diff --git "a/data_multi/mr/2024-10_mr_all_0511.json.gz.jsonl" "b/data_multi/mr/2024-10_mr_all_0511.json.gz.jsonl" new file mode 100644--- /dev/null +++ "b/data_multi/mr/2024-10_mr_all_0511.json.gz.jsonl" @@ -0,0 +1,799 @@ +{"url": "https://igmedias.com/free-health-check-up-and-free-medicine-camp-held-in-hivara-village/", "date_download": "2024-03-05T01:14:46Z", "digest": "sha1:MZC7DWCCGNFTK4ZANMOYARTBBWFBBCIC", "length": 4676, "nlines": 57, "source_domain": "igmedias.com", "title": "नि:शुल्क आरोग्य तपासणी व मोफत औषधोपचार शिबीर - IG Media Chandrapur", "raw_content": "\nहिवरा गावात नि:शुल्क आरोग्य तपासणी व मोफत औषधोपचार शिबीर संपन्न\nचंद्रपूर: नववर्षांचे औचित्य साधून सामाजिक कार्यकर्ते गजेंद्र चोथले यांच्या पुढाकाराने श्री सत्यसाई मोबाईल मेडीकेअर महाराष्ट्र व्दारे गोंडपिपरी तालुक्यातील हिवरा येथे भव्य नि:शुल्क आरोग्य तपासणी व मोफत औषधोपचार शिबीर घेण्यात आले.\nRecommended read: वाघाच्या हल्ल्यात शेतकर्‍ याचा मृत्यू\nसकाळी १०.३० वाजतापासून शिबीराला सुरूवात झाली. या आरोग्य शिबीराचा २०० हून अधिक नागरिकांनी लाभ घेतला. रूग्णांची तपासणी डाॅ. कौशल्या अडवाणी, मेडीकल प्रकल्प समन्वयक बबन तितीरमारे, निमंत्रक नरेंद्र गणमुकलवा, चंद्रशेखर मुनगंटीवार उपस्थित होते. शिबीराच्या यशस्वीतेसाठी रत्नजोत कांबळे यांच्या चमूने परिश्रम घेतले.\nवाघाच्या हल्ल्यात शेतकर्‍ याचा मृत्यू\nवाघाच्या हल्ल्यात शेतकर्‍ याचा मृत्यू\nभारतीय कापूस महामंडळाने चंद्रपुरातील खरेदी केंद्राला वगळले\nसर्व नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा💐💐\nहिवरा गावात नि:शुल्क आरोग्य तपासणी व मोफत औषधोपचार शिबीर संपन्न\nवाघाच्या हल्ल्यात शेतकर्‍ याचा मृत्यू\nभारतीय कापूस महामंडळाने चंद्रपुरातील खरेदी केंद्राला वगळले\nसर्व नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा💐💐\nसर्व नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा💐💐\nहिवरा गावात नि:शुल्क आरोग्य तपासणी व मोफत औषधोपचार शिबीर संपन्न\nवाघाच्या हल्ल्यात शेतकर्‍ याचा मृत्यू\nभारतीय कापूस महामंडळाने चंद्रपुरातील खरेदी केंद्राला वगळले\nसर्व नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा💐💐\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00731.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://live.jagmitra.com/%E0%A4%A0%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9C%E0%A5%81%E0%A4%A8-%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%82/", "date_download": "2024-03-05T00:01:59Z", "digest": "sha1:RUIT7BIDE5L4NPBVTMJAZLNRT2KMRZU3", "length": 16198, "nlines": 93, "source_domain": "live.jagmitra.com", "title": "ठाण्याच्या अर्जुन देशपांडे यांच्या जनरीक आधारमध्ये उद्योगपती रतन टाटा भागीदार म्हणून सहभागी…! – Jagmitra", "raw_content": "\nदे दान सुटे गि-याण\nवैद्यकीय अधिक्षक डॉ.अरूण गुट्टे यांची कर्तव्यनिष्ठा\nडॉ.शालिनीताई कराड यांना ���ातृशोक\nदैनिक जगमिञ आजचा अंक\nडॉ.शालिनीताई कराड यांना मातृशोक\nठाण्याच्या अर्जुन देशपांडे यांच्या जनरीक आधारमध्ये उद्योगपती रतन टाटा भागीदार म्हणून सहभागी…\nठाणे : ठाणे शहरातील अठरा वर्षाचा मुलगा गेली दोन वर्षे जनरीक औषधे स्वस्त दरात वितरित करीत आहे.हे समजल्यावर त्याच्या या उपक्रमात सक्रीय भागीदार म्हणून सहभागी होण्याचा निर्णय भारताचे प्रसिद्ध उद्योगपती श्री रतन टाटा यांनी घेतला आहे. अर्जुन देशपांडे या ठाणेकर युवकाचा हा फार मोठा गौरव आहे.तसेच भारतीयांना स्वस्त दरात औषधे देण्याचे श्री रतन टाटा यांचे स्वप्न प्रत्यक्षात साकारणार आहे.\nअर्जुन देशपांडे याने वयाच्या १६ व्या वर्षी जनरीक आधार या संस्थेची स्थापना केली. तो जनरीक आधारचा संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी झाला. भारतीय सामान्य माणसाच्या उन्नतीसाठी ठराविक भारतीय फार्मा बिझिनेस साखळीत नाविन्यपूर्ण क्रांती घडिवत त्याने भारतातील प्रत्येक शहरात परवडणारी औषधे उपलब्ध करून देण्याचे\nउद्दीष्ट ठेवले व तसे काम सुरु केले. एकेका मेडिकल स्टोअरला पाठिंबा देत जनरीक आधार औषधे पुरविणारी ही पहिली कंपनी ठरली. अर्जुन देशपांडे यांच्या जनरीक आधारचा या कंपनीला बरीच स्पर्धा होती\nमोठमोठ्या वैद्यकीय मॉल्स आणि ऑनलाइन फार्मसीमुळे त्याचा वाईट परिणाम झाला आहे. अर्जुन देशपांडे जेनेरिक आधार च्या माध्यमातून. एकेक मेडिकल स्टोअरला ऑफलाइन + ऑनलाइन मदत करुन व्यवसाय वाढीसाठी मदत केली. बी 2 बी 2 सी व्यवसाय मॉडेलमुळे मेडिकल स्टोअर्सना व्यवसाय वाढीसाठी जनरीक आधारचा मोठा आधार मिळाला.\nअवघ्या अठराव्या वर्षात ठाणेकर अर्जुन देशपांडे यांनी परवडणारी औषधे देऊन फार्मा उद्योगात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे . अजूनही आपले भारतीय लोक अनावश्यक औषधांसाठी मोठी किंमत मोजत आहेत आणि सर्वसामान्यांच्या खांद्यावर त्याचे ओझे पडत आहे. सर्वेक्षणानुसार काही लोक अद्याप ब्रॅन्डेड औषधांच्या अनावश्यक किंमतीमुळे औषधांचा लाभ घेऊ शकत नाहीत. म्हणून अर्जुनने ठरवले की आपण थेट डब्ल्यूएचओ जीएमपी कडून प्रत्येक भारतीयाला परवडणारी व गुणवत्तापूर्ण औषधे मिळू शकतील असा व्यवसाय करु या आणि त्याला चांगले यश आले.\nअर्जुन देशपांडे यांच्या महान मिशनमुळे ज्येष्ठ नागरिकांसह, पेन्शनधारकांना सर्वाधिक फायदा होतो आह��. दरमहा औषध घेत असलेल्या त्यांच्या मासिक बजेटपैकी बरीच बचत होते. याबरोबरच अर्जुनच्या जनरीक आधार तर्फे दरवर्षी 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी रोजी प्रत्येक मेडिकल स्टोअर्स मध्ये विनामूल्य आरोग्य शिबिराचे आयोजन केले जाते.त्याचा लाभ हजारो घेतात.\nउद्योगपती श्री . रतन टाटा सर यांना जेव्हा किशोरवयीन मुलगा अर्जुन गेल्या दोन वर्षांपासून भारतीय लोकांसाठी आरोग्य सेवा क्षेत्रात कठोर परिश्रम आणि नवनवीन उपक्रमा बरोबरच जेनेरिक औषधांबद्दल लोकांमध्ये जनजागृती करीत असल्याचे समजले तेव्हा ते खूप प्रभावित झाले.\nया चांगल्या व्यवसायासाठी जेव्हा अर्जुनने श्री.रतन टाटा सरांचा सन्मान करण्याची त्याच्या जनरीक आधारच्या व्यवसायाची माहिती दिली तेव्हा ते खूप प्रभावित झाले आणि त्यांनी अर्जुनच्या महान मोहिमेचा भाग होण्याचा आणि जनरीक आधार व्यवसायाचे भारतीय बाजारपेठेसाठी संपूर्णपणे भारतीय लोकांकडे जाण्याचे ठरविले. तसेच श्री. रतन टाटा सरांचे आपल्या लोकांसाठी परवडणारे आरोग्य सेवा करण्याचे स्वप्न आहे.\nश्री. रतन टाटा सर यांच्या सहकार्याने लवकरच भारताच्या प्रत्येक शहरात अर्जुन देशपांडे यांच्या जनरीक आधार सुरू होणार असून स्वतः रतन टाटा उपस्थित राहणार आहे.अर्जुन देशपांडे याला लहान वयात मिळालेला हा बहुमान आहे.\nधनंजय मुंडेंचा महत्वपूर्ण निर्णय; वसतिगृहांमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना स्वगृही जाता येणार\nजिल्ह्याबाहेर जाण्यासाठी अथवा येण्यासाठी परवाना देण्याच्या प्रणालीत पुन्हा बदल…\nपोलिस पाटलांना विमा सरक्षण देण्याची मुख्यामंत्रयांकडे धनंजय मुंडे यांची मागणी…\nबीड जिल्ह्यासाठी आज दिलासादायक बातमी ; सर्व अहवाल निगेटिव्ह\nसमाजबांधवाने घरावर पिवळा झेंडा लावुन २९५ वी पुण्यश्‍लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांची घरातच राहुन जयंती साजरी करावी-शिवदास बिडगर\nदे दान सुटे गि-याण\nदे दान सुटे गिर्‍याण‐————————नैसर्गिक आणि भौगोलिकदृष्ट्या ग्रहण हे सुर्य आणि चंद्राला लागत असते, जसे सुर्य आणि चंद्र यांना ग्रहण लागते,\nविदर्भाप्रमाणे उर्वरित महाराष्ट्रातील कैकाडी समाजाचा अनुसूचित जातीत समावेश करण्यासाठी विधिमंडळाचा ठराव घेऊन केंद्र सरकारकडे शिफारस करणार ; धनंजय मुंडे\nमुस्लिम आरक्षण वर निर्णय घ्या नसता,कांग्रेस, राष्ट्रवादी नगरसेवक व प���ाधिकारी राजीनामा देतील\nक्रांतीवीर लहूजी साळवे स्मारकाच्या भूसंपादनासाठी सामाजिक न्याय विभागाने पुढाकार घ्यावा ; उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे\nबीड जिल्हा कुस्तीगीर परिषदेचे उपाध्यक्ष मुरलीधर मुंडे यांच्या हस्ते शरीर सौष्ठव स्पर्धेत व्दितीय क्रमांक मिळवल्याबद्दल ऋषिकेश फड व किरण गिरामयांचा सत्कार\nसेवानिवृत्त पुरी गावाचे लक्ष्मण मोरे पाटील उर्फ भाऊ पाटील यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार\nज्ञानगंगा सेवाभावी संस्थेच्या वतीने गरजु विद्यार्थ्याना शालेय साहित्याचे वाटप\nमुक्तांगण विज्ञान शोधिका केंद्रातर्फे ‘खेल खेल में’ ; राष्ट्रीय स्तरावरील विज्ञान खेळणी, गेम डिझाईन स्पर्धा\nभाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे शुक्रवारी राष्ट्रवादीत प्रवेश करणार – जयंत पाटील\n कोविंड रुग्णालयाचा घातक कचरा सार्वजनिक ठिकाणी रुग्णालयावर गुन्हा दाखल\nदे दान सुटे गि-याण\nदे दान सुटे गिर्‍याण‐————————नैसर्गिक आणि भौगोलिकदृष्ट्या ग्रहण हे सुर्य आणि चंद्राला लागत असते, जसे सुर्य आणि चंद्र यांना ग्रहण लागते,\nशरीर सौष्ठव स्पर्धेत ऋषीकेश फड दुसरा सिल्व्हर मेडल पटकावून मारली बाजी\nसेवानिवृत्त पुरी गावाचे लक्ष्मण मोरे पाटील उर्फ भाऊ पाटील यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार\nसौ.गेले श्री आले विरोधकांची सारी खटपट व्यर्थ झाले – डाॅ.कुडमूलवार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00731.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://uttamsheti.online/%E0%A4%95%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%95%E0%A4%AE%E0%A5%80-%E0%A4%96%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B3%E0%A4%B5%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AA/", "date_download": "2024-03-05T01:50:16Z", "digest": "sha1:56CSRTHOLRQOL7VGUVVXTMBYQBJQY2JA", "length": 5827, "nlines": 50, "source_domain": "uttamsheti.online", "title": "कमीत कमी खर्चात मिळवा कापसावरील मावा,थ्रिप्स, तुडतुडे यावर नियंत्रण..!", "raw_content": "\nकमीत कमी खर्चात मिळवा कापसावरील मावा,थ्रिप्स, तुडतुडे यावर नियंत्रण..\nनमस्कार शेतकरी मित्रांनो उत्तम शेती या संकेतस्थळावर आपले हार्दिक स्वागत आहे. सध्याच्या काळात कापसावर बऱ्याच शेतकऱ्यांची चौथी तर काही शेतकऱ्यांची पाचवी फवारणी चालू आहे.\nयावर्षी कापूस पिकावर थ्रिप्स, मावा, तुडतुडे या रोगांचा प्रादुर्भाव कापसावर झाला आहे. यामुळे कापसाची पाते बोंडे सुरकुटून गेल्यासारखी झाली आहेत. बऱ्याच शेतकऱ्यांनी वेगवेगळ्या फवारण्या करून देखील त्यांना रिजल्ट मिळालेला नाही.\nहे वाचा: या 1 लाख 82 हजार शेतकऱ्यांच्या खात्यात प��क विम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात crop insurance\nतर आज आपण या लेखात पाहणार आहोत की कमीत कमी खर्चात थ्रिप्स, मावा, तुडतुडे या कीटकनाशकावर नियंत्रण कसे मिळवायचे तर चला जाणून घेऊया. आम्ही तुम्हाला दोन पेस्टिसाइड विषयी सांगणार आहेत.\nज्याची फवारणी घेऊन तुम्ही तुमच्या कपाशीवर आलेल्या मावा, थ्रिप्स, तुडतुडे या कीटकनाशकावर नियंत्रण मिळवू शकता. यामध्ये पहिले पेस्टिसाइड म्हणजे फिफ्रोनील 5% याबरोबर कॉम्बिनेशन मध्ये लान्सर गोल्ड चा वापर करू शकता.\nलान्सर गोल्ड मध्ये ऍसिफेट आणि इमिडा क्लोरोफिड हे दोन घटक असतात ज्यामुळे मावा,थ्रिप्स, तुडतुडे या कीटकनाशकावर नियंत्रण मिळू शकते. माहिती आवडल्यास समोर देखील शेअर करा\nहे वाचा: बापरे शेतकऱ्यांच्या खात्यात पिक विमा जमा होण्यास सुरुवात..\nया जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात उद्यापासून पिक विमा जमा होण्यास सुरुवात..\nजानेवारी महिन्यात कापूस दरात होणार वाढ..\nपहा संपूर्ण महाराष्ट्रातील आजचे तुर बाजार भाव..\nया जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात उद्यापासून पिक विमा जमा होण्यास सुरुवात..\nजानेवारी महिन्यात कापूस दरात होणार वाढ.. आवक होणार कमी Cotton price\nपहा संपूर्ण महाराष्ट्रातील आजचे तुर बाजार भाव..\nया दिवशी जमा होणार 90 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर नमो शेतकरी योजनेचा दुसरा हफ्ता..\nया यादीत नाव असणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणार 12000 रुपये.. झिरो मिनिटात जमा होणार बँक खात्यात get 12000 rupees\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00731.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://janshaktichadabav.com/try-floral-print-outfits-this-spring-to-look-different-in-style/", "date_download": "2024-03-05T02:05:52Z", "digest": "sha1:3PQGZNL2TMTVLVRT3DUPZWFX4G3HES4F", "length": 15684, "nlines": 244, "source_domain": "janshaktichadabav.com", "title": "या वसंतमध्ये वापरून पहा फ्लोरल प्रिंट आउटफिट्स, दिसेल स्टाइल वेगळी - जनशक्तीचा दबाव", "raw_content": "\nअधिसूचना आणि शासन निर्णय\nया वसंतमध्ये वापरून पहा फ्लोरल प्रिंट आउटफिट्स, दिसेल स्टाइल वेगळी\nया वसंतमध्ये वापरून पहा फ्लोरल प्रिंट आउटफिट्स, दिसेल स्टाइल वेगळी\nआजकाल वातावरण कोमट आहे. जर तुम्ही या सीझनमध्ये कुठेतरी बाहेर जात असाल किंवा कोणत्याही कार्यक्रमात किंवा पार्टीला जायचे असेल, तर तुमच्या आउटफिटमध्ये फ्लोरल प्रिंट स्टाइलचा समावेश करा. वसंत ऋतूमध्ये, फुलांचे पोशाख तुमच्या लुकमध्ये आकर्षण वाढवू शकतात. फ्लोरल आउटफिट्स फॅशन ट्रेंडमध्ये देखील आहे���. बॉलिवूड अभिनेत्री अनेक प्रसंगी फ्लोरल प्रिंट आउटफिटमध्ये दिसल्या आहेत. तुम्हाला फ्लोरल आउटफिट्समध्ये अनेक पर्यायही मिळत आहेत.\nआजकाल फ्लोरल प्रिंटच्या साड्या बाजारात सहज मिळतात. तुम्ही फ्लोरल प्रिंटची साडी रोजसह पार्टीच्या प्रसंगी कॅरी करू शकता. आलिया भट्टपासून ते जान्हवी कपूरपर्यंत अनेक अभिनेत्री खास प्रसंगी फ्लोरल प्रिंटच्या साड्या निवडतात. जॉर्जेट, शिफॉन आणि ऑर्गेन्झा यांसारख्या कपड्यांमध्ये तुम्हाला आकर्षक फ्लोरल प्रिंट्स मिळतील.\nफ्लोरल प्रिंट कुर्ता सेट\nतुम्हाला कुर्ता सेट कॅरी करायचा असला तरी फ्लोरल प्रिंट कुर्ता सलवारमध्ये तुम्ही सर्वांचे लक्ष वेधून घेऊ शकता. पलाझो, पँट, शरारा यांसारख्या आउटफिट्समध्येही तुम्हाला फ्लोरल प्रिंट्स बाजारात सहज मिळतील. जर तुम्ही पार्टीमध्ये हेवी अंगराखा स्टाईल कुर्ता सेट कॅरी करत असाल तर तुम्ही फ्लोरल प्रिंटमधील आउटफिट अवलंबू शकता. पाकिस्तानी अभिनेत्रींमध्ये ही स्टाईल खूप ट्रेंडी आहे.\nजर भाऊ किंवा बहिणीचे लग्न असेल आणि तुम्हाला लेहेंगा घालायचा असेल तर फ्लोरल प्रिंट लेहेंगा स्टाइलचा अवलंब करा. पारंपारिक लेहेंग्यापेक्षा वेगळे, या प्रकारचे फ्लोरल प्रिंट लेहेंगा तुम्हाला आधुनिक लुक देईल. मिरर वर्क, हेवी एम्ब्रॉयडरी ब्लाउज किंवा क्रॉप टॉपसह फ्लोरल प्रिंट लेहेंगा एकत्र करून तुम्ही तुमचा लुक प्रभावी बनवू शकता.\nNEET UG 2023: NEET UG साठी लवकरच जारी केली जाईल अधिसूचना, जाणून घ्या कधी सुरू होईल नोंदणी प्रक्रिया\nहवामानावर आधारीत कृषि सल्ला (रत्नागिरी जिल्हा) – ०३ फेब्रुवारी, २०२३.\nधार्मिक भक्ती माझा उत्सव मुंबई रत्नागिरी संगमेश्वर\nमहाशिवरात्री निमित्त कसब्याच्या श्री कर्णेश्वर मंदिरात उद्यापासून विविध कार्यक्रमांचे आयोजन…\nअपघात महाराष्ट्र रत्नागिरी संगमेश्वर\nदेवरुख संगमेश्वर बस लोवले येथे दरीत कोसळली…\nधार्मिक भक्ती महाराष्ट्र मुंबई रत्नागिरी\nसकल हिंदू समाजाच्या जन आक्रोश मोर्चाला रत्नागिरीत मोठा प्रतिसाद…\nधार्मिक भक्ती माझा उत्सव मुंबई रत्नागिरी संगमेश्वर\nमहाशिवरात्री निमित्त कसब्याच्या श्री कर्णेश्वर मंदिरात उद्यापासून विविध कार्यक्रमांचे आयोजन…\nअपघात महाराष्ट्र रत्नागिरी संगमेश्वर\nदेवरुख संगमेश्वर बस लोवले येथे दरीत कोसळली…\nधार्मिक भक्ती महारा��्ट्र मुंबई रत्नागिरी\nसकल हिंदू समाजाच्या जन आक्रोश मोर्चाला रत्नागिरीत मोठा प्रतिसाद…\nप्रशासकीय महाराष्ट्र मुंबई रत्नागिरी\n“सर्वसामान्य नागरिकांसाठीच्या सेवांचे वेळेत वितरण करा… महसूल, कामगार, पोलीस विभागाचे चांगले काम…” – राज्य सेवा हक्क आयुक्त बलदेव सिंग…\nप्रिंट, टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड\nवाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणारअसल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून जनशक्तीचा दबाव Janshaktichadabavnews या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल केलय.हे एक न्युज पोर्टल आहे. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देशातील घडामोडी तसेच स्थानिक, क्राईम, राजकीय, सामाजिक, जाहिरात, इतर विविध बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.\nकृपया संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये\nकिवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर,लेख आणि त्याचे हक्क‘ https://janshaktichadabav.com/\nआणि संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक\nसहमत असतीलच असे नाही Copyright:https://janshaktichadabav.com/ सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\nमुख्य संपादक : श्री.गणेश पवार\nऑफिस : ०५,वैती कंपाऊंड, आई नगर समोर, ओव्हळा, ठाणे – ४००६१२\nधार्मिक भक्ती माझा उत्सव मुंबई रत्नागिरी संगमेश्वर\nमहाशिवरात्री निमित्त कसब्याच्या श्री कर्णेश्वर मंदिरात उद्यापासून विविध कार्यक्रमांचे आयोजन…\nअपघात महाराष्ट्र रत्नागिरी संगमेश्वर\nदेवरुख संगमेश्वर बस लोवले येथे दरीत कोसळली…\nधार्मिक भक्ती महाराष्ट्र मुंबई रत्नागिरी\nसकल हिंदू समाजाच्या जन आक्रोश मोर्चाला रत्नागिरीत मोठा प्रतिसाद…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00732.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.economictimes.com/amarjothi-spinning-mills-ltd/stocks/companyid-10998.cms", "date_download": "2024-03-05T01:30:12Z", "digest": "sha1:4IFQX7XUOMCNIDLQBLGWA7ITO4ZVBI5Q", "length": 6572, "nlines": 84, "source_domain": "marathi.economictimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असू�� एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nप्रत्येक शेअर वरील उत्पन्न16.82\n52 आठवड्यातील नीच 148.05\n52 आठवड्यातील उंच 208.00\nअमरज्योति स्पिनिंग मिल्स लि., 1987 मध्ये निगमित केलेली স্মল ক্যাপ कंपनी आहे (Rs 131.83 कोटी मार्केट कॅप असलेली), आणि वस्त्रोद्योग क्षेत्रात काम करते |\n31-12-2023 ला संपलेल्या तिमाहीत कंपनीने Rs 34.70 कोटी ची एकत्रित विक्री नोंदविली आहे, मागच्या तिमाहितल्या Rs. 37.75 कोटी विक्री पेक्षा खाली -8.06 % आणि मागच्या वर्षीच्या याच तिमाहितल्या Rs. 32.15 कोटी विक्री पेक्षा वर 7.93 %. नवीनतम तिमाहीत कंपनीने Rs. 2.51 चा करानंतर एकूण नफा नोंदविला आहे.\n30-06-2023 तारखेला कंपनीचे एकूण 1 शेयर शिल्लक आहेत.\nबजेट क्रिप्टोकरन्सी वेल्थ MSME बातम्या बाजार\nअदानी पॉवर शेअरची किंमत BF गुंतवणूक शेअर किंमत अदानी विल्मर शेअरची किंमत मेंथा तेलाची किंमत एस्कॉर्ट्स लीडिंग सेक्टर्स फंड डायरेक्ट-ग्रोथ SBI बॅलन्स अॅडव्हांटेज फंड नियमित एसबीआय स्मॉल कॅप फंड एसबीआय इक्विटी हायब्रिड फंड टाटा डिजिटल इंडिया फंड डायरेक्ट अॅक्सिस ब्लूचिप फंड\nमेंथा तेलाची किंमत एस्कॉर्ट्स लीडिंग सेक्टर्स फंड डायरेक्ट-ग्रोथ SBI बॅलन्स अॅडव्हांटेज फंड नियमित एसबीआय स्मॉल कॅप फंड एसबीआय इक्विटी हायब्रिड फंड टाटा डिजिटल इंडिया फंड डायरेक्ट अॅक्सिस ब्लूचिप फंड क्वांट टॅक्स प्लॅन डायरेक्ट\nएस्कॉर्ट्स लीडिंग सेक्टर्स फंड डायरेक्ट-ग्रोथ SBI बॅलन्स अॅडव्हांटेज फंड नियमित एसबीआय स्मॉल कॅप फंड एसबीआय इक्विटी हायब्रिड फंड टाटा डिजिटल इंडिया फंड डायरेक्ट अॅक्सिस ब्लूचिप फंड क्वांट टॅक्स प्लॅन डायरेक्ट\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00732.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.indiatimes.com/india-news/central-govt-start-inquiry-paytm-payments-services-about-foreign-direct-investment-from-china/articleshow/107620546.cms", "date_download": "2024-03-05T02:27:33Z", "digest": "sha1:EN2FSQ5XUZYV6G3TRPYGD5ZNRBTZCUSK", "length": 17372, "nlines": 86, "source_domain": "marathi.indiatimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "पेटीएम पेमेंट्समध्ये चिनी गुंतवणूक\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nपेटीएम पेमेंट्समध्ये चिनी गुंतवणूक केंद्र सरकारने सुरु केली चौकशी\nPaytm Payments Services: पेटीएम पेमेंट्स सर्व्हिसेस लिमिटेड या कंपनीत चीनमधून काही थेट विदेशी गुंतवणूक आली आहे काय, याची चौकशी केंद्र सरकारने सुरू केली आहे.\nपेटीएम पेमेंट्समध्ये चिनी गुंतवणूक केंद्र सरकारने सुरु केली चौकशी\nवृत्तसंस्था, नवी दिल्ली : पेटीएम पेमेंट्स बँकेवर २९ फेब्रुवारीपासून रिझर्व्ह बँक निर्बंध लागू करणार आहे. या अनुषंगाने पेटीएम पेमेंट्स सर्व्हिसेस लिमिटेड या कंपनीत चीनमधून काही थेट विदेशी गुंतवणूक आली आहे काय, याची चौकशी केंद्र सरकारने सुरू केली आहे. पेटीएम पेमेंट्स सर्व्हिसेस ही वन९७ कम्युनिकेशन्स लिमिटेड या कंपनीची उपकंपनी आहे. वन९७ कम्युनिकेशन्स लिमिटेडमध्ये चीनमधील अॅण्ट ग्रुप कंपनीची गुंतवणूक आहे.\nनोव्हेंबर २०२०मध्ये पेटीएम पेमेंट्स सर्व्हिसेस लिमिटेडने (पीपीएसएल) पेमेंट अॅग्रीगेटर्स अँड पेमेंट गेटवेज नियमांतर्गत रिझर्व्ह बँकेकडे पेमेंट अॅग्रीगेटर म्हणून काम करण्यासाठी परवाना मागितला होता. परंतु, नोव्हेंबर २०२२मध्ये रिझर्व्ह बँकेने पीपीएसएल कंपनीला हा परवाना नाकारला होता. त्यावेळी थेट विदेशी गुंतवणुकीच्या (एफडीआय) नियमांचे पालन न केल्याचा ठपका पीपीएसएलवर ठेवण्यात आला होता. या नियमांचे पालन करून कंपनीला पुन्हा अर्ज करण्यास सांगण्यात आले होते. पीपीएसएलने प्रेस नोट ३ नुसार, पुन्हा १४ डिसेंबर २०२२मध्ये पेमेंट अॅग्रीगेटरच्या परवानगीसाठी अर्ज केला. या सर्व पार्श्वभूमीवर, आता आंतरमंत्री समिती पीपीएसएलमधील चिनी गुंतवणुकीची चौकशी करत आहे. या गुंतवणुकीविषय़ी संपूर्ण चौकशी झाल्यावरच निर्णय घेण्यात येईल, असेही संबंधित सूत्रांनी सांगितले आहे.\nयासंदर्भात पीपीएसएच्या प्रवक्त्याने सांगितले की, कंपनीमध्ये संस्थापकाचा सर्वाधिक हिस्सा आहे. अॅण्ट फायनान्शियलने वन९७ कम्युनिकेशन्स लिमिटेडमधील हिस्सा घटवून १० टक्क्यांवर आणला आहे. त्यामुळे पीपीएसएलच्या कामकाजातून मिळणाऱ्या लाभात अॅण्ट फायनान्शियल ही कंपनी आता वाटेकरी उरलेली नाही. त्यामुळे आता कंपनीत चिनी गुंतवणूक आहे हे विधान योग्य नाही, असा दावा या प्रवक्त्याने केला आहे.\nबहुमत चाचणी पूर्वी राजदचे आमदार तेजस्वी यादवांच्या बंगल्यावर, फोनला मनाई; तेजस्वी यादव बाजी उलटवणार\nप्रेस नोट ३ काय सांगते\nरिझर्व्ह बँकेच्या प्रेस नोट ३ नुसार भारताशी संलग्न असलेल्या देशांकडून गुंतवणूक घेण्यापूर्वी संबंधित कंपनीने कें��्र सरकारची अनुमती घेणे बंधनकारक आहे. त्यामुळे चीन, बांगलादेश, पाकिस्तान, भूतान, नेपाळ, म्यानमार आणि अफगाणिस्तान या शेजारी देशांकडून गुंतवणूक घेताना प्रेस नोट ३ मधील नियमांची पूर्तता संबंधित कंपनीला करावी लागते.\nकिशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा २ वर्षांचा अनुभव आहे आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. जनरल बातम्यासोबतच गुन्हेगारीविषयक बातम्यांमध्ये रस.... Read More\n अंगणवाडीतील पोषण आहारात कीडयुक्त धान्य, कुठं होतोय विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ\nॲमेझॉनवर प्री-समर बोनान्झा- एसी आणि रेफ्रिजरेटरवर 55% पर्यंत सूट मिळवा\nपुणेघरात लग्नाला विभक्त कुटुंबही एक होतं; मतभेद असले तरी चर्चेने सोडवू, चंद्रकांतदादांचं स्पष्टीकरण\nदेश'मै भी चौकीदार'नंतर आता 'मोदी का परिवार', भाजपची नवी मोहीम, लालूंच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर\nAmazon Dell Days वर वेड्या किमतीत लॅपटॉप - सेल 23 फेब्रुवारीपर्यंत थेट\nदेशलाचखोर लोकप्रतिनिधींना 'सर्वोच्च' दणका, विशेषाधिकारांचे संरक्षण नाही, १९९८चा निकाल रद्द\nकोल्हापूरकोल्हापूर काँग्रेसकडे, सांगली ठाकरेंकडे लोकसभेचा मविआचा तिढा सुटला,शेवटच्या क्षणी जागा नेमकी कुणाकडे जाणार\nपुणेकोण आहे शिवसेना ठाकरे गटाचे मावळचे उमेदवार संजोग वाघेरे. जाणून घ्या\nदेशनिवडणूक रोख्यांबाबत मोठी अपडेट, एसबीआयनं मुदतवाढ मागितली,काय कारणं दिलं सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष..\nमुंबईप्रवाशांची गैरसोय, वांद्रे पूल दीड महिना बंद, दुरुस्तीसाठी पश्चिम रेल्वेचा निर्णय\nकरिअर न्यूजCareer In BCA: कम्प्युटरची आवड आहे मग 'बीसीए' मध्ये करा करिअर; भविष्य बदलेल..\nआरोग्यऑफिसमधल्या या सवयींमुळे वाढू शकते वजन\nसिनेन्यूजशाहरुखने रामचरणला 'इडली वडा' म्हटल्याने दुखावल्या साऊथ प्रेक्षकांच्या भावना,किंगखानवर वर्णद्वेषाचा आरोप\nटीव्हीचा मामलाजेव्हा वेडी माणसं एकत्र येतात महाराष्ट्राची हास्यजत्रा टीमचा ऑस्ट्रेलियात कल्ला, प्राजक्ता माळीची पोस्ट चर्चेत\nआजचे भविष्यआजचे राशिभविष्य, 5 मार्च 2024 : या राशींचे काम वाढणार, कामात निष्काळजीपणा टाळा \nमांझींचं ठरलं, नितीशकुमारांचा विश्वासदर्शक ठराव जिंकण्याचा मार्ग मोकळा तेजस्वी यादवा��नीही ताकद दाखवली कारण...\nअपहरण करुन तरुणाची हत्या, १३ दिवसांनी सापडली बॉडी; अंत्यविधीला पोलीस, ब्लॅक कमांडो तैनात\nमथुरेत यमुना एक्सप्रेस वेवर बस-स्विफ्टचा विचित्र अपघात, कारमधील ५ जण जिवंत होरपळले\nराज्यसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४ उमेदवार जाहीर, सुंधाशू त्रिवेदींना पुन्हा लॉटरी, आणखी कोणाला संधी\nकॉलेजात फेअरवेल पार्टी, हॉस्टेलवर जाऊन विद्यार्थिनीनं जीवन संपवलं; कुटुंबाला वेगळाच संशय\nकेंद्रीय दलांसाठी आता तब्बल १३ भाषांमध्ये होणार परीक्षा, देशातील लाखो तरुणांना होणार फायदा\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nमहाराष्ट्र बातम्या : ऑटो बातम्याव्हायरल बातम्याफोटो गॅलरीआंतरराष्ट्रीय बातम्यासरकारी योजनागुन्हेगारी बातम्यामहाराष्ट्र राजकीय बातम्याकरिअरराष्ट्रीय बातम्यालाईफस्टाईलराशी भविष्यमराठी बातम्या\nमराठी बातम्या : महाराष्ट्र बातम्यामहाराष्ट्रातील ताज्या बातम्याठाणे बातम्यामुंबई बातम्यापुणे बातम्यानाशिक बातम्यानागपूर बातम्याछत्रपती संभाजीनगर बातम्याकोल्हापूर बातम्याअहमदनगर बातम्यानवी मुंबई बातम्या\nक्रीडा : क्रीडा बातम्याक्रिकेट बातम्याविश्व चषक २०२३फुटबॉल\nमनोरंजन : बॉलिवूड बातम्याटीव्ही बातम्यामूव्ही रिव्ह्यूबॉक्स ऑफिस\nलाईफस्टाईल : लाईफस्टाईल बातम्याब्यूटी टिप्सआरोग्य बातम्याप्रेग्नन्सी-पालकत्वरिलेशनशीपफॅशनहोम डेकॉर\nभविष्य : दैनिक राशीभविष्यसाप्ताहिक राशीभविष्यदैनंदिन मराठी पंचांगवाढदिवस राशीभविष्य\nटेक : ताज्या टेक बातम्यामोबाईल रिव्ह्यूटिप्स-ट्रिक्सविज्ञान\nबिझनेस : बिझनेस बातम्याशेअर बाजाररिअल इस्टेट बातम्याव्यवसाय बातम्यापैशाचं झाड\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00732.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/navimumbai/banm-property-exhibition-and-no-developer-put-up-a-marathi-board-here-mns-protestors-visit-ssb-93-4077198/lite/", "date_download": "2024-03-05T01:29:59Z", "digest": "sha1:CZX3W6KZM4WTR3R4JHY2HI3BXMATWARX", "length": 17295, "nlines": 307, "source_domain": "www.loksatta.com", "title": "नवी मुंबई : मराठी पाटी प्रकरण मालमत्ता प्रदर्शन ठिकाणीही | BANM property exhibition and no developer put up a Marathi board here. mns protestors visit", "raw_content": "\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nनवी मुंबई : मराठी पाटी प्रकरण मालमत्ता प्रदर्शन ठिकाणीही\nबीएएनएमने मालमत्ता प्रदर्शन वाशीत भारवले असून आज त्याचे उद्धाटन पार पडले. मात्र याठिकाणी एकही विकासकाने मराठी पाटी लावली नव्हती. ही महिती महाराष्ट्र नावनिर्माण सेनेला लागताच येथील आंदोलक धडकले.\nWritten by लोकसत्ता टीम\nनवी मुंबई : मराठी पाटी प्रकरण मालमत्ता प्रदर्शन ठिकाणीही\nनवी मुंबई : बीएएनएमने मालमत्ता प्रदर्शन वाशीत भारवले असून आज त्याचे उद्धाटन पार पडले. मात्र याठिकाणी एकही विकासकाने मराठी पाटी लावली नव्हती. ही महिती महाराष्ट्र नावनिर्माण सेनेला लागताच येथील आंदोलक धडकले. मात्र पोलिसांच्या मध्यस्थीने फार मोठे आंदोलन न करता विकासक आणि मनसे यांच्यातील चर्चेत मराठी पाट्या लावण्याचे आश्वासन देण्यात आले.\nया बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा\nई-मेल द्या, नी साइन-अप करा\nशहरातील सर्व खाजगी आस्थापना दुकाने आदींना पाट्या मराठीतूनच लावण्यात याव्या यासाठी मनपाने नोटीस पाठवल्या होत्या. मात्र तरीही मराठी पाट्या अनेक ठिकाणी न झळकल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आंदोलन केले. यावेळी सरचिटणीस विनोद पाखरे, शहर संघटक इस्माईल शेख, सचिव व्यापारी सेना जोगेंद्र जयस्वाल, उपशाखा अध्यक्ष शिवकुमार केवट तसेच अनेक मनसे सैनिक उपस्थित होते.\n“लोकांच्या बदलत्या आवडीनिवडी लक्षात घेऊन…”, मराठी भाषा गौरव दिनानिमित्त राज ठाकरेंची खास पोस्ट\nपिंपरी : स्वदेशी शस्त्रात्रनिर्मितीसाठी करार; सैन्य दलप्रमुख जनरल मनोज पांडे यांची माहिती\nशासकीय कार्यक्रमात ‘तंत्रमंत्र’साठी विशेष व्यवस्था, नागपुरातील महालक्ष्मी सरस प्रदर्शनात भटजी सांगताहेत लोकांचे भविष्य\nतलाठी भरतीत घोटाळ्याची व्याप्ती वाढली, लातूर येथील परीक्षा केंद्राच्या मालकाचे नातेवाईक टॉपर\nहेही वाचा – पनवेल : सायबर क्राईम पोलीस असल्याची बतावणी करुन महिलेची एक लाख ४७ हजारांची फसवणूक\nहेही वाचा – उरण : द्रोणागिरी नोडमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा, पुरेसे पाणी मिळत नसल्याने रहिवासी त्रस्त\nआंदोलकांनी मोठ्या प्रमाणात घोषाबाजी केली व मराठी पाट्या लावल्याशिवाय विद्युत रोषणा��� सुरु न करण्याचा आग्रह धरला. यावेळी वाशी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चांदेकर यांनी आंदोलकांना तंबी दिल्यावर विकासक आणि मनसे पदाधिकारी यांच्यात बोलाचाली झाल्या त्यात विकासकांनी लवकरात लवकर मराठी पाट्या लावण्यात येईल असे आश्वासन दिले व आंदोलन थांबले.\nNavimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.\nआजचा ई-पेपर : नवी मुंबई\nसंसदेत सोप्या प्रश्नावर नारायण राणेंचा गोंधळ, दिलं भलतंच उत्तर ‘तो’ व्हिडीओ शेअर करत अंजली दमानिया म्हणाल्या, “नुसती दादागिरी…”\n“महाराष्ट्रात जे झालं, ते काश्मीरमध्ये होऊ नये”, सुप्रिया सुळेंचा जम्मू-काश्मीरबाबत मोदी सरकारला सवाल; म्हणाल्या, “एवढं तर करूच शकता तुम्ही\n“…तर मनोज जरांगेंचे ओबीसी समाजावर उपकार होतील”, छगन भुजबळांचं वक्तव्य, नेमकं काय म्हणाले\nKrishna Janmabhoomi : औरंगजेबानेच तोडलं होतं मथुरेतील केशवदेव मंदिर, कृष्ण जन्मभूमीप्रकरणी ASI चा मोठा खुलासा\nविश्लेषण : पंडित नेहरू आणि इंदिरा गांधी भारतीयांना कमी लेखत होते पंतप्रधान मोदींनी नेमकं कोणत्या भाषणांचा उल्लेख केला\nIND vs ENG : दुसऱ्या कसोटीनंतर इंग्लंडचा आख्खा संघ भारत सोडून दुबईत दाखल\nकार अपघातात पत्नीचा मृत्यू, पतीने स्वतः विरोधात दाखल केला गुन्हा; कुठे घडली घटना\nफटाका फॅक्टरीला आग लागून सहा जणांचा मृत्यू, ५० पेक्षा जास्त लोक होरपळले, मदत आणि बचावकार्यात आगीचा अडथळा\nरोज रात्री १२ ला किंवा नंतर झोपत असाल तर तुमचं शरीर कसं बदलतं पाहा; वजन व कोलेस्ट्रॉलवर होणारा परिणाम व उपाय\nMaharashtra News : “महायुतीचा १५५ कोटींचा मोबाईल घोटाळा”, काँग्रेसचा मोठा आरोप\nMore From नवी मुंबई\nकल्याण ते तळोजा मेट्रो १२ कामाला अखेर सुरुवात, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज कामास आरंभ\nपाकिस्तानला जाणारी आण्विक सामग्री जप्त; न्हावा शेवा सीमा शुल्क विभाग आणि सुरक्षा दलाची संयुक्त कारवाई; पाकिस्तानकडून आंतरराष्ट्रीय कराराचा भंग\nसुनियोजित नवी मुंबईचे बकालीकरण हिरवे पट्टे, पाणथळ जमिनी, सायकल ट्रॅक निवासी संकुलांसाठी आंदण\nनवी मुंबई : साखर खरेदी व्यवहारात ६० लाख ७१ हजार रुपयांची फसवणूक\nनवी मुंबई : पाणथळ जागा बिल्डरांच्या घशात…. पालिकेची फ्लेमिंगो सिटीची ओळख बेगडी \nनवी मुंबई : पाणथळीच्या जागा निवासी संकुलांसाठी खुल्य��� करण्याचा निर्णय, पर्यावरणप्रेमींचा विरोध, नेत्यांचे सोईस्कर मौन\nरायगड जिल्ह्यातील १३ मंडळ अधिकाऱ्यांवर शिस्तीसाठी कार्यवाही\nफडके नाट्यगृहाच्या नुतणीकरणासाठी ५५ लाख पालिका खर्च करणार\nपनवेल: शेअर ट्रेडींगच्या नावाखाली दोन उच्चशिक्षितांना सव्वा दोन कोटींचा गंडा\n‘इंटेल’च्या माजी अधिकाऱ्याचा सायकल अपघातात मृत्यू ; नवी मुंबईतील पामबिच मार्गावरील दुर्घटना\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00732.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.mehtapublishinghouse.com/book-details/DOSTI/1447.aspx", "date_download": "2024-03-05T01:40:17Z", "digest": "sha1:WCZWJYHDTPNCWJXLOBUNI2HR2N2O3QC3", "length": 33039, "nlines": 199, "source_domain": "www.mehtapublishinghouse.com", "title": "DOSTI", "raw_content": "\nपुरस्कार विजेती पुस्तके :\nशासनमान्य यादीतील पुस्तके :\nकथेतील पात्रांच्या चित्रीकरणातून पशु पक्षांच्या भावनांचा माणसांच्या स्वभावाशी मिळताजुळता वेध घेतला आहे. निसर्गाने आपल्याला भरभरून साथ केली आहे. आपल्या अवतिभोवती अनेक पशु पक्षी गुण्यागोविंदाने बागडताना दिसतात, पण उपद्रवी मनुष्यच त्यांचे जगणे बागडणे एका क्षणात नष्ट करतो. पक्ष्याच्या सवयी आणि शरीराची रचना यावर त्याचे निवासस्थान अवलंबून असते. तसे चिमणी धिटाईने वाळत घातलेले धान्य टिपते, कावळा मनुष्याजातीजवळ बिनधास्तपणे राहतो. प्रत्येक पशु पक्षाच्या वागणुकीची एक त-हा , एक लकब असते असे या पुस्तकातून दिसून येते. या कथांमधून प्राण्यांनी जगण्यासाठी, जिवंत राहण्यासाठी चाललेली धडपड आणि कधीकधी हतबल होऊन जीवनासाठी चाललेला संघर्ष दिसून येतो. मुलांना पशु-पक्ष्याविषयी जिज्ञासा, प्रेम वाटायला लावणारे हे पुस्तक आहे.\n* चंद्रकुमार नलगे सार्वजनिक ग्रंथालय उत्कृष्ट बालवाङ्मय पुरस्कार २०१५-१६. * `द फेडरेशन ऑफ इंडियन पब्लिशर्स `तर्फे उत्कृष्ट पुस्तकनिर्मीती प्रथम पुरस्कार २०१६. * यशवंतराव दाते स्मृती संस्था, वर्धा यांच्या वतीने पद्माकर श्रावणे स्मृती बालसाहित्य पुरस्कार २०१६ .\n‘स्टे हंग्री स्टे फूलीश’ आणि ‘कनेक्ट द डॉटस’ या बेस्ट सेलर पुस्तकाच्या लेखिका ‘समाजातल्या परंपरागत समस्या सोडवण्याचा नवा मार्ग शोधून काढणार्‍या वीस सामाजिक उद्योजकांच्या प्रेरणादायी कहाण्या’ हे वाक्य पुस्तकाचे पहिले पान उघडले आणि दिसले. त्यामुळे माझ कुतुहल चाळवले आणि ते पुस्तक वाचायला सुरुवात केली. मनोगतात लेखिका म्हणतात की, ��ता नव्या दमाचे, डोक्याने आणि मनाने ही विचार करणारे काही जण एखाद्याच्या नजरेतील दुःख ओळखतात, पेटून उठतात; पण ते त्याच्यावर विचार एखाद्या उद्योजकाप्रमाणे करतात. म्हणून ते ‘सामाजिक उद्योजक.’ नफा मिळविण्याचा हव्यास नसला तरी ते बिझनेस मधील तत्वे वापरून ती गोष्ट साध्य करतात. हे काही तरी वेगळे आपण वाचत आहोत असे मला वाटले. त्यामुळेच ते पुस्तक वाचायला घेतले. ह्या मध्ये वीस लोकांची चरीत्रे आहेत. ते सर्व भारतीय, उच्चशिक्षित तरूण तरूणी आहेत. कोणी त्यातील शास्त्रज्ञ आहेत तर कोणी मरिन बायोलॉजिस्ट, आयआयटी, आयआयएम ग्रॅज्युएट आहेत पण कोणत्या कोणत्या सामाजिक प्रश्नाने ते अस्वस्थ झाले आणि नेहमीच्या मार्गाने न जाता वेगळीच वाट पकडली. पुस्तकात ‘रेनमेकर्स,’ ‘चेंजमेकर्स’ व ‘स्पिरिच्युअल कॅपिटॅलिस्ट’ असे तीन भाग आहेत. प्रत्येकात अनुक्रमे अकरा,सहा व तीन व्यक्तीमत्वांची ओळख करून दिली आहे. ‘सुलभ’ ही आधुनिक टॉयलेटस उभारणारे बिंदेश्वर पाठक ह्याच्या चरित्राने पुस्तकाची सुरुवात होते. जातीने बिहारमधील ब्राह्मण. पण लहानपणी टॉयलेटस साफ करणार्‍याला हात लावला त्यामुळे आजीने अक्षरशः शेण, गोमुत्र खायला लावले. पण त्याच बिंद्रेश्वरांनी अगदी योगायोगाने ह्याच क्षेत्रात काम करण्याचे ठरविले. अर्थात ही वाट निश्चितच सोपी नव्हती. अनेक हालअपेष्टा सोसत, जगाचे धक्के खात, अनेक समस्यांना तोंड देत आपले स्वप्न ‘सुलभ शौचालयाच्या’ माध्यमातून सुरु केले. तो सगळा खडतर प्रवास अर्थात पुस्तकातूनच वाचायला हवा. त्यासाठी त्यांनी केवळ ती यंत्रणा तयार केली नाही तर ती टॉयलेटस बांधून, त्यासाठी लागणारी प्रेरणा, शिक्षण, संभाषण, ट्रेनिंग, पाठपुरावा अशा सर्वच गोष्टी ‘सुलभ’ तर्फेच संभाळल्या जातात. सध्या ही संस्था स्वबळावर चालते. 100 ते 125 कोटी इतके तिचे वर्षाचे उपन्न आहे. इतकेच नाही पूर्वी जे लोक सफाईचे काम करत असत त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च संस्था करत आहे. ‘सुलभ पब्लिक स्कूल’ नावाने शाळा सुरु केली आहे. तरूणांसाठी व्होकेशनल क्लासेस चालवले जातात. म्हणजे मिळालेला नफा पुन्हा त्याच सफाई कामगारांच्या कल्याणासाठी वापरला जातो. टॉयलेटस बांधून भरपूर पैसा मिळवता येतो हे वाक्य पचायला जरा जडच जाते. अनिता आहुजा ही दिल्लीत सुखवस्तू कुटूंबात रहाणारी सामान्य स्त्री. पण कचरा वेचण��र्‍या मुलांचे हाल पाहून त्यांच्यासाठी काही तरी करावे असे तिने ठरविले. तिने 1998 मध्ये कॉन्झर्व्ह नावाची संस्था उभी केली. व त्यातून पहिला प्रोजेक्ट सुरु केला तो म्हणजे आजुबाजूच्या परिसरातील कचरा उचलून त्याचे कंपोस्टखत तयार करणे. कचरा गोळा करण्यासाठी चांगल्या ढकलगाड्या आणल्या, युनिफॉर्म, आय कार्डची सोय केली. 2002 पर्यंत एक पूर्ण वेळ काम करणारी मोठी संस्था बनली. त्याचवेळी त्यांनी प्लॅस्टीकच्या कचर्‍यावर प्रयोग सुरु केले. तिचे पती शलभ ह्यांनी बिटस पिलानी मधून इंजिनिअरींग केले आहे. त्यांच्या मदतीने तिने फॅक्टरी सुरु करण्याचे ठरविले. शलभने मोठ्या प्रमाणावर प्लॅस्टिक शीटस निर्मिती करू शकेल असे मशीन तयार केले. त्यासाठी अर्थातच अनेक प्रश्न समोर उभॆ राहिले. चुका झाल्या, ठोकरा खाल्या पण त्यातून वाट काढत त्यांनी चिकाटीने प्रयत्न सुरुच ठेवले. आज दोघे मिळून कचर्‍यातील प्लॅस्टिक पिशव्या वापरून आकर्षक अशा हॅडबॅगस तयार करण्याचा कारखाना चालवतात. जे लोक सुरुवातीला केवळ कचरा उचलण्याचे काम करत होते, त्यांच्या काही कौशल्य दिसले की त्यांना वेगळे काढून ट्रेनिंग दिले जाते. मशीनवर असिस्टंटचे काम करू लागतात त्यातून काही लोक तर ग्रुप लिडर ही झाले आहेत. कटींग करणॆ, क्वालिटी तपासणॆ, फिनिंशींग, पॅकिंग अशी सर्व महत्वाची कामे ते करतात. आता ते कामगार झाल्यामुळॆ त्यांना चांगला पगार, प्रॉव्हिडंट फंड, ओव्हरटाईम अशा सुविधा मिळू लागल्या त्यापेक्षा ही जास्त त्यांना समाजात प्रतिष्ठा मिळाली. त्यांच्या साठी हे नवीनच आहे. अनिता व शलभ दोघॆही मेहनत घेतात पण एनजीओ असून ही भरपूर पैसा कमावणे त्यांना चुकीचे वाटत नाही. कारण आज ह्या एका उद्योगामुळे कित्येक कुटूंबाची आर्थिक स्थिती बदलून गेली आहे. अशीच अजून एक प्रेरणादायी कथा दिल्लीतील रंगसूत्र कंपनी चालविणार्‍या सुमिता घोस ह्यांची. स्वतः ग्रॅज्युएशन पूर्ण केल्यावर मास्टर इन इकॉनॉमिक्स ची पदवी घेतल्यावर संजॉय घोस ह्या या आय आर एम मधून शिक्षण घेतलेल्या ध्येयवादी तरूणाशी लग्न केले. पण दुर्दैवाने आसाममध्ये काम करत असताना त्यांची 1998 मध्ये उल्फाच्या अतिरेक्यांनी हत्या केली. त्यानंतर अनेक टक्केटोणपे खात, दोन लहान मुलांचा संभाळ करत सुमिताने ‘रंगसूत्र’ नावाची कंपनी काढली. त्याच्या मार्फत ती खॆडॆगावातल्या लोक���ंकडून कापड, शोभॆच्या वस्तू, बनवून घेते आणि त्या फॅब ईंडीयासारख्या प्रसिध्द कंपन्यांना विकते. जैसलमेर, बारमेर जिल्ह्यातले कारागिर तिच्यासोबत काम करत आहेत. अजून एक अशीच ध्येयवादी तरूणी म्हणजे इशिता खन्ना. डेहराडून मध्ये जन्म झालेली एक सर्वसामान्य मुलगी. पण निसर्गसंवर्धन आणि भूगोल या विषयांची आवड असलेली. म्हणूनच तिने आपल्या ग्रॅज्युएशन नंतर टाटा इंन्स्टीट्यूट मधून मास्टर्स केले. पर्यावरण क्षेत्रातच काम करायचे आहे हे निश्चित ठरवून तिने काही वर्षे नोकरी केली. त्यानंतर 2002 मध्ये नोकरी सोडून आपल्या दोन मित्रांसोबत स्पिती व्हॅलीमध्ये मूस नावाची एन्जीओ सुरु केली. तेथील स्थानिक महिलांचे ग्रुपस करून त्यांना तिथे असणार्‍या सीबक थॉर्न ह्या फळांच्या लागवडीचे ट्रेनिंग दिले. त्यावर प्रक्रिया करायला शिकवले. ही झाडॆ मातीला धरून ठेवतात त्यामुळे धूप रोखली जाते, शिवाय नायट्रोजन ही धरून ठेवत असल्याने जमिनीचा पोत सुधारतो. त्यामुळे ह्या फळांवर लक्ष केंद्रित केले. त्यामुळे तिथल्या बायकांना चांगला रोजगार मिळू लागला. त्याचबरोबर तिने स्थानिक तरूणांना पर्यटकांना ट्रेक किंवा जीप सफारीसाठी नेणे, कॅम्प लावणे, गरज पडल्यास प्रथमोपचार करणे ही कामे ही करायला शिकवले. कारण हळूहळू तिथे पर्यटन वाढू लागले. ते इको-फ्रेंडली करण्याकडॆ तिच्या इकोस्पियर संस्थेचा भर आहे. आता दरवर्षी पर्यटनातून 35 ते 40 लाखाचे उत्पन्न मिळते.आणि त्यातून नफा ही मिळतो. इकोस्पियर संस्थेने शेजारच्य़ा ‘लाहुल’ व्हॅलीमध्ये ही विकास कामे सुरु केली आहेत. पर्वतावर तयार होणार्‍या कचर्‍याच्या समस्येवरही तिला काहीतरी करायचे आहे. तिची संस्था लोकांना मुद्दाम तिथले लोक किती अवघड परिस्थितीत रहातात हे दाखवते. अतिशय थंडीत तिथे तापमान मायनस 35 पर्यंत खाली गेल्यावर हॅंडपंपने पाणी काढणे सुध्दा किती कठीण होते हे सांगितले जाते. तेव्हा आपल्यासारख्य़ा पर्यटकांना काय काय करता येईल याबद्दल ती जागरूकता निर्माण करते. मूळात हे पुस्तक 2012 साली लिहिलेले आहे. त्यामुळे आता ह्या वेगवेगळ्या प्रकारचे काम करणार्‍या संस्थेचे काम या दहा वर्षात खूपच वाढले असेल यात काही शंका नाही. दीनबंधू साहू हे मरिन बायोलॉजिस्ट आहेत पण ते प्रयोगशाळेतून बाहेर पडून समाजासाठी काम करतात. ‘प्रोजेक्ट चिलका’ ह्या त्यांच्या ��ंस्थेमार्फत ओरिसातील लोकांना समुद्राची शेती करायला शिकवतात. ओरिसा मधील पुरी येथे जन्म झालेल्या दीनबंधूनी अतिशय हलाखीच्या परिस्थितीत शिक्षण घेतल्यानंतर दिल्लीत एमएसीला ॲडमिशन घेतली. परंतु योगायोगाने १९८७ मध्ये अंटार्क्टिक वर जाण्याची संधी मिळाली. नंतर पीएचडी पूर्ण केल्यानंतर अनेक देशांमध्ये नोकरी निमित्ताने फिरले. पण तरीही शेवटी दिल्ली युनिव्हर्सिटी मध्ये प्रोफेसर म्हणून काम सुरू केले. त्यांना समुद्री वनस्पती बद्दल विशेष आस्था होती; पण त्या बद्दल आपल्या देशात फारशी जागरूकता नव्हती. ही लागवड पर्यावरण पूरक असते शिवाय त्यातून स्थानिक लोकांना उत्पन्नाचे साधन मिळते. त्यासाठी डिएसटीने निधी मंजूर केला. मग त्यांनी चिल्का सरोवराची पहाणी केली, त्यामध्ये वाढू शकतील अशा चार जातींची निवड करून स्थानिक लोकांना समजेल अशा सोप्या भाषेत माहिती दिली. प्रात्यक्षिके दाखवली, वर्कशॉप्स घेतली. त्यामुळे तेथील शेतकऱ्यांना रोजगार मिळू लागला. यातूनच पर्यावरण संरक्षण ही होऊ लागले. यातून त्यांना प्रत्यक्ष कांहीं आर्थिक फायदा होत नसला तरी ते म्हणतात, की आम्हाला दोघांना दिल्लीत चांगली नोकरी आहे. त्यामुळे पैसे कमावणे हा उद्देश नाही; पण अजून तीस वर्षांनंतर मला मी काही तरी काम केलेले दिसेल. असे जर काहीच तुम्हाला दिसणार नसेल तर जगायचे कशाला भूषण पुनानी हे असेच अत्यंत बुध्दीमान विद्यार्थी. मेडीकलची ॲडमिशन हुकल्यामुळे डेअरी कोर्ससाठी ॲडमिशन घेतली. तिथे ही विद्यापीठात प्रथम क्रमांक मिळविला. नंतर पीएचडी केले. ग्रामविकास शिकण्यासाठी आयआयएम मध्ये एमबीए केले. हे झाल्यावर 1979 मध्ये ब्लाईंड स्कूल मध्ये दोन वर्षांसाठी नोकरी सुरु केली ती सुधा ह्याच हेतूने की मॅनेजमेंट शिकताना जी थेअरी शिकलो ती विकासाच्या क्षेत्रात वापरता येईल का भूषण पुनानी हे असेच अत्यंत बुध्दीमान विद्यार्थी. मेडीकलची ॲडमिशन हुकल्यामुळे डेअरी कोर्ससाठी ॲडमिशन घेतली. तिथे ही विद्यापीठात प्रथम क्रमांक मिळविला. नंतर पीएचडी केले. ग्रामविकास शिकण्यासाठी आयआयएम मध्ये एमबीए केले. हे झाल्यावर 1979 मध्ये ब्लाईंड स्कूल मध्ये दोन वर्षांसाठी नोकरी सुरु केली ती सुधा ह्याच हेतूने की मॅनेजमेंट शिकताना जी थेअरी शिकलो ती विकासाच्या क्षेत्रात वापरता येईल का हळूहळू त्यांना अनेक लोक मिळ��� गेले. सर्वांनी मिळून आज संस्था खूप मोठी केली आहे.त्यांनी काम सुरु केले तेव्हा फक्त एक कॅपस होता, आज गुजरात मध्ये आठ कॅपस आहेत. दहा लाख मूल्य असलेली संस्था आज दोन कोटी रुपयांची आहे. अपंग लोकांनी स्वावलंबी व्हावे ह्यासाठी संस्था काम करते. दृष्टीहीन मुली ब्यूटी पार्लरसारखे कोर्स चालवतात, फिजिओथेरपी शिकून सेंटर मध्ये काम करतात. विकास साधण्यासाठी योग्य व्यवस्थापनेची गरज असते हे त्यांनी दाखवून दिले आहे. हजारो लोकांच्या आयुष्यात नवा प्रकाश निर्माण करून त्यांना सामान्य आयुष्य जगण्याची संधी मिळवून दिली आहे. अशी ही एकापेक्षा एक वेगवेगळ्या प्रकारची माणसे. कोणत्या तरी ध्येयाने पछाडलेली . सामाजिक कार्य करत असतानाच त्या लोकांचे कल्याण कसे होईल असा विचार करणारी. लेखिकेने त्या सर्वांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेतल्या आहेत, त्यांचे काम प्रत्यक्ष पाहून जाणून घेतले आहे. त्यामुळे सर्व माहिती व्यवस्थित गोळा करून आपल्यासमोर मांडली आहे. त्यामुळेच त्या मनोगतात म्हणतात, ‘तुमचं आयुष्य कसे ही असले तरी इतरांसाठी एखादा क्षण द्या. इतरांना प्रेम, आनंद, चांगुलपण द्या. जितकं द्याल तितकं तुम्हाला परत मिळेल.’ हेच वाक्य मलाही अतिशय उर्जा देऊन गेले. माझ्याकडे जे आहे, जे मला देणे शक्य आहे ते निरपेक्षपणे ज्यांना गरज आहे त्याला देणे ह्या सारखा आनंद अजून काय असणार हळूहळू त्यांना अनेक लोक मिळत गेले. सर्वांनी मिळून आज संस्था खूप मोठी केली आहे.त्यांनी काम सुरु केले तेव्हा फक्त एक कॅपस होता, आज गुजरात मध्ये आठ कॅपस आहेत. दहा लाख मूल्य असलेली संस्था आज दोन कोटी रुपयांची आहे. अपंग लोकांनी स्वावलंबी व्हावे ह्यासाठी संस्था काम करते. दृष्टीहीन मुली ब्यूटी पार्लरसारखे कोर्स चालवतात, फिजिओथेरपी शिकून सेंटर मध्ये काम करतात. विकास साधण्यासाठी योग्य व्यवस्थापनेची गरज असते हे त्यांनी दाखवून दिले आहे. हजारो लोकांच्या आयुष्यात नवा प्रकाश निर्माण करून त्यांना सामान्य आयुष्य जगण्याची संधी मिळवून दिली आहे. अशी ही एकापेक्षा एक वेगवेगळ्या प्रकारची माणसे. कोणत्या तरी ध्येयाने पछाडलेली . सामाजिक कार्य करत असतानाच त्या लोकांचे कल्याण कसे होईल असा विचार करणारी. लेखिकेने त्या सर्वांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेतल्या आहेत, त्यांचे काम प्रत्यक्ष पाहून जाणून घेतले आहे. त्यामुळ��� सर्व माहिती व्यवस्थित गोळा करून आपल्यासमोर मांडली आहे. त्यामुळेच त्या मनोगतात म्हणतात, ‘तुमचं आयुष्य कसे ही असले तरी इतरांसाठी एखादा क्षण द्या. इतरांना प्रेम, आनंद, चांगुलपण द्या. जितकं द्याल तितकं तुम्हाला परत मिळेल.’ हेच वाक्य मलाही अतिशय उर्जा देऊन गेले. माझ्याकडे जे आहे, जे मला देणे शक्य आहे ते निरपेक्षपणे ज्यांना गरज आहे त्याला देणे ह्या सारखा आनंद अजून काय असणार ह्याच वाक्याने मी आपली ह्या आठवड्यात रजा घेते. उद्या पासून सुरु होणार्‍या नवीन सत्रासाठी सारिका ताईंना हार्दिक शुभेच्छा. ...Read more\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00732.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.tarunbharat.com/sensex-falls-by-723-points-in-the-fourth-session/", "date_download": "2024-03-05T00:33:32Z", "digest": "sha1:I54HRGLIRS6PRXK3JMBVK7YIIQE3ROBU", "length": 13518, "nlines": 161, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "Sensex falls by 723 points in the fourth session", "raw_content": "\nवॉशिंग्टनमध्ये निक्की हेली यांचा विजय\nकार्यालय सोडण्याचा ‘आप’ला आदेश\nप्रा. भक्ती भोसले यांना पी.एच.डी. प्रदान; सर्व स्तरातून कौतुकांचा वर्षाव\nBreaking : ‘कोल्हापूर’ लोकसभेच्या जागेवरून चर्चेला उधाण; महाविकास आघाडीमध्ये कोल्हापूरची जागा कॉंग्रेसला दिल्याची जोरदार चर्चा\n‘हिरो’ने विकल्या 4 लाख 68 हजार दुचाकी\nराज्य सरकारने दिलेल्या सर्व आश्वासनांची तातडीने पूर्तता करावी; आमदार पी .एन. पाटील यांनी विधानसभेत मागणी\nशेंडा पार्क येथील वृक्षांच्या जळीतकांडानंतर कृषी अधिकाऱ्यांवर प्रश्नांचा भडीमार; शिवसेना ठाकरे गटाचे हल्लाबोल आंदोलन\nमाझ्या विरोधात उमेदवार द्यायचा की नाही हे महाविकास आघाडीनं ठरवावं- राजू शेट्टी\nYou are at:Home»व्यापार / उद्योगधंदे»चौथ्या सत्रात सेन्सेक्सची 723 अंकांची पडझड\nचौथ्या सत्रात सेन्सेक्सची 723 अंकांची पडझड\nसलग दुसऱ्या दिवशी घसरणीचे सत्र : आयटीसीचे समभाग प्रभावीत : निफ्टीही घसरणीसह बंद\nभारतीय शेअर बाजारात सलगच्या दुसऱ्या दिवशी व सप्ताहातील चौथ्या दिवशी गुरुवारी बीएसई सेन्सेक्स तब्बल 723 अंकांनी पडझडीत राहिल्याचे दिसून आले. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण बैठीकीचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये काही वेगळे निर्णय घेतले नाहीत. मात्र बाजारात मात्र आयटी व अन्य क्षेत्रातील कामगिरीमुळे बाजारात घसरणीची नेंद करण्यात आली आहे बाजारात आपली मजबूत स्थिती कायम ठेवणाऱ्या कंपन्यांमध्ये आयटीसीचे समभाग घसरले तर आरबीआय��े रेपोदर 6.5 टक्क्यांवर कायम ठेवल्याचा परिणाम म्हणून खासगी बँकांचे समभाग हे नुकसानीत राहिले होते. याचा परिणाम हा भारतीय बाजारातील कामगिरीवर नकारात्मक प्रभाव राहिला.\nदिग्गज कंपन्यांच्या मदतीने बीएसई सेन्सेक्स 723.57 अंकांच्या नुकसानीसह निर्देशांक 71,428.43 वर बंद झाला आहे. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा दिवसअखेर 212.55 अंकांच्या नुकसानीसह निर्देशांक 21,717.95 वर बंद झाला आहे. मुख्य कंपन्यांमध्ये स्टेट बँकेचे समभाग हे सर्वाधिक म्हणजे 3.54 टक्क्यांनी वधारला आहे. तर पॉवरग्रिड कॉर्प, टीसीएस, एचसीएल टेक , भारती एअरटेल, रिलायन्स इंडस्ट्रीज, सनफार्मा आणि एनटीपीसी यांचे समभाग हे वधारुन बंद झाले. अन्य कंपन्यांमध्ये ब्रिटीश अमेरिकन टोबॅको आयटीसीमध्ये काही हिस्सेदारी विकणार असल्याच्या बातम्यांमुळे सिगरेपासून हॉटेल व्यवसायात कार्यरत असणाऱ्या कंपनीचे समभाग हे गुरुवारी 4 टक्क्यांनी नुकसानीत राहिले आहेत. यासह कोटक बँक, आयसीआयसीआय बँक, नेस्ले इंडिया, अॅक्सिस बँक, बजाज फायनान्स, अल्ट्राटेक सिमेंट, एचडीएफसी बँक, मारुती, एशियन पेन्ट्ससह 22 कंपन्यांचे समभाग घसरणीसह बंद झाले आहेत.\nबँक ऑफ बडोदा 253\nमहिंद्रा अॅण्ड महिंद्रा 1687\nलार्सन अॅण्ड टुब्रो 3337\nPrevious Articleकाँग्रेस सरकारच्या काळातही 40 टक्के कमिशन\nNext Article पाकमध्ये निवडणुकीवेळी मोठा दहशतवादी हल्ला\nशुक्रवारच्या सत्रात भारतीय शेअरबाजाराची विक्रमी झेप\nआर के स्वामी लिमिटेडचा येणार आयपीओ\nविमानांना होणार पाईपलाइनने इंधन पुरवठा\nझोमॅटोचे समभाग तेजीवर स्वार\nउत्पादन पीएमआय निर्देशांकात सुधारणा\nसीजी पॉवर करणार 7600 कोटी रुपयांची गुंतवणूक\nअनंत अंबानी व राधिका मर्चेंटच्या प्री-वेडिंग सोहळ्यातील बॉलीवूड कलाकारांचे स्टनिंग लूक(Bollywood Actors’ Stunning Looks at Anant Ambani and Radhika Merchant’s Pre-Wedding Ceremony)\nआजपासून भारत विरुद्ध इंग्लंड तिसरी कसोटी (India vs England 3rd Test from today)\nशंभू सीमेवर शेतकऱ्यांचा निषेध मोर्चा (पंजाब-हरियाणा) Farmers protest march at Shambhu border (Punjab-Haryana)\nई पेपर ऐप डाउनलोड करा\nअनंत अंबानी व राधिका मर्चेंटच्या प्री-वेडिंग सोहळ्यातील बॉलीवूड कलाकारांचे स्टनिंग लूक(Bollywood Actors’ Stunning Looks at Anant Ambani and Radhika Merchant’s Pre-Wedding Ceremony) युएईत मंदिर, जगाला सद्भावना संदेश(UAE temple, message of goodwill to the world) आजपासून भारत विरुद्ध इंग्लंड तिसरी कसोटी (India vs England 3rd Test from today) शंभू सीमेवर शेतकऱ्यांचा निषेध मोर्चा (पं��ाब-हरियाणा) Farmers protest march at Shambhu border (Punjab-Haryana)", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00732.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://nponlinenews.com/indian-player-8/", "date_download": "2024-03-05T01:09:20Z", "digest": "sha1:KX2AKWQQYPOHQUBMKAXD2KHU4JWS7PZJ", "length": 7873, "nlines": 43, "source_domain": "nponlinenews.com", "title": "दुसरी कसोटी संपताच या भारतीय खेळाडूने आपल्या खराब फॉर्ममुळे हैराण होऊन निवृत्तीचा निर्णय घेतला. Indian player", "raw_content": "\nदुसरी कसोटी संपताच या भारतीय खेळाडूने आपल्या खराब फॉर्ममुळे हैराण होऊन निवृत्तीचा निर्णय घेतला. Indian player\nIndian player सध्या भारतीय संघ रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली इंग्लंड संघासोबत ५ कसोटी सामन्यांची मालिका खेळत आहे. ज्याचा दुसरा सामना नुकताच विशाखापट्टणम येथे झाला. भारताने हा सामना 106 धावांनी जिंकला आणि या विजयासह टीम इंडियाने मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. पण या सर्व गोष्टींमध्ये भारताच्या स्टार सलामीवीराने निवृत्तीचा निर्णय घेतला असून तो लवकरच त्याची घोषणा करणार आहे.\nया खेळाडूने घेतला निवृत्तीचा निर्णय\nवास्तविक, भारत आणि इंग्लंड (भारत विरुद्ध इंग्लंड) यांच्यातील मालिकेतील दुसरा सामना 2 फेब्रुवारीपासून विशाखापट्टणमच्या मैदानावर खेळला गेला. ज्यामध्ये टीम इंडियाने इंग्लंडचा 106 धावांनी पराभव करून मालिकेत पुनरागमन केले. या विजयाने सर्व भारतीय चाहते खूप खूश आहेत, मात्र या सर्व गोष्टींदरम्यान शिखर धवनने निवृत्तीचा निर्णय घेतला आहे. आणि या निर्णयामुळे प्रत्येकजण खूप दुःखी आहे.\nशिखर धवन आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणार\nसूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भारताचा स्टार सलामीवीर शिखर धवनने जवळपास दोन वर्षांपासून संघात संधी न मिळाल्याने आता निवृत्तीचा निर्णय घेतला असून तो लवकरच निवृत्तीची घोषणा करणार आहे. मात्र, याबाबत त्यांनी अद्याप अधिकृत घोषणा केलेली नाही. मात्र तो वेळोवेळी याबाबत सूचना देत असतो.\nकाही काळापूर्वी एका मोठ्या मीडिया चॅनलला दिलेल्या मुलाखतीदरम्यान त्याने सांगितले होते की, आता त्याला तरुण खेळाडूंनीही खेळायचे आहे. अशा परिस्थितीत त्याचे पुनरागमन शक्य नाही. त्यामुळेच तो देशांतर्गत क्रिकेटही खेळत नाही. अशा परिस्थितीत, हे खरे असण्याची शक्यता अनेक आहे.\nशिखर धवनला 2022 साली भारताकडून खेळण्याची शेवटची संधी मिळाली होती, ज्या मालिकेत काही विशेष करू न शकल्यामुळे त्याला संघातून वगळण्यात आले होते. आणि ��ेव्हापासून आम्ही अजूनही बाहेर फिरत आहोत. गब्बरने भारतासाठी आतापर्यंत 34 कसोटी, 167 एकदिवसीय आणि 68 टी-20 सामने खेळले आहेत. या काळात त्याने कसोटीत 7 शतकांसह 2315 धावा, एकदिवसीय सामन्यात 17 शतकांसह 6793 धावा आणि T20 मध्ये 11 अर्धशतकांसह 1759 धावा केल्या. त्याने शेवटची वनडे मालिका २०२२ मध्ये बांगलादेशविरुद्ध खेळली होती.\nशिखर धवनने पुष्टी केली की, गब्बर भारताकडून टी-20 विश्वचषक 2024 खेळणार आहे | Shikhar Dhawan\nरविचंद्रन अश्विनने 499 विकेट्स घेत निवृत्तीचा निर्णय घेतला, आता हे नवीन काम सुरू करणार आहे. \nRCB चाहत्यांसाठी वाईट बातमी, 18 कोटी रुपयांचा हा खेळाडू IPL 2024 पूर्वी बाहेर RCB fans\nCSK चाहत्यांसाठी धक्कादायक बातमी, MS धोनी IPL 2024 मध्ये खेळणार नाही, आता दिसणार या भूमिकेत MS Dhoni\nमुंबई इंडियन्स ने रणजी सेमीफाइनल मध्ये रचला नवीन इतिहास असा स्थान मिळवणारा देशातील पहिला संघ Mumbai Indians\nहे आहेत IPL मधील 5 बदकिस्मत खेळाडू, संघासाठी सर्वाधिक धावा केल्या, तरीही कर्णधारपदाची संधी मिळाली नाही. 5 unlucky players\nउपांत्य फेरीत तामिळनाडूने मुंबईचा पराभव केला, रहाणेच्या संघाने एक डाव आणि 70 धावांनी विजय मिळवत अंतिम फेरी गाठली. semi-finals\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00733.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://shetkariyoddha.com/post/3827", "date_download": "2024-03-05T02:08:48Z", "digest": "sha1:KKXZXGVWDUYX62UD4X7433MUEKVMTCPV", "length": 9124, "nlines": 156, "source_domain": "shetkariyoddha.com", "title": "श्री छत्रपती शाहू हायस्कूल मध्ये लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती साजरी - Shetkari Yoddha", "raw_content": "\nश्री छत्रपती शाहू हायस्कूल मध्ये लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती साजरी\nप्रतिनिधी – रयत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शाहू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज बारामती येथे काल लोकमान्य टिळक पुण्यतिथी तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती साजरी करण्यात आली, या कार्यक्रमास कु.पृथ्वीराज शेलार, कु.प्रतीक्षा नेटवे, कु.सोनिया आटोळे यांनी लोकमान्य टिळक व लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या विषयी माहिती दिली, तसेच ज्युनिअर कॉलेजचे प्राध्यापक श्री सरतापे यांनी लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे काही प्रसंग विद्यार्थ्यांसमोर मांडले.\nअध्यक्षीय मनोगतामध्ये मा. प्राचार्य बी.एन.पवार यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील अग्रगण्य व्यक्तिमत्व विचारवंत साहित्यिक व समाज सुधारक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे तसेच भारतीय स्वातंत्र्य सेनानी जहाल मतवादी केसरी वृत्तपत्राचे संपादक लोकमान्य टिळक यांच्या विषयी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमास शिक्षक प्रतिनिधी जी.आर. तावरे, सहशिक्षक. एस.एम.जाधव, ए. ए. कोकरे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री एन. जी. गायकवाड यांनी केले तर आभार श्री के एल आटोळे यांनी मांडले.\nलोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त रक्तदान शिबीर संपन्न\nदेऊळगाव रसाळ येथे अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय विद्यार्थीना वह्यांचे वाटप\nBy संपादक-योगेश नामदेव नालंदे\nलगिनघाई विशेषांकाचे प्रकाशन संपन्न\nFeb 19, 2024 संपादक-योगेश नामदेव नालंदे\nबारामतीत शिवाजी महाराजांना जयंती निमित्त अभिवादन\nFeb 19, 2024 संपादक-योगेश नामदेव नालंदे\nसिद्धार्थ नगर बुद्ध विहार येथे बाल संस्कार वर्ग चित्रकला स्पर्धा संपन्न\nFeb 19, 2024 संपादक-योगेश नामदेव नालंदे\nलगिनघाई विशेषांकाचे प्रकाशन संपन्न\nबारामतीत शिवाजी महाराजांना जयंती निमित्त अभिवादन\nसिद्धार्थ नगर बुद्ध विहार येथे बाल संस्कार वर्ग चित्रकला स्पर्धा संपन्न\nक्रांतीगुरू वस्ताद लहुजी साळवे यांची पुण्यतिथी निमित्ताने अभिवादन\nस्वामी समर्थ पादुका पालखीचे मंगळवारी बारामती मध्ये आगमन ..\nलगिनघाई विशेषांकाचे प्रकाशन संपन्न\n19/02/2024 संपादक-योगेश नामदेव नालंदे\nबारामतीत शिवाजी महाराजांना जयंती निमित्त अभिवादन\n19/02/2024 संपादक-योगेश नामदेव नालंदे\nसिद्धार्थ नगर बुद्ध विहार येथे बाल संस्कार वर्ग चित्रकला स्पर्धा संपन्न\n19/02/2024 संपादक-योगेश नामदेव नालंदे\nक्रांतीगुरू वस्ताद लहुजी साळवे यांची पुण्यतिथी निमित्ताने अभिवादन\n19/02/2024 संपादक-योगेश नामदेव नालंदे\nलगिनघाई विशेषांकाचे प्रकाशन संपन्न 19/02/2024\nबारामतीत शिवाजी महाराजांना जयंती निमित्त अभिवादन 19/02/2024\nसिद्धार्थ नगर बुद्ध विहार येथे बाल संस्कार वर्ग चित्रकला स्पर्धा संपन्न 19/02/2024\nक्रांतीगुरू वस्ताद लहुजी साळवे यांची पुण्यतिथी निमित्ताने अभिवादन 19/02/2024\nस्वामी समर्थ पादुका पालखीचे मंगळवारी बारामती मध्ये आगमन .. 19/02/2024\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00733.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://shetkariyoddha.com/post/category/baramati", "date_download": "2024-03-05T01:40:39Z", "digest": "sha1:JHOJTJGPZNNTWGR7MTG3RZUKVGPDFAEE", "length": 13704, "nlines": 171, "source_domain": "shetkariyoddha.com", "title": "बारामती Archives - Shetkari Yoddha", "raw_content": "\nलगिनघाई विशेषांकाचे प्रकाशन संपन्न\n19/02/2024 संपादक-योगेश नामदेव नालंदे\nआज समाजाला रोजगार देणाऱ्यांची गरज आहे, असा रोजगार देणाऱ्या छोट्या मोठ्या व्यावसायिकाला समाजापर्यंत नेण्याचे काम या विशेषांकाच्या माध्यमातून होत आहे.ज्यांच्या घरात लग्नासारखे मोठे कार्य असते, त्यांना त्यावेळेस मदतीची गरज असते.…\nबारामतीत शिवाजी महाराजांना जयंती निमित्त अभिवादन\n19/02/2024 संपादक-योगेश नामदेव नालंदे\nबारामती दि.१९: येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा स्मारक येथे युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला आणि डॉ.बाबासाहेब…\nसिद्धार्थ नगर बुद्ध विहार येथे बाल संस्कार वर्ग चित्रकला स्पर्धा संपन्न\n19/02/2024 संपादक-योगेश नामदेव नालंदे\nबारामती : बुद्ध विहार सिद्धार्थ नगर आमराई बारामती येथे बाल संस्कार वर्गाची चित्रकला स्पर्धा घेण्यात आली.या स्पर्धेत परिसरातील मुलांनी सहभाग घेतला .यावेळी पूजापाठाचा कार्यक्रम घेतल्या नंतर लहान मुलांना खाऊ वाटप…\nक्रांतीगुरू वस्ताद लहुजी साळवे यांची पुण्यतिथी निमित्ताने अभिवादन\n19/02/2024 संपादक-योगेश नामदेव नालंदे\nप्रतिनिधी – या देशात शिवरायांचे स्वराज्य पुन्हा यावे, हा देश स्वतंत्र व्हावा व रयत स्वाभिमानाने जगावी यासाठी त्यांनी देशात सशस्त्र क्रांती केली होती. त्यांच्याच प्रेरणेने या देशाने अनेक क्रांतिकारक घडवले.…\nस्वामी समर्थ पादुका पालखीचे मंगळवारी बारामती मध्ये आगमन ..\n19/02/2024 संपादक-योगेश नामदेव नालंदे\nबारामती – दि.19, श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ ट्रस्ट अक्कलकोट यांच्या वतीने महाराष्ट्र पादुका परिक्रमा अंतर्गत महाराष्ट्रात अनेक गावांमध्ये श्री स्वामी समर्थांच्या पादुकांच्या पालखीचे आयोजन करण्यात येत असते. त्यानुसार बारामती…\nजळोची गावचे सुपुत्र रणजीत किसन सुळ ह्यांची स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पदी निवड\n19/02/2024 संपादक-योगेश नामदेव नालंदे\nप्रतिनिधी:- बारामती तालुक्यातील जळोची गावचे सुपुत्र रणजीत किसन सुळ ह्याची सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या सरळ सेवा परिक्षेत एन टी सी प्रवर्गातुन महाराष्ट्रातुन 14 व्या रॅंक वरती स्थापत्य अभियांत्रिकी…\nइंदापूर दौंड बारामती शेती शिवार\nप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत समावेशासाठी विशेष मोहीम\n15/02/2024 संपादक-योगेश नामदेव नालंदे\nपुणे, : शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळवून देणाऱ्या केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत समावेश व लाभासाठी ई-केवायसी प्रमाणीकरण आवश्यक असून त्याअनुषंगाने २१ फेब्रुवारी २०२४ पर्यंत विशेष मोहीम राबविण्याचे निर्देश…\nसुपे येथे मतदान जनजागृतीकरीता पदयात्रेचे आयोजन\n15/02/2024 संपादक-योगेश नामदेव नालंदे\nबारामती, दि. १५: मतदारांचे पद्धतशीर शिक्षण आणि निवडणूक सहभाग (स्वीप) कार्यक्रमाअंतर्गत सहायक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार गणेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती विधानसभा मतदारसंघात मतदान व मतदार जनजागृतीकरीता सुपे येथे…\nउपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घरासमोर ओबीसी व भटक्याविमुक्त समाजाचे तीव्र आंदोलन..\n03/02/2024 संपादक-योगेश नामदेव नालंदे\nप्रतिनिधी – बारामतीमध्ये ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी महाराष्ट्रातील सर्वच लोकप्रतिनिधी यांच्या घरापुढे आंदोलन करण्याचा निर्णय ओबीसी समाजाचे नेते छगनराव भुजबळ ,आमदार राम शिंदे व आमदार गोपीचंद पडळकर…\nअखिल भारतीय मराठा महासंघ बारामती तर्फे राजमाता जिजाऊ गौरव पुरस्कार वितरण समारंभ व महिलांचा स्नेह मेळावा हळदीकुंकू समारंभ\n30/01/2024 संपादक-योगेश नामदेव नालंदे\nप्रतिनिधी – राजमाता जिजाऊ या शूरवीर ,आदर्श माता व कुशल प्रशासक होत्या त्यामुळे त्यांचे विचार आजही प्रेरक आहेत असे प्रतिपादन बारामती नगर परिषदेच्या मा. नगराध्यक्ष जयश्री सातव यांनी केले. रविवार…\nलगिनघाई विशेषांकाचे प्रकाशन संपन्न\nबारामतीत शिवाजी महाराजांना जयंती निमित्त अभिवादन\nसिद्धार्थ नगर बुद्ध विहार येथे बाल संस्कार वर्ग चित्रकला स्पर्धा संपन्न\nक्रांतीगुरू वस्ताद लहुजी साळवे यांची पुण्यतिथी निमित्ताने अभिवादन\nस्वामी समर्थ पादुका पालखीचे मंगळवारी बारामती मध्ये आगमन ..\nलगिनघाई विशेषांकाचे प्रकाशन संपन्न\n19/02/2024 संपादक-योगेश नामदेव नालंदे\nबारामतीत शिवाजी महाराजांना जयंती निमित्त अभिवादन\n19/02/2024 संपादक-योगेश नामदेव नालंदे\nसिद्धार्थ नगर बुद्ध विहार येथे बाल संस्कार वर्ग चित्रकला स्पर्धा संपन्न\n19/02/2024 संपादक-योगेश नामदेव नालंदे\nक्रांतीगुरू वस्ताद लहुजी साळवे यांची पुण्यतिथी निमित्ताने अभिवादन\n19/02/2024 संपादक-योगेश नामदेव नालंदे\nलगिनघाई विशेषांकाचे प्रकाशन संपन्न 19/02/2024\nबारामतीत शिवाजी महाराजांना जयंती निमित्त अभिवादन 19/02/2024\nसिद्धार्थ नगर बुद्ध विहार येथे बाल संस्कार वर्ग चित्रकला स्पर्धा संपन्न 19/02/2024\nक्रांतीगुरू वस्ताद लहुजी साळवे यांची पुण्यतिथी निमित्ताने अभिवादन 19/02/2024\nस्वामी समर्थ पादुका पालखीचे मंगळवारी बारामती मध्ये आगमन .. 19/02/2024\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00733.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://krushisahayak.krushivasant.com/2023/12/17/bank-of-baroda-pashupalan-loan/", "date_download": "2024-03-05T00:04:19Z", "digest": "sha1:PWDKCUYNT2QUF6WKCSNCEMDRSUNG4474", "length": 15832, "nlines": 128, "source_domain": "krushisahayak.krushivasant.com", "title": "AHMAHABMS Sheli gat – 75% अनुदानावर शेळी गट वाटप bank of baroda pashupalan loan - Krushisahayak", "raw_content": "\nInstant loan app without cibil पीएनबी बँंकेचे झटपट कर्ज; ग्राहकांना अवघ्या 4 क्लिकमध्ये\nPashupalan loan महिलांसाठी खुशखबर; महिलांना मिळणार 10 शेळ्या 1 बोकड\nToday onion rate in pune 2024 कांदा उत्पादकांसाठी दिलासादायक, आगामी काळात कांद्याचे भाव वाढणार, रांगडा आणि उन्हाळीला होणार फायदा\nmobile tower crane आपल्या जागेत मोबाईलचा टॉवर लावून दर महिना 75000 ते 100000 रुपये मिळवा\nInstant loan app without cibil पीएनबी बँंकेचे झटपट कर्ज; ग्राहकांना अवघ्या 4 क्लिकमध्ये\nPashupalan loan महिलांसाठी खुशखबर; महिलांना मिळणार 10 शेळ्या 1 बोकड\nbank of baroda pashupalan loan राज्यात राज्यस्तरीय व जिल्हा स्तरीय नावीन्यपूर्ण योजनेअंतर्गत ( AHMAHABMS sheli gat vatap 2023 ) लाभार्थ्यांना ५० ते ७५% अनुदानावर शेळी मेंढी गट वाटप योजना राबविली जाते, पाहुयात काय आहेत अटी शर्ती पात्रता अनुदान व कागदपत्र\nAHMAHABMS sheli gat vatap 2023 लाभार्थी पात्रता प्राधान्यक्रम\nशेळी / मेंढी गटाचा विमा\nराज्यात शेळी/मेंढी गटवाटप अनुदान योजना ही राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय योजना या प्रकारात ( navinya purna yojana ) सन २०११-१२ पासून कार्यान्वित आहे.\nशासनाचा नवा GR, ट्रॅक्टर कृषी अवजारे अनुदानात वाढ\nया दोन्ही योजनांतर्गत लाभधारकांना लाभ देताना, शेळ्या-मेंढ्या तसेच बोकड – नर मेंढा यांची शेळी/मेंढी वाडा, खाद्याची व पाण्याची भांडी व आरोग्य सुविधा आणि औषधोपचार या उपघटकांना वगळून शेळ्या / मेंढ्यांचे सध्याचे बाजारमूल्य विचारात घेऊन अनुदान दिले जाते.\nNavinya purna yojana योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना उस्मानाबादी / संगमनेरी अथवा स्थानिक वातावरणात तग धरतील अशा प्रजातींच्या पैदासक्षम १० शेळ्या व १ बोकड अथवा माडग्याळ प्रजातीच्या किंवा दख्खन�� व अन्य स्थानिक प्रजातीच्या १० मेंढ्या + १ नर मेंढा असा गट वाटप करण्यात येईल. शेळी / मेंढ्यांच्या प्रजातीची निवड करण्याचे स्वातंत्र्य लाभार्थ्यांना राहील.\nखुल्या व इमाव प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी ५०% हिस्सा राज्य शासनाचा राहील व ५० % हिश्याची रक्कम लाभार्थ्यांने स्वत: किंवा बँकेकडून कर्ज घेऊन (किमान ५ टक्के स्वहिस्सा व उर्वरीत ४५ टक्के बँकेचे कर्ज) उभारणे आवश्यक आहे. bank of baroda pashupalan loan\nशेतकऱ्यांना बांबू लागवडीकरिता अटल बांबू समृध्दी योजना\nतर अनुसूचित जाती / जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी ७५ % हिस्सा राज्य शासनाचा राहील व २५ % हिश्याची रक्कम लाभार्थ्यांने स्वत: किंवा बँकेकडून कर्ज घेऊन (किमान ५ टक्के स्वहिस्सा व उर्वरीत २० टक्के बँकेचे कर्ज) उभारणे आवश्यक आहे.\nAHMAHABMS sheli gat vatap 2023 लाभार्थी पात्रता प्राधान्यक्रम\n१) दारीद्रय रेषेखालील लाभार्थी\n२) अत्यल्प भूधारक (१ हेक्टरपर्यंतचे भूधारक)\n३) अल्प भूधारक (१ ते २ हेक्टरपर्यंतचे भूधारक)\n४) सुशिक्षित बेरोजगार (रोजगार व स्वयंरोजगार केंद्रात नोंद असलेले)\n५) महिला बचत गटातील लाभार्थी (अ.क्र. १ ते ४ मधील)\nया योजनेत पात्र लाभार्थ्यांची निवड झाल्यानंतर त्यांनी कोअर बँकींगची सुविधा असलेल्या राष्ट्रीयकृत बँकेत बचत खाते उघडणे, अथवा लाभार्थ्याचे कोअर बँकींगची सुविधा असलेल्या राष्ट्रीयकृत बँकेत बचतखाते असल्यास, सदर खाते योजनेशी जोडावे लागेल. bank of baroda pashupalan loan\nया खात्यामध्ये अनुदानाची रक्कम डीबीटी द्वारे वर्ग केली जाते, लाभार्थ्यांनी त्यांचा आधार क्रमांक व पॅन क्रमांक बचत खात्याशी संलग्न करावा.\nया विद्यार्थ्यांना आता वार्षिक 60,000 मानधन\nया योजनेअंतर्गत शेळया / बोकडाची तसेच मेंढ्या / नर मेंढ्यांची खरेदी प्राधान्याने पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी महामंडळ, पुणे यांचेकडून करण्यात येईल. महामंडळाकडे शेळ्या / बोकड / मेंढ्या / नर मेंढे उपलब्ध नसल्यास, अधिकृत बाजारातून खरेदी करण्यास मुभा दिली जाते.\nया योजनेच्या लाभासाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने घेतले जातात. यासाठी AHMAHABMS https://ah.mahabms.com/ च्या संकेत स्थळा वरती अर्जदाराला अर्जदार नोंदणी व अर्ज करण्याची सोय करण्यात आली आहे.\nशेळी / मेंढी गटाचा विमा\nशेळ्यांची / मेंढ्यांची खरेदी केल्यानंतर लाभार्थ्याने त्यांचा विमा लगेच उतरवून घेणे बंधनकारक राहील. ५० ���क्के विमा रक्कम लाभार्थ्याने भरणे आवश्यक आहे. bank of baroda pashupalan loan\nशेळी / मेंढी गटाचा विमा लाभार्थी आणि जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त (पदनामाने) यांच्या संयुक्त नावे उतरविण्यात येतो.\nगटातील विमा संरक्षीत शेळ्या / बोकडाचा / मेंढी / नर मेंढा यांचा मृत्यू झाल्यास प्राप्त होणाऱ्या विम्याच्या रकमेतून लाभार्थ्यांने पुन्हा शेळ्या / बोकड / मेंढ्या / नर मेंढे खरेदी करणे आवश्यक असते.\nमहिला व बालविकास विभाग भरती 2023\nयासाठी लाभार्थ्याने विहित नमुन्यात बंधपत्र करुन देणे आवश्यक राहील. bank of baroda pashupalan loan\nया योजनेत अनुसूचित जाती जमातीच्या लाभार्थ्यांना ७५% तर इतर लाभार्थ्यांना ५०% अनुदान दिले जाते\n१) * फोटो ओळखपत्राची सत्यप्रत (अनिवार्य )\n२) * सातबारा (अनिवार्य)\n३) * ८ अ उतारा (अनिवार्य)\n४) * अपत्य दाखला (अनिवार्य ) / स्वघोषणा पत्र\n५) * आधारकार्ड (अनिवार्य )\n६) * रहिवासी प्रमाणपत्र (अनिवार्य )\n७) * बँक खाते पासबुक सत्यपत्र (अनिवार्य )\n८) * रेशनकार्ड / कुटुंब प्रमाणपत्र (एकाच कुटूंबातील एकच व्यक्तीला लाभ घेता येईल .) (अनिवार्य )\n९) * ७-१२ मध्ये लाभार्थी चे नाव नसल्यास कुटुंबाचे संमती पत्र,अथवा दुसऱ्यांची जमीन भाडे तत्वावर करारनामा (असल्यास अनिवार्य) bank of baroda pashupalan loan\n१०) * अनुसूचीत जाती / जमाती असल्यास जातीच्या दाखल्याची सत्यप्रत (असल्यास अनिवार्य)\n११) दारिद्र्य रेषेखालील असल्याचे प्रमाणपत्र (असल्यास अनिवार्य)\n१२) दिव्यांग असल्यास दाखला (असल्यास अनिवार्य)\n१३) बचत गट सदस्य असल्यास त्याचे प्रमाणपत्र किंवा बचत गटाच्या बँक खात्याच्या पासबुकाची पहिल्या पानाची साक्षांकित प्रत\n१४) वय – जन्मतारखेचा पुरावा सत्यप्रत\n१५) शैक्षणिक पात्रतेचा दाखला.\n१६) रोजगार ,स्वयंरोजगार कार्यालयाचे नाव नोंदणीकार्डची सत्यप्रत\n१७) प्रशिक्षण घेतले असल्यास प्रमाणपत्राची छायांकित प्रत\nPrevious: gatai stall yojana 2023 गटई कामगारांना 100% अनुदानावर लोखंडी स्टॉल\nNext: Bina cibil score ke loan खराब झालेला क्रेडिट स्कोअर सुधारण्याची संधी, आजच सुधारा या 7 चुका\nInstant loan app without cibil पीएनबी बँंकेचे झटपट कर्ज; ग्राहकांना अवघ्या 4 क्लिकमध्ये\nPashupalan loan महिलांसाठी खुशखबर; महिलांना मिळणार 10 शेळ्या 1 बोकड\nToday onion rate in pune 2024 कांदा उत्पादकांसाठी दिलासादायक, आगामी काळात कांद्याचे भाव वाढणार, रांगडा आणि उन्हाळीला होणार फायदा\nmobile tower crane आपल्या जागेत मोबाईलचा टॉवर लावून दर महिना 75000 ते 100000 रुपये मिळवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00734.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://navswaraj.com/after-criticism-on-narendra-modi-maldives-minister-maldive-apologize/", "date_download": "2024-03-05T00:19:27Z", "digest": "sha1:QBZDNQLJ3FPWDDRY6PSKBBQH35DFMSKX", "length": 12260, "nlines": 154, "source_domain": "navswaraj.com", "title": "Mumbai News : मालदिवने मागितली अखेर माफी - Navswaraj", "raw_content": "\nआम्हाला बातम्या पाठविण्यासाठी येथे क्लिक करा\nसंपादकीय / लेख / ब्लॉग\nमुख्यपृष्ठ महाराष्ट्र देश / विदेश साहित्य-संस्कृती\nHome » Mumbai News : मालदिवने मागितली अखेर माफी\nMumbai News : मालदिवने मागितली अखेर माफी\nMumbai | मुंबई : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय नागरिकांवर वर्णद्वेषी टीका मालदिवच्या काही मंत्र्यांनी केली आहे. त्यानंतर भारतीय नागरिक, कलावंत आणि खेळाडूंनी सामाजिक माध्यमावर संताप व्यक्त केला. भारतीय नागरिकांकडून मालदिववर बहिष्कार घालण्याचे तसेच पर्यटनासाठी मालदिवला न जाण्याचे आवाहन केले जात आहे. अनेक भारतीयांनी त्यांची मालदिव ट्रिप रद्द केली. भारतातील काही आंतरराष्ट्रीय प्रवास कंपन्यांनी देखील मालदिवसाठीचे बुकिंग रद्द केले. नवीन बुकिंग घेणे बंद केले. (After Criticism On Narendra Modi Maldives Minister Maldive Apologize)\nमालदिवच्या मंत्र्यांच्या या वक्तव्यामुळे मालदिवच्या पर्यटनाला मोठा फटका बसणार असल्याचे दिसू लागले आहे. मालदिवच्या पर्यटन उद्योगात भारताचे मोठे योगदान आहे. भारत मालदिवसाठी प्रमुख बाजारपेठ म्हणून कायम आहे. कोरोना काळात भारताने मालदिवला कोरोना लसीचा नि:शुल्क पुरवठा केला होता. भारत नेहमी मालदिवच्या पाठीशी उभा राहिलेला आहे. उभय राष्ट्रातील घनिष्ठ मैत्रीचे संबंध यापुढेही कायम राहावे म्हणून मालदिवच्या पर्यटन विभागाने,मालदिव असोसिएशन ऑफ टुरिझम इंडस्ट्रिजने (MATI) निवेदन जारी करत भारताची माफी मागितली आहे. त्यांच्या मंत्र्यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीयांबाबत केलेल्या वक्तव्याचा तीव्र निषेध नोंदविला आहे. अडचणीच्या काळात भारत आमच्या मदतीसाठी नेहमीच उभा राहिला आहे. त्यामुळे भारतासोबत आम्हाला संबंध कायम ठेवायचे असून अशा प्रकारच्या वक्तव्यापासून आम्ही दूर राहू असे या निवेदनात म्हटले आहे.\nचिमुकल्यांच्या दप्तराचे ओझे कमी करा\nवादानंतर मोदींसाठीच्या तुकाराम पगडीवरील अभंग बदलला\nNagpur Gondkhairi : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वाचवले अपघातग्रस्त व्यक्तीचे प्राण\nचंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार शिंदे गटासोबत\nNavneet Rana : उद्धव ठाकरेंनी अमरावतीमधील हनुमान चालिस थांबवून दाखवावी\nसामर्थ्य फाऊंडेशन करणार अकोल्याचे नाव उज्ज्वल\nAkola News : 22 जानेवारीला शासकीय सुटी जाहीर करा\nHariyana News : 500 विद्यार्थिनींचा शिक्षकावर लैंगिक शोषणाचा गंभीर आरोप\nTadoba Mahotsav : ‘ड्रिमगर्ल’ म्हणाल्या मथुरेत कृष्ण मंदिराचे स्वप्न लवकरच साकार होणार\n दारू ढोसून तरुणींनी मुलांना झोडले\nAmravati Crime : अवघ्या 100 रुपयाच्या बाटलीसाठी आईलाच संपविले\nNagpur Crime : एनएचएआय चा अधिकारी केंद्रीय गुन्हे अन्वेशन विभागाच्या (सीबीआय) जाळ्यात\nLok Sabha Election 2024 : आनंदराव अडसूळ यांचा राणा दाम्पत्यावर पलटवार\nChandrapur Crime : कौटुंबिक कलहातून केली परिवारातील तीन सदस्यांची हत्या\nTadoba Mahotsav : ‘ड्रिमगर्ल’ म्हणाल्या मथुरेत कृष्ण मंदिराचे स्वप्न लवकरच साकार होणार\n दारू ढोसून तरुणींनी मुलांना झोडले\nAmravati Crime : अवघ्या 100 रुपयाच्या बाटलीसाठी आईलाच संपविले\nLatur Nanded Highway : दुर्दैवी घटना; लातूर-नांदेड महामार्गावर कारचा अपघात\nNagpur Crime : एनएचएआय चा अधिकारी केंद्रीय गुन्हे अन्वेशन विभागाच्या (सीबीआय) जाळ्यात\nदेश / विदेश (86)\nपर्यावरण, पर्यटन, वन्यजीव (55)\nChandrapur Health : नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यात चंद्रपूर आदर्श ठरावा\nAmravati अमरावती येथील घटना तरुणाने स्वत:लाच पेटवलं\nSwine flu : ‘स्वाइन फ्लू’मुळे नागपूरकरांची चिंता वाढली, नेमक कारण काय\nMedical College : सर्वोपचार रुग्णालयातील जेवणात आढळल्या अळ्या\nAkola News : डॉ. हेडगेवार रुग्णालय आणि अनुसंधान केंद्रातील किडनी प्रत्यारोपण कार्यशाळा\nअमरावतीचे ईर्विन होणार ८०० खाटांचे नवे रूग्णालय\nTadoba Festival 2024 : विश्वसुंदरींनी दिला व्याघ्र संवर्धनाचा...\nSudhir Mungantiwar : मानवी जीवन, सृष्टीच्या संरक्षणासाठी व्याघ्र...\nWeather Update: हवामान विभागाचा राज्यातील ५ जिल्ह्यांना ऑरेंज...\nWeather Update : पुढील तीन दिवसांत राज्यात ‘या’...\nWeather Updates : विदर्भात पुन्हा पावसाची शक्यता, जाणुन...\nसंपादकीय / लेख / ब्लॉग\nTadoba Mahotsav : ‘ड्रिमगर्ल’ म्हणाल्या मथुरेत...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00734.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://navswaraj.com/akola-urban-cooperative-bank-has-completed-60-years-2023-2024-will-be-celebrated-as-diamond-jubilee-year/", "date_download": "2024-03-05T01:38:35Z", "digest": "sha1:HXC2GXR2OWGQHJZBHF3NVNZP4BONDWKH", "length": 11640, "nlines": 155, "source_domain": "navswaraj.com", "title": "Akola Urban Bank : अकोला अर्बन बॅंकेच्या हीरक महोत्सवाला प्रारंभ - Navswaraj", "raw_content": "\nआम्हाला बातम्या पाठविण्यासाठी येथे क्लिक करा\nसंपादकीय / लेख / ब्ल��ग\nमुख्यपृष्ठ महाराष्ट्र देश / विदेश साहित्य-संस्कृती\nHome » Akola Urban Bank : अकोला अर्बन बॅंकेच्या हीरक महोत्सवाला प्रारंभ\nAkola Urban Bank : अकोला अर्बन बॅंकेच्या हीरक महोत्सवाला प्रारंभ\nAkola | अकोला : अकोला अर्बन को ऑपरेटिव्ह बॅंकेने 60 वर्ष पूर्ण केली आहेत. 2023-2024 हे हीरक महोत्सवी वर्ष म्हणुन साजरा करण्यात येत आहे. महोत्सवाचे उद्घाटन 26 नोव्हेंबर रविवारी संपन्न झाले.(Akola Urban Cooperative Bank Has Completed 60 Years 2023-2024 Will Be Celebrated As Diamond Jubilee Year)\nमंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष तसेच सहकार भारतीचे महामंत्री विवेक जुगादे, प्रमुख वक्ता प्रकाश पाठक, अध्यक्ष रामेश्वर फुंडकर, उपाध्यक्ष शंतनु जोशी, सचिव हरीश लाखाणी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी राजन सोनटक्के होते.\nसहकार भारतीच्या सततच्या पाठपुराव्यामुळे सर्व सहकारी बॅंकांच्या समस्या ऐकण्यासाठी रिझर्व्ह बॅंकेने एका नोडल अधिकाऱ्याची नियुक्ती केल्याची माहिती विवेक जुगादे यांनी दिली. हीरक महोत्सवानिमित्त शुभेच्छा दिल्या. छत्रपती शिवाजी महाराज ( Chatrapati Shivaji Maharaj) यांच्या राज्याभिषेकाला 350 वर्ष पूर्ण झाली आहेत. बॅंकेला शिखरावर न्यायचे असल्यास छत्रपती शिवरायांची कार्यशैली आणि त्यागाचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन काम करावे लागेल असे प्रकाश पाठक म्हणाले. कार्यक्रमाला संचालक मंडळ, महाराष्ट्र व मध्य प्रदेशातील 34 शाखांचे शाखाधिकारी, शाखा निरीक्षक समितीचे सदस्य आणि कर्मचारी उपस्थित होते.\nअर्थसंकल्पीय अधिवेशन: राष्ट्रपतींनी केला सर्जिकल स्ट्राईक, कलम 370 आणि तिहेरी तलाकचा उल्लेख\nअकोल्याच्या डाबकी रोड एसबीआयचे व्यवस्थापन ढेपाळले\nBudget 2024 : पगारदार वर्गाला लाभ नाही; महिला होणार लखपती दीदी\nवाहन वापरावर आधारित विमा लवकरच येणार चलनात\nGondia News : का उतरले भर रस्त्यावर माना आदिम जमाती\nदेशांतर्गत व्यापार उन्नतीसाठी स्थानिक व्यापाऱ्यांकडुन खरेदी गरजेची\nChina New Virus : चीनमध्ये कोरोनानंतर नवीन विषाणूचे संक्रमण\nRatnagiri Temples : रत्नागिरी जिल्ह्यातील 50 मंदिरात वस्त्रसंहिता\nTadoba Mahotsav : ‘ड्रिमगर्ल’ म्हणाल्या मथुरेत कृष्ण मंदिराचे स्वप्न लवकरच साकार होणार\n दारू ढोसून तरुणींनी मुलांना झोडले\nAmravati Crime : अवघ्या 100 रुपयाच्या बाटलीसाठी आईलाच संपविले\nNagpur Crime : एनएचएआय चा अधिकारी केंद्रीय गुन्हे अन्वेशन विभागाच्या (सीबीआय) जाळ्यात\nLok Sabha Election 2024 : आनंदराव अडसूळ यांचा राणा दाम्पत्यावर पलटवार\nChandrapur Crime : कौ��ुंबिक कलहातून केली परिवारातील तीन सदस्यांची हत्या\nTadoba Mahotsav : ‘ड्रिमगर्ल’ म्हणाल्या मथुरेत कृष्ण मंदिराचे स्वप्न लवकरच साकार होणार\n दारू ढोसून तरुणींनी मुलांना झोडले\nAmravati Crime : अवघ्या 100 रुपयाच्या बाटलीसाठी आईलाच संपविले\nLatur Nanded Highway : दुर्दैवी घटना; लातूर-नांदेड महामार्गावर कारचा अपघात\nNagpur Crime : एनएचएआय चा अधिकारी केंद्रीय गुन्हे अन्वेशन विभागाच्या (सीबीआय) जाळ्यात\nदेश / विदेश (86)\nपर्यावरण, पर्यटन, वन्यजीव (55)\nChandrapur Health : नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यात चंद्रपूर आदर्श ठरावा\nAmravati अमरावती येथील घटना तरुणाने स्वत:लाच पेटवलं\nSwine flu : ‘स्वाइन फ्लू’मुळे नागपूरकरांची चिंता वाढली, नेमक कारण काय\nMedical College : सर्वोपचार रुग्णालयातील जेवणात आढळल्या अळ्या\nAkola News : डॉ. हेडगेवार रुग्णालय आणि अनुसंधान केंद्रातील किडनी प्रत्यारोपण कार्यशाळा\nअमरावतीचे ईर्विन होणार ८०० खाटांचे नवे रूग्णालय\nTadoba Festival 2024 : विश्वसुंदरींनी दिला व्याघ्र संवर्धनाचा...\nSudhir Mungantiwar : मानवी जीवन, सृष्टीच्या संरक्षणासाठी व्याघ्र...\nWeather Update: हवामान विभागाचा राज्यातील ५ जिल्ह्यांना ऑरेंज...\nWeather Update : पुढील तीन दिवसांत राज्यात ‘या’...\nWeather Updates : विदर्भात पुन्हा पावसाची शक्यता, जाणुन...\nसंपादकीय / लेख / ब्लॉग\nBudget 2024 : पगारदार वर्गाला लाभ...\nAyodhya Ram Mandir : प्राणप्रतिष्ठेसाठी उपस्थित...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00734.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://shetkariyoddha.com/post/1884", "date_download": "2024-03-05T02:16:11Z", "digest": "sha1:X7LABRHCCD53PJLRXKG7NJNF5O6UVPFH", "length": 8951, "nlines": 156, "source_domain": "shetkariyoddha.com", "title": "फुटपाथवर झोपणाऱ्या अनाथ-बेघर लोकांना रजई देत वाढदिवस साजरा - Shetkari Yoddha", "raw_content": "\nफुटपाथवर झोपणाऱ्या अनाथ-बेघर लोकांना रजई देत वाढदिवस साजरा\nप्रतिनिधी – माजी केंद्रीय कृषिमंत्री शरदचंद्रजी पवार यांचा वाढदिवस नुकताच संपन्न झाला. संपूर्ण राज्यभर वेगवेगळ्या विधायक समाजोपयोगी कार्यक्रमांनी वाढदिवस कार्यकर्त्यांनी असेल किंवा हितचिंतकांनी असेल तो वेगवेगळ्या ठिकाणी साजरा केला. अशाच पद्धतीने बारामतीमधील नगरसेवकांनी मिळून अनाथ, बेघर असणाऱ्या फुटपाथवर झोपणार्या लोकांना थंडीमध्ये उपयुक्त येतील असे रजई देऊन साजरा केला.\nयाबाबत सविस्तर बातमी अशी की.. माननीय खासदार शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या 81 वाढदिवसाचे औचित्य साधून, मा ना अजित दादा पवार यांच्या प्रेरणेने, बारामती शहर व परिसरामधील अनाथ गरजू नागरिक की जे एस टी स्टँड , फुटपाथ, रेल्वे स्टेशन, मंदिर या ठिकाणी उघड्यावर झोपलेले आहेत अशांना मध्यरात्री 12 वाजता बारामतीकरांच्या वतीने अंगावर रजई टाकून त्यांना मायेची उब उपलब्ध करून देऊन वाढदिवस साजरा केला. या प्रसंगी ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर, उपनगराध्यक्ष अभिजित जाधव, नगरसेवक सुधीर पानसरे, नगरसेवक बिरजू मांढरे, अभिजित चव्हाण व इतर प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.\nकल्लाकार्स थिएटर्स, ठाणे येथील “लेखक” या एकांकिकेने पटकाविला नटराज करंडक २०२१ चा मान\nपत्रकार दत्तात्रय फाळके यांचा राज्यस्तरीय जीवनगौरव पुरस्कारने सन्मान\nBy संपादक-योगेश नामदेव नालंदे\nलगिनघाई विशेषांकाचे प्रकाशन संपन्न\nFeb 19, 2024 संपादक-योगेश नामदेव नालंदे\nबारामतीत शिवाजी महाराजांना जयंती निमित्त अभिवादन\nFeb 19, 2024 संपादक-योगेश नामदेव नालंदे\nसिद्धार्थ नगर बुद्ध विहार येथे बाल संस्कार वर्ग चित्रकला स्पर्धा संपन्न\nFeb 19, 2024 संपादक-योगेश नामदेव नालंदे\nलगिनघाई विशेषांकाचे प्रकाशन संपन्न\nबारामतीत शिवाजी महाराजांना जयंती निमित्त अभिवादन\nसिद्धार्थ नगर बुद्ध विहार येथे बाल संस्कार वर्ग चित्रकला स्पर्धा संपन्न\nक्रांतीगुरू वस्ताद लहुजी साळवे यांची पुण्यतिथी निमित्ताने अभिवादन\nस्वामी समर्थ पादुका पालखीचे मंगळवारी बारामती मध्ये आगमन ..\nलगिनघाई विशेषांकाचे प्रकाशन संपन्न\n19/02/2024 संपादक-योगेश नामदेव नालंदे\nबारामतीत शिवाजी महाराजांना जयंती निमित्त अभिवादन\n19/02/2024 संपादक-योगेश नामदेव नालंदे\nसिद्धार्थ नगर बुद्ध विहार येथे बाल संस्कार वर्ग चित्रकला स्पर्धा संपन्न\n19/02/2024 संपादक-योगेश नामदेव नालंदे\nक्रांतीगुरू वस्ताद लहुजी साळवे यांची पुण्यतिथी निमित्ताने अभिवादन\n19/02/2024 संपादक-योगेश नामदेव नालंदे\nलगिनघाई विशेषांकाचे प्रकाशन संपन्न 19/02/2024\nबारामतीत शिवाजी महाराजांना जयंती निमित्त अभिवादन 19/02/2024\nसिद्धार्थ नगर बुद्ध विहार येथे बाल संस्कार वर्ग चित्रकला स्पर्धा संपन्न 19/02/2024\nक्रांतीगुरू वस्ताद लहुजी साळवे यांची पुण्यतिथी निमित्ताने अभिवादन 19/02/2024\nस्वामी समर्थ पादुका पालखीचे मंगळवारी बारामती मध्ये आगमन .. 19/02/2024\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00734.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://uttamsheti.online/soybean-market-price-in-maharashtra-14-september-2023/", "date_download": "2024-03-05T00:12:13Z", "digest": "sha1:FUA3ZKZVVRC5YBIBI54CK55M2AA7B27V", "length": 3358, "nlines": 58, "source_domain": "uttamsheti.online", "title": "महाराष्ट्रातील सोयाबीन बाजार भाव 14 सप्टेंबर 2023", "raw_content": "\nमहाराष्ट्रातील सोयाबीन बाजार भाव 14 सप्टेंबर 2023\nकमीत कमी दर- 4500\nजास्तीत जास्त दर- 5090\nकमीत कमी दर- 4450\nजास्तीत जास्त दर- 4850\nहे वाचा: कापुस बाजार भावात मोठी वाढ; पहा आजचे कापुस बाजार भाव cotton rate\nया जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात उद्यापासून पिक विमा जमा होण्यास सुरुवात..\nजानेवारी महिन्यात कापूस दरात होणार वाढ..\nपहा संपूर्ण महाराष्ट्रातील आजचे तुर बाजार भाव..\nया जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात उद्यापासून पिक विमा जमा होण्यास सुरुवात..\nजानेवारी महिन्यात कापूस दरात होणार वाढ.. आवक होणार कमी Cotton price\nपहा संपूर्ण महाराष्ट्रातील आजचे तुर बाजार भाव..\nया दिवशी जमा होणार 90 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर नमो शेतकरी योजनेचा दुसरा हफ्ता..\nया यादीत नाव असणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणार 12000 रुपये.. झिरो मिनिटात जमा होणार बँक खात्यात get 12000 rupees\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00734.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "https://live.jagmitra.com/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%B3%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-2/", "date_download": "2024-03-05T01:36:26Z", "digest": "sha1:QSIFGX7IR6IAA75NXSY3PVP5XI5BOJJR", "length": 10258, "nlines": 84, "source_domain": "live.jagmitra.com", "title": "कोरोना संदर्भात परळीतील ५३४ जणांचे घेतले स्वॅब – Jagmitra", "raw_content": "\nदे दान सुटे गि-याण\nवैद्यकीय अधिक्षक डॉ.अरूण गुट्टे यांची कर्तव्यनिष्ठा\nडॉ.शालिनीताई कराड यांना मातृशोक\nदैनिक जगमिञ आजचा अंक\nडॉ.शालिनीताई कराड यांना मातृशोक\nकोरोना संदर्भात परळीतील ५३४ जणांचे घेतले स्वॅब\nपरळी प्रतिनिधी – कोरोनाचा प्रादुर्भाव रोखयासाठी परळीतील ५३४ जणांचे कोविड केअर सेंटरने स्वॅब घेतले असुन ते स्वॅब स्वाराती रूग्णालय अंबाजोगाई येथे पाठविण्यात आले आहेत. परळी येथिल स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कर्मचार्‍यांच्या संपर्कात आलेल्या १५०० लोकांची प्रशासनाने यादी तयार केली होती त्या यादीच्या अनुषंगाने परळी व परळी शहरातील ५३४ स्वॅब जणांचे स्वॅब घेण्यात आले. परळी सारख्या छोटया शहरामध्ये मोठया प्रमाणात स्वॅब घेण्याची ही पहिलीच वेळ आहे.ही प्रक्रिया यशस्वी करण्यासाठी उपजिल्हा रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.दिनेश खुळमे,ता.आरोग्य अधिकारी डॉ.मोरे,यांच्यासह डॉक्टर,कर्मचारी,तसेच नगर परिषदेचे मुख्याधिकारी अरविंद मुंडे यांच्यासह न.प.प्���शासनाचे अधिकारी व कर्मचारी व पोलिस निरीक्षक हेमंत कदम, बालासाहेब पवार,यांच्यासह पोलिस कर्मचारी आणि संबंधित कर्मचार्‍यानेही अथिक परिश्रम घेतले\nशौर्य पेट्रोलियमच्या वतीने मास्कचे वाटप\nइन्शुरन्स कंपनीने स्वीकारणार (AIC) पीक विमा – धनंजय मुंडे\nअरे जालनेकरां, तू येडा आहेस कि खुळा.. बघा, कसा भरला माणसांचा पोळा.. वेड्याचे सोंग घेणाऱ्यांना, कसा घालायचा आळा..\nमाझ्यावर प्रेम करणाऱ्या कोणालाही त्रास झालेला मला बरा वाटणार नाही – ना. धनंजय मुंडे\nज्ञानगंगा सेवाभावी संस्थेच्या वतीने गरजु विद्यार्थ्याना शालेय साहित्याचे वाटप\nदे दान सुटे गि-याण\nदे दान सुटे गिर्‍याण‐————————नैसर्गिक आणि भौगोलिकदृष्ट्या ग्रहण हे सुर्य आणि चंद्राला लागत असते, जसे सुर्य आणि चंद्र यांना ग्रहण लागते,\nविदर्भाप्रमाणे उर्वरित महाराष्ट्रातील कैकाडी समाजाचा अनुसूचित जातीत समावेश करण्यासाठी विधिमंडळाचा ठराव घेऊन केंद्र सरकारकडे शिफारस करणार ; धनंजय मुंडे\nमुस्लिम आरक्षण वर निर्णय घ्या नसता,कांग्रेस, राष्ट्रवादी नगरसेवक व पदाधिकारी राजीनामा देतील\nक्रांतीवीर लहूजी साळवे स्मारकाच्या भूसंपादनासाठी सामाजिक न्याय विभागाने पुढाकार घ्यावा ; उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे\nबीड जिल्हा कुस्तीगीर परिषदेचे उपाध्यक्ष मुरलीधर मुंडे यांच्या हस्ते शरीर सौष्ठव स्पर्धेत व्दितीय क्रमांक मिळवल्याबद्दल ऋषिकेश फड व किरण गिरामयांचा सत्कार\nसेवानिवृत्त पुरी गावाचे लक्ष्मण मोरे पाटील उर्फ भाऊ पाटील यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार\nज्ञानगंगा सेवाभावी संस्थेच्या वतीने गरजु विद्यार्थ्याना शालेय साहित्याचे वाटप\nमुक्तांगण विज्ञान शोधिका केंद्रातर्फे ‘खेल खेल में’ ; राष्ट्रीय स्तरावरील विज्ञान खेळणी, गेम डिझाईन स्पर्धा\nभाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे शुक्रवारी राष्ट्रवादीत प्रवेश करणार – जयंत पाटील\n कोविंड रुग्णालयाचा घातक कचरा सार्वजनिक ठिकाणी रुग्णालयावर गुन्हा दाखल\nदे दान सुटे गि-याण\nदे दान सुटे गिर्‍याण‐————————नैसर्गिक आणि भौगोलिकदृष्ट्या ग्रहण हे सुर्य आणि चंद्राला लागत असते, जसे सुर्य आणि चंद्र यांना ग्रहण लागते,\nशरीर सौष्ठव स्पर्धेत ऋषीकेश फड दुसरा सिल्व्हर मेडल पटकावून मारली बाजी\nसेवानिवृत्त पुरी गावाचे लक्ष्मण मोरे पाटील उर्फ भाऊ पाटील यांचा शाल श्���ीफळ देऊन सत्कार\nसौ.गेले श्री आले विरोधकांची सारी खटपट व्यर्थ झाले – डाॅ.कुडमूलवार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00735.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://live.jagmitra.com/%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A5%85%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%8A%E0%A4%A8-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B3%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A5%80-%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B1/", "date_download": "2024-03-05T01:30:05Z", "digest": "sha1:SVK22JSPVPDWXHYRQIDXRIJD3QZMZY42", "length": 11472, "nlines": 85, "source_domain": "live.jagmitra.com", "title": "लाॅकडाऊन मुळे पायी जाणाऱ्यांना मालगाडीची धडक; 14 मजुरांचा मृत्यू, तर दोन जण जखमी – Jagmitra", "raw_content": "\nदे दान सुटे गि-याण\nवैद्यकीय अधिक्षक डॉ.अरूण गुट्टे यांची कर्तव्यनिष्ठा\nडॉ.शालिनीताई कराड यांना मातृशोक\nदैनिक जगमिञ आजचा अंक\nडॉ.शालिनीताई कराड यांना मातृशोक\nलाॅकडाऊन मुळे पायी जाणाऱ्यांना मालगाडीची धडक; 14 मजुरांचा मृत्यू, तर दोन जण जखमी\nजालना : राज्यात कोरोनाचा विळखा वाढतच जात असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. यामुळे अनेक मजूर देशभरातील अनेक राज्यांत अडकून पडले आहेत. सार्वजनिक वाहतूक बंद असल्यामुळे अनेक मजुरांनी पायी प्रवास करणं पसंत केलं आहे. अशातच कोरोनाच्या संकटात मजुरांशी संबंधित एक दुर्दैवी घटना समोर येत आहे. महाराष्ट्रातील औंरगाबादमध्ये मालगाडीच्या धडकेत 14 मजुरांचा मृत्यू झाला असून दोन जण जखमी झाले आहेत. रेल्वे रूळावरून पायी जात असताना मालगाडीने या मजुरांना धडक दिली. जालना-औरंगाबाद मार्गावर करमाडजवळ हा अपघात घडला. हे सर्व मजूर जालन्यातून भुसावळला जात असतानाच पहाटे चार वाजता ही दुर्दैवी घटना घडल्याची माहिती मिळत आहे.\nसर्व मजूर जालन्यातील एका खाजगी कंपनीत काम करत होते. रात्री जालन्याहून भुसावळला निघाले असून तिथून ते आपल्या गावी छत्तीसगढला जाणार होते. लॉकडाऊनमुळे आपल्या गावी जाण्यासाठी त्यांनी रात्री पायी प्रवास सुरु केला होता. रस्त्यात थकल्यामुळे ते रेल्वे रूळावरच थांबले आणि तिथेच झोपून गेले. गाढ झोप लागल्यामुळे मालगाडी येत असल्याचं त्यांना समजलं नाही. अशातच जालन्याकडून औरंगाबादकडे येणाऱ्या मालगाडीने या मजुरांना धडक दिली. एकूण 19 मजूर असून त्यातील 16 मजुरांना मालगाडीने धडक दिली. त्यामध्ये 14 मजुरांचा मृत्यू झाला असून दोन जण जखमी झाले. तर तीन मजूर बचावले आहेत.\nकोरोना कोव्हीड 19 – बीड जिल्हा अपडेट काय आहे जाणून घ्या…\n….त्या मजुरांच्या कुटुंबाला प्रत्येकी २५ लाख रुपयांची मदत करावी रेल्वेमंञी यांनी राजीनामा द्यावा – खोतकर\nपरळी शहरातील माधवबाग-शारदानगर येथे कन्टेनमेंट झोन घोषित ; पूर्णवेळ संचारबंदी लागू\nपरळी शहरात संचारबंदी कालावधीत अत्यावश्यक सेवा चालू राहणार ; जिल्हाधिकारी राहुल रेखावार\nकुंडलवाडी पोलीसांची कारवाई, विदेशीसह एकूण 28,440 मुद्देमाल जप्त…\nदे दान सुटे गि-याण\nदे दान सुटे गिर्‍याण‐————————नैसर्गिक आणि भौगोलिकदृष्ट्या ग्रहण हे सुर्य आणि चंद्राला लागत असते, जसे सुर्य आणि चंद्र यांना ग्रहण लागते,\nविदर्भाप्रमाणे उर्वरित महाराष्ट्रातील कैकाडी समाजाचा अनुसूचित जातीत समावेश करण्यासाठी विधिमंडळाचा ठराव घेऊन केंद्र सरकारकडे शिफारस करणार ; धनंजय मुंडे\nमुस्लिम आरक्षण वर निर्णय घ्या नसता,कांग्रेस, राष्ट्रवादी नगरसेवक व पदाधिकारी राजीनामा देतील\nक्रांतीवीर लहूजी साळवे स्मारकाच्या भूसंपादनासाठी सामाजिक न्याय विभागाने पुढाकार घ्यावा ; उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे\nबीड जिल्हा कुस्तीगीर परिषदेचे उपाध्यक्ष मुरलीधर मुंडे यांच्या हस्ते शरीर सौष्ठव स्पर्धेत व्दितीय क्रमांक मिळवल्याबद्दल ऋषिकेश फड व किरण गिरामयांचा सत्कार\nसेवानिवृत्त पुरी गावाचे लक्ष्मण मोरे पाटील उर्फ भाऊ पाटील यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार\nज्ञानगंगा सेवाभावी संस्थेच्या वतीने गरजु विद्यार्थ्याना शालेय साहित्याचे वाटप\nमुक्तांगण विज्ञान शोधिका केंद्रातर्फे ‘खेल खेल में’ ; राष्ट्रीय स्तरावरील विज्ञान खेळणी, गेम डिझाईन स्पर्धा\nभाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे शुक्रवारी राष्ट्रवादीत प्रवेश करणार – जयंत पाटील\n कोविंड रुग्णालयाचा घातक कचरा सार्वजनिक ठिकाणी रुग्णालयावर गुन्हा दाखल\nदे दान सुटे गि-याण\nदे दान सुटे गिर्‍याण‐————————नैसर्गिक आणि भौगोलिकदृष्ट्या ग्रहण हे सुर्य आणि चंद्राला लागत असते, जसे सुर्य आणि चंद्र यांना ग्रहण लागते,\nशरीर सौष्ठव स्पर्धेत ऋषीकेश फड दुसरा सिल्व्हर मेडल पटकावून मारली बाजी\nसेवानिवृत्त पुरी गावाचे लक्ष्मण मोरे पाटील उर्फ भाऊ पाटील यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार\nसौ.गेले श्री आले विरोधकांची सारी खटपट व्यर्थ झाले – डाॅ.कुडमूलवार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00735.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.tarunbharat.com/the-bus-fell-into-the-valley-due-to-the-negligence-of-the-driver/", "date_download": "2024-03-05T01:20:29Z", "digest": "sha1:F7CK43V2CVFAZA7CMZQJMQYCC5UWESDZ", "length": 9073, "nlines": 118, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "The bus fell into the valley due to the negligence of the driver", "raw_content": "\nश्रीकृष्णांनी अलिप्त राहून, समाधानाने वागून दाखवले\nइस्रोप्रमुख सोमनाथ यांना कर्करोग\nतेरा क्या होगा लवली’मध्ये इलियाना\nसनरायझर्स हैदराबादकडून पुन्हा नेतृत्वबदल,\nगुजरातमध्ये काँग्रेसला मोठा झटका\n7 कंपन्यांचे बाजारभांडवल मूल्य 65 हजार कोटी पार\nमानवी तस्करी विरोधात गुजरातमध्ये मोठी कारवाई\nYou are at:Home»राष्ट्रीय»चालकाच्या निष्काळजीपणामुळे दरीत कोसळली बस\nचालकाच्या निष्काळजीपणामुळे दरीत कोसळली बस\n20 हून अधिक प्रवासी जखमी\nजम्मूतील अरनिया येथे मंगळवारी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास चालकाने नियंत्रण गमाविल्याने बस 50 फूट खोल दरीत कोसळली आहे. या दुघटनेत 20 हून अधिक प्रवासी गंभीर जखमी झाले असून त्यांना जम्मू येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. चालक बस भरधाव वेगाने चालवत असल्याने ही दुर्घटना झाल्याचे काही प्रवाशांकडून सांगण्यात आले.\nबस दरीत कोसळताच जखमी प्रवाशांची चित्कार ऐकून आसपासच्या लोकांनी तेथे धाव घेतली. बसमधून जखमी प्रवाशांना बाहेर काढत लोकांनी स्वत:च्या वाहनांद्वारे त्यांना रुग्णालयात हलविले आहे. काही प्रवाशांची गंभीर प्रकृती पाहता त्यांना जम्मूतील रुग्णालयात दाखल करण्यात आले. दुर्घटनेची माहिती मिळताच प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी दुर्घटनास्थळी तसेच रुग्णालयात पोहोचले. जखमींपैकी दोन प्रवाशांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. या दुर्घटनेप्रकरणी आता अरनिया पोलीस तपास करत आहेत.\nPrevious Articleराज्यांच्या आवश्यकतेबद्दल पंतप्रधान अत्यंत संवेदनशील\nNext Article उत्तराखंड : समान नागरी संहिता येणार\nअसाल खासदार, लाचखोरी नाही चालणार \nचंदीगढमध्ये भाजपने दाखविले सामर्थ्य\nउदयनिधी स्टॅलिन यांना ‘सर्वोच्च’ फटकार\nज्येष्ठ नेते तापस रॉय यांचा तृणमूलला रामराम\nड्रीम लँड बिल्डर्सचे प्रमुख पवन भडाना यांची आत्महत्या\nबेंगळूर बॉम्बस्फोट प्रकरणाचा तपास एनआयएकडे\nअनंत अंबानी व राधिका मर्चेंटच्या प्री-वेडिंग सोहळ्यातील बॉलीवूड कलाकारांचे स्टनिंग लूक(Bollywood Actors’ Stunning Looks at Anant Ambani and Radhika Merchant’s Pre-Wedding Ceremony)\nआजपासून भारत विरुद्ध इंग्लंड तिसरी कसोटी (India vs England 3rd Test from today)\nशंभू सीमेवर शेतकऱ्यांचा निषेध मोर्चा (पंजाब-हरियाणा) Farmers protest march at Shambhu border (Punjab-Haryana)\nई पेपर ऐप डाउनलोड करा\nअनंत अंबानी व राध���का मर्चेंटच्या प्री-वेडिंग सोहळ्यातील बॉलीवूड कलाकारांचे स्टनिंग लूक(Bollywood Actors’ Stunning Looks at Anant Ambani and Radhika Merchant’s Pre-Wedding Ceremony) युएईत मंदिर, जगाला सद्भावना संदेश(UAE temple, message of goodwill to the world) आजपासून भारत विरुद्ध इंग्लंड तिसरी कसोटी (India vs England 3rd Test from today) शंभू सीमेवर शेतकऱ्यांचा निषेध मोर्चा (पंजाब-हरियाणा) Farmers protest march at Shambhu border (Punjab-Haryana)", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00735.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "http://mr.cnmarlene.com/application/", "date_download": "2024-03-04T23:48:56Z", "digest": "sha1:BAT3ZOLICFVEETHU3SW26C2XHY5AYOO5", "length": 5066, "nlines": 147, "source_domain": "mr.cnmarlene.com", "title": "अर्ज - शांघाय मार्लेन इंडस्ट्रियल कं, लि.", "raw_content": "\nपीव्हीसी बाहेरील वॉल हँगिंग बोर्ड\nपीव्हीसी सीसुशोभित करणेPरोटेक्टर कोपरे अधिक नीटनेटके आणि सुंदर बनवण्यासाठी भिंतीवर वापरलेला एक प्रकारचा प्रोफाइल आहे.सौंदर्यशास्त्राव्यतिरिक्त, कोपऱ्याच्या पट्ट्या देखील डेंट्स आणि इतर नुकसान टाळण्यासाठी कोपऱ्यांना मजबूत करतात.\nपीव्हीसी एक्स्ट्रुजन फेंस स्लॅटचा वापर बागेतील कुंपण, ट्रेलीस आणि गेट्ससाठी मोठ्या प्रमाणावर केला जातो.फक्त भिंत सजावट, कुंपण स्क्रीन, प्रायव्हसी स्क्रीन, प्रायव्हसी हेजेज म्हणून वापरणे उत्तम आहे.गार्डन रेलिंगचा वापर प्रामुख्याने गार्डन व्हिला, उद्याने, शाळा, चर्च, अपार्टमेंट्स, समुद्रकिनारी हॉलिडे हाऊस आणि समुद्रकिनारी असलेली उद्याने यांच्या बंदिस्त करण्यासाठी केला जातो. HorseFence /FहातFence /Fक्षेत्रएफence/ Non-चढणेAनिमलPलॅस्टिकFenceशेतातील जनावरांना प्रतिबंध करण्यासाठी वापरले जाते.\nपीव्हीसी बाह्य भिंत साइडिंग हँगिंग बोर्डचा वापर व्हिला, इमारती, प्लांट, लाइट स्टील स्ट्रक्चर रूम इत्यादींच्या भिंतींच्या सजावटीवर मोठ्या प्रमाणावर केला जातो.\nपत्ता किउशी आरडी, जिनशानवेई टाउन, जिनशान जिल्हा, शांघाय, चीन.\nपीव्हीसी बाहेरील वॉल हँगिंग बोर्ड\n© कॉपीराइट 20102021 : सर्व हक्क राखीव.\nई - मेल पाठवा\nशोधण्यासाठी एंटर दाबा किंवा बंद करण्यासाठी ESC दाबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00736.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://krushimarathi.com/mumbai-railway-news-special-express-train-to-be-started-how-will-the-schedule-be/", "date_download": "2024-03-05T01:01:54Z", "digest": "sha1:UOQRPMXXTYMBGH3VMDTOVL4YITAF2OM4", "length": 10059, "nlines": 48, "source_domain": "krushimarathi.com", "title": "रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर ! मुंबईहून सुरू होणार विशेष एक्सप्रेस ट्रेन, कसे राहणार वेळापत्रक, वाचा - Krushimarathi.com", "raw_content": "\n मुंबईहून सुरू होणार विशेष एक्सप्रेस ट्रे��, कसे राहणार वेळापत्रक, वाचा\nमोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा\nMumbai Railway News : राजधानी मुंबईमधील आणि उपराजधानी नागपूर येथील रेल्वे प्रवाशांसाठी एक अतिशय महत्त्वाचे आणि मोठे अपडेट समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई ते नागपूर दरम्यान रेल्वे विभागाकडून विशेष एक्सप्रेस गाड्या चालवल्या जाणार आहेत.\nजसं की आपणास ठाऊकच आहे की दरवर्षी 6 डिसेंबरला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिवस असतो. या दिवशी अनेक अनुयायी नागपूर येथे दीक्षाभूमीला जात असतात.\nयंदा देखील हजारो अनुयायी मुंबईवरून दीक्षाभूमीला जाणार आहेत. सालाबादाप्रमाणे या ठिकाणी मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे या मार्गावरील रेल्वे गाड्यांमध्ये देखील या काळात मोठी गर्दी होईल असा अंदाज आहे.\nदरम्यान ही संभाव्य वाढती गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेच्या माध्यमातून 14 अनारक्षित विशेष गाड्या चालवल्या जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.\nयामुळे महापरिनिर्वाण दिनानिमित्त रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असा आशावाद व्यक्त केला जात आहे.आता आपण या 14 विशेष अनारक्षित गाड्या कोणत्या मार्गावर चालवल्या जातील याबाबत थोडक्यात जाणून घेणार आहोत.\nमध्य रेल्वे कडून मिळालेल्या माहितीनुसार, 6 डिसेंबरला असणाऱ्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त नागपूर ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई या दरम्यान तीन विशेष गाड्या चालवल्या जाणार आहे.\nतसेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते नागपूर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सेवाग्राम, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते अजनी, दादर ते सेवाग्राम, दादर ते अजनी, दादर ते नागपूर या मार्गावर प्रत्येकी एक अशा सहा विशेष गाड्या चालवल्या जाणार आहेत.\nयासोबतच कलबुर्गी ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कलबुर्गी यादरम्यान प्रत्येकी एक विशेष गाडी चालवली जाणार आहे. याशिवाय सोलापूर ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई दरम्यान दोन विशेष रेल्वे गाड्या चालवल्या जाणार आहेत.\nतसेच अजनी ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई या दरम्यान एक गाडी चालवली जाणार आहे. अशा तऱ्हेने मध्य रेल्वे कडून महापरिनिर्वाण दिनानिमित्त 14 विशेष गाड्या चालवल्या जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.\nदरम्यान या सर्व विषयाचे रेल्वे गाड्या चार डिसेंबर ते आठ डिसेंबर 2023 दरम्यान चालवल्या जाणार असल्याचे सेंट्रल रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रवास करणाऱ्या अनुयायांना मोठा दिलासा मिळणार आहे.\nशेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा\n तुम्हाला अजून पीएम किसानचा 16वा हप्ता मिळाला नाही मग इथं तक्रार करा लगेचच खात्यात जमा होणार पैसे\nयंदा पांढरे सोने शेतकऱ्यांना मालामाल बनवणार कापूस बाजार भावात 1,000 रुपयांची वाढ, भविष्यात कसे राहणार दर \n आता भारत ‘या’ 2 देशांना निर्यात करणार 64 हजार 400 टन कांदा, बाजारभाव वाढणार का \n ‘या’ 10 नवीन मार्गावर सुरू होणार वंदे भारत स्लीपर ट्रेन, पहिली ट्रेन मार्चमध्येच होणार लाँच, महाराष्ट्रालाही मिळणार भेट, पहा रूटमॅप\nमहाराष्ट्रातील अनेक धरणांनी आत्ताच तळ गाठला, तुमच्या जवळील धरणात किती टक्के पाणीसाठा शिल्लक आहे \n300 युनिट मोफत वीज मिळवण्यासाठी ‘इथं’ अर्ज करा, पहा संपूर्ण प्रोसेस सोप्या भाषेत\n महाराष्ट्रात ‘या’ ठिकाणी तयार होणार भव्य क्रिकेट स्टेडियम, गोपीनाथ मुंडे यांची मोठी घोषणा\n महाराष्ट्रात आणखी ‘इतके’ दिवस जोरदार वादळी पाऊस, काही ठिकाणी गारपीट देखील होणार\nउन्हाळ्यात गिलक्याच्या ‘या’ 3 जातींची लागवड करा, विक्रमी उत्पादन मिळवा\nपीएम सूर्य घर मोफत वीज योजनेत जुन्या रूफटॉप सोलर योजनेपेक्षा अधिक सबसिडी मिळते का पहा दोघा योजनेमधील अनुदानाचा फरक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00736.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A5%8C%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE", "date_download": "2024-03-05T01:07:22Z", "digest": "sha1:OCWSSNLA6RMC3CSXGJR5X5LSGQ3QZ523", "length": 17418, "nlines": 157, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "सौदिया - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nसौदी अरेबियन एरलाइन्स किंवा सौदिया (अरबी: الخطوط الجوية العربية السعودية) ही सौदी अरेबिया देशाची राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. १९४५ साली स्थापन झालेल्या सौदियाचे मुख्यालय जेद्दा येथे असून तिच्या ताफ्यामध्ये १५३ विमाने आहेत.[१] सध्या सौदियामार्फत जगातील ८० शहरांमध्ये प्रवासी व माल वाहतूकसेवा पुरवली जाते.\nरियाध - किंग खालिद आंतरराष्ट्रीय विमानतळ\nदम्मम - किंग फहाद आंतरराष्ट्रीय विमानतळ\nजेद्दाह - किं�� अब्दुलअझीझ आंतरराष्ट्रीय विमानतळ\nसिंगापूर चांगी विमानतळावर थांबलेले सौदियाचे बोईंग ७४७\nछत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर थांबलेले सौदी अरेबियनचे बोइंग ७७७ विमान\nसौदिया अरेबियन एर लाइन ही स्वतंत्र झेंडाधारी मुख्य ठिकाण जेद्दा असणारी विमान सेवा आहे. ही एर लाइन मुख्यतः जेद्दा-किंग अब्दुलजीज अंतरराष्ट्रीय विमानातळावरून (JED) चालविली जाते. रियाध-किंग खालिद आंतरराष्ट्रीय विमानतळ (RUH), आणि दमन-किंग फाद आंतरराष्ट्रीय विमानतळ (DMM) ही याची इतर मुख्य केद्रे आहेत. कंपनीने २८ नोव्हेंबर १९९९ रोजी न्यू दमन हा विमानतळ व्यावसायिक तत्त्वावर चालविण्यासाठी घेतला.. त्यानंतर देहरान आंतरराष्ट्रीय विमानतळ हा लष्करी विमानतळ म्हणून उपयोगात आणला. मध्य पूर्व देशांत मोठ्या प्रमाणात महसूल प्राप्त होण्याच्या दृष्टीने एमिरेटस आणि कतार एरवेझ नंतर या एरवेझचा तिसरा क्रमांक लागतो. मध्य पूर्व, आफ्रिका, आशिया, युरोप आणि उत्तर अमेरिका या देशांचा समावेश असणाऱ्या १२० ठिकाणी ही एर लाइन देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय नियमित सेवा देणारी एर लाइन आहे.[२] रमझान आणि हज यात्रेच्या वेळी सरकारसाठी देशी आणि आंतरराष्ट्रीय विमान सेवा पुरवली जाते.. सौदिया एर लाइन ही अरब एर प्रवासी संघटनेची सभासद आहे. या एरलाइनने स्काय टीम एर लाइन्स बरोबर २९ मे २०१२ रोजी हितैक्य साधले..[३]\n५ घटना आणि अपघात\nजेव्हा सन १९४५ मध्ये अमेरिकेचे अध्यक्ष रुझवेल्ट यांनी डग्लस DC-3 हे विमान भेट म्हणून किंग अब्दुल अजीज इब्न सौद यांना दिले, तेव्हा या राष्ट्राचा नागरी विमान सेवा क्रमाक्रमाने चालू करण्याच्या विकासाचा मार्ग खुला झाला. सप्टेंबर १९४५मध्ये स्वतंत्र झेंडाधारी सौदियाची सौदी अरेबियन एर लाइन अस्तित्वात आली. ही सौदी सरकारचे पूर्ण मालकीची लष्करी मंत्रालयाच्या अधिकारात ट्रान्स वर्ल्ड एर लाइन्सशी व्यवस्थापकीय कराराने चालणारी विमान सेवा झाली.\nसुरुवातीपासूनच शहराला अतिशय जवळ असणारे जेद्दा-कांडार विमानतळ झेंडाधारी केंद्र झाले आहे. पॅलेस्टाइन येथील लिड्डा (सध्याच्या इस्राइलचे लोड – बेन-गुरियन आंतरराष्ट्रीय विमानतळ) ब्रिटिश मन डेट हे हजच्या यात्रेकरूंना तत्पर सेवा देत आहे. ह्या एर लाइनने जेद्दा–रियाध-होफुफ-देहरान या मार्गावर DC 3 ही पांच विमाने मार्च १९४७मध्ये चालू केली त्याचबरो��र जेद्दा आणि कैरो ही सेवाही त्याच महिन्यात चालू केली. सन १९४८ च्या सुरुवातीला दमास्कस आणि बैरूत विमान सेवा सुरू झाली. सन १९४८नंतर सन २०११ पर्यंत या विमान कंपनीने विमान सेवा देण्यात खूपच प्रगती केली. सन २०१२ च्या शेवटी शेवटी सौदिया विमान कंपनीने ६४ विमाने विकत घेतली. त्यांत ५ बोईंग आणि ५८ एर बसचा समावेश होता. सन २०१५मध्ये आणखी ८ बोईंग 787-9 विमाने सामील होणार होती.\nसौदियाची इतर वेगवेगळी विमाने खालील प्रकारची आहेत.\n६ बीचक्राफ्ट बोनांझा (प्रशिक्षण)\n२ डॅसाॅल्ट फाल्कन 900 (सरकारी सेवा)\n२ डॅसाॅल्ट फाल्कन, 7X (सरकारी)\n६ गल्फ स्ट्रीम IV (सरकारी वापर)\n६ हाॅकर 400 x p (सरकारी वापर)\nकांही लष्करी सी-130 विमानेसुद्धा सौदिया रंगाने रंगवून रोयल सौदी एर फोर्सच्या मदतीने त्यांचा उड्डाणासाठी वापर केला जातो.\nया विमान कंपनीने एरोफ्लोट, एर युरोप, एर फ्रान्स, अलितालिया, गल्फ एर, केन्या एरवेझ, कोरियन एर, कुवेत एरवेझ, मिडल ईस्ट एरलाइन्स, श्रीलंकन एर लाइन्स यांच्याशी विमान सेवेचा कायदेशीर करार केलेला आहे.[४]\nएरबस ए-३२०-२०० ३५ — ० १२ १३२ १४४\n० २० ९६ ११६\nएरबस ए-३२१-२०० १५ — ० २० १४५ १६५\nएरबस ए-३३०-२०० ३ ०\nएरबस ए-३३०-३०० १६ ० ३६ २६२ २९८\nबोईंग ७४७ १६ — ० ३२ ४०२ ४३४\nबोईंग ७७७-२०० ईआर २३ — २४ ३८ १७० २३२\n० १४ ३२७ ३४१\nबोईंग ७७७-३०० ईआर १२ ८ २४ ३६ २४५ ३०५\n० ३० ३८३ ४१३\nबोईंग ७८७ — १६ ठरायचे आहे\nएम्ब्रेयर ई-१७० १५ — ० ६ ६० ६६\nसौदी अरेबियन एरलाइन्सच्या विमानांमधून अहलाण व सहलण (नमस्कार आणि स्वागत) हे मासिक उपलब्ध असते. इस्लामी नियमांनुसार विमानांतून मद्य आणि वराहमांस (पोर्क) दिले जात नाही. एरबस ए३३०-३०० आणि बोईंग ७७७-३०० प्रकारच्या विमानांतून वायफायद्वारे महाजाल सेवा उपलब्ध आहेत. काही विमानात प्रवाशांसाठी प्रार्थनेची सोयही केलेली आहे.\nघटना आणि अपघात संपादन\n२५ सप्टेंबर १९५९ : डग्लस डीसी-४ एचझेड-एएफ हे विमान उड्डाण घेता घेता वैमानिकाच्या चुकीमुळे पडले. ६७ प्रवाशी आणि ५ कर्मचारी यातून वाचले.[६]\n९ फेब्रुवारी १९६८ : डग्लस सी-४७ हे दुरुस्ती करताना मोडले.\n१० नोव्हेंबर १९७० : डग्लस डीसी-३ जॉर्डनहून किंग खालिद आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे जाणारे विमानाचे अम्मान नागरी विमान तळावर अपहरण झाले आणि त्याला सिरीयातील दमास्कस विमानतळाकडे नेले.\n११ जुलै १९७२ : डग्लस सी-४७बी प्रकारच्या विमानाला ताबुक विमानतळावर अपघात झाला.\n१९ ऑगस्ट १९८० : लॉकहीड एल-१०११-२०० ट्रायस्टार ७६३ प्रकारचे विमान रियाध विमानतळावर आगीत भस्मसात झाले. त्यावेळी ३१२ लोक ठार झाले.\n१२ नोव्हेंबर १९९६ : बोईंग ७४७-१००बी प्रकारचे विमान नवी दिल्लीपासून दहरानला चाललेले असताना कझाखस्तान एरलाइन्सच्या इल्युशिन आयएल-७६ प्रकारच्या विमानाशी दिल्लीपासून कांही अंतरावरील चरखी दादरी या गावाजवळ आदळले. या विमानातील ३१२ प्रवासी आणि कझाखस्तान एरलाइन्सच्या विमानातील ३७ प्रवासी असे एकूण ३४९ प्रवासी ठार झाले.\n२३ ऑगस्ट २००१ : कुआलालम्पूर येथे बोइंग ७४७-३०० चे नाक मोडले. कोणीही जखमी झाले नाही.\n५ जानेवारी २०१४ : भाड्याने घेतलेले बोइंग ७६७ हे मदिनाच्या प्रिन्स मोहम्मद बिन अब्दुलजिज विमानतळावर जबरदस्तीने उतरविले. तेथे त्याची चाके मोडल्याने २९ लोक जखमी झाले.\n५ ऑगस्ट २०१४ : मनिला ते रियाध मार्गावरील बोइंग ७४७-४०० प्रकारचे विमान मनिलातील निनॉय ॲक्विनो आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण करताना घसरले. कोणीही जखमी झाले नाही.\n^ \"सौदी अरेबियन एरलाइन्स - उड्डाण करणारे विमानाचे तपशील आणि इतिहास\".\n^ \"कोड शेअरिंग करार सौदी एरलाइन्सच्या प्रवाशांना अधिक पर्याय देते\".\n^ \"सौदीएरलाइन्सचा विमान ताफा\".\n^ \"सौदी एर लाइन्स विमानाच्या अपघातांचे वर्णन\". Archived from the original on 2021-05-09. 2016-11-09 रोजी पाहिले.\nशेवटचा बदल ६ जानेवारी २०२४ तारखेला १२:३७ वाजता झाला\nया पानातील शेवटचा बदल ६ जानेवारी २०२४ रोजी १२:३७ वाजता केला गेला.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 4.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00736.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:Archival_templates", "date_download": "2024-03-05T00:50:15Z", "digest": "sha1:563VFQCWVLWU72U7MCZVDLCFB7CJGURH", "length": 6435, "nlines": 153, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:Archival templates - विकिपीडिया", "raw_content": "\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया वर्गात असलेली पाने ही या गोष्टींसाठी आहेत: मार्गक्रमण साचे.\nपुढील साचा वर्ग नोंदी\nया वर्गात साचा नामविश्वाची पाने आहेत.त्याचा वापर लेखाचे वर्गीकरण किंवा इतर नामविश्वातील पानांसाठी करण्यात येऊ नये.\nया वर्गात साचा जोडण्यास:\nजर त्या साच्यास वेगळे दस्तावेजीकरण पान (बहुदा, \"साचा:template name/doc\" असे असलेले) असेल, तर\nअसे त्या पानाच्या खाली असलेल्या विभागात जोडा, तसे नसेल तर,\nहे साचा संकेताच्या शेवटी जोडा. त्यापूर्वी याची खात्री करा कि, ते त्याच ओळीत सुरु होते ज्यात संकेताचा शेवटचा वर्ण आहे.\nएकूण ५ पैकी खालील ५ पाने या वर्गात आहेत.\nविकिपीडिया लघुपथ त्रुटी असलेली पाने\nया पानातील शेवटचा बदल ९ सप्टेंबर २०१८ रोजी ११:१४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00736.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://navswaraj.com/category/farms/", "date_download": "2024-03-05T01:46:41Z", "digest": "sha1:HY25SXD64IG5XNXLY2ZGG6Y34E5TUGH3", "length": 12351, "nlines": 167, "source_domain": "navswaraj.com", "title": "शेत-शिवार Archives - Navswaraj", "raw_content": "\nआम्हाला बातम्या पाठविण्यासाठी येथे क्लिक करा\nसंपादकीय / लेख / ब्लॉग\nमुख्यपृष्ठ महाराष्ट्र देश / विदेश साहित्य-संस्कृती\nLemon : लिंबूच्या दरात वाढ, उन्हाळ्याचा फटका; शेतकऱ्यांना फायदा\nNagpur : हिवाळा संपत आला असून उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. प्रत्येक वस्तूचे दर वाढतांना दिसतात. ऊसाचा रस असो किंवा लिंबू सरबत उन्हाळ्यात…\nSoya Bean जगाचा पोशिंदा आता संकटात, सोयाबिनला मिळाला हा भाव\nWashim : जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे, घाम गाळत जगाला पोसणारा शेतकरी आता स्वत:चे घर कसे पोसायचे या विवंचनेत पडला आहे. पीक…\nUnseasonal Rain : वादळी पावसाचा पुन्हा धुमाकूळ होणार, जाणून घ्या कोणत्या भागात\nMaharashtra News : हवामान विभागाने केलेल्या अंदाजानुसार राज्यात पुन्हा काही भागात अवकाळी पाऊस झाला. या पावसामुळे शेतकऱ्यांच्या गहू, तूर, मका, हरभरा, गुरांच्या…\nAkola Cotton : कापसाला प्रति क्विंटल सात हजारापेक्षा कमी भाव\nअकोला | Akola News : अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर कापसाचे पीक घेतले आहे. गेल्या वर्षी कापसाला १४ ते १६ हजार रुपयांपर्यंत…\nबुलढाण्यात अद्रक पिकावर मुळकुजचा प्रादुर्भाव\nबुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातील अद्रक उत्पादक शेतकरी विविध रोगाच्या प्रादुर्भावामुळे संकटात सापडला आहे. येलो मोझॅकने सोयाबीन पीक हातचे गेल्यानंतर आता अद्रकावर रोग…\nशेतकरी लागले कामाला आता रब्बी हंगामावर भिस्त\nअमरावती : न��सर्गिक आपत्ती आणि कीडीचा प्रादुर्भाव यामुळे खरीप हंगाम हातून गेला आहे. त्यामुळे आता रब्बी हंगामावर भिस्त आहे. शेतीची मशागत करून…\nअमरावतीत सरकारी कर्मचाऱ्यांचा सरकारी योजनेवरच डल्ला\nअमरावती : सरकारी कर्मचाऱ्यांनी एका सरकारी योजनेवरच डल्ला मारत रक्कम लाटल्याचा धक्कादायक प्रकार अमरावतीत उघड झालाय. शेतकरी असल्याचं दाखवत सरकारी कर्मचाऱ्यांनी कोट्यवधींची…\nअमरावती जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात संत्रा फेकून निषेध\nअमरावती : बांग्लादेश जाणाऱ्या संत्र्यावरील आयात शुल्क हटविण्याच्या संदर्भात जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून केंद्र व राज्य सरकारला निवेदन तसेच संत्रा भेट देण्यासाठी प्रहारच्या…\nजिल्हाधिकारी पोहोचले शेतीच्या बांधावर\nअकोला : जिल्हाधिकारी अजित कुंभार चार गावांच्या शेतीच्या बांधावर पोहोचले. पीक परिस्थितीची पाहणी करुन ‘यलो मोझॅक’ मुळे सोयाबीन पिकाच्या नुकसानीचे पंचनामे आणि…\nबुलडाण्यात अतिवृष्टीचा नांदुरा तालुक्याला जबर फटका\nबुलडाणा : नांदुरा तालुक्याला अतिवृष्टीचा जबर तडाखा बसला आहे.शनिवारी रात्री झालेल्या पावसाने तब्बल ११६ कुटुंब निराधार झाले असून २६ घरांची पडझड झाली…\nTadoba Mahotsav : ‘ड्रिमगर्ल’ म्हणाल्या मथुरेत कृष्ण मंदिराचे स्वप्न लवकरच साकार होणार\n दारू ढोसून तरुणींनी मुलांना झोडले\nAmravati Crime : अवघ्या 100 रुपयाच्या बाटलीसाठी आईलाच संपविले\nLatur Nanded Highway : दुर्दैवी घटना; लातूर-नांदेड महामार्गावर कारचा अपघात\nNagpur Crime : एनएचएआय चा अधिकारी केंद्रीय गुन्हे अन्वेशन विभागाच्या (सीबीआय) जाळ्यात\nदेश / विदेश (86)\nपर्यावरण, पर्यटन, वन्यजीव (55)\nChandrapur Health : नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यात चंद्रपूर आदर्श ठरावा\nAmravati अमरावती येथील घटना तरुणाने स्वत:लाच पेटवलं\nSwine flu : ‘स्वाइन फ्लू’मुळे नागपूरकरांची चिंता वाढली, नेमक कारण काय\nMedical College : सर्वोपचार रुग्णालयातील जेवणात आढळल्या अळ्या\nAkola News : डॉ. हेडगेवार रुग्णालय आणि अनुसंधान केंद्रातील किडनी प्रत्यारोपण कार्यशाळा\nअमरावतीचे ईर्विन होणार ८०० खाटांचे नवे रूग्णालय\nTadoba Festival 2024 : विश्वसुंदरींनी दिला व्याघ्र संवर्धनाचा...\nSudhir Mungantiwar : मानवी जीवन, सृष्टीच्या संरक्षणासाठी व्याघ्र...\nWeather Update: हवामान विभागाचा राज्यातील ५ जिल्ह्यांना ऑरेंज...\nWeather Update : पुढील तीन दिवसांत राज्यात ‘या’...\nWeather Updates : विदर्भा��� पुन्हा पावसाची शक्यता, जाणुन...\nसंपादकीय / लेख / ब्लॉग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00736.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.aathavanitli-gani.com/Song/Dolyat_Vach_Majhya", "date_download": "2024-03-05T02:10:38Z", "digest": "sha1:AJYVBALO72ACUEENL5QZZPX5LZ7WCL3Z", "length": 2776, "nlines": 37, "source_domain": "www.aathavanitli-gani.com", "title": "डोळ्यांत वाच माझ्या | Dolyat Vach Majhya | आठवणीतली गाणी | Aathavanitli Gani | Marathi songs lyrics online", "raw_content": "\nडोळ्यांत वाच माझ्या तू गीत भावनांचे\nसादाविना कळावे संगीत लोचनांचे\nमी वाचले मनी ते फुलली मनात आशा\nसांगावया तुला ते नाही जगात भाषा\nहितगूज प्रेमिकांचे हे बोल त्या मुक्यांचे\nहास्याविना फुटेना ओठांत शब्द काही\nकळले सखे तुला ते, कळले तसे मलाही\nदोघांस गुंतविती म‍ऊ बंध रेशमाचे\nपद्मासमान जन्मे हे काव्य जीवनी या\nया जीवनात काव्ये, काव्यात जीवने या\nगंधात धुंद वारा वार्‍यात गंध नाचे\nगीत - ग. दि. माडगूळकर\nसंगीत - सुधीर फडके\nस्वर - आशा भोसले, सुधीर फडके\nचित्रपट - लाखाची गोष्ट\nगीत प्रकार - चित्रगीत, युगुलगीत, नयनांच्या कोंदणी\nहितगूज - हिताची गुप्‍त गोष्ट.\nकृपया पर्यावरणाचा विचार करा.\nदाद द्या अन्‌ शुद्ध व्हा \nआशा भोसले, सुधीर फडके\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00736.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} +{"url": "https://azadmarathi.com/a-nun-from-patanjali-get-suicide-2970/", "date_download": "2024-03-05T01:40:44Z", "digest": "sha1:5NGM6RGPSIVPE6BYSFMPRZXCUBVTN6W4", "length": 13415, "nlines": 149, "source_domain": "azadmarathi.com", "title": "धक्कादायक : बाबा रामदेव यांच्या गुरुकुलात एका साध्वीने केली आत्महत्या - azadmarathi.com", "raw_content": "\nधक्कादायक : बाबा रामदेव यांच्या गुरुकुलात एका साध्वीने केली आत्महत्या\nधक्कादायक : बाबा रामदेव यांच्या गुरुकुलात एका साध्वीने केली आत्महत्या\nहरिद्वार – वैदिक कन्या गुरुकुलम. हरिद्वारमध्ये पतंजली योगपीठ संचालित गुरुकुल आहे. याठिकाणी एका साध्वीने इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली आहे. घटनास्थळावरून एक सुसाईड नोटही सापडली आहे, ज्यात अनेक गोष्टी लिहिल्या आहेत. साध्वी गेल्या 6 वर्षांपासून गुरुकुलमध्ये राहत असल्याचे सांगितले जात आहे. मात्र साध्वीने आत्महत्या कशामुळे केली याची पुष्टी झालेली नाही.\n24 वर्षीय साध्वी देवाज्ञा मध्य प्रदेशातील मंदसौर जिल्ह्यातील हलोराच्या रहिवासी होत्या. त्या 2015 पासून योगपीठात राहत होत्या. त्या इथे एमए संस्कृतच्या शेवटच्या वर्षात शिकत होत्या तसेच अध्यापन देखील त्या करत होत्या. 2018 मध्ये त्यांनी संन्यास दीक्षा घेतली. रविवारी सकाळी देवाज्ञा यांनी योगपीठ इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून खाली उडी मारली. योगपीठाचे कर्मचारी त्यांना जवळच्या भूमानंद रुग्णालयात घेऊन गेले, पण त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.\nबहादराबाद पोलीस ठाण्याचे प्रभारी परवेज अली यांनी सांगितले की घटनास्थळावरून एक सुसाईड नोट सापडली आहे. त्यात धार्मिक गोष्टींचा उल्लेख आहे. त्याने यापेक्षा सुसाईड नोटबद्दल अधिक काही सांगितले नाही. जनसत्ताच्या एका अहवालात म्हटले आहे की, सुसाईड नोटमध्ये एका व्यक्तीचा संदर्भ देत अनेक गोष्टी लिहिल्या गेल्या आहेत, विशेष म्हणजे संपूर्ण सुसाईड नोटमध्ये साध्वीचे नाव लिहिलेले नाही.\nया नोटमध्ये असे म्हटले आहे की, “मी माझ्या मनातील कुणाला सांगावे, मी कोणतीही चूक केली नाही. मी स्वतःला सांसारिक जीवनासाठी योग्य मानत नाही, म्हणूनच संन्यासात माझे जीवन संपवताना मला फक्त योगामध्ये मुक्ती घ्यायची आहे. जनसत्ताच्या मते, सुसाइड नोटमध्ये देवपूर्णा दीदीचा उल्लेख आहे. याशिवाय त्यांनी स्वामी, आचार्य, गुरुदेव, आई -वडील आणि भावालाही नमन केले आहे.\n“शरदराव कौतुक करताना सुध्दा माणूस म्हणून आपण कसे…\nसरकारला लोकमान्यता नसून, महाराष्ट्राचं हित जपण्यात सरकारला…\nआईने अर्धनग्न होत स्वतःच्या मुलांना शरीरावर चित्र काढायला…\n… तर उद्धव ठाकरे यांच्याकडे पाच आमदारांचा देखील…\nआश्रमाचे संचालक आचार्य बाळकृष्ण या प्रकरणी बाहेर आले आहेत, त्यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर लिहिले,“पतंजली आश्रमाच्या साध्वी भगिनी देवाज्ञाजी यांच्या आकस्मिक निधनामुळे संपूर्ण पतंजली कुटुंब शोकात आहे. आम्ही यासंदर्भातील सर्व पुरावे स्थानिक पोलिसांना दिले आहेत. पोलीस त्याची कसून चौकशी करत आहेत. ”\nबहादुराबाद पोलीस ठाण्याचे डीएसपी परवेज अली यांनी सांगितले की, साध्वीच्या खोलीतून सुसाईड नोट सापडली आहे. आम्ही त्याच्या पालकांना कळवले आहे. प्रकरणाची चौकशी सुरू आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच गोष्टी स्पष्ट होतील, असे पोलिसांचे म्हणणे आहे.\nदेवपूर्णापतंजलीबाबा रामदेवसाध्वी देवाज्ञासाध्वीने केली आत्महत्या\nमोहम्मद पैगंबरांचे व्यंगचित्र काढणाऱ्या लार्स विल्क्स यांचे अपघातामध्ये निधन, अल कायदाच्या होते निशाण्यावर\nई प्रसन्ना : भारताचा असा फिरकीपटू जो खेळाच्या मैदानावर क्रिकेट नव्हे तर बुद्धिबळ खेळत असे\nChhagan Bhujbal | सगळं देऊनही जरांगेची प्रसिद्धीची नशा संपत नाही, छगन भुजबळ यांचा…\nChhagan Bhujbal - मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील याचं नाटक अवघ्या महाराष्ट्राला कळालं आहे. राज्य सरकारने…\nआद्य क्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या स्मारकाचे मुख्यमंत्री…\nIPL 2024 | आयपीएल 2024 चा सर्वात स्वस्त आणि सर्वात महागडा कर्णधार…\nन केलेल्या कामाचे फुकटचे श्रेय घेणाऱ्यांना करारा जबाब मिलेगा –…\nSharad Pawar | राजकारण बाजूला ठेवून तरुणांना नवीन रोजगार…\nsugar production | राज्यातील साखरेच्या उत्पादनात गेल्या…\nNana Patole – साखर कारखान्यांना पैसे देता मग…\nGautam Gambhir | गौतम गंभीरचा राजकारणाला रामराम, मोदी-शाह…\n आयुष्यात खूप टेंशन आहे…\nJoints Pain | सांधेदुखी कमी करण्यासाठी ‘हे’ 5…\nVastu Shastra | रात्री झोपताना उत्तरेकडे पाय करुन झोपल्यास…\nPune News | पुण्यात पब आणि हॉटेल रात्री दीडपर्यंत सुरु…\nअभिनेत्रीने ओलांडल्या बोल्डनेसच्या मर्यादा, हॉट पोज देत केलं…\nआपल्या मित्राला खासदार करायचंय\nपुनित बालन ग्रुपतर्फे पुणे पोलिस कल्याण निधीला ५ लाख…\n‘वडिलांना धमकी दिली तर…’, हर्षवर्धन…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00737.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://krushisahayak.krushivasant.com/2023/05/17/educational-loan/", "date_download": "2024-03-04T23:59:16Z", "digest": "sha1:UUW35C5IIETLXIP2EPZURZXN3LB5GJ6R", "length": 9173, "nlines": 92, "source_domain": "krushisahayak.krushivasant.com", "title": "Educational Loan परदेशी शिक्षणासाठी बँक देणार कर्ज - Krushisahayak", "raw_content": "\nInstant loan app without cibil पीएनबी बँंकेचे झटपट कर्ज; ग्राहकांना अवघ्या 4 क्लिकमध्ये\nPashupalan loan महिलांसाठी खुशखबर; महिलांना मिळणार 10 शेळ्या 1 बोकड\nToday onion rate in pune 2024 कांदा उत्पादकांसाठी दिलासादायक, आगामी काळात कांद्याचे भाव वाढणार, रांगडा आणि उन्हाळीला होणार फायदा\nmobile tower crane आपल्या जागेत मोबाईलचा टॉवर लावून दर महिना 75000 ते 100000 रुपये मिळवा\nInstant loan app without cibil पीएनबी बँंकेचे झटपट कर्ज; ग्राहकांना अवघ्या 4 क्लिकमध्ये\nPashupalan loan महिलांसाठी खुशखबर; महिलांना मिळणार 10 शेळ्या 1 बोकड\nEducational Loan परदेशी शिक्षणासाठी बँक देणार कर्ज\nEducational Loan परदेशी शिक्षणासाठी बँक देणार कर्ज\nEducational Loan सध्या विविध क्षेत्रांमध्ये करिअरच्या अनेक संधी निर्माण झाल्याने स्पर्धाही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. विद्यार्थ्यांना देशातच नव्हे, तर परदेशातही नोकऱ्या मिळत आहेत.\nक्रेडिट स्कोअर, हमी महत्त्वाची Educational Loan\nसंस्था मान्यता प्राप्त आहे का\nमुलांमध्येही बदलता ट्रेण्ड पाहून अधि���ची कौशल्ये आत्मसात करण्यासाठी परदेशात पदवी किंवा एखादा अभ्यासक्रम करण्याचा कल वाढला आहे. याबाबत परदेशातील अनेक मोठी विद्यापीठे, तसेच खासगी संस्था मोठ्या प्रमाणात जाहिराती करीत असतात. सोशल मीडियातही याचा प्रचार केला जातो. परदेशात शिकण्यासाठी मुलांना कर्ज मिळवून दिले जाईल, असे सांगितले जाते, परंतु असे कर्ज काढताना पुरेशी काळजी न घेतल्यास फसगत होण्याची शक्यता असते.\nलोन मिळविण्यासाठी येथे क्लिक करा.\nशिक्षणासाठी कर्ज घेण्यासाठी पूर्वी बँका हा एकमेव पर्याय होता, परंतु आता तसे नाही. अनेक नॉन बँकिंग फायनान्स कंपन्याही विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणासाठी कर्ज उपलब्ध करून देत आहेत.\nप्रोडीजी फायनान्स आणि एमपॉवर फायनान्स सारख्या अनेकआंतरराष्ट्रीय संस्थाही शिक्षणासाठी कर्ज उपलब्ध करून देत आहेत.\nऑनलाइन अर्ज कसा करावा ते पहा.\nअनेक मोठी परदेशी विद्यापीठेही विद्यार्थ्यांना कर्ज मिळवून देण्यासाठी मदत करतात. अनेक विद्यापीठे, तसेच संस्थांनी याबाबत विद्यार्थ्यांना मदत आणि मार्गदर्शन करण्यासाठी विशेष कक्ष सुरु केलेला असतो.\nक्रेडिट स्कोअर, हमी महत्त्वाची Educational Loan\nया आधी कोणतेही कर्ज घेतले असेल आणि ते वेळेवर फेडले नसेल, तर त्यामुळे तुमचा क्रेडिट स्कोअर खराब होऊ शकतो व नवे कर्ज काढताना अडचणी येऊ शकतात.\nशैक्षणिक कर्ज मिळविण्यासाठी येथे क्लिक करा.\nजितके मोठे कर्ज घ्यायचे असेल, त्याच प्रमाणात सोने, मालमत्ता किंवा ठेवींच्या स्वरुपात हमी द्यावी लागेल.\nसंस्था मान्यता प्राप्त आहे का\nजाणकारांचे म्हणणे आहे की, परदेशी शिक्षणाचा पर्याय निवडताना प्रवेश घेत असलेली संस्था मान्यताप्राप्त आहे की नाही, याची खातरजमा करून घ्यावी. Educational Loan\nकेवळ कमी फी आहे, म्हणून कसलीही मान्यता नसलेली वा विशेष ओळख नसलेली संस्था निवडणे धोक्याचे असते. या बाबतीत कर्ज मिळविताना अनेक अडचणी येऊ शकतात. शिवाय मिळालेले प्रमाणपत्रही काहीही उपयोगाचे नसते, हे नंतर लक्षात येते.\nMudra Yojana (PMMY) 2023 : प्रधानमंत्री मुद्रा योजना\nE-Learning आता शिक्षण होणार मनोरंजक ई-साहित्य निर्मितीसाठी शिक्षकांना मिळणार व्यासपीठ\nPrevious: Farmers Corner शेतकऱ्यांना मिळाले कमाईचे नवे साधन \nNext: Farmers Corner शेतकऱ्यांना पेरणीपूर्वी 10 हजार रुपये द्या\nInstant loan app without cibil पीएनबी बँंकेचे झटपट कर्ज; ग्राहकांना अवघ्या 4 क्लिकमध्ये\nPashupalan loan ���हिलांसाठी खुशखबर; महिलांना मिळणार 10 शेळ्या 1 बोकड\nToday onion rate in pune 2024 कांदा उत्पादकांसाठी दिलासादायक, आगामी काळात कांद्याचे भाव वाढणार, रांगडा आणि उन्हाळीला होणार फायदा\nmobile tower crane आपल्या जागेत मोबाईलचा टॉवर लावून दर महिना 75000 ते 100000 रुपये मिळवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00737.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://live.jagmitra.com/%E0%A4%B8%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A4%AF-%E0%A4%A7%E0%A4%A8%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A4%AF-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82/", "date_download": "2024-03-05T02:07:24Z", "digest": "sha1:77PPW743734OIBDJNQGELCIZULTFXFZO", "length": 13791, "nlines": 84, "source_domain": "live.jagmitra.com", "title": "सत्याचा विजय! धनंजय मुंडेंविरुद्ध ‘त्या’ महिलेने केलेली खोटी तक्रार घेतली मागे – Jagmitra", "raw_content": "\nदे दान सुटे गि-याण\nवैद्यकीय अधिक्षक डॉ.अरूण गुट्टे यांची कर्तव्यनिष्ठा\nडॉ.शालिनीताई कराड यांना मातृशोक\nदैनिक जगमिञ आजचा अंक\nडॉ.शालिनीताई कराड यांना मातृशोक\n धनंजय मुंडेंविरुद्ध ‘त्या’ महिलेने केलेली खोटी तक्रार घेतली मागे\nमुंबई (दि. 22) —- : सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध बलात्कार केल्याचा खोटा आरोप केलेल्या रेणू शर्मा नामक महिलेने आपली तक्रार मागे घेतल्याने अखेर या प्रकरणात सत्याचा विजय झाला आहे. धनंजय मुंडे यांच्या विरोधात बलात्कार केल्याचा खोटा आरोप करत या महिलेने खळबळ उडवून दिली होती. कौटुंबिक कारणास्तव मी केस मागे घेत असल्याचे रेणू शर्मा यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे. पोलिसांनी याबाबत रेणू शर्मा यांच्याकडून लेखी शपथपत्र घेतले असल्याचेही समजते. आरोप होताच भाजपने धनंजय मुंडे यांच्या विरुद्ध आक्रमक भूमिका घेत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती, मात्र मुंडेंनी आपल्यावरील आरोप फेटाळून लावत, रेणू शर्मा यांच्या विरुद्ध ब्लॅकमेलिंग चा आरोप केला होता. या प्रकरणाची पूर्ण चौकशी होऊन सत्य बाहेर येउ द्या अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घेतली होती. दरम्यान गेल्या आठ ते दहा दिवसांत या आरोपांनी सबंध महाराष्ट ढवळून निघाला होता, मात्र धनंजय मुंडे यांच्या बोलण्यात मात्र अंतविश्वास दिसत होता. अगदी आरोप झाल्याच्या दुसऱ्या दिवशी ना. मुंडे जनता दरबार घेताना दिसले होते. दरम्यानच्या काळात लोकांच्या भेटीगाठी, दैनंदिन कामकाज, बीड जिल्ह्यातील कामकाज, जनता दरबार आदी उपक्रम त्यांनी नियमित सुरू ठेवल्याने ते आश्वासक वाटत होते. या काळात रेणू शर्��ा यांच्या विरुद्ध ब्लॅकमेलिंग सह विविध तक्रारी दाखल झाल्याने प्रकरण रेणू यांच्यावरच उलटणार की काय अशी चर्चा सुरू झाली होती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मात्र सुरुवातीपासून सावध भूमिका घेत, धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची गरज नसून, या प्रकरणात काय ती चौकशी होऊन सत्य बाहेर येऊद्या अशी भूमिका घेतली होती. अखेर सत्य बाहेर आले असून, रेणू शर्माने आपली तक्रार मागे घेतल्याने आता मुंडेंना मोठा दिलासा मिळाला आहे. तर रेणू शर्मा ने अर्ध्यात माघार घेतल्याने त्यांचे वकील रमेश त्रिपाठी यांनीही ही केस सोडत असल्याचे स्पष्ट केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरदचंद्रजी पवार यांनी या प्रकरणी सत्यता पडतळल्याशिवाय निष्कर्षाला येणे योग्य नाही, या प्रकरणात चौकशी करून खोलात जाण्याची गरज आहे, अशी भूमिका घेतली होती. आज रेणू शर्मा यांनी माघार घेतल्यानंतर खा. पवार यांनी आपण घेतलेली भूमिका योग्यच होती असा पुनररुच्चार केला आहे.\n*ग्राम पंचायत निवडणूक : परळी मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस व धनंजय मुंडेंचे एकेरी वर्चस्व* *एकूण 12 पैकी 10 ग्रामपंचायतीत राष्ट्रवादीचा झेंडा*\nमराठा आरक्षण सुनावणी ५ फेब्रुवारी रोजी एमपीएससीची याचिका वापस घेऊन दोषींवर सक्त कारवाई करा -जेष्ठ अभ्यासक राजेंद्र दाते पाटील यांची मागणी\n🙏”साधु ओळखावा मरणी|” 🙏 वै.\nजिल्हा प्राणी क्लेष प्रतिबंधक सोसायटीसाठी इच्छुक व्यक्तींनी अर्ज करण्याचे आवाहन\nजेईई, नीट तसेच एमपीएससी विद्यार्थ्यांच्या मदतीला धावले धनंजय मुंडे\nदे दान सुटे गि-याण\nदे दान सुटे गिर्‍याण‐————————नैसर्गिक आणि भौगोलिकदृष्ट्या ग्रहण हे सुर्य आणि चंद्राला लागत असते, जसे सुर्य आणि चंद्र यांना ग्रहण लागते,\nविदर्भाप्रमाणे उर्वरित महाराष्ट्रातील कैकाडी समाजाचा अनुसूचित जातीत समावेश करण्यासाठी विधिमंडळाचा ठराव घेऊन केंद्र सरकारकडे शिफारस करणार ; धनंजय मुंडे\nमुस्लिम आरक्षण वर निर्णय घ्या नसता,कांग्रेस, राष्ट्रवादी नगरसेवक व पदाधिकारी राजीनामा देतील\nक्रांतीवीर लहूजी साळवे स्मारकाच्या भूसंपादनासाठी सामाजिक न्याय विभागाने पुढाकार घ्यावा ; उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे\nबीड जिल्हा कुस्तीगीर परिषदेचे उपाध्यक्ष मुरलीधर मुंडे यांच्या हस्ते शरीर सौष्ठव स्पर्धेत व्दितीय क्रमांक मिळवल्याबद्दल ऋ���िकेश फड व किरण गिरामयांचा सत्कार\nसेवानिवृत्त पुरी गावाचे लक्ष्मण मोरे पाटील उर्फ भाऊ पाटील यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार\nज्ञानगंगा सेवाभावी संस्थेच्या वतीने गरजु विद्यार्थ्याना शालेय साहित्याचे वाटप\nमुक्तांगण विज्ञान शोधिका केंद्रातर्फे ‘खेल खेल में’ ; राष्ट्रीय स्तरावरील विज्ञान खेळणी, गेम डिझाईन स्पर्धा\nभाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे शुक्रवारी राष्ट्रवादीत प्रवेश करणार – जयंत पाटील\n कोविंड रुग्णालयाचा घातक कचरा सार्वजनिक ठिकाणी रुग्णालयावर गुन्हा दाखल\nदे दान सुटे गि-याण\nदे दान सुटे गिर्‍याण‐————————नैसर्गिक आणि भौगोलिकदृष्ट्या ग्रहण हे सुर्य आणि चंद्राला लागत असते, जसे सुर्य आणि चंद्र यांना ग्रहण लागते,\nशरीर सौष्ठव स्पर्धेत ऋषीकेश फड दुसरा सिल्व्हर मेडल पटकावून मारली बाजी\nसेवानिवृत्त पुरी गावाचे लक्ष्मण मोरे पाटील उर्फ भाऊ पाटील यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार\nसौ.गेले श्री आले विरोधकांची सारी खटपट व्यर्थ झाले – डाॅ.कुडमूलवार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00737.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.webdunia.com/article/bbc-marathi-news/help-announced-for-farmers-enough-or-not-119111800021_1.html", "date_download": "2024-03-05T01:51:48Z", "digest": "sha1:6IPF2P3PVBJIP4XVID2QR5MEH5PRTEVQ", "length": 22883, "nlines": 150, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेली मदत पुरेशी आहे का? - help announced for farmers enough or not | Webdunia Marathi", "raw_content": "मंगळवार, 5 मार्च 2024\nआशियातील सर्वात मोठ्या लासलगाव बाजार समितीत मिळाणार शेतकरी वर्गाला रोख रक्कम\nVastu Tips : ह्या 7 वास्तू टिप्सचा वापर करा आणि आजारपणापासून मुक्ती मिळवा\nरुसलेल्या बायकोला मनवण्याचे अगदी सोपे उपाय, अमलात आणू बघा\nशेतकऱ्यांच्या मागण्या मान्य न केल्यास त्यांच्या असंतोषाचे नेतृत्व आम्ही करू - उदयनराजे\nपहले शेतकरी, फिर सरकार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची केंद्र सरकारकडे मागणी\nमहाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी अवकाळी पावसामुळे पिकांचं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी मदत जाहीर केली आहे. पण, ही मदत तुटपुंजी असल्याचा शेतकरी नेत्यांचा आक्षेप आहे.\n\"एक हेक्टरवरील खरीप पिकांचं नुकसान झालं असल्यास त्यासाठी भरपाई म्हणून 8 हजार रुपये, तर एक हेक्टरवरील फळबागांच्या नुकसानीसाठी 18 हजार रुपये मदत जाहीर करण्यात आली आहे. ही मदत दोन हेक्टरपर्यंतच्या नुकसानीसाठी देण्यात येईल. यासह नुकसानग्रस्त भागातील श��तकऱ्यांच्या मुलांना परीक्षा शुल्क माफ करण्यात आलं आहे,\" असं राज्यपालांनी स्पष्ट केलं आहे.\nएक हेक्टर क्षेत्रावर पीक घेण्यासाठी किती आणि कसा खर्च येतो, याचा अंदाज आम्ही शेतकरी सुभाष खेत्रे यांच्याकडून घेतला. बुलडाणा जिल्ह्यातल्या लोणार तालुक्यातील सुलतानपूर गावात राहणारे खेत्रे यांच्या शेतातील सोयाबीनचं पीक अवकाळी पावसामुळे वाहून गेलं आहे. त्यात त्यांचं 4 ते 5 लाख रुपयांचं नुकसान झाल्याचं ते सांगतात.\nएक हेक्टर क्षेत्रावर पिकाची लागवड करण्यासाठी किती खर्च येतो, असं विचारल्यावर त्यांनी ते सविस्तरपणे सांगितलं. एक हेक्टर म्हणजे जवळपास अडीच एकर. नांगरणी करायची असेल तर एका एकराला 3 तास लागतात. ट्रॅक्टरवाले 400 रुपये प्रतितास घेतात, म्हणजे 1,200 रुपये एका एकरासाठी आणि एका हेक्टरसाठी 3 हजार रुपये लागतात. पेरायच्या वेळेस औत चालवून शेत तयार करावं लागतं. त्यासाठी एकराला 500 रुपये मजुरी द्यावी लागते. एका हेक्टरसाठी हे 1,250 रुपये होतात.\nपेरणी करायला एका एकराला एका थैलीसाठी ट्रॅक्टर 500 रुपये घेतं. अडीच एकरासाठी 1,250 रुपये. सोयाबीनच्या बियाची एक थैली 2,200 रुपयाला मिळते. अडीच एकरात अडीच बॅगा लागतात. त्यासाठी 3,600 रुपये लागतात. एक डीएपीची (एक प्रकाराचं खत) थैली 1,500 रुपये ते 1,700 रुपयाला मिळते. हा जवळपास 11 हजार रुपये खर्च फक्त लागवडीसाठी येतो. त्यानंतर दोन वेळा फवारणी केली जाते. एका हेक्टरला फवारणीसाठी हजार रुपये लागतात, दोन हेक्टरसाठी 2 हजार रुपये.\nएका एकरावरील पीक कापणीसाठी मजूर 3 हजार रुपये घेतो. अडीच हेक्टरचे 7 हजार रुपये झाले. म्हणजे असं सगळं एका हेक्टरसाठी जवळपास 22 हजार रुपये खर्च येतो. यात निंदणं (खुरपणी), तणनाशक फवारणं पकडल्यास 25 हजार रुपये लागतात.\nमग सरकारची नुकसानभरपाई योग्य आहे का, यावर ते सांगतात, \"सरकार जी मदत देतं, ती अपुरी आहे. ही मदत फक्त एक अनुदान असतं, नुकसान भरपाई नाही. नुकसान तर एक हेक्टरवर पीक घेण्यासाठी लागलेले 25 हजार आणि पिकाच्या विक्रीतून जो काही पैसा हातात आला असता, असे मिळून लाखभर रुपयाचं झालेलं असतं.\"\n'ही मदत म्हणजे शेतकऱ्याची चेष्टा'\nराज्यपालांनी जाहीर केलेली मदत म्हणजे शेतकऱ्याची चेष्टा आहे, असं शेतकरी नेते आणि अखिल भारतीय किसान सभेचे सरचिटणीस डॉ. अजित नवले म्हणतात.\nत्यांच्या मते, \"राज्यपालांनी हेक्टरी 8 हजार रुपये मदत जाहीर केली आह��. याचा अर्थ एका गुंठ्याला केवळ 80 रुपये मदत मिळणार आहे. बागायती पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे, ज्याचा उत्पादन खर्च लाखो रुपये असतो. कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालं आहे. पण, मदत अपुरी जाहीर झाली आहे. ही मदत म्हणजे शेतकऱ्यांची क्रूर चेष्टा आहे.\"\n\"प्रश्न केवळ उत्पादन खर्च भरून देण्याचा नाही, तर तयार शेतीमालाच्या बाजारातील किंमतीइतकी मदत शेतकऱ्यांना मिळणं आवश्यक आहे,\" असं ते पुढे सांगतात. \"गेल्या अनेक दिवसांपासून सरकार मदत करेल, या आशेवर असलेल्या शेतकऱ्यांना राज्यपालांनी जाहीर केलेली मदत ही अतिशय तुटपुंजी आहे. त्यात मशागतीचा खर्चही निघणार नाही. त्यामुळे राज्यपालांनी आपल्या निर्णयाचा फेरविचार करावा आणि या मदतीत भरीव वाढ करावी,\" असं ट्वीट काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केलं आहे.\nशेतकऱ्यांना तातडीनं मदत मिळणं गरजेचं होतं, म्हणून ती जाहीर करण्यात आल्याचं माजी कृषी मंत्री अनिल बोंडे यांनी बीबीसीला सांगितलं. ते म्हणाले, \"राज्यातल्या जवळपास 70 लाख हेक्टरवरील पिकांचं अवकाळी पावसामुळे नुकसान झालं आहे. पंचनाम्यांचं काम सुरू आहे. या सगळ्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीनं मदत मिळणं अपेक्षित आहे. त्यामुळेच राज्यपालांनी ती जाहीर केली आहे. राष्ट्रीय आपत्ती निवारण विभाग हेक्टरी 6 हजार 500 रुपये मदत देते, राज्यपालांनी ती वाढवून 8 हजार केली आहे.\"\nपण, ही मदत पुरेशी नाही, असा आक्षेप आहे, यावर ते म्हणाले, \"नुकसानीच्या प्रमाणात जाहीर केलेली मदत पुरेशी नाही, हेही खरं आहे. यापेक्षा जास्त मिळाली पाहिजे, अशी मागणी मी स्वत: माजी कृषी मंत्री या नात्यानं राज्यपालांना पत्र लिहून करणार आहे.\"\nवेबदुनिया वर वाचा :\nकेवळ लहरींचा खेळ आहे. आपण मोबईल नंबर लावला की त्या नंबरच्या लहरी, बरोबर त्याच माणसाला शोधून काढतात, हे आश्चर्यकारक आहे.. तसंच आपण जेव्हा एखाद्या देवीचे, संताचे अथवा देवाचे स्तोत्र किंवा पोथी वाचतो किंवा व्याकुळ होऊन त्या देवाला, देवीला, संकटात प्रार्थना करतो तेंव्हा त्या प्रार्थना रुपी सकारात्मक लहरी बरोबर त्याच देवी /देवा पर्यंत पोहचतात आणि ती देवता आशीर्वादात्मक लहरी तुमच्या कडे पाठवते.. प्रार्थना लहरी जितक्या तीव्र, तितका आशीर्वाद परिणामकारक असतो.\nIND vs ENG: धरमशाला येथील पाचवी कसोटी जिंकून भारत इतिहास रचणार\nभारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना ७ मार्चपासून धर्मशाला येथे खेळवला जाणार आहे. हा सामना टीम इंडियाला मालिका प्रभावीपणे जिंकण्याची संधी असेल. या मालिकेत भारतीय संघाने यापूर्वीच 3-1 अशी अजेय आघाडी घेतली आहे.\nIPL 2024: सनरायझर्स हैदराबादने बदलला कर्णधार,पॅट कमिन्स होणार नवीन कर्णधार\nसनरायझर्स हैदराबादनेही आपला कर्णधार बदलला आहे. आयपीएल विजेत्या संघाने गतवर्षी संघाचे कर्णधारपद भूषवलेला खेळाडू एडन मार्कराम यांच्याकडून जबाबदारी हिसकावून घेत नवीन खेळाडूकडे ही जबाबदारी देण्यात आली आहे.\nआगीत होरपळून 6 भाविकांचा दुर्दैवी मृत्यू\nमॉरिशस मध्ये एका उत्सवादरम्यान लागलेल्या आगीत होरपळून 6 भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. शिवरात्रीच्या पूर्वी होणाऱ्या एका उत्सवात ही दुर्घटना घडली आहे.\nइस्रोचे प्रमुख एस सोमनाथ कॅन्सरने ग्रस्त\nइंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनचे (ISRO) प्रमुख एस सोमनाथ हे कर्करोगाने त्रस्त आहेत. आदित्य-एल1च्या लॉन्चिंगवेळी त्यांना याची माहिती मिळाली. एका मीडिया वाहिनीशी बोलताना ते म्हणाले की, स्कॅनमध्ये कॅन्सरची वाढ दिसून आली.\nमहागडी लिपस्टिक वरून नवरा-बायकोत घटस्फोट\nनवरा बायकोत भांडण होणं सामान्य आहे. मात्र हे भांडण विकोपाला गेल्यावर त्यांच्यात घटस्फोट होतात. पण एका लिपिस्टिक वरून घटस्फोट होणे हे नवलंच आहे. ही घटना उत्तरप्रदेशातील आग्रा येथे घडली आहे.\nनागपूर लोकसभा : नितीन गडकरी उमेदवार असणार की नाही याचीच उत्कंठा\nनाग नदीच्या काठावर वसलेलं नागपूर शहर हे विविध दृष्टीने महत्त्वाचं शहर आहे. नागपूर हे भारताच्या शब्दश: केंद्रस्थानी आहे. राजकारणाच्या केंद्रस्थानी ते होतंच आणि गेल्या दहा वर्षांपासून या मतदारसंघाचं स्थान आणखी उंचावलं आहे.\nबलात्कार पीडित स्पॅनिश महिलेने सांगितले 'त्यांनी माझ्या पतीला बांधून माझ्यावर बलात्कार केला\nझारखंडमधील दुमका येथे शुक्रवारी रात्री सामूहिक बलात्कार झालेल्या स्पॅनिश महिलेने एफआयआरमध्ये नमूद केले आहे की, सातही गुन्हेगारांनी तिला लाथ मारल्यानंतर आणि ठोसे मारल्यानंतर गुन्हा करण्यास वळण घेतले. गुन्ह्याच्या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान, बलात्कार करणाऱ्यांनी पीडितेच्या पतीचे हात बांधले होते आणि त्याला खूप लाथा मारल्या होत्या. बलात्कार प��डितेने घटनेच्या दुसऱ्या दिवशी शनिवारी रात्री तिचा शेवटचा सोशल मीडिया व्हिडिओ पोस्ट केला आणि म्हटले, 'मला वाटले की ते (बलात्कारी) मला मारणार आहेत.'\nनीता अंबानींनी मुलाच्या प्री-वेडिंगमध्ये विश्वंभरी स्तुतीवर परफॉर्मन्स दिला\nनीता अंबानी यांनी 3 मार्च रोजी गुजरातमधील जामनगर येथे त्यांचा मुलगा अनंत अंबानीच्या प्री-वेडिंग कार्यक्रमात 'विश्वंभरी स्तुती' वर नेत्रदीपक नृत्य सादर करून पाहुण्यांची मने जिंकली\nबिबट्याचे डोके हंड्यात अडकलं, वनविभागाने 5 तासांच्या प्रयत्नानंतर वाचवले, पाहा व्हिडिओ\nमहाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यातील एका गावात बिबट्याचे डोके भांड्यात (हंडा) अडकल्याने घबराट पसरली. नंतर अथक परिश्रमानंतर वनविभागाच्या पथकाने बिबट्याला सुखरूप वाचवले. एका अधिकाऱ्याने सांगितले की, नर बिबट्याचे तोंड सुमारे पाच तास पात्रात अडकले होते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00737.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://shetkariyoddha.com/post/2697", "date_download": "2024-03-05T01:43:30Z", "digest": "sha1:C4FHCTB73MADQIRLIHSIRYVKLD5MLE6P", "length": 10403, "nlines": 156, "source_domain": "shetkariyoddha.com", "title": "श्री छत्रपती शाहू हायस्कूल व ज्युनि. कॉलेज येथे महिला दिन साजरा - Shetkari Yoddha", "raw_content": "\nश्री छत्रपती शाहू हायस्कूल व ज्युनि. कॉलेज येथे महिला दिन साजरा\nप्रतिनिधी – श्री छत्रपती शाहू हायस्कूल व ज्युनि. कॉलेज, बारामती येथे ८ मार्च २०२२ रोजी जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.\nया कार्यक्रमाच्या निमित्ताने विद्यालयातील सर्व महिला शिक्षिका व विद्यार्थिनी यांचा गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात आला. सदर कार्यक्रमाचे नियोजन विद्यालयातील सर्व शिक्षकांनी केले .कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री तावरे जी.आर यांनी केले, त्यांनी प्रास्ताविकामध्ये स्त्रियांविषयी आपले मत व्यक्त करताना भारतीय संस्कृतीमध्ये पूर्वीपासूनच स्त्रियांना मानाचे स्थान आहे. प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते म्हणून आपण स्त्रियांचा सन्मान केला पाहिजे या प्रकारे आपले विचार व्यक्त केले. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने विद्यालयाच्या उपशिक्षिका श्रीमती भंडलकर मॅडम यांनी आपले मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणात विद्यालयाचे प्राचार्य मा.श्री पवार बी.एन. यांनी स्त्रियांचे कर्तृत्व आणि मिळाले हक्क यांची जाणीव आपणास सर्वांना असायला हवी, महिल�� दिन सादर करण्यामागे महिलांचे सबलीकरण करणे हा हेतू आहे. प्रत्येक स्त्री आपल्या आयुष्यामध्ये विविध प्रकारच्या भूमिका अतिशय प्रामाणिकपणे निभावत असतात आणि म्हणून आपण प्रत्येक स्त्रीचा एक आई, मुलगी, बहिण, आपली सहकारी म्हणून तिचा सन्मान केला पाहिजे अशाप्रकारे आपले विचार व्यक्त करून त्यांनी सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमासाठी विद्यालयाचे प्राचार्य माननीय श्री. पवार बी.एन ,पर्यवेक्षक श्री साळुंके ए.एस., ज्येष्ठ शिक्षक श्री तावरे जी.आर. सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तावरे जी.एम. यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार विद्यालयाचे उपशिक्षक श्री गोळे आर.व्ही. यांनी मानले.\nमाळेगाव (NIASM) येथे महिला दिनानिमित्त आरोग्य शिबीर संपन्न\nBy संपादक-योगेश नामदेव नालंदे\nलगिनघाई विशेषांकाचे प्रकाशन संपन्न\nFeb 19, 2024 संपादक-योगेश नामदेव नालंदे\nबारामतीत शिवाजी महाराजांना जयंती निमित्त अभिवादन\nFeb 19, 2024 संपादक-योगेश नामदेव नालंदे\nसिद्धार्थ नगर बुद्ध विहार येथे बाल संस्कार वर्ग चित्रकला स्पर्धा संपन्न\nFeb 19, 2024 संपादक-योगेश नामदेव नालंदे\nलगिनघाई विशेषांकाचे प्रकाशन संपन्न\nबारामतीत शिवाजी महाराजांना जयंती निमित्त अभिवादन\nसिद्धार्थ नगर बुद्ध विहार येथे बाल संस्कार वर्ग चित्रकला स्पर्धा संपन्न\nक्रांतीगुरू वस्ताद लहुजी साळवे यांची पुण्यतिथी निमित्ताने अभिवादन\nस्वामी समर्थ पादुका पालखीचे मंगळवारी बारामती मध्ये आगमन ..\nलगिनघाई विशेषांकाचे प्रकाशन संपन्न\n19/02/2024 संपादक-योगेश नामदेव नालंदे\nबारामतीत शिवाजी महाराजांना जयंती निमित्त अभिवादन\n19/02/2024 संपादक-योगेश नामदेव नालंदे\nसिद्धार्थ नगर बुद्ध विहार येथे बाल संस्कार वर्ग चित्रकला स्पर्धा संपन्न\n19/02/2024 संपादक-योगेश नामदेव नालंदे\nक्रांतीगुरू वस्ताद लहुजी साळवे यांची पुण्यतिथी निमित्ताने अभिवादन\n19/02/2024 संपादक-योगेश नामदेव नालंदे\nलगिनघाई विशेषांकाचे प्रकाशन संपन्न 19/02/2024\nबारामतीत शिवाजी महाराजांना जयंती निमित्त अभिवादन 19/02/2024\nसिद्धार्थ नगर बुद्ध विहार येथे बाल संस्कार वर्ग चित्रकला स्पर्धा संपन्न 19/02/2024\nक्रांतीगुरू वस्ताद लहुजी साळवे यांची पुण्यतिथी निमित्ताने अभिवादन 19/02/2024\nस्वामी समर्थ पादुका प��लखीचे मंगळवारी बारामती मध्ये आगमन .. 19/02/2024\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00737.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://shetkariyoddha.com/post/category/sahitya-katta", "date_download": "2024-03-05T01:59:19Z", "digest": "sha1:XUCH4777M4Y6ORUIHVRM573BRKVQGRGQ", "length": 13702, "nlines": 171, "source_domain": "shetkariyoddha.com", "title": "साहित्य कट्टा Archives - Shetkari Yoddha", "raw_content": "\nलगिनघाई विशेषांकाचे प्रकाशन संपन्न\n19/02/2024 संपादक-योगेश नामदेव नालंदे\nआज समाजाला रोजगार देणाऱ्यांची गरज आहे, असा रोजगार देणाऱ्या छोट्या मोठ्या व्यावसायिकाला समाजापर्यंत नेण्याचे काम या विशेषांकाच्या माध्यमातून होत आहे.ज्यांच्या घरात लग्नासारखे मोठे कार्य असते, त्यांना त्यावेळेस मदतीची गरज असते.…\nबारामती शैक्षणिक साहित्य कट्टा\nइम्रान तांबोळीला पुरुषोत्तम करंडक स्पर्धेत पाऊसपाड्या या एकांकिकेत सर्वोत्कृष्ट अभिनेता पारितोषिक प्रदान…\n18/09/2023 संपादक-योगेश नामदेव नालंदे\nप्रतिनिधी – विद्या प्रतिष्ठान कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचा विद्यार्थी म्हणजेच आपल्या बारामतीचा अभिनेता इम्रान तांबोळीला गेल्या ५८ वर्ष चालू असलेली स्पर्धा पुरुषोत्तम करंडक स्पर्धेत पाऊसपाड्या या एकांकिकेत पाऊस पाड्या…\nबारामती शैक्षणिक साहित्य कट्टा\n26 मे रोजी प्रदर्शित होणार “गेट टू गेदर” नवा कोरा मराठी सिनेमा..\n22/05/2023 संपादक-योगेश नामदेव नालंदे\nबारामतीचे सुपुत्र इम्रान तांबोळी प्रमुख भुमिकेत.. शंकर महादेवन, जावेद अली यांच्या आवाजात झळकणार गेट टू गेदर सिनेमामध्ये… प्रतिनिधी : शालेय जीवनातील मुलगा व मुलगी यांच्यातील पहिल्या प्रेमाबद्दल ची कथा असणारा…\nबारामती सामाजिक साहित्य कट्टा\nसंकल्प युवा प्रतिष्ठानच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी..\n17/04/2023 संपादक-योगेश नामदेव नालंदे\nप्रतिनिधी – विश्वरत्न परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव 2023 संकल्प युवा प्रतिष्ठान आयोजित डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शुभम (भैय्या) मोरे व मित्र परिवाराने…\nबारामतीत महाराष्ट्र डान्स चॅम्पियनशिप स्पर्धा उत्साहात संपन्न\n21/03/2023 संपादक-योगेश नामदेव नालंदे\nबारामती दि.२१: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा.शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त माया मच्छिंद्र इव्हेंट प्रस्तुत महाराष्ट्र डान्स चॅम्पियनशिप स्पर्धा रविवारी बारामतीतील जयश्री गार्डन येथे उत्साहात ��पंन्न झाली.बी.एम.टी डान्स क्रू ने या स्पर्धेचे…\nबारामती शासकीय साहित्य कट्टा\nजिल्हा माहिती कार्यालयातर्फे आयोजित लोककलापथकांच्या कार्यक्रमास नागरिकांचा प्रतिसाद\n17/03/2023 संपादक-योगेश नामदेव नालंदे\nबारामती, दि. १६ : जिल्हा माहिती कार्यालय पुणेच्यावतीने व जिल्हा नियोजन समितीच्या सौजन्याने आयोजित लोककलांच्या माध्यमातून अनुसूचित जाती उपयोजना अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या कल्याणकारी योजनांचा जागर कार्यक्रमाला बारामती शहरासह तालुक्यात नागरिकांचा…\n७ एप्रिलला प्रदर्शित होणार ‘घर बंदूक बिर्याणी’\n16/03/2023 संपादक-योगेश नामदेव नालंदे\nप्रतिनिधी – झी स्टुडिओज आणि नागराज पोपटराव मंजुळे हे नेहमीच प्रेक्षकांसाठी काहीतरी भन्नाट विषय घेऊन येतात. यापूर्वी त्यांनी एकत्र येऊन फॅंड्री, सैराट, नाळ यांसारखे सुपरहिट आणि वेगळ्या धाटणीचे चित्रपट मराठी…\nइतर सामाजिक साहित्य कट्टा\nभळभळत्या जखमांच्या वेदनांची कहाणी…… वाघर\n17/10/2022 संपादक-योगेश नामदेव नालंदे\nभारतीय समाजातील स्त्रियांच्या कथा, व्यथा, वेदना सांगणाऱ्या अनेक कथा, कविता आणि कादंबऱ्या भारतीय साहित्यात होऊन गेल्या. त्यातील अनेक कथांवर अनेक मालिका, माहितीपट, नाटके आणि चित्रपटही येऊन गेले. त्यांनी त्या त्या…\n‘स्वराज्य संविधान’ चित्रपट लवकरच रुपेरी पडद्यावर…\n10/10/2022 संपादक-योगेश नामदेव नालंदे\nप्रतिनिधी – सध्या चित्रपट सृष्टी मध्ये वेगवेगळे विषय हाताळले जात असतानाच मराठी चित्रपटांनीही कात टाकली आहेच पण बरेच असे वेगळे प्रयोग केले जात आहेत असाच एक आगळावेगळा मुख्य प्रवाहातील चित्रपट…\nबारामती सामाजिक साहित्य कट्टा\nबारामती गणेश फेस्टीव्हल मध्ये यंदाही विविध कार्यक्रमांची धमाल…\n27/08/2022 संपादक-योगेश नामदेव नालंदे\nप्रतिनिधी – बारामती गणेश फेस्टीव्हलचे उदघाटन गुरुवार दिनांक १ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्ष नेते, माजी उपमुख्यमंत्री मा. अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे. प्रमुख पाहुण्या…\nलगिनघाई विशेषांकाचे प्रकाशन संपन्न\nबारामतीत शिवाजी महाराजांना जयंती निमित्त अभिवादन\nसिद्धार्थ नगर बुद्ध विहार येथे बाल संस्कार वर्ग चित्रकला स्पर्धा संपन्न\nक्रांतीगुरू वस्ताद लहुजी साळवे यांची पुण्यतिथी निमित्ताने अभिवादन\nस्वामी समर्थ पादुका पालखीचे मंगळवारी बारामती मध्ये आगमन ..\nलगिनघाई विशेषांकाचे प्रकाशन संपन्न\n19/02/2024 संपादक-योगेश नामदेव नालंदे\nबारामतीत शिवाजी महाराजांना जयंती निमित्त अभिवादन\n19/02/2024 संपादक-योगेश नामदेव नालंदे\nसिद्धार्थ नगर बुद्ध विहार येथे बाल संस्कार वर्ग चित्रकला स्पर्धा संपन्न\n19/02/2024 संपादक-योगेश नामदेव नालंदे\nक्रांतीगुरू वस्ताद लहुजी साळवे यांची पुण्यतिथी निमित्ताने अभिवादन\n19/02/2024 संपादक-योगेश नामदेव नालंदे\nलगिनघाई विशेषांकाचे प्रकाशन संपन्न 19/02/2024\nबारामतीत शिवाजी महाराजांना जयंती निमित्त अभिवादन 19/02/2024\nसिद्धार्थ नगर बुद्ध विहार येथे बाल संस्कार वर्ग चित्रकला स्पर्धा संपन्न 19/02/2024\nक्रांतीगुरू वस्ताद लहुजी साळवे यांची पुण्यतिथी निमित्ताने अभिवादन 19/02/2024\nस्वामी समर्थ पादुका पालखीचे मंगळवारी बारामती मध्ये आगमन .. 19/02/2024\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00737.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.mehtapublishinghouse.com/book-details/SECOND-LADY/704.aspx", "date_download": "2024-03-05T01:25:47Z", "digest": "sha1:IV7EZSULE4B23V7IS6QNZJH4ROZCBJB6", "length": 39777, "nlines": 206, "source_domain": "www.mehtapublishinghouse.com", "title": "SECOND LADY | IRVING WALLACE", "raw_content": "\nपुरस्कार विजेती पुस्तके :\nशासनमान्य यादीतील पुस्तके :\nवास्तव हे कल्पिताहून अद्भूत असू शकतं, याचे दाखले जगात नेहमीच मिळत असतात. एकासारखी एक दिसणारी माणसं दुर्मीळ असतात, परंतु तशी असू शकतात. `क्लोनिंग`च्या आजच्या जमान्यात तर अशा शेकडो व्यक्ती निर्माण करता येतील, इतकी मजल विज्ञानानं गाठलेली आहे. भोवाल संन्याशाचा या शतकातील गाजलेला खटला आपल्याला आठवत असेल. एका फार मोठ्या संस्थानातील गायब झालेल्या गृहस्थ काही वर्षांनी अचानक घरी दाखल होतो. नातलगांना तो संपत्ती लाटण्यासाठी आलेला भोंदू वाटतो. कित्येक वर्ष त्याच्यावर खटला चालू राहतो... वगैरे. पेशवाईच्या काळात पानिपतच्या युद्धानंतर असाच एक तोतया सदाशिवराव भाऊ म्हणून पुण्यात हजार होतो. नाना फडणीसांच्या अक्कलहुशारीनं त्याची लबाडी उघडकीस येते. सेकंड लेडी हे तशीच एक विलक्षण कथा आहे. आपण जिच्याबरोबर संसार करतो, ती आपली पत्नी प्रत्यक्षात `दुसरीच` स्त्री आहे, असं समजलं, तर आपल्याला केवढा जबर धक्का बसेल पण इथं तर खुद्द अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या त्या वस्तुस्थितीवर विश्वास बसत नाही. त्यांचं कामजीवनही `नेहमीच्या`च परिचित `क्रीडां`प्रमाणे यात्किंचितही संशय न येता सुरळीतपणे चालू राहतं.... अ��ी ही नाजूक; पण गुंतागुंतीची, मती गुंग करणारी कादंबरी.... सेकंड लेडी\nकेजीबी ही रशियन गुप्तचर संघटना अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या पत्नीला एका तोतया व्होरा नामक नटीबरोबर replace करतात. ती तोतया स्त्री देखील ही भूमिका न चुकता पार पाडते. प्रत्येक मिनिटाला उत्कंठा आणि थरार वाढवणारी ही एक जबरदस्त कादंबरी आहे. ह्या कादंबरी मील एक-एक कथानकावर लेखकाने केलेले वर्णन वाचकाला खिळवून ठेवते. आपण जीच्याबरोबर संसार करतो , ती आपली पत्नी प्रत्यक्षात कुणी दुसरीच आहे असं समजलं तर आपणांस केवढा जबर धक्का बसेल पण इथं खुद्द अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचा त्या वस्तुस्थितीवर विश्वास बसत नाही,त्यांचं कामजीवनही नेहमीच्याच परिचित क्रीडाप्रमाणे यत्किंचितही संशय न घेता सुरळीतपणे चालू राहतं, अशी ही नाजूक,पण मनाची गुंतागुंत व मती गुंग करणारी कादंबरी. बर्याच दिवसांनी चांगली रहस्यमय कथा वाचायला मिळाली. शेवट विचार करायला लावणारा आहे . ...Read more\nबर्याच दिवसांनी चांगली रहस्यमय कथा वाचायला मिळाली. शेवट विचार करायला लावणारा आहे .\nसगला क्षीण नाहीसा झाला.\nसेकंड लेडी,,एक उत्कंठावर्धक कादंबरी केजीबी ही रशियन गुप्तहेर संघटना चक्क अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाच्या पत्नीची हुबेहूब दुसरी तोतया पत्नी म्हणून व्होरा नावाच्या नटीला जबाबदारी देतात,,आणि ती ही बिली या फस्ट लेडीची भूमिका बिनचूकपणे निभावते,, क्षणाक्षाला उत्कंठा व थरार वाढवणारी खूप विलक्षण कादंबरी आहे,,,अमेरिकन डावपेच, रशियन राजकीय खेळी,,,,,राझिन, बिली व व्होरा यांचा प्रेमाचा त्रिकोण,,,तसेच कथानकातील बारीकसारीक गोष्टींचे लेखकाने केलेलं वर्णन(अगदी राष्ट्राध्यक्ष आणि व्होराचा व राझिन आणि बिलीचा प्रणय सुद्धा) वाचकाला मंत्रमुग्ध करून सोडतं,,, पुढे काय घडेल याचा जराही थांगपत्ता लेखक वाचकाला लागू देत तर नाहीच पण कथानक जसजसे पुढे सरकते तसतशी उत्कंठाही वाढतंच जाते,,अमेरिकेत घडलेल्या सत्यघटनेवर आधारित अशी कादंबरी आहे व या कादंबरीवर आधारित एक चित्रपटही प्रकाशित झालेला आहे,, प्रत्येक वाचकाने वाचावीच अशी ही कादंबरी आहे,,लेखक आयरविंग वलेस असून त्याचा मराठी अनुवाद रविंद्र गुर्जर यांनी केला आहे आपण जीच्याबरोबर संसार करतो , ती आपली पत्नी प्रत्यक्षात कुणी दुसरीच आहे असं समजलं तर आपणांस केवढा जबर धक्का बसेल पण इथं खुद्द अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचा त्या वस्तुस्थितीवर विश्वास बसत नाही,त्यांचं कामजीवनही नेहमीच्याच परिचित क्रीडाप्रमाणे यत्किंचितही संशय न घेता सुरळीतपणे चालू राहतं,,,,, अशी ही नाजूक,पण मनाची गुंतागुंत व मती गुंग करणारी कादंबरी,,,,,,,,, ...Read more\n‘स्टे हंग्री स्टे फूलीश’ आणि ‘कनेक्ट द डॉटस’ या बेस्ट सेलर पुस्तकाच्या लेखिका ‘समाजातल्या परंपरागत समस्या सोडवण्याचा नवा मार्ग शोधून काढणार्‍या वीस सामाजिक उद्योजकांच्या प्रेरणादायी कहाण्या’ हे वाक्य पुस्तकाचे पहिले पान उघडले आणि दिसले. त्यामुळे माझ कुतुहल चाळवले आणि ते पुस्तक वाचायला सुरुवात केली. मनोगतात लेखिका म्हणतात की, आता नव्या दमाचे, डोक्याने आणि मनाने ही विचार करणारे काही जण एखाद्याच्या नजरेतील दुःख ओळखतात, पेटून उठतात; पण ते त्याच्यावर विचार एखाद्या उद्योजकाप्रमाणे करतात. म्हणून ते ‘सामाजिक उद्योजक.’ नफा मिळविण्याचा हव्यास नसला तरी ते बिझनेस मधील तत्वे वापरून ती गोष्ट साध्य करतात. हे काही तरी वेगळे आपण वाचत आहोत असे मला वाटले. त्यामुळेच ते पुस्तक वाचायला घेतले. ह्या मध्ये वीस लोकांची चरीत्रे आहेत. ते सर्व भारतीय, उच्चशिक्षित तरूण तरूणी आहेत. कोणी त्यातील शास्त्रज्ञ आहेत तर कोणी मरिन बायोलॉजिस्ट, आयआयटी, आयआयएम ग्रॅज्युएट आहेत पण कोणत्या कोणत्या सामाजिक प्रश्नाने ते अस्वस्थ झाले आणि नेहमीच्या मार्गाने न जाता वेगळीच वाट पकडली. पुस्तकात ‘रेनमेकर्स,’ ‘चेंजमेकर्स’ व ‘स्पिरिच्युअल कॅपिटॅलिस्ट’ असे तीन भाग आहेत. प्रत्येकात अनुक्रमे अकरा,सहा व तीन व्यक्तीमत्वांची ओळख करून दिली आहे. ‘सुलभ’ ही आधुनिक टॉयलेटस उभारणारे बिंदेश्वर पाठक ह्याच्या चरित्राने पुस्तकाची सुरुवात होते. जातीने बिहारमधील ब्राह्मण. पण लहानपणी टॉयलेटस साफ करणार्‍याला हात लावला त्यामुळे आजीने अक्षरशः शेण, गोमुत्र खायला लावले. पण त्याच बिंद्रेश्वरांनी अगदी योगायोगाने ह्याच क्षेत्रात काम करण्याचे ठरविले. अर्थात ही वाट निश्चितच सोपी नव्हती. अनेक हालअपेष्टा सोसत, जगाचे धक्के खात, अनेक समस्यांना तोंड देत आपले स्वप्न ‘सुलभ शौचालयाच्या’ माध्यमातून सुरु केले. तो सगळा खडतर प्रवास अर्थात पुस्तकातूनच वाचायला हवा. त्यासाठी त्यांनी केवळ ती यंत्रणा तयार केली नाही तर ती टॉयलेटस बांधून, त्यासाठी लागणारी प्रेरणा, शिक्षण, संभाषण, ट्रेनिंग, पाठपुरावा अशा सर्वच गोष्टी ‘सुलभ’ तर्फेच संभाळल्या जातात. सध्या ही संस्था स्वबळावर चालते. 100 ते 125 कोटी इतके तिचे वर्षाचे उपन्न आहे. इतकेच नाही पूर्वी जे लोक सफाईचे काम करत असत त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च संस्था करत आहे. ‘सुलभ पब्लिक स्कूल’ नावाने शाळा सुरु केली आहे. तरूणांसाठी व्होकेशनल क्लासेस चालवले जातात. म्हणजे मिळालेला नफा पुन्हा त्याच सफाई कामगारांच्या कल्याणासाठी वापरला जातो. टॉयलेटस बांधून भरपूर पैसा मिळवता येतो हे वाक्य पचायला जरा जडच जाते. अनिता आहुजा ही दिल्लीत सुखवस्तू कुटूंबात रहाणारी सामान्य स्त्री. पण कचरा वेचणार्‍या मुलांचे हाल पाहून त्यांच्यासाठी काही तरी करावे असे तिने ठरविले. तिने 1998 मध्ये कॉन्झर्व्ह नावाची संस्था उभी केली. व त्यातून पहिला प्रोजेक्ट सुरु केला तो म्हणजे आजुबाजूच्या परिसरातील कचरा उचलून त्याचे कंपोस्टखत तयार करणे. कचरा गोळा करण्यासाठी चांगल्या ढकलगाड्या आणल्या, युनिफॉर्म, आय कार्डची सोय केली. 2002 पर्यंत एक पूर्ण वेळ काम करणारी मोठी संस्था बनली. त्याचवेळी त्यांनी प्लॅस्टीकच्या कचर्‍यावर प्रयोग सुरु केले. तिचे पती शलभ ह्यांनी बिटस पिलानी मधून इंजिनिअरींग केले आहे. त्यांच्या मदतीने तिने फॅक्टरी सुरु करण्याचे ठरविले. शलभने मोठ्या प्रमाणावर प्लॅस्टिक शीटस निर्मिती करू शकेल असे मशीन तयार केले. त्यासाठी अर्थातच अनेक प्रश्न समोर उभॆ राहिले. चुका झाल्या, ठोकरा खाल्या पण त्यातून वाट काढत त्यांनी चिकाटीने प्रयत्न सुरुच ठेवले. आज दोघे मिळून कचर्‍यातील प्लॅस्टिक पिशव्या वापरून आकर्षक अशा हॅडबॅगस तयार करण्याचा कारखाना चालवतात. जे लोक सुरुवातीला केवळ कचरा उचलण्याचे काम करत होते, त्यांच्या काही कौशल्य दिसले की त्यांना वेगळे काढून ट्रेनिंग दिले जाते. मशीनवर असिस्टंटचे काम करू लागतात त्यातून काही लोक तर ग्रुप लिडर ही झाले आहेत. कटींग करणॆ, क्वालिटी तपासणॆ, फिनिंशींग, पॅकिंग अशी सर्व महत्वाची कामे ते करतात. आता ते कामगार झाल्यामुळॆ त्यांना चांगला पगार, प्रॉव्हिडंट फंड, ओव्हरटाईम अशा सुविधा मिळू लागल्या त्यापेक्षा ही जास्त त्यांना समाजात प्रतिष्ठा मिळाली. त्यांच्या साठी हे नवीनच आहे. अनिता व शलभ दोघॆही मेहनत घेतात पण एनजीओ असून ही भरपूर पैसा कमावण�� त्यांना चुकीचे वाटत नाही. कारण आज ह्या एका उद्योगामुळे कित्येक कुटूंबाची आर्थिक स्थिती बदलून गेली आहे. अशीच अजून एक प्रेरणादायी कथा दिल्लीतील रंगसूत्र कंपनी चालविणार्‍या सुमिता घोस ह्यांची. स्वतः ग्रॅज्युएशन पूर्ण केल्यावर मास्टर इन इकॉनॉमिक्स ची पदवी घेतल्यावर संजॉय घोस ह्या या आय आर एम मधून शिक्षण घेतलेल्या ध्येयवादी तरूणाशी लग्न केले. पण दुर्दैवाने आसाममध्ये काम करत असताना त्यांची 1998 मध्ये उल्फाच्या अतिरेक्यांनी हत्या केली. त्यानंतर अनेक टक्केटोणपे खात, दोन लहान मुलांचा संभाळ करत सुमिताने ‘रंगसूत्र’ नावाची कंपनी काढली. त्याच्या मार्फत ती खॆडॆगावातल्या लोकांकडून कापड, शोभॆच्या वस्तू, बनवून घेते आणि त्या फॅब ईंडीयासारख्या प्रसिध्द कंपन्यांना विकते. जैसलमेर, बारमेर जिल्ह्यातले कारागिर तिच्यासोबत काम करत आहेत. अजून एक अशीच ध्येयवादी तरूणी म्हणजे इशिता खन्ना. डेहराडून मध्ये जन्म झालेली एक सर्वसामान्य मुलगी. पण निसर्गसंवर्धन आणि भूगोल या विषयांची आवड असलेली. म्हणूनच तिने आपल्या ग्रॅज्युएशन नंतर टाटा इंन्स्टीट्यूट मधून मास्टर्स केले. पर्यावरण क्षेत्रातच काम करायचे आहे हे निश्चित ठरवून तिने काही वर्षे नोकरी केली. त्यानंतर 2002 मध्ये नोकरी सोडून आपल्या दोन मित्रांसोबत स्पिती व्हॅलीमध्ये मूस नावाची एन्जीओ सुरु केली. तेथील स्थानिक महिलांचे ग्रुपस करून त्यांना तिथे असणार्‍या सीबक थॉर्न ह्या फळांच्या लागवडीचे ट्रेनिंग दिले. त्यावर प्रक्रिया करायला शिकवले. ही झाडॆ मातीला धरून ठेवतात त्यामुळे धूप रोखली जाते, शिवाय नायट्रोजन ही धरून ठेवत असल्याने जमिनीचा पोत सुधारतो. त्यामुळे ह्या फळांवर लक्ष केंद्रित केले. त्यामुळे तिथल्या बायकांना चांगला रोजगार मिळू लागला. त्याचबरोबर तिने स्थानिक तरूणांना पर्यटकांना ट्रेक किंवा जीप सफारीसाठी नेणे, कॅम्प लावणे, गरज पडल्यास प्रथमोपचार करणे ही कामे ही करायला शिकवले. कारण हळूहळू तिथे पर्यटन वाढू लागले. ते इको-फ्रेंडली करण्याकडॆ तिच्या इकोस्पियर संस्थेचा भर आहे. आता दरवर्षी पर्यटनातून 35 ते 40 लाखाचे उत्पन्न मिळते.आणि त्यातून नफा ही मिळतो. इकोस्पियर संस्थेने शेजारच्य़ा ‘लाहुल’ व्हॅलीमध्ये ही विकास कामे सुरु केली आहेत. पर्वतावर तयार होणार्‍या कचर्‍याच्या समस्येवरही तिला क��हीतरी करायचे आहे. तिची संस्था लोकांना मुद्दाम तिथले लोक किती अवघड परिस्थितीत रहातात हे दाखवते. अतिशय थंडीत तिथे तापमान मायनस 35 पर्यंत खाली गेल्यावर हॅंडपंपने पाणी काढणे सुध्दा किती कठीण होते हे सांगितले जाते. तेव्हा आपल्यासारख्य़ा पर्यटकांना काय काय करता येईल याबद्दल ती जागरूकता निर्माण करते. मूळात हे पुस्तक 2012 साली लिहिलेले आहे. त्यामुळे आता ह्या वेगवेगळ्या प्रकारचे काम करणार्‍या संस्थेचे काम या दहा वर्षात खूपच वाढले असेल यात काही शंका नाही. दीनबंधू साहू हे मरिन बायोलॉजिस्ट आहेत पण ते प्रयोगशाळेतून बाहेर पडून समाजासाठी काम करतात. ‘प्रोजेक्ट चिलका’ ह्या त्यांच्या संस्थेमार्फत ओरिसातील लोकांना समुद्राची शेती करायला शिकवतात. ओरिसा मधील पुरी येथे जन्म झालेल्या दीनबंधूनी अतिशय हलाखीच्या परिस्थितीत शिक्षण घेतल्यानंतर दिल्लीत एमएसीला ॲडमिशन घेतली. परंतु योगायोगाने १९८७ मध्ये अंटार्क्टिक वर जाण्याची संधी मिळाली. नंतर पीएचडी पूर्ण केल्यानंतर अनेक देशांमध्ये नोकरी निमित्ताने फिरले. पण तरीही शेवटी दिल्ली युनिव्हर्सिटी मध्ये प्रोफेसर म्हणून काम सुरू केले. त्यांना समुद्री वनस्पती बद्दल विशेष आस्था होती; पण त्या बद्दल आपल्या देशात फारशी जागरूकता नव्हती. ही लागवड पर्यावरण पूरक असते शिवाय त्यातून स्थानिक लोकांना उत्पन्नाचे साधन मिळते. त्यासाठी डिएसटीने निधी मंजूर केला. मग त्यांनी चिल्का सरोवराची पहाणी केली, त्यामध्ये वाढू शकतील अशा चार जातींची निवड करून स्थानिक लोकांना समजेल अशा सोप्या भाषेत माहिती दिली. प्रात्यक्षिके दाखवली, वर्कशॉप्स घेतली. त्यामुळे तेथील शेतकऱ्यांना रोजगार मिळू लागला. यातूनच पर्यावरण संरक्षण ही होऊ लागले. यातून त्यांना प्रत्यक्ष कांहीं आर्थिक फायदा होत नसला तरी ते म्हणतात, की आम्हाला दोघांना दिल्लीत चांगली नोकरी आहे. त्यामुळे पैसे कमावणे हा उद्देश नाही; पण अजून तीस वर्षांनंतर मला मी काही तरी काम केलेले दिसेल. असे जर काहीच तुम्हाला दिसणार नसेल तर जगायचे कशाला भूषण पुनानी हे असेच अत्यंत बुध्दीमान विद्यार्थी. मेडीकलची ॲडमिशन हुकल्यामुळे डेअरी कोर्ससाठी ॲडमिशन घेतली. तिथे ही विद्यापीठात प्रथम क्रमांक मिळविला. नंतर पीएचडी केले. ग्रामविकास शिकण्यासाठी आयआयएम मध्ये एमबीए केले. हे झाल्यावर 1979 मध्ये ब्लाईंड स्कूल मध्ये दोन वर्षांसाठी नोकरी सुरु केली ती सुधा ह्याच हेतूने की मॅनेजमेंट शिकताना जी थेअरी शिकलो ती विकासाच्या क्षेत्रात वापरता येईल का भूषण पुनानी हे असेच अत्यंत बुध्दीमान विद्यार्थी. मेडीकलची ॲडमिशन हुकल्यामुळे डेअरी कोर्ससाठी ॲडमिशन घेतली. तिथे ही विद्यापीठात प्रथम क्रमांक मिळविला. नंतर पीएचडी केले. ग्रामविकास शिकण्यासाठी आयआयएम मध्ये एमबीए केले. हे झाल्यावर 1979 मध्ये ब्लाईंड स्कूल मध्ये दोन वर्षांसाठी नोकरी सुरु केली ती सुधा ह्याच हेतूने की मॅनेजमेंट शिकताना जी थेअरी शिकलो ती विकासाच्या क्षेत्रात वापरता येईल का हळूहळू त्यांना अनेक लोक मिळत गेले. सर्वांनी मिळून आज संस्था खूप मोठी केली आहे.त्यांनी काम सुरु केले तेव्हा फक्त एक कॅपस होता, आज गुजरात मध्ये आठ कॅपस आहेत. दहा लाख मूल्य असलेली संस्था आज दोन कोटी रुपयांची आहे. अपंग लोकांनी स्वावलंबी व्हावे ह्यासाठी संस्था काम करते. दृष्टीहीन मुली ब्यूटी पार्लरसारखे कोर्स चालवतात, फिजिओथेरपी शिकून सेंटर मध्ये काम करतात. विकास साधण्यासाठी योग्य व्यवस्थापनेची गरज असते हे त्यांनी दाखवून दिले आहे. हजारो लोकांच्या आयुष्यात नवा प्रकाश निर्माण करून त्यांना सामान्य आयुष्य जगण्याची संधी मिळवून दिली आहे. अशी ही एकापेक्षा एक वेगवेगळ्या प्रकारची माणसे. कोणत्या तरी ध्येयाने पछाडलेली . सामाजिक कार्य करत असतानाच त्या लोकांचे कल्याण कसे होईल असा विचार करणारी. लेखिकेने त्या सर्वांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेतल्या आहेत, त्यांचे काम प्रत्यक्ष पाहून जाणून घेतले आहे. त्यामुळे सर्व माहिती व्यवस्थित गोळा करून आपल्यासमोर मांडली आहे. त्यामुळेच त्या मनोगतात म्हणतात, ‘तुमचं आयुष्य कसे ही असले तरी इतरांसाठी एखादा क्षण द्या. इतरांना प्रेम, आनंद, चांगुलपण द्या. जितकं द्याल तितकं तुम्हाला परत मिळेल.’ हेच वाक्य मलाही अतिशय उर्जा देऊन गेले. माझ्याकडे जे आहे, जे मला देणे शक्य आहे ते निरपेक्षपणे ज्यांना गरज आहे त्याला देणे ह्या सारखा आनंद अजून काय असणार हळूहळू त्यांना अनेक लोक मिळत गेले. सर्वांनी मिळून आज संस्था खूप मोठी केली आहे.त्यांनी काम सुरु केले तेव्हा फक्त एक कॅपस होता, आज गुजरात मध्ये आठ कॅपस आहेत. दहा लाख मूल्य असलेली संस्था आज दोन कोटी रुपयांची आहे. अपंग लोकांनी स्वाव��ंबी व्हावे ह्यासाठी संस्था काम करते. दृष्टीहीन मुली ब्यूटी पार्लरसारखे कोर्स चालवतात, फिजिओथेरपी शिकून सेंटर मध्ये काम करतात. विकास साधण्यासाठी योग्य व्यवस्थापनेची गरज असते हे त्यांनी दाखवून दिले आहे. हजारो लोकांच्या आयुष्यात नवा प्रकाश निर्माण करून त्यांना सामान्य आयुष्य जगण्याची संधी मिळवून दिली आहे. अशी ही एकापेक्षा एक वेगवेगळ्या प्रकारची माणसे. कोणत्या तरी ध्येयाने पछाडलेली . सामाजिक कार्य करत असतानाच त्या लोकांचे कल्याण कसे होईल असा विचार करणारी. लेखिकेने त्या सर्वांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेतल्या आहेत, त्यांचे काम प्रत्यक्ष पाहून जाणून घेतले आहे. त्यामुळे सर्व माहिती व्यवस्थित गोळा करून आपल्यासमोर मांडली आहे. त्यामुळेच त्या मनोगतात म्हणतात, ‘तुमचं आयुष्य कसे ही असले तरी इतरांसाठी एखादा क्षण द्या. इतरांना प्रेम, आनंद, चांगुलपण द्या. जितकं द्याल तितकं तुम्हाला परत मिळेल.’ हेच वाक्य मलाही अतिशय उर्जा देऊन गेले. माझ्याकडे जे आहे, जे मला देणे शक्य आहे ते निरपेक्षपणे ज्यांना गरज आहे त्याला देणे ह्या सारखा आनंद अजून काय असणार ह्याच वाक्याने मी आपली ह्या आठवड्यात रजा घेते. उद्या पासून सुरु होणार्‍या नवीन सत्रासाठी सारिका ताईंना हार्दिक शुभेच्छा. ...Read more\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00737.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://nponlinenews.com/rohit-sharma-67/", "date_download": "2024-03-05T01:14:10Z", "digest": "sha1:NEBF3IFUBWFXEVRRHYVG6WPCT5KXKRMK", "length": 8534, "nlines": 46, "source_domain": "nponlinenews.com", "title": "दुसरा कसोटी सामना संपताच, रोहित शर्माने एक केला मोठा खुलासा, उर्वरित 3 कसोटी सामन्यांमध्ये 15 खेळाडू खेळणार आहेत. । Rohit Sharma", "raw_content": "\nदुसरा कसोटी सामना संपताच, रोहित शर्माने एक केला मोठा खुलासा, उर्वरित 3 कसोटी सामन्यांमध्ये 15 खेळाडू खेळणार आहेत. \nRohit Sharma विशाखापट्टणम कसोटीच्या चौथ्या दिवशी भारताने इंग्लंडचा १०६ धावांनी पराभव करून पाच सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे. दोन्ही डावात शानदार गोलंदाजी करणाऱ्या जसप्रीत बुमराहला सामनावीर म्हणून निवडण्यात आले आहे. मालिकेतील तिसरा सामना १५ फेब्रुवारी रोजी रोजकोट येथे होणार आहे. याआधी उर्वरित सामन्यांसाठीही भारतीय संघ निवडला जाणार आहे.\nसंघ निवडीबाबत, रोहित शर्माने मॅच प्रेझेंटेशनमध्येच सूचित केले आहे की संघात फारसे बदल केले जाणार नाहीत. रोहित शर्माने आपल्���ा प्रेझेंटेशनमध्ये जसप्रीत बुमराहचे कौतुक करण्यासोबतच तरुणांना अधिक संधी देण्याबाबतही सांगितले आहे. रोहितकडे विशेषत: संघात समाविष्ट असलेल्या युवा फलंदाजांकडे स्पष्ट इशारा होता.\nयुवा खेळाडूंवरच विश्वास दाखवला जाईल\nदुसरा कसोटी सामना संपताच, रोहित शर्माने एक मोठा खुलासा केला, उर्वरित 3 कसोटी सामन्यांमध्ये 15 खेळाडू खेळणार आहेत.\nतिसरा कसोटी सामना सुरू होण्याच्या एक-दोन दिवस आधी संघाची निवड करायची आहे. श्रेयस अय्यरवर संघाबाहेर असण्याची टांगती तलवार आहे, मात्र रोहित शर्माच्या वक्तव्यावरून अय्यरला अधिक संधी मिळतील असे दिसते. सामन्यानंतरच्या सादरीकरणात रोहित शर्माने स्पष्टपणे सांगितले की, युवा खेळाडूंना कसोटीशी जुळवून घेण्यासाठी जास्तीत जास्त वेळ देण्याची गरज आहे. असे अनेक खेळाडू आहेत जे अजूनही तरुण आहेत आणि त्यांना जास्तीत जास्त वेळ देण्याची गरज आहे. रोहित म्हणाला-\n“एवढा तरुण संघ अशा महान संघाविरुद्ध स्पर्धा करत आहे याचा मला खूप अभिमान आहे. कसोटी सामन्यांसाठी अनेक खेळाडू खूप तरुण असतात. त्याला कसोटी सामन्यांशी जुळवून घेण्यासाठी वेळ लागेल. त्यांनी कोणत्याही दबावाशिवाय मुक्तपणे खेळावे अशी माझी इच्छा आहे.\nदुसरा कसोटी सामना संपताच, रोहित शर्माने एक मोठा खुलासा केला, उर्वरित 3 कसोटी सामन्यांमध्ये 15 खेळाडू खेळणार आहेत.\nफलंदाजी फ्लॉप ठरल्यानंतर फलंदाजीच्या क्रमात अनुभव आणण्यासाठी अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजाराचा उर्वरित सामन्यांसाठी कसोटी संघात समावेश केला जाईल, अशी अपेक्षा होती, परंतु रोहित शर्माच्या वक्तव्यावरून हे स्पष्ट झाले आहे. संघ व्यवस्थापन रहाणे आणि पुजाराचा विचारही करत नाही. व्यवस्थापन आता भविष्याकडे पाहत असून निकाल प्रतिकूल असला तरी संघात केवळ तरुणांनाच संधी मिळणार आहे.\nकुलदीप धावत मैदानाच्या मध्यभागी गेला आणि त्याने एक गोष्ट विचारली, पण रोहित म्हणाला… \nविराट कोहलीच्या मित्राने त्याला फसवले, बाबर आझमला त्याचा आवडता बॅटिंग पार्टनर असल्याचे सांगितले \nचाहत्यांसाठी धक्कादायक बातमी माजी रोहित शर्मा यांचे निधन \nधर्मशाला कसोटीपूर्वी चाहत्यांसाठी धक्कादायक बातमी, भारतीय क्रिकेटपटू रोहित शर्मा यांचे निधन Indian cricketer\nइंग्लंड मालिकेतून घेतला ब्रेक, मग गुपचूप अनंत अंबानींच्या लग्नात पोहोचला विर��ट कोहली, जाणून घ्या व्हायरल व्हिडिओचे सत्य Virat Kohli\n150 कोटी भारतीयांना रडवणाऱ्या खेळाडूवर काव्या मारनची मेहरबानी, तिला संघाचा कर्णधार बनवले Kavya Maran\nIPL खेळण्यासाठी या पाकिस्तानी फलंदाजाने दाखवला जबरदस्त फॉर्म, अवघ्या 15 चेंडूत 70 धावा करून दावा ठोकला. Pakistani batsman\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00738.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://nponlinenews.com/this-star-player-out-of-team-india-for-6-months/", "date_download": "2024-03-05T00:03:37Z", "digest": "sha1:E356JDHE2NFVYBLOWZX6UCMXFIDCFLL4", "length": 7385, "nlines": 42, "source_domain": "nponlinenews.com", "title": "आफ्रिका दौऱ्यापूर्वी चाहत्यांसाठी वाईट बातमी, हा स्टार खेळाडू 6 महिने टीम इंडियातून बाहेर, IPL खेळणे हि शक्य नाही..", "raw_content": "\nआफ्रिका दौऱ्यापूर्वी चाहत्यांसाठी वाईट बातमी, हा स्टार खेळाडू 6 महिने टीम इंडियातून बाहेर, IPL खेळणे हि शक्य नाही..\nटीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील आज मालिकेतील पाचवा टी-20 सामना बेंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर आहे. ही टी-20 मालिका संपल्यानंतर टीम इंडियाला 6 डिसेंबरला दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर रवाना होणार आहे. टीम इंडियाला 10 डिसेंबरपासून दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर 3 टी-20, 3 एकदिवसीय आणि 2 कसोटी सामने खेळायचे आहेत. या दौऱ्यासाठी मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांनी 30 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी तिन्ही फॉरमॅटसाठी संघाची घोषणा केली होती.\nदरम्यान, भारतीय क्रिकेट समर्थकांसाठी एक वाईट बातमी समोर येत आहे की, दक्षिण आफ्रिका दौरा सुरू होण्यापूर्वीच टीम इंडियाचा एक स्टार खेळाडू दुखापतग्रस्त झाला आहे आणि काही मीडिया रिपोर्ट्समध्ये असेही म्हटले जात आहे की हा खेळाडू क्वचितच खेळू शकणार आहे. आयपीएल 2024 हंगामात.\nहार्दिक पांड्या घोट्याच्या दुखापतीने त्रस्त आहे\nटीम इंडियाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या गेल्या ४५ दिवसांपासून विश्वचषक सामन्यादरम्यान झालेल्या दुखापतीने त्रस्त आहे. दुखापतीनंतर काही दिवसांनंतर मीडियामध्ये बातम्या आल्या होत्या की तो वर्ल्ड कप 2023 च्या बाद फेरीत टीम इंडियाकडून खेळताना दिसणार आहे, पण तसे झाले नाही. सध्या तरी हार्दिक पांड्या दुखापतीतून पूर्णपणे सावरू शकलेला नाही. त्यामुळे हार्दिक पांड्याला दुखापतीतून सावरायला बराच वेळ लागणार असल्याच्या बातम्या अलीकडे अनेक मीडिया हाऊसमधून येत आहेत. यामुळे तो आयपीएल 2024 चा संपूर्ण हंगाम चुकवू शकतो.\nनुकताच मुंबई इंडियन्स संघात सामील झाला\nIPL 2024 चा हंगाम सुरू होण्यापूर्वी हार्दिक पांड्या गुजरात टायटन्स सोडून मुंबई इंडियन्समध्ये सामील झाला आहे. मुंबई इंडियन्सने गुजरात टायटन्सकडून सर्व रोख करारामध्ये ट्रेडिंग विंडोदरम्यान हार्दिक पांड्याला त्यांच्या संघात समाविष्ट केले. हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्सच्या संघात सामील झाल्याने मुंबई संघाचा समतोल अधिक चांगला होणार आहे.\nया 4 भारतीय खेळाडूंनी मिळून भारतासोबत गद्दारी, आता अमेरिकेच्या टीम मधून खेळणार आंतरराष्ट्रीय क्रिकेट..\nहा भारतीय खेळाडू आहे सुट्टा प्रेमी, दर अर्ध्या तासाने करतो धुम्रपान, पार्टीत रंगेहात पकडला गेला..\nRCB चाहत्यांसाठी वाईट बातमी, 18 कोटी रुपयांचा हा खेळाडू IPL 2024 पूर्वी बाहेर RCB fans\nCSK चाहत्यांसाठी धक्कादायक बातमी, MS धोनी IPL 2024 मध्ये खेळणार नाही, आता दिसणार या भूमिकेत MS Dhoni\nमुंबई इंडियन्स ने रणजी सेमीफाइनल मध्ये रचला नवीन इतिहास असा स्थान मिळवणारा देशातील पहिला संघ Mumbai Indians\nहे आहेत IPL मधील 5 बदकिस्मत खेळाडू, संघासाठी सर्वाधिक धावा केल्या, तरीही कर्णधारपदाची संधी मिळाली नाही. 5 unlucky players\nउपांत्य फेरीत तामिळनाडूने मुंबईचा पराभव केला, रहाणेच्या संघाने एक डाव आणि 70 धावांनी विजय मिळवत अंतिम फेरी गाठली. semi-finals\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00738.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://uttamsheti.online/soybean-market-price-4/", "date_download": "2024-03-05T01:52:51Z", "digest": "sha1:XTQDSDQIKC2NU7IDAQ5CJXMFFH6XI66W", "length": 4230, "nlines": 66, "source_domain": "uttamsheti.online", "title": "महाराष्ट्रातील सोयाबीन बाजार भाव 14 ऑक्टोबर 2023", "raw_content": "\nमहाराष्ट्रातील सोयाबीन बाजार भाव 14 ऑक्टोबर 2023\nशेतकरी मित्रांनो आज आपण संपूर्ण महाराष्ट्रातील सोयाबीन बाजार भाव पाहणार आहोत.\nदर प्रती युनिट (रु.)\nछत्रपती संभाजीनगर — क्विंटल 104 4000 4359 4170\nराहूरी -वांबोरी — क्विंटल 41 3900 4352 4275\nतुळजापूर — क्विंटल 530 4000 4500 4450\nपिंपळगाव(ब) – पालखेड हायब्रीड क्विंटल 285 3950 4592 4475\nसोलापूर लोकल क्विंटल 683 4305 4640 4440\nभोकर पिवळा क्विंटल 88 4063 4477 4270\nहिंगोली- खानेगाव नाका पिवळा क्विंटल 175 4200 4500 4350\nवरोरा पिवळा क्विंटल 446 3725 4475 4000\nवरोरा-खांबाडा पिवळा क्विंटल 313 3600 4325 4100\nनेर परसोपंत पिवळा क्विंटल 197 2800 4415 4143\nया जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात उद्यापासून पिक विमा जमा होण्यास सुरुवात..\nजानेवारी महिन्यात कापूस दरात होणार वाढ..\nपहा संपूर्ण महाराष्ट्रातील आजचे तुर बाजार भाव..\nया जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात उद्यापासून पिक विमा जमा होण्यास सुरुवात..\nजानेवारी महिन्यात कापूस दरात होणार वाढ.. आवक होणार कमी Cotton price\nपहा संपूर्ण महाराष्ट्रातील आजचे तुर बाजार भाव..\nया दिवशी जमा होणार 90 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर नमो शेतकरी योजनेचा दुसरा हफ्ता..\nया यादीत नाव असणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणार 12000 रुपये.. झिरो मिनिटात जमा होणार बँक खात्यात get 12000 rupees\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00738.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://bolbhidu.com/tag/%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B7-%E0%A4%85%E0%A4%B5%E0%A4%9A%E0%A4%9F/", "date_download": "2024-03-05T01:40:37Z", "digest": "sha1:IAZFIDON7E27FMXMECTHMYEJCJPSHYIB", "length": 3120, "nlines": 58, "source_domain": "bolbhidu.com", "title": "सुभाष अवचट Archives - BolBhidu.com", "raw_content": "\n२५०० पेक्षाही अधिक हत्या डाकीणमुळे झाल्या; असा आहे डाकीण प्रथेचा इतिहास..\nकोल्हापुरी चपलेची खरी ओळख म्हणजे, सेनापती कापशी चप्पल\nशिवसेना, राष्ट्रवादीनंतर आता काँग्रेसचा नंबर लागणार \nBol Bhidu - विषय हार्ड\n२५०० पेक्षाही अधिक हत्या डाकीणमुळे झाल्या; असा आहे डाकीण प्रथेचा इतिहास..\nकोल्हापुरी चपलेची खरी ओळख म्हणजे, सेनापती कापशी चप्पल\nशिवसेना, राष्ट्रवादीनंतर आता काँग्रेसचा नंबर लागणार \n…आणि स्मिता पाटील यांनी केलेली आपल्या मृत्यूची भविष्यवाणी खरी ठरली \nबॉलीवूडने आपल्या इतिहासात बघितलेल्या सर्वोत्तम अभिनेत्रींपैकी एक म्हणून जर तिचा उल्लेख केला तर ते अतिशयोक्ती ठरत नाही. अवघं ३१ वर्षाचं आयुष्य लाभलेल्या स्मिताने या एवढ्याशा आयुष्यात देखील आभाळाएवढं काम करून ठेवलं होतं. समांतर सिनेमाला एका…\nहे ही वाच भिडू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00739.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.indiatimes.com/aapla-bajar/fashion/order-a-comfortable-tracksuit-for-men-for-your-workout-today/articleshow/92246554.cms", "date_download": "2024-03-05T01:47:38Z", "digest": "sha1:FVU2SFHAL6FSQLLHDUXPXP6OXAVSGXAH", "length": 15919, "nlines": 92, "source_domain": "marathi.indiatimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "Tracksuit For Men,आजच मागवा तुमच्या वर्कआउटसाठीचा आरामदायी tracksuit for men\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nआजच मागवा तुमच्या वर्कआउटसाठीचा आरामदायी tracksuit for men\nTracksuit for men म्हणजे मैदानी खेळ आणि व्यायामाची आवड असणाऱ्या पुरुषांकडे असायलाच पाहिजे अशी गोष्ट आहे. यात खूप चांगला कम्फर्ट मिळतो. तुम्ही जर इतर कपडे घालून व्यायाम केला किंवा खेळायला गेलात तर तर तुम्ही फा��� अवघडले जाल. पण त्यापेक्षा ट्रॅकसूट घातला तर तुम्हाला खूप मस्त आराम मिळेल आणि छान मन लावून खेळता येईल किंवा व्यायाम करता येईल. तुम्हालासुद्धा खरेदी करायचा आहे ट्रॅकसूट बघुयात मग काय पर्याय आहेत ते.\nमैदानी खेळ खेळणारे असो किंवा व्यायाम करणारे, त्यांच्या अंगावर तुम्ही नेहमी ट्रॅकसूट पाहिला असेल. याचं कारण म्हणजे यात मिळणारा कम्फर्ट. जर खेळताना आणि व्यायाम करताना कम्फर्टच नसेल तर कसं चालेल कारण शारीरिक हालचाली ज्या होतात त्या मोकळ्या पद्धतीने झाल्या पाहिजेत आणि म्हणून ट्रॅकसूट गरजेचा ठरतो.\nVimal Jonney या ब्रँड चा हा पुरुषांसाठीचा ट्रॅकसूट आहे. अगदी बजेटमध्ये बसेल असा हा ट्रॅकसूट आहे. इथे तुम्हाला पाच रंग पाहायला मिळतील आणि त्याचसोबत पाच साईज पाहायला मिळतील. इथे तुम्ही तुमच्या आवडीचा रंग आणि तुमच्या साईजनुसार निवड करून याची खरेदी करू शकता. GET THIS\nAlan Jones या ब्रँडचा हा ट्रॅकसूट आहे. हा दोन रंगांमध्ये पाहायला मिळेल आणि ६ वेगवेगळ्या साईजमध्ये पाहायला मिळेल. तुम्ही तुमच्या आवडीनुसार आणि साईजनुसार निवडून याची खरेदी करू शकता. याचे कापड कॉटन ब्लेंड प्रकारातील आहे. जॉगिंग, रनिंग, आणि जिमसाठी याचा वापर करता येईल. GET THIS\nJUST RIDER या ब्रँडचा हा Fitness Tracksuit आहे. याचे कापड हे पॉलिस्टर प्रकारातले येते. लांब बाह्या असलेला स्किन टाईट असा हा ट्रॅकसूट आहे. हा तुम्ही जिम, योगा साठी वापरू शकता. साईजमध्ये मोठा असून याला अनेक ग्राहकांनी पसंती दर्शविलेली आहे. हा देखील तुमच्या बजेटमध्ये बसेल असा ट्रॅकसूट आहे. GET THIS\nPuma या प्रसिद्ध ब्रँडचा हा ट्रॅकसूट आहे. इथे तुम्हाला दोन रंग पाहायला मिळतील आणि एकूण ७ साईजमध्ये हा खरेदी करण्याचा पर्याय मिळेल. तुम्ही तुमच्या आवडीचा रंग आणि तुमच्या साईजनुसार निवड करून याची खरेदी करू शकता. याला अनेक ग्राहकांनी पसंती दर्शविलेली आहे. GET THIS\nजवळपास १० रंगांमध्ये उपलब्ध असलेला आणि पाच साईजमध्ये उपलब्ध असलेला हा PASOK या ब्रँडचा कॅज्युअल ट्रॅकसूट आहे. लांब बाह्या असलेला हा ट्रॅकसूट तुम्ही रनिंग, जॉगिंगसाठी वापरू शकता. याला अनेक ग्राहकांनी पसंती दर्शविलेली आहे. याला स्वेटशर्टसारखी टोपी देखील येते. GET THIS\nDisclaimer: हा लेख MT च्या पत्रकारांनी लिहिलेला नाही. हा लेख लिहून होईपर्यंत ही उत्पादने Amazon वर उपलब्ध होती.\nकरिअर न्यूजCareer In BCA: कम्प्युटरची आवड आहे मग 'बीसीए' मध्ये करा करिअर; भविष्य बदलेल..\nॲमेझॉनवर प्री-समर बोनान्झा- एसी आणि रेफ्रिजरेटरवर 55% पर्यंत सूट मिळवा\nआरोग्यऑफिसमधल्या या सवयींमुळे वाढू शकते वजन\nटीव्हीचा मामलाजेव्हा वेडी माणसं एकत्र येतात महाराष्ट्राची हास्यजत्रा टीमचा ऑस्ट्रेलियात कल्ला, प्राजक्ता माळीची पोस्ट चर्चेत\nAmazon Dell Days वर वेड्या किमतीत लॅपटॉप - सेल 23 फेब्रुवारीपर्यंत थेट\nफॅशन‘पापा की परी’ राहाचा क्यूट लुक रणबीरच्या घट्ट मिठीत दिसली छकुली, बाबाच्या कपड्यांशी मॅचिंग स्टाईल\nआठवड्याचं भविष्यसाप्ताहिक राशिभविष्य 4 मार्च ते 10 मार्च : या राशींना नशिबाची साथ, व्यापार-उद्योगात प्रगती \nमोबाइललोक दुर्लक्ष्य करत आहेत म्हणून 4G Phone ची किंमत घटली\nसिनेन्यूजहृता दुर्गुळे-अजिंक्य राऊतचा 'कन्नी' की अजय देवगणचा 'शैतान', येत्या शुक्रवारी तुमची कोणत्या सिनेमाला पसंती\nमोबाइल१२ हजारांत आला 6000mAh बॅटरी असलेला Samsung चा 5G Phone; ४ वर्ष राहील अप-टू-डेट\nवाशिमएकनाथ शिंदेंसमोर महादेव जानकरांची भावना गवळींसाठी बॅटिंग, मुख्यमंत्र्यांना नेमका कोणता इशारा दिला\nकोल्हापूरकोल्हापूर काँग्रेसकडे, सांगली ठाकरेंकडे लोकसभेचा मविआचा तिढा सुटला,शेवटच्या क्षणी जागा नेमकी कुणाकडे जाणार\nदेशनिवडणूक रोख्यांबाबत मोठी अपडेट, एसबीआयनं मुदतवाढ मागितली,काय कारणं दिलं सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष..\nसातारायशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा, राष्ट्रवादीच्या अमित कदमांची मागणी, लोकसभेबाबत मोठे संकेत\nनाशिकराष्ट्रवादी फुंकणार 'तुतारी'; शरद पवारांची १३ मार्चला निफाडमध्ये पहिली सभा, भुजबळ, भाजप निशाण्यावर\nहे कानातले वाढवतील तुमचं सौंदर्य, आजच मागवा हे बेस्ट earrings for women\nआजच मागवा या denim shorts for men आणि राहा कम्फर्टेबल, दिसा कूल\nघरात असो किंवा बाहेर हे Socks for men घेतील तुमच्या पायांची काळजी\nAmazon Monsoon Carnival: आजच घ्या कम्फर्टेबल आणि उत्तम क्वालिटीचे असे best men's footwear\nतुमचा लूक एकदम बदलून जाईल असे men's sunglasses under 500\nलग्न समारंभासाठी शानदार एंब्रॉयडरी केलेले Ladies wedding gown.. मिळवा आकर्षक लूक\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्��्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nमहाराष्ट्र बातम्या : ऑटो बातम्याव्हायरल बातम्याफोटो गॅलरीआंतरराष्ट्रीय बातम्यासरकारी योजनागुन्हेगारी बातम्यामहाराष्ट्र राजकीय बातम्याकरिअरराष्ट्रीय बातम्यालाईफस्टाईलराशी भविष्यमराठी बातम्या\nमराठी बातम्या : महाराष्ट्र बातम्यामहाराष्ट्रातील ताज्या बातम्याठाणे बातम्यामुंबई बातम्यापुणे बातम्यानाशिक बातम्यानागपूर बातम्याछत्रपती संभाजीनगर बातम्याकोल्हापूर बातम्याअहमदनगर बातम्यानवी मुंबई बातम्या\nक्रीडा : क्रीडा बातम्याक्रिकेट बातम्याविश्व चषक २०२३फुटबॉल\nमनोरंजन : बॉलिवूड बातम्याटीव्ही बातम्यामूव्ही रिव्ह्यूबॉक्स ऑफिस\nलाईफस्टाईल : लाईफस्टाईल बातम्याब्यूटी टिप्सआरोग्य बातम्याप्रेग्नन्सी-पालकत्वरिलेशनशीपफॅशनहोम डेकॉर\nभविष्य : दैनिक राशीभविष्यसाप्ताहिक राशीभविष्यदैनंदिन मराठी पंचांगवाढदिवस राशीभविष्य\nटेक : ताज्या टेक बातम्यामोबाईल रिव्ह्यूटिप्स-ट्रिक्सविज्ञान\nबिझनेस : बिझनेस बातम्याशेअर बाजाररिअल इस्टेट बातम्याव्यवसाय बातम्यापैशाचं झाड\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00739.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.indiatimes.com/entertainment/entertainment-news/television-news/tharala-tar-mag-latest-episode-update-on-29-december-priya-calls-police-to-trap-sayali-and-arjun-in-vatsalya-ashram/articleshow/106363075.cms", "date_download": "2024-03-05T00:06:20Z", "digest": "sha1:JVJD2ZQ2YVHLYZAVQJBIM2SO524PDKHR", "length": 19454, "nlines": 93, "source_domain": "marathi.indiatimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": " आश्रमात पोलीस आल्यावर नेमकं काय घडणार\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nप्रियाने कट रचला आणि अर्जुन-सायलीला फसवलं आश्रमात पोलीस आल्यावर नेमकं काय घडणार\nTharala Tar Mag 29 December Episode Update: आश्रमात अर्जुन-सायली सापडले मोठ्या संकटात, प्रियाने थेट पोलिसांना बोलावलं आणि...\n'ठरलं तर मग' लेटेस्ट एपिसोड अपडेट\nप्रियाने कट रचून पोलिसांना बोलावलं\nअर्जुन-सायलीवर ओढावलं मोठं संकट\nमुंबई: 'ठरलं तर मग'च्या आजच्या एपिसोडमध्ये अर्जुन आणि सायली आश्रमात साक्षीविरोधीत पुरावे शोधण्यासाठी आलेले आहेत, तर प्रिया तिच्या बालपणीच्या वस्तूंचं गाठोडं तिथून नेण्यासाठी. दरम्��ान प्रिया ज्या पेटीमागे लपलेली असते, तिच पेटी नेमकी अर्जुनला दिसते. आजच्या भागात दाखवले आहे की, तो ती पेटी काढायला जातो, मात्र ती पेटी काही जागची हलत नाही.\nदुसरीकडे साक्षी आणि महिपत नवा प्लॅन करत असतात. पार्टीतून गायब झाल्यानंतर साक्षी आश्रमात गेलीच नव्हती हे त्या दोघांना सिद्ध करायचं असतं. सीसीटीव्ही कॅमेरा नसलेल्या एका सुनसान जागी ते दोघे पोहोचतात आणि महिपत साक्षीला सांगतो की, आता तिने त्या परिसरात वेडीवाकडी गाडी चालवावी. त्यानंतर गाडीतून बाहेर पडल्यानंतर रस्त्याच्या कडेला येऊन एखाद्या दारुड्याप्रमाणे उलटी करावी. साक्षीने केलेला हा अभिनय तो कॅमेऱ्यातही कैद करणार असतो. जेणेकरुन त्या रात्री काय घडलं असं कोणी विचारलं तर तीच तीच कथा त्यांना नीट सांगता यावी. साक्षी-महिपतला केवळ कोर्टाला नव्हे तर त्यांचा स्वत:चा वकील रविराजलाही पटेल अशी कहाणी रचायची असते. खून झाला त्या रात्री ती आश्रमात आलीच नव्हती हे सिद्ध करण्यासाठी बापलेकीचा अट्टहास सुरू आहे.\n औषधांचे अनेक डोस, सुजलेले हात अन् अभिनेत्री ४ दिवसांपासून रुग्णालयात; हिना खानला नेमकं झालंय तरी काय\nआश्रमात अर्जुन-सायली मिळून ती पेटी बाहेर काढतात, पण त्यांना समोर असलेली प्रिया दिसत नाही. शेवटी संधी साधून प्रिया तिथून पळ काढते. त्यांनाही पेटीत काही सापडत नाही. त्यानंतर प्रियाला आठवतं की तिने गाठोडं कुठे लपवून ठेवलं आहे. ती त्या जागी शोधाशोध करते, तेव्हा तिला ते गाठोडं सापडतं, मात्र धक्का लागून तिच्या हातून कंदील पडतो. अर्जुन-सायली कुठून आवाज आला पाहण्यासाठी धावतात. त्यानंतर प्रिया किचनमधून पळत असताना तिथेही काही पाडते, अर्जुन-सायली तिथे पोहचेपर्यंत ती बाहेर पळून जाते. अर्जुनला संशय येतो की त्यांच्याव्यतिरिक्तही कोणीतरी आश्रमात आहे.\nतर प्रिया तिचं गाठोडं घेऊन आश्रमाबाहेर पडते आणि त्यानंतर अर्जुन-सायलीला अडकवण्यासाठी पोलिसांना फोन करते. आश्रमात चोर घुसल्याचं सांगून ती पोलिसांना बोलावून घेते. दुसरीकडे सायली-अर्जुनच्या खोलीचा लाइट चालू दिसल्याने अस्मिता ते काय करतायंत बघायला त्यांच्या खोलीत जाते, पण तिथे ते दोघे नसल्याने तिला आश्चर्य वाटतं. ती मुद्दाम आरडाओरड करुन सर्वांना बोलावून घेते. अर्जुन-सायली घरात नसल्याने सर्वजण काळजी करू लागतात.\nअखेर कोळी कुटुंबाची स���न झाली गोखलेंची मुक्ता; छोट्या सईने बांधली आई-बाबांची लग्नगाठ\nआश्रमात अर्जुन आणि सायलीला काहीच पुरावे मिळत नाही. सायली केवळ साक्षीविरोधात पुरावे शोधत असते, पण अर्जु सायलीच्या भूतकाळाची माहिती देणारं ते गाठोडंही शोधत असतो. शेवटी काहीही न मिळाल्याने दोघे तिथून निघायचं ठरवतात. तेवढ्यात तिथे पोलीस येतात आणि दोघांनाही बाहेर पडता येत नाही. शेवटी आश्रमाच्या मागच्या जागेत असणाऱ्या गवताच्या ढिगाऱ्यात दोघे लपतात. त्यावेळी पोलीस त्या ढिगाऱ्यात काही आहे का हे तपासण्यासाठी जेव्हा काठी मारुन बघतात आणि तो मार सायलीला लागू नये याकरता अर्जुन स्वत:वर झेलतो.\nजान्हवी भाटकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. डिजिटल आणि टेलिव्हिजन मीडियामध्ये ५ वर्षांचा अनुभव. 'न्यूज १८ लोकमत'मधून डिजिटल मीडियामध्ये काम करण्यास सुरुवात. ऑनलाइन माध्यमांमध्ये ३ वर्ष कार्यरत. मनोरंजन, लाइफस्टाइल आणि अर्थ विषयात आवड.... Read More\nपुणेसुनेत्रा पवारांच्या भेटीनंतर संग्राम थोपटेंनी सगळं क्लिअर केलं, लोकसभेचा प्रचार कुणाचा करणार, म्हणाले...\nॲमेझॉनवर प्री-समर बोनान्झा- एसी आणि रेफ्रिजरेटरवर 55% पर्यंत सूट मिळवा\nआयपीएलIPLचा हंगाम सुरू होण्याआधी धोनीचा फेसबुकवरून धक्का; नवा हंगाम, नवी भूमिका; कॅप्टन कुलवर अभिनंदनाचा वर्षाव\nधाराशिवशिंदे फडणवीसांची पसंती तानाजी सावंतांना लोकसभेच्या मैदानात उतरणार का लोकसभेच्या मैदानात उतरणार काओमराजेंना रोखण्यासाठी विशेष प्लॅनिंग\nAmazon Dell Days वर वेड्या किमतीत लॅपटॉप - सेल 23 फेब्रुवारीपर्यंत थेट\nपुणेमहादेव जानकरांचा निर्णय कोण घेणार चंद्रकांत पाटलांनी स्पष्टच सांगितले\nकोल्हापूरHatkanangle Constituency: ...तो निर्णय महाविकास आघाडीने घ्यावा; माजी खासदाराची रोखठोक भूमिका\nपुणेबारामतीसाठी शरद पवारांनी हुशारीने टाकाल MJ डाव; बारामतीत अजित पवार तर माढामध्ये भाजपला बसणार धक्का\nनवी मुंबईउद्धव ठाकरेंचं मिशन लोकसभा सुरु, भरसभेत रायगड अन् मावळचे उमेदवार जाहीर,बारणे तटकरेंविरुद्ध कुणाला संधी\nवाशिमएकनाथ शिंदेंसमोर महादेव जानकरांची भावना गवळींसाठी बॅटिंग, मुख्यमंत्र्यांना नेमका कोणता इशारा दिला\nकरिअर न्यूजCareer In BCA: कम्प्युटरची आवड आहे मग 'बीसीए' मध्ये करा करिअर; भविष्य बदलेल..\nआरोग्यऑफिसमधल्या या सवयींमुळे व��ढू शकते वजन\nफॅशन‘पापा की परी’ राहाचा क्यूट लुक रणबीरच्या घट्ट मिठीत दिसली छकुली, बाबाच्या कपड्यांशी मॅचिंग स्टाईल\nआठवड्याचं भविष्यसाप्ताहिक राशिभविष्य 4 मार्च ते 10 मार्च : या राशींना नशिबाची साथ, व्यापार-उद्योगात प्रगती \nमोबाइललोक दुर्लक्ष्य करत आहेत म्हणून 4G Phone ची किंमत घटली\n औषधांचे अनेक डोस, सुजलेले हात अन् अभिनेत्री ४ दिवसांपासून रुग्णालयात; हिना खानला नेमकं झालंय तरी काय\n मालिकेतले हे Reel कपल झाले खऱ्या आयुष्यातही एकमेकांचे लाइफ पार्टनर\n 'देवमाणूस' फेम अभिनेत्याच्या भावाने केली आत्महत्या; भावुक पोस्ट करत म्हणाला-\nझी मराठीवरील नवी मालिका, मुलगा नाही मुलगी आहे 'शिवा', प्रोमोत दिसणाऱ्या अभिनेत्रीला ओळखलंत का\nकॅमेरे असल्याचं भान राहिलं नाही, विकी आणि अंकिताचा तो १८ सेकंदाचा व्हिडिओ व्हायरल\n'रमा राघव' फेम अभिनेत्री अडकली लग्नबंधनात; थाटामाटात पार पडला विवाहसोहळा, लूकची चाहत्यांमध्ये चर्चा\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nमहाराष्ट्र बातम्या : ऑटो बातम्याव्हायरल बातम्याफोटो गॅलरीआंतरराष्ट्रीय बातम्यासरकारी योजनागुन्हेगारी बातम्यामहाराष्ट्र राजकीय बातम्याकरिअरराष्ट्रीय बातम्यालाईफस्टाईलराशी भविष्यमराठी बातम्या\nमराठी बातम्या : महाराष्ट्र बातम्यामहाराष्ट्रातील ताज्या बातम्याठाणे बातम्यामुंबई बातम्यापुणे बातम्यानाशिक बातम्यानागपूर बातम्याछत्रपती संभाजीनगर बातम्याकोल्हापूर बातम्याअहमदनगर बातम्यानवी मुंबई बातम्या\nक्रीडा : क्रीडा बातम्याक्रिकेट बातम्याविश्व चषक २०२३फुटबॉल\nमनोरंजन : बॉलिवूड बातम्याटीव्ही बातम्यामूव्ही रिव्ह्यूबॉक्स ऑफिस\nलाईफस्टाईल : लाईफस्टाईल बातम्याब्यूटी टिप्सआरोग्य बातम्याप्रेग्नन्सी-पालकत्वरिलेशनशीपफॅशनहोम डेकॉर\nभविष्य : दैनिक राशीभविष्यसाप्ताहिक राशीभविष्यदैनंदिन मराठी पंचांगवाढदिवस राशीभविष्य\nटेक : ताज्या टेक बातम्यामोबाईल रिव्ह्��ूटिप्स-ट्रिक्सविज्ञान\nबिझनेस : बिझनेस बातम्याशेअर बाजाररिअल इस्टेट बातम्याव्यवसाय बातम्यापैशाचं झाड\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00739.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.indiatimes.com/maharashtra/ahmednagar-news/education-policy-should-be-changed/articleshow/75452337.cms", "date_download": "2024-03-05T02:19:47Z", "digest": "sha1:V36L46KZDLZUKDGOR5PLVD4EWWLEFYZE", "length": 14755, "nlines": 82, "source_domain": "marathi.indiatimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nशिक्षण धोरणात बदल करावा\nअॅड विद्याधर काकडे यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदनम टा...\nशिक्षण धोरणात बदल करावा\nअॅड. विद्याधर काकडे यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन\nम. टा. वृत्तसेवा, शेवगाव\n'करोना'च्या पार्श्वभूमीवर शैक्षणिक वर्ष २०२०-२१ पासून ठरविल्या जाणाऱ्या शैक्षणिक धोरणात काही बदल करण्यात यावेत,' अशा आशयाचे निवेदन अॅड. विद्याधर काकडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ई-मेलद्वारे केले आहे.\nनिवेदनात काकडे म्हटले आहे की, करोनामुळे यंदाचे शैक्षणिक वर्ष थोड्या उशिराने का होईना सुरू होणार आहे. त्यामध्ये प्रचलित नियमानुसार प्राथमिक व माध्यमिकस्तरावर पटसंख्या शिक्षक संच मान्यता व तुकड्यांना मान्यता देताना साधारणपणे ३५ विद्यार्थ्यांची तुकडी ग्राह्य धरली जाते. तथापि वाढीव तुकड्यांना मान्यता देताना पहिल्या तुकडीत ६० विद्यार्थी संख्येची अट ठेवून पुढील तुकड्या निश्चित केल्या जातात. उच्च माध्यमिक स्तरावर प्रथम तुकडीत ८० विद्यार्थ्यांची अट ठेवून पुढील तुकड्या निश्चित केल्या जातात. प्रत्यक्षात विद्यार्थी प्रवेशाची मागणी व शिक्षण हक्क कायदा लक्षात घेता बहुसंख्य विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यावा लागतो. जास्त संख्येमुळे विद्यार्थ्यांना दाटीने वर्गामध्ये बसावे लागते. यावर शिक्षकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. मागील काही वर्षांपासून शिक्षक व इतर कर्मचारी भरती सरकारने न केल्यामुळे संस्था व शाळांना तात्पुरत्या स्वरूपात शिक्षक नेमावे लागले आहेत. त्यांचा पगार संस्था कसाबसा करीत आली आहेत. परंतु पुढील काळात आर्थिक मंदीमुळे व इतर आर्थिक अडचणींमुळे हे शक्य होणार नाही. करोनाच्या पार्श्वभूमीवर प्राथमिक माध्यमिक व उच��च माध्यमिक शिक्षणाचा गांभीर्याने विचार होऊन या शिक्षणाची पुनर्रचना करणे आवश्यक आहे. पुढील शैक्षणिक वर्ष २०२०-२१ सुरू होण्यापूर्वी सर्व विद्यालयांना नवीन शैक्षणिक धोरणे व मार्गदर्शक तत्वे आखून ती संबंधित घटकांपर्यंत पोहोचवावी लागतील. कारण एकतर शैक्षणिक वर्ष उशिरा सुरू होऊ शकते. त्यामुळे त्यात पुढील कार्यवाहीसाठी उशीर होऊ नये, याचाही आपण गांभीर्याने विचार करावा. यासह अनेक प्रश्न या निवेदनात मांडले आहेत. या निवेदनावर आबासाहेब काकडे शैक्षणिक समूहाचे प्रमुख अॅड. विद्याधर काकडे, मध्यवर्ती समितीचे प्रमुख विश्वनाथ देवडे व प्राध्यापक लक्ष्मण बिटाळ यांच्या सह्या आहेत.