट आहे.\nकाही विद्वान ज्योतिष्यांच्या मते २,५,१०,११ ही स्थाने मंगळाच्या दोषाची म्हणून मानावीत असे आहे. परंतु या स्थानांवरुन वैधव्य अगर स्त्रीसुखहानीचा विचार केला जात नाही. या स्थानंतील मंगळ फ़ार तर संततिसुख व कौटुंबिक सुख यावर अनिष्ट परिणाम करु शकेल. परंतु द्वितीय स्थान म्हणेजे कुटुंबस्थान शुद्ध असावे असे माझ्या गुरुचे मत आहे. म्हणजे या स्थानांत पापग्रह असू नयेत. कारण त्या पापग्रहाची दृष्टी अष्टम स्थानी पडते. केरळ व मद्रास प्रांतातील ज्योतिषी २,४,७,८,१२ या स्थानांतील मंगळाचा दोष मानतात. आपल्याकडील ज्योतिषी प्रथम स्थानी असलेल्या मंगळाचा दोष मानतात व कुटुंबस्थानात असलेल्या मंगळाचा दोष मानीत नाहीत.\nकाही विद्वान ज्योतिष्यांच्या मते मंगळाचे दोष पाहण्याचे दोनतीन प्रकार आढळतात. १. चंद्रपासून, २. लग्नापासून, ३. सप्तमेशापासून मंगळ मोजतात. पण यापैक�� विश्वसनीय प्रकार कोणता हे कोणीच सांगत नाहीत. पण सर्वेषाम व्यवहारात बहुतेक ज्योतिषी लग्नापासूनच मंगळाचा दोष पाहतात असे दिसून येते.\nकुंडलीमध्ये विवाहसौख्याचा विचार करताना प्रामुख्याने सप्तमस्थानाचा विचार करतात, लग्नस्थान, चंद्राचे सप्तमस्थान, शुक्र, शुक्राचे सप्तमस्थान तसेच अभाग्यस्थानही विचारत घ्यावे लागते, प्रमेविवाह योगासाठी पंचमस्थान आणि लाभस्थानही त्या जोडीने पाहावे लागते, प्रेमविवाहचा विचार करताना, कुंडलीत शुक्र आणि मंगळाचा शुभयोग असेल, मग तो कुठल्याही स्थानात असेल तरी त्याची फ़ळे ही मिळतातच. वैवाहिक जीवनातील स्वास्थ्य, सुख, समृद्धी आणि भरभराट यांसाठी गुरु ग्रह लक्षात घ्यावा लागतो. गुरुची लग्न अथवा चंद्र तसेच सप्तमस्थान, पंचमस्थान, भाग्यस्थान अथवा शुक्र यांवर जर शुभदृष्टी असेल तर वैवाहिक स्वास्थ्य निश्चित मिळते. लग्नेश अथवा चंद्र, सप्तमेश, शुक्र भाग्येश, चंद्र, सप्तमेश , शुक्र अथवा भाग्येश याची अंतर्दशा अथावा गुरुच्या महादशेत पंचमेशाची अथवा चंद्राची अंतर्दशा तसेच पंचमेश अथवा चंद्राच्या महादशेतील गुरुची अंतर्दशा हा काळ संततिसौख्याच्या दृष्तीने उत्कर्षाचा काळ ठरतो, लग्न, चंद्र, शुक्र, सप्तमस्थान यांवरुन गोचरेच्या शुभग्रहांचे भ्रमण शुभ फ़लदायी ठरणारे असते. चंद्र , शुक्र, गुरुची गोचर भ्रमणे केंद्रातून अथवा कोनातून होत असतात तेव्हा विवाहसौख्याच्या दृष्तीने शुभ फ़ळे मिळतात. मूळ पत्रिकेत चंद्र-शुक्राचे शुभयोग, चंद्र-गुरुचे शुभयोग अथवा गुरु-शुक्राचे शुभयोग असतील, तर प्रदीर्घ विवाहसौख्य लाभते. सप्तमेश, लग्नेश, भाग्येश चंद्र, शुक्र हे ग्रह शुभ नक्षत्रात पडले असतील, तर वैवाहिक जीवनात प्रदीर्घ स्वास्थ लाभते. साडेसाती नसेल तसेच राहु-केतु, हर्षल , नेपच्यून आदी अशुभ ग्रहांचे भ्रमण चंद्र, शुक्र, लग्न, सप्तम स्थानांतून नसेल असा कालावधी विवाहसौख्याच्या दृष्टीने शुभयोग असतील तरच गोचरेच्या शुभ ग्रहयोगांमध्ये उत्कर्षदायी घटना घडतात.\nसप्तमस्थान हे व्यक्तीच्या जीवनावा फार मोठा परिणाम करणारे एक अंत्यंत प्रबल असे स्थान आहे. लग्नस्थान म्हणजे स्वतः व्यक्ति व त्याच्या समोरच असणाए सप्तमस्थान म्हणजे पत्नि. हे स्थान सर्व पकारच्या स्त्री-सौख्याच्या दृष्टीने महत्त्वाचे समजले जाते. मुख्यतः लैगिक भावनांवर परिणाम करणारे हे स्थान असल्याने व्यक्तीला वैवाहिक जोडीदारापासून मिळणार्या शारीरिक, मानसिक, सौख्याचा विचार ह्या स्थानावरुन करतात. व्यक्तीची विवाहबद्दलची मते, स्त्रीयांबद्दलचे/पुरुषाबद्दलचे विचार, त्याचे चारित्र्य, व्याभिचारी वृत्ति, अनैतिक संबंध व्यक्तीची लैगिक ताकद, पुरुषत्व, नपंसकत्व, जोडीदाराचे स्वरुप, रंग, स्वभाव, तसेच पतिपत्नीमधील प्रेम्, आपुलकी अथवा मतभिन्नता, मतवैचिव्य, मत्सर आणि जोडीदारासंबधी दैवी त्रास, आजार, मृत्यू, द्विभार्यायोग, वैधव्य, घटस्फोट अशा नाना गोष्टीचे दर्शन कुंडलीत सप्तमस्थानावरुन होत असते.\nज्योतिषशात्र नव्याने शिकणार्या विद्यार्थ्यानी प्रथम ह्या स्थानांतील ग्रहांचा अभ्यास करावा. त्या ग्रहाच्या नैसर्गिक गुणधर्मानुसार सुखदु:खाचे स्वरुप व तीव्रता अवलंबून असते.सप्तमातील ग्रह व राशीवरुन जोडीदाराच्या रुपाची व स्वरुपाची कल्पना येऊ शकते. सर्वसाधारण रवि, मंगळ, शनि, राहू, हर्षल, नेपच्यून हे ग्रह सप्तमस्थानांत अशुभफलदायी असतात.प्रत्येक ग्रहाचे सप्तमस्थानातील परिणाम पुढील प्रकारणात दिलेले आहेत. सप्तमस्थानातील ग्रह स्वराशीत, उच्च राशीत, मूलत्रिकोणराशीत सामन्यपणे शुभफलदायी असतो. अशुभफलदायी ठरतो. सप्तमभावारंभाजवळ असणारा ग्रह सप्तमांत असता अशुभफलदायी ठरतो. सप्तमभावारंभाजवळ असणारा ग्रह शुभाशुभ परिणाम जास्त तीव्रतेने करतो.\nat १०/३१/२०१० ०५:२६:०० म.उ.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nशनिवार, ३० ऑक्टोबर, २०१०\n[ लग्नातील विक्रमी मंगळ / मंगळाची कुंडली ]\nतुलशी विवाह नंतर अनेक घरातून वधू-वराच्या शोध मोहीमेस सुरुवात होते. पण आजच्या जगात कुंडलीशास्त्राला महत्व न देता, विज्ञानशास्त्राला महत्व देतात. विवाह ही एक नैसर्गिक अशी सामाजिक व धार्मिक बाब आहे असे मानले जाते. हिंदुधर्मशास्त्रात शास्रकारांचे मते धर्माचरणासाठी स्त्री व पुरुष यांनी एकमेकांचा पती-पत्नी या नात्याने केलेला अंगिकार म्हणजे विवाह. सामाजिकदृष्ट्या पाहिले तर रजिस्टर विवाह म्हणजे कायद्याने सुसंगत असलेला स्त्री-पुरुषांचा पती-पत्नी या नात्याचा संबध होय.\nभूतकाळाची विस्मृती आणि भविष्यकाळाचे अज्ञान या दोन शापवत वरदानामुळेच प्रत्येक व्यक्ति वर्तमानकाळात वावरत असते. अशा वेळी तिचे पूर्वसंचित, तिने केलेल्या पापपुण्याचा संचय त्या व्यक्तिवर अंमल करीत असतो आणि वर्तमानकाळ घडवीत असतो. त्याचे श्रेय त्याला उपभोगावयाला मिळत असते. हे झाले सामाइक जीवितासंबधी. पण वंशवृध्दीकरिता पुरुषाला स्त्रीची आवश्यकता आहे. तसेच स्त्रीजन्माचे सार्थक व्हावे म्हणून स्त्री पुरुषाचा अंगिकार करते. हिंदू संस्कृतीनुसार विवाहाचे उद्देश पुढीलप्रमाणे आहेत.\n१. कुटुंबस्थापना २. शरीरसुख ३. संतानप्राप्ती ४. पारस्पारिक सहयोगी जीवन ५. धर्माचरण\nया कारणास्तव अशा तर्हे ने दोन मनं एकत्र येऊन “शुभ मंगल सावधान” या बोधवाक्याने विवाहबध्द होऊन ते जगापुढे पती-पत्नी या स्वरुपात येतात. कारण त्याचे भूतकाळी घडलेले कर्मफ़ळ हे गुप्त असून या जन्मी उन्मीलित होऊन ते भोगावयास येते. त्यावरच मिळणार्याा सुखात किंवा दु:खात वैवाहिक जीवन समाविष्ट आहे. विवाहसंबंध केवळ विषयभोगाकरिता वा लौकिक व्यवहारकरिता घडत नाहीत तर धर्माचरणाकरिता दोन ह्रदयांचे जे दृढ संमिलन तोच विवाह होय. याकरिता अज्ञानाने केलेले कोणतेच कार्य चांगले नसते हा प्रत्यक्ष नियम आहे. ज्ञान हे सर्व सुखाचे व उन्नतीचे मूळ आहे. म्ह्णून ज्योतिषशास्त्राधारे वधु-वरांच्या पत्रिकेची छाननि करुन विवाह केल्याने वृध्दि होईल.\nकुंडलीतील मंगळदोषामुळे अनेक मुलामुलीची लग्ने अडून राहातात. याचा विचार करुन माझ्या साईटवर मंगळदोषाचे विवेचन व मार्गदर्शन करुन मंगळामुळे येणार्याा अडचणींचे प्रश्न सुटतील व ज्योतिष्य सांगणार्याळ ज्योतिष्याना वधुवराची कुंडली नीट अभ्यासून आपल्या जातकाला योग्य मार्गदर्शन करावे एवढीच स्वामी चरणी प्रार्थना.\nसंदर्भ ग्रंथ :- विवाह योग, मंगळ कोश, मंगळाला घाबरु नका, आरोग्य जातक, जातकशिरोमणि, ज्योतिर्मयूरव, आपला योग कधी, वैवाहिक जीवनात अडथळे आणणारे ग्रहमान, भारतीय फ़ल ज्योतिष, आरोग्य जातक, जन्म कुंडलीवरुन आपले भविष्य आपणच पहा, नवग्रह व त्याची फ़ळे इत्यादि पुस्तकाचा संदर्भासाठी वापर करणार आहे यांची प्रकाशकानी व वाचकानी नोद घ्यावी ही विनंती.\nपत्रिका जमते की न जमते हे कसे पहावे, या गोष्टीकडे आपण आता वळू, बर्याळच काळापासून वधूची पत्रिका घेऊन, ती वराच्या पत्रिकेशी जमते, की नाही, हे पहाण्याचा प्रघात व रुढी पडलेली आहे. पडलेली रुढी मोडण्यास फ़ार त्रास व विरोध होतो. पूर्वी काहीतरी प्रामाणिकपणे पत्रिका पाहिली जात होती. पण, आता तसे घडत नाही. मु���गी चांगली असली की, पत्रिकेत काही दोष असला तरी, पत्रिका जमतेय असे सांगून लग्न ठरविणॆच्या गडबडी सुरु होतात. मुलीचा विवाह कोठे जमत नसेल, तर पालक पत्रिकेत बदल करतात व पत्रिका देतात. अशा स्थितीत विवाह होऊन, पुढे काही अरिष्ट निर्माण झाल्यानंतर आयुष्याचा जो गोधळ उडतो, त्याला पारावार असत नाही. तरी सूज्ञ जनांनी तसे करु नये, थोडी रुढी मोडावी, ती दोघांच्या हितासाठी; ती अशी: वर व वधू पक्षांनी एकमेकांस वर-वधूच्या पत्रिका देऊन त्या एकमेकांशी जुळतात किंवा नाहीत, हे ठरवून मग पुढील वाटाघाटीस लागावे. काहीच न पाहाता योगायोग असेल तसे घडेल, असे म्हणावे हे सर्वात चांगले. ज्या लोकाचा पत्रिकेवर विश्वास नसेल त्यांनी वधूवराची रक्त गटाची नुसती चाचणी न करता त्याची डी.एन.ऐ. चाचणी करावी कारण ह्या चाचणीत सर्वगोष्टीचा उलघडा होऊन पुढील अनर्थ टाळता येतो.\nमंगळाची परिभाषिक माहिती स्वगृहे : मेष व वृश्चिक ( वृश्चिक राशीचे अधिपत्य पाश्चात्य ज्योतिषांनी प्लुटोकडे दिले आहे. )\nमूल त्रिकोण रास :- मेष, मूल त्रिकोण राश्यंश ० ते १२ अंश, स्वराशीचे अंश १३ ते ३० अंश; उंच्च राशी :- मकर उच्चांश २८ अंश ; नीच राशी - कर्क, नीचांश २८ अंश; मध्यम गती २३ कला व ३० विकला दररोज, संख्या - ९, देवता- कर्तिकेय; अधिकार- सेनापती; दर्शकत्व - शारीरिक बल; शरीर वर्ण- तांबूस;गौर वर्ण; शरीरांगर्गत धातू - मज्जा; तत्त्व अग्नी; विषय- नेत्रांनी ग्रहण होणारा व ज्ञान होणारा असा रुपविषय; कर्मेन्द्रिय - हात; ज्ञानेन्द्रिय - नेत्र, त्रिदोषांपैकी दोष - पित्त, त्रिगुणापैकी गुण- तमोगुण, लिंग पुरुष; रंग- लालभडक, द्र्व्य- सुवर्ण; धातू लोखंड.\nनिवासस्थान - अग्निस्थान - स्वयंपाकघर; दिशा - दक्षिण; जाती क्षत्रिय; रत्न - पोवळे; रस - कडू, ऋतू - ग्रीष्म, वय - बाल ४ वर्षेपर्यंत; दृष्टी - ऊर्ध्व; उदय - पृष्ठोदय; स्थलकारकत्व- पर्वत, अरण्ये, किल्ले, भाग्योदय वर्ष २८ वे. अनुकूल भाव : तृतीय, षष्ठ, दशम, एकादश. प्रतिकूल भाव : द्वितीय, अष्टम, द्वादश; बाधस्थान : सप्तम स्थान; अनुकूल राशी : मेष, वृषभ, कर्क, वृश्चिक, धनु, मकर व मीन; प्रतिकुल राशी: मिथुन, कन्या, तुला व कुंभ; मित्र ग्रह : रवि, चंद्र, गुरु; शत्रु ग्रह: बुध; सम ग्रह ; शुक्र व शनि. नविन ग्रहाशी शत्रू-मैत्री : हर्शल ( प्रजापती ) मंगळाचा शत्रू, नेपच्यून ( वरुण ) मंगळाशी सम, प्लुटो ( रुद्र ) मंगळाचा मित्र.\nक्रंमश ………….. टिप आपले प्रश्�� पाठविताना सोबत जन्मतारीख, वेळ व ठिकाण , दूरध्वनी क्रंमाक लिहण्यास विसरु नये. योग्य मानधन घेऊन कुंडली सोडवलि जाईल किंवा मानधनाच्या रुपात आपल्याला जवळच्या वैद्यकिय रुग्णालयात जाऊन तेथील गरजू व्यक्तिना औषधाच्या स्वरुपातील मद्दत करावी रुग्णालयाची किंवा गरिब रुग्णाची माहीती विचारल्यास आपल्या परिसरातील रुग्णालयाची किंवा सेवाभावि संस्थेची माहिती दिली जाईल.\nat १०/३०/२०१० १०:००:०० म.पू.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतर पोस्ट्स जरा जुनी पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: पोस्ट (Atom)\nआमच्याशी संपर्क साधतांना खालील गोष्टी पाळा:-\n१) पत्रात तुमचा भ्रमणध्वनीक्रमांक न विसरता लिहा. तो नसल्यास पत्राची दखल घेतली जाणार नाही. ( vastuclass@gmail.com )\n२) तुमचा प्रश्न मोजक्या शब्दात आणि स्पष्टपणे लिहा.\nराजीव उपाध्ये यांची चिन्तनिका\nअधिजनुकशास्त्र - एक गैरसोईचे विज्ञान\nवास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्र मार्गदर्शन शिकवणी वर्ग\nगेल्या १८ ते २० वर्षे ज्योतिषशास्त्रा आणि वास्तुशास्त्राचा अभ्यास करीत आहे. मला जे काही श्री स्वामी कृपा प्रसादा मुळे प्राप्त झाले आहे ते समाज उपयोगा करता समाजाला देण्यास मी सदैव तप्तरं असेन. पारंपारीक वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, सर्वोतोभद्र चक्र, नक्षत्र ज्योतिषशास्त्र, इत्यादि वर संशोधन केले आहे. विरार येथे वास्तुमार्गदर्शन शिकवणी वर्ग सुरु केले आहेत, पण ज्यांना याचा लाभ घेता येत नाही, त्यांच्यासाठी आता संगणकाच्या माध्यमातुन( Inter Web Blogger ) शिकवणी वर्ग घेण्याचा प्रयत्न केला आहे. संजीव आणि परिवार.\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\n[ लग्नातील विक्रमी मंगळ / मंगळाची कुंडली ] ...\nलग्नातील विक्रमी मंगळ / मंगळाची कुंडली भाग दोन.......\nसाधेसुधे थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00584.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/special-story/three-farmer-suicides-in-parbhani-285866.html", "date_download": "2018-04-24T18:05:03Z", "digest": "sha1:AFO4IXU24FM5XW4C6WWYXPWB2W6E3ZL2", "length": 14150, "nlines": 130, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "परभणीत बोंडअळीग्रस्त सहा शेतकऱ्यांचा आत्महत्येचा प्रयत्न, तिघांचा मृत्यू", "raw_content": "\nवारकऱ्यांची रांगेतून मुक्तता, आता विठुरायाचं टोकनद्वारे दर्शन \nकेरळमध्ये फक्त सचिनच्याच पुस्तकांची लायब्ररी\nजालन्यात सहा लाखांच्या बनावट नोटा जप्त\n'चौधरींचं वक्तव्य अत्यंत दुर्दैवी'\n,जय वाघानंतर त्���ाचा बछडा 'जयचंद'ही बेपत्ता\nगणित चुकलं म्हणून शिक्षकाने विद्यार्थ्याच्या तोंडात खुपसली छडी\nऔरंगाबादेत विद्यार्थ्यांना झालं काय, काॅपी पकडली म्हणून आत्महत्येचा प्रयत्न\nकर्जमाफीचा लाभ आता 2001-09 काळातील शेतकऱ्यांनाही मिळणार \nनाणार'चं आतून किर्तन बाहेरून तमाशा झालाय-अशोक चव्हाण\nमुंबईत धावत्या लोकलसमोर ढकलून प्रवाशाची हत्या\nमुंबईत म्हाडा ची ३३०० घरांसाठी सोडत लवकरच\n19 वर्षाचा मराठी तरुण घेणार जैन धर्माची दीक्षा\nमहाभियोगाची नोटीस फेटाळण्याचा निर्णय घाईत नाहीतर पूर्ण विचारांती - नायडू\n भाजप आणि काँग्रेसमध्ये 'कांटे की टक्कर', जेडीस ठरणार किंगमेकर\nसंसदेतही कास्टिंग काऊच, रेणुका चौधरींचं खळबळजनक वक्तव्य\nमोठ्या आवाजात गाणी ऐकायचा दुकानदार, वैतागून शेजाऱ्याने झाडल्या गोळ्या\nबिग बींची लेक श्वेताच्या ठुमक्यांचा व्हिडिओ व्हायरल\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nसंजय दत्तनं भिकही मागितलीय, 'संजू'च्या टीझरमधून उलगडली अनेक गुपितं\nअश्वमी महेश मांजरेकर झळकणार सलमानसोबत सिनेमात\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nभारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा होणार आई\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nबर्थडे स्पेशल : सचिनचा प्रेरणादायी प्रवास\nपंजाबचा दिल्लीवर शानदार विजय\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\nकेरळमध्ये फक्त सचिनच्याच पुस्तकांची लायब्ररी\nजालन्यात सहा लाखांच्या बनावट नोटा जप्त\n'चौधरींचं वक्तव्य अत्यंत दुर्दैवी'\nव्हेंटिलेटरमध्ये झुरळ जीवावर बेतलं\nबेधडक : महाभियोगाचे राजकारण\nबेधडक : आरपारची लढाई\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\nपरभणीत बोंडअळीग्रस्त सहा शेतकऱ्यांचा आत्महत्येचा प्रयत्न, तिघांचा मृत्यू\nशेख शागिर, भागवत मांडे आणि राहुल शिंदेंनी आत्महत्येचा प्रयत्न केल्यानंतर गावकऱ्यांनी त्यांना कसंबसं वाचवलंय. या गावातल्या निवृत्ती मोरेंच्या घरी आम्ही पोहोचल्यानतंर धक्कादायक माहिती समजली\n30 मार्च : बोंड अळीच्या संकटानं राज्यातील शेतकऱ्यांना उद्धवस्त केलंय. कापसाचा हंगाम आता संपला असला तरी हंगामकाळात झालेल्या जखमा आता चिघळू लागल्यात. बोंड अळीच्या प्रादुर्���ावानं नुकसान झाल्यानं परभणी जिल्ह्यातल्या एका गावात चक्क 6 शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपवण्याचा प्रयत्न केलाय. यात तिघांचा मृत्यू झालाय.\nजिल्ह्यातल्या मानवत तालुक्यातल्या मानोली गावात 90 टक्के क्षेत्रावर कापसाची शेती होती. पण यंदा गावातल्या 1300 एकर क्षेत्रावर पिकणाऱ्या 70 टक्के कापसावर बोंड अळ्यांनी डल्ला मारलाय. त्यामुळं गावातल्या निवृत्ती मोरे, वशिष्ठ शिंदे, अमोल सुरवसेंनी विष घेऊन आपली जीवनयात्रा संपवलीय.\nतर शेख शागिर, भागवत मांडे आणि राहुल शिंदेंनी आत्महत्येचा प्रयत्न केल्यानंतर गावकऱ्यांनी त्यांना कसंबसं वाचवलंय. या गावातल्या निवृत्ती मोरेंच्या घरी आम्ही पोहोचल्यानतंर धक्कादायक माहिती समजली. त्यांना 6 एकरात अवघा 3 क्विंटल कापूस हाती आल्यानं त्यांच्यावर 3 लाखांचं कर्ज झालं होतं. ते फेडता येत नसल्यानं मोरेंनी आपली जीवनयात्रा संपवली.\nमोरेंप्रमाणं गावातल्या शेख शागिर यांच्या कापसाच्या शेतीचंदेखील नुकसान झालं होतं. त्यांनीही कर्ज न फेडता आल्याच्या भितीनं आत्महत्येचा प्रयत्न केला. पण सुदैवानं ते बचावलेत.\nमानोली गावात यंदा 1300 हेक्टरवर कापसाची लागवड झाली होती. पण बोंड अळीच्या प्रादुर्भावानं गावातलं कापसाचं उत्पादन तब्बल 70 टक्क्यांनी घटलंय. अशात गावातल्या जेमतेम 10 टक्के शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि 10 टक्के शेतकऱ्यांनाच पिकविम्याची मदत मिळालीय. त्यामुळं गावात प्रचंड निराशेचं वातावरण पसरलंय. अशात बीटी बियाणं कंपन्यांवर सरकारनं कोणतीही ठोस कारवाई न केल्यानं शेतकऱ्यांमध्ये निराशेचं वातावरण पसरलंय.\nयेत्या हंगामात गावातल्या शेतकऱ्यांकडं पेरणी आणि नवं बियाणं विकत घेण्यासाठीसुद्धा पैसा उरलेला नाही. त्यामुळंच गावात आत्महत्यांचं सत्र सुरू झाल्याची धक्कादायक माहिती पुढं येतेय. विशेष म्हणजे परभणी जिल्ह्यातल्या अनेक गावातली परिस्थिती अशीच आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nवारकऱ्यांची रांगेतून मुक्तता, आता विठुरायाचं टोकनद्वारे दर्शन \n,जय वाघानंतर त्याचा बछडा 'जयचंद'ही बेपत्ता\nएक नव्हे दोन नव्हे, चक्क तीन रिअर कॅमेरे , हे आहेत फिचर आणि किंमत\nगणित चुकलं म्हणून शिक्षकाने विद्यार्थ्याच्या तोंडात खुपसली छडी\nऔरंगाबादेत विद्यार्थ्यांना झालं काय, काॅपी पकडली म्हणून आत्महत्येचा प्रयत्न\nकर्जमाफीचा लाभ आता 2001-09 काळातील शेतकऱ्यांनाही मिळणार \nवारकऱ्यांची रांगेतून मुक्तता, आता विठुरायाचं टोकनद्वारे दर्शन \nकेरळमध्ये फक्त सचिनच्याच पुस्तकांची लायब्ररी\nजालन्यात सहा लाखांच्या बनावट नोटा जप्त\n'चौधरींचं वक्तव्य अत्यंत दुर्दैवी'\nव्हेंटिलेटरमध्ये झुरळ जीवावर बेतलं\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00585.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/pune/ayurvedic-garbhasanskaram-not-violation-law-13070", "date_download": "2018-04-24T18:33:12Z", "digest": "sha1:F55S4XNSJ5RNEUTUFK3G2OJXH2DFJBXI", "length": 34381, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "Ayurvedic garbhasanskaram not in violation of the law ‘आयुर्वेदीय गर्भसंस्कारां’मध्ये कायद्याचे उल्लंघन नाही | eSakal", "raw_content": "\n‘आयुर्वेदीय गर्भसंस्कारां’मध्ये कायद्याचे उल्लंघन नाही\nसोमवार, 3 ऑक्टोबर 2016\nपुणे - ज्येष्ठ आयुर्वेदाचार्य डॉ. बालाजी तांबे यांच्याविरोधातील तक्रार फेटाळताना उच्च न्यायालयाने अशा प्रकारचा खटलाच चालवणे हा कायदेशीर प्रक्रियेचाच दुरुपयोग आहे, असे फटकारल्याने आयुर्वेदाविषयीचा गैरसमज पसरवणाऱ्या आणि डॉ. तांबे यांच्या बदनामीची मोहीम राबवणाऱ्यांना चांगलीच चपराक बसली आहे.\nपुणे - ज्येष्ठ आयुर्वेदाचार्य डॉ. बालाजी तांबे यांच्याविरोधातील तक्रार फेटाळताना उच्च न्यायालयाने अशा प्रकारचा खटलाच चालवणे हा कायदेशीर प्रक्रियेचाच दुरुपयोग आहे, असे फटकारल्याने आयुर्वेदाविषयीचा गैरसमज पसरवणाऱ्या आणि डॉ. तांबे यांच्या बदनामीची मोहीम राबवणाऱ्यांना चांगलीच चपराक बसली आहे. ‘आयुर्वेदीय गर्भसंस्कार’ या पुस्तकातील ज्या उल्लेखांना आक्षेप घेतला गेला ते उल्लेख कल्पनाशक्तीला कितीही ताण दिला तरी गर्भलिंग चिकित्सा कायद्याचा भंग करणारे म्हणता येत नाहीत, असा स्पष्ट निर्वाळा न्यायालयाने दिल्याने अर्धवट माहितीवर झालेली तक्रार आणि त्याच्या खोलात न जाताच काही वृत्तपत्रे आणि वाहिन्यांनी त्याबद्दल केलेली हवा या सगळ्यांचेच पितळ उघडे पडले आहे.\n‘आयुर्वेदीय गर्भसंस्कार’ पुस्तकात असलेला आशय आयुर्वेदातील मान्यताप्राप्त आणि प्राचीन ग्रंथांतीलच आशय आहे, असे असतानाही त्यामुळे गर्भलिंग चिकित्सा कायद्याचा भंग होत असल्याची आवई उठवण्याचा प्रयत्न झाला. याविषयी आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या आयुर्वेद अधिष्ठात्यांच्या अध्यक्षतेखालील तज्ज्ञ समितीने दिलेला अहवाल दुर्लक्षून संगमनेरच्या न्यायालयात तक्रार दाखल करण्यात आली, त्याबद्दल उच्च न्यायालयाने संबंधित अधिकाऱ्यांना फटकारले आहे. या समितीने दिलेल्या अहवालात ‘आयुर्वेदीय गर्भसंस्कार’ पुस्तकातील उल्लेख आयुर्वेदावरील प्राचीन ग्रंथांतीलच आहेत, असे स्पष्ट केले होते. तसेच ज्यावर आक्षेप घेतला गेला तोच आशय बीएएमएस आणि एमएस (गायनॅक) या शासनमान्य अधिकृत अभ्यासक्रमातही असल्याचे स्पष्ट केले होते. त्या अहवालात डॉ. तांबे यांचे नावही नव्हते, तरीही हे प्रकरण न्यायालयात दाखल करण्यात आले आणि त्यावरून गदारोळ माजवण्याचा प्रयत्न झाला. उच्च न्यायालयात या मूळ दाव्यालाच आव्हान दिल्यानंतर औरंगाबाद खंडपीठाने दावाच फेटाळला. यातून कसलाच आधार नसलेल्या बिनबुडाच्या कपोलकल्पित बाबींवरून समाजातील एखाद्या मान्यवर आणि तज्ज्ञ व्यक्तीचा छळवाद कसा मांडला जातो, हे उघड झाले. उच्च न्यायालयाच्या निर्णयातून डॉ. तांबे यांच्याविरुद्धच्या तक्रारीचा पायाच ठिसूळ असल्याचे स्पष्ट झाले आहे. किंबहुना ज्याचा गर्भलिंग चिकित्सा, त्यासाठीची जाहिरात किंवा स्त्रीभ्रूण हत्या यापैकी कशाशीही दुरान्वयेही संबंध नाही, अशा प्राचीन भारतीय उपचार पद्धतीला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्याचा अनाठायी उद्योग समोर आला आहे. ज्यांच्या आयुर्वेदातील ज्ञानाविषयी अवघा आनंद आहे, अशा कोणीही उठावे आणि या संपूर्ण भारतीय उपचारप्रणालीला बदनाम करावे, या प्रकारालाही या निकालाने चाप लागणार आहे. पुस्तकात कोणत्याही प्रकारे गर्भलिंगचिकित्सेचा पुरस्कार केलेला नाही हे आता न्यायालयानेच सांगितले आहे. या पुस्तकाच्या लाखो वाचकांमधून कधीही कोणी तक्रार केली नव्हती, तरीही कोणा अर्धवटरावांच्या अगाध माहितीवर खटला उभा करण्याचा प्रयत्न झाला आणि त्याच आधारावर डॉ. तांबे यांच्या चारित्र्यहननाचा डोलारा उभा केला गेला. हे आयुर्वेदाला बदनाम करण्याचेच षड्‌यंत्र होते, यावर न्यायालयाच्या निकालाने शिक्कामोर्तबच झाल्याचे मानले जाते.\nपुस्तकातील आशयासंबंधीच्या तक्रारीवरून जिल्हा आरोग्य सल्लागार समितीने तज्ज्ञांचा अहवाल मागवण्याची शिफारस केली होती. त्यानुसार आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडून अहवाल मागवण्यात आला होता. या अहवालात आशयावर कोणताही आक्षेप घेण्यात आला नव्हता. म���त्र त्याकडे दुर्लक्ष करीत राज्य आरोग्यसेवा (कुटुंबकल्याण) अतिरिक्त संचालक डॉ. अर्चना पाटील यांनी कायदेशीर कारवाई करण्याची सूचना केली. त्यानुसार संगमनेर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिष्ठाता डॉ. राजीव घोडके यांनी संगमनेर न्यायालयात तक्रार दाखल केली. आयुर्वेदाच्या क्षेत्रात अभ्यास आणि गुणवत्तापूर्ण काम करणाऱ्या एखाद्या व्यक्तीविरुद्ध अशा पद्धतीने तक्रार दाखल करणे आणि खटला चालवणे हा कायद्याचा दुरुपयोग आहे. प्रसूतिपूर्व गर्भलिंग निदानाला प्रतिबंध करणाऱ्या कायद्याने (पीसीपीएनडीटी) संबंधित यंत्रणा आणि नगरच्या जिल्हा शल्यचिकित्सकांवर, प्राधिकृत अधिकारी आणि वैद्यकशास्त्र क्षेत्रातले तज्ज्ञ या नात्यांनी महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपवलेल्या असतानाही, त्यांनी टोकाचा निष्काळजीपणा दाखवल्याचा ठपका उच्च न्यायालयाने ठेवला आहे. डॉ. तांबे यांनी लिहिलेल्या ‘आयुर्वेदीय गर्भसंस्कार’ या पुस्तकातील मजकुराच्या अनुषंगाने त्यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या तक्रारीला आव्हान देणाऱ्या अर्जावर निकाल देताना मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती ए. व्ही. निरगुडे व न्यायमूर्ती व्ही. एल. अचलिया यांनी पीसीपीएनडीटी कायद्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी असलेल्या यंत्रणांना कायद्याचा दुरुपयोग केल्याबद्दल कानपिचक्‍या दिल्या आहेत. तक्रारदार गणेश बोऱ्हाडे यांचा समाचार घेताना न्यायालयाने डॉ. तांबे यांच्या विरोधात केलेली तक्रार हा ‘खोडसाळपणा’ आहे; तसेच तक्रारीत म्हटल्याप्रमाणे एखाद्या व्यक्तीला आलेल्या अनुभवातून अर्जदारावर खटला भरण्याचा निर्णयातून संबंधित यंत्रणेचा निष्काळजीपणा आणि बेजबाबदारपणाच दिसून येत असल्याचे स्पष्टपणे म्हटले आहे. जिल्हा आरोग्य सल्लागार समितीने तज्ज्ञांच्या अहवालाकडे दुर्लक्ष केले आणि तालुक्‍यातील प्राधिकृत अधिकाऱ्यांना तक्रार दाखल करण्याचे आदेश दिले या बद्दलही उच्च न्यायालयाने ‘आश्‍चर्य’ व्यक्त केले आहे. तज्ज्ञ समितीचा अहवाल डावलून डॉ. तांबे यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्याचा आदेश देताना जिल्हा समितीने कोणतीही कारणे दिलेली नाहीत, असेही निकालपत्रात अधोरेखित करण्यात आले आहे. डॉ. तांबे यांच्याविरुद्ध इतकी टोकाची कारवाई करताना समितीने ‘कोणतेही तार���म्य बाळगलेले’ नाही, असे ताशेरे ओढले आहेत. खटला दाखल करण्याकरिता पुस्तकातील ज्या ओळींचा आधार घेतला गेला त्या ओळी कोणत्या संदर्भात पुस्तकात येतात, याकडेही समितीने दुर्लक्ष केल्याचे न्यायालयाने स्पष्टपणे म्हटले आहे. डॉ. तांबे यांच्यावर केलेला आरोप हास्यास्पद असून, या पुस्तकातील विवेचन कायद्यातल्या कोणत्याही तरतुदींचा भंग करणारे आहे हे कोणत्याही शहाण्या माणसाला पटण्यासारखे नाही. या मजकुरामुळे कायद्याचा भंग झाला आहे, असे ओढूनताणूनही दाखवता येणार नाही, असेही न्यायालयाने नमूद केले. डॉ. तांबे यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेली तक्रार रद्द करण्याचे आदेश देतानाच, गर्भाचे लिंगनिदान होईल, अशी कोणतीही कृती किंवा तंत्र त्यांच्या लिखाणात दुरान्वयानेही डोकावत नाही, असेही निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे. ॲड. राजेंद्र रघुवंशी व ॲड. ज्ञानेश्‍वर बागूल यांनी डॉ. तांबे यांची बाजू खंडपीठासमोर मांडताना तक्रारीचा हेतू छळ करण्याचाच असल्याचे ठामपणे मांडले होते. तक्रारदाराच्या हेतूंविषयी भाष्य करताना न्यायालयाने हा खोडसाळपणा असल्याचे नमूद करतानाच तक्रारदाराने आक्षेप घेतलेल्या मजकुरात कुठेही गर्भाचे लिंग ठरवण्याचा किंवा फक्त मुलगाच होईल, असा काही संदेश देण्याचा दुरान्वयानेही प्रयत्न केलेला नाही, याचा न्यायालयाने पुनरुच्चार केला आहे. आपल्या पुस्तकातील प्रतिपादनाचा हेतू ‘पुत्रप्राप्ती’ असा नसून, सुदृढ अपत्यप्राप्ती आणि गरोदर स्त्रियांच्या आरोग्याची काळजी असा आहे, हे डॉ. तांबे यांचे म्हणणे न्यायालयाने उचलून धरले आहे.\nखरे तर आयुर्वेदासारख्या विषयातील अभ्यासपूर्ण पुस्तकात या शाखेतील प्राचीन ग्रंथाचे दाखले दिले जाणे स्वाभाविक आहे. ‘आयुर्वेदीय गर्भसंस्कार’मधील कथित आक्षेपार्ह उल्लेख हे चरकसंहिता, सुश्रूतसंहिता आदी मूळ ग्रंथातून मुळाबरहुकूमच आले आहेत. अशा प्रकारची अवतरणे देणे ही संशोधन आणि अभ्यासपूर्ण मांडणीतील वहिवाट आहे. यातील मूळ उल्लेखांवरच आक्षेप असेल, तरी त्याला त्याचा पुनरुल्लेख करणाऱ्यास जबाबदार धरणे हास्यास्पदच आहे. तसेच अशा पुस्तकाच्या प्रकाशनासाठीही आक्षेप घेणे हास्यास्पद आहे. संशोधनपर ग्रंथ प्रकाशित करण्याची जगभर एक ठरलेली पद्धती आहे. तिचा विचार न करताच सरसकट सगळ्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभ��� करण्याच्या प्रयत्नामागे बदनामीखेरीज काय असू शकते या प्रकरणाला अवास्तव हवा देणारी आणि या विषयाचा गंध नसताना फुकाचे पांडित्य पाजळणारी माध्यमे पत्रकारितेची मूलभूत तत्त्वेही गुंडाळून या कटकारस्थानात सामील झाली किंवा त्यांचा वापर होऊ दिला गेला. आता उच्च न्यायालयाचा निकाल आल्यानंतर आधी या प्रकरणात रकाने भरणारे आणि चर्चा घडवणारे माध्यमवीर मिठाची गुळणी धरून गप्प आहेत, हेही पुरेसे बोलके आहे. वृत्तपत्रातून एखादे प्रकरण हाताळताना त्रुटी राहू शकते, मात्र हे समोर आल्यानंतर ती मान्य करण्याचा मोकळेपणा दाखवणे, हेही निकोप पत्रकारितेचे लक्षण आहे. मात्र जणू असा काही निकालच अस्तित्वात नसल्यासारखी शांतता आधी हे प्रकरण अकारण पेटवणाऱ्यांमध्ये आहे.\nडॉ. तांबे यांच्या पुस्तकात वर्णन केलेल्या पद्धती आयुर्वेदाच्या अभ्याक्रमातही आहेत, हे तज्ज्ञांच्या समितीने सांगितले होतेच त्याचा उल्लेख न्यायालयानेही केला आहे. खरे तर हे सारे माहीत असूनही गुन्हा दाखल करायचा प्रयत्न झाला. याला चाप लावला नाही तर कोणी हेच उल्लेख असणाऱ्या अभ्यासक्रमासाठी आरोग्य विज्ञान विद्यापीठावर आणि अशा अभ्यासक्रमांना मान्यता देणाऱ्या शासनाविरुद्धही गुन्हा दाखल करावा असे म्हणू लागेल. हेच उल्लेख विश्वकोशातही आहेत. मग याच न्यायाने कोणी विश्वकोशाच्या संपादक मंडळावरही गुन्हा दाखल करायला धजावेल. अर्धवटपणाला थारा द्यायला सुरवात झाली, तर परिणाम काळ सोकावण्यातच होतो, हे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी ध्यानात घेतलेले नाही.\nआयुर्वेद कशाशी खातात याची गंधवार्ता नसलेल्या पढतमूर्खांना मोकाट सोडले, तर उद्या आयुर्वेद शिक्षणच बंद करा आणि सगळ्या प्राचीन ग्रंथांवर बंदी घाला असल्या आचरट मागण्याही सुरू होतील आणि त्याला कोणत्या कोणत्या कारणाने प्रसिद्धी देणारेही भेटतील, बौद्धिक दिवाळखोरीवरच पोसलेले आणि कोणत्याही शुद्ध भारतीय कल्पनांविषयी न्यूनगंडाने ग्रासलेले माध्यमवीर अशी तळी उचलू लागतील. न्यायालयाच्या निकालाने अशा करंटेपणालाही चाप बसण्याची शक्‍यता तयार झाली आहे. हा खटला आणि तो माध्यमातून गाजवण्याचा प्रकार आयुर्वेदाबद्दल नकारात्मकता आणि दिशाभूल करण्याचाच प्रयत्न होता. यासाठी बुद्धी, यंत्रणा आणि सोयीचे युक्तिवाद पणाला लावणाऱ्यांसाठी न्यायालयाचा निकाल एक धडा�� आहे.\nताशेरे अजून वाचलेच नाहीत - डॉ. अर्चना पाटील\n‘‘डॉ. तांबे यांच्याविरुद्धची न्यायालयातील तक्रार काढून टाकण्याचा उच्च न्यायालयाचा निर्णय तेवढा मी वाचला आहे. मात्र संपूर्ण निकालपत्र वाचलेले नाही, त्यामुळे ही तक्रार नोंदवण्यात पुढाकार घेणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांवर न्यायालयाने काय ताशेरे मारले आहेत, हे मी पाहिलेले नाहीत,’’ असे राज्य आरोग्यसेवा (कुटुंबकल्याण) अतिरिक्त संचालक डॉ. अर्चना पाटील यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले. आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या तज्ज्ञ समितीच्या अहवालाकडे दुर्लक्ष करून कायदेशीर कारवाई करण्याची सूचना डॉ. पाटील यांनी दिली होती. पीसीपीएनडीटी कायद्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी असलेल्या यंत्रणांना कायद्याचा दुरुपयोग केल्याबद्दल खंडपीठाने ताशेरे ओढले आहेत. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात दाद मागता येईल का, याविषयी कायदेशीर सल्ला घेण्यात यावा, अशी सूचना नगर जिल्हा शल्यचिकित्सकांना केली आहे, अशी माहिती त्यांनी दिली.\nचित्रपट काढून पाणी जिरणार नाही - आमिर खान\nनागपूर - \"जलसंधारणाचा संदेश देण्यासाठी चित्रपटही करता येईल. एखादी चांगली कथा आली तर विचारही करू. पण, महाराष्ट्रातील दिडशेपेक्षा अधिक तालुके...\nसरपंचाकडे खंडणीची मागणी; गवळी टोळीचे तिघे अटकेत\nमंचर (पुणे): लोणी (ता. आंबेगाव) गावचे सरपंच यांच्या कडून दीड लाख रुपयांची खंडणी घेऊन उर्वरित तीन लाख 50 हजार रुपयांच्या खंडणीसाठी त्यांना जीवे...\nग्रामीण भागातील स्वच्छतेसाठी शिवसेना आमदारांचा हातभार\nडोंबिवली - गावे पालिकेत समाविष्ट झाल्यापासून येथील घनकचरा व्यवस्थापन व आरोग्याच्या अनेक समस्या हा चर्चेचा विषय झाला आहे. कल्याण ग्रामीणचे...\nआदिवासी घोटाळ्यातील कर्मचाऱ्यावरील कारवाईसाठी 27 ला राज्यभर आंदोलन\nनाशिकः आदिवासी विकास मधील 104 कोटी रुपयांच्या घोटाळ्यातील साडे सहाशे कर्मचाऱ्यांवर तातडीने कारवाई करा. या मागणीसाठी येत्या 27एप्रिलला राज्यभर...\nठाणे - वाडा डंपींग ग्राउंडची समस्या लवकरच सुटणार\nवाडा : शहराची वर्षानुवर्षे खितपत पडलेली डंपींग ग्राउंडची समस्या सोडविण्यात नवनिर्मित वाडा नगरपंचायतीच्या शिवसेनेच्या नगराध्यक्षा, उपनगराध्यक्षा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00586.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.inmarathi.com/10-unknown-benefits-of-banana-peel/", "date_download": "2018-04-24T18:17:26Z", "digest": "sha1:Y2KQO37OET37MTCVPQPMQZAIVZY2NJ7K", "length": 15934, "nlines": 121, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "केळाच्या सालीचे हे १० उपयोग वाचलेत - तर पुढच्यावेळी केळाची साल फेकण्याआधी १० वेळा विचार कराल!", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nयाला जीवन ऐसे नाव\nकेळाच्या सालीचे हे १० उपयोग वाचलेत – तर पुढच्यावेळी केळाची साल फेकण्याआधी १० वेळा विचार कराल\nआमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page\nलेखाचं शीर्षक वाचून तुम्ही नकीच बुचकळ्यात पडला असाल. तुम्हाला वाटत असेल की त्या सध्या केळीच्या सालीने एवढे काय मोठे तरी आपण मारू शकतो. तुमच्या दृष्टीने जरीही ती निरुपयोगी असली तरी आता आम्ही जे फायदे सांगणार आहोत ते वाचल्यावर तुम्ही देखील थक्क व्हाल. चला तर मग जाणून घेऊया केळाच्या सालीचे हे १० उपयोग जे आजवर तुम्हाला कोणीही कधीही सांगितले नसतील\nशूज आणि चांदीचे दागिने पोलिश करण्यात उपयोगी\nही गोष्ट ऐकायला विचित्र वाटते पण हे १०० टक्के खरं आहे की केळीच्या सालीचा उपयोग शूज आणि चांदीचे दागिने पोलिश करण्यात केला जाऊ शकतो. केळी या फळाचे मुळातच असंख्य फायदे आहेत, त्यापैकी हा एक महत्त्वाचा फायदा होय. तर जेव्हा कधी अर्जंट मध्ये बूट पोलिश करायची गरज भासेल किंवा चांदीचे दागिने पोलिश करायला काही साधन उपलब्ध नसेल तेव्हा बिनधास्त केळीची साल वापरा आणि चकाचक पोलिश करा.\nदात पांढरेशुभ्र करण्यास मदत\nकेळीच्या सालीचा दैनंदिन आयुष्यात होणारा हा अजून एक महत्त्वाचा फायदा. जर तुमची टूथपेस्ट संपली असेल किंवा दात खूपच पिवळे पडले असतील तर केळीची साल दातांवर घासा, तुम्हाला नक्की फरक दिसून येईल.\nचेहऱ्यावर मुरूम आली असतील किंवा फोड्या आल्या असतील तर इतर क्रीम्स वगैरे लावण्यापेक्षा काही दिवस चेहऱ्यावर केल्याची साल चोळा. तुमचा चेहरा पुन्हा पूर्वी सारखा स���वच्छ आणि तजेलदार होईल.\nशरीरावरील जखमा आणि व्रण नाहीसे करते\nकेळ्याच्या सालीचा हा उपयोग सर्वांच्याच दृष्टीने अतिमहत्त्वाचा आहे. कधी हातापायावर वगैरे छोटीशी जखम झाली तर त्यावर टेपने केळ्याची साल लावून ठेवा. सालीमधील गुण जखम बर करण्यात आणि व्रण नाहीसा करण्यात मदत करेल.\nशरीरावरील पुरळ देखील बरी करते\nपुरळच काय तर एखाद्या मच्छराने चावा घेतल्यामुळे जर दाह होत असेल तर त्यावर देखील केळ्याची साल म्हणजे रामबाण उपाय आहे. एकदा नक्की ट्राय करून पहा.\nअनेकांना चामखीळीपासून सुटका हवी असते, अश्यानी ज्या ठिकाणी चामखीळ आहे त्या ठिकाणी केळ्याची साल टेपने चीटकवल्यास आठवड्याभरात तुम्हाला परिणाम दिसून येईल.\nएका संशोधनातून सिद्ध झालंय की केळ्याच्या सालीचा antidepressant म्हणून वापर करता येऊ शकतो. Antidepressant असे मेडिसिन असते जे ताण-तणाव कमी करण्यासाठी मदत करते आणि मन शांत ठेवते. जर तुम्ही केळीची साल पाण्यात उकळून ते पाणी प्यालात तर त्याचा प्रभाव एखाद्या antidepressant असतो.\nकेळीच्या साली मधील पोषक गुण हे खताच्या रुपात अतिशय उपयोगी सिद्ध झाले आहेत. त्यामुळे जरी वरील कोणत्याही कारणासाठी तुम्ही केळ्याच्या सालीचा वापर केला नाही तर त्याचा खत म्हणून वापर नक्की करा.\nतुमच्या झाडांची पाने साफ ठेवण्याकरता\nज्या प्रमाणे विविध वस्तू पोलिश करण्यासाठी केळीच्या सालीचा उपयोग होतो, त्याचप्रमाणे तुमच्या बागेतील झाडांच्या पानावर जर डाग वगैरे पडले असतील किंवा ती पाने खराब झाली असतील, तर केळीच्या सालीच्या सहाय्याने ती साफ करता येतात. याचा फायदा असा की तुमच्या झाडांची पाने पुन्हा एकदा टवटवीत दिसतील.\nकेळ्याची साल खाण्याची कल्पना जरा विचित्र वाटते नाही का पण विश्वास ठेवा ही विचित्र कल्पना तुमच्या शरीरासाठी मात्र फार उपयुक्त ठरू शकते तुम्ही ही साल कच्ची खा किंवा शिजवून खा, त्यातून तुम्हाला पोषक तत्व मिळणार हे नक्की पण विश्वास ठेवा ही विचित्र कल्पना तुमच्या शरीरासाठी मात्र फार उपयुक्त ठरू शकते तुम्ही ही साल कच्ची खा किंवा शिजवून खा, त्यातून तुम्हाला पोषक तत्व मिळणार हे नक्की तुमच्या माहितीसाठी म्हणून सांगतो, आजकाल तर बऱ्याच नवनवीन रेसिपीज अध्ये केळ्याच्या सालीचा उपयोग केला जातो.\nअशी आहे ही केळीची अतिउपयुक्त साल, त्यामुळे पुढच्या वेळेपासून केळी खाऊन झाल्यावर लगेच साली��ी रवानगी कचऱ्याच्या डब्यात करू नका. तिचा आवश्यक तो योग्य वापर करा, जो नक्कीच तुमच्या फायद्याचा ठरेल.\nलेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page\n← DSLR कॅमेरा खरेदी करण्यापूर्वी ह्या गोष्टींचा नक्की विचार करा\nह्यांच्यामुळे खिलाडीपासून बिग बी पर्यंत सर्व मोठे स्टार्स कुठेही बिनधास्त फिरतात\nथंड पाण्याने अंघोळ केल्यास काय फायदे होतात \nगरम किंवा थंड पाण्यापेक्षा ‘कोमट’ पाणी पिणे आरोग्यासाठी जास्त चांगले असते..\nCitrus Fruit चे आजवर कोणीही न सांगितलेलं महत्त्व : आहारावर बोलू काही – भाग १०\nते ४ न्यायमूर्ती, २ झुंडी आणि झुंडीची संकेतप्रवणता : भाऊ तोरसेकर\nतुम्हाला माहित आहे का बँकचे चेक तब्बल ८ प्रकारचे असतात\nहे वाचा – ई-वॉलेट आणि paytm चे एक्सपर्ट व्हा \nसामान्यांसाठी हानिकारक असणारी ‘दारू’ सैन्यातल्या जवानांसाठी इतकी ‘खास’ का आहे\nएका मुस्लीम संताने घातला होता सुवर्णमंदिराचा पाया, जाणून घ्या गोल्डन टेम्पल बद्दल रंजक गोष्टी\nनकार देणं अवघड जातंय ह्या पद्धती वापरून पहा\n१९७१ चं युद्ध: पाकिस्तानी सैन्याच्या “खोट्या प्रचाराचा” इतिहास\nचला जगूया Healthy : भाग १\nतुम्हाला माहित नसणारे काजुचे फायदे जाणून घ्या\nया प्रणालीचा वापर करून फेसबुक थांबवू शकते लोकांच्या आत्महत्या\nतुमच्या मौल्यवान वस्तू बँक लॉकरमध्ये ठेवण्यापूर्वी हे नक्की वाचा\nरेनकोट, मनमोहन सिंग, नरेंद्र मोदी आणि दुटप्पी राजकारण\nया ६ संघांनाच जिंकता आला आहे ICC Champions Trophy चा मिनी वर्ल्ड कप\nतुमचापण रक्तगट O-निगेटिव्ह आहे का\nविविध रस्त्यांवर आढळणाऱ्या विविध रंगांचे मैलाचे दगड नेमकं काय दर्शवतात\nमध्ययुगीन काळात मुस्लिमांना यवन किंवा म्लेंच्छ का म्हटले जायचे\nरक्तातील प्लेटलेट्स कमी होणं म्हणजे नेमकं काय\nदेशातील अन्नाची नासाडी २५ टक्क्यांनी कमी करून दाखवणाऱ्या महिलेची गोष्ट\nनैसर्गिक आपत्तीला घाबरणारा भारतीय सिनेमा\nइज इट दि राईट चॉईस बेबी…”साहा”…\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00586.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://digitaldiwali2016.com/2016/11/02/1441/", "date_download": "2018-04-24T17:54:28Z", "digest": "sha1:3EGBNRMXCHNAMNHP3QUALM23NL7G6XTV", "length": 44792, "nlines": 147, "source_domain": "digitaldiwali2016.com", "title": "मासे, तांदूळ आणि नारळ – केरळ – डिजिटल दिवाळी २०१६", "raw_content": "\nमासे, तांदूळ आणि नारळ – केरळ\nलग्नाच्या आधी मी आणि माझा होणारा नवरा असे दोघेही हॉस्टेलला राहत असल्याने हॉस्टेल मेसमध्ये मिळणारे जेवण हेच महाराष्ट्रीय जेवण असा जो सर्वसाधारण नॉन महाराष्ट्रीय लोकांचा गैरसमज होतो तसाच माझ्या केरळी नव-याचा सुद्धा झाला होता आणि तेव्हापासून माझी केरळी खाद्यसंस्कृतीशी ओळख झाली. “We Mallus have better food culture than you people. We have variety of breakfast” अशा प्रकारच्या छोट्या छोट्या वाक्यातून आमच्यात खाद्यसांस्कृतिक चकमकी उडायला लागल्या. माझा नवरा केरळी लॅटिन ख्रिश्चन. त्याचं मूळ घर अर्नाकुलम् जवळील चेरथाला येथे आहे. पत्त्यामध्ये उल्लेख करताना चेरेथालाची गणना शहरात होते. पण तिथला परिसर हा असा छान गाव वाटेल असा. आपल्याकडल्या अलिबाग-रेवदंडा वगैरे सारखा. माझ्या लेखात आलेले संदर्भ केरळमधल्या ह्या काही ठराविक भागांपुरते मर्यादित आहेत. लग्नाआधी एकदा, लग्नाच्या वेळेस आणि त्यानंतर साधारण दोनदाच मी सासरी गेल्यामुळे तसा माझा अनुभव तोकडा आहे. पण खाण्याची आणि करण्याची आवड असल्याने मला आलेले मजेशीर अनुभव या लेखाद्वारे तुमच्याशी शेअर करत आहे.\nसकाळचा नाश्ता हा केरळमध्ये फार महत्वाचा. खूपच घाई असेल तर तो भाताची पेज पिऊन आटपला जातो. डोसा, इडली, वडा असा आपल्याला माहिती असणारा दाक्षिणात्य प्रकारचा नाश्ता फार क्वचित केरळमध्ये केला जातो. त्यांची खरी पसंती ही पुट्ट, इडिअप्पम्, अप्पम् अशा खास त्यांच्या पदार्थांना दिली जाते. या सर्व पदार्थांचा जीव म्हणजे तांदूळ. पुट्ट हा प्रकार तांदळाचं पीठ आणि खोवलेला नारळ ह्यांच्या मिश्रणापासून बनवतात. हे मिश्रण बांबूच्या नळकांड्यात किंवा नळकांड्यांसारख्या तयार मिळणा-या साच्यात घालून वाफवतात. पूर्वी आणि काही ठिकाणी अजूनही नारळाच्या करवंटीत सुद्धा पुट्ट वाफवले जातात. त्याला चेरटपुट्ट असं म्हणतात. चेरट म्हणजे नारळाची करवंटी. त्यासोबत केळं ही उत्तम जोडी. पण पुट्ट चण्याच्या उसळीसोबत किंवा अंड्याच्या करीसोबतही खातात. तसेच इडियप्पम. मोदकांसाठी जशी उकड काढतात तशी उकड काढून इडलीपात्रात कुरडयांसारख्या शेवया पाडून त्या उकडतात. उकडीत काही वेळेला नारळाचं दूध सुद्धा घालतात. ह्याची जोडी म्हणजे गूळ घातलेलं नारळाचं दूध. पण ह्यासोबतही चण्याची उसळ किंवा अंडाक��ी चालते. अप्पम हा केरळमधला सर्वात प्रसिद्ध पदार्थ. मूळ पोर्तुगिजांकडून इथे आला आणि इथला झाला असं म्हणतात. हीसुद्धा तांदळाचे पीठ आणि नारळ यांचीच आवृत्ती. आधीचे दोन पदार्थ हे तसे आयत्या वेळी करता येण्यासारखे. मात्र अप्पमची तयारी आदल्या रात्रीच करावी लागते. थोडंसं यीस्ट घालून तांदूळ आणि खोबरं ह्यांच मिश्रण डोशासारखं आंबवतात. डोशाच्या मानाने अप्पमचं पीठ खूपच पातळ असतं. अगदी धावतं. अप्पमचं एक खोलगट असं विशिष्ट भांडं असतं. सकाळी फुगून आलेलं पीठ सारखं करुन, डावभर पीठ भांड्यात घालून दोन्ही हातांनी हलवल्यासारखं भांडं विशिष्ट पद्धतीने फिरवावं लागतं. मग कडेने कुरकुरीत आणि मध्ये स्पंज सारखा असा जाळीदार अप्पम तयार होतो. ह्याला उलटावं लागत नाही. तो एकाच बाजूनं वाफेवर शिजवायचा असतो. उत्तम जाळी येणे हे अप्पम चांगला झाल्याचं लक्षण. याची जोडी म्हणजे स्ट्यू मग तो कुठलाही प्रकारचा असो. शाकाहारी किंवा मांसाहारी. अप्पम आणि बीफ स्ट्यू हे खास केरळी ख्रिश्चन लोकांच खाणं. पण हल्ली इतरही खातात म्हणा. पहिल्यांदा जेव्हा मी अप्पम बनवायला शिकले तेव्हा ते बनवायचं तंत्र मला फारच आवडलं. त्यावेळचे सगळे अप्पम मी असे मस्त लयीत फटाफट बनवले (खरं हेच विशेषण लागू होईल). त्यानंतर मात्र एकदा जेव्हा मी अप्पम बनवले तेव्हा मात्र त्यांचं काहीतरी तंत्रच बिघडलं. आधीसारखे काही होत नव्हते. अम्मा म्हणजे माझ्या सासूबाई चर्चमध्ये गेलेल्या. बरं माझा अप्पम बनवण्याचा अनुभवही तोकडाच. शेवटी कसेबसे बनवले. नाश्ताच्या टेबलवर अम्मांना कळलं की अप्पमचं गणित बिघडलंय. मग त्या म्हणाल्या, “तुझी चूक नाहीये. माझी आजी सांगायची की अप्पमचं पीठ भिजवताना आजूबाजूला कोणी असू नये. अप्पम चांगले होत नाहीत. काल मी पीठ भिजवताना सगळे होते आजूबाजूला (कारण आदल्या दिवशी घरी एक छोटी पार्टी होती). आवरायला उशीर झाल्याने मी त्यांच्यासमोरच पीठ भिजवलं. त्यामुळे अप्पम बिघडले”. अशाही छोट्या छोट्या समजूतीही तिथे प्रचलित आहेत ही महत्वाची गोष्ट. स्ट्यू ही अप्पमची जोडी असली तरी टिपिकल केरला मीन करी, फिश मोली अशा करीसोबतही ते छान लागतात. करी हा शब्द सर्व प्रकारच्या चटण्या, भाज्या, आमट्या ह्यासाठी वापरला जातो. इथे पुण्यातही एखादी ग्रेवीवाली भाजी छान झाली की नवरा पटकन म्हणून जातो, “this will taste good with appam” त्यामुळे खरं त��� माझ्यासाठी अप्पम हे एक परिमाण बनलं आहे. माझ्या मते अप्पम थोड्या सुक्या भाजीसोबतही छान लागतात. लग्नाआधी साधारण तीन वर्षांपूर्वी मी सासरी गेले होते तेव्हा पोळ्यांचा प्रश्न होता. भात खाऊन कंटाळले होते. तेव्हा तिकडे पोळ्यांचं आतासारखं प्रस्थही नव्हतं. आणि तेव्हा पाहुणी म्हणून गेल्याने मला स्वयंपाक घरात प्रवेशही नव्हता. तेव्हा एकदा घरी छोटेखानी पार्टी होती. चिकन रोस्ट नावाची केरळी रेसिपी केली होती. थोडं सुक्या पद्धतीने केलेलं ते चिकन मला खूप आवडलं. करीमीन (पर्ल स्पॉट नावाच्या माशाचा रस्सा) आणि अप्पम अशी जोडी होती. पण मी त्यांच्या सगळ्या जोड्या झुगारुन चिकन आणि अप्पम हादडले होते आणि पोळ्यांची भूक अप्पमवर चांगलीच भागवली होती.\nकेरळी ख्रिश्चन व्यक्तिच्या रोजच्या जेवणात भात आणि मासे हे मुख्य पदार्थ. मासे हे रस्सा किंवा तळलेल्या स्वरूपात. तसेच रोज एक भाजी सुद्धा रोजच्या जेवणात असते. तिच्याकडे बनवताना आणि खातानाही कोणी फार लक्ष देत नाही असं आपलं माझं निरीक्षण. पण तरीही एखाद्या यांत्रिक पद्धतीने ती एक भाजी रोज केली जाते आणि त्याच यांत्रिकपणे खाल्लीही जाते. ही भाजी अनेकदा दारची असते. त्यामुळे वेगवेगळे कंद, वेलीवरच्या भाज्या अशा प्रकारच्या नावडत्या गटात मोडणा-या भाज्यांचा समावेश रोजच्या आहारात असतो. शाकाहारी पदार्थात एक अतिशय आवडीने खाल्ला जाणारा पदार्थ म्हणजे टॅपियोका. ज्या कंदापासून साबुदाणा बनवतात ते कंद. स्वभावाने शाकाहारी असला तरी मांसाहारी पदार्थासोबत उठून दिसतो. हा उकडून त्याचे तुकडे करुन बीफ करीसोबत खातात. घरी तसेच हॉटेलात दोन्ही ठिकाणी हा पदार्थ प्रसिद्ध आहे. तो मिळण्याची काही खास ठिकाणं सुद्धा आहेत.\nकेरळमध्ये मोठ्ठा साबुदाणा भात खातात. तो शिजायला जवळपास तीन तास लागतात. त्यामुळे केरळमधल्या नोकरदार बायका सकाळी दोन गजर लावतात. पहिला पहाटे साधारण चार वाजताचा. त्या गजराला उठून झोपेतच जावून तांदूळ धुवून चुलीवर चढवायचे आणि येवून परत झोपायचं. दुस-या गजराला किंवा आपल्या सोयीने उठायचं आणि करीची किंवा नाश्त्याची तयारी करायची. करी होईपर्यंत तो भात साधारण तीन एक तासांनी शिजतो. हल्ली मला त्यांच्या भाताची सवय झाली आहे. अगदीच कंटाळा आला तर मग मी आपल्या पद्धतीचा भात करते. त्या भाताला तिथे पच्चरी अस म्हणतात आणि तसं म्हणता���ा “कसा काय तुम्ही हा पच्चरी खाता” अशा प्रकारचे भाव आणतात. मात्र पच्चरी खाण्यासाठी चालत नसला तरी पायस किंवा डोसा बनवण्यासाठी किंवा तांदळाच पीठ बनवण्यासाठी मात्र पच्चरीचाच वापर होतो. मला फक्त भात चालत नाही म्हणून मी तिकडे माझ्यापुरत्या पोळ्या करते. कधी कधी नवरा आणि सासू मला जॉईन होतात. एकदा पुण्याहून घरी गेले असताना माझ्यासाठी म्हणून अम्मांनी पोळ्या आणि आपल्या पद्धतीचा भात करुन ठेवला होता. आणि मला हसत हसत सांगितल होत, I cooked chapatti for you मला फारच मजा वाटली होती.\nतनाश्री नवरा आणि सासूबरोबर\nसध्या आपल्याकडच्या पोळ्यांना तिकडे फार भाव आहे. तिथल्या हॉटेलातसुद्धा चपाती (चिमणीतला च) या मेन्युची भर पडली आहे आणि विशेष म्हणजे ती हॉटलिस्टवर सुद्धा आहे. याचं कारण पर्यटन असावं कदाचित. लग्नाच्या आधी आठ दिवस मी तिथे राहिले होते तेव्हा माझ्या आणि बाबांच्या पोळ्या मी रोजच्या रोज करायचे. माझ्या सासूला पोळ्या फार प्रिय आहेत. त्यांच्या भाषेत चपाती, पण त्या बनवण्याच कसब मात्र अजून त्यांना अवगत झालेलं नाही. पोळ्या मऊ होण्यासाठी त्या विविध प्रयत्न करताना मला आढळलेल्या आहेत. त्या गरम पाण्यात पीठ भिजवतात. मी कणीक मळत असताना लक्ष देवून निरीक्षण करतात. वगैरे वगैरे. माझ्या लग्नानंतर आठ दिवसांनी आमच्या लग्नात ज्यांनी फार मोलाची मदत केली अशा जवळच्यांना एक छोटी घरगुती पार्टी द्यायची अस ठरवल. अम्मांनी विचारल की तू काय करशील महाराष्ट्रीयन चिकन करी. मी आधी उत्साहात हो म्हटलं पण मेन कोर्समध्ये लुडबुड नको म्हणून मी गाजरचा हलवा करायचा ठरवला. तो केलाही … चूल वगैरे साधने वापरुन. चिकन करी सोबत चपाती करशील का महाराष्ट्रीयन चिकन करी. मी आधी उत्साहात हो म्हटलं पण मेन कोर्समध्ये लुडबुड नको म्हणून मी गाजरचा हलवा करायचा ठरवला. तो केलाही … चूल वगैरे साधने वापरुन. चिकन करी सोबत चपाती करशील का (हे अस ठराविक पद्धतीच्या करी सोबत चपातीच खायची हे अस केरळी लोकांनी त्यांचं त्यांचंच ठरवलय) अस मला विचारण्यात आलं. हो, त्यात काय (हे अस ठराविक पद्धतीच्या करी सोबत चपातीच खायची हे अस केरळी लोकांनी त्यांचं त्यांचंच ठरवलय) अस मला विचारण्यात आलं. हो, त्यात काय असं म्हणत मी पुढे सरसावले. मग हळू हळू मला कळलं. ही घरगुती माणसांची पार्टी तब्बल चाळीस लोकांची आहे. (माझ्या घरगुती माणसाच्या पार्टीचा ���कडा ८ ते १० हाच आहे) पोळ्या हा त्यांचा प्रांत नसल्याने मदतीला पण कोणी नाही. शेवटी सकाळी चाळीस माणसांचा गाजर हलवा आणि संध्याकाळी चाळीस माणसांच्या पोळ्या साडी नेसून घामाने डबडबून लाटल्या. माझ्या ह्या कौशल्याबद्दल पाठ थोपटून घेतली ते वेगळं आणि आत्तापर्यंत घेतेच आहे. पण त्यावेळेला मात्र ब्रह्मांड आठवलं होतं. (ता. क. मला पोळ्या फार कौशल्याने जमत नाहीत ते वेगळंच)\nनारळ हा त्यांच्या सर्व पदार्थाचा आत्मा आणि भात हा परमात्मा. मला स्वतःला नारळाचे पदार्थ फार आवडतात. मी नुसतं खोबरेही खाऊ शकते किंवा कुठल्याही पदार्थावर खवलेलं खोबरं घालूनही खाऊ शकते. पण तिकडचा नारळाचा पदार्थातला वापर म्हणजे वाटून तरी वापरायचा नाही तर दूध काढून वापरायचा. आपल्यासारखं नारळ खवून वगैरे घालत नाहीत. प्रत्येकाच्या दारात वर्षाला पुरेल एवढं उत्पादन देणारी नारळाची झाडं नक्कीच. त्यावर असलेल्या नारळाच्या झाडांवर घरची सधनता अवलंबून. एवढच काय तर पंचायतीच्या पॉवर्टी लाईन ठरवायच्या जुन्या निकषांमध्येही दारात असलेल्या नारळाच्या झाडांच्या संख्येचा समावेश होता. तसेच काही काही घरांची नावं सुद्धा “अञ्च तेंग (पाच नारळाची झाडं)” वगैरे अशी आहेत. घरचेच नारळ असल्याने स्वयंपाकात तुटवडा कधीच नाही. नारळ विकत आणण्याचा प्रश्नच नाही. माझ्या लग्नाच्या चार दिवस आधी आमच्या वाडीतले नारळ पाडायला माणसं बोलावली होती. हल्ली त्यांची मागणी वाढलीय. कारण नवीन पिढीतलं कोणी नारळाच्या झाडावर चढत नाही. त्यांनी मस्तपैकी घरचे काही कोवळे नारळसुद्धा पाडले होते. खास माझ्यासाठी. नारळाचं गोड पाणी आणि मऊ मऊ मलई ‘मी होणारी सून’ वगैरे गोष्टी विसरुन खाल्ली होती. आमच्या लग्नाच्या आदल्या दिवशी भरपूर पाऊस पडला होता. भेटायला येणारा प्रत्येक जण एक ठराविक प्रकारचा प्रश्न माझ्या नव-याला विचारत होता आणि त्यावर तो नुसता हसत होता. तेव्हा काही गडबडीत नीट कळलं नाही. लग्नाच्या दुस-या दिवशी मला नव-याने सांगितलं – त्यांच्या इथे असा समज आहे की, जर खोबरं खवता खवता खाल्लं तर लग्नाच्या आदल्या दिवशी पाऊस पडतो आणि आमच्या लग्नाच्या आदल्या दिवशी धुवांधार पाऊस पडला होता. त्यामुळे आलेले सगळे पाहुणे माझ्या नव-याला “काय खूप खोबरं खाल्लंय हा” असं हसून विचारत होते. एकंदरीत आमच्या लग्नाच्या आदल्या दिवशीच्या धुवांधार पा���साचं कारण मी माझे खोबरं प्रेम प्रकट करुन माझ्या डोक्यावर घेतलं.\nकेरळ आणि मासे हे समीकरण सांगायलाच नको. इथे जेवणात रोज मासे असतात हे आधीच सांगितलं आहे. रोजच्या जेवणात साधे छोटे मासे असतात. ह्यांची खरेदी दारावरच. एक ठरलेली मासेवाली येते मासे विकायला. तिची कूsssक अशी विशिष्ट आरोळी हल्ली माझ्या ओळखीची झालेली आहे. आधी ती आरोळी ऐकू येते आणि मग मीन वेणो (मासे हवे आहेत का) असा तिचा प्रश्न. हे ऐकू आलं की आपल्याला मासे हवे असतील तर “वेणम्” म्हणजे हवे आहेत अशी एक आरोळी ठोकायची की ती मुख्य गेटशी थांबते. छोट्या माशांसोबत तिच्याकडे कोलंबी आणि कधी कधी करीमीन (पर्लस्पॉट) सुद्धा मिळतात. अम्मांच्या सुनेला कोलंबी आवडते हे माहीत झाल्यापासून ती हटकून कोलंबी घेऊन येते. थोडीशी घासाघीस ही ठरलेली पण गुणवत्ता एकदम सरस. मी एकदा तर तिच्याकडचा मासा जिवंत असल्याचंही पाहिलं होतं. करीमीन हा केरळमध्ये खाल्ला जाणारा प्रसिद्ध मासा. खास गोड्या पाण्यात उपलब्ध होणारा. रोजच्या जेवणासाठी हवा असल्यास दारावर उपलब्ध होतो पण जास्त हवा असल्यास तो मिळण्याची काही खास दुकाने असतात. बाकीची मासे खरेदी मासळी बाजारात जाऊनच. केरळला गेल्यानंतर वेळ काळ न पाहता मी फक्त मासेच खात असते. कोंज नावाची एक मोठ्या प्रकारची कोलंबी तिथे मिळते. तिची छोटे तुकडे करुन करी करतात किंवा फ्राय करतात. माझं कोलंबीवरील प्रेम पाहून लग्नाच्या तिस-याच दिवशी अम्मा मला कोंज खायला एका हॉटेलात घेऊन गेल्या होत्या. हॉटेल एकदम टपरीवजा. कदाचित एरवी अशा ठिकाणी मी गेलेही नसते. पण तळलेले कोंज एकदम भारी. दोनच खाऊ शकले मी. शिवाय हावरटासारखे दोन पार्सल करुन घेतले. हॉटेल अगदीच छोटं असल्यास पार्सल हा प्रकार बहुतेक त्यांच्या पचनी पडला नसावा. त्यांनी तसेच दोन कोंज विड्याची पानं कागदात गुंडाळून द्यावी तसे दिले. त्यानंतर आम्ही ब-याच ठिकाणी गेलो होतो. मी बॅग नेली नसल्याने तसेच ते कोंज तसेच मिरवत मिरवत फिरले. शेवटी रात्री एकदाचे जावून खाल्ले आणि माझा जीव शांत झाला. बाकी शार्क, खेकडे, शिंपले अशा विविध प्रकारच्या जलचरांचाही तिथल्या आहारात समावेश आहे.\nमाशांच्या जोडीने इतर अनेक प्रकारचा मांसाहारही तिथे केला जातो. माशांचा समावेश मांसाहारात होत नाही. कारण ईस्टरच्या आधी उपवास म्हणून पाळल्या जाणा-या महिन्यात मांसाहार निषिद��ध असतो पण मासे मात्र चालतात. ह्या इतर मांसाहारात अनेको प्रकारांचा समावेश होतो. अनेक प्रकारचे प्राणी, जलचर प्राणी, पक्षी केरळमध्ये आवडीने खाल्ले जातात. आमचं लग्न झाल्यापासून आमच्या घरातला मांसाहार फारच मर्यादित झाला आहे. पण माझ्या अनुपस्थितीत किंवा उपस्थितीतही विविध प्रकार खाल्ले जातात फक्त माझ्यासमोर बनवले मात्र जात नाहीत. केरळमधले गौड सारस्वत ब्राह्मण शुद्ध शाकाहारी आहेत. त्यांच्या बायका- मुलींना पटति असं म्हणतात. पिवळा, निळा, गुलाबी अशा गडद रंगांचा समावेश त्यांच्या राहणीमानात असतो आणि मलाही हे सर्व रंग वापरायला फार आवडतात. त्यामुळे आणि माझ्या मुळच्या रंगामुळे अनेकांना मी गौड सारस्वत ब्राह्मणच वाटले होते. त्यामुळे तिथे माझ्या नकळत माझा उल्लेख पटति असा केला जातो आणि मी शाकाहारी असल्याचाही अनेकांचा समज होतो. लोकांना भेटायला गेल्यावर लोक माझ्या नव-याकडे फार दयेने बघतात. त्यांच्या चेह-यावरचे मी वाचलेले भाव म्हणजे, “अरेरे आता कसं होणार याचं शाकाहारी मुलीशी लग्न केल्यावर”, पण मग मी काही प्रमाणात (त्यांच्या तुलनेने) मांसाहारी आहे हे कळल्यावर मग लगेच त्यांचे चेहरे उजळतात. तर त्यांच्या ह्या विविध प्रकारच्या मांसाहाराची सोय अनेक जण घरातच करताना आढळतात. अनेकांच्या घरात बदकं, ससे, कोंबड्या, शेळ्या वगैरे पाळलेले आढळतात. एवढंच काय तर पावसाळ्यात घरातल्या तळ्यात आलेलं कासवही इथले लोक सोडत नाहीत.\nजशी मांसाहाराची सोय घरातल्या घरात केली जाते तशीच इथे वर्षाला लागणा-या जिन्नसांचीही सोय घरातल्या घरातच केली जाते. प्रत्येकाच्या घराच्या पुढे मागे वर्षभराचं उत्पादन मिळेल अशा प्रकारची विविध झाडं असतात. ह्या सर्वांपासून काही ना काही उत्पादन प्रत्येकाच्या घरी होतेच. सुरुवात नारळापासून करायची तर, दररोज सहज पडणा-या नारळांचा वापर स्वयंपाकासाठी केला जातो. साधारण तीन महिन्यातून एकदा नारळ पाडले जातात. मग त्यांना दिवसभर सुकवलं जातं आणि रात्री धुरी दिली जाते आणि अशा प्रकारे खोबरं बनवल जातं. त्याला कोप्रा असं म्हणतात. हे काम वर्षभर सुरुच असतं अगदी पावसाळ्यातही. फक्त पावसाळ्यात नारळ घरात वाळवले जातात आणि धुरी देण्याचं प्रमाणही वाढवलं जातं. बाकीही बरीच कामं ही उन्हाळ्यातली. हे सुकं खोबरं केरळमध्ये वापरलं जात नाही. त्याच तेल काढलं जातं. आपलं खोबरं तेलाच्या घाण्यावर नेऊन द्यायचं त्याचं तेल काढून आणायचं. स्वयंपाक, डोक्यावर घालायला आणि इतर अनेक गोष्टींसाठी नारळाचं तेलच वापरलं जातं. तेही फिल्टर न करता. नारळ्याच्या काथ्यापासून प्रक्रिया करुन सुतळीसाठीचा कच्चा माल बनवला जातो. त्याला मल्याळममध्ये कॉयर अस म्हणतात. ह्या कॉयरचा वापर करून सुतळी बनवली जाते.\nह्याशिवाय कोकम आणि चिंच ह्यांचीही झाडं जवळ जवळ प्रत्येकाच्या घरात असतातच. ह्या दोघांनाही पुळी असं आंबट या अर्थाने म्हणतात. कोकमांना कोळंबुळी तर चिंचांना वाळंबुळी असं म्हणतात. कोकमाच बी फोडून नंतर कोकमं वाळवून ती साठवली जातात. केरळमधली कोकमं ही आपल्या इथल्या कोकमांसारखी लाल भडक नसतात. तसंच चिंचसुद्धा गोळा करुन बी काढून साठवून ठेवली जाते. ही पुळीची कामंसुद्धा उन्हाळ्यातलीच. ह्या शिवाय दुसरं महत्वाचं उत्पादन म्हणजे काजू. जास्त प्रमाणात असतील तर त्यांच्या बिया साठवून त्या काजू उत्पादन करणा-यांना विकल्या जातात किंवा घरात स्वयंपाकात वापरल्या जातात. ही सर्व झाडं फार प्रमाणात असतील तर मजूर लावून कामं करुन घेतली जातात अन्यथा घरची सर्व माणसं कंबर कसतात. केरळमध्ये कम्युनिझममुळे मजुरीचे दर जास्त असल्याने पहिला पर्याय अनेकदा टाळला जातो. ह्याशिवाय मिरी, जायफळ अशा मसाल्याच्या पदार्थांचीही वर्षभराची साठवण केली जाते. वेलीवर आलेल्या कारलं वगैरे भाज्या सुकवून तळण्यासाठी वगैरे ठेवल्या जातात. बाकी लहानसहान वाळवणं पावसाळ्याचे दिवस सोडल्यास सुरुच असतात. ह्याशिवाय महत्वाचं म्हणजे त्यांचे जीवलग मासे. तेही पावसाळ्यासाठी सुकवतातच. त्यांना कसं सोडतील ते\nतर असं हे माझं सासर आणि त्याची खाद्यसंस्कृती\nसंस्कृत आणि पुरातत्वशास्त्र हे अभ्यासविषय असून त्यांच्या अनुषंगाने दैनंदिन परंपरा व चालीरीतींचा अभ्यास यात विशेष रस. सध्या डेक्कन काॅलेज, पुणे येथे पीएचडीसाठी संशोधन करत आहे. विविध माध्यमांसाठी संस्कृती व परंपराविषयक लिखाण करते तसेच सध्या मराठी विश्वकोश मंडळाच्या ‘अभिजात भाषा व साहित्य’ या ज्ञानमंडळाची समन्वयक म्हणून कार्यरत आहे.\nफोटो – तनाश्री रेडीज व्हिडिओ – YouTube\nऑनलाइन दिवाळी अंकऑनलाइन मराठी अंककेरळी ख्रिश्चन खाद्यसंस्कृतीजागतिक खाद्यसंस्कृतीजागतिक खाद्यसंस्कृती विशेषांकडिजिटल कट्टाडिजिटल दिवाळी अ��कडिजिटल दिवाळी २०१६मराठी खाद्यसंस्कृतीमराठी दिवाळी अंकDigital Diwali 2016Digital KattaKerala Christian Food CultureMarathi Diwali AnkMarathi Diwali IssueMarathi Food Culture IssueOnline Diwali AnkOnline diwali issueOnline Diwali Magazine\nPrevious Post ओळख बटाट्याशी\nNext Post काही युरोपिय पदार्थ\nमस्त तनाश्री. खूप आवडलं हे तपशीलवार वर्णन.\nविस्तृत माहिती आहे. खूप आवडला लेख\nपूर्ण लेख एकदम झकास. केरळची खाद्य भ्रमंती बसल्याजागी झाली. धन्यवाद \nकॅनडातल्या आईस वाईन November 9, 2016\nआखाती देशांतले गोड पदार्थ November 9, 2016\nछेनापोडं आणि दहीबरा November 7, 2016\nकॉर्न आणि मिरचीचं जन्मस्थान – मेक्सिको November 7, 2016\nडेन काऊंटी फार्मर्स मार्केट, यूएसए November 5, 2016\nजॉर्जिया आणि दुबई स्पाइस सूक November 5, 2016\nकाही युरोपिय पदार्थ November 5, 2016\nमासे, तांदूळ आणि नारळ – केरळ November 2, 2016\nलोप पावत चाललेली खाद्यसंस्कृती – हिमाचल प्रदेश October 31, 2016\nshraddham on ठकूच्या स्वैपाकाची गोष्ट\nArchana phatak on मुळारंभ आहाराचा\nSUJIT KULKARNI on डिस्कव्हरिंग घाना\nडिजिटल दिवाळी : आकार… on एकट्या माणसाचं स्वयंपाकघर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00586.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-love-tips/men-look-for-women-s-lips-116051900018_1.html", "date_download": "2018-04-24T18:18:55Z", "digest": "sha1:YRDISBMYWHOPA5QAAT7KKIUHLATHFWUE", "length": 7125, "nlines": 120, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "पुरूष का बघतात स्त्रियांचे ओठ | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 24 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nपुरूष का बघतात स्त्रियांचे ओठ\nपुरूष जेव्हा स्त्रियांकडे बघतात तेव्हा त्यांचे लक्ष स्त्रीच्या शारीरिक बनावटीवर तर असतं पण सर्वात जास्त लक्ष असतं तिच्या ओठांवर. ओठांकडे लक्ष देणार्‍या पुरुषांच्या मनात काय चालू असतं पाहूया:\n* किस करण्याच्या इच्छेमुळे ते ओठ बघणे पसंत करतात. ते बघतात की ‍या ओठांवर किस करू शकतो वा नाही. कित्येकदा ते मनातल्या मनात या विचारात गुंतून जातात.\n...म्हणून जोडीदाराला प्रेमाने चुंबन करा\nLove Tips : 'प्रेमयोगी' बनाल की 'प्रेमरोगी'\nLove Tips : सोळावं वरीस धोक्याचं...\nयावरून जाणून घ्या बायकोला आपल्यात रस नाही\nप्रेमात मुलींनी दबावाखाली बदलू नये या 6 सवयी\nयावर अधिक वाचा :\nपुरूष का बघतात स्त्रियांचे ओठ\nबराक ओबामा यांनी पत्र पाठवून मागितली माफी\nअमेरिकेचे माजी राष्ट्रपती बराक ओबामा आणि त्यांची पत्नी मिशेल ओबामा यांनी आपली मोठी मुलगी ...\nचार दिवस सलग बँका बंद राहणार\nबँकेची काही कामे असतील तर पुढील तीन दिवसांत आटोपून घ्यावी लागणार आहेत. कारण चार दिवस सलग ...\n��साराम बापूला बुधवारी शिक्षा सुनावली जाणार\nबलात्काराच्या प्रकरणात अटकेत असलेला स्वयंघोषित अध्यात्मिक गुरु आसाराम याला बुधवारी शिक्षा ...\nमृत्यूच्या पाच तासाने उठून बसला, सांगितले अनुभव\nघरात अंतिम संस्काराची तयारी सुरू असताना मृत व्यक्ती अचानक उठून बसला तर हैराण होणे ...\nभारतीय लष्कराने पाकच्या पाच सैनिकांना घातले कंठस्नान\nनियंत्रण रेषेवर सातत्याने पाकिस्तानी सैनिकांकडून होणाऱ्या गोळीबाराविरोधात प्रत्युत्तरदाखल ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00588.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/e-edit-news/modi-meets-sonia-gandhi-to-discuss-new-indirect-tax-1164871/", "date_download": "2018-04-24T18:25:51Z", "digest": "sha1:NN6HYJFLPVLRA25EH5EVQXK3CKNJIVQV", "length": 16036, "nlines": 206, "source_domain": "www.loksatta.com", "title": "ये रे माझ्या मागल्या | Loksatta", "raw_content": "\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nघाऊक बाजारात दर घसरूनही साखर महागच\nपृथ्वीच्या तापमानात २०१० पासून सातत्याने वाढ\nब्रसेल्स गोळीबारातील आरोपी अब्देसलामला २० वर्षे तुरुंगवास\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\nये रे माझ्या मागल्या\nये रे माझ्या मागल्या\nपराभूत हा पराभवाने नकारात्मक बनलेला असतो आणि सत्ता घालवणारा पराभव तर अधिक वर्मी लागणारा असतो.\nअठरा महिन्यांनंतर गेल्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदा घोड्यावरून उतरल्याचे समस्त भारत वर्षास पहावयास मिळाले.\nअठरा महिन्यांनंतर गेल्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदा घोड्यावरून उतरल्याचे समस्त भारत वर्षास पहावयास मिळाले. काँग्रेसाध्यक्षा सोनिया गांधी आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना त्यांनी चर्चेचे निमंत्रण दिले आणि विरोधी पक्षाच्या उभयतांनी ते स्वीकारत पंतप्रधानांच्या निवासस्थानी पायधुळ झाडली. ही स्वागतार्ह घटना आहे. पंतप्रधानांच्या या पायउतारास बिहार निवडणुकीत झालेले पानिपत, कुंठीत अर्थव्यवस्थेचे कुंथणे आणि एकंदरच समाजात या सरकारबाबत काही खरे नाही, अशी होऊ लागलेली प्रतिमा आदी कारणे असतीलही. ती काहीही असोत. परंतु परिणाम हा त्यापेक्षा महत्वाचा या बाबत शंका नाही. हे सरकार सत्तेवर आल्यापासून सत्ताधीश आणि विरोधक यांच्यात तणावाचे वातावरण होते. त्यामागील महत्वाचे कारण म्हणजे संवादाचा अभाव. या संवादासाठी पहिले पाउल नेहमी जेत्यानेच टाकावयाचे असते. कारण पराभूत हा पराभवाने नकारात्मक बनलेला असतो आणि सत्ता घालवणारा पराभव तर अधिक वर्मी लागणारा असतो. पराभूतांच्या मनांत जेत्याविषयी कटुता राहू नये. तशी ती राहिली की सुडाची भावना तयार होत रहाते. ती होऊ न देणे हे नेहमीच जेत्याचे कर्तव्य असते. भाजपस याचा विसर पडला होता. त्यामुळेच देश काँग्रेसमुक्त करण्याची गरज व्यक्त केली गेली. एकीकडे ही अशी भाषा करायची आणि दुसरीकडे याच काँग्रेसकडून राज्यसभेत सहकार्याची अपेक्षा ठेवायची, हा विरोधाभास होता. त्याची अखेर जाणीव सत्ताधारी भाजपला झाली आणि काँग्रेसकडे या पक्षाने सहकार्याचा हात पुढे केला. हे संसदीय परंपरांस साजेसेच झाले. त्यामुळे तरी आता संसदेचे कामकाज मार्गी लागेल, अशी अपेक्षा ठेवणे गैर नाही. गतआठवड्यात २७ नोव्हेंबरच्या संपादकियांत आम्ही ‘हाच खेळ…किती वेळ’ असा प्रश्न विचारला होता. त्याचे उत्तर भाजप आणि काँग्रेस यांच्यातील या चर्चेतून मिळू शकेल. अर्थात काँग्रेस जी एस टी विषयीच्या सर्वच अटींबाबत आग्रही राहिला तर सत्ताधारी भाजप आणि विरोधी काँग्रेस यांच्यातील संबंध ‘ये रे माझ्या मागल्या’ हेच वळण घेण्याची शक्यता अधिक.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nकुठे पोहोचायचे ते ठिकाण दुष्टीपथात असून आमचा निर्धार पक्का आहे – नरेंद्र मोदी\nखासदारकीच्या शेवटच्या काळात सचिनचा ‘स्ट्रेट ड्राइव्ह’, ही बातमी वाचून तुम्हालाही सचिनचा अभिमानच वाटेल\nजनता पार्टी,समाजवादी आघाडी वगैरे प्रयोग या आधी झाले आहेत. सत्ता मिळवणे हे उद्दिष्ट असल्याने त्यांना लालू सारख्यांनाही चालवावे लागते. तेव्हा कितीही मोठे सिद्धांत मांडले तरी सत्ता आणि स्वार्थ केंद्रात असतात. कोन्ग्रेस्सचा पाठींबा हा देवगौडा आणि चंद्रशेखर यांना कुठे घेऊन गेला ते सगळ्यांना माहित आहे.राहिला भाजपचा मस्तवालपणा. तर लालू, मुलायम, दादा, ठाकरे, सोनियाम्मा किंवा ममताबाई यांच्या इतका किंबहुना अगदी राणे किंवा अजितदादा इतका पण जमणार नाही आणि नितीश जरी P M झालेतर किती आठवडे चालणार अल्ला जाने.\nनरेंद्र मोदी-शी जिनपिंग भेटीमुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये शेवटी चीनला करावे लागले आश्वस्त\nफक्त देशहितासाठी राहुल गांधींसोबत चर्चा केली – शरद पवार\nगरीबी समजून घेण्यासाठी मला पुस्���के वाचण्याची गरज नाही – नरेंद्र मोदी\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n'वॉन्टेड' आरोपी शेजारी उभा होता, पोलीस पोस्टर लावत बसले\n'आमच्या घरात मुली आहेत, काँग्रेसला येण्यास सक्त मनाई आहे'\nलग्नाच्या दुसऱ्या दिवशीच मित्रांसोबत मिळून पत्नीवर सामूहिक बलात्कार\nसाधा धक्का लागला म्हणून ट्रेनखाली दिलं ढकलून, महिला प्रवाशाला अटक\nआज इंदिरा गांधी असत्या तर मी काँग्रेसमध्ये असतो-शत्रुघ्न सिन्हा\nकोरेगाव भीमा हिंसाचाराशी आंबेडकरी आणि हिंदुत्त्ववादी संघटनांचा संबंध नाही, सत्यशोधन समितीचा अहवाल\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nमुन्ना यादवला सर्वोच्च न्यायालयातून तात्पुरता जामीन\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nमहापालिकेच्या ३४ मराठी शाळा बंद\nजिल्ह्य़ात ६८ अपघात स्थळे\nकर्नाक पूल पाडण्यास उच्च न्यायालयाचा हिरवा कंदील\nनेहरू विज्ञान केंद्रातील ‘दि एनर्जी बॉल’ नव्या ढंगात\n‘फटका चोरां’ची दहशत कायम\nवाढलेल्या तापमानात विजेविना घामाघूम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00589.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://abpmajha.abplive.in/videos/navi-mumbai-road-accident-victim-shilpa-puri-s-husbands-agony-469786", "date_download": "2018-04-24T17:48:39Z", "digest": "sha1:UIXUYZ6H46RQ4PCBNVGUUG5PEEXYN6DO", "length": 14875, "nlines": 133, "source_domain": "abpmajha.abplive.in", "title": "नवी मुंबई: शिल्पाचा अपघाती मृत्यू नव्हे, ही तर हत्या, पतीचा संताप", "raw_content": "\nनवी मुंबई: शिल्पाचा अपघाती मृत्यू नव्हे, ही तर हत्या, पतीचा संताप\nनवी मुंबईतल्या खारघरमध्ये शिल्पा पुरी यांचा मृत्यू अपघाती नसून ही हत्याच आहे... अशा शब्दात शिल्पा यांचे पती अमित यांनी आपला राग व्यक्त केलाय. शिल्पा यांच्या मृत्यूमुळे पुरी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय.... कुठलीही चूक नसताना केवळ प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे घरातील कर्ती स्त्री गमावल्यानं पुरी कुटुंबाचा संताप होतोय.\nविशेष चर्चा : सरोज खानचं डोकं ठिकाणावर आहे काय\nस्पेशल रिपोर्ट : नाशिक : व्हेंटिलेटरमध्ये झुरळ अडकलं, श्वास न घेता आल्याने महिलेचा मृत्यू\nस्पेशल रिपोर्ट : मुंबई : पैसे आ��ि जागेचं गणित जुळवणारे मुंबईतील नॅनो फ्लॅट\nमुंबई : 'एबीपी माझा'चे मुख्य संपादक राजीव खांडेकर यांना दीनानाथ मंगेशकर पुरस्कार\nगडचिरोली : नक्षलवाद्यांचा खात्मा करणारे जिगरबाज सी-60\nपुणे : कोरेगाव भीमा प्रकरणातील साक्षीदार पूजाच्या मारेकऱ्यांना अटक करा : रिपाइं\nस्पेशल रिपोर्ट : पंढरपूर : रांगेशिवाय विठ्ठल दर्शन, पंढरपुरात लवकरच टोकन व्यवस्था\nपंढरपूर : विठुची पंढरी मांस-मद्यमुक्त करण्यासाठी मंदिर समितीचा ठराव\nपुणे : सचिन तेंडुलकरचे 'जबरा फॅन' राजू गायकवाडांचं फोटो कलेक्शन खुलं\nस्पेशल रिपोर्ट : शिक्षक भरतीत गुण वाढवून देणारं रॅकेट सक्रिय\nपुणे : कोरेगाव भीमा प्रकरणी सत्यशोधन अहवालात पोलिस अधीक्षकांवर ठपका\nस्पेशल रिपोर्ट : औरंगाबाद : कॉपी पकडलेल्या परीक्षार्थीची कर्मचाऱ्याला मारहाण, आत्महत्येची धमकी\nबातम्या सुपरफास्ट : देशाच्या कानाकोपऱ्यातील घडामोडींचा आढावा\nनाशिक : व्हेंटिलेटरमध्ये झुरळ अडकलं, नाशिकमध्ये रुग्णाचा मृत्यू\nनागपूर : शेतकऱ्याच्या शिवारात पट्टेदार वाघाचा वावर\nविशेष चर्चा : सरोज खानचं डोकं ठिकाणावर आहे काय\nस्पेशल रिपोर्ट : नाशिक : व्हेंटिलेटरमध्ये झुरळ अडकलं, श्वास न घेता आल्याने महिलेचा मृत्यू\nस्पेशल रिपोर्ट : मुंबई : पैसे आणि जागेचं गणित जुळवणारे मुंबईतील नॅनो फ्लॅट\nमुंबई : 'एबीपी माझा'चे मुख्य संपादक राजीव खांडेकर यांना दीनानाथ मंगेशकर पुरस्कार\nगडचिरोली : नक्षलवाद्यांचा खात्मा करणारे जिगरबाज सी-60\nपुणे : कोरेगाव भीमा प्रकरणातील साक्षीदार पूजाच्या मारेकऱ्यांना अटक करा : रिपाइं\nस्पेशल रिपोर्ट : पंढरपूर : रांगेशिवाय विठ्ठल दर्शन, पंढरपुरात लवकरच टोकन व्यवस्था\nपंढरपूर : विठुची पंढरी मांस-मद्यमुक्त करण्यासाठी मंदिर समितीचा ठराव\nपुणे : सचिन तेंडुलकरचे 'जबरा फॅन' राजू गायकवाडांचं फोटो कलेक्शन खुलं\nस्पेशल रिपोर्ट : शिक्षक भरतीत गुण वाढवून देणारं रॅकेट सक्रिय\nपुणे : कोरेगाव भीमा प्रकरणी सत्यशोधन अहवालात पोलिस अधीक्षकांवर ठपका\nस्पेशल रिपोर्ट : औरंगाबाद : कॉपी पकडलेल्या परीक्षार्थीची कर्मचाऱ्याला मारहाण, आत्महत्येची धमकी\nनवी मुंबई: शिल्पाचा अपघाती मृत्यू नव्हे, ही तर हत्या, पतीचा संताप\nनवी मुंबई: शिल्पाचा अपघाती मृत्यू नव्हे, ही तर हत्या, पतीचा संताप\nनवी मुंबईतल्या खारघरमध्ये शिल्पा पुरी यांचा मृत्यू अपघाती नसून ही हत्याच आहे... अशा शब्दात शिल्पा यांचे पती अमित यांनी आपला राग व्यक्त केलाय. शिल्पा यांच्या मृत्यूमुळे पुरी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय.... कुठलीही चूक नसताना केवळ प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे घरातील कर्ती स्त्री गमावल्यानं पुरी कुटुंबाचा संताप होतोय.\nविशेष चर्चा : सरोज खानचं डोकं ठिकाणावर आहे काय\nस्पेशल रिपोर्ट : नाशिक : व्हेंटिलेटरमध्ये झुरळ अडकलं, श्वास न घेता आल्याने महिलेचा मृत्यू\nस्पेशल रिपोर्ट : मुंबई : पैसे आणि जागेचं गणित जुळवणारे मुंबईतील नॅनो फ्लॅट\nमुंबई : 'एबीपी माझा'चे मुख्य संपादक राजीव खांडेकर यांना दीनानाथ मंगेशकर पुरस्कार\nगडचिरोली : नक्षलवाद्यांचा खात्मा करणारे जिगरबाज सी-60\nपुणे : कोरेगाव भीमा प्रकरणातील साक्षीदार पूजाच्या मारेकऱ्यांना अटक करा : रिपाइं\nस्पेशल रिपोर्ट : पंढरपूर : रांगेशिवाय विठ्ठल दर्शन, पंढरपुरात लवकरच टोकन व्यवस्था\nपंढरपूर : विठुची पंढरी मांस-मद्यमुक्त करण्यासाठी मंदिर समितीचा ठराव\nपुणे : सचिन तेंडुलकरचे 'जबरा फॅन' राजू गायकवाडांचं फोटो कलेक्शन खुलं\nस्पेशल रिपोर्ट : शिक्षक भरतीत गुण वाढवून देणारं रॅकेट सक्रिय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00591.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "http://ajayzad.blogspot.com/2016/09/blog-post_16.html", "date_download": "2018-04-24T17:48:39Z", "digest": "sha1:B5IJ75FU6NGEFUN4LJAL7ICYSCDKO5TI", "length": 6947, "nlines": 61, "source_domain": "ajayzad.blogspot.com", "title": "AJAY ZAD: कोणास करू तक्रार बाप्पा !!!", "raw_content": "\nकोणास करू तक्रार बाप्पा \nविसर्जना नंतरचा दुसरा दिवस सकाळी नेहमीच्या वेळी मी शोरूम उघडले आणि माझा माझ्या डोळ्यांवर विश्वास बसला नाही. परवा सगळं ठाकठीक ठेवलेल्या वस्तूंची जागा बदललेली होती . एक काचेची फ्रेम खाली पडून फुटलेली.. ट्राॅफी वरून पडून चक्काचूर.. मी शेजारी चौकशी केली तर धक्कादायक बाब म्हणजे डीजे च्या दणदणाटाने झालेला हा प्रताप हे ऐकून माझ्या मस्तकात रागाची ठिणगी पडली.... मी शिव्यांची लाखोली वाहात असताना माझ्या कानात.... प्रथम तुला वंदीतो कृपाळा ... गजानना गणराया चे स्वर ऐकू येउ लागले... पूर्वी साजरा होत असलेल्या या उत्सवाचे बीभत्स उत्सवात होत असलेले परिवर्तीत रूप क्लेशदायकच म्हणायला हवे..\nबाप्पाची मिरवणूक काढून धमाकेदार विसर्जन करण्यात आले. दहा दिवसांचा उत्सव संपला. पुण्यातील व पुण्याच्या आजूबाजूला असलेल्या गावातील लोकांना एक पर्वणीच होती. सर���वांनी धमाल केली. दरवर्षी प्रमाणे ह्या ही वर्षी चैन पडत नसताना बाप्पाचा निरोप घ्यावा लागला. बर्‍याच फुकट्यांना लाईट्स आणि डीजे च्या रटाळ , तद्दन गाण्यावर नाचून भरून पावल्याची अनुभुती मिळाली असेल. आपण एका बुध्दीच्या देवासमोर मुन्नी ला बदनाम करत, डीजे च्या आईला शिव्या घालत, झिंगाट नाचून, सैराट झाल्याची भावना सुखावून गेली असेल. टिळकांनी सुरू केलेल्या ह्या बुध्दीच्या देवाच्या लोकोउत्सवाचे आता नकोउत्सवात रूपांतर होतेय असेच वाटते. कोणाचे मंडळ कीती भारी , आरास, डीजे ह्यावर होणारा हा खर्च टाळून समाजोपयोगी कार्य करणारी किती मंडळे असतील हे देवबाप्पाच जाणो. इतकी तरूणाई ह्या धूडगुस तालावर थिरकत असताना समाजातल्या असंख्य प्रश्नाची ह्याना कल्पना असते का असा प्रश्न पडल्यावाचून रहात नाही. पण जे काही चालू आहे त्याची तक्रार कोणाकडे करायची बाप्पा हे सांगशील का\nह्या दणदणाटात आजारी, रूग्ण ह्यांची कोणी फिकीर करत असेल का की सगळे जण आपल्याच मस्तीत असा ओंगळवाणा उत्सव साजरा करत राहणार की सगळे जण आपल्याच मस्तीत असा ओंगळवाणा उत्सव साजरा करत राहणार असले बेगडी स्वरूप असलेल्या ह्या उत्सवाची सांगता कशी होणार की हे असेच चालू राहणार असले बेगडी स्वरूप असलेल्या ह्या उत्सवाची सांगता कशी होणार की हे असेच चालू राहणार तक्रार कोणाकडे करायची बाप्पा हे सांगशील का\nजे घडतंय ते सगळे मन विषण्ण करणारे आहे. मुर्ती स्वरूपात असलेल्या हे बाप्पा तुझ्यातले देवपण कुठेतरी हरवतयं ह्याची ना खेद ना खंत... ना ही कोणाकडे वेळ आहे. माझे नुकसान तर अनाहूतपणे झालेच असेल कदाचित पण अजूनही काही लोकांचे नुकसान\nझाले असेल त्याची भरपाई ही थिल्लर तरूणाई\nव्हाॅटसअप वर फिरणारी ही पोस्ट बरंच काही सांगून जाते.\nअन् पार्वती चाळतेय ग्रंथ... 珞\nकारण बाळाने प्रश्न विचारलाय 珞珞珞\nझिंगाट चा काय आहे अर्थ...\nता. क.- वर मांडलेल्या विचारात काही गणपती मंडळे अपवाद असतील\nकोणास करू तक्रार बाप्पा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00593.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/punjabi-dishes-marathi/recip-109070600056_1.html", "date_download": "2018-04-24T18:30:34Z", "digest": "sha1:6O4BM52IEOZCXPIAEUXWNVZW5UCXAUUJ", "length": 7283, "nlines": 108, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "कणसाची रसेदार छल्ली | Webdunia Marathi", "raw_content": "\nबुधवार, 25 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nसाहित्य : 4 अमेरिकन कार्न, 1 लहान चमचा बटर, मीठ चवीनुसार, तिखट आवडीनुसार, 4 लहान चमचे चाट मसाला, पाव वाटी लिंबाचा रस.\nकृती : सर्वप्रथम प्रेशर कुकरमध्ये बटर गरम करून त्यात भुट्टे घालून चांगले हालवून घ्यावे व त्यात 1/2 वाटी पाणी घालून कुकरचे झाकण लावून 2-3 शिटा होऊ द्या.\nरसा तयार करण्यासाठी : लिंबाच्या रसात तिखट, मीठ आणि चाट मसाला घालून चांगले एकजीव करावे, आवडत असल्यास थोडे लोणीसुद्धा घालू शकता.\nभुट्टे उकळ्लयावर त्यांना लिंबाच्या रसाने तयार केलेल्या रस्यात चांगल्याप्रमाणे चोळून घ्यावे, आणि गरम गरम भुट्टे सर्व्ह करावे.\nयावर अधिक वाचा :\nरसेदार छल्ली पाककृती शाकाहारी वेज मांसाहारी व्यंजन\nबराक ओबामा यांनी पत्र पाठवून मागितली माफी\nअमेरिकेचे माजी राष्ट्रपती बराक ओबामा आणि त्यांची पत्नी मिशेल ओबामा यांनी आपली मोठी मुलगी ...\nचार दिवस सलग बँका बंद राहणार\nबँकेची काही कामे असतील तर पुढील तीन दिवसांत आटोपून घ्यावी लागणार आहेत. कारण चार दिवस सलग ...\nआसाराम बापूला बुधवारी शिक्षा सुनावली जाणार\nबलात्काराच्या प्रकरणात अटकेत असलेला स्वयंघोषित अध्यात्मिक गुरु आसाराम याला बुधवारी शिक्षा ...\nमृत्यूच्या पाच तासाने उठून बसला, सांगितले अनुभव\nघरात अंतिम संस्काराची तयारी सुरू असताना मृत व्यक्ती अचानक उठून बसला तर हैराण होणे ...\nभारतीय लष्कराने पाकच्या पाच सैनिकांना घातले कंठस्नान\nनियंत्रण रेषेवर सातत्याने पाकिस्तानी सैनिकांकडून होणाऱ्या गोळीबाराविरोधात प्रत्युत्तरदाखल ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00594.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "http://yetaajaataa.blogspot.com/2011_06_01_archive.html", "date_download": "2018-04-24T18:11:42Z", "digest": "sha1:745ZIDAJPSVPEZZL2VTBCTGUBCYZDTJL", "length": 14291, "nlines": 320, "source_domain": "yetaajaataa.blogspot.com", "title": "येता जाता: June 2011", "raw_content": "\n'तुष्की नागपुरी' च्या येताजाता ब्लाग वर आपले स्वागत आहे. या सर्व कविता सोबत दिलेल्या छायाचित्राच्या अनुषंगाने सुचलेल्या कविता आहेत. छायाचित्र डोळ्यासमोर आले त्या वेळेला काहीच न ठरवता जे लिहिल्या गेले त्या या कविता आहेत. सर्व छायाचित्र उपलब्ध करून देणाऱ्यांचा तुष्की नागपुरी मनःपूर्वक आभारी आहे.\nगुरुवार, १६ जून, २०११\n(छायाचित्र सौजन्य: श्वेता पेंडसे)\nकितीतरी फोटो डोळ्यासमोर येतात.\nअश्याच अनेक फोटोंच्या नंतर\nमाझेच अस्तित्वच पुसटायला लागले.\nअस्तित्व व्यापून टाकलेस माझे\nआता आणिक कोणताच फोटो पाहायची\nपुढे सरकायची इच्छा राहिली नव्हती\nमाझा उत्सव थांबून तो पण पाहत असावा\nजे दिले होते ते तर मी स्वप्नातही\nमी इतका खुळा तर कधीच नव्हतो\nकी एका फोटोवर खिळून जाईन\nतुमच्या आयुष्यात एक फोटो\nअसा येतो की मग\nसगळे आयुष्य त्याच्या भोवती\nतुम्ही स्वप्नातही न मागितलेले\nअपार धन तुम्हाला मिळून जाते.\nमग मी उरलोच नाही.\nसुंदर कारण मिळालं तुझ्या फोटोमधून\nप्रेषक: Tushar Joshi वेळ ८:३५ म.पू. 1 टिप्पणी:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nबुधवार, १५ जून, २०११\n(छायाचित्र सौजन्य: श्वेता पेंडसे)\nतुझ्या हसण्याचा शुभ्र गोड प्रकाश पडला\nवारा वाहताना क्षण तुला बघाया अडला\nतुझी खट्याळ टिकली काळजात उतरली\nतुझ्या स्वप्नाळू डोळ्यांची भूल पडली मनाला\nकिती निरागस हसू वागवते तू लिलया\nतुझ्या कुरळकेसांची जगावेगळी किमया\nतुझ्या सावळ्या रंगात एक अनामिक ओढ\nबाणासमान रूतती तुझ्या नाजुक भिवया\nकसे सांग ना आताशा सांभाळावे हृदयास\nपसरला असण्याचा तुझा मोहक सुवास\nतुझा प्रभाव ईतका खोल जाणवतो आता\nतुला आठवत होतो दिन रातीचा प्रवास\nप्रेषक: Tushar Joshi वेळ ८:२१ म.पू. कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\n(छायाचित्र सौजन्य: श्वेता पेंडसे)\nऐक अशी बरी नाही\nप्रेषक: Tushar Joshi वेळ १२:४८ म.पू. कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\n(छायाचित्र सौजन्य: श्वेता पेंडसे)\nअसे पाहू नको वेडे\nकाय जाहले हो याला\nअहो गुणी होता फार\nप्रेषक: Tushar Joshi वेळ १२:१७ म.पू. 1 टिप्पणी:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतर पोस्ट्स जरा जुनी पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: पोस्ट (Atom)\nपाहिले होते तुला मी\nतुझे नाव मनात येताच\nअनुवाद - मराठी कविता का हिंदी अनुवाद\nशब्द चित्र - हिंदी कविताएँ\nदीप्ती सूर्वे जाधव (2)\nसावळ्या मुलीची गाणी (3)\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nसाधेसुधे थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00594.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A5%A7%E0%A5%AF%E0%A5%AF%E0%A5%A8_%E0%A4%91%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%A8_%E0%A4%93%E0%A4%AA%E0%A4%A8", "date_download": "2018-04-24T18:02:00Z", "digest": "sha1:HXUKDX5NNEXBUR5JHLBQB27IL4U5DHEF", "length": 5160, "nlines": 103, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "१९९२ ऑस्ट्रेलियन ओपन - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nदिनांक: जानेवारी ��३ – जानेवारी २६\nटॉड वूडब्रिज / मार्क वूडफर्ड\nअरांता सांचेझ व्हिकारियो / हेलेना सुकोव्हा\nनिकोल प्रोव्हिस / मार्क वूडफर्ड\n< १९९१ १९९३ >\n१९९२ मधील ग्रँड स्लॅम स्पर्धा\nऑस्ट्रे फ्रेंच विंब यू.एस.\n१९९२ ऑस्ट्रेलियन ओपन ही ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेची ८० वी आवृत्ती होती. ही स्पर्धा १३ ते २६ जानेवारी, १९९२ दरम्यान मेलबर्न येथे भरवण्यात आली.\n१९७० · १९७१ · १९७२ · १९७३ · १९७४ · १९७५ · १९७६ · (जाने) १९७७ (डिसें) · १९७८ · १९७९\n१९८० · १९८१ · १९८२ · १९८३ · १९८४ · १९८५ · नाही · १९८७ · १९८८ · १९८९\n१९९० · १९९१ · १९९२ · १९९३ · १९९४ · १९९५ · १९९६ · १९९७ · १९९८ · १९९९\n२००० · २००१ · २००२ · २००३ · २००४ · २००५ · २००६ · २००७ · २००८ · २००९\n२०१० · २०११ · २०१२ · २०१३ · २०१४ · २०१५ · २०१६ · २०१७ · २०१८\nइ.स. १९९२ मधील खेळ\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १ एप्रिल २०१५ रोजी ११:०९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00595.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wordpress.org/themes/colormag/", "date_download": "2018-04-24T18:19:45Z", "digest": "sha1:GE54CK7IK4VAKRUQWTAIYPTRTMTWGBW6", "length": 7540, "nlines": 194, "source_domain": "mr.wordpress.org", "title": "थीम निर्देशिका — मोफत वर्डप्रेस थीम — WordPress", "raw_content": "\nआपले थीम अपलोड करा\nथीम यादीत परत जा\nशेवटचे अद्यावत: एप्रिल 20, 2018\nलेख, सानुकूल पिछाडी, सानुकूल रंग, सानुकूल शीर्षलेख, सानुकूल मेनू, ई-कॉमर्स, वैशिष्ट्यपूर्ण प्रतिमा, लवचिक शीर्षलेख, फुटर विजेटस, डावा साइडबार, बातम्या, एक कॉलम, पोस्ट स्वरूप, उजवा साइडबार, आरटीएल भाषा समर्थन, स्टिकी पोस्ट, थीम ऑपशन्स, थ्रेड टिप्पणी, अनुवाद सहीत, दोन कॉलम\n5 पैकी 5 स्टार्स.\nथीम आढळले नाही .भिन्न शोध घ्या.\n<# } #> अधिक माहिती\nह्या थीम ला आजून रेट दिले नाही\nटूलबार कडे स्किप करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00595.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} +{"url": "http://shivray.com/tag/rajmata-jijau-aausaheb/", "date_download": "2018-04-24T18:12:08Z", "digest": "sha1:VASLPX6NSRLDUYMH2R5MJI7XILEKILTC", "length": 10791, "nlines": 159, "source_domain": "shivray.com", "title": "राजमाता जिजाऊ आऊसाहेब | Chhatrapati Shivaji Maharaj - Shivray", "raw_content": "\nछत्रपती शिवाजी – महाराजांवर चित्रपट\nबेसिक फोटोग्राफी वर्कशॉप – ४ सप्टेंबर २०१६\nस्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले\nछत्रपती राजर्षि शाहू महाराज\nगनिमी कावा – युध्दतंत्र\nTag Archives: राजमाता जिज���ऊ आऊसाहेब\nसिंदखेडराजाला झाला जन्म जिजाई मातेचा लखूजी जाधव पिता तियेचा सरदार निजामशाहीचा ॥ लखूजी जाधव-कन्या जिजाई मालोजींची ती सून लखूजी जाधव पिता तियेचा सरदार निजामशाहीचा ॥ लखूजी जाधव-कन्या जिजाई मालोजींची ती सून वीरपत्नीध शहाजी राजाची मोठी होती ती गुणवान ॥ चाल जिजाबाई आमचं दैवत वीरपत्नीध शहाजी राजाची मोठी होती ती गुणवान ॥ चाल जिजाबाई आमचं दैवत मोठं जागृत दुसरें दैवत नाहीं आम्हांस तिच्या नांवाचा मोठा विश्वास ॥ चाल गुलामगिरीची बेडी तोडून राज्य हिंदवी ...\nAnuya on महाराष्ट्राच्या किल्ल्यांकडे सरकारचे अक्षम्य दुर्लक्ष\nshashank on वीर शिवा काशीद\nछत्रपती शिवाजी – महाराजांवर चित्रपट\nबेसिक फोटोग्राफी वर्कशॉप – ४ सप्टेंबर २०१६\nगनिमी कावा – युध्दतंत्र\nछत्रपती राजर्षि शाहू महाराज\nस्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले\nchatrapati shivray chhatrapati shivaji maharaj kaviraj bhushan lohagad fort Modi Letter D Modi Letter DH Modi Letter N Modi Letter SH Modi Letter T Modi Letter TH modi script nature photography Quiz Contest raigad raigad fort Rajaram Maharaj shivaji raje shivkalyan raja shivrayanchi aarti आज्ञापत्र कविराज भूषण छत्रपती शिवाजी महाराज जाणता राजा जावजी लाड ताराराणी प्र. के. घाणेकर प्रश्नमंजुषा बाजीराव पेशवे बाल शिवाजी मराठा मराठेशाही राजमाता जिजाऊ आऊसाहेब लता मंगेशकर वा. सी. बेंद्रे शहाजी महाराज शिवराय शिवरायांचा जन्म शिवरायांची आरती शिवाजी राजे शिवाजीराजे भोसले शिवाजी शहाजी भोसले सरनौबत सेतू माधवराव पगडी सोपी मोडी पत्रे २०१५\nशिवराय प्रश्नमंजुषा – प्रश्न क्रमांक १५\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १२\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. ११\nशिवराय प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक १४\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १३\nछत्रपती शिवाजी – महाराजांवर चित्रपट\nबेसिक फोटोग्राफी वर्कशॉप – ४ सप्टेंबर २०१६\nJai ram Shinde: सर माझ्या माहिती प्रमाणे पन्हाळा गडावरील ईतिहाआसआसाचे वर्णन...\nJai ram Shinde: खुप छान माहित दिल्या ईतिहासातील. पण माला माहिती आहे त्याप्रम...\nशिवराय प्रश्नमंजुषा – प्रश्न क्रमांक १५\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १२\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. ११\nशिवराय प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक १४\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १३\nकाळकाई खिंडीत सिद्दयांची कत्तल करणारे जावजी लाड\nप्रती तानाजी – पदाती स��्तसहस्त्री नावजी लखमाजी बलकवडे\nछत्रपती संभाजी महाराजांचा जन्म\nराजगड लढविणारे संताजी सिलीम्बकर\nजयदेव जयदेव जय जय शिवराया\nछत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा – शाहीर नानिवडेकर\nJai ram Shinde: सर माझ्या माहिती प्रमाणे पन्हाळा गडावरील ईतिहाआसआसाचे वर्णन...\nJai ram Shinde: खुप छान माहित दिल्या ईतिहासातील. पण माला माहिती आहे त्याप्रम...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00596.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "http://www.inmarathi.com/the-behind-the-scene-politics-in-beed-district-division/", "date_download": "2018-04-24T18:20:10Z", "digest": "sha1:N2Y6DP5YL3AZGM3CDYGALPSL3TPRB2YI", "length": 28988, "nlines": 138, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "बीड जिल्हा विभाजनाच्या बाहुल्या नाचवण्याऱ्या पडद्यामागील सूत्रधारांची गोष्ट : जोशींची तासिका", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nबीड जिल्हा विभाजनाच्या बाहुल्या नाचवण्याऱ्या पडद्यामागील सूत्रधारांची गोष्ट : जोशींची तासिका\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page\nमी स्वतः एक सामान्य मतीचा माणूस आहे हे मान्य करतो. लेखाचे शीर्षक वाचून ज्यांच्या भावना दुखावल्या असतील त्यांची माफी मागून हा वैद्यनाथाचा शब्दसेवक लिहीते होत आहे. मी स्वतः परळी वैजनाथ शहराचा नागरिक आहे. जर आमचे शहर जिल्हा झाले तर आनंदच आहे. पण,\nउगाच काहीतरी तर्कहीन मागणी करणे म्हणजे चांगल्या गोष्टीला किंवा प्रस्तावाला मातीत घालण्यासारखे आहे म्हणून हा लेखनप्रपंच करत आहे.\nसध्या बीड जिल्हा विभाजनाची एक जुनी टूम नव्याने समोर आली आहे. कोणी अंबाजोगाई जिल्हा झाला पाहिजे म्हणून आग्रही आहे तर कोणी परळी वैजनाथ हा नवीन जिल्हा झाला पाहिजे असे म्हणत आहेत. यात अजून एक मधला मार्ग समोर येत आहे तो म्हणजे परळी वैजनाथ – अंबेजोगाई हा संयुक्त जिल्हा करण्यात यावा.\nकोणतीही मागणी करण्यामागे एक विशिष्ट हेतू, तर्क, दिशा त्यानुसार मार्गक्रमण आणि साध्य असे विविध टप्पे पार करणे आवश्यक असते.\nकाही दिवसांपूर्वी राज्याचे मंत्री राम शिंदे यांनी अहमदनगर जिल्ह्याच्या विभाजनाबाबत एका कार्यक्रमात भाष्य केले अन् राज्यात सर्वत्र जिल्हा विभाजनाचे वारे वाहू लागले. यात बीड जिल्हा तरी अपवाद कसा राहील परळी वैजनाथ येथे भाजपच्या महिला कार्यकर्त्यांचे एक शिष्टमंडळ तहसील कार्यालयात गेले आणि अलीकडच्या काळातील पहिली मागणी त्यांनी मांडली. पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस पक्���ाची महिला आघाडी त्याच मार्गावर गेली. त्यानंतर दोन – तीन दिवसांत विधीज्ञ अतुल तांदळे यांच्या नेतृत्वाखाली परळी वैजनाथ जिल्हा निर्मिती कृती समिती स्थापन झाली. पाठोपाठ राजेश देशमुख यांनी वेगळी परळी वैजनाथ जिल्हा निर्मिती कृती समिती स्थापन केली.\nदोन्ही समितींमध्ये मूलभूत फरक असा आहे की अतुल तांदळे यांनी आंदोलन कशा रीतीने पुढे जाईल याची संकल्पना मांडली आणि त्याप्रमाणे मार्गक्रमण सुरु केले. मात्र दुसऱ्या समितीत कधी वकील संघ जोडल्या गेला तर कधी मेडिकल असोसिएशन यातून सर्वपक्षीय कृती समिती असे नवीन खूळ जन्मास आले. इंग्रजीत एक म्हण आहे “too many spoons spoils the soup” थोडक्यात अनेकजण एकाच भांड्यात एकाचवेळी स्वयंपाक करायला गेले तर जेवण बिघडण्याचीच शक्यता अधिक असते.\nतर्क / तर्कटांचे खंडण-मंडण\nपरळी वैजनाथ जिल्हा का व्हावा यासाठी दोन्ही समित्यांनी काही तर्क मांडलेले आहेत. याबाबत आता थोडी चिकित्सा करू..\n१. बारा ज्योतिर्लिंगापैकी महत्त्वाचे स्थान म्हणून दरवर्षी देश विदेशातून भावीक भक्त, पर्यटक परळी वैजनाथमध्ये येत असतात.\n> देश सोडा. राज्यातील परळी वैजनाथ वगळता औंढा नागनाथ, घृष्णेश्वर, भीमाशंकर, त्र्यंबकेश्वर यापैकी कोणते गावं जिल्ह्याचे ठिकाण आहे\n२. मराठवाड्यातील एकमेव औष्णिक विद्युत केंद्र आहे.\n> परळी पेक्षा मोठे औष्णिक विद्युत केंद्र खानदेशातील भुसावळ येथे आहे त्याचा जिल्हा जळगांव आहे.\n३. रेल्वे मार्गावरील प्रमुख जंक्शन म्हणून परळीची ओळख आहे. देशाच्या विविध भागांशी रेल्वेने जोडले गेलेले शहर आहे.\n> परळी पासून जवळ पूर्णा जंक्शन आहे, तिथे परळीपेक्षा अधिक रेल्वे ये-जा करतात तरी त्या गावांत कधी जिल्हा निर्मितीची टूम ऐकली नाही.\n४. दिवाणी न्यायालय क स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग कार्यरत आहे.\n> अंबेजोगाई येथे परळी वैजनाथपेक्षा मोठे सेशन कोर्ट आहे. याचा अर्थ मी अंबेजोगाई जिल्ह्याचे समर्थन करतो असे अजिबात नाही, मी फक्त वस्तुस्थिती मांडण्याचा प्रयत्न करत आहे.\n५. आर्थिक व व्यावसायिकदृष्ट्या मराठवाड्यात नावाजलेले शहर आहे.\nप्राप्त माहितीनुसार सन २०१७ – २०१८ मध्ये परळी वैजनाथ तालुक्याचे महसूल वसुली उद्दिष्ट हे अंदाजे एक कोटी एक लक्ष रुपये होते, त्यापैकी आजतागायत पंच्चावन्न लक्ष वसूली झाली आहे. हे सांगण्याचे कारण म्हणजे सध्या एक जिल्हा न���र्माण करण्यासाठी सरकारी तिजोरीला सुमारे ५०० कोटींपेक्षा अधिक रक्कमेचा भार सहन करावा लागतो.\nही तूट कशी भरून निघणार किंवा या रक्कमेची पूर्तता कशी होणार हे कोणीही सांगत नाही.\n६. वैद्यनाथ साखर कारखाना, इंडिया सिमेंट कारखाना, औद्योगिक वसाहत आदी रोजगारनिर्मितीची प्रमुख माध्यमे उपलब्ध आहेत.\n> दुष्काळी परिस्थितीत राज्यातील साखर कारखाने किती हंगाम बंद ठेवावे लागतात हे सर्वज्ञात आहेत. सिमेंट कारखान्याचे उत्पादन दिवसेंदिवस घटत आहे हे वास्तव कोण नाकारणार. औद्योगीक वसाहतीत पायाभूत सुविधा किती उच्च दर्जाच्या आहेत हे देखील सर्वांना माहिती आहे. मुळात हा निकष होऊच कसा शकतो असा प्रश्न आहे.\n७. कापूस उत्पादक आणि पणन महासंघ, पाटबंधारे विभागाचे विभागीय कार्यालये शहरात आधीच कार्यान्वीत आहेत.\nपाटबंधारे विभागाचे कार्यालय किंवा कामगार कल्याण केंद्र जेव्हा लातूरला हलवण्याचा डाव मागील काही वर्षात रचला जात होता तेव्हा जिल्हा निर्मितीचे प्रेम असणारी मंडळी कुठे होती असा प्रश्न पडतो. तसेच परळी वैजनाथ शहर पोलीस ठाण्याचे “शहर आणि संभाजीनगर” असे विभाजन होऊन जवळपास नऊ महिने होत आहेत तरी पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना बसायला पुरेशी जागादेखील नाही.\nमुळात उपहार गृहाची अंदाजे १०’ × १२’ जागा असलेल्या खोलीत एक किचन ओटा, तीन कपाटे, चार टेबल आहेत. इतक्या जागेत २ एपीआय, ३ पीएसआय आणि प्रत्येकी एक वाचक असे एकूण दहा कर्मचारी या खोलीत काम करतात मात्र याविषयी कोणी काही बोलत नाही. तसेच मेरू पर्वतावर असलेले शासकीय विश्राम गृह अनेक वर्षांपासून बंद आहे त्याविषयी कोणी चकार शब्द बोलत नाही. इतकेच काय तर गेले अनेक वर्षे प्रयत्न करून साधी एक परळी वैजनाथ – मुंबई रेल्वे सुरु करता आलेली नाही.\nउलटपक्षी अंबाजोगाई येथे अतिरिक्त महसूल अधिकारी कार्यालय, अतिरिक्त पोलीस अधीक्षक कार्यालय, आरटीओ आदी कार्यालये स्थापन झालेली आहे. या आस्थापनेत जमीन खरेदी, बांधकाम ते अधिकारी – कर्मचारी यांच्या नेमणूका आदी गोष्टींसाठी सुमारे दोनशे कोटींची गुंतवणूक झालेली आहे. हे सर्व होत असताना परळीचे जिल्हा निर्मितीचे घोडे दामटणारे धुरंधर कुठे होते\n८. वैद्यकीय सेवेचा विचार करता सध्या उपजिल्हा रुग्णालय शहरात आहे.\n> अंबेजोगाई इथले शासकीय आणि परळी येथील उपजिल्हा रुग्णालय यांची तुलना म्��णजे हास्यास्पद प्रकार होईल. परळी येथून महिन्याला हजारो रुग्ण अंबेजोगाई येथे जाऊन उपचार घेतात.\n९. बीड शहर भौगोलीकदृष्ट्या लांब पडते तसेच परळी वैजनाथ जिल्ह्यासाठीचे सर्व निकष पूर्ण करते.\nमुळात केंद्र किंवा राज्य सरकारकडे नवीन जिल्हा निर्मितीसाठीचे निकष काय याचा खोलवर जाऊन शोध घेतला तर असे कोणतेही निकष सद्यस्थितीत अस्तित्वात नाहीत. अशा परिस्थितीत परळी किंवा अंबेजोगाई अथवा संयुक्त जिल्हा झाला तर नकाशा कसा असेल याबाबत कोणीही भाष्य करायला तयार नाही.\nतरी क्षणभर गृहीत धरू नवीन जिल्हा झालाच तर केज, अंबेजोगाई, परळी वैजनाथ, माजलगांव, धारूर अश्या पाच तालुक्यांचा एक जिल्हा होऊ शकतो.\nपण, आगामी काळात या जिल्ह्यासाठी खासदार जेव्हा निवडला जाईल तेव्हाची समीकरण प्रस्थापित नेतृत्वाला अडचणीत आणणारे असतील तेव्हा या मागणीस राजकीय ईच्छाशक्ती कितपत आहे याबाबत निश्चित कोणालाच सांगता येत नाही.\n१०. परळी वैजनाथचे सामाजिक, राजकीय, व्यावसायिक आदी गोष्टींचा विचार करता इथेच नवीन जिल्हा अधिकारी कार्यलय व्हायला हवे.\n> प्रत्येक लहान मोठ्या शहराचे स्वतंत्र सामाजिक, राजकीय, व्यावसायिक अस्तित्व असते.\n११. परळी नगर प्रस्तावित लोह मार्गावरील सुरुवातीचे जंक्शन.\n> या मुद्द्याचा आणि जिल्हानिर्मितीचा काय संबंध हे माझ्या अल्प मतीसाठी अनाकलनीय आहे.\n१२. ब वर्ग नगर पालिका महसुलात सर्वात जास्त.\n> मुद्दा क्रमांक ५ मध्ये याबाबत सविस्तर भाष्य केले आहे.\n१३. प्रस्तावित जिल्ह्यात लोकसंख्येने सर्वात मोठे शहर परळी वैजनाथ.\n> शासनाने मागे प्रशासकीय अधिकाऱ्यांची एक समिती गठीत केली होती ज्यात त्यांनी शासनास अहवाल दिला होता की एक जिल्हाधिकारी २५ लाख जनतेसाठी सहजपणे प्रशासन चालवू शकतो. बीड जिल्ह्याची २०११ सालच्या जनगणनेनुसार लोकसंख्या ही अंदाजे २५ लाखांच्या घरातच आहे.\n१४. निजाम काळात मोठे प्रशासकीय केंद्र.\n> निजाम काळात तत्कालीन मोमीनाबाद म्हणजे आजचे अंबेजोगाई हे लहान प्रशासकीय केंद्र होते की मोठे यावर बीड जिल्हा विभाजन कसे अवलंबून आहे हे कळत नाही. वस्तुतः मोमीनाबाद हा निजाम राजवटीत जिल्हा होता.\nया सर्व उहापोहानंतर याविषयी थोडे राजकीय भाष्य अपरिहार्य आहे. बीड जिल्हा विभाजनाबाबत राज्याचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांना एका सार्वजनिक ठिकाणी गुढी पाडव्याच���या दिवशी बोलते करण्याचा प्रयत्न केला गेला जे की पूर्णतः अप्रस्तुत होते.\nअसो, याबाबत धनंजय मुंडे यांनी जाहीरपणे सांगितले की\n“शहराचा एक नागरिक म्हणून मी तुमच्यासोबत असेन पण या मागणीचे नेतृत्व मी करणार नाही. तसेच या मागणीमागे कसलाही तर्क आणि तर्काधिष्टीत शेवट दिसत नाही.”\nतसेच यावेळी बोलताना विरोधी पक्षनेते म्हणाले की\n“मी वरच्या सभागृहाचा सदस्य आहे, तेव्हा सरकारकडे नवीन जिल्हा निर्मितीसाठी निधीच नाही. याबाबत परळी वैजनाथच्या भाग्याने जनतेने निवडून दिलेल्या आमदार या राज्याच्या मंत्री आहेत तेव्हा त्यांनी याबाबत काही ठोस पाऊले उचलले तर आनंद होईल.”\nअसे म्हणत त्यांनी चेंडू बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या कोर्टात ढकलला.\nथोडक्यात ज्या मागणीस तर्क नाही, नकाशा नाही, दिशा नाही, दशा नाही त्यामुळे बीड जिल्हा विभाजनाच्या बाहुल्या नाचावण्याऱ्या पडद्यामागील सूत्रधारांचे उद्देश नेमके काय हे संबंधितांनाच ठाऊक. तूर्तास संबंधितांना त्यांच्या कार्यास शुभेच्छा देऊन या लेखास विराम देतो.\nInMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page \n← ‘वर्जिन’ हा शब्द नेमका आला कुठून\nतेव्हा त्यांच्याकडे घरभाडे देण्यासाठी पैसे नव्हते : आज ते ३० अब्ज डॉलरच्या कंपनीचे मालक आहेत. →\nOne thought on “बीड जिल्हा विभाजनाच्या बाहुल्या नाचवण्याऱ्या पडद्यामागील सूत्रधारांची गोष्ट : जोशींची तासिका”\nसुरुवातीला या बाबतीत अलिप्त भूमिका घेतलेल्या मुंडे भाऊ-बहिणीने कालच मुख्यमंत्र्यांना परळी जिल्हा निर्मितीसाठी निवेदन दिलंय. पण जिल्हा कोणताही झाला तरी जिल्ह्याचे केंद्र बदलल्यामुळे आम्हा माजलगावकरांचे हाल होणार हे नक्की.\nया तुरुंगात कैदी बनून जाण्यासाठी चक्क पैसे भरावे लागतात\nअरविंद केजरीवाल आणि काही जुने अनुत्तरीत प्रश्न\nदहावीला मिळत असलेल्या 100% च्या निमित्ताने…\nग्वाल्हेरच्या मराठमोळ्या शिंदे घराण्याच्या खजिन्याची अद्भुत पण सत्य कथा..\nमोसाद आणि रॉ ने हातमिळवणी करून पाकिस्तानी न्यूक्लिअर रिऍक्टर पर्यंत धडक मारली होती\n“व्हाय आय एम अ हिंदू” सांगणार आहेत शशी थरूर\nती आता रडत नाही, तर खंबीरपणे लढून जग काबीज करते : भारताच्या ७ अज्ञात रणरागिणींची कहाणी\nदेवाच्या माथी आपला भार घाला, हा देह अगदी त्याच्यावर ओवाळून टाका : जाऊ तुकोबांच्या गावा : भाग २०\nसापळा लावून प्राण्यांची ‘शिकार’ करणाऱ्या काही अफलातून परभक्षी वनस्पती \nरोहित शर्मा : मुंबई किनाऱ्याचा लहरी समुद्र\nतुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल पण पूर्वी कॉंग्रेस पक्षाचं चिन्ह ‘वेगळं’ होतं\nभारतीय चित्रपटसृष्टीवर “राज” गाजवणारे भीष्म पितामह\n‘ह्या’ गोष्टी केवळ जाहिरातींमध्येचं शक्य होऊ शकतात\nमाणूस आपली कलाकूसर कुठेही दाखवू शकतो\nदुसऱ्या galaxies मधून येणाऱ्या Radio Signals चं गूढ\nह्या तलावात आहे करोडोंचा खजिना – जो दरवर्षी वाढतच जातोय\nकाहीही खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिणे शरीरासाठी खरंच घातक आहे का\nग्राहकांना ५०-७०% कॅशबॅक देऊन एक रुपयाचाही तोटा सहन नं करणारी पेटीएमची चलाख खेळी\nबंगळूरूच्या प्रशांतने बनवला पाण्यावर तरंगणारा मोबाईल\nBitcoin सारख्या डिजिटल करन्सी अर्थव्यवस्थेसाठी धोकादायक की विश्वासक\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00597.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://maaza-indradhanushya.blogspot.com/2016/12/blog-post.html", "date_download": "2018-04-24T18:07:31Z", "digest": "sha1:HV33HTZ2XBJEKDZD5MUFMAJ74AG7RXWQ", "length": 45636, "nlines": 195, "source_domain": "maaza-indradhanushya.blogspot.com", "title": "पहिला धडा", "raw_content": "\nवेगवेगळ्या वेळी, वेगवेगळ्या निमित्ताने मनात येणाऱ्या विविध विचारांचं हे ’माझं इंद्रधनुष्य’ .... \nलोकप्रभा दिवाळी अंक कथास्पर्धा (२०१६), प्रथम क्रमांक\nचहा-आंघोळ उरकून, बाहेर पडून केशवनं आपल्या बाईकला किक मारली तेव्हा सकाळचे नऊ वाजत होते. दोन वर्षांपूर्वी साधारण याच सुमाराला आप्पांनी त्याला एका नोकरीत चिकटवला होता. त्याला सोयीचं व्हावं म्हणून ऑफिसमधल्या एकांकडून ही सेकण्ड-हॅण्ड बाईक घेतली होती. आप्पा एक मोठ्या सरकारी कंपनीतले तृतीय श्रेणी कर्मचारी; रहायला कंपनीच्या कॉलनीतल्या ‘एफ’ लायनीतलं दोन खोल्यांचं बैठं घर होतं. घराबाहेर बाईक उभी करण्याइतपतही जागा नव्हती. तर घराच्या चतकोर व्हरांड्यात बाईक चढवून ठेवता यावी म्हणून त्यांनी तेव्हा पदरमोड करून एक छोटासा रँपही तयार करवून घेतला होता. कामावर जायचं म्हणून तेव्हा केशव घाईघाईत आवरून साडेसातला घराबाहेर पडायचा. पण आजच्या एक दशांश उत्साहही तेव्हा त्याच्या अंगात नसायचा. रँपवरून बाईक खाली उतरवताना तो रोज एकदा मनोमन चरफडायचा. आप्पांना आपली स्वप्नं कळत नाहीत याचा सगळा तळतळाट तो बाईकच्या किकवर काढायचा. जेमतेम सहा-एक महिनेच त्यानं ती नोकरी केली असेल. नोकरी सोडायची ठरवली तो दिवस त्याच्या आयुष्यातला सर्वात आनंदाचा दिवस होता तितका आनंद त्याला डिग्री मिळाली तेव्हाही झाला नव्हता...\nआणि आजचा दिवस त्यावरही कडी करणार होता.\nबाईक सुरू ठेवून त्यानं दिनेशला फोन लावला. पायाशी आलेल्या एका मरतुकड्या कुत्र्याला लाथ मारल्यासारखं करून दूर हाकललं. पलिकडे फोनची रिंग वाजत होती. दिनेश अजून तयार झालेला नसणार हे त्याला अपेक्षित होतंच. संभादादा कितीही म्हणत असले - ‘आमचे दोन नवीन पठ्ठे’ - तरी केशवला कायमच आत्मविश्‍वास वाटायचा की दिनेशपेक्षा आपणच सरस आहोत. या आत्मविश्‍वासाच्या जोरावरच तर त्यानं आपला नोकरी सोडण्याचा निर्णय आप्पांच्या गळी उतरवला होता.\n‘‘हां, बोल,’’ अखेर पलिकडून दिनेशनं फोन उचलला.\n‘‘नाय रे, तू निघ, मी आलोच...’’\n‘‘गेटपाशी ये, हां, मी आत नाय येणार.’’\n‘‘हो, हो, अरे, आणि माझ्या मेमरीकार्डचा कायतरी प्रॉब्लेम झालाय. आज फोटो नाय मारता येणार फटाफट.’’\n‘‘छोड ना,’’ केशव शांतपणे म्हणाला, ‘‘तिथे दादांचा कोणतरी फोटोग्राफर असेलच की आपण सांगू तितके फोटो मारेल तो.’’\nते ऐकून दिनेशला जरा हायसं झालं. त्यानं फोन बंद केला. आई त्याला चहा प्यायला हाका मारत होती. तो गॅलरीतून परत आत वळला. शेजारचे सापत्नेकर काका गॅलरीच्या कठड्याला टेकून पेपर वाचत उभे होते. पेपरआडून त्यांचा एक कान दिनेशच्या फोनकडेच होता. दिनेशलाही ते माहिती होतं. त्यांच्याकडे दुर्लक्ष करून तो आत गेला. त्यानं पटापट कपडे केले. केस विंचरता विंचरता खिडकीतून गेटकडे एक नजर टाकली. केशव कुठल्याही क्षणी आला असता. दुमजली सी आकाराची चाळ, पुढे गेट; मधल्या मोकळ्या जागेत पोरं खेळत असायची, बायकांची धुणीभांडी चालायची, वाळवणं, जास्तीचं सामान, गाड्या उभ्या केलेल्या; त्यामुळे केशव त्याची बाईक कधीच आत आणायचा नाही. दिनेशनं कंगवा आरश्यासमोर ठेवून त्याच्या शेजारचा फोन उचलून खिश्यात टाकला. आई चहाचा कप टेबलवर ठेवून गेली होती. उभ्या उभ्या तीन-चार घोटांत त्यानं चहा संपवला आणि कप होता तिथेच ठेवून तो बाहेर पडला. ‘जेवायला घरी आहेस का’ या आईच्या प्रश्नाकडे दुर्ल���्ष करत दडादडा पायर्‍या उतरून तो खाली आला. आई पुन्हा तोच प्रश्न घेऊन गॅलरीत आली असणार हा विचार येताच त्याची मान वर वळली. आई नव्हती, पण सापत्नेकर काका मात्र पेपर मिटवून त्याच्याकडेच पाहत होते.\nसापत्नेकर गेले आठ-दहा महिने असेच दिनेशवर लक्ष ठेवून होते. दिनेशला वाटायचं रिटायर्ड म्हातार्‍याला काही कामधंदा नाही. पण सापत्नेकरांच्या लक्षात आलं होतं, एक कुणीतरी बाईकवाला फोन करतो आणि पाच मिनिटांत याला न्यायला येतो. त्याचा फोन आला, की हा हातातलं काम टाकून घाईघाईनं बाहेर पडतो. मागल्या वर्षी चाळीच्या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या वेळी तो बाईकवाला एकदा याच्या घरी आला होता. विसर्जनाच्या आदल्या दिवशी गणपतीच्या आरतीला तो कुणातरी स्थानिक नेत्यालाही घेऊन आला होता. त्यादिवशी दिनेश आणि तो बाईकवाला दोघंही त्या नेत्याच्या आगेमागेच होते. त्या नेत्याच्या पतसंस्थेची एक आणि टायपिंग इन्स्टिट्यूटची एक, अश्या दोन जाहिराती चतुर्थीपासून गणपतीच्या चतकोर मांडवाच्या बाहेर लटकत होत्या.\nत्यानंतर एकदा सापत्नेकर आपलं पेन्शन आणायला बँकेत गेलेले असताना त्यांनी दिनेशला टायपिंगचा क्लास अर्धवट टाकून याच बाईकवाल्याबरोबर जाताना पाहिलं; आपल्या बायकोकरवी त्यांनी ते दिनेशच्या आईच्या कानावरही घातलं. पण आईनं आपल्या कर्दनकाळ नवर्‍यापासून आजतागायत बहुतेक ते लपवून ठेवलं होतं.\n‘‘आधी पांचाळकडे, मग तिथून ग्राऊंडवर जाऊ.’’ बाईक गिअरमधे टाकत केशव म्हणाला.\n‘‘हां, चालेल. दादांकडून आलेले पैसे परवाच दिलेत पांचाळला.’’\n’’ केशव आश्चर्यानं म्हणाला.\n‘‘दादांनी तेवढेच दिले साजनकडे.’’\n‘‘साजन्यानं दिले तुला पैसे\n‘‘हो, आणि म्हणला हे पांचाळला दे. बाकी कायच नाय बोलला.’’\nकेशवही त्यावर काही बोलला नाही. संभादादांनी पांचाळचं सगळं काम त्याच्यावर सोपवलं होतं. हे उद्घाटनाचं गेले दोन महिने घाटत होतं. त्याची कधीपासून तयारी करायची, काय काय कामं आहेत हे विचारायला केशव एकदा संभादादांच्या घरी गेलेला होता. संभादादा त्याच्याशी बोलून मिटींगला म्हणून घरातून निघाले आणि त्यांना पांचाळच्या अ‍ॅडव्हान्सचं आठवलं. त्यांच्याकडे खिश्यात तेव्हा पाच हजार रुपये होते. त्यांनी काढून ते केशवकडे दिले, त्याला आपल्या गाडीत घेतलं; वाटेत त्याच्या घराशी त्याला सोडलं. त्यांच्या सांगण्यावरून केशवनं त्या पाचात पदरचे दोन हजार घातले आणि पांचाळला सात हजार अ‍ॅडव्हान्स म्हणून दिले. आता उरले होते साडेसात. पण त्यातले दादांनी पंधराशेच का पाठवले हे त्याला कळेना. आता पांचाळकडे जावं तर तो सामान देण्याआधी उरलेले पैसे मागणार अशी त्याला भीती वाटली.\nतो नीट आठवायला लागला, की दादांनी नक्की दोन हजाराचीच भर घालायला सांगितली होती ना आपण काही चुकीचं तर ऐकलं नाही ना\nत्यादिवशी संभादादा त्याला ‘चल, बस गाडीत,’ असं म्हणाल्यावर तो जो काही हवेत तरंगायला लागला होता त्याच आनंदात पांचाळला अ‍ॅडव्हान्स देऊन परत येताना त्यानं उद्घाटनाच्या तयारीच्या कामांसाठी गाडीत पेट्रोल असलेलं चांगलं असा विचार करून बाईकची टाकी फुल्ल करून आणली होती. पेट्रोलवर एका फटक्यात ७००-८०० रुपये खर्च केलेले पाहून आप्पांचं त्याच्याशी चांगलंच वाजलं होतं. पण त्यानं त्यातलं काही मनावर घेतलं नव्हतं. नोकरी सोडल्यापासून, संभादादांच्या संपर्कात आल्यापासून असं मनावर घेणं, चरफडणं त्यानं प्रयत्नपूर्वक सोडून दिलं होतं. भविष्यात या गोष्टींनी झालं तर त्याचं नुकसानच झालं असतं. शिवाय आप्पांना त्याच्या स्वप्नांची किंमत कधी कळणार नव्हतीच. त्यांना हे कधीच पटलं नसतं, की दादांच्या गाडीत प्रवेश मिळाला या गोष्टीपुढे ७००-८००चं पेट्रोल म्हणजे काहीच नव्हतं.\nपण त्या नादात आपण दादांच्या सूचना नीट ऐकल्या नाहीत की काय अशी आता केशवला चांगलीच शंका यायला लागली. पण अ‍ॅडव्हान्स घेताना तरी पांचाळ तश्या प्रकारचं काही बोलला नव्हता. दादांना तो काही म्हणाला असेल तर ते कळायला काही मार्ग नव्हता. कारण त्या दिवसानंतर संभादादाही केशवला पुन्हा भेटलेच नव्हते. दिनेशला यापैकी कशाबद्दलही विचारण्यात काहीही अर्थ नव्हता. त्याला केशवनं दादांनी आपल्याला त्यांच्या गाडीत घेतलं हे अजिबात कळू दिलेलं नव्हतं.\nकेशव गप्प असल्याचं दिनेशच्या लक्षात आलं होतं. पण त्याला काही अंदाज येईना. त्यामुळे तो मेमरी कार्डचा लोच्या, ब्लू-टूथनं फोटो घ्यावे लागतील, कार्यक्रम संपल्यावर त्याला वेळ मिळेल का, मोठ्या साईझचे फोटो असतील तर काय, आज रात्री झोपण्यापूर्वी आपला प्रोफाईल-फोटो बदलता येईल की नाही यावर विचार करत बसला. आजचा हा कार्यक्रम एकदा झाला की आईकरवी पप्पांकडे लग्गा लावून अशीच एखादी सेकण्ड-हॅण्ड बाईक पदरात पाडून घ्यायची असं त्��ानं ठरवलेलं होतं. आईला आधी आजच्या कार्यक्रमाचे फोटो दाखवायचे आणि मग हळूच बाईकचा प्रस्ताव तिच्यासमोर ठेवायचा अशी त्याची योजना होती. महिन्याभराच्या आत आपला बाईकसहितचा फोटो प्रोफाईलवर आला पाहिजे या दृष्टीने वाटचाल करणं त्याच्यासाठी फारच आवश्यक होतं. त्यादृष्टीने आजचा कार्यक्रम अगदी नेमकं ‘टायमिंग’ साधून आलेला होता.\nअर्ध्या तासात दोघं पांचाळच्या प्रिंटिंग-प्रेसपाशी पोहोचले. प्रेस अजून बंदच होती. पण संभादादांकडून आलेला माणूस म्हटल्यावर केशवला अर्ध्या रात्रीही प्रेसमधे शिरण्याची मुभा होती. शेजारच्या गल्लीतून दोघं प्रेसच्या मागल्या दाराशी गेले. ते दारही बंद होतं. केशवनं वर पाहून ‘चिरागभाईऽ’ म्हणून हाक मारली. पांचाळ वरच्या मजल्यावरच रहायला होता. दिनेशला ही सगळी माहिती नवीन होती. हाक ऐकून पांचाळ बाहेर आला आणि यांच्याकडे पाहून हातानं ‘थांबा’ अशी खूण करून पुन्हा आत गेला. पांचाळचं चौथी-पाचवीतलं पोरगं खिडकीशी आलं आणि यांच्याकडे पाहत उभं राहिलं. पांचाळ पुन्हा बाहेर आला. त्यानं वरूनच यांच्या दिशेला मागच्या दाराच्या कुलुपाची किल्ली टाकली आणि म्हणाला, ‘‘दरवाजे के बाजूमेंच रखा है, ले ले और खाली कुंडी लगा ले\n’’ किल्ली झेलून ती दिनेशकडे देत केशवनं विचारलं.\n‘‘कुंडी में अंदरसे लटका दे, ताला और चाबी दोनो’’ असं म्हणून पांचाळ आत निघून गेला सुद्धा\nत्यानं पैश्यांचा काहीच विषय काढला नाही हे पाहून केशवला हायसं वाटलं. दरम्यान दिनेशनं दार उघडलं होतं. केशव दोन पावलं आत गेला, दाराच्या डाव्या बाजूला ठेवलेल्या दोन मोठ्या प्लॅस्टिकच्या पिशव्या त्यानं उचलल्या आणि तो बाहेर आला. दिनेशनं कुलूप-किल्ली आत कडीला अडकवलं आणि दार लोटून घेतलं. केशवनं पिशव्या दिनेशकडे दिल्या आणि दोघं निघाले.\nदिनेशला मागच्या सीटवर बसल्या-बसल्या त्या पिशव्यांमधे डोकावून पाहण्याचा अतिशय मोह होत होता. आजचा हा असा दिवस उजाडेल याची त्याला महिन्याभरापूर्वी तीळमात्रही कल्पना नव्हती. ‘केवळ जानगुडेसाहेबांमुळेच’ तो स्वतःशी म्हणाला. त्यानं ठरवून टाकलं - रात्री प्रोफाईल-फोटो आणि स्टेटस दोन्ही बदलायचं, साहेबांचे आभार मानायचे. स्टेटसमधे थेट साहेबांचं नाव टाकायचं या कल्पनेनंच तो मोहरला. बदललेलं स्टेटस आणि फोटो सर्वात आधी सापत्नेकर काकांना दाखवायला त्याला आवडलं असतं. ��प्पांनीही ते पाहिलं तर बेस्ट होईल, आपलं पुढलं काम जरा सोपं होईल, असंही त्याला गुपचूप वाटून गेलं.\nकेशवचं मनही गुपचूप त्या पिशव्यांभोवतीच घुटमळत होतं. पण त्याला प्रोफाईल-फोटोची वगैरे चिंता नव्हती. योग्य जागी, योग्य ते फोटो झळकणार होतेच. आजच्या कार्यक्रमाला जानगुडेसाहेबांसोबत धायरीकर साहेबही येणार असल्याचं त्याला कळलं होतं. राज्याच्या पार्टीप्रमुखांच्या हस्ते उद्घाटन म्हणजे तिथे पेपरवाले येणार, चॅनलवाले येणार; बस्स हेच त्याला हवं होतं. आजचा दिवस त्याच्या राजकीय आयुष्यातला पहिला ‘माईलस्टोन’ ठरणार होता हेच त्याला हवं होतं. आजचा दिवस त्याच्या राजकीय आयुष्यातला पहिला ‘माईलस्टोन’ ठरणार होता आप्पांना ७००-८०० रुपयांच्या पेट्रोलची खरी किंमत लक्षात आणून देणार होता आप्पांना ७००-८०० रुपयांच्या पेट्रोलची खरी किंमत लक्षात आणून देणार होता त्यापुढे प्रोफाईल-फोटो वगैरे म्हणजे अगदीच किरकोळ गोष्ट\nकॉलेज-चौकातल्या सिग्नलचा पिवळा दिवा लाल होता होता केशवनं खुशीत बाईक पुढे दामटली. दोघं ग्राऊंडवर पोहोचले. एका कोपर्‍यात एक तीनचाकी टेंपो, दोन-चार बाईक्स, लूना, सायकली वगैरे उभ्या होत्या. तिथेच शेजारी केशवनं आपली बाईक लावली. उद्घाटनाचा स्मारकाचा स्तंभ फुलांनी सजवण्याचं काम सुरू होतं. मुख्य स्तंभ आणि खालची पितळी पाटी दोन्ही झाकलेलं होतं. पाटीवरचा मजकूर तयार होतानाची संभादादांच्या ऑफिसमधली चर्चा केशवनं दाराबाहेर उभं राहून ऐकलेली होती. स्तंभाच्या शेजारीच कनात टाकलेली होती. छोटं स्टेज उभारलेलं होतं. स्टेजच्या एका कडेला प्लॅस्टिकच्या लाल खुर्च्यांचे ढीग होते. शंभर-दीडशे माणसं तरी सहज बसतील इथे - केशवनं अंदाज घेतला.\nतो कनातीतून बाहेर आला. संभादादांचे वडील आणि माजी नगरसेवक दिवंगत रायजी शिंदे यांच्या स्मारकाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम संध्याकाळी होणार होता. ग्राऊंडच्या प्रवेशद्वाराशी आणि कनातीच्या प्रवेशद्वाराशी असे दोन ठिकाणी कार्यक्रमाच्या फ्लेक्ससाठीचे बांबू ठोकून झाले होते. पांचाळच्या प्रेसमधून आणलेले दोन फ्लेक्स त्या दोन ठिकाणी लावायचे होते. केशवनं दिनेशकडून एक पिशवी घेतली, दुसर्‍या पिशवीसहित त्याला ग्राऊंडच्या प्रवेशद्वाराकडे पिटाळलं आणि तो कनातीच्या प्रवेशद्वारापाशी काम करणार्‍या मजुरांकडे वळला. त्यांना फ्लेक्स चढवण्यासंबंधीच्या काही सूचना देऊन तो तिथेच उभा राहिला. आता तो ते काम स्वतःच्या देखरेखीखाली पूर्ण करून घेणार होता. त्याला उचंबळून आलं. पण ते आपल्या चेहर्‍यावर दिसू न देता तो वरकरणी मख्खपणे तिथे उभा राहिला. इतक्यात संभादादांचा फोन आला.\n‘‘हां, हे बेस्ट झालं. हे बघ, एक काम करायचं. तिथे माईकवाला आला असेल, तो एक माणूस बरोबर देईल, त्याला घेऊन सर्किट-हाऊसवर जायचं. गाडी आणलीय का\n‘‘हां, मग त्याला घेऊन लगेच नीघ. सर्किट हाऊसला ए.सी.चा कायतरी प्रॉब्लेम झालाय. धायरीकर साहेब बारापर्यंत येतील. त्याच्या आत तो रिपेर झाला पाहिजे. काय तू उभं राहून करून घे ते काम.’’\n‘‘तिथे कोण आहे तुझ्याबरोबर\n‘‘हां, मग त्याला सांगून जा तिथलं काय काम असेल ते. लगेच नीघ.’’\nकेशव ‘‘हो, दादा.’’ असं म्हणेपर्यंत पलिकडून संभादादांनी फोन कट केला सुद्धा.\nकेशव मनातून जरा खट्टू झाला. इकडे मजुरांनी पिशवीतून फ्लेक्स बाहेर काढला होता. तो वर चढवायला त्याच्या वरच्या दोन टोकांशी ते सुतळ्या बांधत होते. फ्लेक्स चांगला दणदणीत होता. घडीच्या आतल्या फोटोंच्या चौकटी, काही अक्षरं मधूनच दृष्टीला पडत होती. पण आता ते न्याहाळत बसायला केशवला फुरसत नव्हती. फोन खिश्यात टाकून तो जरा पाय ओढतच बाईककडे गेला. माईकवाल्याच्या माणसाला घेऊन, ग्राऊंडच्या प्रवेशद्वारापाशी दिनेशला काही सूचना देऊन तो तिथून निघाला.\nए.सी.चं काम उरकेपर्यंत साडेबारा वाजले. केशव तिथून निघणार तेवढ्यात धायरीकर साहेब आणि संभादादा तिथे येऊन पोहोचले. दादांना लांबूनच नमस्कार करून सटकायचा केशवचा विचार होता. पण दादांनीही लांबूनच हात करून त्याला थांबण्याचा इशारा केला. सगळा लवाजमा सर्किटहाऊसमधे लुप्त झाला. केशव चुळबुळत बाहेर उभा राहिला. पंधरा-वीस मिनिटांनी दादांच्या पी.ए.नं बाहेर येऊन त्याला ‘चहा घेऊन तू गेलास तरी चालेल’ असं सांगितलं. केशव हतबुद्ध होऊन त्याच्याकडे पाहत राहिला. पण पुन्हा काही काम उपटायच्या आत इथून निघालेलं बरं असा विचार करून त्यानं चहा यायच्या आधीच तिथून काढता पाय घेतला.\nतीन सिग्नल्स, पाच किलोमीटर आणि वाहनांचा मुरंबा यांतून वाट काढत तो पंधराव्या मिनिटाला कॉलेज-चौकातून डावीकडे वळला. समोर पन्नासेक मीटरवरच उद्घाटनाचं ग्राऊंड. तिथली लगबग आता जरा वाढलेली वाटत होती. प्रवेशद्वारापाशी झळकणारा फ्लेक्स लांबूनच त्याल��� दिसला. त्याला परत एकदा उचंबळून आलं. काही सेकंदांतच तो तिथे पोहोचला. बाईक एका कडेला लावून झपाझप पावलं टाकत फ्लेक्सच्या समोर जाऊन उभा राहिला. फ्लेक्सवरून त्यानं झरझर नजर फिरवली आणि तो गोंधळून गेला...\nतसाच धावत तो कनातीपाशी आला. तिथेही तसाच फ्लेक्स दिमाखात झळकत होता - सुरूवातीला पार्टीचं मोठ्या अक्षरांतलं नाव, शेजारी पार्टीचे राष्ट्रीय प्रमुख यादवजी यांचा मोठा फोटो, मग मध्यात स्मारकाचा फोटो, खाली जरा छोट्या साईझचे धायरीकर साहेब आणि जानगुडे साहेब, त्याहून जरासे छोटे संभादादा शिंदे आणि मग सर्वात खाली ‘ताज्या दमाच्या’ कार्यकर्त्यांची रांग - आप्पा सुतार, नितीन सुतार हे दोघं भाऊ, दिपक पांडे, रतन कुलकर्णी, कर्तार... साजन पण होता पण त्याचं आणि दिनेशचं नाव कुठेच नव्हतं.\nत्यानं सैरभैर होऊन इकडेतिकडे पाहिलं. त्याला दिनेश कुठे दिसला तर हवा होता...\nकथा लोकप्रभा लोकप्रभा दिवाळी अंक\nएप्रिलच्या चैत्रवणव्यात भर दुपारी २ वाजता ट्रेनची अनाऊन्समेंट झाली, तेव्हा कुमार यश मोबाईलवर ‘स्नेक-२’ गेम खेळत बसला होता. त्यापूर्वी थोडा वेळ तो उभाच होता. उभं राहून कंटाळा आला तेव्हा तो जवळच्याच एका लोखंडी खांबाला टेकायला गेला. पण खांब उन्हामुळे तापलेला होता आणि कुमार यशने स्लीव्हलेस टी-शर्ट घातलेला होता त्याच वेळी कुमार यशच्या पुढ्यातून त्याच्यापेक्षा वयाने जराशीच लहान एक मुलगी आईचं बोट धरून निघाली होती. तिच्याकडे मोबाईलफोनयुक्त तुच्छतेने पाहण्याच्या नादात इकडे दंडाला बसलेल्या चटक्याने कुमार यशला दचकायला झालं. हातातून मोबाइल पडता पडता वाचला. शेजारीच कमरेवर एक हात ठेवून, दुसर्‍या हातातल्या रुमालाने वारा घेत हाश्श-हुश्श करत उभी असलेली बाई त्याच्यावर मंदसं खेकसली. ती त्याची आई होती. आपली बॅग आपल्याच पाठीवर लावलेला कुमार यश आपण स्वतंत्रपणे एकटेच रेल्वे स्टेशनवर आलोय हे इतरांना जाणवून देण्यात - त्याच्या मते - आतापर्यंत यशस्वी ठरला होता. त्या यशाला खांबाच्या चटक्याने क्षणार्धात चूड लावला होता. त्या चटक्याने गेममधल्या स्नेकचं अखेरचं लाईफही संपवलं होतं. मग दंड चोळत चोळत परत न्यू गेम सुरू क…\nपुस्तक परिचय : सीझन्स ऑफ ट्रबल (श्रीलंकन यादवीच्या उपोद्घाताच्या यातना)\nजुन्या-नव्या पुस्तकांची ओळख करून देणारे लेख माझ्या खास आवडीचे. अशा लेखांमधून समजलेली ��ाही पुस्तकं अगदी लक्षात राहतात. (पुढे ती आवर्जून मिळवून वाचली जातातच असंही नाही, तरीही.) काही दिवसांपूर्वी ‘अनुभव’च्या अंकात अशाच एका पुस्तकाबद्दल समजलं : The Seasons of Trouble. Life amid the ruins of Sri Lanka’s Civil War. तो लेख वाचला आणि प्रथमच असं झालं की पुस्तक मी लगेच विकत घेतलं. त्याला कारण ठरला पुस्तकाचा विषय\nशाळेत असताना लंकन यादवीच्या बातम्या सतत कानावर पडायच्या. दिल्ली दूरदर्शनच्या हिंदी बातम्या देणारी एक बाई LTTE चा उच्चार करताना त्यातला L लांबवायची... एऽऽऽल्लटीटीई आम्ही तिची नक्कलही करायचो. ही यासंदर्भातली सर्वात जुनी आठवण... LTTE, IPKF यांचे फुलफॉर्म्स माहित झाले होते. प्रभाकरन, कोवळे टायगर्स तरूण-तरूणी, त्यांना मिलिटरी ट्रेनिंग असतं म्हणे, सायनाईडच्या कॅप्सूल्स, वगैरे सामान्यज्ञान वाढीस लागलं होतं. जाफना, नॉर्थ-साऊथ बट्टिकलोवा इत्यादी नावं अगदी ओळखीची वाटायची. श्रीलंकेत तामिळ-सिंहलींमधला काहीतरी गोंधळ चालू आहे, हे त्या सगळ्याचं सार. तेव्हा बातम्यांमधून त्याची राजकीय अंगाने चर्चा अध…\n' ...जेव्हा एका पुस्तक परत भेटतं\nसाधारण दीड वर्षांपूर्वीची गोष्ट. कुटुंबासमवेतच्या सुट्टीनिमित्त युरोपमधे होते; त्यातही पॅरीस शहरात मात्र तिथल्या ट्रॅफिकनं इतका वात आणला होता, की आमच्या पॅरीस-कार्यक्रमात आम्हाला काटछाट करावी लागली होती. पण कधीकधी सगळं मनाविरुद्ध घडत असतानाही एखादाच निसटता अनुभव असा येतो की त्याआधीच्या नाखुष करणार्‍या घटना आपण कधी आणि कश्या विसरून जातो ते कळत देखील नाही. पॅरीसमधल्या अखेरच्या संध्याकाळी मला असाच एक अनुभव येणार होता आणि आमची पॅरीस-भेट किमान माझ्यापुरती तरी अगदी संस्मरणीय बनून जाणार होती. त्याला कारणीभूत ठरणार होतं एकखूप जुनं इंग्रजी पुस्तक मात्र तिथल्या ट्रॅफिकनं इतका वात आणला होता, की आमच्या पॅरीस-कार्यक्रमात आम्हाला काटछाट करावी लागली होती. पण कधीकधी सगळं मनाविरुद्ध घडत असतानाही एखादाच निसटता अनुभव असा येतो की त्याआधीच्या नाखुष करणार्‍या घटना आपण कधी आणि कश्या विसरून जातो ते कळत देखील नाही. पॅरीसमधल्या अखेरच्या संध्याकाळी मला असाच एक अनुभव येणार होता आणि आमची पॅरीस-भेट किमान माझ्यापुरती तरी अगदी संस्मरणीय बनून जाणार होती. त्याला कारणीभूत ठरणार होतं एकखूप जुनं इंग्रजी पुस्तक पुस्तकाचा संबंध पॅरीसशी होताच, शिवाय दुसर्‍या महायुद्धाशीही होता. ‘जागतिक महायुद्ध’ या गोष्टीशी आपला सर्वसाधारणपणे प्रथम परिचय होतो तो शाळेच्या इतिहासात. माझाही तसाच झाला. दुसर्‍या महायुद्धानं तर मनावर पहिल्या भेटीतच गारूड केलेलं. तेव्हा इतिहासाच्या पुस्तकातले महायुद्धांवरचे ते दोन(च) धडे, सोबतचे नकाशे मी अनेकदा चाळत, बघत बसत असे. त्यानंतर (जगरहाटीनुसार) मी ‘नाझी भस्मासुराचा उदयास्त’ वाचलं. हे पुस्तक वाचलं की दुसर्‍या महायुद्धाबद्दलचं सगळं तुम्हाला क…\nमी प्रीति. संगणक शास्त्राची पदवीधर आहे. मला वाचनाचा छंद आहे, लेखनाची आवड आहे आणि मराठी भाषेवर माझं प्रचंड प्रेम आहे.\nजरा मागची पानंही चाळा...\nलोकसत्ता - पुस्तक परिचय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00599.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/mumbai/climate-friendly-agricultural-projects-cleared-11839", "date_download": "2018-04-24T18:41:49Z", "digest": "sha1:CCPX2YTGJU7VVMAGO6VVEYK6YDTCSDPU", "length": 16129, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "Climate-friendly agricultural projects cleared हवामान अनुकूल कृषी प्रकल्पांना हिरवा कंदील | eSakal", "raw_content": "\nहवामान अनुकूल कृषी प्रकल्पांना हिरवा कंदील\nशुक्रवार, 12 ऑगस्ट 2016\nमुंबई - विदर्भ व मराठवाड्यातील चार हजार दुष्काळग्रस्त गावांमध्ये तसेच विदर्भातील पूर्णा नदीच्या खोऱ्यामधील खारपाण पट्ट्यातील नऊशे गावांमध्ये जागतिक बॅंकेच्या अर्थसाह्याने हवामान अनुकूल कृषी प्रकल्प राबविण्यास आज मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.\nमुंबई - विदर्भ व मराठवाड्यातील चार हजार दुष्काळग्रस्त गावांमध्ये तसेच विदर्भातील पूर्णा नदीच्या खोऱ्यामधील खारपाण पट्ट्यातील नऊशे गावांमध्ये जागतिक बॅंकेच्या अर्थसाह्याने हवामान अनुकूल कृषी प्रकल्प राबविण्यास आज मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.\nहवामानातील लक्षणीय बदलांमुळे राज्यात दुष्काळ, पाणीटंचाई आणि अतिवृष्टी यांसारखी आव्हाने निर्माण झाली आहेत. त्यामुळे कृषी उत्पादन व उत्पादकतेत मोठ्या प्रमाणात घट होऊन कृषी विकासाचा दर लक्षणीयरीत्या घटू शकतो. तसेच शेतकऱ्यांमध्ये तणाव व भीतीचे वातावरणही निर्माण होऊ शकते. या नैसर्गिक आव्हानाला सामोरे जाण्याबरोबरच कृषी क्षेत्र आणि शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी हवामान बदलानुकूल कृषी विकासासाठी जागतिक बॅंकेच्या साह्याने असे प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेण्यात आला.\nहवामान अनुकूल कृषी प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल, प्रकल्��� अंमलबजावणीचा कृती आराखडा आणि विविध कार्यप्रणाली पुस्तिका तयार करण्यात येणार आहे. प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी मुंबई येथे प्रकल्प व्यवस्थापन कक्ष स्थापन करण्यासह त्यासाठी आवश्‍यक असणाऱ्या 23 पदांच्या निर्मितीस या वेळी मान्यता देण्यात आली. हा प्रकल्प व्यवस्थापन कक्ष तात्काळ कार्यान्वित करण्यासाठी दीड कोटी रुपयांचा निधी आकस्मिकता निधीमधून उपलब्ध करून देण्यात येणार आहे.\nखासगी आयुर्वेद महाविद्यालयांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वेतन व उपदान\nशासन अनुदानित खासगी 16 आयुर्वेद आणि तीन युनानी अशा 19 महाविद्यालयांसह एका संलग्नित रुग्णालयांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शिक्षण व सेवायोजन विभागाच्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार निवृत्ती वेतन व उपदान देण्याचा निर्णय आज घेण्यात आला. वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या अधिनस्त असलेल्या आयुर्वेद व युनानी महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शिक्षण व सेवायोजन विभागाच्या 21 जुलै 1983 मधील शासन निर्णयातील तरतुदीनुसार विविध न्यायालयीन प्रकरणांमध्ये दिलेल्या न्यायनिर्णयात नमूद केलेल्या दिनांकापासून निवृत्ती वेतन व उपदान देण्यात येणार आहे.\nखनिज प्रतिष्ठान स्थापण्यास मंजुरी\nराज्यातील खाणबाधित क्षेत्र आणि व्यक्तींचा विकास करण्यासाठी मुंबई जिल्हा वगळून प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा खनिज प्रतिष्ठानची स्थापना करण्यास मंजुरी देण्यात आली. केंद्रीय खनिकर्म मंत्रालयाने खाण व खनिजे अधिनियमामध्ये सुधारणा करून नवीन खाण व खनिजे (विकसन व विनिमय) सुधारणा अधिनियम अधिसूचित केला आहे. या अधिनियमानुसार विविध खनिजांच्या खाणपट्ट्यांचे वाटप लिलाव पद्धतीने करण्याबरोबरच प्रत्येक जिल्ह्यात खनिज प्रतिष्ठानची स्थापना करावी लागणार होती. त्यानुसार आज हा निर्णय घेतला.\nरेशन दुकान वाहतूक रिबेटमध्ये वाढ\nसार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत राज्यातील शिधावाटप दुकानदारांच्या वाहतूक रिबेटमध्ये प्रतिक्विंटल 73 टक्के वाढ करण्याचा निर्णय आज घेण्यात आला. 2005 नंतर प्रथमच अशी वाढ करण्यात आली आहे. राज्यातील रास्तभाव दुकानदारांना तीन प्रकारानुसार वाहतूक रिबेट दिले जात असून, या तीनही प्रकारांमध्ये 73 टक्के वाढ होणार आहे.\nसरपंचाकडे खंडणीची मागणी; गवळी टोळीचे तिघे अटकेत\nमंचर (पुणे): लोणी (ता. आंबेगाव) गावचे सरपंच यांच्या कडून दीड लाख रुपयांची खंडणी घेऊन उर्वरित तीन लाख 50 हजार रुपयांच्या खंडणीसाठी त्यांना जीवे...\nउस्मानाबादेत रिकामे बारदाना शोधण्यासाठी शिक्षकांची वणवण\nउस्मानाबाद : गेल्या सहा वर्षांत शालेय पोषण आहार योजनेंतर्गत प्राप्त तांदळाच्या रिकाम्या पोत्यांची विक्री करून त्याची रक्कम चलनाने...\nअंजली दमानिया यांच्या नार्को टेस्टची मागणी\nमुंबई - 'मी अण्णाच्या आंदोलनाचा एक भाग असल्यामुळे अंजली दमानिया माझी वारंवार माझी खोटी बदनामी करीत असून अण्णांच्या आंदोलनाचा अपमान करीत आहे....\nग्रामीण भागातील स्वच्छतेसाठी शिवसेना आमदारांचा हातभार\nडोंबिवली - गावे पालिकेत समाविष्ट झाल्यापासून येथील घनकचरा व्यवस्थापन व आरोग्याच्या अनेक समस्या हा चर्चेचा विषय झाला आहे. कल्याण ग्रामीणचे...\nभटके विमुक्त विकास परिषदेतर्फे उद्यापासून बेमुदत ठिय्या आंदोलन\nकोल्हापूर - जिल्ह्यातील भटक्‍या-विमुक्त समाजाला घरांसह प्राथमिक सुविधा मिळाव्यात, या मागणीसाठी भटके विमुक्त विकास परिषदेतर्फे गुरूवार (ता. 25) पासून...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00599.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%BE_%E0%A4%98%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%87", "date_download": "2018-04-24T18:08:04Z", "digest": "sha1:VVBIEBHMKHM5HW73E2HZT7SUMFQU45FZ", "length": 2988, "nlines": 62, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "पतियाळा घराणे - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nपतियाळा घराणे हे हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतातले एक घराणे आहे.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २१ मार्च २०१८ रोजी ०८:५७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00600.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharastra/at-hingoli-all-marriages-are-on-one-date-287341.html", "date_download": "2018-04-24T18:14:55Z", "digest": "sha1:FP7NG7JQ4M62RSBIBBP27WROVKWQDRR6", "length": 13058, "nlines": 128, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "एक गाव एक लग्न तिथी, हिंगोलीमध्ये स्तुत्य उपक्रम", "raw_content": "\nजम्मू-काश्मीर : पुलवामामध्ये चार दहशतवाद्यांचा खात्मा\nवारकऱ्यांची रांगेतून मुक्तता, आता विठुरायाचं टोकनद्वारे दर्शन \nकेरळमध्ये फक्त सचिनच्याच पुस्तकांची लायब्ररी\nजालन्यात सहा लाखांच्या बनावट नोटा जप्त\n,जय वाघानंतर त्याचा बछडा 'जयचंद'ही बेपत्ता\nगणित चुकलं म्हणून शिक्षकाने विद्यार्थ्याच्या तोंडात खुपसली छडी\nऔरंगाबादेत विद्यार्थ्यांना झालं काय, काॅपी पकडली म्हणून आत्महत्येचा प्रयत्न\nकर्जमाफीचा लाभ आता 2001-09 काळातील शेतकऱ्यांनाही मिळणार \nनाणार'चं आतून किर्तन बाहेरून तमाशा झालाय-अशोक चव्हाण\nमुंबईत धावत्या लोकलसमोर ढकलून प्रवाशाची हत्या\nमुंबईत म्हाडा ची ३३०० घरांसाठी सोडत लवकरच\n19 वर्षाचा मराठी तरुण घेणार जैन धर्माची दीक्षा\nजम्मू-काश्मीर : पुलवामामध्ये चार दहशतवाद्यांचा खात्मा\nमहाभियोगाची नोटीस फेटाळण्याचा निर्णय घाईत नाहीतर पूर्ण विचारांती - नायडू\n भाजप आणि काँग्रेसमध्ये 'कांटे की टक्कर', जेडीस ठरणार किंगमेकर\nसंसदेतही कास्टिंग काऊच, रेणुका चौधरींचं खळबळजनक वक्तव्य\nबिग बींची लेक श्वेताच्या ठुमक्यांचा व्हिडिओ व्हायरल\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nसंजय दत्तनं भिकही मागितलीय, 'संजू'च्या टीझरमधून उलगडली अनेक गुपितं\nअश्वमी महेश मांजरेकर झळकणार सलमानसोबत सिनेमात\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nभारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा होणार आई\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nबर्थडे स्पेशल : सचिनचा प्रेरणादायी प्रवास\nपंजाबचा दिल्लीवर शानदार विजय\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\nकेरळमध्ये फक्त सचिनच्याच पुस्तकांची लायब्ररी\nजालन्यात सहा लाखांच्या बनावट नोटा जप्त\n'चौधरींचं वक्तव्य अत्यंत दुर्दैवी'\nव्हेंटिलेटरमध्ये झुरळ जीवावर बेतलं\nबेधडक : महाभियोगाचे राजकारण\nबेधडक : आरपारची लढाई\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\nएक गाव एक लग्न तिथी, हिंगोलीमध्ये स्तुत्य उपक्रम\nलग्नातला भरमसाठ खर्च टाळण्यासाठी हिंगोली जिल्ह्यातल्या वसमत तालुक्यातल्या पळसगावनं एक आदर्श उपक्रम सुरू केलाय.\nकन्हैया खंडेलवाल, हिंगोली,16 एप्रिल : शेतकऱ्यांना सर्वात जास्त चिंता असते मुलीच्या लग्नाची. या चिंतेत अनेक शेतकरी आत्महत्या सुद्धा करतात . मात्र हिंगोली जिल्ह्यातील पळसगाव येथील नागरिकांनी एक स्तुत्य उपक्रम राबवत शेतकऱ्यांची ही चिंता दूर केली आहे.\nसततचा दुष्काळ, नापिकी आणि शेतमालाला न मिळणारा भाव. यामुळे शेतकरी नेहमी हैराण असतोच. त्यातच मुलीचं लग्न म्हटलं की अजूनही शेतकऱ्याचं कंबरडं मोडतं. लग्नातला भरमसाठ खर्च टाळण्यासाठी हिंगोली जिल्ह्यातल्या वसमत तालुक्यातल्या पळसगावनं एक आदर्श उपक्रम सुरू केलाय. गेल्या 10 वर्षांपासून या गावात एक गाव एक लग्न तिथी हा उपक्रम राबवला जातो. यामध्ये मुलीच्या वडिलांना शक्य असेल तेवढीच रक्कम तो मंडळाकडे जमा करतात. मग उरलेला सगळा खर्च गावातल्या विवाहमंडळातर्फे केला जातो.\nएकाच तिथीला ही लग्नं लावली जातात. अगदी वर्षभरात गावात ज्या मुलींची लग्न ठरली आहेत. त्यांची लग्नही या सोहळ्यात पार पडतात. विशेष म्हणजे यासाठी पाहुणचारात कोणतीही कमतरता ठेवली जात नाही. अगदी वऱ्हाडी मंडळींच्या भोजनापासून ते मंडप, बँड...सगळं काही थाटामाटात केलं जातं. यंदाही नुकताच हा सोहळा झालाय. त्यात गावातल्या 10 मुली आपल्या सासरी गेल्यात.\nआपले वडील सगळ्यात मोठ्या चिंतेतून सुटल्याचं पाहून नवऱ्या मुलीच्या चेहऱ्यावर सासरी जाताना समाधान असतं. आपल्याही गावात असाच विवाह सोहळा आयोजित करणार असल्याचं नवरदेवाचे मित्र सांगतायेत.\nमहत्त्वाचं म्हणजे या सोहळ्यासाठी कोणतीही शासकीय मदत किंवा एनजीओची मदत घेतली जात नाही. हा पळसगाव पॅटर्न जर राज्यात इतरही गावांमध्ये राबवला गेला तर शेतकऱ्यांची चिंताही कमी होईल आणि मुख्य म्हणजे लग्नासाठी कर्जबाजारी होण्याची वेळ शेतकऱ्यांवर येणार नाही.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: hingolimarriageएक गाव एक तिथीलग्नहिंगोली\n,जय वाघानंतर त्याचा बछडा 'जयचंद'ही बेपत्ता\nगणित चुकलं म्हणून शिक्षकाने विद्यार्थ्याच्या तोंडात खुपसली छडी\nऔरंगाबादेत विद्यार्थ्यांना झालं काय, काॅपी पकडली म्हणून आत्महत्येचा प्रयत्न\nकर्ज���ाफीचा लाभ आता 2001-09 काळातील शेतकऱ्यांनाही मिळणार \nनगरमधील 'या' गावाने दुष्काळाशी केले दोन हात, मोदींनीही केलं कौतुक\nकेळीच्या बागेत वाघोबाचा ठिय्या, रानडुक्कर केलं फस्त \nजम्मू-काश्मीर : पुलवामामध्ये चार दहशतवाद्यांचा खात्मा\nवारकऱ्यांची रांगेतून मुक्तता, आता विठुरायाचं टोकनद्वारे दर्शन \nकेरळमध्ये फक्त सचिनच्याच पुस्तकांची लायब्ररी\nजालन्यात सहा लाखांच्या बनावट नोटा जप्त\n'चौधरींचं वक्तव्य अत्यंत दुर्दैवी'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00601.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/national/rajshree-scolership-for-ebc-students-263222.html", "date_download": "2018-04-24T18:26:34Z", "digest": "sha1:Y7KPYC3WU7K5XUZMJKZZZH3SFIGR6CZ5", "length": 10748, "nlines": 125, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "राजर्षी शाहू शिष्यवृत्ती योजना आता व्यावसायिक अभ्यासक्रमांनाही लागू", "raw_content": "\n'केसरी'चा सेट जळून खाक, अक्षयकुमारसह सर्व कलाकार सुखरुप\nजम्मू-काश्मीर : पुलवामामध्ये चार दहशतवाद्यांचा खात्मा\nवारकऱ्यांची रांगेतून मुक्तता, आता विठुरायाचं टोकनद्वारे दर्शन \nकेरळमध्ये फक्त सचिनच्याच पुस्तकांची लायब्ररी\n,जय वाघानंतर त्याचा बछडा 'जयचंद'ही बेपत्ता\nगणित चुकलं म्हणून शिक्षकाने विद्यार्थ्याच्या तोंडात खुपसली छडी\nऔरंगाबादेत विद्यार्थ्यांना झालं काय, काॅपी पकडली म्हणून आत्महत्येचा प्रयत्न\nकर्जमाफीचा लाभ आता 2001-09 काळातील शेतकऱ्यांनाही मिळणार \nनाणार'चं आतून किर्तन बाहेरून तमाशा झालाय-अशोक चव्हाण\nमुंबईत धावत्या लोकलसमोर ढकलून प्रवाशाची हत्या\nमुंबईत म्हाडा ची ३३०० घरांसाठी सोडत लवकरच\n19 वर्षाचा मराठी तरुण घेणार जैन धर्माची दीक्षा\nजम्मू-काश्मीर : पुलवामामध्ये चार दहशतवाद्यांचा खात्मा\nमहाभियोगाची नोटीस फेटाळण्याचा निर्णय घाईत नाहीतर पूर्ण विचारांती - नायडू\n भाजप आणि काँग्रेसमध्ये 'कांटे की टक्कर', जेडीस ठरणार किंगमेकर\nसंसदेतही कास्टिंग काऊच, रेणुका चौधरींचं खळबळजनक वक्तव्य\n'केसरी'चा सेट जळून खाक, अक्षयकुमारसह सर्व कलाकार सुखरुप\nबिग बींची लेक श्वेताच्या ठुमक्यांचा व्हिडिओ व्हायरल\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nसंजय दत्तनं भिकही मागितलीय, 'संजू'च्या टीझरमधून उलगडली अनेक गुपितं\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nभारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा होणार आई\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nबर्थडे स्पेशल : सचिनचा प्रेरणादायी प्रवास\nपंजाबचा दिल्लीवर शानदार विजय\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\nकेरळमध्ये फक्त सचिनच्याच पुस्तकांची लायब्ररी\nजालन्यात सहा लाखांच्या बनावट नोटा जप्त\n'चौधरींचं वक्तव्य अत्यंत दुर्दैवी'\nव्हेंटिलेटरमध्ये झुरळ जीवावर बेतलं\nबेधडक : महाभियोगाचे राजकारण\nबेधडक : आरपारची लढाई\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\nराजर्षी शाहू शिष्यवृत्ती योजना आता व्यावसायिक अभ्यासक्रमांनाही लागू\nव्यावसायिक, कृषी तसंच पशुसंवर्धन शाखेच्या विद्यार्थ्यांनाही ही ईबीसी सवलत लागू होणार आहे. खुल्या वर्गातल्या गरजू विद्यार्थ्यांना याचा मोठा दिलासा मिळणार आहे.\n20 जून : राजर्षी शाहू शिष्यवृत्ती योजना आता व्यावसायिक अभ्यासक्रमांनाही लागू करण्यात आलीय. या निर्णयामुळे वैद्यकीय, इंजिनिअरिंग कृषी, पशुसंवर्धन अशा सगळ्याच व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी ईबीसी गटात मोडणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ मिळणार आहे.\nमंत्रिमंडळ बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलाय. व्यावसायिक, कृषी तसंच पशुसंवर्धन शाखेच्या विद्यार्थ्यांनाही ही ईबीसी सवलत लागू होणार आहे. खुल्या वर्गातल्या गरजू विद्यार्थ्यांना याचा मोठा दिलासा मिळणार आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: EBCstudentराजर्षी शाहू महाराज\nजम्मू-काश्मीर : पुलवामामध्ये चार दहशतवाद्यांचा खात्मा\nमहाभियोगाची नोटीस फेटाळण्याचा निर्णय घाईत नाहीतर पूर्ण विचारांती - नायडू\n भाजप आणि काँग्रेसमध्ये 'कांटे की टक्कर', जेडीस ठरणार किंगमेकर\nसंसदेतही कास्टिंग काऊच, रेणुका चौधरींचं खळबळजनक वक्तव्य\nमोठ्या आवाजात गाणी ऐकायचा दुकानदार, वैतागून शेजाऱ्याने झाडल्या गोळ्या\nबाबा आदमच्या जमान्यापासून सुरू आहेत या 'घटना', सरोज खान यांचं वादग्रस्त वक्तव्य\n'केसरी'चा सेट जळून खाक, अक्षयकुमारसह सर्व कलाकार सुखरुप\nजम्मू-काश्मीर : पुलवामामध्ये चार दहशतवाद्यांचा खात्मा\nवारकऱ्यांची रांगेतून मुक्तता, आता विठुरायाचं टोकनद्वारे दर्शन \nकेरळमध्ये फक्त सचिनच्याच पुस्तकांची लायब्ररी\nजालन्यात सह�� लाखांच्या बनावट नोटा जप्त\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00601.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-grah-nakshatra/ganesh-mantra-115040700018_1.html", "date_download": "2018-04-24T18:34:38Z", "digest": "sha1:RPQIT4Z3C34BALX5SXPH25QNZFETKVDY", "length": 9296, "nlines": 117, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "बुधवारी हे Ganesh Mantra देईल मनवांछित फळ | Webdunia Marathi", "raw_content": "\nबुधवार, 25 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nबुधवारी हे Ganesh Mantra देईल मनवांछित फळ\nबुधवार गणपतीची उपासना करण्यासाठी सर्वांत शुभ दिवस असतो. या मंगळ दिवशी गणेश मंत्र उच्चारित करून गणेश पूजन केल्यास बुद्धी, ज्ञान व शक्तीत वाढ होते.\nपहाटे अंघोळ करून गणपती मंदिरात आकडे किंवा शेंदूर लेपीत गणपतीच्या मूर्तीला स्नान करवावे. तूप आणि शेंदूर लावावे. चंदन, पिवळे सुगंधित फुलं, 5 किंवा 21 दूर्वांची जोडी, जानवं, नारळ, गूळ-धणे आणि सुपारी अर्पण करून आपल्या सार्मथ्यप्रमाणे लाडवांचा नैवेघ दाखवावा.> > पूजा झाल्यावर धूप आणि दिवा लावून या गणेश मंत्राचा जाप करावा: त्रयीमयायाखिलबुद्धिदात्रे बुद्धिप्रदीपाय सुराधिपाय नित्याय सत्याय च नित्यबुद्धि नित्यं निरीहाय नमोस्तु नित्यम्\nयानंतर आरती ओवाळून व कपाळावर शेंदूर लावून प्रसाद ग्रहण करावा.\nग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे राजीनामा\nमहाशिवरात्रीचे 15 सोपे मंत्र\nन पूजा, न तंत्र, जपा हा राशी मंत्र\nतुमच्यातील वाईट सवय सांगेल तुमची राशी\nतेलंगणचे मुख्यमंत्रीद्वारे तिरूपतीला 5 कोटींचे दागिने अर्पण\nयावर अधिक वाचा :\nपाळा काही धार्मिक नियम\nशिव मंदिरात झांज वाजवू नये. सूर्य मंदिरात शंख आणि देवीच्या मंदिरात बासरी वाजवू ...\nदेवळे अशाच ठिकाणी बांधलेली असतात जिथे प्रचंड शुभ ऊर्जा असते. देवळे म्हणजे जणू काही ...\nशुचिर्भूत होवून व्यक्ती ताटासमोर बसल्यावर प्रथम ताटाच्या मध्यभागी बरोबर समोर मीठ ...\nस्वप्नात जर घुबड दिसला तर...\nस्वप्नात जर घुबड दिसला तर शुभ मानले जात नाही. अशी मान्यता आहे की स्वप्नात जर घुबड दिसला ...\nTotake : गुलाबाचे 9 चमत्कारिक टोटके\nगुलाब सर्वांना प्रिय फूल आहे. याचे अनेक फायदेही आहेत. पण या गुलाबाच्या फुलांचे काही टोटके ...\nबराक ओबामा यांनी पत्र पाठवून मागितली माफी\nअमेरिकेचे माजी राष्ट्रपती बराक ओबामा आणि त्यांची पत्नी मिशेल ओबामा यांनी आपली मोठी मुलगी ...\nचार दिवस सलग बँका बंद राहणार\nबँकेची काही कामे अस��ील तर पुढील तीन दिवसांत आटोपून घ्यावी लागणार आहेत. कारण चार दिवस सलग ...\nआसाराम बापूला बुधवारी शिक्षा सुनावली जाणार\nबलात्काराच्या प्रकरणात अटकेत असलेला स्वयंघोषित अध्यात्मिक गुरु आसाराम याला बुधवारी शिक्षा ...\nमृत्यूच्या पाच तासाने उठून बसला, सांगितले अनुभव\nघरात अंतिम संस्काराची तयारी सुरू असताना मृत व्यक्ती अचानक उठून बसला तर हैराण होणे ...\nभारतीय लष्कराने पाकच्या पाच सैनिकांना घातले कंठस्नान\nनियंत्रण रेषेवर सातत्याने पाकिस्तानी सैनिकांकडून होणाऱ्या गोळीबाराविरोधात प्रत्युत्तरदाखल ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00602.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://www.mahaforest.nic.in/internal.php?lang_eng_mar=Mar&id=23", "date_download": "2018-04-24T18:23:44Z", "digest": "sha1:KTJHXSFFG4MMKUGRQATIZNC646AQXTNV", "length": 7678, "nlines": 132, "source_domain": "www.mahaforest.nic.in", "title": " Maharashtra Forest Department", "raw_content": "\nमाहिती अधिकार / सेवा योग्य\nमुख्य पृष्‍ठ >> आमच्या विषयी >> मिशन\nनैसर्गिक संपदेचे संरक्षण तसेच संवर्धन हा या युगातील राष्ट्रीय मुद्दा राहिला नसून तो कधीचाच आंतर्राष्ट्रीय झालेला आहे, वने नैसर्गिक स्त्रोतांचा अविभाज्य भाग असून त्यास अनन्यसाधारण असे महत्व आहे. दिवसागणिक होणारा पर्यावरणीय बदल व त्यावरील आधुनिक उपाययोजना म्हणून कार्बन sequestation करणे यात वनांचा मोलाचा वाटा आहे. राज्यातील विपुल आणि संपन्न जैवविविधता व तिचे संवर्धन करण्याचे दृष्टीने वन विभागाने नीतिगत धोरण अवलबून अंमलबाजवणी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. निसर्ग पर्यटनाचे माध्यमातून वन्यजीवांचे शास्वत व्यवस्थापन करणे अपेक्षित आहे. काष्ठ तसेच अकाष्ठ वनोपाजांचे उत्पादन व व्यवस्थान शास्त्रीय दृष्टीकोणातून करणे, तसेच संयुक्त वन व्यवस्थापनाचे माध्यमातून नैसर्गिक स्त्रोतांचे या शिवाय वनांवर अवलंबून असलेल्याचे जीवनमान उंचावण्याचे दृष्टीने सतत प्रयत्नरत राहणे अत्यावशक असून तसा प्रयत्न वनविभागामार्फत करणे अपेक्षित आहे. बांबू तसेच इतर वनोपजांवर आधारित मूल्यवर्धित वस्तु, स्थानिक हस्त कारागीर, मजूर यांचे राहणीमान उंचावण्याचे दृष्टीने प्रयत्न करणे प्रस्तावित आहे. एवढेच नव्हे तर भोगौलिक क्षेत्राच्या 33% टक्के वनाच्छादन करण्याकरिता प्राधान्य देण्याचे शासनाचे धोरण आहे. आधुनिक युगात माहिती तंत्रज्ञान सारख्या अत्याधुनिक तंत्राचा वापर करून e- governnace चे माध्यमातून प्रशासन अधिक गतिमान व लोकाभिमुख करण्याचा शासनाचा मानस आहे.\n- उपग्रह आधारीत सनियंत्रण\n- संयुक्‍त वनव्‍यवस्‍थापन (अ.नि.व.वि.)\nहे करा आणि करु नका\nतेंदु आणि आपटा पाने\n- कायदे, नियम व संहिता\n- वन संरक्षण - राज्यस्तरीय समिती\n- मानव संसाधन व्‍यवथापन\n- मानव संसाधन व्‍यवथापन\nभारतीय वन सेवा प्रोफाइल\nभारतीय वन सेवा अपार\nमहाराष्‍ट्र वन सेवा प्रोफाईल\n- मध्य वन ग्रंथालय\n- मानद वन्‍यजीव रक्षक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00602.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://vastuclass.blogspot.com/2010/02/blog-post_16.html", "date_download": "2018-04-24T18:17:56Z", "digest": "sha1:OTHSVWYPIJVCVAMSSMTYW4ZR54WTXQWL", "length": 10572, "nlines": 75, "source_domain": "vastuclass.blogspot.com", "title": "वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र मार्गदर्शक शिकवणी वर्ग ( VASTU & ASTRO CLASS )", "raw_content": "वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र मार्गदर्शक शिकवणी वर्ग ( VASTU & ASTRO CLASS )\nविद्वत्वं च नृपत्वं च नैव तुल्यं कदाचन् | स्वदेशे पूज्यते राजा विद्वान सर्वत्र पूज्यते || Don't judge yourself at all; accept yourself and move on from there. तुम्ही स्वयंदिप व्हा \nमंगळवार, १६ फेब्रुवारी, २०१०\n३. तृतीय दुर्गादेवी- श्रेपद्मावतीदेवी ( पद्मांबा )\nस्थळः- पद्मावती मंदिर, जयप्रभा स्टूडिओजवळ.\nपरिचयः- पद्मा, पद्मालया नावाने प्रसिद्ध. पूर्वी येथे पद्माळे नावाचे तळे होते. येथे भक्त प्रल्हादाने घोर तपश्चार्या करुन नृसिंहास प्रसन्न करवून पितृदोहाचे पाप नष्ट केले. पापाचा नाश करणारे स्थान. जैनधर्मीयांचे श्रद्धास्थान. अनेकांचे कुलदैवत.\nमूर्तिवर्णन :- अडीच फूट उंचीची शेंदूर लावलेली चित्ताकर्षक मूर्ती.\nपरिवार देवता:- श्रीविष्णू. नाईकबा, नागराज, हनुमान, सटवाई, गजेंद्रलक्ष्मी, गणेश, अगस्तिलोपामुद्रा, प्रल्हादेश्र्वर इ.\nयात्रा पद्धती :- देवीचे दर्शन घेऊन स्वतःच्या पापमुक्तीची प्रार्थना करुन परिवार देवतांचे दर्शन घ्यावे.\n४. चतुर्थदुगदिवी - श्रीप्रियांगी ( प्रत्यंगिरा )\nस्थळ :- फिरंगाई मंदिर, प्रि, पद्माराजे हायस्कुल जवळ.\nपरिचय :- मुक्तात्मा अंगिरस ऋषींकडे भवसागरास विटून मुक्त्तीची इच्छा धरणारा एक भक्त गेला. ऋषी ध्यानस्थ असलेले पाहून शेवटी त्याने मोठा घंटानाद केला. ऋषी समाधी भंगून जागे झाले व त्या भक्त्तास 'तू शिळा ( दगड ) होशील असा शाप दिला, पण त्याची मोक्षजिज्ञासा पाहून आपल्या तपोबळाने ' कल्पांती तुझ्यात बदल होऊन तू शक्त्तीदेवता होष��ल असे वरदान दिले, हीच प्रत्यंगिरा होय. भक्त्तांस पापभोगामुळे होणारे रोग-पीडा या देवतेच्या उपासनेने नष्ट होतात.\n पूजाजपयात्रासेवदिकं कृतं यन्यूनमधिकं वा परिपूर्ण कुरु संमुखी वरद भव, क्षमस्वापराधमितिप्रार्थयेत् संमुखी वरद भव, क्षमस्वापराधमितिप्रार्थयेत् माझे व कुटुंबाचे रक्षण कर, पूजा, जप, यात्रा, सेवेमधील कमी-जास्त त्रुटी निरसन करून सेवा परिपूर्ण करून घे, माझ्या अपराधाची क्षमा करुन कृपादायी, वरदायी हो'. अशी प्रार्थना करावी. आरतीस्तोत्र म्हणावे. ही कर्मभोगात बदल करणारी सामर्थ्यवान देवता आहे. होला पीठ, मीठ अर्पण करतात.\nमूर्तिवर्णन :- १० इंच उंचीचा, उभ्या अवस्थेत, शेंदूर लावलेला निर्गुण तांदळा ( शिला ).\nपरिवार देवता :- कानकोबा, खोकलोबा.\nयात्रा पद्धती :- देवीदर्शन घेऊन परिवाराचे दर्शन घ्यावे.\nविशेष माहिती :- येथील खोकलोबा देवास, पीठ-मीठ दहिभात ठेवण्याने खोकला जातो व कानकोबाची पूजा करुन २१/११ कानवल्याची मा़ळ देवास घालून देवाचा तीर्थ-अंगारा घेतल्यामुळे समूळ कानाचे रोग नष्ट होतात असा भक्त्तांचा विश्वास आहे.\nat २/१६/२०१० ०९:५६:०० म.उ.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nआमच्याशी संपर्क साधतांना खालील गोष्टी पाळा:-\n१) पत्रात तुमचा भ्रमणध्वनीक्रमांक न विसरता लिहा. तो नसल्यास पत्राची दखल घेतली जाणार नाही. ( vastuclass@gmail.com )\n२) तुमचा प्रश्न मोजक्या शब्दात आणि स्पष्टपणे लिहा.\nराजीव उपाध्ये यांची चिन्तनिका\nअधिजनुकशास्त्र - एक गैरसोईचे विज्ञान\nवास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्र मार्गदर्शन शिकवणी वर्ग\nगेल्या १८ ते २० वर्षे ज्योतिषशास्त्रा आणि वास्तुशास्त्राचा अभ्यास करीत आहे. मला जे काही श्री स्वामी कृपा प्रसादा मुळे प्राप्त झाले आहे ते समाज उपयोगा करता समाजाला देण्यास मी सदैव तप्तरं असेन. पारंपारीक वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, सर्वोतोभद्र चक्र, नक्षत्र ज्योतिषशास्त्र, इत्यादि वर संशोधन केले आहे. विरार येथे वास्तुमार्गदर्शन शिकवणी वर्ग सुरु केले आहेत, पण ज्यांना याचा लाभ घेता येत नाही, त्यांच्यासाठी आता संगणकाच्या माध्यमातुन( Inter Web Blogger ) शिकवणी वर्ग घेण्याचा प्रयत्न केला आहे. संजीव आणि परिवार.\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nश्रीपाद श्रीवल्लभस्वामींनी विशेष पुरस्कारिलेले ॥ ...\nकलियुगातील कल्पतरु कलियुगात भक्ताला सत्संग व गुरुस...\nकोल्हापुरातील नवदुर्गांचे महत्त्व कोल्हापूर ही दक...\n३. तृतीय दुर्गादेवी- श्रेपद्मावतीदेवी ( पद्मांबा )...\n५. पंचमदुर्गादेवता श्रीकमलजादेवी - कमलांबा स्थळ -...\nसाधेसुधे थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00603.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/uttar-maharashtra/fanatic-growing-power-time-control-balirama-bhombe-11715", "date_download": "2018-04-24T18:29:51Z", "digest": "sha1:AZZUMVGV3GVPKT3ESXNKX67PPRCKSCUN", "length": 13453, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "Fanatic growing power at the time of control - balirama bhombe वाढणाऱ्या धर्मांधशक्तीला वेळीच आवरा - बळिराम भोंबे | eSakal", "raw_content": "\nवाढणाऱ्या धर्मांधशक्तीला वेळीच आवरा - बळिराम भोंबे\nबुधवार, 10 ऑगस्ट 2016\nनंदुरबार - देशात धर्मांधशक्तीच्या कारवाया वाढत आहेत. यास वेळीच आवर घालावा. देशाची एकात्मता धोक्‍यात येऊ नये, यासाठी काम होणे आवश्‍यक आहे, असे मत शेतमजूर युनियनचे राज्य सचिव बळिराम भोंबे यांनी केले.\nनंदुरबार - देशात धर्मांधशक्तीच्या कारवाया वाढत आहेत. यास वेळीच आवर घालावा. देशाची एकात्मता धोक्‍यात येऊ नये, यासाठी काम होणे आवश्‍यक आहे, असे मत शेतमजूर युनियनचे राज्य सचिव बळिराम भोंबे यांनी केले.\nशेतमजूर युनियनचे आठवे जिल्हास्तरीय अधिवेशन प्रकाशा (ता. शहादा) येथे झाले. जिल्ह्यातील प्रतिनीधी उपस्थित होते. शेतमजूर युनीयनचे राज्य अध्यक्ष नथू साळवे अध्यक्षस्थानी होते. श्री. भोंबे यांनी उदघाटन केले. अधिवेशनासाठी सुनील गायकवाड, झुनाभाई सोनवणे, मंगलसिंग चौहाण यांच्या मंडळाची निवड करण्यात आली. श्री. भोंबे यांनी शेतमजूरांच्या विविध समस्यांवर प्रकाश टाकला. आपल्या देशात जातीयवादापेक्षा धर्मांध शक्तीचे प्राबल्य वाढत आहे. त्यास वेळीच आळा घालणे आवश्‍यक आहे. शेतमजूरांनी आपल्या विविध मागण्यांसाठी एकीने राहणे आवश्‍यक आहे. आपली एकी आपली शक्ती आहे.\nसाळवे म्हणाले, देशातील, राज्यातील सामाजिक, राजकीय, अर्थिक शोषणाविरुध्द लोकशाही मार्गाने श्रमीकांनी लढा दिला पाहिजे. सर्वांनी एकत्र येउन संघर्षाची वेळ आली आहे.\nसंघटनेचा जिल्ह्याच्या तीन वर्षाच्या वाटचालीचा आढावा सचिव अनील ठाकरे यांनी माडला. सामाजिक, राजकीय, अर्थिक विषयावर अधिवेशनात १३ वक्‍त्यांनी विचार मांडले. तीन वर्षासाठी नवीनइ कार्यकारीणी गठीत करण्यात आली. तीत पदाधिकाऱ्यांसह २७ सदस्��ांचा समावेश आहे. या समितीला अधिवेशनात मानता देण्यात आली. या २७ सदस्यांची अधिवेशन काळात बैठक झाली. तीत चार पदाधिकारी निवडण्यात आले. अधिवेशनाला किसान सभेचे नेते जयसिंग माळी, अधिकार राष्टीय मंचाचे निमंत्रक दयानंद चव्हाण, अल्पसंख्यांक समितीचे निमंत्रक मासुन मन्यार आदिंनी मनोगत व्यक्त केले. सुनील गायकवाड यांनी आभार मानले.\nजातीयवादी, धर्मांधशक्तीला वेळीच आवर घालावा\nकिमान वेतनानुसार शेतमजूरांना मजुरी मिळावी\nरोजगार हमी योजना प्रभावीपणे राबवावी\nपडीक जमिनीचे वाटप करण्यात यावे\nअध्यक्ष - सुनील गायकवाड, सचिव - मंगलसिंग चव्हाण, उपाध्यक्ष - चंद्रकांत बर्डे, कोषाध्यक्ष -\nनथू साळवे, सहसचिव - तुळशिराम ठाकरे\nचित्रपट काढून पाणी जिरणार नाही - आमिर खान\nनागपूर - \"जलसंधारणाचा संदेश देण्यासाठी चित्रपटही करता येईल. एखादी चांगली कथा आली तर विचारही करू. पण, महाराष्ट्रातील दिडशेपेक्षा अधिक तालुके...\nकापसाने भरलेला ट्रक उलटला; नऊ मजुर जखमी\nजळगाव : बोदवड येथून कापूस भरून धुळ्याकडे जाणारा आयशर ट्रक पाळधी बायपास जवळ अचानक फेल होवुन उलटल्याने झालेल्या अपघातात नऊ मजूर जखमी झाले. राष्ट्रीय...\nचालकाच्या गळ्याला चाकू लावून मध्यरात्री वाहनचोरी\nसटाणा - वाहनचालकाच्या गळ्याला चाकू लावून त्याला बेदम मारहाण करत मध्यरात्री रस्त्यावर सोडून तिघांनी वाहनासह पोबारा केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे....\nसरपंचाकडे खंडणीची मागणी; गवळी टोळीचे तिघे अटकेत\nमंचर (पुणे): लोणी (ता. आंबेगाव) गावचे सरपंच यांच्या कडून दीड लाख रुपयांची खंडणी घेऊन उर्वरित तीन लाख 50 हजार रुपयांच्या खंडणीसाठी त्यांना जीवे...\nसांगोल्यात आयपीएल क्रिकेट मॅचवर सट्टा ; मोबाईल, कारसह 39 लाखांचा मुद्देमाल जप्त\nसोलापूर : आयपीएलमधील दिल्ली डेअरविल्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब यांच्यात सुरु असलेल्या मॅचवर सट्टा खेळणाऱ्या आठ जणांवर स्थानिक गुन्हे शाखेच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसं���ंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00603.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.inmarathi.com/pseudo-science-being-promoted-in-education-by-modi-government/", "date_download": "2018-04-24T18:18:27Z", "digest": "sha1:XL6PNWPTVOQJSNC7JXJBSAWJWDOXAKRR", "length": 27244, "nlines": 105, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "भारताला मध्ययुगात नेणारे, वैदिक विमानांवर आरुढ होऊ पहाणारे शिक्षण!", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nभारताला मध्ययुगात नेणारे, वैदिक विमानांवर आरुढ होऊ पहाणारे शिक्षण\nआमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page\nलेखक : संजय सोनवणी\nजेंव्हापासून मोदी सरकार सत्तेत आले तेंव्हापासून आपले मानव संसाधन खाते हे देशाच्या एकुण बौद्धिक व कौशल्य संपदेत भर घालण्याच्या दिशेने प्रयत्न करण्याऐवजी आपला वैदिक अजेंडा रेटण्याचा सातत्याने प्रयत्न करत आहे असेच चित्र आहे. नरेंद्र मोदींनी पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर त्यांना रा. स्व. संघाच्या विद्याभारतीतील शिक्षणपद्धतीतील काही तज्ज्ञ प्रत्यक्ष भेटले होते. त्यांनी भारतीय संस्कृती, इतिहास, विज्ञान, तत्त्वज्ञान वगैरेंतील भारतीयांचं योगदान अभ्यासक्रमात असायला हवं यासाठी त्यांना आपला कार्यक्रम दिला. त्यानंतर काही दिवसांत मानव संसाधन खात्याचा पदभार स्वीकारल्यानंतर सु.श्री. स्मृती इराणींनी काय केलं असेल तर अभ्यासक्रमात वेद-उपनिषदं, प्राचीन विज्ञान, सामाजिक शास्त्र, तत्त्वज्ञान, व्याकरण आणि भाषा यातील योगदान समाविष्ट करण्यासाठी पावलं उचलायला सुरुवात केली व तसे निर्देश अधिकाऱ्यांना दिलेही. अर्थात यावर प्रचंड वादळ उठले व हा वैदिक कार्यक्रम थोडा मागे टाकावा लागला.\nदरम्यान दस्तुरखुद्द मोदींनीच पुरातन काळात भारतात प्लॅस्टिक सर्जरी व जनुकीयशास्त्राचे तंत्र कसे प्रगत होते हे गणपती व कर्णाचे उदाहरण देऊन मुंबईत एका भाषणात सांगितले होते. जगभर हसू झालेली ही माहिती त्यांना अर्थात दिनानाथ बात्रांच्या इतिहासाच्या पुस्तकांतून मिळाली असावी\nस्मृती इराणींनंतरचे आताचे मानव संसाधन मंत्री सत्यपाल सिंग यांनी तीच री ओढत नुकतेच इंजिनियरिंगच्या विद्यार्थ्यांसमोर भाषण देतांना म्हटले की विमानाचे पहिले यशस्वी उड्डान राईट बंधुंनी नव्हे तर त्यांच्याही आठ वर्ष आधी शिवकर बापुजी तळपदे यांनी केले होते व हा इतिहास आता आय.आय.टी. च्या विद्यार्थ्यांना शिकवला पाहिजे रामायणातील पुष्पक विमानाबद्दलही ते भरभरून बोलले.\nएकंदरीत संघप्रभावाखालील या सरकारच्या एकुणातीलच बौद्धिक क्षमतेबद्दल प्रश्नचिन्ह उभ्या करणा-या या बाबींकडे आपण अत्यंत गांभिर्याने पाहिले पाहिजे. पण आपण आधी त्यांच्या दाव्यातील तथ्यही तपासून पाहुयात.\nभारतच नव्हे तर चीनी, बॅबिलोनीयन, ग्रीक व इजिप्शियन पुराणकथांतही विमानांचे उल्लेख येतात. रामायणातील पुष्पक विमान सर्वांना माहितच आहे. आकाशात पक्षांप्रमाणे उडता यावे ही जगभरच्या माणसाची पुरातन आकांक्षा त्याच्या पुराकथांतून येते. ती खरोखरीच अस्तित्वात होती हे जगातील कोणताही देश समजत नाही. समरांगन सुत्रधार या भोजाच्या (अकरावे शतक) ग्रंथात वास्तुशास्त्र, विहिरी/बारव कसे बांधावेत हे वर्णन करतांना लाकडापासून ते पा-याचा उपयोग करत पाणी/जमीन व आकाशात प्रचालित होईल अशा विमानांचा उल्लेख येतो पण त्यात कसलीही तांत्रिक माहिती येत नाही. एवतेव तो एक कल्पनाविलास आहे हे उघड आहे. ज्या ग्रंथाबद्दल फारच चर्चा असते ते “वैमानिक शास्त्र” हे पुस्तक पुरातन नसून १९१८ ते १९२३ या काळात दाक्षिणात्य विद्वान सुब्बराया शास्त्री यांनी लिहिले. याच काळात “बृहदविमान शास्त्र” हे पुस्तक ब्रह्ममुनी पारिव्राजक यांनी लिहिले, पण प्रसिद्ध झाले १९५९ मध्ये. सुब्बराया शास्त्रींनी त्यांच्या पुस्तकात दावा केलाय की ऋषी भारद्वाजांनी त्यांना प्रत्यक्ष दर्शन देवून विमानशास्त्राचे ज्ञान दिले. या ग्रंथावर आधारीत (कसे ते माहित नाही कारण पुस्तकच मुळात फार नंतर लिहिले गेले.) अथवा ऋग्वेदातील काही ऋचांवर आधारीत १८९५ मध्ये शिवकर बापु तळपदेंनी “मरुत्सखा” नामक विमान बनवुन दादर चौपाटीवर उड्डानाचे प्रात्यक्षिक सादर केले व त्याला टिळकही उपस्थित होते असे दावे केले गेले. पण या दाव्यांना पुष्टी देईल असा कोणताही पुरावा नाही. खुद्द केसरीतही असले कोणतेही वृत्त प्रसिद्ध झालेले नव्हते.\n१९७४ सालात इंडियन इंस्टिट्युट ऑफ सायन्सच्या (बेंगळुरु) डॉ. एच. एस. मुकुंदा व अन्य ३ शास्त्रज्ञांनी या दोन्ही ग्रंथांचे अध्ययन करुन आपली निरिक्षणे “सायंटिफिक ओपिनियन”च्या अंकात नोंदवली. त्यात त्यांनी स्पष्टपणे म्हटले की विमानोड्डानासाठी आवश्यक असलेल्या अनेक ज्ञानशाखांपैकी कशाचेही दर्शन यात दिसून येत नाही. विमानासाठी जी भौमितीक रचना या पुस्तकांत गृहित धरण्यात आली आहे ती विमान प्रचालनासाठी वापरता येणे अशक्य आहे. शिवाय विमानाची डायमेंशन्स गोंधळाची व वारंवार बदलणारी आहेत…त्यात सातत्य नाही. विमानाचे प्रचालन व नेव्हीगेशन कसे होणार हेही या पुस्तकांत उल्लेखले गेलेले नाही. प्रत्यक्ष उड्डानासाठी विमानाचे वजन जसे हवे त्यापेक्षा हे कितीतरी पट जड असल्याने प्रत्यक्ष प्रयोग करुन प्रात्यक्षिक घेता येणार नाही. डायमेंशन्स देतांना विती, अंगुली अशी अशास्त्रीय परिमाने वापरली आहेत.त्यांचा प्रत्यक्ष उपयोग नाही आणि दोन्ही ग्रंथ संस्कृतात असले तरी त्यांची भाषा अर्वाचीन आहे. वैदिक संस्कृतशी त्या भाषेचा संबंध नाही. या विषयातील तज्ञ जे. बी. हेअर म्हणतात, या दोन्ही पुस्तकांत असे काहीही नाही जे ज्युल्स व्हर्न आपल्या विज्ञानिकांत सांगत नव्हता. एका काल्पनिकेपलीकडे त्याला महत्व देता येत नाही. या पुस्तकांना विज्ञान म्हणता येणार नाही. ही दोन्ही पुस्तके राइट बंधुंच्या प्रत्यक्ष विमानोड्डानानंतर लिहिली गेलेली आहेत. तळपदेंच्या प्रयोगाचे पुरावे उपलब्ध नाहीत.\nविमानाबद्दल हे वास्तव असतांना व प्लॅस्टिक सर्जरी व जनुकीयशास्त्रांबद्दलची मोदींची विधाने सरळ सरळ हास्यास्पद असतांना हे विज्ञान म्हणून विद्यार्थ्यांना शिकवायचा नुसता विचार करणेही आपल्या शिक्षण पद्धतीला धोकेदायक आहे हे वेगळे सांगायची गरज नाही. सारे आधुनिक विज्ञान वेदांमध्ये होते असे अशास्त्रीय पण वैदिक अहंकार सुखावणारे विधान मानव संसाधन मंत्र्यांनी करावे हे दुर्दैवी आहे. आज भारतातील एकही विद्यापीठ जागतिक दर्जाच्या दोनशे विद्यापीठांत नाही. मानव संसाधन मंत्र्यांना त्याची अधिक काळजी वाटायला हवी. आपण जागतिक ज्ञानात, मग ते उपयुक्ततावादी असो कि निखळ सिद्धांतिक पातळीवर, कोणतीही भर घातलेली नाही. आम्ही सॉफ्टवेअरमध्ये स्वत:ला अग्रेसर समजतो पण आमच्या देशातील कोणीही आजतागायत एकही स्वतंत्र प्रणाली बनवू शकलेले नाही आणि याला कारण आहे आमची शिक्षण व्यवस्था, जी आज केवळ बेरोजगार निर्मितीचे अवाढव्य कारखाने बनलेली आहे. शिक्षणामुळे आम्ही प्रज्ञावंत घडवायचा प्रयत्न करण्याऐवजी परिक्षा पद्धतीचे भारवाही हमालच बनवत चाललो आहोत. याची खंत मात्र कोणाला दिसत नाही.\nमानव संसाधन मंत्र्यांचे काम हे असते की देशातील एकूण बौद्धिक व कौशल्यांनी सक्षम विद्यार्थी घडवता येतील या दिशेने एकूण शिक्षण व्यवस्था नेणे व भविष्यातील सर्व प्रकारची आव्हाने पेलण्यासाठी त्यांना सक्षम बनवणे. याऐवजी आमचे मंत्री मात्र जे सिद्धच झालेले नाही, अथवा सिद्ध होण्याचीही शक्यता नाही अशा गोष्टी शिक्षणक्रमात आणण्याचे सुतोवाच करतात आणि विद्यार्थ्यांना पुढे जायला प्रेरित करण्याऐवजी मिथ्याज्ञानात रममाण व्हायला सांगतात. हे देशाच्या भवितव्यासाठी सुचिन्ह नाही. भारतात पुरातन काळी ज्ञान होतेच असा दावा असेल तर ते विज्ञानाच्या कसोटीवर तपासून घ्यायला वेगळी यंत्रणा असायला एक वेळ हरकत नाही. भारतात ज्ञानशून्य लोक रहात होते, असेही कोणी म्हणत नाही. पण जे काही ज्ञान होते ते बीजरुपात अथवा संकल्पना स्वरुपात होते, त्याचा जो पुढचा तार्किक विकास व्हायला हवा होता तो न झाल्याने आज ते कुचकामी आहे हे समजत नसेल तर मंत्र्यांच्या बौद्धिक पातळीवर शंका घेणे स्वाभाविक आहे. वैदिक विमाने, ब्रह्मास्त्रे, जनुकीय शास्त्र वगैरे सर्वच बाबी आमच्या वैदिक पुर्वजांनी शोधल्या होत्या याचा मिथ्याभिमान बाळगत खूश व्हायला हरकत नसली तरी शिक्षण मात्र प्रत्यक्ष प्रमाणांवर चालते हे आपल्याला समजायला हवे.\nआपल्यापुढे भावी पिढी विज्ञाननिष्ठ होत जागतिक ज्ञानात भर घालू शकेल इतकी सक्षम करणे हे आव्हान आहे. बेरोजगारीचा विस्फोट पाहता आपल्याला ताज्या दमाचे नवे लघू ते महाकाय उद्योग उभे करण्याची क्षमता व प्रेरणा असलेले उद्योजक/व्यावसायिकही निर्माण करायचे आहेत. आपले समाज विज्ञान आजही थोड – थोडके नव्हे तर पन्नास-साठ वर्ष मागे रेंगाळते आहे, त्यामुळे आपल्याला अजुनही अनेक सामाजिक प्रश्नांवरची उत्तरे सापडलेली नाहीत. आपल्याला नवप्रेरणांनी भारलेली पिढी घडवायची असेल, तर ती आधुनिक शिक्षणातुनच घडू शकते. आजचे शिक्षण पद्धती दोषांनी परिपुर्ण आहेच, पण ती बदलायची म्हणून ती दिनानाथ बात्राप्रणित करुन चालणार नाही. आजच्या शिक्षणपद्धतीला आकलनाधारित करत ती आजच्या जागतिक दर्जाच्या आधुनिक शिक्षणमुल्यांनाही पुढे नेणारी असावी लागेल. हे जमत नसेल तर मानव संसाधन मंत्र्यांनी किमान पुढच्या पिढ्यांना मध्ययुगात न्यायचा प्रयत्न करू नये\nInMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैय��्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असे नाही. आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page\n← मल्ल्या आणि मोदी सारखे आर्थिक गुन्हे करणारे ‘इंग्लंड’ मध्येच का पलायन करतात\n“स्वच्छतेचे बळी” : जातीयवाद आणि दुर्लक्षितता भोगणारे सफाई कामगार →\nजाणून घ्या पंतप्रधानांच्या आजूबाजूला वावरणाऱ्या अंगरक्षकांच्या बॅगेमध्ये काय असते\nपाकिस्तानचा बंदोबस्त कधी (आणि कसा\nमी आजही नोटाबंदीच्या निर्णयाचं समर्थन करतो…\nचंद्रग्रहणाबद्दलच्या अत्यंत हास्यास्पद अंधश्रद्धा\nजाणून घ्या संरक्षण खात्यातील अधिकारी वेगवेगळ्या प्रकारे सॅल्युट का करतात\nइंटर्नशिप करताना या चुका केल्या तर हातातली संधी वाया जाऊ शकते \nआता समुद्राचं पाणी पिता येणार : भारतीय वंशाच्या तरुणाचा शोध\nइंदिरा गांधी, हिटलर आणि (अप)प्रचारतंत्र\nजगातील सर्वात महागड्या वेबसाईट्स, ज्यांची किंमत अब्जावधींच्या घरात आहे \nजेवढे महत्त्व भारतीय सैन्याचे आहे तेवढेच महत्त्व ह्या निमलष्करी दलांचे आहे\n – संविधानाचे खरे शत्रू कोण\n8000980009 ह्या एकाच क्रमांकावर विविध कारणांसाठी मिस्ड कॉल का मागितला जातोय\nआणि महात्मा गांधींनी क्रिकेटचं मैदान गाजवलं \nATM च्या रांगेत उभे असताना तुम्हालाही असे विचित्र लोक भेटतात का\nअगुस्ता वेस्टलँड प्रकरण नेमकं काय आहे\n२६ नोव्हेम्बर, संविधान दिना निमित्त पुण्यात एका अप्रतिम कार्यक्रमाचं आयोजन\nअपंग असूनही त्याने कसे पूर्ण केले ‘डीजे’ होण्याचे स्वप्न – जाणून घ्या एक थक्क करणारी कहाणी\nशॉपिंग मॉलमध्ये ‘ह्या’ ट्रिक्स वापरून तुमच्याकडून जास्त खरेदी करवली जाते\nऔरंगजेबाच्या स्वप्नाचा चक्काचूर करणारी स्वराज्याची वीरांगना : महाराणी ताराबाई\nनोट बंदी हा “यशस्वी” निर्णय – टाईम्स ऑफ इंडियाचा रिपोर्ट\nप्राचीन इतिहास, आणि ज्यूंच्या हक्काच्या भूमीची पार्श्वभूमी : इस्रायल- संक्षिप्त इतिहास १\nराम रहीम, खट्टर, साक्षी महाराज…देवा…माझ्या देशाला वाचव रे बाबा…\nफडणवीस सरकारच्या “स्वच्छ” प्रतिमेवर प्रश्न निर्माण करणारं आव्हान नेमकं काय आहे – जाणून घ्या\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00603.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%B2_%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%B2_%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97_%E0%A5%A7", "date_download": "2018-04-24T18:10:54Z", "digest": "sha1:IPWKWYE22MD5M5VJS3G34N4BXYCIS2NJ", "length": 5657, "nlines": 107, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "किल बिल भाग १ - विकिपीडिया", "raw_content": "किल बिल भाग १\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nकिल बिल भाग १\nकिल बिल भाग १ हा २००३ साली प्रदर्शित झालेला एक हॉलिवूड चित्रपट आहे. क्वेंटिन टारान्टिनोचे दिग्दर्शन असलेल्या ह्या चित्रपटामध्ये उमा थर्मन नायिकेच्या भूमिकेमध्ये आहे. ह्या चित्रपटाचे कथानक लांब बनल्यामुळे तो २ भागांमध्ये प्रदर्शित करण्यात आला. किल बिलचा दुसरा भाग किल बिल भाग २ २००४ साली प्रदर्शित केला गेला.\nकिल बिलचे कथानक सूड ह्या विषयावर आधारित असून वधूच्या वेषामध्ये उमा थर्मन लग्नाच्या तयारीमध्ये असताना तिच्या भूतपूर्व गँगमधील माजी सहकारी व त्यांचा म्होरक्या बिल तिला गोळ्या घालतात. ह्या हल्ल्यामधून ती बचावते व सूडाने पेटून बिल व इतर सर्व सहकाऱ्यांसोबत बदला घेते. ह्या चित्रपटाचे पुष्कळसे चित्रण जपानमध्ये झाले.\nकिल बिलला टीकाकारांनी व प्रेक्षकांनी पसंद केले व हा चित्रपट यशस्वी ठरला.\nइंटरनेट मुव्ही डेटाबेसवरील किल बिल भाग १ चे पान (इंग्लिश मजकूर)\nइ.स. २००३ मधील इंग्लिश चित्रपट\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २६ जून २०१७ रोजी २०:२७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00604.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.inmarathi.com/the-fighting-spirit-of-a-grand-mother/", "date_download": "2018-04-24T18:19:28Z", "digest": "sha1:7QIHWJWDWV34XG6GQG4YEWV24OHDYB7Z", "length": 25031, "nlines": 101, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "लढण्याची प्रेरणा देणारी आमची आजी", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nलढण्याची प्रेरणा देणारी आमची आजी\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page\nआज लहानसहान कारणां वरून आत्महत्या करण्याचे प्रमाण फार वाढले आहे. खासकरून शेतकऱ्यांमध्ये तर फारच. या पार्श्वभूमीवर शिक्षण, पैसा, नातेवाईक सर्व बाजूने कोंडी झाल्यावर एका २८ वर्षीय सुस्वरूप विधवेने आपल्या दोन लहान मुलींना वाढवून शिकवून उभे करण्यासाठी घेतलेले प्रयत्न मला निश्चितच अधिक मोलाचे वाटतात. आत्महत्या हे परिस्थितीला शरण जाणे आहे, पण प्रवाहाविरुद्ध लढण्यात खरी मर्दुमकी आहे. सरकारी मदत, कर्ज, किंवा राजकारण्यांवर अवलंबून न राहता आपले आयुष्य आपल्या हातात घेणाऱ्या मर्दनीची अजब कहाणी.\nआमची आजी (आईची आई)\nलोक आपापल्या मोठमोठ्या पूर्वजांचे गोडवे गात असतात, अमक्याचे घराणे, तमक्याचा नातू, अमुक आंदोलनातील तमुक नावाच्या प्रमुख नेत्याचा नातवाचा नातू इत्यादी. माझी तशी कुठलीही ओळख नाही. मी कुठल्याही प्रथितयश, संपन्न, घराण्याशी संबंधित नाही. मी फक्त माझ्या आजीचा नातू आहे.\nहो जिने आयुष्यभर मोलकरीण म्हणून दहा-बारा घरी स्वयंपाक, भांडे व धुण्याची कामे केली अश्या एका अतिसामान्य पण असामान्य व्यक्तिमत्वाच्या एक स्त्रीचा मी नातू असल्याचा मला सार्थ अभिमान आहे.\nरामटेक चे प्रतिष्ठित धनकर हे तसे अतिशय देवभोळे अन संपन्न ब्राम्हण घराणे, अंबाळा तलावाच्या जवळच त्यांचा मोठा वाडा, त्याच वाड्यात आमची आजी पूर्वाश्रमीची मंजुळा धनकर हिचे बालपण अतिशय संपन्नतेत गेले. पण मुलींना शिकवायचे नाही या कर्मठपणातून आमची आजी अशिक्षितच राहिली. वयाच्या १० वर्षीच तिचा विवाह दिनकरराव काशीकर या १४ वर्षाच्या मुलाशी झाला, व मंजुळा धनकर हि सौ नलिनी काशीकर म्हणून ओळखल्या जावू लागली. प्रचलित समाज प्रथेनुसार विवाहानंतरही नलिनी आपल्या माहेरीच राहिली . दरम्यानच्या काळात दिनकररावांनी शिक्षण पूर्ण केले व आपल्या भावाच्या कुटुंबीया समवेत रामटेकहून नौकरीच्या शोधार्थ नागपूरला स्थायिक झाले.\nगणितातील उत्तम गती आणि इंग्रजी भाषेवरील प्रभुत्व यामुळे त्यांना त्याकाळातील नामांकित न्यू इंग्लिश शाळेत शिक्षकाच्या पदावर रुजू करून घेतले गेले. यथावकाश दिनकररावांनी नलिनीला नागपूरला आणून संसार सुरु केला.\nदिवस जात होते अन संसार वेलीवर फुले उमलत होती, पहिली मुलगी दोन मुले व चौथी माझी आई. दोन मुले लहानपणीच दगावली. मधल्या काळात दिनकरराव व त्यांच्या बंधूंनी मिळून एक घर खरेदी केले व स्वतःच्या घरात संसार थाटला. घरातील एक भाग भाड्यावर दिला व एका भागात दोघे भाऊ एकोप्याने राहू लागले. नाही म्हणायला सर्व ठीक सुरु होते. संसार बहरत होता, मोठी १० वर्षाची तर छोटी ४ वर्षाची झाली अन आजीच्या जीवनाला आकस्मित कलाटणी मिळाली.\nदैवाचे खेळ निराळेच असतात, नागपूरच्या उन्हात दिनकरराव घराबाहेर पडले ते कधीही न येण्या साठीच. घरापासून हाकेच्या अंतरावर अ���णाऱ्या मारुतीच्या मंदिराजवळच उष्माघाता मुळे ते जे कोसळले ते सोबत आजीच्या स्वप्नांचे इमले घेवूनच. अवघी २८ वर्षांची आजी विधवा झाली. चार वर्षांची माझही आई व १० वर्षाची मावशी पोरकी झाली.\nसगे सोयरे सासरची मंडळी आपल्याची कधी परकी झाली हे नलिनीला उमगलेच नाही. वादावादी धुसफूस रोजचीच, वादावादी अन अपमानाची परिसीमा इतकी वाढली कि एकदा आंघोळ करीत असतांना बाथरूम मधून थेट शेजार्यांच्या घरीच जावे लागले. संबंध इतके ताणले गेले कि स्वाभिमानी आजीने दिराला सांगितले, पडेल ते काम करीन पण तुझ्या दारात येणार नाही.\nसासर तुटले, घर सुटले नशिबाने भाडेकरी चांगले होते व आजीच्या मालकीच्या जागेवरच राहत होते. त्यांनीच आश्रय दिला व काही दिवस तिथेच काढले. पैशाची निकड होतीच म्हणून स्वतःच घर भाड्यावरच ठेवल अन आंगणात एक खोपटं बांधलं. स्वतःची व मुलींची सोय त्यात केली, तुटपुंज्या भाड्यावर गुजराण सुरु झाली. पावसाळ्यात खोपट अस गाळायच कि रात्र कोपऱ्यात बसून काढावी लागायची.\nआपल्या लाडाकोडात वाढलेल्या ताईला भेटायला रामटेक वरून भाऊ आला, त्याने गावी चलण्याचा आग्रह केला पण आजी ठाम होती लाचार बनून माहेरी यावयास तिने नकार दिला. भावाने आपले घर तिला नेहमीच उघडे असल्याचे सांगून धीर दिला. पण आजीने स्वाभिमान गुंडाळून माहेरी पडून राहण्यास नकार दिला. दिसावयास अतिशय सुस्वरूप असल्याने आलेले लग्नाच्या मागणीचे अनेक प्रस्तावही मुलींच्या खातर भविष्या तिने नाकारले.\nघर तर चालवायचेच होते, समोरच्या विन्चुरे कुटुंबाने त्यांना गरज नसतांनाही भांड्याचे काम दिले, मग कोणाकडे भांडी तर कोण कडे स्वयंपाक असा पसारा सुरु झाला. मुलींना आत कोंडून आजी सकाळी ५ वाजताच घराबाहेर पडवयाची, मध्ये घरी येवून स्वयंपाक शाळेची तयारी पुन्हा काम. पण मुलींना कामावर कधीच नेले नाही. कोणी बोलले कि मदतीला मुलींना आण तर साफ नकार द्यायची. माझ्या मुली शिकणार हे काम करणार नाही. मुलींचे कपडेलत्ते, शिक्षण खाणेपिणे यात तिने स्वतःला पूर्ण गुंतवून घेतले. अख्ख तारुण्य, आपली आवड, आपल्या गरजा सर्व बाजूला ठेवून हि जगदंबा संकटांना भिडलेली. आजूबाजूचे काही लोक सोडले तर टवाळखोर अन समाज कंटाकांचा सामना एकटीने हिमतीने केला. मुलींकडे व तिच्या कडे वाकड्या नजरेन बघण्याची कोणाची ताब नव्हती. अंगातील सुशीलता अन आवाजातील माधुर्याची जागा कणखरता अन सडेतोड वृत्तीने घेतली.\nइतकी गरिबी असूनहि मुलींना फी माफी वैगरेचा प्रश्नच नव्हता. आई सि पी अंड बेरार हायस्कूल मध्ये शिकत असतांना वर्षभराची फी १२०/- भरली नाही म्हणून ऐन परीक्षेच्या आधी श्री गोखले सरांनी “पैसे देता येत नाही तर शिक्षा कशाला”, असे बोलून आईला शाळेतून काढून टाकले, आई रडत रडत घरी आली, अर्थातच आजी घरी नव्हती. पण सख्खे शेजारी डॉक्टर श्री विन्चुरे यांनी ताबडतोब पैसे भरले व आईस शिक्षण बंदीपासून वाचवले. अर्थातच आजीने पैसे फेडले हे वेगळे सांगावयास नको.\nइतक्या गरीबीतही शेजार्यांकडे जेवणाच्या वेळी जावयाचे नाही, कोणाला काही मागावयाचे नाही इत्यादी अनेक स्वाभिमानी गुण तिने मुलींना लावले. कित्येक वेळा उपाशी झोपायची वेळ तिघींवर आली पण कोणाकडे हात पसरला नाही.मुली मोठ्या झाल्यावर चांगले स्थळ बघून लग्न लावून दिली. तिची स्वतःची वर्तणूक इतकी बाणेदार अन स्वाभिमानी होती कि ती करत असलेले काम तिच्या मुलींच्या लग्नाच्या आड आले नाही.\nशेजारच्या वाड्यात संघचे मा गो वैद्य राहायचे, ते हे सर्व बघत होते , एक दिवस सोबत संघाच्या काही मुलांना घेवून घरी आले. हि मुले संघाच्या महिन्याभराच्या क्याम्प साठी नागपूरला आली होती. त्यांच्या खाण्यापिण्याची सोय करावयास सांगितली व सोबत महिन्याभराचा शिधापण दिला. अश्या पद्धतीने खानावळ सुरु झाली. त्या मुलांमधील एक म्हणजे लाखांदुरचे खासदार कै. नामदेवराव दिवटे (हे १५ भाजपा आमदार व ५ वर्षे खासदार) खानावळीत येत. आजीला ते सर्व आईच म्हणत. या लोकांनी संबंध जपले, पडेल तशी मदतही केली. त्यांचा संबंध आजीशी मरे पर्यंत होता व आजी गेल्यावरही ते स्वतः जाई पर्यंत होता.. साहजिकच आम्ही त्यांना मामा म्हणायचो . असे आणखी दोन गृहस्थ अतिशय सज्जन त्यांनी मरे पर्यंत आमच्याशी संबंध ठेवला व भावाचे कर्तव्य निभावले. जिथ सख्ख्यांनी घराबाहेर काढल तिथ या अनोळखी चेहऱ्याच्या, सर्व जाती जमातीतील व्यक्तींनी जमेल तशी मदतहि केली.\nआमची मावशी, आजीच्या संस्कारामुळे पुढे जाऊन विदर्भातील एक प्रथितयश कीर्तनकार सौ शोभाताई पंधे म्हणून नावारूपाला आली, त्यांची बरीच कीर्तने आकाशवाणी व इतरत्र व्हायची. आमची आई अध्यात्मिक क्षेत्रात उच्च दर्जाची आहे व अतिशय उत्तम कवियित्री पण प्रसिद्धी पराड्मुख आहे. तिचे दासबोध प्रवचनाचे कार्��� अव्याहत सुरु असते. सज्जनगड येथून चालविण्यात येणाऱ्या अभ्यासक्रमात ती परीक्षक म्हणूनही अत्यंत व्यस्त असते.\nआमच्या आजीचा विस्कटलेला संसार तिने मोठ्या हिमतीने पुन्हा उभा केला, आज ती ह्यात नाही, पण तिने उभ्या केलेल्या वृक्षाची मुळ बरीच खोलवर रुजली आहेत. तिचा एक पणतू आज प्रथितयश गायक(सारेगम विजेता अनिरुद्ध जोशी) म्हणून समोर येत आहे तर नातवंड अतिशय उच्च स्तरावर विविध क्षेत्रात योगदान देत आहेत. आज तो लढा आमची आजी लढली नसती तर आज आम्ही कदाचित नसतोच.\nआमच्या पैकी प्रत्येकाला आमच्या आजीचा अभिमान आहे. आज समाजात सारख्या सारख्या होणार्या शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या बातम्या वाचल्यावर, धैर्य गमावणाऱ्या ह्या लोकांकडे बघितल्यावर तिच्या लढ्याचे मोल अधिकच जाणवते. न जाणो कदाचित हे वाचून एकाला जरी लढण्याची उमेद मिळाली तरी आजीच्या लढयाच सार्थकच होईल.\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page \n← अमिरेकेचा “मदर” तर रशियाचा “फादर”…\nबख्तियार खिलजीची ‘भारतीय’ असूया आणि नालंदा विद्यापीठाची राखरांगोळी\nसोन्याचा भारत निर्माण करूनही, इतिहासात दुर्लक्षित राहिलेल्या महान गुप्त राजवंशाचा इतिहास\nराम रहीम, खट्टर, साक्षी महाराज…देवा…माझ्या देशाला वाचव रे बाबा…\nअसे आहेत जगभरातील “राम राम” चे विविध १५ प्रकार\nलैंगिक क्षमता वाढवण्याच्या ६ ऑथेंटिक आणि आरोग्यपूर्ण टिप्स\nअमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांच्या पुनर्जन्माची अविश्वसनीय कहाणी\nचीनमधील मीडिया सेन्सॉरशिप आणि नेतृत्वाची एकाधिकारशाही: जगाची सूत्रे बदलण्यास सुरुवात\nफिश करी अँड राईस निर्मित – बिन पायांची शर्यत\nआता जिथे-जिथे तुम्ही जाणार, तुमचे ‘टायनी हाउस’ तुमच्या सोबत येईल\nएका शहरामधून दुसऱ्या शहरामध्ये शिफ्ट होण्यापूर्वी जरा रीअॅलिटी जाणून घ्या\nलष्कराला मिळणार modern शिरस्त्राण\nमनसे : प्रचंड आशावादी \nजो न्याय “गावसकर ते कोहली” ला, तोच न्याय “नेहरू ते मोदी” ला का नाही\nआपल्या लाडक्या क्रिकेटर्सचा पगार पाहून तुमचे डोळे चक्रावतील\nतुमच्या इमेलवर सारखे स्पॅम मेल्स कुठून व का येतात\nऔरंगजेबाच्या स्वप्नाचा चक्काचूर करणारी स्वराज्याची वीरांगना : महाराणी ताराबाई\nते गोमुत्राने अंघो��� करतात, इतकचं काय तर तिचं रायफल घेऊन रक्षणही करतात\nपेनाच्या टोपणाला छिद्र का असतं\nप्रभू श्रीराम आणि लक्ष्मण यांनी आपले अवतार कार्य कसे संपवले रामायणाचा शेवट कसा झाला\nमायक्रोसॉफ्ट विंडोजच्या ‘ह्या’ सुप्रसिद्ध वॉलपेपर मागची तुम्हाला माहित नसलेली रंजक कहाणी\nआता पाकिस्तानातून घडणार भारतीय तिरंग्याचे दर्शन \nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00605.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/lokbhramanti-news/information-about-konkan-tourism-1606761/", "date_download": "2018-04-24T18:21:34Z", "digest": "sha1:HIZYKXZUOC7Q3M7Z5JURTKEEBTTFIIUO", "length": 17270, "nlines": 206, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Information about Konkan Tourism | पाणखोल जुवे | Loksatta", "raw_content": "\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nघाऊक बाजारात दर घसरूनही साखर महागच\nपृथ्वीच्या तापमानात २०१० पासून सातत्याने वाढ\nब्रसेल्स गोळीबारातील आरोपी अब्देसलामला २० वर्षे तुरुंगवास\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\nसदाहरित कोकणात कुठल्याही ऋतूमध्ये केलेली भटकंती अविस्मरणीय असते.\nसदाहरित कोकणात कुठल्याही ऋतूमध्ये केलेली भटकंती अविस्मरणीय असते. लाल माती, वळणावळणाचे रस्ते, कौलारू घरे आणि सर्वत्र हिरवी गर्द झाडी. त्यातही सिंधुदुर्ग जिल्ह्यात निसर्गाचा हा हिरवेपणा अजूनच दाट झालेला आहे. सुट्टय़ांच्या हंगामात मालवण, तारकर्ली, देवगड, कुणकेश्वर ही ठिकाणे पर्यटकांनी फुललेली दिसतात. त्यातच सागरी मार्ग झाल्यामुळे या ठिकाणांची एकमेकापासूनची अंतरेसुद्धा कमी झालेली आहेत. एका बाजूला समुद्राची साथ आणि बाजूने जाणारा रस्ता आपला प्रवास अजून रमणीय करतो. मालवणला जाऊन शिवस्पर्शाने पुनीत झालेला डौलदार सिंधुदुर्ग बघणे आणि मग खास मालवणी पदार्थाचा आस्वाद घेणे हे तर सरळसोट पर्यटन झाले. पण याच परिसरात अनेक रम्य आणि अनोखी ठिकाणे दडलेली आहेत. त्यांचा शोध घेतला तर अगदी वेगळे ठिकाण बघितल्याचा आनंद मिळतो. पर्यटकांच्या कोलाहलापासून कोसो दूर असलेली ही ठिकाणे गर्द झाडीत दडून गेलेली आहेत. त्यातलेच एक ठिकाण म्हणजे पाणखोल जुवा.\nनाव ऐकून काहीच बोध होत नाही म्हणून आधी नावाचा खुलासा करू या. जुवा म्हणजे खाडीतील छोटेसे बेट. वर्षांनुवष्रे रेती, गाळ, वाळू साठल्याने खाडीत या बेटांची निर्मिती झाली आहे. मालवण-मसुरे रस्त्यावर मालवणपासून सुमारे १० किलोमीटर अंतरावर हडी हे गाव आहे. त्याच्या अलीकडे कालावल नदीवर प्रशस्त पूल झाला आहे. त्या पुलावर उभे राहून पूर्वेकडे पाहिले असता नदीपात्रात काही छोटी छोटी बेटे दिसतात. त्यांपकी जुवा खोल हे लहान तर जुवा पाणखोल हे मोठे बेट आहे. त्याच्या शेजारी अजून एक जुवा असून त्याला बंडाचे जुवे असे म्हणतात. अशी जवळजवळ आठ बेटे या ठिकाणी आहेत. त्यातले जुवा पाणखोल हे हडी गावाच्या हद्दीत येते तर जुवा खोत हे मसुरे गावाच्या हद्दीत.\n'वॉन्टेड' आरोपी शेजारी उभा होता, पोलीस पोस्टर लावत बसले\n'आमच्या घरात मुली आहेत, काँग्रेसला येण्यास सक्त मनाई आहे'\nलग्नाच्या दुसऱ्या दिवशीच मित्रांसोबत मिळून पत्नीवर सामूहिक बलात्कार\nसाधा धक्का लागला म्हणून ट्रेनखाली दिलं ढकलून, महिला प्रवाशाला अटक\nआज इंदिरा गांधी असत्या तर मी काँग्रेसमध्ये असतो-शत्रुघ्न सिन्हा\nकोरेगाव भीमा हिंसाचाराशी आंबेडकरी आणि हिंदुत्त्ववादी संघटनांचा संबंध नाही, सत्यशोधन समितीचा अहवाल\nहडी गावातून जो रस्ता या जुव्याकडे जातो तो खाडीपाशी येऊन संपतो. इथून समोरच आपल्याला गर्द झाडीने वेढलेले बेट दिसते. हेच पाणखोल जुवे. जुव्यावर जायला गाडीरस्ता नाही. इथून पुढे जुव्यावर जाण्यासाठी होडीतून जावे लागते. अंदाजे ५० एकर क्षेत्रफळ असलेल्या पाणखोल जुवा या बेटावर सुमारे दोन-तीनशे लोकांची वस्ती आहे. एक छोटेसे गावच या बेटावर वसलेले आहे. या गावात वाडोलेश्वर मंदिर आणि एक शाळाही आहे. नारळी-पोफळीची दाट झाडी येथे आहे. त्यामध्ये समुद्रफळाची काही झाडे दिसतात. या झाडाला असंख्य लोंबणारे तुरे येतात. ते हारांसारखे लटकलेले दिसतात. या लटकलेल्या हारांना रात्री लाल फुले उमलतात. ही लाल फुले पहाटेपर्यंत गळूनही पडतात. सकाळी त्या झाडाखाली पडलेल्या फुलांचा लाल गालीचा तयार झालेला असतो. नीरव शांतता असलेल्या या बेटावरच्या दाट झाडीत असंख्य पक्षी दिसतात. पाण्यासाठी या ठिकाणी विहिरी आहेत. आश्चर्यकारकरीत्या या विहिरीचे पाणी साखर घातल्यासारखे गोड आहे. आपण साधे पाणी पीत नसून, नारळाचे पाणी पितो आहोत इतकी गोड चव या पाण्याला लागते. भातशेती आणि नारळाचे उत्पन्न हेच इथल्या लोकांचे चरितार्थाचे साधन आहे. गावातली बरीच मंडळी मालवणला रोजगारासाठी जातात. नीरव शांतता, पर्यटकांची अजिबात गर्दी नाही, ऐन खाडीतले छोटेसे ���ेट, असा काही वेगळाच पर्यटनाचा अनुभव घ्यायचा असेल तर पाणखोल जुव्याला अवश्य भेट द्यावी. मात्र आपल्या तिथे जाण्याने तिथला निसर्ग आणि तिथली शांतता भंग होणार नाही याची खबरदारी मात्र अवश्य घ्यावी.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nआसाराम बापू निर्दोष, ईश्वराने त्याना दोषमुक्त करावे ही इच्छा-साध्वी प्रज्ञा\nपाकिस्तानी क्रिकेटपटू 'संस्कारी' झाले तरच त्यांच्याशी खेळू, बीसीसीआयचा टोला\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n'वॉन्टेड' आरोपी शेजारी उभा होता, पोलीस पोस्टर लावत बसले\n'आमच्या घरात मुली आहेत, काँग्रेसला येण्यास सक्त मनाई आहे'\nलग्नाच्या दुसऱ्या दिवशीच मित्रांसोबत मिळून पत्नीवर सामूहिक बलात्कार\nसाधा धक्का लागला म्हणून ट्रेनखाली दिलं ढकलून, महिला प्रवाशाला अटक\nआज इंदिरा गांधी असत्या तर मी काँग्रेसमध्ये असतो-शत्रुघ्न सिन्हा\nकोरेगाव भीमा हिंसाचाराशी आंबेडकरी आणि हिंदुत्त्ववादी संघटनांचा संबंध नाही, सत्यशोधन समितीचा अहवाल\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nमुन्ना यादवला सर्वोच्च न्यायालयातून तात्पुरता जामीन\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nमहापालिकेच्या ३४ मराठी शाळा बंद\nजिल्ह्य़ात ६८ अपघात स्थळे\nकर्नाक पूल पाडण्यास उच्च न्यायालयाचा हिरवा कंदील\nनेहरू विज्ञान केंद्रातील ‘दि एनर्जी बॉल’ नव्या ढंगात\n‘फटका चोरां’ची दहशत कायम\nवाढलेल्या तापमानात विजेविना घामाघूम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00605.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/mumbai/vinod-tawde-said-aaditya-thakarey-has-less-knowledge-265801.html", "date_download": "2018-04-24T18:20:31Z", "digest": "sha1:AUXUZ3WK7N2JCIDP76BRGXLVOQCGW33Q", "length": 11203, "nlines": 126, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "आदित्य ठाकरेंचा अभ्यास कमी पडतोय- विनोद तावडे", "raw_content": "\nजम्मू-काश्मीर : पुलवामामध्ये चार दहशतवाद्यांचा खात्मा\nवारकऱ्यांची रांगेतून मुक्तता, आता विठुरायाचं टोकनद्वारे दर्शन \nकेरळमध्ये फक्त सचिनच्याच पुस्तकांची लायब्ररी\nजालन्यात सहा लाखांच्या बनावट नोटा जप्त\n,जय वाघानंतर त्याचा बछडा 'जयचंद'ही बेपत्ता\nगणित चुकलं म्हणून शिक्षकाने विद्यार्थ्याच्या तोंडात खुपसली छडी\nऔरंगाबादेत विद्यार्थ्यांना झालं काय, काॅपी पकडली म्हणून आत्महत्येचा प्रयत्न\nकर्जमाफीचा लाभ आता 2001-09 काळातील शेतकऱ्यांनाही मिळणार \nनाणार'चं आतून किर्तन बाहेरून तमाशा झालाय-अशोक चव्हाण\nमुंबईत धावत्या लोकलसमोर ढकलून प्रवाशाची हत्या\nमुंबईत म्हाडा ची ३३०० घरांसाठी सोडत लवकरच\n19 वर्षाचा मराठी तरुण घेणार जैन धर्माची दीक्षा\nजम्मू-काश्मीर : पुलवामामध्ये चार दहशतवाद्यांचा खात्मा\nमहाभियोगाची नोटीस फेटाळण्याचा निर्णय घाईत नाहीतर पूर्ण विचारांती - नायडू\n भाजप आणि काँग्रेसमध्ये 'कांटे की टक्कर', जेडीस ठरणार किंगमेकर\nसंसदेतही कास्टिंग काऊच, रेणुका चौधरींचं खळबळजनक वक्तव्य\nबिग बींची लेक श्वेताच्या ठुमक्यांचा व्हिडिओ व्हायरल\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nसंजय दत्तनं भिकही मागितलीय, 'संजू'च्या टीझरमधून उलगडली अनेक गुपितं\nअश्वमी महेश मांजरेकर झळकणार सलमानसोबत सिनेमात\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nभारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा होणार आई\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nबर्थडे स्पेशल : सचिनचा प्रेरणादायी प्रवास\nपंजाबचा दिल्लीवर शानदार विजय\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\nकेरळमध्ये फक्त सचिनच्याच पुस्तकांची लायब्ररी\nजालन्यात सहा लाखांच्या बनावट नोटा जप्त\n'चौधरींचं वक्तव्य अत्यंत दुर्दैवी'\nव्हेंटिलेटरमध्ये झुरळ जीवावर बेतलं\nबेधडक : महाभियोगाचे राजकारण\nबेधडक : आरपारची लढाई\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\nआदित्य ठाकरेंचा अभ्यास कमी पडतोय- विनोद तावडे\nमुंबई विद्यापीठाच्या ऑनलाईन पेपर तपासणीच्या गोंधळाबाबत युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज राज्यपाल विद्यासागर राव यांची भेट घेतली. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणीही आदित्य ठाकरेंनी केली.\n24 जुलै : मुंबई विद्यापीठाच्या ऑनलाईन पेपर तपासणीच्या गोंधळाबाबत युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज राज्यपाल विद्यासागर राव यांची भेट घेतली. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणीही आदित्य ठाकरेंनी केली.\nयावर विनोद तावडेंनीही आदित्य ठाकरेंना टोला लगावलाय. ते म्हणाले, ' त्यांनी उच्च शिक्षण मंत्री रविंद्र वायकरांचा राजीनामा मागितला असेल. रजिस्ट्रारची बदली आम्ही नाही तर केंद्र सरकारने केलेली आहे. आदित्य ठाकरेंचा अभ्यास कमी पडतोय.'\nविद्यार्थ्यांचे अॅडमिशनचे दिवस असताना अजून निकाल लागलेले नाहीत. कुलगुरू आणि शिक्षणमंत्र्यांच्या भोंगळ कारभारामुळे विद्यार्थ्यांच्या आयुष्याची वाट लागू शकते असा आरोप आदित्य ठाकरेंनी केलाय.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nजम्मू-काश्मीर : पुलवामामध्ये चार दहशतवाद्यांचा खात्मा\nवारकऱ्यांची रांगेतून मुक्तता, आता विठुरायाचं टोकनद्वारे दर्शन \n,जय वाघानंतर त्याचा बछडा 'जयचंद'ही बेपत्ता\nएक नव्हे दोन नव्हे, चक्क तीन रिअर कॅमेरे , हे आहेत फिचर आणि किंमत\nगणित चुकलं म्हणून शिक्षकाने विद्यार्थ्याच्या तोंडात खुपसली छडी\nऔरंगाबादेत विद्यार्थ्यांना झालं काय, काॅपी पकडली म्हणून आत्महत्येचा प्रयत्न\n'केसरी'चा सेट जळून खाक, अक्षयकुमारसह सर्व कलाकार सुखरुप\nजम्मू-काश्मीर : पुलवामामध्ये चार दहशतवाद्यांचा खात्मा\nवारकऱ्यांची रांगेतून मुक्तता, आता विठुरायाचं टोकनद्वारे दर्शन \nकेरळमध्ये फक्त सचिनच्याच पुस्तकांची लायब्ररी\nजालन्यात सहा लाखांच्या बनावट नोटा जप्त\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00606.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/sport/ipl-2018/formula-of-winning-has-changed-for-ipl-287410.html", "date_download": "2018-04-24T18:05:35Z", "digest": "sha1:Q2RACW7OUFDV4RGDC3VXFEFYMFRUKFZW", "length": 11328, "nlines": 133, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "10 सामन्यांनंतर बदलला आहे आयपीएलमध्ये सामने जिंकायचा फॉर्म्यूला", "raw_content": "\nवारकऱ्यांची रांगेतून मुक्तता, आता विठुरायाचं टोकनद्वारे दर्शन \nकेरळमध्ये फक्त सचिनच्याच पुस्तकांची लायब्ररी\nजालन्यात सहा लाखांच्या बनावट नोटा जप्त\n'चौधरींचं वक्तव्य अत्यंत दुर्दैवी'\n,जय वाघानंतर त्याचा बछडा 'जयचंद'ही बेपत्ता\nगणित चुकलं म्हणून शिक्षकाने विद्यार्थ्याच्या तोंडात खुपसली छडी\nऔरंगाबादेत विद्यार्थ्यांना झालं काय, काॅपी पकडली म्हणून आत्महत्येचा प्रयत्न\nकर्जमाफीचा लाभ आता 2001-09 काळातील शेतकऱ्यांनाही मिळणार \nनाणार'चं आतून किर्तन बाहेरून तमाश�� झालाय-अशोक चव्हाण\nमुंबईत धावत्या लोकलसमोर ढकलून प्रवाशाची हत्या\nमुंबईत म्हाडा ची ३३०० घरांसाठी सोडत लवकरच\n19 वर्षाचा मराठी तरुण घेणार जैन धर्माची दीक्षा\nमहाभियोगाची नोटीस फेटाळण्याचा निर्णय घाईत नाहीतर पूर्ण विचारांती - नायडू\n भाजप आणि काँग्रेसमध्ये 'कांटे की टक्कर', जेडीस ठरणार किंगमेकर\nसंसदेतही कास्टिंग काऊच, रेणुका चौधरींचं खळबळजनक वक्तव्य\nमोठ्या आवाजात गाणी ऐकायचा दुकानदार, वैतागून शेजाऱ्याने झाडल्या गोळ्या\nबिग बींची लेक श्वेताच्या ठुमक्यांचा व्हिडिओ व्हायरल\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nसंजय दत्तनं भिकही मागितलीय, 'संजू'च्या टीझरमधून उलगडली अनेक गुपितं\nअश्वमी महेश मांजरेकर झळकणार सलमानसोबत सिनेमात\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nभारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा होणार आई\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nबर्थडे स्पेशल : सचिनचा प्रेरणादायी प्रवास\nपंजाबचा दिल्लीवर शानदार विजय\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\nकेरळमध्ये फक्त सचिनच्याच पुस्तकांची लायब्ररी\nजालन्यात सहा लाखांच्या बनावट नोटा जप्त\n'चौधरींचं वक्तव्य अत्यंत दुर्दैवी'\nव्हेंटिलेटरमध्ये झुरळ जीवावर बेतलं\nबेधडक : महाभियोगाचे राजकारण\nबेधडक : आरपारची लढाई\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\n10 सामन्यांनंतर बदलला आहे आयपीएलमध्ये सामने जिंकायचा फॉर्म्यूला\n10 सामन्यांनंतर बदलला आहे आयपीएलमध्ये सामने जिंकायचा फॉर्म्यूला\nरॉयल चॅलेंजर्सच्या पराभवासोबत फॉर्म्यूलाच बदलला\nआता विराट कोहली सोबत हा फॉर्म्यूला फ्लॉप शो झाला आहे.\nपहिल्या 10 सामन्यांमध्ये हा सगळ्याच कर्णधारांसाठी फायदेशीर ठरला\nधोनीला याच फॉर्म्यूलामुळे पराभवाचा सामना करावा लागला\nपहिल्या सुपर सन्डेल आर अश्विन आणि दिनेश कार्तिकसाठीही हा विजयाचा फॉर्म्यूला ठरला\nया फॉर्म्यूलाच्या मदतीने पहिल्याच सामन्यात धोनीने मुंबई इंडियन्सला धुळ चारली होती.\nपहिल्या 10 सामन्यात पहिले गोलंदाजी करणारी टीम जिंकत होती.\nआयपीएलमध्ये मॅच जिंकण्याचा फॉर्म्युला बदलला आहे. आधी ज्या फॉर्म्यूलाने लोक जिंकत होते तोच आता पराभवाचा फॉर्म्यूला झा���ा आहे. विराट कोहली, धोनीला त्याच फॉर्म्यूल्यामुळे आता पराभवाचा सामना करावा लागणार आहे.\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\n'ही' आहे आयपीएलची नवी अॅंकर\nमुंबई इंडियन्स ते चेन्नई सुपरकिंग्जपर्यंत आयपीएलचा रोमांचक इतिहास\nशाहरुखसोबत मुलगी सुहानाने लुटला विजयाचा आनंद\n'दिल्ली'ची धुरा गंभीरकडे; जेतेपद पटकावणार का\nIPL2018 : केकेआरला तिसऱ्यांदा जेतेपद पटकावण्याची संधी\nIPL2018 : 'हैदराबादी नवाबां'ची यंदा जेतेपदावर नजर\nIPL 2018 : यंदाच्या हंगमात 'हे' नवीन इतिहास रचणार धोनी, रैना आणि जडेजा\nIPL 2018 : धोनीच्या 'चेन्नई एक्स्प्रेस'ची घरवापसी\nIPL 2018 : रोहित शर्माची टीम यंदाही ठरेल का चॅम्पियन \nविराट कोहलीचा संघ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू चॅम्पियन होण्यासाठी 'ही' आहेत कारणं\nस्टोक्सचा 'स्ट्रोक' राहुल आणि पांडेची लाॅटरी ; गेल,मलिंगा 'आऊट'\nफोटो गॅलेरी - क्रिकेट आणि बॉलिवूडचे जुने ऋणानुबंध\nवारकऱ्यांची रांगेतून मुक्तता, आता विठुरायाचं टोकनद्वारे दर्शन \nकेरळमध्ये फक्त सचिनच्याच पुस्तकांची लायब्ररी\nजालन्यात सहा लाखांच्या बनावट नोटा जप्त\n'चौधरींचं वक्तव्य अत्यंत दुर्दैवी'\nव्हेंटिलेटरमध्ये झुरळ जीवावर बेतलं\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00606.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/t20-world-cup-news/no-pitch-pressure-on-the-west-indies-team-says-eoin-morgan-1222568/", "date_download": "2018-04-24T18:20:25Z", "digest": "sha1:ZI53NII2HCKXLGDA6Z54I3H5F3ZIXA7U", "length": 11818, "nlines": 204, "source_domain": "www.loksatta.com", "title": "वेस्ट इंडिजवर खेळपट्टीचे दडपण नाही | Loksatta", "raw_content": "\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nघाऊक बाजारात दर घसरूनही साखर महागच\nपृथ्वीच्या तापमानात २०१० पासून सातत्याने वाढ\nब्रसेल्स गोळीबारातील आरोपी अब्देसलामला २० वर्षे तुरुंगवास\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\nवेस्ट इंडिजवर खेळपट्टीचे दडपण नाही\nवेस्ट इंडिजवर खेळपट्टीचे दडपण नाही\nईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर थोडे गवत ठेवण्यात आले असून याचा फायदा इंग्लंडच्या गोलंदाजांना मिळेल.\nईऑन मॉर्गन, इंग्लंडचा कर्णधार\nईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर थोडे गवत ठेवण्यात आले असून याचा फायदा इंग्लंडच्या गोलंदाजांना मिळेल, असे म्हटले जात आहे. पण याचे कुठलेच दडपण विंडीजवर जाणवत नाही, तर दुसरीकडे इंग्लंडसाठी ही खेळपट्टी सुखावणारी नक्कीच असेल.\nईडन गार्डन्सवर जेवढा पाठिंबा तुम्हाला चाहत्यांकडून मिळेल, तेवढी मदत तुम्हाला खेळपट्टीची मिळणार नाही, असा प्रश्न विचारल्यावर विंडीजचा कर्णधार डॅरेन सॅमीने चाणाक्षपणे उत्तर दिले. तो म्हणाला की, ‘‘आम्हाला फक्त २२ यार्ड लांब आणि सहा फूट रुंद खेळपट्टी असते एवढेच माहिती आहे.’’ यावरून आमच्यावर खेळपट्टीचे जास्त दडपण नाही. खेळपट्टी कशीही असली तरी आमच्याकडे त्यावर दमदार कामगिरी करणारे खेळाडू आहेत, हे सॅमीला सांगायचे होते.\nया खेळपट्टीवरचे गवत सुखावणारे आहे. आमच्या वेगवान गोलंदाजांना याचा फायदा घेता येईल. फरक फक्त एवढाच आहे की इंग्लंडसारखे वातावरण येथे नाही. नाही तर ही आमच्यासाठी घरचीच खेळपट्टी ठरू शकली असती.\n– ईऑन मॉर्गन, इंग्लंडचा कर्णधार\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nरोहित, धवन, रैनाला सूर कधी सापडणार\nऑकलँड कसोटीत इंग्लंडवर डावाने पराभवाची नामुष्की, न्यूझीलँडचा तोफखाना धडाडला\nवेस्ट इंडिज क्रिकेटचा नवा ‘होप’, इंग्लंडवर ५ गडी राखून मात\nBLOG : मार्क निकोलसचे म्हणणं सार्थ ठरविण्याचा सॅम्युअल्सचा प्रयत्न\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n'वॉन्टेड' आरोपी शेजारी उभा होता, पोलीस पोस्टर लावत बसले\n'आमच्या घरात मुली आहेत, काँग्रेसला येण्यास सक्त मनाई आहे'\nलग्नाच्या दुसऱ्या दिवशीच मित्रांसोबत मिळून पत्नीवर सामूहिक बलात्कार\nसाधा धक्का लागला म्हणून ट्रेनखाली दिलं ढकलून, महिला प्रवाशाला अटक\nआज इंदिरा गांधी असत्या तर मी काँग्रेसमध्ये असतो-शत्रुघ्न सिन्हा\nकोरेगाव भीमा हिंसाचाराशी आंबेडकरी आणि हिंदुत्त्ववादी संघटनांचा संबंध नाही, सत्यशोधन समितीचा अहवाल\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nमुन्ना यादवला सर्वोच्च न्यायालयातून तात्पुरता जामीन\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nमहापालिकेच्या ३४ मराठी शाळा बंद\nजिल्ह्य़ात ६८ अपघात स्थळे\nकर्नाक पूल पाडण्यास उच्च न्यायालयाचा हिरवा कंदील\nनेहरू विज्ञान केंद्रातील ‘दि एनर्जी बॉल’ नव्या ढंगात\n‘फटका चोरां’ची दहशत कायम\nवाढलेल्या तापमानात विजेविना घामाघूम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00606.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/gujarati-dishes-marathi/gujarati-revipe-110040200050_1.html", "date_download": "2018-04-24T18:27:28Z", "digest": "sha1:QNCHQ6XLBY77SVSI52B27TUSEGWMVEPR", "length": 7733, "nlines": 106, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "भावनगरी शेव भाजी | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 24 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nसाहित्य : १०० ग्रॅम भावनगरी शेव, दोन कांदे, दोन हिरव्या मिरच्या, कढीपाला, अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमाचा गरम मसाला, दान चमचे तेल, हळद, मीठ, हिंग व राई गरजेप्रमाणे.\nकृती : प्रथम कांदे बारीक चिरून घ्यावेत. मिरच्यांना मध्ये छेद देऊन त्या कापून घ्याव्यात. कढईत तेल गरम करावे आणि त्यात हिंग, राई, कढीपाला, मिरची घालून फोडणी करावी. नंतर त्यात चिरलेला कांदा घालून तो चांगला परतून घ्यावा. कांदा चांगला परतल्यावर त्यात मीठ, हळद, लाल तिखट व गरम मसाला घालून कांदा पुन्हा एकदा चांगला परतून घ्यावा. आता त्यात भावनगरी शेव घालून चांगली हलवून घ्यावी. शेवटी थोड्या पाण्याचा हबका मारून हलकी वाफ काढावी. चवीला थोडी साखर व कोथिंबीर घालून भाजी सर्व्ह करावी. ही भाजी गरम गरम असताना त्यावर दही घालूनही खाता येते.\nमीठ, हळद, धणे करतात भरभराट\nयाने रात्रभरात चेहर्‍यावर येईल शाईन\nभाताने दूर करा चेहर्‍याची टॅनिंग\nयावर अधिक वाचा :\nबराक ओबामा यांनी पत्र पाठवून मागितली माफी\nअमेरिकेचे माजी राष्ट्रपती बराक ओबामा आणि त्यांची पत्नी मिशेल ओबामा यांनी आपली मोठी मुलगी ...\nचार दिवस सलग बँका बंद राहणार\nबँकेची काही कामे असतील तर पुढील तीन दिवसांत आटोपून घ्यावी लागणार आहेत. कारण चार दिवस सलग ...\nआसाराम बापूला बुधवारी शिक्षा सुनावली जाणार\nबलात्काराच्या प्रकरणात अटकेत असलेला स्वयंघोषित अध्यात्मिक गुरु आसाराम याला बुधवारी शिक्षा ...\nमृत्यूच्या पाच तासाने उठून बसला, सांगितले अनुभव\nघरात अंतिम संस्काराची तयारी सुरू असताना मृत व्यक्ती अचानक उठून बसला तर हैराण होणे ...\nभारतीय लष्कराने पाकच्या पाच सैनिकांना घातले कंठस्नान\nनियंत्रण रेषेवर सातत्याने पाकिस्तानी सैनिकांकडून होणाऱ्या गोळीबाराविरोधात प्रत्युत्तरदाखल ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00607.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://shivray.com/tag/modi-letter-sh/", "date_download": "2018-04-24T18:11:55Z", "digest": "sha1:IULSDZLSRZL5RSAV7ETWR5LGCJRL2N22", "length": 9836, "nlines": 164, "source_domain": "shivray.com", "title": "Modi Letter SH | Chhatrapati Shivaji Maharaj - Shivray", "raw_content": "\nछत्रपती शिवाजी – महाराजांवर चित्रपट\nबेसिक फोटोग्राफी वर्कशॉप – ४ सप्टेंबर २०१६\nस्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले\nछत्रपती राजर्षि शाहू महाराज\nगनिमी कावा – युध्दतंत्र\nमोडी वाचन – भाग १८\nमोडी वाचन – भाग १७\nAnuya on महाराष्ट्राच्या किल्ल्यांकडे सरकारचे अक्षम्य दुर्लक्ष\nshashank on वीर शिवा काशीद\nछत्रपती शिवाजी – महाराजांवर चित्रपट\nबेसिक फोटोग्राफी वर्कशॉप – ४ सप्टेंबर २०१६\nगनिमी कावा – युध्दतंत्र\nछत्रपती राजर्षि शाहू महाराज\nस्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले\nchatrapati shivray chhatrapati shivaji maharaj kaviraj bhushan lohagad fort Modi Letter D Modi Letter DH Modi Letter N Modi Letter SH Modi Letter T Modi Letter TH modi script nature photography Quiz Contest raigad raigad fort Rajaram Maharaj shivaji raje shivkalyan raja shivrayanchi aarti आज्ञापत्र कविराज भूषण छत्रपती शिवाजी महाराज जाणता राजा जावजी लाड ताराराणी प्र. के. घाणेकर प्रश्नमंजुषा बाजीराव पेशवे बाल शिवाजी मराठा मराठेशाही राजमाता जिजाऊ आऊसाहेब लता मंगेशकर वा. सी. बेंद्रे शहाजी महाराज शिवराय शिवरायांचा जन्म शिवरायांची आरती शिवाजी राजे शिवाजीराजे भोसले शिवाजी शहाजी भोसले सरनौबत सेतू माधवराव पगडी सोपी मोडी पत्रे २०१५\nशिवराय प्रश्नमंजुषा – प्रश्न क्रमांक १५\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १२\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. ११\nशिवराय प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक १४\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १३\nछत्रपती शिवाजी – महाराजांवर चित्रपट\nबेसिक फोटोग्राफी वर्कशॉप – ४ सप्टेंबर २०१६\nJai ram Shinde: सर माझ्या माहिती प्रमाणे पन्हाळा गडावरील ईतिहाआसआसाचे वर्णन...\nJai ram Shinde: खुप छान माहित दिल्या ईतिहासातील. पण माला माहिती आहे त्याप्रम...\nशिवराय प्रश्नमंजुषा – प्रश्न क्रमांक १५\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १२\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. ११\nशिवराय प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक १४\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १३\nकाळकाई खिंडीत सिद्दयांची कत्तल करणारे जावजी लाड\nप्रती तानाजी – पदाती सप्तसहस्त्री नावजी लखमाजी बलकवडे\nछत्रपती संभाजी महाराजांचा जन्म\nराजगड लढविणारे संताजी सिलीम्बकर\nजयदेव जयदेव जय जय शिवराया\nमोडी वाचन – भाग १७\nइंद्र जिमि जं�� पर\nमोडी लिपी काय आहे\nJai ram Shinde: सर माझ्या माहिती प्रमाणे पन्हाळा गडावरील ईतिहाआसआसाचे वर्णन...\nJai ram Shinde: खुप छान माहित दिल्या ईतिहासातील. पण माला माहिती आहे त्याप्रम...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00607.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "http://abpmajha.abplive.in/videos/mumbai-cm-should-appologized-samana-sanjay-raut-reax-485024", "date_download": "2018-04-24T17:52:50Z", "digest": "sha1:2QWNNGCSDDUMARQAYFRL4WKJFGK4GCQS", "length": 14780, "nlines": 136, "source_domain": "abpmajha.abplive.in", "title": "मुंबई: बाहेरुन आलेल्या 'वाल्यांच्या' जीवावर भाजपचा विकास : सामना", "raw_content": "\nमुंबई: बाहेरुन आलेल्या 'वाल्यांच्या' जीवावर भाजपचा विकास : सामना\nमुंबईला परप्रांतिय महान बनवतात, असं विधान करुन मुख्यमंत्र्यांनी संयुक्त महाराष्ट्रासाठी बलिदान दिलेल्या 105 हुतात्म्यांचा अपमान केलाय, अशी सणसणीत टीका आज सामनातून करण्यात आलीय.\nमतांच्या राजकारणासाठी आणि बाहेरुन आलेल्या 'वाल्यांच्या' जीवावर भाजपचा विकास सुरु असल्याचा आरोपही सामनातून केलाय.\nविशेष चर्चा : सरोज खानचं डोकं ठिकाणावर आहे काय\nस्पेशल रिपोर्ट : नाशिक : व्हेंटिलेटरमध्ये झुरळ अडकलं, श्वास न घेता आल्याने महिलेचा मृत्यू\nस्पेशल रिपोर्ट : मुंबई : पैसे आणि जागेचं गणित जुळवणारे मुंबईतील नॅनो फ्लॅट\nमुंबई : 'एबीपी माझा'चे मुख्य संपादक राजीव खांडेकर यांना दीनानाथ मंगेशकर पुरस्कार\nगडचिरोली : नक्षलवाद्यांचा खात्मा करणारे जिगरबाज सी-60\nपुणे : कोरेगाव भीमा प्रकरणातील साक्षीदार पूजाच्या मारेकऱ्यांना अटक करा : रिपाइं\nस्पेशल रिपोर्ट : पंढरपूर : रांगेशिवाय विठ्ठल दर्शन, पंढरपुरात लवकरच टोकन व्यवस्था\nपंढरपूर : विठुची पंढरी मांस-मद्यमुक्त करण्यासाठी मंदिर समितीचा ठराव\nपुणे : सचिन तेंडुलकरचे 'जबरा फॅन' राजू गायकवाडांचं फोटो कलेक्शन खुलं\nस्पेशल रिपोर्ट : शिक्षक भरतीत गुण वाढवून देणारं रॅकेट सक्रिय\nपुणे : कोरेगाव भीमा प्रकरणी सत्यशोधन अहवालात पोलिस अधीक्षकांवर ठपका\nस्पेशल रिपोर्ट : औरंगाबाद : कॉपी पकडलेल्या परीक्षार्थीची कर्मचाऱ्याला मारहाण, आत्महत्येची धमकी\nबातम्या सुपरफास्ट : देशाच्या कानाकोपऱ्यातील घडामोडींचा आढावा\nनाशिक : व्हेंटिलेटरमध्ये झुरळ अडकलं, नाशिकमध्ये रुग्णाचा मृत्यू\nनागपूर : शेतकऱ्याच्या शिवारात पट्टेदार वाघाचा वावर\nविशेष चर्चा : सरोज खानचं डोकं ठिकाणावर आहे काय\nस्पेशल रिपोर्ट : नाशिक : व्हेंटिलेटरमध्ये झुरळ अडकलं, श्वास न घेता आल्याने महिलेचा मृत्यू\nस्पेशल रिपोर्ट : मुंबई : पैसे आणि जागेचं गणित जुळवणारे मुंबईतील नॅनो फ्लॅट\nमुंबई : 'एबीपी माझा'चे मुख्य संपादक राजीव खांडेकर यांना दीनानाथ मंगेशकर पुरस्कार\nगडचिरोली : नक्षलवाद्यांचा खात्मा करणारे जिगरबाज सी-60\nपुणे : कोरेगाव भीमा प्रकरणातील साक्षीदार पूजाच्या मारेकऱ्यांना अटक करा : रिपाइं\nस्पेशल रिपोर्ट : पंढरपूर : रांगेशिवाय विठ्ठल दर्शन, पंढरपुरात लवकरच टोकन व्यवस्था\nपंढरपूर : विठुची पंढरी मांस-मद्यमुक्त करण्यासाठी मंदिर समितीचा ठराव\nपुणे : सचिन तेंडुलकरचे 'जबरा फॅन' राजू गायकवाडांचं फोटो कलेक्शन खुलं\nस्पेशल रिपोर्ट : शिक्षक भरतीत गुण वाढवून देणारं रॅकेट सक्रिय\nपुणे : कोरेगाव भीमा प्रकरणी सत्यशोधन अहवालात पोलिस अधीक्षकांवर ठपका\nस्पेशल रिपोर्ट : औरंगाबाद : कॉपी पकडलेल्या परीक्षार्थीची कर्मचाऱ्याला मारहाण, आत्महत्येची धमकी\nमुंबई: बाहेरुन आलेल्या 'वाल्यांच्या' जीवावर भाजपचा विकास : सामना\nमुंबई: बाहेरुन आलेल्या 'वाल्यांच्या' जीवावर भाजपचा विकास : सामना\nमुंबईला परप्रांतिय महान बनवतात, असं विधान करुन मुख्यमंत्र्यांनी संयुक्त महाराष्ट्रासाठी बलिदान दिलेल्या 105 हुतात्म्यांचा अपमान केलाय, अशी सणसणीत टीका आज सामनातून करण्यात आलीय.\nमतांच्या राजकारणासाठी आणि बाहेरुन आलेल्या 'वाल्यांच्या' जीवावर भाजपचा विकास सुरु असल्याचा आरोपही सामनातून केलाय.\nविशेष चर्चा : सरोज खानचं डोकं ठिकाणावर आहे काय\nस्पेशल रिपोर्ट : नाशिक : व्हेंटिलेटरमध्ये झुरळ अडकलं, श्वास न घेता आल्याने महिलेचा मृत्यू\nस्पेशल रिपोर्ट : मुंबई : पैसे आणि जागेचं गणित जुळवणारे मुंबईतील नॅनो फ्लॅट\nमुंबई : 'एबीपी माझा'चे मुख्य संपादक राजीव खांडेकर यांना दीनानाथ मंगेशकर पुरस्कार\nगडचिरोली : नक्षलवाद्यांचा खात्मा करणारे जिगरबाज सी-60\nपुणे : कोरेगाव भीमा प्रकरणातील साक्षीदार पूजाच्या मारेकऱ्यांना अटक करा : रिपाइं\nस्पेशल रिपोर्ट : पंढरपूर : रांगेशिवाय विठ्ठल दर्शन, पंढरपुरात लवकरच टोकन व्यवस्था\nपंढरपूर : विठुची पंढरी मांस-मद्यमुक्त करण्यासाठी मंदिर समितीचा ठराव\nपुणे : सचिन तेंडुलकरचे 'जबरा फॅन' राजू गायकवाडांचं फोटो कलेक्शन खुलं\nस्पेशल रिपोर्ट : शिक्षक भरतीत गुण वाढवून देणारं रॅकेट सक्रिय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00609.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "http://prabodhan.org/bloodbank/blood_donation_facts_marathi.html", "date_download": "2018-04-24T17:52:24Z", "digest": "sha1:EMMFBPIFSALWE6I7LNB5YGJWSZLGAFAO", "length": 13231, "nlines": 18, "source_domain": "prabodhan.org", "title": ".::Welcome to Sou Meenatai Thackeray Blood Bank::.", "raw_content": "\nस्वत:चा रक्‍तगट माहीत असणे का आवश्‍यक आहे\nदररोज आपणास कोठे तरी अपघात झाल्याचे वृत्त वाचावयास मिळते. एखाद्याला ठिकाणी दंगल उसळते, बॉम्बस्फोट होतात, अतिरेकी कारवाया, भूकंप, महापूर, रक्‍तस्त्रावजन्य व्याधी इत्यादी कारणाने अनेक रुग्ण उपचार घेत असतात. त्यातील काहींना तर अति तातडीने रक्‍त द्यावे लागते. परंतु अशावेळी त्या रुग्णाचा रक्‍तगट माहीत नसेल आणि रक्‍तगट तपासण्यास उशीर झाल्यास अति रक्‍तस्त्रावाने मृत्यु येण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. म्हणून प्रत्येकास आपला रक्‍तगट माहीत असणे ही काळाची गरज आहे.\nरक्‍तगट (ब्लडग्रुप) म्हणजे काय\nजर सर्वच माणसांचे रक्‍त लाल असते तर त्यात फरक का असतो तर हा फरक असतो रक्‍ताच्या गुणधर्मातील फरकामुळे. रक्‍ताची चार भागात विभागणी केली आहे. आपले रक्‍त प्रमुख्याने प्लाझ्मा, प्लेटलेट्स, पांढर्‍या पेशी व लाल पेशी या घटकांनी मिळून बनलेले आहे. त्याच प्रमाणे रक्‍तात एक प्रकारचे प्रोटीन (ऍण्टीजन) ही असतात. या ऍण्टीजनच्या भिन्‍नतेमुळे वेगवेगळ्या माणसांचे रक्‍त वेगवेगळे असते. या वेगवेगळ्या रक्‍तांनाच रक्‍तगट वा ब्लडग्रुप म्हणतात. ए, एबी, बी, आणि ओ असे चार प्रमुख गट असून आर एच पॉझिटिव्ह व आर एच निगेटिव्ह असे या प्रत्येक गटाचे दोन प्रकार मिळून आठ रक्‍तगट होतात. ए. (प्रोटीन) असलेला ‘ए’ रक्‍तगट, बी असलेला ‘बी’ रक्‍तगट, दोन्ही असलेले ‘एबी’ रक्‍तगट यापैकी एकही प्रोटीन नसलेला ‘ओ’ रक्‍तगट. रक्‍तातील आर एच हे सुध्दा एक प्रोटीनच, ज्यांच्या रक्‍तात ते असते त्यांना आर एच पॉझिटिव्ह व नसणार्‍अयांना आर एच निगेटिव्ह म्हणतात. रक्‍तगट अनुवंशिक नसतात. त्यामूळे भावा- बहिणींचे रक्‍तगट एकच असेल असे नाही.\n‘ओ’ राक्‍तगटाचे रक्‍त इतर सर्व गटांना चालू शकते म्हणून या रक्‍तगटाच्या व्यक्‍तींना ‘युनिव्हर्सल डोनर’ असे म्हणतात. जगामध्ये ‘ओ’ रक्‍तगटाचे वर्चस्व असून या रक्‍तगटाची एकूण टक्‍केवारी ४६ टक्‍के आढळून येते. निगेटिव्ह रक्‍तगट दुर्मिळ असतात, त्यात एबी निगेटिव्ह रक्‍तगट तर पाच हजार व्यक्‍तींमध्ये एकाचा असतो. रक्‍तचढविण्या आधी रुग्णाचा रक्‍तगट आणि रक्‍तदात्याचा रक्‍तगट यांचे क्रॉसमॅच होणे जरुरी असते.\nरक्‍तदान कोणी करावे व कसे\nरक्‍तदानासाठी आलेल्या रक्‍तदात्याची निवड करताना काही नियमावली घालून दिलेली आहे. त्याचप्रमाणे रक्‍तदात्याचे वय १८ ते ६० पर्यंत असावे. वजन ४५ किलोपेक्षा जास्त असावे. हिमोग्लोबिनचे प्रमाण १२.५ ग्रॅम ट्क्‍क्‍यांपेक्षा जास्ते असावे. हिमोग्लोबिनचे प्रमाण ठरविण्यासाठी निळया रंगाचा कॉपर सल्फेट द्राव वापरतात. रक्‍तदात्याच्या बोटातून घेतलेला रक्‍ताचा थेंब बुडाल्यास हिमोग्लोबिन १२.५ पेक्षा जास्त आहे असे ठरते. रक्‍तदात्याने आधी किमान तीन महिने रक्‍तदान केलेले नसावे. हृदयरोग, मधुमेह, रक्‍तदाब किंवा इतर आजार व त्यामधील औषधे चालू असतील तर डॉक्टरी सल्ला घ्यावा. उपाशीपोटी किंवा खाऊन झाल्यावर अर्ध्यातासापर्यंत रक्‍तदान करु नये. रक्‍तदात्याची निवड झाल्यावर विशेष निर्जंतुक बॅगेमध्ये ३५० मि.लि. रक्‍त घेतले जाते. या बॅगेमध्ये रक्‍त गोठू नये म्हणून द्रव आधीच मिसळलेला असतो. रक्‍त घेण्याच्या क्रियेसाठी सुमारे १० ते १५ मिनिटे इतकाच वेळ लागतो. प्रत्येक रक्‍तदात्यासाठी डिस्पोझेबल सुई व बॅग असल्यामुळे रक्‍तदात्यास रक्‍तदानापासून रोग संक्रमण होण्याची अजिबात भीती नसते. अशी ही रक्‍ताची बॅग विशिष्ट अशा शीतकपाटात २ ते ६ डिग्री अंश सेंटीग्रेड तपमानाला ठेवली जाते. या शीतकपाटात रक्‍त ३५ दिवस खराब न होता राहू शकते.\nरक्‍तदात्याच्या रक्‍तावर व्ही. डी. आर. एच. आय. व्ही. हिपॅटायटीस बी, हिपॅटायटीस सी, मलेरिया इत्यादी चाचण्या केल्या जातात. या सर्व चाचणी द्वारा योग्य ठरवलेले रक्‍तच रुग्णासाठी वापरले जाते.\nनिरोगी रक्‍तदात्याचे समगटाचे रक्‍त व रुग्णाचे रक्‍त यांच्यामध्ये क्रॉस मॅचिंगच्या चाचण्या केल्या जातात. मेजर क्रॉसमॅचिंगमध्ये रक्‍तदात्याच्या लालपेशी रुग्णाच्या प्लाझ्मा (रक्‍तातील द्रव) बरोबर, तर मायनर क्रॉसमॅचिंगमध्ये रक्‍तदात्याचा प्लाझ्मा रुग्णाच्या लालपेशींबरोबर मिसळला जातो. क्रॉसमॅचिंगमधील दोन्ही नमुने सूक्ष्मदर्शकाखाली तपासले जातात.\nसुदृढ मनुष्याच्या शरीरात साधारणपणे ५ ते ६ लीटर रक्‍त वहात असते. रक्‍तदानाच्या वेळी त्यातील ३५० मि. ली. एवढेच रक्‍त घेतले जाते. पुढील ४८ तासात संपूर्ण रक्‍त व रक्‍तघटक पूर्ववत भरपाई शरीरात होते. रक्‍तदानानंतर ताबडतोब नेहमीचे कामकाज करु शकतो. त्यामुले रक्‍तदानाविषयी कोणताही भयगंड न बाळगता प्रत्येक निरोगी व्यक्‍तीने निरपेक्ष रक्‍तदानाचा संकल्प करणे आवश्यक आहे.\nनिरोगी रक्‍तदाता दर तीन महिन्यांनी रक्‍तदान करु शकतो. मात्र एका व्यक्‍तीने १०० वेळा रक्‍तदान करण्यापेक्षा १०० व्यक्‍तींनी दरवर्षी एकदा रक्‍तदान केले तर जास्त उपयुक्‍त ठरते. कारण या १०० व्यक्‍तींनी त्यांच्या आयुष्यात (त्यांनी २५ ते ४० वेळा रक्‍तदान केले तर) २५०० ते ४००० बाटल्या रक्‍त देऊ शकतील. वाढदिवसाला रक्‍तदान करायला हवे हा संदेश समाजात रुजला तर आपल्या देशात कधीही रक्‍ताची चणचण भासणार नाही.\nरक्‍तदान हे सर्वात महान दान मानले गेले आहे. रक्‍त प्राप्त करणर्‍या व्यक्‍तीलाच त्याचा लाभ होतो असे नाही तर रक्‍तदान करणार्‍यालाही अनेक बाबतीत फायदा होतो. रक्‍तदानामुळे तुमच्या रक्‍ताची नियमितपणे तपासणी होते.\nरक्‍तदानामुळे तुम्हाला तुमचा रक्‍तगट कळू शकतो. कारण रक्‍तदानाचे कार्ड दिले जाते. त्यावर हा रक्‍तगट लिहिलेला असतो.\nरक्‍तदानामुळे मनुष्याचे हृदय आरोग्यपूर्ण बनते. कारण शरीरातील अतिरिक्‍त लवण (मीठ) रक्‍तदानाद्वारे निघून जाते.\nरक्‍तदान करणार्‍यांना जे रक्‍तदाता कार्ड मिळते त्यामुळे तुम्हाला कधीही आपत्कालीन गरज पडल्यास रक्‍त मिळु शकते.\n© 2009 प्रबोधन गोरेगाव. सर्व हक्क सुरक्षित Best viewed in 1024 x 768 resolution संकेतस्थळ सादरीकरण व व्यवस्थापन : प्रिस्टाईन मल्टिमिडिया प्रा. लि.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00609.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%87_%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%9C-%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A4%BE_%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7", "date_download": "2018-04-24T18:14:54Z", "digest": "sha1:C7PKPJF46I3VI2D34NOM6I4SKAHCJY57", "length": 3454, "nlines": 66, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:तिसरे इंग्रज-मराठा युद्ध - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\n\"तिसरे इंग्रज-मराठा युद्ध\" वर्गातील लेख\nएकूण २ पैकी खालील २ पाने या वर्गात आहेत.\nमराठा साम्राज्य सहभागी असलेली युद्धे\nब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी सहभागी असलेली युद्धे\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १० फेब्रुवारी २०१२ रोजी २२:२१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00609.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/lal-killa-news/bjp-rebel-mp-nana-patole-dare-to-resign-1598925/", "date_download": "2018-04-24T18:22:20Z", "digest": "sha1:MASOWFIOZN4DKNLRG7AFRCHXW2PIZVIV", "length": 37888, "nlines": 246, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Bjp rebel MP Nana Patole dare to resign | भाजप बंडखोरांचे अंतरंग | Loksatta", "raw_content": "\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nघाऊक बाजारात दर घसरूनही साखर महागच\nपृथ्वीच्या तापमानात २०१० पासून सातत्याने वाढ\nब्रसेल्स गोळीबारातील आरोपी अब्देसलामला २० वर्षे तुरुंगवास\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\nएका अर्थाने ते मोदींच्या प्रेमात होते. अनौपचारिक गप्पांमध्ये ते मोदींबद्दल भरभरून बोलायचे\nशत्रुघ्न सिन्हा ते यशवंत सिन्हा व्हाया वरुण गांधी, अरुण शौरी, कीर्ती आझाद, नाना पटोले, डॉ. भोलासिंह अशी भाजपमधील बंडखोरांची मांदियाळी आहे. त्यापैकी भंडारा-गोंदियाचे खासदार नाना पटोले यांनी तडकाफडकी राजीनामा देत बंडाला प्रारंभ केलाय; पण लोकसभेला दीड वर्षे शिल्लक असतानाच राजीनामा देण्याचे धाडस इतर बंडखोर दाखवतील\n२०१५ चे संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू होते. संसदेतील खासदारांसाठीच्या उपाहारगृहात नेहमीसारखी वर्दळ होती. तेवढय़ात अचानकपणे किचनच्या दरवाजातून चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदी आले. ते आले, साधी थाळी घेतली आणि त्याचे २८ रुपयांचे बिल देऊन निघूनही गेले. पंतप्रधान प्रथमच आल्याने ही बातमी होती. त्यांनी ज्या खासदारांसोबत जेवण घेतले, त्या सर्वाना वृत्तवाहिन्यांनी पकडले. ‘मोदींनी आमच्यासोबत भोजन केल्याने आम्ही धन्य झालो..’ वगैरे प्रतिक्रिया त्या खासदारांच्या तोंडातून टपकत होत्या. अपवाद फक्त एकाचा होता. नाना पटोलेंचा. भाजपचे भंडारा-गोंदियाचे खासदार. जन्मजात बंडखोर, पूर्वाश्रमीचे काँग्रेसजन आणि भाजपमध्ये बरेच बरे रुळलेले. मोदींनी भोजन केलेल्या टेबलवर पटोलेसुद्धा होते. स्वाभाविकपणे त्यांनाही वृत्तवाहिन्यांनी पकडले होतेच; पण त्यांची प्रतिक्रिया एकदम हटके होती. ‘जेवताना मोदीजींना देशातील गरिबांची चिंता सतावत होती. एकही भारतीय उपाशी झोपणार नाही, यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतील.. असे मोदी आम्हाला सांगत होते. गरिबांबद्दलची मोदीजींची कणव पाहून खूप भरून आले,’ अशी प्रतिक्रिया पटोलेंनी दिली. त्या वेळी पंतप्रधान नेमके वृत्तवाहिन्या पाहत होते. त्यांनी पटोलेंची सर्वस्व��� वेगळी प्रतिक्रिया पाहिली. पटोलेंनी पकडलेला ‘सेन्स’ अफलातून होता. कदाचित मोदींना तो ‘क्लिक’ झाला असावा आणि लगेचच त्यांना भेटीचा निरोप पाठविला. तेव्हा पटोले सभागृहात होते. तब्बल अर्ध्या तासाचा वेळ मोदींनी त्यांना दिला. नेहमीप्रमाणे मोदी फार बोलले नाहीत, पण पटोलेंचे ऐकून घेत होते. भेट एकदम मस्त झाली होती आणि पटोले खुशीची गाजरे खात होते.\n'वॉन्टेड' आरोपी शेजारी उभा होता, पोलीस पोस्टर लावत बसले\n'आमच्या घरात मुली आहेत, काँग्रेसला येण्यास सक्त मनाई आहे'\nलग्नाच्या दुसऱ्या दिवशीच मित्रांसोबत मिळून पत्नीवर सामूहिक बलात्कार\nसाधा धक्का लागला म्हणून ट्रेनखाली दिलं ढकलून, महिला प्रवाशाला अटक\nआज इंदिरा गांधी असत्या तर मी काँग्रेसमध्ये असतो-शत्रुघ्न सिन्हा\nकोरेगाव भीमा हिंसाचाराशी आंबेडकरी आणि हिंदुत्त्ववादी संघटनांचा संबंध नाही, सत्यशोधन समितीचा अहवाल\nएका अर्थाने ते मोदींच्या प्रेमात होते. अनौपचारिक गप्पांमध्ये ते मोदींबद्दल भरभरून बोलायचे. त्यात इतर मागासवर्ग (ओबीसी) हा मोदींशी जोडणारा धागा असल्याची पक्की खूणगाठ त्यांनी बांधली होती. त्यामुळे पटोले जोशात असायचे. दररोज रात्री वृत्तवाहिन्यांवरील चर्चामध्ये आक्रमकपणे भाजपची बाजू मांडायचे. ‘मोदीजी आपल्याला नक्की मंत्री करणार,’ असे ते जवळच्यांना खात्रीने सांगायचे. विदर्भात अगोदरच दोन मंत्रिपदे (नितीन गडकरी, हंसराज अहीर) आहेत, मुख्यमंत्रिपदही विदर्भाकडेच आहे. मग तिसरे मंत्रिपद विदर्भाला कसे मिळणार, असा प्रश्न त्यांना केला, की म्हणायचे, ‘अरे बघ रे, असल्या मळलेल्या आडाख्यावरून मोदी कधीच जात नाहीत.. नक्की होणार.’ पण मंत्रिमंडळ फेरबदलात अपेक्षेप्रमाणे पटोले नव्हतेच. धुळ्याचे नवखे खासदार डॉ. सुभाष भामरेंना संधी मिळाली आणि तेही चक्क संरक्षण राज्यमंत्रिपद. पटोलेंना भाजपमध्ये बसलेला तो पहिला जबरदस्त धक्का असावा. मोदींबद्दलच्या शंकांचा जन्म तेव्हाच झाला. पटोले हे अतिशय सळसळते आणि उमदे व्यक्तिमत्त्व; पण निराशेने पोखरायला सुरुवात झाली. अशात एक घटना घडली. अधिवेशनादरम्यान मोदी प्रत्येक राज्याच्या भाजप खासदारांशी गप्पा मारतात. अशाच एका बैठकीमध्ये पटोलेंनी ओबीसींसाठी स्वतंत्र मंत्रालय करण्याची ‘लोकप्रिय’ मागणी केली; पण, ‘अगोदरच आपण मंत्रालयांची संख्या कमी करतोय आणि तु��्ही वाढविण्याची सूचना करताय,’ असे मोदी म्हणाले. पण शेतकरी, विमा योजना, परदेशातील प्रयोग वगैरेवरून पटोलेंची गाडी सुरूच राहिली. ती काही केल्या थांबेना. शेवटी एक क्षण असा आला, की मोदी चक्क वैतागले आणि म्हणाले, ‘आप अभी चूप बैठीए..’ मोदींचा तो पवित्रा पाहून उपस्थित खासदारांची जवळपास टरकलीच. दुसऱ्या दिवशी सगळीकडे बातम्या होत्या.. पटोलेंचे मोदींनी कान पिरगाळले पटोले खऱ्या अर्थाने तेव्हा दुखावले. आपला हा व्यक्तिगत अपमान झाल्याचे वाटून त्यांनी तो जिव्हारी लावून घेतला. तेव्हापासून ते भाजप, मोदींपासून हळूहळू दूर होऊ लागले आणि त्या घुसमटीचा प्रवास शुक्रवारी अखेर थांबला. दीड वर्षे शिल्लक असतानाच त्यांनी खासदारकीचा तडकाफडकी राजीनामा दिला; पण हा प्रवास त्यांच्यासाठी फार वेदनादायी होता. ते जवळपास एकटे पडत गेले. अन्य सहकारी खासदार त्यांना टाळू लागले. त्यातच ‘अरेतुरेतला मित्र देवेंद्र’बरोबरही मनभेद होत गेले. त्यांची काही कामे न झाल्याने चिडलेल्या पटोलेंनी सर्वादेखतच फडणवीसांचे प्रधान सचिव प्रवीण परदेशी हे ‘सुपर सीएम’ झाल्याचे सुनावले होते. त्यातूनच अहमद पटेल यांच्या राज्यसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर त्यांचे गोंदियातील कट्टर प्रतिस्पर्धी व राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस प्रफुल्ल पटेल यांच्याबरोबरील भाजपचे गुफ्तगू पाहून ते अधिकच बिथरले. ते स्वत:च्या कोषात गेले. या निराशेतून बाहेर पडण्यासाठी त्यांनी घरही बदलले; पण राजकीय प्रवासाची दिशा बदलू शकले नाही. त्यांच्या जागी दुसरा कोणी असता तर लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राजीनामा दिला असता; पण असे धाडस पटोलेच करू शकतात. पण शुक्रवारी ते म्हणाले, ‘राजीनामा देणारा मी पहिला असलो तरी शेवटचा नक्कीच नसेन.’\nपटोलेंचे म्हणणे कितपत खरे ठरेल माहीत नाही;. पण त्यांच्यासारखेच अस्वस्थ असलेल्या भाजप खासदारांची यादी मोठी आहे. वाजपेयी सरकारमध्ये मंत्री राहिलेले शत्रुघ्न सिन्हा, मंत्री मेनका गांधींचे पुत्र वरुण, बिहारमधील दरभंगा येथून तीन वेळा खासदार बनलेले माजी क्रिकेटपटू कीर्ती आझाद, बेगुसरायचे डॉ. भोलासिंह ही ती नावे. याशिवाय माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा आणि अरुण शौरींची भर आहेच.\nयातल्या प्रत्येकाचा स्वतंत्र असा नाराजीनामा आहे. शत्रुघ्न सिन्हा एके काळचे भाजपचे स्टार प्रचारक; ���ण मोदी, शहांनी त्यांना मंत्रिपद तर दूरच, साधे सौजन्यही न देण्याचं ठरविलंय. इतक्या टोकाच्या सूडबुद्धीने वागण्याचे नेमके कारण सांगता येणार नाही; पण कदाचित शत्रुघ्न सिन्हांची लालकृष्ण अडवाणींबरोबरील अत्यंत घसट आणि मोदींच्या ‘राज्याभिषेका’दरम्यान त्यांनी (अडवाणींच्या वतीने) केलेल्या कारवाया हे कदाचित कारण असू शकते. इतके दिवस ते आडून मोदी, शहा, जेटलींवर प्रहार करायचे; पण आता ते थेट लक्ष्य करतात. ‘वन मॅन शो’, ‘टू मॅन आर्मी’ असे बोचकारे काढतात. वरुण गांधींचेही तसेच. त्यांनाही मोदी-शहांनी खडय़ासारखं बाजूला केलंय; पण ते शत्रुघ्न सिन्हांसारखे उघड बोलत नाहीत; पण ‘समझनेवालों को इशारा काफी होता है..’ असे त्यांचे वर्तन, लेखन आणि बोलणे असते. आई मेनका गांधी मंत्री असल्यामुळे त्यांची कुचंबणा होत असावी. उत्तर प्रदेश निवडणुकीपूर्वी त्यांच्या समर्थकांनी भावी मुख्यमंत्री म्हणून त्यांच्या नावाचा अधिक गाजावाजा केल्याची किंमत कदाचित त्यांना चुकवावी लागत असावी; पण त्याच्याही अगोदर शहांनी पक्षाध्यक्ष झाल्याझाल्या त्यांच्याकडून पश्चिम बंगाल भाजपचा प्रभार आणि सरचिटणीसपद काढून घेतले होते. आता तर राजधानीत अशी चर्चा आहे, की पुढील लोकसभेपूर्वी ते काँग्रेसमध्ये जातील. प्रियांका गांधी वढेरा यांच्या पुढाकाराने गांधी घराण्याचे मनोमीलन होऊ घातलंय. सोनिया गांधी व मेनका गांधी यांच्यातील कडवटपणा राहुल-प्रियांका आणि वरुण या भावाबहिणींमध्ये नसल्याचे सांगितले जाते; पण मेनका गांधी असेपर्यंत वरुण गांधी काँग्रेसमध्ये कितपत परततील, याबद्दल रास्त शंका आहेत.\nकीर्ती आझादांचे मात्र मोदी-शहांपेक्षा जेटलींशी अधिक भांडण, तेही दिल्ली क्रिकेट संघटनेतील राजकारणावरून. दिल्ली क्रिकेट संघटनेचे जेटली वर्षांनुवर्षे सर्वेसर्वा. तेथील भ्रष्टाचाराविरुद्ध आझाद आणि माजी क्रिकेटपटू बिशनसिंह बेदी कित्येक वर्षांपासून आवाज उठवीत आहेत; पण जेटलींना लक्ष्य करण्यासाठी अरविंद केजरीवालांनी त्या वादात उडी घेतली आणि वातावरण पेटविले. आझादही जेटलींविरुद्ध जाहीररीत्या बोलू लागले. त्यामुळे जेटली इतके संतापले, की आझादांना आवरण्याचा ‘इशारा’च त्यांनी मोदी-शहांना दिला. तेव्हा कुठे आझादांना निलंबित करावे लागले. बेगुसरायचे बंडखोर खासदार डॉ. भोलासिंह हेही राजीनाम्य���च्या रांगेत असल्याचे सांगितले जाते. बिहार निवडणुकीपासून त्यांच्या हाती बंडाचा झेंडा आहे. ‘भाजप म्हणजे शहांची टोळी’, ‘मोदींनी पंतप्रधानपदाचा दर्जा घालविला’, ‘कन्हैयाकुमार हा नव्या पिढीचा भगतसिंग आहे’, अशी पक्षाला डिवचणारी विधाने ते दररोज करतात. त्यांनी भाजप सोडल्यातच जमा आहे.\nयशवंत सिन्हांच्या दुखण्याचे कारण सर्वविदितच आहे. पहिल्यांदा त्यांना तिकीट नाकारून मुलाला दिले, नंतर राज्यपालपदाच्या आमिषाला चुना लावला आणि शेवटी ब्रिक्स बँकेचा अध्यक्षपदाचा घास जेटलींनी आयसीआयसीआय बँकेचे तत्कालीन प्रमुख के.व्ही. कामथ यांच्या घशात टाकला. तेव्हापासून सिन्हांची सटकली होतीच. आता तर ते उघडपणे रस्त्यांवर उतरलेत. शौरींचे तसेच काही. मोदी जिंकल्यानंतर शौरींचे नाव अर्थमंत्रिपदासाठी चालू होते. स्वत: शौरीही अनेक वृत्तवाहिन्यांना मोदी सरकारचे आर्थिक धोरण कसे राहील, याबद्दल मुलाखती देत होते; पण माशी कुठे तरी शिंकली आणि जेटली अर्थमंत्री बनले. पत्ता कट झाल्यानंतर शौरी कोषातच गेले. मग दिल्ली व बिहारमधील पराभवानंतर ते एकदम मोदींचे कडवे वैचारिक टीकाकार बनले. ‘मोदींचे समर्थन करणे ही माझी चूक होती,’ अशी प्रांजळ कबुली ते आता देतात.\nअसे आहे भाजप बंडखोरांचे अंतरंग. काही पडद्यावर, काही विंगेत. काही ‘प्रेक्षकां’मध्ये आहेत; पण ते कोणत्याही क्षणी ‘पडद्या’वर येऊ शकतात. ही मंडळी दररोज कडवी टीका करतात; पण मोदी-शहा त्यांची दखलसुद्धा घेत नाहीत. पण खरा प्रश्न हा आहे की, या बंडखोरांचे उपद्रवमूल्य नेमके किती ते फार नसल्याने भाजप त्यांना भीक घालत नाही; पण लोकसभा जसजशी जवळ येत जाईल, तसे अनेकांच्या नाराजीला धुमारे फुटतील. बघू या.. पटोलेंसारखे धाडस किती जण दाखवितात ते.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nआसाराम बापू निर्दोष, ईश्वराने त्याना दोषमुक्त करावे ही इच्छा-साध्वी प्रज्ञा\nपाकिस्तानी क्रिकेटपटू 'संस्कारी' झाले तरच त्यांच्याशी खेळू, बीसीसीआयचा टोला\nज्या पक्षाच्या जीवावर हे मोठे झाले त्या पक्षाने याना पदे दिली नाही म्हणून फक्त पक्ष सोडणारे हे असे मत्कबी राजकारणी मोदींनी दूर ठेवले हे बरेच केले ...यशवंत सिनहा सारखा भिकार्ड माणूस आजपर्यत कोणी पहिला नसेल\nसुधारण्याचे वारे अंगाला लावून न घेणारे कसे पिसाळल्यागत करतात याची प्रचित�� त्यांच्या बुद्धीतून दिसून येतेच.कुलकर्णी साहेब जसे भाजपच्या अंन्तर्गत नाराजीवर लेखणी खरडली तसे धाडस काँग्रेसच्या बाजार बूनघ्या,लाळघोटेपणा व हुजरेगिरी करणाऱ्या तसेच काँग्रेसच्या (गांधी घराण्याच्या प्रेमाने आंधळे) अखंड भक्तीत अक्कल ओसंडून वाहणाऱ्या नेत्यांविषयी करावे.\nपण मंत्रिमंडळ फेरबदलात अपेक्षेप्रमाणे पटोले नव्हतेच.\nसलाम प्यारे भाइयों और भैनों,सबको सलाम, अनेक हात असते तर अनेक हातांनी केला असता सलाम, लेकिंन माफ करना भाइयों, हात तर दोनच आणि त्यातला डावा लाथेच्या भयाने ठेवलेला ीवर म्हणून फक्त ऊजव्या हाताने सलाम, सलाम,सबको सलाम, भाइयों और भैनों,सबको सलाम. ------------------मंगेश पाडगांवकर\nअशी पत्रकार बाळे किती व कशी दिवास्वप्ने बघतात ते ह्या लेखावरून चांगलेच सिद्ध होत आहे. ह्या बंडखोर लोकांचे एक साधे व सोपे गणित असते , त्यांचा सत्ता वियोग झाल्यामुळे त्यांना अश्या पत्रकारांना हाताशी धरणे अत्यंत निकडीचे असते, व त्यासाठी पत्रकारी बाजारात काही जण आपले दुकान उघडून बसले असतातच मग कोणी कुबेर घ्या, कोणी केतकर घ्या तर कोणी कुल ..\nपक्षातील नाराजांची नाराजी हि पाडाभोवती घुटमळतेय. पण कदाचित हे लोटातील वरिष्ठ पत्रकारांना माहित नाही. ते एवढ्या मोठ्या हेडलाईन देतात कि कित्येकदा वाटतं 'मोदी सरकार' गेलेच आता. धूर असतो तिथे नेहेमी ज्वालामुखी नसतो.\nवंदे मातरम-आशाळ किल्लेदाराने वाट बघत बसावे फुटीरांना कसे वागवायचे ते भाजप नेत्यांना चांगले माहित आहे. लोकसभा इलेक्शन पूर्वी आणि नंतर हि अनेक जण भाजप मध्ये आले पण म्हणून निष्ठांवंतांना डावलण्याचे उद्योग मोदी शासनात होत नाहीत उलट अश्या कच्च्या मडक्यांचा कसा फायदा करवून घ्यायचा हे भाजप नेत्यांना चांगले ठाऊक आहे भाजप हा कर्मवीरांच्या पक्ष आहे अर्ध्या हळकुंड ने पिवळे झालेल्यांचा नाही. त्याला कदाचित अपवाद म्हणून अडवाणी जोशींचे नाव घेण्यात येईल पण निवृत्ती वायो मर्यादाची लक्ष्मण रेषा कोठे तरी ओढावीच लागेल आणि तितके धाडस भाजप ने दाखविले. शासकीय पक्ष म्हाताऱ्यांचा निवृत्तांचा करून चालणार नाही नवीन तरुणांना स्थान देणे महत्वाचे आहे. आणि आयाराम गयाराम यांची सत्व परीक्षा हि जा ग ते र हो\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n'वॉन्टेड' आरोपी शेजारी उभा होता, पोलीस पोस्टर लावत बसले\n'आमच्या घरात मुली आहेत, काँग्रेसला येण्यास सक्त मनाई आहे'\nलग्नाच्या दुसऱ्या दिवशीच मित्रांसोबत मिळून पत्नीवर सामूहिक बलात्कार\nसाधा धक्का लागला म्हणून ट्रेनखाली दिलं ढकलून, महिला प्रवाशाला अटक\nआज इंदिरा गांधी असत्या तर मी काँग्रेसमध्ये असतो-शत्रुघ्न सिन्हा\nकोरेगाव भीमा हिंसाचाराशी आंबेडकरी आणि हिंदुत्त्ववादी संघटनांचा संबंध नाही, सत्यशोधन समितीचा अहवाल\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nमुन्ना यादवला सर्वोच्च न्यायालयातून तात्पुरता जामीन\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nमहापालिकेच्या ३४ मराठी शाळा बंद\nजिल्ह्य़ात ६८ अपघात स्थळे\nकर्नाक पूल पाडण्यास उच्च न्यायालयाचा हिरवा कंदील\nनेहरू विज्ञान केंद्रातील ‘दि एनर्जी बॉल’ नव्या ढंगात\n‘फटका चोरां’ची दहशत कायम\nवाढलेल्या तापमानात विजेविना घामाघूम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00609.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/book-review-marathi/book-review-book-review-spardha-pariksha-117031100011_1.html", "date_download": "2018-04-24T18:25:01Z", "digest": "sha1:X7TCXD4PVIMONXJD6LIYK5SAFJOJ2H27", "length": 25124, "nlines": 125, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त: स्पर्धा परिक्षांचे अभ्यासतंत्र | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 24 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nस्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त: स्पर्धा परिक्षांचे अभ्यासतंत्र\nकरियर मेकर्स अकँडमी, मुंबईचे संचालक, प्रा. संजय मोरे यांचे, स्पर्धा परिक्षेबाबतचे अभ्यासतंत्र शिकविणारे, ‘व्यक्तिमत्व विकास’ यांवर आधारित ‘स्पर्धा परिक्षांचे अभ्यासतंत्र’ हे पुस्तक, स्पर्धा परिक्षेला सामोरे जाणा-या विद्यार्थ्यांसाठी अतिशय उपयुक्त असे आहे. प्रा. संजय मोरे यांचे स्पर्धा परिक्षां बाबतचे मार्गदर्शन झी २४ तास, सह्याद्री, आकाशवाणी मुंबई या वाहिन्यांवर सहक्षेपित झालेले आहे. अनेक नामांकित वर्तमानपत्रातून त्यांनी स्पर्धा परिक्षांबाबतचे स्तंभलेखन केले आहे. संपूर्ण महराष्ट्रात ७५०० हून अधिक व्याख्याने त्यांनी दिली आहेत व त्यांच्य��� अकँडमीतील १०००० हून अधिक व्यक्ती सरकारी व बँकिंग क्षेत्रात कार्यरत आहेत.\nस्पर्धा परिक्षांबाबतचे अनमोल मार्गदर्शन, अभ्यासतंत्र यावर आधारलेले ‘स्पर्धा परिक्षांचे अभ्यासतंत्र’ या पुस्तकात प्रा.संजय मोरेंनी केले आहे. या संग्रहाचे प्रकाशन जयसिंगपूर येथील नामांकित 'कवितासागर' प्रकाशनाने केले आहे. \"स्पर्धा परिक्षेसाठी अत्यंत उपयुक्त लेखसंग्रह\" असून यासाठी लेखक व संपादक मंगेश विठ्ठल कोळी यांची बहुमोल प्रस्तावना लाभली आहे.\nप्रस्तावनेत ते म्हणतात, ‘आजच्या तरूण पिढीत स्पर्धा परिक्षा हा शब्द माहित नाही असा एकही तरूण भेटणार नाही. अनेकांचे स्वप्न सरकारी नोकरी मिळवणे, आयएएस, आयपीएस अधिकारी व्हायचे असते. ते मिळविण्यासाठीची जिद्दही असते पण त्यासाठी लागणारे परिश्रम, संयम या गोष्टीही अंगीभूत असणे गरजेचे असते. स्पर्धा परिक्षेची पूर्व तयारी, त्यासाठी लागणारी मानसिक, शारिरीक तयारी, ध्येय गाठण्यासाठी सकारात्मक विचार गरजेचा असतो असेही ते प्रस्तावनेत सांगतात. कृती, सवय, परिणाम हे स्पर्धा परिक्षेत यशस्वी होण्याचे समीकरणं त्यांनी प्रस्तावनेत सांगितली आहेत.\nवेळेच्या सदुपयोगाबद्दल सांगताना मंगेश कोळी म्हणतात, विद्यार्थ्यांनी बारावी ते पदवीपर्यतचा\nसुट्टीचा काळ मौज -मजेत न घालवता, स्पर्धा परिक्षेतील विविध घटकांचा अभ्यास करण्यात घालविला तर ते पदवी पूर्ण होताच कोणत्याही स्पर्धा परिक्षेसाठी तयार असतील, त्यांना यामुळे अधिकचे कष्ट पडणार नाहीत. त्यांनी याबाबत आणखी स्पष्ट करताना, अतिरिक्त पोलीस आयुक्त श्री. विश्वास नांगरे पाटील यांच्या ‘शांततेच्या काळात जास्त घाम गाळल्यास, युद्धाच्या काळात जास्त रक्तपात होत नाही’ यांच्या सुंदर वाक्याचा आवर्जून उल्लेख केला आहे. स्पर्धा परिक्षा जिंकण्यासाठी चिकाटी, जिद्द, एकाग्रता, सातत्य, मेहनत, प्रामाणिकपणा, संयम हे गुण महत्वाचे असल्याच त्यांनी सांगितले आहे. आजकाल विद्यार्थ्यांमधला संयम ढळत असून, त्यांना लगेचच रिजल्ट पाहिजे असतो. पण तसं नाही झाले की नकारात्मक दृष्टीकोण त्यांच्यात वाढीस लागून, त्याचे रूपांतर नैराश्यात होत असल्याचेही ते सांगतात. स्पर्धा परिक्षेची तयारी करताना त्याचा अभ्यासक्रम, गणित, इंग्रजी, बुद्धीमत्ता, विज्ञान, चालू घडामोडी या विषयांची तयारी करणे महत्वपूर्ण असल्य��चे ते प्रस्तावनेत सांगतात. लेखक संजय मोरे यांचे पुस्तक एक मार्गदर्शक म्हणून प्रत्येक विद्यार्थ्यांला स्पर्धा परिक्षेत यश मिळण्यात मदत करेल असेही ते म्हणतात.\nमनोगतात लेखक संजय मोरे यांनी ‘स्पर्धेशिवाय प्रगती नाही’ असे म्हटले आहे. त्यांनी कित्येक ठिकाणी व्याख्यान देताना विद्यार्थ्यांच्या मनात स्पर्धा परिक्षेबाबतची भीती असल्याचे सांगितले आहे. त्याचे कारण स्पर्धा परिक्षा बाबतची माहिती नसणे, कमीच माहिती असणे, स्पर्धा परिक्षांबाबतचे गैरसमज असणे असल्याचे ते मनोगतात सांगतात. स्पर्धा परिक्षेची तयारी करणा-या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी अतिशय उपयुक्त अभ्यासतंत्र त्यांनी या पुस्तकात लिहील्याचे ते म्हणतात.\n‘स्पर्धा परिक्षेचे अभ्यासतंत्र’ या पुस्तकात, स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त असे एकूण १६ लेख आहेत.\nस्पर्धा परिक्षा-नोकरीचा राजमार्ग: या लेखात लेखक स्पर्धा परिक्षा नोकरीचा राजमार्ग असल्याचे सांगतात. सध्याच्या काळात ‘करियर नियोजनाचे’ महत्वही त्यांनी सांगितले आहे. बदलत्या काळानुसार करियरच्या वाटा बदलत असून, जो\nयोग्य वाट निवडतो तोच उत्तम करियर घडवितो असे ते सांगतात. सरकारी नोकरीच्या शोधात असणा-यासाठी स्पर्धा परिक्षा हे एक उत्तम माध्यम असल्याचे लेखक संजय मोरे या लेखात सांगतात.\nस्पर्धा परिक्षा जिंकण्यासाठी: या लेखात लेखक संजय मोरेंनी स्पर्धा परिक्षा जिंकण्यासाठी चिकाटी, जिद्द, एकाग्रता, सातत्य, मेहनत, प्रामाणिकपणा, संयम या गुणांचे महत्व पटवून दिले आहे. या गुणांनी कोणताही सामान्य व्यक्ती आपल्या जीवनाचं सोनं करू शकतो असे ते म्हणतात. ऐन उमेदेतील काळ सुवर्णकाळ असतो, तो एकदा गेला की परतुन येत नाही. म्हणूनच या काळाचं सोनं करणं गरजेच आहे. हा ध्येयनिश्चितीचा काळ असल्याचे ते म्हणतात शिवाय या काळात जो कृती करून वाटचाल करतो तोच आयुष्याची स्पर्धा जिंकतो असंही ते या लेखात सांगतात.\nस्पर्धा जिंकण्यासाठी चांगल्या गोष्टींची पूर्तता करणे, दूरदृष्टी असणे, अपयश आले तरी पुढे नव्या उमेदीनं,\nसंधी न दवडता पुढे जाण्यात आहे अस ते सांगतात. एकाग्रता या महत्वपूर्ण गुणाचे महत्वही त्यांनी या लेखात सांगितले आहे. स्पर्धा परिक्षांबाबतचे शंका निरसन वेळीच होणे गरजेचे असल्याचे ते सांगतात. उमेदवारांमध्ये संयम, सहनशीलता हे गुण अतिशय महत्वपू���्ण असल्याचे ते या लेखात सांगतात.\nअपयश पचवून पुन्हा नव्या उमेदीनं उभारू पाहणा-या तरूणांसाठी\nएक प्रेरणादायी उदाहरण देताना लेखक संजय मोरे म्हणतात, ‘अरविंद इनामदार हे स्वत: पोलीस उपनिरीक्षक पदासाठी होणा-या परिक्षेत अपयशी झाले. परंतु त्यांनी अपयश पचवून युपीएससीची परिक्षा देऊन ते आयपीएस झाले आणि त्यामुळेच ते महाराष्ट्राचे पोलीस महानिरीक्षक होवू शकले.’\nया उदाहरणावरून स्पर्धा परिक्षेत अपयश आलेल्या तरूणांना जणू नवप्रेरणाच लेखकाने या लेखात दिली आहे. स्पर्धा जिंकण्यासाठी स्वप्नरंजन न करता प्रत्यक्ष कृती आवश्यक असल्याचं ते सांगतात. चिकाटी, सातत्य या गुणांचेही महत्व त्यांनी या लेखात सांगितले आहे.\nया वाक्याद्वारे लेखकाने ‘स्पर्धा परीक्षेच्या सुयोग्य नियोजनाला अनन्यसाधारण महत्व असल्याचे ते या लेखात सांगतात. स्पर्धा परिक्षेचा अभ्यासक्रम पाहून योग्य नियोजन करण्याचा सल्लाच त्यांनी या लेखात स्पर्धा परिक्षेसाला सामोरे जाणा-या विद्यार्थ्यांसाठी दिला आहे. विविध विषयांतील घटक, चालू घडामोडी करिता वर्तमानपत्राचे वाचन, त्याचे नियोजन, नोंदी ठेवणे या बाबींचे विशेष महत्वही त्यांनी या लेखात सांगितले आहे. गणिताचा अभ्यास करताना, गणितातील संबोध, नियम, सूत्रे अचूकता, गती, गणितातील शाँर्टकट्स पद्धतीचा अवलंब, दररोज किमान ३० उदाहरणे सोडवण्याचा सराव, त्याचे नियोजन याबाबतचे महत्व त्यांनी या लेखात सांगितले आहे. ‘टाईमपास आयूष्यात नापास’ म्हणत त्यांनी वेळेचे महत्व सांगितले आहे. मला जमणार नाही, मी हे करू शकत नाही, हे मी नंतर करीन, मूड नाही, माझ नशीब चांगल नाही हे तुमचं आयुष्य नकारात्मक बनवतात असे लेखक म्हणतात. सकारात्मक दृष्टीकोण स्पर्धा परिक्षेतील यशात महत्वाची बाब असल्याचे लेखक सांगतात.\n‘स्पर्धा परिक्षांचे अभ्यासतंत्र’ या पुस्तकात प्रा. संजय मोरेंनी स्पर्धा परिक्षेसाठी अतिशय सुंदर, सहज, साध्या भाषेत अभ्यासतंत्राचे मार्गदर्शन केले आहे. या पुस्तकात इतरही महत्वपूर्ण लेख आहेत. करीयर घडवा दिवाळीच्या सुट्टीत, करिअर योग्य दिशेने, टाईमपास आयुष्यात नापास, बारावी ते पदवी परिक्षेनंतरचा सुट्टीचा काळ व करिअरची तयारी, राष्ट्रीय प्रज्ञा शोध परिक्षा, स्पर्धा परिक्षा - अभ्यास आणि कौशल्य, स्पर्धा परिक्षा - अभ्यास तंत्र व क्षमता, स्पर्धा परीक्ष���ंसाठीची भूमिका व पूर्वतयारी, स्पर्धा परिक्षांतील गणिताची तयारी, मराठीचा सराव व आत्मविश्वास, लक्ष्य सरकारी नोकरी, स्पर्धा परिक्षा -मानसिकता सक्सेस मंत्र आदि स्पर्धा परिक्षेसाठी मार्गदर्शनपर, उपयुक्त लेख या पुस्तकात आहेत.\nस्पर्धा परिक्षेची तयारी करणा-या प्रत्येक विद्यार्थ्यांनी नक्कीच वाचावा असा हा ‘स्पर्धा परिक्षांचे अभ्यासतंत्र’ व्यक्तिमत्व विकासावर आधारित संग्रह आहे. प्रा. संजय मोरे यांनी या संग्रहाद्वारे विद्यार्थ्यांच्या स्पर्धा परिक्षांबाबतचे शंका निरसनच केले आहे. त्यांच्या या पुढील\nलेखन कार्याला, विद्यार्थ्यांच्या करियर घडविण्याच्या मोलाच्या मार्गदर्शनपर कार्याला खूप-खूप शुभेच्छा \nलेखक - प्रा. संजय मोरे,\nसमाजमनाचे ज्वलंत विषय मांडणारे: यशोशिखर\nकवितांचा दरवळणारा शब्दसुगंध म्हणजे ‘परिमळ’ काव्यसंग्रह\nBook Review - पुस्तक परिचय.... वंश आणि अंश: एक समाज प्रबोधनपर लघुनाटिका\nबालकादंबरी - गांव शिवारातील फिनिक्स\nस्पर्धा परीक्षार्थींच्या जीवनाला कलाटणी देणारे पुस्तक - स्पर्धा परीक्षांचे अभ्यासतंत्र\nयावर अधिक वाचा :\nबराक ओबामा यांनी पत्र पाठवून मागितली माफी\nअमेरिकेचे माजी राष्ट्रपती बराक ओबामा आणि त्यांची पत्नी मिशेल ओबामा यांनी आपली मोठी मुलगी ...\nचार दिवस सलग बँका बंद राहणार\nबँकेची काही कामे असतील तर पुढील तीन दिवसांत आटोपून घ्यावी लागणार आहेत. कारण चार दिवस सलग ...\nआसाराम बापूला बुधवारी शिक्षा सुनावली जाणार\nबलात्काराच्या प्रकरणात अटकेत असलेला स्वयंघोषित अध्यात्मिक गुरु आसाराम याला बुधवारी शिक्षा ...\nमृत्यूच्या पाच तासाने उठून बसला, सांगितले अनुभव\nघरात अंतिम संस्काराची तयारी सुरू असताना मृत व्यक्ती अचानक उठून बसला तर हैराण होणे ...\nभारतीय लष्कराने पाकच्या पाच सैनिकांना घातले कंठस्नान\nनियंत्रण रेषेवर सातत्याने पाकिस्तानी सैनिकांकडून होणाऱ्या गोळीबाराविरोधात प्रत्युत्तरदाखल ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00610.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://shivray.com/category/forts-of-maharashtra/", "date_download": "2018-04-24T18:10:57Z", "digest": "sha1:5ZC3XSII54H3GGYIW5BKM5DK7MDDOABH", "length": 22174, "nlines": 205, "source_domain": "shivray.com", "title": "महाराष्ट्रातील किल्ले | Chhatrapati Shivaji Maharaj - Shivray", "raw_content": "\nछत्रपती शिवाजी – महाराजांवर चित्रपट\nब��सिक फोटोग्राफी वर्कशॉप – ४ सप्टेंबर २०१६\nस्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले\nछत्रपती राजर्षि शाहू महाराज\nगनिमी कावा – युध्दतंत्र\nदौलतमंगळ (Daulatmangal) किल्ल्याची ऊंची : 2000 किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग जिल्हा : पुणे श्रेणी : सोपी पुणे – सोलापुर मार्गावरील यवत गावा जवळ असणारा दौलतमंगळ किल्ला आज नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. सध्याच्या काळात दौलतमंगळ किल्ला म्हणुन फ़ारसा प्रसिध्द नाही. पण त्या टेकडीवर असलेल हेमाडपंथी भुलेश्वर मंदिर मात्र प्रसिध्द आहे. १२ व्या शतकात बांधलेल्या भुलेश्वर मंदिराचा बांधकाम काळ्या बेसाल्ट खडकात केलेले ...\nकिल्ल्याची ऊंची : 2900 किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग: रायगड जिल्हा : रायगड श्रेणी : मध्यम महाडच्या उत्तरेस २५ कि.मी. वर असलेला रायगड किल्ला हा चहुबाजूंनी डोंगररांगांनी वेढलेला आहे. याच्या उत्तरेला आणि पूर्वेला काळ नदीचे खोरे पसरलेले आहे, तर पश्चिमेला गांधारी नदी वाहाते. याच्या पूर्वेला लिंगाणा, आग्नेयेला राजगड, तोरणा; दक्षिणेकडे मकरंदगड, प्रतापगड, वासोटा, उत्तरेला कोकणदिवा असा मुलूख दिसतो. रायगडाचा माथा ...\nराजगड किल्ला – गडांचा राजा आणि राजांचा गड\nकिल्ले राजगड (Rajgad Fort) किल्ल्याची उंची: १३९४ मीटर किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग श्रेणी : मध्यम जिल्हा : पुणे हिंदवी स्वराज्याची राजधानी गडांच्या राजाच्या बैठकीचा गरुडी कडा गडांच्या राजाच्या बैठकीचा गरुडी कडा सुवेळा माचीचा शेपटा पेलून, पद्मावती आणि संजीवनी माचीचे पंख पसरून उडत्या पवित्र्यात खडा असलेला अस्मानी पक्षी सुवेळा माचीचा शेपटा पेलून, पद्मावती आणि संजीवनी माचीचे पंख पसरून उडत्या पवित्र्यात खडा असलेला अस्मानी पक्षी गणपती, पद्मावती, मारुती, काळेश्वरी, जान्हवी, ब्रम्हदेव या देवदेवतांच्या राउळांची शिखरे स्वर्गाच्या पायरीला भिडवणारी बारामावळातील उच्चासनी पंढरी गणपती, पद्मावती, मारुती, काळेश्वरी, जान्हवी, ब्रम्हदेव या देवदेवतांच्या राउळांची शिखरे स्वर्गाच्या पायरीला भिडवणारी बारामावळातील उच्चासनी पंढरी\nशिवरायांचे दुर्गविज्ञान आणि दुर्गव्यवस्थापन\nगड-कोट-किल्ले आणि दुर्ग ही आहेत संघर्षाची प्रतीके शस्त्र सज्ज दुर्गेचे तिथे अधिष्ठान असते. ह्या दुर्गम-बुलंद-बेलाग नि बळकट जागा म्हणजे जणू स्वातंत्रलक्ष्मीचं यज्ञकुंडच शस्त्र सज्ज ���ुर्गेचे तिथे अधिष्ठान असते. ह्या दुर्गम-बुलंद-बेलाग नि बळकट जागा म्हणजे जणू स्वातंत्रलक्ष्मीचं यज्ञकुंडच तोफांचे धडधडाट आणि तलवारींचे खणखणाट यांचेच सूर तिथे कानी पडत. रणवाद्यांच्या जल्लोषातच दुर्गांची वास्तुशांत होते. किल्ल्यांच्या सारीपटावर मुत्सद्देगिरीचे फासे तिथे खुळखूळवले जात असत. पराक्रमाची शर्थ करणाऱ्या मानवी सोंगट्या हलवूनच विजयी ठरण्याची महत्वकांक्षा तेथे धरली जात असे. अशा किल्ल्यांमध्ये ...\nछत्रपती शिवरायांच्या काळात प्रत्येक दुर्ग मध्यवर्ती सत्तेच्या पूर्णपणे नियंत्रणात असे. कुठल्याही देशमुख – देशपांडे, सरदार – सेनापतीला गढी बांधायला सक्त मनाई होती. प्रत्येक गडावर सरकारी सैन्य असे. त्यावर प्रमुख ३ अधिकारी असत. सबनिस ब्राह्मण जातीचा असे. त्याच्याकडे आयव्ययाची व उपस्थितीची नोंद असे. कारखानीस हा कायस्थप्रभू असे व त्याच्याकड़े रसदीचा विभाग असे. तर किल्लेदार मराठा असे व त्याच्याकडे सेना विषयक अधिकार ...\nतंजावरच्या सरस्वती महल ग्रंथालयात अपूर्ण अवस्थेत असणाऱ्या आकाशभैरवकल्प पोथी मध्ये पटल क्रमांक २१ ते २७ मध्ये अष्टविध गिरीदुर्गांची माहिती दिली आहे. डॉ. गोडे यांनी या ग्रंथा बाबत तपशीलवार माहिती प्रसिध्द केली आहे. सुई सारख्या निमुळत्या आकाराचा, माणसाच्या आकाराचा, सुपाच्या आकाराचा, मध्ये तुटलेला, वाकडा तिकड़ा, नांगरा सारखा असे किल्ले राजाला राहण्यास योग्य नाहित असे नमूद केलेले आहे. याच ग्रंथात भद्र, अतिभाद्र, ...\nचला माहिती घेऊया गडकोटांविषयी\nगिरी-दुर्गांच्या पहाऱ्यातून महाराष्ट्रात गडकोट वैभव विपुल आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी संपूर्ण राज्याचे सार ते दुर्ग असे सांगत साल्हेर अहिवंतापासून जिंजी तंजावरपर्यंत दुर्गाची एक प्रचंड शृंखला उभारून स्वराज्य सुरक्षित करून ठेवले. दुर्गमता हा गडाचा गाभा होता, शत्रूकडे असलेल्या हत्याराच्या ताकदीवर दुर्गाची रचना अवलंबून असे.प्राचीन काळी वस्तीभोवती काटेरी झाडे टाकून वस्तीचे रक्षण करण्यात येई. नंतर लाकडाचे परकोट उभारण्यात येऊ लागले.मग दगडाची रचाई ...\nसंपूर्ण राज्याचें सार तें दुर्ग. दुर्ग नसतां मोकळा देश परचक्र येतांच निराश्रय, प्रजाभग्न होऊन देश उद्वस होतो. देश उद्वस झाल्यावरी राज्य असें कोणास म्हणावें याकरीतां पूर्वी जे जे राजे झाले त्यांनी आधी देशामध्यें दुर्ग बांधून तो तो देश शाश्वत करून घेतला, आणि आलें परचक्रसंकट दुर्गाश्रयी परिहार केले. हें राज्य तर तिर्थरूप थोरले कैलासवासी स्वामींनी गडांवरूनच निर्माण केले. जो जो ...\nमहाडच्या उत्तरेस २५ कि.मी. वर असलेला रायगड किल्ला हा चहुबाजूंनी डोंगररांगांनी वेढलेला आहे. याच्या उत्तरेला आणि पूर्वेला काळ नदीचे खोरे पसरलेले आहे, तर पश्चिमेला गांधारी नदी वाहाते. याच्या पूर्वेला लिंगाणा, आग्नेयेला राजगड, तोरणा; दक्षिणेकडे मकरंदगड, प्रतापगड, वासोटा, उत्तरेला कोकणदिवा असा मुलूख दिसतो. रायगडाचा माथा राजधानी बनवण्यास सोयीचा व प्रशस्त आहे. शत्रूला अवघड वाटणार्‍या प्रदेशातले ते अधिक अवघड ठिकाण आहे. सागरी ...\n अवघ्या महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून या दुर्गदर्शनासाठी या. आपापले उद्योग एक्या अंगास सारून या. दो चौ दिसांची सवड काढून या. पण हे दुर्ग म्हणजे काही लोणावळा, माथेरान किंवा आपल महाबळेश्वर नव्हे. नुसत डोंगर चढणं आहे, रान तुडवण आहे, स्वत:चं अंथरूण पांघरूण पाठीवर वागवीत रानोमाळ हिंडाव लागतं. तिथं असतो भराट वारा, असतं कळा कळा तापणार ऊनं,असतात मोकाट डोंगरदरे, पण हे ...\nAnuya on महाराष्ट्राच्या किल्ल्यांकडे सरकारचे अक्षम्य दुर्लक्ष\nshashank on वीर शिवा काशीद\nछत्रपती शिवाजी – महाराजांवर चित्रपट\nबेसिक फोटोग्राफी वर्कशॉप – ४ सप्टेंबर २०१६\nगनिमी कावा – युध्दतंत्र\nछत्रपती राजर्षि शाहू महाराज\nस्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले\nchatrapati shivray chhatrapati shivaji maharaj kaviraj bhushan lohagad fort Modi Letter D Modi Letter DH Modi Letter N Modi Letter SH Modi Letter T Modi Letter TH modi script nature photography Quiz Contest raigad raigad fort Rajaram Maharaj shivaji raje shivkalyan raja shivrayanchi aarti आज्ञापत्र कविराज भूषण छत्रपती शिवाजी महाराज जाणता राजा जावजी लाड ताराराणी प्र. के. घाणेकर प्रश्नमंजुषा बाजीराव पेशवे बाल शिवाजी मराठा मराठेशाही राजमाता जिजाऊ आऊसाहेब लता मंगेशकर वा. सी. बेंद्रे शहाजी महाराज शिवराय शिवरायांचा जन्म शिवरायांची आरती शिवाजी राजे शिवाजीराजे भोसले शिवाजी शहाजी भोसले सरनौबत सेतू माधवराव पगडी सोपी मोडी पत्रे २०१५\nशिवराय प्रश्नमंजुषा – प्रश्न क्रमांक १५\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १२\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. ११\nशिवराय प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक १४\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १३\nछत्रपती शिवाजी – महाराजांवर चित्रपट\nबेसिक फोटोग्राफी वर्कशॉप – ४ सप्टेंबर २०१६\nJai ram Shinde: सर माझ्या माहिती प्रमाणे पन्हाळा गडावरील ईतिहाआसआसाचे वर्णन...\nJai ram Shinde: खुप छान माहित दिल्या ईतिहासातील. पण माला माहिती आहे त्याप्रम...\nशिवराय प्रश्नमंजुषा – प्रश्न क्रमांक १५\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १२\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. ११\nशिवराय प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक १४\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १३\nकाळकाई खिंडीत सिद्दयांची कत्तल करणारे जावजी लाड\nप्रती तानाजी – पदाती सप्तसहस्त्री नावजी लखमाजी बलकवडे\nछत्रपती संभाजी महाराजांचा जन्म\nराजगड लढविणारे संताजी सिलीम्बकर\nजयदेव जयदेव जय जय शिवराया\nमोडी वाचन – भाग १०\nराजगड लढविणारे संताजी सिलीम्बकर\nमोफत फोटोग्राफी वर्कशॉप – लोहगड (७ ऑगस्ट)\nJai ram Shinde: सर माझ्या माहिती प्रमाणे पन्हाळा गडावरील ईतिहाआसआसाचे वर्णन...\nJai ram Shinde: खुप छान माहित दिल्या ईतिहासातील. पण माला माहिती आहे त्याप्रम...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00610.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.inmarathi.com/ban-on-condom-ads-and-wrong-messaging-of-condoms/", "date_download": "2018-04-24T18:25:31Z", "digest": "sha1:AN2DQCS2HPQZXQDYW6XLVK7FZ6JSRN37", "length": 18358, "nlines": 109, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "निरोधाचा कंडोम : मैथुनाचा आनंद की सुरक्षा? महत्वाचं काय?", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nनिरोधाचा कंडोम : मैथुनाचा आनंद की सुरक्षा\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page\nलेखक : विनीत वर्तक\nदूरदर्शन च्या त्या दिवसात “कॉपर टी” आणि हम दो हमारे दो सोबत निरोधाची जाहिरात नेहमीच दिसत असे. त्याकाळी ते बघताना स्पेशली घरात सगळे असताना अवघडल्यापेक्षा नक्की काय असते ह्याची उत्सुकता जास्ती असायची. कारण “निरोध म्हणजे काय” हे विचारणार तरी कोणाला\nकाळ बदलला. निरोध ची जागा कंडोम नी घेतली. आधी त्यात कामसूत्र आलं आणि मग ड्युरेक्स झालं. त्यात कलर आले, फ्लेवर आले. त्यात प्लेजरसाठी रीब्स आल्या. पण हे सगळं करताना निरोधाचा मुळ उद्देश कंडोम द्वारे पुढल्या पिढीपर्यंत पोचवण्यात कुठेतरी आपण मागे पडलो असं खेदाने म्हणावं लागेल.\nआजही कंडोम बोललो कि लोकांच्या नजरा मागे वळतात.\nखरं तर गर्भधारणा होऊ नये म्हणून आणि सेक्शुअल आजार पसरू नये म्हणून एक पडदा म्हणून काम करणारं निरोध, कुठेतरी आता सन्नी ल��योन ला दाखवताना चैन म्हणून त्याचा वापर करताना सांगणे – म्हणजे त्याचा मुळ उद्देश बाजूला ठेऊन नको त्या पद्धतीने समोर नेणं.\nदात चांगले राहावे म्हणून डॉक्टरांच्या वेशात अनेक डेन्टीस्ट झाडून सगळ्या टूथपेस्ट च्या जाहिराती करत असतात. कारण हेच की वैज्ञानिक दृष्टीने आमचं प्रोडक्ट हे दात अधिक चांगले ठेवू शकते.\nपण कंडोम च्या जाहिरातीला मात्र सन्नी लियोन लागते किंवा कोणीतरी हॉट मॉडेल – जी कि अतिशय तंग कपड्यात काहीतरी गरम करणारे हाव भाव करत आपल्या समोर येते. त्यात ६ प्याक दाखवणारा कोणीतरी असतो. मर्दानगी दाखवताना प्लेजर साठी मधेच कंडोमचे पाकीट येते. जणू काही हेच वापरलं तर आणि तरच प्लेजर मिळणार.\nकंडोम कसा वापरावा, त्याचा उपयोग कसा करावा, वापरून झाल्यावर त्याची कशी व्हीलेव्हाट लावावी – हे कुणी सांगत नाही. कंडोम वापरण्याचे फायदे, तोटे, त्यातील अडचणी तुम्हीच समजून घ्यायच्या. त्याची माहिती कुठेच नसते. कंडोमचा वापर प्लेजर साठी होऊ शकतो असं असलं तरी त्याचा मुळ उद्देश हा गर्भनिर्मिती रोखणे आणि सेक्शुअल आजार पसरू नये हा असताना त्याच्या प्लेजर बद्दल जास्ती सांगितले जाते.\nकितीतरी पुरुषांना कंडोम वापरायला आवडत नाही. कारण “त्यात मज्जा येत नाही” असे त्यांचे म्हणणे असते. “भले ५-६ वेळा गर्भपात केला तरी चालेल, पण कंडोम नको” अशी धारणा असणारे अनेक आहेत. हे म्हणजे सिट बेल्ट सारखं आहे. पोलीस असेल तर लावायचा…” अशी धारणा असणारे अनेक आहेत. हे म्हणजे सिट बेल्ट सारखं आहे. पोलीस असेल तर लावायचा… म्हणजे आपला जोडीदार (अधिकृत म्हणजे आपला जोडीदार (अधिकृत) सोडून दुसरा कोणी असेलच तरच कंडोम वापरायचा. बाकी आपला जोडीदार असेल तर काहीही चालते.\nवास्तविक सिट बेल्ट लावल्यामुळे थोडा त्रास झाला तरी आपला जीव वाचवण्याची त्याची ताकद असते. कंडोम पण तर सेम असते ना मग सिट बेल्ट वापरणे अनिवार्य करू शकतो तर आपण आपल्या जोडीदाराला ही कंडोम वापरण्यास प्रवृत्त करणे गरजेचे आहे.\nअर्थात हे पाउल किती स्त्रिया उचलतील ह्याबद्दल शंका आहे. कारण अजूनही कंडोम सारखा विषय काढणंच हे “घाण” किंवा वाईट विचार करणे असे समजले जाते.\nकंडोम च्याजाहिरातींवरील बंदी समर्थनीय नसली तरी योग्य तर्हेच्या जाहिराती समोर येणे गरजेचे आहे.\nइंटरनेटच्या काळात अशी बंदी काहीच उपयोगी नाही. रोज १ जीबी चा वापर करून प��र्न ते यु ट्यूब चे व्हिडीओ बघणारी पिढी असताना टी.व्ही. वर सकाळी ६ ते रात्री १० कंडोम च्या जाहिरातीवर बंदी टाकून काय होणार आहे जाहिरातीवरील बंदी पेक्षा त्यातून समोर येणाऱ्या मेसेज वर काहीतरी उपाययोजना गरजेची होती.\n अश्या प्रश्नांची उत्तरे देणारी, कंडोमचे प्रकार आणि त्याचा वापर ह्याची माहिती देणारी एखादी जाहिरात हि नवीन पिढीला सावध तर करेलच पण त्यातून प्लेजर कसं घ्यायचं हे हि शिकवेल.\nएड्स आणि इतर आजार आपल्या सभोवती फिरत असताना कंडोम १००% सुरक्षा देतेच असं नाही. पण ते वापरताना काळजी घेतली तर आपण आपला बचाव करू शकतो. प्लेजर मिळत नाही म्हणून कंडोम न वापरण आपल्या जोडीदाराच्या जीवावर पण बेतू शकते.\nआपल्या जनेनइंद्रियातून निघणाऱ्या ल्युब्रिकेशन स्त्रावात पण आजार पसरवणारे विषाणू असू शकतात. त्यामुळे सेक्स कधीच पूर्णपणे सेफ नसतो.\nगर्भपात हा जखम झाल्यावर वाढू नये म्हणून उपाय असतो. पण कंडोम हा आपला सिट बेल्ट असतो. त्यामुळे त्याचा वापर करणे हे आपण पुरुष म्हणून स्वीकारायला हवं.\nकंडोम विकत घेणे, तो वापरणे आणि आपली सुरक्षा करणे हे आपल्या हातात आहे. कोण काय बोलते ह्या पेक्षा आपल्या सुरक्षेची काळजी आपल्याला जास्त असायला हवी. कोणत्याही वयात कंडोम चा वापर हा आपल्यासाठी लाभदायकच असतो.\nआपल्या आयुष्यातल्या जोडीदाराशी जेव्हा गोष्टी निगडीत असतात अश्यावेळी सन्नी लियोन आणि आपला जोडीदार ह्यात खूप फरक आहे हे समजण्याची मानसिकता आपल्यात असायला हवी. निरोधाचा कंडोम झाला असला तरी त्याला समजून घेतल तर सुरक्षेसोबत प्लेजर आपोआप मिळते.\nInMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page \n← जर वाचलेले लक्षात राहत नसेल, तर हे उपाय करून पाहाच\nतुमच्या आवडत्या बॉलीवूड स्टार्सची आवडती हॉलिडे डेस्टिनेशन्स तुम्हाला माहित आहेत का\n“त्या” नाजूक क्षणांचं काहीतरी विचित्रच होऊ शकतं -विवाहित / प्रेमी युगुलांनो – सावध रहा\nहैदराबादेत “भिक बॅन”… एका महिलेची करामत\nगोमांस बंदीवरून भारताला नावं ठेवण्याआधी हे जाणून घ्या\nजेव्हा इंदिरा गांधींनी आपल्याच देशवासीयांवर बॉम्ब टाकण्याचा आदेश दिला\nअपंगत्वावर मात करून यशाचे शिखर काबीज करणारा ‘भल्लालदेव’ राणा दग्गुबाटी\n१५० जणांच्या कंपनीमध्ये केवळ ६ जण उरले, पण त्याने हार काही मानली नाही\nएक गवळ्याचा पोर ‘महाकवी कालिदास’ म्हणून नावारूपाला आलं\nअलार्म मधलं “स्नूझ” बटन – जन्माची कथा आणि थोडीशी फसवणूक\nचेक बाउंस झाल्यावर काय करावे : जाणून घ्या पूर्ण कायदेशीर प्रक्रिया\nमराठी संस्कृतीचा गर्व बाळगणारा हरयाणा राज्यातील ‘रोड मराठा’ समाज\nजाणून घ्या रोजच्या वापरातील ‘ह्या’ इमोजींमागचा माहित नसलेला रंजक इतिहास\nआपली मुलं गुन्हेगार बनत नाहीयेत ना\n“राज ठाकरे देश तोडायला निघालेत”: आरोपाला त्यांच्याच ‘भाषेत’ उत्तर (राजसाहेबांचं भाषण अन् माझी वणवण भाग २)\nकवी शैलेंद्र : ज्याची गाणी आजही लोकांना आठवतात, तो मात्र कोणालाच आठवत नाही\nकिडनी ट्रान्सप्लांट का आणि कसे केले जाते \nAvengers च्या ट्रेलर मधून सिग्नल मिळालेत : आपल्या आवडत्या पात्रांचा मृत्यू बघण्यास तयार रहा\nभारतावर १५० वर्षे राज्य करणाऱ्या इंग्लंड बद्दल आपल्या मनात एक फार मोठा गैरसमज आहे\nहॉटेलमध्ये तुम्हाला बिर्याणी म्हणून पुलावच दिला जात नाही ना दोन्हीत फरक आहे, जाणून घ्या..\nमोदींचं भाषण – ३१ डिसेम्बरचा पोपट\nराज कपूरचा ‘आवारा’ तुर्की मध्ये इतका प्रसिद्ध का झाला होता\nया गणेशोत्सवादरम्यान विजेमुळे होणाऱ्या अपघाताचे विघ्न टाळावे…\nब्लॅक टी पाहून नाकं मुरडता कारण तुम्हाला ब्लॅक टी चे हे फायदे माहित नाहीत\nभारताबद्दल तुम्ही नं वाचलेल्या १० अभिमानास्पद गोष्टी \nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00610.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/fasting-recipe", "date_download": "2018-04-24T18:24:43Z", "digest": "sha1:6V5RF22IXHQXFZ2EOHYJMERA4HJU6IC6", "length": 10523, "nlines": 128, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "खाद्यसंस्कृती | पाककृती | खाना खजाना | व्यंजन | मिठाई | Indian Food | Khana Khajana | Cooking Tips | Pakkruti", "raw_content": "\nमंगळवार, 24 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nबनाना बॉल्स (महाशिवरात्री स्पेशल)\nवेबदुनिया| गुरूवार,फेब्रुवारी 8, 2018\nसर्वप्रथम पनीराचे 1-1 इंच लांबीचे तुकडे करून त्यावर थोडंसं मीठ व काळेमिरे पूड घालून ठेवावे. तेल व पनीर सोडून बाकी सर्व ...\nसर्वप्रथम पिठे कोरडी भाजावी. मग थोडे तूप घालून खमंग भाजावीत. गुळात थोडे तूप घालून कोमट करावे. वि���ळल्यावर खाली उतरवावे. ...\nवेबदुनिया| बुधवार,सप्टेंबर 27, 2017\nसर्व प्रथम पनीरामध्ये सर्व साहित्य एकत्र करून मेरीनेट करावे. नॉनस्टिक तव्यावर पनीर दोन्ही बाजूने परतून घ्यावे. त्यानंतर ...\nवेबदुनिया| मंगळवार,सप्टेंबर 26, 2017\nरताळी उकडून सोलून घ्यावी आणि चांगली कुस्करून त्यात दोन चमचे शिंगाडे पीठ, साबुदाणा पीठ घालून ते मळून घ्यावे. या मिश्रणात ...\nसर्वप्रतम साल काढून सफरचंदाच्या गोल जाड चकत्या कराव्यात. शिंगाड्याच्या पिठात दालचिनी पूड घालावी. पाणी घालून सरसरीत ...\nसाबुदाणा आधीच चार तास भिजवून ठेवा. मऊसर भिजवा. एका पसरट भांड्यात साबुदाणा, बटाटे, जिरेपुड, मिरची वाटण, मीठ घालून चांगले ...\nवेबदुनिया| गुरूवार,सप्टेंबर 21, 2017\nसर्वप्रथम पनीराला किसून त्यात बटाटे, काजू, मिरची, आलं व मीठ घालून एकजीव करावे. त्याचे लहान लहान गोळे तयार करावे. ...\nवेबदुनिया| शुक्रवार,ऑगस्ट 4, 2017\nबटाटे घेऊन ते वाफवून, ते बारीक वाटून घ्यावेत. एक वाटी गोळ्यास पाव वाटी आरारूट घेऊन, त्या गोळ्यात घालून गोळा चांगला ...\nवेबदुनिया| मंगळवार,ऑगस्ट 1, 2017\nसर्वप्रथम पपईचा गर काढून त्यातील बिया काढून नारळाचा कीस व साखर सर्व एकत्र करून जाड बुडाच्या कढईत गॅसवर आटवावे. वड्या ...\nवेबदुनिया| सोमवार,जुलै 31, 2017\nभगर 2 तास पाण्यात भिजत ठेवावी. दह्याला फेटून त्यात राजगिरा व सिंगाड्याचे पीठ टाकावे. भगर बारीक वाटून त्यात सर्व साहित्य ...\nप्रथम कढईत साजूक तुपात खोबर्‍याचा किस छान खरपूस भाजून घ्या. नंतर हा भाजेलेला किस एका भांड्यात काढून घ्या. नंतर मंद ...\nवेबदुनिया| सोमवार,जुलै 31, 2017\nर रताळे गरम पाण्यात उकळून घ्यावे, उकळलेल्या रताळ्याची साल काढावी व कुस्करून घ्यावे, काजु बारीक करावा, विलायची बारीक ...\nउकडलेले रताळी व बटाटे मॅश करून त्यात मीठ घालावे. खोबरे, बेदाणे, मिरच्यांचे तुकडे, कोथिंबीर व मीठ घालून सारण तयार करावे. ...\nसर्वप्रथम बटाटे आणि साबुदाण्याला मॅश करून शिंगाड्याच्या पिठात चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्या, उरलेले मसाले घालून ...\nनॉनस्टिक पॅनमध्ये नारळाचा चव परतून घ्या. कोथिंबीर सोडून इतर सर्व साहित्य घाला. गार झाल्यावर कोथिंबीर घाला. बटाटय़ाची ...\nवेबदुनिया| सोमवार,जुलै 24, 2017\nउकळलेले रताळू सोलून त्यांना एकजीव करावे. राजगिर्‍याचा पीठात शिंगाडेचे पीठ, नारळ, रताळू, वेलची पूड, साखर व दोन मोठे चमचे ...\nनारळाच्या दुधात किसलेला गूळ घालून विरघळवून घ्या. त्यात हळूहळू हलवत शिंगाड्याचे पीठ घालावे. एकजीव करा. गुठळी होऊ देऊ ...\nकढईत शिंगाडा पीठ व साजूक तूप घेऊन मध्यम आचेवर लालसर रंग येईपर्यंत भाजणे. भाजल्यावर गॅस बंद करून त्यात दाण्याचे कूट व ...\nउकडलेली रताळे सोलून त्यांना एकजीव करावे. राजगिर्‍याच्या पिठात शिंगाड्याचे पीठ, नारळ, रताळी, वेलची पूड, साखर व दोन मोठे ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00611.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-sweet-dishes/pooran-poli-109030600072_1.html", "date_download": "2018-04-24T18:22:32Z", "digest": "sha1:2JRJCG7SZL6Y3XZCWMUZ4EKFEIBWYD5E", "length": 8685, "nlines": 110, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "होळी स्पेशल : पुरण पोळी | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 24 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nहोळी स्पेशल : पुरण पोळी\nमहाराष्ट्रातील सांस्कृतिक जीवनात पुरणपोळीचे महत्व अनन्यसाधारण आहे. पुरणपोळी करण्याची पद्धत प्रांतानुसार बदलते. विदर्भातील पोळी पुरणाने ठासून भरलेली, तर पश्चिम महाराष्ट्रातील पुरणाचा भरणा कमी असलेली. पुरणाची गोडी थेट सात समुद्रापार करून युरोप अमेरिकेतही पोहचली आहे.\nसाहित्य - एक किलो हरभर्‍याची डाळ, दोन किलो साखर, चांगल्या प्रतीच्या गव्हाची कणिक, 20 ग्रॅम इलायची, 250 ग्रॅम साजूक तूप.\nकृती : हरभर्‍याची डाळ स्वच्छ पाण्याने धूऊन घ्यावी. गॅसवर 4 लिटर पाणी अल्युमिनियमच्या पातेल्यांत तापायला ठेवावे. पाणी तापल्यानंतर त्यात डाळ घालावी.\nगॅसचा जाळ साधारण ठेवावा. डाळ शिजायला आल्यावर तिला तांबूस रंग प्राप्त होतो. सुगंधही दरवळू लागतो. डाळ शिजल्यावर त्यात साखर, बारीक वाटलेली इलायची पावडर घालावी. मिश्रण चमच्याने चांगल्या प्रकारे मिसळून घ्यावे. तयार मिश्रण पुरणवाटप यंत्रातून काढून घ्यावे. चांगली मळलेली कणिक आणखी एकदा तुंबून घ्यावी.\nकणकेची हाताच्या तळव्यावर पातळ चपाती करून त्यात समप्रमाणात पुरण भरावे. पुरण भरून झाल्यावर पोळपाटावर हळूवारपणे लाटावे. ठासून पुरण भरलेली पोळी लाटल्यावर अलगद तव्यावर टाकावी.\nबीना साखरेचे तयार करा चॉकलेट बनाना आइसक्रीम\nघरच्या घरी तयार करा शेजवान सॉस\nविराटने अनुष्काबरोबर साखरपुडा झाल्याचे वृत्त फेटाळले\nविराटचा नव्या वर्षात साखरपुडा\nयावर अधिक वाचा :\nबराक ओबामा यांनी पत्र पाठवून मागितली माफी\nअमेरिकेचे माजी राष्ट्रपती बराक ओबामा आणि त्यांची पत्नी मिशेल ओबामा यांनी आपली मोठी मुलगी ...\nचार दिवस सलग बँका बंद राहणार\nबँकेची काही कामे असतील तर पुढील तीन दिवसांत आटोपून घ्यावी लागणार आहेत. कारण चार दिवस सलग ...\nआसाराम बापूला बुधवारी शिक्षा सुनावली जाणार\nबलात्काराच्या प्रकरणात अटकेत असलेला स्वयंघोषित अध्यात्मिक गुरु आसाराम याला बुधवारी शिक्षा ...\nमृत्यूच्या पाच तासाने उठून बसला, सांगितले अनुभव\nघरात अंतिम संस्काराची तयारी सुरू असताना मृत व्यक्ती अचानक उठून बसला तर हैराण होणे ...\nभारतीय लष्कराने पाकच्या पाच सैनिकांना घातले कंठस्नान\nनियंत्रण रेषेवर सातत्याने पाकिस्तानी सैनिकांकडून होणाऱ्या गोळीबाराविरोधात प्रत्युत्तरदाखल ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00612.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://shabdshabd.blogspot.com/2009/01/blog-post_11.html", "date_download": "2018-04-24T18:29:02Z", "digest": "sha1:ASPW3H3OM5ACKCRRKAKUL5D75P3UOGLE", "length": 5133, "nlines": 100, "source_domain": "shabdshabd.blogspot.com", "title": "शब्द शब्द जपुन ठेव ( नरेन्द्र प्रभू ): खराच लंडनाक चल्ले !", "raw_content": "\nशब्द शब्द जपुन ठेव ( नरेन्द्र प्रभू )\nमी वाचलेल्या साहीत्यामधील चांगले, मला आवडलेले भाग या ब्लॉगवर दिले आहेत. : नरेन्द्र प्रभू\n\"वस्त्रहरण नाटक घेवन आमी बुवा लंडनाक चल्लव\" असं जेव्हा मच्छिंद्र कांबळीने जाहीर केलं तेव्हा मालवणी मुलखातून मालवणी स्टाईलने प्रतिक्रिया उमटली ती अशी...\n'फटकेक खाव – ह्येंका एस्टी आणि बोटीच्या उताराक पैसे गावनत नाय, म्हणान तीन-तीन वर्सा गावाचा त्वांड बगनत नाय, ते मायझये लंडनला कसे काय जातले \nपरंतु अनाऊन्स केल्याप्रमाणे ठरल्या दिवशी, ठरल्या वेळी, ठरल्या तारखेला म्हणजे १३ ऑक्टोबर १९८४ रोजी रात्री ठीक १० वाजता 'भद्रकाली प्रॉडक्शन' च्या मुंबईच्या सहार एअरपोर्टवर २२ खलाशांना ( कलावंतांना) नेण्यासाठी दादर टीटीला छबिना (बस) तयार होती. अर्थात या छबिन्याचा नाखवा होता पांडुतात्या सरपंच मच्छिंद्र कांबळी \nLabels: आत्मचरित्र , प्रवास वर्णन\nकागदाचा पुनर्वापर म्हणजेच निसर्ग संवर्धन\nडॉ. विनायक सेन की अजब कहानी\nस्वप्न उद्याचे घेऊन ये\nसाता समुद्रापार - आमचा सतू (सत्यजित प्रभू) सध्या अमेरिकेत स्टेज शो करतोय. काल असाच त्याचा फोन आला. काही मराठीतली वाक्यं मालवणीत कशी बो���ली जातील असा त्याचा प्रश्न होता. ‘माक...\nउबुण्टूमध्ये मराठीत लिहा -\n१ डिसेंबर २००८ पासून वाचनसंख्या\nCopyright 2009 - शब्द शब्द जपुन ठेव ( नरेन्द्र प्रभू )\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00612.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/poll/list/4", "date_download": "2018-04-24T18:29:15Z", "digest": "sha1:G2IHIT7VEYUXSKSK34XCM4TXYLFLOYUH", "length": 6665, "nlines": 159, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "Poll | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 24 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nराज ठाकरे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार होतील का\nतुम्हाला काय वाटत या साती अधिकार्‍यांनी मोदींना आव्हान दिले आहे.\nअरविंद केजरीवाल यांचे मत आहे की मोदी आणि सोनियांमध्ये आधीच काहीतरी सेटिंग झाली आहे\nकेजरीवालांनी मीडियावर केलेल्या टीकेत तथ्य आहे का\nतुमच्या मते अ‍रविंद केजरीवाल यांच्या अडचणी वाढल्या अहेत\nतुमच्या मते कोण खोट बोलत आहे केजरीवाल की योगेंद्र यादव\nजनमताचा अंदाजाप्रमाणे मुलायमसिंह होऊ शकतात पंतप्रधान\nक्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकरची जागा कोणी घेऊ शकतो का\nतुम्हाला काय वाटतं सोशल नेटवर्किंग साईट्स वापरणा-यांची संख्या जितक्या झपाट्याने वाढली, तितक्याच वेगाने त्यात घट होण्याची शक्यता आहे.\nसचिन तेंडुलकरचे एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणे, हा निर्णय योग्य आहे का\nबराक ओबामा यांनी पत्र पाठवून मागितली माफी\nअमेरिकेचे माजी राष्ट्रपती बराक ओबामा आणि त्यांची पत्नी मिशेल ओबामा यांनी आपली मोठी मुलगी ...\nचार दिवस सलग बँका बंद राहणार\nबँकेची काही कामे असतील तर पुढील तीन दिवसांत आटोपून घ्यावी लागणार आहेत. कारण चार दिवस सलग ...\nआसाराम बापूला बुधवारी शिक्षा सुनावली जाणार\nबलात्काराच्या प्रकरणात अटकेत असलेला स्वयंघोषित अध्यात्मिक गुरु आसाराम याला बुधवारी शिक्षा ...\nमृत्यूच्या पाच तासाने उठून बसला, सांगितले अनुभव\nघरात अंतिम संस्काराची तयारी सुरू असताना मृत व्यक्ती अचानक उठून बसला तर हैराण होणे ...\nभारतीय लष्कराने पाकच्या पाच सैनिकांना घातले कंठस्नान\nनियंत्रण रेषेवर सातत्याने पाकिस्तानी सैनिकांकडून होणाऱ्या गोळीबाराविरोधात प्रत्युत्तरदाखल ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00613.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://mr.upakram.org/node/2869?page=2", "date_download": "2018-04-24T18:21:04Z", "digest": "sha1:43EJXSYIMTEIWOUEGCBIP5TH6GVFI6DE", "length": 7344, "nlines": 59, "source_domain": "mr.upakram.org", "title": "सर्वच क्षेत्रांचे सुमारीकरण? | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\n'लोकसत्ता' या वर्तमानपत्राच्या ऑनलाईन आवृत्तीमध्ये पहिल्या पानावर पुष्पा भावे यांच्या नावे 'अक्षम्य दुर्लक्षामुळे सर्वच क्षेत्रांचे सुमारीकरण' असे मत प्रसिद्ध झाले आहे.\nचर्चाप्रस्तावाचा हेतू उपक्रमींना याबाबत काय वाटते हे जाणून घेण्याचा आहे\nहे मत टिपीकल 'गेले ते दिन गेले' प्रकारचे आहे का\nसर्वच क्षेत्रांचे सुमारीकरण होत आहे का\nमाझे मत, सर्वच क्षेत्रांचे सुमारीकरण होत आहे असे आहे. मराठी संकेतस्थळांचेच जर उदाहरण घेतले तरी, फुटकळ लेखनालाही वा वा म्हणत फेटे-शेमले उडवणारे कमी नाहीत. अशा दर्जाहीन लेखनामुळे व अनाठायी स्तुतीस्तुमनांमुळे ट्रॅफिक वाढत असले तरी दर्जा खालावत चालला आहे. शुद्धलेखनाची तमा न बाळगले जाणारे लेखन, व्याकरण न पाळले जाणारे लेखन यांची भलावण मराठीचे प्राध्यापकच करत असतात. इंजिनियरांचा दर्जा कसा घसरत चालला आहे याचा प्रस्तुत संकेतस्थळावर 'विसुनाना' या सदस्यांनी दिलेला प्रतिसादही यासंदर्भात उल्लेखनीय आहे.\nतुमच्या मतांच्या प्रतीक्षेत आहे.\n|| बुद्धं सरणं गच्छामि ||\nशतकपूर्तीकडे यशस्वी वाटचाल -\nते समर्थन किंवा ती हेटाळणी योग्य किंवा अयोग्य हा मुद्दा बाजूला ठेवला तरीही रसिकमान्य, वैचारिक, दर्जेदार गोष्टी आता संकुचित अवकाशात वावरतात असं म्हणता येईल का हे एक प्रकारचं सुमारीकरण म्हणता येईल का\n ज्यांनी ज्ञानाची कवाडे मुक्त करायला हवी त्यांनी ती बंदच ठेवल्याने तर नाही ना\nमाझ्या ओळखीच्या एका मुलीला तिचा आवाज काहीसा योग्य नाही असे म्हणून शास्त्रीय संगीत शिकण्यापासून परावृत्त केले गेले. गायचे ते पट्टीची गायिका होण्यासाठीच असा विचार असल्याने सुरांची ओळख हे लहानसे ध्येय तिच्या बाबतीत विचारातच घेतले गेले नाही.\nआजकाल चित्रपटांसाठी गाणी कितीतरी लोक लिहीतात, पूर्वी काही ठराविकच नावे डोळ्यासमोर येत. आता लिहीणार्‍या काही थोड्या जणांची मक्तेदारी संपून अनेकांची चलती झाली हे मी लाँगटर्मसाठी चांगले समजते. आणि हल्लीची गाणी बरी असतात की.\nदसर्‍याच्या लाख - लाख शुभेच्छा .. तुमच्या शुभकामना पुर्ण होवोत\nदसर्‍याच्या लाख - लाख शुभेच्छा .. तुमच्या शुभकामना पुर्ण होवोत तुमच्या शुभकामना पुर्ण होवोत काळजी घ्या - प्रेमाने पहा :)\nकोणत्याही सणाप्रमाणे यावेळी हि समाजातील वेगवेगळे घटक एकत्र येतात त्यामुळे विचारांची आदानप्रदान होते.प्रत्येकाच्या सुख दुखात सहभागी होण्याचे संस्कार यातून घडतात.समाज हि एक मोठी ताकत असून ती कोणत्याही एका व्यक्तीपेक्षा फार मोठी आहे हे यानिम्मित्त प्रत्येकाच्या मनावर ठसते.\nसोनेरी दिवस, सोनेरी पर्व,\nसोनेरी क्षण, सोनेरी आठवणी,\nसोनेरी शुभेच्छा, सोन्यासारख्या लोकांना ..\nआपल्या साईटवरचे वातावरण खेळकर व आनंदी रहावे हीच दसऱ्याची शुभेच्छा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00613.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://vastuclass.blogspot.com/2010/11/", "date_download": "2018-04-24T17:58:41Z", "digest": "sha1:OVTQMNTGL5FL2QURLMXPHFCV4ZUQLBAX", "length": 38316, "nlines": 107, "source_domain": "vastuclass.blogspot.com", "title": "वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र मार्गदर्शक शिकवणी वर्ग ( VASTU & ASTRO CLASS ): November 2010", "raw_content": "वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र मार्गदर्शक शिकवणी वर्ग ( VASTU & ASTRO CLASS )\nविद्वत्वं च नृपत्वं च नैव तुल्यं कदाचन् | स्वदेशे पूज्यते राजा विद्वान सर्वत्र पूज्यते || Don't judge yourself at all; accept yourself and move on from there. तुम्ही स्वयंदिप व्हा \nगुरुवार, १८ नोव्हेंबर, २०१०\nवर्षातुन एकदाच मध्यरात्री १२:०० वाजता येणारे श्री विष्णूपूजन व पाहाटे ब्रम्हमुहूर्तावर शिवपुजना चे महत्त्व.\nदिपावलीच्या शुभेच्छा, आनंद आणि आतिषबाजी यांचा रंगच काही न्यारा असतो. आपल्या आशा पल्लवित करणारा वर्षातून एकदाच शरदऋतुत कार्तिक शुक्लपक्षात \" वैकुंठ चतुर्दशी\" येते. त्या दिवशी आवळीच्या झाडाखाली विष्णूपुजन केले जाते, ह्या व्रताचा उल्लेख आपणास सहसा शोधुन सापडणार नाही. त्यामुळे हे व्रत लोकप्रिय झालेले नाही. फ़क्त पंचांगात किंवा दैनिक दिनदर्शित ह्या व्रताचा उल्लेख केलेला असतो. पण ही पूजा का करावी हे व्रत केल्याने आपणास कोणते फायदे होतात. ह्याचा उल्लेख आपणास कुठल्याही लेखात सापडणार नाही.\nमी माझ्या कडे येणार्यास जातकांना ह्या व्रता बद्दल सांगून त्यांच्या कडून हे व्रत करुन घेतले आहे. त्याचा फायदा माझ्या जातकांना व त्यांच्या कुटुंबीयांना सुध्दा झालेला आहे. आपण स्वता हे व्रत करुन ह्या व्रताचा अनुभव घ्यावा तसेच दुसर्यां ना ह्या बद्दल माहिती सांगावी ही विनंती.\n१९ नव्हेबर,२०१० शुक्रवार रोजी हे व्रत करावयाचे आहे. ह्या दिवशी शनिप्रदोष व वैकुंठ चतुर्दशी एकाच दिवशी आली आहे. ह्या दिवशी सकाळी सुर्योदयाला सूर्याची पूजा करुन संध्याकाळी पुन्हा शिवपूजा करावी. शनिप्रदोषा बद्दल बरीच माहिती प्रसिध्द आहे त्यांमुळे मी प्रदोषा बद्दल लिहीत नाही.\nप्रदोष व्रताची सांगता झाल्यानंतर ह्या व्रताची तयारी करावी, (सामानाची यादी खाली दिली आहे) श्री सत्यनारायण पुजेला जो प्रसाद करतो त्याप्रमाणे सव्वाचे माप घेऊन प्रसाद करावा. पुजेला साधारण रात्री ११:०० वाजता सुरुवात करावी, प्रथम गणेश पूजन, नंतर श्री विष्णूपूजन करावे. ( श्री बा़ळकृष्णाची मूर्ती वापरण्यास हरकत नाही ) प्रथम श्री गणेशाला त्यांच्या रिधी सिध्दी सकट घेऊन व नंतर श्रीविष्णु / श्रीबाळकृष्ण ह्यांना अभ्यंग स्नान घालुन पुजेला सुरुवात करावी. जर श्री विष्णुसहस्त्र नाम येत असल्यास ते म्हणावे किंवा श्री विष्णवे नमः हा मंत्र म्हणुन ११ / १०८ / १००८ तुळशीची पाने वहावीत. नंतर नैवैद्य दाखवावा नंतर उपवास सोडावा. हे करत असताना ब्रम्हमुहूर्त ची वेळ होते. त्यावेळी पुन्हा आंघोळ करुन शिवपुजन करावे. ह्या साठी शिवाला बेल व दूधपाण्याचा अभिषेक करावा.\nआवळीचे झाड नर्सरीत विकत मिळते ते आणून कुंडीत लावावे साधारण पाच एक वर्ष आपण ह्या झाडाखाली विष्णूपूजनाचा आंनद घेऊ शकतो. त्यांनतर हे झाड आपल्या सोसायटीच्या किंवा आपल्या मालकीच्या जमिनीत लावावेत काही वर्षात आवळे खाण्याचा आंनद आपण व सृष्टीतील प्राणीमात्र ह्याचा उपभोग घेऊ शकतील.\nज्या लोकांना शक्य असेल तर त्यांनी ब्राम्हणा कडून श्री विष्णुपुजन व शिवरुद्र करुन घ्यावा. ज्यांना ही गोष्ट शक्य नसेल त्यांनी आपणास जमेल त्या पध्दतीने श्री विष्णू व शिवाची पुजा करावी पण एक गोष्ट महत्त्वाची हे करताना पुजेआधी संकल्प करणे महत्वाचे आहे.\nश्री विष्णु पूजा यादी --\nचौरंग १ आसन ३, लाल पीस १ तांदुळ २ किलो, नारळ ३ फळे ५\nविड्याची पाने ३० सुपारी ३०, कलश २ ताम्हण २, पळी-पंचपात्र १ समई २\nनिरांजन १ कापूर आरती १, अगरबती १ पुडा कापूर १ डबी, काडेपेटी १ वाती , फुलवाती १ पाकीट\nअत्तर बाटली १ जान्वे जोड १, हळद - कुंकू १ पाकीट गुलाल १ पाकीट, अभीर १ पाकीट अष्टगंध १ पाकीट\nरांगोळी १ पाकीट सुट्टे पैसे १०/- चे, ताट २ वाट्या ८, पातेले १ तेल , तूप पंचाम्रुत\nपंचखाद्य गुळ - खोबरे प्रसाद - शिरा, फुले ( जास्त) , बेल , तुळस, दुर्वा\nआंब्याचा डहाळा २ केळीचे खांब ४, सुतळी ४ ब���डल आवळीचे झाड किंवा झाडाची फ़ादि\nघरातील देव - शंख, घंटा, गणपती, बाळकृष्ण, गुरुजींची महादक्षिणा - ---------- रुपये.\nतुळस १००८ किंवा १०८ वेगळी निवडून ठेवणे. प्रसाद तयार करुन ठेवणे.\nat ११/१८/२०१० ०४:५८:०० म.उ.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nशनिवार, १३ नोव्हेंबर, २०१०\n\" अशुभ नेपच्यूनची पत्रिका \" विवाह-पत्रिका मिलनासाठी मंगळा इतका महत्त्वाचा नेपच्यून\" ग्रह.\nपत्रिका मिलन करताना द्वितीय, चतुर्थ, पंचम, व्ययात जर अशुभ नेपच्यून असेल तर पत्रिकेचा बारकाईने अभ्यास करावा, नेपच्यूनची पत्रिका ज्याप्रमाणे मंगळाचा आपाण पत्रिका\nमिलन करताना मंगळाची पत्रिका या अर्थाने विचार करतो त्याचप्रमाणे नेपच्यूनचाही वैवाहिक आणि कौटुंबिक सौख्याच्या दृष्टीने विचार करावयास हवा असे सर ( श्री.सुहास डोंगरे ) नेहमी सांगत असतात.\nसर्वसाधारणपणे सुखाचा विचार करताना ऐहिक आणि आध्यात्मिक या दोन बाजूंनी विचार करावयाचा असतो. या दोन बाजू तशा भिन्न दिशेच्या आहेत आणि काही अंशी एकमेकात गुरफटलेल्या आहेत कारण बहुतेकांचं अध्यात्म भरल्यापोटीच असतं.\nनेपच्यूनचा विचार करताना तो कोणत्या स्थानात शुभ आहे. याचा विचार वरील पत्रिकेवरुन कळू शकेल. उदा. पंचम स्थान आणि व्यय स्थान आणि व्यय स्थान हे आध्यात्मिकदृष्ट्या व्यावहारिक दृष्ट्या अशुभ आहे. जेव्हा चतुर्थ स्थान बिघडलं जात, म्हणजे सर्व दृष्टीनी संकटे येतात सुख शोधनही सापडत नाही अशा वेळी विरक्तिचा विचार मनात येणे साहजिकच आहे. पण विरक्ति विवाहच्या आधि की नतंर आहे. हे महत्त्वाचे आहे. विवाहनंतरची जर विरक्ति असेल तर ही विरक्ति शुभ आहे कि अशुभ आहे हा वादग्रस्त मुद्दा होऊ शकतो.\nसर नेहमी सांगतात नेपच्यूनच्या ग्रंहाच्या सहवासात येतो त्या ग्रहांची शक्ति खेचून घेऊन नाश करुन, ती शक्ति दुस-या ग्रहाकडे किंवा त्या स्थानाच्या कारकतत्त्वाकडे वळविणाची एक अमोघ शक्ति नेपच्यूनकडे आहे. थोडक्यात Sucker आहे. त्याचप्रमाणे तो Drainer आहे, यामुळेच गोचरी नेपच्यूनचे चतुर्थ स्थानातील भ्रमण कमालीचे नाट्यमा ठरते. अधिक माहीतीसाठी ज्योतिषाना \"नेपच्यून एक अवलिया\" या ग्रंथाचा अभ्यास फार महत्वाचा ठरेल.\nनेपच्यून गुप्त कारस्थाने करणारा – पाताळंत्री – अवलिया-गूढ-अद्दभुतेच्या मागे लागणारा – अनाकलनीय घटना – रहस्यमय, नादिष्ट – प्रवासी – भटक्या –व्यसनी – सिनेनाट्या संगीत नृत्य ह्यांची आवड असणारे, मनकवडे, अतीद्रिंय शक्ति असलेले भावनाप्रधान – भावनांच्या आहारी जाणारे, स्पप्नाळू, मादक – लोभस – मोहक – दुस-यावर छाप टाकणारा, भुलवणारा – मायाझाल पसावणारा – हातचलाखी - फ़सवणारा – नजरबंदी दुहेरी व्यक्तिमत्त्वाचा, संत साक्षात्कारी आत्मज्ञानी, कुंडलिनीशक्ति जागृत असणारा, रेकी प्राणीत हिलर, बेधुदं बेफ़िकिरीत जगणारा, समाजाची तमा न बाळगणारा, चित्रविचित्र पोशाख घालणारा, आत्मविश्वास गमवून बसलेला, मादक द्रव्याच्या सेवनाने कर्महानी झालेला, वाया गेलेला, जलतरणपटू, अतीद्रिंय शक्ति – नाँस्ट्रँडेमस किरो – द्रष्टे मंडळी, विश्वबंधुत्त्व, प्रेम, आध्यात्मिक उन्नती वृत्ती, दुस-आचे वाईट न करणारा, सत्संगप्रिय, लबाड-चतुर-ढोंगी-पांखडी-खट्याळ-मानसिक तोल गेलेला.\nनेपच्यून पाँझिटिव्ह असला आणि निगेटिव्ह असला तर काय स्वभाव असू शकतात.चमत्काराच्या पाठीमागे लागलेला, जगावेगळा हौस असलेला मंत्रतंत्रयंत्र तज्ज्ञ, अज्ञाताचा शोध घेणारा, संशोधन विश्वास रमणारा, शारीरिक आणि मानसिक तोल गमावलेला, स्वत:ची उन्नती न जाणण आरा, उत्तुंग यश देणारा, स्वर्गीय स्पर्शाने अलौकिकत्त्व मिळ्वून देणारा. विचित्र रोगी, डाँक्टरांना चुकीचे औषध देण्यास प्रवृत्त करणारा असा हा ग्रह फ़ार मोठ्या प्रमाणात जातकाचा कुंडलीत दोष उपन्न करीत असतो.\nतसेच आज महाराष्ट्र्चा कुंडलीतील नेपच्यून सुध्दा षष्टस्थानात आहे. षष्टस्थानातील नेपच्यून हा महाराष्ट्राच्या कुंडलीत नक्की काहीतरी गोष्ट घडविणार हे त्रिवार सत्य आहे सध्या गोचरीचा नेपच्यून एकादश म्हणजे ११ व्या स्थानि आहे म्हणजे तो आपल्या व्ययास्थानाच्या व्ययात आहे. व त्यामुळे आता बघा महाराष्ट्राची सत्ता कशी चालते ती\nat ११/१३/२०१० ०८:१४:०० म.पू.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nमंगळवार, २ नोव्हेंबर, २०१०\nलग्नातील विक्रमी मंगळ / मंगळाची कुंडली\nवधूवर निश्र्चय पद्धति भाग ३...\nआमच्या विद्वान व अत्यंत विचारी आर्य पूर्वजांनी आपल्या विवाह संस्थेचा पाया फार खोल व मजबूज घातला आहे व इतका विचारपूर्वक खोल व मजबूत पाया जगातील इतर कोणत्याही राष्ट्राचे विवाह संस्थेचा आढळणार नाही. अर्थात आमची विवाह संस्था जगातील इतर राष्ट्रांतील सर्व लग्न संस्थापेक्षा अति पवित्र असल्या कारणाने ती तितकीच चिरस्थायी आहे, वि���ेष उन्नत आहे व विशेष उदात्तही आहे. जगांटील सर्व ऐहीक सुखे प्राप्त व्हावी, धर्म, अर्थ, काम हे तीन पुरुषार्थ सहज साधता येऊन इष्टमित्र, अतिथी अभ्यागत, पशुपक्षी ह्या सारख्या जगांतील लहान मोठ्या प्राण्यांस देववेल तेवढे सुख देता यावे, वेदविहित यज्ञयागादि पुण्यकर्मे करता यावी धर्माची व प्रजेची अभिवृद्धि होऊन आपल्या उभय कुलांतील पूर्वजांचा उद्धार होऊन अंती मोक्ष साधता यावा हेच आमच्या विवाह विधीचे अंतिम साध्य आहे; असे आमचे आर्य पूर्वज सांगत आहेत व ह्याचकरिता आम्हाला विवाह करण्यास सांगितले आहे, किंबहुना आमच्या विवाह संस्थेचे रहस्य ह्यांतच आहे व म्हणून इतर राष्ट्राप्रमाणे आमच्यांतील विवाहसंबंध तोडता येत नाहीत. ( माझे कोठल्याही विवाह संस्थेची / वधूवर मंडळाशी संबध नाहीत )\nआमच्या धर्म शास्त्रात १. ब्राम्ह, २. दैव, ३. आर्य, ४. प्रजापत्य, ५. आसुर, ६. गंधर्व, ७. राक्षस, ८. पैशाच/ पिशाच असे आठ प्रकारचे विवाह सांगितले आहेत. परंतु आज ज्यांच्यात वधुवर पत्रिका संमेलन करुन लग्ने ठरवितात अशा बहुतेक ज्ञातीत ब्राह्मविवाह पद्धत चालू आहे व तीच पद्धत शास्त्रकारांनी उत्तम ठरविली आहे. इतर प्रकारचे विवाह कांही जातीत चालू असतील. ब्राह्मविवाहांत शास्त्राधाराप्रमाणे मुलीचे बापाने वरास आपले घरी बोलावून त्यास आपली उपवर कन्या यथाशक्ति अलंकृत करुन पूर्वी सांगितलेल्या उद्देशाने दान करावयाची असते. परंतु आजकालचे विवाह असे होत नसून त्यांस देवघेवीच्या व्यापाराचे स्वरुप येत चालले आहे अमुक हुंडा दिला पाहिजे अमुक करणी\\मनधरणी केलीच पाहिजे , जाण्यायेण्याचा खर्च दिला पाहिजे वगैरे शैकडो अटी वरपक्षाकडून वधुपक्षास घालण्यत येतात. अजूनही चाल रजिस्टर होण्यापर्यंत गेली नाही हेच आमचे सुदैव होय अमुक हुंडा दिला पाहिजे अमुक करणी\\मनधरणी केलीच पाहिजे , जाण्यायेण्याचा खर्च दिला पाहिजे वगैरे शैकडो अटी वरपक्षाकडून वधुपक्षास घालण्यत येतात. अजूनही चाल रजिस्टर होण्यापर्यंत गेली नाही हेच आमचे सुदैव होय व हा प्रकार जुन्या अशिक्षित लोंकापेक्षा नव्या सुशिक्षित व सुधारक म्हणाविर्याे लोकांतच जास्त दिसून येत आहे, व हुंड्याचे मान मुलाची प्रवेश परीक्षा अथवा विश्र्वविद्यालयांटील एक दोन परीक्षा ज्या मानाअने उतरल्या असतील त्या मानाने कमी जास्त होत आहे. ह्याचमुळे कित्येक मुल��चे बाप धुळीस मिळाले आहेत. अशा रीतीने धर्म, कुलाचार वगैरे गुंडाळून स्वार्थपरायण होऊन शास्त्रोक्त विवाहाचे उदात्त तत्त्वास हरताळ फासणे हे आमच्या सुशिक्षित म्हणाविण्यार्याा बंधूस लाजिरवाणॅ नव्हे काय व हा प्रकार जुन्या अशिक्षित लोंकापेक्षा नव्या सुशिक्षित व सुधारक म्हणाविर्याे लोकांतच जास्त दिसून येत आहे, व हुंड्याचे मान मुलाची प्रवेश परीक्षा अथवा विश्र्वविद्यालयांटील एक दोन परीक्षा ज्या मानाअने उतरल्या असतील त्या मानाने कमी जास्त होत आहे. ह्याचमुळे कित्येक मुलीचे बाप धुळीस मिळाले आहेत. अशा रीतीने धर्म, कुलाचार वगैरे गुंडाळून स्वार्थपरायण होऊन शास्त्रोक्त विवाहाचे उदात्त तत्त्वास हरताळ फासणे हे आमच्या सुशिक्षित म्हणाविण्यार्याा बंधूस लाजिरवाणॅ नव्हे काय व ह्याच मुळे कित्येंकास अशा विचित्र गृहिणी मिळाल्या आहेत की, त्या योगाने त्याच्या भावी सुखाच्या आशेची कायमची राख रांगोळी होऊन कसा तरी संसारशकट ओढावा लागत आहे. उलटपक्षी आपले समाजांत अशीही उदाहरणे आढळून येतात की, गरिबीमुळे किंवा द्रव्य लोभमुळे आपल्या सुंदर मुली त्यांच्या वयाच्या व रुपाच्या मानाने जे कोणी जास्त पैसे देतील अशा गरजु उल्लु, उतारवयाच्या वरपशूस, कुरुप किंवा प्रसंगी गुणहीन नवरदेवास केवळ द्रव्य तृष्णेमुळे किंवा दारिद्रावस्था वगैरे अनेक अपरिहार्य अडचणीमुळे अर्पण करुन त्यांच्या संसारसुखाची राख रांगोळी करितात. या गोष्टीकडॅ आमच्या सुशिक्षित बंधु वर्गाचे लक्ष जाईल काय\nलग्न जमविण्यापूर्वी वधुवरांच्या पत्रिका पहाण्याची चाल हिंदू, जैन व पारशी ह्या लोकात विशेष आढळते व त्या पत्रिका कशा पहाव्या ह्या बद्दलचे विवेचन करण्याचा ह्या लेखात मुख्य उद्देश आहे. वधुवरांच्या पत्रिकांचे गुणमेलन झाल्याखेरीज लग्न करणे हा गौण पक्ष होय असे आमच्यांतील बर्या च लोकांचे मत आहे. पत्रिका जु़ळविणे किंवा वधुवर पत्रिकात प्रीतीयोग होत आहे किंवा नाही हे पहाणे ज्योतिशास्त्राचे काम आहे, हे शास्त्र अनुभवसिद्ध आहे, त्या सहयाने मानवी प्राण्याच्या जीवन चरित्रात काय काय गोष्टी केव्हा आणि कशा घडून येतील ह्यांची बरीच अंशाने कल्पना बांधता येते. मागील अनुभवावरुन भावी गोष्टीवद्दल सावधगिरीने वागणे हा मानवी प्राण्याचा स्वाभाविक धर्मच आहे. परंतु आमच्याकडॅ पत्रिका ज्या साधन��वरुन केल्या जातात त्या साधनाची स्थिती कोण शोचनीय आहे ह्याची कल्पनाच करावी लागेते. कित्येक आई बाप फक्त मुलीला अमुक वर्ष असावे अमुक तिथीस इअतके वाजण्याचे सुमारास जन्म झाला असावा असे सांगून पत्रिका करवून लग्ने जुळवितात. व कित्येकांची तर ह्यचे पलिकडे धांव असते.\nआपल्या भावी पत्नीचा किंवा पतीचा स्वभाव, आर्युमर्यादा, संतती, संपत्ती वगैरे गोष्टी जाणन्याची प्रत्येकाची इच्छा असते व ती पुष्कळ अंशी याच शास्त्राचे योगाने पूर्ण होते म्हणूनच आमच्या पूर्वजांनी घटित पाहण्याच चाल पाडली असती पाहिजे. पण वरील प्रकाराने आम्ही नुसत्या चालीचा फार्स करुन ह्या शास्त्राची थट्टाच करेत आहो असे मोठ्या कष्टाने म्हणावे लागते. पत्रिकांच्या अभावी कन्या गुणी वरांस देणे ह्या उत्तम मार्ग सोडून खोट्या नाट्या पत्रिका पाहण्याचा उपटसूळ आईवाप आपले खांद्यावर का घेतात ते कळात नाही.\nज्योतिषशास्त्र दृष्ट्या वधुयरांच्या कुंडल्या जुळवणे हे काम किती नाजुक व महत्त्वाचे आहे व ते किती विचारपूर्वक केले पाहिजे ह्याची अंशतः कल्पना हे लेख वाचतील त्यांस सहज होईल.\nपुष्कळ लोक ज्योतिष्याकडे जाऊन कुंडल्या जमवितेवेळी अमुक एक स्थळ फार चांगले आहे, हुंडा थोडा पडत आहे परंतु मंगळ जरा अनिष्ट आहे तर ह्यास कांही हरकत आहे काय वगैरे गोष्टी सांगून ज्योतिषाला आपल्या तर्फेचे मत देण्यास लावितात, व क्वचितवेळी पत्रिकाही फिरवून घेतात वधुवरांच्या कुंडल्या न पाहता लग्ने करणे हा उत्तम पक्ष होय.\nहल्ली प्रचारात चालू असलेली घटित जुळविण्याची पद्धत फारच अपुरी आहे व तिच्यावर सर्वस्वी अवलंबून राहता येत नाही असे अनुभवास येत आहे, म्हणूनच आज जिकडे तिकडे ज्योतिषशास्त्राची कांही मंडळी टार उडवीत आहेत. ज्योतिषाने ३६ गुण जुळविले असता मुलीस थोड्या अवधीत वैधव्य, घटस्फोट, प्राप्त होते किंवा पतीपत्नीत षडाष्टक आढळले आणि म्हणुनच या शास्त्रावरील लोंकांचा भरवसा दिवसेदिवस कमी होत चालला आहे. हा शास्त्राचा दोष नव्हे तर हल्ली चालू असलेल्या पद्धतीचा व घटित जुळविणाराचा दोष होय, जी पध्दत दोषयुक्त आहे तिच्यापासून चांगले परिणाम पहावयास क्से मिळावे\nयाकरिता लग्न जुळविणारा ज्योतिषी अति निर्भीड असून स्पष्टवक्तेपणा हा गुण त्याचे अंगांत पूर्णपणे वास करीत असला पाहिजे म्हणजे त्याच हातून योग्य सल्ला मिळून सहसा ज्योतिषशास्त्राच्या विरुद्ध गोष्टी घडणार नाही.\nमाझ्या लेखात ब-याच महत्त्वाच्या गोष्टीबद्दल थोडक्यांत विवेचन केलेले आढळेल. अलीकडील समाजाचे स्थिति लक्षात घेतली असतां साधारणपणे मुलाचे लग्न वीस वर्षानंतर व मुलीचे लग्न अठरा वर्षानंतर होते. मुलाचे लग्न अमच्याच वयात झाले पाहिजे असा निर्बध कोठेच आढळत नाही. परंतु गुणी वर मिळाल्याखेरीज कन्येचे लग्न करु नये असे आपले आर्यशास्त्रकार जोराने प्रतिपदन करीत आहेत हल्ली मुलामुलीचे लग्ने योग्य वयाचे बाहेर होत नाहीत.\nat ११/०२/२०१० ०८:५६:०० म.उ.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतर पोस्ट्स जरा जुनी पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: पोस्ट (Atom)\nआमच्याशी संपर्क साधतांना खालील गोष्टी पाळा:-\n१) पत्रात तुमचा भ्रमणध्वनीक्रमांक न विसरता लिहा. तो नसल्यास पत्राची दखल घेतली जाणार नाही. ( vastuclass@gmail.com )\n२) तुमचा प्रश्न मोजक्या शब्दात आणि स्पष्टपणे लिहा.\nराजीव उपाध्ये यांची चिन्तनिका\nअधिजनुकशास्त्र - एक गैरसोईचे विज्ञान\nवास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्र मार्गदर्शन शिकवणी वर्ग\nगेल्या १८ ते २० वर्षे ज्योतिषशास्त्रा आणि वास्तुशास्त्राचा अभ्यास करीत आहे. मला जे काही श्री स्वामी कृपा प्रसादा मुळे प्राप्त झाले आहे ते समाज उपयोगा करता समाजाला देण्यास मी सदैव तप्तरं असेन. पारंपारीक वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, सर्वोतोभद्र चक्र, नक्षत्र ज्योतिषशास्त्र, इत्यादि वर संशोधन केले आहे. विरार येथे वास्तुमार्गदर्शन शिकवणी वर्ग सुरु केले आहेत, पण ज्यांना याचा लाभ घेता येत नाही, त्यांच्यासाठी आता संगणकाच्या माध्यमातुन( Inter Web Blogger ) शिकवणी वर्ग घेण्याचा प्रयत्न केला आहे. संजीव आणि परिवार.\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nलग्नातील विक्रमी मंगळ / मंगळाची कुंडली वधू...\n\" अशुभ नेपच्यूनची पत्रिका \" विवाह-पत्रिका मिलनासाठ...\nवर्षातुन एकदाच मध्यरात्री १२:०० वाजता येणारे श्री...\nसाधेसुधे थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00615.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/video/sharad-pawar-on-narendra-modi-270555.html", "date_download": "2018-04-24T18:00:26Z", "digest": "sha1:XOB66UVCJ3RDMTTJNZX4UIR32R6H57J2", "length": 8889, "nlines": 125, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "\"मोदींच्या वक्तव्यानंतर दिल्लीत जाणं टाळलं\"", "raw_content": "\nवारकऱ्यांची रांगेतून मुक्तता, आता विठुरायाचं टोकनद्वारे दर्शन \nकेरळमध्ये फक्त सचिनच्याच पुस्तकांची लायब्ररी\nजालन्यात सहा लाखांच्या बनावट नोटा जप्त\n'चौधरींचं वक्तव्य अत्यंत दुर्दैवी'\n,जय वाघानंतर त्याचा बछडा 'जयचंद'ही बेपत्ता\nगणित चुकलं म्हणून शिक्षकाने विद्यार्थ्याच्या तोंडात खुपसली छडी\nऔरंगाबादेत विद्यार्थ्यांना झालं काय, काॅपी पकडली म्हणून आत्महत्येचा प्रयत्न\nकर्जमाफीचा लाभ आता 2001-09 काळातील शेतकऱ्यांनाही मिळणार \nनाणार'चं आतून किर्तन बाहेरून तमाशा झालाय-अशोक चव्हाण\nमुंबईत धावत्या लोकलसमोर ढकलून प्रवाशाची हत्या\nमुंबईत म्हाडा ची ३३०० घरांसाठी सोडत लवकरच\n19 वर्षाचा मराठी तरुण घेणार जैन धर्माची दीक्षा\nमहाभियोगाची नोटीस फेटाळण्याचा निर्णय घाईत नाहीतर पूर्ण विचारांती - नायडू\n भाजप आणि काँग्रेसमध्ये 'कांटे की टक्कर', जेडीस ठरणार किंगमेकर\nसंसदेतही कास्टिंग काऊच, रेणुका चौधरींचं खळबळजनक वक्तव्य\nमोठ्या आवाजात गाणी ऐकायचा दुकानदार, वैतागून शेजाऱ्याने झाडल्या गोळ्या\nबिग बींची लेक श्वेताच्या ठुमक्यांचा व्हिडिओ व्हायरल\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nसंजय दत्तनं भिकही मागितलीय, 'संजू'च्या टीझरमधून उलगडली अनेक गुपितं\nअश्वमी महेश मांजरेकर झळकणार सलमानसोबत सिनेमात\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nभारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा होणार आई\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nबर्थडे स्पेशल : सचिनचा प्रेरणादायी प्रवास\nपंजाबचा दिल्लीवर शानदार विजय\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\nकेरळमध्ये फक्त सचिनच्याच पुस्तकांची लायब्ररी\nजालन्यात सहा लाखांच्या बनावट नोटा जप्त\n'चौधरींचं वक्तव्य अत्यंत दुर्दैवी'\nव्हेंटिलेटरमध्ये झुरळ जीवावर बेतलं\nबेधडक : महाभियोगाचे राजकारण\nबेधडक : आरपारची लढाई\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\n\"मोदींच्या वक्तव्यानंतर दिल्लीत जाणं टाळलं\"\n\"मोदींच्या वक्तव्यानंतर दिल्लीत जाणं टाळलं\"\nकेरळमध्ये फक्त सचिनच्याच पुस्तकांची लायब्ररी\nजालन्यात सहा लाखांच्या बनावट नोटा जप्त\n'चौधरींचं वक्तव्य अत्यंत दुर्दैवी'\nव्हेंटिलेटरमध्ये झुरळ जीवावर बेतलं\n'कास्टिंग काऊच संसदेतही आहेत'\n'फिल्म इंडस्ट्री बलात्कार करते, पण रोटीही देते'\n'महाराष्ट्राच्या हिताचा निर्णय घेतला जाईल'\n'नाणार अधिसूचना रद्द करण्याची प्रक्रिया सुरू'\nनवा पूल बांधला पण गर्दी कायमच\n'पूजा सकटच्या मृत्यूबद्दल चुकीचा प्रचार'\n'उद्धव ठाकरे हे नीरव मोदी'\n'स्वाभिमान असेल तर बाहेर पडा'\nवारकऱ्यांची रांगेतून मुक्तता, आता विठुरायाचं टोकनद्वारे दर्शन \nकेरळमध्ये फक्त सचिनच्याच पुस्तकांची लायब्ररी\nजालन्यात सहा लाखांच्या बनावट नोटा जप्त\n'चौधरींचं वक्तव्य अत्यंत दुर्दैवी'\nव्हेंटिलेटरमध्ये झुरळ जीवावर बेतलं\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00615.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.inmarathi.com/unknown-meera-das-gupta-barman/", "date_download": "2018-04-24T18:20:36Z", "digest": "sha1:XDRABZ2I5E75OEIAFMRK6NNNEGLHVCDQ", "length": 18379, "nlines": 110, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "सुरावटींच्या बादशहाची अज्ञात साथीदार : मीरा दास गुप्ता (बर्मन)", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nसुरावटींच्या बादशहाची अज्ञात साथीदार : मीरा दास गुप्ता (बर्मन)\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page\nआज राज्यसभा चानेल वर S.D.Burman वर चांगला १ तासाचा कार्यक्रम पहिला. अतिशय उत्तम. आज काही त्यांचा जन्मदिवस(१ ऑक्टोबर १९०६) नाही की आज त्यांचा स्मृतीदिनही नाही (३१ ऑक्टोबर १९७५). मग का दाखवला असेल कुणास ठावूक पण जे काही कारण असेल ते असो, कार्यक्रम अत्यंत चांगला आणि पुरेसा विस्तृत होता. हा कार्यक्रम पाहताना ते कदाचित बर्मनदाच्या आयुष्यात, त्यांच्या सांगीतिक कारकीर्दीत त्यांच्या पत्नी म्हणजे मीरा देवी ह्यांच्या योगदानाबद्दल बद्दल काही माहिती देतील असे वाटले होते. पण नाही दिली.