\nपुणेमहादेव जानकरांचा निर्णय कोण घेणार चंद्रकांत पाटलांनी स्पष्टच सांगितले\nॲमेझॉनवर प्री-समर बोनान्झा- एसी आणि रेफ्रिजरेटरवर 55% पर्यंत सूट मिळवा\nLiveMarathi News LIVE Updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स\nधाराशिवशिंदे फडणवीसांची पसंती तानाजी सावंतांना लोकसभेच्या मैदानात उतरणार का लोकसभेच्या मैदानात उतरणार काओमराजेंना रोखण्यासाठी विशेष प्लॅनिंग\nAmazon Dell Days वर वेड्या किमतीत लॅपटॉप - सेल 23 फेब्रुवारीपर्यंत थेट\nवाशिमएकनाथ शिंदेंसमोर महादेव जानकरांची भावना गवळींसाठी बॅटिंग, मुख्यमंत्र्यांना नेमका कोणता इशारा दिला\nपुणेकोण आहे शिवसेना ठाकरे गटाचे मावळचे उमेदवार संजोग वाघेरे. जाणून घ्या\nजळगावशिंदेंच्या सभेला न आल्यास ५० रुपयांचा दंड, बचत गटाच्या महिलांची व्यथा अन् रोहिणी खडसेंचं स्टिंग ऑपरेशन\nदेशनिवडणूक रोख्यांबाबत मोठी अपडेट, एसबीआयनं मुदतवाढ मागितली,काय कारणं दिलं सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष..\nपुणेघरात लग्नाला विभक्त कुटुंबही एक होतं; मतभेद असले तरी चर्चेने सोडवू, चंद्रकांतदादांचं स्पष्टीकरण\nकरिअर न्यूजCareer In BCA: कम्प्युटरची आवड आहे मग 'बीसीए' मध्ये करा करिअर; भविष्य बदलेल..\nआरोग्यऑफिसमधल्या या सवयींमुळे वाढू शकते वजन\nसिनेन्यूजशाहरुखने रामचरणला 'इडली वडा' म्हटल्याने दुखावल्या साऊथ प्रेक्षकांच्या भावना,किंगखानवर वर्णद्वेषाचा आरोप\nटीव्हीचा मामलाजेव्हा वेडी माणसं एकत्र येतात महाराष्ट्राची हास्यजत्रा टीमचा ऑस्ट्रेलियात कल्ला, प्राजक्ता माळीची पोस्ट चर्चेत\nआजचे भविष्यआजचे राशिभविष्य, 5 मार्च 2024 : या राशींचे काम वाढणार, कामात ���िष्काळजीपणा टाळा \n नगरमध्ये अॅम्ब्युलन्समधून दारूची विक्री, तिघांना अटक\nकरोना संकट: तेलंगणात मराठी अधिकारी झाला अन्नदाता\nकरोनाशी लढणाऱ्या योद्ध्यांबद्दल ५०० पोस्टकार्डद्वारे कृतज्ञता\nपाथर्डीत स्वॉब संकलन केंद्र सुरू\nपतसंस्था 'एनपीए'ला मुदतवाढीची मागणी\nजामखेडला आणखी तिघांना ‘करोना’\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nमहाराष्ट्र बातम्या : ऑटो बातम्याव्हायरल बातम्याफोटो गॅलरीआंतरराष्ट्रीय बातम्यासरकारी योजनागुन्हेगारी बातम्यामहाराष्ट्र राजकीय बातम्याकरिअरराष्ट्रीय बातम्यालाईफस्टाईलराशी भविष्यमराठी बातम्या\nमराठी बातम्या : महाराष्ट्र बातम्यामहाराष्ट्रातील ताज्या बातम्याठाणे बातम्यामुंबई बातम्यापुणे बातम्यानाशिक बातम्यानागपूर बातम्याछत्रपती संभाजीनगर बातम्याकोल्हापूर बातम्याअहमदनगर बातम्यानवी मुंबई बातम्या\nक्रीडा : क्रीडा बातम्याक्रिकेट बातम्याविश्व चषक २०२३फुटबॉल\nमनोरंजन : बॉलिवूड बातम्याटीव्ही बातम्यामूव्ही रिव्ह्यूबॉक्स ऑफिस\nलाईफस्टाईल : लाईफस्टाईल बातम्याब्यूटी टिप्सआरोग्य बातम्याप्रेग्नन्सी-पालकत्वरिलेशनशीपफॅशनहोम डेकॉर\nभविष्य : दैनिक राशीभविष्यसाप्ताहिक राशीभविष्यदैनंदिन मराठी पंचांगवाढदिवस राशीभविष्य\nटेक : ताज्या टेक बातम्यामोबाईल रिव्ह्यूटिप्स-ट्रिक्सविज्ञान\nबिझनेस : बिझनेस बातम्याशेअर बाजाररिअल इस्टेट बातम्याव्यवसाय बातम्यापैशाचं झाड\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00739.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.indiatimes.com/maharashtra/aurangabad/psi-results-2023-chhatrapati-sambhajinagar-ashish-matre-cracked-psi-exam/articleshow/101813431.cms", "date_download": "2024-03-05T01:45:15Z", "digest": "sha1:L6VET4EY3IMJMILSIUNUCQ6SW6XOVPGN", "length": 18021, "nlines": 86, "source_domain": "marathi.indiatimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nबहीण पोलीस झाली, भाऊ म्हणाला तुझ्यापेक्षा मोठा अधिकारी होणार, शब्द खरा केला, PSI होऊन सॅल्यूट ठोकला\nघरची परिस्थिती नाजूक असतानाही आशिषने सातत्याने अभ्यास करून जिद्दीने यश मिळवलं. स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना त्यांने अभ्यासाच्या साहित्या व्यतिरिक्त कुठल्याच गोष्टीसाठी हट्ट केला नाही. आज तो पोलीस उपनिरीक्षक झाला आहे. यामुळे आम्हा सगळ्यांना खूप आनंद झालाय. आशिषच्या यशामुळे आम्हाला त्याचा अभिमान वाटतो, असं त्याची आई रुख्मिणी मात्रे सांगते.\nपोलीस बहिणीला मानाचा सॅल्यूट ठोकला, शब्द खरा करुन दाखवला\nसुशील राऊत, प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर : कठीण परिस्थितीमध्ये मोठ्या बहिणीने कष्टाच्या जोरावर खाकी वर्दी मिळवली. बहिणीच्या यशातून प्रेरित होऊन नववीत असलेल्या लहान भावाने मी तुझ्यापेक्षाही मोठा अधिकारी होऊन तुला सॅल्युट करेल असा शब्द दिला. जिद्द चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर दिलेला शब्द सत्यात उतरवून दाखवला आहे. पोलीस कॉन्स्टेबल अनिता यांचा लहान भाऊ आशिष मात्रे आता पोलीस उपनिरीक्षक झाला आहे.\nआशिष खंडेराव मात्रे असं पोलीस निरीक्षक झालेल्या तरुणाचं नाव आहे. तो मूळचा छत्रपती संभाजी नगर शहरातील आहे. आशिषचे वडील शेती करतात तर आई गृहिणी आहे. आशिषचे प्राथमिक शिक्षण त्रिमूर्ती माध्यमिक शाळा येथून पूर्ण झालं तर महाविद्यालयीन शिक्षण सरस्वती भुवन महाविद्यालयातून पूर्ण झालं. आशिष नववीत असताना मोठी बहीण अनिता हिने घरच्या कठीण परिस्थितीमध्ये अभ्यासात सातत्य, जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर ती खाकी वर्दी मिळवली. याचवेळी अनिता यांचा लहान भाऊ आशिषला खाकी वर्दीबद्दल आकर्षण निर्माण झालं. बहिणीने मिळवलेल्या यशानंतर आशिषनेही मोठ्या बहिणीला शब्द देत मी तुझ्यापेक्षा मोठा अधिकारी होईल असा शब्द दिला.\nदरम्यान आशिष पदवीच्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत असताना त्याने स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायला सुरुवात केली. अभ्यासाची दिशा मिळावी यासाठी सुरुवातीला वर्षभर शिकवणी लावली. त्यानंतर स्वतःच घरच्या घरी अभ्यास करत सातत्य ठेवलं. विज्ञान हा विषय अवघड जात असल्यामुळे त्या विषयावरती अधिक भर दिला. त्यासोबतच मैदानावरती विशेष वेळ घालवला कसून सराव केला. परीक्षेच्या पूर्वी पंधरा दिवस सातत्याने रिविजन केलं.\nस्पर्धा परीक्षेची तयारी ��ुरू केली तेव्हापासून मी सातत्याने अभ्यास आणि मैदानी सरावावरती विशेष भर दिला. स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना मी मोबाईलचा वापर केला मात्र सोशल मीडिया न वापरता अभ्यासासाठी मोबाईलचा वापर केला. आज मी पोलीस उपनिरीक्षक झालो आहे, मला आनंद वाटतो आहे. मात्र इथेच न थांबता माझं क्लास वन अधिकारी होण्याचं स्वप्न आहे. त्यासाठी माझी तयारी सुरू असल्याचं आशिष मात्रेने सांगितलं.\nमाझा लहान भाऊ आशिष लहानपणापासूनच अभ्यासामध्ये हुशार होता. जेव्हा मी पोलीस भरती झाले तेव्हाच त्यांनी मला मी पण तुझ्यापेक्षा मोठा अधिकारी होईल, असा शब्द दिला आणि तेव्हापासून सातत्याने अभ्यास सुरू ठेवला. आज तो माझ्यापेक्षाही मोठा अधिकारी झाला आहे. त्यामुळे मला त्याचा अभिमान वाटतोय, भविष्यामध्ये त्यांने अजून मोठी पोस्ट काढावी, अशा शुभेच्छा आशिषच्या बहिणीने त्याला दिल्या.\nअक्षय आढाव, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत | याआधी टीव्ही ९ मराठी वेबसाईटसाठी काम केलंय. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ५ वर्षांचा अनुभव | राजकीय, सामाजिक आणि विश्लेषणात्मक बातम्यांच्या लिखाणाची विशेष आवड.... Read More\nLiveMarathi News LIVE Updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स\nॲमेझॉनवर प्री-समर बोनान्झा- एसी आणि रेफ्रिजरेटरवर 55% पर्यंत सूट मिळवा\nदेश'दिल्ली चलो'ची व्याप्ती वाढणार, देशभरातील शेतकऱ्यांना ६ मार्चला राजधानीत येण्याचे आवाहन\nअकोला'मविआ'त तिढा कायम, नेमकं कुठं अडलं वंचितची काय असणार भूमिका वंचितची काय असणार भूमिका प्रकाश आंबेडकर स्पष्टच बोलले\nAmazon Dell Days वर वेड्या किमतीत लॅपटॉप - सेल 23 फेब्रुवारीपर्यंत थेट\nदेशवर्षभरापूर्वी लग्न, 'त्या' भेटीनंतर वाद; पतीनं पत्नीला संपवलं, ४ दिवस बॉडीसोबत राहिला अन्...\nमुंबईमुंबई महापालिकेचा नवा कोरा प्लॅन, मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार, कारण...\nपुणेराज ठाकरे पुण्यातून बैठकीविनाच परतले, पदाधिकाऱ्यांच्या गैरहजेरीमुळे संतापल्याची चर्चा\nLiveLIVE Share Market Updates: जागतिक बाजारातून संमिश्र संकेत; गिफ्ट निफ्टीचा विक्रम; मार्केटमध्ये आज काय होणार\nशेअर बाजारMukka Proteins IPO: ग्रे मार्केटमध्ये जबरदस्त क्रेज, आयपीओचा ​भाव वधारला; गुंतवणूकदार होणार मालामाल​\nकरिअर न्यूजCareer In BCA: कम्प्युटरची आवड आहे मग 'बीसीए' मध्ये करा करिअर; भविष्य बदलेल..\nआरोग्यऑफिसमधल्या या सवयींमुळे वाढू शकते वजन\nटीव्हीचा मामलागोंधळात होतंय चांदेकरांच्या नव्या सुनेचे कौतुक, वेश बदलून आलेल्या नयनाने राहुलला विचारला जाब\nव्हायरल न्यूजMemes: ‘अंबानींनी बॉलिवूडला त्यांची जागा दाखवली’, चाहत्यांसमोर नखरे दाखवणाऱ्या कलाकारांची घेतली जातेय फिरकी\nकार-बाइक2024 लँड रोव्हर इव्होक फेसलिफ्टचा रिव्ह्यू पाहा; जबरदस्त स्टाइलिंगसह मिळेल चांगला परफार्मेंस, जाणून घ्या डिटेल्स\nबंद कंटेनरच बनला काळ बाईकवरुन जाणाऱ्या दोन मित्रांची कायमची ताटातूट; एक जखमी, तर दुसरा...\nSambhajinagar News: साधू-संतांच्या हत्या देशासाठी कलंक; सकल जैन समाजाकडून मूक मोर्चा\nWeather Forecast : शेतकरी संकटात, पण मराठवाड्यातील या जिल्ह्यांत आता विजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळणार\nसंभाजीनगरमध्ये 'फिर हेराफेरी' सीन; पैसे डबलच्या नादात २२ जणांना लाखोंचा चुना, कुणी लावला\nSambhajinagar News: उपनिरिक्षकांच्या लाच प्रकरणानंतर खांदेपालट; भंडारी विशेष शाखेत, जिन्सीचा प्रभार रेंगेंकडे\nसात लाचप्रकरणात अडकले ८ पोलिस; जिन्सीच्या PSIने घेतली सर्वात मोठी लाच, ७ महिन्यांतील प्रकरणे\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nमहाराष्ट्र बातम्या : ऑटो बातम्याव्हायरल बातम्याफोटो गॅलरीआंतरराष्ट्रीय बातम्यासरकारी योजनागुन्हेगारी बातम्यामहाराष्ट्र राजकीय बातम्याकरिअरराष्ट्रीय बातम्यालाईफस्टाईलराशी भविष्यमराठी बातम्या\nमराठी बातम्या : महाराष्ट्र बातम्यामहाराष्ट्रातील ताज्या बातम्याठाणे बातम्यामुंबई बातम्यापुणे बातम्यानाशिक बातम्यानागपूर बातम्याछत्रपती संभाजीनगर बातम्याकोल्हापूर बातम्याअहमदनगर बातम्यानवी मुंबई बातम्या\nक्रीडा : क्रीडा बातम्याक्रिकेट बातम्याविश्व चषक २०२३फुटबॉल\nमनोरंजन : बॉलिवूड बातम्याटीव्ही बातम्यामूव्ही रिव्ह्यूबॉक्स ऑफिस\nलाईफस्टाईल : लाईफस्टाईल बातम्याब्यूटी टिप्सआरोग्य बातम्याप्रेग्नन्सी-प���लकत्वरिलेशनशीपफॅशनहोम डेकॉर\nभविष्य : दैनिक राशीभविष्यसाप्ताहिक राशीभविष्यदैनंदिन मराठी पंचांगवाढदिवस राशीभविष्य\nटेक : ताज्या टेक बातम्यामोबाईल रिव्ह्यूटिप्स-ट्रिक्सविज्ञान\nबिझनेस : बिझनेस बातम्याशेअर बाजाररिअल इस्टेट बातम्याव्यवसाय बातम्यापैशाचं झाड\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00739.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.indiatimes.com/maharashtra/pune-news/pre-monsoon-rain-heavy-rains-in-maharashtra-in-last-24-hours-hit-mumbai-and-many-districts/articleshow/92104610.cms", "date_download": "2024-03-05T00:55:22Z", "digest": "sha1:SDI5MSXIIDIBZDUEGTIHHOHVF7LPMDEY", "length": 17458, "nlines": 91, "source_domain": "marathi.indiatimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nPre Monsoon Rain : गेल्या २४ तासांत महाराष्ट्रातील निवडक ठिकाणी जोरदार पाऊस\nPre Monsoon News : राज्यात गेल्या २४ तासांमध्ये मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली आहे. काही जिल्ह्यांमध्ये सकाळपासून ढगाळ वातावरण आहे.\nनंदुरबारमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा कहर; घरावरील पत्रे उडाल्याने कुटुंब उघड्यावर\nपुणे : हवामान खात्याने दिलेल्या नव्या माहितीनुसार, पुढच्या ४८ तासांमध्ये महाराष्ट्रात मान्सूनचं आगमन होण्यासाठी अनुकूल परिस्थिती आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसांतच राज्यात मान्सून हजेरी लावण्याची शक्यता आहे. अशात हवामान खात्याकडून अनेक जिल्ह्यांना मान्सूनपूर्व पावसाचा इशारा दिला आहे. त्यानुसार गेल्या २४ तासांत मेघगर्जनेसह हलका ते मध्यम पाऊस राज्यात पडला आहे.\nहवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, दक्षिण कोकणचा काही भागातही पावसाने हजेरी लावली. मुंबई शहरात रात्री उशिरा हलका पाऊस झाला. पुण्यात आज सकाळ ढगाळ वातावरण असून काही ठिकाणी पावसाची रिमझिम झाली. दरम्यान, हिंगोलीतही वादळी वाऱ्यासह पाऊस झाला आहे.\nMonsoon Arrival 2022 : पुढच्या ४८ तासांत महाराष्ट्रात बरसणार मान्सून, IMD कडून आनंदाची बातमी\nहिंगोलीतल्या वसमत तालुक्यातील कुरुंदा आणि परिसराला बुधवारी (८ जून) दुपारी वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने चांगलाच तडाखा दिला असून वादळी वाऱ्यामुळे केळीच्या बागांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडली, घरावरील पत्रे उडून गेल्याने गावकऱ्यांची मोठी तारांबळ उडाली.\nउस्मानाबाद जिल्ह्यातही रात्री सर्वत्र पाऊस झाला असून मुसळधार पावसाने हजेरी लावली. जिल्ह्यातील काही भागात झाडं उन्मळून पडली तर काही भागातील घरावरील पत्रे उडून पडली तर या पावसामुळे शेतकरी वर्गात आनंदाचं वातावरण असून पेरणीला वेग येणार आहे.\nउस्मानाबादसह परंडा, तुळजापुर, उमरगा, कळंब तालुक्यात मुसळधार पावसाला सुरुवात झाली. कोकणातही अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने हजेरी लावली. रत्नागिरीत १३७ मिमी पाऊस झाला. यामध्ये संगमेश्वर ६०, लांजा ५२ मिमी इतकी पावसाची नोंद झाली आहे.\nWeather Alert : राज्यावर अस्मानी संकट, मेघगर्जनेसह तब्बल २७ जिल्ह्यांना पावसाचा इशारा\nचंद्रपुरात मात्र विचित्र हवामान पाहायला मिळालं. चंद्रपुरातील ब्रम्हपुरीत तापमान ४६.२ अंश सेल्सियस होतं. त्या पाठोपाठ चंद्रपूर ४५.२ होतं. दिवसभर जिल्ह्यातील काही भागात लाहीलाही करणारं तापमान होतं तर काही भागात सकाळपासून वादळी नाही मात्र थोळंफार ढगाळ वातावरण अन् मध्यम स्वरूपातील हवेचा जोर होता\nदरम्यान, आज सकाळी नवी मुंबईत नेरुळ परिसरात जोरदार पाऊस पडला. डोंबिवलीतही हलक्या पावसाच्या सरी पडल्याने उष्णता वाढली आहे. तर सातारा शहरातदेखील ढगाळ वातावरण आहे. तर नांदेड जिल्ह्यातही जोरदार पाऊस झाला.\nनितीन गडकरींनी ५ दिवसांत बांधला राष्ट्रीय महामार्ग, थेट गिनिज बुकमध्ये नाव; PHOTO पाहाच...\nरेणुका धायबर, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. डिजिटल पत्रकारितेचा आठ वर्षांचा अनुभव आहे. २०१४ पासून पत्रकारीतेत आहेत. झी २४ तास , न्यूज १८ लोकमत, टीव्ही ९ अशा वेबसाइटसाठी त्यांनी काम केले आहे. महाराष्ट्र, राजकारण, गुन्हेगारी, देश, विदेश, स्पेशल बातम्या यासोबत व्यवसाय विषयात त्यांची आवड आहे.... Read More\nपुणेकोण आहे शिवसेना ठाकरे गटाचे मावळचे उमेदवार संजोग वाघेरे. जाणून घ्या\nॲमेझॉनवर प्री-समर बोनान्झा- एसी आणि रेफ्रिजरेटरवर 55% पर्यंत सूट मिळवा\nमुंबईलोकसभेच्या २२ जागांसाठी आग्रही, शिंदेंच्या विश्वासू शिलेदारांचा दावा, महायुतीतील तिढा सुटणार की वाढणार\nकोल्हापूरकोल्हापूर काँग्रेसकडे, सांगली ठाकरेंकडे लोकसभेचा मविआचा तिढा सुटला,शेवटच्या क्षणी जागा नेमकी कुणाकडे जाणार\nAmazon Dell Days वर वेड्या किमतीत लॅपटॉप - सेल 23 फेब्रुवारीपर्यंत थेट\nदेशनिवडणूक रोख्यांबाबत मोठी अपडेट, एसबीआयनं ��ुदतवाढ मागितली,काय कारणं दिलं सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष..\nसातारायशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा, राष्ट्रवादीच्या अमित कदमांची मागणी, लोकसभेबाबत मोठे संकेत\nनागपूरकॉलेजमधील फॅन्सी ड्रेस स्पर्धा आटोपून घरी निघाली, ओढणी चाकात अडकली अन् अनर्थ घडला\nधाराशिवशिंदे फडणवीसांची पसंती तानाजी सावंतांना लोकसभेच्या मैदानात उतरणार का लोकसभेच्या मैदानात उतरणार काओमराजेंना रोखण्यासाठी विशेष प्लॅनिंग\nआयपीएलधोनीने निवृत्ती घेतली तर कोण CSK चा नवीन कर्णधार होणार, पाहा तीन पर्याय\nकरिअर न्यूजCareer In BCA: कम्प्युटरची आवड आहे मग 'बीसीए' मध्ये करा करिअर; भविष्य बदलेल..\nआरोग्यऑफिसमधल्या या सवयींमुळे वाढू शकते वजन\nफॅशन‘पापा की परी’ राहाचा क्यूट लुक रणबीरच्या घट्ट मिठीत दिसली छकुली, बाबाच्या कपड्यांशी मॅचिंग स्टाईल\nआठवड्याचं भविष्यसाप्ताहिक राशिभविष्य 4 मार्च ते 10 मार्च : या राशींना नशिबाची साथ, व्यापार-उद्योगात प्रगती \nमोबाइललोक दुर्लक्ष्य करत आहेत म्हणून 4G Phone ची किंमत घटली\nवसंत मोरेंच्या खंद्या समर्थकाची तलवार म्यान, राज ठाकरेंनी समजूत काढल्यानंतर मनसेत 'घरवापसी'\nपाणी मीटर बसविण्यास विरोध; थेट पोलिसांची मदत घेण्याचा पुणे महापालिकेचा निर्णय\n, पुण्यात करोनाबाधितांच्या संख्येत वाढ; चाचणी केंद्र वाढवणार\nसीएनजी वाहन चालकांना पुन्हा डोकेदुखी, दरवाढ सुरुच, पुण्यात CNG दोन रुपये महाग\nखडकवासला मतदारसंघाचा राज्यात डंका, तब्बल २९ ग्रामपंचायतींकडून विधवा प्रथा बंदीचा ठराव\nबारावीत नापास झाल्याने पुण्यात विद्यार्थ्याची आत्महत्या\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nमहाराष्ट्र बातम्या : ऑटो बातम्याव्हायरल बातम्याफोटो गॅलरीआंतरराष्ट्रीय बातम्यासरकारी योजनागुन्हेगारी बातम्यामहाराष्ट्र राजकीय बातम्याकरिअरराष्ट्रीय बातम्यालाईफस्टाईलराशी भविष्यमराठी बातम्या\nमराठी बातम्या : महाराष्ट्र बात���्यामहाराष्ट्रातील ताज्या बातम्याठाणे बातम्यामुंबई बातम्यापुणे बातम्यानाशिक बातम्यानागपूर बातम्याछत्रपती संभाजीनगर बातम्याकोल्हापूर बातम्याअहमदनगर बातम्यानवी मुंबई बातम्या\nक्रीडा : क्रीडा बातम्याक्रिकेट बातम्याविश्व चषक २०२३फुटबॉल\nमनोरंजन : बॉलिवूड बातम्याटीव्ही बातम्यामूव्ही रिव्ह्यूबॉक्स ऑफिस\nलाईफस्टाईल : लाईफस्टाईल बातम्याब्यूटी टिप्सआरोग्य बातम्याप्रेग्नन्सी-पालकत्वरिलेशनशीपफॅशनहोम डेकॉर\nभविष्य : दैनिक राशीभविष्यसाप्ताहिक राशीभविष्यदैनंदिन मराठी पंचांगवाढदिवस राशीभविष्य\nटेक : ताज्या टेक बातम्यामोबाईल रिव्ह्यूटिप्स-ट्रिक्सविज्ञान\nबिझनेस : बिझनेस बातम्याशेअर बाजाररिअल इस्टेट बातम्याव्यवसाय बातम्यापैशाचं झाड\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00739.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.indiatimes.com/maharashtra/thane/two-incidents-of-fire-in-two-days-at-bhiwandi-and-kalyan-dombivli-area/articleshow/81681207.cms", "date_download": "2024-03-05T01:16:31Z", "digest": "sha1:OJNZRRGQHJP7VDNOFIJU5B2BDLEDXKH7", "length": 12984, "nlines": 83, "source_domain": "marathi.indiatimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nदोन दिवसांत आगीच्या दोन घटना\nगेल्या दोन दिवसांत भिवंडी आणि कल्याण-डोंबिवली परिसरात आगीच्या दोन घटना घडल्या आहेत.\nम. टा. वृत्तसेवा, ठाणे\nगेल्या दोन दिवसांत भिवंडी आणि कल्याण-डोंबिवली परिसरात आगीच्या दोन घटना घडल्या आहेत. मंगळवारी भिवंडीतील कापड कारखान्याला आग लागली, तर बुधवारी पहाटे कल्याणमधील मे. महावीर लॉजिप्लेक्स या गोदामाला आग लागल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.\nमंगळवारी दुपारच्या सुमारास आशीर्वाद शाळेच्या बाजूला, अनमोल हॉटेलजवळ, ७ फीट रोड, फातिमा नगर, भिवंडी येथे कापड कारखान्याला मध्ये आग लागली होती. घटनास्थळी भिवंडी अग्निशमन दलाची दोन वाहने आणि एक पाण्याचा टँकर दाखल झाला होता. अग्निशमन दलाच्या जवानांकडून ही आग पहाटे पाचच्या सुमारास पूर्णपणे विझविण्यात आली. परंतु, त्याच दिवशी सकाळी साडेनऊच्या सुमारास पुन्हा त्याच ठिकाणी आग लागली. भिवंडी अग्निशमन केंद्राच्या एका वाहनाने आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. दरम्यान, बुधवारी पहाटे साडेचारच्या सुमारास आमने गाव, पडगाव रोड, कल्याण याठिकाणी मे. महावीर लॉजिप्लेक्स या गोदामाला आग लागली. या दुर्घटनेत अद्याप सहा गाळे जळून गेले आहेत. घटनास्थळी कल्याण अग्निशमन केंद्राची दोन फायर वाहने तसेच ठामपा अग्निशमन केंद्राचा एक जम्बो वॉटर टँकर आग विझविण्याचा प्रयत्न करत होते.\nम. टा. प्रतिनिधी यांच्याविषयी\nमुंबईलोकसभेच्या २२ जागांसाठी आग्रही, शिंदेंच्या विश्वासू शिलेदारांचा दावा, महायुतीतील तिढा सुटणार की वाढणार\nॲमेझॉनवर प्री-समर बोनान्झा- एसी आणि रेफ्रिजरेटरवर 55% पर्यंत सूट मिळवा\nआयपीएलIPLचा हंगाम सुरू होण्याआधी धोनीचा फेसबुकवरून धक्का; नवा हंगाम, नवी भूमिका; कॅप्टन कुलवर अभिनंदनाचा वर्षाव\nपुणेअजित पवार शिरुरच्या मोहिमेवर असताना मावळमध्ये भूकंप, १३७ समर्थक शरद पवारांच्या टीममध्ये\nAmazon Dell Days वर वेड्या किमतीत लॅपटॉप - सेल 23 फेब्रुवारीपर्यंत थेट\nदेशनिवडणूक रोख्यांबाबत मोठी अपडेट, एसबीआयनं मुदतवाढ मागितली,काय कारणं दिलं सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष..\nनागपूरकॉलेजमधील फॅन्सी ड्रेस स्पर्धा आटोपून घरी निघाली, ओढणी चाकात अडकली अन् अनर्थ घडला\nवाशिमएकनाथ शिंदेंसमोर महादेव जानकरांची भावना गवळींसाठी बॅटिंग, मुख्यमंत्र्यांना नेमका कोणता इशारा दिला\nनवी मुंबईउद्धव ठाकरेंचं मिशन लोकसभा सुरु, भरसभेत रायगड अन् मावळचे उमेदवार जाहीर,बारणे तटकरेंविरुद्ध कुणाला संधी\nकोल्हापूरकोल्हापूर काँग्रेसकडे, सांगली ठाकरेंकडे लोकसभेचा मविआचा तिढा सुटला,शेवटच्या क्षणी जागा नेमकी कुणाकडे जाणार\nकरिअर न्यूजCareer In BCA: कम्प्युटरची आवड आहे मग 'बीसीए' मध्ये करा करिअर; भविष्य बदलेल..\nआरोग्यऑफिसमधल्या या सवयींमुळे वाढू शकते वजन\nफॅशन‘पापा की परी’ राहाचा क्यूट लुक रणबीरच्या घट्ट मिठीत दिसली छकुली, बाबाच्या कपड्यांशी मॅचिंग स्टाईल\nआठवड्याचं भविष्यसाप्ताहिक राशिभविष्य 4 मार्च ते 10 मार्च : या राशींना नशिबाची साथ, व्यापार-उद्योगात प्रगती \nमोबाइललोक दुर्लक्ष्य करत आहेत म्हणून 4G Phone ची किंमत घटली\nmansukh Hiren death case: मनसुख हिरन हत्या प्रकरणाचा तपास थांबवा; ठाणे कोर्टाचे एटीएसला आदेश\nVasai: मित्राची हत्या केली, पोलिसांनी १२ तासांत केली अटक\n'शहापूर'च्या 'भारिंगी' नदीचे नष्टचर्य संपणार\nअंबरनाथमध्ये भटक्या कुत्र्यांचा चिमुरड्यावर हल्ला\nCovid Vaccination: लस पुरवठ्यात ठाणे जिल्ह्याशी दुजाभाव\nपाण्याची समस्या दूर होणार\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nमहाराष्ट्र बातम्या : ऑटो बातम्याव्हायरल बातम्याफोटो गॅलरीआंतरराष्ट्रीय बातम्यासरकारी योजनागुन्हेगारी बातम्यामहाराष्ट्र राजकीय बातम्याकरिअरराष्ट्रीय बातम्यालाईफस्टाईलराशी भविष्यमराठी बातम्या\nमराठी बातम्या : महाराष्ट्र बातम्यामहाराष्ट्रातील ताज्या बातम्याठाणे बातम्यामुंबई बातम्यापुणे बातम्यानाशिक बातम्यानागपूर बातम्याछत्रपती संभाजीनगर बातम्याकोल्हापूर बातम्याअहमदनगर बातम्यानवी मुंबई बातम्या\nक्रीडा : क्रीडा बातम्याक्रिकेट बातम्याविश्व चषक २०२३फुटबॉल\nमनोरंजन : बॉलिवूड बातम्याटीव्ही बातम्यामूव्ही रिव्ह्यूबॉक्स ऑफिस\nलाईफस्टाईल : लाईफस्टाईल बातम्याब्यूटी टिप्सआरोग्य बातम्याप्रेग्नन्सी-पालकत्वरिलेशनशीपफॅशनहोम डेकॉर\nभविष्य : दैनिक राशीभविष्यसाप्ताहिक राशीभविष्यदैनंदिन मराठी पंचांगवाढदिवस राशीभविष्य\nटेक : ताज्या टेक बातम्यामोबाईल रिव्ह्यूटिप्स-ट्रिक्सविज्ञान\nबिझनेस : बिझनेस बातम्याशेअर बाजाररिअल इस्टेट बातम्याव्यवसाय बातम्यापैशाचं झाड\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00739.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.webdunia.com/article/valentine-day-marathi/valentine-s-day-2022-celebrate-the-first-post-wedding-valentine-s-day-in-a-special-way-valentine-day-2022-marathi-love-station-marathi-lifestyle-marathi-122020400086_1.html", "date_download": "2024-03-05T01:55:44Z", "digest": "sha1:JY6ICDJLSTBYBLDWRF4N6BCDTEV4MHVK", "length": 17384, "nlines": 141, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "Valentine Day 2022: लग्नानंतरचा पहिला व्हॅलेंटाईन डे या प्रकारे खास साजरा करा - Valentine's Day 2022: Celebrate the first post-wedding Valentine's Day in a special way Valentine Day 2022 Marathi Love Station Marathi Lifestyle Marathi | Webdunia Marathi", "raw_content": "मंगळवार, 5 मार्च 2024\nValentine's Day Gift Idea for Girlfriend of Wife या व्हॅलेंटाईन डे निमित्त प्रेयसीला या खास भेटवस्तू द्या\nValentines Day Gift: या व्हॅलेंटाईन डे ला आपल्या प्रियकराला हे खास गिफ्ट द्या\nव्हॅलेंटाईन डे 2022: व्हॅलेंटाईन डे असा साजरा केला जातो जगातील विविध देशांमध्ये, जाणून घ्या परंपरा\nValentine week days list जाणून घ्या व्हॅलेंटाईन वीक लिस्ट, असे व्यक्त करा तुमचे प्रेम\nजर आपण लग्नानंतरचा पहिला व्हॅलेंटाईन डे साजरा करणार असाल तर काही टिप्स अवलंबून जोडीदारासाठी हा दिवस खास बनवू शकता.\n1 भेटवस्तूं देऊन सरप्राईज द्या -जर आपण लग्नानंतरचा पहिला व्हॅलेंटाईन डे साजरा करणार असाल तर या दिवशी पार्टनरला स्पेशल वाटू द्या. यासाठी आपण जोडीदाराला सरप्राईज देऊन सकाळची सुरुवात करा. जोडीदार उठण्यापूर्वी , त्यांच्या उशाजवळ एक गोंडस भेट ठेवा. जोडीदाराला त्याच्या शेजारी ठेवलेली भेटवस्तू पाहून नक्कीच आनंद होईल.\n2 गुलाब देऊन चेहऱ्यावर हसू आणा- व्हॅलेंटाईन डे गुलाबाच्या सौंदर्याआणि सुगंधाशिवाय अपूर्ण आहे. लाल गुलाब हे प्रेमाचे प्रतीक आहे. अशा परिस्थितीत त्यांना गुलाब द्या पण वेगळ्या पद्धतीने. व्हॅलेंटाईन डेच्या सामान्य दिवसांप्रमाणे, जर आपण जोडीदार ऑफिसमध्ये किंवा घरगुती कामात व्यस्त असेल तर काहीतरी वेगळे करून हा दिवस खास बनवा. अनोळखी व्यक्तीच्या हस्ते त्यांना गुलाब पाठवा. जर त्यांना दुसरे कोणतेही फूल आवडत असेल तर त्यांचे आवडते फूल आणि प्रेम संदेश पाठवा. असं केल्याने जोडीदाराला याचा धक्का बसेल.\n3 प्रेम व्यक्त केल्याशिवाय व्हॅलेंटाइन डे अपूर्ण आहे .अशा वेळी त्यांना विशेष वाटण्यासोबतच आपल्या मनातील भावनाही व्यक्त करा. यासाठी आपण वेगवेगळ्या युक्त्या वापरू शकता. आजकाल बहुतेक लोक सोशल मीडिया फ्रेंडली आहेत. जर आपला पार्टनर सोशल मीडियावर खूप सक्रिय असेल तर याद्वारे त्यांच्यावर प्रेमाचा वर्षाव करा. त्यांच्यासाठी आपल्या प्रोफाइल मध्ये बदल करू शकता. जर तुम्ही इंस्टाग्राम वापरकर्ता असाल तर त्यावर जोडीदाराचे नाव जोडून आपले नाव ठेवा. किंवा तुम्ही व्हॉट्सअॅप आणि फेसबुकवर डीपी आणि स्टेटस अपडेट करू शकता. चांगले स्टेटस टाकून आपले प्रेम व्यक्त करा.\n4 डिनर डेट -कोरोनाचा कालावधी सुरू आहे, अशा परिस्थितीत घराबाहेर पडणे सुरक्षित नाही. जर आपण घरी व्हॅलेंटाईन डे साजरा करत असाल तर आपण रोमँटिक कँडल लाईट डिनरचे आयोजन करू शकता. बाहेर जात नसाल तरीही घरीच तयार व्हा आणि डिनर डेटचा आनंद घ्या. या साठी आपण बाहेरून जेवण मागवू शकता किंवा कुटुंबातील सदस्यांच्या मदतीने जोडीदाराला त्यांच्या आवडीचे पदार्थ बनवून हा दिवस खास बनवू शकता.\nवेब���ुनिया वर वाचा :\nकेवळ लहरींचा खेळ आहे. आपण मोबईल नंबर लावला की त्या नंबरच्या लहरी, बरोबर त्याच माणसाला शोधून काढतात, हे आश्चर्यकारक आहे.. तसंच आपण जेव्हा एखाद्या देवीचे, संताचे अथवा देवाचे स्तोत्र किंवा पोथी वाचतो किंवा व्याकुळ होऊन त्या देवाला, देवीला, संकटात प्रार्थना करतो तेंव्हा त्या प्रार्थना रुपी सकारात्मक लहरी बरोबर त्याच देवी /देवा पर्यंत पोहचतात आणि ती देवता आशीर्वादात्मक लहरी तुमच्या कडे पाठवते.. प्रार्थना लहरी जितक्या तीव्र, तितका आशीर्वाद परिणामकारक असतो.\nIND vs ENG: धरमशाला येथील पाचवी कसोटी जिंकून भारत इतिहास रचणार\nभारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना ७ मार्चपासून धर्मशाला येथे खेळवला जाणार आहे. हा सामना टीम इंडियाला मालिका प्रभावीपणे जिंकण्याची संधी असेल. या मालिकेत भारतीय संघाने यापूर्वीच 3-1 अशी अजेय आघाडी घेतली आहे.\nIPL 2024: सनरायझर्स हैदराबादने बदलला कर्णधार,पॅट कमिन्स होणार नवीन कर्णधार\nसनरायझर्स हैदराबादनेही आपला कर्णधार बदलला आहे. आयपीएल विजेत्या संघाने गतवर्षी संघाचे कर्णधारपद भूषवलेला खेळाडू एडन मार्कराम यांच्याकडून जबाबदारी हिसकावून घेत नवीन खेळाडूकडे ही जबाबदारी देण्यात आली आहे.\nआगीत होरपळून 6 भाविकांचा दुर्दैवी मृत्यू\nमॉरिशस मध्ये एका उत्सवादरम्यान लागलेल्या आगीत होरपळून 6 भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. शिवरात्रीच्या पूर्वी होणाऱ्या एका उत्सवात ही दुर्घटना घडली आहे.\nइस्रोचे प्रमुख एस सोमनाथ कॅन्सरने ग्रस्त\nइंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनचे (ISRO) प्रमुख एस सोमनाथ हे कर्करोगाने त्रस्त आहेत. आदित्य-एल1च्या लॉन्चिंगवेळी त्यांना याची माहिती मिळाली. एका मीडिया वाहिनीशी बोलताना ते म्हणाले की, स्कॅनमध्ये कॅन्सरची वाढ दिसून आली.\nआपल्या लहानपणीचे आईचे काही फेमस डायलॉग\nसकाळची घाई गडबड आणि नेमकं गॅस सिलिंडर संपतं...अती त्राग्याने.. \" मरा, ह्या मेल्याला पण आत्ताच सम्पायचं होतं एक एक दिवस अगदी परीक्षाच असते (त्या परिक्षेत ती अगदी उत्तम पास होते तो भाग वेगळा)\nIncrease Height झपाट्याने उंची वाढेल जर लाइफस्टाइलमध्ये केले हे 4 बदल\nउंची वाढणे थांबणे ही अनेक लोकांसाठी प्रचंड तणावाची बाब बनते. जर तुम्हालाही तुमच्या उंचीची काळजी वाटत असेल तर आज आम्ही तुम्हाला काही टिप्स सांग���ार आहोत ज्याचे पालन करून तुम्ही तुमची उंची सहज वाढवू शकता.\nRelationship : चांगल्या जोडीदारामध्ये हवे हे 5 गुण\nजीवनाच्या प्रवासात प्रत्येक वळणावर आपल्या सोबत एक व्यक्ति असणे गरजेचे असते. जो तुम्हाला नेहमी साथ देईल. जीवनात तुम्ही जेव्हा कठीण प्रसंगातुन जात असतात. तेव्हा तुम्हाला आनंदी ठेवण्याचे काम एक जोडीदारच करू शकतो. जो तुम्हाला समजून घेतो आणि समजावून सांगतो. आणि तुम्हाला जीवनाचा जोडीदार मानतो. प्रेम हे एक असे बंधन आहे जे आपल्या सर्वाना एकमेकांशी जोडून ठेवते. पण जोडीदार शोधणे कठीण असते.\nउपवास रेसिपी : मखाना खीर\nमखाना खीर बनवण्यासाठी सर्वात आधी एक कढईत तूप गरम करून त्यात मखाने फ्राय करून घेणे. मग ते काढून घेणे. आता दूध उकळवून घ्यावे. तसेच आता या उकळलेल्या दुधात मखाने टाकणे. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही मखाने हल्केसे बारीक देखील करू शकतात.\nStrawberry for Love स्ट्रॉबेरी खरोखरच शारीरिक संबंधासाठी फायदेशीर असते का\nStrawberry for Love गोड आणि रसाळ स्ट्रॉबेरी प्रेम आणि इच्छा दर्शवते. हे खाऊन दोघे जवळ येऊ लागतात. त्याचा आरोग्यालाही खूप फायदा होतो. विशेष म्हणजे हे फळ खाण्यासाठी सोलण्याची किंवा बिया काढण्याची गरज नाही. अशात संबंध बनवाताना आनंदासाठी याचा वापर केला जातो. लाल स्ट्रॉबेरी व्यतिरिक्त द्राक्ष, केळी, पीच आणि आंबा ही फळे देखील आनंद मिळवण्याचा एक सोपा मार्ग आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00739.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtragr.com/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%87%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AB%E0%A5%89%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%A8-%E0%A4%B8/", "date_download": "2024-03-04T23:48:54Z", "digest": "sha1:MQTNK7NUIL6QIHSTJ4PB76IR7GNBSYKH", "length": 13776, "nlines": 160, "source_domain": "maharashtragr.com", "title": "_ap_ufes{\"success\":true,\"siteUrl\":\"maharashtragr.com\",\"urls\":{\"Home\":\"https://maharashtragr.com\",\"Category\":\"https://maharashtragr.com/category/ads/\",\"Archive\":\"https://maharashtragr.com/2024/02/\",\"Post\":\"https://maharashtragr.com/mhgr-%e0%a4%97%e0%a4%bf%e0%a4%97-%e0%a4%87%e0%a4%95%e0%a5%89%e0%a4%a8%e0%a5%89%e0%a4%ae%e0%a5%80-%e0%a4%ae%e0%a5%8d%e0%a4%b9%e0%a4%a3%e0%a4%9c%e0%a5%87-%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%af-gig-%e0%a4%95/\",\"Page\":\"https://maharashtragr.com/news/\",\"Attachment\":\"https://maharashtragr.com/mhgr-how-to-make-money-online/mhgr_how_to_make_money_online-1/\",\"Nav_menu_item\":\"https://maharashtragr.com/home-2/\",\"Oembed_cache\":\"https://maharashtragr.com/d8de8f75417a8210e93651381ed85c36/\",\"Wp_global_styles\":\"https://maharashtragr.com/wp-global-styles-blogsite/\",\"Amp_validated_url\":\"https://maharashtragr.com/amp_validated_url/f35a90d719157b161a99020d92fcac51/\",\"Adstxt\":\"https://maharashtragr.com/?post_type=adstxt&p=1086\",\"App-adstxt\":\"https://maharashtragr.com/?post_type=app-adstxt&p=1084\",\"Web-story\":\"https://maharashtragr.com/web-stories/romeo-and-juliet/\"}}_ap_ufee", "raw_content": "महिलांसाठी इन्फॉर्मेशन सुरक्षा जागृती - MH General Resource महिलांसाठी इन्फॉर्मेशन सुरक्षा जागृती - MH General Resource\nमहाराष्ट्र: महत्वाचे सामान्��� संसाधन\nHome Public Info महिलांसाठी इन्फॉर्मेशन सुरक्षा जागृती\nमहिलांसाठी इन्फॉर्मेशन सुरक्षा जागृती\nसायबर किंवा व्हर्च्युअल दुनियेत महिलांवर होणारे हल्ले\nसायबर हल्ल्यांपासून सुरक्षितता कशी कराल\nअनेक युगांपासून महिलांना सुरक्षित कसे राहायचे आणि गोपनीयता कशी पाळायची याचे शिक्षण दिले जात आहे. स्वतःच्या संरक्षणासाठी त्यांना समोरच्या माणसातील सकारात्मक आणि नकारात्मक गोष्टी ओळखण्याची जाणीव त्यांना करून दिली जात असे. या प्रथांमुळे महिला अधिक समर्थ झाल्या आणि स्वतंत्र झाल्या. आजच्या पिढीत महिला पुरुषांच्या बरोबर समजल्या जातात. हल्ली अनेक महिला अग्रणी उद्योजक आहेत, दुसऱ्यांसाठी रोजगार निर्माण करीत आहेत, गृहिणी या नात्याने कुटुंबाला सुरक्षित ठेवत आहेत, बँक मॅनेजर्सच्या भूमिकेत माणसे आणि संसाधनांचे व्यवस्थापन करीत आहेत आणि इतर अग्रगण्य भूमिका निभावत आहेत.\nजरी आधुनिक जगात ही सद्य परिस्थिती असली, तरीही बऱ्याच बाबतीत महिलावर अन्याय होत असतो आणि त्यांना खाजगी आणि जाहीर जीवनात दुःख व तोटा सहन करावे लागताता.\nसायबर किंवा व्हर्च्युअल दुनियेत महिलांवर होणारे हल्ले\nछळ, ब्रॅकमेल अशा स्वरूपात अजूनही जुन्या प्रथा चालू आहेत. आजच्या सायबर किंवा व्हर्च्युअल दुनियेत महिलांवर हल्ले करण्याचे नवनवीन मार्ग खुले झाले आहेत. सायबर स्पेस व त्या सोबत येणारा निनावीपणा समाजाच्या सांस्कृतिक आणि सामुदायिक पैलूंवर नकारात्मक प्रभाव पाडण्याचे काम करीत आहे.\nमहिलांनी सायबर दुनियेतील फायद्यांचा लाभ घेण्यासाठी अनेक सुरक्षा साधने आणि स्थाने उपलब्ध आहेत, तरीही त्यांच्यात या गोष्टी सुरक्षितपणे कशा वापराव्या या विषयी जागृतीचा अभाव असल्यामुळे महिला पुरुषांपेक्षा सायबर हल्ल्यांसाठी अधिक प्रमाणात असुरक्षित आहेत.\nसायबर दुनियेत ईमेल, मॉर्फिंग, सायबर बदनामी, सोशल नेटवर्किंग, हॅकिंग, सायबर-स्टॉकिंग, सायबर बीभत्स अश्लीलता, सायबर छेडछाड आणि सायबर गुंडगिरी अशा विविध प्रकारे महिलांचा छळ केला जातो.\nसायबर हल्ल्यांपासून सुरक्षितता कशी कराल\nथोडी जागृती, सर्वोत्तम पद्धती, आणि सूचना यांची मदत घेऊन महिला अशा सायबर हल्ल्यांपासून सुरक्षित राहू शकतील आणि त्यांचे आणि त्यांच्या कुटुंबाचे संरक्षण होईल.\nइन्फॉर्मेशन सुरक्षा शिक्षण आणि जागृती, या प्रकल्प���चा एक भाग म्हणून आम्ही महिलांमध्ये ही जागृती पसरवण्याचा प्रयत्न करीत आहोत आणि इंटरनेट, स्मार्ट फोन्स आणि अन्य अनेक नव्या सायबर टेक्नॉलॉजीज् ज्यांच्यामार्फत हल्ला होण्याची दाट शक्यता असते, यांचा वापर करताना कोणत्या सर्वोत्तम पद्धती अनुसराव्या त्यासाठी मदत करतो आहोत.\nतुमचे इ-मेल अकौंट आहे का\nतुमचे सोशल नेटवर्किंग अकौंट आहे का (उदा. फेसबुक, ट्विटर, इ.)\nतुम्ही स्मार्ट फोन वापरता का\nतुमच्याकडे स्मार्ट वाशिंग मशीन किंवा स्मार्ट फ्रिज आहे का\nआपण वाणसामान ऑनलाईन खरेदी करता का\nआपण वस्तू ऑनलाईन खरेदी करता का\nआपण व्हॉट्सॅप, इन्स्टाग्राम, व्हायबर वापरता का\nजर वरीलपैकी कोणत्याही प्रश्नाचे उत्तर होय असे असेल, तर आपण कृपया पुढील लेख जरूर वाचा. ते खास आपल्यासठीच आहेत.\nसायबर दुनियेत महिलांसाठी काही साध्या आणि झटपट सूचना पुढे दिल्या आहेत\nबनावट प्रोफाइलपासून सावध रहा\nआपली ऑनलाइन गोपनीयता ठेवा\nआपले अकौन्टचे सेटिंग्ज नियमितपणे तपासा\nइतरांना आपल्या अकौंट मध्ये डोकावू देऊ नका\nचॅट रूम्समध्ये भाग घेण्याचे टाळा, त्या आपल्यासाठी नाहीत.\nजर कोणी ऑनलाईन आपली स्तुती केली तर हुरळून जाऊ नका\nआपल्या चित्रांना मिळालेल्या लाईक्सनी प्रोत्साहित होऊ नका आणि अजून चित्रे अपलोड करू नका\nMHGR| गिग इकॉनॉमी म्हणजे काय Gig कामगारांसाठी जाणून घेण्यासारख्या 5 गोष्टी\nMHGR| ऑनलाइन, ऑफलाइन आणि घरी पैसे कमवण्याचे 25 मार्ग\nMHGR| महाराष्ट्रात किती ज्योतिर्लिंगे आहेत\nमहाराष्ट्रात किती ज्योतिर्लिंगे आहेत\nMHGR| बेळगांव कारवार बिदर निपाणीचा सीमाप्रश्न काय आहे\nMHGR| News Update 2024| महाराष्ट्रात किती जिल्हे आहेत\nMHGR| गिग इकॉनॉमी म्हणजे काय Gig कामगारांसाठी जाणून घेण्यासारख्या 5 गोष्टी\nMHGR| ऑनलाइन, ऑफलाइन आणि घरी पैसे कमवण्याचे 25 मार्ग\nMHGR| महाराष्ट्रात किती ज्योतिर्लिंगे आहेत\nMHGR| बेळगांव कारवार बिदर निपाणीचा सीमाप्रश्न काय आहे\nउद्योग, उर्जा व कामगार विभाग\nपर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग\nमहसूल व वन विभाग\nमहिला व बाल विकास विभाग\nसामाजिक न्‍याय व विशेष सहाय्य विभाग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00739.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://majhibatmi.in/gulab-maharaj-paratwada/", "date_download": "2024-03-05T02:06:30Z", "digest": "sha1:HSOUIOYFXCVR7IL3BUQOJ5B3XBTHWCLH", "length": 16280, "nlines": 87, "source_domain": "majhibatmi.in", "title": "Gulab Maharaj Paratwada : गुलाब महाराज परतवाडा : अज्ञानाच्या अंधारात चमचाहणारा दिव्य तेज ! 2024 | Latest Marathi News, Marathi Breaking News, Marathi Live Batmya, मराठी बातम्या, MAZI BATMI ,", "raw_content": "\nHome » Gulab Maharaj Paratwada : गुलाब महाराज परतवाडा : अज्ञानाच्या अंधारात चमचाहणारा दिव्य तेज \nGulab Maharaj Paratwada : गुलाब महाराज परतवाडा : अज्ञानाच्या अंधारात चमचाहणारा दिव्य तेज \nGulab Maharaj Paratwada: अमरावती जिल्ह्याच्या परतवाडा या छोट्याशा गावाला लाभलेला एक अमोल ठेव म्हणजे दिव्य संत गुलाब महाराज. त्यांच्या आयुष्याची कहाणी ही अज्ञानाच्या अंधारात चमचाहणारा दिव्य तेज आणि अलौकिक कार्यांची गाथा आहे. १८८१ च्या जुलै महिन्यात जन्मलेल्या गुलाब महाराजांच्या जीवनावर दृष्टीहीनतेचा पडदा जन्मापासूनच होता. पण या अंधारातच त्यांच्या ज्ञानाचा आणि दिव्यतेचा प्रकाश अधिकच तेजस्वी झाला.\nGulab Maharaj Paratwada: अमरावती जिल्ह्याच्या परतवाडा या छोट्याशा गावाला लाभलेला एक अमोल ठेव म्हणजे दिव्य संत गुलाब महाराज. त्यांच्या आयुष्याची कहाणी ही अज्ञानाच्या अंधारात चमचाहणारा दिव्य तेज आणि अलौकिक कार्यांची गाथा आहे. १८८१ च्या जुलै महिन्यात जन्मलेल्या गुलाब महाराजांच्या जीवनावर दृष्टीहीनतेचा पडदा जन्मापासूनच होता. पण या अंधारातच त्यांच्या ज्ञानाचा आणि दिव्यतेचा प्रकाश अधिकच तेजस्वी झाला.\nबालपणातच ज्ञानाची तहान –\nGulab Maharaj Paratwada: लहानपणापासूनच गुलाब महाराजांना भगवद्गीता, वेद, उपनिषदे सारख्या ग्रंथांचा अभ्यास करण्याची असामान्य आवड होती. त्यांचे डोळे दिसत नसले तरी त्यांची स्मरणशक्ती इतकी अचंबित करणारी होती की, कोणतेही धर्मग्रंथ एकदा वाचून ते चटकच समजून घेत असत. शाळेत न जाऊ शकण्याचे दुःख असले तरी ज्ञानाची तहान त्यांना गावातल्या ज्ञानी लोकांपासून आणि धर्मग्रंथांच्या वाचणातूनच असत.\nगुलाब महाराज केवळ ज्ञानीच नव्हते तर ते एक थोर समाजसुधारकही होते. त्यांनी समाजातील अंधश्रद्धा आणि रूढीवादाचा निषेध केला. अस्पृश्यतेचा नाश करण्यासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले. सर्व धर्मांमध्ये समानता आहे हे त्यांचे ठाम मत होते. त्यांच्या शिकवणामुळे अनेक लोकांनी जातीय आणि धार्मिक भेदभाव सोडून एकत्र येण्यास सुरुवात केली.\nअलौकिक दिव्यतेचा अनुभव –\nगुलाब महाराज हे एक महान योगी होते. ते रात्रंदिवस ध्यानधारणात तल्लीन असत. त्यांना भविष्यातील घटनांचे भाकीत करण्याची चमत्कारिक शक्ती होती. त्यांच्या साधनेमुळे लोकांना त्यांच्या दिव्यतेचा प्रत्यक��ष अनुभव येत असे. त्यांच्या एका स्पर्शाने अनेक लोकांना आजारांपासून मुक्ती मिळाल्याच्या अनेक कथा आजही लोकांच्या जिबहावर आहेत.\nसमाधीस्थान आणि वारसा –\nGulab Maharaj Paratwada: १९५८ मध्ये गुलाब महाराजांचे निधन झाले. त्यांचे समाधीस्थळ परतवाड्यातच असून दरवर्षी हजारो भाविक त्यांच्या दर्शनासाठी येथे येतात. त्यांच्या आयुष्याचा आणि कार्याचा समाजावर अविरभावी प्रभाव आहे. त्यांची शिकवण आजही लोकांना मार्गदर्शन करत आहे.:\nबालपणातच ज्ञानाची तहान –\nGulab Maharaj Paratwada: लहानपणापासूनच गुलाब महाराजांना भगवद्गीता, वेद, उपनिषदे सारख्या ग्रंथांचा अभ्यास करण्याची असामान्य आवड होती. त्यांचे डोळे दिसत नसले तरी त्यांची स्मरणशक्ती इतकी अचंबित करणारी होती की, कोणतेही धर्मग्रंथ एकदा वाचून ते चटकच समजून घेत असत. शाळेत न जाऊ शकण्याचे दुःख असले तरी ज्ञानाची तहान त्यांना गावातल्या ज्ञानी लोकांपासून आणि धर्मग्रंथांच्या वाचणातूनच असत.\nGulab Maharaj Paratwada: अमरावती जिल्ह्याच्या परतवाडा या छोट्याशा गावाला लाभलेला एक अमोल ठेव म्हणजे दिव्य संत गुलाब महाराज. त्यांच्या आयुष्याची कहाणी ही अज्ञानाच्या अंधारात चमचाहणारा दिव्य तेज आणि अलौकिक कार्यांची गाथा आहे. १८८१ च्या जुलै महिन्यात जन्मलेल्या गुलाब महाराजांच्या जीवनावर दृष्टीहीनतेचा पडदा जन्मापासूनच होता. पण या अंधारातच त्यांच्या ज्ञानाचा आणि दिव्यतेचा प्रकाश अधिकच तेजस्वी झाला.\nबालपणातच ज्ञानाची तहान –\nGulab Maharaj Paratwada: लहानपणापासूनच गुलाब महाराजांना भगवद्गीता, वेद, उपनिषदे सारख्या ग्रंथांचा अभ्यास करण्याची असामान्य आवड होती. त्यांचे डोळे दिसत नसले तरी त्यांची स्मरणशक्ती इतकी अचंबित करणारी होती की, कोणतेही धर्मग्रंथ एकदा वाचून ते चटकच समजून घेत असत. शाळेत न जाऊ शकण्याचे दुःख असले तरी ज्ञानाची तहान त्यांना गावातल्या ज्ञानी लोकांपासून आणि धर्मग्रंथांच्या वाचणातूनच असत.\nगुलाब महाराज केवळ ज्ञानीच नव्हते तर ते एक थोर समाजसुधारकही होते. त्यांनी समाजातील अंधश्रद्धा आणि रूढीवादाचा निषेध केला. अस्पृश्यतेचा नाश करण्यासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले. सर्व धर्मांमध्ये समानता आहे हे त्यांचे ठाम मत होते. त्यांच्या शिकवणामुळे अनेक लोकांनी जातीय आणि धार्मिक भेदभाव सोडून एकत्र येण्यास सुरुवात केली.\nअलौकिक दिव्यतेचा अनुभव –\nगुलाब महाराज हे एक महान योगी होते. ते रात्रंदिवस ध्यानधारणात तल्लीन असत. त्यांना भविष्यातील घटनांचे भाकीत करण्याची चमत्कारिक शक्ती होती. त्यांच्या साधनेमुळे लोकांना त्यांच्या दिव्यतेचा प्रत्यक्ष अनुभव येत असे. त्यांच्या एका स्पर्शाने अनेक लोकांना आजारांपासून मुक्ती मिळाल्याच्या अनेक कथा आजही लोकांच्या जिबहावर आहेत.\nसमाधीस्थान आणि वारसा –\nGulab Maharaj Paratwada: १९५८ मध्ये गुलाब महाराजांचे निधन झाले. त्यांचे समाधीस्थळ परतवाड्यातच असून दरवर्षी हजारो भाविक त्यांच्या दर्शनासाठी येथे येतात. त्यांच्या आयुष्याचा आणि कार्याचा समाजावर अविरभावी प्रभाव आहे. त्यांची शिकवण आजही लोकांना मार्गदर्शन करत आहे.:\nगुलाब महाराज केवळ ज्ञानीच नव्हते तर ते एक थोर समाजसुधारकही होते. त्यांनी समाजातील अंधश्रद्धा आणि रूढीवादाचा निषेध केला. अस्पृश्यतेचा नाश करण्यासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले. सर्व धर्मांमध्ये समानता आहे हे त्यांचे ठाम मत होते. त्यांच्या शिकवणामुळे अनेक लोकांनी जातीय आणि धार्मिक भेदभाव सोडून एकत्र येण्यास सुरुवात केली.\nअलौकिक दिव्यतेचा अनुभव –\nगुलाब महाराज हे एक महान योगी होते. ते रात्रंदिवस ध्यानधारणात तल्लीन असत. त्यांना भविष्यातील घटनांचे भाकीत करण्याची चमत्कारिक शक्ती होती. त्यांच्या साधनेमुळे लोकांना त्यांच्या दिव्यतेचा प्रत्यक्ष अनुभव येत असे. त्यांच्या एका स्पर्शाने अनेक लोकांना आजारांपासून मुक्ती मिळाल्याच्या अनेक कथा आजही लोकांच्या जिबहावर आहेत.\nसमाधीस्थान आणि वारसा –\nGulab Maharaj Paratwada: १९५८ मध्ये गुलाब महाराजांचे निधन झाले. त्यांचे समाधीस्थळ परतवाड्यातच असून दरवर्षी हजारो भाविक त्यांच्या दर्शनासाठी येथे येतात. त्यांच्या आयुष्याचा आणि कार्याचा समाजावर अविरभावी प्रभाव आहे. त्यांची शिकवण आजही लोकांना मार्गदर्शन करत आहे.\nAtal Pension Scheme : अटल पेन्शन योजना: मिळवा दरमहा ५००० रुपये पेन्शन\nGuntur Karam Box Office Collection : महेश बाबूची बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई\nRisky Mutual Fund As Per RBI : म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांनी 24 योजनांबाबत जागरूक असावेत\nram mandir opening ceremony live : 16 Jan 2024 राममंदिराचे उदघाटन सोहळा : अध्यात्म आणि ऐतिहासिकतेचा संगम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00739.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://bharatlive.news/ar-319/", "date_download": "2024-03-05T00:43:58Z", "digest": "sha1:TGOOOWG4KZGJTTJCEOKGCTMOFKQNH6RU", "length": 22639, "nlines": 148, "source_domain": "bharatlive.news", "title": "चंद्रपूर जिल्ह्यात वाघांच्या झुंजीत एकाचा मृत्यू तर दुसरा गंभीर - Latest Marathi News Jalgaon | Nashik | Pune | Mumbai - भारत लाईव्ह न्यूज मीडिया", "raw_content": "\nचंद्रपूर जिल्ह्यात वाघांच्या झुंजीत एकाचा मृत्यू तर दुसरा गंभीर\nचंद्रपूर जिल्ह्यात वाघांच्या झुंजीत एकाचा मृत्यू तर दुसरा गंभीर\nचंद्रपूर जिल्ह्यात वाघांच्या झुंजीत एकाचा मृत्यू तर दुसरा गंभीर\nचंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : चंद्रपूर जिल्ह्यात चिमूर तालुक्यातील वहानगाव येथील सुभाष दोडके यांच्या शेतशिवारात दोन वाघांच्या झुंजी लागल्या होत्या. या झुंजीत एका वाघाचा मृत्यू झाला. तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. ही घटना आज (दि.१४) दुपारच्या सुमारास उघडकीस आली आहे.\nचिमूर तालुक्यातील खडसंगी प्रादेशिक वनपरिक्षेत्र अंतर्गत वहानगाव शेतशिवरात दोन वाघांची झुंज झाली. यामध्ये एका वाघाचा मृत्यू झाला तर दुसरा वाघ गंभीर जखमी झाला आहे. गंभीर जखमी झाल्याने दुसरा वाघ घटनास्थळीच बसून आहे. आज मंगळवारी वहानगाव येथील सुभाष दोडके यांच्या शेतात ही घटना दुपारी निदर्शनास आली. या घटनेची माहिती मिळताच वाघांना बघण्यासाठी घटनास्थळी शेकडो लोकांनी गर्दी केली. मृत वाघ नर असून अडीच वर्षाचा होता.\nखडसंगी प्रादेशिक वनविभागातील शेतशिवरात बरेच दिवसांपासून वाघाचा धुमाकूळ सुरू आहे. वहानगाव शेतशिवारात सात बैलासह एका गाईला या वाघांनी ठार केले आहे.तेव्हापासून वाघाचा नेहमीच या शेतशिवारात वावर सुरू होता. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प चिमूर तालुक्याला लागून आहे. त्यामुळे बफर क्षेत्र असो किंवा प्रादेशिक वनविभाग असो वाघाचा वावर नित्याचा झालेला आहे. आज दुपारच्या सुमारास दोन वाघांची झुंज सुभाष दोडके यांच्याच शेतात झाली. ही झुंज इतकी भयंकर होती की, या झालेल्या झुंजीत एका वाघाचा मृत्यू झाला. तर दुसऱ्या वाघाची स्थिती गंभीर दिसून येत होती. घटनेची माहिती मिळताच प्रादेशिक वन विभागाने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.त्यानंतर मृत वाघाला खडसंगी वनविभागाच्या विश्रामगृहात उत्तरीय तपासणी पाठविण्यात आले.\nNashik crime news : घोटी येथे डोक्यात दगड घालून तरुणाचा खून; सख्ख्या भावांवर गुन्हा दाखल\nअलुवा बालिका अत्‍याचार आणि हत्या प्रकरणातील नराधमास फाशीची शिक्षा\nरत्नागिरी : वांद्रीत अंगावर गरम पाणी पडून ३ वर्षीय चिमुकलीचा मृत्यू\nThe post चंद्रपूर जिल्��्यात वाघांच्या झुंजीत एकाचा मृत्यू तर दुसरा गंभीर appeared first on पुढारी.\nचंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : चंद्रपूर जिल्ह्यात चिमूर तालुक्यातील वहानगाव येथील सुभाष दोडके यांच्या शेतशिवारात दोन वाघांच्या झुंजी लागल्या होत्या. या झुंजीत एका वाघाचा मृत्यू झाला. तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. ही घटना आज (दि.१४) दुपारच्या सुमारास उघडकीस आली आहे. चिमूर तालुक्यातील खडसंगी प्रादेशिक वनपरिक्षेत्र अंतर्गत वहानगाव शेतशिवरात दोन वाघांची झुंज झाली. यामध्ये एका वाघाचा …\nThe post चंद्रपूर जिल्ह्यात वाघांच्या झुंजीत एकाचा मृत्यू तर दुसरा गंभीर appeared first on पुढारी.\nइकडं अरबाजनं शूराला केलं प्रपोज तर तिकडं मुलगा राशाला करतोय डेट\nसीटूच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा\nअजित पवार यांच्या कार्यक्रमात गोंधळ घातलेल्या आंदोलनकर्त्यांची मुख्यमंत्र्यांनी घेतली भेट\nस्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत पुण्याचा डंका; राष्ट्रीय पुरस्कारासह फाइव्ह स्टार रेटिंग\n म्हणत सुप्रिया सुळेंनी शेअर केला अजित पवारांसह कुटुंबियांचा फोटो\nनड्डा यांनी राज्यसभेचा राजीनामा दिला, लोकसभा निवडणूक लढवणार\nनागपूर : भरधाव ट्रकने इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनीला चिरडले\nटंचाई निवारणासाठी तारळी धरणातून पाणी द्या : सांगलीच्या आमदारांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन\nअमित शहा यांची आज सभा; संपूर्ण शहर भाजपमय, सांस्कृतिक मैदान सज्ज\n कॅफेत जेवल्यानंतर माऊथ फ्रेशनर्स घेतलेल्या पाच जणांना रक्ताच्या उलट्या, हरियाणातील घटना\nपब्लिक से बोल आज विशेष\nभारत लाईव्ह न्यूज मीडिया प्रगतिशील विचारधारेने प्रेरित व संचालित स्वतंत्र बातमी माहिती प्रसारक समूह आहे. आम्ही आमच्या माध्यमाने जगभरातील प्रमुख महत्वाच्या बातम्या घडामोडी , बदल , नवीन विकास योजना , शासकीय , प्रशासकीय , सामाजिक व गुन्हेगारी तसेच संपादकीय व विविध लेखकांच्या द्वारे लिखित बातम्या अग्रलेख विशेष माहिती आणि मथळे आमच्या माध्यमाने ईंग्रजी तसेच मराठी भाषेतून आमच्या वाचकांना उपलब्द करून देतो.\n दुसर्‍या घरोब्यासाठी पत्नीचा गळा आवळून दरीत फेकले\nअनेकवेळा नवरा-बायकोतील विसंवादाला प्रेमाचा त्रिकोण कारणीभूत असतो. त्याचे किंवा तिचे बाहेर कुठेतरी मधुर संबंध निर्माण झालेले असतात आणि हे मधुर …\n कसा बनला मायानगरीचा पहिला डॉन\nमुंबईमध्ये अनेक माफिया डॉन उदयास आले. पण, एकाने मुंबईच्या अंडरवर्ल्डला सर्वात आधी प्रकाश झोतात आणले; शिवाय अंडरवर्ल्ड आणि बॉलीवूड यांच्या …\n चोरच जेव्हा न्यायाधीश बनतो\nतो एक अट्टल चोर होता. देशभरात त्याच्या नावावर चोरीचे शेकडो गुन्हे दाखल झालेले होते. आठ राज्यांतील पोलिस या चोराच्या मागावर …\nगुन्हेगारांची मानसिकता; भयावह पातळीचा राग\nगुन्हा जेव्हा घडतो तेव्हा प्रचंड राग हा गुन्हेगाराच्या मनात आलेला असतो. रागाचा हा भर अत्युच्च पातळीवर पोहोचलेला असतो\nराजकीय वादाची ठिणगी; भूखंड वादाचा वणवा\nकल्याण पूर्वचे भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटाचे कल्याण शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर उल्हासनगरच्या हिललाईन पोलिस ठाण्यातच गोळीबार …\nगेल्या वर्षी 21 डिसेंबर रोजी रोमानियाच्या लिजंड एअरलाईन्सचे दुबईतून उड्डाण केलेले एक विमान फ्रान्सच्या व्हॅट्री विमानतळावर जवळपास तीन दिवस रोखून …\nMahashivratri 2024: महाराष्ट्रात आहेत ही ५ ज्योतिर्लिंग, यांच्याबद्दल तुम्हाला माहीत आहे का\nTravel Tips: भगवान शिवाच्या १२ ज्योतिर्लिंगांपैकी काही प्रसिद्ध ज्योतिर्लिंग महाराष्ट्रात आहेत. महाशिवरानिमित्त महाराष्ट्रातील ५ प्रसिद्ध ज्योतिर्लिंगांविषयी जाणून घेऊया.\nRelationship : चांगल्या जोडीदारामध्ये हवे हे 5 गुण\nजीवनाच्या प्रवासात प्रत्येक वळणावर आपल्या सोबत एक व्यक्ति असणे गरजेचे असते. जो तुम्हाला नेहमी साथ देईल. जीवनात तुम्ही जेव्हा कठीण …\nWomen Day 2024: कधी आणि का साजरा केला जातो आंतरराष्ट्रीय महिला दिवस जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व\nInternational Women Day 2024: आंतरराष्ट्रीय महिला दिन कधी आहे, आपण तो का साजरा करतो, त्याचा इतिहास आणि महत्त्व याबाबत येथे …\nजळगाव जिल्हा परिषदेतील मोठा गौडबंगाल…हजारो बेरोजगारांना डावलून मर्जीतील कंत्राटदारांना कामे वाटप : भारत लाईव्ह न्यूज मीडिया \nजळगाव : धनवीरसिंग ठाकूर , जळगाव जिल्हा परिषदेचा गेला कित्येक महिन्यापासून सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांचे काम वाटप समितीची बैठक गाजवत असून …\n#LatestNews #MarathiNews #Politics : भाजपची उमरगा तालुका कार्यकारिणी अखेर जाहीर \nउमरगा प्रतिनिधी उमरगा तालुका भारतीय जनता पार्टीची नूतन कार्यकारिणी व विविध आघाड्यांच्या अध्यक्षांची निवड शनिवारी (दि. २३) तालुकाध्यक्ष शहाजी पाटील …\n नागपुरमधून २८ डिसेंबरला लोक��भेचं रणशिंग फुंकणार\nनागपूर; पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या स्थापना दिनाचे औचित्य साधत येत्या २८ डिसेंबर रोजी नागपुरमध्ये काँग्रेस पक्षाची महारॅली आयोजित …\nमोदी है तो मुमकिन है, देशात २०३० पर्यंत २०० एअरपोर्ट, २०४७ पर्यंत ४५०० ‘वंदे भारत’ असतील”: ज्योतिरादित्य सिंधिया : भारत …\nमुंबई : विशेष वृत्त, भारतीय केबिनेट मधील तरुण नेतृत्व ज्योतिरादित्य सिंधिया ह्यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखती मध्ये भारतीय नेतृत्वाची धुरा …\nकाँग्रेसच्या मद्यसम्राट कडून २०० कोटी रोख सापडली …अजूनही पैसे मोजणी सुरु : धीरज साहू : भारत लाईव्ह न्यूज मीडिया \nमुंबई : धनवीरसिंग ठाकूर , एकी कडे नुकत्याच निवडणुका पार पडल्या आणि आजच तेलंगाणा राज्यात काँग्रेस ने सत्ता स्थापन केली …\nछत्तीसगडच्या मतमोजणीत कॉंग्रेस-भाजपमध्ये ‘टी-20’ सारखा ‘थरार’\nपुढारी ऑनलाईन डेस्क : छत्तीसगड विधानसभा निवडणूक मतमोजणीस आज सकाळी प्रारंभ झाला आहे. मतमोजणीच्या पहिल्या अडीच तासात क्रिकेट ‘टी-20’ मधील …\nछवी राजावत ह्यांच्या शब्दांतून : राजस्थानातील गावाची महिला सरपंच : अनुभव प्रवास : भारत लाईव्ह न्यूज मीडिया \nमुंबई : नवीन भारतीय युगातील महिला मुली जेथे चंद्रावर पाऊले उमटवीत आहेत तेथेच महिला म्हणून जेव्हा आपण एखाद्या समुदाय , …\nबातम्या विभाग: Select Categoryकरियर शिक्षण विशेषखेळ समाचारगुन्हेगारीजीवनशैलीठळक बातम्यापब्लिक से बोल आज विशेषपर्यटनमनोरंजनमहत्वाची बातमीमहत्वाची बातमीमोठी बातमीराजकारणविदेश बातम्याविशेष बातमीसंपादकीय\nभारत लाईव्ह न्यूज मीडिया :\nआमच्या अधिकृत मराठी भाषिक बातमी संकेतस्थळावर आपले स्वागत आहे. आम्ही भारत लाईव्ह न्यूज मीडिया आणतो जळगाव,नाशिक,पुणे,मुंबई येथील सर्व ठळक महत्वाच्या दैनंदिन घडामोडी तसेच महाराष्ट्र राज्यातील सर्व महत्वाच्या घडामोडी लागलीच आपल्या पर्यंत आपल्या मराठी भाषेतून. भारत लाईव्ह न्यूज मीडिया स्वतंत्र संचालित निष्पक्ष बातमी समूह असून आम्ही आमच्या शोध पत्रकारिता आधारित सामाजिक मुद्दे , शासकीय बाबी तसेच महत्वाच्या लेखन सामग्री आपल्या पर्यंत आमच्या अधिकृत संकेतस्थळ द्वारे पोहोचवितो.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00740.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://belsare.blogspot.com/2012/", "date_download": "2024-03-05T01:49:51Z", "digest": "sha1:ZBJOGWMRQD5IQ3YYGTKL7ZRV74ZRDJM4", "length": 90355, "nlines": 172, "source_domain": "belsare.blogspot.com", "title": "शब्दांच्या पलीकडले: 2012", "raw_content": "\nमर्ढेकरांची कविता - बन बांबूचे पिवळ्या गाते\nबन बांबूचे पिवळ्या गाते\nजगण्याची पण (उद्या) प्रतिज्ञा\nज्या वाऱ्यातून त्यात उमटली\nनवी पाउले, पण मेलेली\nकिती कावळे टिंबे देती\nखडा पहारा, पण रोबोंचा\nअढळ धृवाचा ढळला तारा\nमर्ढेकरांची ह्या कवितेला दुसऱ्या महायुध्दाची पार्श्वभूमी आहे. ह्या कवितेत सम्राट, सेनापती, शास्त्रज्ञ आहेत. फसलेले कट आहेत. आणखी बरेच काही आहे. ह्या कवितेतील पिवळ्या बांबूचे बन कसले आहे ते कोठे आहे ते का गात आहे आणी हे अवकाशातील अधोरेखित काय आसावे आणी हे अवकाशातील अधोरेखित काय आसावे कवितेतील ह्या ओळींवरून आपला असा समज होतो की ही कविता निसर्गवर्णनपर आहे. परंतु जरी आपल्याला असे वाटले तरी ही कवितेचा अर्थ जर त्या काळातील (दुसऱ्या महायुध्दाच्या) संदर्भांवरून लावायचा झाला, तर तो खूपच वेगळा आहे. मर्ढेकरानीच असे म्हणले आहे की\n“शब्दांवर थोडी हुकमत असली आणी लय तोंडवळणी पडली म्हणजे कविता लिहीण फारसं कठीण नसत. त्या पलीकडे कांही पुढील लिखाणात आहे किंवा नाही हे वाचकच ठरविणार. त्याच मत अनुकूल प़डल नाही तर लेखकाने योग्य तो बोध घ्यावा, पण ‘भूमिकेचा ’ टोप चढवून आणि तळटीपांचे पैंजण घालून नकटीला शारदेचे सोंग घ्यायला लावणे हा त्यावर तोडगा खास नाही.”\nह्या कवितेत शब्दापलीकडले बरेच काही आहे. किंबहुना सर्वच काही शब्दा पलीकडले आहे. कारण केवळ कवितेतील शब्दांचा अर्थ पाहीला तर फारसा अर्थबोध होत नाही. त्यात मर्ढेकरांनी अशा काही प्रतिमा वापरलेल्या आहेत की संदर्भ माहीत असल्याशीवाय त्यांचे आकलन होणेच शक्य नाही. ही कविता समजण्याकरीता दुसऱे महायुध्द समाप्तीचा काळ, त्या काळातील घटना, आंतरराष्ट्रीय राजकारण वगैरेची माहीती पाहीजे.\nहया घटना १९४३ ते १९४५ सालातल्या आहेत. दुसऱया महायुध्दात दोस्त राष्ट्रांची निर्णायक विजयाक़डे वाटचाल चालू होती. जर्मनीचा संपूर्ण पाडाव दृष्टीपथात आला होता. जर्मन सैन्याचा रशिया व आफ्रीकेत मोठी पिछेहाट होत होती. दोन्ही आघाड्यांवरील सेनापतींच्या लक्ष्यात आले होते की पराभव अटळ आहे. त्यांनी सैन्य वाचविण्याकरीता माघार घेण्याची परवानगी मागीतली होती. परंतु हिटलरने ती दिली नाही. उलट त्याने सेनापतींना अशी आज्ञा दिली की लढता लढता मरण पत्करा पण माघार घेउ ��का. रशियातील हिवाळ्यातील हाडे फोडणारी थंडी, अन्न व ईतर रसदीची टंचाई ,रशियन सैन्याचे वारंवार होणारे हल्ले अशा परीस्थितीमुळे जर्मन सैन्य जेरीस आले होते. रशियन सेनांनीनी जर्मन सैन्यास रशियनांसमोर शरणागती पत्करण्याचा प्रस्ताव पाठविला होता. हा प्रस्ताव स्वीकारण्याची शिफारस जर्मन सेनांनीनी हिटलरकडे केली होती. परंतु केवळ हिटलरच्या युध्द चालू ठेवण्याच्या हट्टापायी लाखो सैनिकांना मरण पत्करावे लागले. जे वाचले ते रशियाचे युध्दकैदी झाले. त्यांना सैबेरीयात पाठविण्यात आले. जर्मन जनतेत व सेनाधिकाऱ्यांमध्ये हिटलरबध्दल असंतोष पसरला. त्याची परीणीती हिटलरला मारण्याच्या कटात झाली. परंतु तो कट फसला. त्यानंतर काही महीन्यातच दोस्त राष्ट्रांच्या सेना बर्लिनच्या सीमेपर्यंत येउन ठेपल्यानंतर हिटलरने आत्महत्या केली व जर्मनीने शरणागती पत्करली. परंतु जपानने युध्द चालूच ठेवले होते. जपानने शरणागती पत्करावी असा प्रस्ताव दोस्त राष्ट्रांनी जपानसमोर ठेवला होता. परंतु जपानने त्याकडे दुर्लक्ष केले. अखेर अमेरीकेने जपानमधील हिरोशिमा व नागासकी ह्या शहरांवर अणुबाँब टाकल्यावर जपानने शरणागती पत्करली. ह्या कवितेतील पिवळ्या बांबूच्या बनाचा संदर्भ जपानशी आहे. आता प्रत्यक्ष कवितेकडे वळुया.\nबन बांबूचे पिवळ्या गाते\nजपानच्या लोकजीवनात बांबूला असाधारण महत्व आहे. घरबांधणीपासून ते अनेक नित्योपयोगी वस्तु बनवण्याकरीता बांबूचा उपयोग केला जातो. दहाव्या शतकात लिहीलेली पहिली ज्ञात जपानी लोककथा बांबू तोडणाऱ्या माणसावर आहे. बांबूला जपानमध्ये दैवी महत्व आहे. तेथील प्राचीन शिंटो धर्माच्या अनेक देवळांभोवती बांबूची बने आहेत. ही बने देवळांना दृष्ट शक्तीपासून दूर ठेवतात असा समज आहे. तसेच बुध्द मंदिरांच्या भोवती ही बांबूची बने आहेत. जपान मधील क्योटो ह्या शहराच्या परीसरात सुमारे २००० प्राचीन शिंटो व बुध्द मंदिरे आहेत. तसेच जपानच्या सम्राटाचे राजवाडे आहेत. पू्र्वी क्योटो ही जपानची राजधानी होती व जपानच्या सम्राटाचे अनेक शतकांचे निवासस्थान होते. अजूनही हे शहर जपानची सांस्कृतीक राजधानी समजले जाते. दुसऱ्या महायुध्दात सुध्दा ह्या शहराचे धार्मिक व सांस्कृतीक महत्व लक्षात घेउन अमेरीकन विमानांनी कधीही बाँबफेक केली नाही. ह्या शहराच्या जवळ सॅगॅनो या ना��ाचे बांबूचे बन आहे.(SAGANO BAMBOO FOREST) ह्या बनातून येणाऱ्या वाऱ्याचा आवाजाची गणना जपानमधील सर्वोत्कृष्ट आवाजात होते. १८७० मध्ये वि़जेचा बल्ब मधील तंतूकरीता याच बनातील बांबूपासून बनविलेला तंतूचा वापर केला होता. हे सर्व लक्ष्यात घेता मर्ढेकरांनी जपानकरीता बांबूच्या बनाची प्रतिमा वापरली असावी. ह्या बनाच्या पिवळेपणाचा संबंध जपानी लोकांच्या पीतवर्णाशी असावा. तसेच ह्या बांबूच्या बनाचा संदर्भ जपानच्या सम्राटाशी पण आहे. हे समजण्याकरीता कवितेतील पुढील ओळीतील अवकाशातील अधोरेखीते चा अर्थ काय आहे, हे पाहिले पाहिजे.\nदुसऱ्या महायुध्दात जपानवर अमेरीकेने टाकलेल्या अणुबाँबने केलेल्या भीषण मनुष्य संहाराचा परीणाम होउन, आणखी हानी टाळण्या साठी जपान शरण येण्यास तयार झाला. तेव्हा जपानचे सम्राट हीरोहीटो ह्यांचे जपानी जनतेला उद्देशून भाषण , १५ ऑगस्ट, १९४५ ला रेडीओ जपानने प्रसारीत केले. हे भाषण इंपेरीयल रीस्क्रीप्ट ऑन सरेंडर अशा नावाने प्रसिध्द आहे. अवकाशातील अधोरेखीत म्हणजे हे भाषण असावे. अधोरेखीत हा शब्द रीस्क्रीप्ट या इंग्रजी शब्दाच्या अनुषंगाने वापरला असावा. रीस्क्रीप्ट ह्या इंग्रजी शब्दाचा एक अर्थ राजाने (रोमन सम्राटाने) किंवा पोपने एखादा प्रश्न औपचारीकरीत्या त्याच्याक़डे गेला असता, त्याने दिलेले उत्तर असा होतो. तर दुसरा अर्थ पुनर्लिखीत (Rewritten) असा होतो. हे अधोरेखीत आकाशातील का आहे कारण ते जपानी रेडीओवरून म्हणजेच आकाशवाणीवरून प्रसारीत झाले होते. Gyokuon-hōsō, lit. \"Jewel Voice Broadcast\", was the radio broadcast in which Japanese emperor Hirohito read out the Imperial Rescript on the Termination of the War. ह्याला जपानी भाषेत ग्योकौन होसो असा शब्द आहे, त्याचा अर्थ “अलंकारीक आवाजातील रेडीओ प्रसारण “ असा होतो. कवितेतील गाते हया शब्दाचा संदर्भ ज्वेल व्हॉईस अथवा अलंकारीक आवाज ह्या कल्पनेशी आहे. ह्या रेडीओ प्रसारणात जपानच्या सम्राटाने युध्द संपले असे जाहीर केले. जपानच्या सम्राटाचा आवाज जपानी जनतेने प्रथमच ऐकला. कारण जपानच्या सम्राटाने थेट लोकांशी बोलण्याची पध्दत तेथे नाही. हे भाषण सुध्दा थेट भाषण नव्हते. जपान रेडीओच्या अघिकाऱ्यांनी सम्राटाच्या टोकिओतील राजप्रासादात जाऊन , ते भाषण दोन दिवस आधीच ध्वनीमुद्रीत केले होते. ह्या भाषणाची ध्वनीमुद्रीका ( डीस्क) मोठया शिताफीने कपडयात लपवून राजप्रसादाच्या बाहेर काढण्यात आली. कारण राज���्रासाद जपानी बंडखोर सैनिकांच्या ताब्यात होता. जपानी सेनांनीना जपानने शरणागती पत्करावी हे मान्य नव्हते. त्यांच्या दृष्टीने शरणागती हा जपानच्या राष्ट्राभिमानाचा अवमान होता. त्या सर्वांची लढता लढता मरण पत्करण्याची तयारी होती. ह्या भूमिकेतून त्यांनी सम्राटाच्या विरोधात बंड करून त्याला ताब्यात घेतले होते व त्याला शरणागतीपासून परावृत्त करण्याचा प्रयत्न चालला होता. पण तो यशस्वी होउ शकला नाही. युध्द संपल्यानंतर आंतरराष्ट्रीय लष्करी न्यायालयात अनेक जपानी सेनांनीना युध्द गुन्हेगार ठरवून फासावर लटकवण्यात आले. अनेकांनी शत्रुच्या हातात सापडण्याआधीच हाराकीरी केली. परंतु जपानच्या सम्राटावर खटला भरण्याचे हेतूपुरस्पर टाळण्यात आले. कारण जपानी जनतेत सम्राटाविषयी असलेला आदर.\nजगण्याची पण (उद्या) प्रतिज्ञा\nजपानी रे़डीओवरचे सम्राटाचे हे भाषण जुनाट राजदरबारी जपानी भाषेत होते. त्यात प्रत्यक्ष शरणागती स्वीकारल्याचा उल्लेख नव्हता. त्याने जपान सरकारला दोस्त राष्ट्रांच्या अटी स्वीकारण्याची आज्ञा केल्याचे सांगितले.. ह्या भाषणाची भाषा औपचारीक व संदीग्ध होती. त्यामुळे ऐकणारांच्या मनात जपानने खरोखर शरणागती पत्करली की नाही ह्याबध्दल संदेह निर्माण झाला. युध्दाबध्दलचा उल्लेख, युध्द परीस्थितीने जपानला फायदेशीर असे वळण घेतले नाही, असा करण्यात आला. तसेच हिरोशिमा व नागासकी या शहरांवर टाकलेल्या अणुबाँबचा प्रत्यक्ष उल्लेख नव्हता .त्यात असे म्हणले होते की शत्रुने नवीन विध्वंसक बाँबचा वापर चालू केला आहे. ह्या बाँबची हानी करण्याची क्षमता अपरीमित आहे व त्यामुळे लाखो निरपराध माणसांचा बळी जाण्याची शक्यता आहे. भाषणातील ह्या शब्दांचा संदर्भ हिरोशिमा व नागासकी या शहरांवर टाकलेल्या अणुबाँबच्या घटनेशी लावण्यात येतो. ह्या भाषणाच्या समारोपाच्या वाक्यात असे म्हटले आहे की ” कालाच्या आणी नियतीच्या आज्ञेप्रमाणे आम्ही येणाऱ्या पिढ्यांकरीता सर्वंकश शांतीच्या मार्गाचा पाया रचण्याचा निर्धार केला आहे . आम्ही ह्याकरीता जी हानी व जे कष्ट सहन केले आहेत, ते कोणाच्याही सहनशीलतेच्या पलीकडचे आहेत “\nकवितेतील चराचरातील दळते संज्ञा ही ओळ ह्या भाषणातील वापर केलेल्या भाषेला उद्देशून आहे. संज्ञा म्हणजे शब्द. चराचरातील म्हणते अखिल विश्वातील. ह्या ��ाषणाचे दळण दळण्यासाठी अख्ख्या दुनियेतून शब्द गोळा केले आहेत तरी सुध्दा भाषणाचा अर्थ संदीग्धच आहे. ह्या भाषणात असेही म्हटले होते की जर युघ्द चालू ठेवले तर केवळ जपानच्या नाशाबरोबरच संपूर्ण मानव जातीचा नाश होइल. म्हणून जपानच्या कोट्यावधी प्रजाजनांचे प्राण वाचविण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. कवितेतील जगण्याची प्रतिज्ञा ह्या शब्दांचा अर्थ असा असावा. पण (उद्या ) हे शब्द सूचक आहेत. उद्या हा शब्द कंसात सहेतुक टाकला आहे. ह्या शब्दांनी या ओळीचा अर्थ वेगळाच होतो. जगायची तर प्रतिज्ञा केली आहे पण आज नाही. आज न जगता उद्या कसे जगता येईल ह्याचे उत्तर ,अनेक जपानी सैनिक, सेनाधिकारी, व नागरीकांनी शरणागती पत्करण्यापेक्षा हाराकीरीच्या मार्गाने सन्मानाने मरणाला जवळ केले, ह्या घटनेत आहे. हाराकीरी ह्या जपानमधील आत्महत्त्येच्या प्रकाराला हजारो वर्षांची परंपरा आहे. जपानमधील सामुराई योध्दे पुरातन कालापासून आत्मसन्मान राखण्या करीता ह्या प्रकारानी विधीवत आत्महत्त्या करत. ह्या प्रकाराला जपानी भाषेत सेप्पुकू असेही नाव आहे. अशा आत्महत्त्येपूर्वी ती करणाऱ्या माणसाने कविता लिहून ठेवण्याची पध्दत आहे. ह्या कवितेला मरणपूर्व कविता (isei no ku) म्हणतात. ह्या कवितेत मरणाचा थेट उल्लेख न करता प्रतीकरूपी उल्लेख करण्याची पध्दत आहे. अशा अनेक कविता हाराकीरी करण्याऱ्या सैनिकांच्या खिशात सापडल्या होत्या. जपानचा जनरल टो़जो हा जपानने अमेरीकेच्या पर्ल हार्बर बंदरावर अचानक केलेल्या हल्ल्यामागील प्रमुख सूत्रधार होता. ह्या जनरल टोजोचा हाराकीरी करण्याचा प्रयत्न फसला. त्याला न्युरेंबर्ग लष्करी न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. अमेरीकन सेनाधिकाऱ्यांना उद्देशून त्याने काढलेले उदगार असे आहेत. “तुम्ही आज जिंकला आहात आणि म्हणून युध्दाला जबाबदार कोण हे ठरवणे तुमच्या हातात आहे परंतु चारपाचशे वर्षांनी इतिहासकारांचा निर्णय कदाचित वेगळा असेल ” . फाशी जाण्यापूर्वी त्याने खालील अर्थाच्या कवितेच्या ओळी लिहून ठेवल्या आहेत.\nह्या कडव्यातील लिंब म्हणजे जर्मन सेनानी फिल्डमार्शल विलहेल्म रीटर व्हॉन लीब. ह्याने पहील्या महायुध्दात भाग घेतला होता. हा नाझी पक्षाचा विरोधक असल्यामुळे हिटलर त्याच्यावर नाराज होता. त्यामुळे १९३८ साली त्याला बढती देउन त्याला हिटलरने निवृ���्त केले. परंतु १९३९ साली त्याला परत बोलावण्यात येउन, सैन्याचा मोठा विभाग त्याच्या अधिपत्त्याखाली देण्यात आला. जर्मनीने फ्रान्सवर आक्रमण करण्यासाठी बेल्जीयम सारख्या लहान देशाच्या भूमीचा वापर करण्यास उघडपणे विरोध करणारा तो एकमेव जर्मन सेनानी होता. त्याने असा ईशारा दिला होता की जर जर्मनीने कोणाच्याही बाजूने नसणाऱ्या तटस्थ बेल्जीयमवर हल्ला केला, तर सर्व जग जर्मनीच्या विरोधात जाइल. कारण बेल्जीयमच्या तटस्थ भूमिकेचा मान राखण्याची व त्या देशाचे संरक्षण करण्याची ग्वाही जर्मन सरकारने काही आठवड्यापूर्वीच दिली होती. त्यानंतर जर्मनीने फ्रान्सवर केलेल्या चढाईत लीबने फ्रान्सची प्रसिध्द मॅजीनो तटबंदी भेदण्याची कामगिरी बजावली. ह्या कामगिरी बध्दल हिटलरने लीबला फिल्डमार्शल च्या पदावर बढती दिली व त्याला जर्मन सैन्यातील नाईट्स क्रॉस ऑफ द आयर्न क्रॉस हे मानाचे पदक देउन त्याचा गौरव करण्यात आला. त्यानंतर त्याने रशियातील आघाडीवर महत्वाची भूमिका बजावली. लीब हा जुन्या पठडीतील सेनानी असल्यामुळे हिटलरच्या अनेक व्युहात्मक योजना त्याला मान्य नसत. त्यामुळे १९४२ मध्ये लीबने हिटलरला, त्याला सेवामुक्त करण्याची विनंती केली व हिटलरनी ती मान्य केली. लीबची नाझी राजवटीबध्दलची भूमिका नेहमीच अनिश्चित होती. तो हिटलर व त्याच्या पाठीराख्यां बध्दल उघडपणे अपमानास्पद भाषा वापरायचा. पण त्याने नाझी पक्षाला त्याच्या लोकप्रियतेचा उपयोग करून घेण्याची परवानगी दिली. त्यानंतर २० जुलै १९४४ ला हिटलरला मारण्याचा कट फसल्यानंतर त्याने हिटलरवर निष्ठा व्यक्त केली होती. हे कृत्य त्याने स्वतःला व कुटुंबाला वाचविण्याकरीता केले असावे असे मानले जाते. युध्द संपल्यानंतर न्युरेंबर्ग लष्करी न्यायालयाने लीबला दोषी ठरवून कारावासाची शिक्षा दिली.\nकवितेतील जुनी भाकिते म्हणजे लीबने केलेले, सर्व जग जर्मनीविरूध्द जाईल हे भाकीत आहे .ही भाकीते सांबरशिंगी आहेत. सांबर जेव्हा जंगली श्वापदाच्या किंवा शिकाऱ्याच्या पाठलागापासून बचावासाठी जंगलातून पळू लागते, तेव्हा त्याची मोठी शिंगे झाडात अडकल्यामुळे त्याला पुढे पळता येत नाही. ते अलगद जंगली श्वापदाच्या भक्षस्थानी पडते. त्याप्रमाणे लीबने केलेली ही भाकीते त्याला न्युरेंबर्ग लष्करी न्यायालयात त्याला युध्दगुन्हेगार शाबीत करण्याकरीता वापरण्यात आली. हा खटला जर्मन हाय कमांड ट्रायल ह्या नावाने प्रसिध्द आहे. ह्या खटल्याचे कामकाजात लष्करी न्यायालयाच्या एका सदस्याने लीबला असे विचारले की, “हिटलरने तुमचा तुमच्या मनाविरूध्द वापर केला. हिटलरला तुम्ही युघ्दापासून परावृत्त का केले नाही त्यावेळी जर्मनीतील लष्करी नेतृत्व पौरूषहीन ( impotent) झाले होते का त्यावेळी जर्मनीतील लष्करी नेतृत्व पौरूषहीन ( impotent) झाले होते का \nज्या वाऱ्यातून त्यात उमटली\nनवी पाउले, पण मेलेली\nहिटलरच्या युध्दविषयक धोरणाच्या विरोधात अनेक जर्मन सेनानी होते, परंतु हिटलरच्या लोकप्रियतेमुळे ते फारसे काही करू शकत नव्हते. लीबच्या भाकीतात हिटलरची हत्त्या करण्याच्या कटाची बीजे रोवली गेली. १९४३ च्या मध्यावर, युध्दाचे पारडे निर्णायकपणे जर्मनीच्या पराभवाकडे झुकू लागले होते. जर्मन सेनानी आणि त्यांचे साथीदार यांच्या असे लक्षात आले की जर्मनीला वाचवायचे असेल तर हिटलरला मारण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. हे सर्व कटवाले सक्रीय झाले व त्यांनी हिटलरला मारण्याचा कट रचला. हिटलरला मारल्यानंतर पुढील लष्करी व राजकीय व्यवस्था कशी लावायची, ह्याची विस्तृत योजना आखण्यात आली. आधीची जी योजना होती त्यात बरेच बदल करून, नवीन योजना आखण्यात आली. ह्या योजनेला ऑपरेशन वाल्केरी (Valkyrie) असे नाव होते. कवितेतील नवी पावले म्हणजे ही नवीन योजना. ही पावले मेलेली का आहेत कारण हिटलरची हत्त्या करण्याचा कट फसला. त्यामुळे ही योजना कार्यान्वीत होउ शकली नाही. २० जुलै, १९४४ ला हिटलरच्या बंकरमधील कार्यालयात बाँबस्फोट घडवून आणून त्याला ठार मारण्याचा प्रयत्न कटवाल्यांनी केला.. परंतु हिटलर केवळ जखमी झाल्यामुळे हा कट अयशस्वी झाला. ह्या प्रसंगावर आधारीत वाल्केरी हा इंग्रजी चित्रपट नुकताच येउन गेला.\nकिती कावळे टिंबे देती\nपायलन्स (Pylon) ह्या शब्दाचे अनेक अर्थ आहेत. कवितेतील पायलन्स ह्या शब्दाचे मूळ ग्रीक भाषेत आहे. ह्या शब्दाचा अर्थ ईजिप्तमधील देवळाचे स्मारकासारखे प्रवेशद्वार असा होतो. ईजिप्तच्या वास्तुकलेत हे पायलन्स प्राचीन ईजिप्शियन संस्कृती , पंथ यांचे प्रतीक म्हणून वापरले गेले. ह्या पायलन्स वर ईजिप्तच्या राजाची अधिकार दर्शवणारी चित्रे काढलेली असत. कवितेतील शतशतकांचा अर्थ प्राचीन असा असावा. शतशतकांचा म्हणजे शंभर ���तकांचा. ईजिप्तची संस्कृती ही ख्रिस्तपूर्व काळातील असून ती हजारो वर्षापूर्वीची आहे. कवितेतील कावळे ह्या शब्दाचा संदर्भ दुसऱ्या महायुध्दाच्या काळात ईजिप्तच्या भूमीवर झालेल्या लढायांशी आहे. तेव्हा ईजिप्तमध्ये अनेक देशांची सैन्ये लढत होती. ईजिप्त हा देश पू्र्वी ब्रिटीशांच्या अंकीत होता. स्वतंत्र झाल्यानंतर सुध्दा सुएझ कालव्याच्या रक्षणाकरीता ब्रिटीश सैन्य तेथे होते. सुएझ कालव्यावर ताबा मिळवण्यासाठी इटलीने इजिप्तवर चढाई केली. इटालियन सैन्याच्या मदतीसाठी जर्मन सैन्य तेथे गेले. इजिप्तमधील अल् अलामेन येथे दोस्त राष्ट्रे व जर्मनी मित्र राष्ट्रे ह्याच्यात दोन ईतिहासप्रसिध्द लढाया झाल्या. ह्या लढाईत दोस्त राष्ट्रांच्या बाजूने ब्रिटन, ऑस्ट्रेलिया, न्युझीलंड, फ्रान्स, अमेरीका, ग्रीस, पोलंड, भारत वगैरे देशाची सैन्ये होती. तर विरूध्द बाजूस जर्मनी व इटलीचे सैन्य होते. कवितेतील कावळे म्हणजे हे देश व त्यांची सैन्ये आहेत. ह्या देशांना इजिप्तच्या लोकांशी व तेथील प्राचीन संस्कृतीशी काही एक देणे घेणे नाही. हे इजिप्तमध्ये कावळ्यांसारखे उपरे आहेत. टिंबे टाकती म्हणजे ह्याच्या युध्दात इजिप्तच्या साधनसंपत्तीचा नाश होत आहे आणि सामान्य इजिप्शियन जनतेचे हाल होत आहेत. सध्या अल अलामेनमध्ये जर्मन, इटालियन सैनिकांच्या वॉर सिमेट्री बरोबरच कॉमनवेल्थ देशातील न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, ग्रीस, दक्षिण आफ्रिका, भारत इत्यादी देशांच्या सैनिकांच्या पण वॉर सिमेट्री आहेत. एकमेकांविरूध्द लढून मरण पत्करलेल्या सैनिकांनी ह्या युघ्द स्मारकात चिरनिद्रा त्याच उपऱ्या भूमीवर घेतली आहे .\nखडा पहारा, पण रोबोंचा\nह्या ओळीतील क्रियापद ह्या शब्दाचा अर्थ व्याकरणातील क्रियापद असा नसून हा शब्द पूर्णपणे वेगळ्या अर्थाने वापरला आहे. इंग्रजी मध्ये व्हर्बोटेन ( Verboten ) असा शब्द आहे. त्याचा एक अर्थ प्रतिबंध करणे (Forbidden) असा आहे . हा शब्द जर्मन भाषेतून आलेला आहे. हा शब्द बोलण्यात वापरताना नाझी जर्मनीच्या एकछत्री अंमलाचा निर्देश करण्याकरीता वापरला जातो. व्हर्बोटेन मधील व्हर्ब हा शब्द इंग्रजी भाषेत आहे व त्याचा अर्थ क्रियापद असा आहे. ह्या कडव्यातील क्रियापद म्हणजे हिटलरने जनरल रोमेलला पाठविलेली कुप्रसिध्द आज्ञा आहे. जनरल रोमेल हा गाजलेला जर्मन सेनानी आफ्रीका कॉर्���स ह्या जर्मन सैन्य विभागाचा प्रमुख होता. तो डेझर्ट फॉक्स ( वाळवंटातील कोल्हा) या नावाने प्रसिध्द होता कारण त्याच्या रणनीतीमुळे जर्मन सैन्याला आफ्रीकेत विजय मिळाला होता. अल अलामेनच्या दुसऱ्या लढाईत विजयाचे पारडे दोस्त राष्ट्रांच्या बाजूने झुकू लागले होते. ब्रिटीश जनरल मॉंटगोमरी दोस्त राष्ट्रांच्या सैन्याचा प्रमुख सेनापती होता. दोस्त राष्ट्रांच्या सतत चाललेल्या रणगाड्यांच्या व विमान हल्लयांमुळे जर्मन सैन्य जेरीस आले होते. दोस्त राष्ट्रांकडे जर्मन सैन्याच्या तिप्पट सैन्य होते. रणगाडे, तोफा व इतर सामुग्रीच्या बाबतीत सुध्दा दोस्तांचे सैन्य वरचढ होते. रोमेलसारख्या कसलेल्या सेनापतीच्या लक्षात आले की आता पराभव अटळ आहे. त्याने हिटलरला या सर्व गोष्टींची कल्पना दिली व सैन्य वाचवण्याकरीता माघार घेण्याशिवाय दुसरा पर्याय नसल्याचे सांगीतले. तेव्हा हिटलरने रोमेलला ती कुप्रसिध्द आज्ञा पाठवली. त्या आज्ञेत असे लिहीले होते की माघार घेण्यास बंदी आहे. तुमच्या समोर विजय किंवा मरण हे दोनच पर्याय आहेत. ( Retreat is forbidden. “ Victory or Death”) . पराभव व सैन्याचा विनाश डोळ्यासमोर दिसत असतानाही रोमेलने हिटलरची आज्ञा पाळण्यासाठी लढाईची तयारी सुरू केली उभा जागृती क्रियापदांचा हे कवितेतील शब्द रोमेलला उद्देशून आहेत. जागृती म्हणजे जागणारा . क्रियापद म्हणजे हिटलरची आज्ञा . रोमेल हिटलरच्या आज्ञेला किंवा हुकूमाला.जागून युध्दास उभा राहीला. रोमेल क़डे सैन्य कमी असल्यामुळे, दोस्त सैन्याला रोखण्याकरीता त्याने वेगळा उपाय योजला. त्याच्या सैन्याने त्या प्रदेशात भुसुरूंग (landmines) पेरून ठेवले व काटेरी ताराची कुंपणे घातली. लढाईपूर्वी तीस लाखांच्यावर भुसुरूंग ह्या भागात पेरण्याच आले. रोमेलने ह्या भागाचे नाव “डेव्हील्स गार्डन” असे ठेवले होते. खडा पहारा पण रोबोंचा ह्या ओळीचा संदर्भ रोमेलच्या ह्या कृतीशी असावा. रोबो म्हणजे यंत्रमानव. भुसुरूंगांना रोबोची उपमा दिली आहे. हे भुसुरूंग ओला़डून येणे दोस्त राष्ट्रांच्या सैन्याला व रणगाड्यांना अवघड पडत होते. खडा पहारा करत होते म्हणजे भुसुरूंग २४ तास कार्यरत होते. सैनिकांना झोप वगैरे असते तशी या भुसुरूंगाना नसते, म्हणून त्यांना ख़डा पहारा करणाऱ्या रोबोंची ऊपमा दिली आहे. हे भुसुरूंग आजही अल अलामेनच्या प्रदेशात जमीनीखा���ी पेरलेल्या अवस्थेत आहेत. त्यामुळे हा भाग निर्मनुष्य आहे. चुकून ह्या भागात गेल्यामुळे अनेक सामान्य नागरीकांवर प्राण गमावण्याची पाळी आली आहे.\nअढळ धृवाचा ढळला तारा\nयातील अढळ धृव म्हणजे जपान आहे. दुसऱ्या महायुध्दात जपान शेवटपर्यंत शरण येत नव्हता. तो त्याच्या शरणागती न पत्करण्याच्या निर्णयापासून ढळला नव्हता. अखेर अमेरीकेने अणुबाँब टाकल्यावर जपानने शरणागती पत्करली व त्याच्या अढळ अशा निर्णयापासून तो ढळला. हे सप्तर्षी कोण आहेत हे सात अमेरीकन शास्त्रज्ञ आहेत. अमेरीकेने अणुबाँबचा युध्दात उपयोग करण्यापूर्वी, जपानविरूध्द शरण आणण्याकरीता, अणु़बाँबच्या उपयोग करावा की नाही हे ठरवण्यासाठी सात शास्त्रज्ञांची समिती जेम्स फ्रँक या अणु शास्त्रज्ञाच्या अध्यक्षते खाली, नेमली होती. ह्या समितीने अणुबाँबचा उपयोग करू नये असा असा सल्ला दिला. ह्या समितीने असा सल्ला दिला होता की अणुबाँबचा स्फोट एखाद्या वैराण वाळवंटात सर्व देशांच्या प्रतिनीधीँसमोर घडवून आणून त्याची विनाशाची क्षमता सर्व देशांना पटवून द्यावी. समितीचे असे म्हणणे होते की अणुबाँब तयार करण्याच्या कृतीचे गुपीत अमेरीका सर्व काळ, त्यांच्याकडे ठेवू शकणार नाही व यातून आतरराष्ट्रीय शस्त्रास्त्र स्पर्धा वाढीस लागेल. ही स्पर्धा जगाला विनाशाकडे नेईल. अमेरीकेने जर अणुबाँबचा प्रथम जपानविरूध्द उपयोग केला तर अमेरीकेला जगातील सर्व लोकांचा विश्वास गमवावा लागेल. ह्या समितीचा सल्ला धुडकावून लावून अमेरीकेने जपानमधील हीरोशीमा व नागासकी या शहरांवर अणुबाँब टाकलेच.\nगारा पाउस चालू असताना हवेतील थंडपणामुळे म्हणजेच गारठल्यावर गळतात. मग ह्या गारठल्या शिवाय गळणाऱ्या गारा कोणत्या आहेत ह्या गारा अणुबाँबच्या स्फोटानंतर प़डणाऱ्या पावसाबरोबर पडणाऱ्या गारा आहेत. हीरोशीमा व नागासकी या शहरांवर अणुबाँब पडल्यावर काही वेळातच तेथे काळा पाउस पडला. ह्या पावसाचे थेंब काळ्या रंगाचे होते. ते जड होते व त्याचा शरीराला मार लागत होता. त्या थेंबात राख होती व धूर होता. ह्या पावसात घातक किरणोत्सर्गी द्रव्ये होती. ह्या अणुबाँब मुळे ही दोन्ही शहरे बेचिराख झाली आणी तेथील लाखो निरपराध माणसे मरण पावली.\nहे अणुबाँब टाकल्यानंतर ९ ऑगस्ट १९४५ रोजी, अमेरीकन अध्यक्ष हॅरी ट्रूमन (Harry Truman) यांनी अमेरीकन जनतेला उद्देशून रेडीओवरून भाषण केले. त्यांनी या भाषणात अमेरीकेने जपानवर अणुबाँब टाकल्याचे अधिकृतरीत्या जाहीर केले व हा निर्णय घेण्यामागची कारणमीमांसा स्पष्ट केली. ह्या भाषणात शेवटी हे नवीन अस्त्र शत्रुंच्या हातात न देता अमेरीकेच्या हातात देण्याबध्दल देवाचे आभार मानले. त्यांनी देवाची अशी प्रार्थना केली की हे अस्त्र देव कार्याकरीता, योग्य मार्गाने वापरण्याबध्दल त्याने अमेरीकेला मार्गदर्शन करावे. (We thank God that it has come to us, instead of to our enemies; and we pray that He may guide us to use it in His ways and for His purposes.)\nरे़डिओवर राधेकृष्ण हे कवितेतील शब्द ह्या भाषणाच्या संदर्भात आहेत. एकीक़डे अणुबाँबच्या भीषण परीणामांची पूर्ण कल्पना असताना अणुबाँब चा वापर करून लाखो निरपराध जपानी नागरीकांची हत्त्या घडवून आणायची आणि दूसरीकडे रेडीओवर देवाचे नाव घ्यायचे, असा हा विरोधाभास कवितेतील ह्या ओळीत दाखविला आहे.\nमर्ढेकरांची कविता - आला आषाढ श्रावण\nआला आषाढ – श्रावण,\nआल्या पावसाच्या सरी ;\nगंध भरून कळ्यांत ;\nकिती चातक – चोचीने\nमर्ढेकरांची ही कविता पहिल्यांदा वाचल्यावर निसर्गवर्णनपर कविता वाटते. या कवितेत आषाढ श्रावण महिन्यात येणाऱ्या पावसाने ओल्या झालेल्या सृष्टीचे वर्णन केले आहे. पावसाची चातकासारखी वाट पहाणारे पक्षी पावसाचे पाणी पीत आहेत, मेघ लाली हुंगत आहेत वगैरे, वगैरे. परंतु या कवितेतील काही ओळी खटकतात. उदा. ओशाळला येथे यम. पावसाने न्हाईलेल्या सृष्टीचे वर्णन करताना अचानक यमाची कवितेत आठवण का यावी यमही ओशाळावा अशी कोणती घटना त्या पावसात ओल्या झालेल्या सृष्टीत घडली आहे यमही ओशाळावा अशी कोणती घटना त्या पावसात ओल्या झालेल्या सृष्टीत घडली आहे सजीवांचे प्राण हरण करणे ही यमाच्या दृष्टीने रूटीन गोष्ट आहे. समजा पावसामुळे आलेल्या पुरामुळे शे दोनशे माणसे मरण पावली असे असतील, असे गृहीत धरले, तरी त्यातही यमाने ओशाऴावे असे काही नाही. तसेच वीज ओशाऴली थोडी ह्या ओळीतील वीज का ओशाळली आहे सजीवांचे प्राण हरण करणे ही यमाच्या दृष्टीने रूटीन गोष्ट आहे. समजा पावसामुळे आलेल्या पुरामुळे शे दोनशे माणसे मरण पावली असे असतील, असे गृहीत धरले, तरी त्यातही यमाने ओशाऴावे असे काही नाही. तसेच वीज ओशाऴली थोडी ह्या ओळीतील वीज का ओशाळली आहे आषाढ श्रावणातील पाऊस हा रिमझीम पाऊस असतो. त्या पावसात कधी वीजांचा कडकडाट नसतो. वळवाच्या पावसात वीजा चमकत असतात. मग वीजेलाही ओशाळायला लावेल असा प्रकाश या पावसात पडला होता का आषाढ श्रावणातील पाऊस हा रिमझीम पाऊस असतो. त्या पावसात कधी वीजांचा कडकडाट नसतो. वळवाच्या पावसात वीजा चमकत असतात. मग वीजेलाही ओशाळायला लावेल असा प्रकाश या पावसात पडला होता का ती तर अशक्य धटना आहे. आषाढ श्रावणात कुंद हवा असते व सूर्यप्रकाश सुध्दा कमीच असतो. मग वीजेलाही ओशाळवयाला लावेल असा प्रकाश कोणता ती तर अशक्य धटना आहे. आषाढ श्रावणात कुंद हवा असते व सूर्यप्रकाश सुध्दा कमीच असतो. मग वीजेलाही ओशाळवयाला लावेल असा प्रकाश कोणता तसेच तापलेल्या तारा कोणाच्या मनातील आहेत तसेच तापलेल्या तारा कोणाच्या मनातील आहेत या पावसात निवणारे दिशा पंथ कोणते या पावसात निवणारे दिशा पंथ कोणते पावसाने डांबरी रस्ता धुतला गेल्यामुळे एक वेळ निर्मळ होणे शक्य आहे, परंतु तो निवांत कसा होईल \nविचार करून सुध्दा ह्या प्रश्नांची सर्मपक उत्तरे मिळाली नाहीत. शेवटी अशा निश्कर्षापाशी पोहोचलो, की मर्ढेकरांच्या इतर अनेक कवितांसारखा हा प्रतिमांचा खेळ असावा. अनेक संदर्भ शोधता शोधता अखेर दुसऱ्या महायुध्दा काळात जाऊन पोचलो. तिथे मला या पावसाचा संदर्भ सापडला. व कवितेचा अर्थ हळूहऴू लक्षात येऊ लागला. हा पाउस काही आपला नेहमीचा पाऊस नाही. हा विनाशाचा पाऊस आहे. अमेरीकेने जपानमधील हीरोशिमा व नागासकी या शहरांवर अणुबॉंब टाकल्यावर पडलेला किरणोत्सर्गी पाऊस आहे. ही कविता कळण्यासाठी खालील संदर्भ लक्षात घेणे गरजेचे आहे.\nदुसऱ्या महायुध्द निर्णायक अवस्थेला पोचले होते. दोस्त राष्ट्रांचा युरोपमध्ये विजय झाला होता. जर्मनीने पराभव मान्य केला होता. इटलीसुध्दा पराभूत झाला होता. जपान मात्र पराभव मान्य करायला तयार नव्हता. 1945 च्या जुलै महीन्यात जर्मनीतील पोस्टडॅम येथे दोस्त राष्ट्रांच्या प्रमुखांची परिषद भरली होती. त्या परिषदेस अमेरीकेचे अध्यक्ष हॅरी ट्रूमन, इंग्लंडचे पंतप्रधान विन्स्टन चर्चिल, रशियाचे राष्ट्रप्रमुख जोसेफ स्टॅलिन हे हजर होते. या परिषदेत इतर प्रश्नांबरोबरच जपानच्या शरणागतीच्या अटी ठरविण्यात आल्या. ह्या अटींच्या मसुद्याला पोस्टडॅम डिक्लेरेशन असे नाव आहे. जपानला या अटी कळवण्यात आल्या व शरणागती पत्करण्याकरीता अंतिम मुदत देण्यात आली व शरणागती न पत्करल्यास कोणते गंभी��� परिणाम जपानला भोगावे लागतील याचा ईशारा देण्यात आला. यात जपानला शरण न आल्यास जपानवर अतिशय विनाशकारी अशा अस्त्राचा वापर करण्यात येइल अशी धमकी अमेरीकेने दिली होती. त्यात अणुबाँबचा कुठेही उल्लेख नव्हता. पण अणुबाँब टाकण्याची गर्भीत धमकी होती कारण पोस्टडॅम परिषद चालू होण्यापूर्वी एक दिवस आधीच अमेरीकेने अणुबाँबची चाचणी घेतली होती. व ती यशस्वी झाली होती. अमेरीकेच्या विमांनानी सामान्य जपानी जनतेच्या माहीतीकरीता जपानच्या शहरांवर पत्रकेही टाकली. त्या पत्रकात असे लिहीले होते की, जपानच्या जनतेनी त्यांच्या सम्राटाला शरणागती पत्करायची विनंती करावी. जपान सरकारने अमेरीकेच्या आवाहनाला कोणताही प्रतिसाद न देऊन, ते त्यांना मान्य नसल्याचे ध्वनित केले. याची परिणीती अमेरीकेने, 6 ऑगस्ट 1945 रोजी, जपानच्या हिरोशिमा या शहरावर अणुबाँब टाकण्यात झाली. ह्या अणुस्फोटामुळे हिरोशिमा शहराचा बरासचा भाग ऊध्दवस्त झाला व लाखो लोक मृत्युमुखी पडले. हजारो लोक जखमी झाले. तसेच किरणोत्सर्गाचे भयानक परिणाम निरपराध तेथील नागरीकांना भोगावे लागले.\nत्याच दिवशी अमेरीकेचे अध्यक्ष हॅरी ट्रूमन ह्यांनी रेडीओवर भाषण करून व एक पत्रक काढून जपानवर अणुबाँब टाकल्याचे जाहीर केले. त्यात त्यांनी जपान शरण न आल्यास त्यांना ह्या पृथ्वीतलावर पाहिला नसेल अशा “सर्वनाशाच्या पावसाला” ( Rain of Ruin) सामोरे जावे लागेल , अशी धमकी जपानला दिली. ( If they do not now accept our terms they may expect a rain of ruin from the air, the like of which has never been seen on this earth. Behind this air attack will follow sea and land forces in such number that and power as they have not yet seen and with the fighting skill of which they are already well aware.) ह्या आवाहनाला सुध्दा जपान सरकारकडून काहीच प्रतिसाद न मिळाल्यामुळे, 9 ऑगस्ट 1945 रोजी जपानमधील नागासकी या शहरावर अमेरीकेने दुसरा अणुबाँब टाकला. त्यादिवशी हॅरी ट्रुमन ह्यांनी राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात खालील उद्गार काढले.\nत्यानंतर जपानच्या मंत्रीमंडळात शरणागती पत्करायची की नाही , ह्या मुद्दयावरून दोने तट पडले. अखेर जपानच्या सम्राटांनी शरणागती पत्करायचा निर्णय घेतला.\nआला आषाढ – श्रावण,\nआल्या पावसाच्या सरी ;\nआषाढ व श्रावण ह्या महीन्यात दरवर्षीच पाउस येतो. मग हा पाउस वेगऴा कसा येथे एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे, हा विनाशाचा पाउस आषाढ आणि श्रावणात झाला. 6 ऑगस्ट 1945 ला हिरोशिमावर अणुबाँब टाकला तो दिवस आषाढ महीन्यात��ल होता. हिंदु पंचांगाप्रमाणे त्या दिवशी आषाढ महीन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशी होती. 9 ऑगस्ट 1945 ला नागासकीवर अणुबाँब टाकण्यात आला त्या दिवशी श्रावण महीन्यातील शुक्ल पक्षातील प्रथमा होती. मर्ढेकरांनी आषाढ व श्रावण हे महीने कवितेच्या पहिल्याच ओळीत चपखलपणे बसवून, हा पाउस तोच विनाशाचा पाउस असल्याचा संकेत दिला आहे. “ किती चातकचोचीने, वर्षा ऋतु प्यावा तरी येथे एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे, हा विनाशाचा पाउस आषाढ आणि श्रावणात झाला. 6 ऑगस्ट 1945 ला हिरोशिमावर अणुबाँब टाकला तो दिवस आषाढ महीन्यातील होता. हिंदु पंचांगाप्रमाणे त्या दिवशी आषाढ महीन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशी होती. 9 ऑगस्ट 1945 ला नागासकीवर अणुबाँब टाकण्यात आला त्या दिवशी श्रावण महीन्यातील शुक्ल पक्षातील प्रथमा होती. मर्ढेकरांनी आषाढ व श्रावण हे महीने कवितेच्या पहिल्याच ओळीत चपखलपणे बसवून, हा पाउस तोच विनाशाचा पाउस असल्याचा संकेत दिला आहे. “ किती चातकचोचीने, वर्षा ऋतु प्यावा तरी “. ह्या ओळी उपरोधीक अर्थाच्या आहे. शेवटी असलेले ऊद्गारवाचक चिन्ह उपरोधीक अर्थ अधोरेखित करण्यासाठी वापरले असावे. चातक पक्षी हा पावसाचेच पाणी चोचीने पीत असतो अशी कविकल्पना आहे. त्यामुळे तो पावसाची वाट आतुरतेने बघत असतो. हा विनाशाचा पाउस आहे. अणुस्फोटानंतर हिरोशिमा शहरावर एक तासानंतर काळ्या रंगाचे थेंब असलेला पाऊस झाला. ह्या पावसात किरणोत्सर्गी द्रव्ये होती. त्यामुळे हे पाणी विषारी होते. स्फोटात भाजलेली अनेक माणसे तहानेनी तळमळत होती. त्यांनी तहान भागविण्याकरीता हे पाणी पिले. त्या पाण्यातील किरणोत्सर्गी द्रव्याची बाधा होऊन ती माणसे मृत्युमुखी पडली.\nगंध भरून कळ्यांत ;\nह्या कडव्यातील काळी ढेकळे शेतात असणारी काळी ढेकळे नाहीत. ती आहेत अणुबाँबच्या स्फोटामुऴे जळून उध्दवस्त झालेल्या हिरोशिमा शहरातील उरलेली ढेकळे. ह्या स्फोटात हिरोशिमा शहरातल्या बहुतांश इमारतींना आगी लागल्या व लाकडी असलेल्या इमारती जळून गेल्या. कळ्यांची प्रतिमा तेथील लहान मुलांकरीता वापरली असावी. ढेकळांचा गंध कळ्यात कधी भरेल त्या कऴ्या मातीत मिळाल्यावरच. बाँबस्फोटानंतर तेथील रस्ते, पावसामुळे धुतले गेले होते. त्या काळ्या डांबरी रस्त्यावर, काऴ्या थेंबाचाच पाऊस पडल्यामुळे ते निर्मळ झाले असावेत. काळ्या डांबरा���र काळ्या रंगाचेच पावसाचे पाणी पडल्यामुळे कदाचित ते जास्तच स्वच्छ दिसत असावेत. तसेच माणसेच न ऊरल्यामुळे ते रस्ते निर्मनुष्य म्हणजेच निवांत झाले होते. खाली हिरोशिमा शहराची बाँबस्फोटाच्या आधीचे व नंतरचे विमानातून घेतलेले छायाचित्र दिलेले आहे. त्यात डांबरी रस्त्यांची स्थिती दिसत आहे.\nहिरोशिमा – अणुबाँब स्फोटापूर्वीचे छायाचित्र\nहिरोशिमा – अणुबाँब स्फोटानंतरचे छायाचित्र\n” काऴ्या डांबरी रस्त्याचा , झाला निर्मळ निवांत.”\nह्या पावसातील चिंब झालेल्या चिरगुटांचा संदर्भ वेगळा आहे. ही चिरगुटे स्फोटात भाजलेल्या लोकांचे कपडे असावेत. ते कपडे उष्णतेमुळे त्यांच्या अंगालाच चिकटून बसले होते.\nनागासकी शहरातील बहुतेक घरे लाकडाची होती व त्यावर कौले होती. ही कौले त्या पावसामुळे ओली झाली होती. ह्या कडव्यातील मेघ म्हणजे नेहमी पावसात असतो तो ढग नव्हे. हा ढग आहे अणुबाँबच्या स्फोटानंतर तयार झालेला ढग. ह्या ढगाला शास्त्रीय परिभाषेत मश्ऱूम क्लाउड (Mushroom Cloud) असे नाव आहे. हा ढग लाली हुंगतो आहे. ही लाली स्फोटात मृत वा जखमी झालेल्या माणसांच्या रक्ताची लाली आहे.\nवरील कडव्यात उल्लेख केलेल्या पानातल्या रेषा , ओले पक्षी या प्रतिमा आहेत. ही प्रत्यक्षातील पावसात ओली झालेली झाडांची पाने वा ओले पक्षी नव्हेत. ही ओली पाने म्हणजे अमेरीकेच्या विमानांनी जपानी शहरांवर टाकलेली पत्रके (leaflets) असावीत. पाने हा शब्द इंग्रजीतील leaflets या शब्दावरुन घेतला असावा. (Leaf = पान) पानातील रेषा म्हणजे पत्रकातील मजकूरा मागे दडलेला गर्भितार्थ. ह्या रेषांचा संदर्भ इंग्रजीतील to read between the lines या वाकप्रचाराशी असावा. ही पाने ओली आहेत. पण ती काही विनाशाच्या पावसाने ओली झालेली नाहीत. त्या पत्रकात जपानी जनतेने त्यांच्या सरकारला व सम्राटाला शरणागती पत्करण्याची विनंती करावी असे भावनिक आवाहन केलेले आहे. असे “भावनीक ओलेपण “ त्या पानात असल्यामुळे, ओली पाने असे शब्द वापरलेले असावेत. अशा ह्या ओल्या पानातील रेषा, ओले पक्षी वाचत आहेत. हे पक्षी कोणते आहेत. हे पक्षी म्हणजे जपानी युध्दसमितीतले सदस्य असावेत. जपानने कोणताही युध्दविषयक निर्णय घेण्यासाठी एक उच्चस्तरीय समिती तयार केली होती. सुप्रीम वॉर कॉन्सिल (Supreme War Council) असे या समितीचे नाव होते. या समितीचे सहा सदस्य होते. आण्विक हल्ल्यानंतर जपानने शरणागती पत्���रावी की नाही या मुद्द्यावरून या सदस्यात खडाजंगी झाली. ह्या समितीतील तीन जहाल मतवादी सदस्य शरणागती पत्करू नये अशा मताचे होते, तर उरलेले तीन मवाळ मताचे सदस्य शरणागती पत्करावी या मताचे होते. आंतरराष्ट्रीय राजकारणात लष्करी बळावर प्रश्न सोडवण्याची तरफदारी करणाऱ्या राजकारण्यांना ससाणे (Hawks) म्हणतात व लष्करी बळाचा वापर न करण्याच्या मताच्या राजकारण्यांना कबुतरे (Doves) म्हणतात. ही समिती ससाणे व कबुतरांच्यात विभागली गेले असा उल्लेख आहे. हे पक्षी ओले झालेले आहेत म्हणजेच विनाशाच्या पावसामुऴे (अणुहल्ल्यामुळे) हतबुध्द झालेले आहेत. ज्याप्रमाणे ओला झालेला पक्षी लौकर उडू शकत नाहीत, त्याप्रमाणे हे संमिती सदस्य तात्काल शरणागती पत्करण्याचा निर्णय घेउ शकत नव्हते. अखेर जपानचे सम्राट हिरोहिटो ह्यांच्यासमोर निर्णयासाठी हा प्रश्न ठेवण्यात आला. जहाल गटांच्या सदस्यांनी सम्राटांना सांगितले की जपानी लष्कर व जपानी जनता शरणागती पत्करण्याच्या मनस्थितीत नाही. शेवटचा माणूस जीवंत असेपर्यंत लढण्याची तयारी आहे. व जपानी जनता पराभव पत्करण्यापेक्षा हाराकीरीने मरणाला जवळ करेल. शरणागती पत्करल्यास लष्करात बंड होईल. परंतु हिरोशिमा, नागासकीत झालेली मनुष्यहानी व त्याचवेळी रशियाने जपानच्या ताब्यात असलेल्या मांचुरियावर केलेला हल्ला या गोष्टींचा विचार करून आणखी मनुष्यहानी टाळण्यासाठी जपानच्या सम्राटांनी शरणागती पत्करायचा निर्णय घेतला. “ आणि पोपटी रंगाची, रान दाखविते नक्षी ”, ह्या ओळींचा संदर्भ बहुधा रशियाने मांचुरियावर केलेल्या आक्रमणाशी असावा.\nहिरोशिमा व नागाकीवरील अणुबाँबच्या स्फोटात सुमारे दोन लाखांच्यावर निरपराध माणसे मारली गेली. अणुस्फोटातून निर्माण झालेल्या अति उष्णते मुळे अनेक माणसे भाजून व होरपळून मेली. त्यांना अक्षरशः यमयातना भोगावा लागल्या. उरलेल्या माणसांना किरणोत्सर्गाची बाधा होऊन, त्यांच्या पुढच्या पिढीलाही त्याचे परीणाम भोगावे लागले. तेथील दृष्य बघून प्रत्यक्ष यमसुध्दा ओशाळला असता. ह्या अणुस्फोटामुळे हजारो विजा एकाच वेळी चमकल्यावर जो प्रकाश निर्माण होइल, एवढा प्रकाश पडला. तो प्रकाश पाहून वीज सुध्दा ओशाळली असती.\nह्या अणुबाँब स्फोटानंतर जपानने शरणागती पत्करली व सतत चार वर्षे चाललेले दुसरे महायुध्द अखेर समाप्त झाले. ���्यामुळे हा क्षण गोड झाला असावा. परंतु ही गोडी किंवा शांतता स्फोटात मारल्या गेलेल्या लाखो निरपराध माणसाच्या रक्ताने माखलेली आहे. ओलसर हा शब्द त्या अनुषंगाने वापरला असावा.\nजपानने शरणागती पत्करायचा निर्णय जपानच्या लष्करातील अनेक अधिकाऱ्यांना मान्य नव्हता. अशा अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली जपानी लष्कराच्या काही तुकड्यांनी बंड केले व जपानच्या सम्राटांचा राजवाड्याला वेढा घातला. तेथील सुरक्षासैनिकांना ठार करून सम्राटांना ताब्यात घेतले व त्यांनी शरणागतीला मान्यता देऊ नये असा आग्रह धरला. परंतु त्यापूर्वीच सम्राटांचे शरणागती जाहीर करणारे ध्वनीमुद्रीत भाषणाची रेकॉर्ड राजवाड्यातून गुप्तपणे बाहेर काढण्यात आली होती व ते जपानची शरणागती जाहीर करणारे भाषण रेडिओ जपानवरून दि. 15 ऑगस्ट 1945 रोजी प्रसारीत करण्यात आले. त्यानंतर शरणागती पत्करण्यास विरोध असणाऱ्या लष्करी अधिकारी, सैनिक व काही जपानी नागरीकांनी हाराकीरी करून मरण पत्करले. नंतर बंड हळूहळू थंड झाले. “मनी तापलेल्या तारा, जरा निवतात संथ ” या ओळींचा संदर्भ वरील घटनाक्रमाशी असावा. जपानच्या जनतेची व लष्कराची मानसिकता शरणागती न पत्करण्याची होती. ती संथपणे बदलत जाऊन दि. 2 सप्टेंबर 1945 रोजी जपानने समारंभपूर्वक शरणागती पत्करली .\nनिवतात दिशा पंथ ह्या ओऴीचा संदर्भ नागासकी शहरावर झालेल्या अणुबाँब हल्ल्यात उध्वस्त झालेल्या चर्चशी आहे. नागासकी हे जपानमधील ख्रिश्चन धर्माचे महत्वाचे केंद्र होते. पंधराव्या शतकापासून तेथे जपानमधील ख्रिश्चन धर्माची सुरवात झाली. नागासकीत ख्रिश्चन लोकांची संख्या बरीच होती. 9 ऑगस्ट 1945 ला सकाऴी 9 वाजता नागासकीतील ऊराक्रामी कॅथेड्रल मध्ये अनेक ख्रिश्चन धर्मीय लोक प्रार्थने करीता जमले होते. तेथुन अवघ्या 500 मीटर्सवर वर ( Ground Zero) अणुबाँबचा स्फोट झाला. त्यामुऴे हे प्रार्थनास्थळ उध्वस्त झाले व प्रार्थनेस जमलेले सर्व लोक मरण पावले. नागासकी हे अणुबाँब टाकण्यासाठीचे टारगेट ठरविताना अमेरीकेच्या सरकार ला नागासकीत ख्रिश्चन लोकसंख्या जास्त आहे व उराक्रामी कॅथेड्रल हे पूर्व आशियातील सर्वात मोठे ख्रिश्चन धर्माचे स्थान आहे याची पूर्ण कल्पना होती. अमेरीकेची लोकसंख्येत सुध्दा ख्रिश्चन धर्मीय जास्त होते. तरीसुध्दा नागासकी हे लक्ष्य ठरविण्यात आले. त्यावेळी राजकी�� स्वार्थापुढे कोणत्याही दिशा-पंथाचा विचार गौण ठरला. निवतात दिशा-पंथ या ओऴीचा संदर्भ वरील घटनेशी असावा.\nबी.बी.सी. च्या संकेतस्थऴावरील \"विनाशाच्या पावसाची \" दिनांक 6 ऑगस्ट 1945 ला प्रसिध्द झालेल्या बातमीकरीता खालील दुव्यावर टिचकी मारा.\nशब्दांवर थोडी हुकमत असली आणी लय तोंडवळणी पडली म्हणजे कविता लिहीण फारसं कठीण नसत. त्या पलीकडे कांही पुढील लिखाणात आहे किंवा नाही हे वाचकच ठरविणार. त्याच मत अनुकूल प़डल नाही तर लेखकाने योग्य तो बोध घ्यावा, पण ‘भूमिकेचा ’ टोप चढवून आणि तळटीपांचे पैंजण घालून नकटीला शारदेचे सोंग घ्यायला लावणे हा त्यावर तोडगा खास नाही.\nमर्ढेकरांची कविता - बन बांबूचे पिवळ्या गाते\nमर्ढेकरांची कविता - आला आषाढ श्रावण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00740.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://krushimarathi.com/category/featured/", "date_download": "2024-03-05T01:48:07Z", "digest": "sha1:KP4GOLKLPDXD6ZYXCRX2G7RNGIU72IOH", "length": 3679, "nlines": 55, "source_domain": "krushimarathi.com", "title": "स्पेशल स्टोरी Archives - Krushimarathi.com", "raw_content": "\n ‘या’ 10 नवीन मार्गावर सुरू होणार वंदे भारत स्लीपर ट्रेन, पहिली ट्रेन मार्चमध्येच होणार लाँच, महाराष्ट्रालाही मिळणार भेट, पहा रूटमॅप\nमहाराष्ट्रातील अनेक धरणांनी आत्ताच तळ गाठला, तुमच्या जवळील धरणात किती टक्के पाणीसाठा शिल्लक आहे \n महाराष्ट्रात ‘या’ ठिकाणी तयार होणार भव्य क्रिकेट स्टेडियम, गोपीनाथ मुंडे यांची मोठी घोषणा\n पुढील आठवड्यात ‘या’ मार्गांवरील वंदे भारत एक्सप्रेसचे होणार उद्घाटन, पहा संपूर्ण रूटमॅप आणि स्टॉपेज\nमुंबई, नागपूर, अहमदनगर, नाशिककरांसाठी गोड बातमी ‘हा’ महामार्ग लवकरच होणार खुला, मंत्री दादा भुसे करणार लोकार्पण\n मग रेल्वे, बसप्रमाणे लहान मुलांसाठी विमानाचा प्रवासही मोफत असतो का, वाचा याविषयी सविस्तर\nमुंबई, ठाणे, नाशिक, अहमदनगरकरांसाठी गुड न्यूज… ‘या’ ठिकाणी तयार होणार 30 KM चा एलिव्हेटेड लिंक रोड, कसा असणार रूट\n मुंबईवरून धावणाऱ्या ‘या’ विशेष एक्सप्रेस ट्रेनला मिळाली मुदतवाढ, रेल्वे प्रवाशांचा प्रवास होणार गतिमान\n 802 किलोमीटर लांबीच्या नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गाची अधिसूचना जारी, ‘या’ गावातून जाणार मार्ग\nशिंदे सरकारचा मोठा निर्णय… राज्यातील ‘या’ शेतकऱ्यांना मिळणार 50 हजाराचा लाभ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00740.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.economictimes.com/mangalam-industrial-finance-ltd/stocks/companyid-27481.cms", "date_download": "2024-03-05T00:09:00Z", "digest": "sha1:SK57Y5JKTXIIPSUY5HKY67OT5XW3ZVXF", "length": 6049, "nlines": 67, "source_domain": "marathi.economictimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nप्रत्येक शेअर वरील उत्पन्न-0.05\n52 आठवड्यातील नीच 2.07\n52 आठवड्यातील उंच 6.97\nमंगलम इंडस्ट्रियल फाइनान्स लि., 1983 मध्ये निगमित केलेली স্মল ক্যাপ कंपनी आहे (Rs 485.63 कोटी मार्केट कॅप असलेली), आणि आर्थिक सेवा क्षेत्रात काम करते |\n31-12-2023 ला संपलेल्या तिमाहीत कंपनीने Rs .87 कोटी ची स्टँडअलोन विक्री नोंदविली आहे, मागच्या तिमाहितल्या Rs. .65 कोटी विक्री पेक्षा वर 33.94 % आणि मागच्या वर्षीच्या याच तिमाहितल्या Rs. .38 कोटी विक्री पेक्षा वर 129.59 %. नवीनतम तिमाहीत कंपनीने Rs. .14 चा करानंतर एकूण नफा नोंदविला आहे.\n31-12-2023 तारखेला कंपनीचे एकूण 96 शेयर शिल्लक आहेत.\nबजेट क्रिप्टोकरन्सी वेल्थ MSME बातम्या बाजार\nअदानी पॉवर शेअरची किंमत BF गुंतवणूक शेअर किंमत अदानी विल्मर शेअरची किंमत मेंथा तेलाची किंमत एस्कॉर्ट्स लीडिंग सेक्टर्स फंड डायरेक्ट-ग्रोथ SBI बॅलन्स अॅडव्हांटेज फंड नियमित एसबीआय स्मॉल कॅप फंड एसबीआय इक्विटी हायब्रिड फंड टाटा डिजिटल इंडिया फंड डायरेक्ट अॅक्सिस ब्लूचिप फंड\nमेंथा तेलाची किंमत एस्कॉर्ट्स लीडिंग सेक्टर्स फंड डायरेक्ट-ग्रोथ SBI बॅलन्स अॅडव्हांटेज फंड नियमित एसबीआय स्मॉल कॅप फंड एसबीआय इक्विटी हायब्रिड फंड टाटा डिजिटल इंडिया फंड डायरेक्ट अॅक्सिस ब्लूचिप फंड क्वांट टॅक्स प्लॅन डायरेक्ट\nएस्कॉर्ट्स लीडिंग सेक्टर्स फंड डायरेक्ट-ग्रोथ SBI बॅलन्स अॅडव्हांटेज फंड नियमित एसबीआय स्मॉल कॅप फंड एसबीआय इक्विटी हायब्रिड फंड टाटा डिजिटल इंडिया फंड डायरेक्ट अॅक्सिस ब्लूचिप फंड क्वांट टॅक्स प्लॅन डायरेक्ट\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00740.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.indiatimes.com/business/share-bazaar/this-smallcap-company-delivered-mindblowing-returns-to-investors/articleshow/99586939.cms", "date_download": "2024-03-05T01:11:12Z", "digest": "sha1:FZXYTDU3IPO5YVYTAJ5ZTO5J4KA6FQE2", "length": 15016, "nlines": 87, "source_domain": "marathi.indiatimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट क��ा.\nया स्मॉलकॅप कंपनीच्या शेअरने गुंतवणूकदारांना दिले १८०% हून अधिक रिटर्न\nShare Market Update Today: टिटागढ व्हॅगन्स लिमिटेड शेअर मंगळवारी सकाळी २८९.५५ रुपयांवर होता. कंपनी ८,००० निर्मिती क्षमतेसह भारतातील सर्वात मोठ्या व्हॅगन उत्पादकांपैकी एक आहे.\nया स्मॉलकॅप कंपनीच्या शेअरने गुंतवणूकदारांना दिले १८०% हून अधिक रिटर्न\nमुंबई – टिटागढ व्हॅगन्स लिमिटेडचे शेअर १८ एप्रिल २०२२ रोजीच्या रु. १०२.२० वरून १८ एप्रिल २०२३ रोजी रु. २९३.२५ वर पोहोचले. गेल्या एक वर्षाच्या कालावधीत त्यात १८३% ची वाढ झाली. ही कंपनी एस अँड पी बीएसई स्मॉलकॅप निर्देशांकाचा एक भाग आहे. गेल्या एका वर्षात या समभागाने गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा दिला आहे.\nदोन वर्षांपूर्वी या कंपनीच्या शेअरमध्ये केलेली १ लाख रुपयांची गुंतवणूक आज २.८३ लाख रुपये झाली.\nएकत्रित आधारावर गेल्या आर्थिक वर्षाच्या तिस-या तिमाहीत कंपनीचा निव्वळ महसूल वार्षिक तुलनेत १०१.९८% ने वाढून रु. ३७९.४५ कोटींवरून रु. ७६६.४० कोटी झाला आहे. आर्थिक वर्ष २०२२-२०२३ च्या तिसऱ्या तिमाहीत बॉटम लाईन १५६.६३% वार्षिक वाढ झाली आहे. कंपनी सध्या ५० पटीच्या TTM PE वर अशी तिच्या संबंधित उद्योगाच्या ६२.०३ पटीच्या PE वर व्यवहार करत आहे. कंपनीने आर्थिक वर्ष २०२१-२२ ROCE आणि ROE ७.६७% गाठले. ३,४९० कोटी रुपयांच्या बाजार भांडवलासह ही कंपनी ब गटातील समभागांचा एक घटक आहे.\nभारतातील क्रमांक १ चे गुंतवणूक मासिक 'दलाल स्ट्रीट इन्व्हेस्टमेंट जर्नल'च्या माध्यमातून हा लेख तयार केला आहे. तेजीतील शेअर आणि शिफारशी नियमित प्राप्त करण्यासाठी येथे क्लिक करा आणि सहभागी व्हा.\nकंपनी शेअर मंगळवारी सकाळी २८९.५५ रुपयांवर होता. त्याचा सत्रातील उच्चांक आणि नीचांक अनुक्रमे २९३.७० आणि २८८.८० रुपये राहिला. मुंबई शेअर बाजारात त्याचा गेल्या ५२ आठवड्यांचा उच्चांक आणि नीचांक अनुक्रमे ३१० आणि ९३.३५ रुपये आहे.\nटिटागढ व्हॅगन्स लिमिटेड ही मुख्यत्वे मालवाहू व्हॅगन, प्रवासी कोच, मेट्रो ट्रेन, ट्रेन इलेक्ट्रिकल्स, स्टील कास्टिंग, विशेष उपकरणे आणि पूल, जहाजे इत्यादींच्या निर्मिती आणि विक्रीमध्ये कार्यरत असलेली सूचिबद्ध कंपनी आहे. कंपनी ८,००० निर्मिती क्षमतेसह भारतातील सर्वात मोठ्या व्हॅगन उत्पादकांपैकी एक आहे.\nम. टा. प्रतिनिधी यांच्याविषयी\nLiveMarathi News LIVE Updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स\nॲमेझॉनवर प्री-समर बोनान्झा- एसी आणि रेफ्रिजरेटरवर 55% पर्यंत सूट मिळवा\nपुणेबारामतीसाठी शरद पवारांनी हुशारीने टाकाल MJ डाव; बारामतीत अजित पवार तर माढामध्ये भाजपला बसणार धक्का\nधाराशिवशिंदे फडणवीसांची पसंती तानाजी सावंतांना लोकसभेच्या मैदानात उतरणार का लोकसभेच्या मैदानात उतरणार काओमराजेंना रोखण्यासाठी विशेष प्लॅनिंग\nAmazon Dell Days वर वेड्या किमतीत लॅपटॉप - सेल 23 फेब्रुवारीपर्यंत थेट\nदेशनिवडणूक रोख्यांबाबत मोठी अपडेट, एसबीआयनं मुदतवाढ मागितली,काय कारणं दिलं सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष..\nकोल्हापूरकोल्हापूर काँग्रेसकडे, सांगली ठाकरेंकडे लोकसभेचा मविआचा तिढा सुटला,शेवटच्या क्षणी जागा नेमकी कुणाकडे जाणार\nपुणेमहादेव जानकरांचा निर्णय कोण घेणार चंद्रकांत पाटलांनी स्पष्टच सांगितले\nपुणेअजित पवार शिरुरच्या मोहिमेवर असताना मावळमध्ये भूकंप, १३७ समर्थक शरद पवारांच्या टीममध्ये\nपुणेकोण आहे शिवसेना ठाकरे गटाचे मावळचे उमेदवार संजोग वाघेरे. जाणून घ्या\nकरिअर न्यूजCareer In BCA: कम्प्युटरची आवड आहे मग 'बीसीए' मध्ये करा करिअर; भविष्य बदलेल..\nआरोग्यऑफिसमधल्या या सवयींमुळे वाढू शकते वजन\nफॅशन‘पापा की परी’ राहाचा क्यूट लुक रणबीरच्या घट्ट मिठीत दिसली छकुली, बाबाच्या कपड्यांशी मॅचिंग स्टाईल\nआठवड्याचं भविष्यसाप्ताहिक राशिभविष्य 4 मार्च ते 10 मार्च : या राशींना नशिबाची साथ, व्यापार-उद्योगात प्रगती \nमोबाइललोक दुर्लक्ष्य करत आहेत म्हणून 4G Phone ची किंमत घटली\nसेन्सेक्स, निफ्टीचा घसरण प्रवास कायम, मात्र हे पेनी स्टॉक अप्पर सर्किटमध्ये पोहोचले\nया पेनीने १९% रॅलीसह डी-स्ट्रीटवर गुंतवणूकदारांचे लक्ष वेधले\nIPO Update: गुंतवणूकदारांना जोरदार झटका, लिस्टिंगच्या दिवशीच पैसे बुडाले\nस्थिर भांडवली बाजारात हे ठरले प्राईस व्हॉल्युम ब्रेकआउटसहचे स्टॉक\nIT शेअर्समध्ये विक्रीचा मारा; इन्फोसिस, टेक महिंद्राचे मोठे नुकसान, जाणून घ्या काय घडले\nसेन्सेक्स, निफ्टीत सोमवारी घसरण, हे पेनी स्टॉक मात्र अप्पर सर्किटमध्ये पोहोचले\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nमहाराष्ट्र बातम्या : ऑटो बातम्याव्हायरल बातम्याफोटो गॅलरीआंतरराष्ट्रीय बातम्यासरकारी योजनागुन्हेगारी बातम्यामहाराष्ट्र राजकीय बातम्याकरिअरराष्ट्रीय बातम्यालाईफस्टाईलराशी भविष्यमराठी बातम्या\nमराठी बातम्या : महाराष्ट्र बातम्यामहाराष्ट्रातील ताज्या बातम्याठाणे बातम्यामुंबई बातम्यापुणे बातम्यानाशिक बातम्यानागपूर बातम्याछत्रपती संभाजीनगर बातम्याकोल्हापूर बातम्याअहमदनगर बातम्यानवी मुंबई बातम्या\nक्रीडा : क्रीडा बातम्याक्रिकेट बातम्याविश्व चषक २०२३फुटबॉल\nमनोरंजन : बॉलिवूड बातम्याटीव्ही बातम्यामूव्ही रिव्ह्यूबॉक्स ऑफिस\nलाईफस्टाईल : लाईफस्टाईल बातम्याब्यूटी टिप्सआरोग्य बातम्याप्रेग्नन्सी-पालकत्वरिलेशनशीपफॅशनहोम डेकॉर\nभविष्य : दैनिक राशीभविष्यसाप्ताहिक राशीभविष्यदैनंदिन मराठी पंचांगवाढदिवस राशीभविष्य\nटेक : ताज्या टेक बातम्यामोबाईल रिव्ह्यूटिप्स-ट्रिक्सविज्ञान\nबिझनेस : बिझनेस बातम्याशेअर बाजाररिअल इस्टेट बातम्याव्यवसाय बातम्यापैशाचं झाड\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00740.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.indiatimes.com/maharashtra/jalgaon-news/jalgaon-chopda-kirtankar-kailas-koli-died-in-an-accident/articleshow/106266238.cms", "date_download": "2024-03-05T02:08:31Z", "digest": "sha1:W54WLVFINROEBOPQMKF6QDRUQAOPFXK5", "length": 16716, "nlines": 87, "source_domain": "marathi.indiatimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nबहिणीकडे जाताना काळाची झडप, आयुष्यातलं ते कीर्तन शेवटचं ठरलं, कीर्तनकार कैलास कोळींचा करुण अंत\nKirtankar Kailas Koli Accident: अपघाताच्या ठिकाणी ट्रकखाली अडकून पडलेल्या अपघातग्रस्त किर्तनकार यांना बाहेर काढण्यासाठी २५० ते ३०० नागरिकांनी थांबून शर्थीचे प्रयत्न केले. यात सर्वांनी मिळून ट्रक मागे लोटण्याचा प्रयत्न केला.\nबहिणीच्या घरी जाणाऱ्या कीर्तनकारावर रस्त्यात काळाची झडप\nवाहनाच्या धडकेनंतर दुचाकीस्वार कीर्तनकाराचा अपघाती मृत्यू\nकीर्तनकार कैलास कोळी यांचे अपघातात दुर्दैवी मृत्यू\nकिर्तनक���र कैलास कोळी अपघात\nजळगाव : पाचोरा येथून कीर्तनाचा कार्यक्रम आटोपून दुचाकीने धरणगाव तालुक्यातील बांभोरी येथे बहिणीकडे जाण्यासाठी निघालेले कीर्तनकार यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने ट्रक खाली येऊन त्यांचा मृत्यू झाला. शनिवार, २३ डिसेंबर रोजी रात्री ११.५५ वाजता शिरसोली ते जळगावदरम्यान कृष्णा लॉन्सजवळ हा अपघात झाला. ह.भ.प कैलास प्रकाश कोळी (२२, रा.खर्डी ता. चोपडा) असं मयत कीर्तनकाराचं नाव आहे.\nचोपडा तालुक्यातील खर्डी येथील रहिवासी असलेले ह.भ.प कैलास कोळी हे कीर्तनकार होते. शनिवार, २३ डिसेंबर रोजी पाचोरा येथे त्यांचा कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. रात्री कीर्तन संपल्यानंतर ते दुचाकीने बांभोरी येथे बहिणीकडे जात होते. त्यावेळी जळगावकडे येत असताना जळगाव शहरातील कृष्णा लॉन्ससमोर वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. यात दुचाकीस्वार कीर्तनकार कैलास कोळी गॅस सिलेंडर घेऊन जाणाऱ्या ट्रकखाली जाऊन चाकाखाली अडकले. या अपघातानंतर धडक देणारे वाहन आणि ट्रक चालकही दोघेही घटनास्थळावरून पसार झाले होते.\nअमोल कोल्हे माझ्याकडे येऊन राजीनामा देणार होते, अजित पवार यांचा दावा\nअपघाताच्या ठिकाणी ट्रकखाली अडकून पडलेल्या अपघातग्रस्त कीर्तनकार यांना बाहेर काढण्यासाठी २५० ते ३०० नागरिकांनी थांबून शर्थीचे प्रयत्न केले. यात सर्वांनी मिळून ट्रक मागे लोटण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो लॉक झाल्याने जागेवरुन हलत नव्हता. त्यावेळी जळगाव शहरातील माजी नगरसेवक जितेंद्र मराठे यांनी ट्रॅक्टर मागवलं. ट्रक ओढण्याचा प्रयत्न केला. तरीही ट्रक हलत नसल्याने त्याला जॅक लावला व कोळी यांना बाहेर काढले. त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मयत घोषित केले.\nमयत कीर्तनकार कैलास कोळी यांच्या पश्चात आई-वडील, भाऊ, दोन विवाहित बहीणी असा परिवार आहे. कैलास कोळी यांचा पाचोरा येथील कीर्तनाचा शेवटचा कार्यक्रम ठरला. तर दुसरीकडे घरी भावाच्या प्रतीक्षेत असलेल्या बहिणीला थेट भावाच्या मृत्यूची बातमी मिळाल्याने तिने मन हेलावणारा आक्रोश केला. कीर्तनकारावर अपघाताच्या रूपाने काळाने झडप घातल्याच्या घटनेनं सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.\nनागपूरकॉलेजमधील फॅन्सी ड्रेस स्पर्धा आटोपून घरी निघाली, ओढणी चाकात अडकली अन् अनर���थ घडला\nॲमेझॉनवर प्री-समर बोनान्झा- एसी आणि रेफ्रिजरेटरवर 55% पर्यंत सूट मिळवा\n अंगणवाडीतील पोषण आहारात कीडयुक्त धान्य, कुठं होतोय विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ\nवाशिमएकनाथ शिंदेंसमोर महादेव जानकरांची भावना गवळींसाठी बॅटिंग, मुख्यमंत्र्यांना नेमका कोणता इशारा दिला\nAmazon Dell Days वर वेड्या किमतीत लॅपटॉप - सेल 23 फेब्रुवारीपर्यंत थेट\nकोल्हापूरकोल्हापूर काँग्रेसकडे, सांगली ठाकरेंकडे लोकसभेचा मविआचा तिढा सुटला,शेवटच्या क्षणी जागा नेमकी कुणाकडे जाणार\nपुणेबारामतीसाठी शरद पवारांनी हुशारीने टाकाल MJ डाव; बारामतीत अजित पवार तर माढामध्ये भाजपला बसणार धक्का\nनाशिकराष्ट्रवादी फुंकणार 'तुतारी'; शरद पवारांची १३ मार्चला निफाडमध्ये पहिली सभा, भुजबळ, भाजप निशाण्यावर\nदेशनिवडणूक रोख्यांबाबत मोठी अपडेट, एसबीआयनं मुदतवाढ मागितली,काय कारणं दिलं सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष..\nसातारायशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा, राष्ट्रवादीच्या अमित कदमांची मागणी, लोकसभेबाबत मोठे संकेत\nकरिअर न्यूजCareer In BCA: कम्प्युटरची आवड आहे मग 'बीसीए' मध्ये करा करिअर; भविष्य बदलेल..\nआरोग्यऑफिसमधल्या या सवयींमुळे वाढू शकते वजन\nसिनेन्यूजशाहरुखने रामचरणला 'इडली वडा' म्हटल्याने दुखावल्या साऊथ प्रेक्षकांच्या भावना,किंगखानवर वर्णद्वेषाचा आरोप\nटीव्हीचा मामलाजेव्हा वेडी माणसं एकत्र येतात महाराष्ट्राची हास्यजत्रा टीमचा ऑस्ट्रेलियात कल्ला, प्राजक्ता माळीची पोस्ट चर्चेत\nआजचे भविष्यआजचे राशिभविष्य, 5 मार्च 2024 : या राशींचे काम वाढणार, कामात निष्काळजीपणा टाळा \nएसटीत ६१ प्रवासी; खड्डा वाचवण्याचा प्रयत्न महागात, बसचा ताबा सुटून चालक गाडीबाहेर फेकला अन्...\nजळगावाचे जवान नितीन पाटलांना कर्तव्यावर असताना वीरमरण, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; गावकरी भावूक\nट्रॅक्टरला ओव्हरटेक करुन अडवताच वाळूमाफियाची मुजोरी, प्रांताधिकाऱ्यांच्या कारला धडक\nरात्री अचानक व्यक्तीचा टोकाचा निर्णय, सकाळी पत्नीसह मुलाला बसला धक्का, चिठ्ठीत धक्कादायक कारण समोर\nनाशिकच्या कन्येचा इंग्लंडमध्ये गौरव; 'यूके रेल अ‍ॅवॉर्ड' मिळवणाऱ्या स्मितल ठरल्या पहिल्या भारतीय महिला\nजुन्या वादाचा राग, नवरदेव तरुणाला टेकडीवर एकट्यात बोलावून संपवलं, लग्नघरात शोककळा\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nमहाराष्ट्र बातम्या : ऑटो बातम्याव्हायरल बातम्याफोटो गॅलरीआंतरराष्ट्रीय बातम्यासरकारी योजनागुन्हेगारी बातम्यामहाराष्ट्र राजकीय बातम्याकरिअरराष्ट्रीय बातम्यालाईफस्टाईलराशी भविष्यमराठी बातम्या\nमराठी बातम्या : महाराष्ट्र बातम्यामहाराष्ट्रातील ताज्या बातम्याठाणे बातम्यामुंबई बातम्यापुणे बातम्यानाशिक बातम्यानागपूर बातम्याछत्रपती संभाजीनगर बातम्याकोल्हापूर बातम्याअहमदनगर बातम्यानवी मुंबई बातम्या\nक्रीडा : क्रीडा बातम्याक्रिकेट बातम्याविश्व चषक २०२३फुटबॉल\nमनोरंजन : बॉलिवूड बातम्याटीव्ही बातम्यामूव्ही रिव्ह्यूबॉक्स ऑफिस\nलाईफस्टाईल : लाईफस्टाईल बातम्याब्यूटी टिप्सआरोग्य बातम्याप्रेग्नन्सी-पालकत्वरिलेशनशीपफॅशनहोम डेकॉर\nभविष्य : दैनिक राशीभविष्यसाप्ताहिक राशीभविष्यदैनंदिन मराठी पंचांगवाढदिवस राशीभविष्य\nटेक : ताज्या टेक बातम्यामोबाईल रिव्ह्यूटिप्स-ट्रिक्सविज्ञान\nबिझनेस : बिझनेस बातम्याशेअर बाजाररिअल इस्टेट बातम्याव्यवसाय बातम्यापैशाचं झाड\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00740.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.indiatimes.com/sports/cricket/cricket-news/virat-kohli-withdraws-from-first-two-tests-against-england-citing-personal-reasons-ind-vs-eng/articleshow/107051807.cms", "date_download": "2024-03-05T02:24:51Z", "digest": "sha1:ALQT7OUIZYOBGXTRFGH6X5T5IHBMYVJV", "length": 16642, "nlines": 86, "source_domain": "marathi.indiatimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nइंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका सुरू होण्याआधीच टीम इंडियाला झटका; स्टार खेळाडूने घेतली माघार\nVirat Kohli: भारतीय क्रिकेट संघ इंग्लंडविरुद्ध ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. ही मालिका सुरू होण्याच्या ३ दिवस आधी टीम इंडियाला मोठा झटका बसला आहे. भारताचा स्टार खेळाडू विराट कोहलीने पहिल्या २ कसोटी ��ामन्यातून माघार घेतली आहे.\nनवी दिल्ली: इंग्लंडचा संघ पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी भारत दौऱ्यावर येत आहे. या मालिकेची सुरूवात २५ जानेवारीपासून होत आहे. मालिका सुरू होण्याआधी भारतीय क्रिकेट संघाला मोठा झटका बसला आहे. टीम इंडियाचा स्टार खेळाडू आणि माजी कर्णधार विराट कोहलीने मालिकेतील पहिल्या दोन कसोटीतून माघार घेतली आहे.\nबीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार विराट कोहलीने वैयक्तीक कारणामुळे इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटीतून माघार घेतली आहे. या संदर्भात विराटचे कर्णधार रोहित शर्मा आणि संघ व्यवस्थापनाशी बोलणे झाले आहे. देशाकडून खेळणे हे आपले सर्वोच्च प्राधान्य राहिले आहे. पण काही वैयक्तीक महत्त्वाच्या कारणामुळे पहिल्या दोन कसोटीसाठी आपण उपलब्ध असणार नाही असे विराटने सांगितले. बीसीसीआयने विराटची ही विनंती मान्य केली आहे. त्याच बरोबर माध्यमे आणि चाहच्यांनी विराट खासगी आयुष्यातील गोपनीयतेचा आदर करावा आणि कोणत्याही गोष्टीचा अंदाज लावू नये अशी विनंती बीसीसीआयने केली आहे.\nपहिल्या दोन कसोटीसाठी विराट उपलब्ध नसल्याने आता निवड समिती त्याच्या जागी बदली खेळाडूची निवड करतील असे देखील बीसीसीआयने प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.\nभारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिका २५ जानेवारी रोजी हैदराबाद येथून सुरू होत आहे. दुसरी कसोटी २ ते ६ फेब्रुवारी विशाखापट्णम, तिसरी कोसटी १५ ते १९ फेब्रुवारी राजकोट, चौथी कसोटी २३ ते २७ फेब्रुवारी रांची तर पाचवी आणि अखेरची कसोटी ७ ते ११ मार्च दरम्यान धरमशाला येथे होणार आहे.\nवर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीकोनातून भारतीय संघासाठी ही मालिका फार महत्त्वाची आहे. WTCच्या गुणतक्त्यात टीम इंडिया सध्या दुसऱ्या स्थानावर आहे. भारताच्या विजयाची टक्केवारी ५४.१६ इतकी आहे. तर अव्वल स्थानी असलेल्या ऑस्ट्रेलियाची ६१.११ इतकी आहे. पहिल्या दोन चॅम्पियनशिपच्या सत्रात भारतीय संघाने अंतिम फेरी गाठली होती. पण दोन्ही वेळा टीम इंडियाचा पराभव झाला होता. पहिल्या सत्रात न्यूझीलंडकडून तर दुसऱ्या सत्रात ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव केला होता.\nजयकृष्ण नायर, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. महाविद्यालयात युवा सकाळमधून त्यांनी पत्रकारितेची सुरुवात केली. २००९ पासून ते ऑनलाइन पत्रकारीतेत आहे��. प्रहार, स्टार माझा, न्यूज १८ लोकमत अशा वेबसाइटसाठी त्यांनी काम केले आहे. देश, विदेश आणि तंत्रज्ञान यासोबत क्रीडा विषयात त्यांची आवड आहे.... Read More\nमुंबईभाजपची दुसरी यादी ८ मार्चला महाराष्ट्रात आजवर न घेतलेला निर्णय घेणार; मित्रपक्षांना मान्य होणार का जागावाटपाचे सूत्र\nॲमेझॉनवर प्री-समर बोनान्झा- एसी आणि रेफ्रिजरेटरवर 55% पर्यंत सूट मिळवा\nमहाराष्ट्रवंचितचं पुन्हा एकला चलो रे मविआसोबत चर्चा सुरू असताना ३ उमेदवार जाहीर; कोण कुठून रिंगणात\nLiveMarathi News LIVE Updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स\nAmazon Dell Days वर वेड्या किमतीत लॅपटॉप - सेल 23 फेब्रुवारीपर्यंत थेट\nअर्थवृत्तAnant Ambani: अनंत अंबानींचे भावनिक भाषण, मुकेश यांच्या अश्रूंचा बांध फुटला, प्री-वेडिंगमध्ये काय घडलं\nपुणेविचार करावा लागेल, निर्णय घ्यावा लागेल आजी-माजी आमदारांनी वाढवलं अजित पवारांचं टेन्शन\nपुणेधंगेकरांच्या विजयाची वर्षपूर्ती, 'कसबा पॅटर्न' लोकसभेला चालणार\nपरभणीपरभणीवरुन महायुतीत जोरदार रस्सीखेच; भाजप, राष्ट्रवादीचा दावा, दोघांना मतदारसंघ हवा\nमुंबईभाजपच्या पहिल्या यादीत 'महाराष्ट्र' नाही; शिंदे, अजित पवारांमुळे जागावाटपाचा पेच\nकरिअर न्यूजCareer In BCA: कम्प्युटरची आवड आहे मग 'बीसीए' मध्ये करा करिअर; भविष्य बदलेल..\nआरोग्यऑफिसमधल्या या सवयींमुळे वाढू शकते वजन\nविज्ञान-तंत्रज्ञानस्मार्टफोन टॉर्चच्या मदतीने सापडला कॅन्सर; आईने वाचवले ३ महिन्यांच्या बाळाला\nफॅशनहिऱ्यांनी मढलेली मुकेश - नीता अंबानींची मोठी सून, श्लोका मेहताचा लेहंगा चाहत्यांचे डोळे विस्फारले\nसिनेन्यूज'अच्छा तो हम चलते है...' धर्मेंद्र यांनी पहाटे-पहाटे केलेल्या पोस्टने वाढवली चाहत्यांची चिंता\nआयपीएल २०२४ च्या तारखा आल्या समोर, २२ मार्चला पहिला सामना तर फायनलचा सामना...\nहॅरी ब्रूकच्या जागी इंग्लंड संघाचा भाग झालेला डॅन लॉरेन्स आहे तरी कोण भारतासाठी ठरणार मोठा धोका\nइंग्लंडकडे ‘बॅझबॉल’ आहे तर आमच्याकडे 'विराटबॉल' आहे... गावस्करांचं कसोटी मालिकपूर्वी मोठं वक्तव्य\nराम मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळ्यासाठी विराट कोहली अयोध्येत दाखल; पाहा कोणकोणते खेळाडू पोहोचले\nविदेशी क्रिकेटपटूनेही दिला जय श्री रामचा नारा, व्हिडिओ पोस्ट करत पाहा काय म्हणाला\nभारताचा U19 World Cup च्या पहिल्या सामन्यात दणदणीत विजय, बां��लादेशला धुळ चारली\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nमहाराष्ट्र बातम्या : ऑटो बातम्याव्हायरल बातम्याफोटो गॅलरीआंतरराष्ट्रीय बातम्यासरकारी योजनागुन्हेगारी बातम्यामहाराष्ट्र राजकीय बातम्याकरिअरराष्ट्रीय बातम्यालाईफस्टाईलराशी भविष्यमराठी बातम्या\nमराठी बातम्या : महाराष्ट्र बातम्यामहाराष्ट्रातील ताज्या बातम्याठाणे बातम्यामुंबई बातम्यापुणे बातम्यानाशिक बातम्यानागपूर बातम्याछत्रपती संभाजीनगर बातम्याकोल्हापूर बातम्याअहमदनगर बातम्यानवी मुंबई बातम्या\nक्रीडा : क्रीडा बातम्याक्रिकेट बातम्याविश्व चषक २०२३फुटबॉल\nमनोरंजन : बॉलिवूड बातम्याटीव्ही बातम्यामूव्ही रिव्ह्यूबॉक्स ऑफिस\nलाईफस्टाईल : लाईफस्टाईल बातम्याब्यूटी टिप्सआरोग्य बातम्याप्रेग्नन्सी-पालकत्वरिलेशनशीपफॅशनहोम डेकॉर\nभविष्य : दैनिक राशीभविष्यसाप्ताहिक राशीभविष्यदैनंदिन मराठी पंचांगवाढदिवस राशीभविष्य\nटेक : ताज्या टेक बातम्यामोबाईल रिव्ह्यूटिप्स-ट्रिक्सविज्ञान\nबिझनेस : बिझनेस बातम्याशेअर बाजाररिअल इस्टेट बातम्याव्यवसाय बातम्यापैशाचं झाड\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00740.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.indiatimes.com/sports/cricket/cricket-news/who-is-ayesh-siddiqui-shoaib-malik-1st-wife-know-about-her/articleshow/107011184.cms", "date_download": "2024-03-05T02:21:22Z", "digest": "sha1:B2MJ27GOANK3MKEORDYR5T6M2ROAO7NI", "length": 17783, "nlines": 93, "source_domain": "marathi.indiatimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "Who is Ayesh Siddiqui Shoaib Malik 1st Wife Know About Her;दुसरं नव्हे, शोएब मलिकचं तिसरं लग्न, सानिया मिर्झाआधीची पत्नी आयेशा सिद्दीकी आहे तरी कोण\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nदुसरं नव्हे, शोएब मलिकचं तिसरं लग्न, सानिया मिर्झाआधीची पत्नी आयेशा सिद्दीकी आहे तरी कोण\nShoaib Malik 1st Wife: पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिकने भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झासोबत घटस्फोटाच्या चर्चा सुरु असतानाच सना जावेदशी लग्न केले. त्याचे हे तिसरे लग्न आहे. यापूर्वी शोएबने भारतातील आयशा सिद्दीकीशी लग्न केले होते. सानियासाठी शोएबने आयेशाला सोडले होते.\nदुसरं नव्हे, शोएब मलिकचं तिसरं लग्न, सानिया मिर्झाआधीची पत्नी आयेशा सिद्दीकी आहे तरी कोण\nभारताची माजी टेनिस स्टार सानिया मिर्झाचा पती पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक याने सर्वांना आश्चर्यचकित करत पाकिस्तानमधील अभिनेत्री सना जावेदसोबत तिसरे लग्न केले आहे. सानिया आणि शोएबचा घटस्फोट झाला की नाही, याबाबत कोणतीही बातमी नाही, पण शोएबचे मात्र लग्नाचे फोटो पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले आहेत. गेल्या दोन वर्षांपासून यासंदर्भात माध्यमांमध्ये अनेक बातम्या येत आहेत. मात्र, हे जोडपे कधीच काही बोलले नाही. फार कमी लोकांना माहित असेल की शोएब मलिकने सानियासोबत दुसरे लग्न केले होते.\nखरं तर, सानियाशी लग्न करण्याआधीच शोएबच्या आयुष्यातील एक मोठा भूकंप समोर आला ज्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. आयशा सिद्दीकी नावाच्या एका महिलेने पाकिस्तानी क्रिकेटरने आपल्याशी आधीच लग्न केल्याचा दावा केल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता.\nकोण आहे आयेशा सिद्दीकी\nआयशा, जिला महा सिद्दीकी म्हणूनही ओळखले जाते, ती व्यवसायाने शिक्षिका होती आणि ती देखील भारतातील हैदराबादची होती. शोएब आपल्या पहिल्या पत्नीला घटस्फोट न देताच सानियाशी लग्न करणार होता, असा आरोप होता. असे म्हटले जाते की, आयशाने २००२ मध्ये लग्न केल्याचा खुलासा केला होता.\nजबरदस्ती शेवटी मान्य केले\nसुरुवातीला शोएबने लग्नास नकार दिला पण नंतर त्याला लग्न झाले असल्याचे मान्य करणे भाग पडले. आयशाने शोएबविरुद्ध फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केली आणि पुरावा म्हणून तिच्या लग्नाची व्हिडिओ क्लिपही शेअर केली. तिने सांगितले की, मला फक्त शोएब मलिककडून घटस्फोट घ्यायचा आहे.\nघटस्फोटासाठी १५ कोटी रुपये\nमलिकने त्याची पहिली पत्नी आयशा सिद्दीकीला एप्रिल २०१० मध्ये घटस्फोट दिला. त्यानंतर काही दिवसांनी त्याने सानियासोबत लग्न केले. घटस्फोट निश्चित होण्यापूर्वी १० ते १५ मध्यस्थांनी दोघांमध्ये वाटाघाटी करण्यास मदत केली. त्यानंतर तिला पाकिस्तानी क्रिकेटरकडून १५ कोटी रुपये पोटगी म्हणूनही मिळाल्याचे उघ�� झाले. पण आता सानिया मिर्झानंतर शोएब मलिकने तिसरे लग्न केले आहे ते म्हणजे [पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेद हिच्यासोबत, ज्याचे फोटो त्याने सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.\nएका रिपोर्टनुसार, शोएब मलिकची पहिली पत्नी आयशाबद्दल त्याची तक्रार होती की ती लठ्ठ आहे. याच कारणामुळे शोएब मलिकला ती आवडत नसल्याचे बोलले जाते. सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांना इझान मिर्झा मलिक हा मुलगा आहे. त्याचा जन्म २०१८ मध्ये झाला होता.\n\"भक्ती गुरव, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा ३ वर्षांचा अनुभव आहे आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. क्रीडासोबतच अर्थविषयक बातम्यांमध्ये रस.\"... Read More\nमुंबईToday Top 10 Headlines in Marathi: शिंदेंची चार जागी अडचण, भाजपच्या सहा खासदारांनाही दडपण, सकाळच्या दहा हेडलाईन्स\nॲमेझॉनवर प्री-समर बोनान्झा- एसी आणि रेफ्रिजरेटरवर 55% पर्यंत सूट मिळवा\nमहाराष्ट्रलोकसभेला मराठा समाज १००० उमेदवार देणार; निवडणुका बॅलेट पेपरवर होणार\nजळगावमुक्ताईनगरातील कार्यक्रम पत्रिकेवर फक्त एकनाथ शिंदेंचा फोटो, पंतप्रधान मोदींसह फडणवीस-अजितदादांचा फोटो गायब\nAmazon Dell Days वर वेड्या किमतीत लॅपटॉप - सेल 23 फेब्रुवारीपर्यंत थेट\nआयपीएलIPL 2024 पूर्वी हैदराबादचा कर्णधार का बदलला, जाणून घ्या खरं कारण...\nपालघरकिरकोळ कारणावरुन दोघांमध्ये वाद, संतापाच्या भरात बायकोची हत्या, नवरा पोलीस स्टेशनमध्ये जाऊन सांगतो...\nमहाराष्ट्रआंदोलन पेटलं, आंदोलकांचे अपक्ष अर्ज; सगळं मराठा समाजासारखं; 'त्या' मतदारसंघात काय घडलेलं\nअर्थवृत्तSavings Account: बचत खात्यात मर्यादेपेक्षा जास्त रोखीने व्यवहार केले तर याल टॅक्स विभागाच्या रडारवर\nमुंबईविधिमंडळ कँटीनमध्ये खुर्चीसाठी धावाधाव, दोघा सत्ताधाऱ्यांमध्येच चढाओढ; विरोधी आमदाराच्या कमेंटने हशा\nकरिअर न्यूजCareer In BCA: कम्प्युटरची आवड आहे मग 'बीसीए' मध्ये करा करिअर; भविष्य बदलेल..\nआरोग्यऑफिसमधल्या या सवयींमुळे वाढू शकते वजन\nसिनेन्यूज'परत आलो तर तुझा, गेलो तर समाजाचा' संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील सिनेमाचा टीझर व्हायरल\nसिनेन्यूजतुमची मुलगी असती तर गर्दीत रिंकू राजगुरूला धक्काबुक्की, घडल्या प्रकाराने पहिल्यांदाच संतापली अभिनेत्री\nकार-बाइकमारुती सुझुकीने एका महि���्यात 2 लाख कारची केली विक्री; हॅचबॅक आणि एसयूव्हीच्या विक्रीत वाढ\nभारत आणि बांगलादेशचा क्रिकेट सामना किती वाजता सुरु होणार व कुठे पाहता येणार, जाणून घ्या...\nशोएब मलिकचा पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदशी निकाह, सानिया मिर्झासोबत घटस्फोटाच्या चर्चांना खतपाणी\nIPL 2024 टायटल स्पॉन्सरबाबत मोठी बातमी, आदित्य बिर्ला की टाटा; कोणी जिंकली डील\nत्याच्यात Ego आहे... कसोटी मालिका सुरु होण्यापूर्वी रॉबिन्सन विराट कोहलीला हे काय बोलून गेला\nलाजिरवाण्या पराभवांनंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डात भूकंप, अध्यक्ष झका अश्रफ यांचा राजीनामा\nवेस्ट इंडिज क्रिकेटला मोठा धक्का, एकाच वेळी ४ विश्वचषक विजेत्या खेळाडूंनी जाहीर केली निवृत्ती\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nमहाराष्ट्र बातम्या : ऑटो बातम्याव्हायरल बातम्याफोटो गॅलरीआंतरराष्ट्रीय बातम्यासरकारी योजनागुन्हेगारी बातम्यामहाराष्ट्र राजकीय बातम्याकरिअरराष्ट्रीय बातम्यालाईफस्टाईलराशी भविष्यमराठी बातम्या\nमराठी बातम्या : महाराष्ट्र बातम्यामहाराष्ट्रातील ताज्या बातम्याठाणे बातम्यामुंबई बातम्यापुणे बातम्यानाशिक बातम्यानागपूर बातम्याछत्रपती संभाजीनगर बातम्याकोल्हापूर बातम्याअहमदनगर बातम्यानवी मुंबई बातम्या\nक्रीडा : क्रीडा बातम्याक्रिकेट बातम्याविश्व चषक २०२३फुटबॉल\nमनोरंजन : बॉलिवूड बातम्याटीव्ही बातम्यामूव्ही रिव्ह्यूबॉक्स ऑफिस\nलाईफस्टाईल : लाईफस्टाईल बातम्याब्यूटी टिप्सआरोग्य बातम्याप्रेग्नन्सी-पालकत्वरिलेशनशीपफॅशनहोम डेकॉर\nभविष्य : दैनिक राशीभविष्यसाप्ताहिक राशीभविष्यदैनंदिन मराठी पंचांगवाढदिवस राशीभविष्य\nटेक : ताज्या टेक बातम्यामोबाईल रिव्ह्यूटिप्स-ट्रिक्सविज्ञान\nबिझनेस : बिझनेस बातम्याशेअर बाजाररिअल इस्टेट बातम्याव्यवसाय बातम्यापैशाचं झाड\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00740.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://kranti-news.in/elementary-intermediate-exam-declared/", "date_download": "2024-03-05T00:44:25Z", "digest": "sha1:OEMRPA6KTH7DUNWK7VZAREHFQGM6ZWMP", "length": 10180, "nlines": 89, "source_domain": "kranti-news.in", "title": "एलिमेंटरी इंटरमिजिएट परीक्षा निकाल जाहीर", "raw_content": "\nविश्वसनीय बातम्या अणि माहिती\nयांचा शोध घ्या :\nHome > सोलापूर/उस्मानाबाद > एलिमेंटरी इंटरमिजिएट परीक्षा निकाल जाहीर\nएलिमेंटरी इंटरमिजिएट परीक्षा निकाल जाहीर\nएलिमेंटरी इंटरमिजिएट परीक्षा निकाल जाहीर\nबरेच दिवस झाले दहावीचे विद्यार्थी सवलतीच्या गुणांसाठी आवश्यक असणार्‍या ग्रेड परीक्षांचा निकाल कला संचालनालयाच्या वतीने (शासकीय रेखाकला) एलिमेंटरी व इंटरमिजिएट परीक्षेचा ऑनलाईन पध्दतीने जाहीर झाला आहे. या परीक्षेस बसलेल्या विद्यार्थ्यांपैकी उत्तीर्ण होणाऱ्यांमध्ये एलिमेंटरी ९५.९७ टक्के तर इंटरमिजिएट ९५.३७ टक्के इतका निकाल लागला आहे. हा राज्यस्तरीय निकाल असून जिल्हानिहाय निकाल इंटरमिजिएटचा (दि. १६) रोजी दुपारी ३ वा. तर १९ रोजी एलिमेंटरीचा जाहीर होईल. त्यानंतर विद्यार्थ्यांना ऑनलाईन पध्दतीने निकाल पाहता येईल व प्रिंट ही काढता येणार आहे. परीक्षेचा निकाल व गुणवत्ता यादी\nया संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येणार आहे.\nकला संचालनालयाच्या वतीने २८ सप्टेंबर ते १ ऑक्टांबर २०२२ कालावधीमध्ये रेखाकला परीक्षेचे आयोजन केले होते. सोलापूर जिल्ह्यातून शासकीय रेखाकला परिक्षेला एकुण २१ हजार ८२५ विद्यार्थी बसले होते.\nविद्यार्थ्यांना निकालपत्रात किंवा ऑनलाईन व नोंदणी करताना विद्यार्थ्यांच्या नावामध्ये त्रुटी असल्यास नावातील त्रुटींची दुरुस्ती करीता ऑनलाईन अर्ज सादर करता येणार आहे.\nराज्यात एलिमेंटरी व इंटरमिजिएट परीक्षासाठी सन २०२२ या वर्षी एकुण ६ लाख ६६ हजार४२८ विद्यार्थ्यांची नावे नोंदणी करण्यात आली. त्यापैकी एलिमेंटरी परीक्षेस प्रविष्ठ झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या ४ लाख ५९ हजार ९९५ एवढी होती. त्यामध्ये ४ लाख ४१ हजार ४८५ हजार विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहे. एकुण ९५.९७ टक्के निकाल लागला आहे. इंटरमिजिएट परिक्षेसाठी प्रत्यक्षात १ लाख ८० हजार ४५८ बसले, त्यापैकी १ लाख ७२ हजार ११७ उत्तीर्ण झाले असून ९५.३७ टक्के निकाल लागला आहे.\nशाळांना तीन वेळा काढता येणार प्रमाणपत्र\nइंटरमिजिएटचा ड्रॉईंग ग्रेड परीक्षेचा निकाल १६ जानेवारी तर एलिमेंटरी ड्रॉईंग ग्रेड परीक्षेचा निकाल दुपारी ३ वा लागणार आहे. प्रमाणपत्र व दुय्यम निकालपत्रासाठी सहभागी शाळेना लॉगइनवरुन दोन वेळा डाऊनलोड करता येईल. केंद्रांना तीन वेळा डाऊनलोड करता येईल. प्रमाणपत्र डाऊन् लोड करण्यासाठी अंतीम दिनांक ३१ जानेवारी असेल. निकाल पडताळणी व प्रमाणपत्र दुरस्ती करण्यासाठी ३१ जानेवारीपर्यंत ऑनलाईन पध्दतीने केंद्र प्रमुखांच्या लाॅगईनवरुन अर्ज करता येणार आहे.\nPrevious बचत गट स्टॉलच्या माध्यमातून तृणधान्य पिकांचे महत्त्व रुजण्यास मदत – पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील\nNext सोलापूर विद्यापीठाला मान; प्रजासत्ताक दिनी दिल्ली व मुंबईतील संचालनासाठी विद्यार्थ्याची निवड\n2 thoughts on “एलिमेंटरी इंटरमिजिएट परीक्षा निकाल जाहीर”\nकार्तिक रविंद्र पिसके म्हणतो आहे:\nजानेवारी 18, 2023 येथे 1:51 PM\nकार्तिक रविंद्र पिसके म्हणतो आहे:\nजानेवारी 18, 2023 येथे 1:53 PM\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nआपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत\nपुढील वेळेच्या माझ्या टिप्पणी साठी माझे नाव, ईमेल आणि संकेतस्थळ ह्या ब्राउझरमध्ये जतन करा.\nबार्शी तालुका शिक्षक सेनेच्या अध्यक्ष पदी युवराज जगताप\nसूरत चेन्नई ग्रीनफिल्ड महामार्ग नुकसान भरपाई रक्कम, बार्शी तालुक्यात उपजिल्हाधिकार्‍यांचा गावभेट दौरा\nअखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून यशस्वीतांचा सत्कार\nयांचा शोध घ्या :\nबार्शी तालुका शिक्षक सेनेच्या अध्यक्ष पदी युवराज जगताप\nसूरत चेन्नई ग्रीनफिल्ड महामार्ग नुकसान भरपाई रक्कम, बार्शी तालुक्यात उपजिल्हाधिकार्‍यांचा गावभेट दौरा\nअखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून यशस्वीतांचा सत्कार\nमहात्मा बसवेश्वर सामाजिक समता-शिवा पुरस्कारअर्ज करण्याचे आवाहन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00741.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://live.jagmitra.com/%E0%A4%96%E0%A5%8B%E0%A4%A4%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%82%E0%A4%A8/", "date_download": "2024-03-05T00:27:05Z", "digest": "sha1:ATQLLBCUOBTUSE2IJS5XQUUFKXKMHGGP", "length": 10999, "nlines": 85, "source_domain": "live.jagmitra.com", "title": "खोतकरांच्या प्रयत्नातून दुध उत्पादकांचे थकलेले वेतन मिळाले – Jagmitra", "raw_content": "\nदे दान सुटे गि-याण\nवैद्यकीय अधिक्षक डॉ.अरूण गुट्टे यांची कर्तव्यनिष्ठा\nडॉ.शालिनीताई कराड यांना मातृशोक\nदैनिक जगमिञ आजचा अंक\nडॉ.शालिनीताई कराड यांना मातृशोक\nखोतकरांच्या प्रयत्नातून दुध उत्पादकांचे थकलेले वेतन मिळाले\nदुध उत्पाकांनी मानले आभार\nजालना (प्रतिनिधी) : कोरोना या संसंर्गजन्य विषाणूने संपुर्ण देशासह महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात थैमान घातल्यामुळे संपुर्ण देशामध्ये शासनाच्या वतीने लॉकडाऊन लागू करण्यात आले असल्याने छोट्या – मोठ्या उद्योगधंद्यावर याचा मोठा परिणाम होऊन संपुर्ण जनजीवन कोलमांडून गेले आहे. मा. राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांच्या प्रयत्नामुळे दुध उत्पादकांचे अडकलेले वेतन मिळाल्याने अर्जुनराव खोतकर यांचे सर्व दुध उत्पादकांकडून आभार व्यक्त करण्यात आले. आले.जालना शहरातील दुध उत्पाकांचे वेतन अडल्यामुळे दुध उत्पादक संतोष सुपारकर, संतोष परळकर यांनी ही बाब मा. राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यावर खोतकरांनी तात्काळ पाठपुरावा करून डि. डि. सी. कमीशनर पोयम, मुंबई यांच्याशी सतत पाठपुरावा करुन दुध डेअरीवाल्यांचे थकलेले पैसे त्यांच्या खात्यात जमा करण्यासाठी निवेदन दिले त्याच निवेदनाची दखल घेत दुध उत्पादकांचे अडकलेले पैसे त्यांना मिळाल्याने त्यांना मोठा दिलासा मिळाला. लॉकडाऊन काळात दुध उत्पादकांचे अडकलेले पैसे मिळाल्यामुळे संतोष सुपारकर, संतोष परळकर व इतर दुध उत्पादकांनी मा. राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांचे आभार व्यक्त केले.\nअवैध सहा क्विंटल तंबाखू पकडली; गोंदी पोलिसांची कारवाई\nबिलोली शिक्षण विभागाच्या वतीने 3 लाख 36 हजार 391 चा धानादेश मुख्यमंत्री सहायता निधी सुपूर्द..\nजवाहर एज्युकेशन सोसायटी संचलित वैद्यनाथ कॉलेज मधील १ कोटी ६ लाख रुपयांच्या अपहार प्रकरणी अध्यक्ष व इतरांना अटकपूर्व जामीन मंजूर\nतर तहसील कार्यालय समोर उपोषणाला बसणार राजेश गित्ते\n…त्या जखमी तरूणाचा मृत्यू\nदे दान सुटे गि-याण\nदे दान सुटे गिर्‍याण‐————————नैसर्गिक आणि भौगोलिकदृष्ट्या ग्रहण हे सुर्य आणि चंद्राला लागत असते, जसे सुर्य आणि चंद्र यांना ग्रहण लागते,\nविदर्भाप्रमाणे उर्वरित महाराष्ट्रातील कैकाडी समाजाचा अनुसूचित जातीत समावेश करण्यासाठी विधिमंडळाचा ठराव घेऊन केंद्र सरकारकडे शिफारस करणार ; धनंजय मुंडे\nमुस्लिम आरक्षण वर निर्णय घ्या नसता,कांग्रेस, राष्ट्रवादी नगरसेवक व पदाधिकारी राजीनामा देतील\nक्रांतीवीर लहूजी साळवे स्मारकाच्या भूसंपादनासाठी सामाजिक न्याय विभागाने पुढाकार घ्यावा ; उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे\nबीड जिल्हा कुस्तीगीर परिषदेचे उपाध्यक्ष मुरलीधर मुंडे यांच्या हस्ते शरीर सौष्ठव स्पर्धेत व्दितीय क्रमांक मिळवल्याबद्दल ऋषिकेश फड व किरण गिरामयांचा सत्कार\nसेवानिवृत्त पुरी गावाचे लक्ष्मण मोरे पाटील उर्फ भाऊ पाटील यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार\nज्ञानगंगा सेवाभावी संस्थेच्या वतीने गरजु विद्यार्थ्याना शालेय साहित्याचे वाटप\nमुक्तांगण विज्ञान शोधिका केंद्रातर्फे ‘खेल खेल में’ ; राष्ट्रीय स्तरावरील विज्ञान खेळणी, गेम डिझाईन स्पर्धा\nभाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे शुक्रवारी राष्ट्रवादीत प्रवेश करणार – जयंत पाटील\n कोविंड रुग्णालयाचा घातक कचरा सार्वजनिक ठिकाणी रुग्णालयावर गुन्हा दाखल\nदे दान सुटे गि-याण\nदे दान सुटे गिर्‍याण‐————————नैसर्गिक आणि भौगोलिकदृष्ट्या ग्रहण हे सुर्य आणि चंद्राला लागत असते, जसे सुर्य आणि चंद्र यांना ग्रहण लागते,\nशरीर सौष्ठव स्पर्धेत ऋषीकेश फड दुसरा सिल्व्हर मेडल पटकावून मारली बाजी\nसेवानिवृत्त पुरी गावाचे लक्ष्मण मोरे पाटील उर्फ भाऊ पाटील यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार\nसौ.गेले श्री आले विरोधकांची सारी खटपट व्यर्थ झाले – डाॅ.कुडमूलवार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00741.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.indiatimes.com/astro/dinvishesh/diwali-puja-vidhi-rules-importance-and-significance-of-vasubaras-first-day-of-deepavali-in-marathi/articleshow/87451745.cms", "date_download": "2024-03-05T02:19:15Z", "digest": "sha1:TJHOVHMIQYSQVPVXZFBNMUEKOAGOLU3K", "length": 20847, "nlines": 93, "source_domain": "marathi.indiatimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nVasubaras 2023: दिवाळीचा पहिला दिवस वसुबारस तिथी, पूजनाची पद्धत, नियम, महत्त्व व मान्यता\nVasubaras 2023 Puja: गुरुवार ९ नोव्हेंबर रोजी आश्विन वद्य द्वादशीस वसुबारस हा सण साजरा केला जाईल. या दिवसाला गोवत्स द्वादशी असेही म्हणतात. यंदा एकादशीलाच वसुबारस साजरा केला जाईल, वसुबारस सण कसा साजरा करतात या दिवशी काय करावे आणि काय करू नये या दिवशी काय करावे आणि काय करू नये वसुबारसचे व्रत कसे करावे वसुबारसचे व्रत कसे करावे\nवर्षभरात येणारे सण-उत्सवांचा राजा मानल्या गेलेल्या दीपोत्सवाची सुरुवात वसुबारस सणाने केली जाते. भारत हा कृषिप्रधान द���श आहे. येथे पशुधनाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. भारतीय संस्कृतीत गाईला मातेचा दर्जा देण्‍यात आला असून, ती पूजनीय मानली गेली आहे. तिच्‍याप्रतीच्‍या कृतज्ञतेतून वसुबारस या दिवशी गाय आणि तिचे वासरू यांची पूजा केली जाते. यंदा एकादशीलाच वसुबारस साजरा केला जाईल, वसुबारस सण कसा साजरा करतात या दिवशी काय करावे आणि काय करू नये या दिवशी काय करावे आणि काय करू नये वसुबारसचे व्रत कसे करावे वसुबारसचे व्रत कसे करावे\nदिवाळी २०२३: वसुबारस धनतेरस, लक्ष्मी-कुबेर पूजन, वहीपूजन आणि भाऊबीज जाणून घ्या तारीख आणि शुभ मुहूर्त\nअंध:काराकडून प्रकाशाकडे तर अज्ञानाकडून ज्ञानाकडे नेणारा सण म्हणजे दीपावली. वसुबारस म्हणजेच गोवत्सद्वादशी हा दिवस दिवाळीला जोडून येतो, म्हणून त्याचा समावेश दिवाळीत केला जातो; पण वस्तुत: तो सण वेगळा आहे. मात्र, देशातील बहुतांश ठिकाणी वसुबारसेपासून दिवाळीला सुरुवात होते, असे मानले जाते. यंदा गुरुवार, ९ नोव्हेंबर २०२३ रोजी निज अश्विन कृष्ण एकादशीला वसुबारस आणि रमा एकादशी आहे, त्यामुळे यंदाच्या वसुबारसला अनन्य साधारण महत्व प्राप्त झाले आहे . समुद्रमंथनातून पाच कामधेनू उत्पन्न झाल्या होत्या. त्यातून नंदा नावाच्या धेनूला उद्देशून हा सण साजरा केला जातो, अशी मान्यता आहे. वसुबारस या शब्दातील वसू म्हणजे धन (द्रव्य), त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी.\nया दिवशी जे व्रत करतात त्यात सौभाग्यवती स्त्रिया एकभुक्त राहून सकाळी अथवा सायंकाळी सवत्स गायीची पूजा करतात व पुढील मंत्राने तिची प्रार्थना करतात -\nतत: सर्वमये देवी सर्वदेवैरलङ्कृते |\nमातर्ममाभिलषितं सफलं कुरू नन्दिनि ||\nहे सर्वात्मक व सर्व देवांनी अलंकृत अशा नंदिनी माते, तू माझे मनोरथ सफल कर, असा याचा अर्थ आहे. या दिवसापासून अंगणात रांगोळी काढून दिवाळी सणाची सुरुवात होते. या दिवशी तेलातुपात तळलेले पदार्थ आणि गाईचे दूध, तूप व ताक खात नाहीत. उडदाचे वडे, भात व गोडधोडाचे पदार्थ करून ते गाईला खाऊ घालतात. उत्तर प्रदेशात त्या व्रताला बछवाँछ असे म्हणतात. घरात लक्ष्मी देवीचे आगमन व्हावे या हेतूनेही या दिवशी वासरू असलेल्या गाईची पूजा करण्याची पद्धत आहे. घरातील सवाष्ण बायका गाईच्या पायावर पाणी घालतात. हळद-कुंकू आणि अक्षता वाहतात. ज्यांच्या घरी गुरे, वारसे आहेत, त्यांच्या घरी पुरणाचा स्वय��पाक केला जातो. मग गाईला निरांजनाने ओवाळून केळीच्या पानावर पुरणाचा नैवेद्य खायला दिला जातो. समुद्रमंथनातून उत्पन्न झालेल्या नंदा नावाच्या धेनूला उद्देशून हे व्रत आहे.\nभारतीय संस्कृतीप्रमाणे गायीला फार महत्त्व आहे. तिला माताही म्हणतात. ती सात्त्विक असल्याने सर्वांनी या पूजनाद्वारे तिच्या सात्त्विक गुणांचा स्वीकार करावा, असे म्हटले जाते. सत्त्वगुणी, म्हणजेच आपल्या सहवासाने दुसर्‍याला पावन करणार्‍या, आपल्या दुधाने समाजाला बलिष्ठ करणार्‍या, आपले अंग-प्रत्यंग अर्पण करून समाजाला उपयोगी पडणार्‍या, शेतीला आपल्या शेणाद्वारे खत देऊन पौष्टिकत्व आणणार्‍या, शेतीला उपयुक्‍त अशा बैलांना जन्म देणार्‍या गोमातेचे या दिवशी पूजन करतात. ज्या ठिकाणी गोमातेचे संरक्षण, संवर्धन होऊन तिला पूज्यभाव देऊन तिचे पूजन होते, त्या ठिकाणी ती व्यक्‍ती, तो समाज, ते राष्ट्र भरभराटीस आल्याशिवाय राहत नाही, असे सांगितले जाते. अशा गोमातेचे प्रथम तिच्या वत्सासहित पूजन करून दीपोत्सवाला सुरुवात होते.\nवसुबारस सणाचे काही नियम\nवसुबारण सणाच्या दिवशी गहू, मूग खात नाही. महिला या दिवशी दिवसभर उपास करतात. बाजरीची भाकरी आणि गवारीच्या शेंगांची भाजी खाऊन उपास सोडतात. या दिवशी दूध, दुधाचे पदार्थ, तळलेले तसेच तव्यावर बनवलेले पदार्थ खात नाहीत, अशी लोकमान्यता असल्याचे सांगितले जाते.\nमहाराष्ट्र टाइम्स मध्ये भविष्य सेक्शनसाठी कंन्टेंट रायटर म्हणून २ वर्षापासून काम करत आहे. वैदिक ज्योतिष, आर्थिक भविष्य, राशीभविष्य, अंक ज्योतिष, टॅरो कार्ड, पंचांग, धार्मिक विषय आणि, सण उत्सवासंबंधी अचुक माहिती घेऊन ज्ञान आणि अनुभवानुसार योग्य माहिती वाचकांपर्यंत पोहचवते. इलेक्ट्रॉनिक मीडिया चॅनल मध्ये काम करण्याचा अनुभव आहे, वॉइस ओवर देण्याचाही अनुभव आहे. वाचन करण्याची आवड आहे. धार्मिक, आध्यात्मिक कथा वाचणे आणि स्वरचित कविता लिहीण्याचीही आवड आहे.... Read More\nकरिअर न्यूजCareer In BCA: कम्प्युटरची आवड आहे मग 'बीसीए' मध्ये करा करिअर; भविष्य बदलेल..\nॲमेझॉनवर प्री-समर बोनान्झा- एसी आणि रेफ्रिजरेटरवर 55% पर्यंत सूट मिळवा\nआरोग्यऑफिसमधल्या या सवयींमुळे वाढू शकते वजन\nफॅशनदीपिकाच्या एथनिक लुकने चाहते घायाळ, ‘मस्तानी’ चा अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंगमध्ये जलवा\nAmazon Dell Days वर वेड्या किमतीत लॅपटॉप - सेल 23 फेब��रुवारीपर्यंत थेट\nटीव्हीचा मामलासुमित पुसावळेच्या जागी कोण 'बाळूमामां'ची भूमिका साकारणार लोकप्रिय अभिनेता; नवा अध्याय सुरू\nटीव्हीचा मामलारेश्मा शिंदेची नवी मालिका जुन्या हिंदी मालिकेचा रीमेक चाहत्यांना आठवली पार्वतीची 'कहानी'\nफॅशनअंबानीच्या कार्यक्रमात डायमंडचा पाऊस, हि-यांच्या कपड्यांत न्हायल्या नीता, इशा, श्लोका,राधिका\nविज्ञान-तंत्रज्ञानफबिंगने आणला नात्यांमध्ये दुरावा ; जाणून घ्या काय आहे फबिंग आणि त्यावरील उपाय\nविज्ञान-तंत्रज्ञानस्मार्टफोन टॉर्चच्या मदतीने सापडला कॅन्सर; आईने वाचवले ३ महिन्यांच्या बाळाला\nक्रिकेट न्यूजShardul Thakur Century: शार्दूल ठाकूरने मुंबईची लाज वाचवली; षटकार मारून झळकावले वादळी शतक\nसाताराउड्डाणपुलावर दुचाकीची जोरदार धडक, डोक्याचा चेंदामेंदा, रस्त्यावर रक्ताचा सडा; एकाचा मृत्यू\nअन्य खेळनॉनस्टॉप सागर कातुर्डे, 'नमो चषक आमदार श्री' जिंकत पटकावले सलग अकरावे जेतेपद\nदेशउमेदवारी नाकारल्यावर प्रज्ञा सिंह ठाकूरची पहिली प्रतिक्रिया; थेट पंतप्रधान मोदींचे नाव घेतले\nलातूरभरधाव स्विफ्ट ऊसाच्या ट्रॅक्टरला धडकली, देवदर्शनाहून परतताना काळाचा घाला, चौघांचा जागीच अंत\nआज या शुभ योगात संकष्ट चतुर्थी, शहरानुसार चंद्रोदय वेळ जाणून घ्या आणि या मंत्राचा जप करा\nनवरात्रीची नववी माळ: सिद्धी प्रदान करणारी सिद्धिदात्री; नवदुर्गेचे शेवटचे स्वरुप\nनवरात्रीची सातवी माळ : अकाल मृत्यू हरणारी शुभंकरी कालरात्रि; वाचा, महत्त्व मंत्र आणि कथा\nनवरात्रीची सहावी माळ : नवदुर्गेचे सहावे स्वरुप कात्ययणी; 'असा' मिळवा पूजन लाभ\nनवरात्रीची पाचवी माळ : प्रेम आणि वात्सल्याचे प्रतीक स्कंदमाता देवी, पाहा स्वरुप आणि पूजन\nनवरात्रीची चौथी माळ: नवदुर्गेतील चौथे स्वरुप कूष्मांडा देवी; वाचा, महत्त्व व मान्यता\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nमहाराष्ट्र बातम्या : ऑटो बातम्याव्हायरल बातम्याफोटो गॅलरीआंतरराष्ट्रीय बातम्यासरकारी योजनागुन्हेगारी बातम्यामहाराष्ट्र राजकीय बातम्याकरिअरराष्ट्रीय बातम्यालाईफस्टाईलराशी भविष्यमराठी बातम्या\nमराठी बातम्या : महाराष्ट्र बातम्यामहाराष्ट्रातील ताज्या बातम्याठाणे बातम्यामुंबई बातम्यापुणे बातम्यानाशिक बातम्यानागपूर बातम्याछत्रपती संभाजीनगर बातम्याकोल्हापूर बातम्याअहमदनगर बातम्यानवी मुंबई बातम्या\nक्रीडा : क्रीडा बातम्याक्रिकेट बातम्याविश्व चषक २०२३फुटबॉल\nमनोरंजन : बॉलिवूड बातम्याटीव्ही बातम्यामूव्ही रिव्ह्यूबॉक्स ऑफिस\nलाईफस्टाईल : लाईफस्टाईल बातम्याब्यूटी टिप्सआरोग्य बातम्याप्रेग्नन्सी-पालकत्वरिलेशनशीपफॅशनहोम डेकॉर\nभविष्य : दैनिक राशीभविष्यसाप्ताहिक राशीभविष्यदैनंदिन मराठी पंचांगवाढदिवस राशीभविष्य\nटेक : ताज्या टेक बातम्यामोबाईल रिव्ह्यूटिप्स-ट्रिक्सविज्ञान\nबिझनेस : बिझनेस बातम्याशेअर बाजाररिअल इस्टेट बातम्याव्यवसाय बातम्यापैशाचं झाड\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00741.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A5%A7%E0%A5%AF%E0%A5%AD%E0%A5%A7_%E0%A4%AF%E0%A5%82.%E0%A4%8F%E0%A4%B8._%E0%A4%93%E0%A4%AA%E0%A4%A8", "date_download": "2024-03-05T01:12:37Z", "digest": "sha1:L5XQQQGFC2KDO6XEA3HZVYOPB4U7O5IE", "length": 2595, "nlines": 60, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "१९७१ यू.एस. ओपन - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n१९७१ यू.एस. ओपन ही यू.एस. ओपन टेनिस स्पर्धेची ९१ वी आवृत्ती होती. ही स्पर्धा ऑगस्ट-सप्टेंबर, इ.स. १९७१ दरम्यान अमेरिकेच्या न्यू यॉर्क शहरात भरवण्यात आली.\nस्थान: न्यू यॉर्क, न्यू यॉर्क, अमेरिका\n< १९७० १९७२ >\n१९७१ मधील ग्रँड स्लॅम स्पर्धा\nऑस्ट्रे फ्रेंच विंब यू.एस.\nशेवटचा बदल ३ एप्रिल २०२० तारखेला ११:५४ वाजता झाला\nया पानातील शेवटचा बदल ३ एप्रिल २०२० रोजी ११:५४ वाजता केला गेला.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 4.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00741.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://bharatlive.news/ar-9/", "date_download": "2024-03-05T00:17:54Z", "digest": "sha1:OMDPXQZJKJZ5JIINH2WSSWMWZDW4LSN5", "length": 22582, "nlines": 148, "source_domain": "bharatlive.news", "title": "विशाळगड येथे पर्यटन वाढीसाठी आमदार विनय कोरे यांना निवेदन - Latest Marathi News Jalgaon | Nashik | Pune | Mumbai - भारत लाईव्ह न्यूज मीडिया", "raw_content": "\nविशाळगड येथे पर्यटन वाढीसाठी आमदार विनय कोरे यांना निवेदन\nविशाळगड येथे पर्यटन वाढीसाठी आमदार विनय कोरे यांना निवेदन\nविशाळगड येथे पर्यटन वाढ���साठी आमदार विनय कोरे यांना निवेदन\nविशाळगड : पुढारी वृत्तसेवा : सर्वधर्मीयांच्या एकात्मकतेचे प्रतीक असलेल्या किल्ले विशाळगडवरील पर्यटन व्यवसाय विविध कारणांमुळे बंद आहे. स्थानिक तसेच परिसरातील नागरिकांचे जीवनमान धोक्यात आले आहे. पर्यटकांनी गडाकडे पाठ फिरविल्याने पर्यटन व्यवसायाला मंदी आली आहे. परिणामी स्थानिक व्यावसायिक मेटाकुटीला आले असून गडवासीयांनी गड सोडून बाहेर जाण्यास प्रारंभ केला आहे. स्थानिकांच्या रोजीरोटीचा प्रश्न निकाली काढून पर्यटन व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रयत्न करावा, अशा मागणीचे निवेदन गडवासीयांनी शाहूवाडी-पन्हाळ्याचे आमदार विनय कोरे यांना दिले. (vishalgad)\nया निवेदनात म्हटले आहे की, विशाळगड किल्ल्याला ऐतिहासिक महत्व असून गडावर बाजीप्रभू देशपांडे समाधी, मलिक रेहान दर्गा, मुंढा दरवाजा, अहिल्याबाई होळकर समाधी, महादेव मंदिर, राम मंदिर आदीसह अनेक ऐतिहासिक वास्तू आहेत. दरवर्षी लाखों पर्यटक पर्यटनासाठी गडावर येतात. गडवासीयांचा उदरनिर्वाह पर्यटक व गडावर अवलंबून आहे. गडवासीयांचा छोटा-मोठा व्यवसाय येथे आहे. तसेच गडवासीयांसह गडाच्या पायथ्याशी असणाऱ्या मुसलमानवाडी, गजापूर, बौध्दवाडी, केंबुर्णेवाडी, भाततळी आदींसह लोकांचा येथील पर्यटनावर रोजीरोटीचा प्रश्न अवलंबून आहे. (vishalgad)\nमात्र, गेल्या चार- पाच महिन्यांपासून विविध कारणामुळे येथील व्यवसाय डबघाईस आला आहे. गावातील अनेक कुटुंबे गाव सोडून स्थलांतरित होऊ लागली आहेत. येथील पर्यटन व्यवसाय जोमाने सुरू होण्यासाठी आपण शासनदरबारी प्रयत्न करावा. निवेदनावर धोंडीराम जंगम, भिकाजी भोसले, चंद्रकांत जंगम, नंदकुमार शिंदे, नागेश जंगम, ग्रामपंचायत सदस्य मनोज भोसले, बंडू भोसले आदींच्या सह्या आहेत.\nकोल्हापूरकरांच्या आशीर्वादानेच योजना पूर्ण : आमदार सतेज पाटील\nकोल्हापूर : अज्ञातांनी खोडसाळपणाने फ्लँज काढल्याने थेट पाईपलाईनला गळती\nकोल्हापूर : बोरवडे येथे दगडी मूर्तींची अघोरी पूजा; ग्रामस्थांत भीती\nThe post विशाळगड येथे पर्यटन वाढीसाठी आमदार विनय कोरे यांना निवेदन appeared first on पुढारी.\nविशाळगड : पुढारी वृत्तसेवा : सर्वधर्मीयांच्या एकात्मकतेचे प्रतीक असलेल्या किल्ले विशाळगडवरील पर्यटन व्यवसाय विविध कारणांमुळे बंद आहे. स्थानिक तसेच परिसरातील नागरिकांचे जीवनमान धोक्यात आले आहे. पर्यटकांनी गडाकडे पाठ फिरविल्याने पर्यटन व्यवसायाला मंदी आली आहे. परिणामी स्थानिक व्यावसायिक मेटाकुटीला आले असून गडवासीयांनी गड सोडून बाहेर जाण्यास प्रारंभ केला आहे. स्थानिकांच्या रोजीरोटीचा प्रश्न निकाली काढून पर्यटन व्यवसाय …\nThe post विशाळगड येथे पर्यटन वाढीसाठी आमदार विनय कोरे यांना निवेदन appeared first on पुढारी.\nमतांसाठीच ओबीसी नेत्यांचा मराठा आरक्षणाला विरोध नाही : भुजबळ\nपीएम कुसुम योजनेत महाराष्ट्र अग्रेसर; मुख्यमंत्र्यांकडून कौतुक\nकोल्हापूर : बोगस नोंदी आधारे कुणबी दाखले नको\nमहावितरण भरतीत आता वीजतंत्री, तारतंत्री अभ्यासक्रमांचा समावेश\nकोंढव्यातील दफनभूमीचा प्रस्ताव पालिकेकडून रद्द\nपीएमआरडीए विकास आराखडा; 24 ला निर्णय\nनड्डा यांनी राज्यसभेचा राजीनामा दिला, लोकसभा निवडणूक लढवणार\nनागपूर : भरधाव ट्रकने इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनीला चिरडले\nटंचाई निवारणासाठी तारळी धरणातून पाणी द्या : सांगलीच्या आमदारांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन\nअमित शहा यांची आज सभा; संपूर्ण शहर भाजपमय, सांस्कृतिक मैदान सज्ज\n कॅफेत जेवल्यानंतर माऊथ फ्रेशनर्स घेतलेल्या पाच जणांना रक्ताच्या उलट्या, हरियाणातील घटना\nपब्लिक से बोल आज विशेष\nभारत लाईव्ह न्यूज मीडिया प्रगतिशील विचारधारेने प्रेरित व संचालित स्वतंत्र बातमी माहिती प्रसारक समूह आहे. आम्ही आमच्या माध्यमाने जगभरातील प्रमुख महत्वाच्या बातम्या घडामोडी , बदल , नवीन विकास योजना , शासकीय , प्रशासकीय , सामाजिक व गुन्हेगारी तसेच संपादकीय व विविध लेखकांच्या द्वारे लिखित बातम्या अग्रलेख विशेष माहिती आणि मथळे आमच्या माध्यमाने ईंग्रजी तसेच मराठी भाषेतून आमच्या वाचकांना उपलब्द करून देतो.\n दुसर्‍या घरोब्यासाठी पत्नीचा गळा आवळून दरीत फेकले\nअनेकवेळा नवरा-बायकोतील विसंवादाला प्रेमाचा त्रिकोण कारणीभूत असतो. त्याचे किंवा तिचे बाहेर कुठेतरी मधुर संबंध निर्माण झालेले असतात आणि हे मधुर …\n कसा बनला मायानगरीचा पहिला डॉन\nमुंबईमध्ये अनेक माफिया डॉन उदयास आले. पण, एकाने मुंबईच्या अंडरवर्ल्डला सर्वात आधी प्रकाश झोतात आणले; शिवाय अंडरवर्ल्ड आणि बॉलीवूड यांच्या …\n चोरच जेव्हा न्यायाधीश बनतो\nतो एक अट्टल चोर होता. देशभरात त्याच्या नावावर चोरीचे शेकडो गुन्हे दाखल झालेले होते. आठ राज्यांत��ल पोलिस या चोराच्या मागावर …\nगुन्हेगारांची मानसिकता; भयावह पातळीचा राग\nगुन्हा जेव्हा घडतो तेव्हा प्रचंड राग हा गुन्हेगाराच्या मनात आलेला असतो. रागाचा हा भर अत्युच्च पातळीवर पोहोचलेला असतो\nराजकीय वादाची ठिणगी; भूखंड वादाचा वणवा\nकल्याण पूर्वचे भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटाचे कल्याण शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर उल्हासनगरच्या हिललाईन पोलिस ठाण्यातच गोळीबार …\nगेल्या वर्षी 21 डिसेंबर रोजी रोमानियाच्या लिजंड एअरलाईन्सचे दुबईतून उड्डाण केलेले एक विमान फ्रान्सच्या व्हॅट्री विमानतळावर जवळपास तीन दिवस रोखून …\nMahashivratri 2024: महाराष्ट्रात आहेत ही ५ ज्योतिर्लिंग, यांच्याबद्दल तुम्हाला माहीत आहे का\nTravel Tips: भगवान शिवाच्या १२ ज्योतिर्लिंगांपैकी काही प्रसिद्ध ज्योतिर्लिंग महाराष्ट्रात आहेत. महाशिवरानिमित्त महाराष्ट्रातील ५ प्रसिद्ध ज्योतिर्लिंगांविषयी जाणून घेऊया.\nRelationship : चांगल्या जोडीदारामध्ये हवे हे 5 गुण\nजीवनाच्या प्रवासात प्रत्येक वळणावर आपल्या सोबत एक व्यक्ति असणे गरजेचे असते. जो तुम्हाला नेहमी साथ देईल. जीवनात तुम्ही जेव्हा कठीण …\nWomen Day 2024: कधी आणि का साजरा केला जातो आंतरराष्ट्रीय महिला दिवस जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व\nInternational Women Day 2024: आंतरराष्ट्रीय महिला दिन कधी आहे, आपण तो का साजरा करतो, त्याचा इतिहास आणि महत्त्व याबाबत येथे …\nजळगाव जिल्हा परिषदेतील मोठा गौडबंगाल…हजारो बेरोजगारांना डावलून मर्जीतील कंत्राटदारांना कामे वाटप : भारत लाईव्ह न्यूज मीडिया \nजळगाव : धनवीरसिंग ठाकूर , जळगाव जिल्हा परिषदेचा गेला कित्येक महिन्यापासून सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांचे काम वाटप समितीची बैठक गाजवत असून …\n#LatestNews #MarathiNews #Politics : भाजपची उमरगा तालुका कार्यकारिणी अखेर जाहीर \nउमरगा प्रतिनिधी उमरगा तालुका भारतीय जनता पार्टीची नूतन कार्यकारिणी व विविध आघाड्यांच्या अध्यक्षांची निवड शनिवारी (दि. २३) तालुकाध्यक्ष शहाजी पाटील …\n नागपुरमधून २८ डिसेंबरला लोकसभेचं रणशिंग फुंकणार\nनागपूर; पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या स्थापना दिनाचे औचित्य साधत येत्या २८ डिसेंबर रोजी नागपुरमध्ये काँग्रेस पक्षाची महारॅली आयोजित …\nमोदी है तो मुमकिन है, देशात २०३० पर्यंत २०० एअरपोर्ट, २०४७ पर्यंत ४५०० ‘वंदे भारत’ असतील”: ज���योतिरादित्य सिंधिया : भारत …\nमुंबई : विशेष वृत्त, भारतीय केबिनेट मधील तरुण नेतृत्व ज्योतिरादित्य सिंधिया ह्यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखती मध्ये भारतीय नेतृत्वाची धुरा …\nकाँग्रेसच्या मद्यसम्राट कडून २०० कोटी रोख सापडली …अजूनही पैसे मोजणी सुरु : धीरज साहू : भारत लाईव्ह न्यूज मीडिया \nमुंबई : धनवीरसिंग ठाकूर , एकी कडे नुकत्याच निवडणुका पार पडल्या आणि आजच तेलंगाणा राज्यात काँग्रेस ने सत्ता स्थापन केली …\nछत्तीसगडच्या मतमोजणीत कॉंग्रेस-भाजपमध्ये ‘टी-20’ सारखा ‘थरार’\nपुढारी ऑनलाईन डेस्क : छत्तीसगड विधानसभा निवडणूक मतमोजणीस आज सकाळी प्रारंभ झाला आहे. मतमोजणीच्या पहिल्या अडीच तासात क्रिकेट ‘टी-20’ मधील …\nछवी राजावत ह्यांच्या शब्दांतून : राजस्थानातील गावाची महिला सरपंच : अनुभव प्रवास : भारत लाईव्ह न्यूज मीडिया \nमुंबई : नवीन भारतीय युगातील महिला मुली जेथे चंद्रावर पाऊले उमटवीत आहेत तेथेच महिला म्हणून जेव्हा आपण एखाद्या समुदाय , …\nबातम्या विभाग: Select Categoryकरियर शिक्षण विशेषखेळ समाचारगुन्हेगारीजीवनशैलीठळक बातम्यापब्लिक से बोल आज विशेषपर्यटनमनोरंजनमहत्वाची बातमीमहत्वाची बातमीमोठी बातमीराजकारणविदेश बातम्याविशेष बातमीसंपादकीय\nभारत लाईव्ह न्यूज मीडिया :\nआमच्या अधिकृत मराठी भाषिक बातमी संकेतस्थळावर आपले स्वागत आहे. आम्ही भारत लाईव्ह न्यूज मीडिया आणतो जळगाव,नाशिक,पुणे,मुंबई येथील सर्व ठळक महत्वाच्या दैनंदिन घडामोडी तसेच महाराष्ट्र राज्यातील सर्व महत्वाच्या घडामोडी लागलीच आपल्या पर्यंत आपल्या मराठी भाषेतून. भारत लाईव्ह न्यूज मीडिया स्वतंत्र संचालित निष्पक्ष बातमी समूह असून आम्ही आमच्या शोध पत्रकारिता आधारित सामाजिक मुद्दे , शासकीय बाबी तसेच महत्वाच्या लेखन सामग्री आपल्या पर्यंत आमच्या अधिकृत संकेतस्थळ द्वारे पोहोचवितो.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00742.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://bolbhidu.com/what-happen-to-swapnil-asnodkar-ipl-promise/", "date_download": "2024-03-04T23:45:13Z", "digest": "sha1:MYPLJEQMSYN3JBQWTAO3PIUXIIVMXRQT", "length": 15490, "nlines": 107, "source_domain": "bolbhidu.com", "title": "ज्याला शेन वॉर्न तोफ म्हणायचा, त्या स्वप्नील असनोडकरचं पुढं काय झालं..?", "raw_content": "\n२५०० पेक्षाही अधिक हत्या डाकीणमुळे झाल्या; असा आहे डाकीण प्रथेचा इतिहास..\nकोल्हापुरी चपलेची खरी ओळख म्हणजे, सेनापती कापशी चप्पल\nशिवसेना, राष्ट्रवादीन���तर आता काँग्रेसचा नंबर लागणार \nBol Bhidu - विषय हार्ड\n२५०० पेक्षाही अधिक हत्या डाकीणमुळे झाल्या; असा आहे डाकीण प्रथेचा इतिहास..\nकोल्हापुरी चपलेची खरी ओळख म्हणजे, सेनापती कापशी चप्पल\nशिवसेना, राष्ट्रवादीनंतर आता काँग्रेसचा नंबर लागणार \nज्याला शेन वॉर्न तोफ म्हणायचा, त्या स्वप्नील असनोडकरचं पुढं काय झालं..\nते वर्ष होतं २००८. रस्त्यानं येता जाता पोरं फ्लेक्स बघायची आणि त्यावर असलेली टीम्सची नावं लक्षात ठेवायची. रॉयल चॅलेंजर्स बँगलोरच्या फ्लेक्सवर दारुच्या कंपनीचा लोगो असायचा, मुंबई इंडियन्सकडं साक्षात सचिन तेंडुलकर होता, चेन्नईच्या गाडीचं स्टेअरिंग वर्ल्डकप जिंकणाऱ्या धोनीकडे होतं, कोलकात्याकडे तर गांगुली आणि शाहरुख खान असे दोन सुपरस्टार्स एकत्र होते.\nबाकी डेक्कन चार्जर्स, प्रीती झिंटाचं पंजाब, सेहवागचं दिल्ली डेअरडेव्हील्स अशाही टीम्स होत्या. पण या सगळ्यात कुठल्या टीमकडे दुर्लक्ष झालं असेल…\nशिल्पा शेट्टी हा मुख्य चेहरा असलेल्या या टीमचा कॅप्टन होता शेन वॉर्न. आता वॉर्ननं आपल्याला ज्या अगणित जखमा दिलेल्या होत्या, त्या काय तेव्हापर्यंत भरुन आलेल्या नव्हत्या (तशा अजूनही आल्या नाहीत.) त्यामुळं वॉर्न जायचा डोक्यात.\nऑस्ट्रेलियन प्लेअरला कॅप्टन करायला आपल्याकडचे प्लेअर काय संपले होते का असा लय जणांचा सूर होता.\nपण मेन विषय असा होता, की राजस्थान रॉयल्सकडे अगदी स्टार व्हॅल्यू असलेले प्लेअर नव्हतेच. दोन चार सिनिअर आणि बाकी सगळे यंगस्टर्स घेऊन वॉर्ननं आपली टीम मैदानात उतरवली होती. या टीमकडे स्टारडम नसलं, तरी आत्मविश्वास मात्र मजबूत होता.\nपहिल्या काही मॅचेसमध्ये एक बुटकासा पण तब्येत असलेला प्लेअर राजस्थानच्या डगआऊटमध्ये दिसायचा.\nसिझनची पाचवी मॅच होती, राजस्थान विरुद्ध कोलकाता. अनुभवी ग्रॅम स्मिथ सोबत, तो डगआऊट मधला साडेपाच फुटांचा भिडू ओपनिंगला आला. मॅचच्या चौथ्या बॉलवर त्याला स्ट्राईक मिळाली आणि त्यानं फोर मारत आपल्या आयपीएल करिअरला थाटात सुरुवात केली.\nया भिडूनं त्याच मॅचमध्ये भल्याभल्या बॉलर्सला चोपत खतरनाक फिफ्टी केली, त्याच्या ३४ बॉल ६० रन्समुळं त्याला मॅन ऑफ द मॅचही मिळालं.\nत्याचं नाव स्वप्नील असनोडकर.\nबाकीच्या कार्यकर्त्यांसमोर काहीशी बारकी उंची, मनगटांमध्ये अझरुद्दीनची आठवण यावी अशी ताकद आणि सुपरफास���ट फिल्डिंग या गुणांमुळं असनोडकर अगदी पहिल्या सिझनपासून सगळ्यांच्या लक्षात राहिला होता. ग्रॅमी स्मिथ सारख्या मोठ्या प्लेअरसोबत ओपनिंगला येऊनही त्याच्या बॅटिंगनं सगळ्यांचं लक्ष वेधलं होतं.\nत्या सिझनमध्ये असनोडकरनं ३११ रन्स चोपले. राजस्थानला अनेकवेळा दमदार सुरुवात करुन दिली. लोकांमध्ये चर्चा सुरू झाली, की भारताला आणखी एक भारी ओपनर मिळालाय. त्यातल्या त्यात गोव्यातली लोकं तर जरा जास्तच खुश होती.\nकारण असनोडकर गोव्याचा सुपुत्र.\nटी-२० किक्रेटमध्ये दादा असलेल्या भारत, पाकिस्तान,…\nआपली बीसीसीआय श्रीमंत असती तर…\nभारताचे माजी सलामीवीर दिलीप सरदेसाई यांच्यानंतर भारताच्या पुरुष संघाकडून अजूनही गोव्याचा खेळाडू खेळलेला नाही. असनोडकरची बॅटिंग, त्याचा आत्मविश्वास आणि फॉर्म पाहून सगळ्यांना वाटलेलं की, हा फिक्स भारताकडून खेळणार.\nपण मग पुढं काय झालं..\n२००९ च्या आयपीएलमध्ये ८ मॅचेसमध्ये मिळून त्याला फक्त ९८ रन्सच करता आले. तर, २०१० आणि २०११ मध्ये रन्सची गाडी ५ आणि ९ वरच अडकली. पहिल्या सिझनला ३११ रन्स करणाऱ्या स्वप्नीलला पुढच्या तीन वर्षांत मिळून १२२ रन्सपर्यंतच मजल मारता आली. आयपीएलमधला फॉर्म तर प्रचंड गंडला होता.\nफर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये मात्र असनोडकरनं आपली रन्सची भूक आटू दिली नाही.\n२००७-०८ च्या रणजी स्पर्धेत ६४० रन्स मारले होते, त्यात त्याचा हायेस्ट स्कोअर होता नॉटआऊट २५४. याच कामगिरीच्या जोरावर त्याला आयपीएलचं तिकीट मिळालं होतं आणि फॉरमॅट वेगळा असला तरी त्यानं आयपीएलमध्ये नाव कमावलं होतं. पुढं त्याच नाव फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये झळकत राहिलं, गोव्याचं नेतृत्व करताना त्यानं संघाचा खेळ उंचावण्यातही मोलाचं योगदान दिलं.\nपण भारतीय संघाचं दार स्वप्नील असनोडकरसाठी कधी उघडलंच नाही.\n२००८ च्या यशस्वी आयपीएलनंतर इंडिया ए संघात त्याला स्थान मिळालं होतं, मात्र तिथंही संधी आणि फॉर्मचं गणित जुळून आलंच नाही. ३ मॅचेस पैकी २ मॅचेसमध्ये तर असनोडकर रनआऊट झाला.\nत्याच्यात प्रचंड गुणवत्ता होती, एकहाती मॅच फिरवण्याची ताकदही होती. डोमेस्टिक क्रिकेटमध्ये सातत्यानं चांगली कामगिरी करुनही तो दुर्लक्षितच राहिला.\nपहिल्या आयपीएल दरम्यान शेन वॉर्न आणि राजस्थानचे काही खेळाडू असनोडकरच्या घरी गेले होते. वॉर्ननं असनोडकरला एक टोपणनावही दि���ं होतं… ‘Goa Cannon.’ ही गोव्याची तोफ पहिल्या आयपीएलमध्ये अगदी कानठळ्या बसाव्यात अशी धडाडली मात्र त्यानंतर तीच आवाज मंदावला.\nअसं असलं तरी तो लोकांच्या विस्मृतीत मात्र गेला नाही. सध्या तो गोव्याच्या अंडर-२५ टीमचा कोच आहे.\nडोमेस्टिक क्रिकेटमध्ये गोव्याच्या टीमची काय दहशत नाहीये, पण सध्या गोव्याचे यंगस्टर्स झपाट्यानं प्रगती करतायत. स्वप्नील असनोडकर भारताकडून खेळणारा गोव्याचा दुसरा क्रिकेटर बनू शकला नाही…\nपण त्यानं स्वप्न बघणं सोडलेलं नाही. तो नाही तर त्याचा विद्यार्थी सही..\nहे ही वाच भिडू:\nआयपीएलमध्ये दहाच्या दहा टीम्सला फँटसी ॲप्सनं स्पॉन्सर केलंय…\nखोटं नाय पण आयपीएल खेळत असता, तर विनोद कांबळी कोटींचा मालक असता…\nएक क्रिकेटचा किंग बनला, पण अंडर-१९ वर्ल्डकप जिंकणारा दुसरा कोहली कुठे गायब झालाय…\nटी-२० किक्रेटमध्ये दादा असलेल्या भारत, पाकिस्तान, वेस्टइंडिजला जमलं नाही ते नेपाळने…\nभारतासाठी वर्ल्डकप खेळणारी फुटबॉलर आता फूड डिलिव्हरी गर्ल म्हणून काम करते…\nहिंद केसरी होणं सोप्पं नाही, कुस्तीसाठी मागची १७ वर्षे अभिजीत आईपासून लांब…\nकुठलाही पेपर हातात घ्या, पण स्पोर्ट्स पेज मागच्या बाजूलाच का असतं \nफॉर्म, टॅलेंट की राजकारण… संजू सॅमसनचं दरवेळी गंडतं कुठं..\nना धड कोच, ना धड स्पॉन्सर्स तरीही अफगाणिस्तानची टीम लढतीये…\nहे ही वाच भिडू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00742.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://igmedias.com/author/omkar3025/", "date_download": "2024-03-05T01:39:13Z", "digest": "sha1:YWSSOP7XH6QU5LNGDA5P2CYMYKGIZSMS", "length": 10379, "nlines": 71, "source_domain": "igmedias.com", "title": "omkar3025, Author at IG Media", "raw_content": "\nहिवरा गावात नि:शुल्क आरोग्य तपासणी व मोफत औषधोपचार शिबीर संपन्न\nचंद्रपूर: नववर्षांचे औचित्य साधून सामाजिक कार्यकर्ते गजेंद्र चोथले यांच्या पुढाकाराने श्री सत्यसाई मोबाईल मेडीकेअर महाराष्ट्र व्दारे गोंडपिपरी तालुक्यातील हिवरा येथे भव्य नि:शुल्क आरोग्य तपासणी व मोफत औषधोपचार शिबीर घेण्यात आले.…\nओबीसी व विदर्भवादी डॉ. अशोक जीवतोडे यांच्यासाठी भाजप हा सर्वोत्तम पक्ष – देवेंद्र फडणवीस\nडॉ. अशोक जीवतोडे यांचा शक्तीप्रदर्शनात भाजपमध्ये प्रवेश चंद्रपूर: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात ओबीसी नेते केवळ चेहरे दाखविण्यासाठी आहेत. मात्र, पदे वाटप करताना ती दुसऱ्यांना देऊन ओबीसींना डावलले जाते. आज देशाच्या मंत्रिमंडळात…\nचं��्रपूर जिल्ह्यात एकाच दिवशी दोन हत्या\nचंद्रपूर जिल्ह्यात एकाच दिवशी दोन हत्याचंद्रपूरातील रामसेतू पुलावर एकाची हत्यालग्नाच्या वरातीत डीजेवर नाचण्यावरून झाला वाद चंद्रपूर: चंद्रपूर जिल्ह्यात शनिवारी दोन हत्याकांड उघडकीस आले आहे. चिमूर तालुक्यातील आंबोली येथे ४५ वर्ष…\nतो ‘सर्वेक्षण’ पोल घेणारे ‘महाभाग’ कोण\nचंद्रपूर: खासदार बाळू धानोरकर यांचे अकाली निधन झाले. त्यांच्या निधनाला दहा दिवसाचा कालावधी लोटला नसतानासुध्दा काहींनी रिक्त झालेल्या चंद्रपूर लोकसभा मतदार संघात कॉग्रेस पक्षातर्फे उमेदवार कोण असे सर्वेक्षण समाज माध्यमावर…\nओबीसी, स्वतंत्र विदर्भ व बहुजन समाजासाठी अखेरच्या श्वासापर्यंत कार्य करीत राहणार : विदर्भवादी ओबीसी नेते डॉ. अशोक जीवतोडे\nचंद्रपूर : मी माझ्या आयुष्याच्या कारकीर्दीत सामाजिक क्षेत्रात काम करीत असताना ओबीसी चळवळ, विदर्भ विकास चळवळ व शैक्षणिक तथा सामाजिक क्षेत्रात निरपेक्षपणे काम करीत आलेलो आहों, हाच बाणा कायम ठेवत…\nआमदार सुधाकर अडबाले यांच्या मागणीला यश\nशेकडो शिक्षकांना अतिरिक्त होण्यापासून मिळाला दिलासा. चंद्रपूर : राज्यातील जवळपास २८ लाख विद्यार्थ्यांच्या आधारमध्ये तफावती असल्याने अवैध ठरले. त्यामुळे हजारो शिक्षक अतिरिक्त होण्याचा धोका बळावला होता. शिक्षक अतिरिक्त ठरू नये…\nगोंडपिपरीत मक्का खरेदी केंद्राचा शुभारंभ : प्रोटोकॉल न पाडल्याने सहा संचालकाचा कार्यक्रमावर बहिष्कार\nगोंडपिपरीत मक्का खरेदी केंद्राचा शुभारंभ प्रकरण गोंडपिपरी :-उद्योगविरहित गोंडपिपरी तालुक्याची मदार शेतीवर आहे. शेती,शेतीपूरक व्यवसाय आणि शेतमजूरी करुन तालुक्यातील नागरिक जीवन जगतात. धान,कापूस,तुळ,मक्का यासारख्या पिकांचे उत्पन्न घेऊन येथिल नागरिक आपले…\nस्मरणशक्ती वाढविण्यासाठी मनसेने दिली प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना ‘शंखपुष्पी’ भेट\nप्रदूषण नियंत्रण मंडळाला कारवाईचा विसर चंद्रपूर: जिल्ह्यातील प्रदूषणाचा आलेख वाढता असताना सुद्धा प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून कोणतीही कारवाई होत नसल्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार यांनी आज प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या…\nताडोबात ‘विरा’ वाघिणीने दिला दोन बछड्यांना जन्म\nपर्यटकांना विरा वाघिणीसह बछड्यांचे द��्शन चंद्रपूर: ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात येणाऱ्या पर्यटकांसाठी एक आनंदाची बाब असून चिमूर तालुक्यातील पळसगाव बफर झोन अंतर्गत बेलारा गोंडमोहाळी-पळसगाव जंगलात पर्यटकांना भुरळ घालणाऱ्या विरा नामक वाघिणीने…\nखा. बाळू धानोरकर अनंतात विलीन\nशासकीय इतमामात अंत्यसंस्कार सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते आणि हितचिंतकांकडून खा. बाळू धानोरकर यांना साश्रूनयनांनी श्रद्धांजली चंद्रपूर : खासदार बाळू धानोरकर यांच्या पार्थिवावर आज, बुधवारी वरोरा-वणी मार्गावरील मोक्षधाम येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार…\nहिवरा गावात नि:शुल्क आरोग्य तपासणी व मोफत औषधोपचार शिबीर संपन्न\nवाघाच्या हल्ल्यात शेतकर्‍ याचा मृत्यू\nभारतीय कापूस महामंडळाने चंद्रपुरातील खरेदी केंद्राला वगळले\nसर्व नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा💐💐\nसर्व नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा💐💐\nहिवरा गावात नि:शुल्क आरोग्य तपासणी व मोफत औषधोपचार शिबीर संपन्न\nवाघाच्या हल्ल्यात शेतकर्‍ याचा मृत्यू\nभारतीय कापूस महामंडळाने चंद्रपुरातील खरेदी केंद्राला वगळले\nसर्व नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा💐💐\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00742.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%80_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%89%E0%A4%82%E0%A4%9F%E0%A5%80,_%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%A1%E0%A4%BE", "date_download": "2024-03-05T01:33:32Z", "digest": "sha1:5FYO4J6ZVIUOYADTF4HKBVGRQXES47Z6", "length": 5367, "nlines": 137, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "लेव्ही काउंटी, फ्लोरिडा - विकिपीडिया", "raw_content": "\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nहा लेख अमेरिकेच्या फ्लोरिडा राज्यातील लेव्ही काउंटी, फ्लोरिडा याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, लेव्ही काउंटी, फ्लोरिडा (निःसंदिग्धीकरण).\nलेव्ही काउंटी, फ्लोरिडा ही अमेरिकेच्या फ्लोरिडा राज्यातील ६७ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे.\n२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती.\nया पानातील शेवटचा बदल २३ फेब्रुवारी २०२४ रोजी ०१:३५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्य���स आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00742.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://nponlinenews.com/hardik-pandya-biography/", "date_download": "2024-03-05T01:56:47Z", "digest": "sha1:BQJCBGBAVMDIL4HB4ETJOWPF2JOI7L2K", "length": 23250, "nlines": 86, "source_domain": "nponlinenews.com", "title": "हार्दिक पांड्याचे चरित्र, वय, पत्नी, रेकॉर्ड, नेट वर्थ, कुटुंब आणि जीवनाशी संबंधित काही मनोरंजक तथ्ये.", "raw_content": "\nहार्दिक पांड्याचे चरित्र, वय, पत्नी, रेकॉर्ड, नेट वर्थ, कुटुंब आणि जीवनाशी संबंधित काही मनोरंजक तथ्ये.\nहार्दिक पंड्या हा एक भारतीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू आहे, जो टीम इंडियामध्ये अष्टपैलू म्हणून खेळतो. तो उजव्या हाताने फलंदाजी करतो आणि उजव्या हाताने वेगवान गोलंदाजी करतो. हार्दिक इंडियन प्रीमियर लीग (IPL) मध्ये गुजरात टायटन्स आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये बडोदा संघाकडून खेळतो. आक्रमक फलंदाजी आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षणासाठी तो ओळखला जातो. पांड्या आज जगातील सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडूंपैकी एक मानला जातो.\nहार्दिक पांड्याचा जन्म आणि कुटुंब:\nहार्दिक पांड्याचा जन्म 11 ऑक्टोबर 1993 रोजी गुजरातमधील सुरत येथे झाला. हार्दिक हिमांशू पंड्या असे त्याचे पूर्ण नाव आहे. हार्दिकचे वडील हिमांशू पंड्या हे कार इन्शुरन्समध्ये काम करायचे. त्याची आई नलिनी पंड्या गृहिणी आहे. हार्दिक पंड्याचा मोठा भाऊ कृणाल पंड्या हा देखील क्रिकेटपटू असून तो भारतीय संघात खेळला आहे. हार्दिकचे वडील क्रिकेटचे मोठे चाहते आहेत आणि त्यांनी टीम इंडियाचा एकही सामना मिस केला नाही. हार्दिक आणि कृणाल यांना क्रिकेटपटू बनवण्यात त्यांचे मोठे योगदान आहे. त्याच वेळी, जानेवारी 2020 मध्ये, हार्दिक पांड्याने सर्बियन भारतीय अभिनेत्री नतासा स्टॅनकोविकशी लग्न केले. त्यांना एक मुलगा अगस्त्य आहे.\nहार्दिक पांड्याला लहानपणापासूनच क्रिकेट खेळण्याची आवड होती आणि त्याला अभ्यासात रस नव्हता. त्यांनी एमके हायस्कूल, बडोदा येथून 9वीपर्यंतचे शिक्षण घेतले. त्यानंतर त्याने अभ्यास सोडून फक्त क्रिकेटवर लक्ष केंद्रित केले.\nहार्दिक पांड्याची सुरुवातीची कारकीर्द:\nहार्दिक पांड्याचे बालपण खूप संघर्ष आणि आर्थिक विवंचनेत गेले. हार्दिक पाच वर्षांचा असताना त्याचे वडील हिमांशू पंड्या यांनी सततच्या तोट्यामुळे आपला आर्थिक व्यवसाय बंद केल��� आणि कुटुंबासह बडोद्यात स्थलांतरित झाले. लहानपणी हार्दिक हा त्याचा भाऊ कृणाल पांड्यासोबत खूप क्रिकेट खेळायचा.मुलांची क्रिकेटची आवड पाहून त्याच्या वडिलांनी 5 वर्षाच्या हार्दिक आणि 7 वर्षाच्या कृणालला व्यावसायिक क्रिकेट शिकण्यासाठी किरण मोरे क्रिकेट अकादमीत दाखल केले. . हार्दिक पांड्याला क्रिकेटर बनवण्यात त्याच्या वडिलांचे योगदान सर्वात महत्त्वाचे आहे. लहानपणी हार्दिक मॅगी खाऊन दिवसभर क्रिकेट खेळत असे.\nहार्दिक पांड्याची देशांतर्गत क्रिकेट कारकीर्द:\n2013 मध्ये हार्दिक पांड्याने बडोदा क्रिकेट संघातून आपल्या देशांतर्गत क्रिकेट करिअरची सुरुवात केली. 2013-14 मध्ये, त्याने बडोद्याला सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी जिंकण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्याने आपल्या पहिल्याच सामन्यात 11 धावांत तीन विकेट घेत चांगली कामगिरी केली होती. हार्दिकने 8 नोव्हेंबर 2014 रोजी गुजरात विरुद्ध विजय हजारे ट्रॉफीमधून लिस्ट ए क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्या सामन्यात त्याने 69 धावांची शानदार खेळी केली होती. त्याने सहा चौकार आणि दोन षटकार मारले.\nहार्दिक पांड्याची आयपीएल कारकीर्द:\nदेशांतर्गत क्रिकेटमधील उत्कृष्ट कामगिरीनंतर हार्दिक पांड्याला 2015 मध्ये आयपीएलमध्ये खेळण्याची संधी मिळाली. आयपीएल संघ मुंबई इंडियन्सने त्याला 10 लाख रुपयांच्या मूळ किमतीत खरेदी केले. त्या मोसमात त्याची कामगिरी चांगली नसली तरी आयपीएलच्या नंतरच्या प्रत्येक मोसमात त्याची कामगिरी चांगलीच होती. 2015 ते 2021 पर्यंत पंड्या मुंबई इंडियन्सकडून आयपीएल खेळला. IPL 2022 च्या लिलावापूर्वी मुंबई इंडियन्सने पंड्याला सोडले होते. त्यानंतर गुजरात टायटन्सने मेगा लिलावात हार्दिक पांड्याला १५ कोटी रुपये देऊन आपल्या संघात समाविष्ट केले आणि त्याला संघाचा कर्णधार बनवले. गुजरात टायटन्सने 2022 मध्ये पांड्याच्या नेतृत्वाखाली आयपीएलचे विजेतेपद पटकावले होते. यासह, शेन वॉर्ननंतर नवीन संघाचे नेतृत्व करताना आयपीएल ट्रॉफी जिंकणारा तो पहिला कर्णधार ठरला. त्या हंगामात हार्दिकने एका अर्धशतकासह एकूण 487 धावा केल्या होत्या. पांड्याच्या नेतृत्वाखाली गुजरातचा संघ 2023 च्या आयपीएलमध्येही अंतिम फेरीत पोहोचला होता आणि उपविजेता ठरला होता.\nहार्दिक पांड्याची आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्द:\nवयाच्या 22 व्या वर्षी ��ार्दिक पांड्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची सुरुवात केली. 27 जानेवारी 2016 रोजी त्याने आपल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय सामन्यात दोन विकेट घेतल्या. नंतर, त्याने रांची येथे श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या T20 सामन्यात युवराज सिंग आणि एमएस धोनीच्या पुढे फलंदाजी केली, परंतु थिसारा परेराने 14 चेंडूत 27 धावा केल्यानंतर त्याला बाद केले. त्यानंतर त्यांच्यावर बरीच टीका झाली. नंतर, त्याने आशिया चषक 2016 मध्ये बांगलादेशविरुद्ध 18 चेंडूत 31 धावा केल्या आणि महत्त्वपूर्ण विकेट घेऊन भारताला 1 धावाने विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. पाकिस्तानविरुद्धच्या पुढच्या सामन्यात त्याने 8 धावांत 3 बळी घेतले, ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या होती.\n16 ऑक्टोबर 2016 रोजी, हार्दिक पांड्याने न्यूझीलंडविरुद्ध पहिला एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामना खेळला. त्या सामन्यात त्याने 32 चेंडूत 36 धावा केल्या आणि तीन विकेट्सही घेतल्या. या उत्कृष्ट कामगिरीसाठी त्याला सामनावीर म्हणूनही निवडण्यात आले. यानंतर हार्दिक भारतीय क्रिकेट संघातील महत्त्वाचा खेळाडू बनला.\n2016 मध्ये हार्दिक पांड्याने त्याच्या कसोटी कारकिर्दीला इंग्लंडविरुद्ध सुरुवात केली. तो संघात सामील झाला, पण नेट प्रॅक्टिसदरम्यान दुखापतीमुळे त्याला मालिकेत पदार्पण करता आले नाही. त्यानंतर 26 जुलै 2017 रोजी त्याने श्रीलंकेविरुद्ध कसोटी पदार्पण केले आणि या सामन्यात त्याने 49 चेंडूत 5 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 50 धावा केल्या. त्याच मालिकेतील तिसऱ्या सामन्यात त्याने पहिले कसोटी शतक (१०८ धावा) झळकावले आणि लंचपूर्वी पहिले कसोटी शतक झळकावणारा तो पहिला भारतीय फलंदाज ठरला.\nहार्दिक पांड्याचे लव्ह लाईफ आणि अफेअर्स खूपच इंटरेस्टिंग होते. नताशा स्टॅनकोविकशी लग्न करण्यापूर्वी त्याने अनेक सुंदरींना डेट केले होते.\nहार्दिक पांड्याचं नाव पहिल्यांदा कोलकाता मॉडेल लिशासोबत जोडलं गेलं होतं. दोघांच्या अफेअरची बरीच चर्चा झाली होती. त्यावेळी दोघांचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. मात्र, पांड्याने हे नातं पूर्णपणे नाकारलं होतं आणि म्हटलं होतं की, तो कुणालाही डेट करत नाही आणि आपल्या खेळावर लक्ष देत आहे.\nएकेकाळी हार्दिक पांड्याचे बॉलिवूड अभिनेत्री ईशा गुप्तासोबतच्या अफेअरची जोरदार चर्��ा होत होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, दोघेही एकमेकांना खूप दिवसांपासून डेट करत होते आणि चर्चा अगदी लग्नापर्यंतही पोहोचली होती, पण त्यांनी कधीही त्यांच्या नात्याबद्दल जाहीरपणे बोलले नाही. पुढे दोघेही वेगळे झाले.\nबॉलिवूड अभिनेत्री एली अवरामसोबत हार्दिक पांड्याचे अफेअर खूप चर्चेत आले होते. दोघेही एकमेकांना डेट करत होते आणि अनेकदा एकत्र स्पॉट झाले होते. दोघांनीही अनेक जाहिरातींमध्ये एकत्र काम केले आहे. या काळात दोघेही अनेक कार्यक्रमांमध्ये एकत्र दिसले. मात्र काही काळानंतर दोघांचे नाते संपुष्टात आले.\nहार्दिक पांड्या आणि बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा यांच्यातील अफेअरही एकेकाळी चर्चेचा विषय बनला होता. दोघेही अनेकदा एकत्र दिसले होते. मात्र, दोघांनीही अफेअरच्या प्रश्नांवर कधीही कोणतेही वक्तव्य केले नाही.\nहार्दिक पांड्याचं नाव बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेलासोबतही जोडलं गेलं आहे. उर्वशी आणि हार्दिकच्या अफेअरच्या चर्चेचे सर्वात मोठे कारण म्हणजे दोघेही अनेकदा एकत्र दिसले होते. दोघेही पार्ट्या आणि कार्यक्रमांना एकत्र जात असत. मात्र उर्वशीने या सर्व बातम्या केवळ अफवा असल्याचे म्हटले होते.\nहार्दिक पांड्या त्याच्या आलिशान जीवनशैलीमुळे चाहत्यांमध्ये खूप लोकप्रिय आहे. पांड्याने लहानपणी अनेक आव्हानांचा सामना केला असेल, पण आज त्याची किंमत कोटीत आहे. रिपोर्ट्सनुसार, हार्दिक पांड्याची एकूण संपत्ती 91 कोटी रुपये आहे. त्यांचे वार्षिक उत्पन्न सुमारे 15 कोटी रुपये आहे. बीसीसीआय आणि आयपीएलचे उत्पन्न हे त्यांचे मुख्य उत्पन्न आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) हार्दिक पांड्याला ग्रेड-सी खेळाडूंमध्ये स्थान दिले आहे, ज्यामुळे त्याला वार्षिक 1 कोटी रुपये मिळतात. याशिवाय भारतीय संघासाठी खेळल्या गेलेल्या प्रत्येक सामन्यासाठी त्याला लाखो रुपये मिळतात.\n२०२२ च्या आयपीएलमध्ये गुजरात टायटन्सने पंड्याला ५ कोटी रुपयांना विकत घेतले. त्याला आयपीएलमध्ये गुजरात टायटन्सकडून १५ कोटी रुपये फी मिळते. याशिवाय पंड्या ब्रँड एंडोर्समेंटमधूनही भरपूर कमाई करतो. हार्दिक पांड्याचेही वडोदरा येथे एक आलिशान घर आहे. 2016 मध्ये त्यांनी गुजरातमधील दिवाळीपुरा येथील पॉश भागात सुमारे 6000 स्क्वेअर फुटांचे घर विकत घेतले. या घराची किंमत अंदाज��� 12 कोटी रुपये आहे.\nIPL 2024 मध्ये MI चा कर्णधार कोण असेल, रोहित शर्मा की हार्दिक पंड्या\nयशस्वी जैस्वालने संपवली या 4 दिग्गज सलामीवीरांची कारकीर्द, नंबर-2 ने भारतासाठी 45 शतके झळकावली आहेत..\nRCB चाहत्यांसाठी वाईट बातमी, 18 कोटी रुपयांचा हा खेळाडू IPL 2024 पूर्वी बाहेर RCB fans\nCSK चाहत्यांसाठी धक्कादायक बातमी, MS धोनी IPL 2024 मध्ये खेळणार नाही, आता दिसणार या भूमिकेत MS Dhoni\nमुंबई इंडियन्स ने रणजी सेमीफाइनल मध्ये रचला नवीन इतिहास असा स्थान मिळवणारा देशातील पहिला संघ Mumbai Indians\nहे आहेत IPL मधील 5 बदकिस्मत खेळाडू, संघासाठी सर्वाधिक धावा केल्या, तरीही कर्णधारपदाची संधी मिळाली नाही. 5 unlucky players\nउपांत्य फेरीत तामिळनाडूने मुंबईचा पराभव केला, रहाणेच्या संघाने एक डाव आणि 70 धावांनी विजय मिळवत अंतिम फेरी गाठली. semi-finals\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00742.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://amazonnews.in/amazon-buy-smart-phones-below-rs-6500-one-day-only-offer/", "date_download": "2024-03-05T00:18:32Z", "digest": "sha1:OO2MWYL2J62KQZ4BI5EZJZA355I6UNMQ", "length": 3635, "nlines": 52, "source_domain": "amazonnews.in", "title": "Amazon : 6500 रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करा स्मार्ट फोन", "raw_content": "\nAmazon : 6500 रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करा स्मार्ट फोन, ऑफर केवळ एका दिवसासाठी\nAmazon : आता स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी जास्त पैसे खर्च करण्याची गरज नाही. बाजारात अशा अनेक कंपन्या आहेत ज्या 6-7 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत एक चांगला हँडसेट डिव्हाइस देतात.\nतुम्हालाही तुमचा जुना फोन वापरण्याचा कंटाळा येत असेल, तर खरेदी (Amazon) करण्याची ही एक चांगली संधी आहे. 6500 रुपयांपेक्षा कमी किमतीत नवीन स्मार्टफोन खरेदी करता येईल.\nकोणता फोन होत आहे स्वस्त \nखरं तर, आम्ही इथे TECNO Spark Go 2024 बद्दल बोलत आहोत. तुम्ही हा टेक्नो फोन 6500 रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी (Amazon) करू शकता. अलीकडेच हा फोन 6699 रुपयांना ऑफर केला जात होता. पुन्हा एकदा विशेष विक्रीची संधी आहे. यावेळी दर आणखी कमी झाला आहे.\nTECNO Spark Go 2024 विशेष सेलमध्ये Rs 6499 मध्ये खरेदी केले जाऊ शकते. तुम्ही हा फोन 22 डिसेंबरला खरेदी करू शकता. ही विक्री दुपारी 12 वाजता सुरू होत आहे. हा फोन ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट (Amazon) वरून खरेदी करता येईल.\nTECNO Spark Go 2024 स्मार्टफोन UniSOC T606 ऑक्टाकोर प्रोसेसरसह येतो.\nTECNO Spark Go 2024 स्मार्टफोनमध्ये डायनॅमिक पोर्टसह 90hz डॉट डिस्प्ले आहे.\nTECNO Spark Go 2024 स्मार्टफोन 8GB रॅम आणि 64GB स्टोरेजसह आणला गेला आहे.\nTECNO Spark Go 2024 स्मार्टफोन 5000mAh बॅटरीसह येतो.\nTECNO Spark Go 2024 स्��ार्टफोन 13MP रियर आणि 8MP फ्रंट कॅमेरासह आणला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00743.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://kranti-news.in/%E0%A4%86-%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%B9-%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%B2/", "date_download": "2024-03-05T01:45:44Z", "digest": "sha1:4TAUC6SBCG2GT7NLEVUSBMDPT6N655HK", "length": 5793, "nlines": 73, "source_domain": "kranti-news.in", "title": "आ.रणजीतसिंह मोहिते पाटील यांनी दिले 13 ऑक्सीजन काॅन्सन्ट्रेटर > Kranti news", "raw_content": "\nविश्वसनीय बातम्या अणि माहिती\nयांचा शोध घ्या :\nHome > कोरोना अपडेट > आ.रणजीतसिंह मोहिते पाटील यांनी दिले 13 ऑक्सीजन काॅन्सन्ट्रेटर\nआ.रणजीतसिंह मोहिते पाटील यांनी दिले 13 ऑक्सीजन काॅन्सन्ट्रेटर\nअकलूज:माळशिरस तालुक्यात चालू आठवड्यात कोरोना रूग्णांच्या संख्ये वाढू लागली आसल्यामुळे व तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे हे लक्षात घेवून विधान परिषदेचे आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील यांनी आपल्या आमदार फंडातून अकलूज येथील उपजिल्हा रूग्णालयासाठी 13 ऑक्सीजन काॅन्सन्ट्रेटर आज भेट दिले आहेत.\nत्याचा लोकार्पण सोहळा उपजिल्हा रूग्णाल्यात आ.रणजीतसिंह मोहिते पाटील यांचे शुभ हस्ते करण्यात आले.या वेळी वैद्यकीय अधिकारी डाॅ.श्रेणीक शहा,डाॅ.संतोष खडतरे,डाॅ.मुकुंद जामदार,डाॅ.मनीषा कदम,डाॅ.सुप्रिया खडतरे,डाॅ.निखिल मिसाळ व रूग्णालयातील कर्मचारी वर्ग,नागरीक उपस्थित होते.\nPrevious अकलूज करांचा लढा यशस्वी,अकलूज माळेवाडी नगरपरिषद होणार\nNext महाराष्ट्र विद्यालयात इ.१०वी च्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nआपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत\nपुढील वेळेच्या माझ्या टिप्पणी साठी माझे नाव, ईमेल आणि संकेतस्थळ ह्या ब्राउझरमध्ये जतन करा.\nबार्शी तालुका शिक्षक सेनेच्या अध्यक्ष पदी युवराज जगताप\nअखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून यशस्वीतांचा सत्कार\nमहात्मा बसवेश्वर सामाजिक समता-शिवा पुरस्कारअर्ज करण्याचे आवाहन\nयांचा शोध घ्या :\nबार्शी तालुका शिक्षक सेनेच्या अध्यक्ष पदी युवराज जगताप\nसूरत चेन्नई ग्रीनफिल्ड महामार्ग नुकसान भरपाई रक्कम, बार्शी तालुक्यात उपजिल्हाधिकार्‍यांचा गावभेट दौरा\nअखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून यशस्वीतांचा सत्कार\nमहात्मा बसवेश्वर सामाजिक समता-शिवा पुरस्कारअर्ज करण्याचे आवाहन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00743.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mayboli.in/2022/08/18/", "date_download": "2024-03-05T01:36:58Z", "digest": "sha1:YMLBBYA6JWO36KXE7KGRQJDAB2G7PEKR", "length": 6688, "nlines": 112, "source_domain": "mayboli.in", "title": "August 18, 2022 - Mayboli.in", "raw_content": "\nदोन अक्षरी मुलींची नावे\nदोन अक्षरी मुलींची नावे\nDikamali Powder Uses in Marathi: डिकामाली हे एक प्रभावी वेदनाशामक, जंतुनाशक तसेच जखमा बरे करणारे औषध आहे, दातांच्या दुखण्यांमध्ये आणि संक्रमणांवर देखील हे वापरले जाते.\nVekhand Powder Uses in Marathi: वेखंड पावडर चा उपयोग डिप्रेशन, हार्मोन चे संतुलन, जळजळ, फिट येणे, रात्री लवकर झोप नाही येत व पाचन सुधारण्यासाठी केला जातो.\nSapat Lotion Uses in Marathi: सपट लोशन चा उपयोग गजकरण, त्वचेचे संक्रमण, जांगांमध्ये खाज सुटणे, फंगल इंफेक्शन, पाय कुजणे/फुटणे किंवा अंगावर नायटा उटणे अशा सर्व त्वचेच्या संक्रमणाची केला जातो.\nM2 Tone Syrup Uses in Marathi: एम २ टोन चा उपयोग हार्मोनल असंतुलन सुधारन्यास आणि महिलांच्या डिम्बग्रंथिचे कार्य सुधारतात. एम २ टोन सिरप मध्ये असलेले सौम्य शांतीकारक गुणधर्म चिंता आणि तणाव दूर करून भावनिक संतुलन पुनर्संचयित करते.\nPanderm Cream Uses In Marathi – पॅनडर्म क्रीम चे उपयोग मराठीत\nPanderm Cream Uses In Marathi: पॅनडर्म क्रीम चा उपयोग विविध प्रकारच्या त्वचा संक्रमणांवर उपचार करण्यासाठी केला जातो. हे जळजळ होण्याची लक्षणे देखील कमी करते जसे की लालसरपणा, सूज आणि खाज सुटणे.\nद वरून मुलींची नावे 2024 – Latest & New\nन अक्षरावरून मुलींची नावे २०० नावे अर्थासहित – N Varun Mulinchi Nave 200+\nरोहित शर्माला कर्णधारपदावरून हटवल्याने मुंबई इंडियन्सचे इन्स्टाग्रामवरील तब्बल इतके लाख फॉलोअर्स कमी झाले आहेत\nरोहितची शर्माची कप्तानी गेल्यावर सूर्यकुमार यादवच्या सोशल मीडिया पोस्टने चाहत्यांना आश्चर्यचकित केले\nजाणून घ्या ह्रदय विकाराचा झटका आल्यावर अभिनेता श्रेयश तळपदेची आता त्याची तब्येत कशी आहे ते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00743.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://mahametronews.com/mahavikas-aghadi-new-gr/", "date_download": "2024-03-05T01:46:06Z", "digest": "sha1:MUM6TJT3OSW4AJZNLK5HATYFMV44LETX", "length": 18655, "nlines": 270, "source_domain": "mahametronews.com", "title": "भाजप सरकारच्या पावलावर पाऊल ठेवून महाविकास आघाडीचा नवीन जीआर! - MahaMetroNews Best News Website in Pune", "raw_content": "\nमहा मेट्रो न्युज पत्रकार\nभाजप सरकारच्या पावलावर पाऊल ठेवून महाविकास आघाडीचा नवीन जीआर\nभाजप सरकारच्या पावलावर पाऊल ठेवून महाविकास आघाडीचा नवीन जीआर\nमुंबई | राज्यातील कोरोना परिस्थितीत महा��िकास आघाडी विरुद्ध भाजप हा सामना जास्तच दिसत आहे. यात आणखी एक भर पडली आहे. राज्य सरकारने काढलेला जीआर आता याचं कारण बनला आहे. विधानसभा आणि विधान परिषद विरोधी पक्षाच्या बैठकीला शासकीय अधिकाऱ्यांनी उपस्थित राहू नये, असा जीआर राज्य सरकारने काढला आहे. इतकंच नाही तरी त्यांच्या दौऱ्यांनाही शासकीय अधिकाऱ्यांनी उपस्थित न राहण्याचा उल्लेख या जीआरमध्ये आहे.\nविशेष म्हणजे ठाकरे सरकारच्या या जीआरचा भाजप सरकारच्या 11 मार्च 2016 च्या परिपत्रकाशी संबंध आहे. राज्यात भाजप सरकार आल्यानंतर त्यांनी देखील विरोधी पक्ष नेत्यांच्या बैठकीला अधिकाऱ्यांनी उपस्थित राहू नये, असा आदेश काढला होता. त्यामुळे भाजप सरकारच्या पावलावर पाऊल ठेवून महाविकास आघाडीने हा निर्णय घेतला.\nकोरोना काळात भाजप नेते देवेंद्र फडणवीस ,किरीट सोमय्या, प्रवीण दरेकर यांनी आक्रमक भूमिका घेतली. वेळोवेळी राज्यपालांना भेटून राज्यातील परिस्थितीबाबत निवेदन दिली. त्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांनी राज्यातील विविध जिल्ह्यात विशेषतः कोविड रुग्णालयात भेटी दिल्या. आढावा घेऊन अधिकाऱ्यांना सूचना केल्या. त्यानंतर हा जीआर आल्याचा विरोधकांचा आरोप आहे.\nकोकणात झालेल्या निसर्ग चक्रीवादळनंतर देखील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांनी कोकणचा दौरा केला होता. राज्य सरकारने काढलेल्या नवीन जीआरनुसार आमदार किंवा खासदार यांनी आयोजित केलेल्या बैठकांनाही शासकीय अधिकाऱ्यांनी हजर राहू नये. त्याऐवजी आमदार, खासदार यांच्या प्रलंबित कामाची यादी जिल्हाधिकारी यांनी मागवून घ्यावी. महिन्यातील एक दिवस निश्चित करून संबंधित लोकप्रतिनिधी यांच्या बरोबर बैठक आयोजित करावी असा उल्लेख जीआरमध्ये आहे. एकूणच महाविकास आघाडी सरकारच्या या जीआरनंतर सरकार विरुद्ध विरोधक वातावरण अधिक तापण्याची शक्यता आहे.\nPrevious महाराष्ट्राची ओळख दर्शविणारी पिके कृषी विद्यापीठांनी विकसित करावीत – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आवाहन.\nNext छत्रपती उदयनराजेंचा अपमान केल्याबद्दल व्यंकय्या नायडूंचा महाराष्ट्रात केला जातोय निषेध\nतारीख ठरली; मराठा आरक्षणासाठी २० फेब्रुवारीला विशेष अधिवेशन\nखा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त ज्युपिटर हॉस्पिटलमधे लहान बच्चुंच्��ा हृदय शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन\nयळकोट यळकोट जय मल्हार करत मुख्यमंत्र्यांच्या, पाटलांच्या अन् चिवटेंच्या नावानं जेजुरीत चांगभलं \nमुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीने वर्षभरात केले विक्रमी वाटप; रुग्णांनी केले कौतुक\nभिगवणमधील मंगलदृष्टी सोसायटीच्या बिल्डरकडून फ्लॅट धारकांची फसवुक झाल्याने नागरिकांनी हैराण; प्राथमिक सुविधा नसल्याने नागरिकांची प्रांत-तहसीलदारांकडे धाव\nआरोग्य कर्मचाऱ्यांची बिन-पगारी फुल अधिकारी, ही संकल्पना राबवणारी पुणे जिल्हा परिषदेची उत्तुंग कामगिरी; आरोग्यमंत्र्यांचे दुर्लक्ष\nFM Radio सुरू करण्यासाठी खालील त्रिकोणी बटन क्लिक करा\nआरोग्य मंत्री राजेशजी टोपे साहेब यांचे कोरोनाला घाबरू नये याची ही सूंदर अशी चित्रफीत: जरूर बघा\nमहा मेट्रो न्युज फेसबुक पेज\nतारीख ठरली; मराठा आरक्षणासाठी २० फेब्रुवारीला विशेष अधिवेशन\nखा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त ज्युपिटर हॉस्पिटलमधे लहान बच्चुंच्या हृदय शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन\nयळकोट यळकोट जय मल्हार करत मुख्यमंत्र्यांच्या, पाटलांच्या अन् चिवटेंच्या नावानं जेजुरीत चांगभलं \nमुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीने वर्षभरात केले विक्रमी वाटप; रुग्णांनी केले कौतुक\nभिगवणमधील मंगलदृष्टी सोसायटीच्या बिल्डरकडून फ्लॅट धारकांची फसवुक झाल्याने नागरिकांनी हैराण; प्राथमिक सुविधा नसल्याने नागरिकांची प्रांत-तहसीलदारांकडे धाव\nतारीख ठरली; मराठा आरक्षणासाठी २० फेब्रुवारीला विशेष अधिवेशन\nशिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे सध्या होम क्वारंटाईन; वाचा सविस्तरपणे\nशालेय शिक्षण मंत्री मा बच्चू कडू यांनी दत्तक घेतली चंपाकली हत्तीण\nमुख्यमंत्री पेयजल योजनेचा रणगावमध्ये शुभारंभ; वाचा सविस्तर\nस्त्री ही या दुनियेच्या श्रुष्टीची निर्माती; लेख\nतारीख ठरली; मराठा आरक्षणासाठी २० फेब्रुवारीला विशेष अधिवेशन\nखा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त ज्युपिटर हॉस्पिटलमधे लहान बच्चुंच्या हृदय शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन\nयळकोट यळकोट जय मल्हार करत मुख्यमंत्र्यांच्या, पाटलांच्या अन् चिवटेंच्या नावानं जेजुरीत चांगभलं \nमुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीने वर्षभरात केले विक्रमी वाटप; रुग्णांनी केले कौतुक\nभिगवणमधील मंगलदृष्टी ��ोसायटीच्या बिल्डरकडून फ्लॅट धारकांची फसवुक झाल्याने नागरिकांनी हैराण; प्राथमिक सुविधा नसल्याने नागरिकांची प्रांत-तहसीलदारांकडे धाव\nविशेष सूचना : • महा मेट्रो न्युज मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील , लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून महा मेट्रो न्युज चे संपादक , प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही . महा मेट्रो न्युज मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात . बातमी , लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता महा मेट्रो न्युज तपासून पाहू शकत नाही . बातमी , लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार महा मेट्रो न्युज नसून संबंधित वार्ताहर , लेखक किंवा जाहिरातदारच आहे . वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले , वादविवाद , प्रकरणे पुणे न्यायालयांतर्गतच चालवले जातील . अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.\nerror: या पोर्टल वरील सर्व बातम्या, लेख, फोटो यांचे सर्व हक्क संपादकांकडे असून, परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00743.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mahametronews.com/tag/ajit-pawar/", "date_download": "2024-03-05T00:39:07Z", "digest": "sha1:EJFANA2OMJPTSJ2XY45L3LBAGTK77BS5", "length": 18158, "nlines": 320, "source_domain": "mahametronews.com", "title": "ajit pawar", "raw_content": "\nमहा मेट्रो न्युज पत्रकार\nयळकोट यळकोट जय मल्हार करत मुख्यमंत्र्यांच्या, पाटलांच्या अन् चिवटेंच्या नावानं जेजुरीत चांगभलं \nपुणे जिल्हा | कार्यकर्ता, चाहता आपल्या लाडक्या नेतृत्वाप्रती, आदर्शाप्रती सद्भावना अनेक प्रकारे व्यक्त करताना आपण\nआरोग्य कर्मचाऱ्यांची बिन-पगारी फुल अधिकारी, ही संकल्पना राबवणारी पुणे जिल्हा परिषदेची उत्तुंग कामगिरी; आरोग्यमंत्र्यांचे दुर्लक्ष\nपुणे | होय, हे खरे आहे. पुणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील कंत्राटी कर्मचारी गेली 3\nबदलाची सुरवात पावसाने होते आहे का; प्रमोद गायकवाड पाटील\nराजकीय वर्तुळ संपादकीय: साताऱ्यात पवार साहेबांची सभा सुरू असतानाच पाऊस सुरू झाला..\nराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घेतली माघार; मा. मंत्री हर्षवर्धन पाटलांसाठी कर्मयोगी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा मार्ग झाला मोकळा\nइंदापूर | राज्याच्या सहकारात नावलौकिक असलेल्या व पश्चिम महाराष्ट्रातील महत्त्वाच्या कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर\nपुणे बंद – आज गणेश विसर्जन, घर��बाहेर पडताय; थांबा, हे वाचा\nपुणे | अनंत चतुर्दशीला गणेश विसर्जनाच्या दिवशी म्हणजे येत्या रविवार १९ सप्टेंबरला शहरातील सर्व प्रकारची\nश्री शिवशंभू ट्रस्ट आणि वालचंदनगर पोलीस स्टेशनच्या संयुक्त विद्यमाने इंदापूर तालुक्यातील आजपर्यंतचे रक्तदान शिबिराचे रेकॉर्डब्रेक; ३०० रक्तदात्यांनी केले रक्तदान\nइंदापूर | पुणे जिल्ह्यात मागील २ वर्षांपासून आपण पाहत आला आहेत शिवशंभू ट्रस्ट आणि सर्वच\nअखेर आजपासून पुणे अनलॉक; उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली घोषणा\nपुणे | आजपासून पुणे अनलॉक झालं आहे. पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यासंदर्भातली\nपुण्यात रंगले फ्लेक्स वॉर; अजित पवार कारभारी लय भारी, तर फडणवीस पुण्याचे शिल्पकार\nपुणे | पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका जवळ असतानाच पुण्यात फ्लेक्स वॉर रंगलेलं पाहायला मिळालं. उपमुख्यमंत्री अजित\nपुण्यात पुन्हा एकदा तिसऱ्या टप्प्यातील निर्बंध कायम, उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती\nपुणे | पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांची नुकतीच पत्रकार परिषद पार पडली आहे. यावेळी\nउजनी धरणाऱ्या पाण्यावरुन निर्माण झालेल्या वादानंतर सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे हेच; जयंत पाटील\nपुणे | उजनी धरणाऱ्या पाण्यावरुन निर्माण झालेल्या वादानंतर सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री बदलण्याची चर्चा जोर धरु लागली\nFM Radio सुरू करण्यासाठी खालील त्रिकोणी बटन क्लिक करा\nआरोग्य मंत्री राजेशजी टोपे साहेब यांचे कोरोनाला घाबरू नये याची ही सूंदर अशी चित्रफीत: जरूर बघा\nमहा मेट्रो न्युज फेसबुक पेज\nतारीख ठरली; मराठा आरक्षणासाठी २० फेब्रुवारीला विशेष अधिवेशन\nखा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त ज्युपिटर हॉस्पिटलमधे लहान बच्चुंच्या हृदय शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन\nयळकोट यळकोट जय मल्हार करत मुख्यमंत्र्यांच्या, पाटलांच्या अन् चिवटेंच्या नावानं जेजुरीत चांगभलं \nमुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीने वर्षभरात केले विक्रमी वाटप; रुग्णांनी केले कौतुक\nभिगवणमधील मंगलदृष्टी सोसायटीच्या बिल्डरकडून फ्लॅट धारकांची फसवुक झाल्याने नागरिकांनी हैराण; प्राथमिक सुविधा नसल्याने नागरिकांची प्रांत-तहसीलदारांकडे धाव\nतारीख ठरली; मराठा आरक्षणासाठी २० फेब्रुवारीला विशेष अ���िवेशन\nशिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे सध्या होम क्वारंटाईन; वाचा सविस्तरपणे\nशालेय शिक्षण मंत्री मा बच्चू कडू यांनी दत्तक घेतली चंपाकली हत्तीण\nमुख्यमंत्री पेयजल योजनेचा रणगावमध्ये शुभारंभ; वाचा सविस्तर\nस्त्री ही या दुनियेच्या श्रुष्टीची निर्माती; लेख\nतारीख ठरली; मराठा आरक्षणासाठी २० फेब्रुवारीला विशेष अधिवेशन\nखा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त ज्युपिटर हॉस्पिटलमधे लहान बच्चुंच्या हृदय शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन\nयळकोट यळकोट जय मल्हार करत मुख्यमंत्र्यांच्या, पाटलांच्या अन् चिवटेंच्या नावानं जेजुरीत चांगभलं \nमुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीने वर्षभरात केले विक्रमी वाटप; रुग्णांनी केले कौतुक\nभिगवणमधील मंगलदृष्टी सोसायटीच्या बिल्डरकडून फ्लॅट धारकांची फसवुक झाल्याने नागरिकांनी हैराण; प्राथमिक सुविधा नसल्याने नागरिकांची प्रांत-तहसीलदारांकडे धाव\nविशेष सूचना : • महा मेट्रो न्युज मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील , लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून महा मेट्रो न्युज चे संपादक , प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही . महा मेट्रो न्युज मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात . बातमी , लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता महा मेट्रो न्युज तपासून पाहू शकत नाही . बातमी , लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार महा मेट्रो न्युज नसून संबंधित वार्ताहर , लेखक किंवा जाहिरातदारच आहे . वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले , वादविवाद , प्रकरणे पुणे न्यायालयांतर्गतच चालवले जातील . अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.\nerror: या पोर्टल वरील सर्व बातम्या, लेख, फोटो यांचे सर्व हक्क संपादकांकडे असून, परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00743.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://greekmythology.biz/mr/griik-pauraannik-kthaanmdhye-proetts", "date_download": "2024-03-05T01:38:41Z", "digest": "sha1:YSWV2JUBTXW7UPVPHGDU54OJ4RL57UFM", "length": 23998, "nlines": 75, "source_domain": "greekmythology.biz", "title": "ग्रीक पौराणिक कथांमध्ये प्रोएटस", "raw_content": "\nग्रीक पौराणिक कथांमध्ये प्रोएटस\nग्रीक पौराणिक कथांमधला राजा प्रोएटस\nप्रोएटस वनवासात आणि त्याचे परतणे\nप्रोएटस किंग ऑफ टिरिन्स\nद मॅडनेस ऑफ द प्रोइटाइड्स\nग्रीक पौराणिक कथांमधला राजा प���रोएटस\nप्रोएटस हा प्राचीन ग्रीसचा राजा होता जो ग्रीक पौराणिक कथांमध्ये दिसून आला, कारण प्रोएटस हा ग्रीसमधील सर्वात महत्त्वाच्या शहरांपैकी एक असलेल्या टिरिन्सचा राजा होता.\nअॅरोबासची बायको होती. sibly Ocalea); प्रोएटसला ऍक्रिसियस नावाचा जुळा भाऊ असेल.\nप्रोएटस आणि ऍक्रिसियस त्यांच्यात सतत भांडण होत असे आणि असेही म्हटले जाते की या जोडीने गर्भात असतानाही वाद घातला.\nकाही म्हणतात की प्रोएटस अर्गोसचा राजा झाला, परंतु आर्गोसच्या मृत्यूनंतर अर्गोसचा राजा झाला, परंतु अर्गोसच्या 7 वर्षांच्या दरम्यानच्या काळात अर्गोसचा राजा झाला. भाऊ पुढे चालू राहिले, आणि अखेरीस ऍक्रिसियसने आपल्या भावाचा पाडाव केला, प्रोएटसला हद्दपार करण्यास भाग पाडले.\nवैकल्पिकपणे अॅक्रिसियसनेच आबासचे उत्तराधिकारी बनले आणि प्रोएटसला त्याच्या सिंहासनाला भविष्यात धोका निर्माण होऊ नये म्हणून हद्दपार करण्यास भाग पाडले.\nकधी सामान्य कथेत असे म्हटले जाते की प्रोएटसने तिच्या मुलीला फसवले, प्रोएटस आणि ऍक्रिसियस यांच्यातील शेवटचा मोठा वाद वापरून, जरी, अर्थातच, डॅनीचा मोहक अधिक सामान्यपणे झ्यूस असल्याचे म्हटले जाते.\nप्रोएटस वनवासात आणि त्याचे परतणे\nकोणत्याही परिस्थितीत, प्रोएटस स्वत: ला वनवासात सापडले, परंतु प्रोएटसचे आयोबेट्स च्या शाही दरबारात लिसियामध्ये स्वागत करण्यात आले. आयोबेट्सने प्रोएटसला चमक दाखवली आणि लवकरच प्रोएटसने मुलीशी लग्न केलेIobates, Steneboea (किंवा Antea).