\nअर्थात त्यांचे लग्न कसे झाले, बर्मनदानी सुरु केलेलं संगीत विद्यालय, तेथे त्यांची शिष्या म्हणून आलेली मीरा, त्यांचे प्रेम कसे जुळले लग्नानंतर त्रिपुरा राजघराण्याशी त्याचे झालेले वितुष्ट असली चटपटीत माहिती पुरवली आणि ती काही कमी महत्वाची आहे असेही नाही.\n बर्मनदा त्रिपुरा राजघराण्यात जन्माला आले होते – आई राजकुमारी निर्मला देवी ह्या मणीपुरच्या राजकन्या तर वडील नवद्वीपचंद्रदेव बर्मन हे त्रिपुराचे महाराज ईशानचन्द्र माणीक्य देव बर्मन ह्यांचे सुपुत्र …काय नावं आहेत, जबरा नशीब मुलाचे नाव सचिन ठेवले नवद्वीपत्सूर्य किंवा नवद्वीपतारा नाही ठेवले ..असो)) पण मीरा देवी ह्यांची संगीत प्रतिभा आ��ि कला आवड ह्यावर अंधुकसा कवडसासुद्धा टाकला नाही म्हणून हा छोटेखानी लेख.\nमीरा दास गुप्ता ह्या ढाक्याचे Magistrate रायबहादूर कमलनाथ दास गुप्ता ह्यांच्या सुकन्या.पण त्या राजघराण्यातल्या नसल्याने त्यांचा अपमान केला गेला आणि संतापून सचिनदांनी राजघराण्याशी असलेले संबंध पूर्णतया तोडले.\nमीरादेवी स्वत: उत्तम नर्तिका अन गायिका होत्याच पण प्रतिभाशाली संगीतकार देखील होत्या.१९७० सालापर्यंत ६४ वर्षांचे झालेले सचिनदा थकले होते आणि आधीच कृश असलेले आणि निरनिराळ्या आजारानी जर्जर झालेले शरीर त्याना साथ देत नव्हते. डॉक्टरांच्या सल्ल्याने ते घरीच अंथरुणाला खिळले होते आणि घरूनच संगीत दिग्दर्शन करू पाहत होते. त्यांचा मुलगा पंचम( राहुलदेव बर्मन) आतापर्यंत त्यांचा सहायक म्हणून काम करीत होता पण तो ही आता त्याच्या कामात व्यस्त झाला होता.\nसचिनदा सगळे काम घरून करु शकत नव्हते. म्हणजे गाण्याच्या तालमी, सुरावट बसवणे वगैरे ठीक पण प्रत्यक्ष ध्वनी मुद्रण, संगीत आणि वाद्यवृंद समायोजन ते कसे जमायचे ह्यावेळी मीरा देवी ह्या त्यांच्या प्रमुख संगीत निर्देशक बनल्या.\nहा कालखंड थोडा थोडका नव्हे तर १९७१ ते १९७५ असा प्रदीर्घ आहे. ‘तेरे मेरे सपने’ पासून सुरु झालेली ही त्यांची कारकीर्द ‘चुपके चुपके’, ‘अभिमान’, ‘मिली’, ‘उस पार’ अशी भरपूरच सजली आणि गाजलीही. ह्या प्रत्येक चित्रपटाचे संगीत प्रचंड गाजले. ‘अभिमान’साठी तर सचिनदांना फिल्म फेअर पुरस्कारही मिळाला. त्याकाळी बर्मनदा दरवर्षी दुर्गापूजेच्या निमित्ताने बंगालीत ३-४ गाणी गात/ध्वनी मुद्रित करत असत. ह्यापैकी अत्यंत गाजलेली (बंगाली भाषेत) ‘के जाशी रे… ‘( कुठे जाशी रे), बन्सी शुने आज… ही अशी काही गाणी मीरादेवीनीच लिहिलेली आहेत त्यांचे आणि व बर्मनदांचे शेवटचे गीत ‘बडी सुनी सुनी है’ हे अत्यंत भावस्पर्शी तर आहेच पण मीरादेविच्या आयुष्याच्या संध्याकाळचे यथार्थ वर्णन करणारे असेच आहे.\nपंचम हयात असे पर्यंत ती दोघे एकत्रच होती पण मुलाच्या मृत्यू नंतर मात्र त्या हळू हळू नैराश्यात आणि झपाट्याने आपल्या सगळ्यांच्या विस्मृतीतही गेल्या. वाढते वय, अशात पक्षाघाताचा आजार, वारंवार कराव्या लागणार्या इस्पितळाच्या वाऱ्या, काळजी घ्यायला कुणी नाही अशा अवस्थेत त्यांच्या सुनबाई आणि विख्यात गायिका आशा भोसले ह्यांनी त्याना ��शरण’ ह्या मुंबईच्या वृद्धाश्रमात हलवले.\nमीरा दास गुप्ता(बर्मन), सचिनदा आणि मीरा देवी …\n२००६-०७ हे बर्मनदांचे जन्म्शाताब्दीवर्ष म्हणून त्रिपुरा सरकारने साजरे केले त्यानिमित्ताने त्याने मीरा देव बर्मन ह्यांचा सत्कार करायचे ठरवले तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी उजेडात आल्या. अनेकजण हळहळलेही पण तेवढेच.\nअसो १४ सप्टे २००७ साली त्रिपुरा सरकारचे तत्कालीन सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्री अनिल सरकार ह्यांनी मुंबईत वृद्धाश्रमात जाऊन त्यांची भेट घेतली अन सत्कार केला. त्यानंतर एकाच महिन्याने म्हणजे १५ ऑक्टो २००७ रोजी वयाच्या ८४ व्या वर्षी त्या वारल्या.\nसचिन देव बर्मन आणि राहुल देव बर्मन हे दोघे पितापुत्र अतिशय प्रतिभासंपन्न आणि सृजनशील कलाकार होते ह्यात शंकाच नाही पण ह्या दोघांच्या पाठीमागे उभी असणारी मीरा देव बर्मन ही त्याच तोडीची कलाकार होती पण तिची कला आणि प्रतिभा खर्या अर्थाने जोखली गेली नाही हे त्यांचे आणि भारतीय चित्रपट सृष्टीचे दुर्दैव आणखी काय म्हणणर ….\nबड़ी सूनी सूनी है ज़िंदगी ये ज़िंदगी\nमैं खुद से हूँ यहाँ अजनबी अजनबी\nकभी एक पल भी, कहीं ये उदासी\nकभी मुस्कुराकर दबे पाँव आकर\nन कर मुझसे ग़म मेरे, दिल्लगी ये दिल्लगी\nकभी मैं न सोया, कहीं मुझसे खोया\nपता नाम लिखकर, कहीं यूँही रखकर\nअजब दुख भरी है ये, बेबसी बेबसी\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page \n← किमोथेरेपी : कॅन्सरवरील या उपचारपद्धतीचे घातक साईडइफेक्ट्स\nदोन “राजकीय पि. ए.” मित्रांची कथा आणि व्यथा : जोशींची तासिका →\nएका पुस्तकाचा दावा: हिटलरने आत्महत्या केली नव्हती, तो तब्बल ९५ वर्षे जगला \nशेटजी-भटजींच्या हातून सुटत चाललेलं राजकारण – थँक्स टू सोशल मीडिया\nधावत्या रेल्वे इतक्या सफाईने रूळ ओलांडण्यामागे ही जबरदस्त यंत्रणा आहे\nविश्वंभर चौधरी सांगताहेत “लवासा” चा विशेष नियोजन प्राधिकरण हा दर्जा काढण्याचं महत्व\nमुंबईतला असा भाग जेथे प्रत्येक गल्लीमध्ये विराजमान होतात भव्यदिव्य बाप्पा\nमनमोहन सिंगांच्या “त्या” बजेटमुळे भारतीय अर्थव्यवस्था कायमची बदलली\nयुद्ध संपलं…पण तो २९ वर्षे छुपं युद्ध लढत राहिला\nमुस्लिमांचा धर्माभिमान दूर करणारा कुणी वाली का नाही – अल्पसंख्यांकांचा प्रश्�� – भाग २\nआपले भाग्य की आपल्या आयुष्यात देहातला तुकाराम आहे : जाऊ तुकोबांच्या गावा : भाग ४१\nसचिन – तुझं चुकलंच \nअजिंठ्याच्या शिल्पवैभवाचा अचंबित करणारा इतिहास\nलॉन्ग-डिस्टन्स रिलेशनमध्ये खटके उडताहेत दूर राहून नातं जपण्याच्या खास टिप्स\nऑस्करसाठी पात्र झालेला ‘न्यूटन’ चित्रपट चक्क चोरलेला आहे खरे सत्य जाणून घ्याच\nभारतीय क्रिकेट इतिहासातील काही गमतीशीर तर काही भुवया उंचावणाऱ्या अज्ञात गोष्टी\nप्रो कब्बडी पाहण्यापूर्वी ५ व्या हंगामाबद्दलच्या ह्या गोष्टी तुम्हाला माहित असल्याच पाहिजेत\nइतिहासातील धडा – डंकर्कची यशस्वी माघार – आता Nolan च्या चित्रपटात\nमृत्युच्या दाढेतून परतलेला भारताचा जिगरबाज खेळाडू – युवराज सिंह\nअपयशातून उभा राहिलेला पाण्यातला फिनिक्स – मायकेल फेल्प्स\nखुद्द आपल्या भारतात ही ठिकाणे असताना foreign trip ला जाऊन पैसे का वाया घालवता\nदारू पिऊन गाडी चालवत असताना अपघातात जीवितहानी झाल्यास, भोगावा लागणार ७ वर्षांचा कारावास\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00616.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%97%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%BE", "date_download": "2018-04-24T18:10:00Z", "digest": "sha1:IQYFAWIJEIE7475MYF2VH5QSBJ7WTZDD", "length": 9173, "nlines": 100, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "पंचगंगा नदी - विकिपीडिया", "raw_content": "\n(पंचगंगा या पानावरून पुनर्निर्देशित)\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nप्रयाग संगम, चिखली, करवीर तालुका, कोल्हापूर\n८०.७ किमी (५०.१ मैल)\nकासारी, कुंभी, तुळशी, भोगावती\nपंचगंगा नदी ही पश्चिम महाराष्ट्रातून जाणारी महत्त्वाची नदी आहे. कासारी, कुंभी, तुळशी, भोगावती व सरस्वती या नद्या मिळून पंचगंगा झाली आहे. पाच उपनद्यांच्या संगमापासून तयार झाल्याच्या दंतकथेनुसार तिला पंचगंगा असे नाव पडले आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे व औद्योगिकीकरणामुळे नदीमध्ये प्रदूषण होत आहे.\nपंचगंगा नदी कोल्हापूर शहराच्या सीमेवरून वाहते, ती प्रयाग संगमावरून (चिखली गाव, करवीर तालुका) ती सुरू होते. कुंभी, कासारी, तुळशी, आणि भोगावती नद्यांच्या प्रवाहातून ती तयार होते. स्थानिक दंतकथेनुसार गुप्त सरस्वती नदीही पंचगंगेला मिळते. या संगमानंतर नदी कोल्हापूरच्या उत्तरेवर एक गाळाचे पठार तयार करते आणि पूर्वेकडे वाहत जाते\nसायंकाळचा वेळीच�� पंचगंगा नदीवरील दृश्य.\nकोल्हापुरातून पुढे निघालेली पंचगंगा नदी जवळजवळ ५० किमी पूर्वेकडे रुई, इचलकरंजीजवळून वाहत जाऊन, कृष्णा नदीला नृह्सिह्वाडी कुरुंदवाड येथे मिळते. या नदीला हातकणंगले येथील आळते टेकडीवरून येणारा आणखी एक महत्त्वाचा प्रवाह कबनूरजवळ मिळतो.\nसध्या या नदीचे प्रदूषण मोठ्या प्रमाणात होत आहे. त्याच्यामध्ये कारखान्यामुळे होणारे प्रदूषण खूप मोठ्या प्रमाणात होत आहे. पंचगंगेची भारतातील प्रमुख प्रदूषित नद्यामध्ये गणना होते. पंचगंगा प्रदूषणाचा जयंती नाला हा प्रमुख स्तोत्र आहे. जलप्रदूषणामुळे २०१२ साली औद्योगिक नगरी इचलकरंजी येथे काविळीची साथ आली आणि त्यामध्ये ४२ लोक दगावले आणि हजारो लोकांना जलजन्य रोगांची लागण झाली. काळा ओढा हा अत्यंत प्रदूषित नाला असून त्यामध्ये वस्त्रोद्योगातील प्रोसेसिंगमधून रासायनिक सांडपाणी ओढ्यामध्ये सोडले जाते. त्याचबरोबर चंदूर ओढा, तिळवणी ओढा यामुळे सुद्धा नदीच्या प्रदूषणामध्ये भर पडत असते.\nकासारी नदी · कुंभी नदी · कृष्णा नदी · घटप्रभा नदी · ताम्रपर्णी नदी · तिल्लारी नदी · तुळशी नदी · दूधगंगा नदी · पंचगंगा नदी · भोगावती नदी · मलप्रभा नदी · वारणा नदी · वेदगंगा नदी · सरस्वती(गुप्त) नदी · हिरण्यकेशी नदी\nकावेरी • कृष्णा • गंगा • गोदावरी • झेलम • नर्मदा • ब्रह्मपुत्रा • यमुना • सतलज\nइंद्रायणी • चिनाब • तापी • पंचगंगा• भीमा • मुळा • वैतरणा• सई\nउल्हास • क्षिप्रा • गौतमी • चंद्रभागा • पूर्णा • पैनगंगा • प्रवरा • बिंदुसरा • मंजिरा • मार्कंडेय • मुठा • येळवंडी • वर्धा • वसिष्ठा • वैनगंगा • हरिद्रा • कन्हान • पेंच • वाळकी • कोयना\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २२ फेब्रुवारी २०१८ रोजी १६:३२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00616.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/lal-killa-news/congress-party-positive-reply-to-triple-talaq-bill-in-india-1609477/", "date_download": "2018-04-24T18:21:00Z", "digest": "sha1:FDBCYWUQ3WFGETIFHCAEUCWAI373L3HZ", "length": 34501, "nlines": 227, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Congress Party positive reply to Triple talaq bill in India | शहाबानो ते शायराबानो.. वर्तुळ पूर्ण | Loksatta", "raw_content": "\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nघाऊक बाजारात द�� घसरूनही साखर महागच\nपृथ्वीच्या तापमानात २०१० पासून सातत्याने वाढ\nब्रसेल्स गोळीबारातील आरोपी अब्देसलामला २० वर्षे तुरुंगवास\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\nशहाबानो ते शायराबानो.. वर्तुळ पूर्ण\nशहाबानो ते शायराबानो.. वर्तुळ पूर्ण\nमुस्लीम भगिनींच्या यातनांचा कळवळा आलेल्या मोदी सरकारचा राजकीय हेतू नाही\n‘‘..अजूनही आपण ‘इस्लाम खतरें में’सारख्या घोषणांना घाबरून मुस्लीम महिलांना न्याय्य हक्क, आत्मसन्मान नाकारणार का’’ परराष्ट्र राज्यमंत्री एम. जे. अकबर हा प्रश्न विचारत होते, तेव्हा लोकसभा स्तब्ध झाली होती. निमित्त होते तिहेरी तलाकच्या कुप्रथेविरुद्ध मोदी सरकारने आणलेल्या विधेयकावरील चर्चेचे. अकबर हे सुप्रसिद्ध पत्रकार, काँग्रेसचे माजी खासदार आणि आता भाजपच्या कळपात शिरलेले. किंचित घाईघाईने आणलेल्या, मात्र लोकसभेमधून भरधाव वेगाने मंजूर करवून घेण्याची मनीषा असलेल्या मोदी सरकारने विधेयकाच्या समर्थनार्थ अकबरांना उतरवून खरोखरच बाजी मारली. ते खूप मुद्देसूद बोलले. या विधेयकावरील ‘इस्लामविरोधी’ शिक्का पुसण्यास आणि त्याला राजकीय स्वार्थापलीकडे घेऊन जाण्यास त्यांच्या अभ्यासपूर्ण भाषणाने सरकारला खूपच मदत केली.\nमुस्लीम भगिनींच्या यातनांचा कळवळा आलेल्या मोदी सरकारचा राजकीय हेतू नाही, असे म्हणणे हे वेड पांघरून पेडगावला जाण्यासारखे झाले. तिहेरी तलाक हा जसा धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक विषय आहे, तसेच त्यात राजकारण दडलेलेच आहे. मुस्लीम मतपेढीला दुखावण्याच्या भीतीपोटी यापूर्वीच्या सत्ताधाऱ्यांनी तिहेरी तलाकच्या छळाकडे साफ दुर्लक्ष केले होते. मात्र, अगदी त्याच्या उलटे जाऊन सध्याचे सत्ताधारी ‘नवी मतपेढी’ निर्माण करण्याच्या हेतूने मुस्लीम महिलांच्या पाठीशी उभे राहिल्याचे चित्र निर्माण करीत आहेत. तिहेरी तलाक हा मुस्लीम महिलांच्या जिव्हाळ्याचा विषय, पण आजपर्यंत कोणत्याही सरकारने त्याबद्दल ठाम भूमिका घेतली नव्हती. अकबर यांनी म्हटल्याप्रमाणे, नेहरूंनंतर दिवंगत इंदिराजींना संधी होती. त्या स्वत: महिला होत्या, पण त्यांनी तिहेरी तलाकच्या प्रथेविरुद्ध पाऊल उचलण्याऐवजी अखिल भारतीय मुस्लीम व्यक्तिगत कायदे मंडळ (मुस्लीम पर्सनल लॉ बोर्ड) जन्माला घातले. आज ते मंडळ मुस्लिमांच्या कट्टरतावादाचे प्रतीक बनले आहे. नंतर दिवंगत राजीवजींनासुद्धा संधी होती. तेसुद्धा कट्टरतावाद्यांना बळी पडले. मुस्लीम ही भाजप सोडून अन्य पक्षांची मतपेढी. त्याला आणि त्यांचे म्होरके म्हणवून घेणाऱ्या कट्टरतावाद्यांना दुखावण्याचे बिगरभाजप पक्ष टाळायचे. पण हे ‘संकट’ भाजपला, ‘मोदींच्या भाजप’ला नव्हतेच. कारण मुस्लीम समाज भाजपच्या फार कधीच जवळ आलेला नाही. पण अलीकडे भाजपसह राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवार मुस्लिमांच्या जवळ जाण्यासाठी काही आवर्जून पावले टाकायला लागलाय. तिहेरी तलाकमुळे अनन्वित शोषणाला – अन्यायाला बळी पडलेल्या मुस्लीम महिलांमधील अस्वस्थता कधीच लपली नव्हती, पण कट्टरतावाद्यांच्या भीतीने अन्य राजकीय पक्ष त्यांच्या दु:खावर फुंकर घालू शकत नव्हते. मोदींनी ते नेमके हेरले आणि तिहेरी तलाकच्या हालअपेष्टांतून मुस्लीम महिलांची सुटका केल्यास मुस्लिमांमध्येच ‘स्वत:ची मतपेढी’ बांधण्यास अनुकूल संधी मिळू शकते, हे ओळखून सर्वोच्च न्यायालयात ठाम भूमिका घेतली आणि न्यायालयाने त्यावर बंदी घातल्याघातल्या वेळ न दडविता एकदम कडक विधेयक आणलंय. आता राज्यसभेचा अडथळा आहे; तो पार करताना कसरत होईल, पण नौका पैलतीरी जाऊ शकते.\n'वॉन्टेड' आरोपी शेजारी उभा होता, पोलीस पोस्टर लावत बसले\n'आमच्या घरात मुली आहेत, काँग्रेसला येण्यास सक्त मनाई आहे'\nलग्नाच्या दुसऱ्या दिवशीच मित्रांसोबत मिळून पत्नीवर सामूहिक बलात्कार\nसाधा धक्का लागला म्हणून ट्रेनखाली दिलं ढकलून, महिला प्रवाशाला अटक\nआज इंदिरा गांधी असत्या तर मी काँग्रेसमध्ये असतो-शत्रुघ्न सिन्हा\nकोरेगाव भीमा हिंसाचाराशी आंबेडकरी आणि हिंदुत्त्ववादी संघटनांचा संबंध नाही, सत्यशोधन समितीचा अहवाल\nहे झाले राजकीय, पण विधेयकाचा मूळ हेतू कितपत साध्य होईल केवळ दोन पानांचे आणि सात कलमे असलेले हे विधेयक अतिशय छोटेखानी, पण टोकदार आहे. त्यात तीनच बाबी महत्त्वाच्या. एक म्हणजे, तिहेरी तलाक दिल्यास तीन वर्षांपर्यंत शिक्षा व दंड.\nहा गुन्हा दखलपात्र, म्हणजे वॉरंटशिवाय पोलिसांना अटक करण्याचा परवाना. तिसरे म्हणजे, पोटगीचा हक्क. हाच मुळी या विधेयकावरील मुख्य आक्षेप आहे. कारण विवाह, घटस्फोट, वारसा हक्क, दत्तक यांसारख्या बाबी व्यक्तिगत- नागरी कायद्यांमध्ये येतात; पण या विधेयकाने त्याला फौजदारी गुन्ह्य़ांच्या कक्षेत आणलेय. एक महत्त्वाचे लक्��ात घ्यावे लागेल, जरी सर्वोच्च न्यायालयाने तिहेरी तलाकला घटनाबाह्य़, अवैध, अमान्य ठरविले असले तरी घटनाबाह्य़ असलेली प्रत्येक बाब फौजदारी गुन्ह्य़ांच्या कक्षेत येईलच असे नसते. थोडक्यात तिहेरी तलाक घटनाबाह्य़च आहे; पण त्यास फौजदारी गुन्हा ठरविण्याबाबत रास्त शंका आहेत. अगोदरच व्यभिचार, समलैंगिकता, बदनामी अशा किती तरी वादग्रस्त बाबी फौजदारी गुन्ह्य़ांच्या कक्षेत आहेत. त्यात तिहेरी तलाकची भर पडेल. तिहेरी तलाकच्या गुन्हेगारांना शिक्षा करण्याची सरकारची ठाम आणि ‘लोकप्रिय’ भूमिका आहे. ‘सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातल्यानंतरही तिहेरी तलाकची शंभर प्रकरणे घडतात. अशा गुन्हेगारांना जरब बसलीच पाहिजे,’ असा रविशंकर प्रसाद यांचा युक्तिवाद आहे. त्यामुळेच विधेयकाची भाषा सुधारणावादी नव्हे, तर शिक्षेची आहे यावरच अनेकांचा आक्षेप आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे यांनी ही बाजू अतिशय प्रभावीपणे लोकसभेत मांडली. ‘वाईट पती कदाचित उत्तम वडील असू शकतात..’ याकडे लक्ष वेधून त्यांनी तीन वर्षांच्या कमाल शिक्षेने विवाहसंस्था मोडीत निघण्याची भीती व्यक्त केली. पती तुरुंगात गेल्यानंतर त्या महिलेला पोटगी, निर्वाह भत्ता कोण देणार, असा सवाल काँग्रेसच्या सुश्मिता देव यांनी केला. एका अर्थाने तो बरोबर आहे; पण दुसऱ्या बाजूने तो पटणारा नाही. खून, दरोडा, बलात्कार यांसारख्या गंभीर गुन्ह्य़ांतील दोषीला तुरुंगात पाठविल्यास त्याच्या कुटुंबाचे काय होणार, असा प्रश्न विचारण्यासारखे आहे. काँग्रेसने त्यावर विधेयकात सुटसुटीत दुरुस्ती करून पतीच्या संपत्तीतून पोटगी देण्याच्या तरतुदीची सूचना केली, पण रविशंकर प्रसाद यांनी यासंदर्भात न्यायालयाला पूर्ण अधिकार दिल्याच्या तरतुदीकडे बोट दाखविले. तरीही काँग्रेसची सूचना स्वीकारण्याजोगी होती.\nसुप्रिया सुळेंनी ‘४९८ अ’ या हुंडाविरोधी कलमाच्या सर्वाधिक दुरुपयोगाचा दाखला देत या तिहेरी तलाकविरोधातील कायद्याच्या गैरवापराची शक्यता बोलून दाखविली. ती सर्वानाच पटणारी होती. अगदी भाजपचे खासदार खासगीत ते मान्य करतात, पण ‘सरकार’ला ते अजिबात मान्य नाही. ‘गैरवापराची भीती रास्तच आहे; पण लक्षात घेतले पाहिजे, की बहुतेक कायद्यांचा गैरवापरच होतो; पण म्हणून कायदाच करायचा नाही, असे कसे होईल असे सरकारचे म्हणणे आहे. प�� ज्यांच्या समर्थनाने सरकारची बाजू समर्थ वाटली, त्या एम.जे. अकबर यांच्या एका महत्त्वपूर्ण टिप्पणीकडे सरकारने दुर्लक्ष करू नये. ‘‘होय, तिहेरी तलाकला फौजदारी गुन्ह्य़ांच्या कक्षेत आणण्याचा मुद्दा फेरविचार करण्यासारखाच आहे. न्यायमंत्री रविशंकर प्रसाद सर्व मुद्दे ऐकत आहेत..’’ असे अकबर म्हणाले. सरकार त्यांचे तरी ऐकेल का\nया विधेयकाने काँग्रेसची पार कोंडी केली. पाठिंबा दिला तर मोदींच्या मागे फरफटणे आणि विरोध करावा तर ‘मुस्लीम महिलाविरोधी’ प्रतिमा रंगविण्यासाठी भाजपला आयतेच कोलीत. त्यामुळे काँग्रेसमध्ये लोकसभेत मतदानापर्यंत संभ्रम होता. काँग्रेसची अशी कोंडी होण्यामागे आहे ‘ऐतिहासिक घोडचूक’. १९८५चे शहाबानो प्रकरण सर्वानाच आठवत असेल. ७० वर्षांच्या या गरीब मुस्लीम महिलेला सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय खंडपीठाने पोटगीचा आदेश दिला, पण त्या १२७ रुपयांच्या पोटगीविरुद्ध ‘इस्लाम खतरें में’ असल्याच्या घोषणा देत मुस्लीम धर्माध रस्त्यांवर उतरले. त्यापुढे दिवंगत राजीव गांधींनी नांगी टाकली आणि दबावापुढे झुकून मुस्लीम महिलांना पोटगी नाकारण्याची मुभा देणारा कायदाच केला. तेव्हा झालेला मुस्लीम लांगूलचालनाचा आरोप काँग्रेसच्या मानगुटीवरून अद्याप उतरलेला नाही. मग त्या ‘प्रतिमेच्या कैदे’तून सुटण्यासाठी राजीवजींनी अयोध्येतील राममंदिराचा शिलान्यास केला. हिंदूंना चुचकारण्याचा प्रयत्न केला, पण झाले उलटेच. त्यातून देशात धार्मिक वातावरण चेतविले गेले, अडवाणींनी रथयात्रा काढली. दोनवरील भाजप हळूहळू सत्तेचा सोपान चढत गेला आणि आज तो स्वबळावर केंद्रात पाय रोवून मजबूत झाला आहे. एका शहाबानोपासून सुरू झालेला हा घटनाक्रम काँग्रेसला गाळात आणि भाजपला शिखरावर घेऊन गेला. शहाबानो प्रकरण हा धार्मिक ध्रुवीकरणाच्या राजकारणातील एक निर्णायक मैलाचा दगड होता. योगायोग पाहा, २०१५ मध्ये शायराबानो या मुस्लीम महिलेने तिहेरी तलाकविरोधात न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आणि पाहता पाहता आता कायदा होऊ घातलाय. एका अर्थाने १९८५ मधील शहाबानो ते २०१७ मध्ये शायराबानो असे एक वर्तुळ पूर्ण होत आहे. आणखी एक निरीक्षण नोंदवावे लागेल, की दिवंगत राजीवजींनी केलेली ‘चूक’ त्यांचे पुत्र राहुल गांधी ‘दुरुस्त’ करताना दिसत आहेत. तिहेरी तलाक विधेयकातील त्रुटी अतिशय स्पष्ट दिसतानाही त्यांनी त्याला विरोध करण्याचे टाळले. मोदींच्या ‘सापळ्या’त ते अडकले नाहीत. मुद्दे असूनही काँग्रेस व अन्य विरोधी पक्षांना तोंडाला कुलपे लावावी लागल्याने लोकसभेतील चर्चा फार अभ्यासपूर्ण झाली नाही. एम. जे. अकबर, सुप्रिया सुळे आणि मीनाक्षी लेखी यांचा अपवाद करता चर्चा खूप वरवरची आणि ‘पोलिटिकली करेक्ट’ वाटली. किमान राज्यसभेत तरी ती उणीव भरून निघावी, असे वाटते.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nआसाराम बापू निर्दोष, ईश्वराने त्याना दोषमुक्त करावे ही इच्छा-साध्वी प्रज्ञा\nपाकिस्तानी क्रिकेटपटू 'संस्कारी' झाले तरच त्यांच्याशी खेळू, बीसीसीआयचा टोला\nहा कायदा आणण्यात भाजपचा राजकीय हेतू आहे हे मान्य केले तरी विधेयकाचे महत्व कमी होत नाही. राजकीय पक्ष विस्तारवादी राजकारण करणारच आणि त्यात काहीच नवल नाही. कोणते मुद्दे उचलून ते राजकारण केले जाते हे महत्वाचे आहे. शहाबानो प्रकरण हे कॉंग्रेसचे विस्तारवादी राजकारण होते तर शायराबानो हे भाजपचे विस्तारवादी राजकारण आहे. यातील कुठले राजकारण आपल्याला हवे आहे हा साधा प्रश्न आहे. ‘विकासाचे’ही शेवटी राजकारणच असते. ते राजकारण नको म्हणून विकासच नाकारायचा नसतो. असे सुधारणावादी राजकारण करण्याची स्पर्धा विविध राजकीय पक्षांमध्ये लागावी हेच अपेक्षित आहे. विविध धर्मांमधील चुकीच्या गोष्टींचे समर्थन करण्यात एकमेकांवर कुरघोडी करणारी विचित्र राजकीय स्पर्धा आपल्याला हवी आहे की चांगले काही करण्याची अहमहमिका हवी आहे हुंडाविरोधी कायदे हे जसे हिंदूविरोधी नाहीत तसाच हा कायदा इस्लामविरोधी नाही. विधेयकात सुधारणांना नक्कीच वाव आहे पण सुरुवात केली गेली याचे महत्व अनन्यसाधारण आहे.\nनाईलाजाने सर्व काही करायचे मात्र श्रेय लाड्क्याला द्यायचे हा काँग्रेस मंत्र निदान पत्रकारितेत तरी नसावा \"मोदींच्या ‘सापळ्या’त ते अडकले नाहीत\" सर्व लेखावर पाणी फिरणारे हे वाक्य. एवढी लाड्क्याची बौद्धिक महाणता अचानक कशी वाढली कि वाढवण्यासाठी असा हा खटाटोप.ज्यावेळेस तीन तलाक देऊन वाऱ्यावर सोडून दिले जात होते तेव्हा हे सर्वजण झोपले होते का झोपेचे सोंग घेऊन बेगडी धर्मनिरपेक्षत्याचे सोंग घेऊन राजकारण करत होते. शहाबानो प्रकरण १२७ रुपयांच्या पोटगीसाठी काँग्रेसचे प्रवक्ते कि��ी खोटे बोलत आहे कि पोटगी मिळवण्यासाठी काँग्रेसने प्रयत्न केले. पोटगी मिळाली नाही म्हणूनच पुढचे रामायण घडले हे सोयीस्कर रित्या विसरले जाते. जनता विसरू शकत नाही.निदान आज एवढे तरी समजले कि दिवंगत इंदिराजींनि अखिल भारतीय मुस्लीम व्यक्तिगत कायदे मंडळ (मुस्लीम पर्सनल लॉ बोर्ड) जन्माला घातले.\nखूप छान लेख, सर्वसमावेशक , मुद्देसुत\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n'वॉन्टेड' आरोपी शेजारी उभा होता, पोलीस पोस्टर लावत बसले\n'आमच्या घरात मुली आहेत, काँग्रेसला येण्यास सक्त मनाई आहे'\nलग्नाच्या दुसऱ्या दिवशीच मित्रांसोबत मिळून पत्नीवर सामूहिक बलात्कार\nसाधा धक्का लागला म्हणून ट्रेनखाली दिलं ढकलून, महिला प्रवाशाला अटक\nआज इंदिरा गांधी असत्या तर मी काँग्रेसमध्ये असतो-शत्रुघ्न सिन्हा\nकोरेगाव भीमा हिंसाचाराशी आंबेडकरी आणि हिंदुत्त्ववादी संघटनांचा संबंध नाही, सत्यशोधन समितीचा अहवाल\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nमुन्ना यादवला सर्वोच्च न्यायालयातून तात्पुरता जामीन\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nमहापालिकेच्या ३४ मराठी शाळा बंद\nजिल्ह्य़ात ६८ अपघात स्थळे\nकर्नाक पूल पाडण्यास उच्च न्यायालयाचा हिरवा कंदील\nनेहरू विज्ञान केंद्रातील ‘दि एनर्जी बॉल’ नव्या ढंगात\n‘फटका चोरां’ची दहशत कायम\nवाढलेल्या तापमानात विजेविना घामाघूम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00617.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://vastuclass.blogspot.com/2009/10/blog-post_07.html", "date_download": "2018-04-24T18:11:10Z", "digest": "sha1:KEISQWCRO4WHJUTQN2IFT36PD2LRAFB6", "length": 14528, "nlines": 88, "source_domain": "vastuclass.blogspot.com", "title": "वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र मार्गदर्शक शिकवणी वर्ग ( VASTU & ASTRO CLASS ): वास्तू न लाभणे या प्रकाराचे निरीक्षण केल्यावर माझ्या लक्षात आलेल्या काही ठळक गोष्टी", "raw_content": "वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र मार्गदर्शक शिकवणी वर्ग ( VASTU & ASTRO CLASS )\nविद्वत्वं च नृपत्वं च नैव तुल्यं कदाचन् | स्वदेशे पूज्यते राजा विद्वान सर्वत्र पूज्यते || Don't judge yourself at all; accept yourself and move on from there. तुम्ही स्वयंदिप व्ह�� \nबुधवार, ७ ऑक्टोबर, २००९\nवास्तू न लाभणे या प्रकाराचे निरीक्षण केल्यावर माझ्या लक्षात आलेल्या काही ठळक गोष्टी\n\" घर असावे घारासारखे | नकोत नुसत्या भिंती ||\nतिथे असावा प्रेम, जिव्हाळा | नकोत नुसती नाती ||\nत्या शब्दांना अर्थ असावा | नकोच नुसती फुका वाणी ||\nसुर जुळवे परस्परांचे | नकोत नुसती रडगाणी ||\nत्या अर्थाला अर्थ असावा | नकोत नुसती नाणी ||\nअश्रुतूनही प्रीत झरावी | नकोत नुसते पाणी ||\nया घरट्यातून पिलू उडावे | दिव्य घेऊनी शक्ति ||\nआकांक्षाचे पंख असावे | उंबरठ्यावर निष्काम भक्ति ||\nया काळात या जगामध्ये अनेक गृहनिर्माण होत आहेत. अशा प्रकारे गृहनिर्माण करताना लाखो रुपये खर्च करतात त्यांना घन, दौलत, घरदार इस्टेटी असताना पति-पत्नी, पुत्र यांच्यामध्ये नेहमी असमाधान, भांडण, मानसिक चंचलता अशांतता असते. जीवन सुखी नसते. हे कशाला म्हणजेच आपण राहत असणारे घर छोट्या झोपडीपासून ते राजमहालापर्यंत का असेना त्याच्या निर्माणासाठी आपल्या पूर्वज ॠषीमुनींनी हजारो वर्षाचा प्रदिर्घ अनुभव घेऊन मानवाचे जीवन कल्याणमय होण्यासाठी ते सुत्र, नियम रुपाने ग्रंथरचना केली आहे. घर कसे बांधावे, कोणत्या दिशेला उंच बांधावे, कोणत्या दिशेला उतार, मोकळे, स्वच्छ असावे, कोणत्या दिशेला काय असावे, आयगणित, आयु, धन, ऋण, आय इत्यादीचा विचार करुन जे घर, प्रसाद, बंगला, दुकान बांधण्यात येते अशा प्रकारचे नियम सर्व एकत्र करुन त्याचे एक शास्त्र केले त्याचेच नाव \" वास्तुशास्त्र \" होय.\nआजच्या काळात घराचा शो, रिकाम्या जागेचा जास्तित जास्त उपयोग करण्यात येतो, मुळ घर बांधताना या आर्किटेक्ट लोकांनी वरील विषयांचा विचार न करता शास्त्राचा विचार जास्त केला पाहिजे. वास्तुशास्त्राचा उपयोग करुन आपके घ्रर, कारखाना, दुकान इतर वास्तुचे निर्माण केल्याने सुख, ऐश्वर्य, आरोग्य, मानसिक सुख इत्यादीचा लाभ होतो. कुटुंबकल्याण झाल्यामुळे ते जगत्-कल्याण होते.\nमनुष्य जीवनात दु:खाची सावट संपून सुखाची पाहाट येईल या आशेवरच जगत असतो. व्यक्तीच्या जीवनात अनेक शुभ घटना घडतात. नोकरी मिळणे, विवाह होणे, मूल होणे, घर बांधणे इत्यादींमुळे जीवनात आनंद होतो, त्यातल्यात्यात विवाह आणि घर बांधणे या शुभ घटनामुळे व्यक्तिच्या जीवनात आनंदाला पार उरत नाही, आपण काहीतरी मिळविल्याचे सार्थक वाटत असते.\nजीवनात मिळणार्याम सुख दु:खाला त्य��� व्यक्तिचे चांगले वाईट कर्माचा जेवढा सहभाग तितकाच त्या वास्तुचाही सहभाग असतो. मिळणारे शुभाशुभ फळे देखिल वास्तूमुळे मिळतात. कारण मनुष्य जीवनाचे कुठलेही आराखडे तो त्या घरातच आखित असतो.\nआजच्या महागाईच्या का़ळात मिळालेल्या कमीतकमी जागेत जास्तीत जास्त जाग कशी वापरता येईल याचा विचार माणूस करीत असतो. कधीकधी नकळत काही चुका घडतात. मग पुढे सुरु होतो दु:खाच पर्व.\nमुले मोठी झालीत म्हणून म्हणा किंवा राहायला जागा पुरेना म्हणून म्हणा घरमालकाच्या तगाद्यामुळे म्हाणा, विभक्त कुंटुबा मुळे म्हणा आपले एखाद घर असावं म्हणून तो स्वतःची एक जागा मिळवितो त्या जागेत आपले स्वप्न साकार करण्याचा प्रयत्न करतो.\nवसई-विरार कल्याण, नविन मुंबई हा परिसर मुंबई पासुन हाकेच्या अंतरावर असल्याने अनेक परिवार आपले सुंदर घर असावे अशा कल्पनेने या विभागात येतात. पण त्यांना कुटुंब प्रमुखाचे योग्य मार्गदर्शन नसल्या मुळे अनेक अडचणीना तोंड घ्यावे लागते. त्यातिल प्रमुख कारणे :-\n१. ज्या परीसरात जागा निवडायची आहे त्या परीसराचा भौगोलिक व भूमिचा विचार.\n२. इमारतीच्या वास्तुची दिशा व इमारतीचा मुख्य दरवाजा व मुख्य रस्ता.\n३. सदनिकेचा मुख्य दरवाजा व त्या समोरील जिना किंवा व्दार.\n४. घराच्या दाराला उबंरठा कशाचा असावा व का असावा\n५. स्वयपाक घर, संडास, बाथरुम, शयन कक्ष (बेडरुम) याची योग्य दिशा\n६. मुहुर्तासहित भूमिपूजन ते वास्तुशांती पर्यंतचे अशास्त्रिय / अयोग्य विधी किंवा वास्तु प्रवेश\n७. व्दार सजावट व घर सजावट. इत्यादि.....\nat १०/०७/२००९ १०:०३:०० म.उ.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nआमच्याशी संपर्क साधतांना खालील गोष्टी पाळा:-\n१) पत्रात तुमचा भ्रमणध्वनीक्रमांक न विसरता लिहा. तो नसल्यास पत्राची दखल घेतली जाणार नाही. ( vastuclass@gmail.com )\n२) तुमचा प्रश्न मोजक्या शब्दात आणि स्पष्टपणे लिहा.\nराजीव उपाध्ये यांची चिन्तनिका\nअधिजनुकशास्त्र - एक गैरसोईचे विज्ञान\nवास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्र मार्गदर्शन शिकवणी वर्ग\nगेल्या १८ ते २० वर्षे ज्योतिषशास्त्रा आणि वास्तुशास्त्राचा अभ्यास करीत आहे. मला जे काही श्री स्वामी कृपा प्रसादा मुळे प्राप्त झाले आहे ते समाज उपयोगा करता समाजाला देण्यास मी सदैव तप्तरं अस��न. पारंपारीक वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, सर्वोतोभद्र चक्र, नक्षत्र ज्योतिषशास्त्र, इत्यादि वर संशोधन केले आहे. विरार येथे वास्तुमार्गदर्शन शिकवणी वर्ग सुरु केले आहेत, पण ज्यांना याचा लाभ घेता येत नाही, त्यांच्यासाठी आता संगणकाच्या माध्यमातुन( Inter Web Blogger ) शिकवणी वर्ग घेण्याचा प्रयत्न केला आहे. संजीव आणि परिवार.\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nवास्तुची व जातकाचे सामर्थ वाढवणारे देवाचे \"देवघर \\...\nप्रवेश व्दाराचा उंबरठा व घरातील मुख्य पुरुष व मुल...\nवास्तू न लाभणे या प्रकाराचे निरीक्षण केल्यावर माझ्...\n\"मन करा रे प्रसना सर्व सिध्दीचे कारण “वास्तु- प्रा...\nमंगळाचा कुज्स्तंभ आणि कालपुरुषाच्या कुंडली व वास्त...\nवर्षातुन एकदाच मध्यरात्री १२:०० वाजता येणारे श्री ...\nभाडेकरुंनी वास्तुदोष कसा घालवावा..\nचला स्व:ता करुया आपल्या जन्म कुंडलीचे वाचन.\nधडा पहिला कुंडलीची ओळख:-\nसाधेसुधे थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00620.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://vastuclass.blogspot.com/2010/09/blog-post.html", "date_download": "2018-04-24T18:10:36Z", "digest": "sha1:KTRKLQUG5SFZCLRMG3ZDQ2X6C7KQJU4S", "length": 8571, "nlines": 66, "source_domain": "vastuclass.blogspot.com", "title": "वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र मार्गदर्शक शिकवणी वर्ग ( VASTU & ASTRO CLASS )", "raw_content": "वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र मार्गदर्शक शिकवणी वर्ग ( VASTU & ASTRO CLASS )\nविद्वत्वं च नृपत्वं च नैव तुल्यं कदाचन् | स्वदेशे पूज्यते राजा विद्वान सर्वत्र पूज्यते || Don't judge yourself at all; accept yourself and move on from there. तुम्ही स्वयंदिप व्हा \nशनिवार, ४ सप्टेंबर, २०१०\nवृषभ लग्न द्वादश लग्नानुसार धनहानी आणि कर्जबाजारी योग\n१. वॄषभ लग्नामध्ये दशमस्थानाचा स्वामी शनि जर षष्ठात, अष्टमात किंवा द्वादश भावात असेल तर जन्मस्थानात अर्थिक प्राप्ती नसते व त्याला जीवनामध्ये सदैव धनाची कमतरता असते. अशा व्यक्तीला जीवनात कर्जाचा सहारा घेण भाग पडते.\n२. वृषभ लग्नामध्ये लग्नेश शुक्र जर षष्ठात, अष्टमात आणि द्वादश स्थान्त असेल आणि सूर्य (रवी) तुळेचा असेल तर ती व्यक्ती कर्जबाजारी होते.\n३. वृषभ लग्नामध्ये द्वितीय स्थानात जर पाप ग्रह असेल किंवा लाभेष गुरु षष्ठात, अष्टमात, द्वादशात असेल तर अशा व्यक्तीला सहजपणे कर्ज मिळू शकत नाही. व ती व्यक्ती कायम दरिद्री रहाते.\n४. वृषभ लग्नामध्ये केंद्रस्थानाला सोडून चंद्र, गुरु जर षष्ठमस्थान, अष्टम स्थान, द्वादशस्थानात बसला असेल तर तो संकष्ट योग मानला जातो. त्या कारणाणे जातकाला सदैव धनाची कमतरता भासते. चंद्र गुरुचा गज केसरीयोग सुध्दा बनतो. पण ६,८,व१२ स्थानात हा योग नष्ट होऊन संकष्ट योग निर्माण होतो.\n५. वृषभ लग्नामध्ये अष्टमेश गुरु शत्रूस्थानात किंवा नीच राशीचा असेल किंवा बुध द्वादशस्थानात असेल तर अचानक धनहानीने जातक कर्जबाजारी बनतो.\n६. वृषभ लग्नामध्ये लाभेश गुरु, षष्ठम, अष्टम व द्वादश स्थानात असेल किंवा लाभेश अस्त, पापपीडीत झाला असेल तर जातक अति गरीब असतो.\n७. वृषभ लग्नामध्ये धनेश बुध अष्टमात किंवा द्वादशात व अष्टमेश गुरु वक्रि झाला असेल तर त्या जातकाच्या घनाचा नाश होतो.\n८. वृषभ लग्नामध्ये धनेश बुध अस्त होऊन नीच राशीमध्ये असेल व धनस्थानात किंवा अष्टमस्थानामध्ये कुठलाही पापग्रह असेल तर तो जातक सदैव ऋण ग्रस्त असतो.\nat ९/०४/२०१० ११:०२:०० म.पू.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nआमच्याशी संपर्क साधतांना खालील गोष्टी पाळा:-\n१) पत्रात तुमचा भ्रमणध्वनीक्रमांक न विसरता लिहा. तो नसल्यास पत्राची दखल घेतली जाणार नाही. ( vastuclass@gmail.com )\n२) तुमचा प्रश्न मोजक्या शब्दात आणि स्पष्टपणे लिहा.\nराजीव उपाध्ये यांची चिन्तनिका\nअधिजनुकशास्त्र - एक गैरसोईचे विज्ञान\nवास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्र मार्गदर्शन शिकवणी वर्ग\nगेल्या १८ ते २० वर्षे ज्योतिषशास्त्रा आणि वास्तुशास्त्राचा अभ्यास करीत आहे. मला जे काही श्री स्वामी कृपा प्रसादा मुळे प्राप्त झाले आहे ते समाज उपयोगा करता समाजाला देण्यास मी सदैव तप्तरं असेन. पारंपारीक वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, सर्वोतोभद्र चक्र, नक्षत्र ज्योतिषशास्त्र, इत्यादि वर संशोधन केले आहे. विरार येथे वास्तुमार्गदर्शन शिकवणी वर्ग सुरु केले आहेत, पण ज्यांना याचा लाभ घेता येत नाही, त्यांच्यासाठी आता संगणकाच्या माध्यमातुन( Inter Web Blogger ) शिकवणी वर्ग घेण्याचा प्रयत्न केला आहे. संजीव आणि परिवार.\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nवृषभ लग्न द्वादश लग्नानुसार धनहानी आणि कर्जबाजारी ...\nसाधेसुधे थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00620.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/marathwada/auricas-marketing-waist-kasanara-11859", "date_download": "2018-04-24T18:43:56Z", "digest": "sha1:3374JBCG34O4CGBYXRBSG6PUR46QGCZL", "length": 22409, "nlines": 183, "source_domain": "www.esakal.com", "title": "Aurica's marketing waist kasanara ऑरिकच्या मार्केटिंगसाठी कंबर कसणार | eSakal", "raw_content": "\nऑरिकच्या मार्केटिंगसाठी कंबर कसणार\nशुक्रवार, 12 ऑगस्ट 2016\nऔरंगाबाद - ‘‘औरंगाबाद इंडस्ट्रिअल सिटीच्या (ऑरिक) मार्केटिंगसाठी केंद्र सरकारतर्फे गुंतवणूक परिषद घेतली जाईल. वेबसाईट, जाहिराती, प्रदर्शन, इव्हेंट यांच्या माध्यमांतून ऑरिकवर आता आम्ही फोकस करणार आहोत,’’ अशी माहिती केंद्रीय औद्योगिक धोरण व प्रोत्साहन खात्याचे अतिरिक्त सचिव संजीव गुप्ता यांनी दिली.\nशेंद्रा-बिडकीन औद्योगिक पार्कमधील कामांचा आढावा घेण्यासाठी श्री. गुप्ता, ‘डीएमआयसी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन’चे मुख्य कार्यकारी अधिकारी अल्केश शर्मा गुरुवारी (ता.११) शहरात आले असता, बोलत होते.\nऔरंगाबाद - ‘‘औरंगाबाद इंडस्ट्रिअल सिटीच्या (ऑरिक) मार्केटिंगसाठी केंद्र सरकारतर्फे गुंतवणूक परिषद घेतली जाईल. वेबसाईट, जाहिराती, प्रदर्शन, इव्हेंट यांच्या माध्यमांतून ऑरिकवर आता आम्ही फोकस करणार आहोत,’’ अशी माहिती केंद्रीय औद्योगिक धोरण व प्रोत्साहन खात्याचे अतिरिक्त सचिव संजीव गुप्ता यांनी दिली.\nशेंद्रा-बिडकीन औद्योगिक पार्कमधील कामांचा आढावा घेण्यासाठी श्री. गुप्ता, ‘डीएमआयसी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन’चे मुख्य कार्यकारी अधिकारी अल्केश शर्मा गुरुवारी (ता.११) शहरात आले असता, बोलत होते.\n‘शेंद्रा येथील काम सध्या सर्वांत पुढे आहे, हे आपणास ठाऊकच आहे. त्यात आगामी काळात गती येईल. टाईमलाइननुसार सर्व कामे केली जातील. भूखंड वाटपाचे काम सप्टेंबरअखेर किंवा ऑक्‍टोबरमध्ये सुरू होईल. शेंद्राची कटऑफ डेट ही सप्टेंबर २०१८ आहे. त्यापूर्वीच येथील कामे झालेली असतील. गरजेनुसार कंत्राटदारास आणखी कालावधी वाढवून देऊत. मात्र, तशी गरज पडणार नाही, असे वाटते. बिडकीनमध्ये लवकरच काम सुरू होईल. कनेक्‍टीव्हीटीवरही आम्ही भर देत आहोत. विमानतळापासून शेंद्रा फक्त दहा किलोमीटरच्या अंतरावर आहे, ही जमेची बाजू आहे.’’\n‘ऑरिक ही स्मार्ट सिटी राहणार आहे. येथे सामाजिक, पायाभूत, माहिती व संवाद तंत्रज्ञान यांसारख्या प्रत्येक सुविधेमध्ये स्मार्टनेस दिसेल. हायस्पीड इंटरनेट कनेक्‍टीव्हीटी म्हणजे स्मार्टसिटी असे नाही. उद्योगांपासून येथील रहिवाशांपर्यंत सर्वांसाठी स्मार्ट ॲप्लीकेशन्स असतील. पहिल्या टप्प्यातील स्मार्ट सिटीतील लोकसंख्या ५�� हजार असेल. आर्थिकदृष्ट्या कमकुवत आणि निम्नस्तरावरील घटकांचीही काळजी या स्मार्ट सिटीत घेतलेली असेल. ११ ते १२ टक्के जागा त्यासाठी राखीव ठेऊत,’’ असेही श्री. गुप्ता म्हणाले.\n‘डीएमआयसीअंतर्गत देशात पहिल्या टप्प्यात सात नोडस्‌चे काम सुरू आहे. त्यात शेंद्रा-बिडकीन बरेच पुढे आहे. देशाचा विचार केल्यास उज्जैनजवळील विक्रम उद्योग पुरी, दिल्लीजवळील ग्रेटर नोएडा, अहमदाबादजवळील ढोलेरा आणि औरंगाबादजवळील शेंद्रा-बिडकीन येथील कामे सध्या प्रगतीपथावर आहेत. शेंद्रा- बिडकीन येथील गतीने आणि दर्जेदारपणे सुरू असलेली कामे बघता, शेंद्रा-बिडकीन डीएमआयसीत नेतृत्व करतील, यात शंका नाही. बिडकीनमध्ये पहिल्या टप्प्यातील काम सुरू होईल. तेथील काम याच कंत्राटदारामार्फत करायचे किंवा नाही हे अद्याप ठरलेले नाही. त्याची पहिल्या टप्प्याची स्वतंत्र निविदा लवकरच निघेल. सप्टेंबर महिन्यापासून ही प्रक्रिया सुरू होईल. निविदेनंतर जलवाहिनी, वीजवाहिनी यांचे काम हाती घेतले जाईल. माहिती व संवाद तंत्रज्ञान (आयसीटी) इमारतीचे काम थोड्या उशिराने होईल,’’ अशी माहिती श्री. गुप्ता यांनी दिली.\nइलेक्‍ट्रॉनिक्स उद्योगांसाठी भरघोस सवलती\nऑरिकमधील गुंतवणुकीसंदर्भात बोलताना अल्केश शर्मा यांनी, ऑटोमोबाईल इंडस्ट्री आणि इतर बहुराष्ट्रीय कंपन्या येथे गुंतवणुकीमध्ये रस दाखवत असल्याचे सांगितले. ‘‘अनेक कंपन्यांनी येथे येऊन जागेची पाहणीही केली आहे. शेवटी गुंतवणूकदारांवर गुंतवणूक कोठे करायची ते अवलंबून असते,’’ अशीही माहिती त्यांनी दिली. यावेळी गुंतवणुकीसंदर्भात श्री. गुप्ता म्हणाले, ‘‘उद्योग खात्याने गुंतवणुकीसाठी फार मोठी सवलत जाहीर केली आहे. तीन हजारांहून अधिक रोजगार निर्माण होत असेल तर जेवढा व्हॅट आणि सीएसटी जमा होईल, त्याच्या दुप्पट सवलत आम्ही देऊत. ही सवलत मात्र, इलेक्‍ट्रॉनिक उद्योगांसाठीच असेल. मला वाटते अनेक उद्योग स्थलांतरित होऊन येथे येतील.’’ याचवेळी अपूर्व चंद्रा यांनी ‘‘इलेक्‍ट्रॉनिक उद्योगांतर्फे गुंतवणूक जास्त होते. या उद्योगांमार्फत कमी जागेत जास्त रोजगार उपलब्ध होतात. टेक्‍सटाईल उद्योगांचेही असे असते. गुंतवणूक कमी असली तरी रोजगार जास्त असतो,’’ अशी माहिती दिली. इटालियन कंपनी ‘कोहेम’ने गेल्या महिन्यात पाहणी केली. ते सोलार पॅनेलसाठी लागणार�� फिल्म तयार करतात. मात्र, त्यांची जागेची मागणी कमी आहे. त्यांना पाच एकरच जागा हवी आहे, अशी माहितीही या वेळी कळाली.\nगुंतवणूकदारांची अंतिम निवड असेल\nदेशपातळीवरील ऑरिकच्या मार्केटिंगविषयी नियोजन सांगताना श्री. गुप्ता म्हणाले, ‘‘ढोलेराच्या तुलनेत ऑरिकला फारशी प्रसिद्धी मिळत नाही, असे दिसते. मात्र, यापुढे आता आम्ही ऑरिकची जोरदार मार्केटिंग करणार आहोत. वेबसाईट, जाहिराती, प्रदर्शनी, इव्हेंट यांच्या माध्यमातून ऑरिकवर आता आम्ही फोकस करणार आहोत. त्यासाठी आम्ही गुतंवणूकदारांच्या परिषदाही घेणार आहोत. ऑरिकची थोडक्‍यात माहिती सांगणारा व्हीडीओ, फोटो, माहिती आम्ही भारत सरकारच्या वेबसाईटवर अपलोड करणार आहोत. विविध माध्यमांतून मार्केटिंग केली जाईल. गुंतवणूकदाराची अंतिम निवड ही ऑरिक असावी, असा आमचा प्रयत्न असेल. ढोलेराचे म्हणाल तर, तेथून अहमदाबादचे विमानतळ अडीच तासांवर आहे, येथे तर दहा मिनिटांच्या अंतरावर विमानतळ आहे. याचाही विचार गुंतवणूकदार करतात. शेवटी गुंतवणूक कुठे करायचा हा निर्णय त्यांचा असतो.’’\nडीएमआयसी ट्रस्टने पंधरा दिवसांपूर्वी बिडकीन येथील पायाभूत सुविधांसाठी ६,८८० कोटींना मंजुरी दिली. त्या पार्श्वभूमीवर श्री. गुप्ता आणि श्री. शर्मा यांनी गुरुवारी औरंगाबादला भेट दिली. शेंद्रा येथे त्यांनी उद्योग खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली. त्यानंतर शेंद्रा येथील कामांची पाहणी केली. बिडकीन येथील साईटचीही त्यांनी पाहणी केली. यावेळी ‘औरंगाबाद इंडस्ट्रिअल टाऊनशीप लि.’चे (एआयटीएल) अध्यक्ष व उद्योग खात्याचे प्रधान सचिव अपूर्व चंद्रा, व्यवस्थापकीय संचालक विक्रमकुमार, संचालक भास्कर मुंडे, डीएमआयसीचे सरव्यवस्थापक गजानन पाटील, एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी शुभम वायाळ, कार्यकारी अभियंता आर. एस. कुलकर्णी उपस्थित होते.\nचित्रपट काढून पाणी जिरणार नाही - आमिर खान\nनागपूर - \"जलसंधारणाचा संदेश देण्यासाठी चित्रपटही करता येईल. एखादी चांगली कथा आली तर विचारही करू. पण, महाराष्ट्रातील दिडशेपेक्षा अधिक तालुके...\nचालकाच्या गळ्याला चाकू लावून मध्यरात्री वाहनचोरी\nसटाणा - वाहनचालकाच्या गळ्याला चाकू लावून त्याला बेदम मारहाण करत मध्यरात्री रस्त्यावर सोडून तिघांनी वाहनासह पोबारा केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे....\nश्री विठ���ठलाच्या दर्शनाची आषाढीपूर्वी टोकन पध्दत\nपंढरपूर ः श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी भाविकांना तासन्‌तास दर्शन रांगेत उभा रहावे लागू नये यासाठी तिरुपतीच्या धर्तीवर टोकन व्यवस्था (ऍक्‍सेस कार्ड)...\nइन्फोसिस अधिग्रहणावर लक्ष केंद्रित करणार\nमुंबई : भारताची दुसऱ्या क्रमांकाची आयटी कंपनी, इन्फोसिसने आगामी काळासाठी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. येत्या वर्षात विस्ताराची आखणी...\nकास्टिंग काऊच'मधून खासदारही सुटल्या नाहीतः रेणुका चौधरी\nनवी दिल्ली: 'प्रत्येक ठिकाणी कास्टिंग काऊच होते आणि संसदही त्यापासून सुटलेली नाही,' असे सांगून माजी केंद्रीय मंत्री, राज्यसभेतील खासदार रेणुका चौधरी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00620.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wordpress.org/themes/zerif-lite/", "date_download": "2018-04-24T18:19:29Z", "digest": "sha1:O55E2IDIN4B54RAUCFSNHXNS5RCCE2T2", "length": 7662, "nlines": 194, "source_domain": "mr.wordpress.org", "title": "थीम निर्देशिका — मोफत वर्डप्रेस थीम — WordPress", "raw_content": "\nआपले थीम अपलोड करा\nथीम यादीत परत जा\nशेवटचे अद्यावत: मार्च 21, 2018\nलेख, सानुकूल पिछाडी, सानुकूल मेनू, ई-कॉमर्स, संपादक शैली, वैशिष्ट्यपूर्ण प्रतिमा, फुटर विजेटस, पूर्ण रुंदीचे टेम्प्लेट, एक कॉलम, पोर्टफोलिओ, उजवा साइडबार, आरटीएल भाषा समर्थन, स्टिकी पोस्ट, थीम ऑपशन्स, थ्रेड टिप्पणी, अनुवाद सहीत, दोन कॉलम\n5 पैकी 4.5 स्टार्स.\nथीम आढळले नाही .भिन्न शोध घ्या.\n<# } #> अधिक माहिती\nह्या थीम ला आजून रेट दिले नाही\nटूलबार कडे स्किप करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00620.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} +{"url": "http://shivray.com/category/maratha-samrajya/maratha-empire-maratha-samrajya/", "date_download": "2018-04-24T17:59:54Z", "digest": "sha1:M2VL3D76JPIDB2U6B5QPO7PQFM5FLK4V", "length": 12609, "nlines": 164, "source_domain": "shivray.com", "title": "मराठा साम्राज्य विस्तार | Chhatrapati Shivaji Maharaj - Shivray", "raw_content": "\nछत्रपती शिवाजी – महाराजांवर चित्रपट\nबेसिक फोटोग्राफी वर्कशॉप – ४ सप्टेंबर २०१६\nस्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले\nछ��्रपती राजर्षि शाहू महाराज\nगनिमी कावा – युध्दतंत्र\nमराठे – निजाम संबंध\nदक्षिण हिंदुस्थानच्या इतिहासातील अठराव्या शतकातील मराठे – निजाम संबंध आणि संघर्ष ही अत्यंत महत्त्वाची बाब होती. हैदराबादच्या निजाम घराण्याचा संस्थापक निजामुल्मुल्क हा गाजीउद्दीन हाताखाली तयार झालेला एक युद्धकुशल सेनापती होता. त्याला मोगल दरबारातून फतेहजंग खानदौरान, चिनकिलीच खान, निजाम-उल्‍मुल्क आसफजाह अशी विविध बिरूदे मिळाली होती. औरंगजेब बादशाहच्या मृत्यूनंतर मोगली सत्तेच्या कमकुवतपणाचा फायदा उठवून निजाम-उल्‍-मुल्क इ.स. १७२४ मध्ये दक्षिणेत आपली स्वतंत्र सत्ता ...\nमहाराष्ट्रीय उर्फ मराठी साम्राज्य महाराष्ट्राबाहेर महाराष्ट्रीयांचा अम्मल जेथे जेथं होता त्या सर्व प्रदेशाला मिळून महाराष्ट्रीय किंवा मराठी साम्राज्य म्हणतात. तथापि या सर्व प्रदेशावर सातारच्या राजाची अनियंत्रित सत्ता (अकबर, औरंगझेबाप्रमाणें) नव्हती आणि त्याचें मुख्य प्रधान जे पुण्यास रहाणारे पेशवे यांच्या हातीं जरी राज्यकारभाराची मुख्य व्यवस्था होती, तरी साम्राज्यांतील निरनिराळया भागांत मराठयांनी वसाहती स्थापून कोल्हापूरकर व नागपुरकर भोंसले, शिंदे, होळकर, गायकवाड, वगैरे ...\nAnuya on महाराष्ट्राच्या किल्ल्यांकडे सरकारचे अक्षम्य दुर्लक्ष\nshashank on वीर शिवा काशीद\nछत्रपती शिवाजी – महाराजांवर चित्रपट\nबेसिक फोटोग्राफी वर्कशॉप – ४ सप्टेंबर २०१६\nगनिमी कावा – युध्दतंत्र\nछत्रपती राजर्षि शाहू महाराज\nस्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले\nchatrapati shivray chhatrapati shivaji maharaj kaviraj bhushan lohagad fort Modi Letter D Modi Letter DH Modi Letter N Modi Letter SH Modi Letter T Modi Letter TH modi script nature photography Quiz Contest raigad raigad fort Rajaram Maharaj shivaji raje shivkalyan raja shivrayanchi aarti आज्ञापत्र कविराज भूषण छत्रपती शिवाजी महाराज जाणता राजा जावजी लाड ताराराणी प्र. के. घाणेकर प्रश्नमंजुषा बाजीराव पेशवे बाल शिवाजी मराठा मराठेशाही राजमाता जिजाऊ आऊसाहेब लता मंगेशकर वा. सी. बेंद्रे शहाजी महाराज शिवराय शिवरायांचा जन्म शिवरायांची आरती शिवाजी राजे शिवाजीराजे भोसले शिवाजी शहाजी भोसले सरनौबत सेतू माधवराव पगडी सोपी मोडी पत्रे २०१५\nशिवराय प्रश्नमंजुषा – प्रश्न क्रमांक १५\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १२\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. ११\nशिवराय प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक १४\nशिवरा��.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १३\nछत्रपती शिवाजी – महाराजांवर चित्रपट\nबेसिक फोटोग्राफी वर्कशॉप – ४ सप्टेंबर २०१६\nJai ram Shinde: सर माझ्या माहिती प्रमाणे पन्हाळा गडावरील ईतिहाआसआसाचे वर्णन...\nJai ram Shinde: खुप छान माहित दिल्या ईतिहासातील. पण माला माहिती आहे त्याप्रम...\nशिवराय प्रश्नमंजुषा – प्रश्न क्रमांक १५\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १२\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. ११\nशिवराय प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक १४\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १३\nकाळकाई खिंडीत सिद्दयांची कत्तल करणारे जावजी लाड\nप्रती तानाजी – पदाती सप्तसहस्त्री नावजी लखमाजी बलकवडे\nछत्रपती संभाजी महाराजांचा जन्म\nराजगड लढविणारे संताजी सिलीम्बकर\nजयदेव जयदेव जय जय शिवराया\nशूर शिलेदार येसाजी कंक\nशिवरायांचे सत्य चित्र शोधणारे इतिहासाचे भिष्माचार्य कै. वासुदेव सीताराम बेंद्रे\nछत्रपती संभाजी महाराजांचा जन्म\nJai ram Shinde: सर माझ्या माहिती प्रमाणे पन्हाळा गडावरील ईतिहाआसआसाचे वर्णन...\nJai ram Shinde: खुप छान माहित दिल्या ईतिहासातील. पण माला माहिती आहे त्याप्रम...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00622.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "http://sangli.nic.in/top_ten_links/employees.aspx", "date_download": "2018-04-24T18:25:41Z", "digest": "sha1:B7A65K4OPHJZZVL2SUBHNKBZYDZALSKB", "length": 4669, "nlines": 93, "source_domain": "sangli.nic.in", "title": "कर्मचारी", "raw_content": "\nसंजय गांधी निराधार अनुदान योजना\nराष्ट्रीय बायोगॅस विकास योजना\nरमाई आवास घरकुल योजना\nविना वेतन प्रति लिपिकांची प्रतीक्षायादी २०१७\nसेवा निवृत्त यादी - २०१९ पर्यंत\n१६/०५/२०१७ - अंतिम - अ.का.\n१६/०५/२०१७ - अंतिम - मं.अ.\n१६/०५/२०१७ - अंतिम - लिपिक\n१६/०५/२०१७ - प्राथमिक - तलाठी\n०१/०१/२०१७ - प्राथमिक - अ.का.\n०१/०१/२०१७ - प्राथमिक - मं.अ.\n०१/०१/२०१७ - प्राथमिक - लिपिक\n०१/०१/२०१७ - प्राथमिक - वा.चा.\n०१/०१/२०१७ - प्राथमिक - शिपाई\n१०/०५/२०१६ - शिपाई ते लिपिक\n२९/०८/२०१५ - लिपिक ते अ.का.\n०२/०३/२०१५ - प्राथमिक - तलाठी ते मं.आ.\n२९/०१/२०१५ - प्राथमिक - लिपिक ते अ.का.\n३० जुलै २०१४ - अंतिम - लिपीक.\n२१ मे २०१४ - अंतिम - तलाठी.\n२१ मे २०१४ - प्राथमिक - लिपिक.\n२१ एप्रिल २०१४ - प्राथमिक - तलाठी.\nगट क आणि ड २०१७\nसंजय गांधी निराधार अनुदान योजना\nराष्ट्रीय बायोगॅस विकास योजना\nई लोकशाही तक्रार केंद्र\n© २०१३ जिल्हाधिकरी कार्यालय, सांगली.\nविकसीत करते जिल्हा सूचना विज्ञान केंद्र, सांगली.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00624.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://www.savarkarsmarak.com/downloadbooks.php", "date_download": "2018-04-24T17:52:28Z", "digest": "sha1:JAECDOJ37TGWBLZ4VLSYFKRWSBOO6LWB", "length": 6291, "nlines": 106, "source_domain": "www.savarkarsmarak.com", "title": "kacak iddaa kacak bahis siteleri :: Swatantryaveer Savarakar Smarak ::Thank You", "raw_content": "\nAir Rifle Shooting- नेमबाजी आंतरराष्ट्रीय दर्जाची एअर रायफल\nYoga ; Natural way to healthy Life योग : निरोगी जीवनाची नैसर्गिक गुरुकिल्ली.\nGentleman's sport सभ्य गृहस्थांचा खेळ\nA Well equipped Gym.. सुसज्ज बलोपासना केंद्र\nRapidly emerging as one of the best center in Mumbai. मुंबईतले झपाट्याने पुढे येणारे धनुर्विद्या प्रशिक्षण केंद्र.\nBest reference library on the Armed Freedom Struggle. सशस्त्र क्रांति या विषयावरील उत्तम संदर्भ ग्रंथालय\nSpirit of Adventure ; love for Nature निसर्ग प्रेमींसाठी साहसी उपक्रम\nLearn Patriotic Songs देशभक्तीपर गीते शिका\nSavarkar Literature सावरकर साहित्य मंच\nCollective reading of Savarkar Literature सावरकर साहित्याचे सामुहिक वाचन आणि चर्चा\nआता मृत्युचे स्वागत करावे \nआत्मचरित्र :- माझ्या आठवणी\nगांधी हत्या अभियोगातील निवेदन\nहिंदू संघटन - नेपाळी आंदोलन\nनासिक कटाच्या निर्णयातील एक उतारा\nमराठी भाषेचे शुद्धीकरण आणि पर्यायी शब्दकí\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00624.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AC%E0%A5%8B%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE_%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9F_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98", "date_download": "2018-04-24T18:11:11Z", "digest": "sha1:AQVSXVRA2FG3WZWUSPXNSRWLLBYRZZCC", "length": 4029, "nlines": 84, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "बोत्स्वाना क्रिकेट - विकिपीडिया", "raw_content": "\n(बोत्स्वाना क्रिकेट संघ या पानावरून पुनर्निर्देशित)\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nकसोटीतील गुणवत्ता क्रमांक - - -\nएकदिवसीय गुणवत्ता क्रमांक - - -\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २९ ऑक्टोबर २०१५ रोजी ११:५९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00625.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/sci-tech/google-india-most-desired-employer-india-10398", "date_download": "2018-04-24T18:36:28Z", "digest": "sha1:GJXSW64NHTFXI7J3PUZGCZZVPGHZPS4F", "length": 13175, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "Google India is most desired employer in India भारतात नोकरीसाठी 'गुगल इंडिया' सर्वोत्तम | eSakal", "raw_content": "\nभारतात नोकरीसाठी 'गुगल इंडिया' सर्वोत्तम\nसोमवार, 4 जुलै 2016\nनवी दिल्ली - भारतात नोकरीसाठी सर्वोत्कृष्ट असलेल्या कंपन्यांच्या यादीत गुगल इंडिया���ा पहिला मान मिळाला आहे.\nकर्मचाऱ्यांना आरामशीर वातावरण आणि मनोरंजनाची साधने उपलब्ध करुन देण्यासाठी प्रसिद्ध असलेली गुगल इंडिया कंपनी गेल्यावर्षी दुसऱ्या क्रमांकावर होती. त्यापाठोपाठ आर्थिक सेवा क्षेत्रातील अमेरिकन एक्सप्रेस इंडिया आणि उज्जीवन फायनान्शियल सर्व्हिसेस अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावर आहेत.\nनवी दिल्ली - भारतात नोकरीसाठी सर्वोत्कृष्ट असलेल्या कंपन्यांच्या यादीत गुगल इंडियाला पहिला मान मिळाला आहे.\nकर्मचाऱ्यांना आरामशीर वातावरण आणि मनोरंजनाची साधने उपलब्ध करुन देण्यासाठी प्रसिद्ध असलेली गुगल इंडिया कंपनी गेल्यावर्षी दुसऱ्या क्रमांकावर होती. त्यापाठोपाठ आर्थिक सेवा क्षेत्रातील अमेरिकन एक्सप्रेस इंडिया आणि उज्जीवन फायनान्शियल सर्व्हिसेस अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावर आहेत.\nगेल्यावर्षीच्या सर्वेक्षणात अमेरिकन एक्सप्रेस इंडिया चौथ्या तर उज्जीवन फायनान्स तब्बल चोवीसाव्या क्रमांकावर होती. एका इंग्रजी वृत्तपत्राने ‘ग्रेट प्लेस टू वर्क‘ संस्थेकडून देशातील कॉर्पोरेट कार्यालयाविषयी केल्या जाणाऱ्या वार्षिक सर्वेक्षणात ही बाब समोर आली आहे. यंदा सुमारे 800 कंपन्या व 1.55 लाख कर्मचाऱ्यांना सहभागी करुन घेण्यात आले. मॅरियट हॉटेल्स, ओबेरॉय समुह व लेमन ट्रीसारख्या प्रमुख आदरातिथ्य क्षेत्रातील कंपन्यांना पहिल्या 10 कंपन्यांच्या यादीत स्थान मिळाले आहे. त्याशिवाय, टेलिपरफॉर्मन्स इंडिया, गोदरेज कन्झ्युमर प्रोडक्ट्स, सॅप लॅब्स इंडिया आणि इनट्युट प्रोडक्ट डेव्हलपमेंट सेंटरसारख्या भिन्न क्षेत्रातील कंपन्या नोकरीसाठी सर्वोत्तम ठरल्या आहेत.\nसंस्थेतील विश्वास, अभिमान आणि कर्मचाऱ्यांचे आपापसातील मैत्रीभाव मोजण्यासाठी आवश्यक असलेले कर्मचारी केंद्रीत धोरणाचा अभ्यास करण्यात आला आहे. त्याशिवाय, तेथील कर्मचाऱ्यांचे आचरण, तत्त्वज्ञान आणि संस्थेची मूल्ये अभ्यासण्यासाठी एक प्रश्नावली तयार करण्यात आली. त्यावरुन, कर्मचाऱ्यांचे समाधान आणि कंपनीचे क्षेत्र, आकार इत्यादी बाबींचा काहीही संबंध नसल्याचे समोर आले आहे.\nश्री विठ्ठलाच्या दर्शनाची आषाढीपूर्वी टोकन पध्दत\nपंढरपूर ः श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी भाविकांना तासन्‌तास दर्शन रांगेत उभा रहावे लागू नये यासाठी तिरुपतीच्या धर्तीव��� टोकन व्यवस्था (ऍक्‍सेस कार्ड)...\nकास्टिंग काऊच'मधून खासदारही सुटल्या नाहीतः रेणुका चौधरी\nनवी दिल्ली: 'प्रत्येक ठिकाणी कास्टिंग काऊच होते आणि संसदही त्यापासून सुटलेली नाही,' असे सांगून माजी केंद्रीय मंत्री, राज्यसभेतील खासदार रेणुका चौधरी...\nवाहन चालवताना संवेदनशिलता, नियमावली आणि सुरक्षितता राखा\nपाली (रायगड) : पनवेल येथील अमिटी विद्यापिठाच्या लिबरल आर्ट विभाग आणि युनायटेड मुंबई विभाग या संस्थेच्या संयुक्त विद्यमाने रस्ते...\nप्रधानमंत्री उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांनी गॅस जोडणी करावी - सोनटक्के\nभिगवण (पुणे) : केंद्र शासनाच्या माध्यमातुन प्रत्येक घरामध्ये गॅस पोचविण्याची योजना आहे. आर्थिक कारणांमुळे कोणीही गॅस जोडणीपासुन वंचित राहु नये यासाठी...\nखरे कोण, मुख्यमंत्री की कृषिमंत्री\nनागपूर - बोंडअळीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पंधरा दिवसात मदत देण्यात येईल असे रविवारी कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी जाहीर केले तर दुसरीकडे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00626.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/news/uddhav-thackery-sudhir-mungantiwar-meeting-postpon-287355.html", "date_download": "2018-04-24T18:12:13Z", "digest": "sha1:63GQ7SNOZELFIJMMONSYRPFGNFCATUUY", "length": 11432, "nlines": 126, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "वेळ जुळत नाही दोन दिवसांनी भेटू, उद्धव ठाकरे, मुनगंटीवारांची भेट लांबणीवर!", "raw_content": "\nजम्मू-काश्मीर : पुलवामामध्ये चार दहशतवाद्यांचा खात्मा\nवारकऱ्यांची रांगेतून मुक्तता, आता विठुरायाचं टोकनद्वारे दर्शन \nकेरळमध्ये फक्त सचिनच्याच पुस्तकांची लायब्ररी\nजालन्यात सहा लाखांच्या बनावट नोटा जप्त\n,जय वाघानंतर त्याचा बछडा 'जयचंद'ही बेपत्ता\nगणित चुकलं म्हणून शिक्षकाने विद्यार्थ्याच्या तोंडात खुपसली छडी\nऔरंगाबादेत विद्यार्थ्यांना झालं काय, काॅपी पकडली म्हणून आत्महत्येचा प्रयत्न\nकर्जमाफीचा लाभ आता 2001-09 काळातील शेतकऱ्यांनाही मिळणार \nनाणार'चं आतून किर्तन बाहेरून तमाशा झालाय-अशोक चव्हाण\nमुंबईत धावत्या लोकलसमोर ढकलून प्रवाशाची हत्या\nमुंबईत म्हाडा ची ३३०० घरांसाठी सोडत लवकरच\n19 वर्षाचा मराठी तरुण घेणार जैन धर्माची दीक्षा\nजम्मू-काश्मीर : पुलवामामध्ये चार दहशतवाद्यांचा खात्मा\nमहाभियोगाची नोटीस फेटाळण्याचा निर्णय घाईत नाहीतर पूर्ण विचारांती - नायडू\n भाजप आणि काँग्रेसमध्ये 'कांटे की टक्कर', जेडीस ठरणार किंगमेकर\nसंसदेतही कास्टिंग काऊच, रेणुका चौधरींचं खळबळजनक वक्तव्य\nबिग बींची लेक श्वेताच्या ठुमक्यांचा व्हिडिओ व्हायरल\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nसंजय दत्तनं भिकही मागितलीय, 'संजू'च्या टीझरमधून उलगडली अनेक गुपितं\nअश्वमी महेश मांजरेकर झळकणार सलमानसोबत सिनेमात\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nभारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा होणार आई\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nबर्थडे स्पेशल : सचिनचा प्रेरणादायी प्रवास\nपंजाबचा दिल्लीवर शानदार विजय\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\nकेरळमध्ये फक्त सचिनच्याच पुस्तकांची लायब्ररी\nजालन्यात सहा लाखांच्या बनावट नोटा जप्त\n'चौधरींचं वक्तव्य अत्यंत दुर्दैवी'\nव्हेंटिलेटरमध्ये झुरळ जीवावर बेतलं\nबेधडक : महाभियोगाचे राजकारण\nबेधडक : आरपारची लढाई\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\nवेळ जुळत नाही दोन दिवसांनी भेटू, उद्धव ठाकरे, मुनगंटीवारांची भेट लांबणीवर\nदोन्ही नेत्यांच्या वेळा जुळत नसल्याने भेट लांबणीवर, सुधीर मुनगंटीवार आज जाणार होते मातोश्रीवर.\nमुंबई,ता.16 एप्रिल: शिवसेनापक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि सुधीर मुनगंटीवार यांची आजची मातोश्रीवरील नियोजीत भेट दोन दिवसांनी पुढे ढकलण्यात आलीय. दोन्ही नेत्यांच्या वेळा जुळत नसल्याने आजची भेट लांबणीवर पडल्याचं मुनगंटीवार यांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आलंय.\nआधी ही भेट आजच होणार होती असं भाजपकडून सांगितलं जात होतं तर सेनेकडून उद्धव ठाकरेंनी मुनगंटीवारांना वेळच दिली नसल्याचं सांगितलं जात होतं. त्यानंतर हा खुलासा करण्यात आलाय.\nनाणारचा प्रश्न, भाजपकडून शिवसेनेला गोंजारण्याचा होत असलेला प���रयत्न या पार्श्वभूमीवर या भेटीला महत्व प्राप्त झालं होतं. पुलाखालून बरच पाणी वाहून गेल्यानं भाजपची भूमिका आता नरमाईची झालीय तर आता मुका घेण्याचा प्रयत्न केला तरीही काही फायदा नाही असं संजय राऊत यांनी स्पष्ट केलंय. त्यामुळं यापुढे कुठल्या राजकीय घडमोडी घडतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nजम्मू-काश्मीर : पुलवामामध्ये चार दहशतवाद्यांचा खात्मा\nवारकऱ्यांची रांगेतून मुक्तता, आता विठुरायाचं टोकनद्वारे दर्शन \n,जय वाघानंतर त्याचा बछडा 'जयचंद'ही बेपत्ता\nएक नव्हे दोन नव्हे, चक्क तीन रिअर कॅमेरे , हे आहेत फिचर आणि किंमत\nगणित चुकलं म्हणून शिक्षकाने विद्यार्थ्याच्या तोंडात खुपसली छडी\nऔरंगाबादेत विद्यार्थ्यांना झालं काय, काॅपी पकडली म्हणून आत्महत्येचा प्रयत्न\nजम्मू-काश्मीर : पुलवामामध्ये चार दहशतवाद्यांचा खात्मा\nवारकऱ्यांची रांगेतून मुक्तता, आता विठुरायाचं टोकनद्वारे दर्शन \nकेरळमध्ये फक्त सचिनच्याच पुस्तकांची लायब्ररी\nजालन्यात सहा लाखांच्या बनावट नोटा जप्त\n'चौधरींचं वक्तव्य अत्यंत दुर्दैवी'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00626.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://exactspy.com/mr/download-the-best-free-spying-on-text-messages-for-employees/", "date_download": "2018-04-24T18:30:23Z", "digest": "sha1:EQGT2KBGFF6YPKEZE5IRVHAKHJSESBVU", "length": 19405, "nlines": 147, "source_domain": "exactspy.com", "title": "Download The Best Free Spying On Text Messages For Employees", "raw_content": "\nOn: जानेवारी 07Author: प्रशासनकॅटेगरीज: Android, सेल फोन Spy, सेल फोन Spy कुपन, सेल फोन ट्रॅकिंग, कर्मचारी देखरेख, मोबाइल Spy स्थापित, आयफोन, आयफोन 5s Spy सॉफ्टवेअर, मोबाइल फोन नियंत्रण, मोबाइल Spy, मोबाइल Spy ऑनलाईन, इंटरनेट वापर निरीक्षण, पालकांचा नियंत्रण, पाहणे फेसबुक मेसेंजर, Android साठी पाहणे, IPhone साठी पाहणे, गुप्तचर iMessage, पाहणे मोबाइल स्मार्टफोन, कॉल वर शोधणे, एसएमएस वर शोधणे, गुप्तचर स्काईप, गुप्तचर Viber, गुप्तचर WhatsApp,, ट्रक GPS स्थान कोणत्याही टिप्पण्या नाहीत\nतुम्ही जर मजकूर संदेश वर हेरणे किंवा आपल्या कर्मचारी किंवा आपल्या मुलांना पाठवू काय शोधण्यासाठी आणि त्यांच्या सेल फोनवर प्राप्त करू इच्छिता\nजर तुम्ही सेल फोन वर हेरणे आता सुरू करू शकता (आयफोन किंवा Android) विनामूल्य गुप्तपणे सर्व संभाषणे पकडू सर्वोत्तम पाहणे सॉफ्टवेअर वापरा, मजकूर संदेश, WhatsApp आणि आपल्या प्रिय फेसबुक, आपल्या मुलांना किंवा आपल्या employes.\nडाउनलोड exactspy-Free Spying On Text Messages, सेल फोन इंटरनेट वर उपलब्ध प्रथम आणि एकमेव गुप्तचर तंत्रज्ञान अर्ज. कधीही, कुठेही, आपण गुप्त लक्ष्य फोन उपक्रम हेरणे शकता होईल.\n का आहे की त्यांच्या मित्रांशी गप्पा मारण्यासाठी सोशल नेटवर्किंगचा वापर, आपण दूरस्थपणे संभाषणे सर्व प्रकारच्या निरीक्षण करू शकता होईल. आणि exactspy-Free Spying On Text Messages येथे थांबत नाही. आपण देखील त्यांच्या जीपीएस स्थाने ट्रॅक करू शकता, कॉल, इंटरनेट इतिहास आणि अधिक\nकंपन्यांसाठी मजकूर संदेश गुप्तचर अनुप्रयोग.\nआपले कर्मचारी या वेळी काम करत आहेत आपण खरोखर आपली खात्री आहे की आपण त्यांच्या कामासाठी आपल्या कंपनीचे पैसे वापरले आपली खात्री आहे की आपण त्यांच्या कामासाठी आपल्या कंपनीचे पैसे वापरले आपली खात्री आहे की आमच्या गुप्तचर एसएमएस अर्ज, आपण दूरस्थपणे त्यांच्या क्रिया नियंत्रीत आणि आपल्या कंपनीच्या सुरक्षित शकता. आपण ते आपण बोलत आहेत काय गुप्त माहित शकता.\nदूरस्थपणे त्यांच्या संभाषणे ते हटविले गेले आहे ट्रॅक.\nसेल फोन कॅप्चर आमच्या मुक्त ट्रॅकिंग सॉफ्टवेअर मजकूर संदेश काढून. अशा प्रकारे करून, कोणतेही संदेश किंवा आपण बाहेर पडू शकतात संभाषणे आपल्या मुलाला, प्रेम किंवा ते लपविण्यासाठी प्रयत्न जरी कर्मचारी यापुढे आपण रहस्ये लागेल\nपूर्णपणे अदृश्य एक SMS मजकूर संदेश गुप्तचर सॉफ्टवेअर.\nआपण सेल फोन अद्वितीय पाहणे सॉफ्टवेअर कोणाची मजकूर संदेश वर हेरगिरी झेल जाणार नाही exactspy-Free Spying On Text Messages. आमच्या प्रगत तंत्रज्ञान सेल फोन परिस्थिती मध्ये अदृश्यता हमी. केवळ आपण दिसून किंवा लक्ष्य फोनवर एक गुप्त की सह स्पायवेअर संवाद अदृश्य शकता\nकाय आपण फक्त काय करण्याची आवश्यकता आहे:\n1. exactspy च्या वेब साईट वर जा आणि सॉफ्टवेअर खरेदी.\n2. आपण निरीक्षण करू इच्छित फोन मध्ये अनुप्रयोग डाउनलोड करा.\n3. इंटरनेट कनेक्शन आहे की कोणत्याही डिव्हाइसमधून फोन डेटा पहा.\n• ट्रॅक मजकूर संदेश\n• ट्रक GPS स्थान\n• मॉनिटर इंटरनेट वापर\n• प्रवेश दिनदर्शिका आणि अॅड्रेस बुक\n• वाचा झटपट संदेश\n• कंट्रोल अनुप्रयोग आणि प्रोग्राम्स\n• पहा मल्टिमिडीया फायली\n• फोन आणि अधिक दूरस्थ नियंत्रण ठेवण्यास ...\nमुलभूत भाषा म्हणून सेट करा\nAndroid सेल फोन Spy सेल फोन Spy कुपन सेल फोन ट्रॅकिंग कर्मचारी देखरेख मोबाइल Spy स्थापित आयफोन आयफोन 5s Spy सॉफ्टवेअर मोबाइल फोन नियंत्रण मोबाइल Spy मोबाइल Spy ऑनलाईन इंटरनेट वापर निरीक्षण पालकांचा नियंत्रण पाहणे फेसबुक मेसेंजर Android साठी पाहणे IPhone साठी पाहणे गुप्तचर iMessage पाहणे मोबाइल स्मार्टफोन कॉल वर शोधणे एसएमएस वर शोधणे गुप्तचर स्काईप गुप्तचर Viber गुप्तचर WhatsApp, ट्रक GPS स्थान अश्रेणीबद्ध\nअनुप्रयोग दुसर्या फोनवर मजकूर संदेश ट्रॅक करण्यास सर्वोत्कृष्ट सेल फोन मॉनिटरिंग सॉफ्टवेअर सर्वोत्कृष्ट सेल फोन पाहणे सॉफ्टवेअर डाउनलोड सर्वोत्कृष्ट सेल फोन पाहणे सॉफ्टवेअर मुक्त सर्वोत्कृष्ट सेल फोन पाहणे सॉफ्टवेअर आयफोन बेस्ट मोफत सेल फोन Spy अनुप्रयोग मोफत iPhone साठी सेल फोन पाहणे अनुप्रयोग सेल फोन गुप्तचर सॉफ्टवेअर सेल फोन गुप्तचर सॉफ्टवेअर मुक्त सेल फोन पाहणे सॉफ्टवेअर आयफोन सेल फोन स्पायवेअर सेल फोन ट्रॅकर सेल फोन ट्रॅकिंग अनुप्रयोग सेल फोन ट्रॅकिंग सॉफ्टवेअर मोफत सेल फोन निरीक्षण सॉफ्टवेअर Android साठी मोफत सेल फोन गुप्तचर अनुप्रयोग Free cell phone spy applications for android मोफत सेल फोन पाहणे सॉफ्टवेअर मोफत सेल फोन पाहणे सॉफ्टवेअर डाउनलोड मोफत सेल फोन पाहणे सॉफ्टवेअर कोणताही फोन डाउनलोड मोफत सेल फोन ट्रॅकर अनुप्रयोग मोफत सेल फोन ट्रॅकर ऑनलाइन मोफत आयफोन गुप्तचर सॉफ्टवेअर मोफत मोबाइल पाहणे अनुप्रयोग Android साठी मोफत मोबाईल Spy अनुप्रयोग IPhone मोफत मोबाइल पाहणे अॅप Android साठी मोफत मोबाइल गुप्तचर अनुप्रयोग Android साठी मोफत मोबाइल गुप्तचर सॉफ्टवेअर विनामूल्य ऑनलाइन मजकूर संदेश वर टेहळणे कसे मजकूर संदेश मोफत डाउनलोड वर टेहळणे कसे How to spy on text messages free without target phone सॉफ्टवेअर स्थापित केल्याशिवाय मजकूर संदेश वर टेहळणे कसे Mobile spy app free download मोफत अनुप्रयोग सेल फोनवर गुप्तचर सेल फोन मोफत अनुप्रयोगावरील पाहणे सेल फोन मोफत डाउनलोड वर गुप्तचर सेल फोन मुक्त ऑनलाइन वर गुप्तचर मोफत डाउनलोड सेल फोन मजकूर संदेश वर शोधणे मजकूर संदेश मुक्त अनुप्रयोग iPhone वर गुप्तचर मजकूर संदेश वर शोधणे मोफत ऑनलाइन मजकूर संदेश विनामूल्य चाचणी वर गुप्तचर मजकूर संदेश वर गुप्तचर सॉफ्टवेअर स्थापित केल्याशिवाय मोफत फोन न करता मोफत पाहणे मजकूर संदेश Whatsapp मेसेंजरवर पाहणे Someones मजकूर संदेश मोफत गुप्तचर\nमुलभूत भाषा म्हणून सेट करा\nवापराच्या अटी / कायदेशीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00627.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "http://pibmumbai.gov.in/scripts/detail.asp?releaseId=M2017FR7", "date_download": "2018-04-24T18:32:42Z", "digest": "sha1:O6CVEKZITCMBVBC4W7CMB2KZL3L2K6AT", "length": 14749, "nlines": 72, "source_domain": "pibmumbai.gov.in", "title": "Press Information Bureau: Government of India news site, PIB Mumbai website, PIB Mumbai, Press Information Bureau, PIB, India’s Official media agency, Government of India press releases, PIB photographs, PIB photos, Press Conferences in Mumbai, Union Minister Press Conference, Marathi press releases, PIB features, Bharat Nirman Public Information Campaign, Public Information Campaign, Bharat Nirman Campaign, Public Information Campaign, Indian Government press releases, PIB Western Region New Page 1", "raw_content": "\nइलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रामुळे नि:पक्षपाती निवडणुकांना प्रोत्साहन\nनिवडणुकांच्या वेळेस विजय प्राप्त करु न शकलेल्या उमेदवारांकडून इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राच्या विश्वासार्हतेबद्दल शंका उपस्थित केली जाते. उमेदवारांच्या अपयशाची कारणं शोधली तर, नक्कीच एका निर्जीव वस्तूकडे बोट दाखवण्याची शक्यता जास्त असते, कारण ती वस्तू स्वत: काही बोलू शकत नाही.\nखरंतर मनुष्य स्वभावात असलेल्या पक्षपात या यंत्रामध्ये नाही. उलट अविरतपणे सकाळ ते संध्याकाळ, दिवसरात्र, तसेच वर्षभरात कुठल्याही दिवशी अतिशय सक्षमपणे आपले कार्य करत असते.\nइलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र हे सुद्धा इतर यंत्रांप्रमाणेच एक यंत्र आहे, जे आपले कार्य करत असते.\nइलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र अर्थात ईव्हीएम टेंपरींग अर्थात फेरफार करण्यापासून सुरक्षित आहेत का 1989 मध्ये निवडणुकांमधे ही यंत्रे वापरण्यास मंजूरी मिळाली. आतापर्यंत ईव्हीएम द्वारे शंभरहून अधिक निवडणूका पार पडल्या आहेत. आधीच्या निवडणुकांमध्ये काही जिंकलेल्या उमेदवारांना नंतर हारही पत्करावी लागली आहे, तर काही हरलेले उमेदवार नंतर जिंकलेही आहेत. आता याच लोकांनी ईव्हीएमच्या विश्वासार्हतेबद्दल शंका उपस्थित केली आहे. लोकांकडून अक्षरश: काल्पनिक शंका उपस्थित केल्या जात आहे. कित्येक लोकांनी तर ईव्हीएमविषयी न जाणताच दूरचित्रवाहिन्यांवर या यंत्रांमध्ये फेरफार होत असल्याचे व्हिडिओ दाखवले आहेत. काहींनी तर ईव्हीएम मधील टेंपरींगचा आपला मुद्दा पटवून देण्यासाठी, अशी बनावट यंत्रही स्वत: तयार केली. टेंपरिंग यंत्र बनवता येणं शक्य आहे किंवा नाही हा प्रश्न नाही, तर निवडणुकांमध्ये वापरली गेलेली यंत्र टेंपर होती किंवा नव्हती हा खरा प्रश्न आहे. विश्वासार्हतेचा दावा करायचा असेल, तर याच लोकांनी काल्पनिक ऐवजी खरी पद्धत दाखवायला हवी होती.\nचला तर मग बघूया की भारतीय ईव्हीएम विश्वासार्ह का आहेत. सर्वात प्रथम म्हणजे हे ईव्हीएम इंटरने��� अथवा मोबाईल किंवा इतर कुठल्याही वायरलेस कम्युनिकेशन उपकरणाशी जोडलेले नसते. त्यामुळे कुठलेही कम्युनिकेशन उपकरण याला जोडले जाऊ शकत नाही. वायरलेस कम्युनिकेशनसाठी ऐंटिनाची जोडणी आवश्यक असते, एवढं साध गणित विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांला शिकवले जाते. निवडणूक कालावधीत या ईव्हीएममध्ये ऐंटिनाही नसतो, त्यामुळे ईव्हीएममध्ये कुणीही ढवळाढवळ करु शकत नाही.\nसंगणकाप्रमाणेच ईव्हीएममध्ये सुद्धा मालवेअर (सॉफ्टवेअर प्रोग्राम) बसवला असल्याचा आरोप काही लोक करतात. पण हा आरोप बिनबुडाचा आहे. कारण संगणकाप्रमाणे ईव्हीएम इंटरनेट किंवा वायरलेस यंत्रणा अशा कुठल्याही नेटवर्कशी जोडलेले नसते. तसेच ईव्हीएममध्ये कुठलीही ऑपरेटिंग सिस्टिम नाही. ते एक स्वतंत्र यंत्र आहे. जर संगणकामध्ये मालवेअर प्रोग्राम बसवला जाऊ शकतो, तर आपल्याला असंही म्हणता येईल की टीव्ही, एसी रिमोट कंट्रोल किंवा डिजिटल घड्याळांमध्येही इंटरनेटद्वारे मालवेअर बसवता येईल. पण आपण ज्याप्रमाणे या गोष्टीवर विश्वास ठेऊ शकत नाही, कारण ही स्वतंत्र उपकरणे आहेत, त्याचप्रमाणे ईव्हीएमवर सुद्धा शंका घेणे उचित नाही.\nईव्हीएममध्ये ढवळाढवळ केली जाऊ शकते, अशी शंका उपस्थित होत असेल, तर गेली 20 वर्ष 100 निवडणुकांमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर ही यंत्र वापरली जात असताना ही बाब लपून कशी राहू शकते आणि जी व्यक्ती ईव्हीएममध्ये असे फेरफार करण्यात माहिर आहे अशा व्यक्तीला हरण्याची शक्यता असणाऱ्या उमेदवाराकडून खूप मागणी असली पाहिजे. अशा प्रकारच्या शंका उपस्थित करणे अत्यंत चुकीचे आहे. मात्र शंकांचे निरसन करण्यासाठी निवडणूक आयोगाने मॉक पॉल्स, मशील सील बंद करणे, विविध राजकीय ऐजंटकडून तपासलेली यंत्रच निवडणुकांमधे वापरली गेली असल्याची खातरजमा करणे यासाठी यंत्रणा कार्यान्वित केली आहे. जर यंत्रामध्ये फेरफार झालाय असं म्हणतात तर मग यंत्राची तपासणी करताना हे राजकीय एजंट काय करत होते आणि जी व्यक्ती ईव्हीएममध्ये असे फेरफार करण्यात माहिर आहे अशा व्यक्तीला हरण्याची शक्यता असणाऱ्या उमेदवाराकडून खूप मागणी असली पाहिजे. अशा प्रकारच्या शंका उपस्थित करणे अत्यंत चुकीचे आहे. मात्र शंकांचे निरसन करण्यासाठी निवडणूक आयोगाने मॉक पॉल्स, मशील सील बंद करणे, विविध राजकीय ऐजंटकडून तपासलेली यंत्रच निवडणुकांमधे वापरली गेली असल्याची खातरजमा करणे यासाठी यंत्रणा कार्यान्वित केली आहे. जर यंत्रामध्ये फेरफार झालाय असं म्हणतात तर मग यंत्राची तपासणी करताना हे राजकीय एजंट काय करत होते आणि एखाद्या यंत्रामध्ये असे फेरफार होत असतील, तर कित्येक मतदान केंद्रात असलेल्या यंत्रामध्ये ते व्हायला पाहिजेत. यंत्रामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर ढवळाढवळ करण्यासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर कमीत कमी दहा लाख प्रशिक्षित स्वयंसेवकांची गरज पडू शकेल.\nइलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र बनवताना, त्यांचे वेळोवेळी मूल्यमापन करताना तसेच निवडणुकांदरम्यान अशा विविध पातळ्यांवर या यंत्राची चाचणी केली जाते. ह्या चाचण्या एका सक्षम आणि अधिकृत स्वतंत्र संस्थेकडून करुन घेतल्या जातात.\nकोणत्या उमेदवारसाठी कोणते बटण आहे हे त्या यंत्राला माहीत नसते. मतदानादरम्यान मतदान केंद्राध्यक्षाकडून हे यंत्र सुरु केले जाते आणि मतदाराकडून एकच बटण दाबले जाऊ शकते. त्यामुळे मतदाराकडून कुठलाही गैरप्रकार होण्याची शक्यता नसते.\nईव्हीएममध्ये एकदा बसवलेल्या प्रोग्राममध्ये बदल करता येत नाही, तसेच यंत्र बनवण्याच्या वेळेत आणि निवडणुकांदरम्यानही पक्ष आणि उमेदवार यांच्यासाठी कुठले बटण आहे हे माहित नसल्यामुळे प्रोग्राममधील एखादे बटण पक्षपात करत असल्याची शंकाही गैर आहे.\nअनेक वाद-प्रतिवाद ऐकल्यानंतर विविध न्यायालयांनी यासंदर्भातील कित्येक याचिका निकालात काढल्या आहेत.\nजरी मतदारांनी ईव्हीएमवर विश्वास दाखवला असला तरी निवडणूक आयोगाने आता आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. निवडणूक आयोगाकडून ईव्हीएममध्ये वोटर व्हेरीफिएबल पेपर ऑडिट ट्रेल (व्हीव्हीपीएटी) बसवण्यात येत आहे. हे एक सील बंद प्रिंटर असून, मतदाराला मतदान केल्यानंतर एक छापील पावती बघता येईल आणि नंतर ही पावती यंत्राला जोडलेल्या सीलबंद डब्यात जमा होईल. मतदाराला ही पावती हाताळता येणार नाही. त्यामुळे यंत्रावर नोंद झालेले मत आणि छापील पावती याआधारे निकालांची पडताळणी केली जाऊ शकेल. नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये अशीच अनेक VVPAT यंत्र बसवण्यात आली होती. ही पुरेशी विश्वासार्हता नाही का\nडॉ. रजत मूना, संचालक, आयआयटी, भिलई, माजी महासंचालक, सीडॅक, पुणे आणि भारतीय निवडणूक आयोगाच्या ईव्हीएमसंबंधित टेक्निकल तंज्ञ गटाचे सदस्य.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00627.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://meghanabhuskute.blogspot.in/2017/03/blog-post.html", "date_download": "2018-04-24T18:06:20Z", "digest": "sha1:D3YGBNEFZE6CCNBGNW2UUWMGXDXLFGWP", "length": 19789, "nlines": 440, "source_domain": "meghanabhuskute.blogspot.in", "title": "राहत्या शहराचे लागेबांधे ०२ - to friends...", "raw_content": "\nराहत्या शहराचे लागेबांधे ०२\nमाझा त्या गावावर तसा राग नाही. पण लोभही नाहीच. त्याच्या सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि भाषिक महिरपी मला अजिबात बिचवकत नाहीत. बिचकवणारही कशा म्हणा - मी गावात शिरते, तीच मुळी त्यानं वेशीच्या पल्याड नवश्रीमंत उठवळपणानं पसरलेले हातपाय निरखत. माझ्यापाशी माझ्या माहेरच्या महाशहराचा हक्काचा दिमाख असतो. माझी तुच्छतापूर्ण अलिप्तता म्यान करतच मी वेशीत शिरते.\nतसा आम्हांला इतिहास नाही असं नव्हे. सार्वजनिक गणपतीसारखा भीषण प्रकार सोसूनही मी सोशीकपणे फारसं काही वाईट मत न बनवता त्याच्याशी समजूतदारपणे वागलेच होते. पण पुढे ते गाव माझ्याशी बरं वागलेलं नाही. अपमानाच्या खुणा अंगावर झेलतच पाऊल पुढे टाकायला लागावं आणि गुदमरायला व्हावं अशा अनेक गोष्टी मला त्याच गावात माझ्या जिवाजवळच्या माणसांनी दिल्या आहेत. त्या काळात गावाच्या नावानंही धस्स होई. तिथली ती सुरेख थंडी, पहाटे शालीत गुरफटून प्रभातफेरीला निघणारे उत्साही लोक, धुकट रस्ते.. यांतल्या कशानंच मनात आनंद उमटत नसे. तिथल्या कित्येक देखण्या गोष्टींवर, सुखद वेळांवर, गिर्रेबाज वळणांवर पडलेली एकेका अपमानाची लाखबंद मोहोर मी खणखण वाजवून मोजत राही.\nवास्तविक माझा स्वभाव पाहता हे असंच गोठून राहायचं माझ्या तळाशी.\nपण कुठल्यातरी एका तालेवार दिवशी मी ठरवून पाटी पुसायचा धीर केला. उद्मेखून गावात शिरले. आधीचे वळसे सोडवत, शहारा गिळत, तेच रस्ते पुन्हा नव्यानं गिरवले. नव्या सोयरिकी केल्या. मनातलं खास काही आबदारपणे कुणाच्या तळहातावर ठेवावं, तशा दिलेल्या अनेक जुन्या भेटी पुन्हा नव्यानं दिल्या. प्रेमभंग झालेले लोक जुनी दुःखी हिंदी गाणी ऐकतात आणि अजूनच दुःखी होतात, तशी त्याच ठिकाणांवर उधळून उंडारले. पण डोळ्याला बेदरकारपणे डोळा भिडवला आणि ओठ मुडपून हसले.\nदिसलं की मग मला माझ्या चश्म्याआडचं गाव.\nतीच ती डेरेदार झाडं मिरवणारं विश्वविद्यालय; तरुण विद्यार्थ्या‍ंनी फुललेले रस्ते; खवचट्ट स्वभावाच्या चश्मिष्ट म्हातार्‍या गल्ल्या; जुनी धुळकटलेली देवळं कुशीला घेऊन पहुडलेले अस्ताव्यस्त लेकुरवाळे बाजार; श्रीमंत पेन्शनर म्हातार्‍यांसारखे देखणे, पण खत्रूड दगडी बंगले... आणि या सगळ्यावर असलेली एक संथ आत्मसंतुष्ट साय...\nअजूनही एखाद्या निवांत झोपाळलेल्या दुपारी तिथल्या रस्त्यांवरून फिरताना एखादी जहरी आठवण सरसरत वर येऊन डसते आणि चेहरा लालबुंद होतो. घाम डवरून येतो. बसकण मारून बसावं तरी, नाहीतर रागारागानं उलटं फिरावं आणि घर येईस्तो थांबूच नये, असं काठोकाठ भरून येतं.\nपण मग मी शांतपणे श्वास घेते. गावाच्या नजरेला नजर देते.\nगाव तर तेच असतं. माझ्यावर छाप पाडायला उत्सुक असलेल्या, पण तसं अजिबात दिसू नये म्हणून अलिप्तपणाचा आव आणणार्‍या लोभसवाण्या पोरासारखं. एकाहून एक सरस गाढ मैत्र्या देऊ करणारं. त्याचा मान राखल्यासारखं करत त्यातल्या काही मी उचलते आणि अल्लाद पर्समध्ये टाकते. पण मग मनासारखा प्रियकर गटवल्यामुळे धायलेल्या पुरंध्रीसारखा तृप्त प्रौढपणाचा आव आणत, त्याच्या अंगाखांद्यावर दिलेलं आठवणींचं ओझं मीच उतरवून टाकते, खांदे उडवते आणि दोन ओळींच्या मध्ये काहीच न पेरायची काळजी घेत, शक्य तितक्या कोरडेपणानं पाऊल पुढे टाकते.\nमग आमचं जमतं हल्ली...\nअसं होतंच रहातं नाही\nखूप तरल भाव पकडले आहेत.\nराहत्या शहराचे लागेबांधे ५\nराहत्या शहराचे लागेबांधे ०४\nराहत्या शहराचे लागेबांधे ०३\nराहत्या शहराचे लागेबांधे ०२\nती आणि त्या २\nबाबासाहेबांची जयंती अशी साजरी केली तर...\nपुढचं पाठ मागचं सपाट\nलाल भी उदास हो सकता है..\n२५३: म्यानमा डायरी: २. तिंज्या (Thingyan)\nविज्ञानाचं बिनरहस्य – भाग १\nरोमांस ( नवी कथा )\n‘द शेप ऑफ वॉटर’\nअकाली मोठेपण आलेली 'लिटील डॉटर'\nआदत से मजबूर ;)\nत्यांचा काल ब्रेक अप झाला, वॅलेन्टाईनच्या दिवशी\nद शेप ऑफ वाॅटर - डेल टोरोचा नवा मास्टरपीस\nदेवदासी : कलांच्या स्वामिनी\nत्यांच्या कविता : काही सुट्या नोंदी\nप्रवाह: नदीच्या सोबतीने वाहताना\nतणमोर आणि पारधी समाजाचं पुनरुत्थान भाग- २\nसदानंद रेगे Sadanand Rege\nबैरी अपना मन ….\nहुमुहुमुनुकूनुकूआप्वा - हवाई मेमरीज - १\n२०१६ : काही विस्कळीत नोंदी\nटोलेजंग कादंबऱ्या आणि कमजोर वाचक\nमुझे कदम-कदम पर - गजानन माधव मुक्तिबोध\nशमा - ए - महफ़िल\nसिनेमा आणि संस्कृती:भाग-४ मुस्लिम सोशल्स\nइजिप्तमधील राजकारणाचं, समाजाचं दर्शन घडवणारी कादंबरी\nसैराटच्या निमित्ताने : बेबंद\nजादूची ट्रिक आणि 'मसान' ची जादू\nअवघा रंग एक झाला...\n��ुका म्हणे ऐशा नरा, मोजुनी माराव्या पैजारा\nमार्केसचा जादुई वास्तववाद आणि तिसरे जग\nराशोमोन: जंगलवाटांवरचे कवडसे - ८ (उपसंहार)\nभावनेला येउ दे गा, शास्त्रकाट्याची कसोटी\nज्युली, ज्युलिया आणि मी\nबंगालची गाणी (१) : श्यामा संगीत\nअंकनामा, रेषेवरची अक्षरे, दिवाळी २०१६\nकाहीबाही कविता साहित्यादि गोष्ट पुस्तक सामाजिक इदं न मम भाषांतर खो प्रेमप्रेमभंगदु:खवगैरे पॉर्नांक शेरलॉक फॅनफिक्शन भारांक व्याकरण\nसाहित्य सूची (रसिक प्रकाशन)\nआपले वाङ्मयवृत्त (लोकवाङ्मयगृह प्रकाशन)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00628.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "http://pibmumbai.gov.in/scripts/detail.asp?releaseId=M2017FR8", "date_download": "2018-04-24T18:21:55Z", "digest": "sha1:YHBOR3OB4IEODHNUBHAMYMZKFDWVDGKC", "length": 13519, "nlines": 78, "source_domain": "pibmumbai.gov.in", "title": "Press Information Bureau: Government of India news site, PIB Mumbai website, PIB Mumbai, Press Information Bureau, PIB, India’s Official media agency, Government of India press releases, PIB photographs, PIB photos, Press Conferences in Mumbai, Union Minister Press Conference, Marathi press releases, PIB features, Bharat Nirman Public Information Campaign, Public Information Campaign, Bharat Nirman Campaign, Public Information Campaign, Indian Government press releases, PIB Western Region New Page 1", "raw_content": "\nसुगम्य भारत मोहिम ही सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाच्या दिव्यांग व्यक्ती सक्षमीकरण विभागाची देशव्यापी पथदर्शी मोहिम आहे. देशभरातील दिव्यांगांसाठी मुक्त आणि हितावह वातावरण निर्माण करणे, हे या मोहिमेचे ध्येय आहे. 3 डिसेंबर 2015 रोजी आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या मोहिमेचा शुभारंभ केला.\nएखाद्या व्यक्तीची विकलांगता ही कोणत्याही मर्यादा किंवा अक्षमतेतून आलेली नाही तर ती सामाजिक व्यवस्थेच्या रचनेतून आलेली विकलांगता आहे. शारीरिक, सामाजिक, संरचनात्‍मक आणि व्‍यवहाराशी संबंधित अडचणी, दिव्यांगांना, सामाजिक, सांस्‍कृतीक आणि आर्थिक कामकाजात सहभागी होण्यापासून रोखतात. बाधामुक्त वातावरणात दिव्यांगांना सर्व प्रकारच्या कामकाजात समप्रमाणात सहभागी होण्याची सुविधा प्राप्त होईल आणि त्यामुळे त्यांना स्वतंत्र तसेच सन्मानीत आयुष्य जगायला प्रोत्साहन मिळेल. दिव्यांग व्यक्तींनाही उत्पादक, सुरक्षित आणि सन्मानपूर्ण जीवन जगता यावे यासाठी प्रगती आणि विकासाच्या समान संधी उपलब्ध असतील, असा समावेशक समाज घडविण्याचा दृष्टीकोन या मोहिमेत आहे.\nदिव्यांग व्यक्तींपर्यंत व्यापक स्वरूपात सुविधा पोहोचविण्यासाठी या मोहिमेचे त्रिभाजन करण्यात आले आहे. वातावरण निर्मिती, परिवहन आणि म���हिती-तंत्रज्ञान पर्यावरणाचे तंत्र.\nसुगम्य भारत अभियानांतर्गत सुगम्य वातावरण निर्मितीसाठी पुढील लक्ष्ये निर्धारित आहेत.\n1. 50 शहरांमध्ये किमान 25 ते 30 सर्वात महत्वपूर्ण सरकारी इमारतींचे सुगम्यता लेखा परिक्षण पूर्ण करणे आणि या वर्षअखेरपर्यंत त्यांना पूर्णपणे सुगम्य बनविणे\n2. राष्ट्रीय राजधानी परिसर आणि सर्व राज्यांच्या राजधान्यांमधील सर्व सरकारी इमारतींपैकी किमान 50 टक्के इमारती डिसेंबर 2018 पर्यंत पूर्णपणे सुगम्य करणे\n3. 1 आणि 2 मध्ये समाविष्ट नसलेल्या राज्यांमधील महत्वाच्या दहा शहरांमधील/नगरांतील सरकारी इमारतींचे सुगम्यता लेखा परिक्षण पूर्ण करणे आणि त्यांना सुगम्य बनविणे\nविभागाने सूचिबद्ध लेखापरिक्षकांद्वारे राज्य सरकारांनी निश्चित केलेल्या 1653 इमारतींचे सुगम्यता लेखा परिक्षण पूर्ण केले आहे.\nइमारतींच्या पुनर्बांधणीसाठीचे वित्तीय प्रस्ताव सादर करता यावेत, यासाठी 1469 इमारतींचा सुगम्यता लेखा परिक्षण अहवाल राज्यांच्या नोडल अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आला आहे. या योजनेंतर्गत 575 इमारतींसाठीचे प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. 242 इमारतींसाठी राज्यांना 45.42 कोटी रूपये इतकी रक्कम वितरीत करण्यात आली आहे. सुगम्यता लेखा परिक्षणासाठी लेखा परिक्षकांना 148 लाख रूपये इतकी रक्कम वितरीत करण्यात आली आहे.\nसर्व आंतरराष्ट्रीय विमानतळ तातडीने आणि देशांतर्गत विमानतळ मार्च 2018 पर्यंत पूर्णपणे सुगम्य करणे हा सुगम्य भारत अभियानाचा उद्देश आहे. 32 आंतरराष्ट्रीय विमानतळांपैकी 25 विमानतळांवर रँम्प, सुगम्य शौचालये, ब्रेल लिपीसह उद्वाहक आणि श्रवण संकेतासारख्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.\nआपल्या देशात रेल्वे हे वाहतुकीचे सर्वात जास्त लोकप्रिय साधन आहे. जगातील सर्वात मोठ्या रेल्वे जाळ्यापैकी एक असणाऱ्या भारतीय रेल्वेला सुगम्य करण्यासाठी ए-1 आणि बी श्रेणीतील रेल्वे स्थानके पूर्णत: सुगम्य केली जातील.\nसुगम्य भारत अभियानांतर्गत मार्च 2018 पर्यंत सरकारी मालकीच्या 10 टक्के सार्वजनिक परिवहन वाहकांना पूर्णपणे सुगम्य करण्याचे उद्दिष्ट आहे. हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी रस्ते परिवहन आणि कार्यकारी संचालकांना मार्च 2018 पर्यंत आणि सरकारी मालकीच्या 10 टक्के सार्वजनिक परिवहन वाहकांना पूर्णपणे सुगम्य करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.\nमाहिती आणि प्रसारण यंत्रणेची सुगम्यता हा सुगम्य भारत अभियानाचा आणखी एक महत्वपूर्ण स्तंभ आहे. या अंतर्गत केंद्र आणि राज्य सरकारची किमान 50 टक्के संकेतस्थळे मार्च 2017 पर्यंत सुगम्य करण्याचे उद्दिष्ट निर्धारित करण्यात आले आहे.\nराज्य सरकारची 917 संकेतस्थळे सुगम्य करण्याचे आदेश पूर्वीच देण्यात आले आहेत. या व्यतिरिक्त इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाद्वारे 56 मंत्रालये/ विभागांची 100 सरकारी संकेतस्थळे सुगम्य करण्याचे काम सुरू आहे.\nविभागाने व्यापक सुगम्यतेचे उद्दिष्ट गाठण्याच्या हेतुने दिव्यांगांसाठी एका ऑनलाईन “सुगम्य ग्रंथालयाचा” शुभारंभ केला आहे. तसेच सुगम्य भारत अभियानाच्या विविध दृष्टीकोनांबाबत माहिती देण्यासाठी मुंबई, अहमदाबाद, जयपुर, रायपुर, भुवनेश्‍वर, चेन्‍नई आणि रांची येथे जागरूकता कार्यशाळांचेही आयोजन केले आहे.\nसुगम्यतेबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी 24 जुलै 2016 रोजी इंडिया गेट, लोधी गार्डन, वसंत कुंज आणि साऊथ एक्सटेंशन येथे ‘राइड 4 ॲक्‍ससेसिबिलिटी’ या मोटारसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले.त्यात 600 पेक्षा जास्त मोटार सायकल स्वार आणि युवक/विद्यार्थी सहभागी झाले.\nडिजीटल विश्वात स्थान निर्माण करण्यासाठी ब्लॉग्ज, अहवाल, थेट प्रसारण तसेच चित्रांच्या माध्यमातून विभाग समाजमाध्यमांवर सुगम्य भारत आभियानाबाबत नवनवीन माहिती उपलब्ध करून देत आहे.\nसुगम्यतेशी संबंधित कार्यक्रम आणि नविन माहिती उपलब्ध करून देण्यासाठी विभागाने www.accessibleindia.gov.in हे संकेतस्थळ आणि एक मोबाइल ॲप्‍लीकेशन सुरू केले आहे.\n*लेखक पत्र सूचना कार्यालय, नवी दिल्‍ली येथे कार्यरत आहेत. हा लेख सामाजिक न्‍याय आणि अधिकार मंत्रालयाच्या दिव्‍यांग सबलीकरण विभागाकडून प्राप्त माहितीवर आधारित आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00628.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://yetaajaataa.blogspot.com/2010_07_01_archive.html", "date_download": "2018-04-24T18:19:05Z", "digest": "sha1:ZBKASRKLPBJSZUXODWNNZVUTQJI2PVEL", "length": 12120, "nlines": 316, "source_domain": "yetaajaataa.blogspot.com", "title": "येता जाता: July 2010", "raw_content": "\n'तुष्की नागपुरी' च्या येताजाता ब्लाग वर आपले स्वागत आहे. या सर्व कविता सोबत दिलेल्या छायाचित्राच्या अनुषंगाने सुचलेल्या कविता आहेत. छायाचित्र डोळ्यासमोर आले त्या वेळेला काहीच न ठरवता जे लिहिल्या गेले त्या या कविता आहेत. सर्व छायाचित्र उपलब्ध करून देणाऱ्यांचा तुष्की नागपुरी मनःपूर्वक आभारी आहे.\nमंगळवार, १३ जुलै, २०१०\nबरीच प्रसाधने घेता येतील\nपण मला आवडे उत्कटता\nचेहरा खुलून येतो सहज\nकाजळ लाली पावडर सारे\nशिनगार करतील की उसना\nअनुपम फुलून येईल ना\nनथ डूल माळ दागिने\nनटवणार की हो रूपाला\nपण तरीही तोडच नाही\n१२ जुलै २०१०, १०:४५\nप्रेषक: Tushar Joshi वेळ १०:१४ म.पू. 1 टिप्पणी:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nशुक्रवार, ९ जुलै, २०१०\nआज तो हसता हसता\nमाझा एक ठोका चुकला\nआज मला तो अचानक\nत्याच्या नजरेत नेम होता\nबोचरा पण हवा हवा\nएका नजरेत आज तो\n०९ जुलै २०१०, १०:००\nप्रेषक: Tushar Joshi वेळ १०:०५ म.उ. ३ टिप्पण्या:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nबुधवार, ७ जुलै, २०१०\nआणि जेव्हा ती हसली\nजीव टांगणीला लावून ती\nहळून पुन्हा ती दिसली\nआणि जेव्हा ती हसली\nकसे होईल काय होईल\nमाझी तिची एक स्थिती\nआणि जेव्हा ती हसली\nमाझ्या जगात आली ती\nआणि जेव्हा ती हसली\nआणि जेव्हा ती हसली\nतिचा होकार आणि एक\nआणि जेव्हा ती हसली\n०७ जुलै २०१०, २३:४५\nप्रेषक: Tushar Joshi वेळ ११:५६ म.उ. कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतर पोस्ट्स जरा जुनी पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: पोस्ट (Atom)\nपाहिले होते तुला मी\nतुझे नाव मनात येताच\nअनुवाद - मराठी कविता का हिंदी अनुवाद\nशब्द चित्र - हिंदी कविताएँ\nदीप्ती सूर्वे जाधव (2)\nसावळ्या मुलीची गाणी (3)\nआणि जेव्हा ती हसली\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nसाधेसुधे थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00628.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://pibmumbai.gov.in/scripts/detail.asp?releaseId=M2017FR9", "date_download": "2018-04-24T18:32:50Z", "digest": "sha1:UPBCJLTTAORSDACQNWCDU3LCBOOGDLCI", "length": 14900, "nlines": 66, "source_domain": "pibmumbai.gov.in", "title": "Press Information Bureau: Government of India news site, PIB Mumbai website, PIB Mumbai, Press Information Bureau, PIB, India’s Official media agency, Government of India press releases, PIB photographs, PIB photos, Press Conferences in Mumbai, Union Minister Press Conference, Marathi press releases, PIB features, Bharat Nirman Public Information Campaign, Public Information Campaign, Bharat Nirman Campaign, Public Information Campaign, Indian Government press releases, PIB Western Region New Page 1", "raw_content": "\nदर्जेदार शिक्षण सुनिश्चित करण्याच्या दिशेने\nशालेय शिक्षण रोजगाराभिमुख आणि दर्जेदार व्हावे यासाठी शालेय शिक्षण आणि साक्षरता विभाग अनेक पावले उचलत आहे. राष्ट्रीय माध्यमिक शिक्षण अभियान या केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत हा विभाग माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षणामध्ये रोजगार निर्मिती या घटकाचा अंतर्भाव करत आहे. अर्थव्यवस्था आणि जागतिक बाजारपेठेसाठी शिक्षित, रोजगारक्षम आणि स्पर्धात्मक युवा पिढी निर्मित करणे हे या योजनेचे लक्ष्य आहे. शिक्षित आणि रोजगारक्षम यामधील अंतर भरुन काढणे, माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांची गळती कमी करणे आणि उच्च शिक्षणावरील ताण कमी करणे हे ही सुनिश्चित करण्यात येत आहे. या योजनेत किरकोळ, वाहन उद्योग, कृषी, दूरसंचार, आरोग्य सुविधा, आयटीज्, सौंदर्य, इलेक्ट्रॉनिक्स, सुरक्षा, प्रसार माध्यम आणि मनोरंजन आदी क्षेत्रांसाठी रोजगार-निर्मितीक्षम व्यावसायिक विषयांचा 9 ते 12 पर्यंतच्या सर्वसाधारण विषयांसोबत समावेश करण्यात आला आहे.\nराष्ट्रीय रोजगार प्रशिक्षण परिषदेशी संलग्न असणाऱ्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थामधल्या विद्यार्थ्यांच्या समकक्ष अभ्यासक्रम मंजूर व्हावा यासाठी मनुष्यबळ विकास मंत्रालयातील मुक्त शालेय संस्था आणि कौशल्यविकास आणि उद्योजकमंत्रालयातील प्रशिक्षण महासंचालनालय यांच्यात 15 जुलै 2016 रोजी सामंजस्य करार करण्यात आला. या कराराअंतर्गत अनुक्रमे आठवी आणि दहावी नंतरच्या विद्यार्थ्यांनी आय टी आय अभ्यासक्रम पूर्ण केला आहे त्यांना माध्यमिक आणि उच्च माध्यमिक प्रमाणपत्र देण्यासाठीची यंत्रणेचा समावेश करण्यात आला आहे.\nमाध्यमिक स्तरावर विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी आरएमएसए अंतर्गत विविध उपक्रम समाविष्ट करण्यात आले आहे. यामध्ये पुढील तरतुदी आहेत. 1. विद्यार्थी-शिक्षक प्रमाण सुधारण्यासाठी अतिरिक्त शिक्षक 2. शिक्षक आणि मुख्याध्यापकांसाठी नेतृत्व प्रशिक्षणासह इतर प्रशिक्षणांचा समावेश 3. गणित आणि विज्ञान उपकरणे 4. शाळांमध्ये आयसीटी सुविधा 5. प्रयोगशाळेतील उपकरणे 6. ज्ञान प्राप्त करण्यात सुधारणा व्हावी यासाठी विशेष प्रशिक्षण.\nसर्व शिक्षा अभियानाअंतर्गत शिकवण्याच्या दर्जात सुधारणा व्हावी यासाठी राज्य सरकारं तसेच केंद्रशासित प्रदेश प्रशासनांनी अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. यामध्ये सेवेत असणाऱ्या शिक्षकांना प्रशिक्षण, नव्याने भरती झालेल्या शिक्षकांना प्रशिक्षण, प्रशिक्षित नसणाऱ्या व्यावसायिक पात्रता मिळण्यासाठी प्रशिक्षण, विद्यार्थी-शिक्षक प्रमाण सुधारण्यासाठी अतिरिक्त शिक्षण, गट आणि समुह साधनसंपत्ती केंद्रांद्वारे शिक्षकांना अभ्यासविषयक सहाय्यक, विद्यार्थ्यांची कामगिरी पडताळून पाहण्यासाठी शिक्षका���ना सहाय्य म्हणून सातत्याने आणि सर्वंकष मूल्यमापन, योग्य अभ्यासक्रम साधने विकसित करण्यासाठी शिक्षक आणि शाळांना अनुदान आदींचा समावेश आहे. मुलांना नि:शुल्क आणि आवश्यक शिक्षणाचा अधिकार (आरटीई) कायदा 2009 अंतर्गत शिक्षकांची वैधानिक कर्तव्य आणि जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. तसेच प्राथमिक शाळांमध्ये शिक्षक म्हणून नेमणूक करण्यासाठी पात्र ठरण्याकरता किमान अर्हताही निश्चित करण्यात आली आहे. एसएसए अंतर्गत शासकीय/ स्थानिक संस्था आणि सरकारी अनुदान प्राप्त शाळांमधल्या तसेच राज्याचा अभ्यासक्रम लागू करण्यासाठी तयार असणाऱ्या मदरशांमधल्या सर्व विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके देण्यात येतात. यासाठी प्राथमिक स्तरावर प्रती विद्यार्थ्यामागे 150 रुपयांची आणि उच्च प्राथमिक स्तरावर प्रति विद्यार्थी 250 रुपयांची कमाल मर्यादा निश्चित करण्यात आली आहे तसेच एसएसए अंतर्गत सर्व मुली, अनुसुचित जाती -जमाती आणि दारिद्र्य रेषेखालील मुले या वंचित घटकातल्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी 400 रुपयांप्रमाणे गणवेशांचे दोन संच देण्यात येतात. राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना दर्जेदार वाचन, लेखन आणि आकलन यासाठी सहाय्य तसेच पहिली आणि दुसरीसाठी “पढे भारत, बढे भारत” या उप-कार्यक्रमाअंतर्गत गणित विषयक कार्यक्रम आदींचा समावेश आहे.\nसरकारने 9 जुलै 2015 रोजी राष्ट्रीय अविष्कार अभियानाचा प्रारंभ केला आहे. हे अभियान सर्वशिक्षा अभियान आणि आरएमएसए चा एक घटक आहे, ज्याद्वारे सहा ते अठरा वर्ष वयोगटातल्या विद्यार्थ्यांना विज्ञान, गणित आणि तंत्रज्ञान या विषयात प्रोत्साहन देण्यासाठी शाळा अंतर्गत आणि शाळा बाह्य उपक्रमांद्वारे निरीक्षण प्रयोग, निष्कर्ष आरेखन प्रतिकृती तयार करणे यांचा समावेश आहे.\nशालेय शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी शैक्षणिक योजना आणि प्रशासनविषयक राष्ट्रीय विद्यापिठांना “शाळा सिध्दी” ही शाळांसाठी मापदंड आणि मूल्यमापन चौकट विकसित केली आहे. यामुळे शाळांना आपल्या कामगिरीचे मूल्यमापन अधिक केंद्रीत पध्दतीने करता येईल आणि सुधारणांसाठी व्यावसायिक निर्णय घेता येतील.\nशिक्षणाच्या दर्जात सुधारणा व्हावी यासाठी राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद अर्थात एनसीईआरटीद्वारे ठराविक काळानंतर तिसरी, पाचवी, आठवी आणि दहावीतल्या विद्यार्थ्यांच्या ज्ञानाच्या सफलतेची पाहणी केली जाते. राष्ट्रीय सफलता पाहणीच्या अर्थात एसएएफ च्या पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी चार फेऱ्या तर तिसरी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी चार फेऱ्या घेण्यात आल्या आहेत. या फेऱ्यांमध्ये विद्यार्थ्यांच्या आकलन स्तरात सुधारणा झाल्याचे दिसून आले आहे. यंदाच्या वर्षापासून सरकारने सर्व शासकीय आणि शायकीय अनुदान प्राप्त शाळांमध्ये पहिले ते आठवीच्या वर्गातील सर्व विद्यार्थ्यांचा समावेश असलेली वार्षिक राष्ट्रीय सफलता पाहणी हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे. प्राथमिक स्तरावरील सर्व वर्षातील सर्व विषयांसाठी एनसीईआरटी ने विकसित केलेल्या शैक्षणिक परिमाणानुसार विद्यार्थ्यांचे शैक्षणिक मूल्यमापन केले जाईल.\nलेखक नवी दिल्लीच्या पत्रसुचना कार्यालयात महासंचालक (मिडीया आणि संदेशवहन) या पदावर कार्यरत असून मानवसंसाधन विकासमंत्रालयातर्फे प्राप्त माहितीच्या आधारे हा लेख त्यांनी लिहीला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00629.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://vastuclass.blogspot.com/2010/11/blog-post.html", "date_download": "2018-04-24T18:12:30Z", "digest": "sha1:RDPJ4W7R6V76AWHE2VNFJ4M6NESLE4I4", "length": 21057, "nlines": 70, "source_domain": "vastuclass.blogspot.com", "title": "वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र मार्गदर्शक शिकवणी वर्ग ( VASTU & ASTRO CLASS )", "raw_content": "वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र मार्गदर्शक शिकवणी वर्ग ( VASTU & ASTRO CLASS )\nविद्वत्वं च नृपत्वं च नैव तुल्यं कदाचन् | स्वदेशे पूज्यते राजा विद्वान सर्वत्र पूज्यते || Don't judge yourself at all; accept yourself and move on from there. तुम्ही स्वयंदिप व्हा \nमंगळवार, २ नोव्हेंबर, २०१०\nलग्नातील विक्रमी मंगळ / मंगळाची कुंडली\nवधूवर निश्र्चय पद्धति भाग ३...\nआमच्या विद्वान व अत्यंत विचारी आर्य पूर्वजांनी आपल्या विवाह संस्थेचा पाया फार खोल व मजबूज घातला आहे व इतका विचारपूर्वक खोल व मजबूत पाया जगातील इतर कोणत्याही राष्ट्राचे विवाह संस्थेचा आढळणार नाही. अर्थात आमची विवाह संस्था जगातील इतर राष्ट्रांतील सर्व लग्न संस्थापेक्षा अति पवित्र असल्या कारणाने ती तितकीच चिरस्थायी आहे, विशेष उन्नत आहे व विशेष उदात्तही आहे. जगांटील सर्व ऐहीक सुखे प्राप्त व्हावी, धर्म, अर्थ, काम हे तीन पुरुषार्थ सहज साधता येऊन इष्टमित्र, अतिथी अभ्यागत, पशुपक्षी ह्या सारख्या जगांतील लहान मोठ्या प्राण्यांस देववेल तेवढे सुख देता यावे, वेदविहित यज्ञयागादि पुण्यकर्मे करता यावी धर्माची व प्रजेची अभिवृद्धि होऊन आपल्या उभय कुलांतील पूर्वजांचा उद्धार होऊन अंती मोक्ष साधता यावा हेच आमच्या विवाह विधीचे अंतिम साध्य आहे; असे आमचे आर्य पूर्वज सांगत आहेत व ह्याचकरिता आम्हाला विवाह करण्यास सांगितले आहे, किंबहुना आमच्या विवाह संस्थेचे रहस्य ह्यांतच आहे व म्हणून इतर राष्ट्राप्रमाणे आमच्यांतील विवाहसंबंध तोडता येत नाहीत. ( माझे कोठल्याही विवाह संस्थेची / वधूवर मंडळाशी संबध नाहीत )\nआमच्या धर्म शास्त्रात १. ब्राम्ह, २. दैव, ३. आर्य, ४. प्रजापत्य, ५. आसुर, ६. गंधर्व, ७. राक्षस, ८. पैशाच/ पिशाच असे आठ प्रकारचे विवाह सांगितले आहेत. परंतु आज ज्यांच्यात वधुवर पत्रिका संमेलन करुन लग्ने ठरवितात अशा बहुतेक ज्ञातीत ब्राह्मविवाह पद्धत चालू आहे व तीच पद्धत शास्त्रकारांनी उत्तम ठरविली आहे. इतर प्रकारचे विवाह कांही जातीत चालू असतील. ब्राह्मविवाहांत शास्त्राधाराप्रमाणे मुलीचे बापाने वरास आपले घरी बोलावून त्यास आपली उपवर कन्या यथाशक्ति अलंकृत करुन पूर्वी सांगितलेल्या उद्देशाने दान करावयाची असते. परंतु आजकालचे विवाह असे होत नसून त्यांस देवघेवीच्या व्यापाराचे स्वरुप येत चालले आहे अमुक हुंडा दिला पाहिजे अमुक करणी\\मनधरणी केलीच पाहिजे , जाण्यायेण्याचा खर्च दिला पाहिजे वगैरे शैकडो अटी वरपक्षाकडून वधुपक्षास घालण्यत येतात. अजूनही चाल रजिस्टर होण्यापर्यंत गेली नाही हेच आमचे सुदैव होय अमुक हुंडा दिला पाहिजे अमुक करणी\\मनधरणी केलीच पाहिजे , जाण्यायेण्याचा खर्च दिला पाहिजे वगैरे शैकडो अटी वरपक्षाकडून वधुपक्षास घालण्यत येतात. अजूनही चाल रजिस्टर होण्यापर्यंत गेली नाही हेच आमचे सुदैव होय व हा प्रकार जुन्या अशिक्षित लोंकापेक्षा नव्या सुशिक्षित व सुधारक म्हणाविर्याे लोकांतच जास्त दिसून येत आहे, व हुंड्याचे मान मुलाची प्रवेश परीक्षा अथवा विश्र्वविद्यालयांटील एक दोन परीक्षा ज्या मानाअने उतरल्या असतील त्या मानाने कमी जास्त होत आहे. ह्याचमुळे कित्येक मुलीचे बाप धुळीस मिळाले आहेत. अशा रीतीने धर्म, कुलाचार वगैरे गुंडाळून स्वार्थपरायण होऊन शास्त्रोक्त विवाहाचे उदात्त तत्त्वास हरताळ फासणे हे आमच्या सुशिक्षित म्हणाविण्यार्याा बंधूस लाजिरवाणॅ नव्हे काय व हा प्रकार जुन्या अशिक्षित लोंकापेक्षा नव्या सुशि��्षित व सुधारक म्हणाविर्याे लोकांतच जास्त दिसून येत आहे, व हुंड्याचे मान मुलाची प्रवेश परीक्षा अथवा विश्र्वविद्यालयांटील एक दोन परीक्षा ज्या मानाअने उतरल्या असतील त्या मानाने कमी जास्त होत आहे. ह्याचमुळे कित्येक मुलीचे बाप धुळीस मिळाले आहेत. अशा रीतीने धर्म, कुलाचार वगैरे गुंडाळून स्वार्थपरायण होऊन शास्त्रोक्त विवाहाचे उदात्त तत्त्वास हरताळ फासणे हे आमच्या सुशिक्षित म्हणाविण्यार्याा बंधूस लाजिरवाणॅ नव्हे काय व ह्याच मुळे कित्येंकास अशा विचित्र गृहिणी मिळाल्या आहेत की, त्या योगाने त्याच्या भावी सुखाच्या आशेची कायमची राख रांगोळी होऊन कसा तरी संसारशकट ओढावा लागत आहे. उलटपक्षी आपले समाजांत अशीही उदाहरणे आढळून येतात की, गरिबीमुळे किंवा द्रव्य लोभमुळे आपल्या सुंदर मुली त्यांच्या वयाच्या व रुपाच्या मानाने जे कोणी जास्त पैसे देतील अशा गरजु उल्लु, उतारवयाच्या वरपशूस, कुरुप किंवा प्रसंगी गुणहीन नवरदेवास केवळ द्रव्य तृष्णेमुळे किंवा दारिद्रावस्था वगैरे अनेक अपरिहार्य अडचणीमुळे अर्पण करुन त्यांच्या संसारसुखाची राख रांगोळी करितात. या गोष्टीकडॅ आमच्या सुशिक्षित बंधु वर्गाचे लक्ष जाईल काय\nलग्न जमविण्यापूर्वी वधुवरांच्या पत्रिका पहाण्याची चाल हिंदू, जैन व पारशी ह्या लोकात विशेष आढळते व त्या पत्रिका कशा पहाव्या ह्या बद्दलचे विवेचन करण्याचा ह्या लेखात मुख्य उद्देश आहे. वधुवरांच्या पत्रिकांचे गुणमेलन झाल्याखेरीज लग्न करणे हा गौण पक्ष होय असे आमच्यांतील बर्या च लोकांचे मत आहे. पत्रिका जु़ळविणे किंवा वधुवर पत्रिकात प्रीतीयोग होत आहे किंवा नाही हे पहाणे ज्योतिशास्त्राचे काम आहे, हे शास्त्र अनुभवसिद्ध आहे, त्या सहयाने मानवी प्राण्याच्या जीवन चरित्रात काय काय गोष्टी केव्हा आणि कशा घडून येतील ह्यांची बरीच अंशाने कल्पना बांधता येते. मागील अनुभवावरुन भावी गोष्टीवद्दल सावधगिरीने वागणे हा मानवी प्राण्याचा स्वाभाविक धर्मच आहे. परंतु आमच्याकडॅ पत्रिका ज्या साधनावरुन केल्या जातात त्या साधनाची स्थिती कोण शोचनीय आहे ह्याची कल्पनाच करावी लागेते. कित्येक आई बाप फक्त मुलीला अमुक वर्ष असावे अमुक तिथीस इअतके वाजण्याचे सुमारास जन्म झाला असावा असे सांगून पत्रिका करवून लग्ने जुळवितात. व कित्येकांची तर ह्यचे पलिकडे धां�� असते.\nआपल्या भावी पत्नीचा किंवा पतीचा स्वभाव, आर्युमर्यादा, संतती, संपत्ती वगैरे गोष्टी जाणन्याची प्रत्येकाची इच्छा असते व ती पुष्कळ अंशी याच शास्त्राचे योगाने पूर्ण होते म्हणूनच आमच्या पूर्वजांनी घटित पाहण्याच चाल पाडली असती पाहिजे. पण वरील प्रकाराने आम्ही नुसत्या चालीचा फार्स करुन ह्या शास्त्राची थट्टाच करेत आहो असे मोठ्या कष्टाने म्हणावे लागते. पत्रिकांच्या अभावी कन्या गुणी वरांस देणे ह्या उत्तम मार्ग सोडून खोट्या नाट्या पत्रिका पाहण्याचा उपटसूळ आईवाप आपले खांद्यावर का घेतात ते कळात नाही.\nज्योतिषशास्त्र दृष्ट्या वधुयरांच्या कुंडल्या जुळवणे हे काम किती नाजुक व महत्त्वाचे आहे व ते किती विचारपूर्वक केले पाहिजे ह्याची अंशतः कल्पना हे लेख वाचतील त्यांस सहज होईल.\nपुष्कळ लोक ज्योतिष्याकडे जाऊन कुंडल्या जमवितेवेळी अमुक एक स्थळ फार चांगले आहे, हुंडा थोडा पडत आहे परंतु मंगळ जरा अनिष्ट आहे तर ह्यास कांही हरकत आहे काय वगैरे गोष्टी सांगून ज्योतिषाला आपल्या तर्फेचे मत देण्यास लावितात, व क्वचितवेळी पत्रिकाही फिरवून घेतात वधुवरांच्या कुंडल्या न पाहता लग्ने करणे हा उत्तम पक्ष होय.\nहल्ली प्रचारात चालू असलेली घटित जुळविण्याची पद्धत फारच अपुरी आहे व तिच्यावर सर्वस्वी अवलंबून राहता येत नाही असे अनुभवास येत आहे, म्हणूनच आज जिकडे तिकडे ज्योतिषशास्त्राची कांही मंडळी टार उडवीत आहेत. ज्योतिषाने ३६ गुण जुळविले असता मुलीस थोड्या अवधीत वैधव्य, घटस्फोट, प्राप्त होते किंवा पतीपत्नीत षडाष्टक आढळले आणि म्हणुनच या शास्त्रावरील लोंकांचा भरवसा दिवसेदिवस कमी होत चालला आहे. हा शास्त्राचा दोष नव्हे तर हल्ली चालू असलेल्या पद्धतीचा व घटित जुळविणाराचा दोष होय, जी पध्दत दोषयुक्त आहे तिच्यापासून चांगले परिणाम पहावयास क्से मिळावे\nयाकरिता लग्न जुळविणारा ज्योतिषी अति निर्भीड असून स्पष्टवक्तेपणा हा गुण त्याचे अंगांत पूर्णपणे वास करीत असला पाहिजे म्हणजे त्याच हातून योग्य सल्ला मिळून सहसा ज्योतिषशास्त्राच्या विरुद्ध गोष्टी घडणार नाही.\nमाझ्या लेखात ब-याच महत्त्वाच्या गोष्टीबद्दल थोडक्यांत विवेचन केलेले आढळेल. अलीकडील समाजाचे स्थिति लक्षात घेतली असतां साधारणपणे मुलाचे लग्न वीस वर्षानंतर व मुलीचे लग्न अठरा वर्षानंतर होते. मुलाच��� लग्न अमच्याच वयात झाले पाहिजे असा निर्बध कोठेच आढळत नाही. परंतु गुणी वर मिळाल्याखेरीज कन्येचे लग्न करु नये असे आपले आर्यशास्त्रकार जोराने प्रतिपदन करीत आहेत हल्ली मुलामुलीचे लग्ने योग्य वयाचे बाहेर होत नाहीत.\nat ११/०२/२०१० ०८:५६:०० म.उ.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nआमच्याशी संपर्क साधतांना खालील गोष्टी पाळा:-\n१) पत्रात तुमचा भ्रमणध्वनीक्रमांक न विसरता लिहा. तो नसल्यास पत्राची दखल घेतली जाणार नाही. ( vastuclass@gmail.com )\n२) तुमचा प्रश्न मोजक्या शब्दात आणि स्पष्टपणे लिहा.\nराजीव उपाध्ये यांची चिन्तनिका\nअधिजनुकशास्त्र - एक गैरसोईचे विज्ञान\nवास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्र मार्गदर्शन शिकवणी वर्ग\nगेल्या १८ ते २० वर्षे ज्योतिषशास्त्रा आणि वास्तुशास्त्राचा अभ्यास करीत आहे. मला जे काही श्री स्वामी कृपा प्रसादा मुळे प्राप्त झाले आहे ते समाज उपयोगा करता समाजाला देण्यास मी सदैव तप्तरं असेन. पारंपारीक वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, सर्वोतोभद्र चक्र, नक्षत्र ज्योतिषशास्त्र, इत्यादि वर संशोधन केले आहे. विरार येथे वास्तुमार्गदर्शन शिकवणी वर्ग सुरु केले आहेत, पण ज्यांना याचा लाभ घेता येत नाही, त्यांच्यासाठी आता संगणकाच्या माध्यमातुन( Inter Web Blogger ) शिकवणी वर्ग घेण्याचा प्रयत्न केला आहे. संजीव आणि परिवार.\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nलग्नातील विक्रमी मंगळ / मंगळाची कुंडली वधू...\n\" अशुभ नेपच्यूनची पत्रिका \" विवाह-पत्रिका मिलनासाठ...\nवर्षातुन एकदाच मध्यरात्री १२:०० वाजता येणारे श्री...\nसाधेसुधे थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00629.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/uttar-maharashtra/jayakwadi-administered-toon-nashik-nagar-release-11960", "date_download": "2018-04-24T18:32:10Z", "digest": "sha1:AA4J57GFBRRILNHCX5HGVPJQ3MRFQ2BC", "length": 14012, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "Jayakwadi the administered Toon Nashik, Nagar release! जायकवाडीच्या जाचातून नाशिक, नगरची मुक्तता! | eSakal", "raw_content": "\nजायकवाडीच्या जाचातून नाशिक, नगरची मुक्तता\nगुरुवार, 18 ऑगस्ट 2016\nमागील वर्षी न्यायालयाने वरील धरण समूहांमधून पाणी सोडण्याचे निर्देश दिल्यानंतर त्या निर्णयाला व मेंढेगिरी समितीच्या तक्‍त्याला आव्हान देणाऱ्या अनेक याचिका उच्च न्यायालयात दाखल झाल्या. त्या सर्व याचिकांवरील सुनावणी एप्रिल मह��न्यात पूर्ण झाली आहे. परंतु, न्यायालयाने अद्याप त्या याचिकांवर निर्णय दिला नसल्याने मेंढेगिरी समितीचा हा तक्ता अजून लागू आहे.\n- राजेंद्र जाधव, अध्यक्ष, जलचिंतन संस्था.\nजायकवाडी धरण 65 टक्के भरल्याने वरच्या धरणांमध्ये 82 टक्के पाणीसाठ्याची मुभा\nनाशिक - गोदावरी ऊर्ध्व खोऱ्यात जुलै व ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या विक्रमी पावसामुळे जायकवाडी धरणात बुधवारी 65 टक्के म्हणजे 50 टीएमसीवर साठा झाला आहे. यामुळे मेंढेगिरी समितीच्या अहवालानुसार नाशिक व नगर जिल्ह्यांतील धरणांमधील संपूर्ण पाणीसाठा या वर्षी स्थानिक लाभार्थ्यांना शेती व पिण्याला वापरण्यासाठी मिळणार आहे.\nमेंढेगिरी समितीनुसार जायकवाडी धरणात ऊर्ध्व भागातील धरणांमधून समन्याय तत्त्वानुसार गंगापूर, पालखेडसमूहात 82 टक्‍के पाणी ठेवण्याची परवानगी आहे. तसेच, दारणा समूहात 102 टक्के पाणी ठेवण्याची परवानगी असल्यामुळे आता ऑक्‍टोबरमध्ये धरणांमधील पाण्याचे नियोजन करताना जायकवाडीमध्ये पाणी सोडण्याची गरज पडणार नाही, असे या क्षेत्रातील अभ्यासकांचे म्हणणे आहे. जायकवाडी धरणात पुरेसा पाणीसाठा जमा व्हावा, यासाठी सरकारने वेगवेगळे नियम करून ऊर्ध्व भागात धरणे बांधण्यावर निर्बंध आणले आहेत. त्याचवेळी राज्यात 2005 मध्ये महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण या कायद्याद्वारे समन्याय तत्त्वाने पाणीवाटपाचे धोरण जाहीर केले.\nया कायद्यानुसार ऊर्ध्व गोदावरी खोऱ्यातील पाणीसाठ्याचे समन्याय तत्त्वाने वाटप करण्यासाठी मेंढेगिरी समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीच्या अहवालाप्रमाणे गोदावरी खोऱ्यातील पाण्याचे समन्याय तत्त्वाने वाटप करावे, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यानुसार मागील वर्षी जायकवाडीत खूपच पाणीसाठा असल्यामुळे मेंढेगिरी समितीच्या अहवालानुसार वरील धरणांमधून पाणी सोडले होते. या वर्षी चांगला पाऊस झाल्यामुळे ऑगस्टमध्येच जायकवाडीत 65 टक्के म्हणजे 50 टीएमसी पाणीसाठा आला आहे. अजून पावसाळ्याचे दीड महिने उरले असून, त्यात चांगला पाऊस झाल्यास यंदा जायकवाडीत पाणी सोडण्याची गरज भासणार नाही. यामुळे नाशिक व नगर जिल्ह्यांतील गंगापूर, दारणा, पालखेड, मुळा व प्रवरा या धरण समूहांमधील सर्व पाणीसाठा स्थानिक गरजा भागविण्यासाठी वापरता येणार आहे.\nचालकाच्���ा गळ्याला चाकू लावून मध्यरात्री वाहनचोरी\nसटाणा - वाहनचालकाच्या गळ्याला चाकू लावून त्याला बेदम मारहाण करत मध्यरात्री रस्त्यावर सोडून तिघांनी वाहनासह पोबारा केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे....\nसरपंचाकडे खंडणीची मागणी; गवळी टोळीचे तिघे अटकेत\nमंचर (पुणे): लोणी (ता. आंबेगाव) गावचे सरपंच यांच्या कडून दीड लाख रुपयांची खंडणी घेऊन उर्वरित तीन लाख 50 हजार रुपयांच्या खंडणीसाठी त्यांना जीवे...\nअंजली दमानिया यांच्या नार्को टेस्टची मागणी\nमुंबई - 'मी अण्णाच्या आंदोलनाचा एक भाग असल्यामुळे अंजली दमानिया माझी वारंवार माझी खोटी बदनामी करीत असून अण्णांच्या आंदोलनाचा अपमान करीत आहे....\nप्राइड होम सोसायटीला अनधिकृत नळजोड प्रकरणी साडेसहा हजारांचा दंड\nपिंपरी (पुणे) - काळेवाडी-तापकीरनगर येथील प्राइड होम सोसायटीचे एक वर्षापासूनचे अनधिकृत नळजोड महापालिका पाणीपुरवठा विभागाने तोडला होता. मात्र,...\nजागा संपादनाच्या मुद्यामुळे स्मार्ट रोड सापडणार वादात\nनाशिक : स्मार्ट सिटी अंतर्गत सोळा कोटी रुपये खर्च करून अशोक स्तंभ ते त्र्यंबक नाका सिग्नल दरम्यान स्मार्ट रोड तयार करावयाच्या कामाला सुरुवात होत नाही...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00630.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/lokrang-category/me-gypsy/", "date_download": "2018-04-24T18:28:12Z", "digest": "sha1:ND25OJIQCDSM4OWBZFT7I26FYXFESTF2", "length": 10619, "nlines": 226, "source_domain": "www.loksatta.com", "title": "मी जिप्सी.. | Loksatta", "raw_content": "\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nघाऊक बाजारात दर घसरूनही साखर महागच\nपृथ्वीच्या तापमानात २०१० पासून सातत्याने वाढ\nब्रसेल्स गोळीबारातील आरोपी अब्देसलामला २० वर्षे तुरुंगवास\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\nआजपर्यंत असंख्य लेखण्या मुंबईबद्दल लिहून झिजल्या आहेत, किंवा कोरडय़ा होऊन प्राण सोडत्या झाल्या आहेत.\nकुछ मटेरियल नहीं इस में यार\nगे��ी काही वर्षे मुंबई शहरात एकंदरीतच सगळीकडे अंदाधुंदी पसरली आहे.\nनाटककार बाळासाहेब कोल्हटकर यांनी जर ‘शोले’ बनवला तर\nहिंदी चित्रपटांत काही काही गोष्टी किंवा घटना कायम त्याच आणि तशाच घडत असतात.\nहवापालट. आणि तोही सिमला, मनाली वा तत्सम थंड हवेचे ठिकाण.\nत्या काळात मी आणि इतर काहीजण प्रायोगिक रंगमंचावर कार्यरत होतो.\n आपलं लव आहे म्हणून\nदादरला माझ्या घराच्या जवळच शिवाजी पार्क आहे. या मैदानाला सामाजिक, राजकीय महत्त्व वगैरे आहे.\nआपल्या सुभ्याच्या लग्नात त्यावरून त्याची आणि भटजींची मारामारी झाली.\nमागच्या लेखात आपण लग्नाच्या बैठकीपर्यंत आलो होतो.\n‘जगात बहुतेक लोक लग्न करतात’ असं विधान करायला हरकत नाही.\nप्रवासाला कितीही नावं ठेवली तरी जन्माला आलेल्या प्रत्येकाला प्रवास हा चुकलेला नाही.\n..तरी होईल का तो इक्षुदंड\nआपुले सेलिब्रेटीपण अनुभवले म्या डोळा..\nसार्वजनिक समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून जाण्याचा प्रसंग तुमच्यावर कधी आलाय\nअर्थात आपल्या वाटय़ाला दळणवळण म्हणण्यासारखं काही येत नाही.\nपहिल्यांदा लेखणी उचलली आणि तिथेच थबकलो.\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nमुन्ना यादवला सर्वोच्च न्यायालयातून तात्पुरता जामीन\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nमहापालिकेच्या ३४ मराठी शाळा बंद\nजिल्ह्य़ात ६८ अपघात स्थळे\nकर्नाक पूल पाडण्यास उच्च न्यायालयाचा हिरवा कंदील\nनेहरू विज्ञान केंद्रातील ‘दि एनर्जी बॉल’ नव्या ढंगात\n‘फटका चोरां’ची दहशत कायम\nवाढलेल्या तापमानात विजेविना घामाघूम\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00630.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B0_%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B8_%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%82", "date_download": "2018-04-24T18:20:22Z", "digest": "sha1:MYPJSIOIBQORD6DWC5H4VE7NWPFZBGZJ", "length": 8476, "nlines": 201, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:राष्ट्रीयत्वानुसार टेनिस खेळाडू - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nएकूण ५३ उपवर्गांपैकी या वर्गात खालील ५३ उपवर्ग आहेत.\n► अमेरिकेचे टेनिस खेळाडू‎ (५२ प)\n► आर्जेन्टीनाचे टेनिस खेळाडू‎ (९ प)\n► इक्वेडोरचे टेनिस खेळाडू‎ (२ प)\n► इटलीचे टेनिस खेळाडू‎ (१४ प)\n► इस्रायलचे टेनिस खेळाडू‎ (४ प)\n► उझबेकिस्तानचे टेनिस खेळाडू‎ (१ प)\n► एस्टोनियाचे टेनिस खेळाडू‎ (३ प)\n► ऑस्ट्रियाचे टेनिस खेळाडू‎ (७ प)\n► ऑस्ट्रेलियाचे टेनिस खेळाडू‎ (२२ प)\n► कझाकस्तानचे टेनिस खेळाडू‎ (५ प)\n► कॅनडाचे टेनिस खेळाडू‎ (८ प)\n► कोलंबियाचे टेनिस खेळाडू‎ (१ प)\n► क्रोएशियाचे टेनिस खेळाडू‎ (९ प)\n► ग्रीसचे टेनिस खेळाडू‎ (२ प)\n► ग्रेट ब्रिटनचे टेनिस खेळाडू‎ (२ प)\n► चिलीचे टेनिस खेळाडू‎ (२ प)\n► चीनचे टेनिस खेळाडू‎ (१२ प)\n► चेक प्रजासत्ताकचे टेनिस खेळाडू‎ (२२ प)\n► जपानचे टेनिस खेळाडू‎ (१० प)\n► जर्मनीचे टेनिस खेळाडू‎ (१५ प)\n► झिम्बाब्वेचे टेनिस खेळाडू‎ (१ प)\n► टोगोचे टेनिस खेळाडू‎ (१ प)\n► ट्युनिसियाचे टेनिस खेळाडू‎ (२ प)\n► डेन्मार्कचे टेनिस खेळाडू‎ (१ प)\n► तैवानचे टेनिस खेळाडू‎ (३ प)\n► थायलंडचे टेनिस खेळाडू‎ (२ प)\n► दक्षिण आफ्रिकेचे टेनिस खेळाडू‎ (३ प)\n► डच टेनिस खेळाडू‎ (२ प)\n► न्यू झीलँडचे टेनिस खेळाडू‎ (१ प)\n► पेराग्वेचे टेनिस खेळाडू‎ (१ प)\n► पोर्तुगालचे टेनिस खेळाडू‎ (१ प)\n► पोलंडचे टेनिस खेळाडू‎ (७ प)\n► फिनलंडचे टेनिस खेळाडू‎ (१ प)\n► फ्रेंच टेनिस खेळाडू‎ (२७ प)\n► बल्गेरियाचे टेनिस खेळाडू‎ (३ प)\n► बहामासचे टेनिस खेळाडू‎ (२ प)\n► बेलारूसचे टेनिस खेळाडू‎ (९ प)\n► बेल्जियमचे टेनिस खेळाडू‎ (७ प)\n► ब्राझिलचे टेनिस खेळाडू‎ (५ प)\n► भारतीय टेनिस खेळाडू‎ (१४ प)\n► युक्रेनचे टेनिस खेळाडू‎ (७ प)\n► युनायटेड किंग्डमचे टेनिस खेळाडू‎ (८ प)\n► रशियाचे टेनिस खेळाडू‎ (३१ प)\n► रोमेनियाचे टेनिस खेळाडू‎ (१२ प)\n► लात्व्हियाचे टेनिस खेळाडू‎ (३ प)\n► व्हेनेझुएलाचे टेनिस खेळाडू‎ (१ प)\n► सर्बियाचे टेनिस खेळाडू‎ (५ प)\n► स्पेनचे टेनिस खेळाडू‎ (१५ प)\n► स्लोव्हाक टेनिस खेळाडू‎ (६ प)\n► स्लोव्हेनियाचे टेनिस खेळाडू‎ (२ प)\n► स्वित्झर्लंडचे टेनिस खेळाडू‎ (८ प)\n► स्वीडनचे टेनिस खेळाडू‎ (८ प)\n► हंगेरीचे टेनिस खेळाडू‎ (४ प)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ एप्रिल २०१३ रोजी १८:४३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00632.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wordpress.org/themes/santri/", "date_download": "2018-04-24T18:20:22Z", "digest": "sha1:5ZGWRUBUPIM3HZQ2XWXPC6ZPT6G37ZJB", "length": 7638, "nlines": 195, "source_domain": "mr.wordpress.org", "title": "थीम निर्देशिका — मोफत वर्डप्रेस थीम — WordPress", "raw_content": "\nआपले थीम अपलोड करा\nथीम यादीत परत जा\nशेवटचे अद्यावत: ऑगस्ट 4, 2015\nकाळा, सानुकूल पिछाडी, सानुकूल शीर्षलेख, सानुकूल मेनू, गहिरा, संपादक शैली, वैशिष्ट्यपूर्ण प्रतिमा, राखाडी, हलका, रिस्पोन्सिव आराखडा, उजवा साइडबार, स्टिकी पोस्ट, थीम ऑपशन्स, अनुवाद सहीत, दोन कॉलम\nह्या थीम ला आजून रेट दिले नाही\nथीम आढळले नाही .भिन्न शोध घ्या.\n<# } #> अधिक माहिती\nह्या थीम ला आजून रेट दिले नाही\nटूलबार कडे स्किप करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00632.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} +{"url": "http://sunitazade.blogspot.com/2014/05/blog-post_24.html", "date_download": "2018-04-24T18:06:09Z", "digest": "sha1:KTTIIKA24SADNFWWWJ2567FJDV23TAGX", "length": 3614, "nlines": 74, "source_domain": "sunitazade.blogspot.com", "title": "मुठभर शब्द: मधाचा पीर तो...", "raw_content": "\nअर्थाला गवसलेले मुठभर शब्द.....\nत्याच्या मनात मध होतं,\nइतकं उचंबळून येणारं मध\nजाणवत राहते ती मिठास\nबोलले की त्याचे शब्द\nबघीतलं की त्याची नजर...\n... माझ्याही आधी त्या तळाच्या पार\nपेरा पेरात मध पेरुन गेलाय ...\nया भौगोलीक शास्त्र आणि पत्रकारीतेतील उच्च पदवीधर आहेत.\n१४ वर्षाचा प्रींट मिडीयातील विविध पदावरील कामाचा अनुभव आहे.\nसध्या इंटरनेट आणि मोबाईल मिडीयासाठी क्रिएटीव्ह रायटर म्हणून काम करतात...\nदोन प्रकाशीत/पुरस्कृत कवितासंग्रह आहेत,\nविदर्भ साहीत्य संघ, पद्मगंधा, इंदुमती शेवडे, मिडीया परसन... इत्यादी पुरस्कारानी सन्मानीत.\nअखिल भारतीय आणि राज्यस्तरीय कविसंमेलन, कविगोष्टीत सहभाग.\nप्रमुख दिवाळी अंक, दैनीक पुरवण्या, कवितेसाठीचे विशेष मासिक, अनियतकालीकात नियमीत कविता प्रकाशित.\nहिन्दी कवितांसंग्रहावर काम सुरु आहे..\nरसिया ललितबंध प्रकाशनाच्या मर्गावर...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00634.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/desh/12-year-old-boy-dies-curfew-again-srinagar-13377", "date_download": "2018-04-24T18:32:59Z", "digest": "sha1:46EKANMHDDCYFG3NRGGTNZLQSFSXQEYS", "length": 11799, "nlines": 167, "source_domain": "www.esakal.com", "title": "12 year old boy dies; Curfew again in Srinagar 12 वर्षीय मुलाच्या मृत्युनंतर श्रीनगरमध्ये संचारबंदी | eSakal", "raw_content": "\n12 वर्षीय मुलाच्या मृत्युनंतर श्रीनगरमध्ये संचारबंदी\nशनिवार, 8 ऑक्���ोबर 2016\nश्रीनगर: आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने नियंत्रण मिळविण्यासाठी सुरक्षा दलांनी केलेल्या पेलेट गन्सच्या गोळीबारात 12 वर्षांच्या एका मुलाचा मृत्यू झाला. त्यानंतर पुन्हा हिंसाचार सुरू झाल्याने प्रशासनाने श्रीनगरमध्ये संचारबंदी लागू केली आहे. या मुलाचा मृत्यू काल (शनिवार) सायंकाळी झाला.\nश्रीनगर: आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने नियंत्रण मिळविण्यासाठी सुरक्षा दलांनी केलेल्या पेलेट गन्सच्या गोळीबारात 12 वर्षांच्या एका मुलाचा मृत्यू झाला. त्यानंतर पुन्हा हिंसाचार सुरू झाल्याने प्रशासनाने श्रीनगरमध्ये संचारबंदी लागू केली आहे. या मुलाचा मृत्यू काल (शनिवार) सायंकाळी झाला.\nश्रीनगरमधील सैदपुरा भागात काल सायंकाळी हिंसाचार सुरू झाला होता. परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी सुरक्षा दलांनी पेलेट गन्सचा वापर केला. यावेळी घराच्या बाहेरच असलेल्या जुनैद अहमद हा मुलगा गंभीर जखमी झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा मुलगा त्या निदर्शनांमध्ये सहभागी नव्हता. जखमी जुनैदला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथे त्याला मृत घोषित करण्यात आले.\nजुनैदच्या मृत्युनंतर शेकडो नागरिकांनी पुन्हा निदर्शने सुरू केली. यात सरकारविरोधी घोषणाबाजीही झाली. यातून पुन्हा हिंसाचारास सुरवात झाली. त्यामध्ये आणखी काही जण जखमी झाले.\nदहशतवादी बुऱ्हाण वाणीला जुलैमध्ये ठार मारल्यानंतर काश्‍मीर खोऱ्यात सतत हिंसाचार सुरू आहे. यात आतापर्यंत 90 हून अधिक आंदोलक ठार झाले असून किमान 10,000 जखमी झाले आहेत. येथील शाळा, महाविद्यालये आणि कार्यालयेही गेली अनेक दिवस बंद आहेत.\nकास्टिंग काऊच'मधून खासदारही सुटल्या नाहीतः रेणुका चौधरी\nनवी दिल्ली: 'प्रत्येक ठिकाणी कास्टिंग काऊच होते आणि संसदही त्यापासून सुटलेली नाही,' असे सांगून माजी केंद्रीय मंत्री, राज्यसभेतील खासदार रेणुका चौधरी...\nआमदार शिवाजी कर्डिलेंसह पाच जणांना जामीन\nनगर : पोलिस अधीक्षक कार्यालयामध्ये तोडफोड केल्याच्या गुन्ह्यातील आमदार शिवाजी कर्डिले यांच्यासह पाच जणांच्या जामीन अर्जावर काल युक्तिवाद झाला....\nराहुल गांधी हे अपयशी नेते : भाजप\nनवी दिल्ली : काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांचा उल्लेख 'अपयशी नेते' असा करत भारतीय जनता पक्षाने (भाजप) कर्नाटकच्या विधानसभा निवडणुकीमध्ये...\nइंधन शुल्क ��पातीस अर्थमंत्रालयाचा विरोध\nनवी दिल्ली - सामान्य नागरिकांना दिलासा देण्यासाठी पेट्रोल व डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात करण्यास अर्थमंत्रालयाने विरोध केला आहे. याचवेळी...\n‘व्यवस्थे’मुळेच होतेय आरोग्याची हेळसांड\nसरकारी दवाखान्यात प्रशिक्षणार्थी म्हणून आणि नंतर डॉक्‍टर म्हणून काम केल्यामुळे ही व्यवस्था जवळून पाहिली आहे. सरकारी दवाखान्यांच्या दावणीला बांधलेल्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00634.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharastra/bjp-win-jamner-nagar-palika-election-286892.html", "date_download": "2018-04-24T18:03:53Z", "digest": "sha1:X7WQTZK6UUDNK7LR53AMPFDKJRITNCLA", "length": 12718, "nlines": 129, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "गिरीश महाजनांनी 'करून दाखवलं', जामनेर नगरपालिकेवर भाजपचा झेंडा !", "raw_content": "\nवारकऱ्यांची रांगेतून मुक्तता, आता विठुरायाचं टोकनद्वारे दर्शन \nकेरळमध्ये फक्त सचिनच्याच पुस्तकांची लायब्ररी\nजालन्यात सहा लाखांच्या बनावट नोटा जप्त\n'चौधरींचं वक्तव्य अत्यंत दुर्दैवी'\n,जय वाघानंतर त्याचा बछडा 'जयचंद'ही बेपत्ता\nगणित चुकलं म्हणून शिक्षकाने विद्यार्थ्याच्या तोंडात खुपसली छडी\nऔरंगाबादेत विद्यार्थ्यांना झालं काय, काॅपी पकडली म्हणून आत्महत्येचा प्रयत्न\nकर्जमाफीचा लाभ आता 2001-09 काळातील शेतकऱ्यांनाही मिळणार \nनाणार'चं आतून किर्तन बाहेरून तमाशा झालाय-अशोक चव्हाण\nमुंबईत धावत्या लोकलसमोर ढकलून प्रवाशाची हत्या\nमुंबईत म्हाडा ची ३३०० घरांसाठी सोडत लवकरच\n19 वर्षाचा मराठी तरुण घेणार जैन धर्माची दीक्षा\nमहाभियोगाची नोटीस फेटाळण्याचा निर्णय घाईत नाहीतर पूर्ण विचारांती - नायडू\n भाजप आणि काँग्रेसमध्ये 'कांटे की टक्कर', जेडीस ठरणार किंगमेकर\nसंसदेतही कास्टिंग काऊच, रेणुका चौधरींचं खळबळजनक वक्तव्य\nमोठ्या आवाजात गाणी ऐकायचा दुकानदार, वैतागून शेजाऱ्याने झाडल्या गोळ्या\nबिग बींची लेक श्वेताच्य�� ठुमक्यांचा व्हिडिओ व्हायरल\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nसंजय दत्तनं भिकही मागितलीय, 'संजू'च्या टीझरमधून उलगडली अनेक गुपितं\nअश्वमी महेश मांजरेकर झळकणार सलमानसोबत सिनेमात\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nभारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा होणार आई\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nबर्थडे स्पेशल : सचिनचा प्रेरणादायी प्रवास\nपंजाबचा दिल्लीवर शानदार विजय\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\nकेरळमध्ये फक्त सचिनच्याच पुस्तकांची लायब्ररी\nजालन्यात सहा लाखांच्या बनावट नोटा जप्त\n'चौधरींचं वक्तव्य अत्यंत दुर्दैवी'\nव्हेंटिलेटरमध्ये झुरळ जीवावर बेतलं\nबेधडक : महाभियोगाचे राजकारण\nबेधडक : आरपारची लढाई\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\nगिरीश महाजनांनी 'करून दाखवलं', जामनेर नगरपालिकेवर भाजपचा झेंडा \nभाजपने व्हाईटवाॅश देत सर्वच जागा पटकावल्यात. विशेष म्हणजे, विजयी उमेदवारांमध्ये 7 मुस्लिम उमेदवार आहे.\nजळगाव, 12 एप्रिल : जामनेर नगरपालिकेत जलसंधारण मंत्री गिरीश महाजन आपला गड कायम राखत भाजपचा झेंडा फडकावलाय. भाजपने व्हाईटवाॅश देत सर्वच जागा पटकावल्यात. विशेष म्हणजे, विजयी उमेदवारांमध्ये 7 मुस्लिम उमेदवार आहे.\nजामनेर नगरपालिकेच्या 25 जागांसाठी आज मतमोजणी झाली. भाजपने सर्वच्या सर्व 25 जागा जिंकत झेंडा फडकावलाय. जलसंधारण मंत्री गिरीश महाजन यांचा मतदारसंघ आहे. सर्व 25 जागा भाजपचे उमेदवार विजयी झालेत. विशेष म्हणजे त्यातले 7 उमेदवार मुस्लीम आहेत. नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आणि गिरीश महाजन यांच्या पत्नी साधना महाजन जवळपास 9 हजार मतांनी विजयी झाल्यात. गिरीश महाजन यांनी सर्व पक्षांना धोबीपछाड दिलाय.\nजामनेर निवडणूक वेगळी कशी \nजामनेर सारख्या मुस्लीम बहुल भागात भाजपला जनाधार नव्हता. त्यामुळे भाजपला मुस्लिम उमेदवार मिळवण्यासाठी प्रयत्न करावे लागायचे. यंदा मात्र चित्र पूर्ण पालटलं. यंदा भाजपचे 7 मुस्लीम उमेदवार विजयी झाले. जात,धर्म,पंथ यापलीकडे जाऊन ही निवडणूक झाली. या निवडणुकीत फक्त विकास हा मुद्दा होता. गिरीश महाजन मंत्री झाल्यानंतर, शहरात झपाट्यानं अनेक कामं होताय.\nआरोग्यधाम गाव म्हणून जामनेरची नवी ओळख मिळालीये. भाजपचा विजयी निकाल म्हणजे, नगराध्यक्षा साधना महाजन यांच्या स्वतंत्र धडाकेबाज कामाची पावती दिलीये. कार्यक्षम महिला लोकप्रतिनिधी म्हणून साधना महाजन यांची स्वतंत्र ओळख आहे.\nविशेष म्हणजे यावेळी मतदानात मुस्लीम महिलांचं लक्षणीय मतदान झालं होतं. या सर्व भागात भाजपला 85 टक्के मतदान झालं होतं. त्यामुळे भाजपचा विजय हा निश्चित होता.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nवारकऱ्यांची रांगेतून मुक्तता, आता विठुरायाचं टोकनद्वारे दर्शन \n,जय वाघानंतर त्याचा बछडा 'जयचंद'ही बेपत्ता\nएक नव्हे दोन नव्हे, चक्क तीन रिअर कॅमेरे , हे आहेत फिचर आणि किंमत\nगणित चुकलं म्हणून शिक्षकाने विद्यार्थ्याच्या तोंडात खुपसली छडी\nऔरंगाबादेत विद्यार्थ्यांना झालं काय, काॅपी पकडली म्हणून आत्महत्येचा प्रयत्न\nकर्जमाफीचा लाभ आता 2001-09 काळातील शेतकऱ्यांनाही मिळणार \nवारकऱ्यांची रांगेतून मुक्तता, आता विठुरायाचं टोकनद्वारे दर्शन \nकेरळमध्ये फक्त सचिनच्याच पुस्तकांची लायब्ररी\nजालन्यात सहा लाखांच्या बनावट नोटा जप्त\n'चौधरींचं वक्तव्य अत्यंत दुर्दैवी'\nव्हेंटिलेटरमध्ये झुरळ जीवावर बेतलं\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00634.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://mr.upakram.org/node/693", "date_download": "2018-04-24T18:21:56Z", "digest": "sha1:3W6VM6WM7AUL6JJRRV6CJFMUUSJPQU44", "length": 72322, "nlines": 224, "source_domain": "mr.upakram.org", "title": "शहरांचे नूतनीकरण | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nनुकतीच माझी भारतात एक फेरी झाली आणि अनेक वर्षांनी भारतात सलग दीड-दोन महिने राहण्याचा योग आला. तेही पुण्यात. पुणे खूप बदलले आहे आणि झपाट्याने बदलते आहे हे कोणीही मान्य करेल. तेव्हा पुण्यासारख्या शहरात झालेले आणि होऊ घातलेले बदल एकाच वेळी न्याहाळायची आणि शासकीय यंत्रणांचे आणि बिगर सरकारी संस्थांचे कार्य जवळून बघण्याची संधी मला मिळाली. आणि त्यातून आपल्यासारख्यांच्या आयुष्यावर बरेच बरेवाईट परिणाम करू शकेल अशा एका शासकीय योजनेची (सरकारी पद्धतीची असली तरी ) जी काही माहिती मिळाली ती तुमच्यापुढे ठेवावी असे वाटले म्हणून हा लेख.\n\"एखादे शहर अस्तित्वात का येते, कारण मला वाटते की आपल्यापैकी कोणीही पूर्णपणे स्वावलंबी नाही, तर प्रत्येकाच्या अनेक गरजा आहेत ज्या त्याला स्वतःच्या स्वतःला पूर्ण करता येत नाहीत म्हणून. अजून काही कारण आहे का\nमाणसाच्या वस्त्या प्राचीन काळापासून अस्तित्वात आल्या. कळपाने एकत्र राहणे, फिरणे, शिकार करणे इत्यादी पासून सुरुवात होत माणसाने सूत्रबद्ध समाजाची रचना केली. या समाजाला रहायला नदीकाठी, तलावांकाठी जागा शोधून काढल्या, लहान लहान गावे, नगरे वसवली. काही ठिकाणी अशी वस्ती हळूहळू वाढत गेली, तर काही ठिकाणी आपत्ती आल्या आणि असलेल्या नगरांची वाताहात झाली. लोक लांब-लांब पसरले, आणि जेथे गेले तेथे परत छोट्या वस्त्या त्यांनी वसवल्या. असे हे चक्र आज न जाणो किती वर्षे सुरू आहे. परंतु सध्याच्या उदारीकरणाच्या काळात नवीन व्यवसायाच्या/नोकरीच्या ज्या संधी उपलब्ध झाल्या आहेत, त्यामुळे हे चक्र ज्या गतीने फिरते आहे ती गती अनपेक्षित नसली तरी हेलपाटून टाकणारी आहे. आणि ह्या गतीचा भारतासारख्या देशाला खूपच मुळातून विचार करावा लागणार आहे. माहिती तंत्रज्ञान आणि औषधे (फारमॅसुटिकल्स) यात भारतीयांच्या सहभागामुळे आज भारतातील शहरी भागांत रोजगाराच्या पूर्वी विचारही न करू शकलेल्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. त्यामुळे शेतीसारख्या परंपरागत व्यवसायांकडून उद्योगाच्या या नव्या संधींकडे, पर्यायाने गावांकडून शहरांकडे ही नवीन पिढीची वाटचाल सुरू झाली आहे. हे देशाच्या दृष्टीने सर्वस्वी योग्य ठरणार आहे किंवा कसे ह्याचे भविष्य समाजकारणी आणि अर्थतज्ञांनी वर्तवले पाहिजे, ते काम आपण त्यांच्यावर सोडून देऊ. पण ह्या सर्व उलथापालथीचा नजिकचा परिणाम आपल्यासारख्या शहरी भागांत राहत असलेल्या अनेकांना भोगावा लागणार आहे आणि त्याची जितकी जास्त सकारात्मक काळजी आपण आत्ता घेऊ तितके आपले भविष्य अधिक सुखकर होईल.\nआज देशातील जवळजवळ २७.८% लोक शहरी भागात राहत आहेत. भारताने जागतिक उदारीकरणाची जे धोरण स्वीकारले आहे त्यामुळे २०२१ सालापर्यंत जवळजवळ भारतातील सुमारे ४०% जनता शहरी भागांकडे वळण्याची शक्यता वर्तवली गेली आहे. २०११ सालापर्यंत भारताच्या दरडोई उत्पन्नापैकी सुमारे ६५% भाग हा शहरी भागांकडून येईल अशी शक्यता वर्तवली गेली आहे. या सर्वाचा परिणाम म्हणून आज आपल्यासारख्या अनेकांना शहरीकरणाचे तडाखे बसत असताना जाणवत आहेत. पिण्याचे पाणी, सांडपाणी, रस्ते -दळणवळण, वीज यांसारख्या नागरी सुविधा यावर मोठा भार पडत असल्याचे जाणवते आहे. रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात मुंबईत लोकलला लोंबकळून किंवा पुण्यात तासन् तास स्कूटरवर काढत शहरी भागातील अनेक लोक आलेला दिवस ढकलतात. नुसता शहरी भागातील मूलभूत सोयींसंबंधीच्या विषमतेचा अंदाज घ्यायचा ठरवला तर २००१ च्या पहाणीप्रमाणे शहरी भागातील ५० .३% जनतेला नळाने पाणीपुरवठा न होता पाण्याच्या इतर स्त्रोतांवर अवलंबून रहावे लागते, तर ४४% लोकांना स्वच्छतेच्या/शौचालयांच्या सोयी नाहीत. शहरांमधील २३.६% जनता ही दारिद्र्यरेषेखाली आहे तर १४.१ % जनता ही झोपडपट्ट्यांत राहते. बृहन् -मुंबईतील आकडे कदाचित याहूनही भयंकर असतील.\nत्यामुळेच शहरातील अनेकांना नळाद्वारे पाणी उपलब्ध नाही, शौचालयांच्या सोयी उपलब्ध नाहीत, जरा पाऊस पडला की घरांमध्ये पाणी चढले, घरातील सामानाची वाताहात झाली अशा बातम्या आणि रोगराई, अपमृत्यु, बालमृत्यु इत्यादीची रोज वर्तमानपत्रांतून येणारी वर्णने आपण वाचत असतो. यामुळे एक गोष्ट मात्र झाली आहे की पुण्यात सकाळसारख्या वृत्तपत्राने घेतलेला समाजाभिमुख पवित्रा, आणि लोकशिक्षणाची मोहीम यातून नागरिकांपर्यंत योग्य माहिती पुरवली जाते आहे. परंतु तरीही अनेकांना शहरांसंबंधी शासनाच्या योजना नक्की काय आहेत आणि त्यांचा आपल्या स्वतःच्या आयुष्यावर नक्की काय परिणाम होणार आहे यासंबंधी फारच थोडी माहिती असते. ही माहिती प्रत्येकाने करून घेणे जरूरीचे आहे. परंतु रोजीरोटी कमावणे, मुलांना शाळेत नेणे-आणणे-सोडणे, घरातली कामे करणे आणि एकंदरीतच वेळेवर असलेली बंधने अशा दैनंदिन व्यवहारांनी गांजलेल्या धकाधकीच्या आयुष्यात आपल्या नागरी कर्तव्यांचा आणि अधिकारांचा देखील विसर पडणे सोपे आहे. यासाठी केंद्र सरकारच्या नगर विकास आणि शहरी रोजगार आणि गरिबी निवारण खात्यांच्या \"जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय शहर नवीकरण (नूतनीकरण) मिशन (जे एन् एन् यू आर् एम्)\" या योजनेची माहिती देण्याचा हा प्रयत्न आहे. या योजनेअंतर्गत अनेक जुन्या शहरांचे नवीन विकास आराखडे होऊ घातले आहेत.\nया योजनेअंतर्गत देशातील ६३ शहरांची निवड झाली आहे. यातील शहरांचे लोकसंख्येप्रमाणे ४० लाखांवर वस्ती असलेली ७, १० -४० लाख वस्ती असलेली २८ तर १० लाखाहून कमी वस्ती असलेली २८ शहरे अशा प्रकारे वर्गीकरण केले गेले आहे. या��ध्ये ज्या शहरांना फायदा मिळेल अशातील महाराष्ट्राच्या दृष्टीने महत्त्वाचे शहरे म्हणजे बृहन्-मुंबई (४० लाखांवर वस्ती) , पुणे, नाशिक, आणि नागपूर (१०-४० लाख वस्ती). देशातील अशा ६३ शहरांना मिळून वर्षाकाठी साधारण १७, २१९ कोटी रुपयांची गरज लागणार आहे असा अंदाज आहे.\nभारतातील अनेकजण परदेशी असलेल्यांच्या भाग्याचा हेवा करताना आणि भ्रष्टाचाराबद्दल शासनयंत्रणेला दोष देताना आढळून येतात. परंतु परदेशी असलेल्या सुविधांचे एक महत्त्वाचे कारण असे आहे की येथे उत्पन्नाचा जवळजवळ १/३ हिस्सा हा कर म्हणून थेट पगारातून कापला जातो. एका ठराविक उत्पन्न रेषेच्या खाली उत्पन्न असणाऱ्या लोकांना हे कापलेले पैसे वर्षाअंती परतही मिळतात. परंतु जनतेच्या स्थावर आणि इतर मालमत्तेची पूर्ण कल्पना शासनाला असल्याने करातून मिळणाऱ्या पैशातून अमेरिकेसारख्या देशात शासनाला अनेक कार्यक्रम राबविता येतात. मालमत्तेच्या सर्वक्षणासारख्या बाबतीत असाधारण पारदर्शकतेची भूमिका स्विकारल्यामुळे असे करदाते उत्तम पायाभूत सेवा - जसे पाणीपुरवठा, दळणवळण, रस्ते इत्यादी सेवांचा लाभ घेऊ शकतात. याउलट आपल्याकडच्या सध्याच्या पद्धतीतील प्रमुख दोष असा आहे की नागरिक, व्यापार आणि शासनयंत्रणा काळ्या बाजारासारख्या शासनयंत्रणेला साधारणत: समांतर अशा व्यवस्थेचा एक भाग होऊन बसल्या आहेत. त्यामुळे लोकांकडील मालमत्तेचे कसलेही मापन करताना त्यात बरीच लपवाछपवी आणि भ्रष्टाचार झालेला आढळतो. सुस्पष्ट आणि लोकाभिमुख अश्या जमीन आणि मालमत्ता सर्वेक्षण योजनेअभावी एखाद्या नगरपालिकेला त्या नगरातील व्यक्ती, व्यापार आणि संस्था यांच्याकडील मालमत्तेचे मापन आणि पर्यायाने मूल्यांकन करता येत नाही आणि यांवर योग्य मालमत्ता कर आकारणी करणे हे दुरापास्त होऊन बसते. परिणामी शहरातील विकास कामे करण्यासाठी लागणारा पैसा मिळवता येत नाही व अधिकच अव्यवस्थेला आणि भ्रष्टाचाराला आमंत्रण दिले जाते. आता या अवस्थेबद्दल कोण सर्वात जास्त दोषी आहे ह्याचा उहापोह न करता ती अधिकाधिक पारदर्शक कशी करता येईल याकडे लक्ष देणे जरूरीचे आहे.\nयाचाच भाग म्हणून वरील योजनेअंतर्गत काही आवश्यक सुधारणा खालीलप्रमाणे राबविल्या जातील -\n१. स्थानिक तसेच राज्य स्तरावरील संस्थांचा आर्थिक कारभार हा डबल एंट्री पद्धतीप्रमाणे राबवल��� जाईल.\n२. ई-गवर्नंन्स मध्ये जी आय एस तसेच एम आय एस चा वापर तसेच मालमत्तेच्या कराच्या सुधारणेसाठी जी आय एस (जिओग्राफिक इन्फर्मेशन सिस्टम) भू-माहिती प्रणाली) चा वापर\n३. ग्राहकांकडून योग्य सेवाशुल्काची आकारणी\nतसेच महत्त्वाचे म्हणजे राज्यशासनाकडून खालील महत्त्वाच्या कायद्यांत सुधारणा व्हावी असे सुचवण्यात आले आहे -\n१. शहरी कमाल जमीन धारणा आणि नियमन कायदा (अर्बन लँड सीलींग अँड रेग्युलेशन ऍक्ट)\n२. भाडे नियंत्रण कायदा (रेंट कंट्रोल ऍक्ट)\nअर्थातच या कायद्यांमध्ये बदल झाल्यास त्याचे परिणाम आपल्या जमिनीच्या विकासावर होणार हे स्पष्ट आहे.\nऐच्छीक (ऑप्शनल) सुधारणा याप्रमाणे सुचवल्या आहेत-\n१. इमारतींच्या बांधकामासाठी लागणाऱ्या परवान्यांसंबंधित तसेच जमिनीच्या विकासासाठीचे उप-कायदे (\"बाय-लॉज\") सुधारणे\n२. शेतजमिनीचे बिगरशेतजमीनीत रूपांतरण करण्यासाठी लागणाऱ्या कायदेकानूंचे सुलभीकरण\n३. जमीन तसेच मालमत्तेच्या नोंदणीची संगणकीय योजना\n४. पाण्याचा फुकट न घालवता योग्य वापर तसेच पावसाच्या पाण्याची साठवण हे \"आवश्यक\" करण्यासाठी उपकायद्यांची दुरुस्ती करणे\n५. पुनर्चक्रित पाण्याचा वापर करण्यासाठी नवीन उपकायदे तयार करणे\n६. गृहप्रकल्पांतील विकसित जमिनीपैकी २०-२५ % जमिनीची आर्थिक दृष्ट्या दुर्बळ तसेच कमी उत्पन्न असलेल्या लोकांसाठी \"क्रॉस सबसिडी\"च्या योजनेने तरतूद.\nया योजनेतर्फे ही यंत्रणा सुधारण्याचे एक पाऊल उचलले गेले आहे याबद्दल आनंदच आहे. ही योजना कितपत यशस्वी होणार हे मात्र प्रत्येक शहरातील नागरिकांना शहरसुधारणेच्या कामात किती उत्साह असेल आणि ते शहराचा विकास योग्य तऱ्हेने होण्यासाठी किती कार्यशील राहणार यावर अवलंबून राहील असे वाटते. तसेच नुसत्या यंत्रणा तयार भर न देता त्या स्वयंपूर्ण व्हाव्यात आणि कार्यक्षम रहाव्यात यावर लक्ष दिले जावे अशी अपेक्षा आहे. या योजनेची दोन उपध्येये असतील. एक म्हणजे शहरी पायाभूत सुविधा आणि व्यवस्थापन आणि दुसरीकडे शहरातील गरिबांसाठी प्राथमिक सुविधा पुरवठा. यामधील शहरी पायाभूत सुविधा आणि व्यवस्थापन या अंतर्गत -\n१. अरूंद आणि जुन्या रस्त्यांचे रूंदीकरण, औद्योगिक आणि व्यापारी क्षेत्राला शहराच्या अंतर्गत भागातून बाहेर हलवणे\n२. पाणी-पुरवठा आणि स्वच्छता यांची सोय\n३. गटारे तसेच सांडपाणी यांची सोय\n४. शहरी मोठे रस्ते (हायवे, एक्स्प्रेस वे), एम आर टी, मेट्रो इत्यादी प्रकल्प, तसेच पार्किंगसाठी पब्लिक -प्रायवेट पार्टनरशीप\n५. इतिहासकालीन जागांचा विकास\nतर गरिबांसाठी प्राथमिक सुविधा देताना-\n१. एकत्रित झोपडपट्टी विकास, गृह योजना आणि तेथील पायाभूत सुधारणांची उभारणी\n२. शौचालये आणि स्नानगृहे इत्यादीची उभारणी\n४. सांडपाणी आणि गटारे योजना\nइत्यादी प्रमुख योजना राबवल्या जाव्यात अशी अपेक्षा आहे.\nया योजनेच्या ध्येयात प्रत्येक नागरिकाला एका ठराविक प्राथमिक पातळीवरील तरी सुविधा मिळाली पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली गेली आहे. प्रमुख (कोअर) सुविधा ई-गवर्नन्स (शासन) मुळे लोकांपर्यंत कमी पैशात आणि अधिक कार्यक्षमतेने पोचतील अशी अपेक्षाही व्यक्त केली गेली आहे. हे म्हणताना असे लक्षात ठेवले पाहिजे की हे सर्व या योजनेचे \"एक्स्पेक्टेड आउटकम\" किंवा अपेक्षित परिणाम आहेत, ह्या गोष्टी होणे हे \"मॅनडेटेड\" अर्थात \"जरूरी\" नाही. तेव्हा जर ही योजना यशस्वी व्हायची असेल आणि शहरातील नागरिकांची अपेक्षा यातून आपल्या पदरात योग्य गोष्टी पाडून घ्यायची असेल तर त्यांनी आपल्या हितार्थ अतिशय जागरूक राहणे आणि संघटित होणे अत्यंत जरूरीचे आहे.\nया योजनेअंतर्गत आर्थिक सहाय्याची अपेक्षा करणाऱ्या प्रत्येक शहराला स्वत:चा विकास आराखडा तयार करावा लागेल. यात शहराच्या विकासाची धोरणे, कार्यक्रम, कार्यआखणी आणि आर्थिक योजना स्पष्ट कराव्यात अशी अपेक्षा आहे. यानुसार अर्थसहाय्यासाठी योग्य प्रकल्प निवडले जातील. या प्रकल्पांना लागणारे अर्थसहाय्य हे राज्यशासनाच्या अखत्यारीतील एखाद्या बिंदूरूप संस्थेकरवी अशा प्रकल्पांकडे वळवले जाईल, अर्थातच कोणत्याही\nएखाद्या नगरपालिकेला पैशाचा पुरवठा थेट केला जाणार नाही. पैसे हे कर्जाऊ, किंवा अनुदान किंवा अंशतः दोन्ही प्रकारे म्हणून दिले जाणार किंवा कसे हे प्रकल्प कसला आहे त्यावर अवलंबून असेल. ही योजना २००५-२००६ पासून ७ वर्षे कार्यरत राहील.\nया योजनेतील सर्व मुद्द्यांचा या लेखात उहापोह करता येत नाही. तसेच या सर्व निर्णयांची अंमलबजावणी होताना ती कशी होईल, कोणत्या सामाजिक, आर्थिक आणि पर्यावरणाच्या प्रश्नांना सामोरे जावे लागेल याचा विचार स्थानिक लोकांनी आणि त्यांच्या संघटनांनी करणे आवश्यक आहे, यासंबंधीचा उहापोह देखील या लेख���त केलेला नाही आहे ही या लेखाची मर्यादा आहे. फक्त एवढेच लक्षात ठेवण्यासारखे आहे की विकासाच्या ह्या सूत्रांमध्ये जरी कालानुरूप परकीय कल्पनांचा समावेश केला तर ते आपल्याकडील लोकांच्या मानसिकतेत कितपत बसते हेही पाहणे आवश्यक आहे नाहीतर अपेक्षित विकास न होता फक्त शहरांमध्ये विकसित बेटे तेवढी तयार होतील.\nयापुढील लेख: पुण्याच्या विकास आराखड्यातील महत्त्वाचे मुद्दे\nउत्तम लेख. शहरांचा वाढण्याचा वेग समाज व्यवस्थाच ढवळून टाकतो आहे. खेडं म्हणण्या सारखी गावे शोधुनही सापडत नाहीत. पण ही गावे आपण म्हंटल्या प्रमाणे 'मुलभूत सुवीधां' पासून वंचीतच आहेत. ना ती धड शहरे आहेत ना शहरे खेडी आहेत.\nपण हे चित्र बदलावे या साठी असा विचार होत आहे हे वाचून बरे वाटले.\nया शिवायही अनेक मुद्दे उहापोह करण्यासारखे आहेतच.\nशासनाला असल्याने करातून मिळणाऱ्या पैशातून अमेरिकेसारख्या देशात शासनाला अनेक कार्यक्रम राबविता येतात.\nहे आपल्या कडेही कागदावर होतेच. पण कार्यक्रम राबवतांना खुपसे पैसे म्हणजे रुपयाला ९५ पैसे) मधेच गळून अनेकंच्या खिशात जातात असे ऐकुन आहोत\n~जे बोललेले व लिहिलेले 'कळते' तो भाषेचा प्रकार शुद्धच असतो.\nत्यामुळे शुद्धीचा फाजील आग्रह येथे धरू नये.~\nकार्यक्रम राबवतांना खुपसे पैसे म्हणजे रुपयाला ९५ पैसे) मधेच गळून अनेकंच्या खिशात जातात असे ऐकुन आहोत\nहेही मान्य. पण शेवटी जेव्हा या अशा मार्गे आर्थिक व्यवहारांत पारदर्शकता येऊ लागेल तेव्हा या गोष्टी सुधारतील अशी अपेक्षा करता येईल.\nनुकतेच मुंबईतील पावसाचे पाणी योग्य तर्‍हेने निचरा व्हावे (Brihan Mumbai Storm Water Drainage ) यासाठी केंद्राने १२०० कोटींचे आर्थिक सहाय्य घोषित केले आहे.\nह्या प्रकल्पालाही सुरू व्हायला बराच उशीर लागलेला आहे - पण त्यातून निदान मुंबईकरांचे दर पावसाळ्यात होणारे हाल थांबले ते स्वागतार्ह असेल. अर्थात ह्या अशा योजनांचे राजकीय फायदे इत्यादी मिळण्यासाठी सर्व प्रयत्नशील आहेत हे खरे - पण निदान त्यासाठी तरी कामे झाली तर बरे होईल.\nआपल्याकडे चांगल्या योजना आहेत, पैसा देखील आहे पण नियोजन व इंप्लीमेन्टेशन्/एक्झीक्यूशन (अमलात आणणे\nनिद्रीस्त नोकरशाही, अप्रामाणीक नेतृत्व..(एक कोणीतरी शेषन बर्‍यापैकी आहेत त्याच अधीकाराचा वापर करुन काम करतो व पूर्ण भारताला बर्‍यापैकी चांगल्या निवडणूक म्हणजे काय ते कळते. तसेच खैरनार, चंद्र्शेखर..)\nमला तरी असे वाटते की प्रत्येक सरकारी विभागाला काही उद्दीष्टे एका विशीष्ट कालावधीत साध्य करायला लावली पाहीजेत नाही तर शिक्षा..जर शासनच आला दिवस निभवा, उद्याचे उद्या बघू करत राहीले तर् हे सगळे असेच चालू रहाणार.\nराजकारण्यांच्या सत्तेवर टाच येते तेव्हा लगेच ते उपाय करतात पण निद्रीस्त नोकरशाहीचे काय करायचे\nआपले इतर मुद्दे पटण्यासारखे आहेत, पण झोपलेल्या जनतेतूनच निद्रिस्त नोकरशाही जन्माला येते. त्यामुळे विकास आराखड्यांचा आपल्या शहरांवर काय परिणाम होणार हे सर्व नागरिकांनी समजून घेणे आवश्यक आहे. जनमताचा पुरेसा प्रभाव नसल्याकारणाने शासन निद्रिस्त राहण्याची चैन करू शकते.\n - आयुक्त ठाण्याचे..बदली झाली असेल म्हणा.\nजनता झोपली नक्कीच नाही पण जनतेला कायद्याची माहीती तसेच पाठींबा कमी आहे असे दिसते व ह्याचा नेमका फायदा नोकरशाही उचलते. एका कामासाठी कितिवेळा खेपा माराव्या लागतात. माहीती नसल्याने सामान्यांची फसवणूक, पिळवणूक होते. नोकरशाही कोणाला जुमानत नाही की तिला कसले भय नाही. परफॉर्मन्स् दाखवला नाही तर सजा मिळेल हे जोवर होणार नाही तोवर कित्येक योजना कागदावरच राहतील अन प्रत्यक्षात चित्र वेगळे असेल.\nसर्वप्रथम चांगला आणि माहीतीपूर्ण लेख, पुढच्या लेखाच्या प्रतिक्षेत..\nसहज यांनी जनतेसंदर्भात केलेल्या विधानाशी अंशतः सहमत. थोडेसे चंद्रशेखर यांच्या संदर्भातः त्यांनी केलेले काम (निदान ठाण्यातील) ह्याला नागरीकरण, नगराचे अधुनिकीकरण असे कोणी म्हणू नये असे वाटते, इतके ते वाईट काम केले आहे.\nठाण्यातील राम-मारूती रस्ता हा एक टूमदार रस्ता होता जेथे घरे जवळ असली तरी झाडे चांगली वाढलेली आणि एकंदरीतच नागरी दृष्ट्या चांगला वसलेला होता. पण स्थानीक जनतेस कुठलीही जाणीव करून न देता तसे अचानकच काम चालू केले, कुठलीही पूर्वसुचना न देता अचानक आमच्या (आणि इतरांच्या) घरासमोरील अंगण खोदायला सुरवात झाली. कुठेही काही माहीती नाही, कोणा नगरसेवकची मदत नाही (कारण चंद्रशेखरांवर त्या वेळेस ठाकर्‍यांनी वरदहस्त ठेवला होता) . पण लोकं चिडून जेंव्हा बाहेर आले तेंव्हा ताबडतोब काय (कुणाकडवी स्वतः अथवा अख्हद्या अधिकार्‍यास पाठवून नाही) सांगीतले तर मधाचे बोट लावण्यात आले की तुम्हाला जेव्हढी जागा समोरची जात आहे तेव्हढा \"एफएस आय\" वाढवून दिला जाईल. अर्धे लोकं हुरळून गेले. शेवटी तो भाग अत्यंत चुकीच्या पद्धतीने विकसीत झाला, जो राहण्याचा भाग होता, तो राहणे आणि धंदे यांनी एकत्रीत झाला घरासमोरची जागा तर गेलीच, गाड्यांनापण नीट जागा नाही. समांतर इतर रस्ते न विकसीत केल्याने येथील रहदारी नको इतकी वाढली आणि एका चांगल्या भागाचे नुकसान झाले. हे सर्व होत असताना चंद्रशेखर जे कोणी भेटायला जात त्यांच्याशी फार सभ्यपणे वागल्याचे ऐकीवात नाही (उलटे मात्र ऐकले आहे) . पण लोकं चिडून जेंव्हा बाहेर आले तेंव्हा ताबडतोब काय (कुणाकडवी स्वतः अथवा अख्हद्या अधिकार्‍यास पाठवून नाही) सांगीतले तर मधाचे बोट लावण्यात आले की तुम्हाला जेव्हढी जागा समोरची जात आहे तेव्हढा \"एफएस आय\" वाढवून दिला जाईल. अर्धे लोकं हुरळून गेले. शेवटी तो भाग अत्यंत चुकीच्या पद्धतीने विकसीत झाला, जो राहण्याचा भाग होता, तो राहणे आणि धंदे यांनी एकत्रीत झाला घरासमोरची जागा तर गेलीच, गाड्यांनापण नीट जागा नाही. समांतर इतर रस्ते न विकसीत केल्याने येथील रहदारी नको इतकी वाढली आणि एका चांगल्या भागाचे नुकसान झाले. हे सर्व होत असताना चंद्रशेखर जे कोणी भेटायला जात त्यांच्याशी फार सभ्यपणे वागल्याचे ऐकीवात नाही (उलटे मात्र ऐकले आहे) . या सर्वाचे कारण म्हणजे स्थानीक लोकांना नसलेली जाणीव - हक्काची अथवा चांगल्या राहणीमानाचे नसलेले महत्व (Quality lifestyle). हे मी अनुभवत असताना अमेरिकेतून काही दिवसासाठी आलो होतो. थोडा वाद घालून काही काळ काम लांबवणे या व्यतिरिक्त संपूर्ण लोकांच्या सहभागा अभावी तेथे काही थोड्या वेळेत करण्यास मर्यादा होत्या (आणि त्याने प्रचंड त्रागा पण झाला). त्या भागातून नंतर अपरिहार्यता समजून आम्ही कालांतराने बाहेर पडलो. बाहेर राहात असल्याने या सर्व गोष्टींची जाणीव वेगळ्या अंगाने झाली असे वाटले, पण जर मी ही तिथेच असतो तर समजले असते असे वाटत नाही.\nत्यानंतर येथे (अमेरिकेत) \"अर्बन डेव्हलपमेंटशी\" वेगळ्याच अनुषंगाने संबंध आला आणि अजूनही ते काम चालू आहे. त्यावर नंतर याच चर्चेत अथवा वेगळे लिहीन. पण नागरीकांची स्वतःच्या भागबद्दल असलेली आस्था येथे खूपच जाणवली. त्याचा कधी कधी अतिरेक होतो असे वाटते पण आपल्याकडील अनास्थेपेक्षा दूरगामी चांगल्या राहणीमानाच्या आणि नागरी विकासाच्या हिताची असते असे वाटले.\nआयुक्त चंद्रशेखर यांची कारकीर्द जवळून पाहिली आहे. एखाद्या गावात बाहेरून येऊन शिरून बेधडक हवे तसे निर्णय घेणे म्हणजे विकास करणे नाही. विकासनी दिलेल्या वरील उदाहरणावरूनही हे लक्षात येईल. रस्ते रूंदीकरण बेधडक कोठेही राबवून गावाचे असलेले रूप घालवणे आणि बसलेली घडी विस्कटणे यात कर्तबगारी नाही. शिवाय आयुक्त म्हणून बदली झाली की मागे सोडलेल्या गावाचे काय होते हे बघण्याचीही गरज नाही. त्यांची कारकीर्द वादग्रस्त नक्कीच होती. म्हणूनच वरील लेखात सुचवले आहे की स्थानिक जनतेने विकास प्रक्रियेत स्थान मिळवले पाहिजे.\nअहो मी जे काय वर्तमानपत्रात वाचले (चटकन जी नावे आठवली, बहूदा सनदी अधीकार्‍यांची नावे वर्तमानपत्रात भ्रष्टाचाराच्या मथळ्याखालीच्) ते लिहले हो. नसतील चंद्रशेखर मी उल्लेख केल्याप्रमाणे. माझा मुद्दा असा होता की क्वचित एखादा अधिकारी त्याला असलेल्या पॉवरचा जनतेसाठी सदुपयोग करतो व बरेच काही लोकांसाठी साध्य करू शकतो. बाकीचे बरेचसे फक्त स्वतःसाठी.\n>>स्थानिक जनतेने विकास प्रक्रियेत स्थान मिळवले पाहिजे.\nपरफॉर्मन्स् दाखवला नाही तर सजा मिळेल हे जोवर होणार नाही तोवर कित्येक योजना कागदावरच राहतील अन प्रत्यक्षात चित्र वेगळे असेल.\nहे आपले म्हणणे १००% मान्य. इतकेच नव्हे तर अशी कार्यप्रणाली त्वरेने अंमलात आणणे अतिशय हितावह ठरेल. पण कोण आणणार गळ्यात घंटा कशी बांधणार\nपण तरीसुद्धा प्राप्त परिस्थितीत व या चर्चेच्या संदर्भात आपण काय करू शकतो हेच पाहणे महत्वाचे ठरेल असे वाटते.\n गळ्यात घंटा कशी बांधणार\nहम्म्म् गेले काही वर्षात \"माहीती अधीकार\" असे काहीतरी नवीन (निदान ऐकण्यात नवीन) आले आहे ना. की एका ठरावीक मुदतीत काही माहीती मिळाली पाहीजे. त्या धर्तीवर \"अर्बन डेव्हलपमेंटशी\" संबधीत काही ठरावीक निकष शहराच्या, गावाच्या नियोजन, विकासात एका विशिष्ट मुदतीत योग्यरित्या पार पडलेच पाहीजेत मी ह्या बाबतीत जाणकार नाही. (कशातच नाही म्हणा)\nप्रकाश घाटपांडे [05 Sep 2007 रोजी 02:40 वा.]\nहे टी चंद्रशेखर अगोदर नागपुरला होते.नंतर ठाण्याला, आता बृहन्मुंबई विकास प्राधिकरण. पुण्याच्या स.गो. बर्वे या पालिका आयुक्तांबदल सुद्धा कणखर व अभ्यासू व्यक्तिमत्व होते असे जुने लोक सांगतात. स्वारगेट च्या जवळील रस्त्याच्या मध्ये असलेली मशिद कि दर्गा एका रात्रीतून साफ केला होता. सकाळी बघतात तर रस्ता गुळ्गुळीत डांबरी. हाच न्याय मध्ये असलेल्या मंदिराला पण. जंगली महाराज रस्ता केला त्यावेळी काहींनी एवढा मोठा रस्ता काय करायचा आहे पालिकेचे पैसे कशाला वाया घालवताय पालिकेचे पैसे कशाला वाया घालवताय अशी पत्रे सकाळला पाठवली होती.\n[यातील पुण्याबाबतची माहीती जुन्या व जाणत्या लोकांकडून मिळाली आहे, गुंडोपंतांना सायटेशन देऊ शकणार नाही]\nआवांतर: (पण तरीही.. ;) )\nस्वारगेट च्या जवळील रस्त्याच्या मध्ये असलेली मशिद कि दर्गा एका रात्रीतून साफ केला होता. सकाळी बघतात तर रस्ता गुळ्गुळीत डांबरी. हाच न्याय मध्ये असलेल्या मंदिराला पण.\n काहीच हरकत नाही असे करायला\nअसे ही हल्ली अतिक्रमण निर्मुलन शनिवारी सुरु करतात. कोर्टाला सुटी असल्याने स्टे आणता येतच नाही म्हणे\n बरं बॉ नको मला सायटेशन\n(सायटेशन निर्मुलन की काय काय खेचताय माझी उगाच काय खेचताय माझी उगाच\nशहराच्या विकासाचे अनेक पैलू असू शकतात. कोणत्याही भागाचा विकास हा तो भाग कशा पद्धतीने विकसित करायचा आहे हे ठरवल्यावर केला पाहिजे. एखाद्या आयुक्ताचा निर्णय किंवा धडाडी वगैरे ठीक आहे, पण जर त्या निर्णयामागे शहराचे हित जपणार्‍या नागरिकांचा सहभाग असला तर असा आयुक्त नसतानाही विकास योग्य दिशेने होईल. या प्रत्येक निर्णयाचे दूरगामी परिणाम होत असतात. (म्हणूनच रेंट कंट्रोल आणि लँड सीलींग कायद्यांमध्ये बदल होत असल्यास त्याकडे काळजीपूर्वक लक्ष दिले पाहिजे. याबद्दल विस्तृत परत केव्हातरी).\nपण नुसता निनाद किंवा परीवश यांनी म्हटल्याप्रमाणे रूपाचा किंवा रूपबदलाचा विषय निघाला त्याप्रमाणे जेव्हा मुंबईत अनेक वाहतुकीसाठी उड्डाणपूल बांधण्यात आले, तेव्हापासून वाहतुकीचा प्रश्न सुटला असेल पण मुंबईचे रूप तर नाहीसे झाले हे मला वाटते कोणी मान्य करेल. शीव (सायन) वगैरे भागात मी पाहिले आहे ज्या इमारती रहायला एकेकाळी चांगल्या होत्या त्यांकडे पुलावरून डोकावून पाहिले तर घरातले सर्व दिसेल (काही ठिकाणी तर शिडी वगैरे लावून घरात उतरताही येईल) अशा उंचीचे पूल बांधले गेले आहेत. पण मुंबईकर सहनशील आहेत बिचारे. अगदीच जास्त झाले, डोक्यावरूनच गेले तरच कटकट करतात. नाहीतर नाही.\nआपत्कालीन व्यवस्थापन कुठे गेले\nजर भर रस्त्यातून एखादा उड्डाणपूल बांधला आणि हैदराबाद सारखी एखादी दुर्घटना झाली तर अपघातग्रस्तांपर्यंत मदत कशी पोचणार ��ड्डाणपुलांनी ट्रॅफिकचा प्रश्न सुटेल, पुढचे काय\nहैदराबादची दुर्घटना - ९ सप्टेंबर २००७ (photo credits: sify)\nपूर्ण बातमी इथे वाचा.\nकेंद्राच्या ग्रामविकास विभागाकडे एक लाख ७६ हजार कोटींचा निधी असून महाराष्ट्र सरकार याचा फायदा घेण्यास असमर्थ ठरत आहे, अशी खंतही श्रीमती पाटील यांनी या वेळी व्यक्‍त केली. निर्मल ग्राम आणि पंतप्रधान ग्राम सडक योजनेसाठी आम्ही राज्य सरकारकडे वारंवार आराखडा द्या, अशी विनंती केली. मात्र सरकारने अद्याप आराखडा सादर केलेला नाही, असे त्यांनी सांगितले. राज्याने ग्रामविकासाचे सूत्रबद्ध आराखडे पाठविल्यास सुमारे दोन हजार कोटींचा निधी राज्याला मिळवून देण्यासाठी मी स्वत: पुढाकार घेईन. मात्र निधी दिल्यानंतर योजनेतील कामे वेळेत पूर्ण झाली पाहिजेत. खर्च केलेल्या निधीचा हिशेबही द्यावा. यात दिरंगाई करून नंतर मिळणारा निधी अडवून ठेवण्याची वेळ आमच्यावर येऊ देऊ नका, अशी कोपरखळीही श्रीमती पाटील यांनी हाणली.\nहा विभाग वेगळा शहर नुतनीकरणाचा संबध काय असे म्हणले जाईल म्हणून् हे टिपण -\nपैसे आहेत पण कोणी जबाबदारी घेउन काम करत नाही. ना नोकरशाही ना राजकीय नेतृत्व. त्यात राजकीय नेतृत्व आज सत्तेत आहे उद्या नाही पण नोकरशाही तर कायम आहे. पुढाकार घेऊन् सचोटीने काम करत् नाही. सगळ्यांना आज काही ना काही वैयक्तीक काम करायचे आहे. देशाचे भले करायची पडली नाही. भारत अजीबात गरीब देश नाही आहे पण पुअरली मॅनेज्ड देश आहे. असेच राहीले तर गरीब होईल.\nभारत अजीबात गरीब देश नाही आहे पण पुअरली मॅनेज्ड देश आहे. असेच राहीले तर गरीब होईल.\nभारत अजीबात गरीब देश नाही आहे पण पुअरली मॅनेज्ड देश आहे. असेच राहीले तर गरीब होईल.\nउत्तम लेख, मुद्देसूद आणि अभ्यासपूर्ण. आवडला. \"पुण्याच्या विकास आराखड्यातील महत्त्वाच्या मुद्द्यां\"ची प्रतीक्षा आहे.\nउत्तम लेख, मुद्देसूद आणि अभ्यासपूर्ण. आवडला. \"पुण्याच्या विकास आराखड्यातील महत्त्वाच्या मुद्द्यां\"ची प्रतीक्षा आहे.\nमांडणी आणि विषय दोन्ही आवडले. पुढील लेखाच्या प्रतिक्षेत.\nउत्तम लेख, मुद्देसूद आणि अभ्यासपूर्ण. आवडला.\nपुढील लेख वाचायला आवडेल.\nलेख आदर्श आहे, पण..\nदोन दिसांची नाती [04 Sep 2007 रोजी 09:34 वा.]\nसदर लेखनाकडे केवळ एक 'लेख' म्हणून पाहिल्यास तो एक आदर्श लेखच म्हणायला हवा. कारण अमूक करायला पाहिजे, तमूक केले पाहिजे, अमूक करणार आहे य��� पद्धतीच्या अनेक घोषणा सदर लेखात सापडतात. अहो पण आपल्याला हे माहित्ये का, की आत्तापर्यंत अश्या कित्येक योजना आल्या आणि केवळ कागदावरच राहिल्या\nआपण ज्या योजनेबद्दल लिहिले आहे त्यात भारताच्या बेसुमार लोकसंख्यावाढीबद्दल/ती रोखण्याच्या हेतूने/किंवा कुटुंब नियोजनाच्या बाबतीत काहीही उल्लेख नाही, काहीही ठोस उपाय नाहीत आणि जो पर्यंत लोकसंख्या रोखण्याबाबत, कुटुंब नियोजनाबाबत काही ठोस उपाययोजना/कायदेकानू होत नाहीत तो पर्यंत कितीही नव्या नव्या योजना राबवल्या/कोणताही पक्ष सत्तेवर आला तरी इस देश का कुछ नही हो सकता\nहा आपला चॅलेंज आहे\nअसो, परदेशात राहूनदेखील भारताबद्दल असलेल्या आपल्या सामाजिक जाणीवेचे व अभ्यासाचे मात्र कौतुक वाटते\n(लोकसंख्यावाढीच्या कॅन्सरची धास्ती घेतलेला एक निवासी भारतीय) तात्या.\nकौतुकाबद्दल आभार तात्या. लोकसंख्यावाढ हा मुद्दा या योजनेत नाही हे खरेच. पण मुळात लोकांच्या झुंडींची खेड्यांकडून किंवा छोट्या शहरांकडून मोठ्या शहरांकडे वाटचाल योग्य आहे का नाही किंवा भारताचे (दूरगामी) आर्थिक हित कशात आहे ह्याचा विचार तरी या योजनेत कुठे आहे\nमानवी आणि सामाजिक चलनवलन ( human and social dynamics) हा एक मोठा गहन विषय आहे - मला त्याची लांबून ओळख फक्त आहे - अभ्यास केलेला नाही. पण पर्यावरणातील बदल, राजकिय प्रक्रिया, नैसर्गिक आणि सामाजिक आपत्ती यामुळे मानवी समाज (मनापासून किंवा पर्याय नाही म्हणून) एका ठिकाणाहून दुसरीकडे हलतो, तेव्हा व्यक्तिगत आणि सामजिक पातळीवर खूप बदल घडत असतात. हे सर्व बदल कायदे करून \"नियंत्रित (कंट्रोल)\" करणे हे भारतासारख्या लोकशाही देशात तरी शक्य वाटत नाही (चीनमध्ये आहे). लोकसंख्यावाढ थांबवायला मुळात स्त्री-पुरुषांना शिक्षण देणे भाग आहे, पणा जेथे प्राथमिक शिक्षणापासूनही अनेक लोक वंचित आहेत तेथे याबद्दल काय बोलावे त्याला मर्यादा आहेत एवढेच म्हणते.. म्हणून एखाद्या क्रियेचे किंवा निर्णयाचे काय परिणाम होणार याचे जे अंदाज बांधलेले आहेत (आणि ते अंदाजच असतात) त्यावरच अशा योजना आखल्या आणि राबवल्या जातात. त्यामुळे या योजनेमुळे रोगावर कायमचा इलाज नाही तरी मलमपट्टी तरी होईल. आज अनेक आर्थिक दृष्ट्या दुर्बळ लोक आपापल्या कुटुंबांना कोरडी स्वच्छ घरे, स्वच्छ पिण्याचे पाणी देखील देऊ शकत नाहीत हे सत्य आहे. अशांपैकी काहींना तरी या विकासाचा फायदा झाला तर ते चांगलेच आहे.\nअभ्यासपूर्ण, माहितीपूर्ण आणि कदाचित त्यामुळेच उत्तम लेख आहे. फार आवडला. निव्वळ सुविधा पुरवण्याच्या दृष्टीने विचार न करता सुशोभिकरणाच्या अनुषंगानेही शहर विकासाचा विचार व्हायला हवा, अशा निर्णयाप्रत महाराष्ट्र राज्य सरकार आल्याचे समजते. याच अनुषंगाने आजच्या लोकसत्तामधील मुंबईच्या सुशोभिकरणाची सुरुवात राज्य सरकारच्या कार्यालयीन इमारतींपासूनच करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याची बातमी आठवली. सविस्तर वृत्त येथे वाचता येईल.\nप्रकाश घाटपांडे [04 Sep 2007 रोजी 10:39 वा.]\nविकास आराखड्यावर आता जरा टंकायचा कंटाळा आला आहे . कृपया इथे बघा.\"विकास आराखडा कि आखाडा\nपरीवश, शशांक प्रतिसादाबद्दल आभार. घाटपांडेसाहेब, आपल्या लेखाचा संदर्भ दिल्याबद्द्ल आभार - त्यातील मुद्दे अगदी कळीचे आहेत, शासन विकासप्रक्रियेत लोकांना सहभागी करून घेताना उत्साह दाखवेल असे नाही, पण लोकांनीच हा पुढाकार घ्यायला हवा.\nशासन विकासप्रक्रियेत लोकांना सहभागी करून घेताना उत्साह दाखवेल असे नाही, पण लोकांनीच हा पुढाकार घ्यायला हवा.\nवा योग्य मुद्दा आहे. पण तरी हा सहभाग कसा घ्यावा यासाठी आप्ल्या कडे कोणतेही मार्ग सहजतेने दिसत नाहीत.\nयासाठी खरं तर जाला चा उपयोग अतिशय परिणामकारकरित्या करता येईल असे मला जाणवत राहते. मात्र त्याचवेळे सगळी यंत्रणाच महाजाल अभिमुख करण्यशिवाय पर्याय नाहीये हे शासनाला कळतच नाही याचाही खेद वाटतो.\nसध्यातरी 'काही माहितीची बेटे' असे शासनात या तंत्राचे स्वरूप आहे असे दिसते.\n\"सामान्यांशी संपर्क होण्यासाठी शासन व महाजाल याचा संयोग\" (व शासन यंत्रणांना एकत्र आणणारी एखादी तंत्र-प्रणाली) या विषयी भविष्यकालीन योजना मांडणारी एखादी समीती आहे की नाही याची कुणाला कल्पना आहे का\nशहरे बदलण्याच्या नादात आपण अनेकदा सुरेख असा वारसाही हरवून बसतो आहोत असे वाटते. पुर्वी नाशकात अनेक जुने वाडे होते, अप्रतिम नक्षिकाम असलेले. पण बिल्डर्सनी ते पाडून त्याजागी आता कॉंक्रीटचे ठोकळे उभे केले आहेत.\nपंचवटी, सीता गुंफा हा भाग तर अतिशय विद्रूप करून सोडला आहे. येथे देशभरातून लोक बघायला येतात. त्यांचा मोठाच अपेक्षाभंग होत असला पाहिजे.\nकेवळ काळाचा महिमा म्हणून हे सोडून देणे योग्य वाटत नाही. पण थांबवण्याचा मार्गही दिसत नाही. आशा ���हे या मुद्याचाही आपण म्हणता त्या प्रस्तावात विचार असेल.\nआशा आहे या मुद्याचाही आपण म्हणता त्या प्रस्तावात विचार असेल.\nआपला मुद्दा अतिशय योग्य आहे. या योजनेत मुद्द्याचा उल्लेख नाही, केवळ \"हेरिटेज\" स्थळांचा विकास\" एवढाच भाग आहे पण या योजनेचा भर हा जास्त करून मूलभूत सुविधा - जसे रस्ते, पाणी, गरिबांना कमी खर्चात गृहयोजना अशावर असल्याने हा उल्लेख नसावा. तुम्ही म्हणता त्याप्रमाणे ऐतिहासिक जागांचा विकास यामध्ये पूर्वीच्या स्थानिक आर्किटेक्चरचा विचार करणे ही अपेक्षा असते. नवीन बांधलेल्या जागाही काहीश्या त्याच पद्धतीने विकसित व्हाव्यात अशीही अपेक्षा असते. पण भारतात ते होताना दिसत नाही - यासाठीही बदल आहेत ते स्थानिक पातळीवर झाले पाहिजेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00635.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://shivray.com/tag/modi-letter-n/", "date_download": "2018-04-24T18:13:35Z", "digest": "sha1:FJQ2KI35X5ICXMF6TPG6RVXATUSA6FFW", "length": 9940, "nlines": 164, "source_domain": "shivray.com", "title": "Modi Letter N | Chhatrapati Shivaji Maharaj - Shivray", "raw_content": "\nछत्रपती शिवाजी – महाराजांवर चित्रपट\nबेसिक फोटोग्राफी वर्कशॉप – ४ सप्टेंबर २०१६\nस्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले\nछत्रपती राजर्षि शाहू महाराज\nगनिमी कावा – युध्दतंत्र\nमोडी वाचन – भाग १४\nमोडी वाचन – भाग १२\nAnuya on महाराष्ट्राच्या किल्ल्यांकडे सरकारचे अक्षम्य दुर्लक्ष\nshashank on वीर शिवा काशीद\nछत्रपती शिवाजी – महाराजांवर चित्रपट\nबेसिक फोटोग्राफी वर्कशॉप – ४ सप्टेंबर २०१६\nगनिमी कावा – युध्दतंत्र\nछत्रपती राजर्षि शाहू महाराज\nस्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले\nchatrapati shivray chhatrapati shivaji maharaj kaviraj bhushan lohagad fort Modi Letter D Modi Letter DH Modi Letter N Modi Letter SH Modi Letter T Modi Letter TH modi script nature photography Quiz Contest raigad raigad fort Rajaram Maharaj shivaji raje shivkalyan raja shivrayanchi aarti आज्ञापत्र कविराज भूषण छत्रपती शिवाजी महाराज जाणता राजा जावजी लाड ताराराणी प्र. के. घाणेकर प्रश्नमंजुषा बाजीराव पेशवे बाल शिवाजी मराठा मराठेशाही राजमाता जिजाऊ आऊसाहेब लता मंगेशकर वा. सी. बेंद्रे शहाजी महाराज शिवराय शिवरायांचा जन्म शिवरायांची आरती शिवाजी राजे शिवाजीराजे भोसले शिवाजी शहाजी भोसले सरनौबत सेतू माधवराव पगडी सोपी मोडी पत्रे २०१५\nशिवराय प्रश्नमंजुषा – प्रश्न क्रमांक १५\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १२\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. ११\nशिवराय प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक १४\nशिवराय.कॉम प्रश्न��ंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १३\nछत्रपती शिवाजी – महाराजांवर चित्रपट\nबेसिक फोटोग्राफी वर्कशॉप – ४ सप्टेंबर २०१६\nJai ram Shinde: सर माझ्या माहिती प्रमाणे पन्हाळा गडावरील ईतिहाआसआसाचे वर्णन...\nJai ram Shinde: खुप छान माहित दिल्या ईतिहासातील. पण माला माहिती आहे त्याप्रम...\nशिवराय प्रश्नमंजुषा – प्रश्न क्रमांक १५\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १२\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. ११\nशिवराय प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक १४\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १३\nकाळकाई खिंडीत सिद्दयांची कत्तल करणारे जावजी लाड\nप्रती तानाजी – पदाती सप्तसहस्त्री नावजी लखमाजी बलकवडे\nछत्रपती संभाजी महाराजांचा जन्म\nराजगड लढविणारे संताजी सिलीम्बकर\nजयदेव जयदेव जय जय शिवराया\nमोडी वाचन – भाग २\nमोडी वाचन – भाग ७\nबेसिक फोटोग्राफी वर्कशॉप – ४ सप्टेंबर २०१६\nमोडी वाचन – भाग ४\nJai ram Shinde: सर माझ्या माहिती प्रमाणे पन्हाळा गडावरील ईतिहाआसआसाचे वर्णन...\nJai ram Shinde: खुप छान माहित दिल्या ईतिहासातील. पण माला माहिती आहे त्याप्रम...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00636.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/", "date_download": "2018-04-24T18:15:17Z", "digest": "sha1:4B5H3OKMKRAFHNZ64JNCPG6PAZQR6H3X", "length": 17512, "nlines": 230, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "News18 Lokmat: Marathi News, Breaking News in Marathi, Politics, Sports News Headlines", "raw_content": "\nजम्मू-काश्मीर : पुलवामामध्ये चार दहशतवाद्यांचा खात्मा\nवारकऱ्यांची रांगेतून मुक्तता, आता विठुरायाचं टोकनद्वारे दर्शन \nकेरळमध्ये फक्त सचिनच्याच पुस्तकांची लायब्ररी\nजालन्यात सहा लाखांच्या बनावट नोटा जप्त\n,जय वाघानंतर त्याचा बछडा 'जयचंद'ही बेपत्ता\nगणित चुकलं म्हणून शिक्षकाने विद्यार्थ्याच्या तोंडात खुपसली छडी\nऔरंगाबादेत विद्यार्थ्यांना झालं काय, काॅपी पकडली म्हणून आत्महत्येचा प्रयत्न\nकर्जमाफीचा लाभ आता 2001-09 काळातील शेतकऱ्यांनाही मिळणार \nनाणार'चं आतून किर्तन बाहेरून तमाशा झालाय-अशोक चव्हाण\nमुंबईत धावत्या लोकलसमोर ढकलून प्रवाशाची हत्या\nमुंबईत म्हाडा ची ३३०० घरांसाठी सोडत लवकरच\n19 वर्षाचा मराठी तरुण घेणार जैन धर्माची दीक्षा\nजम्मू-काश्मीर : पुलवामामध्ये चार दहशतवाद्यांचा खात्मा\nमहाभियोगाची नोटीस फेटाळण्याचा निर्णय घाईत नाहीतर पूर्ण विचारांती - नायडू\n भाजप आणि काँग्रेसमध्ये 'कांटे की टक्कर', जेडीस ठरणार किंगमेकर\nसंसदेतही कास्टिंग काऊच, रेणुका चौधरींचं खळबळजनक वक्तव्य\nबिग बींची लेक श्वेताच्या ठुमक्यांचा व्हिडिओ व्हायरल\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nसंजय दत्तनं भिकही मागितलीय, 'संजू'च्या टीझरमधून उलगडली अनेक गुपितं\nअश्वमी महेश मांजरेकर झळकणार सलमानसोबत सिनेमात\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nभारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा होणार आई\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nबर्थडे स्पेशल : सचिनचा प्रेरणादायी प्रवास\nपंजाबचा दिल्लीवर शानदार विजय\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\nकेरळमध्ये फक्त सचिनच्याच पुस्तकांची लायब्ररी\nजालन्यात सहा लाखांच्या बनावट नोटा जप्त\n'चौधरींचं वक्तव्य अत्यंत दुर्दैवी'\nव्हेंटिलेटरमध्ये झुरळ जीवावर बेतलं\nबेधडक : महाभियोगाचे राजकारण\nबेधडक : आरपारची लढाई\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\nजम्मू-काश्मीर : पुलवामामध्ये चार दहशतवाद्यांचा खात्मा\nबातम्या Apr 24, 2018 वनविभाग झोपलंय का ,जय वाघानंतर त्याचा बछडा 'जयचंद'ही बेपत्ता\nबातम्या Apr 24, 2018 गणित चुकलं म्हणून शिक्षकाने विद्यार्थ्याच्या तोंडात खुपसली छडी\nदेश Apr 24, 2018 संसदेतही कास्टिंग काऊच, रेणुका चौधरींचं खळबळजनक वक्तव्य\nवारकऱ्यांची रांगेतून मुक्तता, आता विठुरायाचं टोकनद्वारे दर्शन \nएक नव्हे दोन नव्हे, चक्क तीन रिअर कॅमेरे , हे आहेत फिचर आणि किंमत\nऔरंगाबादेत विद्यार्थ्यांना झालं काय, काॅपी पकडली म्हणून आत्महत्येचा प्रयत्न\nकर्जमाफीचा लाभ आता 2001-09 काळातील शेतकऱ्यांनाही मिळणार \nडाॅक्टरांच्या नाड्या मांत्रिकाच्या हातात, नाशिकच्या रुग्णालयात 'राशींच्या' खड्यांचा बाजार\nगुगल करणार नोकरी शोधण्यात मदत, हे आहे नवीन फिचर\nबिग बींची लेक श्वेताच्या ठुमक्यांचा व्हिडिओ व्हायरल\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nसंजय दत्तनं भिकही मागितलीय, 'संजू'च्या टीझरमधून उलगडली अनेक गुपितं\nअश्वमी महेश मांजरेकर झळकणार सलमानसोबत सिनेमात\nबाबा आदमच्या जमान्यापासून सुरू आहेत या 'घटना', सरोज खान यांचं वादग्रस्त वक्तव्य\nचेक बाउंस प्रकरणी राजपाल यादवला सहा महिन्यांची शिक्षा आणि जामीन\nकेरळमध्ये फक्त सचिनच्याच पुस्तका��ची लायब्ररी\nजालन्यात सहा लाखांच्या बनावट नोटा जप्त\n'चौधरींचं वक्तव्य अत्यंत दुर्दैवी'\nव्हेंटिलेटरमध्ये झुरळ जीवावर बेतलं\n'कास्टिंग काऊच संसदेतही आहेत'\n'फिल्म इंडस्ट्री बलात्कार करते, पण रोटीही देते'\nभारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा होणार आई\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nबर्थडे स्पेशल : सचिनचा प्रेरणादायी प्रवास\nडाॅक्टरांच्या नाड्या मांत्रिकाच्या हातात, नाशिकच्या रुग्णालयात 'राशींच्या' खड्यांचा बाजार\nनगरमधील 'या' गावाने दुष्काळाशी केले दोन हात, मोदींनीही केलं कौतुक\nआज होतोय जागतिक पुस्तक दिन साजरा\nसुप्रीम कोर्टाच्या निर्णयाने अॅट्रोसिटी कायद्याचा हेतूच संपुष्टात-जस्टिस सावंत\n'ओए लकी...' पाहुन केल्या 11 ठिकाणी चोऱ्या, गोव्यात उडवले पैसे ; आता गजाआड \nझोपडपट्टीत राहणाऱ्या मुलांची जपानमधील कराटे स्पर्धेसाठी निवड पण...\nविशेष रिपोर्ट : गुरुजी झाला डाॅन \nचार वर्षांनंतर गडकरी बीडमध्ये, पंकजा मुंडे-गडकरी राजकीय मनोमिलन \n हे उपाय करून पहा\nलाईफस्टाईल Apr 24, 2018\nकडुलिंबाची पानं खा आणि निरोगी रहा\nलाईफस्टाईल Apr 19, 2018\nउन्हाळ्यात 'अशी' घ्या त्वचेची काळजी \nलाईफस्टाईल Apr 10, 2018\n हे उपाय करून पहा\nएक नव्हे दोन नव्हे, चक्क तीन रिअर कॅमेरे , हे आहेत फिचर आणि किंमत\nगुगल करणार नोकरी शोधण्यात मदत, हे आहे नवीन फिचर\nबजेटमध्ये मिळतोय विवोचा नवा स्मार्टफोन\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nविराट कोहली आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू\n10 सामन्यांनंतर बदलला आहे आयपीएलमध्ये सामने जिंकायचा फॉर्म्यूला\n'ही' आहे आयपीएलची नवी अॅंकर\n'येळ कोट येळकोट जय मल्हार'... 'सदांनंदाचा येळकोट'\nदेशातल्या 'या' दहा कंपन्या देतायत हजारो नोकऱ्या\nशहीद किरण थोरात यांना अखेरचा निरोप\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nबेधडक : महाभियोगाचे राजकारण\nबेधडक : आरपारची लढाई\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nविशेष कार्यक्रम -सिनेमाचं गाव\n#News18RisingIndia Summit- नरेंद्र मोदींचं संपूर्ण भाषण\nविशेष कार्यक्रम रिपोर्ताज - वेबसीरिजचे स्पायडरमॅन\nविशेष कार्यक्रम : साय-फाय 'स्पाय'\nवाचाल तर वाचाल : धनंजय दातार आणि अरविंद जगताप यांच्यासो���त\nविशेष कार्यक्रम रिपोतार्ज : बिबट्यांची दुनिया\nविशेष कार्यक्रम : सुला फेस्ट 2018\nस्वानंद किरकिरेंसोबत वाचाल तर वाचाल\nमराठ्यांची शौर्यगाथा सांगणारा स्पेशल शो - 'विजय उंबरखिंडीचा'\nगुगल करणार नोकरी शोधण्यात मदत, हे आहे नवीन फिचर\nशाही जोडप्याच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन\nरघुराम राजन बँक ऑफ इंग्लंडच्या गव्हर्नरपदी\nएक नव्हे दोन नव्हे, चक्क तीन रिअर कॅमेरे , हे आहेत फिचर आणि किंमत\nगुगल करणार नोकरी शोधण्यात मदत, हे आहे नवीन फिचर\nबजेटमध्ये मिळतोय विवोचा नवा स्मार्टफोन\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00636.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://mahabatmi.com/video/", "date_download": "2018-04-24T18:09:01Z", "digest": "sha1:5PL46Y65IYUOHYE4YWQNFGLHOO2IPY3K", "length": 2292, "nlines": 44, "source_domain": "mahabatmi.com", "title": "व्हीडिओ - Mahabatmi", "raw_content": "\nमुंबई – पुणे – मुंबई\nमुंबई – पुणे – मुंबई\nचंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावर धनंजय मुंडे यांची पंढरपूर येथे प्रतिक्रिया\nभाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्या, शिवसेना खासदारांची दिल्लीत घोषणाबाजी\nमंदिराच्या जागेवर थाटले परमिटरूम\nराज्य सरकारच्या सोशल मीडिया महामित्र योजनेत सद्दाम हुसैन, बाळासाहेब ठाकरे, स्वातंत्र्यवीर सावरकर,\nअल्पवयीन मुलीवर रिक्षाचालकाचा रुग्णवाहिकेत बलात्कार; पीडिता गर्भवती\nपुजेचे साहित्य विकणा-या दुकानातून वाघाचे कातडे हस्तगत\nभाजप प्रचाराची पञके कार्यकर्त्यांनीच तुडवली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00637.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "http://vastuclass.blogspot.com/2009/", "date_download": "2018-04-24T17:58:18Z", "digest": "sha1:HZ3UK7CWICOVJJ4CB4LCGR6S2OX75RPO", "length": 136957, "nlines": 402, "source_domain": "vastuclass.blogspot.com", "title": "वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र मार्गदर्शक शिकवणी वर्ग ( VASTU & ASTRO CLASS ): 2009", "raw_content": "वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र मार्गदर्शक शिकवणी वर्ग ( VASTU & ASTRO CLASS )\nविद्वत्वं च नृपत्वं च नैव तुल्यं कदाचन् | स्वदेशे पूज्यते राजा विद्वान सर्वत्र पूज्यते || Don't judge yourself at all; accept yourself and move on from there. तुम्ही स्वयंदिप व्हा \nमंगळवार, ८ डिसेंबर, २००९\nआकृतीत दाखवल्या प्रमाणे जातकाची चंद्ररास मकर असून सुर्यरास (पाश्चात) धनु आहे. जेव्हा जातक आपली कुंडली घेऊन येतो तेव्हा आपण त्यांच्या कुंडलीच्या आधारे जातकाच्या वास्तुचे परीक्षण करावे लागते. श्री सहस्त्रबुध्दे ह्यांनी ह्याविषयी बरेच संशोधन करुन एक ग्रंथ लिहला आहे. आज आपण एका जातकाच्या कुंडलीची त्याच्या वास्तुशी सांगड घालणार आहोत.\nदिलेल्या कुंडलीच्या आधारे आपण जातकाचे सुख-दुखः पाहु.\n१. लग्न मिथुन लग्नस्वामी सप्तमात मंगळ + रवी + केतु युक्त म्हणजे त्याची सप्तमात दुष्टी लग्नात आहे. राहु लग्नी म्हणजे पुर्वभाग दुषित किंवा बंद आहे.\n२. लग्नीराहु म्हणजे पुर्व-ईशान्य, पुर्व, पुर्व आग्नेय भागात संडास, बाथरुम नक्की असणार.\n३. धनेश अष्टमात शनी + चंद्र + शुक्र युक्त राहाते घरची कमी जागा पण इतर जागा जास्त असणार. शनी मुळे बाह्य जागा बिल्डींगचे कंपाऊड यांचे (र्माझिन) अंतर पश्चिम व पुर्व बाजुस कमी असणार आहे.\n४. द्वितीयेश सप्तमात मंगळ + बुध + केतु अधिक हर्षल + प्लुटो युक्त घराला उत्तर ते पुर्व दिशेला अनेक कट असणार.\n५. चतुर्थ स्थान चंद्रनाडीच्या प्रभावाखाली येत असल्याने व त्याचा राशीस्वामी बुध, मंगळ + केतु युक्त झाल्याने दशमातील स्वगृही गुरु त्यांची चतुर्थात सातवी दुष्टी घराच्या उत्तरेस मंदीर असणार किंवा घरातुन मंदिर दर्शन होणार.\n६. तसेच चतुर्थची बुधरास व गुरुची सप्तमात दुष्टी असल्याने मुख्य करुन घराचे प्रवेश व्दार उत्तरेस आणि संकुलाचे मुख्य प्रवेश द्वार दक्षिणेस असणार व मुख्य जीना पश्चिमे कडुन पुर्वकडे असणार कारण कु़ंडलीचा चंद्र मकर राशीत आहे. मकर शनी प्रधान रास असल्याने जीना पश्चिमेस असणार.\n७. पंचमातील राशीस्वामी (शुक्र) पंचमेश अष्टमात शनी + चंद्र + शुक्र युक्त म्हणजे पश्चिम दिशा मोकळी, तेथे कचरा, झाडे-झुडपे, गटार असण्याची जास्त शक्यता आहे. तसेच घर गच्चीवर असण्याची जास्त शक्यता आहे.\n८. सप्तम स्थांनात मंगळ + रवी + केतु + बुध सप्तमेश दशमस्थानात स्वगृही म्हणजे पश्चिम दिशा मोकळी तसेच पश्चिमेचा रवीचे किरणे पश्चिमे कडुन घरात प्रवेश. व पश्चिमेत खिडक्या असणार.\n९. अष्टमेश अष्टमात शुक्र + चंद्र युक्त घरात सर्व प्रकारच्या सुखसोई असणार पण त्याचा योग्य उपभेग जातकाला स्वता: न मिळता त्याच्या परिवाराला मिळेल.\n१०. भाग्येश शनी अष्टमात शुक्र + चंद्र युक्त भाग्येश च्या व्ययात भागेश म्हणजे घरातील सर्व पैसा घरातील सुखसोईवर खर्च झालेला असेल. शिल्लक राहाणार नाही. तसेच घरामधील सर्व उपकरणे जरुरी पेक्षा अधिक असणार त्यामुळे सुध्दा खर्च अधिक प्रमाणात होईल.\n११. कार्यस्थानातील गुरु मुळे खर्चजरी जास्त झाला तरी आवकसुध्दा व्यवस्थित असणार, दशमातील गुरु स्वराशीचा स्वगूही जातकाच��या घरात कधीही काहीही कमी पडु देत नाही.\nकारण दक्षिणेच्या सुर्यनाडीतील गुरु स्वराशीत बसल्याने चंद्रनाडीचे दोष गुरुकृपेने कमी होतात. तसेच घरात व परिवारात गुरुसेवा परपरा असणार.\n१२. लाभेश सप्तमात रवी + बुध + केतु युक्त घरचा मालकच्या सप्तमात मंगळ + रवी + बुध + केतु म्हणजे जातकाच्या पती/पत्नी चा स्वभाव रागीट पण बुधामुळे मनमिळावू कतृत्वशील, रवीमुळे सदासर्वदा कार्यरत, केतुमुळे गुरुसेवा + धार्मिकसेवा करणार असणारा आहे.\n१३. व्यायातील वृषभ राशीचा स्वामी अष्टमात शनी + चंद्र + शुक्र युक्त घरातील स्वयपाकघरात अन्नजास्त शिजवत जात असणार, अन्न विपुल प्रमाणात ( चंद्र+शुक्र ), शनीमुळे त्यातील काही भागाची नाशाडी होण्याची शक्यता आहे. पण ह्या जागी शिजवलेले अन्न फार रुचकर आणि स्वादिष्ट मनाला तृप्त करणारे तसेच दहाजणाचा स्वयपाक वीस जणाना पुरेल इतका वरद हस्त दक्षिणेच्या गुरु व सप्तमातील व अष्टमातील ग्रहा मुळे अनुभवास येणार.\n१४. सप्तमातील व अष्टमातील ग्रहाची संख्या दाटीवटीने असल्याने जातकाची जागाफार कमी असणार पण जातक त्याजागेत आंनदाने राहात असणार.\nवास्तुस्थितीत जातकाचे घर :-\n१. बिल्डींगचे प्रवेश द्वार दक्षिणे कडे आहे.\n२. घराचे प्रवेशव्दार उत्तरे कडे आहे.\n३. ईशान्य ते उत्तर भागातुन मंदिराचे दर्शन होते.\n४. ईशान्य पुर्व भागात बांथरुम व पुर्व आग्नेय भागात संडास आहे.\n५. अग्नेय दक्षिण भागार स्वयपाक घर आहे.\n६. चंद्रराशी स्वामी शनी व दक्षिणेचा गुरु असल्याने दक्षिण पश्चिम या स्थांनात देवघर असणार ( ज्या स्थांनात गुरु असतो त्या स्थांनात मुख्य करुन जातकाचे देवघर असते. )\n७. घराचे क्षेत्रफळ ३८५ फुट आहे. तसेच जातकाचे घर सर्व सोईयुक्त व वातानुकुलीत आहे.\n८. ईशान्य ते वायव्य पश्चिमेकडील घराबाहेरचा सर्व भाग मोकळा आहे. जातकाला गच्चीचा हा भाग मिळालेला आहे तसेच बिल्डींगच्या बाहेर सुध्दा मोकळे पंटागण आहे.\n९. पश्चिमेस कचरा, व झाडेझुडपे आहेत. तसेच त्यामध्ये गटाराचे पाणी सोडलेले आहे.\n१०. दक्षिणेला गेटच्या बाजुला कचरा कुंडी आहे.\n९. जातकाचे घर गच्चीत आहे व ते संकुलाच्या दक्षिण प्रभागात आहे.\n१०. जातकाचे घर विदिशेत आहे.\nइतर अनेक गोष्टी आपणास जातकाच्या घरी नजाता कुंडली वरुन पाहाता येतात. वेळे अभावी जास्त लिहत नाही. चुकाची दुरुस्ति करुन घ्यावी\nat १२/०८/२००९ ०१:०४:०० म.उ.\nकोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: Links to this post\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nरविवार, २२ नोव्हेंबर, २००९\nग्रहांच्या परिभ्रमण पध्दतिचा अभ्यास\nग्रहांच्या परिभ्रमण पध्दतिचा अभ्यास\nज्योतिषशास्त्रामध्ये कालानिर्णयपध्दति जर समजेल तरच फ़ल-ज्योतिषाचे महत्व आहे नाही तर हे शास्त्र हस्तसामुद्रिकाचे दर्जाचे होईल, ज्याप्रमाणे सामुद्रिक जाणणारांनी हात पाहून अंत:करणरेषा, मस्तकरेषा, आयुष्य रेषा व ग्रहांचे उंचवटे पाहून आयुष्यात मुख्य मुख्य गोष्टीचे वर्णन करावे. परंतु कालनिर्णयाचे कामी हस्त सामुद्रिक अतिशय लंगडे पडते. अमुक एक गोष्ट अमुक वेळी होईल हे मुळीच सांगता येते नाही, जे सामुद्रिक लोक कालनिर्णय सांगतात त्याला काही आधार नाही. अंदाजाने राम भरोसे काहीतरी थापा मारत असतात. त्या थापांनी ग्राहक थोडावेळ फ़सतो, पंरतु पुढे हस्तसामुद्राबद्दल त्याचा आदर कमी होऊन तो करमणुकीचा विषय आहे असे त्यास वाटू लागते. ( सामुद्रिक ज्योतिषानि वाईट वाटून घेऊनये ..क्षमस्व )\nफ़लज्योतिषाला कालनिर्णय समजला नाही तर हे शास्त्र सामुद्रिकासारखे झाले असते. परंतु फ़लज्योतिषशास्त्र, कालनिर्ण याचे कामी अतिशय सूक्ष्म जाऊ शकते. प्रत्येक दिवस चांगला आहे किंवा नाही हे सुध्दा सांगता येते, आज आपण एखाद्या कामास जात आहोत, तेव्हा ते काम फ़त्ते होईल किंवा नाही हे सांगण्यास फ़ल-ज्योतिषशास्त्रात जसा शास्त्रशुध्द मार्ग आहे, तसा मार्ग हस्त सामुद्रिकांमध्ये कोणता आहे हे आम्हांस सामुद्रिक जाणाकारांनी दाखवावे.\nकालनिर्णयाच्या अनेक वर्षफ़लपध्दति आहेत. ताजिक पद्धत, गोचर पद्धत, अंगिरस पद्धत, दिनवर्ष पद्धत, तात्काळ ग्रह-नक्षत्र पद्धत, कुष्णमूर्ति पद्धत व प्रायमरी डीरेक्शन पद्धत. त्यांपैकी आम्हांस दिनवर्ष व गोचर पध्दतीचा चांगला शिकवण्याचा अनुभव आहे.\nआता परिभ्रमणा पध्दतीचा विचार करु. कै. श्री जीवनराव चिटणीस या पद्धतीचा फ़ार उपयोग करीत असत व त्या पद्धतीवर त्यांचा फ़ार विश्वास होता, ही पद्धत परदेशातील ज्योतिषी उपयोगात आणतात. ही पद्धत वैद्य सीमोनाईटच्या “ अर्कना “ नामक पुस्तकात दिली आहे.\nरवि १९ वर्षे, बुध १० वर्षे, शनि ३० वर्षे, चंद्र ४ वर्षे, गुरु १२ वर्षे, हर्षल ८४ वर्षे, मंगळ १५ वर्षे, शुक्र ८ वर्षे, नेपच्यून १६४ वर्षे.\nइतक्या वर्षात ह्या ग्रहांचा एक फ़ेरा सर्व राशिचक्रामध्ये पुरा होतो. त्��ात गुरु, हर्षल, नेपच्यून, शनि हे खरोखर इतक्या वर्षात राशिचक्राचा फ़ेरा पुरा करतात. म्हणून त्या ग्रहांचे परिभ्रमण सोपपत्तिक आहे. हे स्पष्ट होते. परंतु रवि एक वर्षानी राशिचक्र पुरे करीत असून त्याला १९ वर्षे कां धरावी हा प्रश्न शिल्लक राहतो, त्याची उत्पती खालीलप्रमाणे दिली आहे.\nमनुष्याचे पूर्ण आयुष्य १२० वर्षे असते ( हे आपल्या विंशोत्तरी दशेवरुन सिध्द होते ) गतीचे न्यूनधिक्याप्रामाणे ग्रहांचा क्रम चंद्र, शुक्र, बुध, मंगळ, गुरु व शनि असा आहे. ( ग्रहाची एका नंतर एकाची दशा सम ग्रहाच्या अधिकार क्षेत्रात) त्यात चंद्र अति शीग्र गतीचा आहे व शनि मंद. शनिची प्रदक्षिणा ३० वर्षाने होते म्हणून पूर्ण आयुष्य १२० वर्षे भागिले ३० म्हणजे ४ वर्षे ही चंद्राला दिली. गुरुची प्रदक्षणा बारा वर्षाची आहे. म्हणून १२० ÷ १२ = १० वर्षे ही बुधाला दिली. मंगळाचे परिभ्रमण १५ वर्षे. ( कित्येकवेळा १९ वर्षे मानतात त्याचे उत्पती लागत नाही ). १५ वर्षे मानली तर १२० ÷ १५ = ८ वर्षे ही शुक्राची. हा आकडा १९ चा वर्गाच्या जवळपास येतो ( १९ X १९ = ३६१ ) म्हणून रविचा काल १९ वर्षाचा ठरविला. सूर्य-चंद्र ग्रहणाचा पुर्ण फ़ेरा १९ वर्षाचा आहे. त्यानंतर तीच ग्रहणे पुन्हा येतात.\nएखादा ग्रह कुंडलीत ज्या ठिकाणी जन्मत: असेल त्याच ठिकाणी प्रत्येक ग्रहाचे एक एक परिभ्रमण झाल्यानंतर येते. कल्पाना करा की, चंद्र जन्मत: चतुर्थ स्थानी आहे तर त्याच राशीत त्याच अंशामध्ये पाचवे वर्षाचे वर्षकुंडलीमध्ये चंद्र तेथेच येईल. एकविसावे वर्षी आरंभी येईल. याप्रमाणे सर्व ग्रहांचे समजावे.\nएखादा ग्रह कुंडलीमध्ये जन्मत: बलिष्ठ असेल तर त्या स्थानाचे व त्या ग्रहाचे फ़ल परिभ्रमणपध्दतीने त्या ग्रहाच्या परिभ्रमणाच्या वेळी मिळेल. रवि दशमस्थानी जन्मत: आहे तर विसावे व चाळिसावे वर्षी दशमात येईल म्हणून विसावे व चाळिसावे ही दोन्ही वर्षे नोकरी, दर्जा, मानमान्यता या बाबतीत उत्तम जातील. वर्ष-कुंडली काढून त्रेराशिक पध्दतीने परिभ्रमण पध्दतीच्या ग्रहांची गति काढून वर्षकुंडली मध्ये ग्रह भरावे व ते जन्मकुंडलीशी व आपसात कसे योग करतात ते पाहून त्यांची फ़ले, ग्रहांची स्थाने व राशि यांच्या अनुरोधाने ठरवावी. पुढील उदाहरणावरुन परिभ्रमणपध्दतीची वर्षकुंडली कशी काढावी हे समजेल.\nजन्मकुंडली :- ता. ३१/०७/१८८३ वेळ ०९.४८ मुंबई रात्री जन्म ( माही��, मुंबई जवळ )\nat ११/२२/२००९ १०:४६:०० म.पू.\nकोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: Links to this post\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nशुक्रवार, २० नोव्हेंबर, २००९\nवास्तुशास्त्राला कोणत्या भारतीय ग्रंथांचा आधार आहे\nप्रश्न :- वास्तुशास्त्राला कोणत्या भारतीय ग्रंथांचा आधार आहे, हे कृपया सांगाल का\nउत्तरः- मयानं वास्तुशास्त्रावर मयमतम नावाचा अफलातून ग्रंथ लिहिला. हा ग्रंथ पॉडिचेरीच्या आश्रमात धूळ खात पडून होता. ब्रुनो डॉन्जेस नामक फ्रेंच तत्वचेत्त्याला हा ग्रंथ सापडला आणि ग्रंथाचं भग्य उजळ्लं डॉन्जेसनं हा ग्रंथ फ्रेंचमध्ये भाषांतरित केला. फ्रान्समध्ये खूप गाजावाजा झाल्यानंतर त्यांच इंग्रजीत भाषांतर झांल. त्यानंतर भारतीयांचं त्याच्याकडे लक्ष गेलं.\n१. सुज्ञान जन्म रहित्यम् २. गंटल पंचांगम् ३. गुप्ता पंचागम्, ४. गुप्ता वास्तु, ५. गुप्ता वास्तु सम्राट, ६. गृहवास्तु ( काकिनाडा ) ७. वास्तुशास्त्र विवेकम् ४ भाग ८. श्री रामराय वास्तु शास्त्रम् ९. जातक परिजातम्, १०. बृहत्पराशर होरा शास्त्रम् ११. श्रीकृष्ण वास्तू शास्त्रम् १२. वास्तु दर्पणम् १३. वास्तु नारायणीम् १४. सनत्कुमार वास्तुशास्त्रम् १५. उत्तर काळमृत् १६. पेध्दबाल शिक्षा १७. आंध्रज्योति सचित्र वार पत्रिका १८. मनदेशम् पाक्षिक वार पत्रिका १९. गृहवास्तू दीपिका २० गृहवास्तू रहस्यम् २१ गृहवास्तू दर्पणम् २२. वास्तु दुंदुभि / टुंटुभि २३ वास्तु पद्माकरम् २४. वास्तु विज्ञान सर्वस्वम् २५. सुब्बराय वास्तु शास्त्रम् २६. श्री दत्तात्रेय वास्तुशास्त्रम २७ कृष्णा यजुर्वेद तैत्तरीय संहिता ५ भाग २८ याजुषा पुर्वप्रयोगचंदिका,\n२९ निर्णयसिंधु ३० धर्मसिंधु ३१, अश्वलायन गृह्यसूत्रम् ३२. समारांगण- सूत्रधार ३३. ऋग्वेद ३४ यजुवेद ३५ सामवेद ३६ अथवेद ३७ शांति कमलाकरम् ३८ शांति रत्नाकरम् ३९ सर्व देव प्रतिष्ठा प्रकाश ४० श्रीविमानार्चना कल्पम्\n४१ बृहत्संहिता ४२ वास्तु रत्नाकर ४३ वास्तु रत्नावली ४४ बृहद्वास्तुमाला ४५ गृहवास्तु शांती प्रयोग ४६ मुर्हर्त चिंतामणी ४७ वराह पुराण ४८ सूर्य पुराण ४९ भविष्य पुराण ५० विष्णु पुराण ५१ विष्णु धर्मोत्तर पुराण ५२ विश्वकर्मा पुराण ५३ विश्वकर्मा प्रकाश\n५४ वास्तुवैभव ५५ मातृस्मृती १२ भाग ५६ वास्तु सम्राट ५७ वास्तुशास्त्र, ५८ शिल्पशास्त्र ५९ मेदिनीय ज्योतिष ( ५७ ते ५९ प��रत्येकी १२ भाग ) ६० मयमतम् ६१ मशिल्प ६२ मयशिल्पशतिका ६३ सूर्यसिध्दान्त ६४ वास्तुप्रवेश ६५ अजित वास्तु ६६ वास्तुशुभा ६७ मस्त्यपुराण ( १९०६) ६८ स्कंद पुराण ६९ वेद पुराणे समालोचन ७० श्री अग्निमहापुराण ७१ श्री गरुड पुराण ७२ श्री विश्वकर्मा पुराण ७३ सार्थ मुहूर्तमार्तंड\nअशी अनेक पुस्तके आपणास मिळतील वरील सर्व पुस्तकांचे संदर्भ आपणास पाहिजे असता माफक शुल्लकात उपलब्द होईल.\nवास्तु विज्ञान प्रेमी संजीव\nat ११/२०/२००९ ११:०३:०० म.पू.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nबुधवार, १८ नोव्हेंबर, २००९\nराहु केतु मुळे सप्तमस्थान अथवा चंद्र बिघाडला असल्यास वैवाहिक जीवनात गूढता निर्माण होते.\nभागवताच्या मते कश्यप व धनी यांचा पुत्र ( ६,६,३०) आकाराने वाटोळा (म.भा.भीष्म १९ ) राहू व केतु मिळून मुळात एकच पुरुष होता, त्या एकाचेच दोन जाहाले. देव दानवांनी केलेल्या समुद्रमंथनातून अमृत बाहेर निघाले मोहिनीरुपी विष्णु ते अमृत देवांना वाटत असता हा देवाच्या पंगतीत चोरुन येऊन बसला. सुर्य-चंद्रानी त्याचे कपट उघडे केले असता विष्णूने त्याचे शीर तोडले. धडाचा झाला राहू व शिराचा झाला केतु त्यादोघांनी सुर्य-चंद्राविषायी राग धरला. त्या रागाने अद्यापि पर्वकाळी राहु-केतू हे सूर्य चंद्रांना गिळू पाहतात. त्यालाच आपण ग्रहण म्हणतो.\nराहू-केतु हे सूर्यमालिकेतील ग्रह नाहीत. किंबहुना ’ग्रह’ संज्ञेत ते मोडत नाहीत. पृथ्वीची कक्षा व चंद्राची कक्षा ह्या दोन कक्षा एकमेकांना ज्या दोन ठिकाणी छेदतात ते छेदन बिंदू म्हणजे राहू व केतू आहेत. ज्योतिषशास्त्रा ह्या गणिताच्या बिंदूना प्राचीन काळापासून ग्रहाइतकेच महत्व देण्यात आले त्यांच्या फ़लाचा अभ्यास प्राचीन ज्योतिषी उत्कृष्ट स्वरुपात केला आहे हे दोन छेदन बिंदू ज्या स्थानात पडातात जे ग्रह ह्या दोन बिंदूजवळ असतात, त्या स्थानाच्या दृष्टीने त्या ग्रहाच्या परिणामाच्या दृष्टीने त्यात फ़ेरबदल करावे लागतात.\nवास्तुत: राहू आणि केतू हे दोन इतर ग्रहांप्रमाणॆ दिसणारे ग्रह नाहीत. किंबहुना त्यांना व्यक्तित्वच नाही. हे दोघे आहेत दोन संपात बिंदू, ज्या वर्तुळ मार्गाने चंद्र फ़िरतो तो मार्ग आणि ज्या मार्गाने पृथ्वी सूर्याभोवती फ़िरते, तो मार्ग हे दोन मार्ग अवकाशात परस्पराना ज्या दोन भिन्न स्थळी छेदतात त्यापैकी एका छेदन बिंदूला राह��� आणि दुस-या छेदन बिंदूला केतू म्हणतात. या दोन्ही छेदन बिंदूना गती आहे. म्हणून त्याला फ़लज्योतिषशास्त्राने स्वतंत्र ग्रह मानून त्यांची स्थाने एकमेकांसमोर १८० अंशावर काल्पिली आहेत. मेषादी राशीत पुढे-पुढे जात नसून मागे-मागे येत आतात म्हणजे वक्र गती असते. सूर्याभोवती प्रदक्षिणा करावयास राहूला १८ वर्षे लागतात. त्याचा तपशील असा:-\nराहूची दैनदिन गती ३ कला २१ विकला आहे. या गतीने राहूला १२ राशी आक्रमण करण्याला ६७८५ दिवस २० घटी २५ फ़ळे ७ विपळे इतका काल लागतो. ३६० दिवसांच्या प्रमाणे १८ वर्षे १० महिने २ दिवस व ३६५ दिवसाच्या प्रमाणे १८ वर्षे ७ महिने २ दिवस इतका काळ लागतो.\nराहूबद्दल पाश्चात्य ज्योतिषी काय म्हणतात ते पाहू: आग्न ज्योतिषी बिलाप लिळी म्हणतो – राहू हा पुरुष प्रकृतीचा असून तो गुरु-शुक्राच्या स्वभावधर्माचा व भाग्यवृध्दी करणारा आहे, तो गुरु-शुक्राच्याप्रमाणे फ़लदायी आहे. हा जेव्हा शुभ ग्रहाच्या बरोबर असतो, तेव्हा तो आपले अशुभ धर्म कमी करतो. जेव्हा तो शुभ ग्रहाने युक्त असतो , तेचा त्याच्य शुभ धर्माची वृध्दी करतो.\nपाश्चात्य ज्योतिषशास्त्रात राहू-केतू सर्पाकार मानले आहेत. राहूच्या उच्च व स्वक्षेत्रासंबंधी एकवाक्यता नाही, प्रवासाची वेळ, सर्प, शत्रु, द्यूत, यश, प्रतिष्ठा, छत्रचामरादी राजयोग यांचा राहू कारक मानले आहे.\nराहूचे मित्र – बुध, शुक्र, शनि, सम- गुरु, शत्रु- रवि, चंद्र, मंगळ, लिंग–स्त्री ग्रह, तमोगुणी, जात चांडाळ, अशुभग्रह,\nदृष्टी:- आपल्या स्थानापासून ५,७,९,१२ स्थानावर पुर्ण २,१० या स्थानावर अर्धी, ३,६, स्थानावर पापदृष्टी आणि स्वग्रही असला, तर संध असतो असे पराशर सांगतात. त्याच्या दृष्टीबद्दल कोणत्याच शास्त्राकाराने कोठे सांगितल्याचे आढळत नाही, पण आपले ज्योतिषी ७ व्या दृष्टीशिवाय कोणतीच दृष्टी मानावयास तयार नाहीत.\nयाची उच्च-नीच राशी संबधाचे एकवाक्यात नाही. पंरतु आपले ज्योतिषी मानतात ते–राहू मिथुन व कन्या राशीत बलवान असतो. त्याची स्वराशी कन्या आहे मिथुन राशीत १५ संशावर उच्च असतो. काहीच्या मते वृषभ राशीत १५ अंशावर उच्च असतो व काहींच्या मते वृश्चिक राशीवर नीच असतो. ( ब्रहतपराशर्यमध्ये वृषभ ही व्याची उच्च राशी मानली आहे. कन्या ही स्वग्रह मानली आहे. )\nहा वर्णाने निळा-काळा, उंच, सडपातळ, आदी खालच्या जातीचा, खरजेने व्याप्त जाहलेला पाखंड���, उचक्या लागणारा, खोटे बोलणारा, कपटी, कुष्टरोगी, नेहमी दुस-याची निंदा करणारा, बुध्दीहीन असतो. तांबूस, उग्र चेह-याचा, दृष्टी उग्रम विषवाणी, शरीरबांधा उंच, सशक्त, कर्तव्यभ्रष्ट, धुरकट रंग व नेहमी तंबाखू ओढणारा. शरीरावर व्रण, स्वभावाने दुष्ट असे याचे वर्णन पराशर करतत.\nस्वभाव- तमोगुणी, दिशा- नैऋत्य, बर्बर देशावर याची सत्ता असते, वाहन – काळा सिंह, काहींच्या मते घोडा, धातू – शिसे, गोमेद हे तत्न ( स्त्रीयांनी हे रत्न वापरु नये ), तीळ हे त्याचे धान्य आहे, नीलवस्त्र व कृष्णपुष्प या त्याच्या दानवस्तु आहेत.\nराहू अशुभ असता:- म्हणजे अशुभ स्थानी असता माणसाने काळ्या रंगाचे कपडे वापरु नयेत त्याच प्रमाणे नैऋत्य दिशेकडील माणसांशी संबंध ठेवू नये.\nमिथुन, कन्या, कर्क, धनू राशीत असता – बाल\nमेष, वृश्चिक, वृषभ – तरुण\nमकर, कुंभ, मीन, सिंह – वृध्द\nराहूशी इतर ग्रहांशी होणारे योग:-\nग्रहण विचारात रवि, चंद्र व राहू यांची फ़ळे आहेत असे समजावे, फ़रक इतकाच आहे की, ग्रहणाची फ़ळे प्रसंगवशात मिळतात व तीही कडक मिळतात आणि दर महिन्याला ग्रहण नसता हिणारी राहू-चंद्राची युती व वर्षातून एकाच वेळी राहू बरोबर होणारी रविची युती साध्य आहेत. तसेच कोणताही ग्रह चंद्र कक्षेच्या पातात येईल तर त्या ग्रहांची शुभ फ़ळे फ़ार जोराने मिळतात.\nराहु केतु मुळे सप्तमस्थान अथवा चंद्र बिघाडला असल्यास वैवाहिक जीवनात गूढता निर्माण होते. मनावर सतत दडपण राहते. मानसिक कोंडमारा होतो. प्रकृतिस्वास्थ्य नसल्याने कामसुखात बाधा येते. विवाह ठरतानाही विलंब होतो. वैवाहिक जीवनात तडजोड करावी लागते. पत्रिकेत सप्तमस्थान अथवा चंद्र केतुने बिघडला असल्यास्स वैवाहिक जीवनात उदासीनता निर्माण होते. जीवनसाथीदाराचा वियोग सहन करावा लागतो. कामसुखातील चैतन्यही हरवून जाण्याची प्रतिकूल परिस्थिती निर्माण होते.\nराहूधक्का जन्मलग्न तुला किंवा वृश्चिक असीन शनि हा ग्रह, कर्क, वृश्चिक, अथवा मीन राशीत असून त्यापासून राहू हा ग्रह ४/८/१२ वे स्थानी असला म्हणजे त्या जातकाला राहू धक्का पोचेल असे निदान करता येईल.\nकेतुधक्काही जन्मलग्न तुला किंवा वृश्विक असून शनि हा ग्रह मात्र वृषभ, कन्या, मकर या राशीत असून त्याचेपासून ४/८/१२ वे स्थानी जर का केतु हा ग्रह पडलेला दिसेल तर त्या जातकाला केतुधक्का त्रास देईल असे म्हणता येईल.\nराहू हे धड आहे आणि के���ु हे शिरकमल आहे असे भारतीय शास्त्राज्ञांचे मत आहे. अर्थात राहू धक्क्याचा परिणाम आडदांपणाच्या कृत्यात भाग घेणारा, त्यातून नुकसानीचे योग जातकाला दर्शवील तर केतु धक्का कुटिल बुध्दीने डाव रंगात आणणारा. पण यशाच्या ऐन प्रसंगी डावातील रंग निघून जाऊन सहजगत्या साध्या चुकीने एकाएकी बाजी करण्याचा प्रसंग केतु धक्का मानवाला आणील.