\nAcrisius कडून Argos चे राज्य घेण्याच्या प्रयत्नात Iobates आपल्या जावयाला मदत करेल आणि Lycian सैन्याने पुढे कूच केले. परिणामी युद्ध समान रीतीने लढले गेले, कोणत्याही बाजूने वरचढपणा न मिळाल्याने, आणि अखेरीस एक युद्धविराम पुकारण्यात आला आणि पुढील रक्तपात टाळण्यासाठी, अर्गोसचे राज्य दोन भागात विभागले गेले.\nप्रोएटस किंग ऑफ टिरिन्स\nअॅक्रिसियसने आर्गोसचा पश्चिम प्रदेश राखला, तर प्रोएटस पूर्व अर्गोसचा शासक बनला आणि अशा प्रकारे प्रोएटस टिरिन्सचा राजा बनला.\nप्राचीन काळात असे म्हटले जात होते की <पिढ्यापुर्वकाळात असे म्हटले जात होते की, प्रॉएटस हा पहिला राजा होता. टिरिन्स येथे आले आणि त्यांनी राजासाठी मोठ्या संरक्षणात्मक भिंती बांधल्या; जरी सायक्लोप्सने प्रोएटससाठी हे का करावे हे स्पष्ट नाही.\nसामान्यतः असे म्हटले जाते की प्रोएटस स्टेनेबोआ या चार मुलांचा बाप होता.\nप्रोएटसचा मुलगा मेगापेंथेस होता, जो नंतर आपल्या वडिलांच्या जागी टायरीन्सचा राजा झाला होता, जेव्हा Ipheusa आणि Ipheusa या तीन मुली होत्या. जरी या तीन मुलींना दिलेली इतर नावांमध्ये कॅलेन, सायरियानासा, एलेग आणि हिप्पोनो यांचा समावेश आहे. प्रोएटसच्या या मुली एकत्रितपणे प्रोइटाइड्स म्हणून ओळखल्या जात होत्या.\nद मॅडनेस ऑफ द प्रोइटाइड्स\nग्रीक पौराणिक कथांमध्ये एक कथा सांगितली जाते.प्रोइटीड्स.\nहे देखील पहा: ग्रीक पौराणिक कथांमध्ये अमृत आणि अमृत\nवयात असताना, राजा प्रोइटसच्या तीन मुलींना वेडेपणाचा धक्का बसला होता; वेडेपणा हेराने त्यांच्यावर आणला होता, जेव्हा प्रोइटाईड्सने दावा केला की ते देवीपेक्षा अधिक सुंदर आहेत, अन्यथा जेव्हा राजकन्यांनी त्याच्या विधींमध्ये भाग घेण्यास नकार दिला तेव्हा डायोनिससने वेडेपणा पाठवला होता.\nप्रोइटाइड्सच्या वेडेपणाने इफियानासा, इफिनो आणि लायसिप्पूसिंग यांसारखे कपडे काढताना पाहिले. .\nप्रोएटसने आपल्या मुलींसाठी उपचार शोधले, परंतु द्रष्टा कडून मदतीची एकच ऑफर आली मेलॅम्पस , परंतु मेलॅम्पसला प्रोएटसच्या राज्याचा एक तृतीयांश भाग हवा होता आणि म्हणून प्रोएटसने नकार दिला.\nप्रोएटसला संक्रमित करणारे वेडेपण, प्रोएटसच्या मुलींना आणि राजाला परत देण्यास भाग पाडले, परंतु प्रॉएटसच्या मुलींना परत केले. आता मेलॅम्पसने स्वतःसाठी राज्याचा एक तृतीयांश भाग मागितला, एक तृतीयांश त्याचा भाऊ बायससाठी; आणि आता प्रोएटसने मेलॅम्पसच्या अटी मान्य केल्या.\nप्रोइटाइड्स आणि इतर संक्रमित महिलांना एका पवित्र विहिरीकडे नेण्यात आले, शक्यतो सिसीऑनमध्ये किंवा शक्यतो आर्केडियामध्ये, जरी असे म्हटले जात होते की इफिनोईचा मृत्यू चुकून झाला होता. प्रोएटसच्या उर्वरित मुली आणि इतर संक्रमित स्त्रिया, पवित्र विहिरीचे पाणी प्यायल्यावर त्यांच्या वेडेपणापासून बरे झाले.\nत्यानंतर, मेलम्पस आणि बायस विवाह करतील.इफियानासा आणि लिसिप्पे.\n<२> काहीजण म्हणतात की ते मेलेपस नव्हते ज्याने प्रीटसच्या मुलीला बरे केले परंतु बरा झाला कारण राजा प्रीटसने आर्टेमिस देवीला प्रार्थना केली.\nआता प्रॉईटसच्या उपविभागाने वादविवाद केला होता की ते नंतरचे लोक होते, जेव्हा परिश्रम होते की ते परिश्रम होते की ते परिश्रम ���ोते की ते परिश्रम होते की ते परिश्रम होते की ते परिश्रम होते की ते परिश्रम होते की तेथील लोकांचा आनंद झाला होता की तेथील लोकांचा आनंद झाला की तो राजा आहे, जेव्हा ते परिश्रम झाले की तेथील लोकांचा भास होता. अन्यथा टायरीन्स हे आबासच्या मूळ राज्याचा एक षष्ठांश, अर्गोसच्या तीन-सहाव्या भागाच्या विरुद्ध झाले असते.\nतसेच, प्रोएटसचा नातू अॅनाक्सागोरस याच्या काळात अर्गोसच्या राज्याच्या उपविभागाविषयी एक सामान्य कथा सांगितली जाते, जेव्हा बायस आणि मेलॅम्पस यांना अर्गोस राज्याचा एक तृतीयांश भाग मिळाला.\nआधी सर्व काही झाले असूनही, ग्रीक नायक बेलेरोफोनच्या कथेत दिसण्यासाठी प्रोएटस अजूनही सर्वोत्कृष्ट स्मरणात आहे.\nजेव्हा बेलेरोफोन ला त्याच्या भावाच्या हत्येसाठी हद्दपार करण्यात आले होते, तेव्हा ते टिरिन्सला गेले होते. प्रोएटसने त्याच्या गुन्ह्याचा प्रवास केला. 2> जरी स्टेनेबोआ बेलेरोफोनकडे चमक दाखवेल आणि त्याला फसवण्याचा प्रयत्न करेल, परंतु बेलेरोफोनने राणीला नकार दिला, कारण तो राजाच्या पत्नीबरोबर झोपणार नाही ज्याने त्याला मुक्त केले होते. स्टेनेबोआने हा नकार वाईट रीतीने घेतला आणि बेलेरोफोनने तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला असा दावा करत ती प्रोएटसकडे गेली.\nहे देखील पहा: ग्रीक पौराणिक कथांमध्ये सेर्सियन\nआता प्रोएटस बेलेरोफोनला मारणे शक्य नव्हते.प्राचीन ग्रीसमध्ये पाहुणे हा एक मोठा गुन्हा मानला जात असे, म्हणून त्याऐवजी प्रोएटसने बेलेरोफोनला राजा आयोबेट्ससाठी एक पत्र लिसियाला पाठवले. बेलेरोफोनला माहीत नसताना, प्रोएटस आयोबेट्सच्या मुलीच्या विनयभंगासाठी बेलेरोफोनला मारण्यास सांगत होता.\nराजा प्रोएटसच्या मृत्यूची फक्त एकच कथा आहे आणि ती सामान्यपणे सांगितली जात नाही. ही कथा पर्सियसने मेड्युसा चे डोके वापरून त्याच्या आजोबाच्या भावाचे दगडात रुपांतर केल्याचे सांगते.\nसाधारणपणे असे म्हटले जाते की, पर्सियस अर्गोसला परतला तेव्हा टायरीन्सच्या सिंहासनावर होता, कारण पर्सियस अर्गोसच्या राज्याची अदलाबदल करेल.\nग्रीक पौराणिक कथांमधील नायद एजिना\nग्रीक पौराणिक कथांमध्ये मायर्मिडॉन\nनेर्क पिर्ट्झ हा एक उत्कट लेखक आणि संशोधक आहे ज्याला ग्रीक पौराणिक कथांबद्दल खूप आकर्षण आहे. अथेन्स, ग्रीस येथे जन्मलेल्या आणि वाढलेल्या नेर्कचे बालपण देव, नायक आणि प्राचीन दंतकथांनी भरलेले होते. लहानपणापासून, नेर्क या कथांच्या सामर्थ्याने आणि वैभवाने मोहित झाला होता आणि हा उत्साह वर्षानुवर्षे अधिक दृढ होत गेला.शास्त्रीय अभ्यासात पदवी पूर्ण केल्यानंतर, नेर्कने ग्रीक पौराणिक कथांचा खोलवर शोध घेण्यासाठी स्वतःला समर्पित केले. त्यांच्या अतृप्त कुतूहलाने त्यांना प्राचीन ग्रंथ, पुरातत्वीय स्थळे आणि ऐतिहासिक नोंदींच्या माध्यमातून असंख्य शोधात नेले. नर्कने ग्रीसमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रवास केला, विसरलेल्या मिथक आणि न सांगितल्या गेलेल्या कथा उघड करण्यासाठी दुर्गम कोपऱ्यात प्रवेश केला.नेर्कचे कौशल्य केवळ ग्रीक देवस्थानापुरते मर्यादित नाही; त्यांनी ग्रीक पौराणिक कथा आणि इतर प्राचीन सभ्यता यांच्यातील परस्परसंबंधांचाही शोध घेतला आहे. त्यांच्या सखोल संशोधनाने आणि सखोल ज्ञानाने त्यांना या विषयाचा एक अनोखा दृष्टीकोन बहाल केला आहे, कमी ज्ञात पैलूंवर प्रकाश टाकला आहे आणि सुप्रसिद्ध कथांवर नवीन प्रकाश टाकला आहे.अनुभवी लेखक या नात्याने, नेर्क पिर्ट्झचे ग्रीक पौराणिक कथांबद्दलची त्यांची प्रगल्भ समज आणि प्रेम जागतिक प्रेक्षकांसोबत शेअर करण्याचे उद्दिष्ट आहे. त्यांचा असा विश्वास आहे की या प्राचीन कथा केवळ लोककथा नसून कालातीत कथा आहेत ज्यात मानवतेच्या चिरंतन संघर्ष, इच्छा आणि स्वप्ने प्रतिबिंबित करतात. त्यांच्या ब्लॉगद्वारे, विकी ग्रीक पौराणिक कथा, नेर्कचे उद्दिष्ट हे अंतर भरून काढण्याचे आहेप्राचीन जग आणि आधुनिक वाचक यांच्यामध्ये, पौराणिक क्षेत्र सर्वांना प्रवेशयोग्य बनवते.नेर्क पिर्ट्झ केवळ एक विपुल लेखकच नाही तर एक मनमोहक कथाकार देखील आहे. त्यांची कथा तपशीलाने समृद्ध आहे, देवता, देवी आणि नायकांना स्पष्टपणे जिवंत करते. प्रत्येक लेखासह, नेर्क वाचकांना ग्रीक पौराणिक कथांच्या मोहक जगात विसर्जित करण्याची परवानगी देऊन, एका विलक्षण प्रवासासाठी आमंत्रित करतो.नेर्क पिर्ट्झचा ब्लॉग, विकी ग्रीक मायथॉलॉजी, विद्वान, विद्यार्थी आणि उत्साही लोकांसाठी एक मौल्यवान संसाधन म्हणून काम करतो, ग्रीक देवतांच्या आकर्षक जगासाठी एक व्यापक आणि विश्वासार्ह मार्गदर्शक ऑफर करतो. त्यांच्या ब्लॉग व्यतिरिक्त, नेर्कने अनेक पुस्तके देखील लिहिली आहेत, त्यांचे कौशल��य आणि आवड मुद्रित स्वरूपात सामायिक केली आहे. त्यांच्या लिखाणातून किंवा सार्वजनिक बोलण्यातून असो, Nerk ग्रीक पौराणिक कथांच्या त्यांच्या अतुलनीय ज्ञानाने प्रेक्षकांना प्रेरणा, शिक्षित आणि मोहित करत आहे.\nग्रीक पौराणिक कथांमध्ये ब्रिसियस\nग्रीक पौराणिक कथांमध्ये इलेक्ट्रोन\nग्रीक पौराणिक कथांमधील नेसोई\nग्रीक पौराणिक कथेतील ट्रोजन हॉर्स\nग्रीक पौराणिक कथांमध्ये हेक्टर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00744.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://janshaktichadabav.com/demand-to-take-over-seven-hills-hospital-in-andheri-by-municipal-corporation/", "date_download": "2024-03-05T01:44:32Z", "digest": "sha1:KFEWVO2BIFX76RVQHAWLXTJUIH33DL72", "length": 17112, "nlines": 241, "source_domain": "janshaktichadabav.com", "title": "अंधेरीतील सेव्हन हिल्स हॉस्पिटल महापालिकेने ताब्यात घेण्याची मागणी - जनशक्तीचा दबाव", "raw_content": "\nअधिसूचना आणि शासन निर्णय\nअंधेरीतील सेव्हन हिल्स हॉस्पिटल महापालिकेने ताब्यात घेण्याची मागणी\nअंधेरीतील सेव्हन हिल्स हॉस्पिटल महापालिकेने ताब्यात घेण्याची मागणी\nमुंबई :- अंधेरी (पूर्व ) मरोळ येथील अत्याधुनिक सेव्हन हिल्स हॉस्पिटल आरोग्य सेवेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे आहे. शहराच्या मोक्याच्या जागी १६ एकर जागेवर असलेल्या १५०० खाटांच्या या हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारच्या सोयी सुविधा आहेत. हॉस्पिटल सध्या दिवाळखोरीत निघालेले असल्याने ते ताब्यात घेऊन ‘एम्स’सारखे हॉस्पिटल येथे सुरु करता येणे शक्य आहे. मुंबई व महाराष्ट्राच्या जनतेला उत्तम आरोग्य सेवा पुरवण्यासाठी हे हॉस्पिटल महत्वाची भूमिका बजावू शकते. खासगी कंपनीच्या घशात हे हॉस्पिटल घालण्याऐवजी मुंबई महापालिकेनेच ते ताब्यात घ्यावे, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व मुंबईचे माजी उपमहापौर राजेश शर्मा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवलेल्या पत्रात केली आहे.\nयासंदर्भात मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात ते म्हणाले की, मुंबई महानगरपालिका आणि राज्य सरकारने सार्वजनिक गरजा लक्षात घेऊन व्यापक दृष्टीकोन ठेवण्याची गरज आहे आणि प्रगत वैद्यकीय संशोधन केंद्र आणि शिक्षणासह आंतरराष्ट्रीय दर्जाचे हॉस्पिटल म्हणून विकसित करण्याचा विचार करणे आवश्यक आहे. सेव्हन हिल्स हॉस्पिटलच्या आवारात शिल्लक असलेल्या जागेवर मेडीकल व नर्सिंग कॉलेज सुरु करता येउ शकते. सेव्हन हिल्स हॉस्पिटलच्या जागेचा मु�� मालकी हक्क मुंबई महानगरपालिकेचा आहे. महानगरपालिकेने ही जागा सेव्हन हिल्स हॉस्पिटलला लीजवर दिलेली आहे. मुंबई महापालिकेने दुसऱ्या कोणत्याही खासगी कंपनीच्या ताब्यात ती जागा जाऊ न देता स्वतः ताब्यात घेतली तर मुंबईमध्ये एक प्रशस्त, अत्याधुनिक, सर्व सोयीनियुक्त असे महत्वाचे आरोग्य केंद्र बनू शकते.\nअंधेरीतील मोक्याच्या ठिकाणी असलेल्या या हॉस्पिटलची बाजारभावानुसार ३००० ते ४००० कोटी रुपये किंमत आहे. पण या जागेकडे व्यापारी दृष्टीकोनातून न पाहता मानवी दृष्टीकोनातून त्याकडे पाहिले पाहिजे. याच हॉस्पिटलमध्ये कोराना महामारीच्या काळात सुसज्ज कोवीड सेंटर उभे केले होते, ज्याचा मुंबईकरांना मोठा फायदा झाला होता. एवढे प्रशस्त व सुविधायुक्त नवीन हॉस्पिटल उभे करणे सोपे नाही. मुंबईची वाढती लोकसंख्या लक्षात घेता त्यांच्या आरोग्य सेवांसाठी हे हॉस्पिटल एक मोठी संधी आहे, त्यासाठी सध्या असलेल्या सर्व सुविधांचा विचार करता मुंबई महानगरपालिकेने वेळ न घालवता हे हॉस्पिटल ताब्यात घेऊन मुंबईकरांना अत्याधुनिक आरोग्य सेवा देण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी राजेश शर्मा यांनी केली आहे .\nनिशिकांत भोजनेंचा भाजपला रामराम…\nधनगर आरक्षणावर जवळपास मार्ग\nनिघाला: गिरीश महाजन यांचं मोठ विधान\nधार्मिक भक्ती माझा उत्सव मुंबई रत्नागिरी संगमेश्वर\nमहाशिवरात्री निमित्त कसब्याच्या श्री कर्णेश्वर मंदिरात उद्यापासून विविध कार्यक्रमांचे आयोजन…\nअपघात महाराष्ट्र रत्नागिरी संगमेश्वर\nदेवरुख संगमेश्वर बस लोवले येथे दरीत कोसळली…\nधार्मिक भक्ती महाराष्ट्र मुंबई रत्नागिरी\nसकल हिंदू समाजाच्या जन आक्रोश मोर्चाला रत्नागिरीत मोठा प्रतिसाद…\nधार्मिक भक्ती माझा उत्सव मुंबई रत्नागिरी संगमेश्वर\nमहाशिवरात्री निमित्त कसब्याच्या श्री कर्णेश्वर मंदिरात उद्यापासून विविध कार्यक्रमांचे आयोजन…\nअपघात महाराष्ट्र रत्नागिरी संगमेश्वर\nदेवरुख संगमेश्वर बस लोवले येथे दरीत कोसळली…\nधार्मिक भक्ती महाराष्ट्र मुंबई रत्नागिरी\nसकल हिंदू समाजाच्या जन आक्रोश मोर्चाला रत्नागिरीत मोठा प्रतिसाद…\nप्रशासकीय महाराष्ट्र मुंबई रत्नागिरी\n“सर्वसामान्य नागरिकांसाठीच्या सेवांचे वेळेत वितरण करा… महसूल, कामगार, पोलीस विभागाचे चांगले काम…” – राज्य सेवा हक्क आयुक्त ��लदेव सिंग…\nप्रिंट, टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड\nवाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणारअसल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून जनशक्तीचा दबाव Janshaktichadabavnews या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल केलय.हे एक न्युज पोर्टल आहे. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देशातील घडामोडी तसेच स्थानिक, क्राईम, राजकीय, सामाजिक, जाहिरात, इतर विविध बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.\nकृपया संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये\nकिवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर,लेख आणि त्याचे हक्क‘ https://janshaktichadabav.com/\nआणि संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक\nसहमत असतीलच असे नाही Copyright:https://janshaktichadabav.com/ सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\nमुख्य संपादक : श्री.गणेश पवार\nऑफिस : ०५,वैती कंपाऊंड, आई नगर समोर, ओव्हळा, ठाणे – ४००६१२\nधार्मिक भक्ती माझा उत्सव मुंबई रत्नागिरी संगमेश्वर\nमहाशिवरात्री निमित्त कसब्याच्या श्री कर्णेश्वर मंदिरात उद्यापासून विविध कार्यक्रमांचे आयोजन…\nअपघात महाराष्ट्र रत्नागिरी संगमेश्वर\nदेवरुख संगमेश्वर बस लोवले येथे दरीत कोसळली…\nधार्मिक भक्ती महाराष्ट्र मुंबई रत्नागिरी\nसकल हिंदू समाजाच्या जन आक्रोश मोर्चाला रत्नागिरीत मोठा प्रतिसाद…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00744.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://krushimarathi.com/cotton-crop-management-do-this-to-save-crop-from-pink-bollworm/", "date_download": "2024-03-04T23:58:37Z", "digest": "sha1:NV46XWMVL6EMK2ZAFGJ6QMBSXRWQLKUW", "length": 8939, "nlines": 50, "source_domain": "krushimarathi.com", "title": "गुलाबी बोंड अळीपासून कापसाचे पीक वाचवण्यासाठी 'हे' एक काम करा ! हमखास फायदा मिळणार - Krushimarathi.com", "raw_content": "\nगुलाबी बोंड अळीपासून कापसाचे पीक वाचवण्यासाठी ‘हे’ एक काम करा \nमोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा\nCotton Crop Management : कापूस हे राज्यासह संपूर्ण भारतात कमी अधिक प्रमाणात उत्पादित होणारे एक महत्त्वाचे पीक आहे. देशातील कापूस लागवडीचा विचार केला असता महाराष्ट्र हे प्रथम क्रमांकावर येते. मात्र उत्पादनात गुजरात राज्य आघाडीवर आहे. गुजरात मध्ये महाराष्ट्रापेक्षा कमी क्षेत्रावर कापसाची शेती केली जाते.\nपण तिथे कापसाची एकरी उत्पादकता अधिक आहे. यामुळे उत्पादनाच्या बाबतीत गुजरात हे राज्य पहिल्या क्रमांकावर येते. याचाच अर्थ आपल्याकडे कापसाची एकरी उत्पादकता खूपच कमी आहे. कापसाचे उत्पादन कमी होण्यामागे अनेक कारणे आहेत.\nयामध्ये पहिले आणि महत्त्वाचे कारण म्हणजे गुलाबी बोंड अळी. या कीटकांच्या प्रादुर्भावामुळे कापसाच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट येते.यंदा तर मान्सून काळात कमी पाऊस बरसला असल्याने दरवर्षीच्या तुलनेत यंदा उत्पादन कमी राहणार आहे.\nअशा परिस्थितीत कापसाच्या पिकातून चांगले उत्पादन मिळवण्यासाठी पिकावर गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी शेतकऱ्यांनी योग्य त्या उपाययोजना करणे आवश्यक आहे.\nयामुळे आज आपण गुलाबी बोंड आळी पासून कापसाचे पीक कसे वाचवावे याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.\nशेतकऱ्यांनी शिफारशींनुसार योग्य वेळी पिकाची पेरणी करावी.\nकिडींचा प्रादुर्भाव व त्यांच्या नियंत्रणासाठी फेरोमोन ट्रॅप वेळेवर बसवले पाहिजेत.\nकमी उंचीचे आणि कमी कालावधीत तयार होणाऱ्या वाणांना प्राधान्य दिले पाहिजे.\nपीक ४५-६० दिवसांचे झाल्यावर नीम आधारित कीटकनाशकाची फवारणी करा.\nजेव्हा पीक 60-120 दिवसांचे असेल तेव्हा सिंथेटिक पायरेथ्रॉइड्सची फवारणी करू नये, शिफारशीनुसार इतर कीटकनाशकांची फवारणी मात्र केली जाऊ शकते.\nपीक पेरणीपूर्वी शेतकऱ्यांनी शेतात ठेवलेले पूर्वीचे कापसाचे अवशेष नष्ट करावेत किंवा कापसाच्या पऱ्हाट्या दूर सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवाव्यात किंवा जाळून टाकाव्यात.\nजिनिंग मिलमध्ये कापसाची जिनिंग करून उरलेला माल नष्ट करून कापसाच्या सरकीला झाकून ठेवावे, जेणेकरून त्यामध्ये असलेल्या प्युपापासून निर्माण होणारी कीटक पसरणार नाही.\nशेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा\n तुम्हाला अजून पीएम किसानचा 16वा हप्ता मिळाला नाही मग इथं तक्रार करा लगेचच खात्यात जमा होणार पैसे\nयंदा पांढरे सोने शेतकऱ्यांना मालामाल बनवणार कापूस बाजार भावात 1,000 रुपयांची वाढ, भविष्यात कसे राहणार दर \n आता भारत ‘या’ 2 देशांना निर्यात करणार 64 हजार 400 टन कांदा, बाजारभाव वाढणार का \n ‘या’ 10 नवीन मार्गावर सुरू होणार वंदे भारत स्लीपर ट्रेन, पहिली ट्रेन मार्चमध्येच होणार लाँच, महाराष्ट्रालाही मिळणार भेट, पहा रूटमॅप\nमहाराष्ट्रातील अनेक धरणांनी आत्ताच तळ गाठला, तुमच्या जवळील धरणात किती टक्के पाणीसाठा शिल्लक आहे \n300 युनिट मोफत वीज मिळवण्यासाठी ‘इथं’ अर्ज करा, पहा संपूर्ण प्रोसेस सोप्या भाषेत\n महाराष्ट्रात ‘या’ ठिकाणी तयार होणार भव्य क्रिकेट स्टेडियम, गोपीनाथ मुंडे यांची मोठी घोषणा\n महाराष्ट्रात आणखी ‘इतके’ दिवस जोरदार वादळी पाऊस, काही ठिकाणी गारपीट देखील होणार\nउन्हाळ्यात गिलक्याच्या ‘या’ 3 जातींची लागवड करा, विक्रमी उत्पादन मिळवा\nपीएम सूर्य घर मोफत वीज योजनेत जुन्या रूफटॉप सोलर योजनेपेक्षा अधिक सबसिडी मिळते का पहा दोघा योजनेमधील अनुदानाचा फरक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00744.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://krushimarathi.com/maharashtra-government-farmer-scheme-a-subsidy-of-4-lakhs-will-be-given-for-this-agriculture/", "date_download": "2024-03-05T01:51:02Z", "digest": "sha1:VT4MEFYAWNQOJNIFHFMEWKORLHU55B5G", "length": 10452, "nlines": 54, "source_domain": "krushimarathi.com", "title": "महाराष्ट्र राज्य शासनाकडून ‘या’ शेतीसाठी मिळणार 4 लाखाचे अनुदान ! वाचा सविस्तर - Krushimarathi.com", "raw_content": "\nमहाराष्ट्र राज्य शासनाकडून ‘या’ शेतीसाठी मिळणार 4 लाखाचे अनुदान \nमोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा\nMaharashtra Government Farmer Scheme : राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि कामाची बातमी समोर येत आहे. खरंतर, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या उत्थानासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून विविध योजना राबवल्या जात आहेत.\nशेतकऱ्यांचे उत्पादन वाढावे, उत्पन्न वाढावे, त्यांची आर्थिक परिस्थिती सदृढ व्हावी या दृष्टीने राज्य शासनाच्या माध्यमातून गेल्या काही वर्षांपासून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून राज्यातील शेतकऱ्यांसाठी रेशीम उद्योग विकास योजना राबवली जात आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी रेशीम शेतीला चालना दिली जात आहे.\nखरे तर रेशीम शेतीसाठी राज्यातील विविध जिल्ह्यांमधील हवामान पोषक असून रेशीम शेती ही शेतकऱ्यांसाठी फायद्याचा सौदा सिद्ध होत आहे. हेच कारण आहे की कृषी तज्ञ रेशीम शेती करण्याचा सल्ला देत आहेत. दरम्यान, शासनाच्या माध्यमातून रेशीम शेतीसाठी अनुदान उपलब्ध करून दिले जात आहे.\nमहात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत रेशीम उद्योग विकास योजना राबवली जात आहे. या योजनेअंतर्गत राज्यात 20 डिसेंबर पर्यंत विशेष अभियान राबवले जात आहेत. तुतीच्या लागवडीसाठी 20 डिसेंबर पर्यंत महा रेशीम अभियान राबवले जात आहे.\nपुणे जिल्ह्यात देखील हे अभियान राबवले जात असून या अंतर्गत तुझी लागवडीला प्रोत्साहन दिले जाणार आहे. तुती लागवडीसाठी आणि रेशीम शेतीसाठी या योजनेच्या माध्यमातून तब्बल चार लाख रुपयांचे अनुदान मिळणार आहे. त्यामुळे रेशीम शेतीला चालना मिळेल आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल असा आशावाद व्यक्त केला जात आहे. आता आपण या योजनेसंदर्भात माहिती जाणून घेणार आहोत.\nया योजनेअंतर्गत तुती लागवडीसाठी आणि रेशीम शेतीसाठी तीन वर्षांच्या काळात तीन लाख 97 हजार 335 रुपये अनुदान स्वरूपात दिले जातात. या महा रेशीम अभियान अंतर्गत हे अनुदान उपलब्ध होते.\nयामध्ये तुती लागवडीसाठी एक लाख 68 हजार 186 रुपये, कीटक संगोपन गृह बांधकामासाठी एक लाख 79 हजार रुपये आणि साहित्यासाठी 32 हजार रुपयांचे अनुदान दिले जाते असे तीन वर्षासाठी तीन लाख 97 हजार रुपयांचे अनुदान या अंतर्गत मिळते.\nत्यामुळे या योजनेत अधिकाधिक शेतकऱ्यांना नाव नोंदणी करण्याचा सल्ला दिला जात असून जिल्ह्याच्या कृषी विभागाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लवकरात लवकर यासाठी नाव नोंदणी करण्याचे आवाहन केले आहे.\nयोजनेसाठी निकष काय आहेत\nशेतकरी अल्पभूधारक असणे आवश्यक आहे.\nत्याच्याकडे जॉबकार्ड देखील हवे आहे.\nसिंचनाची सोय आवश्यक असेल.\nएका गावातून ५ लाभार्थी आवश्यक असतील.\nकृती आराखड्यात ग्रामपंचायत ठराव आवश्यक राहणार आहे.\nसातबारा, आठ अ, चतुसीमा नकाशा, आधार कार्ड, बँक पासबुक झेरॉक्स, पासपोर्ट आकाराचे दोन फोटो इत्यादी कागदपत्रे लागतील.\nशेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा\n तुम्हाला अजून पीएम किसानचा 16वा हप्ता मिळाला नाही मग इथं तक्रार करा लगेचच खात्यात जमा होणार पैसे\nयंदा पांढरे सोने शेतकऱ्यांना मालामाल बनवणार कापूस बाजार भावात 1,000 रुपयांची वाढ, भविष्यात कसे राहणार दर \n आता भारत ‘या’ 2 देशांना निर्यात करणार 64 हजार 400 टन कांदा, बाजारभाव वाढणार का \n ‘या’ 10 नवीन मार्गावर सुरू होणार वंदे भारत स्लीपर ट्रेन, पहिली ट्रेन मार्चमध्येच होणार लाँच, महाराष्ट्रालाही मिळणार भ��ट, पहा रूटमॅप\nमहाराष्ट्रातील अनेक धरणांनी आत्ताच तळ गाठला, तुमच्या जवळील धरणात किती टक्के पाणीसाठा शिल्लक आहे \n300 युनिट मोफत वीज मिळवण्यासाठी ‘इथं’ अर्ज करा, पहा संपूर्ण प्रोसेस सोप्या भाषेत\n महाराष्ट्रात ‘या’ ठिकाणी तयार होणार भव्य क्रिकेट स्टेडियम, गोपीनाथ मुंडे यांची मोठी घोषणा\n महाराष्ट्रात आणखी ‘इतके’ दिवस जोरदार वादळी पाऊस, काही ठिकाणी गारपीट देखील होणार\nउन्हाळ्यात गिलक्याच्या ‘या’ 3 जातींची लागवड करा, विक्रमी उत्पादन मिळवा\nपीएम सूर्य घर मोफत वीज योजनेत जुन्या रूफटॉप सोलर योजनेपेक्षा अधिक सबसिडी मिळते का पहा दोघा योजनेमधील अनुदानाचा फरक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00744.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharastralive.com/", "date_download": "2024-03-05T01:12:46Z", "digest": "sha1:KVGG3YJP2CBH6DWYCO7RNMP5VMP2MPLW", "length": 23968, "nlines": 194, "source_domain": "maharastralive.com", "title": "मुख्यपान - maharashtra live", "raw_content": "\nधाराशिवकरांसाठी आयोध्या दर्शनाचे आयोजन:आस्था या विशेष रेल्वेने अयोध्येला जाणार 1344 रामभक्ततेरखेडा येथे पोलीसांचे कोंबिंग ऑपरेशन आठ संशयित आरोपी घेतले ताब्यातगुवाहाटी च्या पंचतारांकीत हॉटेलात कोनत्या गद्दार आमदाराने इअरहोस्टेसचा विनभंग केला शोधने गरजेचे — ऍड.असिम सरोदेआपल्याच मराठा आमदारांनी मला सहकार्य न करता शासनाची बाजु घेतली: मनोज जरांगे पाटील- तुम्ही मला साथ दया मी मागे हटणार नाही जरांगे यांची मराठा समाजाला सादबसवराज पाटील हे मराडवाडयाच्या राजकीय क्षेत्रातील मोठे नावरेल्वे मार्गाच्या भुसंपादनाचे चुकीचे निवाडे करणाऱ्या अधिकार्‍यावर निलंबनाची कारवाई करावीआमदार कैलास पाटील यांची महसुलमंत्र्याकडे मागणीबांधकाम कामगारांना इस्त्राईलमध्ये नोकरी करण्याची संधीराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठीआरोग्य यंत्रणा सज्ज डॉ. सतिश हरिदासचालु योजना राबवा, चुनावी जुमले म्हणुन पोकळ घोषणा करु नका- आमदार कैलास पाटलांचा सरकारवर हल्ला.बसवराज पाटील आखेर भाजपाच्या तंबूत दाखल:मुंबई येथे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस,केंद्रीय राज्यमंत्री भगवंत खुबा यांच्या हस्ते पक्ष प्रवेश\nधाराशिवकरांसाठी आयोध्या दर्शनाचे आयोजन:आस्था या विशेष रेल्वेने अयोध्येला जाणार 1344 रामभक्त\nतेरखेडा येथे पोलीसांचे कोंबिंग ऑपरेशन आठ संशयित आरोपी घेतले ताब्यात\nगुवाहाटी च्या पंचतारांकीत हॉटेलात कोनत्या गद्दार आमदाराने इअरहोस्टेसचा विनभंग केला शोधने गरजेचे — ऍड.असिम सरोदे\nमहाराष्ट्र न्युज महाराष्ट्रन्यूज महाराष्ट्र् न्युज\nआपल्याच मराठा आमदारांनी मला सहकार्य न करता शासनाची बाजु घेतली: मनोज जरांगे पाटील- तुम्ही मला साथ दया मी मागे हटणार नाही जरांगे यांची मराठा समाजाला साद\nधाराशिवकरांसाठी आयोध्या दर्शनाचे आयोजन:आस्था या विशेष रेल्वेने अयोध्येला जाणार 1344 रामभक्त\nतेरखेडा येथे पोलीसांचे कोंबिंग ऑपरेशन आठ संशयित आरोपी घेतले ताब्यात\nगुवाहाटी च्या पंचतारांकीत हॉटेलात कोनत्या गद्दार आमदाराने इअरहोस्टेसचा विनभंग केला शोधने गरजेचे — ऍड.असिम सरोदे\nमहाराष्ट्र न्युज महाराष्ट्रन्यूज महाराष्ट्र् न्युज\nआपल्याच मराठा आमदारांनी मला सहकार्य न करता शासनाची बाजु घेतली: मनोज जरांगे पाटील- तुम्ही मला साथ दया मी मागे हटणार नाही जरांगे यांची मराठा समाजाला साद\nधाराशिवकरांसाठी आयोध्या दर्शनाचे आयोजन:आस्था या विशेष रेल्वेने अयोध्येला जाणार 1344 रामभक्त\nधाराशिव रिपोर्टर दि.4 आयोध्येतील प्रभू रामचंद्राचे दर्शन घेण्यासाठी धाराशिव लोकसभेतील 1344 रामभक्त मंगळवार दिनांक 05 मार्च रोजी सायंकाळी चार वाजता\nतेरखेडा येथे पोलीसांचे कोंबिंग ऑपरेशन आठ संशयित आरोपी घेतले ताब्यात\nगुवाहाटी च्या पंचतारांकीत हॉटेलात कोनत्या गद्दार आमदाराने इअरहोस्टेसचा विनभंग केला शोधने गरजेचे — ऍड.असिम सरोदे\nमहाराष्ट्र न्युज महाराष्ट्रन्यूज महाराष्ट्र् न्युज\nआपल्याच मराठा आमदारांनी मला सहकार्य न करता शासनाची बाजु घेतली: मनोज जरांगे पाटील- तुम्ही मला साथ दया मी मागे हटणार नाही जरांगे यांची मराठा समाजाला साद\nबसवराज पाटील हे मराडवाडयाच्या राजकीय क्षेत्रातील मोठे नाव\nगुवाहाटी च्या पंचतारांकीत हॉटेलात कोनत्या गद्दार आमदाराने इअरहोस्टेसचा विनभंग केला शोधने गरजेचे — ऍड.असिम सरोदे\nधाराशिव रिपोर्टर दि.4 गुवाहाटीत ज्या पंचतारांकीत हॉटेलात हे गद्दार आमदार थांबले होते. त्या हॉटेलात दुस—या ग्राहकांना हॉटेलात येण्यास परवानगी नव्हती.\nमहाराष्ट्र न्युज महाराष्ट्रन्यूज महाराष्ट्र् न्युज\nआपल्याच मराठा आमदारांनी मला सहकार्य न करता शासनाची बाजु घेतली: मनोज जरांगे पाटील- तुम्ही मला साथ दया मी मागे हटणार नाही जरा��गे यांची मराठा समाजाला साद\nबसवराज पाटील हे मराडवाडयाच्या राजकीय क्षेत्रातील मोठे नाव\nरेल्वे मार्गाच्या भुसंपादनाचे चुकीचे निवाडे करणाऱ्या अधिकार्‍यावर निलंबनाची कारवाई करावीआमदार कैलास पाटील यांची महसुलमंत्र्याकडे मागणी\nबांधकाम कामगारांना इस्त्राईलमध्ये नोकरी करण्याची संधी\nआमडदे ग्रामपंचायत निवडणूकीत समिधा विकास पॅनल ला विजयी करा-भोसले\nजळगाव रिपोर्टर आमडदे गावाचा विकास करण्यासाठी समीधा विकास पॅनलला विजयी करण्याचे आवहान भोसले यांनी केले आहे.ग्रामिण जळगाव- ग्रामपंचायत सार्वञिक निवडणूकीचा नुकताच\nमहाराष्ट्र न्युज महाराष्ट्र् न्युज राजकीय\n2019 पर्यंतचे राजकीय, सामाजिक खटले मागे घेण्याचा मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय\nऔरंगाबाद पदवीधर निवडणूक रिंगणात 45 उमेदवार, राजकीय पक्षांसमोर आव्हान\nमहाराष्ट्र न्युज महाराष्ट्र् न्युज राजकीय\nराजकीय साहित्य संमेलनासाठी मी समर्थ : मकरंदराजे निबांळकर\nसाहीत्य संमेलनामध्ये राजकीय प्रतिनिधीना बदनाम केले: मकरंदराजे निबांळकर\nधाराशिवकरांसाठी आयोध्या दर्शनाचे आयोजन:आस्था या विशेष रेल्वेने अयोध्येला जाणार 1344 रामभक्त\nधाराशिव रिपोर्टर दि.4 आयोध्येतील प्रभू रामचंद्राचे दर्शन घेण्यासाठी धाराशिव लोकसभेतील 1344 रामभक्त मंगळवार दिनांक 05 मार्च रोजी सायंकाळी चार वाजता\nराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठीआरोग्य यंत्रणा सज्ज डॉ. सतिश हरिदास\nखासदार,आमदारामुळे जिल्हयात चांगले अधिकारी येत नाहीत: नितीन काळे\nबावी येथिल साठेनगर मधील स्मशान भूमीचा प्रशन मार्गी\nतेरखेडा येथे पोलीसांचे कोंबिंग ऑपरेशन आठ संशयित आरोपी घेतले ताब्यात\nधाराशिव रिपोर्टर दि.4 आगामी काळात होणारे निवडणूका, सनउत्सव,जयंतीच्या अनुशंगाने पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांच्या यांचे आदेशान्वये मालमत्तेसंबंधी आरोपींचा तसेच विविध\nचाकूचा धाक दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या चुलत काकास दहा वर्षे सश्रम करावासाची शिक्षा तर 45 हजार रुपये दंड\n२७ वर्षे फरार असलेला आरोपी स्थानिक गुन्हे शाखेने केला जेरबंद\nआँनलाईन खरेदीसाठी ५ वर्षीय बालकाची केली हत्या: आरोपी पोलीसांच्या ताब्यात\nतुळजापूर पंचायत समिती सभापतीपदी विमलबाई मुळे तर उपसभापतीपदी चित्तरंजन सरडे यांची निवड\n१७४ कोटी���च्या कामांचे गडकरींच्या हस्ते भूमिपूजन-आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती\nविनायकराव पाटीलांचे तब्बल ११ दिवसा नंतर अमरण उपोषण मागे:मुख्यमंत्र्यांनी साधला होता संवाद\nपोलिसांनी महिलेकडून दहा हजार रूपये घेवून केला आत्याचार ,पोलीस प्रशासनात खळबळ\nकुठल्याही जातीपातीचा विचार न करता संत जगावर उपकार करत असतात – ह भ प दत्तात्रय महाराज हुके\nआमदार कैलास पाटील यांची विम्याची रक्कम मिळवुन देण्याबात कृषी आयुक्त गेडाम यांच्याकडे मागणी\nआमडदे ग्रामपंचायत निवडणूकीत समिधा विकास पॅनल ला विजयी करा-भोसले\nजळगाव रिपोर्टर आमडदे गावाचा विकास करण्यासाठी समीधा विकास पॅनलला विजयी करण्याचे आवहान भोसले यांनी केले आहे.ग्रामिण जळगाव- ग्रामपंचायत सार्वञिक निवडणूकीचा नुकताच\nमहाराष्ट्र न्युज महाराष्ट्र् न्युज राजकीय\n2019 पर्यंतचे राजकीय, सामाजिक खटले मागे घेण्याचा मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय\nऔरंगाबाद पदवीधर निवडणूक रिंगणात 45 उमेदवार, राजकीय पक्षांसमोर आव्हान\nमहाराष्ट्र न्युज महाराष्ट्र् न्युज राजकीय\nराजकीय साहित्य संमेलनासाठी मी समर्थ : मकरंदराजे निबांळकर\nसाहीत्य संमेलनामध्ये राजकीय प्रतिनिधीना बदनाम केले: मकरंदराजे निबांळकर\nआमच्याबद्दल प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून ‘https://maharastralive.com/ या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल केलय.हे एक वेब पोर्टल आहे. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देशातील घडामोडी तसेच स्थानिक, बातम्या,माहिती घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन,सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय,म्हणूनच आम्ही बदलतोय.\nकृपया संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क ‘ https://maharastralive.com/ ’ आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही Copyright: https://maharastralive.com/ सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00744.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mayboli.in/2024/02/calcium-deficiency-symptoms-in-marathi/", "date_download": "2024-03-04T23:48:34Z", "digest": "sha1:Z7W7TIZF3QLS4G37VJTGOBGR5ZJRA5YO", "length": 14350, "nlines": 157, "source_domain": "mayboli.in", "title": "Calcium Deficiency Symptoms in Marathi - Mayboli.in", "raw_content": "\nदोन अक्षरी मुलींची नावे\nदोन अक्षरी मुलींची नावे\nCalcium Deficiency Symptoms in Marathi – कॅल्शियम हे एक अत्यावश्यक खनिज आहे जे संपूर्ण आरोग्य राखण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. मजबूत हाडे आणि दात तयार करण्यासाठी आणि त्यांची देखभाल करण्यासाठी हा केवळ एक महत्त्वाचा घटक नाही तर स्नायूंचे आकुंचन, रक्त गोठणे आणि मज्जातंतूंचे संक्रमण यांसारख्या विविध शारीरिक कार्यांमध्ये देखील ती महत्त्वपूर्ण भूमिका बजावते.\nत्याचे महत्त्व असूनही, अनेक व्यक्ती पुरेशा प्रमाणात कॅल्शियम सेवनाचे महत्त्व दुर्लक्षित करतात, ज्यामुळे कॅल्शियमच्या कमतरतेसह संभाव्य आरोग्य समस्या उद्भवतात.\nस्नायू कमजोरी आणि पेटके\nसुन्न होणे आणि मुंग्या येणे\nहृदय व रक्तवाहिन्यासंबंधी समस्या\nया लेखात, आम्ही कॅल्शियमच्या कमतरतेशी संबंधित लक्षणे (Calcium Deficiency Symptoms in Marathi) शोधून काढू, ज्यामुळे व्यक्तींना ही पौष्टिक चिंता ओळखण्यात आणि त्याचे निराकरण करण्यात मदत होईल.\nस्नायू कमजोरी आणि पेटके\nकॅल्शियमच्या कमतरतेच्या सुरुवातीच्या लक्षणांपैकी एक म्हणजे स्नायू कमकुवत होणे आणि पेटके येणे. स्नायूंच्या योग्य आकुंचनासाठी कॅल्शियम आवश्यक आहे आणि जेव्हा शरीराला पुरेसा पुरवठा होत नाही, तेव्हा व्यक्तींना स्नायू पेटके, उबळ किंवा कमकुवतपणा येऊ शकतो. हे पाय आणि बाहूंसह विविध स्नायू गटांना प्रभावित करू शकते.\nकॅल्शियम हाडांसाठी एक महत्त्वाचा घटक असल्याने, कमतरतेमुळे हाडांच्या आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. ऑस्टियोपोरोसिस, कमकुवत आणि ठिसूळ हाडे द्वारे वैशिष्ट्यीकृत स्थिती, दीर्घकालीन कॅल्शियम कमतरतेचा संभाव्य परिणाम आहे. व्यक्तींना अधिक सहजपणे फ्रॅक्चरचा अनुभव येऊ शकतो आणि त्यांची हाडे सच्छिद्र आणि नुकसानास संवेदनाक्षम होऊ शकतात.\nकॅल्शियमची कमतरता तोंडाच्या आरोग्यावर देखील परिणाम करू शकते, ज्यामुळे दात किडणे आणि हिरड्यांचे आजार यासारख्या दंत समस्या उद्भवू शकतात. दात प्रामुख्याने कॅल्शियमचे बनलेले असतात, आणि अपुऱ्या पातळीमुळे त्यांची ताकद आणि अखंडता धोक्यात येते. व्यक्तींना ���ातांची वाढलेली संवेदनशीलता आणि पोकळीत जास्त संवेदनशीलता दिसू शकते.\nठिसूळ आणि सहज तुटणारे नखे कॅल्शियमच्या कमतरतेचे सूचक असू शकतात. मजबूत आणि निरोगी नखे राखण्यासाठी कॅल्शियम आवश्यक आहे आणि या खनिजाच्या कमतरतेमुळे नखे ठिसूळ, पातळ किंवा विकृत होऊ शकतात.\nसुन्न होणे आणि मुंग्या येणे\nकॅल्शियम मज्जातंतूंच्या संक्रमणामध्ये सामील आहे आणि कमतरतेमुळे असामान्य संवेदना होऊ शकतात जसे की सुन्नपणा आणि मुंग्या येणे, विशेषतः हातपायांमध्ये. व्यक्तींना “पिन आणि सुया” संवेदना अनुभवू शकतात, जे संभाव्य तंत्रिका बिघडलेले कार्य दर्शवते.\nतीव्र थकवा आणि कमजोरी कॅल्शियमच्या कमतरतेशी संबंधित असू शकते. खनिज ऊर्जा चयापचय मध्ये भूमिका बजावते, आणि जेव्हा पातळी कमी असते, तेव्हा व्यक्तींना ऊर्जेची कमतरता आणि एकूणच कमकुवतपणा जाणवू शकतो.\nहृदय व रक्तवाहिन्यासंबंधी समस्या\nजरी कमी ज्ञात असले तरी, कॅल्शियमची कमतरता हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी प्रणालीवर देखील परिणाम करू शकते. हृदयाच्या स्नायूंच्या आकुंचन आणि विश्रांतीमध्ये कॅल्शियमचा सहभाग असतो. अपर्याप्त पातळीमुळे अनियमित हृदयाचे ठोके किंवा इतर हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी समस्या उद्भवू शकतात.\nउत्तम आरोग्य राखण्यासाठी कॅल्शियमच्या कमतरतेची लक्षणे ओळखणे महत्त्वाचे आहे. दुग्धजन्य पदार्थ, पालेभाज्या आणि फोर्टिफाइड खाद्यपदार्थ यासारख्या कॅल्शियम-समृद्ध अन्नाने समृद्ध संतुलित आहार कमतरता टाळण्यास मदत करू शकतो, परंतु विशिष्ट आहारातील निर्बंध किंवा वैद्यकीय परिस्थिती असलेल्या व्यक्तींना आरोग्यसेवा व्यावसायिकांच्या मार्गदर्शनाखाली कॅल्शियम पूरक आहारांचा विचार करावा लागेल.\nया लक्षणांची नियमित तपासणी आणि जागरुकता कॅल्शियमच्या कमतरतेशी संबंधित दीर्घकालीन गुंतागुंत रोखून, लवकर शोधण्यात आणि हस्तक्षेप करण्यात मदत करू शकते.\nB Long F Tablet Uses in Marathi – बी लॉंग एफ टॅब्लेटचा मराठीत उपयोग\nFHR Meaning in Marathi – एफ एच आर बद्दल संपूर्ण माहिती\nद वरून मुलींची नावे 2024 – Latest & New\nन अक्षरावरून मुलींची नावे २०० नावे अर्थासहित – N Varun Mulinchi Nave 200+\nरोहित शर्माला कर्णधारपदावरून हटवल्याने मुंबई इंडियन्सचे इन्स्टाग्रामवरील तब्बल इतके लाख फॉलोअर्स कमी झाले आहेत\nरोहितची शर्माची कप्तानी गेल्यावर सूर्यकुमार यादवच्या सोशल मीडिया प��स्टने चाहत्यांना आश्चर्यचकित केले\nजाणून घ्या ह्रदय विकाराचा झटका आल्यावर अभिनेता श्रेयश तळपदेची आता त्याची तब्येत कशी आहे ते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00744.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A4%AC%E0%A5%80_%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A4%BE", "date_download": "2024-03-04T23:40:04Z", "digest": "sha1:ACE5U7TED4YA4PJ4BDONCQ6ZYDU4WA4A", "length": 10888, "nlines": 380, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "अरबी भाषा - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nअरबी भाषा (अरबी: العربية, उच्चारः अल् अरबीयाह्) ही जगातील एक प्रमुख भाषा आहे. अरब लोकांवरुन ह्या भाषेचे नाव अरबी असे पडले.अरबी भाषेस पवित्र भाषा असे मानण्यात आले आहे, इस्लाम धर्माचा पवित्र ग्रंथ कुराण हा ह्याच भाषेत आहे, तसेच इस्लाम धर्माचे संस्थापक,प्रेषित मुहम्मद पैगंबर ह्यांची बोलीभाषा अरबी होती.\nअरब संघामधील सर्व देश (इस्लाम धर्माची पवित्र भाषा)\nमध्यपूर्व, उत्तर आफ्रिका, आफ्रिकेचे शिंग\n२७ इस्लामिक देशांची राष्ट्रभाषा[१]\nara (विदागारातील आवृत्ती वेबॅक मशिनवर)\nअरबी ही एकमेव अधिकृत भाषा (हिरवा रंग) व अरबी ही एक अधिकृत भाषा (निळा रंग)\nअरबी (लिपी) भाषेतील लिखाणशैलीचे एक उदाहरण.\nसध्या जगातील एकूण २९ कोटी लोक अरबी भाषा वापरतात.\n२ हे सुद्धा पहा\nजगातील एकूण २५ सार्वभौम देश व २ अमान्य देशांमध्ये अरबी ही राजकीय भाषा आहे. ह्याबाबतीत इंग्लिश व फ्रेंच खालोखाल अरबीचा तिसरा क्रमांक आहे.\nचाड 10,329,208 फ्रेंच सोबत सह-राजकीय भाषा\nकोमोरोस 691,000 फ्रेंच व कोमोरियन सोबत सह-राजकीय भाषा\nजिबूती 864,000 फ्रेंच सोबत सह-राजकीय भाषा\nइरिट्रिया 5,224,000 इंग्लिश व तिग्रिन्या सोबत सह-राजकीय भाषा\nइराक 31,234,000 कुर्दी सोबत सह-राजकीय भाषा\nपॅलेस्टाईन 4,293,313 वेस्ट बँक, गाझा पट्टी व पूर्व जेरुसलेम हे पॅलेस्टिनी राज्याचे भूभाग असल्याचा दावा आहे.\nइस्रायल 7,653,600 हिब्रू सोबत सह-राजकीय भाषा\nमोरोक्को 32,200,000 बर्बर सोबत सह-राजकीय भाषा\nसोमालिया 9,359,000 सोमाली सोबत सह-राजकीय भाषा\nसुदान 43,939,598 इंग्लिश सोबत सह-राजकीय भाषा\nसंयुक्त अरब अमिराती 4,975,593\nसहरावी अरब लोकशाही प्रजासत्ताक पश्चिम सहारावर हक्काचा दावा; स्पॅनिश सोबत सह-राजकीय भाषा\nसोमालीलँड उत्तर सोमालियावर हक्काचा दावा; सोमाली सोबत सह-राजकीय भाषा\nहे सुद्धा पहा संपादन\nशेवटचा बदल २७ सप्टेंबर २०२३ तारखेला ०३:१० वाजता झाला\nया पानातील शेवटचा बदल २७ सप्टेंबर २०२३ रोजी ०३:१० वाजता केला गेला.\n��तर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 4.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00744.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://bhumiputrachihak.com/news/9809", "date_download": "2024-03-05T01:49:28Z", "digest": "sha1:KL44MDV32NMWPR7XWQLRRX6KMDCFQPHB", "length": 10086, "nlines": 87, "source_domain": "bhumiputrachihak.com", "title": "ब्रेकिंग :- वरोरा तालुक्यातील पिंपळगाव जुगार अड्ड्यावर उपविभागीय पोलीस अधिकारी यांची धाड. | Bhumiputrachi hak", "raw_content": "\nHome वरोरा ब्रेकिंग :- वरोरा तालुक्यातील पिंपळगाव जुगार अड्ड्यावर उपविभागीय पोलीस अधिकारी यांची धाड.\nब्रेकिंग :- वरोरा तालुक्यातील पिंपळगाव जुगार अड्ड्यावर उपविभागीय पोलीस अधिकारी यांची धाड.\nजुगार खेळणाऱ्या 14 जुगारीविरोधात गुन्हे दाखल, दोन व चार चाकी वाहनांसह रोख रक्कम जप्त.\nवरोरा भद्रावती क्षेत्रात जेव्हापासून उपविभागीय पोलीस अधिकारी नोपानी हे रुजू झाले तेव्हापासून अवैध व्यावसायिकांवर एक प्रकारचा वचक बसला असून प्रस्थापित राजकीय दरारा असलेल्यांना सुद्धा त्यांनी जेरबंद केल्याच्या घटना बघता असा पोलीस अधिकारी सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देतो असा किमान वरोरा वाशीयांना विश्वास आहे, अशातच पोळ्याचा पाडवा साजरा करण्यासाठी तालुक्यातील पिंपळगाव (फत्तेपूर ) जुगार अड्डा भरविणाऱ्या 14 जुगारी यांना उपविभागीय अधिकारी नोपानी यांनी रंगेहात पकडल्याची घटना काल सायंकाळी समोर आली आहे. यामध्ये काही जुगारी फरार झाल्याची पण माहिती आहे.\nतालुक्यातील (फ़त्तापुर)पिंपळगाव येथील एका ठिकाणी जवळपास 30 ते 50 जुगार खेळणाऱ्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी नोपानी यांना कळताच त्यांच्या चमूने पिंपळगाव येथे जावून जुगार अड्डय़ावर धाड टाकली, दरम्यान जवळपास 14 जुगारी यांना अटक करण्यात आली असल्याची माहिती असून त्यांच्याकडून 16 दोन चाकी 1 चार चाकी शिवाय 54300 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी नोपानी यांच्या नेत्रुत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश चौरे. मनोहर आमने,उपपोलिस निरीक्षक मित्तलवार. दीपक मेश्राम,खुशाल निमगडे. दीपक दुधे इत्यादींनी केली. या कारवाईने जुगार खेळणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.\nPrevious articleखळबळजनक :- बेनामी संपती कायद्यांतर्गत खासदार,आमदारांची संपती जप्त होणार \nNext articleधनोजे कुणबी समाज अध्यक्ष म्हणून आवाजी मताने निवडून आलेल्या अँड सातपुते यांच्यावर आक्षेप \nदणका :- लेडी सिंघम आयपीएस नयोमी साटम यांची रेती तस्कराविरोधात पुन्हा कारवाई.\nसंतापजनक :- वंधली निलजई आमडी सोईटच्या रस्ते बांधकामात निकृष्ट दर्जाचे मटेरियल\nआंदोलन :-सामाजिक कार्यकर्ते किशोर डुकरे यांचे आमरण उपोषण अखेर सुटले,\nIPL 2024 चे वेळापत्रक जाहीर\nनागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यात चंद्रपूर जिल्हा आदर्श ठरावा\nदणका :- लेडी सिंघम आयपीएस नयोमी साटम यांची रेती तस्कराविरोधात पुन्हा कारवाई.\nलक्षवेधी :- सरकारी पैशाची उधळपट्टी करून तीन दिवस ताडोबा महोत्सव कशासाठी\nमहत्वाचं :- ते चार रेती ट्रक पोलिसांनी पकडले मग ती रेती कुठल्या घाटातून आली\nभूमिपूत्राची हाक न्यूज पोर्टलचे संपादक राजू कुकडे हे मागील सोळा वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांच्या धारदार लेखणीने अनेकांना न्याय मिळवून दिला तर अवैध व्यावसायिकांच्या विरोधात पुकारलेल्या लढ्यात शासनाला मोठा महसूल मिळवून दिला. उच्च शिक्षित, कर्तव्यदक्ष आणि लोकसेवक असलेल्या राजू कुकडे यांनी जिल्ह्यातील पत्रकारितेत आपला ठसा उमटवला आहे. त्यांच्या पोर्टल ची बातमी नेहमीच दमदार आणि वस्तुस्थितीचा वेध घेणारी ठरत असल्याने जिल्ह्यातील पत्रकारितेत सर्वत्र त्यांचे नाव आहे.\nभूमिपुत्राची हाक हे न्यूजपोर्टल मराठी साप्ताहिक वृत्तपत्र भूमिपुत्राची हाकद्वारा प्रकाशित आहे.\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00745.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://bolbhidu.com/where-is-kanta-laga-girl-nowadays1/", "date_download": "2024-03-04T23:46:19Z", "digest": "sha1:UF5EV3XR2WWFPI3OLM4XYZP6M7LZLRKR", "length": 20591, "nlines": 109, "source_domain": "bolbhidu.com", "title": "हॉंगकॉंगला टूरला गेले आणि येताना काटा लगा घेऊन आले", "raw_content": "\n२५०० पेक्षाही अधिक हत्या डाकीणमुळे झाल्या; असा आहे डाकीण प्रथेचा इतिहास..\nकोल्हापुरी चपलेची खरी ओळख म्हणजे, सेनापती कापशी चप्पल\nशिवसेना, राष्ट्रवादीनंतर आता काँग्रेसचा नंबर लागणार \nBol Bhidu - विषय हार्ड\n२५०० पेक्षाही अधिक हत्या डाकीणमुळे झाल्या; असा आहे डाकीण प्रथेचा इतिहास..\nकोल्हापुरी चपलेची खरी ओळख म्हणजे, सेनापती कापशी चप्पल\nशिवसेना, राष्ट्रवादीनंतर आता काँग्रेसचा नंबर लागणार \nहॉंगकॉंगला टूरला गेले आणि येताना काटा लगा घेऊन आले\nसाल होत २००२. दूरदर्शनचा जमाना माग पडला होता. घरोघरी केबल पोहचल होतं. नव्वदच्या दशकात भारतात जन्मलेलं जागतिकीकरण हळूच वयात येत होत. रात्री घरी सगळे झोपल्यावर फॅशन टीव्ही बघत होतं. जगातली फॅशनचे नखरे बघूनचं हलक होत होतं.\nइकडे बॉलीवूडला जाणवल की आपल्याला पण बदलायला लागेल. पण सेन्सॉरमुळे धाडस होत नव्हत. पण एक इंडस्ट्री होती त्यांनी वेगवेगळे बोल्ड प्रयोग चालवले होते. म्युजिक व्हिडीओ अल्बम इंडस्ट्री.\nअलिशा चिनॉयच्या मेड इन इंडिया सुपरहिट झाल्यावर या इंडस्ट्रीने चांगलेच मूळ धरले. मुंबईसारख्या शहरात पब आणि डिस्कोचे पेव फुटले होते. तिथे ही गाणी वाजत होती. आमच्या सारख्या गावाकडच्या पोरांनी डिस्को म्हणजे काय हे कधी आतून बघितलं नव्हत पण या गाण्यांमुळे त्यांना जनरल नॉलेज मिळालं.\nत्याकाळी विनय सप्रू आणि राधिका राव ही जोडगोळी म्युजिक अल्बम बनवायची. फाल्गुनी पाठकचे फेमस मैने पायल है छनकायी, याद पिया की आने लगी, वगैरे गाणी त्यांनी बनवली होती. त्यांच्या करीयरची सुरवातच नुसरत फतेह अली खान यांच्या कितना सोना तेनु रब ने बनाया पासून झाली होती.\nझटपट गाणी बनवायची झटपट विकायची स्पर्धा सुरु होती. प्रत्येक वेळी नवीन गाणी कुठून आणायची आणि आणली तरी ती हमखास हिट होतील याची शाश्वती कुठे होती. तेव्हा एक नवीन फॉर्म्युला आला. रिमिक्स आणि आणली तरी ती हमखास हिट होतील याची शाश्वती कुठे होती. तेव्हा एक नवीन फॉर्म्युला आला. रिमिक्स त्याचा फॉर्म्युला पण सोपा होता.\nजुनी साठच्या दशकातली गाणी घ्यायची, त्याचा टेम्पो वाढवायचा, त्यात मध्ये मध्ये काही डीजे वाली योयो इंग्लिश शब्द घालायची, त्या गाण्यावर छोट्या कपड्यातल्या मॉडेल मुली नाचवायच्या आणि बनले रिमिक्स सॉंग \nबॉम्बे व्हायकिंग वगैरे सिंगर यामुळे फेमस झाले. विनय सप्रू आणि राधीका रावने सुद्धा या फॉर्म्युलावर गाणी बनवायला सुरवात केली. त्यांनी बनवलेले डीजे अकिलचे “नही नही अभी नही ” चांगलेच हिट झाले, यात आयेशा टाकिया होती.\nएकदा विनय आणि राधिका हॉंगकॉंगला ��ूर साठी गेले होते. तेव्हा म्हणे विनयच्या डोक्यात चालू होते की काही तरी नवीन केले पाहिजेलाय. हॉंगकॉंगमध्ये पार्टीत डान्स करत असताना त्याच्या लक्षात आले की अजून आपल्या भारतात आपण मुलगी डीजे असलेलं गाण बनवलेले नाही. स्त्री मुक्तीचा उदात्त विचार घेऊनच तो भारतात आला. त्याने आपली आयडिया राधिकाला सांगितली. दोघांच्या डोक्यात गाण्याने आकार घेतला.\nजुन्या समाधी सिनेमामधलं लता मंगेशकर यांचं बंगले के पीछे हे गाण निवडण्यात आलं. अल्बमच्या मेन हिरोईनसाठी एक फ्रेश चेहरा त्यांना हवा होता. एकदा मुंबईतल्या रस्त्यावर एक सुंदर मुलगी चालत निघालेली विनयला दिसली. त्याने तिचा पाठलाग केला. मग त्याला कळाले ती सरदार पटेल इंजिनियरिंग कॉलेजमध्ये कम्प्युटर इंजिनियरिंग शिकत आहे. त्यांनी खूप मागे लागून तिला रोल साठी तयार केलं.\nतीच नाव होत शेफाली झरीवाला. अल्बमचं नाव ठरलं बेबी डॉल\nगाण्याची सुरवातच बॉम्ब टाकून केलेली होती. एक मुलगी (म्हणजेच शेफाली झरीवाला ओ) एका डिस्कोच्या बाहेर पोर्न मॅगझिन वाचत उभी आहे. त्यावर एका उघडबंबू बाप्याचं चित्र आहे. खर म्हणजे भारतात तेव्हा पोर्न म्हणजे एसटी स्टँडवर मिळणारे हैदोस सारखे मासिक हेच होते. त्यातपण फक्त मुलीच असायच्या. एखादी मुलगी पोर्न म्हणून मुलांचे नग्न फोटो पाहतेय हे कन्सेप्टचं आम्हाला समजण्याच्या पुढे होती.\nते मॅगझिन बघून म्हणे त्या मुलीला कसला तरी काटा लागतो.\nतिचा बॉयफ्रेंड ते मासिक हातातुन काढून फेकून देतो.(बघा बघा आपल्या इथे स्त्रीच्या भावना कशा दडपुन टाकल्या जातात.) तिथे आत लेडी डीजे डॉल गाण्याची सुरवात करत असते. इकडे माजावर आलेली मादा नराने केलेल्या अन्यायाने पेटून उठते. आत डिस्कोमध्ये आत जाण्यासाठी लागणारा शिक्का देखील ती छातीवर मारून घेते.\nएका इंजिनिअरने सगळ्या बॉलिवूडला दाखवून दिलं, सामाजिक…\nआमिर खानने पत्ता कट केला नसता तर, मंगल पांडेत ऐश्वर्या राय…\nनर रुसून एका कोपऱ्यात जाऊन बसतो. मग मादा त्याला मनवन्यासाठी सूचक हातवारे करत नाचू लागते.\nतिचा पोशाख सुद्धा वैशिष्ट्य पूर्ण होता. नेहमी अशा गाण्यात मॉडेल छोटे छोटे कपडे घालून असायच्या. पण या गाण्याची हिरोईन व्यवस्थित जीन्स टॉपमध्ये होती. पण तरी या ड्रेसने कॉट्राव्हरसी झालीच. (कारण या जीन्स मधून तिची थोंग दिसत होती.) याशिवाय एका हाताला कसली तर��� पट्टी चिकटवलेली असते. गाण्याच्या शेवटी कळते तिने तिथे आय लव्ह यु लिहिलेले टॅटू काढले होते. ते टॅटू बघून अखेर नर ताळ्यावर येतो. डोळ्यात पाणी आलेली ती त्याच्या बाहुपाशात पडते. ते दोघे निघून जातात. ते जात असतात तेव्हा प्रेक्षकांना दिसलं तिच्या जीन्सच्या खिशात ते मॅगझिन अजून आहे.\nआज बघितलं तर लक्षात येत की एकप्रकारे स्त्रीमुक्तीचे विचार मांडणार हे गाण होतं. पण तेव्हा कोणी हे समजून घेतलंचं नाही हो.\nगाण सुपरडुपर हिट झालं. सगळ्या म्युजिक चॅनलवर गाण वाजू लागलं. देशात मात्र गाण बघून गोंधळ उडाला. लता दीदीसारख्या महान सिंगर आपल्या गाण्याची लावली गेलेली वाट पाहून कशा दुख्खी झाल्या आहेत हे चॅनलवाले सांगत होते . “देश की संस्कृती को खराब कर रहे है ये लोग. ” असं सांगत ते गाण परत परत वाजवत होते.\nगाण बघितल्यावर सगळ्यात जास्त घाबरलेली आपली पालक मंडळी. वयात येणाऱ्या आमच्या सारख्या नमुन्यांना कसं अडवायचं हा प्रश्न त्यांच्यासाठी महत्वाचा होता. गाण टीव्हीवर दिसलं की बोल्टच्या ताकदीने धावत येऊन चनल बदललं जात होतं. तरी लहान थोर सगळ्याच पोरांच्या तोंडात हे गाण बसलं. युपी बिहार पासून ते दिल्ली मुंबईपर्यंत सगळ्यांना या गाण्याने काटा लावला.\nगणपती मध्ये लग्नात सगळीकडे चार्टबस्टरवर हे गाण एक नंबर ला होतं. याच गाण्याने भारतात टॅटूचं कल्चर आणलं. अखेर पालकामंडळीनां आयडिया काढावी लागली. त्याकाळात त्यांनी अफवा पसरवली होती.\n“त्या काटा लगा वाल्या हिरोईनने हातावर टॅटू काढला आणि त्यामुळे तिला स्कीन कॅन्सर झाला. त्यातच बिचारी मेली. “\nआपल्याला तर ही अफवा खरी वाटली होती. ती नटी बरेच दिवस दिसली देखील नाही म्हणून टेन्शन पण आलेलं. अखेर सल्लू भाईच्या मुझसे शादी करोगी मध्ये बिजलीच्या रोल मध्ये ती दिसली. अक्षयकुमार बरोबर परत काटा लगा वर ती नाचत होती.\nती जिवंत होती. असल्याच अनेक अल्बम मध्ये तिने काम केलं पण तो पर्यंत जागतिकीकरण मोठ झालं होतं. थोड शहाण देखील झालेलं. रिमिक्स आणि त्यावर नाचणाऱ्या पोरी माग पडत गेल्या. विनय सप्रू, राधिका राव देखील सल्लूला घेऊन लकी नावाचा सिनेमा काढले, तो पडला मग इंडस्ट्री मध्ये तेही मागे पडले.\nती सध्या काय करते\nमित ब्रदर्समधल्या हरमित गुलझार बरोबर तिने लग्न केले पण ते काही खूप दिवस टिकले नाही. शेफाली झरीवाला शिक्षणाने आयटी इंजिनियर आ��े. पण सध्या गृहिणी आहे. झी वरच्या सुप्रसिद्ध पवित्र रिश्ता मध्ये जो अर्चूचा भाऊ झाला होता त्या पराग त्यागी बरोबर तिने दुसर लग्न केलंय. दोघेही बरेच वर्ष रिलेशनशिपमध्ये होते. त्याच्याबरोबर तिने नच बलिये मध्ये एंट्री पण केली होती पण त्यात काय ती यशस्वी झाली नाही.\nअल्ट बालाजीच्या बेबी कम ना या श्रेयस तळपदेच्या एका कॉमेडी कम डबल मिनिंग जोक वाल्या वेब सिरीज मधून तिने कमबॅक केलं. पण काटा लगाची जादू तिला परत जमली नाही.\nसध्या तिने बिग बॉसच्या तेराव्या सिझनमध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री मिळवली आहे. आता बघू तिच्या येण्याने कोणा कोणाला काटा लागतो ते.\nहे ही वाच भिडू.\nअख्या पिढीला वयात आणणारा राजा हिंदुस्तानी चा किस \nआंबेगावच्या घटनेमुळे बोअरवेलमध्ये पडलेल्या प्रिन्सची आठवण आली, तो सध्या काय करतोय \nशांतम् पापम् म्हणायला लावणारी ती जाहिरात होती तरी कशाची \nआमच्या ज्ञानात भर टाकण्यात बिपाशाने बराच हातभार लावला होता.\nअजय, शाहरूख, अक्षयच्या आधी विमलचे पहिले ब्रँड अँबॅसिडर मिलिंद गुणाजी होते…\nहि बहिण लहानपणीच श्रीदेवीपासून दुरावली होती, जी खूप काळानंतर सापडली..\nदोन मिनिटात सुचलेलं ‘ऐरणीच्या देवा’ एवढं हिट होईल हे खुद्द लता दिदींना…\nभाईजानला साप चावलेलं फार्महाऊस याआधी देखील वादात सापडलं होत..\nसगळ्यात फेमस स्पायडरमॅनला याच रोलने उध्वस्त केले…\nमहात्मा फुले सिनेमात गाडगेबाबांनी रोल केलेला तर मुहूर्त आंबेडकरांच्या हस्ते झाला होता\nहे ही वाच भिडू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00745.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://greekmythology.biz/mr/griik-pauraannik-kthaanmdhye-pnddiyn-i", "date_download": "2024-03-05T01:09:38Z", "digest": "sha1:VAGETNBXUWCCVNMME7UX3FHG6AS3J3BM", "length": 12475, "nlines": 49, "source_domain": "greekmythology.biz", "title": "ग्रीक पौराणिक कथांमध्ये पंडियन I", "raw_content": "\nग्रीक पौराणिक कथांमध्ये पंडियन I\nग्रीक पौराणिक कथांमधला पांडियन पहिला\nग्रीक पौराणिक कथांमधला पांडियन पहिला\nग्रीक पौराणिक कथांनुसार पॅंडियन हा अथेन्सचा एक पौराणिक राजा होता.\nपँडियन हा एरिचथोनियस , अथेन्सचा राजा, एरिक्थोनियसची पत्नी, नायद प्रॅक्सिथिया यांचा मुलगा होता.\nहे देखील पहा: ग्रीक पौराणिक कथांमधील पोटामोई\nहा पांडियन अथेन्सचा पाचवा राजा मानला जात होता, C Cp Cp001 रोजी =\"\" ericthonius.=\"\" ictyon=\"\" p=\"\" अथेन्सवर=\"\" आणि=\"\" कथांमध्ये,=\"\" करणारा=\"\" ग्रीक=\"\" दुसरा=\"\" देखील=\"\" नातू=\"\" पंडियन=\"\" पहिल्याचा=\"\" पौरा��िक=\"\" राज्य=\"\" हा=\"\" होता,=\"\" होता.=\"\">\nपॅंडियन प्रॅक्सिथियाची बहीण नायद झ्युसिप्पे हिच्याशी लग्न करेल आणि तिच्यामुळे पँडियन चार मुलांचा पिता झाला.\nपँडियनची दोन मुले एरेचथियस आणि बुटेस होती; एरेचथियस पॅंडिओननंतर अथेन्सचा राजा होईल, तर बुटेस शहराचा मुख्य पुजारी बनला.\nपॅंडियन दोन मुलींचा पिता होता, प्रोक्ने आणि फिलोमेला, त्या दोघांचा विवाह थ्रेसचा राजा टेरियस याच्याशी झाला होता, थ्रेसियन राजांच्या फसवणुकीमुळे.\nहे देखील पहा: ग्रीक पौराणिक कथांमध्ये नेमियन सिंह\nपंडियनने अथेन्सवर चाळीस वर्षे राज्य केले असे म्हटले जाते आणि या काळात अथेन्स आणि थेबेस हद्दीच्या वादामुळे युद्ध झाले. थेबेस, त्या वेळी, कॅडमसचा नातू लॅबडाकस याने राज्य केले, परंतु पॅंडियनच्या सैन्याने विजय मिळवला, कारण त्यांना मदत मिळाली होती.थ्रेसियन्स.\nराजा टेरियसला त्याच्या मदतीसाठी प्रोक्ने लग्नाची ऑफर देण्यात आली होती.\nचाळीस वर्षे राज्य करूनही, पांडियनचे जीवन संपवणारे म्हातारपण नव्हते, परंतु दुःखाने त्याला मारले असे म्हटले जाते, कारण पंडियनला टेरियसची क्रूरता आणि त्यानंतरच्या मुलीचे रूपांतर त्याच्या मुलीमध्ये झाले.\nग्रीक पौराणिक कथांमध्ये पायलास\nग्रीक पौराणिक कथांमध्ये सेरोएसा\nनेर्क पिर्ट्झ हा एक उत्कट लेखक आणि संशोधक आहे ज्याला ग्रीक पौराणिक कथांबद्दल खूप आकर्षण आहे. अथेन्स, ग्रीस येथे जन्मलेल्या आणि वाढलेल्या नेर्कचे बालपण देव, नायक आणि प्राचीन दंतकथांनी भरलेले होते. लहानपणापासून, नेर्क या कथांच्या सामर्थ्याने आणि वैभवाने मोहित झाला होता आणि हा उत्साह वर्षानुवर्षे अधिक दृढ होत गेला.शास्त्रीय अभ्यासात पदवी पूर्ण केल्यानंतर, नेर्कने ग्रीक पौराणिक कथांचा खोलवर शोध घेण्यासाठी स्वतःला समर्पित केले. त्यांच्या अतृप्त कुतूहलाने त्यांना प्राचीन ग्रंथ, पुरातत्वीय स्थळे आणि ऐतिहासिक नोंदींच्या माध्यमातून असंख्य शोधात नेले. नर्कने ग्रीसमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रवास केला, विसरलेल्या मिथक आणि न सांगितल्या गेलेल्या कथा उघड करण्यासाठी दुर्गम कोपऱ्यात प्रवेश केला.नेर्कचे कौशल्य केवळ ग्रीक देवस्थानापुरते मर्यादित नाही; त्यांनी ग्रीक पौराणिक कथा आणि इतर प्राचीन सभ्यता यांच्यातील परस्परसंबंधांचाही शोध घेतला आहे. त्यांच्या सखोल संशोधनाने आणि ���खोल ज्ञानाने त्यांना या विषयाचा एक अनोखा दृष्टीकोन बहाल केला आहे, कमी ज्ञात पैलूंवर प्रकाश टाकला आहे आणि सुप्रसिद्ध कथांवर नवीन प्रकाश टाकला आहे.अनुभवी लेखक या नात्याने, नेर्क पिर्ट्झचे ग्रीक पौराणिक कथांबद्दलची त्यांची प्रगल्भ समज आणि प्रेम जागतिक प्रेक्षकांसोबत शेअर करण्याचे उद्दिष्ट आहे. त्यांचा असा विश्वास आहे की या प्राचीन कथा केवळ लोककथा नसून कालातीत कथा आहेत ज्यात मानवतेच्या चिरंतन संघर्ष, इच्छा आणि स्वप्ने प्रतिबिंबित करतात. त्यांच्या ब्लॉगद्वारे, विकी ग्रीक पौराणिक कथा, नेर्कचे उद्दिष्ट हे अंतर भरून काढण्याचे आहेप्राचीन जग आणि आधुनिक वाचक यांच्यामध्ये, पौराणिक क्षेत्र सर्वांना प्रवेशयोग्य बनवते.नेर्क पिर्ट्झ केवळ एक विपुल लेखकच नाही तर एक मनमोहक कथाकार देखील आहे. त्यांची कथा तपशीलाने समृद्ध आहे, देवता, देवी आणि नायकांना स्पष्टपणे जिवंत करते. प्रत्येक लेखासह, नेर्क वाचकांना ग्रीक पौराणिक कथांच्या मोहक जगात विसर्जित करण्याची परवानगी देऊन, एका विलक्षण प्रवासासाठी आमंत्रित करतो.नेर्क पिर्ट्झचा ब्लॉग, विकी ग्रीक मायथॉलॉजी, विद्वान, विद्यार्थी आणि उत्साही लोकांसाठी एक मौल्यवान संसाधन म्हणून काम करतो, ग्रीक देवतांच्या आकर्षक जगासाठी एक व्यापक आणि विश्वासार्ह मार्गदर्शक ऑफर करतो. त्यांच्या ब्लॉग व्यतिरिक्त, नेर्कने अनेक पुस्तके देखील लिहिली आहेत, त्यांचे कौशल्य आणि आवड मुद्रित स्वरूपात सामायिक केली आहे. त्यांच्या लिखाणातून किंवा सार्वजनिक बोलण्यातून असो, Nerk ग्रीक पौराणिक कथांच्या त्यांच्या अतुलनीय ज्ञानाने प्रेक्षकांना प्रेरणा, शिक्षित आणि मोहित करत आहे.\nग्रीक पौराणिक कथांमध्ये मेगाराचा स्कायरॉन\nरोमन स्वरूपात ग्रीक देवता\nग्रीक पौराणिक कथांमध्ये देआनिरा\nग्रीक पौराणिक कथांमध्ये बेलसचा फिनियस पुत्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00745.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://kranti-news.in/%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B8%E0%A5%80%E0%A4%B8-%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A/", "date_download": "2024-03-05T01:51:36Z", "digest": "sha1:S6FFYHR3N5CQOPSDKITEVUWTENT5QZHU", "length": 10982, "nlines": 78, "source_domain": "kranti-news.in", "title": "म्युकरमायकोसीस रुग्णांच्या उपचारासाठी शासकीय रुग्णालयात स्वतंत्र वॉर्ड आणि विशेषज्ञांचे पथक नेमण्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे निर्देश > Kranti news", "raw_content": "\nविश्व��नीय बातम्या अणि माहिती\nयांचा शोध घ्या :\nHome > आणखी... > म्युकरमायकोसीस रुग्णांच्या उपचारासाठी शासकीय रुग्णालयात स्वतंत्र वॉर्ड आणि विशेषज्ञांचे पथक नेमण्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे निर्देश\nम्युकरमायकोसीस रुग्णांच्या उपचारासाठी शासकीय रुग्णालयात स्वतंत्र वॉर्ड आणि विशेषज्ञांचे पथक नेमण्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे निर्देश\nमुंबई, दि.१५ : राज्यात काळी बुरशी (म्युकरमायकोसीस) आजाराचे रुग्ण वाढत असून त्यांच्या उपचारासाठी शासकीय आणि खासगी वैद्यकीय महाविद्यालयांच्या रुग्णालयात स्वतंत्र वॉर्ड करावेत. उपचारासाठी विशेषज्ञ आणि नर्स यांचे स्वतंत्र पथक करावे अशा सूचना विभागाला दिल्याची माहिती, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.\nजालना येथे माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना त्यांनी याबाबत सांगितले. श्री. टोपे म्हणाले, काळी बुरशी आजाराच्या रुग्णांमध्ये वाढ होताना दिसून येत आहे. कोरोना पाठोपाठ हे नवीन आव्हान उभे ठाकले आहे. मात्र त्याला तोंड देण्यासाठी आरोग्य विभग प्रयत्न करीत आहे.\nया आजारावरील रुग्णांसाठी कान, नाक, घसा तज्ज्ञ, नेत्ररोग तज्ज्ञ, न्युरोसर्जन, प्लास्टीक सर्जन या विशेषज्ञांची आवश्यकता भासते. प्रत्येक ठिकाणी एकाच छताखाली एवढे विशेषज्ञ उपलब्ध होतील असे नाही. त्यामुळे मोठ्या रुग्णालयांमध्ये उपचाराची सुविधा केली जात असून महात्मा फुले जनारोग्य योजनेत सहभागी असलेल्या ठराविक मोठ्या रुग्णालयात या आजारावर उपचार केले जाऊ शकतात, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगिले.\nराज्यातील शासकीय महाविद्यालये आणि खासगी महाविद्यालयातील रुग्णालयांमध्ये विशेषज्ञ उपलब्ध होतात त्याठिकाणी काळी बुरशीच्या रुग्णांवर उपचाराची सोय करण्यात यावी. तेथे स्वतंत्र वॉर्ड करतानाच उपचाराची स्वतंत्र पथक देखील नेमावे, अशा सुचना केल्याचे श्री. टोपे यांनी सांगितले.\nया आजारावरील उपचारासाठी आवश्यक असलेले इंजेक्शन उपलब्ध करून घेण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. आज ५००० इंजेक्शन प्राप्त झाले असून त्याचे वितरण करण्यात आले असून हाफकिन महामंडळाच्या माध्यमातून १ लाख इंजेक्शन खरेदीची प्रक्रिया सुरू असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.\nअंगावर दुखणे काढण्याचे आणि उशीरा उपचारासाठी दाखल होण्याच्या प्रमाणामुळे राज्याचा मृत्यूदर ���ास्त असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. त्यासाठी खासगी वैद्यकीय व्यावसायिकांकडे रुग्ण गेल्यास त्यांनी लक्षण दिसताच आधी चाचणी करावी आणि त्यानंतर उपचार करावेत अशा सूचना सर्व खासगी वैद्यकीय व्यावसायिकांना आरोग्य यंत्रणेमार्फत दिल्याचे श्री. टोपे यांनी सांगितले.\nराज्यात कोरोना उपचारासाठी कोविड सेंटर्स (सीसीसी) आणि कोविड केअर रुग्णालये आहेत (डिसीसीएच) तेथे दाखल रुग्णांची आवश्यक त्या रक्त तपासणी करण्यात यावी. त्याचबरोबर सीसीसीमधील लक्षणे नसलेल्या रुग्णांची सीबीसी आणि सीआरपी या दोन रक्त तपासण्या करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.\nPrevious बार्शीत बालरोग तज्ञांच्या मदतीने ५०० बेडचे बाल कोवीड हेल्थ सेंटर व बाल डेडिकेटेड कोवीड हॉस्पिटल उभारण्याचा संकल्प – आमदार राजेंद्र राऊत\nNext आगळगांव येथे ५० बेडच्या कोवीड केअर सेंटरचे आमदार राजेंद्र राऊत यांच्या हस्ते उद्घाटन\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nआपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत\nपुढील वेळेच्या माझ्या टिप्पणी साठी माझे नाव, ईमेल आणि संकेतस्थळ ह्या ब्राउझरमध्ये जतन करा.\nबार्शी तालुका शिक्षक सेनेच्या अध्यक्ष पदी युवराज जगताप\nसूरत चेन्नई ग्रीनफिल्ड महामार्ग नुकसान भरपाई रक्कम, बार्शी तालुक्यात उपजिल्हाधिकार्‍यांचा गावभेट दौरा\nअखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून यशस्वीतांचा सत्कार\nयांचा शोध घ्या :\nबार्शी तालुका शिक्षक सेनेच्या अध्यक्ष पदी युवराज जगताप\nसूरत चेन्नई ग्रीनफिल्ड महामार्ग नुकसान भरपाई रक्कम, बार्शी तालुक्यात उपजिल्हाधिकार्‍यांचा गावभेट दौरा\nअखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून यशस्वीतांचा सत्कार\nमहात्मा बसवेश्वर सामाजिक समता-शिवा पुरस्कारअर्ज करण्याचे आवाहन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00745.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://news66daily.com/archives/1178", "date_download": "2024-03-05T01:13:14Z", "digest": "sha1:HNZHJ6UNAFC5XHXWTQ6GZRGZNSHVKHL6", "length": 6571, "nlines": 91, "source_domain": "news66daily.com", "title": "माझ्या भीमाच्या नावाचं हे गाणं म्हणणाऱ्या या मुलीचा आवाज किती गोड आहे पहा - News 66 Daily", "raw_content": "\nमाझ्या भीमाच्या नावाचं हे गाणं म्हणणाऱ्या या मुलीचा आवाज किती गोड आहे पहा\nMay 13, 2021 August 4, 2021 adminLeave a Comment on माझ्या भीमाच्या नावाचं हे गाणं म्हणणाऱ्या या मुलीचा आवाज किती गोड आहे पहा\nमित्रानो सध्या सर्व बंद असल्यामुळे प्रत्यक्ष मनोरंजन होत नाही. जे काही आहे ते सर्व सोशल मीडियावर पाहावे लागते आणि दिवस ढकलावे लागत आहेत. सर्वांचे काम बंद पडले आहे. शाळा, महाविद्यालय देखील बंद आहे त्यामुळे तिथे होणारे वार्षिक स्नेहसंमेलन ठसेल क्रीडास्पर्धा अश्या अनेक मनोरंजन करणाऱ्या गोष्टींपासून तरुणपिढी वंचित आहे.\nआज आम्ही तुमच्या मनोरंजनासाठी एका वार्षिक स्नेहसंम्मेलनाचा व्हिडीओ घेऊ आलो आहोत. भिवंडी येथील बी एन एन कॉलेज येथे झालेल्या वार्षिक स्नेहसंम्मेलनाचा हा व्हिडीओ आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. या व्हिडिओमध्ये एक मुलगी माझ्या भीमाच्या नावाचं कुंकू लावील रमाण हे गाणं अतिशय सुंदर प्रकारे बोलते. तिचा आवाज ऐकून मन तृप्त होत.\nतुम्ही देखील खाली दिलेल्या व्हिडिओमध्ये तिचा गोड आवाज ऐकू शकता आणि तिला पाहू शकता. त्या गोड मुलीचे नाव दीक्षा जाधव हे आहे आणि ती बी एन एन महाविद्यालयात शिक्षण घेते. नाकामध्ये नथ, हातात बांगड्या, टिकली, साडी या तिच्या साजमुळे ती खूप आकर्षक देखील दिसत आहे. तुम्हाला व्हिडीओ आवडला असल्यास नक्की शेअर कराच आणि कमेंट करून देखील आम्हाला प्रोत्साहित करा.\nपुण्याची मैना गाण्यावर या मुलींचा नाच होत आहे वायरल\nअखिया मिलावू या गाण्यावर सुंदर मुली पाहून तुम्ही जाम खुश व्हाल\nदिरासोबत भाभीने साडीवर घातला धुमाकूळ\nवहिनी ने नाचून केलं वेड लोकांना\nरघुनाथ वाघे सह संतोष वाघे कोरेगाव भीमा जागरण गोंधळ पार्टी\nहे मिश्रण चेहरा एका दिवसात इतका गोरा होईल की सर्वजण पाहताच राहतील,पार्टीला किव्हा कुटेही फिरायला जाण्यापूर्वी एक वेळेस चेहऱ्याला लावा …\nगुलाबाचे झाड दोनच दिवसात हिरवेगार होऊन फुलांनी भरून जाईल,फक्त एक रुपयांची ही एक वस्तू गुलाबाच्या झाडाला टाका …\nभाताची चव चौपट वाढेल, मोकळा भात बनवण्याची सोप्पी पद्धत,तांदूळ शिजवताना त्यात टाका ही एक वस्तू\nबदलून टाकेल तुमचं नशिब.. दूर करणार सर्व समस्या..एक तांब्याभर पाणी.. दूर करणार सर्व समस्या..एक तांब्याभर पाणी.. \nहवं ते सर्व मिळेल‌..15 दिवसात अनुभव घ्याल.पाणी पिताना बोला ‘हे’ 2 शब्द.. \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00745.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://uttamsheti.online/heavy-rain-in-maharashtra-4/", "date_download": "2024-03-05T00:19:45Z", "digest": "sha1:Z2LAA3IOBCNPINWVOQJ3F7LUBRQSZKJB", "length": 9113, "nlines": 56, "source_domain": "uttamsheti.online", "title": "शेतकऱ्यांनो लागा तयारीला..! नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यातच मुसळधार पाऊस; heavy rain in Maharashtra", "raw_content": "\n नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यातच मुसळधार पाऊस; heavy rain in Maharashtra\nheavy rain in Maharashtra: महाराष्ट्र राज्यात मागील दोन दिवसात उष्णतेचा प्रकोप पाहायला मिळाला. मात्र मागील दोन दिवसापासून हवामान थंड झाले असून थंडीची तीव्रता देखील वाढली आहे.\nसकाळच्या तापमानात देखील मोठी घट पाहायला मिळत आहे. यामुळे राज्यातील बऱ्याच भागात थंडीचे जाणीव होताना दिसत आहे. हवामान विभागाने दिलेल्या नवीन अपडेट नुसार येत्या काही दिवसात महाराष्ट्रात अजून थंडीची त्रिवता वाढणार आहे.heavy rain in Maharashtra\nहे वाचा: Panjab dakh: पंजाबराव डख यांचा मोबाईल नंबर..\nऑक्टोबर मध्ये वाढलेल्या उष्णतेच्या प्रकोपामुळे शेतकऱ्यांबरोबर सामान्य नागरिक देखील परेशान झाले होते. सर्व नागरिकांकडून विचारले जात होते की थंडीची तीव्रता केव्हा वाढणार.. अशातच आता थंडी वाढताना दिसत आहे. यामुळे राज्यातील नागरिकांना उकड्यापासून मोठा दिलासा मिळाला आहे.\nथंडी सुरू होतानाच हवामान विभागाने पुन्हा एक पावसा विषयी सुधारित अंदाज दिला आहे. हवामान खात्याचा अंदाजानुसार, महाराष्ट्र राज्यात पुन्हा एकदा पावसासाठी पोषक हवामान तयार होणार आहे.heavy rain in Maharashtra\nव त्याचबरोबर नोव्हेंबरच्या पहिल्याच व दुसऱ्या आठवड्यात बंगालच्या खाडीत पुन्हा एकदा कमी दाबाचे क्षेत्र तयार होणार आहे. या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे बंगालच्या उपसागरात एक नवीन चक्रीवादळ तयार होऊ शकत व याच चक्रीवादळाचा परिणाम म्हणून महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडू शकतो.\nहे वाचा: पंजाब डख यांचा नवीन अंदाज आला.. महाराष्ट्रात या तारखांना मुसळधार पाऊस Panjabrao Dakh Havaman Andaj\nया चक्रीवादळाच्या प्रकोपामुळे उत्तर महाराष्ट्र सह राज्यातील अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडू शकतो. एकंदरीतच आता नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात दिवाळी देखील आहे. याच कालावधीत महाराष्ट्रात पावसाचा कहर पाहायला मिळणार आहे.\nवास्तविक स्थिती पाहता मागील काही दिवसापूर्वीच अरबी समुद्रामध्ये तेज या नावाची चक्रीवादळ तयार झाले होते. व त्याच बरोबर बंगालच्या खाडीत सुद्धा हमुन या नावाची चक्रीवादळ तयार होते.heavy rain in Maharashtra\nमात्र या दोन्ही चक्रीवादळाचा महाराष्ट्रावर कुठलाही परिणाम झाला नाही. महाराष्ट्रात ना पाऊस पाहायला मिळाला न वारा परंतु आता नोव्हेंबरच्��ा पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात बंगालच्या खाडीत नवीन चक्रीवादळ निर्माण होण्याचा धोका वाढला आहे.\nहे वाचा: IMD: महाराष्ट्रातील या 3 जिल्ह्यात आज मुसळधार पाऊस\nया चक्रीवादळामुळेच महाराष्ट्रात नोव्हेंबर च्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात मुसळधार पाऊस पाहायला मिळू शकतो. या पावसामुळे राज्यातील बळीराजा परत एकदा सुखावणार आहे. त्याचबरोबर रब्बी हंगामासाठी सुद्धा याचा मोठा फायदा होणार आहे.heavy rain in Maharashtra\nअधिक माहितीसाठी हे वाचा: ब्रेकिंग अरबी समुद्रात पुन्हा चक्रीवादळ तयार होणार, महाराष्ट्रात धो-धो पाऊस बरसणार, केव्हा पडणार अरबी समुद्रात पुन्हा चक्रीवादळ तयार होणार, महाराष्ट्रात धो-धो पाऊस बरसणार, केव्हा पडणार \nया जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात उद्यापासून पिक विमा जमा होण्यास सुरुवात..\nजानेवारी महिन्यात कापूस दरात होणार वाढ..\nपहा संपूर्ण महाराष्ट्रातील आजचे तुर बाजार भाव..\nया जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात उद्यापासून पिक विमा जमा होण्यास सुरुवात..\nजानेवारी महिन्यात कापूस दरात होणार वाढ.. आवक होणार कमी Cotton price\nपहा संपूर्ण महाराष्ट्रातील आजचे तुर बाजार भाव..\nया दिवशी जमा होणार 90 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर नमो शेतकरी योजनेचा दुसरा हफ्ता..\nया यादीत नाव असणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणार 12000 रुपये.. झिरो मिनिटात जमा होणार बँक खात्यात get 12000 rupees\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00745.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.aathavanitli-gani.com/Song/Kadhi_Tu_Hasave", "date_download": "2024-03-05T01:46:29Z", "digest": "sha1:EL7NNZYMJ6TSTJGW6GRGGD5GWRB35ELI", "length": 2527, "nlines": 37, "source_domain": "www.aathavanitli-gani.com", "title": "कधी तू हसावे कधी तू | Kadhi Tu Hasave | आठवणीतली गाणी | Aathavanitli Gani | Marathi songs lyrics online", "raw_content": "\nकधी तू हसावे कधी तू\nकधी तू हसावे कधी तू रुसावे\nनको ग नको ग नको साजणी \nसखी प्रीत माझी तुला वाहिली\nतुझी मूर्त डोळ्यांत मी पाहिली\nनको हा बहाणा, असा दूर जा ना\nनको ग नको ग नको साजणी \nकळी लाजरी ही फुलेना कशी\nतिला भावना ही कळेना कशी\nमुखी गोड भाषा, अशी ही निराशा\nनको ग नको ग नको साजणी \nप्रिये राहसी तू मनी मानसी\nजगावेगळी तू अशी प्रेयसी\nमलाही कळावे, तुलाही जुळावे\nनको ग नको ग नको साजणी \nगीत - जगदीश खेबूडकर\nसंगीत - एन्‌. दत्ता\nस्वर - उषा मंगेशकर, रवींद्र साठे\nचित्रपट - प्रीत तुझी माझी\nगीत प्रकार - चित्रगीत, युगुलगीत\nकृपया पर्यावरणाचा विचार करा.\nदाद द्या अन्‌ शुद्ध व्हा \nतात गे���े माय गेली\nउषा मंगेशकर, रवींद्र साठे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00745.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/nashik/lift-and-escalators-at-nashik-road-railway-station-soon-ssb-93-4070582/", "date_download": "2024-03-04T23:54:46Z", "digest": "sha1:5HVPK2HBVVSHEM3B54L6IUZG5W3D3C3W", "length": 21928, "nlines": 324, "source_domain": "www.loksatta.com", "title": "नाशिकरोड रेल्वे स्थानकात लवकरच उद्वाहन, सरकता जिना | lift and escalators at Nashik Road railway station soon", "raw_content": "\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nनाशिकरोड रेल्वे स्थानकात लवकरच उद्वाहन, सरकता जिना\nनाशिकरोड रेल्वे स्थानकातील अतिशय वर्दळीच्या फलाट क्रमांक दोन आणि तीनसाठी नववर्षात उद्वाहन व सरकता जिना (एस्केलेटर) कार्यान्वित होत आहे.\nWritten by लोकसत्ता टीम\nनाशिकरोड रेल्वे स्थानकात लवकरच उद्वाहन, सरकता जिना (छायाचित्र – लोकसत्ता टीम)\nनाशिक – नाशिकरोड रेल्वे स्थानकातील अतिशय वर्दळीच्या फलाट क्रमांक दोन आणि तीनसाठी नववर्षात उद्वाहन व सरकता जिना (एस्केलेटर) कार्यान्वित होत आहे. जेणेकरून प्रवाश्यांना बाहेर पडण्यासाठी सध्या करावा लागणारा द्राविडी प्राणायाम काही अंशी कमी होईल. शिवाय वृद्ध व अपंग प्रवाश्यांना या फलाटावर सहजपणे ये-जा करणे सुकर होणार आहे.\nजवळपास १० महिन्यांपासून प्रगतीपथावर असणारे हे काम लवकरच पूर्णत्वास जाण्याच्या मार्गावर आहे. वार्षिक ६० कोटींहून अधिकचे उत्पन्न मिळवणाऱ्या नाशिकरोड रेल्वे स्थानकाचा ए १ गटात समावेश होतो. दिवसभरात या स्थानकावर १०५ हून अधिक रेल्वेगाड्या थांबतात. या ठिकाणी फलाट क्रमांक एकवर उद्वाहन आहे. तर फलाट क्रमांक चारवर एक रॅम्प आहे. मुख्य पुलास जोडणारा फलाट क्रमांक दोन, तीनवर जिना आहे. या ठिकाणी कुठलीही यांत्रिक व्यवस्था नव्हती. फलाट क्रमांक एकची लांबी कमी आहे. त्यामुळे मुंबईहून येणाऱ्या सर्वाधिक रेल्वेगाड्या फलाट क्रमांक दोनवर येतात. तसेच मुंबईकडे जाणाऱ्या गाड्या फलाट क्रमांक तीनवर येतात. म्हणजे सर्वाधिक वर्दळीचे हे फलाट आहेत. फलाट क्रमांक दोन व तीनवर मोठ्या संख्येने प्रवासी ये-जा करतात. मुख्य पुलाला जोडण्यासाठी उद्वाहन व सरकत्या जिन्याची आवश्यकता मांडली जात होती. त्या अनुषंगाने काम हाती घेतले गेले. फलाटावरून वरील पुलास जोडणारी उद्वाहन आहे. जानेवारीपर्यंत हे काम पूर्णत्वास जाणार असल्याचे रेल्वेच्या सूूत्रांकडून सांगण्यात आले.\n१५ वर्षांची प्रतीक्षा संपली; कळंब– वर्धा मार्गावर धावली पहिली रेल्���े\nनागपूर: इतवारी रेल्वे स्थानकाचे नामकरण आता या नावाने ओळखले जाणार\n२० रेल्वे स्थानकांचा कायापालट; पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे उद्या भूमिपूजन\nडोंबिवली रेल्वे स्थानकातील जिना तोडल्याने प्रवाशांची फरफट\nहेही वाचा – आता थांबायचं नाही, हक्कावर गदा येत असेल तर लढायचं – छगन भुजबळ\nहेही वाचा – प्रकाश आंबेडकर म्हणाले, “तीन डिसेंबरनंतर राज्यात दंगल…”\nमागील कुंभमेळ्यात नाशिकरोड रेल्वे स्थानकावर विविध सोयी सुविधांची उभारणी करण्यात आली. स्थानकावर पूलही त्याचा एक भाग होता. आता आगामी कुंभमेळ्यापूर्वी फलाटावरून सहजपणे ये-जा करण्याची व्यवस्था या निमित्ताने आकारास येत आहे.\nNashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.\nआजचा ई-पेपर : नाशिक\nLove at first sight season 3-part 1मिष्टी आणि अनुराग च्या लग्नाला आता दोन वर्षे झालेली असतात…….अनुराग सहा महिन्यांसाठी लंडन ला गेलेला असतो……मिष्टी पुण्यात च असते…. विराज चे मम्मा आणि पप्पा तिच्यासोबत राहत असतात….. \"मिष्टी …\nमविआचे जागा वाटप, फक्त चार जागांवर… बाळासाहेब थोरात यांचा विश्वास\nभ्रष्टाचाराचे आरोप असलेल्यांना उमेदवारी हीच मोदींची गॅरंटी ; संजय राऊत यांची टीका\nअंकलेश्‍वर-बर्‍हाणपूर महामार्ग चौपदरीकरण वादात, रावेर, यावल, फैजपूर, सावद्याला वगळल्यामुळे विरोध\nगुटखा तस्कर इसरार मन्सुरी यास पोलीस कोठडी\nपंजाबचा व्यापारी अन धुळ्याचे पोलीस\n ‘रात्रीस खेळ चाले’ फेम अभिनेत्री अडकली विवाहबंधनात, फोटो आले समोर\n‘कैदी’ ते ‘जन गण मन’, OTT वरील हे ७ क्राईम थ्रिलर चित्रपट तुम्हाला नक्की आवडतील\nPhotos: टीना डाबी यांच्या IAS बहिणीने IPS अधिकाऱ्याशी केलं लग्न, त्यांच्या पतीचं महाराष्ट्राशी आहे कनेक्शन\nमोबाईल फोन बॅटरीचा स्फोट होऊन बालकाचा मृत्यू…. \nमहायुतीत दबावतंत्राला जोर; शिवसेनेचा २२ तर राष्ट्रवादीचा १६ जागांवर दावा, भाजपची आठवडाभरात बैठक\nसभागृहातील लाचखोरीसाठी लोकप्रतिनिधींना संरक्षण नाही; ऐतिहासिक निर्णय, झारखंड मुक्ती मोर्चा निकाल रद्दबातल\n‘मोदी का परिवार’ने प्रत्युत्तर; लालूप्रसाद यादव यांच्या टीकेनंतर भाजप आक्रमक\nनड्डाही लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात\nसंसदेत सोप्या प्रश्नावर नारायण राणेंचा गोंधळ, दिलं भलतंच उत्तर ‘तो’ व्हिडीओ शेअ�� करत अंजली दमानिया म्हणाल्या, “नुसती दादागिरी…”\n“महाराष्ट्रात जे झालं, ते काश्मीरमध्ये होऊ नये”, सुप्रिया सुळेंचा जम्मू-काश्मीरबाबत मोदी सरकारला सवाल; म्हणाल्या, “एवढं तर करूच शकता तुम्ही\n“…तर मनोज जरांगेंचे ओबीसी समाजावर उपकार होतील”, छगन भुजबळांचं वक्तव्य, नेमकं काय म्हणाले\nKrishna Janmabhoomi : औरंगजेबानेच तोडलं होतं मथुरेतील केशवदेव मंदिर, कृष्ण जन्मभूमीप्रकरणी ASI चा मोठा खुलासा\nविश्लेषण : पंडित नेहरू आणि इंदिरा गांधी भारतीयांना कमी लेखत होते पंतप्रधान मोदींनी नेमकं कोणत्या भाषणांचा उल्लेख केला\nIND vs ENG : दुसऱ्या कसोटीनंतर इंग्लंडचा आख्खा संघ भारत सोडून दुबईत दाखल\nकार अपघातात पत्नीचा मृत्यू, पतीने स्वतः विरोधात दाखल केला गुन्हा; कुठे घडली घटना\nफटाका फॅक्टरीला आग लागून सहा जणांचा मृत्यू, ५० पेक्षा जास्त लोक होरपळले, मदत आणि बचावकार्यात आगीचा अडथळा\nरोज रात्री १२ ला किंवा नंतर झोपत असाल तर तुमचं शरीर कसं बदलतं पाहा; वजन व कोलेस्ट्रॉलवर होणारा परिणाम व उपाय\nMaharashtra News : “महायुतीचा १५५ कोटींचा मोबाईल घोटाळा”, काँग्रेसचा मोठा आरोप\nनाशिक : आठव्या दिवशी शेतकरी आंदोलन स्थगित, तीन महिन्यात मागण्यांची पूर्ती करण्याचे आश्वासन\nसरकार ठरविण्याची ताकद शेतकऱ्यांनी निर्माण करावी, शेतकरी साहित्य संमेलनात नाना पाटेकर यांचे प्रतिपादन\nएकनाथ शिंदे यांच्या कार्यक्रमांना उपस्थित न राहिल्यास…. अ‍ॅड. रोहिणी खडसेंचा आरोप\n“त्यांच्या पोटदुखीवर आमच्याकडे बाळासाहेब ठाकरे दवाखाना…” मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंना टोला\nराहुल गांधी यांची न्याय यात्रा १२ मार्चला नंदुरबारमध्ये\nमविआचे जागा वाटप, फक्त चार जागांवर… बाळासाहेब थोरात यांचा विश्वास\nमंत्री दादा भुसे यांच्या विरोधातील धुसफूस बाहेर\nभ्रष्टाचाराचे आरोप असलेल्यांना उमेदवारी हीच मोदींची गॅरंटी ; संजय राऊत यांची टीका\nजळगावात या बँकेच्या उद्घाटनाची चर्चा होण्याचे कारण काय\nदहेजची रक्कम ५१ हजार रुपयांपेक्षा अधिक घेतल्यास….\nनाशिक : आठव्या दिवशी शेतकरी आंदोलन स्थगित, तीन महिन्यात मागण्यांची पूर्ती करण्याचे आश्वासन\nसरकार ठरविण्याची ताकद शेतकऱ्यांनी निर्माण करावी, शेतकरी साहित्य संमेलनात नाना पाटेकर यांचे प्रतिपादन\nएकनाथ शिंदे यांच्या कार्यक्रमांना उपस्थित न राहिल्यास…. अ‍ॅड. रोहिण��� खडसेंचा आरोप\n“त्यांच्या पोटदुखीवर आमच्याकडे बाळासाहेब ठाकरे दवाखाना…” मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंना टोला\nराहुल गांधी यांची न्याय यात्रा १२ मार्चला नंदुरबारमध्ये\nमविआचे जागा वाटप, फक्त चार जागांवर… बाळासाहेब थोरात यांचा विश्वास\nतुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का\nफोटो गॅलरीवेब स्टोरीजटॉप न्यूज\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00745.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://janshaktichadabav.com/nilesh-rane-should-contest-elections-without-running-away-vaibhav-naik/", "date_download": "2024-03-05T01:28:07Z", "digest": "sha1:7OKKV7TMQKOWFVNMO4IYLPOUUNNASCFI", "length": 15887, "nlines": 240, "source_domain": "janshaktichadabav.com", "title": "निलेश राणेंनी आता पळ न काढतानिवडणूक लढवावी : वैभव नाईक - जनशक्तीचा दबाव", "raw_content": "\nअधिसूचना आणि शासन निर्णय\nनिलेश राणेंनी आता पळ न काढतानिवडणूक लढवावी : वैभव नाईक\nनिलेश राणेंनी आता पळ न काढता\nनिवडणूक लढवावी : वैभव नाईक\nकुडाळ :- राजकारणात मन रमत नाही म्हणून काही जणांनी राजीनामा दिला होता. राजकारण, समाजकारण हे मन रमण्यासाठी नसते. ते लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी असते, असा टोला आमदार वैभव नाईक यांनी भाजप नेते निलेश राणे यांना लगावला. निलेश राणेंनी आता पळ न काढता निवडणूक लढवावी असे खुले आव्हान नाईक यांनी दिले आहे .\nनिलेश राणे कोणत्याच पक्षाचे नेतृत्व मानत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे ते पक्षाच्या नेतृत्वाचा विश्वास कधीही संपादन करू शकत नाहीत, अशी टीका आमदार नाईक यांनी करताना ते म्हणाले, ‘‘लोकप्रतिनिधी हा आपल्यावर होत असलेल्या अन्यायाचा किंवा कुरघोडीचा वापर करीत नाही तर लोकांचे प्रश्न सोडवण्याचे जो प्रयत्न करीत असतो तो लोकप्रतिनिधी होय. जर केंद्रीय मंत्र्यांच्या चिरंजीवांचे राजकारणात मन रमत नसेल किंवा ते नाराज होत असतील तर अच्छे दिन नक्की कोणाचे आलेत हा प्रश्न सिंधुदुर्गवासियांना किंवा येथील जनतेला पडला आहे. भाजप आणि निलेश राणे यांच्या कुरघोडीचे राजकारण सुरू आहे. त्यांना त्यांच्याच पक्षातून विरोध असून त्यांनी राजीनामा दिल्यानंतर पेपरमधून पाच-पाच इच्छुक उमेदवारांचे फोटो झळकले. २०१९ मध्ये त्यांच्याच वडिलांनी निवडणुकीतून पळ काढला होता. निलेश राणेंनी आता पळ न काढता निवडणूक लढवावी. लोकशाही मार्गाने लोक कोणाला ते स्वीकारतील. आम्ही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि नेते आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक जिंकू. भाजपमध्ये अच्छे दिन कोणाचेच नाहीत. आज निलेश राणे विकासकामे होत नाहीत किंवा त्यांना मानसन्मान दिला जात नाही, असे सांगत असतील तर ते केंद्रीय मंत्र्यांचे मुलगे किंवा त्यांचे बंधू भाजपचे प्रवक्ते आहेत. जर निलेश राणेंचे राजकारणात मन रमत नाही म्हणून राजीनामा देत असतील किंवा भाजप त्यांना डावलत असेल तर भाजपचे अच्छे दिन कुठे आहेत त्यामुळे लोकांसाठी भाजपने अच्छे दिन आणलेच नाहीत, असेही टीका आमदार नाईक यांनी केली.\nदिव्यात भाजपची आंदोलनाची नौटंकी,राज्यात सत्तेत तरीही दिव्यातील समस्या सोडविण्यात अपयशी\nबाजारात टोमॅटोचे भाव कमी दरात पडले\nअपघात महाराष्ट्र रत्नागिरी संगमेश्वर\nदेवरुख संगमेश्वर बस लोवले येथे दरीत कोसळली…\nधार्मिक भक्ती महाराष्ट्र मुंबई रत्नागिरी\nसकल हिंदू समाजाच्या जन आक्रोश मोर्चाला रत्नागिरीत मोठा प्रतिसाद…\nप्रशासकीय महाराष्ट्र मुंबई रत्नागिरी\n“सर्वसामान्य नागरिकांसाठीच्या सेवांचे वेळेत वितरण करा… महसूल, कामगार, पोलीस विभागाचे चांगले काम…” – राज्य सेवा हक्क आयुक्त बलदेव सिंग…\nअपघात महाराष्ट्र रत्नागिरी संगमेश्वर\nदेवरुख संगमेश्वर बस लोवले येथे दरीत कोसळली…\nधार्मिक भक्ती महाराष्ट्र मुंबई रत्नागिरी\nसकल हिंदू समाजाच्या जन आक्रोश मोर्चाला रत्नागिरीत मोठा प्रतिसाद…\nप्रशासकीय महाराष्ट्र मुंबई रत्नागिरी\n“सर्वसामान्य नागरिकांसाठीच्या सेवांचे वेळेत वितरण करा… महसूल, कामगार, पोलीस विभागाचे चांगले काम…” – राज्य सेवा हक्क आयुक्त बलदेव सिंग…\nमहाराष्ट्र मुंबई रत्नागिरी राजकारण सिंधुदुर्ग\nभारतीय जनता पार्टीचे बूथ कार्यकारिणी महासंमेलन सावंतवाडी येथे संपन्न\nप्रिंट, टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड\nवाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणारअसल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून जनशक्तीचा दबाव Janshaktichadabavnews या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल केलय.हे एक न्युज पोर्टल आहे. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देशातील घडामोडी तसेच स्थानिक, क्राईम, राजकीय, सामाजिक, जाहिरात, इतर विविध बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.\nकृपया संपादक, लेखकांच्���ा परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये\nकिवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर,लेख आणि त्याचे हक्क‘ https://janshaktichadabav.com/\nआणि संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक\nसहमत असतीलच असे नाही Copyright:https://janshaktichadabav.com/ सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\nमुख्य संपादक : श्री.गणेश पवार\nऑफिस : ०५,वैती कंपाऊंड, आई नगर समोर, ओव्हळा, ठाणे – ४००६१२\nअपघात महाराष्ट्र रत्नागिरी संगमेश्वर\nदेवरुख संगमेश्वर बस लोवले येथे दरीत कोसळली…\nधार्मिक भक्ती महाराष्ट्र मुंबई रत्नागिरी\nसकल हिंदू समाजाच्या जन आक्रोश मोर्चाला रत्नागिरीत मोठा प्रतिसाद…\nप्रशासकीय महाराष्ट्र मुंबई रत्नागिरी\n“सर्वसामान्य नागरिकांसाठीच्या सेवांचे वेळेत वितरण करा… महसूल, कामगार, पोलीस विभागाचे चांगले काम…” – राज्य सेवा हक्क आयुक्त बलदेव सिंग…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00746.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://janshaktichadabav.com/two-missing-children-from-thane-bhiwandi-were-found-in-just-two-hours-by-the-shantinagar-police-thane-team/", "date_download": "2024-03-05T00:37:54Z", "digest": "sha1:NT2JECRXJTJWI74G7GAMRAM372ESD7XK", "length": 15600, "nlines": 243, "source_domain": "janshaktichadabav.com", "title": "ठाणे भिवंडी येथून हरवलेल्या दोन लहान मुलांचा शांतीनगर पोलिस ठाणे पथकाकडून अवघ्या दोन तासात शोध - जनशक्तीचा दबाव", "raw_content": "\nअधिसूचना आणि शासन निर्णय\nठाणे भिवंडी येथून हरवलेल्या दोन लहान मुलांचा शांतीनगर पोलिस ठाणे पथकाकडून अवघ्या दोन तासात शोध\nठाणे भिवंडी येथून हरवलेल्या दोन लहान मुलांचा शांतीनगर पोलिस ठाणे पथकाकडून अवघ्या दोन तासात शोध\nठाणे : निलेश घाग भिवंडी येथील खाऊच्या दुकानात खाऊ घेण्यासाठी गेलेल्या दोन लहान चिमूरडी मुले हरवल्याची घटना बुधवारी न्यू आझाद नगर गायत्री नगर परिसरात घडली होती. याबाबत मुलांच्या पालकांनी शांतीनगर पोलीस ठाण्यात मुले हरवल्याची तक्रार दाखल करताच शांतीनगर पोलिसांनी तपासाची सूत्रे फिरवून अवघ्या दोन तासात मुलांचा शोध घेत पालकांच्या स्वाधीन केले आहे.\nठाणे शांतीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर इंदलकर यांनी भिवंडी पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली पाच पथके मुलांच्या शोधासाठी रवाना केली होती.\nसापडलेल्या मुलांची नावे आहेत. हे दोघेही लहान मुले न्यू आझाद नगर गायत्री नगर परिसरात खाऊच्या दुकानातून खाऊ घेण्यासाठी सकाळी ११:३० वाजेच्या सुमारास घरातून बाहेर गेली होती. मात्र सायंकाळी पाच वाजेपर्यंत या मुलांचा शोध परिसरात घेऊनही ही दोन्ही मुले सापडली नसल्याने अखेर मुलांच्या पालकांनी सायंकाळी पाच वाजता शांतीनगर पोलीस ठाण्यात मुले हरवल्याची तक्रार दाखल केली होती.\nघटनेचे गांभीर्य ओळखता शांतीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर इंदलकर यांनी भिवंडी पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली पाच पथके मुलांच्या शोधासाठी पाठवली होती.\nबीट मार्शल एकचे बीट अंमलदार पोलीस हवालदार गावडे व पोलीस नाईक नवसारे यांना दोन्ही हरवलेली मुले चावींद्रा डम्पिंग ग्राउंड येथे मिळून आली. या दोन्ही मुलांना शांतीनगर पोलिसांनी त्यांच्या पालकांकडे सुखरूप स्वाधीन केले असल्याची माहिती शांतीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर इंदलकर यांनी बुधवारी सायंकाळी उशिरा दिली आहे.\nराजन साळवी यांची पुन्हा चौकशी\nराम मंदिरासाठी आतापर्यंत ५५०० कोटी जमले; २ जणांचे ११ कोटींचे विक्रमी दान\nअपघात महाराष्ट्र रत्नागिरी संगमेश्वर\nदेवरुख संगमेश्वर बस लोवले येथे दरीत कोसळली…\nधार्मिक भक्ती महाराष्ट्र मुंबई रत्नागिरी\nसकल हिंदू समाजाच्या जन आक्रोश मोर्चाला रत्नागिरीत मोठा प्रतिसाद…\nप्रशासकीय महाराष्ट्र मुंबई रत्नागिरी\n“सर्वसामान्य नागरिकांसाठीच्या सेवांचे वेळेत वितरण करा… महसूल, कामगार, पोलीस विभागाचे चांगले काम…” – राज्य सेवा हक्क आयुक्त बलदेव सिंग…\nअपघात महाराष्ट्र रत्नागिरी संगमेश्वर\nदेवरुख संगमेश्वर बस लोवले येथे दरीत कोसळली…\nधार्मिक भक्ती महाराष्ट्र मुंबई रत्नागिरी\nसकल हिंदू समाजाच्या जन आक्रोश मोर्चाला रत्नागिरीत मोठा प्रतिसाद…\nप्रशासकीय महाराष्ट्र मुंबई रत्नागिरी\n“सर्वसामान्य नागरिकांसाठीच्या सेवांचे वेळेत वितरण करा… महसूल, कामगार, पोलीस विभागाचे चांगले काम…” – राज्य सेवा हक्क आयुक्त बलदेव सिंग…\nमहाराष्ट्र मुंबई रत्नागिरी राजकारण सिंधुदुर्ग\nभारतीय जनता पार्टीचे बूथ कार्यकारिणी महासंमेलन सावंतवाडी येथे संपन्न\nप्रिंट, टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड\nवाढलंय. येणाऱ्य��� काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणारअसल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून जनशक्तीचा दबाव Janshaktichadabavnews या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल केलय.हे एक न्युज पोर्टल आहे. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देशातील घडामोडी तसेच स्थानिक, क्राईम, राजकीय, सामाजिक, जाहिरात, इतर विविध बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.\nकृपया संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये\nकिवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर,लेख आणि त्याचे हक्क‘ https://janshaktichadabav.com/\nआणि संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक\nसहमत असतीलच असे नाही Copyright:https://janshaktichadabav.com/ सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\nमुख्य संपादक : श्री.गणेश पवार\nऑफिस : ०५,वैती कंपाऊंड, आई नगर समोर, ओव्हळा, ठाणे – ४००६१२\nअपघात महाराष्ट्र रत्नागिरी संगमेश्वर\nदेवरुख संगमेश्वर बस लोवले येथे दरीत कोसळली…\nधार्मिक भक्ती महाराष्ट्र मुंबई रत्नागिरी\nसकल हिंदू समाजाच्या जन आक्रोश मोर्चाला रत्नागिरीत मोठा प्रतिसाद…\nप्रशासकीय महाराष्ट्र मुंबई रत्नागिरी\n“सर्वसामान्य नागरिकांसाठीच्या सेवांचे वेळेत वितरण करा… महसूल, कामगार, पोलीस विभागाचे चांगले काम…” – राज्य सेवा हक्क आयुक्त बलदेव सिंग…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00746.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://uttamsheti.online/crop-insurance-approved-for-soybean-cotton-tur-crops/", "date_download": "2024-03-04T23:51:50Z", "digest": "sha1:2T4ELDF5L43MTBBL5U4AJWSE27V6UZNB", "length": 9096, "nlines": 64, "source_domain": "uttamsheti.online", "title": "सोयाबीन, कापूस, तूर या पिकांचा पिक विमा मंजूर..! पहा मंडळांची नावे", "raw_content": "\nसोयाबीन, कापूस, तूर या पिकांचा पिक विमा मंजूर..\nशेतकरी मित्रांनो नमस्कार मित्रांनो आज आपण या लेखामध्ये 2023 खरीप पिक विमा सोलापूर या जिल्हा विषयी मोठी अपडेट पाहणार आहोत. सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांनी सहा सप्टेंबर रोजी अधिसूचना जारी केली होती.\nज्यामध्ये जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या कापूस, सोयाबीन, मुग, बाजरा, कांदा ,भुईमूग या पिकांच्या नुकसानीचा विमा प्रदान केला जाईल. सोलापूर जिल्ह्यातील पात्र महसूल मंडळांना 25% अग्रीम पिक विमा मिळणार आहे.\nहे वाचा: महाराष्ट्रातील टोमॅटो बाजार भाव 5 सप्टेंबर 2023\nसोलापूर जिल्ह्यातील एकूण 47 महसूल मंडळात सर्वेक्षण करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांकडून काढण्यात आल्या होत्या. त्यामध्ये पात्र असलेल्या महसूल मंडळाची यादी आपण खालील प्रमाणे पाहणार आहोत…\nसोयाबीनचा अग्रीम पिक विमा प्राप्त झालेल्या मंडळाची नावे खालील प्रमाणे..\nदक्षिण सोलापूर दक्षिण सोलापूर तालुका, उत्तर सोलापुरातील उत्तर सोलापूर तालुका, मावळ तालुक्यातील: नरखेड आणि सावळेश्वर या मंडळांचा समावेश करण्यात आला आहे.\nहे वाचा: पाऊस न पडल्यास पिक विमा नाही..\nअक्कलकोट तालुक्यातील अक्कलकोट, बार्शी तालुक्यातील नारी, पांगरी, उपळे, दमळा, गोडगाव, वैराग, सुरडी, सौंदरे, हे मंडळ सोयाबीन या पिकाच्या अग्रीम पिक विमा साठी पात्र आहेत.\nतुर पिकांचा अग्रीम पिक विमा साठी पात्र असलेली मंडळाची नावे खालील प्रमाणे..\nदक्षिण सोलापूर तालुक्यातील: वळसंग, मुस्ती, बोरामणी, विंचूर, मृदाप आणि होटगी. उत्तर सोलापूर तालुक्यातील उत्तर सोलापूर या भागांचा समावेश करण्यात आला आहे. माहोळ तालुक्यातील नरखेड, आगणार, शेटफळ, टाकळी, सिकंदर वाघोली कामती आणि सावलेश्वर या मंडळांचा समावेश आहे.\nहे वाचा: पंजाबराव म्हणतात या तारखेपर्यंत काढा सोयाबीन.. नाहीतर होईल नुकसान soyabean\nत्याचबरोबर अक्कलकोट तालुक्यातील सुद्धा बऱ्याच गावांचा समावेश यामध्ये करण्यात आला आहे. त्यांची नावे खालील प्रमाणे.. अक्कलकोट तालुका: मेडगी, दुधनी, जेऊर, करजगी, चपळगाव, किनी व नागणसूर\nबार्शी तालुका: पांगरी, नारी, पानगाव, उपळे, दामला, सुरडी, गोडगाव, सौंदरे\nम्हाडा तालुका : कुरूडवाडी, रोपळे क, टेंभुर्णी, निमगाव टे, माडा व लऊळ\nकरमाळा तालुका: पोत्रे, करमाळा, सालसे, पांगरे, अर्जुन नगर, जिंती, केतुर\nपंढरपूर तालुका: रोपळे, करकम, चाळे, पंढरपूर, पुलुज\nमंगळवेढा तालुका: मारापुर, हुलजंती, आंधळगाव\nमाळशिरस तालुका: सदाशिवनगर, इस्लामपूर, अकलूज, व लवंगा\nतूर या पिकाच्या पिक विमा साठी एकूण वरच्या 62 महसूल मंडळाचा समावेश करण्यात आला आहे.\nकापूस पिकांचा विम्यासाठी खालील मंडळाचा समावेश करण्यात आला आहे.\nसांगोल तालुका: नायबळा, कोळा, घेरडी शिवणे व मंगळवेढा तालुक्यातील मारापुर इत्यादी. वरील महसूल मंडळा���ना 25 टक्के अग्रीम पीक विमा देण्याचा सूचना सहा सप्टेंबर 2023 रोजी जारी करण्यात आले आहेत.. माहिती आवडल्यास समोर देखील शेअर करा धन्यवाद\nया जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात उद्यापासून पिक विमा जमा होण्यास सुरुवात..\nजानेवारी महिन्यात कापूस दरात होणार वाढ..\nपहा संपूर्ण महाराष्ट्रातील आजचे तुर बाजार भाव..\nया जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात उद्यापासून पिक विमा जमा होण्यास सुरुवात..\nजानेवारी महिन्यात कापूस दरात होणार वाढ.. आवक होणार कमी Cotton price\nपहा संपूर्ण महाराष्ट्रातील आजचे तुर बाजार भाव..\nया दिवशी जमा होणार 90 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर नमो शेतकरी योजनेचा दुसरा हफ्ता..\nया यादीत नाव असणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणार 12000 रुपये.. झिरो मिनिटात जमा होणार बँक खात्यात get 12000 rupees\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00746.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://uttamsheti.online/farmers-in-maharashtra-will-get-crop-insurance-money-in-january/", "date_download": "2024-03-05T00:28:10Z", "digest": "sha1:7RDX2ZA3RXIWGAY4Y35RADENDGNIBKNG", "length": 7900, "nlines": 54, "source_domain": "uttamsheti.online", "title": "महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे जानेवारीत मिळणार; मंत्री धनंजय मुंडे यांचे निर्देश crop insurance", "raw_content": "\nमहाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे जानेवारीत मिळणार; मंत्री धनंजय मुंडे यांचे निर्देश crop insurance\ncrop insurance: महाराष्ट्राचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी पीक विमा कंपन्यांना रायगड जिल्ह्यातील शेतकर्‍यांना पुनर्रचित हवामान आधारित पीक विमा योजना (RWBCIS) अंतर्गत प्रलंबित दावे 3 जानेवारी 2023 पर्यंत वितरित करण्याचे निर्देश दिले आहेत.\nरायगडमधील तळा तालुक्यातील सुमारे 7,500 शेतकऱ्यांनी RWBCIS योजनेत नावनोंदणी केली होती. त्यापैकी आतापर्यंत सुमारे साडेतीन हजार शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात आली आहे.\nहे वाचा: महाराष्ट्रातील 13 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर आजपासून पिक विमा जमा..\nतथापि, तहसील विभाजनाबाबत तांत्रिक समस्यांमुळे, अॅग्रिकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडिया लिमिटेड (AIC) ने 2,940 शेतकर्‍यांचे 9 कोटी रुपयांचे दावे अदा केलेले नाहीत.\nया प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी गुरुवारी मंत्रालयातील कार्यालयात महिला व बालविकास मंत्री अॅड. आदिती तटकरे. विमा कंपन्यांनी शेतकर्‍यांची प्रलंबित देयके तातडीने वितरित करण्याचे निर्देश मंत्री मुंडे यांनी दिले.\nया बैठकीला अॅड अनिकेत तटकरे, कृषी आयुक्त प��रवीण गेडाम, व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे एआयसीचे विभागीय व्यवस्थापक एम.एस. सावंत आणि कृषी अधिकारी.\nहे वाचा: कर्ज घेणाऱ्या व्यक्तीचा जर मृत्यू झाला; तर या व्यक्तीला फेडावे लागते कर्ज RBI नवीन नियम RBI Loan Rule\nपीक विमा योजनेचा उद्देश नैसर्गिक आपत्तींमुळे होणाऱ्या पिकांच्या नुकसानीपासून शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण देणे हा आहे. बाधित शेतकऱ्यांच्या, विशेषत: लहान आणि अत्यल्प भूधारकांच्या कल्याणासाठी दाव्यांची वेळेवर वितरण महत्त्वपूर्ण आहे.\nसरकारने यावर भर दिला आहे की प्रक्रियात्मक विलंब शेतकऱ्यांना वेळेवर दाव्यांच्या निपटारामध्ये अडथळा आणू नयेत. खरिपाची कापणी पूर्ण झाल्याने, 3 जानेवारीपूर्वी व्याजासह प्रलंबित थकबाकीचे वितरण रब्बी पेरणीच्या हंगामापूर्वी रायगडमधील शेतकऱ्यांना दिलासा देईल.\nमंत्र्यांनी केलेल्या हस्तक्षेपामुळे आणि पाठपुराव्यामुळे विमा कंपन्यांनी प्रलंबित देयके लवकरात लवकर पूर्ण केली आहेत आणि पिकांच्या नुकसानीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना वेळेवर मदत दिली आहे.\nहे वाचा: पुढील 4 दिवसात उरलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पिक विमा होणार जमा Pik Vima Yojana\nया जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात उद्यापासून पिक विमा जमा होण्यास सुरुवात..\nजानेवारी महिन्यात कापूस दरात होणार वाढ..\nपहा संपूर्ण महाराष्ट्रातील आजचे तुर बाजार भाव..\nया जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात उद्यापासून पिक विमा जमा होण्यास सुरुवात..\nजानेवारी महिन्यात कापूस दरात होणार वाढ.. आवक होणार कमी Cotton price\nपहा संपूर्ण महाराष्ट्रातील आजचे तुर बाजार भाव..\nया दिवशी जमा होणार 90 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर नमो शेतकरी योजनेचा दुसरा हफ्ता..\nया यादीत नाव असणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणार 12000 रुपये.. झिरो मिनिटात जमा होणार बँक खात्यात get 12000 rupees\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00746.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://uttamsheti.online/there-is-a-possibility-of-heavy-rain-in-this-district-of-the-state-in-the-next-6-hours/", "date_download": "2024-03-05T00:07:48Z", "digest": "sha1:VGCPXBWPMDJNH4AJDKQPIZKVSEFBUUGW", "length": 8034, "nlines": 79, "source_domain": "uttamsheti.online", "title": "पुढील 6 तासात राज्यातील या जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता..! rain", "raw_content": "\nपुढील 6 तासात राज्यातील या जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता..\nrain: गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या काही भागात हलक्या पावसाने हजेरी लावल्याने उष्णतेपा��ून काहीसा दिलासा मिळाला आहे. मान्सूनच्या अनुकूल वाऱ्यांमुळे ढगाळ आकाशामुळेही राज्यभरात तापमान नियंत्रणात आले आहे.\nमंगळवार, 9 जानेवारी रोजी, धुळ्यातील कृषी महाविद्यालयात 12.6 अंश सेल्सिअसचे सर्वात कमी किमान तापमान नोंदवले गेले, तर उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर येथे उत्तर भारतातील मैदानी भागात हंगामातील सर्वात कमी तापमान 5.4 अंश सेल्सिअस नोंदवले गेले.\nहे वाचा: पहा जानेवारी महिन्यात राज्यात मुसळधार पाऊस पडणार का.. काय म्हणतात पंजाब डख Panjab Dakh\nउत्तर भारतात थंडीची लाट ओसरल्याने महाराष्ट्रातही किमान तापमानात वाढ झाली आहे. राज्यातील इतर बहुतांश भागात किमान तापमान 14 ते 20 अंश सेल्सिअस दरम्यान नोंदवले गेले. कोकण विभागातील रत्नागिरी आणि हर्णै येथे सर्वाधिक ३५.२ अंश तापमानाची नोंद झाली.\nगुजरातच्या किनारपट्टीपासून अरबी समुद्रात चक्रीवादळाचे परिवलन कायम आहे. संबंधित कमी दाबाचे क्षेत्र दक्षिण गुजरातपर्यंत विस्तारले आहे. या परिस्थितीमुळे मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाला मदत झाली आहे. बुधवार, 10 जानेवारी रोजी देखील या भागांमध्ये काही ठिकाणी हलक्या सरी पडण्याची शक्यता आहे.\nमंगळवारी सकाळी संपलेल्या गेल्या २४ तासांत महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये नोंदवलेले कमाल आणि किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये):\nहे वाचा: या 27 जिल्ह्यात पडणार आज मुसळधार पाऊस..\nछत्रपती शाहूजी नगर 29.4 (16.2)\nमान्सून महाराष्ट्रात सक्रिय आहे आणि ढगाळ आकाश आणि काही पावसाच्या हालचालींमुळे उष्णतेपासून दिलासा मिळत आहे. किमान तापमानातही वाढ होत आहे.\nहे वाचा: weather update: राज्यातील या भागात 15 सप्टेंबर पर्यंत होणार मुसळधार पाऊस.. हवामान विभागाचा मोठा अंदाज.\nया जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात उद्यापासून पिक विमा जमा होण्यास सुरुवात..\nजानेवारी महिन्यात कापूस दरात होणार वाढ..\nपहा संपूर्ण महाराष्ट्रातील आजचे तुर बाजार भाव..\nया जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात उद्यापासून पिक विमा जमा होण्यास सुरुवात..\nजानेवारी महिन्यात कापूस दरात होणार वाढ.. आवक होणार कमी Cotton price\nपहा संपूर्ण महाराष्ट्रातील आजचे तुर बाजार भाव..\nया दिवशी जमा होणार 90 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर नमो शेतकरी योजनेचा दुसरा हफ्ता..\nया यादीत नाव असणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणार 12000 रुपये.. झिरो मिनिटात जमा होणार बँक खात्यात get 12000 rupees\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00746.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.mcqquiz.in/2022/03/super-mcq-quiz-on-auditing-set-2.html", "date_download": "2024-03-04T23:34:28Z", "digest": "sha1:N4ZY3RXHZYJOFHTMQU7RSW4DR3ZXI2CU", "length": 17104, "nlines": 403, "source_domain": "www.mcqquiz.in", "title": "-> Super MCQ QUIZ on Auditing SET 2", "raw_content": "\nबहुपर्यायी प्रश्नांच्या शेवटी MCQ QUIZ सोडवू शकता.\n31. व्यवस्थापन अंकेक्षण हे __________म्हणून ओळखले जाते.\n32. व्यवसाय उपक्रमातील कर्मचाऱ्यांनी केलेल्या अंकेक्षणाला_______म्हटले जाते.\n33. खालीलपैकी कोणते अंकेक्षण नाही \n(1) वैधानिक आणि खाजगी अंकेक्षण\n(3) अंतिम, अंतरिम, व्यवस्थापन लेखापरीक्षण\n(2) सरकार आणि सतत लेखापरीक्षण\n34. प्रभावी अंतर्गत तपासणी प्रणाली______ कमी करते.\n35. वस्तूंचे गैरवापर तपासण्यासाठी_______ हे केली जाऊ शकते.\n(1) साठ्यावर योग्य देखरेख\n36. लेखापरीक्षकाचा अधिकार पुढीलपैकी कोणता नाही \n(1) अंकेक्षण नोट पुस्तक\n(3) ग्राहकांच्या खात्यांची पुस्तके\n37. लेखा मानक______तयार करतात.\n38.______मूल्य लेखापरीक्षक अहवाल सादर करते.\n39. बोनस समभाग कोणाला दिले जातात \n40.विंड्रो ड्रेसिंग हे_______या खाली येते.\n(2) मालमत्तेचे अंतर्गत मूल्यांकन\n(3) मालमत्तेचे जास्त मूल्यांकन\n41. अंतर्गत तपासणी कोण करते\n(3) मोठी व लहान दुकाने\n(1) शेवटी फसवणुकी उघड करण्यासाठी खात्यांची तपासणी\n(2) वर्षाच्या अखेरीस अहवाल सादर करण्यासाठी अंकेक्षण\n(3) बँकिंग कंपन्यांचे अंकेक्षण\n(4) वर्षाच्या शेवटी खात्यांचे लेखापरीक्षण\n43. अंतर्गत लेखापरीक्षकाचे मानधन_____ निश्चित करतो.\n44. अंकेक्षण नियोजन करण्याचे उद्दिष्ट ________ हे आहे.\n(1) अंकेक्षणाच्या सर्व महत्त्वाच्या बाबींकडे योग्य लक्ष देणे\n(2) संभाव्य समस्या ओळखणे\n(3) इतर अंकेक्षक आणि तज्ज्ञांशी कार्याचे समन्वय साधणे\n45. मालमत्तेचे अंकेक्षण कोण करते \n(3) ग्राहक व लेखापरीक्षक दोघेही\n46. ‘अंकेक्षण‘ हा शब्द लॅटिन शब्दापासून आला आहे\n47. एकमेव मालकीची चिंता स्वतंत्र आर्थिक लेखापरीक्षकाद्वारे त्यांची आर्थिक ताळेबंद अंकेक्षण करणे___\n(1) कायदेशीररीत्या आवश्यक आहे.\n(2) कायदेशीररीत्या आवश्यक नाही.\n(3) नैतिकदृष्ट्या आवश्यक आहे.\n(4) नैतिकदृष्ट्या आवश्यक नाही.\n48. _______कामगिरी अंकेक्षण संस्थांद्वारा सुरू केले जाऊ शकते.\n(2) कर्मचारी व व्यवस्थापन\n(4) बाह्य इच्छुक पक्ष\n49. ताळेबंद अंकेक्षण हे_________म्हणूनदेखील ओळखले जाते.\n(1) अंकेक्षण सुरू ठेवणे\n50. अंकेक्षण करण्यासाठी कोणती ��णनीती आखली जाऊ शकते\n51. लेखापरीक्षकाने अंकेक्षण अहवालाची_______वेळ निश्चित केली पाहिजे.\n(3) निसर्ग आणि वास्तविक\n52._________अंकेक्षण योजनेवर परिणाम करतात.\n(3) लेखा आणि लेखापरीक्षण धोरणे\n53. अंकेक्षण नियोजन तयार करताना लेखापरीक्षकाने त्याच्यावरील विविध कायद्यांद्वारे त्यांची_________शोधल्या पाहिजेत.\n(2) कर्तव्ये व जबाबदाऱ्या\n(4) नियुक्तीची मुदत व जबाबदाऱ्या\n54. अंकेक्षण हा अंकेक्षण कार्यक्रम आहे, जो अंकेक्षणाच्या योग्य अंमलबजावणीसाठी_____ करीत असतो.\n55. अंकेक्षण कार्यक्रम हा अंकेक्षण कर्मचाऱ्यांना सूचना पुरवितो आणि त्यासाठी_______ संधी कमी करते.\n56. अंकेक्षण कार्यक्रम हा अंकेक्षण कर्मचाऱ्यांमधील केलेल्या कामाचे निराकरण करण्यास मदत करतो; कारण अंकेक्षण कार्यक्रम केलेल्या कर्मचाऱ्यांकडे________परत मिळू शकतो.\n57. अंकेक्षण पूर्ण करण्यासाठी________ संदर्भासाठी उपयुक्त ठरू शकते.\n58. अंकेक्षण कार्यक्रम कोण तयार करते \n(4) अंकेक्षक आणि त्यांचे अंकेक्षण साहाय्यक\n59._______आर्थिक विवरण-पत्रावरील लेखापरीक्षकाला आपले मत मांडणे आवश्यक आहे.\n(3) अंतर्गत आणि बाह्य पुरावा\n(4) पुरेसा आणि योग्य पुरावा\n60. पुढीलपैकी कोणत्या अंकेक्षणामुळे माहितीची गुणवत्ता थेट संस्थेच्या सामर्थ्याशी संबंधित आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00746.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} +{"url": "https://krushisahayak.krushivasant.com/tag/bajar-bhav/", "date_download": "2024-03-05T00:18:07Z", "digest": "sha1:QEJAAGPTAXTY5RWTJFQXGSN24TMEMOQD", "length": 13065, "nlines": 121, "source_domain": "krushisahayak.krushivasant.com", "title": "Bajar Bhav - Krushisahayak", "raw_content": "\nInstant loan app without cibil पीएनबी बँंकेचे झटपट कर्ज; ग्राहकांना अवघ्या 4 क्लिकमध्ये\nPashupalan loan महिलांसाठी खुशखबर; महिलांना मिळणार 10 शेळ्या 1 बोकड\nToday onion rate in pune 2024 कांदा उत्पादकांसाठी दिलासादायक, आगामी काळात कांद्याचे भाव वाढणार, रांगडा आणि उन्हाळीला होणार फायदा\nmobile tower crane आपल्या जागेत मोबाईलचा टॉवर लावून दर महिना 75000 ते 100000 रुपये मिळवा\nInstant loan app without cibil पीएनबी बँंकेचे झटपट कर्ज; ग्राहकांना अवघ्या 4 क्लिकमध्ये\nPashupalan loan महिलांसाठी खुशखबर; महिलांना मिळणार 10 शेळ्या 1 बोकड\nToday onion rate in pune 2024 कांदा उत्पादकांसाठी दिलासादायक, आगामी काळात कांद्याचे भाव वाढणार, रांगडा आणि उन्हाळीला होणार फायदा\nToday onion rate in pune कांदा निर्यातीसंदर्भात मागच्या आठवड्यात सरकारी पातळीवर बराच गोंधळ उडाला. पण आता निर्यातबंदी घातली काय किंवा काढली काय त्यामुळे आगामी काळात कांद्या���्या किंमतींवर परिणाम होण्याची शक्यता कमी असून त्या स्थिर राहून हळूहळ वाढण्याची शक्यता बाजार विश्लेषकांकडून वर्तविण्यात येत आहे. राज्यातील बाजारसमित्यांमधील कांद्याची आवक मागच्या दोन आठवड्यांपासून घटताना दिसत असून देशपातळीवरील कांदा…\ntoday onion rate in pune 2024 हंगामातील पहिल्या उन्हाळ कांद्याची आवक, इतका भाव मिळाला\ntoday onion rate in pune पर्जन्यमान कमी असल्याने कसमादे भागातील काही शेतकऱ्यांनी संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता आगाप उन्हाळ कांदा लागवडी केल्या होत्या. त्याची काढणी सुरू होऊन नव्या रब्बी उन्हाळ कांद्याची सटाणा बाजार समितीमध्ये आवक सुरू झाली आहे. त्यास क्विंटलला सरासरी ११८० रुपये दर मिळाला आहे. खरीप कांद्याच्या तुलनेत क्विंटलमागे १५० रुपये अधिक दर मिळाल्याचे दिसून आले….\nRed onion exporters कांद्याची आवक घटल्यानंतरही भाव गडगडलेलेच भाव 1100 रुपयांवर स्थिर; निर्यातबंदीमुळे शेतकरी अडचणीत\nRed onion exporters सोलापूर, ता. १ येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत १८ दिवसांत सव्वाबारा लाख क्विंटल कांदा आला, पण सरासरी भाव अकराशे रुपयांवरच स्थिरावल्याचे चित्र आहे. निर्यातबंदीनंतर भावात झालेली घट दिवसेंदिवस कमीच होत असून आवक वाढल्यानंतर शेतकऱ्यांना सातशे ते आठशे रूपये क्विंटल दराने कांदा विकावा लागत आहे. केंद्र सरकारने निर्यातबंदी करण्यापूर्वी कांद्याचे दर प्रतिक्विंटल साडेचार…\nJowar price कांद्यानंतर आता ज्वारी, शाळूच्या दरात घसरण; 15 रुपयांनी दर पडले\nJowar price मागच्या काही महिन्यांपासून ज्वारीला चांगला दर मिळत होता परंतु अचानक या आठवड्यापासून दरात घसरण सुरू झाली आहे. किरकोळ बाजारात किलोमागे पाच रुपये, शाळू होलसेल बाजारात १५ रुपये कमी झाले आहेत. याचबरोबर लाल मिरचीची आवकही चांगली वाढल्याने यंदा दर निम्म्यावर आले आहेत. गोडेतेलाचे दर स्थिर असून, साखर ४२ रुपयांपर्यंत स्थिर आहे. यामुळे बाजारात कांदानंतर…\nToday onion rate hyderabad कांद्याच्या किंमतींचे उलटे संक्रमण, टोमॅटोची लाली फिकी; सोयाबीन-तूरीची काय आहे स्थिती\nToday onion rate hyderabad कांदा आणि टोमॅटोच्या किंमती या आठवड्यात घटल्याचे दिसून आले. सोयाबीनच्या किंमतीही हमीभावाच्या काठावर आहेत. तर तुरीच्या किंमती हमीभावापेक्षा जास्त असल्याचे या आठवड्याचे साप्ताहिक बाजार विश्लेषण आहे. पुणे येथील स्मार्ट प्रकल्पाच्या बाजार माहिती विश्लेष�� व जोखीम निवारण कक्षाने ही माहिती दिली आहे. मागील आठवड्यात (मकर संक्रांतीच्या आधीचा आठवडा) लातूर बाजारात सोयाबीनची सरासरी किंमत रु. ४७१० प्रती क्विटल होती. मागील आठवड्याच्या…\nGiza Cotton कापसाला किती मिळतोय दर\nGiza Cotton कापसाच्या उतरलेल्या दराने शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. तर मागच्या एका महिन्यापासून कापसाचे दर अचानक घसरू लागल्याने ज्या शेतकऱ्यांनी कापूस घरात साठवून ठेवला आहे अशा शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. सध्याही काही बाजार समितीमध्ये हमीभावापेक्षा एक हजार रूपयांनी कापसाला दर मिळत आहे. दरम्यान, आज लोकल, लांब स्टेपल, मध्यम स्टेपल, ए. के. एच. ४ लांब…\nOnion price in kerala आज कांद्याला काय भाव मिळाला जाणून घ्या आजचे बाजारभाव\nOnion price in kerala कांदा दरावरून शेतकरी हैराण असून निर्यातबंदीच्या निर्णयांनंतर कांदा दरातील घसरण कायम आहे. सध्या लाल कांदा बाजारात पाहायला मिळत असून त्याही आवक कमी अधिक होताना दिसून येत असल्याचे चित्र आहे. कांद्याला लासलगाव बाजार समितीमध्ये प्रति क्विंटल 1625 रुपये इतका भाव मिळाला. तर नाशिक बाजार समितीत लाल कांद्याला प्रति क्विंटल सरासरी 1701 रुपये इतका भाव मिळाला. कालच्या तुलनेत आज दोन्ही…\nVegetable market rate today 2024 हे आहेत शेतमालाचे राज्यातील आजचे बाजारभाव\nVegetable market rate today हे आहेत आजचे काही महत्वाच्या बाजरी पेठेतील बाजारभाव कुठे तेजी कुठे मंदी, पहा काय आहेत आजचे बाजार भाव. आता मिळवा शेतमालाचे बाजारभाव ( Bajarbhav ) एका क्लिक वर\nbajarbhav शेतमाल : मूग, हळद/ हळकुंड, उडीद\nमूग बाजारभाव हळद/ हळकुंड बाजारभाव उडीद बाजारभाव\nPhone pay se paise kaise kamaye नमस्कार आज आपण फोन पे बद्दल थोडक्यात माहिती पाहणार आहोत. जेणेकरून आपल्याला phone pe ॲप बद्दल माहित असणे गरजेचे आहे. आपण फोनपेचा वापर पैसे पाठवणे किंवा आपल्याला पैसे घेणे यासाठी करतो रिचार्ज करण्यासाठी याचा उपयोग करतो. Phone pay se paise kaise kamaye 2023 पण आपल्याला हे माहित आहे का…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00747.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtragr.com/mhgr-%E0%A4%88-%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%95-%E0%A4%AA%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AA-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE/", "date_download": "2024-03-05T01:35:39Z", "digest": "sha1:RB5XI4ERSH26LVIZLMWF7K4RBVQ4AQQC", "length": 6410, "nlines": 135, "source_domain": "maharashtragr.com", "title": "_ap_ufes{\"success\":true,\"siteUrl\":\"maharashtragr.com\",\"urls\":{\"Home\":\"https://maharashtragr.com\",\"Category\":\"https://maharashtragr.com/category/ads/\",\"Archive\":\"https://maharashtragr.com/2024/02/\",\"Post\":\"https://maharashtragr.com/mhgr-%e0%a4%97%e0%a4%bf%e0%a4%97-%e0%a4%87%e0%a4%95%e0%a5%89%e0%a4%a8%e0%a5%89%e0%a4%ae%e0%a5%80-%e0%a4%ae%e0%a5%8d%e0%a4%b9%e0%a4%a3%e0%a4%9c%e0%a5%87-%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%af-gig-%e0%a4%95/\",\"Page\":\"https://maharashtragr.com/news/\",\"Attachment\":\"https://maharashtragr.com/mhgr-how-to-make-money-online/mhgr_how_to_make_money_online-1/\",\"Nav_menu_item\":\"https://maharashtragr.com/home-2/\",\"Oembed_cache\":\"https://maharashtragr.com/d8de8f75417a8210e93651381ed85c36/\",\"Wp_global_styles\":\"https://maharashtragr.com/wp-global-styles-blogsite/\",\"Amp_validated_url\":\"https://maharashtragr.com/amp_validated_url/f35a90d719157b161a99020d92fcac51/\",\"Adstxt\":\"https://maharashtragr.com/?post_type=adstxt&p=1086\",\"App-adstxt\":\"https://maharashtragr.com/?post_type=app-adstxt&p=1084\",\"Web-story\":\"https://maharashtragr.com/web-stories/romeo-and-juliet/\"}}_ap_ufee", "raw_content": "MHGR| ई-पीक पहाणी प्रकल्प, महाराष्ट्र राज्य - MH General Resource MHGR| ई-पीक पहाणी प्रकल्प, महाराष्ट्र राज्य - MH General Resource\nमहाराष्ट्र: महत्वाचे सामान्य संसाधन\nHome Public Info MHGR| ई-पीक पहाणी प्रकल्प, महाराष्ट्र राज्य\nMHGR| ई-पीक पहाणी प्रकल्प, महाराष्ट्र राज्य\nआता पीक विमा आणि कृषी पतपुरवठा अधिक सुलभ होणार\nमोबाईलवरुन पीक पहाणी करणे आणि मार्गदर्शिका\nMHGR| गिग इकॉनॉमी म्हणजे काय Gig कामगारांसाठी जाणून घेण्यासारख्या 5 गोष्टी\nMHGR| ऑनलाइन, ऑफलाइन आणि घरी पैसे कमवण्याचे 25 मार्ग\nMHGR| महाराष्ट्रात किती ज्योतिर्लिंगे आहेत\nमहाराष्ट्रात किती ज्योतिर्लिंगे आहेत\nMHGR| बेळगांव कारवार बिदर निपाणीचा सीमाप्रश्न काय आहे\nMHGR| News Update 2024| महाराष्ट्रात किती जिल्हे आहेत\nMHGR| गिग इकॉनॉमी म्हणजे काय Gig कामगारांसाठी जाणून घेण्यासारख्या 5 गोष्टी\nMHGR| ऑनलाइन, ऑफलाइन आणि घरी पैसे कमवण्याचे 25 मार्ग\nMHGR| महाराष्ट्रात किती ज्योतिर्लिंगे आहेत\nMHGR| बेळगांव कारवार बिदर निपाणीचा सीमाप्रश्न काय आहे\nउद्योग, उर्जा व कामगार विभाग\nपर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग\nमहसूल व वन विभाग\nमहिला व बाल विकास विभाग\nसामाजिक न्‍याय व विशेष सहाय्य विभाग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00747.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} +{"url": "https://mayboli.in/2021/10/07/", "date_download": "2024-03-05T01:46:20Z", "digest": "sha1:JJQ3MRJH35K4SHMGRNVJWUDAFOITQYHO", "length": 4300, "nlines": 96, "source_domain": "mayboli.in", "title": "October 7, 2021 - Mayboli.in", "raw_content": "\nदोन अक्षरी मुलींची नावे\nदोन अक्षरी मुलींची नावे\nढेकर येण्याची कारणे व घरगुती उपाय\nपोटातील हवा तोंडातून बाहेर काढण्याची समस्या म्हणजे ढेकर येणे, ही समस्या दुर्गंधी समझली जाते. आजच्या या लेखात आपण पाहणार आहोत ढेकर येण्याची कारणे व घरगुती उपाय.\nद वरून मुलींची नावे 2024 – Latest & New\nन अक्षरावरून मुलींची नावे २०० नावे अर्थासहित – N Varun Mulinchi Nave 200+\nरोहित शर्माला कर्णधारपदावरून हटवल्याने मुंबई इंडियन्सचे इन्स्टाग्रामवरील तब्बल इतके लाख फॉलोअर्स कमी झाले आहेत\nरोहितची शर्माची कप्तानी गेल्यावर सूर्यकुमार यादवच्या सोशल मीडिया पोस्टने चाहत्यांना आश्चर्यचकित केले\nजाणून घ्या ह्रदय विकाराचा झटका आल्यावर अभिनेता श्रेयश तळपदेची आता त्याची तब्येत कशी आहे ते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00747.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} +{"url": "https://uttamsheti.online/panjab-dakh-2/", "date_download": "2024-03-05T01:50:56Z", "digest": "sha1:BSC62PI3WEC3QYJBORS46SPUGXNIQ2OM", "length": 6330, "nlines": 49, "source_domain": "uttamsheti.online", "title": "पंजाबराव डख यांचा पावसाविषयी नवीन अंदाज; महाराष्ट्रात अवकाळी पाऊस पडणार की नाही थेटच सांगितलं panjab dakh", "raw_content": "\nपंजाबराव डख यांचा पावसाविषयी नवीन अंदाज; महाराष्ट्रात अवकाळी पाऊस पडणार की नाही थेटच सांगितलं panjab dakh\npanjab dakh: नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आज तुमच्यासाठी आनंदाची आणि महत्त्वाची बातमी आम्ही घेऊन आलो आहोत. हवामान विभागाने नुकताच एक पावसाविषयी नवीन अंदाज जाहीर केला आहे.. या अंदाजानुसार, ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण खूपच कमी राहील.\nया काळात सरासरीने 12 टक्क्यांप्रमाणे पावसाचे प्रमाण कमी राहील असे सांगण्यात आले आहे. त्यामुळे यंदा हिवाळ्यात अवकाळी पावसाची शक्यता नाही. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. कारण नेहमी हिवाळ्यात अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असे.panjab dakh\nहे वाचा: पुढील 6 तासात राज्यातील या जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता..\nपरंतु, यावर्षी पावसाळ्यात अपेक्षेप्रमाणे पावसाचे प्रमाण झाले नाही. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासह चाऱ्याचा तुटवडा भासू लागला आहे. याच पार्श्वभूमीवर हवामान विभागाचे तज्ञ मानले जाणारे महाराष्ट्रातील प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी सुद्धा पावसा विषयी माहितीनुसार, नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात पावसाची शक्यता वर्तवली आहे.panjab dakh\nविशेषत: दिवाळीच्या काळात नोव्हेंबर महिन्यात पाऊस पडेल, असा अंदाज आहे. तसेच, डिसेंबर महिन्यातही चांगला पाऊस होईल असे त्यांनी सांगितले आहे. यामुळे येत्या काही महिन्यांत पावसाची स्थिती कशी राहील याकडे लक्ष लागून राहील.panjab dakh\nहे वाचा: महाराष्ट्रातील या जिल्ह्यांना आज मुसळधार पावसाचा अंदाज..\nया जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात उद्यापासून पिक विमा जमा होण्यास सुरुवात..\nजानेवारी महिन्यात कापूस दरात होणार वाढ..\nपहा संपूर्ण महाराष्ट्रातील आजचे तुर बाजार भाव..\nया जिल्ह्यात���ल शेतकऱ्यांच्या बँक खात्यात उद्यापासून पिक विमा जमा होण्यास सुरुवात..\nजानेवारी महिन्यात कापूस दरात होणार वाढ.. आवक होणार कमी Cotton price\nपहा संपूर्ण महाराष्ट्रातील आजचे तुर बाजार भाव..\nया दिवशी जमा होणार 90 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर नमो शेतकरी योजनेचा दुसरा हफ्ता..\nया यादीत नाव असणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणार 12000 रुपये.. झिरो मिनिटात जमा होणार बँक खात्यात get 12000 rupees\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00747.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/chaturang/you-can-always-give-a-second-chance-to-your-loved-ones-relationship-and-marriage-dvr-99-4051590/", "date_download": "2024-03-05T01:48:51Z", "digest": "sha1:56F7ZPKCCVK5FE7NU3ANYYUOF5OJI2AD", "length": 34334, "nlines": 357, "source_domain": "www.loksatta.com", "title": "मनातलं कागदावर: जिंदगी के सफर में.. | You can always give a second chance to your loved ones, relationship and marriage", "raw_content": "\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nमनातलं कागदावर: जिंदगी के सफर में..\nजिंदगी के सफर में कुछ मकाम फिरसे जरूर आते हैं… सोडून गेलेला प्रवासी कालांतरानं पुन्हा गाडीत चढतो. त्याच्याबरोबर प्रवास तर अटळ आहे.. मग ‘व्हाय नॉट’\nWritten by लोकसत्ता टीम\nमनातलं कागदावर: जिंदगी के सफर में.. (छायाचित्र- लोकसत्ता टीम)\n‘‘एकेकाळी प्रेमात पडून लग्न केलेल्या कित्येक जोडप्यांमध्ये नात्याचा ओलावा कायम टिकत नाही. ‘मी प्रेम केलं ती व्यक्ती ही नाहीच,’ इथपर्यंतही गोष्टी बिघडतात. अशा वेळी कुणाला दोष द्यायचा.. बलराज आणि अमृताचं नातं बिघडताना आणि पूर्णत: शुष्क होताना मी पाहिलं होतं. उतारवयात मात्र दोघंही एकटे होते.. हरवलेले. ‘जिंदगी के सफर में’ आलेल्या या ‘मकाम’वर दोघं आपले ‘इगो’ बाजूला सारू शकतील का.. बलराज आणि अमृताचं नातं बिघडताना आणि पूर्णत: शुष्क होताना मी पाहिलं होतं. उतारवयात मात्र दोघंही एकटे होते.. हरवलेले. ‘जिंदगी के सफर में’ आलेल्या या ‘मकाम’वर दोघं आपले ‘इगो’ बाजूला सारू शकतील का\nआज जवळपास वीसेक वर्षांनी बलराज भेटणार होता. माझ्या मित्राच्या मुलानं लिहिलेल्या ‘स्ट्रक्चरल इंजिनीयिरग’च्या पुस्तक प्रकाशनासाठी तो येणार होता. बलराजशी असलेल्या दोस्तीमुळे, त्याला ‘अटेंड’ करण्याचं काम त्या दिवशी माझ्याकडे होतं. प्रवेशद्वारावर स्वागत करताना मला पाहिल्यावर बलराजचे डोळे विस्फारले..\nअन्वयार्थ: नुसते लढ म्हणा..\n‘पती, पत्नी और वो…’ प्रेमाच्या त्रिकोणातून दोन संसार उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर; भरोसा सेलने…\n मुंबईत गटारात फेकलेल्या गोणीत सापडलं ���वजात बालक, प्राणीप्रेमीच्या ‘या’ कृतीमुळे मिळालं जीवदान\nप्रेयसीवर जीवापाड प्रेम, साता जन्माच्या आणाभाका; पण अर्ध्यावरती डाव मोडला अन् प्रियकराने…\n‘‘ओ हो हो हो.. तू यहाँ कैसे किती बदललायस.. सिरका पूरा चांदी हो गया रे किती बदललायस.. सिरका पूरा चांदी हो गया रे\n‘‘और तुम्हारा पूनम का चाँद\nयावर तो खळाळून हसला. पूर्वीसारखाच बलराज तसा फारसा बदलला नव्हता. मूळची पंजाबी शरीरयष्टी तशीच ताठ. शिक्षण कॉन्व्हेंटमधलं, तरी पुण्यात जन्म गेल्यामुळे मराठी चांगलं बोलायचा. वडिलांनी सुरू केलेल्या बांधकाम व्यवसायात असणाऱ्या बलराजला मुळात ‘फाइन आर्टस्’ला जायचं होतं. मनाविरुद्ध सिव्हिल इंजिनीयिरगला जावं लागलं. शेवटच्या वर्षांला असताना वडिलांची तब्येत अचानक खालावल्यामुळे कशीबशी डिग्री मिळवून थेट व्यवसायात शिरला. इंजिनीयिरगचं व्यावहारिक ज्ञान अफाट. कामाच्या बाबतीत कडक शिस्त. डायरीमध्ये लिहिलेली दिवसाची कामं पार पाडताना एखादं काम राहिल्यास त्याची नोंद उद्याच्या पानावर व्हायची. प्रोजेक्टची डेडलाइन गाठायचीच\nआमची मैत्री व्यवसायातूनच झालेली. वीस वर्षांपूर्वी त्याच्याबरोबर पुण्यात आणि आसपास भरपूर काम केलं होतं. कधी रात्री त्याच्या घरी जेवायला बोलवायचा. स्वयंपाकी निघून गेलेला असायचा. बायकोशी-अमृताशी एकदा ओळख करून दिली, तेवढीच. मुलं शिक्षणासाठी पाचगणीला. रात्री बारा वाजेपर्यंत गप्पा झाल्यावर बलराज स्वत: गाडीनं घरी सोडायला यायचा. एरवी बऱ्याचदा मध्यरात्रीपर्यंत कॅनव्हासवर पेंटिंग करत बसायचा. ‘तुला झोप कशी नाही येत रे’ विचारल्यावर हसून सुरात म्हणाला, ‘‘जब जाग उठे अरमान, तो कैसे नींद आए’ विचारल्यावर हसून सुरात म्हणाला, ‘‘जब जाग उठे अरमान, तो कैसे नींद आए’’ तो आणि अमृता एकाच बंगल्यात, पण दोन दिशांना, वेगळय़ा खोल्यांत राहायचे. अलग अलग\nत्याच्या पेंटिंग्जची तो अधनंमधनं प्रदर्शनं भरवायचा. विक्रीची रक्कम गरिबांच्या ‘हियिरग-एड’साठी, ‘आय कॅम्प’साठी हॉस्पिटल्सना द्यायचा. व्यवसायातल्या फायद्यातून शैक्षणिक संस्थांना मदत करायचा. गेली वीसएक वर्ष एकत्र काम नसल्यामुळे आमच्या भेटीगाठी जवळजवळ नाहीच झाल्या. फोन क्वचित व्हायचा, त्यामुळे मुलं अमेरिकेत शिकत असल्याचं माहिती होतं.\nप्रकाशन सोहळा संपून गर्दी पांगल्यावर डीनरसाठी दोघांनी कोपऱ्यातलं निवांत टेबल पकडलं. ‘‘बीस साल हो गये, यार वो गाना हैं ना.. जिंदगी के सफर में गुजर जाते हैं जो मकाम, वो फिर नहीं आते.. ‘समय’ निकल जाने के बाद मालूम पडता हैं वो गाना हैं ना.. जिंदगी के सफर में गुजर जाते हैं जो मकाम, वो फिर नहीं आते.. ‘समय’ निकल जाने के बाद मालूम पडता हैं\n‘‘एक पेंटिंग बनाओ ‘समय’ पर..’’\n‘‘समय किसने देखा हैं.. पेंटिंग कैसे करे\n‘‘कुछ भी करो, अ‍ॅब्सस्ट्रॅक्ट.. जो समझेगा नही, पर पैसा अच्छा मिलेगा\n‘‘एकटेपणाची आदत झालीय.. आता सोबत नकोशी वाटते क्राऊडमध्ये मी जायचं टाळतो. आज ज्याचं प्रकाशन झालं तो इंजिनीयर लेखक सुरुवातीला दोन वर्ष माझ्याकडे होता. बाद में आगे सीखने को फॉरिन गया. बरसों बाद मिला, गलेही पडा, की सर, किताब का ओपनिंग करो क्राऊडमध्ये मी जायचं टाळतो. आज ज्याचं प्रकाशन झालं तो इंजिनीयर लेखक सुरुवातीला दोन वर्ष माझ्याकडे होता. बाद में आगे सीखने को फॉरिन गया. बरसों बाद मिला, गलेही पडा, की सर, किताब का ओपनिंग करो आना पडा. वो सब छोडो. तुम्ही घरी सगळे कसे आहात आना पडा. वो सब छोडो. तुम्ही घरी सगळे कसे आहात\n‘‘आमचं काय.. टिपिकल मिडलक्लास लाईफ\n‘‘ये क्लासवास बकवास हैं. क्लास कोई भी हो, ‘आदमी’ वोही हैं, ‘इगो’भी वोही है परिस्थिती आदमी को बनाती हैं, इगो बिगाडता हैं परिस्थिती आदमी को बनाती हैं, इगो बिगाडता हैं’’ त्यानं माझा प्रश्न टाळला.\n‘‘साहिल आणि सिमरन आता इथेच असतात ना\n‘‘नाही. दोघंही यूएसला. एज्युकेशनची कुणावरही जबरदस्ती नाही केली. जो दिल में हैं वोही करो, नहीं तो मेरे जैसा हाल होगा त्यांचं फील्ड त्यांनी निवडलं. साहिल रोबोटिक्समध्ये आहे, न्यू-जर्सीला. सिमरन कॉम्प्यूटर ग्राफिक्समध्ये, लॉस अ‍ॅन्जेलिसला.’’\n‘‘म्हणजे तिथेही दोघं दोन दिशांना’’ त्यावर अर्थपूर्ण हसत म्हणाला, ‘‘सो व्हॉट’’ त्यावर अर्थपूर्ण हसत म्हणाला, ‘‘सो व्हॉट दोघांचीही लग्न झालीत. दर वर्षी जातो, सिमरनकडे पंधरा दिवस, साहिलकडे पंधरा दिवस राहतो. मग मात्र कंटाळा येतो. ते त्यांच्या कामावर जातात गाडय़ा घेऊन. मी घरात अडकून बसतो. पब्लिक ट्रान्सपोर्ट ना के बराबर दोघांचीही लग्न झालीत. दर वर्षी जातो, सिमरनकडे पंधरा दिवस, साहिलकडे पंधरा दिवस राहतो. मग मात्र कंटाळा येतो. ते त्यांच्या कामावर जातात गाडय़ा घेऊन. मी घरात अडकून बसतो. पब्लिक ट्रान्सपोर्ट ना के बराबर मी आता इथंदेखील ड्रायिव्हग करत नाही. माझा ड्रायव्हर असतो. यू नो हिम.. सलीम. पंचवीस-तीस वर्ष झाली त्याला. तो अजून मला कंटाळून सोडून नाही गेला मी आता इथंदेखील ड्रायिव्हग करत नाही. माझा ड्रायव्हर असतो. यू नो हिम.. सलीम. पंचवीस-तीस वर्ष झाली त्याला. तो अजून मला कंटाळून सोडून नाही गेला बाकी.. बिछडे सभी बारी बारी बाकी.. बिछडे सभी बारी बारी\n‘‘बिछडे हुएं फिर मिल भी सकते हैं इथे एकटं राहण्यापेक्षा तिकडे मुलाकडेच का राहात नाहीस इथे एकटं राहण्यापेक्षा तिकडे मुलाकडेच का राहात नाहीस कंटाळा आला तर तुझं पेंटिंग आहेच की कंटाळा आला तर तुझं पेंटिंग आहेच की\n‘‘तसा प्रॉब्लेम नाही रे. दोघांचंही ग्रीन कार्ड झालं आहे. पण आपला ‘कम्फर्ट झोन’च बरा वाटतो\n‘‘कधी दुसरा विचार केलास.. रिलेशनशिपचा\n‘‘ओह, नो.. नेव्हर अगेन एक अनुभव खूप झाला. अमृता बॅरिस्टर, मी इंजिनीयर. तरी लव्ह-मॅरेज झालं एक अनुभव खूप झाला. अमृता बॅरिस्टर, मी इंजिनीयर. तरी लव्ह-मॅरेज झालं ती करिअरिस्ट आहे.. इव्हन टुडे. आय रिस्पेक्ट हर फॉर दॅट ती करिअरिस्ट आहे.. इव्हन टुडे. आय रिस्पेक्ट हर फॉर दॅट साहिलचा जन्म झाला तोपर्यंत सगळं ठीक होतं. सिमरनच्या वेळेस तिला तिच्या करिअरच्या आड येणारं दुसरं मूल नको होतं. साहिल लाडात वाढला, सिमरन निग्लेक्टेड राहिली साहिलचा जन्म झाला तोपर्यंत सगळं ठीक होतं. सिमरनच्या वेळेस तिला तिच्या करिअरच्या आड येणारं दुसरं मूल नको होतं. साहिल लाडात वाढला, सिमरन निग्लेक्टेड राहिली सगळी गडबड तिथून सुरू झाली. दिनरात घर में झगडे. एक दिवस तिनं डिव्होर्स पेपर माझ्यापुढे टाकले. मला डेस्परेटली आमचं लग्न वाचवायचं होतं, पण नाही जमलं. वो मुंबई-दिल्ली, हायकोर्ट-सुप्रीम कोर्ट.. आगे बढती रही सगळी गडबड तिथून सुरू झाली. दिनरात घर में झगडे. एक दिवस तिनं डिव्होर्स पेपर माझ्यापुढे टाकले. मला डेस्परेटली आमचं लग्न वाचवायचं होतं, पण नाही जमलं. वो मुंबई-दिल्ली, हायकोर्ट-सुप्रीम कोर्ट.. आगे बढती रही अमृता अपने हिसाबसे जिंदगी जी रही हैं. मैं अपने हिसाबसे. ग्लोबलायझेशन के बाद मल्टीनॅशनल कंपनीयों के काम मिलने लगे. काम में बिझी रहेने के लिये मैं भी इंडियाभर घुमता रहा. गुरगांवसे चेन्नईतक, गुवाहाटीसे भूजतक. लेकिन अब थक गया हूँ अमृता अपने हिसाबसे जिंदगी जी रही हैं. मैं अपने हिसाबसे. ग्लोबलायझेशन के बाद मल्टीनॅशनल कंपनीयों के काम मिलने लगे. काम में बिझी रहेन�� के लिये मैं भी इंडियाभर घुमता रहा. गुरगांवसे चेन्नईतक, गुवाहाटीसे भूजतक. लेकिन अब थक गया हूँ साहिल-सिमरनसाठी जेवढं करता येईल तेवढं केलं. एवढंच समाधान साहिल-सिमरनसाठी जेवढं करता येईल तेवढं केलं. एवढंच समाधान आता या वयात पुन्हा कुठं ‘इन्व्हॉल्व्ह’ व्हायची इच्छा नाहीये. जो चल रहा हैं, ठीकही हैं आता या वयात पुन्हा कुठं ‘इन्व्हॉल्व्ह’ व्हायची इच्छा नाहीये. जो चल रहा हैं, ठीकही हैं चलती का नाम गाडी चलती का नाम गाडी जब तक जिंदगी हैं, चलती रहेगी जब तक जिंदगी हैं, चलती रहेगी\n‘‘तुमचा दोघांचा अजून संवाद आहे ना\n‘‘तीदेखील यूएसला जात असते. तिथेही आम्ही एकत्र येण्याचं टाळतो. मुलं त्यांच्या संसारात सुखी आहेत.. सो फार, सो गुड दोघांची लव्ह मॅरेजेस आहेत. माझंही होतंच की दोघांची लव्ह मॅरेजेस आहेत. माझंही होतंच की मला सांग.. प्रेम कशाला म्हणतात, रे मला सांग.. प्रेम कशाला म्हणतात, रे\n‘‘सांगणं कठीण.. मात्र प्रेमात स्वार्थ नसावा, एकमेकांचा गुणदोषांसकट स्वीकार व्हावा.’’\n‘‘जो भी हैं.. मला ‘जजमेंटल’ नाही व्हायचं. मी दोष कुणालाच देत नाही\n‘‘भाभीदेखील एकटय़ाच राहतात ना मग तुम्ही दोघं पुन्हा एकत्र का नाही येत मग तुम्ही दोघं पुन्हा एकत्र का नाही येत\n‘‘गेल्या महिन्यात यूएसला गेलो असताना, समहाऊ.. अमृतादेखील तिथे होती. जरा वेगळी, हरवल्यासारखी वाटली. तब्येत बरी नसावी. सिमरनदेखील जोर देत होती.. आता एकत्र का नाही राहात व्हाय नॉट तिच्या प्रश्नाचं मला उत्तर अजून सापडलं नाही. अमृता काहीच बोलली नाही. खिडकीबाहेर बघू लागली. तिचा ‘इगो’आड येत असणार\n आज अकेला हूँ.. ठीक हूँ अब तक की जिंदगी तो वैसेही गुजर गयी अब तक की जिंदगी तो वैसेही गुजर गयी\n‘‘हा फक्त तुझ्यापुरता विचार झाला. आयुष्य नव्यानं सुरू करता येतंच की\n मी जिच्यावर प्रेम केलं ‘ती’ ही नव्हे. ती कधीच हरवली\n‘‘एरवी तू आधी इतरांचा विचार करतोस, अनोळखी गरिबांना मदत करतोस, देणग्या देतोस मग एकेकाळी जिच्यावर जीवापाड प्रेम केलंस.. तिच्यासाठी काय करणार मग एकेकाळी जिच्यावर जीवापाड प्रेम केलंस.. तिच्यासाठी काय करणार ‘निग्लेक्टेड’ सिमरनदेखील आईच्या भल्याचा विचार करू शकते. तुमचं पहिलं प्रेम तर खरंच होतं ना ‘निग्लेक्टेड’ सिमरनदेखील आईच्या भल्याचा विचार करू शकते. तुमचं पहिलं प्रेम तर खरंच होतं ना मग आता गुणदोषांसकट पुन्हा ‘तिच्याच’ प्रेमात पडायला काय हरकत आहे मग आता गुणदोषांसकट पुन्हा ‘तिच्याच’ प्रेमात पडायला काय हरकत आहे जिंदगी के सफर में कुछ मकाम फिरसे जरूर आते हैं.. ते फक्त समजलं पाहिजे. सोडून गेलेला प्रवासी कालांतरानं पुन्हा गाडीत चढतो. त्याच्याबरोबर प्रवास तर अटळ आहे.. मग ‘व्हाय नॉट’ जिंदगी के सफर में कुछ मकाम फिरसे जरूर आते हैं.. ते फक्त समजलं पाहिजे. सोडून गेलेला प्रवासी कालांतरानं पुन्हा गाडीत चढतो. त्याच्याबरोबर प्रवास तर अटळ आहे.. मग ‘व्हाय नॉट’ सिमरनच्या प्रश्नावर विचार कर.. तुझाही ‘इगो’ बाजूला ठेवून सिमरनच्या प्रश्नावर विचार कर.. तुझाही ‘इगो’ बाजूला ठेवून\nतो गप्पच झाला. कुठेतरी शून्यात बघत राहिला. मी जास्तच बोललो होतो का\nकाही न बोलता दोघंही उठलो. बाहेर आलो. बलराजचा ड्रायव्हर गाडी घेऊन दारावर आला. गाडीत बसण्यापूर्वी हातात हात घेऊन बलराजला म्हटलं, ‘‘सॉरी इतक्या वर्षांनी भेटलास, राहावलं नाही म्हणून बोललो. मला तुला दुखवायचं नव्हतं इतक्या वर्षांनी भेटलास, राहावलं नाही म्हणून बोललो. मला तुला दुखवायचं नव्हतं\n इन फॅक्ट, आय मस्ट थँक यू रियली.. ‘व्हाय नॉट’ सिमरनच्या प्रश्नाचं मला उत्तर मिळालं. ज्या क्षणी आमचं प्रथम प्रेम जमलं, तो क्षण उरलेल्या प्रवासात अखेपर्यंत जपायचा. उद्या इथेच फुल बॉडी चेकअपसाठी अमृता अ‍ॅडमिट होतेय.. एकटीच आहे. तिच्यासाठी मला गेलं पाहिजे, असं वाटतंय आता\n‘‘ऑल द बेस्ट टू बोथ ऑफ यू. टेक केअर\nमराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.\nकलावंतांचे आनंद पर्यटन: ‘संस्कृतीशोधा’चा प्रवास\nरिवा'ज रिवेंजरिवा'ज रिवेंज (भाग-१) …….पुसेगावातून सात अठ्ठावन्नला साताऱ्याला जाणय्रा गाडीची खूप जण वाट पाहत होते. त्या सगळ्यांमध्ये अशी एक व्यक्ती होती. जी फक्त वाट बघत नव्हती तर डोळे मिटून बस लवकर येण्यासाठी …\nलैंगिकता वाढतं आकर्षण आणि गुन्हेगारीही\n‘भय’भूती: द गिफ्ट ऑफ फिअर\nइतिश्री: चुकलं तर चुकलं\n ‘रात्रीस खेळ चाले’ फेम अभिनेत्री अडकली विवाहबंधनात, फोटो आले समोर\n‘कैदी’ ते ‘जन गण मन’, OTT वरील हे ७ क्राईम थ्रिलर चित्रपट तुम्हाला नक्की आवडतील\nPhotos: टीना डाबी यांच्या IAS बहिणीने IPS अधिकाऱ्याशी केलं लग्न, त्यांच्या पतीचं महाराष्ट्राशी आहे कनेक्शन\nवेगवान गोलंदाजांना स्वतंत्रपणे करारबद्ध करण्यामागचे कारण काय\nमोबाईल फोन बॅटरीचा स्फोट होऊन बालकाचा मृत्यू…. \nमहायुतीत दबावतंत्राला जोर; शिवसेनेचा २२ तर राष्ट्रवादीचा १६ जागांवर दावा, भाजपची आठवडाभरात बैठक\nसभागृहातील लाचखोरीसाठी लोकप्रतिनिधींना संरक्षण नाही; ऐतिहासिक निर्णय, झारखंड मुक्ती मोर्चा निकाल रद्दबातल\n‘मोदी का परिवार’ने प्रत्युत्तर; लालूप्रसाद यादव यांच्या टीकेनंतर भाजप आक्रमक\nसंसदेत सोप्या प्रश्नावर नारायण राणेंचा गोंधळ, दिलं भलतंच उत्तर ‘तो’ व्हिडीओ शेअर करत अंजली दमानिया म्हणाल्या, “नुसती दादागिरी…”\n“महाराष्ट्रात जे झालं, ते काश्मीरमध्ये होऊ नये”, सुप्रिया सुळेंचा जम्मू-काश्मीरबाबत मोदी सरकारला सवाल; म्हणाल्या, “एवढं तर करूच शकता तुम्ही\n“…तर मनोज जरांगेंचे ओबीसी समाजावर उपकार होतील”, छगन भुजबळांचं वक्तव्य, नेमकं काय म्हणाले\nKrishna Janmabhoomi : औरंगजेबानेच तोडलं होतं मथुरेतील केशवदेव मंदिर, कृष्ण जन्मभूमीप्रकरणी ASI चा मोठा खुलासा\nविश्लेषण : पंडित नेहरू आणि इंदिरा गांधी भारतीयांना कमी लेखत होते पंतप्रधान मोदींनी नेमकं कोणत्या भाषणांचा उल्लेख केला\nIND vs ENG : दुसऱ्या कसोटीनंतर इंग्लंडचा आख्खा संघ भारत सोडून दुबईत दाखल\nकार अपघातात पत्नीचा मृत्यू, पतीने स्वतः विरोधात दाखल केला गुन्हा; कुठे घडली घटना\nफटाका फॅक्टरीला आग लागून सहा जणांचा मृत्यू, ५० पेक्षा जास्त लोक होरपळले, मदत आणि बचावकार्यात आगीचा अडथळा\nरोज रात्री १२ ला किंवा नंतर झोपत असाल तर तुमचं शरीर कसं बदलतं पाहा; वजन व कोलेस्ट्रॉलवर होणारा परिणाम व उपाय\nMaharashtra News : “महायुतीचा १५५ कोटींचा मोबाईल घोटाळा”, काँग्रेसचा मोठा आरोप\nइतिश्री: चुकलं तर चुकलं\nलैंगिकता वाढतं आकर्षण आणि गुन्हेगारीही\n: ‘तुझ्याच मी माहेरच्या वाटेवरचा दगड\nस्त्री ‘वि’श्व: ‘नो स्मार्टफोन, प्लीज\n‘भय’भूती: द गिफ्ट ऑफ फिअर\nमुलांना हवेत आई आणि बाबा\nइतिश्री: चुकलं तर चुकलं\nलैंगिकता वाढतं आकर्षण आणि गुन्हेगारीही\nस्त्री ‘वि’श्व: ‘नो स्मार्टफोन, प्लीज\n: ‘तुझ्याच मी माहेरच्या वाटेवरचा दगड\nतुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का\nफोटो गॅलरीवेब स्टोरीजटॉप न्यूज\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00747.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.tarunbharat.com/cry-at-least-once-a-week/", "date_download": "2024-03-05T01:52:16Z", "digest": "sha1:7T2BUVJWAR6IOMQ4U74R47BIMGCNGKCA", "length": 11272, "nlines": 118, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "Cry at least once a week", "raw_content": "\nप्रा. भक्ती भोसले यांना पी.एच.डी. प्रदान; सर्व स्तरातून कौतुकांचा वर्षाव\nBreaking : ‘कोल्हापूर’ लोकसभेच्या जागेवरून चर्चेला उधाण; महाविकास आघाडीमध्ये कोल्हापूरची जागा कॉंग्रेसला दिल्याची जोरदार चर्चा\n‘हिरो’ने विकल्या 4 लाख 68 हजार दुचाकी\nराज्य सरकारने दिलेल्या सर्व आश्वासनांची तातडीने पूर्तता करावी; आमदार पी .एन. पाटील यांनी विधानसभेत मागणी\nशेंडा पार्क येथील वृक्षांच्या जळीतकांडानंतर कृषी अधिकाऱ्यांवर प्रश्नांचा भडीमार; शिवसेना ठाकरे गटाचे हल्लाबोल आंदोलन\nमाझ्या विरोधात उमेदवार द्यायचा की नाही हे महाविकास आघाडीनं ठरवावं- राजू शेट्टी\nलालू प्रसाद यांच्या टिकेवर पंतप्रधानांचा पलटवार; भाजपकडून ‘मोदी का परिवार’ मोहीमेची सुरूवात\n‘महाविकास’मधून बाहेर पडणार नाही…पण त्यांनी आपापसातील वाद मिटवावा- प्रकाश आंबेडकर\nYou are at:Home»आरोग्य»आठवड्यात एकदा तरी रडा\nआठवड्यात एकदा तरी रडा\nलोकांना बोलावून रडविण्याचा प्रकार, रितसर वेबसाइट निर्मित\nप्रत्येक माणसात वेगवेगळ्या प्रकारच्या भावना असतात. कधी तो एखाद्या गोष्टीमुळे आनंदी होतो, तर एखाद्या विनोदानंतर तो जोरजोरात हसू लागतो, परंतु माणूस कुठल्याही कारणाशिवाय रडूही लागतो. अश्रू ढाळण्यापासून नेहमीच ज्येष्ठांनी रोखले असेल, परंतु वैज्ञानिकांनुसार रडणे तितके वाईटही नसते. आता रितसर वेबसाइट निर्माण करून लोकांना रडण्यासाठी बोलाविले जात आहे. आठवड्यात एकदा रडण्यात काहीच वाईट नसल्याचे वैज्ञानिकांचे सांगणे आहे. रडणे प्रकृतीसाठी हानिकारक नाही, उलट आठवड्यात एकदा तरी रडावे, हे चांगलेच असते असे वैज्ञानिकांचे सांगणे आहे. या वेबसाइटचे नाव ‘क्राय वन्स अ वीक डॉट कॉम’ ठेवण्यात आले आहे. यात एक खास व्हिडिओ ओपन करा असे सांगत लोकांना इनवाइट केले जातेय. या वेबसाइटवर आणखी अनेक व्हिडिओ असून ते रडविण्याचे काम करतात. याचबरोबर 2018 मध्ये द इंडिपेंडेंटमध्ये प्रकाशित एका लेखाची लिंक देण्यात आली आहे, ज्यात रडविणारे चित्रपट पाहणे मानसिक आरोग्यासाठी लाभदायक असून यामुळे तणाव कमी होत असल्याचे लिहिले गेले आहे.\nहाइडफ्युमी योशिदानुसार झोपणे आणि हसण्यापेक्षा अधिक चांगले स्ट्रेस बर्स्टर रडणे आहे. दर्दयुक्त गाणी ऐकणे, रडविणारे चित्रपट पाहणे आणि दु:खयुक्त पुस्तके वाचल्याने पॅरासिम्पॅथेटिक नर्व्ह अॅक्टिव्ह होतात, यामुळे हार्ट रेट मंदावतो आणि मेंदूला दिलासा देणारा प्रभाव निर्माण होतो. आठवड्यात जर तुम्ही एकदा रडत असाल तर जीवन तणावापासून मुक्त होते, अशा स्थितीत वेबसाइट लोकांना रडण्यासाठी आमंत्रित करत आहे.\nPrevious Articleजुन्या पेन्शन’साठी पुन्हा आक्रमकता\nNext Article हरित ऊर्जेवर भर , कच्च्या तेलाची वाढणार मागणी\nहसणे, खेळणे होत नाही सहन\nचार हजार पावले चालले, तरी मेंदू सुदृढ\nतोल सांभाळणे लाभदायक, सूर्यनमस्कारही सकारात्मक\nआवळ्याचा चहा पिण्याचे फायदे\nप्लास्टिकमुळे गंभीर आजार होण्याचा धोका\nप्रतिदिन 4 हजार पावले चालल्याने मेंदूची वाढ\nअनंत अंबानी व राधिका मर्चेंटच्या प्री-वेडिंग सोहळ्यातील बॉलीवूड कलाकारांचे स्टनिंग लूक(Bollywood Actors’ Stunning Looks at Anant Ambani and Radhika Merchant’s Pre-Wedding Ceremony)\nआजपासून भारत विरुद्ध इंग्लंड तिसरी कसोटी (India vs England 3rd Test from today)\nशंभू सीमेवर शेतकऱ्यांचा निषेध मोर्चा (पंजाब-हरियाणा) Farmers protest march at Shambhu border (Punjab-Haryana)\nई पेपर ऐप डाउनलोड करा\nअनंत अंबानी व राधिका मर्चेंटच्या प्री-वेडिंग सोहळ्यातील बॉलीवूड कलाकारांचे स्टनिंग लूक(Bollywood Actors’ Stunning Looks at Anant Ambani and Radhika Merchant’s Pre-Wedding Ceremony) युएईत मंदिर, जगाला सद्भावना संदेश(UAE temple, message of goodwill to the world) आजपासून भारत विरुद्ध इंग्लंड तिसरी कसोटी (India vs England 3rd Test from today) शंभू सीमेवर शेतकऱ्यांचा निषेध मोर्चा (पंजाब-हरियाणा) Farmers protest march at Shambhu border (Punjab-Haryana)", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00747.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://krushimarathi.com/cotton-farming-the-these-variety-of-cotton-is-preferred-by-the-farmers/", "date_download": "2024-03-04T23:44:43Z", "digest": "sha1:IDULQIWYF2XWSDAN5ZXTXJ5UYEMDQDKO", "length": 10502, "nlines": 51, "source_domain": "krushimarathi.com", "title": "800 रुपयाची बियाण्याची बॅग 1600 ला ; तरीही कपाशीच्या 'या' वाणालाच शेतकऱ्यांची पसंती; या वाणाच्या विशेषता तरी काय? - Krushimarathi.com", "raw_content": "\n800 रुपयाची बियाण्याची बॅग 1600 ला ; तरीही कपाशीच्या ‘या’ वाणालाच शेतकऱ्यांची पसंती; या वाणाच्या विशेषता तरी काय\nमोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा\nCotton Farming : राज्यात सध्या सर्वत्र बी-बियाणांसाठी आणि खतांसाठी शेतकऱ्यांची धावपळ पाहायला मिळत आहे. दिवाळी आणि अक्षय तृतीयेच्या सणाला ज्या पद्धतीने कपड्यांच्या आणि दागदागिन्यांसाठी बाजारात जशी गर्दी असते तशीच गर्दी सध्या बियाणे खरेदीसाठी आणि खत खरेदीसाठी कृषी निविष्ठांच्या दुकानावर पाहायला मिळत आहे.\nकृषी निविष्ठांची दुकाने सध्या हाऊसफुल आहेत. मात्र, बी-बियाण्यांच्या खरेदीमध्ये शेतकऱ्यांची सर्रास लूट सध्या बाजारात पाहायला मिळत आहे. यामध्ये कापूस बियाण्यांच्या विक्रीमध्ये विक्रेत्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक केली जात आहे. खरं पाहता सध्या बाजारात पंगा आणि कबड्डी या दोन कापूस वाणाची चलती पाहायला मिळत आहे.\nहे पण वाचा :- हळद लागवड करताय का मग हळदीच्या सुधारित जाती कोणत्या मग हळदीच्या सुधारित जाती कोणत्या \nकापूस उत्पादक शेतकरी या दोन कापूस वाणाना मोठी पसंती दाखवत आहेत. याचा दुकानदार फायदा उचलत आहेत. काही भागात कबड्डी वाणाची 800 रुपयांची बियाण्याची बॅग पंधराशे ते सोळाशे रुपयांना विक्री होत आहे.\nयामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. कृषी विभागाच्या भरारी पथकाने मात्र काही ठिकाणी हा काळाबाजार रोखला आहे. मात्र काही भागात शेतकऱ्यांची पिळवणूक सुरूच आहे.\nअशा परिस्थितीत आज आपण आठशे रुपयांची बियाण्याची बॅग 1500 ते 1600 रुपयांना खरेदी करण्यास शेतकरी का राजी होत आहेत. या वाणाच्या नेमक्या विशेषता काय आहेत. याबाबत थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.\nहे पण वाचा :- सोयाबीनवर यंदा ‘या’ रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता; आतापासूनच करा ‘हे’ काम, उत्पादनात घट येणार नाही\nकापसाच्या कबड्डी आणि पंगा वाणाच्या विशेषता\nबाजारात सध्या शेतकऱ्यांमध्ये कापसाचे कबड्डी आणि पंगा या वाणाच्या कापसाचीच चर्चा पाहायला मिळत आहे. याची सर्वात मोठी विशेषता म्हणजे मध्यम भारी हलक्या जमिनीत हे दोन्ही वाण चांगले फुलते. बागायती आणि कोरडवाहू दोन्ही सिंचन परिस्थितीमध्ये या वाणाची लागवड केली जाते.\nया जातीच्या कापूस बोंडाचे वजन हे पाच ते सहा ग्रॅमचे असते. या जातीपासून एकरी आठ ते पंधरा क्विंटल पर्यंतचा उतारा मिळत असल्याचा दावा काही शेतकऱ्यांनी केला आहे.\nविशेष बाब अशी की गेल्या हंगामात अतिवृष्टीमुळे कापूस उत्पादकांचे मोठे नुकसान झाले मात्र ज्या शेतकऱ्यांनी कबड्डी वाणाची लागवड केली होती त्यांचे नुकसान तुलनेने कमी झाले आहे.\nहेच कारण आहे की जास्तीचा पाऊस झाला तरीदेखील चांगले उत्पादन देणाऱ्या या वाणाची बाजारात सध्या मागणी आहे. याचा फायदा मात्र काही दुकानदारांच्या माध्यमातून घेतला जात आहे.\nहे पण वाचा :- अखेर कापूस लागवडीचा श्रीगणेशा झाला; ‘या’ आधुनिक पद्धतीने करा कापसाची लागवड, मजुरीत होणार बचत, उत्पादनात होणार मोठी वाढ\nशेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा\n तुम्हाला अजून पीएम किसानचा 16वा हप्ता मिळाला नाही मग इथं तक्रार करा लगेचच खात्यात जमा होणार पैसे\nयंदा पांढरे सोने शेतकऱ्यांना मालामाल बनवणार कापूस बाजार भावात 1,000 रुपयांची वाढ, भविष्यात कसे राहणार दर \n आता भारत ‘या’ 2 देशांना निर्यात करणार 64 हजार 400 टन कांदा, बाजारभाव वाढणार का \n ‘या’ 10 नवीन मार्गावर सुरू होणार वंदे भारत स्लीपर ट्रेन, पहिली ट्रेन मार्चमध्येच होणार लाँच, महाराष्ट्रालाही मिळणार भेट, पहा रूटमॅप\nमहाराष्ट्रातील अनेक धरणांनी आत्ताच तळ गाठला, तुमच्या जवळील धरणात किती टक्के पाणीसाठा शिल्लक आहे \n300 युनिट मोफत वीज मिळवण्यासाठी ‘इथं’ अर्ज करा, पहा संपूर्ण प्रोसेस सोप्या भाषेत\n महाराष्ट्रात ‘या’ ठिकाणी तयार होणार भव्य क्रिकेट स्टेडियम, गोपीनाथ मुंडे यांची मोठी घोषणा\n महाराष्ट्रात आणखी ‘इतके’ दिवस जोरदार वादळी पाऊस, काही ठिकाणी गारपीट देखील होणार\nउन्हाळ्यात गिलक्याच्या ‘या’ 3 जातींची लागवड करा, विक्रमी उत्पादन मिळवा\nपीएम सूर्य घर मोफत वीज योजनेत जुन्या रूफटॉप सोलर योजनेपेक्षा अधिक सबसिडी मिळते का पहा दोघा योजनेमधील अनुदानाचा फरक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00748.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.economictimes.com/amit-securities-ltd/stocks/companyid-4988.cms", "date_download": "2024-03-05T01:26:58Z", "digest": "sha1:KBZA64ZDKAJ65WF77IPUVH67JODRY4M7", "length": 6312, "nlines": 84, "source_domain": "marathi.economictimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nअमित सिक्युरिटीज शेअर किंमत (Amit Securities Share Price)\nप्रत्येक शेअर वरील उत्पन्न0.61\n52 आठवड्यातील नीच -\n52 आठवड्यातील उंच -\nअमित सिक्युरिटीज लि., 1992 मध्ये निगमित केलेली স্মল ক্যাপ कंपनी आहे (Rs 2.84 कोटी मार्केट कॅप असलेली), आणि आर्थिक सेवा क्षेत्रात काम करते |\n31-12-2023 ला संपलेल्या तिमाहीत कंपनीने Rs .51 कोटी ची एकत्रित विक्री नोंदविली आहे, मागच्या तिमाहितल्या Rs. .45 कोटी विक्री पेक्षा वर 11.91 % आणि मागच्या वर्षीच्या याच तिमाहितल्या Rs. 2.45 कोटी विक्री पेक्षा खाली -79.39 %. नवीनतम तिमाहीत कंपनीने Rs. .04 चा करानंतर एकूण नफा नोंदवि���ा आहे.\n31-12-2023 तारखेला कंपनीचे एकूण 1 शेयर शिल्लक आहेत.\nबजेट क्रिप्टोकरन्सी वेल्थ MSME बातम्या बाजार\nअदानी पॉवर शेअरची किंमत BF गुंतवणूक शेअर किंमत अदानी विल्मर शेअरची किंमत मेंथा तेलाची किंमत एस्कॉर्ट्स लीडिंग सेक्टर्स फंड डायरेक्ट-ग्रोथ SBI बॅलन्स अॅडव्हांटेज फंड नियमित एसबीआय स्मॉल कॅप फंड एसबीआय इक्विटी हायब्रिड फंड टाटा डिजिटल इंडिया फंड डायरेक्ट अॅक्सिस ब्लूचिप फंड\nमेंथा तेलाची किंमत एस्कॉर्ट्स लीडिंग सेक्टर्स फंड डायरेक्ट-ग्रोथ SBI बॅलन्स अॅडव्हांटेज फंड नियमित एसबीआय स्मॉल कॅप फंड एसबीआय इक्विटी हायब्रिड फंड टाटा डिजिटल इंडिया फंड डायरेक्ट अॅक्सिस ब्लूचिप फंड क्वांट टॅक्स प्लॅन डायरेक्ट\nएस्कॉर्ट्स लीडिंग सेक्टर्स फंड डायरेक्ट-ग्रोथ SBI बॅलन्स अॅडव्हांटेज फंड नियमित एसबीआय स्मॉल कॅप फंड एसबीआय इक्विटी हायब्रिड फंड टाटा डिजिटल इंडिया फंड डायरेक्ट अॅक्सिस ब्लूचिप फंड क्वांट टॅक्स प्लॅन डायरेक्ट\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00748.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4", "date_download": "2024-03-05T02:00:12Z", "digest": "sha1:TV5FSILLQUTZSLS25NMBEWE3S6JJBGHH", "length": 9063, "nlines": 237, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "प्रांत - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nप्रांत (Province) हा देशाचा एक प्रशासकीय विभाग आहे.\nप्रांत असलेले देश संपादन\nअफगाणिस्तानचे प्रांत विलायत पश्तो 34\nअल्जीरियाचे प्रांत विलाया अरबी 48\nॲंगोलाचे प्रांत província पोर्तुगीज 18\nआर्जेन्टिनाचे प्रांत provincia स्पॅनिश 23\nआर्मेनियाचे प्रांत marz आर्मेनियन 11\nबेलारूसचे प्रांत वोब्लास्त बेलारूशियन 7\nबेल्जियमचे प्रांत provincie डच, फ्रेंच 10\nबोलिव्हियाचे प्रांत provincia स्पॅनिश 100\nबल्गेरियाचे प्रांत oblast बल्गेरियन 28\nबर्किना फासोचे प्रांत province फ्रेंच 45\nबुरुंडीचे प्रांत province फ्रेंच 17\nकंबोडियाचे प्रांत khaet ख्मेर 20\nकॅनडाचे प्रांत व प्रदेश province इंग्लिश, फ्रेंच 10\nचिलीचे प्रांत provincia स्पॅनिश 54\nचीनचे प्रांत शेंग (省) चीनी 22\nकोस्टा रिकाचे प्रांत provincia स्पॅनिश 7\nकोलंबियाचे प्रांत provincia स्पॅनिश\nक्युबाचे प्रांत provincia स्पॅनिश 15\nकॉंगोच्या लोकशाही प्रजासत्ताकाचे प्रांत province फ्रेंच 26\nडॉमिनिकन प्रजासत्ताकाचे प्रांत provincia स्पॅनिश 33\nइक्वेटोरीयल गिनीचे प्रांत provincia स्पॅनिश 7\nफिजीचे प्रांत yasana फिजीयन 14\nफिनलंडचे प्रांत läänit किंवा län फिनिश, स्वीडिश 6\nगॅबनचे प्रांत province फ्रेंच 9\nग्रीसचे प्रांत επαρχία ग्रीक 73\nइंडोनेशियाचे प्रांत provinsi or propinsi इंडोनेशियन 33\nइराणचे प्रांत ostan फारसी 31\nआयर्लंडचे प्रांत cúige आयरिश 4\nइटलीचे प्रांत provincia इटालियन 110\nकझाकस्तानचे प्रांत oblasy कझाक 14\nकेन्याचे प्रांत province इंग्लिश 8\nकिर्गिझस्तानचे प्रांत oblasty किर्गिझ 7\nलाओसचे प्रांत khoueng लाओ 16\nमादागास्करचे प्रांत faritany मालागासी 6\nमंगोलियाचे प्रांत aimag मंगोलियन 21\nमोझांबिकचे प्रांत província पोर्तुगीज 10\nनेदरलॅंड्सचे प्रांत provincie डच 12\nउत्तर कोरियाचे प्रांत दो (도) कोरियन 10\nओमानचे प्रांत wilaya अरबी 62\nपाकिस्तानचे प्रांत suba उर्दू 5\nपनामाचे प्रांत provincia स्पॅनिश 9\nपापुआ न्यू गिनीचे प्रांत province इंग्लिश 19\nपेरूचे प्रांत provincia स्पॅनिश 195\nफिलिपाईन्सचे प्रांत lalawigan किंवा probinsya, provincia, province फिलिपिनो, स्पॅनिश, इंग्लिश 80\nरवांडाचे प्रांत intara फ्रेंच 5\nसाओ टोमे आणि प्रिन्सिपचे प्रांत província पोर्तुगीज 2\nसौदी अरेबियाचे प्रांत mintaqah अरबी 13\nसियेरा लिओनचे प्रांत province इंग्लिश 3\nदक्षिण आफ्रिकेचे प्रांत province इंग्लिश 9\nदक्षिण कोरियाचे प्रांत दो (도/道) कोरियन 10\nस्पेनचे प्रांत provincia स्पॅनिश 50\nश्री लंकेचे प्रांत පළාත,மாகாணம், province सिंहला, तमिळ, इंग्लिश 9\nताजिकिस्तानचे प्रांत वेलायोती ताजिक 3\nथायलंडचे प्रांत changwat (จังหวัด) थाई 76\nतुर्कस्तानचे प्रांत il तुर्की 81\nतुर्कमेनिस्तानचे प्रांत वेलायत तुर्कमेन 5\nयुक्रेनचे ओब्लास्त oblast युक्रेनियन 24\nउझबेकिस्तानचे प्रांत विलोयात 12\nव्हियेतनामचे प्रांत tỉnh व्हियेतनामी 58\nझांबियाचे प्रांत province इंग्लिश 9\nझिंबाब्वेचे प्रांत province इंग्लिश 8\nहे सुद्धा पहा संपादन\nशेवटचा बदल २० मार्च २०२२ तारखेला ०५:४४ वाजता झाला\nया पानातील शेवटचा बदल २० मार्च २०२२ रोजी ०५:४४ वाजता केला गेला.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 4.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00748.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://uttamsheti.online/rain-will-arrive-in-this-part-of-maharashtra-today-with-a-bang/", "date_download": "2024-03-05T00:06:54Z", "digest": "sha1:L7RJTDPRZCUZQIAYP2JFGSHRJBFTBDAT", "length": 6346, "nlines": 51, "source_domain": "uttamsheti.online", "title": "महाराष्ट्रातील या भागात आज होणार पावसाचे दणक्यात आगमन..!", "raw_content": "\nमहाराष्ट्रातील या भागात आज होणार पावसाचे दणक्यात आगमन..\nबंगालच्या खाडीत तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचा वेग कमी झाला असून राज्यातील पावसाचे वातावरण सुद्धा निवळले आहे. ���ाज्यातील बहुतांश भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी बरसण्याची अजून सुद्धा शक्यता आहे.\nबंगालच्या उपसागरावर असलेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचा वेग जरी कमी झाला असला तरी अजून तो तेथेच असल्यामुळे राज्यामध्ये पुढील पाच दिवस विविध ठिकाणी हलक्या सरी बरसण्याची शक्यता आहे.\nहे वाचा: पंजाबराव डख यांचा ताजा अंदाज.. संपूर्ण राज्यात ७ नोव्हेंबर पासुन मुसळधार पाऊस Panjab Dakh\nअरबी समुद्रातून येणाऱ्या वाऱ्याचा वेग त्रिव असल्यामुळे पुढील 72 तासात बहुतांश ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी बरसतील. ह्या हलक्या सरी महाराष्ट्रातील मराठवाडा, मध्य महाराष्ट्र तसेच विदर्भातील बहुतांशी जिल्ह्यात बरसतील अशी शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.\nपुणे वेधशाळेने दिलेल्या अंदाजानुसार पुढील तीन दिवसात गोवा आणि कोकण या ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. हा पाऊस 22 सप्टेंबर पर्यंत पडेल अशी माहिती सुद्धा दिली आहे.\n21 आणि 22 सप्टेंबरला राज्यामध्ये बहुतांश ठिकाणी पाऊस चांगलीच हजेरी लावेल अशी सुद्धा माहिती पुणे हवामान वेधशाळेने दिली आहे. 20,21,22 सप्टेंबरला विदर्भातील बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.\nहे वाचा: 24 नोव्हेंबर पासून महाराष्ट्रातील या भागात अवकाळी पाऊस.. पंजाबराव डख हवामान अंदाज Panjab Dakh\nहवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुणे शहरात आज ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर घाटमाथ्यावर हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस देखील पडू शकतो.\nया जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात उद्यापासून पिक विमा जमा होण्यास सुरुवात..\nजानेवारी महिन्यात कापूस दरात होणार वाढ..\nपहा संपूर्ण महाराष्ट्रातील आजचे तुर बाजार भाव..\nया जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात उद्यापासून पिक विमा जमा होण्यास सुरुवात..\nजानेवारी महिन्यात कापूस दरात होणार वाढ.. आवक होणार कमी Cotton price\nपहा संपूर्ण महाराष्ट्रातील आजचे तुर बाजार भाव..\nया दिवशी जमा होणार 90 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर नमो शेतकरी योजनेचा दुसरा हफ्ता..\nया यादीत नाव असणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणार 12000 रुपये.. झिरो मिनिटात जमा होणार बँक खात्यात get 12000 rupees\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00748.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.sindhudurg-paryatan.com/info/", "date_download": "2024-03-05T01:25:21Z", "digest": "sha1:TA7OK2HOYAFBRAPV2UNEZKVYONL6HIDF", "length": 10998, "nlines": 216, "source_domain": "www.sindhudurg-paryatan.com", "title": "आपल्या गावातील पर्यटन स्थळा विषयी माहिती", "raw_content": "\nआपल्या गावातील पर्यटन स्थळा विषयी माहिती\nआरवली गावांचा देव वेतोबा\nकार्तिक स्वामी मंदिर-” हिंदळे “\nकिल्ले नारायणगड आणि मनोहर-मनसंतोषगड.\nकुंभारकला पर्यटकांसाठी आकर्षण ठरावे\nकोकणची ओळख सांगणारा ‘फणस’ नेहमीच दुर्लक्षित\nकोकणातील माणसात व्यावसायिकता येण्याची गरज\nकोकणातील शेतीला शाश्वत पर्याय ‘अननस शेती’\nगंजिफा – सावंतवाडीचा सांस्कृतिक मानबिंदू\nचारशे वर्षांपूर्वीचा अद्भूत दस्तऐवज\nजगप्रसिद्ध लाकडी खेळणी -चितारआळी\nजगप्रसिद्ध लाकडी खेळणी -चितारआळी\nजागतिक पर्यटन महोत्सव जाहीर निमंत्रण\nदेवगड- भारताची स्वर्ग भूमीच\nदेवी माउली मंदिर, सोनुर्ली\nनापणेचा धबधबा आणि श्री महादेव मंदिर\nपर्यटन महासंघाकडे नोंदणी असलेले टुरिस्ट गाईड\nपर्यटन व्यवसायिक महासंघ याची सभासद वर्गणी रु.500 आहे. सभासद वर्गणी भरुन सभासदांचा काय फायदा होईल\nपर्यटनाकडे उद्योगसंधी म्हणून पाहायला हवे\nफुलपाखरू उद्यान होणे गरजेचे\nमराठी चित्रपटांना कोकणची हाक\nवालावल – दक्षिणेचे पंढरपूर\nश्री दत्त मंदिर, माणगांव\nश्री देव उपरलकर देवस्थान\nश्री देव रामेश्वर पंचायतन’ आकेरी\nश्री देवी भराडी, चौके\nश्री देवी सातेरीचं जलमंदिर, बिळवस\nसिंधुदुर्ग जिल्ह्याचा संक्षिप्त इतिहास\nसिंधुदुर्ग पर्यटन महोत्सव २०२३\nआपल्या गावातील पर्यटन स्थळा विषयी माहिती\nगावातील पर्यटन स्थळे आपल्या कोकण प्रांतात प्रत्येक गावांना वैशिष्ट्यिकता, सांस्कृतिक विरसाव, प्राकृतिक सौंदर्य आणि वैविध्यपूर्ण. गावातील पर्यटन स्थळे म्हणजे उपनगर, इतिहासाचे स्मारक, प्राकृतिक विहार, ग्रामीण शॉपिंग प्रदर्शनी, ग्रामीण खाद्य प्रदर्शनी, वन्यजीव अभ्यारण्य, ग्रामीण खेळाडूंचे खेळकुदांचे केंद्र, ग्रामीण कलाकृतींचे स्पर्धा, ग्रामीण संगणक प्रशिक्षण कक्ष, ग्रामीण खाद्योपाहार, आदि\nगावातील पर्यटन स्थळांमध्ये प्रमुख म्हणजे इतिहासाचे स्मारक. या स्थळांमध्ये आपण ऐतिहासिक वृत्तांच्या माध्यमातून गावाची संपूर्ण इतिहासे जाणून घेऊ शकतो.\nआपल्या गावातील पर्यटन स्थळा विषयी माहिती\nआरवली गावांचा देव वेतोबा\nकार्तिक स्वामी मंदिर-\" हिंदळे \"\nकिल्ले नारायणगड आणि मनोहर-मनसंतोषगड.\nकुंभारकला पर्यटकांसाठी आकर्षण ठरावे\nकोकणची ओळख सांगणारा ‘फणस’ नेहमीच दुर���लक्षित\nकोकणातील माणसात व्यावसायिकता येण्याची गरज\nकोकणातील शेतीला शाश्वत पर्याय 'अननस शेती'\nगंजिफा - सावंतवाडीचा सांस्कृतिक मानबिंदू\nचारशे वर्षांपूर्वीचा अद्भूत दस्तऐवज\nजगप्रसिद्ध लाकडी खेळणी -चितारआळी\nजगप्रसिद्ध लाकडी खेळणी -चितारआळी\nजागतिक पर्यटन महोत्सव जाहीर निमंत्रण\nदेवगड- भारताची स्वर्ग भूमीच\nदेवी माउली मंदिर, सोनुर्ली\nनापणेचा धबधबा आणि श्री महादेव मंदिर\nपर्यटन महासंघाकडे नोंदणी असलेले टुरिस्ट गाईड\nपर्यटन व्यवसायिक महासंघ याची सभासद वर्गणी रु.500 आहे. सभासद वर्गणी भरुन सभासदांचा काय फायदा होईल\nपर्यटनाकडे उद्योगसंधी म्हणून पाहायला हवे\nफुलपाखरू उद्यान होणे गरजेचे\nमराठी चित्रपटांना कोकणची हाक\nवालावल - दक्षिणेचे पंढरपूर\nश्री दत्त मंदिर, माणगांव\nश्री देव उपरलकर देवस्थान\nश्री देव रामेश्वर पंचायतन’ आकेरी\nश्री देवी भराडी, चौके\nश्री देवी सातेरीचं जलमंदिर, बिळवस\nसिंधुदुर्ग जिल्ह्याचा संक्षिप्त इतिहास\nसिंधुदुर्ग पर्यटन महोत्सव २०२३\nसिंधुदुर्ग पर्यटन महोत्सव २०२३\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00748.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://navanirmiti.in/portfolio-item/%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%B3%E0%A5%80-%E0%A5%A7%E0%A5%A7-%E0%A5%A6%E0%A5%AA-%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A7%E0%A5%AC/", "date_download": "2024-03-05T01:46:17Z", "digest": "sha1:EA6XLV7LGCQVHBB2DWWJHW62HE2LPWQL", "length": 4163, "nlines": 85, "source_domain": "navanirmiti.in", "title": "चारोळी – (११-०४-२०१६) – नवनिर्मिती", "raw_content": "\nचारोळी – (१९-११-२०२३) #OneIndia\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nआपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत\nपुढील वेळेच्या माझ्या टिप्पणी साठी माझे नाव, ईमेल आणि संकेतस्थळ ह्या ब्राउझरमध्ये जतन करा.\nसहावं महाभूत ऑक्टोबर 17, 2023\nडीपी सप्टेंबर 15, 2023\nमुहूर्त जुलै 22, 2023\nसंदीप दांडेकर commented on आई\nविशाल शिंदे commented on आई\nकाव्यकथा काव्यगाथा प्रेमकाव्य बालकाव्य भक्तिकाव्य भारत रत्न रामायण लघुकथा लघुकथासंग्रह वस्तुवाचक वैचारिक कविता वैज्ञानिक / तात्वज्ञानिक कविता व्यक्तिवाचक कविता सणावली सामाजिक कादंबरी स्थलवाचक कविता\n© २०१८-२१, नवनिर्मिती | संकेतस्थळ श्रेय - वेब वर्चुओसो", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00749.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://bolbhidu.com/tag/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%96%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%A6%E0%A5%80/", "date_download": "2024-03-05T01:55:05Z", "digest": "sha1:LUDFUL36TASDIEPO2KSR5TAW2KJRUYP3", "length": 3019, "nlines": 58, "source_domain": "bolbhidu.com", "title": "स्वर्णरेखा न���ी Archives - BolBhidu.com", "raw_content": "\n२५०० पेक्षाही अधिक हत्या डाकीणमुळे झाल्या; असा आहे डाकीण प्रथेचा इतिहास..\nकोल्हापुरी चपलेची खरी ओळख म्हणजे, सेनापती कापशी चप्पल\nशिवसेना, राष्ट्रवादीनंतर आता काँग्रेसचा नंबर लागणार \nBol Bhidu - विषय हार्ड\n२५०० पेक्षाही अधिक हत्या डाकीणमुळे झाल्या; असा आहे डाकीण प्रथेचा इतिहास..\nकोल्हापुरी चपलेची खरी ओळख म्हणजे, सेनापती कापशी चप्पल\nशिवसेना, राष्ट्रवादीनंतर आता काँग्रेसचा नंबर लागणार \nभारतातील या नदीतून सोनं वाहतं \nझारखंडमधील स्वर्णरेखा नदी. नदीचं वैशिट्ये असं की ही नदी देशातील ‘सोनेरी नदी’ नदी म्हणून ओळखली जाते. या नदीच्या पाण्यासोबत सोनं देखील वाहत. अगदी अस्सल सोनं. वाचायला थोडसं आश्चर्यकारक वाटत असलं तरी ही गोष्ट अगदी खरी आहे. नदीतून वाहणाऱ्या…\nहे ही वाच भिडू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00749.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://krushimarathi.com/harbhra-lagwad-great-information-given-by-agricultural-experts/", "date_download": "2024-03-05T01:02:32Z", "digest": "sha1:ELJ52AK4AYLZ4BRY4Y6BBFIX2CJB4EBJ", "length": 10508, "nlines": 49, "source_domain": "krushimarathi.com", "title": "हरभरा पिकाला केव्हा-केव्हा पाणी दिलं पाहिजे ? कृषी तज्ञांनी दिली मोठी माहिती - Krushimarathi.com", "raw_content": "\nहरभरा पिकाला केव्हा-केव्हा पाणी दिलं पाहिजे कृषी तज्ञांनी दिली मोठी माहिती\nमोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा\nHarbhra Lagwad : सध्या राज्यासह संपूर्ण देशात रब्बी हंगाम सुरू आहे. रब्बी हंगामात गहू आणि हरभरा या दोन मुख्य पिकांची मोठ्या प्रमाणात पेरणी केली जाते. आपल्या राज्यात या दोन्ही पिकांचे लागवडीखालील क्षेत्र विशेष उल्लेखनीय आहे.\nमराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रासहित जवळपास सर्वच महाराष्ट्रात या दोन्ही पिकांची लागवड केली जाते. दरम्यान अनेक शेतकऱ्यांच्या माध्यमातून हरभरा पिकाला केव्हा-केव्हा पाणी दिले पाहिजे याबाबत विचारणा केली जात होती.\nयामुळे आज आपण हरभरा पिकाला केव्हा पाणी दिले पाहिजे, या पिकाला कोणत्या अवस्थेत पाणी दिले तर चांगले विक्रमी उत्पादन मिळवता येऊ शकते, याविषयी कृषी तज्ञांनी दिलेल्या महत्त्वाच्या माहिती बाबत जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.\nहरभरा पिकाला कोणत्या अवस्थेत पाणी दिले पाहिजे\nहरभरा पिकातून चांगले विक्रमी उत्पादन मिळवण्यासाठी पाणी व्यवस्थापन हा घटक खूपच महत्त्वाची भूमिका निभावतो. पाण्याला हे पीक खूपच संवेदनशील आहे. यामुळे जमिनीच्���ा पोतनुसार आणि पाण्याच्या उपलब्धतेनुसार पाणी व्यवस्थापन करावे लागते.\nकृषी तज्ज्ञांनी सांगितल्याप्रमाणे जिरायती भागात जर हरभरा पिकाची लागवड केली असेल आणि फक्त एकच पाणी फिरवता येणार एवढे पाणी उपलब्ध असेल तर हरभरा पिकाला फुलधारणा झाल्यानंतर म्हणजेच पिकाला फुले आल्यानंतर एक पाणी देणे आवश्यक असते.\nतसेच कृषी तज्ञांनी म्हटल्याप्रमाणे जर मध्यम जमिनीत हरभरा पिकाची लागवड करण्यात आली असेल तर पीक लागवडीनंतर २० ते २५ दिवसांनी पहिले, ४५ ते ५० दिवसांनी दुसरे आणि ६५ ते ७० दिवसांनी तिसरे पाणी दिल्यास चांगले उत्पादन मिळू शकते.\nतसेच भारी जमिनीकरीता पाण्याच्या दोन पाळ्या दिल्यात तरीदेखील चांगले उत्पादन मिळू शकते. भारी जमिनीत हरभरा पिकाची लागवड केलेली असेल आणि दोन पाणी देण्याची सोय असेल तर पहिले पाणी हे ३०-३५ दिवसांनी व दुसऱ्यांदा ६०- ६५ दिवसांनी पाणी देण्याचा सल्ला देण्यात आला आहे.\nहरभरा पिकाला योग्य प्रमाणात पाणी द्यावे. अधिकचे पाणी दिले तर पीक खराब होऊ शकते. तसेच हरभरा लागवड केलेल्या शेतात खूप मोठ्या भेगा पडणार नाहीत याची काळजी घ्यावी. म्हणजेच पाण्याचा जास्त ताण देणे पिकासाठी घातक ठरू शकते.\nकृषी तज्ञ सांगतात की, हरभरा पिकाला जर एक पाणी दिले तर 30 टक्के दोन पाणी दिले तर 60 टक्के आणि जर तीनदा पाणी दिले तर उत्पादनात दुपटीने वाढ होत असते. हरभरा पीक फुलोऱ्यात असताना पिकाला पाणी देणे आवश्यक असते. जर या परिस्थितीमध्ये पिकास पाण्याचा ताण जाणवत असेल तर ताबडतोब पाणी दिले पाहिजे.\nपण जर या अवस्थेत शेतकऱ्यांकडे पाणी देण्यासाठी पाण्याची सोय नसेल तर शेतकऱ्यांनी २ टक्के युरीयाची पहिली फवारणी आणि त्यानंतर घाट्यात दाणे भरत असतानाच्या अवस्थेत २ टक्के पोटॅशिअम नायट्रेटची फवारणी करावी असा सल्ला कृषी तज्ञांच्या माध्यमातून देण्यात आला आहे.\nशेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा\n तुम्हाला अजून पीएम किसानचा 16वा हप्ता मिळाला नाही मग इथं तक्रार करा लगेचच खात्यात जमा होणार पैसे\nयंदा पांढरे सोने शेतकऱ्यांना मालामाल बनवणार कापूस बाजार भावात 1,000 रुपयांची वाढ, भविष्यात कसे राहणार दर \n आता भारत ‘या’ 2 देशांना निर्यात करणार 64 हजार 400 टन कांदा, बाजारभाव वाढणार का \n ‘या’ 10 नवीन मार्गावर सुरू होणार वंदे भारत स्लीपर ट्रेन, पहिली ���्रेन मार्चमध्येच होणार लाँच, महाराष्ट्रालाही मिळणार भेट, पहा रूटमॅप\nमहाराष्ट्रातील अनेक धरणांनी आत्ताच तळ गाठला, तुमच्या जवळील धरणात किती टक्के पाणीसाठा शिल्लक आहे \n300 युनिट मोफत वीज मिळवण्यासाठी ‘इथं’ अर्ज करा, पहा संपूर्ण प्रोसेस सोप्या भाषेत\n महाराष्ट्रात ‘या’ ठिकाणी तयार होणार भव्य क्रिकेट स्टेडियम, गोपीनाथ मुंडे यांची मोठी घोषणा\n महाराष्ट्रात आणखी ‘इतके’ दिवस जोरदार वादळी पाऊस, काही ठिकाणी गारपीट देखील होणार\nउन्हाळ्यात गिलक्याच्या ‘या’ 3 जातींची लागवड करा, विक्रमी उत्पादन मिळवा\nपीएम सूर्य घर मोफत वीज योजनेत जुन्या रूफटॉप सोलर योजनेपेक्षा अधिक सबसिडी मिळते का पहा दोघा योजनेमधील अनुदानाचा फरक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00749.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://krushimarathi.com/successful-women-farmer-a-woman-farmer-of-pune-successfully-experimented-with-strawberry-cultivation/", "date_download": "2024-03-05T00:28:35Z", "digest": "sha1:Z7JR53SCCICCIKO63BIZQ3IL45ECJ7HM", "length": 9070, "nlines": 48, "source_domain": "krushimarathi.com", "title": "10 गुंठ्यात 10 लाखाची कमाई, पुण्याच्या महिला शेतकऱ्याचा स्ट्रॉबेरी लागवडीचा प्रयोग यशस्वी - Krushimarathi.com", "raw_content": "\n10 गुंठ्यात 10 लाखाची कमाई, पुण्याच्या महिला शेतकऱ्याचा स्ट्रॉबेरी लागवडीचा प्रयोग यशस्वी\nमोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा\nSuccessful Women Farmer : पुणे जिल्ह्यातील शेतकरी कायमचं नवनवीन प्रयोग करत असतात. अशातच आता पुणे जिल्ह्यातील एका महिला शेतकऱ्याचा प्रयोग समोर आला आहे. या महिला शेतकऱ्याने फक्त दहा गुंठे शेत जमिनीतून दहा लाखाची कमाई करून दाखवली आहे.\nत्यामुळे सध्या या प्रयोगशील महिला शेतकऱ्यांची संपूर्ण पंचक्रोशीत चर्चा पाहायला मिळत आहे. खेड तालुक्यातील चिंबळी गावात राहणाऱ्या सीमा चंद्रकांत जाधव यांनी पारंपारिक पीक पद्धतीत बदल करून स्ट्रॉबेरी लागवडीचा प्रयोग केला आहे.\nविशेष म्हणजे सीमाताईंनी अवघ्या 10 गुंठे स्ट्रॉबेरी लागवडीतून 10 लाखांची कमाई केली आहे. दरम्यान आता आपण सीमाताईंची ही यशोगाथा जाणून घेणार आहोत.\nसीमाताईंनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी महाबळेश्वर येथून स्ट्रॉबेरीची रोपे मागवली. त्यांनी पाच हजार रोपे मागवलीत आणि आपल्या दहा गुंठे जमिनीत याची लागवड केली. नाभीला जातीची स्ट्रॉबेरी त्यांनी लागवड केली.\nत्यांनी स्ट्रॉबेरी लागवडीसाठी मल्चिंग पेपर आणि ठिबक सिंचनाचा वापर केला. विशेष म्हणजे स्ट्रॉबेरी लागवड केल्यानंतर त्यांनी सेंद्रिय खतांचा वापर केला. यामुळे त्यांना खूपच कमी उत्पादन खर्च लागला.\nविशेष म्हणजे सेंद्रिय खतांचा वापर केलेला असतानाही दोन ते अडीच महिन्यात त्यांचे पीक हार्वेस्टिंगसाठी तयार झाले. सीमाताईंनी सांगितले की त्यांनी तयार झालेली स्ट्रॉबेरी व्यापाऱ्याला न देता ग्राहकांना विक्री केली आहे.\nत्यामुळे त्यांच्या मालाला चारशे रुपये प्रति किलो असा भाव मिळाला आहे. त्यांना दहा गुंठे जमीनीतून 2500 किलो माल मिळणार आहे.\nयामुळे त्यांना या पिकातून जवळपास दहा लाख रुपयांचे उत्पन्न मिळणार आहे. तसेच खर्च वजा जाता त्यांना नऊ लाख रुपये निव्वळ नफा राहणार आहे.\nएकंदरीत शेतीमध्ये केलेला बदल आणि शेतमाल विक्रीसाठी आत्मसात केलेले नवीन तंत्र त्यामुळे सीमाताईंना शेतीमधून लाखो रुपयांची कमाई झाली आहे. अलीकडे अनेक शेतकरी पुत्र कमी जमिनीमुळे शेतीमधून चांगले उत्पादन मिळवता येत नसल्याचा ओरड करतात.\nपण सीमाताईंनी फक्त 10 गुंठ्यात अन अडीच ते तीन महिन्यांच्या काळात रुपयांची कमाई करून या नवयुवकांना चांगली चपराक लावली आहे.\nशेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा\n तुम्हाला अजून पीएम किसानचा 16वा हप्ता मिळाला नाही मग इथं तक्रार करा लगेचच खात्यात जमा होणार पैसे\nयंदा पांढरे सोने शेतकऱ्यांना मालामाल बनवणार कापूस बाजार भावात 1,000 रुपयांची वाढ, भविष्यात कसे राहणार दर \n आता भारत ‘या’ 2 देशांना निर्यात करणार 64 हजार 400 टन कांदा, बाजारभाव वाढणार का \n ‘या’ 10 नवीन मार्गावर सुरू होणार वंदे भारत स्लीपर ट्रेन, पहिली ट्रेन मार्चमध्येच होणार लाँच, महाराष्ट्रालाही मिळणार भेट, पहा रूटमॅप\nमहाराष्ट्रातील अनेक धरणांनी आत्ताच तळ गाठला, तुमच्या जवळील धरणात किती टक्के पाणीसाठा शिल्लक आहे \n300 युनिट मोफत वीज मिळवण्यासाठी ‘इथं’ अर्ज करा, पहा संपूर्ण प्रोसेस सोप्या भाषेत\n महाराष्ट्रात ‘या’ ठिकाणी तयार होणार भव्य क्रिकेट स्टेडियम, गोपीनाथ मुंडे यांची मोठी घोषणा\n महाराष्ट्रात आणखी ‘इतके’ दिवस जोरदार वादळी पाऊस, काही ठिकाणी गारपीट देखील होणार\nउन्हाळ्यात गिलक्याच्या ‘या’ 3 जातींची लागवड करा, विक्रमी उत्पादन मिळवा\nपीएम सूर्य घर मोफत वीज योजनेत जुन्या रूफटॉप सोलर योजनेपेक्षा अधिक सबसिडी मिळते का पहा दोघा योजनेमधील अनुदानाचा फरक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00749.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtragr.com/mhgr-honda-nx500-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-cb500-hornet-%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%A3-2024-%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%AD/", "date_download": "2024-03-05T00:18:22Z", "digest": "sha1:BNT2MQX64NTPKDEMBJ5GW7RHNDDD6BSY", "length": 11891, "nlines": 145, "source_domain": "maharashtragr.com", "title": "_ap_ufes{\"success\":true,\"siteUrl\":\"maharashtragr.com\",\"urls\":{\"Home\":\"https://maharashtragr.com\",\"Category\":\"https://maharashtragr.com/category/ads/\",\"Archive\":\"https://maharashtragr.com/2024/02/\",\"Post\":\"https://maharashtragr.com/mhgr-%e0%a4%97%e0%a4%bf%e0%a4%97-%e0%a4%87%e0%a4%95%e0%a5%89%e0%a4%a8%e0%a5%89%e0%a4%ae%e0%a5%80-%e0%a4%ae%e0%a5%8d%e0%a4%b9%e0%a4%a3%e0%a4%9c%e0%a5%87-%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%af-gig-%e0%a4%95/\",\"Page\":\"https://maharashtragr.com/news/\",\"Attachment\":\"https://maharashtragr.com/mhgr-how-to-make-money-online/mhgr_how_to_make_money_online-1/\",\"Nav_menu_item\":\"https://maharashtragr.com/home-2/\",\"Oembed_cache\":\"https://maharashtragr.com/d8de8f75417a8210e93651381ed85c36/\",\"Wp_global_styles\":\"https://maharashtragr.com/wp-global-styles-blogsite/\",\"Amp_validated_url\":\"https://maharashtragr.com/amp_validated_url/f35a90d719157b161a99020d92fcac51/\",\"Adstxt\":\"https://maharashtragr.com/?post_type=adstxt&p=1086\",\"App-adstxt\":\"https://maharashtragr.com/?post_type=app-adstxt&p=1084\",\"Web-story\":\"https://maharashtragr.com/web-stories/romeo-and-juliet/\"}}_ap_ufee", "raw_content": "\nमहाराष्ट्र: महत्वाचे सामान्य संसाधन\nMHGR| Honda NX500 आणि CB500 Hornet चे अनावरण, 2024 मध्ये भारतीय बाजारपेठेत लॉन्च\nEICMA 2023: 2024 Honda NX500 आणि CB500 Hornet चे अनावरण, 2024 मध्ये भारतीय बाजारपेठेत लॉन्च केले जाऊ शकते\nHonda Global ने EICMA 2023 मध्ये नवीन NX500 साहसी टूरर आणि CB500 हॉर्नेट स्ट्रीट फायटर मोटरसायकल सादर केल्या आहेत. 2024 Honda NX500 ला जुन्या मॉडेलपेक्षा मोठे आणि नवीन डिझाइन मिळते. अपडेटमध्ये एलईडी हेडलॅम्प क्लस्टर्स आणि मोठ्या विंडस्क्रीनसह अगदी नवीन चेहरा समाविष्ट आहे. 2024 Honda CB500 Hornet आता DRL सह नवीन सिंगल-पीस LED हेडलॅम्प पॅक करते.\nHonda Global ने EICMA 2023 मध्ये नवीन NX500 साहसी टूरर आणि CB500 हॉर्नेट स्ट्रीट फायटर मोटरसायकल सादर केल्या आहेत. Honda NX500 ADV बद्दल, Honda म्हणते की नवीन शब्द ‘NX’ म्हणजे ‘नवीन X-over’. त्याच वेळी, CB500 Hornet हे CB500F चे नवीन नाव आहे. चला, या दोघांबद्दल जाणून घेऊया.\nHonda Global ने EICMA 2023 मध्ये नवीन NX500 साहसी टूरर आणि CB500 हॉर्नेट स्ट्रीट फायटर मोटरसायकल सादर केल्या आहेत. 2024 Honda NX500 ला जुन्या मॉडेलपेक्षा मोठे आणि नवीन डिझाइन मिळते. अपडेटमध्ये एलईडी हेडलॅम्प क्लस्टर्स आणि मोठ्या विंडस्क्रीनसह अगदी नवीन चेहरा समाविष्ट आहे. 2024 Honda CB500 Hornet आता DRL सह नवीन सिंगल-पीस LED हेडलॅम्प पॅक करते.\nऑटो डेस्क, नवी दिल्ली. Honda Global ने EICMA 2023 मध्ये नवीन NX500 साहसी टूरर आणि CB500 हॉर्नेट स्ट्रीट फायटर मोटरसायकल सादर केल्या आहेत. Honda NX500 ADV बद्दल, Honda म्हणते की नवीन शब्द ‘NX’ म्हणजे ‘नवीन X-over’. त्याच वेळी, CB500 Hornet हे CB500F चे नवीन नाव आहे. चला, या दोघांबद्दल जाणून घेऊया.जाहिरात\n2024 होंडा NX500 आणि CB500 हॉर्नेट\n2024 Honda NX500 ला जुन्या मॉडेल���ेक्षा मोठे आणि नवीन डिझाइन मिळते. अपडेटमध्ये एलईडी हेडलॅम्प क्लस्टर्स आणि मोठ्या विंडस्क्रीनसह अगदी नवीन चेहरा समाविष्ट आहे. फेअरिंग देखील पुन्हा डिझाइन केले गेले आहे आणि आता ते खूपच मोठे आहे, ज्यामुळे मॉडेलला एक मजबूत रस्ता उपस्थिती मिळते. मागील बाजूच्या बदलांमध्ये नवीन टेललाइटसह हलके अलॉय व्हील समाविष्ट आहेत. बाईकमध्ये ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीसह 5-इंचाचा TFT डिजिटल कन्सोल देखील आहे.\nSpread the love What is a Domicile Certificate in Marathi : अधिवास प्रमाणपत्र हे अधिकृत दस्तऐवज आहे जे भारतातील विशिष्ट राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशात एखाद्या व्यक्तीच्या निवासी…\nSpread the love 42 D Manje Kiti Meaning : 42 ड म्हणजे महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 च्या कलम 42 ड अंतर्गत जमिनीचा अकृषिक वापरासाठी रुपांतर करणे….\nमुख्यमंत्री निवासस्थानी चहा आणि पाणीचे ₹ 2.68 कोटी बिल.\nआळीव, जवस मानवी आरोग्यासाठी उपयुक्त\nSpread the love आळीव, जवस या तेलबियांमध्ये विशिष्ट पोषणयुक्त औषधी घटक आहेत. रक्तदाब, हृदयविकार, कर्करोग या आजारांवर नियंत्रण आणणारे घटक यामध्ये आहेत. हे लक्षात घेऊन आळीव, जवस…\nMHGR| गिग इकॉनॉमी म्हणजे काय Gig कामगारांसाठी जाणून घेण्यासारख्या 5 गोष्टी\nMHGR| ऑनलाइन, ऑफलाइन आणि घरी पैसे कमवण्याचे 25 मार्ग\nMHGR| महाराष्ट्रात किती ज्योतिर्लिंगे आहेत\nMHGR| बेळगांव कारवार बिदर निपाणीचा सीमाप्रश्न काय आहे\nउद्योग, उर्जा व कामगार विभाग\nपर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग\nमहसूल व वन विभाग\nमहिला व बाल विकास विभाग\nसामाजिक न्‍याय व विशेष सहाय्य विभाग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00749.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.economictimes.com/wealth/personal-finance/customers-of-state-bank-of-india-are-receiving-fake-messages-regarding-account-closure/articleshow/98340169.cms?utm_source=nextstory&utm_medium=referral&utm_campaign=articleshow", "date_download": "2024-03-05T01:05:51Z", "digest": "sha1:RM3DC5TG4TFWNSJQALHFBGBT3HRY2UA2", "length": 10257, "nlines": 57, "source_domain": "marathi.economictimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nFake Messages : एसबीआय ग्राहकांना खाते बंद झाल्याचे फेक मेसेज, उत्तर दिल्यास फसवणूक\nहे संदेश फिशिंग स्कॅमचा भाग असू शकतात. तुमच्या खात्याची गोपनीय माहिती मिळवण्यासाठी आणि फसवणूक करण्यासाठी हे फसवणूक करणारे करत आहेत, असे एसबीआय सांगितले आहे.\nस्टेट बँक ऑफ इंडियाच्य��� ग्राहकांना खाते बंद करण्याबाबत खोटे संदेश येत आहेत.\nमुंबई :स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) च्या ग्राहकांना खाते बंद करण्याबाबत खोटे संदेश (fake messages) येत आहेत. याबाबत ग्राहकांना सतर्क करत ग्राहकांनी त्या बनावट संदेशांना उत्तर देऊ नये, असे एसबीआयने सांगितले आहे. हा मेसेज खोटा असून त्याला रिप्लाय देणारे आणि मागितलेली माहिती देणारे ग्राहक फसवणुकीला बळी पडू शकतात, असे बँकेने म्हटले आहे.\nएसबीआय ग्राहकांना पाठवलेल्या मेसेजमध्ये लिहिले आहे की, प्रिय एसबीआय वापरकर्त्यांनो, आज तुमचे योनो (YONO) खाते ब्लॉक केले जाईल. तुमचा पॅन कार्ड क्रमांक अपडेट करण्यासाठी कृपया लिंकवर क्लिक करा.\nSBI Alerts: बँक ग्राहकांची फसवणूक करण्यासाठी आता नवीन मार्ग, एसबीआयने दिला अलर्ट\nएसबीआयने ग्राहकांना सावध केले की त्यांचे बँकिंग तपशील शेअर करण्यास सांगणाऱ्या ईमेल आणि एसएमएसला कधीही प्रतिसाद देऊ नका. तुम्हाला असा कोणताही संदेश मिळाल्यास, 'report.phishing@sbi.co.in' वर त्वरित कळवा. खाते क्रमांक, पासवर्ड किंवा संवेदनशील माहिती यासह कोणतेही वैयक्तिक तपशील संदेशांद्वारे उघड करू नका, कारण त्यांचा वापर फसवणुकीसाठी केला जाऊ शकतो.\nखातेधारकांना त्यांची माहिती अपडेट करण्याची, खाते सक्रिय करण्याची किंवा फोन नंबरवर कॉल करून किंवा वेबसाइटवर माहिती देऊन त्यांची ओळख सत्यापित करण्याची तातडीची गरज व्यक्त करणारा मजकूर संदेश प्राप्त झाल्यास त्यांनी सावधगिरी बाळगली पाहिजे. हे संदेश फिशिंग स्कॅमचा भाग असू शकतात. तुमच्या खात्याची गोपनीय माहिती मिळवण्यासाठी आणि फसवणूक करण्यासाठी हे फसवणूक करणारे करत आहेत, असे एसबीआय सांगितले आहे\nकोणत्याही सायबर घटनेची तक्रार करण्यासाठी ग्राहक report.phishing@sbi.co.in वर ईमेल पाठवू शकतो. बँकेने सांगितले की तुम्ही सायबर क्राईम हेल्पलाइन नंबर 1930 वर कॉल करू शकता. अधिक माहितीसाठी तुम्ही https://cybercrime.gov.in/ ला भेट देऊ शकता.\nHDFC Home Loan: एचडीएफसीने गृहकर्ज पुन्हा केले महाग, जाणून घ्या किती वाढणार ईएमआय\nइकॉनॉमिक टाइम्स मराठी' मध्ये वरिष्ठ डिजिटल कंटेंट प्रोड्युसर पदावर कार्यरत. प्रिंट, टीव्ही आणि डिजिटल पत्रकारितेत 14 वर्षांचा अनुभव. आर्थिक क्षेत्रातील बातम्या, शेअर बाजार, म्युच्युअल फंड विषयांवर लिखाणाची आवड. 'आपलं महानगर' वृत्तपत्रातून करियरला सुरुवात केली. यापूर्वी पुढारी, मी मराठी, नवशक्त���, कृषीवल आदी वृत्तपत्रांमध्ये तसेच मुंबई लाईव्ह, माय महानगर वेबसाईटमध्ये कार्यरत.Read More\nHDFC Home Loan: एचडीएफसीने गृहकर्ज पुन्हा केले महाग, जाणून घ्या किती वाढणार ईएमआयमहत्तवाचा लेख\nबजेट क्रिप्टोकरन्सी वेल्थ MSME बातम्या बाजार\nअदानी पॉवर शेअरची किंमत BF गुंतवणूक शेअर किंमत अदानी विल्मर शेअरची किंमत मेंथा तेलाची किंमत एस्कॉर्ट्स लीडिंग सेक्टर्स फंड डायरेक्ट-ग्रोथ SBI बॅलन्स अॅडव्हांटेज फंड नियमित एसबीआय स्मॉल कॅप फंड एसबीआय इक्विटी हायब्रिड फंड टाटा डिजिटल इंडिया फंड डायरेक्ट अॅक्सिस ब्लूचिप फंड\nमेंथा तेलाची किंमत एस्कॉर्ट्स लीडिंग सेक्टर्स फंड डायरेक्ट-ग्रोथ SBI बॅलन्स अॅडव्हांटेज फंड नियमित एसबीआय स्मॉल कॅप फंड एसबीआय इक्विटी हायब्रिड फंड टाटा डिजिटल इंडिया फंड डायरेक्ट अॅक्सिस ब्लूचिप फंड क्वांट टॅक्स प्लॅन डायरेक्ट\nएस्कॉर्ट्स लीडिंग सेक्टर्स फंड डायरेक्ट-ग्रोथ SBI बॅलन्स अॅडव्हांटेज फंड नियमित एसबीआय स्मॉल कॅप फंड एसबीआय इक्विटी हायब्रिड फंड टाटा डिजिटल इंडिया फंड डायरेक्ट अॅक्सिस ब्लूचिप फंड क्वांट टॅक्स प्लॅन डायरेक्ट\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00749.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.indiatimes.com/career/career-news/no-need-of-aicte-approval-for-pharmacy-and-architecture-college-according-to-aicte-handbook/articleshow/81467147.cms", "date_download": "2024-03-05T02:18:50Z", "digest": "sha1:Q4PRKCYQVIRQ64DHCXDRW7LIHQWBDEYQ", "length": 17955, "nlines": 91, "source_domain": "marathi.indiatimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nफार्मसी, आर्किटेक्चर कॉलेजांना AICTE च्या मान्यतेची आवश्यकता नाही\nफार्मसी, आर्किटेक्चर कॉलेजांना AICTE च्या मान्यतेची आवश्यकता नाही. या संस्थांना आता केवळ संबंधित विषयाशी निगडित असलेल्या परिषदांचीच परवानगी घ्यावी लागणार आहे.\nफार्मसी, आर्किटेक्चर कॉलेजांना AICTE च्या मान्यतेची आवश्यकता नाही\nम. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई\nफार्मसी आणि आर्किटेक्चर कॉलेजांना यापुढे अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेची (एआयसीटीई) मान्यता घ्यावी लागणार नाही. या संस्थांना आता केवळ संबंधित विषयाशी निगडित असलेल्या परिषदांचीच परवानगी घ्यावी लागणार आहे. यामुळे आता या शिक्षणाचा दर्जा अधिक सुधारेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.\nइंजिनीअरिंग, मॅनेजमेंटसह फार्मसी, आर्किटेक्चर या अभ्यासक्रमांवर अंकुश ठेवणाऱ्या 'एआयसीटीई'ने बुधवारी प्रसिद्ध केलेल्या २०२१-२२ या शैक्षणिक वर्षासाठीच्या हस्तपुस्तिकेत ही बाब स्पष्ट केली आहे. फार्मसी आणि आर्किटेक्चर या विद्याशाखांचे अभ्यासक्रम ठरविण्याची जबाबदारी अनुक्रमे 'फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया' आणि 'कौन्सिल ऑफ आर्किटेक्चर' यांच्यावर आहे. मात्र, कॉलेजांना मान्यता एआयसीटीईची घ्यावी लागत होती. परिणामी प्रशासकीय कामात अनेक अडचणी येत होत्या.\n'एआयसीटीई'च्या नियमांनुसार पदवी अभ्यासक्रमांच्या शिक्षकांची आर्हता पीएचडीधारक असावेत अशी आहे. मात्र, आर्किटेक्चरमध्ये पीएचडी अशी पदवीच नसल्याने तेथे अशा प्रकारचे प्राध्यापक कसे नेमावेत, असा प्रश्न होता. यासह अनेक प्रशासकीय अडचणी फार्मसी संस्थांनाही येत होत्या. यामुळे याबाबत काही संस्थांनी न्यायिक लढाही दिला होता. यानंतर परिषदेने हे दोन अभ्यासक्रम शिकविणाऱ्या संस्थांना एआयसीटीईची मान्यता आवश्यक नसल्याचे स्पष्ट केले आहे. यामुळे आता या संस्थांना थेट संबंधित कौन्सिलची परवानगी घेऊन अभ्यासक्रम सुरू करता येणार आहे. याचबरोबर इंजिअनीरिंग कॉलेजांमध्ये असलेल्या आर्किटेक्चर विभागांवरही कौन्सिलचे नियमन येणार आहे. या निर्णयाचे सर्व स्तरावरून स्वागत करण्यात येत आहे.\nलेखीनंतर तोंडी परीक्षा; दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार दिलासा\nसर्वोच्च न्यायालयाने ८ नोव्हेंबर, २०१९ रोजी दिलेल्या आदेशानुसार एआयसीटीईने हा निर्णय जाहीर केल्याचे या हस्तपुस्तिकेत स्पष्ट करण्यात आले आहे. या संस्थांना आता केवळ या दोन्ही परिषदांची मान्यता आवश्यक असणार आहे. मात्र जर काही शिक्षण संस्थांना एआयसीटीईच्या विविध योजनांचा लाभ घ्यायचा असेल अशा संस्था परिषदेला जेव्हा अर्ज करतील तेव्हाच एआयसीटीईकडे अर्ज करू शकतात, असेही यात म्हटले आहे. सध्या एआयसीटीई फार्मसीच्या विद्यार्थ्यांसाठी दरमहा १२,६०० रुपयांची शिष्यवृत्ती देत आहे. याचबरोबर त्यांच्या विविध योजनाही आहेत.\nAICTE चा मोठा निर्णय; इंजिनीअरिंगसाठी बारावीत मॅथ्स, फिजिक्स अनिवार्य नाही\nसर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार एआयसीटीईने ही बाब यंदाच्या हस्तपुस्तिकेत स्पष्ट केली आहे. ही बाब स्वागतार्ह असल्याचे फार्म��ी कौन्सिल ऑफ इंडियाचे उपाध्यक्ष प्रा. शैलेंद्र सराफ यांनी सांगितले. या निर्णयामुळे आता फार्मसी क्षेत्रात आणखी दर्जात्मक शिक्षण देता येणे शक्य होणार आहे तसेच प्रशासकीय कामकाजही सुलभ होईल असेही ते म्हणाले. तर या निर्णयाचा फायदा आर्किटेक्चर कॉलेजांना नक्कीच होईल, असे मत राज्य जे. जे. स्कूल ऑफ आर्किटेक्चरचे प्राचार्य राजीव मिश्रा यांनी व्यक्त केले. यामुळे अभ्यासक्रम चालविताना येणाऱ्या अनेक अडचणी दूर होतील, असेही ते म्हणाले.\nWe Can Do It Offline Exam: दहावी, बारावीच्या ऑफलाइन परीक्षांसाठी मोहीम\nम. टा. प्रतिनिधी यांच्याविषयी\nकरिअर न्यूजCareer In BCA: कम्प्युटरची आवड आहे मग 'बीसीए' मध्ये करा करिअर; भविष्य बदलेल..\nॲमेझॉनवर प्री-समर बोनान्झा- एसी आणि रेफ्रिजरेटरवर 55% पर्यंत सूट मिळवा\nआरोग्यऑफिसमधल्या या सवयींमुळे वाढू शकते वजन\nसिनेन्यूजशाहरुखने रामचरणला 'इडली वडा' म्हटल्याने दुखावल्या साऊथ प्रेक्षकांच्या भावना,किंगखानवर वर्णद्वेषाचा आरोप\nAmazon Dell Days वर वेड्या किमतीत लॅपटॉप - सेल 23 फेब्रुवारीपर्यंत थेट\nटीव्हीचा मामलाजेव्हा वेडी माणसं एकत्र येतात महाराष्ट्राची हास्यजत्रा टीमचा ऑस्ट्रेलियात कल्ला, प्राजक्ता माळीची पोस्ट चर्चेत\nआजचे भविष्यआजचे राशिभविष्य, 5 मार्च 2024 : या राशींचे काम वाढणार, कामात निष्काळजीपणा टाळा \nफॅशन‘पापा की परी’ राहाचा क्यूट लुक रणबीरच्या घट्ट मिठीत दिसली छकुली, बाबाच्या कपड्यांशी मॅचिंग स्टाईल\nमोबाइललोक दुर्लक्ष्य करत आहेत म्हणून 4G Phone ची किंमत घटली\nमोबाइल१२ हजारांत आला 6000mAh बॅटरी असलेला Samsung चा 5G Phone; ४ वर्ष राहील अप-टू-डेट\nपुणेबारामतीसाठी शरद पवारांनी हुशारीने टाकाल MJ डाव; बारामतीत अजित पवार तर माढामध्ये भाजपला बसणार धक्का\nदेशलाचखोर लोकप्रतिनिधींना 'सर्वोच्च' दणका, विशेषाधिकारांचे संरक्षण नाही, १९९८चा निकाल रद्द\nपुणेघरात लग्नाला विभक्त कुटुंबही एक होतं; मतभेद असले तरी चर्चेने सोडवू, चंद्रकांतदादांचं स्पष्टीकरण\nनागपूरकॉलेजमधील फॅन्सी ड्रेस स्पर्धा आटोपून घरी निघाली, ओढणी चाकात अडकली अन् अनर्थ घडला\nपुणेसुनेत्रा पवारांच्या भेटीनंतर संग्राम थोपटेंनी सगळं क्लिअर केलं, लोकसभेचा प्रचार कुणाचा करणार, म्हणाले...\nगेट परीक्षेचा निकाल कधी IIT मुंबईने जाहीर केली तारीख\nAICTE चा मोठा निर्णय; इंजिनीअरिंगसाठी बारावीत मॅथ्स, फिजिक्स अनिवार्य नाही\nMPSC पूर्व परीक्षा २१ मार्च रोजी; आयोगाने केलं जाहीर\nलेखीनंतर तोंडी परीक्षा; दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार दिलासा\nWe Can Do It Offline Exam: दहावी, बारावीच्या ऑफलाइन परीक्षांसाठी मोहीम\nMPSC परीक्षेची नवी तारीख आज होणार जाहीर\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nमहाराष्ट्र बातम्या : ऑटो बातम्याव्हायरल बातम्याफोटो गॅलरीआंतरराष्ट्रीय बातम्यासरकारी योजनागुन्हेगारी बातम्यामहाराष्ट्र राजकीय बातम्याकरिअरराष्ट्रीय बातम्यालाईफस्टाईलराशी भविष्यमराठी बातम्या\nमराठी बातम्या : महाराष्ट्र बातम्यामहाराष्ट्रातील ताज्या बातम्याठाणे बातम्यामुंबई बातम्यापुणे बातम्यानाशिक बातम्यानागपूर बातम्याछत्रपती संभाजीनगर बातम्याकोल्हापूर बातम्याअहमदनगर बातम्यानवी मुंबई बातम्या\nक्रीडा : क्रीडा बातम्याक्रिकेट बातम्याविश्व चषक २०२३फुटबॉल\nमनोरंजन : बॉलिवूड बातम्याटीव्ही बातम्यामूव्ही रिव्ह्यूबॉक्स ऑफिस\nलाईफस्टाईल : लाईफस्टाईल बातम्याब्यूटी टिप्सआरोग्य बातम्याप्रेग्नन्सी-पालकत्वरिलेशनशीपफॅशनहोम डेकॉर\nभविष्य : दैनिक राशीभविष्यसाप्ताहिक राशीभविष्यदैनंदिन मराठी पंचांगवाढदिवस राशीभविष्य\nटेक : ताज्या टेक बातम्यामोबाईल रिव्ह्यूटिप्स-ट्रिक्सविज्ञान\nबिझनेस : बिझनेस बातम्याशेअर बाजाररिअल इस्टेट बातम्याव्यवसाय बातम्यापैशाचं झाड\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00749.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.indiatimes.com/lifestyle-news/fashion/kareena-kapoor-looks-glamorous-and-gorgeous-spotted-at-karan-johar-home-with-karisma-malaika-amrita-arjun-alia/articleshow/97598871.cms", "date_download": "2024-03-05T01:15:42Z", "digest": "sha1:PCOVXF3GZUXI3Y3KSEEWPHPYSHANULQG", "length": 20369, "nlines": 97, "source_domain": "marathi.indiatimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\n‘पू’ ची अदा आजही कातिल, करीना कपूरचा स्वॅगच वेगळा वेधले चाहत्यांचे लक्ष\nKareena Kapoor Stunning Looks: करीना कपूर दोन मुलांची आई असूनही स्टाईलच्या बाबतीत सर्वांनाच मात देते. कोणत्याही अभिनेत्रींपेक्षा स्टाईलच्या बाबतीत करीनाचा स्वॅगच वेगळा आहे. पाहा हे नवे लुक्स.\n‘पू’ ची अदा आजही कातिल, करीना कपूरचा स्वॅगच वेगळा वेधले चाहत्यांचे लक्ष\nकरीना कपूरच्या अभिनयासह तिची अदा, तिची बोलण्याची पद्धत आणि फॅशन लुक्स यावरही नेहमीच चाहते चर्चा करत असता. तैमूर अली खान आणि जेह या दोन मुलांना जन्म दिल्यानंतरही करीनाने आपला लुक आणि फॅशन तितकीच अपडेट ठेवली आहे. आपली गर्ल गँग करिष्मा कपूर, अमृता अरोरा, मलायका अरोरा यांच्यासह वेगवेगळ्या ठिकाणी करीना नेहमीच जात असते. नुकतेच निर्माता-दिग्दर्शक करण जोहरच्या घरी करीना गेली होती आणि तिच्या लुकमुळे पुन्हा चर्चेत आली आहे. चाहत्यांचे लक्ष करीनाने वेधून घेतले आहे. पाहा करीनाचे Stunningly Gorgeous Looks (फोटो सौजन्य - योगेन शाह)\n​ब्लॅक डेनिम, टी-शर्ट आणि चेक्स जॅकेट​\nकरण जोहरच्या घरी बरेचदा पार्टीला अनेक जण जमतात. नुकतीच करीनाही करणच्या घरी गेली होती. यावेळी करीनाने ब्लॅक डेनिम, टी-शर्ट आणि चेक्स जॅकेट अशी स्टाईल निवडली होती. मात्र या स्टाईलमध्ये करीनावरून नजर हटत नव्हती.\nया कपड्यांसह करीनाने लाल रंगाची स्लिंग बॅग घेतली होती. जी तुम्ही कोणत्याही ठिकाणी जाताना घेऊ शकता. वजनाला हलकी आणि सांभाळायला सोपी अशी ही बॅग कोणत्याही लुकवर चांगली दिसते. विशेषतः मॉडर्न लुकवर अधिक उठावदार आणि आकर्षक दिसते. खरंतर करीनामुळे या बॅगला शोभा आली आहे असं म्हटलं तरी अतिशयोक्ती ठरणार नाही.\n(वाचा - श्लोका मेहताची बहीण आहे फॅशनिस्टा, दिसायला कार्बन कॉपी तर स्टाईलमध्ये देते ईशा अंबानीला मात)\n​निऑन ग्रीन सँडलने वेधले लक्ष​\nया संपूर्ण स्टाईलदरम्यान करीनाच्या निऑन ग्रीन रंगाच्या सँडल्स अर्थात हिल्सने लक्ष वेधले आहे. करीना नेहमीच काहीतरी हटके करत असते. पण तिचा हा वेगळेपणाच तिला चर्चेत आणतो. या कॅज्युअल लुकसह करीनाने घातलेले हे शूज नक्कीच आकर्षक आणि लक्षवेधी आहेत.\n(वाचा - महाराणी सईबाईच्या लुकमध्ये सायलीचा भारदस्त लुक, साडीपासून दागिन्यांपर्यंत दिसतेय पारंपरिकता)\n​हुप्स कानातल्यांनी पूर्ण केला लुक​\nहा लुक करीनाने हुप्स कानातले घालून पूर्ण केला आहे. कोणत्या कपड्यांवर किती अक्सेसरीज घा��ावी याचे एक गणित असते आणि ते करीनाला नेहमीच जमले आहे. या लुकसह केवळ हुप्स कानातले घालून तिने हा लुक उत्तमरित्या कॅरी केला आहे.\n(वाचा - सलमान खानला डेट करत असल्याची चर्चा असतानाच पूजा हेगडेचा नवरीचा लुक, भारतीय सौंदर्य वाहतेय ओसंडून)\nअशा पार्टीजमध्ये करीनाला नेहमीच मिनिमल मेकअपमध्ये पाहिले जाते आणि आताही या लुकसह तिने अधिकाधिक नैसर्गिक मेकअपचा वापर केला आहे. केवळ बेस, काजळ, आयलॅश, हायलायटर आणि लिप ग्लॉससह तिने आपला लुक पूर्ण केला आहे. ज्यामुळे तिचे सौंदर्य अधिक आकर्षक दिसत आहे. यावर केस मोकळे ठेवल्याने ती अधिक सुंदर दिसत आहे.\nकरीनाचा हा लुक तुम्ही ऑफिससाठीही कॅरी करू शकता. तर आजही करीनाची अदा तितकीच आकर्षक आणि अप्रतिम आहे.\nअशाच अधिक लाइफस्टाइल, हेल्थ, फॅशन, ब्युटी, होम डेकोर, रिलेशनशिप, हॅक्स यावरील अधिक माहितीसाठी क्लिक करा maharashtratimes.com\n\"दिपाली नाफडे प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजीटल मीडियामधील मराठी पोर्टल्सचा १५ वर्षांचा अनुभव असून पत्रकार आणि कंटेट रायटर म्हणून कार्यरत. न्यूज आणि नॉन-न्यूज दोन्ही मीडिया क्षेत्रातील कामाचा दांडगा अनुभव असून कोणत्याही विषयावर लिखाणाची जाण ही अनुभवातून आलेली आहे आणि याशिवाय विविध विषयांसंबंधी व्हिडिओदेखील केले आहेत. मनोरंजन, फिचर स्टोरीज, लाइफस्टाईल, ब्युटी, फॅशन, आरोग्य, फूड आणि सेलिब्रेटींची मुलाखत यासंबंधी लिखाण आणि व्हिडिओ दोन्हीमध्ये पारंगत. लोकांना वाचनात गुंतवून ठेवेल आणि माहितीपूर्ण असे लेख लिहिणे यावर नेहमीच भर देण्याचा अँगल. लेख असो अथवा डिजीटल व्हिडिओ असो प्रत्येक गोष्टीत बांधिलकी जपत योग्य आणि महत्त्वपूर्ण माहिती पोहचविण्याची जबाबदारी आणि योग्य दर्जा देत काम केले आहे. टीम लीडर म्हणून जबाबदारी गेल्या ५ वर्षांपासून पेलली असून स्वतःसह टीमचा विकास कसा होईल याकडे अधिक लक्ष पुरविले आहे. व्यावसायिक कामाव्यतिरिक्त मित्रमैत्रिणींसह वेळ घालवायला आणि जेवण बनवायला आवडते.\"... Read More\nकरिअर न्यूजCareer In BCA: कम्प्युटरची आवड आहे मग 'बीसीए' मध्ये करा करिअर; भविष्य बदलेल..\nॲमेझॉनवर प्री-समर बोनान्झा- एसी आणि रेफ्रिजरेटरवर 55% पर्यंत सूट मिळवा\nआरोग्यऑफिसमधल्या या सवयींमुळे वाढू शकते वजन\nफॅशन‘पापा की परी’ राहाचा क्यूट लुक रणबीरच्या घट्ट मिठीत दिसली छकुली, बाबाच्या कपड्यांशी मॅचिंग स्टाईल\nAmazon Dell Days वर वेड्या किमतीत लॅपटॉप - सेल 23 फेब्रुवारीपर्यंत थेट\nआठवड्याचं भविष्यसाप्ताहिक राशिभविष्य 4 मार्च ते 10 मार्च : या राशींना नशिबाची साथ, व्यापार-उद्योगात प्रगती \nमोबाइललोक दुर्लक्ष्य करत आहेत म्हणून 4G Phone ची किंमत घटली\nसिनेन्यूजहृता दुर्गुळे-अजिंक्य राऊतचा 'कन्नी' की अजय देवगणचा 'शैतान', येत्या शुक्रवारी तुमची कोणत्या सिनेमाला पसंती\nहेल्थडोळ्यांची गेलेली दृष्टी पुन्हा आणतात हे 6 पदार्थ, एका महिन्यात कायमचा जातो नंबरचा चश्मा\nसिनेन्यूज'मी नम्रपणे बोलले...' चाहत्यावर चिडल्याचा VIDEO व्हायरल झाल्यानंतर रिंकू राजगुरुचे स्पष्टीकरण\nLiveMarathi News LIVE Updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स\nनवी मुंबईउद्धव ठाकरेंचं मिशन लोकसभा सुरु, भरसभेत रायगड अन् मावळचे उमेदवार जाहीर,बारणे तटकरेंविरुद्ध कुणाला संधी\nमुंबईलोकसभेच्या २२ जागांसाठी आग्रही, शिंदेंच्या विश्वासू शिलेदारांचा दावा, महायुतीतील तिढा सुटणार की वाढणार\nकोल्हापूरHatkanangle Constituency: ...तो निर्णय महाविकास आघाडीने घ्यावा; माजी खासदाराची रोखठोक भूमिका\nपुणेसुनेत्रा पवारांच्या भेटीनंतर संग्राम थोपटेंनी सगळं क्लिअर केलं, लोकसभेचा प्रचार कुणाचा करणार, म्हणाले...\nKiara Advani Siddharth गोल्डन पर्स,पिंक शाल घेऊन नवराईची लगीनघाई, कियाराच्या चेहऱ्यावर लग्नाचा ग्लो लपवता लपला नाही\n53 वर्षांच्या भाग्यश्रीने नेसली इतकी सुंदर साडी की पडली 27 वर्षांच्या लेकीवरच भारी, आई कोण अन् लेक कोण फरक सांगा..\nअमिताभ बच्चन यांच्या लाडक्या लेकीचे लग्नातले कधीही समोर न आलेले फोटो, श्वेताने व्हाईट लेहेंग्यात वेधले सर्वांचे लक्ष\nKiara Advani Siddharth अडकणार लग्नबेडीत,पेस्टल नव्हे मनिष मल्होत्राच्या लाल लेहंग्यात दिसणार नवरीबाईची सुंदरता\nनेट ड्रेसमध्ये भूमीने कंबरेवर हात ठेवत दिल्या मिस युनिव्हर्ससारख्या क्लासी पोझ, काळ्याभोर डोळ्यांनी केलं घायाळ\nश्लोका मेहताची बहीण आहे फॅशनिस्टा, दिसायला कार्बन कॉपी तर स्टाईलमध्ये देते ईशा अंबानीला मात\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nमहाराष्ट्र बातम्या : ऑटो बातम्याव्हायरल बातम्याफोटो गॅलरीआंतरराष्ट्रीय बातम्यासरकारी योजनागुन्हेगारी बातम्यामहाराष्ट्र राजकीय बातम्याकरिअरराष्ट्रीय बातम्यालाईफस्टाईलराशी भविष्यमराठी बातम्या\nमराठी बातम्या : महाराष्ट्र बातम्यामहाराष्ट्रातील ताज्या बातम्याठाणे बातम्यामुंबई बातम्यापुणे बातम्यानाशिक बातम्यानागपूर बातम्याछत्रपती संभाजीनगर बातम्याकोल्हापूर बातम्याअहमदनगर बातम्यानवी मुंबई बातम्या\nक्रीडा : क्रीडा बातम्याक्रिकेट बातम्याविश्व चषक २०२३फुटबॉल\nमनोरंजन : बॉलिवूड बातम्याटीव्ही बातम्यामूव्ही रिव्ह्यूबॉक्स ऑफिस\nलाईफस्टाईल : लाईफस्टाईल बातम्याब्यूटी टिप्सआरोग्य बातम्याप्रेग्नन्सी-पालकत्वरिलेशनशीपफॅशनहोम डेकॉर\nभविष्य : दैनिक राशीभविष्यसाप्ताहिक राशीभविष्यदैनंदिन मराठी पंचांगवाढदिवस राशीभविष्य\nटेक : ताज्या टेक बातम्यामोबाईल रिव्ह्यूटिप्स-ट्रिक्सविज्ञान\nबिझनेस : बिझनेस बातम्याशेअर बाजाररिअल इस्टेट बातम्याव्यवसाय बातम्यापैशाचं झाड\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00749.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.indiatimes.com/maharashtra/satara/not-interested-for-lok-sabha-i-will-contest-assembly-election-from-muktainagar-rohini-khadse/articleshow/107118978.cms", "date_download": "2024-03-05T00:57:26Z", "digest": "sha1:6SAWFAXRNNF6EVAE5K6YAY37SCWZYRK2", "length": 16705, "nlines": 84, "source_domain": "marathi.indiatimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nलोकसभेला इच्छुक नाही, या मतदारसंघातून विधानसभा लढणार: रोहिणी खडसे\nRohini Khadse News: आगामी विधानसभा निवडणूक आपण मक्ताईनगरमधून लढणार असल्याचे रोहिणी खडसे यांनी बुधवारी स्पष्ट केले.\nसातारा: 'मी लोकसभेला इच्छुक नाही, मी विधानसभा लढणार असून माझी उमेदवारी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दोन वर्षांपूर्वीच फायनल केली आहे. त्यामुळे मी मुक्ताईनगरमधून निवडणूक लढणार आहे.' त्या ठिकाणी माझी चार वर्षांपासून तयारी सुरू आहे, असे सांगून विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचेही राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी स्पष्ट केले.\nसातारा येथ��� राष्ट्रवादी भवनात महिला कार्यकर्त्यांच्या मेळाव्यासाठी रोहिणी खडसे दौऱ्यावर आल्या होत्या. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.\nपक्षाला मिळणारा प्रतिसाद चांगला आहे. महागाईमुळे महिला असंतुष्टतेचे वातावरण आहे. त्यामुळे महिला शरद पवार गट राष्ट्रवादीत येऊ लागल्या आहेत. आमच्याकडे महिलांमध्ये मतभेद नाहीत, मनभेद आहेत. त्यातून महिला व्यक्त होत असून त्यांच्या भावना समजून येत आहेत, त्याचा आम्हाला आनंद आहे. महागाई, बेरोजगारीमुळे महिलांमध्ये नाराजी असल्याचे दिसून आले. राज्यात महिला सुरक्षित नाहीत. अत्याचाराच्या घडल्या तरी कार्यवाही होत नाही. देशातही अशीच परिस्थिती आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरील महिला मल्लांना पारितोषिके परत करावे लागणे, हे दुर्दैवी आहे, असे सांगून नाराजी व्यक्त केली.\nराष्ट्रवादीतील फुटीबाबत प्रश्न विचारला असता त्या म्हणाल्या, पक्ष फोडणे हे लोकशाहीला घातक आहे. आम्ही विचारधारेच्या विरोधात लढण्यासाठी खंबीर आहोत. दबावतंत्राच्या या विचारधारेविरोधात राष्ट्रवादी खंबीरपणे उभा आहे. मोदी सरकारविराधोत खा. शरद पवार, खा. सुप्रिया सुळे, जयंत पाटील यांच्यासह सर्व राष्ट्रवादीच्या नेत्यांचे दौरे सुरू आहेत.\nसध्या स्वकियांपेक्षा भविष्यात आमच्यासमोर भ्रष्ट जुमला पार्टीचेच आव्हान आहे. देशात व राज्यात त्यांनीच पक्ष फोडाफोडीचे राजकारण केले आहे. त्यामुळे वातावरण गढूळ गेले आहे. त्यांच्या विचारधारेविरोधात आम्ही लढणार आहोत. आज राष्ट्रवादीतून जे भाजपमध्ये गेलेत, ते किती दिवस त्यांच्याबरोबर राहतील हे आपल्याला पाहायला मिळेल. मात्र, सोडून गेलेल्यांना शरद पवार सोडत नाहीत, त्यांना निवडणुकीत पडणारच,' असा थेट इशारा अजित पवार गटालाही दिला आहे.\nसध्या राष्ट्रवादीतून अनेकजण पक्ष सोडून गेल्याबाबत विचारले असता रोहिणी खडसे म्हणाल्या, खासदार शरद पवार यांची ज्यांनी साथ सोडली, ते पुन्हा निवडून आले नाहीत, हा इतिहास आहे. २०१९ मध्येही याची प्रचिती आली असल्याचे यावेळी खडसे म्हणाल्या.\nयावेळी जिल्हाध्यक्ष सुनील माने, महिला आघाडीच्या नेत्या कविता म्हेत्रे, संगीता साळुंखे, समिद्रा जाधव, संजना जगदाळे, दीपक पवार, राजकुमार पाटील उपस्थित होते.\nजळगावशिंदेंच्या सभेला न आल्यास ५० रुपयांचा दंड, बचत गटाच्या महिलांची व्यथा अन् रोहिणी खड���ेंचं स्टिंग ऑपरेशन\nॲमेझॉनवर प्री-समर बोनान्झा- एसी आणि रेफ्रिजरेटरवर 55% पर्यंत सूट मिळवा\nपुणेकोण आहे शिवसेना ठाकरे गटाचे मावळचे उमेदवार संजोग वाघेरे. जाणून घ्या\nकोल्हापूरकोल्हापूर काँग्रेसकडे, सांगली ठाकरेंकडे लोकसभेचा मविआचा तिढा सुटला,शेवटच्या क्षणी जागा नेमकी कुणाकडे जाणार\nAmazon Dell Days वर वेड्या किमतीत लॅपटॉप - सेल 23 फेब्रुवारीपर्यंत थेट\nकोल्हापूरHatkanangle Constituency: ...तो निर्णय महाविकास आघाडीने घ्यावा; माजी खासदाराची रोखठोक भूमिका\nLiveMarathi News LIVE Updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स\nनागपूरकॉलेजमधील फॅन्सी ड्रेस स्पर्धा आटोपून घरी निघाली, ओढणी चाकात अडकली अन् अनर्थ घडला\nदेशनिवडणूक रोख्यांबाबत मोठी अपडेट, एसबीआयनं मुदतवाढ मागितली,काय कारणं दिलं सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष..\nपुणेबारामतीसाठी शरद पवारांनी हुशारीने टाकाल MJ डाव; बारामतीत अजित पवार तर माढामध्ये भाजपला बसणार धक्का\nकरिअर न्यूजCareer In BCA: कम्प्युटरची आवड आहे मग 'बीसीए' मध्ये करा करिअर; भविष्य बदलेल..\nआरोग्यऑफिसमधल्या या सवयींमुळे वाढू शकते वजन\nफॅशन‘पापा की परी’ राहाचा क्यूट लुक रणबीरच्या घट्ट मिठीत दिसली छकुली, बाबाच्या कपड्यांशी मॅचिंग स्टाईल\nआठवड्याचं भविष्यसाप्ताहिक राशिभविष्य 4 मार्च ते 10 मार्च : या राशींना नशिबाची साथ, व्यापार-उद्योगात प्रगती \nमोबाइललोक दुर्लक्ष्य करत आहेत म्हणून 4G Phone ची किंमत घटली\nखंडोबा आणि म्हाळसा यांचा शाही विवाह सोहळा संपन्न; यात्रेला सहा लाखांहून अधिक भाविक उपस्थित\nकोणाची विकेट घ्यायची हे शरद पवारच ठरवतील,तेच IPLचे जनक, शशिकांत शिंदेंचे गुगली टाकत राजकीय उलथापालथीचे संकेत\nमहाराष्ट्राच्या जनतेच्या पैसा खर्च करुन मुख्यमंत्री आणि शिष्टमंडळ दावोसहून परतलं:अंबादास दानवेंचा हल्लाबोल\nवेध लोकसभा निवडणुकीचा : मविआचं ठरलं, महायुतीत कन्फ्यूजन, 'यशवंत' विचारांचा सातारा लोकसभेला काय करणार\nMPSC : राज्यसेवा मुख्य परीक्षेत सातारा जिल्ह्यातील तिघांचा राज्यात झेंडा, सातत्यपूर्ण अभ्यासानं यशाला गवसणी\nविहिरीचे काम करताना तोल गेला, डोक्याला जबर मार लागल्याने तानाजी मालुसरेंचा मृत्यू\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nमहाराष्ट्र बातम्या : ऑटो बातम्याव्हायरल बातम्याफोटो गॅलरीआंतरराष्ट्रीय बातम्यासरकारी योजनागुन्हेगारी बातम्यामहाराष्ट्र राजकीय बातम्याकरिअरराष्ट्रीय बातम्यालाईफस्टाईलराशी भविष्यमराठी बातम्या\nमराठी बातम्या : महाराष्ट्र बातम्यामहाराष्ट्रातील ताज्या बातम्याठाणे बातम्यामुंबई बातम्यापुणे बातम्यानाशिक बातम्यानागपूर बातम्याछत्रपती संभाजीनगर बातम्याकोल्हापूर बातम्याअहमदनगर बातम्यानवी मुंबई बातम्या\nक्रीडा : क्रीडा बातम्याक्रिकेट बातम्याविश्व चषक २०२३फुटबॉल\nमनोरंजन : बॉलिवूड बातम्याटीव्ही बातम्यामूव्ही रिव्ह्यूबॉक्स ऑफिस\nलाईफस्टाईल : लाईफस्टाईल बातम्याब्यूटी टिप्सआरोग्य बातम्याप्रेग्नन्सी-पालकत्वरिलेशनशीपफॅशनहोम डेकॉर\nभविष्य : दैनिक राशीभविष्यसाप्ताहिक राशीभविष्यदैनंदिन मराठी पंचांगवाढदिवस राशीभविष्य\nटेक : ताज्या टेक बातम्यामोबाईल रिव्ह्यूटिप्स-ट्रिक्सविज्ञान\nबिझनेस : बिझनेस बातम्याशेअर बाजाररिअल इस्टेट बातम्याव्यवसाय बातम्यापैशाचं झाड\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00749.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.indiatimes.com/sports/cricket/cricket-news/sachin-tendulkar-birthday-and-rajya-sabha-membership-controversy/articleshow/99719701.cms", "date_download": "2024-03-04T23:41:36Z", "digest": "sha1:FJEYBXVD45HJP7PZNLWMJ35SVILAIHBG", "length": 17619, "nlines": 89, "source_domain": "marathi.indiatimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "Sachin Tendulkar Birthday And Rajya Sabha Membership Controversy : जेव्हा सचिन तेंडुलकरचा विरोध झाला होता; मास्टर ब्लास्टरला त्याच्या एक निर्णय ज्यावर नेहमीच... | Maharashtra Times\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nSachin: जेव्हा सचिन तेंडुलकरचा विरोध झाला; मास्टर ब्लास्टरला त्याच्या एका निर्णयावर नेहमीच...\nSachin Tendulkar: क्रिकेटच्या मैदानावर विक्रमांचा डोंगर उभा करणाऱ्या सचिन तेंडुलकरला बोट दाखवण्याची कोणाची हिम्मत झाली नाही, करण सचिनने स्वत:ची प्रतिमा तशी जपली आहे. पण असे एक ठिकाण होते जेथे सचिनचा विरोध झाला.\nनवी दिल्ली: विक्रमवीर सचिन तेंडुलकर आज ५०वा वाढदिवस साजरा करत आहे. सचिनच्या निवृत्तीला बरीच वर्ष झाली असली तरी क्रिकेटच्या मैदानावर त्याच्या नावाची चर्चा अजून ही होत असते. एक काळ असा होता सचिन बाद झाली की चाहते टिव्ही बंद करायचे. भारतीयांसाठी फक्त सचिनच पहिला आणि अखेरचा आशेचा किरण वाटायचा. सचिनने १७व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि २०१३ साली जेव्हा अखेरची मॅच खेळली तेव्हा तो चाळीशीमध्ये होता.\nक्रिकेटमध्ये इतक्या उंचीवर पोहोचलेल्या सचिनवर कोणता दाग पडला नाही. पण एक वेळ अशी देखील आली जेव्हा देशाच्या संसदेत सचिनचा विरोध झाला. क्रिकेटमधून निवृत्त होण्याआधी सचिनला देशाच्या संसदेचे सर्वोच्च सभागृह असलेल्या राज्यसभेची खासदारकी देण्यात आली. सचिन राष्ट्रपती नियुक्त खासदार होता. पण या भूमिकेसाठी तो सज्ज नव्हता. कारण तो फार कमी काळ संसदेत उपस्थित राहिला. खासदार म्हणून त्याचा पहिला प्रश्न विचारण्यासाठी सचिनने ३ वर्ष घेतली.\n सचिनच्या ५०व्या वाढदिवसानिमित्त आठवणींच्या खजिन्यातील काही क्षण\n२०१२ साली क्रिकेट खेळत असताना खासदार होण्याचा त्याचा निर्णय चुकीचा ठरला. याआधी काही लोकांप्रमाणे सचिनने देखील राज्यसभेची खासदारी म्हणजे जबाबदारी ऐवजी सन्मान असल्याचे समजले.\nसचिन सभागृहात उपस्थित राहत नाही, यावर सर्वप्रथम आवाज उठवला तो समाजवादी पक्षाचे खासदार नरेश अग्रवाल यांनी होय. संसद ही अशी जागा नाही की जिथे तुम्हाला लोकांची विचारपूस करण्यासाठी बोलावले जाते. हे एक गंभीर ठिकाण आहे. जिथे गंभीर चर्चा होतात. प्रसिद्ध व्यक्तींना इथे येण्यासारखं वाटत नसेल, तर त्यांनी संसदेचं सदस्यत्व स्वीकारू नये.\nवाळवंटात ऑस्ट्रेलियावर तुटून पडला होता सचिन; मैलाचा दगड ठरलेल्या 'डेजर्ट स्टॉर्म'ची २५ वर्षे\nसचिनसह अभिनेत्री रेखा यांच्यासह काही खासदार अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी राज्यभेत उपस्थित राहिले नव्हते. तेव्हा अग्रवाल म्हणाले, हे लोक जर सातत्याने सभागृहात येत नसतील तर त्याचा अर्थ असा होतो की ते उत्सुक नाहीत. अशा परिस्थितीत त्यांनी राजीनामा द्यावा. अग्रवाल यांनी उपसभापतींना विनंती देखील केली होती की त्यांनी या सदस्यांना सभागृहात उपस्थित राहण्याचे आदेश देण्याची विनंती केली होती.\nभारताचे राष्ट्रपती क्रीडा, कला, साहित्य, वि���्ञान आणि समाजसेवा या क्षेत्राशी संबंधीत १२ जणांची राज्यसभेवर नियुक्त करतात. काँग्रेसची सत्ता असताना सचिन, अभिनेत्री रेखा यांना खासदारकी देण्यात आली होती.\nजयकृष्ण नायर, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. महाविद्यालयात युवा सकाळमधून त्यांनी पत्रकारितेची सुरुवात केली. २००९ पासून ते ऑनलाइन पत्रकारीतेत आहेत. प्रहार, स्टार माझा, न्यूज १८ लोकमत अशा वेबसाइटसाठी त्यांनी काम केले आहे. देश, विदेश आणि तंत्रज्ञान यासोबत क्रीडा विषयात त्यांची आवड आहे.... Read More\nमुंबईलोकसभेच्या २२ जागांसाठी आग्रही, शिंदेंच्या विश्वासू शिलेदारांचा दावा, महायुतीतील तिढा सुटणार की वाढणार\nॲमेझॉनवर प्री-समर बोनान्झा- एसी आणि रेफ्रिजरेटरवर 55% पर्यंत सूट मिळवा\nLiveMarathi News LIVE Updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स\nसातारायशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा, राष्ट्रवादीच्या अमित कदमांची मागणी, लोकसभेबाबत मोठे संकेत\nAmazon Dell Days वर वेड्या किमतीत लॅपटॉप - सेल 23 फेब्रुवारीपर्यंत थेट\nनागपूरकॉलेजमधील फॅन्सी ड्रेस स्पर्धा आटोपून घरी निघाली, ओढणी चाकात अडकली अन् अनर्थ घडला\nआयपीएलIPLचा हंगाम सुरू होण्याआधी धोनीचा फेसबुकवरून धक्का; नवा हंगाम, नवी भूमिका; कॅप्टन कुलवर अभिनंदनाचा वर्षाव\nआयपीएलधोनीने निवृत्ती घेतली तर कोण CSK चा नवीन कर्णधार होणार, पाहा तीन पर्याय\nकोल्हापूरकोल्हापूर काँग्रेसकडे, सांगली ठाकरेंकडे लोकसभेचा मविआचा तिढा सुटला,शेवटच्या क्षणी जागा नेमकी कुणाकडे जाणार\nपुणेबारामतीसाठी शरद पवारांनी हुशारीने टाकाल MJ डाव; बारामतीत अजित पवार तर माढामध्ये भाजपला बसणार धक्का\nकरिअर न्यूजCareer In BCA: कम्प्युटरची आवड आहे मग 'बीसीए' मध्ये करा करिअर; भविष्य बदलेल..\nआरोग्यऑफिसमधल्या या सवयींमुळे वाढू शकते वजन\nफॅशन‘पापा की परी’ राहाचा क्यूट लुक रणबीरच्या घट्ट मिठीत दिसली छकुली, बाबाच्या कपड्यांशी मॅचिंग स्टाईल\nआठवड्याचं भविष्यसाप्ताहिक राशिभविष्य 4 मार्च ते 10 मार्च : या राशींना नशिबाची साथ, व्यापार-उद्योगात प्रगती \nमोबाइललोक दुर्लक्ष्य करत आहेत म्हणून 4G Phone ची किंमत घटली\n सचिनच्या ५०व्या वाढदिवसानिमित्त आठवणींच्या खजिन्यातील काही क्षण\nवाळवंटात ऑस्ट्रेलियावर तुटून पडला होता सचिन; मैलाचा दगड ठरलेल्या 'डेजर्ट स्टॉर्म'ची २५ वर्षे\nवन-डेमध्ये नाणेफेकीचे महत्त्व कमी करण्याची गरज; सचिन तेंडुलकर म्हणाला, नव्या पिढीस...\nवेंगसरकर यांचे योगदान गावस्कर, तेंडुलकरपेक्षाही मोठे; भारताचे माजी अष्टपैलू करसन घावरींचे मत\nSachin Tendulkar Birthday : 'कसे आहात तुम्ही' ने मला वयाची जाणीव करुन दिली; सचिन तेंडुलकरची खुमासदार टिप्पणी\nIPL खेळणाऱ्या भारतीय खेळाडूसाठी आली मोठी बातमी; ऑस्ट्रेलियाने WTC फायनलचे पत्ते उघडले\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nमहाराष्ट्र बातम्या : ऑटो बातम्याव्हायरल बातम्याफोटो गॅलरीआंतरराष्ट्रीय बातम्यासरकारी योजनागुन्हेगारी बातम्यामहाराष्ट्र राजकीय बातम्याकरिअरराष्ट्रीय बातम्यालाईफस्टाईलराशी भविष्यमराठी बातम्या\nमराठी बातम्या : महाराष्ट्र बातम्यामहाराष्ट्रातील ताज्या बातम्याठाणे बातम्यामुंबई बातम्यापुणे बातम्यानाशिक बातम्यानागपूर बातम्याछत्रपती संभाजीनगर बातम्याकोल्हापूर बातम्याअहमदनगर बातम्यानवी मुंबई बातम्या\nक्रीडा : क्रीडा बातम्याक्रिकेट बातम्याविश्व चषक २०२३फुटबॉल\nमनोरंजन : बॉलिवूड बातम्याटीव्ही बातम्यामूव्ही रिव्ह्यूबॉक्स ऑफिस\nलाईफस्टाईल : लाईफस्टाईल बातम्याब्यूटी टिप्सआरोग्य बातम्याप्रेग्नन्सी-पालकत्वरिलेशनशीपफॅशनहोम डेकॉर\nभविष्य : दैनिक राशीभविष्यसाप्ताहिक राशीभविष्यदैनंदिन मराठी पंचांगवाढदिवस राशीभविष्य\nटेक : ताज्या टेक बातम्यामोबाईल रिव्ह्यूटिप्स-ट्रिक्सविज्ञान\nबिझनेस : बिझनेस बातम्याशेअर बाजाररिअल इस्टेट बातम्याव्यवसाय बातम्यापैशाचं झाड\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00749.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.indiatimes.com/sports/cricket/icc-world-cup/news/big-blow-to-new-zealand-before-the-start-of-the-match-against-sri-lanka-the-path-to-the-semi-finals-became-tough/articleshow/105073319.cms", "date_download": "2024-03-05T02:06:25Z", "digest": "sha1:TEGXFQCFAWA4T7VCY5CFTIX2PPUCPZ2H", "length": 16392, "nlines": 87, "source_domain": "marathi.indiatimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nन्यूझीलंडला सामना सुरु होण्यापूर्वीच मोठा धक्का, सेमी फायनलचा मार्ग बनला खडतर\nNZ vs SL : न्यूझीलंडच्या आता सामना खेळण्यापूर्वीच मोठा धक्का बसला आहे. कारण आता त्यांचा सेमी फायनलचा मार्ग बिकट बनू शकतो. नेमकी कोणती माहिती आता समोर आली आहे जाणून घ्या...\nबंगळुरु : न्यूझीलंडचा संघ सेमी फायनलच्या उंबरठ्यावर उभा आहे. न्यूझीलंडचा गुरुवारी सामना श्रीलंकेबरोबर होणार आहे. पण हा सामना सुरु होण्यापूर्वी आता न्यूझीलंडच्या संघाला मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे न्यूझीलंडचा सेमी फायनलचा मार्ग आता खडतर बनला आहे.\nवर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये पोहोचण्यासाठी सर्वात जास्त संधी ही न्यूझीलंडच्या संघाला आहे. कारण न्यूझीलंडच्या संघाने आठ सामने खेळले आहे. या आठ सामन्यांमध्ये न्यूझीलंडच्या संघाने चार सामने जिंकले आहेत, तर चार सामन्यांमध्ये त्यांचा पराभव झाला आहे. त्यामुळे आता न्यूझीलंडच्या खात्यात आठ गुण आहेत. सेमी फायनलच्या शर्यतीत न्यूझीलंडबरोबर पाकिस्तान आणि अफगाणिस्तान हे दोन्ही संघ आहेत. पण या तिघांमध्ये सर्वात चांगला रन रेट हा न्यूझीलंडच्या संघाचा आहे. त्यामुळे सेमी फायनलमध्ये जाण्याची सर्वात जास्त संधी ही न्यूझीलंडच्या संघाला आहे. पण आता हा सामना सुरु होण्यापूर्वी न्यूझीलंडला धक्का बसला आहे. न्यूझीलंडला या सामन्यात विजय मिळवणे अनिवार्य समजले जात आहे. कारण न्यूझीलंडने विजय मिळवला तरच त्यांना दोन गुण मिळतील. त्यामुळे न्यूझीलंडचे १० गुण होतील आणि त्यांना सेमी फायनलसाठी दावेदारी सिद्ध करता येईल. पण हा सामनाच जर झाला नाही तर न्यूझीलंड कशी काय सेमी फायनलमध्ये पोहोचू शकते, ही सर्वात मोठी गोम आहे. कारण हा सामान बंगळुरुत होणार आहे. गुरुवारी बंगळुरुमध्ये जोरदार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. गुरुवारी ९० टक्के पावसाची शक्यता वर्तवली गेली आहे, तर दुपारी २.०० वाजता जेव्हा सामना सुरु होतो तेव्हा ५० टक्के पावसाची शक्यता आहे. त्यामुळे हा सामना रद्द होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जर हा सामना पावसामुळे रद्द झाला तर न्यूझीलंडला एकच गुण मिळेल आणि त्यामुळे त्यांचे वर्ल्ड कपमधील आव्हान संपुष्टात येऊ शकते.\nटीम इंडियाचा ऑस्ट्रेलियन चाह��ा, दिल्या 'भारत माता की जय'च्या घोषणा\nन्यूझीलंडच्या संघाला आता एक वाईट बातमी मिळाली आहे. कारण न्यूझीलंडचा सामना पावसामुळे रद्द करावा लागू शकतो, अशी माहिती आता समोर आली आहे.\nप्रसाद, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. २००६ पासून ते पत्रकारीतेत आहेत. लोकसत्ता, सामना, लोकमत या ठिकाणी त्यांनी काम केले आहे. क्रीडा पत्रकारितेमध्ये ते जवळपास १६ वर्षांपासून आहेत.... Read More\nदेशलाचखोर लोकप्रतिनिधींना 'सर्वोच्च' दणका, विशेषाधिकारांचे संरक्षण नाही, १९९८चा निकाल रद्द\nॲमेझॉनवर प्री-समर बोनान्झा- एसी आणि रेफ्रिजरेटरवर 55% पर्यंत सूट मिळवा\nनाशिकराष्ट्रवादी फुंकणार 'तुतारी'; शरद पवारांची १३ मार्चला निफाडमध्ये पहिली सभा, भुजबळ, भाजप निशाण्यावर\nनागपूरकॉलेजमधील फॅन्सी ड्रेस स्पर्धा आटोपून घरी निघाली, ओढणी चाकात अडकली अन् अनर्थ घडला\nAmazon Dell Days वर वेड्या किमतीत लॅपटॉप - सेल 23 फेब्रुवारीपर्यंत थेट\nजळगावशिंदेंच्या सभेला न आल्यास ५० रुपयांचा दंड, बचत गटाच्या महिलांची व्यथा अन् रोहिणी खडसेंचं स्टिंग ऑपरेशन\nवाशिमएकनाथ शिंदेंसमोर महादेव जानकरांची भावना गवळींसाठी बॅटिंग, मुख्यमंत्र्यांना नेमका कोणता इशारा दिला\nआयपीएलIPLचा हंगाम सुरू होण्याआधी धोनीचा फेसबुकवरून धक्का; नवा हंगाम, नवी भूमिका; कॅप्टन कुलवर अभिनंदनाचा वर्षाव\nपुणेकोण आहे शिवसेना ठाकरे गटाचे मावळचे उमेदवार संजोग वाघेरे. जाणून घ्या\n अंगणवाडीतील पोषण आहारात कीडयुक्त धान्य, कुठं होतोय विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ\nकरिअर न्यूजCareer In BCA: कम्प्युटरची आवड आहे मग 'बीसीए' मध्ये करा करिअर; भविष्य बदलेल..\nआरोग्यऑफिसमधल्या या सवयींमुळे वाढू शकते वजन\nसिनेन्यूजशाहरुखने रामचरणला 'इडली वडा' म्हटल्याने दुखावल्या साऊथ प्रेक्षकांच्या भावना,किंगखानवर वर्णद्वेषाचा आरोप\nटीव्हीचा मामलाजेव्हा वेडी माणसं एकत्र येतात महाराष्ट्राची हास्यजत्रा टीमचा ऑस्ट्रेलियात कल्ला, प्राजक्ता माळीची पोस्ट चर्चेत\nआजचे भविष्यआजचे राशिभविष्य, 5 मार्च 2024 : या राशींचे काम वाढणार, कामात निष्काळजीपणा टाळा \nइंग्लंडने दिला पाकिस्तानला मोठा शॉक, वर्ल्ड कपबाहेर जाऊनही असं काय केलं जाणून घ्या...\nसेमी फायनलमध्ये भारताविरुद्ध कोण पाकिस्तान, न्यूझीलंड की अफगाणिस्तान, जाणून घ्या बदललेलं गणित\nवर्ल्ड कपच्या सेमी फायनलचे ग��ित झाले सोपे, पाहा कोणाला सर्वात चांगली संधी..\nब्राह्मण असल्यानं भेदभाव झाला, म्हणून रचिन रविंद्र भारत सोडून न्यूझीलंडला गेला\n अखेरीस शुभमन गिलने बाबर आझमला धक्का दिलाच, ICC रँकिंगमध्ये भारताचा दबदबा\nद्विशतकासह इतिहास रचल्यावर मॅक्सवेल कोणावर भडकला होता, पाहा नेमकं घडलं तरी काय...\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nमहाराष्ट्र बातम्या : ऑटो बातम्याव्हायरल बातम्याफोटो गॅलरीआंतरराष्ट्रीय बातम्यासरकारी योजनागुन्हेगारी बातम्यामहाराष्ट्र राजकीय बातम्याकरिअरराष्ट्रीय बातम्यालाईफस्टाईलराशी भविष्यमराठी बातम्या\nमराठी बातम्या : महाराष्ट्र बातम्यामहाराष्ट्रातील ताज्या बातम्याठाणे बातम्यामुंबई बातम्यापुणे बातम्यानाशिक बातम्यानागपूर बातम्याछत्रपती संभाजीनगर बातम्याकोल्हापूर बातम्याअहमदनगर बातम्यानवी मुंबई बातम्या\nक्रीडा : क्रीडा बातम्याक्रिकेट बातम्याविश्व चषक २०२३फुटबॉल\nमनोरंजन : बॉलिवूड बातम्याटीव्ही बातम्यामूव्ही रिव्ह्यूबॉक्स ऑफिस\nलाईफस्टाईल : लाईफस्टाईल बातम्याब्यूटी टिप्सआरोग्य बातम्याप्रेग्नन्सी-पालकत्वरिलेशनशीपफॅशनहोम डेकॉर\nभविष्य : दैनिक राशीभविष्यसाप्ताहिक राशीभविष्यदैनंदिन मराठी पंचांगवाढदिवस राशीभविष्य\nटेक : ताज्या टेक बातम्यामोबाईल रिव्ह्यूटिप्स-ट्रिक्सविज्ञान\nबिझनेस : बिझनेस बातम्याशेअर बाजाररिअल इस्टेट बातम्याव्यवसाय बातम्यापैशाचं झाड\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00749.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://navswaraj.com/maharashtra-government-will-establish-mmpsc-to-fill-vaccunt-post-of-government-medical-colleges-in-state/", "date_download": "2024-03-04T23:48:06Z", "digest": "sha1:6NG4VXIRCJ6FMT7EI7MX6DWFYBD7PXHK", "length": 10891, "nlines": 154, "source_domain": "navswaraj.com", "title": "वैद्यकीय महाविद्यालयातील पदे भरण्यासाठी लोकसेवा आयोग - Navswaraj", "raw_content": "\nआम्हाला बातम्या पाठविण्यासाठी येथे क्लिक करा\nसंपादकीय / लेख / ब्लॉग\nमुख्यपृष्ठ महाराष्ट्र देश / विदेश साहित्य-संस्कृती\nHome » वैद्यकीय मह���विद्यालयातील पदे भरण्यासाठी लोकसेवा आयोग\nवैद्यकीय महाविद्यालयातील पदे भरण्यासाठी लोकसेवा आयोग\nमुंबई : राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमधील रिक्त पदे भरण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर महाराष्ट्र मेडिकल सर्व्हिस पब्लिक कमिशन स्थापन करण्याचा सरकार विचार करीत असल्याची घोषणा मंत्री गिरीश महाजन यांनी सोमवार, २२ ऑगस्ट २०२२ रोजी विधान परिषदेत केली. शिक्षक आमदार ना. गो. गाणार यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर उत्तर देताना ते बोलत होते.\nशासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये राज्यात अनेक पदे रिक्त आहेत. या पदांवर नियुक्तीसाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. परंतु ही पदे भरताना सध्या अस्तित्वात असलेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगावर ताण देण्यापेक्षा स्वतंत्र नियुक्ती आयोग स्थापन करण्याच्या हालचाली सरकारमध्ये सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. लवकरच शसकीय पातळीवर या आयोगाची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात येईल, असे मंत्री महाजन यांनी सांगितले.\nकौटुंबिक वादातून अकोल्यात पतीने पत्नीचा गळा चिरला\nराजीनामा नाट्यातून संभाव्य बंड केले शांत\nAmravati : आमदाराच्या वाहनामुळे अपघात; मृतकाच्या भावाचेही हृदयविकाराने निधन\nअकोल्यातील शिरल्यात युवतीचा खून\nअकोल्यात भाजपला मतदान न करण्याची घेतली शपथ\nदुर्लक्षामुळे यापुढे अपघात नको : आ. सावरकर\nमेळघाटात आदिवासी महिलांनी अजित पवारांना रोखले\nविदर्भातील अनुशेषाचा मुद्दा विधान परिषदेत गाजला\nTadoba Mahotsav : ‘ड्रिमगर्ल’ म्हणाल्या मथुरेत कृष्ण मंदिराचे स्वप्न लवकरच साकार होणार\n दारू ढोसून तरुणींनी मुलांना झोडले\nAmravati Crime : अवघ्या 100 रुपयाच्या बाटलीसाठी आईलाच संपविले\nNagpur Crime : एनएचएआय चा अधिकारी केंद्रीय गुन्हे अन्वेशन विभागाच्या (सीबीआय) जाळ्यात\nLok Sabha Election 2024 : आनंदराव अडसूळ यांचा राणा दाम्पत्यावर पलटवार\nChandrapur Crime : कौटुंबिक कलहातून केली परिवारातील तीन सदस्यांची हत्या\nTadoba Mahotsav : ‘ड्रिमगर्ल’ म्हणाल्या मथुरेत कृष्ण मंदिराचे स्वप्न लवकरच साकार होणार\n दारू ढोसून तरुणींनी मुलांना झोडले\nAmravati Crime : अवघ्या 100 रुपयाच्या बाटलीसाठी आईलाच संपविले\nLatur Nanded Highway : दुर्दैवी घटना; लातूर-नांदेड महामार्गावर कारचा अपघात\nNagpur Crime : एनएचएआय चा अधिकारी केंद्रीय गुन्हे अन्वेशन विभागाच्या (सीबीआय) जाळ्यात\nदेश / विदेश (86)\n���र्यावरण, पर्यटन, वन्यजीव (55)\nChandrapur Health : नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यात चंद्रपूर आदर्श ठरावा\nAmravati अमरावती येथील घटना तरुणाने स्वत:लाच पेटवलं\nSwine flu : ‘स्वाइन फ्लू’मुळे नागपूरकरांची चिंता वाढली, नेमक कारण काय\nMedical College : सर्वोपचार रुग्णालयातील जेवणात आढळल्या अळ्या\nAkola News : डॉ. हेडगेवार रुग्णालय आणि अनुसंधान केंद्रातील किडनी प्रत्यारोपण कार्यशाळा\nअमरावतीचे ईर्विन होणार ८०० खाटांचे नवे रूग्णालय\nTadoba Festival 2024 : विश्वसुंदरींनी दिला व्याघ्र संवर्धनाचा...\nSudhir Mungantiwar : मानवी जीवन, सृष्टीच्या संरक्षणासाठी व्याघ्र...\nWeather Update: हवामान विभागाचा राज्यातील ५ जिल्ह्यांना ऑरेंज...\nWeather Update : पुढील तीन दिवसांत राज्यात ‘या’...\nWeather Updates : विदर्भात पुन्हा पावसाची शक्यता, जाणुन...\nसंपादकीय / लेख / ब्लॉग\nTadoba Mahotsav : ‘ड्रिमगर्ल’ म्हणाल्या मथुरेत...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00749.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://nponlinenews.com/u-19-finals/", "date_download": "2024-03-05T00:24:14Z", "digest": "sha1:OV2NCVLWRWFYDEXAMGI7FM7IVYDMVPXY", "length": 8776, "nlines": 47, "source_domain": "nponlinenews.com", "title": "टीम इंडियाला अंडर-19 फायनलमध्ये घेऊन जाणाऱ्या सचिन दासवर दुःखाचा डोंगर कोसळला, शत्रूवरही असे घडू नये. । U-19 finals", "raw_content": "\nटीम इंडियाला अंडर-19 फायनलमध्ये घेऊन जाणाऱ्या सचिन दासवर दुःखाचा डोंगर कोसळला, शत्रूवरही असे घडू नये. \nU-19 finals भारतीय 19 वर्षाखालील संघ सध्या दक्षिण आफ्रिकेत आयोजित 19 वर्षाखालील विश्वचषक 2024 खेळत आहे, ज्यामध्ये भारताने मागच्या पुढच्या सामन्यांमध्ये नेत्रदीपक विजय मिळवून अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले आहे. भारताच्या अंडर-19 संघाने उपांत्य फेरीच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या संघाचा 2 गडी राखून पराभव करत अंतिम फेरीतील आपले स्थान निश्चित केले आहे. त्यामुळे कर्णधार उदय सहारन आणि सर्व खेळाडू खूप खूश आहेत.\nपण दरम्यान, या संघाच्या एका खेळाडूसोबत एक मोठा विश्वासघात झाला आहे, जो इतर कोणामुळे नाही तर खुद्द कर्णधार उदय सहारनमुळे घडला आहे. चला तर मग जाणून घेऊया की 19 वर्षाखालील विश्वचषक 2024 च्या उपांत्य फेरीत सहारनमुळे कोणत्या खेळाडूची फसवणूक झाली आहे.\nउदय सहारंमुळे सचिन धसची फसवणूक\nवास्तविक, उदय सहारनच्या नेतृत्वाखाली भारताचा अंडर-19 संघ सध्या दक्षिण आफ्रिकेत आयोजित 2024 वर्षाखालील अंडर-19 विश्वचषक खेळत आहे, ज्यातील उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेच्या 19 वर्षांखालील संघाचा 2 गडी राखून पराभव केला आणि विजय मिळवला.\nफायनल. तुमची जागा सिमेंट केली. या कालावधीत ज्या खेळाडूची फसवणूक झाली आहे. तो आहे भारताचा स्टार मिडल ऑर्डर बॅट्समन सचिन धस, ज्याने सेमीफायनलमध्ये सर्वाधिक धावा केल्या. पण तरीही प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार उदय सहारनला देण्यात आला आहे.\nसचिन धस यांची फसवणूक\nसचिन धसने उपांत्य फेरीत दक्षिण आफ्रिकेच्या संघाविरुद्ध 95 चेंडूत 96 धावांची मॅचविनिंग इनिंग खेळली होती, ज्यामध्ये त्याच्या बॅटमधून 11 चौकार आणि 1 षटकार दिसला होता. पण तरीही त्याला प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला नाही. तर कॅप्टन उदय सहारन यांना या पुरस्काराने गौरविण्यात आले.\nया सामन्यात सहारनने 124 चेंडूत 81 धावा केल्या. ज्या दरम्यान त्याने फक्त 6 चौकार मारले. त्यामुळेच सर्व चाहते या निर्णयाला चुकीचे म्हणत आहेत. आणि कुठेतरी हा निर्णय नक्कीच थोडा पक्षपाती आहे. कारण सचिन धसाच्या खेळीमुळेच भारताने सामन्यात पुनरागमन केले.\nभारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका 19 वर्षाखालील विश्वचषक उपांत्य फेरीतील सामन्याची स्थिती\nअंडर 19 वर्ल्ड कप 2024 च्या सेमीफायनल सामन्यात भारत आणि दक्षिण आफ्रिका संघ आमनेसामने होते. ज्यामध्ये उदय सहारनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आणि प्रथम फलंदाजी करताना आफ्रिकन संघाने भारताला 244 धावांचे (7 विकेट्स) लक्ष्य दिले होते. यादरम्यान भारतीय कर्णधार आणि सचिन धसा यांनी 48.5 षटकात 8 विकेट गमावून 248 धावा करत सामना जिंकला.\nIND vs ENG: तीन महान गोलंदाजांकडून ‘टो-क्रशर यॉर्कर’ शिकलो, बुमराह म्हणाला – हे माझे पहिले शस्त्र आहे \nआफ्रिकेचा पराभव करून, न्यूझीलंडने WTC गुणतालिकेत भारताच्या अडचणी वाढवल्या, आता या 2 संघांचे अंतिम फेरीचे तिकीट निश्चित झाले आहे. \nRCB चाहत्यांसाठी वाईट बातमी, 18 कोटी रुपयांचा हा खेळाडू IPL 2024 पूर्वी बाहेर RCB fans\nCSK चाहत्यांसाठी धक्कादायक बातमी, MS धोनी IPL 2024 मध्ये खेळणार नाही, आता दिसणार या भूमिकेत MS Dhoni\nमुंबई इंडियन्स ने रणजी सेमीफाइनल मध्ये रचला नवीन इतिहास असा स्थान मिळवणारा देशातील पहिला संघ Mumbai Indians\nहे आहेत IPL मधील 5 बदकिस्मत खेळाडू, संघासाठी सर्वाधिक धावा केल्या, तरीही कर्णधारपदाची संधी मिळाली नाही. 5 unlucky players\nउपांत्य फेरीत तामिळनाडूने मुंबईचा पराभव केला, रहाणेच्या संघाने एक डाव आणि 70 धावांनी विजय मिळवत अंतिम फेरी गाठली. semi-finals\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00749.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://uttamsheti.online/a-big-improvement-in-the-market-price-of-cotton/", "date_download": "2024-03-05T00:34:31Z", "digest": "sha1:KEJ6QUTLMMKLFWKLRCZ6W3CV4K2FBME5", "length": 7600, "nlines": 54, "source_domain": "uttamsheti.online", "title": "कापसाच्या बाजारभावात मोठी सुधारणा..! या बाजार समितीमध्ये मिळाला सर्वोच्च भाव market price of cotton", "raw_content": "\nकापसाच्या बाजारभावात मोठी सुधारणा.. या बाजार समितीमध्ये मिळाला सर्वोच्च भाव market price of cotton\nmarket price of cotton: ‘पांढरे सोने’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कापसाला यंदा बाजारात अपेक्षित भाव मिळत नाही. राज्यभरातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही चिंतेची बाब ठरत आहे.\nदोन वर्षांपूर्वी कापसाला बाजारात 10,000 ते 12,000 रुपये प्रतिक्विंटल असा विक्रमी भाव मिळाला होता. मात्र, गेल्या हंगामात भाव घसरले. यंदा कमी पावसामुळे उत्पादनातही लक्षणीय घट झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना चांगला दर मिळण्याची आशा होती.\nहे वाचा: महाराष्ट्रातील आजचे सोयाबीन बाजार भाव 15 सप्टेंबर 2023\nमात्र विजयादशमीच्या आसपास सुरू झालेल्या नवीन कापूस हंगामाची सुरुवात निराशाजनक झाली आहे. राज्यभरातील बहुतांश बाजारपेठांमध्ये कापूस किमान आधारभूत किमतीच्या (एमएसपी) खाली उघडला गेला. काही बाजारांमध्ये MSP पातळीच्या आसपास किमती दिसल्या.\nदरम्यान किमती किंचित सावरल्या. अकोला एपीएमसी मार्केटमध्ये दर 7,700 रुपये प्रति क्विंटलच्या पुढे गेले होते. परंतु ही वाढ अल्पकालीन होती आणि गेल्या काही दिवसांत दर पुन्हा घसरले आहेत.\nकापसाला आता सरासरी 6,800-7,200 रुपये प्रति क्विंटल दर मिळत आहेत, आणि प्रमुख बाजारपेठांमध्ये कमाल दर 7,000-7,200 रुपयांच्या आसपास आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.\nहे वाचा: कापूस उत्पादक शेतकऱ्यांवर वाईट दिवस.. नफा घेतल्याने कापसाचे भाव घसरले Cotton price\nसध्याच्या किमतीत लागवडीचा खर्च भरून निघणार नाही, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. मात्र, काल अकोला बाजारात कापसाच्या दरात थोडी वाढ झाली.\nमहाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या संकेतस्थळानुसार, १३ डिसेंबर रोजी अकोला बाजारात कापसाला प्रति क्विंटल कमाल ७,५५० रुपये दर मिळाला. किमान दर 5,000 रुपये प्रति क्विंटल, तर सरासरी भाव 6,275 रुपये प्रति क्विंटल होता.\nकमाल किमतींमध्ये किरकोळ वसुली दिसून येत असली, तरी शेतकऱ्यांचे समाधान मात्र कायम आहे. यंदाचा जास्त उत्पादन खर्च लक्षात घेता कापसाला किमान ८ ते १० हजार रुपये प्रतिक्विंटल भाव मिळण्याची गरज असल्याचे शेतकऱ्यांचे मत आहे.\nहे वाचा: सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी.. येत्या दोन महिन्यात सोयाबीनला मिळणार एवढा भाव Soyabean price\nया जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात उद्यापासून पिक विमा जमा होण्यास सुरुवात..\nजानेवारी महिन्यात कापूस दरात होणार वाढ..\nपहा संपूर्ण महाराष्ट्रातील आजचे तुर बाजार भाव..\nया जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात उद्यापासून पिक विमा जमा होण्यास सुरुवात..\nजानेवारी महिन्यात कापूस दरात होणार वाढ.. आवक होणार कमी Cotton price\nपहा संपूर्ण महाराष्ट्रातील आजचे तुर बाजार भाव..\nया दिवशी जमा होणार 90 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर नमो शेतकरी योजनेचा दुसरा हफ्ता..\nया यादीत नाव असणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणार 12000 रुपये.. झिरो मिनिटात जमा होणार बँक खात्यात get 12000 rupees\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00749.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://gpabad.ac.in/mr/unnat-maharashtra-abhiyan-mr/", "date_download": "2024-03-05T01:38:46Z", "digest": "sha1:A5IM7BOCBPAEX5TPCE5VLWW6LTDFP6FW", "length": 9836, "nlines": 221, "source_domain": "gpabad.ac.in", "title": "UNNAT MAHARASHTRA ABHIYAN -mr – Welcome to Government Polytechnic, Aurangabad", "raw_content": "\nअँटी रॅगिंग पथक समिती\nऑनलाईन तक्रार निवारण समिती / आयसीसी\nअनुसूचित जाती / जमाती समिती\nमहिला तक्रार निवारण समिती\nअभ्यासक्रम विकास कक्षाचा उजळणी इतिहास\n6 व्या अभ्यासक्रमाची ठळक वैशिष्ट्ये\nड्रेस डिझायनिंग आणि गारमेंट मॅन्युफॅक्चरिंग\nइलेक्ट्रॉनिक आणि टेलिकॉम अभियांत्रिकी\nसीईपी / मर्सिडीज / यामाहा\nअँटी रॅगिंग पथक समिती\nऑनलाईन तक्रार निवारण समिती / आयसीसी\nअनुसूचित जाती / जमाती समिती\nमहिला तक्रार निवारण समिती\nअभ्यासक्रम विकास कक्षाचा उजळणी इतिहास\n6 व्या अभ्यासक्रमाची ठळक वैशिष्ट्ये\nड्रेस डिझायनिंग आणि गारमेंट मॅन्युफॅक्चरिंग\nइलेक्ट्रॉनिक आणि टेलिकॉम अभियांत्रिकी\nसीईपी / मर्सिडीज / यामाहा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00750.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} +{"url": "https://kranti-news.in/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%B8%E0%A4%A1%E0%A4%95-%E0%A4%AF%E0%A5%8B/", "date_download": "2024-03-05T01:26:44Z", "digest": "sha1:PQZK75WWWCZNT2EWLDRL73FSKZ2VFOZU", "length": 10648, "nlines": 76, "source_domain": "kranti-news.in", "title": "प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून बार्शी तालुक्याला १० कोटी १ लाख रुपये मंजूर - आमदार राजेंद्र राऊत > Kranti news", "raw_content": "\nविश्वसनीय बातम्या अणि माहिती\nयांचा शोध घ्या :\nHome > आ��खी... > प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून बार्शी तालुक्याला १० कोटी १ लाख रुपये मंजूर – आमदार राजेंद्र राऊत\nप्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून बार्शी तालुक्याला १० कोटी १ लाख रुपये मंजूर – आमदार राजेंद्र राऊत\nग्रामीण भागातील रस्त्यांचा विकास करून ती चांगल्या प्रकारे नागरिकांकरीता दळणवळणासाठी उपलब्ध व्हावीत यासाठी केंद्र सरकारच्या पंतप्रधान ग्रामसडक योजना भाग ३, बॅच १ मधून बार्शी तालुक्यातील ११ किलोमीटर लांबीच्या २ रस्त्यांकरिता १० कोटी १ लाख रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती आमदार राजेंद्र राऊत यांनी दिली.\nखासकरून तालुक्यातील गेली १५ वर्षांपासून दुर्लक्षित असलेला व वाणेवाडीच्या गावकऱ्यांची सतत मागणी असलेला रस्ता राज्यमार्ग क्र. १४५ ते वानेवाडी-आगळगाव या ४.५ किमी. लांबीच्या रस्त्याकरिता ४ कोटी ११ लाख रुपये मंजूर झाले आहेत. विशेष म्हणजे येथील गावकऱ्यांनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत रस्त्याच्या मागणी करता मतदानावर बहिष्कार घातला होता. या बहिष्कारामुळे वाणेवाडी गावाने संपूर्ण प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले होते. अखेर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत आमदार राजेंद्र राऊत यांनी तुमचा रस्ता मी करतो म्हणून शब्द दिला होता.आज तो शब्द आमदार राजेंद्र राऊत यांनी खरा करून दाखविला असून ते वाणेवाडीकरांच्या विश्वासास पात्र ठरले आहेत.\nबार्शी तालुक्यातील दोन रस्ते पुढीलप्रमाणे १) राज्य मार्ग १४५ ते वानेवाडी-आगळगाव या ४.५ किमी.लांबीच्या रस्त्याकरीता ४ कोटी ११ लाख रुपये, २) महागांव-पिंपळगांव (पान.) ते कळंबवाडी (पान.) या ६.५ किमी.लांबीच्या रस्त्याकरीता ५ कोटी ९० लाख रुपयांचा निधी प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून मंजूर झाल्याची माहिती आमदार राजेंद्र राऊत यांनी दिली.\nयेणाऱ्या पुढील काळात म्हणजेच कोरोना महामारी नंतर बार्शी शहर व तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना प्राथमिक गरजा, सोयी-सुविधा देण्यासाठी मी कटिबद्ध असून त्यासाठी सतत प्रयत्नशील असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.कोरोना महामारीमुळे विकास कामांचा निधी उपलब्ध करण्यात अडचणी येत असून जास्तीत जास्त प्रमाणात कोरोना प्रादुर्भाव रोखणे व विकास कामे यांसाठी निधी उपलब्ध करण्यासाठी मी प्रयत्न करीत असल्याचे त्यांनी सांगितले.\nकेंद्र शासनाच्या माध्यमातून ग्रामीण भागात��ल रस्त्यांच्या विकासाकरिता एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी मिळाल्याबद्दल त्यांनी प्रधानमंत्री मा.नरेंद्रजी मोदी, ग्रामविकास मंत्री नरेंद्रसिंह तोमर साहेब यांचे आभार व्यक्त केले. त्याचप्रमाणे केंद्र शासनाच्या माध्यमातून केंद्रीय रस्ते विकास मंत्री मा.नितीन गडकरी यांनीही तालुक्यातून जाणारे राज्य मार्ग व राष्ट्रीय महामार्ग यांकरिता यापूर्वी जवळपास १०० कोटींपेक्षा जास्त निधी मंजूर केल्याबद्दल त्यांचे व माजी मुख्यमंत्री,विधानसभा विरोधी पक्षनेते मा.देवेंद्रजी फडणवीस यांचेही आभार व्यक्त केले.\nPrevious बार्शीतील रुग्णांना लाभदायक ठरतोय तुळशीदास मस्के यांचा काढा\nNext मराठे हिंदू आहेत,मग हिंदू म्हणून तरी मराठा आरक्षणाचा प्रस्ताव संसदेत मांडा:छत्रपती संभाजीराजे याना सवाल\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nआपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत\nपुढील वेळेच्या माझ्या टिप्पणी साठी माझे नाव, ईमेल आणि संकेतस्थळ ह्या ब्राउझरमध्ये जतन करा.\nबार्शी तालुका शिक्षक सेनेच्या अध्यक्ष पदी युवराज जगताप\nसूरत चेन्नई ग्रीनफिल्ड महामार्ग नुकसान भरपाई रक्कम, बार्शी तालुक्यात उपजिल्हाधिकार्‍यांचा गावभेट दौरा\nअखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून यशस्वीतांचा सत्कार\nयांचा शोध घ्या :\nबार्शी तालुका शिक्षक सेनेच्या अध्यक्ष पदी युवराज जगताप\nसूरत चेन्नई ग्रीनफिल्ड महामार्ग नुकसान भरपाई रक्कम, बार्शी तालुक्यात उपजिल्हाधिकार्‍यांचा गावभेट दौरा\nअखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून यशस्वीतांचा सत्कार\nमहात्मा बसवेश्वर सामाजिक समता-शिवा पुरस्कारअर्ज करण्याचे आवाहन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00750.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://live.jagmitra.com/%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A5%80%E0%A4%AE-%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A5%A8%E0%A5%AE-%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A5%8B/", "date_download": "2024-03-05T00:15:07Z", "digest": "sha1:VHCM6VOFPI4OTJV4II6J4JRCEXMLCZQA", "length": 9653, "nlines": 84, "source_domain": "live.jagmitra.com", "title": "वाशीम जिल्ह्यात २८ नवे कोरोना रुग्ण बाधित – Jagmitra", "raw_content": "\nदे दान सुटे गि-याण\nवैद्यकीय अधिक्षक डॉ.अरूण गुट्टे यांची कर्तव्यनिष्ठा\nडॉ.शालिनीताई कराड यांना मातृशोक\nदैनिक जगमिञ आजचा अंक\nडॉ.शालिनीताई कराड यांना मातृशोक\nवाशीम जिल्ह्यात २८ नवे कोरोना रुग्ण बाधित\nदिपक मापारी प्रतिनिधी रिसोड दि. २७ ऑगस्ट २०२०, सायं. ��.०० वा. वाशिम : वाशीम जिल्ह्यात २८ रुग्णांची भर पडली असून शहरातील तिरुपती सिटी परिसरातील १, अनसिंग येथील १, मालेगाव शहरातील वॉर्ड क्र. सहा येथील ६, मंगरूळपीर शहरातील मंगलधाम परिसरातील २, सुभाष चौक परिसरातील २, शेलूबाजार येथील ७, लाठी येथील ५, नागी येथील१, कारंजा लाड शहरातील महावीर कॉलनी परिसरातील १, संतोषी माता कॉलनी परिसरातील १, मानकनगर परिसरातील १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे. जिल्ह्याबाहेर आणखी ९ कोरोना बाधित व्यक्तींची नोंद झाली असून जिल्ह्याबाहेर उपचार घेत असलेल्या १४ व्यक्तींना डिस्चार्ज मिळाला आहे.\nगुंडाकडुन अल्पवयीन मुलींच्या घरावर दगडफेक करत छेड;सहा जणांविरुध्द गुन्हा .\nधनगर आरक्षण प्रश्नी 19 सप्टेंबरला मातोश्री समोर सुंबरान आंदोलन करणार-दत्ता वाकसे\nक्रांतिवीर भाई कोतवाल फोटो चे प्रकाशन\n110 कोटींची बोगस योजना राबवुन, चांगल्या रस्त्यांचे वाटोळे करून नगरपालिका प्रशासनाने काय साध्य केले खोदलेल्या रस्त्याचे पॅच त्वरित पूर्ण करावेत – प्रा पवन मुंडे\nविनायक हांगे यांचे दुःखद निधन*\nदे दान सुटे गि-याण\nदे दान सुटे गिर्‍याण‐————————नैसर्गिक आणि भौगोलिकदृष्ट्या ग्रहण हे सुर्य आणि चंद्राला लागत असते, जसे सुर्य आणि चंद्र यांना ग्रहण लागते,\nविदर्भाप्रमाणे उर्वरित महाराष्ट्रातील कैकाडी समाजाचा अनुसूचित जातीत समावेश करण्यासाठी विधिमंडळाचा ठराव घेऊन केंद्र सरकारकडे शिफारस करणार ; धनंजय मुंडे\nमुस्लिम आरक्षण वर निर्णय घ्या नसता,कांग्रेस, राष्ट्रवादी नगरसेवक व पदाधिकारी राजीनामा देतील\nक्रांतीवीर लहूजी साळवे स्मारकाच्या भूसंपादनासाठी सामाजिक न्याय विभागाने पुढाकार घ्यावा ; उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे\nबीड जिल्हा कुस्तीगीर परिषदेचे उपाध्यक्ष मुरलीधर मुंडे यांच्या हस्ते शरीर सौष्ठव स्पर्धेत व्दितीय क्रमांक मिळवल्याबद्दल ऋषिकेश फड व किरण गिरामयांचा सत्कार\nसेवानिवृत्त पुरी गावाचे लक्ष्मण मोरे पाटील उर्फ भाऊ पाटील यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार\nज्ञानगंगा सेवाभावी संस्थेच्या वतीने गरजु विद्यार्थ्याना शालेय साहित्याचे वाटप\nमुक्तांगण विज्ञान शोधिका केंद्रातर्फे ‘खेल खेल में’ ; राष्ट्रीय स्तरावरील विज्ञान खेळणी, गेम डिझाईन स्पर्धा\nभाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे शुक्रवारी राष्ट्रवादीत प्र��ेश करणार – जयंत पाटील\n कोविंड रुग्णालयाचा घातक कचरा सार्वजनिक ठिकाणी रुग्णालयावर गुन्हा दाखल\nदे दान सुटे गि-याण\nदे दान सुटे गिर्‍याण‐————————नैसर्गिक आणि भौगोलिकदृष्ट्या ग्रहण हे सुर्य आणि चंद्राला लागत असते, जसे सुर्य आणि चंद्र यांना ग्रहण लागते,\nशरीर सौष्ठव स्पर्धेत ऋषीकेश फड दुसरा सिल्व्हर मेडल पटकावून मारली बाजी\nसेवानिवृत्त पुरी गावाचे लक्ष्मण मोरे पाटील उर्फ भाऊ पाटील यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार\nसौ.गेले श्री आले विरोधकांची सारी खटपट व्यर्थ झाले – डाॅ.कुडमूलवार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00750.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtranewsupdate.com/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D/", "date_download": "2024-03-05T00:25:35Z", "digest": "sha1:LOQD3ROEHYXRBAP7E5MAKEFI5PORXNS4", "length": 21431, "nlines": 255, "source_domain": "maharashtranewsupdate.com", "title": "Warning: The magic method Vc_Manager::__wakeup() must have public visibility in /home/u328854648/domains/maharashtranewsupdate.com/public_html/wp-content/plugins/js_composer/include/classes/core/class-vc-manager.php on line 203", "raw_content": "प्रतीक्षा संपली: महाराष्ट्र बोर्ड परीक्षांचे निकाल शेवटी आले - Maharashtra News Update\nमुंबईतील रस्त्यावरील विक्रेत्यांमध्ये होणार लक्षणीय बदल , महापालिका घेणार एक महत्त्वपूर्ण निर्णय \nस्थानिक अर्थव्यवस्थेचे सक्षमीकरण: छोट्या शहरांमध्ये नोकऱ्या निर्माण करण्याचे Mikro Grafeio चे ध्येय (316)\nमहाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांसाठी कडबा कुट्टी मशीन योजना सुरू केली आहे (314)\nया जिल्ह्यात आज कोरोनाचा गेला पहिला बळा; High Alert \nमहाराष्ट्राने 75,000 सरकारी नोकऱ्यांची घोषणा केली: (274)\nमुंबईतील रस्त्यावरील विक्रेत्यांमध्ये होणार लक्षणीय बदल , महापालिका घेणार एक महत्त्वपूर्ण निर्णय \nनवीन Samsung Galaxy S24 मालिका आता भारतात प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध आहे. 17 जानेवारी रोजी जगभरात प्रदर्शित होणार आहे.\nग्रामपंचायतीला किती पैसे खर्च करावे लागतात सरकारने त्यांना दिलेल्या पैशाचे त्यांनी काय केले हे कसे शोधायचे\nग्रामपंचायतीला किती पैसे खर्च करावे लागतात सरकारने त्यांना दिलेल्या पैशाचे त्यांनी काय केले हे कसे शोधायचे\nमुंबईच्या वेशीवर रायगड पोलिसांनी धडाकेबाज कारवाई केली, जिथे २१८ कोटी रुपयांचा ड्रग्ज जप्त केला गेला.\nPune News : कोकणमधील लोकांसाठी चांगली बातमी, गणेशोत्सवासाठी तीन स्पेशल रेल्वेची भेट, संपूर्ण वेळापत्रक\nPrime Minister Narendra Modi संसदेत अविश्वास प्रस्तावावरील चर्चेला संबोधित करणार आहेत\n��ारायण राणे यांच्यातील शिवसेनेच्या खासदारांवरील टीका\nअजित पवारांनी व्यक्त केली राजकीय रणनीती : बदलण्यात अडचण असतानाही बारामती मतदारसंघातून निवडणूक लढवणार, संगमनेरमध्ये उमेदवारीसाठी प्रोत्साहन\nCRPF मध्ये १० वी पास उमेदवारांसाठी९२१२ पदांची भरतीपगार 21700 ते 69000\nसरकारने अनुदानात वाढ केल्याने महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा\nद. आफ्रिकेविरुद्धची तिसरी टी-२० लढत, टीम इंडियासमोर मालिका बरोबरीचे आव्हान तर प्रोटियाज संघही चिंतेत.\nIND vs SA 3rd T20 : आफ्रिकेत भारतीय गोलंदाजांची वाईट अवस्था, आजचा निर्णायक सामना कसा जिंकणार\nIPL 2024 Auction लवकरच |कोणत्या खेळाडूवर लागणार ज्यास्त लिलाव पाहूया\nAsian Games 2023: पाकिस्तानच्या वर्चस्वाने अफगाणिस्तानला क्रिकेटमध्ये घट्ट स्थान मिळवून दिले\nऑनलाइन व्यापार: विचारे, आणि आय\nअनिल अंबानी या उद्योगपतीला काही आश्चर्यकारक बातमी मिळाली. त्याच्या मालकीची आणखी एक कंपनीही खूप कर्जात बुडाली आहे. समस्या सोडवण्यासाठी कंपनीला तिच्या काही वस्तू विकण्याची परवानगी देण्यात आली होती. कंपनीचे शेअर्सही आता खरेदी-विक्री होत नाहीत.\n📉 IT क्षेत्रात रूजगार संख्या 23% घटलेली: सर्वेक्षण\nनवीन Samsung Galaxy S24 मालिका आता भारतात प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध आहे. 17 जानेवारी रोजी जगभरात प्रदर्शित होणार आहे.\nटेस्ला रोबोटच्या नवीन जनरेशनचे अनावरण.\nकांद्यावरील ४० टक्के निर्यात शुल्काला महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी विरोध केला आहे.\nमहाराष्ट्रामधे ‘हर घर तिरंगा’ मोहीम सुरू झाली\nवजन कमी करण्यासाठी बटाटे चांगले की वाईट\nक्रीडा प्रतीक्षा संपली: महाराष्ट्र बोर्ड परीक्षांचे निकाल शेवटी आले\nप्रतीक्षा संपली: महाराष्ट्र बोर्ड परीक्षांचे निकाल शेवटी आले\nमहाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने नुकतीच राज्यभरातील 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची माहिती जाहीर केली. परीक्षा संपल्यानंतर राज्यातील लाखो विद्यार्थी निकालाची आतुरतेने वाट पाहत असतात. ते तयार झाल्यानंतर लवकरच निकाल जाहीर करण्यात येणार असल्याचे बोर्डाच्या अधिकृत सूत्रांनी सांगितले. 12वी बोर्डाचा निकाल जूनच्या पहिल्या आठवड्यात, तर 10वीचा निकाल दुसऱ्या आठवड्यात जाहीर होऊ शकतो.\nहे लक्षात घेण्यासारखे आहे की विद्यार्थ्यांच्या परीक्षांचे निकाल दरवर्षी त्याच कालावधीत जाहीर केले जातात. मागील महिन्यात सरकारी कर्मचाऱ्यांनी निवृत्ती वेतनात वाढ करण्याच्या मागणीसाठी बेमुदत संप केला होता. यामुळे अनेक शाळांवर परिणाम झाला होता आणि 10वी आणि 12वीच्या परीक्षेच्या निकालाबाबत चिंता निर्माण झाली होती. परीक्षेच्या पेपर मूल्यमापन प्रक्रियेत विलंब होण्याचीही अपेक्षा होती.\nमात्र, राज्य शिक्षण मंडळाने याबाबत नुकताच मोठा खुलासा केला आहे. 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांचे निकाल वेळेवर जाहीर केले जातील. 2 मार्च ते 25 मार्च या कालावधीत झालेल्या 10वी बोर्डाच्या परीक्षेसाठी सुमारे 1.57 दशलक्ष विद्यार्थी बसले होते आणि त्यापैकी 1,577,256 विद्यार्थी उत्तीर्ण झाले, एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी 99.95% आहे.\nपरीक्षेच्या उत्तरपत्रिका तपासण्याची मोठी जबाबदारी असलेल्या शिक्षकांचीही शिक्षक संघटनांनी सहभाग नोंदवला होता. मात्र, आता उत्तरपत्रिका तपासण्याचे काम वेगाने सुरू आहे. त्यामुळे दहावीचे पेपर तपासण्याची अंतिम मुदत 15 एप्रिल असेल, तर त्यापूर्वी बारावीचे पेपर तपासण्याचे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे.\nनिकाल जाहीर होण्यास होणार्‍या संभाव्य विलंबामुळे चिंतेत असलेल्या विद्यार्थ्यांना या घोषणेमुळे दिलासा मिळणार आहे. विद्यार्थ्यांना त्यांचे निकाल वेळेवर मिळणे अत्यावश्यक आहे जेणेकरून ते त्यानुसार त्यांच्या भविष्यातील शैक्षणिक आणि व्यावसायिक प्रयत्नांची योजना करू शकतील. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने निकाल वेळेवर जाहीर व्हावेत याची खात्री करण्यासाठी चांगले काम केले आहे आणि परीक्षेच्या प्रश्नपत्रिकांच्या मूल्यांकनाच्या प्रक्रियेला गती देण्यासाठी आवश्यक पावले उचलली आहेत.\nशेवटी, महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने केलेली घोषणा ही राज्यभरातील 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी चांगली बातमी आहे. निकाल वेळेवर जाहीर होणार हे जाणून ते आता सुटकेचा नि:श्वास सोडू शकतात. त्यांच्या निकालांवर आधारित त्यांच्या भविष्यातील शैक्षणिक आणि व्यावसायिक प्रयत्नांची तयारी करणे आता विद्यार्थ्यांवर अवलंबून आहे.\nद पॉवर ऑफ मेमे कल्चर: एलोन मस्क आणि डोगेकॉइन यांनी ट्विटरचा नवीन लोगो कसा बनवला\nमहाराष्ट्र पोलीस भरतीत अन्याय: अनेक अर्जांमुळे अपात्रता”\nद. आफ्रिकेविरुद्धची तिसरी टी-२० लढत, टीम इंडियासमोर मालिका बरोबरीचे आव्हान तर प्रोटियाज संघही चिंतेत.\nIND vs SA 3rd T20 : आफ्रिकेत भारतीय गोलंदाजांची वाईट अवस्था, आजचा निर्णायक सामना कसा जिंकणार\nमुंबईतील रस्त्यावरील विक्रेत्यांमध्ये होणार लक्षणीय बदल , महापालिका घेणार एक महत्त्वपूर्ण निर्णय \nनवीन Samsung Galaxy S24 मालिका आता भारतात प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध आहे. 17 जानेवारी रोजी जगभरात प्रदर्शित होणार आहे.\nमुंबईतील रस्त्यावरील विक्रेत्यांमध्ये होणार लक्षणीय बदल , महापालिका घेणार एक महत्त्वपूर्ण निर्णय \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00750.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A4%95_%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%B8%E0%A4%AD%E0%A4%BE_%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A4%A3%E0%A5%82%E0%A4%95,_%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A7%E0%A5%A9", "date_download": "2024-03-05T01:58:46Z", "digest": "sha1:D5LL2NVKXRATVAS3D4MMNPIJ63TYXWFT", "length": 3862, "nlines": 67, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "कर्नाटक विधानसभा निवडणूक, २०१३ - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nकर्नाटक विधानसभा निवडणूक, २०१३\nकर्नाटक विधानसभा निवडणूक २०१५ ही भारताच्या कर्नाटक राज्यातील विधानसभा निवडणुक होती. २५ नोव्हेंबर २०१३ रोजी एकाच फेरीत घेण्यात आलेल्या ह्या निवडणुकीमध्ये कर्नाटक विधानसभेमधील सर्व २२४ जागांसाठी नवे आमदार निवडले गेले.\nकर्नाटक विधानसभा निवडणूक, २०१३\n५ मे २०१३ → २०१८\nकर्नाटक विधानसभेच्या सर्व २२४ जागा\nबहुमतासाठी ११३ जागांवर विजय आवश्यक\nसिद्धरामय्या एच.डी. कुमारस्वामी जगदीश शेट्टर\nकाँग्रेस जनता दल (धर्मनिरपेक्ष) भाजप\nभारतीय राष्ट्रीय काँग्रेसने ह्या निवडणुकीत १२२ जागांवर विजय मिळवून बहुमत प्राप्त केले व राज्यातील सत्ता पुन्हा मिळवली.\nशेवटचा बदल २२ नोव्हेंबर २०२२ तारखेला ०९:३१ वाजता झाला\nया पानातील शेवटचा बदल २२ नोव्हेंबर २०२२ रोजी ०९:३१ वाजता केला गेला.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 4.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00750.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://nponlinenews.com/rohit-captain/", "date_download": "2024-03-05T00:16:41Z", "digest": "sha1:LM3KJJMJ5E6XM53JM3NDV2BGNPYHDCHY", "length": 9256, "nlines": 47, "source_domain": "nponlinenews.com", "title": "रोहित कर्णधार-राहुल उपकर्णधार, अर्जुन तेंडुलकरला मोठी संधी, हे १५ खेळाडू 2027 चा विश्वचषक खेळण्यासाठी आफ्रिकेत जाणार Rohit captain", "raw_content": "\nरोहित कर्णधार-राहुल उपकर्णधार, अर्जुन तेंडुलकरला मोठी संधी, हे १५ खेळाडू 2027 चा विश्वचष�� खेळण्यासाठी आफ्रिकेत जाणार Rohit captain\nRohit captain 2023 च्या विश्वचषक स्पर्धेत कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने सलग 10 सामने जिंकून विश्वचषकाच्या अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले होते, मात्र 19 नोव्हेंबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या सामन्यात टीम इंडियाचा पराभव झाला.ऑस्ट्रेलियाचा 6 विकेटने पराभव झाला आणि टीम इंडियाचे 12 वर्षांनंतर वर्ल्ड कप जिंकण्याचे स्वप्न भंगले.\nनुकत्याच आलेल्या मीडिया रिपोर्ट्सनुसार, बीसीसीआय विश्वचषकात कर्णधार रोहित शर्माच्या कर्णधारपदावर खूप प्रभावित आहे. त्यामुळे 2027 साली दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या विश्वचषकात रोहित शर्माने संघाचे नेतृत्व करावे आणि केएल राहुलला उपकर्णधार म्हणून संधी मिळावी, अशी बीसीसीआयची इच्छा आहे. टीम इंडिया अर्जुनला संधी देण्याचाही विचार करत आहे. आगामी विश्वचषक २०२७ मध्ये तेंडुलकर ११व्या क्रमांकावर आहे.\nरोहित शर्मा कर्णधार तर केएल राहुल उपकर्णधार असेल.\nविश्व चषक 2027 मध्ये होणाऱ्या विश्वचषकात बीसीसीआय केवळ रोहित शर्माला टीम इंडियासाठी दुसरा विश्वचषक खेळण्याची संधी देऊ शकत नाही तर त्याला संघाचे नेतृत्व करण्याची संधीही देऊ शकते.\nBCCI विश्वचषक 2027 बाबत असा निर्णय घेऊ शकते कारण सध्या भारतीय क्रिकेटमध्ये संघाकडे रोहित शर्मापेक्षा चांगला कर्णधार पर्याय नाही. दुसरीकडे, असे मानले जात आहे की स्टार यष्टीरक्षक फलंदाज केएल राहुलला विश्वचषक 2027 साठी संघाच्या उपकर्णधारपदाची जबाबदारी मिळू शकते. दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर नुकत्याच झालेल्या वनडे मालिकेत केएल राहुल त्याच्या नेतृत्वाखाली भारताला मालिका जिंकून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकतो.\nअर्जुन तेंडुलकरवर मोठी जबाबदारी येऊ शकते\nअर्जुन तेंडुलकर वर्ल्ड कप 2027 चे आयोजन दक्षिण आफ्रिकेत होणार आहे. अशा परिस्थितीत टीम इंडियाला त्या विश्वचषकात चांगली कामगिरी करायची असेल, तर हार्दिक पांड्याशिवाय संघाला त्याच्या प्लेइंग 11 मध्ये आणखी एका वेगवान गोलंदाजाला संधी द्यावी लागेल. त्यामुळे बीसीसीआय सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरला गोलंदाजी अष्टपैलू म्हणून संघात समाविष्ट करू शकते.\nसंघाच्या प्लेइंग 11 मध्ये अर्जुन तेंडुलकरचा समावेश केल्याने संघाला डाव्या हाताने गोलंदाजी करू शकणारा खेळाडू मिळण���र आहे. हे लक्षात घेऊन बीसीसीआय वर्ल्ड कप 2027 डोळ्यासमोर ठेवून अर्जुन तेंडुलकरला संघात संधी देण्याचा विचार करू शकते.\nविश्वचषक 2027 साठी संभाव्य संघ\nरोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार आणि यष्टिरक्षक), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), रुतुराज गायकवाड, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, टिळक वर्मा, हार्दिक पंड्या, रायन पराग, वॉशिंग्टन सुंदर, अर्जुन तेंडुलकर, मोहम्मद सिराज, अर्जुन तेंडुलकर. बुमराह, मोहम्मद शमी आणि मुकेश कुमार\nरोहितचे शतकही कामी आले नाही, हिटमॅनचा शत्रू T20 विश्वचषकात भारताचा कर्णधार बनणार T20 World Cup\nरोहित-कोहलीमधला एकच खेळाडू २०२४ चा टी-२० विश्वचषक खेळणार, हार्दिक पंड्याने या दिग्गजावर केली संमती व्यक्त Rohit-Kohli\nRCB चाहत्यांसाठी वाईट बातमी, 18 कोटी रुपयांचा हा खेळाडू IPL 2024 पूर्वी बाहेर RCB fans\nCSK चाहत्यांसाठी धक्कादायक बातमी, MS धोनी IPL 2024 मध्ये खेळणार नाही, आता दिसणार या भूमिकेत MS Dhoni\nमुंबई इंडियन्स ने रणजी सेमीफाइनल मध्ये रचला नवीन इतिहास असा स्थान मिळवणारा देशातील पहिला संघ Mumbai Indians\nहे आहेत IPL मधील 5 बदकिस्मत खेळाडू, संघासाठी सर्वाधिक धावा केल्या, तरीही कर्णधारपदाची संधी मिळाली नाही. 5 unlucky players\nउपांत्य फेरीत तामिळनाडूने मुंबईचा पराभव केला, रहाणेच्या संघाने एक डाव आणि 70 धावांनी विजय मिळवत अंतिम फेरी गाठली. semi-finals\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00750.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://janshaktichadabav.com/big-news-mla-bachu-kadu-sentenced-to-two-years/", "date_download": "2024-03-05T01:01:43Z", "digest": "sha1:QK2MB5GWME5PSGIZCDX4U727ML5ZDDAR", "length": 13167, "nlines": 239, "source_domain": "janshaktichadabav.com", "title": "मोठी बातमी: आमदार बच्चू कडूंना दोन वर्षांची शिक्षा - जनशक्तीचा दबाव", "raw_content": "\nअधिसूचना आणि शासन निर्णय\nमोठी बातमी: आमदार बच्चू कडूंना दोन वर्षांची शिक्षा\nमोठी बातमी: आमदार बच्चू कडूंना दोन वर्षांची शिक्षा\nप्रहार संघटनेचे अध्यक्ष आणि आमदार बच्चू कडू यांना नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. २०१७ सालच्या एका आंदोलनादरम्यान बच्चू कडू यांनी सरकारी कामांत अडथळा आणला होता. त्यावेळी नाशिक महापालिकेचे आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी बच्चू कडू यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाची सुनावणी नाशिक जिल्हा सत्र न्यायालयात सुरू होती.\nआज अखेर न्यायालयाने बच्चू कडू यांनी दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाने बच्चू कडू यांनी दमदाटी करण��� आणि सरकारी कामांत अडथळा आणणे, या दोन कलमांतर्गत दोषी ठरवलं आहे. बच्चू कडूंना अशा प्रकारे शिक्षा सुनावल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.\n नागालँडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा भाजपाप्रणित सरकारला पाठिंबा\nमुंबईत नेव्हीच्या ध्रुव हेलिकॉप्टरचा अपघात,\nअपघात महाराष्ट्र रत्नागिरी संगमेश्वर\nदेवरुख संगमेश्वर बस लोवले येथे दरीत कोसळली…\nधार्मिक भक्ती महाराष्ट्र मुंबई रत्नागिरी\nसकल हिंदू समाजाच्या जन आक्रोश मोर्चाला रत्नागिरीत मोठा प्रतिसाद…\nप्रशासकीय महाराष्ट्र मुंबई रत्नागिरी\n“सर्वसामान्य नागरिकांसाठीच्या सेवांचे वेळेत वितरण करा… महसूल, कामगार, पोलीस विभागाचे चांगले काम…” – राज्य सेवा हक्क आयुक्त बलदेव सिंग…\nअपघात महाराष्ट्र रत्नागिरी संगमेश्वर\nदेवरुख संगमेश्वर बस लोवले येथे दरीत कोसळली…\nधार्मिक भक्ती महाराष्ट्र मुंबई रत्नागिरी\nसकल हिंदू समाजाच्या जन आक्रोश मोर्चाला रत्नागिरीत मोठा प्रतिसाद…\nप्रशासकीय महाराष्ट्र मुंबई रत्नागिरी\n“सर्वसामान्य नागरिकांसाठीच्या सेवांचे वेळेत वितरण करा… महसूल, कामगार, पोलीस विभागाचे चांगले काम…” – राज्य सेवा हक्क आयुक्त बलदेव सिंग…\nमहाराष्ट्र मुंबई रत्नागिरी राजकारण सिंधुदुर्ग\nभारतीय जनता पार्टीचे बूथ कार्यकारिणी महासंमेलन सावंतवाडी येथे संपन्न\nप्रिंट, टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड\nवाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणारअसल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून जनशक्तीचा दबाव Janshaktichadabavnews या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल केलय.हे एक न्युज पोर्टल आहे. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देशातील घडामोडी तसेच स्थानिक, क्राईम, राजकीय, सामाजिक, जाहिरात, इतर विविध बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.\nकृपया संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये\nकिवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर,लेख आणि त्याचे हक्क‘ https://janshaktichadabav.com/\nआणि संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक\nसहमत असतीलच असे नाही Copyright:https://janshaktichadabav.com/ सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे ��ापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\nमुख्य संपादक : श्री.गणेश पवार\nऑफिस : ०५,वैती कंपाऊंड, आई नगर समोर, ओव्हळा, ठाणे – ४००६१२\nअपघात महाराष्ट्र रत्नागिरी संगमेश्वर\nदेवरुख संगमेश्वर बस लोवले येथे दरीत कोसळली…\nधार्मिक भक्ती महाराष्ट्र मुंबई रत्नागिरी\nसकल हिंदू समाजाच्या जन आक्रोश मोर्चाला रत्नागिरीत मोठा प्रतिसाद…\nप्रशासकीय महाराष्ट्र मुंबई रत्नागिरी\n“सर्वसामान्य नागरिकांसाठीच्या सेवांचे वेळेत वितरण करा… महसूल, कामगार, पोलीस विभागाचे चांगले काम…” – राज्य सेवा हक्क आयुक्त बलदेव सिंग…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00751.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://krushimarathi.com/mumbai-news-inter-city-travel-will-be-speeded-up-rs-926-crore-double-tunnel-will-be-launched-soon/", "date_download": "2024-03-05T00:40:08Z", "digest": "sha1:5YHA6UF53YHRE5IHRT76ROWR44N3JLFO", "length": 11524, "nlines": 48, "source_domain": "krushimarathi.com", "title": "आनंदाची बातमी ! मुंबईहुन ‘या’ शहरादरम्यानचा प्रवास होणार गतिमान, 926 कोटी रुपयांचा दुहेरी बोगदा लवकरच होणार सुरू - Krushimarathi.com", "raw_content": "\n मुंबईहुन ‘या’ शहरादरम्यानचा प्रवास होणार गतिमान, 926 कोटी रुपयांचा दुहेरी बोगदा लवकरच होणार सुरू\nमोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा\nMumbai News : गेल्या काही वर्षांमध्ये राज्यात पायाभूत सुविधा विकसित करण्यावर शासनाने विशेष जोर दिला आहे. पायाभूत सुविधेत प्रामुख्याने रस्ते वाहतूक आणि रेल्वे वाहतूक सुधारण्यावर शासनाचा अधिक जोर आहे. खरंतर कोणत्याही राज्याच्या किंवा राष्ट्राच्या विकासात तेथील दळणवळण व्यवस्था महत्त्वाची भूमिका निभावत असते.\nहेच कारण आहे की शासनाने देशातील रस्ते आणि रेल्वे वाहतूक सुधारण्यावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. रस्ते वाहतूक मजबूत बनवण्यासाठी संपूर्ण देशभरात विविध रस्ते विकासाची कामे हाती घेण्यात आली आहेत. यामध्ये मुंबई ते सातारा हा प्रवास वेगवान बनवण्यासाठी हाती घेण्यात आलेल्या दुहेरी बोगदा प्रकल्पाचा देखील समावेश होतो.\nराष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने म्हणजे एनएचएआयकडून खंबाटकी पोहच मार्गासह दुहेरी बोगदा प्रकल्पाचे काम हाती घेण्यात आले आहे. दरम्यान याच प्रकल्पाबाबत आता एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी माहिती समोर आली आहे. हाती आलेल्या माहितीनुसार या प्रकल्पाचे काम सध्या युद्ध पातळीवर सुरू असून जून २०२४ मध्ये हे काम पूर्ण होणार आहे.\nम्हणजेच हा दुहेरी बोगदा जून 2024 पासून सर्वसामान्यांसाठी सुरू होऊ शकतो असा अंदाज आहे. खरेतर खंबाटकी घाटातून सध्या स्थितीला दररोज ५५ हजार वाहने धावत आहेत. या विक्रमी वाहन संख्येमुळे या घाटात अनेकदा वाहतूक कोंडी होते.\nपरिणामी या घाटातून प्रवास करणाऱ्या अनेकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. विशेष म्हणजे दिवसेंदिवस वाढत असलेल्या वाहनांच्या संख्येमुळे या घाटात आगामी काही वर्षात वाहतूक कोंडीची समस्या आणखी जटील होण्याची शक्यता आहे.\nसध्या या घाटातून प्रवास करण्यासाठी किमान ४५ मिनिटे लागत आहेत. साताऱ्यावरून पुणे-मुंबईला येण्यासाठी खंबाटकी घाटात सध्या दोन मार्गिकांचा एक बोगदा आहे. येथून पुण्याच्या दिशेने एकेरी वाहतूक होते. पण तरीही या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते आणि यामुळे प्रवाशांचा वेळ वाया जात आहे.\nहेच कारण आहे की खंबाटकी घाट येथे पोहच मार्गासह दुहेरी बोगदा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पांतर्गत दुहेरी बोगदा आणि पोहोच रस्ता तयार केला जात आहे. या ६.४६ किमीच्या प्रकल्पाच्या कामास २०१८ मध्ये सुरुवात झाली असून आता या प्रकल्पाचे बहुतांशी काम पूर्ण होत आले आहे.\nयासाठी ९२६ कोटी रुपये एवढा खर्च लागणार आहे. हा प्रकल्प पुणे-सातारा महामार्गावरील वेळे येथून सुरू होतो आणि खंडाळा येथे संपतो. या दुहेरी बोगदा प्रकल्प अंतर्गत विकसित होत असलेल्या बोगद्यात प्रत्येकी तीन मार्गिकां विकसित केल्या जात आहेत.\nया बोगद्यांची रुंदी १६.१६ मीटर असून उंची ९.३१ मीटर एवढी आहे. दरम्यान या प्रकल्पाअंतर्गत विकसित होत असलेल्या बोगद्यांचे आणि पोहोच रस्त्यांचे 60 टक्के एवढे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित 40 टक्के काम देखील जलद गतीने पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.\nविशेष म्हणजे हे काम जून 2024 मध्ये पूर्ण होईल असा अंदाज राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या काही अधिकाऱ्यांनी वर्तवला आहे. त्यामुळे जून 2024 पासून हा प्रकल्प सर्वसामान्यांसाठी सुरू होईल आणि यामुळे मुंबई ते सातारा आणि पुणे ते सातारा हा प्रवास गतिमान होईल असा आशावाद व्यक्त होत आहे.\nशेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा\nयंदा पांढरे सोने शेतकऱ्यांना मालामाल बनवणार कापूस बाजार भावात 1,000 रुपयांची वाढ, भविष्यात कसे राहणार दर \n आता भारत ‘या’ 2 देशांना निर्यात करणार 64 हजार 400 टन कांदा, बाजारभाव वाढणार का \n ‘या’ 10 नवीन मार्गावर सुरू होणार वंदे भारत स्लीपर ट्रेन, पहिली ट्रेन मार्चमध्येच होणार लाँच, महाराष्ट्रालाही मिळणार भेट, पहा रूटमॅप\nमहाराष्ट्रातील अनेक धरणांनी आत्ताच तळ गाठला, तुमच्या जवळील धरणात किती टक्के पाणीसाठा शिल्लक आहे \n300 युनिट मोफत वीज मिळवण्यासाठी ‘इथं’ अर्ज करा, पहा संपूर्ण प्रोसेस सोप्या भाषेत\n महाराष्ट्रात ‘या’ ठिकाणी तयार होणार भव्य क्रिकेट स्टेडियम, गोपीनाथ मुंडे यांची मोठी घोषणा\n महाराष्ट्रात आणखी ‘इतके’ दिवस जोरदार वादळी पाऊस, काही ठिकाणी गारपीट देखील होणार\nउन्हाळ्यात गिलक्याच्या ‘या’ 3 जातींची लागवड करा, विक्रमी उत्पादन मिळवा\nपीएम सूर्य घर मोफत वीज योजनेत जुन्या रूफटॉप सोलर योजनेपेक्षा अधिक सबसिडी मिळते का पहा दोघा योजनेमधील अनुदानाचा फरक\n पुढील आठवड्यात ‘या’ मार्गांवरील वंदे भारत एक्सप्रेसचे होणार उद्घाटन, पहा संपूर्ण रूटमॅप आणि स्टॉपेज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00751.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharastralive.com/?cat=1", "date_download": "2024-03-05T00:40:15Z", "digest": "sha1:RJXDGBWXYFL6S5QEA5XIOVK5BWGPTBIA", "length": 14093, "nlines": 129, "source_domain": "maharastralive.com", "title": "ताज्याघडामोडी Archives - maharashtra live", "raw_content": "\n१७४ कोटींच्या कामांचे गडकरींच्या हस्ते भूमिपूजन-आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती\nविनायकराव पाटीलांचे तब्बल ११ दिवसा नंतर अमरण उपोषण मागे:मुख्यमंत्र्यांनी साधला होता संवाद\nउमरगा रिपोर्टर दि.21 मराठा समाजाला दहा टक्केआरक्षण मिळाल्याने सामाजिक कार्यकर्ते विनायकराव पाटील यांनी तब्बल ११ दिवसा नंतर बुधावरी (दि २१)\nपोलिसांनी महिलेकडून दहा हजार रूपये घेवून केला आत्याचार ,पोलीस प्रशासनात खळबळ\nभूम रिपोर्टर दि 4. पोलीस ठाण्याचे कॉन्स्टेबल व खाजगी जीप चालक यांनी एका महिलेवर आत्याचार करून दहा हजार रुपये फोन\nकुठल्याही जातीपातीचा विचार न करता संत जगावर उपकार करत असतात – ह भ प दत्तात्रय महाराज हुके\nपरंडा रिपोर्टर – परंडा शहरातील ब्रह्मांडनायक संत बाळूमामा मंदिर येथे ह भ प दत्तात्रय महाराज हुके यांची कीर्तन सेवा संपन्न\nआमदार कैलास पाटील यांची विम्याची रक्कम मिळवुन देण्याबात कृषी आयुक्त गेडाम यांच्याकडे मागणी\nधाराशिव रिपोर्टर दि.३ जिल्हाधिकार��� कार्यालयाकडुन बजावलेल्या कारणे दाखवा नोटीसांचे संदर्भ देत. खरीप २०२२ च्या राज्यस्तरीय तक्रार समितीने दिलेल्या निर्णयानुसार उर्वरीत\nधाराशिवच्या सांजा गावातील मराठा बांधवाचा ट्रॅाक्टर रिक्षासह जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा\n20 जानेवारीच्या आंदोलनात टॉक्टरसह सहभागी होण्याची परवानगी दयावी: मराठा बांधवाची मागणी धाराशिव रिपोर्टर दि.30 मनोज जरांगे पाटील यांच्या 20 जानेवारीच्या\nवाहतुक पोलीसांकडून जिल्हयात एका दिवसात 118 कारवाया करुन 65 हजार दंड वसुल\nधाराशिव रिपोर्टर धाराशिव शहर वाहतुक शाखा व संबंधीत पोलीस ठाण्यांनी जिल्हयातील महत्त्वाच्या रस्त्यांवर दि.24 नोव्हेंबर रोजी मोटार वाहन कायदा- नियम\nआयुर्वेदात रानभाज्यांचे अनन्यसाधारण महत्त्व :अतुल कुलकर्णी\nरानभाजी महोत्सवात महिला बचतगटांचा उत्स्फूर्त सहभाग धाराशिव रिपोर्टर कृषी विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), कृषी विज्ञान केंद्र, माविम, जिल्हा\nनमस्कार मुख्यमंत्री साहेब मी ॲड.रेवण भोसले मला मराठवाडा स्वतंत्र राज्य करायचेय\nधाराशिव रिपोर्टर 17 सप्टेंबर 1948 ला मराठवाडा निजाम संस्थानातून संयुक्त महाराष्ट्रात विलीन झाला. मराठवाड्यातील जनतेच्या आशा आकांक्षांना पालवी फुटली अन\nकेंद्र सरकार हे शेतकरी विरोधी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर\nधाराशिव रिपोर्टर केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर निर्यात कर (एक्सपोर्ट ड्युटी) वाढविण्याचे निषेधार्थ तुळजापूर येथे शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) वतीने केंद्र\n१७४ कोटींच्या कामांचे गडकरींच्या हस्ते भूमिपूजन-आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती\nविनायकराव पाटीलांचे तब्बल ११ दिवसा नंतर अमरण उपोषण मागे:मुख्यमंत्र्यांनी साधला होता संवाद\nपोलिसांनी महिलेकडून दहा हजार रूपये घेवून केला आत्याचार ,पोलीस प्रशासनात खळबळ\nकुठल्याही जातीपातीचा विचार न करता संत जगावर उपकार करत असतात – ह भ प दत्तात्रय महाराज हुके\nआमदार कैलास पाटील यांची विम्याची रक्कम मिळवुन देण्याबात कृषी आयुक्त गेडाम यांच्याकडे मागणी\nआमडदे ग्रामपंचायत निवडणूकीत समिधा विकास पॅनल ला विजयी करा-भोसले\nजळगाव रिपोर्टर आमडदे गावाचा विकास करण्यासाठी समीधा विकास पॅनलला विजयी करण्याचे आवहान भोसले यांनी केले आहे.ग्रामिण जळगाव- ग्रामपंचाय�� सार्वञिक निवडणूकीचा नुकताच\nमहाराष्ट्र न्युज महाराष्ट्र् न्युज राजकीय\n2019 पर्यंतचे राजकीय, सामाजिक खटले मागे घेण्याचा मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय\nऔरंगाबाद पदवीधर निवडणूक रिंगणात 45 उमेदवार, राजकीय पक्षांसमोर आव्हान\nमहाराष्ट्र न्युज महाराष्ट्र् न्युज राजकीय\nराजकीय साहित्य संमेलनासाठी मी समर्थ : मकरंदराजे निबांळकर\nसाहीत्य संमेलनामध्ये राजकीय प्रतिनिधीना बदनाम केले: मकरंदराजे निबांळकर\nआमच्याबद्दल प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून ‘https://maharastralive.com/ या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल केलय.हे एक वेब पोर्टल आहे. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देशातील घडामोडी तसेच स्थानिक, बातम्या,माहिती घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन,सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय,म्हणूनच आम्ही बदलतोय.\nकृपया संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क ‘ https://maharastralive.com/ ’ आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही Copyright: https://maharastralive.com/ सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00751.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahanayakonline.com/tag/news/page/2/", "date_download": "2024-03-05T00:17:34Z", "digest": "sha1:XUAPHHW47XQEKQCDVKALN4QKZCNBVQ44", "length": 19777, "nlines": 322, "source_domain": "www.mahanayakonline.com", "title": "news Archives - Page 2 of 4 -", "raw_content": "\n#Mahanayak | नवी पिढी घडवणारी विचारधारा…\nElectionNewsUpdate : धक्कादायक : गुजरात आणि हिमाचल प्रदेशच्या निवडणुकी आधीच रोख रक्कम, दारू आणि मोफत भेटवस्तू जप्त…\nनवी दिल्ली: गुजरात आणि हिमाचल प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वी रोख रक्कम, दारू आणि मोफत भेटवस्तू जप्त…\nIndiaNewsUpdate : राजीव गांधी यांच्या मारेकऱ्यांना सोडण्याच्या निर्णयावर काँग्रेसने दिली तीव्र प्रतिक्रिया …\nनवी दिल्ली : माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या मारेकऱ्यांना सोडण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावर काँग्रेसने म्हटले…\nNews Update | ओवेसीवर हल्ला करणाऱ्या आरोपींचा जामीन सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला\nऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांच्यावर हल्ला करणाऱ्या दोन आरोपींचा जामीन सर्वोच्च…\nCyber Crime | आदर पुनवला यांना तब्बल एक कोटीचा गंडा\nCyber Crime : करोना लसीचा पुरवठा करणारे पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटचे प्रमुख आदर पुनवला यांचा मोबाइल…\nCurrent News Update | राजीव गांधी यांच्या हतयऱ्यांची सुटका… सर्वोच्च न्यायालयाचे आदेश\nCurrent News Update : माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्याकांड प्रकरणात सुप्रीम कोर्टाने मोठा निर्णय…\nTop News | जाणून घ्या मनोरंजन विश्वातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी | #Entertainment\nTop News मनी लाँड्रिंग प्रकरणात जॅकलिन फर्नांडिसचा अंतरिम जामीन वाढवण्यात आली, मंगळवारी पुन्हा होणार सुनावणी…\nLive Update | जाणून घ्या दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी\n11. Nov. 2022 – Friday केंव्हाही आणि कुठेही फक्त एका क्लिक वर जाणून घ्या दिवसभरातील…\nLive Update | जाणून घ्या दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी\n09. Nov. 2022 – Tuesday केंव्हाही आणि कुठेही फक्त एका क्लिक वर जाणून घ्या दिवसभरातील…\nT20 World Cup 2022 Live : इंग्लंडने भारताचा १० विकेट्सने पराभव केला.\n#TopNews | जाणून घ्या मनोरंजन विश्वातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी | #Entertainment\nकाश्मीर फाईल्सनंतर आता सध्या चर्चेत ‘द केरळ स्टोरी’ हा चित्रपट चर्चेत आला आहे. #Entertainment |…\nशासन आपल्या दारी कार्यक्रमात गर्दी जमवण्यासाठी काढला दंडाचा फतवा\nइंडिया आघाडीच्या पहिलीच रॅलीत 15 लाखाहून अधिक लोकांची गर्दी\nदिल्ली चलो मोर्चा : 10 मार्चला होणार देशव्यापी ‘रेल रोको’ आंदोलन… शेतकऱ्यांनी केली घोषणा\nयावेळी लढाई माजवादी विरुद्ध समाजवादी – उद्धव ठाकरे\nविमानाचे स्वप्न दाखवून नरेंद्र मोदी ‘गरिबांची रेल्वे’ हिसकावून घेत आहेत\nशासन आपल्या दारी कार्यक्रमात गर्दी जमवण्यासाठी काढला दंडाचा फतवा\nइंडिया आघाडीच्या पहिलीच रॅलीत 15 लाखाहून अधिक लोकांची गर्दी\nदिल्ली चलो मोर्चा : 10 मार्चला होणार देशव्यापी ‘रेल रोको’ आंदोलन… शेतकऱ्यांनी केली घोषणा\nयावेळी लढाई माजवादी विरुद्ध समाजवादी – उद्धव ठाकरे\nविमानाचे स्वप्न दाखवून नरेंद्र मोदी ‘गरिबांची रेल्वे’ हिसकावून घेत आहेत\nPrakash Ambedkar : ” एक बार जो कमिटमेंट कर दि, तो फिर वो अपन��� आप कि भी नही सूनते \nना ना करते प्यार तुम्हीसे कर बैठे …\nWorlds Happiest Countries Report : देश रसातळाला जातोय आणि सत्ताधारी “चौकिदार- चौकिदार” खेळताहेत \nLoksabha 2019 : गेल्या पाच वर्षातील मोदींचे ” विश्व भ्रमण “आणि खर्च किती झाला भूतान ते दक्षिण कोरिया\nसीबीएसई बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर , उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे प्रमाण पाच टक्क्यांनी वाढले\nUPSCNewsUpdate : युपीएससीमार्फत 25 रुपयाची शुल्क भरून या पादांसाठी भरा अर्ज , आपली पात्रता बघून घ्या …\nIndiaNewsUpdate : खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या करोडो लोकांसाठी एक वाईट बातमी आहे…\nParliamentNewsUpdate : कायदा बदलणारी तीन विधेयके लोकसभेत सादर , देशद्रोहाची तरतूद रद्द\nMaharashtraNewsUpdate : शिंदे – फडणवीस सरकारचा शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय\nBudgetIndiaUpdate : काय असेल आजच्या अर्थसंकल्पात मंदी आणि बेरोजगारीवर मिळेल का उत्तर \nशासन आपल्या दारी कार्यक्रमात गर्दी जमवण्यासाठी काढला दंडाचा फतवा\nइंडिया आघाडीच्या पहिलीच रॅलीत 15 लाखाहून अधिक लोकांची गर्दी\nदिल्ली चलो मोर्चा : 10 मार्चला होणार देशव्यापी ‘रेल रोको’ आंदोलन… शेतकऱ्यांनी केली घोषणा\nयावेळी लढाई माजवादी विरुद्ध समाजवादी – उद्धव ठाकरे\nविमानाचे स्वप्न दाखवून नरेंद्र मोदी ‘गरिबांची रेल्वे’ हिसकावून घेत आहेत\nPrakash Ambedkar : ” एक बार जो कमिटमेंट कर दि, तो फिर वो अपने आप कि भी नही सूनते \nना ना करते प्यार तुम्हीसे कर बैठे …\nWorlds Happiest Countries Report : देश रसातळाला जातोय आणि सत्ताधारी “चौकिदार- चौकिदार” खेळताहेत \nLoksabha 2019 : गेल्या पाच वर्षातील मोदींचे ” विश्व भ्रमण “आणि खर्च किती झाला भूतान ते दक्षिण कोरिया\nसीबीएसई बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर , उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे प्रमाण पाच टक्क्यांनी वाढले\nUPSCNewsUpdate : युपीएससीमार्फत 25 रुपयाची शुल्क भरून या पादांसाठी भरा अर्ज , आपली पात्रता बघून घ्या …\nIndiaNewsUpdate : खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या करोडो लोकांसाठी एक वाईट बातमी आहे…\nParliamentNewsUpdate : कायदा बदलणारी तीन विधेयके लोकसभेत सादर , देशद्रोहाची तरतूद रद्द\nMaharashtraNewsUpdate : शिंदे – फडणवीस सरकारचा शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय\nBudgetIndiaUpdate : काय असेल आजच्या अर्थसंकल्पात मंदी आणि बेरोजगारीवर मिळेल का उत्तर \nMaratha Reservation : जरंगे यांच्या प्रकृतीत सुधारणा; आजपासून जाणार तीन दिवसांच्या दौऱ्यावर\nअमेरिकेत परफॉर्मिंग आर्ट्सचे शिक्षण घेणारा, कुचीपुडी आणि भरतनाट्यम नृत्यांगना अमरनाथ घोषची गोळ्या झाडून हत्या\nमुस्लिम मतदारांना आकर्षित करण्यासाठी भाजप उर्दू आणि अरबी भाषेतही करणार प्रचार\nमंदिर प्रशासनाने जाणीवपूर्वक राहुल गांधींना फोटो घेण्यास नकरले…\nशिखर बँक घोटाळा प्रकरण: आर्थिक गुन्हे शाखेने दाखल केला ‘क्लोजर रिपोर्ट’. अजित पवार घोटाळ्यातून निष्कलंक होऊन बाहेर पडणार\nMaratha Reservation : अखेर मनोज जरंगे यांच्यावर गुन्हा दाखल…\nशासन आपल्या दारी कार्यक्रमात गर्दी जमवण्यासाठी काढला दंडाचा फतवा March 4, 2024\nइंडिया आघाडीच्या पहिलीच रॅलीत 15 लाखाहून अधिक लोकांची गर्दी March 4, 2024\nदिल्ली चलो मोर्चा : 10 मार्चला होणार देशव्यापी ‘रेल रोको’ आंदोलन… शेतकऱ्यांनी केली घोषणा March 3, 2024\nयावेळी लढाई माजवादी विरुद्ध समाजवादी – उद्धव ठाकरे March 3, 2024\nविमानाचे स्वप्न दाखवून नरेंद्र मोदी ‘गरिबांची रेल्वे’ हिसकावून घेत आहेत March 3, 2024\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00751.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.tarunbharat.com/tag/mobile-companies/", "date_download": "2024-03-05T02:11:39Z", "digest": "sha1:HVN63OXNBDHC6VNCODWQV7G4A6YMY3QU", "length": 5341, "nlines": 82, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "mobile companies Archives - Tarun Bharat", "raw_content": "\nतामिळनाडूचा पराभव करत मुंबई फायनलमध्ये\nसारा देश हाच माझा परिवार \nअनेक वर्षांनी एकत्र झळकणार दीया अन् सुनील शेट्टी\nशेअरबाजार नव्या विक्रमासह तेजीसमवेत बंद\nशाहबाज शरीफ पाकिस्तानचे 24 वे पंतप्रधान\nश्रीकृष्णांनी अलिप्त राहून, समाधानाने वागून दाखवले\nइस्रोप्रमुख सोमनाथ यांना कर्करोग\nमोबाईल कंपन्यांनी केबलसाठी खुदाई केल्याने धामणी खोऱ्यातील रस्ते धोकादायक\nठेकेदारांचे रस्ता स्वच्छतेकडे दुर्लक्ष,धुरळाचे साम्राज्य, सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना केली जात नसल्याने जनतेतून संताप व्यक्त म्हासुर्ली प्रतिनिधी राधानगरी पन्हाळा व गगनबावडा…\nअनंत अंबानी व राधिका मर्चेंटच्या प्री-वेडिंग सोहळ्यातील बॉलीवूड कलाकारांचे स्टनिंग लूक(Bollywood Actors’ Stunning Looks at Anant Ambani and Radhika Merchant’s Pre-Wedding Ceremony)\nआजपासून भारत विरुद्ध इंग्लंड तिसरी कसोटी (India vs England 3rd Test from today)\nशंभू सीमेवर शेतकऱ्यांचा निषेध मोर्चा (पंजाब-हरियाणा) Farmers protest march at Shambhu border (Punjab-Haryana)\nई पेपर ऐप डाउनलोड करा\nअनंत अंबानी व राधिका मर्चेंटच्या प्री-वेडिंग सोहळ्यातील बॉलीवूड कलाकारांचे स्टनिंग लूक(Bollywood Actors’ Stunning Looks at Anant Ambani and Radhika Merchant’s Pre-Wedding Ceremony) युएईत मंदिर, जगाला सद्भावना संदेश(UAE temple, message of goodwill to the world) आजपासून भारत विरुद्ध इंग्लंड तिसरी कसोटी (India vs England 3rd Test from today) शंभू सीमेवर शेतकऱ्यांचा निषेध मोर्चा (पंजाब-हरियाणा) Farmers protest march at Shambhu border (Punjab-Haryana)", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00751.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "https://live.jagmitra.com/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%A4-%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D/", "date_download": "2024-03-05T01:34:58Z", "digest": "sha1:SXCAWQQKDVXZ2MVWE4QUPI2JDOPX7UXX", "length": 9793, "nlines": 86, "source_domain": "live.jagmitra.com", "title": "विनाअनुदानित शिक्षकांच्या पगारासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. – Jagmitra", "raw_content": "\nदे दान सुटे गि-याण\nवैद्यकीय अधिक्षक डॉ.अरूण गुट्टे यांची कर्तव्यनिष्ठा\nडॉ.शालिनीताई कराड यांना मातृशोक\nदैनिक जगमिञ आजचा अंक\nडॉ.शालिनीताई कराड यांना मातृशोक\nविनाअनुदानित शिक्षकांच्या पगारासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.\nप्रतिनिधी : योगेश टाकसाळ\nमहाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक / क.म.वि. शाळा कृती संघटना यांच्यातर्फे १३ सप्टेंबर नुसार १४६ व १६३८ महाविद्यालयाची १०७ कोटीची मागणी\n२४/०२/२०२० बजेट मध्ये अधिवेशनात मंजूर झालेली आहे . तरी शासनाने ती रक्कम विनाअनुदानित शिक्षकांना पगार वितरित करावा यासाठी शासनाने आदेश काढावा यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात एकदिवसीय उपोषण करण्यात आले . यावेळी संघटनेचे विभागीय अध्यक्ष प्रा. भगवान काळे , राज्य संघटक पी आर भुतेकर , जिल्हा अध्यक्ष रमेश शेळके , जी जी आघाव , किशोर चव्हाण , टी के शेळके , रमेश गाढे , जी ए क्षीरसागर, आर आर जर आदी उपस्थित होते . यावेळी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले .\nनोंदनीकृत बांधकाम कामगारांच्या मुलांना शैक्षणिक अभ्यास व परिक्षा देण्याकरिता मोफत मोबाईल टॅब देण्यात यावे ; सय्यद मिनहाजोद्दीन\nअंबुलन्सची वाट बघून कोरोना पेशंटनी पायीच गाठला दवाखाना- विनायक शंकुरवार\nबहीण-भावाच्या नात्याला काळीमा; भावाने बहिणीवर केला बलात्कार\n*परळीत कायद्याची भिती राहिली नाही* *एकाच रात्री दहा ते पंधरा गाड्यांची मोडतोड*\nदे दान सुटे गि-याण\nदे दान सुटे गिर्‍याण‐————————नैसर्गिक आणि भौगोलिकदृष्ट्या ग्रहण हे सुर्य आणि चंद्राला लागत असते, जसे सुर्य आणि चंद्र यांना ग्रहण लागते,\nविदर्भाप्रमाणे उर्वरित महाराष्ट्रातील कैकाडी समाजाचा अनुसूचित जातीत समावेश करण्यासाठी विधिमंडळाचा ठराव घेऊन केंद्र सरकारकडे शिफारस करणार ; धनंजय मुंडे\nमुस्लिम आरक्षण वर निर्णय घ्या नसता,कांग्रेस, राष्ट्रवादी नगरसेवक व पदाधिकारी राजीनामा देतील\nक्रांतीवीर लहूजी साळवे स्मारकाच्या भूसंपादनासाठी सामाजिक न्याय विभागाने पुढाकार घ्यावा ; उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे\nबीड जिल्हा कुस्तीगीर परिषदेचे उपाध्यक्ष मुरलीधर मुंडे यांच्या हस्ते शरीर सौष्ठव स्पर्धेत व्दितीय क्रमांक मिळवल्याबद्दल ऋषिकेश फड व किरण गिरामयांचा सत्कार\nसेवानिवृत्त पुरी गावाचे लक्ष्मण मोरे पाटील उर्फ भाऊ पाटील यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार\nज्ञानगंगा सेवाभावी संस्थेच्या वतीने गरजु विद्यार्थ्याना शालेय साहित्याचे वाटप\nमुक्तांगण विज्ञान शोधिका केंद्रातर्फे ‘खेल खेल में’ ; राष्ट्रीय स्तरावरील विज्ञान खेळणी, गेम डिझाईन स्पर्धा\nभाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे शुक्रवारी राष्ट्रवादीत प्रवेश करणार – जयंत पाटील\n कोविंड रुग्णालयाचा घातक कचरा सार्वजनिक ठिकाणी रुग्णालयावर गुन्हा दाखल\nदे दान सुटे गि-याण\nदे दान सुटे गिर्‍याण‐————————नैसर्गिक आणि भौगोलिकदृष्ट्या ग्रहण हे सुर्य आणि चंद्राला लागत असते, जसे सुर्य आणि चंद्र यांना ग्रहण लागते,\nशरीर सौष्ठव स्पर्धेत ऋषीकेश फड दुसरा सिल्व्हर मेडल पटकावून मारली बाजी\nसेवानिवृत्त पुरी गावाचे लक्ष्मण मोरे पाटील उर्फ भाऊ पाटील यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार\nसौ.गेले श्री आले विरोधकांची सारी खटपट व्यर्थ झाले – डाॅ.कुडमूलवार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00752.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%96%E0%A4%82%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%A4", "date_download": "2024-03-05T01:30:58Z", "digest": "sha1:3WSONN3UCUFYJLC6AG5PMEC4RPZ5NEVY", "length": 4328, "nlines": 86, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "खंभातचे आखात - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nसौराष्ट्र म्हणजेच काठियावाड आणि गुजरातचा पश्चिम किनारा यांच्या दरम्यान असलेल्या समुद्राच्या पट्टीला खंभातचे आखात म्हणतात. इंग्रजीत या आखाताचे नाव Gulf of Cambay असे आहे.\nमराठी भाषेत काठियावाडला काठेवाड आणि खंभातला खंबायत म्हणतात. अरबी समुद्राचा गुजरात राज्यामध्ये शिरलेला फाटा. सौराष्ट्राच्या दक्षिण टोकावरील दीवपासून सुरतच्या दक्षिणेकडील दमणपर्यंत खंबायतच्या आखाताची हद्द समजण्यात येते. सुमारे २०० किमी. लांब, २४ ते २०० किमी. रुंद व सरासरी ८ ते १२ मीटर खोल असलेल्या या आखातास पूर्वेकडून तापी, नर्मदा; उत्तरेकडून मही, सा���रमती आणि तिन्ही बाजूंनी अनेक लहान लहान नद्या मिळतात. नद्यांनी आणलेल्या गाळामुळे खंबायत, भडोच, सुरत, भावनगर या एकेकाळच्या भरभराटलेल्या बंदरांचे महत्त्व पुढे कमी कमी होत गेले.\nखंबायतच्या आखातात पाण्याखाली एक शहर सापडले आहे. हे शहर ९,५०० वर्षे जुने असावे. असे असेल तर हे जगातले सर्वात जुने शहर असले पाहिजे.\nशेवटचा बदल ८ जून २०१५ तारखेला २१:५७ वाजता झाला\nया पानातील शेवटचा बदल ८ जून २०१५ रोजी २१:५७ वाजता केला गेला.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 4.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00752.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/krida/ind-vs-sa-will-rohit-sharma-be-the-t20-captain-on-south-africa-tour-bccis-convince-begins-avw-92-4073844/", "date_download": "2024-03-05T01:00:50Z", "digest": "sha1:57ITT6AICLH57AM4JGKYVZSEO74CSYZ6", "length": 27660, "nlines": 337, "source_domain": "www.loksatta.com", "title": "IND vs SA: BCCI will convince Rohit to captain the T20 team Rahane can be dropped from the Test squad", "raw_content": "\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nIND vs SA: ना सूर्या ना हार्दिक; दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर टी-२० कर्णधारपदासाठी BCCI करणार ‘या’ खेळाडूची मनधरणी\nIND vs SA series: एकदिवसीय विश्वचषकादरम्यान घोट्याच्या दुखापतीमुळे टी-२० कर्णधार हार्दिक पंड्या आणखी एका महिन्यासाठी बाहेर झाला आहे. त्यामुळे बीसीसीआय रोहित शर्माने कर्णधारपद भूषवावे यासाठी त्याचे मन वळवण्याचे प्रयत्न करत आहे.\nWritten by स्पोर्ट्स न्यूज डेस्क\nबीसीसीआय 'या' स्टार खेळाडूला कर्णधारपद भूषवावे यासाठी त्याचे मन वळवण्याचे प्रयत्न करत आहे. सौजन्य- (ट्वीटर)\nIndia vs South Africa series: गुरूवारी दक्षिण आफ्रिकेच्या आगामी महत्त्वाच्या दौऱ्यासाठी संघाची घोषणा करण्यापूर्वी बीसीसीआयचे वरिष्ठ अधिकारी रोहित शर्माला टी-२० फॉरमॅटमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व करण्यासाठी मनवण्याचा प्रयत्न करतील. टी-२० विश्वचषक २०२२च्या सेमीफायनलमध्ये टीम इंडियाच्या पराभवानंतर रोहितला टीकेचा सामना करावा लागला होता. याच कारणामुळे तो गेल्या एक वर्षापासून टी-२० खेळलेला नाही. या मालिकेत बीसीसीआयचे सचिव आणि निवड समितीचे निमंत्रक जय शाह दिल्लीत मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांची भेट घेतील आणि संघाशी चर्चा करण्याबरोबरच पुढील मोठ्या स्पर्धेच्या टी-२० विश्वचषकाची ब्लू प्रिंटही तयार करतील.\nरोहितने टी-२० मध्ये पुनरागमन करावे अशी बीसीसीआयची इच्छा आहे\nनुकत्याच पार पडलेल्या एकदिवसीय विश्वचषकादरम्यान घोट्याच्या दुखापतीमुळे टी-२�� कर्णधार हार्दिक पंड्या आणखी एका महिन्यासाठी बाहेर झाला आहे. अशा परिस्थितीत ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेची जबाबदारी सूर्यकुमार यादवकडे देण्यात आली आहे. मात्र, आता टी-२० विश्वचषकाला सात महिने बाकी असताना संघाची तयारी जवळपास सुरू झाली आहे. अशा परिस्थितीत रोहितने पुन्हा टी-२०मध्ये पुनरागमन करावे आणि कर्णधारपदाची जबाबदारी स्वीकारावी, अशी बोर्डाची इच्छा आहे.\nकेएल राहुल अजूनही जायबंदीच;अखेरच्या कसोटी सामन्यातही खेळण्याची शक्यता कमीच\nकसोटी क्रिकेटसाठी दृढनिश्चय आवश्यक रोहित शर्माच्या वक्तव्याचे गावस्करांकडून समर्थन\nVIDEO : ‘काही सेकंद बाकी, सर्वांनी डोकं लावा…’, डीआरएसबाबत रोहित शर्मा गोंधळला, शेवटच्या क्षणी घेतला निर्णय\nVIDEO : ‘हे कोण लिहितंय…’, आयपीएल शूटमध्ये केएल राहुलचा संयम सुटला, स्क्रिप्टवरुन कर्मचाऱ्यावर संतापला\nहेही वाचा: राहुल द्रविडची पुन्हा प्रशिक्षकपदी नियुक्ती झाल्यानंतर गंभीरचे सूचक विधान; म्हणाला, “विश्वचषक पराभवाचा…”\nहार्दिक परत आला तर काय होईल\nरोहितला टी-२० फॉरमॅटमध्ये खेळायचे नसल्याचा अहवाल यापूर्वी आला होता आणि त्याने याबाबत बीसीसीआयला स्पष्टपणे कळवले होते. पण एकदिवसीय विश्वचषकात त्याने ज्या प्रकारे संघाचे नेतृत्व केले त्यामुळे बीसीसीआयला खात्री पटली की त्याने जून-जुलैमध्ये अमेरिकेत होणाऱ्या टी-२० विश्वचषकापर्यंत मर्यादित षटकांचे क्रिकेट खेळावे.\nबीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने गोपनीयतेच्या अटीवर सांगितले की, “हार्दिक परतल्यावर काय होईल हा प्रश्न आहे, पण बीसीसीआयला वाटते की जर रोहितने टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये कर्णधारपद स्वीकारले तर तो टी-२० विश्वचषकात कर्णधारपद सांभाळेल. जर रोहित सहमत नसेल तर सूर्यकुमार दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० सामन्यांचे नेतृत्व करेल.”\nहेही वाचा: IPL 2024: आर. अश्विनने हार्दिक पंड्याबाबत केला मोठा खुलासा; म्हणाला,“मुंबई इंडियन्समध्ये जाण्यासाठी त्याने…”\nके.एल. राहुलच्या टी-२० मध्ये पुनरागमन करण्याबाबतही निर्णय घेतला जाऊ शकतो\nविराट कोहलीने दक्षिण आफ्रिकेत मर्यादित षटकांच्या सामन्यांमधून माघार घेत बोर्डाकडे विश्रांतीची विनंती केली आहे. जोपर्यंत कोहलीचा विषय आहे, तो आयपीएलमध्ये कसा खेळतो यावर सर्व काही अवलं���ून असेल आणि के.एल. राहुलच्या बाबतीतही तेच होईल. आगामी हंगामात राहुल लखनऊ सुपर जायंट्सकडून कर्णधार आणि यष्टीरक्षक फलंदाजाच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याचा फॉर्म पाहूनच त्याच्या टी-२० कारकिर्दीबाबत निर्णय घेतला जाईल. दुसरा प्रश्न वर्कलोड मॅनेजमेंटचा देखील आहे कारण दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर भारताला ११ दिवसात सहा मर्यादित षटकांचे सामने खेळायचे आहेत, ज्यात ५० षटकांचे तीन सामने आहेत.\nवर्कलोड मॅनेजमेंटवरही भर दिला जाईल\nदुसरीकडे, पाच दिवसांच्या अंतरानंतर (२६ डिसेंबर) दोन्ही देशांमधील कसोटी मालिका सुरू होणार आहे. बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने सांगितले की, “पुढील सहा महिन्यांत आयसीसी स्पर्धा होणार असल्याने बीसीसीआय नेहमीच मर्यादित षटकांच्या फॉरमॅटला प्राधान्य देते. ज्यामध्ये विश्वचषकानंतर वन डेला प्राधान्य आहे आणि टी-२० विश्वचषकापर्यंत पाच एकदिवसीय सामने पुरेसे आहेत. त्यामुळे जर रोहितने टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये कर्णधारपद भूषवले तर तो कसोटी सामन्यांसाठी ताजेतवाने होण्यासाठी विश्रांती घेऊ शकतो. याबाबत संघ व्यवस्थापन निर्णय घेईल.”\nभारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका\nमराठीतील सर्व क्रीडा, वर्ल्डकप २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.\n कार्यकाळाबाबत अजूनही स्पष्टता नाही; लक्ष्मणचे ‘एनसीए’मधील पद कायम\nरिवा'ज रिवेंजरिवा'ज रिवेंज (भाग-१) …….पुसेगावातून सात अठ्ठावन्नला साताऱ्याला जाणय्रा गाडीची खूप जण वाट पाहत होते. त्या सगळ्यांमध्ये अशी एक व्यक्ती होती. जी फक्त वाट बघत नव्हती तर डोळे मिटून बस लवकर येण्यासाठी …\nमहेंद्रसिंह धोनी लवकरच नव्या भूमिकेत, एका ओळीच्या फेसबूक पोस्टमुळे चर्चेला उधाण\nधोनीला आकाश अंबानीने शिकवलं दांडिया खेळायला, मग थाला अन् ब्राव्होची जोरदार जुगलबंदी, व्हिडीओ पाहिलात का\nRanji Trophy 2024: शार्दूल ठाकूरच्या अष्टपैलू कामगिरीमुळे मुंबई अंतिम फेरीत; तामिळनाडूवर डावानं विजय\nविदर्भाचे प्रतिआक्रमण; २६१ धावांची आघाडी, राठोड, वाडकरच्या जबाबदार खेळी\nRanji Trophy 2024 : शार्दुल ठाकूरची कमाल वनडे स्टाइलने झळकावले प्रथम श्रेणी क्रिकेटमधील पहिले शतक\nIPL 2024 मधून ‘हे’ मुख्य खेळाडू पडले बाहेर; कोणत्या क्रिकेटपटूंना मिळणार संधी, जाणून घ्या\nPHOTOS : फक्त राजकारणातच नव्हे तर शमी ते ध्रुव जुरेलपर्यंत यूपीची ‘ही’ मुलं क्रिकेटच्या खेळपट्टीवरही आहेत सुपरहिट\nPHOTO : इशान किशन चोरीच्या प्रकरणात सापडला होता रंगेहात, रोहित शर्माने सांगितला किस्सा\nमोबाईल फोन बॅटरीचा स्फोट होऊन बालकाचा मृत्यू…. \nमहायुतीत दबावतंत्राला जोर; शिवसेनेचा २२ तर राष्ट्रवादीचा १६ जागांवर दावा, भाजपची आठवडाभरात बैठक\nसभागृहातील लाचखोरीसाठी लोकप्रतिनिधींना संरक्षण नाही; ऐतिहासिक निर्णय, झारखंड मुक्ती मोर्चा निकाल रद्दबातल\n‘मोदी का परिवार’ने प्रत्युत्तर; लालूप्रसाद यादव यांच्या टीकेनंतर भाजप आक्रमक\nनड्डाही लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात\nसंसदेत सोप्या प्रश्नावर नारायण राणेंचा गोंधळ, दिलं भलतंच उत्तर ‘तो’ व्हिडीओ शेअर करत अंजली दमानिया म्हणाल्या, “नुसती दादागिरी…”\n“महाराष्ट्रात जे झालं, ते काश्मीरमध्ये होऊ नये”, सुप्रिया सुळेंचा जम्मू-काश्मीरबाबत मोदी सरकारला सवाल; म्हणाल्या, “एवढं तर करूच शकता तुम्ही\n“…तर मनोज जरांगेंचे ओबीसी समाजावर उपकार होतील”, छगन भुजबळांचं वक्तव्य, नेमकं काय म्हणाले\nKrishna Janmabhoomi : औरंगजेबानेच तोडलं होतं मथुरेतील केशवदेव मंदिर, कृष्ण जन्मभूमीप्रकरणी ASI चा मोठा खुलासा\nविश्लेषण : पंडित नेहरू आणि इंदिरा गांधी भारतीयांना कमी लेखत होते पंतप्रधान मोदींनी नेमकं कोणत्या भाषणांचा उल्लेख केला\nIND vs ENG : दुसऱ्या कसोटीनंतर इंग्लंडचा आख्खा संघ भारत सोडून दुबईत दाखल\nकार अपघातात पत्नीचा मृत्यू, पतीने स्वतः विरोधात दाखल केला गुन्हा; कुठे घडली घटना\nफटाका फॅक्टरीला आग लागून सहा जणांचा मृत्यू, ५० पेक्षा जास्त लोक होरपळले, मदत आणि बचावकार्यात आगीचा अडथळा\nरोज रात्री १२ ला किंवा नंतर झोपत असाल तर तुमचं शरीर कसं बदलतं पाहा; वजन व कोलेस्ट्रॉलवर होणारा परिणाम व उपाय\nMaharashtra News : “महायुतीचा १५५ कोटींचा मोबाईल घोटाळा”, काँग्रेसचा मोठा आरोप\nरणजी करंडक क्रिकेट स्पर्धा: मुंबईपुढे तमिळनाडूची शरणागती\nविदर्भाचे प्रतिआक्रमण; २६१ धावांची आघाडी, राठोड, वाडकरच्या जबाबदार खेळी\nभारतीय टेबल टेनिस संघ प्रथमच ऑलिम्पिकसाठी पात्र\nमहेंद्रसिंह धोनी लवकरच नव्या भूमिकेत, एका ओळीच्या फेसबूक पोस्टमुळे चर्चेला उधाण\nRanji Trophy 2024: शार्दूल ठाकूरच्या अष्टपैलू कामगिरीमुळे मुंबई अंतिम फेरीत; तामिळनाडूवर डावानं विजय\nIPL 2024: पॅट कमिन्स सनरायझर्स हैदराबादचा नवा कर्णधार\nराजस्थानचा सलामीचा फलंदाज रोहित शर्माचं निधन; ४० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास\nRanji Trophy 2024 : शार्दुल ठाकूरची कमाल वनडे स्टाइलने झळकावले प्रथम श्रेणी क्रिकेटमधील पहिले शतक\nVIDEO : ‘या’ खेळाडूच्या डोक्याला कारकिर्दीत १३व्यांदा लागला चेंडू, रिटायर्ड हर्ट होऊन पॅव्हेलियनमध्ये परतला\nIPL 2024 : गुजरात टायटन्ससाठी वाईट बातमी ३.६ कोटींना खरेदी केलेल्या ‘या’ खेळाडूचा झाला अपघात\nरणजी करंडक क्रिकेट स्पर्धा: मुंबईपुढे तमिळनाडूची शरणागती\nविदर्भाचे प्रतिआक्रमण; २६१ धावांची आघाडी, राठोड, वाडकरच्या जबाबदार खेळी\nभारतीय टेबल टेनिस संघ प्रथमच ऑलिम्पिकसाठी पात्र\nमहेंद्रसिंह धोनी लवकरच नव्या भूमिकेत, एका ओळीच्या फेसबूक पोस्टमुळे चर्चेला उधाण\nRanji Trophy 2024: शार्दूल ठाकूरच्या अष्टपैलू कामगिरीमुळे मुंबई अंतिम फेरीत; तामिळनाडूवर डावानं विजय\nIPL 2024: पॅट कमिन्स सनरायझर्स हैदराबादचा नवा कर्णधार\nतुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का\nफोटो गॅलरीवेब स्टोरीजटॉप न्यूज\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00752.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/nagpur/artificial-insemination-rate-among-cows-and-buffaloes-in-the-state-is-only-18-percent-ppd-88-mrj-95-4074286/", "date_download": "2024-03-05T00:38:30Z", "digest": "sha1:LIW6LN77Z24XHCL36JLWIH4IIIRPYPN5", "length": 24143, "nlines": 326, "source_domain": "www.loksatta.com", "title": "राज्यात गाय-म्हशींमध्ये कृत्रिम रेतनाचे प्रमाण केवळ १८ टक्के | Artificial insemination rate among cows and buffaloes in the state is only 18 percent", "raw_content": "\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nराज्यात गाय-म्हशींमध्ये कृत्रिम रेतनाचे प्रमाण केवळ १८ टक्के\nराज्यातील पैदासक्षम गाय-म्हशींमध्ये कृत्रिम रेतनाचे प्रमाण केवळ १८ टक्के असल्याचे समोर आले आहे.\nWritten by लोकसत्ता टीम\nराज्यातील दूध उत्पादन क्षमता वाढण्यासाठी गाय व म्हशींचे वंधत्व निवारण उपक्रम पशुसंवर्धन विभागाकडून राबविण्यात येणार आहे.(फोटो- संग्रहित छायाचित्र)\nअकोला : राज्यातील पैदासक्षम गाय-म्हशींमध्ये कृत्रिम रेतनाचे प्रमाण केवळ १८ टक्के असल्याचे समोर आले आहे. राज्यात वंध्यत्व असलेल्या व माजावर न येणाऱ्या गाय-म्हशींची संख्या सुमारे ४० लाख आहे. राज्यातील दूध उत्पादन क्षमता वाढण्यासाठी गाय व म्हशींचे वंधत्व निवारण उपक्रम पशुसंवर्धन विभागाकडून राबविण्यात येणार आहे.\n“मविआचं जागावाटप पार पडलं, तिन्ही पक्षांमध्ये…”, बैठकीनंतर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; व���चितच्या मागणीवर म्हणाले…\nअवघ्या ४ महिन्यांची कैवल्या ओळखते भाज्या, चित्रे, प्राणी, पक्षींसह १२० वस्तू स्वत:च्या नावे केला जागतिक विक्रम\n“शेतकऱ्यांना चक्रव्यूहात ठेवून पंतप्रधान अलहान मोदीच्या आत्मनंदात”, शेतकरी आंदोलनावरून ठाकरे गटाची टीका\nराज्यात नव्या वर्षात २७०० जणांना करोनाची बाधा, ‘जे.एन.१’बाधित रुग्णांची संख्या ६६६ वर; २१ रुग्णांचा मृत्यू\nवंधत्व हे गाय, म्हैस भाकड राहण्याचे प्रमुख कारण आहे. सर्वसाधारणपणे कालवडी २५० किलो व वासरे २७५ किलो शारीरिक वजन गाठल्यानंतर पहिला माज दर्शवतात. जनावरांमध्ये सलग तीन आठवडे वजनात घट दिसून आल्यास त्यांच्यात प्रजननाची कमतरता व वंधत्वाची बाधा आढळते. त्यामुळे जनावरांना रोज एक किलो पशुखाद्य, मुबलक हिरवा व वाळलेला चारा, मुक्तसंचार, व्यवस्थापनात व्यायम, रोज ५० ग्रॅम खनिजमिश्रण, जंतनाशके, भरपूर पाणी याचे नियोजन आवश्यक आहे, असे पशुसंवर्धन विभागाकडून सांगण्यात आले.\nआणखी वाचा-‘अमृत संस्थे’ला वालीच नाही का खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकातील युवकांच्या उन्नतीसाठी…\nराज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत अकोला जिल्ह्यात दुधाळ गाय-म्हशींची दूध उत्पादनक्षमता कमी आहे. त्यामुळे गावोगाव वंधत्व निवारण उपक्रम राबविला जाणार आहे. शेतकरी, पशुपालक यांच्याकडील गाय-म्हशींमध्ये उद्भवलेल्या वंध्यत्वाचे निवारण करण्यासाठी अभियानाला सुरुवात झाली. मोहिमेत गावोगावात गाय-म्हशींची तपासणी व उपचारावर मार्गदर्शन केले जाणार आहे, असे पशुसंवर्धन उपायुक्त जगदीश बुकतारे यांनी सांगितले.\nतपासणीनंतर काही कमतरता आढळल्यास योग्य औषधोपचार आवश्यक असतात. गास-म्हशी व्याल्यानंतर ९० दिवसांच्या आत माजावर येऊन गाभण राहिल्यास त्यांच्यातील दोन वेतातील काळ कमी होण्यास मदत होते. गाय- म्हशी माजावर आल्यानंतर त्यांच्यामध्ये योग्यवेळी कृत्रिम रेतन न केल्यास जनावरांच्या दोन वेतांतील अंतर वाढणे, वर्षाला वासरू न मिळणे व खाद्यावरील खर्च होऊन पशुपालकाचे नुकसान होते. त्यामुळे यावर उपाययोजनेसाठी पशुपालकांनी अभियानात जनावरांवर उपचार करून घ्यावे, असे आवाहन डॉ. जगदीश बुकतारे यांनी केले.\nआणखी वाचा-हिवाळी अधिवेशन : विधानपरिषदेत आतापर्यंत १८०० वर प्रश्न; आजपासून लक्षवेधी स्वीकारणार\nअभियानामध्ये पशुंचा आहार व ��्वास्थ्य, तसेच पशुधनाची वंधत्व तपासणी करून निदान करण्यात येणार आहे. जंत, गोचिड, गोमाशा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पशुधनावर, तसेच गोठ्यामध्ये नियमितपणे औषधी फवारणी, तसेच गाय-म्हशींमध्ये नियमित कालांतराने जंतनाशकाचा वापर करण्यावर मार्गदर्शन केले जाईल, असे डॉ. बुकतारे यांनी सांगितले.\nNagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.\nआजचा ई-पेपर : नागपूर / विदर्भ\nरिवा'ज रिवेंजरिवा'ज रिवेंज (भाग-१) …….पुसेगावातून सात अठ्ठावन्नला साताऱ्याला जाणय्रा गाडीची खूप जण वाट पाहत होते. त्या सगळ्यांमध्ये अशी एक व्यक्ती होती. जी फक्त वाट बघत नव्हती तर डोळे मिटून बस लवकर येण्यासाठी …\nपाच दिवसांत मोदी दुसऱ्यांदा नागपुरात, विमानतळावर गडकरी…\nवाशिम : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढेच जानकर म्हणाले “…अन्यथा भावना गवळी …”\nआता पाचवी आणि आठवीची वार्षिक परीक्षा होणार, नवीन शैक्षणिक धोरणानुसार ‘हा’ मोठा बदल\nपक्षाचा नाही आता जातीचाच उमेदवार हवा ; भंडारा-गोंदियात “जातकारण” तापले\nएमपीएससीतर्फे नवीन पदभरती जाहीर; या पदांसाठी करता येणार अर्ज\n ‘रात्रीस खेळ चाले’ फेम अभिनेत्री अडकली विवाहबंधनात, फोटो आले समोर\n‘कैदी’ ते ‘जन गण मन’, OTT वरील हे ७ क्राईम थ्रिलर चित्रपट तुम्हाला नक्की आवडतील\nPhotos: टीना डाबी यांच्या IAS बहिणीने IPS अधिकाऱ्याशी केलं लग्न, त्यांच्या पतीचं महाराष्ट्राशी आहे कनेक्शन\nमोबाईल फोन बॅटरीचा स्फोट होऊन बालकाचा मृत्यू…. \nमहायुतीत दबावतंत्राला जोर; शिवसेनेचा २२ तर राष्ट्रवादीचा १६ जागांवर दावा, भाजपची आठवडाभरात बैठक\nसभागृहातील लाचखोरीसाठी लोकप्रतिनिधींना संरक्षण नाही; ऐतिहासिक निर्णय, झारखंड मुक्ती मोर्चा निकाल रद्दबातल\n‘मोदी का परिवार’ने प्रत्युत्तर; लालूप्रसाद यादव यांच्या टीकेनंतर भाजप आक्रमक\nनड्डाही लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात\nसंसदेत सोप्या प्रश्नावर नारायण राणेंचा गोंधळ, दिलं भलतंच उत्तर ‘तो’ व्हिडीओ शेअर करत अंजली दमानिया म्हणाल्या, “नुसती दादागिरी…”\n“महाराष्ट्रात जे झालं, ते काश्मीरमध्ये होऊ नये”, सुप्रिया सुळेंचा जम्मू-काश्मीरबाबत मोदी सरकारला सवाल; म्हणाल्या, “एवढं तर करूच शकता तुम्ही\n“…तर मनोज जरांगेंचे ओबीसी समाजावर उपकार होतील”, छगन भुजबळांचं वक्त���्य, नेमकं काय म्हणाले\nKrishna Janmabhoomi : औरंगजेबानेच तोडलं होतं मथुरेतील केशवदेव मंदिर, कृष्ण जन्मभूमीप्रकरणी ASI चा मोठा खुलासा\nविश्लेषण : पंडित नेहरू आणि इंदिरा गांधी भारतीयांना कमी लेखत होते पंतप्रधान मोदींनी नेमकं कोणत्या भाषणांचा उल्लेख केला\nIND vs ENG : दुसऱ्या कसोटीनंतर इंग्लंडचा आख्खा संघ भारत सोडून दुबईत दाखल\nकार अपघातात पत्नीचा मृत्यू, पतीने स्वतः विरोधात दाखल केला गुन्हा; कुठे घडली घटना\nफटाका फॅक्टरीला आग लागून सहा जणांचा मृत्यू, ५० पेक्षा जास्त लोक होरपळले, मदत आणि बचावकार्यात आगीचा अडथळा\nरोज रात्री १२ ला किंवा नंतर झोपत असाल तर तुमचं शरीर कसं बदलतं पाहा; वजन व कोलेस्ट्रॉलवर होणारा परिणाम व उपाय\nMaharashtra News : “महायुतीचा १५५ कोटींचा मोबाईल घोटाळा”, काँग्रेसचा मोठा आरोप\nMore From नागपूर / विदर्भ\nवर्धा : कार्यक्रम सोडून खानावळी झोडणारा संपर्कप्रमुख नको – कोणाचा आहे आरोप जाणून घ्या…\nयवतमाळ : प्रकल्प अधिकाऱ्याला घातला चक्क नोटांचा हार, काय आहे प्रकार…\n‘लैगिक संबंधाचे वय १८ पण लग्नाचे वय २१ हा मोठा…’ – कोण व का म्हणतयं जाणून घ्या\nमुलींच्या शाळेत पुरुषांना नोकरी नाकारणे चुकीचे, वाचा न्यायालय काय म्हणाले…\nपक्षाचा नाही आता जातीचाच उमेदवार हवा ; भंडारा-गोंदियात “जातकारण” तापले\nनागपूरच्या जेनिफर वर्गीसला आंतरराष्ट्रीय टेबलटेनिस स्पर्धेत रौप्य पदक…\nनागपूर: भाजयुमोच्या नमो संमेलनाविरोधात आंदोलन; पोलिसांकडून लाठीमार, अनेकांना अटक\nमहायुतीच्या जागा वाटपाचा निर्णय आठ-दहा दिवसात -फडणवीस\nतापमान वाढत असतांनाच आज मध्यरात्रीपासून कंत्राटी वीज कर्मचारी संपावर\nवाशिम : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढेच जानकर म्हणाले “…अन्यथा भावना गवळी …”\nवर्धा : कार्यक्रम सोडून खानावळी झोडणारा संपर्कप्रमुख नको – कोणाचा आहे आरोप जाणून घ्या…\nयवतमाळ : प्रकल्प अधिकाऱ्याला घातला चक्क नोटांचा हार, काय आहे प्रकार…\n‘लैगिक संबंधाचे वय १८ पण लग्नाचे वय २१ हा मोठा…’ – कोण व का म्हणतयं जाणून घ्या\nमुलींच्या शाळेत पुरुषांना नोकरी नाकारणे चुकीचे, वाचा न्यायालय काय म्हणाले…\nपक्षाचा नाही आता जातीचाच उमेदवार हवा ; भंडारा-गोंदियात “जातकारण” तापले\nनागपूरच्या जेनिफर वर्गीसला आंतरराष्ट्रीय टेबलटेनिस स्पर्धेत रौप्य पदक…\nतुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का\nफोटो गॅलरीवेब स्टोरीजटॉप न्यूज\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00752.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.economictimes.com/budget/news/five-lakh-crore-hit-to-adani-group-in-three-days-gautam-adani-falls-in-rich-list/articleshow/97439053.cms", "date_download": "2024-03-05T00:39:25Z", "digest": "sha1:E5HTCNFBL3DFLYK2D7NKRHOAE6Q6WM7X", "length": 11433, "nlines": 59, "source_domain": "marathi.economictimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nGautam Adani: अदानी समूहाला तीन दिवसांत 5 लाख कोटींचा फटका, गौतम अदानी श्रीमंतांच्या यादीत घसरले\nAdani Group : अदानी समूहाच्या सूचीबद्ध दहापैकी सात कंपन्यांच्या शेअर्समध्ये सोमवारी तिसऱ्या दिवशीही घसरण सुरूच आहे. सर्वात मोठी घसरण अदानी टोटल गॅस आणि अदानी ट्रान्समिशनच्या शेअर्समध्ये झाली आहे.\nमुंबई : अदानी समूहाच्या बहुतांश कंपन्यांच्या शेअर्समधील घसरण (Adani group companies Shares fall) सोमवारी तिसऱ्या दिवशीही कायम राहिली. यामुळे अदानी समूहाला तीन दिवसांत 65 अब्ज डॉलर (सुमारे 5.3 लाख कोटी रुपये) चे नुकसान झाले आहे. गेल्या आठवड्यात बुधवारी अमेरिकेतील शॉर्ट सेलिंग कंपनी हिंडनबर्गने अदानी समूहावर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर बुधवारी आणि शुक्रवारी अदानी समूहाच्या कंपन्यांमध्ये मोठी घसरण झाली.\nनिव्वळ संपत्तीतही मोठी घसरण\nसोमवारी यापैकी काही कंपन्यांचे शेअर्सही घसरले. यामुळे अदानी समूहाच्या कंपन्यांचे मार्केट कॅप 5.3 लाख कोटी रुपयांनी कमी झाले आहे. शेअर्सच्या घसरणीमुळे कंपनीचे अध्यक्ष गौतम अदानी (Gautam Adani) यांच्या निव्वळ संपत्तीतही मोठी घसरण झाली आहे. तीन दिवसांत त्यांची संपत्ती सुमारे 37 अब्ज डाॅलर (30,20,51,35,00,000 रुपये) कमी झाली. फोर्ब्सच्या मते, अदानी यांच्या संपत्तीत सोमवारी 8.3 अब्ज डॉलरची घट झाली आहे.\nAdani and Hindenburg report : 'राष्ट्रवादाच्या नावाखाली फसवणूक लपवता येणार नाही'; अदानींना हिंडेनबर्गने पुन्हा डिवचले\nअदानी समूहाच्या सूचीबद्ध दहापैकी सात कंपन्यांच्या शेअर्समध्ये सोमवारी तिसऱ्या दिवशीही घसरण सुरूच आहे. सर्वात मोठी घसरण अदानी टोटल गॅस आणि अदानी ट्रान्समिशनच्या शेअर्समध्ये झाली आहे. या कंपन्यांचे शेअर्स 20 टक्क्यांच्या घसरणीसह लोअर सर्किटला आले. अदानी ग्रीन एनर्जीचे शेअर्सही 18.11 टक्क्यांनी घसरले. अदानी पॉवर, अदानी विल्���र आणि एनडीटीव्ही 5 टक्के आणि अदानी पोर्ट्स 1.11 टक्क्यांनी घसरले. समूहाची प्रमुख कंपनी अदानी एंटरप्रायझेस 3.36 टक्के, एसीसी 0.48 टक्के आणि अंबुजा सिमेंटचे शेअर्स 2.15 टक्के वधारले.\nफोर्ब्सच्या रिअल टाइम अब्जाधीशांच्या यादीनुसार, अदानी यांच्या संपत्तीत सोमवारी 8.3 अब्ज डॉलरची घट झाली आहे आणि श्रीमंतांच्या यादीत ते आठव्या क्रमांकावर घसरले आहेत. आता त्यांची एकूण संपत्ती रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांच्यापेक्षा चार अब्ज डॉलर्स जास्त आहे. या यादीत अंबानी सध्या दहाव्या क्रमांकावर आहेत. यादीत फ्रान्सचा बर्नार्ड अर्नॉल्ट 213 अब्ज डॉलर्ससह पहिल्या क्रमांकावर आहे. एलन मस्क दुसऱ्या, जेफ बेझोस तिसऱ्या, लॅरी एलिसन चौथ्या, वॉरेन बफे पाचव्या, बिल गेट्स सहाव्या क्रमांकावर आहेत.\nAdani vs Hindenburg Research : आमचे व्यवहार भारतीय कायदे आणि मानकांचे पालन करतात; अदानी समूहाचे हिंडनबर्गला पुन्हा प्रत्युत्तर\nइकॉनॉमिक टाइम्स मराठी' मध्ये वरिष्ठ डिजिटल कंटेंट प्रोड्युसर पदावर कार्यरत. प्रिंट, टीव्ही आणि डिजिटल पत्रकारितेत 14 वर्षांचा अनुभव. आर्थिक क्षेत्रातील बातम्या, शेअर बाजार, म्युच्युअल फंड विषयांवर लिखाणाची आवड. 'आपलं महानगर' वृत्तपत्रातून करियरला सुरुवात केली. यापूर्वी पुढारी, मी मराठी, नवशक्ती, कृषीवल आदी वृत्तपत्रांमध्ये तसेच मुंबई लाईव्ह, माय महानगर वेबसाईटमध्ये कार्यरत.Read More\nमालमत्ता खरेदी करण्यासाठी जगातील श्रीमंतांची दुबईला पसंती, भारतीयांकडून 7 वर्षांत 1.86 लाख कोटींची खरेदीमहत्तवाचा लेख\nबजेट क्रिप्टोकरन्सी वेल्थ MSME बातम्या बाजार\nअदानी पॉवर शेअरची किंमत BF गुंतवणूक शेअर किंमत अदानी विल्मर शेअरची किंमत मेंथा तेलाची किंमत एस्कॉर्ट्स लीडिंग सेक्टर्स फंड डायरेक्ट-ग्रोथ SBI बॅलन्स अॅडव्हांटेज फंड नियमित एसबीआय स्मॉल कॅप फंड एसबीआय इक्विटी हायब्रिड फंड टाटा डिजिटल इंडिया फंड डायरेक्ट अॅक्सिस ब्लूचिप फंड\nमेंथा तेलाची किंमत एस्कॉर्ट्स लीडिंग सेक्टर्स फंड डायरेक्ट-ग्रोथ SBI बॅलन्स अॅडव्हांटेज फंड नियमित एसबीआय स्मॉल कॅप फंड एसबीआय इक्विटी हायब्रिड फंड टाटा डिजिटल इंडिया फंड डायरेक्ट अॅक्सिस ब्लूचिप फंड क्वांट टॅक्स प्लॅन डायरेक्ट\nएस्कॉर्ट्स लीडिंग सेक्टर्स फंड डायरेक्ट-ग्रोथ SBI बॅलन्स अॅडव्हांटेज फंड नियमित एसबीआय स्मॉल कॅप फंड एसबीआय इक्विटी हायब्रिड फंड टाटा डिजिटल इंडिया फंड डायरेक्ट अॅक्सिस ब्लूचिप फंड क्वांट टॅक्स प्लॅन डायरेक्ट\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00754.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8.%E0%A4%AA%E0%A5%82._%E0%A5%A9%E0%A5%A7%E0%A5%A7", "date_download": "2024-03-05T00:14:27Z", "digest": "sha1:4YOYVJVGKZQPLDWN6KDYC4WGUQY56GGO", "length": 3416, "nlines": 121, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "इ.स.पू. ३११ - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nसहस्रके: इ.स.पू.चे १ ले सहस्रक\nशतके: पू. ५ वे शतक - पू. ४ थे शतक - पू. ३ रे शतक\nदशके: पू. ३३० चे - पू. ३२० चे - पू. ३१० चे - पू. ३०० चे - पू. २९० चे\nवर्षे: पू. ३१४ - पू. ३१३ - पू. ३१२ - पू. ३११ - पू. ३१० - पू. ३०९ - पू. ३०८\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\n१ महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी\nमहत्त्वाच्या घटना आणि घडामोडी संपादन\nशेवटचा बदल १७ एप्रिल २०२२ तारखेला २३:०४ वाजता झाला\nया पानातील शेवटचा बदल १७ एप्रिल २०२२ रोजी २३:०४ वाजता केला गेला.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 4.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00754.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://amazonnews.in/buy-cool-tv-units-from-amazon/", "date_download": "2024-03-05T01:07:34Z", "digest": "sha1:ELVNCK37HLSZUVD3I3TQXA4PV575EMRE", "length": 9196, "nlines": 52, "source_domain": "amazonnews.in", "title": "Amazon : वरून खरेदी करा स्वस्तात मस्त टीव्ही युनिट ; लिविंग रूम ला द्या भारी लूक", "raw_content": "\nAmazon : वरून खरेदी करा स्वस्तात मस्त टीव्ही युनिट ; लिविंग रूम ला द्या भारी लूक\nAmazon : लिव्हिंग रूम हे घराचे हार्ट आहे आणि बहुतेक लोक फक्त या खोलीत टीव्ही लावतात. आता भिंतीवर टीव्ही असाच टांगला तर संपूर्ण खोली निर्जीव आणि कंटाळवाणी वाटेल. जर तुम्हाला हा कंटाळवाणा लुक आधुनिक करायचा असेल तर तुम्ही टीव्ही युनिट वापरू शकता. आजकाल, हे फर्निचर (Amazon) खूप लोकप्रिय होत आहेत.\nतुम्हालाही घरासाठी आधुनिक डिझाइन केलेले टीव्ही युनिट घ्यायचे असेल, तर तुम्ही येथे दिलेल्या यादीतून निवड करू शकता. हे टीव्ही कॅबिनेट डिझाईन्स वॉल माउंटिंग आणि ग्राउंड माउंटिंग दोन्ही पर्यायांमध्ये येतात. यामध्ये तुम्हाला अनेक शेल्फ्स, रॅक मिळतात, ज्यामध्ये तुम्ही सजावटीच्या वस्तू ठेवू शकता. हे आधुनिक टीव्ही युनिट डिझाइन करण्यासाठी उच्च दर्जाचे लाकूड वापरले गेले आहे, जे टीव्ही युनिट टिकाऊ आणि मजबूत बनवते.\nहे सर्वात लोकप्रिय टीव्ही युनिट आहे, ज्याला वापरकर्त्यांनी 4.5 स्टार रेट केले आहेत. ���े टीव्ही कॅबिनेट डिझाइन 43 इंचांपर्यंतच्या टीव्हीसाठी योग्य आहे. यामुळे तुमच्या लिव्हिंग रूमला खूप डेकोरेटिव्ह लुक मिळेल. हे टीव्ही युनिट मजबूत लाकडापासून बनविलेले आहे, जे टफ आहे. हे सहजासहजी खराब होत नाही आणि तुमच्या लिव्हिंग रूमच्या सौंदर्यात भर घालते. याची मूळ किंमत १४, ५०० रुपये असून Amazon वर हे युनिट तुम्हाला केवळ 7700 रुपयात मिळेल.\nहे एकापेक्षा जास्त शेल्फसह येते, ज्यामध्ये तुम्ही पुस्तके, सजावटीच्या वस्तू, रिमोट किंवा इतर वस्तू ठेवू शकता. हे तुमच्या लिव्हिंग रूमला अतिशय डेकोरेटिव्ह स्वरूप देते. तुम्ही हे युनिट भिंतीवर लावू शकता. पांढर्‍या रंगाशिवाय इतर रंगांचे पर्यायही यामध्ये उपलब्ध आहेत. या कॅबिनेट डिझाइनचे फिनिशिंग अतिशय स्मूद आणि चांगले आहे. हे टीव्ही कॅबिनेट एका वर्षाच्या वॉरंटीसह येत आहे. याची मूळ किंमत ९९९९ रुपये आहे मात्र Amazon वर हे युनिट तुम्हाला केवळ 3824 रुपयात मिळते आहे.\nजर तुम्हाला मोठ्या दिवाणखान्याला आकर्षक लूक द्यायचा असेल तर तुम्ही हे टीव्ही युनिट डिझाइन आणू शकता. हे 60 इंच आकारापर्यंतच्या टीव्हीसाठी योग्य आहे. हे वेंज आणि पांढऱ्या रंगाचे टीव्ही कॅबिनेट बनवण्यासाठी इंजीनियर्ड लाकडाचा वापर करण्यात आला आहे. या टीव्ही स्टँड डिझाईनमध्ये, तुम्हाला एका बाजूला एक खुला रॅक मिळतो आणि दुसऱ्या बाजूला दरवाजा येतो. त्याची रचना अतिशय आधुनिक आणि सुंदर आहे. हे टीव्ही युनिट 211 सेमी लांबी, 39.8 सेमी रुंदी आणि 175 सेमी उंचीच्या आकारात येते. याची मूळ किंमत २२४९९ रुपये आहे मात्र Amazon वर हे युनिट तुम्हाला 17999 रुपयात मिळते.\nतुम्हाला या टीव्ही कॅबिनेटमध्ये 7 शेल्फ् मिळतात, जे 15 मिमी युरोपियन मानक इंजिनीयर्ड लाकडापासून बनलेले आहे. तुम्ही हे टीव्ही युनिट जमिनीवर ठेऊ शकता आणि खोलीला एक आकर्षक लुक देऊ शकता. याला वाळवी लागत नाही. हॉलसाठी हे टीव्ही युनिट डिझाइन 180 x 39.5 x 61 सेमी आकारात येते. या टीव्ही टेबलला स्टायलिश आधुनिक लुक देण्यासाठी आणि अतिरिक्त टिकाऊपणा देण्यासाठी लाकडी पाय आहेत. आर्द्रतेपासून संरक्षण करण्यासाठी त्यावर लॅमिनेशन लावले आहे. Amazon वर याची किंमत 6799 रुपये आहे.\nहे सिम्पल लुक असलेले टीव्ही स्टँड घरी आणू शकता. हे टीव्ही कॅबिनेट डिझाइन 32 इंच ते 50 इंच आकाराच्या टीव्हीसाठी योग्य आहे. तुम्ही ते लिव्हिंग रूमच्या फ्लोअर वर आरामात ठेवू शकता. हा ड्युअल ब्राऊन कलर टीव्ही स्टँड तुमच्या घराच्या भिंतीशी चांगला जुळेल आणि स्टायलिश आणि आधुनिक लुक देईल. तथापि, आपण हे टीव्ही स्टँड डिझाइन मागील भिंतीवर देखील ठेवू शकता. टीव्ही स्टँड म्हणून वापरात नसताना, तुमचे प्लेस्टेशन, सेट टॉप बॉक्स, राउटर, रिमोट, मासिके, स्पीकर, सजावट इत्यादी साठवण्यासाठी वापरले जाऊ शकते. Amazon वर याची किंमत 4999 रुपये आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00755.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://live.jagmitra.com/%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%B8-%E0%A4%B5-%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%AF%E0%A4%82%E0%A4%9E%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%A8/", "date_download": "2024-03-05T00:41:11Z", "digest": "sha1:CKF4OS7SSZOLDLUM3XM7JCQQ3X3JSX2L", "length": 10640, "nlines": 84, "source_domain": "live.jagmitra.com", "title": "पोलीस व आरोग्य यंञनेचा सन्मान करा – Jagmitra", "raw_content": "\nदे दान सुटे गि-याण\nवैद्यकीय अधिक्षक डॉ.अरूण गुट्टे यांची कर्तव्यनिष्ठा\nडॉ.शालिनीताई कराड यांना मातृशोक\nदैनिक जगमिञ आजचा अंक\nडॉ.शालिनीताई कराड यांना मातृशोक\nपोलीस व आरोग्य यंञनेचा सन्मान करा\nगेवराई प्रतिनिधी / देवराज कोळे गेवराई तालुक्यातील पाङळसिंगी टोल नाक्याजवळ आज राजमाता जिजाऊ फाऊंङेशनचे अध्यक्ष युवा पञकार गोपाल भैय्या चव्हाण व पञकार देवराज कोळे यानी महामार्ग पोलीस कर्मचारी याची कोरोणा काळात कामाबद्दल भेट घेऊन चर्चा केली व मास्क दिले व कामाचे कौतुक करुन अभिनंदन केले आहे सविस्तर असे की कोरोणा लाॅकङाऊन मध्ये आरोग्यसेवा पोलीस कर्मचारी याच्यासह शिक्षक. ग्रामपंचायत सरपंच ग्रा प सदस्य ग्रा प कर्मचारी. आंगणवाङी सेवीका सर्वच अधीकारी वर्गाने कोरोणा मध्ये भरीव काम केले त्यात ट्राफीक पोलीस बांधवानी उन वारा पाऊस याची तम्मा न बाळगता काम केले आज गेवराई तालुक्यातील पाङळसिंगी फाटा येथे महामार्गावर टोल नाका येथे राजमाता जिजाऊ फाऊंङेशनचे अध्यक्ष युवा पञकार गोपाल भैय्या चव्हाण व पञकार देवराज कोळे यानी सदिच्छ भेट घेत महामार्ग पोलीस पथक गेवराई याच्या सोबत चर्चा केली व मास्क भेट देऊन कौतुक अभिनंदन केले पोलीस महार्ग सुरक्षा पथक गेवराई चे कर्मचारी हे पि आय प्रविणकुमार बांगर साहेब याच्या मार्गदर्शनाखाली मिसाळ साहेब, शेख साहेब , रुपनर साहेब,गिरी साहेब,घुगे साहेब हे सध्या पाङळसिंगी टोल नाका येथे कार्यरत आहेत\nजेईई, नीट तसेच एमपीएससी विद्यार्थ्यांच्या मदतीला धावले धनंजय मुंडे\nगुंडाकडुन अल्पवयीन मुलींच्या घरावर द���डफेक करत छेड;सहा जणांविरुध्द गुन्हा .\n‘शेतकरी’ गणेशमूर्ती भांडार यांचा समाज उपयोगी उपक्रम\nगणेशोत्सवसाठी जिल्ह्यातील सर्व गणेश मंडळे यांना परवानगी देण्यासाठी धर्मादाय सहायक आयुक्त कार्यालय सुरु\nगावठी दारूचे तीन अड्डे उध्वस्त\nदे दान सुटे गि-याण\nदे दान सुटे गिर्‍याण‐————————नैसर्गिक आणि भौगोलिकदृष्ट्या ग्रहण हे सुर्य आणि चंद्राला लागत असते, जसे सुर्य आणि चंद्र यांना ग्रहण लागते,\nविदर्भाप्रमाणे उर्वरित महाराष्ट्रातील कैकाडी समाजाचा अनुसूचित जातीत समावेश करण्यासाठी विधिमंडळाचा ठराव घेऊन केंद्र सरकारकडे शिफारस करणार ; धनंजय मुंडे\nमुस्लिम आरक्षण वर निर्णय घ्या नसता,कांग्रेस, राष्ट्रवादी नगरसेवक व पदाधिकारी राजीनामा देतील\nक्रांतीवीर लहूजी साळवे स्मारकाच्या भूसंपादनासाठी सामाजिक न्याय विभागाने पुढाकार घ्यावा ; उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे\nबीड जिल्हा कुस्तीगीर परिषदेचे उपाध्यक्ष मुरलीधर मुंडे यांच्या हस्ते शरीर सौष्ठव स्पर्धेत व्दितीय क्रमांक मिळवल्याबद्दल ऋषिकेश फड व किरण गिरामयांचा सत्कार\nसेवानिवृत्त पुरी गावाचे लक्ष्मण मोरे पाटील उर्फ भाऊ पाटील यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार\nज्ञानगंगा सेवाभावी संस्थेच्या वतीने गरजु विद्यार्थ्याना शालेय साहित्याचे वाटप\nमुक्तांगण विज्ञान शोधिका केंद्रातर्फे ‘खेल खेल में’ ; राष्ट्रीय स्तरावरील विज्ञान खेळणी, गेम डिझाईन स्पर्धा\nभाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे शुक्रवारी राष्ट्रवादीत प्रवेश करणार – जयंत पाटील\n कोविंड रुग्णालयाचा घातक कचरा सार्वजनिक ठिकाणी रुग्णालयावर गुन्हा दाखल\nदे दान सुटे गि-याण\nदे दान सुटे गिर्‍याण‐————————नैसर्गिक आणि भौगोलिकदृष्ट्या ग्रहण हे सुर्य आणि चंद्राला लागत असते, जसे सुर्य आणि चंद्र यांना ग्रहण लागते,\nशरीर सौष्ठव स्पर्धेत ऋषीकेश फड दुसरा सिल्व्हर मेडल पटकावून मारली बाजी\nसेवानिवृत्त पुरी गावाचे लक्ष्मण मोरे पाटील उर्फ भाऊ पाटील यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार\nसौ.गेले श्री आले विरोधकांची सारी खटपट व्यर्थ झाले – डाॅ.कुडमूलवार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00755.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%AA%E0%A5%A8%E0%A5%AF", "date_download": "2024-03-05T01:35:01Z", "digest": "sha1:AFQEJG7AY6G3I73XVQHC6OLNCQG5JAWS", "length": 3950, "nlines": 161, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "इ.स. ४२९ - विकिपीडिया", "raw_content": "\nप्र���ेश करा(लॉग इन करा)\nइसवी सनाच्या पहिल्या सहस्रकातील एक वर्ष\nसहस्रके: इ.स.चे १ ले सहस्रक\nशतके: ४ थे शतक - ५ वे शतक - ६ वे शतक\nदशके: ४०० चे - ४१० चे - ४२० चे - ४३० चे - ४४० चे\nवर्षे: ४२६ - ४२७ - ४२८ - ४२९ - ४३० - ४३१ - ४३२\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\n१ महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी\nमहत्त्वाच्या घटना आणि घडामोडी संपादन\nशेवटचा बदल १७ एप्रिल २०२२ तारखेला २२:५४ वाजता झाला\nया पानातील शेवटचा बदल १७ एप्रिल २०२२ रोजी २२:५४ वाजता केला गेला.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 4.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00755.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://bhumiputrachihak.com/news/10408", "date_download": "2024-03-05T00:43:02Z", "digest": "sha1:NDE6TAF7ZLCLJOPJBDZ643KJSMRPLWGX", "length": 12521, "nlines": 95, "source_domain": "bhumiputrachihak.com", "title": "चिंताजनक :- यंदाही झाली कापूस पिकाची उलंगवाडी. कापूस उत्पादनात घट. | Bhumiputrachi hak", "raw_content": "\nHome वरोरा चिंताजनक :- यंदाही झाली कापूस पिकाची उलंगवाडी. कापूस उत्पादनात घट.\nचिंताजनक :- यंदाही झाली कापूस पिकाची उलंगवाडी. कापूस उत्पादनात घट.\nसरकारच्या दुटप्पी धोरणाचा शेतकऱ्यांना फटका, कापसाचे भावही माघारले, शेतकरी चिंतेत.\nशेतकऱ्यांना एकीकडे अस्मानी सुलतानी संकटाला सामोरे जावे लागताहेत तर दुसरीकडे शासनाच्या दुटप्पी धोरणाचा फटका व त्यामुळे पिकांचे भाव कोसळल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढते अशातच यंदाही डिसेंबर अखेर कापूस पिकाची उलंगवाडी झाली.त्यामुळे कापूस उत्पादनाची आशा हिरावलेली आहे. उत्पादनात कमालीची घट आणि कापसाचे बाजारभाव माघारल्याने शेतकरी विवंचनेत आहे. वरोरा तालुक्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांत संभ्रम अवस्था निर्माण झाली आहे.\nयावर्षी झालेली अतिवृष्टीने पिंकाची वाढ़ खुंटली, बऱ्याच शेतकऱ्यांनी अती पावसामुळे नुकसान झालेले पीक मोडून रब्बी हंगामी पिकांची पेरणी केली. जेमतेम आलेल्या कापूस पिकावर शेतीचे गणित अवलंबून असतांना काही शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च निघणे जिकरीचे झाले आहे. कापूस पिकात लावलेले तूर पीक मर रोगाने हातचे गेले. यावर्षी कापूस पिकाची उत्पादन सरासरी 3 ते 5 किंटलची आहे. मात्र या वर्षी 30 टक्क्याने उत्पादन खर्च वाढल्याने कापूस उत्पादकांना मिळणारा नफा नाहीसा आहे.मागील वर्षीच्या तुलनेत कापूस पिकाचे भाव चांगले मिळतील या आशेवर पाणी फेरल्या गेले. मागील वर्षी सरसरी 10 हजार रुपय�� शेतकऱ्यांना प्रती किंटल भाव मिळाला. मात्र यावर्षी 2 हजार रुपयाने भाव पडल्याने शेतकरी चिंतातूर आहे.\nलोकप्रतिनिधींचे शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मौन \nशेतकऱ्यांच्या समस्या जाणून घ्यायला कुणीच तयार नाही, शेती व्यवस्थेच्या अनुषंगाने विविध सामाजिक राजकीय संघटना, लोक प्रतिनिधी या विषयाकडे मौन घेऊन असल्याने बळीराजा मेटाकुटीस आला आहे. रब्बी हंगामी येणाऱ्या पिकाच्या भरवश्यावर शेतकऱ्यांचे आर्थिक गणिताची भिस्त कायम आहे. मात्र या गंभीर विषयाकडे संबंधित संघटनी आवाज उठविण्याची गरज आहे.\nकापूस उत्पादनात कमालीची घट.\nयावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे उत्पादनावर परिणाम झाला. पिकाची वाढ खुंटली, तर उशिरा बहर आल्याने कापूस पिकाला लागणाऱ्या बोन्ड भरणीत कमतरता राहिली. त्यामुळे यावर्षी एकरी 3 ते 5 किंटल सरासरी उत्पादन शेतकऱ्यांच्या हाती आले\nउत्पादन खर्चात 30 टक्के वाढ़\nअती पावसामुळे पिकांना दिलेले खत वाहून गेले. परिणामी शेतकऱ्यांचा खतावरील होणारा खर्च निष्फळ ठरला. 2 वेळा खत व्यवस्थापन करण्यात ऐवजी 4 वेळा शेतकऱ्यांना खत व्यवस्थापन आणि निंदन खर्च करावा लागला आहे.त्यामुळे 30 टक्के उत्पादन खर्च वाढला.\nभावात 20 टक्क्यानी घसरण.\nमागील वर्षी 10 हजार रुपयाच्यावर कापसाला भाव होता. मात्र यावर्षी 20 टक्क्याने भाव पडल्याने याचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत अडकलेले आहे.\nPrevious articleधक्कादायक :- एका चतुर शिक्षकाने केला विद्यार्थिनीचा विनयभंग \nNext articleरिपोर्ट कार्ड जनतेत घेऊन जाणे ही भाजपाची संस्कृती, भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा यांचे प्रतिपादन.\nदणका :- लेडी सिंघम आयपीएस नयोमी साटम यांची रेती तस्कराविरोधात पुन्हा कारवाई.\nसंतापजनक :- वंधली निलजई आमडी सोईटच्या रस्ते बांधकामात निकृष्ट दर्जाचे मटेरियल\nआंदोलन :-सामाजिक कार्यकर्ते किशोर डुकरे यांचे आमरण उपोषण अखेर सुटले,\nIPL 2024 चे वेळापत्रक जाहीर\nनागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यात चंद्रपूर जिल्हा आदर्श ठरावा\nदणका :- लेडी सिंघम आयपीएस नयोमी साटम यांची रेती तस्कराविरोधात पुन्हा कारवाई.\nलक्षवेधी :- सरकारी पैशाची उधळपट्टी करून तीन दिवस ताडोबा महोत्सव कशासाठी\nमहत्वाचं :- ते चार रेती ट्रक पोलिसांनी पकडले मग ती रेती कुठल्या घाटातून आली\nभूमिपूत्राची हाक न्यूज पोर्टलचे संपादक राजू कुकडे हे मागील सोळा वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांच्या धारदार लेखणीने अनेकांना न्याय मिळवून दिला तर अवैध व्यावसायिकांच्या विरोधात पुकारलेल्या लढ्यात शासनाला मोठा महसूल मिळवून दिला. उच्च शिक्षित, कर्तव्यदक्ष आणि लोकसेवक असलेल्या राजू कुकडे यांनी जिल्ह्यातील पत्रकारितेत आपला ठसा उमटवला आहे. त्यांच्या पोर्टल ची बातमी नेहमीच दमदार आणि वस्तुस्थितीचा वेध घेणारी ठरत असल्याने जिल्ह्यातील पत्रकारितेत सर्वत्र त्यांचे नाव आहे.\nभूमिपुत्राची हाक हे न्यूजपोर्टल मराठी साप्ताहिक वृत्तपत्र भूमिपुत्राची हाकद्वारा प्रकाशित आहे.\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00756.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://kranti-news.in/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B3%E0%A5%87-%E0%A4%86%E0%A4%88-%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%AE%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF/", "date_download": "2024-03-05T01:21:14Z", "digest": "sha1:LISE43SPIBQN6ETLCHJFMOJXB55KPR35", "length": 6665, "nlines": 76, "source_domain": "kranti-news.in", "title": "कोरोनामुळे आई वडील मृत्यू झालेल्यांना पदव्युत्तर पर्यंतचे शिक्षण मोफत > Kranti news", "raw_content": "\nविश्वसनीय बातम्या अणि माहिती\nयांचा शोध घ्या :\nHome > आणखी... > कोरोनामुळे आई वडील मृत्यू झालेल्यांना पदव्युत्तर पर्यंतचे शिक्षण मोफत\nकोरोनामुळे आई वडील मृत्यू झालेल्यांना पदव्युत्तर पर्यंतचे शिक्षण मोफत\nउद्धव साहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मविआ सरकारने कोविड – १९ च्या प्रादुर्भावामुळे ज्या विद्यार्थी – विद्यार्थिनींचे आई/वडील/पालक मयत झाले असतील अशा विद्यार्थ्यांचे पदवी/पदव्युत्तर शिक्षण पूर्ण होईपर्यंतचे संपूर्ण शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतला आहे.\nठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मविआ सरकारने कोविड – १९ च्या प्रादुर्भावामुळे ज्या विद्यार्थी – विद्यार्थिनींचे आई/वडील/पालक मयत झाले असतील अशा विद्यार्थ्यांचे पदवी/पदव्युत्तर शिक्षण पूर्ण होईपर्यंतचे संपूर्ण शुल्क मा�� करण्याचा निर्णय घेतला आहे.\nअनुदानित महाविद्यालय व विद्यापीठीय विभागातील सर्व अभ्यासक्रमाच्या इतर शुल्कांमधील जिमखाना,विविध गुणदर्शन/उपक्रम, कॉलेज मॅगेजीन,संगणक,क्रीडा निधी,वैद्यकीय मदत निधी आणि युथ फेस्टिवल अशा बाबींवर खर्च आकारण्यात आलेला नाही.त्या बाबींसाठी आकारण्यात येणारे शुल्क माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.\nPrevious बार्शी येथील शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ निवडणूक निकाल जाहीर\nNext ४० हजार सीडबॉल तयार करणारा वृक्षप्रेमी निखिल चव्हाण\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nआपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत\nपुढील वेळेच्या माझ्या टिप्पणी साठी माझे नाव, ईमेल आणि संकेतस्थळ ह्या ब्राउझरमध्ये जतन करा.\nबार्शी तालुका शिक्षक सेनेच्या अध्यक्ष पदी युवराज जगताप\nअखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून यशस्वीतांचा सत्कार\nमहात्मा बसवेश्वर सामाजिक समता-शिवा पुरस्कारअर्ज करण्याचे आवाहन\nयांचा शोध घ्या :\nबार्शी तालुका शिक्षक सेनेच्या अध्यक्ष पदी युवराज जगताप\nसूरत चेन्नई ग्रीनफिल्ड महामार्ग नुकसान भरपाई रक्कम, बार्शी तालुक्यात उपजिल्हाधिकार्‍यांचा गावभेट दौरा\nअखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून यशस्वीतांचा सत्कार\nमहात्मा बसवेश्वर सामाजिक समता-शिवा पुरस्कारअर्ज करण्याचे आवाहन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00756.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mayboli.in/2024/02/skin-cancer-symptoms-in-marathi-%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%9A%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D/", "date_download": "2024-03-05T00:44:19Z", "digest": "sha1:3DVF5HZPBMP6AAFZPJ2I4R7BFH5E5RSO", "length": 13294, "nlines": 164, "source_domain": "mayboli.in", "title": "Skin Cancer Symptoms in Marathi - मराठीत त्वचेच्या कर्करोगाची लक्षणे - Mayboli.in", "raw_content": "\nदोन अक्षरी मुलींची नावे\nदोन अक्षरी मुलींची नावे\nSkin Cancer Symptoms in Marathi – मराठीत त्वचेच्या कर्करोगाची लक्षणे\nSkin Cancer Symptoms in Marathi – त्वचेचा कर्करोग, जगभरातील कर्करोगाचा सर्वात प्रचलित प्रकार, ही अशी स्थिती आहे जी अल्ट्राव्हायोलेट (यूव्ही) किरणोत्सर्गाच्या संपर्कामुळे त्वचेच्या पेशींमध्ये असामान्य बदल घडवून आणते तेव्हा विकसित होते. सूर्याची उबदार किरणे आमंत्रण देत असली तरी, संभाव्य धोक्यांची जाणीव असणे आणि त्वचेच्या कर्करोगाची लक्षणे लवकर ओळखणे आणि प्रभावी उपचार करणे महत्त्वाचे आहे.\nत्वचेच्या कर्करोगाचे प्रकार: Types of Skin Cancer in Marathi\nत्वचेच्या कर्करोगाची सामान्य लक्षणे: Skin Cancer Symptoms in Marathi\nत्वचेच्या कर्करोगाचे प्रकार: Types of Skin Cancer in Marathi\nबेसल सेल कार्सिनोमा (BCC):\nसर्वात सामान्य प्रकार, BCC सामान्यत: मोत्यासारखा किंवा मेणासारखा दणका म्हणून दिसून येतो, अनेकदा दृश्यमान रक्तवाहिन्यांसह.\nहे सपाट, मांस-रंगाचे किंवा तपकिरी डाग सारखे घाव म्हणून देखील प्रकट होऊ शकते.\nस्क्वॅमस सेल कार्सिनोमा (SCC):\nSCC अनेकदा घट्ट, लाल नोड्यूल किंवा खवलेयुक्त, कवच असलेल्या पृष्ठभागासह सपाट फोड म्हणून उदयास येते.\nचेहरा, कान आणि हात यांसारख्या सूर्यप्रकाशाच्या वारंवार संपर्कात असलेल्या भागांवर ते विकसित होऊ शकते.\nकमी सामान्य असताना, मेलेनोमा हा त्वचेच्या कर्करोगाचा सर्वात आक्रमक प्रकार आहे.\nहे अनियमित आकाराचे, बहुरंगी तीळ किंवा घाव, अनेकदा असमान सीमांसह दिसू शकते.\nत्वचेच्या कर्करोगाची सामान्य लक्षणे: Skin Cancer Symptoms in Marathi\nअस्तित्वात असलेल्या मोल्सवर लक्ष ठेवा आणि रंग, आकार किंवा आकारातील बदल पहा.\nनवीन तीळ दिसणे, विशेषत: अनियमित, लक्ष देण्याची हमी देते.\nखाज सुटणे किंवा कोमलता:\nत्वचेच्या विशिष्ट भागात सतत खाज सुटणे किंवा कोमलता, इतर कोणत्याही स्पष्ट कारणामुळे नाही, हे त्वचेच्या कर्करोगाचे संकेत देऊ शकते.\nरक्तस्त्राव, स्त्राव किंवा बरे होण्यास नकार देणारा कोणताही तीळ किंवा घाव त्वरित तपासला पाहिजे.\nत्वचेच्या कर्करोगाचे घाव अनेकदा विकसित होतात, कालांतराने त्याचे स्वरूप बदलते. आकार, आकार किंवा पोत मध्ये कोणत्याही परिवर्तनासाठी सतर्क रहा.\nअसममिती आणि अनियमित सीमा:\nमेलानोमा त्यांच्या विषमता आणि अनियमित सीमांसाठी ओळखले जातात. एकसमानता नसलेल्या तीळ किंवा जखमांचे मूल्यांकन केले पाहिजे.\nउच्च SPF सह सनस्क्रीन वापरा, संरक्षणात्मक कपडे घाला आणि अतिनील प्रदर्शनास कमी करण्यासाठी सूर्यप्रकाशाच्या उच्च तासांमध्ये सावली शोधा.\nकोणतेही बदल किंवा विकृती शोधत असताना नियमितपणे तुमच्या त्वचेची स्वत:ची तपासणी करा.\nत्वचारोगतज्ज्ञांसोबत नियमित त्वचा तपासणी करा, विशेषत: जर तुम्हाला त्वचेच्या कर्करोगाचा कौटुंबिक इतिहास असेल किंवा जास्त सूर्यप्रकाश असेल.\nत्वचेचा कर्करोग ही सार्वजनिक आरोग्याची एक महत्त्वाची चिंता आहे, परंतु लवकर निदान केल्याने परिणाम मोठ्या प्रमाणात सुधारू शकतात.\nलक्षणांबद्दल माहिती देऊन आणि तुमच्या त्वचेचे संरक्षण करण्यासाठी सक्रिय उपाय करून तुम्ही तुमचा धोका कमी करू शकता आणि सुरक्षितपणे सूर्याचा आनंद घेऊ शकता.\nत्वचेची नियमित तपासणी, स्वयं-परीक्षण आणि व्यावसायिक मूल्यमापन दोन्ही, त्वचेचे आरोग्य राखण्यात आणि संभाव्य समस्या अधिक गंभीर होण्याआधी पकडण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. लक्षात ठेवा, तुमची त्वचा तुमच्या शरीराच्या इतर कोणत्याही भागाप्रमाणेच लक्ष आणि काळजी घेण्यास पात्र आहे.\nLung Cancer Symptoms in Marathi – लंग कर्करोगाचे लक्षण काय असतात\nSkin shine cream uses in Marathi – स्किन शाइन क्रीमचा मराठीत वापर\nद वरून मुलींची नावे 2024 – Latest & New\nन अक्षरावरून मुलींची नावे २०० नावे अर्थासहित – N Varun Mulinchi Nave 200+\nरोहित शर्माला कर्णधारपदावरून हटवल्याने मुंबई इंडियन्सचे इन्स्टाग्रामवरील तब्बल इतके लाख फॉलोअर्स कमी झाले आहेत\nरोहितची शर्माची कप्तानी गेल्यावर सूर्यकुमार यादवच्या सोशल मीडिया पोस्टने चाहत्यांना आश्चर्यचकित केले\nजाणून घ्या ह्रदय विकाराचा झटका आल्यावर अभिनेता श्रेयश तळपदेची आता त्याची तब्येत कशी आहे ते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00756.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://amravaticorporation.in/?page_id=898&lang=mr", "date_download": "2024-03-04T23:47:01Z", "digest": "sha1:27NIAQNZRU2TKJHTWL2PMRFIWSVBATWP", "length": 5933, "nlines": 150, "source_domain": "amravaticorporation.in", "title": "नकाशा – Amravati Mahanagar Palika", "raw_content": "\nकेंद्र शासन संबधित सेवा\nबेटी पढाओ बेटी बचाओ योजना\nप्रधान मंत्री जन आरोग्य\nप्रधान मंत्री आयुष्यमान योजना\nप्रधान मंत्री उज्वला योजना\nनॅशनल अर्बन हेल्थ मिशन\nप्रधान मंत्री कौशल्य विकास योजना\nराज्य शासन संबधित सेवा\nकेंद्र शासन संबधित सेवा\nबेटी पढाओ बेटी बचाओ योजना\nप्रधान मंत्री जन आरोग्य\nप्रधान मंत्री आयुष्यमान योजना\nप्रधान मंत्री उज्वला योजना\nनॅशनल अर्बन हेल्थ मिशन\nप्रधान मंत्री कौशल्य विकास योजना\nराज्य शासन संबधित सेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00757.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "https://bolbhidu.com/why-did-prince-harry-and-meghan-quit-the-royal-family/", "date_download": "2024-03-05T01:14:07Z", "digest": "sha1:OM2T4JA7XMROPC24G5GPR6KSKMNOTBOB", "length": 18675, "nlines": 106, "source_domain": "bolbhidu.com", "title": "या कारणांमुळे प्रिन्स हॅरी आणि मेगन ब्रिटिश राजघराण्यातून बाहेर पडले होते...", "raw_content": "\n२५०० पेक्षाही अधिक हत्या डाकीणमुळे झाल्या; असा आहे डाकीण प्रथेचा इतिहास..\nकोल्हापुरी चपलेची खरी ओळख म्हणजे, सेनापती कापशी चप्पल\nशिवसेना, राष्ट्रवादीनंतर आता काँग्रेसचा नंबर लागणार \nBol Bhidu - विषय हार्ड\n२५०० पेक्षाही अधिक हत्या डाकीणमुळे झाल्या; असा आहे डाकीण प्रथेचा इतिहास..\nकोल्हापुरी चपलेची खरी ओळख म्हणजे, सेनापती कापशी चप्पल\nशिवसेना, राष्ट्रवादीनंतर आता काँग्रेसचा नंबर लागणार \nया कारणांमुळे प्रिन्स हॅरी आणि मेगन ब्रिटिश राजघराण्यातून बाहेर पडले होते…\nब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ यांचा मृत्यू झाल्यानंतर शासकीय आणि राजेशाही थाटात १९ सप्टेंबरला त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. राणीच्या अंत्यसंस्कारावेळी अनेक देशाचे प्रतिनिधी उपस्थित होते.\nमात्र या सगळ्या कार्यक्रमादरम्यान जास्त चर्चा झाली ती फक्त प्रिन्स हॅरी आणि प्रिन्सेस मेगन मार्केल यांची.\nकारण राजघराण्यातून बाहेर पडलेल्या हॅरी आणि मेगनला अंत्यसंस्कारासाठी बोलावलं जाईल की नाही यावरून सोशल मीडियावर चर्चा रंगली होती. मात्र सर्व चर्चांना फुल स्टॉप देऊन त्या दोघांनाही अंत्यसंस्काराला बोलावण्यात आलं. पण आता सुद्धा सोशल मीडियावर या दोघांचीच चर्चा चाललीय. काही म्हणतात की, प्रिन्स हॅरीने अंत्यसंस्काराच्या वेळेस राणीचा सन्मान केला नाही, तर काही जण म्हणतात की दोघांनाही राजघराण्याने योग्य वागणूक न देता सावत्र वागणूक दिलीय.\nआता लोकांचं बोलणं कोणत्याही बाजूनं असलं तरी या घटनाक्रमाची सुरुवात हॅरी आणि मेगन यांनी राजघराणं सोडलं तेव्हापासून झालीय.\n८ जानेवारी २०२० ला ब्रिटनमधील सगळ्या पेपर्सच्या पहिल्या पानावर फक्त आणि फक्त एकच बातमी छापण्यात आली होती. ती म्हणजे महाराणी एलिझाबेथ यांचा नातू प्रिन्स हॅरी आणि त्याची बायको मेगन या दोघांनीही राजघराणं सोडलंय, यामुळे राजघराणं तुटलंय. या बातमीमुळे ब्रिटनमध्ये चांगलीच खळबळ उडली होती.\nहॅरी आणि मेगन यांनी ब्रिटिश राजघराणं सोडून कॅनडामध्ये स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. तेव्हा दोघांनी म्हटलं होतं की,\n“राजघराण्यातील जेष्ठ लोकांपेक्षा वेगळ्या मार्गावर जाऊन आम्ही फक्त सगळे दायित्व आणि आर्थिक अधिकार सोडत आहोत. परंतु राजघराणं आणि महाराणीप्रती आमची निष्ठा कायम असेल. आम्ही नेहमी परिवाराशी जुळलेलेच राहणार आहोत.”\nअसं बोलून ते दोघेही कॅनडाला गेले पण जेव्हा तिथे पोहोचले तेव्हा त्यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली होती. ज्यात त्यांनी राजघराण्यावर अनेक आरोप केले होते. त्यांनी अनेक गौप्यस्फोट सुद्धा केले होते. त्यातून दोघांच्या राजघराणं सोडण्यामागे असलेल्या कारणांची माहिती दिली होती.\n१. ब्रिटिश मीडिया अगदी छोट्या छोट्या गोष्टी प्रसिद्ध करत होती.\nब्रिटिश राजघराण्यात काहीही झालं तरी तिथल्या लोकांना ते वाचायला आवडतं. अगदी राजघराण कोणत्या इव्हेंटला गेलं असेल किंवा सुट्टीसाठी बाहेर ठिकाणी गेलं असेल तरी सुद्धा त्या बातम्या मोठ्या हेडलाईनमध्ये छापल्या जातात.\nत्यातच भर म्हणजे मेगन या राजघराण्यातल्या पहिल्या मिश्र वंशीय व्यक्ती होत्या आणि हॉलीवूडच्या अभिनेत्री होत्या त्यामुळे मीडियात त्यांच्या अगदी बारीक गोष्टी सुद्धा छापल्या जात होत्या. मेगन गर्भवती असताना, त्यांच्या अगदी खाजगी आयुष्यातल्या घटना सुद्धा मीडियाने प्रसिद्ध केल्या होत्या त्यामुळे दोघेही या त्रासाला कंटाळले होते.\n२. रॉयल ड्युटीचा प्रोटोकॉल\nब्रिटन आणि संपूर्ण कॉमनवेल्थ देशांचं प्रमुखपद महाराणीकडे आहे. त्यामुळे या सगळ्या ठिकाणी होणाऱ्या वेगवेगळ्या कार्यक्रमांना महाराणी एलिझाबेथ यांनी उपस्थित राहणं हा प्रोटोकॉल असतो. पण महाराणीचं वय झाल्यामुळे प्रमुख कार्यक्रम सोडून बाकी कार्यक्रमात त्या मुलगा प्रिन्स चार्ल्स तसेच नातू विल्यम आणि हॅरी या दोघांनाही पाठवत होत्या.\nजगभरातील एकूण ३ हजार संस्थांचं अध्यक्षपद राजघराण्याकडे आहे. त्यातील २०० संस्थांचे अध्यक्षपद प्रिन्स चार्ल्स यांच्याकडे आहे. २०१९ या वर्षात तब्बल २,२०० कार्यक्रमात राजघराण्यातील लोकं सहभागी झाली होती. या कार्यक्रमात सहभागी होणं आणि त्यात अगदी राजेशाहीपद्धतीने काटेकोरपणे राहणं हे अवघड काम होतं. याचा त्रास कमी करण्यासाठी सुद्धा प्रिन्स हॅरीनं हा निर्णय घेतला होता.\nमृत म्हणून घोषित केलेला बालेश कुमार 20 वर्षांनी जिवंत…\nप्रेम, द्वेष आणि राजकारणातून झालेलं ‘मधुमिता…\n३. मेगन मार्केल यांच्यासोबत आफ्रिकन वंशावरून भेदभाव व्हायचा.\nमेगन यांची आई ही आफ्रिकन वंशाची अमेरीकन नागरिक आहे तर वडील युरोपियन वंशाचे आहेत. आई आफ्रिकन असल्यामुळे मेगन मिश्र वंशीय आहेत. याच गोष्टीवरून त्यांच्यासोबत कायम परिवारात भेदभाव केला जायचा, असे आरोप मेगन यांनी केले होते.\nमुलाखतीत त्या म्हणाल्��ा होत्या की, “आर्चीच्या जन्माआधी कुटुंबातील सदस्यांची प्रिन्स हॅरीसोबत चर्चा झाली होती, की त्यांना बाळाचा रंग काय असेल याची चिंता सतावत होती. बाळ जन्माला येईल तेव्हा रंग गोरा नसेल याची चिंता असल्याने राजघराणं त्याला प्रिन्स करण्यासाठी तसंच कोणतीही सुरक्षा पुरवण्यास इच्छुक नव्हतं.”\nमेगनच्या या आरोपामुळे अनेकांनी ब्रिटिश राजघराण्यावर टीका केली होती. अनेकांनी त्यांना उपरे म्हणून हिणवायला सुरुवात केली. राणीच्या पुतळ्याखाली पॅरासाईट म्हणजेच उपरे असं लिहिण्यात आलं.\n४. प्रिन्स विल्यम आणि प्रिन्स हॅरी या दोघांमध्ये सुद्धा मतभेद वाढले होते.\nविल्यम आणि हॅरी या दोन्ही भावांमध्ये अतिशय जवळचे संबंध होते. दोघेही एकमेकांच्या पाठीशी उभे राहायचे. मात्र हॅरी आणि मेगनच्या विवाहानंतर दोघांमध्ये ती जुनी जवळीकता राहिली नाही. दोघांचं बोलणं बंद झालं होतं तसेच काही मुद्यांवरून वाद सुद्धा व्हायचे त्यामुळे हॅरीने या सगळ्यातून निर्णय घेतला.\nया कारणांसोबतच मेगनला नसलेला राजकीय वारसा, मेगनचं हॉलिवूड अभिनेत्री असणे, तिची राजघराण्याच्या प्रोटोकॉलच्या पलीकडे जाऊन मुक्तपणे जगण्याची पद्धत. या सगळ्यांवरून सुद्धा तिला परिवारात डावललं जात होतं असेही आरोप दोघांनी लावले होते.\nपण ब्रिटिश राजपरिवार सोडणारे हॅरी आणि मेगन हे एकमेव नाहीत. त्यांच्याआधी १९३६ मध्ये किंग एडवर्ड यांनी सुद्धा आपलं राजपद सोडलं होतं.\nएडवर्ड यांना एका अमेरिकी महिलेबरोबर लग्न करायचं होतं. त्या महिलेचा आधीच दोनवेळा घटस्फोट झालेला होता. पण ही गोष्ट इंग्लंडच्या चर्चच्या नियमांच्या विरोधात होती. त्यामुळे प्रेमासाठी त्यांनी आपलं राजपद सोडून दिलं होतं.\nत्यानंतर १९९६ मध्ये प्रिन्सेस डायना यांनी प्रिन्स चार्ल्स यांच्यापासून घटस्फोट घेतला. तेव्हा त्यांनी त्यांची हर हायनेस ही पदवी सोडली होती. तसेच राजपरिवाराच्या संपूर्ण ९२ जबाबदाऱ्या सुद्धा सोडून दिल्या होत्या. तर २०१७ मध्ये महाराणी एलिझाबेथ यांचे पती प्रिन्स फिलीप यांनी वय वाढल्यामुळे ९६ व्या वर्षी रॉयल जीवनातून रिटायरमेंट घेतली होती.\nहे ही वाच भिडू\nएलिझाबेथ आणि तिच्या राजघराण्याला इंग्लंडमध्ये उपरे असं का म्हटलं जातं \nकिंग चार्ल्स राजगादी सोडणार; भविष्यवाणी करणारा हा नास्त्रेदमास होता तरी कोण\nमहाराणी एलिझाबेथ यांच्या पाठीमागे प्रिन्स चार्ल्सला किती संपत्ती मिळणार आहे \nप्रेम, द्वेष आणि राजकारणातून झालेलं ‘मधुमिता हत्याकांड’ आजही युपीत चर्चेत…\nप्रियकराचे तुकडे करणारी डॉक्टर ओमाना जामीन मिळाल्यावर इंटरपोलच्याही हाताला लागली नाही\nएम. एम. किरवानी यांनी नाटू नाटूच्या आधीही मोक्कार हिट गाणी दिलेत… त्यातलीच ही…\nपठाणचा गल्ला २२ दिवसात ५०० कोटी… हे बॉक्स ऑफीस कलेक्शन नेमकं मोजतात कसं\n२९ नोव्हेंबर २०२१ ला घरातून निघालेली पालघरची सदिच्छा अजून परतलेली नाही…\nआत्ताची अटक सोडा… राखीने या आधीही लय कांड केलेत…\nहे ही वाच भिडू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00757.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mahametronews.com/category/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%88/page/22/", "date_download": "2024-03-04T23:41:33Z", "digest": "sha1:UPCNWK5ZETEHUCIQ4Q7JO7PTKBTYTOAC", "length": 15479, "nlines": 253, "source_domain": "mahametronews.com", "title": "मुंबई", "raw_content": "\nमहा मेट्रो न्युज पत्रकार\nपवारसाहेबांना विचारा ते समाेरच हाेते; चुकीच्या गाेष्टींना मी थारा देत नाही, छ. उदयनराजे भोसले\nसातारा | बाळासाहेब ठाकरे माेठे हाेते, आहेत. त्यांच्याबद्दल कायमच आदर आहे. पवार साहेबांबराेबर मी काम\nGood News: कोरोनावरील लस भारतीयांना मिळणार मोफत.. आदर पुनावला\nपुणे| पूर्ण जगाच लक्ष लागून असलेल्या ऑक्सपोर्ड विद्यापीठ च्या लसी ने बघता बघता आघाडी घेतली.मानवा\nछत्रपती उदयनराजेंचा अपमान केल्याबद्दल व्यंकय्या नायडूंचा महाराष्ट्रात केला जातोय निषेध\nपुणे | राज्यसभेच्या नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी सोहळा आज (बुधवार) दिल्लीत झाला. महाराष्ट्रातुन ज्येष्ठ नेते शरद\nभाजप सरकारच्या पावलावर पाऊल ठेवून महाविकास आघाडीचा नवीन जीआर\nमुंबई | राज्यातील कोरोना परिस्थितीत महाविकास आघाडी विरुद्ध भाजप हा सामना जास्तच दिसत आहे. यात\nमहाराष्ट्राची ओळख दर्शविणारी पिके कृषी विद्यापीठांनी विकसित करावीत – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आवाहन.\nमुंबई | महाराष्ट्राची ओळख दर्शविणारी पिके कृषी विद्यापीठांनी विकसीत करावी. ज्याला बाजारपेठ आहे अशी पिके\nऑक्सफर्ड विद्यापीठाला कोरोना लशीच्या चाचणी मध्ये मोठ यश…कोरोनाची लस अंतिम टप्प्यात\nऑक्सफर्ड विद्यापीठा मध्ये चालू असलेल्या संशोधना मध्ये मोठ यश आल आहे या लशीची चाचणी १,०७७\nअजितदादांचा पुण्यासाठी आणखी एक महत्वाचा निर्णय; वाचा सविस्तर\nपुणे | राज्यात कोरोनाचे संकट दिवस���ंदिवस वाढतच चालले आहे. त्यातही पुणे शहरात कोरोनाबाधितांचा आकडा सर्वाधिक\nपुणे- मुंबई महामार्गावरून प्रवाशी ड्रायव्हर जाताना शिग्रुबाला का करतात वंदन\nलोणावळा | मुंबई-पुणे मार्गावर खंडाळ्याच्या घाटात शिंग्रुबा नावाचा धनगर राहत होता. ब्रिटिशांनी मुंबई-पुणे लोहमार्ग व\nजीओची नवीन टेक्नॉलॉजी; व्हिडिओ कॉलसाठी एक पाऊल पुढे\nमुंबई | रिलायन्स इंडस्ट्रीज’ने आपल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ‘जियो ग्लास’ हे महत्त्वाकांक्षी प्रॉडक्ट लाँच केले.\nFM Radio सुरू करण्यासाठी खालील त्रिकोणी बटन क्लिक करा\nआरोग्य मंत्री राजेशजी टोपे साहेब यांचे कोरोनाला घाबरू नये याची ही सूंदर अशी चित्रफीत: जरूर बघा\nमहा मेट्रो न्युज फेसबुक पेज\nतारीख ठरली; मराठा आरक्षणासाठी २० फेब्रुवारीला विशेष अधिवेशन\nखा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त ज्युपिटर हॉस्पिटलमधे लहान बच्चुंच्या हृदय शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन\nयळकोट यळकोट जय मल्हार करत मुख्यमंत्र्यांच्या, पाटलांच्या अन् चिवटेंच्या नावानं जेजुरीत चांगभलं \nमुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीने वर्षभरात केले विक्रमी वाटप; रुग्णांनी केले कौतुक\nभिगवणमधील मंगलदृष्टी सोसायटीच्या बिल्डरकडून फ्लॅट धारकांची फसवुक झाल्याने नागरिकांनी हैराण; प्राथमिक सुविधा नसल्याने नागरिकांची प्रांत-तहसीलदारांकडे धाव\nतारीख ठरली; मराठा आरक्षणासाठी २० फेब्रुवारीला विशेष अधिवेशन\nशिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे सध्या होम क्वारंटाईन; वाचा सविस्तरपणे\nशालेय शिक्षण मंत्री मा बच्चू कडू यांनी दत्तक घेतली चंपाकली हत्तीण\nमुख्यमंत्री पेयजल योजनेचा रणगावमध्ये शुभारंभ; वाचा सविस्तर\nस्त्री ही या दुनियेच्या श्रुष्टीची निर्माती; लेख\nस्मार्ट सरपंचांच्या स्मार्ट युक्तीमधून निमगावमध्ये युवकांसाठी ओपन जिमचे उदघाटन\nआजही राजर्षी शाहूंच्या विचार आणि कृतीची समाजाला गरज; संभाजी ब्रिगेड प्रदेश निरीक्षक विकास पासलकर\nउदयनराजेंचा अवमानकारक उल्लेख; शिवधर्म फाऊंडेशन व उदयनराजे भोसले समर्थकांनी उद्योजकाला फासलं काळं\nअनिल देशमुखांच्या नागपूर सह मुंबईतल्या घरावरही इडीची छापेमारी\nसर्वात मोठी बातमी; महाराष्ट्रात पुन्हा लागू होणार कठोर निर्बंध\nविशेष सूचना : • महा मेट्रो न्युज मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील , लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून महा मेट्रो न्युज चे संपादक , प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही . महा मेट्रो न्युज मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात . बातमी , लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता महा मेट्रो न्युज तपासून पाहू शकत नाही . बातमी , लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार महा मेट्रो न्युज नसून संबंधित वार्ताहर , लेखक किंवा जाहिरातदारच आहे . वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले , वादविवाद , प्रकरणे पुणे न्यायालयांतर्गतच चालवले जातील . अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.\nerror: या पोर्टल वरील सर्व बातम्या, लेख, फोटो यांचे सर्व हक्क संपादकांकडे असून, परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00757.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.economictimes.com/glance-finance-ltd/stocks/companyid-7068.cms", "date_download": "2024-03-05T02:00:06Z", "digest": "sha1:KY6BZ3LAK6MDUID4GEHMK2TPQL2BNTZE", "length": 5770, "nlines": 67, "source_domain": "marathi.economictimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nप्रत्येक शेअर वरील उत्पन्न7.45\n52 आठवड्यातील नीच 48.00\n52 आठवड्यातील उंच 109.09\nग्लान्स फायनांस लि., 1994 मध्ये निगमित केलेली স্মল ক্যাপ कंपनी आहे (Rs 17.88 कोटी मार्केट कॅप असलेली), आणि आर्थिक सेवा क्षेत्रात काम करते |\n31-12-2023 ला संपलेल्या तिमाहीत कंपनीने Rs 6.84 कोटी ची स्टँडअलोन विक्री नोंदविली आहे, मागच्या तिमाहितल्या Rs. 4.38 कोटी विक्री पेक्षा वर 56.05 % आणि मागच्या वर्षीच्या याच तिमाहितल्या Rs. 2.02 कोटी विक्री पेक्षा वर 239.01 %. नवीनतम तिमाहीत कंपनीने Rs. .44 चा करानंतर एकूण नफा नोंदविला आहे.\n31-12-2023 तारखेला कंपनीचे एकूण 0 शेयर शिल्लक आहेत.\nबजेट क्रिप्टोकरन्सी वेल्थ MSME बातम्या बाजार\nअदानी पॉवर शेअरची किंमत BF गुंतवणूक शेअर किंमत अदानी विल्मर शेअरची किंमत मेंथा तेलाची किंमत एस्कॉर्ट्स लीडिंग सेक्टर्स फंड डायरेक्ट-ग्रोथ SBI बॅलन्स अॅडव्हांटेज फंड नियमित एसबीआय स्मॉल कॅप फंड एसबीआय इक्विटी हायब्रिड फंड टाटा डिजिटल इंडिया फंड डायरेक्ट अॅक्सिस ब्लूचिप फंड\nमेंथा तेलाची किंमत एस्कॉर्ट्स लीडिंग सेक्टर्स फंड डायरेक्ट-ग्रोथ SBI बॅलन्स ���ॅडव्हांटेज फंड नियमित एसबीआय स्मॉल कॅप फंड एसबीआय इक्विटी हायब्रिड फंड टाटा डिजिटल इंडिया फंड डायरेक्ट अॅक्सिस ब्लूचिप फंड क्वांट टॅक्स प्लॅन डायरेक्ट\nएस्कॉर्ट्स लीडिंग सेक्टर्स फंड डायरेक्ट-ग्रोथ SBI बॅलन्स अॅडव्हांटेज फंड नियमित एसबीआय स्मॉल कॅप फंड एसबीआय इक्विटी हायब्रिड फंड टाटा डिजिटल इंडिया फंड डायरेक्ट अॅक्सिस ब्लूचिप फंड क्वांट टॅक्स प्लॅन डायरेक्ट\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00757.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://navswaraj.com/author/admin/", "date_download": "2024-03-05T02:21:26Z", "digest": "sha1:4K3HE7LWSJW6LW6BFUAZAJI7TRPKYLIO", "length": 12347, "nlines": 167, "source_domain": "navswaraj.com", "title": "admin, Author at Navswaraj", "raw_content": "\nआम्हाला बातम्या पाठविण्यासाठी येथे क्लिक करा\nसंपादकीय / लेख / ब्लॉग\nमुख्यपृष्ठ महाराष्ट्र देश / विदेश साहित्य-संस्कृती\nSupreme Court : दोनपेक्षा जास्त अपत्य असल्यास सरकारी नोकरी नाही\nNew Delhi : राजस्थानमध्ये दोनपेक्षा जास्त मुले असलेल्या लोकांना सरकारी नोकरी करता येणार नाही. सर्वोच्च न्यायालयाने राजस्थान सरकारच्या 1989 मधील निर्णयाला आता…\nNagpur : रामझुल्यावर भीषण अपघात\nRam Zula : रामझुला मेयो उतारावरील कर्व्ह मेट्रो खांबाजवळ झालेल्या अपघातात एक ठार तर एक जखमी झाल्याची घटना घडली. महम्मद हुसैन गुलाम…\nSudhir Mungantiwar : छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांचा ‘दांडपट्टा’ आता राज्यशस्त्र\nAgra : ज्या किल्ल्यांवरून क्रूर, अत्याचारी, जुलमी औरंगजेबाने छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्याचे स्वप्न उधळून टाकण्याचा अयशस्वी प्रयत्न केला, त्याच आग्रा येथील किल्ल्याच्या…\nLok Sabha Election 20224 : यूपीत इंडिया आघाडीचे घोडे अडले\nयूपीमधील इंडिया आघाडी तुटण्याच्या उंबरठ्यावर आहे. काँग्रेस आणि सपामध्ये जागावाटपावर एकमत झालेले नाही. सपाने काँग्रेसला लोकसभेच्या 17 जागा ऑफर केल्या होत्या. त्याचबरोबर…\nDhangar Reservation : धनगर समाजाला मोठा धक्का\nमुंबई उच्च न्यायालयाने धनगर समाजाची अनुसूचित जमातीमधून (एसटी) आरक्षण देण्याची याचिका फेटाळली. काही संघटनांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. एनटीमधून एसटी…\nMaratha Reservation : मोदींनाही जातीचा अभिमान असेल जालना\nकेंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा मनोज जरांगे पाटील यांनी खरपूस समाचार घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना स्वतः ओबीसी असल्याचा स्वाभिमान आहे. मग…\nCongress : लोणावळा शिबिरात भाजपचा न��षेध\nलोणावळ्यात आयोजित केलेल्या काँग्रेसच्या राज्यस्तरीय शिबिरात भाजपचा निषेध करण्यात आला. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांच्या ऑनलाइन उपस्थितीत शिबिराचे उद्घाटन झाले. प्रदेश प्रभारी…\nShiv Sena : मोदींसाठी शिवसेनेची शपथ\nमहायुतीचे 48 उमेदवार निवडून आणत नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधानपद करण्याची शपथ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसैनिकांना घेतली. कोल्हापुरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…\nमराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याची वेळ अमावस्या, शहरांमध्ये शुकशुकाट-शेत शिवार गजबजणार\nशेतातील उत्पन्नाची सम्रद्धी भरमसाठ होण्याची मनोकामना व्हावी म्हणून मनोभावे काळ्या आईची पूजा असंख्य शेतकरी करतात. गत दोन वर्षांच्या तुलनेत यावर्षी चांगला पाऊस…\nआरोग्य केंद्रं नसलेल्या गावांमध्ये एमबीबीएस विद्यार्थी देणार आरोग्य सेवा\nसोलापुरात डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तसेच अश्विनी वैद्यकीय महाविद्यालय आहे. या महाविद्यालयांत महाराष्ट्रासोबतच इतर राज्यांतून अनेक विद्यार्थी शिकण्यास येतात. त्यामुळे…\nTadoba Mahotsav : ‘ड्रिमगर्ल’ म्हणाल्या मथुरेत कृष्ण मंदिराचे स्वप्न लवकरच साकार होणार\n दारू ढोसून तरुणींनी मुलांना झोडले\nAmravati Crime : अवघ्या 100 रुपयाच्या बाटलीसाठी आईलाच संपविले\nLatur Nanded Highway : दुर्दैवी घटना; लातूर-नांदेड महामार्गावर कारचा अपघात\nNagpur Crime : एनएचएआय चा अधिकारी केंद्रीय गुन्हे अन्वेशन विभागाच्या (सीबीआय) जाळ्यात\nदेश / विदेश (86)\nपर्यावरण, पर्यटन, वन्यजीव (55)\nChandrapur Health : नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यात चंद्रपूर आदर्श ठरावा\nAmravati अमरावती येथील घटना तरुणाने स्वत:लाच पेटवलं\nSwine flu : ‘स्वाइन फ्लू’मुळे नागपूरकरांची चिंता वाढली, नेमक कारण काय\nMedical College : सर्वोपचार रुग्णालयातील जेवणात आढळल्या अळ्या\nAkola News : डॉ. हेडगेवार रुग्णालय आणि अनुसंधान केंद्रातील किडनी प्रत्यारोपण कार्यशाळा\nअमरावतीचे ईर्विन होणार ८०० खाटांचे नवे रूग्णालय\nTadoba Festival 2024 : विश्वसुंदरींनी दिला व्याघ्र संवर्धनाचा...\nSudhir Mungantiwar : मानवी जीवन, सृष्टीच्या संरक्षणासाठी व्याघ्र...\nWeather Update: हवामान विभागाचा राज्यातील ५ जिल्ह्यांना ऑरेंज...\nWeather Update : पुढील तीन दिवसांत राज्यात ‘या’...\nWeather Updates : विदर्भात पुन्हा पावसाची शक्यता, जाणुन...\nसंपादकीय / लेख / ब्लॉग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00757.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://bolbhidu.com/history-and-significance-of-tawang-buddhist-monastery/", "date_download": "2024-03-05T00:30:26Z", "digest": "sha1:E7FFC6SYDTO33HYEZFYKBUAUACNVD2GN", "length": 19272, "nlines": 104, "source_domain": "bolbhidu.com", "title": "भारत-चीन सीमेवरच्या भारतातील सगळ्यात मोठ्या बौद्ध मॉनेस्ट्रीचा इतिहास ३५० वर्ष जुना आहे", "raw_content": "\n२५०० पेक्षाही अधिक हत्या डाकीणमुळे झाल्या; असा आहे डाकीण प्रथेचा इतिहास..\nकोल्हापुरी चपलेची खरी ओळख म्हणजे, सेनापती कापशी चप्पल\nशिवसेना, राष्ट्रवादीनंतर आता काँग्रेसचा नंबर लागणार \nBol Bhidu - विषय हार्ड\n२५०० पेक्षाही अधिक हत्या डाकीणमुळे झाल्या; असा आहे डाकीण प्रथेचा इतिहास..\nकोल्हापुरी चपलेची खरी ओळख म्हणजे, सेनापती कापशी चप्पल\nशिवसेना, राष्ट्रवादीनंतर आता काँग्रेसचा नंबर लागणार \nभारत-चीन सीमेवरच्या भारतातील सगळ्यात मोठ्या बौद्ध मॉनेस्ट्रीचा इतिहास ३५० वर्ष जुना आहे\nचीनने पुन्हा एकदा भारताच्या सीमेवर कुरघोड्या करायला सुरुवात केलीय. याआधी गलवान खोऱ्यात चीनने कुरापती केल्या तेव्हा दोन्हीकडून बैठका झाल्या आणि वाद शांत झाला होता. मात्र चीनने आता अरुणाचल प्रदेशमधील सीमेवर कुरघोड्या सुरु केल्या आहेत.\nचिनी सैनिकांनी अरुणाचल प्रदेशमधील तवांग जिल्ह्याच्या सीमेमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला, परंतु भारतीय सैनिकांनी प्रत्युत्तर देऊन चिनी सैनिकांचा डाव उधळून लावला. दोन्ही देशांचे सैनिक समोरासमोर आल्यामुळे सीमेवर तणाव निर्माण झाला आहे. याची माहिती स्वतः संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी लोकसभेत दिली आहे.\nपण तवांगच्या सीमेवर जरी तणाव निर्माण झाला असला, तरी तवांगचं भारतातील सर्वात मोठी बौद्ध मॉनेस्ट्री गेल्या ३५० वर्षांपासून शांततेचं प्रतीक म्हणून उभी आहे.\nया मॉनेस्ट्रीची स्थापना १७ व्या शतकातील बौद्ध भिक्खू मेरा लामा लोड्रे ग्यात्सो यांनी केली होती.\nतिबेट आणि अरुणाचल प्रदेश एकमेकांना लागूनच आहेत त्यामुळे दोन्हीकडच्या नागरिकांचे रोटी बेटी संबंध प्रचलित होते. दोन्हीकडील नागरिकांची तिबेटच्या दलाई लामांवर श्रद्धा होती. याचाचा प्रभाव १७ व्या शतकात तवांगच्या प्रदेशावर पडला. तिबेटचे पाचवे दलाई लामा नगवांग लोबसांग यांच्या काळात मेरा लामा लोड्रे ग्यात्सो हे तिबेटियन पंथाचे प्रसिद्ध बौद्ध भिक्खू होते.\nत्यांना ल्हासाप्रमाणेच हिमालयाच्या पर्वतरांगांम��्ये एका मॉनेस्ट्रीची स्थापना करायची होती. त्यांनी इथे मॉनेस्ट्री स्थापन करण्याचा निर्णय घेतला, पण मॉनेस्ट्री उभारायची कुठे हा महत्वाचा प्रश्न त्यांच्यासमोर होता. यावर उपाय शोधण्यासाठी त्यांनी दिव्य शक्तींची मदत घेण्याचं ठरवलं आणि ते एका जागी ध्यानस्थ बसले.\nजेव्हा मेरा लामा यांनी डोळे उघडले तेव्हा त्यांचा घोडा तिथून अदृश झाला होता.\nमेरा लामा यांनी स्वतःच्या घोड्याचा शोध घ्यायला सुरुवात केली, घोड्याला शोधत शोधत ते एका टेकडीवर पोहोचले. तेव्हा त्यांना राजा काला वांगपो यांच्या राजवाड्याच्या अवशेषांजवळ घोडा उभा असलेला दिसला. याच गोष्टीला शुभ मानून त्यांनी टेकडीवर मॉनेस्ट्री स्थापन करण्याचा निर्णय घेतला.\nइसवी सन १६८० मध्ये मेरा लामा यांनी स्थानिक मोनपा समाजातील लोकांच्या मदतीने टेकडीवर मॉनेस्ट्री स्थापन केली आणि त्याला नाव दिलं तवांग. स्थानिक मोनपा भाषेत ता चा अर्थ होतो घोडा आणि वांगचा अर्थ होतो निवडलेला. घोड्याने निवडलेली जागा म्हणजे तवांग असा त्याचा अर्थ होतो.\nतवांगच्या मॉनेस्ट्रीची स्थापना झाली आणि तीन वर्षानंतर तवांगजवळच्या एका गावातील राजघराण्यात तेंगिंग ग्यात्सो नावाच्या एका मुलाचा जन्म झाला.\nतेंगिंग ग्यात्सोचे आईवडील राजघराण्यातले होते, ही गोष्ट वगळली एक सामान्य मुलगा होता. मात्र लवकरच त्याचं आयुष्य बदललं. तेंगिंग ग्यात्सो १३-१४ वर्षाचा असतांना ल्हासाच्या राजवाड्यातील दलाई लामाचे सेवक दैवी संकेताचा शोध घेत तवांगला पोहोचले. कारण तेंगिंग ग्यात्सो हा साधासुधा मुलगा नव्हता तर तिबेटचे सर्वोच्च धर्मगुरू दलाई लामा यांचा सहावा अवतार होता.\nआजी आणि भावी मुख्यमंत्र्यांना हरवणारा माणूस केव्ही रमणा…\nओबीसीनंतर आता भाजपचा आदिवासी मतांवर डोळा..\nतेंगिंग ग्यात्सो यांची तिबेटचे सहावे दलाई लामा म्हणून निवड झाली आणि तवांगच्या मॉनेस्ट्रीची प्रसिद्धी वाढायला लागली.\nसमुद्रसपाटीपासून ३ किलोमीटर उंचावर असलेल्या या टेकडीचा मागील भाग तीव्र उताराचा आहे तर समोरचा भाग निमुळत्या आकारात खाली उतरतो. टेकडीच्या माथ्यावर असलेल्या ५-६ एकर जागेवर ही मॉनेस्ट्री बांधण्यात आली आहे. ही मॉनेस्ट्री ल्हासाच्या मॉनेस्ट्रीनंतर जगातील दुसऱ्या क्रमांकाची आणि भारतातील सर्वात मोठी मॉनेस्ट्री आहे.\nटेकडीच्या सर्वात उंच भागाव��� मध्यभागी दुखंग नावाची तीन मजली इमारत आहे, ज्यात उत्तर दिशेच्या हॉलमध्ये गौतम बुद्धांची पद्मासनात असलेली २५ फूट उंच सोन्याची मूर्ती आहे. बुद्ध मूर्तीच्या दोन्ही बाजूला मौदल्यायन आणि सारीपुत्र या बुद्धांच्या दोन सेवकांच्या मुर्त्या आहेत. दोन्ही मुर्त्यांच्या हातात काठी आणि भिक्षापात्र आहे. मूर्तीच्या आजूबाजूला वेगवगेळ्या दलाई लामा आणि बौद्ध भिक्खुंच्या मुर्त्या ठेवलेल्या आहेत. भिंतींवर बुद्ध आणि बौद्ध भिक्खुंची सुंदर चित्रे रेखाटली आहेत.\nयासोबत दुखंगमध्ये एक मोठं बैठक हॉल आणि मॉनेस्ट्रीच्या प्रमुख भिक्खूंच्या बसण्याची खोली आहे. मॉनेस्ट्रीच्या सर्व भिंती चित्रांनी रंगवलेल्या आहेत. या हॉलच्या बाजूला एक चांदीचं ताबूत ठेवण्यात आलंय, ज्यात मॉनेस्ट्रीचं रक्षण करणारी देवी पॅल्डन ल्हामोची मूर्ती आहे. ही मूर्ती पाचवे दलाई लामा नगवांग लोबसांग यांनी मेरा लामा यांना दिली होती.\nमॉनेस्ट्रीमध्ये मुख्य इमारतीसोबतच आणखी महत्वाच्या इमारती आहेत ज्यात भिक्खुंच्या राहण्याची व्यवस्था आहे.\nया मॉनेस्ट्रीमध्ये असलेल्या प्रत्येक इमारती तवांगमधील वेगवगेळ्या परिवारांनी बांधून दिलेल्या आहेत. तेच परिवार या इमारतींची आजही देखभाल आणि दुरुस्ती करतात. यात भिक्खुंच्या राहण्याच्या खोल्या, स्वयंपाकघर, नाचण्यासाठीच हॉल, पर्यटकांच्या खोल्या आणि प्रार्थनागृह आहेत. सध्याच्या घडीला तवांग मॉनेस्ट्रीमध्ये ७०० बौद्ध भिक्षु आहेत, जे इथे बौद्ध धर्माचं शिक्षण घेतात.\nमॉनेस्ट्रीच्या बाहेर खाली पठारावर गौतम बुद्धांची एक भव्य मूर्ती आहे. तवांगच्या जवळच १९५० मध्ये तयार झालेला शोवात्सर नावाचा सरोवर आहे, ज्याला माधुरी दिक्षित यांच्या नावावरून माधुरी सरोवर सुद्धा म्हणतात.\n१९६२ च्या भारत चीन युद्धामध्ये चीनने तवांगवर कब्जा केला होता.\nतवांग तिबेट आणि पर्यायाने चीनला लागून असल्यामुळे इथल्या संस्कृतीवर चायनीज संस्कृतीचा प्रभाव आहे. चीनच्या पौराणिक कथांमधील ड्रॅगनची कथा इथे प्रचलित आहेत, तसेच चिनी कॅलेंडर लुनार सुद्धा इथे प्रचलित आहे. लुनारच्या ११ व्या महिन्यामध्ये तवांगमधील मोनपा समाजाचे लोक उत्सव साजरा करतात.\nतवांगपासून ३७ किलोमीटर अंतरावर बूम ला ही दरी आहे. भारत आणि तिबेटला जोडणारा महामार्ग याच बूम ला मधून जातो. याच ऐतिहासिक मार्गाचा वापर करून चीनने युद्धात तवांगवर कब्जा केला होता. १९६२ पासून चीन तवांगला दक्षिण तिबेट मानतो आणि तवांग चीनचाच भाग असल्याचा दावा करतो. दलाई लामा यांनी जेव्हा तवांगचा दौरा केला होता तेव्हा चीनने यावर आक्षेप घेतला होता.\nपरंतु दलाई लामा आणि हजारो वर्षांपासून भारत आणि तिबेटचे संबंध हे शांततेचे राहिले आहेत. या संबंधाचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे तवांग. त्यामुळे ल्हासानंतर जगातील दुसरी सर्वात मोठी बौद्ध मॉनेस्ट्री भारतासाठी इतकी महत्वाची आहे.\nहे ही वाच भिडू\nरक्ताचा एक थेंबही न सांडवता खटिंग यांनी तवांग भारतात सामील केलं होतं…\nस्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतरही अरुणाचल प्रदेश, लडाखच्या पोस्टिंगला शिक्षा समजली जाते\nचीनचे दुश्मन, भारताचे मित्र, कोण आहेत दलाई लामा\nआजी आणि भावी मुख्यमंत्र्यांना हरवणारा माणूस केव्ही रमणा रेड्डी\nनितीश कुमारांचे विधान ‘सेक्स एजुकेशन’ की ‘अश्लीलता’\nभारताने पहिली गगनयान चाचणी यशस्वी पुर्ण केलीये, भारत स्वबळावर माणूस आवकाशात पाठवणार…\nसरकारच्या निर्णया अगोदर मनोज जरांगे यांनी दौरा काढला कारण..\nठाणे लोकसभा मतदारसंघ भाजपला मिळाला तर, भाजपची ताकद किती\nआठ वर्षांनी तुरूंगातून बाहेर आले. पण, आजही माजी आमदार रमेश कदम यांची क्रेझ आहे..\nहे ही वाच भिडू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00758.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://bolbhidu.com/vilasrao-in-vidhimandal01/", "date_download": "2024-03-05T00:10:09Z", "digest": "sha1:QZG2TAECNC5HOYYYU32VOFOBRLEUBKZT", "length": 9767, "nlines": 96, "source_domain": "bolbhidu.com", "title": "विलासराव म्हणाले, आमदारांच्या डोक्यावर प्रचंड जागा आहे, वृक्षारोपणाची सुरवात तिथूनच करा.", "raw_content": "\n२५०० पेक्षाही अधिक हत्या डाकीणमुळे झाल्या; असा आहे डाकीण प्रथेचा इतिहास..\nकोल्हापुरी चपलेची खरी ओळख म्हणजे, सेनापती कापशी चप्पल\nशिवसेना, राष्ट्रवादीनंतर आता काँग्रेसचा नंबर लागणार \nBol Bhidu - विषय हार्ड\n२५०० पेक्षाही अधिक हत्या डाकीणमुळे झाल्या; असा आहे डाकीण प्रथेचा इतिहास..\nकोल्हापुरी चपलेची खरी ओळख म्हणजे, सेनापती कापशी चप्पल\nशिवसेना, राष्ट्रवादीनंतर आता काँग्रेसचा नंबर लागणार \nविलासराव म्हणाले, आमदारांच्या डोक्यावर प्रचंड जागा आहे, वृक्षारोपणाची सुरवात तिथूनच करा.\nविलासराव हे नाव नंतर येत त्याअगोदर दिलखुलास हे विशेषण येत. विलासरावांचा स्वभावच तसा होता. कधी कंबरेखालचे विनोद नाहीत की कधी अपमान होईल अशी टिका नाही. म्हणूनच त्यांच्यानंतर कित्येक माणसं त्यांच्याबद्दल चांगल बोलतात.\nविलासराव जितके दिलखुलास राजकिय व्यासपीठांवर असत तितकेच दिलखुलास ते सभागृहात देखील असायचे. गोड बोलत चिमटे काढणं, टिका करताना भावना दुखावणार नाहीत याची काळजी घेणं हे त्यांच्याकडून सुरवातीपासूनच जपलं जायचं.\nअसाच एक सभागृहातील विलासरावांचा किस्सा.\nबॅ. ए.आर. अंतुले तेव्हा मुख्यमंत्री होते तर शालिनीताई महसूलमंत्री होत्या. त्याच काळात राज्याचे वनमंत्री म्हणून नानाभाऊ एंबडवार जबाबदारी पहात होते. नानाभाऊ एंबडवार यांच वैशिष्ट म्हणजे त्यांच्या भल्लीमोठ्ठी दाढी \nसभागृहात एक दिवस राज्यातील पर्यावरणाच्या अनुषंगाने चर्चा चालू होती. चर्चेमध्ये शालिनीताई पाटील, नानाभाऊ एंबडवार, विलासराव आणि नगरचे कम्युनिस्ट पक्षाचे आमदार ठुबे हे सहभागी झाले होते.\nत्यावेळी आमदार ठुबे यांनी चर्चेत सहभागी होत म्हणाले,\n“राज्यात प्रचंड जंगलतोड झाली आहे. कुठेही जंगल दिसत नाही. परंतु मंत्रिमहोदयांच्या चेहऱ्याकडे पाहिलं की जंगलाची वाढ तिथेच झालेली दिसते”\n( संदर्भ : मंत्री एंबडवार यांची दाढी)\nशिवसेना, राष्ट्रवादीनंतर आता काँग्रेसचा नंबर लागणार \nबंडाची स्क्रिप्ट सेम वाटत असली, तरी अजित पवार शिंदेंपेक्षा…\nआत्ता नंबर होता विलासरावांचा. विलासरावांनी लातूर जिल्ह्याच्या निर्मीतीचा प्रश्न उपस्थित केला. आणि अचानक त्यांना काही क्षणांपुर्वी आमदार ठुबेंनी मारलेली कोपरखळी आठवली. ते आपला प्रश्न अडवत मध्येच म्हणाले,\nमाझी मंत्रीमहोदयांना विनंती आहे,\n“सन्माननीय सदस्य श्री. ठुबे यांच्या डोक्यावर प्रचंड जागा आहे, वृक्षारोपणाची सुरवात तिथूनच केली तर जंगलाची वाढ होण्यास वेळ लागणार नाही.”\nविलासरावांचे हे वाक्य पुर्ण होताच. दोन्ही सदस्यांनी विलासरावांना जागेवरुनच हात जोडले. तर असे होते त्या वेळेच्या सभागृहातील चर्चा सहस,साध्या आणि सरळ. ज्याच्यावर टिका होतं असे तो देखील त्या विनोदात मनमुरादपणे सहभागी व्हायचा.\nहे ही वाचा –\nविलासराव, लोकं २५ दिवसात विसरतात तुम्ही तर २५ वर्ष जाण ठेवलीत \nजेव्हा विलासरावांच्या एका चुकीनं पवारांचं पंतप्रधानपद हुकलं \nजेव्हा विलासरावांच्या मदतीला डी.के. शिवकुमार धावून आले होते..\nअन् त्या घटननेनंतर शरद पवार दाढीवाल्यांना उमेदवार�� देणं टाळू लागले..\nबाबासाहेब भोसले मुख्यमंत्री कसे झाले हे कोडं लोकांना अजून सोडवता आलेलं नाही..\nधर्मवीर आनंद दिघे यांना एकनाथ शिंदे एवढं का मानतात\nशिवसेना स्थापनेच्या सात वर्षांपुर्वी मराठाची हेडलाईन होती, अत्रेंची हाक..शिवसेना…\nलष्करप्रमुखांची इम्रान खानला मुस्काड.. अशीच बातमी संजय गांधींनी इंदिरांना मुस्काड…\nशिवसैनिकांनी भुजबळांच्या घरावर हल्ला केला होता, भुजबळ थोडक्यात वाचले होते..\nहे ही वाच भिडू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00758.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://kranti-news.in/doctors-contact-at-civil-hospital-increases-the-tension-on-the-health-system/", "date_download": "2024-03-05T01:37:00Z", "digest": "sha1:PNWFSSNJW5AMRXUCMOD5G5NT4TC5KGV6", "length": 7315, "nlines": 76, "source_domain": "kranti-news.in", "title": "सिव्हिल हॉस्पिटल येथे डॉक्टरांचा संप ! आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढणार", "raw_content": "\nविश्वसनीय बातम्या अणि माहिती\nयांचा शोध घ्या :\nHome > कोरोना अपडेट > सिव्हिल हॉस्पिटल येथे डॉक्टरांचा संप आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढणार\nसिव्हिल हॉस्पिटल येथे डॉक्टरांचा संप आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढणार\nसिव्हिल हॉस्पिटल येथे डॉक्टरांचा संप आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढणार\nसोलापूर: राज्यभरातील निवासी डॉक्टरांकडून आजपासून संपाची घोषणा करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य निवासी डॉक्टर संघटनेने पुकारलेल्या या संपानंतर राज्यातील सर्वच शासकीय रुग्णालयातील निवासी डॉक्टर आज संपावर असणार आहे.\nयाच अनुषंगाने सोलापुरातील सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी याची सुरुवात झालेली आहे. दरम्यान आज सकाळी 8 वाजल्यापासून निवासी डॉक्टर्स राज्यातील शासकीय व पालिका महाविद्यालयात निदर्शने करणार असल्याची माहिती निवासी डॉक्टर संघटनेकडून देण्यात आली आहे.\nत्यामुळे या संपाचा फटका रुग्णांना बसण्याची शक्यता आहे. आपल्या विविध मागण्यासाठी राज्यभरातील निवासी डॉक्टर आजपासून संपावर जाणार आहे. सरकारकडे अनेकदा पत्र व्यवहार करून देखील आपल्या मागण्या पूर्ण होत नसल्यानं संपावर जाण्याचा निर्णय घेतला असल्याचं निवासी डॉक्टरांकडून सांगण्यात आला आहे.\nतर अनेकदा मागणी करून देखील मुख्यमंत्री व वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप निवासी डॉक्टर संघटनेकडून करण्यात आला आहे. तर सरकारचं लक्ष वेधण्यासाठी निवासी डॉक्टरांकडून आज राज्यभरातील शासकीय रुग्णालयात निद��्शने केली जाणार आहे.\nPrevious ‘महाराष्ट्र ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धे’चा खेळाडू आणि क्रीडाप्रेमींनी लाभ घ्यावा – क्रीडा आयुक्त सुहास दिवसे\nNext स्व. सुशिल-शितल राऊत यांच्या स्मरणार्थ ४४८ रक्तदात्यांचे रक्तदान\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nआपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत\nपुढील वेळेच्या माझ्या टिप्पणी साठी माझे नाव, ईमेल आणि संकेतस्थळ ह्या ब्राउझरमध्ये जतन करा.\nबार्शी तालुका शिक्षक सेनेच्या अध्यक्ष पदी युवराज जगताप\nअखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून यशस्वीतांचा सत्कार\nमहात्मा बसवेश्वर सामाजिक समता-शिवा पुरस्कारअर्ज करण्याचे आवाहन\nयांचा शोध घ्या :\nबार्शी तालुका शिक्षक सेनेच्या अध्यक्ष पदी युवराज जगताप\nसूरत चेन्नई ग्रीनफिल्ड महामार्ग नुकसान भरपाई रक्कम, बार्शी तालुक्यात उपजिल्हाधिकार्‍यांचा गावभेट दौरा\nअखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून यशस्वीतांचा सत्कार\nमहात्मा बसवेश्वर सामाजिक समता-शिवा पुरस्कारअर्ज करण्याचे आवाहन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00758.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.economictimes.com/frontline-corporation-ltd/stocks/companyid-5480.cms", "date_download": "2024-03-05T01:01:20Z", "digest": "sha1:CWHVIJ6ZH6XEXWFARI2YNQGUH7UAGBV5", "length": 5874, "nlines": 67, "source_domain": "marathi.economictimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nप्रत्येक शेअर वरील उत्पन्न3.20\n52 आठवड्यातील नीच 21.50\n52 आठवड्यातील उंच 54.91\nफ्रंटलाइन कॉर्पोरेशन लि., 1989 मध्ये निगमित केलेली স্মল ক্যাপ कंपनी आहे (Rs 21.45 कोटी मार्केट कॅप असलेली), आणि लोगीस्टिक क्षेत्रात काम करते |\n31-12-2023 ला संपलेल्या तिमाहीत कंपनीने Rs 22.05 कोटी ची स्टँडअलोन विक्री नोंदविली आहे, मागच्या तिमाहितल्या Rs. 22.06 कोटी विक्री पेक्षा खाली -.06 % आणि मागच्या वर्षीच्या याच तिमाहितल्या Rs. 20.34 कोटी विक्री पेक्षा वर 8.42 %. नवीनतम तिमाहीत कंपनीने Rs. .41 चा करानंतर एकूण नफा नोंदविला आहे.\n31-12-2023 तारखेला कंपनीचे एकूण 0 शेयर शिल्लक आहेत.\nबजेट क्रिप्टोकरन्सी वेल्थ MSME बातम्या बाजार\nअदानी पॉवर शेअरची किंमत BF गुंतवणूक शेअर किंमत अदानी विल्मर शेअरची किंमत मेंथा तेलाची किंमत एस्कॉर्ट्स लीडिंग सेक्टर्स फंड डायरेक्ट-ग्रोथ SBI बॅलन्स अॅडव्हांटेज फंड नियमित एसबीआय स्मॉल कॅप फंड एसबीआय इक्विटी हायब्रिड फंड टाटा डिजिटल इंडिया फंड डायरेक्ट अॅक्सिस ब्लूचिप फंड\nमेंथा तेलाची किंमत एस्कॉर्ट्स लीडिंग सेक्टर्स फंड डायरेक्ट-ग्रोथ SBI बॅलन्स अॅडव्हांटेज फंड नियमित एसबीआय स्मॉल कॅप फंड एसबीआय इक्विटी हायब्रिड फंड टाटा डिजिटल इंडिया फंड डायरेक्ट अॅक्सिस ब्लूचिप फंड क्वांट टॅक्स प्लॅन डायरेक्ट\nएस्कॉर्ट्स लीडिंग सेक्टर्स फंड डायरेक्ट-ग्रोथ SBI बॅलन्स अॅडव्हांटेज फंड नियमित एसबीआय स्मॉल कॅप फंड एसबीआय इक्विटी हायब्रिड फंड टाटा डिजिटल इंडिया फंड डायरेक्ट अॅक्सिस ब्लूचिप फंड क्वांट टॅक्स प्लॅन डायरेक्ट\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00758.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%9C%E0%A4%BE", "date_download": "2024-03-05T01:11:59Z", "digest": "sha1:Q7W6CJXYSZFAHBGZMAZXHBIC2QAD5PHZ", "length": 19764, "nlines": 119, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "दुर्गापूजा - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nप्रमुख हिंदू धार्मिक उत्सव आणि व्रत\nदुर्गापूजा हा बंगालमधील एक हिंदू सण आहे.[१] या दिवशी दुर्गा देवीची पूजा केली जाते.[२] हा नवरात्री व्रताचा भाग आहे. या व्रताचे विकल्प कालिका पुराणात सांगितले आहेत.[३] बंगाल, बिहार, ओडिशा, आसाम, उत्तर प्रदेश या प्रांतांत दुर्गापूजेचा उत्सव मोठ्या प्रमाणावर केला जातो. परंतु बंगाल प्रांतात त्याचा प्रचार आणि त्याची लोकप्रियता विशेष आहे.[४] बंगालमधील ग्रामीण भागात ही पूजा वसंत ऋतूमधेही केली जाते अशी नोंद मिळते.[५]\nदुर्गापूजेची परंपरा सुमारे ४०० वर्ष जुनी आहे असे मानले जाते. बंगालमधील तारिकपूर भागात ही प्रथा सुरू झाली. बंगालमधून ही प्रथा बनारसला (सद्य - वाराणसी) व आसामलाही पोहोचली. ह्याच्यानंतर इ.स.१९११ पासून दिल्लीत ही पूजा सुरू झाली. स्वातंत्र्यलढ्यात या पूजांची केंद्रे ही राजकीय आणि सामाजिक चर्चांची महत्त्वाची ठिकाणे बनली होती.[६]\nदुर्गापूजा हा बंगाली लोकांचा वर्षातील महत्त्वाचा सण आहे.[७] सुरुवातीला बांधकाम करणारे गवंडी, सुतार वगैरे लोक विश्वकर्म्याची सार्वजनिक पूजा करतात. दुर्गापूजा हा मूळचा धार्मिक सण होता, पण सांप्रत त्याला सामाजिक स्वरूप आले आहे.[८]\nआश्विन शुद्ध प्रतिपदा ते नवमी असे नऊ दिवस दुर्गेचे नवरात्र मानतात. बंगालमध्ये नवरात्रातल्या शेवटच���या सहा दिवशी (षष्ठी ते दसरा) दुर्गापूजा केली जाते.[९] महापंचमी, महाषष्ठी, महासप्तमी, महाअष्टमी, महानवमी हे दिवस दुर्गापूजनात महत्वाचे मानले जातात.[१०]\nपूजेचा विधी खालीलप्रमाणे आहे-\nगृहस्थ सकाळी पाण्यात पांढरे तीळ टाकून त्या पाण्याने स्नान करतात. मग सपत्निक बसून देशकालोच्चारपूर्वक पूजेचा संकल्प करतात. मग गणपतीपूजन, स्वस्तिवाचन इ. करून मातीच्या वेदीवर एका कलशाची स्थापना करतात. मग षोडशोपचारे पूजा करतात. दुर्गेजवळ अखंड दीप तेवत ठेवतात. नंतर दुर्गास्तोत्राचा पाठ करतात. दुर्गेवर फुलांची माळ बांधतात. नंतर एका कुमारिकेचे पूजन करून तिला भोजन घालतात, ब्राह्मण भोजनही घालतात.\nबंगालमधील अनेक लोक दुर्गेला आपली कुलदेवता मानून तिची नित्य पूजा करतात. ते तिला दुर्गतिनाशिनी म्हणतात. पुराणांत व अनेक तंत्रग्रंथांत दुर्गापूजेचे महत्त्व वर्णिले आहे.[८][११] अशा प्रकारे दुर्गापूजा घरगुती पातळीवर साजरी केली जाते.\nसुमारे एक हजार वर्षे बंगालमध्ये हा उत्सव चालू आहे असे मानले जाते. दुर्गापूजेच्या प्रारंभी दुर्गेची मातीची दशभुज मूर्ती बनवितात. तिचे रूप सिंहारूढ महिषासुरमर्दिनीचे असते. तिच्या दोन्ही बाजूंना कार्तिक, गणेश, लक्ष्मी व सरस्वती यांच्या मूर्ती असतात.[१२] देवीचा सहचर असलेल्या भगवान शंकराला तिच्या मस्तकाच्या वरच्या बाजूला स्थान दिलेले असते.[५] दुर्गापूजेच्या उत्सवाची सुरुवात आश्विन शुद्ध पंचमीला होते. त्या दिवशी संध्याकाळी दुर्गेला प्रिय असणाऱ्या बेलाच्या वृक्षावर तिचे आवाहन करतात. षष्ठीच्या दिवशी संध्याकाळी अधिवास नामक विधी करतात. यात देवीच्या निरनिराळ्या अंगांना विविध पवित्र वस्तूंनी स्पर्श करतात व त्यांना पावित्र्य आणतात. सप्तमीच्या दिवशी देवीच्या पूजेला सुरुवात होते. प्रथम बेल, डाळिंब, अशोक, हरिद्रा इ. नऊ प्रकारच्या पल्लवांची एक जुडी करतात व ती अपराजिता वल्लीने बांधतात. मग त्या जुडीला स्नान घालून साडी नेसवतात. तिला कलाबहू (कदलीवधू) असे म्हणतात. ती गणपतीची पत्नी असते. उत्सवमूर्तीच्या मांडणीत गणपतीच्या शेजारी तिची स्थापना करतात. त्यानंतरचा महत्त्वाचा विधी म्हणजे महास्नानाचा होय. त्यावेळी एका कलशावर आरसा ठेवतात आणि त्यात देवीचे जे प्रतिबिंब पडते, त्यावर स्नानाचे सगळे उपचार समर्पित करतात. देवीच्या स्नानासाठी थंड व ���ष्ण जल, शंखोदक, गंगाजल, समुद्रजल, इ. जले, पंचगव्य, पंचामृत, आणि गोठा, चौक, वारूळ, नदीचे पात्र इ. ठिकाणची माती आणतात. त्यानंतर देवीची तिच्या परिवारासहित पूजा करतात. मग तिला पशुबळी देतात. पूर्वी हे बलिदान फार मोठ्या प्रमाणावर होत असे, पण सांप्रत त्याचे प्रमाण घटले आहे. अशीच पूजा दुसऱ्या व तिसऱ्या दिवशीही करतात. याशिवाय संधिपूजा नावाची एक विशेष पूजा अष्टमी आणि नवमी या तिथींच्या संधिकाली करतात. ही पूजा दुर्गेच्या चामुंडा या रूपाची असते. त्या रात्री गायन, वादन, खेळ यांच्या योगाने जागरण करतात. चौथ्या दिवशी संध्याकाळी देवीची मिरवणूक काढून तिचे नदीत व तळ्यात विसर्जन करतात. दुर्गा ही या दिवसात सासरहून माहेरी आलेली असते अशी समजूत आहे. म्हणूनच बंगालमधल्या गृहिणी या माहेरवाशिणीसाठी नाना प्रकारची पक्वान्ने करतात.[८]\nबंगाल प्रांतात या उत्सवासाठी कारागीर विशेष प्रकारच्या देवीच्या उत्सवमूर्ती तयार करतात. यामध्ये महिषासुरमर्दिनीसह लक्ष्मी, सरस्वती, गणेश आणि कार्तिकेय या देवतांच्या मूर्तीही तयार केल्या जातात.[१३] धुनुचि नृत्य हे या उत्सवाचे महत्वाचे वैशिष्ट्य मानले जाते.[१४]\nदुर्गापूजेच्या काळातच बंकिमचन्द्र चॅटर्जी यांना \"वंदे मातरम\" हे गीत स्फुरले आणि नंतर ते स्वातंत्र्यलढ्याचे प्रेरणागीत बनले असे मानले जाते.[१५]\nसार्वजनिक पातळीवर दुर्गापूजेची सुरुवात बंगालमधील कोलकत्ता शहरामध्ये इ.स. १७५७ साली सावोबाजारच्या राजा नबदेव याने केली. प्लासीच्या लढाईत लाॅर्ड क्लाईव्ह याने सिराजउद्दौला याच्यावर विजय मिळवल्याचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी हे साजरीकरण केले गेले होते. या पूजेसाठी राजाने लाॅर्ड क्लाईव्हला आमंत्रित केले. लाॅर्ड क्लाईव्ह देवीच्या पूजेसाठी एक बकरे, एकशे एक रुपये रोख आणि फळांनी भरलेली टोपली घेऊन आला होता. ह्या पहिल्या सार्वजनिक साजरीकरणामध्ये फक्त तत्कालीन अमीर उमरावांना बोलावणे धाडले गेले होते, परंतु पुढे जाऊन दुर्गापूजेचे सार्वजनिक साजरीकरण सुरू झाले. आणि दुर्गापूजेचा मंडप, त्याची सजावट आणि त्या सजावटीचे स्वरूप या सर्वांना राजकीय रंगात रंगवण्यात आले. अगदी इंग्रजांपासून, साम्यवाद्यांसारख्या राजकीय पक्षापासून ते अलीकडच्या एड्सवर काम करणाऱ्या संस्थां, संघटनांपर्यंत अनेकांनी तसेच विविध चळवळींनी ह्या साजर��करणाचा उपयोग करून घेतला आहे.[१६][१७]\nदुर्गापूजा उत्सवातील हा महत्वाचा नृत्य सेवा प्रकार आहे.\nबेलूर येथील श्री रामकृष्ण मठातील दुर्गापूजा\nवंगीय शारदीय नवरात्री उत्सव २०२२\nकोलकाता येथील दुर्गापूजेचे एक दृश्य\nदुर्गापूजा महोत्सवातील सांस्कृतिक कार्यक्रम\n^ a b c जोशी , होडारकर, महादेवशास्त्री , पद्मजा (२००१). भारतीय संस्कृती कोश खंड चौथा. भारतीय संस्कृतीकोश मंडळ प्रकाशन.\nशेवटचा बदल २८ ऑक्टोबर २०२३ तारखेला २१:१९ वाजता झाला\nया पानातील शेवटचा बदल २८ ऑक्टोबर २०२३ रोजी २१:१९ वाजता केला गेला.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 4.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00758.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.mehtapublishinghouse.com/detail-reviews.aspx?ProductId=1017&keepThis=true&TB_iframe=true&height=400&width=600", "date_download": "2024-03-05T00:15:08Z", "digest": "sha1:TSWCD63K3LWEYB77GXRVFXN3XLEYADNA", "length": 41474, "nlines": 24, "source_domain": "www.mehtapublishinghouse.com", "title": "All Reviews", "raw_content": "\n🎀`अर्थाच्या शोधात`🎀 दुःखाने ग्रासलेल्या, मनाने खचलेल्या, रोगाने पीडित अश्या माणसाला मरण्याचे/जीवन संपवण्याचे कित्त्येक कारणं सापडतात, पण जगण्याचा एकही मार्ग, एकही कारण सापडू नये `अर्थाच्या शोधात` ह्या डॉ.व्हिक्टर फ्रँकल ह्यांच्या आत्मचरित्रात त्यांनी लिहिलेले अनुभव हे एक मनोवैज्ञानिक म्हणून तर आहेच परंतु त्याहीपेक्षा जास्त एक सामान्य कैदी म्हणून आहेत. दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान त्यांनी ऑशवीत्झ आणि इतर काही concentration कॅम्प (यतानातळांवर) तीन वर्षे घालवली. तिथे नाझींच्या छळछावण्यांचा अनुभव घेतलेल्या फ्रँकल यांनी `लोगोथेरपी` ही पद्धत निर्माण केली. जगण्यास सामर्थ्य देणारे मनोबल कसे मिळवले पाहिजे, याचे विवेचन करणारे लेखन. सोप्या सुटसुटीत निवेदन शैलीतील तत्वज्ञानाचा विचार. यतानातळांवरील परिस्थिती बद्दल बोलताना फ्रँकल लिहितात, \"दररोज, दर तासाला, दर मिनिटाला स्वत:च्या वागण्यासंबंधी निर्णय घेण्याची संधी समोर येत असते. तुमच्या अस्मितेचा नाश करणार्‍या , तुमचे मनोबल हिरावून घेऊ पाहणार्‍या शक्तींना शरण जायचे की नाही हे पदोपदी ठरवावे लागते. तुम्ही केवळ नियतीच्या हातातील खेळणे बनता की नाही हे तुमच्या निर्णयांवर अवलंबून असते. आपले मानसिक स्वातंत्र्य घालवून, आत्मसन्मान गमावून, मेंढरांसारखे मनानेही वैदी होता की नाही हे ठरविण्याचे तुमचे स्वातंत्र्य अबाधित असते...\" यतानातळांवर कैद्यांचा होणारा छळ, त्यांची मानसिक स्थिती, त्यांची मरणाला शरण जाण्याची तीव्र इच्छा ह्या सगळ्या गोष्टी वाचतांना अंगावर काटा येतो. त्या परिस्थितीत, कैद्यांचं एव्हढ मानसिक खच्चीकरण करण्यात येत होतं की, मरण म्हणजे सुटका असं समीकरण झालं. स्वतःच्याच विष्ठेत पडून राहणं, आप्तस्वकीयांच्या वियोगाच्या दुःखाने खचून जाऊन भूतकाळात जगणं सुसह्य वाटणे आणि अखेरीस मनोविकार जडणे, रोज मरणाची भीक मागणे, छावणीतील इतर मित्रांना जिवंत जाळतांना बघणे इत्यादी दाखले वाचतांना माणूस म्हणून स्वतःचीच लाज वाटू लागते. पुस्तकाच्या उत्तरार्धात लेखकाने `लोगोथेरपी` ह्या उपचारपद्धतीबद्दल माहिती दिली आहे. ह्या संज्ञांचा अर्थ सांगताना प्रत्येक वेळी लेखकाने उदाहरण देऊन स्पष्ट केले आहे. एक कैद्याच्या मनोविकाराबद्दल सांगताना लेखक सांगतात की, त्या कैद्याला असं स्वप्न पडलं की 31 मार्च रोजी युद्ध संपणार आहे. तो कैदी दिवसभर ह्याच विचारात असायचा आणि दिवस मोजायचा, अखेरीस 31 मार्च चा दिवस उगवला पण युद्ध काही संपले नाही आणि तो कैदी 1 एप्रिल रोजी मरण पावला. यातानातळामध्ये कैद्यांना वाटलेली सगळ्यात मोठी शिक्षा म्हणजे `अनिश्चितता`. लिहिण्यासारखं खूप आहे परंतु हे पुस्तक प्रत्येकाने वाचून लेखकाचे अनुभव, त्यांनी concentration कॅम्प मध्ये मनोविकार जडलेल्या रुग्णांवर/कैद्यांवर केलेली थेरपी, कैद्यांचं जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलणं आणि त्यांना जीवनाचा अर्थ शोधायला लावणं हे सगळं स्वतः अनुभवावं. मी अत्यंत आभारी आहे माझा मित्र Hrishi Endait ह्यांचा, ज्यांनी मला हे पुस्तक सुचवले. धन्यवाद `अर्थाच्या शोधात` ह्या डॉ.व्हिक्टर फ्रँकल ह्यांच्या आत्मचरित्रात त्यांनी लिहिलेले अनुभव हे एक मनोवैज्ञानिक म्हणून तर आहेच परंतु त्याहीपेक्षा जास्त एक सामान्य कैदी म्हणून आहेत. दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान त्यांनी ऑशवीत्झ आणि इतर काही concentration कॅम्प (यतानातळांवर) तीन वर्षे घालवली. तिथे नाझींच्या छळछावण्यांचा अनुभव घेतलेल्या फ्रँकल यांनी `लोगोथेरपी` ही पद्धत निर्माण केली. जगण्यास सामर्थ्य देणारे मनोबल कसे मिळवले पाहिजे, याचे विवेचन करणारे लेखन. सोप्या सुटसुटीत निवेदन शैलीतील तत्वज्ञानाचा विचार. यतानातळांवरील परिस्थिती बद्दल बोलताना फ्रँकल लिहितात, \"दररोज, दर तासाला, दर मिनिटाला स्व��:च्या वागण्यासंबंधी निर्णय घेण्याची संधी समोर येत असते. तुमच्या अस्मितेचा नाश करणार्‍या , तुमचे मनोबल हिरावून घेऊ पाहणार्‍या शक्तींना शरण जायचे की नाही हे पदोपदी ठरवावे लागते. तुम्ही केवळ नियतीच्या हातातील खेळणे बनता की नाही हे तुमच्या निर्णयांवर अवलंबून असते. आपले मानसिक स्वातंत्र्य घालवून, आत्मसन्मान गमावून, मेंढरांसारखे मनानेही वैदी होता की नाही हे ठरविण्याचे तुमचे स्वातंत्र्य अबाधित असते...\" यतानातळांवर कैद्यांचा होणारा छळ, त्यांची मानसिक स्थिती, त्यांची मरणाला शरण जाण्याची तीव्र इच्छा ह्या सगळ्या गोष्टी वाचतांना अंगावर काटा येतो. त्या परिस्थितीत, कैद्यांचं एव्हढ मानसिक खच्चीकरण करण्यात येत होतं की, मरण म्हणजे सुटका असं समीकरण झालं. स्वतःच्याच विष्ठेत पडून राहणं, आप्तस्वकीयांच्या वियोगाच्या दुःखाने खचून जाऊन भूतकाळात जगणं सुसह्य वाटणे आणि अखेरीस मनोविकार जडणे, रोज मरणाची भीक मागणे, छावणीतील इतर मित्रांना जिवंत जाळतांना बघणे इत्यादी दाखले वाचतांना माणूस म्हणून स्वतःचीच लाज वाटू लागते. पुस्तकाच्या उत्तरार्धात लेखकाने `लोगोथेरपी` ह्या उपचारपद्धतीबद्दल माहिती दिली आहे. ह्या संज्ञांचा अर्थ सांगताना प्रत्येक वेळी लेखकाने उदाहरण देऊन स्पष्ट केले आहे. एक कैद्याच्या मनोविकाराबद्दल सांगताना लेखक सांगतात की, त्या कैद्याला असं स्वप्न पडलं की 31 मार्च रोजी युद्ध संपणार आहे. तो कैदी दिवसभर ह्याच विचारात असायचा आणि दिवस मोजायचा, अखेरीस 31 मार्च चा दिवस उगवला पण युद्ध काही संपले नाही आणि तो कैदी 1 एप्रिल रोजी मरण पावला. यातानातळामध्ये कैद्यांना वाटलेली सगळ्यात मोठी शिक्षा म्हणजे `अनिश्चितता`. लिहिण्यासारखं खूप आहे परंतु हे पुस्तक प्रत्येकाने वाचून लेखकाचे अनुभव, त्यांनी concentration कॅम्प मध्ये मनोविकार जडलेल्या रुग्णांवर/कैद्यांवर केलेली थेरपी, कैद्यांचं जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलणं आणि त्यांना जीवनाचा अर्थ शोधायला लावणं हे सगळं स्वतः अनुभवावं. मी अत्यंत आभारी आहे माझा मित्र Hrishi Endait ह्यांचा, ज्यांनी मला हे पुस्तक सुचवले. धन्यवाद\n#व्हिक्टर_फ्रॅन्कल यांचं #Man_Search_for_Meaning हे इंग्रजी पुस्तक #डॉ_विजया_बापट यांनी \"#अर्थाच्या_शोधात\" या नावानं मराठीत अनुवादित केलं आहे. नुकतंच हे पुस्तक वाचून झालं. 📚📖 आज आपण सर्वजणच जीवनाच्य��� अर्थाच्या शोधात आहोत. त्यामुळे \"अर्थाच्या शोधात\" या मथळ्यानच लक्ष वेधताच मलाही पुस्तक वाचल्याशिवाय राहवलं नाही. डॉ. व्हिक्टर फ्रॅन्कल या न्यूरॉलॉजिस्ट आणि सायकिऍट्रिस्ट असलेल्या व्यक्तीला (लेखकाला) दुसऱ्या महायुद्धादरम्यान तो केवळ `ज्यू` असण्याच्या अपराधा बद्दल पकडण्यात आले. नाझींच्या छळछावण्याच्या यातनातळांवर (कॉन्संट्रेशन कॅम्प) मध्ये फ्रॅन्कल यांनी जी 3 वर्षे घालवली त्या अनुभवांचे सखोल वर्णन या पुस्तकाच्या पूर्वार्धात आहे. फ्रॅन्कल यांच्या बरोबर पकडण्यात आलेल्या 90 टक्क्यापेक्षा जास्त लोकांना विषारी वायूकक्षात अथवा विधुत भट्टीत घालून ठार मारण्यात आले. उरलेल्या लोकांकडून उपाशीपोटी, युरोपातील गारठ्यात, अपुऱ्या वस्त्रानिशी कष्टाची कामे करून घेतली. अशा बिकट आणि भयानक परिस्थितीतीतून जात असतानाही फ्रॅन्कल यांनी आपला आशावाद ढळू दिला नाही. आपल्या ध्येर्याचा त्याग केला नाही. फ्रॅन्कल यांनी माणुसकी जपलीच, पण त्या भयंकर वातावरणातही माणुसकी शोधण्याचं औदार्य उरी बाळगलं. सभोवती हाहाकार माजला असताना तो स्वतःला प्रश्न विचारात राहिला, जीवनाचा अर्थ शोधत राहिला. `ज्याला \"का\" जगायचे ह्याचा उलगडा झाला कि त्याला \"कशाही\" परिस्थितीत जगता येते` हाच जीवनाचा अर्थ शोधता यावा, जीवनातील अर्थाचा शोध घेणारी उपचार पद्धती #लोगोथेरपी हा या पुस्तकाचा उत्तरार्ध आहे. बुद्धिबळाच्या खेळात सर्वात चांगली किंवा फक्त चांगली चाल अशी कुठलीच चाल नसते. त्या वेळच्या प्याद्द्यांनुसार, पटावरील त्यांच्या स्थानानुसार आणि प्रतिस्पर्ध्याच्या व्यक्तीमत्वानुसार सर्वात चांगली चाल कुठली ते ठरवावे लागते. जीवनाचेही तसेच आहे प्रत्येक व्यक्ती जेव्हा आपल्या आयुष्यातील ध्येय शोधायला आणि त्याच्या पूर्तीसाठी असलेली जबाबदारी पेलायला शिकते तेव्हाच ती जीवनातील प्रत्येक उत्तर शोधायला सज्ज होते. दररोज, दर तासाला, दर मिनिटाला स्वतःच्या वागण्यासंबंधी निर्णय घेण्याची संधी समोर येत असते. तुमच्या अस्मितेचा नाश करणाऱ्या, तुमचे मनोबल हिरावून घेऊ पाहणाऱ्या शक्तींना शरण जायचे कि नाही हे पदोपदी ठरवावे लागते. तुम्ही केवळ नियतीच्या हातातील खेळणे बनता कि नाही हे तुमच्या निर्णयावर अवलंबुन असते. तुम्ही जर जीवनाचा अर्थ शोधण्याच्या तयारीत असाल तर हे पुस्तक निश्च���तच दिशादर्शक ठरेल.... वाचत रहा....👍🏻 © Bharat Gaikwad ✍🏻📚❣️\nजिथं जगायला नाही तर फक्त मरायला वेगवेगळे पर्याय दिले जातात आणि त्यातूनच जगण्याचा अर्थ शोधणे म्हणजे हे पुस्तक.\n\"अर्थाच्या शोधात\" नाव वाचून हातात घ्यावंसं वाटलं तर हरकत नाही वाचायला, कारण जीवनाला अर्थ असतो का, निरर्थक आहे सगळं, असं वाटतं कधीतरी आणि हे वाटणं जास्त होत असताना हे पुस्तक हातात आलं तर विचारांना एक वेगळा अँगल हे पुस्तकं नक्कीच देऊन जातं. डॉ. व्हिक्टर फ्रँकल अशा न्यूरालॉजिस्ट व सायकिअँट्रिस्ट असलेल्या व्यक्तीने दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान नाझींच्या छळछावण्यांच्या यातनातळांवर जी तीन वर्षे घालवली, त्या सर्व अनुभवांचे सूक्ष्म वर्णन त्याने या पुस्तकाच्या पहिल्या भागात केले गेले आहे. मानसोपचार प्रणालीतील पहिला फ्राईडचा `सुखाचा शोध`, दुसरा अँडलरचा `सत्तेची आकांक्षा` आणि तिसरा हा `जीवनाच्या हेतूचा शोध` असे सिद्धांत मांडले गेले. सायकालॉजीची बरीचशी पुस्तके वाचून झाली असली तर वेगळं काय आहे यात, असं वाटतं. पण तसं पाहता फार सूक्ष्म पैलू हा लक्षात येतो, की कुठलीही आशा नसताना, अनिश्चितता सर्वत्र दिसताना माणसाच्या हातात काय असतं याचं सार म्हणजे या लेखकाने मांडलेली पुस्तकाच्या दुसऱ्या भागातली लोगो थेरपी. यात काही संकल्पना घेऊन विवेकपूर्वक त्या त्या संकल्पनेवरचा संज्ञा परिहार छान मांडला आहे. काही सामान्य कैदी एका पावाच्या तुकड्यावर दिवस काढत असतानाही माणूसकीचे दान म्हणून मित्रांना त्यातला तुकडा देतात आणि काही आत्यंतिक उपोषणास बळी पडून नरमांस खाण्यास ही प्रवृत्त होतात. माणसांचीच ही दोन रूपे लेखकाला तिथं पहायला मिळाली. मूळ प्रवृत्ती म्हणून जी काही स्वभावतःच येते, ती कसल्याही परिस्थितीत तिचा मूळ स्वभाव सोडत नाही, हे खरं असलं तरी नवा दृष्टिकोन आणि आशा लोकांच्या मनात पेरल्या तर त्याच्यातून पुढे निर्माण होणारे आयुष्य हे नक्कीच अर्थपूर्ण असू शकेल, असं डॉक्टर व्हिक्टर फ्रँकल इथं सांगतात. भूक, थकवा, उपासमार, थंडी, छळ अशा निरुत्साही, निराशाजनक वातावरणात ही कशासाठी जगायचे, आयुष्य आपल्याला काय आव्हान करतंय, त्याच्या प्रत्येक क्षणाला आपण काय अर्थ द्यायचा याचं सार म्हणजे या लेखकाने मांडलेली पुस्तकाच्या दुसऱ्या भागातली लोगो थेरपी. यात काही संकल्पना घेऊन विवेकपूर्वक त्या त्या संकल्पनेवरचा संज्ञा परिहार छान मांडला आहे. काही सामान्य कैदी एका पावाच्या तुकड्यावर दिवस काढत असतानाही माणूसकीचे दान म्हणून मित्रांना त्यातला तुकडा देतात आणि काही आत्यंतिक उपोषणास बळी पडून नरमांस खाण्यास ही प्रवृत्त होतात. माणसांचीच ही दोन रूपे लेखकाला तिथं पहायला मिळाली. मूळ प्रवृत्ती म्हणून जी काही स्वभावतःच येते, ती कसल्याही परिस्थितीत तिचा मूळ स्वभाव सोडत नाही, हे खरं असलं तरी नवा दृष्टिकोन आणि आशा लोकांच्या मनात पेरल्या तर त्याच्यातून पुढे निर्माण होणारे आयुष्य हे नक्कीच अर्थपूर्ण असू शकेल, असं डॉक्टर व्हिक्टर फ्रँकल इथं सांगतात. भूक, थकवा, उपासमार, थंडी, छळ अशा निरुत्साही, निराशाजनक वातावरणात ही कशासाठी जगायचे, आयुष्य आपल्याला काय आव्हान करतंय, त्याच्या प्रत्येक क्षणाला आपण काय अर्थ द्यायचा चित्रकार चित्र रंगवून आपल्यापुढे उभे करतो, पण ही लोगो थेरपी आपला दृष्टिकोन सखोल नि विशाल करायचं काम करते, जेणेकरून जग जसे आहे तसे पाहता यावे, आणि त्याही पलीकडे दृष्टिकोन इतका व्यापक व्हावा की जगताना जरी समोर परिस्थिती क्लेशकारक असेल तरी मानसिक दृष्टिकोनामुळे त्या क्लेशाची सुसह्यता वाढेल, असं डॉ. व्हिक्टर फ्रँकल यांचं म्हणणं आहे. द सायकियाट्रिक क्रिडो म्हणून त्यांचं हे मत मला खूपच हृदयस्पर्शी वाटलं. ते म्हणतात माणसाच्या स्वातंत्र्याचे संपूर्ण अपहरण करील अशी कुठलीच परिस्थिती नसते, मनोविकृत व्यक्तीपाशीदेखील मर्यादित स्वरूपाचे स्वातंत्र्य कायम असते. ती विकृती त्याच्या व्यक्तिमत्वाच्या गाभ्यास शिवू शकत नाही. माणसानेच ऑश विट्झच्या छळछावणीत वापरलेल्या विषारी वायूकक्षांचा शोध लावला आणि माणसानेच विषारी वायूकक्षांत ताठ मानेने, `शेमा ईस्त्रायेल`ची प्रार्थना ओठांवर आणत प्रवेश केला. `अर्थाच्या शोधात` हे पुस्तक मनाचा एक सूक्ष्म कप्पा उघडून जाते. ---पूर्वा बडवे\nडाँ व्हिक्टर फ्रँन्कल ह्यांनी छळछावणीतले लिहलेले अनुभव, तेथील कैदी, पहारेकरी, पोलीस ह्या सर्वाचा मानसशास्त्रीय अभ्यास करुन \"अर्थाच्या शोधात\" हे पुस्तक लिहले आहे. व ते जगातील जवळपास सर्व भाषेमध्ये अनुवादित झालेले आहे. त्या छळछावणीत, आपल्या दुर्दम्य ईच्छाशक्तीच्या जोरावर जे काही मोजके लोकं जिंवत राहीले त्यात डाँ व्हिक्टर फ्रँन्कल हे एक होते. ते केवळ जिंव��� राहीले नाही तर त्यांनी त्याचा अभ्यास करुन जवळपास 32 पुस्तकामधून त्यांच विश्लेषण केल. व त्यांच्यामुळेच, छळछावणीतील छळ जगासमोर येऊ शकला. सर्वांनी ह्या लाँकडाऊनच्या काळात वाचावेच असे हे पुस्तक.. कोरोना हे मोठे संकट आहे हे खरं आहे. पण, त्यातूनही आपण बाहेर निघण्यासाठी, आलेल्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी सकारात्मक असण गरजेच आहे. आणि असे सकारात्मक विचार येण्यासाठी हे पुस्तक नक्किच उपयोगी पडेल.. कोरोना हे मोठे संकट आहे हे खरं आहे. पण, त्यातूनही आपण बाहेर निघण्यासाठी, आलेल्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी सकारात्मक असण गरजेच आहे. आणि असे सकारात्मक विचार येण्यासाठी हे पुस्तक नक्किच उपयोगी पडेल..\nनाझी छळ छावण्यांमध्ये आपलं मरणप्राय जीवन जगत असताना देखील आशेचा एक किरण लेखकाला कसा तगवून होता. जीवनाचा अर्थ शोधताना आपण काय करायला हवं याचं मार्मिक वर्णन लेखकाने लोगोथेरपीच्या माध्यमातून केलं आहे. अनेकांच्या जीवनाला कलाटणी देणारं \"अर्थाच्या शोधात\" हे पुस्तक आपणास या काळात नवी उमेद देईल. डॉ.कृष्णा सुभाष सपाटे\nछान वाचनात आलेले पुस्तक 👍👍सगळ्यानी आवर्जून वाचा..\nअर्थाच्या शोधात हे Man search for meaning या जगप्रसिद्ध पुस्तकाचा अनुवाद आहे . या पुस्तकाची सुरुवात व्हिक्टर फ्रँकल यांच्या कहाणीने होते. व्हिक्टर फ्रँकल व्हीएन्नामधील एक मानसशास्त्रज्ञ होते . दुसऱ्या महायुद्धात त्यांची रवानगी नाझींच्या छळछावण्यांमध्ये झाली. तेथेच त्यांनी जीवनाला अर्थ देणारी `लॉगोथेरपी` शोधुन काढली.नंतर त्यांची छळछावण्यामधून सुटका झाल्यावर, त्यांनी झपाटलेल्या अवस्थेत नऊ दिवसात, एक पुस्तक लिहले ते म्हणजेच `Man search for meaning` ज्यामध्ये लोगोथेरपी दिली आहे. लोगोथेरपीचा लाखो लोकांवर प्रभाव पडल्यामुळे , ह्या पुस्तकाचा नंतर 24 भाषेत अनुवाद झाला.*लोगोथेरपी म्हणजे काय हे सविस्तर समजुन घेण्यासाठी अर्थांच्या शोधात पुस्तक वाचावे लागेल .\nViktor Frankl लिखित \"Man`s Search For Meaning\" या पुस्तकाचा \"अर्थाच्या शोधात\" हा विजया बापट यांनी केलेला अनुवाद नुकताच वाचला. १९४६ साली सर्वप्रथम प्रकाशित झालेल्या या पुस्तकात मानसशास्त्रज्ञ असलेल्या Viktor Frankl यांचे नाझी कॅम्पमध्ये कैदेत असतानाचे हृदय पिळवटून टाकणारे असे अनुभव आहेत. Viktor Frankl हे \" लोगॉथेरपी\" या मानसशास्त्रीय उपचार पद्धतीचे जनक आहेत. या उपचार पद्धतीची विस्तार���ने माहिती पुस्तकाच्या उत्तरार्धात आहे. आयुष्य जगण्यासाठी एखादे ध्येय उराशी बाळगले पाहिजे यावर प्रामुख्याने पुस्तकात भर दिलेला आहे आणि हेच या उपचार पद्धतीचे मूळ आहे. कोणत्याही दुःखद प्रसंगात तुम्ही सकारात्मकतेने परिस्थितीवर मात करू शकता याचे अनेक दाखले त्यांनी दिले आहेत . एक व्यक्ती त्यांच्याकडे आला कारण त्याचे हस्ताक्षर खराब येत होते . त्याला त्यांनी अजून खराब हस्ताक्षर काढण्याचा सल्ला दिला. आणि जाहले उलटेच, तो पहिल्यापेक्षा चांगले हस्तक्षर गिरवू लागला. हे उदाहरण म्हणजे लोगॉथेरपी या उपचार पद्धतीचा एक छोटा भाग आहे. नैराश्याच्या गर्तेत अडकलेल्या, व्यसनाधीन आणि आजूबाजूच्या बऱ्या-वाईट परिस्थिमुळे संभ्रमावस्थेत असे जगणाऱ्या एखाद्याला जर हे पुस्तक मार्गदर्शक ठरले तर नवल वाटायला नको .\nफार चांगलं पुस्तक. मरगळलेल्या मनासाठी उत्तम आधार. Greater than self साठी self evaluation & meaning शोधणारांसाठी बेस्ट\nव्हिक्टर फ्रॅन्कलचे ‘मॅन्स सर्च फॉर मिनिंग’ या पुस्तकाचा अनुवाद डॉ. विजया बापट यांनी केला आहे. या पुस्तकाच्या इंग्रजीत शंभर आवृत्त्या निघाल्या आहेत. जगातील विविध भाषांमध्ये त्यांची भाषांतरे झाली आहेत. लक्षावधी प्रती खपण्याचे भाग्य या पुस्तकाला लाभले आहे. या पुस्तकाचे वैशिष्ट्ये म्हणजे उत्तरार्धात सांगितलेली ‘लोगोथेरपी’ ही उपचारपद्धती लेखकाला ज्यूंच्या यातना शिबिरातून अनुभवण्यास आले. त्यानंतर या कॅम्पमधून बाहेर पडल्यावर लेखकाने झपाटल्यासारखी नऊ दिवसात हे पुस्तक लिहून पूर्ण केले. त्याचे झपाटलेपण या पुस्तकात अधोरेखित होते हे नक्की.\nडॉ. विक्टर फ्रॅन्कल यांच्या ‘Man`s search for meaning’ ह्या इंग्रजी पुस्तकाचा डॉ. विजया बापट (North Carolina) यांनी मराठी अनुवाद केलेले ‘अर्थाच्या शोधात’ हे पुस्तक मी वाचावयास उघडले आणि... दुसऱ्या महायुद्धातील छळ छावणीतून सुटका झाल्यावर अवघ्या ९ दिवसात प्रँâकल ह्यांनी हे पुस्तक लिहून काढले - हे वाक्य वाचल्यावर मी क्षणभर वाचन थांबवले. कारण दुसऱ्या महायुद्धाच्या छळछावणीबद्दल मी पूर्वी वाचले होते. सुमारे साडेपंधराकोटी लोकांची अमानुष हत्त्या/वंशोच्छेद केलेल्या माणसातील हीन वृत्तीचे शोकात्म वर्णन पुन: कशासाठी वाचायचे असाही प्रश्न मनात आला. परंतु पुस्तकाची प्रस्तावना वाचताच माझा हा विचार मावळला. पुस्तकाच्या उपोद््घातात म��हटले आहे की ‘माणसाच्या आयुष्यात बदल घडून आणायला समर्थ अशी एखादी कल्पना/परिच्छेद जरी पुस्तकात असला तरी ते पुस्तक वाचनीय/संग्रहणीय होते. ह्या पुस्तकात असे अनेक परिच्छेद आहेत.’ कुतूहलाने मी पुस्तकाचे पृष्ठ ३३ उघडून एक परिच्छेद वाचला. लिहिले होते ‘‘विनोद हे आत्मसंरक्षणाचे नव्हे, आत्म्याच्या संरक्षणाचे प्रभावी साधन होऊ शकते. ...माणसाला भोवतालच्या परिस्थितीकडे अलिप्तपणे बघून त्यावर मात करायला शिकवते.’’ छळछावणीत प्रँâकल व त्यांचा एक मित्र (जो पूर्वायुष्यात दवाखान्यात सर्जन होता) ह्यांनी आपली सुटका झाल्यावर पुढे कोणती ‘मजेशीर’ घटना घडू शकेल ह्या विषयावर रोज एक गोष्ट एकमेकांना सांगायचे वचन दिले. ...‘‘आम्ही बांधकाम करत असतांना वरचा अधिकारी येताना दिसला तर मुकादम ‘अ‍ॅक्शन, अ‍ॅक्शन’ म्हणून आम्हाला जोरजोरात आज्ञा सोडत असे. एकदा मी माझ्या मित्राला म्हटले, गड्या, सुटका झाल्यावर देखील येथील सवयी मोडणे आपल्या साऱ्या साऱ्यांना कठीण जाईल नाही असाही प्रश्न मनात आला. परंतु पुस्तकाची प्रस्तावना वाचताच माझा हा विचार मावळला. पुस्तकाच्या उपोद््घातात म्हटले आहे की ‘माणसाच्या आयुष्यात बदल घडून आणायला समर्थ अशी एखादी कल्पना/परिच्छेद जरी पुस्तकात असला तरी ते पुस्तक वाचनीय/संग्रहणीय होते. ह्या पुस्तकात असे अनेक परिच्छेद आहेत.’ कुतूहलाने मी पुस्तकाचे पृष्ठ ३३ उघडून एक परिच्छेद वाचला. लिहिले होते ‘‘विनोद हे आत्मसंरक्षणाचे नव्हे, आत्म्याच्या संरक्षणाचे प्रभावी साधन होऊ शकते. ...माणसाला भोवतालच्या परिस्थितीकडे अलिप्तपणे बघून त्यावर मात करायला शिकवते.’’ छळछावणीत प्रँâकल व त्यांचा एक मित्र (जो पूर्वायुष्यात दवाखान्यात सर्जन होता) ह्यांनी आपली सुटका झाल्यावर पुढे कोणती ‘मजेशीर’ घटना घडू शकेल ह्या विषयावर रोज एक गोष्ट एकमेकांना सांगायचे वचन दिले. ...‘‘आम्ही बांधकाम करत असतांना वरचा अधिकारी येताना दिसला तर मुकादम ‘अ‍ॅक्शन, अ‍ॅक्शन’ म्हणून आम्हाला जोरजोरात आज्ञा सोडत असे. एकदा मी माझ्या मित्राला म्हटले, गड्या, सुटका झाल्यावर देखील येथील सवयी मोडणे आपल्या साऱ्या साऱ्यांना कठीण जाईल नाही कदाचित तू मोठे पोटाचे ऑपरेशन करण्यात गुंतला असताना अकस्मात एखादा ऑर्डली आत घुसून ‘अ‍ॅक्शन, अ‍ॅक्शन’ असे म्हणत मुख्य सर्जनचे आगमन सूचित करेल.’ पुस्त���ाचे पृष्ठ १०० उघडून मी अजून एक परिच्छेद वाचला. मतितार्थ होता, ‘स्वातंत्र्य हा अखेरचा शब्द नव्हे. त्याची सकारात्मक बाजू आहे जबाबदारी म्हणून अमेरिकेतील पूर्व किनाऱ्यावर असलेल्या स्वातंत्र्यदेवीच्या पुतळ्यास पश्चिम किनारी ‘जबाददारीदेवी’च्या पुतळ्याची जोड हवी.’ पुस्तकातील प्रस्तुत उत्तरे म्हणजे सकारात्मक आणि लक्षणीय विचाराची जणू पावती कदाचित तू मोठे पोटाचे ऑपरेशन करण्यात गुंतला असताना अकस्मात एखादा ऑर्डली आत घुसून ‘अ‍ॅक्शन, अ‍ॅक्शन’ असे म्हणत मुख्य सर्जनचे आगमन सूचित करेल.’ पुस्तकाचे पृष्ठ १०० उघडून मी अजून एक परिच्छेद वाचला. मतितार्थ होता, ‘स्वातंत्र्य हा अखेरचा शब्द नव्हे. त्याची सकारात्मक बाजू आहे जबाबदारी म्हणून अमेरिकेतील पूर्व किनाऱ्यावर असलेल्या स्वातंत्र्यदेवीच्या पुतळ्यास पश्चिम किनारी ‘जबाददारीदेवी’च्या पुतळ्याची जोड हवी.’ पुस्तकातील प्रस्तुत उत्तरे म्हणजे सकारात्मक आणि लक्षणीय विचाराची जणू पावती डॉ. प्रँâकल हे व्हिएन्ना, ऑस्ट्रियाचे रहिवासी, जन्माने ज्यू आणि व्यवसायाने नावाजलेले मनोवैज्ञानिक. त्याकाळी अमेरिकेचा व्हिसा मिळणे त्यांना शक्य असूनही आपल्या वृद्ध मातापित्याला सोडून परदेशी जाणे अयोग्य ह्या विचाराने ते व्हिएन्नात राहिले. पण दुसऱ्या महायुद्धाच्या सुमारास, ‘प्राग’ जवळील छळछावणीत त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना डांबण्यात आले. त्यांची गर्भार पत्नी, आई, वडील, भाऊ, भावजय व अनेक प्रिय व्यक्ती त्यात दगावल्या. ‘टायफस’च्या दुर्धर साथीच्या आजारातून ते स्वत: मरता मरता वाचले. माझी जर्मन अधिकाऱ्यानी त्यांच्या सर्व वस्तू व हस्तलिखितही जप्त करून नष्ट केले. तरी, त्यांनी छळछावणीतील कचेरीतून माझी अधिकाऱ्यांची नजर चुकवून कागदाचे चिटोरे मिळवले. आणि जिद्दीने पुन: लेखन केले. सभोवताली मृत्यूचे तांडव चालू असलेल्या छावण्यांत, उपाशी पोटी, स्वत:च्या वाड्याचे पावाचे तुकडे वाटत, झोपड्याझोपड्यातून सर्वांना धीर देणारी माणसे त्यांनी पाहिली. फ्रॅन्कल म्हणतात ‘प्रत्येक जीवात असलेल्या बीजरूप शक्तीचे बल जगाला दाखविण्यासाठी’ मी हे पुस्तक लिहीले. पुस्तकाच्या पूर्वार्धात लिहिलेले आपले छळछावणीतील अनुभव डॉ. फ्रॅन्कल यांच्यामते एका सामान्य वैद्याचे अनुभव आहेत. कारण तेथे त्यांना मनोवैज्ञानिक म्��णून नेले गेले नव्हते. तर ते होते फक्त ज्यू कैदी नंबर ११९१०४. युरोपातील अंग गोठवणाऱ्या थंडीत अपुऱ्या वस्त्रात १०-१२ तास खड्डे खणायचे, रेल्वेलाईन बांधावयास लागणाNया पटऱ्या टाकण्याचे काम करणारे मजूर डॉ. प्रँâकल हे व्हिएन्ना, ऑस्ट्रियाचे रहिवासी, जन्माने ज्यू आणि व्यवसायाने नावाजलेले मनोवैज्ञानिक. त्याकाळी अमेरिकेचा व्हिसा मिळणे त्यांना शक्य असूनही आपल्या वृद्ध मातापित्याला सोडून परदेशी जाणे अयोग्य ह्या विचाराने ते व्हिएन्नात राहिले. पण दुसऱ्या महायुद्धाच्या सुमारास, ‘प्राग’ जवळील छळछावणीत त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना डांबण्यात आले. त्यांची गर्भार पत्नी, आई, वडील, भाऊ, भावजय व अनेक प्रिय व्यक्ती त्यात दगावल्या. ‘टायफस’च्या दुर्धर साथीच्या आजारातून ते स्वत: मरता मरता वाचले. माझी जर्मन अधिकाऱ्यानी त्यांच्या सर्व वस्तू व हस्तलिखितही जप्त करून नष्ट केले. तरी, त्यांनी छळछावणीतील कचेरीतून माझी अधिकाऱ्यांची नजर चुकवून कागदाचे चिटोरे मिळवले. आणि जिद्दीने पुन: लेखन केले. सभोवताली मृत्यूचे तांडव चालू असलेल्या छावण्यांत, उपाशी पोटी, स्वत:च्या वाड्याचे पावाचे तुकडे वाटत, झोपड्याझोपड्यातून सर्वांना धीर देणारी माणसे त्यांनी पाहिली. फ्रॅन्कल म्हणतात ‘प्रत्येक जीवात असलेल्या बीजरूप शक्तीचे बल जगाला दाखविण्यासाठी’ मी हे पुस्तक लिहीले. पुस्तकाच्या पूर्वार्धात लिहिलेले आपले छळछावणीतील अनुभव डॉ. फ्रॅन्कल यांच्यामते एका सामान्य वैद्याचे अनुभव आहेत. कारण तेथे त्यांना मनोवैज्ञानिक म्हणून नेले गेले नव्हते. तर ते होते फक्त ज्यू कैदी नंबर ११९१०४. युरोपातील अंग गोठवणाऱ्या थंडीत अपुऱ्या वस्त्रात १०-१२ तास खड्डे खणायचे, रेल्वेलाईन बांधावयास लागणाNया पटऱ्या टाकण्याचे काम करणारे मजूर छळछावणीतील अत्याचार, वेदना व फ्रॅन्कलने काय गमावले ह्यापेक्षा अस्तित्वासाठी लागणाऱ्या शक्तीस्रोताचा विचार, मानवी मनाच्या विविध अवस्था, त्या भयावह अनुभवाने अनेकजण का मृत्युमुखी पडले. ह्यापेक्षा कोणी का जगले छळछावणीतील अत्याचार, वेदना व फ्रॅन्कलने काय गमावले ह्यापेक्षा अस्तित्वासाठी लागणाऱ्या शक्तीस्रोताचा विचार, मानवी मनाच्या विविध अवस्था, त्या भयावह अनुभवाने अनेकजण का मृत्युमुखी पडले. ह्यापेक्षा कोणी का जगले ह्यावर पुस्तकात भर दिला आहे. पुस्तकाच्या उत्तरार्धात छळछावणीतील अनुभवांवर आधारित आपल्या सिद्धांताचे, ‘जीवनाच्या अर्थाचे’ महत्त्व पटवून मनोबल देणारी ‘लोगोथेरपी’ ह्या उपचार पद्धतीचे वर्णन आहे. आयुष्यातील प्रत्येक अवस्थेला तोंड कसं द्यायचं हे ठरवायचं आपलं स्वातंत्र्य अबाधित असतं हे ‘लोगोथेरपी’चं एक प्रमुख तत्त्व ह्यावर पुस्तकात भर दिला आहे. पुस्तकाच्या उत्तरार्धात छळछावणीतील अनुभवांवर आधारित आपल्या सिद्धांताचे, ‘जीवनाच्या अर्थाचे’ महत्त्व पटवून मनोबल देणारी ‘लोगोथेरपी’ ह्या उपचार पद्धतीचे वर्णन आहे. आयुष्यातील प्रत्येक अवस्थेला तोंड कसं द्यायचं हे ठरवायचं आपलं स्वातंत्र्य अबाधित असतं हे ‘लोगोथेरपी’चं एक प्रमुख तत्त्व प्रँâकल म्हणतात, ‘व्यक्ती संकटास १) धैर्याने, नि:स्वार्थपणे, स्वाभिमानाने सामोरी जाऊ शकते विंâवा २) स्वत:स वाचविण्याच्या अवघड प्रयत्नात माणुसकीचा धर्म विसरून जनावरांसारखे वागू शकते.’ ‘‘नाझींच्या छळ-छावणीतील काही थोडेच पहिल्या प्रकारात मोडले. तरीही त्यातील एक उदाहरण देखील माणसाचे अंत:सामथ्र्य त्याला त्याच्या नशिबाहून उंच स्तरावर नेऊ शकते हे दाखविण्यास पुरेसे आहे.’’ `Man`s search for meaning` ह्या पुस्तकाच्या १०० हून अधिक आवृत्त्या व २१ हून अधिक भाषांतरे झाली. अमेरिकेतील सर्वाधिक परिणामकारक दहा पुस्तकांपैकी एक, ‘मानव जातीचे पुस्तक’ म्हणून गौरविलेल्या ह्या असामान्य पुस्तकाचा मराठी अनुवादाचा डॉ. विजया बापट यांचा प्रयत्न निश्चितच स्तुत्य आहे. विजयातार्इंनी डॉ. फ्रॅन्कल यांच्या अनेक पुस्तकांचा व सिद्धांतांचा सखोल अभ्यास केला. पुस्तकात क्वचित् काही संदर्भ कालबाह्य असल्याचे त्यांनी नमूद केले आहेच. विजयातार्इंनी व्हिएन्नाला जाऊन फ्रॅन्कल यांच्या मुलीची, जावयाची भेट घेतली आणि त्यांचे अनुमोदन घेऊन ह्या पुस्तकाचे मराठी रूपांतर केले. मराठी पुस्तक वाचताना डॉ. विक्टर फ्रॅन्कलच आत्मनिवेदन करत असल्याचा भास होतो. आणि ह्यातच ‘अर्थाच्या शोधात’ ह्या अनुवादित पुस्तकाचे यश सामावले आहे.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00758.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.sindhudurg-paryatan.com/shiroda/", "date_download": "2024-03-05T01:46:49Z", "digest": "sha1:5IWEABBES7LINU57X6COI3RAJUTJXBJQ", "length": 21339, "nlines": 222, "source_domain": "www.sindhudurg-paryatan.com", "title": "निसर्गरम्य शिरोडा - Konkan Tourism", "raw_content": "\nआपल्या गावातील पर्यटन स्थळा विषयी माहिती\nआर��ली गावांचा देव वेतोबा\nकार्तिक स्वामी मंदिर-” हिंदळे “\nकिल्ले नारायणगड आणि मनोहर-मनसंतोषगड.\nकुंभारकला पर्यटकांसाठी आकर्षण ठरावे\nकोकणची ओळख सांगणारा ‘फणस’ नेहमीच दुर्लक्षित\nकोकणातील माणसात व्यावसायिकता येण्याची गरज\nकोकणातील शेतीला शाश्वत पर्याय ‘अननस शेती’\nगंजिफा – सावंतवाडीचा सांस्कृतिक मानबिंदू\nचारशे वर्षांपूर्वीचा अद्भूत दस्तऐवज\nजगप्रसिद्ध लाकडी खेळणी -चितारआळी\nजगप्रसिद्ध लाकडी खेळणी -चितारआळी\nजागतिक पर्यटन महोत्सव जाहीर निमंत्रण\nदेवगड- भारताची स्वर्ग भूमीच\nदेवी माउली मंदिर, सोनुर्ली\nनापणेचा धबधबा आणि श्री महादेव मंदिर\nपर्यटन महासंघाकडे नोंदणी असलेले टुरिस्ट गाईड\nपर्यटन व्यवसायिक महासंघ याची सभासद वर्गणी रु.500 आहे. सभासद वर्गणी भरुन सभासदांचा काय फायदा होईल\nपर्यटनाकडे उद्योगसंधी म्हणून पाहायला हवे\nफुलपाखरू उद्यान होणे गरजेचे\nमराठी चित्रपटांना कोकणची हाक\nवालावल – दक्षिणेचे पंढरपूर\nश्री दत्त मंदिर, माणगांव\nश्री देव उपरलकर देवस्थान\nश्री देव रामेश्वर पंचायतन’ आकेरी\nश्री देवी भराडी, चौके\nश्री देवी सातेरीचं जलमंदिर, बिळवस\nसिंधुदुर्ग जिल्ह्याचा संक्षिप्त इतिहास\nसिंधुदुर्ग पर्यटन महोत्सव २०२३\nवेंगुर्लेपासून १७ कि.मी. अंतरावर निसर्गरम्य शिरोडा हे गाव आहे. हिरव्यागर्द वनश्रीने नटलेले, माड-पोफळीच्या बागांनी बहरलेले, सुंदर समुद्रकिनारा लाभलेले अत्यंत विनोभनीय गाव शिरोड्यापासून गोवा अवघ्या ७ कि.मी. अंतरावर आहे. शिरोड्याला लांबच लांब पसरलेली पांढर्‍या शुभ्र वाळूची सुंदर, रम्य चौपाटी लाभलेली आहे. या चौपाटीलगतच असलेले भल्यामोठ्या सुरुच्या वृक्षांचे बन हे तर शिरोड्याचे एक खास वैभव आणि आगळे वैशिष्टयही आहे. सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा जाहीर झाल्यापासून शिरोडा, वेळागर समुद्र किनाऱ्याला देशी- बिदेशी पर्यटकांनी पसंती दिलेली आहे.\nसाहित्यातील ज्ञानपीठ हा सर्वोच्च पुरस्कार मिळविलेले प्रतिभावंत साहित्यिक वि.स. तथा भाऊसाहेब खांडेकर ह्यांची ही प्रेरणाभूमी आणि कर्मभूमीही भाऊसाहेब खांडेकरांनी येथील ट्युटोरिअल हायस्कूलमध्ये शिक्षकाची नोकरी केली आणि प्रारंभीच्या उत्तमोत्तम कादंबर्‍याचे लेखनही. असे वि. स. खांडेकर ज्या टेकडीवर बसून लिखाण करायचे ती “भिके डोंगरी” टेकडी येथेच आहे. हे शिरोडा सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक, ऐतिहासिक परंपरा व पार्श्वभूमी लाभलेले गाव आहे. साहित्यिक कै. वि. स. खांडेकर यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. त्यांनी शिरोडय़ात ज्ञानदान करताना साहित्य निर्माण केले. त्यांच्या शिरोडय़ातील वास्तव्याचे एक स्मारक विद्यालयात उभारण्यात आले. हे स्मारक सर्वासाठी खुलेही झाले. या ठिकाणी साहित्यिक नक्कीच भेट देतील.\nभारताच्या स्वातंत्र्यसंग्रामात शिरोडा गावचे महत्त्वही फार आहे. १९३० साली शिरोडा येथे झालेल्या ऐतिहासिक मिठाच्या सत्याग्रहामुळे भारताच्या स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासात शिरोडा गावाचे नाव अग्रक्रमाने नमूद झालेले आहे. भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामात मिठाच्या सत्याग्रहाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. सिंधुदुर्गात शिरोडा येथेदेखील मिठाचा सत्याग्रह झाला. ब्रिटिशांविरोधात महात्मा गांधीजींनी अनेक चळवळी निर्माण केल्या . त्यात मिठाचा सत्याग्रहदेखील महत्त्वाचा होता.\nशिरोडा येथे झालेल्या मिठाच्या सत्याग्रहाच्या ठिकाणी ‘नाही चिरा.. नाही पणती’ अशीच अवस्था बनली आहे. शिरोडय़ात मिठाचा सत्याग्रह झाला. १९३० मध्ये महात्मा गांधीजीच्या आदेशानुसार भारतभर मिठाचा सत्याग्रह झाला. या मिठाच्या सत्याग्रहाचे एक आंदोलन शिरोडा येथे घडले. शिरोडय़ातील मंदिरात एकत्र जमून नंतर मिठाचा सत्याग्रह मिठागरे आहेत तेथे करण्यात आला. आजही वटवृक्षाचे झाड त्याची आठवण देत आहे. या वडाच्या झाडाकडे लक्ष दिल्यावर मिठाच्या सत्याग्रहाची आठवण होते.\nपंचतारांकित ताज हॉटेलमध्ये जाण्याची उत्सुकता अनेकांना असते. देशातील विविध भागात असलेला ‘ताज हॉटेल्स ग्रुप’ आता अधिकृतपणे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आला आहे. राज्य सरकारसोबत या संदर्भात सामंजस्य करार झाला. “ताज हॉटेल्स ग्रुप आता अधिकृतपणे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आला आहे. पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेला सिंधुदुर्ग जिल्हा गेल्या दोन दशकांपासून या क्षणाची वाट पाहत होता.“तीन वर्षांच्या कालावधीत, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेळागर-शिरोडा येथे ताज हॉटेल सुरु होणार आहे.\nग्रामदैवता श्री माऊली देवी\nसिंधुदुर्गातील वेंगुर्ले तालुक्यात असलेल्या शिरोडा गावाची ग्रामदैवता श्री माऊली देवी. शिरोडा गावातील जुनी जाणकार मंडळी तिथली ग्रामदेवता असलेल्या श्री माऊली देवीबद्दल अशी आख्यायिका सांगतात की, एका परदेशी व्यापाराचं मालवाहू गलबत शिरोडा समुद्रकिना-यापासून काही अंतरावर वादळात सापडलं होतं. त्या गलबतात एक मूर्ती होती. त्या व्यापा-यानं मूर्तीसमोर बसून प्रार्थना केली.. ‘वादळ शांत होऊन माझ्यावरील संकट टळलं, तर त्या गावात पोहचल्यावर तुझ्या मूर्तीची मूळ मानक-यांच्या हातून प्रतिष्ठापना करेन’ आणि काय आश्चर्य.. वादळ शांत झालं. तो व्यापारी त्या समुद्रकिनारी सुखरूप पोहोचला. व्यापा-याने त्वरीत शिरोडा गावच्या प्रमुख मानक-यांशी संपर्क साधला. व्यापारी आपल्या सहका-यासह देवालयाच्या परिसरात आले आणि गावातल्या प्रमुख मानक-यांच्या हातून श्री देवी माऊलीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली गेली. ही प्रतिष्ठापना शिवकालात केली गेली. त्या दिवसापासून श्री माऊली देवीच्या भक्तीचा नंदादीप श्रद्धापूर्वक अखंड तेवत आहे.\nश्री माऊली देवीच्या मंदिरात वर्षभर भजनाचा कार्यक्रम होतो. हे या देवस्थानाचं एक खास वैशिष्टय़ आहे. एकही दिवस न चुकता भजन केलं जाणारं, हे सिंधुदुर्गातील असं एकमेव देवस्थान आहे. श्रीदेवी माऊलीचं मंदिर पूर्वाभिमुख असून मंदिराच्या डाव्या बाजूस श्री देव पुरमाराचं देवस्थान आहे. श्री माऊली देवीच्या जत्रोत्सवाच्या दुस-या दिवशी या देवाचा वार्षिक जत्रोत्सव असतो. उजव्या बाजूस श्री देव घाडवसाचं मंदिर आहे. समोर श्री देव जागनाथाचे मंदिर आहे. श्री देव पुरमाराच्या मागे श्री देव निरंकाराची घुमटी आहे. माऊली मंदिराच्या समोरील बाजूस उजवीकडे दीपस्तंभ आहे. तर डाव्या बाजूस सभागृह व भक्तनिवास आहे. विशेष म्हणजे गेल्या काही वर्षापासून या देवीच्या जत्रोत्सवाच्या दिवशी येणा-या भाविकांना रात्री महाप्रसाद देण्यात येतो. दिवसेंदिवस या देवीचं महात्म्य दूरवर पसरत असून भक्तगणांचा ओघही वाढत आहे. दरवर्षी साजरा होणारा या देवीचा जत्रोत्सव अत्यंत भक्तिमय वातावरणात, उत्साहात साजरा होतो. देवीच्या दर्शनासाठी व ओटी भरण्यासाठी सकाळपासूनच भाविकांची रीघ लागलेली असते.\nआपल्या गावातील पर्यटन स्थळा विषयी माहिती\nआरवली गावांचा देव वेतोबा\nकार्तिक स्वामी मंदिर-\" हिंदळे \"\nकिल्ले नारायणगड आणि मनोहर-मनसंतोषगड.\nकुंभारकला पर्यटकांसाठी आकर्षण ठरावे\nकोकणची ओळख सांगणारा ‘फणस’ नेहमीच दुर्लक्षित\nकोकणातील माणसात व्यावसायिकता येण्याची गरज\nकोकणात���ल शेतीला शाश्वत पर्याय 'अननस शेती'\nगंजिफा - सावंतवाडीचा सांस्कृतिक मानबिंदू\nचारशे वर्षांपूर्वीचा अद्भूत दस्तऐवज\nजगप्रसिद्ध लाकडी खेळणी -चितारआळी\nजगप्रसिद्ध लाकडी खेळणी -चितारआळी\nजागतिक पर्यटन महोत्सव जाहीर निमंत्रण\nदेवगड- भारताची स्वर्ग भूमीच\nदेवी माउली मंदिर, सोनुर्ली\nनापणेचा धबधबा आणि श्री महादेव मंदिर\nपर्यटन महासंघाकडे नोंदणी असलेले टुरिस्ट गाईड\nपर्यटन व्यवसायिक महासंघ याची सभासद वर्गणी रु.500 आहे. सभासद वर्गणी भरुन सभासदांचा काय फायदा होईल\nपर्यटनाकडे उद्योगसंधी म्हणून पाहायला हवे\nफुलपाखरू उद्यान होणे गरजेचे\nमराठी चित्रपटांना कोकणची हाक\nवालावल - दक्षिणेचे पंढरपूर\nश्री दत्त मंदिर, माणगांव\nश्री देव उपरलकर देवस्थान\nश्री देव रामेश्वर पंचायतन’ आकेरी\nश्री देवी भराडी, चौके\nश्री देवी सातेरीचं जलमंदिर, बिळवस\nसिंधुदुर्ग जिल्ह्याचा संक्षिप्त इतिहास\nसिंधुदुर्ग पर्यटन महोत्सव २०२३\nसिंधुदुर्ग पर्यटन महोत्सव २०२३\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00758.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://janshaktichadabav.com/india-scored-234-runs-on-the-strength-of-shubman-gills-storming-century/", "date_download": "2024-03-05T01:31:18Z", "digest": "sha1:HZWUP2TY3PBYWM3W4NS6JWVMPAQ4JVVZ", "length": 14466, "nlines": 242, "source_domain": "janshaktichadabav.com", "title": "शुभमन गिलच्या वादळी शतकी खेळीच्या जोरावर भारताने केल्या २३४ धावा… - जनशक्तीचा दबाव", "raw_content": "\nअधिसूचना आणि शासन निर्णय\nशुभमन गिलच्या वादळी शतकी खेळीच्या जोरावर भारताने केल्या २३४ धावा…\nशुभमन गिलच्या वादळी शतकी खेळीच्या जोरावर भारताने केल्या २३४ धावा…\nन्यूझीलंडची २ षटकात ५ धावांवर ३ बाद अशी अवस्था.\nजनशक्तीचा दबाव न्यूज | अहमदाबाद | फेब्रुवारी ०१, २०२३.\nन्यूझीलंड विरूध्दच्या तिसऱ्या टी-२० सामन्यात सलामीवीर शुभमन गिल याने वनडे क्रिकेटमधील आपला फॉर्म कायम राखत टी-२० क्रिकेटमधील पहिले शतक पूर्ण केले आहे. भारताने शुभमन गिलच्या वादळी शतकी खेळीच्या जोरावर २३४ धावा केल्या आहेत.\nभारत आणि न्यूझीलंड यांच्या दरम्यानच्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतील अखेरचा सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात कर्णधार हार्दिक पंड्या याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता.\nपहिल्या दोन सामन्यात फारशी चांगली कामगिरी करण्यात गिलला अपयश आले होते. मात्र, या सामन्यातील पहिल्या षटकापासून त्याने न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर आक्रमण केले. त्याने ५४ चेंडूंत १० चौकार व ५ षटकारांच्या मदतीने हे शतक पूर्ण केले. त्याच्या शतकी खेळीच्या जोरावर भारताने २३४ धावांचा डोंगर उभा केला आहे. प्रत्युत्तरादाखल मैदानात उतरलेल्या न्यूझीलंडच्या सलामीवीरांनी सावध सुरूवात केली. मात्र न्यूझीलंड संघाचे २ षटकात केवळ ५ धावांवर ३ गडी बाद झाले आहेत.\nपालघरमध्ये आदिवासी महाविद्यालयातील एका विद्यार्थ्याने बाथरूममध्ये गळफास घेऊन केली आत्महत्या.\nराजपत्रित अधिकारी महासंघाचा ३७ वा वर्धापन दिन ७ फेब्रुवारी रोजी साजरा होणार.\nअपघात महाराष्ट्र रत्नागिरी संगमेश्वर\nदेवरुख संगमेश्वर बस लोवले येथे दरीत कोसळली…\nधार्मिक भक्ती महाराष्ट्र मुंबई रत्नागिरी\nसकल हिंदू समाजाच्या जन आक्रोश मोर्चाला रत्नागिरीत मोठा प्रतिसाद…\nप्रशासकीय महाराष्ट्र मुंबई रत्नागिरी\n“सर्वसामान्य नागरिकांसाठीच्या सेवांचे वेळेत वितरण करा… महसूल, कामगार, पोलीस विभागाचे चांगले काम…” – राज्य सेवा हक्क आयुक्त बलदेव सिंग…\nअपघात महाराष्ट्र रत्नागिरी संगमेश्वर\nदेवरुख संगमेश्वर बस लोवले येथे दरीत कोसळली…\nधार्मिक भक्ती महाराष्ट्र मुंबई रत्नागिरी\nसकल हिंदू समाजाच्या जन आक्रोश मोर्चाला रत्नागिरीत मोठा प्रतिसाद…\nप्रशासकीय महाराष्ट्र मुंबई रत्नागिरी\n“सर्वसामान्य नागरिकांसाठीच्या सेवांचे वेळेत वितरण करा… महसूल, कामगार, पोलीस विभागाचे चांगले काम…” – राज्य सेवा हक्क आयुक्त बलदेव सिंग…\nमहाराष्ट्र मुंबई रत्नागिरी राजकारण सिंधुदुर्ग\nभारतीय जनता पार्टीचे बूथ कार्यकारिणी महासंमेलन सावंतवाडी येथे संपन्न\nप्रिंट, टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड\nवाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणारअसल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून जनशक्तीचा दबाव Janshaktichadabavnews या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल केलय.हे एक न्युज पोर्टल आहे. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देशातील घडामोडी तसेच स्थानिक, क्राईम, राजकीय, सामाजिक, जाहिरात, इतर विविध बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.\nकृपया संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही ल���ख कॉपी करू नये\nकिवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर,लेख आणि त्याचे हक्क‘ https://janshaktichadabav.com/\nआणि संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक\nसहमत असतीलच असे नाही Copyright:https://janshaktichadabav.com/ सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\nमुख्य संपादक : श्री.गणेश पवार\nऑफिस : ०५,वैती कंपाऊंड, आई नगर समोर, ओव्हळा, ठाणे – ४००६१२\nअपघात महाराष्ट्र रत्नागिरी संगमेश्वर\nदेवरुख संगमेश्वर बस लोवले येथे दरीत कोसळली…\nधार्मिक भक्ती महाराष्ट्र मुंबई रत्नागिरी\nसकल हिंदू समाजाच्या जन आक्रोश मोर्चाला रत्नागिरीत मोठा प्रतिसाद…\nप्रशासकीय महाराष्ट्र मुंबई रत्नागिरी\n“सर्वसामान्य नागरिकांसाठीच्या सेवांचे वेळेत वितरण करा… महसूल, कामगार, पोलीस विभागाचे चांगले काम…” – राज्य सेवा हक्क आयुक्त बलदेव सिंग…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00759.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://kranti-news.in/barshi-city-police-thane-yete-azadi-ka-amrit-mahotsav-undertaking-organizing-maharashtra-vidyalayacha-partner/", "date_download": "2024-03-05T00:07:57Z", "digest": "sha1:7WLITKJVDRDIKCJKP77AAFA3F3UCKNGU", "length": 6885, "nlines": 75, "source_domain": "kranti-news.in", "title": "बार्शी शहर पोलीस ठाणे येथे \"आजादी का अमृत महोत्सव\" उपक्रमाचे आयोजन, महाराष्ट्र विद्यालयाचा सहभाग", "raw_content": "\nविश्वसनीय बातम्या अणि माहिती\nयांचा शोध घ्या :\nHome > व्हिडीओ > बार्शी शहर पोलीस ठाणे येथे “आजादी का अमृत महोत्सव” उपक्रमाचे आयोजन, महाराष्ट्र विद्यालयाचा सहभाग\nबार्शी शहर पोलीस ठाणे येथे “आजादी का अमृत महोत्सव” उपक्रमाचे आयोजन, महाराष्ट्र विद्यालयाचा सहभाग\nबार्शी शहर पोलीस ठाणे येथे \"आजादी का अमृत महोत्सव\" उपक्रमाचे आयोजन, महाराष्ट्र विद्यालयाचा सहभाग\nसोलापूर ग्रामीण पोलीस दलाच्या वतीने बार्शी शहर पोलीस ठाणे येथे “आजादी का अमृत महोत्सव” या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.\nसदर कार्यक्रमाअंतर्गत “हर घर तिरंगा” हा उपक्रम राबवून जनतेमध्ये जनजागृती करण्यासाठी सोलापूर ग्रामीण पोलीस दलाकडून तिरंग्याची ” आण बाण शान” या संकल्पनेने दिनांक २७/ ७ /२२ रोजी बार्शी उपविभागात पथसंचलन, पथनाटय, कार्यक्रमाचे शांततेत संपन्न झाला. सदर “भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव” या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र विद्यालयातील ९ वी या वर्गातील विद्यार्थीनी, विदयार्थी व शिक्षक वृंद यांनी सहभाग घेवून राष्ट्रीय कार्यक्रमाची शोभा वाढवली. विद्यार्थ्यांच्या मनात राष्ट्रध्वज व राष्ट्रभक्तीची जाणिव निर्माण व्हावी या हेतूने शालेय विद्यार्थ्यांचा सहभाग महत्वाचा आहे.\nया सहभागाबद्दल महाराष्ट्र विद्यालय बार्शीचे शहर पोलीस ठाणे यांनी आभार मानले.\nPrevious गाथा यशाची, कथा माणुसकीची धाराशिवचे सुपुत्र न्यूरोलॉजिस्ट डाॅ. किशोर गोडगे\nNext PMEGP अंतर्गत आता ‘फूड ऑन व्हील्स’ साठी देखील कर्ज : आमदार राणा जगजितसिंह पाटील\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nआपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत\nपुढील वेळेच्या माझ्या टिप्पणी साठी माझे नाव, ईमेल आणि संकेतस्थळ ह्या ब्राउझरमध्ये जतन करा.\nबार्शी तालुका शिक्षक सेनेच्या अध्यक्ष पदी युवराज जगताप\nअखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून यशस्वीतांचा सत्कार\nमहात्मा बसवेश्वर सामाजिक समता-शिवा पुरस्कारअर्ज करण्याचे आवाहन\nयांचा शोध घ्या :\nबार्शी तालुका शिक्षक सेनेच्या अध्यक्ष पदी युवराज जगताप\nसूरत चेन्नई ग्रीनफिल्ड महामार्ग नुकसान भरपाई रक्कम, बार्शी तालुक्यात उपजिल्हाधिकार्‍यांचा गावभेट दौरा\nअखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून यशस्वीतांचा सत्कार\nमहात्मा बसवेश्वर सामाजिक समता-शिवा पुरस्कारअर्ज करण्याचे आवाहन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00759.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://live.jagmitra.com/%E0%A4%85%E0%A4%B5%E0%A5%88%E0%A4%A7-%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%9F%E0%A4%96%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%95-%E0%A4%95%E0%A4%B0/", "date_download": "2024-03-05T00:39:30Z", "digest": "sha1:CU2W3DLVQ6EWAMWAKSKTPMYAGYUGKF4B", "length": 13074, "nlines": 86, "source_domain": "live.jagmitra.com", "title": "अवैध गुटख्याची वाहतुक करणारा पिकअप टेम्पो जप्त – Jagmitra", "raw_content": "\nदे दान सुटे गि-याण\nवैद्यकीय अधिक्षक डॉ.अरूण गुट्टे यांची कर्तव्यनिष्ठा\nडॉ.शालिनीताई कराड यांना मातृशोक\nदैनिक जगमिञ आजचा अंक\nडॉ.शालिनीताई कराड यांना मातृशोक\nअवैध गुटख्याची वाहतुक करणारा पिकअप टेम्पो जप्त\nस्थानिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकाची कामगिरी\nअवैध गुटख्याची वाहतुक करणारा पिकअप टेम्पो जप्त करुन ८,२३,६८० / – रुपयांच्या गुटख्यासह एकुण १४,२३,६८० / – रुपयांचा मुद्देताल जप्त\nबीड : मा . पोलीस अधीक्षक श्री हर्ष ए . पोद्दार सो यांनी पोनि स्थागुशा बीड यांच्या विशेष पथक��ला अवैध धंदयांची माहीती काढुन दर्जेदार केसेस करुन अवैध धंदयांचे उच्चाटन करण्याच्या सुचना दिल्याने विशेष पथकाचे सपोनि आनंद कांगुणे व पथकातील कर्मचारी हे दिनांक 14/07/2020 रोजी 23.45 वा च्या सुमारास माजलगाव शहरात अवैध धंदयांवर कारवाई करणेकामी गस्त करत असताना गुप्त बातमीदारामार्फत माहीती मिळाली की , गढी रोडने माजलगावकडे एक गुटख्याने भरलेला पिकअप टेम्पो क्रमांक एम एच 44-9301 हा येणार आहे . नमुद बातमी मिळताच सपोनि कांगुणे व त्यांच्या सोबतच्या कर्मचाऱ्यांनी माजलगाव शहरात संभाजी चौक येथे सापळा रचला . काही वेळातच गुप्त बातमीदाराकडुन मिळालेल्या माहीतीतील वर्णनाचा पांढऱ्या रंगाचा महिंद्रा बोलेरो पिकअप क्रमांक एम एच 44-9301 हा गढी कडुन माजलगाव कडे येताना पोलीस पथकास दिसला . पोलीस पथकाने नमुद पिकअप चालकास थांबण्याचा ईशारा केला असता नमुद पिकअप न थांबता तेथुन निघुन गेला . त्यानंतर पोलीस पथकाने नमुद पिकअपचा पाठलाग चालु केला . नमुद पिकअप माजलगाव येथील समता कॉलनी येथे आला असता पिकअप चालकाने त्याच्या ताब्यातील पिकअप तेथेच सोडुन तो अंधाराचा फायदा घेवुन पळुन गेला . त्यानंतर पोलीस पथकाने पंचांसमक्ष नमुद पिकअपची पहाणी केली असता त्यामध्ये किंमत रुपये 6,58,944 / – चा राजनिवास सुगंधीत पान मसाला , किंमत रुपये 1,64,736 / – रुपयांचा जाफराणी जर्दा व किंमत रुपये 6,00,000 / – चा महिंद्रा बोलेरो पिकअप टेम्पो असा एकुण 14,23,680 / – रुपयांचा मुद्देमाल मिळुन आल्याने नमुद सर्व मुद्देमाल जप्त करुन पोलीस स्टेशन माजलगाव येथे पुढील कारवाईसाठी जमा करण्यात आला आहे . सदरची कामगिरी मा . पोलीस अधीक्षक , बीड , श्री . हर्ष ए . पोद्दार , मा . अपर पोलीस अधीक्षक , आंबाजोगाई , श्रीमती स्वाती भोर , मा . उप विभागीय पोलीस अधिकारी , माजलगाव , श्री श्रीकांत डिसले , पो.नि.श्री . भारत राऊत स्थागुशा बीड यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी सपोनि आनंद कांगुणे , पोना झुंबर गर्जे , पोना पोना संतोष हांगे , पोकों गोविंद काळे , पोकों अन्वर शेख व चालक पोना गहिनीनाथ गर्जे यांनी केलेली आहे .\nमाजलगाव तालुक्यातील जदिद जवळा येथे कंटेनमेंट झोन घोषित ; अनिश्चित कालावधीसाठी संचारबंदी लागू\nपुन्हा १५ ने वाढला कोरोनाचा आकडा\nसरकारी दवाखान्यातील कोरोना रुग्णांवर उपचार करा, खासगी डॉक्टरांना आदेश\nजिल्हाधिकारी म्हणाले ती अफवा …\nकाय करतात म��ले लॉक डाउन मध्ये…जाणून घ्या दैनिक जगमिञ चा रिपोर्ट\nदे दान सुटे गि-याण\nदे दान सुटे गिर्‍याण‐————————नैसर्गिक आणि भौगोलिकदृष्ट्या ग्रहण हे सुर्य आणि चंद्राला लागत असते, जसे सुर्य आणि चंद्र यांना ग्रहण लागते,\nविदर्भाप्रमाणे उर्वरित महाराष्ट्रातील कैकाडी समाजाचा अनुसूचित जातीत समावेश करण्यासाठी विधिमंडळाचा ठराव घेऊन केंद्र सरकारकडे शिफारस करणार ; धनंजय मुंडे\nमुस्लिम आरक्षण वर निर्णय घ्या नसता,कांग्रेस, राष्ट्रवादी नगरसेवक व पदाधिकारी राजीनामा देतील\nक्रांतीवीर लहूजी साळवे स्मारकाच्या भूसंपादनासाठी सामाजिक न्याय विभागाने पुढाकार घ्यावा ; उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे\nबीड जिल्हा कुस्तीगीर परिषदेचे उपाध्यक्ष मुरलीधर मुंडे यांच्या हस्ते शरीर सौष्ठव स्पर्धेत व्दितीय क्रमांक मिळवल्याबद्दल ऋषिकेश फड व किरण गिरामयांचा सत्कार\nसेवानिवृत्त पुरी गावाचे लक्ष्मण मोरे पाटील उर्फ भाऊ पाटील यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार\nज्ञानगंगा सेवाभावी संस्थेच्या वतीने गरजु विद्यार्थ्याना शालेय साहित्याचे वाटप\nमुक्तांगण विज्ञान शोधिका केंद्रातर्फे ‘खेल खेल में’ ; राष्ट्रीय स्तरावरील विज्ञान खेळणी, गेम डिझाईन स्पर्धा\nभाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे शुक्रवारी राष्ट्रवादीत प्रवेश करणार – जयंत पाटील\n कोविंड रुग्णालयाचा घातक कचरा सार्वजनिक ठिकाणी रुग्णालयावर गुन्हा दाखल\nदे दान सुटे गि-याण\nदे दान सुटे गिर्‍याण‐————————नैसर्गिक आणि भौगोलिकदृष्ट्या ग्रहण हे सुर्य आणि चंद्राला लागत असते, जसे सुर्य आणि चंद्र यांना ग्रहण लागते,\nशरीर सौष्ठव स्पर्धेत ऋषीकेश फड दुसरा सिल्व्हर मेडल पटकावून मारली बाजी\nसेवानिवृत्त पुरी गावाचे लक्ष्मण मोरे पाटील उर्फ भाऊ पाटील यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार\nसौ.गेले श्री आले विरोधकांची सारी खटपट व्यर्थ झाले – डाॅ.कुडमूलवार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00759.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.indiatimes.com/entertainment/entertainment-news/television-news/bigg-boss-fame-eijaz-khan-and-pavitra-punia-breakup-both-confirmed-that-they-parted-ways/articleshow/107654581.cms", "date_download": "2024-03-05T02:23:40Z", "digest": "sha1:DWI275FG4VBPEE4OQMR22Q244ZQLNVLA", "length": 17937, "nlines": 91, "source_domain": "marathi.indiatimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": " विभक्त होऊनही राहत होते एकत्र; अभिनेत्री म्हणाली- 'कायमस्वरुपी काहीच नसतं' | Maharashtra Times\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसा���ट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nबिग बॉसमधील लोकप्रिय जोडीचा ब्रेकअप विभक्त होऊनही राहत होते एकत्र; अभिनेत्री म्हणाली- 'कायमस्वरुपी काहीच नसतं'\nEijaz Khan And Pavitra Punia Breakup: बिग बॉस १४ मधून घराघरात पोहोचलेल्या जोडीचा ब्रेकअर, ५ महिन्यापूर्वीच झालेत विभक्त\nबिग बॉस १४ फेम जोडीचा ब्रेकअप\nदोन वर्ष होते रिलेशनशिपमध्ये\n५ महिन्यांपूर्वीच झालेत विभक्त\nमुंबई: बिग बॉस १४ मधून लोकप्रिय झालेल्या या जोडप्यामध्ये वाद सुरू आहे, त्यांच्यामध्ये काही आलबेल नाहीये अशा बातम्या गेल्या काही काळापासून समोर येतच होत्या. आता या सेलिब्रिटी जोडप्याने त्यांच्या ब्रेकअपच्या वृत्तावर शिक्कामोर्तब केले आहे. ही जोडी म्हणजे बिग बॉस १४ मध्ये सर्वात चर्चेत आलेले एजाज खान आणि पवित्रा पुनिया. एजाज आणि पवित्रा आता रिलेशनशिपमध्ये नसून त्यांनी वेगळ्या वाटा निवडल्या आहेत. बिग बॉस १४ मध्ये ते एकमेकांच्या जवळ आले आणि प्रेमात पडले होते. त्यानंतर जवळपास २ वर्षे ते रिलेशनशिपमध्ये होते.\nअसे समोर आले आहे की एजाज आणि पवित्रा यांचे ब्रेकअप पाच महिन्यांपूर्वीच झाले. एकत्र राहत असताना अपेक्षित असणाऱ्या सुसंगततेचा त्यांच्यामध्ये अभाव निर्माण झालेला. ५ महिन्यांपूर्वी ते वेगळे झाले होते, तरी ते अपार्टमेंट शेअर करत होते. मात्र गेल्याच महिन्यात, एजाज मालाडच्या घरातून बाहेर पडला तर पवित्रा तिथेच राहते आहे.\nबिग बॉसची ट्रॉफी घेऊन आला, डोंगरीत मुनव्वर फारुकीचं स्वागत करण्यासाठी हजारो चाहत्यांची गर्दी\nपवित्राने त्यांच्या ब्रेकअपच्या वृत्ताला दुजोरा देत ईटाइम्सशी बोलताना असे म्हटले की, 'प्रत्येक गोष्टीसाठी एक मर्यादित काळ निश्चित असतो. काहीही कायमस्वरुपी नसते. नातेसंबंधांमध्येदेखील शेल्फ-लाइफ असू शकते. एजाज आणि मी काही महिन्यांपूर्वी वेगळे झालो आणि माझ्या शुभेच्छा नेहमीच त्याच्या पाठीशी असतील. मी त्याचा खूप आदर करते, पण हे नाते टिकले नाही.' एजाजशी संपर्क साधल्यानंतर त्याने अशी प्रतिक्रिया दिली की, 'मी अशी आशा व्यक्त करतो की, पवित्राला आवश्यक असलेले प्रेम आणि यश मिळेल. मी तिच्यासाठी नेहमी प्रार्थना करत राहीन.'\nTharala Tar Mag: आश्रम मर्डर केसमधील महत्त्वाचे पुरावे लागणार साक्षीच्या हाती चैतन्यच्या घरात करत���य शोधाशोध\nदरम्यान वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास पवित्रा शेवटचे 'नागमणी' या मालिकेत दिसली होती. तर एजाज शाहरुख खानच्या 'जवान'मध्ये दिसलेला. शिवाय त्याची 'सिटी ऑफ ड्रीम्स २' ही सीरिजही अलीकडेच प्रदर्शित झाली होती. बिग बॉस १४मध्ये सहभागी झाल्यानंतर दोघांमध्ये जवळीक निर्माण झाली. अनेकदा ही जोडी सार्वजनिक कार्यक्रम आणि पार्ट्यांमध्ये एकत्र दिसली आहे. अद्यापही त्यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरून एकमेकांचे कोणतेही फोटो हटवलेले नाहीत. त्यांचा ब्रेकअप अनेक चाहत्यांसाठी मोठा धक्का होता. कारण बिग बॉस १४ मध्ये चाहत्यांनी या जोडीला विशेष पाठिंबा दिला होता.\nजान्हवी भाटकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. डिजिटल आणि टेलिव्हिजन मीडियामध्ये ५ वर्षांचा अनुभव. 'न्यूज १८ लोकमत'मधून डिजिटल मीडियामध्ये काम करण्यास सुरुवात. ऑनलाइन माध्यमांमध्ये ३ वर्ष कार्यरत. मनोरंजन, लाइफस्टाइल आणि अर्थ विषयात आवड.... Read More\nकोल्हापूरकोल्हापूर काँग्रेसकडे, सांगली ठाकरेंकडे लोकसभेचा मविआचा तिढा सुटला,शेवटच्या क्षणी जागा नेमकी कुणाकडे जाणार\nॲमेझॉनवर प्री-समर बोनान्झा- एसी आणि रेफ्रिजरेटरवर 55% पर्यंत सूट मिळवा\nदेशनिवडणूक रोख्यांबाबत मोठी अपडेट, एसबीआयनं मुदतवाढ मागितली,काय कारणं दिलं सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष..\nLiveMarathi News LIVE Updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स\nAmazon Dell Days वर वेड्या किमतीत लॅपटॉप - सेल 23 फेब्रुवारीपर्यंत थेट\nपुणेबारामतीसाठी शरद पवारांनी हुशारीने टाकाल MJ डाव; बारामतीत अजित पवार तर माढामध्ये भाजपला बसणार धक्का\nमुंबईप्रवाशांची गैरसोय, वांद्रे पूल दीड महिना बंद, दुरुस्तीसाठी पश्चिम रेल्वेचा निर्णय\nनाशिकराष्ट्रवादी फुंकणार 'तुतारी'; शरद पवारांची १३ मार्चला निफाडमध्ये पहिली सभा, भुजबळ, भाजप निशाण्यावर\nपुणेघरात लग्नाला विभक्त कुटुंबही एक होतं; मतभेद असले तरी चर्चेने सोडवू, चंद्रकांतदादांचं स्पष्टीकरण\n अंगणवाडीतील पोषण आहारात कीडयुक्त धान्य, कुठं होतोय विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ\nकरिअर न्यूजCareer In BCA: कम्प्युटरची आवड आहे मग 'बीसीए' मध्ये करा करिअर; भविष्य बदलेल..\nआरोग्यऑफिसमधल्या या सवयींमुळे वाढू शकते वजन\nसिनेन्यूजशाहरुखने रामचरणला 'इडली वडा' म्हटल्याने दुखावल्या साऊथ प्रेक्षकांच्या भावना,किंगखानवर वर्णद्वेषाचा आरोप\nटीव्हीचा मामलाजेव्हा वेडी माणसं एकत्र येतात महाराष्ट्राची हास्यजत्रा टीमचा ऑस्ट्रेलियात कल्ला, प्राजक्ता माळीची पोस्ट चर्चेत\nआजचे भविष्यआजचे राशिभविष्य, 5 मार्च 2024 : या राशींचे काम वाढणार, कामात निष्काळजीपणा टाळा \nअसं कुठे असतं का, मालिका सुरू व्हायच्या आधीच संपली शिवा मालिकेने केला प्रेक्षकांचा हिरमोड\nसागरची बाजू घेऊन मुक्ताने सावनीला चांगलंच सुनावलं; लव्ह स्टोरीला खऱ्या अर्थाने होणार सुरुवात\nTharala Tar Mag: आश्रम मर्डर केसमधील महत्त्वाचे पुरावे लागणार साक्षीच्या हाती चैतन्यच्या घरात करतेय शोधाशोध\nरमशा फारुकी २० लाखांतील मोठी रक्कम करणार दान; बावधन गावातील शाळेला मदतीचा हात\nकॉलेजमध्ये एका मुलीच्या प्रेमात होता शिव ठाकरे; त्याच्यासाठी करायची प्रार्थना; का तुटलं नातं म्हणतो- तिचे ११ रुपये...\nस्टार प्रवाहवर नव्या मालिकांचा सपाटा; जुन्याच लोकप्रिय चेहऱ्यांना घेऊन सुरू होतेय नवी कहाणी\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nमहाराष्ट्र बातम्या : ऑटो बातम्याव्हायरल बातम्याफोटो गॅलरीआंतरराष्ट्रीय बातम्यासरकारी योजनागुन्हेगारी बातम्यामहाराष्ट्र राजकीय बातम्याकरिअरराष्ट्रीय बातम्यालाईफस्टाईलराशी भविष्यमराठी बातम्या\nमराठी बातम्या : महाराष्ट्र बातम्यामहाराष्ट्रातील ताज्या बातम्याठाणे बातम्यामुंबई बातम्यापुणे बातम्यानाशिक बातम्यानागपूर बातम्याछत्रपती संभाजीनगर बातम्याकोल्हापूर बातम्याअहमदनगर बातम्यानवी मुंबई बातम्या\nक्रीडा : क्रीडा बातम्याक्रिकेट बातम्याविश्व चषक २०२३फुटबॉल\nमनोरंजन : बॉलिवूड बातम्याटीव्ही बातम्यामूव्ही रिव्ह्यूबॉक्स ऑफिस\nलाईफस्टाईल : लाईफस्टाईल बातम्याब्यूटी टिप्सआरोग्य बातम्याप्रेग्नन्सी-पालकत्वरिलेशनशीपफॅशनहोम डेकॉर\nभविष्य : दैनिक राशीभविष्यसाप्ताहिक राशीभविष्यदैनंदिन मराठी पंचांगवाढ��िवस राशीभविष्य\nटेक : ताज्या टेक बातम्यामोबाईल रिव्ह्यूटिप्स-ट्रिक्सविज्ञान\nबिझनेस : बिझनेस बातम्याशेअर बाजाररिअल इस्टेट बातम्याव्यवसाय बातम्यापैशाचं झाड\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00759.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.eaststar-machinery.com/eva-sheet-board-machine.html", "date_download": "2024-03-05T02:15:06Z", "digest": "sha1:574NKN3CQB4GJIBUHDSXCL3H3S2QIZ7U", "length": 10052, "nlines": 137, "source_domain": "mr.eaststar-machinery.com", "title": "चीन ईव्हीए शीट बोर्ड मशीन पुरवठादार, उत्पादक - फॅक्टरी थेट किंमत - ईस्टस्टार", "raw_content": "\nमऊ दरवाजा पडदा मशीन\nपीई प्लास्टिक शीट मशीन\nकार चटई उत्पादन लाइन\nपीएलए डिग्रेडेबल प्लास्टिक शीट मशीन\nमुख्यपृष्ठ > उत्पादने > ABS शीट मशीन > EVA शीट बोर्ड मशीन\nमऊ दरवाजा पडदा मशीन\nपीई प्लास्टिक शीट मशीन\nकार चटई उत्पादन लाइन\nपीएलए डिग्रेडेबल प्लास्टिक शीट मशीन\nपीईटी प्लास्टिक शीट एक्सट्रूजन मशीन\nEVA शीट बोर्ड मशीन\nABS शीट एक्सट्रुजन लाइन\nABS शीट बोर्ड मशीन\nEVA शीट बोर्ड मशीन\nईस्टस्टार, एक प्रतिष्ठित कारखाना आणि निर्माता, उच्च-गुणवत्तेची ईव्हीए शीट बोर्ड मशीन तयार करण्यात माहिर आहे. उत्कृष्टतेसाठी आमची अटूट वचनबद्धता आम्हाला वेगळे करते, आम्ही उत्पादित केलेली प्रत्येक मशीन कामगिरी आणि टिकाऊपणाच्या सर्वोच्च मानकांचे पालन करते याची खात्री करते. क्षेत्रातील एक विश्वासार्ह नाव म्हणून, ईस्टस्टार उद्योगाच्या विकसनशील मागण्या पूर्ण करणारी उच्च-स्तरीय उपकरणे प्रदान करण्यासाठी समर्पित आहे. जेव्हा तुम्ही आम्हाला निवडता, तेव्हा तुम्ही असा भागीदार निवडता जो EVA शीट बोर्ड उत्पादनातील बारकावे समजून घेतो आणि गुणवत्ता आणि उत्पादकता या दोन्ही बाबतीत उत्कृष्ट यंत्रसामग्री वितरीत करतो.\nईस्टस्टार ईव्हीए शीट बोर्ड मशीन हे इथिलीन विनाइल एसीटेट (ईव्हीए) मटेरियलपासून बनवलेल्या शीट्सच्या उत्पादनासाठी डिझाइन केलेले एक विशेष उपकरण आहे. EVA एक बहुमुखी आणि मोठ्या प्रमाणावर वापरले जाणारे पॉलिमर आहे जे त्याच्या लवचिकता, टिकाऊपणा आणि प्रभाव प्रतिरोधकतेसाठी ओळखले जाते. मशीनमध्ये विशेषत: एक्सट्रूडर, डाय, कॅलेंडरिंग युनिट आणि कूलिंग रोलर्ससह विविध घटक असतात.\nही प्रक्रिया कच्च्या EVA मटेरियलला एक्सट्रूडरमध्ये दिल्यापासून सुरू होते, जिथे ते वितळले जाते आणि सतत शीटमध्ये आकार दिला जातो. नंतर इच्छित जाडी आणि रुंदी प्राप्त करण्यासाठी शीट डायमधून जाते. पुढे, ते कॅलेंडरिंगमधून जाते, एक प्रक्रिया जी शीटच्या पृष्ठभागाची रचना आणि जाडी एकसमानता आणखी परिष्कृत करते. शेवटी, पत्रक रोलर्सवर थंड केले जाते जेणेकरून ते त्याचे आकार आणि गुणधर्म टिकवून ठेवेल.\nEVA शीट बोर्ड मशीन्स पादत्राणे उत्पादन, पॅकेजिंग, ऑटोमोटिव्ह आणि बांधकाम यासारख्या उद्योगांमध्ये अनुप्रयोग शोधतात. शू सोल्स, शॉक शोषक मॅट्स, पॅकेजिंग फोम्स आणि इतर विविध उत्पादनांसाठी वापरल्या जाणार्‍या सामग्रीच्या निर्मितीमध्ये ते महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात जेथे EVA च्या अद्वितीय गुणधर्मांचे मूल्य आहे. विविध क्षेत्रातील उच्च दर्जाच्या ईव्हीए शीटची मागणी पूर्ण करण्यासाठी ही मशीन आवश्यक आहेत.\nEVA शीट बोर्ड मशीन\nहॉट टॅग्ज: EVA शीट बोर्ड मशीन, चीन, उत्पादक, पुरवठादार, कारखाना, घाऊक, सानुकूलित, गुणवत्ता\nमऊ दरवाजा पडदा मशीन\nपीई प्लास्टिक शीट मशीन\nकार चटई उत्पादन लाइन\nपीएलए डिग्रेडेबल प्लास्टिक शीट मशीन\nकृपया खालील फॉर्ममध्ये तुमची चौकशी करण्यास मोकळ्या मनाने द्या. आम्ही तुम्हाला २४ तासांत उत्तर देऊ.\nABS PC ट्रॉली बॅग बनवण्याचे मशीन\nABS प्लॅस्टिक शीट्स बनवण्याचे यंत्र\nABS शीट बोर्ड मशीन\nABS शीट एक्सट्रुजन लाइन\nABS शीट उत्पादन लाइन\nपीसी प्लॅस्टिक शीट एक्सट्रूजन मशीन\nमऊ दरवाजा पडदा मशीन\nपीई प्लास्टिक शीट मशीन\nकार चटई उत्पादन लाइन\nपीएलए डिग्रेडेबल प्लास्टिक शीट मशीन\nAdd: शेडोंग रोडचे वेस्ट एंड, बेगुआन इंडस्ट्रियल पार्क, जिओझोउ सिटी, किंगदाओ सिटी, शेंडोंग प्रांत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00759.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://mr.cnmarlene.com/pvc-exterior-wall-siding-eaves-plate-product/", "date_download": "2024-03-05T00:46:59Z", "digest": "sha1:SD3BIS266KVGIEJBD7DABKXBGFWZ7WC2", "length": 9961, "nlines": 181, "source_domain": "mr.cnmarlene.com", "title": "चायना पीव्हीसी एक्सटीरियर वॉल साइडिंग इव्हज प्लेट निर्मिती आणि कारखाना |मार्लेन", "raw_content": "\nपीव्हीसी बाहेरील वॉल हँगिंग बोर्ड\nपीव्हीसी बाहेरील वॉल हँगिंग बोर्ड\nपीव्हीसी बाहेरील वॉल साइडिंग इव्हस प्लेट\nपीव्हीसी बाह्य वॉल साइडिंग इव्हस प्लेटचा वापर सामान्यतः घराच्या कॉर्निसच्या पुढील भागाला सजवण्यासाठी केला जातो, त्यास बंद पट्टीने सुसज्ज करणे आवश्यक आहे.\nपीव्हीसी बाह्य वॉल साइडिंग इव्हस प्लेटचा वापर सामान्यतः घराच्या कॉर्निसच्या पुढील भागाला सजवण्यासाठी केला जातो, त्यास बंद प��्टीने सुसज्ज करणे आवश्यक आहे.\nउत्पादन पीव्हीसी इव्हज प्लेट\nआकार 4000 मिमी * 250 मिमी\nरंग पांढरा, पिवळा, राखाडी....सानुकूलित.\nअर्ज बाह्य भिंती सजावट\nपीव्हीसी बाह्य वॉल साइडिंग इव्हस प्लेटचे फायदे\n1. चांगली कडकपणा, नखे प्रतिरोध आणि बाह्य प्रभाव प्रतिकार.वेगवेगळ्या अभियांत्रिकी डिझाइन आणि प्रक्रियेच्या आवश्यकतांनुसार ते अनियंत्रितपणे कापले जाऊ शकते, वाकणे आणि आकार बदलणे, ठिसूळ होणार नाही, स्क्रॅच करणे सोपे नाही आणि प्रतिरोधक ऍसिड-बेस गंज आणि पाण्याची वाफ गंज, कमी औष्णिक चालकता, स्वत: ची विझवणारी ज्योत प्रतिरोधक. B1 पातळी मानक, प्रभावीपणे आग पसरण्यास विलंब करू शकते.\n2. अँटी-एजिंग ही पीव्हीसीची अंगभूत गुणधर्म आहे.अँटी-अल्ट्राव्हायोलेट स्टॅबिलायझरसह अँटी-एजिंग इफेक्ट प्राप्त करण्यासाठी ते जोडले जाते.याव्यतिरिक्त, त्यात मजबूत हवामान प्रतिकार आहे.-40oC ते 70oC पर्यंत ते ठिसूळ नाही आणि रंग अजूनही चांगला आहे.\n3. सेवा जीवन: सेवा जीवन 30 वर्षांपर्यंत आहे.उत्पादन प्रदूषणमुक्त आहे आणि ते पुन्हा वापरले जाऊ शकते.ही एक आदर्श पर्यावरण-अनुकूल सजावट सामग्री आहे.\n4. आगीची चांगली कामगिरी: उत्पादनाचा ऑक्सिजन इंडेक्स 40 आहे, ज्वाला रोधक आणि आगीपासून स्वतःला विझवणारा आहे.\n5. जलद स्थापना: हँगिंग बोर्ड त्याच्या हलक्या वजनामुळे आणि द्रुत बांधकामामुळे स्थापित करणे सोपे आहे.आंशिक नुकसान, फक्त नवीन हँगिंग बोर्ड बदलणे आवश्यक आहे, सोपे आणि जलद.\n6. ऊर्जेची बचत आणि पर्यावरण संरक्षण: पॉलीस्टीरिन इन्सुलेशन लेयर हँगिंग बोर्डच्या आतील लेयरवर अतिशय सोयीस्करपणे स्थापित केले जाऊ शकते, जेणेकरून बाहेरील भिंतीवरील इन्सुलेशन प्रभाव अधिक चांगला होईल.घर हिवाळ्यात उबदार आणि उन्हाळ्यात थंड असते, जे खूप ऊर्जा वाचवते.हे उत्पादन 50 वर्षांच्या आत पुनर्नवीनीकरण आणि पुन्हा वापरले जाऊ शकते आणि उच्च पर्यावरणीय कार्यक्षमता आहे.\n7. चांगली देखभाल: हे उत्पादन स्थापित करणे सोपे आणि स्वच्छ, जलरोधक आणि ओलावा-प्रूफ आहे.\nमागील: पीव्हीसी बाहेरील वॉल साइडिंग दरवाजा/खिडकीचे आवरण\nपुढे: पीव्हीसी स्टेअर हँडरेल्स प्रिंटिंगशिवाय शुद्ध रंग\nबाह्य भिंती सजावट साहित्य\nतुमचा संदेश इथे लिहा आणि आम्हाला पाठवा\nपीव्हीसी बाह्य वॉल साइडिंग अंतर्गत कॉर्नर पट्टी\nबाग सजावटीच्या प्लास्टिक कुंपण ट्रेली\nपीव��हीसी बाहेरील वॉल साइडिंग कनेक्शन बार\n1.2 मिमी जाडी एक्सट्रूजन हँग साइडिंग बोर्ड पीव्हीसी...\nसाइडिंग कलर्स इझी इन्स्टॉल फोम इन्सुलेटेड पॉलियू...\nपीव्हीसी बाह्य भिंत साइडिंग बंद पट्टी\nपत्ता किउशी आरडी, जिनशानवेई टाउन, जिनशान जिल्हा, शांघाय, चीन.\nपीव्हीसी बाहेरील वॉल हँगिंग बोर्ड\n© कॉपीराइट 20102021 : सर्व हक्क राखीव.\nई - मेल पाठवा\nशोधण्यासाठी एंटर दाबा किंवा बंद करण्यासाठी ESC दाबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00760.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://kranti-news.in/aapla-mahagai-allowance-kitti-wadhla-paha-eka-clickver/", "date_download": "2024-03-05T00:37:31Z", "digest": "sha1:K67MD4R3LOCG7KI645I3B7MD222ELMVP", "length": 5307, "nlines": 79, "source_domain": "kranti-news.in", "title": "आपला महागाई भत्ता किती वाढला, पहा एका क्लिकवर", "raw_content": "\nविश्वसनीय बातम्या अणि माहिती\nयांचा शोध घ्या :\nHome > लाइफ स्टाइल > आपला महागाई भत्ता किती वाढला, पहा एका क्लिकवर\nआपला महागाई भत्ता किती वाढला, पहा एका क्लिकवर\nआपला महागाई भत्ता किती वाढला, पहा एका क्लिकवर\nराज्य सरकारने नुकताच 3 टक्के महागाई भत्ता वाढ केली आहे. त्यानुसार आपल्या वेतनात किती वाढ होणार आहे तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून पाहू शकता.\nश्री. अविनाश किसन थोरात\nप्राथमिक शिक्षक, जिल्हा परिषद रत्नागिरी.\nआदर्श शिक्षक पुरस्कारासाठी आवाहन \nओन्ली समाज सेवा बहुउद्देशीय संस्था बार्शी यांच्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी आवाहन\nPrevious बार्शी तालुक्यातील १९ गावांच्या पाणी पुरवठा योजनेसाठी १४ कोटी, ९५ लाख रूपये मंजूर – आमदार राजाभाऊ राऊत\nNext कृषी पुरस्कारासाठी 25 ऑगस्टपर्यंत अर्ज करा कृषी विभागाचे आवाहन\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nआपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत\nपुढील वेळेच्या माझ्या टिप्पणी साठी माझे नाव, ईमेल आणि संकेतस्थळ ह्या ब्राउझरमध्ये जतन करा.\nबार्शी तालुका शिक्षक सेनेच्या अध्यक्ष पदी युवराज जगताप\nअखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून यशस्वीतांचा सत्कार\nमहात्मा बसवेश्वर सामाजिक समता-शिवा पुरस्कारअर्ज करण्याचे आवाहन\nयांचा शोध घ्या :\nबार्शी तालुका शिक्षक सेनेच्या अध्यक्ष पदी युवराज जगताप\nसूरत चेन्नई ग्रीनफिल्ड महामार्ग नुकसान भरपाई रक्कम, बार्शी तालुक्यात उपजिल्हाधिकार्‍यांचा गावभेट दौरा\nअखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून यशस्वीतांचा सत्कार\nमहात्मा ��सवेश्वर सामाजिक समता-शिवा पुरस्कारअर्ज करण्याचे आवाहन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00760.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mayboli.in/2021/03/kes-vadhavnyache-upay-marathi.html/", "date_download": "2024-03-05T01:20:20Z", "digest": "sha1:CJ5AMQU7F7C5G4T5PZW2FP6GSF6HLJMB", "length": 21004, "nlines": 209, "source_domain": "mayboli.in", "title": "kes vadhavnyache upay marathi - केस वाढविण्यासाठी घरगुती उपाय मराठी - Mayboli.in", "raw_content": "\nदोन अक्षरी मुलींची नावे\nदोन अक्षरी मुलींची नावे\nkes vadhavnyache upay marathi – केस वाढविण्यासाठी घरगुती उपाय मराठी\nkes vadhavnyache upay marathi – केस वाढविण्यासाठी घरगुती उपाय मराठी\nसुंदर चमकणारे लांबसडक केस हे सगळ्यांचे स्वप्न असते मात्र सध्याच्या जगात अपुऱ्या पोषणतत्वा मुळे केस वाढणे कमी होते म्हणूनच आज आम्ही सांगणार आहोत kes vadhavnyache upay marathi – केस वाढविण्यासाठी घरगुती उपाय मराठी\nकेस खरोखर किती वेगाने वाढतात\nजन्मजात आपल्या डोक्यावर अंदाजे एक लाख हेअर फोलिकल असतात त्यामधून नवीन केस उगवत असतात मात्र वयानुसार ह्या फोलिकल ची क्षमता कमी होऊ लागते व ते निष्क्रिय होऊन जातात ज्यामुळे टक्कल पडायला सुरुवात होते.\nThe American Academy of Dermatology असे सांगते की दर महिन्याला अर्धा इंच केस वाढतात म्हणजेच 6 इंच वर्षाला.\nतुमचे केस किती लवकर वाढतात हे खलील गोष्टींवर अवलंबून आहे:\nकेसांच्या वाढीची प्रोसेस कशी असते \nकेस तीन टप्प्यात वाढतात आणि केसांचा प्रत्येक स्ट्रँड त्याच्या स्वतःच्या टाइमलाइनला अनुसरून असतो. हे तीन चरण आहेतः\n1.अनाजेनः केसांचा सक्रिय वाढीचा टप्पा जो 2-8 वर्षे टिकतो\n2.कॅटेजेनः संक्रमण टप्प्यात जेथे केस वाढणे थांबते, 4-6 आठवडे टिकते\n3.टेलोजेनः विश्रांतीचा टप्पा जिथे केस गळून पडतात ते 2-3 महिने टिकतात\nसरासरी ने स्काल्पमधील 90 ते 95 टक्के फोलिकल अनाजेन च्या टप्प्यात असतात याचा अर्थ असा की सुमारे 5-10 टक्के केस टेलोजेन टप्प्यात असतात त्यामुळे दररोज 100-150 केस गळणे हे अगदी सामान्य आहे.\nkes vadhavnyache upay marathi – केस वाढविण्यासाठी घरगुती उपाय मराठी\nकेसांच्या अनेक समस्यांवर केमिकल युक्त उत्पादन वापरण्यापेक्षा नैसर्गिक व आयुर्वेदिक उपचार करणे कधीही योग्यच व फायदेशीर ठरतात त्यामुळे kes vadhavnyache upay marathi हे करून पहा.\nकेस गळतीवर उपाय म्हणून कोरफड पारंपरिक रित्या\nजाते. कोरफड टाळूला व केसांना स्मूथ व सिल्की बनवते त्यासोबतच केसातील कोंडा कमी करण्यासाठी देखील कोरफड वापरली जाऊ शकते.\nकोरफड डोक्यावरील ब्लॉक झालेले फोलिकल ला अनब्लॉक क��ून केसांची वाढ भरभराटीने करते.\nकेसातील कोंडा घालवण्यासाठी कोरफड कशी वापरावी\nस्वच्छ ताजी कोरफड घ्या व तिच्यातील रस सरळ डोक्यावर लावा मस्त गुळगुळीत होईपर्यंत कोरफड वापरा आणि डोक्याची मसाज करा.\nतुम्ही हे रात्रभर ठेवू शकता किंवा 30 मिनिटे ठेवून केस धुवून घ्या, आठवड्यातून कमीत कमी दोनदा कोरफड वापरा जर तुमचे केस अधिक गळत असतील तर आठवड्यातून तीन किंवा चार वेळा कोरफड वापरा.\nआशा प्रकारे kes vadhayla तुम्हाला मदत होईल.\nजर तुम्हाला कांद्याच्या रसाच्या वासाने त्रास होत नसेल तर kes vadhvnyasathi तुम्हाला कांद्याचा रस एक उत्तम पर्याय आहे.\nकांद्याचा रस केसांच्या वाढीस उत्तेजन देऊन पॅचयुक्त अलोपेशिया (डोक्यावर चे केस काही पॅच मध्ये जाणे) वर यशस्वीरित्या उपचार करण्यासाठी एक विश्वसनीय उपाय म्हणून\nकांद्याचा रस हेअर फोलिकल चा रक्तस्त्राव सुधारण्यासाठी कारणीभूत आहे. प्राण्यांवर केलेल्या अभ्यासात कांद्याच्या रसामुळे केराटीनच्या वाढीचा घटक आणि क्यूटिकल्समध्ये रक्त प्रवाह दिसून येतो.\nकाही कांदे घ्या व त्यांना मिक्सर मध्ये बारीक करून घ्या व हे मिश्रण एका सुती कपड्यात घालून त्यातील रस पिळून काढून घ्या.\nआपल्या स्काल्प वर हा कांद्याचा रस लावा आणिकमीतकमी 15 मिनिटांपर्यंत सुखु द्यात नंतर साधारणपणे शैम्पू ने धुवून घ्या.\nकेसांची गुणवत्ता आणि वाढीसाठी तुम्ही ताजा लिंबाचा रस किंवा लिंबाचे तेल वापरू शकता.\nलिंबू चे तेल निरोगी टाळू ठेवण्यास आणि केसांच्या वाढीस प्रोत्साहित करण्यास एक विश्वासार्ह स्त्रोत आहे.\nशॅम्पूच्या 15 मिनिटांपूर्वी ताजे लिंबाचा रस आपल्या टाळू आणि केसांना लावा.\nतुम्ही गरम तेलामध्ये लिंबाचा रस घालून हे तेल डोक्याला लावू शकता.\nजिनसेंग केसांच्या फोलिकल ला उत्तेजित पणा येतो ज्यामुळे केसांची वाढ अधिक प्रमाणात होते.\nजिनसेंग मध्ये असलेल्या जिन्सेनोसाइड्स सक्रिय घटकामुळे असे मानले जाते की हे केसांवरील सकारात्मक परिणामासाठी जबाबदार असतात.\nनेहमी जिनसेंग उत्पादनाच्या निर्देशानुसार घ्या आणि कोणतेही संभाव्य दुष्परिणाम असतील तर ते समजून घ्या.\n5. फिश ऑइल / ओमेगा 3 फॅटी ऍसिड\nओमेगा फॅटी ऍसिड चे सेवन केल्याने आपले केस आतून सुधारण्यास मदत होते,कारण ते पोषक तत्वाने भरलेले असतात.\nएन्टीऑक्सिडेंट्ससह ओमेगा सप्लीमेंट घेतल्यास केसांची घनता आणि वा��� होण्यास मदत होते.\nफिश ऑइल केस गळणे देखील कमी करते. व ओमेगा फॅटी ऍसिडस् आपल्या पेशींना योग्यरित्या कार्य करण्यास मदत करतात आणि रोग प्रतिकारशक्ती वाढवू शकतात व kes vadhavnyasathi अत्यंत\nखोबरेल तेल मध्ये फॅटी ऍसिड असतात जे केसांच्या शाफ्टच्या आत प्रवेश करतात आणि केसातील प्रथिने धरून ठेवतात.\nखोबरेल तेल आपण आपल्या केसांच्या प्रकारानुसार केस धुण्यापूर्वी किंवा नंतर वापरू शकता.\nजर तुमचे केस तेलकट असतिल तर खोबरेल तेल आपण रात्रभर किंवा काही तास धुण्यापूर्वी वापरू शकता.\nडोक्यावर खोबरेल तेल ची चंपी करून मसाज करा जेणेकरून स्काल्प मध्ये तेल मुरेल. तुम्ही हे तेल 15 मिनीटांनंतर धुवू शकता किंवा रात्रभर ठेवू शकता.\nडोक्याची मसाज केल्याने हेअर फोलिकल मध्ये रक्त प्रवाह वाढतो त्यामुळे केसांची वाढ देखील व्हायला सुरुवात होते.\nयासोबतच दररोज आपल्या टाळूची मालिश केल्यामुळे तुमचा तणाव देखील कमी होऊ शकतो.\nअसे मानले जाते की डोक्याची मालिश केल्याने डोक्यावरचे हेअर फोलिकल ताणले जातात व त्यामुळे केसांची वाढ आणि केस गडद होतात.\nआवळा एक पोषक तत्वाने भरपूर फळ आहे,ज्यामध्ये अत्यावश्यक विटामिन व पोषक तत्वे असतात.\nआवळा विटामिन सी ने भरपूर असल्या कारणाने हे केस वाढवण्यासाठी व पांढरे केस नैसर्गिकरित्या काळे करण्यात मदत करते, आवळ्याच्या ह्या गुणधर्मामुळे त्याला अनेक तेल व इतर केसांच्या उत्पादनात वापरले जाते.\nकेस वाढीसाठी आवळा कसा वापरायचा \n2 चमचे आवळ्याची पावडर किंवा रस घ्या व सोबत 2 चमचे लिंबूचा रस घ्या आणि मिक्स करा,\nवरील मिश्रण डोक्याला लावा व अर्ध्या तासानंतर कोमट पाण्याने केस धुवून घ्या.\nआठवड्यातून कमीत कमी 2 ते 3 वेळा आवळा वापरल्याने केस वाढ भरभराटीने होते.\nअडुळसा औषधी वनस्पती माहिती मराठी | अडुळसा काढा | अडुळसा औषधी उपयोग – mayboli.in\nशिकेकाई व्हिटॅमिन ए,सी,के,डी आणि अँटीऑक्सिडंट ने भरपूर असते त्यामुळेच शिकेकाई केसांच्या अनेक समस्यांवर रामबाण उपाय आहे.\nkes vadhavnyasathi शिकेकाई कशी वापरायची\n2 चमचे शिकेकाई घ्या व एक कप खोबरेल तेल घ्या व एका बॉटलमध्ये कमीत कमी 15 दिवस घालून ठेवा नंतर हे तेल रोज वापरल्यास केसांची चांगली वाढ होते.\nतर मित्रांनो आणि मैत्रिणींनो तुम्हाला जर हा लेख (kes vadhavnyache upay marathi) आवडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा\nइतर लेख वाचा –\n नाष्टा नाही बनवून दिला म्हणून ��ेतला बायकोचा जीव – आरोपीला बेड्या \ngiloy powder benefits in marathi गुळवेल: एक औषधी वनस्पती अनेक उपयोग\nद वरून मुलींची नावे 2024 – Latest & New\nन अक्षरावरून मुलींची नावे २०० नावे अर्थासहित – N Varun Mulinchi Nave 200+\nरोहित शर्माला कर्णधारपदावरून हटवल्याने मुंबई इंडियन्सचे इन्स्टाग्रामवरील तब्बल इतके लाख फॉलोअर्स कमी झाले आहेत\nरोहितची शर्माची कप्तानी गेल्यावर सूर्यकुमार यादवच्या सोशल मीडिया पोस्टने चाहत्यांना आश्चर्यचकित केले\nजाणून घ्या ह्रदय विकाराचा झटका आल्यावर अभिनेता श्रेयश तळपदेची आता त्याची तब्येत कशी आहे ते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00760.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE:Navbox/core", "date_download": "2024-03-05T00:39:15Z", "digest": "sha1:BN2OURKET7KSPDHUGBHPJPZZLUVQP6M2", "length": 4712, "nlines": 150, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "साचा:Navbox/core - विकिपीडिया", "raw_content": "\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nसाचा दस्तावेजीकरण[तयार करा] [पर्ज करा]\nसंपादक हे या साच्याच्या धूळपाटी (तयार करा | प्रतिबिंब) व चाचणी (तयार करा) पानात प्रयोग करुन बघु शकतात.\nकृपया वर्ग हे /doc उपपानावर टाकावेत. या साच्याची उपपाने बघा.\nया पानातील शेवटचा बदल २० डिसेंबर २०१७ रोजी १०:१६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00760.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://navswaraj.com/project-affected-farmers-stopped-convoy-of-dcm-ajit-pawar-at-tiosa-of-amravati-district/", "date_download": "2024-03-05T01:34:44Z", "digest": "sha1:NRY6PAEDG7PRIDWQYAOVSTRPO5KKJWWL", "length": 12114, "nlines": 154, "source_domain": "navswaraj.com", "title": "Amravati News : अजित पवारांचा ताफा अमरावती-नागपूर मार्गावर अडवला - Navswaraj", "raw_content": "\nआम्हाला बातम्या पाठविण्यासाठी येथे क्लिक करा\nसंपादकीय / लेख / ब्लॉग\nमुख्यपृष्ठ महाराष्ट्र देश / विदेश साहित्य-संस्कृती\nHome » Amravati News : अजित पवारांचा ताफा अमरावती-नागपूर मार्गावर अडवला\nAmravati News : अजित पवारांचा ताफा अमरावती-नागपूर मार्गावर अडवला\nAjit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार हे शनिवारी (ता. 9) अमरावती शहरात आयोजित विविध कार्यक्रमांसाठी दौऱ्यावर आले होते. सर्व नियोजित कार्यक्रम आटोपल्यानंतर पवार नागपूरच्या दिशेने सायंकाळी मार्गस्थ झाले. प्रवासात असताना अमरावती शहरापासून सुमारे 40 किलोमीटरवर असलेल्या तिवसा येथे शेतकरी आंदोलक अचानक त्यांच्या गाडी समोर आले. त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा ताफा अडवला. तिवसा येथे हा प्रकार घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. (Project affected farmers stopped convoy of dcm Ajit Pawar at Tiosa of Amravati District)\nबळीराजा प्रकल्पग्रस्तांचा मोर्चा या मार्गावरून पुढे जात होता. अशातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा ताफा येत असल्याची माहिती आंदोलकांना मिळाली. त्यानंतर कुणाला काही कळण्यापूर्वीच मोर्चातील काही आंदोलक शेतकऱ्यांनी उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यापुढे ठाण मांडले. अचानक झालेल्या या प्रकारामुळे पोलीस व सुरक्षा रक्षकांची चांगलीच तारांबळ उडाली. ताफा अडविणाऱ्या शेतकऱ्यांनी आपल्याला अजित पवार यांच्याशी बोलायचे आहे अशी मागणी रेटून धरली. पोलिसांनी या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना राष्ट्रीय महामार्गाच्या कडेला लोटण्याचा प्रयत्न केला. यावेळी काही आंदोलकांची पोलिसांची झटापटही झाली. पोलिसांनी कसाबसा रस्ता मोकळा करून ताफ्याला नागपूरच्या दिशेने रवाना केले. आंदोलन करणारे सर्व शेतकरी प्रकल्पग्रस्त होते.\n…म्हणून प्रदेशाध्यक्षांजवळ व्यक्त झाली अकोला भाजपमधील नाराजी\nअकोल्यातील डाबकी रोड रेल्वे फाटक राहणार तीन दिवस बंद\nनागपुरात पवार म्हणाले, सावकर हा राष्ट्रीय इश्यू नाही\n‘श्रीं’ची पालखी शेगावातून पंढरपूरकडे मार्गस्थ\nगरबा आयोजकांनी दक्षता घ्यावी : सनातन संस्कृती महासंघाचे आवाहन\nCrime News : आंतरजातीय प्रेम प्रकरणातून अकोल्याात ‘ऑनर किलिंग’\nAkola News : गुरूदेव सेवा मंडळाच्या कार्यक्रमात अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे प्रबोधन\nNagpur News : ‘महाजेनको’ च्या कर्मचाऱ्यांना 14 लाखांचा गंडा\nTadoba Mahotsav : ‘ड्रिमगर्ल’ म्हणाल्या मथुरेत कृष्ण मंदिराचे स्वप्न लवकरच साकार होणार\n दारू ढोसून तरुणींनी मुलांना झोडले\nAmravati Crime : अवघ्या 100 रुपयाच्या बाटलीसाठी आईलाच संपविले\nNagpur Crime : एनएचएआय चा अधिकारी केंद्रीय गुन्हे अन्वेशन विभागाच्या (सीबीआय) जाळ्यात\nLok Sabha Election 2024 : आनंदराव अडसूळ यांचा राणा दाम्पत्यावर पलटवार\nChandrapur Crime : कौटुंबिक कलहातून केली परिवारातील तीन सदस्यांची हत्या\nTadoba Mahotsav : ‘ड्रिमगर्ल’ म्हणाल्या मथुरेत कृष्ण मंदिराचे स्वप्न लव���रच साकार होणार\n दारू ढोसून तरुणींनी मुलांना झोडले\nAmravati Crime : अवघ्या 100 रुपयाच्या बाटलीसाठी आईलाच संपविले\nLatur Nanded Highway : दुर्दैवी घटना; लातूर-नांदेड महामार्गावर कारचा अपघात\nNagpur Crime : एनएचएआय चा अधिकारी केंद्रीय गुन्हे अन्वेशन विभागाच्या (सीबीआय) जाळ्यात\nदेश / विदेश (86)\nपर्यावरण, पर्यटन, वन्यजीव (55)\nChandrapur Health : नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यात चंद्रपूर आदर्श ठरावा\nAmravati अमरावती येथील घटना तरुणाने स्वत:लाच पेटवलं\nSwine flu : ‘स्वाइन फ्लू’मुळे नागपूरकरांची चिंता वाढली, नेमक कारण काय\nMedical College : सर्वोपचार रुग्णालयातील जेवणात आढळल्या अळ्या\nAkola News : डॉ. हेडगेवार रुग्णालय आणि अनुसंधान केंद्रातील किडनी प्रत्यारोपण कार्यशाळा\nअमरावतीचे ईर्विन होणार ८०० खाटांचे नवे रूग्णालय\nTadoba Festival 2024 : विश्वसुंदरींनी दिला व्याघ्र संवर्धनाचा...\nSudhir Mungantiwar : मानवी जीवन, सृष्टीच्या संरक्षणासाठी व्याघ्र...\nWeather Update: हवामान विभागाचा राज्यातील ५ जिल्ह्यांना ऑरेंज...\nWeather Update : पुढील तीन दिवसांत राज्यात ‘या’...\nWeather Updates : विदर्भात पुन्हा पावसाची शक्यता, जाणुन...\nसंपादकीय / लेख / ब्लॉग\nTadoba Mahotsav : ‘ड्रिमगर्ल’ म्हणाल्या मथुरेत...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00760.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://uttamsheti.online/onion-market-price-2/", "date_download": "2024-03-05T00:33:46Z", "digest": "sha1:OAZKK4GVFHYKHJWDKEJHKF4ZDNMEQKB3", "length": 5254, "nlines": 100, "source_domain": "uttamsheti.online", "title": "NEW महाराष्ट्रातील कांदा बाजार भाव 13 ऑक्टोबर 2023", "raw_content": "\nNEW महाराष्ट्रातील कांदा बाजार भाव 13 ऑक्टोबर 2023\nमुंबई – कांदा बटाटा मार्केट\nकमीत कमी दर – 1100\nजास्तीत जास्त दर- 2700\nकमीत कमी दर – 3200\nजास्तीत जास्त दर- 3400\nहे वाचा: गुजरात राज्यातील कापूस बाजार भाव 12 सप्टेंबर 2023\nकमीत कमी दर – 900\nजास्तीत जास्त दर- 2700\nकमीत कमी दर – 1000\nजास्तीत जास्त दर- 2000\nकमीत कमी दर – 1300\nजास्तीत जास्त दर- 2300\nहे वाचा: या बाजार समितीमध्ये कापसाला मिळाला 10 हजार रुपये प्रतिक्विंटल भाव..\nकमीत कमी दर – 2000\nजास्तीत जास्त दर- 3000\nकमीत कमी दर – 900\nजास्तीत जास्त दर- 2870\nकमीत कमी दर – 1100\nजास्तीत जास्त दर- 2900\nहे वाचा: सोयाबीन भावाने गाठली उच्चांकी.. पहा आजचे महाराष्ट्रातील सोयाबीन बाजार भाव rates\nकमीत कमी दर – 500\nजास्तीत जास्त दर- 2640\nया जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात उद्यापासून पिक विमा जमा होण्यास सुरुवात..\nजानेवारी महिन्यात कापूस दरात होणार वाढ..\nपहा संपूर्ण महाराष्ट्रातील आजचे तुर बाजा��� भाव..\nया जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात उद्यापासून पिक विमा जमा होण्यास सुरुवात..\nजानेवारी महिन्यात कापूस दरात होणार वाढ.. आवक होणार कमी Cotton price\nपहा संपूर्ण महाराष्ट्रातील आजचे तुर बाजार भाव..\nया दिवशी जमा होणार 90 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर नमो शेतकरी योजनेचा दुसरा हफ्ता..\nया यादीत नाव असणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणार 12000 रुपये.. झिरो मिनिटात जमा होणार बँक खात्यात get 12000 rupees\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00760.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://amravaticorporation.in/?page_id=2232&lang=mr", "date_download": "2024-03-05T01:16:55Z", "digest": "sha1:FYM4KQAEOIFJUO3RGOJ3M33YLVFMV45G", "length": 14185, "nlines": 182, "source_domain": "amravaticorporation.in", "title": "निविदा – Amravati Mahanagar Palika", "raw_content": "\nकेंद्र शासन संबधित सेवा\nबेटी पढाओ बेटी बचाओ योजना\nप्रधान मंत्री जन आरोग्य\nप्रधान मंत्री आयुष्यमान योजना\nप्रधान मंत्री उज्वला योजना\nनॅशनल अर्बन हेल्थ मिशन\nप्रधान मंत्री कौशल्य विकास योजना\nराज्य शासन संबधित सेवा\nकेंद्र शासन संबधित सेवा\nबेटी पढाओ बेटी बचाओ योजना\nप्रधान मंत्री जन आरोग्य\nप्रधान मंत्री आयुष्यमान योजना\nप्रधान मंत्री उज्वला योजना\nनॅशनल अर्बन हेल्थ मिशन\nप्रधान मंत्री कौशल्य विकास योजना\nराज्य शासन संबधित सेवा\nअमरावती महानगर पालिका निविदा दस्तऐवज डाउनलोड यादी\n1 Electric Department प्र. क्र. 04 अंतर्गत ताजनगर नाला ते अरकान कॉलनी रोडवर डेकोरेटिव्ह विद्युत खांब उभारून प्रकाश व्यवस्था करणे. 937750/- 590/- 9500/- Download\n2 Electric Department महापौर बंगला येथील परीसरात प्रकाश व्यवस्था करणे. 217785/- 236/- 2200/- Download\n4 Electric Department अमरावती महानगर्पालिकेच्या नविन प्रशासकीय इमारत व दादासाहेब खापर्डे संकुलातील लिफ्ट (उदवाहन) देखभाल दुरुस्तीकरीता एक वर्षाचा दरकरार करणे. 524955/- 590/- 5500/- Download\n5 Electric Department महानगरपालिकेच्या LBT इमारत, राजापेठ येथील लिफ्ट (उदवाहन) देखभाल दुरुस्तीकरीता एक वर्षाचा दरकरार करणे. 236799/- 236/- 2400/- Download\n8 उद्यान विभाग कार्यालय मनपा प्र. क्र. 20 अंतर्गत येणारे प्रभात कॉलोनी उद्यान निगा राखणे. 2,23,380/- 500/-+ 12% GST 1% Download\n9 उद्यान विभाग कार्यालय मनपा प्र. क्र. 20 अंतर्गत येणारे गाणुवाडी येथे उद्यान विकसित करणे. 1,66,525/- 500/-+ 12% GST 1% Download\n10 उद्यान विभाग कार्यालय मनपा प्र. क्र. 20 अंतर्गत येणारे राजहील नगर येथे उद्यान विकसित करणे. 1,33,350/- 500/-+ 12% GST 1% Download\n11 प्रकाश विभाग कार्यालय (Electric Dept.) प्रभाग क्र. 01 व 03 अंतर्गत विविध ठिकाणी विद्युत खांब उभारून एल. ई. डी. पथदिवे लाव���े. 444436/- 590/- 4500/- Download\n12 प्रकाश विभाग कार्यालय (Electric Dept.) प्रभाग क्र. 2 अंतर्गत विविध ठिकाणी विद्युत खांब उभारून एल. ई. डी. पथदीवे लावणे. 266106/- 236/- 2700/- Download\n13 प्रकाश विभाग कार्यालय (Electric Dept.) महापौर बंगल्याचे आतील भागातील विद्युतीकरणाच्या कामाची दुरुस्ती व नविन विद्युतीकरण करुन विद्युत साहित्य लावणे. 201952/- 236/- 2100/- Download\n14 प्रकाश विभाग कार्यालय (Electric Dept.) महापौर बंगला येथे दोन वातानुकुलन संयंत्र (AC) लावणे (दुसरी वेळ). 140758/- 236/- 1500/- Download\n15 प्रकाश विभाग कार्यालय (Electric Dept.) अमरावती महानगर्पालिकेच्या नविन प्रशासकीय इमारत व दादासाहेब खापर्डे संकुलातील लिफ्ट (उदवाहन) देखभाल दुरुस्तीकरीता एक वर्षाचा दरकरार करणे. (दुसरी वेळ) 524955/- 590/- 5500/- Download\n16 प्रकाश विभाग कार्यालय (Electric Dept.) महानगरपालिकेच्या LBT इमारत, राजापेठ येथील लिफ्ट (उदवाहन) देखभाल दुरुस्तीकरीता एक वर्षाचा दरकरार करणे. (दुसरी वेळ) 236799/- 236/- 2400/- Download\n17 प्रकाश विभाग कार्यालय (Electric Dept.) प्रभाग क्र ०६ अंतर्गत विविध ठिकाणी विद्खांयुत ब उभारून एल इ डी पथदिवे लावणे. 249320/- 236/- 2500/- Download\n18 प्रकाश विभाग कार्यालय (Electric Dept.) प्रभाग क्र ०२ अंतर्गत विविध ठिकाणी विद्खांयुत ब उभारून एल इ डी पथदिवे लावणे. 209662/- 236/- 2100/- Download\n19 प्रकाश विभाग कार्यालय (Electric Dept.) महापौर बंगला येथे दोन वातानुकुनल संयंत्र (AC) लावणे .(तिसरी वेळ) 140758/- 236/- 1500/- Download\n20 प्रकाश विभाग कार्यालय (Electric Dept.) अमरावती महानगरपालिकेच्या नवीन प्रशासकीय ईमारत व दादासाहेब खापर्डे संकुलातील लिफ्ट (उद वाहन) देखभाल दुरुस्ती करिता एक वर्षा चा दरकरार करणे .(तिसरी वेळ) 524955/- 590/- 5500/- Download\n21 प्रकाश विभाग कार्यालय (Electric Dept.) महानगरपालिकेच्या LBT इमारत , राजापेठ येथील लिफ्ट (उद वाहन) देखभाल दुरुस्ती करिता एक वर्षा चा दरकरार करणे .(तिसरी वेळ) 236799/- 236/- 2400/- Download\n22 उद्यान विभाग कार्यालय मनापा देवराणकर उद्यान निगा राखणे बाबत 223920/- 500/-+ 12% GST 1% Download\n23 उद्यान विभाग कार्यालय मनापा गणेश कॉलनी उद्यान निगा राखणे बाबत 223920/- 500/-+ 12% GST 1% Download\n24 भांडार विभाग (Store Dept.) अमरावती महानगरपालिकेच्या वतीने सन्मा. पदाधिकारी / सदस्यांचे वार्ड विकास / स्वेच्छा निधी/ तातडीचा निधी / मनपा निधी तसेच इतर शासन निधीमधून लोखंडी बेन्चेसचा जसजसा लागेल तसतसा पुरवठा करण्याबाबत . सोबत जोडलेले Specification नुसार. 150000/- 1500/-+ 12% GST 5% Download\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00761.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://greekmythology.biz/mr/griik-pauraannik-kthaanmdhiil-gonrgns", "date_download": "2024-03-05T01:53:38Z", "digest": "sha1:FPKNAE7BTTPSX3MNYIHSXCEXE47NXGKY", "length": 23335, "nlines": 76, "source_domain": "greekmythology.biz", "title": "ग्रीक पौराणिक कथांमधील गॉर्गन्स", "raw_content": "\nग्रीक पौराणिक कथांमधील गॉर्गन्स\nग्रीक पौराणिक कथांमधील गॉर्गन्स\nद गॉर्गॉन्स - फोर्सी आणि सेटोच्या मुली\nगॉर्गॉन्स डेडली टू द अनवेअर\nद गॉर्गन्स आफ्टर पर्सियस\nग्रीक पौराणिक कथांमधील गॉर्गन्स\nग्रीक पौराणिक कथांमध्ये दिसणार्‍या राक्षसांपैकी गॉर्गन्स हे सर्वात प्रसिद्ध आहेत. तीन संख्येने, गॉर्गॉन्सपैकी सर्वात प्रसिद्ध अर्थातच मेडुसा, पर्सियसने भेटलेला गॉर्गॉन होता.\nद गॉर्गॉन्स - फोर्सी आणि सेटोच्या मुली\nग्रीक पौराणिक कथांच्या सुरुवातीच्या कथांमध्ये, हेसिओडने थिओगोनीमध्ये लिहिल्याप्रमाणे, तीन गॉर्गन्स होते, प्राचीन समुद्र देव फोर्सीस च्या मुली आणि त्याचा साथीदार सेटो. हेसिओडने फोर्सिसच्या तीन गॉर्गन मुलींची नावे स्टेनो, युरियाल आणि मेडुसा अशी ठेवली आहेत.\nप्रारंभिक ग्रंथांमध्ये गॉर्गॉनच्या जन्माच्या ठिकाणाचे स्थान देखील दिले गेले आहे, हे जन्मस्थान माउंट ऑलिंपसच्या खाली जमिनीखालील गुहा आहेत.\nहे देखील पहा: ग्रीक पौराणिक कथांमधील अॅकामस सन ऑफ अँटेनर\n​सामान्यपणे असे म्हटले जाते की तीन गॉर्गोन राक्षसी जन्माला आले होते आणि खरंच गॉर्गोन हे नाव \"गॉर्गोस\" या शब्दावरून आले आहे, ज्याचा अर्थ भयानक किंवा भयंकर आहे.\nपूर्वीच्या परंपरा फक्त गॉर्गॉनचे वर्णन करतात; गॉर्गन्स म्हणजे पंख असलेल्या स्त्रिया आहेत ज्यांचे डोके मोठे गोलाकार आहेत ज्यातून डुकराचे दात प्रक्षेपित होते आणि पितळेचे खेळणारे हात. नंतरच्या परंपरा केस आणि टक लावून पाहण्यासाठी सापांचा तपशील देतात ज्याने नश्वरांचे दगड बनवले; जरी ओव्हिड सांगतो की ही शक्ती मेडुसा एकट्यासाठी आरक्षित आहे.\nमेड्युसा सामान्यत: इतर गॉर्गॉन्सपासून वेगळे असते, प्रामुख्याने कारण युरियाल असतानाआणि स्टेन्नो हे अमर राक्षस होते, मेडुसा खूप नश्वर होता, जरी हा फरक का अस्तित्वात होता हे केवळ पर्सियसच्या शोधाच्या कथेमुळेच स्पष्ट केले जाऊ शकते.\nगॉर्गॉन कथेची नंतरची आवृत्ती गॉर्गॉनमधील आणखी फरक देखील सांगते, कारण एका कथेत मेडुसा राक्षसीपासून कसा जन्माला आला नाही हे सांगते, परंतु एक सुंदर मॉन्स्टर बनला होता. देवीला समर्पित असलेल्या मंदिरात पोसेडॉनने गॉर्गॉनवर बलात्कार केल्या���र अथेनाचा राग मेड्युसावर ओढवला.\nगॉर्गॉन्स डेडली टू द अनवेअर\nगॉर्गनच्या अस्तित्वासाठी तर्कसंगतीकरण जे बहीणांच्या द्वारे लपलेले बहुसंख्य लोक होते. शतकानुशतके अविचारी आणि अनोळखी खलाशांचा नाश झाला होता.\nअक्राळविक्राळ म्हणून, गॉर्गन्सने देखील अविचारी लोकांची शिकार केली असे म्हटले जाते आणि मेडुसा ही गॉर्गॉन्समध्ये सर्वात प्रसिद्ध असली तरी, तिला पुरातन काळामध्ये सर्वात प्राणघातक मानले जात नव्हते, कारण असे म्हटले जाते की स्टेन्नेड्यूरने स्टेन्नेड्यूरपेक्षा जास्त लोक मारले होते.\nग्रीक पौराणिक कथांमध्ये गॉर्गन्सची प्राणघातक प्रतिष्ठा होती, परंतु ते तेव्हाच प्रसिद्ध होतात जेव्हा नायक पर्सियसचा मार्ग राक्षसांचा मार्ग ओलांडतो.\nसेरिफॉस बेटावर मोठा झालेला पर्सियस, आता ने शोधून काढला होता. दगॉर्गन मेडुसा; पर्सियसला मारले गेलेले पाहण्याची इच्छा असलेल्या पॉलीडेक्टेसने पर्सियसची आई डॅनीशी लग्न करण्यास मोकळे व्हावे.\n​अथेना, हर्मीस आणि हेफेस्टससह देवतांचे सहाय्य असूनही, पर्सियसला प्रथम गॉर्गन्स कुठे सापडतील हे शोधून काढावे लागले. हे एक बारकाईने संरक्षित रहस्य होते, हे रहस्य फक्त तीन ग्रेए , गॉर्गन्सच्या बहिणींना माहीत होते; पर्सियसने अखेरीस ग्रेईकडून हे रहस्य उघड करण्यास भाग पाडले, परंतु तरीही गॉर्गन्सचे घर केवळ पर्शिअसलाच ज्ञात होते.\nहे देखील पहा: ग्रीक पौराणिक कथांमध्ये टिथोनस\nप्राचीन लेखकांनी लिबियातील टिथ्रासॉससह, गॉर्गॉन्स कुठे सापडतील यासाठी विविध ठिकाणे सुचवली होती, जरी गॉर्गन्सचे सर्वात सामान्य स्थान हे बेट समूहावर होते, जे Gethiorgade आहे\nसमुद्रसमूह आहे. आयएल विशेषत: अंडरवर्ल्डमध्ये सापडलेल्या गॉर्गन्सबद्दल सांगेल, ज्याचे निरीक्षण एनियासने केले होते, परंतु पर्सियसने त्यांचे मूळ घर शोधल्यानंतर ते कदाचित येथेच स्थलांतरित झाले.\n​पर्सियस गॉर्गन्सच्या घरी पोहोचेल आणि मेडुसाच्या गुहामध्ये सापडेल. पुढे असलेल्या कामामुळे खचून न जाता, पर्सियसने अथेनाच्या रिफ्लेक्टिव्ह ढालचा वापर करून सुरक्षितपणे गॉर्गॉनकडे जाण्यास सुरुवात केली आणि नंतर हर्मीसच्या तलवारीने, गॉर्गनचे डोके तिच्या धडापासून वेगळे केले.\nअदृश्यतेचे डोनिंग हेड्सचे शिरस्त्राण, पर्सियस तेव्हा सक्षम होते.आपल्या बहिणीच्या मदतीला येणार्‍या इ��र गॉर्गन्स, स्टेन्नो आणि युरियाल यांना टाळून तो पळून गेला.\nमेड्युसाचे प्रमुख - पीटर पॉल रुबेन्स (1577-1640) - PD-art-100\nद गॉर्गन्स आफ्टर पर्सियस\n​द गॉर्गन्सच्या उपस्थितीची पुनरावृत्ती सोडली तर, द एंड्ली वर्ल्ड ऑफ द एन्डलयॉल्व्ह ऑफ द एन्डलॉल्‍या आणि डेथ ऑफ द एन्‍डल्‍युरल्‍डमध्‍ये द गॉर्गन्‍सच्‍या हजेरीचे वर्णन केले जाते. सा.\nमेड्युसा, मृत असूनही, ग्रीक पौराणिक कथांमध्ये आणखी नोंदी आहेत. खरंच, गॉर्गन मेड्युसाने पंख असलेला घोडा पेगासस यांना जन्म दिला असे म्हटले जाते, आणि महाकाय क्रायसोर, दोन्ही उघड्या मानेच्या जखमेतून शिरच्छेदातून बाहेर पडले.\nगॉर्गन मेड्युसाचे रक्त, आफ्रिकेतील लाल समुद्राची विहीर; लाल समुद्राची विहीर दोन्ही बाहेर आणेल. पर्सियस मेडुसाच्या डोक्यासह प्रवास करत असताना दोन्ही ठिकाणी रक्त पडले. पर्सियसने अर्थातच गॉर्गन मेड्युसाच्या डोक्याचा खूप उपयोग केला, कारण अ‍ॅन्ड्रोमेडाला वाचवण्यासाठी पर्सियसने समुद्रातील राक्षसाचे दगडात रूपांतर करण्यासाठी डोके वापरले आणि नायक सेरिफॉसला परतल्यावर पॉलीडेक्टीस आणि त्याच्या अनुयायांकडेही वळले.\nगॉर्गन मेड्युसाचे डोके नंतर तिच्या मालकीच्या गोडेसला दिले जाईल; जरी काही रक्त एस्क्लेपियसच्या ताब्यात आले ज्याने ते त्याच्या औषधांमध्ये वापरले, परंतु केसांचे कुलूप एका ठिकाणी त्याच्या मालकीचे होतेहेरॅकल्स.\nग्रीक पौराणिक कथांमध्ये आणखी एक गॉर्गन आहे, गॉर्गो आयक्स, जरी ती पर्सियसने भेटलेल्या तीन बहिणींइतकी प्रसिद्ध नाही.\nगॉर्गो आयक्स, किंवा गॉर्गो आयक्स ही एक राक्षसी बकरी होती, जी मादीच्या रूपात नसलेली, मादीसारखी दिसत नव्हती. .\nया गॉर्गनला सामान्यतः सूर्यदेव हेलिओसच्या मुलाचे नाव देण्यात आले, ज्याने दहा वर्षांच्या टायटानोमाची दरम्यान झ्यूस विरुद्ध टायटन्सची बाजू घेतली. गॉर्गो आयक्स हा युद्धाच्या सुरुवातीला झ्यूसने मारला होता, ज्याने नंतर या गॉर्गॉनच्या त्वचेचा आधार म्हणून, त्याच्या ढालचा वापर केला होता.\nअधूनमधून असे म्हटले जाते की हा गॉर्गो एक्स हा फोर्सीस आणि सेटोऐवजी तीन गॉर्गॉनचा पालक होता.\nग्रीक पौराणिक कथांमध्ये टार्टारसचे कैदी\nग्रीक पौराणिक कथांमध्ये बेलसचा फिनियस पुत्र\nनेर्क पिर्ट्झ हा एक उत्कट लेखक आणि संशोधक आहे ज्याला ग्रीक पौराणिक कथांबद्दल खूप आकर्��ण आहे. अथेन्स, ग्रीस येथे जन्मलेल्या आणि वाढलेल्या नेर्कचे बालपण देव, नायक आणि प्राचीन दंतकथांनी भरलेले होते. लहानपणापासून, नेर्क या कथांच्या सामर्थ्याने आणि वैभवाने मोहित झाला होता आणि हा उत्साह वर्षानुवर्षे अधिक दृढ होत गेला.शास्त्रीय अभ्यासात पदवी पूर्ण केल्यानंतर, नेर्कने ग्रीक पौराणिक कथांचा खोलवर शोध घेण्यासाठी स्वतःला समर्पित केले. त्यांच्या अतृप्त कुतूहलाने त्यांना प्राचीन ग्रंथ, पुरातत्वीय स्थळे आणि ऐतिहासिक नोंदींच्या माध्यमातून असंख्य शोधात नेले. नर्कने ग्रीसमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रवास केला, विसरलेल्या मिथक आणि न सांगितल्या गेलेल्या कथा उघड करण्यासाठी दुर्गम कोपऱ्यात प्रवेश केला.नेर्कचे कौशल्य केवळ ग्रीक देवस्थानापुरते मर्यादित नाही; त्यांनी ग्रीक पौराणिक कथा आणि इतर प्राचीन सभ्यता यांच्यातील परस्परसंबंधांचाही शोध घेतला आहे. त्यांच्या सखोल संशोधनाने आणि सखोल ज्ञानाने त्यांना या विषयाचा एक अनोखा दृष्टीकोन बहाल केला आहे, कमी ज्ञात पैलूंवर प्रकाश टाकला आहे आणि सुप्रसिद्ध कथांवर नवीन प्रकाश टाकला आहे.अनुभवी लेखक या नात्याने, नेर्क पिर्ट्झचे ग्रीक पौराणिक कथांबद्दलची त्यांची प्रगल्भ समज आणि प्रेम जागतिक प्रेक्षकांसोबत शेअर करण्याचे उद्दिष्ट आहे. त्यांचा असा विश्वास आहे की या प्राचीन कथा केवळ लोककथा नसून कालातीत कथा आहेत ज्यात मानवतेच्या चिरंतन संघर्ष, इच्छा आणि स्वप्ने प्रतिबिंबित करतात. त्यांच्या ब्लॉगद्वारे, विकी ग्रीक पौराणिक कथा, नेर्कचे उद्दिष्ट हे अंतर भरून काढण्याचे आहेप्राचीन जग आणि आधुनिक वाचक यांच्यामध्ये, पौराणिक क्षेत्र सर्वांना प्रवेशयोग्य बनवते.नेर्क पिर्ट्झ केवळ एक विपुल लेखकच नाही तर एक मनमोहक कथाकार देखील आहे. त्यांची कथा तपशीलाने समृद्ध आहे, देवता, देवी आणि नायकांना स्पष्टपणे जिवंत करते. प्रत्येक लेखासह, नेर्क वाचकांना ग्रीक पौराणिक कथांच्या मोहक जगात विसर्जित करण्याची परवानगी देऊन, एका विलक्षण प्रवासासाठी आमंत्रित करतो.नेर्क पिर्ट्झचा ब्लॉग, विकी ग्रीक मायथॉलॉजी, विद्वान, विद्यार्थी आणि उत्साही लोकांसाठी एक मौल्यवान संसाधन म्हणून काम करतो, ग्रीक देवतांच्या आकर्षक जगासाठी एक व्यापक आणि विश्वासार्ह मार्गदर्शक ऑफर करतो. त्यांच्या ब्लॉग व्यतिरिक्त, नेर्कने अनेक पुस्तके देखील लिहिली आहेत, त्यांचे कौशल्य आणि आवड मुद्रित स्वरूपात सामायिक केली आहे. त्यांच्या लिखाणातून किंवा सार्वजनिक बोलण्यातून असो, Nerk ग्रीक पौराणिक कथांच्या त्यांच्या अतुलनीय ज्ञानाने प्रेक्षकांना प्रेरणा, शिक्षित आणि मोहित करत आहे.\nग्रीक पौराणिक कथांमध्ये एनरेटे\nग्रीक पौराणिक कथांमध्ये अकास्टस\nग्रीक पौराणिक कथांमध्ये मेलॅम्पस\nग्रीक पौराणिक कथांमधील एरिनीज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00761.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://krushimarathi.com/cotton-farming-16-to-18-quintal-production-is-obtained-from-this-variety/", "date_download": "2024-03-05T01:39:54Z", "digest": "sha1:6SAFPU2IL4ADRJOOXAUIA4BMTAKSLI3A", "length": 9456, "nlines": 48, "source_domain": "krushimarathi.com", "title": "शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी ! कापसाच्या 'या' वाणातून मिळतेयं 16 ते 18 क्विंटल उत्पादन, वाचा सविस्तर - Krushimarathi.com", "raw_content": "\n कापसाच्या ‘या’ वाणातून मिळतेयं 16 ते 18 क्विंटल उत्पादन, वाचा सविस्तर\nमोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा\nCotton Farming : महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि गुजरातमधील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. ही बातमी कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी विशेष खास राहणार आहे. कारण की, परभणी येथील उपसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने कापसाच्या तीन नवीन जाती विकसित केल्या आहेत. या\nसाठी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी तब्बल आठ वर्षे कठोर मेहनत घेतली आहेत. आठ वर्षांच्या कठोर मेहनतीनंतर मराठवाडा विद्यापीठ अंतर्गत येणाऱ्या नांदेड कापूस संशोधन केंद्रातील शास्त्रज्ञांना तीन नवीन जाती विकसित करण्यात यश आले आहे.\nविशेष बाब म्हणजे नव्याने विकसित झालेल्या या तीन जाती कोरडवाहू भागासाठी शिफारशीत करण्यात आल्या आहेत. या जाती महाराष्ट्रासह मध्य प्रदेश आणि गुजरात राज्यात लागवडीसाठी उपयुक्त ठरणार आहेत.\nयामुळे कापसाच्या या नव्याने विकसित झालेल्या जातीं मराठवाडा, विदर्भ खानदेशसह गुजरात आणि मध्य प्रदेश राज्यातील कापूस उत्पादकांसाठी फायदेशीर राहणार आहेत. सध्या स्थितीला कापसाचे हे वाण विक्रीसाठी उपलब्ध नाही.\nहे नवीन वाण केंद्रीय वाण प्रसारण समितीने मध्य भारतात लागवडीसाठी शिफारशीत केले आहे. यामुळे आता लवकरच हे वाण शेतकऱ्यांना उपलब्ध होणार आहे.\nमराठवाडा विद्यापीठाने तयार केलेले हे बीटी वाण सरळ वाणाचा प्रकार असून या जातींपासून मिळणारी सरकी बियाण्यासाठी सुद्धा वापरता येणार आह���त.\nयामुळे कापूस उत्पादकांना दरवर्षी नवीन बियाणे खरेदी करण्याची गरज राहणार नाही असे सांगितले जात आहे. एन.एच.१९०१, एन. एच. १९०२ व एन. एच. १९०४ या तीन जाती मराठवाडा विद्यापीठाने विकसित केल्या आहेत.\nहे मध्यम लांबी असलेले धाग्याचे कापूस वाण हेक्टरी 16 ते 18 क्विंटल पर्यंतचे उत्पादन देण्यास सक्षम आहे. हे नव्याने विकसित झालेले तिन्ही वाण रस शोषक किडींसाठी प्रतिकारक आहेत.\nतसेच हा वाण हिरवी बोंडअळी व ठिपक्याची बोंडअळी या अळ्यांना प्रतिकारक राहणार असा दावा तज्ञांनी केला आहे. यामुळे या कापसाच्या नव्याने विकसित झालेल्या जातींपासून चांगले विक्रमी आणि दर्जेदार उत्पादन मिळेल असे सांगितले जात आहे.\nखरंतर राज्यात कापसाची मोठ्या प्रमाणात लागवड होते. राज्यातील बहुतांशी शेतकऱ्यांच्या या पिकावर अवलंबित्व आहे. अशा परिस्थितीत कापसाचे नव्याने तयार झालेले हे वाण शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरणार आहे.\nशेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा\n तुम्हाला अजून पीएम किसानचा 16वा हप्ता मिळाला नाही मग इथं तक्रार करा लगेचच खात्यात जमा होणार पैसे\nयंदा पांढरे सोने शेतकऱ्यांना मालामाल बनवणार कापूस बाजार भावात 1,000 रुपयांची वाढ, भविष्यात कसे राहणार दर \n आता भारत ‘या’ 2 देशांना निर्यात करणार 64 हजार 400 टन कांदा, बाजारभाव वाढणार का \n ‘या’ 10 नवीन मार्गावर सुरू होणार वंदे भारत स्लीपर ट्रेन, पहिली ट्रेन मार्चमध्येच होणार लाँच, महाराष्ट्रालाही मिळणार भेट, पहा रूटमॅप\nमहाराष्ट्रातील अनेक धरणांनी आत्ताच तळ गाठला, तुमच्या जवळील धरणात किती टक्के पाणीसाठा शिल्लक आहे \n300 युनिट मोफत वीज मिळवण्यासाठी ‘इथं’ अर्ज करा, पहा संपूर्ण प्रोसेस सोप्या भाषेत\n महाराष्ट्रात ‘या’ ठिकाणी तयार होणार भव्य क्रिकेट स्टेडियम, गोपीनाथ मुंडे यांची मोठी घोषणा\n महाराष्ट्रात आणखी ‘इतके’ दिवस जोरदार वादळी पाऊस, काही ठिकाणी गारपीट देखील होणार\nउन्हाळ्यात गिलक्याच्या ‘या’ 3 जातींची लागवड करा, विक्रमी उत्पादन मिळवा\nपीएम सूर्य घर मोफत वीज योजनेत जुन्या रूफटॉप सोलर योजनेपेक्षा अधिक सबसिडी मिळते का पहा दोघा योजनेमधील अनुदानाचा फरक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00761.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://krushisahayak.krushivasant.com/2024/01/02/bajarbhav-3/", "date_download": "2024-03-05T00:52:14Z", "digest": "sha1:U66VPUVAJDBSLEWKVG6N3XEUT6UDI6KP", "length": 3591, "nlines": 74, "source_domain": "krushisahayak.krushivasant.com", "title": "bajarbhav शेतमाल : मूग, हळद/ हळकुंड, उडीद - Krushisahayak", "raw_content": "\nInstant loan app without cibil पीएनबी बँंकेचे झटपट कर्ज; ग्राहकांना अवघ्या 4 क्लिकमध्ये\nPashupalan loan महिलांसाठी खुशखबर; महिलांना मिळणार 10 शेळ्या 1 बोकड\nToday onion rate in pune 2024 कांदा उत्पादकांसाठी दिलासादायक, आगामी काळात कांद्याचे भाव वाढणार, रांगडा आणि उन्हाळीला होणार फायदा\nmobile tower crane आपल्या जागेत मोबाईलचा टॉवर लावून दर महिना 75000 ते 100000 रुपये मिळवा\nInstant loan app without cibil पीएनबी बँंकेचे झटपट कर्ज; ग्राहकांना अवघ्या 4 क्लिकमध्ये\nPashupalan loan महिलांसाठी खुशखबर; महिलांना मिळणार 10 शेळ्या 1 बोकड\nbajarbhav शेतमाल : मूग, हळद/ हळकुंड, उडीद\nbajarbhav शेतमाल : मूग, हळद/ हळकुंड, उडीद\nPrevious: bajarbhav शेतमाल : तूर, हरभरा, सुर्यफुल\nNext: bajarbhav शेतमाल : ज्वारी, गहू, मका\nInstant loan app without cibil पीएनबी बँंकेचे झटपट कर्ज; ग्राहकांना अवघ्या 4 क्लिकमध्ये\nPashupalan loan महिलांसाठी खुशखबर; महिलांना मिळणार 10 शेळ्या 1 बोकड\nToday onion rate in pune 2024 कांदा उत्पादकांसाठी दिलासादायक, आगामी काळात कांद्याचे भाव वाढणार, रांगडा आणि उन्हाळीला होणार फायदा\nmobile tower crane आपल्या जागेत मोबाईलचा टॉवर लावून दर महिना 75000 ते 100000 रुपये मिळवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00761.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} +{"url": "https://live.jagmitra.com/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%88-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%93-%E0%A4%AA%E0%A5%80/", "date_download": "2024-03-05T01:55:39Z", "digest": "sha1:JUJUAKIRPMXEL5P6RQOULO3C3POQTGC2", "length": 11452, "nlines": 84, "source_domain": "live.jagmitra.com", "title": "नागरिकांनी ई- संजीवनी ओ.पी.डी. सेवेचा लाभ घ्‍यावा – जिल्‍हाधिकारी श्री. मुगळीकर – Jagmitra", "raw_content": "\nदे दान सुटे गि-याण\nवैद्यकीय अधिक्षक डॉ.अरूण गुट्टे यांची कर्तव्यनिष्ठा\nडॉ.शालिनीताई कराड यांना मातृशोक\nदैनिक जगमिञ आजचा अंक\nडॉ.शालिनीताई कराड यांना मातृशोक\nनागरिकांनी ई- संजीवनी ओ.पी.डी. सेवेचा लाभ घ्‍यावा – जिल्‍हाधिकारी श्री. मुगळीकर\nपरभणी : भारत सरकारकडून ई-संजीवनी ऑनलाईन ओ.पी.डी. सेवेस प्रांरभ झालेला आहे असून जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी ई – संजीवनी ओ.पी.डी. सेवेचा घरात राहुन लाभ घ्यावा व घराबाहेर पडणे टाळावे. असे आवाहन जिल्हाधिकारी दी.म. मुगळीकर यांनी केले आहे. भारत सरकारच्या आरोग्य व कुंटुब कल्याण मंत्रालयामार्फत ई – संजीवनी ऑनलाईन ओ . पी . डी . सेवेस प्रांरभ झालेला आहे. esanjeevaniopd.in या पोर्टलवर नागरिकांना आरोग्य विषयक सल्ला घेता येईल जेणेकरुन रुग्णांना घराबाहेर पडावे लागणार नाही किंवा रुग्णालयात न येता सोशल डिस्टन्स पाळता येईल. नागरिकांनी या संकेत स्थळावर स्वतःच्या मोबाईल क्रमांकाद्वारे रजिस्ट्रेशन करावयाचे असून त्यानंतर डॉक्टरांशी संवाद साधता येईल. डॉक्टरांनी दिलेल्या सल्ला व औषधोपचार ई . प्रिस्क्रिप्शनद्वारे डाऊनलोड करता येईल. ई – संजीवनी ऑनलाईन ओ . पी . डी . ची वेळ सकाळी ९ : ३० ते दुपारी १ :३० अशी ठेवण्यात आलेली आहे. सदरील सेवा ही आठवडयातुन सोमवार ते शनिवार अशी असुन रविवारी ही सेवा बंद राहील. सदरील वैद्यकीय सेवा व सल्ला हा मोफत देण्यात येणार आहे. कोरोना विषाणु संदर्भात बुधवार दि. २९ एप्रिल २०२० रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत परभणी येथील जिल्हा रुग्णालयात पूर्वीचे ७१६ व आज रोजी दाखल झालेले १६ असे एकुण ७३२ संशयितांची नोंद झाली असून जिल्हयात कोव्हिड- १९ विषाणु बाधित एकही रुग्ण नसल्याचे जाहीर करण्यात आले आहे. असे जिल्हा प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे\nजेष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे निधन…\nकोरोनावर आयुर्वेदिक उपचाराच्या पत्रावर मुख्यमंत्री कार्यालयाकडून उत्तर – डॉ. कलमूर्गे\nहिंगणा येथे गरजू लोकांना जिवानाश्यक सामुग्री चे वाटप…\nएफ.ए. क्यू. दर्जाचा शिल्लक कापुस शासनास हमी भावाने विक्री साठी १ ते ३ जून या कालावधीत पर्यंत नोंदणी…\nपरळी शहरामध्ये संचारबंदी आदेशात 20 जुलै 2020 रोजीचे रात्री 12 वाजेपर्यंत वाढ.\nदे दान सुटे गि-याण\nदे दान सुटे गिर्‍याण‐————————नैसर्गिक आणि भौगोलिकदृष्ट्या ग्रहण हे सुर्य आणि चंद्राला लागत असते, जसे सुर्य आणि चंद्र यांना ग्रहण लागते,\nविदर्भाप्रमाणे उर्वरित महाराष्ट्रातील कैकाडी समाजाचा अनुसूचित जातीत समावेश करण्यासाठी विधिमंडळाचा ठराव घेऊन केंद्र सरकारकडे शिफारस करणार ; धनंजय मुंडे\nमुस्लिम आरक्षण वर निर्णय घ्या नसता,कांग्रेस, राष्ट्रवादी नगरसेवक व पदाधिकारी राजीनामा देतील\nक्रांतीवीर लहूजी साळवे स्मारकाच्या भूसंपादनासाठी सामाजिक न्याय विभागाने पुढाकार घ्यावा ; उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे\nबीड जिल्हा कुस्तीगीर परिषदेचे उपाध्यक्ष मुरलीधर मुंडे यांच्या हस्ते शरीर सौष्ठव स्पर्धेत व्दितीय क्रमांक मिळवल्याबद्दल ऋषिकेश फड व किरण गिरामयांचा सत्कार\nसेवानिवृत्त पुरी गावाचे लक्ष्मण मोरे पाटील उर्फ भाऊ पाटील यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार\nज्ञानगं��ा सेवाभावी संस्थेच्या वतीने गरजु विद्यार्थ्याना शालेय साहित्याचे वाटप\nमुक्तांगण विज्ञान शोधिका केंद्रातर्फे ‘खेल खेल में’ ; राष्ट्रीय स्तरावरील विज्ञान खेळणी, गेम डिझाईन स्पर्धा\nभाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे शुक्रवारी राष्ट्रवादीत प्रवेश करणार – जयंत पाटील\n कोविंड रुग्णालयाचा घातक कचरा सार्वजनिक ठिकाणी रुग्णालयावर गुन्हा दाखल\nदे दान सुटे गि-याण\nदे दान सुटे गिर्‍याण‐————————नैसर्गिक आणि भौगोलिकदृष्ट्या ग्रहण हे सुर्य आणि चंद्राला लागत असते, जसे सुर्य आणि चंद्र यांना ग्रहण लागते,\nशरीर सौष्ठव स्पर्धेत ऋषीकेश फड दुसरा सिल्व्हर मेडल पटकावून मारली बाजी\nसेवानिवृत्त पुरी गावाचे लक्ष्मण मोरे पाटील उर्फ भाऊ पाटील यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार\nसौ.गेले श्री आले विरोधकांची सारी खटपट व्यर्थ झाले – डाॅ.कुडमूलवार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00761.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.webdunia.com/article/pune-news/home-minister-amit-shah-will-visit-ahmednagar-s-shirdi-temple-on-his-two-day-visit-to-maharashtra-from-today-121121800032_1.html", "date_download": "2024-03-05T01:02:45Z", "digest": "sha1:HBJSFZNMPTV3XCHA57MJRRJWINQZTEZU", "length": 17721, "nlines": 144, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "अमित शाह आजपासून महाराष्ट्र दौऱ्यावर, शिर्डीत दर्शन करतील - Home Minister Amit Shah will visit Ahmednagar's Shirdi temple on his two-day visit to Maharashtra from today | Webdunia Marathi", "raw_content": "मंगळवार, 5 मार्च 2024\nपुणे जिल्ह्यात आढळले ओमायक्रॉनचे 7 नवे रुग्ण\nतुमचं आणि माझं जे नातं ते फक्त फोटोपुरती मर्यादित नाही; राज ठाकरेंनी व्यक्त केली नाराजी\nराज्य शिक्षण परिषदेचे अध्यक्ष तुकाराम सुपे यांना पुणे पोलिसांनी अटक केली\nमुंबई, पुण्यासह 22 महापालिका निवडणुकांच्या तारखा अशा ठरू शकतात\nराज ठाकरेंकडून बाळाचे बारसे, यश नाव दिलं बाळाला\nकेंद्रीय गृहमंत्री अमित शहा आजपासून म्हणजेच 18 डिसेंबरपासून दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. यादरम्यान, ते पुण्यातील केंद्रीय न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळेच्या (CFSL) नवीन इमारतीचे उद्घाटन करतील आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (NDRF) जवानांशी संवाद साधतील.\nत्यांच्या दौऱ्यादरम्यान, गृहमंत्री अमित शहा पुण्यातील वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी व्यवस्थापन संस्थेच्या दीक्षांत समारंभाला आणि मुंबईतील इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया (ICSI) च्या राष्ट्रीय पुरस्कार समारंभालाही उपस्थित राहणार आहेत. अधिकाऱ्यांनी सांगितले की, 18 डिसेंबर रोजी गृहमंत्री अहमदनगरमधील शिर्डी मंदिराला भेट देणार आहेत.\nविठ्ठलराव विखे पाटील साहित्य पुरस्कार देणार\nअमित शाह लोणी येथील कार्यक्रमात विठ्ठलराव विखे पाटील साहित्य पुरस्कार प्रदान करतील तसेच शहरातील ICSI समारंभाला उपस्थित राहतील. शाह 19 डिसेंबर रोजी पुण्यातील नवीन सीएफएसएल इमारतीचे उद्घाटन करतील आणि एनडीआरएफच्या जवानांसोबत भोजन करतील. दुपारी ते वैकुंठ मेहता नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कोऑपरेटिव्ह मॅनेजमेंटच्या दीक्षांत समारंभास उपस्थित राहतील आणि पुणे महापालिकेतील मराठा योद्धा छत्रपती शिवाजी यांच्या पुतळ्याचे भूमिपूजन करतील.\nअधिकाऱ्यांनी सांगितले की, गृहमंत्री संध्याकाळी पुण्यात भाजप कार्यकर्त्यांची भेट घेतील, त्यानंतर ते प्रख्यात इतिहासकार बाबासाहेब पुरंदरे यांच्या निवासस्थानी भेट देतील, ज्यांचे गेल्या महिन्यात निधन झाले.\nसहकाराला वाळू दर्जाच्या नागरिकाप्रमाणे वागवले जाणार नाही\nयाआधी शुक्रवारी केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा म्हणाले की, कोणीही सहकाराला द्वितीय श्रेणी मानू शकणार नाही. सहकार भारतीच्या सातव्या राष्ट्रीय अधिवेशनाचे उद्घाटन केल्यानंतर आपल्या भाषणात शाह म्हणाले की, आता कोणीही सहकाराला द्वितीय दर्जाच्या नागरिकाप्रमाणे वागणूक देऊ शकणार नाही, याची मी खात्री देतो.\nप्रत्येक देशाचा सर्वांगीण विकास साम्यवादी तत्त्वांनी होऊ शकत नाही, सहकार हे मोठे माध्यम असून हे मॉडेल पुढे न्यायचे आहे, असे ते म्हणाले. आगामी काळात देशाच्या विकासात सहकाराचा मोठा हातभार लागणार असून, सर्वात लहान व्यक्तीचे उत्पन्न वाढवून त्याला सन्मान देण्याचे काम सहकार हाच एकमेव मार्ग आहे, असे शहा म्हणाले. प्रत्येक व्यक्तीने आर्थिक विकासात हातभार लावावा आणि त्याचा लाभ घ्यावा, हे सहकार्याशिवाय शक्य नाही, असे ते म्हणाले.\nवेबदुनिया वर वाचा :\nIND vs ENG: धरमशाला येथील पाचवी कसोटी जिंकून भारत इतिहास रचणार\nभारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना ७ मार्चपासून धर्मशाला येथे खेळवला जाणार आहे. हा सामना टीम इंडियाला मालिका प्रभावीपणे जिंकण्याची संधी असेल. या मालिकेत भारतीय संघाने यापूर्वीच 3-1 अशी अजेय आघाडी घेतली आहे.\nIPL 2024: सनरायझर्स हैदराबादने बदलला कर्णधार,पॅट कमिन्स होणार नवीन कर्णध���र\nसनरायझर्स हैदराबादनेही आपला कर्णधार बदलला आहे. आयपीएल विजेत्या संघाने गतवर्षी संघाचे कर्णधारपद भूषवलेला खेळाडू एडन मार्कराम यांच्याकडून जबाबदारी हिसकावून घेत नवीन खेळाडूकडे ही जबाबदारी देण्यात आली आहे.\nआगीत होरपळून 6 भाविकांचा दुर्दैवी मृत्यू\nमॉरिशस मध्ये एका उत्सवादरम्यान लागलेल्या आगीत होरपळून 6 भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. शिवरात्रीच्या पूर्वी होणाऱ्या एका उत्सवात ही दुर्घटना घडली आहे.\nइस्रोचे प्रमुख एस सोमनाथ कॅन्सरने ग्रस्त\nइंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनचे (ISRO) प्रमुख एस सोमनाथ हे कर्करोगाने त्रस्त आहेत. आदित्य-एल1च्या लॉन्चिंगवेळी त्यांना याची माहिती मिळाली. एका मीडिया वाहिनीशी बोलताना ते म्हणाले की, स्कॅनमध्ये कॅन्सरची वाढ दिसून आली.\nमहागडी लिपस्टिक वरून नवरा-बायकोत घटस्फोट\nनवरा बायकोत भांडण होणं सामान्य आहे. मात्र हे भांडण विकोपाला गेल्यावर त्यांच्यात घटस्फोट होतात. पण एका लिपिस्टिक वरून घटस्फोट होणे हे नवलंच आहे. ही घटना उत्तरप्रदेशातील आग्रा येथे घडली आहे.\nनागपूर लोकसभा : नितीन गडकरी उमेदवार असणार की नाही याचीच उत्कंठा\nनाग नदीच्या काठावर वसलेलं नागपूर शहर हे विविध दृष्टीने महत्त्वाचं शहर आहे. नागपूर हे भारताच्या शब्दश: केंद्रस्थानी आहे. राजकारणाच्या केंद्रस्थानी ते होतंच आणि गेल्या दहा वर्षांपासून या मतदारसंघाचं स्थान आणखी उंचावलं आहे.\nबलात्कार पीडित स्पॅनिश महिलेने सांगितले 'त्यांनी माझ्या पतीला बांधून माझ्यावर बलात्कार केला\nझारखंडमधील दुमका येथे शुक्रवारी रात्री सामूहिक बलात्कार झालेल्या स्पॅनिश महिलेने एफआयआरमध्ये नमूद केले आहे की, सातही गुन्हेगारांनी तिला लाथ मारल्यानंतर आणि ठोसे मारल्यानंतर गुन्हा करण्यास वळण घेतले. गुन्ह्याच्या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान, बलात्कार करणाऱ्यांनी पीडितेच्या पतीचे हात बांधले होते आणि त्याला खूप लाथा मारल्या होत्या. बलात्कार पीडितेने घटनेच्या दुसऱ्या दिवशी शनिवारी रात्री तिचा शेवटचा सोशल मीडिया व्हिडिओ पोस्ट केला आणि म्हटले, 'मला वाटले की ते (बलात्कारी) मला मारणार आहेत.'\nनीता अंबानींनी मुलाच्या प्री-वेडिंगमध्ये विश्वंभरी स्तुतीवर परफॉर्मन्स दिला\nनीता अंबानी यांनी 3 मार्च रोजी गुजरातमधील जामनगर येथे त्यांचा मुलगा अनंत अंबानीच्��ा प्री-वेडिंग कार्यक्रमात 'विश्वंभरी स्तुती' वर नेत्रदीपक नृत्य सादर करून पाहुण्यांची मने जिंकली\nबिबट्याचे डोके हंड्यात अडकलं, वनविभागाने 5 तासांच्या प्रयत्नानंतर वाचवले, पाहा व्हिडिओ\nमहाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यातील एका गावात बिबट्याचे डोके भांड्यात (हंडा) अडकल्याने घबराट पसरली. नंतर अथक परिश्रमानंतर वनविभागाच्या पथकाने बिबट्याला सुखरूप वाचवले. एका अधिकाऱ्याने सांगितले की, नर बिबट्याचे तोंड सुमारे पाच तास पात्रात अडकले होते.\nकांकेर मध्ये चकमकीत जवान रमेश कुरेठी शहीद\nछत्तीसगडमधील कांकेर जिल्ह्यातील छोटाबेथिया पोलीस स्टेशन परिसराला लागून असलेल्या हिदूरच्या जंगलात आज पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली, ज्यामध्ये बस्तर फायटरचा एक हवालदार शहीद झाले आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00761.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.tarunbharat.com/tag/mahapooja/", "date_download": "2024-03-05T00:30:17Z", "digest": "sha1:TMBX7I5B5SUJU3WBLXDPF5VEIS6SQERM", "length": 6430, "nlines": 82, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "mahapooja Archives - Tarun Bharat", "raw_content": "\nप्रा. भक्ती भोसले यांना पी.एच.डी. प्रदान; सर्व स्तरातून कौतुकांचा वर्षाव\nBreaking : ‘कोल्हापूर’ लोकसभेच्या जागेवरून चर्चेला उधाण; महाविकास आघाडीमध्ये कोल्हापूरची जागा कॉंग्रेसला दिल्याची जोरदार चर्चा\n‘हिरो’ने विकल्या 4 लाख 68 हजार दुचाकी\nराज्य सरकारने दिलेल्या सर्व आश्वासनांची तातडीने पूर्तता करावी; आमदार पी .एन. पाटील यांनी विधानसभेत मागणी\nशेंडा पार्क येथील वृक्षांच्या जळीतकांडानंतर कृषी अधिकाऱ्यांवर प्रश्नांचा भडीमार; शिवसेना ठाकरे गटाचे हल्लाबोल आंदोलन\nमाझ्या विरोधात उमेदवार द्यायचा की नाही हे महाविकास आघाडीनं ठरवावं- राजू शेट्टी\nलालू प्रसाद यांच्या टिकेवर पंतप्रधानांचा पलटवार; भाजपकडून ‘मोदी का परिवार’ मोहीमेची सुरूवात\n‘महाविकास’मधून बाहेर पडणार नाही…पण त्यांनी आपापसातील वाद मिटवावा- प्रकाश आंबेडकर\nराज्यातील सर्व जनतेला सुखी व समाधानी ठेवून सर्वांच्या मनोकामना पूर्ण कर;उपमुख्यमंत्र्यांचे विठ्ठलाचरणी साकडे\nकार्तिकी एकादशीनिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न पंढरपूर प्रतिनिधी बा विठ्ठला… राज्यातील सर्व जनतेला सुखी समाधानी ठेव शेतकरी कष्टकरी…\nअनंत अंबानी व राधिका मर्चेंटच्या प्री-वेडिंग सोहळ्यातील बॉलीवूड कलाकारांचे स्टनिंग लूक(Bollywood Actors’ Stunning Looks at Anant Ambani and Radhika Merchant’s Pre-Wedding Ceremony)\nआजपासून भारत विरुद्ध इंग्लंड तिसरी कसोटी (India vs England 3rd Test from today)\nशंभू सीमेवर शेतकऱ्यांचा निषेध मोर्चा (पंजाब-हरियाणा) Farmers protest march at Shambhu border (Punjab-Haryana)\nई पेपर ऐप डाउनलोड करा\nअनंत अंबानी व राधिका मर्चेंटच्या प्री-वेडिंग सोहळ्यातील बॉलीवूड कलाकारांचे स्टनिंग लूक(Bollywood Actors’ Stunning Looks at Anant Ambani and Radhika Merchant’s Pre-Wedding Ceremony) युएईत मंदिर, जगाला सद्भावना संदेश(UAE temple, message of goodwill to the world) आजपासून भारत विरुद्ध इंग्लंड तिसरी कसोटी (India vs England 3rd Test from today) शंभू सीमेवर शेतकऱ्यांचा निषेध मोर्चा (पंजाब-हरियाणा) Farmers protest march at Shambhu border (Punjab-Haryana)", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00761.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://amazonnews.in/category/news/", "date_download": "2024-03-05T01:59:20Z", "digest": "sha1:7FLYBTLZQPOVDAICKZXHRX3BHJ3I27PT", "length": 3982, "nlines": 59, "source_domain": "amazonnews.in", "title": "News - AmazonNews", "raw_content": "\nFlipkart Republic Day Sale 2024 : ‘या’ दिवसापासून सुरू होत आहे मेगा सेल, मिळेल बंपर डिस्काउंट\nFlipkart Republic Day Sale 2024 : ‘या’ दिवसापासून सुरू होत आहे मेगा सेल, मिळेल बंपर डिस्काउंट Read More »\nTechnology : LG ने सादर केला पारदर्शक टीव्ही… जाणून घ्या या अनोख्या TV बद्दल\nTechnology : LG ने सादर केला पारदर्शक टीव्ही… जाणून घ्या या अनोख्या TV बद्दल Read More »\nAmazon : बजेट सेगमेंट मध्ये Oppo ने लॉन्च केला 5G स्मार्टफोन; जाणून घ्या किंमत आणि फीचर्स\nAmazon : बजेट सेगमेंट मध्ये Oppo ने लॉन्च केला 5G स्मार्टफोन; जाणून घ्या किंमत आणि फीचर्स Read More »\nOnline Shopping : ऑनलाईन बाजारपेठ होणार 13 लाख कोटींची\nOnline Shopping : ऑनलाईन बाजारपेठ होणार 13 लाख कोटींची Read More »\nAmazon Sale : फोटोग्राफी बनवा आणखी उत्तम ; DSLR कॅमेरावर15% डिस्काउंट\nAmazon Sale : फोटोग्राफी बनवा आणखी उत्तम ; DSLR कॅमेरावर15% डिस्काउंट Read More »\nAmazon : चे प्राईम मेंबर व्हायचे आहे काय आहे फायदा \nAmazon : चे प्राईम मेंबर व्हायचे आहे काय आहे फायदा जाणून घ्या सर्वकाही Read More »\nयेतोय Amazon Great Indian Festival Sale: 2023 जाणून घ्या डिस्काऊंट्स आणि सवोत्तम डील्स\nयेतोय Amazon Great Indian Festival Sale: 2023 जाणून घ्या डिस्काऊंट्स आणि सवोत्तम डील्स Read More »\nAmazon Sale Today : सर्वात जबरदस्त ऑफर, GOVO Soundbar वर मिळतेय 70 टक्क्यांपर्यंत सूट\nAmazon Sale Today : सर्वात जबरदस्त ऑफर, GOVO Soundbar वर मिळतेय 70 टक्क्यांपर्यंत सूट Read More »\nAmazon Sale : यंदाच्या गणेशोत्सवात घरी आणा LG चे ‘हे’ वॉशिंग मशिन्स; जाणून घ्या फीचर्स आणि किंमत\nAmazon Sale : यंदाच्या गणेशोत्सवात घरी आणा LG चे ‘हे’ वॉशिंग मशिन्स; जाणून घ्या फीचर्स आणि किंमत Read More »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00762.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.indiatimes.com/sports/olympics/news/tokyo-paralympics-2020-am-not-satisfied-avani-lekhara-could-have-done-better/articleshow/85902414.cms", "date_download": "2024-03-05T02:21:09Z", "digest": "sha1:ODQ7VAJDPTSLYZCBYMCMQ6UFTZPVLDTQ", "length": 15396, "nlines": 89, "source_domain": "marathi.indiatimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\n१ सुवर्ण, १ कांस्य जिंकूनही समाधानी नाही अवनी; आनंद साजरा न करण्याचं सांगितलं कारण\nTokyo Paralympics 2020 : पॅरालिम्पिक स्पर्धेत पदार्पण करणाऱ्या १९ वर्षीय अवनीनं १० मीटर एअर रायफल स्टँडिंग एसएच१ स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले. या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी ती पहिली भारतीय महिला ठरली आहे.\n१ सुवर्ण, १ कांस्य जिंकूनही समाधानी नाही अवनी; आनंद साजरा न करण्याचं सांगितलं कारण\nटोकियो : भारताची प्रतिभावान स्टार नेमबाज अवनी लेखाराने एकाच पॅरालिम्पिकमध्ये दोन पदके जिंकली. असा पराक्रम करणारी ती पहिली भारतीय महिला अॅथलीट ठरली आहे. असे असले तरी ती समाधानी नाही. आणखी चांगली कामगिरी करू शकले असते, पण ती दबावाला बळी पडली, असं तिनेच कबूल केलं आहे.\nवाचा- हरविंदर सिंगची कमाल; पॅरालिम्पिकमध्ये पदक जिंकणारा पहिला भारतीय तिरंदाज\nम्हणून आनंद साजरा करत नाही\nदोन पॅरालिम्पिक पदके जिंकणारी पहिली महिला आणि खेळांच्या एकाच टप्प्यावर अनेक पदके जिंकणारी देशातील दुसरी खेळाडू ठरलेली अवनी युरोस्पोर्ट आणि पॅरालिम्पिक कमिटी ऑफ इंडिया आयोजित व्हर्च्युअल पत्रकार परिषदेत म्हणाली, मला तो शेवटचा शॉट सुधारायचा होता, त्यामुळे हे कांस्य पदक नक्कीच समाधानकारक नाही. रविवारी मिश्र गटात होणाऱ्या ५० मीटर रायफल प्रोन इव्हेंटचा उल्लेख करताना ती म्हणाली, \"माझं संपूर्ण लक्ष पुढील सामन्यावर असल्याने मी आनंद साजरा करत नाही. पुढील स्पर्धेतही १०० टक्के देण्याचं माझं लक्ष्य आहे.''\nवाचा- धोनीबद्दल रवी शास्त्रींनी केला मोठा खुलासा; २०१४ मध्ये अचानक...\nअभिनव बिंद्रा आहे आदर्श\nऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता अभिनव बिंद्राची प्रशंसा करताना अवनी म्हणाली की, मी नेहमीच त्यांच्यासारखे होण्याचा प्रयत्न केला. जेव्हा मी अभिनव बिंद्रा सरांचे आत्मचरित्र वाचले, तेव्हा मला त्यांच्याकडून प्रेरणा मिळाली. कारण त्यांनी १०० टक्के प्रयत्न करून भारतासाठी पहिलं ��ैयक्तिक सुवर्णपदक जिंकलं.\nवाचा-उमेश यादवने शानदार कमबॅक करताना केली ही कमाल\nलेखारा म्हणाली, “याआधी मी कधीच बसून पदक जिंकलं नव्हतं, हे माझं पहिलं आंतरराष्ट्रीय पदक आहे. त्यामुळे मी अधिक चिंताग्रस्त होते, पण मला माझ्या शॉटवर लक्ष केंद्रित करावं लागलं. त्यामुळे शेवटच्या सामन्यात मी एकावेळी एका शॉटवर लक्ष केंद्रित करत होते आणि ते घडले. आमची खूप चांगली टीम आहे, माझे प्रशिक्षक जेपी नौटियाल सर, सुभाष राणा सर, सुमा (शिरूर) मॅडम, माझे सपोर्ट स्टाफ आणि टीममधील सर्व सदस्य आणि इतर सर्व खेळाडूंचे आभार मानते.\nपरभणीपरभणीवरुन महायुतीत जोरदार रस्सीखेच; भाजप, राष्ट्रवादीचा दावा, दोघांना मतदारसंघ हवा\nॲमेझॉनवर प्री-समर बोनान्झा- एसी आणि रेफ्रिजरेटरवर 55% पर्यंत सूट मिळवा\nदेशकेंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक: PM मोदींचे तासभर मार्गदर्शन, लोकसभा निवडणुकीनंतरच्या अजेंड्यावर चर्चा\nअकोला'मविआ'त तिढा कायम, नेमकं कुठं अडलं वंचितची काय असणार भूमिका वंचितची काय असणार भूमिका प्रकाश आंबेडकर स्पष्टच बोलले\nAmazon Dell Days वर वेड्या किमतीत लॅपटॉप - सेल 23 फेब्रुवारीपर्यंत थेट\nपुणेहा हक्काचा मतदारसंघ धनगर समाजाला देण्याची इच्छा- शरद पवार; महादेव जानकर सोबत आले तर...\nअन्य खेळनॉनस्टॉप सागर कातुर्डे, 'नमो चषक आमदार श्री' जिंकत पटकावले सलग अकरावे जेतेपद\nसाताराउड्डाणपुलावर दुचाकीची जोरदार धडक, डोक्याचा चेंदामेंदा, रस्त्यावर रक्ताचा सडा; एकाचा मृत्यू\nपुणेमातब्बर राजकारणी 'भिडूं'चा एकत्र प्रवास, दिलीप वळसे पाटील अन् शिवाजीराव आढळराव पाटील एकाच गाडीत\nक्रिकेट न्यूजShardul Thakur Century: शार्दूल ठाकूरने मुंबईची लाज वाचवली; षटकार मारून झळकावले वादळी शतक\nकरिअर न्यूजCareer In BCA: कम्प्युटरची आवड आहे मग 'बीसीए' मध्ये करा करिअर; भविष्य बदलेल..\nआरोग्यऑफिसमधल्या या सवयींमुळे वाढू शकते वजन\nफॅशनदीपिकाच्या एथनिक लुकने चाहते घायाळ, ‘मस्तानी’ चा अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंगमध्ये जलवा\nटीव्हीचा मामलासुमित पुसावळेच्या जागी कोण 'बाळूमामां'ची भूमिका साकारणार लोकप्रिय अभिनेता; नवा अध्याय सुरू\nटीव्हीचा मामलारेश्मा शिंदेची नवी मालिका जुन्या हिंदी मालिकेचा रीमेक चाहत्यांना आठवली पार्वतीची 'कहानी'\nहरविंदर सिंगची कमाल; पॅरालिम्पिकमध्ये पदक जिंकणारा पहिला भारतीय तिरंदाज\nअवनीनं रचला इतिहास; टोकियो पॅरालिम्पिकमध्ये जिंकलं दुसरं पदक\nपॅरालिम्पिकमध्ये पदकांची लयलुट; उंच उडीत भारताच्या प्रवीण कुमारला रौप्यपदक\nसचिन तेंडुलकरच पूर्ण करू शकतो पॅरा ऑलिम्पिकपटूचं स्वप्न; काय आहे नेमकं प्रकरण\nफायनल अगोदर रात्रभर रडला शरद कुमार; भगवद्गीता वाचली आणि इतिहास घडवला\nParalympics: भारतीय खेळाडूंनी इतिहास घडवला, पॅरालिम्पिकमधील पदकांची संख्या दुहेरी\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nमहाराष्ट्र बातम्या : ऑटो बातम्याव्हायरल बातम्याफोटो गॅलरीआंतरराष्ट्रीय बातम्यासरकारी योजनागुन्हेगारी बातम्यामहाराष्ट्र राजकीय बातम्याकरिअरराष्ट्रीय बातम्यालाईफस्टाईलराशी भविष्यमराठी बातम्या\nमराठी बातम्या : महाराष्ट्र बातम्यामहाराष्ट्रातील ताज्या बातम्याठाणे बातम्यामुंबई बातम्यापुणे बातम्यानाशिक बातम्यानागपूर बातम्याछत्रपती संभाजीनगर बातम्याकोल्हापूर बातम्याअहमदनगर बातम्यानवी मुंबई बातम्या\nक्रीडा : क्रीडा बातम्याक्रिकेट बातम्याविश्व चषक २०२३फुटबॉल\nमनोरंजन : बॉलिवूड बातम्याटीव्ही बातम्यामूव्ही रिव्ह्यूबॉक्स ऑफिस\nलाईफस्टाईल : लाईफस्टाईल बातम्याब्यूटी टिप्सआरोग्य बातम्याप्रेग्नन्सी-पालकत्वरिलेशनशीपफॅशनहोम डेकॉर\nभविष्य : दैनिक राशीभविष्यसाप्ताहिक राशीभविष्यदैनंदिन मराठी पंचांगवाढदिवस राशीभविष्य\nटेक : ताज्या टेक बातम्यामोबाईल रिव्ह्यूटिप्स-ट्रिक्सविज्ञान\nबिझनेस : बिझनेस बातम्याशेअर बाजाररिअल इस्टेट बातम्याव्यवसाय बातम्यापैशाचं झाड\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00762.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.policybazaar.com/mr-in/motor-insurance/car-insurance/idv-calculator/", "date_download": "2024-03-05T00:00:59Z", "digest": "sha1:NJXIJ2SL5DR75C67FCJD6LSC6ZNZY3ED", "length": 38836, "nlines": 365, "source_domain": "www.policybazaar.com", "title": "आयडीव्ही: विमा उतरलेला घोषित मूल्य कॅल्क्युलेटर, पूर्ण फॉर्म, अर्थ", "raw_content": "\nविमित घोषित मूल्य (आयडीव्ही)\nकार विमा मिळवा फक्त ₹2,094/वर्ष पासून सुरू करा #\nतुमचा कार न��बर टाका (उदाहरणार्थ DL1AB1234)\nविमित घोषित मूल्य (आयडीव्ही) ही विमाधारकाद्वारे निश्चित केलेली जास्तीत जास्त रक्कम असते जी चोरीच्या किंवा वाहनाच्या एकूण नुकसानीवर दिली जाते. मूलतः, आयडीव्ही हे वाहनाचे सध्याचे बाजार मूल्य आहे. जर वाहनाचे पूर्णतः नुकसान झाले, तर विमाकर्ता पॉलिसीधारकास जी भरपाई देईल त्याला आयडीव्ही म्हणतात.\n2 मिनिटांत पॉलिसीचे नूतनीकरण करा*\n20+ विमा कंपन्यांची तुलना करा\n1.2 कोटी + कार विमा\n**1000 सीसी पेक्षा कमी कारसाठी टीपी किंमतआयआरडीएआयने मंजूर केलेल्या विमा योजनेनुसार सर्व बचत विमाधारकांद्वारे पुरविल्या जातात मानक अटी व शर्ती लागू.\nविमित घोषित मूल्य (आयडीव्ही)\nउत्पादकाच्या सूचीबद्ध विक्री किमतीमधून घासारा वजा करून आयडीव्हीची गणना केली जाते. आयडीव्हीमधून नोंदणी आणि विमाखर्च वगळला जातो. जर कारखान्यात न बसवलेल्या उपकरणांचा विमा हवा असेल तर त्यांची आयडीव्ही स्वतंत्रपणे अतिरिक्त किमतीवर काढली जाते.\nकारची आयडीव्ही निश्चित करण्यासाठी घसारा परिशिष्ट\nपुढील तक्ता कारची आयडीव्ही निश्चित करण्यासाठी वापरले जाणारे घसारा परिशिष्ट दर्शवतो:\nआयडीव्ही समायोजित करण्यासाठी घासारा %\n6 महिन्यापेक्षा जास्त नाही\n6 महिन्यापेक्षा जास्त पण 1 वर्षापेक्षा जास्त नाही\n1 वर्षापेक्षा जास्त पण 2 वर्षापेक्षा जास्त नाही\n2 वर्षांपेक्षा जास्त पण 3 वर्षापेक्षा जास्त नाही\n3 वर्षांपेक्षा जास्त पण 4 वर्षांपेक्षा जास्त नाही\n4 वर्षांपेक्षा जास्त पण 5 वर्षांपेक्षा जास्त नाही\n5 वर्षांहून जुन्या वाहनांच्या आयडीव्हीची गणना विमाकर्ता आणि विमाधारकातील परस्पर कराराद्वारे केली जाते. घसार्‍याऐवजी जुन्या कार्सची आयडीव्ही सर्वेक्षणकर्ते आणि कारविक्रेते इत्यादींनी वाहनाच्या स्थितीचे मूल्यांकन करून काढली जाते.\nआयडीव्ही कॅलक्युलेटर हे एक ऑनलाइन साधन आहे जे कारचे बाजार मूल्य निश्चित करतं तसंच तुमच्या कारविम्यासाठी तुम्ही किती रक्कम आदर्श प्रिमियम म्हणून भरावी ह्याचा अंदाज काढतं. तुमच्या कारची योग्य आयडीव्ही काढण्यासाठी हा तुमच्या कारचं वय किंवा घसारा लक्षात घेतो.\nकारविम्याअंतर्गत जे सर्वात महत्वाचे कॅलक्युलेटर आहेत त्यातला हा एक आहे कारण नुकसान आणि चोरीच्या क्लेमची भरपाई मिळतेवेळी त्यांना किती रक्कम मिळेल हे निश्चित करायला हा कॅलक्युलेटर कार मालकांना मदत करतो.\nआयडीव्हीची गणना कशी करावी\nआयडीव्हीची गणना उत्पादकाने ठरवलेल्या विक्री किमतीच्या आधारे केली जाते आणि वाहनाच्या भागांवरील घसारा त्यामधून वजा केला जातो. वास्तविक विमित घोषित मूल्य काढण्याचं सूत्र खाली दिलं आहे:\nविमित घोषित मूल्य = (कंपनीची सूचीबद्ध किंमत – घसारा मूल्य) + (वाहनांच्या अॅक्सेसरीजची किंमत – ह्या भागांचं घसारा मूल्य)\nवर दिलेलं सूत्र म्हणजे कार खरेदी केल्यानंतर लावलेल्या अतिरिक्त सामानासह सुसज्ज असलेल्या नव्या कारची आयडीव्ही काढणं. जर तुमच्या कारमध्ये अश्या कुठल्याही अॅक्सेसरीज नसतील, तर आयडीव्ही काढणं सोपं असतं. तुम्ही ऑनलाइन आयडीव्ही कॅलक्युलेटर वापरुन तुमच्या विमित घोषित मूल्याची सहज गणना करू शकता. आणि त्याचं सूत्र खाली दिलं आहे:\nआयडीव्ही = उत्पादकाची नोंदणीकृत किंमत – घसारा मूल्य\nघसारा वरील तक्त्यानुसार लागू होईल.\nउदाहरणार्थ – जर पॉलिसी खरेदीच्या वेळी तुमच्या कारचं मूल्य किंवा आयडीव्ही 5 लाख रुपये निश्चित केली गेली, तर संपूर्ण तोटा किंवा नुकसान झाल्यास विमाकर्ता जास्तीत जास्त 5 लाख एवढी रक्कम नुकसानभरपाई म्हणून देईल. पॉलिसीच्या मुदतीत रचनात्मक संपूर्ण नुकसान झाल्यास किंवा कार चोरीला गेल्यासच केवळ तुम्हाला नुकसानभरपाई मिळणं बंधनकारक असेल.\nकारसाठी आयडीव्हीची गणना करताना लक्षात ठेवायच्या गोष्टी\nतुमच्या कारच्या आयडीव्हीचं काळजीपूर्वक मूल्यांकन करण्यासाठी तुम्ही खाली नमूद केलेले मुद्दे विचारात घेत असल्याची खात्री करा-\nतुमच्या कारचं मूल्य वास्तविक बाजार किंमतीमधून घसारा मूल्य वजा करून काढलं जातं. कोणत्याही परिस्थितीत, ही जास्तीत जास्त नुकसान भरपाई आहे जी तुमच्या कारचं संपूर्ण नुकसान किंवा चोरी झाल्यास तुम्हाला मिळेल.\nआयडीव्हीचं अचूक मूल्यांकन केल्यास तुम्हाला कमी प्रिमियम भरावा लागतो\nफक्त प्रिमियम कमी करण्यासाठी तुमच्या कारची आयडीव्ही कमी करू नका, कारण ह्याचा अर्थ कमी दावा किंवा विवादित दावा.\nयोग्य आयडीव्हीची दाखवणे म्हणजे योग्य दावा\nतुमच्या कार विमाप्रदात्याने निश्चित केलेल्या आयडीव्हीला सहमती देण्यापूर्वी तुम्ही संशोधन करा किंवा उत्पादकाकडे तपास करा.\nतसंच, तुमच्या प्रिमियमचं मूल्यांकन करा आणि तुमच्या कारच्या आयडीव्हीच्या आधारे त्याचं ���ोग्य मूल्यांकन केलं आहे की नाही ते तपासा.\nतुम्हाला पुरेसं कव्हरेज मिळणं आणि तुम्ही विमित घोषित मूल्याबाबत समाधानी असणं महत्वाचं आहे कारण हा बर्‍याच पैशांचा मुद्दा असतो. इच्छित आयडीव्ही मिळवण्यासाठी तुम्ही बोलणीही करू शकता.\nतुमच्या कार विमा योजनेचं नूतनीकरण करताना, ह्याची खात्री करून घ्या की प्रिमियमचा खर्च आयडीव्हीच्या आधारे ठरवला जाईल. जर आयडीव्हीच्या तुलनेत तुमच्या कारचं बाजार मूल्यं खूप जास्त असेल, तर ह्याचा अर्थ कमी किंमतीच्या कारच्या तुलनेत अवाजवी प्रिमियम.\nतुम्ही तुमच्या कारची आयडीव्ही ऑनलाइनही ठरवू शकता, पण हे प्रत्येक विमाकर्त्याप्रमाणे वेगवेगळं असेल. त्यामुळे तुमच्या कारचं नूतनीकरण करताना तुमची आयडीव्ही समायोजित करण्याची संधीही तुम्हाला मिळते, म्हणून तुम्ही ही संधी गमावणार नाही ह्याची काळजी घ्या.\nकारची आयडीव्ही ठरवण्यात मदत करणारे घटक\nतुमच्या कारच्या आयडीव्हीचा अंदाज बांधण्यासाठी खालील घटक आयडीव्ही कॅलकयूलेटरला मदत करतात. हे बघा:\nकारचं वय– तुमच्या कारचं वय तुमच्या कारची आयडीव्ही निश्चित करण्यास मदत करणार्‍या सर्वात मोठ्या घटकांपैकी एक आहे. तुमच्या कारचं वय जेवढं जास्त, तिची आयडीव्ही तेवढी कमी.\nकारचा मेक आणि मॉडेल– कारचा मेक आणि मॉडेल हे ठरवण्यास मदत करतं की कार किती उच्च दर्जाची आहे आणि तिच्या दुरुस्तीसाठी किती खर्च होईल. उदाहरणार्थ, बीएमडब्ल्यू एक्स7ची आयडीव्ही जास्त खर्च आणि देखभालीमुळे हयुंदाई सँट्रोपेक्षा जास्त असेल.\nप्रमाणित घसारा– हयाआधी तक्त्यात दर्शवलेलं घसारा परिशिष्ट तुमच्या कारच्या आयडीव्हीवर प्रभाव टाकतं. घसारा परिशिष्टात नमूद केलेल्या टक्केवारीच्या आधारावर तुमच्या कारच्या बाजारमूल्यावर घसारा आकारला जातो.\nकारच्या नोंदणीचं शहर– ज्या शहरात तुमच्या कारची नोंदणी केली गेली आहे ते सुद्धा आयडीव्हीवर प्रभाव टाकतं. नवी दिल्लीसारख्या महानगरात नोंदणी झालेल्या आणि फिरणार्‍या कारची आयडीव्ही युपीमधील छोट्या गावात फिरणार्‍या कारच्या आयडीव्हीपेक्षा जास्त जोखमींचा सामना करायला लागू शकतो.\nआयडीव्ही कार विमा प्रिमियमवर कसा प्रभाव पाडते\nतुमच्या कारची आयडीव्ही तुमच्या कार विमा प्रिमियमच्या समानुपाती असते. ह्याचा अर्थ आयडीव्हीचं मूल्य जेवढं जास्तं, तेवढा जास्त प्रिमियम ���ुम्हाला आकारला जाईल. त्याचप्रमाणे, वाढत्या वयाबरोबर जशी तुमच्या कारची आयडीव्ही कमी होईल, तशी तुमच्याद्वारे देय प्रिमियमची रक्कमही कमी होईल.\nपरंतु, फक्त तुमचा प्रिमियम कमी करण्यासाठी कमी आयडीव्ही निवडणं चांगलं नाही कारण त्यामुळे नुकसान होईल. कमी आयडीव्ही म्हणजे संपूर्ण नुकसान किंवा चोरीच्या दाव्यांच्याबाबतीत तुम्हाला भरपाईची रक्कम कमी मिळेल. संपूर्ण कल्पना अशी आहे की प्रिमियम म्हणून अवास्तव रक्कम न भरता तुमच्या कारच्या बाजार मूल्याच्या सर्वात जवळची आयडीव्ही मिळवणं.\nकार विम्यात आयडीव्ही का महत्वाची आहे\nआधी स्पष्ट केल्याप्रमाणे, आयडीव्ही ही तुमचे वाहन चोरी झाल्यास किंवा त्याचे संपूर्ण नुकसान झाल्यास मिळणारी रक्कम आहे. असा सल्ला देण्यात येतो की अशी आयडीव्ही घ्यावी जी कारच्या बाजार मूल्याच्या खर्चाच्या जवळ जाईल. आयडीव्ही कमी करण्यासाठी विमाकर्ता 5% ते 10% श्रेणी प्रदान करतात ज्यातून ग्राहक निवड करू शकतात. कमी आयडीव्हीमुळे कमी प्रिमियम मिळेल.\nतुम्ही तुमच्या कारच्या आयडीव्हीची काळजी का करावी\nतुमच्या कारची आयडीव्ही कार विमा योजना खरेदी करतानाचा एक महत्वाचा पैलू आहे. तुमच्या कारसाठी भरपाईची कमाल रक्कम निश्चित करण्याव्यतिरिक्त, जेंव्हा तुमच्या कार विमा पॉलिसीच्या प्रिमियमचा मुद्दा येतो तेंव्हाही ती महत्वपूर्ण ठरते.\nतुमच्या कार विम्यासाठी तुम्ही प्रिमियमची जी रक्कम भरणार आहात त्यासाठी आयडीव्ही महत्वाची आहे. कारण आयडीव्ही तुमच्या कारचं सध्याचं बाजार मूल्य दर्शवते आणि क्लेम सेटलमेंटच्या वेळचं तुमच्या मोटार विमा कंपनीचं दायित्व दर्शवते. कमी आयडीव्ही म्हणजे विमाप्रदात्याचं कमी दायित्व आणि म्हणून, कमी प्रिमियम आकारला जातो आणि तसंच उलटही होतं. तथापि, इतर घटकदेखील आहेत, जसं की कव्हरचा प्रकार, भौगोलिक क्षेत्र, अॅड-ऑन कव्हर्स, इ. जे तुमच्या कार विमा पॉलिसीच्या प्रिमियमची अंतिम रक्कम काढण्यासाठी मदत करतात.\nइतकंच नाही, जेंव्हा तुम्ही तुमची कार विकण्याचा निर्णय घेता तेंव्हा तुमच्या कारची आयडीव्ही महत्वाची भूमिका बजावते. जर तुमच्या कारची आयडीव्ही जास्त असेल, तर त्यामुळे तुम्हाला जास्त विक्री किंमत मिळेल. त्याचप्रमाणे, कमी आयडीव्हीमुळे तुमची कार कमी किंमतीला विकली जाईल. जरी इतर काही घटक आहेत, जसा की दाव्यां��ा अनुभव, जे तुमच्या कारच्या विक्रीच्या किंमतीवर प्रभाव टाकतात, तुम्ही तुमच्या कारची आयडीव्ही निश्चित करताना अत्यंत सावधगिरी बाळगायला हवी.\nजास्त/कमी आयडीव्हीचे फायदे आणि तोटे\nकार विम्याअंतर्गत आयडीव्ही ठरवण्याचे फायदे आणि तोटे जाणून घेण्यासाठी खाली दिलेला तक्ता बघा:\nचोरी किंवा संपूर्ण नुकसानीच्या दाव्यांमध्ये जास्त नुकसानभरपाई दिली जाईल\nप्रिमियम म्हणून जास्त रक्कम भरावी लागेल.\nप्रिमियम म्हणून कमी रक्कम भरावी लागेल\nचोरी किंवा संपूर्ण नुकसानीच्या दाव्यांची भरपाई देताना कमी नुकसानभरपाई दिली जाईल ज्यामुळे नुकसान होईल\nसरतेशेवटी, खरेदी आणि नूतनीकरण ह्या दोन्हीवेळी तुमच्या कारचा प्रिमियम ठरवताना विमित घोषित मूल्य महत्वाची भूमिका बाजवतं. योग्य आयडीव्हीचा उल्लेख करणं महत्वाचं आहे; अन्यथा, तुमच्या दाव्याच्या प्रक्रियेत अडथळा येऊ शकेल. तुम्हाला अनेक विमा प्रदात्यांकडून उत्तम सौदे मिळू शकतात आणि सर्वोत्तम संभाव्य पर्याय शोधायला देखील ते तुम्हाला मदत करू शकतात. तुम्ही सर्व संभाव्य पर्यायांची तुलना करू शकता आणि त्यानंतर योग्य निर्णय घेऊ शकता. अश्याप्रकारे जास्त प्रिमियम खर्च भरण्यापासून तुम्ही स्वतःला वाचवू शकाल आणि तुमच्या कारसाठी तुम्हाला उत्कृष्ट मूल्य मिळू शकेल.\nप्र1: नवीन कारसाठी आयडीव्ही काय असेल\nउत्तर: खरं तर, नव्या कारचं विमित घोषित मूल्य त्या कारच्या इनवॉइस मुल्याच्या समतुल्य असावं. तथापि, नव्या कारच्या किंमतीतूनही घसारा वजा केला जातो कारण ती वापरासाठी विकली गेली आहे. साधारणपणे, नवीन कारमधून वजा केला जाणारा घसारा सुमारे 5% असतो आणि अश्याप्रकारे, नव्या कारची डीफॉल्ट मॅक्सिमम आयडीव्ही त्या कारच्या इनवॉइस मूल्याच्या 95% असते.\nप्र२. शोरूमच्या बाहेर कारची आयडीव्ही किती असते\nउत्तर. ज्याक्षणी नवीन कार शोरूममधून बाहेर पडते, आयडीव्हीचा अंदाज काढण्यासाठी घसारा विचारात घेतला जातो. कार विकत घेतल्यावर पहिल्या सहा महिन्यांपर्यंत, बहुतेक मोटार विमा कंपन्या कारच्या पावतीवरच्या मूल्याच्या फक्त 5% घसारा आकारतात. म्हणूनच, शोरूमच्या बाहेरील कारची आयडीव्ही असेल कारचं एक्स-शोरूम मूल्य वजा 5 % घसारा म्हणजेच कारच्या पावतीवरच्या मूल्याच्या 95%.\nप्र३. जास्त आयडीव्ही निवडणं शहाणपणाचं आहे का\nउत्तर: तुम्ही जास्त आयडी���्ही निवडावी की कमी आयडीव्ही निवडावी हे तुमच्या कारचं वय आणि तिच्या स्थितीवर सर्वस्वी अवलंबून आहे. जर तुमची कार तुलनेने नवी असेल आणि चांगल्या स्थितीत असेल, तर जास्त आयडीव्ही निवडणं योग्य आहे. परंतु, जर तुमची कार पाच वर्षाहून जास्त जुनी असेल आणि फार चांगल्या स्थितीत नसेल तर जास्त आयडीव्ही टाळून कमी आयडीव्ही निवडणं चांगलं.\nप्र४. कारची आयडीव्ही किती बदलू शकते\nकार विम्याची आयडीव्ही कारचं घसारा मूल्य विचारात घेऊन ठरवली जाते. परंतु, मोटार विमा कंपन्या कार मालकांना ठरवलेली आयडीव्ही 15 % ने वाढवण्याची किंवा कमी करण्याची परवानगी देतात. म्हणजे घसार्‍याप्रमाणे तुमच्या कारची आयडीव्ही 5 लाख असेल, तर तुम्हाला 4,25,000 आणि 5,75,000 ह्याच्यामधली आयडीव्ही निवडण्याचं स्वातंत्र्य असतं.\nप्र५. कोणती आयडीव्ही कारसाठी सर्वोत्तम असते\nकार किंवा इतर कोणत्याही वाहनासाठी सर्वोत्तम आयडीव्ही ती असते जी कारच्या बाजार मूल्याच्या सर्वात जवळची असते.\nप्र६. एका विमा कंपनीपासून दुसर्याची आयडीव्ही वेगळी का असते\nउत्तर: एका विमा कंपनीपासून दुसर्‍या विमा कंपनीची तुमच्या कारची आयडीव्ही भिन्न असू शकते कारण कमी विमा प्रीमियम देऊन ग्राहक आकर्षित करण्यासाठी विमाकर्ते आयडीव्ही कमी करतात. कमी आयडीव्ही त्यांचं दायित्वदेखील कमी करते, ज्यायोगे दाव्याची भरपाई देताना कमी नुकसान भरपाई देणं त्यांना शक्य होतं.\nप्र७. कारची आयडीव्ही दरवर्षी कमी का होते\nकारची आयडीव्ही दरवर्षी कमी होते कारण कारचं बाजारमूल्य दरवर्षी कमी होतं. ह्याचं कारण आहे वय आणि वापरामुळे कारच्या मूल्यात झालेली घसरण.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00762.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://mr.cxcutlery.com/", "date_download": "2024-03-05T02:03:15Z", "digest": "sha1:FXZ64PGNZL7YUDY43TTNK2IAIX2LXB3V", "length": 12085, "nlines": 223, "source_domain": "mr.cxcutlery.com", "title": " घाऊक कटलरी, पोर्टेबल फ्लॅटवेअर, डिनर चाकू - चुआनक्सिन", "raw_content": "विक्री आणि समर्थन:+८६ १३४८०३३४३३४\nयेथे नमूद केलेली चांदीची भांडी चाकू, काटे, चमचे किंवा तुम्ही तुमचे अन्न खाण्यासाठी वापरलेल्या इतर कोणत्याही साधनांचा संदर्भ घेतात, जे मूळ रंगासह स्टेनलेस स्टीलचे बनलेले असतात.मॅट पॉलिश फिनिश किंवा मिरर पॉलिश फिनिश केलेले असू शकते.\nसामान्यतः, \"चांदीच्या भांड्यात\" चांदीचा अर्थ मूळ रंग किंवा प्लेटेड चांदी असा होतो.आमच्या कारखान्यात, पृष्ठभा��ावर कोणतेही लेप नसलेले बहुतेक मूळ रंग आहेत जे सुरक्षित आणि अधिक नैसर्गिक आहेत.\nएक व्यावसायिक PVD (भौतिक वाष्प संचय) स्टेनलेस स्टील कटलरी पुरवठादार म्हणून, आम्ही आमच्या ग्राहकांसाठी अनेक पर्याय ऑफर करतो.\nमूलभूतपणे, त्यात टायटॅनियम कोटेड, क्रोमियम कोटेड, अॅल्युमिनियम लेपित समाविष्ट आहे, जी धातूची वाफ तयार करण्याची प्रक्रिया आहे.\nPVD-उपचार केलेले फ्लॅटवेअरचे स्क्रॅप्सपासून संरक्षण करते.तसेच फ्लॅटवेअर पूर्णपणे हायपोअलर्जेनिक बनवा.\nहँडल्सवर इपॉक्सी प्लेटेड, जे फूड ग्रेड आहे आणि कटलरीला खास बनवते.PANTONE रंगानुसार रंग बनवता येतात.\nतुमची स्वतःची डिझाईन्स बनवण्यासाठी तुम्हाला आवडणारा रंग निवडा.\nया मालिकेत आम्‍ही हँडलसाठी वेगवेगळ्या मटेरिअलसह काही डिझाईन्स दाखवतो, जसे की बांबू हँडल जे बांबूसोबत कटलरीला अधिक नैसर्गिक बनवतात.आणि प्रत्येक हँडल एकमेकांपासून भिन्न आहेत.\nलाकडी हँडल, जे संपूर्ण डिझाइन क्लासिक बनवतात आणि थीम किंवा प्रसंगाच्या डिझाइनसह समन्वयित केले जाऊ शकतात.ज्यांना नैसर्गिक उत्पादने आवडतात त्यांच्यासाठी हा एक चांगला पर्याय आहे.\nप्लॅस्टिक हँडल, आमच्या ग्राहकांना निवडण्यासाठी अनेक नमुने आणि रंग आहेत.फॅशनचे नेतृत्व करा.\nJieyang chuanxin हार्डवेअर उत्पादन कारखाना स्टेनलेस स्टील कटलरीत विशेष उत्पादक आहे.आमच्या कारखान्याने 3000+ चौरस मीटर कार्यशाळा कव्हर केली आहे आणि या क्षेत्रातील 10 वर्षांचा अनुभव आहे, जो BSCI प्रमाणित आहे.आम्ही आमची उत्पादने कच्च्या मालापासून ते तयार-उत्पादनांपर्यंत तयार केली.म्हणून, आमच्याकडे आमचा R&D विभाग, उत्पादन कार्यशाळा, पॉलिशिंग विभाग, QC विभाग, अनुभवी असेंबली लाइन आणि अगदी PVD कोटिंग विभाग आहे.\nChuanxin चे सर्वोच्च ध्येय एक मौल्यवान, विश्वासार्ह भागीदार बनणे आहे जो पात्र उत्पादने प्रदान करतो परंतु वेग, लवचिकता तसेच छोट्या कंपनीसाठी वैयक्तिक स्पर्श देखील करतो.\nअधिक माहिती मिळविण्यासाठी कृपया आमच्याशी संपर्क साधा.\nODM/ OEM सेवा ऑफर करण्यासाठी वैयक्तिक R&D विभाग\nलवचिक कार्य प्रक्रिया / जलद वितरण\n304 घाऊक सानुकूलित लोगो लक्झरी रीयुसेब..\n304 घाऊक सानुकूलित लोगो लक्झरी पुन्हा वापरण्यायोग्य..\nगुलाब सोन्याचा स्टेनलेस स्टील कटलरी सेट, गरम विक्री...\nघाऊक आउटडोअर रोझ गोल्ड रेस्टॉरंट कटलरी...\nहॉट सेल स्टाइल ब्लॅक गोल्ड कलर हँडल फ्लॅटवेअर एस...\nघाऊक लक्झरी कटलरी सेट रेस्टॉरंट कटलरी...\nघाऊक आउटडोअर रोझ गोल्ड रेस्टॉरंट कटलरी..\nते डिशवॉशर सुरक्षित आहेत का\nसर्व स्टेनलेस स्टील उत्पादने डिशवॉशर सुरक्षित आहेत तसेच ते रंगांनी लेपित आहेत.\nमी उत्पादने सानुकूलित करू शकतो\nहोय, अधिक माहिती मिळविण्यासाठी आमच्या ग्राहक सर्व्हरशी संपर्क साधा.\nमी नमुना कसा मिळवू शकतो\nनमुने ऑफर करण्यासाठी विनामूल्य आहेत आणि मालवाहतूक खरेदीदाराच्या बाजूने आहे.\nवितरण वेळ काय आहे\nकमी प्रमाणात असलेल्या नियमित वस्तूंसाठी, मुळात ते 7-10 दिवस असते, मोठ्या प्रमाणात ऑर्डरसाठी, मूलतः ते सुमारे 30 दिवस असते.\nपत्ता: गँगवेई इंडस्ट्रियल एरिया, हौयांग व्हिलेज, मेयुन टाउन, जिएडोंग जिल्हा, जियांग सिटी, ग्वांगडोंग, चीन\nअधिक जाणून घेण्यासाठी तयार\nअंतिम परिणाम पाहण्यापेक्षा चांगले काहीही नाही.नवीन फनबद्दल जाणून घ्या आणि नवीनतम उत्पादन नमुना अल्बम मिळवा आणि फक्त अधिक माहितीसाठी विचारले\n© कॉपीराइट - 2021-2023 : सर्व हक्क राखीव.\nई - मेल पाठवा\nगुणवत्तेने जिंका, मनापासून सर्व्ह करा\nतुमचा संदेश इथे लिहा आणि आम्हाला पाठवा.\nशोधण्यासाठी एंटर दाबा किंवा बंद करण्यासाठी ESC दाबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00763.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.diliptiwari.com/2015/09/blog-post.html", "date_download": "2024-03-05T01:35:12Z", "digest": "sha1:LD77U4ES5JYFEOE74UGU6EYZEGM7LQDQ", "length": 23063, "nlines": 334, "source_domain": "www.diliptiwari.com", "title": "Dilip Tiwari: काँग्रेसमुक्त जिल्हा !", "raw_content": "\nचर्चा करताना दिलीप तिवारी (डाविकडे) भाजप जिल्हाध्यक्ष उदय वाघ (उजविकडे)\nकधीकाळी सत्तेचा सुवर्णकाळ पाहणारी काँग्रेस (आय) आज जिल्ह्यात ‘गलीतगात्र’ झाली आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी ‘देशाला काँग्रेसमुक्त करा’ असे आवाहन भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांनी केले होते. ते आवाहन जळगाव जिल्ह्यातील मतदारांनी शब्दशः खरे करून दाखविले आहे. लोकसभा, विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्था आणि सहकार अशा बहुतांश सत्ताकेंद्रातून काँग्रेस हद्दपार झाली आहे. याचे एकहाती श्रेय महसूल-कृषिमंत्री एकनाथराव खडसे, जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्यासह सध्याचे भाजपचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांना जाते. जळगाव जिल्हा सध्यातरी काँग्रेसमुक्त असून स्व. प्रमोद महाजन यांनी दिलेल्या ‘शत प्रती शत भाजप’ घोषणेचा अनुभव येत आहे.\nभारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे पहिले ग्रामीण अधिवेशन फैजपूर (जि. जळगाव) येथे झाले होते. जळगाव जिल्ह्यातून केंद्रात मंत्री होणारे काँग्रेसचे अनेक ज्येष्ठ नेते होते. राज्याच्या मंत्रिमंडळात साडेतीन मंंत्रीपदेकाँग्रेस राजवटीत मिळाली होती. काँग्रेसमध्ये निष्ठेने हयात घालविणार्‍या मा. प्रतिभाताई पाटील देशाच्या सर्वोच्चस्थानी म्हणजे राष्ट्रपतीपदावर विराजमान झाल्या. काँग्रेसच्या कार्यकाळीतील अशा अनेक नोंदी जळगाव जिल्ह्याच्या राजकिय इतिहासात सुवर्णाक्षरात नोंदल्या आहेत.\nमात्र, आज देशाच्या आणि राज्याच्या राजकारणात काँग्रेसची पिछेहाट होताना जिल्ह्यातून काँग्रेसची पाळेमुळेही उखडली गेल्याचा चिंताजनक अनुभव येत आहे. गेल्या वर्षा-दोनवर्षांत भाजपने केलेल्या नियोजनबद्ध आखणीतून ‘शत प्रती शत भाजप’ असे चित्र गाव ते जिल्हा पातळीवर निर्माण झालेले दिसत आहे.\nजिल्ह्यातून लोकसभेचे दोन्ही खासदार भाजपचे आहेत. निवडून आलेले ६ आमदार भाजपचे आहेत. विधान परिषदेचे दोन आमदार असून त्यात एकाची बिनविरोध निवड झालेली आहे. एकूण १,५२० ग्रामपंचायतींपैकी ७५४ ग्रामपंचायतींची निवडणूक नुकतीच झाली. त्यात ४७० ग्रामपंचायती या भाजपच्या ताब्यात आल्या आहेत. बाजार समित्यांच्या निवडणुकीत जळगावसह चाळीसगाव, अमळनेर, धरणगाव, जामनेर या बाजार समिती भाजपच्या ताब्यात आल्या आहेत. इतर बाजार समित्यांमध्ये भाजपच्या संचालकांची संख्या वाढली आहे. सहकार संस्थांच्या निवडणुकांमध्ये जळगाव जिल्हा बँकेत भाजपचे १३, जिल्हा दूध संघात भाजपचे १२ संचालक निवडून आले असून चेअरमनपद भाजपकडे आहे.\nहा सर्व राजकिय ताळेबंद भाजपचे ‘शत प्रती शत भाजप’ यश सिद्ध करीत असताना काँग्रेससाठी मात्र नामुष्कीचा ठरला आहे. नाही म्हणायला राजकिय पटावर असे दिवस जवळपास सर्वच पक्षांना कधीतरी पाहावे लागतात. भूतकाळात भाजपसह इतर पक्षांचीही अशी अवस्था होती. परंतु, काँग्रेसच्या आजच्या पराभवाची कारणे लिहीत असताना त्यात मुख्य मुद्दा हा काँग्रेसपासून लांब जाणारा मतदार, लोकांच्या समस्या-प्रश्‍न यापासून लांब गेलेले नेते आणि सुखवस्तू झालेला कार्यकर्ता हेही नोंदवावे लागेल.\nदुसरीकडे भाजपने गेल्या दोनवर्षांत मजबूतपणे केलेल्या पक्ष बांधणीचाही उल्लेख येथे करावा लागेल. सध्याचे भाजपचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांचा कार्यकाळ जवळपास पावणे तीन वर्षां��ा झाला आहे. त्यांच्या या कार्यकाळात भाजपचे यश सुवर्णाक्षरांनी नोंदले गेले आहे.\nयशाच्या या प्रवासाविषयी विचारले असता ते म्हणतात, आम्ही सर्व प्रथम पक्ष संघटन मजबूत करण्यावर लक्ष दिले. जिल्ह्यात भाजपचे पूर्वी १ लाख १० हजार सक्रिय सभासद होते. लोकसभा निवडणुकीपूर्वी सदस्य नोंदणी अभियान राबवून आम्ही पाच लाखांच्यावर सभासद नोंदले. आज संख्या पाच लाख ६१ हजार आहे. यासाठी ५३४ विस्तारक प्रत्येक गावाच्या बूथपर्यंत पोहचले. ३,३०४ बूथशी संबंधित २० कार्यकर्ते नेमण्यात आले आहेत. आज पक्ष त्यांच्या संपर्कात आहे.\nभाजपने गावपातळीपर्यंत नेटवर्क उभे करताना सोशल मीडिया आणि मोबाईल माध्यमाचा पुरेपुर वापर केला. त्यामुळे प्रत्येक जण कोणाच्यातरी संपर्कात आला. संदेश वहन राज्य, जिल्हा आणि थेट बूथपर्यंत असे तीनस्तराचे झाले. कार्यकर्ता सजग, सक्रिय झाला. त्याचे परिणाम लोकसभा, विधानसभा आणि त्यानंतर ग्रामपंचायत तथा सहकाराच्या निवडणुकांमध्ये दिसून आले. गाव, पाडे यापर्यंत भाजप पोहचला.\nभाजपमधील अतीवेगवान संपर्क वहनामुळे इतर पक्षांचे कार्यकर्ते मागे पडले. त्यांचा आत्मविश्‍वास कमी झाला. अशा वातावरणात गावपातळीवरील निवडणुका जिंकणे सोपे झाले.\nजळगाव जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात निराशाजनक वातावरण होते. बहुतांश संस्थांमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे पुढारी होते. जिल्हा बँकेसह इतर संस्था आर्थिकदृष्ट्या डबघाईला होत्या. सहकारात निवडणुका पक्षाच्या नावाने ‘कडवट’ वातावरणात लढविल्या असत्या तर सहकाराचे अधिक नुकसान झाले असते. हाच मुद्दा लक्षात घेवून जिल्हा पालकमंत्री एकनाथराव खडसे यांनी सहकारात चांगल्या लोकांचा ‘सर्वपक्षिय पॅनेल’ फॉर्म्यूला वापरला. त्यांच्या या विचारांशी इतर पक्षांतील अनुभवी व सक्षम मंडळी जोडली गेली. भाजपतील ज्येष्ठ व तरुणांनाही संधी मिळाली. जिल्हा बँक, जिल्हा दूध संघ येथे भाजपच्या संख्याबळाचे बहुमत घेवून तेथील चेअरमनपदे भाजपकडे आली. या दोन्ही संस्था सध्या आर्थिकदृष्ट्या फारशा सक्षम नाही. कोट्यवधींच्या संचित तोट्यांचे आवाहन आहे. मात्र, स्वतः एकनाथराव खडसे यांनी लक्ष घातलेले असल्यामुळे तेथील परिस्थिती सुधारेल असा शेतकरी आणि दूध उत्पादकांना विश्‍वास आहे.\nकेंद्र आणि राज्यातही भाजप नेतृत्वातील सरकारे आहेत. त्यामुळे जनतेसह कार्यकर्त्यांनाही ‘अच्छेदिन’ ची अपेक्षा आहे. केंद्र व राज्य सरकारच्या अनेक योजना सध्या प्रचाराच्या अवस्थेत आहेत. त्यांचा गाव-पाडा पातळीपर्यंत प्रचार-प्रसार करण्याची जबाबदारी सरकारी यंत्रणेसह भाजपच्या कार्यकर्त्यांचीही आहे. राज्यात कृषि, दुग्ध, मत्स्योत्पादन हे शेतकर्‍यांशी संबंधित विभाग स्वतः खडसे यांच्याकडे आहेत. अनेक यंत्रणांशी संबंधित कामकाजाचा अनुभव असल्यामुळे ते नव्या योजना किंवा जुन्यांमधील योग्य दुरुस्ती करीत आहेत. म्हणून त्यांच्या कार्याचा धडाका आणि अभ्यास पुढील वर्षभरात कृषि, कृषिपूरक आणि सहकार क्षेत्रात आशादायक चित्र निर्माण करू शकेल असा विश्‍वास सर्व सामान्य जनतेलाही आहे. कार्यकर्त्यांच्याही पक्षनेत्यांकडून अनेक अपेक्षा आहेत. ही बाब लक्षात घेवून पक्षाने विविध सत्तासंस्थानांमध्ये कार्यकर्त्यांना सामावून घेणे सुरू केले आहे. येणारा काळ हा भाजपच्या कार्यकर्त्यांसाठी सत्तेची विविध दालने उघडणारा निश्‍चितच असेल.\nजळगाव जिल्हा भाजप सोशल मीडियात अग्रेसर आहे. खासदार ए. टी. पाटील आणि आमदार उन्मेश पाटील यांचे स्वतःचे मोबाईल ऍप्स आहेत. याशिवाय फेसबूक, व्हाट्स ऍप संदेश वहनातून त्यांचे कार्य जनतेपर्यंत पोहचत असते. आमदार स्मिताताई वाघ आणि उदय वाघ यांचाही सोशल मीडियावर सातत्याने संपर्क सुरू असतो. आमदार वाघ यांची वेबसाईटही तयार होत आहे. लोकसभा व विधानसभा निवडणूक काळात ‘ऑनलाईन वॉर रुम’ची कल्पना पक्षाने कृतीत आणली. त्याचा परिणाम उमेदवारांचे मताधिक्य वाढण्यातून दिसला. ए. टी. पाटील व रक्षाताई खडसे यांना विक्रमी मताधिक्य मिळाले. एकनाथराव खडसे यांचे सोशल मीडियाचे काम प्रोफेन्शनल संस्थेकडे आहे. त्यांचे कॅबिनेटमधील मंजूर निर्णय सायंकाळपर्यंत राज्यात पोहचतात.\nजिल्ह्यात काँग्रेस पक्षाच्या अवस्थेविषयी जिल्हाध्यक्ष ॲड. संदीपभय्या पाटील यांना विचारले. ते म्हणाले, हे खरे आहे की पक्षाची जवळपास सर्वच ठिकाणी पिछेहाट झाली आहे. हे काँग्रेसबाबत दुसर्‍यांदा घडते आहे. मात्र, काँग्रेस संपत नाही. ती फिनिक्स पक्षाप्रमाणे पुन्हा झेप घेते. आता पक्ष निरिक्षक म्हणून भाई जगताप आले आहेत. आम्ही ७-८ तालुक्यात पक्ष संघटनेवर काम केले. मेळावे घेतले. कार्यकर्त्यांचे म्हणणे ऐकून घेत आहेत. आगामी काळात संपूर्ण जिल्ह्य���तील मंडळींशी चर्चा करून पक्ष संघटना अधिक मजबूत करणार आहोत. सध्या आमच्यातील लहान-मोठ्या गटांचे मतभेद मिटवत आहोत. विरोधी पक्षाचे भान ठेवून आम्ही जबाबदारी निभावत आहोत\nजळगाव पीपल्स सहकारी बँक\nविधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00763.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://azadmarathi.com/shivsenas-ex-mla-get-upset-on-msebs-work-process-3504/", "date_download": "2024-03-05T02:08:14Z", "digest": "sha1:2DSQYSOA2UTAJ35QYVBCQL6P3KQMSTP4", "length": 15622, "nlines": 149, "source_domain": "azadmarathi.com", "title": "महावितरणच्या कारभारावर नाराजी दर्शवत शिवसेनेच्या माजी आमदाराने दिला 'हा' इशारा - azadmarathi.com", "raw_content": "\nमहावितरणच्या कारभारावर नाराजी दर्शवत शिवसेनेच्या माजी आमदाराने दिला ‘हा’ इशारा\nमहावितरणच्या कारभारावर नाराजी दर्शवत शिवसेनेच्या माजी आमदाराने दिला ‘हा’ इशारा\nकरमाळा – शेतकऱ्यांना शेतीपंपासाठी आठ तास अखंडीत वीज द्या अन्यथा रास्तारोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा माजी आमदार नारायण पाटील यांनी दिला आहे. करमाळा मतदारसंघात सध्या वीज बिल वसूलीच्या नावाखाली शेतीपंपाचा वीज पुरवठा केवळ दोन तासच करण्यात आला आहे.याबाबत आज मा. आ. पाटील यांनी आवाज उठवला असुन वेळप्रसंगी रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिल्याने महावितरणच्या भुमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.\nयाबाबत माजी आमदार पाटील यांनी सविस्तर माहिती देताना सांगितले की करमाळा मतदार संघात सध्या शेतकऱ्याला वेठीस धरले जात असुन महावितरणकडून लीज बिल वसुलीसाठी शेतीपंपाची वीज आठ तासावरुन दोन तास इतकी करण्यात आली आहे. हि कृत्रीम वीज टंचाई असुन या दोन तास वीजपुरवठ्यात शेतकऱ्याला गुरांचा चारा-पाणी, रोजच्या उदरनिर्वाहासाठी लावलेल्या तरकारी म्हणजेच भाजीपाला व रानात भोठ्या आशेने पेरलेली तुर, सोयाबीन, गहू, ज्वारी आणि अन्य पिके यांना पाणी पुरवठा करयचा आहे. जे शेतकरी शेतीस जोडधंदा म्हणुन कुकुटपालन व्यावसाय करत आहेत त्याच्यावरही याचा दुष्परिणाम होत असून विकत घेतलेली नवजात पिले प्रकाश अथवा ठराविक उष्णता नसल्याने जीव सोडत आहेत.\nघास, कडवळ,मकवान या सारख्या पशुखाद्याच्या पिक उत्पादनावर याचा परिणाम होत असुन चाराटंचाई निर्माण होईल अशी स्थिती आहे. बहुतांश दुग्ध व्यावसायिक शेतकरी कडबा वा पशुखाद्य कुट्टीसाठी वीजेवर चालणारी अवजारे, उपकरणे वापरत असल्याने त्यांनाही या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. शेतीपंपासह अनेक ठिकाणी सिंगल फेज वीज पुरवठा सुद्धा कपात केल्याने शेतकऱ्याचे दैनंदिन वेळापत्रक विस्कळीत झाले असून तासन तास वीजेकडे शेतकऱ्याला डोळे लावून बसावे लागत आहे. हि सर्व परिस्थिती शेतकऱ्याला वेठीस धरणारी अशीच आहे.\nदोन तास वीजपुरवठा हा शेतकऱ्यावर होत असलेला अन्याय असून त्याला भविष्यातही आर्थिक खाईत ढकलणारा असाच आहे. एकीकडे अविरत पावसाने अतिवृष्टीमुळे शेतातील उभी पिके वाया गेल्याने त्या पिकांची नुकसानभरपाई मिळेल या आशेवर शेतकरी दिवस काढत असताना महावितरण कडून मात्र हि वसुली मोहिम चालू असणे म्हणजे सरकारच्या शेतकऱ्याला मदत करण्याच्या चांगल्या धोरणावर पाणी फेरण्यासारखे आहे. शेतकर्‍यांच्या हाती शेतमालाच्या विक्रीचा पैसा आल्यानंतर वीज बिल भरण्याइतपत इमानदारी शेतकरी अवश्य दाखवेल परंतू आता दोन तास वीजपुरवठा करुन शेतकऱ्याला कोंडीत पकडणे हा अन्याय आहे.\nमुख्यमंत्र्यांनी दिंडीतील जखमी वारकऱ्यांशी साधला संवाद;…\nसानिया मिर्झाच्या सुखी संसारात मिठाचा खडा\nउमेदवारी जाहीर होताच हेमंत रासने यांची डरकाळी; …\nराज्याच्या विकासासाठी ‘पंचामृतावर’ आधारित सर्वसमावेशक…\nमहाविकास आघाडीचे राज्यात सरकार असल्याचे आपण ह्या प्रश्नाबाबत थेट मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या कडे निवेदनाद्वारे शेतकऱ्यावरील अन्याय दुर करावा म्हणून साकडे घातले आहेच.परंतु विद्यमान आमदार संजयमामा शिंदे यांनी पाठीमागे करमाळा तालुक्यातील शेतीपंपासाठी केवळ दोनच तास वीजपुरवठा करा अशी लेखी पत्राद्वारे महावितरणकडे मागणी केल्यानेच आज महावितरण शेतकऱ्यांबाबत एवढे कठोर वागत आहे.\nकरमाळा मतदार संघातील शेतकऱ्यांवर जेंव्हा जेंव्हा वीज व पाणी याबाबत अन्याय झाला तेव्हा आपण शेतकऱ्यांच्या बाजूने भक्कमपणे उभा राहिलो असुन आमदार पदावर असतानाही रस्त्यावर उतरुन आंदोलनात सहभागी झालो होतो. यामुळेच आज जर वेळीच महावितरणकडून दोन तास वीजेचा निर्णय रद्द होऊन पूर्वीप्रमाणे शेतीपंपासाठी आठ तास वीजपुरवठा देण्याची अंमलबजावणी व्हावी अन्यथा आपण आपल्या रास्तारोकोच्या भुमिकेवर ठाम असल्याचे माजी आमदार नारायण पाटील यांनी सांगितले.या निवेदनाच्या प्रति ऊर्जामंत्री नितीन राऊत, जिल्हाधिकारी भिलींद शंभरकर, अधिक्षक अभियंता सोलापूर, तहसिलदार करमाळा यांना पा���वल्या आहेत.\nकडवळघासमकवानमहावितरणमाजी आमदार नारायण पाटीलरास्तारोको आंदोलन\nमहाराष्ट्रभर निघणार लखीमपुर खेरी किसान शहीद अस्थिकलश यात्रा\nशक्ती कायदा येत्या हिवाळी अधिवेशनात संमत होईल – दिलीप वळसे-पाटील\nHair Growth | लांब आणि मजबूत केस मिळविण्यासाठी या टिप्स फॉलो करा, आठवड्याभरात…\nTips for Hair Growth : सुंदर, घट्ट आणि मजबूत केस प्रत्येक मुलीला हवे असतात पण आजकाल लांब आणि दाट केस असणे खूप कठीण…\nKapil Dev-Dawood Ibrahim | अंडरवर्ल्ड दाउद इब्राहिमने भारतीय…\nअंबानींचं लग्न पाकिस्तान लीग पेक्षा भारी प्री-वेडिंग अटेंड करायला PSL…\nयुझवेंद्र चहल आणि धनश्रीमध्ये तिसऱ्या व्यक्तीची एन्ट्री\nयुझवेंद्र चहल आणि धनश्रीमध्ये तिसऱ्या व्यक्तीची एन्ट्री\nManoj Jarange | मनोज जरांगे यांना महाविकास आघाडीकडून…\nVijay Vadettiwar – आम्ही कुठेही जाणार नाही,काँग्रेसचा…\nVitamin B12 | शरीरात Vitamin B12 च्या कमतरतेमुळे उद्भवू…\nVijay Vadettiwar | 99 हजार कोटी राजकोषीय तूट म्हणजे…\nSunil Tatkare – सुप्रिया सुळे यांनी टिकेची भाषा…\nNana Patole | शेतकऱ्यांना मदत, तरुणांसाठी नोकऱ्या, महिला…\nPune | ‘आमच्या कुटुंबात जे काही महत्त्वाचे मोठे…\nSummer Travel Tips | उन्हाळ्यात मित्रांसोबत फिरण्यासाठी…\nआपल्या मित्राला खासदार करायचंय\nपुनित बालन ग्रुपतर्फे पुणे पोलिस कल्याण निधीला ५ लाख…\n‘वडिलांना धमकी दिली तर…’, हर्षवर्धन…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00763.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://krushisahayak.krushivasant.com/2023/05/15/cotton-market/", "date_download": "2024-03-05T01:20:44Z", "digest": "sha1:2ZGLIFVQ7EJLGJLZPXEPWZA5NCJK5AJV", "length": 7025, "nlines": 85, "source_domain": "krushisahayak.krushivasant.com", "title": "Cotton Market 2023 कापूस अजून घरात आणि नवे वाण आले बाजारात - Krushisahayak", "raw_content": "\nInstant loan app without cibil पीएनबी बँंकेचे झटपट कर्ज; ग्राहकांना अवघ्या 4 क्लिकमध्ये\nPashupalan loan महिलांसाठी खुशखबर; महिलांना मिळणार 10 शेळ्या 1 बोकड\nToday onion rate in pune 2024 कांदा उत्पादकांसाठी दिलासादायक, आगामी काळात कांद्याचे भाव वाढणार, रांगडा आणि उन्हाळीला होणार फायदा\nmobile tower crane आपल्या जागेत मोबाईलचा टॉवर लावून दर महिना 75000 ते 100000 रुपये मिळवा\nInstant loan app without cibil पीएनबी बँंकेचे झटपट कर्ज; ग्राहकांना अवघ्या 4 क्लिकमध्ये\nPashupalan loan महिलांसाठी खुशखबर; महिलांना मिळणार 10 शेळ्या 1 बोकड\nCotton Market 2023 कापूस अजून घरात आणि नवे वाण आले बाजारात\nCotton Market 2023 कापूस अजून घरात आणि नवे वाण आले बाजारात\nCotton Market कापसाला योग्य भाव मिळत नसल्याने बहुतांश शेतकऱ्यांचा कापूस अजून घरातच आहे. सध्या गावोगावी मात्र विविध कंपन्यांकडून नवनवीन कपाशी वाणांची जाहिरात सुरू झाली आहे.\nकापसाला ११ ते १२ हजार रुपयांचा भाव\nकापसाची आवक Cotton Market\nकापसाचे भाव वाढण्याची चिन्हे दिसेनात. अशावेळी खरीप हंगामाच्या मशागती, बी भरणासाठी पैशांची तजवीज कशी करावी या चिंतेने शेतकऱ्यांची कोंडी झाल्याचे दिसते.\nकापसाला ११ ते १२ हजार रुपयांचा भाव\nशेवगाव तालुक्यातील बोधेगावमंडळात सर्वाधिक म्हणजे १४ हजार८७५ हेक्टर क्षेत्रावर कापूस लागवडहोते. गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षीबियाणे, खतांच्या किमतीत मोठी वाढ झाली. गेल्यावर्षी कापसाला ११ ते १२ हजार रुपयांचा भाव मिळाला. यंदाही कापसाला चांगला Cotton Market भाव राहील, या अपेक्षेने शेतकऱ्यांनी कापूस लागवड केली. पावसाच्या संकटातून वाचलेल्या कापसालाही सहा ते सात हजार रुपये भाव असल्याने बहुतेक शेतकऱ्यांचा कापूस अद्याप घरातच पडून आहे.\nकसा विकेल शेतकरी कापुस आणि कसा होईल भारत कृषीप्रधान देश.\nकापसाची आवक Cotton Market\n३१ मार्च अखेरपर्यंत २ लाख ९२ हजार ८०० क्विटल कापसाची आवक झाली. हंगाम शेवटच्या टप्प्यात आल्याने मे क्विटल आवक येणे अपेक्षित आहे. अखेरपर्यंत अजून ५० ते ६० हजार आज मितीला प्रति क्विंटल ७,२०० ते ७,३०० असा भाव आहे.\nMukhymantri Solar Yojana 2.0 :मुख्यमंत्री सोलर योजना 2.0 शेतीला दिवसा वीज\nSheli Mendhi Gat Vatap Yojana 2023 शेळी मेंढी गट वाटप योजना महाराष्ट्र\nPrevious: Home Loan होम लोन घेताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाल\nNext: Namo Shetkari Mahasanman Nidhi शेतकऱ्यांच्या खात्यात 4 हजार महिना अखेरीस होणार जमा\nInstant loan app without cibil पीएनबी बँंकेचे झटपट कर्ज; ग्राहकांना अवघ्या 4 क्लिकमध्ये\nPashupalan loan महिलांसाठी खुशखबर; महिलांना मिळणार 10 शेळ्या 1 बोकड\nToday onion rate in pune 2024 कांदा उत्पादकांसाठी दिलासादायक, आगामी काळात कांद्याचे भाव वाढणार, रांगडा आणि उन्हाळीला होणार फायदा\nmobile tower crane आपल्या जागेत मोबाईलचा टॉवर लावून दर महिना 75000 ते 100000 रुपये मिळवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00763.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://mahametronews.com/bhandaera-hospital-fire-action-finally-taken-against-the-employees-responsible-for-the-bhandara-district-hospital-fire/", "date_download": "2024-03-04T23:57:58Z", "digest": "sha1:HOUYQ22XS25B6WKC76TNUSO3JGIH63OE", "length": 20311, "nlines": 273, "source_domain": "mahametronews.com", "title": "Breaking: भंडारा जिल्हा रुग्णालय आग प्रकरणात आरोग्य विभागाकडून अखेर मोठी कारवाई; सिव्हिल सर्जनसह 6 जणांचं निलंबन! - MahaMetroNews Best News Website in Pune", "raw_content": "\nमहा मेट्रो न्युज पत्रकार\nBreaking: भंडारा जिल्��ा रुग्णालय आग प्रकरणात आरोग्य विभागाकडून अखेर मोठी कारवाई; सिव्हिल सर्जनसह 6 जणांचं निलंबन\nBreaking: भंडारा जिल्हा रुग्णालय आग प्रकरणात आरोग्य विभागाकडून अखेर मोठी कारवाई; सिव्हिल सर्जनसह 6 जणांचं निलंबन\nमुंबई | संपूर्ण देश हादरवून सोडणाऱ्या भंडारा जिल्हा रुग्णालयात लागेलेल्या आगीत 10 नवजात बालकांचा मृत्यू झाला होता. या दुर्दैवी प्रकारानंतर आता आरोग्य विभागाकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. या दुर्घटनेला जबाबदार ठरवत तिथले डॉक्टर आणि नर्सवर कारवाई करण्यात आली आहे. सिव्हिल सर्जन डॉ. प्रमोद खंडाते, वैद्यकीय अधिकारी अर्चना मेश्राम यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आलीय. तर डॉ. सुनिता बडे यांची तातडीनं बदली करण्यात आली आहे. तशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.\nरुग्णालयातील कर्मचाऱ्यांचा हलगर्जीपणा 9 जानेवारी रोजी भंडारा जिल्हा रुग्णालयातील शिशू केअर युनिटला मध्यरात्री आग लागली होती. या आगीत 10 नवजात बालकांचा मृत्यू झाला होता. त्यात 8 मुली तर 2 मुलांचा समावेश होता. या आगीत 3 बालकांचा होरपळून तर 7 बालकांचा धुरामुळे गुदमरून मृत्यू झाला होता. दरम्यान, रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे 7 बालकांना वाचवण्यात यश आलं होतं. या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले होते. त्यानुसार विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली एक चौकशी समिती नेमण्यात आली होती. या समितीनं केलेल्या तपासात रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे आग लागल्याचं समोर आलं आहे.\n7 जणांवर कारवाई, 6 जणांचं निलंबन\nआरोग्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, भंडारा जिल्हा रुग्णालयाला लागलेल्या आगीच्या घटनेसंबंधीचा अहवाल काल उशिरा आरोग्य विभागाला मिळाला. त्या अहवालानुसार रेडियंट हिटरमध्ये स्पार्क झाल्यानं आग लागली होती. रात्री 1 ते 1.30 च्या सुमारास ही आग लागली. रुम बंद आणि तिथं प्लास्टिक असल्यानं आग पसरली. 2015 मध्ये या रुग्णालयाचं उद्घाटन झालं होतं. त्यावेळी रुग्णालयाचं फायर ऑडिट झालं नाही. आगीमागे ते कारणही आहे. तसंच तिथं उपस्थित असलेल्या डॉक्टर आणि नर्सनी कर्तव्यात कसूर केल्याचं दिसून आल्याची माहिती टोपे यांनी दिली आहे. या प्रकरणात सिव्हिल सर्जन डॉ. प्रमोद खंडाते, वैद्यकीय अधिकारी अर्चना मेश्राम यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आलीय. तर डॉ. सुनिता बडे यांची तातडीनं बदली करण्यात आली आहे. त्याचबरोबर सुशील अबाते यांना बडतर्फ करण्यात आलं आहे. नर्स ज्योती भास्कर, स्टाफ नर्स स्मिता आंबीददुलके आणि शुभांगी साठवणे यांचं निलंबन करण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली आहे.\nTags: bhandara district, CM Uddhav Thackeray, fire, hospital fire, rajesh tope, आग, डॉ. सुनिता बडे, नवजात बालक, भंडारा जिल्हा रुग्णालय, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, वैद्यकीय अधिकारी अर्चना मेश्राम, सिव्हिल सर्जन डॉ. प्रमोद खंडाते\nPrevious ब्रेकिंग न्यूज: पुण्यात सिरम इन्स्टिट्यूटच्या इमारतीला भीषण आग\nNext मा .शरदचंद्रजी पवारसाहेब यांच्या उपस्थित ‘एक मराठा लाख मराठा’ संस्थेच्या बोधचिन्हाचे अनावराण\nतारीख ठरली; मराठा आरक्षणासाठी २० फेब्रुवारीला विशेष अधिवेशन\nखा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त ज्युपिटर हॉस्पिटलमधे लहान बच्चुंच्या हृदय शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन\nयळकोट यळकोट जय मल्हार करत मुख्यमंत्र्यांच्या, पाटलांच्या अन् चिवटेंच्या नावानं जेजुरीत चांगभलं \nमुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीने वर्षभरात केले विक्रमी वाटप; रुग्णांनी केले कौतुक\nभिगवणमधील मंगलदृष्टी सोसायटीच्या बिल्डरकडून फ्लॅट धारकांची फसवुक झाल्याने नागरिकांनी हैराण; प्राथमिक सुविधा नसल्याने नागरिकांची प्रांत-तहसीलदारांकडे धाव\nआरोग्य कर्मचाऱ्यांची बिन-पगारी फुल अधिकारी, ही संकल्पना राबवणारी पुणे जिल्हा परिषदेची उत्तुंग कामगिरी; आरोग्यमंत्र्यांचे दुर्लक्ष\nFM Radio सुरू करण्यासाठी खालील त्रिकोणी बटन क्लिक करा\nआरोग्य मंत्री राजेशजी टोपे साहेब यांचे कोरोनाला घाबरू नये याची ही सूंदर अशी चित्रफीत: जरूर बघा\nमहा मेट्रो न्युज फेसबुक पेज\nतारीख ठरली; मराठा आरक्षणासाठी २० फेब्रुवारीला विशेष अधिवेशन\nखा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त ज्युपिटर हॉस्पिटलमधे लहान बच्चुंच्या हृदय शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन\nयळकोट यळकोट जय मल्हार करत मुख्यमंत्र्यांच्या, पाटलांच्या अन् चिवटेंच्या नावानं जेजुरीत चांगभलं \nमुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीने वर्षभरात केले विक्रमी वाटप; रुग्णांनी केले कौतुक\nभिगवणमधील मंगलदृष्टी सोसायटीच्या बिल्डरकडून फ्लॅट धारकांची फसवुक झाल्याने नागरिकांनी हैराण; प्राथमिक सुविधा नसल्याने नागरिकांची प्रांत-तहसीलदारांकडे धाव\nतारीख ठरली; मराठा आरक्षणासाठी २० फेब्रुवारीला विशेष अधिवेशन\nशिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे सध्या होम क्वारंटाईन; वाचा सविस्तरपणे\nशालेय शिक्षण मंत्री मा बच्चू कडू यांनी दत्तक घेतली चंपाकली हत्तीण\nमुख्यमंत्री पेयजल योजनेचा रणगावमध्ये शुभारंभ; वाचा सविस्तर\nस्त्री ही या दुनियेच्या श्रुष्टीची निर्माती; लेख\nतारीख ठरली; मराठा आरक्षणासाठी २० फेब्रुवारीला विशेष अधिवेशन\nखा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त ज्युपिटर हॉस्पिटलमधे लहान बच्चुंच्या हृदय शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन\nयळकोट यळकोट जय मल्हार करत मुख्यमंत्र्यांच्या, पाटलांच्या अन् चिवटेंच्या नावानं जेजुरीत चांगभलं \nमुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीने वर्षभरात केले विक्रमी वाटप; रुग्णांनी केले कौतुक\nभिगवणमधील मंगलदृष्टी सोसायटीच्या बिल्डरकडून फ्लॅट धारकांची फसवुक झाल्याने नागरिकांनी हैराण; प्राथमिक सुविधा नसल्याने नागरिकांची प्रांत-तहसीलदारांकडे धाव\nविशेष सूचना : • महा मेट्रो न्युज मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील , लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून महा मेट्रो न्युज चे संपादक , प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही . महा मेट्रो न्युज मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात . बातमी , लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता महा मेट्रो न्युज तपासून पाहू शकत नाही . बातमी , लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार महा मेट्रो न्युज नसून संबंधित वार्ताहर , लेखक किंवा जाहिरातदारच आहे . वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले , वादविवाद , प्रकरणे पुणे न्यायालयांतर्गतच चालवले जातील . अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.\nerror: या पोर्टल वरील सर्व बातम्या, लेख, फोटो यांचे सर्व हक्क संपादकांकडे असून, परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00763.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mahametronews.com/chennai-super-kings-loss-match-because-dhoni-one-more-mistake/", "date_download": "2024-03-05T00:34:43Z", "digest": "sha1:7RGDTCXQ3TVIIC4AO4LDRBBP7I566N7H", "length": 17682, "nlines": 266, "source_domain": "mahametronews.com", "title": "चेन्नई सुपर किंग्जला धोनीची एक चूक पडली महागात; त्यामुळे गमावला सामना! - MahaMetroNews Best News Website in Pune", "raw_content": "\nमहा मेट्रो न्युज पत्रकार\nचेन्नई सुपर किंग्जला धोनीची एक चूक पडली महागात; त्यामुळे गमावला सामना\nचेन्नई सुपर किंग्जला धोनीची एक चूक पडली महागात; त्यामुळे गमावला सामना\nदुबई | आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्ज आणि दिल्ली कॅपिटलस यांच्यात झालेल्या सामन्यात प्रत्येकाला आश्चर्यचकित करणारे होते. सामन्यात प्रथम फलंदाजी करत दिल्लीची राजधानी चांगली सुरुवात केली. दिल्लीकडून सलामीला आलेल्या पृथ्वी शॉ आणि शिखर धवनने चेन्नईच्या गोलंदाजांना अस्वस्थ केले. दिल्लीचा सलामीवीर पृथ्वी शॉ उत्कृष्ट फॉर्ममध्ये दिसत होता आणि त्याला रोखण्याची चेन्नईला मोठी संधी होती परंतु चेन्नईचा कर्णधार धोनी (एमएस धोनी) आणि गोलंदाज दीपक चहर (दीपक चहर) यांनी मोठी चूक केली. त्याचा फटका त्यांना सहन करावा लागला.\nसामन्याच्या पहिल्या षटकातील दुसर्‍या बॉलवर पृथ्वी शॉने शॉर्ट लावण्याचा प्रयत्न केला पण दीपक चहरच्या चेंडू महेंद्रसिंग धोनीच्या हातात गेला. अशा परिस्थितीत चेंडू धोनीकडे गेला तेव्हा चेन्नईच्या कोणत्याही खेळाडूने कोणतेही अपील केले नाही आणि मैदानातील पंच शांत राहिले. एस.एस.धोनीनेही हा झेल घेतल्यानंतर अपील केले नाही आणि बाद झाल्यावरही त्याचा डाव सुरूच होता. नंतर, रीप्लेमध्ये असे आढळले की चेंडू बॅटवर आदळला होता. यानंतर पृथ्वी शॉने43 चेंडूत 64 धावांची शानदार खेळी केली.\nआयपीएलच्या (IPL) पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने मुंबई इंडियन्सला पराभूत करून विजयी सुरुवात केली. दुसर्‍या सामन्यात त्याला राजस्थान रॉयल्सकडून पराभवाला सामोरे जावे लागले. त्यानंतर कर्णधार एसएस धोनीही अनेक टीकेचा बळी ठरला.\nPrevious राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चित्रपट व सांस्कृतिक विभाग पुन्हा एकदा कलाकारांच्या प्रश्नासाठी मैदानात\nNext प्लाझ्मा रक्ताची लूट थांबणार; आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी प्लाझाची किंमत केली जाहीर\nतारीख ठरली; मराठा आरक्षणासाठी २० फेब्रुवारीला विशेष अधिवेशन\nखा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त ज्युपिटर हॉस्पिटलमधे लहान बच्चुंच्या हृदय शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन\nयळकोट यळकोट जय मल्हार करत मुख्यमंत्र्यांच्या, पाटलांच्या अन् चिवटेंच्या नावानं जेजुरीत चांगभलं \nमुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीने वर्षभरात केले विक्रमी वाटप; रुग्णांनी केले कौतुक\nभिगवणमधील मंगलदृष्टी सोसायटीच्या बिल्डरकडून फ्लॅट धारकांची फसवुक झाल्याने नागरिकांनी हैराण; प्राथमिक सुविधा नसल्याने नागरिकांची प्रांत-तहसीलदारांकडे धाव\nआरोग्य कर्मचाऱ्यांची बिन-पगारी फुल अधिकारी, ही संकल्पना राबवणारी पुणे जिल्हा परिषदेची उत्तुंग कामगिरी; आरोग्यमंत्र्यांचे दुर्लक्ष\nFM Radio सुरू करण्यासाठी खालील त्रिकोणी बटन क्लिक करा\nआरोग्य मंत्री राजेशजी टोपे साहेब यांचे कोरोनाला घाबरू नये याची ही सूंदर अशी चित्रफीत: जरूर बघा\nमहा मेट्रो न्युज फेसबुक पेज\nतारीख ठरली; मराठा आरक्षणासाठी २० फेब्रुवारीला विशेष अधिवेशन\nखा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त ज्युपिटर हॉस्पिटलमधे लहान बच्चुंच्या हृदय शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन\nयळकोट यळकोट जय मल्हार करत मुख्यमंत्र्यांच्या, पाटलांच्या अन् चिवटेंच्या नावानं जेजुरीत चांगभलं \nमुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीने वर्षभरात केले विक्रमी वाटप; रुग्णांनी केले कौतुक\nभिगवणमधील मंगलदृष्टी सोसायटीच्या बिल्डरकडून फ्लॅट धारकांची फसवुक झाल्याने नागरिकांनी हैराण; प्राथमिक सुविधा नसल्याने नागरिकांची प्रांत-तहसीलदारांकडे धाव\nतारीख ठरली; मराठा आरक्षणासाठी २० फेब्रुवारीला विशेष अधिवेशन\nशिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे सध्या होम क्वारंटाईन; वाचा सविस्तरपणे\nशालेय शिक्षण मंत्री मा बच्चू कडू यांनी दत्तक घेतली चंपाकली हत्तीण\nमुख्यमंत्री पेयजल योजनेचा रणगावमध्ये शुभारंभ; वाचा सविस्तर\nस्त्री ही या दुनियेच्या श्रुष्टीची निर्माती; लेख\nतारीख ठरली; मराठा आरक्षणासाठी २० फेब्रुवारीला विशेष अधिवेशन\nखा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त ज्युपिटर हॉस्पिटलमधे लहान बच्चुंच्या हृदय शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन\nयळकोट यळकोट जय मल्हार करत मुख्यमंत्र्यांच्या, पाटलांच्या अन् चिवटेंच्या नावानं जेजुरीत चांगभलं \nमुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीने वर्षभरात केले विक्रमी वाटप; रुग्णांनी केले कौतुक\nभिगवणमधील मंगलदृष्टी सोसायटीच्या बिल्डरकडून फ्लॅट धारकांची फसवुक झाल्याने नागरिकांनी हैराण; प्राथमिक सुविधा नसल्याने नागरिकांची प्रांत-तहसीलदारांकडे धाव\nविशेष सूचना : • महा मेट्रो न्युज मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील , लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून महा मेट्रो न्युज चे संपादक , प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही . महा मेट्रो न्युज मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात . बातमी , लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता महा मेट्रो न्युज तपासून पाहू शकत नाही . बातमी , लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार महा मेट्रो न्युज नसून संबंधित वार्ताहर , लेखक किंवा जाहिरातदारच आहे . वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले , वादविवाद , प्रकरणे पुणे न्यायालयांतर्गतच चालवले जातील . अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.\nerror: या पोर्टल वरील सर्व बातम्या, लेख, फोटो यांचे सर्व हक्क संपादकांकडे असून, परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00763.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.economictimes.com/sonata-software-ltd/stocks/companyid-4558.cms", "date_download": "2024-03-05T01:02:20Z", "digest": "sha1:IXLWJ6HPZI76FAEJFTLW3G2V6W5FRNY7", "length": 6456, "nlines": 84, "source_domain": "marathi.economictimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nप्रत्येक शेअर वरील उत्पन्न11.12\n52 आठवड्यातील नीच 369.00\n52 आठवड्यातील उंच 870.00\nसोनाटा सॉफ्टवेअर लि., 1994 मध्ये निगमित केलेली মিড ক্যাপ कंपनी आहे (Rs 22906.50 कोटी मार्केट कॅप असलेली), आणि आयटी सॉफ्टवेअर क्षेत्रात काम करते |\n31-12-2023 ला संपलेल्या तिमाहीत कंपनीने Rs 2512.86 कोटी ची एकत्रित विक्री नोंदविली आहे, मागच्या तिमाहितल्या Rs. 1935.77 कोटी विक्री पेक्षा वर 29.81 % आणि मागच्या वर्षीच्या याच तिमाहितल्या Rs. 2277.33 कोटी विक्री पेक्षा वर 10.34 %. नवीनतम तिमाहीत कंपनीने Rs. -46.16 चा करानंतर एकूण नफा नोंदविला आहे.\n31-12-2023 तारखेला कंपनीचे एकूण 28 शेयर शिल्लक आहेत.\nबजेट क्रिप्टोकरन्सी वेल्थ MSME बातम्या बाजार\nअदानी पॉवर शेअरची किंमत BF गुंतवणूक शेअर किंमत अदानी विल्मर शेअरची किंमत मेंथा तेलाची किंमत एस्कॉर्ट्स लीडिंग सेक्टर्स फंड डायरेक्ट-ग्रोथ SBI बॅलन्स अॅडव्हांटेज फंड नियमित एसबीआय स्मॉल कॅप फंड एसबीआय इक्विटी हायब्रिड फंड टाटा डिजिटल इंडिया फंड डायरेक्ट अॅक्सिस ब्लूचिप फंड\nमेंथा तेलाची किंमत एस्कॉर्ट्स लीडिंग सेक्टर्स फंड डायरेक्ट-ग्रोथ SBI बॅलन्स अॅडव्हांटेज फंड नियमित एसबीआ�� स्मॉल कॅप फंड एसबीआय इक्विटी हायब्रिड फंड टाटा डिजिटल इंडिया फंड डायरेक्ट अॅक्सिस ब्लूचिप फंड क्वांट टॅक्स प्लॅन डायरेक्ट\nएस्कॉर्ट्स लीडिंग सेक्टर्स फंड डायरेक्ट-ग्रोथ SBI बॅलन्स अॅडव्हांटेज फंड नियमित एसबीआय स्मॉल कॅप फंड एसबीआय इक्विटी हायब्रिड फंड टाटा डिजिटल इंडिया फंड डायरेक्ट अॅक्सिस ब्लूचिप फंड क्वांट टॅक्स प्लॅन डायरेक्ट\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00763.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.webdunia.com/ipl-2023/ipl-2023-mumbai-indians-skipper-rohit-sharmas-another-big-performance-by-surpassing-ab-de-villiers-123051300040_1.html", "date_download": "2024-03-05T00:35:31Z", "digest": "sha1:GMVH5QF2T5FQ7PBUCF2RPH4LRMN62BUR", "length": 13513, "nlines": 138, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "IPL 2023 : मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माची एबी डिव्हिलियर्सला मागे टाकून आणखी एक मोठी कामगिरी - IPL 2023 Mumbai Indians skipper Rohit Sharmas another big performance by surpassing AB de Villiers | Webdunia Marathi", "raw_content": "मंगळवार, 5 मार्च 2024\nMI vs GT IPL 2023 : मुंबईकडून गुजरातचा 27 धावांनी पराभव\nIPL 2023: सूर्यकुमार यादवने आयपीएलमधील पहिले शतक झळकावले, सचिन-जयसूर्या आणि रोहित शर्मा यांच्या विशेष क्लबमध्ये सामील\nPBKS vs MI IPL 2023 : मुंबईने पंजाबचा सहा गडी राखून पराभव केला, इशान किशन आणि सूर्यकुमारची अर्धशतके\nMI vs RR : मुंबईचा विक्रमी विजय; यशस्वी जैस्वालचं शतक व्यर्थ\nअर्जुन तेंडुलकरचा नाकात बोट घालण्याचा व्हायरल व्हिडिओ फेक, नवी क्लिप बघा\nरोहित शर्माच्या नावावर आयपीएलमध्ये 251 षटकार आहेत. ते सर्वात अधिक षटकारांच्या बाबतीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा माजी दिग्गज एबी डिव्हिलियर्स मागे राहिला आहे. रोहितच्या नावावर 239 सामन्यात 252 षटकार होते. त्याचबरोबर एबी डिव्हिलियर्सने 184 सामन्यात 251 षटकार ठोकले. या यादीत रोहित शर्मा आता फक्त वेस्ट इंडिजचा माजी स्फोटक सलामीवीर ख्रिस गेल आहे. गेलने 142 सामन्यात 357 षटकार मारले होते. रोहित त्याच्या या विक्रमापासून दूर आहे.\nवेबदुनिया वर वाचा :\nIND vs ENG: धरमशाला येथील पाचवी कसोटी जिंकून भारत इतिहास रचणार\nभारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना ७ मार्चपासून धर्मशाला येथे खेळवला जाणार आहे. हा सामना टीम इंडियाला मालिका प्रभावीपणे जिंकण्याची संधी असेल. या मालिकेत भारतीय संघाने यापूर्वीच 3-1 अशी अजेय आघाडी घेतली आहे.\nIPL 2024: सनरायझर्स हैदराबादने बदलला कर्णधार,पॅट कमिन्स होणार नवीन कर्णधार\nसनरायझर्स हैदराबादनेही आपला कर्णधार बदलला आहे. आयपीएल विजेत्या संघाने गतवर्षी संघाचे कर्णधारपद भूषवलेला खेळाडू एडन मार्कराम यांच्याकडून जबाबदारी हिसकावून घेत नवीन खेळाडूकडे ही जबाबदारी देण्यात आली आहे.\nआगीत होरपळून 6 भाविकांचा दुर्दैवी मृत्यू\nमॉरिशस मध्ये एका उत्सवादरम्यान लागलेल्या आगीत होरपळून 6 भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. शिवरात्रीच्या पूर्वी होणाऱ्या एका उत्सवात ही दुर्घटना घडली आहे.\nइस्रोचे प्रमुख एस सोमनाथ कॅन्सरने ग्रस्त\nइंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनचे (ISRO) प्रमुख एस सोमनाथ हे कर्करोगाने त्रस्त आहेत. आदित्य-एल1च्या लॉन्चिंगवेळी त्यांना याची माहिती मिळाली. एका मीडिया वाहिनीशी बोलताना ते म्हणाले की, स्कॅनमध्ये कॅन्सरची वाढ दिसून आली.\nमहागडी लिपस्टिक वरून नवरा-बायकोत घटस्फोट\nनवरा बायकोत भांडण होणं सामान्य आहे. मात्र हे भांडण विकोपाला गेल्यावर त्यांच्यात घटस्फोट होतात. पण एका लिपिस्टिक वरून घटस्फोट होणे हे नवलंच आहे. ही घटना उत्तरप्रदेशातील आग्रा येथे घडली आहे.\nनागपूर लोकसभा : नितीन गडकरी उमेदवार असणार की नाही याचीच उत्कंठा\nनाग नदीच्या काठावर वसलेलं नागपूर शहर हे विविध दृष्टीने महत्त्वाचं शहर आहे. नागपूर हे भारताच्या शब्दश: केंद्रस्थानी आहे. राजकारणाच्या केंद्रस्थानी ते होतंच आणि गेल्या दहा वर्षांपासून या मतदारसंघाचं स्थान आणखी उंचावलं आहे.\nबलात्कार पीडित स्पॅनिश महिलेने सांगितले 'त्यांनी माझ्या पतीला बांधून माझ्यावर बलात्कार केला\nझारखंडमधील दुमका येथे शुक्रवारी रात्री सामूहिक बलात्कार झालेल्या स्पॅनिश महिलेने एफआयआरमध्ये नमूद केले आहे की, सातही गुन्हेगारांनी तिला लाथ मारल्यानंतर आणि ठोसे मारल्यानंतर गुन्हा करण्यास वळण घेतले. गुन्ह्याच्या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान, बलात्कार करणाऱ्यांनी पीडितेच्या पतीचे हात बांधले होते आणि त्याला खूप लाथा मारल्या होत्या. बलात्कार पीडितेने घटनेच्या दुसऱ्या दिवशी शनिवारी रात्री तिचा शेवटचा सोशल मीडिया व्हिडिओ पोस्ट केला आणि म्हटले, 'मला वाटले की ते (बलात्कारी) मला मारणार आहेत.'\nनीता अंबानींनी मुलाच्या प्री-वेडिंगमध्ये विश्वंभरी स्तुतीवर परफॉर्मन्स दिला\nनीता अंबानी यांनी 3 मार्च रोजी गुजरातमधील जामनगर येथे त्यांचा मुलगा अनंत अंबानीच्या प्री-वेडिंग कार्यक्रमात 'विश्वंभरी स्तुती' वर नेत्रदीपक नृत्य सादर करून पाहुण्यांची मने जिंकली\nबिबट्याचे डोके हंड्यात अडकलं, वनविभागाने 5 तासांच्या प्रयत्नानंतर वाचवले, पाहा व्हिडिओ\nमहाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यातील एका गावात बिबट्याचे डोके भांड्यात (हंडा) अडकल्याने घबराट पसरली. नंतर अथक परिश्रमानंतर वनविभागाच्या पथकाने बिबट्याला सुखरूप वाचवले. एका अधिकाऱ्याने सांगितले की, नर बिबट्याचे तोंड सुमारे पाच तास पात्रात अडकले होते.\nकांकेर मध्ये चकमकीत जवान रमेश कुरेठी शहीद\nछत्तीसगडमधील कांकेर जिल्ह्यातील छोटाबेथिया पोलीस स्टेशन परिसराला लागून असलेल्या हिदूरच्या जंगलात आज पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली, ज्यामध्ये बस्तर फायटरचा एक हवालदार शहीद झाले आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00763.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%AF%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8B-%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B8_%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4_%E0%A4%91%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%97", "date_download": "2024-03-04T23:38:02Z", "digest": "sha1:IPLS6AKYM4TXJL72Y35MDTSU4LAYMCCO", "length": 4274, "nlines": 142, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "यमेलो-नेनेत्स स्वायत्त ऑक्रूग - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयमेलो-नेनेत्स स्वायत्त ऑक्रूग (रशियन: Ямало-Ненецкий автономный округ) हे रशियाच्या संघाच्या त्युमेन ओब्लास्तमधील एक स्वायत्त ऑक्रूग आहे.\nयमेलो-नेनेत्स स्वायत्त ऑक्रूगचे रशिया देशामधील स्थान\nक्षेत्रफळ ७,५०,३०० चौ. किमी (२,८९,७०० चौ. मैल)\nघनता ०.७ /चौ. किमी (१.८ /चौ. मैल)\nशेवटचा बदल २३ नोव्हेंबर २०२२ तारखेला ००:०२ वाजता झाला\nया पानातील शेवटचा बदल २३ नोव्हेंबर २०२२ रोजी ००:०२ वाजता केला गेला.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 4.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00763.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A8%E0%A5%A7%E0%A5%AD", "date_download": "2024-03-05T01:08:02Z", "digest": "sha1:Y6B3JDJA5UAZKSHRGPIA5FW6ZQDHXD4B", "length": 2857, "nlines": 114, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. २१७ - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nया वर्गात फक्त खालील उपवर्ग आहे.\nइ.स. २१७ मधील मृत्यू‎ (१ प)\n\"इ.स. २१७\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nशेवटचा बदल ११ जानेवारी २०२३ तारखेला २२:११ वाजता झाला\nया पानातील शेवटचा बदल ११ जानेवारी २०२३ रोजी २२:११ वाजता केला गेला.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 4.0च्या अंतर्गत उपलब्ध ���हे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00763.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%A5%E0%A5%85%E0%A4%B2%E0%A4%B8%E0%A5%80%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE", "date_download": "2024-03-05T00:41:57Z", "digest": "sha1:PKMIOERSZ656JMVQ2AI4R37G7MZUK4CB", "length": 3441, "nlines": 78, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "थॅलसीमियाला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nसर्व(मुख्य)चर्चासदस्यसदस्य चर्चाविकिपीडियाविकिपीडिया चर्चाचित्रचित्र चर्चामिडियाविकीमिडियाविकी चर्चासाचासाचा चर्चासहाय्यसहाय्य चर्चावर्गवर्ग चर्चादालनदालन चर्चाTimedTextTimedText talkविभागविभाग चर्चा\nनिवडीचा क्रम उलटा करा\nखालील लेख थॅलसीमिया या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nथॅलस्सेमिया (पुनर्निर्देशित पान) ‎ (← दुवे | संपादन)\nथॅलसीमीया (पुनर्निर्देशित पान) ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00763.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://uttamsheti.online/crop-insurance-new-update/", "date_download": "2024-03-05T01:15:33Z", "digest": "sha1:PVUUBCAZOS2WKGUYGCYKL7QCYLJJFDBM", "length": 7162, "nlines": 54, "source_domain": "uttamsheti.online", "title": "या जिल्ह्यातील ७ लाख ७० हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पिक विमा जमा..! Crop insurance new update", "raw_content": "\nया जिल्ह्यातील ७ लाख ७० हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पिक विमा जमा..\nमहाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे. राज्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सरसकट 25 टक्के पिक विमा जमा होण्यास सुरुवात होत आहे. Crop insurance new update\nमराठवाड्यातील बीड जिल्ह्यातील 7 लाख 70 हजार फायनल शेतकऱ्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या शेतकऱ्यांसाठी एकूण 241 कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. याविषयीच सविस्तर माहिती खालील लेखांमध्ये पाहणार आहोत. Crop insurance new update\nहे वाचा: शेतीच्या वीज पंपासाठी मिळणार आता स्मार्ट मीटर; पहा शेतकऱ्यांना होणार असा फायदा Smart meters\nमहाराष्ट्रातील बीड जिल्हात खरीप हंगामाच्या सुरुवातीस पावसाने चांगलीच उघडीप दिली होती. यामुळे शेतकऱ्यांच्या खरीप हंगामातील शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. Crop insurance new update\nपतंजलीचे स्वस्त इन्व्हर्टर घ्यायचे असेल तर येथे क्लिक करा\nही सर्व बाब लक्षात घेता व बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्याकरिता बीड जिल्ह्यातील सर्व मंडळ 25% पिक वीम्यासाठी पात्र करण्यात आली. या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात 25% अग्रीम पिक विमा रक्कम बँक डीबीटी मार्फत जमा करण्यात येणार आहे. Crop insurance new update\nहे वाचा: या जिल्ह्यातील संपूर्ण तालुक्यात दुष्काळ जाहीर.. या बाबींमध्ये मिळणार मोठी सूट; कृषिमंत्री धनंजय मुंडे Drought declared update\nपिक विमा कंपन्या मार्फत होणारा विरोध देखील कमी झाला असून बीड जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे. पीक विम्याचे पैसे दिवाळी अगोदरच सर्व शेतकऱ्यांना मिळणार आहेत.Crop insurance new update\nअशी माहिती देखील कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे. पुढील दोन ते तीन दिवसातच बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 25% पिक विमा चव्हाण सुरुवात होणार आहे.Crop insurance new update\nपिक विम्याची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा\nहे वाचा: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी.. नमो शेतकरी योजनेचा 2 हफ्ता या तारखेला होणार जमा Namo Shetkari Yojana\nया जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात उद्यापासून पिक विमा जमा होण्यास सुरुवात..\nजानेवारी महिन्यात कापूस दरात होणार वाढ..\nपहा संपूर्ण महाराष्ट्रातील आजचे तुर बाजार भाव..\nया जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात उद्यापासून पिक विमा जमा होण्यास सुरुवात..\nजानेवारी महिन्यात कापूस दरात होणार वाढ.. आवक होणार कमी Cotton price\nपहा संपूर्ण महाराष्ट्रातील आजचे तुर बाजार भाव..\nया दिवशी जमा होणार 90 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर नमो शेतकरी योजनेचा दुसरा हफ्ता..\nया यादीत नाव असणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणार 12000 रुपये.. झिरो मिनिटात जमा होणार बँक खात्यात get 12000 rupees\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00763.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.tarunbharat.com/tag/droupadimurmu/", "date_download": "2024-03-05T01:01:39Z", "digest": "sha1:DEYZHPMMNIV2W6X77CUBXJ5MAR3W4CZI", "length": 5319, "nlines": 82, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "droupadimurmu Archives - Tarun Bharat", "raw_content": "\nकॉनवेच्या दुखापतीवर लवकरच शस्त्रक्रिया\nनेफ्ट प्रणाली : एकाच दिवशी चार कोटीपेक्षा जास्त व्यवहार\nभारतीय टेटे संघासाठी नवा प्रशिक्षक लवकरच\nचंदीगढमध्ये भाजपने दाखविले सामर्थ्य\nकिल्ल्यात मिळाले 58 वर्षे जुने बाटलीबंद पत्र\nफेब्रुवारीत प्रवासी वाहनांच्या विक्रीत समाधानकारक वाढ\nफ्रेंच ओपन सुपर 750 बॅडमिंटन स्पर्धा आजपासून\nराष्ट्रपती ���्रौपदी मुर्मू यांना कोल्हापूर भेटीचे निमंत्रण\nखासदार धनंजय महाडिक : सहकुटुंब सदिच्छा भेट : करवीर निवासिनी अंबाबाईसह कोल्हापुरी वैशिष्ठ्यांची दिली माहिती कोल्हापूर प्रतिनिधी राज्यसभेचे खासदार धनंजय…\nअनंत अंबानी व राधिका मर्चेंटच्या प्री-वेडिंग सोहळ्यातील बॉलीवूड कलाकारांचे स्टनिंग लूक(Bollywood Actors’ Stunning Looks at Anant Ambani and Radhika Merchant’s Pre-Wedding Ceremony)\nआजपासून भारत विरुद्ध इंग्लंड तिसरी कसोटी (India vs England 3rd Test from today)\nशंभू सीमेवर शेतकऱ्यांचा निषेध मोर्चा (पंजाब-हरियाणा) Farmers protest march at Shambhu border (Punjab-Haryana)\nई पेपर ऐप डाउनलोड करा\nअनंत अंबानी व राधिका मर्चेंटच्या प्री-वेडिंग सोहळ्यातील बॉलीवूड कलाकारांचे स्टनिंग लूक(Bollywood Actors’ Stunning Looks at Anant Ambani and Radhika Merchant’s Pre-Wedding Ceremony) युएईत मंदिर, जगाला सद्भावना संदेश(UAE temple, message of goodwill to the world) आजपासून भारत विरुद्ध इंग्लंड तिसरी कसोटी (India vs England 3rd Test from today) शंभू सीमेवर शेतकऱ्यांचा निषेध मोर्चा (पंजाब-हरियाणा) Farmers protest march at Shambhu border (Punjab-Haryana)", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00763.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "https://ghansavangimahaulb.maharashtra.gov.in/UlbChairPerson/ulbchairpersonindex", "date_download": "2024-03-05T00:50:36Z", "digest": "sha1:OTYRGDFN3MZ6KO3VAWRHA5NOICSZZ7IG", "length": 7133, "nlines": 108, "source_domain": "ghansavangimahaulb.maharashtra.gov.in", "title": "UlbChairPerson", "raw_content": "\nमुख्य घटकाला जा |\nनगरपरिषद प्रशासकीय कार्यालय इमारत / नागरी सुविधा केंद्र\nगृहनिर्माण व गलीछ्ह वस्ती\nसन २०११ नुसार जनगणना\nनिवडून आलेल्या सदस्यांची माहित\nसार्वजनिक आरोग्य विषयक सेवा\nशहरात उपलब्ध शैक्षणिक सुविधा\nशहरात उपलब्ध उच्च शैक्षणिक सुविधा\nमुलभूत सोयी सुविधा स्थिती\nकर संकलन विषयक बाबी\nउत्पन्न आणि खर्च खाते\nप्रभागनिहाय निवडून आलेले सदस्य\nतुम्ही आता येथे आहात : मुख्यपृष्ठ / आमच्या विषयी / निवडून आलेले सदस्य / पदाधिकारी\nशासन निर्णय नगर विकास विभाग नगरपालिका प्रशासन संचालनालय कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळास प्रतिबंध ऑनलाइन तक्रार व्यवस्थापन प्रणाली\nभारत सरकार महाराष्ट्र शासन राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र\nस्वच्छ भारत अभियान रा. श. आजीविका मिशन\nकर आकारणी नगरपरिषदेद्वारे वितरित केलेल्या विविध सेवांसाठी शुल्क बी. पी. एम. एस. माहिती शासन निर्णय मालमत्ता व पाणी देय माहिती\nआपत्ती व्यवस्थापन आराखडा महत्वाचे दूरध्वनी क्रमांक\nयोजनाबाई वामनराव देशमुख अध्यक्ष\nधाईत राधेश्‍याम प्रभाकरराव उपाध्यक्ष\nदेशमुख प्राजक्‍ता राजेंद्र ���मिती अध्यक्ष, महिला व बालकल्‍याण समिती\nसलिमाबी सयद गफुर समिती अध्यक्ष, पाणी पुरवठा आणि जलनिसारण समिती\nकथले अंजना बापुराव समिती अध्यक्ष, बांधकाम समिती\nअध्यक्ष उपाध्यक्ष मुख्याधिकारी समिती\nअभियान प्रकल्प योजना स्वच्छ भारत अभियान रा. श. आजीविका मिशन\nनिविदा जाहिराती महाराष्ट्र नगरपरिषद सेवा (संवर्ग) पदभरती परीक्षा - २०१८\nमहा-जी.आय.एस पोर्टल बी.पी.एम.एस. पोर्टल नगरपरिषद वेबसाईट शहरी पथ विक्रेता पोर्टल\nकायदे धोरण नियम स्थायी निदेश\nआपले सरकार सेवा हमी कायदा महा योजना तक्रार निवारण माहितीचा अधिकार संयुक्त नागरी सेवा पोर्टल\nअंतिम पुनरावलोकन आणि सुधारणा : ०५-०३-२०२४\nएकूण दर्शक : ३१३३१०\nप्रकाशन हक्क © २०१७ , नगर विकास विभाग, महाराष्ट्र शासनाचे हे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व हक्क सुरक्षित.\nहे वेब पोर्टल राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र , पुणे यांनी विकसित केले आहे.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00764.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://greekmythology.biz/mr/griik-pauraannik-kthaanmdhye-phoks", "date_download": "2024-03-05T02:08:30Z", "digest": "sha1:JOOM3YNDHKR6CBWDIRDYSI7U6TFE7NZU", "length": 17948, "nlines": 60, "source_domain": "greekmythology.biz", "title": "ग्रीक पौराणिक कथांमध्ये फोकस", "raw_content": "\nग्रीक पौराणिक कथांमध्ये फोकस\nग्रीक पौराणिक कथांमध्ये फोकस\nटेलॅमॉन आणि पेलेयसची मत्सर\nग्रीक पौराणिक कथांमध्ये फोकस\nफोकस हे ग्रीक पौराणिक कथांमधील अनेक व्यक्तिमत्त्वांचे नाव होते, परंतु यापैकी सर्वात प्रसिद्ध आयकसचा मुलगा, एजिनाचा राजा होता, जरी हा फोकस त्याच्या आयुष्यातील घटनांपेक्षा त्याच्या मृत्यूच्या पद्धतीसाठी प्रसिद्ध होता. ​\nएकस हा एजिना द्वारे झ्यूसचा मुलगा होता, आणि जेव्हा त्याच्या वडिलांनी मुंग्या बनवल्या तेव्हा त्याला राज्य करण्यासाठी लोकसंख्या देण्यात आली होती.\nएकस त्याने नंतर एका महिलेशी विवाह केला होता, ज्याने पेलेस नावाच्या एका महिलेशी दोन लग्न केले.\nनेरीड अप्सरा सामाथेचे सौंदर्य देखील Aeacus चे आकर्षण असेल आणि त्याने तिच्यासोबत झोपण्याचा प्रयत्न केला. Psamathe स्वतःला एका सीलमध्ये रूपांतरित करेल, परंतु या परिवर्तनामुळे Aeacus थांबला नाही, जो खरोखरच नेरीड सोबत झोपला होता. याचा परिणाम म्हणजे सामाथेने एकसला तिसरा मुलगा फोकसला जन्म दिला.\nटेलॅमॉन आणि पेलेयसची मत्सर\nटेलॅमॉन आणि पेलेयस यांना महान नायकांची प्रतिष्ठा मिळू शकते, परंतु तरीही, त्यांच्या ल���ानपणाच्या काळात, त्यांच्या सावत्र भाऊ फोकसने ऍथलेटिक क्षमतेत मागे टाकले होते. तेलामोन आणि पेलियस कडून फोकसबद्दल मत्सर वाढेल आणि फोकस हा एकसचा प्रिय मुलगा होता हे स्पष्ट झाल्यामुळे ही ईर्षा कमी झाली नाही.\nतिच्या स्वत:च्या मुलापैकी एकाला एजिना, टेमोनची आई, थेमोनच्या सिंहासनाचा वारसा मिळणार नाही या भीतीनेआणि पेलेयस, प्लॉट आणि प्लॅनिंग करू लागले.\nपुढे काय होते ते सांगितले जात असलेल्या कथेच्या आवृत्तीवर अवलंबून आहे. काही जण सांगतात की एन्डीस तिच्या मुलांना फोकसचा नाश करण्यास प्रोत्साहित करते, त्यांच्या सावत्र भावाला कोणी मारावे यावर बरेच काही तयार केले जात आहे.\nअशा प्रकारे, फोकसला टेलामोनने फेकलेल्या डिस्कस किंवा भाल्याद्वारे मारले असावे, अन्यथा पेलेयसने फोकसला खडकाने मारले असावे, किंवा कदाचित कोणतीही हत्या झाली नसावी केवळ अपघातामुळे फोकसचा मृत्यू झाला असेल,\nहे देखील पहा: ग्रीक पौराणिक कथांमध्ये शाखा\nनंतर फोकसचा मृत्यू. आणि पेलेयसने त्यांच्या सावत्र भावाचे काय झाले ते लपविण्याचा प्रयत्न केला आणि फोकसचा मृतदेह एका जंगलात लपवून ठेवण्यात आला.\nफोकसचा मृत्यू मात्र गुपित राहू शकला नाही, आणि लवकरच त्याचा प्रिय मुलगा मरण पावला असल्याची माहिती आयकसला मिळाली; आणि शिक्षेमध्ये, मग तो खून असो वा अपघात असो, टेलामन आणि पेलेयस यांना नंतर एजिना येथून हद्दपार करण्यात आले, ते कधीही परत आले नाहीत. त्यांच्या स्वत:च्या प्रदेशातील राजे, सलामीसमधील टेलामोन आणि फ्थियामधील पेलेयस या दोघांनाही निर्वासन रोखू शकणार नाही.\nफॉकसचा मृतदेह त्यानंतर एजिना बेटावरील समाधीमध्ये दफन करण्यात आला.\nजसे टेलीमॉनचा मृत्यू झाला नाही किंवा पेलेचा मृत्यू झाला नाही.फोकस, निर्वासित व्यतिरिक्त, फोकसची आई सामाथेने स्वतःचा बदला घेण्याचा प्रयत्न केला.\nअशा प्रकारे, सामाथेने एक खुनी लांडगा पेलेयसच्या राज्यात पाठवला आणि पेलेयसने नेरीडला क्षमा करण्यासाठी व्यर्थ प्रार्थना केली. पेलेयसला मोक्ष तेव्हाच मिळाला, जेव्हा त्याची पत्नी, थेटिसने त्याच्या वतीने हस्तक्षेप केला, कारण थेटिस देखील एक नेरीड होता आणि त्यामुळे सामाथेची बहीण होती. थेटिसने सामाथेला तिच्या प्राण्याला दगड बनवण्यास पटवून दिले.\nहे देखील पहा: ग्रीक पौराणिक कथांमध्ये पॉलिनीस\nकाहीजण फोकसला फोकसच्या प्रदेशाचे उपनाम म्हणतात, जरी सामान्यतः असे मानले जाते की ग्रीक प्रदेशाचे नाव वेगळ्या फोसिसच्या नावावरून ठेवण्यात आले होते, जो ऑर्निशनचा मुलगा होता, जो कोरिंथियन होता ज्याने टिकोनॉस आणि <3 मध्‍ये प्रांतावर वसाहत केली. s, नंतरच्या लेखकांनी असे सुचवले आहे की फोकस, ओरिंटनचा मुलगा फोकिसने फोकिसची स्थापना केली होती, तर एकसचा मुलगा फोकस होता ज्याने त्याच्या मृत्यूच्या काही काळापूर्वी प्रदेशाचा विस्तार केला होता.\n—त्याच्या मृत्यूपूर्वी, फोकसला क्रिसस आणि पॅनोपियास, ए या महिलेने पॅनोपियास, या नावाने दोन मुलगे जन्माला घातल्याचे सांगितले जाते. फोकसचे हे दोन पुत्र स्वत: एजिना येथून फोसिसमध्ये स्थलांतरित होतील.\nग्रीक पौराणिक कथांमध्ये लाइकुर्गस\nग्रीक पौराणिक कथांमध्ये डीडामिया\nनेर्क पिर्ट्झ हा एक उत्कट लेखक आणि संशोधक आहे ज्याला ग्रीक पौराणिक कथांबद्दल खूप आकर्षण आहे. अथेन्स, ग्रीस येथे जन्मलेल्या आणि वाढलेल्या नेर्कचे बालपण देव, नायक आणि प्राचीन दंतकथांनी भरलेले होते. लहानपणापासून, नेर्क या कथांच्या सामर्थ्याने आणि वैभवाने मोहित झाला होता आणि हा उत्साह वर्षानुवर्षे अधिक दृढ होत गेला.शास्त्रीय अभ्यासात पदवी पूर्ण केल्यानंतर, नेर्कने ग्रीक पौराणिक कथांचा खोलवर शोध घेण्यासाठी स्वतःला समर्पित केले. त्यांच्या अतृप्त कुतूहलाने त्यांना प्राचीन ग्रंथ, पुरातत्वीय स्थळे आणि ऐतिहासिक नोंदींच्या माध्यमातून असंख्य शोधात नेले. नर्कने ग्रीसमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रवास केला, विसरलेल्या मिथक आणि न सांगितल्या गेलेल्या कथा उघड करण्यासाठी दुर्गम कोपऱ्यात प्रवेश केला.नेर्कचे कौशल्य केवळ ग्रीक देवस्थानापुरते मर्यादित नाही; त्यांनी ग्रीक पौराणिक कथा आणि इतर प्राचीन सभ्यता यांच्यातील परस्परसंबंधांचाही शोध घेतला आहे. त्यांच्या सखोल संशोधनाने आणि सखोल ज्ञानाने त्यांना या विषयाचा एक अनोखा दृष्टीकोन बहाल केला आहे, कमी ज्ञात पैलूंवर प्रकाश टाकला आहे आणि सुप्रसिद्ध कथांवर नवीन प्रकाश टाकला आहे.अनुभवी लेखक या नात्याने, नेर्क पिर्ट्झचे ग्रीक पौराणिक कथांबद्दलची त्यांची प्रगल्भ समज आणि प्रेम जागतिक प्रेक्षकांसोबत शेअर करण्याचे उद्दिष्ट आहे. त्यांचा असा विश्वास आहे की या प्राचीन कथा केवळ लोककथा नसून कालातीत कथा आहेत ज��यात मानवतेच्या चिरंतन संघर्ष, इच्छा आणि स्वप्ने प्रतिबिंबित करतात. त्यांच्या ब्लॉगद्वारे, विकी ग्रीक पौराणिक कथा, नेर्कचे उद्दिष्ट हे अंतर भरून काढण्याचे आहेप्राचीन जग आणि आधुनिक वाचक यांच्यामध्ये, पौराणिक क्षेत्र सर्वांना प्रवेशयोग्य बनवते.नेर्क पिर्ट्झ केवळ एक विपुल लेखकच नाही तर एक मनमोहक कथाकार देखील आहे. त्यांची कथा तपशीलाने समृद्ध आहे, देवता, देवी आणि नायकांना स्पष्टपणे जिवंत करते. प्रत्येक लेखासह, नेर्क वाचकांना ग्रीक पौराणिक कथांच्या मोहक जगात विसर्जित करण्याची परवानगी देऊन, एका विलक्षण प्रवासासाठी आमंत्रित करतो.नेर्क पिर्ट्झचा ब्लॉग, विकी ग्रीक मायथॉलॉजी, विद्वान, विद्यार्थी आणि उत्साही लोकांसाठी एक मौल्यवान संसाधन म्हणून काम करतो, ग्रीक देवतांच्या आकर्षक जगासाठी एक व्यापक आणि विश्वासार्ह मार्गदर्शक ऑफर करतो. त्यांच्या ब्लॉग व्यतिरिक्त, नेर्कने अनेक पुस्तके देखील लिहिली आहेत, त्यांचे कौशल्य आणि आवड मुद्रित स्वरूपात सामायिक केली आहे. त्यांच्या लिखाणातून किंवा सार्वजनिक बोलण्यातून असो, Nerk ग्रीक पौराणिक कथांच्या त्यांच्या अतुलनीय ज्ञानाने प्रेक्षकांना प्रेरणा, शिक्षित आणि मोहित करत आहे.\nग्रीक पौराणिक कथांमध्ये हेसिओन\nA ते Z ग्रीक पौराणिक कथा A\nग्रीक पौराणिक कथांमध्ये फ्रिक्सस\nग्रीक पौराणिक कथांमध्ये टायटन कोयस\nग्रीक पौराणिक कथांमधील एल्डर म्युसेस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00764.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://krushimarathi.com/cow-rearing-this-breed-gives-up-to-50-liters-of-milk-read-the-characteristics-of-the-cow/", "date_download": "2024-03-05T01:37:34Z", "digest": "sha1:CFH6FYWJHAEO5BL3IOHPHCM6MHYZDXKQ", "length": 8387, "nlines": 49, "source_domain": "krushimarathi.com", "title": "काय सांगता ! गाईची 'ही' जात देते तब्बल 50 लिटरपर्यंत दुध, वाचा गाईच्या विशेषता - Krushimarathi.com", "raw_content": "\n गाईची ‘ही’ जात देते तब्बल 50 लिटरपर्यंत दुध, वाचा गाईच्या विशेषता\nमोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा\nCow Rearing : देशात शेती हा एक मुख्य व्यवसाय आहे. शेती सोबतच अलीकडे पशुपालन देखील मोठ्या प्रमाणात केले जात आहे. शेतकरी अलीकडे गाय पालन हा व्यवसाय मोठ्या प्रमाणात करू लागले आहेत.\nगाय पालनाचा व्यवसाय शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरू लागला आहे. गायीच्या सुधारित जातींचे संगोपन शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळवून देत आहे. शेती सोबतच हा व्यवसाय अतिरिक्त उत्पन्न मिळवून देत आहे.\nशेतीश��� संबंधित व्यवसाय असल्याने या व्यवसायातून शेतकऱ्यांना चांगली कमाई होत आहे. मात्र गाय पालन व्यवसायातुन जर चांगली कमाई करायची असेल तर गाईच्या उत्कृष्ट ब्रीडचे संगोपन करणे आवश्यक आहे.\nजर तुम्हीही पशुपालन करण्याचा विचार करत असाल तर आज आम्ही तुमच्यासाठी एका उत्कृष्ट गायीची माहिती घेऊन आलो आहोत.\nआज आपण गाईच्या एका अशा जातीची माहिती जाणून घेणार आहोत जी दिवसाला 50 ते 55 लिटर दूध देण्यास सक्षम आहे. या गाईला हरधेनु असे नाव देण्यात आले आहे. अ\nमेरिकन गाईची जात होल्स्टीन फ्रीजन आणि साहिवाल या गाईचे संकर करून गाईची ही नवीन जात विकसित करण्यात आली आहे. दरम्यान आता आपण या जातीच्या विशेषता थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.\nतज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, हरधेनू गाय दिवसाला 50 ते 55 लिटर दूध देते. ही गाय एका दिवसात 40 ते 50 किलो हिरवा चारा आणि 4 ते 5 किलो सुका चारा खाते.\nयाशिवाय ही गाय सुमारे 40-70 लिटर पाणी पिते. या जातीच्या गायी पाळण्यासाठी शेतकऱ्यांना जास्त कष्ट करण्याची गरज नाही. कारण ही गाय कोणत्याही प्रकारचे तापमान सहज सहन करू शकते.\nहरधेनू गाय सुमारे 20 महिन्यानंतर प्रजननासाठी तयार होत असते. हरधेनु गाय 30 महिन्यानंतर वासरांना जन्म देते. या गायींची दूध देण्याची क्षमता जास्त आहे.\nत्यांच्या दुधातही चरबीचे म्हणजे फॅटचे प्रमाण देखील जास्त असते. परिणामी या जातीच्या गायीचे संगोपन शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरू शकते.\nशेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा\n तुम्हाला अजून पीएम किसानचा 16वा हप्ता मिळाला नाही मग इथं तक्रार करा लगेचच खात्यात जमा होणार पैसे\nयंदा पांढरे सोने शेतकऱ्यांना मालामाल बनवणार कापूस बाजार भावात 1,000 रुपयांची वाढ, भविष्यात कसे राहणार दर \n आता भारत ‘या’ 2 देशांना निर्यात करणार 64 हजार 400 टन कांदा, बाजारभाव वाढणार का \n ‘या’ 10 नवीन मार्गावर सुरू होणार वंदे भारत स्लीपर ट्रेन, पहिली ट्रेन मार्चमध्येच होणार लाँच, महाराष्ट्रालाही मिळणार भेट, पहा रूटमॅप\nमहाराष्ट्रातील अनेक धरणांनी आत्ताच तळ गाठला, तुमच्या जवळील धरणात किती टक्के पाणीसाठा शिल्लक आहे \n300 युनिट मोफत वीज मिळवण्यासाठी ‘इथं’ अर्ज करा, पहा संपूर्ण प्रोसेस सोप्या भाषेत\n महाराष्ट्रात ‘या’ ठिकाणी तयार होणार भव्य क्रिकेट स्टेडियम, गोपीनाथ मुंडे यां��ी मोठी घोषणा\n महाराष्ट्रात आणखी ‘इतके’ दिवस जोरदार वादळी पाऊस, काही ठिकाणी गारपीट देखील होणार\nउन्हाळ्यात गिलक्याच्या ‘या’ 3 जातींची लागवड करा, विक्रमी उत्पादन मिळवा\nपीएम सूर्य घर मोफत वीज योजनेत जुन्या रूफटॉप सोलर योजनेपेक्षा अधिक सबसिडी मिळते का पहा दोघा योजनेमधील अनुदानाचा फरक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00764.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.economictimes.com/markets/share-market/top-gainers-shares-of-linde-india-company-rocket-up-due-to-deal-with-iocl-a-storm-of-buying-by-investors/articleshow/102978368.cms", "date_download": "2024-03-04T23:56:15Z", "digest": "sha1:EFXYTK2ZWD25ZENRUJWMRCCS64MYQNQ2", "length": 11170, "nlines": 82, "source_domain": "marathi.economictimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nTop Gainers : IOCL सोबतच्या करारामुळे या कंपनीच्या शेअर्समध्ये रॉकेट तेजी; गुंतवणुकदारांकडून तुफान खरेदी\nLinde India Share: लिंडे इंडियाच्या शेअर्समध्ये आज जबरदस्त वाढ झाली आहे. कंपनीचे शेअर्स तब्बल 7 टक्क्यांपर्यंत वाढून 6164.65 रुपयांवर पोहोचले. शेअर्सची ही नवीन 52 आठवड्यांची उच्चांकी किंमत आहे. लिंडे इंडियाचे शेअर्स काल दिवसापूर्वीच्या 5763.15 रुपयांच्या शेअरच्या किमतीवरून 401.5 रुपयांनी वाढले.\nLinde India Share: लिंडे इंडियाच्या शेअर्समध्ये आज जबरदस्त वाढ झाली आहे. कंपनीचे शेअर्स तब्बल 7 टक्क्यांपर्यंत वाढून 6164.65 रुपयांवर पोहोचले. शेअर्सची ही नवीन 52 आठवड्यांची उच्चांकी किंमत आहे. लिंडे इंडियाचे शेअर्स काल दिवसापूर्वीच्या 5763.15 रुपयांच्या शेअरच्या किमतीवरून 401.5 रुपयांनी वाढले. कंपनीच्या शेअर्समध्ये ही तेजी एका डीलनंतर आली आहे. ती म्हणजे इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOCL) कडून एअर सेपरेशन युनिट (ASU) स्थापन करण्यासाठी मंजुरीचे पत्र होय. यानंतर लिंडे इंडियाच्या शेअर्सने बुधवारी इंट्रा-डे ट्रेडमध्ये बीएसईवर नवीन उच्चांक गाठला.\nआयओसीएलकडून लिंडे इंडियाला ऑर्डर\nलिंडे इंडियाला आशा आहे की भांडवली खर्चासाठी स्वतःच्या निधीतून वित्तपुरवठा होईल. गेल्या दोन दिवसांत औद्योगिक गॅस कंपनीचे शेअर्स 16 टक्क्यांनी वाढले आहे. त्या तुलनेत S&P BSE सेन्सेक्स सकाळी 09:30 वाजता 0.07 टक्क्यांनी घसरून 65,176 वर होता. त्याच वेळी कॅलेंडर वर्ष 2023 मध्ये लिंडे इंडियाच्या शेअरची किंमत आतापर्यंत 70 टक्क्यांनी वाढली आहे, तर S&P BSE सेन्सेक्स 6.6 टक्क्यांनी वाढला आहे.\nजिओ फायनान्शिअलच्या शेअर्सला सलग तिसऱ्या दिवशी लोअर सर्किट, 'या' कारणामुळे कोसळतोय शेअर्स\nLinde India ने सांगितले की, 'कंपनीला IOCL कडून परवाना मिळालेल्या जागेवर एअर सेपरेशन युनिट (ASU) स्थापित करण्यासाठी जॉब वर्क कराराच्या संदर्भात इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) कडून 22 ऑगस्ट 2023 रोजी 'मंजुरी पत्र' प्राप्त झाले आहे'. हा करार IOCL पानिपत रिफायनरी विस्तार प्रकल्प (P25) साठी इन्स्ट्रुमेंट एअर, प्लांट एअर आणि क्रायोजेनिक नायट्रोजनचे उत्पादन आणि पुरवठ्यासाठी आहे.\nलिंडे इंडियाने एक्सचेंज फाइलिंगमध्ये म्हटले की, कंपनी वरील ASU चे बांधकाम आणि परफॉर्मन्स चाचणी पूर्ण झाल्यावर Linde India पहिल्या वितरण तारखेपासून 20 वर्षांच्या कालावधीसाठी प्रकल्पाचे संचालन आणि देखभाल करण्यासाठी IOCL सोबत आवश्यक कार्य सुरू करेल.\nइकॉनॉमिक टाइम्स मराठी' मध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर पदावर कार्यरत. डिजिटल, टीव्ही आणि प्रिंट पत्रकारितेत 4 वर्षांचा अनुभव असून राजकीय आणि आर्थिक क्षेत्राची विशेष आवड आहे. यापूर्वी 'झी 24 तास' आणि 'सकाळ मीडिया ग्रुप'मध्ये उपसंपादक पदावर काम केले आहे. रानडे इन्स्टिट्यूट पुणे येथून मास मीडियाचे शिक्षण घेतले असून दरम्यान लोकमत पुणे येथे स्टुडंट रिपोर्टर म्हणून पत्रकारिता क्षेत्रात करियरला सुरुवात केली.Read More\nCrash Share : सेबीच्या कारवाईमुळे 'या' कंपनीचे शेअर्स विक्रीसाठी गुंतवणुकदारांची घाई; सत्राच्या सुरूवातीलाच लोवर सर्किटला धडकमहत्तवाचा लेख\nआईबीएन 18 ब्रॉडकास्ट लि.\nबजेट क्रिप्टोकरन्सी वेल्थ MSME बातम्या बाजार\nअदानी पॉवर शेअरची किंमत BF गुंतवणूक शेअर किंमत अदानी विल्मर शेअरची किंमत मेंथा तेलाची किंमत एस्कॉर्ट्स लीडिंग सेक्टर्स फंड डायरेक्ट-ग्रोथ SBI बॅलन्स अॅडव्हांटेज फंड नियमित एसबीआय स्मॉल कॅप फंड एसबीआय इक्विटी हायब्रिड फंड टाटा डिजिटल इंडिया फंड डायरेक्ट अॅक्सिस ब्लूचिप फंड\nमेंथा तेलाची किंमत एस्कॉर्ट्स लीडिंग सेक्टर्स फंड डायरेक्ट-ग्रोथ SBI बॅलन्स अॅडव्हांटेज फंड नियमित एसबीआय स्मॉल कॅप फंड एसबीआय इक्विटी हायब्रिड फंड टाटा डिजिटल इंडिया फंड डायरेक्ट अॅक्सिस ब्लूचिप फंड क्वांट टॅक्स प्लॅन डायरेक्ट\nएस्कॉर्ट्स लीडिंग सेक्टर्स फंड डायरेक्ट-ग्रोथ SBI बॅलन्स अॅडव्हांटेज फंड नियमित एसबीआय स्मॉल कॅप फंड एसबीआय इक्विटी हायब्रिड फंड टाटा डिजिटल इंडिया फंड डायरेक्ट अॅक्सिस ब्लूचिप फंड क्वांट टॅक्स प्लॅन डायरेक्ट\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00764.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mumbai-front-end-f2ozxrcxxa-el.a.run.app/book/3421/62710", "date_download": "2024-03-05T00:40:52Z", "digest": "sha1:TIF76ZVGKFDPXSOHPQO4CXWOFG4SSDQD", "length": 4664, "nlines": 70, "source_domain": "mumbai-front-end-f2ozxrcxxa-el.a.run.app", "title": "संपूर्ण वास्तुशास्त्र-भाग पहिला दिवाणखाना अथवा हॉल - Marathi", "raw_content": "\nसंपूर्ण वास्तुशास्त्र-भाग पहिला / दिवाणखाना अथवा हॉल\nहॉल पूर्व, उत्तर किंवा ईशान्य दिशेला असावा. दारे पूर्व किंवा उत्तर दिशेला असावीत. व्यवस्था अशी करावी की येणाऱ्यां आगांतुकाचे तोंड बसल्यावर दक्षिण किंवा नैऋत्येस असावे. घरातील प्रमुख व्यक्तीचे तोंड पूर्व अथवा उत्तरेकडे असावे.\nटीव्ही, स्पीकर वगैरे इलेक्ट्रिकच्या वस्तू आग्नेयेत ठेवा. इलेक्ट्रिकल बोर्ड आग्नेय दिशेला असावा. हॉलमधील घड्याळ पूर्व दिशेकडे तोंड करून असावे. हॉलमध्ये हिंसा, शोक वगैरे दर्शविणारी चित्रे लावू नयेत. निसर्गचित्र वगैरे लावावीत. शोकेस, कॅबिनेट किंवा जड फर्निचर दक्षिण भिंतीला लावून ठेवावे. रंगसंगती आल्हाददायक असावी. भडक रंग वापरू नयेत.\nजिना दक्षिण, पश्चिम वा नैऋत्येला घ्यावा. टेलिफोन, फॅक्स वगैरे नैऋत्येला ठेवावा. दिवाणखान्यातील फर्निचर रचना सुटसुटीत असावी.\n कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.\nवास्तुशास्त्र- शास्त्र कि थोतांड\nप्लॉटचे योग्य व अयोग्य प्रकार\nकोपरा वाढीव असलेले भूखंड\nवास्तू बांधताना घ्यावयाची काळजी\nशौचालय किंवा संडास :\nअभ्यासिका किंवा स्टडी रूम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00764.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://nponlinenews.com/player-3/", "date_download": "2024-03-05T01:50:01Z", "digest": "sha1:FP45UDUFSE2SR6HQWJIZC7QDYG5EDCKM", "length": 8826, "nlines": 49, "source_domain": "nponlinenews.com", "title": "वारंवार संघात निवड न झाल्याने या दिग्गज खेळाडूने तिन्ही फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली...| player", "raw_content": "\nवारंवार संघात निवड न झाल्याने या दिग्गज खेळाडूने तिन्ही फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली…| player\nplayer सध्या भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध 5 सामन्यांची T20 मालिका खेळत असून या मालिकेत टीम इंडियाने 1-0 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. संघाला आपल्या मोहिमेचा पुढील सामना आज म्हणजेच २६ जून रोजी केरळमधील तिरुवनंतपुरम क्रिकेट स्टेडियमवर खेळायचा आहे.\nसंघ निवडीदरम्यान बीसीसीआयच्या व्यवस्थापनाने केवळ नवीन खेळाडूंनाच संधी दिली असून यादरम्यान अनेक खेळाडूंकडे दुर्लक्षही करण्यात आले आहे, व्यवस्थापनाने या मालिकेसाठी संघ जाहीर केला होता, त्यावेळी अनेक खेळाडूंनी संताप व्यक्त केला होता. सोशल मीडियावर तुमच्या भावना व्यक्त केल्या आहेत.\nलग्नानंतर हा भारतीय वेगवान गोलंदाज हनिमूनऐवजी दक्षिण आफ्रिकेत पोहोचला, पत्नीही आली सोबत, काय आहे काम \nऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यापूर्वीच एक मोठी बातमी समोर आली आहे आणि या बातमीनुसार, संघाच्या एका खेळाडूने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे, ज्याला व्यवस्थापन बरेच दिवस बाजूला करत होते. ही बातमी समजल्यानंतर सर्व खेळाडूंची निराशा झाली आहे.\nडॅरेन ब्राव्होने निवृत्ती जाहीर केली\nडॅरेन ब्राव्हो वेस्ट इंडिज क्रिकेट संघातील सर्वात शक्तिशाली फलंदाजांपैकी एक असलेल्या डॅरेन ब्राव्होने आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. डॅरेन ब्राव्होकडे विंडीज क्रिकेट बोर्डाकडून दीर्घकाळ दुर्लक्ष केले जात होते.\nआणि इंग्लंडविरुद्धच्या आगामी वनडे मालिकेसाठीही त्याची निवड झालेली नाही, त्यामुळेच त्याने निवृत्ती जाहीर केली आहे. डॅरेन ब्राव्होची व्यवस्थापनाने शेवटची निवड २०२२ मध्ये टीम इंडियाविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी केली होती.\nभारताचे 2024 चे वेळापत्रक जाहीर, टीम इंडियाला या 3 धोकादायक संघांचा सामना करावा लागणार आहे…| Team India\nडॅरेन ब्राव्होची कारकीर्द चांगली होती जर आपण वेस्ट इंडिज क्रिकेट संघातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक असलेल्या डॅरेन ब्राव्होबद्दल बोललो तर त्याने आपल्या संघासाठी अतिशय शानदार खेळी खेळली आहे. डॅरेन ब्राव्हो हा त्याच्या संघाच्या फलंदाजीच्या क्रमाचा महत्त्वाचा भाग होता आणि तो बराच काळ संघासाठी खेळला आहे.\nडॅरेन ब्राव्होने कॅरेबियन संघासाठी खेळलेल्या 56 कसोटी सामन्यांमध्ये 36.47 च्या सरासरीने 3538 धावा केल्या आहेत आणि या कालावधीत त्याने 8 शतके आणि 17 अर्धशतके केली आहेत. एकदिवसीय क्रिकेटमधील 122 डावांमध्ये ब्राव्होने 30.18 च्या सरासरीने 3109 धावा केल्या आहेत, तर T20 मध्ये ब्राव्होने 406 धावा केल्या आहेत.\nCategories क्रीडा Tags player, अंतर्राष्ट्रीय क्रिकेट, टीम, डेरेन ब्रावो, वेस्टइंडीज क्रिकेट टीम\nचाहत्यांसाठी आनंदाची बातमी, पाकिस्तानच्या विराट कोहलीने क्रिकेटमधून घेतली निवृत्ती..| Virat Kohli\nआफ्रिका दौऱ्यादरम्यान चाहत्यांसाठी मोठी बातमी, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील ऐतिहासिक सामना अमेरिकेत होणार आहे…| America\nRCB चाहत्यांसाठी वाईट बातमी, 18 कोटी रुपयांचा हा खेळाडू IPL 2024 पूर्वी बाहेर RCB fans\nCSK चाहत्यांसाठी धक्कादायक बातमी, MS धोनी IPL 2024 मध्ये खेळणार नाही, आता दिसणार या भूमिकेत MS Dhoni\nमुंबई इंडियन्स ने रणजी सेमीफाइनल मध्ये रचला नवीन इतिहास असा स्थान मिळवणारा देशातील पहिला संघ Mumbai Indians\nहे आहेत IPL मधील 5 बदकिस्मत खेळाडू, संघासाठी सर्वाधिक धावा केल्या, तरीही कर्णधारपदाची संधी मिळाली नाही. 5 unlucky players\nउपांत्य फेरीत तामिळनाडूने मुंबईचा पराभव केला, रहाणेच्या संघाने एक डाव आणि 70 धावांनी विजय मिळवत अंतिम फेरी गाठली. semi-finals\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00764.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.tarunbharat.com/hearing-on-12th-february-in-gnanavapi-talghar-case/", "date_download": "2024-03-05T00:42:27Z", "digest": "sha1:TZYDUXDVHHAS3JXZ7BPY5KASIZKZALS5", "length": 8930, "nlines": 116, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "Hearing on 12th February in Gnanavapi Talghar case", "raw_content": "\nमॉरिशसमध्ये 6 भाविकांचा दुर्घटनेत मृत्यू\nआजचे भविष्य मंगळवार, दि. 5 मार्च 2024\nबेंगळूर बॉम्बस्फोट प्रकरणाचा तपास एनआयएकडे\nपुरी जगन्नाथ मंदिरात घुसले 9 बांगलादेशी\nवॉशिंग्टनमध्ये निक्की हेली यांचा विजय\nकार्यालय सोडण्याचा ‘आप’ला आदेश\nप्रा. भक्ती भोसले यांना पी.एच.डी. प्रदान; सर्व स्तरातून कौतुकांचा वर्षाव\nBreaking : ‘कोल्हापूर’ लोकसभेच्या जागेवरून चर्चेला उधाण; महाविकास आघाडीमध्ये कोल्हापूरची जागा कॉंग्रेसला दिल्याची जोरदार चर्चा\nYou are at:Home»राष्ट्रीय»ज्ञानवापी तळघर प्रकरणी 12 फेब्रुवारीला सुनावणी\nज्ञानवापी तळघर प्रकरणी 12 फेब्रुवारीला सुनावणी\nवाराणसीतील ज्ञानवापीच्या व्यास तळघरातील पूजा रोखण्याची मागणी करणाऱ्या मुस्लीम पक्षकाराच्या याचिकेवर अलाहाबाद उच्च न्यायालयात आता 12 फेब्रुवारीला सुनावणी होणार आहे. वाराणसी न्यायालयाने 1 फेब्रुवारी रोजी ज्ञानवापीच्या व्यास तळघरात व्यास परिवाराला पूजा करण्याचा अधिकार दिला होता. त्याच दिवशी संध्याकाळी मुस्लीम पक्षकाराने सर्वोच्च न्यायालयात विशेष याचिका दाखल करत पूजा रोखण्याची मागणी केली होती. परंतु सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळत उच्च न्यायालयात दाद मागण्याची सूचना केली होती……..\nPrevious Articleतामिळनाडूत अनेक माजी आमदार भाजपमध्ये\nNext Article इंग्लंडचा संघ अबुधाबीमध्ये विश्रांतीसाठी रवाना\nलालू प्रसाद यांच्या टिकेवर पंतप्रधानांचा पलटवार; भाजपकडून ‘मोदी का परिवार’ मोहीमेची सुरूवात\n‘महाविकास’मधून बाहेर पडणार नाही…पण त्यांनी आपापसातील वाद मिटवावा- प्रकाश आंबेडकर\nभ्रष्टाचाराच्या खटल्यापासून कायदेमंडळेही मुक्त नाहीत; सर्वोच्च न्यायालय\nराज्यसभा खासदारांनीही ‘लोकसभा’ लढवावी मंत्रिमंडळ बैठकीत पंतप्रधान मोदींचा संदेश\n3 अंश तापमान वाढल्यास हिमालयावर संकट\nचालक क्रिकेट मॅच पाहत असल्यानेच रेल्वेदुर्घटना\nअनंत अंबानी व राधिका मर्चेंटच्या प्री-वेडिंग सोहळ्यातील बॉलीवूड कलाकारांचे स्टनिंग लूक(Bollywood Actors’ Stunning Looks at Anant Ambani and Radhika Merchant’s Pre-Wedding Ceremony)\nआजपासून भारत विरुद्ध इंग्लंड तिसरी कसोटी (India vs England 3rd Test from today)\nशंभू सीमेवर शेतकऱ्यांचा निषेध मोर्चा (पंजाब-हरियाणा) Farmers protest march at Shambhu border (Punjab-Haryana)\nई पेपर ऐप डाउनलोड करा\nअनंत अंबानी व राधिका मर्चेंटच्या प्री-वेडिंग सोहळ्यातील बॉलीवूड कलाकारांचे स्टनिंग लूक(Bollywood Actors’ Stunning Looks at Anant Ambani and Radhika Merchant’s Pre-Wedding Ceremony) युएईत मंदिर, जगाला सद्भावना संदेश(UAE temple, message of goodwill to the world) आजपासून भारत विरुद्ध इंग्लंड तिसरी कसोटी (India vs England 3rd Test from today) शंभू सीमेवर शेतकऱ्यांचा निषेध मोर्चा (पंजाब-हरियाणा) Farmers protest march at Shambhu border (Punjab-Haryana)", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00764.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "http://www.diliptiwari.com/2018/04/blog-post_29.html", "date_download": "2024-03-05T00:17:51Z", "digest": "sha1:OAFS26VAUDNXKFM5PATNWMPNFTLIWJD7", "length": 16959, "nlines": 330, "source_domain": "www.diliptiwari.com", "title": "Dilip Tiwari: काश्मिरमधील विवाहितांची दुसरी बाजू - हाफ विडो", "raw_content": "\nकाश्मिरमधील विवाहितांची दुसरी बाजू - हाफ विडो\nपुनीत शर्मा यांची नवी कादंबरी\nकठुआमधील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार आणि नंतर निर्घृणपणे केलेल्या खुनाचे प्रकरण सध्या चर्चेत आहे. या घटनेत जम्मू-काश्मिरमधील समाज जिवनाचे काळेकुट्ट प्रतिबिंब उमटले आहे. मुस्लिम-हिंदू समाजातील वर्चस्वाचा वाद, दुसऱ्या समाजाला घाबरवण्यासाठी केलेला गुन्हेगारी कट, गुन्हेगारांना पोलिसांची मदत आणि गुन्हेगारांना संरक्षणासाठी निर्माण केलेले जनमत असे ठळक विषय कठुआ घटनेत समोर येतात. याच पार्श्वभूमीवर जळगावचे लेखक पुनीत शर्मा यांनी 'हाफ विडो' ही काश्मिरात घडणाऱ्या काल्पनिक कथाबिजावर आध��रलेली कादंबरी मला वेगळी वाटते. अर्थात, कठुआ प्रकरण घडण्यापूर्वी ही कादंबरी मी वाचली आहे. पुनीत शर्मा यांची ही दुसरी साहित्यकृती. यापूर्वी त्यांचे 'एनिमी ईन मी' हे स्वयंशोधाचे समुपदेशनात्मक पुस्तक बाजारात आले आहे.\nपुनीत शर्मा यांच्या कादंबरीचे कथाबीज काश्मिर भेटीतील भटकंती, निरीक्षण आणि वास्तव यावर आधारित आहे. भारतीय सैन्यस्थळासमोर पतीच्या शोधासाठी एक महिला बसलेली असते आणि तिच्या हातात 'हाफ विडो' हा फलक असतो. हा फलक कशासाठी या प्रश्नामागील वास्तव जेव्हा जाणून घेण्याचा प्रयत्न करतात तेव्हा कादंबरीचा प्रवास सुरु होतो.\nया ठिकाणी काश्मिरातील शेकडो महिलांचे आयुष्य 'हाफ विडो' या चार शद्बांच्या स्थितीत सामावले आहे, हे अगोदर समजून घ्यावे. सैन्यदलाने संशयावरुन ताब्यात घेतलेला पती जोपर्यंत मृत झाल्याचे स्पष्ट होत नाही तोपर्यंत पत्नी ही 'हाफ विडो' या स्थितीत असते. शोधाचा अनिश्चित कालावधी आणि मानसिक त्रास ती सहन करते. ती स्वतःला विधवाही म्हणू शकत नाही आणि दुसरे लग्न सुध्दा करु शकत नाही. कादंबरीची गुंफण याच समस्येवर आहे.\n'हाफ विडो' ही कहाणी आहे सर्वसाधारण स्थितीतील पत्नी बेनजीर आणि पती आफराज यांची. बेनजीरला नजर अधू होण्याचा आजार आहे. आफराज हा नावाडी आहे. समोर आहे त्या परिस्थितीवर मात करीत दोघेही जगत आहेत. या दरम्यान काश्मिरातील रोजच्या जगण्याचे व ताण तणावाचे प्रसंग आहेत. दहशतवाद्यांचा वावर आहे. सैन्यदलाच्या अधिकाऱ्यांची हजेरी आहे. वेळी अवेळी होणारी संचारबंदी आहे. कादंबरीत धोक्याचे वळण येते ते दहशतवादी फरहाद मलिकच्या प्रवेशाने. हा मलिक आफराजला थोडे जास्त पैसे देऊन दर्गात स्फोटके ठेवण्यासाठी वापरायचा प्रयत्न करतो. त्याच्या या हेतू व कृत्यापासून अनभिज्ञ असलेला आफराज सैन्यदलाच्या तावडीत संशयित म्हणून सापडतो. सैन्यदलातील अधिकारी सिद्धांत, वीरप्रताप व बलदेव ही पात्रेही येतात. सैन्यदलाने आफराजला ताब्यात घेतल्यानंतर त्याचा ठावठिकाणा बेनजीरला लागत नाही. पतीच्या शोधासाठी तिची भटकंती सुरु होते. याचे प्रत्ययकारी वर्णन पुनीत शर्मा यांनी केले आहे. परिस्थितीमुळे दहशतवाद्यांच्या मोहात फसलेल्या आफराजचे काय होणार व बेनजीरचा शोध कधी संपणार या प्रश्नाच्या उत्तरात कादंबरी पुढे सरकत जाते. शेवट हा रंजक आहे. 