\nराहू हा ग्रह भावंडांचा कारक मानला जातो तर केतु हा ग्रह नातलग मंडळीचा वृध्द मंडळीचा कारक समजला जातो. हे दोन्हीही ग्रह प्रवासाचेही कारक आहेत. त्यातल्यात्यात केतु हा ग्रह महान प्रवासी आहे-पण या ग्रहांच्या गुणधार्माची गंमत ही दिसते की, राहू वा केतु मानवाला प्रवासी करतील खरे पण हा प्रवास अत्यंत विरक्त वृत्तीने किंवा बेफ़िकीरपणे ते करतील हे दोन्हीही ग्रह स्वजनाकरता प्राणपणाला लावणारे महान मुत्सद्दी असे आहेत. शनीइतकाच यांचा मुत्सद्दी आणि कारस्थानीपणामध्ये क्रम लागेल. पण पराजय पदरी पडला तर शनितत्वाचा माणूस धैर्य धरुन पुन्हा प्रयत्न करील, तर राहू केतु तत्वाचा माणूस नेस्तनाबूद होऊन जाईल एवढाच फ़रक आहे. अर्थातच हे ग्रह ज्यांना धक्का देतील त्यांचा अगदी संपूर्णपणे विनाश करुनच मोकळे होतील यात संशय नाही. हे जातीने दैत्यवंशीय आपल्या कृतीने व अमृतप्राशनाने यांनी देवत्व पचनी पाडलेले आहे. यामुळे यांचे ठिकाणी दुविचारधारेचा प्रवाहही संतत प्रसवत असतो. पण यांचे सुविचाराचे बोल कुणीही ऐकत नाही. जेव्हा का स्वजनच त्यांचा तिरस्कार करु लागतात, तेव्हा यांना संयम पाळणे कठीण जाते आणि मग महाप्रलयकाल ओढवतो. स्वजनांचाच संहार, स्वकृतीचाच सर्वनाश, स्वधर्माचाच स्वाहाकार या राहूकेतूच्या धक्क्यातून बाहेर पडतो.\nज्या व्यक्तिच्या कुंडलीत असा धक्कादायक योग असेल त्यांनी स्वजनांपासून अत्यंत सावध राहावे हे बरे. तुला लग्नी कर्केचा शनि राहू धक्क्याला जास्त जोराने चालना देऊन भावंडाचा प्रलयकाल त्याचेवर ओढवील. प्रवासात अपघातांचे संभव अशाच व्यक्तींचे जीवनात उद्दभवतील. घरातील वडीलधारी माणसे पटापट थोड्याच काळात दगावण्याचे योगही याच धाक्यातून येतात. हीच स्थिति केतुधक्यात तुला लग्नी मकरेचा चतुर्थातील शनि दाखवील. राहू धक्का पुर्वभाग्य नष्ट करील तर केतु धक्का भावंडांचा नाश करील, तुला लग्न असून वृश्चिकेचा शनि असताना दीर्घ मुदतीची दुखणी, आज्याच्य वेळची स्थिति जातकाची न राहणे, नेत्रपीडा, करभी, देवस्की यांपासून त्रास, जाणूनबुजून मार बसण्याची शक्यता राहूधक्का दाखवील. मीनेचा शनि राहू धक्क्याला थोडा कमी चालना देईल. फ़क्त प्रवासात वा अनोळखी लोंकाकडून धोके, त्याचप्रमाणे खाण्यापिण्यात विषप्रयोगाची शक्यतादर्शक योग, हीच स्थिति केतु धक्क्याची तुला लग्नी अष्टमातील वृषभेचा शनि असताना जातकाला दाखवील.\nराहू अथचा केतु धक्का पोचेल की नाही हे पाहात असताना हे ध्यानात ठेवा की, जन्मकाली तुला वा वृश्चिक लग्न आहे किंवा नाही. असलेच तर शनि तुला, कर्क, वृश्चिक अथचा मीनेत आहे का वृश्वित लग्नीही वरील राशीत आहे का आणि असला तर या शनीपासून राहू हा ग्रह ४/८/१२ वे स्थानी जन्मकाली आहे का वृश्वित लग्नीही वरील राशीत आहे का आणि असला तर या शनीपासून राहू हा ग्रह ४/८/१२ वे स्थानी जन्मकाली आहे का असेल तरच राहू पोचेल, नाहीतर नाही आणि केतुधक्क्याकरिता लग्नं तीच लागतात पण शनि मात्र कन्या, मकर किंवा वृषभेत लागतो व त्याचेपासून ४/८/१२ वे स्थानी केतु लागतो, तरच केतु धक्का पोचू शकतो.\nअर्थात या दोन महान प्रभावी ग्रहांचे धक्के एकाच व्यक्तिला जीवनात मिळणार नाहीत हे सिध्द होते आणि हे त्यांचे मानवजातीचर उपकारच असेच मानले पाहिजे\nवृश्चिक लग्नी किंवा मीनेतील वा कर्केतील शनि मानवाला भावंडांकडून मरणासम यातना देववील, स्वशरीरावर शस्त्रक्रीयेची पाळी आणील, हा योग राहू धक्का दाखवील, तीच गत वृश्चिक लग्नी केतु धक्का असताना जेव्हा का शनि ग्रह वृषभ, मकर वा कन्येत असेल तेव्हा मानवाची करील. सट्टॆबाज व्यक्तींना राहू व केतु धक्काच जास्त जाणवतो. राहू धक्क्यात वृश्चिक लग्नी शनि स्थलांतराचे सतत प्रसंग, विभक्तीकरण, मेदूला दुखणी, उपासमार व वेडाचे झटके येणे वगैरे परिस्थिति जोरदारपणे दर्शवील, तर मीनेचा शनि संततीला त्रास दाखवील.\nसर्वसाधारणपणे केतु धक्का मानवाला लोकपवादाने, भावंडांच्या अघोरी कारस्थानाने नेस्तबूद करण्यास कारणीभूत ठरतो. कुटिल कारस्थान हे केतूचे कार्य असल्याने केतुधक्कावाल्या व्यक्तींनी कोर्टकचे-यांच्या लफ़ड्यात जास्त पडू नये हेच बरे. राहू हा मातेकडील स्थितिनिदर्शक ठरेल तर केतु हा ग्रह पितृकुळाचा दर्शक ठरेल. अर्थात यावरुन मातृपितृकुळाची पंरपरा आपले धानी येईल. अस्तु.\n१. मंगळ राहु योग संततिसुखासाठी ���ांगला नसतो.\n२. बुध-शुक्र-राहु (त्रिग्रह) योग कलेच्या क्षेत्रात कर्तबगारी दाखवू शकतो.\n३. कुंडलीतील कोणताही भावेश केतु युक्त झाल्यास फ़लात कमतरता निर्माण करतो.\n४. गुरु-केतु योगात आध्यात्मिक धारणा उच्च दर्जाची असू शकते.\n५. चंद्राच्या चतुर्थात राहु असता घराच्या प्रवेशद्वारासाठी नैऋत्य दिशा योग्य अशी असते.\n६. केतुची दशा सामान्य पणाने कोणत्याही लग्नांना वाईट जात असते.\n७. लग्नातील राहु व्यक्तीतील निर्दयीपणा वाढवीत नेतो.\n८. लग्नातील राहु व्यक्ति उपासक असू शकतात.\n९. लग्नीतील केतु व्यक्तिचे आतोग्य चांगले ठेवत नाही.\n१०. धनस्थानातील केतुमुळे माणसाला दंतरोग असू शकतात.\n११. धनस्थानातील राहुमुळे व्यक्ति आक्रमकपणे पैसे मिळविताना दिसते..\n१२. तृत्तीय स्थानात राहु असता व्यक्तिची वागणूक उर्मट असू शकते.\n१३. तृतीय स्थानात केतु असता व्यक्तिला नातेवाईकां कडून त्रास होऊ शकतो.\n१४. चतुर्थातील राहु असता शिवाउपासना केल्याने शांती मिळू शकते.\n१५. पंचमातील राहु संततिच्या प्रगतीस अडथळा आणू शकतो.\n१६. पंचमातील राहु कठोर उपासना घडवू शकतो.\n१७. पंचमातील राहु निर्णायक लाभ करुन देऊ शकतो.\n१८. पंचमेश राहुकुक्त निर्णायक लाभ करुन देऊ शकतो.\n१९. पंचमेश राहुयुक्त शिक्षणात अडथळा आणू शकतात.\n२०. पंचमात मंगळ –राहु संततीस तापदायक.\n२१. कुंडलीतील राहु सदासर्वकाळ वाईट फ़ले देईल असे नसते.\n२२. गुरु-केतु नवपंचम योग व्यक्ति निखळ अध्यात्मिक असू शकते.\n२३. कुंडलीतील चंद्राच्या चतुर्थात केतु असता घराजवळ गणपतीचे देऊळ असते.\n२४. सुखस्थानात केतु असता सुखात कुठेतरी मिठाची चिमुट असू शकते.\n२५. मुखरोगासाठी रवि-केतु महत्वाचे ग्रह असू शकतात.\n२६. विषबाधा, स्फ़ोट यासाठी रवि-राहु महत्वाचे ग्रह असू शकतात.\n२७. सप्तमात राहु असता जोडिदाराच्या स्वभावात क्रुरता असू शकते.\n२८. सप्तमात केतु असता जोडिदाराची प्रकृती चांगली असत नाही.\n२९. भाग्यशानातील चंद्र-राहु युती शिक्षणासाठी अडथळे निर्माण करु शकते.\n३०. सर्व प्रकारच्या जातकांच्या कुंडल्यांतुन बदलीचा प्रश्न सोडविताना राहुला महत्व द्यावे लागते.\n३१. वृश्चिकेतील राहु डूख धरणारा असू शकतो.\n३२. रवि-राहु पण मार्गी बुध असताना बाजार तेजी आणतात.\n३३. अश्विनी नक्षत्रातील केतु कठोर उअपासना करुन घेत असतो.\n३४. रोहीणी नक्षत्रातील केतु मानसिक त्रासानंतर फ़ायदा दे��ो.\n३५. रोहीणी नक्षत्रातील केतु सदा-सर्वदा स्त्रीकडुन लाभ दाखवत नाही.\n३६. मृग नक्षत्रातील राहु जातकाला संघर्ष करावयास लावतो.\n३७. गुरु-राहु युतियोग जातकाच्या स्वभावात दुष्टता असू शकते.\n३८. गुरु-राहु युतियोग स्वत:च्या संततीचे फ़ारसे लाड करतान आढळणार नाहीत.\n३९. गुरु-राहु युतियोग शिक्षणात मोठी प्रगती होत नाही.\n४०. आर्द्रा हे राहुचे नक्षत्र आहे हेच जन्म नक्षत्र असता जातकाल राहुमहादशा सुरु असते.\n४१. राहु हा कुंडलीत दोन्ही पध्दतीत काम करत असलेला दिसतो.\n४२. घराण्याचे शाप घराण्याचे पाप या दोन्हीचेही सुचन राहु करत असतो.\n४३. राहु हा आजोबांचा कारक आहे.\n४४. राहु हा छत्रकारकही होऊ शकतो.\n४५. आर्द्रा नक्षत्रातील राहु चांगली अथवा वाईअट फ़ले तिव्रतेने देतो.\n४६. आर्द्रा नक्षत्रातील केतु सर्व प्रकारच्या साधनेसाठी चांघला असतो..\n४७. पुनर्वसु नक्षत्रात राहु अत्यंत शुभ असू शकतो.\n४८. पुनर्वसु नक्षत्रात केतु साधनेसाठी चांगला असतो.\n४९. आश्र्लेषा नक्षत्रातील राहु पित्यास त्रास असू शकतो.\n५०. आश्र्लेषा नक्षत्रातील केतु विषबाधा- पिशाच्चबाधा असे त्रास होऊ शकतात.\n५१. मद्या नक्षत्र केतुच्या अधिपत्याखाली येते.\n५२. मद्या नक्षत्रात चंद्र असता नन्मत: केतुची महादशा असते.\n५३. मद्या नक्षत्रातील राहु वडिलांकडून त्रास दाखवितो.\n५४. मद्या नक्षत्रातील केतु गणपती उपासेनस चांगला असतो.\n५५. पुर्वा नक्षत्रात राहु असता जन्मस्थ कुंडलीतील राहुला महत्व द्यावे.\n५६. पुर्वा नक्षत्रातील राहु दुस-या तिस-या चरणांवर शुभफ़ले देऊ शकतो.\n५७. पुर्वा नक्षत्रातील केतु उपासनेस सर्वत्र चांगला.\n५८. उत्तरा नक्षत्रातील राहु पहिल्या तिस-या चवथ्या चरणांवर बराच मिश्र होऊ शकतो.\n५९. उत्तरा नक्षत्रातील केतु उपासनेस चांगला\n६०. ह्स्त नक्षत्रतील राहु जन्मस्थ बुधा प्रमाणे फ़ले देऊ शकतो.\n६१. हस्त नक्षत्रातील केतु आरोग्यच्या दृष्टीने हानीकारक ठरु शकतो.\n६२. चित्रा नक्षत्रातील राहु कुंडलेत मंगळा ज्या राशीत आसेल त्याप्रमाणे फ़ले देतो.\n६३. वित्रा नक्षत्रातील केतू आरोग्याला हानिकारक असतो.\n६४. स्वाती नक्षत्र राहुच्या अधिपत्याखाली येते.\n६५. स्वाती नक्षत्रात जन्म्स्थ चंद्र असता जातकाला राहुची म्हादशा असते.\n६६. स्वाती नक्षत्रात राहु कठोर उअपासना करवून घेतो.\n६७. विशाखा नक्षत्रातील राहु जन्मस्थ शुक्र कोण��्या राशीत आहे यावर ठरत असते.\n६८. विशाखा नक्षत्रातील केतु दंतरोग यादृष्टीने पहावा लागतो.\n६९. अनुराधा नक्षत्रातील केतु मुखरोगासाठी हानीकारक ठरतो.\n७०. जेष्ठा नक्षत्रातील राहु जन्मस्थ मंगळाप्रमाणे फ़लदायी होतो.\n७१. जेष्ठा नक्षत्रातील केतु आरोग्यासाठी चांगला नाही.\n७२. मूळ नक्षत्र केतुच्या अधिपत्याखाली येते.\n७३. मूळ नक्षत्रात जन्मस्थ चंड्र असता जन्मत: केतुची महादशा सुरु असते.\n७४. उत्तरषाढा नक्षत्रात राहु असता जन्मस्थ रवि ज्या राशीत असेल त्याप्रमाणे फ़लेदायी होतो.\n७५. उत्तरषाढा नक्षत्रात केतु असता आरोग्यला हानिकारक होतो.\n७६. श्रवण नक्षत्रात राहु जन्मस्थ चंद्राला मह्त्व द्यावे लागते.\n७७. धनिष्ठा नक्षत्रातील राहु फ़क्त दुस-या तिस-या चरणावर शुभफ़ले देऊ शकतो.\n७८. शतातारका नक्षत्र राहुच्या अधिपत्याखाली येते.\n७९. शततारका नक्षत्रात जन्मस्थ चंद्र असता जातकाला राहु महादशा असते.\n८०. शततारका नक्षत्रातील राहु उपासनेला चांगला असतो.\n८१. शततारका नक्षत्र विपत म्हणून असेल तर जन्मस्थ राहुला महत्व द्यावे लागते.\n८२. पुर्वा भाद्रपदा नक्षत्रातील राहु तिस-या चरणावर शुभफ़ले देऊ शकतो.\n८३. रेवती बक्षत्रातील राहु शेवटच्या चरणात अशुभ फ़ले देऊ शकतो.\n८४. गोचर राहु केतु यांचे राशीतून अथवा सप्तमातुन भ्रमण होत असता वैवाहिक जीवनात अडथळे निर्माण होतात.\n८५. मंगळ राहु युती विवाहित स्त्रीच्या पत्रिकेत अत्यंत अशुभ “तोंड दाबून बुक्क्यांचा मार” अशी परिस्थिती निर्माण होते.\n८६. राहुचे बुध, शुक्र व शनि मित्र गुरु सम आणि रवि,चंद्र व मंगळ शत्रु आहेत.\n८७. केतुचे मित्र सम व शत्रु राहुप्रमाणे समजावे वस्तुत: राहु व केतु याचे मित्र सम शत्रुत्व कांही ज्योतिषी मानीत नाहीत त्याचे कारण ते गोल नसून बिंदूरुपी आहेत हे होय. ग्रहांचे हे नैसर्गिक मित्र-सम-शत्रौत्व आहे.\n८८. प्रथम स्थानी राहू असता जप-जाप्याची आवड\n८९. राहू-चंद्र एकत्र असता एकदा तरी आयुष्यात मोठ्या संकटास तोंड द्यावे लागते.\n९०. राहु शनी लग्नात असता पिशाच्चबाधा. / क्षीण चंद्र शनीसह अष्टमात असता पिशाच्चबाधा.\n९१. राहू प्रथम किंवा पंचम स्थानी असता मनुष्याचे दात वेडेवाकडे, मोठे व दंतपीडा.\n९२. तृतीय स्थानी राहू असता ( कोणत्याही राशीचा ) लाहानपणी कान फ़ुटण्याची व्यथा.\n९३. षष्ठस्थानी राहू-चंद्र असता पोटाचे विकार.\n९४. राहू-मंगळ ए���ाच स्थानी प्रतियोगात असतील, तर ऒपरेशन संभव अगर अपघात किंवा मंगळाचे राहु वरुन भ्रमण असता अपघात होण्याची संभवना.\n९५. राहू रवि लग्नात असता दृष्टीनाश संभवतो ( नक्षत्र व इतर योग महत्वाचे असतात )\n९६. राहू चतुर्थात पापग्रहाने दृष्ट असेल व लग्नेश निर्बली असेल, तर रुधिर रोग.\n९७. मूळ राहुवरुन गोचरीचे राहूचे भ्रमण होत असता आजार अ दंतरोग दात काढण्याची पाळी येते.\n९८. राहूवरुन मंगळाचे, मंगळावरुन राहूचे भ्रमण चालू असता प्रकृती बिघाडते.\n९९. राहू षष्ठात असता किंवा केतू षष्ठात असता दंतरोग ओठ मोठे असतात.\n१००. राहूचे किंवा शनीचे द्वितीयात किंवा सप्तमात गोचरीने भ्रमण चालु असता दंतपीडा\n१०१. राहू द्वितीय स्थानी असता वाणी दोष असतो.\n१०२. राहू तृतीयात असता जन्म देवस्थानाजवळ होतो.\n१०३. धनात पापग्र्ह व तृतीयात राहू असता बंधुसौख्य नाश होते.\n१०४. चतुर्थात राहू असता प्रथम संतती मृत होते.\n१०५. राहू लाभात असता म्हातारपणी पुत्राकडून सुख मिळते.\n१०६. राहू-मंगळ सप्तमात असतावैवाहिक सुखाचा बोजबारा उडतो.\n१०७. अष्टमात राहू अगर हर्षल असता अनेक वेळा विवाह फ़िसकटतात.\n१०८. अष्टमात राहू-हर्षल असता स्त्री धन मिळणार नाही.\n१०९. ज्या लोकांन लिहिताना तोंड वेडे-वाकडे करण्याचे सवय अस्ते त्यांचा राहू सम्राशीत असतो, पण १/९ स्थानात असता हा नेम चुकत नाही.\n११०. षष्ठात राहू मामाचे सुख लागू देत नाही, भांडखोर वृत्ती असते.\n१११. राहू आपल्या राशीत किंवा ९ अगर १० व्या स्थानी असेल, तर मनुष्याला उच्चदशा प्राप्त होते.\nहे एक संशोधन आहे. अर्थात चिकित्सक अभ्यासू व या शास्त्राचे रसिकजन यांनी यातील ठोकताळ्यांचा अनुभव घेऊन जरुर पडताळा पहावा व जे जे अनुभव पटले असतील वा नसतीलही ते माला कळवावे. म्हणजे माझ्या संशोधनाचे कामाला उत्तेजन मिळेल ही विनंती.\nसंदर्भ ग्रंथ:- नवग्रहांची फ़ळे (श्री. वि,श्री. देशिंगकर), ग्रहांचे धक्के (श्री पदमाकर जोशी (शांडिल्य)), सहस्त्रावली ( श्री ज्योतिषभूषण उदयराज साने )\nat ११/१८/२००९ ११:४८:०० म.पू.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nमंगळवार, १७ नोव्हेंबर, २००९\nराहू केतू हे ग्रह आकाशात दिसणारे ग्रह नाहीत. ते गणित सिध्द बिंदू आहेत. मृथ्वीच्या भ्रमण मार्गास चंद्राच्या भ्रमण मार्ग उत्तरेकडे जातांना जेथे छेदतो त्या बिंदूस राहु म्हणतात. व त्या विरुध्द बिंदूस केतू म्हणतात. हे छ���या बिंदू आहेत. त्यांना चंद्रचे पात म्हणतात. ( Moons Nodes, Ascending Nodes, Decending Noes अगर Dragon Head or Dragon Tall ) हे ग्रह नेहमी गक्र गतीने भ्रमण करतात. पाराशरी, सर्वार्थ चिंतामणी, बृहद्द जातक, सारावली ह्या मुळ ग्रंथात ह्याचा उल्लेख आहे. ह्यांना राशी दिलेल्या नाहीत पण अनुभवाने काही राशी ठरविलेल्या आहेत. त्यालाही मत मतांन्तरे फ़ार आहेत. पाराशर मते राहू वृषभेत उच्च, केतू वृश्चिकेत उच्च, राहु मिथुन कर्केत मुलत्रिकोणी व केतू धनु मकरेत मुल त्रिकोणी, राहू कन्येत स्वग्रही असतो. सर्वार्थ चिंतामणी मते राहू केतू उच्च वृषभ / वृश्चिक, मुल त्रिकोण कर्क / मकर,स्वगृह, काही नाही. मित्र राशी मेष/तुला. जातकभरण अमते उच्च राशी मिथुन/धनु, स्वगृह कन्या/मीन. जौमिनीय सुत्रात: रहू स्वगृह कुंभ, केतू-वृश्चिक.\nसाधारण पणे राहुला वृषभ, मिथुन, कर्क आणि कन्या ह्या राशी शुभ आहेत व केतूला वृश्चिक, धनु मकर आणि मीन ह्या राशी शुभ आहेत. हे तमोग्रह उपचय स्थानात बलवान असतात. हे छाया ग्रह रोज ठराविक गतीने ( ३ कला ११ विकला ) राशी चक्रांत उलट गतीने फ़िरत असतात. राहुला ३६० अंश भ्रमण करण्यास साधारण १९ वर्षे लागतात. राहू एका वर्षात साधारण १९ अंश जातो. ह्या ग्रहाची फ़ले शनी सारखी असतात. व केतू ग्रहाची फ़ले मंगळासारखी असतात. राहु वक्री दृष्टीने ५-७-१२ स्थानावर पाहातो. राहुची दृष्टी पुष्कळ ज्योतिषी ध्यानात घेत नाही. पश्चिमात्य लोक कुंडलीत राहु केतूचा विचार ध्यानात घेत नाही. अलिकडे त्याचा विचार फ़लीताकरता ते लोक घेऊ लागले आहे. विंशोंत्तरी महादशेत राहुला १८ वर्षे व केतूला ७ वर्षे दिली आहेत. त्यामुळे विशोंत्तरी महादशेत त्यांना महत्व प्राप्त झाले आहे.\nराहू आणि केतू :- संपत्ती, संतती, वातव्यार्धीपासून अचानक आजार, दु:ख, अडचणी, विधवा स्त्रियांशी संबंध अथवा अन्य श्य्द्र जातीतील स्त्रीलाभ, सांपात्तिक नुकसान, पिशाच्च्चबाधा, मोक्षप्राप्ती इत्यादि गोष्तीचा हा ग्रह कारक असून राहूचा मुख्य अंमल गावाची वेस व तीर्थक्षेत्रातील बाहेरची जागा यावर असतो. केतूचा अंमल स्मशान, घरातील कोपरे व गावातील कोठ्याच्या जागा यावर असतो. राहूपासुन आजोबा आणि केतूपासून आईचे वडील यांचा बोध होतो. देवी, गोवर यासारखे रोग, विषारी प्राण्यांपासून पीडा, शत्रूची गूप्त कारस्थाने, हलक्या जातीच्या लोकांपासून पीडा, यासंबधी प्रश्नकुंडलीवरुन विचार करावयाचा असता राहू आणि केतू यावरून ही फ़ले पाहावीत. राहू नैऋत्य, केतू वायव्य ह्या त्यांच्या दिशा आहेत.\nराहू केतू चे शुभ भाव म्हणजे क्रेंद्र स्थाने विशेष करुन चतुर्थ व दोन त्रिकोण स्थाने पंचम व नवम ही होत. ह्या स्थानात हे तमो ग्रह असता ते शुभ फ़ल देण्यास समर्थ होतात. ते स्वत: मात्र पाप प्रकृती ग्रह आहेत. इतर स्थानात त्यांची स्थिती, ते एकटेच असल्यास अनिष्ट फ़ल देणारी असते. पण ससे स्थित असून शुभफ़ले देणा-या ग्रहांबरोबर युक्त असतील तर शुभ फ़ल देतील तसेच जर केंद्राअत व त्रिकोणात असून पाप युक्त असतील तर पाप फ़लेही देतील.\nहे ग्रह केंद्रात असून त्रिकोणाधिपती बरोबर संबंध करीत असतील किंवा त्रिकोणात असून केंद्राधिपती बरोबर संबंध करीत असतील तर राजयोग कारक होतात. पण केद्रेश युक्त व त्रिकोणात असून त्रिकोणेश युक्त असता राज योग होत नाही तो फ़क्त शुभ योग होईल. संबंध चार प्रकारे आहेत. सह योग, द्दष्टी योग, परिवर्तनयोग, व एकतर द्दष्टी योग अशा परिस्थितीतले छाया ग्रह असता ते संबंधामुळे त्या ग्रहाचे प्रतिनिधीत्व ( Agent ) स्विकारतात व अ त्या ग्रहांपेक्षा जोरदार फ़ले, बरे वाईट फ़ले देतात.\nराहूचा स्वभाव, गुण व अवगुण व प्रभत्व:- संमेलने, भ्रम देणारा वर्मी बोलणारा, पाखंडी, जुगारी, संधिकालात बलवान, गुप्त कारस्थानी, तुरुंगवास देणारा, परदेश गमन करणारा, अपवित्र, अशुध्द, पांथरी वाढणे, खोटारडा, खालीपाहुन चालणारा, गोधळ्या, संशयग्रस्तता, यात्रा करणारा, दक्षिणेकडे राहणारा, पर्वत द-या अरण्ये यात राहणारा, ओबडधोभड जागेत राहणारा, वात कफ़ कारक, इंद्रजाल, मंत्रतंत्र जाणाणारा अथवा त्यावर विश्वास ठेवणारा, भुतपिशाच्च यांनी झपाटलेला, पोटात वायुविकार असणारा, दाहक व भिती वाटणारा, तीव्र, दु:ख मातामह, दुर्गा भक्त, डोळ्यात टिक येणे, वेड, उन्माद, मानसिक विकृती, संतती दोष असणारा, भाडोत्री घरात राहाणारा, दुस-याच्या पैशावर चैन करणारा.\nराहूच्या दशेत काही शुभ ग्रहांची अंतरदशा चालू असेल अथवा अशुभ ग्रहांची अंतरदशा चालूअ असेल, तर प्रत्येक कामात आडकाठी, मघार घ्यावी लागेल. या राहूच्या दशेत रवी, मंगळ आणि केतू यांची अंतरदशा नुकसानीकारक जाईल.\nजर राहू नीच असेल व चंद्रही नीच असेल, तर राहूची दशा चंद्राचे अंतरदशेमध्ये व्यक्तीस मिरगी नावाचा रोग होईल किंवा चक्कर आल्यासारखे वाटेल, याप्रमाणे बुध व शुक्र नीच असेल तर राहूचे दशेत शरीरावर कोड किंवा डाग होण्याचा संभव आहे.\nजर केतू नीच असेल तर व्यक्तीस मुख्यत्वे करुन केतूच्या प्रत्येक द्र्हाच्या अंतरदशेमध्ये कोणत्या नाकोणत्या रोगास वळी पडावे लागेल. जर केतूची दशा असेल, जर शुक्र नीच असून त्याची अंतरदशा चालू असेल तर योनीचा कर्करोग होण्याची शक्यता आहे. किंवा योनीचा दाह, पीडा, शक्यता आहे. जर केतुच्या दशेत चंद्राची अंतरदशा चालू असेल, तर गुप्त रोगाची चिंता वाढेल. रवीची अंतरदशा असेल तर शरिराचे आतील बाजूस हाड मोडेल. केतू व मंगळ दोन्ही नीच असतील किंवा दोन्ही ग्रहापैकी कोणताही एक ग्रह तूळेत असेल, केतूच्या दशेत मंगळाचे अंतरदशेत रक्तदाब विकार होईल, जर केतूमध्ये शनीची अंतरदशा असेल, तर व्यक्तीस चर्मरोग होतात. केतूमध्ये राहूची अंतरदशा चालू असेल तर शत्रूच्या दृष्ट कारवाया वाढतात.\nजन्मकुंडलीत मूळचे ग्रहयोग त्य त्या व्यक्तीची शारिरीक आरोग्यकारक स्थिती कशी राहणार हे दर्शवितात. त्याचप्रमाणे शरिरातल्या कोणत्याही विभागास व इंद्रियास पाप ग्रहाच्या प्राधान्ययोगामुळे विकार उत्पन्न होणे शक्य व संभवनीय आहे. जन्मत: कोणत्याही विभागार विकृती आहे. शरिरातील अस्थी रक्त मांस इत्यादी त्याच प्रमाणे सप्तधातूपैकी कोणत्या धातूचा अधिक उणेपणा आहे. शरीर पुष्ट व सकस राहणार की कृश आणि सामान्य राहाणार इत्यादि सुखाच्या व आरोग्याच्या बाबतीतील स्थूल सूक्ष्म अशा महत्वाच्या सर्व गोष्टीचा बोध जन्मस्थ ग्रह आणि स्थाने यावरुन फ़ार बारकाईने सूक्ष्म विचार केल्यास होतो. विशेषत: शरिरातील कोणत्या विभागात विकृती व दु:ख निर्मांण झाले आहे आणि विकाराचे व रोगाचे मूळ कोणत्या ठिकाणी आहे हे कळल्याने व त्याचे स्थाननिदर्शक स्पष्टीकरण झाल्याने उपाययोजनेस सौलम्य येते. ह्या गोष्टीचा विचार प्रत्येकाने केला पाहीजे\nअसे बरेच सांगण्या सारखे आहे पंरतु वेळे अभावि शुध्द लेखनातील चुका दुरुस्त केल्या नाहीत तसेच लेखन करु शकत नाही. अधिक माहीती पाहीजे असल्यास कुंडलीची भाषा खण्ड दुसरा ग्रंथाचा अभ्यास करावा ग्रंथ मिळण्याचे ठिकाण ज्योतिर्विद्या संशोधन मंडळ, नाशिक\nआपण जी सुरुवात केली आहे ती नवमांश पध्दतीने आहे. नवमांश म्हणजे काय नवमांश म्हणजे एका राशीचा नववा भाग होय. नुसत्या राशीवरुन भविष्य कथन अडचणीचे व अवघड झाल्यामुळे राशीचे भाग करुन व त्यांच्या होरा, द्रे��्कण, सप्तमांश, नवमांश, द्वादशांश व त्रिशांश कुंडल्या तयार केल्या व त्या वरुन सप्तवर्ग तयार झाले. भविष्य कथनात त्याचा फ़ार उपयोग होऊ लागला. होरा:- संपत्ती विचार, द्रेष्काण:- भांवड विचार, सप्तमांश:- संतती विचार, नवमांश :- पती-पन्ती विचार ( याखेरीज इतर पुष्कळ गोष्टीचा विचार ), द्वादशांश:- माता पिता, त्रिशांश:- अरिष्टाचा विचार करतात.\nया सर्वात नवमांश कुंडलीस अनन्य साधारण महत्व आहे. नवमांश कुंडलीमध्ये पती-पन्ती विचारा याखेरीज इतर पुष्कळ गोष्टीचा विचार होतो. एक नवमांश म्हणजे राशीचा ९ वा भाग तो तीन अंश २० कलेचा चा असतो एक राशीत २ नक्षत्रे येतात. म्हणजे त्या राशीतील नक्षत्राचे एकेक चरण हा नवमांश चरण असतो.\nजन्म लग्न राशी व नवमांश लग्न राशी एकच असली म्हणजे ते लग्न वर्गोत्तम असते. त्याने कुंडलीचा दर्जा वाढतो. जन्म कुंडलीतील स्वगृहीचा ग्रह जर नवमांसह कुंडलीत स्वगृही आला तर तो वर्गोत्तम ग्रह होतो. त्याचे शुभ फ़ल चांगले मिळते. या प्रमाणे ग्रहाचे बलाबल पाहाण्यास नवमांशाचा फ़ार उपयोग होतो. ग्रहांना मिळणा-या विविध बलामध्ये नवमांश बलाला विशेष मानाचे स्थान आहे. नुसत्या राशीवरुन निर्णय न घेता त्याचे नवमांश बलाचा विचार करावा. ते करत असताना ग्रहांच्या अवस्था सुध्दा महत्वाच्या आहेत प्रत्येक ग्रहाला महत्वाच्या तीम अवस्था असतात. १. जागृत २. स्वप्न, ३. सुप्त.\n१. जागृत अवस्था :- जे ग्रह स्वराशीत किंवा उच्च राशीत येतात त्यांची जागृत अवस्था असते.\n२. स्वप्न अवस्था :- जे ग्रह मित्र नवमांशात असतात ते आपल्या मित्राच्या डोक्यावर आपला भार सोडुन स्वप्नामध्ये राहातात.\n३. सुप्त अवस्था :- जे ग्रह शत्रु किंवा नीच नवमांशी असतात ते सळर ध्यांनस्त बसतात. त्यामुळे त्याचा उपयोग होत नाही.\nसर्व नवमांश हे चर राशीपासून सुरु होतात. तसेच चर राशीचे नवमांश लग्न स्थानापासून स्थिर राशीचे नवमांश पंचम स्थानापासून व द्विस्वभाव राशीचे नवमांश नवम स्थानापासून सुरु होतात.\nमेषांशस्वरुप:- गेल्या वेळी आपण सर्वतोभद्र चक्रा मधिल मेषराशीचा पहिला तस्करांश पाहिला. आता मेषांशस्वरुप कसे असते ते बघु. आकाशात जे नक्षत्र तारका समुहनी बनलेले असते त्यामधील काही मुख्य तारका समुहाच्या सानिध्यात काही मंद प्रकाशाच्या तारका असतात. त्यांचा विचार भविष्य कथनात आजकालचे ज्योतिषी घेतनाहीत. त्या सर्व ग्रह व दशा ���ोग्य असताना सुध्दा अपघातासारख्या घटना घडताना दिसतात.\nउदा. रस्ता ओलांडताना आपण मध्ये उभे असताना एखादे वाहन जर नकळत आपल्या पाठिमागून किंवा समोरुन जोरात गेल्यास आपला तोल जातो किंवा क्षणभर आपण आपले भान हरवुन बसतो.\nराशीत व नक्षत्राच्या भ्रमण मार्गात अनेक तारका समुह व उल्का, धुमकेतु असतात त्यातिल काहीचे मार्ग ठरलेले असतात. ह्यचा जर विचार भविष्य कथनात केला तर आपण जास्त प्रमाणात अचुकतेने भविष्य फ़ल कथन करु शकतो.\nमेषराशीतला पहिला अंश तील\nराफ़ेल:- उजव्या हातात विळा व डाव्या हातात लढण्याचे शस्त्र धारण करणारा पुरुष.\nचारुबेल :- एका अमर्याद मैदानाच्या मध्यभागी नागरीत असलेला पुरुष.\nसेफ़ारिअल :- एक वलवान पुरुष उभा आहे. त्याचा पोषाख चामड्याचा किंवा जाड्याभरड्या जड व सैल अशा जिनसांचा आहे; त्याचे खांदे बहुतेक उघडेच आहेत व त्याच्या हातात एक जबर सोटा आहे. या व्यक्ति वरुन मारुतीची ( हर्क्युलिसची ) आठवण होते.\nवरिल सर्व गोष्टीच्या उपयोग भविष्य कथनात आपण करु शकतो.\nat ११/१७/२००९ ०८:४३:०० म.पू.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nशनिवार, ७ नोव्हेंबर, २००९\n३० दिवसात दोन वेळा आपल्याला साडेसाती येते त्याला काय म्हणतात\nर्वग क्रंमाक तीन:- अश्विनी नक्षत्र\nकुंडलीशास्त्रात गोचर ग्रहांचा जसा आपण विचार करतो तसा गोचर नक्षत्राचा विचार करुन जर जातकास सल्ला का देऊ नये साडेसाती आपण चंद्र-शनी भ्रमणाचा विचार करतो. पण ३० दिवसात दोनदा आपल्याला साडेसाती येते त्याला काय म्हणतात साडेसाती आपण चंद्र-शनी भ्रमणाचा विचार करतो. पण ३० दिवसात दोनदा आपल्याला साडेसाती येते त्याला काय म्हणतात हा विषय सष्टकरुन सांगण्यास बराच अवकाश आहे. फ़क्त शनि मंगळ ज्या स्थानात असतात त्या स्थानाची फ़ळे देताना विरुध घटना का घडतात\nआकाशात २७ नक्षत्र भ्रमणाचा मार्ग ठरलेला आहे.\nउदा. मूळ नक्षत्रास सर्वजण घाबरतात, पण ह्या नक्षत्राचे काही चांगले परिणाम आहेत. हे नक्षत्र फ़ाल्गुन, जेष्ठ, वैशाख, मार्गशिर्ष ह्या वेळी पाताळी असते. आषाढ, अश्विन, माघ, भाद्रपद ह्या वेळी स्वर्गी असते. श्रावण कार्तिक, चैत्र, पौष ह्या वेळी नक्षत्र मृत्यूलोकी असते. त्या प्रमाणे प्रत्येक नक्षत्र डोक्यावरती, पायाखाली, उजव्याबाजूस, डाव्याबाजूस असल्याने आपणास वेगवेगळी फ़ळे देताना दिसतात.\nज्या जातकाची जी दशा चालु असते त्या प्रमाणे त्या जातकास फ़ळे मिळतात, जरा दशा बद्दल झाला म्हणजे कळेल. दिलेल्या फ़ळाचे कसे विपरीत परिणाम होतात ते. नक्षत्राचे किती महत्व असते ते तुम्हीच स्वतावर प्रयोग करुन बघा. आपल्या जन्मपत्रिकेत ताराचक्र ते कसे बघायाचे ते आज पर्यत काही ज्योतिष मंडळी आपल्या जातकास सांगत नाही ह्याचा जर उपयोग आपल्या दैनदिनी जिवनात केल्यास कसा चागला परिणाम साधता येतो ते बघा. उदा. श्रीमती सोनिया गांधी चे ताराचक्र आपणास दिले आहे. (नक्षत्राचा समाप्ती काळ प्रत्येक दिनदर्शिकेत तसेच काही वर्तमान पत्रात आपणास मिळेल).\nताराचक्राची सुरुवात आपल्या जन्मनक्षत्रापासुन होते. १. उत्पत्तीकारक २. संपत्तीकारक ३. विपत संकटदायक ४. शुभकारक ५. अशुभ ६. साधक, ७. वधकारक ८ मित्रता दर्शक, ९. परम मैत्री ह्या प्रमाणे प्रत्येक घरात तीन नक्षत्रे ज्याचे स्वामी एक आहे असे येतात. यातील ३,५,७ या घरातील नक्षत्रात कोणताही निर्णय घेताना विचार पुर्वक निर्णय घ्यावा.\nउदा. कार्यालयातिल एकद्या प्रश्नाला उत्तर देऊद्या. कोणताही विषय समाप्त करावयाचा असेल तर या दिवशी आपण पत्र देऊन बघा, त्याचा योग्य परिणाम आपणास मिळेल. व काही वाद न होता केस सामोपचार किंवा ती केस बंद केली जाईल. पण ह्याच बरोबर आपली दशा व ग्रह पाठबळ सुध्दा महत्वाचे आहे. (पण या शास्त्राच्या मते वध नक्षत्राच्या दिवशी आपणास कमीत कमी ९०% फ़ळे आपल्या बाजुनी मिळतात.)\nअश्विनी नक्षत्र आज आपल्या पुर्व ईशान्य दिशेकडे आहे. श्री सचिन पिळणकर ह्याच्या लेखातील माहीती व काही फ़ोटो आपणास देत आहे त्याचा अभ्यास करावा.\nat ११/०७/२००९ ०८:१०:०० म.उ.\nकोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: Links to this post\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nगुरुवार, ५ नोव्हेंबर, २००९\nदररोज सकाळी शुचिर्भुत होऊन म्हणणारा साधक अव्यघ्या सहा महिन्यात कर्जातून काही प्रमाणात सावरतो / मुक्त होतो. आज संकष्ट चतुर्थी श्री भोल्या शंकराच्या पुत्राचा दिवस जसा पितामहा भोला तसा त्याचा मुलगा. बघा आळवणी करुण कर्जातून काही प्रमाणात मुक्त होता येते का\nश्रीगणेशायनमः|| ॐ अस्य श्रीॠणमोचन महागणपतिस्त्रोत्र मंत्रस्य भगवान् शुक्राचार्याॠषि: ॠणमोचनगणपतिर्देवता ॠणमोचनार्थे जपे विनियोगः ॐ स्मरामि देवदेवेशं वक्रतुण्डं महाबलं ||\nमहाविध्नहरं सौम्यं नमामि ॠणमुक्तये ||१||\nमहागणपतिं देवं महासत्यं महाबलं || महाविध्���हरं सौम्यं नमामि ॠणामुक्तये ||२||\nएकाक्षरं एकदंतं एकब्रह्मसनातनं || एकमेवारव्दितीयं च नममि ॠणामुक्तये ||३||\nरक्तांबरं रक्तवर्णं रक्तंगधानुलेपनं || रक्तपुष्पै: पूजामानं नमामि ॠणामुक्तये ||४||\nकृष्णांबरं कृष्णवर्णं कृष्णगंधानुलेपनं || कृष्णपुष्पै: पूज्यमानं नमामि ॠणमुक्तये ||५||\nपीतांबरं पीतवर्णं पीतगंधानुलेपनं || पीतपुष्पै: पूज्यमानं नमामि ॠणमुक्तये ||६||\nधूम्रांबारं धूम्रवर्णं धूम्रगंधानुलेपनं || धूम्रपष्पै: पूज्यमानं नमामि ॠणमुक्तये ||७||\nसर्वांबरं सर्ववर्णं सर्वगंधानुलेपनं || सर्वपुष्पै: पूज्यमानं नमामि ॠणमुक्तये ||८||\nभद्रजातं च रुपं च पाशांकुशधरं शुभं || सर्वविघ्नहरं देवं नमामि ॠणमुक्तये ||९||\nयः पठेत् ॠणहरस्तोत्रं प्रातःकाले शुचिर्नरः || षण्मासाभ्यंतरे चैव ॠणच्छेदो भविष्यति ||१०||\nइति श्रीब्रह्मांडपुराणे ॠणमोचनमहागणपतिस्तोत्रं संपूर्णम् |\nat ११/०५/२००९ ०९:४५:०० म.पू.\nकोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: Links to this post\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nबुधवार, ४ नोव्हेंबर, २००९\nकुंडलीत कोठेही मंगळ व शनिची एकत्र पणाने संचार म्हणजे जातकाच्य आयुष्यात स्थांनाच्या फ़ळा प्रमाणे विरुध्द घटना.\nवर्ग क्रंमाक दोन :-\nअश्विनी नक्षत्राची वैशिष्ट्ये:- केतू शुभ ग्रहाबरोबर नसेल व दूषित असेल तर हे नक्षत्र संतती प्रदान करत नाही. स्त्रियांना गर्भधारण झाल्यास गर्भपाताची शक्यता असते. कोणत्याही उपचाराचा फायदा होत नाही. त्यामुळे बर्‍याच स्त्रियांना संतती प्रापतीचा उपभोग घेता येत नाही. काम शक्ति क्षीण असते. पण याच्यावर जर शुभ ग्रहाची दृष्टी असेल तर किंवा ह्या नक्षत्राच्या खोल्या मध्ये शुभ ग्रह किंवा गोचरीचे शुभ ग्रह असल्यास कुप्रभाव कमी होतो.\nया नक्षत्रावर जन्मझालेल्या व्यक्ति विचारशिल, अध्ययनशील, अध्यपानाचे कार्य करणारे. ज्योतिषी, वैद्यकीय शास्त्रा रुची असणारे, ( हैयो हैयोयो ) लेखक, इमादार, चंचल प्रकृतीचे, निसर्ग भ्रमण प्रिय, आंगावर चामखीळ व त्वचेचे विकार असणारे, गृहकलह माजवणारे, महत्त्वाकांक्षी विचारांचे असतात.\nविशोत्तरी मतानुसार ही व्यक्तीच्या जन्मताच केतूच्या महादशेच्या चरणात येते. केतूची दशाचा काळ सात वर्षचा मानला जातो. केतूच्या दशेत मंगळ प्रभावी असेल याच्या उलट मंगळाची दशा चालु असून केतू प्रभावी असेल तर लग्न कुंडलीच्या ग्रह स्थ���ंना नुसार फलप्राप्ती होईल. त्या व्यतिरिक्त नाडी ( चड्डीची नाही ) पध्दतीनुसार फलप्राप्ती होईल. (आकृती पाहा ) प्रत्येक नक्षत्राची नाडीचा उल्लेख केलेला आहे. ह्या नक्षत्रावरुन कोणताही ग्रह गेला तर त्या ग्रहानुसार व स्थाना नुसार जातकास फल प्राती होईल\nआपणास दरोज दिसणार रविग्रह दरवर्षी वैशाख महिन्याच्या सुरवातीला ह्या नक्षत्रा कडे तेरा दिवसाच्या पहुणचारासाठी येतो. चे,चु,चो,ला याच्या कडे एका पाठोपाठ तीन ते साडे तीन दिवस प्रत्येक खोलित आपला मुक्काम करत असतो. त्याच वेळी तो कुणाला चांगली फळे देतो किंवा त्यांच वेळी दुसरा कोणताही ग्रह तेथे मुक्काम करत असेल तर तो त्याच मित्र शत्रु सम प्रमाणात जो जसे असेल त्या प्रमाणे आपल्या जवळील अस्त्राचा उपयोग करुन जातकास त्याप्रमाणे फळे देतो.\nरवीचे मित्र चंद्र, मंगळ, गुरु ह्याच्या बरोबर असताना त्याची जंगी पार्टी होत असते. शनि आणि शुक्राला तो आपला शत्रु मानत असतो. बुधाला तो आव जाव घर तुम्हारा सम मानतो.\nहा वर्गत्तम नवंमाश असल्यामुळे या ठिकाणी शुभ किंवा अशुभ ग्रह फ़लिताच्या दृष्टीने अतिशय बलवान असतात. शनि हा शत्रु असल्याने तो नीच असतो. रवि व मंगळ या नवमांशात बलवान व राजयोगकारक ठरतात. हे ग्रह शौर्य, धैर्य, सत्ता, अधिकार, कीर्ति अथवा लौकिक अशि फ़ळे देताना अनुभवास येतात. जन्मकुंडली मध्ये केन्द्र कोणांत १,४,७,१०,५,९, स्थनचे रवि व मंगळ या नवमांशी राजयोगकारक ठरतात. नवमांश कुंडलीत क्रेद्रांत हा नवमांश वर्गोत्तम असतां व्यक्ति भेद क्ररुन पुढे येतात.\nमेषराशीतील मेष नवमांशी कुंडलीत कोणतेही ग्रह असता ( शनि सोडुन ) तमोगुण शीघ्रकोपी, दीघोंद्योंग व महत्वाकांक्ष हे गुण सामान्यत: आयुश्यात अविष्कृत होत्तांना दिसतात. प्रयत्न व पाराकाष्ठा हा गुण या नवमांशात आढळतो.\nह्या स्थांना मंगळ व शनि एकत्र असल्यास गंभीर परिणाम जातकाच्या जिवन शैलित त्यास अनुभवास येतात. तसेच कुंडलीत कोठेही मंगळ व शनिची एकत्र पणाने संचार म्हणजे जातकाच्य आयुष्यात स्थांनाच्या फ़ळा प्रमाणे विरुध्द घटना.\nसर्वतोभद्र चक्र प्रमाणॆ पहिला सूक्ष्मांश म्हणजे “ तस्करांश “ जर जातकाला हा अंश प्राप्त झाला असेल तर जातकाची वर्तणुक तस्कराप्रमाणे म्हणजेच चोरी, कुमामार्गची असते.\n( जर अभ्यासा साठी सर्वतोभद्र चक्र हे दुर्मिळ पुस्तक पाहिजे असल्यास आपण माझ्ये पार��परिक ज्योतिषशास्त्र गुरु सौ. मिनल कुलकर्णी ( ज्योतिष शास्त्री ) यांनी मराठीतून लिहिलेले हे पहिले व एकमेव पुस्तक आपण त्यांच्याशी संप्रर्क करुअन प्राप्त करु शकतात. टेलिफ़ोन नं 022-28695120 / Mob. 9322030404 )\nat ११/०४/२००९ ०७:३६:०० म.पू.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nसोमवार, २ नोव्हेंबर, २००९\nश्री विष्णुपुजन व शिवरुद फ़ोटो\nआमच्य \"वंदना सदन\" विरार संकुलात माझ्या घराच्य समोर श्री विष्णुपूजन व शिवरुद्र संपन्न झाला. संकुलातिल श्री व सौ निगुडकर मुख्य पुजेला स्थानापन झाले. इतर माननिय मंडळीनी हातभार लावुन कार्य संपन्न केले.\nat ११/०२/२००९ ०८:१६:०० म.उ.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nशुक्रवार, ३० ऑक्टोबर, २००९\nधडा पहिला कुंडलीची ओळख:-\nधडा पहिला कुंडलीची ओळख:- गणितात आपण “क्ष” हे नाव घेऊन किंवा सुत्र घेऊन गणिताचे समिकरण सोडवितो त्याच प्रमाणे माणसाच्या जिवणाचे समिकरण सोडवण्यास ज्योतिष पध्दतीत १२ घराचे समिकरण किंवा सुत्र विकाशीत करण्यात आले आहे. कोणते ही मोजमाप करताना परिमाणाची आवश्यकता असते. त्या प्रमाणे ज्योतिषशास्त्रात सुध्दा परिमाणाची आवश्यकता असते. ज्या माननिय लोकांनी ही पध्दत आपल्याला उपलब्द करुन दिली आहे त्याचे आपण ऋणी आहोत. काही समीकरण किंवा योग्य सिध्दांत न मांडल्यामुळे ह्या विद्येवरील समाजामध्ये काही लोकांची श्रध्दा योग्य प्रमाणात बसली नाही. आपण जो हा विषय शिकणार आहोत त्या विषयी माझ्या संत्तगुरु व इतर गुरुवर्या कडुन जे जे प्राप्त झाले आहे ते मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणा आहे.\nअभ्यासाला सुरुवात करण्या पुर्वी प्रथम आपण आपल्या भक्तिपुर्वक देवाला किंवा आपण ज्या गोष्टीला अभिवादंन करतात त्याचे स्मरण करुण ज्योतिषशास्त्र या विषयाला सुरुवात करुया. ह्या अभ्यास क्रमात नावाजलेल्या लेखाकाची व प्रकाशकाच्या पुस्तकाचा संदर्भ देण्यात येईल. अधिक माहीती साठी जमल्यास आपण ती विकत घेऊ शकतात. कॊपीराईट मुळे सर्वगोष्टी आपणास येथे देण्यात येणार नाही. ह्या गोष्टी शिकवताना ज्या लेखकांनी किंवा प्रकाशकानी संमती दिली असेल अशा गोष्टी आपणास त्याचा मुळ लेखनाची प्रत उपलब्ध होईल या गोष्टीची नोंद घ्यावी.\nपदविच्या परिक्षेसाठी खालील ठकाणी आपण संपर्क करु शकता. माझ्या कडे फ़क्त शिकवणी वर्ग आहे. आपल्या कडुन कोणत्याही प्रकारे शिकवण्याचे ���ानधन घेतले जाणार नाही. फ़क्त गुरुदक्षिणा म्हणुन आपण कोणलाही गरजु मुलांना किंवा गरिबला औषधासाठी आपल्या ऐपती नुसार माझी गुरुदक्षिणा म्हणुन आपण त्यांना पैसे (नकद) न देता लागणारी वस्तु खरेदी करुन द्यावी हि विनंती.\n१. पोस्टाद्वारे ज्योतिष शिक्षण देणारी संस्था “फ़ल ज्योतिष अभ्यास मंडळ/संस्था, पुणे, महाराष्ट्र अध्यक्ष पं विजय श्रीकृष्ण जकातदार दुरध्वनी +91 020 24455826 ( सकाळी १० ते दुपारी ०२ ).\n२. फ़लज्योतिष प्रबोधिनी, नाशिक ( सलग्न महराष्ट्र ज्योतिष परिषद, मुबंई ) श्री किरण देशपांडे मो. क्रंमाक 9421507583. श्री श्रीनिवास कृ. रामदास मो.क्रंमाक 09422268321\n३. ज्योतिर्विद्या संशोधन मंडळ, नाशिक. (महाराष्ट्र) 0253-2507178 वेळ दुपारी ०२ ते ०७ पर्यंत.\nवरिल ठिकाणी मुक्त विद्यापिठाचे प्रवेश सुरु आहे आपण आपल्या जबाबदारी वर प्रवेश घ्यावा. इतर काही संस्थेची माहीती आपणास वेळोवेळी देण्याचा प्रयत्न करीन.\nआजचा वर्गातील अभ्यास क्रंमाक १.\nकुंडली ओळख, सर्व साधारण मी प्रथम माहीती दिल्या प्रमाणे कुंडलीचे स्वरुप आहे. परंतु काही विभागात वेगवेगळ्या पध्दतीने कुंडली माडण्याते येते. ती कशी असते ते आपण नंरत पाहू. सर्व साधारण लोक चौकोनाला प्राधान्य देतात. प्रथम आपण एक चौकोनाची आखणी करु. त्यां चोकोनाचे चारही कोन एकमेकांना जोडुन आकृतीत दाखवल्या प्रमाणे त्यांच्या चारही रेषेच्या मध्य बिंदु पासुन त्या मध्ये एक चौकोनाची आखणी करुन घेऊ. नेहमी प्रत्येक गोष्टीला परिणामाचे बंधन असते. कुंडली शिकताना मनात येईल असा चौकोन न काढता एका विशिष्ठ मापामध्येच त्याची आखंणी करण्याचे मी आपणास बंधन घालणार आहे. त्यांच बंधनात राहुन आपण ही गोष्ट आत्मसात करावयाची आहे.\nसर्वात प्रथम आपल्याला काही साहित्य खरेदि करावे लागेल. त्याची सुची खालील प्रकारे आहे.\n१. सफ़ेद पेपर साईज 57 cm X 38 cm किंवा त्यापेक्षा मोठी साईज सुध्दा चालेले पण लाहान नको.\n२. फ़ुटपट्टी ( Ruler ), पेन्सिल, रबर,\n३. पंचाग ( आपल्या विभागा प्रमाणे )\nआकृतीत दाखवल्या प्रमाणे 30 X 30 cm चा चौकोन कागदाच्या मध्यावर आखुन घ्या. व कुंडली तयार करावी आता त्याचे ऎकुन बारा भाग झाले त्यातिल प्रतेक भागाला एक विशेष नाव दिले गेले आहे. पंचागा बद्दल बरीच माहीती नेटवर प्रसिध्द करण्यात आली आहे त्यां मुळे मी ती येथे देत नाही. मीसळपाव ( www.misalpava.com ) वर आपण ती शोधल्यास सापडेल.\nबारा घरातील पहिल्या घराला तनु व लग्न स्थान असे संबोधतात. ह्या विभागाचे क्षेत्र ०० ते ३० अंशा पर्यंत विभागले आहे. असे प्रत्येकी ३० अंशाचे १२ भाग म्हणेजे एक काल पुरुषाची कुंडली म्हणून संबोधले जाते. ह्या ३० अंशात कमी जास्त प्रमाणात नक्षत्राची दादागीरी चालते प्रत्येक नक्षत्र हम दो हमारे दो ह्या नियमा नुसार चालते. त्यातिल काही नक्षत्रे दोन घरात ( कुंडलीतील दोन भागात ) आपले हक्क सांगतात तर काही नक्षत्रे फ़क्त २५% हक्काची अंमल बजावणी एका घरात करताना दिसतात व दुस-या घरात ७५% हकाची अंमल बजावणी करतात.\nप्रत्येक घराच्या आतमध्ये नऊ खोल्या असतात. त्यातिल प्रत्येक खोलीला एक विशिष्ठ महत्व प्रप्त झाले असते त्यालाच नंवमाश असे म्हणतात. आता आपण १२ पैकी पहिल्या घराची ओळख करु घेवु. ह्या घराचे नामकरण “ मेष “ असे करण्यात आले आहे. याच्या बरोबर तीन नक्षत्राचा सहवास असतो. ती म्हणजे १. अश्विनी १००% २. भरणी १००%, ३. कृतिका २५% ह्याची दादागीरी येथे चालते. त्यांच्या नऊ खोल्यांचे नामकरण चू चे चो ला ली लू ले लो आ अशा प्रकारे केले गेले आहे. प्रतेक खोल्याचे मापे सुध्दा आखुन दिलेली आहेत. पहिले खोली ०० ते ०३.२० अंशा पर्यत २. ०३.२० ते ०६.४० अंश ३. ०६.४० ते १०.०० अंश ४. १०.०० ते १३.२० अंश. ५. १३.२० ते १६.४० अंश ६, १६.४० ते २०.०० अंश. ७. २०.०० ते २३.२० अंश ८. २३.२० ते २६.४० अंश. ९. २६.४० ते ३०.०० अंश अशा प्रकारे त्याचे वाटप झाले आहे. त्या प्रत्येक घारामध्ये एक विशिष्ठ ग्रहाला व राशीना स्थांने वाटुन दिली गेली आहेत. हा सगळा नवांशचा घोळ कुंडली चे वाचन करताना कामाला येतो. पहिल्या घराच्या प्रत्येक खोलीत त्यांचा चरणस्वामी व नवांश राशीचा अधिकार असतो उदा. पहिल्या खोलीत चू कडे चरणस्वामी मंगळ व नवांश राशी मेष. २ चे कडे शुक्र-वृषभ, ३. चो कडे बुध-मिथुन ४. ला कडे चंद्र-कर्क असे अश्विन नक्षत्रा कडे १ ते ४ चरणाचे २५% चे चार भाग दिले आहेत. आत आपण अश्विन नक्षत्राची ओळख करु घेऊ.\nपहिले नक्षत्र, याचे क्षेत्र ० अंश ते १३ अंश २० कला मेषराशीत आहे . याचा राशी स्वामी मंगळ असुन ऩक्षत्र स्वामी केतु, योनि अश्व, नाडी आद्य, गण देव, नामाक्षर चू,चे,चो,ला कुंडलीतील घर क्रंमाक १ खोली क्रंमाक १ ते ४ वर आपला अधिकार. वेगवेगळ्या खोलीत वेगवेगळे चांगले किंवा वाईट परिणाम देण्याची क्षमता आलेल्या गोचरीच्या ग्रह पाहुण्याच्या स्वभावा नुसार फ़ळे.\nशरीर भाग :- मस्तक आणि मोठया म��ंदुच्या कार्यशमतेवर होतो.\nनक्षत्रात होणारे रोग :- डॊळ्याला इजा, चक्कर येणे ( मिरगी ), शीतपित्त सर्दि, डोक्याला गंभिर वेदना, विसरणे, पक्षघात, मलेरिया, निद्रानाश, पोटवृध्दी,\nनक्षत्राचा स्वभाव:- लोभी, विचारशुन्य, संतापी, संपती विषयी चिंत्ता, घरातील भावडा मध्ये विषेश, मंत्र-तंत्र जाणणारा, ईश्र्वरभक्त, साम्यवादी, दाग-दागिण्याची आवड ( पुण्यातील म.न.से.चा एक आमदार ), वागायला चतुर आणि बोध्दिक, कार्याने प्रतिष्ठित.\nव्यवसाय:- कारखाण्यात नोकरी, पोलिस, सेना, चिकित्सा, सर्जरी, तुरुंगात नोकरी, अपराध, न्यायालय, रेल्वे, यंत्र, लोखड, पुस्तक संग्रालय, घोड्याचा व्यापार, पर्यवेक्षक, नेतृत्वप्रधान, प्रतिष्ठित अध्यक्ष.\nअश्विनी नक्षत्राची वैशिष्ट्ये वर्ग क्रंमाक दोन मध्ये.\nat १०/३०/२००९ ११:००:०० म.उ.\nकोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: Links to this post\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतर पोस्ट्स जरा जुनी पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: पोस्ट (Atom)\nआमच्याशी संपर्क साधतांना खालील गोष्टी पाळा:-\n१) पत्रात तुमचा भ्रमणध्वनीक्रमांक न विसरता लिहा. तो नसल्यास पत्राची दखल घेतली जाणार नाही. ( vastuclass@gmail.com )\n२) तुमचा प्रश्न मोजक्या शब्दात आणि स्पष्टपणे लिहा.\nराजीव उपाध्ये यांची चिन्तनिका\nअधिजनुकशास्त्र - एक गैरसोईचे विज्ञान\nवास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्र मार्गदर्शन शिकवणी वर्ग\nगेल्या १८ ते २० वर्षे ज्योतिषशास्त्रा आणि वास्तुशास्त्राचा अभ्यास करीत आहे. मला जे काही श्री स्वामी कृपा प्रसादा मुळे प्राप्त झाले आहे ते समाज उपयोगा करता समाजाला देण्यास मी सदैव तप्तरं असेन. पारंपारीक वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, सर्वोतोभद्र चक्र, नक्षत्र ज्योतिषशास्त्र, इत्यादि वर संशोधन केले आहे. विरार येथे वास्तुमार्गदर्शन शिकवणी वर्ग सुरु केले आहेत, पण ज्यांना याचा लाभ घेता येत नाही, त्यांच्यासाठी आता संगणकाच्या माध्यमातुन( Inter Web Blogger ) शिकवणी वर्ग घेण्याचा प्रयत्न केला आहे. संजीव आणि परिवार.\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nधडा पहिला कुंडलीची ओळख:-\nश्री विष्णुपुजन व शिवरुद फ़ोटो\nकुंडलीत कोठेही मंगळ व शनिची एकत्र पणाने संचार म्हण...\n३० दिवसात दोन वेळा आपल्याला साडेसाती येते त्याला ...\nराहु केतु मुळे सप्तमस्थान अथवा चंद्र बिघाडला असल्य...\nवास्तुशास्त्राला कोणत्या भारतीय ग्रंथांचा आधार आह��...\nग्रहांच्या परिभ्रमण पध्दतिचा अभ्यास\nकुंडली आणि वास्तु आकृतीत दाखवल्या प्रमाणे जातक...\nसाधेसुधे थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00638.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/pune/autos-separate-lanes-passenger-vehicles-12470", "date_download": "2018-04-24T18:45:25Z", "digest": "sha1:C3MEJVPLJRIFB6Y2EZKAEUG7GANJ6APD", "length": 13449, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "Autos, separate lanes for passenger vehicles रिक्षा, प्रवाशांच्या वाहनांसाठी स्वतंत्र लेन | eSakal", "raw_content": "\nरिक्षा, प्रवाशांच्या वाहनांसाठी स्वतंत्र लेन\nगुरुवार, 22 सप्टेंबर 2016\nरेल्वे स्टेशन आवारातील कोंडी फोडण्यासाठी विविध उपाय\nपुणे - पुणे रेल्वे स्टेशन आवारात प्रवाशांची ने-आण करण्यासाठी येणाऱ्या वाहनांमुळे होणारी कोंडी फोडण्यासाठी रेल्वे प्रशासनाने विविध उपाययोजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. स्टेशन परिसरातील वाहतूक सुरळीत होण्यासाठी रिक्षांसाठी स्वतंत्र लेन उभारण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.\nरेल्वे स्टेशन आवारातील कोंडी फोडण्यासाठी विविध उपाय\nपुणे - पुणे रेल्वे स्टेशन आवारात प्रवाशांची ने-आण करण्यासाठी येणाऱ्या वाहनांमुळे होणारी कोंडी फोडण्यासाठी रेल्वे प्रशासनाने विविध उपाययोजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. स्टेशन परिसरातील वाहतूक सुरळीत होण्यासाठी रिक्षांसाठी स्वतंत्र लेन उभारण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.\nपुणे रेल्वे स्टेशनवरून दररोज 250 रेल्वे गाड्या आणि सुमारे एक लाख प्रवासी ये-जा करतात. त्यामुळे स्टेशनवर नेहमीच गाड्यांची गर्दी असते. रेल्वेच्या मुख्य प्रवेशद्वारातून परिसरात येणाऱ्या विविध प्रकारच्या वाहनांसाठी चार स्वतंत्र लेन आहेत. त्यात व्हीआयपी, पिकअप ऍण्ड ड्रॉपसाठी प्रत्येकी एक आणि रिक्षा, टॅक्‍सी व इतर वाहनांसाठी दोन लेन आहेत. मात्र सकाळी आणि संध्याकाळी स्टेशनवर होणाऱ्या प्रवाशांमुळे गर्दीमुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. यावर उपाययोजना करावी, अशी प्रवाशांची मागणी होती. त्यामुळे ही समस्या सोडविण्यासाठी रेल्वेने मार्चमध्ये अशा प्रकारचा आराखडा तयार करण्याचे ठरवले होते. तो तयार करून त्याची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे.\nत्यानुसार रिक्षांसाठी तिकीट आरक्षण केंद्राजवळ असलेल्या राखीव जागेत स्वतंत्र लेन उभारण्यात येणार आहे. पूर्वी या ठिकाणी दुचाकींसाठी पार्किंग होते. मात्र, आता या ठिकाणी लेन तयार ��रण्यात येणार असल्याने दुचाकींचे पार्किंग एसटी बस आगाराच्या मागील बाजूस हलविण्यात आले आहे.\nरिक्षांसाठी स्वतंत्र व्यवस्था झाल्यानंतर सध्या मुख्य गेटसमोर असलेल्या ऑटो लेनवरील ताण कमी होणार आहे. त्यामुळे येत्या काळात या ठिकाणीही प्रीमियम पार्किंग उभारण्याचा विचार सुरू आहे. येत्या दोन ते तीन महिन्यांत ऑटो लेनचे काम पूर्ण होईल. त्यानंतर याबाबत प्रस्ताव तयार करण्यात येणार असल्याची माहिती रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी मनोज झंवर यांनी दिली.\nसरपंचाकडे खंडणीची मागणी; गवळी टोळीचे तिघे अटकेत\nमंचर (पुणे): लोणी (ता. आंबेगाव) गावचे सरपंच यांच्या कडून दीड लाख रुपयांची खंडणी घेऊन उर्वरित तीन लाख 50 हजार रुपयांच्या खंडणीसाठी त्यांना जीवे...\nश्री विठ्ठलाच्या दर्शनाची आषाढीपूर्वी टोकन पध्दत\nपंढरपूर ः श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी भाविकांना तासन्‌तास दर्शन रांगेत उभा रहावे लागू नये यासाठी तिरुपतीच्या धर्तीवर टोकन व्यवस्था (ऍक्‍सेस कार्ड)...\nअभिनेता अमीर खानने राणवाडीत केले श्रमदान\nपाणी फाऊंडेशनच्या वतीने सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा वर्धा: पाणी फाउंडेशनच्यावतीने आयोजित सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेमध्ये कारंजा तालुक्‍यातील...\nप्रधानमंत्री उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांनी गॅस जोडणी करावी - सोनटक्के\nभिगवण (पुणे) : केंद्र शासनाच्या माध्यमातुन प्रत्येक घरामध्ये गॅस पोचविण्याची योजना आहे. आर्थिक कारणांमुळे कोणीही गॅस जोडणीपासुन वंचित राहु नये यासाठी...\nउल्हासनगरात मित्रानेच केली मित्राची हत्या\nउल्हासनगर : हारलेले पैसे परत करण्यावरून झालेल्या वादविवादात मित्रानेच मित्राची हत्या केल्याची घटना काल सायंकाळी उल्हासनगरात घडली आहे. आरोपी पळून...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00638.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-film-stars/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A4%95%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%B2-%E0%A4%AE%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%95%E0%A4%B0-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%A7%E0%A4%A8-115081900003_1.html", "date_download": "2018-04-24T18:32:54Z", "digest": "sha1:FQYKTTQBFQMVNCYD4ITOUGXZZE6TDCYX", "length": 7004, "nlines": 107, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "नाटककार प्र. ल. मयेकर यांचे निधन | Webdunia Marathi", "raw_content": "\nबुधवार, 25 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nनाटककार प्र. ल. मयेकर यांचे निधन\nज्येष्ठ नाटककार प्र. ल. मयेकर (वय ६९) यांचे मंगळवारी निधन झाले. प्रायोगिक आणि व्यावसायिक रंगभूमीवर विविध प्रकारच्या नाटकांतून ठसा उमटविणारे नाटककार म्हणून त्यांची ख्याती होती.\nत्यांचा नाट्यलेखनाचा प्रवास ते बी.ई.एस.टी.मध्ये नोकरी करत असल्यापासून सुरू झाला होता.\nसामाजिक, कौटुंबिक, रहस्यप्रधान, विनोदी असे वेगवेगळे बाज असणारी नाटके त्यांनी\nलिहिली. त्यांनी एकांकिका लेखन केले, तसेच हौशी रंगभूमीवर मोठे योगदान दिले.\nमृत्यू नंतर आत्मेच प्रवास असा सुरू होतो\nराष्ट्रपती यांच्या पत्नीचे निधन\nभालचंद्र पेंढारकर यांचे निधन\nजग सोडून गेल्यानंतर आपल्या फेसबुक, ट्विटर अकाऊंटचं काय\nहे आहे मृत्यूचे संकेत\nयावर अधिक वाचा :\nआरती सोळंकी बिग बॉस च्या घरातून बाहेर\nबिग बॉस मराठीची स्‍पर्धक अभिनेत्री, कॉमेडियन आरती सोळंकीला बेघर झाली आहे. मागच्‍या ...\n‘भारत अने नेनू’ ने २ दिवसात १०० कोटींचा गल्ला जमवला\nदाक्षिणात्य सुपरस्टार महेश बाबूची मुख्य भूमिका असलेल्या ‘भारत अने नेनू’ Bharat Ane Nenu ...\nतर ही आहे मलाइकाची आवडती बेड पोझिशन\nबॉलीवूडची यम्मी मॉम मलाइका अरोराची हॉटनेस तिच्या वयासोबत वाढत आहे. ती सोशल मीडियावर ही ...\nआंबा हंगामामुळे नवीन मराठी म्हणी\nआंबा खावासा वाटल्यावर झाड लावणे. ( तहान लागल्यावर विहीर खोदणे )\nश्रीकृष्णाच्या भूमिकेविषयी आमिर द्धिधा मनस्थितीत\nपरफेक्शनिस्ट आमिर खान महाभारतावर बनत असलेल्या एका वेब सीरिजमध्ये श्रीकृष्णाची भूमिका ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00639.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wordpress.org/themes/vale/", "date_download": "2018-04-24T18:11:18Z", "digest": "sha1:IDB6SHDUECYY3WDVOZQOQWKPXGG6Z55M", "length": 7491, "nlines": 194, "source_domain": "mr.wordpress.org", "title": "थीम निर्देशिका — मोफत वर्डप्रेस थीम — WordPress", "raw_content": "\nआपले थीम अपलोड करा\nथीम यादीत परत जा\nही SuevaFree ची बालक थीम आहे.\nशेवटचे अद्यावत: मार्च 26, 2018\nलेख, सानुकूल पिछाडी, सानुकूल रंग, सानुकूल शीर्षलेख, कस्टम लोगो, सानुकूल मेनू, ई-कॉमर्स, वैशिष्ट्यपूर्ण प्रतिमा, लवचिक शीर्षलेख, फुटर विजेटस, ग्रीड आराखडा, एक कॉलम, फोटोग्राफी, पोस्ट स्वरूप, उजवा साइडबार, स्टिकी पोस्ट, थीम ऑपशन्स, थ्रेड टिप्पणी, तीन कॉलम, अनुवाद सहीत, दोन कॉलम\n5 पैकी 4 स्टार्स.\nथीम आढळले नाही .भिन्न शोध घ्या.\n<# } #> अधिक माहिती\nह्या थीम ला आजून रेट दिले नाही\nटूलबार कडे स्किप करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947033.92/wet/CC-MAIN-20180424174351-20180424194351-00639.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} +{"url": "http://zeenews.india.com/marathi/tags/%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%B9-%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%AA-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4.html", "date_download": "2018-04-24T21:24:44Z", "digest": "sha1:VHSIOVFCI4UOACG2IMFSLQWE2UWB62X6", "length": 3889, "nlines": 72, "source_domain": "zeenews.india.com", "title": "मोक्कासह आरोप निश्चित - Latest News on मोक्कासह आरोप निश्चित | Read Breaking News on Zee News Marathi", "raw_content": "\nजिंदालवर ‘मोक्का’सह आरोप निश्चित\n२६/११च्या मुंबई दहशतवादी हल्यातील प्रमुख आरोपी अबू जिंदाल ऊर्फ जबीउद्दीन अन्सारीवर शुक्रवारी विशेष मोक्का कोर्टात आरोप निश्चित करण्यात आलेत.\nसचिन तेंडुलकरचे हे 5 रेकॉर्ड कोहलीच काय कुणीच तोडू शकत नाही\nपेट्रोलने गाठला 55 महिन्यांचा उच्चांक, डिझेलच्या ही दरात मोठी वाढ\nतेजश्री प्रधान आपल्या Ex नवऱ्याच्या दुसऱ्या लग्नाबद्दल काय म्हणाली\nबँका सलग चार दिवस राहणार बंद\nमूळव्याधीच्या समस्येवर जादुई ठरतील हे '8' घरगुती उपाय\nमाझ्या खात्यात १५ लाख कधी येणार\nया टीप्सने विकत घेण्यापूर्वीच ओळखा कलिंंगड गोड आणि रसदार आहे\nबॅक मित्र बनून तुम्ही कमवू शकता पैसे, दर महिन्याला मिळेल पगार\nदाढी, मिशीतील पांढर्‍या केसांना काळेभोर करतील हे घरगुती उपाय\n पहिल्यांदा कोणी दिला होता 'सचिन-सचिन'चा आवाज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947328.78/wet/CC-MAIN-20180424202213-20180424222213-00000.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/jarahatke/page/2/", "date_download": "2018-04-24T20:39:34Z", "digest": "sha1:2YDRLHZSUYTAY64A4DBXALFDKGQPAHYX", "length": 23967, "nlines": 366, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Latest Jarahatke News | Jarahatke Marathi News | Latest Jarahatke News in Marathi | जरा हटके: ताज्या मराठी बातम्या | Lokmat.com", "raw_content": "बुधवार २५ एप्रिल २०१८\nनाणारवरून शिवसेना नरमली; बाहेर आक्रमक, मंत्रिमंडळात मौन\nमुंबईचा विकास आराखडा मंजूर\nबेकायदा बांधकामांवर आकारण्यात येणारा मालमत्ता कर दुप्पटच\n‘शारदाश्रम’ला वेध आयसीएसई बोर्डाचे\nछोटा राजनच्या भावाला अंतरिम दिलासा\nनाणारवरून शिवसेना नरमली; बाहेर आक्रमक, मंत्रिमंडळात मौन\nमुंबईचा विकास आराखडा म��जूर\nबेकायदा बांधकामांवर आकारण्यात येणारा मालमत्ता कर दुप्पटच\n‘शारदाश्रम’ला वेध आयसीएसई बोर्डाचे\nछोटा राजनच्या भावाला अंतरिम दिलासा\nकॅटरिना कैफने सर्वांसमोर शेअर केले तिचे सीक्रेट, म्हटले...\n‘श्री’च्या रिअल लाइफमधील दुस-या लग्नाबद्दल जान्हवी म्हणाली की …….\nभीषण आगीत ‘केसरी’चा सेट जळून खाक; लाखोंचे झाले नुकसान\nया कारणामुळे उर्मिला मातोंडकर गेल्या दहा वर्षांपासून इंडस्ट्रीमधून होती गायब\nइटलीत लग्न करणाऱ्या ‘या’ अभिनेत्रीला तुम्ही ओळखता काय\n...... क्रिकेटमधील झंझावाताचा काळजाला भिडणारा प्रवास\nमहापालिकेसमोर नाशिककरांचे करवाढविरोधी आंदोलन\nपुण्यातील आंबेडकर नगर झोपडपट्टीत भीषण आग\nनरेंद्र, देवेंद्र सरकार टिकेल की पडेल... पाहा मोठं भाकित\nIPL 2018 : सचिनला वाढदिवसाची विजयी भेट देण्यात मुंबई अपयशी; हैदराबादचा 31 धावांनी विजय\nठाणे: मानपाडा येथील गोदामाला आग; अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल\nचंद्रपूर : वाहन सोडण्यासाठी पैसे घेतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर महामार्गावरील सहा पोलिसांचं निलंबन.\nIPL 2018 : मुंबईने नाणेफेक जिंकत गोलंदाजी स्वीकारली\nवर्ल्डकप २०१९: भारताची सलामीची लढत ५ जून रोजी द. आफ्रिकेविरुद्ध; पाकिस्तानशी १६ जूनला टक्कर\nमुलुंड रेल्वे स्थानकातील प्रवाशाला ट्रेनखाली ढकलल्याप्रकरणी मनीषा ललित खाकडिया या महिलेला अटक\nयेरवाड्यातून 14 दिवसांच्या सुट्टीवर आलेला 'तो' फरार; तब्बल 18 वर्षानंतर गुन्हा दाखल\nपरराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज मंगोलियाला पोहोचल्या; भारताच्या परराष्ट्रमंत्री 42 वर्षानंतर मंगोलियात\nक्रिकेट विश्वचषक 2019: भारताचा पहिला सामना द. आफ्रिकेविरुद्ध; 4 जूनला भिडणार\nजम्मू काश्मीरच्या पुलवामामध्ये चकमक; भारतीय जवानांकडून तीन दहशतवाद्यांचा खात्मा\nयवतमाळ : जप्त केलेला रेतीचा ट्रॅक्टर महागाव तहसील कार्यालयाच्या आवारातून चोरीला\nअहमदनगर : पोलीस अधीक्षक कार्यालय तोडफोड प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या भाजप अामदार शिवाजी कर्डिले यांना जामीन\nकथुआ बलात्कार प्रकरण - मुख्य न्याय दंडाधिकाऱ्यांनी अल्पवयीन आरोपीचा जामीन अर्ज फेटाळला\nअहमदनगर : केडगाव दुहेरी हत्याकांड प्रकरणातील आरोपी काॅंग्रेस नगरसेवक विशाल कोतकरला चार दिवसाची पोलीस कोठडी\nअहमदनगर - छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत अाक्षे��ार्ह विधान केल्याप्रकरणी माजी उपमहापौर श्रीपाद छिंदम याची नगर जिल्हाबंदी अाठ दिवसांनी पुन्हा वाढविली\nIPL 2018 : सचिनला वाढदिवसाची विजयी भेट देण्यात मुंबई अपयशी; हैदराबादचा 31 धावांनी विजय\nठाणे: मानपाडा येथील गोदामाला आग; अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल\nचंद्रपूर : वाहन सोडण्यासाठी पैसे घेतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर महामार्गावरील सहा पोलिसांचं निलंबन.\nIPL 2018 : मुंबईने नाणेफेक जिंकत गोलंदाजी स्वीकारली\nवर्ल्डकप २०१९: भारताची सलामीची लढत ५ जून रोजी द. आफ्रिकेविरुद्ध; पाकिस्तानशी १६ जूनला टक्कर\nमुलुंड रेल्वे स्थानकातील प्रवाशाला ट्रेनखाली ढकलल्याप्रकरणी मनीषा ललित खाकडिया या महिलेला अटक\nयेरवाड्यातून 14 दिवसांच्या सुट्टीवर आलेला 'तो' फरार; तब्बल 18 वर्षानंतर गुन्हा दाखल\nपरराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज मंगोलियाला पोहोचल्या; भारताच्या परराष्ट्रमंत्री 42 वर्षानंतर मंगोलियात\nक्रिकेट विश्वचषक 2019: भारताचा पहिला सामना द. आफ्रिकेविरुद्ध; 4 जूनला भिडणार\nजम्मू काश्मीरच्या पुलवामामध्ये चकमक; भारतीय जवानांकडून तीन दहशतवाद्यांचा खात्मा\nयवतमाळ : जप्त केलेला रेतीचा ट्रॅक्टर महागाव तहसील कार्यालयाच्या आवारातून चोरीला\nअहमदनगर : पोलीस अधीक्षक कार्यालय तोडफोड प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या भाजप अामदार शिवाजी कर्डिले यांना जामीन\nकथुआ बलात्कार प्रकरण - मुख्य न्याय दंडाधिकाऱ्यांनी अल्पवयीन आरोपीचा जामीन अर्ज फेटाळला\nअहमदनगर : केडगाव दुहेरी हत्याकांड प्रकरणातील आरोपी काॅंग्रेस नगरसेवक विशाल कोतकरला चार दिवसाची पोलीस कोठडी\nअहमदनगर - छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत अाक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी माजी उपमहापौर श्रीपाद छिंदम याची नगर जिल्हाबंदी अाठ दिवसांनी पुन्हा वाढविली\nAll post in लाइव न्यूज़\nIPL 2018: पती-पत्नी सेम टू सेम, विराटला चिअर करतानाच्या अनुष्काच्या फोटोचे इंटरनेटवर मेम्स\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nविराटच्या खेळीपेक्षा स्टेडिअममध्ये असलेली अनुष्का शर्माची उपस्थिती सगळ्यांचं लक्ष वेधून घेत होती. ... Read More\nफेसबुकवर 'विकी डोनर'; स्पर्म डोनेट करून 'तो' झाला २२ मुलांचा बाप\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\n50 महिलांना त्यानं मोफत स्पर्म डोनेट केलं ... Read More\nही दिव्यांग महिला दोन पायांनी जे करते, ते आपण दोन हातांनीही करु शकत नाही\nBy ऑनलाइन लोकम�� | Follow\nअनेकांना आपल्या कमजोरीवर मात करत यश मिळवायचं असतं. तर काही अशी लोकं असतात जी आपल्या कमजोरीला आपली सर्वात मोठी ताकद बनवतात. ... Read More\nअशी रेस्टॉरंट्स कधी पाहिली आहेत का\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nVIDEO- उंदराने पाया पोखरल्याने तीन मजली इमारत पत्त्यांसारखी कोसळली\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nतीन मजली इमारत पत्त्यांसारखी कोसळलेली या व्हिडीओमध्ये पाहायला मिळते आहे. ... Read More\nVIDEO : अन् नागाने ओकली कोंबडीची 7 अंडी\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nयामध्ये एक नाग चक्क कोंबडीची 7 अंडी ओकताना दिसत आहे. ... Read More\nट्विटरच्या सीइओचा पगार तुम्हाला माहिती आहे का\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nट्विटरच्या सीईओने गेल्या तीन वर्षांमध्ये घेतलेला पगार सर्वांना विचार करायला लावणारा आहे. ... Read More\nTwitter Social Media ट्विटर सोशल मीडिया\nया १४ गावातील घरांवर झळकतात मुलींच्या नेमप्लेट\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\n‘लेक वाचवा, लेक शिकवा’ ही मोहीम यशस्वी करण्यासाठी हा संदेश गावातील घराघरांमध्ये पोहोचवण्याचे काम या मुलींच्या नावाच्या पाट्यांमुळे झाल्याचे पाहावयास मिळत आहे. ... Read More\nShirur Women शिरुर महिला\nसोलापूरच्या सिव्हील रुग्णालयात जन्मले दोन डोक्यांचे बाळ\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nसोलापुरातील छत्रपती सर्वोपचार रुग्णालय तथा सिव्हील हॉस्पिटलमध्ये गुरुवारी दोन डोके असलेल्या विचित्र बालकाचा जन्म झाला. त्याला दोन हृदय, दोन श्वसन व अन्ननलिका आहेत. ... Read More\nSolapur news Nature Jara hatke Maharashtra सोलापूर बातम्या निसर्ग जरा हटके महाराष्ट्र\n या 3 टिप्स वापरून लगेच मिळेल\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nमोबाईल हरवला, कसा सापडेल जाणून घ्या तीन टिप्स ... ... Read More\nसचिनला वाढदिवसाची विजयी भेट देण्यात मुंबई अपयशी; हैदराबादचा 31 धावांनी विजय\nसचिनचं पहिलं शतक आणि शॅम्पेनची बॉटल... 'मास्टर' खेळाडूच्या 'ब्लास्टर' गोष्टी\nकांजीवरम साडीमधला सोनमचा हटके लूक\nसिद्धारामय्या यांनी दाखल केले उमेदवारी अर्ज\nसांगली : रेवणगाव घाटात एसटी-डंपरचा भीषण अपघात, तीन ठार\n...म्हणून सचिन सराव करताना चौकार, षटकार मारायचा नाही\nब्रिटनच्या राजघराण्यात लहानग्या सदस्याचं आगमन\nनागपूरमधील ही झोपडी म्हणजे क्रिकेटच्या देवाचं मंदिरच\nसचिनला आवडतो वडापाव आणि पारले-जी बिस्कीट, वाचा त्याच्याविषयी इतर रंजक गोष्टी\nसचिन सहकुटुंब... सहपरिवार... 'हे' फोटो तुम्ही पाहिले नसतील\nतब्बल साडेसहा कोटींची कार; अवघ्या 2 सेकंदात 100 किमी वेग पकडणार\n...... क्रिकेटमधील झंझावाताचा काळजाला भिडणारा प्रवास\nअवैध बांधकामांविरोधात डफडे बजाव आंदोलन\n जोगता बनविण्यासाठी तरूणाला असुडाने मारहाण\nऔरंगाबाद- पोलिसांना मारहाण करून पळाले दोन कैदी\nमहापालिकेसमोर नाशिककरांचे करवाढविरोधी आंदोलन\nचिमुरडी रंगली आंब्याचा आस्वाद घेण्यात\nशिवजयंतीनिमित्त हलगी वादन स्पर्धा\nपुण्यातील आंबेडकर नगर झोपडपट्टीत भीषण आग\nजीव धोक्यात घालून पुण्यातील खाणींमध्ये पोहायला जाताहेत तरुण\nनगर जिल्ह्यात सर्पमित्राने पकडला विषारी साप\nमुंबईचा विकास आराखडा मंजूर\nबेकायदा बांधकामांवर आकारण्यात येणारा मालमत्ता कर दुप्पटच\n‘शारदाश्रम’ला वेध आयसीएसई बोर्डाचे\nछोटा राजनच्या भावाला अंतरिम दिलासा\nआखतवाडा ते पुसला रस्ता उठला शेतकऱ्यांच्या जिवावर\nMI vs SH, IPL 2018 :सचिनला वाढदिवसाची विजयी भेट देण्यात मुंबई अपयशी; हैदराबादचा 31 धावांनी विजय\nआसाराम बापूचा आज फैसला\nकोरेगाव- भीमा हिंसाचारामागे माओवादी संघटना\n२0१५ नंतरच एनपीएमध्ये वाढ, पंतप्रधान मोदींचा संबंध नाही : आरबीआयने निर्बंध कडक केल्याचा परिणाम\nनाणारची रिफायनरी विदर्भात उभारा; विजय दर्डा यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र\nबीसीसीआयपुढे आयसीसी नमली; भारताच्या वेळापत्रकात केला बदल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947328.78/wet/CC-MAIN-20180424202213-20180424222213-00001.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AE%E0%A5%A7%E0%A5%AE_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AE", "date_download": "2018-04-24T21:08:01Z", "digest": "sha1:GXEBYYNKCZTGROVJG3HWITRQWRCJA6Y6", "length": 4912, "nlines": 189, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १८१८ मधील जन्म - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स. १८१८ मधील जन्म\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\n\"इ.स. १८१८ मधील जन्म\" वर्गातील लेख\nएकूण ७ पैकी खालील ७ पाने या वर्गात आहेत.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ एप्रिल २०१३ रोजी १२:५६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947328.78/wet/CC-MAIN-20180424202213-20180424222213-00001.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "http://anudini.in/tag/%E0%A4%85%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE/", "date_download": "2018-04-24T21:08:50Z", "digest": "sha1:F2PWNS4CSEXOTVW5MWJRF6KYWKUXXSRM", "length": 3051, "nlines": 18, "source_domain": "anudini.in", "title": "अपेक्षा – अनुदिनी", "raw_content": "\nकधीकधी दिवस स्वतःचे खासपणाचे लोढणे आपल्या गळ्य��त अडकवतो आणि स्वतः मात्र नामानिराळा होतो. अशाप्रकारे त्यास खास बनवण्याची नैतिक जबाबदारी उगाच आपल्या खांद्यावर येऊन पडते. तसे आपल्या दिवसाला आपले स्वतःचे असे आयुष्य वा अस्तित्त्व असते असे नाही. तो आपले आयुष्यही आपल्याच नजरेतून जगत असतो. आयुष्यचा सवंगडी आपले हळवे ऋणानुबंध आपल्या श्वासांमधून हळुवारपणे जपत असतो. दिवसाची एरव्ही… Continue reading दिवसाचा दिवस\nकाही वर्षांपूर्वी भावाच्या लग्नाच्या निमित्ताने आई व पप्पा अनेकदा वधू-वर सुचक मंडळाच्या साईटवर मुली पहात. त्यानिमित्ताने अधूनमधून मी देखील अशा साईटवरील मुली पहात होतो. त्याकाळात इंटरनेटचा फारसा प्रचार झाला नव्हता व बहुजन समाजासाठी हे माध्यम अगदीच नवीन होते. त्यामुळेच की काय पण माणसाच्या मनात लग्नाची दहशत बसावी, असे काही चेहरे त्याकाळात अशा साईट्सवर झळकत असत.… Continue reading लग्न व अपेक्षा\n© सर्व हक्क लेखकाकडे सुरक्षित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947328.78/wet/CC-MAIN-20180424202213-20180424222213-00002.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9C%E0%A5%89%E0%A4%A8_(%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%A1%E0%A4%9A%E0%A4%BE_%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%BE)", "date_download": "2018-04-24T20:31:10Z", "digest": "sha1:5SVUFCHWRJKMLYSTXFLVU7YBYBDGMCAE", "length": 9200, "nlines": 134, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "जॉन (इंग्लडचा राजा) - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nजॉन (जन्म ११६५ मृत्यू १२१६) हा इंग्लंडचा एक राजा होता. त्याची कारकीर्द ११९९ ते १२१६ होती.\nजॉन हा दुसऱ्या हेन्रीचा सर्वात धाकटा मुलगा. त्यामुळे त्याच्याकडे राज्याचा कारभार येणे अपेक्षित नव्हते. पण दुसऱ्या हेन्रीच्या चार मुलांमधल्या भाऊबंदकीच्या संघर्षात तीन मुले दगावल्यावर शेवटी दुसऱ्या हेन्रीच्या मृत्यूनंतर केवळ दहाच वर्षांत—पहिल्या रिचर्डच्या म्हणजे जॉनच्या ज्येष्ठ भावाच्या, दुसऱ्या हेन्रीच्या तिसऱ्या मुलाच्या, मृत्यूनंतर—जॉन राजा झाला. इंग्लंडच्या लोकमानसात जॉन कमालीचा मुर्ख, संशयी, लोभी, व क्रूर म्हणून प्रसिद्ध आहे. त्याच्या राजवटीत आज फ्रांसमध्ये असलेली भूमी इंग्लडच्या हातातून निसटली. स्वतःच्याच घरात बघितलेल्या भाऊबंदकी व दगाबाजीमुळे जॉन इतका संशयी झाला की त्या भरात त्याने इंग्लंडच्या लोकप्रिय सरदारांना दूर ढकलून पैसे-दिले-म्हणजे-विश्वास-ठेवता-येईल या न्यायाने चोर-दरोडेखोरांना आपल्या सेवेत ठेवले. इंग्लंडमध्ये ख्रिस्ती धर्माचा धर्मप्रमुख कोणाला नेमावे यावर १२०८ मध्ये ���ॉनने रोममधल्या पोपसोबत भांडण उकरले व त्यामुळे १२१४ मध्ये झालेल्या युध्दात स्वतः पराभूत झाला. या सुमारास त्याच्या राज्यात अराजकता व असुरक्षितता इतकी वाढली की १२१५ च्या जूनमध्ये इंग्लंडच्या काही सरदारांनी राजाने त्यांच्या संमतीशिवाय वाटेल तसे कोणास मृत्यूदंडाची शिक्षा देऊ नये व वाटेल तशी खंडणी गोळा करू नये अशा करारावर स्वाक्षरी करण्यास जॉनला भाग पाडले. १२१४ च्या पराभवानंतर सत्तेवरच्यी पकड निसटत चाललेल्या जॉनला निमुटपणे या करारावर सही करावी लागली, पण एकाच वर्षांत जॉन पुन्हा सैन्य गोळा करून या सरदारांविरूध्द चालून गेला. याच मोहिमेत ऑक्टोबर १२१६ मध्ये वयाच्या एक्कावन्नाव्या वर्षी त्याचा जुलाबाने मृत्यू झाला. अशा रितीने एकाच वर्षांत खारिज झाला असला तरीही “माग्ना कार्टा” (“महा करार”) म्हणून ओळखला जाणारा १२१५ चा करार इंग्लंडच्या राजनैतिक इतिहासातला मैलाचा दगड मानला जातो. राजाच्या अमर्याद हुकुमतीवर लोक कायदेशीर मार्गाने अंकुश ठेवू शकतात ही कल्पना इंग्लिश लोकांना आली. इंग्लंड आज गणराज्य नसले तरी लोकशाही आहे. याचे बीज १२१५ च्या माग्ना कार्टाने रोवले असे काही वेळा म्हटले जाते. जॉनच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा तिसरा हेन्री इंग्लंडच्या गादीवर आला. तेराव्या शतकापासून चालत आलेल्या इंग्लंडच्या रॉबिन हुड लोककथांचा जॉन आजतागायत खलनायक आहे.\nइ.स. ११६५ मधील जन्म\nइ.स. १२१६ मधील मृत्यू\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १५ जुलै २०१६ रोजी ०५:१२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947328.78/wet/CC-MAIN-20180424202213-20180424222213-00002.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://jislblog.wordpress.com/2016/05/02/%E0%A4%9C%E0%A4%B2%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A5%80-%E0%A4%A1%E0%A5%89-%E0%A4%AD%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B2-%E0%A4%9C%E0%A5%88%E0%A4%A8/", "date_download": "2018-04-24T21:03:02Z", "digest": "sha1:ODRU2ZSLDBC3AWFF7RS2XMMV4V6EXB5W", "length": 46212, "nlines": 197, "source_domain": "jislblog.wordpress.com", "title": "जलयोगी : डॉ. भवरलाल जैन – जैन इरिगेशन ब्लॉग", "raw_content": "\nजलयोगी : डॉ. भवरलाल जैन\nजैन इरिगेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा गांधी रिसर्च फाउंडेशन, जळगावचे संस्थापक भवरलालजी जैन यांचे अल्पशा आजाराने २५ फेब्रुवारी २०१६ रोजी वयाच्या ७९ व्या वर्षी दुःखद निधन झाले. त्यांच्या जीवनप्रवासावर प्रकाशझोत टाकणारा हा लेख.\nया पृथ्वीतलावरील मानवी जगणे प्रामुख्याने दोन गोष्टींमुळे सुसह्य होते, सहज होते, आश्वासक होते. यातील पहिला भाग हा तपश्चर्येचा असतो. दुसरा भाग म्हणजे या तपश्चर्येतून मिळणारी दूरदृष्टी प्रत्यक्षात साकारण्यासाठी अहोरात्र स्वतःला वाहून घेणारी, त्याला कष्टाची जोड देणारी व्यक्तिमत्वं, ज्यांच्यामुळे मानवी जगणे सुसह्य होत जाते. भवरलालजी जैन यांनी आयुष्यभर मानवी कल्याणासाठीच्या तपश्चर्येला अहोरात्र कष्टांची जोड दिली. या कष्टातूनच हरितक्रांतीला पायाभूत ठरणारे उच्च कृषि तंत्रज्ञान या भूमित, या महाराष्ट्रात विकसित होऊ शकले. “कल्पना कणापरी ब्रह्मांडाचा भेद करी” हे ब्रीद त्यांनी प्रत्यक्षात साकार करून दाखविले.\nभवरलालजी जैन यांना फार मोठा औद्योगिक घराण्याचा वारसा नव्हता. जगप्रसिद्ध अजिंठा लेण्याच्या पायथ्याशी असलेल्या छोट्याशा वाकोद गावातील सामान्य अशा घरात त्यांचा जन्म झाला. प्राथमिक शिक्षणाचे धडे घेतल्यानंतर पुढील शिक्षण त्यांनी जळगाव, नाशिक व मुंबई येथे घेतले. असामान्य बुद्धिमत्ता असलेल्या भवरलालजींची राज्य लोकसेवा आयोगामार्फत उपजिल्हाधिकारी पदी निवड झाली होती. शासकीय नोकरीची संधी झुगारून या व्यक्तिमत्त्वाने आपल्या आईच्या शब्दानुसार सरळ निसर्ग, पशू, पक्षी, प्राणी यांची कृषी क्षेत्रामार्फत सेवा करण्याचे निश्चित केले.\nपाच दशकांपूर्वी कृषिक्षेत्रासमोरील आव्हाने, शेतकर्यांचे प्रश्न आजच्यापेक्षा अत्यंत निराळे होते. तांत्रिकदृष्ट्या ते आव्हानात्मक होते. केरोसीनवर चालणार्या पंपाचा जेमतेम आविष्कार झाला होता. याला लागणारे पाईप लोखंडी किंवा सिमेंटचे होते. लोखंडी परवडणारे नव्हते तर सिमेंटचे पाईप पावलोपावली फुटायचे. त्यांची जोडणी करण्यातच शेतकरी बेजार व्हायचे. अशा या काळात कृषि क्षेत्राला नवा तंत्रिक दिलासा आवश्यक होता. सर्वसामान्य शेतकरी असलेल्या भवरलालजी जैन यांनी ही समस्या लक्षात घेऊन शेतीच्या गरजेनुरूप, पाण्याच्या उपलब्धतेनुसार शेतकर्यांना सोईचे ठरतील अशा पीव्हीसी पाईप्सचे उत्पादन सुरु केले. जोडणी करायला व हाताळणीसाठी पीव्हीसी पाईप्स सोपे असल्याने जैन इरिगेशनचे हे पहिले उत्पादन राज्याच्या प्रत्येक शेतकर्यांच्या वेशीपाशी जाऊन पोहोचले.\nत्यांनी केवळ व्यावसायिकाची, उद्योजकाची भूमिका घेतली नाही. आपल्या उद्योगाला त्यांनी शाश्वत विकासाचे तात्विक अधिष्ठान दिले. माझ्या गावकुसाबाहेरचा सर्वसामान्य शेतकरी जर मोठा झाला तरच मी मोठा होईन ही खूणगाठ त्यांनी व्यवसायात पदार्पण करते वेळीच बांधून घेतल्याने आयुष्यभर त्यांनी स्वतःला याच कामी वाहून घेतले. छोट्यातला छोटा शेतकरी हा कसा मोठा होईल, त्याचे आर्थिक उत्पन्न कसे वाढेल याचा ध्यास घेऊन त्यांनी थोडे थोडके नव्हे तर सुमारे ५० लाख शेतकर्यांचे जीवनमान उंचावून दाखविले. ते द्रष्टे आणि कर्मयोगी मानले जातात ते यामुळेच.\nवाकोदसारख्या छोट्या गावातून पुढे येत आपल्या उद्योगाला विश्वाला बिलियन डॉलरची उलाढाल असलेली ग्रामीण बहुदेशीय कंपनी करणे तसे सोपे काम नाही. शेतीला लागणार्या पाईपापासून ते ट्यूबवेलच्या केसिंग पाईप पर्यंत, ऊतिसंवर्धित रोपांपासून ते ठिबक, सूक्ष्मसिंचन प्रणालीपर्यंत, फळ प्रक्रिया ते भाजीपाला निर्जलीकरण प्रक्रियेपर्यंत त्यांनी आपल्या उत्पादनांची एक विशाल-विस्तृत श्रृंखला सातासमुद्रापार पोहोचविली. एक मराठी उद्योजक सातासमुद्रापार आपल्या अस्तित्वाचा, आपल्या विस्ताराचा अमिट ठसा उमटवितो हे निश्चितच प्रत्येक महाराष्ट्रीयासाठी, भारतीयासाठी अभिमानास्पद आहे.\nभारताचा भाग्यविधाता म्हणून त्यांच्याकडे पाहावे लागेल. पाच दशकांपूर्वी खर्या अर्थाने कृषिक्षेत्रातील ‘मेक इन इंडिया’चा पाया त्यांनी रचला. यातूनच जागतिक पातळीवर सर्वांधिक आंबा फळावर प्रक्रिया करणारी प्रथम क्रमांकाची कंपनी, ऊतिसंवर्धित फळांच्या रोपांची निर्मिती करून ही व्हायरस-फ्री रोपे उच्च तंत्रज्ञानासह शेतकर्यांच्या हाती सुपूर्त करणारी प्रथम कंपनी, सूक्ष्मसिंचन व ठिबक सिंचनातील दुसर्या क्रमांकाची कंपनी, सौर ऊर्जेवर चालणार्या स्वदेशी तंत्रज्ञानाची जोड देऊन, स्वदेशी तत्वाने सौर पंपाचे उत्पादन करणारी प्रथम क्रमांकाची कंपनी म्हणून त्यांनी मिळवलेला नावलौकिक हा देशाच्या उद्योग जगताचा गौरव करणारा आहे.\nऊतिसंवर्धित बायोटेक्नॉलॉजीचे महत्त्व त्यांनी ओळखले. जळगाव येथे संशोधनाला भक्कम करणारी सर्वात मोठी बायोटेक लॅब त्यांनी उभारली. या लॅबला शासनाचे एनएबीएल मानांकन सुरवातीपासून लाभले. जैन इरिगेशनने निर्माण केलेल्या टिश्युकल्चर केळीच्या ग्रॅण्ड नैन या व्हरायटीने शेतकर्यांचे जीवनमान उंचावले. खान्देशसारखा उष्णकटिबंधात मोडणारा जळगाव जिल्हा भारतात क्रमांक एकचा केळी उत्पादक जिल्हा म्हणून अल्पावधीतच नावारूपास आला. इथल्या केळीने देशाच्या सीमा तर तोडल्याच शिवाय पाकिस्तान सारख्या देशातही या केळीने आपला लौकीक प्रस्थापित केला. खान्देशच्या पट्ट्यात ज्या शेतकर्याने टिश्युकल्चर केळीला जवळ केले त्यांचे जीवनमान किती सुधारले ते त्यांच्या घरावरून आपल्या सहज लक्षात येते. भवरलालजींच्या दूरदृष्टीचे हे आणखी एक द्योतक आहे.\nशेतकर्यांच्या भल्यासाठी ज्या काही गोष्टी असतील त्यावर संशोधन करणे व या संशोधनातून निर्माण केलेले तंत्रज्ञान शेतकर्यांपर्यंत पोहोचविणे हा त्यांच्या जीवन कार्यातील एक अविभाज्य भाग होता.\nशेतकरी हे निरक्षर जरी असले तरी ते अज्ञानी नाहीत. त्यांना केवळ तंत्रज्ञानाप्रती सजग व साक्षर करणे आवश्यक आहे हे त्यांनी नेमकेपणाने ओळखले होते. या सजगतेतूनच अखंड भारतभर त्यांनी कृषि साक्षरतेचा यज्ञ मागील सुमारे ३ दशकांपासून सुरु केला. आजच्या घडीला भारताच्या प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक तालुक्यात त्यांनी कृषितज्ज्ञ नेमून त्यांच्यामार्फत शेतकर्यांना योग्य दिशा देण्याचे काम यशस्वी करून दाखविले.\nहा कर्मयोगी शेवटच्या श्वासापर्यंत थांबला नाही. शेतकर्याची जी दिनचर्या असते ती शेवटपर्यंत त्यांनी पाळली. सकाळी सूर्योदयापूर्वी उठणे, उठल्यावर प्रत्यक्ष शेताच्या बांधावर जाऊन शेतातील मातीपिकांशी मूक संवाद साधणे, त्याच्याशी एकरूप होणे, यातूनच पुढील कामाची दिशा घेणे, कार्यालयीन कामकाजातून विशेष सवड काढून काही वेळ समाज कार्यासाठी देणे ही दिनचर्या सर्वसामान्यांसारखी ठेऊन या व्यक्तिने मानव कल्याणाचाच विचार कायम बाळगला.\nप्रत्येकाने विविध रूपातून सामाजिक ऋणांची परतफेड केली पाहिजे याचा विसर पडू न देता काही तरी अगोदर मिळविले पाहिजे ही व्यवसायाची गुरु किल्ली त्यांनी इतरांना दिली. आपल्या व्यवसायाची उभारणी नैतिक अधिष्ठानावर करून त्यांनी नैतिकतेच्या धर्मालाच सर्वांपर्यंत पोहोचते केले. लहानपणी जिल्हा परिषदेच्या शाळेत प्राथमिक शिक्षणाचे धडे घेताना ज्या काही उणिवा भासल्या त्या लक्षात ठेऊन पुढील काळात त्यांनी योग्य वेळ येताच निवासी शाळेचे स्वप्न साकारण्यास सुरवात केली. जगातील जे चांगले शिक्षण आहे ते आपल्याच भागात विद्यार्थ्यांना मिळावे शिवाय या शिक्षणासमवेत त्यांच्यावर भारतीय संस्काराचीही पेरणी व्हावी, कार्यानुभवातून शेती मातीचेही गणित कळावे या दृष्टिने जळगावातच त्यांनी अनुभूती निवासी स्कूल सुरू केली. अवघ्या दोन वर्षातच ही स्कूल भारतातील ग्रीन स्कूल अवार्डने गौरविली गेली.\nज्या मुलांना केवळ दारिद्र्याच्या शापाने योग्य शिक्षण घेता येत नाही अशा दारिद्र्य रेषेखालील मुलांसाठी निदान आपल्या गावात तरी आपण काही केले पाहिजे यासाठी ते नेहमी अस्वस्थ व्हायचे. या अस्वस्थतेतूनच त्यांनी जळगाव येथे महानगर पालिकेच्या बंद पडलेल्या शाळेच्या ईमारतीत एक अभिनव स्कूल सुरु केली. या अनुभूती इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये आज जळगावमधील दारिद्र्यात खितपत असलेल्या शेकडो मुलांना उच्च दर्जाचे शिक्षण मोफत दिले जात आहे. येथील विद्यार्थ्यांनी साध्य केलेल्या गुणवत्तेने देशविदेशातील संस्थांचेही लक्ष वेधले गेले आहे. या शाळेत आता विदेशातील उच्च शिक्षण घेणारी बालकल्याण व शिक्षण विभागातील विद्यार्थी येऊन प्रात्यक्षिकाचे धडे गिरवून जातात.\nही मूर्ती तशी शरीराने लहान होती. मनिषा आणि उर्मी मात्र त्यांच्यात प्रचंड होती. या उर्मिवरच त्यांनी हृदय विकाराचे ७ अटॅक सहन करून दाखविले. या आजाराला ते कधीच बधले नाहीत. उलट यावर मात करण्यासाठी त्यांनी योग, निसर्गोपचार, ध्यानधारणा हे भारतीय संस्कृतिचे मार्ग अधिक जवळ केले. अद्ययावत वैद्यकीय उपचारांसह मूळ भारतीय संस्कृतितील या जीवनशैलीतून ते प्रत्येक प्रकल्पासाठी दुप्पट गतिने पुढे झेपावले. कंपनीच्या विस्तारासमवेत सामाजिक क्षेत्रातील त्यांनी निर्माण केलेली कामे ही अपरिचितांना नेहमी स्तिमित करून टाकतात. ते समाजसुधारक, विचारवंत म्हणून त्यांच्या लक्षात राहतात. महात्मा गांधींच्या जीवन कार्याला भारतातील नवीन पिढी समवेत संपूर्ण जगतालाही त्यांचा ‘बी द चेंज’चा संदेश घेता यावा यासाठी त्यांनी मागील एक दशक पूर्णपणे स्वतःला वाहून घेतले. या दशकातील चिंतनाला त्यांनी कृतिची जोड देऊन जळगाव येथे अवघ्या काही महिन्यात जागतिक पातळीवरचे गांधीतीर्थ उभे करून दाखविले. आज या फाउंडेशनमार्फत शालेय अभ्यासक्रमाव्यतिरिक्त घेतल्या जाणार्या गांधी विचार परीक्षेत सुमारे २ लाख विद्यार्थी सहभागी होतात. हे म्युझियम प्रत्यक्ष पाहणार्यांची संख्या आता हजारोंनी वाढते आहे.\nएखादा सर्वसामान्य व्यक्ती आपल्या कार्यकर्तृत्वाने एवढा मोठा ठसा उमटवू शकते यावर कुणाचा विश्वास बसणार नाही. ते केवळ द्रष्टे नव्हते. त्यांनी साहित्याचे क्षेत्रही कुशलतेने हाताळून सिद्धहस्त लेखक म्हणूनही आपली ओळख निर्माण केली. त्यांनी पत्नीच्या योगदानावर लिहिलेले ‘ती आणि मी’ या पुस्तकाच्या लाखाच्यावर प्रती मराठी मनाच्या घराघरात पोहोचल्या आणि आता इंग्लिश व हिंदी भाषांमध्येही उपलब्ध आहेत.\nजैन हिल्स आणि जैन इरिगेशन हे चालते बोलते विद्यापीठच. इथे ग्रामीण विकासापासून जलसंधारणापर्यंत, महात्मा गांधींच्या शाश्वत विकासापासून ते खेड्यातील साध्या शेतकर्यालाही समृद्धीचा मार्ग देणार्या उच्च तंत्रज्ञानापर्यंतच्या विविध शक्तींचे महात्म्य या जैन हिल्सला मिळाले. म्हणूनच की काय आपल्या गावकुसात राबणार्या शेतकर्यांचे पाय विठ्ठलाच्या पंढरी इतकेच जैन हिल्सच्या कृषिपंढरीकडे आपसुक वळतात. शेतकरी येथून उच्च कृषितंत्रज्ञानचे बळ घेऊच जातात. इथे भेट देणार्या कोणत्याही शेतकर्याला रिकाम्या हाताने परतू देणार नाही याचा ध्यासाने भवरलालजी जैन यांनी बाळगून गुरुकुल निमार्ण केले आहे.\nकृषिक्षेत्रात शिकणार्या शेतकर्यांच्या मुलाकडे त्यांचे विशेष लक्ष असायचे. जैन इरिगेशनने जे काही संशोधन विकसित केले आहे ते पुढील शिक्षणासाठी या विद्यार्थ्यांना खुले करून देताना त्यांनी कधीही व्यावसायिक विचाराला जवळ केले नाही. प्रत्यक्ष शेताच्या बांधावर पोहोचून त्या त्या भागातल्या मातीत रुजणारे संशोधन यावरच त्यांनी भर दिला. स्वाभाविक अनेक उच्च विद्या घेणार्या विद्यार्थ्यांचा याकडे कल असणारच. आपल्या विद्यापीठातील विद्यार्थ्यांना जैन इरिगेशनच्या तंत्रज्ञानाचा, येथील शिक्षणाचा लाभ व्हावा या उद्देशाने भारतातील जवळपास सर्वच कृषि विद्यापीठांनी स्वतःहून जैन इरिगेशनशी सामंजस्य करार केला. जगातील अनेक विद्यापीठांनीही करार करून कृषि क्षेत्राच्या शाश्वत विकासासाठी भारतात हे रुजलेले तंत्रज्ञान मोलाचे आहे याची अप्रत्यक्ष पावतीच दिली.\nअमेरिकेतील हार्वर्ड बिझनेस स्कूलकडे संपूर्ण जग हे उच्च शिक्षणातील परमोच्च केंद्र बिंदू म्हणून पाहते. या हार्वर्ड बिझनेस स्क���लने भवरलालजी जैन यांनी आपल्या जीवन कार्यातून जो अमूल्य ठसा उमटविला त्या सर्व कार्याचा वेध घेणार्या विषयाचा त्यांच्या अभ्यासक्रमात समावेश केला हे सहसा कुणाला ज्ञात नाही. हा गौरव त्यांच्यामार्फत संपूर्ण भारताचा गौरव आहे. ज्या आफ्रिकेकडे भारताच्या खालोखाल एक अविकसनशील खंड म्हणून सारे जग पाहते त्या आफ्रिकेतील कृषिक्षेत्राला आपण दिलासा देऊ, मार्ग देऊ या उद्देशाने त्यांनी या दशकात मोठे कार्य केले आहे. आफ्रिकेतील विविध देशात कृषि शिक्षण विस्ताराचे कार्य त्यांनाही बळ देत आहे. ही दूरदृष्टी भवरलालजींनी व्यावसायिक गणितात कधीच गृहित धरली नाही. उलट यात झळ सोसून तयारी दर्शविली हे लक्षात घेतले पाहिजे.\nकोणतेही राष्ट्र खर्या अर्थाने उभे रहायचे असेल तर त्याच्या सार्वजनिक व्यवस्थेत सर्वच पातळ्यांवर पारदर्शकता हवी ही भूमिका त्यांनी सुरवातीपासून घेतली. या त्यांच्या भूमिकेमुळे स्वतःच्या उद्योगावर होणार्या परिणामांचा त्यांनी विचार केला नाही. दोन दशकांपूर्वी लोकशाही मूल्यात माहितीच्या अधिकारासारख्या झाकून ठेवलेल्या महत्त्वपूर्ण अधिकाराला बाहेर काढून त्यांनी त्यासाठी आपली जाहीर भूमिका घेतली. माहितीचा अधिकार हा भ्रष्टाचाराला रोखणारा आहे हे लक्षात घेऊन त्यांनी समाजात जागृती केली. ‘आजची समाजरचना..’ या पुस्तकात त्यांनी घेतलेली भूमिका ही आजही आवश्यक अशी आहे.\nज्या काही भूमिका त्यांनी आजवर घेतल्या त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्याचा अट्टहासही त्यांनी स्वतःच स्वतःजवळ धरला. ज्या ग्रामसुधारणाचे भाष्य त्यांनी केले त्याची अंमलबजावणी त्यांनी काही खेडे दत्तक घेऊन केली. मराठवाड्यातील दुष्काळ निवारण्याच्या उद्देशाने प्राथमिक स्तरावर जिल्हा प्रशासनासमवेत दोन वर्षांपूर्वी ४० गावांमध्ये काम करून बीड जिल्ह्याला वेगळा दिलासाही दिला. महिला सक्षमीकरणाच्या दृष्टिने त्यांनी रॅमन मॅगसेसे पुरस्कार प्राप्त निलीमा मिश्राला सोबत घेऊन प्रायोगिक पातळीवर सुमारे १० गावांतील महिला बचत गटांसाठी काही प्रायोगिक प्रकल्पही हाती घेतले.\nपाण्याचे दुर्भिक्ष आणि बदलता निसर्ग ही आव्हाने भवरलालजी जैन यांनी डोळ्यापुढे ठेऊन कोरडवाहू शेतकर्यांसाठी जलसंधारणाचा नवा आयाम विकसीत केला. वॉटरशेड, वॉटर हार्वेस्टींग, वॉटर कंझर्वेशन आदिंचे पथदर्शक काम जैन हिल्स येथे मोठ्या नावीन्यपूर्णतेने करण्यात आले. कृषि क्षेत्रातील, जल व्यवस्थापन, उच्च कृषितंत्रज्ञान, सूक्ष्मसिंचन आदी क्षेत्रातील त्यांच्या भरीव योगदानाबद्दल त्यांना जगात अत्यंत प्रतिष्ठेचा समजल्या जाणार्या जागतिक पातळीच्या क्रॉफर्ड रीड मेमोरियल अवॉर्डने सन्मानित करण्यात आले आहे. याच बरोबर जगातील विविध ४ विद्यापीठांनी त्यांना डॉक्टर ऑफ लिटरेचरने सन्मानित केले आहे. २००८ मध्ये भारत सरकारने त्यांना पद्मश्री देऊन गौरविले.\nजैन हिल्स ही कर्मयोध्ध्याची भूमि ठरली ती यामुळेच. इथे जे कोणी येऊन भेटून गेले त्यांना इथे केवळ प्रगतीची बिजेच मिळाली नाहीत तर याच्या जोडीला शाश्वत विकासाचा आध्यात्मिक मार्गही त्यांना सापडला.\nकाही दिवसांपूर्वीच केंद्रीय जलसंसाधनमंत्री उमा भारती या जळगावला आल्या होत्या. या पृथ्वीतलावर अनेक अवतार होऊन गेले. यात कर्म अवतार याचे सुद्धा अनन्यसाधारण महत्त्व आहे. काही पुरुष हे आपले अलौकिक कार्य करण्यासाठीच पृथ्वीतलावर येतात. या शब्दात त्यांनी भवरलालजींबद्दल गौरोद्गार काढले. माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी कर्मयोग्याच्या रुपात पाहिले. माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी त्यांना द्रष्ट्या पुरुष रुपात पाहिले. जे निरीश्वरवादी होते त्यांनी भवरलालजींना संत रुपात पाहिले.\nग्रामसुधारणेसाठी संत गाडगे महाराज यांनी हाती झाडू घेऊन ग्रामस्वच्छतेचा नारा गावोगावी पोहोचविला. ग्रामगीतेच्या माध्यमातून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी नैतिक अधिष्ठानाची व कर्मकांडापल्याड प्रत्यक्ष साध्या छोट्या कृतिसाठी प्रत्येक खेड्याला जागे केले. विनोबा भावे यांनी भूदान चळवळीतून भूमिहिनांना भूमी मिळवून दिली. यांच्या जोडीला जोड देऊन भवरलालजींनी या सर्व राष्ट्रसंतांच्या जीवन कार्याला जवळ करत जलबचतीचे नवे अधिष्ठान निर्माण केले. पाण्याच्या प्रत्येक थेंबाला नवी परिभाषा देणार्या भवरलालजींना महाराष्ट्रातील शेतकरी नेहमी संताच्या रूपात लक्षात ठेवेल.\nस्व. भवरलालजींच्या जीवनकार्याचा हा आलेख जेव्हा आपण पाहतो तेव्हा त्यांनी ७९ वर्षाच्या आयुष्यात हे कसे साध्य केले याचे आश्चर्य वाटते. त्यांच्या कामाची गती अफाट होती. कोणत्याही आव्हानाने ते डगमगले नाहीत. त्यांच्या प्रत्येक कृतीत धाडस होते. हाती घेतलेल्या कोणत्याही कामात ते एकाग्रता साधून कामे तडीस नेत. त्यांच्या अंगी असलेली ही गुणवैशिष्ट्ये त्यांच्या अशोक, अनिल, अजित, अतुल या चारही सुपुत्रांत बिंबलेली आहेत. स्व भाऊंच्या जीवनकार्याचा आदर्श डोळ्यापुढे ठेवून त्यांचे कार्य पुढे समर्थपणे नेण्यास त्यांची पुढची पिढी सक्षम आहे हे निश्चित.\nजैन इरिगेशन संबंधी :\nजगभर पसरलेल्या २८ उत्पादन केंद्रामध्ये, १०,००० पेक्षा अधिक सहकारी कार्यरत असलेल्या जैन इरिगेशन सिस्टम्स् लिमिटेड (JISL) या आमच्या बहुराष्ट्रीय भारतीय कंपनीचे बोधवाक्य आहे, कल्पना कणापरी, ब्रह्मांडाचा भेद करी. गेल्या ३४ वर्षांपासून आम्ही सूक्ष्म जलसिंचन प्रणाली, PVC पाइप्स, HDPE पाइप्स, प्लास्टिक शीट्स यांचे उत्पादने प्रक्रियाकृत कृषि उत्पादने, पुनुरुज्जीवनक्षम ऊर्जा उपाय, ऊति संवर्धन सुविधा केंद्रे, वित्तीय सेवा, तसेच अन्य कृषि योगदान क्षेत्रांत ही कंपनी कार्यरत आहे. हिने आधुनिक सिंचन प्रणाली व मौल्यवान पाण्याची बचत करणार्या नवनवोन्मषी कल्पक तंत्रज्ञानांच्या विकासातून कोट्यावधी छोट्या शेतकर्यांच्या उत्पादनात व उत्पन्नात लक्षणीय वाढ होण्यास मदत करून उत्पादनक्षमतेतील एक मूक क्रांतीच प्रवर्तित केली आहे; तसेच लार्ज स्केल इंटिग्रेटेड इरिगेशन प्रोजेक्ट्स (IIP) म्हणजेच विशालकाय एकत्रिकृत सिंचन प्रकल्पांच्या नव्या संकल्पनेची नांदीही केली आहे. जल आणि खाद्य सुरक्षेबाबत अधिक पीक-थेंबागणिक हे या कंपनीचे धोरण आहे. सार्थक करुया जन्माचे रुप पालटू वसुंधरेचे॥ हे आमचे स्वप्न साकार करताना JISL ची सर्व उत्पादने आणि सेवा, शाश्वत भविष्य निर्माण करण्यात योगदान देतात. JISL ची NSE- मुंबई मधे JISLJALEQS अशी आणि BSE मध्ये ५००२१९ या सांकेतिक क्रमांकाने नोंद केलेली आहे. कृपया आम्हाला, www. jains.com या संकेतस्थळावर भेटा.\nPrevious शेतीतील तण व्यवस्थापनासाठी ठिबक तंत्राचाच प्रभावी उपयोग\nNext मिरज रेल्वे पाईपलाइनच्या युद्धपातळीवरील पूर्तीसाठी सांगली जिल्हाधिकाऱ्यांनी केला जैन इरिगेशनचा गौरव\nRe- जळगावच्या सौ.संगीता अ. घोडगांवकर यांची इनरव्हील डिस्ट्रिक्ट३०३च्य ा चेअरमनपदी नियुक्ती. June 29, 2017\nकष्टकरी शेतकऱ्यांना पुरस्कार समर्पित – अशोक जैन अशोक जैन यांना सॅम पित्रोदा यांच्याहस्ते मानाचा मॅक्सेल पुरस्कार प्रदान May 5, 2017\nजैन इरिगेशनला एकात्मिक सूक्���्मसिंचन प्रकल्पासाठी ५६९ कोटींची ऑर्डर April 21, 2017\nजैन इरिगेशनद्वारा अमेरिका की दो सिंचाईप्रणित कंपनियों का अधिग्रहण April 20, 2017\nsatish a pansare on शेतीतील तण व्यवस्थापनासाठी ठिब…\njislblog on स्व. भवरलालजी जैन यांचे हजारों…\nSubhash Chander on स्व. भवरलालजी जैन यांचे हजारों…\njislblog on पद्मश्री भवरलालजी जैन यांचे…\nNital/Anup S Patel on पद्मश्री भवरलालजी जैन यांचे…\nRe- जळगावच्या सौ.संगीता अ. घोडगांवकर यांची इनरव्हील डिस्ट्रिक्ट३०३च्य ा चेअरमनपदी नियुक्ती.\nकष्टकरी शेतकऱ्यांना पुरस्कार समर्पित – अशोक जैन अशोक जैन यांना सॅम पित्रोदा यांच्याहस्ते मानाचा मॅक्सेल पुरस्कार प्रदान\nजैन इरिगेशनला एकात्मिक सूक्ष्मसिंचन प्रकल्पासाठी ५६९ कोटींची ऑर्डर\nजैन इरिगेशनद्वारा अमेरिका की दो सिंचाईप्रणित कंपनियों का अधिग्रहण\nsatish a pansare on शेतीतील तण व्यवस्थापनासाठी ठिब…\njislblog on स्व. भवरलालजी जैन यांचे हजारों…\nSubhash Chander on स्व. भवरलालजी जैन यांचे हजारों…\njislblog on पद्मश्री भवरलालजी जैन यांचे…\nNital/Anup S Patel on पद्मश्री भवरलालजी जैन यांचे…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947328.78/wet/CC-MAIN-20180424202213-20180424222213-00003.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/marathi-prem-kavita/t20395/", "date_download": "2018-04-24T20:53:02Z", "digest": "sha1:VQWMJDGPQ2KJ6EEGXHOFUC6GTPXXWYLO", "length": 2275, "nlines": 54, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Prem Kavita-तुला पहिले की मन माझे भारावून जाते .", "raw_content": "\nतुला पहिले की मन माझे भारावून जाते .\nAuthor Topic: तुला पहिले की मन माझे भारावून जाते . (Read 1305 times)\nतुला पहिले की मन माझे भारावून जाते .\nतुला पहिले की मन माझे भारावून जाते .\nतुझ्या डोळ्यात पहिले मन माझे मलाच विसरून जाते .\nरेशेमि केसात तुझ्या मन गुंतून जाते .\nतुझ्या गोड हसण्यात मन फसून जाते .\nनकळत तुझ्या जवळ मन बसून जाते .\nतू जवळ नसलीस की मला रडूउन जाते\nतुला पहिले की मन माझे भारावून जाते .\nतुला पहिले की मन माझे भारावून जाते .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947328.78/wet/CC-MAIN-20180424202213-20180424222213-00003.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "http://thanevaibhav.in/villagenews/%E0%A4%AA%E0%A5%85%E0%A4%A8%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A1-%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%AC%E0%A5%80%E0%A4%B0-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%B6%E0%A5%88%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A3%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A4%AA-%E0%A4%89%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A4-6951", "date_download": "2018-04-24T21:05:27Z", "digest": "sha1:GKKQ63YCTBQMGXZXMNYRFCEPVINKXWJG", "length": 4217, "nlines": 67, "source_domain": "thanevaibhav.in", "title": "पॅनकार्ड शिबीर आणि शैक्षणिक साहित्यवाटप उत्साहात | Thane Vaibhav", "raw_content": "\nस्पर्धेत भाग घेण्यासाठी पहा ठाणेवैभव\nमहाराष्ट्रातील एकमेव दैनिक ज्यांनी आपल्या वाचकांना दिल्य��� आजवर ५०० दागिना आणि ३०० साड्या.\nदररोज दागिना जिंकायचा असेल तर वाचा ठाणेवैभव.\nपॅनकार्ड शिबीर आणि शैक्षणिक साहित्यवाटप उत्साहात\nकिन्हवली,दि.२३(वार्ताहर)-शहापूर तालुक्यातील टेंभरे गावातील मित्र सन्मान प्रतिष्ठान, समाजकल्याण न्यास व संघर्ष पत्रकार संघ ठाणे जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पॅनकार्ड शिबीर व जिल्हा परिषद शाळा, टेंभरे येथील एकूण ६० शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रमचे आयोजन नुकतेच करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समाजकल्याण न्यासचे डॉ.सोन्या पाटील तर उद्घाटन राष्ट्रवादीचे युवा नेते निखिल बरोरा, समाजकल्याण न्यासचे प्रदेशाध्यक्ष अनिल घोडविंदे, शहापुर तालुकाध्यक्ष किसन जाधव, खरेदी-विक्री संघाचे संचालक विनायक सापळे, संघर्ष पत्रकार संघाचे जिल्हा अध्यक्ष पत्रकार योगेश हजारे, उपजिल्हा रुग्णालय कमिटी सदस्य रवींद्र मडके, जयेश भालके, रुपेश साबळे यांच्यासह गावातील सरपंच, ग्रामस्थ, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.\nनूतन विद्यालयात विज्ञान प्रदर्शन उत्साहात\nआमदार किसन कथोरे यांच्या हस्ते २५० विद्यार्थ्यांचा सत्कार\nशहापूरात विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947328.78/wet/CC-MAIN-20180424202213-20180424222213-00004.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/topics/metro/", "date_download": "2018-04-24T21:04:08Z", "digest": "sha1:TOB25G3VV7C45W2A23LS76AVXNLWFOWF", "length": 27792, "nlines": 390, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Latest Metro News in Marathi | Metro Live Updates in Marathi | मेट्रो बातम्या at Lokmat.com", "raw_content": "बुधवार २५ एप्रिल २०१८\nमहाराष्ट्र बॅँकेच्या बाहेर ग्राहकांचे हाल\nरोजगार हमीचे तीन तेरा : पगार न मिळाल्याने बुरे दिन\nकेंद्राकडून महाराष्ट्राच्या तोंडाला पाने\nनाणारवरून शिवसेना नरमली; बाहेर आक्रमक, मंत्रिमंडळात मौन\nमुंबईचा विकास आराखडा मंजूर\nकेंद्राकडून महाराष्ट्राच्या तोंडाला पाने\nनाणारवरून शिवसेना नरमली; बाहेर आक्रमक, मंत्रिमंडळात मौन\nमुंबईचा विकास आराखडा मंजूर\nबेकायदा बांधकामांवर आकारण्यात येणारा मालमत्ता कर दुप्पटच\n‘शारदाश्रम’ला वेध आयसीएसई बोर्डाचे\nकॅटरिना कैफने सर्वांसमोर शेअर केले तिचे सीक्रेट, म्हटले...\n‘श्री’च्या रिअल लाइफमधील दुस-या लग्नाबद्दल जान्हवी म्हणाली की …….\nभीषण आगीत ‘केसरी’चा सेट जळून खाक; लाखोंचे झाले नुकसान\nया कारणामुळे उर्मिला मातोंडकर गेल्या दहा वर्षा��पासून इंडस्ट्रीमधून होती गायब\nइटलीत लग्न करणाऱ्या ‘या’ अभिनेत्रीला तुम्ही ओळखता काय\n...... क्रिकेटमधील झंझावाताचा काळजाला भिडणारा प्रवास\nमहापालिकेसमोर नाशिककरांचे करवाढविरोधी आंदोलन\nपुण्यातील आंबेडकर नगर झोपडपट्टीत भीषण आग\nनरेंद्र, देवेंद्र सरकार टिकेल की पडेल... पाहा मोठं भाकित\nIPL 2018 : सचिनला वाढदिवसाची विजयी भेट देण्यात मुंबई अपयशी; हैदराबादचा 31 धावांनी विजय\nठाणे: मानपाडा येथील गोदामाला आग; अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल\nचंद्रपूर : वाहन सोडण्यासाठी पैसे घेतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर महामार्गावरील सहा पोलिसांचं निलंबन.\nIPL 2018 : मुंबईने नाणेफेक जिंकत गोलंदाजी स्वीकारली\nवर्ल्डकप २०१९: भारताची सलामीची लढत ५ जून रोजी द. आफ्रिकेविरुद्ध; पाकिस्तानशी १६ जूनला टक्कर\nमुलुंड रेल्वे स्थानकातील प्रवाशाला ट्रेनखाली ढकलल्याप्रकरणी मनीषा ललित खाकडिया या महिलेला अटक\nयेरवाड्यातून 14 दिवसांच्या सुट्टीवर आलेला 'तो' फरार; तब्बल 18 वर्षानंतर गुन्हा दाखल\nपरराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज मंगोलियाला पोहोचल्या; भारताच्या परराष्ट्रमंत्री 42 वर्षानंतर मंगोलियात\nक्रिकेट विश्वचषक 2019: भारताचा पहिला सामना द. आफ्रिकेविरुद्ध; 4 जूनला भिडणार\nजम्मू काश्मीरच्या पुलवामामध्ये चकमक; भारतीय जवानांकडून तीन दहशतवाद्यांचा खात्मा\nयवतमाळ : जप्त केलेला रेतीचा ट्रॅक्टर महागाव तहसील कार्यालयाच्या आवारातून चोरीला\nअहमदनगर : पोलीस अधीक्षक कार्यालय तोडफोड प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या भाजप अामदार शिवाजी कर्डिले यांना जामीन\nकथुआ बलात्कार प्रकरण - मुख्य न्याय दंडाधिकाऱ्यांनी अल्पवयीन आरोपीचा जामीन अर्ज फेटाळला\nअहमदनगर : केडगाव दुहेरी हत्याकांड प्रकरणातील आरोपी काॅंग्रेस नगरसेवक विशाल कोतकरला चार दिवसाची पोलीस कोठडी\nअहमदनगर - छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत अाक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी माजी उपमहापौर श्रीपाद छिंदम याची नगर जिल्हाबंदी अाठ दिवसांनी पुन्हा वाढविली\nIPL 2018 : सचिनला वाढदिवसाची विजयी भेट देण्यात मुंबई अपयशी; हैदराबादचा 31 धावांनी विजय\nठाणे: मानपाडा येथील गोदामाला आग; अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल\nचंद्रपूर : वाहन सोडण्यासाठी पैसे घेतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर महामार्गावरील सहा पोलिसांचं निलंबन.