'सर्जिकल स्ट्राईक' या ���ारवाईचा प्रसंग खुबीने वापरला आहे. कादंबरीतील अनपेक्षित वळण या ठिकाणी आहे.\nपुनीत शर्मा यांचा कादंबरी लेखनाचा हा पहिला प्रयत्न आहे. शर्मा हे स्वतः हिंदी भाषिक असल्याने ओघवत्या व लाघवी शब्दांत लेखन झाले आहे. काश्मिरात स्वातः केलेली भटकंती, तेथील स्थानिकांशी संवाद आणि वाचनातून मिळालेले संदर्भ याचा वास्तवदर्शी उल्लेख लेखनात आहे. हेच कादंबरीचे बलस्थान आहे. त्यामुळे पुनीत शर्मा यांच्या या खऱ्या अर्थाने पहिल्या साहित्यिक अपत्याचे मनःपूर्वक स्वागत करायला हवे.\nया कादंबरी लेखनामागे पुनीत शर्मा यांचा स्वतःचाही दृष्टीकोन आहे. त्यांच्या लेखनातून हा दृष्टीकोन डोकावतो आणि काही प्रश्नही निर्माण करतो. काश्मिरात सैन्यदलाची कारवाई विशेष सशस्त्र कायद्या (AFSPA) नुसार होते. हा कायदा सैन्यदलास विशेष अधिकार देतो. त्यामुळे १०० संशयितांसह एखाद दुसरा निर्दोष नागरिकही त्यात भरडला जातो. काश्मिरचे भारतात सामिल होणे आणि तेथील आजचे प्रश्न या विषय इतर भारतीय फारसे जाणून घेत नाही. काश्मिरी जनतेची आज स्वातंत्र्य (आझादी) हवे अशी मागणी आहे. त्यांना स्वातंत्र्य कशाचे हवे या प्रश्नाचा मागोवा सरकार वा माध्यमे घेत नाहीत, हे सूचवत अशाही स्थितीत तेथे भारतीय सैन्य अनेक अडचणींचा सामना करीत पाय रोवून उभे आहेत, हे शर्मा यांच्या लेखनातून जाणवते.\nकादंबरी ओघवती असली तरी गती घेत नाही. बहुतेक प्रसंगात ती थबकते. बेनजीरच्या आजाराविषयी व नातेवाईकांचे प्रसंग रेंगाळलेले वाटतात. काही वेळा भारतीय सैन्यदलाचे काश्मिरातील वर्तन अन्यायाचे वाटायला लागते. अर्थात, कादंबरीचा शेवट करताना त्यात नाट्यमयता आणण्याचा प्रयत्न उत्तम झाला आहे. बेनजीर ही काश्मिरातील बहुतेक 'हाफ विडो' चे प्रतिनिधीत्त्व करते. संशयावरुन पतीला सैन्यदलाने ताब्यात घेतले आहे आणि त्याच्या जिवंत असण्याची नेमकी माहिती नाही, म्हणून अशा महिला 'हाफ विडो' ठरतात असा नवा विषय पुनीत शर्मा यांच्या कादंबरीतून वाचकांना अनुभवायला मिळतो.\nकादंबरी ... हाफ विडो\nप्रकाशन ... प्रशांत पब्लिकेशन, जळगाव\n(टीप - 'हाफ विडो' नावाचा एक चित्रपट सुध्दा मागील वर्षी प्रेक्षकांच्या भेटीला आला. त्यात अनिवासी भारतीय दाम्पत्याला काश्मिरात संशयावरुन झालेला त्रास दाखवला आहे. पतीच्या शोधाची ती कहाणी आहे. शिर्षक आणि कथाबीज योगायोगाने ��ारखे आहे)\nजळगाव पीपल्स सहकारी बँक\nविधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00765.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://igmedias.com/sighting-of-calves-with-veera-tigress-in-tadoba/", "date_download": "2024-03-05T01:19:54Z", "digest": "sha1:RJNIQ6TMMVOYSHSRBVS2C23G4G5APZRK", "length": 6928, "nlines": 59, "source_domain": "igmedias.com", "title": "ताडोबात ‘विरा’ वाघिणीने दिला दोन बछड्यांना जन्म - IG Media", "raw_content": "\nताडोबात ‘विरा’ वाघिणीने दिला दोन बछड्यांना जन्म\nपर्यटकांना विरा वाघिणीसह बछड्यांचे दर्शन\nचंद्रपूर: ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात येणाऱ्या पर्यटकांसाठी एक आनंदाची बाब असून चिमूर तालुक्यातील पळसगाव बफर झोन अंतर्गत बेलारा गोंडमोहाळी-पळसगाव जंगलात पर्यटकांना भुरळ घालणाऱ्या विरा नामक वाघिणीने दोन बछड्यांना जन्म दिला आहे. त्यामुळे ताडोबात आता वाघांचे कुटुंब चांगलेच फुलू लागल्याची चर्चा परिसरातील नागरिक व पर्यटकांमध्ये सुरू झाली आहे.\nताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात सध्या वाघांची संख्या १८० असल्याची माहिती येथील गाईड देतात. बेलारा गोंडमोहाळी-पळसगाव जंगलात वाघांचा सतत संचार असतो. याच जंगलात विरा नावाची वाघीण संचार करत असल्याचे अनेक पर्यटकांनी पाहिले. पर्यटकांना नेहमी दर्शन देणारी ही विरा वाघीण झुनाबाई आणि कंमकाझरी यांची कन्या असल्याचे सांगितले जाते. विराने नुकताच दोन बछड्यांना जन्म दिला. झायलो नामक रूबाबदार वाघ त्या बछड्यांचा पिता असल्याची माहिती सूत्राने दिली. दोन बछड्यांचा जन्म झाला असल्याचे शुभसंकेत आहेत.\nविरा वाघीण नेहमी गोंडमोहाळी-पळसगाव परिसरात वावरायची. पळसगाव पर्यटन क्षेत्रात येणाऱ्या पर्यटकांना ही वाघीण आपल्या दीड ते दोन महिन्यांच्या दोन बछड्यांसह दर्शन देत आहे. विरा वाघिणीचा एक बछडा तिच्या पाठीवर बसून मस्त खेळत आहे. तर एक दिमाखात समोर बघत आहे. आनंदाची बाब म्हणजे तिचा बछडा एक मादी आणि एक नर असल्याचे माहिती आहे. ही वंशवेल मागील सहा वर्षांतील असल्याचे समजते. व्याघ्र संवर्धनाच्या अनुषंगाने ही बाबही महत्त्वाची मानली जात आहे. चंद्रपूर जिल्हा आता खऱ्या अर्थाने वाघांचे माहेरघर झाले.\nखा. बाळू धानोरकर अनंतात विलीन\nस्मरणशक्ती वाढविण्यासाठी मनसेने दिली प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना ‘शंखपुष्पी’ भेट\nओबीसींच्या मागण्या सरकारकडून मान्य\nखासगीकरण, कंत्राटीकरणाविरोधात शुक्रवारी चंद्रपुरात ज���आक्रोश मोर्चा\nओबीसी व विदर्भवादी डॉ. अशोक जीवतोडे यांच्यासाठी भाजप हा सर्वोत्तम पक्ष – देवेंद्र फडणवीस\nहिवरा गावात नि:शुल्क आरोग्य तपासणी व मोफत औषधोपचार शिबीर संपन्न\nवाघाच्या हल्ल्यात शेतकर्‍ याचा मृत्यू\nभारतीय कापूस महामंडळाने चंद्रपुरातील खरेदी केंद्राला वगळले\nसर्व नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा💐💐\nसर्व नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा💐💐\nहिवरा गावात नि:शुल्क आरोग्य तपासणी व मोफत औषधोपचार शिबीर संपन्न\nवाघाच्या हल्ल्यात शेतकर्‍ याचा मृत्यू\nभारतीय कापूस महामंडळाने चंद्रपुरातील खरेदी केंद्राला वगळले\nसर्व नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा💐💐\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00765.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://krushimarathi.com/tag/panjabrao-dakh-news/", "date_download": "2024-03-05T01:39:08Z", "digest": "sha1:ORRRYXWTEYX5F2Q6LQ7RZLLJQXPIE5WD", "length": 3499, "nlines": 55, "source_domain": "krushimarathi.com", "title": "panjabrao dakh news Archives - Krushimarathi.com", "raw_content": "\nपंजाबरावांचा नवीन हवामान अंदाज : ‘या’ 8 जिल्ह्यांमध्ये बरसणार अवकाळी पाऊस, वाचा सविस्तर\nपंजाबरावांचा मोठा दावा, ‘या’ जिल्ह्यात 28 फेब्रुवारी पर्यंत सुरू राहणार अवकाळी पाऊस, वाचा सविस्तर\nयंदा मान्सूनच आगमन केव्हा होणार 2024 खरीप हंगामातील पेरणी केव्हा पूर्ण होणार 2024 खरीप हंगामातील पेरणी केव्हा पूर्ण होणार \nपंजाबरावांचा नवीन हवामान अंदाज : ‘या’ तारखेपासून महाराष्ट्रात पुन्हा अवकाळी पाऊस सुरू होणार \n उद्यापासून ‘या’ तारखेपर्यंत हवामान कोरडे राहणार, पण पुन्हा अवकाळी येणार, केव्हा सुरु होणार पाऊस \nमहाराष्ट्रात गारपीट, पंजाबरावांचा हवामान अंदाज तंतोतंत खरा ठरला आता पुढील काही दिवसांच हवामान कसे राहणार आता पुढील काही दिवसांच हवामान कसे राहणार \nपंजाबराव डख : ‘या’ तारखेपासून महाराष्ट्रात अवकाळी पावसाला सुरुवात होणार, काही भागात गारपीट, वाचा सविस्तर\n2024 चा मान्सून कसा असेल एल निनो बाबत काय म्हटले पंजाबराव डख \nमहाराष्ट्रातील सर्व 36 जिल्ह्यांमध्ये फेब्रुवारी महिन्यात कस राहणार हवामान, थंडीचा जोर कायम राहणार की अवकाळी बरसणार \n25 जानेवारी ते 4 फेब्रुवारी दरम्यान कस राहणार महाराष्ट्रातील हवामान पंजाबरावांनी दिली मोठी माहिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00765.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.eaststar-machinery.com/blister-packaging-machines", "date_download": "2024-03-05T01:29:28Z", "digest": "sha1:2YTDCFZCZAR3R5JXQW73XXZPIYXYCGVH", "length": 14187, "nlines": 131, "source_domain": "mr.eaststar-machinery.com", "title": "चायना ब्लिस्टर पॅकेजिंग मशीन पुरवठादार, उत्पादक आणि कारखाना - ईस्टस्टार", "raw_content": "\nमऊ दरवाजा पडदा मशीन\nपीई प्लास्टिक शीट मशीन\nकार चटई उत्पादन लाइन\nपीएलए डिग्रेडेबल प्लास्टिक शीट मशीन\nमुख्यपृष्ठ > उत्पादने > ब्लिस्टर पॅकेजिंग मशीन्स\nमऊ दरवाजा पडदा मशीन\nपीई प्लास्टिक शीट मशीन\nकार चटई उत्पादन लाइन\nपीएलए डिग्रेडेबल प्लास्टिक शीट मशीन\nपीईटी प्लास्टिक शीट एक्सट्रूजन मशीन\nEVA शीट बोर्ड मशीन\nABS शीट एक्सट्रुजन लाइन\nABS शीट बोर्ड मशीन\nचीन ब्लिस्टर पॅकेजिंग मशीन्स उत्पादक, पुरवठादार, कारखाना\nईस्टस्टारला त्यांची शेवटची-विक्री होणारी ब्लिस्टर पॅकेजिंग मशीन घाऊक किमतीत ऑफर करण्यात अभिमान वाटतो. एक विश्वासू पुरवठादार म्हणून, ते टॉप-ऑफ-द-लाइन उपकरणे प्रदान करतात जे विविध उद्योगांच्या मागण्या पूर्ण करतात. ही प्रगत मशीन्स ब्लिस्टर पॅकेजिंग प्रक्रिया सुव्यवस्थित करण्यासाठी, कार्यक्षमता आणि अचूकता सुनिश्चित करण्यासाठी इंजिनिअर केलेली आहेत. ईस्टस्टारच्या उच्च-गुणवत्तेच्या आणि शोधलेल्या ब्लिस्टर पॅकेजिंग मशीन्ससह, तुम्हाला केवळ उत्कृष्ट तंत्रज्ञानच मिळत नाही तर तुमच्या पॅकेजिंग गरजांसाठी किफायतशीर उपायांचाही आनंद घेता येतो. उद्योगातील अग्रगण्य नाव Eaststar सह तुमची पॅकेजिंग ऑपरेशन्स वाढवा.\nपीव्हीसी शीट ब्लिस्टर मशीन\nईस्टस्टार, उद्योगातील अग्रगण्य पुरवठादार, उच्च-गुणवत्तेची पीव्हीसी शीट ब्लिस्टर मशीन प्रदान करण्यात माहिर आहे. पॉलिव्हिनाईल क्लोराईड (PVC) शीट वापरून ब्लिस्टर पॅकेजिंगच्या निर्मितीमध्ये अचूकतेसाठी या मशीन्स डिझाइन केल्या आहेत. ईस्टस्टार तुमचा पुरवठादार म्हणून, तुम्ही कार्यक्षम आणि अचूक उत्पादन सुनिश्चित करण्यासाठी अत्याधुनिक वैशिष्ट्ये आणि घटकांनी सुसज्ज असलेल्या प्रगत यंत्रसामग्रीची अपेक्षा करू शकता.\nपीएस शीट ब्लिस्टर मशीन\nईस्टस्टार हे उद्योगातील एक प्रमुख पुरवठादार म्हणून उभे आहे, जे टॉप-ऑफ-द-लाइन पीएस शीट ब्लिस्टर मशीन्स ऑफर करते. आमच्या पीएस शीट ब्लिस्टर मशीन्स उच्च-गुणवत्तेचे ब्लिस्टर पॅकेजिंग सुलभतेने आणि कार्यक्षमतेने तयार करण्यासाठी डिझाइन केल्या आहेत, ज्यामुळे ते व्यवसायांसाठी एक अमूल्य संपत्ती बनतात. शीर्ष-स्तरीय पॅकेजिंग सोल्यूशन्सची आवश्यकता. अत्याधुनिक यंत्रसामग्रीसाठी ईस्टस्टारवर विश्वास ठेवा जी तुमची उत्पादने अचूक आणि काळजीने पॅकेज केलेली आहेत याची खात्री करा.\nपीएस ब्लिस्टर पॅकेजिंग शीट उत्पादन लाइन\nईस्टस्टार ही चीनमधील एक विश्वासार्ह उत्पादक आहे जी पीएस ब्लिस्टर पॅकेजिंग शीट उत्पादन लाइनच्या उत्पादनात माहिर आहे. उद्योगातील अनेक वर्षांच्या अनुभवासह, Dongfang Star ने उत्कृष्ट PS ब्लिस्टर पॅकेजिंग शीट तयार करण्यासाठी उच्च-गुणवत्तेची आणि विश्वासार्ह उत्पादन लाइन वितरीत करण्यासाठी नावलौकिक मिळवला आहे. त्यांची उत्पादने पॅकेजिंग उद्योगात मोठ्या प्रमाणावर वापरली जातात आणि त्यांची कार्यक्षमता, टिकाऊपणा आणि किफायतशीरतेसाठी ओळखली जातात. तुम्हाला विश्वासार्ह आणि कार्यक्षम PS ब्लिस्टर पॅकेजिंग शीट उत्पादन लाइनची आवश्यकता असल्यास, डोंगफांग स्टार हा एक उत्कृष्ट पर्याय आहे.\nपीएस ब्लिस्टर पॅकेजिंग शीट मशीन\nईस्टस्टार, चीनमधील एक विश्वासार्ह उत्पादक, उच्च-गुणवत्तेची PS ब्लिस्टर पॅकेजिंग शीट मशीन तयार करण्यात तज्ञ आहे. Dongfang Star मधील PS ब्लिस्टर पॅकेजिंग शीट मशीन विविध उद्योगांमध्ये मोठ्या प्रमाणावर वापरल्या जातात आणि त्यांच्या अचूकता, अचूकता आणि टिकाऊपणासाठी ओळखल्या जातात. म्हणून, जर तुम्ही उच्च-गुणवत्तेचे PS ब्लिस्टर पॅकेजिंग शीट मशीन शोधत असाल, तर ईस्टस्टारचा विचार करा - तुम्ही निराश होणार नाही\nपीएस ब्लिस्टर पॅकेजिंग शीट एक्सट्रूजन मशीन\nईस्टस्टार, चीनमधील एक प्रतिष्ठित उत्पादक, विविध उद्योगांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी डिझाइन केलेले अत्याधुनिक PS ब्लिस्टर पॅकेजिंग शीट एक्सट्रूजन मशीन ऑफर करते. या मशीन्समध्ये एक विशेष डिझाइन आहे जे त्यांना उच्च-गुणवत्तेची PS ब्लिस्टर पॅकेजिंग शीट्स अचूकता आणि कार्यक्षमतेसह तयार करण्यास अनुमती देते.\nपीपी शीट ब्लिस्टर मशीन\nईस्टस्टार, उद्योगातील एक प्रतिष्ठित पुरवठादार, टॉप-ऑफ-द-लाइन पीपी शीट ब्लिस्टर मशीन प्रदान करण्यात माहिर आहे. पॉलीप्रॉपिलीन (PP) शीट्सपासून बनवलेल्या ब्लिस्टर पॅकेजिंगचे कार्यक्षम उत्पादन सुनिश्चित करून त्यांची यंत्रे अचूकता आणि कौशल्याने तयार केली जातात. ईस्टस्टार तुमचा पुरवठादार म्हणून, तुम्ही विश्वासार्ह आणि उच्च-गुणवत्तेची ब्लिस्टर पॅकेजिंग मशिनरी वितरीत करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेवर विश्वास ठेवू शकता.\nचायना ब्लिस्टर पॅकेजिंग मशीन्स ईस्टस्टार कारखान्यातील एक प्रकारची उत्पादने आहे. चीनमधील अग्रगण्य उत्पादक आणि पुरवठादारांपैकी एक म्हणून, आपण इच्छित असल्यास आम्ही किंमत सूची प्रदान करतो. आमचा कारखाना उच्च दर्जाची ऑफर करतो ब्लिस्टर पॅकेजिंग मशीन्स. तुम्‍ही तुमच्‍या कल्पनेनुसार आमची उत्‍पादने सानुकूलित करू शकता. तुमच्‍या विश्‍वासार्ह दीर्घकालीन व्‍यवसाय भागीदार होण्‍यासाठी आम्‍ही प्रामाणिकपणे उत्सुक आहोत\nमऊ दरवाजा पडदा मशीन\nपीई प्लास्टिक शीट मशीन\nकार चटई उत्पादन लाइन\nपीएलए डिग्रेडेबल प्लास्टिक शीट मशीन\nAdd: शेडोंग रोडचे वेस्ट एंड, बेगुआन इंडस्ट्रियल पार्क, जिओझोउ सिटी, किंगदाओ सिटी, शेंडोंग प्रांत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00765.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE:Infobox_settlement/permi2km2", "date_download": "2024-03-05T01:10:26Z", "digest": "sha1:U3VHKHCZ6P44PMEOLY4ZVS4SKVOBAOZA", "length": 5513, "nlines": 113, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "साचा:Infobox settlement/permi2km2 - विकिपीडिया", "raw_content": "\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nसाचा दस्तावेजीकरण[बघा] [संपादन] [इतिहास] [पर्ज करा]\nया साच्याचा थेट वापर अपेक्षित नाही.\nवरील दस्तावेजीकरण हे साचा:Infobox settlement/permi2km2/doc पासून आंतरविन्यासित आहेत. (संपादन | इतिहास)\nसंपादक हे या साच्याच्या धूळपाटी (तयार करा | प्रतिबिंब) व चाचणी (तयार करा) पानात प्रयोग करुन बघु शकतात.\nकृपया वर्ग हे /doc उपपानावर टाकावेत. या साच्याची उपपाने बघा.\nया पानातील शेवटचा बदल १५ डिसेंबर २०१७ रोजी १९:०४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00765.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/krida/sachin-tendulkar-big-statement-about-virat-kohli-future-after-kohli-informs-bcci-taking-break-from-ind-vs-sa-t20-and-odi-svs-99-4073946/", "date_download": "2024-03-05T01:55:40Z", "digest": "sha1:IGAX6AI65TSFBXH5L3SMTNN35YGJQ7EU", "length": 24327, "nlines": 325, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Sachin Tendulkar Big Statement About Virat Kohli Future after Kohli Informs BCCI Taking Break From IND vs SA T20 and ODI", "raw_content": "\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nविराट कोहलीच्या क्रिकेटमधील भ��िष्याबाबत सचिन तेंडुलकरचं महत्त्वाचं विधान; म्हणाला, “त्याचा प्रवास थांबला..”\nSachin Tendulkar On Virat Kohli Future: विराट कोहली १० डिसेंबरपासून सुरु होणाऱ्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेआधी पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटमधून ब्रेक घेणार असल्याचे समजत आहे.\nWritten by सिद्धी शिंदे\nसचिन तेंडुलकरने विराट कोहलीचं मनसोक्त कौतुक करत महत्त्वाचं विधान केलं आहे (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)\nSachin Tendulkar On Virat Kohli’s Future: विराट कोहलीचे विश्वचषक विजेतेपद जिंकण्याचे स्वप्न नुकत्याच संपलेल्या २०२३ च्या हंगामात अपूर्ण राहिले असले तरी किंग कोहलीने जगभरातील क्रिकेट प्रेमींच्या मनात आपले स्थान पक्के केले आहे. भारताच्या माजी कर्णधाराने क्रिकेटचा देव अशी ओळख असलेल्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचे अनेक रेकॉर्ड्स तोडले. कोहलीने टूर्नामेंटचा शेवट तब्बल ७६५ धावांसह केला, आणि अशा प्रकारे विश्वचषकाच्या एकाच आवृत्तीत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम केला. यापूर्वी २००३ च्या विश्वचषकात सचिन तेंडुलकरने ६०३ धावा केल्या होत्या. याशिवाय तेंडुलकरच्या ४९ शतकांचा विक्रम सुद्धा कोहलीने आपल्या नावे केला. यानंतर सचिन तेंडुलकरने सुद्धा आपल्या जुन्या सहकाऱ्याचं मनसोक्त कौतुक केलं. सचिनने आता एका मुलाखतीत बोलताना विराट कोहलीच्या क्रिकेटमधील भविष्याविषयी भाष्य केलं आहे.\nतेंडुलकरने ESPNCricinfo सह बोलताना म्हणाला की, “विराटला भारताकडून खेळण्याआधीही मी पाहिले आहे. मी त्याला मोठं होताना पाहिले आहे, आणि मग तोच खेळाडू देशासाठी अशा अद्भुत गोष्टी साध्य करतो हे पाहून मला खूप आनंद झाला आहे. आणि मला खात्री आहे त्याचा प्रवास थांबला नाहीये. त्याच्या मनात अजून बरंच क्रिकेट (प्रेम) शिल्लक आहे आणि त्याने अजून खूप धावा करणं शिल्लक आहे. धावांची भूक आणि देशासाठी आणखी काही साध्य करण्याची इच्छा त्याच्यात कायम टिकून राहावी. हा विक्रम भारताकडेच कायम आहे याचा मला आनंद आहे. धावांचा विक्रम भारताचा आहे असे मी नेहमी म्हणत आलो आहे आणि अजूनही तेच म्हणेन.”\nकसोटी क्रिकेटसाठी दृढनिश्चय आवश्यक रोहित शर्माच्या वक्तव्याचे गावस्करांकडून समर्थन\nVirat Kohli : ‘…तो आयपीएलही खेळणार नाही’, किंग कोहलीबद्दल सुनील गावसकरांचं मोठं वक्तव्य\nअननुभवी मधल्या फळीची कसोटी भारत इंग्लंड तिसरा सामना आजपासून; सर्फराज, जुरेलच्या पदार्पणाची शक्यता\nजसप्रीत बुमराहची ‘त्या’ ऐतिहासिक कामगिरीनंतर पहिली प्रतिक्रिया; सणसणीत उत्तर देत टीकाकारांना लावली चपराक\nहे ही वाचा<< “त्या लोकांची दूरदृष्टी..”, सुनील गावसकरांची ‘सचिन’साठी खास पोस्ट; तेंडुलकरची ‘कमेंट’ गुगली ठरली लक्षवेधी\nदरम्यान, तेंडुलकरने विश्वचषकाच्या वेळी सुद्धा विराट कोहलीची एक खास आठवण शेअर करत त्याचे अभिनंदन केले होते. कोहली जेव्हा पहिल्यांदा ड्रेसिंग रूममध्ये आला होता तेव्हा बाकीच्या खेळाडूंनी गमतीत त्याला माझा आशीर्वाद घेण्यासाठी पाया पडायला सांगितले होते. विराट बरोबर मी ड्रेसिंग रूम शेअर केली आहे आणि त्याची नवी प्रगती अभिमानास्पद आहे असेही तेंडुलकरने म्हटले होते.\nदुसरीकडे, विराट कोहली १० डिसेंबरपासून सुरु होणाऱ्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेआधी पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटमधून ब्रेक घेणार असल्याचे समजत आहे. विराट कोहलीने बीसीसीआयला याबाबत कळवले असल्याचे वृत्त इंडियन एक्सस्प्रेसने दिले आहे.\nमराठीतील सर्व क्रीडा, वर्ल्डकप २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.\nIND vs SA: ना सूर्या ना हार्दिक; दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर टी-२० कर्णधारपदासाठी BCCI करणार ‘या’ खेळाडूची मनधरणी\nरिवा'ज रिवेंजरिवा'ज रिवेंज (भाग-१) …….पुसेगावातून सात अठ्ठावन्नला साताऱ्याला जाणय्रा गाडीची खूप जण वाट पाहत होते. त्या सगळ्यांमध्ये अशी एक व्यक्ती होती. जी फक्त वाट बघत नव्हती तर डोळे मिटून बस लवकर येण्यासाठी …\nधोनीला आकाश अंबानीने शिकवलं दांडिया खेळायला, मग थाला अन् ब्राव्होची जोरदार जुगलबंदी, व्हिडीओ पाहिलात का\nमहेंद्रसिंह धोनी लवकरच नव्या भूमिकेत, एका ओळीच्या फेसबूक पोस्टमुळे चर्चेला उधाण\nविदर्भाचे प्रतिआक्रमण; २६१ धावांची आघाडी, राठोड, वाडकरच्या जबाबदार खेळी\nRanji Trophy 2024: शार्दूल ठाकूरच्या अष्टपैलू कामगिरीमुळे मुंबई अंतिम फेरीत; तामिळनाडूवर डावानं विजय\nNZ vs AUS Test : नॅथन लायनने गोलंदाजीसह फलंदाजीतही रचला इतिहास, ‘हा’ पराक्रम करणारा जगातील पहिलाच खेळाडू\nIPL 2024 मधून ‘हे’ मुख्य खेळाडू पडले बाहेर; कोणत्या क्रिकेटपटूंना मिळणार संधी, जाणून घ्या\nPHOTOS : फक्त राजकारणातच नव्हे तर शमी ते ध्रुव जुरेलपर्यंत यूपीची ‘ही’ मुलं क्रिकेटच्या खेळपट्टीवरही आहेत सुपरहिट\nPHOTO : इशान किशन चो���ीच्या प्रकरणात सापडला होता रंगेहात, रोहित शर्माने सांगितला किस्सा\nवेगवान गोलंदाजांना स्वतंत्रपणे करारबद्ध करण्यामागचे कारण काय\nमोबाईल फोन बॅटरीचा स्फोट होऊन बालकाचा मृत्यू…. \nमहायुतीत दबावतंत्राला जोर; शिवसेनेचा २२ तर राष्ट्रवादीचा १६ जागांवर दावा, भाजपची आठवडाभरात बैठक\nसभागृहातील लाचखोरीसाठी लोकप्रतिनिधींना संरक्षण नाही; ऐतिहासिक निर्णय, झारखंड मुक्ती मोर्चा निकाल रद्दबातल\n‘मोदी का परिवार’ने प्रत्युत्तर; लालूप्रसाद यादव यांच्या टीकेनंतर भाजप आक्रमक\nसंसदेत सोप्या प्रश्नावर नारायण राणेंचा गोंधळ, दिलं भलतंच उत्तर ‘तो’ व्हिडीओ शेअर करत अंजली दमानिया म्हणाल्या, “नुसती दादागिरी…”\n“महाराष्ट्रात जे झालं, ते काश्मीरमध्ये होऊ नये”, सुप्रिया सुळेंचा जम्मू-काश्मीरबाबत मोदी सरकारला सवाल; म्हणाल्या, “एवढं तर करूच शकता तुम्ही\n“…तर मनोज जरांगेंचे ओबीसी समाजावर उपकार होतील”, छगन भुजबळांचं वक्तव्य, नेमकं काय म्हणाले\nKrishna Janmabhoomi : औरंगजेबानेच तोडलं होतं मथुरेतील केशवदेव मंदिर, कृष्ण जन्मभूमीप्रकरणी ASI चा मोठा खुलासा\nविश्लेषण : पंडित नेहरू आणि इंदिरा गांधी भारतीयांना कमी लेखत होते पंतप्रधान मोदींनी नेमकं कोणत्या भाषणांचा उल्लेख केला\nIND vs ENG : दुसऱ्या कसोटीनंतर इंग्लंडचा आख्खा संघ भारत सोडून दुबईत दाखल\nकार अपघातात पत्नीचा मृत्यू, पतीने स्वतः विरोधात दाखल केला गुन्हा; कुठे घडली घटना\nफटाका फॅक्टरीला आग लागून सहा जणांचा मृत्यू, ५० पेक्षा जास्त लोक होरपळले, मदत आणि बचावकार्यात आगीचा अडथळा\nरोज रात्री १२ ला किंवा नंतर झोपत असाल तर तुमचं शरीर कसं बदलतं पाहा; वजन व कोलेस्ट्रॉलवर होणारा परिणाम व उपाय\nMaharashtra News : “महायुतीचा १५५ कोटींचा मोबाईल घोटाळा”, काँग्रेसचा मोठा आरोप\nरणजी करंडक क्रिकेट स्पर्धा: मुंबईपुढे तमिळनाडूची शरणागती\nविदर्भाचे प्रतिआक्रमण; २६१ धावांची आघाडी, राठोड, वाडकरच्या जबाबदार खेळी\nभारतीय टेबल टेनिस संघ प्रथमच ऑलिम्पिकसाठी पात्र\nमहेंद्रसिंह धोनी लवकरच नव्या भूमिकेत, एका ओळीच्या फेसबूक पोस्टमुळे चर्चेला उधाण\nRanji Trophy 2024: शार्दूल ठाकूरच्या अष्टपैलू कामगिरीमुळे मुंबई अंतिम फेरीत; तामिळनाडूवर डावानं विजय\nIPL 2024: पॅट कमिन्स सनरायझर्स हैदराबादचा नवा कर्णधार\nराजस्थानचा सलामीचा फलंदाज रोहित शर्माचं निधन; ४० व्या व���्षी घेतला अखेरचा श्वास\nRanji Trophy 2024 : शार्दुल ठाकूरची कमाल वनडे स्टाइलने झळकावले प्रथम श्रेणी क्रिकेटमधील पहिले शतक\nVIDEO : ‘या’ खेळाडूच्या डोक्याला कारकिर्दीत १३व्यांदा लागला चेंडू, रिटायर्ड हर्ट होऊन पॅव्हेलियनमध्ये परतला\nIPL 2024 : गुजरात टायटन्ससाठी वाईट बातमी ३.६ कोटींना खरेदी केलेल्या ‘या’ खेळाडूचा झाला अपघात\nरणजी करंडक क्रिकेट स्पर्धा: मुंबईपुढे तमिळनाडूची शरणागती\nविदर्भाचे प्रतिआक्रमण; २६१ धावांची आघाडी, राठोड, वाडकरच्या जबाबदार खेळी\nभारतीय टेबल टेनिस संघ प्रथमच ऑलिम्पिकसाठी पात्र\nमहेंद्रसिंह धोनी लवकरच नव्या भूमिकेत, एका ओळीच्या फेसबूक पोस्टमुळे चर्चेला उधाण\nRanji Trophy 2024: शार्दूल ठाकूरच्या अष्टपैलू कामगिरीमुळे मुंबई अंतिम फेरीत; तामिळनाडूवर डावानं विजय\nIPL 2024: पॅट कमिन्स सनरायझर्स हैदराबादचा नवा कर्णधार\nतुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का\nफोटो गॅलरीवेब स्टोरीजटॉप न्यूज\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00765.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/lokrang/", "date_download": "2024-03-05T00:50:53Z", "digest": "sha1:J6OWAXHF3TVCG5ORJ6ESYQUI2SJ5IJ73", "length": 17573, "nlines": 326, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Digital Lokrang Suppliment, Weekly Marathi Magazine", "raw_content": "\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\n‘डेटा’ग्रस्त समाज.. : समाजभानाचं हरपणं..\nकुणी काय करावं आणि काय करू नये हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे, पण सार्वजनिक ठिकाणी आपल्या वर्तनामुळे इतरांना त्रास…\nआठवणींचा सराफा : बरंच काही आणि कॉफी..\nकॉफी हाऊस आमचा जीव की प्राण होतं. तेव्हा एसटीडी, पीसीओचा काळ होता. अन् सगळयांच्या घरी सहसा फोन नसायचे. एनएसडीतून मित्रांशी…\nआम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : प्रयोगांच्या अमर्यादित शक्यता..\nमहाराष्ट्राच्या पश्चिम प्रदेशातील डोंगरांमध्ये, दऱ्या-खोऱ्यांत, घनदाट जंगलांमध्ये काही आदिवासी समूहांचं अस्तित्व आहे. त्यांच्याशी झालेल्या संभाषणामधून निसर्ग, मानव आणि परमेश्वर यांच्या…\nभरजरी इतिहास आणि गतवैभवाची शाल पांघरून बसलेल्या मराठी समुदायाला उत्सवाभिमान प्रगटीकरणाची संधी याही आठवडयात आहेच.\nआम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : दृष्टिकोनातला बदलकार..\nमाहितीपट, डॉक्युमेण्ट्रीची तयारी करताना बऱ्याच वेळेला अशा शांततेला सामोरं जावं लागतं. कदाचित डॉक्युमेण्ट्री या माध्यमातील व्यावसायिक जोखीम. त्यामुळे एखाद्या विषयाचा…\nआवाज वाढव डीजे तुला..\nभारतीय वाहन उद्योगाची नियामक संस्था असलेल्या ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडियाने (एआरएआय) रस्ते सुरक्षेच्या दृष्टिकोनातून याबाबत केंद्र सरकारला इलेक्ट्रिक वाहनांच्या…\nभारतीय राजस्व सेवेत कार्यरत असणाऱ्या संग्राम गायकवाड यांची ‘मनसमझावन’ ही दुसरी कादंबरी. ‘आटपाट देशातल्या गोष्टी’ या त्यांच्या पहिल्या कादंबरीनंतर आलेली…\nपडसाद : आजच्या वातावरणात गरजेचा लेख\n‘लोकरंग’(१८ फेब्रुवारी) मध्ये मिलिंद बोकील यांचा ‘दुबळया लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी’ हा लेख प्रसिद्ध झाला होता. त्यावरील निवडक प्रतिक्रिया..\nलोकशाही राज्यपद्धती नागरिकांना बलवान करण्याऐवजी विकलांग का करत आहे तिचे इतक्या सहजासहजी अपहरण का होते तिचे इतक्या सहजासहजी अपहरण का होते.. लिहिता लेखक आणि सामाजिक अभ्यासक…\nआम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : निसर्ग टिपताना..\nपर्यावरणाच्या डॉक्युमेण्ट्रीज्चा थरार खूप मोठा आहे. तुम्ही एखादी गोष्ट ठरवता, पण निसर्ग तुमच्या डॉक्युमेण्ट्रीचा खरा पटकथाकार असतो. तो तुमच्या पदरात…\nआठवणींचा सराफा : ‘अर्धसत्य’ गेम\nअमिताभ बच्चननेही नैसर्गिकरित्या एक पोलीस ऑफिसर साकारला होता; पण ‘अर्धसत्य’ आला अन् ओम पुरींचा अभिनय पाहून वाटलं, आपण खरोखच पोलीस…\nस्त्रियांच्या स्वप्नपंखांना बळ देणारं चरित्र\nएकोणिसाव्या-विसाव्या शतकांत पुरोगामी महाराष्ट्राच्या जडणघडणीला हातभार लावणारे अनेक लोकनेते होते, स्वातंत्र्ययोद्धे होते, सुधारक होते तशा सामान्य मध्यमवर्गीय घरातल्या अनेक स्त्रियाही…\nमोबाईल फोन बॅटरीचा स्फोट होऊन बालकाचा मृत्यू…. \nमहायुतीत दबावतंत्राला जोर; शिवसेनेचा २२ तर राष्ट्रवादीचा १६ जागांवर दावा, भाजपची आठवडाभरात बैठक\nसभागृहातील लाचखोरीसाठी लोकप्रतिनिधींना संरक्षण नाही; ऐतिहासिक निर्णय, झारखंड मुक्ती मोर्चा निकाल रद्दबातल\n‘मोदी का परिवार’ने प्रत्युत्तर; लालूप्रसाद यादव यांच्या टीकेनंतर भाजप आक्रमक\nनड्डाही लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात\nउन्हाळ्यामध्ये घरातील उष्णता कमी करण्यासाठी ‘ही’ झाडे आहेत उत्तम पर्याय.\nPedicure At Home: पार्लरसारखं घरच्या घरी करा पेडिक्युअर; फक्त ‘या’ पाच स्टेप्स करा फॉलो\nkitchen Jugaad: पालेभाज्यांवर एकदा कंगवा फिरवा; परिणाम जाणून व्हाल अवाक्…\nलोकमानस: ‘उपभोगशून्य वाढ’ हे चलनवाढीला आमंत्रण\nपहिली बाजू: घरकुलाचे स्वप्न पूर्ण करण्याचा निर्धार\nसंविधानभान: समाजवाद म्हणजे काय\nउलटा चष्मा: कशाला हवी रिहाना\nचतु:सूत्र: पक्षांतरबंदीचा ‘गाढव’ कायदा\nसंसदेत सोप्या प्रश्नावर नारायण राणेंचा गोंधळ, दिलं भलतंच उत्तर ‘तो’ व्हिडीओ शेअर करत अंजली दमानिया म्हणाल्या, “नुसती दादागिरी…”\n“महाराष्ट्रात जे झालं, ते काश्मीरमध्ये होऊ नये”, सुप्रिया सुळेंचा जम्मू-काश्मीरबाबत मोदी सरकारला सवाल; म्हणाल्या, “एवढं तर करूच शकता तुम्ही\n“…तर मनोज जरांगेंचे ओबीसी समाजावर उपकार होतील”, छगन भुजबळांचं वक्तव्य, नेमकं काय म्हणाले\nKrishna Janmabhoomi : औरंगजेबानेच तोडलं होतं मथुरेतील केशवदेव मंदिर, कृष्ण जन्मभूमीप्रकरणी ASI चा मोठा खुलासा\nविश्लेषण : पंडित नेहरू आणि इंदिरा गांधी भारतीयांना कमी लेखत होते पंतप्रधान मोदींनी नेमकं कोणत्या भाषणांचा उल्लेख केला\nIND vs ENG : दुसऱ्या कसोटीनंतर इंग्लंडचा आख्खा संघ भारत सोडून दुबईत दाखल\nकार अपघातात पत्नीचा मृत्यू, पतीने स्वतः विरोधात दाखल केला गुन्हा; कुठे घडली घटना\nफटाका फॅक्टरीला आग लागून सहा जणांचा मृत्यू, ५० पेक्षा जास्त लोक होरपळले, मदत आणि बचावकार्यात आगीचा अडथळा\nरोज रात्री १२ ला किंवा नंतर झोपत असाल तर तुमचं शरीर कसं बदलतं पाहा; वजन व कोलेस्ट्रॉलवर होणारा परिणाम व उपाय\nMaharashtra News : “महायुतीचा १५५ कोटींचा मोबाईल घोटाळा”, काँग्रेसचा मोठा आरोप\nतुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का\nफोटो गॅलरीवेब स्टोरीजटॉप न्यूज\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00765.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://kukufm.com/episode/chapter-3-313", "date_download": "2024-03-05T02:04:53Z", "digest": "sha1:E5PJLOI32IPSMIOY6HKNXCB775GMWQKG", "length": 2094, "nlines": 59, "source_domain": "kukufm.com", "title": "Vasana | Chapter 3 in मराठी | KUKU FM", "raw_content": "\nशरीरसुख उपभोगण्यात मग्न झालेले ते दोघे, नकळत एका अमानवी शक्तीच्या जाळ्यात अडकतात..आणि मग सुरु होतो मृत्यूतांडव. वासनेच्या या भयंकर खेळात पुढे काय होते त्या अमानवी शक्तीचा पराजय होतो की विजय त्या अमानवी शक्तीचा पराजय होतो की विजय\nशरीरसुख उपभोगण्यात मग्न झालेले ते दोघे, नकळत एका अमानवी शक्तीच्या जाळ्यात अडकतात..आणि मग सुरु होतो मृत्यूतांडव. वासनेच्या या भयंकर खेळात पुढे काय होते त्या अमानवी शक्तीचा पराजय होतो की विजय त्या अमानवी शक्तीचा पराजय होतो की विजय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00766.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://mahametronews.com/publication-of-work-report-of-shri-shivshambhu-charitable-trust-at-the-hands-of-chhatrapati-sambhaji-raje-appreciate-the-work-done/", "date_download": "2024-03-05T02:23:21Z", "digest": "sha1:UQNBPKXSBIRBZX4JGWYT44VZ6GMKYREO", "length": 19772, "nlines": 279, "source_domain": "mahametronews.com", "title": "छत्रपती संभाजीराजेंच्या हस्ते श्री शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्टच्या कार्यअहवालाचे प्रकाशन; कार्याचे केले कौतुक! - MahaMetroNews Best News Website in Pune", "raw_content": "\nमहा मेट्रो न्युज पत्रकार\nछत्रपती संभाजीराजेंच्या हस्ते श्री शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्टच्या कार्यअहवालाचे प्रकाशन; कार्याचे केले कौतुक\nछत्रपती संभाजीराजेंच्या हस्ते श्री शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्टच्या कार्यअहवालाचे प्रकाशन; कार्याचे केले कौतुक\nपुणे | काल दि 4 जानेवारी रोजी नवीन वर्षाचे औचित्य साधत ट्रस्टचे मार्गदर्शक असलेले तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज माआदरणीय खासदार छत्रपती संभाजी महाराज यांना श्री शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्टचा लेखाजोखा वार्षिक अहवाल सादर करून व्ही व्हीआय पी गेस्ट हाऊस पुणे येथे कोविडचे सावट असताना मोजक्या पदाधिकाऱ्यांच्या सोबत शिवशंभू ट्रस्टचे संस्थापक/अध्यक्ष शिवश्री भूषण सुर्वे, सोनाली जाधव, अमित कुचेकर, राहुल भोसले याच्या उपस्थितीमध्ये अहवालाचे प्रकाशन करण्यात आले. तसेच महाराजांना आजपर्यंत केलेल्या निस्वार्थ कार्याबद्दल माहिती दिली.\nरक्तदान क्षेत्रात श्री शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्ट आपल्या नांवा प्रमाणे काम करत आहे असं छत्रपती संभाजी महाराज म्हणाले त्याचप्रमाणेमहाराजांनी ट्रस्टच्या कामच कौतुक केलं आणि महाराजांना ट्रस्ट सामाजिक क्षेत्रात नक्कीच भरिव कार्य करेल असा शब्द दिला.\nत्याच बरोबर ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी एक खंत सुद्दा महाराजांसमोर व्यक्त केली की प्रामाणिक पणे काम करत असताना ट्रस्टच्यापदाधिकाऱ्यांना तसेच ब्लड बँक आणि रक्तदान शिबिरांमध्ये राजकीय किंवा राजकारणी या व्यक्ती किंवा पक्ष काही प्रमाणात दबावआणण्याचा प्रयत्न होत आहे असे महाराजांच्या निदर्शनास आणून दिल्यास यावर महाराजांचं उत्तर एक चेतना देणार होत..” मी कशासाठी आहे कधी पण काही अडचण आली तर मला कॉल करा मी आपल्या सोबत कायम आहे” अशी थाप दिली. तुम्ही रक्तदानाची जी युवकांची चळवळ उभी केली आहे आणि मार्गदर्शक म्हणून मी नेहमी तुमच्या सोबत असू असेहीयावेळी महाराजांनी आवर्जून सांगितले. भविष्यात नक्कीच श्री शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्ट एक रक्तदानाच्या नवा पायंडा निर्माण करेल यात शंका नाही.\nमहाराजांसोबतच अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा राजेंद्रजी कोंढरे साहेब, मराठा महासंघाचे तसेच आमचे मार्गदर्शक मस्कर सर, भिगवण कमिटी, छावाचे तसेच मराठाक्रांती मोर्चाचे धनंजय जाधव, सोमनाथ लांबोरे, राजेश गर्जे यांच्याही हस्ते यावेळी अहवालाचे प्रकाशन करण्यात आले. सर्वानी ट्रस्टचेआणि ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांचे मनापासून कौतुकही केले.\nTags: chattrapati sambhaji raje, shri shivshambhu charitable trust, छत्रपती संभाजीराजे, शिवश्री भूषण सुर्वे, श्री शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्ट, श्री शिवशंभू ट्रस्ट\nPrevious शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या कामाचे दिल्ली दरबारी शरद पवारांच्या दालनात कौतुक\nNext ब्रेकिंग न्यूज: महाराष्ट्रामध्ये उद्या रात्रीपासून कठोर निर्बंध लागू\nतारीख ठरली; मराठा आरक्षणासाठी २० फेब्रुवारीला विशेष अधिवेशन\nखा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त ज्युपिटर हॉस्पिटलमधे लहान बच्चुंच्या हृदय शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन\nयळकोट यळकोट जय मल्हार करत मुख्यमंत्र्यांच्या, पाटलांच्या अन् चिवटेंच्या नावानं जेजुरीत चांगभलं \nमुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीने वर्षभरात केले विक्रमी वाटप; रुग्णांनी केले कौतुक\nभिगवणमधील मंगलदृष्टी सोसायटीच्या बिल्डरकडून फ्लॅट धारकांची फसवुक झाल्याने नागरिकांनी हैराण; प्राथमिक सुविधा नसल्याने नागरिकांची प्रांत-तहसीलदारांकडे धाव\nआरोग्य कर्मचाऱ्यांची बिन-पगारी फुल अधिकारी, ही संकल्पना राबवणारी पुणे जिल्हा परिषदेची उत्तुंग कामगिरी; आरोग्यमंत्र्यांचे दुर्लक्ष\nFM Radio सुरू करण्यासाठी खालील त्रिकोणी बटन क्लिक करा\nआरोग्य मंत्री राजेशजी टोपे साहेब यांचे कोरोनाला घाबरू नये याची ही सूंदर अशी चित्रफीत: जरूर बघा\nमहा मेट्रो न्युज फेसबुक पेज\nतारीख ठरली; मराठा आरक्षणासाठी २० फेब्रुवारीला विशेष अधिवेशन\nखा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त ज्युपिटर हॉस्पिटलमधे लहान बच्चुंच्या हृदय शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन\nयळकोट यळकोट जय मल्हार करत मुख्यमंत्र्यांच्या, पाटलांच्या अन् चिवटेंच्या नावानं जेजुरीत चांगभलं \nमुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीने वर्षभरात केले विक्रमी वाटप; रुग्णांनी केले कौतुक\nभिगवणमधील मंगलदृष्टी सोसायटीच्या बिल्डरकडून फ्लॅट धारकांची फसवुक झाल्याने नागरिकांनी हैराण; प्राथमिक सुविधा नसल्याने नागरिकांची प्रांत-तहसीलदारांकडे धाव\nतारीख ठरली; मराठा आरक्षणासाठी २० फेब्रुवारीला विशेष अधिवेशन\nशिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे सध्या होम क्वारंटाईन; वाचा सविस्तरपणे\nशालेय शिक्षण मंत्री मा बच्चू कडू यांनी दत्तक घेतली चंपाकली हत्तीण\nमुख्यमंत्री पेयजल योजनेचा रणगावमध्ये शुभारंभ; वाचा सविस्तर\nस्त्री ही या दुनियेच्या श्रुष्टीची निर्माती; लेख\nतारीख ठरली; मराठा आरक्षणासाठी २० फेब्रुवारीला विशेष अधिवेशन\nखा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त ज्युपिटर हॉस्पिटलमधे लहान बच्चुंच्या हृदय शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन\nयळकोट यळकोट जय मल्हार करत मुख्यमंत्र्यांच्या, पाटलांच्या अन् चिवटेंच्या नावानं जेजुरीत चांगभलं \nमुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीने वर्षभरात केले विक्रमी वाटप; रुग्णांनी केले कौतुक\nभिगवणमधील मंगलदृष्टी सोसायटीच्या बिल्डरकडून फ्लॅट धारकांची फसवुक झाल्याने नागरिकांनी हैराण; प्राथमिक सुविधा नसल्याने नागरिकांची प्रांत-तहसीलदारांकडे धाव\nविशेष सूचना : • महा मेट्रो न्युज मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील , लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून महा मेट्रो न्युज चे संपादक , प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही . महा मेट्रो न्युज मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात . बातमी , लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता महा मेट्रो न्युज तपासून पाहू शकत नाही . बातमी , लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार महा मेट्रो न्युज नसून संबंधित वार्ताहर , लेखक किंवा जाहिरातदारच आहे . वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले , वादविवाद , प्रकरणे पुणे न्यायालयांतर्गतच चालवले जातील . अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.\nerror: या पोर्टल वरील सर्व बातम्या, लेख, फोटो यांचे सर्व हक्क संपादकांकडे असून, परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00766.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://bharatlive.news/ar-271/", "date_download": "2024-03-05T00:45:17Z", "digest": "sha1:43TXDRADCTYMSWYI556YTSA63U7X7XEU", "length": 23312, "nlines": 157, "source_domain": "bharatlive.news", "title": "तामिळनाडूत मुसळधार पाऊस; शाळा महाविद्यालये बंद - Latest Marathi News Jalgaon | Nashik | Pune | Mumbai - भारत लाईव्ह न्यूज मीडिया", "raw_content": "\nतामिळनाडूत मुसळधार पाऊस; शाळा महाविद्यालये बंद\nतामिळनाडूत मुसळधार पाऊस; शाळा महाविद्यालये बंद\nतामिळनाडूत मुसळधार पाऊस; शाळा महाविद्यालये बंद\nपुढारी ऑनलाईन डेस्क: तामिळनाडूतील अनेक जिल्ह्यांना पावसाचे झोडपले आहे. अनेक ठिकाणी मुसळदार ते अतिमुसळधार पाऊस सुरू आहे. पावसाच्या पार्श्वभूमीवर तामिळनाडूतील तंजोर, तिरुवरूर, अरियालूर, मायिलादुथुराई, विल्लुपुरम, कुड्डालोर आणि पाँडिचेरी/कारियाक्कल यासह विविध जिल्ह्यांतील शाळा आणि महाविद्यालये बंद करण्यात आल्या आहेत. या संदर्भातील वृत्त एएनआयने दिले आहे. (Tamil Nadu Rain)\nभारतीय हवामान विभागाने (IMD) सोमवारी (दि.१३) तमिळनाडू आणि पुद्दुचेरीसाठी १३ आणि १४ नोव्हेंबरसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. यानुसार तमिळनाडूत जोरदार पाऊस सुरू आहे. आज १४ नोव्हेंबर रोजी तमिळनाडूतील चेंगलपट्टू, कांचीपुरम, विल्लुपुरम, कुड्डालोर आणि पुद्दुचेरीसह अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिवृष्टीचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवला आहे. (Tamil Nadu Rain)\nदक्षिण पूर्व बंगालच्या खाडीमध्ये चक्रीय स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असून, तमिळनाडूत जोरदार पाऊस सुरू असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. तसेच तमिळनाडूच्या किनारी जिल्ह्यांमध्ये 115.6 ते 204.4 मिमी पावसाची नोंद होण्याची शक्यता आहे, असे देखील हवामान विभागाने म्हटले आहे. (Tamil Nadu Rain)\n🌧️तमिलनाडु, पुडुचेरी और कराईकल के तटीय और डेल्टा जिलों में दर्ज की गई भारी वर्षा\n💦जिला नागपट्टिनम के वेलंकन्नी और नागपट्टिनम में 17 सेमी व 15 सेमी, कराईकल में 14 सेमी, जिला तिरुवरुर के नन्निलम में 12 सेमी और जिला कुड्डालोर में 12 सेमी वर्षा दर्ज की गई\nबंगालच्या उपसागरावरील कमी दाबाचे क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे तामिळनाडूच्या रामनाथपुरम जिल्ह्यातील किनारी भागात मासेमारीवर दोन दिवस बंदी घालण्यात आली आहे. असेही वृत्त एएनआयने दिले आहे.\nAmazon layoffs | ॲमेझॉनमध्ये नोकरकपात सुरूच, गेम्स डिव्हिजनमधील ‘इतक्या’ जणांना नारळ\nPune News : अजित पवारांची गोविंदबागेकडे पाठ; पदाधिकाऱ्यांचा शरद पवारांवर शुभेच्छांचा वर्षाव\nThe post तामिळनाडूत मुसळधार पाऊस; शाळा महाविद्यालये बंद appeared first on पुढारी.\nपुढारी ऑनलाईन डेस्क: तामिळनाडूतील अनेक जिल्ह्यांना पा��साचे झोडपले आहे. अनेक ठिकाणी मुसळदार ते अतिमुसळधार पाऊस सुरू आहे. पावसाच्या पार्श्वभूमीवर तामिळनाडूतील तंजोर, तिरुवरूर, अरियालूर, मायिलादुथुराई, विल्लुपुरम, कुड्डालोर आणि पाँडिचेरी/कारियाक्कल यासह विविध जिल्ह्यांतील शाळा आणि महाविद्यालये बंद करण्यात आल्या आहेत. या संदर्भातील वृत्त एएनआयने दिले आहे. (Tamil Nadu Rain) भारतीय हवामान विभागाने (IMD) सोमवारी (दि.१३) तमिळनाडू आणि …\nThe post तामिळनाडूत मुसळधार पाऊस; शाळा महाविद्यालये बंद appeared first on पुढारी.\nनवले पूल परिसरात अपघातांची मालिका : टँकरची आठ वाहनांना धडक\nउद्धव देवालये बंदिस्त ठेवून मद्यालये उघडत होते, बावनकुळेंची खोचक पोस्ट\nबेरोजगाराच्या मुद्यांचा राजकीय खून झालाय का\nHoroscope Today : जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल\nओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर डॉ तायवाडे फडणवीसांच्या भेटीला\n‘२० जानेवारीपर्यत ५४ लाख प्रमाणपत्र द्या नाहीतर..’ जरांगे पाटलांचा सरकारला इशारा\nनड्डा यांनी राज्यसभेचा राजीनामा दिला, लोकसभा निवडणूक लढवणार\nनागपूर : भरधाव ट्रकने इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनीला चिरडले\nटंचाई निवारणासाठी तारळी धरणातून पाणी द्या : सांगलीच्या आमदारांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन\nअमित शहा यांची आज सभा; संपूर्ण शहर भाजपमय, सांस्कृतिक मैदान सज्ज\n कॅफेत जेवल्यानंतर माऊथ फ्रेशनर्स घेतलेल्या पाच जणांना रक्ताच्या उलट्या, हरियाणातील घटना\nपब्लिक से बोल आज विशेष\nभारत लाईव्ह न्यूज मीडिया प्रगतिशील विचारधारेने प्रेरित व संचालित स्वतंत्र बातमी माहिती प्रसारक समूह आहे. आम्ही आमच्या माध्यमाने जगभरातील प्रमुख महत्वाच्या बातम्या घडामोडी , बदल , नवीन विकास योजना , शासकीय , प्रशासकीय , सामाजिक व गुन्हेगारी तसेच संपादकीय व विविध लेखकांच्या द्वारे लिखित बातम्या अग्रलेख विशेष माहिती आणि मथळे आमच्या माध्यमाने ईंग्रजी तसेच मराठी भाषेतून आमच्या वाचकांना उपलब्द करून देतो.\n दुसर्‍या घरोब्यासाठी पत्नीचा गळा आवळून दरीत फेकले\nअनेकवेळा नवरा-बायकोतील विसंवादाला प्रेमाचा त्रिकोण कारणीभूत असतो. त्याचे किंवा तिचे बाहेर कुठेतरी मधुर संबंध निर्माण झालेले असतात आणि हे मधुर …\n कसा बनला मायानगरीचा पहिला डॉन\nमुंबईमध्ये अनेक माफिया डॉन उदयास आले. पण, एकाने मुंबईच्या अंडरवर्ल्डला सर्वात आधी प्रकाश झोतात आणले; शिवा��� अंडरवर्ल्ड आणि बॉलीवूड यांच्या …\n चोरच जेव्हा न्यायाधीश बनतो\nतो एक अट्टल चोर होता. देशभरात त्याच्या नावावर चोरीचे शेकडो गुन्हे दाखल झालेले होते. आठ राज्यांतील पोलिस या चोराच्या मागावर …\nगुन्हेगारांची मानसिकता; भयावह पातळीचा राग\nगुन्हा जेव्हा घडतो तेव्हा प्रचंड राग हा गुन्हेगाराच्या मनात आलेला असतो. रागाचा हा भर अत्युच्च पातळीवर पोहोचलेला असतो\nराजकीय वादाची ठिणगी; भूखंड वादाचा वणवा\nकल्याण पूर्वचे भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटाचे कल्याण शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर उल्हासनगरच्या हिललाईन पोलिस ठाण्यातच गोळीबार …\nगेल्या वर्षी 21 डिसेंबर रोजी रोमानियाच्या लिजंड एअरलाईन्सचे दुबईतून उड्डाण केलेले एक विमान फ्रान्सच्या व्हॅट्री विमानतळावर जवळपास तीन दिवस रोखून …\nMahashivratri 2024: महाराष्ट्रात आहेत ही ५ ज्योतिर्लिंग, यांच्याबद्दल तुम्हाला माहीत आहे का\nTravel Tips: भगवान शिवाच्या १२ ज्योतिर्लिंगांपैकी काही प्रसिद्ध ज्योतिर्लिंग महाराष्ट्रात आहेत. महाशिवरानिमित्त महाराष्ट्रातील ५ प्रसिद्ध ज्योतिर्लिंगांविषयी जाणून घेऊया.\nRelationship : चांगल्या जोडीदारामध्ये हवे हे 5 गुण\nजीवनाच्या प्रवासात प्रत्येक वळणावर आपल्या सोबत एक व्यक्ति असणे गरजेचे असते. जो तुम्हाला नेहमी साथ देईल. जीवनात तुम्ही जेव्हा कठीण …\nWomen Day 2024: कधी आणि का साजरा केला जातो आंतरराष्ट्रीय महिला दिवस जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व\nInternational Women Day 2024: आंतरराष्ट्रीय महिला दिन कधी आहे, आपण तो का साजरा करतो, त्याचा इतिहास आणि महत्त्व याबाबत येथे …\nजळगाव जिल्हा परिषदेतील मोठा गौडबंगाल…हजारो बेरोजगारांना डावलून मर्जीतील कंत्राटदारांना कामे वाटप : भारत लाईव्ह न्यूज मीडिया \nजळगाव : धनवीरसिंग ठाकूर , जळगाव जिल्हा परिषदेचा गेला कित्येक महिन्यापासून सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांचे काम वाटप समितीची बैठक गाजवत असून …\n#LatestNews #MarathiNews #Politics : भाजपची उमरगा तालुका कार्यकारिणी अखेर जाहीर \nउमरगा प्रतिनिधी उमरगा तालुका भारतीय जनता पार्टीची नूतन कार्यकारिणी व विविध आघाड्यांच्या अध्यक्षांची निवड शनिवारी (दि. २३) तालुकाध्यक्ष शहाजी पाटील …\n नागपुरमधून २८ डिसेंबरला लोकसभेचं रणशिंग फुंकणार\nनागपूर; पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या स्थापना दिनाचे औचित्य साधत येत्या २८ डिसेंबर रोजी नागपुरमध्ये काँग्रेस पक्षाची महारॅली आयोजित …\nमोदी है तो मुमकिन है, देशात २०३० पर्यंत २०० एअरपोर्ट, २०४७ पर्यंत ४५०० ‘वंदे भारत’ असतील”: ज्योतिरादित्य सिंधिया : भारत …\nमुंबई : विशेष वृत्त, भारतीय केबिनेट मधील तरुण नेतृत्व ज्योतिरादित्य सिंधिया ह्यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखती मध्ये भारतीय नेतृत्वाची धुरा …\nकाँग्रेसच्या मद्यसम्राट कडून २०० कोटी रोख सापडली …अजूनही पैसे मोजणी सुरु : धीरज साहू : भारत लाईव्ह न्यूज मीडिया \nमुंबई : धनवीरसिंग ठाकूर , एकी कडे नुकत्याच निवडणुका पार पडल्या आणि आजच तेलंगाणा राज्यात काँग्रेस ने सत्ता स्थापन केली …\nछत्तीसगडच्या मतमोजणीत कॉंग्रेस-भाजपमध्ये ‘टी-20’ सारखा ‘थरार’\nपुढारी ऑनलाईन डेस्क : छत्तीसगड विधानसभा निवडणूक मतमोजणीस आज सकाळी प्रारंभ झाला आहे. मतमोजणीच्या पहिल्या अडीच तासात क्रिकेट ‘टी-20’ मधील …\nछवी राजावत ह्यांच्या शब्दांतून : राजस्थानातील गावाची महिला सरपंच : अनुभव प्रवास : भारत लाईव्ह न्यूज मीडिया \nमुंबई : नवीन भारतीय युगातील महिला मुली जेथे चंद्रावर पाऊले उमटवीत आहेत तेथेच महिला म्हणून जेव्हा आपण एखाद्या समुदाय , …\nबातम्या विभाग: Select Categoryकरियर शिक्षण विशेषखेळ समाचारगुन्हेगारीजीवनशैलीठळक बातम्यापब्लिक से बोल आज विशेषपर्यटनमनोरंजनमहत्वाची बातमीमहत्वाची बातमीमोठी बातमीराजकारणविदेश बातम्याविशेष बातमीसंपादकीय\nभारत लाईव्ह न्यूज मीडिया :\nआमच्या अधिकृत मराठी भाषिक बातमी संकेतस्थळावर आपले स्वागत आहे. आम्ही भारत लाईव्ह न्यूज मीडिया आणतो जळगाव,नाशिक,पुणे,मुंबई येथील सर्व ठळक महत्वाच्या दैनंदिन घडामोडी तसेच महाराष्ट्र राज्यातील सर्व महत्वाच्या घडामोडी लागलीच आपल्या पर्यंत आपल्या मराठी भाषेतून. भारत लाईव्ह न्यूज मीडिया स्वतंत्र संचालित निष्पक्ष बातमी समूह असून आम्ही आमच्या शोध पत्रकारिता आधारित सामाजिक मुद्दे , शासकीय बाबी तसेच महत्वाच्या लेखन सामग्री आपल्या पर्यंत आमच्या अधिकृत संकेतस्थळ द्वारे पोहोचवितो.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00767.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://bolbhidu.com/possible-to-go-to-space-from-india-too/", "date_download": "2024-03-05T01:15:43Z", "digest": "sha1:LQQH4NTZTMY2LPMACKL7TVE7GUGSCUZZ", "length": 15147, "nlines": 100, "source_domain": "bolbhidu.com", "title": "जेफ बेजोस, एलन मस्कच्या कंपन्या सोडा आता भारतातून सुद्धा स्पेसमध्ये जा��ा येणार आहे", "raw_content": "\n२५०० पेक्षाही अधिक हत्या डाकीणमुळे झाल्या; असा आहे डाकीण प्रथेचा इतिहास..\nकोल्हापुरी चपलेची खरी ओळख म्हणजे, सेनापती कापशी चप्पल\nशिवसेना, राष्ट्रवादीनंतर आता काँग्रेसचा नंबर लागणार \nBol Bhidu - विषय हार्ड\n२५०० पेक्षाही अधिक हत्या डाकीणमुळे झाल्या; असा आहे डाकीण प्रथेचा इतिहास..\nकोल्हापुरी चपलेची खरी ओळख म्हणजे, सेनापती कापशी चप्पल\nशिवसेना, राष्ट्रवादीनंतर आता काँग्रेसचा नंबर लागणार \nजेफ बेजोस, एलन मस्कच्या कंपन्या सोडा आता भारतातून सुद्धा स्पेसमध्ये जाता येणार आहे\n२० जुलै २०२१ रोजी जेफ बेजोस स्वतःच्या ३ सहकाऱ्यांबरोबर ब्लु ओरिजिन स्पेसफ्लाईट मध्ये बसून अंतराळात गेला होता. समुद्रसपाटीपासून तब्बल १०० किमी अंतरावर असलेल्या कारमन लाईनवर १० मिनिटं घालवल्यानंतर ही स्पेसफ्लाईट परत पृथ्वीवर लँड झाली.\nही बातमी जगभरात वाऱ्यासारखी पसरली आणि श्रीमंतांच्या मनात अंतराळात जाण्याचे लाडू फुटायला लागले. कारण ब्लु ओरिजिनच्या स्पेसफ्लाईटने फक्त अंतराळवीरच नाही तर सामान्य माणूस देखील अंतराळात जाऊ शकतो हे दाखवून दिलं. तब्बल १० कोटी रुपये तिकीट असलेल्या स्पेसराईडसाठी जगभरातील श्रीमंतांच्या डोक्यात खिसा खाली करण्याचं स्वप्न पडायला लागलं.\nपण आता त्यापेक्षा कमी पैशात स्पेसमध्ये जाता येणार आणि ते देखील भारतातून.\nभारतातूनच कमी खर्चात स्पेसमध्ये जाणे शक्य होणार आहे. त्यासाठी भारतातील टाटा इन्स्टिट्यूट फॉर फंडामेंटल रिसर्च हैद्राबाद आणि स्पेनची एरोस्पेस कंपनी हालो दोघांच्या माध्यमातून स्पेसमध्ये जाण्यासाठी एक बलून बनवलं जात आहे, ज्यात बसून स्पेसमध्ये जाणे शक्य होणार आहे.\nया बलूनची पहिली टेस्ट मागील आठवड्यातच हैद्राबादमध्ये यशस्वी झालीय.\n७ डिसेंबर २०२२ रोजी सकाळी ७.३० च्या सुमारास हैद्राबाजवळ एक मोठं यान उडत असल्याचं लोकांना दिसलं. यांच्याकडे बघून अनेक जणांचं डोकं गांगरलं. साउथच्या फिल्म्सचे डायरेक्टर जगरलामुदी कृष्ण यांनी त्याचा व्हिडीओ बनवला आणि सोशल मीडियावर शेअर केला. अनेकांनी हा व्हिडीओ पाहिल्यानंतर पृथ्वीवर यूएफओ येत असल्याची चर्चा करू लागले होते.\nथोड्याच वेळात हैद्राबादच्या जवळ असलेल्या मोंगलीगुडी गावातल्या शेतात हे यान कोसळलं आणि लोकांनी बघायला गर्दी केली. तेव्हा टीआयआरएफचे शास्त्रज��ञ तिथे पोहोचले आणि हे काही यूएफओ नसल्याचं स्पष्ट केलं.\nकारण ते यूएफओ वैगरे काही नव्हतं तर तो हेलियमचा एक्सपेरिमेंटल बलून होता. हा बलून हैद्राबादच्या टीआयआरएफने आकाशात सोडला होता. ब्लु ओरिजिन, स्पेस एक्स या कंपन्यांप्रमाणेच स्पेनची हा लो कंपनी देखील लोकांना स्वस्तात अंतराळात नेण्यासाठी हा प्रयोग करत आहे. त्याच प्रयोगाचा भाग म्हणून हा बलून सोडण्यात आला होता.\nयाच बलूनमधून आता अंतराळात जाता येणार आहे.\nजगातील सर्वात उंच पर्वत माउंट एव्हरेस्ट हे ८.८४ किलोमीटर उंच आहे, माउंट एव्हरेस्टपेक्षा उंचावर म्हणजेच साधारणपणे १०-१२ किलोमीटर उंचीवर विमानं उडतात, पण त्याच्यावर उडायचं असल्यास फक्त रॉकेट आणि स्पेसफ्लाईट वापरले जातात. मात्र आता या दोन पर्यायांसोबत आणखी एक तिसरा पर्याय आहे तो म्हणजे हेलियम बलूनचा.\nयाच पर्यायाचा वापर करून हालो आणि टीआयआरएफ स्पेसमध्ये जाण्यावर प्रयोग करत आहे.\nआजी आणि भावी मुख्यमंत्र्यांना हरवणारा माणूस केव्ही रमणा…\nओबीसीनंतर आता भाजपचा आदिवासी मतांवर डोळा..\nयात ६२० किलो वजनाच्या फुग्यामध्ये २.८ लाख घन मीटर हेलियम वायू भरली जाते आणि त्यानंतर ८०० किलो वजनाचा हा बलून अवकाशात सोडला जातो. हा बलून पृथ्वीपासून तब्बल ४० किमी अंतरावर जाऊ शकतो, जेथून पृथ्वीचं गोल रिंगण पाहिलं जाऊ शकतं.\n७ डिसेंबर रोजी करण्यात आलेला प्रयोग यशस्वी झाला आहे, त्यामुळे ३० एप्रिल २०२३ पर्यंत अणुऊर्जा विभाग आणि इस्रोच्या देखरेखीखाली टीआयआरएफ कडून आणखी ९ प्रयोग केले जाणार आहेत. त्यानंतर स्पेनमध्ये देखील असे प्रयोग केले जातील. सगळे प्रयोग यशस्वी झाल्यानंतर २०२५ पासून लोकांचा अंतराळात जाण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.\nया बलूनच्या माध्यमातून वेगवगेळ्या आकाराचे कॅप्सूल आणि स्पेसक्राफ्ट बनवले जाणार आहेत.\nया कॅप्सूलमध्ये एकावेळी ८ जण प्रवास करू शकणार आहेत. हे कॅप्सूल पृथ्वीवरून टेक ऑफ केल्यानंतर ६ तासामध्ये ४० किलोमीटर उंचावर जाईल आणि त्यानंतर पॅराशूटच्या माध्यमातून पृथ्वीवर लँड होईल. हालो कंपनीने दिलेल्या माहितीनुसार २०२९ पर्यंत दरवर्षी ४०० सहलींमध्ये ३,००० जण अंतराळात प्रवास करतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.\nया कॅप्सूलमधून स्पेसटूर करण्यासाठी एका व्यक्तीचं तिकीट साधारणपणे ८० लाख ते १ कोटी ६० लाख रुपयांपर्यंत असेल.\n���्पेसफ्लाईटची सुविधा देणाऱ्या स्पेस एक्सच्या एका तिकीटाची किंमत ४५० कोटी रुपये आहे, ब्लु ओरिजिनच्या एका तिकीटाची किंमत १० कोटी रुपये आहे तर रिचर्ड ब्रॅन्सन यांच्या व्हर्जिन गॅलेटिक्सच्या एका तिकीटाची किंमत ३ कोटी ६७ लाख इतकी आहे. मात्र होलो कंपनीच्या तिकीटाची किंमत इतर कंपन्यांच्या तुलनेत फार स्वस्त असणार आहे. त्यामुळे भारतात स्पेसट्यूरिजम वाढेल असं सांगितलं जातंय.\nजगात मोजक्याच देशांमध्ये हेलियम बलून्स आणि स्पेसक्राफ्ट बनवण्याचं तंत्रज्ञान उपलब्ध आहे. त्यामुळे या स्पेसट्यूरिजममधून भारताला उत्पन्न तर मिळेलच सोबतच भारताची मान देखील जगभरात उंचावेल हे नक्की.\nहे ही वाच भिडू\nकल्पना चावलाच्या पावलावर पाऊल ठेवत भारताची तिसरी लेक अंतराळात सफर करणार….\nइलॉन मस्कच्या स्पेसएक्स प्रमाणे अंतराळ गाजवू शकणारे स्टार्टअप भारतात पण आहेत….\nनासा हळू काम करतीये म्हणून एलन मस्कने स्पेस एक्सची स्थापना केली होती..\nआजी आणि भावी मुख्यमंत्र्यांना हरवणारा माणूस केव्ही रमणा रेड्डी\nनितीश कुमारांचे विधान ‘सेक्स एजुकेशन’ की ‘अश्लीलता’\nभारताने पहिली गगनयान चाचणी यशस्वी पुर्ण केलीये, भारत स्वबळावर माणूस आवकाशात पाठवणार…\nसरकारच्या निर्णया अगोदर मनोज जरांगे यांनी दौरा काढला कारण..\nठाणे लोकसभा मतदारसंघ भाजपला मिळाला तर, भाजपची ताकद किती\nआठ वर्षांनी तुरूंगातून बाहेर आले. पण, आजही माजी आमदार रमेश कदम यांची क्रेझ आहे..\nहे ही वाच भिडू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00767.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.indiatimes.com/photogallery/news/sun-piece-broken-photos-scientists-also-surprised-what-will-be-the-effect-on-the-earth/photoshow/97816466.cms", "date_download": "2024-03-05T02:27:13Z", "digest": "sha1:6BM3DT5XPZ4747L7FJLQ3U7O3E6ZJ4PM", "length": 11237, "nlines": 74, "source_domain": "marathi.indiatimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nपृथ्वीवर मोठं संकट, नासाने शेअर केला असा PHOTO की शास्त्रज्ञांनही हैराण; आता पुढे काय...\nSun Piece Broke Off : नासाने शेअर केलेल्या फोटोंमुळे सध्या पृथ्वीवर मोठं संकट असल्याचं बोललं जात आहे. हे कोणते फोटो आहेत\nसूर्याने पृथ्वीचं टेन्शन वाढवलं...\nजेम्स वेब टेलिस्कोपमधून आलेल्या सूर्याच्या फोटोंमुळे सगळेच हादरले आहे. सूर्याचे हे आश्च��्यकारक फोटो आणि व्हिडिओ पाहून शास्त्रज्ञही हैराण आहेत. पण यातील एका चित्राने जगभरातील अवकाश शास्त्रज्ञांना अस्वस्थ केलं आहे. कारण, त्यांनी पहिल्यांदाच सूर्याचा चक्क एक तुकडा तुटताना पाहिला आहे. हे अविश्वसनीय असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.\nपृथ्वीवर याचा काय परिणाम होणार...\nपहिल्यांदाच सूर्याच्या उत्तर ध्रुवाच्या भागात सूर्य तुटताना दिसला आहे. ही घटना होत असतानाच नासाने तो क्षण कॅमेऱ्यात कैद केला आहे. सूर्याचा हा तुकडा तुटल्याने याचा पृथ्वीवर काय परिणाम होईल याबाबत मोठी चिंता व्यक्त करण्यात येत आहे. हा एखाज्या वादळाचा इशारा आहे का याबाबत मोठी चिंता व्यक्त करण्यात येत आहे. हा एखाज्या वादळाचा इशारा आहे का यावर आता शास्त्रज्ञ शोध घेत असल्याची माहिती आहे.\nपृथ्वीच्या दिशेने सौर वादळ आलं तर...\nखरंतर, वारंवार खगोलीय घटना समोर येत असतात. अशात सूर्याचा तुकडा तुटल्याने मोठ्या संकटाची शक्यता असल्याची चर्चा आहे. अशात जर पृथ्वीच्या दिशेने सौर वादळ आलं तर यामुळे संपूर्ण जीपीएस यंत्रणा ठप्प होईल. पॉवर ग्रिड आणि रेडिओ सिग्नलवरही याचा मोठा परिणाम पाहायला मिळेल. यामुळे पृथ्वीवर काय धोका असेल, याबद्दल अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नसली तरी शास्त्रज्ञ यावर आता अभ्यास करत आहेत.\nहा आहे सूर्याचा पूर्ण फोटो....\nमिळालेल्या माहितीनुसार, हा सूर्याचा पूर्ण फोटो आहे. तुम्ही पाहू शकता उत्तरेकडच्या भागात यामुळे एक ज्वाला पेटल्याची दिसत आहे. जी सूर्याचा एक भाग तुटल्यामुळे ज्वलनशील दिसत आहे.\n​​वायूचा गोळा आहे सूर्य...​\nतुम्हाला माहिती असेल सूर्य हा वायू आणि प्लाझमाचा मोठा गोळा आहे. अमेरिकन स्पेस एजन्सी नासाने दिलेल्या माहितीनुसार, सूर्यामध्ये सर्वाधिक हायड्रोजनचे प्रमाण आहे. म्हणजे सूर्यामध्ये एकूण ९२ टक्के हायड्रोजन आहे.\nसूर्यामध्ये असलेला वायू हा त्याच्या गर्भात गुरुत्वाकर्षण शक्तीचा ज्वालामुखी तयार करतो. ज्यामुळे पृथ्वीपर्यंत उष्णता पोहोचते. सूर्याच्या पृष्ठभागाचे तापमान हे तब्बल २७ दशलक्ष अंश फॅरेनहाइट आहे. म्हणजेच १५ दशलक्ष अंश सेल्सिअस. याचाच अर्थ एक कोटी ५० लाख अंश\nआपली पृथ्वी सूर्यासमोर कशी आहे...\nसूर्य हा आगीचा गोळा आहे आणि हा एक निसर्गाचा अद्भुत चमत्कारच आहे. हायड्रोजन एकत्र होऊन हेलियम बनतं आणि या प्रक्रियेला न्यूक्लिअर फ्युजन म्हणतात. त्यामुळे हा ऊर्जेचा एक ज्वालामुखी आहे, यासमोर आपली पृथ्वी कशी दिसते हे तुम्ही या फोटोमधून पाहू शकता...\nराम मंदिराच्या पहिल्या भव्य प्रवेशद्वाराचे फोटो समोर, अयोध्येत मंदिर उभारणीच्या कामाला वेगपुढची गॅलरी\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nमहाराष्ट्र बातम्या : ऑटो बातम्याव्हायरल बातम्याफोटो गॅलरीआंतरराष्ट्रीय बातम्यासरकारी योजनागुन्हेगारी बातम्यामहाराष्ट्र राजकीय बातम्याकरिअरराष्ट्रीय बातम्यालाईफस्टाईलराशी भविष्यमराठी बातम्या\nमराठी बातम्या : महाराष्ट्र बातम्यामहाराष्ट्रातील ताज्या बातम्याठाणे बातम्यामुंबई बातम्यापुणे बातम्यानाशिक बातम्यानागपूर बातम्याछत्रपती संभाजीनगर बातम्याकोल्हापूर बातम्याअहमदनगर बातम्यानवी मुंबई बातम्या\nक्रीडा : क्रीडा बातम्याक्रिकेट बातम्याविश्व चषक २०२३फुटबॉल\nमनोरंजन : बॉलिवूड बातम्याटीव्ही बातम्यामूव्ही रिव्ह्यूबॉक्स ऑफिस\nलाईफस्टाईल : लाईफस्टाईल बातम्याब्यूटी टिप्सआरोग्य बातम्याप्रेग्नन्सी-पालकत्वरिलेशनशीपफॅशनहोम डेकॉर\nभविष्य : दैनिक राशीभविष्यसाप्ताहिक राशीभविष्यदैनंदिन मराठी पंचांगवाढदिवस राशीभविष्य\nटेक : ताज्या टेक बातम्यामोबाईल रिव्ह्यूटिप्स-ट्रिक्सविज्ञान\nबिझनेस : बिझनेस बातम्याशेअर बाजाररिअल इस्टेट बातम्याव्यवसाय बातम्यापैशाचं झाड\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00767.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtranewsupdate.com/how-to-prevent-hair-loss-with-these-protein-rich-foods/", "date_download": "2024-03-05T01:38:10Z", "digest": "sha1:TG2DWAME5MMOJ2O6AEWG6NHJIH57ZOZ4", "length": 23059, "nlines": 258, "source_domain": "maharashtranewsupdate.com", "title": "Warning: The magic method Vc_Manager::__wakeup() must have public visibility in /home/u328854648/domains/maharashtranewsupdate.com/public_html/wp-content/plugins/js_composer/include/classes/core/class-vc-manager.php on line 203", "raw_content": "खराब केसांच्या दिवसांना अलविदा म्हणा: योग्य आहार तुम्हाला सुंदर, निरोगी केस कसे देऊ शकतो\nमुंबईतील रस्त्यावरील विक्रेत्यांमध्ये होणार लक्षणीय बदल , महापालिका घेणार एक महत्त्वपूर्ण निर्णय \nस्थानिक अर्थव्यवस्थेचे सक्षमीकरण: छोट्या शहरांमध्ये नोकऱ्या निर्माण करण्याचे Mikro Grafeio चे ध्येय (318)\nमहाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांसाठी कडबा कुट्टी मशीन योजना सुरू केली आहे (314)\nया जिल्��्यात आज कोरोनाचा गेला पहिला बळा; High Alert \nमहाराष्ट्राने 75,000 सरकारी नोकऱ्यांची घोषणा केली: (276)\nमुंबईतील रस्त्यावरील विक्रेत्यांमध्ये होणार लक्षणीय बदल , महापालिका घेणार एक महत्त्वपूर्ण निर्णय \nनवीन Samsung Galaxy S24 मालिका आता भारतात प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध आहे. 17 जानेवारी रोजी जगभरात प्रदर्शित होणार आहे.\nग्रामपंचायतीला किती पैसे खर्च करावे लागतात सरकारने त्यांना दिलेल्या पैशाचे त्यांनी काय केले हे कसे शोधायचे\nग्रामपंचायतीला किती पैसे खर्च करावे लागतात सरकारने त्यांना दिलेल्या पैशाचे त्यांनी काय केले हे कसे शोधायचे\nमुंबईच्या वेशीवर रायगड पोलिसांनी धडाकेबाज कारवाई केली, जिथे २१८ कोटी रुपयांचा ड्रग्ज जप्त केला गेला.\nPune News : कोकणमधील लोकांसाठी चांगली बातमी, गणेशोत्सवासाठी तीन स्पेशल रेल्वेची भेट, संपूर्ण वेळापत्रक\nPrime Minister Narendra Modi संसदेत अविश्वास प्रस्तावावरील चर्चेला संबोधित करणार आहेत\nनारायण राणे यांच्यातील शिवसेनेच्या खासदारांवरील टीका\nअजित पवारांनी व्यक्त केली राजकीय रणनीती : बदलण्यात अडचण असतानाही बारामती मतदारसंघातून निवडणूक लढवणार, संगमनेरमध्ये उमेदवारीसाठी प्रोत्साहन\nCRPF मध्ये १० वी पास उमेदवारांसाठी९२१२ पदांची भरतीपगार 21700 ते 69000\nसरकारने अनुदानात वाढ केल्याने महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा\nद. आफ्रिकेविरुद्धची तिसरी टी-२० लढत, टीम इंडियासमोर मालिका बरोबरीचे आव्हान तर प्रोटियाज संघही चिंतेत.\nIND vs SA 3rd T20 : आफ्रिकेत भारतीय गोलंदाजांची वाईट अवस्था, आजचा निर्णायक सामना कसा जिंकणार\nIPL 2024 Auction लवकरच |कोणत्या खेळाडूवर लागणार ज्यास्त लिलाव पाहूया\nAsian Games 2023: पाकिस्तानच्या वर्चस्वाने अफगाणिस्तानला क्रिकेटमध्ये घट्ट स्थान मिळवून दिले\nऑनलाइन व्यापार: विचारे, आणि आय\nअनिल अंबानी या उद्योगपतीला काही आश्चर्यकारक बातमी मिळाली. त्याच्या मालकीची आणखी एक कंपनीही खूप कर्जात बुडाली आहे. समस्या सोडवण्यासाठी कंपनीला तिच्या काही वस्तू विकण्याची परवानगी देण्यात आली होती. कंपनीचे शेअर्सही आता खरेदी-विक्री होत नाहीत.\n📉 IT क्षेत्रात रूजगार संख्या 23% घटलेली: सर्वेक्षण\nनवीन Samsung Galaxy S24 मालिका आता भारतात प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध आहे. 17 जानेवारी रोजी जगभरात प्रदर्शित होणार आहे.\nटेस्ला रोबोटच्या नवीन जनरेशनचे अनावरण.\nकांद्यावरील ४० टक��के निर्यात शुल्काला महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी विरोध केला आहे.\nमहाराष्ट्रामधे ‘हर घर तिरंगा’ मोहीम सुरू झाली\nवजन कमी करण्यासाठी बटाटे चांगले की वाईट\nलाईफस्टाईल खराब केसांच्या दिवसांना अलविदा म्हणा: योग्य आहार तुम्हाला सुंदर, निरोगी केस कसे देऊ शकतो\nखराब केसांच्या दिवसांना अलविदा म्हणा: योग्य आहार तुम्हाला सुंदर, निरोगी केस कसे देऊ शकतो\nकेसांची वाढ ही बर्‍याच लोकांसाठी सामान्य चिंतेची बाब आहे, विशेषत: ज्यांना केस गळणे किंवा पातळ होणे अनुभवले आहे. केसांच्या वाढीस प्रोत्साहन देण्यासाठी अनेक उत्पादने आणि उपचार उपलब्ध आहेत, हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे की निरोगी केस राखण्यासाठी पोषण महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. या ब्लॉगमध्ये, केसांच्या वाढीस मदत करण्यासाठी आपण आपल्या आहारात समाविष्ट करू शकता अशा काही पदार्थांवर आम्ही चर्चा करू.\nअंडी हा प्रथिनांचा उत्कृष्ट स्रोत आहे, जो निरोगी केसांच्या वाढीसाठी आवश्यक आहे. अंड्यातील प्रथिने केस मजबूत करण्यास आणि तुटणे टाळण्यास मदत करते, ज्यामुळे तुमचे केस अधिक भरलेले आणि दाट दिसतात. याव्यतिरिक्त, अंडी बायोटिनमध्ये समृद्ध असतात, एक बी व्हिटॅमिन जे केसांच्या वाढीस प्रोत्साहन देते. बायोटिन बहुतेकदा केसांच्या पूरकांमध्ये आढळते, परंतु ते अन्नाद्वारे सेवन करणे हा पोषक मिळवण्याचा अधिक नैसर्गिक मार्ग आहे. केसांच्या वाढीस मदत करण्यासाठी दररोज किमान दोन अंडी खाण्याचे लक्ष्य ठेवा.\nपालक हा लोहाचा उत्कृष्ट स्रोत आहे, जो निरोगी केसांच्या वाढीसाठी आवश्यक आहे. लोह केसांच्या कूपांमध्ये ऑक्सिजन वाहून नेण्यास मदत करते, जे केसांच्या वाढीस प्रोत्साहन देते आणि केस गळणे प्रतिबंधित करते. पालकामध्ये व्हिटॅमिन ए आणि सी देखील मुबलक प्रमाणात असते, जे टाळूच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे असतात. पालक सॅलड बनवून किंवा स्मूदीमध्ये घालून पालकाचा आहारात समावेश करण्याचा प्रयत्न करा.\nआणि बिया नट आणि बिया हे निरोगी चरबीचे एक उत्तम स्त्रोत आहेत, जे निरोगी केस राखण्यासाठी महत्वाचे आहेत. ते व्हिटॅमिन ई सह जीवनसत्त्वे आणि खनिजे देखील समृद्ध आहेत, जे केसांच्या वाढीस प्रोत्साहन देण्यासाठी ओळखले जाते. याव्यतिरिक्त, नट आणि बियांमध्ये बायोटिन असते, जे केस मजबूत करण्यास आणि तुटणे टाळण्यास मदत करते. तुमच्या आ��ारात समाविष्ट करण्यासाठी काही चांगले पर्याय म्हणजे बदाम, अक्रोड, सूर्यफूल बिया आणि भोपळ्याच्या बिया.\nरताळ्यामध्ये बीटा-कॅरोटीन मुबलक असते, ज्याचे शरीर व्हिटॅमिन ए मध्ये रूपांतरित करते. केसांच्या निरोगी वाढीसाठी व्हिटॅमिन ए आवश्यक आहे, कारण ते सेबम तयार करण्यास मदत करते, जे एक नैसर्गिक तेल आहे जे टाळूला मॉइश्चरायझ करते आणि केस निरोगी ठेवते. याव्यतिरिक्त, रताळे हे अँटिऑक्सिडंट्सचे एक उत्तम स्त्रोत आहेत, जे केसांना नुकसान होण्यापासून वाचवण्यास मदत करतात. रताळे तुमच्या आहारात साईड डिश म्हणून भाजून किंवा रताळे तळून बनवण्याचा प्रयत्न करा.\nएवोकॅडो हे निरोगी चरबीचा उत्कृष्ट स्त्रोत आहे, जे निरोगी केस राखण्यासाठी महत्वाचे आहे. केसांच्या वाढीसाठी आणि टाळूच्या आरोग्यासाठी आवश्यक असलेले बी आणि ई जीवनसत्त्वे देखील त्यात समृद्ध असतात. याव्यतिरिक्त, एवोकॅडोमध्ये बायोटिन असते, जे केस मजबूत करण्यास आणि तुटणे टाळण्यास मदत करते. ग्वाकामोल बनवून किंवा सॅलडमध्ये अॅव्होकॅडो जोडण्याचा प्रयत्न करा.\nशेवटी, या पदार्थांचा आपल्या आहारात समावेश केल्याने केसांची निरोगी वाढ होण्यास आणि केसगळती रोखण्यास मदत होऊ शकते. लक्षात ठेवा, निरोगी केस राखण्यासाठी पोषण हे फक्त एक पैलू आहे, म्हणून केसांची काळजी घेण्याच्या चांगल्या सवयी देखील अवलंबण्याची खात्री करा, जसे की उष्णतेची शैली टाळणे आणि सूर्याच्या नुकसानीपासून आपल्या केसांचे संरक्षण करणे. आपल्या केसांची आतून काळजी घेऊन, आपण इच्छित असलेले मजबूत, निरोगी केस मिळवू शकता.\nजुन्या पेन्शन योजनेचे ताजे अपडेटः देवेंद्र फडणवीस यांची घोषणा\nया जिल्ह्यात आज कोरोनाचा गेला पहिला बळा; High Alert \nमुंबईतील रस्त्यावरील विक्रेत्यांमध्ये होणार लक्षणीय बदल , महापालिका घेणार एक महत्त्वपूर्ण निर्णय \nनवीन Samsung Galaxy S24 मालिका आता भारतात प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध आहे. 17 जानेवारी रोजी जगभरात प्रदर्शित होणार आहे.\nमुंबईतील रस्त्यावरील विक्रेत्यांमध्ये होणार लक्षणीय बदल , महापालिका घेणार एक महत्त्वपूर्ण निर्णय \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00767.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://navswaraj.com/bjp-wins-assembly-election-2023-of-madhya-pradesh-chhattisgarh-rajasthan-congress-gets-success-in-telangana/", "date_download": "2024-03-05T01:08:29Z", "digest": "sha1:HHSNWJRACEQBWNKKNPWW56GF34DQWW24", "length": 13476, "nlines": 157, "source_domain": "navswaraj.com", "title": "Assembly Election 2023 : मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान भाजपने जिंकले - Navswaraj", "raw_content": "\nआम्हाला बातम्या पाठविण्यासाठी येथे क्लिक करा\nसंपादकीय / लेख / ब्लॉग\nमुख्यपृष्ठ महाराष्ट्र देश / विदेश साहित्य-संस्कृती\nHome » Assembly Election 2023 : मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान भाजपने जिंकले\nAssembly Election 2023 : मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान भाजपने जिंकले\nतेलंगणात काँग्रेसचा विजय, दक्षिण भारतातील दुसरे राज्य खात्यात\nNew Delhi | नवी दिल्ली : पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीतील तीन राज्य भाजपने जिंकली आहेत. तेलंगणाच्या माध्यमातून केवळ एकच राज्य काँग्रेसला काबिज करता आले आहे. निवडणुकीच्या निकालानंतर भाजपमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. काँग्रेसच्या सर्वच कार्यालयांमध्ये मात्र शुकशुकाट आहे. (BJP wins Assembly election 2023 of Madhya Pradesh, Chhattisgarh & Rajasthan Congress Gets Success in Telangana)\nमध्य प्रदेशमध्ये 2018 मधील दीड वर्षांचा अपवाद वगळता 2003 पासून दोन दशके भाजपाची सत्ता आहे. त्यापैकी 16 वर्षे शिवराज सिंह चौहान मुख्यमंत्री आहेत. विधानसभा निवडणुकीतही भाजपानेच बाजी मारली आहे. त्यामुळे शिवराजसिंह पुन्हा एकदा मुख्यमंत्री होण्याची शक्यता आहे. शिवराजसिंह यांनी आपल्या कार्यकाळात ‘लाडली बहना योजना’ राबवली. या योजनेअंतर्गत महिलांना आर्थिक मदत करण्यात येते. या योजनेची मध्य प्रदेशमध्ये चांगलीच चर्चा झाली. प्रचारादरम्यान शिवराज यांच्याकडून याच योजनेचा वारंवार उल्लेख केला जात होता. याच योजनेमुळे शिवराज यांची महिलांमध्ये ‘आमचे मामा’ अशी प्रतिमा निर्माण झाली होती.\nचार राज्यांच्या निकालांवरून उत्तर भारत किंवा हिंदी भाषक पट्ट्यात भाजपने आपली पकड कायम ठेवली आहे. कर्नाटकनंतर तेलंगणातील आघाडीमुळे दक्षिण भारतात काँग्रेसचे वर्चस्व वाढले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने चार राज्यांचा निकाल भाजपसाठी निश्चित फायदेशीर ठरणारा आहे. उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, राजस्थान, हरयाणा आदी उत्तर भारतातील राज्यांमध्ये २०० पेक्षा अधिक लोकसभेच्या जागा आहेत. या राज्यांमध्ये भाजपने आपले वर्चस्व कायम राखल्याने आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला त्याचा लाभच होणार आहे.\nकर्नाटकात लोकसभेच्या २८ तर तेलंगणात १७ जागा आहेत. काँग्रेस प्रभावी असलेल्या दक्षिणतील दोन राज्यांमध्ये लोकसभेच्या ४५ जागा आहेत. भाजपचे प्रस्थ असलेल्या हिंदी भाषक पट्ट्यात किंवा उत्तर आणि पश्चिम भारत���त लोकसभेच्या ३००च्या आसपास जागा आहेत. याचाच अर्थ आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला वातावरण अनुकूल झाले आहे.\nरेझिस्टन्स फ्रंटने केली आरएसएसच्या ३० नेत्यांची टार्गेट लिस्ट\nदुबईमधील अल मिन्हाद जिल्हा आता ‘हिंद सिटी’\nबंगालमध्ये तीन महिलांना एक किलोमीटर दंडवताची शिक्षा\nभारतीय सैन्यात मराठीचा पुन्हा डंका\nभाषण करताना नितीन गडकरी यांना पुन्हा भोवळ\nनक्षली हल्ल्यात छत्तीसगडमध्ये ११ जवान शहीद\nIPL Cricket : अकोल्याचे दर्शन नळकांडे, अथर्व तायडे खेळणार\nAkola News : ब्लॉकमुळे अकोल्यावरून जाणाऱ्या अनेक गाड्या रद्द\nTadoba Mahotsav : ‘ड्रिमगर्ल’ म्हणाल्या मथुरेत कृष्ण मंदिराचे स्वप्न लवकरच साकार होणार\n दारू ढोसून तरुणींनी मुलांना झोडले\nAmravati Crime : अवघ्या 100 रुपयाच्या बाटलीसाठी आईलाच संपविले\nNagpur Crime : एनएचएआय चा अधिकारी केंद्रीय गुन्हे अन्वेशन विभागाच्या (सीबीआय) जाळ्यात\nBacchu Kadu : भाजपा सारखा निवडून देणारा पक्ष नाही\nLok Sabha Election 2024 : आनंदराव अडसूळ यांचा राणा दाम्पत्यावर पलटवार\nTadoba Mahotsav : ‘ड्रिमगर्ल’ म्हणाल्या मथुरेत कृष्ण मंदिराचे स्वप्न लवकरच साकार होणार\n दारू ढोसून तरुणींनी मुलांना झोडले\nAmravati Crime : अवघ्या 100 रुपयाच्या बाटलीसाठी आईलाच संपविले\nLatur Nanded Highway : दुर्दैवी घटना; लातूर-नांदेड महामार्गावर कारचा अपघात\nNagpur Crime : एनएचएआय चा अधिकारी केंद्रीय गुन्हे अन्वेशन विभागाच्या (सीबीआय) जाळ्यात\nदेश / विदेश (86)\nपर्यावरण, पर्यटन, वन्यजीव (55)\nChandrapur Health : नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यात चंद्रपूर आदर्श ठरावा\nAmravati अमरावती येथील घटना तरुणाने स्वत:लाच पेटवलं\nSwine flu : ‘स्वाइन फ्लू’मुळे नागपूरकरांची चिंता वाढली, नेमक कारण काय\nMedical College : सर्वोपचार रुग्णालयातील जेवणात आढळल्या अळ्या\nAkola News : डॉ. हेडगेवार रुग्णालय आणि अनुसंधान केंद्रातील किडनी प्रत्यारोपण कार्यशाळा\nअमरावतीचे ईर्विन होणार ८०० खाटांचे नवे रूग्णालय\nTadoba Festival 2024 : विश्वसुंदरींनी दिला व्याघ्र संवर्धनाचा...\nSudhir Mungantiwar : मानवी जीवन, सृष्टीच्या संरक्षणासाठी व्याघ्र...\nWeather Update: हवामान विभागाचा राज्यातील ५ जिल्ह्यांना ऑरेंज...\nWeather Update : पुढील तीन दिवसांत राज्यात ‘या’...\nWeather Updates : विदर्भात पुन्हा पावसाची शक्यता, जाणुन...\nसंपादकीय / लेख / ब्लॉग\nAyodhya Rammandir : पाकिस्तानच्या भाविकाने घेतले...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00767.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://news66daily.com/archives/2151", "date_download": "2024-03-05T00:43:57Z", "digest": "sha1:EWQUA2ED3PEJ3EQXYRJXLZMQJ53UXDAB", "length": 9232, "nlines": 92, "source_domain": "news66daily.com", "title": "वहिनी ने केला दिरासोबत धुमाकूळ - News 66 Daily", "raw_content": "\nवहिनी ने केला दिरासोबत धुमाकूळ\nजवळपास सर्वांच्या आयुष्यात आठवणीत राहणाऱ्या गोष्टींपैकी शाळा किंवा कॉलेज यांच्या आठवणी जास्त असतात. या वेळी आपण आपल्याला पाहिजे तसे वागत असतो. अनेक कार्यक्रम सुध्दा आयोजित केले जातात आणि विविध योजना राबविल्या जातात. वार्षिक स्नेहसंमेलनात तर जवळपास अनेक जणांनी सहभाग नक्की घेतला असेल आणि स्टेजवर जाऊन लोकांची करमणूक केली असेल. आता अनेक कॉलेज असे आहेत जिथली मुलेमुली मिळून रोड शो सुध्दा करतात आणि वाटसरुंचे लक्ष वेधून घेतात.\nभारतात अनेक कार्यक्रम साजरे केले जातात आणि प्रत्येक वेळी नवीन काहीतरी करण्याचा प्रयत्न सर्वजण करत असतात. या अशा प्रयत्नांमुळे आपल्याला अनेक ठिकाणची विविधता पाहायला मिळते. तसेच त्यांच्याकडून प्रोत्साहन घेऊन आपणही असेच नवीन काहीतरी करण्याचा विचार करू लागतो. लग्नकार्यात तसेच कुठे मिरवणूक असेल किंवा असच मज्जा म्हणूनही डान्स केला जातो आणि असे अनेक डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर तुम्हाला पाहायला मिळतील. आजही तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे जो पाहून तुम्हालाही तो डान्स खूप छान वाटेल.\nप्रत्येक व्यक्तीचे बरेच वेगळे वेगळे छंद असतात. कोणाला नाचायला आवडते तर कोणाला गायला तर काहींना फिरायला. सोशल मीडियावर तुम्ही अनेक करमणुकीचे व्हिडिओ बघता आणि त्याबरोबरच आपला वेळ कसा जातो हे समजतही नाही. डान्सचे अनेक व्हिडिओ आज तुम्ही सोशल मीडियावर पाहू शकता आणि असाच एक व्हिडिओ पाहण्यासाठी घेऊन आलो आहे जो इतर व्हिडिओ पेक्षा वेगळा आहे. लग्नसोहळा म्हणलं की सर्वचजण खूप उत्साहात असतात. लग्नांमध्ये दुसऱ्यांपेक्षा नवीन काय करायचे याकडे लक्ष लागले असते.\nमग यामध्ये घरातील बरेचजण सहभागी होतात आणि जर लहान मुलंमुली असतील तर तेही खूप आतुर असतात. यांच्यामुळेच कार्यक्रमाला खूप शोभा येते. सध्याचे लग्नसमारंभ हे खूपच करमणुकीचे असतात. बऱ्याच लग्नांमध्ये अनेक छोटे छोटे कार्यक्रम आयोजित केले जातात. कुठे नवरी किंवा नवरा डान्स करतात तर कुठे नवरा-नवरीसाठी आलेले पाहुणे डान्स करतात तर काहीजण हौस म्हणून बाहेरून डान्स करण्यासाठी सुद्धा बोलवतात.\nयामुळे कार्यक्रमाला अजूनच शोभा येते. आजही तुमच्या मनोरंजनासाठी एक नवीन आणि सुंदर असा व्हिडिओ तुमच्यासाठी इथे घेऊन आलो आहे. हा व्हिडीओ तुम्ही नक्कीच पाहा कारण जर तुम्ही एकदा पाहिले तर हा व्हिडिओ तुम्हाला अजून पाहावा असे वाटेल, एवढा चांगला आहे. हा व्हिडीओ नक्की पाहा आणि नेहमीप्रमाणेच कमेंटमध्ये तुमच्या प्रतिक्रिया सांगायला विसरू नका.\nरस्त्यावर नट्टापट्टा करून मुलीचा डान्स तुम्हाला घायाळ करेल\nगणपतीचे आगमन पाहून अंगावर काटा येईल\nवहिनीने मित्रासोबत केला अफलातून डान्स\nलग्नामध्ये सर्वानीच केला सुंदर डान्स\nगुलाबाचे झाड दोनच दिवसात हिरवेगार होऊन फुलांनी भरून जाईल,फक्त एक रुपयांची ही एक वस्तू गुलाबाच्या झाडाला टाका …\nहे मिश्रण चेहरा एका दिवसात इतका गोरा होईल की सर्वजण पाहताच राहतील,पार्टीला किव्हा कुटेही फिरायला जाण्यापूर्वी एक वेळेस चेहऱ्याला लावा …\nगुलाबाचे झाड दोनच दिवसात हिरवेगार होऊन फुलांनी भरून जाईल,फक्त एक रुपयांची ही एक वस्तू गुलाबाच्या झाडाला टाका …\nभाताची चव चौपट वाढेल, मोकळा भात बनवण्याची सोप्पी पद्धत,तांदूळ शिजवताना त्यात टाका ही एक वस्तू\nबदलून टाकेल तुमचं नशिब.. दूर करणार सर्व समस्या..एक तांब्याभर पाणी.. दूर करणार सर्व समस्या..एक तांब्याभर पाणी.. \nहवं ते सर्व मिळेल‌..15 दिवसात अनुभव घ्याल.पाणी पिताना बोला ‘हे’ 2 शब्द.. \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00767.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://bharatlive.news/ar-182/", "date_download": "2024-03-05T01:12:52Z", "digest": "sha1:6IAGU6F7CCVKMQM3JUWT6C6QXLL357IC", "length": 21806, "nlines": 149, "source_domain": "bharatlive.news", "title": "नागपूर: फटाक्यांच्या आतषबाजीमुळे ४ मुलांसह ११ जण जखमी - Latest Marathi News Jalgaon | Nashik | Pune | Mumbai - भारत लाईव्ह न्यूज मीडिया", "raw_content": "\nनागपूर: फटाक्यांच्या आतषबाजीमुळे ४ मुलांसह ११ जण जखमी\nनागपूर: फटाक्यांच्या आतषबाजीमुळे ४ मुलांसह ११ जण जखमी\nनागपूर: फटाक्यांच्या आतषबाजीमुळे ४ मुलांसह ११ जण जखमी\nनागपूर, पुढारी वृत्तसेवा : उपराजधानीत फटाक्यांच्या आतषबाजीमुळे चार मुलांसह ११ जण जखमी झाले. नागपुरातील मेडिकल शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल रुग्णात ११ वर्षांखालील चार रुग्णांचा समावेश आहे. नागपुरात दिवाळी जल्लोषात साजरी झाली असली तरी अनेक ठिकाणी आग लागल्याच्या घटना घडल्या आहेत.\nहायकोर्टाने रात्री 8 ते 10 दरम्यान फटाके फोडण्याचे निर्बंध घातल्यावरही रात्री उशिर��पर्यंत फटाके, धूम धडाम आवाज, प्रदूषण सुरूच होते. दिवाळीनिमित्त शहरातील सगळ्याच भागात घरोघरी रोषणाई करण्यासह फटाक्यांची आतषबाजीही केली जाते. लक्ष्मी पूजनाच्या निमित्ताने रविवारी शहरात सर्वत्र फटाक्यांची आतषबाजी केली गेली. विश्वचषक क्रिकेट सामन्याचीही या आतषबाजीत भर पडली.\nफटाक्यांमुळे डोळे, शरीरातील इतर भाग, कानाला फटाक्यांच्या इजा झाली. मेडिकल रुग्णालयात आलेल्या काहींना फटाक्यांमुळे भाजून किरकोळ इजाही झाल्या आहेत. उपचार करून त्यापैकी बहुतांश रुग्णांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आल्याची माहिती मेडिकल प्रशासनाने दिली. यासोबतच अनेक खासगी रुग्णालयातही रुग्ण उपचारासाठी दाखल झाले आहेत.\nदरम्यान, उपराजधानीत रविवारी सायंकाळी फटाक्यांच्या आतषबाजीत १७ ठिकाणी आग लागल्याच्या घटना घडल्याची माहिती मनपा अग्निशमन विभागाचे प्रभारी मुख्य अग्निशमन अधिकारी बी. चांदनखेडे यांनी दिली. सुदैवाने कुठली प्राणहानी यात झाली नाही. सर्वाधिक ४ घटना लकडगंज हद्दीत तर त्या खालोखाल प्रत्येकी ३ घटना त्रिमूर्तींनगर, सक्करदरा, गंजीपेठ, नरेंद्रनगर हद्दीत घडल्या आहेत.\nनागपूर: दिवाळीच्या सुट्टीत बाहेरगावी जाताय काळजी घ्या, पोलिसांचे आवाहन\nनागपूर : दिवाळीसाठी गावी जाऊ दिले नाही, बोनस दिला नाही म्हणून ढाबा मालकाची २ नोकरांकडून हत्या\nनागपूर: ग्रा.पं. निवडणुकीत विजय झालेल्या भाजप नेत्याचा खून\nThe post नागपूर: फटाक्यांच्या आतषबाजीमुळे ४ मुलांसह ११ जण जखमी appeared first on पुढारी.\nनागपूर, पुढारी वृत्तसेवा : उपराजधानीत फटाक्यांच्या आतषबाजीमुळे चार मुलांसह ११ जण जखमी झाले. नागपुरातील मेडिकल शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल रुग्णात ११ वर्षांखालील चार रुग्णांचा समावेश आहे. नागपुरात दिवाळी जल्लोषात साजरी झाली असली तरी अनेक ठिकाणी आग लागल्याच्या घटना घडल्या आहेत. हायकोर्टाने रात्री 8 ते 10 दरम्यान फटाके फोडण्याचे निर्बंध घातल्यावरही रात्री उशिरापर्यंत …\nThe post नागपूर: फटाक्यांच्या आतषबाजीमुळे ४ मुलांसह ११ जण जखमी appeared first on पुढारी.\nपनवेल : खारघर वसाहतीमध्ये कोरोनाचा रुग्ण: प्रशासनाचे सतर्कतेचे आवाहन\nPune : भिगवण बसस्थानकाची दयनीय अवस्था\nहवामान बदलाचा पिकांवर परिणाम : डॉ. हिमांशू पाठक यांचे प्रतिपादन\nभर दुपारी रस्त्यावर युवकाला लुटणार��� तिघे जेरबंद\nनागरिकांचे प्रश्न जलदगतीने सोडवा : हसन मुश्रीफ\nमोहम्मद शमी ठरला देवदूत अपघातग्रस्ताला तातडीची मदत\nदीपक, नरेंदरचे आव्हान पहिल्याच फेरीत समाप्त\nड्रीम लँड बिल्डर्सचे प्रमुख पवन भडाना यांची आत्महत्या\nभारताच्या विकासदरामध्ये वाढीचे मुडीज्चे संकेत\nमॉरिशसमध्ये 6 भाविकांचा दुर्घटनेत मृत्यू\nपब्लिक से बोल आज विशेष\nभारत लाईव्ह न्यूज मीडिया प्रगतिशील विचारधारेने प्रेरित व संचालित स्वतंत्र बातमी माहिती प्रसारक समूह आहे. आम्ही आमच्या माध्यमाने जगभरातील प्रमुख महत्वाच्या बातम्या घडामोडी , बदल , नवीन विकास योजना , शासकीय , प्रशासकीय , सामाजिक व गुन्हेगारी तसेच संपादकीय व विविध लेखकांच्या द्वारे लिखित बातम्या अग्रलेख विशेष माहिती आणि मथळे आमच्या माध्यमाने ईंग्रजी तसेच मराठी भाषेतून आमच्या वाचकांना उपलब्द करून देतो.\n दुसर्‍या घरोब्यासाठी पत्नीचा गळा आवळून दरीत फेकले\nअनेकवेळा नवरा-बायकोतील विसंवादाला प्रेमाचा त्रिकोण कारणीभूत असतो. त्याचे किंवा तिचे बाहेर कुठेतरी मधुर संबंध निर्माण झालेले असतात आणि हे मधुर …\n कसा बनला मायानगरीचा पहिला डॉन\nमुंबईमध्ये अनेक माफिया डॉन उदयास आले. पण, एकाने मुंबईच्या अंडरवर्ल्डला सर्वात आधी प्रकाश झोतात आणले; शिवाय अंडरवर्ल्ड आणि बॉलीवूड यांच्या …\n चोरच जेव्हा न्यायाधीश बनतो\nतो एक अट्टल चोर होता. देशभरात त्याच्या नावावर चोरीचे शेकडो गुन्हे दाखल झालेले होते. आठ राज्यांतील पोलिस या चोराच्या मागावर …\nगुन्हेगारांची मानसिकता; भयावह पातळीचा राग\nगुन्हा जेव्हा घडतो तेव्हा प्रचंड राग हा गुन्हेगाराच्या मनात आलेला असतो. रागाचा हा भर अत्युच्च पातळीवर पोहोचलेला असतो\nराजकीय वादाची ठिणगी; भूखंड वादाचा वणवा\nकल्याण पूर्वचे भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटाचे कल्याण शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर उल्हासनगरच्या हिललाईन पोलिस ठाण्यातच गोळीबार …\nगेल्या वर्षी 21 डिसेंबर रोजी रोमानियाच्या लिजंड एअरलाईन्सचे दुबईतून उड्डाण केलेले एक विमान फ्रान्सच्या व्हॅट्री विमानतळावर जवळपास तीन दिवस रोखून …\nMahashivratri 2024: महाराष्ट्रात आहेत ही ५ ज्योतिर्लिंग, यांच्याबद्दल तुम्हाला माहीत आहे का\nTravel Tips: भगवान शिवाच्या १२ ज्योतिर्लिंगांपैकी काही प्रसिद्ध ज्योतिर्लिंग महाराष्ट्रात आह��त. महाशिवरानिमित्त महाराष्ट्रातील ५ प्रसिद्ध ज्योतिर्लिंगांविषयी जाणून घेऊया.\nRelationship : चांगल्या जोडीदारामध्ये हवे हे 5 गुण\nजीवनाच्या प्रवासात प्रत्येक वळणावर आपल्या सोबत एक व्यक्ति असणे गरजेचे असते. जो तुम्हाला नेहमी साथ देईल. जीवनात तुम्ही जेव्हा कठीण …\nWomen Day 2024: कधी आणि का साजरा केला जातो आंतरराष्ट्रीय महिला दिवस जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व\nInternational Women Day 2024: आंतरराष्ट्रीय महिला दिन कधी आहे, आपण तो का साजरा करतो, त्याचा इतिहास आणि महत्त्व याबाबत येथे …\nजळगाव जिल्हा परिषदेतील मोठा गौडबंगाल…हजारो बेरोजगारांना डावलून मर्जीतील कंत्राटदारांना कामे वाटप : भारत लाईव्ह न्यूज मीडिया \nजळगाव : धनवीरसिंग ठाकूर , जळगाव जिल्हा परिषदेचा गेला कित्येक महिन्यापासून सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांचे काम वाटप समितीची बैठक गाजवत असून …\n#LatestNews #MarathiNews #Politics : भाजपची उमरगा तालुका कार्यकारिणी अखेर जाहीर \nउमरगा प्रतिनिधी उमरगा तालुका भारतीय जनता पार्टीची नूतन कार्यकारिणी व विविध आघाड्यांच्या अध्यक्षांची निवड शनिवारी (दि. २३) तालुकाध्यक्ष शहाजी पाटील …\n नागपुरमधून २८ डिसेंबरला लोकसभेचं रणशिंग फुंकणार\nनागपूर; पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या स्थापना दिनाचे औचित्य साधत येत्या २८ डिसेंबर रोजी नागपुरमध्ये काँग्रेस पक्षाची महारॅली आयोजित …\nमोदी है तो मुमकिन है, देशात २०३० पर्यंत २०० एअरपोर्ट, २०४७ पर्यंत ४५०० ‘वंदे भारत’ असतील”: ज्योतिरादित्य सिंधिया : भारत …\nमुंबई : विशेष वृत्त, भारतीय केबिनेट मधील तरुण नेतृत्व ज्योतिरादित्य सिंधिया ह्यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखती मध्ये भारतीय नेतृत्वाची धुरा …\nकाँग्रेसच्या मद्यसम्राट कडून २०० कोटी रोख सापडली …अजूनही पैसे मोजणी सुरु : धीरज साहू : भारत लाईव्ह न्यूज मीडिया \nमुंबई : धनवीरसिंग ठाकूर , एकी कडे नुकत्याच निवडणुका पार पडल्या आणि आजच तेलंगाणा राज्यात काँग्रेस ने सत्ता स्थापन केली …\nछत्तीसगडच्या मतमोजणीत कॉंग्रेस-भाजपमध्ये ‘टी-20’ सारखा ‘थरार’\nपुढारी ऑनलाईन डेस्क : छत्तीसगड विधानसभा निवडणूक मतमोजणीस आज सकाळी प्रारंभ झाला आहे. मतमोजणीच्या पहिल्या अडीच तासात क्रिकेट ‘टी-20’ मधील …\nछवी राजावत ह्यांच्या शब्दांतून : राजस्थानातील गावाची महिला सरपंच : अनुभव प्रवास : भारत लाईव्ह न्यूज मीड��या \nमुंबई : नवीन भारतीय युगातील महिला मुली जेथे चंद्रावर पाऊले उमटवीत आहेत तेथेच महिला म्हणून जेव्हा आपण एखाद्या समुदाय , …\nबातम्या विभाग: Select Categoryकरियर शिक्षण विशेषखेळ समाचारगुन्हेगारीजीवनशैलीठळक बातम्यापब्लिक से बोल आज विशेषपर्यटनमनोरंजनमहत्वाची बातमीमहत्वाची बातमीमोठी बातमीराजकारणविदेश बातम्याविशेष बातमीसंपादकीय\nभारत लाईव्ह न्यूज मीडिया :\nआमच्या अधिकृत मराठी भाषिक बातमी संकेतस्थळावर आपले स्वागत आहे. आम्ही भारत लाईव्ह न्यूज मीडिया आणतो जळगाव,नाशिक,पुणे,मुंबई येथील सर्व ठळक महत्वाच्या दैनंदिन घडामोडी तसेच महाराष्ट्र राज्यातील सर्व महत्वाच्या घडामोडी लागलीच आपल्या पर्यंत आपल्या मराठी भाषेतून. भारत लाईव्ह न्यूज मीडिया स्वतंत्र संचालित निष्पक्ष बातमी समूह असून आम्ही आमच्या शोध पत्रकारिता आधारित सामाजिक मुद्दे , शासकीय बाबी तसेच महत्वाच्या लेखन सामग्री आपल्या पर्यंत आमच्या अधिकृत संकेतस्थळ द्वारे पोहोचवितो.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00768.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://bolbhidu.com/modi-putin-immortal-500years-12/", "date_download": "2024-03-04T23:50:59Z", "digest": "sha1:B2F7EUSACGZ3J2DSFGDCLOSWBKZY4OIJ", "length": 15656, "nlines": 100, "source_domain": "bolbhidu.com", "title": "पुतीन नहीं मरतें...!!! कोण म्हणतय पुतीन मेलेत, गेल्या 500 वर्षांपासून ते जिवंत आहेत..", "raw_content": "\n२५०० पेक्षाही अधिक हत्या डाकीणमुळे झाल्या; असा आहे डाकीण प्रथेचा इतिहास..\nकोल्हापुरी चपलेची खरी ओळख म्हणजे, सेनापती कापशी चप्पल\nशिवसेना, राष्ट्रवादीनंतर आता काँग्रेसचा नंबर लागणार \nBol Bhidu - विषय हार्ड\n२५०० पेक्षाही अधिक हत्या डाकीणमुळे झाल्या; असा आहे डाकीण प्रथेचा इतिहास..\nकोल्हापुरी चपलेची खरी ओळख म्हणजे, सेनापती कापशी चप्पल\nशिवसेना, राष्ट्रवादीनंतर आता काँग्रेसचा नंबर लागणार \n कोण म्हणतय पुतीन मेलेत, गेल्या 500 वर्षांपासून ते जिवंत आहेत..\nकालपरवा एक बातमी आलेली. पुतीन आण्णा गेले म्हणून. मग आत्ता रशियाचा राष्ट्राध्यक्ष कोणय तर एक डुप्लिकेट व्यक्ती. पुतीन कधीच मेले असून सध्या पुतीन यांचा डुप्लिकेट पुतीन यांच्या जागेवर बसलेली बातमी व्हायरल झाली.\nबर ही बातमी देणारे काय साधेसुधे नव्हते. ही बातमी ब्रेक केली ती ब्रिटनच्या मिरर संकेतस्थळाने. त्यानी द डेली स्टार चा रेफरन्स या बातमीला दिला. बर हा दावा देखील काही साध्यासुध्या व्यक्तीने केलेला नाही. ब्रिट��ची गुप्तचर यंत्रणा MI16 च्या प्रमुखांनी हा दावा केल्याचं सांगण्यात येतय.\nपण खरच अस असेल का\nतर हे गुप्तचर यंत्रणेलाच माहिती. पण रशियाची कट्टर पुतीनभक्त मात्र पुतीन गेल्या ५०० वर्षांपासून जिवंत असल्याचा दावा करतात.\nयासाठी फोटो दाखवले जातात. एक फोटो आहे तो आहे १९२० सालच्या रशियन सैनिकाचा. तेव्हाच्या सिव्हिल वॉर मध्ये सहभागी झालेला तो सैनिक डिक्टो पुतीन यांच्यासारखा दिसतो. हे तर सोडा १९४१ साली दुसऱ्या महायुद्धात रशिया जेव्हा हिटलर विरोधात उतरले, त्यांनी अतिशय चिवटपणे नाझी सेनेला मॉस्कोमधून परतून लावलं. हिटलरला हरवणाऱ्या रशियन सेनेमधील एका पायलटचा फोटो समोर आला.\nआश्चर्याची गोष्ट म्हणजे हा १९४१ सालचा पायलट देखील सेम पुतीन सारखा दिसतो.\nयात कुठलं मॉर्फिंग नाही, फोटो शॉप नाही. पुतिनचे ते नातेवाईक आहेत तस देखील नाही. हे फोटो जेव्हा मार्केटमध्ये आले तेव्हा सगळ्या जगाच्या चक्कीत जाळ झाला. सगळ्यात जास्त अमेरिकेची फाटली. पुतीन हा १५४१ साली जन्मलेला ड्रॅक्युला आहे असं म्हटलं जाऊ लागलं.\nपुतीन खरचं माणसाचं रक्त पिणारा व्हॅम्पायर आहे का याबद्दल अमेरिकेच्या न्यूयॉर्क टाइम्स ब्रिटनच्या टेलिग्राफ पासून ते भारताच्या इंडिया टुडेपर्यंत अनेकांनी चर्चा केल्या. आता यात काही निष्पन्न झालं नसेल पण एवढे मोठे पेपर चर्चा करतात म्हणजे डाळ में काळा असेल असच जनतेला वाटतंय.\nअधिकृतपणे बघितलं तर पुतीन साहेब जन्मले ७ ऑक्टोबर १९५२ साली. त्याचे आजोबा म्हणे लेनिनच्या घरात आचारी होते तर वडील दुसऱ्या महायुद्धात लढलेले सैनिक. व्लादिमिर जन्मण्यापूर्वी म्हणे त्याच्या आईआवडिलांच्या पोटच एकही पोर जगत नव्हतं. बऱ्याच नवसाने तो झाला असं म्हणतात. त्याला लहानपणापासून खेळायची आवड होती. वयाच्या बाराव्या वर्षी ज्युडोमध्ये ब्लॅक बेल्ट मिळवला.\nमृत म्हणून घोषित केलेला बालेश कुमार 20 वर्षांनी जिवंत…\nप्रेम, द्वेष आणि राजकारणातून झालेलं ‘मधुमिता…\nपुढे कॉलेजमध्ये असताना तो जर्मन भाषा शिकला. या सगळ्याचा उपयोग त्याला झाला केजीबी मध्ये जॉईन होण्यासाठी.\nकेजीबी म्हणजे रशियाचं गुप्तहेर खातं. आपलं रॉ, पाकिस्तानी आयएसआय, अमेरिकेचं सीआयए वगैरे सोडा जगातल्या सगळ्यात खुंखार इंटेलिजन्स मध्ये या केजीबीला ओळखलं जातं. आणि त्यांचा सेलिब्रेटी जेम्स बॉण्ड होता पुतीन.\n१९७५ साली तो केजीबी जॉईन केला तिथून पुढं त्याच ऑफिशियल रेकॉर्ड सापडत नाही. त्याचा इतिहास काय तर त्याची कौटूंबिक माहिती देखील कोणाला मिळत नाही.\nअसं म्हणतात की त्याची पहिली पोस्टिंग पूर्व जर्मनीमध्ये होती. त्याकाळी अमेरिकेच्या प्रभावाखालची पश्चिम जर्मनी आणि सोव्हिएतवाल्या प्रभावाची पूर्व जर्मनी असे दोन प्रकार होते. या दोन्हीत प्रचंड भांडणे होती आणि या दोन्ही देशातील भांडणाचा अमेरिकन विरुद्ध सोव्हिएत कोल्ड वॉर मध्ये रूपांतर केलं जायचं. पुतिनने या काळात अनेक इम्पॉसिबल मिशन पार पाडले ज्याचा कुठेही पुरावा नाही ना ते कधी बोललं जात. जर्मनीत एका साध्या टाईपरायटरची नोकरी करणारा हा माणूस एवढा धोकादायक असेल याची कोणालाच कल्पना नसेल.\n१९९० साली तो राजकारणात आला आणि तिथून पुढचा इतिहास तर सगळ्यांना ठाऊकच आहे.\nअत्यंत तरुण वयात रशिया सारख्या महाप्रचंड देशाची सत्ता हातात घेणे आणि तब्बल २० वर्षे ती आपल्या लोखंडी हातात पकडून ठेवणे हे कोणालाही शक्य नाही. ते पुतीन कस काय शक्य करून दाखवतोय याच गूढ अमेरिकेला आणि जगाला सतावत असते.\nकेजीबीच्या करियर पासून त्याच्या आयुष्यातील रहस्यमयी सिक्रेट, त्याला नेमक्या बायका किती, त्याची मुलबाळ किती आहेत, कुठे आहेत, त्याला विरोध करणारे नेते अचानक गायब कसे होतात, त्याच्या आदेशावरून रशियाचे जगभरात खुफिया चालले कार्यक्रम याची उत्सुकता सगळ्यांना असते. पुतीन मात्र हे सगळं लपवून ठेवण्यात कायम यशस्वी ठरतोय.\nत्याच्या भोवती असलेलं हे गूढतेच वलय, त्याचा बर्फातल्या हाड गोठवणाऱ्या थंडीत देखील शर्ट काढून बॉडी दाखवत फिरण्याचा swagवाला फिटनेस, किती जरी मोठा देश समोर आला तरी त्याला भीक न घालण्याची स्टाईल, खास रशियन मुजोरपणा यामुळेच पुतीन जगातल्या सगळ्यात वांड नेत्यांमध्ये गणला जातोय. त्याच्या डोळ्यातील कोल्ड ब्ल्डेड लूक, कधीही झडप घालून संपवण्याचा संदेश देत असतो. व्हॅम्पायर असण्याच्या चर्चा सुरु होतात आणि आपल्याला त्यावर विश्वास देखील ठेवू वाटतो.\nहे ही वाच भिडू.\nपुतीनने कोरोनाची लस शोधली पण त्याला नेमकी पोरबाळं किती याचा शोध लागायचाय\nरशियामध्ये झालेली तेलगळती जगावरच्या नव्या संकटाची नांदी आहे\nविश्वचषकाचं यजमानपद मिळविण्यासाठी पुतीन यांनी फिफाला लाच दिली होती..\nट्रम्पला विष्णुचा अवतार मानून भारतीयांनी अमेरिकेत राडा घालायला सुरवात पण केलीय भिडू\nब्रह्मास्त्र : अणुबॉम्बचा शोध लावणाऱ्याने भगवद्गीतेतून प्रेरणा घेतली होती \nचकमकीत पोलिसांच्या १९ गोळ्या खाऊनही डी के राव जिवंत राहिला होता…..\nमाणसं स्वत:साठी घर बांधतात पण पुस्तकांसाठी घर बांधणारे डॉ. बाबासाहेब एकमेव होते\nपोर्तुगीजांनी लिहून ठेवलय, “रोमला लाजवेल अस विजयनगरचे साम्राज्य होतं”\nश्रीमंत बाप कर्जबाजारी होवून रस्त्यावर आला, पोरानं बापासाठी “पॅनासोनिक” उभारली…\nगुजराती व्यापारी नेहरूंना भेटल्यानेच टनाने ऊस ओढणारा हिंदूस्थानचा ट्रॅक्टर तयार होवू…\nहे ही वाच भिडू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00768.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.indiatimes.com/web-stories/lifestyle/self-destructive-habits-you-must-eliminate-to-live-a-positive-life/photoshow/107658212.cms", "date_download": "2024-03-05T02:27:40Z", "digest": "sha1:W4R3XECOH7IQFVGHH2XKH76IOY2HX6PD", "length": 4369, "nlines": 33, "source_domain": "marathi.indiatimes.com", "title": "आजचं सोडा या वाईट सवयी | MaharashtraTimes", "raw_content": "आजचं सोडा या वाईट सवयी\nनिराशाजनक गोष्टी बोलणाऱ्या व वाईट सवयी असलेल्या मित्रांपेक्षा अशा लोकांशी बोला जे तुम्हाला प्रेरणा देतात आणि प्रत्येक गोष्ट ही सकारात्मकतेने घ्यायला शिकवतात.\nचिंता आणि नैराश्यतेमुळे बरेच लोक स्वतःला कोणत्याही गोष्टींसाठी दोष देतात. त्यामुळे तुम्हाला तुमची मानसिकता बदलली पाहिजे.\nसोशल मीडियावरील सततच्या स्क्रोलिंगमुळे आपले लक्ष एका कामावर केंद्रित करणे शक्य होत नाही. तसेच उपयुक्त गोष्टी करण्याच्या क्षमतेत घट होऊ शकते.\nएखाद्या गोष्टीसाठी स्वतःबद्दल वाईट वाटण्याऐवजी त्यातील नकारात्मक गोष्टींवर काम करा ज्या आजवर तुम्हाला खाली खेचत आल्या आहेत.\nमद्यपान किंवा ड्रग्सचा गैरवापर\nमद्यपान किंवा ड्रग्स तुमच्या समस्यांचे उत्तर असू शकत नाही. त्याच्या आहारी जाण्याऐवजी आपल्या मित्र आणि कुटुंबाजवळ मन मोकळे करा. संवाद साधा.\nभावना व्यक करत राहा\nएखाद्या गोष्टीवर चुकीचे रिऍक्ट झाल्याने कदाचित लोक आपल्याला हसतील किंवा काही कमेंट पास करतील म्हणून आपण आपले विचार प्रकट करत नाही. नेहमीचं आपल्या भावना व्यक्त करायला शिका.\nस्वतःची तुलना दुसऱ्यांशी केल्यावर कमीपणा वाटणे खूपच साहजिक आहे. त्यामुळे एकमेकांशी तुलना करणे टाळा आणि आपल्या जीवनाबद्दल कृतज्ञ रहा.\nप्रत्येक गोष्टीला 'हो' म्हणणे\nप्रत्येक गोष्टीसाठी समोरील व्यक्तींना हो म्हणून तूम्ही अडचणीत येऊ शकता. यामुळे स्वतःसाठीचा वेळ, आत्मविश्वास, आनंद या गोष्टींमध्ये कमतरता येते. त्यामुळे गरजेच्या वेळी नाही म्हणायला देखील शिका.\nअतिविचार केल्याने तुम्हाला मानसिक त्रास होऊ शकतो. यासाठी दीर्घश्वसन, आत्मचिंतन, ध्यान-धारणा या गोष्टींची तुम्हाला खूप मदत होईल.\nNext: मुलांना शिकवा ' या ' गोष्टी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00768.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mahametronews.com/tag/%E0%A4%AE%E0%A4%BE-%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A5-%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%87/", "date_download": "2024-03-05T01:49:06Z", "digest": "sha1:ECTODXAQDQXKIMFI66V72IFUAP42NOEP", "length": 11641, "nlines": 209, "source_domain": "mahametronews.com", "title": "मा. एकनाथ शिंदे", "raw_content": "\nमहा मेट्रो न्युज पत्रकार\nमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून ओवी भडाळे पेशंटला CM फंडातुन उपचाराकरिता १ लाख रुपयांची आर्थिक मदत\nपुणे | मा.श्री एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री,महाराष्ट्र राज्य यांच्या आशीर्वादाने डॉ श्रीकांत शिंदे फाऊंडेशन मा.श्री\nआरोग्यवारीसाठी शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या ऍम्ब्युलन्स एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून पुण्यात दाखल; पंढरपूरपर्यंत देणार वारकर्यांना मोफत सेवा\nठाणे | राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख मा.ना.श्री.उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या आदेशानुसार मंगेश चिवटे सरांच्या\nFM Radio सुरू करण्यासाठी खालील त्रिकोणी बटन क्लिक करा\nआरोग्य मंत्री राजेशजी टोपे साहेब यांचे कोरोनाला घाबरू नये याची ही सूंदर अशी चित्रफीत: जरूर बघा\nमहा मेट्रो न्युज फेसबुक पेज\nतारीख ठरली; मराठा आरक्षणासाठी २० फेब्रुवारीला विशेष अधिवेशन\nखा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त ज्युपिटर हॉस्पिटलमधे लहान बच्चुंच्या हृदय शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन\nयळकोट यळकोट जय मल्हार करत मुख्यमंत्र्यांच्या, पाटलांच्या अन् चिवटेंच्या नावानं जेजुरीत चांगभलं \nमुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीने वर्षभरात केले विक्रमी वाटप; रुग्णांनी केले कौतुक\nभिगवणमधील मंगलदृष्टी सोसायटीच्या बिल्डरकडून फ्लॅट धारकांची फसवुक झाल्याने नागरिकांनी हैराण; प्राथमिक सुविधा नसल्याने नागरिकांची प्रांत-तहसीलदारांकडे धाव\nतारीख ठरली; मराठा आरक्षणासाठी २० फेब्रुवारीला विशेष अधिवेशन\nशिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे सध्या होम क्वारंटाईन; वाचा सविस्तरपणे\nशालेय शिक्षण मंत्री मा बच्चू कडू य��ंनी दत्तक घेतली चंपाकली हत्तीण\nमुख्यमंत्री पेयजल योजनेचा रणगावमध्ये शुभारंभ; वाचा सविस्तर\nस्त्री ही या दुनियेच्या श्रुष्टीची निर्माती; लेख\nतारीख ठरली; मराठा आरक्षणासाठी २० फेब्रुवारीला विशेष अधिवेशन\nखा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त ज्युपिटर हॉस्पिटलमधे लहान बच्चुंच्या हृदय शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन\nयळकोट यळकोट जय मल्हार करत मुख्यमंत्र्यांच्या, पाटलांच्या अन् चिवटेंच्या नावानं जेजुरीत चांगभलं \nमुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीने वर्षभरात केले विक्रमी वाटप; रुग्णांनी केले कौतुक\nभिगवणमधील मंगलदृष्टी सोसायटीच्या बिल्डरकडून फ्लॅट धारकांची फसवुक झाल्याने नागरिकांनी हैराण; प्राथमिक सुविधा नसल्याने नागरिकांची प्रांत-तहसीलदारांकडे धाव\nविशेष सूचना : • महा मेट्रो न्युज मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील , लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून महा मेट्रो न्युज चे संपादक , प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही . महा मेट्रो न्युज मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात . बातमी , लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता महा मेट्रो न्युज तपासून पाहू शकत नाही . बातमी , लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार महा मेट्रो न्युज नसून संबंधित वार्ताहर , लेखक किंवा जाहिरातदारच आहे . वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले , वादविवाद , प्रकरणे पुणे न्यायालयांतर्गतच चालवले जातील . अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.\nerror: या पोर्टल वरील सर्व बातम्या, लेख, फोटो यांचे सर्व हक्क संपादकांकडे असून, परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00769.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtragr.com/category/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%B2-%E0%A4%B5-%E0%A4%B5%E0%A4%A8-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97/", "date_download": "2024-03-05T01:16:39Z", "digest": "sha1:KLSJUZVI3VDNNGUTK4NCZ53UTL7OHOA2", "length": 7982, "nlines": 107, "source_domain": "maharashtragr.com", "title": "_ap_ufes{\"success\":true,\"siteUrl\":\"maharashtragr.com\",\"urls\":{\"Home\":\"https://maharashtragr.com\",\"Category\":\"https://maharashtragr.com/category/ads/\",\"Archive\":\"https://maharashtragr.com/2024/02/\",\"Post\":\"https://maharashtragr.com/mhgr-%e0%a4%97%e0%a4%bf%e0%a4%97-%e0%a4%87%e0%a4%95%e0%a5%89%e0%a4%a8%e0%a5%89%e0%a4%ae%e0%a5%80-%e0%a4%ae%e0%a5%8d%e0%a4%b9%e0%a4%a3%e0%a4%9c%e0%a5%87-%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%af-gig-%e0%a4%95/\",\"Page\":\"https://maharashtragr.com/news/\",\"Attachment\":\"https://maharashtragr.com/mhgr-how-to-make-money-online/mhgr_how_to_make_money_online-1/\",\"Nav_menu_item\":\"https://maharashtragr.com/home-2/\",\"Oembed_cache\":\"https://maharashtragr.com/d8de8f75417a8210e93651381ed85c36/\",\"Wp_global_styles\":\"https://maharashtragr.com/wp-global-styles-blogsite/\",\"Amp_validated_url\":\"https://maharashtragr.com/amp_validated_url/f35a90d719157b161a99020d92fcac51/\",\"Adstxt\":\"https://maharashtragr.com/?post_type=adstxt&p=1086\",\"App-adstxt\":\"https://maharashtragr.com/?post_type=app-adstxt&p=1084\",\"Web-story\":\"https://maharashtragr.com/web-stories/romeo-and-juliet/\"}}_ap_ufee", "raw_content": "\nमहाराष्ट्र: महत्वाचे सामान्य संसाधन\nHome महसूल व वन विभाग\nमहसूल व वन विभाग\nमहसूल व वन विभाग\nMHGR| चिरभोग : मिळकतीवर हक्क प्राप्त करून देणारी विधिमान्य पद्धती.\nमिळकतीवर हक्क प्राप्त करून देणारी विधिमान्य पद्धती. या पद्धतीमुळे विशिष्ट काळापर्यंत निर्वेध उपभोगलेल्या मिळकतीवर मालकी हक्क प्राप्त होतो. हा उपभोग खूप काळ, सतत, उघड, विना अडथळा व…\nमहसूल व वन विभाग\n1. प्रश्न- खातेदाराने पूर्वी मंजूर केलेल्या नोंदीतील नाव चुकल्यामुळे ते दुरुस्त केल्याची मागणी केली असल्यास काय कार्यवाही अपेक्षित आहे Telegram Group Join Now उत्तर- अशा प्रकरणी तलाठी…\nमहसूल व वन विभाग\nविदर्भातील बुरुंड व बांबू व्यवसाय करणा-या कुटुंबांना बांबूचा पुरवठा निस्तार दरावर करण्याबाबत\nविदर्भातील बुरुंड व बांबू व्यवसाय करणा-या कुटुंबांना बांबूचा पुरवठा निस्तार दरावर करण्याबाबत\nमहसूल व वन विभाग\nगौणखनिज गावतळी, पाझर तलाव व बंधारे यातील गाळ,माती शेतक-यांनी तसेच पारंपारीक कुंभार समाजाच्‍या व्‍यक्‍तीने त्‍याच्‍या व्‍यवसायासाठी वापरावयाच्‍या असल्‍यास,त्‍यांना स्‍वामित्‍वधन व अर्ज फी न आकारता स्‍वखर्चाने गाळ,माती काढुन नेण्‍यास परवानगी देण्‍याबाबत\nगौणखनिज गावतळी, पाझर तलाव व बंधारे यातील गाळ,माती शेतक-यांनी तसेच पारंपारीक कुंभार समाजाच्‍या व्‍यक्‍तीने त्‍याच्‍या व्‍यवसायासाठी वापरावयाच्‍या असल्‍यास,त्‍यांना स्‍वामित्‍वधन व अर्ज फी न आकारता स्‍वखर्चाने गाळ,माती काढुन…\nमहसूल व वन विभाग\nपर्यटन विकास व्यवसायाचा ख-याखु-या औद्योगिक प्रयोजनात समावेश व विशेष वसाहत प्रकल्प यांबाबत अधिनियमांतील सुधारणा.\nपर्यटन विकास व्यवसायाचा ख-याखु-या औद्योगिक प्रयोजनात समावेश व विशेष वसाहत प्रकल्प यांबाबत अधिनियमांतील सुधारणा.\nMHGR| गिग इकॉनॉमी म्हणजे काय Gig कामगारांसाठी जाणून घेण्यासारख्या 5 गोष्टी\nMHGR| ऑनलाइन, ऑफलाइन आणि घरी पैसे कमवण्याचे 25 मार्ग\nMHGR| महाराष्ट्रात किती ज्योतिर्लिंगे आहेत\nMHGR| बेळगांव कारवार बिदर निपाणीचा सीमाप्रश्न काय आहे\nउद्योग, उर्जा व कामगार विभाग\nपर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग\nमहसूल व वन विभाग\nमहिला व बाल विकास विभाग\nसामाजिक न्‍याय व वि��ेष सहाय्य विभाग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00769.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtragr.com/dollar-vs-rupee-%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A5%85%E0%A4%B2%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%A4-%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%AA%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2024-03-05T00:23:05Z", "digest": "sha1:MM55BC64JHWV5TDK7TL633PR55KDWGN3", "length": 20339, "nlines": 156, "source_domain": "maharashtragr.com", "title": "_ap_ufes{\"success\":true,\"siteUrl\":\"maharashtragr.com\",\"urls\":{\"Home\":\"https://maharashtragr.com\",\"Category\":\"https://maharashtragr.com/category/ads/\",\"Archive\":\"https://maharashtragr.com/2024/02/\",\"Post\":\"https://maharashtragr.com/mhgr-%e0%a4%97%e0%a4%bf%e0%a4%97-%e0%a4%87%e0%a4%95%e0%a5%89%e0%a4%a8%e0%a5%89%e0%a4%ae%e0%a5%80-%e0%a4%ae%e0%a5%8d%e0%a4%b9%e0%a4%a3%e0%a4%9c%e0%a5%87-%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%af-gig-%e0%a4%95/\",\"Page\":\"https://maharashtragr.com/news/\",\"Attachment\":\"https://maharashtragr.com/mhgr-how-to-make-money-online/mhgr_how_to_make_money_online-1/\",\"Nav_menu_item\":\"https://maharashtragr.com/home-2/\",\"Oembed_cache\":\"https://maharashtragr.com/d8de8f75417a8210e93651381ed85c36/\",\"Wp_global_styles\":\"https://maharashtragr.com/wp-global-styles-blogsite/\",\"Amp_validated_url\":\"https://maharashtragr.com/amp_validated_url/f35a90d719157b161a99020d92fcac51/\",\"Adstxt\":\"https://maharashtragr.com/?post_type=adstxt&p=1086\",\"App-adstxt\":\"https://maharashtragr.com/?post_type=app-adstxt&p=1084\",\"Web-story\":\"https://maharashtragr.com/web-stories/romeo-and-juliet/\"}}_ap_ufee", "raw_content": "डाॅलरच्या तुलनेत रूपया का घसरतोय, काय आहेत कारणे आणि तोटे, काय आहेत कारणे आणि तोटे - MH General Resource डाॅलरच्या तुलनेत रूपया का घसरतोय - MH General Resource डाॅलरच्या तुलनेत रूपया का घसरतोय, काय आहेत कारणे आणि तोटे, काय आहेत कारणे आणि तोटे\nमहाराष्ट्र: महत्वाचे सामान्य संसाधन\nHome Rules and Manuals डाॅलरच्या तुलनेत रूपया का घसरतोय, काय आहेत कारणे आणि तोटे\nडाॅलरच्या तुलनेत रूपया का घसरतोय, काय आहेत कारणे आणि तोटे\nकोरोनानंतर भारतीय अर्थव्यवस्था थोडीफार सावरत असतानाच आता अर्थव्यवस्थेपुढे आणखी एक संकट उभे राहिले आहे. मागील काही दिवसांपासून डाॅलरच्या (dollar) तुलनेत रुपयाची विक्रमी घसरण सुरू आहे. आता रुपया (rupee) निचांकी प्रती डाॅलर 80 च्या पातळीवर आला आहे. भारतीय इतिहासातील ही सर्वात निचांकी पातळी आहे. यूपीए सरकारच्या 2004 ते 2014 या कालावधीत डॉलरच्या तुलनेत रुपयाचे अवमूल्यन 20 ने झाले आहे. वर्ष 2014 च्या सुरुवातीस रुपयाची किंमत डॉलरच्या तुलनेत 61.8 होती.\nडॉलरच्या तुलनेत रुपयासाठी हे वर्ष चांगले राहिले नाही. 2022 च्या सुरुवातीपासून रुपयाचे अवमूल्यन होत आहे आणि फेब्रुवारीमध्ये रशिया आणि युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर संकट आणखी वाढले. या वर्षी जानेवारीपासून रुपयाचे मूल्य सुमारे सहा टक्क्यांनी घसरले आहे.\nरुपयाचे मूल्य घसरण्यामागे एक नाही तर अनेक कारणे आहेत. जागतिक अर्थव्यवस्थेतील रुपया हे एकमेव चलन नाही जे डॉलरच्या तुलनेत कमकुवत झाले आहे. तर जगातील श्रीमंत आर्थिक देशांचे चलनही कमकुवत झाले आहे. या स���्वांमागील कारणेही जवळपास सारखीच दिसतात. युक्रेन-रशिया यांच्यात सुरू असलेले युद्ध हे पहिले कारण मानले जाऊ शकते. या दोन देशांमधील भांडणामुळे जागतिक अस्थिरता निर्माण झाली आहे. त्यामुळे आर्थिक नुकसान होत आहे. कोविडमुळे चालू असलेली आर्थिक मंदी हे देखील या मागचे एक प्रमुख कारण आहे.\n2. परकीय गुंतवणूकदारांचा भ्रमनिरास\nरुपयाच्या घसरणीचे एक मोठे कारण म्हणजे परदेशी गुंतवणूकदारांनी भारतातून आपली गुंतवणूक काढून घेणे हे सांगितले जात आहे. एका अंदाजानुसार, विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी गेल्या सहा महिन्यांत भारतातून सुमारे 2,320 अब्ज रुपये काढले आहेत. परकीय गुंतवणूकदारांचे पैसे काढून घेणे हे या वेळी भारताला गुंतवणूक करणे सुरक्षित मानत नसल्याचे लक्षण आहे.\n3. डॉलर निर्देशांकात सतत वाढ\nघसरणीचे आणखी एक कारण म्हणजे डॉलर निर्देशांक सतत वाढत असल्याचेही सांगितले जात आहे. या निर्देशांकांतर्गत पौंड, युरो, रुपया, येन या जगातील प्रमुख चलनांच्या तुलनेत अमेरिकन डॉलरची कामगिरी पाहिली जाते. निर्देशांकात वाढ म्हणजे सर्व चलनांच्या तुलनेत डॉलर मजबूत होतो. अशा स्थितीत इतर चलने डॉलरच्या तुलनेत घसरतात.\nकमकुवत होणाऱ्या रुपयाचे तोटे\nभारतीय अर्थव्यवस्था ही आयात आधारित अर्थव्यवस्था आहे. निर्यातीच्या तुलनेत आयातीचा वाटा नेहमीच जास्त राहिला आहे. त्यामुळे रुपयाच्या घसरणीचा पहिला तोटा हा होईल की भारताला आयातीसाठी जास्त पैसे मोजावे लागतील. परिणामी देशाचा चलनाचा साठा कमी होईल. गेल्या 8 वर्षांत अभूतपूर्व परकीय चलन साठा हे भारतासाठी मोठे यश आहे. पण आधीच गुंतवणूकदारांच्या माध्यमातून भारतातून पैसे काढून घेतल्याने परकीय चलनाच्या साठ्यावर नकारात्मक परिणाम झाला आहे. तर आता कमजोर होत असलेल्या रुपयाच्या रूपाने दुहेरी फटका बसणार आहे.\nगेल्या वर्षी 3 सप्टेंबर 2021 रोजी प्रथम, परकीय चलनाचा साठा 642.5 अब्ज डॉलरच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचला होता. मात्र, सध्या,भारतीय रिझर्व्ह बँकेच्या आकडेवारीवरून असे दिसून येते की 1 जुलै रोजी परकीय चलनाचा साठा 588.314 अब्ज डाॅलर इतका खाली आला होता.\nडॉलरच्या तुलनेत रुपयाच्या मोठ्या घसरणीमुळे देशाची व्यापार तूटही वाढत आहे. निर्यातीपेक्षा आयातीसाठी जास्त पैसे मोजावे लागत असल्याने व्यापार तूट वाढत चालली आहे. जूनमध्ये देशाची व्या��ार तूट 26.18 अब्ज डॉलर होती, तर जून 2021 मध्ये ती केवळ 9.60 अब्ज डाॅलर होती.\nकमजोर होत असलेल्या रुपयाचा फटका महागाईच्या रूपातही दिसून येत आहे. भारत पेट्रोलियम पदार्थांची सर्वाधिक आयात करतो. रुपयाच्या कमकुवतपणामुळे पेट्रोलियम पदार्थांच्या आयातीवर मोठा खर्च करावा लागणार आहे. त्यामुळे कंपन्या डिझेल आणि पेट्रोलच्या किमती पुन्हा एकदा वाढवतील. त्याचा परिणाम थेट सर्वसामान्यांवर होणार आहे. यासोबतच भारत खाद्यतेल आणि इलेक्ट्रॉनिक उत्पादनेही मोठ्या प्रमाणावर आयात करतो. त्यामुळे या वस्तूही महाग होतील. अशा परिस्थितीत आधीच महागाईने होरपळत असलेल्या भारतीय अर्थव्यवस्थेला आणखी वाईट दिवस येतील.\nभारत आयातीसाठी बहुतांशी परकीय चलनाच्या रूपात डॉलर देत असल्याने भारतावर नेहमीच डॉलरच्या चलनाचा विशेष दबाव असतो. अलीकडे भारताने अनेक देशांशी केवळ भारतीय रुपयात व्यापार करण्यासाठी करार केले आहेतय यात प्रामुख्याने रशिया आणि इराण सारख्या देशांचा समावेश आहे. या देशांचा एक फायदा म्हणजे पेट्रोलियम उत्पादनांची आयात सुलभ होईल. जागतिक अर्थव्यवस्थेचे समीकरणही आता असेच सांगत आहे की, जगाने व्यापारासाठी डॉलर व्यतिरिक्त अधिकाधिक चलन वापरण्याची गरज आहे. डॉलरच्या मक्तेदारीला आव्हान दिल्याने इतर देश जागतिक व्यापारात प्रस्थापित होतील.\nतुम्ही “रिच डॅड एन्ड पुअर डॅड” ची मुख्य प्रिंसिपल वाचली आहेत का नाही ना मग वाचा काय आहेत ती प्रिंसिपल.\nयशस्वी जीवनाचा मूलमंत्र ” शिक्षण”\nSpread the love मानवी जीवनाचा सर्वांगीण विकास हा त्याच्या शिक्षणावरच अवलंबून असतो तो जितका शिक्षणामध्ये ज्ञान अर्जित करतो करतो तो तितकाच याशायाच्या शिखरावर जाऊन बसतो शिक्षणाची दिशा…\nSpread the love शासकीय पत्रलेखन-प्रकार. शासकीय कारभार हा अद्यावत माहिती, अचूक निर्णय, विस्तृत सूचना, आदेश व उपयुक्त अभिलेख यांच्या आधारावर चालतो. या सर्व गोष्टी लेखननिविष्ट असल्यामुळे प्रशासनिक…\nआपली राज्यघटना व नागरिकांचे मुलभूत अधिकार\nSpread the love भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय राज्यघटना लिहिली. विविध भाषा, प्रांत, धर्म असलेल्या देशातील नागरिकांना एकसंघ ठेवण्याचे आणि सर्वांना समान न्याय देण्याचे महत्त्वपूर्ण काम त्यांनी…\nघटनेतील कलम 44: अन्वये समान नागरी कायदासमान नागरी कायदा म्हणजे काय\nSpread the love लग्न आण��� घटस्फोट याबाबत विविध कायद्यांमधल्या वेगवेगळया तरतुदींमुळे वाद निर्माण होत असून ते संपुष्टात आणण्याची गरज असल्याचं म्हणत काही महिन्यांपूर्वी दिल्ली हायकोर्टाने समान नागरी…\nCouple Without Marriage Concept: हॉटेलमध्ये गर्लफ्रेंडसोबत बिनधास्त राहा; जाणून घ्या कायदा\nSpread the love Couple Without Marriage can also stay in Hotel : अनेकादा पोलिसांच्या कारवाईत पोलिसांनी जोडप्यांना पकडले अशा बातम्या ऐकल्या किंवा वाचल्या असतील. तसेच हॉटेलमधील या जोडप्यांचा…\nब्रिटिश काळात भारताची अर्थव्यवस्था\nSpread the love प्राचीन काळापासून भारत परदेशांशी व्यापार करत असे. हा व्यापार जमिनीच्या मार्गाने व जलमार्गाने होत असे. या मार्गांवर मक्तेदारी मिळविण्यासाठी विविध राष्ट्रांमध्ये वेळोवेळी संघर्ष होत…\nPingback: तुम्ही “रिच डॅड एन्ड पुअर डॅड” ची मुख्य प्रिंसिपल वाचली आहेत का नाही ना मग वाचा काय आहेत ती प्रिं\nMHGR| गिग इकॉनॉमी म्हणजे काय Gig कामगारांसाठी जाणून घेण्यासारख्या 5 गोष्टी\nMHGR| ऑनलाइन, ऑफलाइन आणि घरी पैसे कमवण्याचे 25 मार्ग\nMHGR| महाराष्ट्रात किती ज्योतिर्लिंगे आहेत\nMHGR| बेळगांव कारवार बिदर निपाणीचा सीमाप्रश्न काय आहे\nउद्योग, उर्जा व कामगार विभाग\nपर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग\nमहसूल व वन विभाग\nमहिला व बाल विकास विभाग\nसामाजिक न्‍याय व विशेष सहाय्य विभाग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00769.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.freehindiwishes.com/funny-birthday-wishes-for-sister-in-marathi.html", "date_download": "2024-03-05T00:18:33Z", "digest": "sha1:DV2XYWCJZNDGUUNZUVDLLE6COILZ47ZS", "length": 8169, "nlines": 180, "source_domain": "www.freehindiwishes.com", "title": "{Best 2024} Funny Birthday Wishes For Sister In Marathi", "raw_content": "\nजर तुम्हाला तुमच्या बहिणीला तिच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायच्या असतील, तर या पोस्टमध्ये बहिणीसाठी मजेदार वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश शेअर केले आहेत, जे तुम्ही तुमच्या बहिणीला पाठवू शकता.\nजीवनाचा सर्व आंनद मिळो तुला\nबस तू फक्त पार्टी द्यायला विसरजो नको.\nवाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बहीण \nपागल पोरीला हैप्पी बर्थडे \nमाझ्याकडून वाढदिवसाच्या भेटीची अपेक्षा करू नका,\nकारण मी तुमची पार्टी करण्याची अपेक्षा करत आहे \nमाझ्या जीवनातली सर्वात मोठी शत्रू,\nमाझ्या जीवनातली सर्वात मोठी मैत्री,\nमाझी जिगरी, माझी जान, माझी शान\nमाझ्या वेड्या सिस्सूला हैप्पी वाला बर्थडे \nमी तुझा आदर करत नाही,\nपण तुझ्या वाढत्या वयाचा आदर करतो \nजगातील सर्वात चांगल्या बह��णीला वाढदिवसाच्या शुभेच्छा..\nआपण सोबत घालवलेल्या लहानपणच्या\nआठवणी मला अजूनही आठवतात \nदेवालाही मोठा दिलासा मिळाला असता,\nजेव्हा तुला पृथ्वीवर हद्दपार केले असते.\nवाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बहीण \nतिच्या Smart भावा कडून,\nआज वाढदिवसाची पार्टी असावी,\nअभिनंदन तुम्हाला दुसर्‍या दिवशीही देईल \nजान म्हणणारी गर्लफ्रेंड भलेही नसो,\nपरत्नू ओय हीरो म्हणणारी एक बहीण असायलाच हवी.\nवाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बहीण \nतुमचा वाढदिवस दर महिन्याला येत राहावा\nअशी माझी इच्छा आहे,\nआणि तुम्ही आम्हाला प्रत्येक वेळी पार्ट्या देत रहा \nआयुष्य फक्त जगू नये तर ते साजरे करायला हवे\nमाझ्या दिदिला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा..\nदिसण्यात Heroine ला पण मागे टाकणाऱ्या,\nमाझ्या Model बहिणी ला हैप्पी बर्थडे\nते पण मना पासून…\nबस आता पार्टी दे लवकर झिपरे \nआम्हाला एक सुंदर बहीण सापडली नाही,\nपण तुला एक सुंदर देखणा भाऊ सापडला\nवयानुसार माणसाची स्मरणशक्ती कमी होते असे मी ऐकले आहे.\nआम्हाला कुठेतरी पार्टी द्यायला विसरू नका \nमुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश – लेकीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00769.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://bharatlive.news/ar-247/", "date_download": "2024-03-05T01:56:45Z", "digest": "sha1:C6IFCM4YZTKKRGU4T34MQHRPCSFTTKDL", "length": 21699, "nlines": 149, "source_domain": "bharatlive.news", "title": "जळगांव : बालकाचा छातीत सळी घुसून मृत्यू ! - Latest Marathi News Jalgaon | Nashik | Pune | Mumbai - भारत लाईव्ह न्यूज मीडिया", "raw_content": "\nजळगांव : बालकाचा छातीत सळी घुसून मृत्यू \nजळगांव : बालकाचा छातीत सळी घुसून मृत्यू \nजळगांव : बालकाचा छातीत सळी घुसून मृत्यू \nजळगांव ; पुढारी वृत्‍तसेवा एरंडोल शहरांमध्ये नगरपालिकेच्या एका बांधकामावर ठिकाणी मुले खेळत असताना नऊ वर्षीय मुलाच्या छातीत आसारी (सळई) घुसून त्या बालकाचा मृत्यू झाला. या प्रकरणी एरंडोल पोलीस स्‍टेशनमध्ये नगरपालिकेचे अभियंता व ठेकेदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.\nयाबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, एरंडोल नगरपालिकेचे हिमालय पेट्रोलपंपामागे गटारीचे ढापे टाकायचे काम सुरु आहे. तेथे काही सळ्या उघड्यावर धोकादायक स्थितीत ठेवलेल्या होत्या. या नगरपालिकेच्या बांधकामाच्या ठिकाणी मूले खेळत होती. विशाल रविंद्र गायकवाड (वय ९, रा. हिमालय पेट्रोल पंपामागे, एरंडोल) हा (९ वर्षीय) बालक खेळत असताना त्याच्या छातीत सळी घुसून त्याचा मृत्यू झाला. सदरची घटना काल (सोमवार) संध्याकाळी उघडकीस आली. या प्रकरणी एरंडोल पोलीस स्‍टेशन मध्ये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.\nभिल्ल समाजाच्या संघटनेच्या वतीने जोशींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात येत होती. शेवटी विशाल याचे वडील रवी बिल यांनी दिलेल्या फिर्यादीवरून या बांधकामावर देखरेख करणारे अभियंता व ठेकेदार यांच्याविरुद्ध सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.\nमृत मुलगा आई, वडील, लहान भाऊ-बहीण यांच्यासह राहतो. हातमजुरी करून त्याचा परिवार उदरनिर्वाह करतात. ही घटना ठेकेदाराच्या हलगर्जीमुळे झाली आहे. दोषींवर नगरपालिकेने कारवाई केली पाहिजे अशी मागणी यावेळी माजी नगराध्यक्ष दशरथ महाजन यांनी केली.\nUttarakhand Tunnel Crash News | बोगद्यातील ४० मजुरांना वाचवण्यासाठी ९०० मिमी पाइपचा वापर, तिसऱ्या दिवशीही बचावकार्य जारी\nIsrael-Hamas war : युद्धाच्या ३९ व्या दिवशी इस्रायलचा हमासच्या ‘संसदे’वर कब्जा, IDF ने झेंडा फडकवला\nIsrael-Hamas War : १६ वर्षांनंतर हमासने गाझा पट्टीवरील नियंत्रण गमावले; इस्रायलच्या संरक्षणमंत्र्यांचा दावा\nThe post जळगांव : बालकाचा छातीत सळी घुसून मृत्यू \nजळगांव ; पुढारी वृत्‍तसेवा एरंडोल शहरांमध्ये नगरपालिकेच्या एका बांधकामावर ठिकाणी मुले खेळत असताना नऊ वर्षीय मुलाच्या छातीत आसारी (सळई) घुसून त्या बालकाचा मृत्यू झाला. या प्रकरणी एरंडोल पोलीस स्‍टेशनमध्ये नगरपालिकेचे अभियंता व ठेकेदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, एरंडोल नगरपालिकेचे हिमालय पेट्रोलपंपामागे गटारीचे ढापे टाकायचे काम सुरु …\nThe post जळगांव : बालकाचा छातीत सळी घुसून मृत्यू \nराज्यातील हातभट्टीमुक्त गाव मोहीम यशपथावर\nकोल्हापूर : गांधीनगरमध्ये महाराष्ट्र राज्य जनहित पत्रकार संघातर्फे रुग्णांना फळे वाटप\nशासनाकडील ५१० कोटींच्या थकीत देयकांप्रकरणी कंत्राटदार संघटनेचे कामबंद आंदोलन\nरामलल्लासाठी येवल्याच्या पैठणीचे पितांबर व शेला\n‘संघर्षयोद्धा’ – मनोज जरांगे पाटील या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण\nफडणवीसांना धमकी देणारी पोस्ट शेअर केल्याप्रकरणी एकाला अटक\nतामिळनाडूचा पराभव करत मुंबई फायनलमध्ये\nसारा देश हाच माझा परिवार \nअनेक वर्षांनी एकत्र झळकणार दीया अन् सुनील ���ेट्टी\nशेअरबाजार नव्या विक्रमासह तेजीसमवेत बंद\nशाहबाज शरीफ पाकिस्तानचे 24 वे पंतप्रधान\nपब्लिक से बोल आज विशेष\nभारत लाईव्ह न्यूज मीडिया प्रगतिशील विचारधारेने प्रेरित व संचालित स्वतंत्र बातमी माहिती प्रसारक समूह आहे. आम्ही आमच्या माध्यमाने जगभरातील प्रमुख महत्वाच्या बातम्या घडामोडी , बदल , नवीन विकास योजना , शासकीय , प्रशासकीय , सामाजिक व गुन्हेगारी तसेच संपादकीय व विविध लेखकांच्या द्वारे लिखित बातम्या अग्रलेख विशेष माहिती आणि मथळे आमच्या माध्यमाने ईंग्रजी तसेच मराठी भाषेतून आमच्या वाचकांना उपलब्द करून देतो.\n दुसर्‍या घरोब्यासाठी पत्नीचा गळा आवळून दरीत फेकले\nअनेकवेळा नवरा-बायकोतील विसंवादाला प्रेमाचा त्रिकोण कारणीभूत असतो. त्याचे किंवा तिचे बाहेर कुठेतरी मधुर संबंध निर्माण झालेले असतात आणि हे मधुर …\n कसा बनला मायानगरीचा पहिला डॉन\nमुंबईमध्ये अनेक माफिया डॉन उदयास आले. पण, एकाने मुंबईच्या अंडरवर्ल्डला सर्वात आधी प्रकाश झोतात आणले; शिवाय अंडरवर्ल्ड आणि बॉलीवूड यांच्या …\n चोरच जेव्हा न्यायाधीश बनतो\nतो एक अट्टल चोर होता. देशभरात त्याच्या नावावर चोरीचे शेकडो गुन्हे दाखल झालेले होते. आठ राज्यांतील पोलिस या चोराच्या मागावर …\nगुन्हेगारांची मानसिकता; भयावह पातळीचा राग\nगुन्हा जेव्हा घडतो तेव्हा प्रचंड राग हा गुन्हेगाराच्या मनात आलेला असतो. रागाचा हा भर अत्युच्च पातळीवर पोहोचलेला असतो\nराजकीय वादाची ठिणगी; भूखंड वादाचा वणवा\nकल्याण पूर्वचे भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटाचे कल्याण शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर उल्हासनगरच्या हिललाईन पोलिस ठाण्यातच गोळीबार …\nगेल्या वर्षी 21 डिसेंबर रोजी रोमानियाच्या लिजंड एअरलाईन्सचे दुबईतून उड्डाण केलेले एक विमान फ्रान्सच्या व्हॅट्री विमानतळावर जवळपास तीन दिवस रोखून …\nMahashivratri 2024: महाराष्ट्रात आहेत ही ५ ज्योतिर्लिंग, यांच्याबद्दल तुम्हाला माहीत आहे का\nTravel Tips: भगवान शिवाच्या १२ ज्योतिर्लिंगांपैकी काही प्रसिद्ध ज्योतिर्लिंग महाराष्ट्रात आहेत. महाशिवरानिमित्त महाराष्ट्रातील ५ प्रसिद्ध ज्योतिर्लिंगांविषयी जाणून घेऊया.\nRelationship : चांगल्या जोडीदारामध्ये हवे हे 5 गुण\nजीवनाच्या प्रवासात प्रत्येक वळणावर आपल्या सोबत एक व्यक्ति असणे गरजेचे असते. जो तुम्हाला नेहमी साथ देईल. जीवनात तुम्ही जेव्हा कठीण …\nWomen Day 2024: कधी आणि का साजरा केला जातो आंतरराष्ट्रीय महिला दिवस जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व\nInternational Women Day 2024: आंतरराष्ट्रीय महिला दिन कधी आहे, आपण तो का साजरा करतो, त्याचा इतिहास आणि महत्त्व याबाबत येथे …\nजळगाव जिल्हा परिषदेतील मोठा गौडबंगाल…हजारो बेरोजगारांना डावलून मर्जीतील कंत्राटदारांना कामे वाटप : भारत लाईव्ह न्यूज मीडिया \nजळगाव : धनवीरसिंग ठाकूर , जळगाव जिल्हा परिषदेचा गेला कित्येक महिन्यापासून सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांचे काम वाटप समितीची बैठक गाजवत असून …\n#LatestNews #MarathiNews #Politics : भाजपची उमरगा तालुका कार्यकारिणी अखेर जाहीर \nउमरगा प्रतिनिधी उमरगा तालुका भारतीय जनता पार्टीची नूतन कार्यकारिणी व विविध आघाड्यांच्या अध्यक्षांची निवड शनिवारी (दि. २३) तालुकाध्यक्ष शहाजी पाटील …\n नागपुरमधून २८ डिसेंबरला लोकसभेचं रणशिंग फुंकणार\nनागपूर; पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या स्थापना दिनाचे औचित्य साधत येत्या २८ डिसेंबर रोजी नागपुरमध्ये काँग्रेस पक्षाची महारॅली आयोजित …\nमोदी है तो मुमकिन है, देशात २०३० पर्यंत २०० एअरपोर्ट, २०४७ पर्यंत ४५०० ‘वंदे भारत’ असतील”: ज्योतिरादित्य सिंधिया : भारत …\nमुंबई : विशेष वृत्त, भारतीय केबिनेट मधील तरुण नेतृत्व ज्योतिरादित्य सिंधिया ह्यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखती मध्ये भारतीय नेतृत्वाची धुरा …\nकाँग्रेसच्या मद्यसम्राट कडून २०० कोटी रोख सापडली …अजूनही पैसे मोजणी सुरु : धीरज साहू : भारत लाईव्ह न्यूज मीडिया \nमुंबई : धनवीरसिंग ठाकूर , एकी कडे नुकत्याच निवडणुका पार पडल्या आणि आजच तेलंगाणा राज्यात काँग्रेस ने सत्ता स्थापन केली …\nछत्तीसगडच्या मतमोजणीत कॉंग्रेस-भाजपमध्ये ‘टी-20’ सारखा ‘थरार’\nपुढारी ऑनलाईन डेस्क : छत्तीसगड विधानसभा निवडणूक मतमोजणीस आज सकाळी प्रारंभ झाला आहे. मतमोजणीच्या पहिल्या अडीच तासात क्रिकेट ‘टी-20’ मधील …\nछवी राजावत ह्यांच्या शब्दांतून : राजस्थानातील गावाची महिला सरपंच : अनुभव प्रवास : भारत लाईव्ह न्यूज मीडिया \nमुंबई : नवीन भारतीय युगातील महिला मुली जेथे चंद्रावर पाऊले उमटवीत आहेत तेथेच महिला म्हणून जेव्हा आपण एखाद्या समुदाय , …\nबातम्या विभाग: Select Categoryकरियर शिक्षण विशेषखेळ समाचारगुन्हेगारीजीवनशैलीठळक बातम्यापब्लिक से बोल आज विशेषपर्यटनमनोरंजनमहत्वाची बातमीमहत्वाची बातमीमोठी बातमीराजकारणविदेश बातम्याविशेष बातमीसंपादकीय\nभारत लाईव्ह न्यूज मीडिया :\nआमच्या अधिकृत मराठी भाषिक बातमी संकेतस्थळावर आपले स्वागत आहे. आम्ही भारत लाईव्ह न्यूज मीडिया आणतो जळगाव,नाशिक,पुणे,मुंबई येथील सर्व ठळक महत्वाच्या दैनंदिन घडामोडी तसेच महाराष्ट्र राज्यातील सर्व महत्वाच्या घडामोडी लागलीच आपल्या पर्यंत आपल्या मराठी भाषेतून. भारत लाईव्ह न्यूज मीडिया स्वतंत्र संचालित निष्पक्ष बातमी समूह असून आम्ही आमच्या शोध पत्रकारिता आधारित सामाजिक मुद्दे , शासकीय बाबी तसेच महत्वाच्या लेखन सामग्री आपल्या पर्यंत आमच्या अधिकृत संकेतस्थळ द्वारे पोहोचवितो.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00770.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0_%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE", "date_download": "2024-03-05T01:04:22Z", "digest": "sha1:R55DKP2LAEMBRJPTBJNMFZRJMHG5KS4T", "length": 4628, "nlines": 83, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "कोल्हापूर महानगरपालिका - विकिपीडिया", "raw_content": "\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nकोल्हापूर शहराचे काम कोल्हापूर महानगरपालिका तर्फे चालते. याचे मुख्यालय कोल्हापूर येथे आहे. १२ ऑक्टोबर १८५४ साली नगरपालिका म्हणून स्थापना झाली. नगरपालिकेची स्थापना झाली त्यावर्षी वार्षिक खर्च ३०० रुपये होता आणि कोल्हापूर शहराची लोकसंख्या ४० हजार होती. त्यानंतर, १५ नोव्हेंबर १९७२ रोजी महानगरपालिकेमध्ये रूपांतर झाले.\nहा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. विस्तार कसा करावा\nया पानातील शेवटचा बदल १९ सप्टेंबर २०२२ रोजी १४:३७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00770.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://navswaraj.com/protest-by-shiv-sena-at-irrigation-department-office-of-akola/", "date_download": "2024-03-05T00:02:34Z", "digest": "sha1:D2VDEWKXPL5NFXPHEBX3CSIIEMGAYGPK", "length": 15038, "nlines": 158, "source_domain": "navswaraj.com", "title": "आमदार नितीन देशमुख यांच्या नेतृत्वात ठिय्या", "raw_content": "\nआम्हाला बातम्या पाठविण्यासाठी येथे क्लिक करा\nसंपादकीय / लेख / ब्लॉग\nमुख्यपृष्ठ महाराष्ट्र देश / विदेश साहित्य-संस्कृती\nHome » Shiv Sena Protest : नीळ्या रेषेसाठी अकोल्यात शिवसेनेचे आंदोलन\nShiv Sena Protest : नीळ्या रेषेसाठी अकोल्यात शिवसेनेचे आंदोलन\nIrrigation Department : आमदार नितीन देशमुख यांच्या नेतृत्वात ठिय्या\nAkola : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्यावतीने अकोला पाटबंधारे विभाग कार्यालयात ठिय्या आंदोलनकरण्यात आले. बाळापूरचे आमदार नितीन देशमुख यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले.नीळ्या रंगाची पूररेषा तसेच मोर्णा नदीच्या खोलीकरणासाठी हे आंदोलन करण्यात आले. भाजपसोबत संगनमत करून भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्यांचा निषेध करण्यात आला.\nआमदार नितीन देशमुख, यांच्यासह शहर प्रमुख राजेश मिश्रा, राहुल कराळे, उपजिल्हा प्रमुख मंगेश काळे, गजानन बोराळे, देवश्री ठाकरे, सुनिता श्रीवास, माजी नगरसेविका मंजुषा शेळके, शुभांगी किंगे, सीमा मोकडकर, नितीन मिश्रा, सागर भरूका, अनिल परचुरे, नितीन ताकवाले, राहुल मस्के, संजय अग्रवाल, आकाश राऊत, किरण ठाकरे, अंकुश सित्रे, लक्ष्मण पंजाबी, अविनाश मोरे, सागर कुकडे, पंकज बाजोड, बाळू ढोले पाटील, मुन्ना उकर्डे, राजेश इंगळे,योगेश गवळी, पवन शाईवाले, सुनील दुर्गिया, आशु तिवारी, रुपेश ढोरे, नारायण मानवटकर, दीपक माटे, सुरेश इंगळे, सतीश देशमुख संतोष रणपिसे, गोपाल लवाडे, गणेश बुंदले, विश्वास शिरसाट, ऋषिकेश देशमुख, अभिषेक मिश्रा, मंगेश पावले, रोशन राज, अजय भटकर शैलेश अंदुरेकर, हर्षल चाळसे, मोहन वसू, संतोष म्हसने, अमोल डोगरे, टिल्लू राकेश, रवी मडाव आदींनी या आंदोलनात सहभाग घेतला.\nअकोला शहरातून वाहणाऱ्या मोर्णा नदीच्या दोन्ही किनाऱ्यालगत नव्याने निळी रेषा तयार केल्याने अनेकांची घरे, प्लॉट हे निळ्या रेषेत आले आहेत. यामुळे नागरिक वेठीस धरले जाणार आहेत. त्यामुळे यापूर्वी जी निळी रेषा आखण्यात आली होती, तिच कायम ठेवण्यात यावी, ही मागणी करण्यात आली. मोर्णा नदीच्या दोन्ही किनाऱ्यावर आतापर्यंत कधीही पुराचे पाणी पोहचलेले नाही. जेथे संरक्षक भिंत आहे. अनेक वर्षापूर्वी बांधलेली घरे आहेत. तसेच प्लॉटचे ले-आऊट झाले आहे. हजारो नागरिकांनी प्लॉट खरेदी केले आहेत. असे असतानाही आता निळी रेषा आखताना हा जुना भाग निळ्या रेषेत आला आहे.\nनिळ्य�� रेषेचे सर्व्हेक्षण कोणत्या पद्धतीने केले हे अनाकलनीय आहे. बलोदे ले-आऊट, अकोली बु, गिता नगर, न्यु खेतान नगर, अकोली, खोलेश्वर, हरिहरपेठ, गुलजारपूरा ही जुनी वस्ती असताना या वस्त्याही निळ्या रेषेत आल्या आहेत. विशेष म्हणजे या भागात कधीही पुराचे पाणी आलेले नाही. असे असताना ही वस्ती निळ्या रेषेत येणे म्हणजे नेमके काहीतरी घडले आहे यात भ्रष्टाचारही झाला आहे. त्यामुळे नागरिकांना त्रास न देता पूर्वी जी निळी रेषा होती. तीच कायम ठेवावी, अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली.\nअधीक्षक अभियंता दाभाडे यांनी मंगळवार, 13 फेब्रुवारी रोजी प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी येणार असल्याचे आश्वासन दिल्यानंतर हे ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले.\nअकोला, वाशिम जिल्ह्यातील अवसायनातील संस्थांची नोंदणी रद्द करणार\nठाकरे गटाचे अकोल्यात टाळ, मृदंगासह आंदोलन\nअकोल्यात घड्याळीचे काटे फिरले; बळीराम सिरस्कार यांच्या हाती ‘कमळ’\nउर्जापर्व फाउंडेशनचे महानगरपालिका आयुक्तांना निवेदन\nठाकरे गट पूर्ण रिकामा होईल; खासदार प्रतापराव जाधव यांचा दावा\nमोबाईल धारकांना अलर्टचे मेसेज; अनेक ठिकाणी खळबळ\nMSEDCL News : वीज मंडळ कंत्राटी कामगार संघटनेची द्वारसभा\nRailway Recrutment : विद्यार्थ्यांना रेल्वेतील नोकऱ्यांचे वावडे का\nTadoba Mahotsav : ‘ड्रिमगर्ल’ म्हणाल्या मथुरेत कृष्ण मंदिराचे स्वप्न लवकरच साकार होणार\n दारू ढोसून तरुणींनी मुलांना झोडले\nAmravati Crime : अवघ्या 100 रुपयाच्या बाटलीसाठी आईलाच संपविले\nNagpur Crime : एनएचएआय चा अधिकारी केंद्रीय गुन्हे अन्वेशन विभागाच्या (सीबीआय) जाळ्यात\nLok Sabha Election 2024 : आनंदराव अडसूळ यांचा राणा दाम्पत्यावर पलटवार\nChandrapur Crime : कौटुंबिक कलहातून केली परिवारातील तीन सदस्यांची हत्या\nTadoba Mahotsav : ‘ड्रिमगर्ल’ म्हणाल्या मथुरेत कृष्ण मंदिराचे स्वप्न लवकरच साकार होणार\n दारू ढोसून तरुणींनी मुलांना झोडले\nAmravati Crime : अवघ्या 100 रुपयाच्या बाटलीसाठी आईलाच संपविले\nLatur Nanded Highway : दुर्दैवी घटना; लातूर-नांदेड महामार्गावर कारचा अपघात\nNagpur Crime : एनएचएआय चा अधिकारी केंद्रीय गुन्हे अन्वेशन विभागाच्या (सीबीआय) जाळ्यात\nदेश / विदेश (86)\nपर्यावरण, पर्यटन, वन्यजीव (55)\nChandrapur Health : नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यात चंद्रपूर आदर्श ठरावा\nAmravati अमरावती येथील घटना तरुणाने स्वत:लाच पेटवलं\nSwine flu : ‘स्वाइन फ्लू’मुळे नागपूरकरांची चिंता वाढली, ��ेमक कारण काय\nMedical College : सर्वोपचार रुग्णालयातील जेवणात आढळल्या अळ्या\nAkola News : डॉ. हेडगेवार रुग्णालय आणि अनुसंधान केंद्रातील किडनी प्रत्यारोपण कार्यशाळा\nअमरावतीचे ईर्विन होणार ८०० खाटांचे नवे रूग्णालय\nTadoba Festival 2024 : विश्वसुंदरींनी दिला व्याघ्र संवर्धनाचा...\nSudhir Mungantiwar : मानवी जीवन, सृष्टीच्या संरक्षणासाठी व्याघ्र...\nWeather Update: हवामान विभागाचा राज्यातील ५ जिल्ह्यांना ऑरेंज...\nWeather Update : पुढील तीन दिवसांत राज्यात ‘या’...\nWeather Updates : विदर्भात पुन्हा पावसाची शक्यता, जाणुन...\nसंपादकीय / लेख / ब्लॉग\nTadoba Mahotsav : ‘ड्रिमगर्ल’ म्हणाल्या मथुरेत...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00770.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.tarunbharat.com/one-act-competition-by-capital-one-from-today/", "date_download": "2024-03-05T01:38:48Z", "digest": "sha1:3GPHHQIDTIO34QCYTFJW5Y23PK5U7GVE", "length": 14916, "nlines": 125, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "One act competition by 'Capital One' from today", "raw_content": "\nतामिळनाडूचा पराभव करत मुंबई फायनलमध्ये\nसारा देश हाच माझा परिवार \nअनेक वर्षांनी एकत्र झळकणार दीया अन् सुनील शेट्टी\nशेअरबाजार नव्या विक्रमासह तेजीसमवेत बंद\nशाहबाज शरीफ पाकिस्तानचे 24 वे पंतप्रधान\nश्रीकृष्णांनी अलिप्त राहून, समाधानाने वागून दाखवले\nइस्रोप्रमुख सोमनाथ यांना कर्करोग\nYou are at:Home»आवृत्ती»कर्नाटक»बेळगांव»‘कॅपिटल वन’ तर्फे आजपासून एकांकिका स्पर्धा\n‘कॅपिटल वन’ तर्फे आजपासून एकांकिका स्पर्धा\nआभासी तत्वावर प्रक्रिया राबवून दिग्गज संघांची निवड : उद्या बक्षीस वितरण\nबेळगाव : बेळगावच्या नाट्या परंपरेला चालना देण्यासाठी पॅपिटल वन संस्थेतर्फे शनिवार दि. 3 आणि रविवार दि. 4 रोजी आंतरशालेय व आंतरराज्य एकांकिका स्पर्धा कोनवाळ गल्ली येथील लोकमान्य रंगमंदिरात आयोजित करण्यात आली आहे. नाट्यारसिकांना दर्जेदार एकांकिकाची मालिका अनुभवयास मिळावी या हेतूने संस्थेने आभासी तत्वावर निवड प्रक्रिया राबवून दिग्गज संघांची यामध्ये निवड केली आहे. शनिवार दि. 3 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता मान्यवरांच्या हस्ते पूजन करून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात येणार आहे. सकाळच्या सत्रात जिल्हा मर्यादित आंतरशालेय स्पर्धा झाल्यानंतर आंतरराज्य एकांकिका स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. सायंकाळी 6 वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत पॅपिटल वन एकांकिका स्पर्धेच्या चषकांचे अनावरण करण्यात येणार आहे. रविवार दि. 4 रोजी सकाळी दहा ते सायंकाळी सातपर्यंत एकांकि���ा सादर होणार असून, त्यानंतर बक्षीस वितरण समारंभ होणार आहे. स्थानिक कलाकारांना व्यासपीठ मिळवून देणे आणि चोखंदळ नाट्यारसिकांना दर्जेदार एकांकिकाची मालिका पाहता यावी यासाठी एकांकिका स्पर्धा आयोजित केल्या आहेत, अशी माहिती संस्थेचे चेअरमन शिवाजी हंडे यांनी दिली.\nएकांकिका व संघ पुढीलप्रमाणे\nशनिवार दि. 3 रोजी सकाळी आंतरशालेय गटाच्या स्पर्धा होतील. रविवार दि. 4 रोजी सकाळी 10 वाजता इम्युनो काँप्रमाईज (कोल्हापूर), 11 वाजता विषण्ण (इस्लामपूर), 12 वाजता चिनोबा (इचलकरंजी), 1 वाजता फिनिक्स (जयसिंगपूर), दुपारी 3 वाजता कूपन (इचलकरंजी), 4 वाजता संपर्क क्रमांक (मुंबई), 5 वाजता बिईंग अँड नथिंग (कोल्हापूर), 6 वाजता इंट्रेगेशन (मुंबई) या एकांकिका सादर होणार आहेत.\n‘भीती अन् भिंती’ पुस्तकाचे संकलन-संजय हळदीकर\nसंजय हळदीकर हे कोल्हापूर येथील असून, त्यांचे शिक्षण बीकॉम झाले आहे. राज्यस्तरीय सफदर हश्मी पथनाट्या स्पर्धा, रंग संवाद नावाचा रंगमंचीय उपक्रम तसेच नाट्या लेखन कार्यशाळा राबवली आहे. थिएटर विषयक वेगवेगळ्या ठिकाणी व्याख्याने झाली असून, अनाथ मुले व वारांगणांच्या मुलांसाठी महाराष्ट्र व महाराष्ट्र बाहेर संशोधनात्मक कार्यशाळा घेतल्या आहेत. या कार्यशाळेतून संशोधित झालेली ‘भीती आणि भिंती’ पुस्तकाचे त्यांनी संकलन केले आहे.\n700 हून अधिक एकांकिका स्पर्धेमध्ये परीक्षण-सचिन धोपेश्वरकर\nसचिन श्रीरंग धोपेश्वरकर हे सावंतवाडी येथील नाट्यादर्शन या संस्थेशी 1993 पासून संबंधित आहेत. 1996 पासून ते या संस्थेचे सचिव आहेत. नाट्या शिबिरामध्ये जयदेव हट्टंगडी यांचे साहाय्यक म्हणूनही त्यांनी काम पाहिले. ज्ञानपीठ पुरस्कार विजेते लेखक नाटककार डॉ. कोटा शिवराम कारंथ यांचे व गुऊ संजीव सुवर्णा यांचेही यक्षगान विषयक मार्गदर्शन लाभले. 700 हून अधिक एकांकिका स्पर्धेमध्ये परीक्षण केले आहे. नाटक, चित्रपटाशी संबंधित विविध ठिकाणी त्यांची व्याख्याने झाली आहेत.\n1976 पासून मराठी रंगभूमीवर कार्यरत – तुषार भद्रे\nतुषार भद्रे साताऱ्याचे असून, 1976 पासून ते मराठी रंगभूमीवर कार्यरत आहेत. सात नाटके, 18 एकांकिका व 16 पथनाट्यांचे लेखन केले आहे. 52 नाटक तर दीडशेहून अधिक एकांकिकांचे दिग्दर्शन, अभिनय, प्रकाशयोजना, वेशभूषा, रंगभूषा केली आहे. जागतिक कीर्तीचे नाट्यादिग्दर्शक पीटर ब्रूक, हिंदी रंगभूमीवरील नाट्यादिग्दर्शक बन्सी कौल, अमोल पालेकर यांच्या सोबत रंगभूमी कार्यशाळेत सहभागी झाले आहेत. लोक रंगमंच सातारा या नाट्यासंस्थेचे ते संस्थापक आहेत. एक होता विदूषक, ‘पाच शक्तिमान’ यासह पाच मराठी चित्रपट व ‘अपहरण’ या हिंदी चित्रपटातून अभिनय केला आहे.\nPrevious Articleहायलॉक हायड्रोटेक्निकमध्ये टीपीएमचा किक ऑफ\nNext Article वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी 2 लाखांपर्यंतचा विमा\nआता कन्नड सक्ती विरोधात लढाई तीव्र\n300 गावे पाणी संकटाच्या झोनमध्ये\nरिंगरोडसाठी सर्वेक्षणाचे काम हाती\nरस्त्यांवर झगमगाट; स्मशानात अंधारवाट\nकरंबळ-बेकवाड यात्रेला भाविकांची प्रचंड गर्दी\nरोटरी क्लब ऑफ बेळगाव साऊथ प्रस्तुत‘अयोध्या’एक महानाट्या, एक प्रेरणादायी गौरव गाथा\nअनंत अंबानी व राधिका मर्चेंटच्या प्री-वेडिंग सोहळ्यातील बॉलीवूड कलाकारांचे स्टनिंग लूक(Bollywood Actors’ Stunning Looks at Anant Ambani and Radhika Merchant’s Pre-Wedding Ceremony)\nआजपासून भारत विरुद्ध इंग्लंड तिसरी कसोटी (India vs England 3rd Test from today)\nशंभू सीमेवर शेतकऱ्यांचा निषेध मोर्चा (पंजाब-हरियाणा) Farmers protest march at Shambhu border (Punjab-Haryana)\nई पेपर ऐप डाउनलोड करा\nअनंत अंबानी व राधिका मर्चेंटच्या प्री-वेडिंग सोहळ्यातील बॉलीवूड कलाकारांचे स्टनिंग लूक(Bollywood Actors’ Stunning Looks at Anant Ambani and Radhika Merchant’s Pre-Wedding Ceremony) युएईत मंदिर, जगाला सद्भावना संदेश(UAE temple, message of goodwill to the world) आजपासून भारत विरुद्ध इंग्लंड तिसरी कसोटी (India vs England 3rd Test from today) शंभू सीमेवर शेतकऱ्यांचा निषेध मोर्चा (पंजाब-हरियाणा) Farmers protest march at Shambhu border (Punjab-Haryana)", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00770.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://belsare.blogspot.com/2013/", "date_download": "2024-03-05T00:34:44Z", "digest": "sha1:B7EKOKIEUZW33H7KJRI2VQHTFKO6DTNK", "length": 36225, "nlines": 89, "source_domain": "belsare.blogspot.com", "title": "शब्दांच्या पलीकडले: 2013", "raw_content": "\nमर्ढेकरांची कविता - अभ्रांच्या ये कुंद अफूने\nअभ्रांच्या ये कुंद अफूने\nपानांना ह्या हिरवी गुंगी;\nमिटून बसली पंख पाखरे,\nपर्युत्सुक नच पीसही फुलते;\nमूक गरोदर गायीची अन्\nगळ्यांतली पण घंटा झुरते.\nतिंबुनी झाली कणिक काळी\nमऊ मोकळी ह्या रस्त्याची;\nचोंच कोरडी बघ घारीची.\nउन उसासा धरणीच्या अन्\nउरांत अडला इथे मघाचा.\nशिरेल तेव्हा शिरो बिचारें\nह्या कवितेतील अभ्र , कुंद , पाने, पाखरे , गायीच्या गळ्यातील घंटा , पाउस-पाते वगैरे शब्दांमुळे ही कवितेत एखाद्या खेड्यातील निसर्गाचे वर्णन असावे असे वाटते. परंतु ह्या कवितेला दुसरे महायुध्दकालीन आंतरराष्���्रीय राजकारणाचे संदर्भ आहेत. दुसरे महायुध्द संपत आले असताना अमेरीकेने पुढाकार घेउन कॅलिफोर्नियातील सॅनफ्रॅन्सिस्को येथे संयुक्त राष्ट्र महासंघाची स्थापना करण्याकरीता जगातील सर्व देशांची परीषद बोलाविली होती. त्यात अमेरीका, रशिया, ब्रिटन व चीन हे प्रायोजक देश होते. त्यांचे प्रतिनिधी व ४६ आमंत्रीत देशांचे प्रतिनिधी ह्या परीषदेला उपस्थित होते. जगातील ८० टक्के लोकसंख्येचे प्रतिनिधित्व हे निमंत्रीत करीत होते. ह्या परीषदेचे उद्दीष्ट असे होते की एक आंतरराष्ट्रीय संघटना स्थापना करणे , की जी जागतीक शांतीता प्रस्थापित करण्यास मदत करेल. हे सर्व निमंत्रीत सॅनफ्रॅन्सिस्कोतील गोल्डन गेट सिटी मध्ये जमले होते. ही परीषद २५ एप्रिल १९४२ रोजी सुरु झाली. ह्या परीषदेवर पाच बडया राष्ट्रांचा प्रभाव होता. ह्या बडया राष्ट्रांना सुरक्षा परीषदेत नकाराधिकाराचा हक्क हवा होता. बऱ्याच लहान राष्ट्रांना हे मान्य नव्हते. अखेर ह्या नकाराधीकारावर खूप चर्चा व वादविवाद झाले. अखेर नकाराधिकारावरची थोडीफार बंधने बडया राष्ट्रांनी मान्य केली व एकमत होउन युनायटेड नेशन्स चार्टरला सर्व राष्ट्रांनी मान्यता दिली. व ही परीषद २६ जून १९४५ रोजी संपली.\nकवितेतील “ अभ्रांच्या ये कुंद अफूने “ ह्या ओळींना सॅनफ्रॅन्सिस्कोतील एप्रिल महीन्यात असलेल्या हवामानाचा संदर्भ आहे. तेथील हवामान नेहमीच म्हणजेच उन्हाळ्यात सुघ्दा थंड व आल्हाददायक असते. नोव्हेंबर ते एप्रिल तेथे पाउस असतो. समुद्रावरील धुके हे सॅनफ्रॅन्सिस्कोच्या हवामानाचे वैशिष्ठ्य आहे. हे धुके उन्हाळ्यात नेहमीच असते. ही परीषद एप्रिल महीन्यातच चालू झाली होती. त्यावेळचे वातावरण धुक्यामुळे कुंद असे असावे.\nअफू व सॅनफ्रॅन्सिस्को ह्याचे नाते खूपच जुने आहे. गोल्ड रशच्या काळात म्हणजेच १८५० च्या सुमारास चिनी लोक सुघ्दा सोन्याच्या शोधाकरीता कॅलिफोर्नियामध्ये आले. चिनी लोकांनी त्यांच्या वसाहतीत म्हणजेच चायना टाउनमध्ये अफूचे अड्डे ( Opium Dens) चालू केले. काही वर्षातच स्थानिक अमेरीकन लोक सुध्दा अफूच्या नादी लागले व अड्डयांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली. ह्या व्यसनाधीनतेला आळा घालण्यासाठी सॅनफ्रॅन्सिस्कोमध्ये कायद्याने अफू सेवनावर बंदी घालण्यात आली. ह्याचा परीणाम एवढाच झाला की अफूंचे अड्डे गुप्तपणे चाल�� राहीले व हे अड्डे दुसरे महायुध्द संपेपर्यंत सर्रास चालू होते.\nकवितेतील पानांना हिरवी गुंगी आलेली आहे. ही कसली पाने आहेत. आणि त्यांना आलेली हिरवी गुंगी कसली आहे. अमेरीकेतील पर्यावरण वाचवण्याची व संवर्धनाची चळवळीची सुरूवात सॅनफ्रॅन्सिस्को मध्ये १८९२ साली चालू झाली. काही पर्य़ावरणवाद्यांनी एकत्र येउन तेथे प्रसिध्द सिएरा क्लब स्थापन केला. ह्या चळवळीला ग्रीन पॉलिटीक्स असे नाव पडले.\nसॅनफ्रॅन्सिस्कोतील संयुक्त राष्ट्र परीषद एप्रिल च्या शेवटच्या आठवड्यात चालू झाली. हे दिवस मराठी कॅलेंडरप्रमाणे वैशाख महीन्याच्या आसपास येतात. ह्या परीषदेत मानवी हक्क व जागतीक शांतते राखण्या बध्दलचे ठराव सर्व राष्ट्रांनी मंजूर केल्यानंतर काही दिवसातच म्हणजेच ऑगस्ट १९४५ मध्ये अमेरीकेने जपान मधील हिरोशीमा व नागासकी ह्या शहरांवर अणुबाँब टाकले. त्यात लाखो माणसे मारली गेली. ऑगस्ट महीना मराठी कॅलेंडरप्रमाणे आषाढ महीन्याच्या सुमारास येतो. ह्या ओळीतील फांदीवरती व गाजर ह्या शब्दांचा संदर्भ इंग्रजीतील कॅरट ऑन ए स्टीक ( Carrot on a Stick) ह्या अलंकाराशी ( Idiom) आहे. एखादे उद्दीष्ट साध्य करण्याकरीता काही बक्षिसाचे नुसतेच आमीष दाखवण्यात येते, पण प्रत्यक्ष बक्षिस कधीच देण्यात येत नाही. अशा परीस्थितीचे वर्णन करण्यासाठी हा भाषेचा अलंकार वापरण्यात येतो. अमेरीकेने जागतीक शांततेचा पुरस्कार करत लहान राष्ट्रांना नादी लावून शरण येत असलेल्या जपानवर अणुबाँब टाकले, असा ह्या ओळींचा अर्थ असावा. ह्याचा असाही अर्थ होवू शकतो की ही परीषदेचा जागतीक परीषदेचा उद्देश फारसा गंभीर नाही आहे. ही परीषद म्हणजे गाजराची पुंगी आहे. वाजली तर वाजली, नाही तर मोडून खाल्ली.\nमिटून बसली पंख पाखरे,\nपर्युत्सुक नच पीसही फुलते\nह्या परीषदेत अनेक लहान राष्ट्रांच्या प्रतिनीधींनी भाग घेतला होता. परंतु बडया राष्ट्रांसमोर ते आवाज उठवू शकत नव्हते. त्यांच्यावर दबाव आणून बडया राष्ट्रांनी सुरक्षा परीषदेतील नकाराधिकाराचा ठराव संमत करुन घेतला. पंख मिटून बसलेल्या पाखरांची प्रतिमा ह्या लहान राष्ट्रांकरीता वापरली असावी. पर्युत्सुक हा शब्द पर्युषण ह्या शब्दापासून आलेला असावा. पर्युषण हा जैन धर्मींयांचा महत्वाचा सण आहे. पर्युषण ह्या शब्दाचा अर्थ एकत्र येणे असा आहे. हे देश पर्युत्सुक होते. म्हणजेच जा��तीक शांततेच्या प्रश्नावर एकत्र येण्यास उत्सुक होते. परंतु बड्या राष्ट्रंच्या प्रभावामुळे मोकळेपणी चर्चा करु शकत नव्हते. नच पीसही फुलते चा अर्थ असा असावा.\nमूक गरोदर गायीची अन्\nगळ्यांतली पण घंटा झुरते.\nही मूक गरोदर गाय कोण आहे तिच्या गळ्यातली घंटा का झुरते आहे तिच्या गळ्यातली घंटा का झुरते आहे घंटे सारखी निर्जीव वस्तु कशी काय झुरेल घंटे सारखी निर्जीव वस्तु कशी काय झुरेल ती झुरत असेल तर ती नक्कीच सजीव आणि मानवी भावभावना असलेली आहे. ही घंटा म्हणजे लॉरेन्स बेल हा तत्कालीन अमेरीकन लढाउ विमाने तयार करणाऱ्या बेल एअरक्राफ्ट कॉर्पोरेशन ह्या करणाऱ्या कारखान्याचा मालक आहे. १९३७ सालापासून तो अमेरीकन वायुसेनेला बाँबर व इतर लढाउ विमाने पुरवायचा. दुसऱ्या महायुध्दाच्या काळात अमेरीकन वायुदलाची विमानांची गरज खुपच वाढली. तसेच अमेरीकन वायुदल इतर देशांनाही लढाउ विमाने भाडेतत्वावर ( लीज अँड लेंड करार) वापरायला द्यायचे. ती विमाने सुध्दा हा पुरवायचा. तो अमेरीकन सरकारचा खूप मोठा विमांनाचा पुरवठेदार बनला होता. युध्दकाळात त्याचा धंदा चांगलाच बरकतीला आला होता. सर्व राष्ट्रांनी एकत्र येउन जर जागतीक शांततेचा पुरस्कार करण्याचे ठरविले तर युध्दच होणार नाहीत व लढाउ विमांनांची गरज भासणार नाही. असे झाले तर लॉरेन्स बेलचा धंदाच बसेल ह्या काळजीने तो झुरायला लागला आहे. मर्ढेकरानी इंग्रजी बेल ह्या शब्दाचा शब्दशः अर्थ घंटा हा येथे वापरला आहे. कवितेतील मूक गरोदर गाय ह्या शब्दांचा संदर्भ अमेरीकन राष्ट्राध्यक्षांच्या वापराकरीता खास बनविलेल्या “ सॅक्रेड काऊ “ (Sacred Cow) असे नाव असलेल्या विमानाशी आहे. सॅक्रेड काऊ ह्या इंग्रजी शब्दांचा अर्थ पवित्र गाय असा होतो. ह्याच विमानाने अमेरीकन राष्ट्राध्यक्ष रूझवेल्ट फेब्रुवारी १९४५ मध्ये रशियामध्ये याल्टा परीषदेला उपस्थित रहाण्यासाठी गेले होते. हे विमान अमेरीकन वायुदलाने खास बनवून घेतले होते. लॉरेन्स बेल हा ह्याच गायीच्या गळ्यातील घंटा आहे म्हणजेच अमेरीकन सत्ताधीशांच्या व वायुदळाच्या अधिकाऱ्यांच्य जवळचा माणूस आहे, असे मर्ढेकरांना म्हणायचे असावे. ही गाय मूक आहे कारण ती खरी गाय नाही आहे. ही गाय गरोदर आहे कारण ह्या विमानाला अमेरीकन वायुदळाचे जन्मस्थळ समजले जाते. अमेरीकन वायुदळाला स्वतंत्र कायदेशीर अस्तित्व प्रदान करणारा नॅशनल सिक्युरीटी अॅक्ट नावाचा कायदा , २२ जूलै १९४७ साली , तत्कालीन अमेरीकेचे अध्यक्ष हॅरी ट्रुमन ह्यांनी ह्या विमानातून प्रवास करत असताना पास केला. ह्या कवितेत जो काल वर्णन केला आहे त्या काळात, म्हणजेच १९४५ च्या सुमारास ही “गाय “ त्या अर्थाने “गरोदर “ होती.\nतिंबुनी झाली कणिक काळी\nमऊ मोकळी ह्या रस्त्याची;\nह्या ओळींचा संदर्भ ब्रिटीश व अमेरीकन वायुदलाने जर्मनीतील ड्रसडेन ह्या शहरावर केलेल्या तुफानी बाँबहल्ल्याशी आहे. १२ फेब्रुवारी १९४५ ते १५ फेब्रुवारी १९४५ ह्या दरम्यान ड्रसडेनवर रात्री व दिवसा बाँव हल्ले करून ते शहर अक्षरशः उधवस्त करण्यात आले. ह्या हल्ल्यात शहरातील हजारो इमारती जमीनदोस्त झाल्या व लाखो निरपराध नागरीक मरण पावले. ड्रसडेन हे जर्मनीमधील सांस्कृतीक महत्व असलेले शहर होते. त्याला कोणतेही लष्करी महत्व नव्हते. तरीही त्यावर हल्ला करून तेथील नागरीकांना मरणाच्या खाईत लोटले गेले. ह्या हल्ल्यात वेगळ्या प्रकारच्या अतिशक्तीशाली बाँब्सचा (Firebombs) वापर करण्यात आला. त्यामुळे शहरातील ३९ वर्ग किलोमीटर मध्यवर्ती भाग पूर्णपणे नष्ट झाला. ह्या हल्यामुळे ब्रिटीश बुध्दीवाद्यांच्या वर्तूळात सुघ्दा अस्वस्थता निर्माण झाली व त्याचे प्रतिसाद ब्रिटीश संसदेत उमटले. ब्रिटीश वृत्तपत्रांनी सुध्दा ह्या घटनेबध्दल सरकारला जाब विचारला. त्यानंतर तत्कालीन ब्रिटीश पंतप्रधान चर्चिल ह्यांनी त्यांना ह्या हल्ल्याची फारशी माहीती नसल्याचे सांगत जबाबदारी झटकली. वस्तुस्थिती अशी होती की चर्चिल स्वतः त्या हल्ल्याच्या नियोजनात सहभागी होते.\nड्रसडेन ह्या शहराकरीता मर्ढेकरांनी रस्त्याची प्रतिमा वापरली असावी, कारण ऑटो बॉन रस्ते व इतर महत्वाचे रस्ते ड्रसडेन मधून जातात. ऑटो बॉन रस्त्यांचे जर्मनीत जाळे आहे व सर्व महत्वाची शहरे ह्या रस्त्यांनी जोडलेली आहेत. हे रस्ते हिटलरच्या काळात बांधण्यात आले . ह्या रस्त्यांचा उपयोग जलद मोटार वाहतुकीसाठी आहे. युरोपमधील अनेक देशांना जोडणारा ८००० किलोमीटर लांबीचा युरोपीयन रूट E – 40 ड्रसडेन मधूनच जातो. हे रस्ते उध्वस्त करणे हे ड्रसडेनवरील बाँबहल्ल्यांचे उद्दीष्ट होते.\nचोंच कोरडी बघ घारीची\nकवितेतील ह्या ओळींचा रोख रशियाने ९ ऑगस्ट १९४५ ला जपानव्याप्त मांचुरीयावर केलेल्या आक्रमणाकडे ���हे. मांचुरीया हा पूर्वी चीनचा एक प्रांत होता. तो जपानने १९३१ मध्ये कपटनीतीने वेगळा काढून तेथे जपानच्या प्रभावाखाली असलेले बाहुले सरकार आणले. नंतर तेथील नैसर्गिक साधनसामुग्रीवर डोळा ठेवुन अनेक जपानी लोकांना तेथे स्थलांतरीत होण्यासाठी जपान सरकारने उत्तेजन दिले. त्यानंतर तेथे जपानी लोकसंख्या बरीच वाढली व जपानी लोकांचा उद्योगधंदे व अर्थव्यवस्थेवरील प्रभाव वाढला. ह्यामुळे जपानच्या अर्थव्यवस्थेला मदत झाली. एप्रिल १९४१ मध्ये रशियाने जपानशी अनाक्रमण करार केला होता. परंतु त्यानंतर रशियाच्या भुमिकेत बदल झाला. याल्टा येथे फेब्रुवारी १९४५ मध्ये झालेल्या दोस्त राष्ट्रांच्या परीषदेत रशियन राष्ट्रप्रमुख स्टॅलिनने इतर दोस्त राष्ट्रांच्या नेत्यांना असे आश्वासन दिले की , जर्मनीने शरणागती पत्करल्यानंतर तीन महीन्यानंतर रशिया जपानवर आक्रमण करेल. ९ ऑगस्ट १९४५ ला जर्मनीने शरणागती पत्करल्याला बरोब्बर तीन महीने होत होते. म्हणून रशियाने आक्रमणाकरीता हा मुहूर्त साधला. वास्तविकतः जपानला रशियाबरोबर युध्द नको होते. ह्याउलट दोस्त राष्ट्रांबरोबर युध्द संपूष्टात आणून शांतता प्रस्थापित करण्या साठी रशियाने मध्यस्ती करावी असे जपानी नेत्यांचे प्रयत्न चालू होते. त्याबदल्यात जपानने रशियाला अनेक आकर्षक प्रादेशीक सवलती (Territorial Concessions) देउ केल्या होत्या. रशियाने एकीकडे ही बोलणी चालू ठेवत, युध्दाची तयारी केली होती. जपानला ह्या गोष्टींची काहीच कल्पना नव्हती. ६ ऑगस्ट १९४५ ला जपानमधील हिरोशिमावर व ९ ऑगस्ट १९४५ ला नागासकीवर अमेरीकेने अणुबाँब टाकले. व त्याचवेळी ऱशियाने जपानशी विश्वासघाताने युध्द पुकारले. जपानला रशियाच्या आक्रमणाची गंधवार्तासुध्दा नव्हती.\nह्या घटनांचा कवितेतील ओळींशी काय संदर्भ आहे हे बघू. ह्यातील घारीची प्रतिमा रशियाकरीता वापरली असावी. रशियाच्या बोधचिन्हावर द्विमुखी गरुडाचे (Twin Headed Eagle) चित्र आहे. ह्या घटनेतील रशियाची वागणूक गरुडासारखी नसून घारीसारखी आहे. ह्या घारीची चोच कोरडी आहे कारण जपानशी रशियाच्या असलेल्या संबंधांची कोणतीही फिकीर न करता हे आक्रमण केले आहे. ह्या कोरडया चोचीचा रोख स्टॅलिनकडे सुध्दा असू शकतो. कारण स्टॅलिन हा भावनीकरीत्या अतिशय कोरडा माणूस होता. उष्टया अन्नाची प्रतिमा माचुरीयाकरीता वापरली असावी. ��ारण जपानी लोक मांचुरीयात उपरे होते. व त्यांचा मांचुरीयातील नैसर्गिक साधनसंपत्ती व कारखानदारीवर ताबा होता. रशियाचा या संपत्तीवर डोळा होता. ही साधनसंपत्ती म्हणजे उष्टे अन्न असावे. वास्तवीकतः मांचुरीया हा चीनचा भाग होता. त्याच्यावर ना जपानचा हक्क होता ना रशियाचा. रशियाकडे माचुरीयाचा ताबा काही वर्षे होता. नंतर तो चीनच्या ताब्यात गेला. अन्न व माचुरीयाचा दुसरा संबंध म्हणजे चीनमधल्या पाककलेमधील बरेच प्रकार माचुरीयात खाल्ला जाणाऱ्या मांचु डीशेस पासून आलेले आहेत.\nवरील ओळी मांचुरीयातून जाणाऱ्या ट्रान्स सैबेरीयन रेल्वे जाळ्याच्या संदर्भात असाव्यात. ही रेल्वे लांबीने जगात मोठी असून ती अती पूर्व रशिया , मॉस्को , चीन , मंगोलिया, माचुरीया ह्या प्रदेशातील महत्वाच्या शहरांना जोडते. ह्या रेल्वेचा मांचुरीयातील भाग १९०५ सालापासुन जपानच्या ताब्यात होता. जपान सरकारने ह्या रेल्वेच्या व्यवस्थापनाकरीता साउथ मांचुरीयन रेल्वे कंपनी स्थापन केली होते. ह्या रेल्वेचे रशिया व जपानव्याप्त मांचुरीयाच्या सीमारेषेवरील चँगचुन नावाचे स्टेशन होते. येथे रेल्वेच्या गेजमध्ये बदल व्हायचा. रशियन व जपानी रेल्वे मार्गाच्या रूंदी (गेज) मध्ये फरक होता. त्यामुळे ह्या स्टेशन मध्ये रेल्वे काही तांत्रीक पध्दती अनुसरून एका गेजमधुन आलेल्या मालाचे व प्रवाशांची दुसऱ्या गेजमधे वाहतूक केली जायची. ह्या पध्दतीला इंग्रजी मध्ये ब्रेक ऑफ गेज असे नाव आहे. रशियाने ऑगस्ट १९४५ मध्ये मांचुरीयावर आक्रमण केल्यानंतर ह्या रेल्वेचा जपान्यांकडून ताबा घेतला. त्यानंतर ही रेल्वे कंपनी अमेरीकच्या अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार बरखास्त करण्यात आली. कारण जपानने अमेरीकेशी शरणागती पत्करली होती.\nउन उसासा धरणीच्या अन्\nउरांत अडला इथे मघाचा\nवरील ओळीतील ‘मघाचा’ हा शब्द आधीच्या कडव्यात आलेल्या (तिंबुनी झाली कणिक काळी) ड्रसडेन शहरावरील बाँबफेकीला अनुसरून वापरला आहे. उन उसासा धरणीचा ह्या शब्दांचा संदर्भ ह्या शहरावर टाकलेल्या वेगळ्या प्रकारच्या शक्तीशाली बाँब ( Firebombs) व ह्या बाँबस् मुळे निर्माण होणाऱया आगीच्या वादळांशी (Firestorms) आहे. ह्या आगीच्या वादळांमुळे तेथील तपमान १५०० सेंटीग्रेड पर्यंत गेले होते. ह्या वादळात तप्त झालेल्या हवेचा मध्यवर्ती स्तंभ उभा रहातो. त्या स्तंभामुळे जोराचे गरम वारे वाहू लागतात. हे वारे आगीला ऑक्सिजन वायुचा पुरवठा करतात. त्यामुळे आगीचा जोर वाढून तपमानात आणखी वाढ होते. ह्या आगीत हजारो माणसे आगीत होरपळून व घुसमटून मेली.\nशिरेल तेव्हा शिरो बिचारें\nवरील कडव्यांमधये वर्णन केलेल्या आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या व परीस्थितीच्या ‘हवे’त जागतीक शांतता रूपी पाउस-पाते शिरेल तेव्हा शिरेल. ते पाउस पाते सुध्दा बिचारेच आहे. कारण बड्या राष्ट्रांना त्यांच्या व्याख्येप्रमाणे जागतीक शांतता हवी आहे. तेव्हा खरी जागतीक शातता प्रस्थापित होइल तेंव्हा होइल. तो पर्यंत लहान देश जागतीक शांततेच्या तत्वांच्या गुगीखाली रहातील. ही जागतीक शांतता मृगजळासारखी आहे.\nशब्दांवर थोडी हुकमत असली आणी लय तोंडवळणी पडली म्हणजे कविता लिहीण फारसं कठीण नसत. त्या पलीकडे कांही पुढील लिखाणात आहे किंवा नाही हे वाचकच ठरविणार. त्याच मत अनुकूल प़डल नाही तर लेखकाने योग्य तो बोध घ्यावा, पण ‘भूमिकेचा ’ टोप चढवून आणि तळटीपांचे पैंजण घालून नकटीला शारदेचे सोंग घ्यायला लावणे हा त्यावर तोडगा खास नाही.\nमर्ढेकरांची कविता - अभ्रांच्या ये कुंद अफूने\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00771.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://fliphtml5.com/pdflg/bbvm/basic", "date_download": "2024-03-05T01:28:30Z", "digest": "sha1:IOQ23ZIBWRFHNOMASFKNKVRXGFQ6NC75", "length": 17675, "nlines": 261, "source_domain": "fliphtml5.com", "title": "TGD Marathi - बुक पृष्ठे फ्लिप करा 1-6 | FlipHTML5", "raw_content": "\nडॉक्टरसर्ावत मोठा कोरोना विषाणू हा सर्ावत वाईट धोका आहे का ज्याचा आपण सरजव् ण सध्या सामना करत आहोत का त्याहीपके ्षा अधिक धोकादायक समस्या आहते आह्वयापधालचो्कयवा्लयाेलपा कासोनूण जेव्हा आपल्या आजूबाजूचे सर्वजण कोरोना विषाणूच्या धोक्याबद्दल बोलत असतात, तेव्हा आपण घाबरुन जाणे स्वाभाविकच आह.े प्रत्येक गोष्ट अधिकच अवघड होत चालली आहे – आपण आपल्या घरांच्या बाहेर पडू शकत नाही किं वा आपल्या मित्रांना देखील भेटू शकत न ा ह ी. आपल्याकडे पुष्कळ प्रश्न देखील आहेत आणि त्यांची उत्तरे माहीत नसल्यामुळे आपल्याला अधिकच भीती वाटत.े परमेश्वराने आपल्यावर प्रीती करणे थांबवले आहे का परमेश्वर आपल्यावर रागावला आहे का परमेश्वर आपल्यावर रागावला आहे का ही जगाची गरज आहे का ही जगाची गरज आहे का प्रश्न विचारणे सपआऐारंगमकपतेश्णवलोर्आ्कयायचालहाीेयाते चूक नाही परंतु आपल्या प्रश्नांची उत्तरे गरज आहे. मिळवण्यासाठी ���पण पवित्रशास्त्राकडे वळले पाहिज.े 2 योहान ३:१६ हे वचन असे सांगते की, “परमेश्वर जगावर प्रीती करतो”– जगातील सर्व लोकांवर, मग ते लोक कोणतीही भाषा बोलत असले तरीही, ते लोक कु ठेही राहात असले तरीही किं वा ते लोक कोणत्याही रंगाचे असले तरीही. परमशे ्वर आपल्यातील प्रत्येकावर प्रीती करतो कारण त्यानेच आम्हांला निर्माण के ले. परंतु जसा कोरोना व िषाणू आपल्या प् रिय व्यक्तींपासून आपल्याला वेगळे करतो, त्याचप्रमाणे पाप आपल्याला परमेश्वरापासून वेगळे करते. आपण पापामध्ये जन्माला आलो असल्यामुळे आपण देवाबरोबर असल्याचा आनंद घेऊ शकत नाही कारण तो पवित्र आहे – तो कोणतीही चुक ीची गोष्ट करत नाही, चुक ीचा विचार करत नाही आणि चुक ीची गोष्ट बोलतही नाही. तुम्ही आणि मी पाप के ले आहे. पव ित्रशास्त्र सांगते, “कोणीच नीतीमान नाही.” जेव्हा तुम्ही तुमच्या आई-वड िलांचा आज्ञाभंग करता, तुमच्या भावाला मारता, खोटे बोलता, चोरी करता किं वा एखाद्याच्या बाबतीत चुक ीची गोष्ट करण्याचा नुसता व िचार देखील करता, तेव्हा ते पाप आहे. पाप तुम्हांला एक दिवस स्वर्गामध्ेय देवाजवळ असण्यापासून दूर नेते आत्ता ह्या क्षणाला त्याचा मित्र बनण्यापासून दूर नेते. पाप ही अशी समस्या आहे जी कु ठल्याही आजारापेक्षा मोठी आहे. 3 उपहा्ययावरआहे डॉक्टर ह्या विषाणचू ी बाधा आपल्याला होऊ नये म्हणनू लस तयार करण्याचा प्रयत्न करत आहते किं वा ह्या आजारातनू बरे होण्यासाठी औषध तयार करण्याचा प्रयत्न करत आहते . परंतु पापाच्या समस्येतनू बरे होण्यासाठी के वळ एकच उपाय आहे आणि तो आहे येशू ख्रिस्त. येशू ह्या पथृ ्वीवर आला आणि कु ठलेही पाप न करता एक परिपरू ्ण माणनू म्हणनू जगला तसेच परिपरू ्ण परमशे ्वर म्हणनू जगला. ह्या पथृ ्वीवर असताना त्याने पषु ्कळ रोग बरे के ले आणि इतरही पषु ्कळ चमत्कार के ले कारण सपं रू ्ण निर्मितीवर त्याचा अधिकार आह.े आपल्या पापांची क्षमा होण्यासाठी आपला मार्ग तयार व्हावा म्हणनू तो पथृ ्वीवर आला. त्याने स्वतःला वधस्तंभावर खिळले जाण्याची परवानगी दिली. तो मले ा, त्याला परु ण्यात आले आणि तो तिसऱ्या दिवशी पनु ्हा जिवतं झाला. आता तो स्वर्गामध्ये आहे जे त्याच्यावर विश्वास ठेवतात त्यांच्यासाठी जागा तयार करत आह.े 4 म्ही तमु चे हात साबणाने किं वा पाण्याने तुधवु ू शकता किं वा सॅनीटायझरचा वापर करु शकता. परंतु त्यामळु े तमु ्हांला विषाणचू ी बाधा होणार नाही ह्या गोष्टीची खात्री तमु ्ही दऊे शकत नाही.परंतु तमु ्ही ह्या गोष्टीची खात्री नक्कीच बाळगू शकता की तमु ्ही जवे ्हा तमु चा एकमवे तारणारा म्हणनू येशवू र विश्वास ठेवता, तेव्हा तो तमु च्या अतं ःकरणातील सर्व पाप धवु नू टाकतो. प्रेषितांची कृ त्ये १६:३१ हे दवे ाने दिलेले अभिवचन आहे जे असे सांगते, “प्रभवू र विश्वास ठेव म्हणजे तझु े व तझु ्या घराण्याचे तारण होईल.” जर आपण परू ्णपणे विश्वास ठेवला की येशनू े आपले शिक्षा घते लेआह,े तर तमु च्या पापांची क्षमा झाली आहे जर तमु ्हांला त्याच्यावर विश्वास ठेवायचा असेल तर त्याच्याशी प्रार्थनेमध्ेय बोला. त्याला असे सांगा: “ प्रय देवा मला माहीत आहे की मी पाप के ले आहे आणि त्याबद्दल मी तुझी क्षमा मागतो. येशू वधस्तंभावर माझ्या पापांची क्षमा व्हावी म्हणून मरण पावला ह्यावर मी विश्वास ठेवतो. मला माझ्या पापांपासनू शुध्द के लेस म्हणून मी तुझे आभार मानतो.” जवे ्हा तमु ्ही येशवू र विश्वास ठेवता, तमु ्हांला हे समजते की परमशे ्वर तमु ्हांला कधीही सोडणार नाही आणि तो तमु ्हांला साहाय्य करेल. (इब्रि १३:५-६)तो तमु ्हांला सामर्थ्यशाली होण्यास साहाय्य करेल आणि आजबू ाजलू ा काय घडत आहे ह्याची भीती तमु ्हांला वाटणार नाही. 5 क्टर लोकांना आरोग्यदायी राहाण्यासाठी खूप सल्ले देतात. डॉपरमेश्वर सधु ्दा त्याच्या वचनामधून म्हणजेच पवित्रशास्त्रामधून आपल्याला सल्ला देतो. जेव्हा तुम्ही येशूवर विश्वास ठेवता, तेव्हा तुम्हांला त्याला अधिक जाणून घ्यायला आवडते. तुम्ही पवित्रशास्त्र वाचून आणि त्याच्या आज्ञा पाळून ते करु शकता. तुम्ही कोणत्याही वेळी, कोणत्याही ठिकाणी, कोणत्याही गोष्टीसाठी देवाकडे प्रार्थना करु शकता प्रश्न विचारणे सपआऐारंगमकपतेश्णवलोर्आ्कयायचालहाीेयाते चूक नाही परंतु आपल्या प्रश्नांची उत्तरे गरज आहे. मिळवण्यासाठी आपण पवित्रशास्त्राकडे वळले पाहिज.े 2 योहान ३:१६ हे वचन असे सांगते की, “परमेश्वर जगावर प्रीती करतो”– जगातील सर्व लोकांवर, मग ते लोक कोणतीही भाषा बोलत असले तरीही, ते लोक कु ठेही राहात असले तरीही किं वा ते लोक कोणत्याही रंगाचे असले तरीही. परमशे ्वर आपल्यातील प्रत्येकावर प्रीती करतो कारण त्यानेच आम्हांला निर्माण के ले. परंतु जसा कोरोना व िषाणू आपल्या प् रि�� व्यक्तींपासून आपल्याला वेगळे करतो, त्याचप्रमाणे पाप आपल्याला परमेश्वरापासून वेगळे करते. आपण पापामध्ये जन्माला आलो असल्यामुळे आपण देवाबरोबर असल्याचा आनंद घेऊ शकत नाही कारण तो पवित्र आहे – तो कोणतीही चुक ीची गोष्ट करत नाही, चुक ीचा विचार करत नाही आणि चुक ीची गोष्ट बोलतही नाही. तुम्ही आणि मी पाप के ले आहे. पव ित्रशास्त्र सांगते, “कोणीच नीतीमान नाही.” जेव्हा तुम्ही तुमच्या आई-वड िलांचा आज्ञाभंग करता, तुमच्या भावाला मारता, खोटे बोलता, चोरी करता किं वा एखाद्याच्या बाबतीत चुक ीची गोष्ट करण्याचा नुसता व िचार देखील करता, तेव्हा ते पाप आहे. पाप तुम्हांला एक दिवस स्वर्गामध्ेय देवाजवळ असण्यापासून दूर नेते आत्ता ह्या क्षणाला त्याचा मित्र बनण्यापासून दूर नेते. पाप ही अशी समस्या आहे जी कु ठल्याही आजारापेक्षा मोठी आहे. 3 उपहा्ययावरआहे डॉक्टर ह्या विषाणचू ी बाधा आपल्याला होऊ नये म्हणनू लस तयार करण्याचा प्रयत्न करत आहते किं वा ह्या आजारातनू बरे होण्यासाठी औषध तयार करण्याचा प्रयत्न करत आहते . परंतु पापाच्या समस्येतनू बरे होण्यासाठी के वळ एकच उपाय आहे आणि तो आहे येशू ख्रिस्त. येशू ह्या पथृ ्वीवर आला आणि कु ठलेही पाप न करता एक परिपरू ्ण माणनू म्हणनू जगला तसेच परिपरू ्ण परमशे ्वर म्हणनू जगला. ह्या पथृ ्वीवर असताना त्याने पषु ्कळ रोग बरे के ले आणि इतरही पषु ्कळ चमत्कार के ले कारण सपं रू ्ण निर्मितीवर त्याचा अधिकार आह.े आपल्या पापांची क्षमा होण्यासाठी आपला मार्ग तयार व्हावा म्हणनू तो पथृ ्वीवर आला. त्याने स्वतःला वधस्तंभावर खिळले जाण्याची परवानगी दिली. तो मले ा, त्याला परु ण्यात आले आणि तो तिसऱ्या दिवशी पनु ्हा जिवतं झाला. आता तो स्वर्गामध्ये आहे जे त्याच्यावर विश्वास ठेवतात त्यांच्यासाठी जागा तयार करत आह.े 4 म्ही तमु चे हात साबणाने किं वा पाण्याने तुधवु ू शकता किं वा सॅनीटायझरचा वापर करु शकता. परंतु त्यामळु े तमु ्हांला विषाणचू ी बाधा होणार नाही ह्या गोष्टीची खात्री तमु ्ही दऊे शकत नाही.परंतु तमु ्ही ह्या गोष्टीची खात्री नक्कीच बाळगू शकता की तमु ्ही जवे ्हा तमु चा एकमवे तारणारा म्हणनू येशवू र विश्वास ठेवता, तेव्हा तो तमु च्या अतं ःकरणातील सर्व पाप धवु नू टाकतो. प्रेषितांची कृ त्ये १६:३१ हे दवे ाने दिलेले अभिवचन आहे जे असे सांगते, “प्रभवू र विश्व��स ठेव म्हणजे तझु े व तझु ्या घराण्याचे तारण होईल.” जर आपण परू ्णपणे विश्वास ठेवला की येशनू े आपले शिक्षा घते लेआह,े तर तमु च्या पापांची क्षमा झाली आहे जर तमु ्हांला त्याच्यावर विश्वास ठेवायचा असेल तर त्याच्याशी प्रार्थनेमध्ेय बोला. त्याला असे सांगा: “ प्रय देवा मला माहीत आहे की मी पाप के ले आहे आणि त्याबद्दल मी तुझी क्षमा मागतो. येशू वधस्तंभावर माझ्या पापांची क्षमा व्हावी म्हणून मरण पावला ह्यावर मी विश्वास ठेवतो. मला माझ्या पापांपासनू शुध्द के लेस म्हणून मी तुझे आभार मानतो.” जवे ्हा तमु ्ही येशवू र विश्वास ठेवता, तमु ्हांला हे समजते की परमशे ्वर तमु ्हांला कधीही सोडणार नाही आणि तो तमु ्हांला साहाय्य करेल. (इब्रि १३:५-६)तो तमु ्हांला सामर्थ्यशाली होण्यास साहाय्य करेल आणि आजबू ाजलू ा काय घडत आहे ह्याची भीती तमु ्हांला वाटणार नाही. 5 क्टर लोकांना आरोग्यदायी राहाण्यासाठी खूप सल्ले देतात. डॉपरमेश्वर सधु ्दा त्याच्या वचनामधून म्हणजेच पवित्रशास्त्रामधून आपल्याला सल्ला देतो. जेव्हा तुम्ही येशूवर विश्वास ठेवता, तेव्हा तुम्हांला त्याला अधिक जाणून घ्यायला आवडते. तुम्ही पवित्रशास्त्र वाचून आणि त्याच्या आज्ञा पाळून ते करु शकता. तुम्ही कोणत्याही वेळी, कोणत्याही ठिकाणी, कोणत्याही गोष्टीसाठी देवाकडे प्रार्थना करु शकता कारण परमेश्वरानेच तुम्हांला निर्माण के ले आणि तो तुमच्यावर प्रीती करतो. तो तुमची प्रार्थना ऐकतो आणि त्याला तुमच्या प्रारथ्नेचे उत्तर द्यायचे असते. तुम्हांला काय वाटते ते देवाला समजते आणि तो म्हणतो, “भिऊ नकोस.” लक्षात ठेवा की जरी तो तुम्हांला दिसला नाही तरी तो तुमच्याबरोबर आहे. तुमचा एखादा मित्र घाबरलेला आहे का कारण परमेश्वरानेच तुम्हांला निर्माण के ले आणि तो तुमच्यावर प्रीती करतो. तो तुमची प्रार्थना ऐकतो आणि त्याला तुमच्या प्रारथ्नेचे उत्तर द्यायचे असते. तुम्हांला काय वाटते ते देवाला समजते आणि तो म्हणतो, “भिऊ नकोस.” लक्षात ठेवा की जरी तो तुम्हांला दिसला नाही तरी तो तुमच्याबरोबर आहे. तुमचा एखादा मित्र घाबरलेला आहे का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00771.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://janshaktichadabav.com/thursday-16-march-2023-horoscope/", "date_download": "2024-03-05T02:05:17Z", "digest": "sha1:2RGR3N3FPNRKYJGH3YOB2TG6X62CXFLV", "length": 26810, "nlines": 249, "source_domain": "janshaktichadabav.com", "title": "गुरुवार दि. १६ मार्च २०२३ – राश���भविष्य - जनशक्तीचा दबाव", "raw_content": "\nअधिसूचना आणि शासन निर्णय\nगुरुवार दि. १६ मार्च २०२३ – राशिभविष्य\nगुरुवार दि. १६ मार्च २०२३ – राशिभविष्य\nमेष: मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. जे लोक व्यवसाय करतात ते त्यांच्या ऱखडलेल्या योजना पुन्हा सुरु करू शकतात. मित्रांचेही सहकार्य मिळेल. तुम्हाला काही काळ एकटं वाटत असेल तर तुम्ही नैराश्यापासून दूर जाण्यासाठी तुमच्या कुटुंबाची मदत घेऊ शकता. यामुळे तुम्हाला योग्य निर्णय घेण्यास मदत होईल. कामाच्या दबावामुळे मानसिक तणावही तुम्हाला जाणवेल. शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल. जोडीदाराचा पूर्ण पाठिंबा मिळेल. आज तुमचे मित्र तुम्हाला तुमच्या घरी भेटायला येतील. यावेळी तुम्ही तुमचे सुख-दु:ख तुमच्या मित्रांबरोबर शेअर करू शकता.\nवृषभ: वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप चांगला आहे. मात्र, जमीन किंवा कोणत्याही मालमत्तेतील गुंतवणूक तुमच्यासाठी घातक ठरू शकते. त्यामुळे या गोष्टींमध्ये गुंतवणूक करणे शक्यतो टाळा. आज कुटुंबीयांबरोबर तुम्ही चांगला वेळ घालू शकता. यामुळे तुमचे नातेसंबंध मजबूत होतील. तसेच, तुमची व्यस्त दिनचर्याअसून सुद्धा तुमचे आरोग्य चांगले राहील. व्यवसाय करणारे लोक व्यवसाय पुढे नेण्यासाठी काही योजना आखू शकतात. घरात नवीन पाहुण्यांचे आगमन होईल, त्यामुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. कष्टकरी लोकांना त्यांच्या कार्यक्षेत्रात वरिष्ठांकडून प्रशंसा मिळेल. तुम्हाला अधिकार्‍यांकडून पद वाढीची शुभ माहिती देखील मिळेल, ज्यामुळे तुम्ही खूप आनंदी व्हाल.\nमिथुन: मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. अतिरिक्त उत्पन्नासाठी तुमच्या सर्जनशील कल्पनांचा वापर करा. तसेच, आज तुम्हाला स्वत:साठी वेळ मिळेल. या वेळेचा सदुपयोग करा. तुमच्या आवडीच्या गोष्टी करा. जे समाजाच्या भल्यासाठी काम करतात, त्यांचा मान-सन्मान वाढेल. तुम्ही तुमच्या कुटुंब आणि मित्रांसोबत एखाद्या धार्मिक स्थळाला भेट देऊ शकता. ज्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील. तुम्हाला उत्पन्नाच्या अनेक संधी उपलब्ध होतील. परीक्षेच्या तयारीसाठी विद्यार्थी मेहनत करताना दिसतील.\nकर्क: कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंददायी आहे. तुम्हाला तुमच्या मुलामुळे आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. तुमचा जोडीदार तुम्हाला खूप सुंदर काही���री खास करून आनंदित करण्याचा प्रयत्न करेल. यामुळे तुमचं नातं अधिक खुलेल. आज तुमचा नवीन लोकांशी संपर्क वाढेल. छोटे व्यावसायिक आपल्या कर्मचाऱ्यांना खूश करण्यासाठी पार्टी देऊ शकतात. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. कुटुंबातील सदस्यांसोबत काही वेळ घालवण्याची संधी मिळेल, ज्यामध्ये सर्व लोक एकत्र काम करताना दिसतील. बेरोजगारांना चांगला रोजगार मिळण्याची चिन्हे आहेत.\nसिंह: सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस इतर दिवसांपेक्षा चांगला आहे. व्यवसाय करणारे लोक व्यवसायात नवीन योजना राबवतील, जेणेकरून व्यवसाय पुढे जाईल. वरिष्ठ सदस्य तुमच्या व्यवसायात पैसे खर्च करतील. मित्रांची वृत्ती सहकार्याची असेल आणि ते तुम्हाला आनंदी ठेवतील. तुम्हाला भविष्यात आर्थिकदृष्ट्या मजबूत व्हायचे असेल तर आतापासूनच पैसे वाचवायला सुरुवात करा. राजकारणात यश मिळवण्यासाठी काळ चांगला आहे. नेत्यांना भेटण्याची संधीही मिळेल.\nकन्या: कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. व्यवसाय करणाऱ्या लोकांना व्यवसायात हळूहळू यश मिळेल. आर्थिक स्थितीत बळ येईल. उद्या तुम्हाला तुमच्या मित्रांच्या माध्यमातून उत्पन्नाच्या अनेक संधी मिळतील. तुमची रखडलेली कामेही पूर्ण करू शकाल. तुम्हाला तुमच्या नोकरीत प्रगती दिसेल, ज्यामुळे तुम्ही खूप आनंदी दिसाल. आज तुम्हाला तुमच्या जोडीदाराबरोबर वेळ घालवण्यासाठी तुम्हाला पुरेसा वेळ मिळेल.\nतूळ : आपण तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंदाचा आहे. तुमचा व्यवसाय पुढे नेण्यासाठी तुम्ही करत असलेल्या प्रयत्नांना यश मिळेल. ओळखीतून उत्पन्नाच्या संधी उपलब्ध होतील. शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल. नवीन वाहनाचा आनंद मिळेल. तुम्हाला तुमचे रखडलेले पैसेही मिळतील, त्यामुळे तुम्ही एखाद्याकडून कर्ज घेतले असेल तर तेही तुम्ही वेळेवर फेडू शकता. तुम्ही कोणतीही गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही तेही करू शकता. तुमच्या आर्थिक जीवनात समृद्धी येईल, यासोबतच तुम्ही सर्व त्रासांपासून मुक्त होऊ शकता.\nवृश्चिक : वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. आज तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांसह एखाद्या धार्मिक स्थळी जाऊ शकता. त्यामुळे घरातील सर्वजण खूप आनंदी दिसतील. व्यवसायात रखडलेल्या योजना पुन्हा सुरू करू शकता. कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य मिळेल. अत्यावश्यक घरगुती वस्तूंवर पैसे खर्च केल्याने तुम्हाला आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. विद्यार्थी मोठ्या मनाने अभ्यास करताना दिसतील. क्रीडा स्पर्धेतही भाग घेतील ज्यामध्ये ते जिंकण्याचे संकेत आहेत.\nधनु : धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप चांगला आहे. जे समाजाच्या भल्यासाठी काम करतायत, त्यांचा सन्मान वाढेल. तुमच्या शेजारी झालेल्या वादात पडणे टाळावे लागेल, अन्यथा तुम्ही अडचणीत येऊ शकता. जरी तुमची आर्थिक स्थिती सुधारेल, परंतु पैशांचा सतत प्रवाह तुमच्या योजनांमध्ये अडथळा निर्माण करू शकतो. प्रेमाच्या बाबतीत सामाजिक बंधने तोडणे टाळा. तुमच्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी तुम्ही तुमच्या ओळखीच्या व्यक्तींशी बोला. विद्यार्थी एका शहरातून दुसऱ्या शहरात शिक्षणासाठी जाऊ शकतात.\nमकर: मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस नशीब तुमच्याबरोबर असेल. तुमची रखडलेली कामे पूर्ण करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. एखाद्या चांगल्या व्यक्तीच्या मदतीने तुमचे रखडलेले पैसेही तुम्हाला मिळतील. नवीन वाहन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही चांगली वेळ आहे. जमिनीत गुंतवणूक करण्यासाठी वेळ चांगला आहे. जर तुम्ही आधी कोणतीही गुंतवणूक केली असेल तर तुम्हाला त्याचाही पूर्ण फायदा मिळेल. घरातील आनंदाचे वातावरण तुमचा तणाव कमी करेल.\nकुंभ : कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप चांगला आहे. व्यवसाय करणाऱ्या लोकांना व्यवसायाशी संबंधित सहलीला जावे लागेल, जे तुमच्यासाठी खूप फायदेशीर असेल. नोकरदार लोक दिलेली कामे वेळेवर पूर्ण करतील. जर तुम्ही दीर्घकाळ गुंतवणूक केलीत तर तुम्हाला भरपूर नफा मिळू शकतो. तुम्ही मन:शांतीसाठी धार्मिक कार्यक्रमातही थोडा वेळ घालवू शकता. मुलांकडून चांगली बातमी ऐकायला मिळेल, ज्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील आणि तुम्हाला तुमच्या मुलाचा अभिमान वाटेल. उत्पन्नाच्या संधी उपलब्ध होतील, ज्यातून तुम्ही नफा मिळवून तुमची आर्थिक स्थिती सुधारू शकता.\nमीन :मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. जर तुम्ही तुमच्या मित्रांबरोबर बाहेर जाण्याचा विचार करत असाल, तर पैसे जपून खर्च करा. सामाजिक मेळावे आणि कार्यक्रमात सहभागी झाल्यास सोबती वाढू शकतात. तुमचा जोडीदार तुम्हाला आनंदी ठेवण्यासाठी खूप प्रयत्न करू शकतो. राजकारणात यश मिळेल. नेत्���ांना भेटण्याची संधी मिळेल. मुलांच्या जबाबदाऱ्या पूर्ण होतील. भाऊ-बहिणींचे पूर्ण सहकार्य मिळेल. वरिष्ठ सदस्य उद्या तुमच्या व्यवसायात पैसे खर्च करतील. नोकरीत बढतीची संधी मिळेल. अविवाहित लोकांसाठी चांगले संबंध येतील.\nबुधवार दि. १५ मार्च २०२३\nशुक्रवार दि. १७ मार्च २०२३ – राशिभविष्य\nधार्मिक भक्ती माझा उत्सव मुंबई रत्नागिरी संगमेश्वर\nमहाशिवरात्री निमित्त कसब्याच्या श्री कर्णेश्वर मंदिरात उद्यापासून विविध कार्यक्रमांचे आयोजन…\nअपघात महाराष्ट्र रत्नागिरी संगमेश्वर\nदेवरुख संगमेश्वर बस लोवले येथे दरीत कोसळली…\nधार्मिक भक्ती महाराष्ट्र मुंबई रत्नागिरी\nसकल हिंदू समाजाच्या जन आक्रोश मोर्चाला रत्नागिरीत मोठा प्रतिसाद…\nधार्मिक भक्ती माझा उत्सव मुंबई रत्नागिरी संगमेश्वर\nमहाशिवरात्री निमित्त कसब्याच्या श्री कर्णेश्वर मंदिरात उद्यापासून विविध कार्यक्रमांचे आयोजन…\nअपघात महाराष्ट्र रत्नागिरी संगमेश्वर\nदेवरुख संगमेश्वर बस लोवले येथे दरीत कोसळली…\nधार्मिक भक्ती महाराष्ट्र मुंबई रत्नागिरी\nसकल हिंदू समाजाच्या जन आक्रोश मोर्चाला रत्नागिरीत मोठा प्रतिसाद…\nप्रशासकीय महाराष्ट्र मुंबई रत्नागिरी\n“सर्वसामान्य नागरिकांसाठीच्या सेवांचे वेळेत वितरण करा… महसूल, कामगार, पोलीस विभागाचे चांगले काम…” – राज्य सेवा हक्क आयुक्त बलदेव सिंग…\nप्रिंट, टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड\nवाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणारअसल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून जनशक्तीचा दबाव Janshaktichadabavnews या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल केलय.हे एक न्युज पोर्टल आहे. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देशातील घडामोडी तसेच स्थानिक, क्राईम, राजकीय, सामाजिक, जाहिरात, इतर विविध बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.\nकृपया संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये\nकिवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर,लेख आणि त्याचे हक्क‘ https://janshaktichadabav.com/\nआणि संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक\nसहमत असतीलच असे नाही Copyright:https://janshaktichadabav.com/ सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\nमुख्य संपादक : श्री.गणेश पवार\nऑफिस : ०५,वैती कंपाऊंड, आई नगर समोर, ओव्हळा, ठाणे – ४००६१२\nधार्मिक भक्ती माझा उत्सव मुंबई रत्नागिरी संगमेश्वर\nमहाशिवरात्री निमित्त कसब्याच्या श्री कर्णेश्वर मंदिरात उद्यापासून विविध कार्यक्रमांचे आयोजन…\nअपघात महाराष्ट्र रत्नागिरी संगमेश्वर\nदेवरुख संगमेश्वर बस लोवले येथे दरीत कोसळली…\nधार्मिक भक्ती महाराष्ट्र मुंबई रत्नागिरी\nसकल हिंदू समाजाच्या जन आक्रोश मोर्चाला रत्नागिरीत मोठा प्रतिसाद…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00771.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://krushimarathi.com/mumbai-jalna-vande-bharat-express-train-of-8-coaches-or-16-coaches-will-run/", "date_download": "2024-03-04T23:53:54Z", "digest": "sha1:LTUN7DLQUFQIIR4MK7PDNIBWXYXHOCOX", "length": 10615, "nlines": 48, "source_domain": "krushimarathi.com", "title": "मुंबई ते जालना दरम्यान 8 डब्ब्यांची वंदे भारत एक्सप्रेस चालणार की 16 डब्ब्यांची ? समोर आली मोठी अपडेट - Krushimarathi.com", "raw_content": "\nमुंबई ते जालना दरम्यान 8 डब्ब्यांची वंदे भारत एक्सप्रेस चालणार की 16 डब्ब्यांची समोर आली मोठी अपडेट\nमोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा\nMumbai Jalna Vande Bharat Express : वंदे भारत एक्सप्रेसची दिवसेंदिवस वाढणारी लोकप्रियता पाहता आता देशातील सर्वच महत्त्वाच्या मार्गावर या गाडीला लॉन्च केले जाणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार मार्च 2024 पर्यंत देशातील 75 महत्त्वाच्या मार्गांवर ही गाडी सुरू होऊ शकते. विशेष म्हणजे मुंबईला देखील काही वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळणार आहे.\nसध्या मुंबईतून चार वंदे भारत एक्सप्रेस धावत आहे. मुंबई सेंट्रल ते गांधीनगर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सोलापूर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते साईनगर शिर्डी, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगाव या चार मार्गांवर ही गाडी सूरु आहे.\nयेत्या काही महिन्यांमध्ये मुंबई ते जालना, मुंबई ते अहमदाबाद, मुंबई ते कोल्हापूर या मार्गांवर देखील या गाडीचे संचालन सुरू होणार आहे.\nमिळालेल्या माहितीनुसार मुंबई ते जालना या मार्गावर या चालू वर्षाखेरपर्यंत वंदे भारत एक्सप्रेस सुरू होऊ शकते. खरे तर राजधानी मुंबईत मराठवाड्यातून रोजाना हजारोंच्या संख्येने नागरिक दाखल होत असतात. कामानिमित्त तसेच पर्यटनासाठी मुंबईला येणाऱ्यांची संख्या अधिक आहे.\nमराठवाड्यातून मुंबईला येणाऱ्यांची हीच संख्या लक्षात घेता आता या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस ही भारतीय बनावटीची हाय स्पीड ट्रेन चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.या निर्णयामुळे जालना जिल्ह्यासहित मराठवाड्यातील इतरही जिल्ह्यांना मोठा फायदा होणार आहे.\nयामुळे मराठवाड्याला पर्यटन, कृषी, शैक्षणिक अशा विविध विभागात प्रगती साधता येणार आहे. खरे तर भारतीय रेल्वेकडून अलीकडे ज्या वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्यात आल्या आहेत त्या वंदे भारत एक्सप्रेस फक्त आठ डब्यांच्या आहेत.\nसुरुवातीच्या टप्प्यात 16 डब्ब्यांची वंदे भारत एक्सप्रेस चालवली जात होती. मात्र नंतर डब्यांची संख्या कमी झाली आणि आता अधिकतर आठ डब्यांची वंदे भारत एक्सप्रेस चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.\nमुंबई ते मडगाव दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसला देखील फक्त आठच डबे आहेत. यामुळे मुंबई ते जालना दरम्यान सुरू होणाऱ्या या गाडीला किती डब्बे राहणार हा सवाल उपस्थित केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या हायस्पीड ट्रेनला फक्त आठ डबे राहणार आहेत.\nम्हणजेच या मार्गावर फक्त आठ डब्यांची वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार आहे. मुंबई ते जालना रेल्वे मार्गावर सुरू असलेली बहुतांशी कामे आता पूर्ण झाली आहेत. त्यामुळे ही हाय स्पीड ट्रेन येत्या काही दिवसात प्रवाशांच्या सेवेत दाखल होऊ शकते असे मत व्यक्त केले जात आहे.\nडिसेंबर अखेरपर्यंत ही गाडी प्रवाशांच्या सेवेत येण्याची शक्यता आहे. तथापि रेल्वे विभागाकडून या गाडीच्या उद्घाटनाची तारीख अजून डिक्लेअर करण्यात आलेली नाही. यामुळे ही गाडी यावर्षी अखेरपर्यंत खरंच सुरू होणार का हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे.\nशेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा\n तुम्हाला अजून पीएम किसानचा 16वा हप्ता मिळाला नाही मग इथं तक्रार करा लगेचच खात्यात जमा होणार पैसे\nयंदा पांढरे सोने शेतकऱ्यांना मालामाल बनवणार कापूस बाजार भावात 1,000 रुपयांची वाढ, भविष्यात कसे राहणार दर \n आता भारत ‘या’ 2 देशांना निर्यात करणार 64 हजार 400 टन कांदा, बाजारभाव वाढणार का \n ‘या’ 10 नवीन मार्गावर सुरू होणार वंदे भारत स्लीपर ट्रेन, पहिली ट्रेन मार्चमध्येच होणार लाँच, महाराष्ट्रालाही मिळणार भेट, पहा रूटमॅप\nमहाराष्ट्रातील अनेक धरणांनी आत्ताच तळ गाठला, तुमच्या जवळील धरणात किती टक्के पाणीसाठा शिल्लक आहे \n300 युनिट मोफत वीज मिळवण्यासाठी ‘इथं’ अर्ज करा, पहा संपूर्ण प्रोसेस सोप्या भाषेत\n महाराष्ट्रात ‘या’ ठिकाणी तयार होणार भव्य क्रिकेट स्टेडियम, गोपीनाथ मुंडे यांची मोठी घोषणा\n महाराष्ट्रात आणखी ‘इतके’ दिवस जोरदार वादळी पाऊस, काही ठिकाणी गारपीट देखील होणार\nउन्हाळ्यात गिलक्याच्या ‘या’ 3 जातींची लागवड करा, विक्रमी उत्पादन मिळवा\nपीएम सूर्य घर मोफत वीज योजनेत जुन्या रूफटॉप सोलर योजनेपेक्षा अधिक सबसिडी मिळते का पहा दोघा योजनेमधील अनुदानाचा फरक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00771.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.economictimes.com/business-news/rbi-cancels-licence-of-2-co-op-banks-including-satara-based-harihareshwar-sahakari-bank/articleshow/101681552.cms", "date_download": "2024-03-05T01:50:48Z", "digest": "sha1:ACAAE7S5OOUNKVZCMYGDSERISHQL6J5D", "length": 10145, "nlines": 46, "source_domain": "marathi.economictimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "RBI cancels licence : राज्यातील मोठ्या सहकारी बॅकेचा आरबीआयकडून परवाना रद्द; ठेवीदारांच्या ठेवींचे काय होणार\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nRBI cancels licence : राज्यातील मोठ्या सहकारी बॅकेचा आरबीआयकडून परवाना रद्द; ठेवीदारांच्या ठेवींचे काय होणार\nRBI Action Against 2 Co op Banks : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने मंगळवारी दोन सहकारी बँकांचा परवाना रद्द केला. या दोन बँका म्हणजेच श्री शारदा महिला सहकारी बँक, तुमकूर, कर्नाटक आणि हरिहरेश्वर सहकारी बँक, वाई, सातारा होय.\nRBI Action Against 2 Co op Banks : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने मंगळवारी दोन सहकारी बँकांचा परवाना रद्द केला. या दोन बँका म्हणजेच श्री शारदा महिला सहकारी बँक, तुमकूर, कर्नाटक आणि हरिहरेश्वर सहकारी बँक, वाई, सातारा होय. या बँकांकडे व्यवहारासाठी पुरेसे भांडवल आणि कमाईची शक्यता नाही. हरिहरेश्वर सहकारी बँकेने तर 11 जुलै 2023 रोजी व्यवसाय बंद झाल्यापासून बँकिंग व्यवसाय करणे बंद केले आहे, असे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने एका निवेदनात म्हटले आहे. (Harihareshwar Sahakari Bank, Sri Sharada Mahila Co-operative Bank)\nठेवीदारांच्या पाच लाखांपर्यंतच्या ठेवी पात्र\nहरिहरेश्वर सहकारी बँकेच्या सुमारे 99.96 टक्के ठेवीदारांना तसेच श्री शारदा महिला सहकारी बँकेच्या सुमारे 97.82 टक्के ठेवीदारांना त���यांच्या ठेवींची संपूर्ण रक्कम डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन (DICGC) कडून मिळण्याचा अधिकार आहे. लिक्विडेशन झाल्यावर, प्रत्येक ठेवीदाराला ठेवींच्या 5 लाख रुपयांपर्यंतच्या ठेवींची डीआयसीजीसीकडून रक्कम मिळण्याचा अधिकार असेल.\nसंरक्षण मंत्रालयाकडून 'या' कंपनीला मोठी ऑर्डर शेअर्समध्ये मोठी उसळी; थेट अप्पर सर्किटला धडक\nदोन्ही बँकांचे बँकिंग परवाने रद्द\nरिझर्व्ह बँकेने या दोन्ही बँकांचे परवाने रद्द केले आहेत. म्हणजेच त्यांना 'बँकिंग'चा व्यवसाय करण्यास मनाई करण्यात आली आहे ज्यात ठेवी स्वीकारणे आणि ठेवी परत करणे यासह इतर गोष्टींचा समावेश आहे. परवाना रद्द करताना, आरबीआयने म्हटले आहे की सहकारी बँकांकडे पुरेसे पैसे नाहीत. भांडवल आणि कमाईची शक्यता. तसेच, सध्याच्या स्थितीत बँका त्यांच्या ठेवीदारांना पूर्ण पैसे देऊ शकणार नाहीत, असेही त्यात नमूद करण्यात आले आहे.\nDICGC ने 8 मार्च 2023 पर्यंत आधीच बँकेच्या एकूण विमा उतरवलेल्या ठेवींपैकी 57.24 कोटी रुपये दिले आहेत. 12 जून 2023 पर्यंत DICGC ने श्री शारदा महिला कंपनीच्या ठेवीदारांना एकूण विमा उतरवलेल्या ठेवींपैकी 15.06 कोटी रुपये आधीच दिले आहेत.\nइकॉनॉमिक टाइम्स मराठी' मध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर पदावर कार्यरत. डिजिटल, टीव्ही आणि प्रिंट पत्रकारितेत 4 वर्षांचा अनुभव असून राजकीय आणि आर्थिक क्षेत्राची विशेष आवड आहे. यापूर्वी 'झी 24 तास' आणि 'सकाळ मीडिया ग्रुप'मध्ये उपसंपादक पदावर काम केले आहे. रानडे इन्स्टिट्यूट पुणे येथून मास मीडियाचे शिक्षण घेतले असून दरम्यान लोकमत पुणे येथे स्टुडंट रिपोर्टर म्हणून पत्रकारिता क्षेत्रात करियरला सुरुवात केली.Read More\nसंरक्षण मंत्रालयाकडून 'या' कंपनीला मोठी ऑर्डर शेअर्समध्ये मोठी उसळी; थेट अप्पर सर्किटला धडकमहत्तवाचा लेख\nबजेट क्रिप्टोकरन्सी वेल्थ MSME बातम्या बाजार\nअदानी पॉवर शेअरची किंमत BF गुंतवणूक शेअर किंमत अदानी विल्मर शेअरची किंमत मेंथा तेलाची किंमत एस्कॉर्ट्स लीडिंग सेक्टर्स फंड डायरेक्ट-ग्रोथ SBI बॅलन्स अॅडव्हांटेज फंड नियमित एसबीआय स्मॉल कॅप फंड एसबीआय इक्विटी हायब्रिड फंड टाटा डिजिटल इंडिया फंड डायरेक्ट अॅक्सिस ब्लूचिप फंड\nमेंथा तेलाची किंमत एस्कॉर्ट्स लीडिंग सेक्टर्स फंड डायरेक्ट-ग्रोथ SBI बॅलन्स अॅडव्हांटेज फंड नियमित एसबीआय स्मॉल क��प फंड एसबीआय इक्विटी हायब्रिड फंड टाटा डिजिटल इंडिया फंड डायरेक्ट अॅक्सिस ब्लूचिप फंड क्वांट टॅक्स प्लॅन डायरेक्ट\nएस्कॉर्ट्स लीडिंग सेक्टर्स फंड डायरेक्ट-ग्रोथ SBI बॅलन्स अॅडव्हांटेज फंड नियमित एसबीआय स्मॉल कॅप फंड एसबीआय इक्विटी हायब्रिड फंड टाटा डिजिटल इंडिया फंड डायरेक्ट अॅक्सिस ब्लूचिप फंड क्वांट टॅक्स प्लॅन डायरेक्ट\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00771.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://shetkariyoddha.com/post/350", "date_download": "2024-03-05T01:51:08Z", "digest": "sha1:QGDIRR4CZ5XX4PHCAACXJ77SX7L5A7UN", "length": 8688, "nlines": 156, "source_domain": "shetkariyoddha.com", "title": "कोकण पूरग्रस्तांना इंदापूर मधल्या अपंग तरुणाने पोहचवली मदत - Shetkari Yoddha", "raw_content": "\nकोकण पूरग्रस्तांना इंदापूर मधल्या अपंग तरुणाने पोहचवली मदत\nइंदापूर (प्रतिनिधी, गणेश जाधव ) :- सध्या कोकणामध्ये पूरस्थितीने थैमान घातले असल्याने तेथील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. संपूर्ण महाराष्ट्रातुन त्यांच्यापर्यंत मदतीचा हात पोचला आहे. कोकणातील माणसांना माझ्या परीने ही काहीतरी मदत व्हावी या हेतूने इंदापूर येथील हिरालाल भैय्या पानसरे यांनी देखील या मदतीमध्ये खारीचा वाटा उचलला आहे. जन्मता शरीराने अपंग असणारे पानसरे यांनी भरणे प्रतिष्ठान तर्फे कोकणवासीयांना मदत पोहोचवली आहे.\nमी देखील अपंग आहे परंतु कोणत्याही परिस्थितीत धीर सोडायचा नाही, आपण लढायचंच,, असा संदेश पानसरे यांनी दिला आहे. शेतकरी असलेल्या पानसरे यांना या कामी त्यांच्या सहकाऱ्यांनी देखील मदत केली आहे. यामध्ये दैवत फाउंडेशन महाराष्ट्र राज्य इंदापूर तालुका ( अध्यक्ष) हिरालाल भैय्या पानसरे व मित्र परिवार, रविराज हगारे, माऊली सोन्ने, दत्ता वायसे, पप्पू भोसले, विपुल रुपनावर, प्रविण डोईफोडे, श्रिपाद निकम यांचा समावेश आहे.\nयुथ व्हिजन तर्फे रिलायन्स फाउंडेशनचा उपक्रम, मास्क व हॅन्डग्लोज वाटप\nआंबेडकर वसाहत मध्ये अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी\nBy संपादक-योगेश नामदेव नालंदे\nबारामतीत शिवाजी महाराजांना जयंती निमित्त अभिवादन\nFeb 19, 2024 संपादक-योगेश नामदेव नालंदे\nसिद्धार्थ नगर बुद्ध विहार येथे बाल संस्कार वर्ग चित्रकला स्पर्धा संपन्न\nFeb 19, 2024 संपादक-योगेश नामदेव नालंदे\nक्रांतीगुरू वस्ताद लहुजी साळवे यांची पुण्यतिथी निमित्ताने अभिवादन\nFeb 19, 2024 संपादक-योगेश नामदेव नालंदे\nलगिनघाई विशेषांकाचे प्रकाशन संपन्न\nबारामतीत शिवाजी महाराजांना जयंती निमित्त अभिवादन\nसिद्धार्थ नगर बुद्ध विहार येथे बाल संस्कार वर्ग चित्रकला स्पर्धा संपन्न\nक्रांतीगुरू वस्ताद लहुजी साळवे यांची पुण्यतिथी निमित्ताने अभिवादन\nस्वामी समर्थ पादुका पालखीचे मंगळवारी बारामती मध्ये आगमन ..\nलगिनघाई विशेषांकाचे प्रकाशन संपन्न\n19/02/2024 संपादक-योगेश नामदेव नालंदे\nबारामतीत शिवाजी महाराजांना जयंती निमित्त अभिवादन\n19/02/2024 संपादक-योगेश नामदेव नालंदे\nसिद्धार्थ नगर बुद्ध विहार येथे बाल संस्कार वर्ग चित्रकला स्पर्धा संपन्न\n19/02/2024 संपादक-योगेश नामदेव नालंदे\nक्रांतीगुरू वस्ताद लहुजी साळवे यांची पुण्यतिथी निमित्ताने अभिवादन\n19/02/2024 संपादक-योगेश नामदेव नालंदे\nलगिनघाई विशेषांकाचे प्रकाशन संपन्न 19/02/2024\nबारामतीत शिवाजी महाराजांना जयंती निमित्त अभिवादन 19/02/2024\nसिद्धार्थ नगर बुद्ध विहार येथे बाल संस्कार वर्ग चित्रकला स्पर्धा संपन्न 19/02/2024\nक्रांतीगुरू वस्ताद लहुजी साळवे यांची पुण्यतिथी निमित्ताने अभिवादन 19/02/2024\nस्वामी समर्थ पादुका पालखीचे मंगळवारी बारामती मध्ये आगमन .. 19/02/2024\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00771.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.indiatimes.com/gadget-news/computer/infinix-inbook-y4-max-india-launch-with-16-inch-display-13th-gen-intel-processors-price-and-specifications/articleshow/106890260.cms", "date_download": "2024-03-04T23:56:40Z", "digest": "sha1:NX36UFRUDATR7GW4HJBYEA6ZIEV5T6CT", "length": 15319, "nlines": 83, "source_domain": "marathi.indiatimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nफास्ट चार्जिंगच्या सपोर्टसह आला बजेट फ्रेंडली लॅपटॉप; १६ इंचाचा डिस्प्ले असलेला Infinix InBook Y4 Max लाँच\nInfinix नं भारतात INBook Y4 Max लॅपटॉप लाँच केला आहे. कंपनीनं 13th-generation Intel core i3, i5 आणि i7 असलेले मॉडेल सादर केले आहेत. यांची विक्री Flipkart वरून केली जाईल.\nInfinix InBook Y4 Max लॅपटॉप भारतात लाँच झाला आहे. हा कंपनीचा मिड-रेंज लॅपटॉप आहे. ज्यात १६ इंचाचा FHD डिस्प्ले मिळतो. हा लॅपटॉप 13th-generation Intel core i3, i5 आणि i7 अश्या तीन प्रोसेसरसह आला आहे. सोबत Windows 11 Home Edition, 70Wh बॅटरी आणि 65W फास्ट चार्जिंगचा सपोर्ट मिळतो. चला पाहू लॅपटॉपची किंमत आणि स्पेसिफिकेशन.\nInfinix InBook Y4 Max तीन प्रोसेसर व्हेरिएंट्समध्ये लाँच करण्यात आला आहे. ह्यात 13th-generation Intel core i3, i5 आणि i7 मॉडेल्स चा समावेश आहेत. लॅपटॉपच्या बेस मॉडेलमध्ये 13th-generation Intel core i3 सह १६जीबी रॅम व ५१२जीबी स्टोरेज मिळते, ज्याची किंमत ३७,९९० रुपये आहे. कंपनीनं सध्या अन्य व्हेरिएंट्सची किंमत सांगितली नाही. हा लॅपटॉप तुम्ही Flipkart च्या माध्यमातून सिल्व्हर आणि ब्लू कलरमध्ये खरेदी करू शकता.\nInfinix InBook Y4 Max चे स्पेसिफिकेशन्स\nलॅपटॉपमध्ये १६ इंचाचा IPS LCD FHD डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्लेमध्ये ३०० नीट्स ब्राइटनेस आणि १६:१० अ‍ॅस्पेक्ट रेशियो आहे. हा लॅपटॉप Intel 13th Gen i3-1335U, i5-1335U आणि i7-1355U प्रोसेसरसह आला आहे. ह्यात Intel core i3 1315U, १६जीबी रॅम + ५१२जीबी SSD, Intel core i5 1335U, १६जीबी रॅम + ५१२जीबी SSD, Intel core i7 1355U आणि १६जीबी रॅम + ५१२जीबी SSD मॉडेल सादर करण्यात आले आहेत. हा लॅपटॉप Windows 11 Home Edition वर चालतो.\nInfinix InBook Y4 Max ची बॅटरी ७०वॉटअव्हरची आहे, जोडीला ६५वॉट फास्ट चार्जिंगचा सपोर्ट मिळतो. कंपनीचा दावा आहे की हा लॅपटॉप सिंगल चार्ज वर ८ तास पर्यंत यूसेज देतो. हा लॅपटॉप १८मिमी पातळ आणि १.८किलोग्रॅम जड आहे. कनेक्टिव्हिटीसाठी ह्यात यूएसबी-ए ३.० पोर्ट, यूएसबी-सी ३.० पोर्ट, एचडीएमआय पोर्ट आणि ३.५मिमी हेडफोन जॅक मिळतो. ह्यात Backlit keyboard देण्यात आला आहे.\nसिद्धेश जाधव जवळपास 6 वर्ष डिजिटल मीडियामध्ये टेक्नोलॉजी विषयी लिहीत आहे. सुरुवातीपासूनच टेक विषयी माहिती वाचकांना समजेल अशा सोप्या शब्दात मांडण्याचा प्रयत्न त्याने केला आहे. कामाव्यतिरिक्त सिद्धेशला प्रवास करायाला आवडतं. नेहमीच तो वेगवेगळ्या गड किल्ल्यांवर आणि ऐतिहासिक ठिकाणी फिरत असतो. फावल्या वेळात त्याला चित्रपट बघायला आवडतात. कधीकधी तो आपल्या भावना आणि विचार चारोळ्यांच्या माध्यमातून व्यक्त करतो.... Read More\nकरिअर न्यूजCareer In BCA: कम्प्युटरची आवड आहे मग 'बीसीए' मध्ये करा करिअर; भविष्य बदलेल..\nॲमेझॉनवर प्री-समर बोनान्झा- एसी आणि रेफ्रिजरेटरवर 55% पर्यंत सूट मिळवा\nआरोग्यऑफिसमधल्या या सवयींमुळे वाढू शकते वजन\nफॅशन‘पापा की परी’ राहाचा क्यूट लुक रणबीरच्या घट्ट मिठीत दिसली छकुली, बाबाच्या कपड्यांशी मॅचिंग स्टाईल\nAmazon Dell Days वर वेड्या किमतीत लॅपटॉप - सेल 23 फेब्रुवारीपर्यंत थेट\nआठवड्याचं भविष्यसाप्ताहिक राशिभविष्य 4 मार्च ते 10 मार्च : या राशींना नशिबाची साथ, व्यापार-उद्योगात प्रगती \nमोबाइललोक दुर्लक्ष्य करत आहेत म्हणून 4G Phone ची किंमत घटली\nसिनेन्यूजहृता दुर्गुळे-अजिंक्य राऊतचा 'कन्नी' की अजय देवगणचा 'श��तान', येत्या शुक्रवारी तुमची कोणत्या सिनेमाला पसंती\nहेल्थडोळ्यांची गेलेली दृष्टी पुन्हा आणतात हे 6 पदार्थ, एका महिन्यात कायमचा जातो नंबरचा चश्मा\nसिनेन्यूज'मी नम्रपणे बोलले...' चाहत्यावर चिडल्याचा VIDEO व्हायरल झाल्यानंतर रिंकू राजगुरुचे स्पष्टीकरण\nLiveMarathi News LIVE Updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स\nवाशिमएकनाथ शिंदेंसमोर महादेव जानकरांची भावना गवळींसाठी बॅटिंग, मुख्यमंत्र्यांना नेमका कोणता इशारा दिला\nधाराशिवशिंदे फडणवीसांची पसंती तानाजी सावंतांना लोकसभेच्या मैदानात उतरणार का लोकसभेच्या मैदानात उतरणार काओमराजेंना रोखण्यासाठी विशेष प्लॅनिंग\nपुणेसुनेत्रा पवारांच्या भेटीनंतर संग्राम थोपटेंनी सगळं क्लिअर केलं, लोकसभेचा प्रचार कुणाचा करणार, म्हणाले...\nपुणेकोण आहे शिवसेना ठाकरे गटाचे मावळचे उमेदवार संजोग वाघेरे. जाणून घ्या\nApple आणि Samsung मुळे लॅपटॉप बॅनचा निर्णय घेतला मागे, जाणून घ्या नेमकं काय घडलं\nAcer नं लाँच केला बाहुबली लॅपटॉप; 32GB RAM आणि 2TB स्टोरेजसह Nitro V 16 ची दणक्यात एंट्री\n१० इंचाचा भलामोठा डिस्प्ले असलेला टॅबलेट मिळतोय स्वस्तात; अशी आहे Redmi Pad वरची ऑफर\nपरवडणाऱ्या किंमत १६जीबी रॅम असलेला लॅपटॉप; असे आहेत Redmi Book 16 2024 आणि Redmi Book 14 2024 चे स्पेसिफिकेशन\nसुपरफास्ट डिस्प्लेसह येतोय Xiaomi Pad 7 Pro टॅबलेट; शक्तिशाली प्रोसेसरसह मिळेल नवी ऑपरेटिंग सिस्टम\nजिओ क्लाउड करेल महागड्या लॅपटॉपची सुट्टी, १५,००० रुपयांमध्ये मिळेल ५० हजारांचा फायदा\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nमहाराष्ट्र बातम्या : ऑटो बातम्याव्हायरल बातम्याफोटो गॅलरीआंतरराष्ट्रीय बातम्यासरकारी योजनागुन्हेगारी बातम्यामहाराष्ट्र राजकीय बातम्याकरिअरराष्ट्रीय बातम्यालाईफस्टाईलराशी भविष्यमराठी बातम्या\nमराठी बातम्या : महाराष्ट्र बातम्यामहाराष्ट्रातील ताज्या बातम्याठाणे बातम्यामुंबई बातम्यापुणे बातम्यानाशिक बातम्यानागपूर बातम्याछत्रपती संभाजीनगर बातम्याकोल्हापूर बातम्याअहमदनगर बातम्यानवी मुंबई बातम्या\nक्रीडा : क्रीडा बातम्याक्रिकेट बातम्याविश्व चषक २०२३फुटबॉल\nमनोरंजन : बॉलिवूड बातम्याटीव्ही बातम्यामूव्ही रिव्ह्यूबॉक्स ऑफिस\nलाईफस्टाईल : लाईफस्टाईल बातम्याब्यूटी टिप्सआरोग्य बातम्याप्रेग्नन्सी-पालकत्वरिलेशनशीपफॅशनहोम डेकॉर\nभविष्य : दैनिक राशीभविष्यसाप्ताहिक राशीभविष्यदैनंदिन मराठी पंचांगवाढदिवस राशीभविष्य\nटेक : ताज्या टेक बातम्यामोबाईल रिव्ह्यूटिप्स-ट्रिक्सविज्ञान\nबिझनेस : बिझनेस बातम्याशेअर बाजाररिअल इस्टेट बातम्याव्यवसाय बातम्यापैशाचं झाड\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00772.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.tarunbharat.com/tag/belgaum-rajusaith/", "date_download": "2024-03-05T00:50:03Z", "digest": "sha1:CZDR74QYZA6SZYPCVPO2YZHCB4JKNJOQ", "length": 5252, "nlines": 82, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "#BELGAUM #RAJUSAITH Archives - Tarun Bharat", "raw_content": "\nदीपक, नरेंदरचे आव्हान पहिल्याच फेरीत समाप्त\nड्रीम लँड बिल्डर्सचे प्रमुख पवन भडाना यांची आत्महत्या\nभारताच्या विकासदरामध्ये वाढीचे मुडीज्चे संकेत\nमॉरिशसमध्ये 6 भाविकांचा दुर्घटनेत मृत्यू\nआजचे भविष्य मंगळवार, दि. 5 मार्च 2024\nबेंगळूर बॉम्बस्फोट प्रकरणाचा तपास एनआयएकडे\nपुरी जगन्नाथ मंदिरात घुसले 9 बांगलादेशी\nवॉशिंग्टनमध्ये निक्की हेली यांचा विजय\nआमदार आसिफ सेठ यांनी केली मराठी शाळेची पाहणी\nआमदार आसिफ सेठ यांनी आज बसवन कुडची येथील मराठी सरकारी शाळेची पाहणी केली. शाळेच्या भेटी दरम्यान त्यांनी परिसरातील स्वच्छतागृहाचे उद्घाटन…\nअनंत अंबानी व राधिका मर्चेंटच्या प्री-वेडिंग सोहळ्यातील बॉलीवूड कलाकारांचे स्टनिंग लूक(Bollywood Actors’ Stunning Looks at Anant Ambani and Radhika Merchant’s Pre-Wedding Ceremony)\nआजपासून भारत विरुद्ध इंग्लंड तिसरी कसोटी (India vs England 3rd Test from today)\nशंभू सीमेवर शेतकऱ्यांचा निषेध मोर्चा (पंजाब-हरियाणा) Farmers protest march at Shambhu border (Punjab-Haryana)\nई पेपर ऐप डाउनलोड करा\nअनंत अंबानी व राधिका मर्चेंटच्या प्री-वेडिंग सोहळ्यातील बॉलीवूड कलाकारांचे स्टनिंग लूक(Bollywood Actors’ Stunning Looks at Anant Ambani and Radhika Merchant’s Pre-Wedding Ceremony) युएईत मंदिर, जगाला सद्भावना संदेश(UAE temple, message of goodwill to the world) आजपासून भारत विरुद्ध इंग्लंड तिसरी कसोटी (India vs England 3rd Test from today) शंभू सीमेवर शेतकऱ्यांचा निषेध मोर्चा (पंजाब-हरियाणा) Farmers protest march at Shambhu border (Punjab-Haryana)", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00772.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "https://janshaktichadabav.com/successful-surgery-on-chief-minister-shinde-1-day-advice-to-rest/", "date_download": "2024-03-05T01:14:09Z", "digest": "sha1:7W3NOYACXLZAAJ7REEN3SGPPCWE5XNZU", "length": 13956, "nlines": 239, "source_domain": "janshaktichadabav.com", "title": "मुख्यमंत्री शिंदेंवर यशस्वी शस्त्रक्रिया;१ दिवस आराम करण्याचा सल्ला - जनशक्तीचा दबाव", "raw_content": "\nअधिसूचना आणि शासन निर्णय\nमुख्यमंत्री शिंदेंवर यशस्वी शस्त्रक्रिया;१ दिवस आराम करण्याचा सल्ला\nमुख्यमंत्री शिंदेंवर यशस्वी शस्त्रक्रिया;१ दिवस आराम करण्याचा सल्ला\nठाणे : – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या डोळ्यावर ठाण्यात छोटीशी शस्त्रक्रिया यशस्वी पार पडली आहे. आज शुक्रवारी सकाळी मोतीबिंदू आणि चष्म्याचा नंबर कमी करण्यासाठी ठाण्यातील प्रसिद्ध नेत्ररोग तज्ज्ञांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर शस्त्रक्रिया केली. ही शस्त्रक्रिया असल्याने डॉक्टरांनी त्यांना १ दिवस विश्रांतीचा सल्ला दिला आहे.\nमुख्यमंत्री सातत्याने दौरे, दिवसभरातील व्यस्त कार्यक्रम यामुळे राज्यभरात फिरतीवर असतात. नुकतेच शिवसेनेचे खानापूरचे आमदार अनिल बाबर यांच्यावरील अंत्यसंस्कारासाठी ते विट्याला गेले होते. त्यानंतर ते ठाणे येथे आले. याठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या डोळ्यावर लेझरनं उपचार करण्यात आले. त्यामुळे डॉक्टरांनी मुख्यमंत्र्यांना एक दिवस आराम करण्याचा सल्ला दिला आहे. सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या ठाण्यातील निवासस्थानी असून तिथूनच ते महत्त्वाचे कामकाज सुरू ठेवणार आहेत .\nसर्वसामान्यांना न्याय देणारा, आत्मनिर्भर व बलशाली भारताचा पाया घालणारा अर्थसंकल्प – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…\nयावेळी चुक केलीत तर या देशातप्रजासत्ताक राहणार नाही : ठाकरे\nअपघात महाराष्ट्र रत्नागिरी संगमेश्वर\nदेवरुख संगमेश्वर बस लोवले येथे दरीत कोसळली…\nधार्मिक भक्ती महाराष्ट्र मुंबई रत्नागिरी\nसकल हिंदू समाजाच्या जन आक्रोश मोर्चाला रत्नागिरीत मोठा प्रतिसाद…\nप्रशासकीय महाराष्ट्र मुंबई रत्नागिरी\n“सर्वसामान्य नागरिकांसाठीच्या सेवांचे वेळेत वितरण करा… महसूल, कामगार, पोलीस विभागाचे चांगले काम…” – राज्य सेवा हक्क आयुक्त बलदेव सिंग…\nअपघात महाराष्ट्र रत्नागिरी संगमेश्वर\nदेवरुख संगमेश्वर बस लोवले येथे दरीत कोसळली…\nधार्मिक भक्ती महाराष्ट्र मुंबई रत्नागिरी\nसकल हिंदू समाजाच्या जन आक्रोश मोर्चाला रत्नागिरीत मोठा प्रतिसाद…\nप���रशासकीय महाराष्ट्र मुंबई रत्नागिरी\n“सर्वसामान्य नागरिकांसाठीच्या सेवांचे वेळेत वितरण करा… महसूल, कामगार, पोलीस विभागाचे चांगले काम…” – राज्य सेवा हक्क आयुक्त बलदेव सिंग…\nमहाराष्ट्र मुंबई रत्नागिरी राजकारण सिंधुदुर्ग\nभारतीय जनता पार्टीचे बूथ कार्यकारिणी महासंमेलन सावंतवाडी येथे संपन्न\nप्रिंट, टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड\nवाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणारअसल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून जनशक्तीचा दबाव Janshaktichadabavnews या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल केलय.हे एक न्युज पोर्टल आहे. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देशातील घडामोडी तसेच स्थानिक, क्राईम, राजकीय, सामाजिक, जाहिरात, इतर विविध बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.\nकृपया संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये\nकिवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर,लेख आणि त्याचे हक्क‘ https://janshaktichadabav.com/\nआणि संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक\nसहमत असतीलच असे नाही Copyright:https://janshaktichadabav.com/ सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\nमुख्य संपादक : श्री.गणेश पवार\nऑफिस : ०५,वैती कंपाऊंड, आई नगर समोर, ओव्हळा, ठाणे – ४००६१२\nअपघात महाराष्ट्र रत्नागिरी संगमेश्वर\nदेवरुख संगमेश्वर बस लोवले येथे दरीत कोसळली…\nधार्मिक भक्ती महाराष्ट्र मुंबई रत्नागिरी\nसकल हिंदू समाजाच्या जन आक्रोश मोर्चाला रत्नागिरीत मोठा प्रतिसाद…\nप्रशासकीय महाराष्ट्र मुंबई रत्नागिरी\n“सर्वसामान्य नागरिकांसाठीच्या सेवांचे वेळेत वितरण करा… महसूल, कामगार, पोलीस विभागाचे चांगले काम…” – राज्य सेवा हक्क आयुक्त बलदेव सिंग…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00773.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A6%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BF%E0%A4%A3_%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%88_(%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A4%AD%E0%A4%BE_%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98)", "date_download": "2024-03-05T00:17:42Z", "digest": "sha1:SARBJI3FSLD6UTKZYFECYL6AYSYNV3B4", "length": 13732, "nlines": 201, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघ - विकिपीडिया", "raw_content": "\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nदक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघ\nयेथे काय जोडले आहे\n(दक्षिण मुंबई (लोकसभा मतदारसंघ) या पानावरून पुनर्निर्देशित)\nदक्षिण मुंबई हा महाराष्ट्रातील ४८ लोकसभा संसद मतदारसंघांपैकी एक आहे. ह्या मतदारसंघामध्ये मुंबई जिल्ह्यामधील ६ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट केले गेले आहेत.\nमलबार हिल विधानसभा मतदारसंघ\nपहिली लोकसभा १९५२-५७ - -\nदुसरी लोकसभा १९५७-६२ - -\nतिसरी लोकसभा १९६२-६७ - -\nचौथी लोकसभा १९६७-७१ - -\nपाचवी लोकसभा १९७१-७७ - -\nसहावी लोकसभा १९७७-८० रत्नसिंग राजदा भारतीय लोक दल\nसातवी लोकसभा १९८०-८४ रत्नसिंग राजदा भारतीय लोक दल\nआठवी लोकसभा १९८४-८९ मुरली देवडा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस\nनववी लोकसभा १९८९-९१ मुरली देवडा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस\nदहावी लोकसभा १९९१-९६ मुरली देवडा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस\nअकरावी लोकसभा १९९६-९८ जयवंतीबेन मेहता भारतीय जनता पक्ष\nबारावी लोकसभा १९९८-९९ मुरली देवडा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस\nतेरावी लोकसभा १९९९-२००४ जयवंतीबेन मेहता भारतीय जनता पक्ष\nचौदावी लोकसभा २००४-२००९ मिलिंद देवडा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस\nपंधरावी लोकसभा २००९-२०१४ मिलिंद देवडा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस\nसोळावी लोकसभा २०१४-२०१९ अरविंद सावंत शिवसेना\nसतरावी लोकसभा २०१९- अरविंद सावंत शिवसेना\nसामान्य मतदान, २००४: दक्षिण मुंबई\nकाँग्रेस मिलिंद देवडा १३७,९५६ ५०.२८ +५.८२\nभाजप जयवंतीबेन मेहता १२७,७१० ४६.५५ -१.२९\nसपा अमिन सोलकर ३,९५७ १.४४\nबसपा अझीज ललाणी १,७०१ ०.६२\nजनता पक्ष सुहेल दिल नवाज १,६९३ ०.६२\nअखिल भारत हिंदु महासभा महेश गजानन कुलकर्णी ६९० ०.२५\nअखिल भारतीय जन संघ रामनायक तिवारी ६५१ ०.२४\nमतदान २७४,३६० ४४.२२ +२.०९\nकाँग्रेस विजयी भाजप पासुन बदलाव +५.८२\nसामान्य मतदान २००९: दक्षिण मुंबई\nकाँग्रेस मिलिंद देवडा २,७२,४११ ४२.४६\nमनसे बाला नंदगांवकर १,५९,७२९ २४.९\nशिवसेना मोहन रावले १,४६,११८ २२.७८\nबसपा मोहम्मद अली शेख ३३,७९९ ५.२७\nअपक्ष मीरा सांयाल १०,१५७ १.५८\nप्रोफेशनल्स पार्टी ऑफ इंडिया मोना शहा ४,३६१ ०.६८\nसपा सय्यद अली ३,६७० ०.५७\nअपक्ष मुकेश जैन १,९७१ ०.३१\nअपक्ष शाहीद शेख १,८१३ ०.२८\nक्रांतिकारी जय हिंद सेना चिराग जेठवा १,०९५ ०.१७\nप्रजातांत्रिक धर्मनिरपेक्ष पक्ष फिरोज टीनवाला ८३१ ०.१३\nजनता दल (धर्मनिरपेक्ष) अवधुत भिसे ७९१ ०.१२\nअपक्ष सय्यद सलिम सय्यद रहीम ७९१ ०.१२\nअपक्ष फिरोज अंसारी ६३३ ०.१\nकाँग्रेस पक्षाने विजय राखला बदलाव\nआम आदमी पार्टी मीरा सन्याल\nभारतीय लोकसभा मतदारसंघ सूची\n^ \"भारतीय निवडणुक आयुक्त निवडणुक निकाल संकेतस्थळ\". Archived from the original on 2009-05-17. 2009-05-29 रोजी पाहिले.\nभारतीय निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघ निवडणुकांतील इ.स. १९७७ पासूनच्या निवडणुकांचे पक्षनिहाय मतदानाच्या टक्केवारीचे तुलनात्मक विश्लेषण (इंग्रजी मजकूर)\nनंदुरबार (एसटी) • धुळे • जळगाव • रावेर • बुलढाणा • अकोला • अमरावती (एससी) • वर्धा • रामटेक (एससी) • नागपूर • भंडारा-गोंदिया • गडचिरोली-चिमूर (एसटी) • चंद्रपूर • यवतमाळ-वाशिम • हिंगोली • नांदेड • परभणी • जालना • औरंगाबाद • दिंडोरी (एसटी) • नाशिक • पालघर (एसटी) • भिवंडी • कल्याण • ठाणे • उत्तर मुंबई • उत्तर पश्चिम मुंबई • उत्तर पूर्व मुंबई • उत्तर मध्य मुंबई • दक्षिण मध्य मुंबई • दक्षिण मुंबई • रायगड • मावळ • पुणे • बारामती • शिरुर • अहमदनगर • शिर्डी (एससी) • बीड • उस्मानाबाद • लातूर (एससी) • सोलापूर (एससी) • माढा • सांगली • सातारा • रत्नागिरी-सिंधुदुर्ग • कोल्हापूर • हातकणंगले\nभंडारा • चिमूर • डहाणू • एरंडोल • इचलकरंजी • कराड • खेड • कुलाबा • कोपरगाव • मालेगाव • पंढरपूर • राजापूर • रत्नागिरी • वाशिम • यवतमाळ\nदक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघ\nया पानातील शेवटचा बदल २ डिसेंबर २०२३ रोजी ००:४८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00773.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://news66daily.com/archives/2238", "date_download": "2024-03-05T00:48:04Z", "digest": "sha1:HKMGOE66QOPC44ZVKV6YRG7IXBQAI3UI", "length": 8480, "nlines": 92, "source_domain": "news66daily.com", "title": "पोरीच्या लग्नात नवरीसोबत आई वडिलांनी केला डान्स - News 66 Daily", "raw_content": "\nपोरीच्या लग्नात नवरीसोबत आई वडिलांनी केला डान्स\nOctober 6, 2022 adminLeave a Comment on पोरीच्या लग्नात नवरीसोबत आई वडिलांनी केला डान्स\nनाचणे हि देखील एक कला आहे. नाचण्यामध्ये जो आनंद आहे तो आनंद म्हणजे पार्टी म्हणता येईल. फक्त खाणे पिणे यालाच पार्टी म्हणत नाहीत तर नाचणे देखील त्यात येते. वरातीमध्ये तुम्ही डान्स केला असेलच तसेच हळद देखील असेल ज्यामध्ये तुम्ही डान्स केला असेल. काही लोकांना नाचायला खूप आवडते मात्र असे खूप कमी लोक असतात जे नाचतच नाही. तुमचा देखील असा एक तरी मित्र किंवा ओळखीचा असेल ज्याला नाचायला खूप लाज वाटते.\nमुली किंवा मोठ्या बायका देखील असतात ज्यांना नाचायला लाज वाटते. पण नाचण्यातच जास्त मजा आहे असे म्हणायला हरकत नाही. गावाकडची जत्रा, पुढार्यांची मिरवणूक, गॅदरिंग, पार्टी, सण उत्सव अश्या अनेक वेळी नाचून मजा लोक करताना दिसतात. आजचा व्हिडीओ देखील नाचण्याच्या म्हणजेच डान्स ला अनुसरून आहे. डान्स मध्ये लोक आपलं करिअर करून पुढे देखील जातात आणि नाव कमावतात.\nसोशल मीडियामुळे अनेक तरुण नाचायला शिकले असे देखील म्हणता येईल. कारण सध्या रिल्स चा जमाना सुरु आहे आणि लाईक साठी अनेक लोक रिल्स वर नाचतात. अनेक लोक तर डान्स अकादमी देखील लावतात आणि डान्स शिकतात. झुम्बा क्लास मध्ये देखील डान्स केला जातो आणि त्याने वजन देखील कमी केले जाते. तुम्हाला आजचा डान्स चा व्हिडीओ देखील खूप आवडेल अशी अपेक्षा आम्हाला आहे. असेच व्हिडीओ घेऊन आम्ही तुम्हाला पुन्हा नक्की भेट देत राहू. रोज नवनवीन व्हिडीओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो.\nनाचण्यात एक वेगळीच मजा असते आनंद असतो. माणूस कोठे कसे मनोरंजन करेल सांगता येत नाही. आयुष्यात अश्या काही गोष्टी आहेत ज्या नकळत घडत असतात. माणसाला काहीच कल्पना नसताना काही गोष्टी दिसून येतात. डोम्बरीचे खेळ , छोटीसी सर्कस, गाणं गात जाऊन पैसे मागणारी मंडळी असे अनेक प्रकार नकळत दिसून येतात . त्यामुळे तुमचे चांगले मनोरंजन देखील होते.\nआजचा व्हिडीओ तुमचं नक्कीच मनोरंजन करून जाईल. असेच नवीन व्हिडीओ रोज पाहण्यासाठी तुम्ही आमच्या पेजला देखील लाईक करा. तुम्हाला आमच्या व्हिडिओं मुळे आनंद होत असेल तर व्हिडीओ लाईक आणि शेअर देखील करा. आजचा हा व्हिडीओ यु’ट्यु’ब वरून घेतलेला असून खूपच सुंदर आणि मनोरंजक आहे. तुम्हाला पाहून ते लक्ष्यात येईलच.\nनको तिथे हात लावत केला वहिनीने डान्स\nया नवरीने सर्व मैत्रिणींना रडवले\nमाझा होशील ना मधील सई या मोठ्या हिरोईनची बहीण आहे\nलाल क���ष्टा घातलेली मुलगी चा डान्स पाहून प्रेमात पडाल\nकराड भागातील शिणोली गावात झालेला दमदार कार्यक्रम\nहे मिश्रण चेहरा एका दिवसात इतका गोरा होईल की सर्वजण पाहताच राहतील,पार्टीला किव्हा कुटेही फिरायला जाण्यापूर्वी एक वेळेस चेहऱ्याला लावा …\nगुलाबाचे झाड दोनच दिवसात हिरवेगार होऊन फुलांनी भरून जाईल,फक्त एक रुपयांची ही एक वस्तू गुलाबाच्या झाडाला टाका …\nभाताची चव चौपट वाढेल, मोकळा भात बनवण्याची सोप्पी पद्धत,तांदूळ शिजवताना त्यात टाका ही एक वस्तू\nबदलून टाकेल तुमचं नशिब.. दूर करणार सर्व समस्या..एक तांब्याभर पाणी.. दूर करणार सर्व समस्या..एक तांब्याभर पाणी.. \nहवं ते सर्व मिळेल‌..15 दिवसात अनुभव घ्याल.पाणी पिताना बोला ‘हे’ 2 शब्द.. \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00773.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://shetkariyoddha.com/post/433", "date_download": "2024-03-05T02:21:19Z", "digest": "sha1:AU3EOQSHUFHIELLKUBNVN7NR6GAOUXWA", "length": 9166, "nlines": 156, "source_domain": "shetkariyoddha.com", "title": "बारामती शहरात गटारी अमावस्या निमित्त रविवारी मटन व चिकन पार्सल सुविधा सुरू राहणार … - Shetkari Yoddha", "raw_content": "\nबारामती शहरात गटारी अमावस्या निमित्त रविवारी मटन व चिकन पार्सल सुविधा सुरू राहणार …\nबारामती (प्रतिनिधी, इंद्रभान लव्हे) रविवार दि. 8/8/2021 रोजी गटारी अमावस्या असल्याने मटन व मांस विक्रीसाठी एकच दिवस मिळत आहे. दुसऱ्या दिवशी श्रावण सुरू होत असल्याने लोकांची अडचण होऊ नये यासाठी पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सरचिटणीस पार्थ गालिंदे व कैलास ताडे, अध्यक्ष हिंदू खाटीक समाज बारामती यांनी बारामतीचे प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांची भेट घेऊन याविषयी निवेदन दिले होते. सदर निवेदनाच्या अनुषंगाने प्रांत कार्यालयांनी रविवारी मटन व मांस पार्सल विक्रीसाठी परवानगी दिलेली असल्याने पार्थ गालिंदे व कैलास ताडे यांनी केलेल्या मागणीला यश आल्याने मटन व मांस विक्रेते व ग्राहक यांच्यामधून समाधान व्यक्त केले जात आहे.\nसध्या कोरोना परिस्थिती गंभीर आहे. दिवसेंदिवस कोरोणाची महामारी वाढत आहे. यासाठी शासनाने व प्रशासनाने बारामती शहर शनिवारी व रविवारी बंद ठेवलेले आहे. लोकांची अडचण होऊ नये यासाठी रविवारी मटण व मांस विक्री सुरू राहणे गरजेचे असल्याने प्रांत अधिकारी दादासाहेब कांबळे यांच्याकडे पुणे जिल्हा युवक काँग्रेसचे सरचिटणीस व बारामती शहरातील पार्थ प्रविण गाल���ंदे व कैलास ताडे, अध्यक्ष हिंदू खाटीक समाज बारामती यांनी निवेदन दिले होते.\nजिद्द व चिकाटीच्या बळावर संदीप लोणकर बनले व्यावसायिक…\nBy संपादक-योगेश नामदेव नालंदे\nलगिनघाई विशेषांकाचे प्रकाशन संपन्न\nFeb 19, 2024 संपादक-योगेश नामदेव नालंदे\nबारामतीत शिवाजी महाराजांना जयंती निमित्त अभिवादन\nFeb 19, 2024 संपादक-योगेश नामदेव नालंदे\nसिद्धार्थ नगर बुद्ध विहार येथे बाल संस्कार वर्ग चित्रकला स्पर्धा संपन्न\nFeb 19, 2024 संपादक-योगेश नामदेव नालंदे\nलगिनघाई विशेषांकाचे प्रकाशन संपन्न\nबारामतीत शिवाजी महाराजांना जयंती निमित्त अभिवादन\nसिद्धार्थ नगर बुद्ध विहार येथे बाल संस्कार वर्ग चित्रकला स्पर्धा संपन्न\nक्रांतीगुरू वस्ताद लहुजी साळवे यांची पुण्यतिथी निमित्ताने अभिवादन\nस्वामी समर्थ पादुका पालखीचे मंगळवारी बारामती मध्ये आगमन ..\nलगिनघाई विशेषांकाचे प्रकाशन संपन्न\n19/02/2024 संपादक-योगेश नामदेव नालंदे\nबारामतीत शिवाजी महाराजांना जयंती निमित्त अभिवादन\n19/02/2024 संपादक-योगेश नामदेव नालंदे\nसिद्धार्थ नगर बुद्ध विहार येथे बाल संस्कार वर्ग चित्रकला स्पर्धा संपन्न\n19/02/2024 संपादक-योगेश नामदेव नालंदे\nक्रांतीगुरू वस्ताद लहुजी साळवे यांची पुण्यतिथी निमित्ताने अभिवादन\n19/02/2024 संपादक-योगेश नामदेव नालंदे\nलगिनघाई विशेषांकाचे प्रकाशन संपन्न 19/02/2024\nबारामतीत शिवाजी महाराजांना जयंती निमित्त अभिवादन 19/02/2024\nसिद्धार्थ नगर बुद्ध विहार येथे बाल संस्कार वर्ग चित्रकला स्पर्धा संपन्न 19/02/2024\nक्रांतीगुरू वस्ताद लहुजी साळवे यांची पुण्यतिथी निमित्ताने अभिवादन 19/02/2024\nस्वामी समर्थ पादुका पालखीचे मंगळवारी बारामती मध्ये आगमन .. 19/02/2024\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00773.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://www.diliptiwari.com/2015/02/blog-post_21.html", "date_download": "2024-03-05T01:47:21Z", "digest": "sha1:7FPCOXWDDS72GEB3RKEXYZ3WO4FCLGGT", "length": 26727, "nlines": 331, "source_domain": "www.diliptiwari.com", "title": "Dilip Tiwari: संपत्तीच्या वाटणीत लेकी, सुना उपऱ्याच !", "raw_content": "\nसंपत्तीच्या वाटणीत लेकी, सुना उपऱ्याच \nसूनचे सासरच्या संपत्तीत आणि लेकीचे माहेरच्या मालमत्तेत असलेले अधिकार हिरावणारा एक आणि अधिकार देणारा दुसरा असे दोन निकाल विविध उच्च न्यायालयाच्या खंडपिठांनी दिले आहेत. या निकालांनी संपत्तीच्या वाटणीत आजही लेकी माहेरी तर सुना सासरी उपऱ्याच असल्याचे अधोरेखित केले आहे. न्यायालयाचे निकाल हे विशिष्��� खटले आणि न्यायपिठासमोर मांडली गेलेली परिस्थिती यावर दिले जातात. त्यामुळे अपवादात्मक स्थितीत दिलेले निकाल हे आगळे वेगळे असले तरी त्या निकालांमधील साम्यस्थळे शोधून खालच्या न्यायालयात न्याय मागितला जातो किंवा दिला जातो. महिलांच्या संपत्तीवरील हक्काबाबती न्यायालयीन प्रकरणे ही अशाच परस्पर विरोधी निवाड्यांमधील साम्यस्थळांच्या घोळात वेळकाढू ठरत आहेत. माहिलांचा संपत्तीवरील अधिकार हा जोपर्यंत पुरूषांची मानसिकता अंतःकरणापासून स्वीकारत नाही तोपर्यंत कोणताही कायदा महिलांना त्यांची कुटुंबात आणि समाजात पत, प्रतिष्ठा आणि सन्मान बहाल करू शकत नाही.\nगेल्या पंधरा दिवसात लेकी आणि सुनेशी संबंधित मालमत्ता हक्काच्या दोन वेगवगळ्या खटल्यात नवीदिल्ली आणि मुंबई उच्च न्यायालयाचे निकाल ठळक प्रसिद्धी मिळवून गेले. हे दोन्ही निकाल न्यायालयीन भाषेत अपवादातील अपवादात्मक विशेष निकाल आहेत. त्यामुळेच त्यांच्याकडे लक्षवेधले गेले. या निकालांचा प्रभाव भविष्यात इतर संपत्ती किंवा मालमत्ताविषयक खटल्यांच्या सुनावणीवर होवू शकतो. शिवाय, या निकालांमुळे मानवी नात्यांमधील आई- वडील आणि मुलगा- सून, सासू- सासरे आणि सून, किंवा आई- वडील आणि विवाहीत अथवा अविवाहीत मुलगी यांच्यातील नात्यांची गुंफण उसवून टाकणाऱ्या ठरू शकतात. अर्थात, एक बाब आधीच स्पष्ट करू या ती म्हणजे, हे दोन्ही निकाल विशिष्ट खटल्यांमध्ये दिले गेले आहेत. या खटल्यांमध्ये समोर आलेली तथ्ये, पुराव्यांवरून न्यायाधिशांनी निकाल दिले आहेत. त्यामुळे या निकालांचा किती प्रभावी आणि कसा वापर खालच्या जिल्हा वा तालुका न्यायालयांमध्ये होईल या विषयी अंदाज करता येणार नाही.\nआता वळूया निकाल काय आहेत, त्याकडे. नवीदिल्ल्लीच्या उच्च न्यायालयाचे न्या. ए. के. पाठक यांनी एका प्रकरणाच्या सुनावणीत सासू- सासऱ्यांची ईच्छा नसेल तर त्यांच्या मालकीच्या घरात सुनेला राहता येणार नाही असा निकाल दिला आहे. निकालाच्या स्पष्टीकरणात सुनेसोबत सज्ञान मुलगा आणि मुलीलाही आई- वडीलांची ईच्छा नसेल तर घरात राहण्याचा हक्क नाकारला आहे. या निकालात असेही स्पष्ट केले आहे की, सुनेला घरात राहण्याचा हक्क सासू- सासऱ्यांनी नाकारला तर तीला कौटुंबिक छळास प्रतिबंध करणारा कौटुंबिक हिंसाचार कायदाही वापरता येणार नाही. शिवाय सासू- सास��्यांच्या संपत्तीवर हक्कही दाखवता येणार नाही.\nहा निकाल न्यायपिठासमोर आलेल्या परिस्तिथीनुसार योग्य असेल असे मानू या. मात्र, या निकालाचा हवा तसा अन्वयार्थ काढून समाजात नवे प्रश्न ज्या पद्धतीने उद्भवू शकतात त्याचा विचार कुठे तरी करायला हवा. सासू- सासरे यांच्याशी पटत नसेल आणि त्यांची ईच्छा नसेल तर ते सुनेला मालमत्तेवरील हक्क नाकारू शकतात, नव्हे तर सुनेला घराबाहेर काढू शकतात, असाच सरळसोट अर्थ या निकालातून समोर येतो. सुनेचा सासरच्या संपत्तीवरील अधिकारच संपुष्टात आणणारे हे निकालातील वास्तव आहे.\nहा निकाल देत असताना नात्यांमधील संबंध, सुनेला विधीवत लग्नकार्य करुन घरात आणले जाते, पती- पत्नी म्हणून सोबत घालवलेला काळ या सोबतच सुनेचा सासरच्या घरावर स्थापित होणारा अलिखीत हक्क या भावनिक, कौटुंबिक बाबी दुय्यम किंवा दुर्लक्षित ठरलेल्या दिसतात. त्यापेक्षा सासू- सासऱ्यांची ईच्छा हाच भावनिक मुद्दा निकालात महत्त्वाचा ठरतो.\nआता मुद्दा हा आहे की, मुलगा- सून यांच्याशी मतभेद आणि मनभेद असल्याचे प्रसंग जवळपास प्रत्येक सर्वसामान्य कुटुंबात असतात. भांड्याला भांडे लागते आणि दोन्ही भांडी पुन्हा वापरात येतात, ही आपली कौटुंबिक कार्यपद्धती आहे. ज्याठिकाणी भांडी एकत्र नांदायचेच नाही असे ठरवून वागतात तेथे खडखडाट जास्त होतो. अशावेळी दुसऱ्याचा खडखडाट जास्त आहे, त्यामुळे मला त्याच्यासोबत राहायचे नाही हे त्यापैकी एक भांडे कसे ठरवू शकते सोप्या भाषेत सांगायचे तर आमचे पटत नाही, म्हणून आम्ही सुनेला, मुलाला किंवा मुलीला घराबाहेर काढले असे सासू- सासरे किंवा आई- वडिलांनी म्हणणे आणि ते न्यायाच्या भाषेत ग्राह्य मानणे योग्य ठरेल का\nयेथे मुद्दा पूर्णतः सुनेच्या बाजूचा आहे. कोणतीही सून ही तीच्या माहेरच्या मंडळींना सोडून सासरी येते. सुनेला लग्नात मिळालेले स्त्रीधन किंवा विवाह संपत्ती हिच तीच्या मालकीची असते, असे मानले जाते. या संदर्भातही कायद्यात स्पष्ट उल्लेख नाही. सासरी येणारी प्रत्येक सून पती आणि सासऱच्या संपत्तीवर आपला अलिखीत हक्क मानते. लग्नाच्या आधी कोणताही वधूपक्ष हा वरपक्षाकडे अशी मागणी करीत नाही की, आम्हाला वराची संपत्ती काय आहे तुमची एकत्रित संपत्ती काय आहे तुमची एकत्रित संपत्ती काय आहे हे दाखवा. किंवा नव्याने सासरी आलेली सूनही पतीकडू��� ही माहिती लगेचच मिळवू शकत नाही.\nलग्नाच्या मंडपातून सासरी रवाना होणाऱ्या मुलीला माहेरची मंडळी म्हणते, आता सासर हेच तुझे घर आणि सासू- सासरे हेच तुझे आई- वडील. सासरी गेलेल्या बहिणीचा भावाकडे केवळ साडी चोळीचा अधिकार असतो, असेही बुजूर्ग मंडळी सांगतात. हा संस्कार घेवून येणाऱ्या विवाहीतेचा सासरच्या संपत्तीवरील अधिकार केवळ सासू- सासऱ्यांच्या ईच्छेखातर नाकारला जात असेल तर तो निकाल समाजासाठी पूरक आहे की नव्या समस्या निर्माण करणारा आहे, हे एकदा तपासाला हवेच. येथे सासू- सासऱ्यांच्या भूमिकेत विवाहीतेच्या पालकांनीही योग्य भूमिका घ्याला हवी, कारण त्यांच्याही कुटुंबात इतरांच्या लेकी या सुना म्हणून येतात. दुसऱ्यांच्या मुलीसोबत होणारे वर्तन आपल्या घरातील सुनेसोबत होणार नाही, हे जेव्हा प्रत्येक पालक मनाशी ठरवेल त्याच वेळी समाजातील मानसिक परिवर्तनाची क्रिया परिपूर्ण होवू शकेल आणि मग कोणतीही सून सासरच्या संपत्तीत उपरी ठरणार नाही.\nआता बघू दुसरा निकाल. मुंबई उच्च न्यायालयाचे न्या. ए. एस. चांदूरकर यांनी पित्याच्या रॉकेल परवाना हस्तांतरण प्रकरणात विवाहीत मुलीला वारसा हक्क बहाल करून माहेरच्या इतरांसोबत तीलाही पित्याच्या मालमत्तेत अधिकार दिला. हा निकाल प्रचलित कायदा आणि त्यातील तरतुदींना धरून आहे. त्यावर भाष्य करण्याची गरज नाही. मात्र, नवीदिल्लीच्या उच्चन्यायालयाने एकीकडे सासरच्या मंडळींना सुनेला घराबाहेर काढण्याचा हक्क दिला असताना मुंबई न्यायालय मात्र मुलीचा माहेरच्या संपत्तीवरील हक्क अबाधित ठेवण्याक कौल देत आहे. आता विवेकबुद्धीने या दोन्ही निकालांची तुलना केली तर सून म्हणून घरात आणलेल्या दुसऱ्यांच्या मुलील वाऱ्यावर सोडण्याची मानसिकता ठळकपणे दिसते. त्याचवेळी विवाहीतेचा माहेरच्या संपत्तीवर हक्क आबाधित ठेवताना, लग्नानंतरही मुलीची जबाबदारी तीच्या पालकांवरच ठेवण्याचा एकांगीपणा दिसतो. ज्या सासू- सासऱ्यांनी वाजत गाजत सुनेला घरी आणले ते तीला इच्छेखातर कधीही घराबाहेर काढू शकतात मात्र तीला जन्म देणाऱ्या आई- वडीलांची ईच्छा असो अथवा नसो परंतु त्यांनी मुलीला मालमत्तेत हिस्सा द्यावा हा प्रकार ही उपरा वाटतो.\nया दोन्ही निकालात सून किंवा पत्नीच्या संदर्भात असलेली पुरूषांची जबाबदारी निश्चित झालेली नाही. सासू- सासऱ्यांन��� घराबाहेर बाहेर काढले तर तीच्या पतीने पत्नीच्या जबाबदारीविषयी काय करावे यावर नवीदिल्लीचे न्यायालय भाष्य करीत नाही. तद्वतच, आई- वडिलांची परिस्थिती विवाहीत मुलीस सांभाळू शकणारी नसेल तर मालमत्तेच्या वाटणीवरून इतर कुटुंबाशी ताणल्या जाणाऱ्या संबंधाचे काय यावर नवीदिल्लीचे न्यायालय भाष्य करीत नाही. तद्वतच, आई- वडिलांची परिस्थिती विवाहीत मुलीस सांभाळू शकणारी नसेल तर मालमत्तेच्या वाटणीवरून इतर कुटुंबाशी ताणल्या जाणाऱ्या संबंधाचे काय हे मुंबई न्यायालयाच्या निकालातून स्पष्ट होत नाही. म्हणूनच आई- वडिलांच्या मालमत्तेत हिस्सा मागणारी बहिण इतर भावंडासाठी उपरीच ठरते.\nयेथे एक बाब स्पष्टपणे मान्य करायला हवी. ती म्हणजे नाती केवळ मानायची नसतात. ती एकमेकांच्या सोबत सुख आणि संकटात अनुभवायची असतात. नाती मानायची म्हणजे, हा तुझा भाऊ किंवा ही तुझी बहिण असे सांगणे. इतर सांगतात म्हणून ही नाती मानली जातात. परंतु, जेवताना भावाने बहिणीला एक घास भरविणे आणि तेव्हा दोघांनी म्हणणे, आम्ही भाऊ- बहिण आहोत. याला म्हणतात नाते अनुभवणे होय. महिलांचा संपत्तीवरील हक्क स्वीकारणे किंवा नाकारणे हा नाती अनुभवण्यातला संस्कार आहे. आपली आई, बहिण आणि पत्नी ही हाडामासाची आहे, त्यांनाही मन असते, त्यांना भाव- भावना असतात, त्यांच्याही आवडी निवडी असतात, आपली ईच्छा टाळून कधीतरी त्यांच्याही मनाप्रमाणे करायला, वागायला हवे हे पुरूषाला कधी समजते किंवा हे समजण्याचे पुरूषाचे वय कधी सुरू होते किंवा हे समजण्याचे पुरूषाचे वय कधी सुरू होते याविषयी कोणाला माहिती आहे. कोणालाही नाही. नात्यांचा परिघ आपण सध्या लेक आणि सून यांच्यापर्य़ंतच गृहीत धरला आहे. आपल्या भोवती वावरणारी प्रत्येक महिला या दोन रुपांच्या पलिकडेही असते. ती वहिनी असते, ती काकू असते, ती मामी असते, ती आत्या असते, ती मावशी असते, ती आजी असते, ती सासू असते, ती मैत्रिण असते, ती शेजारीण असते. अशा किती तरी रुपात आपण महिलांना पाहतो. यापैकी काहींच्या भाव- भावना आपण समजून घेतो मात्र, साऱ्यांच्या भावनांचा आपण आदर करतो का याविषयी कोणाला माहिती आहे. कोणालाही नाही. नात्यांचा परिघ आपण सध्या लेक आणि सून यांच्यापर्य़ंतच गृहीत धरला आहे. आपल्या भोवती वावरणारी प्रत्येक महिला या दोन रुपांच्या पलिकडेही असते. ती वहिनी असते, ती काकू असते, ��ी मामी असते, ती आत्या असते, ती मावशी असते, ती आजी असते, ती सासू असते, ती मैत्रिण असते, ती शेजारीण असते. अशा किती तरी रुपात आपण महिलांना पाहतो. यापैकी काहींच्या भाव- भावना आपण समजून घेतो मात्र, साऱ्यांच्या भावनांचा आपण आदर करतो का हेही एकदा पुरूषी मानसिकतेने तपासासला हवे.\nया साऱ्यांचा आपल्यावरी मानसिक, भावनिक आणि संपत्तीविषयक हक्क हा अनुभवण्याचा आहे. कायदा हा हक्क कोरड्या भाषेत समजावू शकतो मात्र, कोणताही हक्क द्यायचा असेल तर एकमेकांना अनुभवण्याची क्रिया पूर्ण व्हायला हवी. हे अनुभवणे एकमेकांना आनंद देणारे, सहवासात असाल तर उल्हासाचे, एकमेकांवरील विश्वासाचे असायला हवे. ज्या दिवशी नाती अनुभवणे आपण सुरू करू, त्याच दिवसापासून महिलांचे संपत्ती अथवा मालमत्तांवरील अधिकाराचे संरक्षण हा आपल्यावरील संस्काराचा अविभाज्य भाग होवून जाईल.\n(प्रसिद्धी - दि. 24 ऑगस्ट 2014 तरुण भारत )\nजळगाव पीपल्स सहकारी बँक\nविधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00774.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://bolbhidu.com/cheetah-back-to-india/", "date_download": "2024-03-05T00:15:10Z", "digest": "sha1:23JVMM6WVNI7YRIYMKNE27LSPKMIM2LD", "length": 19371, "nlines": 91, "source_domain": "bolbhidu.com", "title": "इंदिरा गांधींनीही मोदींप्रमाणे भारतात चित्ते आणायचा प्रयत्न केला होता, पण....", "raw_content": "\n२५०० पेक्षाही अधिक हत्या डाकीणमुळे झाल्या; असा आहे डाकीण प्रथेचा इतिहास..\nकोल्हापुरी चपलेची खरी ओळख म्हणजे, सेनापती कापशी चप्पल\nशिवसेना, राष्ट्रवादीनंतर आता काँग्रेसचा नंबर लागणार \nBol Bhidu - विषय हार्ड\n२५०० पेक्षाही अधिक हत्या डाकीणमुळे झाल्या; असा आहे डाकीण प्रथेचा इतिहास..\nकोल्हापुरी चपलेची खरी ओळख म्हणजे, सेनापती कापशी चप्पल\nशिवसेना, राष्ट्रवादीनंतर आता काँग्रेसचा नंबर लागणार \nइंदिरा गांधींनीही मोदींप्रमाणे भारतात चित्ते आणायचा प्रयत्न केला होता, पण….\nBy बोल भिडू कार्यकर्ते On Sep 16, 2022\nउद्या १७ सप्टेंबर. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींचा बड्डे. त्यांना बड्डे गिफ्ट म्हणून भारतात ८ खास पाहुणे येणार आहेत. हे खास पाहुणे म्हणजे आफ्रिकन चित्ते. याच चित्त्यांचं पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्या सकाळी उदघाटन होणार आहे. भारतात नामशेष झालेला चित्ता तब्बल ७० वर्षानंतर भारतात परत येतोय.\nनामिबिया देशातून आफ्रिकन प्रजातीचे ५ नर आणि ३ मादी असे ८ चित्ते आणले जातायेत पण जंगली चित्��ांची वाहतूक एका खंडातून दुसऱ्या खंडात केली जाणारी हि पहिलीच घटना. भारतात येणाऱ्या चित्त्यांसाठी नवीन घर असेल मध्य प्रदेशातील कुनो पालपूर नॅशनल पार्क \nतर ७० वर्षानंतर चित्ते भारतात आणले जातायेत तर त्याची व्यवस्था देखील खास असणारे.\nऍक्शन प्लॅन फॉर इंट्रडक्शन ऑफ चित्ता इन इंडियाने भारतात चित्ते आणण्याचं काम हाती घेतलंय. चित्त्यांना आणण्यासाठी भारताचं बोईंग विमान नामिबियाची राजधानी विंडहोक येथे गेलेलं आहे, इंटरेस्टिंग म्हणजे या विमानावर चित्त्याची प्रतिमा रंगवण्यात आली आहे.\nत्यांना घेऊन येताना हे विमान ८ हजार ४०५ किलोमीटरच्या सलग १६ तासांच्या प्रवासात कुठेही थांबता कामा नये याची पुरेपूर काळजी घेण्यात आली आहे. कारण हे काम वाटतं तेवढं सोपं नाही. एकतर ते माणसांच्या संपर्कात येतात. त्यांना पिंजऱ्यात बंद केल्यामुळे ते पॅनिक होणार. म्हणून या संपूर्ण प्रवासात चित्त्यांना भूल दिली जाणारे. पण भूल अशी दिली जाणार जेणेकरून ते जागे राहतील पण शांत राहतील. त्यांच्यासोबत पशुवैद्य वन्यजीव तज्ञ असतील.\nचित्त्यांना दर तीन दिवसांनी १५ किलो मांस लागतंच लागतं. आता हा लांबचा प्रवास हवाई मार्गाचा असल्यामुळे चित्त्यांना खायला घालणं धोक्याचं आहे. त्यांना उलट्या होऊन हे गुदमरु शकतात, आजारी पडतात आणि ही रिस्क आपण घेणार नाही. म्हणून प्रवासाच्या २ दिवस आधी या चित्यांना खायला घातलं नाही आणि प्रवासात देखील खायला मिळणार नाही. आज शुक्रवारी रात्री नामिबियातून हे विमान निघेल आणि उद्या सकाळी ८ वाजता ग्वाल्हेरला पोहोचेल. येथून या चित्त्यांना हेलिकॉप्टरद्वारे कुनो पार्क येथे आणण्यात येणार आहे.\nभारतात चित्ते नामशेष कसे झाले त्याचा इतिहास अगदी थोडक्यात बघुयात…\nसोळाव्या शतकात सम्राट अकबराकडे हजारोंच्या संख्येत चित्ते होते अशा नोंदी आढळतात. उच्चभ्रू आणि राजघराण्यातील लोक खेळ-शिकारासाठी प्राण्याची शिकार करत असत. पण चित्त्यांची शिकारही मोठ्या प्रमाणात झाल्याने भारतात त्यांचं प्रमाण कमी होत गेलं…\nकोल्हापूर संस्थानामध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराज, त्यांच्यानंतर राजाराम महाराजांनी चित्यांकडून शिकार करून घेण्याचा छंद जोपासला होता. जे भारतात चित्ते होते ते आशियाई प्रजातीचे. ऐकेकाळी चित्त्याचं वास्तव्य आफ्रिका आणि भारतीय उपखंडातील सपाट भुभागावर होतं.\nभारताच्या वायव्य दिशेला असलेल्या खिंडीतून तो भारतात आला असावा असा कयास मांडला जातो. १९०० सालानंतर चित्त्यांची संख्या कमी होऊ लागली. ऐतिहासिक नोंदीनुसार भारतातील शेवटच्या तीन चित्त्यांची शिकार १९४७ मध्ये मध्य प्रदेशातील महाराजा रामानुज प्रताप सिंग देव यांनी केली होती. तर इतर काही नोंदी सांगतात कि भारतामध्ये शेवटचा चित्ता १९६७ च्या दरम्यान आढळला होता..एकीकडं शिकारीचं प्रमाण वाढलं तर दुसरीकडं चित्त्याचं वस्तीस्थान असलेला गवताळ प्रदेश कमी होत गेला..गवताळ प्रदेशाची जागा शेतीने घेतली..तसेच मानवी अतिक्रमणही झालं आणि भारतातून चित्ता नामशेष झाला\nबरं चित्ते भारतात आणण्याचा प्रकल्प हा मोदींचा महत्वाकांक्षी प्रकल्प असल्याचं सांगण्यात येतं पण चित्त्यांना भारतात आणण्याचे प्रयत्न फक्त मोदींनीच केले नाहीत तर इंदिरा गांधींच्या काळातही झाले होते.\nमनोज जरांगे आणि मराठा आरक्षण आंदोलन\nमुंबई-पुणे एअर क्वालिटी इंडेक्समध्ये दिल्लीला मागे टाकतयं \nहे चित्ते भारतातून नामशेष झाल्यानंतर चित्ता भारतात आणावा ही कल्पना सगळ्यात आधी १९७२ मध्ये भारतातील वन्यजीव विभागाचे पहिले प्रमुख रणजितसिंह यांनी तत्कालीन इंदिरा गांधी सरकारसमोर मांडली होती. त्याकाळात जवळ जवळ ३०० आशियाई चित्ते इराणमध्येच होते. ते चित्ते भारतात आणायचे आणि त्याबदल्यात इराणला भारतातील आशियाई सिंह द्यायचे अशी डील ठरली होती पण त्यावेळी आलेल्या काही अडचणींमुळे ते शक्य झालं नाही.\nत्यानंतर २००८ मध्ये तत्कालीन मनमोहन सिंग सरकारने भारतात चित्यांचं पुनर्वसन करण्यासाठी इराण कडे चित्त्याची मागणी केली होती. त्यावेळी इराणमध्ये आशियाई प्रजातीचे फक्त १२ च चित्ते उरले होते. त्यामुळे इराणने चित्ते द्यायला नकार दिला.\nमग आशियाई चित्त्याच्या खूप जवळचा भाऊबंद असणारा अफ्रिकन चित्ता भारतीय जंगलातील वातावरणाशी सहज जुळवून घेऊ शकेल याचा अभ्यास केला गेला आणि तत्कालीन मनमोहन सिंग सरकारने नामिबिया आणि दक्षिण आफ्रिकेला आफ्रिकन चित्त्याची मागणी केली आणि त्यांनी चित्ते देण्याची तयारी दाखवली.\nतत्कालीन केंद्रीय पर्यावरणमंत्री जयराम रमेश यांनी चित्ते भारतात आणायचेच मनावर घेतलं.\nसप्टेंबर २००९ मध्ये त्यांनी रणजितसिंहांना चित्ता भारतात आणण्यासाठी सविस्तर कृती आराखडा बनवण्यास सांगितलं. त्यानुसार मध्य प्रदेशातील कुनो राष्टीय उद्यान फिक्स केलं. या उद्यानाच क्षेत्रफळ पाहता तेथे भविष्यात चित्त्याची संख्या वाढून २७- ३० चित्ते राहू शकतात असं मत मांडलं. जसं जसं चित्त्यांची संख्या वाढत जाईल तसं तसं भारतातील आणखी ७ जागांची निवड करण्यात आली.\n२०११ मध्ये नामिबियाच्या चित्ता संवर्धन प्रकल्पाच्या लॉरी मार्कर यांनी कुनो राष्ट्रीय उद्यानाला भेट दिली..त्यांना कुनोचं वातावरण चित्त्यांसाठी खूप पोषक असल्याचं सांगितलं. त्यानंतर आता जवळजवळ १० वर्षांनी अखेर हे चित्ते भारतात येतायत\nउद्या चित्ते भारतात आणले जातायेत पण त्याच्या पुढंचं नियोजन काय असेल \nतर चित्यांना ठेवण्यासाठी मध्य भारतातील सुमारे १० ठिकाणांचे सर्वेक्षण करण्यात आले होते त्यापैकी मध्य प्रदेशातील कुनो पालपूर हे चित्त्यांसाठी सर्वात योग्य अधिवास ठरेल असा निष्कर्ष काढण्यात आला. भारतात चित्त्यांची संख्या वाढावी म्हणून प्रयत्न करणं इथून पुढे महत्वाचं आहे. या पार्श्वभूमीवर सरकारलाही गांभीर्याने विचार करावा लागणार आहे. जैव प्रयोगशाळा उभारण्याची गरज आहे.\nआफ्रिकेतून आणलेले चित्ते थेट जंगलात सोडले तर ते पुन्हा नामशेष होण्याची भिती वन्यजीव अभ्यासकांनी व्यक्त केली होती त्यामुळेच त्यांना मोकळ्या जंगलात न सोडता मध्य प्रदेशातील कुनो-पालपूर राष्ट्रीय उद्यानात ठेवलं जाणार आहे. कुनोला पोहोचल्यानंतर चित्त्यांना ३० दिवस क्वारंटाईन करण्यात येईल. यादरम्यान त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवले जाणार आहे. त्यानंतर त्यांना जंगलात सोडण्यात येणार आहे. तिथं त्यांना शिकारीसाठी लहान -मोठी हरणं, चार शिंगी हरीण असतील….\nहा प्रोजेक्ट जर सक्कसेसफुल झाला तर पर्यावरणाचा समतोल राखण्यात मदत होईल. प्रोजेक्ट चित्ता अंतर्गत सद्द्याला ८ चित्ते आणले जातायेत मात्र येत्या ५ वर्षात ४० कोटींचा खर्च करून आणखी ५० चित्ते आणले जातील अशी माहिती केंद्रीय पर्यावरण विभागाने दिलेली…त्यामुळे कधीकाळी नामशेष झालेला चित्ता आपल्याला पाहायला मिळणार आहे…\nहे ही वाच भिडू :\nओरिसाचे मुख्यमंत्री मुंबईत आले अन् तीन दिवसात हजार कोटींची गुंतवणूक घेऊन गेले\nवाघांची संख्या मुबलक झाल्याने मोदी सरकार आफ्रिकेतून चित्ते आणत आहे…\nकधीकाळी कोल्हापुरात पाळीव असलेला च��त्ता ७० वर्षांनंतर भारतात परतणार आहे\nहे ही वाच भिडू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00774.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A5%A7%E0%A5%AF%E0%A5%AB%E0%A5%A8_%E0%A4%89%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%80_%E0%A4%91%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%95", "date_download": "2024-03-05T02:24:05Z", "digest": "sha1:45TOB44C2XT4DUMR6AGH4TWF3F6R7GGY", "length": 4445, "nlines": 139, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:१९५२ उन्हाळी ऑलिंपिक - विकिपीडिया", "raw_content": "\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया वर्गात फक्त खालील उपवर्ग आहे.\n१९५२ उन्हाळी ऑलिंपिक खेळातील सहभागी देश‎ (१ प)\nउन्हाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा\nया पानातील शेवटचा बदल १७ फेब्रुवारी २०२३ रोजी २१:२० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00774.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://shetkariyoddha.com/post/272", "date_download": "2024-03-05T01:15:52Z", "digest": "sha1:JT7EKXAVJHY3NKBEPT4MQYMVCPPEWPHL", "length": 9405, "nlines": 157, "source_domain": "shetkariyoddha.com", "title": "\"ओ शेठ तुम्ही नादच केलाय थेट\" - Shetkari Yoddha", "raw_content": "\n“ओ शेठ तुम्ही नादच केलाय थेट”\nअजित दादांच्या कट्टर चाहत्याने थेट रक्ताने पत्र लिहत दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा…\nबारामती ( प्रतिनिधी ) :- दि.27 जुलै- महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री नामदार अजित दादा पवार यांचा वाढदिवस नुकताच विविध सामाजिक कार्यक्रमांनी संपन्न झाला. कुठे वृक्षारोपण करण्यात आले, कुठे आरोग्य शिबीर, रक्तदान शिबिर तसेच जनजागृतीपर कार्यक्रमांनी यंदाचा वाढदिवस संपन्न झाला. प्रत्येक कार्यकर्त्याने आपल्या लाडक्या नेत्याला शुभेच्छा देण्यासाठी वेगवेगळ्या संकल्पना राबवल्या. परंतु अशीच एक वेगळी संकल्पना राबवत आपल्या लाडक्या नेत्याला थेट स्वतःच्या रक्ताने पत्र लिहून आपण मुख्यमंत्री व्हावेत अशी शुभेच्छा दिली आणि आपल्या नेत्या प्रती आपण किती कट्टर आहोत हे इतरांपेक्षा वेगळं करून दाखवून दिलं.\nबारामतीमधील माजी नगरसेवक अभिजीत काळे यांनी चक्क स्वतःच्या रक्ताने अजित दादांना पत्र लिहून शुभेच्छा दिल्या व आपल्या मनातील भावना व���यक्त केल्यात. अशा पद्धतीने शुभेच्छा दिल्या नंतर गेल्या दोन दिवसापासून बारामती व परिसरात अभिजीत काळे हे सर्वांच्याच चर्चेचा विषय बनले आहेत. अभिजीत काळे हे अजितदादांचे कट्टर समर्थक म्हणून परिचित आहेत. सध्या सोशल मीडियावर ” शेठ तुम्ही नादच केलाय थेट ” हे गाणं चर्चेत आहे. या गाण्याचा संदर्भ देत सर्वच लोक अभिजीत काळे यांना अशाच प्रतिक्रिया देऊन अभिनंदन करत असल्याचे आमच्या प्रतिनिधीशी बोलताना अभिजित काळे यांनी सांगितले.\nकोणत्याही परिस्थितीत ओबीसी मूक महामोर्चा होणारच – कृती समिती.\nबारामती चा ” वैभव ” शाली कलाकार…..\nBy संपादक-योगेश नामदेव नालंदे\nलगिनघाई विशेषांकाचे प्रकाशन संपन्न\nFeb 19, 2024 संपादक-योगेश नामदेव नालंदे\nबारामतीत शिवाजी महाराजांना जयंती निमित्त अभिवादन\nFeb 19, 2024 संपादक-योगेश नामदेव नालंदे\nसिद्धार्थ नगर बुद्ध विहार येथे बाल संस्कार वर्ग चित्रकला स्पर्धा संपन्न\nFeb 19, 2024 संपादक-योगेश नामदेव नालंदे\nलगिनघाई विशेषांकाचे प्रकाशन संपन्न\nबारामतीत शिवाजी महाराजांना जयंती निमित्त अभिवादन\nसिद्धार्थ नगर बुद्ध विहार येथे बाल संस्कार वर्ग चित्रकला स्पर्धा संपन्न\nक्रांतीगुरू वस्ताद लहुजी साळवे यांची पुण्यतिथी निमित्ताने अभिवादन\nस्वामी समर्थ पादुका पालखीचे मंगळवारी बारामती मध्ये आगमन ..\nलगिनघाई विशेषांकाचे प्रकाशन संपन्न\n19/02/2024 संपादक-योगेश नामदेव नालंदे\nबारामतीत शिवाजी महाराजांना जयंती निमित्त अभिवादन\n19/02/2024 संपादक-योगेश नामदेव नालंदे\nसिद्धार्थ नगर बुद्ध विहार येथे बाल संस्कार वर्ग चित्रकला स्पर्धा संपन्न\n19/02/2024 संपादक-योगेश नामदेव नालंदे\nक्रांतीगुरू वस्ताद लहुजी साळवे यांची पुण्यतिथी निमित्ताने अभिवादन\n19/02/2024 संपादक-योगेश नामदेव नालंदे\nलगिनघाई विशेषांकाचे प्रकाशन संपन्न 19/02/2024\nबारामतीत शिवाजी महाराजांना जयंती निमित्त अभिवादन 19/02/2024\nसिद्धार्थ नगर बुद्ध विहार येथे बाल संस्कार वर्ग चित्रकला स्पर्धा संपन्न 19/02/2024\nक्रांतीगुरू वस्ताद लहुजी साळवे यांची पुण्यतिथी निमित्ताने अभिवादन 19/02/2024\nस्वामी समर्थ पादुका पालखीचे मंगळवारी बारामती मध्ये आगमन .. 19/02/2024\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00774.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://kranti-news.in/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%AD%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0/", "date_download": "2024-03-04T23:31:53Z", "digest": "sha1:HCXGL2Z3AMKYVAXBNSUUK7IV5SX254MN", "length": 7747, "nlines": 74, "source_domain": "kranti-news.in", "title": "नाभिक समाजाची मुख्यमंत्र्यांना आर्त विनंती > Kranti news", "raw_content": "\nविश्वसनीय बातम्या अणि माहिती\nयांचा शोध घ्या :\nHome > आणखी... > नाभिक समाजाची मुख्यमंत्र्यांना आर्त विनंती\nनाभिक समाजाची मुख्यमंत्र्यांना आर्त विनंती\nकरावे तेंव्हा खावे अश्या पद्धतीचे काम असणार्‍या नाभिक समाजाला सलून व्यवसाय करण्याची परवानगी द्यावी व त्यांना अत्यावश्यक सेवा मध्ये समाविष्ट करण्यात यावे अशी मागणी नाभिक समाजाच्या वतीने करण्यात आली आहे संपूर्ण\nगेल्या मागच्या २२ मार्च च्या लॉकाडाऊन च्या काळामधील नाभिक समाजातील २७ समाज बांधवांच्या कोरोना माहामारीच्या संकटात प्राण गमवावा लागला अर्थात काम धंदा नसल्यामुळे प्रपंचाच चालवत असताना पोटाची खळगी भरू शकले नसल्यामुळे नाभिक समाजातील सत्तावीस बांधवांनी आत्महत्या केली तरी सरकारने या नाभिक समाजाच्या विचार केला नाही खूप गांभीर्याचा प्रश्न आहे आज नाभिक समाजा वर अत्यंत दयनीय परिस्थिती निर्माण झाली आहे शासनकर्ती जमात या अल्पसंख्यांक नाभिक समाजाकडे लक्ष देत नाही आहे आम्हाला भीक नका द्या आमच्या व्यवसाय चालू करा हीच तुम्हाला पाया पडून विनंती करतो जेणे करुन आमच्या प्रपंच चालेल याच्या विचार करा नाभिक समाज बांधव हा भाडेतत्त्वावर दुकाने घेऊन स्वतःची पोटाची खळगी भरत आहेत आज दुकानाचे भाडे सुद्धा देऊ शकत नाही प्रपंच कुठे चालेल याची दखल शासनाने घेतली पाहिजे व नाभिक समाजाला न्याय दिला गेला पाहिजे हीच अभिलाषा बाळगतो नाही तर संपूर्ण नाभिक समाज दयनीय परिस्थिती उभ्या महाराष्ट्रात हलाखीची होणार आहे\nसंसाराचा गाळा कसा चालावा हा प्रत्येक नाभिक समाजाला प्रश्न निर्माण झाला आहे म्हणून शासनाने याची दखल घ्यावी हीच आर्त विनंती शिरपूर शहर नाभिक दुकानदार संघटना अध्यक्ष रामचंद्र येशी यांनी समाजाच्या वतीने केली आहे.\nPrevious व्हिडीओ:काय म्हणाले मुख्यमंत्री;वाचा सविस्तर\nNext कर्मवीर डॉ.मामासहेब जगदाळे यांच्या ४० व्या पुन्यतिथि निमित्त कर्मवीर तपस्या या पाक्षिकाचे प्रकाशन\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nआपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत\nपुढील वेळेच्या माझ्या टिप्पणी साठी माझे नाव, ईमेल आणि संकेतस्थळ ह्या ब्राउझरमध्ये जतन करा.\nबार्शी तालुका शिक्षक सेनेच्या अध्यक्ष पदी युवराज जगताप\nसूरत चेन्नई ग्रीनफिल्ड महामार्ग नुकसान भरपाई रक्कम, बार्शी तालुक्यात उपजिल्हाधिकार्‍यांचा गावभेट दौरा\nअखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून यशस्वीतांचा सत्कार\nयांचा शोध घ्या :\nबार्शी तालुका शिक्षक सेनेच्या अध्यक्ष पदी युवराज जगताप\nसूरत चेन्नई ग्रीनफिल्ड महामार्ग नुकसान भरपाई रक्कम, बार्शी तालुक्यात उपजिल्हाधिकार्‍यांचा गावभेट दौरा\nअखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून यशस्वीतांचा सत्कार\nमहात्मा बसवेश्वर सामाजिक समता-शिवा पुरस्कारअर्ज करण्याचे आवाहन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00775.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://kranti-news.in/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%80-%E0%A4%85%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%87%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A5%8D%E0%A4%AF/", "date_download": "2024-03-05T00:49:30Z", "digest": "sha1:ZCJJYXM6ZXTON7DPRMV5USAQXCFHUKRD", "length": 7533, "nlines": 75, "source_domain": "kranti-news.in", "title": "बालाजी अमाइन्सकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीला १ कोटीची मदत > Kranti news", "raw_content": "\nविश्वसनीय बातम्या अणि माहिती\nयांचा शोध घ्या :\nHome > आणखी... > बालाजी अमाइन्सकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीला १ कोटीची मदत\nबालाजी अमाइन्सकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीला १ कोटीची मदत\nसोलापूर : सोलापुरातील नामांकित कंपनी बालाजी अमाईन्सने आपल्या सामाजिक बांधिलकीची परंपरा जपत पूरग्रस्तांना मदत मिळावी या उद्देशाने दि २९ जुलै २०२१ रोजी रु १ कोटीचे धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी दिला.\nकंपनीचे व्यवस्थापकिय संचालक डी.राम रेड्डी यांनी मा. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्याकडे धनादेश सुपूर्द केले.\nयावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी कंपनीचे कौतुक केले असून आभार मानले.सध्याच्या परिस्थितीत उद्योगांनी मदतीसाठी पुढे येण्याचे आव्हान त्यांनी यावेळी केले.व्यवस्थापकिय संचालक डी.राम रेड्डी म्हणाले कि आजपर्यंत बालाजी अमाईन्सने CSR अंतर्गत मुख्यमंत्र्यांनी कंपनीचे कौतुक केले असून आभार मानले.सध्याच्या परिस्थितीत उद्योगांनी मदतीसाठी पुढे येण्याचे आव्हान त्यांनी यावेळी केले.\nव्यवस्थापकिय संचालक डी.राम रेड्डी म्हणाले कि आजपर्यंत बालाजी अमाईन्सने आजपर्यंत शिक्षण,क्रिडा आरोग्य व स्वछता , जलपुरवठा व जल संवर्धन क्षेत्रात आपले योगदान दिले आहे आहे,इतकेच नव्हे तर राष्ट्रीय आपत्ती असो वा शहीद जवानांच्या क���टुंबियांना आधार देण्याचे काम केले आहे कोरोना काळात सुद्धा जिल्ह्यात व जिल्ह्य़ाबाहेरील अनेक हॉस्पिटलला ऑक्सिजन युनिट व इतर उपकरणे उपलब्ध करून दिली आहेत कंपनीने नेहमीच समाजाच्या मदतीसाठी नेहमीच अग्रेसर राहिली आहे आणि असेच अखंडपणे सामाजिक बांधिलकी जपण्याची कामना त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे.\nPrevious प्रकल्प पूर्णत्वास;पुणे मेट्रोची ट्रायल.\nNext पंढरपूर जिल्हा निर्मितीचे स्वप्न पूर्ण पूर्णत्वाच्या मार्गावर\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nआपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत\nपुढील वेळेच्या माझ्या टिप्पणी साठी माझे नाव, ईमेल आणि संकेतस्थळ ह्या ब्राउझरमध्ये जतन करा.\nबार्शी तालुका शिक्षक सेनेच्या अध्यक्ष पदी युवराज जगताप\nसूरत चेन्नई ग्रीनफिल्ड महामार्ग नुकसान भरपाई रक्कम, बार्शी तालुक्यात उपजिल्हाधिकार्‍यांचा गावभेट दौरा\nअखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून यशस्वीतांचा सत्कार\nयांचा शोध घ्या :\nबार्शी तालुका शिक्षक सेनेच्या अध्यक्ष पदी युवराज जगताप\nसूरत चेन्नई ग्रीनफिल्ड महामार्ग नुकसान भरपाई रक्कम, बार्शी तालुक्यात उपजिल्हाधिकार्‍यांचा गावभेट दौरा\nअखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून यशस्वीतांचा सत्कार\nमहात्मा बसवेश्वर सामाजिक समता-शिवा पुरस्कारअर्ज करण्याचे आवाहन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00775.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%AC%E0%A4%BE.%E0%A4%AD._%E0%A4%AC%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%B0", "date_download": "2024-03-04T23:45:16Z", "digest": "sha1:KE2PQ7KRDUEBR2PCVOMENDTTZ5CI37OJ", "length": 17293, "nlines": 132, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "बाळकृष्ण भगवंत बोरकर - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nमराठी व कोंकणी भाषांत कविता करणारे पद्मश्री पुरस्कार विजेते\n(बा.भ. बोरकर या पानावरून पुनर्निर्देशित)\nबा.भ. बोरकर (टोपणनाव : बाकीबाब बोरकर) (जन्म : बोरी-गोवा, ३० नोव्हेंबर १९१०; - ८ जुलै १९८४) हे मराठी आणि कोंकणी भाषांत कविता करणारे पद्मश्री पुरस्कारविजेते कवी होते. ते मराठी साहित्यप्रेमीही होते. बा.भ,बोरकर हे गोमंतकाचे भूषण होते.\nबालकृष्ण भगवंत बोरकर यांचे स्मारक\n२ बोरकरांच्या कवितांवरील कार्यक्रम\n४ बोरकरांची काव्येतर साहित्यनिर्मिती\n५ संदर्भ आणि नोंदी\nबोरकर मॅट्रिक झाल्यावर काॅलेजात गेले, पण अभ्यास न झेपल्याने त्यांनी कॉलेजला रामराम ठोकला. पुढे ��ोव्यात वास्कोला इंग्रजी शाळेत शिक्षक म्हणून ते रुजू झाले. इ.स. १९३० साली कु. रुक्मिणीबाई सरदेसाई यांच्याशी त्यांचा विवाह झाला. वयाच्या विसाव्या वर्षी त्यांनी गोव्यातील सरकारी शाळेत शिक्षकीपेशा पत्करला व चौदा वर्षे याच क्षेत्रात काढली. इ.स. १९३३ साली मडगाव येथील मराठी साहित्य संमेलनात 'प्रतिभा' या त्यांच्या पहिल्या कवितासंग्रहाचे प्रकाशन झाले. इ.स. १९३४ साली त्यांना बडोद्यातील वाङ्‌मय परिषदेच्या अधिवेशनात 'तेथे कर माझे जुळती' या काव्यगायनाने कवी म्हणून त्यांना ख्याती प्राप्त झाली. इ.स. १९४६ साली त्यांनी गोव्याच्या मुक्तिसंग्रामात उडी घेतली. पण राजकारणात ते फार काळ रमू शकले नाहीत. इ.स. १९५५ ते इ.स. १९७० या काळात त्यांनी पुणे आणि गोवा आकाशवाणी केंद्रांवर वाङ्‌मयविभागाचे संचालक म्हणून काम केले, आणि तेथूनच वयाच्या साठाव्या वर्षी ते निवृत्त झाले.\nबोरकरांच्या कवितेत विविध रूपे आढळतात. निसर्ग आणि प्रेम हे त्यांच्या कवितेचे केंद्रवर्ती विषय आहेत. निसर्ग आणि प्रेम हे त्यांच्या कवितेचे केंद्रवती विषय आहेत. निसर्ग प्रतिमांनी त्यांची कविता संपन्न आहे. 'फुलत्या लाख कळ्या', 'सरीवर सरी आल्या गं' या त्यांच्या प्रेमकविता आजही रसिकांच्या ओठांवर आहेत.\nकाव्यलेखनाबरोबर बोरकरांनी ललित लेख, कादंबरी, कथा, चरित्रात्मक प्रबंध यावरही लेखन केले. स्टीफन झ्वाईगच्या कादंबऱ्याचे तसेच महात्मा गांधीजींच्या काही पुस्तकांचे त्यांनी अनुवाद केले आहेत. त्यांच्या सासाय या संग्रहाला साहित्य अकादमीचे पारितोषिक मिळाले.\nमराठी साहित्य विश्वात आनंदयात्री कवी अशी बोरकरांची ओळख होती. बोरकरांच्या कवितेत विविध रूपे आढळतात. निसर्ग आणि प्रेम हे त्यांच्या कवितेचे केंद्रवर्ती विषय आहेत. निसर्ग प्रतिमांनी त्यांची कविता संपन्न आहे.[१]\n८ जुलै इ.स. १९८४ रोजी पुणे येथे ते मरण पावले.\nबोरकरांच्या कवितांवरील कार्यक्रम संपादन\nशास्त्रीय संगीत गायिका डाॅ. सुहासिनी कोरटकर या बा.भ. बोरकर यांच्या हिंदी-मराठी गीतांवर आधारित ‘दिल चाहे सो गाओ’ हा कार्यक्रम करीत असत.\nअनुरागिणी इ.स. १९८२ मराठी कवितासंग्रह\nआनंदभैरवी इ.स. १९५० मराठी कवितासंग्रह\nकांचनसंध्या इ.स. १९८१ मराठी कवितासंग्रह\nगितार इ.स. १९६५ मराठी कवितासंग्रह\nचित्रवीणा इ.स. १९६० मराठी कवितासंग्रह\nचिन्मयी इ.स. १९८४ म���ाठी कवितासंग्रह\nचैत्रपुनव इ.स. १९७० मराठी कवितासंग्रह\nजीवनसंगीत इ.स. १९३७ मराठी कवितासंग्रह\nदूधसागर इ.स. १९४७ मराठी कवितासंग्रह\nप्रतिभा इ.स. १९३० मराठी कवितासंग्रह\nकागदी होड्या इ.स. १९३८ मराठी लघुनिबंध\nमावळता चंद्र इ.स. १९३८ मराठी कादंबरी\nअंधारातील वाट इ.स. १९४३ मराठी कादंबरी\nजळते रहस्य इ.स. १९४५ मराठी कादंबरी (भाषांतरित, मूळ The Burning Secret. लेखक - स्टीफन झ्वायग)\nभावीण इ.स. १९५० मराठी कादंबरी\nबापूजींची ओझरती दर्शने इ.स. १९५० मराठी भाषांतर\nआम्ही पाहिलेले गांधीजी इ.स. १९५० मराठी भाषांतर\nकाचेची किमया इ.स. १९५१ मराठी भाषांतर\nगीता-प्रवचनां इ.स. १९५६ कोेकणी (विनोबांच्या गीताप्रवचनांचे कोंकणी भाषांतर)\nसंशयकल्लोळ इ.स. १९५७ कोेकणी भाषांतर\nबोरकरांची कविता इ.स. १९६० मराठी कवितासंग्रह (आरंभापासूनच्या पाच कवितासंग्रहांचे संकलित प्रकाशन)\nप्रियदर्शनी इ.स. १९६० मराठी कथासंग्रह\nमाझी जीवनयात्रा इ.स. १९६० मराठी भाषांतर\nगीताय इ.स. १९६० कोंकणी भाषांतर (भगवद्गीतेचा समश्लोकी अनुवाद)\nपांयजणां इ.स. १९६० कोेकणी कवितासंग्रह\nआनंदयात्री रवींद्रनाथ : संस्कार आणि साधना इ.स. १९६४ मराठी चरित्रपर\nचांदणवेल (बोरकरांच्या निवडक मराठी कविता) इ.स. १९७२ मराठी कवितासंग्रह (संपादित)\nवासवदत्ता : एक प्रणयनाट्य इ.स. १९७३ कोंकणी भाषांतर\nसंशयकल्लोळ (मूळ ले. मोलियर, मराठी रूपांतर : गो. ब. देवल ) इ.स. १९७६ कोंकणी भाषांतर\nपैगंबर (ले. खलील जिब्रान) इ.स. १९७६ कोंकणी भाषांतर\nमेघदूत इ.स. १९८० मराठी समश्लोकी, समवृत्त, सयमक भाषांतर\nसासाय इ.स. १९८० कोंकणी कवितासंग्रह\nबामण आनी अभिसार इ.स. १९८१ कोंकणी भाषांतर\nचांदण्याचे कवडसे इ.स. १९८२ मराठी ललित लेखसंग्रह\nसमुद्राकाठची रात्र इ.स. १९८२ मराठी लघुकथासंग्रह\nपावलापुरता प्रकाश इ.स. १९८३ मराठी ललित लेखसंग्रह\nप्रियकामा इ.स. १९८३ मराठी कादंबरी\nभगवान बुद्ध (ले. धर्मानंद कोसंबी) इ.स. १९८३ कोंकणी भाषांतर\nकौतुक तू पाहे संचिताचे इ.स. २०१० मराठी आत्मचरित्र (अपूर्ण) (जन्मशताब्दीनिमित्त प्रकाशित)\nबा. भ. बोरकरांचे अप्रकाशित साहित्य इ.स. २०१० मराठी लेखन-संग्रह (जन्मशताब्दीनिमित्त प्रकाशित)\nअप्रकाशित बाकीबाब इ.स. २०१० कोंकणी लेखन-संग्रह (जन्मशताब्दीनिमित्त प्रकाशित)\nमहात्मायन मराठी महाकाव्य (अपूर्ण)\nबोरकरांच्या निवडक कविता संकलित वा संपादित पद्धतीने खालील ��ुस्तकांतून प्रकाशित झाल्या आहेत.\nकैवल्याचे झाड सुरेश एजन्सी, पुणे इ.स. १९८७ मराठी काव्यसंग्रह\nचांदणवेल कॉंटिनेॅंटल प्रकाशन इ.स. १९७२ गो.म. कुलकर्णी मराठी काव्यसंग्रह\nबोरकरांची कविता मौज प्रकाशन इ.स. १९६० मंगेश पाडगावकर मराठी काव्यसंग्रह\nबोरकरांची प्रेमकविता सुरेश एजन्सी, पुणे इ.स. १९८४ रा.चिं. ढेरे मराठी काव्यसंग्रह\nबोरकरांची निवडक कविता साहित्य अकादमी इ.स. १९९६ डॉ. प्रभा गणोरकर मराठी काव्यसंग्रह\nबोरकरांच्या साहित्यावर उपलब्ध असलेले समीक्षणात्मक ग्रंथ\nबा.भ.बोरकर व्यक्ती आणि वाङ्मय - मनोहर हि.सरदेसाई, गोमंतक मराठी अकादमी, फेब्रु १९९२.\nकविवर्य बा.भ.बोकरकर-समीक्षा - डॉ.वासन्ती इनामदार जोशी, रूक्मिणी प्रकाशन,कोल्हापूर, जून २००४.\nबा.भ.बोकरकर जन्मशतसांवत्सरिक - संपादक: डॉ.सु.म.तडकोडकर, प्रतिमा प्रकाशन, पुणे, फेब्रु.२०१२.\nभारतीय साहित्याचे निर्माते बा.भ.बोरकर- प्रभा गणोरकर, साहित्य अकादमी\nबोरकरांची काव्येतर साहित्यनिर्मिती संपादन\nकादंबऱ्या ४ ('मावळता चंद्र','अंधारातली वाट', 'भावीण','प्रियकामा')\nसंपादित कवितासंग्रह १ कुसुमाग्रजांची निवडक कविता रसयात्रा\nसंदर्भ आणि नोंदी संपादन\nप्रियदर्शिनी तडकोड यांनी केलेली-. \"बाळकृष्ण भगवंत उपाख्य बाकीबाब बोरकर यांच्या वाङ्मयाची सूची\" (PDF).\nशेवटचा बदल ७ नोव्हेंबर २०२३ तारखेला ०९:३८ वाजता झाला\nगोंयची कोंकणी / Gõychi Konknni\nया पानातील शेवटचा बदल ७ नोव्हेंबर २०२३ रोजी ०९:३८ वाजता केला गेला.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 4.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00775.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://bhumiputrachihak.com/news/7794", "date_download": "2024-03-05T00:40:49Z", "digest": "sha1:FQIW6QWV43B7DZDP76MCICBJSRJVQ23T", "length": 9322, "nlines": 92, "source_domain": "bhumiputrachihak.com", "title": "महिलांचे शारीरिक व मानसिक आरोग्य” जागृती कार्यक्रमाचे आयोजन, | Bhumiputrachi hak", "raw_content": "\nHome वरोरा महिलांचे शारीरिक व मानसिक आरोग्य” जागृती कार्यक्रमाचे आयोजन,\nमहिलांचे शारीरिक व मानसिक आरोग्य” जागृती कार्यक्रमाचे आयोजन,\nइनरव्हिल क्लब ऑफ वरोरा व ईरावियो क्लिनिक नागपूर यांचा उपक्रम,\nशिक्षक दिनाचे औचित्य साधून इनरव्हिल क्लब ऑफ वरोरा ने चार शिक्षकांना सन्मानित केले. त्याच बरोबर महिलांमध्ये त्यांच्या शारीरिक व मानसिक आरोग्याविषयी जागृती निर्माण व्हावी यासाठी ” ईरावियो क्लिनिक नागपूर ” यांच्या सौजन्याने सेमिनार आयोजित करण्यात आला . यांत डॉ आशिष चवरे व डॉ निरज गेचोडे यांनी महिलांनी आपल्या दैनंदिन जीवनात स्वतः च्या आरोग्याची काळजी कशी घ्यायची , ताणतणाव कसा दूर करावा , मानसिक आरोग्य कसे जपावे , दैनंदिन जीवन कसे असावे व बऱ्याच संवेदनाक्षम विषयांवर अतिशय सुंदर मार्गदर्शन केले . तसेच\nयांवर अतिशय उपयुक्त माहिती दिली. या सेमिनार ला महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या सेमिनार चा लाभ १४० महिला व तरुणींनी घेतला.\nकार्यक्रमाचे संचालन सौ. माया बजाज तर आभार प्रदर्शन सौ. दिपाली माटे यांनी केले, या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी क्लब च्या अध्यक्षा सौ. मधु जाजू , सेक्रेटरी सौ. वंदना बोढे , दिपाली माटे , स्नेहल पत्तीवार , झेनब सिद्दिकोट , माया बजाज , अपेक्षा पांपट्टीवार , प्रणाली बेदरकर. हर्षदा कोहळे , आभा सामोरे , अर्चना ठाकरे व अन्य सदस्यानी परिश्रम घेतले,\nPrevious articleअंतरगाव येथे मोफत आरोग्य शिबीर संपन्न.\nNext articleधक्कादायक :- अर्धनग्न अवस्थेत महिलेचा मृतदेह कारमधून फेकला.\nदणका :- लेडी सिंघम आयपीएस नयोमी साटम यांची रेती तस्कराविरोधात पुन्हा कारवाई.\nसंतापजनक :- वंधली निलजई आमडी सोईटच्या रस्ते बांधकामात निकृष्ट दर्जाचे मटेरियल\nआंदोलन :-सामाजिक कार्यकर्ते किशोर डुकरे यांचे आमरण उपोषण अखेर सुटले,\nIPL 2024 चे वेळापत्रक जाहीर\nनागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यात चंद्रपूर जिल्हा आदर्श ठरावा\nदणका :- लेडी सिंघम आयपीएस नयोमी साटम यांची रेती तस्कराविरोधात पुन्हा कारवाई.\nलक्षवेधी :- सरकारी पैशाची उधळपट्टी करून तीन दिवस ताडोबा महोत्सव कशासाठी\nमहत्वाचं :- ते चार रेती ट्रक पोलिसांनी पकडले मग ती रेती कुठल्या घाटातून आली\nभूमिपूत्राची हाक न्यूज पोर्टलचे संपादक राजू कुकडे हे मागील सोळा वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांच्या धारदार लेखणीने अनेकांना न्याय मिळवून दिला तर अवैध व्यावसायिकांच्या विरोधात पुकारलेल्या लढ्यात शासनाला मोठा महसूल मिळवून दिला. उच्च शिक्षित, कर्तव्यदक्ष आणि लोकसेवक असलेल्या राजू कुकडे यांनी जिल्ह्यातील पत्रकारितेत आपला ठसा उमटवला आहे. त्यांच्या पोर्टल ची बातमी नेहमीच दमदार आणि वस्तुस्थितीचा वेध घेणारी ठरत असल्याने जिल्ह्यातील पत्रकारितेत सर्वत्र त्यांचे नाव आहे.\nभूमिपुत्राची हाक हे न्यूजपोर्टल मराठी साप��ताहिक वृत्तपत्र भूमिपुत्राची हाकद्वारा प्रकाशित आहे.\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00776.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://live.jagmitra.com/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%A4-%E0%A4%B8%E0%A4%B9%E0%A4%BE/", "date_download": "2024-03-05T00:19:36Z", "digest": "sha1:DVX7BJXKP2CKEZSFC3LNOUZ6IFBIUFHV", "length": 12593, "nlines": 88, "source_domain": "live.jagmitra.com", "title": "महावितरणमधील विद्युत सहाय्यक व उपकेंद्र सहाय्यकांची पदे त्वरित भरा अन्यथा उपोषणाचा इशारा… – Jagmitra", "raw_content": "\nदे दान सुटे गि-याण\nवैद्यकीय अधिक्षक डॉ.अरूण गुट्टे यांची कर्तव्यनिष्ठा\nडॉ.शालिनीताई कराड यांना मातृशोक\nदैनिक जगमिञ आजचा अंक\nडॉ.शालिनीताई कराड यांना मातृशोक\nमहावितरणमधील विद्युत सहाय्यक व उपकेंद्र सहाय्यकांची पदे त्वरित भरा अन्यथा उपोषणाचा इशारा…\nविद्यार्थ्यांकडून तहसीलदारांना निवेदन सादर\nपरळी : महावितरणमधील विद्युत सहाय्यक व उपकेंद्र सहाय्यक पदाची भरती त्वरित करावी अन्यथा उपोषण करावे लागेल असा इशारा विद्यार्थ्यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात दिला आहे.\nपरळी तहसील येथे तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की ऊर्जा विभागामार्फत विद्युत सहाय्यक पदाची व उपकेंद्र सहाय्यक पदाची भरती प्रक्रिया राबविण्यात आली त्यात विद्यार्थ्याकडून विहित नमुन्यात अर्ज सादर करण्यात आली तसेच त्यांची आय बी पी एस नामांकित कंपनीकडून मुलाखत घेऊन तब्बल बारा महिने उलटले असून याची मात्र ऊर्जा मंत्र्यांनी दखल सुद्धा घेतलेली नाही.\nमहाराष्ट्र राज्य ऊर्जा विभागाने विद्युत सहाय्यक पदासाठी जाहिरात क्रमांक 4/ 2019 व उपकेंद्र सहाय्यक पदासाठी जाहिरात क्रमांक 5/ 2019 अशी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली व 25/ 8 /2019 रोजी या दोन्ही पदांची आयबीपीएस या नामांकित कंपनीकडून परीक्षा घेण्यात आली मात्र अजून सुद्धा याबाबत ऊर्जा विभागाकडून कसल्याही प्रकारची कार्य��ाही झाली नाही विद्यार्थ्यांनी ऊर्जा विभागाची संपर्क साधला असता त्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत.\nयाबाबत लवकरात लवकर ऊर्जा विभाग विभागाकडून त्वरित कारवाई व्हावी अन्यथा 01/7 /2020 रोजी तहसील कार्यालयासमोर उपोषण करावे लागेल असा इशारा विद्यार्थ्यांनी दिला आहे. या निवेदनाच्या प्रती लिपी मा. मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, मा. ऊर्जा मंत्री महाराष्ट्र राज्य , मा.जिल्हाधिकारी बीड, मा.पोलीस अधिक्षक बीड, मा मुख्य महाव्यवस्थापक महावितरण मुंबई मा अधीक्षक अभियंता बीड महा पोलीस निरीक्षक संभाजीनगर पोलीस स्टेशन परळी वैजनाथ यांना देण्यात आल्या आहेत. यावेळी दीपक ढाकणे ,विठ्ठल गीते, अशोक गीते, ईश्वर आचार्य, हनुमंत होळंबे, नरहरी घुगे , संतोष फड ,अजित गित्ते , अर्जुन नागरगोजे ,बालासाहेब फड , संदिपान नागरगोजे ,अशोक पाळवदे आदीसह विद्यार्थी उपस्थित होते.\nकोरोना पसरतोय : बीडमध्ये आणखी चार पाॅझिटीव्ह\nज्येष्ठ पत्रकार,शिक्षक सुगंध गुट्टे यांचे दुःखद निधन\nअंबाजोगाईच्या स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयात आणखी १७ व्हेंटिलेटर उपलब्ध ; धनंजय मुंडेंच्या पाठपुराव्यामुळे आरोग्य सुविधांमध्ये मोठी वाढ\nअंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांचीही परीक्षा नको : उदय सामंत\nबहिणीच्या मदतीसाठी धावुन आला राजेभाऊ फड…\nदे दान सुटे गि-याण\nदे दान सुटे गिर्‍याण‐————————नैसर्गिक आणि भौगोलिकदृष्ट्या ग्रहण हे सुर्य आणि चंद्राला लागत असते, जसे सुर्य आणि चंद्र यांना ग्रहण लागते,\nविदर्भाप्रमाणे उर्वरित महाराष्ट्रातील कैकाडी समाजाचा अनुसूचित जातीत समावेश करण्यासाठी विधिमंडळाचा ठराव घेऊन केंद्र सरकारकडे शिफारस करणार ; धनंजय मुंडे\nमुस्लिम आरक्षण वर निर्णय घ्या नसता,कांग्रेस, राष्ट्रवादी नगरसेवक व पदाधिकारी राजीनामा देतील\nक्रांतीवीर लहूजी साळवे स्मारकाच्या भूसंपादनासाठी सामाजिक न्याय विभागाने पुढाकार घ्यावा ; उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे\nबीड जिल्हा कुस्तीगीर परिषदेचे उपाध्यक्ष मुरलीधर मुंडे यांच्या हस्ते शरीर सौष्ठव स्पर्धेत व्दितीय क्रमांक मिळवल्याबद्दल ऋषिकेश फड व किरण गिरामयांचा सत्कार\nसेवानिवृत्त पुरी गावाचे लक्ष्मण मोरे पाटील उर्फ भाऊ पाटील यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार\nज्ञानगंगा सेवाभावी संस्थेच्या वतीने गरजु विद्यार्थ्याना शालेय साहित्याचे वाट���\nमुक्तांगण विज्ञान शोधिका केंद्रातर्फे ‘खेल खेल में’ ; राष्ट्रीय स्तरावरील विज्ञान खेळणी, गेम डिझाईन स्पर्धा\nभाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे शुक्रवारी राष्ट्रवादीत प्रवेश करणार – जयंत पाटील\n कोविंड रुग्णालयाचा घातक कचरा सार्वजनिक ठिकाणी रुग्णालयावर गुन्हा दाखल\nदे दान सुटे गि-याण\nदे दान सुटे गिर्‍याण‐————————नैसर्गिक आणि भौगोलिकदृष्ट्या ग्रहण हे सुर्य आणि चंद्राला लागत असते, जसे सुर्य आणि चंद्र यांना ग्रहण लागते,\nशरीर सौष्ठव स्पर्धेत ऋषीकेश फड दुसरा सिल्व्हर मेडल पटकावून मारली बाजी\nसेवानिवृत्त पुरी गावाचे लक्ष्मण मोरे पाटील उर्फ भाऊ पाटील यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार\nसौ.गेले श्री आले विरोधकांची सारी खटपट व्यर्थ झाले – डाॅ.कुडमूलवार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00776.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://sudhan.co.in/marathi/index.php", "date_download": "2024-03-04T23:53:46Z", "digest": "sha1:LEL5SAC7QSUJD6GIF5NVUMNZJCMQND6E", "length": 12640, "nlines": 98, "source_domain": "sudhan.co.in", "title": "सुधन : कमीत कमी व्याजदरात गोल्ड लोन", "raw_content": "\nसुधन : विश्वासाचं धन \nव्यवसावृद्धी असो वा इतर विविध आर्थिक गरजा, त्या पूर्ण करण्यासाठी कर्ज घेणे हा आजच्या काळातला एक महत्त्वाचा पर्याय बनला असून गोल्ड लोन घेण्याला लोक पहिली पसंती दर्शवतात. त्यामागील अनेक कारणांपैकी एक महत्त्वाचं कारण म्हणजे गोल्ड लोन घेताना लागणारी कमीत कमी कागदपत्रे व कमीत कमी वेळ. मात्र गोल्ड लोन घेताना गरज असते ती कर्ज देणाऱ्या संस्थेची विश्वसनीयता आणि पारदर्शकता बघण्याची. सुधन गोल्ड लोन ही संस्था ग्राहकांप्रती कायमच जपत आली आहे ही विश्वसनीयता आणि पारदर्शकता. म्हणूनच अल्पावधीत सुधन गोल्ड लोन बनलंय अगणित ग्राहकांच्या विश्वासाचं धन\nग्राहकहिताचे धोरण जोपासत सहकारी पतसंस्थांच्या माध्यमातून सुधन आज ग्रामीण, शहरी आणि निमशहरी भागातील अगणित गरजवंतांना गोल्ड लोन सुविधा पुरवत आहे. सुधनकडे असलेले तज्ज्ञ अधिकारी, ग्राहकांप्रती आपुलकीची आणि सहकार्याची भावना जोपासणारे कर्मचारी आणि कर्ज वितरणासाठी असलेली सुसज्ज यंत्रणा यामुळे ग्राहकांचे आर्थिक प्रश्न सुधन अगदी सहजतेने सोडवत आहे आणि सामाजिक भान जपत आपली सोनेरी वाटचाल करत आहे.\n६ ते १५% पर्यंत व्याजदर\nसुधन पोहोचतंय महाराष्ट्रासह ६ राज्यात..\nजरी सुधनची वाटचाल नवी असली तरी आज सुधन महाराष्ट्रासह ६ राज्यात मोठ्या वेगाने पोहोचत असून गरजवंतांचे आर्थिक प्रश्न सोडवत आहे. ही गोष्ट ग्राहकांचा सुधनवरील विश्वास आणि कार्यक्षमतेची साक्ष देणारीच आहे.\nग्राहकांप्रतीची बांधिलकी आणि व्यवहारातील पारदर्शकता या विविध गोष्टींच्या बळावर सुधन हे भारतात सहकारी पतसंस्थांच्या माध्यमातून गोल्ड लोनमध्ये आर्थिक क्रांती घडवत आहे.\nविविध पतसंस्थांच्या सक्षम साथीसह सुधनला अभिमान आहे महाराष्ट्रातील नामवंत वित्तसंस्थासोबत संलग्नित असण्याचा.\nगोदावरी अर्बन मल्टीस्टेट क्रेडिट को-ऑप. सोसायटी लि.\nमहेश्वर नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित\nमहेश्वर मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि.\nअर्थसिद्धी नगरी सहकारी पतसंस्था मर्यादित.\nसमृद्धी को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि.\nश्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्था\nसुधन, वित्तपुरवठा क्षेत्रातील अनुभवी तज्ज्ञांच्या टीमद्वारे चालवली जाणारी नावीन्यपूर्ण संस्था\nअल्पावधीत सुधनने ग्राहकांचा विश्वास जिंकला आणि गोल्ड लोनद्वारे ग्राहकांच्या आर्थिक समस्या सोडवून ग्राहकांना दिला आत्मविश्वास\nआणि सकारात्मक अनुभव. बदल घडवणारा... प्रगतीचा मार्ग दाखवणारा \nखूप दिवसांपासून कुक्कुटपालनाचा जोड व्यवसाय करण्याचा माझा विचार होता. पण त्यासाठी लागणारं भांडवल काही केल्या जमा होत नव्हतं. मित्राने मला सुधन गोल्ड लोनबद्दल सांगितलं. मी सुधनशी जोडलेल्या नजीकच्या पतसंस्थेत गेलो. अतिशय कमी व्याजदराने अन् सोने किमतीच्या ९० टक्के कर्ज मला मिळालं. त्यामुळं भांडवलाचा प्रश्न पूर्णपणे सुटला. आज माझा कुक्कुटपालनाचा व्यवसाय एकदम जोरात सुरू आहे. सोनं आणि सुधनची साथ यामुळे स्वप्न साकार झालं.\nमाझं शिवणकाम आवडत असल्याने अनेक बायकांनी हा शिवणकामाचा व्यवसाय वाढवण्याचा सल्ला दिला. पण त्यासाठी पाहिजे तेवढी रक्कम जवळ नव्हती. अशावेळी सुधन गोल्ड लोनबद्दल कळालं. सुरूवातीला सोनं ठेवून कर्ज घ्यावं की नको या गोंधळात मी होते. पण सुधन गोल्ड लोनबद्दल नीट जाणून घेतल्यावर कळलं की व्याजदर खूप कमी आहे. आणि सुधनमध्ये शेवटपर्यंत आपलं सोनं अगदी सुरक्षित राहतं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे माणसं विश्वासाची आणि सहकार्य करणारी आहेत. त्यामुळे बिनधास्त गोल्ड लोन घेतलं. आणि काही महिन्यातच सोडवलंही. आता गावात माझा शिवणकामाचा मोठा व्यवसाय आहे.\nम��झी दोन एकर शेती आहे. शेतीबरोबर शेळीपालनाचा विचार खूप वर्षांपासून मनात होता. पण शेतीतून पुरेसं उत्पन्न होत नसल्यामुळे तो विचार मार्गी लागत नव्हता. अशातच सुधन गोल्ड घेऊन भरभराट केलेले काही विश्वासातले व्यावसायिक लोक भेटले. त्यांचं मार्गदर्शन मिळालं. मग काय, घरात कामापुरतं सोनं होतंच. सरळ सुधन गोल्ड लोन देणारी पतसंस्था गाठली. चट अर्ज केला अन् पट कर्ज मिळालं. आणि शेळीपालन व्यवसायाचं माझं कित्येक वर्षाचं स्वप्न साकार झालं \nतात्काळ गोल्ड लोन मिळवा\nसुधन, २०२१ मध्ये स्थापन झालेली व सहकारी पतसंस्थ्यांच्या माध्यमातून वित्तपुरवठा करणारी एक नावीन्यपूर्ण कंपनी. जी विशेषत: ग्रामीण आणि निमशहरी भागातील लोकांना तात्काळ गोल्ड लोन सेवा पुरवते. आणि कमीत कमी व्याजदरात गोल्ड लोन देऊन लोकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी आपली मोलाची भूमिका बजावते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00776.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://uttamsheti.online/today-the-intensity-of-rain-will-increase-in-this-district-of-vidarbha-and-marathwada/", "date_download": "2024-03-05T00:55:54Z", "digest": "sha1:PUMP3QQNRNXCCXPERRAHTMSY6MRQXIJF", "length": 8840, "nlines": 56, "source_domain": "uttamsheti.online", "title": "आज विदर्भ आणि मराठवाड्यातील या जिल्ह्यात पावसाचा जोर वाढणार WEATHER UPDATE", "raw_content": "\nआज विदर्भ आणि मराठवाड्यातील या जिल्ह्यात पावसाचा जोर वाढणार WEATHER UPDATE\nhavaman andaj बंगालच्या उपसागरात पुन्हा एकदा तयार झालेल्या कमी दाबाच्या प्रणालीमुळे राज्यात परत एकदा पाऊस वाढण्याची शक्यता आहे. आज महाराष्ट्रातील विविध भागात पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे.\nयामध्ये विदर्भातील विविध जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट करण्यात आला आहे. बरोबर मराठवाड्यातील बऱ्याच भागात मुसळधार पावसाचा अंदाज देखील वाटण्यात आला आहे. काही भागात मुसळधार तर काही भागात हलक्या स्वरूपात पाऊस पडू शकतो.\nहे वाचा: अखेर महाराष्ट्रातील या भागात मुसळधार पावसाला सुरुवात.. पहा तुमच्या इकडे कधी पडणार\nमध्य महाराष्ट्रात मेघगर्जनेसह पाऊस पडू शकतो. त्याचबरोबर महाराष्ट्रातील उर्वरित भागात देखील हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस चा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.\nमान्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा जैसलमेर ते बंगालच्या उपसागरापर्यंत पसरला आहे. व कच्छमध्ये आणि कोमोरिन परिसरात नवीन चक्रीय वारे तयार झाले आहे. या वातावरणामुळे मराठवाडा व विदर्भ या ठिकाणी दाट ढगाळ वातावरण होत ��हे.\nआज सकाळपासून मराठवाड्यात आणि विदर्भात ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. अनुकूल वातावरणामुळे आज विदर्भासह मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज आहे.\nहे वाचा: IMD: येत्या 24 तासात राज्यातील या जिल्ह्यात मुसळधार पाऊस\nत्याचबरोबर मध्य महाराष्ट्रातील नगर. मराठवाड्यातील छत्रपती संभाजी नगर, जालना, बीड, हिंगोली, परभणी या जिल्ह्यात देखील जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने वर्तवला आहे.\nमहाराष्ट्रातील मराठवाडा, विदर्भ व मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली गेली आहे. कोकणामध्ये देखील विखुरलेल्या स्वरूपात पाऊस पडू शकतो. ची माहिती हवामान विभागाने दिली आहे.\nएकंदरीतच पावसासाठी तयार झालेल्या पोषक हवामानामुळे राज्यात आज बहुतांश भागात पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. प्रामुख्याने राज्यातील मराठवाडा व विदर्भात आज काही जिल्ह्यात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.\nहे वाचा: पुढील 3 दिवसात या जिल्ह्यात मुसळधार पाऊस.. पहा पावसाविषयी नवीन अंदाज Heavy rain\nयामध्ये बुलढाणा, अकोला, अमरावती, गडचिरोली, नागपूर, वाशिम आणि गोंदिया या जिल्ह्यात मुसळधार पावसाचा येल्लो अलर्ट जारी करण्यात आला आहे.तर मराठवाड्यातील संभाजीनगर, जालना, बीड, परभणी व मध्य महाराष्ट्रातील अहमदनगर या जिल्ह्यांना मेघगर्जनेसह आज पाऊस पडू शकतो.\nतर उत्तरमहाराष्ट्रातील धुळे, जळगाव, नंदुरबार, मध्य महाराष्ट्रातील सातारा, पुणे, नाशिक, सांगली, सोलापूर मराठवाड्यातील धाराशिव, हिंगोली, नांदेड, तर विदर्भातील यवतमाळ, चंद्रपूर आणि वर्धा या जिल्ह्यात विजांच्या कडकड्यासह हलका तुरळ ठिकाणी पाऊस पडू शकतो.\nया जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात उद्यापासून पिक विमा जमा होण्यास सुरुवात..\nजानेवारी महिन्यात कापूस दरात होणार वाढ..\nपहा संपूर्ण महाराष्ट्रातील आजचे तुर बाजार भाव..\nया जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात उद्यापासून पिक विमा जमा होण्यास सुरुवात..\nजानेवारी महिन्यात कापूस दरात होणार वाढ.. आवक होणार कमी Cotton price\nपहा संपूर्ण महाराष्ट्रातील आजचे तुर बाजार भाव..\nया दिवशी जमा होणार 90 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर नमो शेतकरी योजनेचा दुसरा हफ्ता..\nया यादीत नाव असणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणार 12000 रुपये.. झिरो मिनिटात जमा होणार ब��क खात्यात get 12000 rupees\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00776.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.mehtapublishinghouse.com/book-details/THE-TESTAMENT/695.aspx", "date_download": "2024-03-04T23:44:22Z", "digest": "sha1:QRSVPKF7MOD65MCKCQ4JUGJXUBVPG4TG", "length": 49011, "nlines": 204, "source_domain": "www.mehtapublishinghouse.com", "title": "THE TESTAMENT | JOHN GRISHAM | VISHWANATH KELKAR", "raw_content": "\nपुरस्कार विजेती पुस्तके :\nशासनमान्य यादीतील पुस्तके :\nगाभा अंधाराचा अमेरिकेतल्या व्हर्जिनिया प्रांतातल्या, अत्याधुनिक, नावीन्यपूर्ण सजावटीच्या आपल्या छानदार ऑफिसमध्ये अमेरिकेतला एक मान्यवर, अतिश्रीमंत, पण अतिशय रागीट असा वृद्ध उद्योगपती, ट्रॉय फेलन, आपलं मृत्युपत्र लिहीत होता. त्याचा मृत्यू पुढे काही तासांवरच होता. त्याला त्याच्या मुलांना, त्याच्या सोडचिठ्ठ्या दिलेल्या बायकांना आणि जवळपासच्या बगलबच्च्यांना एक संदेश द्यायचा होता, की ज्यामुळे एक अत्यंत गुंतागुंतीचा खटला न्यायालयात उभा राहणार होता. कित्येकांच्या आयुष्याला कलाटणी मिळणार होती. कारण ट्रॉय फेलनच्या नवीन मृत्युपत्रात तो आपली अकरा बिलियन डॉलर्सची मिळकत ब्राझीलच्या अति दुर्गम अशा निबिड जंगलात राहून आदिवासींची सेवा आणि धर्मप्रसाराचे काम करणा-या अज्ञात अशा रॅचेल लेन नावाच्या एका वारसाला देऊन सर्वांना आश्चर्याचा धक्का देणार होता. व्यसनमुक्तीकेंद्रातून नेट ओ रायले नुकताच बाहेर पडला होता. वैद्यकीय क्षेत्रात उपचारासंबंधी डॉक्टरांनी दाखवलेल्या निष्काळजीपणाबद्दल खटले चालवण्यात नेटने चांगलं नाव मिळवलं होतं. पण व्यसनापायी त्याला ब-याच वेळा बदनामीला सामोरं जावं लागलं होतं. अशा या नेटवर रॅचेल लेनला शोधून काढण्याचं काम सोपवलं होतं. ट्रॉय फेलनचे वारसदार त्याच्या मिळकतीवर गिधाडासारखे घिरट्या मारत होते. ब्राझीलच्या जंगलात जिथे पैशांना काही किंमत नव्हती तिथे नेट, रॅचेलच्या शोधासाठी धडपडत होता. जिथे किंचितशा चुकीमुळे मृत्युशीच गाठ पडायची अशा परिस्थितीत या महिला धर्मोपदेशक डॉक्टर रॅचेलला मित्र आणि शत्रू या दोन्ही पक्षातल्या लोकांनी भरपूर मनस्ताप दिलेला होता. ती स्वत:सुद्धा इतरांना एक आश्चर्याचा धक्का देणार होती.\nद टेस्टामेंट या कादंबरीमध्ये आपण वाचकांना जगाची एक अद्भुत सफर घडवून आणली आहे. स्वप्नवत वाटणारा निसर्ग, बोटीवरचा प्रवास, नि:शब्द वातावरण, वादळ, मुसळधार पाऊस, विमान प्रवास, अपघात हे सर्व काही वाचक घरबसल्या अनुभवतो. इतक्या उत्कटपणे अनुवाद केला आहे.\n‘टेस्टामेंट’चा अर्थ मृत्यूनंतर आपल्या मिळकतीची व्यवस्था काय असावी, यासंबंधी लिखित सूचनापत्र. कादंबरीची सुरवात अमेरिकेतील व्हर्जिनिया प्रांतातील एका आलिशान इमारतीत होते. ही इमारत ट्रॉय फेलन या मान्यवर, धनाढ्य पण विक्षिप्त उद्योगपतीच्या मालकीची असते. ो आपला वकील, तीन मानशास्त्रज्ञ ह्यांच्या उपस्थितीत आपले मृत्यूपत्र लिहितो, लगेच १४ व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या करतो. आपल्या वकिलाला लिहिलेल्या पत्रात मृत्युपत्र एक महिन्याने उघडण्याची सूचना देतो. त्याच्या तीन घटस्फोटीत पत्नी व त्यांची ६ मुले ही अकरा बिलीयन (११ अब्ज) डॉलर्सची संपत्ती आता आपल्यालाच मिळणार ह्या खुषीत वारेमाप खर्च सुरू करतात. मृत्यूपत्राचे वाचन फेलनच्या सूचनेप्रमाणे एक महिन्याने होते. याद्वारे मागील सर्व मृत्युपत्र रद्द होऊन सध्याचे मृत्युपत्र वैध ठरते. या मृत्युपत्राप्रमाणे त्याच्या संपूर्ण संपत्ती त्याची चौथ्या पत्नीची मुलगी रॅचेल लेनला मिळावी, पत्नी व ६ मुलांना मृत्यूच्या दिवशी जेवढे प्रत्यकाचे कर्ज असेल, ते फेडण्यापुरतीच रक्कम द्यावी अशी व्यवस्था असते. अर्थातच या नऊ व्यक्ती ते सहजासहजी मान्य करणार नाहीतच तर मृत्युपत्र लिहिताना फेलन हे मानसिकदृष्ट्या स्थिर नव्हते, असा दावा करून मृत्युपत्राला आव्हान देतील, अशी फेलनच्या वकिलाला खात्री असतेच. पण मृत्युपत्र वैध असल्याचीही त्याला खात्री असतेच. रॅचेल लेनच्या ठावठिकाणाबद्दल फारशी माहिती नसते. ती एका जागतिक आदिवासी कल्याण संस्थेच्या तर्फे धर्मप्रचारक म्हणून ब्राझीलमधील पेंटॅनल येथे आल्याची माहिती उपलब्ध होते. पेंटॅनल हा पराग्वे नदीकाठी पसरलेला अत्यंत विस्तीर्ण, निबिड, घनदाट अरण्य, वन्य पशुपक्षी, सुसरी, विषारी साप, अजगर ह्यांनी भरलेला प्रदेश आहे. येथे फक्त काळे वाल, भात आणि फळे हेच आदिवासींचे अन्न असते. रोगराई, साथीचे रोग भरपूर, ह्या दुर्गम स्थळी जाऊन आदिवासींच्यातीलच एक बनून त्यांच्यात शिक्षण, आरोग्य, जागृती व धर्मप्रसार करणे ही कामे खिश्चन मिशनरी करतात. किंबहुना आपले आयुष्य त्याकरता समर्पित करतात. आता प्रश्न असा उद्भवतो की रॅचेलला शोधणार कसे व कुठे याकरता फेलनचा वकील आपल्याच एका जुन्या सहकाऱ्याला जो अतिदारूप्राशनामुळे एका व्यसनमुक्ती केंद्रात उप���ार घेत असतो त्यालाच नियुक्त करतो. हाही एक निष्णात वकील असतो, ही काळजी प्रतिस्पर्ध्यांना माहिती मिळू नये याकरता घेण्यात आलेली असते. त्याचे नाव नेट रॉयले असते. नेट ब्राझीलमधील कोरूंबो गावी जाऊन योग्य व्यक्तीशी संपर्क साधतो. स्थानिक व्यक्तीच्या मदतीने विमानातून जातो, खराब हवामानामुळे त्यांना योग्य जागी पोचताच येत नाही. उलट वादळामुळे विमान दुरूस्तीपलीकडच्या अवस्थेत जाते. परतीचा प्रवासही त्रासदायक असतो. तरीही हिंमत न हरता तो परत बोटीने, होडीने प्रवास करतो व दुर्गम जागी पोचतो. सुदैवाने रॅचेल त्याला तिथे भेटते. नेट आपल्या येण्याचा उद्देश स्पष्ट करतो व ती ११ बिलीयन डॉलरची जगातील एक अतिधनाढ्य व्यक्ती बनल्याचे तिला सांगतो. याकरता दोन कागदांवर सह्या करण्याची विनंती करतो. ती हे दान नाकारते कारण ह्याकरता मी काहीही केलेले नाही, ज्यानं ते मिळवले तोही मला माहीत नाही. मी माझ्या सर्व इच्छा, आकांक्षा प्रभूला अर्पण केल्या आहेत आणि मी सर्वार्थाने आणि पूर्णार्थाने स्वस्थ जीवन जगत आहे. नेट तिला समजावण्याचा प्रयत्न करतो व शेवटी परतायचा निर्णय घेतो. लहान होडीने ते परतू लागतात. मोठी बोट वादळात बुडलेली असते. येथे तो डेंग्यूने फणफणतो, पण कसाबसा कोरुंबाला परततो. येथे दलालांविषयी त्यानी लिहिलेली माहिती देणे अप्रस्तुत ठरणार नाही. ब्राझीलमध्ये कुठलेही सरकारी काम यांच्या मदतीशिवाय होऊ शकतच नाही. यासाठी कुठल्याही प्रकारच्या शिक्षणाची, अनुभवाची जरूर नसते. तर एका दलालामार्फत हा पासपोर्ट मिळवतो व अमेरिकेत परत जातो. आता फेलनचे वारसदार व रॅचेलचे वकील यांच्यात जबरदस्त कायदेशीर लढाई सुरू होते. फेलनच्या वारसदारांना सत्याची चाड नसतेच. त्याकरता खोटे साक्षीदार उभे करून ते मृत्युपत्राच्या वैधतेला आव्हान देतात. नेट हा अत्यंत हुशार वकील असल्याने तो त्या साक्षीदारांच्या साक्षीच्या चिंधड्या उडवतो व साक्षीदारांना उघडे पाडतो. अद्याप रॅचेलच्या सह्या मिळालेल्या नसतातच. नेटला तिच्या मन:स्थितीची जाणीव असल्याने ते तडजोडीचा प्रस्ताव मांडतात, ज्याद्वारे प्रत्येक वारसदाराला ५० मिलीयन डॉलर मिळतात, उरलेली संपत्ती रॅचेलला मिळण्याची तडजोड होते. अर्थात वारसदारांना हे घबाड आयतेच मिळते, वकिलांना कमिशन मिळते. रॅचेलला पटवून देऊन ह्या रकमेचा ‘रॅचेल ट्रस्ट’ स��थापन करून काही योग्य अटी ठरवून हा पैसा वापरावा असे ठरते. त्याकरता रॅचेलची संमती आवश्यक असते. अर्थात ते काम करण्याकरता नेटचीच नियुक्ती होते. आता पूर्वीपेक्षा जास्त माहिती व पैसा उपलब्ध असल्याने नेट कोरुंबाहून पेंटॅनलला आपले ब्राझीलमधील जुने सहकारी व एक अद्ययावत विमान घेऊन जातो. तेथे गेल्यावर गावकरी, गावचा मुखिया यांच्याद्वारे त्यांचे अत्यंत थंडपणाने स्वागत होते किंवा जवळजवळ येथे का आलात याकरता फेलनचा वकील आपल्याच एका जुन्या सहकाऱ्याला जो अतिदारूप्राशनामुळे एका व्यसनमुक्ती केंद्रात उपचार घेत असतो त्यालाच नियुक्त करतो. हाही एक निष्णात वकील असतो, ही काळजी प्रतिस्पर्ध्यांना माहिती मिळू नये याकरता घेण्यात आलेली असते. त्याचे नाव नेट रॉयले असते. नेट ब्राझीलमधील कोरूंबो गावी जाऊन योग्य व्यक्तीशी संपर्क साधतो. स्थानिक व्यक्तीच्या मदतीने विमानातून जातो, खराब हवामानामुळे त्यांना योग्य जागी पोचताच येत नाही. उलट वादळामुळे विमान दुरूस्तीपलीकडच्या अवस्थेत जाते. परतीचा प्रवासही त्रासदायक असतो. तरीही हिंमत न हरता तो परत बोटीने, होडीने प्रवास करतो व दुर्गम जागी पोचतो. सुदैवाने रॅचेल त्याला तिथे भेटते. नेट आपल्या येण्याचा उद्देश स्पष्ट करतो व ती ११ बिलीयन डॉलरची जगातील एक अतिधनाढ्य व्यक्ती बनल्याचे तिला सांगतो. याकरता दोन कागदांवर सह्या करण्याची विनंती करतो. ती हे दान नाकारते कारण ह्याकरता मी काहीही केलेले नाही, ज्यानं ते मिळवले तोही मला माहीत नाही. मी माझ्या सर्व इच्छा, आकांक्षा प्रभूला अर्पण केल्या आहेत आणि मी सर्वार्थाने आणि पूर्णार्थाने स्वस्थ जीवन जगत आहे. नेट तिला समजावण्याचा प्रयत्न करतो व शेवटी परतायचा निर्णय घेतो. लहान होडीने ते परतू लागतात. मोठी बोट वादळात बुडलेली असते. येथे तो डेंग्यूने फणफणतो, पण कसाबसा कोरुंबाला परततो. येथे दलालांविषयी त्यानी लिहिलेली माहिती देणे अप्रस्तुत ठरणार नाही. ब्राझीलमध्ये कुठलेही सरकारी काम यांच्या मदतीशिवाय होऊ शकतच नाही. यासाठी कुठल्याही प्रकारच्या शिक्षणाची, अनुभवाची जरूर नसते. तर एका दलालामार्फत हा पासपोर्ट मिळवतो व अमेरिकेत परत जातो. आता फेलनचे वारसदार व रॅचेलचे वकील यांच्यात जबरदस्त कायदेशीर लढाई सुरू होते. फेलनच्या वारसदारांना सत्याची चाड नसतेच. त्याकरता खोटे साक्ष��दार उभे करून ते मृत्युपत्राच्या वैधतेला आव्हान देतात. नेट हा अत्यंत हुशार वकील असल्याने तो त्या साक्षीदारांच्या साक्षीच्या चिंधड्या उडवतो व साक्षीदारांना उघडे पाडतो. अद्याप रॅचेलच्या सह्या मिळालेल्या नसतातच. नेटला तिच्या मन:स्थितीची जाणीव असल्याने ते तडजोडीचा प्रस्ताव मांडतात, ज्याद्वारे प्रत्येक वारसदाराला ५० मिलीयन डॉलर मिळतात, उरलेली संपत्ती रॅचेलला मिळण्याची तडजोड होते. अर्थात वारसदारांना हे घबाड आयतेच मिळते, वकिलांना कमिशन मिळते. रॅचेलला पटवून देऊन ह्या रकमेचा ‘रॅचेल ट्रस्ट’ स्थापन करून काही योग्य अटी ठरवून हा पैसा वापरावा असे ठरते. त्याकरता रॅचेलची संमती आवश्यक असते. अर्थात ते काम करण्याकरता नेटचीच नियुक्ती होते. आता पूर्वीपेक्षा जास्त माहिती व पैसा उपलब्ध असल्याने नेट कोरुंबाहून पेंटॅनलला आपले ब्राझीलमधील जुने सहकारी व एक अद्ययावत विमान घेऊन जातो. तेथे गेल्यावर गावकरी, गावचा मुखिया यांच्याद्वारे त्यांचे अत्यंत थंडपणाने स्वागत होते किंवा जवळजवळ येथे का आलात अशीच त्यांची प्रतिक्रिया असते. नेट भांबावतो. पण चौकशीअंती रॅचेल काही काळापूर्वी मृत्यू पावल्याचे त्याला समजते. मुखिया तिच्या झोपडीजवळ नेटला नेतो. तेथे नेटला काही कागद मिळतात. त्यापैकी एक रॅचेलचे कायदेशीर मृत्युपत्र असते. मृत्युपत्राद्वारे ती मिळणारी संपत्ती नाकारत नाही. तर त्याचा एक ट्रस्ट बनवून मिळणारे उत्पन्न जगात आदिवासी कल्याण संघाचे काम चालू ठेवणे, खिस्ताच्या शिकवणुकीचा जगभर प्रसार करणे, आदिवासींच्या अधिकारांची जपणूक, भुकेलेल्यांना अन्न, रुग्णांना औषधे, लहान मुलांचे योग्य पोषण यासाठी वापरावी, ट्रस्टचा प्रमुख म्हणून नेट ओ रॉयले यांना नेमावे अशी इच्छा व्यक्त करते. अनुवाद फार सुरेख जमला आहे. भाषा प्रवाही व सोपी आहे. पण आशयाला कोठेही धक्का लागलेला नाही. जरूर वाचावी अशी कादंबरी. - वि. र. काळे ...Read more\n‘स्टे हंग्री स्टे फूलीश’ आणि ‘कनेक्ट द डॉटस’ या बेस्ट सेलर पुस्तकाच्या लेखिका ‘समाजातल्या परंपरागत समस्या सोडवण्याचा नवा मार्ग शोधून काढणार्‍या वीस सामाजिक उद्योजकांच्या प्रेरणादायी कहाण्या’ हे वाक्य पुस्तकाचे पहिले पान उघडले आणि दिसले. त्यामुळे माझ कुतुहल चाळवले आणि ते पुस्तक वाचायला सुरुवात केली. मनोगतात लेखिका म्हणतात की, आता नव्या दमाचे, डोक्याने आणि मनाने ही विचार करणारे काही जण एखाद्याच्या नजरेतील दुःख ओळखतात, पेटून उठतात; पण ते त्याच्यावर विचार एखाद्या उद्योजकाप्रमाणे करतात. म्हणून ते ‘सामाजिक उद्योजक.’ नफा मिळविण्याचा हव्यास नसला तरी ते बिझनेस मधील तत्वे वापरून ती गोष्ट साध्य करतात. हे काही तरी वेगळे आपण वाचत आहोत असे मला वाटले. त्यामुळेच ते पुस्तक वाचायला घेतले. ह्या मध्ये वीस लोकांची चरीत्रे आहेत. ते सर्व भारतीय, उच्चशिक्षित तरूण तरूणी आहेत. कोणी त्यातील शास्त्रज्ञ आहेत तर कोणी मरिन बायोलॉजिस्ट, आयआयटी, आयआयएम ग्रॅज्युएट आहेत पण कोणत्या कोणत्या सामाजिक प्रश्नाने ते अस्वस्थ झाले आणि नेहमीच्या मार्गाने न जाता वेगळीच वाट पकडली. पुस्तकात ‘रेनमेकर्स,’ ‘चेंजमेकर्स’ व ‘स्पिरिच्युअल कॅपिटॅलिस्ट’ असे तीन भाग आहेत. प्रत्येकात अनुक्रमे अकरा,सहा व तीन व्यक्तीमत्वांची ओळख करून दिली आहे. ‘सुलभ’ ही आधुनिक टॉयलेटस उभारणारे बिंदेश्वर पाठक ह्याच्या चरित्राने पुस्तकाची सुरुवात होते. जातीने बिहारमधील ब्राह्मण. पण लहानपणी टॉयलेटस साफ करणार्‍याला हात लावला त्यामुळे आजीने अक्षरशः शेण, गोमुत्र खायला लावले. पण त्याच बिंद्रेश्वरांनी अगदी योगायोगाने ह्याच क्षेत्रात काम करण्याचे ठरविले. अर्थात ही वाट निश्चितच सोपी नव्हती. अनेक हालअपेष्टा सोसत, जगाचे धक्के खात, अनेक समस्यांना तोंड देत आपले स्वप्न ‘सुलभ शौचालयाच्या’ माध्यमातून सुरु केले. तो सगळा खडतर प्रवास अर्थात पुस्तकातूनच वाचायला हवा. त्यासाठी त्यांनी केवळ ती यंत्रणा तयार केली नाही तर ती टॉयलेटस बांधून, त्यासाठी लागणारी प्रेरणा, शिक्षण, संभाषण, ट्रेनिंग, पाठपुरावा अशा सर्वच गोष्टी ‘सुलभ’ तर्फेच संभाळल्या जातात. सध्या ही संस्था स्वबळावर चालते. 100 ते 125 कोटी इतके तिचे वर्षाचे उपन्न आहे. इतकेच नाही पूर्वी जे लोक सफाईचे काम करत असत त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च संस्था करत आहे. ‘सुलभ पब्लिक स्कूल’ नावाने शाळा सुरु केली आहे. तरूणांसाठी व्होकेशनल क्लासेस चालवले जातात. म्हणजे मिळालेला नफा पुन्हा त्याच सफाई कामगारांच्या कल्याणासाठी वापरला जातो. टॉयलेटस बांधून भरपूर पैसा मिळवता येतो हे वाक्य पचायला जरा जडच जाते. अनिता आहुजा ही दिल्लीत सुखवस्तू कुटूंबात रहाणारी सामान्य स्त्री. पण कचरा वेचणार्‍या मु���ांचे हाल पाहून त्यांच्यासाठी काही तरी करावे असे तिने ठरविले. तिने 1998 मध्ये कॉन्झर्व्ह नावाची संस्था उभी केली. व त्यातून पहिला प्रोजेक्ट सुरु केला तो म्हणजे आजुबाजूच्या परिसरातील कचरा उचलून त्याचे कंपोस्टखत तयार करणे. कचरा गोळा करण्यासाठी चांगल्या ढकलगाड्या आणल्या, युनिफॉर्म, आय कार्डची सोय केली. 2002 पर्यंत एक पूर्ण वेळ काम करणारी मोठी संस्था बनली. त्याचवेळी त्यांनी प्लॅस्टीकच्या कचर्‍यावर प्रयोग सुरु केले. तिचे पती शलभ ह्यांनी बिटस पिलानी मधून इंजिनिअरींग केले आहे. त्यांच्या मदतीने तिने फॅक्टरी सुरु करण्याचे ठरविले. शलभने मोठ्या प्रमाणावर प्लॅस्टिक शीटस निर्मिती करू शकेल असे मशीन तयार केले. त्यासाठी अर्थातच अनेक प्रश्न समोर उभॆ राहिले. चुका झाल्या, ठोकरा खाल्या पण त्यातून वाट काढत त्यांनी चिकाटीने प्रयत्न सुरुच ठेवले. आज दोघे मिळून कचर्‍यातील प्लॅस्टिक पिशव्या वापरून आकर्षक अशा हॅडबॅगस तयार करण्याचा कारखाना चालवतात. जे लोक सुरुवातीला केवळ कचरा उचलण्याचे काम करत होते, त्यांच्या काही कौशल्य दिसले की त्यांना वेगळे काढून ट्रेनिंग दिले जाते. मशीनवर असिस्टंटचे काम करू लागतात त्यातून काही लोक तर ग्रुप लिडर ही झाले आहेत. कटींग करणॆ, क्वालिटी तपासणॆ, फिनिंशींग, पॅकिंग अशी सर्व महत्वाची कामे ते करतात. आता ते कामगार झाल्यामुळॆ त्यांना चांगला पगार, प्रॉव्हिडंट फंड, ओव्हरटाईम अशा सुविधा मिळू लागल्या त्यापेक्षा ही जास्त त्यांना समाजात प्रतिष्ठा मिळाली. त्यांच्या साठी हे नवीनच आहे. अनिता व शलभ दोघॆही मेहनत घेतात पण एनजीओ असून ही भरपूर पैसा कमावणे त्यांना चुकीचे वाटत नाही. कारण आज ह्या एका उद्योगामुळे कित्येक कुटूंबाची आर्थिक स्थिती बदलून गेली आहे. अशीच अजून एक प्रेरणादायी कथा दिल्लीतील रंगसूत्र कंपनी चालविणार्‍या सुमिता घोस ह्यांची. स्वतः ग्रॅज्युएशन पूर्ण केल्यावर मास्टर इन इकॉनॉमिक्स ची पदवी घेतल्यावर संजॉय घोस ह्या या आय आर एम मधून शिक्षण घेतलेल्या ध्येयवादी तरूणाशी लग्न केले. पण दुर्दैवाने आसाममध्ये काम करत असताना त्यांची 1998 मध्ये उल्फाच्या अतिरेक्यांनी हत्या केली. त्यानंतर अनेक टक्केटोणपे खात, दोन लहान मुलांचा संभाळ करत सुमिताने ‘रंगसूत्र’ नावाची कंपनी काढली. त्याच्या मार्फत ती खॆडॆगावातल्या लोकांकडून कापड, शोभॆच्या वस्तू, बनवून घेते आणि त्या फॅब ईंडीयासारख्या प्रसिध्द कंपन्यांना विकते. जैसलमेर, बारमेर जिल्ह्यातले कारागिर तिच्यासोबत काम करत आहेत. अजून एक अशीच ध्येयवादी तरूणी म्हणजे इशिता खन्ना. डेहराडून मध्ये जन्म झालेली एक सर्वसामान्य मुलगी. पण निसर्गसंवर्धन आणि भूगोल या विषयांची आवड असलेली. म्हणूनच तिने आपल्या ग्रॅज्युएशन नंतर टाटा इंन्स्टीट्यूट मधून मास्टर्स केले. पर्यावरण क्षेत्रातच काम करायचे आहे हे निश्चित ठरवून तिने काही वर्षे नोकरी केली. त्यानंतर 2002 मध्ये नोकरी सोडून आपल्या दोन मित्रांसोबत स्पिती व्हॅलीमध्ये मूस नावाची एन्जीओ सुरु केली. तेथील स्थानिक महिलांचे ग्रुपस करून त्यांना तिथे असणार्‍या सीबक थॉर्न ह्या फळांच्या लागवडीचे ट्रेनिंग दिले. त्यावर प्रक्रिया करायला शिकवले. ही झाडॆ मातीला धरून ठेवतात त्यामुळे धूप रोखली जाते, शिवाय नायट्रोजन ही धरून ठेवत असल्याने जमिनीचा पोत सुधारतो. त्यामुळे ह्या फळांवर लक्ष केंद्रित केले. त्यामुळे तिथल्या बायकांना चांगला रोजगार मिळू लागला. त्याचबरोबर तिने स्थानिक तरूणांना पर्यटकांना ट्रेक किंवा जीप सफारीसाठी नेणे, कॅम्प लावणे, गरज पडल्यास प्रथमोपचार करणे ही कामे ही करायला शिकवले. कारण हळूहळू तिथे पर्यटन वाढू लागले. ते इको-फ्रेंडली करण्याकडॆ तिच्या इकोस्पियर संस्थेचा भर आहे. आता दरवर्षी पर्यटनातून 35 ते 40 लाखाचे उत्पन्न मिळते.आणि त्यातून नफा ही मिळतो. इकोस्पियर संस्थेने शेजारच्य़ा ‘लाहुल’ व्हॅलीमध्ये ही विकास कामे सुरु केली आहेत. पर्वतावर तयार होणार्‍या कचर्‍याच्या समस्येवरही तिला काहीतरी करायचे आहे. तिची संस्था लोकांना मुद्दाम तिथले लोक किती अवघड परिस्थितीत रहातात हे दाखवते. अतिशय थंडीत तिथे तापमान मायनस 35 पर्यंत खाली गेल्यावर हॅंडपंपने पाणी काढणे सुध्दा किती कठीण होते हे सांगितले जाते. तेव्हा आपल्यासारख्य़ा पर्यटकांना काय काय करता येईल याबद्दल ती जागरूकता निर्माण करते. मूळात हे पुस्तक 2012 साली लिहिलेले आहे. त्यामुळे आता ह्या वेगवेगळ्या प्रकारचे काम करणार्‍या संस्थेचे काम या दहा वर्षात खूपच वाढले असेल यात काही शंका नाही. दीनबंधू साहू हे मरिन बायोलॉजिस्ट आहेत पण ते प्रयोगशाळेतून बाहेर पडून समाजासाठी काम करतात. ‘प्रोजेक्ट चिलका’ ह्या त्यांच्या संस्थेमा��्फत ओरिसातील लोकांना समुद्राची शेती करायला शिकवतात. ओरिसा मधील पुरी येथे जन्म झालेल्या दीनबंधूनी अतिशय हलाखीच्या परिस्थितीत शिक्षण घेतल्यानंतर दिल्लीत एमएसीला ॲडमिशन घेतली. परंतु योगायोगाने १९८७ मध्ये अंटार्क्टिक वर जाण्याची संधी मिळाली. नंतर पीएचडी पूर्ण केल्यानंतर अनेक देशांमध्ये नोकरी निमित्ताने फिरले. पण तरीही शेवटी दिल्ली युनिव्हर्सिटी मध्ये प्रोफेसर म्हणून काम सुरू केले. त्यांना समुद्री वनस्पती बद्दल विशेष आस्था होती; पण त्या बद्दल आपल्या देशात फारशी जागरूकता नव्हती. ही लागवड पर्यावरण पूरक असते शिवाय त्यातून स्थानिक लोकांना उत्पन्नाचे साधन मिळते. त्यासाठी डिएसटीने निधी मंजूर केला. मग त्यांनी चिल्का सरोवराची पहाणी केली, त्यामध्ये वाढू शकतील अशा चार जातींची निवड करून स्थानिक लोकांना समजेल अशा सोप्या भाषेत माहिती दिली. प्रात्यक्षिके दाखवली, वर्कशॉप्स घेतली. त्यामुळे तेथील शेतकऱ्यांना रोजगार मिळू लागला. यातूनच पर्यावरण संरक्षण ही होऊ लागले. यातून त्यांना प्रत्यक्ष कांहीं आर्थिक फायदा होत नसला तरी ते म्हणतात, की आम्हाला दोघांना दिल्लीत चांगली नोकरी आहे. त्यामुळे पैसे कमावणे हा उद्देश नाही; पण अजून तीस वर्षांनंतर मला मी काही तरी काम केलेले दिसेल. असे जर काहीच तुम्हाला दिसणार नसेल तर जगायचे कशाला भूषण पुनानी हे असेच अत्यंत बुध्दीमान विद्यार्थी. मेडीकलची ॲडमिशन हुकल्यामुळे डेअरी कोर्ससाठी ॲडमिशन घेतली. तिथे ही विद्यापीठात प्रथम क्रमांक मिळविला. नंतर पीएचडी केले. ग्रामविकास शिकण्यासाठी आयआयएम मध्ये एमबीए केले. हे झाल्यावर 1979 मध्ये ब्लाईंड स्कूल मध्ये दोन वर्षांसाठी नोकरी सुरु केली ती सुधा ह्याच हेतूने की मॅनेजमेंट शिकताना जी थेअरी शिकलो ती विकासाच्या क्षेत्रात वापरता येईल का भूषण पुनानी हे असेच अत्यंत बुध्दीमान विद्यार्थी. मेडीकलची ॲडमिशन हुकल्यामुळे डेअरी कोर्ससाठी ॲडमिशन घेतली. तिथे ही विद्यापीठात प्रथम क्रमांक मिळविला. नंतर पीएचडी केले. ग्रामविकास शिकण्यासाठी आयआयएम मध्ये एमबीए केले. हे झाल्यावर 1979 मध्ये ब्लाईंड स्कूल मध्ये दोन वर्षांसाठी नोकरी सुरु केली ती सुधा ह्याच हेतूने की मॅनेजमेंट शिकताना जी थेअरी शिकलो ती विकासाच्या क्षेत्रात वापरता येईल का हळूहळू त्यांना अनेक लोक मिळत गेले. सर���वांनी मिळून आज संस्था खूप मोठी केली आहे.त्यांनी काम सुरु केले तेव्हा फक्त एक कॅपस होता, आज गुजरात मध्ये आठ कॅपस आहेत. दहा लाख मूल्य असलेली संस्था आज दोन कोटी रुपयांची आहे. अपंग लोकांनी स्वावलंबी व्हावे ह्यासाठी संस्था काम करते. दृष्टीहीन मुली ब्यूटी पार्लरसारखे कोर्स चालवतात, फिजिओथेरपी शिकून सेंटर मध्ये काम करतात. विकास साधण्यासाठी योग्य व्यवस्थापनेची गरज असते हे त्यांनी दाखवून दिले आहे. हजारो लोकांच्या आयुष्यात नवा प्रकाश निर्माण करून त्यांना सामान्य आयुष्य जगण्याची संधी मिळवून दिली आहे. अशी ही एकापेक्षा एक वेगवेगळ्या प्रकारची माणसे. कोणत्या तरी ध्येयाने पछाडलेली . सामाजिक कार्य करत असतानाच त्या लोकांचे कल्याण कसे होईल असा विचार करणारी. लेखिकेने त्या सर्वांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेतल्या आहेत, त्यांचे काम प्रत्यक्ष पाहून जाणून घेतले आहे. त्यामुळे सर्व माहिती व्यवस्थित गोळा करून आपल्यासमोर मांडली आहे. त्यामुळेच त्या मनोगतात म्हणतात, ‘तुमचं आयुष्य कसे ही असले तरी इतरांसाठी एखादा क्षण द्या. इतरांना प्रेम, आनंद, चांगुलपण द्या. जितकं द्याल तितकं तुम्हाला परत मिळेल.’ हेच वाक्य मलाही अतिशय उर्जा देऊन गेले. माझ्याकडे जे आहे, जे मला देणे शक्य आहे ते निरपेक्षपणे ज्यांना गरज आहे त्याला देणे ह्या सारखा आनंद अजून काय असणार हळूहळू त्यांना अनेक लोक मिळत गेले. सर्वांनी मिळून आज संस्था खूप मोठी केली आहे.त्यांनी काम सुरु केले तेव्हा फक्त एक कॅपस होता, आज गुजरात मध्ये आठ कॅपस आहेत. दहा लाख मूल्य असलेली संस्था आज दोन कोटी रुपयांची आहे. अपंग लोकांनी स्वावलंबी व्हावे ह्यासाठी संस्था काम करते. दृष्टीहीन मुली ब्यूटी पार्लरसारखे कोर्स चालवतात, फिजिओथेरपी शिकून सेंटर मध्ये काम करतात. विकास साधण्यासाठी योग्य व्यवस्थापनेची गरज असते हे त्यांनी दाखवून दिले आहे. हजारो लोकांच्या आयुष्यात नवा प्रकाश निर्माण करून त्यांना सामान्य आयुष्य जगण्याची संधी मिळवून दिली आहे. अशी ही एकापेक्षा एक वेगवेगळ्या प्रकारची माणसे. कोणत्या तरी ध्येयाने पछाडलेली . सामाजिक कार्य करत असतानाच त्या लोकांचे कल्याण कसे होईल असा विचार करणारी. लेखिकेने त्या सर्वांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेतल्या आहेत, त्यांचे काम प्रत्यक्ष पाहून जाणून घेतले आहे. त्यामुळे सर्व मा��िती व्यवस्थित गोळा करून आपल्यासमोर मांडली आहे. त्यामुळेच त्या मनोगतात म्हणतात, ‘तुमचं आयुष्य कसे ही असले तरी इतरांसाठी एखादा क्षण द्या. इतरांना प्रेम, आनंद, चांगुलपण द्या. जितकं द्याल तितकं तुम्हाला परत मिळेल.’ हेच वाक्य मलाही अतिशय उर्जा देऊन गेले. माझ्याकडे जे आहे, जे मला देणे शक्य आहे ते निरपेक्षपणे ज्यांना गरज आहे त्याला देणे ह्या सारखा आनंद अजून काय असणार ह्याच वाक्याने मी आपली ह्या आठवड्यात रजा घेते. उद्या पासून सुरु होणार्‍या नवीन सत्रासाठी सारिका ताईंना हार्दिक शुभेच्छा. ...Read more\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00776.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.economictimes.com/wealth/personal-finance/tax-deduction-tax-deduction-on-savings-account-interest-is-also-available-know-the-terms-and-conditions/articleshow/93829326.cms", "date_download": "2024-03-05T01:08:07Z", "digest": "sha1:PTPRX6IKQEJ4FJBMQACFCDX463MQGJAN", "length": 9383, "nlines": 53, "source_domain": "marathi.economictimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nTax Deduction: बचत खात्यावरील व्याजाच्या करातही मिळते सूट; जाणून घ्या नियम-अटी\nएखादी व्यक्ती पगार, बचत खाते, मुदत ठेव, घराच्या मालमत्तेचे भाडे इत्यादींमधून व्याज आणि नफा कमावते. दुसरीकडे, जर हे उत्पन्न कराच्या कक्षेत आले तर लोक करबचतीचे मार्ग शोधू लागतात. याप्रमाणेच बँकेच्या बचत खात्यावरील व्याजावर कर सूट मिळण्यासाठी देखील दावा केला जाऊ शकतो.\nमुंबई : एखादी व्यक्ती पगार, बचत खाते, मुदत ठेव, घराच्या मालमत्तेचे भाडे इत्यादींमधून व्याज आणि नफा कमावते. दुसरीकडे, जर हे उत्पन्न कराच्या कक्षेत आले तर लोक करबचतीचे मार्ग शोधू लागतात. याप्रमाणेच बँकेच्या बचत खात्यावरील व्याजावर कर सूट मिळण्यासाठी देखील दावा केला जाऊ शकतो.\nकरदात्याला आयकर पद्धतीची निवड करण्याचा पर्याय देखील असतो. एखादी व्यक्ती आयकर कलम 80TTA अंतर्गत बचत खात्यावरील व्याजावर कर सवलतीचा दावा करू शकते. आयकर विभागाकडे कोणाला कर सवलतीचा दावा करता येतो ते पाहूया.\nकलम 80TTA अंतर्गत कोण वजावटीचा दावा करू शकतो\nतुम्ही आर्थिक वर्ष 2021-22 (AY 2022-23) साठी ITR दाखल करताना जुन्या, नवीन आयकर पद्धतीची निवड केल्यास, तुम्ही बचत खात्यावरील व्याजावर 10,000 रुपयांपर्यंतच्या कर कपातीचा दावा करू शकता. ६० वर्षांपेक्षा कमी वयाचे लोक या कपातीचा दावा करू शकतात. तसेच, हिंदू अविभक्त कुटुंब (HUF) द्वारे या वजावटीचा दावा केला जाऊ शकतो.\nकलम 80TTA अंतर्गत मिळणाऱ्या उत्पन्नावरील दावा\nबँक, सहकारी बँक किंवा पोस्ट ऑफिसमधील बचत खात्यांवर मिळणाऱ्या व्याजासाठी कलम 80TTA अंतर्गत वजावटीचा दावा केला जाऊ शकतो. परंतु मुदत ठेवी, आवर्ती ठेवी, रोखे इत्यादीसारख्या इतर स्त्रोतांकडून मिळणाऱ्या व्याजासाठी, या कलमांतर्गत कोणतीही वजावट किंवा कर सूट उपलब्ध नाही.\nकलम 80TTA अंतर्गत, एखादी व्यक्ती बँक, सहकारी बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये असलेल्या सर्व बचत खात्यातून मिळणाऱ्या व्याजासाठी 10,000 रुपयांच्या कमाल कपातीचा दावा करू शकते.\nकलम 80TTA अंतर्गत कपातीचा दावा कसा करावा\nकलम 80TTA अंतर्गत कपातीचा दावा करण्यासाठी, प्रथम सर्व बँक खाती आणि पोस्ट ऑफिस बचत खात्यांमधून आर्थिक वर्षात मिळालेल्या एकूण व्याजाची गणना करणे आवश्यक आहे. एखाद्या व्यक्तीने ठेवलेल्या बचत खात्यातून मिळालेले एकूण व्याज एकूण उत्पन्नामध्ये जोडले जाईल.\nएकदा तुम्हाला एकूण मिळकत कळल्यानंतर, तुम्ही कलम 80C, 80D इ. अंतर्गत वजावटीचा दावा करता त्याच प्रकारे तुम्ही कलम 80TTA अंतर्गत वजावटीचा दावा करू शकता.\nPSU Bank Job : आता सरकारी बँक कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर विवाहित मुलालाही नोकरी, सरकारने बदलला नियममहत्तवाचा लेख\nबजेट क्रिप्टोकरन्सी वेल्थ MSME बातम्या बाजार\nअदानी पॉवर शेअरची किंमत BF गुंतवणूक शेअर किंमत अदानी विल्मर शेअरची किंमत मेंथा तेलाची किंमत एस्कॉर्ट्स लीडिंग सेक्टर्स फंड डायरेक्ट-ग्रोथ SBI बॅलन्स अॅडव्हांटेज फंड नियमित एसबीआय स्मॉल कॅप फंड एसबीआय इक्विटी हायब्रिड फंड टाटा डिजिटल इंडिया फंड डायरेक्ट अॅक्सिस ब्लूचिप फंड\nमेंथा तेलाची किंमत एस्कॉर्ट्स लीडिंग सेक्टर्स फंड डायरेक्ट-ग्रोथ SBI बॅलन्स अॅडव्हांटेज फंड नियमित एसबीआय स्मॉल कॅप फंड एसबीआय इक्विटी हायब्रिड फंड टाटा डिजिटल इंडिया फंड डायरेक्ट अॅक्सिस ब्लूचिप फंड क्वांट टॅक्स प्लॅन डायरेक्ट\nएस्कॉर्ट्स लीडिंग सेक्टर्स फंड डायरेक्ट-ग्रोथ SBI बॅलन्स अॅडव्हांटेज फंड नियमित एसबीआय स्मॉल कॅप फंड एसबीआय इक्विटी हायब्रिड फंड टाटा डिजिटल इंडिया फंड डायरेक्ट अॅक्सिस ब्लूचिप फंड क्वांट टॅक्स प्लॅन डायरेक्ट\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00777.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%B3%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B5%E0%A4%95%E0%A4%B0", "date_download": "2024-03-05T01:52:22Z", "digest": "sha1:XQIHPXJUA4646FW22DJXVWP3JJYTEEFI", "length": 5646, "nlines": 124, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "श्रीया पिळगांवकर - विकिपीडिया", "raw_content": "\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\n२५ एप्रिल, १९८९ (1989-04-25) (वय: ३४)\nश्रीया पिळगांवकर (जन्म : २५ एप्रिल १९८९) ही प्रसिद्ध मराठी चित्रपट अभिनेते सचिन व सुप्रिया पिळगांवकर ह्यांची मुलगी आणि सिने-अभिनेत्री आहे. २०१३ सालच्या एकुलती एक ह्या चित्रपटामध्ये भूमिका करून श्रीयाने चित्रसृष्टीमध्ये पदार्पण केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या फॅन या बॉलिवूड चित्रपटामध्ये तिने शाहरुख खानच्या नायिकेची भूमिका केली.\nइंटरनेट मूव्ही डेटाबेस वरील श्रीया पिळगांवकर चे पान (इंग्लिश मजकूर)\nइ.स. १९८९ मधील जन्म\nया पानातील शेवटचा बदल १७ ऑगस्ट २०२० रोजी १९:०४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00777.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://news66daily.com/archives/1189", "date_download": "2024-03-04T23:56:04Z", "digest": "sha1:TPCGGWU5AAYO72I66N7QPISR7V7MEXKZ", "length": 7327, "nlines": 92, "source_domain": "news66daily.com", "title": "या मुलाने मुरळीचा घामच काढला - News 66 Daily", "raw_content": "\nया मुलाने मुरळीचा घामच काढला\nआपल्या देशात विविध जातीधर्माच्या व्यक्ती राहतात. या जातीधर्मानुसार त्यांचे कार्यक्रम तसेच रूढी परंपरा सुद्धा बदलतात. लग्नसोहळा, गणपती उत्सव, दसरा, जयंती वगैरे अशा अनेक छोट्यामोठ्या कार्यक्रमासाठी डीजे किंवा बँजो असतो आणि त्यांच्याशिवाय हे सण अधुरेच असतात. जोवर डीजेच्या तालावर नाचत नाही तोवर काही जणांचे समाधान नाही होत.\nअश्या व्यक्ती एकदा का डीजेचे संगीत चालू झाले की नाचायला लागतात ते त्यांना काही भानच नाही राहत. अतिशय मग्न होऊन नाचत असतात. असे अनेक विडिओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहेत त्यातलाच एक व्हिडिओ तुमच्या मनोरंजनासाठी इथे घेऊन आलो आहे. बऱ्याच कार्यक्रमात डीजे किंवा बँजोबरोबर काही मुली किंवा महिला सुद्धा नाचण्यासाठी बोलवल्या जातात.\nतसेच तुम्हाला या व्हिडिओत सुद्धा दिसेल. इथे ‘गार डोंगराची हवा अन बाईला सोसना गारवा’ या गाण्यावर एका लहान मुलाचा आणि एका मुरलीचा डान्स नाही तर डान्सची जुगलबंदी पाहायला मिळेल. हा मुलगा त्यांच्या ग्रुपमधला नाही. त्याला नाचू वाटले त्यामुळे तो पुढे आला आणि नाचत आहे. या गाण्यातील ती गायिका त्याला नाचायचे आहे का हे सुद्धा विचारताना तुम्हाला दिसेल.\nतो मुलगा त्या क्षणी हजरजबाबीने डान्स करत आहे. ती महिला ज्याप्रमाणे डान्स करते, तिला शोभेल अशा स्टेप्स तोही करत आहे. संगीत जसे हळू किंवा फास्ट होत असेल त्यानुसारही तो त्याचा डान्स करत आहे. बाकीचे मंडळी त्याचा आणि त्या महिलेचा डान्स पाहून चांगलाच आनंद घेत आहेत. तो मुलगा डान्स करून एवढा थकला नाही परंतु ती महिला तुम्हाला थकल्यासारखी वाटेल. शेवटी लहान मुलांना खूप जोश असतो. मित्रांनो, तुम्हालाही हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा.\nअखिया मिलावू या गाण्यावर सुंदर मुली पाहून तुम्ही जाम खुश व्हाल\nआई च हे गाणं ऐकून तुम्ही नक्की रडालं\nलग्नात बायकांनी केला सुंदर डान्स\nझिंगी पावरी गोल्डन बँड शिरपूर कानुबाई फ्रेंडस\nमामी भाची ने केला अफलातून डान्स\nहे मिश्रण चेहरा एका दिवसात इतका गोरा होईल की सर्वजण पाहताच राहतील,पार्टीला किव्हा कुटेही फिरायला जाण्यापूर्वी एक वेळेस चेहऱ्याला लावा …\nगुलाबाचे झाड दोनच दिवसात हिरवेगार होऊन फुलांनी भरून जाईल,फक्त एक रुपयांची ही एक वस्तू गुलाबाच्या झाडाला टाका …\nभाताची चव चौपट वाढेल, मोकळा भात बनवण्याची सोप्पी पद्धत,तांदूळ शिजवताना त्यात टाका ही एक वस्तू\nबदलून टाकेल तुमचं नशिब.. दूर करणार सर्व समस्या..एक तांब्याभर पाणी.. दूर करणार सर्व समस्या..एक तांब्याभर पाणी.. \nहवं ते सर्व मिळेल‌..15 दिवसात अनुभव घ्याल.पाणी पिताना बोला ‘हे’ 2 शब्द.. \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00777.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://uttamsheti.online/warning-of-heavy-rain-in-this-part-of-the-state/", "date_download": "2024-03-05T01:54:45Z", "digest": "sha1:IBWT4E74W4AUH2NCIFARLEVEFYRMQ4WX", "length": 5844, "nlines": 49, "source_domain": "uttamsheti.online", "title": "havaman andaj: धोका वाढला 18,19,20 सप्टेंबर; राज्यातील या भागात जोरदार पावसाचा इशारा..!", "raw_content": "\nhavaman andaj: धोका वाढला 18,19,20 सप्टेंबर; राज्यातील या भागात जोरदार पावसाचा इशारा..\nनमस्कार शेतकरी मित्रांनो आत्ताच्या वेळेची पावसा संदर्भात खूप मोठी बातमी समोर येत आहे. आत्ता 18 19 आणि 20 सप्टेंबर रोजी महाराष्ट्रातील विविध भागात ढगफुटीसह अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला आहे.\nतर चला शेतकरी मित्रांनो जाणून घेऊया की कोणत्या भागात अतिवृष्टी व मुसळधार पाऊस होणार आहे. मध्य महाराष्ट्रातील सांगली, सातारा, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, पंढरपूर आणि अहमदनगरच्या सर्वच भागांमध्ये 18 19 आणि 20 या तारखांना अतिवृष्टी सारखा पाऊस होणार आहे.\nहे वाचा: पुढील तीन दिवसातच राज्यातील या भागात पाऊस..\nतसेच कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, राजापूर, सावंतवाडी, मुंबई, ठाणे, पालघर वसई वीरा, कल्याण डोंबिवली यासोबतच नाशिक मालेगाव नंदुरबार जळगाव चाळीसगाव मनमाड या परिसरात देखील मुसळधार पाऊस होणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.\nतसेच मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली या भागात जोरदार पाऊस होणार असल्याची माहिती सुद्धा दिली आहे. याचबरोबर विदर्भातील अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ या परिसरामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा तर नागपूर गडचिरोली चंद्रपूर या भागांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज आहे. पंजाबराव डख यांनी सुद्धा असाच अंदाज दिला आहे.\nहे वाचा: येत्या 24 तासात या अकरा जिल्ह्यामध्ये होणार मुसळधार पाऊस..\nया जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात उद्यापासून पिक विमा जमा होण्यास सुरुवात..\nजानेवारी महिन्यात कापूस दरात होणार वाढ..\nपहा संपूर्ण महाराष्ट्रातील आजचे तुर बाजार भाव..\nया जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात उद्यापासून पिक विमा जमा होण्यास सुरुवात..\nजानेवारी महिन्यात कापूस दरात होणार वाढ.. आवक होणार कमी Cotton price\nपहा संपूर्ण महाराष्ट्रातील आजचे तुर बाजार भाव..\nया दिवशी जमा होणार 90 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर नमो शेतकरी योजनेचा दुसरा हफ्ता..\nया यादीत नाव असणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणार 12000 रुपये.. झिरो मिनिटात जमा होणार बँक खात्यात get 12000 rupees\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00777.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.freehindiwishes.com/birthday-wishes-for-doctor-in-marathi.html", "date_download": "2024-03-05T00:37:20Z", "digest": "sha1:GGROEYOR7GAZC5RTAVJY65OYPSSO7MLZ", "length": 6602, "nlines": 131, "source_domain": "www.freehindiwishes.com", "title": "{Best 2024} डॉक्टरांना वाढदिवसाच्या शुभेच्छा Doctor Birthday Wishes In Marathi", "raw_content": "\nBirthday Wishes For Doctor In Marathi: Doctor Birthday Wishes In Marathi, डॉक्टरांना वाढदिवसाच्या शुभेच्छा, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा डॉक्��र \nआमच्या फॅमिली डॉक्टरला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा\nमी तुम्हाला सुखी आणि आनंदी आयुष्याची शुभेच्छा देतो \nडॉक्टर हा ईश्वराचा एक प्रकार आहे,\nजो प्रत्येकाला नवीन जीवन देतो,\nतुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा डॉक्टर \nआपण अत्यंत प्रामाणिकपणे आमच्या आरोग्याची काळजी घेतली आहे.\nआपण कोणत्याही स्वार्थाशिवाय आमच्याशी वागणूक दिली,\nतुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा डॉक्टर \nआपण आमच्यासाठी देवाचे रूप आहात,\nजो प्रत्येक क्षणी आपली काळजी घेतो,\nज्याबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत\nवाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा डॉ. \nवाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा डॉक्टर\nआणि आपल्या सुखी आयुष्यासाठी शुभेच्छा \nAlso Read: डॉक्टर को जन्मदिन की बधाई\nAlso Read: जन्मदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा\nतुझे मन दयाळू आहे,\nजो मानवतेला चांगले आरोग्य देण्यात नेहमीच हातभार लावतो\nज्यासाठी आम्ही मनापासून तुमचा आदर करतो \nतुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा\nआपण आमचे फॅमिली डॉक्टर आहात\nआपल्या आरोग्याशी संबंधित समस्यांसाठी कोण नेहमी तयार असतो,\nआणि आम्हाला चांगले आरोग्य देते,\nतुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा \nआपण करत असलेले काम मानवतेसाठी एक उत्तम कार्य आहे.\nयासाठी देव तुम्हाला तुमच्या कामात प्रगती देईल.\nआपण लोकांचे आरोग्य चांगले राखण्यासाठी नेहमीच मदत करता\nआज, आपल्या वाढदिवशी आम्ही तुमच्या आरोग्यासाठी देवाला प्रार्थना करतो \nमुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश – लेकीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा\n{Best 2024} छोटे भाई को जन्मदिन की बधाई संदेश In Hindi & English\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00777.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "http://mr.cxcutlery.com/order-process/", "date_download": "2024-03-05T01:36:49Z", "digest": "sha1:XDEYJG7ZNH4KQUSGLPKQJLLGSQ2VYZ3E", "length": 5557, "nlines": 187, "source_domain": "mr.cxcutlery.com", "title": " ऑर्डर प्रक्रिया - Chuanxin हार्डवेअर उत्पादन कारखाना", "raw_content": "विक्री आणि समर्थन:+८६ १३४८०३३४३३४\nODM/ OEM सेवा ऑफर करण्यासाठी वैयक्तिक R&D विभाग\nकमी MOQ सह प्रारंभ करण्यासाठी उत्पादने पाठवण्यास तयार\nलवचिक कार्य प्रक्रिया / जलद वितरण\nउत्तम समर्थन ऑफर करण्यासाठी व्यावसायिक आणि संवाद साधण्यास सोपा सर्व्हर, जे वेळेवर आणि योग्यरित्या मदत आणि प्रतिसाद देऊ शकतात.\nउत्तम समर्थन ऑफर करण्यासाठी व्यावसायिक आणि संवाद साधण्यास सोपा सर्व्हर, जे वेळेवर आणि योग्यरित्या मदत आणि प्रतिसाद देऊ शकतात.\nपत्ता: गँगवेई इंडस्ट्रियल एरिया, हौयांग व्हिलेज, मेयुन टाउन, जिएडोंग जिल्हा, जियांग सिटी, ग्वांगडोंग, चीन\nअधिक जाणून घेण्यासाठी तयार\nअंतिम परिणाम पाहण्यापेक्षा चांगले काहीही नाही.नवीन फनबद्दल जाणून घ्या आणि नवीनतम उत्पादन नमुना अल्बम मिळवा आणि फक्त अधिक माहितीसाठी विचारले\n© कॉपीराइट - 2021-2023 : सर्व हक्क राखीव.\nई - मेल पाठवा\nगुणवत्तेने जिंका, मनापासून सर्व्ह करा\nतुमचा संदेश इथे लिहा आणि आम्हाला पाठवा.\nशोधण्यासाठी एंटर दाबा किंवा बंद करण्यासाठी ESC दाबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00778.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://www.translationpanacea.in/world-translationd-day.html", "date_download": "2024-03-04T23:48:21Z", "digest": "sha1:RYRJACEH7WKWTYKWEXLMUCPLMGUE45KZ", "length": 5935, "nlines": 31, "source_domain": "www.translationpanacea.in", "title": "A value added document Translation Services in Pune, India|Translationpanacea", "raw_content": "\n‘अनुवाद’ हा दोन भाषांना, दोन संस्कृतींना जोडणारा असतो.समृद्ध करणारा असतो. कारण ज्या भाषेतून तो येतो त्याची वैशिष्टये तो घेऊन येतो.म्हणजे जर इंग्रजीतून तो मराठीत केला तर तो इंग्रजीची सामाजिक, सांस्कृतिक वैशिष्टये घेऊन येतो. मराठीत त्याचा आस्वाद घेताना वाचकाला ती पार्श्वभूमी मराठीतून समजून घेता येते. एखादी गोष्ट इंग्रजीत जितकी उपयुक्त ठरते तितकीच ती अनुवादामुळे आणखी कितीतरी लोकांशी संवाद साधू शकते. त्यांना उपयुक्त ठरू शकते.\nआजच्या जागतिकीकरणाच्या कालखंडात तर अनुवाद किंवा भाषांतर हे लोकांना, देशांना जोडणारे मह्त्त्वाचे साधन ठरत आहे. त्यामध्ये तंत्रज्ञानही महत्त्वाची भूमिका बजावत आहे. नुकतेच आम्ही इटलीमध्ये फिरण्यासाठी गेलो होतो.तिथे आम्ही Service apartment घेतले होते. त्या मालकाला इटालियन भाषा येत होती. इंग्रजी येत नव्हती. पण असे एक app होते की त्यामुळे इंग्रजीचे इटालियन आणि इटालियनचे इंग्रजी भाषेत रुपांतर होऊन आमचे संभाषण कोणतीही अडचण न येता चालू राहात होते.\nअनुवादाचे असंख्य प्रकार आहेत आणि प्रत्येक प्रकार आपापल्या परीने महत्त्वाचा आहे. उदाहरणार्थ-ललित साहित्य.यामध्ये कथा,कादंबरी,चरित्र,नाटक आदींचा समावेश होतो. याचप्रमाणे गणित,विज्ञान या विषयांचा तांत्रिक मजकूरही एका भाषेतून दुसऱ्या भाषेत आणता येतो. उद्योग,राजकारण यांसारख्या क्षेत्रांतही अनुवाद महत्त्वाची भूमिका बजावतो.\nआतापर्यंत ‘अनुवादाचे सर्वसाधारण महत्त्व’ या विषयावर मला जे वाटले ते मी ल���हिले आहे.आता मला अनुवाद करणाऱ्यांविषयी लिहायचे आहे. स्वतंत्र लिखाणात लेखकाला जे वाटेल ते त्याला मनमोकळेपणाने व्यक्त करता येते. पण अनुवाद करणाऱ्याचे तसे होत नाही. लेखकाने मांडलेला आशय योग्य पद्धतीने त्याच्या अर्थाला धक्का न लावता त्याला लोकांपर्यंत पोहोचवायचा असतो. ही जबाबदारी जास्त अवघड असते. स्वतंत्र लेखनात लेखकाचे व्यक्तिमत्त्व त्याच्या लिखाणातून व्यक्त होत असते. याउलट अनुवादकाचे कौशल्य हे की वाचकांना अनुवादक कोठेच स्वतः व्यक्त न होता वाचणाऱ्याला आपण मूळ लेखकाचेच लिखाण वाचत आहोत असे वाटू देणे,हे आहे.\nदिवसेंदिवस अनुवादाचे महत्त्व वाढत चालले आहे. या क्षेत्रात विदुला टोकेकर मोठे काम करीत आहेत. नवनवीन उपक्रम राबवत आहेत. त्यांना आणि आपल्या सर्वांनाच जागतिक अनुवाद दिनाच्या हार्दिक शुभेच्छा त्यांची उत्तरोत्तर प्रगती होत राहो हीच सदिच्छा\nलेखक – रोहिणी पेठे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00778.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://bhumiputrachihak.com/news/13001", "date_download": "2024-03-05T02:05:32Z", "digest": "sha1:LSAY7G765SEJYTTFPCPTJ73P6JOTNHCG", "length": 9498, "nlines": 87, "source_domain": "bhumiputrachihak.com", "title": "खळबळजनक:-देशी दारू दुकानाच्या मुतारी जागेत बाबासाहेबांच्या फोटो बैनेरवर सु ? | Bhumiputrachi hak", "raw_content": "\nHome चंद्रपूर खळबळजनक:-देशी दारू दुकानाच्या मुतारी जागेत बाबासाहेबांच्या फोटो बैनेरवर सु \nखळबळजनक:-देशी दारू दुकानाच्या मुतारी जागेत बाबासाहेबांच्या फोटो बैनेरवर सु \nसंतप्त युवकांनी तुकुम वसंत नगर येथील जयस्वाल च्या दारू दुकानावर केला हल्लाबोल.\nचंद्रपूर जिल्ह्यात देशी विदेशी दारू दुकानाचा भडिमार झाला असुन दारूच्या पैशांनी मस्तावलेले राष्ट्रपुरुषांचा पण अपमान आणि त्यांची धिंड काढायला लागले की काय असाच संतप्त प्रकार समोर आला असुन शहरातील तुकुम वसंत नगर येथील जयस्वाल च्या देशी दारू दुकानाच्या मुतारी परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो असलेल्या बैनेर वर मैद्यशौकिन मुतत असल्याचा खळबळजनक प्रकार आज सायंकाळी समोर आला आहे. एका व्यक्तीने याचा विडियो काढला आहे पण त्यां विडियो मधे त्यांनी चुकून तुकुम ऐवजी भद्रावतीचाउल्लेख केला आहे.दरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांनी आपला संताप व्यक्त करत देशी दारू दुकानावर हल्लाबोल केला आहे.\nसदर घटनेचे फोटो आणि व्हीडिओ आता व्हायरल झाले असुन कोटेश्वरी गोह��े नामक सामाजिक कार्यकर्ती हिने पोलीस स्टेशन गाठून देशी दारू दुकान मालक जयस्वाल यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. दरम्यान परिसरातील नागरिकांच्या आक्रोशानंतर बाबासाहेब आंबेडकरांचे फोटो असलेले बैनेर हटवले गेले आहे. आता या गंभीर प्रकरणात पोलीस प्रशासन काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.\nPrevious articleमोबाईल मुळे गेला चार मित्राच्या जीव\nNext articleसावधान :- भद्रावती बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालयात अंगणवाड्या मदतनीस भरतीत अफलातून घोटाळा\nनागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यात चंद्रपूर जिल्हा आदर्श ठरावा\nलक्षवेधी :- सरकारी पैशाची उधळपट्टी करून तीन दिवस ताडोबा महोत्सव कशासाठी\nताडोबाला जागतिक स्तरावर पोहचविण्यात योगदान देणा-यांचा ताडोबा महोत्सवात सन्मान करा – आ किशोर जोरगेवार\nIPL 2024 चे वेळापत्रक जाहीर\nनागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यात चंद्रपूर जिल्हा आदर्श ठरावा\nदणका :- लेडी सिंघम आयपीएस नयोमी साटम यांची रेती तस्कराविरोधात पुन्हा कारवाई.\nलक्षवेधी :- सरकारी पैशाची उधळपट्टी करून तीन दिवस ताडोबा महोत्सव कशासाठी\nमहत्वाचं :- ते चार रेती ट्रक पोलिसांनी पकडले मग ती रेती कुठल्या घाटातून आली\nभूमिपूत्राची हाक न्यूज पोर्टलचे संपादक राजू कुकडे हे मागील सोळा वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांच्या धारदार लेखणीने अनेकांना न्याय मिळवून दिला तर अवैध व्यावसायिकांच्या विरोधात पुकारलेल्या लढ्यात शासनाला मोठा महसूल मिळवून दिला. उच्च शिक्षित, कर्तव्यदक्ष आणि लोकसेवक असलेल्या राजू कुकडे यांनी जिल्ह्यातील पत्रकारितेत आपला ठसा उमटवला आहे. त्यांच्या पोर्टल ची बातमी नेहमीच दमदार आणि वस्तुस्थितीचा वेध घेणारी ठरत असल्याने जिल्ह्यातील पत्रकारितेत सर्वत्र त्यांचे नाव आहे.\nभूमिपुत्राची हाक हे न्यूजपोर्टल मराठी साप्ताहिक वृत्तपत्र भूमिपुत्राची हाकद्वारा प्रकाशित आहे.\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वन���यमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00778.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://bhumiputrachihak.com/news/6986", "date_download": "2024-03-05T01:05:31Z", "digest": "sha1:IBNKDJRGOJ6V2ZZLNVP7ZHDGVNWOHGSM", "length": 11553, "nlines": 88, "source_domain": "bhumiputrachihak.com", "title": "धक्कादायक :- वेबसाईटच्या नावावर आयुध निर्मानी चांदा कर्मचारी सहकारी पतसंस्थेतील संचालकांनी लावला लाखोंचा चुना? | Bhumiputrachi hak", "raw_content": "\nHome भद्रावती धक्कादायक :- वेबसाईटच्या नावावर आयुध निर्मानी चांदा कर्मचारी सहकारी पतसंस्थेतील संचालकांनी लावला...\nधक्कादायक :- वेबसाईटच्या नावावर आयुध निर्मानी चांदा कर्मचारी सहकारी पतसंस्थेतील संचालकांनी लावला लाखोंचा चुना\n10 ते 20 हजारांची वेबसाईट किंमत असतांना तब्बल 657000/- रुपयाचे कोटेशनची रक्कम देऊन सभासदांची फसवणूक\nभ्रष्ट संचालक समिती भाग-9\nमागील अनेक महिन्यापासून आयुध निर्मानी चांदा कर्मचारी सहकारी पतसंस्थेत लाखों रूपयांचा गैरव्यवहार सुरू असल्याची तक्रार काही संचालक सभासदांनी जिल्हा उपनिबंधक, तालुका सहाय्यक निबंधक व लेखापरीक्षण अधिकारी यांच्याकडे पुराव्यांसह दिली होती व त्या अनुषंगाने चौकशी केली असता ५७ लाखांपेक्षा जास्त रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे लेखापरीक्षण अहवालात नमूद करण्यात आले होते.पण तरी सुद्धा तत्कालीन तालुका सहाय्यक निबंधक जिल्हा उपनिबंधक यांनी भ्रष्ट संचालकांवर कारवाई केली नाही, त्यामुळे रवी माढळकर यांच्या अहवालाच्या शिफारशीनुसार संचालकांवर कारवाई करण्यासंदर्भात येथील पत संस्थेचे सभासद यांनी उच्च न्यायालयात दाद मागितली होती व रवी माढळकर यांच्या लेखा परीक्षण अहवालाच्या शिफारशीनुसार संचालकांवर कारवाई करण्यात यावी असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अपील क्रमांक ७६/२०२० वर दिनांक २/३/२०२१ ला काढला. पण त्यानंतर सुद्धा संचालकांवर कारवाई झाली नाही ही शोकांतिकाच म्हणावी लागेल.\nजवळपास 57 लाखांच्या भ्रष्टाचाराची चौकशी व भ्रष्टाचार झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर संचालकांवर कारवाईची प्रक्रिया सुरू असताना आता पुन्हा एक नवा कारणामा आयुध निर्मानी चांदा कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या संचालकांनी करून 10 ते 20 हजाराची वेबसाईट च्या किमतीला तब्बल 657000 रुपयाची ठरवून 6 लाखांच्या वर भ्रष्टाचार केल्याची धक्का��ायक बाब माहिती अधिकार कायद्या अंतर्गत समोर आली असून या प्रकरणात संचालकांवर फौजदारी कारवाई होण्याची दाट शक्यता आहे. या संदर्भात उच्च न्यायालयात या पतसंस्थेचे अगोदरच प्रकरण न्याय प्रविष्ट असताना आता हे लाखो रुपयाचे प्रकरण त्यात सामील झाले आहे त्यामुळे दोषी संचालकांवर फौजदारी स्वरूपाचे गंभीर गुन्हे दाखल होण्याची दाट शक्यता आहे.\nPrevious articleव्यक्तीविशेष:- व्यंगचित्रकार जयवंत काकडे यांनी तब्बल पंधरा हजारांवर आजतागायत काढली कार्टून्स व रेखाचित्रे\nNext articleक्राईम डायरी :- स्थानिक गुन्हे शाखेने परप्रांतातून तस्करी होत असलेला तब्बल ३० लाखांचा गांजा पकडला.\nदखलपात्र :- केपीसीएल कंपनी विरोधात बरांज वाशीय महिलांनी आंदोलन का मागे घेतले\nलेडी सिंघम आयपीएस नियोमी साटम यांच्या धडक कार्यवाहीने अवैध व्यवसाईकांचे धाबे दणाणले.\nसंतापजनक :-केपीसीएल (एमटा) कंपनीचे कामगार अमर कांबळे यांच्या आत्महत्तेस कंपनी जबाबदार.\nIPL 2024 चे वेळापत्रक जाहीर\nनागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यात चंद्रपूर जिल्हा आदर्श ठरावा\nदणका :- लेडी सिंघम आयपीएस नयोमी साटम यांची रेती तस्कराविरोधात पुन्हा कारवाई.\nलक्षवेधी :- सरकारी पैशाची उधळपट्टी करून तीन दिवस ताडोबा महोत्सव कशासाठी\nमहत्वाचं :- ते चार रेती ट्रक पोलिसांनी पकडले मग ती रेती कुठल्या घाटातून आली\nभूमिपूत्राची हाक न्यूज पोर्टलचे संपादक राजू कुकडे हे मागील सोळा वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांच्या धारदार लेखणीने अनेकांना न्याय मिळवून दिला तर अवैध व्यावसायिकांच्या विरोधात पुकारलेल्या लढ्यात शासनाला मोठा महसूल मिळवून दिला. उच्च शिक्षित, कर्तव्यदक्ष आणि लोकसेवक असलेल्या राजू कुकडे यांनी जिल्ह्यातील पत्रकारितेत आपला ठसा उमटवला आहे. त्यांच्या पोर्टल ची बातमी नेहमीच दमदार आणि वस्तुस्थितीचा वेध घेणारी ठरत असल्याने जिल्ह्यातील पत्रकारितेत सर्वत्र त्यांचे नाव आहे.\nभूमिपुत्राची हाक हे न्यूजपोर्टल मराठी साप्ताहिक वृत्तपत्र भूमिपुत्राची हाकद्वारा प्रकाशित आहे.\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00778.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://bhumiputrachihak.com/news/8768", "date_download": "2024-03-05T02:20:29Z", "digest": "sha1:DD76QC4KO3ROO7W5OKGUW4ALPREXTFFP", "length": 11191, "nlines": 89, "source_domain": "bhumiputrachihak.com", "title": "दुःखद :- अनाथांच्या आई सिधुताई सपकाळ यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन. | Bhumiputrachi hak", "raw_content": "\nHome धक्कादायक दुःखद :- अनाथांच्या आई सिधुताई सपकाळ यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन.\nदुःखद :- अनाथांच्या आई सिधुताई सपकाळ यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन.\nमहाराष्ट्रात शोककळा, अशा आई आता मिळणार नाहीसगळ्यांचे डोळे भरून आले.\nमहाराष्ट्रातच नव्हे तर अख्ख्या भारतात अनाथांसाठी सेवाकार्य करणाऱ्या भारतीय सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन दुःखद झाले. त्या 75 वर्षांच्या होत्या. रात्री 8 वाजून 10 मिनिटांनी त्यांचं निधन झाले. पुण्यातील गॅलक्झी हॉस्पिटलमध्ये निधन झाले. महिना भरापूर्वी त्यांचे हर्नियाचे ऑपरेशन झाले होते. त्यांनंतर त्यांच्यावर उपचार सुरु होते. आज अखेर ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.\nसिंदु ताई सपकाळ यांनी अनेक खडतर प्रसंगाना तोंड देत देत हजारों अनाथ मुलांचा सांभाळ केला आहे. त्यांना 2012 साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार मिळाला होता तर 2021 साली त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. त्या 75 वर्षे वयाच्या होत्या.\nबालपणापासून बुद्धिमान असल्या तरी जेमतेम मराठी शाळेत चौथीपर्यंत शिकता आलं होतं. वयाच्या नवव्या वर्षी त्यांचं लग्न झालं होतं. त्यांच्या आयुष्यातील संघर्षाने त्यांना समाजसेवेकडे वळवलं. अनाथ मुलांना सांभाळून त्यांच्या जीवनाला दिशा देण्यासाठी सिंधुताई यांनी ममता बाल सदन संस्थेची स्थापना केली होती. १९९४ साली पुण्याजवळ पुरंदर तालुक्यात कुंभारवळण या गावात ही संस्था सुरु झाली. आपली कन्या ममता हिला दगडूशेठ हलवाई संस्थेच्या माध्यमातून शिक्षणासाठी सेवासदन येथे दाखल केले आणि त्यांनी इतर अनाथ आणि बेवारस मुलांना आधार दिला.\nयेथे लहान मुलांना सर्व शिक्षण दिले जाते. त्यांच्या भोजन, कपडे अन्य सुविधा यांची उपलब��धता संस्थेकडून केली जाते. शिक्षण पूर्ण झाल्यावर येथील मुले आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होतील यासाठीही त्यांना मार्गदर्शन दिले जाते. आर्थिक दृष्ट्या स्वयंपूर्ण झाल्यावर या युवक युवतींना योग्य जोडीदार शोधून देणे आणि त्यांच्या विवाहाचे आयोजन करणे हे कार्यही संस्थेकडूनच केले जाते. अशी सुमारे १०५० मुले या संस्थेत राहिलेली आहेत.\nPrevious articleसनसनीखेज :- सिटिपिएस च्या युनिट ८ च्या मेन्टनन्स चे रहस्य कसे होणार उघड\nNext articleकॅन्सरग्रस्त वृध्द महिलेला आर्थीक मदत. चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा स्तुत्य उपक्रम\nपुन्हा एकदा दुष्काळाचा सामना अवकाळी पावसाचा जबर फटका\nओव्हर स्पीड वाहनांच्या थरार वाहतूक नियंत्रक शाखेचे दुर्लक्ष वरोरा नाका ब्रिजवर अपघात\nडॉ. भूषण वाढोणकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात इंटर्नशिप करण्याऱ्यायांची गोदिया येथे आत्महत्या.\nIPL 2024 चे वेळापत्रक जाहीर\nनागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यात चंद्रपूर जिल्हा आदर्श ठरावा\nदणका :- लेडी सिंघम आयपीएस नयोमी साटम यांची रेती तस्कराविरोधात पुन्हा कारवाई.\nलक्षवेधी :- सरकारी पैशाची उधळपट्टी करून तीन दिवस ताडोबा महोत्सव कशासाठी\nमहत्वाचं :- ते चार रेती ट्रक पोलिसांनी पकडले मग ती रेती कुठल्या घाटातून आली\nभूमिपूत्राची हाक न्यूज पोर्टलचे संपादक राजू कुकडे हे मागील सोळा वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांच्या धारदार लेखणीने अनेकांना न्याय मिळवून दिला तर अवैध व्यावसायिकांच्या विरोधात पुकारलेल्या लढ्यात शासनाला मोठा महसूल मिळवून दिला. उच्च शिक्षित, कर्तव्यदक्ष आणि लोकसेवक असलेल्या राजू कुकडे यांनी जिल्ह्यातील पत्रकारितेत आपला ठसा उमटवला आहे. त्यांच्या पोर्टल ची बातमी नेहमीच दमदार आणि वस्तुस्थितीचा वेध घेणारी ठरत असल्याने जिल्ह्यातील पत्रकारितेत सर्वत्र त्यांचे नाव आहे.\nभूमिपुत्राची हाक हे न्यूजपोर्टल मराठी साप्ताहिक वृत्तपत्र भूमिपुत्राची हाकद्वारा प्रकाशित आहे.\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या ���ेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00778.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.economictimes.com/shri-dinesh-mills-ltd/stocks/companyid-13096.cms", "date_download": "2024-03-04T23:41:37Z", "digest": "sha1:FJKIMATMAEM56ZJP46SHUVU5OTVKMZNQ", "length": 6428, "nlines": 84, "source_domain": "marathi.economictimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nप्रत्येक शेअर वरील उत्पन्न96.04\n52 आठवड्यातील नीच 436.65\n52 आठवड्यातील उंच 581.50\nश्री दिनेश मिल्स लि., 1935 मध्ये निगमित केलेली স্মল ক্যাপ कंपनी आहे (Rs 293.55 कोटी मार्केट कॅप असलेली), आणि वस्त्रोद्योग क्षेत्रात काम करते |\n31-12-2023 ला संपलेल्या तिमाहीत कंपनीने Rs 28.33 कोटी ची एकत्रित विक्री नोंदविली आहे, मागच्या तिमाहितल्या Rs. 27.76 कोटी विक्री पेक्षा वर 2.03 % आणि मागच्या वर्षीच्या याच तिमाहितल्या Rs. 25.29 कोटी विक्री पेक्षा वर 12.02 %. नवीनतम तिमाहीत कंपनीने Rs. 37.41 चा करानंतर एकूण नफा नोंदविला आहे.\n31-12-2023 तारखेला कंपनीचे एकूण 1 शेयर शिल्लक आहेत.\nबजेट क्रिप्टोकरन्सी वेल्थ MSME बातम्या बाजार\nअदानी पॉवर शेअरची किंमत BF गुंतवणूक शेअर किंमत अदानी विल्मर शेअरची किंमत मेंथा तेलाची किंमत एस्कॉर्ट्स लीडिंग सेक्टर्स फंड डायरेक्ट-ग्रोथ SBI बॅलन्स अॅडव्हांटेज फंड नियमित एसबीआय स्मॉल कॅप फंड एसबीआय इक्विटी हायब्रिड फंड टाटा डिजिटल इंडिया फंड डायरेक्ट अॅक्सिस ब्लूचिप फंड\nमेंथा तेलाची किंमत एस्कॉर्ट्स लीडिंग सेक्टर्स फंड डायरेक्ट-ग्रोथ SBI बॅलन्स अॅडव्हांटेज फंड नियमित एसबीआय स्मॉल कॅप फंड एसबीआय इक्विटी हायब्रिड फंड टाटा डिजिटल इंडिया फंड डायरेक्ट अॅक्सिस ब्लूचिप फंड क्वांट टॅक्स प्लॅन डायरेक्ट\nएस्कॉर्ट्स लीडिंग सेक्टर्स फंड डायरेक्ट-ग्रोथ SBI बॅलन्स अॅडव्हांटेज फंड नियमित एसबीआय स्मॉल कॅप फंड एसबीआय इक्विटी हायब्रिड फंड टाटा डिजिटल इंडिया फंड डायरेक्ट अॅक्सिस ब्लूचिप फंड क्वांट टॅक्स प्लॅन डायरेक्ट\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00778.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.webdunia.com/article/marathi-business-news/petrol-diesel-price-petrol-and-diesel-prices-announced-by-oil-companies-today-find-out-what-the-rates-are-122041900047_1.html", "date_download": "2024-03-05T00:41:40Z", "digest": "sha1:IJK5L72MHMUUYU2DJSZWKNHZOUSDMGPV", "length": 14110, "nlines": 138, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "Petrol Diesel Price: आज तेल कंपन्यांनी जाहीर केले पेट्रोल आणि डिझेलचे दर, जाणून घ्या किती आहेत दर - Petrol Diesel Price: Petrol and diesel prices announced by oil companies today, find out what the rates are | Webdunia Marathi", "raw_content": "मंगळवार, 5 मार्च 2024\nGold Silver Price Today:सोन्या-चांदीच्या दरात घसरण, खरेदी करण्यापूर्वी येथे नवीनतम दर तपासा\n, इतक्या स्वस्त प्लॅन मध्ये एवढे फायदे, जाणून घ्या\nEPFO मध्ये पगार मर्यादा 15 हजारांवरून 21 हजार रुपये करण्याचा विचार, करोडो कर्मचाऱ्यांना होणार फायदा\nईडीने Amwayची 757 कोटींची मालमत्ता जप्त केली, सदस्य बनवून फसवणूक केल्याचा आरोप\nPetrol Diesel Price Todayपेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जाहीर, सर्वात स्वस्त पेट्रोल 91.45 रुपये प्रति लिटर\nकोलकात्यात पेट्रोलची किंमत 115.12 रुपये आहे, तर डिझेलची किंमत 99.83 रुपये प्रति लीटर आहे. त्याच वेळी, चेन्नईमध्येही पेट्रोल 110.85 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 100.94 रुपये प्रति लिटर आहे. गेल्या वर्षी ४ नोव्हेंबरपासून या दोन्ही इंधनांच्या किमतीत कोणतीही वाढ झालेली नाही.\nपाच राज्यांतील निवडणुकांमुळे मोदी सरकारने तेल कंपन्यांना किमती वाढवण्यापासून रोखल्याचा आरोप सरकारच्या राजकीय विरोधकांनी केला. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल 112 डॉलरवर पोहोचल्यानंतर तेल कंपन्यांनी रविवारी डिझेलच्या मोठ्या खरेदीदारांसाठी प्रति लिटर 25 रुपयांनी वाढ केली. हळूहळू किरकोळ दरात वाढ केली जाईल, असे तेल विक्रेत्यांचे म्हणणे आहे.\nवेबदुनिया वर वाचा :\nIND vs ENG: धरमशाला येथील पाचवी कसोटी जिंकून भारत इतिहास रचणार\nभारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना ७ मार्चपासून धर्मशाला येथे खेळवला जाणार आहे. हा सामना टीम इंडियाला मालिका प्रभावीपणे जिंकण्याची संधी असेल. या मालिकेत भारतीय संघाने यापूर्वीच 3-1 अशी अजेय आघाडी घेतली आहे.\nIPL 2024: सनरायझर्स हैदराबादने बदलला कर्णधार,पॅट कमिन्स होणार नवीन कर्णधार\nसनरायझर्स हैदराबादनेही आपला कर्णधार बदलला आहे. आयपीएल विजेत्या संघाने गतवर्षी संघाचे कर्णधारपद भूषवलेला खेळाडू एडन मार्कराम यांच्याकडून जबाबदारी हिसकावून घेत नवीन खेळाडूकडे ही जबाबदारी देण्यात आली आहे.\nआगीत होरपळून 6 भाविकांचा दुर्दैवी मृत्यू\nमॉरिशस मध्ये एका उत्सवादरम्यान लागलेल्या आगीत होरपळून 6 भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. शिवरात्रीच्या पूर्वी होणाऱ्या एका उत्सवात ही दुर्घटना घडली आहे.\nइस्रोचे प्रमुख एस सोमनाथ कॅन्सरने ग्रस्त\nइंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनचे (ISRO) प्रमुख एस सोमनाथ हे कर्करोगाने त्रस्त आहेत. आदित्य-एल1च्या लॉन्चिंगवेळी त्यांना याची माहिती मिळाली. एका मीडिया वाहिनीशी बोलताना ते म्हणाले की, स्कॅनमध्ये कॅन्सरची वाढ दिसून आली.\nमहागडी लिपस्टिक वरून नवरा-बायकोत घटस्फोट\nनवरा बायकोत भांडण होणं सामान्य आहे. मात्र हे भांडण विकोपाला गेल्यावर त्यांच्यात घटस्फोट होतात. पण एका लिपिस्टिक वरून घटस्फोट होणे हे नवलंच आहे. ही घटना उत्तरप्रदेशातील आग्रा येथे घडली आहे.\nनागपूर लोकसभा : नितीन गडकरी उमेदवार असणार की नाही याचीच उत्कंठा\nनाग नदीच्या काठावर वसलेलं नागपूर शहर हे विविध दृष्टीने महत्त्वाचं शहर आहे. नागपूर हे भारताच्या शब्दश: केंद्रस्थानी आहे. राजकारणाच्या केंद्रस्थानी ते होतंच आणि गेल्या दहा वर्षांपासून या मतदारसंघाचं स्थान आणखी उंचावलं आहे.\nबलात्कार पीडित स्पॅनिश महिलेने सांगितले 'त्यांनी माझ्या पतीला बांधून माझ्यावर बलात्कार केला\nझारखंडमधील दुमका येथे शुक्रवारी रात्री सामूहिक बलात्कार झालेल्या स्पॅनिश महिलेने एफआयआरमध्ये नमूद केले आहे की, सातही गुन्हेगारांनी तिला लाथ मारल्यानंतर आणि ठोसे मारल्यानंतर गुन्हा करण्यास वळण घेतले. गुन्ह्याच्या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान, बलात्कार करणाऱ्यांनी पीडितेच्या पतीचे हात बांधले होते आणि त्याला खूप लाथा मारल्या होत्या. बलात्कार पीडितेने घटनेच्या दुसऱ्या दिवशी शनिवारी रात्री तिचा शेवटचा सोशल मीडिया व्हिडिओ पोस्ट केला आणि म्हटले, 'मला वाटले की ते (बलात्कारी) मला मारणार आहेत.'\nनीता अंबानींनी मुलाच्या प्री-वेडिंगमध्ये विश्वंभरी स्तुतीवर परफॉर्मन्स दिला\nनीता अंबानी यांनी 3 मार्च रोजी गुजरातमधील जामनगर येथे त्यांचा मुलगा अनंत अंबानीच्या प्री-वेडिंग कार्यक्रमात 'विश्वंभरी स्तुती' वर नेत्रदीपक नृत्य सादर करून पाहुण्यांची मने जिंकली\nबिबट्याचे डोके हंड्यात अडकलं, वनविभागाने 5 तासांच्या प्रयत्नानंतर वाचवले, पाहा व्हिडिओ\nमहाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यातील एका गावात बिबट्याचे डोके भांड्यात (हंडा) अडकल्याने घबराट पसरली. नंतर अथक परिश्रमानंतर वनविभागाच्या पथकाने बिबट्याला सुखरूप वाचवले. एका अधिकाऱ्याने सांगितले की, नर बिबट्याचे तोंड सुमारे पाच तास पात्रात अडकले होते.\nकांकेर मध्ये चकमकीत जवान रमेश कुरेठी शहीद\nछत्तीसगडमधील कांकेर जिल्ह्यातील छोटाबेथिया पोलीस स्टेशन परिसराला लागून असलेल्या हिदूरच्या जंगलात आज पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली, ज्यामध्ये बस्तर फायटरचा एक हवालदार शहीद झाले आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00778.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://uttamsheti.online/panjab-dakh-3/", "date_download": "2024-03-05T01:18:27Z", "digest": "sha1:DALB7K7AYOJ3A55ZXTUXD6SOAH6UQNJ6", "length": 6323, "nlines": 53, "source_domain": "uttamsheti.online", "title": "पंजाबराव डख यांचा ताजा अंदाज..! संपूर्ण राज्यात ७ नोव्हेंबर पासुन मुसळधार पाऊस Panjab Dakh", "raw_content": "\nपंजाबराव डख यांचा ताजा अंदाज.. संपूर्ण राज्यात ७ नोव्हेंबर पासुन मुसळधार पाऊस Panjab Dakh\nPanjab Dakh: नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी एक आनंदाची आणि महत्त्वाची बातमी आज आम्ही समोर घेऊन आलो आहोत. शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र मध्ये सतत पावसाचा खंड पाहायला मिळत आहे.\nयामुळे शेतकरी राजा चिंतेत सापडला आहे. खरीप हंगामात तर पावसाने उघडीत दिलीच परंतु आता रब्बी हंगामात सुद्धा पावसाच्या काही हालचाली दिसत नाहीत. Panjab Dakh\nहे वाचा: पुढील 24 तासात राज्यातील या जिल्ह्यात पुन्हा मुसळधार पाऊस.. पहा तुमच्या जिल्ह्यात कसे राहणार हवामान Havaman Andaj\nअशा परिस्थितीतच राज्यातील शेतकऱ्यांना एक आनंदून टाकणारी बातमी समोर आली आहे. हवामान विभागाचे प्रसिद्ध प्रख्यात तज्ञ पंजाबराव डख यांनी नुकताच एक नवीन अंदाज जाहीर केला आहे. Panjab Dakh\nपंजाबराव डख यांनी दिलेल्या अंदाजाप्रमाणे; राज्यामध्ये परत एकदा नोव्हेंबर महिन्यातील ७ तारखेपासून ते ११नोव्हेंबर पर्यंत मुसळधार पाऊस पडणार आहे. पंजाबराव यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे; हा पाऊस राज्यातील बहुतांश भागात पडणार आहे. या पावसाची त्तीव्रता देखील मोठ्या प्रमाणात असेल.राज्यातील शेतकऱ्यांना या पावसाचा फायदा रब्बी पेरणीसाठी होणार असल्याचे पंजाबराव यांनी सांगितले आहे.. Panjab Dakh\nपंजाबराव डख यांचा सविस्तर खालील व्हिडिओमध्ये आहे Panjab Dakh\nहे वाचा: पावसाचा जोरदार कमबॅक; या 5 जिल्ह्यात बरसणार मुसळधार पाऊस..\nहे वाचा: सरसकट पिक विमा मंजूर.. या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार २७५०० रुपये Crop Insurance\nहे वाचा: 24 ते 28 ऑक्टोबर दरम्यान कसे राहणार हवामान.. पंजाबराव डख यांचा अंदाज panjab dakh news\nया जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात उद्यापासून पिक विमा जमा होण्यास सुरुवात..\nजानेवारी महिन्यात कापूस दरात होणार वाढ..\nपहा संपूर्ण महाराष्ट्रातील आजचे तुर बाजार भाव..\nया जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात उद्यापासून पिक विमा जमा होण्यास सुरुवात..\nजानेवारी महिन्यात कापूस दरात होणार वाढ.. आवक होणार कमी Cotton price\nपहा संपूर्ण महाराष्ट्रातील आजचे तुर बाजार भाव..\nया दिवशी जमा होणार 90 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर नमो शेतकरी योजनेचा दुसरा हफ्ता..\nया यादीत नाव असणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणार 12000 रुपये.. झिरो मिनिटात जमा होणार बँक खात्यात get 12000 rupees\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00778.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.mehtapublishinghouse.com/book-details/CHICKEN-SOUP-FOR-THE-INDIAN-DOCTORS-SOUL/3644.aspx", "date_download": "2024-03-05T00:35:12Z", "digest": "sha1:NWZDQVQLUJ6KJOP4QIQEWJCBBEUETMEJ", "length": 33326, "nlines": 200, "source_domain": "www.mehtapublishinghouse.com", "title": "CHICKEN SOUP FOR THE INDIAN DOCTORS SOUL | JACK CANFIELD | MARK VICTOR HANSEN | RAKSHA BHARADIA | JOSEPH TUSKANO", "raw_content": "\nपुरस्कार विजेती पुस्तके :\nशासनमान्य यादीतील पुस्तके :\nया पुस्तकातील डॉक्टरांच्या कथा विलक्षण अशा आहेत. वैद्यकीय विश्वाचे अंतरंग त्यातून अलगदपणे उलगडत जाते. डॉक्टर हा देखील ‘माणूस’ असतो, देव नसतो, याचे भान देण्याचे काम त्यातील घटना-प्रसंग देतात. यातील काही प्रसंग खळाळून हसायला लावतात तर काही डोळे ओलावून जातात. नवजात बालकांचे जन्म, व्याधी-वेदनांची शारीरिक आणि मानसिक तीव्रता, निखळ माणुसकीचे दर्शन, कर्तव्यपूर्तीसाठीचा असीम त्याग, बुद्धिमत्तेची झलक, चकित करणारी लीनता; असे विविध कंगोरे या कथांतून प्रत्ययास येतात. रुग्णांच्या शोकांतिका हृदय पिळवटून टाकतात. तसेच डॉक्टरांच्या हृदयांची विशालता नजर विस्फारून टाकते. हे प्रसंग आणि घटना डॉक्टर्स आणि रुग्ण यांतील नाते दृढ करण्यास समर्थ ठरू शकतात. हाताची पाची बोटे सारखी नसतात, हा अनुभव आला की डॉक्टर मंडळींविषयी जे काही गैरसमज आहेत, ते दूर करण्याचे काम हे पुस्तक खचितच करील.\n#चिकनसूपफॉरदइंडियनडॉक्टर्ससोल #जॅककॅनफिल्ड #मार्कव्हिक्टरहॅन्सन #रक्षाभारदिया #जोसेफतुस्कानो #जीवनभेट #नवजन्माच्याकथा #मोठ्याअपेक्षा #मोलाचेअनुभव #चमत्कारघडतात #मजेशीरकथा #रुग्णांशीऋणानुबंध #मराठीपुस्तके #मराठीप्रकाशक #मेहतापब्लिशिंगहाऊस #CHICKENSOUPFORTHEINDIANDOCTORSSOUL #JACKCANFIELD #MARKVICTORHANSEN, #RAKSHABHARADIA #JOSEPHTUSKANO #MARATHIBOOKS #ONLINEMARATHIBOOKS #TRANSLATEDMARATHIBOOKS #TBC #TRANSLATEDBOOKS@50% #MEHTAPUBLISHINGHOUSE\n‘स्टे हंग्���ी स्टे फूलीश’ आणि ‘कनेक्ट द डॉटस’ या बेस्ट सेलर पुस्तकाच्या लेखिका ‘समाजातल्या परंपरागत समस्या सोडवण्याचा नवा मार्ग शोधून काढणार्‍या वीस सामाजिक उद्योजकांच्या प्रेरणादायी कहाण्या’ हे वाक्य पुस्तकाचे पहिले पान उघडले आणि दिसले. त्यामुळे माझ कुतुहल चाळवले आणि ते पुस्तक वाचायला सुरुवात केली. मनोगतात लेखिका म्हणतात की, आता नव्या दमाचे, डोक्याने आणि मनाने ही विचार करणारे काही जण एखाद्याच्या नजरेतील दुःख ओळखतात, पेटून उठतात; पण ते त्याच्यावर विचार एखाद्या उद्योजकाप्रमाणे करतात. म्हणून ते ‘सामाजिक उद्योजक.’ नफा मिळविण्याचा हव्यास नसला तरी ते बिझनेस मधील तत्वे वापरून ती गोष्ट साध्य करतात. हे काही तरी वेगळे आपण वाचत आहोत असे मला वाटले. त्यामुळेच ते पुस्तक वाचायला घेतले. ह्या मध्ये वीस लोकांची चरीत्रे आहेत. ते सर्व भारतीय, उच्चशिक्षित तरूण तरूणी आहेत. कोणी त्यातील शास्त्रज्ञ आहेत तर कोणी मरिन बायोलॉजिस्ट, आयआयटी, आयआयएम ग्रॅज्युएट आहेत पण कोणत्या कोणत्या सामाजिक प्रश्नाने ते अस्वस्थ झाले आणि नेहमीच्या मार्गाने न जाता वेगळीच वाट पकडली. पुस्तकात ‘रेनमेकर्स,’ ‘चेंजमेकर्स’ व ‘स्पिरिच्युअल कॅपिटॅलिस्ट’ असे तीन भाग आहेत. प्रत्येकात अनुक्रमे अकरा,सहा व तीन व्यक्तीमत्वांची ओळख करून दिली आहे. ‘सुलभ’ ही आधुनिक टॉयलेटस उभारणारे बिंदेश्वर पाठक ह्याच्या चरित्राने पुस्तकाची सुरुवात होते. जातीने बिहारमधील ब्राह्मण. पण लहानपणी टॉयलेटस साफ करणार्‍याला हात लावला त्यामुळे आजीने अक्षरशः शेण, गोमुत्र खायला लावले. पण त्याच बिंद्रेश्वरांनी अगदी योगायोगाने ह्याच क्षेत्रात काम करण्याचे ठरविले. अर्थात ही वाट निश्चितच सोपी नव्हती. अनेक हालअपेष्टा सोसत, जगाचे धक्के खात, अनेक समस्यांना तोंड देत आपले स्वप्न ‘सुलभ शौचालयाच्या’ माध्यमातून सुरु केले. तो सगळा खडतर प्रवास अर्थात पुस्तकातूनच वाचायला हवा. त्यासाठी त्यांनी केवळ ती यंत्रणा तयार केली नाही तर ती टॉयलेटस बांधून, त्यासाठी लागणारी प्रेरणा, शिक्षण, संभाषण, ट्रेनिंग, पाठपुरावा अशा सर्वच गोष्टी ‘सुलभ’ तर्फेच संभाळल्या जातात. सध्या ही संस्था स्वबळावर चालते. 100 ते 125 कोटी इतके तिचे वर्षाचे उपन्न आहे. इतकेच नाही पूर्वी जे लोक सफाईचे काम करत असत त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च संस्था ��रत आहे. ‘सुलभ पब्लिक स्कूल’ नावाने शाळा सुरु केली आहे. तरूणांसाठी व्होकेशनल क्लासेस चालवले जातात. म्हणजे मिळालेला नफा पुन्हा त्याच सफाई कामगारांच्या कल्याणासाठी वापरला जातो. टॉयलेटस बांधून भरपूर पैसा मिळवता येतो हे वाक्य पचायला जरा जडच जाते. अनिता आहुजा ही दिल्लीत सुखवस्तू कुटूंबात रहाणारी सामान्य स्त्री. पण कचरा वेचणार्‍या मुलांचे हाल पाहून त्यांच्यासाठी काही तरी करावे असे तिने ठरविले. तिने 1998 मध्ये कॉन्झर्व्ह नावाची संस्था उभी केली. व त्यातून पहिला प्रोजेक्ट सुरु केला तो म्हणजे आजुबाजूच्या परिसरातील कचरा उचलून त्याचे कंपोस्टखत तयार करणे. कचरा गोळा करण्यासाठी चांगल्या ढकलगाड्या आणल्या, युनिफॉर्म, आय कार्डची सोय केली. 2002 पर्यंत एक पूर्ण वेळ काम करणारी मोठी संस्था बनली. त्याचवेळी त्यांनी प्लॅस्टीकच्या कचर्‍यावर प्रयोग सुरु केले. तिचे पती शलभ ह्यांनी बिटस पिलानी मधून इंजिनिअरींग केले आहे. त्यांच्या मदतीने तिने फॅक्टरी सुरु करण्याचे ठरविले. शलभने मोठ्या प्रमाणावर प्लॅस्टिक शीटस निर्मिती करू शकेल असे मशीन तयार केले. त्यासाठी अर्थातच अनेक प्रश्न समोर उभॆ राहिले. चुका झाल्या, ठोकरा खाल्या पण त्यातून वाट काढत त्यांनी चिकाटीने प्रयत्न सुरुच ठेवले. आज दोघे मिळून कचर्‍यातील प्लॅस्टिक पिशव्या वापरून आकर्षक अशा हॅडबॅगस तयार करण्याचा कारखाना चालवतात. जे लोक सुरुवातीला केवळ कचरा उचलण्याचे काम करत होते, त्यांच्या काही कौशल्य दिसले की त्यांना वेगळे काढून ट्रेनिंग दिले जाते. मशीनवर असिस्टंटचे काम करू लागतात त्यातून काही लोक तर ग्रुप लिडर ही झाले आहेत. कटींग करणॆ, क्वालिटी तपासणॆ, फिनिंशींग, पॅकिंग अशी सर्व महत्वाची कामे ते करतात. आता ते कामगार झाल्यामुळॆ त्यांना चांगला पगार, प्रॉव्हिडंट फंड, ओव्हरटाईम अशा सुविधा मिळू लागल्या त्यापेक्षा ही जास्त त्यांना समाजात प्रतिष्ठा मिळाली. त्यांच्या साठी हे नवीनच आहे. अनिता व शलभ दोघॆही मेहनत घेतात पण एनजीओ असून ही भरपूर पैसा कमावणे त्यांना चुकीचे वाटत नाही. कारण आज ह्या एका उद्योगामुळे कित्येक कुटूंबाची आर्थिक स्थिती बदलून गेली आहे. अशीच अजून एक प्रेरणादायी कथा दिल्लीतील रंगसूत्र कंपनी चालविणार्‍या सुमिता घोस ह्यांची. स्वतः ग्रॅज्युएशन पूर्ण केल्यावर मास्टर इन इकॉनॉमिक्स ची पदवी घेतल्यावर संजॉय घोस ह्या या आय आर एम मधून शिक्षण घेतलेल्या ध्येयवादी तरूणाशी लग्न केले. पण दुर्दैवाने आसाममध्ये काम करत असताना त्यांची 1998 मध्ये उल्फाच्या अतिरेक्यांनी हत्या केली. त्यानंतर अनेक टक्केटोणपे खात, दोन लहान मुलांचा संभाळ करत सुमिताने ‘रंगसूत्र’ नावाची कंपनी काढली. त्याच्या मार्फत ती खॆडॆगावातल्या लोकांकडून कापड, शोभॆच्या वस्तू, बनवून घेते आणि त्या फॅब ईंडीयासारख्या प्रसिध्द कंपन्यांना विकते. जैसलमेर, बारमेर जिल्ह्यातले कारागिर तिच्यासोबत काम करत आहेत. अजून एक अशीच ध्येयवादी तरूणी म्हणजे इशिता खन्ना. डेहराडून मध्ये जन्म झालेली एक सर्वसामान्य मुलगी. पण निसर्गसंवर्धन आणि भूगोल या विषयांची आवड असलेली. म्हणूनच तिने आपल्या ग्रॅज्युएशन नंतर टाटा इंन्स्टीट्यूट मधून मास्टर्स केले. पर्यावरण क्षेत्रातच काम करायचे आहे हे निश्चित ठरवून तिने काही वर्षे नोकरी केली. त्यानंतर 2002 मध्ये नोकरी सोडून आपल्या दोन मित्रांसोबत स्पिती व्हॅलीमध्ये मूस नावाची एन्जीओ सुरु केली. तेथील स्थानिक महिलांचे ग्रुपस करून त्यांना तिथे असणार्‍या सीबक थॉर्न ह्या फळांच्या लागवडीचे ट्रेनिंग दिले. त्यावर प्रक्रिया करायला शिकवले. ही झाडॆ मातीला धरून ठेवतात त्यामुळे धूप रोखली जाते, शिवाय नायट्रोजन ही धरून ठेवत असल्याने जमिनीचा पोत सुधारतो. त्यामुळे ह्या फळांवर लक्ष केंद्रित केले. त्यामुळे तिथल्या बायकांना चांगला रोजगार मिळू लागला. त्याचबरोबर तिने स्थानिक तरूणांना पर्यटकांना ट्रेक किंवा जीप सफारीसाठी नेणे, कॅम्प लावणे, गरज पडल्यास प्रथमोपचार करणे ही कामे ही करायला शिकवले. कारण हळूहळू तिथे पर्यटन वाढू लागले. ते इको-फ्रेंडली करण्याकडॆ तिच्या इकोस्पियर संस्थेचा भर आहे. आता दरवर्षी पर्यटनातून 35 ते 40 लाखाचे उत्पन्न मिळते.आणि त्यातून नफा ही मिळतो. इकोस्पियर संस्थेने शेजारच्य़ा ‘लाहुल’ व्हॅलीमध्ये ही विकास कामे सुरु केली आहेत. पर्वतावर तयार होणार्‍या कचर्‍याच्या समस्येवरही तिला काहीतरी करायचे आहे. तिची संस्था लोकांना मुद्दाम तिथले लोक किती अवघड परिस्थितीत रहातात हे दाखवते. अतिशय थंडीत तिथे तापमान मायनस 35 पर्यंत खाली गेल्यावर हॅंडपंपने पाणी काढणे सुध्दा किती कठीण होते हे सांगितले जाते. तेव्हा आपल्यासारख्य़ा पर्यटकांना काय का�� करता येईल याबद्दल ती जागरूकता निर्माण करते. मूळात हे पुस्तक 2012 साली लिहिलेले आहे. त्यामुळे आता ह्या वेगवेगळ्या प्रकारचे काम करणार्‍या संस्थेचे काम या दहा वर्षात खूपच वाढले असेल यात काही शंका नाही. दीनबंधू साहू हे मरिन बायोलॉजिस्ट आहेत पण ते प्रयोगशाळेतून बाहेर पडून समाजासाठी काम करतात. ‘प्रोजेक्ट चिलका’ ह्या त्यांच्या संस्थेमार्फत ओरिसातील लोकांना समुद्राची शेती करायला शिकवतात. ओरिसा मधील पुरी येथे जन्म झालेल्या दीनबंधूनी अतिशय हलाखीच्या परिस्थितीत शिक्षण घेतल्यानंतर दिल्लीत एमएसीला ॲडमिशन घेतली. परंतु योगायोगाने १९८७ मध्ये अंटार्क्टिक वर जाण्याची संधी मिळाली. नंतर पीएचडी पूर्ण केल्यानंतर अनेक देशांमध्ये नोकरी निमित्ताने फिरले. पण तरीही शेवटी दिल्ली युनिव्हर्सिटी मध्ये प्रोफेसर म्हणून काम सुरू केले. त्यांना समुद्री वनस्पती बद्दल विशेष आस्था होती; पण त्या बद्दल आपल्या देशात फारशी जागरूकता नव्हती. ही लागवड पर्यावरण पूरक असते शिवाय त्यातून स्थानिक लोकांना उत्पन्नाचे साधन मिळते. त्यासाठी डिएसटीने निधी मंजूर केला. मग त्यांनी चिल्का सरोवराची पहाणी केली, त्यामध्ये वाढू शकतील अशा चार जातींची निवड करून स्थानिक लोकांना समजेल अशा सोप्या भाषेत माहिती दिली. प्रात्यक्षिके दाखवली, वर्कशॉप्स घेतली. त्यामुळे तेथील शेतकऱ्यांना रोजगार मिळू लागला. यातूनच पर्यावरण संरक्षण ही होऊ लागले. यातून त्यांना प्रत्यक्ष कांहीं आर्थिक फायदा होत नसला तरी ते म्हणतात, की आम्हाला दोघांना दिल्लीत चांगली नोकरी आहे. त्यामुळे पैसे कमावणे हा उद्देश नाही; पण अजून तीस वर्षांनंतर मला मी काही तरी काम केलेले दिसेल. असे जर काहीच तुम्हाला दिसणार नसेल तर जगायचे कशाला भूषण पुनानी हे असेच अत्यंत बुध्दीमान विद्यार्थी. मेडीकलची ॲडमिशन हुकल्यामुळे डेअरी कोर्ससाठी ॲडमिशन घेतली. तिथे ही विद्यापीठात प्रथम क्रमांक मिळविला. नंतर पीएचडी केले. ग्रामविकास शिकण्यासाठी आयआयएम मध्ये एमबीए केले. हे झाल्यावर 1979 मध्ये ब्लाईंड स्कूल मध्ये दोन वर्षांसाठी नोकरी सुरु केली ती सुधा ह्याच हेतूने की मॅनेजमेंट शिकताना जी थेअरी शिकलो ती विकासाच्या क्षेत्रात वापरता येईल का भूषण पुनानी हे असेच अत्यंत बुध्दीमान विद्यार्थी. मेडीकलची ॲडमिशन हुकल्यामुळे डेअरी कोर्ससा��ी ॲडमिशन घेतली. तिथे ही विद्यापीठात प्रथम क्रमांक मिळविला. नंतर पीएचडी केले. ग्रामविकास शिकण्यासाठी आयआयएम मध्ये एमबीए केले. हे झाल्यावर 1979 मध्ये ब्लाईंड स्कूल मध्ये दोन वर्षांसाठी नोकरी सुरु केली ती सुधा ह्याच हेतूने की मॅनेजमेंट शिकताना जी थेअरी शिकलो ती विकासाच्या क्षेत्रात वापरता येईल का हळूहळू त्यांना अनेक लोक मिळत गेले. सर्वांनी मिळून आज संस्था खूप मोठी केली आहे.त्यांनी काम सुरु केले तेव्हा फक्त एक कॅपस होता, आज गुजरात मध्ये आठ कॅपस आहेत. दहा लाख मूल्य असलेली संस्था आज दोन कोटी रुपयांची आहे. अपंग लोकांनी स्वावलंबी व्हावे ह्यासाठी संस्था काम करते. दृष्टीहीन मुली ब्यूटी पार्लरसारखे कोर्स चालवतात, फिजिओथेरपी शिकून सेंटर मध्ये काम करतात. विकास साधण्यासाठी योग्य व्यवस्थापनेची गरज असते हे त्यांनी दाखवून दिले आहे. हजारो लोकांच्या आयुष्यात नवा प्रकाश निर्माण करून त्यांना सामान्य आयुष्य जगण्याची संधी मिळवून दिली आहे. अशी ही एकापेक्षा एक वेगवेगळ्या प्रकारची माणसे. कोणत्या तरी ध्येयाने पछाडलेली . सामाजिक कार्य करत असतानाच त्या लोकांचे कल्याण कसे होईल असा विचार करणारी. लेखिकेने त्या सर्वांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेतल्या आहेत, त्यांचे काम प्रत्यक्ष पाहून जाणून घेतले आहे. त्यामुळे सर्व माहिती व्यवस्थित गोळा करून आपल्यासमोर मांडली आहे. त्यामुळेच त्या मनोगतात म्हणतात, ‘तुमचं आयुष्य कसे ही असले तरी इतरांसाठी एखादा क्षण द्या. इतरांना प्रेम, आनंद, चांगुलपण द्या. जितकं द्याल तितकं तुम्हाला परत मिळेल.’ हेच वाक्य मलाही अतिशय उर्जा देऊन गेले. माझ्याकडे जे आहे, जे मला देणे शक्य आहे ते निरपेक्षपणे ज्यांना गरज आहे त्याला देणे ह्या सारखा आनंद अजून काय असणार हळूहळू त्यांना अनेक लोक मिळत गेले. सर्वांनी मिळून आज संस्था खूप मोठी केली आहे.त्यांनी काम सुरु केले तेव्हा फक्त एक कॅपस होता, आज गुजरात मध्ये आठ कॅपस आहेत. दहा लाख मूल्य असलेली संस्था आज दोन कोटी रुपयांची आहे. अपंग लोकांनी स्वावलंबी व्हावे ह्यासाठी संस्था काम करते. दृष्टीहीन मुली ब्यूटी पार्लरसारखे कोर्स चालवतात, फिजिओथेरपी शिकून सेंटर मध्ये काम करतात. विकास साधण्यासाठी योग्य व्यवस्थापनेची गरज असते हे त्यांनी दाखवून दिले आहे. हजारो लोकांच्या आयुष्यात नवा प्रकाश निर्माण करून त्यांना सामान्य आयुष्य जगण्याची संधी मिळवून दिली आहे. अशी ही एकापेक्षा एक वेगवेगळ्या प्रकारची माणसे. कोणत्या तरी ध्येयाने पछाडलेली . सामाजिक कार्य करत असतानाच त्या लोकांचे कल्याण कसे होईल असा विचार करणारी. लेखिकेने त्या सर्वांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेतल्या आहेत, त्यांचे काम प्रत्यक्ष पाहून जाणून घेतले आहे. त्यामुळे सर्व माहिती व्यवस्थित गोळा करून आपल्यासमोर मांडली आहे. त्यामुळेच त्या मनोगतात म्हणतात, ‘तुमचं आयुष्य कसे ही असले तरी इतरांसाठी एखादा क्षण द्या. इतरांना प्रेम, आनंद, चांगुलपण द्या. जितकं द्याल तितकं तुम्हाला परत मिळेल.’ हेच वाक्य मलाही अतिशय उर्जा देऊन गेले. माझ्याकडे जे आहे, जे मला देणे शक्य आहे ते निरपेक्षपणे ज्यांना गरज आहे त्याला देणे ह्या सारखा आनंद अजून काय असणार ह्याच वाक्याने मी आपली ह्या आठवड्यात रजा घेते. उद्या पासून सुरु होणार्‍या नवीन सत्रासाठी सारिका ताईंना हार्दिक शुभेच्छा. ...Read more\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00778.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://bhumiputrachihak.com/news/11301", "date_download": "2024-03-05T00:24:31Z", "digest": "sha1:7KQ63VMV5CMDOOPHLBJUV7OKLTYQIJ36", "length": 10320, "nlines": 87, "source_domain": "bhumiputrachihak.com", "title": "स्तुत्य कार्य :- विरांगणा राणी झलकारीबाई संस्थेचा अनोखा उपक्रम | Bhumiputrachi hak", "raw_content": "\nHome वरोरा स्तुत्य कार्य :- विरांगणा राणी झलकारीबाई संस्थेचा अनोखा उपक्रम\nस्तुत्य कार्य :- विरांगणा राणी झलकारीबाई संस्थेचा अनोखा उपक्रम\nगोसावी समाजाच्या पालावर जाऊन महिलांना दिली मराठी नववर्षानिमित्य साडीचोळीची भेट, लहान मुलामुलींना पण दिले कपडे.\nविरांगणा राणी झलकारीबाई संस्थेचा मराठी नवीन वर्ष व गुडीपाडवा सणानिमित्त अनोखा उपक्रम बघावयास मिळाला असून सामाजिक दायित्व साधून या संस्थेच्या सभासदांनी पोटासाठी भटकंती करणारे व वणवण भटकणारे गोसावी समाजाच्या पालांवर जाऊन तेथील महिलांना साडीचोळीची भेट देऊन गुडीपाडवा साजरा केला.\nदि.22 /3/ 2023 रोज मंगळवारला गुढीपाडवा या सणाचे औचित्य साधून भटकंती करणारे पोटासाठी वणवण भटकणारे गोसावी समाज या लोकांच्या पालांवर जाऊन तेथील महिलांना साड्या व मुलांना व मुलींना कपडे वाटप करण्यात आले. गुढीपाडवा हा मराठी लोकांचा सण या सणाला घरोघरी गोड पदार्थ बनवतात गुढी उभारतात त्या गुढीची परंपरेनुसार पूजा करतात पण मात्र हा भटकंती करणारा समाज सण असो की व��र असो हा आपल्या पोटाची भूक मिटवण्यासाठी गावोगावी आपले भटकंती करत असतात हा सगळा विचार करता विरांगणा राणी झलकारी बाई बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून व संस्थेच्या अध्यक्षा.सौ रंजनाताई मनोहर पारशिवे यांच्या पुढाकाराने हा खूप छान उपक्रम राबवण्यात आला. रंजनाताई यांनी आपल्या घरी हा सण साजरा न करता या भटकंती करणाऱ्या लोकांच्या पालावर झोपड्यांवर जाऊन सौ.रंजनाताईं पारशिवे यांनी नवीन वर्षाची सुरुवात यांच्या सोबतीने केली. यावेळी सौ.गीता ताई हरीश नवले, सौ.मजुंषाताई गणेश पारशिवे ,सौ.जोशनाताई सुरेश दाते ,सौ.शुभांगी जगदीश मोडक , कुमारी धरती झोटिंग सो.पल्लवी पेचे कुमारी वैष्णवी झोडे ,कुमारी राणी झोडे कुमारी कीर्ती नवले,सौ. उषाताई झोटिंग ,या सर्व महिला या कार्यक्रमाला उपस्थित होत्या.\nPrevious articleदखलपात्र:- श्री सिद्धिविनायक सहकारी पतसंस्थेच्या संचालकांवर गुन्हे दाखल होणार\nNext articleचिंताजनक :- सीएसटीपीएस मधील बगीच्यावर कोट्यावधीचा खर्च कशासाठी \nदणका :- लेडी सिंघम आयपीएस नयोमी साटम यांची रेती तस्कराविरोधात पुन्हा कारवाई.\nसंतापजनक :- वंधली निलजई आमडी सोईटच्या रस्ते बांधकामात निकृष्ट दर्जाचे मटेरियल\nआंदोलन :-सामाजिक कार्यकर्ते किशोर डुकरे यांचे आमरण उपोषण अखेर सुटले,\nIPL 2024 चे वेळापत्रक जाहीर\nनागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यात चंद्रपूर जिल्हा आदर्श ठरावा\nदणका :- लेडी सिंघम आयपीएस नयोमी साटम यांची रेती तस्कराविरोधात पुन्हा कारवाई.\nलक्षवेधी :- सरकारी पैशाची उधळपट्टी करून तीन दिवस ताडोबा महोत्सव कशासाठी\nमहत्वाचं :- ते चार रेती ट्रक पोलिसांनी पकडले मग ती रेती कुठल्या घाटातून आली\nभूमिपूत्राची हाक न्यूज पोर्टलचे संपादक राजू कुकडे हे मागील सोळा वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांच्या धारदार लेखणीने अनेकांना न्याय मिळवून दिला तर अवैध व्यावसायिकांच्या विरोधात पुकारलेल्या लढ्यात शासनाला मोठा महसूल मिळवून दिला. उच्च शिक्षित, कर्तव्यदक्ष आणि लोकसेवक असलेल्या राजू कुकडे यांनी जिल्ह्यातील पत्रकारितेत आपला ठसा उमटवला आहे. त्यांच्या पोर्टल ची बातमी नेहमीच दमदार आणि वस्तुस्थितीचा वेध घेणारी ठरत असल्याने जिल्ह्यातील पत्रकारितेत सर्वत्र त्यांचे नाव आहे.\nभूमिपुत्राची हाक हे न्यूजपोर्टल मराठी साप्ताहिक वृत्तपत्र भूमि��ुत्राची हाकद्वारा प्रकाशित आहे.\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00779.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%A9%E0%A5%A7%E0%A5%AC_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%AE%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82", "date_download": "2024-03-05T00:16:06Z", "digest": "sha1:UCQGUSQO7KHGLNFIYKK6VUHFIBGJ5SLA", "length": 4998, "nlines": 163, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १३१६ मधील मृत्यू - विकिपीडिया", "raw_content": "\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nवर्ग:इ.स. १३१६ मधील मृत्यू\nयेथे काय जोडले आहे\nइ.स. १३१६ मधील मृत्यू\n\"इ.स. १३१६ मधील मृत्यू\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nइ.स.च्या १३१० च्या दशकातील मृत्यू\nया पानातील शेवटचा बदल १ ऑगस्ट २०१३ रोजी १५:३० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00779.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://bhumiputrachihak.com/news/11221", "date_download": "2024-03-05T02:06:08Z", "digest": "sha1:26UNEVEVSWQ2BAVYMQSTS2WLYDHHUHML", "length": 11710, "nlines": 89, "source_domain": "bhumiputrachihak.com", "title": "धक्कादायक :- भद्रावतीमधे अनैतीक देहव्यापार सुरू, पोलिसांची धडक कारवाई. | Bhumiputrachi hak", "raw_content": "\nHome भद्रावती धक्कादायक :- भद्रावतीमधे अनैतीक देहव्यापार सुरू, पोलिसांची धडक कारवाई.\nधक्कादायक :- भद्रावतीमधे अनैतीक देहव्यापार सुरू, पोलिसांची धडक कारवाई.\nदोन पिडीत महीलांची केली सुटका, वेश्याव्यवसाय चालवणाऱ्या महिलेला अटक.\nशहरातील वरोरा रस्त्याकडे जाणाऱ्या एका घरात वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती दिनांक १५/०३/२०१६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेला कळताच त्यांनी पोलीस स्टेशन भद्रावती हध��त असणाऱ्या एका ठिकाणी धाड टाकून अवैधरित्या अनैतिक देहव्यापार करणाऱ्या एका महिलेला स्वत:चे आर्थीक फायदयाकरीता मुली व महीलांकडुन देहव्यापार करवुन घेत होती तिला अटक केली तर दोन पिडीत महिलांना सोडून देण्यात आले. ही कारवाई बिपीन इंगळे, पोलीस निरीक्षक, पोस्टे भद्रावती आणि मंगेश भोयर सहा. पोलीस निरीक्षक स्थागुशा चंद्रपूर यांचे पथकाने केली. दरम्यान या वेश्याव्यवसायात पुन्हा किती महिला व मुली अडकल्या आहे याचा शोध सुरू आहे.\nपोलिसांनी भद्रावती ते वरोरा जाणा-या रोड चे बाजुला असलेल्या शेतशिवारातील एका घरावर छापा टाकून कारवाई केली असता त्या ठिकाणी एक स्त्री तिचे आर्थीक फायदयाकरीता दोन महीलांकडुन देहव्यापार करवुन घेत असतांना मिळुन आली. त्या महीलेस सोबतच्या महीला पोलीस अंमलदारांचे मदतीने ताब्यात घेवुन अटक करण्यात आली असुन इच्छेविरूध्द देहव्यापार करवुन घेत असलेल्या दोन्ही पिडीत महीलांची सुटका करण्यात आल्याने न्यायालयाने आदेशाने त्या महिलाना सुधारगृहात पाठविण्यात आले आहे.\nअनैतिक देहव्यापार करवुन घेत असलेल्या महीले विरुध्द पोलीस स्टेशन भद्रावती येथे अपराध क्रमाक १२४/२०२३ कलम ३७० भा.दं.वि. सह कलम ३, ४, ५ अनैतीक मानवी व्यापार (प्रतीबंधक) अधिनियम १९५६ अन्वये गुन्हा नोद करण्यात आला असुन सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलीस स्टेशन भद्रावती करीत आहे.\nसदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक चंद्रपूर, अपर पोलीस अधीक्षक, चंद्रपूर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी, वरोरा यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक श्री महेश कोंडावार, स्थागुशा चंद्रपूर, पोलीस निरीक्षक श्री बिपीन इंगळे, पोस्टे भद्रावती, सहायक पोलीस निरीक्षक श्री मंगेश भोयर स्थागुशा चंद्रपूर, स्थागुशा पोलीस अंमलदार स्वामीदास चालेकर, धनराज करकाडे, चंदु नागरे, अजय बागेसर, संदिप मुळे, प्रशांत नागोसे, दिनेश अराडे तसेच पोस्टे भद्रावती येथील पोलीस अंमलदार अनुप आस्टुनकर, विश्वनाथ चुदरी, रोहीत चिचगीरे, मोरेश्वर पिदुरकर, महीला अंमलदार सुषमा पवार, गिता उमरे, सोनु कोसरे यांनी केली.\nPrevious articleबिनबा गेट परिसरात सुशोभीत सौंदरीकरण करा\nNext articleअसे सांस्कृतिक मंत्री लाभले हे आम्हा कलावंतांचं भाग्य \nदखलपात्र :- केपीसीएल कंपनी विरोधात बरांज वाशीय महिलांनी आंदोलन का मागे घेतले\nलेडी सिंघम आयपीएस नियोमी साटम यांच्���ा धडक कार्यवाहीने अवैध व्यवसाईकांचे धाबे दणाणले.\nसंतापजनक :-केपीसीएल (एमटा) कंपनीचे कामगार अमर कांबळे यांच्या आत्महत्तेस कंपनी जबाबदार.\nIPL 2024 चे वेळापत्रक जाहीर\nनागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यात चंद्रपूर जिल्हा आदर्श ठरावा\nदणका :- लेडी सिंघम आयपीएस नयोमी साटम यांची रेती तस्कराविरोधात पुन्हा कारवाई.\nलक्षवेधी :- सरकारी पैशाची उधळपट्टी करून तीन दिवस ताडोबा महोत्सव कशासाठी\nमहत्वाचं :- ते चार रेती ट्रक पोलिसांनी पकडले मग ती रेती कुठल्या घाटातून आली\nभूमिपूत्राची हाक न्यूज पोर्टलचे संपादक राजू कुकडे हे मागील सोळा वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांच्या धारदार लेखणीने अनेकांना न्याय मिळवून दिला तर अवैध व्यावसायिकांच्या विरोधात पुकारलेल्या लढ्यात शासनाला मोठा महसूल मिळवून दिला. उच्च शिक्षित, कर्तव्यदक्ष आणि लोकसेवक असलेल्या राजू कुकडे यांनी जिल्ह्यातील पत्रकारितेत आपला ठसा उमटवला आहे. त्यांच्या पोर्टल ची बातमी नेहमीच दमदार आणि वस्तुस्थितीचा वेध घेणारी ठरत असल्याने जिल्ह्यातील पत्रकारितेत सर्वत्र त्यांचे नाव आहे.\nभूमिपुत्राची हाक हे न्यूजपोर्टल मराठी साप्ताहिक वृत्तपत्र भूमिपुत्राची हाकद्वारा प्रकाशित आहे.\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00780.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://krushimarathi.com/wheat-farming-while-watering-the-crop-add-a-liquid-of-rs-60/", "date_download": "2024-03-05T02:09:08Z", "digest": "sha1:SIRVHLG7DEVAQNB6WH4MZX7HOL7HIJIF", "length": 9034, "nlines": 50, "source_domain": "krushimarathi.com", "title": "गव्हाच्या पिकाला पाणी देताना ‘हे’ 60 रुपयाचे एक लिक्विड टाका ! विक्रमी आणि दर्जेदार उत्पादन मिळणार, वाचा सविस्तर - Krushimarathi.com", "raw_content": "\nगव्हाच्या पिकाला पाणी देताना ‘हे’ 60 रुपयाचे एक लिक्विड टाका विक्रमी आणि दर्जेदार उत्पादन मिळणार, वाचा सविस्तर\nमोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा\nWheat Farming : गहू हे रब्बी हंगामातील एक महत्त्वाचे पीक आहे. या पिकाची राज्यासह संपूर्ण देशात मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. पण अनेकदा शेतकऱ्यांना या पिकातून अपेक्षित असे उत्पादन मिळत नाही. त्यामुळे शेतकरी बांधव अडचणीत येतात त्यांची आर्थिक कोंडी होते.\nमात्र आज आपण गव्हाचे उत्पादन वाढवण्यासाठी तज्ञ लोकांनी शिफारस केलेल्या अशा एका खताविषयी जाणून घेणार आहोत ज्याचा वापर केल्यास शेतकऱ्यांना अधिकचे विक्रमी उत्पादन मिळवता येणार आहे.\nगव्हाच्या पिकात या औषधाचा वापर करा\nखरे तर गव्हाच्या पिकाच्या वाढीसाठी एनपीके अर्थातच नायट्रोजन पोटॅश आणि फॉस्फरस हे तीन घटक खूपच महत्त्वाचे असतात.\nया घटकांची जर पूर्तता झाली नाही तर गव्हाच्या वाढीवर विपरीत परिणाम होतो आणि याचा परिणाम म्हणून गव्हातून अपेक्षित असे उत्पादन शेतकऱ्यांना मिळवता येत नाही. दरम्यान याच घटकांच्या पूर्ततेसाठी शेतकरी बांधवांना IFFCO चे NPK consortia वापरण्याचा सल्ला दिला जात आहे.\nया NPK बाटलीमध्ये आपल्याला NPK असलेले जिवाणू मिळतात ज्याला आपण अझोटोबॅक्टर म्हणतो, त्यासोबत आपल्याला फॉस्फरसयुक्त जीवाणू मिळतात ज्याला आपण PSB म्हणतो आणि तिसरे म्हणजे पोटॅशयुक्त जीवाणू ज्याला आपण KMB म्हणतो.\nIFFCO चे NPK consortia गव्हाच्या पिकाला पहिले पाणी देताना पाण्यात टाकले पाहिजे. गव्हाच्या पिकाला पहिले पाणी देतानाचं याचा वापर केला तर गव्हाचे पिक जोमदार वाढते.\nमात्र, हे औषध थेट पिकाला द्यावे लागत नाही. तुम्हाला ही बाटली बाजारातून विकत आणल्यानंतर एका ड्रममध्ये 150 ते 200 लिटर पाणी घ्यायचे आहे.\nयात 1 किंवा 1.5 किलो गूळ टाकून आणि हे औषध टाकायचे आहे. हे जवळपास आठ दिवस असेच राहू द्या. मग 8 दिवसांनी ते वापरण्यासाठी चालते.\nत्यामधील जिवाणू आठ दिवसांनी सक्रिय होतात. जिवाणू सक्रिय झालेत की मग याचा वापर केला जातो. तुम्ही हे द्रावण मग पाण्यात टाकून गव्हाच्या पिकाला देऊ शकता.\nपिकाला पहिले पाणी भरताना जर हे द्रावण दिले तर गव्हाची चांगली वाढ होते. विशेष म्हणजे ही अर्धा लिटरची बाटली फक्त 60 रुपयाला मिळते जी की एक एकर क्षेत्रासाठी पुरेशी आहे.\nशेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा\n तुम्हाला अजून पीएम किसानचा 16वा हप्ता मिळाला नाही मग इथं तक्रार करा लगेचच खात्यात जमा होणार पैसे\nयंदा पांढरे सोने शेतकऱ्यांना मालामाल बनवणार कापूस बाज���र भावात 1,000 रुपयांची वाढ, भविष्यात कसे राहणार दर \n आता भारत ‘या’ 2 देशांना निर्यात करणार 64 हजार 400 टन कांदा, बाजारभाव वाढणार का \n ‘या’ 10 नवीन मार्गावर सुरू होणार वंदे भारत स्लीपर ट्रेन, पहिली ट्रेन मार्चमध्येच होणार लाँच, महाराष्ट्रालाही मिळणार भेट, पहा रूटमॅप\nमहाराष्ट्रातील अनेक धरणांनी आत्ताच तळ गाठला, तुमच्या जवळील धरणात किती टक्के पाणीसाठा शिल्लक आहे \n300 युनिट मोफत वीज मिळवण्यासाठी ‘इथं’ अर्ज करा, पहा संपूर्ण प्रोसेस सोप्या भाषेत\n महाराष्ट्रात ‘या’ ठिकाणी तयार होणार भव्य क्रिकेट स्टेडियम, गोपीनाथ मुंडे यांची मोठी घोषणा\n महाराष्ट्रात आणखी ‘इतके’ दिवस जोरदार वादळी पाऊस, काही ठिकाणी गारपीट देखील होणार\nउन्हाळ्यात गिलक्याच्या ‘या’ 3 जातींची लागवड करा, विक्रमी उत्पादन मिळवा\nपीएम सूर्य घर मोफत वीज योजनेत जुन्या रूफटॉप सोलर योजनेपेक्षा अधिक सबसिडी मिळते का पहा दोघा योजनेमधील अनुदानाचा फरक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00780.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://navswaraj.com/war-tank-inagurated-in-akola-by-hands-of-radhakrishna-vikhe-patil/", "date_download": "2024-03-05T01:42:18Z", "digest": "sha1:6DPOBLKTEWPA35BTO73TRK4JZVOLIGMN", "length": 10987, "nlines": 156, "source_domain": "navswaraj.com", "title": "पालकमंत्र्यांच्या हस्ते ‘वॉरटँक’चे लोकार्पण", "raw_content": "\nआम्हाला बातम्या पाठविण्यासाठी येथे क्लिक करा\nसंपादकीय / लेख / ब्लॉग\nमुख्यपृष्ठ महाराष्ट्र देश / विदेश साहित्य-संस्कृती\nHome » War Tank : अकोल्यातील पिढ्या शहीदांची स्मृती जपतील\nWar Tank : अकोल्यातील पिढ्या शहीदांची स्मृती जपतील\nRadhakrishna Vikhe Patil : पालकमंत्र्यांच्या हस्ते ‘वॉरटँक’चे लोकार्पण\nAkola News : देशाच्या रक्षणासाठी प्राणाची आहुती देणाऱ्या शहीद सैनिकांची स्मृती जपण्यासाठी शहीद स्मारक निर्माण करण्यात आले आहे. येणाऱ्या पिढ्यांना हे स्माकर प्रेरणा देणारे ठरेल असे प्रतिपादन राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.\nशनिवारी (ता. 10) विखे पाटील यांच्या हस्ते अकोल्यात ‘वॉरटँक’चे लोकार्पण करण्यात आले. कार्यक्रमाला अकोला पूर्वचे आमदार रणधीर सावरकर, आमदार हरीश पिंपळे, स्वातंत्र्य सैनिक विलास मुंजे, जिल्हाधिकारी अजित कुंभार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वैष्णवी बी., महापालिका आयुक्त कविता द्विवेदी आदी उपस्थित होते. देशासाठी सैनिक प्राणाची बाजी लावतात. त्यांचा गौरव करण्यासाठी अकोल्यात शहीद स्मारक तयार करण्यात आले आहे. शहीद स्मारक सर्वांना प्रेरणा देत राहील असे विखे पाटील म्हणाले.\nतुकोबा आणि वारकरी यांच्यापेक्षा मोदी मोठे झाले का : अमोल मिटकरी\nअकोल्यात शेतकऱ्यांची लूट थांबवा; युवक काँग्रेसची मागणी\nवर्ध्यात एसटी बसमधून 230 लिटर डिझेलची चोरी, गिरड आगारातील घटना\nभाजपचे डॉ. रणजित पाटीलच विजयी होतील : बावनकुळे\nउद्धव यांच्यामुळेच गेले आमदार : बावनकुळे\nविदर्भातील जुन्या शिलेदाराची जुळवाजुळव \nEknath Shide : दुग्धाभिषेक, अनाथ आश्रमात दान करीत शाखेचे उद्घाटन\nMumbai Couple Case : महावितरण अधिकाऱ्याच्या मुलीचे ड्रायव्हरसोबत पलायन\nTadoba Mahotsav : ‘ड्रिमगर्ल’ म्हणाल्या मथुरेत कृष्ण मंदिराचे स्वप्न लवकरच साकार होणार\n दारू ढोसून तरुणींनी मुलांना झोडले\nAmravati Crime : अवघ्या 100 रुपयाच्या बाटलीसाठी आईलाच संपविले\nNagpur Crime : एनएचएआय चा अधिकारी केंद्रीय गुन्हे अन्वेशन विभागाच्या (सीबीआय) जाळ्यात\nLok Sabha Election 2024 : आनंदराव अडसूळ यांचा राणा दाम्पत्यावर पलटवार\nChandrapur Crime : कौटुंबिक कलहातून केली परिवारातील तीन सदस्यांची हत्या\nTadoba Mahotsav : ‘ड्रिमगर्ल’ म्हणाल्या मथुरेत कृष्ण मंदिराचे स्वप्न लवकरच साकार होणार\n दारू ढोसून तरुणींनी मुलांना झोडले\nAmravati Crime : अवघ्या 100 रुपयाच्या बाटलीसाठी आईलाच संपविले\nLatur Nanded Highway : दुर्दैवी घटना; लातूर-नांदेड महामार्गावर कारचा अपघात\nNagpur Crime : एनएचएआय चा अधिकारी केंद्रीय गुन्हे अन्वेशन विभागाच्या (सीबीआय) जाळ्यात\nदेश / विदेश (86)\nपर्यावरण, पर्यटन, वन्यजीव (55)\nChandrapur Health : नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यात चंद्रपूर आदर्श ठरावा\nAmravati अमरावती येथील घटना तरुणाने स्वत:लाच पेटवलं\nSwine flu : ‘स्वाइन फ्लू’मुळे नागपूरकरांची चिंता वाढली, नेमक कारण काय\nMedical College : सर्वोपचार रुग्णालयातील जेवणात आढळल्या अळ्या\nAkola News : डॉ. हेडगेवार रुग्णालय आणि अनुसंधान केंद्रातील किडनी प्रत्यारोपण कार्यशाळा\nअमरावतीचे ईर्विन होणार ८०० खाटांचे नवे रूग्णालय\nTadoba Festival 2024 : विश्वसुंदरींनी दिला व्याघ्र संवर्धनाचा...\nSudhir Mungantiwar : मानवी जीवन, सृष्टीच्या संरक्षणासाठी व्याघ्र...\nWeather Update: हवामान विभागाचा राज्यातील ५ जिल्ह्यांना ऑरेंज...\nWeather Update : पुढील तीन दिवसांत राज्यात ‘या’...\nWeather Updates : विदर्भात पुन्हा पावसाची शक्यता, जाणुन...\nसंपादकीय / लेख / ब्लॉग\nTadoba Mahotsav : ‘ड्रिमगर्ल’ म्हणाल्या मथुरेत...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00780.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.freehindiwishes.com/name-ceremony-invitation-in-marathi-sms.html", "date_download": "2024-03-05T02:06:21Z", "digest": "sha1:XL67EAHL6JGB5VRISLNLE3MZRT2RU6R7", "length": 9835, "nlines": 143, "source_domain": "www.freehindiwishes.com", "title": "Name Ceremony Invitation In Marathi Sms नामकरण सोहळा निमंत्रण", "raw_content": "\nनामकरण सोहळा निमंत्रण संदेश, नामकरण सोहळा, नामकरण सोहळा निमंत्रण पत्रिका मराठी \nमाझ्या मुलाचे नाव घेतल्याचा आनंद सामायिक करण्यासाठी आम्ही आपणास आमंत्रित करतो,\nआम्ही तुम्हाला या परिवारासह या कार्यक्रमास उपस्थित रहावे अशी विनंती करतो \nआमच्या लाडक्या मुलीचा नामकरण सोहळा\nम्हणून आम्ही सोमवारी सकाळी एक लहान पार्टी आयोजित करत आहोत.\nया आनंददायी प्रसंगी आपण यावे ही विनंती \nआम्ही आमच्या मुलाच्या नामकरण सोहळ्यासाठी एक लहान सोहळा आयोजित करीत आहोत,\nया सोहळ्यास तुम्हाला हार्दिक आमंत्रित केले आहे \nकृपया सोमवारी आमच्या घरी झालेल्या आमच्या मुलाच्या नामकरण सोहळ्यास उपस्थित राहा\nआणि आमच्या मुलाला त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा द्या \nआमच्या छोट्या मुलीच्या नामकरण सोहळ्यात आम्ही आपल्या उपस्थितीची विनंती करतो,\nया आणि आमच्या मुलीला आशीर्वाद द्या\nमाझ्या मुलाच्या शुभ नावाच्या समारंभास तुमची उपस्थिती अनिवार्य आहे,\nम्हणूनच तुम्ही या समारंभाच्या अगोदर आलात, ही आमची तुम्हाला विनंती आहे \nआमच्या लाडक्या मुलीचा नामकरण सोहळा\nम्हणून आम्ही सोमवारी सकाळी एक लहान पार्टी आयोजित करत आहोत.\nया आनंददायी प्रसंगी आपण यावे ही विनंती \nआम्ही आपल्याला बुधवारी आपल्या मुलीच्या नामकरण सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आमंत्रण देत आहोत,\nया आनंदी प्रसंगी आमच्या कुटुंबात सामील होण्याची विनंती \nकृपया आमच्या लाडक्या मुलीचे नाव ठेवण्यासाठी\nआणि आमच्या मुलीच्या मंगळ जीवनासाठी आशीर्वाद देण्यासाठी\nरविवारी आयोजित केलेल्या उत्सवांमध्ये सामील व्हा \nनामकरण सोहळा निमंत्रण संदेश\nआमच्या आयुष्यातील एका खास दिवसाचा आनंद सामायिक करण्यासाठी आम्ही मनापासून आमंत्रित करतो.\nकारण पुढच्या आठवड्यात आमच्या मुलीचे नाव ठेवले जाईल.\nतर, कृपया या उत्सवात जा\nआम्ही तुम्हाला आणि तुमच्या कुटूंबाला तुमच्या एकुलत्या एक मुलीच्या नामकरण सोहळ्यामध्ये\nभाग घेण्यासाठी आमंत्रित करतो, तुम्ही सर्वजण या उत्सवात आलेत, ही आमची तुमच्यासाठी इच्छा आहे \nकृपया सोमवारी, 14 ऑक्टोबर रोजी तिच्या मुलीसह आमच्या म��लीच्या नामकरण सोहळ्यात सामील व्हा\nआणि आमच्या मुलीला तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी आशीर्वाद द्या \nआपल्याला बुधवारी आमच्या मुलीच्या नामकरण सोहळ्यासाठी आमंत्रित केले गेले आहे.\nआपल्या जीवनातील सर्वात खास दिवसात सामील होऊन आपण आमच्या आनंदाचा भाग बनला पाहिजे \nआमच्या मुलाच्या नामकरणनिमित्त, आम्ही तुम्हाला नामकरण पार्टीमध्ये हार्दिक आमंत्रित करतो,\nकृपया या उत्सवात या आणि आपल्या उपस्थितीचे आशीर्वाद द्या\nकृपया सोमवारी आमच्या घरी झालेल्या आमच्या मुलाच्या नामकरण सोहळ्यास उपस्थित राहा\nआणि आमच्या मुलाला त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा द्या \nआम्ही आमच्या घरी गुरुवारी आमच्या मुलाचा नामकरण सोहळा होणार आहोत,\nआम्ही आमच्या परिवारासह आपल्याला या समारंभात सहभागी होण्यासाठी आमंत्रित करतो \nआपल्या आनंदात सहभागी होण्यासाठी आम्ही तुम्हाला हार्दिक आमंत्रित करतो\nकारण गुरुवारी 15 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता आमच्या मुलीचे नाव दिले जाईल.\nया दिवशी आम्ही आपल्या उपस्थितीची विनंती करतो \n{Best 2024} छोटे भाई को जन्मदिन की बधाई संदेश In Hindi & English\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00780.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.mehtapublishinghouse.com/book-details/SARPACHA-SOOD/2138.aspx", "date_download": "2024-03-05T01:17:15Z", "digest": "sha1:NW5346S3WK5JS4QCTBR5ZWHCLQXCG3FY", "length": 41588, "nlines": 209, "source_domain": "www.mehtapublishinghouse.com", "title": "SUDHA MURTY | SARPACHA SOOD | THE SERPENTS REVENGE", "raw_content": "\nपुरस्कार विजेती पुस्तके :\nशासनमान्य यादीतील पुस्तके :\n\"अर्जुनाची एकूण नावे किती यमाला शाप का मिळाला यमाला शाप का मिळाला लहानशा मुंगसाने युधिष्ठिराला कोणता धडा शिकविला लहानशा मुंगसाने युधिष्ठिराला कोणता धडा शिकविला महाभारतामध्ये कुरुक्षेत्री जे घनघोर युद्ध झालं, त्यात अखेर देवदेवतांनासुद्धा कोणत्या ना कोणत्या पक्षाची बाजू घेणं भाग पडलं. युद्धाविषयी तर पुष्कळ माहिती सर्वत्र उपलब्ध आहे; परंतु या युद्धाच्या आधी, युद्धाच्या दरम्यान किंवा युद्धाच्या नंतर असंख्य कथा घडल्या आहेत. या कथांमुळेच महाभारताला रंग भरतो. या कथासंग्रहांमधून अनेक पुरस्कार प्राप्त केलेल्या लेखिका सुधा मूर्ती भारताच्या या महाकाव्याचं विस्मयकारी जग वाचकांपुढे खुलं करतात. या संग्रहाद्वारे त्यांनी सांगितलेल्या गोष्टी सर्वश्रुत नसल्यामुळेच त्यांचं हे वेगळेपण वाचकाला मंत्रमुग्ध करतं.\nपुस्तक:- सर्पाचा सूड लेखन :- सुधा मूर्ती अनुवाद:- लीना सोहोनी प्रकाशन :- मेहता प्रकार:- कथासंग्रह महाभारत हा अनेक कथांचा महाकोष म्हणावा लागेल इतकी लहानमोठी कथानके आणि उपकथानके त्यात आहेत. बहुतेक युद्ध आणि त्याची पार्श्वभूमी ह्यासंबंधी कथा आपलया वाचनात सहजी येतात पण काही कथानके अशीही आहेत जी फारशी प्रचलित नाहीत त्याच सगळ्या कथांना ह्या संग्रहात सुधाजींनी समाविष्ट केले आहे ... त्या मनोगतात अगदी प्रामाणिकपणे मांडतात की ह्या सगळ्या कथा लहानपणी त्यांनी आजीकडून ऐकलेल्या कथा आहेत... एकूण 34 कथांचा ह्यात समावेश आहे... त्यातल्या काही कथा कदाचित आपल्या पिढीच्या वाचनात आल्याही असतील जसे जन्मेजयाचा सर्पयज्ञ, यक्षाचे प्रश्न वगैरे पण सध्या जी मुले इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेताहेत त्यांच्यासाठी सगळ्याच कथा नवीन आहेत... खरेतर हे बालसाहित्य नाही पण मुलांना वाचायला द्यायला हवे इतके छान आहे... कथा रंजक पद्धतीने सांगितल्या आहे आणि काही तर खरेच नवीन आहेत जशी उडुपी राजा, बार्बारीक, घटोत्कचाची चतुराई, अर्जुनाची नावे... भन्नाट आहेत. जेमिनी ऋषींची माहितीही मला ह्याच पुस्तकातून झाली. कुरु वंश त्याचे नाव कसे पडले, वंशावळ अगदी सोपे करून मांडले आहे. मला सुधा मूर्तींच्या लेखनाचे एक वैशिष्ट्य कायम भावते ते म्हणजे आपली संस्कृती, आपली मूल्ये त्याची पाळेमुळे ह्यावर त्यांची नितांत श्रद्धा आहे आणि ती त्या प्रभावीपणे मांडत जातात. लीनाजींचा अनुवाद नेहमीसारखा चपखल... कुठेही ओढून ताणून दिलेले शब्दाला शब्द नाहीत...👍 महाभारतातल्या ह्या फारश्या प्रचलित नसणाऱ्या कथा .. जरूर वाचा ✒️यशश्री रहाळकर, नाशिक ...Read more\nसुधा मूर्तींच अजुन एक पुस्तक आज वाचुन संपवल. महाभारतातील अनेक न ऐकलेल्या प्रसंगांना आणि व्यक्तीरेखांना दिलेलं हे कथारुप अतिशय साध्या आणि सोप्या भाषेमध्ये मांडलेल आहे.खूप छान पुस्तक आहे.नक्की वाचा.\nअर्जुनाची एकूण नावे किती यमाला शाप का मिळाला यमाला शाप का मिळाला लहानशा मुंगसाने युधिष्ठिराला कोणता धडा शिकविला लहानशा मुंगसाने युधिष्ठिराला कोणता धडा शिकविला महाभारतामध्ये कुरुक्षेत्री जे घनघोर युद्ध झालं, त्यात अखेर देवदेवतांनासुद्धा कोणत्या ना कोणत्या पक्षाची बाजू घेणं भाग पडलं. युद्धाविषयी तर पुष्कळमाहिती सर्वत्र उपलब्ध आहे; परंतु या युद्धाच्या आधी, युद्धाच्या दरम्यान किंवा युद्��ाच्या नंतर असंख्य कथा घडल्या आहेत. या कथांमुळेच महाभारताला रंग भरतो. या कथासंग्रहांमधून अनेक पुरस्कार प्राप्त केलेल्या लेखिका सुधा मूर्ती भारताच्या या महाकाव्याचं विस्मयकारी जग वाचकांपुढे खुलं करतात. या संग्रहाद्वारे त्यांनी सांगितलेल्या गोष्टी सर्वश्रुत नसल्यामुळेच त्यांचं हे वेगळेपण वाचकाला मंत्रमुग्ध करतं. ...Read more\nसुधा मूर्ती, ह्यांचे हे १७५ पानांचे पुस्तक म्हणजे जणू संपूर्ण महाभारताचा सारांश म्हटला तरी अतिशोयक्ती ठरणार नाही. महाभारत सुरू होण्या पूर्वची पार्श्वभूमी, महाभारत मधील घटना आणि महाभारत समाप्ती नंतर घडलेल्या घटनाक्रम याच्याशी निगडित बरयाच लहान लहानगोष्टी ह्या पुस्तकामध्ये दिल्या गेल्या आहेत. विविध घटना कश्या प्रकारे निर्माण झाल्या, त्यामागील पार्श्वभूमी, वरदान, शाप त्यांचे परिणाम, विविध महानुभवांनी घेतलेले निर्णय आणि त्यांचे बरे वाईट परिणाम अश्या सर्व विषयांवर ह्या पुस्तका मध्ये गोष्ट स्वरूपात माहिती दिली गेली आहे. ह्या पुस्तकाचे एक वैशिष्ट्य म्हणजे, हे पुस्तक लहान मुलं उत्साहाने गोष्टी स्वरूपात वाचू शकतील आणि प्रौढ माणसं हे पुस्तक वाचून महाभारत मधील घनाक्रम आणि इतर बरीच माहिती समजून घेऊ शकतील. ...Read more\n‘स्टे हंग्री स्टे फूलीश’ आणि ‘कनेक्ट द डॉटस’ या बेस्ट सेलर पुस्तकाच्या लेखिका ‘समाजातल्या परंपरागत समस्या सोडवण्याचा नवा मार्ग शोधून काढणार्‍या वीस सामाजिक उद्योजकांच्या प्रेरणादायी कहाण्या’ हे वाक्य पुस्तकाचे पहिले पान उघडले आणि दिसले. त्यामुळे माझ कुतुहल चाळवले आणि ते पुस्तक वाचायला सुरुवात केली. मनोगतात लेखिका म्हणतात की, आता नव्या दमाचे, डोक्याने आणि मनाने ही विचार करणारे काही जण एखाद्याच्या नजरेतील दुःख ओळखतात, पेटून उठतात; पण ते त्याच्यावर विचार एखाद्या उद्योजकाप्रमाणे करतात. म्हणून ते ‘सामाजिक उद्योजक.’ नफा मिळविण्याचा हव्यास नसला तरी ते बिझनेस मधील तत्वे वापरून ती गोष्ट साध्य करतात. हे काही तरी वेगळे आपण वाचत आहोत असे मला वाटले. त्यामुळेच ते पुस्तक वाचायला घेतले. ह्या मध्ये वीस लोकांची चरीत्रे आहेत. ते सर्व भारतीय, उच्चशिक्षित तरूण तरूणी आहेत. कोणी त्यातील शास्त्रज्ञ आहेत तर कोणी मरिन बायोलॉजिस्ट, आयआयटी, आयआयएम ग्रॅज्युएट आहेत पण कोणत्या कोणत्या सामाजिक प्रश्नाने ते अस्वस्थ झाले आणि नेहमीच्या मार्गाने न जाता वेगळीच वाट पकडली. पुस्तकात ‘रेनमेकर्स,’ ‘चेंजमेकर्स’ व ‘स्पिरिच्युअल कॅपिटॅलिस्ट’ असे तीन भाग आहेत. प्रत्येकात अनुक्रमे अकरा,सहा व तीन व्यक्तीमत्वांची ओळख करून दिली आहे. ‘सुलभ’ ही आधुनिक टॉयलेटस उभारणारे बिंदेश्वर पाठक ह्याच्या चरित्राने पुस्तकाची सुरुवात होते. जातीने बिहारमधील ब्राह्मण. पण लहानपणी टॉयलेटस साफ करणार्‍याला हात लावला त्यामुळे आजीने अक्षरशः शेण, गोमुत्र खायला लावले. पण त्याच बिंद्रेश्वरांनी अगदी योगायोगाने ह्याच क्षेत्रात काम करण्याचे ठरविले. अर्थात ही वाट निश्चितच सोपी नव्हती. अनेक हालअपेष्टा सोसत, जगाचे धक्के खात, अनेक समस्यांना तोंड देत आपले स्वप्न ‘सुलभ शौचालयाच्या’ माध्यमातून सुरु केले. तो सगळा खडतर प्रवास अर्थात पुस्तकातूनच वाचायला हवा. त्यासाठी त्यांनी केवळ ती यंत्रणा तयार केली नाही तर ती टॉयलेटस बांधून, त्यासाठी लागणारी प्रेरणा, शिक्षण, संभाषण, ट्रेनिंग, पाठपुरावा अशा सर्वच गोष्टी ‘सुलभ’ तर्फेच संभाळल्या जातात. सध्या ही संस्था स्वबळावर चालते. 100 ते 125 कोटी इतके तिचे वर्षाचे उपन्न आहे. इतकेच नाही पूर्वी जे लोक सफाईचे काम करत असत त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च संस्था करत आहे. ‘सुलभ पब्लिक स्कूल’ नावाने शाळा सुरु केली आहे. तरूणांसाठी व्होकेशनल क्लासेस चालवले जातात. म्हणजे मिळालेला नफा पुन्हा त्याच सफाई कामगारांच्या कल्याणासाठी वापरला जातो. टॉयलेटस बांधून भरपूर पैसा मिळवता येतो हे वाक्य पचायला जरा जडच जाते. अनिता आहुजा ही दिल्लीत सुखवस्तू कुटूंबात रहाणारी सामान्य स्त्री. पण कचरा वेचणार्‍या मुलांचे हाल पाहून त्यांच्यासाठी काही तरी करावे असे तिने ठरविले. तिने 1998 मध्ये कॉन्झर्व्ह नावाची संस्था उभी केली. व त्यातून पहिला प्रोजेक्ट सुरु केला तो म्हणजे आजुबाजूच्या परिसरातील कचरा उचलून त्याचे कंपोस्टखत तयार करणे. कचरा गोळा करण्यासाठी चांगल्या ढकलगाड्या आणल्या, युनिफॉर्म, आय कार्डची सोय केली. 2002 पर्यंत एक पूर्ण वेळ काम करणारी मोठी संस्था बनली. त्याचवेळी त्यांनी प्लॅस्टीकच्या कचर्‍यावर प्रयोग सुरु केले. तिचे पती शलभ ह्यांनी बिटस पिलानी मधून इंजिनिअरींग केले आहे. त्यांच्या मदतीने तिने फॅक्टरी सुरु करण्याचे ठरविले. शलभने मोठ्या प्रमाणावर प्लॅस्टिक शीटस निर्मिती करू शकेल असे मशीन तयार केले. त्यासाठी अर्थातच अनेक प्रश्न समोर उभॆ राहिले. चुका झाल्या, ठोकरा खाल्या पण त्यातून वाट काढत त्यांनी चिकाटीने प्रयत्न सुरुच ठेवले. आज दोघे मिळून कचर्‍यातील प्लॅस्टिक पिशव्या वापरून आकर्षक अशा हॅडबॅगस तयार करण्याचा कारखाना चालवतात. जे लोक सुरुवातीला केवळ कचरा उचलण्याचे काम करत होते, त्यांच्या काही कौशल्य दिसले की त्यांना वेगळे काढून ट्रेनिंग दिले जाते. मशीनवर असिस्टंटचे काम करू लागतात त्यातून काही लोक तर ग्रुप लिडर ही झाले आहेत. कटींग करणॆ, क्वालिटी तपासणॆ, फिनिंशींग, पॅकिंग अशी सर्व महत्वाची कामे ते करतात. आता ते कामगार झाल्यामुळॆ त्यांना चांगला पगार, प्रॉव्हिडंट फंड, ओव्हरटाईम अशा सुविधा मिळू लागल्या त्यापेक्षा ही जास्त त्यांना समाजात प्रतिष्ठा मिळाली. त्यांच्या साठी हे नवीनच आहे. अनिता व शलभ दोघॆही मेहनत घेतात पण एनजीओ असून ही भरपूर पैसा कमावणे त्यांना चुकीचे वाटत नाही. कारण आज ह्या एका उद्योगामुळे कित्येक कुटूंबाची आर्थिक स्थिती बदलून गेली आहे. अशीच अजून एक प्रेरणादायी कथा दिल्लीतील रंगसूत्र कंपनी चालविणार्‍या सुमिता घोस ह्यांची. स्वतः ग्रॅज्युएशन पूर्ण केल्यावर मास्टर इन इकॉनॉमिक्स ची पदवी घेतल्यावर संजॉय घोस ह्या या आय आर एम मधून शिक्षण घेतलेल्या ध्येयवादी तरूणाशी लग्न केले. पण दुर्दैवाने आसाममध्ये काम करत असताना त्यांची 1998 मध्ये उल्फाच्या अतिरेक्यांनी हत्या केली. त्यानंतर अनेक टक्केटोणपे खात, दोन लहान मुलांचा संभाळ करत सुमिताने ‘रंगसूत्र’ नावाची कंपनी काढली. त्याच्या मार्फत ती खॆडॆगावातल्या लोकांकडून कापड, शोभॆच्या वस्तू, बनवून घेते आणि त्या फॅब ईंडीयासारख्या प्रसिध्द कंपन्यांना विकते. जैसलमेर, बारमेर जिल्ह्यातले कारागिर तिच्यासोबत काम करत आहेत. अजून एक अशीच ध्येयवादी तरूणी म्हणजे इशिता खन्ना. डेहराडून मध्ये जन्म झालेली एक सर्वसामान्य मुलगी. पण निसर्गसंवर्धन आणि भूगोल या विषयांची आवड असलेली. म्हणूनच तिने आपल्या ग्रॅज्युएशन नंतर टाटा इंन्स्टीट्यूट मधून मास्टर्स केले. पर्यावरण क्षेत्रातच काम करायचे आहे हे निश्चित ठरवून तिने काही वर्षे नोकरी केली. त्यानंतर 2002 मध्ये नोकरी सोडून आपल्या दोन मित्रांसोबत स्पिती व्हॅलीमध्ये मूस नावाची एन्जीओ सुरु के��ी. तेथील स्थानिक महिलांचे ग्रुपस करून त्यांना तिथे असणार्‍या सीबक थॉर्न ह्या फळांच्या लागवडीचे ट्रेनिंग दिले. त्यावर प्रक्रिया करायला शिकवले. ही झाडॆ मातीला धरून ठेवतात त्यामुळे धूप रोखली जाते, शिवाय नायट्रोजन ही धरून ठेवत असल्याने जमिनीचा पोत सुधारतो. त्यामुळे ह्या फळांवर लक्ष केंद्रित केले. त्यामुळे तिथल्या बायकांना चांगला रोजगार मिळू लागला. त्याचबरोबर तिने स्थानिक तरूणांना पर्यटकांना ट्रेक किंवा जीप सफारीसाठी नेणे, कॅम्प लावणे, गरज पडल्यास प्रथमोपचार करणे ही कामे ही करायला शिकवले. कारण हळूहळू तिथे पर्यटन वाढू लागले. ते इको-फ्रेंडली करण्याकडॆ तिच्या इकोस्पियर संस्थेचा भर आहे. आता दरवर्षी पर्यटनातून 35 ते 40 लाखाचे उत्पन्न मिळते.आणि त्यातून नफा ही मिळतो. इकोस्पियर संस्थेने शेजारच्य़ा ‘लाहुल’ व्हॅलीमध्ये ही विकास कामे सुरु केली आहेत. पर्वतावर तयार होणार्‍या कचर्‍याच्या समस्येवरही तिला काहीतरी करायचे आहे. तिची संस्था लोकांना मुद्दाम तिथले लोक किती अवघड परिस्थितीत रहातात हे दाखवते. अतिशय थंडीत तिथे तापमान मायनस 35 पर्यंत खाली गेल्यावर हॅंडपंपने पाणी काढणे सुध्दा किती कठीण होते हे सांगितले जाते. तेव्हा आपल्यासारख्य़ा पर्यटकांना काय काय करता येईल याबद्दल ती जागरूकता निर्माण करते. मूळात हे पुस्तक 2012 साली लिहिलेले आहे. त्यामुळे आता ह्या वेगवेगळ्या प्रकारचे काम करणार्‍या संस्थेचे काम या दहा वर्षात खूपच वाढले असेल यात काही शंका नाही. दीनबंधू साहू हे मरिन बायोलॉजिस्ट आहेत पण ते प्रयोगशाळेतून बाहेर पडून समाजासाठी काम करतात. ‘प्रोजेक्ट चिलका’ ह्या त्यांच्या संस्थेमार्फत ओरिसातील लोकांना समुद्राची शेती करायला शिकवतात. ओरिसा मधील पुरी येथे जन्म झालेल्या दीनबंधूनी अतिशय हलाखीच्या परिस्थितीत शिक्षण घेतल्यानंतर दिल्लीत एमएसीला ॲडमिशन घेतली. परंतु योगायोगाने १९८७ मध्ये अंटार्क्टिक वर जाण्याची संधी मिळाली. नंतर पीएचडी पूर्ण केल्यानंतर अनेक देशांमध्ये नोकरी निमित्ताने फिरले. पण तरीही शेवटी दिल्ली युनिव्हर्सिटी मध्ये प्रोफेसर म्हणून काम सुरू केले. त्यांना समुद्री वनस्पती बद्दल विशेष आस्था होती; पण त्या बद्दल आपल्या देशात फारशी जागरूकता नव्हती. ही लागवड पर्यावरण पूरक असते शिवाय त्यातून स्थानिक लोकांना उत्पन्नाचे साधन मिळते. त्यासाठी डिएसटीने निधी मंजूर केला. मग त्यांनी चिल्का सरोवराची पहाणी केली, त्यामध्ये वाढू शकतील अशा चार जातींची निवड करून स्थानिक लोकांना समजेल अशा सोप्या भाषेत माहिती दिली. प्रात्यक्षिके दाखवली, वर्कशॉप्स घेतली. त्यामुळे तेथील शेतकऱ्यांना रोजगार मिळू लागला. यातूनच पर्यावरण संरक्षण ही होऊ लागले. यातून त्यांना प्रत्यक्ष कांहीं आर्थिक फायदा होत नसला तरी ते म्हणतात, की आम्हाला दोघांना दिल्लीत चांगली नोकरी आहे. त्यामुळे पैसे कमावणे हा उद्देश नाही; पण अजून तीस वर्षांनंतर मला मी काही तरी काम केलेले दिसेल. असे जर काहीच तुम्हाला दिसणार नसेल तर जगायचे कशाला भूषण पुनानी हे असेच अत्यंत बुध्दीमान विद्यार्थी. मेडीकलची ॲडमिशन हुकल्यामुळे डेअरी कोर्ससाठी ॲडमिशन घेतली. तिथे ही विद्यापीठात प्रथम क्रमांक मिळविला. नंतर पीएचडी केले. ग्रामविकास शिकण्यासाठी आयआयएम मध्ये एमबीए केले. हे झाल्यावर 1979 मध्ये ब्लाईंड स्कूल मध्ये दोन वर्षांसाठी नोकरी सुरु केली ती सुधा ह्याच हेतूने की मॅनेजमेंट शिकताना जी थेअरी शिकलो ती विकासाच्या क्षेत्रात वापरता येईल का भूषण पुनानी हे असेच अत्यंत बुध्दीमान विद्यार्थी. मेडीकलची ॲडमिशन हुकल्यामुळे डेअरी कोर्ससाठी ॲडमिशन घेतली. तिथे ही विद्यापीठात प्रथम क्रमांक मिळविला. नंतर पीएचडी केले. ग्रामविकास शिकण्यासाठी आयआयएम मध्ये एमबीए केले. हे झाल्यावर 1979 मध्ये ब्लाईंड स्कूल मध्ये दोन वर्षांसाठी नोकरी सुरु केली ती सुधा ह्याच हेतूने की मॅनेजमेंट शिकताना जी थेअरी शिकलो ती विकासाच्या क्षेत्रात वापरता येईल का हळूहळू त्यांना अनेक लोक मिळत गेले. सर्वांनी मिळून आज संस्था खूप मोठी केली आहे.त्यांनी काम सुरु केले तेव्हा फक्त एक कॅपस होता, आज गुजरात मध्ये आठ कॅपस आहेत. दहा लाख मूल्य असलेली संस्था आज दोन कोटी रुपयांची आहे. अपंग लोकांनी स्वावलंबी व्हावे ह्यासाठी संस्था काम करते. दृष्टीहीन मुली ब्यूटी पार्लरसारखे कोर्स चालवतात, फिजिओथेरपी शिकून सेंटर मध्ये काम करतात. विकास साधण्यासाठी योग्य व्यवस्थापनेची गरज असते हे त्यांनी दाखवून दिले आहे. हजारो लोकांच्या आयुष्यात नवा प्रकाश निर्माण करून त्यांना सामान्य आयुष्य जगण्याची संधी मिळवून दिली आहे. अशी ही एकापेक्षा एक वेगवेगळ्या प्रकारची माणसे. कोणत्या त���ी ध्येयाने पछाडलेली . सामाजिक कार्य करत असतानाच त्या लोकांचे कल्याण कसे होईल असा विचार करणारी. लेखिकेने त्या सर्वांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेतल्या आहेत, त्यांचे काम प्रत्यक्ष पाहून जाणून घेतले आहे. त्यामुळे सर्व माहिती व्यवस्थित गोळा करून आपल्यासमोर मांडली आहे. त्यामुळेच त्या मनोगतात म्हणतात, ‘तुमचं आयुष्य कसे ही असले तरी इतरांसाठी एखादा क्षण द्या. इतरांना प्रेम, आनंद, चांगुलपण द्या. जितकं द्याल तितकं तुम्हाला परत मिळेल.’ हेच वाक्य मलाही अतिशय उर्जा देऊन गेले. माझ्याकडे जे आहे, जे मला देणे शक्य आहे ते निरपेक्षपणे ज्यांना गरज आहे त्याला देणे ह्या सारखा आनंद अजून काय असणार हळूहळू त्यांना अनेक लोक मिळत गेले. सर्वांनी मिळून आज संस्था खूप मोठी केली आहे.त्यांनी काम सुरु केले तेव्हा फक्त एक कॅपस होता, आज गुजरात मध्ये आठ कॅपस आहेत. दहा लाख मूल्य असलेली संस्था आज दोन कोटी रुपयांची आहे. अपंग लोकांनी स्वावलंबी व्हावे ह्यासाठी संस्था काम करते. दृष्टीहीन मुली ब्यूटी पार्लरसारखे कोर्स चालवतात, फिजिओथेरपी शिकून सेंटर मध्ये काम करतात. विकास साधण्यासाठी योग्य व्यवस्थापनेची गरज असते हे त्यांनी दाखवून दिले आहे. हजारो लोकांच्या आयुष्यात नवा प्रकाश निर्माण करून त्यांना सामान्य आयुष्य जगण्याची संधी मिळवून दिली आहे. अशी ही एकापेक्षा एक वेगवेगळ्या प्रकारची माणसे. कोणत्या तरी ध्येयाने पछाडलेली . सामाजिक कार्य करत असतानाच त्या लोकांचे कल्याण कसे होईल असा विचार करणारी. लेखिकेने त्या सर्वांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेतल्या आहेत, त्यांचे काम प्रत्यक्ष पाहून जाणून घेतले आहे. त्यामुळे सर्व माहिती व्यवस्थित गोळा करून आपल्यासमोर मांडली आहे. त्यामुळेच त्या मनोगतात म्हणतात, ‘तुमचं आयुष्य कसे ही असले तरी इतरांसाठी एखादा क्षण द्या. इतरांना प्रेम, आनंद, चांगुलपण द्या. जितकं द्याल तितकं तुम्हाला परत मिळेल.’ हेच वाक्य मलाही अतिशय उर्जा देऊन गेले. माझ्याकडे जे आहे, जे मला देणे शक्य आहे ते निरपेक्षपणे ज्यांना गरज आहे त्याला देणे ह्या सारखा आनंद अजून काय असणार ह्याच वाक्याने मी आपली ह्या आठवड्यात रजा घेते. उद्या पासून सुरु होणार्‍या नवीन सत्रासाठी सारिका ताईंना हार्दिक शुभेच्छा. ...Read more\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00780.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://mr.heshenggr.com/", "date_download": "2024-03-05T01:48:37Z", "digest": "sha1:G3OH2XWWZUKOSBNSCF2WAKGRLSA7JPIG", "length": 10609, "nlines": 179, "source_domain": "mr.heshenggr.com", "title": " केबल गल्ली, वायर वे, Unistrut आकार - Hesheng", "raw_content": "\nमेटल छिद्रित केबल ट्रे\nकेबल शिडी HL3 (FRP)\nमेटल वायर मेष केबल ट्रे\nकेबल ट्रंकिंग HT2 (FRP)\nमेटल स्ट्रट चॅनेल आणि फिटिंग्ज\nपॉलिमर मिश्र धातु केबल शिडी\nपॉलिमर मिश्र धातु छिद्रित केबल ट्रे\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nHesheng Group Co., Ltd ही एक मोठी आणि औद्योगिक समूह कंपनी आहे जी गृहनिर्माण आणि नगरपालिका अभियांत्रिकी बांधकाम, स्टील स्ट्रक्चरचे व्यावसायिक करार, आंतरराष्ट्रीय व्यापार आणि ऑटोमोबाईल 4S विक्री आणि देखभाल, वार्षिक आउटपुट मूल्यावर 1 अब्ज युआन सूट देते. गटामध्ये 200 पेक्षा जास्त कर्मचारी आहेत, त्यापैकी 15 लोकांकडे वरिष्ठ पदव्या आहेत, 32 व्यक्तींना मध्यवर्ती पदव्या आहेत, तसेच बांधकाम आणि सजावट अभियांत्रिकीचे ग्रेड II व्यावसायिक करार, पडदा भिंती बांधण्याचे ग्रेड II व्यावसायिक करार, बांधकाम अभियांत्रिकीचे ग्रेड III सामान्य करार, स्टील संरचना अभियांत्रिकीचे ग्रेड II व्यावसायिक करार, पर्यावरण संरक्षण अभियांत्रिकीचे ग्रेड III व्यावसायिक करार.\nहेशेंग केबल ट्रंकिंग HT3 साठी संक्षिप्त परिचय\nHPCL हेशेंग पॉलिमर मिश्र धातु प्लास्टिक केबल शिडी...\nएचपीसीसी हेशेंग पॉलिमर मिश्र धातु प्लास्टिक केबल चॅनेल...\nएचएससी हेशेंग मेटल स्टेनलेस स्टील गॅल्वनाइज्ड सेंट...\nHT1 हेशेंग मेटल केबल ट्रंकिंग विथ वाइड-रॅन...\nHW- हेशेंग मेटल चिन्हांकित वायर मार्ग\nHM1 हेशेंग मेटल स्टेनलेस स्टील वायर मेष कॅब...\nHL3-CL हेशेंग माइल्ड स्टील झिंक-कोटेड कॅबसह...\nहेशेंग मेटल छिद्रित केबल ट्रे HC2\nHC1-C हेशेंग छिद्रित केबल ट्रे\nपावडर लेपित केबल ट्रे\nअभिनव छिद्रित केबल ट्रे सोल्यूशन्स: सामर्थ्य, कार्यक्षमता आणि हलके डिझाइन एकत्र करणे\nकेबल व्यवस्थापनाच्या क्षेत्रात, HS छिद्रित केबल ट्रे विविध औद्योगिक, व्यावसायिक आणि निवासी सेटिंग्जमध्ये इलेक्ट्रिकल केबल्स आणि वायरिंग सिस्टमला समर्थन आणि संरक्षण देण्यासाठी एक अनुकरणीय उपाय म्हणून उभा आहे.हे उत्पादन केवळ मोठ्या प्रमाणात केबल्स राखण्यासाठीच नाही तर देखभाल आणि सिस्टम अपडेटसाठी सर्वोपरि असलेली व्यवस्थापित आणि प्रवेशयोग्य व्यवस्था सुनिश्चित करण्यासाठी डिझाइन केलेले आहे.लोड क्षमता एचएस छिद्रित केबल ट्रे इंजिनीअर केलेल्या आहेत...\nपॉलिमर केबल सपोर्ट सिस्टीम आणि मेटल केबल सपोर्ट सिस्टीममधील तुलनात्मक विश्लेषण\nआमच्या कंपनीद्वारे उत्पादित HESHENG PHQ उच्च-शक्ती व्हिस्कर सुधारित प्लास्टिक अँटी-कॉरोझन केबल ट्रे हे जर्मन संबंधित तंत्रज्ञानावर आधारित एक अत्याधुनिक उत्पादन आहे, जे देशी आणि परदेशी विद्यापीठे आणि वैज्ञानिक संशोधन संस्थांसह संयुक्तपणे विकसित केले गेले आहे आणि अनेक उत्पादनांचे पेटंट जिंकले आहे. उत्पादन कार्यप्रदर्शन अग्रगण्य देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय प्रगत स्तरावर आहे. उच्च-शक्ती व्हिस्कर सुधारित प्लास्टिक अँटी-कोरोसिव्ह केबल सपोर्टिंग सिस्टममध्ये खालील उत्पादन वैशिष्ट्य आहे...\nछिद्रित केबल ट्रे, केबल ट्रंकिंग, केबल शिडीची निर्मिती प्रक्रिया\nएक-पीस सच्छिद्र केबल ट्रेच्या निर्मितीमध्ये उच्च-गुणवत्तेच्या आणि विश्वासार्ह केबल व्यवस्थापन प्रणालीचे उत्पादन सुनिश्चित करण्यासाठी अनेक चरणांचा समावेश होतो.हा लेख उत्पादन प्रक्रियेचे तपशीलवार वर्णन करेल.प्रक्रियेतील पहिली पायरी म्हणजे कच्चा माल तयार करणे.उच्च-गुणवत्तेच्या स्टील शीट्स निवडल्या जातात, ज्या नंतर एकसमान जाडी आणि गुळगुळीतपणा सुनिश्चित करण्यासाठी स्वच्छ आणि समतल केल्या जातात.नंतर पत्रके टी वर आधारित योग्य लांबीमध्ये कापली जातात...\n© कॉपीराइट - 2010-2023 : सर्व हक्क राखीव.\nकेबल ट्रे सपोर्ट करते, गॅल्वनाइज्ड केबल ट्रंकिंग, प्री-गॅल्वनाइज्ड केबल ट्रे, गॅल्वनाइज्ड स्टील केबल ट्रे, प्लास्टिक केबल ट्रंकिंग, शिडी केबल ट्रे आकार,\nशोधण्यासाठी एंटर दाबा किंवा बंद करण्यासाठी ESC दाबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00781.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://amazonnews.in/xiaomi-new-smartphone-launched-paha-features-and-specifications/", "date_download": "2024-03-04T23:41:28Z", "digest": "sha1:5SH36WXRWC7CTAO6NP46PHUBRCMMVMHF", "length": 3753, "nlines": 51, "source_domain": "amazonnews.in", "title": "Xiaomi : चा नवा स्मार्टफोन झाला लाँच ; पहा फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स", "raw_content": "\nXiaomi : चा नवा स्मार्टफोन झाला लाँच ; पहा फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स\nXiaomi : ने अलीकडेच आपल्या यूजर्ससाठी Redmi 13R स्मार्टफोन लॉन्च केला आहे. हा स्मार्टफोन चीनमध्ये लॉन्च करण्यात आला आहे.\nयासह, कंपनी आता आपल्या ग्राहकांना Redmi 13R स्मार्टफोनचे पूर्वीचे मॉडेल Redmi 12R ऑनलाइन खरेदी करण्याची संधी देत ​​आहे. Redmi 12R स्मार्टफोन ऑनलाइन खरेदीसाठी लॉन्च करण्यात आला आहे. वास्तविक, ���ापूर्वी हा फोन फक्त ऑफलाइन खरेदीसाठी सादर करण्यात आला होता.\nRedmi 12R स्मार्टफोनची किंमत\nRedmi 12R स्मार्टफोनची किंमत 999 युआन म्हणजेच (अंदाजे 11628 रुपये) आहे. आता तुमही म्हणाल हा फोन आपण कुठून खरेदी करू शकतो तर हा स्मार्टफोन Xiaomi च्या चायनीज वेबसाइटवर दिसत आहे. हा फोन Xiaomi Mall मधून खरेदीसाठी उपलब्ध करण्यात आला आहे.\nप्रोसेसर– Redmi 12R या स्मार्टफोनला Snapdragon 4 Gen 2 चिपसेटसह उपलब्ध करून देण्यात आले आहे.\nडिस्प्ले– Redmi 12R स्मार्टफोन 6.79 इंच LCD पॅनल, फुल HD+ रिझोल्यूशन, 90Hz रिफ्रेश रेट आणि 550 nits पीक ब्राइटनेससह येतो.\nरॅम आणि स्टोरेज– कंपनीने Redmi 12R हा स्मार्टफोन 4GB रॅम आणि 128GB स्टोरेजसह उपलब्ध केला आहे.\nकॅमेरा– कंपनीने Redmi 12R स्मार्टफोन ला 50MP प्राइमरी आणि 2MP डेप्थ आणि 5MP फ्रंट कॅमेरा उपलब्ध करून दिला आहे\nबॅटरी– Redmi 12R स्मार्टफोन 5000mAh बॅटरी आणि 18W चार्जिंग सपोर्टसह येतो.\nRedmi 12R स्मार्टफोन हा Poco M6 Pro 5G ची रीब्रँडेड आवृत्ती आहे. Poco M6 Pro 5G आधीच चीनबाहेर खरेदीसाठी उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00781.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://haltichitre.com/", "date_download": "2024-03-05T00:41:00Z", "digest": "sha1:XQP6GVV3A7PWDJMPICAPHA3XRPGINLUG", "length": 16185, "nlines": 261, "source_domain": "haltichitre.com", "title": "Home - HALTI CHITRE", "raw_content": "\nOTT Releases – 17-March | या आठवड्यात OTT वर प्रदर्शित झालेत, चुकवू नयेत असे चित्रपट आणि मालिका (१७ मार्च)\nहृतिक रोशन आणि दीपिका पदुकोण अभिनित “फायटर” चित्रपटाने पहिल्या आठवड्याड केली इतक्या कोटींची कमाई. – ‘Fighter’ Week 1 box office collection\nMarathi Movie Circuitt – मराठी चित्रपट सर्किट\nMaharashtra Shahir Teaser: केदार शिंदेंच्या महाराष्ट्र शाहीर चित्रपटाचा टीझर राज ठाकरेंच्या हस्ते रिलीज\nOTT Releases – 17-March | या आठवड्यात OTT वर प्रदर्शित झालेत, चुकवू नयेत असे चित्रपट आणि मालिका (१७ मार्च)\nजेष्ठ अभिनेते किशोर नांदलस्कर यांचं निधन – Kishore Nandalaskar\nOTT Releases – 17-March | या आठवड्यात OTT वर प्रदर्शित झालेत, चुकवू नयेत असे चित्रपट आणि मालिका (१७ मार्च)\n‘समांतर-२’ – ५६ दशलक्षहूनही अधिक प्रेक्षकांची पसंती. – Marathi Web Series Samantar – 2\nजेष्ठ अभिनेते किशोर नांदलस्कर यांचं निधन – Kishore Nandalaskar\n…आणि चित्रपट हिंदीत बोलू लागला\nहृतिक रोशन आणि दीपिका पदुकोण अभिनित “फायटर” चित्रपटाने पहिल्या आठवड्याड केली इतक्या कोटींची कमाई. – ‘Fighter’ Week 1 box office collection\nMarathi Movie Circuitt – मराठी चित्रपट सर्किट\nMaharashtra Shahir Teaser: केदार शिंदेंच्या महाराष्ट्र शाहीर चित्रपटाचा टीझर राज ठाकरेंच्या हस्ते रिलीज\nOTT Releases – 17-March | या आठवड्य���त OTT वर प्रदर्शित झालेत, चुकवू नयेत असे चित्रपट आणि मालिका (१७ मार्च)\nजेष्ठ अभिनेते किशोर नांदलस्कर यांचं निधन – Kishore Nandalaskar\nOTT Releases – 17-March | या आठवड्यात OTT वर प्रदर्शित झालेत, चुकवू नयेत असे चित्रपट आणि मालिका (१७ मार्च)\n‘समांतर-२’ – ५६ दशलक्षहूनही अधिक प्रेक्षकांची पसंती. – Marathi Web Series Samantar – 2\nजेष्ठ अभिनेते किशोर नांदलस्कर यांचं निधन – Kishore Nandalaskar\nहृतिक रोशन आणि दीपिका पदुकोण अभिनित “फायटर” चित्रपटाने पहिल्या आठवड्याड केली इतक्या कोटींची कमाई. – ‘Fighter’ Week 1 box office collection\nMarathi Movie Circuitt – मराठी चित्रपट सर्किट\nMaharashtra Shahir Teaser: केदार शिंदेंच्या महाराष्ट्र शाहीर चित्रपटाचा टीझर राज ठाकरेंच्या हस्ते रिलीज\nOTT Releases – 17-March | या आठवड्यात OTT वर प्रदर्शित झालेत, चुकवू नयेत असे चित्रपट आणि मालिका (१७ मार्च)\nहृतिक रोशन आणि दीपिका पदुकोण अभिनित “फायटर” चित्रपटाने पहिल्या आठवड्याड केली इतक्या कोटींची कमाई. – ‘Fighter’ Week 1 box office collection\nMarathi Movie Circuitt – मराठी चित्रपट सर्किट\nMaharashtra Shahir Teaser: केदार शिंदेंच्या महाराष्ट्र शाहीर चित्रपटाचा टीझर राज ठाकरेंच्या हस्ते रिलीज\nOTT Releases – 17-March | या आठवड्यात OTT वर प्रदर्शित झालेत, चुकवू नयेत असे चित्रपट आणि मालिका (१७ मार्च)\nOTT Releases – 17-March | या आठवड्यात OTT वर प्रदर्शित झालेत, चुकवू नयेत असे चित्रपट आणि मालिका (१७ मार्च)\n‘समांतर-२’ – ५६ दशलक्षहूनही अधिक प्रेक्षकांची पसंती. – Marathi Web Series Samantar – 2\nBellBottom Movie Trailer Review – बेलबॉटम चित्रपट ट्रेलर परीक्षण\nहृतिक रोशन आणि दीपिका पदुकोण अभिनित “फायटर” चित्रपटाने पहिल्या आठवड्याड केली इतक्या कोटींची कमाई. – ‘Fighter’ Week 1 box office collection\nMarathi Movie Circuitt – मराठी चित्रपट सर्किट\nMaharashtra Shahir Teaser: केदार शिंदेंच्या महाराष्ट्र शाहीर चित्रपटाचा टीझर राज ठाकरेंच्या हस्ते रिलीज\nजेष्ठ अभिनेते किशोर नांदलस्कर यांचं निधन – Kishore Nandalaskar\nBellBottom Movie Trailer Review – बेलबॉटम चित्रपट ट्रेलर परीक्षण\n‘समांतर-२’ – ५६ दशलक्षहूनही अधिक प्रेक्षकांची पसंती. – Marathi Web Series Samantar – 2\nजेष्ठ अभिनेते किशोर नांदलस्कर यांचं निधन – Kishore Nandalaskar\n…आणि चित्रपट हिंदीत बोलू लागला\nMarathi Actor - Suyash Tilak - सुयश टिळक सुयशची झी मराठी वरील \"का रे दुरावा\" हि मालिका खूप गजाली होती. या मालिकेतील सुयश आणि सुरीची...