\nIPL 2018 : मुंबईने नाणेफेक जिंकत गोलंदाजी स्वीकारली\nवर्ल्डकप २०१९: भारताची सलामीची लढत ५ जून रोजी द. आफ्रिकेविरुद्ध; पाकिस्तानशी १६ जूनला टक्कर\nमुलुंड रेल्वे स्थानकातील प्रवाशाला ट्रेनखाली ढकलल्याप्रकरणी मनीषा ललित खाकडिया या महिलेला अटक\nयेरवाड्यातून 14 दिवसांच्या सुट्टीवर आलेला 'तो' फरार; तब्बल 18 वर्षानंतर गुन्हा दाखल\nपरराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज मंगोलियाला पोहोचल्या; भारताच्या परराष्ट्रमंत्री 42 वर्षानंतर मंगोलियात\nक्रिकेट विश्वचषक 2019: भारताचा पहिला सामना द. आफ्रिकेविरुद्ध; 4 जूनला भिडणार\nजम्मू काश्मीरच्या पुलवामामध्ये चकमक; भारतीय जवानांकडून तीन दहशतवाद्यांचा खात्मा\nयवतमाळ : जप्त केलेला रेतीचा ट्रॅक्टर महागाव तहसील कार्यालयाच्या आवारातून चोरीला\nअहमदनगर : पोलीस अधीक्षक कार्यालय तोडफोड प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या भाजप अामदार शिवाजी कर्डिले यांना जामीन\nकथुआ बलात्कार प्रकरण - मुख्य न्याय दंडाधिकाऱ्यांनी अल्पवयीन आरोपीचा जामीन अर्ज फेटाळला\nअहमदनगर : केडगाव दुहेरी हत्याकांड प्रकरणातील आरोपी काॅंग्रेस नगरसेवक विशाल कोतकरला चार दिवसाची पोलीस कोठडी\nअहमदनगर - छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत अाक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी माजी उपमहापौर श्रीपाद छिंदम याची नगर जिल्हाबंदी अाठ दिवसांनी पुन्हा वाढविली\nAll post in लाइव न्यूज़\nस्वारगेट हबचे काम लवकरच\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nपीएमपीएल या तिन्ही प्रवासी सेवांचा अत्युत्कृष्ट समन्वय या बहुमजली हबमधून प्रत्यक्षात येणार आहे. ... Read More\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nधायरी येथील राजयोग सोसायटी, मियामी, क्रॉस ओव्हर काऊंटी, मधुकोश, समर्थ नगर येथील व्यंकटेश, एक्स्टसी सोसायटी अशा १५हून अधिक सोसायट्यांना भेटी देऊन नागरिकांशी समोरासमोर चर्चा केली. ... Read More\nकामगारांच्या सुरक्षेकडे विशेष लक्ष\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\n‘मेट्रो-३’चे काम : भुयारीकरणाच्या वेळी जास्त जागरूक राहण्याची प्राधिकरणाची खबरदारी ... Read More\nनागपुरात मेट्रो रेल्वेच्या प्रवासाने मुले, वयस्क आनंदी\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nनागपूरकर ज्या क्षणाची वाट पाहत होते, तो आज अवतरला. मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या एटग्रेट सेक्शनमध्ये साऊथ एअरपोर्ट ते खापरी मेट्रो स्टेशनपर्यंत शनिवारी नागपुरातील मूकबधिर विद्यालयातील मुले, वृद्धाश्रमातील वयस्क आणि गरजू मुलांनी मेट्रो रेल्वेतून प्रवास क ... Read More\nपुणे मेट्राेचे काम प्रगतीपथावर\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nपुण्यातील मेट्राेचे काम प्रगतीपथावर असून विविध ठिकाणी पिलर उभारण्याचे काम सुरु अाहे. तर काही ठिकाणी पिलर उभारण्यात आले अाहेत. ... Read More\nमुरबाड रोडमार्गे कल्याण मेट्रोचा मार्ग वळवावा, भाजपचे खासदार कपिल पाटील यांची मागणी\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रोचा मार्ग सहजानंद चौकाऐवजी दुर्गाडी किल्ला, खडकपाडा, मुरबाड रोड मार्गे एपीएमएसी असा वळवावा, अशी आग्रही मागणी भाजपचे खासदार कपिल पाटील यांनी आज केली. ... Read More\nध्वनिप्रदूषणाचे मोजमाप होणार, हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश, मेट्रो ३ कामाच्या आवाजावर लक्ष\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nमेट्रो-३ प्रकल्पाच्या कामामुळे ध्वनिप्रदूषणाच्या नियमांचे उल्लंघन होत आहे की नाही, हे तपासण्यासाठी उच्च न्यायालयाने चर्चगेट, कफपरेड व माहिम येथील पोलिसांना येथील कामाच्या आवाजाची पातळी मोजण्याचे निर्देश बुधवारी दिले. ... Read More\nनागपुरात मेट्रोच्या ट्रेलरने मार्शलला चिरडले\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nवर्धा रोडवरील चिंचभवन पुलाजवळ वाहतूक संचालित करीत असलेल्या मेट्रो रेल्वेच्या मार्शलला ट्रेलरने चिरडले. हा अपघात मंगळवारी मध्यरात्री घडला. वैभव प्रभाकर गाडेकर (१९) रा. न्यू सुभेदार ले-आऊट असे मृताचे नाव आहे. गेल्या १४ तासात रस्ते अपघातात तिघांना जीव ग ... Read More\nमार्च २०१९ पासून धावणार खापरी ते बर्डी मेट्रो ट्रेन\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nखापरी ते साऊथ एअरपोर्ट मेट्रो स्टेशनपर्यंतच्या एटग्रेड (जमीन) सेक्शनचे काम पूर्ण झाले असून कमिश्नर आॅफ मेट्रो रेल सेफ्टी (सीएमआरएस) यांनी जॉय राईडसाठी हिरवी झेंडी दिली आहे. आता नागपूरकरांचे लक्ष शहरात सुरू असलेल्या मेट्रोच्या इतर कामांवर केंद्रीत झाल ... Read More\nमेट्रो, स्मार्ट सिटीच्या रस्तेखोदाईकडे दुर्लक्ष\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nरस्तेखोदाईसाठी मोबाईल कंपन्यांसह सरकारच्याच असलेल्या महावितरण या कंपनीलाही शुल्क अदा करायला लावणाऱ्या महापालिकेने महामेट्रो व स्मार्ट सिटी या दोन कंपन्यांना मात्र पूर्ण सूट दिली आहे. ... Read More\nमेट्रोच्या ‘कृष्णा वन आणि टू’ चे काम जोरात\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nकल्याण-भिवंडीपर्यंत धावणार मेट्रो रेल्वे, मे���्रो-५ आणि मेट्रो-६ ला मंजुरी\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nमेट्रो-7 चं काम सुरू असताना कोसळला पिलर, सुदैवानं मोठी दुर्घटना टळली\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nमेट्रो 7 चं बांधकाम सुरू असताना पिलर कोसळून एक कामगार जखमी झाला आहे. गोरेगावमधील ही घटना आहे. सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. ... Read More\nसचिनला वाढदिवसाची विजयी भेट देण्यात मुंबई अपयशी; हैदराबादचा 31 धावांनी विजय\nसचिनचं पहिलं शतक आणि शॅम्पेनची बॉटल... 'मास्टर' खेळाडूच्या 'ब्लास्टर' गोष्टी\nकांजीवरम साडीमधला सोनमचा हटके लूक\nसिद्धारामय्या यांनी दाखल केले उमेदवारी अर्ज\nसांगली : रेवणगाव घाटात एसटी-डंपरचा भीषण अपघात, तीन ठार\n...म्हणून सचिन सराव करताना चौकार, षटकार मारायचा नाही\nब्रिटनच्या राजघराण्यात लहानग्या सदस्याचं आगमन\nनागपूरमधील ही झोपडी म्हणजे क्रिकेटच्या देवाचं मंदिरच\nसचिनला आवडतो वडापाव आणि पारले-जी बिस्कीट, वाचा त्याच्याविषयी इतर रंजक गोष्टी\nसचिन सहकुटुंब... सहपरिवार... 'हे' फोटो तुम्ही पाहिले नसतील\nतब्बल साडेसहा कोटींची कार; अवघ्या 2 सेकंदात 100 किमी वेग पकडणार\n...... क्रिकेटमधील झंझावाताचा काळजाला भिडणारा प्रवास\nअवैध बांधकामांविरोधात डफडे बजाव आंदोलन\n जोगता बनविण्यासाठी तरूणाला असुडाने मारहाण\nऔरंगाबाद- पोलिसांना मारहाण करून पळाले दोन कैदी\nमहापालिकेसमोर नाशिककरांचे करवाढविरोधी आंदोलन\nचिमुरडी रंगली आंब्याचा आस्वाद घेण्यात\nशिवजयंतीनिमित्त हलगी वादन स्पर्धा\nपुण्यातील आंबेडकर नगर झोपडपट्टीत भीषण आग\nजीव धोक्यात घालून पुण्यातील खाणींमध्ये पोहायला जाताहेत तरुण\nनगर जिल्ह्यात सर्पमित्राने पकडला विषारी साप\nमुंबईचा विकास आराखडा मंजूर\nबेकायदा बांधकामांवर आकारण्यात येणारा मालमत्ता कर दुप्पटच\n‘शारदाश्रम’ला वेध आयसीएसई बोर्डाचे\nछोटा राजनच्या भावाला अंतरिम दिलासा\nआखतवाडा ते पुसला रस्ता उठला शेतकऱ्यांच्या जिवावर\nMI vs SH, IPL 2018 :सचिनला वाढदिवसाची विजयी भेट देण्यात मुंबई अपयशी; हैदराबादचा 31 धावांनी विजय\nआसाराम बापूचा आज फैसला\nकोरेगाव- भीमा हिंसाचारामागे माओवादी संघटना\n२0१५ नंतरच एनपीएमध्ये वाढ, पंतप्रधान मोदींचा संबंध नाही : आरबीआयने निर्बंध कडक केल्याचा परिणाम\nनाणारची रिफायनरी विदर्भात उभारा; विजय दर्डा यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र\nबीसीसीआयपुढे आयसीसी नमली; भा���ताच्या वेळापत्रकात केला बदल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947328.78/wet/CC-MAIN-20180424202213-20180424222213-00005.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B8%E0%A5%83%E0%A4%AA", "date_download": "2018-04-24T20:26:45Z", "digest": "sha1:TQCK2QDXCZRC7MES2J4Y2OVPNBMYC56H", "length": 4644, "nlines": 197, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:सरीसृप - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nएकूण ३ पैकी खालील ३ पाने या वर्गात आहेत.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १ ऑगस्ट २०१३ रोजी १५:२८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947328.78/wet/CC-MAIN-20180424202213-20180424222213-00005.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "http://anuradhamhapankar.blogspot.com/2008/04/blog-post_15.html", "date_download": "2018-04-24T20:45:37Z", "digest": "sha1:QC4JGZDGLKTQNIOWS6MMU2PSSA5I4HRE", "length": 5627, "nlines": 130, "source_domain": "anuradhamhapankar.blogspot.com", "title": "सौ. अनुराधा सचिन म्हापणकर: ओंजळीतलं आयुष्य..?", "raw_content": "\nएका ओंजळीत आयुष्य घेऊन जगते मी\nआणि ओंजळीतून थेंब थेंब गळून जावा\nतसं आयुष्यही निसटून जातं क्षणा क्षणाने\nकिती काही करायचं राहिलय..\nआणि कुणास ठाऊक.. अजून किती जगायचं राहिलय..\nकसं नेणार तडीस मी - जे मनात कुठेसं योजलय..\nकिती जगणार मी - विधात्याने तरी अद्याप कुठे मोजलय..\nकमी पडतय मला ओंजळीतलं आयुष्य जगायला\nरात्रंदिवस असे का माझे भुर्रकन लागले उडायला\nओंजळ कित्ती घट्ट केली\nमी मूठही वळून पाहिली\nमग धार होऊन वाहिली\nयेणारा प्रत्येक दिवस म्हणून आता नव्यानं जगायचं ठरवलय\nओंजळीतून वाहून जाणारा काळ पदरात सांभाळायचं ठरवलय\nकिती दिवस - आणखी किती वर्षं.. प्रश्न नाही विचारायचा..\nअसूदेत कितीही.. तमा कशाला..\nआता येणारा क्षणन क्षण अगदी कणा-कणाने वेचायचा..\nफार सुंदर कविता आहे. आयुष्या बद्दल ची कल्पना फार सुरेख आहे. आपल्याला मझ्यातर्फे ALL THE BEST\nयेणारा प्रत्येक दिवस म्हणून आता नव्यानं जगायचं ठरवलय,\nओंजळीतून वाहून जाणारा काळ पदरात सांभाळायचं ठरवलय.\nओंजळीतून वाहून जाणारा काळ पदरात सांभाळायचं ठरवलय.\nसौ. अनुराधा सचिन म्हापणकर\nमाझ्या अस्तित्वाची फेस वॅल्यू\nत्यावर धरलेली ही काया\nआहे फक्त एक दुवा..\nमाझंच गुपित मलाच उलगडलं...\nइतके दिवस अनोळखी भासणारा माझाच चेहरा\nआरशात बघून ओळखीचं हसला...\nमाझंच काही चुकतंय का..\nएकदाचं अगदी रितं रितं ह्यायचय..\nएकदा चेंज म्हणूनच असेही कधी करुन पहा..\nपिंजर्‍��ाची मला सवय झाली..\nआई आहेस तू.. पण...\nकविता मला स्फुरलीच नाही\nडायरीच्या पानावर माझी आत्मकथा उरून गेली..\nफुले पाने चंद्र चांदण्या...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947328.78/wet/CC-MAIN-20180424202213-20180424222213-00007.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "http://mr.loderi.com/luo-virtual-keyboard-online", "date_download": "2018-04-24T20:44:09Z", "digest": "sha1:4HNEB246CHQXIWBSUSJP7XNGKKH62DCE", "length": 9812, "nlines": 26, "source_domain": "mr.loderi.com", "title": "ऑनलाइन मोफत आभासी ल्युओ कीबोर्ड लेआउट | Loderi.com", "raw_content": "\nव्हर्च्युअल ल्युओ कीबोर्ड ऑनलाइन\nव्हर्च्युअल ल्युओ कीबोर्ड ऑनलाइन मोफत\nआपण ऑनलाइन ल्युओ टेप काहीतरी करण्याची आवश्यकता असल्यास, पण एक संगणक किंवा लॅपटॉप इंग्रजी लेआउट - आपण आपल्या संगणकाच्या पडद्यावर वर्च्युअल ल्युओ कीबोर्ड आवश्यक आहे. ती वापरायला सोपे आणि सोयीस्कर आहे. साइटवर तुम्हाला आवडत नाहीत किंवा काहीतरी काम नाही किंवा खरे नाही नाही काहीतरी असेल तर - आम्हाला कळवा. हे आमच्यासाठी फार महत्वाचे आहे. Loderi.com ल्युओ व्हर्च्युअल कीबोर्ड वापरून, आपण हे करू शकता पूर्णपणे मुक्त आणि ऑनलाइन: • आवडत्या ल्युओ भाषा ऑनलाइन टाइपिंग; • थेट आमच्या साइटवरून मित्रांना संदेश पाठवू; • 1 क्लिक करा Google आणि YouTube शोध (नवीन विंडो मध्ये उघडेल) • (नवीन विंडो मध्ये उघडेल) एका क्लिक मध्ये Google-अनुवादक वापरून अनुवादित • Facebook वर एक पोस्ट करा आणि ट्विटर मध्ये ट्विट; • नंतर लेखन सुरू ठेवण्यासाठी आपल्या टिपा जतन (आपण लॉग इन करणे आवश्यक); • डाउनलोड करा आणि आपल्या दस्तऐवज मुद्रित करा.\nआभासी कीबोर्ड वर टायपिंग ल्युओ - ते विनामूल्य आहे आणि सोपे\nआम्ही बराच वेळ Windows साठी साइट संवाद आणि आपल्या सोयीसाठी ल्युओ कीबोर्ड लेआउट साठी चाचणी. तुमचा मॉनिटर स्क्रीनवर ऑनलाइन आमच्या ल्युओ कीबोर्ड वर टाइप तेव्हा आता आम्ही आपल्या सोई विश्वास आहे. येथे आपण ऑनलाइन मानक ल्युओ कीबोर्ड (qwerty), ध्वन्यात्मक कीबोर्ड आणि दुसरे वापरू शकतो. लवकरच आम्ही वर्णमाला स्वरूपात ल्युओ कीबोर्ड जोडेल. हे फेसबुक आणि ट्विटर मित्र संपर्कात ठेवण्यासाठी, अनुवादित, प्रिंट आणि जतन, टेप अक्षरे करणे फार सोपे आहे. आणि अर्थातच - Google शोध आणि YouTube वर व्हिडिओ न इंटरनेट काय आहे या सर्व क्रिया एका क्लिक मध्ये आमच्या वेबसाइटवर केले जातात - हे करून पहा या सर्व क्रिया एका क्लिक मध्ये आमच्या वेबसाइटवर केले जातात - हे करून पहा तसेच, आपण त्या त्या नंतर सुरू होईल, (आपण फेसबुक, ट्विटर किंवा Google वापरून लॉग इन करणे आवश्यक) आपले मुद्रित दस्तऐवज जतन करू शकता.\nमिळवा आणि आपल्या साइटवर व्हर्च्युअल ल्युओ कसे कीबोर्ड वापर\nआपण आपल्या वेबसाइटवर आमच्या दुवा, बटन, किंवा संपूर्ण ऑनलाइन आभासी ल्युओ कीबोर्ड प्रतिष्ठापीत करू शकता - या साठी आपण आपल्या वेबसाइट किंवा ब्लॉग येथे कोड कॉपी आणि पेस्ट करणे आवश्यक आहे. फक्त लिहा आणि गहाळ आहे काय वर्णन - आम्ही देखील आपल्याला आवश्यक वैशिष्ट्ये सूचना खुल्या आहेत (अधिक तपशील - चांगले) - आपल्याला हवे ते ते आम्ही करु\nऑनलाइन इंग्लिश कीबोर्ड ल्युओ भाषांतर\nऑनलाइन ल्युओ कीबोर्ड वर टेप मजकूर अनुवादित करण्यासाठी, फक्त क्लिक करा «भाषांतर» आणि एक नवीन विंडो Google द्वारे सर्वात लोकप्रिय जगभरातील ऑनलाइन भाषांतर उघडेल. पूर्वनिर्धारीतपणे, ल्युओ इंग्रजी अनुवाद, परंतु आपण त्याच्या स्वतःच्या निर्णयानुसार कोणत्याही इतर निवडू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947328.78/wet/CC-MAIN-20180424202213-20180424222213-00007.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/marathi-prem-kavita/t18069/", "date_download": "2018-04-24T20:49:00Z", "digest": "sha1:VBQMYMZMTAUJHI5OOI44T3F22ZPOMCBQ", "length": 2982, "nlines": 80, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Prem Kavita-चाहूल", "raw_content": "\nहल्ली नाही ठाऊक हरवलय कुठे भान\nएरव्ही मंदधुंद वाऱ्याला सुटलय कसल उधान\nआजकाल नाही ठाऊक गुंतलय कुठे मन\nएरव्ही निरव संथ पाण्यावर उठले कसले तरंग\nनिळ्या आकाशाची निळाई कुणी मिसळली सागरात\nआठवणींने कुणाच्या प्रणयगीते घुसळली काळजात\nसरली रात पहात पहात चंद्र पुनवेचा नभात\nस्मरली स्वप्नात पहाट गुलाबी, जागली सोनसळी प्रभात\nसंकेत समजावे कशाचे हे, हवे टाकायला जपून पाउल\nवेध कुणाच्या मिलनाचे हे, सये लागली प्रेमाची चाहूल.\nनिळ्या आकाशाची निळाई कुणी मिसळली सागरात\nआठवणींने कुणाच्या प्रणयगीते घुसळली काळजात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947328.78/wet/CC-MAIN-20180424202213-20180424222213-00008.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/topics/harbour-railway/", "date_download": "2018-04-24T21:02:12Z", "digest": "sha1:57FBVN6G6ZWESF27F75ODRCZ3EN2VPAU", "length": 25964, "nlines": 380, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Latest Harbour Railway News in Marathi | Harbour Railway Live Updates in Marathi | हार्बर रेल्वे बातम्या at Lokmat.com", "raw_content": "बुधवार २५ एप्रिल २०१८\nमहाराष्ट्र बॅँकेच्या बाहेर ग्राहकांचे हाल\nरोजगार हमीचे तीन तेरा : पगार न मिळाल्याने बुरे दिन\nकेंद्राकडून महाराष्ट्राच्या तोंडाला पाने\nनाणारवरून शिवसेना नरमली; बाहेर आक्रमक, मंत्रिमंडळात मौन\nमुंबईचा विकास आराखडा मंजूर\nकेंद्राकडून महाराष्ट्राच्या तोंडाला पाने\nनाणारवरू��� शिवसेना नरमली; बाहेर आक्रमक, मंत्रिमंडळात मौन\nमुंबईचा विकास आराखडा मंजूर\nबेकायदा बांधकामांवर आकारण्यात येणारा मालमत्ता कर दुप्पटच\n‘शारदाश्रम’ला वेध आयसीएसई बोर्डाचे\nकॅटरिना कैफने सर्वांसमोर शेअर केले तिचे सीक्रेट, म्हटले...\n‘श्री’च्या रिअल लाइफमधील दुस-या लग्नाबद्दल जान्हवी म्हणाली की …….\nभीषण आगीत ‘केसरी’चा सेट जळून खाक; लाखोंचे झाले नुकसान\nया कारणामुळे उर्मिला मातोंडकर गेल्या दहा वर्षांपासून इंडस्ट्रीमधून होती गायब\nइटलीत लग्न करणाऱ्या ‘या’ अभिनेत्रीला तुम्ही ओळखता काय\n...... क्रिकेटमधील झंझावाताचा काळजाला भिडणारा प्रवास\nमहापालिकेसमोर नाशिककरांचे करवाढविरोधी आंदोलन\nपुण्यातील आंबेडकर नगर झोपडपट्टीत भीषण आग\nनरेंद्र, देवेंद्र सरकार टिकेल की पडेल... पाहा मोठं भाकित\nIPL 2018 : सचिनला वाढदिवसाची विजयी भेट देण्यात मुंबई अपयशी; हैदराबादचा 31 धावांनी विजय\nठाणे: मानपाडा येथील गोदामाला आग; अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल\nचंद्रपूर : वाहन सोडण्यासाठी पैसे घेतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर महामार्गावरील सहा पोलिसांचं निलंबन.\nIPL 2018 : मुंबईने नाणेफेक जिंकत गोलंदाजी स्वीकारली\nवर्ल्डकप २०१९: भारताची सलामीची लढत ५ जून रोजी द. आफ्रिकेविरुद्ध; पाकिस्तानशी १६ जूनला टक्कर\nमुलुंड रेल्वे स्थानकातील प्रवाशाला ट्रेनखाली ढकलल्याप्रकरणी मनीषा ललित खाकडिया या महिलेला अटक\nयेरवाड्यातून 14 दिवसांच्या सुट्टीवर आलेला 'तो' फरार; तब्बल 18 वर्षानंतर गुन्हा दाखल\nपरराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज मंगोलियाला पोहोचल्या; भारताच्या परराष्ट्रमंत्री 42 वर्षानंतर मंगोलियात\nक्रिकेट विश्वचषक 2019: भारताचा पहिला सामना द. आफ्रिकेविरुद्ध; 4 जूनला भिडणार\nजम्मू काश्मीरच्या पुलवामामध्ये चकमक; भारतीय जवानांकडून तीन दहशतवाद्यांचा खात्मा\nयवतमाळ : जप्त केलेला रेतीचा ट्रॅक्टर महागाव तहसील कार्यालयाच्या आवारातून चोरीला\nअहमदनगर : पोलीस अधीक्षक कार्यालय तोडफोड प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या भाजप अामदार शिवाजी कर्डिले यांना जामीन\nकथुआ बलात्कार प्रकरण - मुख्य न्याय दंडाधिकाऱ्यांनी अल्पवयीन आरोपीचा जामीन अर्ज फेटाळला\nअहमदनगर : केडगाव दुहेरी हत्याकांड प्रकरणातील आरोपी काॅंग्रेस नगरसेवक विशाल कोतकरला चार दिवसाची पोलीस कोठडी\nअहमदनगर - छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत अाक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी माजी उपमहापौर श्रीपाद छिंदम याची नगर जिल्हाबंदी अाठ दिवसांनी पुन्हा वाढविली\nIPL 2018 : सचिनला वाढदिवसाची विजयी भेट देण्यात मुंबई अपयशी; हैदराबादचा 31 धावांनी विजय\nठाणे: मानपाडा येथील गोदामाला आग; अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल\nचंद्रपूर : वाहन सोडण्यासाठी पैसे घेतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर महामार्गावरील सहा पोलिसांचं निलंबन.\nIPL 2018 : मुंबईने नाणेफेक जिंकत गोलंदाजी स्वीकारली\nवर्ल्डकप २०१९: भारताची सलामीची लढत ५ जून रोजी द. आफ्रिकेविरुद्ध; पाकिस्तानशी १६ जूनला टक्कर\nमुलुंड रेल्वे स्थानकातील प्रवाशाला ट्रेनखाली ढकलल्याप्रकरणी मनीषा ललित खाकडिया या महिलेला अटक\nयेरवाड्यातून 14 दिवसांच्या सुट्टीवर आलेला 'तो' फरार; तब्बल 18 वर्षानंतर गुन्हा दाखल\nपरराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज मंगोलियाला पोहोचल्या; भारताच्या परराष्ट्रमंत्री 42 वर्षानंतर मंगोलियात\nक्रिकेट विश्वचषक 2019: भारताचा पहिला सामना द. आफ्रिकेविरुद्ध; 4 जूनला भिडणार\nजम्मू काश्मीरच्या पुलवामामध्ये चकमक; भारतीय जवानांकडून तीन दहशतवाद्यांचा खात्मा\nयवतमाळ : जप्त केलेला रेतीचा ट्रॅक्टर महागाव तहसील कार्यालयाच्या आवारातून चोरीला\nअहमदनगर : पोलीस अधीक्षक कार्यालय तोडफोड प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या भाजप अामदार शिवाजी कर्डिले यांना जामीन\nकथुआ बलात्कार प्रकरण - मुख्य न्याय दंडाधिकाऱ्यांनी अल्पवयीन आरोपीचा जामीन अर्ज फेटाळला\nअहमदनगर : केडगाव दुहेरी हत्याकांड प्रकरणातील आरोपी काॅंग्रेस नगरसेवक विशाल कोतकरला चार दिवसाची पोलीस कोठडी\nअहमदनगर - छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत अाक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी माजी उपमहापौर श्रीपाद छिंदम याची नगर जिल्हाबंदी अाठ दिवसांनी पुन्हा वाढविली\nAll post in लाइव न्यूज़\nभाजपाकडून गोरेगावपर्यंतच्या हार्बर विस्तारीकरणाचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न- गजानन किर्तीकर\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nगोरेगावपर्यंत हार्बर रेल्वे मार्ग सुरू होण्यासाठी खरे प्रयत्न आपण व शिवसेनेने केले, असा दावा किर्तीकर यांनी केला. ... Read More\nShiv SenaBJPHarbour Railwayशिवसेनाभाजपाहार्बर रेल्वे\nमुंबई : किंग्स सर्कल रेल्वे पुलाखाली कंटेनर अडकल्यानं वाहतुकीचा खोळंबा\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nहार्बर रेल्वे मार्गावरील किंग्स सर्कल रेल्वे स्थानकाच्या पुलाला एक कंटेनर धडकला व यानंतर पुलाखाली अडकला. ... Read More\nहार्बर रेल्वेची वाहतूक ठप्प, कामावर निघालेल्या प्रवाशांचे प्रचंड हाल; बेस्टकडून ज्यादा बसेसची सोय\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nसकाळी सव्वा सहा वाजल्यापासून वाहतूक विस्कळीत झाली असून हार्बर रेल्वेची अप आणि डाऊन वाहतूक ठप्प झाली आहे ... Read More\nHarbour RailwayIndian Railwayहार्बर रेल्वेभारतीय रेल्वे\nहार्बर गोरेगाव लोकलचे सारथ्य कोणाकडे\nBy महेश चेमटे | Follow\nगोरेगावपर्यंतच्या हार्बर विस्ताराचे काम अनेक अडचणींनंतर पूर्ण झाले. नुकतीच रेल्वे सुरक्षा आयोगाने या मार्गावर चाचणीही घेतली. ... Read More\nहार्बर प्रवाशांना अखेर दिलासा, २६ लोकल फे-या वाढणार\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nहार्बर मार्गावरील प्रवाशांना अखेर दिलासा देणारी घोषणा मध्य रेल्वेने केली आहे. हार्बर मार्गासह ट्रान्स हार्बर मार्गावर एकूण २६ लोकल फे-या वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ... Read More\nHarbour RailwayMumbai Localहार्बर रेल्वेमुंबई लोकल\nमहाराष्ट्र बंद मागे घेतल्यानंतर मध्य रेल्वे हळूहळू पूर्वपदावर, मेट्रो सेवाही सुरू\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nमध्य रेल्वे व हार्बर रेल्वे मार्गावरील वाहतूक हळूहळू पूर्वपदावर येते आहे. ... Read More\nBhima-koregaoncentral railwayHarbour RailwayIndian Railwayभीमा-कोरेगावमध्य रेल्वेहार्बर रेल्वेभारतीय रेल्वे\nहार्बर रेल्वे पुन्हा विस्कळीत, पनवेल -सीएसएमटी मार्ग झाला बंद\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nहार्बर रेल्वे मार्गावरील प्रवाशांच्या मागे लागलेले शुक्लकाष्ठ अद्यापही संपलेले नसून शनिवारी दुपारी हार्बरमार्गावर जुईनगर जवळ बिघाड झाल्याने वाशी-पनवेल सेवा ठप्प झाली आहे. ... Read More\nहार्बर रेल्वे मार्गावर आज व उद्या विशेष ट्रॅफिक ब्लॉक, प्रवाशांना आणखी दोन दिवस सहन करावा लागणार मनस्ताप\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nहार्बर मार्गावर बेलापूर स्थानकात २७ डिसेंबर व २८ डिसेंबर रोजी विशेष ट्रॅफिक ब्लॉक घोषित करण्यात आला आहे. ... Read More\nHarbour RailwayIndian RailwayTravelNavi Mumbaiहार्बर रेल्वेभारतीय रेल्वेप्रवासनवी मुंबई\nहार्बर रेल्वेची वाहतूक ठप्प, बेलापूर स्थानकाजवळ ओव्हरहेड वायर तुटली\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nमंगळवारी सकाळी ऐन गर्दीच्या वेळी प्रवाशांना रेल्वे सेवा उशिराने सुरू असल्याचा फटका बसतो आहे. ... Read More\nIndian RailwayHarbour Railwayभारतीय रेल्वेहार्बर रेल्वे\nमुंबई : किंग्स सर्कल रेल्वे पुलाखाली अडकला कंटेनर\nBy ऑ���लाइन लोकमत | Follow\nबेलापूर स्थानकाजवळ ओव्हरहेड वायर तुटल्याने हार्बर रेल्वे ठप्प\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nHarbour RailwayRailway Passengerहार्बर रेल्वेरेल्वे प्रवासी\nसचिनला वाढदिवसाची विजयी भेट देण्यात मुंबई अपयशी; हैदराबादचा 31 धावांनी विजय\nसचिनचं पहिलं शतक आणि शॅम्पेनची बॉटल... 'मास्टर' खेळाडूच्या 'ब्लास्टर' गोष्टी\nकांजीवरम साडीमधला सोनमचा हटके लूक\nसिद्धारामय्या यांनी दाखल केले उमेदवारी अर्ज\nसांगली : रेवणगाव घाटात एसटी-डंपरचा भीषण अपघात, तीन ठार\n...म्हणून सचिन सराव करताना चौकार, षटकार मारायचा नाही\nब्रिटनच्या राजघराण्यात लहानग्या सदस्याचं आगमन\nनागपूरमधील ही झोपडी म्हणजे क्रिकेटच्या देवाचं मंदिरच\nसचिनला आवडतो वडापाव आणि पारले-जी बिस्कीट, वाचा त्याच्याविषयी इतर रंजक गोष्टी\nसचिन सहकुटुंब... सहपरिवार... 'हे' फोटो तुम्ही पाहिले नसतील\nतब्बल साडेसहा कोटींची कार; अवघ्या 2 सेकंदात 100 किमी वेग पकडणार\n...... क्रिकेटमधील झंझावाताचा काळजाला भिडणारा प्रवास\nअवैध बांधकामांविरोधात डफडे बजाव आंदोलन\n जोगता बनविण्यासाठी तरूणाला असुडाने मारहाण\nऔरंगाबाद- पोलिसांना मारहाण करून पळाले दोन कैदी\nमहापालिकेसमोर नाशिककरांचे करवाढविरोधी आंदोलन\nचिमुरडी रंगली आंब्याचा आस्वाद घेण्यात\nशिवजयंतीनिमित्त हलगी वादन स्पर्धा\nपुण्यातील आंबेडकर नगर झोपडपट्टीत भीषण आग\nजीव धोक्यात घालून पुण्यातील खाणींमध्ये पोहायला जाताहेत तरुण\nनगर जिल्ह्यात सर्पमित्राने पकडला विषारी साप\nमुंबईचा विकास आराखडा मंजूर\nबेकायदा बांधकामांवर आकारण्यात येणारा मालमत्ता कर दुप्पटच\n‘शारदाश्रम’ला वेध आयसीएसई बोर्डाचे\nछोटा राजनच्या भावाला अंतरिम दिलासा\nआखतवाडा ते पुसला रस्ता उठला शेतकऱ्यांच्या जिवावर\nMI vs SH, IPL 2018 :सचिनला वाढदिवसाची विजयी भेट देण्यात मुंबई अपयशी; हैदराबादचा 31 धावांनी विजय\nआसाराम बापूचा आज फैसला\nकोरेगाव- भीमा हिंसाचारामागे माओवादी संघटना\n२0१५ नंतरच एनपीएमध्ये वाढ, पंतप्रधान मोदींचा संबंध नाही : आरबीआयने निर्बंध कडक केल्याचा परिणाम\nनाणारची रिफायनरी विदर्भात उभारा; विजय दर्डा यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र\nबीसीसीआयपुढे आयसीसी नमली; भारताच्या वेळापत्रकात केला बदल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947328.78/wet/CC-MAIN-20180424202213-20180424222213-00011.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/marathi-vatratika/t20584/", "date_download": "2018-04-24T20:35:38Z", "digest": "sha1:2D3A2YN7FH7AIBK35XIOZSMTP4SLQDWY", "length": 2573, "nlines": 71, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Vatratika-बदलय जग", "raw_content": "\nप्रयत्न लिहिण्याचा, स्वतः ला व्यक्त करण्याचा...\nम्हणून बदलल्या काही कृती\nपूर्वी होते काही संस्कार\nमुलगी सातच्या आत घरात\nपण आता रात्र झालिया पार\nअजून मुलगी नाही दारात\nपूर्वी होते काही संगोपन\nमातीत खेळून गेले बालपण\nआता न दिसे शहाणपण\nविसरून गेले मातीतले कण कण\nपूर्वी होते विचार सगुण\nपदर पडे न खांद्यावरून\nआता उरलेत कुठे गुण\nपण बदलून देऊ नका अशा गोष्टी\nतरच दिसेल सुंदर सृष्टी....\nकवि:- रवि सुदाम पाडेकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947328.78/wet/CC-MAIN-20180424202213-20180424222213-00011.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "http://anudini.in/tag/%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%AF/", "date_download": "2018-04-24T22:09:41Z", "digest": "sha1:MZ57V55SKZPZDIFY6WDAYURHUVULG5OK", "length": 2054, "nlines": 14, "source_domain": "anudini.in", "title": "परप्रांतीय – अनुदिनी", "raw_content": "\nभारतीय उपखंडातील असमानता आणि असंतोष\nपंधराव्या वित्त आयोगाच्या येऊ घातलेल्या शिफारशींवरुन भारतीय उपखंडातील असमानतेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. उत्तर आणि दक्षिण भारतातील आर्थिक, सामाजिक, तसेच सांस्कृतिक असमानता पूर्वापार चालत आलेली असून वरचेवर तिचे स्वरुप अधिकाधिक ठळक होऊ लागले आहे. भारताचा जेंव्हा देश म्हणून विचार केला जातो, तेंव्हा भौगोलिकदृष्ट्या भारत हा एक ‘उपखंड’ आहे या गोष्टीकडे सोयीस्कर दूर्लक्ष केले… Continue reading भारतीय उपखंडातील असमानता आणि असंतोष\n© सर्व हक्क लेखकाकडे सुरक्षित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947328.78/wet/CC-MAIN-20180424202213-20180424222213-00018.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "http://zeenews.india.com/marathi/tags/indias-google-boy.html", "date_download": "2018-04-24T22:04:36Z", "digest": "sha1:ET3B36X6W3INGZC5RAFFQ4HAPR3O4KNB", "length": 3877, "nlines": 72, "source_domain": "zeenews.india.com", "title": "India`s Google Boy - Latest News on India`s Google Boy | Read Breaking News on Zee News Marathi", "raw_content": "\nभेटा भारताच्या GOOGLE BOY कौटिल्यला\nहरियाणातल्या करनाल जिल्ह्यातल्या कोहंड गावचा सहा वर्षाचा कौटिल्य अद्वितिय बुद्धीमत्तेचा धनी आहे. कौटिल्य देश-परदेशातल्या भूगोल आणि सामान्य ज्ञानाविषयी इतकी भराभर माहिती देतो की ऐकणाराच थक्क होऊन जाईल.\nसचिन तेंडुलकरचे हे 5 रेकॉर्ड कोहलीच काय कुणीच तोडू शकत नाही\nपेट्रोलने गाठला 55 महिन्यांचा उच्चांक, डिझेलच्या ही दरात मोठी वाढ\nतेजश्री प्रधान आपल्या Ex नवऱ्याच्या दुसऱ्या लग्नाबद्दल काय म्हणाली\nबँका सलग चार दिवस राहणार बंद\nमूळव्याधीच्या समस्येवर जादुई ठरतील हे '8' घरगुती उपाय\nमाझ्या खात्यात १५ लाख कधी येणार\nया टीप्सने विकत घेण्यापूर्वीच ओळखा कलिंंगड गोड आणि रसदार आहे\nबॅक मित्र बनून तुम्ही कमवू शकता पैसे, दर महिन्याला मिळेल पगार\nदाढी, मिशीतील पांढर्‍या केसांना काळेभोर करतील हे घरगुती उपाय\n पहिल्यांदा कोणी दिला होता 'सचिन-सचिन'चा आवाज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947328.78/wet/CC-MAIN-20180424202213-20180424222213-00018.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "http://mr.loderi.com/maori-virtual-keyboard-online", "date_download": "2018-04-24T20:40:09Z", "digest": "sha1:5F2MR7KLQ656SXFU3XHRDHZR24BLEG4A", "length": 9812, "nlines": 26, "source_domain": "mr.loderi.com", "title": "ऑनलाइन मोफत आभासी माओरी कीबोर्ड लेआउट | Loderi.com", "raw_content": "\nव्हर्च्युअल माओरी कीबोर्ड ऑनलाइन\nव्हर्च्युअल माओरी कीबोर्ड ऑनलाइन मोफत\nआपण ऑनलाइन माओरी टेप काहीतरी करण्याची आवश्यकता असल्यास, पण एक संगणक किंवा लॅपटॉप इंग्रजी लेआउट - आपण आपल्या संगणकाच्या पडद्यावर वर्च्युअल माओरी कीबोर्ड आवश्यक आहे. ती वापरायला सोपे आणि सोयीस्कर आहे. साइटवर तुम्हाला आवडत नाहीत किंवा काहीतरी काम नाही किंवा खरे नाही नाही काहीतरी असेल तर - आम्हाला कळवा. हे आमच्यासाठी फार महत्वाचे आहे. Loderi.com माओरी व्हर्च्युअल कीबोर्ड वापरून, आपण हे करू शकता पूर्णपणे मुक्त आणि ऑनलाइन: • आवडत्या माओरी भाषा ऑनलाइन टाइपिंग; • थेट आमच्या साइटवरून मित्रांना संदेश पाठवू; • 1 क्लिक करा Google आणि YouTube शोध (नवीन विंडो मध्ये उघडेल) • (नवीन विंडो मध्ये उघडेल) एका क्लिक मध्ये Google-अनुवादक वापरून अनुवादित • Facebook वर एक पोस्ट करा आणि ट्विटर मध्ये ट्विट; • नंतर लेखन सुरू ठेवण्यासाठी आपल्या टिपा जतन (आपण लॉग इन करणे आवश्यक); • डाउनलोड करा आणि आपल्या दस्तऐवज मुद्रित करा.\nआभासी कीबोर्ड वर टायपिंग माओरी - ते विनामूल्य आहे आणि सोपे\nआम्ही बराच वेळ Windows साठी साइट संवाद आणि आपल्या सोयीसाठी माओरी कीबोर्ड लेआउट साठी चाचणी. तुमचा मॉनिटर स्क्रीनवर ऑनलाइन आमच्या माओरी कीबोर्ड वर टाइप तेव्हा आता आम्ही आपल्या सोई विश्वास आहे. येथे आपण ऑनलाइन मानक माओरी कीबोर्ड (qwerty), ध्वन्यात्मक कीबोर्ड आणि दुसरे वापरू शकतो. लवकरच आम्ही वर्णमाला स्वरूपात माओरी कीबोर्ड जोडेल. हे फेसबुक आणि ट्विटर मित्र संपर्कात ठेवण्यासाठी, अनुवादित, प्रिंट आणि जतन, टेप अक्षरे करणे फार सोपे आहे. आणि अर्थातच - Google शोध आणि YouTube वर व्हिडिओ न इंटरनेट काय आहे या सर्व क्रिया एका क्लिक मध्ये आमच्या वेबसाइटवर केले जातात - हे करून पहा या सर्व क्रिया एका क्लिक मध्ये आमच्या वेबसाइट��र केले जातात - हे करून पहा तसेच, आपण त्या त्या नंतर सुरू होईल, (आपण फेसबुक, ट्विटर किंवा Google वापरून लॉग इन करणे आवश्यक) आपले मुद्रित दस्तऐवज जतन करू शकता.\nमिळवा आणि आपल्या साइटवर व्हर्च्युअल माओरी कसे कीबोर्ड वापर\nआपण आपल्या वेबसाइटवर आमच्या दुवा, बटन, किंवा संपूर्ण ऑनलाइन आभासी माओरी कीबोर्ड प्रतिष्ठापीत करू शकता - या साठी आपण आपल्या वेबसाइट किंवा ब्लॉग येथे कोड कॉपी आणि पेस्ट करणे आवश्यक आहे. फक्त लिहा आणि गहाळ आहे काय वर्णन - आम्ही देखील आपल्याला आवश्यक वैशिष्ट्ये सूचना खुल्या आहेत (अधिक तपशील - चांगले) - आपल्याला हवे ते ते आम्ही करु\nऑनलाइन इंग्लिश कीबोर्ड माओरी भाषांतर\nऑनलाइन माओरी कीबोर्ड वर टेप मजकूर अनुवादित करण्यासाठी, फक्त क्लिक करा «भाषांतर» आणि एक नवीन विंडो Google द्वारे सर्वात लोकप्रिय जगभरातील ऑनलाइन भाषांतर उघडेल. पूर्वनिर्धारीतपणे, माओरी इंग्रजी अनुवाद, परंतु आपण त्याच्या स्वतःच्या निर्णयानुसार कोणत्याही इतर निवडू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947328.78/wet/CC-MAIN-20180424202213-20180424222213-00019.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "http://m.transliteral.org/keywords/%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%A4%E0%A5%80.%E0%A4%86%E0%A4%88/word", "date_download": "2018-04-24T21:04:13Z", "digest": "sha1:HRDSS2AHNLAEJ4TPR6W6EJC7UFEE6T5F", "length": 6010, "nlines": 49, "source_domain": "m.transliteral.org", "title": "Keyword - कलावती आई", "raw_content": "\nहरिगुणगानाच्या अभ्यासाने दिवसेंदिवस श्रद्धा बळकट होत जाते आणि हरिस्मरणात मन रमू लागते .\nहरिगुणगानाच्या अभ्यासाने दिवसेंदिवस श्रद्धा बळकट होत जाते आणि हरिस्मरणात मन रमू लागते .\nनित्योपासनाक्रम - प्रस्तावना व प्रार्थना\nहरिगुणगानाच्या अभ्यासाने दिवसेंदिवस श्रद्धा बळकट होत जाते आणि हरिस्मरणात मन रमू लागते .\nसोमवार प्रातःस्मरण - प्रारंभी विनंति करु...\nहरिगुणगानाच्या अभ्यासाने दिवसेंदिवस श्रद्धा बळकट होत जाते आणि हरिस्मरणात मन रमू लागते .\nसोमवार सायंस्मरण - भजन - सदगुरुनाथे माझ...\nहरिगुणगानाच्या अभ्यासाने दिवसेंदिवस श्रद्धा बळकट होत जाते आणि हरिस्मरणात मन रमू लागते .\nमंगळवार प्रातःस्मरण - उठा उठा हो वेगेसी , चल...\nहरिगुणगानाच्या अभ्यासाने दिवसेंदिवस श्रद्धा बळकट होत जाते आणि हरिस्मरणात मन रमू लागते .\nमंगळवार सायंस्मरण - श्रीगणपते विघ्ननाशना \nहरिगुणगानाच्या अभ्यासाने दिवसेंदिवस श्रद्धा बळकट होत जाते आणि हरिस्मरणात मन रमू लागते .\nबुधवार प्रातःस्मरण - प्रारंभीपासून भजन - गुरु...\nहरिगुणगानाच्या अभ्यासाने दिवसेंदिवस श्रद्धा बळकट होत जाते आणि हरिस्मरणात मन रमू लागते .\nहरिगुणगानाच्या अभ्यासाने दिवसेंदिवस श्रद्धा बळकट होत जाते आणि हरिस्मरणात मन रमू लागते .\nगुरुवार प्रातःस्मरण - प्रारंभीपासून भजन - गुरु...\nहरिगुणगानाच्या अभ्यासाने दिवसेंदिवस श्रद्धा बळकट होत जाते आणि हरिस्मरणात मन रमू लागते .\nगुरुवार सायंस्मरण - भजन - सदगुरुनाथे माझे आई ...\nहरिगुणगानाच्या अभ्यासाने दिवसेंदिवस श्रद्धा बळकट होत जाते आणि हरिस्मरणात मन रमू लागते .\nशुक्रवार प्रातःस्मरण - प्रारंभीपासून भजन - गुरुर...\nहरिगुणगानाच्या अभ्यासाने दिवसेंदिवस श्रद्धा बळकट होत जाते आणि हरिस्मरणात मन रमू लागते .\nहरिगुणगानाच्या अभ्यासाने दिवसेंदिवस श्रद्धा बळकट होत जाते आणि हरिस्मरणात मन रमू लागते .\nशनिवार प्रातःस्मरण - प्रारंभीपासून भजन - गुरु...\nहरिगुणगानाच्या अभ्यासाने दिवसेंदिवस श्रद्धा बळकट होत जाते आणि हरिस्मरणात मन रमू लागते .\nशनिवार सायंस्मरण - भजन - सदगुरुनाथे माझे आ...\nहरिगुणगानाच्या अभ्यासाने दिवसेंदिवस श्रद्धा बळकट होत जाते आणि हरिस्मरणात मन रमू लागते .\nहरिगुणगानाच्या अभ्यासाने दिवसेंदिवस श्रद्धा बळकट होत जाते आणि हरिस्मरणात मन रमू लागते .\nहरिगुणगानाच्या अभ्यासाने दिवसेंदिवस श्रद्धा बळकट होत जाते आणि हरिस्मरणात मन रमू लागते .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947328.78/wet/CC-MAIN-20180424202213-20180424222213-00022.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://m.transliteral.org/pages/z71029051947/view", "date_download": "2018-04-24T21:02:30Z", "digest": "sha1:3DJ7O4QVSWTO4BH7MK2XUT5BSVZMEQ5N", "length": 5051, "nlines": 48, "source_domain": "m.transliteral.org", "title": "स्मरणी", "raw_content": "\nकेकावली हे उत्कृष्ट वीणाकाव्य तसेच ध्वनीकाव्य आहे. केकावलीतील मुख्य रस भक्ति असून करूण रस त्याचा अंगभूत आहे.\nयावे मुखाला सदाही तुज नाम चित्ती नसो पांडुरंगा \n गातो, ह्मणे, तूचि विश्वास होवीस \nजैसी कृति, स्पष्ट तैसी तुज उक्ति देती समस्ता जडालाहि हे मुक्ति ॥२॥\n वित्तेशसंपत्ति यांचे नव्हे मोल \nयेतोचि हे ऐकता विठ्ठला डोल सद्वृंद होतेचि सेवावया लोल ॥३॥\n वैराग्य, अन्यत्र ऐसी नव्हे शक्ति \nकेली समस्ती जनी त्वां दया फार दावी मलाही भवाम्बोधिचा पार ॥४॥\n दीनाजनांचाचि भारी तुला घोर \nत्वा अंत्यजाचे कडे घेतले पोर तारी, जसे कोटि, तैसाचि हा मोर ॥५॥\n तुझी कीर्ति गाईन मी गोड सत्ता करी सत्य, मत्ताप हा खोड \n लत्ता हरी कालियाची कसी खोड \n जगी एक तू धन्य भक्ता��� न त्वत्सम श्रेष्ठ बा भक्तात न त्वत्सम श्रेष्ठ बा \nकेला उभा देव तारावया अज्ञ या त्वत्प्रतापासि गाती महायज्ञ ॥७॥\n फार दास स्वये मुक्त केले तुवा, मान्य देवा तुजे उक्त \nते नावडवे मना भोग, जे भुक्त तारी दयाब्धे मला हे तुला युक्त ॥८॥\n प्रेम रामी तुजे फार सीतेसि शोकाब्धिचा दाविला पार \nमाहात्म्य, रामायणी वर्णिले सार ऐकोनिया, प्रार्थितो, दीन हा तार ॥९॥\n आह्मा अनाथांसि तू माय, तु बाप \nकर्णीहि येवोनि संहारिसी पाप बाधो न देशी कधी लेशही ताप ॥१०॥\n हा बोलवावा दयेने जसा कीर \nयाला ह्मणा आत्मदासात ये सीर पावो पर क्षिप्र मोहाब्धिचे तीर ॥११॥\n इष्ट दात्यात तू शूर राहो न देता तमाते, जसा सूर \nगाता भवभ्रांतिते घालिसी दूर वाहो मयूरावरी त्वद्दयापूर ॥१२॥\nश्रीरामाचे करिती जैसे अहितांसि भल्ल भस्म रणी \nश्लोक तसे बारा हे धरुत रसिक विष्णुवल्लभ स्मरणी ॥१३॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947328.78/wet/CC-MAIN-20180424202213-20180424222213-00022.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "http://m.transliteral.org/pages/z80317015917/view", "date_download": "2018-04-24T21:03:44Z", "digest": "sha1:WDMKAIT3DAO2ZBWA22CWCHM7JAMZERQT", "length": 1546, "nlines": 29, "source_domain": "m.transliteral.org", "title": "गुरूची आरती - शांतिकल्याण सहजानंद आरती ...", "raw_content": "\nगुरूची आरती - शांतिकल्याण सहजानंद आरती ...\nदेवीदेवतांची काव्यबद्ध स्तुती म्हणजेच आरती.\nशांतिकल्याण सहजानंद आरती , सहजानंद आरती \nअखंड ओंवाळूं कृष्णा कैवल्यपती ॥ १ ॥\nआरत रे माझ्या प्राणवल्लभा, माझ्या प्राणवल्लभा ॥\nजिकडे पहावा तिकडे अवघा सद्‌गुरू ऊभा ॥ धृ. ॥\nअलक्ष्यांचें लक्ष्य, तेथें कैचें लक्षण \nसद्‌गुरुची आरती न कळे जन ॥ २ ॥\nनित्य गणेशदास नीरांजन ओंवाळी ॥ ३ ॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947328.78/wet/CC-MAIN-20180424202213-20180424222213-00023.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "https://jislblog.wordpress.com/2016/01/27/%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%AB%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%A4-%E0%A4%AE%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%A0%E0%A4%BF/", "date_download": "2018-04-24T21:00:29Z", "digest": "sha1:SU2WXXPQOHVXMCVHOPOSN6J5CALJRKE6", "length": 12090, "nlines": 172, "source_domain": "jislblog.wordpress.com", "title": "वाफापद्धत, मल्चिंग आणि ठिबकवरील फर्टीगेशन हीच फायदेशीर शेतीची चतु:सूत्री – जैन इरिगेशन ब्लॉग", "raw_content": "\nवाफापद्धत, मल्चिंग आणि ठिबकवरील फर्टीगेशन हीच फायदेशीर शेतीची चतु:सूत्री\nवाकोद, जळगांव, ता. १३: वाफ्यावर लागवड, पाणी बचत व फर्टीगेशनसाठी ठिबक आणि पिकासाठी मल्चिंग हे चार घटक फायदेशीर शेतीसाठी आजच्या काळात चतु:सूत्री ठरली आहे. बदलत जाणाऱ्या हवामानावर उपाय म्हणून शेतकऱ्यांना या चतु:सूत्रीचा अवलंब के��्याशिवाय पर्याय नाही, असा संदेश कृषी शास्त्रज्ञ आणि कृषी अधिकाऱ्यांनी वाकोद येथील कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिला.\nमहात्मा फुले राहुरी कृषी विदयापीठ; कृषी विभाग आणि गौराई कृषी तंत्र महाविद्यालयाच्या वतीने वाकोद येथे आज (दिनांक १३ जानेवारी २०१६ रोजी) कृषी प्रदर्शन आणि भव्य शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. पाण्याचे दुर्भिक्ष्य व वातावरणातून निर्माण झालेली आव्हाने याच्याशी सामना करण्याचे बळ शेतकऱ्यांच्या अंगी यावे व त्यांचा आत्मविश्वास वाढावा या उद्देशाने प्रगतीशील शेतकरी, शास्त्रज्ञ आणि सामान्य शेतकरी असा थेट संवाद यानिमित्ताने घडवून आणला. वाकोद पंचक्रोशीतील ३१ गावांमधून सुमारे दीड हजार शेतकरी या मार्गदर्शन मेळाव्यात सहभागी झाले होते.\nयावेळी शेतकरी मेळाव्यात डॉ. किरण कोकाटे, संचालक, कृषी विस्तार,; महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, डॉ. पी.ए. तुरबतमठ, सहयोगी अधिष्ठाता, डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी महाविद्यालय, राहुरी, विवेक सोनवणे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी जळगाव, तालुका कृषी अधिकारी रमेश जाधव, आत्माचे के.डी. महाजन, अनिल गवळी, कृषी विज्ञान केंद्राचे वैभव सूर्यवंशी, गौराई कृषी तंत्र निकेतनचे प्राचार्य देवेंद्र चौधरी, जैन इरिगेशनचे वरिष्ठ कृषीतज्ज्ञ डॉ. अनिल ढाके, के. बी. पाटील, व्ही. बी. पाटील, बी.डी. जडे, गौतम देसर्डा यांनी शेतकऱ्यांना ठिबक सिंचन आणि फर्टीगेशनच्या शास्त्रीय पद्धती, कराराची शेती आणि कृषी मार्केटींग, विविध शासकीय योजना, कापूस लागवड तंत्रज्ञान यासारख्या विविध विषयांवर शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.\nवाकोद येथील गौराई कृषी तंत्र निकेतनच्या प्रक्षेत्रावर ब्राझिलची मोसंबी, आवळा, बांबू, सागवान, हाय डेन्सिटी पेरू लागवड, आंबा, डाळिंब इत्यादी फलोत्पादनासंदर्भातील प्रायोगिक लागवड करण्यात आली आहे. त्याची प्रत्यक्ष माहिती या प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मिळाली. प्रदर्शन स्थळी सौर कृषी पंप, सूक्ष्मसिंचन तंत्रज्ञान, बैलचलित आणि ट्रॅक्टरचलित कांदा पेरणी यंत्र यांसारख्या आधुनिक कृषी तंत्रज्ञान आणि औजारांचे प्रदर्शन शेतकऱ्यांसाठी ठेवण्यात आले होते. या मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी विनोद राजपूत, डी.एम.बराटे, महेंद्र बाविस्कर यांनी परिश्रम घेतले, तर श्रीपा�� जोशी यांनी सूत्रसंचालन केले.\nवाकोद येथे आयोजित करण्यात आलेल्या शेतकरी मेळाव्यात कांदा पेरणी यंत्राची माहिती घेताना शेतकरी.\nPrevious पद्मश्री डॉ. आप्पासाहेब पवार आधुनिक कृषी उच्च-तंत्र पुरस्कार प्रदान\nNext कांताई नेत्रालय, ग्रंथालय आणि उद्यानाचे उद्‌घाटन\nRe- जळगावच्या सौ.संगीता अ. घोडगांवकर यांची इनरव्हील डिस्ट्रिक्ट३०३च्य ा चेअरमनपदी नियुक्ती. June 29, 2017\nकष्टकरी शेतकऱ्यांना पुरस्कार समर्पित – अशोक जैन अशोक जैन यांना सॅम पित्रोदा यांच्याहस्ते मानाचा मॅक्सेल पुरस्कार प्रदान May 5, 2017\nजैन इरिगेशनला एकात्मिक सूक्ष्मसिंचन प्रकल्पासाठी ५६९ कोटींची ऑर्डर April 21, 2017\nजैन इरिगेशनद्वारा अमेरिका की दो सिंचाईप्रणित कंपनियों का अधिग्रहण April 20, 2017\nsatish a pansare on शेतीतील तण व्यवस्थापनासाठी ठिब…\njislblog on स्व. भवरलालजी जैन यांचे हजारों…\nSubhash Chander on स्व. भवरलालजी जैन यांचे हजारों…\njislblog on पद्मश्री भवरलालजी जैन यांचे…\nNital/Anup S Patel on पद्मश्री भवरलालजी जैन यांचे…\nRe- जळगावच्या सौ.संगीता अ. घोडगांवकर यांची इनरव्हील डिस्ट्रिक्ट३०३च्य ा चेअरमनपदी नियुक्ती.\nकष्टकरी शेतकऱ्यांना पुरस्कार समर्पित – अशोक जैन अशोक जैन यांना सॅम पित्रोदा यांच्याहस्ते मानाचा मॅक्सेल पुरस्कार प्रदान\nजैन इरिगेशनला एकात्मिक सूक्ष्मसिंचन प्रकल्पासाठी ५६९ कोटींची ऑर्डर\nजैन इरिगेशनद्वारा अमेरिका की दो सिंचाईप्रणित कंपनियों का अधिग्रहण\nsatish a pansare on शेतीतील तण व्यवस्थापनासाठी ठिब…\njislblog on स्व. भवरलालजी जैन यांचे हजारों…\nSubhash Chander on स्व. भवरलालजी जैन यांचे हजारों…\njislblog on पद्मश्री भवरलालजी जैन यांचे…\nNital/Anup S Patel on पद्मश्री भवरलालजी जैन यांचे…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947328.78/wet/CC-MAIN-20180424202213-20180424222213-00025.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A4%BE_%E0%A4%93%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4", "date_download": "2018-04-24T21:08:10Z", "digest": "sha1:L3EXMAM4Z7G2I4KQIOD67QUWNYT5P26V", "length": 8737, "nlines": 187, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वोलोग्दा ओब्लास्त - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nवोलोग्दा ओब्लास्तचे रशिया देशामधील स्थान\nक्षेत्रफळ १,४५,७०० चौ. किमी (५६,३०० चौ. मैल)\nघनता ८.३ /चौ. किमी (२१ /चौ. मैल)\nवोलोग्दा ओब्लास्त (रशियन: Волого́дская область) हे रशियाचे एक ओब्लास्त आहे.\nअधिकृत संकेतस्थळ (रशियन मजकूर)\nआल्ताय • इंगुशेतिया • उत्तर ओसेशिया-अलानिया • उद्मुर्तिया • अदिगेया • काबार्दिनो-बाल्का��िया • काराचाय-चेर्केशिया • कॅरेलिया • काल्मिकिया • कोमी • क्राइमिया१ • खाकाशिया • चुवाशिया • चेचन्या • तातारस्तान • तुवा • दागिस्तान • बाश्कोर्तोस्तान • बुर्यातिया • मारी एल • मोर्दोव्हिया • साखा\nआल्ताय • कामचत्का • क्रास्नोयार्स्क • क्रास्नोदर • खबारोव्स्क • झबायकल्स्की • पर्म • प्रिमोर्स्की • स्ताव्रोपोल\nअर्खांगेल्स्क • आमूर • इरकुत्स्क • इवानोवो • उल्यानोव्स्क • आस्त्राखान • ओम्स्क • ओरियोल • ओरेनबर्ग • कालिनिनग्राद • कालुगा • किरोव • कुर्गान • कुर्स्क • केमेरोवो • कोस्त्रोमा • चेलियाबिन्स्क • तुला • तांबोव • तोम्स्क • त्युमेन • त्वेर • निज्नी नॉवगोरोद • नॉवगोरोद • नोवोसिबिर्स्क • पेन्झा • प्स्कोव • बेल्गोरोद • ब्र्यान्स्क • मुर्मान्स्क • मागादान • मॉस्को • यारोस्लाव • रायझन • रोस्तोव • लिपेत्स्क • लेनिनग्राद • वोरोनेझ • वोलोग्दा • वोल्गोग्राद • व्लादिमिर • साखालिन • समारा • सारातोव • स्मोलेन्स्क • स्वेर्दलोव्स्क\nचुकोत्का • खान्ती-मान्सी • नेनेत्स • यमेलो-नेनेत्स\nमॉस्को • सेंट पीटर्सबर्ग\n१ क्राइमियावर युक्रेनने हक्क सांगितला असून बहुसंख्य आंतरराष्ट्रीय समुदाय क्राइमियाला युक्रेनचाच भाग मानतो.\nमध्य • अतिपूर्व • उत्तर कॉकासियन • वायव्य • सायबेरियन • दक्षिण • उरल • वोल्गा\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २ ऑगस्ट २०१७ रोजी १७:१५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947328.78/wet/CC-MAIN-20180424202213-20180424222213-00025.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "http://misalpremi.blogspot.com/2010/08/blog-post.html", "date_download": "2018-04-24T20:28:18Z", "digest": "sha1:IPPR5ITHK4WKADIO54T44QIZVQ5L6F4R", "length": 13609, "nlines": 90, "source_domain": "misalpremi.blogspot.com", "title": "मिसळपाव: जालगावातलं भूत - भाग २ (अंतिम)", "raw_content": "\nबोभाटा म्हणजे कीर्ति नव्हे....\nहे ज्ञानबा तुकाराम डावीकडे दिसत असताना \"भां*त\", आणि \"बा*वला तिच्यायला\" असे उजवीकडे लिहिणे म्हणजे खरेच वारीचे पुण्य मिळवणे\n आणि धन्य तो अनाम म्हातारा \nजालगावातलं भूत - भाग २ (अंतिम)\n” एक ताठ पारंबी हलली. पारंबीवरच्या मल्लखांबातलं एक अनवट आसनसोडवून घेऊन ती व्यक्ती खाली उतरली.\n\"होय वत्सा मीच. जालिंदर जलालाबादी. सध्या मुक्कामपोस्ट जालगाव.”\nमी शब्द ऐकत होतो, गुरुजींन��� समोर पाहात होतो. पण कानांवर, डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. पण चटकन भान राखून त्यांच्या पायावर लोळण घेतली.\n\"किती दिवसांनी गुरुजी... र्वांडानंतर आपण प्रथमच भेटतो आहोत.”\n\"नाही, त्या सभेत गोळीबार झाला, तेव्हा तू होतासच तिथेच.”\n\"होय. बुरुंडीतले ते दिवस कसे विसरेन पण त्यावेळी आपली भेट अशी झाली नव्हती. तुमची अंत्ययात्रा काढली त्यात खांदा द्यायला तुमच्या शेजारी मीही होतोच की. आता पुन्हा तुम्हाला बघून इतका आनंद झाला म्हणून सांगू...”\n\"तो आनंद व्यक्त करण्यासाठीच तू अठरा मिनिटं उशीरा आलास, नाही का का वाटेत ट्राफिक लागला वाटतं...पुण्यातला का वाटेत ट्राफिक लागला वाटतं...पुण्यातला\" जालिंदरबाबांनी खवचटपणे विचारलं.\n\"क्षमा करा गुरुजी. माझी वाट चुकली.”\n\"हम्म्म्म चालायचंच. सगळ्यांच्याच वाटा चुकताहेत सध्या... पण इतका उशीर क्षम्य नाही.”\n\"तुझी गणितं खूपच चुकताहेत सध्या. दोन मिनिटं लागायची तिथे तुला वीस मिनिटं लागली. दहा पटीने चुकलास.”\nत्यांनी धुळीत एक पिंकेची चूळ टाकली. \"हे आकडेवारीचं कसलं खूळ घेऊन बसला आहेस. असली भलती भूल पडू देऊ नकोस स्वतःवर. गाडी रुळावरून घसरू देऊ नकोस. तुझं कूळ विसरू नकोस. तुझ्या मूळ शक्तीस्थळांवर फोकस कर.. छे मला या ऊळाकारांताचा इतक्यातच कंटाळा आला. वीस वीस कोणी कसं सहन करतं कोण जाणे.”\n\"अरे, गणितं करणं हा तुझा पिंड आहे का\n\"एके काळी होता गुरुजी. एके काळी माझं गणित चांगलं होतं.”\n\"पण आता नाही. हेच सिद्ध झालं ना अरे, उंट तिरकाच चालतो, हत्ती सरळच जातो, घोडा अडीच घरं उड्या मारतो. उंटाला जर तू म्हटलंस सरळ जा, तर त्याला जमणारच नाही ते. पिंडच नाही त्याचा तो.”\nजालिंदरबाबा कधीकधी गूढ आणि नाटकी बोलतात. कधी कधी नाटकी म्हणजे नाटकातली वाक्यच बोलतात.\n\"परवा कोणीतरी म्हटल्याप्रमाणे तू आपला पूर्णवेळ काव्यरसग्रहणाचा धंदा कर. माझी शिकवण लक्षात ठेव. त्या कवीतकचं पुढे काय झालं\nझक मारली आणि अभिनंदन केले\nकालच संपादकांचे अभिनंदन केले आणि आज झक मारली आणि अभिनंदन केले असे म्हणण्याची पाळी आली\nअभिनंदन होत आहे म्हणुन संपादकांनी अक्षरशः आपल्या कर्तव्याकडे पाठ फिरवलेली आहे\nवैयक्तिक टिका टिपण्णी तर चालुच आहे पण त्याचबरोबर मर्यादा सोडुन प्रतिसाद दिले जात आहेत आणि ते उडत नाहीत.\nमला लोकशाही अभिप्रेत आहे. माझे प्रतिसाद कारण नसतांना उडवले म्हणुन मी भांडलो पण आहे.\nपण आता अति होत आहे असे मला वाटते. तरी संपादकांनी कृपया ते सर्व धागे वाचनमात्र करावे\nआणि बाकी सर्वांनी आता शांततेने घ्यावे.\nजे काही झाले असेल त्याचा नीट विचार करुन काय कारवाई करायची असेल ती संपादकांनी करावी.\nसंपादकांनो, झक मारली आणि अभिनंदन केले असे म्हणायची वेळ आणु नका\nसदस्यांनो जरा शांततेने घ्या\nमस डीप थ्रोट said...\nचोता दोन मिपाप्रतिष्ठान अध्यक्ष झाला आहे.\nएक आटपाट नगर होते. नगर तसे संपन्न, नगराला लक्ष्मीचा आणि सरस्वतीचा वरदहस्त लाभला होता. खरेतर सरस्वतीने जरा सढळ हातानेच इथे खर्च केला होता. नगरात मोठा मोठे थोर कलाकार, वादक, लेखक, कवी, गायक, नकलाकार निवास करत होते. ह्या हरहुन्नरी लोकांना त्यांच्या राज्याबरोबरच बाहेरच्या राज्यात देखील मोठे नाव होते, सन्मान होता. ह्या अशा नगरात काही नगरकंटक देखील होते पण ते सुग्रास जेवणात मेथीचा खडा यावा इतपतच, आणि खरेतर आरोग्याला गरजेचे.\nह्या नगरात एक विदूषक राहायचा. आपली कामे सांभाळून झाली की मग नगराच्या मुख्य चौकात यावे आणि खेळाला सुरुवात करावी हा त्याचा नेहमीचा उद्योग. कधी नकला कर तर कधी विनोद सांग, कधी कोणाचे विडंबन करून लोकांना हसव अस त्याचा उद्योग, खरेतर छंदच म्हणाना. ह्या बदलात दोन कौतुकाचे बोल आणि पाठीवर एखादी शाबासकीची थाप ह्याशिवाय आधिक कसलीच अपेक्षा विदूषकाने केली नाही. आटपाट नगराचे नाव मोठे व्हावे, त्यात आपला थोडा हातभार लावावा अशीच कायम त्याची इच्छा.\nएक दिवशी अचानक चक्रे फिरली आटपाट नगराच्या राजाला पदावरून पायऊतार व्हावे लागले. नवीन राजा सिंहासनावर आरूढ झाला. जुना राजा मोठा दर्दी, हरहुन्नरी. तोंडाचा थोडा फटकळ पण योग्य माणसाची कदर जाणणारा होता. स्वतः एक कलाकार असल्याने साहित्याची, कलेची जाण असणारा होता. नवीन राजा देखील मोठा हरहुन्नरी, कलेची जाण असणारा पण कामात व्यस्त असणारा होता. जुन्या राजाकडे एकाच राज्याची जबाबदारी होती मात्र नवीन राजाकडे अनेक राज्यांच्या जबाबदाऱ्या असल्याने नवीन राज्याला देण्यासाठी त्याच्याकडे पुरेसा वेळ उपलब्ध न्हवता. नवीन राज्याची घडी आपणाला हवी तशी बसवण्यासाठी मोकळा वेळ मिळेपर्यंत जुन्याच राजाच्या मंत्रिमंडळाकडे कारभार सोपवावा असे नवीन राजाने ठरवले. थोडेफार जुजबी बदल करून त्याचे जुन्याच मंत्र्यांकडे राज्याचा कारभार सोपवून टाकला. झाले इथे��� एका दुष्टचक्राची सुरुवात झाली....\nहुकुमशाहीचे उघड समर्थन आणि त्यायोगे चालणारी आंतरजालीय दडपशाही ह्याच्या विरुद्ध आम्ही चालवलेल्या ह्या अभिनव उपक्रमाला मिळत असलेल्या उत्स्फुर्त प्रतिसादा बद्दल आम्ही सर्वांचे आभारी आहोत.\nसमस्या आली की शहाणी लोक कारणे शोधुन निराकरण करतात, अडाणी लोक \"कौल\" लावून मोकळे होतात\nम्हातारीच्या हातचा दूधभात: सौजन्य- विठोबा ढेकर\nजालगावातलं भूत - भाग २ (अंतिम)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947328.78/wet/CC-MAIN-20180424202213-20180424222213-00027.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/topics/blue-flowers/", "date_download": "2018-04-24T20:38:06Z", "digest": "sha1:FVR6FKAC7PDL6X2SI52IUTAXSM77DTDU", "length": 19395, "nlines": 330, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Latest Blue flowers News in Marathi | Blue flowers Live Updates in Marathi | निळू फुले बातम्या at Lokmat.com", "raw_content": "बुधवार २५ एप्रिल २०१८\nनाणारवरून शिवसेना नरमली; बाहेर आक्रमक, मंत्रिमंडळात मौन\nमुंबईचा विकास आराखडा मंजूर\nबेकायदा बांधकामांवर आकारण्यात येणारा मालमत्ता कर दुप्पटच\n‘शारदाश्रम’ला वेध आयसीएसई बोर्डाचे\nछोटा राजनच्या भावाला अंतरिम दिलासा\nनाणारवरून शिवसेना नरमली; बाहेर आक्रमक, मंत्रिमंडळात मौन\nमुंबईचा विकास आराखडा मंजूर\nबेकायदा बांधकामांवर आकारण्यात येणारा मालमत्ता कर दुप्पटच\n‘शारदाश्रम’ला वेध आयसीएसई बोर्डाचे\nछोटा राजनच्या भावाला अंतरिम दिलासा\nकॅटरिना कैफने सर्वांसमोर शेअर केले तिचे सीक्रेट, म्हटले...\n‘श्री’च्या रिअल लाइफमधील दुस-या लग्नाबद्दल जान्हवी म्हणाली की …….\nभीषण आगीत ‘केसरी’चा सेट जळून खाक; लाखोंचे झाले नुकसान\nया कारणामुळे उर्मिला मातोंडकर गेल्या दहा वर्षांपासून इंडस्ट्रीमधून होती गायब\nइटलीत लग्न करणाऱ्या ‘या’ अभिनेत्रीला तुम्ही ओळखता काय\n...... क्रिकेटमधील झंझावाताचा काळजाला भिडणारा प्रवास\nमहापालिकेसमोर नाशिककरांचे करवाढविरोधी आंदोलन\nपुण्यातील आंबेडकर नगर झोपडपट्टीत भीषण आग\nनरेंद्र, देवेंद्र सरकार टिकेल की पडेल... पाहा मोठं भाकित\nIPL 2018 : सचिनला वाढदिवसाची विजयी भेट देण्यात मुंबई अपयशी; हैदराबादचा 31 धावांनी विजय\nठाणे: मानपाडा येथील गोदामाला आग; अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल\nचंद्रपूर : वाहन सोडण्यासाठी पैसे घेतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर महामार्गावरील सहा पोलिसांचं निलंबन.\nIPL 2018 : मुंबईने नाणेफेक जिंकत गोलंदाजी स्वीकारली\nवर्ल्डकप २०१९: भारताची सलामीची लढत ५ जून रोजी द. आफ्रिकेविरुद्ध; पाकिस्तानशी १६ जूनला टक्कर\nमुलुंड रेल्वे स्थानकातील प्रवाशाला ट्रेनखाली ढकलल्याप्रकरणी मनीषा ललित खाकडिया या महिलेला अटक\nयेरवाड्यातून 14 दिवसांच्या सुट्टीवर आलेला 'तो' फरार; तब्बल 18 वर्षानंतर गुन्हा दाखल\nपरराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज मंगोलियाला पोहोचल्या; भारताच्या परराष्ट्रमंत्री 42 वर्षानंतर मंगोलियात\nक्रिकेट विश्वचषक 2019: भारताचा पहिला सामना द. आफ्रिकेविरुद्ध; 4 जूनला भिडणार\nजम्मू काश्मीरच्या पुलवामामध्ये चकमक; भारतीय जवानांकडून तीन दहशतवाद्यांचा खात्मा\nयवतमाळ : जप्त केलेला रेतीचा ट्रॅक्टर महागाव तहसील कार्यालयाच्या आवारातून चोरीला\nअहमदनगर : पोलीस अधीक्षक कार्यालय तोडफोड प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या भाजप अामदार शिवाजी कर्डिले यांना जामीन\nकथुआ बलात्कार प्रकरण - मुख्य न्याय दंडाधिकाऱ्यांनी अल्पवयीन आरोपीचा जामीन अर्ज फेटाळला\nअहमदनगर : केडगाव दुहेरी हत्याकांड प्रकरणातील आरोपी काॅंग्रेस नगरसेवक विशाल कोतकरला चार दिवसाची पोलीस कोठडी\nअहमदनगर - छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत अाक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी माजी उपमहापौर श्रीपाद छिंदम याची नगर जिल्हाबंदी अाठ दिवसांनी पुन्हा वाढविली\nIPL 2018 : सचिनला वाढदिवसाची विजयी भेट देण्यात मुंबई अपयशी; हैदराबादचा 31 धावांनी विजय\nठाणे: मानपाडा येथील गोदामाला आग; अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल\nचंद्रपूर : वाहन सोडण्यासाठी पैसे घेतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर महामार्गावरील सहा पोलिसांचं निलंबन.\nIPL 2018 : मुंबईने नाणेफेक जिंकत गोलंदाजी स्वीकारली\nवर्ल्डकप २०१९: भारताची सलामीची लढत ५ जून रोजी द. आफ्रिकेविरुद्ध; पाकिस्तानशी १६ जूनला टक्कर\nमुलुंड रेल्वे स्थानकातील प्रवाशाला ट्रेनखाली ढकलल्याप्रकरणी मनीषा ललित खाकडिया या महिलेला अटक\nयेरवाड्यातून 14 दिवसांच्या सुट्टीवर आलेला 'तो' फरार; तब्बल 18 वर्षानंतर गुन्हा दाखल\nपरराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज मंगोलियाला पोहोचल्या; भारताच्या परराष्ट्रमंत्री 42 वर्षानंतर मंगोलियात\nक्रिकेट विश्वचषक 2019: भारताचा पहिला सामना द. आफ्रिकेविरुद्ध; 4 जूनला भिडणार\nजम्मू काश्मीरच्या पुलवामामध्ये चकमक; भारतीय जवानांकडून तीन दहशतवाद्यांचा खात्मा\nयवतमाळ : जप्त केलेला रेतीचा ट्रॅक्टर महागाव तहसील कार्यालयाच्या आवारातून चोरीला\nअहमदनगर : पोलीस अधीक्षक कार्यालय तोडफोड प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या भाजप अामदार शिवाजी कर्डिले यांना जामीन\nकथुआ बलात्कार प्रकरण - मुख्य न्याय दंडाधिकाऱ्यांनी अल्पवयीन आरोपीचा जामीन अर्ज फेटाळला\nअहमदनगर : केडगाव दुहेरी हत्याकांड प्रकरणातील आरोपी काॅंग्रेस नगरसेवक विशाल कोतकरला चार दिवसाची पोलीस कोठडी\nअहमदनगर - छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत अाक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी माजी उपमहापौर श्रीपाद छिंदम याची नगर जिल्हाबंदी अाठ दिवसांनी पुन्हा वाढविली\nAll post in लाइव न्यूज़\nकोल्हापुरात ‘फ्लॉवर फेस्टिवल’ची तयारी अंतिम टप्प्यात, दीड लाख रोपांवर फुलली फुले\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nसचिनला वाढदिवसाची विजयी भेट देण्यात मुंबई अपयशी; हैदराबादचा 31 धावांनी विजय\nसचिनचं पहिलं शतक आणि शॅम्पेनची बॉटल... 'मास्टर' खेळाडूच्या 'ब्लास्टर' गोष्टी\nकांजीवरम साडीमधला सोनमचा हटके लूक\nसिद्धारामय्या यांनी दाखल केले उमेदवारी अर्ज\nसांगली : रेवणगाव घाटात एसटी-डंपरचा भीषण अपघात, तीन ठार\n...म्हणून सचिन सराव करताना चौकार, षटकार मारायचा नाही\nब्रिटनच्या राजघराण्यात लहानग्या सदस्याचं आगमन\nनागपूरमधील ही झोपडी म्हणजे क्रिकेटच्या देवाचं मंदिरच\nसचिनला आवडतो वडापाव आणि पारले-जी बिस्कीट, वाचा त्याच्याविषयी इतर रंजक गोष्टी\nसचिन सहकुटुंब... सहपरिवार... 'हे' फोटो तुम्ही पाहिले नसतील\nतब्बल साडेसहा कोटींची कार; अवघ्या 2 सेकंदात 100 किमी वेग पकडणार\n...... क्रिकेटमधील झंझावाताचा काळजाला भिडणारा प्रवास\nअवैध बांधकामांविरोधात डफडे बजाव आंदोलन\n जोगता बनविण्यासाठी तरूणाला असुडाने मारहाण\nऔरंगाबाद- पोलिसांना मारहाण करून पळाले दोन कैदी\nमहापालिकेसमोर नाशिककरांचे करवाढविरोधी आंदोलन\nचिमुरडी रंगली आंब्याचा आस्वाद घेण्यात\nशिवजयंतीनिमित्त हलगी वादन स्पर्धा\nपुण्यातील आंबेडकर नगर झोपडपट्टीत भीषण आग\nजीव धोक्यात घालून पुण्यातील खाणींमध्ये पोहायला जाताहेत तरुण\nनगर जिल्ह्यात सर्पमित्राने पकडला विषारी साप\nमुंबईचा विकास आराखडा मंजूर\nबेकायदा बांधकामांवर आकारण्यात येणारा मालमत्ता कर दुप्पटच\n‘शारदाश्रम’ला वेध आयसीएसई बोर्डाचे\nछोटा राजनच्या भावाला अंतरिम दिलासा\nआखतवाडा ते पुसला रस्ता उठला शेतकऱ्यांच्या जिवावर\nMI vs SH, IPL 2018 :सचिनला वाढदिव���ाची विजयी भेट देण्यात मुंबई अपयशी; हैदराबादचा 31 धावांनी विजय\nआसाराम बापूचा आज फैसला\nकोरेगाव- भीमा हिंसाचारामागे माओवादी संघटना\n२0१५ नंतरच एनपीएमध्ये वाढ, पंतप्रधान मोदींचा संबंध नाही : आरबीआयने निर्बंध कडक केल्याचा परिणाम\nनाणारची रिफायनरी विदर्भात उभारा; विजय दर्डा यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र\nबीसीसीआयपुढे आयसीसी नमली; भारताच्या वेळापत्रकात केला बदल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947328.78/wet/CC-MAIN-20180424202213-20180424222213-00027.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://marathikalakar.com/sangram-khushbu-marriage-photos/", "date_download": "2018-04-24T20:50:46Z", "digest": "sha1:XJCM7F7JF2QHJE3MBCTS4YOGREBXP7FX", "length": 6957, "nlines": 81, "source_domain": "marathikalakar.com", "title": " संग्राम आणि खुशबूने बांधली लग्नगाठ। रंगला विवाहसोहळा", "raw_content": "\nमिस अर्थ इंडिया करतेय मराठी सिनेमातून पदार्पण\n‘चला हवा येऊ द्या’ मधला विनीत अडकणार लग्नाच्या बेडीत.\nसंग्राम आणि खुशबूने बांधली लग्नगाठ\nसंग्राम आणि खुशबूने बांधली लग्नगाठ\n‘तुमच्यासाठी काय पण’ ह्या आयकॉनिक टॅगलाईनचा जनक संग्राम साळवी आणि बऱ्याचशा हिंदी, मराठी मालिकांमधून भेटीस आलेली अभिनेत्री खुशबू तावडे हि जोडी नुकतीच विवाहबद्ध झाली. मागील वर्षी एप्रिलमध्ये हे दोघे एँगेज झाले होते. ह्या सोहळ्याला बऱ्याच मराठी तारे तारकांनी हजेरी लावली होती. सुयश टिळक, अभिज्ञ भावे, नम्रता आवटे, इत्यादी कलाकारांनी नवविवाहित जोडप्याला शुभेच्छा दिल्या. खुशबूची बहीण कलर्स मराठीवरील ‘सरस्वती’ फेम तिथीक्षा तावडे सुद्धा सोहळ्याला हजर होती.\nसंग्राम तर स्टार प्रवाहवरील ‘देवयानी’ ह्या मालिकेतून पूर्वीच घराघरांत पोचला होता. पुढे तो झी मराठीवरील ‘गुलमोहर’ मधून आपल्याला भेटला. खुशबू बाबत बोलायचं झालं तर ती आपल्याला मराठी, हिंदी अशा दोन्ही मालिकांमधून दिसली आहे. ‘सिंहासन बत्तीशी’, ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ सारख्या हिंदी तर ‘पारिजात’, ‘तू भेटशी नव्याने’ ह्या गाजलेल्या मराठी मालिकांमधूनसुद्धा भेटली आहे.\nआपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत\nशिकारीच्या बोल्ड पोस्टरवरचे पाय नेहा खानचे\n‘शिकारी’ ह्या महेश मांजरेकरांच्या आगामी सिनेमातील सस्पेन्स ठेवलेल्या एकएक व्यक्तिरेखा आता बाहेर पडत आहेत. सिनेमाचं पहिलं...\nनजरों के खेल खेलनेवाली प्रिया वारीयर मराठीत\nप्रिया वारीयर आता कुणाला बरं माहिती नसेल ह्या मुलीने सध्या ��ोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ लावला आहे....\nनेहाचा पोल डान्स – दिसली बोल्ड अंदाजात\nछोटा पडदा असो वा मोठा सिलिब्रिटीज त्यांच्या फॅन्सना त्यांचे कलागुण दाखवून देण्याची एकही संधी दवडत नाही....\n‘चला हवा येऊ द्या’ मधला विनीत अडकणार लग्नाच्या बेडीत.\nझी मराठी वरील लोकप्रिय कॉमेडी शो ‘चला हवा येऊ द्या’ मधील कलाकार विनीत भोंडेचे लवकरच दोनाचे चार...\nश्रेया बुगडेची लव्ह स्टोरी काही औरच आहे बरं का\n एकदम व्यवस्थित आहात ना आणि हो सगळ्यात महत्वाचं म्हणजे हसताय नं आणि हो सगळ्यात महत्वाचं म्हणजे हसताय नं हसायलाच पाहिजे\nलवकरच येणार बिगबॉस मराठी कलर्स मराठीने केलं टिझर रिलीझ\nमहेश मांजरेकर होस्ट करणार बिगबॉस मराठी\nपूजा सावंत सर्वोत्कृष्ट अभिनेत्री मिळाला दादासाहेब फाळके एक्सिलन्स अवॉर्ड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947328.78/wet/CC-MAIN-20180424202213-20180424222213-00027.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://vrushti.blogspot.com/", "date_download": "2018-04-24T20:32:52Z", "digest": "sha1:J7UOXKBFBTWCM6L5VCONLZNHQCGNATSP", "length": 2262, "nlines": 20, "source_domain": "vrushti.blogspot.com", "title": "vrushti", "raw_content": "\nशाळेत प्रमुख पाहुण्यांना विनंती करतात, \"दोन शब्दं बोला\". आम्हाला वाटायचं ते खरंच दोन शब्दं बोलतील, \"जाहीर आभार\". पण आमचं भाग्यं तेवढं कुठं थोर दोन शब्दं म्हणजे दोन तास हे जरा( दोन शब्दं म्हणजे दोन तास हे जरा() ऊशीराच कळलं. आई म्हणायचि, \" दोन घटका ही मुलं झोपू देत नाहीत\". आजी सांगायची,\"अरे, बाहेर जातांना जरा दोन घास खाऊन जावे. तेवढाच जीवाला आधार राहतो.\" काका ओरडायचे,\" कुणी दोन क्षण गप्पं बसेल का) ऊशीराच कळलं. आई म्हणायचि, \" दोन घटका ही मुलं झोपू देत नाहीत\". आजी सांगायची,\"अरे, बाहेर जातांना जरा दोन घास खाऊन जावे. तेवढाच जीवाला आधार राहतो.\" काका ओरडायचे,\" कुणी दोन क्षण गप्पं बसेल का\" माणूस सिनेमात नायिका गाते, \" दोन घडीचा डाव, याला जीवन ऎसे नाव\". जुगारी चटावतो खेळण्याला, जरा दोन डाव होवून जावू दे. प्रवासात सोबती समजावतात, दोन स्टेशन तर जायचे आहे, द्या त्याला थोडी जागा बसायला. आता हा जो खेळ चालु आहे तो दोन ओळींमध्ये काळं करण्याचाच तर आहे\nदोन शब्दं शाळेत प्रमुख पाहुण्यांना विनंती करतात, \"...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947328.78/wet/CC-MAIN-20180424202213-20180424222213-00028.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://misalpremi.blogspot.com/2009/01/", "date_download": "2018-04-24T20:36:49Z", "digest": "sha1:62EQIIYPP6MQDKGJDSHK5YXPNQQ74LXT", "length": 4961, "nlines": 66, "source_domain": "misalpremi.blogspot.com", "title": "मिसळपाव: January 2009", "raw_content": "\nबोभाटा म्हणजे कीर्ति नव्हे....\nहे ज्ञानबा तुका���ाम डावीकडे दिसत असताना \"भां*त\", आणि \"बा*वला तिच्यायला\" असे उजवीकडे लिहिणे म्हणजे खरेच वारीचे पुण्य मिळवणे\n आणि धन्य तो अनाम म्हातारा \nमज्जाच मज्जा चालू आहे सगळी.\nआता हेच पहा ना काही दिवसापुर्वी हे कार्ट इथे येऊन काय बोलल ते.\nमिसळपाववरिल मनमानी कारभार मला पसंत नसल्याने माझे आयडी काढून टाकण्याची मी विनंती केली आहे\nआणी आता परत हाजी हाजी करायला लागलं आहे म्हणेप्रभूंनी धोंडोपंतांच्या जागी संपादक मंडळात वर्णी लावण्यासाठी श्रेष्टींजवळ बोलतो असा शब्द दिला आहे असे आतल्या गोटातून कळते\nतात्या फारतर त्याला खफ.चा संपादक करुन अक्षता लावणार\nमिसळपाववर तात्याची मिपाकरांनीच जाहीर भादरल्यावर तात्याने उडवलेला स्वत:चाच हा खाजवुन खरूज उकरणारा प्रस्ताव पहा\nआपल्या मराठी आंतरजालावर मनोगत, उपक्रम, मायबोली या सारखी संकेतस्थळं आहेत\nया संस्थळांवरची काही मंडळी,\"तो तात्या आणि त्याचं ते मिसळपाव ना जाऊ द्या ती साली तसलीच लोकं आहेत\"असं बर्‍याचदा आपापासात कुजबुजताना आढळतात\nआता 'तसलीच लोकं' म्हणजे कशी लोकं हे मला कुणी सांगू शकेल का हे मला कुणी सांगू शकेल का बाकी जाऊ द्या आम्ही आपले आमच्या मिपाच्या परिवारात खुश आहोत, सुखी आहोत\nहुकुमशाहीचे उघड समर्थन आणि त्यायोगे चालणारी आंतरजालीय दडपशाही ह्याच्या विरुद्ध आम्ही चालवलेल्या ह्या अभिनव उपक्रमाला मिळत असलेल्या उत्स्फुर्त प्रतिसादा बद्दल आम्ही सर्वांचे आभारी आहोत.\nसमस्या आली की शहाणी लोक कारणे शोधुन निराकरण करतात, अडाणी लोक \"कौल\" लावून मोकळे होतात\nम्हातारीच्या हातचा दूधभात: सौजन्य- विठोबा ढेकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947328.78/wet/CC-MAIN-20180424202213-20180424222213-00030.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://kalnirnay.com/blog/festivals/gurupurnima/", "date_download": "2018-04-24T21:04:13Z", "digest": "sha1:6HFB4TLWMFLH5QPDL4DT4XV24KEIQTME", "length": 14432, "nlines": 96, "source_domain": "kalnirnay.com", "title": "गुरुपौर्णिमा । आषाढ शुद्ध पौर्णिमा । ज्योतिर्भास्कर जयंत साळगांवकर", "raw_content": "\nगुरुपौर्णिमा व गुरु-शिष्य परंपरा\nह्या दिवशी महर्षी व्यासांनी पृथ्वीवर जन्म घेतला अशी आपल्या धुरिणांची श्रद्धा आहे. त्यामुळे संन्याशी मंडळी ह्या दिवशी व्यासांची पूजा करतात. त्यासाठी स्नानादी नित्यकर्मानंतर संकल्पपूर्वक एक सुती धूतवस्त्र अंथरतात. त्याच्यावर गंधाने पूर्वेकडून पश्चिमेकडे आणि उत्तरेकडून दक्षिणेकडे अशा बारा रेषा काढतात. हेच व्यासपीठ मग त्यावर ब���रह्मा, विष्णू, वसिष्ठ, पराशर, शक्ती, व्यास, शुकदेव, गौडपाद, गोविंदस्वामी आणि शंकाराचार्य यांना आवाहन केले जाते. त्यानंतर त्यांची विधिवत कृतज्ञतापूर्वक पूजा करतात. दक्षिणेकडील शंकरपीठांमध्ये ह्या दिवशी महोत्सवच असतो. व्यास हे अखिल जगाचे गुरु आहेत. आपल्या संस्कृतीची मूळ संकल्पना ही व्यासांचीच आहे. त्यांनीच तिची जोपासना केली. व्यास आपले धर्म-अध्यात्म-वाङ्मय अशा सर्वच विषयांतील गुरु आहेत. त्यामुळे आपली संस्कृती व्यासांचे असे कृतज्ञतापूर्वक स्मरण करते. ह्याच दिवशी आपल्या मातापित्यांची आणि गुरूंची पूजा करण्याची प्रथा आहे. गुरु-शिष्याचे नाते म्हणजे दोन आत्म्यांचे परस्परांशी असलेले अनोखे, अतूट नाते आहे. निष्ठावान शिष्य आणि आदर्श गुरु ह्यांचे परस्परांशी असलेले नाते अन्य मंडळींना कळणारे नसते. शिष्याला आपला गुरु हा देवाहूनही श्रेष्ठ असतो. तर शिष्याला भवसागरातून पैलपार नेण्याची शक्ती केवळ गुरुपाशीच असते.\nगुरुपौर्णिमा ( आषाढ शुद्ध पौर्णिमा ) व सद्य:स्थिती\nआषाढ शुद्ध पौर्णिमेला म्हणजे आजच्या तिथीला आपण गुरूपौर्णिमा म्हणून गौरवितो. अनेक विद्यालयांतून, महाविद्यालयांतून श्रद्धाशील विद्यार्थी आपापल्या गुरूजनांसमोर आज विनम्र भावनेने नतमस्तक होतात. वेगवेगळया पंथोपपंथांतून ईश्र्वरभक्तीकडे जाण्याचे मार्ग शोधणारे मुमुक्षू-पारमार्थिक आजच्या दिवशी आपल्या गुरूंचे भक्तिभावाने पूजन करतात. ज्यांना या ना त्या कारणांमुळे, गुरूंचे समक्ष दर्शन वा सहवास घडू शकत नाही ते त्यांच्या प्रतिमेची पूजा करतात. कलाक्षेत्रातसुद्धा आजच्या दिवसाला तसेच वेगळेआगळे महत्त्व आहे. संगीत क्षेत्रामध्ये ज्या गुरूकडून विद्या घेतली त्यांची काही सेवा किंवा घेतलेल्या विद्येबद्दलची कृतज्ञता श्रद्धापूर्वक आजच्या दिवशी व्यक्त केली जाते. ज्यांना आजच्या दिवशी अशा प्रकारे भक्तिभाव व्यक्त करणे शक्य होत नाही ते यानंतरच्या सोयीच्या दिवशी गुरूवंदनाचा कार्यक्रम करतात. गुरू आणि शिष्य हे एक अदभुत नाते आहे. गुरू म्हणजे केवळ मास्तर नव्हे, गुरू म्हणजे केवळ शिकविणारा नव्हे. ज्याला आपल्या शिष्याबद्दल ममत्व वाटते, आपल्यापाशी असलेली ज्ञानसमृद्धी शिष्यापर्यंत पोहोचवावी अशी ज्याला तळमळ असते. शिष्याद् इच्छेत् पराजयम् या वचनाप्रमाणे शिष्याने आपल्याही पुढ�� जावे अशी इच्छा जो मनोमन बाळगतो तो खरा गुरू. आजकाल गुरूपूजनाचे कार्यक्रम खूप होत असले तरी सगळेच गुरु इतपत श्रेष्ठ दर्जाचे असतीलच असे म्हणता येत नाही, पण गुरूपौर्णिमेच्या दिवशी आपापल्या गुरूला त्या उच्चतम गुरूशिष्य परंपरेतील एक दुवा मानून त्यांच्यासमोर नतमस्तक होऊन त्यांचे आशीर्वाद घेणे हा आपल्या संपन्न सांस्कृतिक परंपरेचा एक महत्त्वाचा तसेच अभिमानाचा भाग आहे.\nव्यासपौर्णिमेलाच हे गुरूपूजन व्हावे ह्यात कोणता हेतू आहे कोणती योजना आहे व्यास हे सर्व गुरुंचे गुरु. परमगुरुंचे परमगुरु. व्यासांनी आपल्याला म्हणजे आपल्या भारतवर्षाला, आपल्या भारतीय संस्कृतीला खूप काही दिले आहे. त्यांनी वेदांचे विभाजन करून त्यांची नीट मांडणी केली हे तर खरेच. ब्रह्मसूत्रांच्या रूपाने त्यांनी अध्यात्मविचारांचा एक उत्तुंग हिमालय आपल्यासमोर उभा केला. महाभारतासारखा प्रचंड ग्रंथ त्यांनी लिहिला महाभारतातील व्यक्तिरेखा आपण आपल्या नेहमीच्या जीवनातही इतक्या सहजपणे शोधू पाहतो की, कर्णासारखा उदार, कृष्णासारखा कौतुकास्पद कारस्थानी, शकुनीमामासारखा कपटी, धर्मासारखा सच्छिल, भीमासारखा बलदंड, भीष्मासारखा प्रतिज्ञाबद्ध असे कितीतरी मानवी मनाचे आणि वर्तणुकीचे नमुने आपण महाभारतावरून नेहमीच्या बोलण्याचालण्यातही उचलीत असतो. कौरव-पांडवांच्या युद्धाचा संदर्भ वारंवार दिला जातो. बळाने वा संख्येने कमी असूनही जर सत्य आणि न्याय आपल्या बाजूला असेल तर शेवटी आपलीच सरशी होणार, हा विश्र्वास महाभारताच्या आधाराने बळकट होऊ शकतो. बऱ्यावाईट वागण्याचे नमुने, विविध व्यक्तिरेखा महाभारतातून आपल्याला सतत भेटत राहातात. महाभारताचे हे भारतीयत्व आसेतुहिमाचल सर्वत्र आढळते. भगवान श्रीकृष्णाच्या गोड लीलांचे आणि त्याच्या पराक्रमाचे वर्णन करताना व्यासांनी मानवी भावभावनांची कितीतरी मनोहरी चित्रणे श्रीमद् भागवतात जाता जाता दाखविली आहेत.\nव्यासांनी महाभारतानंतर भागवत लिहिले, पुराणे लिहिली, नीतिशास्त्राचे केवळ नियम सांगण्याऐवजी या बऱ्यावाईट शुभाशुभ भावभावनांचे मधुमधुर नर्तन आणि रौद्रभीषण तांडव विविध पौराणिक कथांतून आणि ऐतिहासिक घटनांतून त्यांनी आपणासमोर मूर्तिमंत उभे केले. नव्या पिढीने जुन्या पिढीपेक्षा अधिक उन्नत व्हावे, आयुष्याच्या वाटचालीत त्यांन�� महत्त्वाचे खाचखळगे आणि चढउतार विनासायास जाणून घेता यावेत आणि तेही मनोरंजक कथेच्या माध्यमातून समजावेत, हा कोणत्याही काळच्या शिक्षणशास्त्राला, कोणत्याही ठिकाणच्या गुरू-शिष्य परंपरेला आदरणीय वाटावा, असा थोर कित्ता व्यासांनी आपणासमोर ठेवला. व्यास हे गुरूजनांत सर्वश्रेष्ठ होत. आजच्या दिवशी कोणाही गुरूला केलेला नमस्कार गुरूकुल परंपरेचे परमपितामह महर्षी व्यासांनाच पोहोचत असतो.\n– ज्योतिर्भास्कर जयंत साळगांवकर धर्मबोध व देवाचिये व्दारी या पुस्तकांमधून\nकालनिर्णयचे फेसबुक पेज Like करा.\nमल्टिव्हिटॅमिन्स : गरज आणि भडिमार\nसहज बने रहने में क्या है हर्ज…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947328.78/wet/CC-MAIN-20180424202213-20180424222213-00030.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathikalakar.com/bigg-boss-marathi-first-contestent-name-usha-nadkarni/", "date_download": "2018-04-24T20:51:05Z", "digest": "sha1:I2UYNGIUAA3F6VLLLEMC3JDMBEK6CLHP", "length": 8356, "nlines": 92, "source_domain": "marathikalakar.com", "title": " उषा नाडकर्णी होतायत बिगबॉस मराठी मध्ये सहभागी!", "raw_content": "\nमिस अर्थ इंडिया करतेय मराठी सिनेमातून पदार्पण\n‘चला हवा येऊ द्या’ मधला विनीत अडकणार लग्नाच्या बेडीत.\nउषा नाडकर्णी होतायत बिगबॉस मराठी मध्ये सहभागी\n सोबत आणल्या लाडक्या वस्तू\nबिगबॉसच्या घरातील पहिला दिवस कुठे गप्पा तर कुठे लगबग\nबिग बॉस मराठी – बिग बॉसच्या घरात दिसणार हे १५ स्पर्धक\nबिगबॉस मराठी लॉन्च सोहळा\nउषा नाडकर्णी होतायत बिगबॉस मराठी मध्ये सहभागी\nअनेक चर्चा, बातम्यांना वाव देत बिगबॉस मराठी येत्या 15 एप्रिल पासून चाहत्यांच्या भेटीस येत आहे. असं असलं तरीही सहभागी कलाकारांची नावं मात्र अद्यापही कळू शकलेली नाहीत. प्राजक्ता माळी, ललित प्रभाकर, गौरी सावंत ह्या सिलिब्रिटीजनी तर आधीच आपला सहभाग असल्याचं नाकारलं आहे. लवकरच बिगबॉसचा भव्य प्रीमिअर आपल्याला बघायला मिळणार आहे तोवर जरी आपल्याला सर्व सहभागी कलाकारांची नावं समजणार असली तरी सध्या एक मोठं नाव ह्या शोमध्ये सहभागी होणार असल्याची बातमी आहे.\nहे मोठं नाव दुसरं तिसरं कुणी नसून पवित्र रिश्ता फेम ऍक्टरेस उषा नाडकर्णी आहे. हो उषा नाडकर्णी आपल्याला बिगबॉस च्या घरात जाताना दिसणार आहेत. नुकतंच त्यांनी स्वतःच्या सहभागाविषयी बोलतांना माहिती दिली. ह्यावेळी त्या म्हणाल्या कि अशा आगळ्यावेगळ्या शोचा भाग होतांना थोडं दडपण येतंय कारण ह्यात माझ्या वयाचे कलाकार नसणार आहेत.\n3 महिने विना मोबाईल फोन राहणार का असा प्रश्न विचारला गेल्यावर आपल्याला मोबाईलचं व्यसन नसल्याने त्यावाचून राहणं आपल्याला अवघड जाणार नाही असेही त्या म्हणाल्या.\n सोबत आणल्या लाडक्या वस्तू\nबिगबॉसच्या घरातील पहिला दिवस कुठे गप्पा तर कुठे लगबग\nबिग बॉस मराठी – बिग बॉसच्या घरात दिसणार हे १५ स्पर्धक\nबिगबॉस मराठी लॉन्च सोहळा\nआपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत\n सोबत आणल्या लाडक्या वस्तू\nनेहमीप्रमाणे बिगबॉस मराठीचा प्रथम एपिसोड चांगलाच गाजला. बिगबॉसच्या घरात सर्व मंडळींचा गृहप्रवेशही झाला. सर्वाना तब्बल १०० दिवस...\nबिगबॉसच्या घरातील पहिला दिवस कुठे गप्पा तर कुठे लगबग\nबिग बॉसच्या घरातील पहिला दिवस तो जरा थोडा उशिरानेच सुरु झाला होता. सर्व मंडळींनी आरामात दिनचर्या...\nबिग बॉस मराठी – बिग बॉसच्या घरात दिसणार हे १५ स्पर्धक\n‘मराठी बिग बॉस’ आजपासून सुरू होत आहे. सोमवार ते शनिवार रात्री ९.३० वाजता हा एपिसोड कलर्स...\nबिगबॉस मराठी लॉन्च सोहळा\nमहाराष्ट्रात संगीत, नाच, किंवा इतर धर्तीवर आधारित कित्येक रिऍलिटी शोज् वाहिन्यांवर येऊन गेले. पण यापेक्षा सर्वात...\nमहेश मांजरेकरांच्या दमदार आवाजात ‘बिगबॉस मराठी’चा प्रोमो\n‘बिगबॉस मराठी’ हल्ली चांगलाच चर्चेचा विषय झाला आहे. फॅन्स असो व मीडिया सर्वत्र ह्या शो विषयीच्या...\nमहेश मांजरेकरांच्या दमदार आवाजात ‘बिगबॉस मराठी’चा प्रोमो\nबिगबॉस मराठी लॉन्च सोहळा\nपूजा सावंत सर्वोत्कृष्ट अभिनेत्री मिळाला दादासाहेब फाळके एक्सिलन्स अवॉर्ड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947328.78/wet/CC-MAIN-20180424202213-20180424222213-00030.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://itstechschool.com/mr/category/itil/", "date_download": "2018-04-24T20:40:35Z", "digest": "sha1:EVCRT477MQ6FNP6KJOCSAZFBIAP7YP4M", "length": 35007, "nlines": 339, "source_domain": "itstechschool.com", "title": "आयटीआयएल ब्लॉग | त्याचे टेक स्कूल", "raw_content": "\nITIL सेवा धोरण (एसएस)\nITIL सेवा डिझाईन (एसडी)\nITIL सेवा संक्रमण (एसटी)\nITIL सेवा ऑपरेशन (SO)\nITIL नित्य सेवा सुधारणा (CSI)\nEC- परिषद आपत्ती पुनर्प्राप्ती व्यावसायिक (EDRP)\nईसी-कौन्सिल सिक्युरिटेड सिक्युरिटी स्पेशालिस्ट (ईसीएसएस)\nईसी-कौन्सिलचे प्रमाणित मुख्य माहिती सुरक्षा अधिकारी (सी | सीआयएसओ)\nईसी-कौन्सिल सर्टिफाईड इसादंड हॅन्डलर (ECIH)\nEC-Council प्रमाणित सुरक्षित प्रोग्रामर (ECSP.net)\nEC-Council प्रमाणित सुरक्षित प्रोग्रामर (जावा)\nसंगणक हॅकिंग फॉरेंसिक इन्व्हेस्टिगेटर (सीएचएफआय)\nईसी-कौन��सिल सर्टिफाईड एन्क्रिप्शन स्पेशलिस्ट (ईसीईएस)\nप्रमाणित सुरक्षित संगणक वापरकर्ता (CSCU)\nCAST 614 प्रगत नेटवर्क संरक्षण\nCAST 613 हॅन्डिंग आणि हार्डनिंग कॉर्पोरेट वेब अॅप / वेब साइट\nकास्ट 612 प्रगत मोबाइल Forensics आणि सुरक्षा\nCAST 616 संरक्षित विंडोज इन्फ्रास्ट्रक्चर\nएलपीटी (परवानाधारक प्रवेश ट्रस्टर)\nप्रमाणित नेटवर्क डिफेंडर (सीएनडी)\nECSA v10 (EC-Council प्रमाणित सुरक्षा विश्लेषक)\nमास्टर ट्रेनर अँड फॅसिलिटेटर (एमटीएफ)\nप्रमाणन भरती विश्लेषक (सीआरए)\nसर्टिफाईड सायकोमेट्रिक टेस्ट प्रोफेशनल (सीपीटीपी)\nप्रमाणित कार्यप्रदर्शन आणि क्षमता विकासक (सीपीसीडी)\nप्रमाणित OD हस्तक्षेप व्यावसायिक (CODIP)\nप्रमाणित संस्थात्मक विकास विश्लेषक (सीओडीए)\nप्रमाणित शिक्षण आणि विकास व्यवस्थापक (सीएलडीएम)\nप्रमाणित प्रशिक्षणात्मक डिझायनर (सीआयडी)\nप्रमाणित एचआर बिझिनेस पार्टनर (सीएचआरबीपी)\nएचआर एनालिटिक्समध्ये प्रमाणित व्यावसायिक (सीएएमपी)\nप्रमाणित कार्यकारी आणि जीवन प्रशिक्षक (सीएलसी)\nप्रमाणित बॅलन्स स्कोर कार्ड प्रोफेशनल (CBSCP)\nAWS प्रशिक्षण वर आर्किटेक्चिंग\nAWS तांत्रिक आवश्यकता प्रशिक्षण\nएसीआय मोड v9000 मध्ये सिस्को नेक्सस 2.0 स्विचचे कॉन्फीस करणे\nCCNA मार्गक्रमण आणि स्विचिंग v3.0\nसीसीएनपी रूटिंग व स्विचिंग\nएचपी सॉफ्टवेअर ऑटोमेशन चाचणी\nRanorex v8.x (प्रगत मूलभूत)\nपूर्वी कालखंड रेखांकित सह सेलेनियम\nITIL सेवा धोरण (एसएस)\nITIL सेवा डिझाईन (एसडी)\nITIL सेवा संक्रमण (एसटी)\nITIL सेवा ऑपरेशन (SO)\nITIL नित्य सेवा सुधारणा (CSI)\nEC- परिषद आपत्ती पुनर्प्राप्ती व्यावसायिक (EDRP)\nईसी-कौन्सिल सिक्युरिटेड सिक्युरिटी स्पेशालिस्ट (ईसीएसएस)\nईसी-कौन्सिलचे प्रमाणित मुख्य माहिती सुरक्षा अधिकारी (सी | सीआयएसओ)\nईसी-कौन्सिल सर्टिफाईड इसादंड हॅन्डलर (ECIH)\nEC-Council प्रमाणित सुरक्षित प्रोग्रामर (ECSP.net)\nEC-Council प्रमाणित सुरक्षित प्रोग्रामर (जावा)\nसंगणक हॅकिंग फॉरेंसिक इन्व्हेस्टिगेटर (सीएचएफआय)\nईसी-कौन्सिल सर्टिफाईड एन्क्रिप्शन स्पेशलिस्ट (ईसीईएस)\nप्रमाणित सुरक्षित संगणक वापरकर्ता (CSCU)\nCAST 614 प्रगत नेटवर्क संरक्षण\nCAST 613 हॅन्डिंग आणि हार्डनिंग कॉर्पोरेट वेब अॅप / वेब साइट\nकास्ट 612 प्रगत मोबाइल Forensics आणि सुरक्षा\nCAST 616 संरक्षित विंडोज इन्फ्रास्ट्रक्चर\nएलपीटी (परवानाधारक प्रवेश ट्रस्टर)\nप्रमाणित नेटवर्क डिफेंडर (सीएनडी)\nECSA v10 (EC-Council प्रमाणित सुरक्षा विश��लेषक)\nमास्टर ट्रेनर अँड फॅसिलिटेटर (एमटीएफ)\nप्रमाणन भरती विश्लेषक (सीआरए)\nसर्टिफाईड सायकोमेट्रिक टेस्ट प्रोफेशनल (सीपीटीपी)\nप्रमाणित कार्यप्रदर्शन आणि क्षमता विकासक (सीपीसीडी)\nप्रमाणित OD हस्तक्षेप व्यावसायिक (CODIP)\nप्रमाणित संस्थात्मक विकास विश्लेषक (सीओडीए)\nप्रमाणित शिक्षण आणि विकास व्यवस्थापक (सीएलडीएम)\nप्रमाणित प्रशिक्षणात्मक डिझायनर (सीआयडी)\nप्रमाणित एचआर बिझिनेस पार्टनर (सीएचआरबीपी)\nएचआर एनालिटिक्समध्ये प्रमाणित व्यावसायिक (सीएएमपी)\nप्रमाणित कार्यकारी आणि जीवन प्रशिक्षक (सीएलसी)\nप्रमाणित बॅलन्स स्कोर कार्ड प्रोफेशनल (CBSCP)\nAWS प्रशिक्षण वर आर्किटेक्चिंग\nAWS तांत्रिक आवश्यकता प्रशिक्षण\nएसीआय मोड v9000 मध्ये सिस्को नेक्सस 2.0 स्विचचे कॉन्फीस करणे\nCCNA मार्गक्रमण आणि स्विचिंग v3.0\nसीसीएनपी रूटिंग व स्विचिंग\nएचपी सॉफ्टवेअर ऑटोमेशन चाचणी\nRanorex v8.x (प्रगत मूलभूत)\nपूर्वी कालखंड रेखांकित सह सेलेनियम\nटाका पहा चेक आउट\nITIL प्रमाणन विहंगावलोकन - ITIL च्या मूलभूत गोष्टी\nवर पोस्टेड23 मार्च 2018\nआयटीआयएल फाउंडेशन परीक्षा तयारी | सराव करीता विनामूल्य आयटीआयएल मॉक टेस्ट\nवर पोस्टेड04 जानेवारी 2018\nकरियरमध्ये ITIL प्रमाणन कशी मदत करते\nवर पोस्टेड04 डिसें 2017\nITIL वि पीएमपी प्रमाणन जे आपल्यासाठी योग्य आहे\nवर पोस्टेड14 नोव्हेंबर 2017\n आयटीआयएल प्रमाणीकरणाचे फायदे काय आहेत\nवर पोस्टेड01 नोव्हेंबर 2017\nITIL फाउंडेशन प्रमाणन कसे मिळवावे\nवर पोस्टेड11 ऑक्टोबर 2017\nसिक्स सिग्मा किंवा इटिल चांगले आहे\nवर पोस्टेड23 जून 2017\nITIL Exam 2017 साठी नमुना प्रश्न आणि उत्तरे\nवर पोस्टेड22 जून 2017\nITIL प्रमाणपत्र करिअर संधी\nवर पोस्टेड07 जून 2017\nITIL प्रमाणन - एक पूर्ण मार्गदर्शक\nवर पोस्टेड15 मे 2017\n1 2 पुढे >\nआपण मानव आहात आणि या क्षेत्रात दिसत असल्यास, कृपया रिक्त सोडा.\nएक द्वारे चिन्हित फील्ड * आवश्यक आहेत\nअफगाणिस्तानअल्बेनियाअल्जेरियाअमेरिकन सामोआअँडोरअंगोलाअँग्विलाअंटार्क्टिकाएंटीग्वा आणि बार्बुडाअर्जेंटिनाअर्मेनियाअरुबाऑस्ट्रेलियाऑस्ट्रियाअझरबैजानबहामाजबहरैनबांगलादेशबार्बाडोसबेलारूसबेल्जियमबेलिझबेनिनबर्म्युडाभूतानबोलिव्हियाबॉस्निया आणि हर्जेगोविनाबोत्सवानाबोउवेट बेटब्राझीलब्रिटिश इंडियन ओशन टेरीटरीब्रुनै दारुसलामबल्गेरियाबुर्किना फासोबुरुंडीकंबोडियाकॅमरूनकॅनडाकेप व्हर्देकेमन द्वीपसमूहसेंट्रल आफ्रिकन रिपब्लिकचाडचिलीचीनख्रिसमस आयलॅन्डकोकोस (कीलिंग) बेटेकोलंबियाकोमोरोसकॉंगोकांगो, लोकशाही प्रजासत्ताककुक बेटेकॉस्टा रिकाकोटे दिल्वोरेक्रोएशिया (स्थानिक नाव: क्रोएशिया)क्युबासायप्रसझेक प्रजासत्ताकडेन्मार्कजिबूतीडॉमिनिकाडोमिनिकन रिपब्लीकतिमोर-लेस्ट (पूर्व तिमोर)इक्वाडोरइजिप्तअल साल्वाडोरइक्वेटोरीयल गिनीइरिट्रियाएस्टोनियाइथिओपियाफॉकलंड बेटे (मालव्हिनास)फेरो द्वीपसमूहफिजीफिनलंडफ्रान्सफ्रान्स, महानगरफ्रेंच गयानाफ्रेंच पॉलिनेशियाफ्रेंच दक्षिणी प्रदेशगॅबॉनगॅम्बियाजॉर्जियाजर्मनीघानाजिब्राल्टरग्रीसग्रीनलँडग्रेनाडा, विंडवर्ड आयलॅन्डग्वादेलोपगुआमग्वाटेमालागिनीगिनी-बिसाउगयानाहैतीहर्ड आणि मॅक् डोनाल्ड बेटेहोली सी (व्हॅटिकन सिटी स्टेट)होंडुरासहाँगकाँगहंगेरीआइसलँडभारतइंडोनेशियाइराण (इस्लामिक रिपब्लिक ऑफ)इराकआयर्लंडइस्राएलइटलीजमैकाजपानजॉर्डनकझाकस्तानकेनियाकिरिबाटीकोरिया, डेमोक्रॅटिक पीपल्स रिपब्लिक ऑफकोरिया, रिपब्लिक ऑफकुवैतकिरगिझस्तानलाओ पीपल्स डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफलाटवियालेबनॉनलेसोथोलायबेरियालिबियालिंचेनस्टाइनलिथुआनियालक्संबॉर्गमकाओमॅसेडोनिया, माजी युगोस्लाव्ह प्रजासत्ताकमादागास्करमलावीमलेशियामालदीवमालीमाल्टामार्शल बेटेमार्टिनिकमॉरिटानियामॉरिशसमायोट्टेमेक्सिकोमायक्रोनेसिया, फीडरेटेड स्टेट्स ऑफमोल्दोव्हा, गणराज्यमोनॅकोमंगोलियामाँटेनिग्रोमॉन्टसेरातमोरोक्कोमोझांबिकम्यानमारनामिबियानऊरुनेपाळनेदरलँड्सनेदरलॅंन्ड ऍन्टीलेसन्यू कॅलेडोनियान्युझीलँडनिकाराग्वानायजरनायजेरियानीयूनॉरफोक द्वीपउत्तर मारियाना बेटेनॉर्वेओमानपाकिस्तानपलाऊपनामापापुआ न्यू गिनीपराग्वेपेरूफिलीपिन्सकांगोपोलंडपोर्तुगालपोर्तु रिकोकताररियुनियनरोमेनियारशियन फेडरेशनरवांडासेंट किट्स आणि नेविजसेंट लुसियासेंट विन्सेंट आणि ग्रेनेडाईन्झसामोआसॅन मरिनोसाओ टोमे आणि प्रिन्सिपेसौदी अरेबियासेनेगलसर्बियासेशेल्ससिएरा लिऑनसिंगापूरस्लोव्हाकिया (स्लोव्हाक गणराज्य)स्लोव्हेनियासोलोमन आयलॅन्डसोमालियादक्षिण आफ्रिकादक्षिण जॉर्जिया, दक्षिण सँडविच बेटेदक्षिण सुदानस्पेनश्रीलंकासेंट हेलेनासेंट पियर आणि मिके��ॉनसुदानसुरिनामस्वालबार्ड आणि जॅन मायेन बेटेस्वाझीलँडस्वीडनस्वित्झर्लंडसिरियन अरब रिपब्लीकतैवानताजिकिस्तानटांझानिया, युनायटेड रिपब्लिक ऑफथायलंडजाण्यासाठीटोकेलाऊटोंगात्रिनिदाद आणि टोबॅगोट्युनिशियातुर्कीतुर्कमेनिस्तानतुर्क आणि कायकोझ आयलॅंन्डटुवालुयुगांडायुक्रेनसंयुक्त अरब अमिरातीयुनायटेड किंगडमसंयुक्त राष्ट्रयुनायटेड स्टेट्स मायनर आऊटलाईंग आयलॅन्डउरुग्वेउझबेकिस्तानवानुआटुव्हेनेझुएलाव्हिएतनामव्हर्जिन बेटे (ब्रिटिश)व्हर्जिन बेटे (अमेरिका)वालिस आणि फुटुना बेटेपश्चिम सहारायेमेनयुगोस्लाव्हियाझांबियाझिम्बाब्वे\nनोएडा मधील प्रशिक्षण कक्ष\nचेन्नई मधील प्रशिक्षण कक्ष\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\nबी एक्सएक्सएक्स ए, दक्षिण सिटी एक्सएक्सएक्स, स्वाक्षरी टॉवर्स जवळ, गुडगाव, HR, भारत - 122001\nकॉपीराइट © 2017 - सर्व राखीव सुरक्षित - अभिनव तंत्रज्ञान सोल्युशन्स | गोपनीयता धोरण\nआपण मानव आहात आणि या क्षेत्रात दिसत असल्यास, कृपया रिक्त सोडा.\nएक द्वारे चिन्हित फील्ड * आवश्यक आहेत\nअफगाणिस्तानअल्बेनियाअल्जेरियाअमेरिकन सामोआअँडोरअंगोलाअँग्विलाअंटार्क्टिकाएंटीग्वा आणि बार्बुडाअर्जेंटिनाअर्मेनियाअरुबाऑस्ट्रेलियाऑस्ट्रियाअझरबैजानबहामाजबहरैनबांगलादेशबार्बाडोसबेलारूसबेल्जियमबेलिझबेनिनबर्म्युडाभूतानबोलिव्हियाबॉस्निया आणि हर्जेगोविनाबोत्सवानाबोउवेट बेटब्राझीलब्रिटिश इंडियन ओशन टेरीटरीब्रुनै दारुसलामबल्गेरियाबुर्किना फासोबुरुंडीकंबोडियाकॅमरूनकॅनडाकेप व्हर्देकेमन द्वीपसमूहसेंट्रल आफ्रिकन रिपब्लिकचाडचिलीचीनख्रिसमस आयलॅन्डकोकोस (कीलिंग) बेटेकोलंबियाकोमोरोसकॉंगोकांगो, लोकशाही प्रजासत्ताककुक बेटेकॉस्टा रिकाकोटे दिल्वोरेक्रोएशिया (स्थानिक नाव: क्रोएशिया)क्युबासायप्रसझेक प्रजासत्ताकडेन्मार्कजिबूतीडॉमिनिकाडोमिनिकन रिपब्लीकतिमोर-लेस्ट (पूर्व तिमोर)इक्वाडोरइजिप्तअल साल्वाडोरइक्वेटोरीयल गिनीइरिट्रियाएस्टोनियाइथिओपियाफॉकलंड बेटे (मालव्हिनास)फेरो द्वीपसमूहफिजीफिनलंडफ्रान्सफ्रान्स, महानगरफ्रेंच गयानाफ्रेंच पॉलिनेशियाफ्रेंच दक्षिणी प्रदेशगॅबॉनगॅम्बियाजॉर्जियाजर्मनीघानाजिब्राल्टरग्रीसग्रीनलँडग्रेनाडा, विंडवर्ड आयलॅन्डग्वादेलोपगुआमग्वाटेमाला���िनीगिनी-बिसाउगयानाहैतीहर्ड आणि मॅक् डोनाल्ड बेटेहोली सी (व्हॅटिकन सिटी स्टेट)होंडुरासहाँगकाँगहंगेरीआइसलँडभारतइंडोनेशियाइराण (इस्लामिक रिपब्लिक ऑफ)इराकआयर्लंडइस्राएलइटलीजमैकाजपानजॉर्डनकझाकस्तानकेनियाकिरिबाटीकोरिया, डेमोक्रॅटिक पीपल्स रिपब्लिक ऑफकोरिया, रिपब्लिक ऑफकुवैतकिरगिझस्तानलाओ पीपल्स डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफलाटवियालेबनॉनलेसोथोलायबेरियालिबियालिंचेनस्टाइनलिथुआनियालक्संबॉर्गमकाओमॅसेडोनिया, माजी युगोस्लाव्ह प्रजासत्ताकमादागास्करमलावीमलेशियामालदीवमालीमाल्टामार्शल बेटेमार्टिनिकमॉरिटानियामॉरिशसमायोट्टेमेक्सिकोमायक्रोनेसिया, फीडरेटेड स्टेट्स ऑफमोल्दोव्हा, गणराज्यमोनॅकोमंगोलियामाँटेनिग्रोमॉन्टसेरातमोरोक्कोमोझांबिकम्यानमारनामिबियानऊरुनेपाळनेदरलँड्सनेदरलॅंन्ड ऍन्टीलेसन्यू कॅलेडोनियान्युझीलँडनिकाराग्वानायजरनायजेरियानीयूनॉरफोक द्वीपउत्तर मारियाना बेटेनॉर्वेओमानपाकिस्तानपलाऊपनामापापुआ न्यू गिनीपराग्वेपेरूफिलीपिन्सकांगोपोलंडपोर्तुगालपोर्तु रिकोकताररियुनियनरोमेनियारशियन फेडरेशनरवांडासेंट किट्स आणि नेविजसेंट लुसियासेंट विन्सेंट आणि ग्रेनेडाईन्झसामोआसॅन मरिनोसाओ टोमे आणि प्रिन्सिपेसौदी अरेबियासेनेगलसर्बियासेशेल्ससिएरा लिऑनसिंगापूरस्लोव्हाकिया (स्लोव्हाक गणराज्य)स्लोव्हेनियासोलोमन आयलॅन्डसोमालियादक्षिण आफ्रिकादक्षिण जॉर्जिया, दक्षिण सँडविच बेटेदक्षिण सुदानस्पेनश्रीलंकासेंट हेलेनासेंट पियर आणि मिकेलॉनसुदानसुरिनामस्वालबार्ड आणि जॅन मायेन बेटेस्वाझीलँडस्वीडनस्वित्झर्लंडसिरियन अरब रिपब्लीकतैवानताजिकिस्तानटांझानिया, युनायटेड रिपब्लिक ऑफथायलंडजाण्यासाठीटोकेलाऊटोंगात्रिनिदाद आणि टोबॅगोट्युनिशियातुर्कीतुर्कमेनिस्तानतुर्क आणि कायकोझ आयलॅंन्डटुवालुयुगांडायुक्रेनसंयुक्त अरब अमिरातीयुनायटेड किंगडमसंयुक्त राष्ट्रयुनायटेड स्टेट्स मायनर आऊटलाईंग आयलॅन्डउरुग्वेउझबेकिस्तानवानुआटुव्हेनेझुएलाव्हिएतनामव्हर्जिन बेटे (ब्रिटिश)व्हर्जिन बेटे (अमेरिका)वालिस आणि फुटुना बेटेपश्चिम सहारायेमेनयुगोस्लाव्हियाझांबियाझिम्बाब्वे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947328.78/wet/CC-MAIN-20180424202213-20180424222213-00032.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/topics/ivanka-trump/", "date_download": "2018-04-24T20:58:10Z", "digest": "sha1:EXVLIMQQTXGRDQROL7SFG273QW74IMRO", "length": 24580, "nlines": 365, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Latest Ivanka Trump News in Marathi | Ivanka Trump Live Updates in Marathi | इवांका ट्रम्प बातम्या at Lokmat.com", "raw_content": "बुधवार २५ एप्रिल २०१८\nरोजगार हमीचे तीन तेरा : पगार न मिळाल्याने बुरे दिन\nकेंद्राकडून महाराष्ट्राच्या तोंडाला पाने\nनाणारवरून शिवसेना नरमली; बाहेर आक्रमक, मंत्रिमंडळात मौन\nमुंबईचा विकास आराखडा मंजूर\nबेकायदा बांधकामांवर आकारण्यात येणारा मालमत्ता कर दुप्पटच\nकेंद्राकडून महाराष्ट्राच्या तोंडाला पाने\nनाणारवरून शिवसेना नरमली; बाहेर आक्रमक, मंत्रिमंडळात मौन\nमुंबईचा विकास आराखडा मंजूर\nबेकायदा बांधकामांवर आकारण्यात येणारा मालमत्ता कर दुप्पटच\n‘शारदाश्रम’ला वेध आयसीएसई बोर्डाचे\nकॅटरिना कैफने सर्वांसमोर शेअर केले तिचे सीक्रेट, म्हटले...\n‘श्री’च्या रिअल लाइफमधील दुस-या लग्नाबद्दल जान्हवी म्हणाली की …….\nभीषण आगीत ‘केसरी’चा सेट जळून खाक; लाखोंचे झाले नुकसान\nया कारणामुळे उर्मिला मातोंडकर गेल्या दहा वर्षांपासून इंडस्ट्रीमधून होती गायब\nइटलीत लग्न करणाऱ्या ‘या’ अभिनेत्रीला तुम्ही ओळखता काय\n...... क्रिकेटमधील झंझावाताचा काळजाला भिडणारा प्रवास\nमहापालिकेसमोर नाशिककरांचे करवाढविरोधी आंदोलन\nपुण्यातील आंबेडकर नगर झोपडपट्टीत भीषण आग\nनरेंद्र, देवेंद्र सरकार टिकेल की पडेल... पाहा मोठं भाकित\nIPL 2018 : सचिनला वाढदिवसाची विजयी भेट देण्यात मुंबई अपयशी; हैदराबादचा 31 धावांनी विजय\nठाणे: मानपाडा येथील गोदामाला आग; अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल\nचंद्रपूर : वाहन सोडण्यासाठी पैसे घेतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर महामार्गावरील सहा पोलिसांचं निलंबन.\nIPL 2018 : मुंबईने नाणेफेक जिंकत गोलंदाजी स्वीकारली\nवर्ल्डकप २०१९: भारताची सलामीची लढत ५ जून रोजी द. आफ्रिकेविरुद्ध; पाकिस्तानशी १६ जूनला टक्कर\nमुलुंड रेल्वे स्थानकातील प्रवाशाला ट्रेनखाली ढकलल्याप्रकरणी मनीषा ललित खाकडिया या महिलेला अटक\nयेरवाड्यातून 14 दिवसांच्या सुट्टीवर आलेला 'तो' फरार; तब्बल 18 वर्षानंतर गुन्हा दाखल\nपरराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज मंगोलियाला पोहोचल्या; भारताच्या परराष्ट्रमंत्री 42 वर्षानंतर मंगोलियात\nक्रिकेट विश्वचषक 2019: भारताचा पहिला सामना द. आफ्रिकेविरुद्ध; 4 जूनला भिडणार\nजम्मू काश्मीरच्या पुलवामामध्ये चकमक; भारतीय जवानांकडून तीन दहशतवाद्यांचा खात्मा\nयवतमाळ : जप्त केलेला रेतीचा ट्रॅक्टर महागाव तहसील कार्यालयाच्या आवारातून चोरीला\nअहमदनगर : पोलीस अधीक्षक कार्यालय तोडफोड प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या भाजप अामदार शिवाजी कर्डिले यांना जामीन\nकथुआ बलात्कार प्रकरण - मुख्य न्याय दंडाधिकाऱ्यांनी अल्पवयीन आरोपीचा जामीन अर्ज फेटाळला\nअहमदनगर : केडगाव दुहेरी हत्याकांड प्रकरणातील आरोपी काॅंग्रेस नगरसेवक विशाल कोतकरला चार दिवसाची पोलीस कोठडी\nअहमदनगर - छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत अाक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी माजी उपमहापौर श्रीपाद छिंदम याची नगर जिल्हाबंदी अाठ दिवसांनी पुन्हा वाढविली\nIPL 2018 : सचिनला वाढदिवसाची विजयी भेट देण्यात मुंबई अपयशी; हैदराबादचा 31 धावांनी विजय\nठाणे: मानपाडा येथील गोदामाला आग; अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल\nचंद्रपूर : वाहन सोडण्यासाठी पैसे घेतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर महामार्गावरील सहा पोलिसांचं निलंबन.\nIPL 2018 : मुंबईने नाणेफेक जिंकत गोलंदाजी स्वीकारली\nवर्ल्डकप २०१९: भारताची सलामीची लढत ५ जून रोजी द. आफ्रिकेविरुद्ध; पाकिस्तानशी १६ जूनला टक्कर\nमुलुंड रेल्वे स्थानकातील प्रवाशाला ट्रेनखाली ढकलल्याप्रकरणी मनीषा ललित खाकडिया या महिलेला अटक\nयेरवाड्यातून 14 दिवसांच्या सुट्टीवर आलेला 'तो' फरार; तब्बल 18 वर्षानंतर गुन्हा दाखल\nपरराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज मंगोलियाला पोहोचल्या; भारताच्या परराष्ट्रमंत्री 42 वर्षानंतर मंगोलियात\nक्रिकेट विश्वचषक 2019: भारताचा पहिला सामना द. आफ्रिकेविरुद्ध; 4 जूनला भिडणार\nजम्मू काश्मीरच्या पुलवामामध्ये चकमक; भारतीय जवानांकडून तीन दहशतवाद्यांचा खात्मा\nयवतमाळ : जप्त केलेला रेतीचा ट्रॅक्टर महागाव तहसील कार्यालयाच्या आवारातून चोरीला\nअहमदनगर : पोलीस अधीक्षक कार्यालय तोडफोड प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या भाजप अामदार शिवाजी कर्डिले यांना जामीन\nकथुआ बलात्कार प्रकरण - मुख्य न्याय दंडाधिकाऱ्यांनी अल्पवयीन आरोपीचा जामीन अर्ज फेटाळला\nअहमदनगर : केडगाव दुहेरी हत्याकांड प्रकरणातील आरोपी काॅंग्रेस नगरसेवक विशाल कोतकरला चार दिवसाची पोलीस कोठडी\nअहमदनगर - छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत अाक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी माजी उपमहापौर श्रीपाद छिंदम ���ाची नगर जिल्हाबंदी अाठ दिवसांनी पुन्हा वाढविली\nAll post in लाइव न्यूज़\nइव्हांका ट्रम्पला मिळाली भेट म्हणून 40 लाख रुपयांची साडी\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nजागतिक उद्योजकता शिखर परिषदेसाठीअमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची कन्या इव्हांका ट्रम्प हैदराबादमध्ये आली आहे. इव्हांका ट्रम्पचे तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी खास स्वागत केले असून तिला चांदीच्या दागिन्यांनी मढवलेली ... Read More\nपंतप्रधान नरेंद्र मोदींनी इवांका ट्रम्पला दिली लक्षात राहिल अशी 'भेटवस्तू'\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nजागतिक उद्योजकता शिखर परिषदेसाठी भारत दौ-यावर आलेल्या इवांका ट्रम्पला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी एक सुंदर लाकडी पेटी भेट दिली. ... Read More\nIvanka TrumpNarendra Modiइवांका ट्रम्पनरेंद्र मोदी\nचहा विकण्यापासून ते पंतप्रधानपदापर्यंत, बदल घडू शकतो हे तुम्ही सिद्ध केले - इव्हांका ट्रम्प\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nअमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची कन्या इव्हांका ट्रम्पने भारताच्या प्रगतीचे कौतुक करतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही स्तुतीसुमने उधळली. ... Read More\nजागतिक उद्योजकता शिखर परिषद 2017 : इवांका ट्रम्प हैदराबाद येथे दाखल\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nअमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची कन्या इवांका ट्रम्प भारत दौ-यावर आल्या आहेत. ... Read More\nभिका-यांची माहिती देणा-याला आता मिळणार 500 रुपये, राज्य भिकारीमुक्त करण्यासाठी सरकारची नवी शक्कल\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nहैदराबादमध्ये होऊ घातलेल्या जागतिक उद्योजगता परिषदेच्या निमित्तानं राज्याला भिकारीमुक्त करण्यासाठी सरकारनं नवी शक्कल लढवली आहे. ... Read More\n इवांका ट्रम्पच्या भारत दौ-याआधी या शहरात भीक मागण्यास बंदी\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nअमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांची मुलगी इवांका ट्रम्प हैदराबादच्या दौ-यावर येणार आहे. इवांका ट्रम्पचा हैदराबाद दौरा लक्षात घेऊन येथे शहरात भिका-यांना भीक मागण्यास काही दिवसांसाठी बंदी घालण्यात आली आहे. ... Read More\nपंतप्रधान नरेंद्र मोदींनी इवांका ट्रम्प यांना दिलं स्पेशल 'गिफ्ट'\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nIvanka TrumpDonald TrumpAmericaNarendra Modiइवांका ट्रम्पडोनाल्ड ट्रम्पअमेरिकानरेंद्र मोदी\nहैदराबादमध्ये उद्योजकांचं संमेलन, इव्हांका ट्रम्प भारतात\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nNarendra ModiIvanka Trumpनरेंद��र मोदीइवांका ट्रम्प\nसचिनला वाढदिवसाची विजयी भेट देण्यात मुंबई अपयशी; हैदराबादचा 31 धावांनी विजय\nसचिनचं पहिलं शतक आणि शॅम्पेनची बॉटल... 'मास्टर' खेळाडूच्या 'ब्लास्टर' गोष्टी\nकांजीवरम साडीमधला सोनमचा हटके लूक\nसिद्धारामय्या यांनी दाखल केले उमेदवारी अर्ज\nसांगली : रेवणगाव घाटात एसटी-डंपरचा भीषण अपघात, तीन ठार\n...म्हणून सचिन सराव करताना चौकार, षटकार मारायचा नाही\nब्रिटनच्या राजघराण्यात लहानग्या सदस्याचं आगमन\nनागपूरमधील ही झोपडी म्हणजे क्रिकेटच्या देवाचं मंदिरच\nसचिनला आवडतो वडापाव आणि पारले-जी बिस्कीट, वाचा त्याच्याविषयी इतर रंजक गोष्टी\nसचिन सहकुटुंब... सहपरिवार... 'हे' फोटो तुम्ही पाहिले नसतील\nतब्बल साडेसहा कोटींची कार; अवघ्या 2 सेकंदात 100 किमी वेग पकडणार\n...... क्रिकेटमधील झंझावाताचा काळजाला भिडणारा प्रवास\nअवैध बांधकामांविरोधात डफडे बजाव आंदोलन\n जोगता बनविण्यासाठी तरूणाला असुडाने मारहाण\nऔरंगाबाद- पोलिसांना मारहाण करून पळाले दोन कैदी\nमहापालिकेसमोर नाशिककरांचे करवाढविरोधी आंदोलन\nचिमुरडी रंगली आंब्याचा आस्वाद घेण्यात\nशिवजयंतीनिमित्त हलगी वादन स्पर्धा\nपुण्यातील आंबेडकर नगर झोपडपट्टीत भीषण आग\nजीव धोक्यात घालून पुण्यातील खाणींमध्ये पोहायला जाताहेत तरुण\nनगर जिल्ह्यात सर्पमित्राने पकडला विषारी साप\nमुंबईचा विकास आराखडा मंजूर\nबेकायदा बांधकामांवर आकारण्यात येणारा मालमत्ता कर दुप्पटच\n‘शारदाश्रम’ला वेध आयसीएसई बोर्डाचे\nछोटा राजनच्या भावाला अंतरिम दिलासा\nआखतवाडा ते पुसला रस्ता उठला शेतकऱ्यांच्या जिवावर\nMI vs SH, IPL 2018 :सचिनला वाढदिवसाची विजयी भेट देण्यात मुंबई अपयशी; हैदराबादचा 31 धावांनी विजय\nआसाराम बापूचा आज फैसला\nकोरेगाव- भीमा हिंसाचारामागे माओवादी संघटना\n२0१५ नंतरच एनपीएमध्ये वाढ, पंतप्रधान मोदींचा संबंध नाही : आरबीआयने निर्बंध कडक केल्याचा परिणाम\nनाणारची रिफायनरी विदर्भात उभारा; विजय दर्डा यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र\nबीसीसीआयपुढे आयसीसी नमली; भारताच्या वेळापत्रकात केला बदल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947328.78/wet/CC-MAIN-20180424202213-20180424222213-00035.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://marathikalakar.com/mrunmayee-deshpande-shikari-movie/", "date_download": "2018-04-24T20:49:33Z", "digest": "sha1:ABLOFBQGUBWH52BRFJGXDJCEYXW26LTL", "length": 7469, "nlines": 74, "source_domain": "marathikalakar.com", "title": " एक वेगळी भूमिका साकारतेय मृन्मयी। निमित्त आगामी शिकारी सिनेमाचं", "raw_content": "\nमिस अर्थ इंडिया करतेय मराठी सिनेमातून पदार्पण\n‘चला हवा येऊ द्या’ मधला विनीत अडकणार लग्नाच्या बेडीत.\nएक वेगळी भूमिका साकारतेय मृन्मयी निमित्त आगामी शिकारी सिनेमाचं\nबहुप्रतिक्षित शिकारी प्रदर्शनाच्या वाटेवर – २० एप्रिलला येतोय भेटीस\nसुव्रत जोशी झळकतोय मोठ्या पडद्यावर\nहिट आणि उत्सुकता दोन्हीही वाढवतोय ‘शिकारी’\nशिकारीच्या बोल्ड पोस्टरवरचे पाय नेहा खानचे\nएक वेगळी भूमिका साकारतेय मृन्मयी निमित्त आगामी शिकारी सिनेमाचं\nमोठी उत्कंठा, चर्चा आणि गाजावाजा झाल्यानंतर महेश मांजरेकर आणि विजू माने ह्यांचा आगामी शिकारी 20 एप्रिल रोजी प्रदर्शित होत आहे. सिनेमात बरेच आघाडीचे कलाकार असून आणखी एक विशेष बाब म्हणजे शिकारीचं सरप्राईज पॅकेज म्हणून मृन्मयी देशपांडे आपल्याला सिनेमात महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. सिनेसृष्टीतील गुणी अभिनेत्री जेव्हा मनोरंजनात्मक सिनेमात आपलं नाणं खणखणीत वाजवतात तेव्हा तो अनुभव बघण्यालायक असतो, आणि मृन्मयी सिनेमात तो अनुभव प्रेक्षकांना देऊन जाते असं दिग्दर्शक विजू माने म्हणाले. महेश मांजरेकर आणि विजू माने ह्यांच्यामुळेच मी या सिनेमात आले. महेश मांजरेकर सरांनी जेव्हा मला ह्या रोलबाबत विचारलं तेव्हा मी त्यांना नाही म्हणू शकली नाही असं मृन्मयी देशपांडेने ह्यावेळी बोलतांना सांगितलं.\nयावर सविस्तृत बोलतांना ती म्हणाली कि आजवर पडद्यावर केलेल्या भूमिकेपैकी हि सर्वात वेगळी भूमिका आहे. वेगळेपण असल्यामुळे आपण हि भूमिका केल्याचंही ती म्हणाली. आजवर मृन्मयीच्या गाजलेल्या भूमिका पहिल्या तर त्या सर्व सोज्वळ आणि शहरी प्रकारातील होत्या. शिकारीमधील तिचा रोल तिला सांगताना होकाराविषयी थोडा साशंक होतो. बुद्धिजीवी व्यक्तिरेखा साकारल्यानंतर एका उनाड भूमिकेत काम करणं जिकरीचं होतं. परंतु साचेबद्धपणे काम करणं पसंत नसल्याने तिने ह्या भूमिकेत जीव ओतला आहे असं दिग्दर्शक विजू माने यांनी सांगितले. उर्वरित स्टारकास्ट पाहता सर्व दिग्गज कलाकार आपल्याला सिनेमांत पाहायला मिळणार आहेत. नेहा खान आणि सुव्रत जोशी या दोघांची मध्यवर्ती भूमिका सिनेमांत आहे.\nबहुप्रतिक्षित शिकारी प्रदर्शनाच्या वाटेवर – २० एप्रिलला येतोय भेटीस\nसुव्रत जोशी झळकतोय मोठ्या पडद्यावर\nहिट आणि उत्सुकता दोन्हीही वाढवतोय ‘शिकारी’\nशिकारीच्या बोल्ड पोस्टरवरचे पाय नेहा खानचे\nआपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत\nपूजा सावंत सर्वोत्कृष्ट अभिनेत्री मिळाला दादासाहेब फाळके एक्सिलन्स अवॉर्ड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947328.78/wet/CC-MAIN-20180424202213-20180424222213-00035.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://anuradhamhapankar.blogspot.com/2012/01/blog-post.html", "date_download": "2018-04-24T20:29:10Z", "digest": "sha1:62ZU2PZMORST75NSG4DUH5SSDQUCG5TS", "length": 3923, "nlines": 98, "source_domain": "anuradhamhapankar.blogspot.com", "title": "सौ. अनुराधा सचिन म्हापणकर", "raw_content": "\nकुठं तरी सारं चुकल्यासारखं\nसा-या सुखातही - काही दुखणारं\nराहून राहून काहीसं रुखरुखणारं\nअनाकलनीय गूढ कुठलीशी उणीव\nसल काट्याचा - दुखरीशी जाणीव\nआता कुठेशी एक वेदना तुटणारी\nआर्त मनाची भावना तटतटणारी\nसारं सारं असूनही नसलेलं\nसुख म्हणावे की आभासाचे वलय हे\nकळते ना कळते...गुंतता हृदय हे\nPosted by अनुराधा म्हापणकर at 6:39 PM\nएक वर्ष १७ दिवसांची ही अवस संपविल्याकारणे अभिनंदन...\nकविविश्वातले फारसे काही आम्हांस कळत नाही तरी काव्य आपण करीत जावे...\nटीका-टीप्पणी ही कवि मनाचा कस तपासत असतात...\n\"जो देखे कवि वो न देखे रवी\" असे श्रृतीवचन आहेच...\nकळते न आकळते... गुंतता हृदय हे हृदय हे\nअसे म्हंटले तर अनेक अर्थ समाविष्ट होऊ असतात, जसे कळते अन् आकळते, तसेच कळते पण कळत नाही असे द्वैर्थी...\nसौ. अनुराधा सचिन म्हापणकर\nमाझ्या अस्तित्वाची फेस वॅल्यू\nत्यावर धरलेली ही काया\nआहे फक्त एक दुवा..\nमाझंच गुपित मलाच उलगडलं...\nइतके दिवस अनोळखी भासणारा माझाच चेहरा\nआरशात बघून ओळखीचं हसला...\nमिळूनही सारं हुकल्यासारखं कुठं तरी सारं चुकल्या...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947328.78/wet/CC-MAIN-20180424202213-20180424222213-00036.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} +{"url": "https://marathikalakar.com/priya-marathe-photos/", "date_download": "2018-04-24T21:00:55Z", "digest": "sha1:2XEDLSCP4PMEQYUZO3ZW3JA3F335MODF", "length": 4239, "nlines": 79, "source_domain": "marathikalakar.com", "title": " Priya Marathe Photos", "raw_content": "\nमिस अर्थ इंडिया करतेय मराठी सिनेमातून पदार्पण\n‘चला हवा येऊ द्या’ मधला विनीत अडकणार लग्नाच्या बेडीत.\nआपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत\nमिस अर्थ इंडिया करतेय मराठी सिनेमातून पदार्पण\nमिस अर्थ इंडिया-फायर हा किताब मिळवणारी महाराष्ट्राची लेक हेमल इंगळे. २०१६ साली तिने हा पुरस्कार मिळवला...\nथंडी संपतेय बरं का आणि हळूहळू आता सूर्य आग ओकून आपल्याला उन्हाळ्याची चाहूल देतोय. पण सध्याच्या...\nकधी प्रेक्षकांसमोर हिरो म्हणून आलेला तर ��धी व्हीलन बनून स्वतःच्या अभिनयाचं खणखणीत नाणं वाजवणारा अभिनेता प्रसाद...\n‘चला हवा येऊ द्या’ मधला विनीत अडकणार लग्नाच्या बेडीत.\nझी मराठी वरील लोकप्रिय कॉमेडी शो ‘चला हवा येऊ द्या’ मधील कलाकार विनीत भोंडेचे लवकरच दोनाचे चार...\nपूजा सावंत सर्वोत्कृष्ट अभिनेत्री मिळाला दादासाहेब फाळके एक्सिलन्स अवॉर्ड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947328.78/wet/CC-MAIN-20180424202213-20180424222213-00036.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "http://www.exeryogi.com/category/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80/", "date_download": "2018-04-24T20:28:13Z", "digest": "sha1:EXRMMZNUQ5F7HWA5RFHF63ZZTDO2UB22", "length": 21017, "nlines": 105, "source_domain": "www.exeryogi.com", "title": "मराठी | Exeryogi's blog", "raw_content": "\nजैविक वय / कालिक वय\nरोज़च्या हालचालींचे व्यायामप्रकार / (Functional Training )\nमधूमेही व्यक्तींकरीता नियमित व्यायाम हा अतिशय उपयुक्त ठरतो. मधूमेह आहे म्हणून घाबरून न जाता योग्य खबरदारी घेतली तर रक्तातील अनियंत्रित साखर फार प्रभावीपणे नियंत्रणात आणता येते.\nयाचे कारण म्हणजे आपण व्यायाम करतो तेव्हा आपले स्नायू रक्तातील साखरेचा उपयोग इंधनासारखा करतात म्हणजे आपोआपच रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होते. लठ्ठपणा कमी होतो. शरीर बांधेसूद होते, अशक्तपणा कमी होतो,HDL कलेस्टरोल वाढते व LDL कलेस्टरोल कमी होते . याचा मुख्य फायदा म्हणजे मधूमेहीना असलेला ह्रदयरोगाचा धोका फार कमी होतो. व्यायामाचे हे इतर फायदे अर्थातच मधूमेही व्यक्तीचे जीवनमान सुधारण्यास मदत करतात.\nव्यायाम प्रथमच सूरू करत असाल तर सर्वात प्रथम Diabetologist कडून व्यायाम, आहार , औषधे व त्यांच्या वेळा यांचा एकत्र समावेष असलेला तक्ता बनवून घ्यावा व त्यानूसारच त्याचे पालनही करावे .\nत्याची माहिती आपल्या ट्रेनरलाही द्यावी .\nअचानक रक्तातील साखर कमी झाली तर पटकन तोंडात टाकण्यासाठी नेहमी खिशात गोड पदार्थ असावा.\nपायांची नियमित तपासणी करावी व योग्य ती\nप्रथमच व्यायामाची सूरवात करत असाल तर हलका व्यायाम करावा व हळूहळू त्यात बदल करून जास्त वेळ पर्यंत वाढवावा.\nया सर्व गोष्टी लक्षात ठेवल्या तर रक्तातील अनियंत्रीत साखर नियंत्रीत करणे शक्य आहे व औषधांची मात्राही कमी होऊ शकते.\nजैविक वय / कालिक वय\nकालिक वय म्हणजे अर्थातच तुमचे जन्मापासूनचे वय पण तुमच्या शरीराचे व अवयवांचे वय किंवा त्यांची स्थिती म्हणजे तुमचे जैविक वय.\nहे त्या कालिक वयाच्या मापदंडानूसार असावे पण आपल्या दिनचर्येने व राहणीमानाने त्यात फार मोठी तफावत���ी येते.म्हणजे जर तुमची दिनचर्या तणावपूर्ण असेल , योग्य आहार व व्यायाम तुम्ही करत नसाल ,पूर्ण झोप घेत नसाल किंवा काही व्यसन असेल तर या सर्व गोष्टींचा विपरीत परिणाम नक्की शरीरावर दिसायला लागतो .अकालीच वृध्दापकाळाची चिन्हे दिसायला लागतात . अवयवांची व शरीराची अवस्था कालिक वयाच्या मापदंडांवर जास्त दिसायला लागते . चेहरा , बांधा, शरीराची स्थिती यावरूनही तूम्ही वयापेक्षा मोठे असता व दिसायलाही लागता. उदाहरणच द्यायचं झालं तर जरी तुम्ही कालिक वयाने ४५ वर्षांचे असाल तरीही तुमचे जैविक वय ५०ते ६० वर्ष असू शकते.\nशरीराचे वय जेव्हा असे जास्त दिसते व तुमचे शरीरही वेगवेगळ्या व्याधींनी अकालीच पोखरलेले दिसते तेव्हा नक्कीच एक धोक्याची घंटा वाजली पाहीजे.\nअनेक Body Analysers किंवा Biological Age tests नी आपल्याला आपले जैविक वय हे कालिक वयापेक्षा कमी किंवा निदान तेवढेच आहे का ते तपासता येते.\nते तसे येण्याकरता नियमित व्यायाम, योग्य आहार, पूरेशी झोप व सकारात्मक वृत्ति हीच गुरूकिल्ली आहे. वाढदिवस साजरा करताना जरा जैविक वयाकडेही नक्की लक्ष ठेवा.\nEmpty Nest Syndrome म्हणजे शिकण्या करीता मूलं घर सोडून बाहेर पडतात तेव्हा होते ती भावनिक उलाघाल \nमाझ्या आयुष्यात अचानक ही उलथापालथ झाली . हे असं होतं हे ऐकलं व वाचलं होतं मात्र खरच हे झालं तेव्हा मी या सगळ्याला मानसिकरित्या अजिबात तयार नव्हते.\nआत्तापर्यंत मी दोन्ही मुलींचे रूटीन बघूनच माझे फीटनेस चे क्लासेस करत होते. माझा अख्खा दिवस त्यांच्याबरोबर शाळा व क्लास ना जात , त्यांच्यासाठी न्यूट्रीशस डबा , नाष्ता व जेवण करत , शाळेनंतरच्या गप्पा ऐकत ऐकत संपत असे.\nगेल्या वर्षी आदिती शिकायला बाहेर पडली व अनुष्काही ८ते ५ पूर्ण वेळ शाळेत जायला लागली . अगदी empty nest नाही पण अचानक माझ्या आयुष्यात एक पोकळी निर्माण झाली. वर्षानुवर्षे जे मी करत होते ते आता मला करावे लागत नव्हते , त्यांच्या खाण्याची आता चिंता करायची नव्हती. त्यांचा रोजचा किलबीलाट आजूबाजूला नव्हता . एकटीनेच दूर रहात असल्याने छोटेछोटे निर्णय आदिती स्वत:च घेऊ लागली होती.\nहे सगळंच माझ्यासाठी नविन होतं. एकप्रकारचं रितेपण आलं होतं. आपण करण्यासारखं काहीच नाही असं वाटू लागलं. अति काळजी किंवा भलत्या शंकांनी मन दाटून जाई. फोनची वाट बघायची सवय लागली , घर रिकामं वाटू लागलं. खूप कठिण गेलं ते वर्ष. अनू घरी यायची मी वाट बघत बसे.\nमग या सगळ्याविषयी मी खूप वाचलं व यातून बाहेर पडणे सोपे आहे हे लक्षात आलं. हहळुहळू स्वत:ला एक्स्ट्रा ग्रूप क्लासेस मध्ये बिझी केले. नविन मैत्रीणी जोडल्या. माझ्या या ब्लॉगच्या रीसर्च मध्ये वेळ घालवू लागले.यथावकाश मी यातून बाहेर पडले .\nआज अचानक ते सगळे आठवले व त्याचबद्दल लिहायचे ठरवले.\nमाझ्या वाचनात आलेले हे काही ऊपाय\n2. एखाद्या सामाजिक कामात स्वत:ला गुंतवून घ्या ,\n3. नवनविन ओळखी करा व वाढवा\n4. या बद्दल एकटेच विचार न करता कोणाबरोबर तरी हे बोला व सल्ला घ्या .\n5. आपल्या जोडीदाराबरोबर जास्त वेळ घालवा\n6. Exercise व त्यातील feel good hormones मुळेdepression तर दूर होतेच व नवनविन fitness goals तूम्हाला एक नविन चैतन्य देतात.\n7. याचा मनोमन स्विकार करा .\nमैत्रीणीनो तूम्ही असे काही अनूभवले आहे का तूम्ही त्यातून कशा बाहेर पडलात \nज्यांची पिल्लं अजून लहान आहेत त्यांच्यासाठी खास सल्ला … कधीकधी खूप दमायला होत असेल , कटकट होत असेल पण माहीत आहे का नंतर त्याच गोष्टीसाठी मन तरसेल . खरच .. मूलांबरोबर आत्ता हातात जे क्षण आहेत ना ते जीवापाड जपून ठेवा व त्याचा भरभरून आनंद घ्या मात्र या दिवसाकरीताही मनाची तयारी करा\nमाझ्या लग्नानंतर मी प्रथमच दिवसाची सुरवात नाचणीची पेज किंवा आंबिल घेऊन होताना पहात होते, ( हा एक गोव्यातील पदार्थ आहे .. माझ्या सासूबाई तिथल्या असल्याने हा पदार्थ आमच्याकडे होत असे व शिवाय त्याही आहारातबाबत फारच माहीतगार असल्याने त्या सहाजिकच रोजच्या आहारात त्याचा वापर करत असत ).बरेच तास आंबवल्याने त्याची पौष्टीकता तर वाढतेच शिवाय एक विशिष्ठ स्वादही येतो. मलाही सुरवातीला ती चव जरा आवडत नसे मात्र रोज प्यायल्याने ते आंबिल आवडायला लागले .\nनंतर मात्र फ़िट्नेस व नूट्रिशन शिकताना त्याचे फायदे लक्षात आले व आमच्या रोजच्या नाश्त्याचा एक अविभाज्य घटक होऊन गेले.\nनाचणी हा एक अतिशय स्वस्त कार्बोहाइड्रेट व प्रोटीन स्रोत आहे. मात्र पौष्टीकतेच्या द्रृष्टीने फारच लाभदायी आहे. नाचणी हे अनेक फायदे होतात…\nकैल्शीयम – हे मोठ्या मात्रेत असल्याने अर्थातच हाडे मजबूत होतात .\nआयर्न – रक्तातील हीमग्लोबिन चे प्रमान सूधारते व अनिमिया होत नाही.\nफॉसफोरस व पोटँशियम -ही शरीरातील लिक्विड बँलन्स सांभालतात.\nनाचणीतील अँटी ऑक्सिडंट ने वार्धक्य दूर रहाते.\nत्यातील पॉलीफ़ेनोल्स नी रक्ता���ील शर्करेची मात्रा व्यवस्थित रहाते.\nट्राइग्लिसरायड कमी करते तसेच LDL कलेस्टरॉल कमी करते.\nआता हे सर्व फायदे पहाता नाचणी ची पौष्टीकता तुमच्या लक्षात आली असेलच . रोजच्या आहारात पेज, भाकरी, नाचणीचे थालीपिठ अशा अनेक प्रकारे नाचणी सेवन करता येईल. अगदी तान्ह्या बालापासून वयोवृद्ध अशा सर्वांसाठी आहारात नाचणीचा नियमीत वापर अत्यंत गरजेचा आहे.\nरोज़च्या हालचालींचे व्यायामप्रकार / (Functional Training )\nकाय आश्चर्य वाटले का रोज़च्या हालचाली या व्यायामप्रकार असतील हे वाटले नव्हते ना रोज़च्या हालचाली या व्यायामप्रकार असतील हे वाटले नव्हते ना पण हा एक अतिशय महत्वाचा व उपयुक्त व्यायामप्रकार आहे .\nया मध्ये आपल्या स्नायूंच्या हालचाली एकत्रितपणे मणक्याची स्थिरता सांभालत करावयाचे प्रशिक्षण दिले जाते.अनेक कोनात व दिशेने हालचाली करत असताना अनेक स्नायूगटांची मदत घेतली जाते.सहाजिकच अनेक स्नायूगटांचे शक्तिवर्धन होऊन उष्मांकक्षय (calorie Burning) होण्याच्या प्रक्रीयेस चालना मिलते.\nआपल्याला रोजच्या धकाधकीत कधीकधी चुकीच्या हालचालींनी दुखापत ह्वायची शक्यता असते. काही स्नायूंची शक्ती व लवचिकता कमी असल्याने अशा हालचाली चूकीच्या होवून दूखापत होते व आपल्या रोजच्या आयुष्यात ते त्रासदायकही ठरते. हे व्यायाम प्रकार नियमित करून स्नायूंना हालचाली योग्य प्रकारे व सुरक्षिततेने करायची सवय लागते.\nएक रोजचे उदाहरन घेऊया , कधीकधी तूम्ही जमिनीवरचा जड डबा कंबरेत वाकत उचलता व उंचावर ठेवायला जाता तेव्हा कंबर ,पाठ यात उसन भरते किंवा सांधे दुखतात.\nयासाठी असाच एक सोपा व्यायाम Functional Training मध्ये करता येतो.. Squat करून वजन उचलने व overhead press .रोजचीच क्रिया आपल्या स्नायूंनी वारंवार शास्त्रोक्त पध्दतीने केल्याने स्नायू तत्पर व बलकट बनतात व मग तीच क्रिया सहजतेने व दूखापत न होता करता येते.\nजेव्हा अनेक स्नायूगट एकत्रितरित्या काम करतात व मणक्याचे व त्याचबरोबर शरीराचेही संतूलन राखायलाही मदत करतात तेव्हा अर्थातच दूखापतीही कमी होतात .\nमहत्वाचा फायदा असाही होतो की व्यायामाने स्नायू बलकट होतात तसेच बांधाही छान होतो.\nउतारवयातील दूखापती व त्या अनूषंगाचे त्रास वाचवायचा हा एक उत्तम उपाय आहे.\nरोजच्या हालचालींचे व्यायामप्रकार किती उपयोगी आहेत हे आपल्या लक्षात आलेच असेल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947328.78/wet/CC-MAIN-20180424202213-20180424222213-00038.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.india.com/marathi/maharashtra/maharashtra-government-approve-a-hike-in-the-monthly-payout-given-to-corporators-of-27-municipal-corporations/", "date_download": "2018-04-24T21:15:37Z", "digest": "sha1:UVRABRNXYYTY6ELAW7DR6QIVBHRTS4HO", "length": 7318, "nlines": 90, "source_domain": "www.india.com", "title": "Maharashtra Government approve a hike in the monthly payout given to corporators of 27 Municipal Corporations | राज्यातील नगरसेवकांच्या मानधनात घसघशीत वाढ - Latest News & Updates in Marathi at India.com Marathi", "raw_content": "\nनगरसेवकांसाठी आले 'अच्छे दिन'\nराज्यातील नगरसेवकांच्या मानधनात घसघशीत वाढ\nमुंबई – राज्यामध्ये असलेल्या सर्वच्या सर्व म्हणजेच 27 महानगरपालिकांच्या नगरसेवकांसाठी आनंदाचा बातमी आहे. कारण, या नगरसेवकांच्या मानधनात घसघशीत वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मुंबईतील नगरसेवकांच्या मानधनात अडीचपटीने वाढ करण्यात आली आहे.\nवाढत्या महागाईमुळे नगरसेवकांनी मानधनात वाढ करण्याची केलेली मागणी अखेर राज्य सरकारने मान्य केली आहे. मुंबईसह ‘अ+’ महापालिकांमधील नगरसेवकांना दरमहा 25 हजार रुपये, ‘अ’ वर्ग महापलिकेतील नगरसेवकांना 20 हजार रुपये, ‘ब’ वर्ग महापालिकांमध्ये 15 हजार आणि ‘क’ वर्ग महापालिकांमध्ये 10 हजार रुपये इतके मानधन दरमहा दिले जाणार आहे.\n27 महापालिकांमध्ये एकूण 2 हजार 700 हून अधिक नगरसेवक आहेत. लोकसंख्या, महसूल उत्पादन आणि इतर पायाभूत सुविधांच्या आधारे महापालिकांची अ+, अ, ब, क आणि ड अशी वर्गवारी केली जाते. मुंबई महापालिकेतील नगरसेवकांच्या मानधनात 2008 मध्ये तर इतर महापालिकांच्या नगरसेवकांच्या मानधनात 2010 मध्ये वाढ करण्यात आली होती. महागाई वाढल्याने मानधनात वाढ करण्यात यावी अशी मागणी नगरसेवकांकडून करण्यात येत होती. अखेर राज्य सरकारने ही मागणी मान्य केली आहे. (हे पण पाहा: मीरा-भाईंदर महानगरपालिकेसाठी 20 ऑगस्ट रोजी होणार मतदान)\nमुंबई या ‘अ+’ दर्जाच्या महापालिकेतील नगरसेवकांना दरमहा 25 हजार रुपये मानधन देण्यात येणार आहे. पुणे आणि नागपूर ‘अ’ दर्जाच्या महापालिकेतील नगरसेवकांना 20 हजार रुपये मानधन देण्यात येणार आहे. ठाणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक ‘ब’ दर्जाच्या महानगरपालिकेतील नगरसेवकांना 15 हजार रुपये, तर कल्याण-डोंबिवली महानगरपालिका, वसई, नवी मुंबई, औरंगाबाद, सोलापूर, मिरा-भाईंदर, भिवंडी, अमरावती, नांदेड-वाघाळा, पनवेल, चंद्रपूर, परभणी, धुळे, अहमदनगर, अकोला, लातूर, मालेगाव, जळगाव, सांगली, मिरज, उल्हासनगर आणि कोल्हापूर या ‘क’ आणि ‘ड’ दर्जाच्या महापालिक��च्या नगरसेवकांना 10 हजार रुपये मानधन देण्यात येणार आहे.\nमराठवाड्यात अतिमुसळधार पावसाची शक्यता\nएकच नारा ७/१२ कोरा: १५ ऑगस्टला ध्वाजारोहणावेळी पालकमंत्र्यांना रोखणार\n'लालबागचा राजा'च्या विसर्जन मिरवणुकीस सुरूवात; पाहा लाईव्ह स्ट्रीमिंग\nभर मांडवात नवरदेवाचा मृत्यू\nगोरखपूरची घटना सामुदायिक बालहत्याकांडच - उद्धव ठाकरे\nकसाबला ठेवलेल्या बराकमध्ये मल्ल्याची व्यवस्था\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947328.78/wet/CC-MAIN-20180424202213-20180424222213-00039.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://mr.loderi.com/portuguese-virtual-keyboard-online", "date_download": "2018-04-24T20:42:03Z", "digest": "sha1:JWAZURGRS4GEXYYWTDTL7NRRNTEMFSQG", "length": 10016, "nlines": 26, "source_domain": "mr.loderi.com", "title": "ऑनलाइन मोफत आभासी पोर्तुगीज कीबोर्ड लेआउट | Loderi.com", "raw_content": "\nव्हर्च्युअल पोर्तुगीज कीबोर्ड ऑनलाइन\nव्हर्च्युअल पोर्तुगीज कीबोर्ड ऑनलाइन मोफत\nआपण ऑनलाइन पोर्तुगीज टेप काहीतरी करण्याची आवश्यकता असल्यास, पण एक संगणक किंवा लॅपटॉप इंग्रजी लेआउट - आपण आपल्या संगणकाच्या पडद्यावर वर्च्युअल पोर्तुगीज कीबोर्ड आवश्यक आहे. ती वापरायला सोपे आणि सोयीस्कर आहे. साइटवर तुम्हाला आवडत नाहीत किंवा काहीतरी काम नाही किंवा खरे नाही नाही काहीतरी असेल तर - आम्हाला कळवा. हे आमच्यासाठी फार महत्वाचे आहे. Loderi.com पोर्तुगीज व्हर्च्युअल कीबोर्ड वापरून, आपण हे करू शकता पूर्णपणे मुक्त आणि ऑनलाइन: • आवडत्या पोर्तुगीज भाषा ऑनलाइन टाइपिंग; • थेट आमच्या साइटवरून मित्रांना संदेश पाठवू; • 1 क्लिक करा Google आणि YouTube शोध (नवीन विंडो मध्ये उघडेल) • (नवीन विंडो मध्ये उघडेल) एका क्लिक मध्ये Google-अनुवादक वापरून अनुवादित • Facebook वर एक पोस्ट करा आणि ट्विटर मध्ये ट्विट; • नंतर लेखन सुरू ठेवण्यासाठी आपल्या टिपा जतन (आपण लॉग इन करणे आवश्यक); • डाउनलोड करा आणि आपल्या दस्तऐवज मुद्रित करा.\nआभासी कीबोर्ड वर टायपिंग पोर्तुगीज - ते विनामूल्य आहे आणि सोपे\nआम्ही बराच वेळ Windows साठी साइट संवाद आणि आपल्या सोयीसाठी पोर्तुगीज कीबोर्ड लेआउट साठी चाचणी. तुमचा मॉनिटर स्क्रीनवर ऑनलाइन आमच्या पोर्तुगीज कीबोर्ड वर टाइप तेव्हा आता आम्ही आपल्या सोई विश्वास आहे. येथे आपण ऑनलाइन मानक पोर्तुगीज कीबोर्ड (qwerty), ध्वन्यात्मक कीबोर्ड आणि दुसरे वापरू शकतो. लवकरच आम्ही वर्णमाला स्वरूपात पोर्तुगीज कीबोर्ड जोडेल. हे फेसबुक आणि ट्विटर मित्र संपर्कात ठेवण्यासाठी, अनुवादित, प्रिंट आणि जतन, ट���प अक्षरे करणे फार सोपे आहे. आणि अर्थातच - Google शोध आणि YouTube वर व्हिडिओ न इंटरनेट काय आहे या सर्व क्रिया एका क्लिक मध्ये आमच्या वेबसाइटवर केले जातात - हे करून पहा या सर्व क्रिया एका क्लिक मध्ये आमच्या वेबसाइटवर केले जातात - हे करून पहा तसेच, आपण त्या त्या नंतर सुरू होईल, (आपण फेसबुक, ट्विटर किंवा Google वापरून लॉग इन करणे आवश्यक) आपले मुद्रित दस्तऐवज जतन करू शकता.\nमिळवा आणि आपल्या साइटवर व्हर्च्युअल पोर्तुगीज कसे कीबोर्ड वापर\nआपण आपल्या वेबसाइटवर आमच्या दुवा, बटन, किंवा संपूर्ण ऑनलाइन आभासी पोर्तुगीज कीबोर्ड प्रतिष्ठापीत करू शकता - या साठी आपण आपल्या वेबसाइट किंवा ब्लॉग येथे कोड कॉपी आणि पेस्ट करणे आवश्यक आहे. फक्त लिहा आणि गहाळ आहे काय वर्णन - आम्ही देखील आपल्याला आवश्यक वैशिष्ट्ये सूचना खुल्या आहेत (अधिक तपशील - चांगले) - आपल्याला हवे ते ते आम्ही करु\nऑनलाइन इंग्लिश कीबोर्ड पोर्तुगीज भाषांतर\nऑनलाइन पोर्तुगीज कीबोर्ड वर टेप मजकूर अनुवादित करण्यासाठी, फक्त क्लिक करा «भाषांतर» आणि एक नवीन विंडो Google द्वारे सर्वात लोकप्रिय जगभरातील ऑनलाइन भाषांतर उघडेल. पूर्वनिर्धारीतपणे, पोर्तुगीज इंग्रजी अनुवाद, परंतु आपण त्याच्या स्वतःच्या निर्णयानुसार कोणत्याही इतर निवडू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947328.78/wet/CC-MAIN-20180424202213-20180424222213-00040.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "http://tortlay.com/?auction_cat=medicines&lang=mr", "date_download": "2018-04-24T20:54:39Z", "digest": "sha1:P2ZASQS3X63LMBWD4KAEK4W3KZ44ODQB", "length": 4474, "nlines": 77, "source_domain": "tortlay.com", "title": "Medicines Archives - តថ្លៃ Tortlay - कंबोडिया ऑनलाइन लिलाव", "raw_content": "\nតថ្លៃ Tortlay - कंबोडिया ऑनलाइन लिलाव > लिलाव > औषधे\nवर पोस्टेड ऑगस्ट 14, 2017 करून Kaminomoto\n14 ऑगस्ट 2017 1:13 पंतप्रधान\nमुलभूत भाषा सेट करा\nवापरले फ्रीज – विक्रीसाठी: राष्ट्रीय एन-B282M\n100मिली बजेट रोलर REJUVINATOR, क्लिनर पेपर गोलाकार मशीन फोल्डर inseterter\n3Samsung दीर्घिका S4 i9500 क्ष साफ एलसीडी गार्ड शिल्ड स्क्रीन संरक्षण चित्रपट\nपोस्ट फोन आणि टॅब्लेट\nप्रकरण व्हिनाइल स्टिकर्स सेट\nMophie रस पॅक अधिक आयफोन 4s / 4 बॅटरी केस – (2,000mAh) – किरमिजी\nपोस्ट फोन आणि टॅब्लेट\nइंटेल कोर i7-4770K तुरुंग-कोर प्रोसेसर डेस्कटॉप (3.5 जीएचझेड, 8 एमबी कॅशे, इंटेल एचडी)\nपोस्ट फोन आणि टॅब्लेट\nनवीन आयफोन 7 अधिक सर्व रंग 256GB\nपोस्ट फोन आणि टॅब्लेट\nसॅमसंग EVO मायक्रो एसडी SDHC 32 जीबी 32G 48MB / चे वर्ग 10 UHS-मी microSDHC मेमरी कार्ड\nकार्ल A1 DT638 प्रीमियम पेपर ट्रिमरमधील\nकॉपीराइट © 2015 ��ថ្លៃ Tortlay - कंबोडिया ऑनलाइन लिलाव. सर्व हक्क राखीव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947328.78/wet/CC-MAIN-20180424202213-20180424222213-00043.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/astrology/gemini", "date_download": "2018-04-24T20:40:17Z", "digest": "sha1:RKO3B5VZSZ3RS5DE5ZJPIG2PPEJGCO6G", "length": 20146, "nlines": 278, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Latest Marathi News | Live Maharashtra, Mumbai & Pune News | ताज्या मराठी बातम्या लाइव | Marathi Newspaper | Marathi Samachar| Lokmat.com", "raw_content": "बुधवार २५ एप्रिल २०१८\nनाणारवरून शिवसेना नरमली; बाहेर आक्रमक, मंत्रिमंडळात मौन\nमुंबईचा विकास आराखडा मंजूर\nबेकायदा बांधकामांवर आकारण्यात येणारा मालमत्ता कर दुप्पटच\n‘शारदाश्रम’ला वेध आयसीएसई बोर्डाचे\nछोटा राजनच्या भावाला अंतरिम दिलासा\nनाणारवरून शिवसेना नरमली; बाहेर आक्रमक, मंत्रिमंडळात मौन\nमुंबईचा विकास आराखडा मंजूर\nबेकायदा बांधकामांवर आकारण्यात येणारा मालमत्ता कर दुप्पटच\n‘शारदाश्रम’ला वेध आयसीएसई बोर्डाचे\nछोटा राजनच्या भावाला अंतरिम दिलासा\nकॅटरिना कैफने सर्वांसमोर शेअर केले तिचे सीक्रेट, म्हटले...\n‘श्री’च्या रिअल लाइफमधील दुस-या लग्नाबद्दल जान्हवी म्हणाली की …….\nभीषण आगीत ‘केसरी’चा सेट जळून खाक; लाखोंचे झाले नुकसान\nया कारणामुळे उर्मिला मातोंडकर गेल्या दहा वर्षांपासून इंडस्ट्रीमधून होती गायब\nइटलीत लग्न करणाऱ्या ‘या’ अभिनेत्रीला तुम्ही ओळखता काय\n...... क्रिकेटमधील झंझावाताचा काळजाला भिडणारा प्रवास\nमहापालिकेसमोर नाशिककरांचे करवाढविरोधी आंदोलन\nपुण्यातील आंबेडकर नगर झोपडपट्टीत भीषण आग\nनरेंद्र, देवेंद्र सरकार टिकेल की पडेल... पाहा मोठं भाकित\nIPL 2018 : सचिनला वाढदिवसाची विजयी भेट देण्यात मुंबई अपयशी; हैदराबादचा 31 धावांनी विजय\nठाणे: मानपाडा येथील गोदामाला आग; अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल\nचंद्रपूर : वाहन सोडण्यासाठी पैसे घेतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर महामार्गावरील सहा पोलिसांचं निलंबन.\nIPL 2018 : मुंबईने नाणेफेक जिंकत गोलंदाजी स्वीकारली\nवर्ल्डकप २०१९: भारताची सलामीची लढत ५ जून रोजी द. आफ्रिकेविरुद्ध; पाकिस्तानशी १६ जूनला टक्कर\nमुलुंड रेल्वे स्थानकातील प्रवाशाला ट्रेनखाली ढकलल्याप्रकरणी मनीषा ललित खाकडिया या महिलेला अटक\nयेरवाड्यातून 14 दिवसांच्या सुट्टीवर आलेला 'तो' फरार; तब्बल 18 वर्षानंतर गुन्हा दाखल\nपरराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज मंगोलियाला पोहोचल्या; भारताच्या परराष्ट्रमंत्री 42 वर्षानंतर मंगोलियात\nक्रिक���ट विश्वचषक 2019: भारताचा पहिला सामना द. आफ्रिकेविरुद्ध; 4 जूनला भिडणार\nजम्मू काश्मीरच्या पुलवामामध्ये चकमक; भारतीय जवानांकडून तीन दहशतवाद्यांचा खात्मा\nयवतमाळ : जप्त केलेला रेतीचा ट्रॅक्टर महागाव तहसील कार्यालयाच्या आवारातून चोरीला\nअहमदनगर : पोलीस अधीक्षक कार्यालय तोडफोड प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या भाजप अामदार शिवाजी कर्डिले यांना जामीन\nकथुआ बलात्कार प्रकरण - मुख्य न्याय दंडाधिकाऱ्यांनी अल्पवयीन आरोपीचा जामीन अर्ज फेटाळला\nअहमदनगर : केडगाव दुहेरी हत्याकांड प्रकरणातील आरोपी काॅंग्रेस नगरसेवक विशाल कोतकरला चार दिवसाची पोलीस कोठडी\nअहमदनगर - छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत अाक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी माजी उपमहापौर श्रीपाद छिंदम याची नगर जिल्हाबंदी अाठ दिवसांनी पुन्हा वाढविली\nIPL 2018 : सचिनला वाढदिवसाची विजयी भेट देण्यात मुंबई अपयशी; हैदराबादचा 31 धावांनी विजय\nठाणे: मानपाडा येथील गोदामाला आग; अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल\nचंद्रपूर : वाहन सोडण्यासाठी पैसे घेतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर महामार्गावरील सहा पोलिसांचं निलंबन.\nIPL 2018 : मुंबईने नाणेफेक जिंकत गोलंदाजी स्वीकारली\nवर्ल्डकप २०१९: भारताची सलामीची लढत ५ जून रोजी द. आफ्रिकेविरुद्ध; पाकिस्तानशी १६ जूनला टक्कर\nमुलुंड रेल्वे स्थानकातील प्रवाशाला ट्रेनखाली ढकलल्याप्रकरणी मनीषा ललित खाकडिया या महिलेला अटक\nयेरवाड्यातून 14 दिवसांच्या सुट्टीवर आलेला 'तो' फरार; तब्बल 18 वर्षानंतर गुन्हा दाखल\nपरराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज मंगोलियाला पोहोचल्या; भारताच्या परराष्ट्रमंत्री 42 वर्षानंतर मंगोलियात\nक्रिकेट विश्वचषक 2019: भारताचा पहिला सामना द. आफ्रिकेविरुद्ध; 4 जूनला भिडणार\nजम्मू काश्मीरच्या पुलवामामध्ये चकमक; भारतीय जवानांकडून तीन दहशतवाद्यांचा खात्मा\nयवतमाळ : जप्त केलेला रेतीचा ट्रॅक्टर महागाव तहसील कार्यालयाच्या आवारातून चोरीला\nअहमदनगर : पोलीस अधीक्षक कार्यालय तोडफोड प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या भाजप अामदार शिवाजी कर्डिले यांना जामीन\nकथुआ बलात्कार प्रकरण - मुख्य न्याय दंडाधिकाऱ्यांनी अल्पवयीन आरोपीचा जामीन अर्ज फेटाळला\nअहमदनगर : केडगाव दुहेरी हत्याकांड प्रकरणातील आरोपी काॅंग्रेस नगरसेवक विशाल कोतकरला चार दिवसाची पोलीस को��डी\nअहमदनगर - छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत अाक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी माजी उपमहापौर श्रीपाद छिंदम याची नगर जिल्हाबंदी अाठ दिवसांनी पुन्हा वाढविली\nAll post in लाइव न्यूज़\nनोकरी-व्यवसायातील अडथळे कमी होतील. योजलेली कामे पूर्ण होतील. यश व कार्यसिध्दीचा अनुभव घेता येईल. आत्मविश्वासाने कार्यक्षेत्रत वाटचाल कराल. बौध्दिक गोष्टींना वाव मिळेल. मित्रपरिवार ओळखी वाढतील. त्यांच्यापासून लाभ होतील. नवी उमेद व उत्साह एकवटूनच पुढे जा. पण अति धाडस वा साहस टाळा. संततीबाबत कर्तव्यदक्ष राहावे लागेल. सरकारी नोकरदारवर्ग वा पोलिस खात्यातील व्यक्तिंनी शक्यतो प्रलोभनापासून दूर राहावे. मुलांच्या सुट्टीनिमित्त लहान-मोठय़ा सहलींचे आयोजन कराल. एखाद्या धार्मिक स्थळी परिवारासह जाल. एकंदरीत नोकरी- व्यवसायामुळे किंवा इतरही चांगल्या घटनांमुळे आनंदित व उत्साही असाल.\nधार्मिक - आध्यात्मिक प्रगती साधता येईल. रवि-बुध नोकरीत अधिकार देतील. पदोन्नती होईल. व्यावसायिक दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेवून आधुनिक उपक्रम राबविता येतील. आशावादी धोरण स्वीकाराल. नवनवीन प्रकल्प हाती घेऊन यशस्वीपणो पूर्ण कराल. रेंगाळलेली कामे विना सायास मार्गी लागीतल. सामाजिक क्षेत्रतील आपल्या आघाडीच्या नेतृत्वामुळे समाजात प्रतिष्ठा उंचावेल. इच्छापूर्ती होईल. नवी दिशा सापडेल. जुन्या मैत्रीला उजाळा मिळेल. सुखस्थानातून होणा:या मंगळाच्या भ्रमणामुळे स्थावर मालमत्तेविषयीचे प्रश्न सुटतील. तुमच्या कार्यक्षेत्रात प्रसिद्धी लाभेल. घरातील सुखसुविधा वाढवविण्यासाठी इलेट्रॉनिक्सच्या वस्तूंची खरेदी कराल. शुक्रामुळे अंगभूत कलागुणांना वाव मिळेल. लेखक, साहित्यिकांना चांगल्या संधी लाभतील. लेखकांच्या हातून दर्जेदार लिखाण होईल. सरकारी नोकरीत असणा-या तरुणांना सरकारी वाहन-वास्तूचे योग येतील. मोठय़ा प्रमाणावर व्यवसायातील आर्थिक उलाढाली करताना नवीन उपक्रमांची अंमलबजावणी मात्र तूर्त पुढे ढकलावी. अवाजवी धाडस करण्याचे टाळावे. स्वसंपादीत धनाचा उपभोग घेता येईल. समाधान लाभेल. संशोधनपर अभ्यासक्रमाची पूर्तता होईल. प्रियव्यक्तीच्या सहाय्याने व्यवसायात भरभराट घडवून आणेल.\nमुंबईचा विकास आराखडा मंजूर\nबेकायदा बांधकामांवर आकारण्यात येणारा मालमत्ता कर दुप्पटच\n‘शारदाश्रम’ला वेध आयसी���सई बोर्डाचे\nछोटा राजनच्या भावाला अंतरिम दिलासा\nआखतवाडा ते पुसला रस्ता उठला शेतकऱ्यांच्या जिवावर\nMI vs SH, IPL 2018 :सचिनला वाढदिवसाची विजयी भेट देण्यात मुंबई अपयशी; हैदराबादचा 31 धावांनी विजय\nआसाराम बापूचा आज फैसला\nकोरेगाव- भीमा हिंसाचारामागे माओवादी संघटना\n२0१५ नंतरच एनपीएमध्ये वाढ, पंतप्रधान मोदींचा संबंध नाही : आरबीआयने निर्बंध कडक केल्याचा परिणाम\nनाणारची रिफायनरी विदर्भात उभारा; विजय दर्डा यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र\nबीसीसीआयपुढे आयसीसी नमली; भारताच्या वेळापत्रकात केला बदल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947328.78/wet/CC-MAIN-20180424202213-20180424222213-00044.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/marathi-song-lyrics/olya-sanj-veli/", "date_download": "2018-04-24T20:42:52Z", "digest": "sha1:V2QY5YKAGUVYPUJDZOTEPCEJUTO4WQ7J", "length": 5853, "nlines": 126, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Song,Ghazal & lavani lyrics-Olya Sanj Veli / ओल्या सांजवेळी, उन्हे सावलीस बिलगावी", "raw_content": "\nOlya Sanj Veli / ओल्या सांजवेळी, उन्हे सावलीस बिलगावी\nOlya Sanj Veli / ओल्या सांजवेळी, उन्हे सावलीस बिलगावी\nओल्या सांजवेळी, उन्हे सावलीस बिलगावी\nतशी तू जवळी ये जरा\nकोऱ्या कागदाची, कविता अन जशी व्हावी\nतशी तू हलके बोल ना\nआभाळ खाली झुके, पावलांखाली धुके\nसुख हे नवे सलगी करे, का सांग ना\nसारे जुने दुवे, जळती जसे दिवे\nपाण्यावरी जरा सोडून देऊया\nमाझी ही आर्जवे, पसरून काजवे\nजातील या नव्या वाटेवरी तुझ्या\nरस्ता नवा शोधू जरा, हातात हात दे\nपुसुया जुन्या पाउल खुणा\nसोबत तुझी साथ दे\nवळणावरी तुझ्या पाऊस मी उभा\nओंजळ तुझी पुन्हा वाहून जाऊ दे\nडोळ्यातल्या सरी विसरून ये घरी\nओळख आता खरी होऊन जाऊ दे\nसांभाळ तू माझे मला माझ्या नव्या फुला\nमी सावली होऊन तुझी देईन साथ ही तुला\nOlya Sanj Veli / ओल्या सांजवेळी, उन्हे सावलीस बिलगावी\nती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता\nRe: Olya Sanj Veli / ओल्या सांजवेळी, उन्हे सावलीस बिलगावी\nओल्या सांजवेळी, उन्हे सावलीस बिलगावी\nतशी तू जवळी ये जरा\nवळणावरी तुझ्या पाऊस मी उभा\nओंजळ तुझी पुन्हा वाहून जाऊ दे\nखूपच अप्रतिम गाणं आहे....\nRe: Olya Sanj Veli / ओल्या सांजवेळी, उन्हे सावलीस बिलगावी\nती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता\nRe: Olya Sanj Veli / ओल्या सांजवेळी, उन्हे सावलीस बिलगावी\nतुझ्यासाठी कवी बनलो …:)\nRe: Olya Sanj Veli / ओल्या सांजवेळी, उन्हे सावलीस बिलगावी\nRe: Olya Sanj Veli / ओल्या सांजवेळी, उन्हे सावलीस बिलगावी\nतुझ्या आठवणीचे क्षण....अन् क्षणात गुफंलेले वेडे मन\nRe: Olya Sanj Veli / ओल्या सांजवेळी, उन्हे सावलीस बिलगावी\nखूपच अप्रतिम गाणं आहे.स्वप्नील बादोडकरानी खुपच छान रचना केली आहे अन् गायलँ पण आहे.\nत्याचासोबत बेला शेडे नेही खूपच छान साथ दिली.\nOlya Sanj Veli / ओल्या सांजवेळी, उन्हे सावलीस बिलगावी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947328.78/wet/CC-MAIN-20180424202213-20180424222213-00044.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/photos/kolhapur/zaheer-sagarika-ghatge-raised-galibar-gabi-peer-prabhu-shriram-took-darshan/", "date_download": "2018-04-24T21:03:46Z", "digest": "sha1:M6D2INKJA7A4BCIIG2MLQIPQ5O2ONBHL", "length": 28011, "nlines": 439, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Zaheer -Sagarika Ghatge Raised Galibar On Gabi Peer, Prabhu Shriram Took Darshan | झहीर -सागरिका घाटगे यांनी चढविला गैबी पीरावर गलेफ, प्रभू श्रीरामाचे घेतले दर्शन | Lokmat.Com", "raw_content": "बुधवार २५ एप्रिल २०१८\nमहाराष्ट्र बॅँकेच्या बाहेर ग्राहकांचे हाल\nरोजगार हमीचे तीन तेरा : पगार न मिळाल्याने बुरे दिन\nकेंद्राकडून महाराष्ट्राच्या तोंडाला पाने\nनाणारवरून शिवसेना नरमली; बाहेर आक्रमक, मंत्रिमंडळात मौन\nमुंबईचा विकास आराखडा मंजूर\nकेंद्राकडून महाराष्ट्राच्या तोंडाला पाने\nनाणारवरून शिवसेना नरमली; बाहेर आक्रमक, मंत्रिमंडळात मौन\nमुंबईचा विकास आराखडा मंजूर\nबेकायदा बांधकामांवर आकारण्यात येणारा मालमत्ता कर दुप्पटच\n‘शारदाश्रम’ला वेध आयसीएसई बोर्डाचे\nकॅटरिना कैफने सर्वांसमोर शेअर केले तिचे सीक्रेट, म्हटले...\n‘श्री’च्या रिअल लाइफमधील दुस-या लग्नाबद्दल जान्हवी म्हणाली की …….\nभीषण आगीत ‘केसरी’चा सेट जळून खाक; लाखोंचे झाले नुकसान\nया कारणामुळे उर्मिला मातोंडकर गेल्या दहा वर्षांपासून इंडस्ट्रीमधून होती गायब\nइटलीत लग्न करणाऱ्या ‘या’ अभिनेत्रीला तुम्ही ओळखता काय\n...... क्रिकेटमधील झंझावाताचा काळजाला भिडणारा प्रवास\nमहापालिकेसमोर नाशिककरांचे करवाढविरोधी आंदोलन\nपुण्यातील आंबेडकर नगर झोपडपट्टीत भीषण आग\nनरेंद्र, देवेंद्र सरकार टिकेल की पडेल... पाहा मोठं भाकित\nIPL 2018 : सचिनला वाढदिवसाची विजयी भेट देण्यात मुंबई अपयशी; हैदराबादचा 31 धावांनी विजय\nठाणे: मानपाडा येथील गोदामाला आग; अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल\nचंद्रपूर : वाहन सोडण्यासाठी पैसे घेतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर महामार्गावरील सहा पोलिसांचं निलंबन.\nIPL 2018 : मुंबईने नाणेफेक जिंकत गोलंदाजी स्वीकारली\nवर्ल्डकप २०१९: भारताची सलामीची लढत ५ जून रोजी द. आफ्रिकेविरुद्ध; पाकिस्तानशी १६ जूनला टक्कर\nमुलुंड रेल्वे स्थानकातील प्रवाशाला ट्रेनखाली ढकलल्याप्रकरणी मन���षा ललित खाकडिया या महिलेला अटक\nयेरवाड्यातून 14 दिवसांच्या सुट्टीवर आलेला 'तो' फरार; तब्बल 18 वर्षानंतर गुन्हा दाखल\nपरराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज मंगोलियाला पोहोचल्या; भारताच्या परराष्ट्रमंत्री 42 वर्षानंतर मंगोलियात\nक्रिकेट विश्वचषक 2019: भारताचा पहिला सामना द. आफ्रिकेविरुद्ध; 4 जूनला भिडणार\nजम्मू काश्मीरच्या पुलवामामध्ये चकमक; भारतीय जवानांकडून तीन दहशतवाद्यांचा खात्मा\nयवतमाळ : जप्त केलेला रेतीचा ट्रॅक्टर महागाव तहसील कार्यालयाच्या आवारातून चोरीला\nअहमदनगर : पोलीस अधीक्षक कार्यालय तोडफोड प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या भाजप अामदार शिवाजी कर्डिले यांना जामीन\nकथुआ बलात्कार प्रकरण - मुख्य न्याय दंडाधिकाऱ्यांनी अल्पवयीन आरोपीचा जामीन अर्ज फेटाळला\nअहमदनगर : केडगाव दुहेरी हत्याकांड प्रकरणातील आरोपी काॅंग्रेस नगरसेवक विशाल कोतकरला चार दिवसाची पोलीस कोठडी\nअहमदनगर - छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत अाक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी माजी उपमहापौर श्रीपाद छिंदम याची नगर जिल्हाबंदी अाठ दिवसांनी पुन्हा वाढविली\nIPL 2018 : सचिनला वाढदिवसाची विजयी भेट देण्यात मुंबई अपयशी; हैदराबादचा 31 धावांनी विजय\nठाणे: मानपाडा येथील गोदामाला आग; अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल\nचंद्रपूर : वाहन सोडण्यासाठी पैसे घेतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर महामार्गावरील सहा पोलिसांचं निलंबन.\nIPL 2018 : मुंबईने नाणेफेक जिंकत गोलंदाजी स्वीकारली\nवर्ल्डकप २०१९: भारताची सलामीची लढत ५ जून रोजी द. आफ्रिकेविरुद्ध; पाकिस्तानशी १६ जूनला टक्कर\nमुलुंड रेल्वे स्थानकातील प्रवाशाला ट्रेनखाली ढकलल्याप्रकरणी मनीषा ललित खाकडिया या महिलेला अटक\nयेरवाड्यातून 14 दिवसांच्या सुट्टीवर आलेला 'तो' फरार; तब्बल 18 वर्षानंतर गुन्हा दाखल\nपरराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज मंगोलियाला पोहोचल्या; भारताच्या परराष्ट्रमंत्री 42 वर्षानंतर मंगोलियात\nक्रिकेट विश्वचषक 2019: भारताचा पहिला सामना द. आफ्रिकेविरुद्ध; 4 जूनला भिडणार\nजम्मू काश्मीरच्या पुलवामामध्ये चकमक; भारतीय जवानांकडून तीन दहशतवाद्यांचा खात्मा\nयवतमाळ : जप्त केलेला रेतीचा ट्रॅक्टर महागाव तहसील कार्यालयाच्या आवारातून चोरीला\nअहमदनगर : पोलीस अधीक्षक कार्यालय तोडफोड प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या भाजप अामदार ���िवाजी कर्डिले यांना जामीन\nकथुआ बलात्कार प्रकरण - मुख्य न्याय दंडाधिकाऱ्यांनी अल्पवयीन आरोपीचा जामीन अर्ज फेटाळला\nअहमदनगर : केडगाव दुहेरी हत्याकांड प्रकरणातील आरोपी काॅंग्रेस नगरसेवक विशाल कोतकरला चार दिवसाची पोलीस कोठडी\nअहमदनगर - छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत अाक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी माजी उपमहापौर श्रीपाद छिंदम याची नगर जिल्हाबंदी अाठ दिवसांनी पुन्हा वाढविली\nAll post in लाइव न्यूज़\nझहीर -सागरिका घाटगे यांनी चढविला गैबी पीरावर गलेफ, प्रभू श्रीरामाचे घेतले दर्शन\nझहीर -सागरिका घाटगे यांनी कागल शहरातील श्रीराम मंदिरात श्रीराम, सिता-माता, लक्ष्मण यांचे गाभाऱ्यात जाऊन प्रभू श्रीरामाचे दर्शन घेतले. त्यांनी जोडीने आरतीही केली.\nझहीर -सागरिका घाटगे यांनी कागल शहरातील श्रीराम मंदिरात श्रीराम, सिता-माता, लक्ष्मण यांचे गाभाऱ्यात जाऊन प्रभू श्रीरामाचे दर्शन घेत जोडीने आरती केली.\nझहीर -सागरिका घाटगे यांनी कागल शहरातील श्रीराम मंदिरात श्रीराम, सिता-माता, लक्ष्मण यांचे गाभाऱ्यात जाऊन प्रभू श्रीरामाचे दर्शन घेतले. त्यांनी जोडीने आरतीही केली.\nझहीर -सागरिका घाटगे यांनी शनिवारी कागल शहरातील श्रीराम मंदिरात श्रीराम, सिता-माता, लक्ष्मण यांचे गाभाऱ्यात जाऊन प्रभू श्रीरामाचे दर्शन घेतले. त्यांनी जोडीने आरतीही केली.\nझहीर -सागरिका दांपत्य शनिवारी घाटगे घराण्याचे मुळ गाव म्हणुन कागल येथील ग्रामदैवतांच्या दर्शनासाठी आले होते. येथील प्रसिध्द गैबी पिरास त्यांनी गलेफ अर्पण केला. काकासाहेब वाडा येथुन गलेफ वाजत गाजत आणण्यात आला. यावेळी पंरपरेनुसार नगाराही वाजविण्यात आला.\nझहीर -सागरिका दांपत्य शनिवारी घाटगे घराण्याचे मुळ गाव म्हणुन कागल येथील ग्रामदैवतांच्या दर्शनासाठी आले होते. येथील प्रसिध्द गैबी पिरास त्यांनी गलेफ अर्पण केला. काकासाहेब वाडा येथुन गलेफ वाजत गाजत आणण्यात आला. यावेळी पंरपरेनुसार नगाराही वाजविण्यात आला.\nसागरिका घाटगे झहीर खान\nकोल्हापूर : पाचगाव खूनप्रकरणी ११ जणांना आजन्म कारावास\nभारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे कोल्हापुरात धडक मोर्चा\nकोल्हापूर-मुंबई विमानसेवा अखेर सुरु, पहिले विमान झेपावले\nसळसळत्या मिरवणुका, पोवाडे, घोषणांनी दुमदुमले कोल्हापूर शहर\nकोल्हापूर : तेजस्विनीला सुवर्ण, कुटुंबीयांचा कोल्हापुरात जल्लोष\n‘तेजाब’मधील ‘मुन्ना’चा व्हीनस कॉर्नरवर दंगा\nकोल्हापूरचा आखाडा झालाय उमद्या मल्लाला पोरका\nJyotiba Chaitra Yatra 2018 लाखो भाविकांच्या साक्षीने ‘दख्खनचा राजा’ श्री जोतिबाची चैत्र यात्रा\n‘दख्खनचा राजा’ श्री क्षेत्र जोतिबा चैत्र यात्रेला सुरुवात\nकोल्हापूरात ‘शिक्षण बचाव’ महामोर्चा, हजारो जमले रस्त्यावर\nदहावीची परिक्षा झाली, कोल्हापूरात विद्यार्थ्यांनी केली धमाल\nअजय देवगण-काजोल जोडी कोल्हापूरात\nकोल्हापूरात पार पडला शिवाजी विद्यापीठाचा ५४ वा दीक्षांत समारंभ\nकोल्हापूरात आग, १५ लाखांचे नुकसान, डोळ्या समोर राहते घर आगीच्या भक्षस्थानी\nGudhi padwa 2018 - अशी सुरु आहे कोल्हापुरात गुढीपाडव्याच्या तयारीची लगबग\nकोल्हापूर : ‘शिक्षण वाचवा, देश वाचवा’, ‘शिक्षण आमच्या हक्काचे’ घोषणा देत रस्त्यांवर\nकोल्हापुरात पोलिस दलाची वार्षिक तपासणी...\nWomen's Day 2018 कोल्हापुरात ‘स्त्री शक्तीचा जागर’, महिला रॅलीत मान्यवर महिला\nकोल्हापुरात रंगली रंगपचंमी, न्हाऊन निघाले युवक-युवती\nकोल्हापुरकरांनी अनुभवले उन्हाळ्यात धुके\nकोल्हापूर : शाही थाटात ‘घोेडेस्वारी’ स्पर्धेची सुरुवात\n भीषण दुर्घटनेत 5 विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू\nसमस्त लिंगायत समाजाचा कोल्हापुरात प्रचंड मोर्चा\nसचिनचं पहिलं शतक आणि शॅम्पेनची बॉटल... 'मास्टर' खेळाडूच्या 'ब्लास्टर' गोष्टी\nकांजीवरम साडीमधला सोनमचा हटके लूक\nसिद्धारामय्या यांनी दाखल केले उमेदवारी अर्ज\nसांगली : रेवणगाव घाटात एसटी-डंपरचा भीषण अपघात, तीन ठार\n...म्हणून सचिन सराव करताना चौकार, षटकार मारायचा नाही\nब्रिटनच्या राजघराण्यात लहानग्या सदस्याचं आगमन\nनागपूरमधील ही झोपडी म्हणजे क्रिकेटच्या देवाचं मंदिरच\nसचिनला आवडतो वडापाव आणि पारले-जी बिस्कीट, वाचा त्याच्याविषयी इतर रंजक गोष्टी\nसचिन सहकुटुंब... सहपरिवार... 'हे' फोटो तुम्ही पाहिले नसतील\nतब्बल साडेसहा कोटींची कार; अवघ्या 2 सेकंदात 100 किमी वेग पकडणार\nकोल्हापूर : पाचगाव खूनप्रकरणी ११ जणांना आजन्म कारावास\n बच्चेकंपनी आंबे खाण्यात दंग\nदिल्लीच्या जवळपास असलेल्या या पाच पर्यटनस्थळांना आवर्जून भेट द्या\nकरनजीत कौर कशी बनली सनी लिओनी\nचेहऱ्यावरील काळे डाग घालविण्यासाठी करा हे सोपे उपाय\nब्यूटी टिप्स हेल्थ टिप्स\nमुंबईचा विकास आराखडा मंजूर\nबेकायदा बांधकामांवर आकारण्यात येणारा मालमत्ता कर दुप्पटच\n‘शारदाश्रम’ला वेध आयसीएसई बोर्डाचे\nछोटा राजनच्या भावाला अंतरिम दिलासा\nआखतवाडा ते पुसला रस्ता उठला शेतकऱ्यांच्या जिवावर\nMI vs SH, IPL 2018 :सचिनला वाढदिवसाची विजयी भेट देण्यात मुंबई अपयशी; हैदराबादचा 31 धावांनी विजय\nआसाराम बापूचा आज फैसला\nकोरेगाव- भीमा हिंसाचारामागे माओवादी संघटना\n२0१५ नंतरच एनपीएमध्ये वाढ, पंतप्रधान मोदींचा संबंध नाही : आरबीआयने निर्बंध कडक केल्याचा परिणाम\nनाणारची रिफायनरी विदर्भात उभारा; विजय दर्डा यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र\nबीसीसीआयपुढे आयसीसी नमली; भारताच्या वेळापत्रकात केला बदल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947328.78/wet/CC-MAIN-20180424202213-20180424222213-00045.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://103.48.51.132/nss.asp", "date_download": "2018-04-24T20:55:41Z", "digest": "sha1:WT5JIKZG5GM53IALQDL4UURBX6ZIECG3", "length": 1658, "nlines": 16, "source_domain": "103.48.51.132", "title": "Sant Gadge Baba Amravati University", "raw_content": "\n''स्वच्छता ही सेवा'' अभियान राष्ट्रीय सेवा दिनी राबविण्याबाबत\nविद्यापीठस्तरीय सत्रारंभ सभेला नियुक्त रासेयो कार्यक्रम अधिकारी पाठविण्याबाबत\nरासेयो नियमित कार्यक्रम व विशेष शिबीर कार्यक्रम विद्यापीठाला सादर करावयाचे विविध वित्तीय प्रपत्रे व उपयोगिता प्रमाणपत्र प्रपत्रे\nगणतंत्र दिन पथसंचालन व उत्कर्ष सामाजिक व सांस्कृतिक राज्यस्तरीय स्पर्धेकरीता निवड चाचणी शिबिरासाठी विद्यापीठात स्वयंसेवक पाठविणेबाबत व रोसेयो वार्षिक शुल्क रु. १०/- विद्यापीठ खाती जमा करणेबाबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947328.78/wet/CC-MAIN-20180424202213-20180424222213-00045.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} +{"url": "https://kalnirnay.com/blog/celebrating-maharashtra/celebrating-maharashtra-1/", "date_download": "2018-04-24T20:58:37Z", "digest": "sha1:G2525AZA4Y5DJNVWR4ORL63IANTRGWMM", "length": 12509, "nlines": 109, "source_domain": "kalnirnay.com", "title": "महाराष्ट्राचे ट्विटर 'मित्र' | महाराष्ट्र दिन | Celebrating Maharashtra", "raw_content": "\nअसं म्हणतात फेसबुकच्या मानाने ट्विटर वापरणं तसं अवघडच. फेसबुक दिलखुलासपणे शब्दभांडार वापरण्याचं सामर्थ्य देणारं माध्यम तर ट्विटर कमीत कमी शब्दात जास्त व्यक्त करायला लावणारं माध्यम. ट्विटर तसं कमी शब्दात जास्त व्यक्त होणाऱ्यांसाठी, जलदगतीने माहिती मिळविण्यासाठी हे माध्यम अल्पावधीच लाडकं बनून जातं. तुम्ही देखील आहात ना ट्विटरवर नसाल तर नक्की या इथे तुमच्या मदतीसाठी अनेक ‘मराठी ट्विटर’ हॅंडल्स तयार आहेत.\n१) मराठी रिट्विट (@MarathiRT)\n‘मराठी रिट्विट’ (@MarathiRT) हे ट्विटरकरांना व्यक्त होण्यासाठी “आपल्या” हक्काचं व्यासप��ठ बनलं आहे .लोकं हक्काने आपले विचार, लेख, ब्लॉग, छायाचित्र, कला, व्हिडीओ, गाणी @MarathiRT मेन्शन करून इतरांपर्यंत पोहोचवू लागली आहेत.\nमराठी ट्विट्सचा टक्का वाढावा या हेतूने नेटिझन्सना मराठीतुन ट्विट्स करण्यास प्रोत्साहन देणारा एखादा उपक्रम असावा या संकल्पनेतून “मराठी रिट्विट”ची सुरुवात झाली. यात उद्देश साधा आणि सरळ तुम्ही आपल्या भाषेत म्हणजेच मराठीत व्यक्त व्हा आम्ही तुमचे ट्विट इतरांपर्यंत पोहोचवू, ही आगळी वेगळी संकल्पना मराठी मंडळींच्या मनात हळू हळू रुजू लागली, “ज्याला मराठीमध्ये कोणी नाही त्याच्यासाठी आम्ही आहोत” या उद्देशाने कार्य सुरू झाले. “मराठी रिट्विट”ला ट्विटर वर फॉलो केल्याने इथे असलेल्या इतर मराठी ट्विटरकरांना ओळखण्याची, विचारांचे आदान प्रदान करण्याची संधी तुम्हाला मिळते. ट्विटरवरील अनेक क्षेत्रातील व्यक्तीसोबत, दिगगजांसोबत सहजासहजी संपर्कात साधता येतो.\n‘मराठी रिट्विटने’ सुरु केलेल्या उपक्रमामध्ये #दिनविशेष हा उल्लेखनीय उपक्रम आपल्या मायमराठीतल्या कर्तृत्ववान व्यक्तींचं कर्तृत्व पहाल तर वर्षातल्या ३६५ दिवसातला प्रत्येक दिवस हा आपल्यासाठी विशेष दिवसच आहे. हेच साधून मराठीतील अनेक कर्तृत्ववान इतिहासकार, साहित्यिक, कवी, गायक, संगीतकार, नेता, कार्यकर्ता अशा अनेक व्यक्तींचा जन्मदिवस, वाढदिवस किंवा स्मृतिदिन याबद्दल दररोज सकाळी माहितीपर ट्विट करून माहिती दिली जाते.\nइतर लोकप्रिय हॅशटॅग : #महाराज्य, #मराठीदिन, #महाराष्ट्रदिन\n२) मराठी विश्वपैलू (@MarathiBrain)\nसर्वच क्षेत्रातील चालू घडामोडी मराठी लोकांना मराठीतून माहिती व्हाव्यात यासाठी #मराठीGK hashtag सुरू आहे.यात @MarathiBrain दर्जेदार माहिती व सामान्य ज्ञान देण्याचा प्रयत्न करीत असतात.यासह चांगली माहिती देणार्‍या लोकांच्या ट्वीट्स RT स्वरुपात प्रसारित करून जास्तीत जास्त लोकांत पोहोचवणे हे देखील त्यांचे उद्दिष्ट आहे.\nसोशल मीडियावर मराठी लोकांच्या न्याय हक्कांसाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने व जगाच्या पातळीवर मराठी भाषिक लोकं एकत्र दिसावीत हा दृष्टीकोन समोर ठेवून Twitterवर ‘मराठी विश्वपैलू’ अर्थात @MarathiBrain ने #मराठीमाणूसजोडाअभियान सुरू केले. मराठी विश्वपैलूचे तसे अनेक उपक्रम आहेत त्यातीलच आणखी एक लोकप्रिय उपक्रम म्हणजे विचारधनच्या सोबतीने सुरू के��ेला ‘ट्विटरकट्टा’ ,सर्वसामान्य व्यक्तिपासून ते विविध क्षेत्रातील नामवंत लोकांना live chat साठी आमंत्रित करून त्यांचा तमाम महाराष्ट्रातील लोकांशी थेट संवाद घडवून दिला जातो.यासाठी @tweetkatta हे नवीन हॅंडल सुरू केले आहे. लवकरच @marathibrainचे संकेतस्थळ सुरू होत असून यातून अनेक नवीन कल्पना प्रत्यक्ष समोर आणण्याचा मानस आहे.\nइतर लोकप्रिय मराठी ट्विटर हॅंडल्स :\nआजचा शब्द (@MarathiWord) : जो रोज नवनवीन विस्मृतीत जाऊ पाहणारे शब्द देऊन लोकांच शब्दभांडार वाढवत आहेत.\nकालनिर्णय(@Kalnirnay) : रोजचा दिनविशेष, किचन टिप्स, आरोग्य सल्ला, रेसिपीज यासाठी उपयोगी\nमराठी बोला चळवळ (@Marhathi) : जे महाराष्ट्रात मराठीला न्याय हक्क मिळवून देण्यासाठी लढत आहेत.\nज्ञानभाषा मराठी (@SarvatraMarathi) : जे महाराष्ट्रात मराठी भाषा व मातृभाषेतून शिक्षण यासाठी खूप उत्तम कार्य करत आहेत.\nमराठी टेक(@marathitech) : हे तंत्रज्ञान मराठी मध्ये सोपं करून सांगत आहेत.\nमहास्पोर्ट(@maha_sports) व क्रीडाजगत(@kridajagat) : क्रीडा क्षेत्रातील ताज्या अपडेट्स मराठी मध्ये मिळविण्यासाठी हा उत्तम पर्याय आहे.\nथोडक्यात(@thodkyaat) : कोणतीही बातमी असो थोडक्यात पण अर्थपूर्ण स्वरूपात इथे तुम्हाला वाचता येतील.\nनवी अर्थक्रांती (@NaviArthkranti) : थोर व्यक्तींचे प्रेरणादायक विचार व कथांसाठी प्रसिद्ध.\n“ज्या मराठी ट्विटरकराला ट्विटरवर कोणी नाही, त्याच्यासाठी आम्ही आहोत, एकदा संपर्कात येऊन पाहाच. मराठी भाषा,संस्कृती आम्ही आंतरजालावर वाढविण्यास कटिबद्ध आहोत, या माध्यामतून तमाम मराठी नेटीझन्सना एकच विनंती आहे कि एक आपलं छोटसं कर्तव्य म्हणून यात सहभागी व्हा. आपल्या मराठीचे झेंडे आपण अटकेपार फडकवू.” , असे या साऱ्या हॅंडल्सचं म्हणणं आहे, तेव्हा आता निर्धास्तपणे ट्विटरचा वापर मराठीजन सुरु करू शकतात.\n(संकलन व लेखन साहाय्य : राहुल वेलापुरे, गोपाळ मदने, स्वप्नील पाटील )\nमल्टिव्हिटॅमिन्स : गरज आणि भडिमार\nसहज बने रहने में क्या है हर्ज…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947328.78/wet/CC-MAIN-20180424202213-20180424222213-00046.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://marathikalakar.com/list-of-contestants-bigg-boss-marathi-is-out/", "date_download": "2018-04-24T20:48:41Z", "digest": "sha1:7NB4VEB5RJJNBEPUWAJZEKLT4PGEOINQ", "length": 7263, "nlines": 104, "source_domain": "marathikalakar.com", "title": " बिग बॉस मराठी - बिग बॉसच्या घरात दिसणार हे १५ स्पर्धक", "raw_content": "\nमिस अर्थ इंडिया करतेय मराठी सिनेमातून पदार्पण\n‘चला हवा येऊ द्या’ मधला विनीत अडकणार लग्नाच्या बेडीत.\nबिग बॉस मराठी – ���िग बॉसच्या घरात दिसणार हे १५ स्पर्धक\n सोबत आणल्या लाडक्या वस्तू\nबिगबॉसच्या घरातील पहिला दिवस कुठे गप्पा तर कुठे लगबग\nबिगबॉस मराठी लॉन्च सोहळा\nउषा नाडकर्णी होतायत बिगबॉस मराठी मध्ये सहभागी\nबिग बॉस मराठी – बिग बॉसच्या घरात दिसणार हे १५ स्पर्धक\n‘मराठी बिग बॉस’ आजपासून सुरू होत आहे. सोमवार ते शनिवार रात्री ९.३० वाजता हा एपिसोड कलर्स मराठीवर दिसणार आहे. हे पर्व एकूण ९० एपिसोड्सचे असणार आहे. चला पाहू या स्पर्धकांची यादी\n२. चला हवा येऊ द्या फेम विनीत भोंडे\n३ & ४. आस्ताद काळे आणि जुई गडकरी\n५. पत्रकार अनिल थत्ते\n६. पप्पी दे पारुला’ फेम स्मिता गोंदकर\n९. ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी\n१३. ‘रात्रीस खेळ चाले’ मालिकेतील ‘सुसल्या’ फेम ऋजुता धर्माधिकारी\n सोबत आणल्या लाडक्या वस्तू\nबिगबॉसच्या घरातील पहिला दिवस कुठे गप्पा तर कुठे लगबग\nबिगबॉस मराठी लॉन्च सोहळा\nउषा नाडकर्णी होतायत बिगबॉस मराठी मध्ये सहभागी\nआपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत\n सोबत आणल्या लाडक्या वस्तू\nनेहमीप्रमाणे बिगबॉस मराठीचा प्रथम एपिसोड चांगलाच गाजला. बिगबॉसच्या घरात सर्व मंडळींचा गृहप्रवेशही झाला. सर्वाना तब्बल १०० दिवस...\nबिगबॉसच्या घरातील पहिला दिवस कुठे गप्पा तर कुठे लगबग\nबिग बॉसच्या घरातील पहिला दिवस तो जरा थोडा उशिरानेच सुरु झाला होता. सर्व मंडळींनी आरामात दिनचर्या...\nबिगबॉस मराठी लॉन्च सोहळा\nमहाराष्ट्रात संगीत, नाच, किंवा इतर धर्तीवर आधारित कित्येक रिऍलिटी शोज् वाहिन्यांवर येऊन गेले. पण यापेक्षा सर्वात...\nउषा नाडकर्णी होतायत बिगबॉस मराठी मध्ये सहभागी\nअनेक चर्चा, बातम्यांना वाव देत बिगबॉस मराठी येत्या 15 एप्रिल पासून चाहत्यांच्या भेटीस येत आहे. असं...\nमहेश मांजरेकरांच्या दमदार आवाजात ‘बिगबॉस मराठी’चा प्रोमो\n‘बिगबॉस मराठी’ हल्ली चांगलाच चर्चेचा विषय झाला आहे. फॅन्स असो व मीडिया सर्वत्र ह्या शो विषयीच्या...\nबिगबॉस मराठी लॉन्च सोहळा\nबिगबॉसच्या घरातील पहिला दिवस कुठे गप्पा तर कुठे लगबग\nपूजा सावंत सर्वोत्कृष्ट अभिनेत्री मिळाला दादासाहेब फाळके एक्सिलन्स अवॉर्ड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947328.78/wet/CC-MAIN-20180424202213-20180424222213-00046.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/college-campus/name-davidder-named-campus/", "date_download": "2018-04-24T20:49:59Z", "digest": "sha1:U236NO3SGZCWHCNUBTV3KC666BUAV2WP", "length": 24727, "nlines": 345, "source_domain": "www.lokmat.com", "title": "The Name Of The Davidder Named Campus | कॅम्पसमधला डिव्हायडर नावाचा कट्टा | Lokmat.Com", "raw_content": "बुधवार २५ एप्रिल २०१८\nकेंद्राकडून महाराष्ट्राच्या तोंडाला पाने\nनाणारवरून शिवसेना नरमली; बाहेर आक्रमक, मंत्रिमंडळात मौन\nमुंबईचा विकास आराखडा मंजूर\nबेकायदा बांधकामांवर आकारण्यात येणारा मालमत्ता कर दुप्पटच\n‘शारदाश्रम’ला वेध आयसीएसई बोर्डाचे\nकेंद्राकडून महाराष्ट्राच्या तोंडाला पाने\nनाणारवरून शिवसेना नरमली; बाहेर आक्रमक, मंत्रिमंडळात मौन\nमुंबईचा विकास आराखडा मंजूर\nबेकायदा बांधकामांवर आकारण्यात येणारा मालमत्ता कर दुप्पटच\n‘शारदाश्रम’ला वेध आयसीएसई बोर्डाचे\nकॅटरिना कैफने सर्वांसमोर शेअर केले तिचे सीक्रेट, म्हटले...\n‘श्री’च्या रिअल लाइफमधील दुस-या लग्नाबद्दल जान्हवी म्हणाली की …….\nभीषण आगीत ‘केसरी’चा सेट जळून खाक; लाखोंचे झाले नुकसान\nया कारणामुळे उर्मिला मातोंडकर गेल्या दहा वर्षांपासून इंडस्ट्रीमधून होती गायब\nइटलीत लग्न करणाऱ्या ‘या’ अभिनेत्रीला तुम्ही ओळखता काय\n...... क्रिकेटमधील झंझावाताचा काळजाला भिडणारा प्रवास\nमहापालिकेसमोर नाशिककरांचे करवाढविरोधी आंदोलन\nपुण्यातील आंबेडकर नगर झोपडपट्टीत भीषण आग\nनरेंद्र, देवेंद्र सरकार टिकेल की पडेल... पाहा मोठं भाकित\nIPL 2018 : सचिनला वाढदिवसाची विजयी भेट देण्यात मुंबई अपयशी; हैदराबादचा 31 धावांनी विजय\nठाणे: मानपाडा येथील गोदामाला आग; अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल\nचंद्रपूर : वाहन सोडण्यासाठी पैसे घेतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर महामार्गावरील सहा पोलिसांचं निलंबन.\nIPL 2018 : मुंबईने नाणेफेक जिंकत गोलंदाजी स्वीकारली\nवर्ल्डकप २०१९: भारताची सलामीची लढत ५ जून रोजी द. आफ्रिकेविरुद्ध; पाकिस्तानशी १६ जूनला टक्कर\nमुलुंड रेल्वे स्थानकातील प्रवाशाला ट्रेनखाली ढकलल्याप्रकरणी मनीषा ललित खाकडिया या महिलेला अटक\nयेरवाड्यातून 14 दिवसांच्या सुट्टीवर आलेला 'तो' फरार; तब्बल 18 वर्षानंतर गुन्हा दाखल\nपरराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज मंगोलियाला पोहोचल्या; भारताच्या परराष्ट्रमंत्री 42 वर्षानंतर मंगोलियात\nक्रिकेट विश्वचषक 2019: भारताचा पहिला सामना द. आफ्रिकेविरुद्ध; 4 जूनला भिडणार\nजम्मू काश्मीरच्या पुलवामामध्ये चकमक; भारतीय जवानांकडून तीन दहशतवाद्यांचा खात्मा\nयवतमाळ : जप्त केलेला रेतीचा ट्रॅक्ट�� महागाव तहसील कार्यालयाच्या आवारातून चोरीला\nअहमदनगर : पोलीस अधीक्षक कार्यालय तोडफोड प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या भाजप अामदार शिवाजी कर्डिले यांना जामीन\nकथुआ बलात्कार प्रकरण - मुख्य न्याय दंडाधिकाऱ्यांनी अल्पवयीन आरोपीचा जामीन अर्ज फेटाळला\nअहमदनगर : केडगाव दुहेरी हत्याकांड प्रकरणातील आरोपी काॅंग्रेस नगरसेवक विशाल कोतकरला चार दिवसाची पोलीस कोठडी\nअहमदनगर - छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत अाक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी माजी उपमहापौर श्रीपाद छिंदम याची नगर जिल्हाबंदी अाठ दिवसांनी पुन्हा वाढविली\nIPL 2018 : सचिनला वाढदिवसाची विजयी भेट देण्यात मुंबई अपयशी; हैदराबादचा 31 धावांनी विजय\nठाणे: मानपाडा येथील गोदामाला आग; अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल\nचंद्रपूर : वाहन सोडण्यासाठी पैसे घेतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर महामार्गावरील सहा पोलिसांचं निलंबन.\nIPL 2018 : मुंबईने नाणेफेक जिंकत गोलंदाजी स्वीकारली\nवर्ल्डकप २०१९: भारताची सलामीची लढत ५ जून रोजी द. आफ्रिकेविरुद्ध; पाकिस्तानशी १६ जूनला टक्कर\nमुलुंड रेल्वे स्थानकातील प्रवाशाला ट्रेनखाली ढकलल्याप्रकरणी मनीषा ललित खाकडिया या महिलेला अटक\nयेरवाड्यातून 14 दिवसांच्या सुट्टीवर आलेला 'तो' फरार; तब्बल 18 वर्षानंतर गुन्हा दाखल\nपरराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज मंगोलियाला पोहोचल्या; भारताच्या परराष्ट्रमंत्री 42 वर्षानंतर मंगोलियात\nक्रिकेट विश्वचषक 2019: भारताचा पहिला सामना द. आफ्रिकेविरुद्ध; 4 जूनला भिडणार\nजम्मू काश्मीरच्या पुलवामामध्ये चकमक; भारतीय जवानांकडून तीन दहशतवाद्यांचा खात्मा\nयवतमाळ : जप्त केलेला रेतीचा ट्रॅक्टर महागाव तहसील कार्यालयाच्या आवारातून चोरीला\nअहमदनगर : पोलीस अधीक्षक कार्यालय तोडफोड प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या भाजप अामदार शिवाजी कर्डिले यांना जामीन\nकथुआ बलात्कार प्रकरण - मुख्य न्याय दंडाधिकाऱ्यांनी अल्पवयीन आरोपीचा जामीन अर्ज फेटाळला\nअहमदनगर : केडगाव दुहेरी हत्याकांड प्रकरणातील आरोपी काॅंग्रेस नगरसेवक विशाल कोतकरला चार दिवसाची पोलीस कोठडी\nअहमदनगर - छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत अाक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी माजी उपमहापौर श्रीपाद छिंदम याची नगर जिल्हाबंदी अाठ दिवसांनी पुन्हा वाढविली\nAll post in लाइव न्यूज़\nकॅम्पसमध���ा डिव्हायडर नावाचा कट्टा\nफार कमी काळ येतात हे कॅम्पसचे दिवस आयुष्यात\nठळक मुद्दे दोस्तांची भेटण्याची, जगण्याची जागाच म्हणजे हा डिव्हायडर कट्टा\nमी काँलेजच्या गेटवर पोहोचलो तेव्हा नुकतंच कॉलेज सुटलं होतं. संथ गतीने वारा वाहत होता. झाडांच्या पानांची सळसळ ऐकु येत होती. ग्राऊण्डवरची वरची लालमाती हवेच्या झोक्याबरोबर वर उडत होती. डिव्हायडरवर बीईची चार-दोन पोरं-पोरी बसली होती. मीही त्या डिव्हाईडवर वर नेहमीसारखा पायाची अडी टाकुन बसलो. मागच्या पाम ट्रीला डोकं टेकुन बसलो आणि फ्लॅश बॅकमध्ये गेलो.\nत्यावेळी कोणालाही विचारलं कुठे होता तर पोरं सांगायची डिव्हाडर वर बसलो होतो. व्हीपीसीईओ या आमच्या कॉलेजचा हा खास कट्टा. डिव्हाडर. इथंच सगळी सुख-दुख शेअर केली जातात. पोरं जनरली फस्ट इअरच्या च्या शेवटी शेवटी डिव्हायडरच्या नादी लागतात. डिव्हायडरवर अधिकार गाजवणारा बल्क मात्न लास्ट इअरच्या पोरांचा असतो. लेर बंक मारल्यावर, लेर सुटल्यावर, लायब्ररीत अभ्यास करु न, होस्टेल वर जाताना, पीएलमध्ये व्हायवा देऊन झाल्यावर आणि पेपर संपल्यानंतर पोरं गटागटाने या डिव्हायडरवर येऊन बसतात..\nव्हायवा च्या काळात परीक्षकानं ने कोणाला किती झापलं. मी कसं परिक्षकाला पकवलं हे असले किस्से इथेच रंगतात. बाकी वेळी मग एकमेकांची खेचणं चालू असायचं. एखाद्याचं अफेअर सुरु झालं असेल की बाकीचे त्याला मार की प्रपोज म्हणुन उचकवतात. नंतर पहिला प्रय} फसल्यावर कसा गेम केला म्हणून एकमेकांना टाळ्या देतात. कोणा दोघांच वाजलेलं असलं की इथे बाकीचे त्यांची पुन्हा मैत्नी घडवून आणतात. पेपर अवघड गेला तर दोस्त धीर देतात ती जागा हीच. चला भावा चहा मारु म्हणत इथंच अनेक प्रश्न सुटतात.\nइथेच प्रत्येकाला आपल्यासारखे बाकीचे भेटायचे. मग स्ट्रेसचा निचरा व्हायला मदत व्हायची. हे सारं त्या कॅम्पसनं दिलं. फार कमी दिवस येतात हे कॅम्पसचे दिवस आयुष्यात.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nकॉलेज कॅम्पस अधिक बातम्या\nभररस्त्यात वरुण धवनसारखी हिरोगिरी तुम्हीही करताय का\nभन्नाट दोस्तांचा कॅम्पस कट्टा\nकॅम्पसमधल्या आनंदमेळ्यात चहा विकला तेव्हा\n- सांभाळा, इन्फेक्शन होईल\nतुम्ही बेदरकार आहात की, आळशी तुमच्या मोबाइल फोनला विचारा.\nप्लास्टिकची पिशवी आपण नाहीच वापरली तर\nसचिनला वाढदिवसाची विजयी भेट देण्यात मुंबई अपयशी; हैदराबादचा 31 धावांनी विजय\nसचिनचं पहिलं शतक आणि शॅम्पेनची बॉटल... 'मास्टर' खेळाडूच्या 'ब्लास्टर' गोष्टी\nकांजीवरम साडीमधला सोनमचा हटके लूक\nसिद्धारामय्या यांनी दाखल केले उमेदवारी अर्ज\nसांगली : रेवणगाव घाटात एसटी-डंपरचा भीषण अपघात, तीन ठार\n...म्हणून सचिन सराव करताना चौकार, षटकार मारायचा नाही\nब्रिटनच्या राजघराण्यात लहानग्या सदस्याचं आगमन\nनागपूरमधील ही झोपडी म्हणजे क्रिकेटच्या देवाचं मंदिरच\nसचिनला आवडतो वडापाव आणि पारले-जी बिस्कीट, वाचा त्याच्याविषयी इतर रंजक गोष्टी\nसचिन सहकुटुंब... सहपरिवार... 'हे' फोटो तुम्ही पाहिले नसतील\nतब्बल साडेसहा कोटींची कार; अवघ्या 2 सेकंदात 100 किमी वेग पकडणार\n...... क्रिकेटमधील झंझावाताचा काळजाला भिडणारा प्रवास\nअवैध बांधकामांविरोधात डफडे बजाव आंदोलन\n जोगता बनविण्यासाठी तरूणाला असुडाने मारहाण\nऔरंगाबाद- पोलिसांना मारहाण करून पळाले दोन कैदी\nमहापालिकेसमोर नाशिककरांचे करवाढविरोधी आंदोलन\nचिमुरडी रंगली आंब्याचा आस्वाद घेण्यात\nशिवजयंतीनिमित्त हलगी वादन स्पर्धा\nपुण्यातील आंबेडकर नगर झोपडपट्टीत भीषण आग\nजीव धोक्यात घालून पुण्यातील खाणींमध्ये पोहायला जाताहेत तरुण\nनगर जिल्ह्यात सर्पमित्राने पकडला विषारी साप\nमुंबईचा विकास आराखडा मंजूर\nबेकायदा बांधकामांवर आकारण्यात येणारा मालमत्ता कर दुप्पटच\n‘शारदाश्रम’ला वेध आयसीएसई बोर्डाचे\nछोटा राजनच्या भावाला अंतरिम दिलासा\nआखतवाडा ते पुसला रस्ता उठला शेतकऱ्यांच्या जिवावर\nMI vs SH, IPL 2018 :सचिनला वाढदिवसाची विजयी भेट देण्यात मुंबई अपयशी; हैदराबादचा 31 धावांनी विजय\nआसाराम बापूचा आज फैसला\nकोरेगाव- भीमा हिंसाचारामागे माओवादी संघटना\n२0१५ नंतरच एनपीएमध्ये वाढ, पंतप्रधान मोदींचा संबंध नाही : आरबीआयने निर्बंध कडक केल्याचा परिणाम\nनाणारची रिफायनरी विदर्भात उभारा; विजय दर्डा यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र\nबीसीसीआयपुढे आयसीसी नमली; भारताच्या वेळापत्रकात केला बदल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947328.78/wet/CC-MAIN-20180424202213-20180424222213-00048.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/photos/national/prime-minister-narendra-modi-gave-special-gift-iwaka-trump/", "date_download": "2018-04-24T20:56:06Z", "digest": "sha1:67IW623XYDPA6YUNV4SGJQR5NYHOSR7M", "length": 26196, "nlines": 434, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Prime Minister Narendra Modi Gave Special 'Gift' To Iwaka Trump | पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इवांका ट्रम्प यांना दिलं स्पेशल 'गिफ्ट' | Lokmat.Com", "raw_content": "बुधवार २५ एप्रिल २०१८\nरोजगार हमीचे तीन तेरा : पगार न मिळाल्याने बुरे दिन\nकेंद्राकडून महाराष्ट्राच्या तोंडाला पाने\nनाणारवरून शिवसेना नरमली; बाहेर आक्रमक, मंत्रिमंडळात मौन\nमुंबईचा विकास आराखडा मंजूर\nबेकायदा बांधकामांवर आकारण्यात येणारा मालमत्ता कर दुप्पटच\nकेंद्राकडून महाराष्ट्राच्या तोंडाला पाने\nनाणारवरून शिवसेना नरमली; बाहेर आक्रमक, मंत्रिमंडळात मौन\nमुंबईचा विकास आराखडा मंजूर\nबेकायदा बांधकामांवर आकारण्यात येणारा मालमत्ता कर दुप्पटच\n‘शारदाश्रम’ला वेध आयसीएसई बोर्डाचे\nकॅटरिना कैफने सर्वांसमोर शेअर केले तिचे सीक्रेट, म्हटले...\n‘श्री’च्या रिअल लाइफमधील दुस-या लग्नाबद्दल जान्हवी म्हणाली की …….\nभीषण आगीत ‘केसरी’चा सेट जळून खाक; लाखोंचे झाले नुकसान\nया कारणामुळे उर्मिला मातोंडकर गेल्या दहा वर्षांपासून इंडस्ट्रीमधून होती गायब\nइटलीत लग्न करणाऱ्या ‘या’ अभिनेत्रीला तुम्ही ओळखता काय\n...... क्रिकेटमधील झंझावाताचा काळजाला भिडणारा प्रवास\nमहापालिकेसमोर नाशिककरांचे करवाढविरोधी आंदोलन\nपुण्यातील आंबेडकर नगर झोपडपट्टीत भीषण आग\nनरेंद्र, देवेंद्र सरकार टिकेल की पडेल... पाहा मोठं भाकित\nIPL 2018 : सचिनला वाढदिवसाची विजयी भेट देण्यात मुंबई अपयशी; हैदराबादचा 31 धावांनी विजय\nठाणे: मानपाडा येथील गोदामाला आग; अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल\nचंद्रपूर : वाहन सोडण्यासाठी पैसे घेतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर महामार्गावरील सहा पोलिसांचं निलंबन.\nIPL 2018 : मुंबईने नाणेफेक जिंकत गोलंदाजी स्वीकारली\nवर्ल्डकप २०१९: भारताची सलामीची लढत ५ जून रोजी द. आफ्रिकेविरुद्ध; पाकिस्तानशी १६ जूनला टक्कर\nमुलुंड रेल्वे स्थानकातील प्रवाशाला ट्रेनखाली ढकलल्याप्रकरणी मनीषा ललित खाकडिया या महिलेला अटक\nयेरवाड्यातून 14 दिवसांच्या सुट्टीवर आलेला 'तो' फरार; तब्बल 18 वर्षानंतर गुन्हा दाखल\nपरराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज मंगोलियाला पोहोचल्या; भारताच्या परराष्ट्रमंत्री 42 वर्षानंतर मंगोलियात\nक्रिकेट विश्वचषक 2019: भारताचा पहिला सामना द. आफ्रिकेविरुद्ध; 4 जूनला भिडणार\nजम्मू काश्मीरच्या पुलवामामध्ये चकमक; भारतीय जवानांकडून तीन दहशतवाद्यांचा खात्मा\nयवतमाळ : जप्त केलेला रेतीचा ट्रॅक्टर महागाव तहसील कार्यालयाच्या आवारातून चोरीला\nअहमदनगर : पोलीस अधीक्षक कार्यालय तोडफोड प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या भाजप अामदार शिवाजी कर्डिले यांना जामीन\nकथुआ बलात्कार प्रकरण - मुख्य न्याय दंडाधिकाऱ्यांनी अल्पवयीन आरोपीचा जामीन अर्ज फेटाळला\nअहमदनगर : केडगाव दुहेरी हत्याकांड प्रकरणातील आरोपी काॅंग्रेस नगरसेवक विशाल कोतकरला चार दिवसाची पोलीस कोठडी\nअहमदनगर - छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत अाक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी माजी उपमहापौर श्रीपाद छिंदम याची नगर जिल्हाबंदी अाठ दिवसांनी पुन्हा वाढविली\nIPL 2018 : सचिनला वाढदिवसाची विजयी भेट देण्यात मुंबई अपयशी; हैदराबादचा 31 धावांनी विजय\nठाणे: मानपाडा येथील गोदामाला आग; अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल\nचंद्रपूर : वाहन सोडण्यासाठी पैसे घेतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर महामार्गावरील सहा पोलिसांचं निलंबन.\nIPL 2018 : मुंबईने नाणेफेक जिंकत गोलंदाजी स्वीकारली\nवर्ल्डकप २०१९: भारताची सलामीची लढत ५ जून रोजी द. आफ्रिकेविरुद्ध; पाकिस्तानशी १६ जूनला टक्कर\nमुलुंड रेल्वे स्थानकातील प्रवाशाला ट्रेनखाली ढकलल्याप्रकरणी मनीषा ललित खाकडिया या महिलेला अटक\nयेरवाड्यातून 14 दिवसांच्या सुट्टीवर आलेला 'तो' फरार; तब्बल 18 वर्षानंतर गुन्हा दाखल\nपरराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज मंगोलियाला पोहोचल्या; भारताच्या परराष्ट्रमंत्री 42 वर्षानंतर मंगोलियात\nक्रिकेट विश्वचषक 2019: भारताचा पहिला सामना द. आफ्रिकेविरुद्ध; 4 जूनला भिडणार\nजम्मू काश्मीरच्या पुलवामामध्ये चकमक; भारतीय जवानांकडून तीन दहशतवाद्यांचा खात्मा\nयवतमाळ : जप्त केलेला रेतीचा ट्रॅक्टर महागाव तहसील कार्यालयाच्या आवारातून चोरीला\nअहमदनगर : पोलीस अधीक्षक कार्यालय तोडफोड प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या भाजप अामदार शिवाजी कर्डिले यांना जामीन\nकथुआ बलात्कार प्रकरण - मुख्य न्याय दंडाधिकाऱ्यांनी अल्पवयीन आरोपीचा जामीन अर्ज फेटाळला\nअहमदनगर : केडगाव दुहेरी हत्याकांड प्रकरणातील आरोपी काॅंग्रेस नगरसेवक विशाल कोतकरला चार दिवसाची पोलीस कोठडी\nअहमदनगर - छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत अाक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी माजी उपमहापौर श्रीपाद छिंदम याची नगर जिल्हाबंदी अाठ दिवसांनी पुन्हा वाढविली\nAll post in लाइव न्यूज़\nपंतप्रधान नरेंद्र मोदींनी इवांका ट्रम्प यांना दिलं स्पेशल 'गिफ्ट'\nजागतिक उद्योजकता शिखर परिषदेसाठी भारत दौ-यावर आलेल्या इवांका ट्रम्प यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक सुंदर लाकडी पेटी भेट स्वरुपात दिली आहे. ही पेटी सॅडली हस्तकलेचा उत्तम नमुना आहे.\nसॅडली हे गुजरातमधील हस्तकलेचे उत्तम उदहारण आहे. हैदराबाद भेटीची आठवण म्हणून इवांका ट्रम्प यांना ही सुंदर भेटवस्तू देण्यात आली आहे.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा अन्य देशातल्या मोठया नेत्यांना भेटतात तेव्हा ते आवर्जून भारतीय संस्कृती, परंपरेशी संबंधित खास वस्तू भेट म्हणून देतात.\nइवांका ट्रम्प डोनाल्ड ट्रम्प अमेरिका नरेंद्र मोदी\nसिद्धारामय्या यांनी दाखल केले उमेदवारी अर्ज\nदिल्लीच्या जवळपास असलेल्या या पाच पर्यटनस्थळांना आवर्जून भेट द्या\n बिहारमधील शेतकऱ्यांनी रस्त्यावर फेकले टोमॅटो\nभारताच्या या ऐतिहासिक किल्ल्यावरून आजही दिसतो पाकिस्तान\n‘जागतिक वारसा’ लाभलेली भारतातील काही नयनरम्य स्थळे\nदेशाची शान आहेत 'ही' सात ऐतिहासिक ठिकाणं, जगभरात मिळाली ओळख\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रेरणादायी विचार\nAsifa Bano: सेलिब्रेटींनी कठोर शब्दात केली असिफाला न्याय देण्याची मागणी\nभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त जाणून घेऊया त्यांचे अनमोल विचार\nताजमहालच्या प्रवेशद्वाराचे मिनार कोसळले\nराहुल गांधी यांच्या कँडल मार्चला इंडिया गेटवर अभूतपूर्व गर्दी\nउन्नाव सामूहिक बलात्कार प्रकरण\nदेशातल्या रेल्वे स्टेशनांची 'ही' नावं वाचून चकित व्हाल\nबर्फवृष्टीमुळे हिमाचल प्रदेश कूल कूल\nIAS टॉपर टीना डाबी आणि अतहर आमिर विवाहबंधनात\nभारतातील ‘या’ ७ मंदिरात देवीला चढवला जातो मंच्युरियन, नूडल्सचा प्रसाद\nधोनीने पद्मभूषण पुरस्कार जवान आणि त्यांच्या कुटुंबियांना केला समर्पित\nमहेंद्रसिंह धोनी रामनाथ कोविंद\nकेदारनाथमध्ये भारतीय हवाई दलाच्या M17 हेलिकॉप्टरचा अपघात\nBharat Bandh: आंदोलनाला हिंसक वळण, नऊ जणांचा मृत्यू\nसचिननं शाळांच्या बांधकामासाठी दिला लाखोंचा निधी\nइस्रोची आणखी एक गगनभरारी, GSAT-6A उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण\nपरराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी घेतली जपानी पदाधिकाऱ्यांची भेट\n#MahavirJayanti2018 : जाणून घ्या 'विश्वाचा स्वर्ग' करणाऱ्या महावीरांच्या 'या' शिकवणी\nभारतीय परंपरा भारतीय सण\nजातीय तणावाने आसनसोल पेटले\nनावं 'इंग्लिश विंग्लिश'... पण 'हे' आठ जगप्रसिद्ध ब्रॅण्ड्स आहेत अस्सल भारतीय\nसचिनचं पहिलं शतक आणि शॅम्पेनची बॉटल... 'मास्टर' खेळाडूच्या 'ब्लास्टर' गोष्टी\nकांजीवरम साडीमधला सोनमचा हटके लूक\nसिद्धारामय्या यांनी दाखल केले उमेदवारी अर्ज\nसांगली : रेवणगाव घाटात एसटी-डंपरचा भीषण अपघात, तीन ठार\n...म्हणून सचिन सराव करताना चौकार, षटकार मारायचा नाही\nब्रिटनच्या राजघराण्यात लहानग्या सदस्याचं आगमन\nनागपूरमधील ही झोपडी म्हणजे क्रिकेटच्या देवाचं मंदिरच\nसचिनला आवडतो वडापाव आणि पारले-जी बिस्कीट, वाचा त्याच्याविषयी इतर रंजक गोष्टी\nसचिन सहकुटुंब... सहपरिवार... 'हे' फोटो तुम्ही पाहिले नसतील\nतब्बल साडेसहा कोटींची कार; अवघ्या 2 सेकंदात 100 किमी वेग पकडणार\nकोल्हापूर : पाचगाव खूनप्रकरणी ११ जणांना आजन्म कारावास\n बच्चेकंपनी आंबे खाण्यात दंग\nदिल्लीच्या जवळपास असलेल्या या पाच पर्यटनस्थळांना आवर्जून भेट द्या\nकरनजीत कौर कशी बनली सनी लिओनी\nचेहऱ्यावरील काळे डाग घालविण्यासाठी करा हे सोपे उपाय\nब्यूटी टिप्स हेल्थ टिप्स\nमुंबईचा विकास आराखडा मंजूर\nबेकायदा बांधकामांवर आकारण्यात येणारा मालमत्ता कर दुप्पटच\n‘शारदाश्रम’ला वेध आयसीएसई बोर्डाचे\nछोटा राजनच्या भावाला अंतरिम दिलासा\nआखतवाडा ते पुसला रस्ता उठला शेतकऱ्यांच्या जिवावर\nMI vs SH, IPL 2018 :सचिनला वाढदिवसाची विजयी भेट देण्यात मुंबई अपयशी; हैदराबादचा 31 धावांनी विजय\nआसाराम बापूचा आज फैसला\nकोरेगाव- भीमा हिंसाचारामागे माओवादी संघटना\n२0१५ नंतरच एनपीएमध्ये वाढ, पंतप्रधान मोदींचा संबंध नाही : आरबीआयने निर्बंध कडक केल्याचा परिणाम\nनाणारची रिफायनरी विदर्भात उभारा; विजय दर्डा यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र\nबीसीसीआयपुढे आयसीसी नमली; भारताच्या वेळापत्रकात केला बदल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947328.78/wet/CC-MAIN-20180424202213-20180424222213-00049.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AD%E0%A5%A7%E0%A5%A6_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AE", "date_download": "2018-04-24T21:07:45Z", "digest": "sha1:U6ZH6H7WRSLAJ2GW2LO64PS4ZTAIRE4C", "length": 4300, "nlines": 151, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १७१० मधील जन्म - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स. १७१० मधील जन्म\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\n\"इ.स. १७१० मधील जन्म\" वर्गातील लेख\nएकूण २ पैकी खालील २ पाने या वर्गात आहेत.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ एप्रिल २०१३ रोजी ०८:३० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा ���्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947328.78/wet/CC-MAIN-20180424202213-20180424222213-00049.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "http://mahapolice.gov.in/ImportantLinks?page=2", "date_download": "2018-04-24T20:52:22Z", "digest": "sha1:PTUH4Y7IYB2S2M73UKKYU54L3AS2HHWX", "length": 5232, "nlines": 111, "source_domain": "mahapolice.gov.in", "title": "Important Links", "raw_content": "\nEnglish A- A A+ मुख्य विषया कडे जा मेनू\nपोलीस ध्वज आणि स्टार-बक्कल\nराज्य गुप्तचर विभाग (SID)\nगुन्हे अन्वेषण विभाग (CID), पुणे\nदहशतवाद विरोधी पथक (एटीएस)\nराज्य राखीव पोलीस दल (SRPF)\nलाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी)\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nमाहिती अधिकार अधिनियम 2005 नुसार\nगोपनीय माहिती सांगण्या करीता\nपोलिस महासंचालक, महाराष्ट्र राज्य\nगोपनीय माहिती प्रदान करा\nचोरीचे / सापडलेले वाहने\nसर्वाधिक पाहिजे असलेले गुन्हेगार\nMPD मध्ये सहभागी व्हा\nआधुनिक पोलिस गोळीबार श्रेणी\nसंकेतस्थळ अभ्यागत : ३३९२१\nअस्वीकरण साइट मॅप ध्वज चे कोड\n© 2018 महाराष्ट्र राज्य पोलीस\nसंकेतस्थळ विकसक: ड्रीमकेअर डेव्हलपर्स", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947328.78/wet/CC-MAIN-20180424202213-20180424222213-00052.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "http://www.neu-presse.de/hi/category/bauen-wohnen-haus-garten-pflege/", "date_download": "2018-04-24T20:59:37Z", "digest": "sha1:4PTTHTZRKDXDLBUGZFJVAVKRYXPS3UZE", "length": 8803, "nlines": 119, "source_domain": "www.neu-presse.de", "title": "निर्माण & Wohnen Archives - नई Presse.de समाचार और प्रेस विज्ञप्ति", "raw_content": "नई Presse.de समाचार और प्रेस विज्ञप्ति\nजर्मनी और दुनिया से नवीनतम समाचार\nसंरक्षण, स्थिरता और ऊर्जा\n2016 2017 कृषि व्यापार वकील वकीलों \" काम कर नियोक्ता कर्मचारी ऑटो बर्लिन ब्लूटूथ बादल कोचिंग डाटा रिकवरी डिजिटलीकरण Erlangen का आनंद स्वास्थ्य हनोवर Hartzkom HL-स्टूडियो संपत्ति आईटी सेवा बच्चे विपणन मेसट Pazarci कर्मचारी समाचार पीआईएम Rechtsanwaelte वकील यात्रा एसएपी फास्ट फूड स्विट्जरलैंड सुरक्षा सॉफ्टवेयर नौकरी का प्रस्ताव प्रौद्योगिकी वातावरण कंपनी छुट्टी यु एस बी उपभोक्ता क्रिसमस उपहार\nडिफ़ॉल्ट भाषा के रूप में सेट करें\nArchivmeldungen महीना चुनिए April 2018 मार्च 2018 फरवरी 2018 जनवरी 2018 दिसंबर 2017 नवंबर 2017 अक्टूबर 2017 सितंबर 2017 अगस्त 2017 जुलाई 2017 जून 2017 मई 2017\nइलेक्ट्रिक कार चार्ज कुंजी\nविदेशी भाषाओं को जानने\nरंग भरने वाली किताबें\nक्रिप्टो मुद्राओं के कार्य\nकॉपीराइट © 2018 | द्वारा वर्डप्रेस थीम एमएच विषय-वस्तु\nइस साइट में कुकीज़ का उपयोग करता, सबसे अच्छा संभव कार्यक्षमता ��े लिए प्रदान करने के लिए. और अधिक पढ़ें कुकीज़ के उपयोग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947328.78/wet/CC-MAIN-20180424202213-20180424222213-00052.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} +{"url": "http://www.marathimati.net/tag/%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%AE%E0%A4%BE-%E0%A4%96%E0%A4%B3%E0%A5%87/", "date_download": "2018-04-24T20:53:56Z", "digest": "sha1:O64EMMCB5LJASEHU5ZGKDQIZHTNLUOSE", "length": 5544, "nlines": 141, "source_domain": "www.marathimati.net", "title": "क्षमा खळे | मराठीमाती", "raw_content": "\nअसावा सुंदर चॉकलेटचा बंगला\nअसावा सुंदर चॉकलेटचा बंगला\nचंदेरी सोनेरी चमचमता चांगला ॥धृ॥\nचॉकलेटच्या बंगल्याला टॉफीचे दार\nशेपटीच्या झुपक्यान झाडून जाई खार ॥१॥\nगोल गोल लेमनच्या खिडल्या दोन\nहॅलो हॅलो करायला छोटासा फोन\nबिस्किटांच्य्हा गच्चीवर मोर छानदार\nपेपरमिंटच्या अंगणात फुले लाल लाल ॥२॥\nचांदीच्या झाडामागे चांदोबा राहातो\nमोत्याच्या फुलातुन लपाछपी खेळतो\nउंच उंच झोक्याला खेळ रंगला\nमैनेचा पिंजरा वर टांगला\nकिती किती सुंदर चॉकलेटचा बंगला\nचंदेरी सोनेरी चमचमता चांगला ॥३॥\nThis entry was posted in मराठी गाणी and tagged क्षमा खळे, गाणी, गीत, बालगीत, राजा मंगळवेढेकर on जानेवारी 4, 2011 by प्रशासक.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947328.78/wet/CC-MAIN-20180424202213-20180424222213-00053.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathimati.net/tag/%E0%A4%95%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A3/", "date_download": "2018-04-24T20:51:04Z", "digest": "sha1:7JDJ5T7BILIPIVFQNXX7S54E36PD2TVT", "length": 8736, "nlines": 135, "source_domain": "www.marathimati.net", "title": "कृष्ण | मराठीमाती", "raw_content": "\nनरक चतुर्दशी हा दिवाळीच्या दिवसांतील एक आहे. दर वर्षातील आश्विन कृष्ण चतुर्दशीस नरक चतुर्दशी येते.\nआश्विन कृष्ण चतुर्दशीस नरक चतुर्दशी हा सण साजरा केला जातो.\nनरकचतुर्दशीच्या दिवशी लक्ष्मीचे पहाटे मर्दन करून आपल्यातील नरकरूपी पापवासनांचा नायनाट व अहंकाराचे उच्चाटन करायचे आहे. तेव्हाच आत्म्यावरील अहंचा पडदा दूर होऊन आत्मज्योत प्रकाशित होईल. नरकचतुर्दशीच्या दिवशी पहाटे उठून सूर्योदयापूर्वी अभ्यंगस्नान केले जाते.\nनरक चतुर्दशी या सणाशी संबंधित नरकासुरवधाची आख्यायिका प्रचलित आहे. या दिवशी कृष्णाने नरकासुराचा वध करून प्रजेला त्याच्या जुलमी राजवटीतून सोडवले. नरकासुराने तप करून ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतले व अवध्यत्वाचा म्हणजेच कुणाकडूनही वध होणार नाही असा वर मागून घेतला. त्या वराच्या योगाने त्याने अनेक राजांना हरवून त्यांच्या कन्या व त्या राज्यांतील स्त्रियांचे अपहरण केले. नरकासुराने अश्या एकूण १६,१०० स्त्रियांना पळवून नेले व मणिपर्वतावर एक नगर वसवून त्यात त्यांना बंदी बनवून ठेवले. त्याने अगणित संपत्ती लुटली व अश्याच हावेपोटी त्याने देवमाता अदितीची कुंडले व वरुणाचे विशाल छ्त्रही बळकावले. त्याला मिळालेल्या वरामुळे तो देव, गंधर्व व मानवांना तापदायक झाला होता.\nअनेक गिरिदुर्गांनी वेढलेले प्राग्ज्योतिषपूर हे नगर त्याची राजधानी होती. ही राजधानी अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या खंदकांनी अग्नी, पाणी इत्यादींनी वेढलेली होती. या दुर्जय राजधानीवर कृष्णाने गरुडावर स्वार होऊन चाल केली. कृष्णाने नरकासुराच्या देहाचे दोन तुकडे करत त्याचा वध केला. नरकासुरवधाने देवादिकांना, तसेच प्रजेला आनंद झाला. नरकासुराच्या बंदिवासातील कुमारिकांना त्यांचे स्वजन स्वीकारणार नाहीत, हे जाणून कृष्णाने या १६,१०० कन्यांसोबत विवाह केला व त्यांना सामाजिक प्रतिष्ठा मिळवून दिली. कृष्णाच्या पराक्रमाचे स्मरण म्हणून नरक चतुर्दशी साजरी करतात.\nThis entry was posted in सण-उत्सव and tagged कृष्ण, देवमाता अदिती, नरक चतुर्दशी, नरकासुर, ब्रह्मदेव, सण उत्सव on नोव्हेंबर 12, 2012 by संपादक.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947328.78/wet/CC-MAIN-20180424202213-20180424222213-00053.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://mahapolice.gov.in/GradationList?page=2", "date_download": "2018-04-24T20:38:07Z", "digest": "sha1:ZSGL5Z44OFBVFITZ4S3RQDJ2RO46LMKQ", "length": 6653, "nlines": 135, "source_domain": "mahapolice.gov.in", "title": "सेवाजेष्ठता यादी | महाराष्ट्र राज्य पोलीस", "raw_content": "\nEnglish A- A A+ मुख्य विषया कडे जा मेनू\nपोलीस ध्वज आणि स्टार-बक्कल\nराज्य गुप्तचर विभाग (SID)\nगुन्हे अन्वेषण विभाग (CID), पुणे\nदहशतवाद विरोधी पथक (एटीएस)\nराज्य राखीव पोलीस दल (SRPF)\nलाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी)\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nमाहिती अधिकार अधिनियम 2005 नुसार\nगोपनीय माहिती सांगण्या करीता\nपोलिस महासंचालक, महाराष्ट्र राज्य\nनि:शस्त्र पोलीस निरीक्षकांची अंतिम सेवाज्येष्ठतासूची दि. ०१.०१.२०१६\nसशस्त्र पोलीस निरीक्षकांची दि .०१/०१/२०१८ ची अंतिम सेवाज्येष्ठतासूची\nसशस्त्र पोलीस निरीक्षकांची दि .०१/०१/२०१७ ची अंतिम सेवाज्येष्ठतासूची\nसशस्त्र पोलीस निरीक्षकांची दि .०१/०१/२०१६ ची अंतिम सेवाज्येष्ठतासूची\nमुफसल लिपिक संवर्ग सर्व लिपीकांची सेवाजेष्ठता सुची - २०१८.\nगोपनीय माहिती प्रदान करा\nचोरीचे / सापडलेले वाहने\nसर्वाधिक पाहिजे असलेले गुन्हेगार\nMPD मध्ये सहभागी व्हा\nआधुनिक पोलिस गोळीबार श्रेणी\nसंकेतस्थळ अभ्यागत : ३३८१७\nअस्वीकरण साइट मॅप ध्वज चे कोड\n© 2018 महाराष्ट्र राज्य पोलीस\n���ंकेतस्थळ विकसक: ड्रीमकेअर डेव्हलपर्स", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947328.78/wet/CC-MAIN-20180424202213-20180424222213-00054.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "http://m.transliteral.org/keywords/%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3/word", "date_download": "2018-04-24T21:05:02Z", "digest": "sha1:4CUEP64K6GAV7YG4HF7PFL32M2XJBJEX", "length": 4982, "nlines": 61, "source_domain": "m.transliteral.org", "title": "Keyword - व्याकरण", "raw_content": "\nमहाभूतविवेक प्रकरणम् - श्लोक ७६ ते ८०\nवामन नरहरी शेष उर्फ वामन पंडित (इ.स.१६३६ ते १६९५) हे १७ व्या शतकात होऊन गेलेले प्रख्यात मराठी कवी होते.\nकाव्यास ज्याच्या योगाने शोभा येते त्यास अलंकार असे म्हणतात.\nकाव्यास ज्याच्या योगाने शोभा येते त्यास अलंकार असे म्हणतात.\nकाव्यास ज्याच्या योगाने शोभा येते त्यास अलंकार असे म्हणतात.\nकाव्यास ज्याच्या योगाने शोभा येते त्यास अलंकार असे म्हणतात.\nकाव्यास ज्याच्या योगाने शोभा येते त्यास अलंकार असे म्हणतात.\nकाव्यास ज्याच्या योगाने शोभा येते त्यास अलंकार असे म्हणतात.\nकाव्यास ज्याच्या योगाने शोभा येते त्यास अलंकार असे म्हणतात.\nकाव्यास ज्याच्या योगाने शोभा येते त्यास अलंकार असे म्हणतात.\nकाव्यास ज्याच्या योगाने शोभा येते त्यास अलंकार असे म्हणतात.\nकाव्यास ज्याच्या योगाने शोभा येते त्यास अलंकार असे म्हणतात.\nकाव्यास ज्याच्या योगाने शोभा येते त्यास अलंकार असे म्हणतात.\nकाव्यास ज्याच्या योगाने शोभा येते त्यास अलंकार असे म्हणतात.\nकाव्यास ज्याच्या योगाने शोभा येते त्यास अलंकार असे म्हणतात.\nकाव्यास ज्याच्या योगाने शोभा येते त्यास अलंकार असे म्हणतात.\nकाव्यास ज्याच्या योगाने शोभा येते त्यास अलंकार असे म्हणतात.\nकाव्यास ज्याच्या योगाने शोभा येते त्यास अलंकार असे म्हणतात.\nकाव्यास ज्याच्या योगाने शोभा येते त्यास अलंकार असे म्हणतात.\nकाव्यास ज्याच्या योगाने शोभा येते त्यास अलंकार असे म्हणतात.\nकाव्यास ज्याच्या योगाने शोभा येते त्यास अलंकार असे म्हणतात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947328.78/wet/CC-MAIN-20180424202213-20180424222213-00055.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://mahapolice.gov.in/GradationList?page=3", "date_download": "2018-04-24T20:35:28Z", "digest": "sha1:DG3HN2TTZPXEEWB6OETZS2LU6HR5Y2ZN", "length": 6010, "nlines": 132, "source_domain": "mahapolice.gov.in", "title": "सेवाजेष्ठता यादी | महाराष्ट्र राज्य पोलीस", "raw_content": "\nEnglish A- A A+ मुख्य विषया कडे जा मेनू\nपोलीस ध्वज आणि स्टार-बक्कल\nराज्य गुप्तचर विभाग (SID)\nगुन्हे अन्वेषण विभाग (CID), पुणे\nदहशतवाद विरोधी पथक (एटीएस)\nराज्य राखीव पोलीस दल (SRPF)\nलाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी)\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nमाहिती अधिकार अधिनियम 2005 नुसार\nगोपनीय माहिती सांगण्या करीता\nपोलिस महासंचालक, महाराष्ट्र राज्य\nगोपनीय माहिती प्रदान करा\nचोरीचे / सापडलेले वाहने\nसर्वाधिक पाहिजे असलेले गुन्हेगार\nMPD मध्ये सहभागी व्हा\nआधुनिक पोलिस गोळीबार श्रेणी\nसंकेतस्थळ अभ्यागत : ३३८००\nअस्वीकरण साइट मॅप ध्वज चे कोड\n© 2018 महाराष्ट्र राज्य पोलीस\nसंकेतस्थळ विकसक: ड्रीमकेअर डेव्हलपर्स", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947328.78/wet/CC-MAIN-20180424202213-20180424222213-00055.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "http://mahapolice.gov.in/GradationList?page=4", "date_download": "2018-04-24T20:35:00Z", "digest": "sha1:2CDCY6AMCNSHOCGV7CCDWIJYLUXOV56S", "length": 5958, "nlines": 130, "source_domain": "mahapolice.gov.in", "title": "सेवाजेष्ठता यादी | महाराष्ट्र राज्य पोलीस", "raw_content": "\nEnglish A- A A+ मुख्य विषया कडे जा मेनू\nपोलीस ध्वज आणि स्टार-बक्कल\nराज्य गुप्तचर विभाग (SID)\nगुन्हे अन्वेषण विभाग (CID), पुणे\nदहशतवाद विरोधी पथक (एटीएस)\nराज्य राखीव पोलीस दल (SRPF)\nलाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी)\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nमाहिती अधिकार अधिनियम 2005 नुसार\nगोपनीय माहिती सांगण्या करीता\nपोलिस महासंचालक, महाराष्ट्र राज्य\nगोपनीय माहिती प्रदान करा\nचोरीचे / सापडलेले वाहने\nसर्वाधिक पाहिजे असलेले गुन्हेगार\nMPD मध्ये सहभागी व्हा\nआधुनिक पोलिस गोळीबार श्रेणी\nसंकेतस्थळ अभ्यागत : ३३७९७\nअस्वीकरण साइट मॅप ध्वज चे कोड\n© 2018 महाराष्ट्र राज्य पोलीस\nसंकेतस्थळ विकसक: ड्रीमकेअर डेव्हलपर्स", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947328.78/wet/CC-MAIN-20180424202213-20180424222213-00056.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/marathi-vinodi-kavita/t17872/", "date_download": "2018-04-24T20:31:05Z", "digest": "sha1:S52CGW3QCPSX3KXDX7V6BCTAUA4WXZ2Y", "length": 3247, "nlines": 77, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Vinodi Kavita-कावळ्या", "raw_content": "\nये रे कावळ्या आता किती वाट पाहू\nशीव पिंडास त्वरे खोळंबले बहु\nकाव तुझी एकण्यास टवकारले कान\nसंपता संपेना ते नेत्यांचे भाषण\nकाव तुझी गोड परी भाषण पकाऊ\nशीव पिंडास त्वरे खोळंबले बहु\nरडूनीया व्याकुळ झाले सारे आप्त\nतुझ्या काकस्पर्शाने कर आत्मा मुक्त\nइच्छा मागे राहिलेल्या पुर्ण करून घेऊ\nशीव पिंडास त्वरे खोळंबले बहु\nतुच आमचा मुक्तीदाता तारणहार तु\nस्वर्गाच्या दारावरी द्वारपाल तु\nपोटातही ओरड तुझी कशी आम्ही सहू\nशीव पिंडास त्वरे खोळंबले बहु\nतुझसाठी घास सारा का करी संकोच\nकरी जीवा मोकळा मारूनीया चोच\nसंधी ही नामी तु नको वाया घालवू\nशीव पिंडास त्वरे खोळंबले बहु\nखूप केली आता आम्ही तुझी ��र्जवे\nदर्भाच्या कावळ्याचे शास्त्र आम्हा ठावे\nदर्भ करून कावळा आम्ही मुक्त होवू\nशीव पिंडास त्वरे खोळंबले बहु\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947328.78/wet/CC-MAIN-20180424202213-20180424222213-00056.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "http://mahapolice.gov.in/GradationList?page=5", "date_download": "2018-04-24T20:33:47Z", "digest": "sha1:WCPLKQGGJZDVUYY3TUDFEP66GBMGSRQ6", "length": 5859, "nlines": 133, "source_domain": "mahapolice.gov.in", "title": "सेवाजेष्ठता यादी | महाराष्ट्र राज्य पोलीस", "raw_content": "\nEnglish A- A A+ मुख्य विषया कडे जा मेनू\nपोलीस ध्वज आणि स्टार-बक्कल\nराज्य गुप्तचर विभाग (SID)\nगुन्हे अन्वेषण विभाग (CID), पुणे\nदहशतवाद विरोधी पथक (एटीएस)\nराज्य राखीव पोलीस दल (SRPF)\nलाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी)\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nमाहिती अधिकार अधिनियम 2005 नुसार\nगोपनीय माहिती सांगण्या करीता\nपोलिस महासंचालक, महाराष्ट्र राज्य\nगोपनीय माहिती प्रदान करा\nचोरीचे / सापडलेले वाहने\nसर्वाधिक पाहिजे असलेले गुन्हेगार\nMPD मध्ये सहभागी व्हा\nआधुनिक पोलिस गोळीबार श्रेणी\nसंकेतस्थळ अभ्यागत : ३३७९२\nअस्वीकरण साइट मॅप ध्वज चे कोड\n© 2018 महाराष्ट्र राज्य पोलीस\nसंकेतस्थळ विकसक: ड्रीमकेअर डेव्हलपर्स", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947328.78/wet/CC-MAIN-20180424202213-20180424222213-00057.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"}