\nAastad Kale Wiki - Biography - आस्ताद काळे अनेक मराठी मालिका, नाटक आणि चित्रपटांमध्ये आस्ताद ने काम केले आहे, मराठी बिगबॉस आणि सिंगिंग स्टार या...\nVeena Jagtap Wiki, Biography, Photos - विणा जगता�� नाव : विणा जगतापटोपणनाव : विनि, गुड्डु.जन्मस्थळ : उल्हासनगर, महाराष्ट्रजन्मतारीख : ४ मार्च १९९०शिक्षण : बँकिंग आणि...\nहृतिक रोशन आणि दीपिका पदुकोण अभिनित “फायटर” चित्रपटाने पहिल्या आठवड्याड केली इतक्या कोटींची कमाई. – ‘Fighter’ Week 1 box office collection\nMarathi Movie Circuitt – मराठी चित्रपट सर्किट\nMaharashtra Shahir Teaser: केदार शिंदेंच्या महाराष्ट्र शाहीर चित्रपटाचा टीझर राज ठाकरेंच्या हस्ते रिलीज\nOTT Releases – 17-March | या आठवड्यात OTT वर प्रदर्शित झालेत, चुकवू नयेत असे चित्रपट आणि मालिका (१७ मार्च)\nOTT Releases – 17-March | या आठवड्यात OTT वर प्रदर्शित झालेत, चुकवू नयेत असे चित्रपट आणि मालिका (१७ मार्च)\n‘समांतर-२’ – ५६ दशलक्षहूनही अधिक प्रेक्षकांची पसंती. – Marathi Web Series Samantar – 2\nजेष्ठ अभिनेते किशोर नांदलस्कर यांचं निधन – Kishore Nandalaskar\nजेष्ठ अभिनेते किशोर नांदलस्कर यांचं निधन – Kishore Nandalaskar\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00781.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://live.jagmitra.com/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%B0-%E0%A4%A8-%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0/", "date_download": "2024-03-05T02:03:49Z", "digest": "sha1:PN5C5AJNTDWK43L66F4N2BPB7Y5N6F3U", "length": 10158, "nlines": 85, "source_domain": "live.jagmitra.com", "title": "मास्कचा वापर न केल्या प्रकरणी ११ लाखाचा दंड वसूल ; शहर वाहतूक पोलिसांची कार्यवाही..! – Jagmitra", "raw_content": "\nदे दान सुटे गि-याण\nवैद्यकीय अधिक्षक डॉ.अरूण गुट्टे यांची कर्तव्यनिष्ठा\nडॉ.शालिनीताई कराड यांना मातृशोक\nदैनिक जगमिञ आजचा अंक\nडॉ.शालिनीताई कराड यांना मातृशोक\nमास्कचा वापर न केल्या प्रकरणी ११ लाखाचा दंड वसूल ; शहर वाहतूक पोलिसांची कार्यवाही..\nशेख इस्माईल नांदेड : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मास्क वापरणे बंधनकारक आसताना देखील मास्कचा वापर न करणाऱ्या तब्बल अडीच हजार जणांवर नांदेड शहर वाहतूक शाखेने कार्यवाही करत सुमारे ११ लाखाचा दंड वसूल केला आहे.\nमास्कचा वापर न करणाऱ्यांना ५०० रुपये दंड लावण्यात येत आहे. पोलीस अधिक्षक विजयकुमार मगर यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कदम व त्यांचे कर्मचारी ३ जून पासून कार्यवाहीस सुरवात केली आहे. केवळ तीन दिवसात मास्क न वापरणाऱ्या दोन हजार तीनशे जणांवर कार्यवाही करून १० लाखाचा आणि सीसीटीव्हीच्या आधारे दिडशे जणांवर कार्यवाही करत एक लाखाचा असे एकूण ११ लाखाचा दंड वसूल केला आहे.\nबीड शहरातील झमझम कॉलनी येथे कन्टेनमेंट झोन घोषित पूर्णवेळ स��चारबंदी लागू ; जिल्हाधिकारी राहुल रेखावार\nपरळी जवळच दाऊतपुर परिसरात असलेल्या खदानीतील पाण्यात बुडून तीन भावंडांचा मृत्यू….\nविद्यार्थ्यांचे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी वयाच्या पात्रतेच्या अटीत सुट द्या –संतोष शिंदे\nझोपडपट्टी मुक्तीकडे धनंजय मुंडे यांचे पहिले पाऊल ; परळीत राबविणार बारामती पॅटर्न\nरा.प.महिला चालकांना न्याय द्या ; निर्भयांचे मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री व परिवहनमंत्र्यांना अवाहन \nदे दान सुटे गि-याण\nदे दान सुटे गिर्‍याण‐————————नैसर्गिक आणि भौगोलिकदृष्ट्या ग्रहण हे सुर्य आणि चंद्राला लागत असते, जसे सुर्य आणि चंद्र यांना ग्रहण लागते,\nविदर्भाप्रमाणे उर्वरित महाराष्ट्रातील कैकाडी समाजाचा अनुसूचित जातीत समावेश करण्यासाठी विधिमंडळाचा ठराव घेऊन केंद्र सरकारकडे शिफारस करणार ; धनंजय मुंडे\nमुस्लिम आरक्षण वर निर्णय घ्या नसता,कांग्रेस, राष्ट्रवादी नगरसेवक व पदाधिकारी राजीनामा देतील\nक्रांतीवीर लहूजी साळवे स्मारकाच्या भूसंपादनासाठी सामाजिक न्याय विभागाने पुढाकार घ्यावा ; उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे\nबीड जिल्हा कुस्तीगीर परिषदेचे उपाध्यक्ष मुरलीधर मुंडे यांच्या हस्ते शरीर सौष्ठव स्पर्धेत व्दितीय क्रमांक मिळवल्याबद्दल ऋषिकेश फड व किरण गिरामयांचा सत्कार\nसेवानिवृत्त पुरी गावाचे लक्ष्मण मोरे पाटील उर्फ भाऊ पाटील यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार\nज्ञानगंगा सेवाभावी संस्थेच्या वतीने गरजु विद्यार्थ्याना शालेय साहित्याचे वाटप\nमुक्तांगण विज्ञान शोधिका केंद्रातर्फे ‘खेल खेल में’ ; राष्ट्रीय स्तरावरील विज्ञान खेळणी, गेम डिझाईन स्पर्धा\nभाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे शुक्रवारी राष्ट्रवादीत प्रवेश करणार – जयंत पाटील\n कोविंड रुग्णालयाचा घातक कचरा सार्वजनिक ठिकाणी रुग्णालयावर गुन्हा दाखल\nदे दान सुटे गि-याण\nदे दान सुटे गिर्‍याण‐————————नैसर्गिक आणि भौगोलिकदृष्ट्या ग्रहण हे सुर्य आणि चंद्राला लागत असते, जसे सुर्य आणि चंद्र यांना ग्रहण लागते,\nशरीर सौष्ठव स्पर्धेत ऋषीकेश फड दुसरा सिल्व्हर मेडल पटकावून मारली बाजी\nसेवानिवृत्त पुरी गावाचे लक्ष्मण मोरे पाटील उर्फ भाऊ पाटील यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार\nसौ.गेले श्री आले विरोधकांची सारी खटपट व्यर्थ झाले – डाॅ.कुडमूलवार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00781.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%AA_%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%B8", "date_download": "2024-03-05T01:50:06Z", "digest": "sha1:SVE6G7IVBY7Q6K263GBUUWL23LARK7QC", "length": 3015, "nlines": 106, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "पोप सिल्व्हेरियस - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nपोप सिल्व्हेरियस (--,--:-- - जून २०, इ.स. ५३७:पाल्मारोला, इटली) हा सहाव्या शतकातील पोप होता.\nयाच्या जन्माबद्दल माहिती उपलब्ध नाही.\nपोप अगापेटस पहिला पोप\nजून ८, इ.स. ५३६ – जून २०, इ.स. ५३७ पुढील:\nहा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. विस्तार कसा करावा\nशेवटचा बदल ६ सप्टेंबर २०१७ तारखेला १०:१३ वाजता झाला\nया पानातील शेवटचा बदल ६ सप्टेंबर २०१७ रोजी १०:१३ वाजता केला गेला.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 4.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00781.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://nponlinenews.com/umesh-yadav/", "date_download": "2024-03-05T00:02:30Z", "digest": "sha1:5TAK4PU74Z6KS5TPKDVAGNGSQDSEM2FC", "length": 8354, "nlines": 53, "source_domain": "nponlinenews.com", "title": "लिलावात उमेश यादवचे नशीब चमकले, या चॅम्पियन संघाने त्याला 5.80 कोटींना जोडले...| Umesh Yadav", "raw_content": "\nलिलावात उमेश यादवचे नशीब चमकले, या चॅम्पियन संघाने त्याला 5.80 कोटींना जोडले…| Umesh Yadav\nUmesh Yadav IPL 2024 चा मिनी लिलाव 19 डिसेंबर रोजी दुबईत होत आहे. अशा परिस्थितीत आपल्या आवडत्या खेळाडूला आपल्या आवडत्या संघात पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. त्यांच्या आवडीचा खेळाडू त्यांना हव्या असलेल्या फ्रँचायझीने विकत घ्यावा अशी चाहत्यांची इच्छा असते.\nत्याचबरोबर फ्रँचायझीही आपल्या शिबिरात सर्वोत्तम खेळाडूंचा समावेश करण्यासाठी उत्सुक असून थेट युद्धही पाहायला मिळत आहे. दरम्यान, आयपीएल 2024 च्या एका संघाने भारतीय क्रिकेटपटू उमेश यादवला सामील होण्यासाठी स्वारस्य दाखवले आहे.\nउमेश यादव या फ्रँचायझीशी संबंधित आहे\nIPL 2024 च्या मिनी लिलावात भारतीय खेळाडू उमेश यादवचे नाव घेतल्यावर गुजरात टायटन्सने (GT) त्याच्यावर बोली लावली आणि त्याला आपल्या कॅम्पमध्ये समाविष्ट केले. त्याने त्याची मूळ किंमत 2 कोटी रुपये ठेवली होती. अशा परिस्थितीत गुजरात टायटन्सने (जीटी) उमेश यादवला 5.80 कोटी रुपयांची बोली लावून आपल्या कॅम्पमध्ये समाविष्ट केले.\nआम्ही तुम्हाला सांगतो की, इंडियन प्रीमियर लीग ही जगातील सर्वात मोठी T20 लीग मानली जाते. त्याच वेळी, IPL 2024 चा लिलाव पहिल्यांदाच दुबईमध्ये आज म्हणजेच 19 डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे. ज्यामध्ये फ्रेंचायझी जगभरातील खेळाडूंवर उच्च बोली लावत आहेत आणि त्यांना त्यांच्या श्रेणीत समाविष्ट करत आहेत.\nआयपीएलचा लिलाव भारताबाहेर होण्याची ही पहिलीच वेळ आहे. तसेच, तुम्हाला हे देखील माहित असले पाहिजे की हा एक छोटा लिलाव आहे, 2022 च्या हंगामासारखा मेगा लिलाव नाही. अशा परिस्थितीत, फ्रँचायझी देखील योग्य खेळाडू जोडण्यासाठी हुशारीने पैसे खर्च करत आहेत.\nउमेश यादवची आयपीएल कारकीर्द अशी आहे\nभारतीय वेगवान गोलंदाज उमेश यादव दीर्घकाळापासून आयपीएलचा भाग आहे. होय, उमेश यादवने 2010 मध्ये पहिल्यांदा आयपीएलमध्ये भाग घेतला होता आणि तेव्हापासून तो दरवर्षी आयपीएलमध्ये खेळताना दिसतो.\nउमेश यादवच्या आयपीएल कारकिर्दीवर नजर टाकली तर, त्याने आतापर्यंत 141 आयपीएल सामने खेळले आहेत ज्यात त्याने 8.38 च्या इकॉनॉमी रेटने गोलंदाजी करताना 140 डावात 136 विकेट्स घेतल्या आहेत. उमेश यादवने आयपीएलमध्ये 50 डावात फलंदाजी करताना 196 धावा केल्या आहेत.\nमूळ किंमत – 2 कोटी\nसंघ खरेदी करणे- गुजरात टायटन्स (GT)\nलिलावात मिळालेली रक्कम – 5.80 कोटी\nIPL 2024 Auction: या संघाने ट्रॅव्हिस हेडला 6.80 कोटी रुपयांना जोडले, तर या दोन संघांमधील युद्ध शेवटपर्यंत चालले..\nचाहत्यांसाठी मोठी बातमी, हा खेळाडू 6 महिन्यांनंतर टीम इंडियात परतला, आफ्रिकेला रवाना…\nशार्दुल ठाकूर CSK मध्ये पुन्हा परतला, इतके कोटी खर्च करून धोनी त्याच्याशी झाला सामील..\nRCB चाहत्यांसाठी वाईट बातमी, 18 कोटी रुपयांचा हा खेळाडू IPL 2024 पूर्वी बाहेर RCB fans\nCSK चाहत्यांसाठी धक्कादायक बातमी, MS धोनी IPL 2024 मध्ये खेळणार नाही, आता दिसणार या भूमिकेत MS Dhoni\nमुंबई इंडियन्स ने रणजी सेमीफाइनल मध्ये रचला नवीन इतिहास असा स्थान मिळवणारा देशातील पहिला संघ Mumbai Indians\nहे आहेत IPL मधील 5 बदकिस्मत खेळाडू, संघासाठी सर्वाधिक धावा केल्या, तरीही कर्णधारपदाची संधी मिळाली नाही. 5 unlucky players\nउपांत्य फेरीत तामिळनाडूने मुंबईचा पराभव केला, रहाणेच्या संघाने एक डाव आणि 70 धावांनी विजय मिळवत अंतिम फेरी गाठली. semi-finals\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00781.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://bolbhidu.com/gujarat-morbi-bridge-accident/", "date_download": "2024-03-05T00:50:04Z", "digest": "sha1:DV5MAUWCM6LTMJ66P25HGPAUNC42JQD5", "length": 5789, "nlines": 81, "source_domain": "bolbhidu.com", "title": "बंगालचा पूल कोसळला तो 'ॲक्ट ऑफ गॉड' मग आता गुजरात दुर्घटनेला जबाबदार कोण ?", "raw_content": "\n२५०० पेक्षाही अधिक हत्या डाकीणमुळे झाल्या; असा आहे डाकीण प्रथेचा इतिहास..\nकोल्हापुरी चपलेची खरी ओळख म्हणजे, सेनापती कापशी चप्पल\nशिवसेना, राष्ट्रवादीनंतर आता काँग्रेसचा नंबर लागणार \nBol Bhidu - विषय हार्ड\n२५०० पेक्षाही अधिक हत्या डाकीणमुळे झाल्या; असा आहे डाकीण प्रथेचा इतिहास..\nकोल्हापुरी चपलेची खरी ओळख म्हणजे, सेनापती कापशी चप्पल\nशिवसेना, राष्ट्रवादीनंतर आता काँग्रेसचा नंबर लागणार \nबंगालचा पूल कोसळला तो ‘ॲक्ट ऑफ गॉड’ मग आता गुजरात दुर्घटनेला जबाबदार कोण \nBy बोल भिडू कार्यकर्ते On Oct 31, 2022\nतारीख ३० ऑक्टोबर २०२२. वेळ सायंकाळच्या साडे सहा ते पावणे सातची. ठिकाण गुजरातच्या मोरबीमधील मच्छू नदीवरचा फेमस १४३ वर्षे जुना केबल ब्रिज. पुलावर सुमारे ५०० लोक होते…याच दरम्यान एक दुर्घटना घडली. पुलावर सुमारे ५०० लोक होते. पूल नदीत कोसळला. त्यातली काही पाण्यात बुडून मृत्यू पावली तर काही कायमची जायबंदी झाली…\nकाल रात्रभर बचावकार्य सुरूच होतं..जखमींची संख्या वरचेवर वाढतच आहे तर मृतदेहांचा अक्षरशः खच पडलाय..पण हि घटना का झाली कशी झाली आणि याला जबाबदार कोण हे प्रश्न साहजिकच पडतात पण महत्वाचा प्रश्न म्हणजे १४३ वर्षे जुन्या पुलाचं नूतनीकरण करण्याची गरजच काय होती\nमनोज जरांगे आणि मराठा आरक्षण आंदोलन\nमुंबई-पुणे एअर क्वालिटी इंडेक्समध्ये दिल्लीला मागे टाकतयं \nया सर्व प्रश्नांची आणि या दुर्घटनेवरून सुरु असलेलं राजकारण जाणून घेण्यासाठी खालील व्हिडीओ लिंकवर क्लिक करा :\nमनोज जरांगे आणि मराठा आरक्षण आंदोलन\nमुंबई-पुणे एअर क्वालिटी इंडेक्समध्ये दिल्लीला मागे टाकतयं सावध ऐका पुढल्या हाका\nलोकसभेच्या विशेष अधिवेशनातुन भाजपने काय राजकारण साधलं \nगिरीश महाजन नेहमी फडणवीसांचे संकटमोचक म्हणून कसे पुढे येतात\nम्हणून नारळी पौर्णिमेचं महत्व खूप मोठंय…..\nगोव्याचा तो कायदा, ज्याचं राज ठाकरेंनीही कौतुक केलं\nहे ही वाच भिडू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00782.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://krushimarathi.com/maharashtra-railway-news-16-special-unreserved-railway-trains-will-start-in-maharashtra/", "date_download": "2024-03-05T00:40:52Z", "digest": "sha1:LJNQSJR5ZLTHR3UCHPIJ6KWLC2MHD2ZO", "length": 9619, "nlines": 49, "source_domain": "krushimarathi.com", "title": "मोठी बातमी ! महाराष्ट्रात सुरू होणार 16 विशेष अनारक्षित रेल्वे गाड्या, कोणत्या मार्गावर धावणार ? वाचा सविस्तर - Krushimarathi.com", "raw_content": "\n महाराष्ट्रात स��रू होणार 16 विशेष अनारक्षित रेल्वे गाड्या, कोणत्या मार्गावर धावणार \nमोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा\nMaharashtra Railway News : राज्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. रेल्वे प्रशासनाने 16 अनारक्षित रेल्वे गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या रेल्वे गाड्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चालवल्या जाणार आहेत.\nभारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन 6 डिसेंबरला असतो. या दिवशी दादर येथील चैत्यभूमीवर जगभरातील भीम अनुयायी गर्दी करत असतात.\nयेथे लाखोंच्या संख्येने भीम अनुयायी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी गर्दी करतात. महामानवाच्या दर्शनासाठी महापरिनिर्वाणदिनी यावर्षीही मोठी गर्दी होणार आहे.\nदरम्यान या लाखो लोकांना, आंबेडकरवादी जनतेला महामानवाला अभिवादन देण्यासाठी जाताना सुविधा व्हावी यासाठी रेल्वे प्रशासनाने 16 अनारक्षित गाड्या चालवण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.\nमुंबई-नागपूर, मुंबई-अजनी, मुंबई-अमरावती, आलिदाबाद-दादर यादरम्यान या विशेष अनारक्षित गाड्या चालवल्या जाणार आहे. दरम्यान, आता आपण या गाडीचे वेळापत्रक थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.\nमहाराष्ट्रात सुरू होणार विशेष रेल्वे गाड्या\nरेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, 4 डिसेंबर 2023 रोजी नागपूर मुंबई विशेष गाडी नागपुर येथून रात्री अकरा वाजून 55 मिनिटांनी रवाना होणार आहे. 7 डिसेंबर 2023 रोजी अजनी मुंबई विशेष गाडी अजनी येथून दुपारी दीड वाजता रवाना होणार आहे.\n5 डिसेंबर 2023 रोजी अमरावती मुंबई विशेष गाडी अमरावती येथून संध्याकाळी पावणेसहा वाजता रवाना होणार आहे. तसेच, 6 डिसेंबर 2023 रोजी दुपारी पावणे पाच वाजता मुंबई-अजनी विशेष गाडी मुंबईहुन रवाना होणार आहे.\n6 डिसेंबर 2023 रोजी संध्याकाळी सहा 35 वाजता मुंबई-सेवाग्राम ही विशेष गाडी मुंबई येथून रवाना होणार आहे. 7 डिसेंबर 2023 रोजी रात्री बारा वाजून 40 मिनिटांनी दादर-अजनी रेल्वे दादर येथून सुटणार आहे.\nआठ डिसेंबर 2023 रोजी संध्याकाळी सहा वाजून 35 मिनिटांनी मुंबई-नागपूर विशेष गाडी मुंबई येथून सुटणार आहे. तसेच 8 तारखेला रात्री 12 वाजून 40 मिनिटांनी आणखी एक विशेष गाडी नागपूरसाठी मुंबई येथून सुटणार आहे.\nशिवाय पाच डिसेंबर 2023 रोजी सकाळी सात वाजता आदिलाबाद-दादर विशेष गाडी आदिलाबाद रेल्वे स्थानकावरून सुटणार आहे. तसेच सात डिसेंबर 2023 रोजी रात्री एक वाजून पाच मिनिटांनी दादर-आदीलाबाद विशेष गाडी दादर येथून रवाना होणार आहे.\nशेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा\nयंदा पांढरे सोने शेतकऱ्यांना मालामाल बनवणार कापूस बाजार भावात 1,000 रुपयांची वाढ, भविष्यात कसे राहणार दर \n आता भारत ‘या’ 2 देशांना निर्यात करणार 64 हजार 400 टन कांदा, बाजारभाव वाढणार का \n ‘या’ 10 नवीन मार्गावर सुरू होणार वंदे भारत स्लीपर ट्रेन, पहिली ट्रेन मार्चमध्येच होणार लाँच, महाराष्ट्रालाही मिळणार भेट, पहा रूटमॅप\nमहाराष्ट्रातील अनेक धरणांनी आत्ताच तळ गाठला, तुमच्या जवळील धरणात किती टक्के पाणीसाठा शिल्लक आहे \n300 युनिट मोफत वीज मिळवण्यासाठी ‘इथं’ अर्ज करा, पहा संपूर्ण प्रोसेस सोप्या भाषेत\n महाराष्ट्रात ‘या’ ठिकाणी तयार होणार भव्य क्रिकेट स्टेडियम, गोपीनाथ मुंडे यांची मोठी घोषणा\n महाराष्ट्रात आणखी ‘इतके’ दिवस जोरदार वादळी पाऊस, काही ठिकाणी गारपीट देखील होणार\nउन्हाळ्यात गिलक्याच्या ‘या’ 3 जातींची लागवड करा, विक्रमी उत्पादन मिळवा\nपीएम सूर्य घर मोफत वीज योजनेत जुन्या रूफटॉप सोलर योजनेपेक्षा अधिक सबसिडी मिळते का पहा दोघा योजनेमधील अनुदानाचा फरक\n पुढील आठवड्यात ‘या’ मार्गांवरील वंदे भारत एक्सप्रेसचे होणार उद्घाटन, पहा संपूर्ण रूटमॅप आणि स्टॉपेज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00782.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://krushimarathi.com/untimely-rain-maharashtra-from-november-23-the-havoc-of-unseasonal-monsoon-will-start-in-state-for-four-days/", "date_download": "2024-03-04T23:33:50Z", "digest": "sha1:HZ3NSEHWQS7SEKODRX6XCDD6COF4GFTM", "length": 8835, "nlines": 48, "source_domain": "krushimarathi.com", "title": "23 नोव्हेंबरपासून चार दिवस महाराष्ट्रातील ‘या’ भागात सुरू होणार अवकाळी पावसाचा कहर ! धो-धो पाऊस पडणार, वाचा सविस्तर - Krushimarathi.com", "raw_content": "\n23 नोव्हेंबरपासून चार दिवस महाराष्ट्रातील ‘या’ भागात सुरू होणार अवकाळी पावसाचा कहर धो-धो पाऊस पडणार, वाचा सविस्तर\nमोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा\nUntimely Rain Maharashtra : महाराष्ट्रावर पुन्हा एकदा अवकाळी पावसाचे संकट येणार आहे. नुकत्याच काही दिवसांपूर्वी राज्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. त्यावेळी राज्यातील कोकण आणि मध्य महाराष्ट्रात अवकाळी पाऊस पडला होता.\nया दोन्ही विभागातील दक्षिण भागात अवकाळी पावसाने हजेरी लावलेली होती. त्यावेळी हलका ते मध्यम पाऊस झाला असल्याने कोकणातील भात पिकाला या अवकाळीचा फटका बसला होता.\nपावसाने येथील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. तथापि त्यावेळी बरसलेला हा पाऊस आगामी रब्बी हंगामासाठी पोषक होता. पावसाळी काळात कमी पाऊस बरसला असल्याने रब्बी हंगामात या पावसाचा उपयोग होणार होता.\nज्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उद्भवला आहे अशा ठिकाणी अवकाळी पावसाचा निश्चितच फायदा झाला आहे. दरम्यान, भारतीय हवामान विभागाने पुन्हा एकदा राज्यात अवकाळी पाऊस हजेरी लावणार असा अंदाज व्यक्त केला आहे.\nआय एम डी ने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात उद्यापासून अर्थातच 23 नोव्हेंबर 2023 पासून वातावरणात मोठा बदल होईल आणि 23 नोव्हेंबर ते 26 नोव्हेंबर दरम्यान राज्यातील काही भागांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता आहे.\nया कालावधीत काही भागात ढगांच्या गडगडाटासह आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे तर काही ठिकाणी तुरळक पाऊस पडणार असा अंदाज आहे.\nएकंदरीत काही भागात वादळी पाऊस बरसण्याची शक्यता आहे. यामुळे संबंधित भागातील नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी अधिक सावध आणि सतर्क राहणे आवश्यक आहे.\nIMD नुसार, उद्या आणि परवा अर्थातच 23 आणि 24 नोव्हेंबरला आधी ज्या भागात अवकाळी पाऊस बरसला होता त्या भागात म्हणजे कोकणसह मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात सुद्धा पावसाची शक्यता आहे.\nतसेच 25 आणि 26 नोव्हेंबरला कोकणसह मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात ढगांच्या गडगडाटासह आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडणार आहे.\nतसेच या कालावधीत मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याच्या माध्यमातून यावेळी वर्तवण्यात आली आहे.\nशेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा\n तुम्हाला अजून पीएम किसानचा 16वा हप्ता मिळाला नाही मग इथं तक्रार करा लगेचच खात्यात जमा होणार पैसे\nयंदा पांढरे सोने शेतकऱ्यांना मालामाल बनवणार कापूस बाजार भावात 1,000 रुपयांची वाढ, भविष्यात कसे राहणार दर \n आता भारत ‘या’ 2 देशांना निर्यात करणार 64 हजार 400 टन कांदा, बाजारभाव वाढणार का \n ‘या’ 10 नवीन मार्गावर सुरू होणार वंदे भारत स्लीपर ट्रेन, पहिली ट्रेन मार्चमध्येच होणार लाँच, महाराष्ट्रालाही मिळणार भेट, पहा रूटमॅप\nमहाराष्ट्रातील अनेक धरणांनी आत्ताच तळ गाठला, तुमच्या जवळील धरणात कित�� टक्के पाणीसाठा शिल्लक आहे \n300 युनिट मोफत वीज मिळवण्यासाठी ‘इथं’ अर्ज करा, पहा संपूर्ण प्रोसेस सोप्या भाषेत\n महाराष्ट्रात ‘या’ ठिकाणी तयार होणार भव्य क्रिकेट स्टेडियम, गोपीनाथ मुंडे यांची मोठी घोषणा\n महाराष्ट्रात आणखी ‘इतके’ दिवस जोरदार वादळी पाऊस, काही ठिकाणी गारपीट देखील होणार\nउन्हाळ्यात गिलक्याच्या ‘या’ 3 जातींची लागवड करा, विक्रमी उत्पादन मिळवा\nपीएम सूर्य घर मोफत वीज योजनेत जुन्या रूफटॉप सोलर योजनेपेक्षा अधिक सबसिडी मिळते का पहा दोघा योजनेमधील अनुदानाचा फरक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00783.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://krushisahayak.krushivasant.com/2023/06/17/maulana-azad-education-foundation/", "date_download": "2024-03-05T01:10:16Z", "digest": "sha1:7HQA2Q7DJ7ACAISQSV4SAKBHR6IHDKIG", "length": 4386, "nlines": 76, "source_domain": "krushisahayak.krushivasant.com", "title": "Maulana Azad Education Foundation :मोदी सरकार मुलींना देणार 51 हजार रुपये - Krushisahayak", "raw_content": "\nInstant loan app without cibil पीएनबी बँंकेचे झटपट कर्ज; ग्राहकांना अवघ्या 4 क्लिकमध्ये\nPashupalan loan महिलांसाठी खुशखबर; महिलांना मिळणार 10 शेळ्या 1 बोकड\nToday onion rate in pune 2024 कांदा उत्पादकांसाठी दिलासादायक, आगामी काळात कांद्याचे भाव वाढणार, रांगडा आणि उन्हाळीला होणार फायदा\nmobile tower crane आपल्या जागेत मोबाईलचा टॉवर लावून दर महिना 75000 ते 100000 रुपये मिळवा\nInstant loan app without cibil पीएनबी बँंकेचे झटपट कर्ज; ग्राहकांना अवघ्या 4 क्लिकमध्ये\nPashupalan loan महिलांसाठी खुशखबर; महिलांना मिळणार 10 शेळ्या 1 बोकड\nMaulana Azad Education Foundation :मोदी सरकार मुलींना देणार 51 हजार रुपये\nMaulana Azad Education Foundation :मोदी सरकार मुलींना देणार 51 हजार रुपये\nMaulana Azad Education केंद्र सरकार आता मुलींना 51 हजार रुपये देणार आहेत. नरेंद्र मोदी सरकार मुलींना 51 हजार रुपये काय म्हणुन देणार आहे काय आहे त्यामागचे उद्देश सविस्तर माहिती खालील प्रमाणे.\nप्रत्येक मुलींना देणार सरकार 51 हजार रुपये\nप्रधानमंत्री शादी शगुन योजना\nInstant loan app without cibil पीएनबी बँंकेचे झटपट कर्ज; ग्राहकांना अवघ्या 4 क्लिकमध्ये\nPashupalan loan महिलांसाठी खुशखबर; महिलांना मिळणार 10 शेळ्या 1 बोकड\nToday onion rate in pune 2024 कांदा उत्पादकांसाठी दिलासादायक, आगामी काळात कांद्याचे भाव वाढणार, रांगडा आणि उन्हाळीला होणार फायदा\nmobile tower crane आपल्या जागेत मोबाईलचा टॉवर लावून दर महिना 75000 ते 100000 रुपये मिळवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00783.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} +{"url": "https://mahametronews.com/all-historical-buildings-forts-monuments-museums-in-pune-district-will-be-opened/", "date_download": "2024-03-05T02:15:14Z", "digest": "sha1:XYSZHVKDEXF4MZHDEDI5AB65AULMTCQ3", "length": 20179, "nlines": 267, "source_domain": "mahametronews.com", "title": "पुणे जिल्ह्यातील सर्व ऐतिहासिक वास्तू, किल्ले, स्मारके, संग्रहालये खुली करण्यास मान्यता; जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख! - MahaMetroNews Best News Website in Pune", "raw_content": "\nमहा मेट्रो न्युज पत्रकार\nपुणे जिल्ह्यातील सर्व ऐतिहासिक वास्तू, किल्ले, स्मारके, संग्रहालये खुली करण्यास मान्यता; जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख\nपुणे जिल्ह्यातील सर्व ऐतिहासिक वास्तू, किल्ले, स्मारके, संग्रहालये खुली करण्यास मान्यता; जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख\nपुणे | पुणे जिल्हयातील सर्व ऐतिहासिक वास्तू, किल्ले, स्मारके, संग्रहालये कोविड-19 संदर्भातील मार्गदर्शक सूचनांचे पालन करुन खुली करण्यास मान्यता देण्यात येत असल्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी आज दि 5 रोजि मंगळवारी दिले. उद्यापासून ही ठिकाणं सुरू होणार असल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांकडून देण्यात आलेली आहे. आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ मधील कलम २५ अन्वये जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची स्थापना करण्यात आलेली आहे व त्यातील पोट कलम २ (अ) नुसार जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी हे उक्त प्राधिकरणाचे पदसिद्ध अध्यक्ष आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने कोविड-19 विषाणु हा जागतिक साथीचा रोग घोषित केला असून, करोना विषाणुचा प्रसार रोखण्यासाठी महाराष्ट्र कोविड-19 उपाययोजना नियम २०२० प्रसिद्ध केलेले आहेत.\nकरोना प्रादुर्भावाच्या अनुषंगाने ऐतिहासिक वास्तू, किल्ले, स्मारके, संग्रहालये दि. ३१ मार्च २०२० पासून बंद आहेत. पुणे जिल्ह्यास विविध ऐतिहासिक वास्तुचा वारसा लाभलेला आहे. या ठिकाणी दरवर्षी मोठया प्रमाणात पर्यटक भेटी देत असतात. या पर्यटकांमुळे मोठ्या प्रमाणावर स्थानिकांना रोजगार देखील उपलब्ध होतो. या पार्श्वभूमीवर जिल्हयातील ही ठिकाणं नागरिकांसाठी खुली करण्याची सातत्याने मागणी केली जात आहे. दरम्यान, अनलॉक प्रक्रिये अंतर्गत लॉकडाउन शिथील करून विविध बाबींना निर्बंधातून वगळले गेले आहे. तसेच आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, भारत सरकार यांनी पुरातत्व विभागाच्या अधिपत्याखालील स्मारके, संग्रहालये इत्यादी खुले करण्यासंदर्भात ४ जून २०२० रोजी मानक कार्यप्रणाली लागु केलेली आहे.\nत्यानुसार जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ मधील प्राप्त अधिकारानुस��र जिल्हयातील सर्व ऐतिहासिक वास्तू, किल्ले, स्मारके, संग्रहालये कोविड-19 संदर्भातील मार्गदर्शक सूचनांचे पालन करुन खुले करण्यास मान्यता देण्यात येत असल्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी आज दिले आहेत. या ठिकाणी मानक कार्यप्रणालीचा अवंलब करणे बंधनकारक असणार आहे. आवश्यक शारिरिक अंतर बाळगणे, मास्कचा वापर करणे, वेळोवेळी हात स्वच्छ करणे बंधनकारक असणार आहे. या आदेशाची अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ केल्यास संबंधिताविरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ व साथरोग नियंत्रण कायदा १८९७ अन्वये कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचेही आदेशात म्हटले आहे.\nTags: Fort, Pune, ऐतिहासिक वास्तू, किल्ले, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पर्यटक, संग्रहालये, स्मारके\nPrevious संपादकीय; करोनाच्या लशी आधी राजकारण्यांना टोचा…\nNext रणगाव येथील औरंगाबाद डिस्टलरी खाजगी कंपनी परिसरात जलप्रदूषण, वायूप्रदुषण करत असल्याने कंपनीवर कठोर कारवाई करण्याची मागणी\nतारीख ठरली; मराठा आरक्षणासाठी २० फेब्रुवारीला विशेष अधिवेशन\nखा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त ज्युपिटर हॉस्पिटलमधे लहान बच्चुंच्या हृदय शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन\nयळकोट यळकोट जय मल्हार करत मुख्यमंत्र्यांच्या, पाटलांच्या अन् चिवटेंच्या नावानं जेजुरीत चांगभलं \nमुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीने वर्षभरात केले विक्रमी वाटप; रुग्णांनी केले कौतुक\nभिगवणमधील मंगलदृष्टी सोसायटीच्या बिल्डरकडून फ्लॅट धारकांची फसवुक झाल्याने नागरिकांनी हैराण; प्राथमिक सुविधा नसल्याने नागरिकांची प्रांत-तहसीलदारांकडे धाव\nआरोग्य कर्मचाऱ्यांची बिन-पगारी फुल अधिकारी, ही संकल्पना राबवणारी पुणे जिल्हा परिषदेची उत्तुंग कामगिरी; आरोग्यमंत्र्यांचे दुर्लक्ष\nFM Radio सुरू करण्यासाठी खालील त्रिकोणी बटन क्लिक करा\nआरोग्य मंत्री राजेशजी टोपे साहेब यांचे कोरोनाला घाबरू नये याची ही सूंदर अशी चित्रफीत: जरूर बघा\nमहा मेट्रो न्युज फेसबुक पेज\nतारीख ठरली; मराठा आरक्षणासाठी २० फेब्रुवारीला विशेष अधिवेशन\nखा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त ज्युपिटर हॉस्पिटलमधे लहान बच्चुंच्या हृदय शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन\nयळकोट यळकोट जय मल्हार करत मुख्यमंत्र्यांच्या, पाटलांच्या अन् चिवटेंच्या नावानं जेजुरीत चांगभ��ं \nमुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीने वर्षभरात केले विक्रमी वाटप; रुग्णांनी केले कौतुक\nभिगवणमधील मंगलदृष्टी सोसायटीच्या बिल्डरकडून फ्लॅट धारकांची फसवुक झाल्याने नागरिकांनी हैराण; प्राथमिक सुविधा नसल्याने नागरिकांची प्रांत-तहसीलदारांकडे धाव\nतारीख ठरली; मराठा आरक्षणासाठी २० फेब्रुवारीला विशेष अधिवेशन\nशिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे सध्या होम क्वारंटाईन; वाचा सविस्तरपणे\nशालेय शिक्षण मंत्री मा बच्चू कडू यांनी दत्तक घेतली चंपाकली हत्तीण\nमुख्यमंत्री पेयजल योजनेचा रणगावमध्ये शुभारंभ; वाचा सविस्तर\nस्त्री ही या दुनियेच्या श्रुष्टीची निर्माती; लेख\nतारीख ठरली; मराठा आरक्षणासाठी २० फेब्रुवारीला विशेष अधिवेशन\nखा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त ज्युपिटर हॉस्पिटलमधे लहान बच्चुंच्या हृदय शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन\nयळकोट यळकोट जय मल्हार करत मुख्यमंत्र्यांच्या, पाटलांच्या अन् चिवटेंच्या नावानं जेजुरीत चांगभलं \nमुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीने वर्षभरात केले विक्रमी वाटप; रुग्णांनी केले कौतुक\nभिगवणमधील मंगलदृष्टी सोसायटीच्या बिल्डरकडून फ्लॅट धारकांची फसवुक झाल्याने नागरिकांनी हैराण; प्राथमिक सुविधा नसल्याने नागरिकांची प्रांत-तहसीलदारांकडे धाव\nविशेष सूचना : • महा मेट्रो न्युज मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील , लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून महा मेट्रो न्युज चे संपादक , प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही . महा मेट्रो न्युज मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात . बातमी , लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता महा मेट्रो न्युज तपासून पाहू शकत नाही . बातमी , लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार महा मेट्रो न्युज नसून संबंधित वार्ताहर , लेखक किंवा जाहिरातदारच आहे . वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले , वादविवाद , प्रकरणे पुणे न्यायालयांतर्गतच चालवले जातील . अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.\nerror: या पोर्टल वरील सर्व बातम्या, लेख, फोटो यांचे सर्व हक्क संपादकांकडे असून, परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00783.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://navswaraj.com/akola-district-unnoticed-six-historical-forts-and-ancient-architectural-condition-is-pitiable-citizens-demand-sudhir-mungantiwar-to-give-justice/", "date_download": "2024-03-05T01:40:52Z", "digest": "sha1:TPZXVG3UMXUH3NWSJIRRZSMVMATT7LQL", "length": 12889, "nlines": 155, "source_domain": "navswaraj.com", "title": "Akola Forts : अकोल्यातील गडकिल्ल्यांसाठी मुनगंटीवारांनीच घ्यावा पुढाकार - Navswaraj", "raw_content": "\nआम्हाला बातम्या पाठविण्यासाठी येथे क्लिक करा\nसंपादकीय / लेख / ब्लॉग\nमुख्यपृष्ठ महाराष्ट्र देश / विदेश साहित्य-संस्कृती\nHome » Akola Forts : अकोल्यातील गडकिल्ल्यांसाठी मुनगंटीवारांनीच घ्यावा पुढाकार\nAkola Forts : अकोल्यातील गडकिल्ल्यांसाठी मुनगंटीवारांनीच घ्यावा पुढाकार\nAkola | अकोला : अकोला जिल्ह्यात अकोला, बाळापूर, नरनाळा, भैरवगड, जाफराबाद आणि तेलीयागड असे एकूण सहा ऐतिहासिक किल्ले आहेत. बाळापूर येथील छत्री, बार्शीटाकळीचे कालंका मंदिर, पातूर येथील बुद्धकालीन लेणी अशा पुरातन वास्तू आहेत. परंतु सर्व किल्ले आणि वास्तू दुर्लक्षित आहेत. त्यांची पडझड झाल्यामुळे परिस्थिती अतिशय दयनीय आहे. चंद्रपुरातील पुरातन वास्तुंसाठी राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी निधी खेचून आणला. आता मुनगंटीवार यांनी अकोल्यालाही न्याय मिळवून द्यावा अशी मागणी होत आहे. (Akola District Unnoticed Six Historical Forts And Ancient Architectural Condition Is Pitiable Citizen’s Demand Sudhir Mungantiwar To Give Justice)\nस्वातंत्र्यनंतर जिल्ह्यातील कुठल्याही पक्षाच्या जनप्रतिनिधींनी ऐतिहासिक किल्ले आणि पुरातन वास्तुंच्या देखभालीसाठी प्रयत्न केला नाही. परिणामी त्यांची दूरवस्था झाली आहे. राज्याचे सांस्कृतिक, वन व मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगुंटीवार यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील ऐतिहासिक किल्ले व 14 पुरातन वास्तुंची देखभाल व विकासासाठी 59 कोटीचा निधी प्रस्तावित केला आहे. ऐतिहासिक किल्ले आणि पुरातन वास्तुंची देखभाल पुरातत्व विभाग करते. राज्याचे अर्थमंत्री असताना मुनगुंटीवार यांनी पुरातत्व विभागाचे पूर्वी असलेले 22 कोटींच्या वार्षिक बजेटमध्ये वाढ करून 500 कोटी केले.\nअकोला जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींना ऐतिहासिक किल्ले आणि पुरातन वास्तुंकडे लक्ष देण्यास वेळ नसल्यामुळे सांस्कृतिक, वन व मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगुंटीवार यांनी चंद्रपूरप्रमाणे अकोला जिल्ह्यातील किल्ले आणि पुरातन वास्तुंच्या देखभालीसाठी शासनाकडे प्रयत्न करावेत अशी अकोलेकरांची मागणी आहे.\nएजी, बीवीजीच्या विरोधात नागपुरात ठाकरे गटाचे आंदोल���\nराज्यपाल कोश्यारी यांच्यावर भडकले बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड\nलोकमान्य टिळकांच्या पुतळ्याचे पुन्हा होणार अनावरण\nTiger 3 : टायगर थ्रीच्या प्रदर्शनादरम्यान चित्रपटगृहात फोडले फटाके\nGhee Mafiya : नकली तुपाचा कारखाना उद्ध्वस्त\nपाठिंब्याच्या मुद्द्यावर अमरावतीत पदवीधर मतदार संघातील उमेदवारावर हल्ला\nAkola Rain : अकोला जिल्ह्याला अवकाळी पावसाचा तडाखा\nNew Delhi : बुरख्यातील रॅम्पवॉकमुळे मुस्लिम संघटना नाराज\nTadoba Mahotsav : ‘ड्रिमगर्ल’ म्हणाल्या मथुरेत कृष्ण मंदिराचे स्वप्न लवकरच साकार होणार\n दारू ढोसून तरुणींनी मुलांना झोडले\nAmravati Crime : अवघ्या 100 रुपयाच्या बाटलीसाठी आईलाच संपविले\nNagpur Crime : एनएचएआय चा अधिकारी केंद्रीय गुन्हे अन्वेशन विभागाच्या (सीबीआय) जाळ्यात\nLok Sabha Election 2024 : आनंदराव अडसूळ यांचा राणा दाम्पत्यावर पलटवार\nChandrapur Crime : कौटुंबिक कलहातून केली परिवारातील तीन सदस्यांची हत्या\nTadoba Mahotsav : ‘ड्रिमगर्ल’ म्हणाल्या मथुरेत कृष्ण मंदिराचे स्वप्न लवकरच साकार होणार\n दारू ढोसून तरुणींनी मुलांना झोडले\nAmravati Crime : अवघ्या 100 रुपयाच्या बाटलीसाठी आईलाच संपविले\nLatur Nanded Highway : दुर्दैवी घटना; लातूर-नांदेड महामार्गावर कारचा अपघात\nNagpur Crime : एनएचएआय चा अधिकारी केंद्रीय गुन्हे अन्वेशन विभागाच्या (सीबीआय) जाळ्यात\nदेश / विदेश (86)\nपर्यावरण, पर्यटन, वन्यजीव (55)\nChandrapur Health : नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यात चंद्रपूर आदर्श ठरावा\nAmravati अमरावती येथील घटना तरुणाने स्वत:लाच पेटवलं\nSwine flu : ‘स्वाइन फ्लू’मुळे नागपूरकरांची चिंता वाढली, नेमक कारण काय\nMedical College : सर्वोपचार रुग्णालयातील जेवणात आढळल्या अळ्या\nAkola News : डॉ. हेडगेवार रुग्णालय आणि अनुसंधान केंद्रातील किडनी प्रत्यारोपण कार्यशाळा\nअमरावतीचे ईर्विन होणार ८०० खाटांचे नवे रूग्णालय\nTadoba Festival 2024 : विश्वसुंदरींनी दिला व्याघ्र संवर्धनाचा...\nSudhir Mungantiwar : मानवी जीवन, सृष्टीच्या संरक्षणासाठी व्याघ्र...\nWeather Update: हवामान विभागाचा राज्यातील ५ जिल्ह्यांना ऑरेंज...\nWeather Update : पुढील तीन दिवसांत राज्यात ‘या’...\nWeather Updates : विदर्भात पुन्हा पावसाची शक्यता, जाणुन...\nसंपादकीय / लेख / ब्लॉग\nTadoba Mahotsav : ‘ड्रिमगर्ल’ म्हणाल्या मथुरेत...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00783.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.kdclick.com/browse/tennis-racket", "date_download": "2024-03-04T23:43:22Z", "digest": "sha1:APD3BGCV6WVJ2BOPOEM4ZVDGAALTASWD", "length": 11389, "nlines": 308, "source_domain": "www.kdclick.com", "title": "Tennis Racket Sports Goods 100 % Original Product Branded Goods with Warranty", "raw_content": "तुमच्या पहिल्या ऑर्डरवर मोफत शिपिंग\nकोणत्याही प्रश्नासाठी +91 8850668088 वर कॉल करा\nकॅरम कॉइन्स स्ट्रायकर आणि पावडर\nपूल आणि बिलियर्ड्स टेबल\nयोग व्यायाम आणि फिटनेस\nटेबल टेनिस ब्लेड आणि रबर\nअन्न पोषण आणि अधिक\nईमेल आयडी आधीच अस्तित्वात आहे\nतुमचा सध्याचा पासवर्ड चुकीचा आहे\nपासवर्ड यशस्वीरित्या अपडेट केला\nकिंमत: ते कमी उच्च\nकिंमत: उच्च ते कमी\nनाव: चढत्या ऑर्डर करा\nनाव: उतरत्या ऑर्डर करा\nसर्व फिल्टर साफ करा\nटेनिस रॅकेट क्रीडा वस्तू 100% मूळ उत्पादन वॉरंटीसह ब्रँडेड वस्तू\nटेनिस रॅकेट क्रीडा वस्तू 100% मूळ उत्पादन वॉरंटीसह ब्रँडेड वस्तू\nGKI Ace शॉट टेबल टेनिस टीटी रॅकेट रॅक...\nज्युनियर्ससाठी कॉस्को इंडिया ड्राईव्ह...\nनिव्हिया प्रो ड्राइव्ह टेनिस रॅकेट (प्रौढ)\nविल्सन प्रो स्टाफ प्रेसिजन टीम टेनिस रॅकेट\nविल्सन प्रो स्टाफ 97 V13.0 टेनिस रॅके...\nविल्सन प्रो स्टाफ प्रिसिजन टीम 100 (U...\nविल्सन ब्लेड 100UL V7.0 टेनिस रॅकेट -...\nबाबोलात शुद्ध एरो एनसी टेनिस रॅकेट\nविल्सन ब्लेड 100 V8.0 टेनिस रॅकेट (20...\nहेड ग्राफीन 360+ प्रेस्टिज टूर टेनिस ...\nविल्सन ब्लेड 98 V8.0 टेनिस रॅकेट - 30...\nYonex VCore फील टेनिस रॅकेट\nYonex VCore गेम टेनिस रॅकेट\nबाबोलात शुद्ध स्ट्राइक 100 U NC टेनिस रॅकेट\nबाबोलात इव्हो ड्राइव्ह लाइट टेनिस रॅकेट\nबाबोलात इव्हो ड्राइव्ह टूर टेनिस रॅकेट\nहेड ग्राफीन 360 एक्स्ट्रीम प्रो ग्रेफ...\nहेड ग्रॅविटी एमपी 2021 अनस्ट्रंग टेनि...\nहेड ग्राफीन 360+ एक्स्ट्रीम टूर अनस्ट...\nहेड हेड ग्राफीन 360+ एक्स्ट्रीम टूर अ...\nहेड एमएक्सजी7 अनस्ट्रुंग टेनिस रॅकेट\nनाव - चढत्या ऑर्डर करा\nनाव - उतरत्या क्रमाने\nकिंमत - कमी करण्यासाठी उच्च\nकिंमत - उच्च करण्यासाठी कमी\nकिंमत: कमी ते उच्च\nकिंमत: उच्च ते निम्न\nतुमच्या मेलबॉक्समध्ये सर्वोत्तम डील मिळवण्यासाठी आमच्या वृत्तपत्राची सदस्यता घ्या.\nईमेल अद्यतने मिळविण्यासाठी सदस्यता घ्या\nतुमचा प्रतिसाद नोंदविण्यात आला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00783.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://greekmythology.biz/mr/griik-pauraannik-kthaanmdhye-epenphs", "date_download": "2024-03-05T00:13:46Z", "digest": "sha1:7KT4AIYKNBOOHZVG6AGPTLM2F6NFRR7Z", "length": 13842, "nlines": 54, "source_domain": "greekmythology.biz", "title": "ग्रीक पौराणिक कथांमध्ये एपॅफस", "raw_content": "\nग्रीक पौराणिक कथांमध्ये एपॅफस\nग्रीक पौराणिक कथांमधले इपॅफस\n‘एपॅफस हा झ्यूसचा मुलगा\nग्रीक पौराणिक कथांमधले इपॅफस\n���्रीक पौराणिक कथेतील इपॅफस हा इजिप्तचा एक पौराणिक राजा होता, जो झ्यूस आणि आयओ यांच्या मिलनातून जन्माला आला.\nहे देखील पहा: ग्रीक पौराणिक कथांमध्ये पॉलीडोरा ऑफ फिथिया\n‘एपॅफस हा झ्यूसचा मुलगा\n‘एपॅफस हा झ्यूसचा मुलगा होता, जो झेउसचा मुलगा होता, <67>> सुप्रीम आणि 9>. झ्यूस आणि आयओच्या मिलनाने झ्यूसची पत्नी हेराला खूप अस्वस्थ केले आणि परिणामी आयओने एका गायीच्या रूपात जगाचा प्रवास केला, ज्याचा पाठलाग एका गाडफ्लायने केला.\nशेवटी, आयओला नाईल नदीच्या किनाऱ्यावर सुरक्षितता मिळाली आणि तिचे पुन्हा स्त्री रूपात रूपांतर झाले आणि तिथून इपॅफस\nएपाफस,एक बहीण,> एपाफसच्या सूत्रांनी सांगितल्यानुसार,वडील जन्माला आले. Ceroessa, Io च्या भटकंतीत पूर्वी जन्मलेली.\nती सुरक्षित आहे असे आयओने गृहीत धरले असेल, परंतु हेराच्या डोळ्यांनी तिला नाईल नदीजवळ पाहिले. हेराने क्युरेटेसना आदेश दिले, जरी इतर लोक म्हणतात, तरी नवजात एपॅफसचे अपहरण करा. झ्यूस अपहरणकर्त्यांना ठार मारणार होता, परंतु एपॅफस हे मूल बेपत्ता होते.\nआयओला अखेरीस सीरियामध्ये एपॅफस सापडेल जिथे त्याला बायब्लसचा राजा मालकँडरच्या पत्नीने पाजले होते.\nआयओ त्यानंतर इपॅफससह इजिप्तला परत येईल. इपॅफसला तेथे एक सावत्र पिता मिळेल, कारण आयओने इजिप्तचा राजा टेलेगोनसशी लग्न केले.\nकालांतराने, इपॅफस त्याच्या सावत्र बापाच्या जागी इजिप्तचा राजा होईल आणि एपॅफस पोटामोई निलसची नायड अप्सरा कन्या मेम्फिसशी लग्न करेल.त्यामुळे आपल्या पत्नीचे नाव असलेल्या प्रसिद्ध शहराचा पौराणिक संस्थापक म्हणून इपॅफसचे नाव देण्यात आले.\nहे देखील पहा: ग्रीक पौराणिक कथांमध्ये राजा ऍफेरियस\nसामान्यतः, इपाफस आणि लिबिया हे एकुलत्या एका मुलीचे पालक आहेत, असे म्हटले जाते, लिबिया; आणि अशा प्रकारे, एपॅफस हे बेलस आणि एजेनोर यांच्या आवडीचे आजोबा होते.\nइतरांनी इपॅफसच्या दुसऱ्या मुलीचे नाव लायसियानासा देखील ठेवले.\nएपॅफस हे संक्षेपात दिसून आले आहे, ज्याच्या कथेत Epaphus हा > वाढवला गेला. फेथॉनचा ​​बाप कोण होता याविषयी फेथॉनच्या मनात प्रथम संशयाचे बीज होते.\nएपॅफसचा नियम तुलनेने लहान असला तरी, काही स्त्रोतांनुसार, शिकार मोहिमेदरम्यान राजाचा मृत्यू, हेरा द्वारे प्रवृत्त झालेला मृत्यू, तिच्या नवऱ्याचा मुलगा होता या मत्सरामुळे.\nग्रीक पौराणिक कथांमध्ये हेबे देवी\nग्रीक पौराणिक कथांमधील थेरसाइट्स\nनेर्क पिर्ट्झ हा एक उत्कट लेखक आणि संशोधक आहे ज्याला ग्रीक पौराणिक कथांबद्दल खूप आकर्षण आहे. अथेन्स, ग्रीस येथे जन्मलेल्या आणि वाढलेल्या नेर्कचे बालपण देव, नायक आणि प्राचीन दंतकथांनी भरलेले होते. लहानपणापासून, नेर्क या कथांच्या सामर्थ्याने आणि वैभवाने मोहित झाला होता आणि हा उत्साह वर्षानुवर्षे अधिक दृढ होत गेला.शास्त्रीय अभ्यासात पदवी पूर्ण केल्यानंतर, नेर्कने ग्रीक पौराणिक कथांचा खोलवर शोध घेण्यासाठी स्वतःला समर्पित केले. त्यांच्या अतृप्त कुतूहलाने त्यांना प्राचीन ग्रंथ, पुरातत्वीय स्थळे आणि ऐतिहासिक नोंदींच्या माध्यमातून असंख्य शोधात नेले. नर्कने ग्रीसमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रवास केला, विसरलेल्या मिथक आणि न सांगितल्या गेलेल्या कथा उघड करण्यासाठी दुर्गम कोपऱ्यात प्रवेश केला.नेर्कचे कौशल्य केवळ ग्रीक देवस्थानापुरते मर्यादित नाही; त्यांनी ग्रीक पौराणिक कथा आणि इतर प्राचीन सभ्यता यांच्यातील परस्परसंबंधांचाही शोध घेतला आहे. त्यांच्या सखोल संशोधनाने आणि सखोल ज्ञानाने त्यांना या विषयाचा एक अनोखा दृष्टीकोन बहाल केला आहे, कमी ज्ञात पैलूंवर प्रकाश टाकला आहे आणि सुप्रसिद्ध कथांवर नवीन प्रकाश टाकला आहे.अनुभवी लेखक या नात्याने, नेर्क पिर्ट्झचे ग्रीक पौराणिक कथांबद्दलची त्यांची प्रगल्भ समज आणि प्रेम जागतिक प्रेक्षकांसोबत शेअर करण्याचे उद्दिष्ट आहे. त्यांचा असा विश्वास आहे की या प्राचीन कथा केवळ लोककथा नसून कालातीत कथा आहेत ज्यात मानवतेच्या चिरंतन संघर्ष, इच्छा आणि स्वप्ने प्रतिबिंबित करतात. त्यांच्या ब्लॉगद्वारे, विकी ग्रीक पौराणिक कथा, नेर्कचे उद्दिष्ट हे अंतर भरून काढण्याचे आहेप्राचीन जग आणि आधुनिक वाचक यांच्यामध्ये, पौराणिक क्षेत्र सर्वांना प्रवेशयोग्य बनवते.नेर्क पिर्ट्झ केवळ एक विपुल लेखकच नाही तर एक मनमोहक कथाकार देखील आहे. त्यांची कथा तपशीलाने समृद्ध आहे, देवता, देवी आणि नायकांना स्पष्टपणे जिवंत करते. प्रत्येक लेखासह, नेर्क वाचकांना ग्रीक पौराणिक कथांच्या मोहक जगात विसर्जित करण्याची परवानगी देऊन, एका विलक्षण प्रवासासाठी आमंत्रित करतो.नेर्क पिर्ट्झचा ब्लॉग, विकी ग्रीक मायथॉलॉजी, विद्वान, विद्यार्थी आणि उत्साही लोकांसाठी एक मौल्यवान संस��धन म्हणून काम करतो, ग्रीक देवतांच्या आकर्षक जगासाठी एक व्यापक आणि विश्वासार्ह मार्गदर्शक ऑफर करतो. त्यांच्या ब्लॉग व्यतिरिक्त, नेर्कने अनेक पुस्तके देखील लिहिली आहेत, त्यांचे कौशल्य आणि आवड मुद्रित स्वरूपात सामायिक केली आहे. त्यांच्या लिखाणातून किंवा सार्वजनिक बोलण्यातून असो, Nerk ग्रीक पौराणिक कथांच्या त्यांच्या अतुलनीय ज्ञानाने प्रेक्षकांना प्रेरणा, शिक्षित आणि मोहित करत आहे.\nग्रीक पौराणिक कथांमधील मिनोटॉर\nग्रीक पौराणिक कथांमधला अॅमीक्लास\nग्रीक पौराणिक कथांमध्ये लिसा\nग्रीक पौराणिक कथांमध्ये टिंडरियसची शपथ\nग्रीक पौराणिक कथांमधील लेस्ट्रिगोनियन्स\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00784.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://janshaktichadabav.com/five-people-were-injured-in-a-collision-with-a-dumper-parked-on-the-road-in-khed/", "date_download": "2024-03-05T00:27:41Z", "digest": "sha1:RSAJ6BDVQYPU5M5SHJEVLYICELGSCHWM", "length": 13481, "nlines": 240, "source_domain": "janshaktichadabav.com", "title": "खेड येथील रस्त्यावर उभ्या असलेल्या डंपरलापिकअपची धडक ; पाचजण जखमी - जनशक्तीचा दबाव", "raw_content": "\nअधिसूचना आणि शासन निर्णय\nखेड येथील रस्त्यावर उभ्या असलेल्या डंपरलापिकअपची धडक ; पाचजण जखमी\nखेड येथील रस्त्यावर उभ्या असलेल्या डंपरलापिकअपची धडक ; पाचजण जखमी\nखेड :- तालुक्यातील हेदली गावानजीक खेड – खोपी मार्गावर क्रिकेट खेळण्यासाठी खेळाडूंना घेऊन निघालेल्या पिकअपची रस्त्यावर उभ्या असलेल्या डंपरला धडक बसली आहे . या अपघातात एकजण गंभीर जखमी असून पाचजण किरकोळ जखमी आहेत .\nखेड – खोपी मार्गावर रविवारी दि . २८ रोजी दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास पिकअप गाडीतून ( एमएच ०८ एपी ५४९१ ) मध्ये १५ तरुण क्रिकेट खेळण्यासाठी जात असताना हेदली या ठिकाणी जाताना पिकअपचालकाचे नियंत्रण सुटून तो डंपर ( एमएच ०९ आयपी ९५८१ ) वर धडकला . या अपघातात अथर्व अजित जाधव ( १४ ) , राज दिलीप बुरटे ( १४ ) , सोहम प्रदीप बुरटे ( १७ ) , यश दिनेश बुरटे ( १७ ) , दिनेश दिलीप कानेकर ( ३२ ) हे जखमी झाले . सर्व जखमी तरुण खेडमधील वेरळ या गावातील असल्याचे समजते .\nSIMI वर ५ वर्षांची बंदी वाढवली,गृह मंत्रालयाने जारी केला आदेश\nकोचिंग सेंटर्सची प्रवेशक्षमता निम्म्यावर आणावी लागेल; केंद्रीयशिक्षण विभागाची नवी नियमावली\nअपघात महाराष्ट्र रत्नागिरी संगमेश्वर\nदेवरुख संगमेश्वर बस लोवले येथे दरीत कोसळली…\nधार्मिक भक्ती महाराष्ट्र मुंबई रत्नागिरी\nसकल हिंदू समाजाच्या जन आक्रोश मोर्चाला रत्नागिरीत मोठा प्रतिसाद…\nप्रशासकीय महाराष्ट्र मुंबई रत्नागिरी\n“सर्वसामान्य नागरिकांसाठीच्या सेवांचे वेळेत वितरण करा… महसूल, कामगार, पोलीस विभागाचे चांगले काम…” – राज्य सेवा हक्क आयुक्त बलदेव सिंग…\nअपघात महाराष्ट्र रत्नागिरी संगमेश्वर\nदेवरुख संगमेश्वर बस लोवले येथे दरीत कोसळली…\nधार्मिक भक्ती महाराष्ट्र मुंबई रत्नागिरी\nसकल हिंदू समाजाच्या जन आक्रोश मोर्चाला रत्नागिरीत मोठा प्रतिसाद…\nप्रशासकीय महाराष्ट्र मुंबई रत्नागिरी\n“सर्वसामान्य नागरिकांसाठीच्या सेवांचे वेळेत वितरण करा… महसूल, कामगार, पोलीस विभागाचे चांगले काम…” – राज्य सेवा हक्क आयुक्त बलदेव सिंग…\nमहाराष्ट्र मुंबई रत्नागिरी राजकारण सिंधुदुर्ग\nभारतीय जनता पार्टीचे बूथ कार्यकारिणी महासंमेलन सावंतवाडी येथे संपन्न\nप्रिंट, टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड\nवाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणारअसल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून जनशक्तीचा दबाव Janshaktichadabavnews या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल केलय.हे एक न्युज पोर्टल आहे. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देशातील घडामोडी तसेच स्थानिक, क्राईम, राजकीय, सामाजिक, जाहिरात, इतर विविध बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.\nकृपया संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये\nकिवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर,लेख आणि त्याचे हक्क‘ https://janshaktichadabav.com/\nआणि संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक\nसहमत असतीलच असे नाही Copyright:https://janshaktichadabav.com/ सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\nमुख्य संपादक : श्री.गणेश पवार\nऑफिस : ०५,वैती कंपाऊंड, आई नगर समोर, ओव्हळा, ठाणे – ४००६१२\nअपघात महाराष्ट्र रत्नागिरी संगमेश्वर\nदेवरुख संगमेश्वर बस लोवले येथे दरीत कोसळली…\nधार्मिक भक्ती महाराष्ट्र मुंबई रत्नागिरी\nसकल हिंदू समाजाच्या जन आक्रोश मोर्चाला रत्नागिरीत म��ठा प्रतिसाद…\nप्रशासकीय महाराष्ट्र मुंबई रत्नागिरी\n“सर्वसामान्य नागरिकांसाठीच्या सेवांचे वेळेत वितरण करा… महसूल, कामगार, पोलीस विभागाचे चांगले काम…” – राज्य सेवा हक्क आयुक्त बलदेव सिंग…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00784.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://live.jagmitra.com/%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%96%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B9/", "date_download": "2024-03-05T00:09:40Z", "digest": "sha1:BLVJR6ZF6PPZR5IIX247CVMKXTHKTB2L", "length": 14806, "nlines": 85, "source_domain": "live.jagmitra.com", "title": "पत्नीच्या खुनाच्या गुन्ह्यातून बनसारोळा ता.केज येथील आरोपीची अंबाजोगाई जिल्हा व सत्र न्यायालयात जमीन मंजूर – Jagmitra", "raw_content": "\nदे दान सुटे गि-याण\nवैद्यकीय अधिक्षक डॉ.अरूण गुट्टे यांची कर्तव्यनिष्ठा\nडॉ.शालिनीताई कराड यांना मातृशोक\nदैनिक जगमिञ आजचा अंक\nडॉ.शालिनीताई कराड यांना मातृशोक\nपत्नीच्या खुनाच्या गुन्ह्यातून बनसारोळा ता.केज येथील आरोपीची अंबाजोगाई जिल्हा व सत्र न्यायालयात जमीन मंजूर\nपरळी : सदरील प्रकरणाची थोडक्यात हकीकत अशी की दि.११/०३/२०१९ रोजी फिर्यादी सुनील सोजर अंधारे पोलीस उपनिरीक्षक पोलीस ठाणे उसुफवडगाव ता.केज,जि. बीड रात्रगस्त चेकिंग ड्युटी करत असताना बीड येथील नियंत्रण कक्ष अधिकारी कवडे यांनि फोनद्वारे कळवले की मौजे बनसारोळा ता केज येथिल अँबुलन्स १०८ मधील डॉक्टरानी कळवले की बनसारोळा येथील ज्ञानेश्वर गोरमळी यांच्या घरी जाऊन त्याची पत्नी काजल हिची तापसनी केली असता ती मयत झाली आहे,असे कळवले ,फिर्यादीने बनसारोळा येथे जाऊन सदर घटनेची पाहणी करून ,चौकशी केली व काजल हिचे प्रेत शवग्रहात ठेवले.त्यानंतर आरोपीला अंबाजोगाई येथून ताब्यात घेऊन विचारपूस केली असता ,आरोपी ज्ञानेश्वर गोरमाळी ने सांगितले की त्याची पत्नी काजल हिचे गावातील रविशंकर धायगुडे याच्याशी प्रेम संबंध आहेत, आरोपीने पत्नीस विचारले असता तिने प्रथम उडवाउडवी ची उत्तरे दिली व उगच माझ्यावर संशय घेऊ नका अशी म्हणाली,काही वेळा नंतर पुन्हा विचारपूस केली असता तिने काहीच सांगितले नाही,त्यामुळे अरोपी ज्ञानेश्वर गोरमाळी ने तिला चपटाने मारहाण चालू केली असता पत्नी ने सांगितले की माझे व रविशंकर चे प्रेमसंबंध आहेत व आमचे बऱ्याच वेळा शरीर सबंध आलेले आहेत,आरोपीला राग आल्याने घरातील कोपऱ्यात ठेवलेला खोरा घेतला व खोऱ्याच्या दांड्याने पत्नी ���ाजल हिच्या पाठीत,डोक्यात,मांडीवर, पायावर,मारले.त्यानंतर आरोपीची पत्नी जमिनीवर बेशुद्ध पडली असता आरोपीने उठवण्याचा पर्यंत केला परंतु ती काही उठली नाही,त्यानंतर आरोपीने पत्नी उठत नसल्याने १०८ या टोल फ्री क्रमांकावर फोन लावून अँबुलन्स ला बोलावले व आरोपी ज्ञानेश्वर गोरमाली हा फरार झाला,डॉक्टरांनी येऊन काजल हिस तपासले असता काजल ही मयत झाल्याचे सांगितले.अशा प्रकारे आरोपी ने चौकशी दरम्यान सांगितले,म्हणून आरोपी विरुद्ध पोलिस स्टेशन युसुफवडगाव ता,केज येथे कलम 302,भा.द.वि.प्रमाणे गुन्हा नोंद झाला व सदरील प्रकरणात तपासादरम्यान आरोपी ज्ञानेश्वर हा बीड कारागृहात १६ महिने पासून कोठडीत ठेवण्यात आला होता व त्याच्या विरुद्ध अंबाजोगाई जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोप पत्र सत्र.केस.क्र१३५/२०१९ प्रमाणे दाखल करण्यात आले. आरोपीच्या वतीने अँड.अशोक कवडे यांनी आरोपीला जमीन मिळण्यासाठी जमीन चा अर्ज दाखल केला,सदर प्रकरणाची सुनावणी झाली असता ,आरोपीच्या वकिलानी केलेला युक्तिवाद व सर्वोच्य व उच्च न्यायालयाचे दाखले गृहीत धरून आरोपी ज्ञानेश्वर गोरमाळी याची कलम ३०२भा. द.वि या गुन्हयातून मा.जिल्हा व सत्र न्यायाधीश क्र.२ श्री.डी.एन. सुरवसे साहेब यांनी दि.३०/०६/२०२०रोजी आरोपीचा सशर्त जमीन मंजूर केला.\nसदरील प्रकरणात आरोपीतर्फे अँड.ए. बी. कवडे यांनी काम पाहिले व त्यांना अँड.डी. डी.गंगणे,अँड.एस.बी.करपे.अँड.आर.एस.सापते व अँड.लखन गायकवाड यांनी सहकार्य केले.\nकरोना उपचारांसाठी जास्त पैसे उकळले; मुंबईतील ‘या’ बड्या रुग्णालयावर गुन्हा\nब्राह्मणगाव ता. गेवराई येथे कन्टेनमेंट झोन घोषित ; पूर्णवेळ संचारबंदी लागू = जिल्हाधिकारी राहुल रेखावार\nटिकटॉक वर जातीय तेढ निर्माण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा\nकुंडलवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रात डाॅ.बालाजी सातमवाड यांची कायम वैद्यकीय अधिकारी नियुक्ती करा – नागरीकांची मागणी\nबीड जिल्ह्यात एकही रूग्ण नसताना ग्रीन झोनमध्ये का येत नाही…\nदे दान सुटे गि-याण\nदे दान सुटे गिर्‍याण‐————————नैसर्गिक आणि भौगोलिकदृष्ट्या ग्रहण हे सुर्य आणि चंद्राला लागत असते, जसे सुर्य आणि चंद्र यांना ग्रहण लागते,\nविदर्भाप्रमाणे उर्वरित महाराष्ट्रातील कैकाडी समाजाचा अनुसूचित जातीत समावेश करण्यासाठी विधिमंडळाचा ठराव घेऊन केंद्र सरक��रकडे शिफारस करणार ; धनंजय मुंडे\nमुस्लिम आरक्षण वर निर्णय घ्या नसता,कांग्रेस, राष्ट्रवादी नगरसेवक व पदाधिकारी राजीनामा देतील\nक्रांतीवीर लहूजी साळवे स्मारकाच्या भूसंपादनासाठी सामाजिक न्याय विभागाने पुढाकार घ्यावा ; उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे\nबीड जिल्हा कुस्तीगीर परिषदेचे उपाध्यक्ष मुरलीधर मुंडे यांच्या हस्ते शरीर सौष्ठव स्पर्धेत व्दितीय क्रमांक मिळवल्याबद्दल ऋषिकेश फड व किरण गिरामयांचा सत्कार\nसेवानिवृत्त पुरी गावाचे लक्ष्मण मोरे पाटील उर्फ भाऊ पाटील यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार\nज्ञानगंगा सेवाभावी संस्थेच्या वतीने गरजु विद्यार्थ्याना शालेय साहित्याचे वाटप\nमुक्तांगण विज्ञान शोधिका केंद्रातर्फे ‘खेल खेल में’ ; राष्ट्रीय स्तरावरील विज्ञान खेळणी, गेम डिझाईन स्पर्धा\nभाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे शुक्रवारी राष्ट्रवादीत प्रवेश करणार – जयंत पाटील\n कोविंड रुग्णालयाचा घातक कचरा सार्वजनिक ठिकाणी रुग्णालयावर गुन्हा दाखल\nदे दान सुटे गि-याण\nदे दान सुटे गिर्‍याण‐————————नैसर्गिक आणि भौगोलिकदृष्ट्या ग्रहण हे सुर्य आणि चंद्राला लागत असते, जसे सुर्य आणि चंद्र यांना ग्रहण लागते,\nशरीर सौष्ठव स्पर्धेत ऋषीकेश फड दुसरा सिल्व्हर मेडल पटकावून मारली बाजी\nसेवानिवृत्त पुरी गावाचे लक्ष्मण मोरे पाटील उर्फ भाऊ पाटील यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार\nसौ.गेले श्री आले विरोधकांची सारी खटपट व्यर्थ झाले – डाॅ.कुडमूलवार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00784.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mpcb.gov.in/mr/consentmgt/revisedIndustrycategorization11nov2016", "date_download": "2024-03-04T23:39:08Z", "digest": "sha1:37XAXCIFCB4R7JRO65HR5UCQYYXSUGVS", "length": 13646, "nlines": 153, "source_domain": "mpcb.gov.in", "title": "संमती व्यवस्थापन- उद्योगांचे वर्गीकरण (लाल/नारिंगी/हिरवा आणि पांढरा) | महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ", "raw_content": "\nमहाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची स्थापना\nम. प्र. नि. मंडळ कर्मचारी\nकेंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचे निर्देश\nवन आणि पर्यावरण मंत्रालयनाचे निर्देश\nमहाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ निर्देश\nराज्य शासनाने पारित केलेले निर्देश\nएमओइएफ,फॉरेस्ट अँड क्लाइमेट चेंज द्वारे सीआरझेड क्लियरन्स.\nऑनलाईन सेवांसाठी अर्ज करा (ईसी-एमपीसीबी वेब पोर्टल)\nऑनलाईन संमती अर्जाची प्रक्रिया\nउद्योगांचे वर्गीकरण (लाल / नारंगी / हिरवा आणि पांढरा)\nजल व हवा अधिनियम अंतर्गत संमतीपत्र\nजैव-वैद्यकीय कचरा (व्यवस्थापन व हाताळणी) नियम, 1998 अंतर्गत अधिकारपत्र\nघातक घन कचरा (व्यवस्थापन व हाताळणी) नियम, 2003 अंतर्गत अधिकारपत्र\nसंमतीपत्र स्वयं नूतनीकरण योजना\nईआयए अधिसूचनेची प्रभावी अंमलबजावणी दि.४/८/२०११\nईआयए अधिसूचनेची प्रभावी अंमलबजावणी दि.१६/०४/२०१३\nईआयए अधिसूचनेची प्रभावी अंमलबजावणी दि.२२/१२/२०१४\nजाहिरातीचा नमुना सोबत जोडण्यात येत आहे\nमाहिती अधिकार २००५ अधिनियम\n३०/०९/२०२१ रोजी माहिती अधिकार अधिनियम कलम ४\nमहाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ मेल\nसंमती व्यवस्थापन- उद्योगांचे वर्गीकरण (लाल/नारिंगी/हिरवा आणि पांढरा)\nसंमती व्यवस्थापन- उद्योगांचे वर्गीकरण (लाल/नारिंगी/हिरवा आणि पांढरा)\nसीपीसीबी पत्र क्र. बी-२९०१२/१/१२०१२/ईएसएस/१५४० दिनांक ०४/०६/२०१२ अन्वये पाणी कायदा (पी ऍन्ड सीपी) कलम १८(१) (बी) अंतर्गत उद्योगसमूहांच्या लाल, हिरवा आणि नारंगी वर्गवारीच्या संदर्भात मार्गदर्शन..(04/06/2012 दिनांक सीपीसीबी पत्र येथे क्लिक करा)\nसीपीसीबी पत्र दिनांक ०२/०६/२०१४ - - मान्यता मिळण्यासाठी उद्योगसमूहांच्या वर्गवारीमध्ये लाल, नारंगी आणि हिरवा या प्रकारच्या केलेल्या स्पष्टीकरणार्थ सुधारणा.\nउद्योग प्रकार (सीपीसीबी नुसार)\nअतिरिक्त वर्गीकृत एम पी सी बी\n\"लाल\" श्रेणी अंतर्गत येणा-या उद्योगांची सूची \"लाल\" श्रेणी अंतर्गत येणा-या उद्योगांची सूची\n\"नारिंगी\" श्रेणी अंतर्गत येणा-या उद्योगांची सूची \"नारिंगी\" श्रेणी अंतर्गत येणा-या उद्योगांची सूची\n\"हिरव्या\" श्रेणी अंतर्गत येणाऱ्या उद्योगांची सूची \"हिरव्या\" श्रेणी अंतर्गत येणाऱ्या उद्योगांची सूची\n\"पांढरी\" श्रेणी अंतर्गत येणाऱ्या उद्योगांची सूची \"पांढरी\" श्रेणी अंतर्गत येणाऱ्या उद्योगांची सूची\nज्या उद्योगांच्या कार्ये लाल आणि हिरव्या रंगाच्या वर्गवारीच्या यादीमध्ये समाविष्ट नाहीत त्याचा विचार करुन, परिशिष्ट १ मध्ये नारिंगी रंगाच्या वर्गवारीतील सूचक उद्योगांची यादी देण्यात आलेली आहे.\nजे उद्योग वरील तीनही लाल / नारिंगी / हिरव्या वर्गवारीमध्ये येत नाहीत त्याच्या वर्गवारीचा निर्णय हा एस पी सी बी / पी सी सी यांनी स्थापन केलेल्या संबंधीत समितीव्दारे घेतला जाईल\nएखाद्या उद्योगाने त्याच्या उत्पादनाच्या प्रक्रीयेमध्ये बदल केल्यास किंवा स्वच्छतेच्या त���त्रामध्ये बदल केल्यामुळे प्रदुषणाचा ताण कमी झाल्यास अशा उद्योगाच्या पुर्न- वर्गवारीचा निर्णय हा एस पी सी बी / पी सी सी यांनी स्थापन केलेल्या संबंधीत समितीव्दारे घेतला जाईल.\nउद्योग स्थापन करण्याबाबत जे धोरण निश्‍चित करावयाचे आहे त्याबातचा निर्णय संबंधीत राज्य सरकारशी सल्ला मसलत करुन संबंधीत एस पी सी बी व्दारे घेतला जाईल.\nप्रक्रीया करण्यापूर्वी ज्या उद्योगांमुळे दर दिवशी पाण्याचे एकूण प्रदुषण प्रत्येक दिवशी १०० कि. इतके होते अशा उद्योगांची पहाणी वर्षातून चार वेळा केली गेली पाहीजे. पाण्याची उपलब्धता आणि देशातील बहुतेक सर्व तलाव आणि नद्या यांची वाहून नेण्याची जवळ जवळ संपुष्टात आलेली क्षमता यांचा विचार करुन, ज्या उद्योगांचे बी ओ डी चे ओझे ५० कि./दर दिवशी पेक्षा जास्त परंतु १०० कि./दर दिवशी पेक्षा कमी आहे अशा सर्व उद्योगांना एकूण प्रदुषीत उद्योगांच्या टप्प्यामध्ये आणावे लागेल. परंतु अशा उद्योगांची पहाणी वर्षातून दोन वेळा केली गेली पाहीजे.\nएम पी सी मंडळासाठी उद्योगांची वर्गवारी करणार्‍या समितीची घटना\nएम पी सी मंडळाच्या उद्योगांची वर्गवारी करणार्‍या समितीच्या सभेचा इतिवृत्तांत\nबाह्य अभिकरणाद्वारे हाताळलेले प्रकल्प व अभ्यास\nव्यापक पर्यावरण प्रदूषण निर्देशांक\nप्रदूषण भार कमी करण्यासाठी प्रमाणित करणारी तांत्रिक समिती.\nआरोग्य आणि पर्यावरण म. प्र. नि. मंडळ कर्मचारी मास ट्री प्लांटेशन म. प्र. नि. मंडळ बुलेटिनTechnical Committee for By-Products and Hazardous waste categorizationसीपीसीबीची मार्गदर्शक तत्त्वे\nपर्यावरण माहिती केंद्र, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ\nकल्पतरू पॉईंट, ३ रा व ४ था मजला, पीव्हीआर थिएटर समोर, सायन सर्कल, मुंबई- ४०००२२\nकॉपीराइट © 2022 सर्व हक्क राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00784.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AF%E0%A5%AF%E0%A5%A6", "date_download": "2024-03-05T00:37:21Z", "digest": "sha1:WJACVLFQATCDY7XWUXSU27FWLWI2YZSO", "length": 5558, "nlines": 189, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १९९० - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nइसवी सनानंतरचे दुसरे सहस्रक\n← अकरावे शतक - बारावे शतक - तेरावे शतक - चौदावे शतक - पंधरावे शतक - सोळावे शतक - सतरावे शतक - अठरावे शतक - एकोणिसावे शतक - विसावे शतक →\n← इसवी सनानंतर विसावे शतक →\nपहिले दशक १९०१ - ०२ - ०३ - ०४ - ०५ - ०६ - ०७ - ०८ - ०९ - १०\nदुसरे दशक ११ - १२ - १३ - १४ - १५ - १६ - १७ - १८ - १९ - २०\nतिसरे दशक २१ - २२ - २३ - २४ - २५ - २६ - २७ - २८ - २९ - ३०\nचौथे दशक ३१ - ३२ - ३३ - ३४ - ३५ - ३६ - ३७ - ३८ - ३९ - ४०\nपाचवे दशक ४१ - ४२ - ४३ - ४४ - ४५ - ४६ - ४७ - ४८ - ४९ - ५०\nसहावे दशक ५१ - ५२ - ५३ - ५४ - ५५ - ५६ - ५७ - ५८ - ५९ - ६०\nसातवे दशक ६१ - ६२ - ६३ - ६४ - ६५ - ६६ - ६७ - ६८ - ६९ - ७०\nआठवे दशक ७१ - ७२ - ७३ - ७४ - ७५ - ७६ - ७७ - ७८ - ७९ - ८०\nनववे दशक ८१ - ८२ - ८३ - ८४ - ८५ - ८६ - ८७ - ८८ - ८९ - ९०\nदहावे दशक ९१ - ९२ - ९३ - ९४ - ९५ - ९६ - ९७ - ९८ - ९९ - २०००\nएकूण ५ उपवर्गांपैकी या वर्गात खालील ५ उपवर्ग आहेत.\nइ.स. १९९० मधील जन्म‎ (१ क, २४२ प)\nइ.स. १९९० मधील मृत्यू‎ (१ क, ४३ प)\nइ.स. १९९० मधील खेळ‎ (२ क, १० प)\nइ.स. १९९० मधील चित्रपट‎ (१ क)\nइ.स. १९९० मधील निर्मिती‎ (२ प)\n\"इ.स. १९९०\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nशेवटचा बदल ३१ जुलै २०२३ तारखेला १०:०२ वाजता झाला\nया पानातील शेवटचा बदल ३१ जुलै २०२३ रोजी १०:०२ वाजता केला गेला.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 4.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00784.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.nbp-news24.in/post/8068", "date_download": "2024-03-05T01:10:26Z", "digest": "sha1:YESIUONGLTJ4G2I453CATVFCVMI5YEK6", "length": 20023, "nlines": 106, "source_domain": "www.nbp-news24.in", "title": "येणाऱ्या काळात दक्षिण नागपूरमध्ये २४ तास पाणीपुरवठा : ना. नितीन गडकरी अमृत योजनेंतर्गत बांधण्यात येणाऱ्या तीन जलकुंभाचे भूमिपूजन – नागपूर बाजार पत्रिका", "raw_content": "\nOctober 24, 2021 - नागपुर समाचार, मनपा\nयेणाऱ्या काळात दक्षिण नागपूरमध्ये २४ तास पाणीपुरवठा : ना. नितीन गडकरी अमृत योजनेंतर्गत बांधण्यात येणाऱ्या तीन जलकुंभाचे भूमिपूजन\nनागपूर, ता. २२ : टँकरमुक्त नागपूर शहर ही संकल्पना पूर्णत्वास नेण्याच्या दृष्टीने नागपूर शहरात अमृत योजने अंतर्गत जलकुंभांची निर्मिती होत आहे. पाणी पुरवठ्याची समस्या असलेल्या दक्षिण नागपूर भागामध्ये निर्माण होत असलेल्या जलकुंभांमुळे येत्या काळात या संपूर्ण भागात २४ तास पाणी पुरवठा होऊन नागरिकांना दिलासा मिळेल, असा विश्वास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.\nनागपूर महानगरपालिकेच्या माध्यमातून अमृत योजनेंतर्गत शहरातील सक्करदरा २ बिडीपेठ आशीर्वाद नगर येथील इंदिरा गांधी सभागृह मैदान, उमरेड रोडवरील मोठा ताजबाग परिसर, वंजारीनगर २ सक्करदरा जलकुंभाजवळ बांधण्यात येणा-या जलकुंभाचा संयुक्त भूमिपूजन सोहळा शुक्रवारी (ता.२२) इंदिरा गांधी सभागृह मैदान, आशीर्वादनगर, बिडीपेठ येथे पार पडला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते तिनही जलकुंभाच्या कार्याचे भूमिपूजन झाले. यावेळी ते बोलत होते.\nमंचावर खासदार डॉ.विकास महात्मे, महापौर दयाशंकर तिवारी, आमदार मोहन मते, स्थायी समिती सभापती प्रकाश भोयर, सत्तापक्ष नेता अविनाश ठाकरे, स्थापत्य समिती सभापती राजेंद्र सोनकुसरे, महिला व बालकल्याण समिती सभापती दिव्या धुरडे, नेहरूनगर झोन सभापती स्नेहल बिहारे, हनुमान नगर झोन सभापती कल्पना कुंभलकर, माजी स्थायी समिती सभापती ज्येष्ठ नगरसेवक विजय (पिंटू) झलके, नगरसेवक नागेश सहारे, नगरसेविका रिता मुळे, नगरसेवक भगवान मेंढे, नगरसेविका मंगला खेकरे, स्वाती आखतकर, भारती बुंडे, रुपाली ठाकूर, माधुरी ठाकरे, दक्षिण नागपूरचे अध्यक्ष देवेन दस्तुरे, परशू ठाकूर, रमेश चोपडे, नीता ठाकरे, ज्योती देवघरे, ताजबाग ट्रस्टचे अध्यक्ष प्यारे खान, सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी विभागाचे अधीक्षक अभियंता मनोज तालेवार, उपअभियंता राजेश दुफारे आदी उपस्थित होते.\nपुढे बोलताना ना. नितीन गडकरी म्हणाले, शहर विकासाच्या कार्यात नागरिकांचा सहभाग हा अत्यावश्यक आहे. नागपूर शहरात पाण्याची समस्या नाही यात केवळ पुरवठ्यामध्ये अडथळे असल्याने जास्तीत जास्त जलकुंभ निर्माण करून त्या माध्यमातून नागरिकांना योग्यरीत्या मुबलक पाणी मिळू शकेल यासाठी प्रयरत्नरत आहोत, असे सांगतानाच सदर तिनही जलकुंभांच्या निर्मितीसाठी वेळोवेळी पाठपुरावा केल्याबद्दल महापौर दयाशंकर तिवारी, आमदार मोहन मते, माजी स्थायी समिती सभापती विजय (पिंटू) झलके यांचे त्यांनी अभिनंदन केले.\nआजपर्यंत नागपूर शहरात सर्वत्र विकास कामांसाठी ८० हजार कोटी निधी मिळाला आहे. यामधून शहरात वीज, पाणी, शिक्षण यासह सर्व क्षेत्रात काम करण्यात येत आहे व काही प्रस्तावित सुद्धा आहेत. कोरोनामुळे आज गोरगरीब व सर्वांसाठी आरोग्य सुविधेची गरज आहे. यासाठी ताजबाग ट्रस्ट च्या माध्यमातून ४०० बेडचे ताजुद्दीन बाबा यांच्या नावाने हॉस्पिटल तयार करण्यासाठी पुढाकार घेतला जावा अशी सूचना ना. गडकरी यांनी प्यारे खान यांना केली. या कार्यात आपण पूर्ण ताकदीने उभा असल्याचा विश्वासही त्यांनी दिला. पाणी पुरवठ्यासह नागपूर शहरात पाईप लाईनद्वारे स्वयंपाकाच्या गॅसचा पुरवठा करण्याचा मानसही यावेळी ना. गडकरी यांनी व्यक्त केला.\nमहापौर दयाशंकर तिवारी यांनी शहरातील पिण्याच्या पाण्याची समस्या सोडविण्यासाठी अमृत योजने अंतर्गत निर्माण होत असलेल्या जलकुंभाच्या कार्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आभार मानले व या कार्याचे संपूर्ण श्रेय त्यांचे असल्याचे सांगितले. जलकुंभाच्या निर्मितीसाठी प्रस्तावित जागांच्या अडचणी, त्यासाठी आवश्यक केंद्र अथवा राज्याची परवानगी मिळवून देण्याचे मौलिक कार्य केवळ ना. गडकरी यांच्यामुळे शक्य झाले. दक्षिण नागपूर पाठोपाठ शहरातील विविध भागांमध्ये सुमारे १५ जलकुंभाच्या कामांचे भूमिपूजन लवकरच होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.\nदक्षिण नागपूरचे आमदार मोहन मते यांनी सांगितले की, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या टँकर मुक्त नागपूर या संकल्पनेतून अमृत योजने अंतर्गत शहरात ४३ टाक्या बांधण्याचे प्रस्तावित आहेत. यापैकी दक्षिण नागपुरात एकूण ६ टाक्यांची निर्मिती होणार आहे. यापैकी एकावेळी तीन टाक्यांचे होणारे भूमिपूजन हे दक्षिण नागपूरच्या सुकर भविष्याची नांदी आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकाराने येत्या काळात दक्षिण नागपुरात २४ तास पाणी पुरवठा होईल यात शंका नसल्याचेही ते म्हणाले.\nप्रास्ताविकात माजी स्थायी समिती सभापती ज्येष्ठ नगरसेवक विजय (पिंटू) झलके यांनी अमृत योजने अंतर्गत शहरात निर्माण होत असलेल्या जलकुंभाच्या संदर्भात माहिती दिली. नागपूर शहरात अमृत योजने अंतर्गत २७८ कोटी निधी मधून एकूण ४३ टाक्या तयार करणे प्रस्तावित असून यापैकी २७ टाक्या मनपाद्वारे निर्माण करण्यात येत आहेत. शेषनगर येथे डबल डेकर टाकी प्रस्तावित असून ही देशातील पहिली डबल डेकर टाकी ठरणार आहे, असेही ते म्हणाले.\nकार्यक्रमाचे संचालन अभिजित मुळे यांनी केले. आभार नेहरूनगर झोन सभापती स्नेहल बिहारे यांनी मानले.\nनागपूर समाचार : भारतीय जनसंघ का मनाया स्थापना दिवस\nखेल समाचार : भारत-पाकिस्तान मैच आज, कोहली बोले-पाकिस्तान के खिलाफ अपना सर्वश्रेष्ठ खेल खेलेंगे\nनागपुर समाचार : स्मृति ईरानी ने राहुल गांधी को यूपीए-एनडीए कार्यकाल पर बहस की दी चुनौती\nनागपुर समाचार : नारी के चार स्वरुप : अनादि, पारम्पारिक, आधुनिक और शक्ति” इस विषय को लेकर महिलाओं के लिये शिवशक्ति स्नेह मिलन को उत्स्फुर्त प्रतिसाद\nचंद्रप��र समाचार : ‘देश के निर्माण में, चंद्रपूर मैदान में’ – मा. श्री. सुधीर मुनगंटीवार\nमैं ज्योति द्विवेदी NBP NEWS 24 की संपादीका और आदर्श बहुद्देश्यीय शिक्षण संस्था कि सचिव हू\nनागपुर समाचार : स्मृति ईरानी ने राहुल गांधी को यूपीए-एनडीए कार्यकाल पर बहस की दी चुनौती\nनागपुर समाचार : नारी के चार स्वरुप : अनादि, पारम्पारिक, आधुनिक और शक्ति” इस विषय को लेकर महिलाओं के लिये शिवशक्ति स्नेह मिलन को उत्स्फुर्त प्रतिसाद\nचंद्रपूर समाचार : ‘देश के निर्माण में, चंद्रपूर मैदान में’ – मा. श्री. सुधीर मुनगंटीवार\nनागपूर समाचार : दोन बूंद जिंदगी के पल्स पोलिओला खापरखेड्यात उत्तम प्रतिसाद\nनागपूर समाचार : भानेगावात संत गजानन महाराज प्रकट दिन उत्साहात साजरा\nDavidsliff on दक्षिण नागपुर के विकलांग एवं वरिष्ठ नागरिकों को सहायक उपकरणों का वितरण आज गुरुवार गडकरी, डॉ. वीरेंद्र कुमार और उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस की प्रमुख उपस्थिति\nसंपादक महोदय का परिचय\nमैं ज्योति द्विवेदी NBP NEWS 24 की संपादीका और आदर्श बहुद्देश्यीय शिक्षण संस्था कि सचिव हू और मेरा उद्देश्य है कि समाज के गरिब, बेसहारा मासूम बच्चों को उच्च शिक्षा देना और मेरा उद्देश्य है कि समाज के गरिब, बेसहारा मासूम बच्चों को उच्च शिक्षा देना उसी तरह समाज में हो रहे अत्याचार के खिलाफ आवाज उठाना, सामाजिक तथा धार्मिक कार्य करने वालों को प्रोत्साहित करना, ओर ऐ सारे कार्य NBP NEWS 24 के जरीए समाज तक पहुचाने का मेरा उद्देश्य\nनागपुर समाचार : स्मृति ईरानी ने राहुल गांधी को यूपीए-एनडीए कार्यकाल पर बहस की दी चुनौती\nनागपुर समाचार : केंद्रीय महिला एवं बाल विकास मंत्री स्मृति...\nनागपुर समाचार : नारी के चार स्वरुप : अनादि, पारम्पारिक, आधुनिक और शक्ति” इस विषय को लेकर महिलाओं के लिये शिवशक्ति स्नेह मिलन को उत्स्फुर्त प्रतिसाद\nनागपुर समाचार : नागपुर 03/03/2024 अंतर्राष्ट्रिय महिला दिवस के उपलक्ष...\nBreaking News PRESS CONFERENCE अपघात आंदोलन कोविड-19 क्राईम खबर खासदार क्रीड़ा महोत्सव खेलकुद धार्मिक नागपुर समाचार बाजार मनपा मनोरंजन राजनीति राष्ट्रीय समाचार लाइफस्टाइल विदर्भ शिक्षा शीत सत्र २०२३ संत्रानगरी सामाजिक स्वास्थ\nनागपूर समाचार : पैंट और बनियान में छिड़ककर लाया सोने का पाउडर, कस्टम ने करीब 900 ग्राम सोना किया जब्त\nनागपुर समाचार : नागपुर कस्टम डिपार्टमेंट ने एयर अरबिया एयरवेज से शारजाह से नागपुर आये एक व्यक्ति को 822.550 ग्राम...\nनागपुर समाचार : डीआरआई की बड़ी कार्रवाई, 1.95 करोड़ कीमत का 975.5 किलोग्राम गांजा किया जब्त\nनागपुर समाचार : मेट्रोमोनी साइट पर बोगस प्रोफाइल बनाकर ठगी करने वाला नाइजीरियन सहित 3 गिरफ्तार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00784.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://janshaktichadabav.com/irrespective-of-the-party-our-candidate-must-be-a-marathi-language/", "date_download": "2024-03-05T00:35:30Z", "digest": "sha1:XCDSG52QSLGK4JIMUZMWZKJSMQVBZQEC", "length": 15617, "nlines": 242, "source_domain": "janshaktichadabav.com", "title": "“पक्ष कोणताही असो आमचा उमेदवार मराठीच असला पाहिजे” मागणीला उत्स्पूर्त प्रतिसाद. - जनशक्तीचा दबाव", "raw_content": "\nअधिसूचना आणि शासन निर्णय\n“पक्ष कोणताही असो आमचा उमेदवार मराठीच असला पाहिजे” मागणीला उत्स्पूर्त प्रतिसाद.\n“पक्ष कोणताही असो आमचा उमेदवार मराठीच असला पाहिजे” मागणीला उत्स्पूर्त प्रतिसाद.\nमुंबई : “पक्ष कोणताही असो आमचा उमेदवारच नव्हे तर पदाधिकारी हे सुद्धा मराठीच असले पाहिजेत\nया मराठी माणसांच्या हिताच्या मागण्या घेऊन तसेच मराठी भुमिपुत्रांमध्ये जनजागृती व्हावी व एक मराठी माणसांची जनमत चाचपणी म्हणून मुंबईसह-महाराष्ट्र वाचवा कृती समिती नियो. संलग्न महाराष्ट्र संरक्षण संघटना रजि. यांच्या माध्यमातून.\n१) जोगेश्वरी पूर्व रेल्वे स्थानक २) बोरीवली पुर्व रेल्वे स्थानक ३) लालबाग भारतमाता सिनेमा ४) मानखुर्द पश्चिम रेल्वे स्थानक ५) मीरारोड पुर्व रेल्वे स्थानक ६) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ७) दादर पश्चिम रेल्वे स्थानक ८) दहिसर पूर्व रेल्वे स्थानक ९) चर्णीरोड गिरगाव गायवाडी १०) मुलुंड पश्चिम रेल्वे स्थानक ११) वडाळा पश्चिम रेल्वे स्थानक १२) घाटकोपर पूर्व रेल्वे स्थानक १३) काळाचौकी जिजामाता नगर १४) चेंबूर पुर्व रेल्वे स्थानक १५) कुर्ला पुर्व रेल्वे स्थानक,\nअशा १५ रेल्वे स्थानकांच्या बाहेर आतापर्यंत सह्या मोहीमा अभियान संघटनेच्या माध्यमातून राबविण्यात आले असून या पुढे सुद्धा अशाच मोहीमा राबविण्यात येणार असून मराठी जनतेला या सह्या मोहीम अभियानात एक लोकचळवळ असलेली, बिगर राजकीय संघटना, मराठी भाषा जतन संवर्धन आणि संरक्षण यासाठी सदैव कटिबद्ध असलेली मराठी माणसांची संघटना म्हणजे आपली महाराष्ट्र संरक्षण संघटना रजि. यांच्या माध्यमातून ह्या सह्या मोहीम अभियानात सामील होण्याचे आवाहन करण्यात येत आहे.\nविधान परिषदेचे माजी उपसभापती दिवंगत वसंतराव डावखरे यांच्या स्मृत्यर्थ कोकणातील 165 शिक्षक व 11 संस्था चालकांना वसंत स्मृती शिक्षक पुरस्कार सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये प्रधान….\nदिनांक 6 नोव्हेंबर 2023 सोमवार जाणून घेऊया आजच्या’या’ राशीच्या व्यक्तींना कामात यशप्राप्ती होईल; वाचा राशीभविष्य…\nअपघात महाराष्ट्र रत्नागिरी संगमेश्वर\nदेवरुख संगमेश्वर बस लोवले येथे दरीत कोसळली…\nधार्मिक भक्ती महाराष्ट्र मुंबई रत्नागिरी\nसकल हिंदू समाजाच्या जन आक्रोश मोर्चाला रत्नागिरीत मोठा प्रतिसाद…\nप्रशासकीय महाराष्ट्र मुंबई रत्नागिरी\n“सर्वसामान्य नागरिकांसाठीच्या सेवांचे वेळेत वितरण करा… महसूल, कामगार, पोलीस विभागाचे चांगले काम…” – राज्य सेवा हक्क आयुक्त बलदेव सिंग…\nअपघात महाराष्ट्र रत्नागिरी संगमेश्वर\nदेवरुख संगमेश्वर बस लोवले येथे दरीत कोसळली…\nधार्मिक भक्ती महाराष्ट्र मुंबई रत्नागिरी\nसकल हिंदू समाजाच्या जन आक्रोश मोर्चाला रत्नागिरीत मोठा प्रतिसाद…\nप्रशासकीय महाराष्ट्र मुंबई रत्नागिरी\n“सर्वसामान्य नागरिकांसाठीच्या सेवांचे वेळेत वितरण करा… महसूल, कामगार, पोलीस विभागाचे चांगले काम…” – राज्य सेवा हक्क आयुक्त बलदेव सिंग…\nमहाराष्ट्र मुंबई रत्नागिरी राजकारण सिंधुदुर्ग\nभारतीय जनता पार्टीचे बूथ कार्यकारिणी महासंमेलन सावंतवाडी येथे संपन्न\nप्रिंट, टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड\nवाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणारअसल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून जनशक्तीचा दबाव Janshaktichadabavnews या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल केलय.हे एक न्युज पोर्टल आहे. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देशातील घडामोडी तसेच स्थानिक, क्राईम, राजकीय, सामाजिक, जाहिरात, इतर विविध बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.\nकृपया संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये\nकिवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर,लेख आणि त्याचे हक्क‘ https://janshaktichadabav.com/\nआणि संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक\nसहमत असतीलच असे नाही Copyright:https://janshaktichadabav.com/ सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\nमुख्य संपादक : श्री.गणेश पवार\nऑफिस : ०५,वैती कंपाऊंड, आई नगर समोर, ओव्हळा, ठाणे – ४००६१२\nअपघात महाराष्ट्र रत्नागिरी संगमेश्वर\nदेवरुख संगमेश्वर बस लोवले येथे दरीत कोसळली…\nधार्मिक भक्ती महाराष्ट्र मुंबई रत्नागिरी\nसकल हिंदू समाजाच्या जन आक्रोश मोर्चाला रत्नागिरीत मोठा प्रतिसाद…\nप्रशासकीय महाराष्ट्र मुंबई रत्नागिरी\n“सर्वसामान्य नागरिकांसाठीच्या सेवांचे वेळेत वितरण करा… महसूल, कामगार, पोलीस विभागाचे चांगले काम…” – राज्य सेवा हक्क आयुक्त बलदेव सिंग…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00785.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://live.jagmitra.com/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%9A/", "date_download": "2024-03-04T23:33:36Z", "digest": "sha1:UP4A5H57ILPNJVO73VJSLVSPNSQJHSD6", "length": 10637, "nlines": 86, "source_domain": "live.jagmitra.com", "title": "सामाजिक बांधिलकीतून गावच्या शाळेला बालमित्रांनी दिली आगळी वेगळी भेट! – Jagmitra", "raw_content": "\nदे दान सुटे गि-याण\nवैद्यकीय अधिक्षक डॉ.अरूण गुट्टे यांची कर्तव्यनिष्ठा\nडॉ.शालिनीताई कराड यांना मातृशोक\nदैनिक जगमिञ आजचा अंक\nडॉ.शालिनीताई कराड यांना मातृशोक\nसामाजिक बांधिलकीतून गावच्या शाळेला बालमित्रांनी दिली आगळी वेगळी भेट\nअंबाजोगाई : तालुक्यातील बर्दापूर येथील रेणुक शैक्षणिक संकुलात 2003 पर्यत ज्ञानाचे धडे घेऊन आपल्या ज्ञानाची चुणूक ,आपल्या शाळेचा झेंडा अटकेपार घेऊन गेलेल्या दहावी च्या वर्ग मित्रांनी आपल्या गावच्या शाळेला स्मार्ट एल .ई डी .टी.व्ही भेट दिला.\nसामाजिक बांधिलकी तून रेणुक विद्यालय ,बर्दापूर येथील दहावी 2003 च्या बॅचमेट नी निश्चय केला व आपल्या उत्पन्नातुन खारीचा वाटा रेणुक शैक्षणिक समुहास दिला. यातून रेणुक प्राथमिक शाळेतील मुलांना नवनवीन गोष्टी शिकण्यासाठी, ऑनलाईन शिक्षण घेण्यासाठी स्मार्ट टी.व्ही भेट म्हणून देण्यात आला.\nया साठी आज सर्व बालमित्राचा स्नेहमिलन कार्यक्रम अंबाजोगाई येथील साई सुरभी हाॅटेल मध्ये आयोजीत केला होता.या वेळी शाळेला टी .व्ही सुपूर्द केला.प्रसंगी गंगाधर कोकरे सर ,हनुमंत सौदागर, ज्ञानेश्वर सोपने,विष्णू फड,सचिन ह��णावळ, बेबी गंडले,स्मिता गवळी तिथे, वैशाली शिंदे,विष्णू सोनवणे,आश्रुबा माने हे सर्व मित्र मैत्रिणी उपस्थित होते.\nजवाहर एज्युकेशन सोसायटी संचलित वैद्यनाथ कॉलेज मधील १ कोटी ६ लाख रुपयांच्या अपहार प्रकरणी अध्यक्ष व इतरांना अटकपूर्व जामीन मंजूर\n*ज्वारीसह रब्बी पिकांचा विमा उतरवून घ्या – पालकमंत्री धनंजय मुंडे यांचे आवाहन*\nअरे देवा,शिक्षकांवर आली आता किराणा वाटण्याची वेळ…\nचार मे पासून आँरेन्ज व ग्रीन झोनसह ग्रामीण भागातील चालू होणार दारूचे दुकान…\nपद्मावती मिञ मंडळाच्यां वतीने पोलीस व स्वच्छता अधीकारी यांचा पुष्पवृष्टी करून केला सन्मान…\nदे दान सुटे गि-याण\nदे दान सुटे गिर्‍याण‐————————नैसर्गिक आणि भौगोलिकदृष्ट्या ग्रहण हे सुर्य आणि चंद्राला लागत असते, जसे सुर्य आणि चंद्र यांना ग्रहण लागते,\nविदर्भाप्रमाणे उर्वरित महाराष्ट्रातील कैकाडी समाजाचा अनुसूचित जातीत समावेश करण्यासाठी विधिमंडळाचा ठराव घेऊन केंद्र सरकारकडे शिफारस करणार ; धनंजय मुंडे\nमुस्लिम आरक्षण वर निर्णय घ्या नसता,कांग्रेस, राष्ट्रवादी नगरसेवक व पदाधिकारी राजीनामा देतील\nक्रांतीवीर लहूजी साळवे स्मारकाच्या भूसंपादनासाठी सामाजिक न्याय विभागाने पुढाकार घ्यावा ; उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे\nबीड जिल्हा कुस्तीगीर परिषदेचे उपाध्यक्ष मुरलीधर मुंडे यांच्या हस्ते शरीर सौष्ठव स्पर्धेत व्दितीय क्रमांक मिळवल्याबद्दल ऋषिकेश फड व किरण गिरामयांचा सत्कार\nसेवानिवृत्त पुरी गावाचे लक्ष्मण मोरे पाटील उर्फ भाऊ पाटील यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार\nज्ञानगंगा सेवाभावी संस्थेच्या वतीने गरजु विद्यार्थ्याना शालेय साहित्याचे वाटप\nमुक्तांगण विज्ञान शोधिका केंद्रातर्फे ‘खेल खेल में’ ; राष्ट्रीय स्तरावरील विज्ञान खेळणी, गेम डिझाईन स्पर्धा\nभाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे शुक्रवारी राष्ट्रवादीत प्रवेश करणार – जयंत पाटील\n कोविंड रुग्णालयाचा घातक कचरा सार्वजनिक ठिकाणी रुग्णालयावर गुन्हा दाखल\nदे दान सुटे गि-याण\nदे दान सुटे गिर्‍याण‐————————नैसर्गिक आणि भौगोलिकदृष्ट्या ग्रहण हे सुर्य आणि चंद्राला लागत असते, जसे सुर्य आणि चंद्र यांना ग्रहण लागते,\nशरीर सौष्ठव स्पर्धेत ऋषीकेश फड दुसरा सिल्व्हर मेडल पटकावून मारली बाजी\nसेवानिवृत्त पुरी गावाचे लक्ष्मण मोरे पाटी��� उर्फ भाऊ पाटील यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार\nसौ.गेले श्री आले विरोधकांची सारी खटपट व्यर्थ झाले – डाॅ.कुडमूलवार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00785.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtragr.com/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE/", "date_download": "2024-03-04T23:47:46Z", "digest": "sha1:JWEHNOH47AL5GKW3CJCCE4H2MSC4CZ7H", "length": 8663, "nlines": 132, "source_domain": "maharashtragr.com", "title": "_ap_ufes{\"success\":true,\"siteUrl\":\"maharashtragr.com\",\"urls\":{\"Home\":\"https://maharashtragr.com\",\"Category\":\"https://maharashtragr.com/category/ads/\",\"Archive\":\"https://maharashtragr.com/2024/02/\",\"Post\":\"https://maharashtragr.com/mhgr-%e0%a4%97%e0%a4%bf%e0%a4%97-%e0%a4%87%e0%a4%95%e0%a5%89%e0%a4%a8%e0%a5%89%e0%a4%ae%e0%a5%80-%e0%a4%ae%e0%a5%8d%e0%a4%b9%e0%a4%a3%e0%a4%9c%e0%a5%87-%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%af-gig-%e0%a4%95/\",\"Page\":\"https://maharashtragr.com/news/\",\"Attachment\":\"https://maharashtragr.com/mhgr-how-to-make-money-online/mhgr_how_to_make_money_online-1/\",\"Nav_menu_item\":\"https://maharashtragr.com/home-2/\",\"Oembed_cache\":\"https://maharashtragr.com/d8de8f75417a8210e93651381ed85c36/\",\"Wp_global_styles\":\"https://maharashtragr.com/wp-global-styles-blogsite/\",\"Amp_validated_url\":\"https://maharashtragr.com/amp_validated_url/f35a90d719157b161a99020d92fcac51/\",\"Adstxt\":\"https://maharashtragr.com/?post_type=adstxt&p=1086\",\"App-adstxt\":\"https://maharashtragr.com/?post_type=app-adstxt&p=1084\",\"Web-story\":\"https://maharashtragr.com/web-stories/romeo-and-juliet/\"}}_ap_ufee", "raw_content": "\nमहाराष्ट्र: महत्वाचे सामान्य संसाधन\nHome Public Info कारवाईयोग्य दावा\nन्यायालयात जाऊनच फलित करुन घ्यावा लागतो,अशा अमूर्त अधिकाराला कारवाईयोग्य दावा म्हणतात. इंग्लिश विधीमध्ये जंगम संपत्तीचे दोन प्रकार आहेत. ताब्यात असलेली संपत्ती आणि ताब्यात नसल्यामुळे न्यायालयातून मिळवणे अवश्य असलेली संपत्ती. दुसऱ्या प्रकारामध्ये ऋणे, संविदेचा लाभ त्याचप्रमाणे एकस्व आदी अमूर्त अधिकारांचाही अंतर्भाव होतो.भारतामध्ये १८८२ च्या संपत्ती–हस्तांतरण विधीमधील कारवाईयोग्य दाव्याची व्याख्या १९०० साली दुरुस्त करण्यात आली. त्याप्रमाणे दावा देण्यास आधारभूत असल्याबद्दल न्यायालयाची मान्यता असलेल्या अप्रतिभूत ऋणाबद्दलच्या किंवा कबजात नसलेल्या जंगम संपत्तीतील हितसंबंधाबद्दलच्या दाव्यास कारवाईयोग्य दावा मानण्यात येते. विघटित भागीदारीचा हिशेब मागणे; संविदेप्रमाणे उत्पन्न होणाऱ्या लाभातील संपूर्ण हितसंबंध इ. बाबतचे दावे कारवाईयोग्य दावे होत. कारवाईयोग्य दावा अभिहस्तांकनकर्त्याच्या लेखाने अभिहस्तांकित करता येतो. या अभिहस्तांकनपद्धतीला वचनचिठी, धनादेश इ. परक्राम्य लेख अपवाद आहेत. ते फक्त पृष्ठांकनाने हस्तांतरित करता येतात. अग्निविमा व सागरी विमा यांचे हस्तांतरण केवळ विमापत्राच्या अभिहस्तांकनाने होत नसून त्याबरोबर विमासंपत्तीही द्यावी लागते.\nMHGR| गिग इकॉनॉमी म्हणजे काय Gig कामगारांसाठी जाणून घेण्यासारख्या 5 गोष्टी\nMHGR| ऑनलाइन, ऑफलाइन आणि घरी पैसे कमवण्याचे 25 मार्ग\nMHGR| महाराष्ट्रात किती ज्योतिर्लिंगे आहेत\nमहाराष्ट्रात किती ज्योतिर्लिंगे आहेत\nMHGR| बेळगांव कारवार बिदर निपाणीचा सीमाप्रश्न काय आहे\nMHGR| News Update 2024| महाराष्ट्रात किती जिल्हे आहेत\nMHGR| गिग इकॉनॉमी म्हणजे काय Gig कामगारांसाठी जाणून घेण्यासारख्या 5 गोष्टी\nMHGR| ऑनलाइन, ऑफलाइन आणि घरी पैसे कमवण्याचे 25 मार्ग\nMHGR| महाराष्ट्रात किती ज्योतिर्लिंगे आहेत\nMHGR| बेळगांव कारवार बिदर निपाणीचा सीमाप्रश्न काय आहे\nउद्योग, उर्जा व कामगार विभाग\nपर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग\nमहसूल व वन विभाग\nमहिला व बाल विकास विभाग\nसामाजिक न्‍याय व विशेष सहाय्य विभाग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00785.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtranewsupdate.com/g20-%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%96%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%A6g20-summit/", "date_download": "2024-03-05T00:18:04Z", "digest": "sha1:PNB64XHPH43EGLENX67DY7MSOHNRJY2R", "length": 20190, "nlines": 254, "source_domain": "maharashtranewsupdate.com", "title": "Warning: The magic method Vc_Manager::__wakeup() must have public visibility in /home/u328854648/domains/maharashtranewsupdate.com/public_html/wp-content/plugins/js_composer/include/classes/core/class-vc-manager.php on line 203", "raw_content": "\nमुंबईतील रस्त्यावरील विक्रेत्यांमध्ये होणार लक्षणीय बदल , महापालिका घेणार एक महत्त्वपूर्ण निर्णय \nस्थानिक अर्थव्यवस्थेचे सक्षमीकरण: छोट्या शहरांमध्ये नोकऱ्या निर्माण करण्याचे Mikro Grafeio चे ध्येय (316)\nमहाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांसाठी कडबा कुट्टी मशीन योजना सुरू केली आहे (314)\nया जिल्ह्यात आज कोरोनाचा गेला पहिला बळा; High Alert \nमहाराष्ट्राने 75,000 सरकारी नोकऱ्यांची घोषणा केली: (274)\nमुंबईतील रस्त्यावरील विक्रेत्यांमध्ये होणार लक्षणीय बदल , महापालिका घेणार एक महत्त्वपूर्ण निर्णय \nनवीन Samsung Galaxy S24 मालिका आता भारतात प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध आहे. 17 जानेवारी रोजी जगभरात प्रदर्शित होणार आहे.\nग्रामपंचायतीला किती पैसे खर्च करावे लागतात सरकारने त्यांना दिलेल्या पैशाचे त्यांनी काय केले हे कसे शोधायचे\nग्रामपंचायतीला किती पैसे खर्च करावे लागतात सरकारने त्यांना दिलेल्या पैशाचे त्यांनी काय केले हे कसे शोधायचे\nमुंबईच्या वेशीवर रायगड पोलिसांनी धडाकेबाज कारवाई केली, जिथे २१८ कोटी रुपयांचा ड्रग्ज जप्त केला गेला.\nPune News : कोकणमधील लोकांसाठी चांगली बातमी, गणेशोत्सवासाठी तीन स्पेशल रेल्वेची भेट, संपूर्ण वेळापत्रक\nPrime Minister Narendra Modi संसदेत अविश्वास प्रस्तावावरील चर्चेल�� संबोधित करणार आहेत\nनारायण राणे यांच्यातील शिवसेनेच्या खासदारांवरील टीका\nअजित पवारांनी व्यक्त केली राजकीय रणनीती : बदलण्यात अडचण असतानाही बारामती मतदारसंघातून निवडणूक लढवणार, संगमनेरमध्ये उमेदवारीसाठी प्रोत्साहन\nCRPF मध्ये १० वी पास उमेदवारांसाठी९२१२ पदांची भरतीपगार 21700 ते 69000\nसरकारने अनुदानात वाढ केल्याने महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा\nद. आफ्रिकेविरुद्धची तिसरी टी-२० लढत, टीम इंडियासमोर मालिका बरोबरीचे आव्हान तर प्रोटियाज संघही चिंतेत.\nIND vs SA 3rd T20 : आफ्रिकेत भारतीय गोलंदाजांची वाईट अवस्था, आजचा निर्णायक सामना कसा जिंकणार\nIPL 2024 Auction लवकरच |कोणत्या खेळाडूवर लागणार ज्यास्त लिलाव पाहूया\nAsian Games 2023: पाकिस्तानच्या वर्चस्वाने अफगाणिस्तानला क्रिकेटमध्ये घट्ट स्थान मिळवून दिले\nऑनलाइन व्यापार: विचारे, आणि आय\nअनिल अंबानी या उद्योगपतीला काही आश्चर्यकारक बातमी मिळाली. त्याच्या मालकीची आणखी एक कंपनीही खूप कर्जात बुडाली आहे. समस्या सोडवण्यासाठी कंपनीला तिच्या काही वस्तू विकण्याची परवानगी देण्यात आली होती. कंपनीचे शेअर्सही आता खरेदी-विक्री होत नाहीत.\n📉 IT क्षेत्रात रूजगार संख्या 23% घटलेली: सर्वेक्षण\nनवीन Samsung Galaxy S24 मालिका आता भारतात प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध आहे. 17 जानेवारी रोजी जगभरात प्रदर्शित होणार आहे.\nटेस्ला रोबोटच्या नवीन जनरेशनचे अनावरण.\nकांद्यावरील ४० टक्के निर्यात शुल्काला महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी विरोध केला आहे.\nमहाराष्ट्रामधे ‘हर घर तिरंगा’ मोहीम सुरू झाली\nवजन कमी करण्यासाठी बटाटे चांगले की वाईट\nराजकारण G20 शिखर परिषद(G20 SUMMIT)\nदोन दिवसीय G20 शिखर परिषद 2023 9 सप्टेंबर रोजी दिल्लीच्या प्रगती मैदानातील भारत मंडपम येथे सुरू होईल. विशेषत: पूर्व आशिया आणि आग्नेय आशियामध्ये 1990 च्या उत्तरार्धात आलेल्या आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर 1999 मध्ये स्थापन झालेल्या G20 चे उद्दिष्ट मध्यम-उत्पन्न असलेल्या देशांना सामील करून जागतिक आर्थिक स्थैर्य मिळवून देण्याचे आहे. एकत्रितपणे, G20 देशांमध्ये जगाच्या लोकसंख्येच्या 60 टक्के, जागतिक जीडीपीच्या 80 टक्के आणि जागतिक व्यापाराच्या 75 टक्के लोकांचा समावेश आहे. सदस्य देशांमध्ये अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, चीन, फ्रान्स, जर्मनी, इंडोनेशिया, इटली, जपान, मेक्सिको, दक्षिण कोरिया, रशिया, सौदी अरेबिया, दक्षिण आफ्रिका, तुर्की, अमेरिका, यूके, ईयू, बांगलादेश, इजिप्त, मॉरिशस यांचा समावेश आहे.\n10 सप्टेंबर रोजी 18 व्या G20 राष्ट्रप्रमुख आणि सरकार शिखर परिषदेच्या शेवटी, G20 नेत्यांची घोषणा स्वीकारली जाईल, जी वर्षभरातील विविध मंत्रिस्तरीय आणि कार्यगटाच्या बैठकांमध्ये चर्चा केलेल्या प्राधान्यक्रम आणि वचनबद्धता दर्शवेल.\nसमिटच्या तयारीचा एक भाग म्हणून दिल्ली सरकारने शहरातील सर्व सरकारी कार्यालये आणि शैक्षणिक संस्था बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्याचप्रमाणे शनिवार आणि रविवारी सुरू असलेली खासगी कार्यालये बंद ठेवण्यास सांगण्यात आले आहे. या व्यतिरिक्त, नवी दिल्ली पोलीस जिल्ह्याच्या हद्दीत असलेली व्यावसायिक आणि आर्थिक आस्थापने या कालावधीत बंद राहतील, ज्यात वीकेंडला जास्त गर्दी असलेल्या बाजारपेठांचा समावेश आहे. समिटशी संबंधित विशिष्ट कामांवर देखरेख आणि व्यवस्थापित करण्यासाठी विशेष युनिट्सच्या लोकांसह संपूर्ण शहरातून 60 उपायुक्तांसह सुरक्षा वाढवण्यात आली आहे. यात शिखर परिषदेच्या स्थळाच्या आणि आसपासची सुरक्षा, IGI विमानतळ, नियुक्त हॉटेल्स, पती-पत्नींच्या भेटीसाठी नियुक्त केलेली ठिकाणे आणि भेट देणाऱ्या प्रतिनिधी मंडळांचे रहदारी मार्ग यांचा समावेश होतो. राजधानीत वाहतूक सुरळीत चालावी यासाठी दिल्ली पोलिसांनी जमिनीवर सुमारे १०,००० कर्मचारी तैनात करण्याव्यतिरिक्त अनेक निर्बंध, वळवणे देखील ठेवले आहेत.\nआंतरराष्ट्रीय आर्थिक सहकार्यासाठी एक मंच म्हणून, सर्व प्रमुख आंतरराष्ट्रीय आर्थिक मुद्द्यांवर जागतिक वास्तुकला आणि प्रशासनाला आकार देण्यासाठी आणि मजबूत करण्यात महत्त्वाची भूमिका बजावते.\nPune News: महिला पोलीस शिपायाला गुंगीचे औषध देऊन बलात्कार; पोलीस शिपायावर गुन्हा दाखल\nIND vs BAN | फायनलआधी बांग्लादेश बिघडवू शकते टीम इंडियाचा खेळ\nPrime Minister Narendra Modi संसदेत अविश्वास प्रस्तावावरील चर्चेला संबोधित करणार आहेत\nनारायण राणे यांच्यातील शिवसेनेच्या खासदारांवरील टीका\nमुंबईतील रस्त्यावरील विक्रेत्यांमध्ये होणार लक्षणीय बदल , महापालिका घेणार एक महत्त्वपूर्ण निर्णय \nनवीन Samsung Galaxy S24 मालिका आता भारतात प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध आहे. 17 जानेवारी रोजी जगभरात प्रदर्शित होणार आहे.\nमुंबईतील रस्त्यावरील विक्रेत्यांमध्ये होणार ल���्षणीय बदल , महापालिका घेणार एक महत्त्वपूर्ण निर्णय \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00785.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://greekmythology.biz/mr/griik-pauraannik-kthaanmdhye-liddiyaace-maanes", "date_download": "2024-03-05T00:22:41Z", "digest": "sha1:TVIVWVRIQYOXT5BIFI3AOHCA25HVO2BS", "length": 11028, "nlines": 40, "source_domain": "greekmythology.biz", "title": "ग्रीक पौराणिक कथांमध्ये लिडियाचे मानेस", "raw_content": "\nग्रीक पौराणिक कथांमध्ये लिडियाचे मानेस\nग्रीक पौराणिक कथांमध्‍ये किंग मानेस\n​ग्रीक पौराणिक कथांमध्‍ये किंग मानेस\nग्रीक पौराणिक कथांमध्‍ये किंग मानेस\n​ग्रीक पौराणिक कथांमध्‍ये किंग मानेस\nग्रीक पौराणिक कथेत, मॅनेस हा लिडियाचा पहिला राजा होता, हेराक्‍लिसच्या काळापूर्वी अनेक पिढ्यांत.\nहे देखील पहा: नक्षत्र कॅनिस मेजर <10 पासून त्याचे वडील <11111110 पासून आले आहेत. झ्यूस असल्याचे म्हटले जाते, तर त्याच्या आईचे नाव प्रोटोजेनोई गैया असे होते.\nमानेसच्या पत्नीचे नाव ओशनिड कॅलिरहो असे होते आणि त्यामुळे मानेस अॅटीस आणि कॉटिस या दोन मुलांचा पिता झाला. मॅनेस हे लिडस आणि टायरेनसचे आजोबा होते, अॅटीसचे आणि एसीसचे कॉटिस.\nहे देखील पहा: ग्रीक पौराणिक कथांमध्ये देव इरेबस\nसूचना अशी आहे की मानेस हे माओनिया किंवा काही व्युत्पत्ती म्हणूनही ओळखले जात होते, कारण लिडिया पूर्वी मायोनिया म्हणून ओळखली जात होती, ज्यामुळे मानेस एक समानार्थी नायक बनला होता. इलियडमध्ये होमर, लिडियन्सचा उल्लेख मायोनेस म्हणून करतो.\nमानेसचा नातू लिडसच्या नावावरून माओनियाचे नाव लिडिया ठेवण्यात आले होते. टायरेनिअन्सचे नाव टायरेनस आणि आशिया खंडाला आशिया असे नाव देण्यात आले.\nग्रीक पौराणिक कथांमध्ये देवी फिसिस\nग्रीक पौराणिक कथांमध्ये कार्सिनस\nनेर्क पिर्ट्झ हा एक उत्कट लेखक आणि संशोधक आहे ज्याला ग्रीक पौराणिक कथांबद्दल खूप आकर्षण आहे. अथेन्स, ग्रीस येथे जन्मलेल्या आणि वाढलेल्या नेर्कचे बालपण देव, नायक आणि प्राचीन दंतकथांनी भरलेले होते. लहानपणापासून, नेर्क या कथांच्या सामर्थ्याने आणि वैभवाने मोहित झाला होता आणि हा उत्साह वर्षानुवर्षे अधिक दृढ होत गेला.शास्त्रीय अभ्यासात पदवी पूर्ण केल्यानंतर, नेर्कने ग्रीक पौराणिक कथांचा खोलवर शोध घेण्यासाठी स्वतःला समर्पित केले. त्यांच्या अतृप्त कुतूहलाने त्यांना प्राचीन ग्रंथ, पुरातत्वीय स्थळे आणि ऐतिहासिक नोंदींच्या माध्यमातून असंख्य शोधात नेले. नर्क��े ग्रीसमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रवास केला, विसरलेल्या मिथक आणि न सांगितल्या गेलेल्या कथा उघड करण्यासाठी दुर्गम कोपऱ्यात प्रवेश केला.नेर्कचे कौशल्य केवळ ग्रीक देवस्थानापुरते मर्यादित नाही; त्यांनी ग्रीक पौराणिक कथा आणि इतर प्राचीन सभ्यता यांच्यातील परस्परसंबंधांचाही शोध घेतला आहे. त्यांच्या सखोल संशोधनाने आणि सखोल ज्ञानाने त्यांना या विषयाचा एक अनोखा दृष्टीकोन बहाल केला आहे, कमी ज्ञात पैलूंवर प्रकाश टाकला आहे आणि सुप्रसिद्ध कथांवर नवीन प्रकाश टाकला आहे.अनुभवी लेखक या नात्याने, नेर्क पिर्ट्झचे ग्रीक पौराणिक कथांबद्दलची त्यांची प्रगल्भ समज आणि प्रेम जागतिक प्रेक्षकांसोबत शेअर करण्याचे उद्दिष्ट आहे. त्यांचा असा विश्वास आहे की या प्राचीन कथा केवळ लोककथा नसून कालातीत कथा आहेत ज्यात मानवतेच्या चिरंतन संघर्ष, इच्छा आणि स्वप्ने प्रतिबिंबित करतात. त्यांच्या ब्लॉगद्वारे, विकी ग्रीक पौराणिक कथा, नेर्कचे उद्दिष्ट हे अंतर भरून काढण्याचे आहेप्राचीन जग आणि आधुनिक वाचक यांच्यामध्ये, पौराणिक क्षेत्र सर्वांना प्रवेशयोग्य बनवते.नेर्क पिर्ट्झ केवळ एक विपुल लेखकच नाही तर एक मनमोहक कथाकार देखील आहे. त्यांची कथा तपशीलाने समृद्ध आहे, देवता, देवी आणि नायकांना स्पष्टपणे जिवंत करते. प्रत्येक लेखासह, नेर्क वाचकांना ग्रीक पौराणिक कथांच्या मोहक जगात विसर्जित करण्याची परवानगी देऊन, एका विलक्षण प्रवासासाठी आमंत्रित करतो.नेर्क पिर्ट्झचा ब्लॉग, विकी ग्रीक मायथॉलॉजी, विद्वान, विद्यार्थी आणि उत्साही लोकांसाठी एक मौल्यवान संसाधन म्हणून काम करतो, ग्रीक देवतांच्या आकर्षक जगासाठी एक व्यापक आणि विश्वासार्ह मार्गदर्शक ऑफर करतो. त्यांच्या ब्लॉग व्यतिरिक्त, नेर्कने अनेक पुस्तके देखील लिहिली आहेत, त्यांचे कौशल्य आणि आवड मुद्रित स्वरूपात सामायिक केली आहे. त्यांच्या लिखाणातून किंवा सार्वजनिक बोलण्यातून असो, Nerk ग्रीक पौराणिक कथांच्या त्यांच्या अतुलनीय ज्ञानाने प्रेक्षकांना प्रेरणा, शिक्षित आणि मोहित करत आहे.\nग्रीक पौराणिक कथांमध्ये मनुष्याचे युग\nग्रीक पौराणिक कथांमध्ये प्रोएटस\nग्रीक पौराणिक कथांमध्ये एजिप्टस\nग्रीक पौराणिक कथांमध्ये पोर्फिरियन\nए ते झेड ग्रीक पौराणिक कथा एफ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00786.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://krushimarathi.com/page/320/", "date_download": "2024-03-05T00:49:02Z", "digest": "sha1:L7YHAQZ64H7P7HTHZ37OIR43VMSJ556I", "length": 3501, "nlines": 55, "source_domain": "krushimarathi.com", "title": "Krushimarathi.com - Page 320 of 402 - Krushi Website In Marathi", "raw_content": "\nWheat Farming : गहू पेरणीचा मुहूर्त आला रे… गव्हाच्या आगात (लवकर) तसेच पसात (उशिरा) पेरणीसाठी सुधारित जातीची माहिती करून घ्या\n कांदा दरात सुधारणा, ‘या’ बाजार समितीत कांद्याला मिळाला 2500 रुपये प्रति क्‍विंटलचा दर\nRabbit Farming : भावा नोकरीच काय घेऊन बसलास ‘या’ पद्धतीने ससेपालन सुरु करा, 100% लाखोंची कमाई होणारं\nFarming Business Idea 2022 : शेतीशी निगडीत ‘या’ तीन व्यवसायापैकी एक सुरु करा, लाखो कमवा\n ‘या’ 12 जिल्ह्यात पुढील तीन दिवस विजांच्या कडकडाटासह कोसळणार पाऊस, हवामान विभागाचा इशारा\nAgriculture News : पशुपालकांसाठी महत्वाचे, दुभत्या गाई-म्हशी खरेदी करताना ‘या’ गोष्टींची काळजी घ्या, नाहीतर…\n स्टेशनरी व्यवसाय बंद पडला म्हणून सुरू केली मोत्यांची शेती, आज पर्ल फार्मिंग मधून करतोय लाखोंची कमाई\n गाई म्हशीच्या दुधातील फॅट वाढवण्यासाठी करा हे सोपे उपाय, दुधाला मिळणार अधिक भाव\nCurry Leaf Farming : कडीपत्ताची एकदा लागवड करा वर्षानुवर्षे उत्पन्न मिळवा, लागवडीची पद्धत जाणून घ्या\nCotton Farming : कापसाला मिळणार सोन्यासारखा बाजारभाव पण कापूस पिकावर ‘या’ रोगाचा प्रादुर्भाव, उत्पादनात घट होण्याची शक्यता, वेळीच ‘हा’ उपाय करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00786.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://live.jagmitra.com/%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A3-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF-2/", "date_download": "2024-03-05T00:44:17Z", "digest": "sha1:WRJLXNM27TATPEPPPM4HW2VA4KUDYQOL", "length": 13927, "nlines": 85, "source_domain": "live.jagmitra.com", "title": "बिलोली शिक्षण विभागाच्या वतीने मुख्यमंत्री सहायता निधी जिल्हाधिकारी यांना सुपूर्द – Jagmitra", "raw_content": "\nदे दान सुटे गि-याण\nवैद्यकीय अधिक्षक डॉ.अरूण गुट्टे यांची कर्तव्यनिष्ठा\nडॉ.शालिनीताई कराड यांना मातृशोक\nदैनिक जगमिञ आजचा अंक\nडॉ.शालिनीताई कराड यांना मातृशोक\nबिलोली शिक्षण विभागाच्या वतीने मुख्यमंत्री सहायता निधी जिल्हाधिकारी यांना सुपूर्द\n* 3 लाख 36 हजार 391 चा होता धानादेश*जिल्हाधिकारी यांच्यातर्फे गटशिक्षणाधिकारी यांना अभिनंदन पत्र देऊन गौरव\nकुंडलवाडी (प्रतिनिधी) – कोरोना या राष्ट्रीय संकटकाळात बिलोली शिक्षण विभागाकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधी जो जमा करण्यात आली होती. 3 लाख 36 हजार 391चा धानादेश आज दि. 26 मे 2020 रोजी नां���ेड येथे जिल्हाधिकारी विपीन ईटनकर यांची भेट घेवून बिलोली गटशिक्षणाधिकारी हमीद दौलताबादी यांनी नांदेड जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी शरद कुलकर्णी,शिक्षणाधिकारी प्राथमिक दिग्रस्कर व उपशिक्षणाधिकारी बंडू आमदुरकर,शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष बंडू पाटील भोसले यांच्या उपस्थितीत तो धनादेश जिल्हाधिकारी यांना सुपूर्द केले.ही निधी बिलोली शिक्षण विभागाकडून कोरोना या राष्ट्रीय संकटकाळात गरजूंना मदत निधी म्हणून तालूक्यातील शिक्षक ,मुख्याध्यापक, शिक्षक संघटना, संस्थाचालक,शिक्षणविस्तार अधिकारी,केंद्रप्रमुख ,व गटशिक्षणअधिकारी कार्यालयातील कर्मचारी यांच्या वतीने जमा करण्यात आली होती.बिलोली तालूका शिक्षणविभाचा वतीने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व कोरोनारग्रस्तासाठी दिलेल्या प्रतिसादाबद्दल माननीय जिल्हाधिकारी यांनी या उत्कृष्ट कामाबद्दल बिलोली तालुक्याचेगटशिक्षणाधिकारी हमीद दौलताबादी यांचा अभिनंदन पत्र देऊन गौरवकरण्यात आले.एकंदरीत राज्यात जिल्ह्यात कोरणा विषाणूचा वाढता प्रादुर्भाव आणि त्यासाठी प्रत्येकाने स्वयंस्फूर्तपणे उचलावयाची पाऊले लक्षात घेता बिलोली येथील शिक्षण विभागाच्यावतीने तालुक्यातील सर्व केद्रातील शिक्षणविस्तार अधिकारी,केंद्र प्रमुख व जिल्हा परिषद व खाजगी शाळेतील मुख्याध्यापक,शिक्षक,शिक्षिका यांच्या वतीने मुख्यमंत्री सहायता निधी देण्याचा निर्णय घेण्यात आला होता.त्या अनुषंगाने बिलोली तालुका शिक्षकांचा वतीने 3 लाख 36 हजार 391रूपये मुख्यमंत्री सहायता निधी जामा करण्यात आले होते. बिलोली तालूक्यातील मुख्यमंत्री साह्यता निधी म्हणून आतापर्यंतची सर्वात मोठी रक्कम होय.यासोबत गरजूवंताना जिवनावश्यक वस्तू देण्यात आले होते. पुढाकारामुळे तालुक्यातील आतापर्यंतची सर्वाधिक मोठी निधी तीन लाख पंचवीस हजार रुपये बिलोली तालूक्यातील सर्व शिक्षण विस्तार अधिकारी,केंद्र प्रमुख जिल्हा परिषद व खाजगी संस्थेच्या मुख्याध्यापक व शिक्षकांचा वतीने जमा करण्यात आले आहे.व ते मुख्यमंत्री सहायता निधीसाठी गटशिक्षणाधिकारी हमिद दौलदाबदी यांना सुपूर्द करण्यात आहे.तसेच यावेळी गरजूंना अन्नधान्याचे कीट ही वाटप करण्यात आले होते.\nबिलोली शिक्षण विभागाच्या वतीने 3 लाख 36 हजार 391 चा धानादेश मुख्यमंत्री सहायता निधी सुपूर्द..\nपत्रकारांनो कुणाच्याही दावनीला जावु नका; स्वतःचा आदरयुक्त दबदबा निर्माण करा\nकर्तव्य दक्ष अधिका-यामुळे गाव सुरक्षित – डाॅ.कुडमूलवार\nशासनाच्या आदेशाचे आधिन राहून गणेश उत्सव साधेपणाने साजरा करावे -मान्टे\nवाशीम जिल्ह्यात २८ नवे कोरोना रुग्ण बाधित\nदे दान सुटे गि-याण\nदे दान सुटे गिर्‍याण‐————————नैसर्गिक आणि भौगोलिकदृष्ट्या ग्रहण हे सुर्य आणि चंद्राला लागत असते, जसे सुर्य आणि चंद्र यांना ग्रहण लागते,\nविदर्भाप्रमाणे उर्वरित महाराष्ट्रातील कैकाडी समाजाचा अनुसूचित जातीत समावेश करण्यासाठी विधिमंडळाचा ठराव घेऊन केंद्र सरकारकडे शिफारस करणार ; धनंजय मुंडे\nमुस्लिम आरक्षण वर निर्णय घ्या नसता,कांग्रेस, राष्ट्रवादी नगरसेवक व पदाधिकारी राजीनामा देतील\nक्रांतीवीर लहूजी साळवे स्मारकाच्या भूसंपादनासाठी सामाजिक न्याय विभागाने पुढाकार घ्यावा ; उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे\nबीड जिल्हा कुस्तीगीर परिषदेचे उपाध्यक्ष मुरलीधर मुंडे यांच्या हस्ते शरीर सौष्ठव स्पर्धेत व्दितीय क्रमांक मिळवल्याबद्दल ऋषिकेश फड व किरण गिरामयांचा सत्कार\nसेवानिवृत्त पुरी गावाचे लक्ष्मण मोरे पाटील उर्फ भाऊ पाटील यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार\nज्ञानगंगा सेवाभावी संस्थेच्या वतीने गरजु विद्यार्थ्याना शालेय साहित्याचे वाटप\nमुक्तांगण विज्ञान शोधिका केंद्रातर्फे ‘खेल खेल में’ ; राष्ट्रीय स्तरावरील विज्ञान खेळणी, गेम डिझाईन स्पर्धा\nभाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे शुक्रवारी राष्ट्रवादीत प्रवेश करणार – जयंत पाटील\n कोविंड रुग्णालयाचा घातक कचरा सार्वजनिक ठिकाणी रुग्णालयावर गुन्हा दाखल\nदे दान सुटे गि-याण\nदे दान सुटे गिर्‍याण‐————————नैसर्गिक आणि भौगोलिकदृष्ट्या ग्रहण हे सुर्य आणि चंद्राला लागत असते, जसे सुर्य आणि चंद्र यांना ग्रहण लागते,\nशरीर सौष्ठव स्पर्धेत ऋषीकेश फड दुसरा सिल्व्हर मेडल पटकावून मारली बाजी\nसेवानिवृत्त पुरी गावाचे लक्ष्मण मोरे पाटील उर्फ भाऊ पाटील यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार\nसौ.गेले श्री आले विरोधकांची सारी खटपट व्यर्थ झाले – डाॅ.कुडमूलवार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00786.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mr.eaststar-machinery.com/products.html", "date_download": "2024-03-05T01:17:22Z", "digest": "sha1:XKVW3TLXUAC6BCHRMRGK5XEC5EJ42YCQ", "length": 11248, "nlines": 129, "source_domain": "mr.eaststar-machinery.com", "title": "चायना पीई प्लास्टिक शीट मशीन, ब्लिस्टर पॅकेजिंग मशीन, सीडलिंग ट्रे मशीन - ईस्टस्टार", "raw_content": "\nमऊ दरवाजा पडदा मशीन\nपीई प्लास्टिक शीट मशीन\nकार चटई उत्पादन लाइन\nपीएलए डिग्रेडेबल प्लास्टिक शीट मशीन\nमऊ दरवाजा पडदा मशीन\nपीई प्लास्टिक शीट मशीन\nकार चटई उत्पादन लाइन\nपीएलए डिग्रेडेबल प्लास्टिक शीट मशीन\nपीईटी प्लास्टिक शीट एक्सट्रूजन मशीन\nEVA शीट बोर्ड मशीन\nABS शीट एक्सट्रुजन लाइन\nABS शीट बोर्ड मशीन\nएचडीपीई वॉटरप्रूफ शीट एक्सट्रूजन\nईस्टस्टार, चीनमध्ये स्थित, उच्च-गुणवत्तेच्या HDPE वॉटरप्रूफ शीट एक्सट्रुजन उपकरणांचा एक प्रतिष्ठित प्रदाता आहे. ही अत्याधुनिक यंत्रसामग्री उच्च-घनता पॉलीथिलीन (HDPE) वापरून उच्च दर्जाची जलरोधक पत्रके तयार करण्यासाठी डिझाइन केलेली आहे. बांधकाम, पायाभूत सुविधा आणि उत्कृष्ट वॉटरप्रूफिंग सोल्यूशन्सची मागणी करणार्‍या इतर उद्योगांमध्ये तुमचे प्रकल्प वाढवण्यासाठी Eaststar च्या कौशल्यावर आणि प्रगत तंत्रज्ञानावर विश्वास ठेवा. चीनमध्ये उच्च-स्तरीय HDPE जलरोधक शीट उत्पादनासाठी Eaststar निवडा.\nजिओसेलसाठी एचडीपीई शीट एक्सट्रुजन मशीन\nईस्टस्टार हे जिओसेलसाठी उच्च-गुणवत्तेच्या एचडीपीई शीट एक्सट्रुजन मशीनचे प्रसिद्ध पुरवठादार आहे. उत्पादन. उद्योगातील उत्कृष्टतेसाठी नावलौकिक असलेल्या, ईस्टस्टार सातत्याने जिओसेल मॅन्युफॅक्चरिंगच्या नेमक्या मागण्या पूर्ण करण्यासाठी डिझाइन केलेली अत्याधुनिक मशिनरी वितरीत करते.\nएचडीपीई जिओसेल शीट उत्पादन लाइन\nजिओटेक्निकल इंजिनिअरिंगच्या क्षेत्रात, चीनमध्ये अभिमानाने बनवलेली आमची उच्च-गुणवत्तेची एचडीपीई जिओसेल शीट प्रॉडक्शन लाईन उत्कृष्टतेचे प्रतीक आहे. अचूक अभियांत्रिकी आणि सूक्ष्म कारागिरीसह, हे जगभरातील भू-तांत्रिक प्रकल्पांच्या कडक मागण्या पूर्ण करून मजबूत आणि विश्वासार्ह कामगिरी सुनिश्चित करते. तुमच्या एचडीपीई जिओसेल शीट उत्पादनाच्या गरजांसाठी एक उत्कृष्ट आणि कार्यक्षम समाधान देण्यासाठी आमच्या उत्पादन लाइनवर विश्वास ठेवा. आमच्या प्रगत उत्पादन तंत्रज्ञानासह तुमचे भू-तांत्रिक प्रयत्न वाढवा.\nचीनमध्ये अभिमानाने उत्पादित केलेल्या आमच्या जिओसेल प्रॉडक्शन लाइनसह गुणवत्तेच्या शिखराचा अनुभव घ्या. जिओसेल्स, त्यांच्या अपवादात्मक सामर्थ्यासाठी आणि ट���काऊपणासाठी ओळखले जातात, त्यांना पायाभूत सुविधा आणि पर्यावरणीय प्रकल्पांमध्ये विविध अनुप्रयोग सापडतात. आमच्या उच्च-गुणवत्तेच्या उत्पादन लाइनसह, तुम्ही विश्वास ठेवू शकता की तुमचे जिओसेल कोणत्याही प्रकल्पाच्या कठोर मागण्या पूर्ण करतील. आमच्या जिओसेल प्रॉडक्शन लाइनच्या विश्वासार्हता आणि उत्कृष्टतेसह तुमचे बांधकाम प्रयत्न वाढवा.\nजिओसेल ग्रिड एक्सट्रूजन मशीन\nईस्टस्टार, उद्योगातील एक प्रतिष्ठित पुरवठादार, टॉप-ऑफ-द-लाइन जिओसेल ग्रिड एक्स्ट्रुजन मशीन्स प्रदान करण्यात माहिर आहे. ही प्रगत मशिन्स जिओसेल ग्रिड्सच्या अचूक उत्पादनासाठी डिझाइन केलेली आहेत, जी विविध सिव्हिल इंजिनीअरिंग आणि बांधकाम अनुप्रयोगांसाठी आवश्यक आहेत. कोणतीही चौकशी आणि समस्या कृपया मोकळ्या मनाने आम्हाला ईमेल पाठवा आणि आम्ही तुम्हाला लवकरच उत्तर देऊ.\nपीव्हीसी शीट ब्लिस्टर मशीन\nईस्टस्टार, उद्योगातील अग्रगण्य पुरवठादार, उच्च-गुणवत्तेची पीव्हीसी शीट ब्लिस्टर मशीन प्रदान करण्यात माहिर आहे. पॉलिव्हिनाईल क्लोराईड (PVC) शीट वापरून ब्लिस्टर पॅकेजिंगच्या निर्मितीमध्ये अचूकतेसाठी या मशीन्स डिझाइन केल्या आहेत. ईस्टस्टार तुमचा पुरवठादार म्हणून, तुम्ही कार्यक्षम आणि अचूक उत्पादन सुनिश्चित करण्यासाठी अत्याधुनिक वैशिष्ट्ये आणि घटकांनी सुसज्ज असलेल्या प्रगत यंत्रसामग्रीची अपेक्षा करू शकता.\nमऊ दरवाजा पडदा मशीन\nपीई प्लास्टिक शीट मशीन\nकार चटई उत्पादन लाइन\nपीएलए डिग्रेडेबल प्लास्टिक शीट मशीन\nAdd: शेडोंग रोडचे वेस्ट एंड, बेगुआन इंडस्ट्रियल पार्क, जिओझोउ सिटी, किंगदाओ सिटी, शेंडोंग प्रांत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00786.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%AD%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%A4%E0%A5%80_%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%81%E0%A4%95%E0%A4%BE", "date_download": "2024-03-05T00:54:14Z", "digest": "sha1:TZDYS7WGFY7LKF2ZSMI4JYTYRBKB6JDN", "length": 2932, "nlines": 39, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "भद्रावती तालुका - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nभद्रावती हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील चंद्रपूर जिल्ह्याचा एक तालुका आहे.\nहा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. विस्तार कसा करावा\nचंद्रपूर तालुका | वरोरा तालुका | भद्रावती तालुका | चिमूर तालुका | नागभीड तालुका | ब्रह्मपुरी तालुका | सिंदेवाही तालुका | मूल तालुका | गोंडपिपरी तालुका | पोंभुर्णा तालुका | सावली तालुका | राजुरा तालुका | कोरपना तालुका | जिवती तालुका | बल्लारपूर तालुका\nशेवटचा बदल २३ नोव्हेंबर २०२२ तारखेला १४:५० वाजता झाला\nहे पान इतर भाषांमध्ये उपलब्ध नाही.\nया पानातील शेवटचा बदल २३ नोव्हेंबर २०२२ रोजी १४:५० वाजता केला गेला.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 4.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00786.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://uttamsheti.online/namo-farmer-scheme/", "date_download": "2024-03-05T01:35:25Z", "digest": "sha1:UPMX7FUM4QILZDS3ZRUPSESSV4HHZPV4", "length": 7304, "nlines": 53, "source_domain": "uttamsheti.online", "title": "नमो शेतकरी योजनेचा दुसरा हफ्ता जाहिर..! फक्त याच शेतकऱ्यांच्या खात्यात होणार जमा Namo Farmer Scheme", "raw_content": "\nनमो शेतकरी योजनेचा दुसरा हफ्ता जाहिर.. फक्त याच शेतकऱ्यांच्या खात्यात होणार जमा Namo Farmer Scheme\nNamo Farmer Scheme: महाराष्ट्र सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेतून लवकरच राज्यातील ९३ लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात २००० रुपये जमा होणार आहेत. योजनेअंतर्गत हा दुसरा हप्ता असेल.\nनमो शेतकरी योजना पीएम किसान सन्मान निधी प्रमाणेच सर्व लहान आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना 6000 रुपये वार्षिक प्रोत्साहन देते. शेतकर्‍यांना प्रतिवर्षी एकूण 12,000 रुपये मदत देण्यासाठी ही योजना पीएम किसानसोबत एकत्रित केली गेली आहे.\nहे वाचा: या यादीत नाव असणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणार 12000 रुपये.. झिरो मिनिटात जमा होणार बँक खात्यात get 12000 rupees\nयोजनेंतर्गत पहिल्या हप्त्यामध्ये ८६ लाख शेतकऱ्यांना समाविष्ट करण्यात आले होते, तर डेटा समस्यांमुळे ७ लाख पात्र शेतकरी सोडले होते. सरकारने आता यावर तोडगा काढला आहे.\nआणि या फेरीत निधी प्राप्त करणार्‍या 93 लाख शेतकर्‍यांची यादी जाहीर केली आहे, ज्यात पूर्वी राहिलेल्या शेतकर्‍यांचा समावेश आहे. शासनाने प्रसिद्ध केलेल्या गावनिहाय लाभार्थी याद्यांमध्ये शेतकऱ्यांची नावे समाविष्ट आहेत की नाही हे तपासून पाहावे.\nत्यांनी हे देखील सुनिश्चित केले पाहिजे की त्यांचे आधार कार्ड त्यांच्या बँक खात्याशी जोडलेले आहे जेथे निधी थेट DBT मोडद्वारे जमा केला जाईल.नमो शेतकरी हप्त्याचे उद्दिष्ट गरजू शेतकऱ्यांना वेळेवर आर्थिक मदत पुरवणे हा आहे.\nहे वाचा: अखेर पिक विम्यासाठी वगळलेले मंडळे पात्र, या जिल्ह्याचा संपूर्ण पिक विमा मंजूर..\nविशेषत: अलीकडील दुष्काळी परिस्थिती आणि अवकाळी पाऊस पाहता. डि��ेंबरअखेरीस सरकार हा निधी देण्याची शक्यता आहे. एकूणच, या योजनेमुळे राज्यभरातील लाखो शेतकऱ्यांना स्वागतार्ह दिलासा मिळाला आहे.\nपुढील हप्त्यापूर्वी नमो शेतकरी योजनेअंतर्गत नोंदणी करण्यासाठी शेतकरी अद्याप ऑनलाइन किंवा कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांमार्फत अर्ज करू शकतात.\nहे वाचा: या जिल्ह्यातील 11 तालुक्यात अग्रीम पिक विमा वाटप सुरू.. शेतकऱ्यांच्या खात्यात पिक विमा जमा Crop Insurance\nया जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात उद्यापासून पिक विमा जमा होण्यास सुरुवात..\nजानेवारी महिन्यात कापूस दरात होणार वाढ..\nपहा संपूर्ण महाराष्ट्रातील आजचे तुर बाजार भाव..\nया जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात उद्यापासून पिक विमा जमा होण्यास सुरुवात..\nजानेवारी महिन्यात कापूस दरात होणार वाढ.. आवक होणार कमी Cotton price\nपहा संपूर्ण महाराष्ट्रातील आजचे तुर बाजार भाव..\nया दिवशी जमा होणार 90 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर नमो शेतकरी योजनेचा दुसरा हफ्ता..\nया यादीत नाव असणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणार 12000 रुपये.. झिरो मिनिटात जमा होणार बँक खात्यात get 12000 rupees\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00786.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/astrology/vedic-astrology-and-tarot-card-reading-are-both-prediction-methods-that-help-people-understand-the-future-pdb-95-4074903/", "date_download": "2024-03-05T00:18:44Z", "digest": "sha1:25PKI6OJS2R56UWHPDSF3EIPQLW7D5UA", "length": 33010, "nlines": 338, "source_domain": "www.loksatta.com", "title": "वैदिक ज्योतिषशास्त्र आणि टॅरो कार्ड वाचन यात फरक काय? नेमके भविष्याचे वेध कसे घेतले जातात? जाणून घ्या…| Difference Between Vedic Astrology And Tarot Card Reading", "raw_content": "\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nवैदिक ज्योतिषशास्त्र आणि टॅरो कार्ड वाचन यात फरक काय नेमके भविष्याचे वेध कसे घेतले जातात नेमके भविष्याचे वेध कसे घेतले जातात\nवैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, तुमच्या भविष्याबाबत अंदाज लावण्याचे विविध मार्ग असतात. नेमके भविष्याचे वेध कसे घेतले जातात तुम्हाला माहिती आहे का..\nWritten by लोकसत्ता ऑनलाइन\nवैदिक ज्योतिषशास्त्र आणि टॅरो कार्ड (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)\nवैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, तुमच्या भविष्याबाबत अंदाज लावण्याचे विविध मार्ग असतात. प्रत्येक व्यक्तीच्या नावाचे अक्षर, मूळ अंक, जन्मतारीख यांवरून, तसेच कुंडलीवरून त्यांच्या आयुष्यात येणाऱ्या चढ-उतारांचे अंदाज वर्तवले जाऊ शकतात. अशीच ज्योतिषशास्त्राची एक शाखा म्हणजे टॅरो कार्ड्स. टॅरो कार्ड्स ही ज्योतिषशास्त्राची भविष्यवाणी करण्याची एक अद्भुत व प्राचीन पद्धत आहे; ज्याद्वारे भविष्यातील घटनांशी संबंधित समस्या पाहण्याचा, गणना करण्याचा व सोडवण्याचा प्रयत्न केला जातो. वैदिक ज्योतिषशास्त्र आणि टॅरो कार्ड वाचन या दोन्ही अंदाज पद्धती आहेत; ज्या लोकांना भविष्य समजून घेण्यास मदत करतात.\nवैदिक ज्योतिष हे एक प्राचीन भारतीय विज्ञान आहे; ज्यामध्ये सूर्य, चंद्र, ग्रह, तारे इत्यादींचा अभ्यास केला जातो. हा एक विशाल विषय आहे आणि सुमारे पाच हजार वर्षांपासून आहे. दुसरीकडे टॅरो कार्ड पंधराव्या शतकापासून युरोपमध्ये लोकप्रिय आहेत; परंतु त्यांचे मूळ इजिप्शियन सभ्यतेपूर्वी दहाव्या-बाराव्या शतकाच्या आसपास कधीतरी होते. त्यामुळे ज्योतिषाची मुळे फक्त भारतातच नाहीत.\nविज्ञान दिन साजरा करण्यासाठी नव्हे, आचरणात आणण्यासाठी…\nRahu Gochar 2024 : राहू गोचरमुळे या राशी होतील मालामाल, मिळणार गडगंज पैसा; वाचा, ज्योतिषशास्त्र काय सांगते…\nकुतूहल : मर्यादित कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मर्यादा\nरथसप्तमी होताच कुंभेत सजेल ग्रहांचा मेळा; शनीची त्रिगही युती ‘या’ राशींच्या कुंडलीत आणेल सोन्याचे दिन, काय बदलणार\nवैदिक ज्योतिषशास्त्र म्हणजे काय\nवैदिक ज्योतिषशास्त्र पाच हजार वर्षे जुने शास्त्र आहे; जे जन्माच्या वेळच्या आकाशातील ग्रह आणि ताऱ्यांच्या स्थितीचा अभ्यास करते. हे प्राचीन वैदिक शास्त्रांवर आधारित आहे; जे ऋषींनी लिहिले होते, असे मानले जाते. तारे, ग्रह आणि सर्व वैश्विक अस्तित्वांबद्दलची अफाट माहिती वैदिक शास्त्रांमध्ये नमूद केलेली आहे; ज्याद्वारे ज्योतिषांनी एखाद्याच्या जीवनातल्या भविष्यातील घटनांची गणना करण्यासाठी एक विशिष्ट प्रणाली निर्धारित केली.\nवैदिक ज्योतिषशास्त्र तुमच्या सूर्य, चिन्हे व ताऱ्यांच्या अनुक्रमांवर आधारित तुमच्या जीवनाच्या वाटचालीबद्दल भाकीत करते आणि कुंडली म्हणून ओळखले जाणारा जन्म तक्ताही तयार करते; जे तुम्हाला ग्रहांची स्थिती आणि ते तुमच्या जीवनावर कसा परिणाम करतील हे सांगते.\n(हे ही वाचा : पुढील वर्ष सुरु होताच ‘या’ ३ राशी होणार धनवान लक्ष्मी-सूर्यदेव वर्षभर देऊ शकतात प्रचंड पैसा कमवण्याची संधी )\nवैदिक ज्योतिषशास्त्र कसे कार्य करते\nवैदिक ज्योतिष हे एक असे शास्त्र आहे; जे ग्रह आणि तारे यांसारख्या खगोलीय पिंडांच्या हालचाली आणि मानवी जीवनावर त्यांचा प्रभाव यांचा अभ्यास करते. त्याला महर्षी वैदिक ज्योतिष किंवा हिंदू ज्योतिष म्हणूनही ओळखले जाते. प्राचीन कालखंडात ज्योतिषांनी विशिष्ट नमुन्यांची निरीक्षणे केली होती आणि त्यांच्या लक्षात आले की, विशिष्ट कालावधीनंतर नमुन्यांची पुनरावृत्ती होते; ज्यामुळे त्यांना ग्रहांच्या भविष्यातील वाटचालीचा अंदाज लावण्यासाठी एक गणितीय प्रणाली प्राप्त झाली.\nवैदिक ज्योतिषी तुमच्या कुंडलीचे विश्लेषण करण्यासाठी, तुमचे जीवन सुधारण्यासाठी आणि त्यानुसार निर्णय घेण्यासाठी सूचना देण्यासाठी विविध तंत्रांचा वापर करतात. वैदिक ज्योतिषशास्त्र हजारो वर्षांपासून अस्तित्वात आहे. तुमचे व्यक्तिमत्त्व, नातेसंबंध सुसंगतता आणि आरोग्यविषयक चिंता किंवा आर्थिक स्थिती यांसारख्या सामान्य कल्याणाशी संबंधित इतर गोष्टी निर्धारित करण्यासाठी ते नक्षत्र (तारे) आणि गणितीय गणना वापरतात.\nटॅरो कार्ड वाचन कसे कार्य करते\nटॅरो कार्ड सामान्य खेळण्याच्या पत्त्यांसारखे दिसतात; पण त्यांचे विश्व खूप गूढ आहे. अलीकडे टॅरो कार्ड वाचन खूप प्रचलित झाले आहे. टॅरो कार्ड वाचण्यापूर्वी तुम्हाला मेजर अर्काना कार्ड्स आणि मायनर अर्काना कार्ड्सचे चांगले ज्ञान असले पाहिजे. मेजर अर्कानामध्ये २२ कार्डे असतात; तर मायनर आर्कानामध्ये ५६ कार्डे असतात.\nमेजर अर्काना कार्ड्सच्या मागे अनेक गोष्टी आहेत; ज्या वेगवेगळ्या चिन्हांमध्ये प्रतीकात्मक आणि गुप्तपणे रेकॉर्ड केल्या गेल्या आहेत. ही प्रतिकात्मक चिन्हे पाहून टॅरो कार्ड रीडर व्यक्तीच्या भविष्यात घडणाऱ्या घटनांचा अंदाज लावतो. टॅरो कार्डवर केलेली चिन्हे लोकांच्या प्रश्नांची उत्तरे स्वतः देतात. टॅरो कार्ड उचलणाऱ्या व्यक्तीनुसार त्याचे भविष्य सांगितले जाते. टॅरो कार्डवाचन हे एखाद्या व्यक्तीच्या जीवनासंदर्भात सखोल माहिती मिळविण्याचे प्रभावी माध्यम आहे. टॅरो रीडिंग हा आजच्या जगात भविष्य सांगण्याचा एक प्रचलित प्रकार आहे. तुम्ही ते प्रेम, करिअर व पैसा यांसह अनेक कारणांसाठी वापरू शकता.\n(हे ही वाचा : २०२४ मध्ये जगावर सात मोठी संकटं घोंगावतायत बाबा वेंगा यांची येत्या वर्षाची भविष्यवाणी वाचून उडेल थरकाप )\nटॅरो कार्ड विश्वसनीय का नाहीत\nटॅरो कार्ड रीडर टॅरो कार्ड्समध्ये तज्ज्ञ नाहीत. ��े ज्योतिष तज्ज्ञही नाहीत. अंकशास्त्र आणि हस्तरेषाशास्त्रालाही हेच लागू होते. वाचक हा फक्त एक जनर्लिस्ट आहे; जो त्यांच्या कौशल्यांचा सराव करत आहे आणि तरीही या विषयांवर काही सखोल ज्ञान नाही. म्हणूनच ही व्यक्ती तुमच्या भावी आयुष्य किंवा वर्तमानाबद्दल काय भाकीत करेल, हे समजणे कठीण आहे.\nवैदिक ज्योतिष हे ताऱ्यांचे विज्ञान आहे आणि ते मानवी स्वभाव, वर्तन व व्यक्तिमत्त्व समजून घेण्यास मदत करते. त्याच वेळी टॅरो कार्ड वाचन जीवनातल्या भविष्यातील घटना समजून घेण्यास मदत करते. टॅरो कार्ड वाचन ही शक्यता व निर्णयाची पद्धत आहे; तर वैदिक आणि पाश्चात्त्य ज्योतिष ही गणितीय गणना पद्धत आहे. ज्योतिषशास्त्रातील ग्रहांची स्थिती एखाद्या व्यक्तीच्या जीवनातील विविध पैलू ठरवते. भारतात अनेक ज्योतिषी या पद्धतीचा अवलंब करतात.\nभारतीय वंशाच्या महान ऋषी-मुनींनी विश्वाच्या अचूक नमुन्यांचा अंदाज लावण्यासाठी विविध भविष्यवाणी पद्धती वापरून पाहिल्या आहेत. त्यांना अपेक्षित परिणाम देणारी प्रणाली सेट करण्यापूर्वी त्यांनी दररोज अनेक निरीक्षणे केली. टॅरो कार्ड वाचन हे इटलीमध्ये आले आणि ते दैनंदिन भविष्यवाणीचे विश्वसनीय स्रोत बनले.\n(टीप : वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)\nमराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.\nपुढील वर्ष सुरु होताच ‘या’ ३ राशी होणार धनवान लक्ष्मी-सूर्यदेव वर्षभर देऊ शकतात प्रचंड पैसा कमवण्याची संधी\nLove at first sight season 3-part 1मिष्टी आणि अनुराग च्या लग्नाला आता दोन वर्षे झालेली असतात…….अनुराग सहा महिन्यांसाठी लंडन ला गेलेला असतो……मिष्टी पुण्यात च असते…. विराज चे मम्मा आणि पप्पा तिच्यासोबत राहत असतात….. \"मिष्टी …\nShukra Gochar 2024 : शुक्र करणार शनिच्या राशीमध्ये प्रवेश, ‘या’ तीन राशी होतील मालामाल; मिळणार बक्कळ पैसा\n३ दिवसांनी ‘या’ राशींना होणार प्रचंड धनलाभ महाशिवरात्रीपूर्वीच शुक्र-बुधदेवाचे गोचर होताच मिळू शकतो अपार पैसा\nभागवत एकादशीला बुधाचे महागोचर; ‘या’ ४ राशींना दाखवणार सोन्याचे दिवस; महाशिवरात्रीआधीच होईल भरभराट\nस्वप्नात स्वतःला रडताना पाहणं चांगलं की वाईट जाणून घ्या कशाचे असू शकतात हे संकेत\nVastu Tips Diya: घरात ‘या’ दिशेला दिवा लावल्याने लक्ष्मी येते दारी शास्त्रात क���य सांगितलंय पहा जरा\n ‘रात्रीस खेळ चाले’ फेम अभिनेत्री अडकली विवाहबंधनात, फोटो आले समोर\n‘कैदी’ ते ‘जन गण मन’, OTT वरील हे ७ क्राईम थ्रिलर चित्रपट तुम्हाला नक्की आवडतील\nPhotos: टीना डाबी यांच्या IAS बहिणीने IPS अधिकाऱ्याशी केलं लग्न, त्यांच्या पतीचं महाराष्ट्राशी आहे कनेक्शन\nमोबाईल फोन बॅटरीचा स्फोट होऊन बालकाचा मृत्यू…. \nमहायुतीत दबावतंत्राला जोर; शिवसेनेचा २२ तर राष्ट्रवादीचा १६ जागांवर दावा, भाजपची आठवडाभरात बैठक\nसभागृहातील लाचखोरीसाठी लोकप्रतिनिधींना संरक्षण नाही; ऐतिहासिक निर्णय, झारखंड मुक्ती मोर्चा निकाल रद्दबातल\n‘मोदी का परिवार’ने प्रत्युत्तर; लालूप्रसाद यादव यांच्या टीकेनंतर भाजप आक्रमक\nनड्डाही लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात\nसंसदेत सोप्या प्रश्नावर नारायण राणेंचा गोंधळ, दिलं भलतंच उत्तर ‘तो’ व्हिडीओ शेअर करत अंजली दमानिया म्हणाल्या, “नुसती दादागिरी…”\n“महाराष्ट्रात जे झालं, ते काश्मीरमध्ये होऊ नये”, सुप्रिया सुळेंचा जम्मू-काश्मीरबाबत मोदी सरकारला सवाल; म्हणाल्या, “एवढं तर करूच शकता तुम्ही\n“…तर मनोज जरांगेंचे ओबीसी समाजावर उपकार होतील”, छगन भुजबळांचं वक्तव्य, नेमकं काय म्हणाले\nKrishna Janmabhoomi : औरंगजेबानेच तोडलं होतं मथुरेतील केशवदेव मंदिर, कृष्ण जन्मभूमीप्रकरणी ASI चा मोठा खुलासा\nविश्लेषण : पंडित नेहरू आणि इंदिरा गांधी भारतीयांना कमी लेखत होते पंतप्रधान मोदींनी नेमकं कोणत्या भाषणांचा उल्लेख केला\nIND vs ENG : दुसऱ्या कसोटीनंतर इंग्लंडचा आख्खा संघ भारत सोडून दुबईत दाखल\nकार अपघातात पत्नीचा मृत्यू, पतीने स्वतः विरोधात दाखल केला गुन्हा; कुठे घडली घटना\nफटाका फॅक्टरीला आग लागून सहा जणांचा मृत्यू, ५० पेक्षा जास्त लोक होरपळले, मदत आणि बचावकार्यात आगीचा अडथळा\nरोज रात्री १२ ला किंवा नंतर झोपत असाल तर तुमचं शरीर कसं बदलतं पाहा; वजन व कोलेस्ट्रॉलवर होणारा परिणाम व उपाय\nMaharashtra News : “महायुतीचा १५५ कोटींचा मोबाईल घोटाळा”, काँग्रेसचा मोठा आरोप\nMore From राशी वृत्त\n५ मार्च मंगळवार पंचांग : बाप्पाच्या आशीर्वादाने कसा जाईल सर्व राशींचा दिवस वाचा, तुमच्या राशीत काय\n३ दिवसांनी ‘या’ राशींना होणार प्रचंड धनलाभ महाशिवरात्रीपूर्वीच शुक्र-बुधदेवाचे गोचर होताच मिळू शकतो अपार पैसा\nShukra Gochar 2024 : शुक्र करणार शनिच्या राशीमध्ये प्रवेश, ‘या’ तीन राशी होत���ल मालामाल; मिळणार बक्कळ पैसा\n४ मार्च पंचांग: महादेवाच्या कृपेने सिद्धी योगात तुम्ही काय कराल साध्य तुमच्या राशीला धनलाभाचे संकेत आहेत का\nAngel Number म्हणजे नक्की काय आहे तुमच्या जन्मतारखेआधारे कसा शोधू शकता तुमचा एंजल नंबर\nभागवत एकादशीला बुधाचे महागोचर; ‘या’ ४ राशींना दाखवणार सोन्याचे दिवस; महाशिवरात्रीआधीच होईल भरभराट\n३ मार्च पंचांग: गजानन महाराज प्रकटदिनी मेष ते मीनपैकी कुणाचे नशीब उजळणार तन- मन- धनाची स्थिती कशी असेल\nमहाशिवरात्रीच्या २४ तास आधी शनी-शुक्र शुक्राची शक्ती वाढणार ‘या’ राशींना महादेवांच्या कृपेसह गडगंज श्रीमंतीचा संकेत\nयेत्या दोन महिन्यात माता लक्ष्मी ‘या’ ५ राशींना देणार अपार धन ‘गजलक्ष्मी राजयोग’ बनल्याने गडगंज श्रीमंती कोणाच्या नशिबात\n२ मार्च पंचांग: शनी कृपेने अभिजात मुहूर्तात ‘या’ राशींच्या कुंडलीत धनलाभाचे योग; मेष ते मीन, कोण आहे नशीबवान\n५ मार्च मंगळवार पंचांग : बाप्पाच्या आशीर्वादाने कसा जाईल सर्व राशींचा दिवस वाचा, तुमच्या राशीत काय वाचा, तुमच्या राशीत काय\n३ दिवसांनी ‘या’ राशींना होणार प्रचंड धनलाभ महाशिवरात्रीपूर्वीच शुक्र-बुधदेवाचे गोचर होताच मिळू शकतो अपार पैसा\nShukra Gochar 2024 : शुक्र करणार शनिच्या राशीमध्ये प्रवेश, ‘या’ तीन राशी होतील मालामाल; मिळणार बक्कळ पैसा\n४ मार्च पंचांग: महादेवाच्या कृपेने सिद्धी योगात तुम्ही काय कराल साध्य तुमच्या राशीला धनलाभाचे संकेत आहेत का तुमच्या राशीला धनलाभाचे संकेत आहेत का\nAngel Number म्हणजे नक्की काय आहे तुमच्या जन्मतारखेआधारे कसा शोधू शकता तुमचा एंजल नंबर\nभागवत एकादशीला बुधाचे महागोचर; ‘या’ ४ राशींना दाखवणार सोन्याचे दिवस; महाशिवरात्रीआधीच होईल भरभराट\nतुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का\nफोटो गॅलरीवेब स्टोरीजटॉप न्यूज\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00786.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtragr.com/%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%A1%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B9-kheda-satyagrah/", "date_download": "2024-03-04T23:57:41Z", "digest": "sha1:3LTPRA4AHKH4DCZR2BGGQ4VEJBIUE6RM", "length": 13275, "nlines": 139, "source_domain": "maharashtragr.com", "title": "_ap_ufes{\"success\":true,\"siteUrl\":\"maharashtragr.com\",\"urls\":{\"Home\":\"https://maharashtragr.com\",\"Category\":\"https://maharashtragr.com/category/ads/\",\"Archive\":\"https://maharashtragr.com/2024/02/\",\"Post\":\"https://maharashtragr.com/mhgr-%e0%a4%97%e0%a4%bf%e0%a4%97-%e0%a4%87%e0%a4%95%e0%a5%89%e0%a4%a8%e0%a5%89%e0%a4%ae%e0%a5%80-%e0%a4%ae%e0%a5%8d%e0%a4%b9%e0%a4%a3%e0%a4%9c%e0%a5%87-%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%af-gig-%e0%a4%95/\",\"Page\":\"https://maharashtragr.com/news/\",\"Attachment\":\"https://maharashtragr.com/mhgr-how-to-make-money-online/mhgr_how_to_make_money_online-1/\",\"Nav_menu_item\":\"https://maharashtragr.com/home-2/\",\"Oembed_cache\":\"https://maharashtragr.com/d8de8f75417a8210e93651381ed85c36/\",\"Wp_global_styles\":\"https://maharashtragr.com/wp-global-styles-blogsite/\",\"Amp_validated_url\":\"https://maharashtragr.com/amp_validated_url/f35a90d719157b161a99020d92fcac51/\",\"Adstxt\":\"https://maharashtragr.com/?post_type=adstxt&p=1086\",\"App-adstxt\":\"https://maharashtragr.com/?post_type=app-adstxt&p=1084\",\"Web-story\":\"https://maharashtragr.com/web-stories/romeo-and-juliet/\"}}_ap_ufee", "raw_content": "\nमहाराष्ट्र: महत्वाचे सामान्य संसाधन\nखेडा सत्याग्रह (Kheda Satyagrah)\nभारतीय स्वातंत्र्यचळवळीतील खेडा जिल्ह्यातील (Gujrat) शेतकऱ्यांचे एक वैशिष्ट्यपूर्ण आंदोलन. ⇨ महात्मा गांधी (२ ऑक्टोबर १८६९ – ३० जानेवारी १९४८) आणि सरदार ⇨ वल्लभभाई पटेल (३१ ऑक्टोबर १८७५ – १५ डिसेंबर १९५०) यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी अन्यायी सारावसुलीच्या विरोधात केलेले सामूहिक आंदोलन ‘खेडा सत्याग्रहʼ म्हणून प्रसिद्ध आहे.\nखेडा जिल्ह्यात १९१८ मधील अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले होते. शेतकऱ्यांच्या झोपड्या, गुरेढोरे, पिके आदींना या अतिवृष्टीची झळ बसली. जिल्ह्यातील बहुतेक खेड्यांत ही परिस्थिती होती. उत्पन्नाचा चौथाई भागसुद्धा शेतीतून ते मिळवू शकले नव्हते. त्यामुळे शेतकरीकुटुंबांसमोर उपासमारीची वेळ आली. त्यातच इंग्रज सरकारने सारावसुली सुरू केली. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले. ब्रिटिश शासनाच्या कायद्यानुसार पंचवीस टक्क्यांपेक्षा उत्पन्न कमी झाले असेल, तर साऱ्यात सवलत होती. म्हणून विविध गावांतील सुमारे २२,००० शेतकऱ्यांनी या प्रकरणी सरकारकडे एक याचिका दाखल केली. सरकारकडून कायदेशीर दिलासा मिळावा व सारावसुलीस मुदतवाढ मिळावी, अशी त्यांची रास्त मागणी होती. इंग्रज सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले आणि पाहणी करून १०३ गावांमध्ये ४८ टक्के उत्पन्न झाल्याचे घोषित केले. पण उरलेल्या ५०० खेड्यांत काहीच पिकले नव्हते. तरीसुद्धा सरकारने जबरदस्तीने सारावसुली सुरूच ठेवली.\nमहात्मा गांधी यांनी वल्लभभाई पटेल यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नांत पुढाकार घेण्यास सांगितले. पटेल यांनी शेतकऱ्यांचे मनोधैर्य टिकविण्यासाठी खेडा जिल्ह्यात दौरा काढला. जिह्यातील ६०० खेड्यांपैकी ४२५ खेड्यांत गांधी-पटेलांनी पदयात्रा काढली. अतिवृष्टीचे गंभीर स्वरूप पाहिले. पटेल यांनी प्रत्यक्ष शेतजमिनींवार भेटी देऊन पिकांची पाहणी केली आणि वस्तुस्थिती सरकारच्या निदर्शनास आणून दिली. तरीही सरकार बधले नाही. तेव्हा महात्मा गांधी यां���ी २२ मार्च १९१८ रोजी खेडा सत्याग्रहाची घोषणा केली.\nसरदार पटेल यांनी इंदुलाल याज्ञिक, मोहनलाल पंड्या आदींच्या साहाय्याने खेडा जिल्ह्यातील गावोगावी जाऊन शेतकऱ्यांना संघटित केले आणि सांगितले की, ‘येतील त्या हालअपेष्टांना तोंड द्या, पण सारा भरू नका.ʼ या आवाहनाला प्रतिसाद देत हजारो शेतकऱ्यांनी गावोगावी एकत्र जमून इंग्रज प्रशासनाचा निषेध केला व सारावसुलीस ठामपणे विरोध केला. तेव्हा इंग्रज सरकारने जुलूम-जबरदस्ती केली. आंदोलन दडपण्यासाठी सरकारने शेतकऱ्यांच्या शेतजमिनी, मालमत्ता यांवर जप्ती आणली.जप्त केलेल्या शेतजमिनीतील पीक काढून घेतल्याबद्दल सरकारने अनेक शेतकऱ्यांना तुरुंगात डांबले. तरीही शेतकऱ्यांनी शांततापूर्ण मार्गाने सरकारचा निषेध करत हे आंदोलन सुरूच ठेवले. दिवसेंदिवस या सत्याग्रहाची व्याप्ती वाढू लागली. गुजरातमधील इतर जिल्ह्यांतील शेतकरीही संघटितपणे इंग्रज सरकारचा निषेध करू लागले. अखेर इंग्रज सरकारने नमते घेऊन सारावसुलीत सूट दिली आणि नवी करवाढही रद्द केली. तसेच तुरुंगातील शेतकऱ्यांची सुटका करण्यात आली. वल्लभभाई पटेल यांच्या नेतृत्वाखालील हा पहिला लढा यशस्वी झाला. महात्मा गांधींनी या विजयाचा मुक्तकंठाने गौरव केला.\nशिखरे, दामोदर नरहर, स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री, पुणे, १९६३.\nMHGR| गिग इकॉनॉमी म्हणजे काय Gig कामगारांसाठी जाणून घेण्यासारख्या 5 गोष्टी\nMHGR| ऑनलाइन, ऑफलाइन आणि घरी पैसे कमवण्याचे 25 मार्ग\nMHGR| महाराष्ट्रात किती ज्योतिर्लिंगे आहेत\nमहाराष्ट्रात किती ज्योतिर्लिंगे आहेत\nMHGR| बेळगांव कारवार बिदर निपाणीचा सीमाप्रश्न काय आहे\nMHGR| News Update 2024| महाराष्ट्रात किती जिल्हे आहेत\nMHGR| गिग इकॉनॉमी म्हणजे काय Gig कामगारांसाठी जाणून घेण्यासारख्या 5 गोष्टी\nMHGR| ऑनलाइन, ऑफलाइन आणि घरी पैसे कमवण्याचे 25 मार्ग\nMHGR| महाराष्ट्रात किती ज्योतिर्लिंगे आहेत\nMHGR| बेळगांव कारवार बिदर निपाणीचा सीमाप्रश्न काय आहे\nउद्योग, उर्जा व कामगार विभाग\nपर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग\nमहसूल व वन विभाग\nमहिला व बाल विकास विभाग\nसामाजिक न्‍याय व विशेष सहाय्य विभाग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00787.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtranewsupdate.com/tag/mumbai-news/", "date_download": "2024-03-05T01:32:07Z", "digest": "sha1:2EG5ALWVFUCOYZ45MM2TV4OI4KTNVWTP", "length": 55367, "nlines": 371, "source_domain": "maharashtranewsupdate.com", "title": "Warning: The magic method Vc_Manager::__wakeup() must have public visibility in /home/u328854648/domains/maharashtranewsupdate.com/public_html/wp-content/plugins/js_composer/include/classes/core/class-vc-manager.php on line 203", "raw_content": "\nमुंबईतील रस्त्यावरील विक्रेत्यांमध्ये होणार लक्षणीय बदल , महापालिका घेणार एक महत्त्वपूर्ण निर्णय \nस्थानिक अर्थव्यवस्थेचे सक्षमीकरण: छोट्या शहरांमध्ये नोकऱ्या निर्माण करण्याचे Mikro Grafeio चे ध्येय (316)\nमहाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांसाठी कडबा कुट्टी मशीन योजना सुरू केली आहे (314)\nया जिल्ह्यात आज कोरोनाचा गेला पहिला बळा; High Alert \nमहाराष्ट्राने 75,000 सरकारी नोकऱ्यांची घोषणा केली: (276)\nमुंबईतील रस्त्यावरील विक्रेत्यांमध्ये होणार लक्षणीय बदल , महापालिका घेणार एक महत्त्वपूर्ण निर्णय \nनवीन Samsung Galaxy S24 मालिका आता भारतात प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध आहे. 17 जानेवारी रोजी जगभरात प्रदर्शित होणार आहे.\nग्रामपंचायतीला किती पैसे खर्च करावे लागतात सरकारने त्यांना दिलेल्या पैशाचे त्यांनी काय केले हे कसे शोधायचे\nग्रामपंचायतीला किती पैसे खर्च करावे लागतात सरकारने त्यांना दिलेल्या पैशाचे त्यांनी काय केले हे कसे शोधायचे\nमुंबईच्या वेशीवर रायगड पोलिसांनी धडाकेबाज कारवाई केली, जिथे २१८ कोटी रुपयांचा ड्रग्ज जप्त केला गेला.\nPune News : कोकणमधील लोकांसाठी चांगली बातमी, गणेशोत्सवासाठी तीन स्पेशल रेल्वेची भेट, संपूर्ण वेळापत्रक\nPrime Minister Narendra Modi संसदेत अविश्वास प्रस्तावावरील चर्चेला संबोधित करणार आहेत\nनारायण राणे यांच्यातील शिवसेनेच्या खासदारांवरील टीका\nअजित पवारांनी व्यक्त केली राजकीय रणनीती : बदलण्यात अडचण असतानाही बारामती मतदारसंघातून निवडणूक लढवणार, संगमनेरमध्ये उमेदवारीसाठी प्रोत्साहन\nCRPF मध्ये १० वी पास उमेदवारांसाठी९२१२ पदांची भरतीपगार 21700 ते 69000\nसरकारने अनुदानात वाढ केल्याने महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा\nद. आफ्रिकेविरुद्धची तिसरी टी-२० लढत, टीम इंडियासमोर मालिका बरोबरीचे आव्हान तर प्रोटियाज संघही चिंतेत.\nIND vs SA 3rd T20 : आफ्रिकेत भारतीय गोलंदाजांची वाईट अवस्था, आजचा निर्णायक सामना कसा जिंकणार\nIPL 2024 Auction लवकरच |कोणत्या खेळाडूवर लागणार ज्यास्त लिलाव पाहूया\nAsian Games 2023: पाकिस्तानच्या वर्चस्वाने अफगाणिस्तानला क्रिकेटमध्ये घट्ट स्थान मिळवून दिले\nऑनलाइन व्यापार: विचारे, आणि आय\nअनिल अंबानी या उद्योगपतीला काही आश्चर्यकारक बातमी मिळाली. त्याच्या मालकीची आणखी एक कंपनीही खूप क��्जात बुडाली आहे. समस्या सोडवण्यासाठी कंपनीला तिच्या काही वस्तू विकण्याची परवानगी देण्यात आली होती. कंपनीचे शेअर्सही आता खरेदी-विक्री होत नाहीत.\n📉 IT क्षेत्रात रूजगार संख्या 23% घटलेली: सर्वेक्षण\nनवीन Samsung Galaxy S24 मालिका आता भारतात प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध आहे. 17 जानेवारी रोजी जगभरात प्रदर्शित होणार आहे.\nटेस्ला रोबोटच्या नवीन जनरेशनचे अनावरण.\nकांद्यावरील ४० टक्के निर्यात शुल्काला महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी विरोध केला आहे.\nमहाराष्ट्रामधे ‘हर घर तिरंगा’ मोहीम सुरू झाली\nवजन कमी करण्यासाठी बटाटे चांगले की वाईट\nPune News : कोकणमधील लोकांसाठी चांगली बातमी, गणेशोत्सवासाठी तीन स्पेशल रेल्वेची भेट, संपूर्ण वेळापत्रक\nPune news : पुणे रेल्वे स्थानकावरुन कोकणात जाण्यासाठी स्पेशल गाड्या सोडण्यात येणार आहे. या गाड्यांमुळे पुणे ते कोकण प्रवास आरामदायी होणार आहे. रेल्वेचा पर्याय नसता तर घाट मार्गाने कोकणात पुण्यावरुन जावे लागते.\nPune| 28 ऑगस्ट 2023 : गणेशोत्सवासाठी फर कामी दिवस राहिले आहेत. कोकणातील रहिवाशी गणोशोत्सवात गावी जातात. त्यांना रेल्वेने चांगली बातमी दिली आहे. गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या प्रवासांचा प्रवास आरामदायी होण्यासाठी तीन विशेष रेल्वे गाड्या सोडण्याचा निर्णय पुणे रेल्वेने घेतला आहे. यामुळे पुणे शहरातून कोकणात जाण्यासाठी बस प्रवासाशिवाय रेल्वेचा आरामदायक प्रवास करता येणार आहे. या गाड्यांच्या तारखा आणि वेळेपत्रकही पुणे रेल्वे विभागाने जाहीर केले आहे.\nकधी असणार विशेष रेल्वे\nपुणे रेल्वे प्रशासनाकडून गणेशोत्सव कोकणातील लोकांना गावी जाता यावे यासाठी विशेष रेल्वे सोडण्यात येतात. त्यासाठी ‘गणपती विशेष रेल्वे गाड्या’ गेल्या काही वर्षांपासून सोडल्या जात आहेत. मुंबईनंतर आता पुणे मधूनही कोकणसाठी विशेष गाड्या सुटणार आहे. १५, २२ आणि २९ सप्टेंबर रोजी या स्पेशल रेल्वे गाड्या सोडण्यात येणार आहेत.\nगाड्यांना कुठे असणार थांबा\nपुणे रेल्वे स्थानकावरुन सुटणाऱ्या स्पेशल गाड्यांना पुणे, लोणावळा, पनवेल, रोहा, मानगाव, खेड, चिपळूण, सावरडा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलावडे, राजापूर, वैभववाडी, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ या रेल्वे स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे.\nपुणे-कुडाळ ही विशेष रेल्वेगाडी १५, २२ आणि २९ सप्टेंबर रोजी पुणे स��थानकापासून सुटणार आहे. ही स्पेशल गाडी सायंकाळी ६.१५ वाजता सुटणार आहे.\nपरतीच्या प्रवासासाठी कुडाळवरुन पुणे अशी विशेष रेल्वे १७ आणि २४ सप्टेंबर त्यानंतर एक ऑक्टोबर रोजी धावणार आहे. ही रेल्वे कुडाळ स्थानकामधून दुपारी ४.०५\nMumbai वरुन एक लाख भक्तांचे तिकीट कन्फर्म\nपुणे रेल्वे स्थानकप्रमाणे मुंबईमधूनही स्पेशल रेल्वे सोडण्यात आल्या आहे. मुंबईवरुन गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या रेल्वेसाठी 1 लाख 4 हजार गणेश भक्तांची तिकीट एक कन्फर्म झाले आहे. या माध्यमातून रेल्वेला 5 कोटी 13 लाखांची कमाई झाली आहे. यंदा 19 सप्टेंबरपासून गणेशोत्सवाची धामधूम सुरू होतो. त्यासाठी मोठ्या संख्येने कोकणवासीय गावी जाणार आहेत.\nPune-Mumbai अंतर पुढील काही वर्षात १३ किलोमीटरने होणार कमी, जाणून घ्या कसे मिसिंग लिंकचे काम प्रगतीपथावर\nPune-Mumbai द्रुतगती महामार्गावरील मिसिंग लिंक प्रकल्पाचे ८० टक्के काम पूर्ण झाले असून पुढील वर्षी सप्टेंबरपर्यंत काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे यांनी दिली.\nPune : Pune-Mumbai अंतर पुढील काही वर्षात १३ किलोमीटरने कमी होणार आहे. पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरील मिसिंग लिंक प्रकल्पाचे ८० टक्के काम पूर्ण झाले असून पुढील वर्षी सप्टेंबरपर्यंत काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे यांनी दिली.\nसार्वजनिक बांधकाम मंत्री भुसे यांनी पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरील खोपोली ते कुसगाव दरम्यानच्या नवीन मार्गिकेच्या (मीसिंग लिंक) कामाची गुरुवारी पाहणी केली. त्यानंतर बोलताना भुसे म्हणाले, ‘द्रुतगती महामार्गावरील १३.३ किलोमीटर लांबीचा ‘मिसिंग लिंक प्रकल्प’ हा राज्य शासनाचा महत्वाचा प्रकल्प आहे. या अंतर्गत १.६७ किलोमीटर आणि ८.९२ किलोमीटर अंतराचे दोन बोगदे आहेत. या प्रकल्पाचे ८० टक्के काम पूर्ण झाले असून सप्टेंबर २०२४ पर्यंत काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे. या प्रकल्पासाठी सुरक्षितेतच्या दृष्टीकोनातून जागतिक दर्जाच्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. या मिसिंग लिंकवर १८० मीटर उंचीचा सर्वात उंच पूल आणि सर्वात जास्त रुंदीचा बोगदा बांधण्याचे नियोजन आहे. या प्रकल्पामुळे लोणावळा, खंडाळा परिसरातील वाहतूक कोंडी खुप कमी होणार असून प्रवाशांची वेळ बचत होणार आहे.\nदरम्यान, पाहणी आधी कुसगाव येथे आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये प्रकल्पाच्या कामाविषयी सादरीकरणाद्वारे माहिती देण्यात आली. यामध्ये प्रकल्पाची लांबी, रुंदी, उंची, किंमत, तसेच मार्गिका, वाहनाची वेग मर्यादा, वाहतूक कोंडी, सुरक्षितता, पाण्याचा निचरा, कामाचा दर्जा, आधुनिक तंत्रज्ञान आदीबाबत माहिती देण्यात आली. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास मंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड, मुख्य अभियंता राजेश पाटील आदी या वेळी उपस्थित होते.\nMumbai Rain : मुंबईत जोरदार पाऊसाला पुन्हा आरंभ झाला आहे; उकाड्यापासून मिळाला दिलासा, पुढील ३ दिवस बरसणार\nMumbai Rain : मुंबईत आज जोरदार पाऊस पडला. यामुळे वाढत्या उकड्यापासून मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे. पुढचे काही दिवस मुंबईत पाऊस पडणार आहे.\nमुंबई: थांबलेल्या पावसाने मुंबईत पुन्हा जोरदार आगमन केले आहे. आज सकाळी पावसाने दमदार हजेरी लावली आहे. यामुळे वाढत्या उकड्यापासून मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे. आज सकाळपासून दक्षिण मुंबईसह पूर्व आणि पश्चिम उपनगरात पाऊस झाल्यामुले मुंबईकरांचे मनाला दिलासा मिळाला आहे. हवामान विभागाने पुढील तीन दिवस मुंबईत पावस सांगितलं आहे.\nMumbai गटारांवरील ४०० झाकणं गायब, भंगार विक्रेत्यांना पालिकेची तंबी\nया वस्तूची बाजारातील मूल्य तीन ते पाच हजार रुपये आहे. तसंच, २०२२ मध्ये ८३६ गटारांची झाकणं चोरी झाली आहेत. गेल्या चार वर्षांतील ही सर्वाधिक आकडेवारी असल्याचंही पालिकेने सांगितले आहे.\nमुंबईतील(Mumbai) रस्त्यांवरचे उघड्या गटारांवर असलेली तब्बल ४०० झाकणं चोरीला गेली आहेत. ही आंकडेवारी जानेवारीपासून जुलै महिन्यात संचित केली आहे, मुंबई महानगरपालिकेने हि माहिती दिली आहे. म्हणजे, दर महिन्याला सरासरी ५७ झाकणे मुंबईत चोरीला जातात. याप्रकरणी मुंबई पालिकेने ५० जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.\nपावसाळ्यात रस्त्यावरील उघड्या गटारांवर झाकणे लावण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. गटारे उघडी राहिल्याने पावसाळ्यात अपघाताची शक्यता असते. साचलेल्या पाण्यातून जाताना गटारांचा अंदाज न आल्यास त्यात पाय अडकून पादचाऱ्यांचा जीव जात असल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे या गटारांवर झाकणे लावली जातात. ज्या ठिकाणी झाकणे नसतात तिथे सूचना म्हणून मोठी उभी काठी ला��ावी लागते.\nपरंतु, ज्या ठिकाणी ही गटारांची झाकणं लावली जातात ती चोरीला जात असल्याचं निर्दशनास आलं आहे.या वस्तूची बाजारात मूल्य तीन ते पाच हजार रुपये आहे. तसंच, २०२२ मध्ये ८३६ झाकणं चोरी झाली आहेत. गेल्या चार वर्षांतील ही सर्वाधिक आकडेवारी असल्याचंही माहिती पालिकेने दिली आहे.\nझाकणं चोरीला जाण्याचं प्रमाण वाढल्यानंतर पालिकेने जून महिन्यांत पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तसंच, ही झाकणं विकत घेणाऱ्या भंगारविक्रेत्यांनाही इशारा देण्यात आला आहे. पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितल्यानुसार, याप्रकरणी अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.\nindependence day : सुटीचा आनंद घेण्यासाठी फिरायला गेलेले, तरुणाची ही सुटी शेवटची ठरली\nसुटीचा आनंद घेण्यासाठी फिरायला गेलेले, तरुणाची ही सुटी शेवटची ठरली\nकाही मित्र दुचाकीने फिरायला गेले होते. फिरण्याच्या नादात एका युवकाने दुचाकी थेच कारवर चालवली. या मध्ये दुचाकी तसेच कारचे मोठे नुकसान झाले.\nनांदेड : देशात स्वातंत्र्यदिनानिमित्त आनंदाचे वातावरण होते. ध्वजारोहण झाल्यानंतर बरेच लोकं हे बाहेर फिरायला गेले होते. पर्यटनस्थळांवर गर्दी झाली होती. काही लोकांनी रस्त्यावर आनंद व्यक्त केला. काही तरुण दुचाकी चालवत असतांना तिरंगा हातात घेऊन फिरत होते. यामुळे काही ठिकाणी दुर्घटनासुद्धा घडल्या. अशीच एक दुर्घटना नांदेडमध्ये (Nanded) घडली. काही मित्र दुचाकीने फिरायला गेले होते. फिरण्याच्या नादात एका युवकाने दुचाकी थेच कारवर चालवली. यात दुचाकी तसेच कारचे मोठे नुकसान झाले. शिवाय युवकाचा जागीच मृत्यू झाला.\nस्वातंत्र्य दिनाची सुट्टी असल्यामुले आठ ते दहा दुचाकीवरुन काही मित्र फिरायला निघाले होते. त्यातील एकाची भरधाव दुचाकी कारवर आदळली. यात एका युवकाचा मृत्यू झाला. आज दुपारी नांदेड शहरातील पश्चिम वळण रस्त्यावरील पुलावर ही घटना घडली. रोहित मुदिराज ह्या २६ वर्षाच्या युवकाचं नाव आहे आणि त्याचं मृत्यू झालं आहे.\n २०१९ वर्ल्डकपनंतर वनडेत सर्वाधिक शतकं कुणी ठोकली\nMost Century In Odis Since the 2019 World Cup: ICC The ODI World in 2023 will be held. या मोठ्या स्पर्धेच्या तयारी सर्व संघ करत आहेत. भारता मध्ये वर्ल्ड कप होणार आहे, पण त्याआधी २०१९ नंतर वनडेमध्ये सर्वाधिक शतके झळकावणाऱ्या भारतीय फलंदाजांना जाणून घेऊया.\nटीम इंडिया वनडे वर्ल्डकपसाठी पूर्णपणे तयार आहे. यावर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारता विश्वचषक स्पर्धा होणार आहे. या मोठ्या स्पर्धेपूर्वी, २०१९ च्या विश्वचषकानंतर एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके झळकावणाऱ्या भारतीय फलंदाजांबद्दल जाणून घेऊया.\nविराट कोहलीच्या नावावर ५ शतके आहेत – टीम इंडियाचा स्टार फलंदाज आणि माजी कर्णधार विराट कोहली २०१९ विश्वचषकानंतर एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वाधिक शतके झळकावली आहेत. विराटने या काळात ३९ सामने खेळले आहेत, आणि ५ शतके झळकावले आहेत.\nशुभमनच्या नावावर ४ शतके आहेत – विराटच्या नंतर शुभमन गिलचा नंबर लागतो. शुभमन गिलने अलीकडेच एकदिवसीय क्रिकेटमध्ये टीम इंडियासाठी धमाकेदार कामगिरी केली आहे. ODI मध्ये शुभमन गिलच्या नावावर ४ शतके आहेत, ज्यात त्याने न्यूझीलंडविरुद्धच्या दुहेरी शतकाचाही समावेश पण आहे.\nकेएल राहुलने ३ शतके ठोकले आहेत – २०१९ विश्वचषकानंतर केएल राहुलच्या नावावर तीन शतके आहेत. २०१९ नंतर राहुलने ३१ एकदिवसीय खेळे आहेत, ज्यामध्ये त्याचे तीन शतके आहेत. मात्र, २०२० पासून तो दुखापतीमुळे संघातून आत आणि बाहेर आहे.\nरोहितने ३ शतके झळकावले आहेत – रोहित शर्मासाठी २०१९ चा एकदिवसीय विश्वचषक खुप चांगला होता. पण तेव्हापासून त्याची कामगिरी घसरली आहे. तथापि, असे असूनही, २०१९ पासून आतापर्यंत त्याने वनडेमध्ये ३ शतके ठोकले आहेत.\nश्रेयस अय्यरच्या नावावर २ शतके आहेत – या यादीत श्रेयस अय्यर पाचव्या क्रमांकावर आहे. अय्यरने टीम इंडियासाठी २ शतकी खेळी खेळली आहेत . मात्र, त्याच्या कामगिरीत कमालीचे सातत्य आले आहे. अशा स्थितीत आगामी विश्वचषकात त्याला संघात स्थान मिळू शकेल.\nMaharashtra SSC result : महाराष्ट्र एसएससी निकाल 2023 तुमचा महा बोर्ड 10वीचा निकाल आणि टॉपर्स यादी तपासा\nमहाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE) शैक्षणिक सत्र 2022-23 साठी SSC परीक्षा यशस्वीपणे आयोजित केल्या आहेत. राज्यभरातील विद्यार्थी महाराष्ट्र बोर्ड एसएससी निकाल 2023 च्या घोषणेची आतुरतेने वाट पाहत आहेत. या ब्लॉग पोस्टमध्ये निकालाची तारीख, तपासणी प्रक्रिया, पुरवणी परीक्षा आणि मागील वर्षांची आकडेवारी आणि टॉपर्स यादी यासंबंधी महत्त्वाची माहिती उपलब्ध आहे.\nमहाराष्ट्र बोर्ड एसएससी परीक्षा 2023:\nमहाराष्ट्र बोर्ड SSC परीक्षा 2023 2 मार्च ते 25 मार्च 2023 या कालावधीत महाराष्ट्र बोर्ड अंतर्गत विविध शाळांमध्ये घेण्यात आली. या परीक्षा विद्यार्थ्यांसाठी अत्यावश्यक मैलाचा दगड आहेत कारण ते त्यांना त्यांचे मॅट्रिक प्राप्त करण्यास आणि उच्च शिक्षणासाठी पुढे जाण्यास सक्षम करतात.\nअपेक्षित निकालाची तारीख आणि पुनर्मूल्यांकन:\nगणनानुसार, महा बोर्ड 10वी निकाल 2023 MSBSHSE च्या अधिकृत संकेतस्थळावर 28 एप्रिल 2023 रोजी जाहीर होणे अपेक्षित आहे. अधिकृत वेबसाइटवर लॉग इन करून आणि त्यांना उत्तीर्ण गुण मिळाल्याची खात्री करून विद्यार्थी त्यांच्या मार्कशीटमध्ये प्रवेश करू शकतात. कोणत्याही विषयात अनुत्तीर्ण झालेल्यांसाठी, महाराष्ट्र बोर्ड एसएससी पुनर्मूल्यांकन 2023 अर्जांची विंडो 28 एप्रिल ते 18 मे 2023 या कालावधीत उघडेल.\nमहाराष्ट्र बोर्ड 10वी निकाल 2023 तारीख:\nMSBSHSE द्वारे अधिकृत महाराष्ट्र बोर्ड SSC निकाल 2023 ची तारीख अद्याप जाहीर केलेली नसली तरी, विद्यार्थी एप्रिल 2023 च्या अखेरीस निकाल जाहीर होण्याची अपेक्षा करू शकतात. डिजिटल गुणपत्रिका प्रत्येक विषयातील गुण तसेच एकूण एकूण गुण दर्शवतील. जे विद्यार्थी त्यांच्या परीक्षेत उत्तीर्ण होऊ शकले नाहीत त्यांना जुलै आणि ऑगस्ट 2023 मध्ये होणाऱ्या पुरवणी परीक्षेत बसण्याची संधी असेल.\nमहाराष्ट्र बोर्ड निकाल विश्लेषण 2023:\nमहाराष्ट्र बोर्ड चालू शैक्षणिक सत्राच्या निकालाशी संबंधित सर्वसमावेशक आकडेवारी उपलब्ध करून देईल. यामध्ये एकूण उत्तीर्ण टक्केवारी, मुले आणि मुलींसाठी स्वतंत्र उत्तीर्ण टक्केवारी आणि परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची एकूण संख्या समाविष्ट आहे. मागील वर्षांतील उत्तीर्णतेची टक्केवारी सुधारणेचा उत्साहवर्धक कल दर्शवते.\nमहाराष्ट्र बोर्ड 10वी टॉपर्स यादी 2023:\nमहाराष्ट्र बोर्ड 10 वी टॉपर्स लिस्ट 2023 निकालासोबत प्रसिद्ध केली जाईल. परीक्षेत अव्वल गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळा आणि महाराष्ट्र सरकारकडून मान्यता दिली जाईल. अधिकृत वेबसाइट टॉपर लिस्टमध्ये प्रवेश प्रदान करेल.\nमहाराष्ट्र बोर्ड एसएससी निकाल 2023 तपासण्‍याची प्रक्रिया रोल नंबर नुसार:\nमहाराष्ट्र बोर्ड एसएससी निकाल 2023 मध्ये प्रवेश करण्यासाठी, विद्यार्थी या सोप्या चरणांचे अनुसरण करू शकतात:\nमहाराष्ट्र बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या – mahahsscboard.in आणि mahresult.nic.in.\nमुख्यपृष्ठावर “महाराष्ट्र बोर्ड एसएससी निकाल 2023” पर्याय पहा.\nत्यानंतरच्या पानावर परीक्षा रोल नंबर आणि जन्मतारीख भरा.\nस्क्रीनवर अंतिम गुणपत्रिका पाहण्यासाठी सबमिट बटणावर क्लिक करा.\nमहाराष्ट्र बोर्ड एसएससी निकाल 2023 वरील प्रश्नोत्तरे:\nसामान्य प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी, येथे काही वारंवार विचारले जाणारे प्रश्न आहेत:\nमहाराष्ट्र बोर्ड एसएससी निकाल 2023 तारीख काय आहे अधिकृत तारीख अद्याप जाहीर केलेली नाही, परंतु निकाल 28 एप्रिल 2023 रोजी अपेक्षित आहे.\nमहाराष्ट्र बोर्ड 10वी पुरवणी परीक्षा 2023 कधी आहे पुरवणी परीक्षा जुलै आणि ऑगस्ट 2023 मध्ये घेतल्या जातील.\nमी माझा महा बोर्ड 10वीचा निकाल 2023 कुठे पाहू शकतो विद्यार्थी त्यांच्या डिजिटल मार्कशीट महाराष्ट्र बोर्डाच्या अधिकृत वेबसाइट्स – mahahsscboard.in आणि mahresult.nic.in वर तपासू शकतात.\nअलिबाग-पनवेल रोडवर दोन ट्रकची धडक, वाहतूक कोंडी\nअलिबाग-पनवेल रोडवरील तिनविरा धरणाजवळ आज दुपारी दोन ट्रकच्या धडकेने एक धक्कादायक घटना घडली असून, मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. दुपारी 2 किंवा 3 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला, तो रस्त्यावरील पूर्वीच्या बिघाडामुळे झाला.\nया धडकेत दोन ट्रकचे मोठे नुकसान झाले. यापूर्वी घडलेल्या घटनेचा थेट परिणाम म्हणजे वाहतूक विस्कळीत झाली होती. गजबजलेल्या भागातून वाहने मार्गक्रमण करत असताना, क्षणभर लक्ष न दिल्याने दोन ट्रकची दुर्दैवी टक्कर झाली. आघाताच्या जोरामुळे नुकसान अधिक तीव्र झाले, अराजक दृश्य आणखी बिघडले.\nअपघाताचे वृत्त वेगाने पसरले आणि वाहतुकीची स्थिती बिघडली. अलिबाग-पनवेल रोड, आधीच गर्दीच्या वेळेस गजबजलेला, निराश वाहनधारक मोठ्या वाहतूक कोंडीत अडकल्याने ठप्प झाला. परिणामी विलंबामुळे असंख्य प्रवाशांची गैरसोय झाली. स्थानिक अधिकार्‍यांनी घटनास्थळाला तत्काळ प्रतिसाद दिला, परंतु व्यापक साफसफाई आणि आवश्यक तपासण्यांमुळे रस्ता बंद करण्यात आला, ज्यामुळे वाहनचालक दीर्घकाळासाठी अडकून पडले.\nहा अपघात रस्ता सुरक्षेच्या महत्त्वाची आठवण करून देणारा आहे. हे ड्रायव्हर्सकडून वाढीव दक्षता आणि सर्व रस्ते वापरकर्त्यांचे कल्याण सुनिश्चित करण्यासाठी प्राधिकरणांकडून सर्वसमावेशक उपायांची आवश्यकता अधोरेखित करते. क्षणिक लक्ष चुकवल्यामुळे आणि वाहतूक कोंडीला कारणीभूत ठरलेल्या आधीच्या व्यत्ययामुळे ही टक्कर झाली. हे य��ग्य रस्त्यांची देखभाल, कार्यक्षम वाहतूक व्यवस्थापन आणि अशा अपघातांना रोखण्यासाठी आणि वाहतुकीवर होणारा परिणाम कमी करण्यासाठी पुरेशा पायाभूत सुविधांचे महत्त्व अधोरेखित करते.\nतात्काळ मदत देण्यासाठी आपत्कालीन सेवा तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. वैद्यकीय कर्मचार्‍यांनी जखमी व्यक्तींकडे लक्ष दिले, तर टोइंग सेवांनी ढिगारा साफ करण्यासाठी आणि सामान्य वाहतूक प्रवाह पूर्ववत करण्यासाठी परिश्रमपूर्वक काम केले. त्यांच्या समन्वित प्रयत्नांनी परिस्थितीचे त्वरित निराकरण करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.\nआंब्याच्या किमतीत घट: महाराष्ट्रात परवडणाऱ्या दरात रसाळ चांगुलपणाचा आस्वाद घ्या”\nबाजारात आंब्याचा साठा वाढल्याने आंब्याचे भाव कोसळले आणि कोकणातील हापूस आंब्याचा साठाही वाढला. त्यामुळे हापूसचे भाव गडगडले आणि आंबा सर्वसामान्यांना परवडणारा ठरला.\nएम.टा. वृत्तसेवा, नवी मुंबई :\nवातावरणातील उष्णता वाढत आहे. त्यामुळे फळे लवकर तयार होतील. या पार्श्वभूमीवर आंब्याची विक्री वाढत आहे. त्यामुळे संपूर्ण बाजारपेठेत आंब्याचे दर कोसळले. दक्षिण भारतातील गुजरात राज्यातील आंब्याची किंमतही हास आंब्याच्या तुलनेत घसरली आहे. प्रेमींना त्यांच्या मनापासून आंब्याचा आनंद घेता येईल.\nयंदा वादळामुळे विविध ठिकाणी आंब्याचे अतोनात नुकसान झाले. त्यामुळे बाजारात आंबा तुलनेने कमी होता. असे असले तरी कोकणातील हापूस आंब्याचे उत्पादन 17-18 टक्क्यांपर्यंत घटले आहे. या आंब्याचा दर डझनमागे एक हजार रुपयांवर पोहोचला आहे. हुपसच्या दुर्मिळतेमुळे, ग्राहक पर्याय म्हणून हुपससारख्या कर्नाटकी आंब्याकडे पहात आहेत. त्यानंतर आंब्याच्या इतर जातींना प्राधान्य देण्याकडे ग्राहकांचा कल वाढला. बदामी, गेसर, लालबाग, तोतापुरी. त्यामुळे आंब्याच्या दरातही वाढ झाली आहे. त्यामुळे एप्रिल ते मे महिन्याच्या सुरुवातीच्या काळातही ग्राहकांनी आंबा खरेदीत फारसा रस दाखवला नाही.\n10 मेपासून बाजारपेठेत विविध देशांतील आंब्यांची आवक वाढली आहे. विशेषतः कोकणातून हापूस आंब्याचा साठा वाढवला आहे. परिणामी, आंब्यापाठोपाठ इतर आंब्यांचे भाव घसरले. आंबे आता सर्वसामान्यांनाही परवडणारे आहेत. हापस आंब्यापाठोपाठ दक्षिण भारतातील कर्नाटकी आंबे, बदामी, लालबाग आणि तोतापुरी आंबे येतात. गु��रातमधून केशर आंब्याची आवक वाढत आहे. हे सर्व वेग नियंत्रित आहेत. हा आंब्याचा पीक सीझन असून मागणी जास्त आहे. हापस आंबा – 500 ते 1000 रु. डझन 1000 ते 1200 रु.\nकर्नाटक आंबा रु. 50 ते रु. 100. 80 ते 150 प्रति किलो.\nबदामी 30-80 70-120 रुपये प्रति किलो.\nलालबाग – ३० ते ५० रु. 50 ते 100 रुपये किलो.\nकेशर – 50-100 रुपये 80-120 रुपये प्रति किलो. तोतापुरी – 30-60 रुपये 50-70 रुपये प्रति किलो.\nसर्व आंबे सध्या स्टॉकमध्ये आहेत. त्यामुळे आंब्याचे दर घसरले. आंब्याचा आस्वाद कोणीही सहज घेऊ शकतो.\nमुंबईतील रस्त्यावरील विक्रेत्यांमध्ये होणार लक्षणीय बदल , महापालिका घेणार एक महत्त्वपूर्ण निर्णय \nनवीन Samsung Galaxy S24 मालिका आता भारतात प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध आहे. 17 जानेवारी रोजी जगभरात प्रदर्शित होणार आहे.\nमुंबईतील रस्त्यावरील विक्रेत्यांमध्ये होणार लक्षणीय बदल , महापालिका घेणार एक महत्त्वपूर्ण निर्णय \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00787.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9_%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%8B", "date_download": "2024-03-05T00:24:43Z", "digest": "sha1:G5QOORCL5VKP4NU23QTQH7RMIOKKGSV3", "length": 7375, "nlines": 134, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "स्टीव टिकोलो - विकिपीडिया", "raw_content": "\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\n(स्टीव्ह टिकोलो या पानावरून पुनर्निर्देशित)\nपूर्ण नाव स्टीवन ओगोंजी टिकोलो\nजन्म २५ जून, १९७१ (1971-06-25) (वय: ५२)\nगोलंदाजीची पद्धत उजव्या हाताने मध्यम/ऑफ स्पिन\nनाते टॉम टिकोलो (भाउ)\nएकदिवसीय शर्ट क्र. ५\n१९९५ – १९९६ बॉर्डर\nए.सा. T२०I प्र.श्रे. लि.अ.\nसामने १२६ ७ ५२ १८९\nधावा ३,३०४ १०८ ४,०८५ ५,३७७\nफलंदाजीची सरासरी २९.७६ १५.४२ ५०.४३ ३२.००\nशतके/अर्धशतके ३/२३ ०/० ११/२० ९/३३\nसर्वोच्च धावसंख्या १११ ३७ २२० १३३\nचेंडू ३,७९४ १८ ५,०९२ ५,८४९\nबळी ९० १ ७२ १४२\nगोलंदाजीची सरासरी ३३.४४ ४०.०० ३७.५८ ३१.७४\nएका डावात ५ बळी ० ० १ ०\nएका सामन्यात १० बळी n/a n/a ० n/a\nसर्वोत्तम गोलंदाजी ४/४१ १/१५ ६/८० ४/४१\nझेल/यष्टीचीत ६४/– ३/– ५५/– ९२/–\n१२ डिसेंबर, इ.स. २००९\nदुवा: CricketArchive (इंग्लिश मजकूर)\nस्टीव टिकोलोचे दोन भाऊ टॉम टिकोलो आणि डेव्हिड टिकोलो हे केन्याकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले आहेत.\nकेन्या क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती\nकेन्याच्या क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.\nउदाहरणादाखल ��चिन तेंडुलकर हा लेख पहा.\nकेन्या संघ - क्रिकेट विश्वचषक, २०११\nकामांडे(ना.) • ओमा(य.) • मिश्रा • जेम्स न्गोचे • ओबान्डा • ओबुया • डे.ओबुया(य.) • ओढ्मिबो • ओडोयो • ओगोन्डो • ओटियेनो • पटेल • टिकोलो • वॉटर्स • न्गोचे •प्रशिक्षक: बॅप्टिस्ट\nइ.स. १९७१ मधील जन्म\nइ.स. १९७१ मध्ये जन्मलेले क्रिकेट खेळाडू\n२५ जून रोजी जन्मलेले क्रिकेट खेळाडू\nक्रिकेट खेळाडू विस्तार विनंती\nकेन्याचे एकदिवसीय क्रिकेट खेळाडू\nया पानातील शेवटचा बदल १७ डिसेंबर २०२२ रोजी ०९:१६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00787.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://greekmythology.biz/mr/griik-pauraannik-kthaanmdhye-ponliiddors", "date_download": "2024-03-05T00:14:35Z", "digest": "sha1:H3X43CKKO7N7MABBFU54BVQNQDCAJFCI", "length": 21371, "nlines": 66, "source_domain": "greekmythology.biz", "title": "ग्रीक पौराणिक कथांमध्ये पॉलीडोरस", "raw_content": "\nग्रीक पौराणिक कथांमध्ये पॉलीडोरस\nग्रीक पौराणिक कथांमध्ये पॉलीडोरस\nपॉलिडोरस किंग प्रीमचा मुलगा\nकिंवा पॉलीडोरसच्या जगण्याची कहाणी\nग्रीक पौराणिक कथांमध्ये पॉलीडोरस\nग्रीक पौराणिक कथांमध्ये पॉलीडोरस\n​पॉलिडॉरस हा ग्रीक पौराणिक कथांमधील ट्रॉयचा राजकुमार आहे. राजा प्रियाम आणि हेकाबे यांचा मुलगा, असे सामान्यतः म्हटले जाते की पॉलीडोरसला पॉलिमेस्टर या माणसाने मारले होते ज्याने त्याचे संरक्षण केले होते.\nपॉलिडोरस किंग प्रीमचा मुलगा\nपॉलिडोरस हा ट्रॉयचा राजा प्रियाम आणि त्याची पत्नी हेकाबे यांचा सर्वात धाकटा मुलगा होता. राजा प्रीमला 50 मुलगे आणि 18 मुली होत्या, पॉलीडोरसला अनेक भावंडे आणि सावत्र भावंडं झाली असती, परंतु या भावंडांपैकी हेक्टर, कॅसॅन्ड्रा आणि पॅरिस हे सर्वात प्रसिद्ध होते.\nहे देखील पहा: ग्रीक पौराणिक कथांमध्ये स्टेनेलस\nकाही लोक पॉलीडोरसला प्रियम आणि हेबेकाऐवजी हेबेचा मुलगा म्हणतात.\nहे देखील पहा: ग्रीक पौराणिक कथांमध्ये स्टेनेबोआ\nहे पॉलीडोरसचा भाऊ पॅरिस ज्याने ट्रॉय शहराचा विनाश घडवून आणला जेव्हा अचेअन आर्मडा हेलन, मेनेलॉसची पत्नी, हेलनला परत मिळवण्यासाठी आले होते, ज्याला पॅरिसच्या बाहेरून ट्रॉयम्सने नेले. कॅबेने पॉलीडोरसला शहरापासून दूर थ्रेसियन चेरसोनेससमध्ये सुरक्षिततेसाठी पाठवण्याचा निर्णय घेतला; तेथे, पॉलिमेस्टरने प्रियामचा मित्र आणि जावई देखील राज्य केले, कारण पॉलिमेस्टरने प्रियामची मुलगी इलियानाशी लग्न केले होते.\nअशा प्रकारे, पॉलिडॉरस, ट्रोजन खजिन्यासह पॉलिमेस्टरच्या दरबारात सुरक्षिततेसाठी पाठवले गेले. इलिओना ला पॉलीडोरस असे म्हणतात की तो होतास्वत:चा मुलगा, त्याला डेपाइलससोबत वाढवले, जो खरंच तिचा स्वतःचा मुलगा होता.\n​युद्ध ट्रॉयसाठी वाईट होईल आणि जेव्हा ट्रॉयच्या पतनाची बातमी थ्रेसियन चेरसोनेस येथे पोहोचली, तेव्हा पॉलिमेस्टॉरने निष्ठा बदलण्याचा निर्णय घेतला, आणि ट्रोजॅनेसला स्वत: ला मारले आणि ट्रॉयसच्या सहाय्याने पोट्रेसॉनला कृतकृत्य करण्याचा निर्णय घेतला. रस.\nपॉलिडोरसची हत्या एरिनिस , पॉलीमेस्टरवर, एखाद्या पाहुण्याला मारल्याबद्दल आणि एखाद्याला सुरक्षित ठेवण्यासाठी सोपवल्याबद्दल, प्राचीन ग्रीसमध्ये सर्वोच्च क्रमाचे गुन्हे होते. der (c 1610–1675) - PD-art-100\nपण एरिनीज सामील होण्यापूर्वी, पॉलीडोरसची आई हेकाबेने तिचा बदला घेतला होता; पॉलीडॉरसचा मृतदेह ट्रॉय येथील अचेन छावणीजवळ वाहून गेल्यामुळे, हेकाबेला आता पॉलिमेस्टरच्या विश्वासघाताची कल्पना होती.\nहेकाबे आता अचेन्सचा कैदी होता, परंतु अगामेमनॉनच्या करारामुळे, पॉलिमेस्टरला अधिक ट्रोजनचे आश्वासन देऊन अचेन छावणीत आणण्यात आले. एकदा हेकाबेच्या तंबूत असताना, पॉलिमेस्टरला हेकाबे आणि इतर ट्रोजन महिलांच्या ब्रोचेसने आंधळे केले होते.\nपॉलिमेस्टॉरच्या हातून पॉलीडोरसचा मृत्यू ही पॉलिडॉरसची सर्वात सामान्यपणे सांगितली जाणारी कहाणी आहे, परंतु इतर ग्रीक पौराणिक कथांमध्ये राजा प्रियमच्या मुलासाठी भिन्न समाप्ती आहेत.\nहोमर, इलियड मध्ये, पॉलीडोरसने पोलिडोरसवर एवढी प्रदीर्घ काळ लढाई चालवल्याबद्दल पॉलीडॉरसला सांगितले. ट्रॉयच्या संरक्षणास मदत करण्यासाठी पुरेशी जुनी.\nदुसरी कथा पॉलीडॉरसचा ट्रॉयच्या भिंतीबाहेर मृत्यू झाल्याची देखील सांगते. अचेयन लोकांनी पॉलिमेस्टरने पॉलीडॉरसचा त्याग करावा अशी मागणी केली होती आणि थ्रॅशियन राजाने प्रतिकाराचा कोणताही विचार न करता तेच केले होते.\nतेव्हा अचेयन्सने पॉलीडोरसला ट���रॉय येथे आणले आणि पॉलीडोरससाठी हेलन ची देवाणघेवाण करण्याची मागणी केली, परंतु ट्रोजन्सने बाहेरील राजाला नकार दिला होता, परंतु ट्रोजन्सने विशेषत: बाहेरच्या राजाला पॉलीडोरसला नकार दिला होता. शहराच्या भिंती.\nकिंवा पॉलीडोरसच्या जगण्याची कहाणी\nपर्यायपणे, ट्रोजन युद्धानंतर पॉलीडोरसच्या जीवनाची कथा सांगितली जाते.\nपॉलिडोरसच्या मिथकांच्या या आवृत्तीत, अकायन्सने पॉलीडोरसला पोलिडोरसची काळजी घेण्यासाठी पोलिडोरस कसे पोचवले गेले होते हे शिकून घेतले आणि पोलिडोरसची काळजी घेण्यासाठी पोलिडोरसची काळजी घेतली गेली. पॉलिडोरसला मारण्यासाठी लिमेस्टर. सोन्याची ऑफर आणि अॅगामेमननची मुलगी इलेक्ट्रा हिच्या लग्नात हात लावणे हे पॉलिमेस्टरला हत्येसाठी प्रवृत्त करण्यासाठी पुरेसे होते.\nपॉलिमेस्टॉरने चुकून स्वतःच्या मुलाला डेपाइलसची हत्या केली.इलीओनाने डेपाइलसला पॉलिडॉरस म्हणून आणि पॉलीडोरसला डेपाइलस म्हणून वाढवले ​​होते, जेणेकरून बालपणात दोघांनाही काही घडले असेल, तर एक मुलगा नेहमी प्रियाम आणि हेकाबेला परत करता येईल.\nनंतर, पॉलीडोरस, जो आता तरुण आहे, ओरॅकलकडून मार्गदर्शन घेण्यासाठी डेल्फीला जाईल. सिबिलने दिलेली घोषणा ही गोंधळात टाकणारी होती, कारण पॉलीडोरसला सांगण्यात आले की त्याचे वडील मरण पावले आहेत आणि त्याचे मूळ शहर उध्वस्त झाले आहे.\nस्वतःला डीपाइलस मानणारा पॉलीडोरस घरी गेला, परंतु त्याने पाहिले की त्याचे मूळ शहर जसे त्याने सोडले होते, आणि पॉलीमेस्टर खूपच जिवंत असल्याचे त्याने सांगितले. ओरॅकल ऑफ डेल्फीची चुकीची घोषणा. आता मात्र, इलियानाने आता सत्य सांगितले आणि पॉलीडोरसला कळले की तो तो नव्हता जो त्याला वाटत होता.\nसर्वात महत्त्वाचे म्हणजे, पॉलिडॉरसला पॉलिमेस्टरच्या विश्वासघाताची जाणीव झाली, ज्याने पैशासाठी स्वखुशीने स्वतःच्या पाहुण्याला मारले. पॉलिडॉरसने पॉलिमेस्टरवर स्वतःचा सूड उगवला होता, कारण थ्रेसियन राजाला इलिओनाने आंधळा केला होता, आणि नंतर पॉलीडोरसने त्याला ठार मारले होते.\nया कथेत, पॉलीडोरसचे नंतर काय झाले याबद्दल काहीही सांगितले जात नाही आणि असे म्हटले जाते की राजा प्रियामचा एकुलता एक मुलगा युद्धातून वाचला होता.\nग्रीक पौराणिक कथांमध्ये टिटिओस\nग्रीक पौराणिक कथांमध्ये मेडुसा\nनेर्क पिर्ट्झ हा एक उत्कट ले��क आणि संशोधक आहे ज्याला ग्रीक पौराणिक कथांबद्दल खूप आकर्षण आहे. अथेन्स, ग्रीस येथे जन्मलेल्या आणि वाढलेल्या नेर्कचे बालपण देव, नायक आणि प्राचीन दंतकथांनी भरलेले होते. लहानपणापासून, नेर्क या कथांच्या सामर्थ्याने आणि वैभवाने मोहित झाला होता आणि हा उत्साह वर्षानुवर्षे अधिक दृढ होत गेला.शास्त्रीय अभ्यासात पदवी पूर्ण केल्यानंतर, नेर्कने ग्रीक पौराणिक कथांचा खोलवर शोध घेण्यासाठी स्वतःला समर्पित केले. त्यांच्या अतृप्त कुतूहलाने त्यांना प्राचीन ग्रंथ, पुरातत्वीय स्थळे आणि ऐतिहासिक नोंदींच्या माध्यमातून असंख्य शोधात नेले. नर्कने ग्रीसमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रवास केला, विसरलेल्या मिथक आणि न सांगितल्या गेलेल्या कथा उघड करण्यासाठी दुर्गम कोपऱ्यात प्रवेश केला.नेर्कचे कौशल्य केवळ ग्रीक देवस्थानापुरते मर्यादित नाही; त्यांनी ग्रीक पौराणिक कथा आणि इतर प्राचीन सभ्यता यांच्यातील परस्परसंबंधांचाही शोध घेतला आहे. त्यांच्या सखोल संशोधनाने आणि सखोल ज्ञानाने त्यांना या विषयाचा एक अनोखा दृष्टीकोन बहाल केला आहे, कमी ज्ञात पैलूंवर प्रकाश टाकला आहे आणि सुप्रसिद्ध कथांवर नवीन प्रकाश टाकला आहे.अनुभवी लेखक या नात्याने, नेर्क पिर्ट्झचे ग्रीक पौराणिक कथांबद्दलची त्यांची प्रगल्भ समज आणि प्रेम जागतिक प्रेक्षकांसोबत शेअर करण्याचे उद्दिष्ट आहे. त्यांचा असा विश्वास आहे की या प्राचीन कथा केवळ लोककथा नसून कालातीत कथा आहेत ज्यात मानवतेच्या चिरंतन संघर्ष, इच्छा आणि स्वप्ने प्रतिबिंबित करतात. त्यांच्या ब्लॉगद्वारे, विकी ग्रीक पौराणिक कथा, नेर्कचे उद्दिष्ट हे अंतर भरून काढण्याचे आहेप्राचीन जग आणि आधुनिक वाचक यांच्यामध्ये, पौराणिक क्षेत्र सर्वांना प्रवेशयोग्य बनवते.नेर्क पिर्ट्झ केवळ एक विपुल लेखकच नाही तर एक मनमोहक कथाकार देखील आहे. त्यांची कथा तपशीलाने समृद्ध आहे, देवता, देवी आणि नायकांना स्पष्टपणे जिवंत करते. प्रत्येक लेखासह, नेर्क वाचकांना ग्रीक पौराणिक कथांच्या मोहक जगात विसर्जित करण्याची परवानगी देऊन, एका विलक्षण प्रवासासाठी आमंत्रित करतो.नेर्क पिर्ट्झचा ब्लॉग, विकी ग्रीक मायथॉलॉजी, विद्वान, विद्यार्थी आणि उत्साही लोकांसाठी एक मौल्यवान संसाधन म्हणून काम करतो, ग्रीक देवतांच्या आकर्षक जगासाठी एक व्यापक आणि विश्वासार्ह मार्गदर्शक ऑफर करतो. त्यांच्या ब्लॉग व्यतिरिक्त, नेर्कने अनेक पुस्तके देखील लिहिली आहेत, त्यांचे कौशल्य आणि आवड मुद्रित स्वरूपात सामायिक केली आहे. त्यांच्या लिखाणातून किंवा सार्वजनिक बोलण्यातून असो, Nerk ग्रीक पौराणिक कथांच्या त्यांच्या अतुलनीय ज्ञानाने प्रेक्षकांना प्रेरणा, शिक्षित आणि मोहित करत आहे.\nग्रीक पौराणिक कथांमधील अल्केमीन\nग्रीक पौराणिक कथांमध्ये लर्नेअन हायड्रा\nग्रीक पौराणिक कथांमध्ये डोलोपियाचा फिनिक्स\nग्रीक पौराणिक कथा मध्ये Eetion\nग्रीक पौराणिक कथांमध्ये देवी Nyx\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00788.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://kranti-news.in/7-thousand-649-grampanchayatinsathi-13-octoberla-format-voter-yadyanchi-fame/", "date_download": "2024-03-05T00:02:51Z", "digest": "sha1:22CNDK6FJCMKM3LZKFVVRUV6DEJPBLFK", "length": 8254, "nlines": 75, "source_domain": "kranti-news.in", "title": "७ हजार ६४९ ग्रामपंचायतींसाठी १३ ऑक्टोबरला प्रारूप मतदार याद्यांची प्रसिद्धी", "raw_content": "\nविश्वसनीय बातम्या अणि माहिती\nयांचा शोध घ्या :\nHome > सोलापूर/उस्मानाबाद > ७ हजार ६४९ ग्रामपंचायतींसाठी १३ ऑक्टोबरला प्रारूप मतदार याद्यांची प्रसिद्धी\n७ हजार ६४९ ग्रामपंचायतींसाठी १३ ऑक्टोबरला प्रारूप मतदार याद्यांची प्रसिद्धी\n७ हजार ६४९ ग्रामपंचायतींसाठी १३ ऑक्टोबरला प्रारूप मतदार याद्यांची प्रसिद्धी\nराज्यातील ऑक्टोबर ते डिसेंबर 2022 या कालावधीत मुदत संपणाऱ्या व नव्याने स्थापित सुमारे 7 हजार 649 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या 13 ऑक्टोबर 2022 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. त्यावर 18 ऑक्टोबर 2022 पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील, असे राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे.\nविधानसभा मतदारसंघाच्या 31 मे 2022 रोजी अस्तित्वात आलेल्या मतदार याद्या या निवडणुकांसाठी ग्राह्य धरण्यात येणार आहेत. त्या प्रभागनिहाय विभाजित केल्यानंतर 13 ऑक्टोबर 2022 रोजी प्रारूपाच्या स्वरूपात प्रसिद्ध केल्या जातील. त्यावर 18 ऑक्टोबर 2022 पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील. प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या 21 ऑक्टोबर 2022 रोजी प्रसिद्ध केल्या जातील.\nप्रभागनिहाय मतदार याद्यांमध्ये नवीन नावांचा समावेश करणे, नावे वगळणे अथवा नावे किंवा पत्त्यांमध्ये दुरूस्ती करणे इत्यादी स्वरूपाची कार्यवाही राज्य निवडणूक आयोगाकडून केली जात नाही. कारण विधानसभेच्या संबंधित तारखेला ���स्तित्वात असलेल्या याद्याच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी आहे तशा वापरल्या जातात. हरकती व सूचनांच्या अनुषंगाने केवळ मतदार याद्यांचे विभाजन करताना लेखनिकांकडून होणाऱ्या चुका, मतदाराचा चुकून प्रभाग बदलणे, विधानसभेच्या यादीत नाव असूनही प्रभागनिहाय यादीत नाव नसणे आदींसंदर्भातील दुरूस्त्या करण्यात येतात, असे राज्य निवडणूक आयोगाच्या प्रसिद्धिपत्रकात नमूद केले आहे.\nPrevious लाईट अँड साऊंड शो चे माननीय पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा संपन्न\nNext २ ऑक्टोबर आंतरराष्ट्रीय सेवा सप्ताह निमित्त लिओ क्लब ऑफ बार्शी टाऊन तर्फे आगळगांव येथे क्रीडा साहित्य वाटप\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nआपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत\nपुढील वेळेच्या माझ्या टिप्पणी साठी माझे नाव, ईमेल आणि संकेतस्थळ ह्या ब्राउझरमध्ये जतन करा.\nबार्शी तालुका शिक्षक सेनेच्या अध्यक्ष पदी युवराज जगताप\nसूरत चेन्नई ग्रीनफिल्ड महामार्ग नुकसान भरपाई रक्कम, बार्शी तालुक्यात उपजिल्हाधिकार्‍यांचा गावभेट दौरा\nअखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून यशस्वीतांचा सत्कार\nयांचा शोध घ्या :\nबार्शी तालुका शिक्षक सेनेच्या अध्यक्ष पदी युवराज जगताप\nसूरत चेन्नई ग्रीनफिल्ड महामार्ग नुकसान भरपाई रक्कम, बार्शी तालुक्यात उपजिल्हाधिकार्‍यांचा गावभेट दौरा\nअखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून यशस्वीतांचा सत्कार\nमहात्मा बसवेश्वर सामाजिक समता-शिवा पुरस्कारअर्ज करण्याचे आवाहन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00788.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.webdunia.com/article/regional-marathi-news/lawrence-bishnoi-gang-now-threatens-to-kill-sanjay-raut-123040100014_1.html", "date_download": "2024-03-05T01:45:12Z", "digest": "sha1:TVN3NIKTW7OJWL356HY4S4322QYIYS7M", "length": 14092, "nlines": 138, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "लॉरेन्स बिश्नोई टोळीची आता संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी - Lawrence Bishnoi gang now threatens to kill Sanjay Raut | Webdunia Marathi", "raw_content": "मंगळवार, 5 मार्च 2024\nनाशिकच्या गरोदर महिला डॉक्टरने स्वतः ॲम्बुलन्स चालवून वाचवले रुग्णाचे प्राण\nनाशिक :कपड्यांची पावती ठरली खुनाची साक्षीदार, कंपनी मॅनेजर योगेश मोगरेच्या हत्येचा उलगडा\n“संयोगीताराजेंचा अपमान करणाऱ्या महंतांना २४ तासांत अटक करा-राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांची मागणी\nघर खरेदीदारांना दिलासा; रेडी रेकनरचे दर ‘जैसे थे’:राज्य सरकारचा निर्णय\nअखेर आठ तासानंतर ‘केएमटी’चा संप मागे\nखासदार संजय राऊत यांना धमकीचा मेसेज आला आहे. ज्यामध्ये लॉरेन्स बिश्नोई गँगने संजय राऊत यांना सिद्धू मुसेवाला गँगप्रमाणे जीवे मारले जाईल, अशी धमकी दिली आहे. याप्रकरणी संजय राऊत यांनी फिर्याद दिली असून, त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला आहे. संजय राऊत म्हणतात, महाराष्ट्रात नवीन सरकार आल्यानंतर आमची सुरक्षा काढून घेण्यात आली. आता आम्हाला जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. त्याची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे.\nवेबदुनिया वर वाचा :\nकेवळ लहरींचा खेळ आहे. आपण मोबईल नंबर लावला की त्या नंबरच्या लहरी, बरोबर त्याच माणसाला शोधून काढतात, हे आश्चर्यकारक आहे.. तसंच आपण जेव्हा एखाद्या देवीचे, संताचे अथवा देवाचे स्तोत्र किंवा पोथी वाचतो किंवा व्याकुळ होऊन त्या देवाला, देवीला, संकटात प्रार्थना करतो तेंव्हा त्या प्रार्थना रुपी सकारात्मक लहरी बरोबर त्याच देवी /देवा पर्यंत पोहचतात आणि ती देवता आशीर्वादात्मक लहरी तुमच्या कडे पाठवते.. प्रार्थना लहरी जितक्या तीव्र, तितका आशीर्वाद परिणामकारक असतो.\nIND vs ENG: धरमशाला येथील पाचवी कसोटी जिंकून भारत इतिहास रचणार\nभारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना ७ मार्चपासून धर्मशाला येथे खेळवला जाणार आहे. हा सामना टीम इंडियाला मालिका प्रभावीपणे जिंकण्याची संधी असेल. या मालिकेत भारतीय संघाने यापूर्वीच 3-1 अशी अजेय आघाडी घेतली आहे.\nIPL 2024: सनरायझर्स हैदराबादने बदलला कर्णधार,पॅट कमिन्स होणार नवीन कर्णधार\nसनरायझर्स हैदराबादनेही आपला कर्णधार बदलला आहे. आयपीएल विजेत्या संघाने गतवर्षी संघाचे कर्णधारपद भूषवलेला खेळाडू एडन मार्कराम यांच्याकडून जबाबदारी हिसकावून घेत नवीन खेळाडूकडे ही जबाबदारी देण्यात आली आहे.\nआगीत होरपळून 6 भाविकांचा दुर्दैवी मृत्यू\nमॉरिशस मध्ये एका उत्सवादरम्यान लागलेल्या आगीत होरपळून 6 भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. शिवरात्रीच्या पूर्वी होणाऱ्या एका उत्सवात ही दुर्घटना घडली आहे.\nइस्रोचे प्रमुख एस सोमनाथ कॅन्सरने ग्रस्त\nइंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनचे (ISRO) प्रमुख एस सोमनाथ हे कर्करोगाने त्रस्त आहेत. आदित्य-एल1च्या लॉन्चिंगवेळी त्यांना याची माहिती मिळाली. एका मीडिया वाहिनीशी बोलताना ते म्हणाले की, स्कॅनमध्ये कॅन्सरची वाढ दिसून आली.\nमहागडी लिपस्टिक वरून नवरा-बायकोत घटस्फोट\nनवरा बायकोत भांडण होणं सामान्य आहे. मात्र हे भांडण विकोपाला गेल्यावर त्यांच्यात घटस्फोट होतात. पण एका लिपिस्टिक वरून घटस्फोट होणे हे नवलंच आहे. ही घटना उत्तरप्रदेशातील आग्रा येथे घडली आहे.\nनागपूर लोकसभा : नितीन गडकरी उमेदवार असणार की नाही याचीच उत्कंठा\nनाग नदीच्या काठावर वसलेलं नागपूर शहर हे विविध दृष्टीने महत्त्वाचं शहर आहे. नागपूर हे भारताच्या शब्दश: केंद्रस्थानी आहे. राजकारणाच्या केंद्रस्थानी ते होतंच आणि गेल्या दहा वर्षांपासून या मतदारसंघाचं स्थान आणखी उंचावलं आहे.\nबलात्कार पीडित स्पॅनिश महिलेने सांगितले 'त्यांनी माझ्या पतीला बांधून माझ्यावर बलात्कार केला\nझारखंडमधील दुमका येथे शुक्रवारी रात्री सामूहिक बलात्कार झालेल्या स्पॅनिश महिलेने एफआयआरमध्ये नमूद केले आहे की, सातही गुन्हेगारांनी तिला लाथ मारल्यानंतर आणि ठोसे मारल्यानंतर गुन्हा करण्यास वळण घेतले. गुन्ह्याच्या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान, बलात्कार करणाऱ्यांनी पीडितेच्या पतीचे हात बांधले होते आणि त्याला खूप लाथा मारल्या होत्या. बलात्कार पीडितेने घटनेच्या दुसऱ्या दिवशी शनिवारी रात्री तिचा शेवटचा सोशल मीडिया व्हिडिओ पोस्ट केला आणि म्हटले, 'मला वाटले की ते (बलात्कारी) मला मारणार आहेत.'\nनीता अंबानींनी मुलाच्या प्री-वेडिंगमध्ये विश्वंभरी स्तुतीवर परफॉर्मन्स दिला\nनीता अंबानी यांनी 3 मार्च रोजी गुजरातमधील जामनगर येथे त्यांचा मुलगा अनंत अंबानीच्या प्री-वेडिंग कार्यक्रमात 'विश्वंभरी स्तुती' वर नेत्रदीपक नृत्य सादर करून पाहुण्यांची मने जिंकली\nबिबट्याचे डोके हंड्यात अडकलं, वनविभागाने 5 तासांच्या प्रयत्नानंतर वाचवले, पाहा व्हिडिओ\nमहाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यातील एका गावात बिबट्याचे डोके भांड्यात (हंडा) अडकल्याने घबराट पसरली. नंतर अथक परिश्रमानंतर वनविभागाच्या पथकाने बिबट्याला सुखरूप वाचवले. एका अधिकाऱ्याने सांगितले की, नर बिबट्याचे तोंड सुमारे पाच तास पात्रात अडकले होते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00788.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.webdunia.com/article/relationship/relationship-tips-follow-these-tips-to-help-your-husband-with-housework-123040700045_1.html", "date_download": "2024-03-05T00:18:06Z", "digest": "sha1:5FWPRPQRNGA7YZDFY4MNQCQAZ3R5GZLC", "length": 15471, "nlines": 145, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "Relationship Tips : पतीने घर कामात मदत करण्यासाठी या टिप्स अवलंबवा - Relationship Tips Follow these tips to help your husband with housework | Webdunia Marathi", "raw_content": "मंगळवार, 5 मार्च 2024\nMarriage Tips :लग्नानंतर प्रत्येक पतीने हे काम करावे, बायकोला सासरी त्रास होणार नाही\nमरता केव्हाही येतं, पण जगता आलं पाहिजे\nRelationship Tips: सुनेचं सासू सासऱ्यांशी पटत नाही,या टिप्स अवलंबवा\nRelationship Tips: नात्यात संशय येत असेल तर या पद्धतीने नात्यातील विश्वास वाढवा\nFamily Problem: कुटुंबातील नाते सुधारण्यासाठी या टिप्स अवलंबवा\nजर पत्नीला पतीने घरातील कामात मदत करावी असे वाटत असेल तर यासाठी पतीला आदेश देऊ नका. त्यांना मदतीसाठी विचारा, गोष्टी करण्यासाठी दबाव आणू नका. जेव्हा तुम्ही तुमच्या पतीकडून काही कामासाठी सहकार्य मागता तेव्हा ते ही तुम्हाला साथ देतात, पण तुम्ही त्यांच्याशी भांडण करून किंवा जबरदस्तीने काम करण्यास सांगितले तर ते तुम्हाला घरच्या कामात मदत करणार नाही.\nइतरांसमोर निंदा करू नका\nतुम्ही तुमच्या पतीला मदत करण्यासाठी बोलू शकता परंतु त्यांनी मदत करावी म्हणत कुटुंबातील इतर सदस्यांसमोर किंवा मुलांसमोर त्यांची निंदा करू नका. जर तुमची इच्छा असेल की त्यांनी काही काळ मुलांची काळजी घ्यावी, तर मुलांसमोर त्यांना काहीही बोलू नका, परंतु खाजगीत त्यांना समजावून सांगा की ते काय मदत करू शकतात.\nछोट्या छोट्या गोष्टी करायला सांगा-\nपतीकडून मदत मिळवण्यासाठी आधी त्यांना छोट्या छोट्या गोष्टी करायला सांगा. त्यांना घरातील असे कोणतेही काम करण्यास सांगू नका, जे ते करू शकत नाहीत. नवऱ्याला ज्या कामात कुवत आहे ते करायला लावा. जास्त कामांची अपेक्षा करू नका. तसेच त्यांना तुम्ही जेवढे काम करता तेवढे करायला सांगा.\nजर पती तुम्हाला घरच्या कामात थोडीशी मदत करत असेल तर त्याची प्रशंसा करा. मदत केल्याबद्दल किंवा घराची काळजी घेतल्याबद्दल तुम्ही तुमच्या पतीचे आभार मानू शकता. त्यांच्या कामाचे कौतुक करता येईल. पती यामुळे आनंदी होईल आणि पुढच्या वेळीही तुम्हाला मदत करेल.\nवेबदुनिया वर वाचा :\nIND vs ENG: धरमशाला येथील पाचवी कसोटी जिंकून भारत इतिहास रचणार\nभारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना ७ मार्चपासून धर्मशाला येथे खेळवला जाणार आहे. हा सामना टीम इंडियाला मालिका प्रभावीपणे जि��कण्याची संधी असेल. या मालिकेत भारतीय संघाने यापूर्वीच 3-1 अशी अजेय आघाडी घेतली आहे.\nIPL 2024: सनरायझर्स हैदराबादने बदलला कर्णधार,पॅट कमिन्स होणार नवीन कर्णधार\nसनरायझर्स हैदराबादनेही आपला कर्णधार बदलला आहे. आयपीएल विजेत्या संघाने गतवर्षी संघाचे कर्णधारपद भूषवलेला खेळाडू एडन मार्कराम यांच्याकडून जबाबदारी हिसकावून घेत नवीन खेळाडूकडे ही जबाबदारी देण्यात आली आहे.\nआगीत होरपळून 6 भाविकांचा दुर्दैवी मृत्यू\nमॉरिशस मध्ये एका उत्सवादरम्यान लागलेल्या आगीत होरपळून 6 भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. शिवरात्रीच्या पूर्वी होणाऱ्या एका उत्सवात ही दुर्घटना घडली आहे.\nइस्रोचे प्रमुख एस सोमनाथ कॅन्सरने ग्रस्त\nइंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनचे (ISRO) प्रमुख एस सोमनाथ हे कर्करोगाने त्रस्त आहेत. आदित्य-एल1च्या लॉन्चिंगवेळी त्यांना याची माहिती मिळाली. एका मीडिया वाहिनीशी बोलताना ते म्हणाले की, स्कॅनमध्ये कॅन्सरची वाढ दिसून आली.\nमहागडी लिपस्टिक वरून नवरा-बायकोत घटस्फोट\nनवरा बायकोत भांडण होणं सामान्य आहे. मात्र हे भांडण विकोपाला गेल्यावर त्यांच्यात घटस्फोट होतात. पण एका लिपिस्टिक वरून घटस्फोट होणे हे नवलंच आहे. ही घटना उत्तरप्रदेशातील आग्रा येथे घडली आहे.\nIncrease Height झपाट्याने उंची वाढेल जर लाइफस्टाइलमध्ये केले हे 4 बदल\nउंची वाढणे थांबणे ही अनेक लोकांसाठी प्रचंड तणावाची बाब बनते. जर तुम्हालाही तुमच्या उंचीची काळजी वाटत असेल तर आज आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत ज्याचे पालन करून तुम्ही तुमची उंची सहज वाढवू शकता.\nRelationship : चांगल्या जोडीदारामध्ये हवे हे 5 गुण\nजीवनाच्या प्रवासात प्रत्येक वळणावर आपल्या सोबत एक व्यक्ति असणे गरजेचे असते. जो तुम्हाला नेहमी साथ देईल. जीवनात तुम्ही जेव्हा कठीण प्रसंगातुन जात असतात. तेव्हा तुम्हाला आनंदी ठेवण्याचे काम एक जोडीदारच करू शकतो. जो तुम्हाला समजून घेतो आणि समजावून सांगतो. आणि तुम्हाला जीवनाचा जोडीदार मानतो. प्रेम हे एक असे बंधन आहे जे आपल्या सर्वाना एकमेकांशी जोडून ठेवते. पण जोडीदार शोधणे कठीण असते.\nउपवास रेसिपी : मखाना खीर\nमखाना खीर बनवण्यासाठी सर्वात आधी एक कढईत तूप गरम करून त्यात मखाने फ्राय करून घेणे. मग ते काढून घेणे. आता दूध उकळवून घ्यावे. तसेच आता या उकळलेल्या दुधात मखाने टाकणे. तुम्हाला हवे अस��्यास तुम्ही मखाने हल्केसे बारीक देखील करू शकतात.\nStrawberry for Love स्ट्रॉबेरी खरोखरच शारीरिक संबंधासाठी फायदेशीर असते का\nStrawberry for Love गोड आणि रसाळ स्ट्रॉबेरी प्रेम आणि इच्छा दर्शवते. हे खाऊन दोघे जवळ येऊ लागतात. त्याचा आरोग्यालाही खूप फायदा होतो. विशेष म्हणजे हे फळ खाण्यासाठी सोलण्याची किंवा बिया काढण्याची गरज नाही. अशात संबंध बनवाताना आनंदासाठी याचा वापर केला जातो. लाल स्ट्रॉबेरी व्यतिरिक्त द्राक्ष, केळी, पीच आणि आंबा ही फळे देखील आनंद मिळवण्याचा एक सोपा मार्ग आहे.\nपाचनसंस्था सुरळीत राहण्यासाठी जेवण केल्यानंतर हे व्यायाम करा\nजेव्हा आपण जेवण करतो, तेव्हा आपले शरीर जेवण पचवण्यासाठी ऊर्जा निर्माण करीत असते. या प्रक्रियेमध्ये आपले पोट जास्त केलेल्या जेवणातून पोषकतत्व वेगळे करते आणि त्यांना शरीराच्या प्रत्येक भागापर्यंत पोहचवते. या प्रक्रियेत आपले शरीर ऊर्जा निर्माण करते. ज्यामुळे आपल्या शारीरिक क्रिया सुरळीत चालण्याकरिता उत्तेजित होतात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00788.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AF%E0%A5%A7%E0%A5%A6", "date_download": "2024-03-05T00:59:47Z", "digest": "sha1:GMJN6LWDF4GFOADTSXIDCA7WU4MG22OR", "length": 9725, "nlines": 316, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. १९१० - विकिपीडिया", "raw_content": "\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n१ठळक घटना आणि घडामोडी\nयेथे काय जोडले आहे\nसहस्रके: इ.स.चे २ रे सहस्रक\nशतके: १९ वे शतक - २० वे शतक - २१ वे शतक\nदशके: १८९० चे - १९०० चे - १९१० चे - १९२० चे - १९३० चे\nवर्षे: १९०७ - १९०८ - १९०९ - १९१० - १९११ - १९१२ - १९१३\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\nठळक घटना आणि घडामोडी[संपादन]\nमे ४ - कॅनडाचे आरमार, रॉयल केनेडियन नेव्हीची रचना.\nमे ११ - अमेरिकन काँग्रेसने ग्लेशियर राष्ट्रीय उद्यानची रचना केली.\nमे ३१ - दक्षिण आफ्रिकेला स्वातंत्र्य.\nजानेवारी २ - श्रीरंगम श्रीनिवासराव, तेलुगू कवी.\nजानेवारी ३० - चिदंबरम् सुब्रमण्यम्, भारतीय राजकारणी.\nमार्च १ - डेव्हिड निवेन, इंग्लिश अभिनेता.\nमार्च ११ - रॉबर्ट हॅवमन, जर्मन रसायनशास्त्रज्ञ.\nमार्च २७ - आय छिंग, चिनी भाषेमधील कवी.\nएप्रिल १८ - विश्वनाथ नागेशकर, भारतीय,गोवेकर चित्रकार.\nमे ३१ - भा. रा. भागवत, मराठी बालसाहित्यकार आणि विज्ञान कथाकार.\nजून ८ - दिनकर केशव बेडेकर, मराठी तत्त्वचिंतक, समीक्षक.\nजुलै १४ - विल्यम हॅना, अमेरिकन चित्रकार, टॉम अँड जेरी चित्रकथेसाठी चित्रे काढली.\nऑगस्ट १ - मोहम्मद निसार, भारतीय क्रिकेट खेळाडू.\nनोव्हेंबर २१ - छ्यान चोंग्शू, चिनी भाषेमधील लेखक, अनुवादक.\nएप्रिल २१ - सॅम्युएल क्लेमेन्स तथा मार्क ट्वेन, अमेरिकन लेखक.\nऑगस्ट २९ - ऍलन हिल, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.\nनोव्हेंबर २० - लिओ टॉल्स्टॉय, रशियन साहित्यिक.\nसप्टेंबर ८ - श्री संत गजानन महाराज प्रख्यात संत श्री गजानन महाराज, शेगांव, ह्यांनी ऋषिपंचमीच्या या दिनी संजीवन समाधि घेतली.\nइ.स.च्या १९१० च्या दशकातील वर्षे\nइ.स.च्या २० व्या शतकातील वर्षे\nइ.स.च्या २ ऱ्या सहस्रकातील वर्षे\nया पानातील शेवटचा बदल १७ सप्टेंबर २०२२ रोजी १४:३३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00788.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5", "date_download": "2024-03-05T01:07:06Z", "digest": "sha1:G4YA64VWPFRY5VNEID2B5SIBUD3QUIHE", "length": 4435, "nlines": 131, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:विश्व - विकिपीडिया", "raw_content": "\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nएकूण २ उपवर्गांपैकी या वर्गात खालील २ उपवर्ग आहेत.\nऊर्जा‎ (९ क, १८ प)\nपदार्थ‎ (५ क, १४ प)\nएकूण ४ पैकी खालील ४ पाने या वर्गात आहेत.\nया पानातील शेवटचा बदल ४ सप्टेंबर २०१८ रोजी १६:१६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00788.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://navswaraj.com/shivsena-uddhav-thackeray-groups-rajyaya-sabha-member-sanjay-raut-quotes-in-his-hindi-post-from-mumbai-why-hitler-hated-jews/", "date_download": "2024-03-05T01:26:22Z", "digest": "sha1:6Q4ADTY3I6QHLDBCU4O6EGIQBYQNOIVE", "length": 11019, "nlines": 154, "source_domain": "navswaraj.com", "title": "Mumbai Shiv Sena : शिवसेना खासदाराची वादग्रस्त पोस्ट - Navswaraj", "raw_content": "\nआम्हाला बातम्या पाठविण्यासाठी येथे क्लिक करा\nसंपादकीय / लेख / ब्लॉग\nमुख्यपृष्ठ महाराष्ट्र देश / विदेश साहित्य-संस्कृती\nHome » Mumbai Shiv Sena : शिवसेना खासदाराची वादग्रस्त पोस्ट\nMumbai Shiv Sena : शिवसेना खासदाराची वादग्रस्त पोस्ट\nMumbai | मुंबई : शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे राज्यसभा सदस्य संजय राऊत एका वादग्रस्त पोस्टमुळे पुन्हा चर्चेत आले आहेत. त्यांच्या वादग्रस्त पोस्टमुळे इस्रायल नाराज झाला आहे. हमास आणि इस्त्रायल यांच्यामधे गाझापट्टीत मागील सव्वा महिन्यापासून भीषण युद्ध सुरु आहे. गाझापट्टीतील अल-शिफा इस्पितळाच्या परिस्थिती बाबतच्या अहवालाची माहिती ट्विटर (एक्स) या सामाजिक माध्यमावर सामायिक करताना खासदार संजय राऊत यांनी हिंदीतून लिहिले आहे की, ‘आता त्यांना लक्षात आले की हिटलर ज्युंचा द्वेष का करायचा.’ या पोस्टमुळे इस्त्रायल मध्ये नाराजी पसरली आहे. (Shivsena Uddhav Thackeray Group’s Rajyaya Sabha Member Sanjay Raut Quotes In His Hindi Post From Mumbai Why Hitler Hated Jews)\nइस्त्रायल दूतावासाने भारताच्या परराष्ट्र मंत्रालय आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांना पत्र लिहून सामाजिक माध्यमावर ज्युंच्या नरसंहाराला योग्य ठरवणाऱ्या संजय राऊत यांनी केलेल्या लिखाणाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. आपल्या लिखाणावर राऊत यांनी आता सारवासारव केली आहे.\nअकोल्यात वाहतूक पोलिसाने परत केली पैशांनी भरलेले पाकीट\nवर्ध्यात प्रसादासाठी घरुन प्लेट आणल्यास रोख पुरस्कार\nराज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना कोरोनाची लागण\nसाद माऊंटेनियर्स च्या गिर्यारोहकांचे दुहेरी यश\nअकोला रेल्वे स्थानकावर एकाची हत्या\nAkola News : अजेय महिला शक्ती संमेलन उत्साहात\nBuldhana Ravikant Tupkar : रविकांत तुपकर यांची अटक चुकीची ठरवत मुक्तता\nAkola Australian Research : इंग्लंड-ऑस्ट्रेलियाचे संशोधक पथक सिरसोलीत\nTadoba Mahotsav : ‘ड्रिमगर्ल’ म्हणाल्या मथुरेत कृष्ण मंदिराचे स्वप्न लवकरच साकार होणार\n दारू ढोसून तरुणींनी मुलांना झोडले\nAmravati Crime : अवघ्या 100 रुपयाच्या बाटलीसाठी आईलाच संपविले\nNagpur Crime : एनएचएआय चा अधिकारी केंद्रीय गुन्हे अन्वेशन विभागाच्या (सीबीआय) जाळ्यात\nLok Sabha Election 2024 : आनंदराव अडसूळ यांचा राणा दाम्पत्यावर पलटवार\nChandrapur Crime : कौटुंबिक कलहातून केली परिवारातील तीन सदस्यांची हत्या\nTadoba Mahotsav : ‘ड्रिमगर्ल’ म्हणाल्या मथुरेत कृष्ण मंदिराचे स्वप्न लवकरच साकार होणार\n दारू ढोसून तरुणींनी मुलांन��� झोडले\nAmravati Crime : अवघ्या 100 रुपयाच्या बाटलीसाठी आईलाच संपविले\nLatur Nanded Highway : दुर्दैवी घटना; लातूर-नांदेड महामार्गावर कारचा अपघात\nNagpur Crime : एनएचएआय चा अधिकारी केंद्रीय गुन्हे अन्वेशन विभागाच्या (सीबीआय) जाळ्यात\nदेश / विदेश (86)\nपर्यावरण, पर्यटन, वन्यजीव (55)\nChandrapur Health : नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यात चंद्रपूर आदर्श ठरावा\nAmravati अमरावती येथील घटना तरुणाने स्वत:लाच पेटवलं\nSwine flu : ‘स्वाइन फ्लू’मुळे नागपूरकरांची चिंता वाढली, नेमक कारण काय\nMedical College : सर्वोपचार रुग्णालयातील जेवणात आढळल्या अळ्या\nAkola News : डॉ. हेडगेवार रुग्णालय आणि अनुसंधान केंद्रातील किडनी प्रत्यारोपण कार्यशाळा\nअमरावतीचे ईर्विन होणार ८०० खाटांचे नवे रूग्णालय\nTadoba Festival 2024 : विश्वसुंदरींनी दिला व्याघ्र संवर्धनाचा...\nSudhir Mungantiwar : मानवी जीवन, सृष्टीच्या संरक्षणासाठी व्याघ्र...\nWeather Update: हवामान विभागाचा राज्यातील ५ जिल्ह्यांना ऑरेंज...\nWeather Update : पुढील तीन दिवसांत राज्यात ‘या’...\nWeather Updates : विदर्भात पुन्हा पावसाची शक्यता, जाणुन...\nसंपादकीय / लेख / ब्लॉग\nTadoba Mahotsav : ‘ड्रिमगर्ल’ म्हणाल्या मथुरेत...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00788.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/manoranjan/deputy-cm-devendra-fadnavis-wife-amruta-fadnavis-talk-about-mangalsutra-bus-bai-bus-video-viral-nrp-97-3056057/", "date_download": "2024-03-05T01:57:55Z", "digest": "sha1:RIDGE3Y47WDJGAABOC3IENDAWACJ62YB", "length": 24389, "nlines": 325, "source_domain": "www.loksatta.com", "title": "deputy cm devendra fadnavis wife amruta fadnavis talk about mangalsutra bus bai bus video viral nrp 97 | \"पतीने गळा पकडलाय असं वाटतं म्हणून...\" अमृता फडणवीसांनी सांगितलं हातात मंगळसूत्र घालण्यामागचं खरं कारण", "raw_content": "\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\n“पतीने गळा पकडलाय असं वाटतं म्हणून…” अमृता फडणवीसांनी सांगितलं हातात मंगळसूत्र घालण्यामागचं खरं कारण\n‘तुम्ही गळ्यामध्ये मंगळसूत्र घातलं नाही तर तुम्हाला सासूबाई ओरडत नाही का\nWritten by लोकसत्ता ऑनलाइन\nझी मराठीच्या ‘बस बाई बस’ या कार्यक्रमाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. अभिनेता सुबोध भावे सध्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत आहे. या कार्यक्रमाच्या पहिल्या भागात राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, दुसऱ्या भागात अभिनेत्री अमृता खानविलकर सहभागी झाल्या होत्या. त्यानंतर आता तिसऱ्या भागात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस हजेरी लावली. या कार्यक्रमाचे अनेक प्रोमो झी मराठीने शेअर केले आहेत. यात विविध गंमतीजमती पाहायला ���िळत आहे.\nयावेळी अमृता फडणवीसांना विविध राजकीय घटनांसह खासगी आयुष्याबद्दलही प्रश्न विचारण्यात आले. त्यासोबत त्यांनी गाण्याची आवड, जेवण आणि ट्रोलिंग यावरही उत्तर दिलखुलासपणे उत्तरं दिली. या कार्यक्रमात अमृता फडणवीस यांना मंगळसूत्र घालण्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी फारच हटके उत्तर दिले.\nउलटा चष्मा : दिव्यत्वाची प्रचीती…\nभांडी घासली, स्वयंपाक केला तरी नखे सहज तुटणार नाहीत यासाठी डॉक्टरांनी सांगितले उपाय; या टिप्स हात करतील सुंदर\nChanakya Niti: आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर चाणक्यांचे ‘हे’ शब्द तुमच्याकडे नोट करुन ठेवा; नेहमी राहाल पुढे\n“ज्यांना यायचं होतं ते आलेच नाहीत अन्…” अमृता फडणवीसांची अप्रत्यक्ष टोलेबाजी\n‘तुम्ही गळ्यामध्ये मंगळसूत्र घातलं नाही तर तुम्हाला सासूबाई ओरडत नाही का’ असा प्रश्न अमृता फडणवीस यांना या कार्यक्रमात सहभागी झालेल्या एका महिलेने विचारला होता. यावर उत्तर देताना त्या म्हणाल्या, “मंगळसूत्र हे सौभाग्याचे प्रतिक असते. त्यामुळे आपल्या पतीने आपला गळा पकडण्यापेक्षा हातात हात धरला पाहिजे. म्हणूनच मी माझ्या हातात मंगळसूत्र घालायला लागली.”\nबस बाई बस : “…तर माझ्या त्यांना शुभेच्छा”, सुप्रिया सुळेंचा शिंदे-फडणवीस सरकारला अप्रत्यक्ष टोला\nत्यामुळे देवेंद्रजींनी माझा हात धरला आहे, असे मला वाटते. त्यावेळी अमृता फडणवीसांनी प्रश्न विचारणाऱ्या महिलेला प्रतिप्रश्न केला की, ‘तुम्ही मंगळसूत्र गळ्यात घातलेय म्हणून नवऱ्याने तुमचा गळा पकडलाय, असे तुम्हाला वाटत असेल.’ यानंतर उपस्थित सर्वांमध्ये हशा पिकला.\nअमृता फडणवीसांच्या या उत्तरावर प्रेक्षकांनी खळखळून हसत दाद दिली. तर सुबोध भावे यांनी वाहवा असे म्हटले. त्यांच्या या कार्यक्रमाचा व्हिडीओ सध्या चांगला व्हायरल होत आहे. यावर विविध प्रतिक्रियाही उमटत असल्याचे दिसत आहे.\nमराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.\n‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या प्रेक्षकांना धक्का, विशाखा सुभेदारचा कार्यक्रमाला कायमचा रामराम\nLove at first sight season 3-part 1मिष्टी आणि अनुराग च्या लग्नाला आता दोन वर्षे झालेली असतात…….अनुराग सहा महिन्यांसाठी लंडन ला गेलेला असतो……मिष्टी पुण्यात च असते…. विराज चे मम्मा आणि पप्पा तिच्यासोबत राहत असतात….. \"मिष्टी …\nभर कार्यक्रमात रिहानाचा ड्रेस उसवला, नीता अंबानींबरोबरचा ‘तो’ फोटो व्हायरल\nरिहाना एका कार्यक्रमासाठी किती मानधन घेते अनंत अंबानी-राधिका मर्चेंटच्या प्री-वेडिंगमध्ये करणार परफॉर्म\nअनंत अंबानींच्या प्री-वेडिंगमध्ये अमृता फडणवीस आणि रिहानाची ग्रेट भेट; फोटो शेअर करत म्हणाल्या…\nमामाच्या प्री-वेडिंगमध्ये ईशा अंबानींच्या जुळ्यांचा मोहक अंदाज, आईबरोबरच्या फोटोंनी वेधलं लक्ष\nVIDEO: प्री-वेडिंग सोहळ्यात अनंत अंबानीच्या ‘त्या’ कृतीने पाणावले मुकेश अंबानींचे डोळे; व्हिडीओ व्हायरल\n ‘रात्रीस खेळ चाले’ फेम अभिनेत्री अडकली विवाहबंधनात, फोटो आले समोर\n‘कैदी’ ते ‘जन गण मन’, OTT वरील हे ७ क्राईम थ्रिलर चित्रपट तुम्हाला नक्की आवडतील\nलेहेंगा, केसात गुलाबाचं फूल अन्…; तितीक्षा-सिद्धार्थच्या लग्नात चर्चा रंगली भगरे गुरुजींच्या लेकीची अनघाचे फोटो पाहिलेत का\n‘डीएमके’नं लुटलेले जनतेचे पैसे मी परत करणार; मोदींची तमिळ जनतेला गॅरंटी\nभारतीयांचा तंबाखूजन्य पदार्थांवरील खर्च वाढला, शिक्षणावरील खर्चात घट\n“तुम्ही राजकीय पक्षाच्या नाही, कोर्टाच्या बाजूने लढायला हवं”, सरन्यायाधीश चंद्रचूड यांचा नर्मविनोद\nमाजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार-पाटील एकत्र प्रवास\nपुणे शहरात आजपासून जड वाहनांना प्रवेश बंद, पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन\nसंसदेत सोप्या प्रश्नावर नारायण राणेंचा गोंधळ, दिलं भलतंच उत्तर ‘तो’ व्हिडीओ शेअर करत अंजली दमानिया म्हणाल्या, “नुसती दादागिरी…”\n“महाराष्ट्रात जे झालं, ते काश्मीरमध्ये होऊ नये”, सुप्रिया सुळेंचा जम्मू-काश्मीरबाबत मोदी सरकारला सवाल; म्हणाल्या, “एवढं तर करूच शकता तुम्ही\n“…तर मनोज जरांगेंचे ओबीसी समाजावर उपकार होतील”, छगन भुजबळांचं वक्तव्य, नेमकं काय म्हणाले\nKrishna Janmabhoomi : औरंगजेबानेच तोडलं होतं मथुरेतील केशवदेव मंदिर, कृष्ण जन्मभूमीप्रकरणी ASI चा मोठा खुलासा\nविश्लेषण : पंडित नेहरू आणि इंदिरा गांधी भारतीयांना कमी लेखत होते पंतप्रधान मोदींनी नेमकं कोणत्या भाषणांचा उल्लेख केला\nIND vs ENG : दुसऱ्या कसोटीनंतर इंग्लंडचा आख्खा संघ भारत सोडून दुबईत दाखल\nकार अपघातात पत्नीचा मृत्यू, पतीने स्वतः विरोधात दाखल केला गुन्हा; कु��े घडली घटना\nफटाका फॅक्टरीला आग लागून सहा जणांचा मृत्यू, ५० पेक्षा जास्त लोक होरपळले, मदत आणि बचावकार्यात आगीचा अडथळा\nरोज रात्री १२ ला किंवा नंतर झोपत असाल तर तुमचं शरीर कसं बदलतं पाहा; वजन व कोलेस्ट्रॉलवर होणारा परिणाम व उपाय\nMaharashtra News : “महायुतीचा १५५ कोटींचा मोबाईल घोटाळा”, काँग्रेसचा मोठा आरोप\nVideo : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ पोहोचली ऑस्ट्रेलियात प्राजक्ता माळीसह समुद्रकिनारी थिरकले विनोदवीर, व्हिडीओ व्हायरल\n‘घरोघरी मातीच्या चुली’ मालिकेत वर्णी लागल्यानंतर सुमीत पुसावळेचं कुटुंबीयांसह सेलिब्रेशन, बायकोने शेअर केली खास पोस्ट\nअरेंज मॅरेजमधून उलगडणार लव्ह स्टोरी; भूषण प्रधान-शिवानी सुर्वेच्या ‘ऊन सावली’चा ट्रेलर प्रदर्शित\n“लेखिका जेव्हा निर्माती बनते…”, बहुचर्चित ‘नाच गं घुमा’ चित्रपट ‘या’ महिन्यात येणार प्रेक्षकांच्या भेटीला\nकाजोल, करण जोहर ते विराट-अनुष्का; अनंत अंबानींच्या प्री-वेडिंगला ‘हे’ सेलिब्रिटी गैरहजर, जाणून घ्या…\nदीपिका पाठोपाठ आता कतरिनाही होणार आई अनंत-राधिकाच्या प्री वेडिंग पार्टीनंतरच्या व्हिडिओमुळे चर्चांना उधाण\nVideo: अनंत-राधिका यांच्या प्री-वेडिंगमध्ये स्वरांची उधळण, अरिजित सिंह ते लकी अलीपर्यंत ‘या’ प्रसिद्ध गायकांनी केलं परफॉर्म\n“तुमची मुलगी असती तर”, जळगावमध्ये घडलेल्या घटनेबद्दल रिंकू राजगुरुने दिलं स्पष्टीकरण, म्हणाली…\nऐश्वर्या राय व श्वेता बच्चनचं नातं आहे तरी कसं तुम्हीच पाहा नणंद-वहिनीचा ‘हा’ व्हिडीओ\nVideo: लेक व होणाऱ्या सूनेसाठी नीता अंबानीचं शास्त्रीय नृत्य, नेटकरी म्हणाले, “भारतीय संस्कृती…”\nVideo : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ पोहोचली ऑस्ट्रेलियात प्राजक्ता माळीसह समुद्रकिनारी थिरकले विनोदवीर, व्हिडीओ व्हायरल\n‘घरोघरी मातीच्या चुली’ मालिकेत वर्णी लागल्यानंतर सुमीत पुसावळेचं कुटुंबीयांसह सेलिब्रेशन, बायकोने शेअर केली खास पोस्ट\nअरेंज मॅरेजमधून उलगडणार लव्ह स्टोरी; भूषण प्रधान-शिवानी सुर्वेच्या ‘ऊन सावली’चा ट्रेलर प्रदर्शित\n“लेखिका जेव्हा निर्माती बनते…”, बहुचर्चित ‘नाच गं घुमा’ चित्रपट ‘या’ महिन्यात येणार प्रेक्षकांच्या भेटीला\nकाजोल, करण जोहर ते विराट-अनुष्का; अनंत अंबानींच्या प्री-वेडिंगला ‘हे’ सेलिब्रिटी गैरहजर, जाणून घ्या…\nदीपिका पाठोपाठ आता कतरिनाही होणार आई अनंत-राधिकाच्या प्री वेडिंग पार्टीनंतरच्या व्हिडिओमुळे चर्चांना उधाण\nतुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का\nफोटो गॅलरीवेब स्टोरीजटॉप न्यूज\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00788.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://amravaticorporation.in/?page_id=1268&lang=mr", "date_download": "2024-03-05T00:33:35Z", "digest": "sha1:VTQWH5WKPMOKJVHTPUZTZHXHBQT7D3SL", "length": 7976, "nlines": 183, "source_domain": "amravaticorporation.in", "title": "विकास आराखडा – Amravati Mahanagar Palika", "raw_content": "\nकेंद्र शासन संबधित सेवा\nबेटी पढाओ बेटी बचाओ योजना\nप्रधान मंत्री जन आरोग्य\nप्रधान मंत्री आयुष्यमान योजना\nप्रधान मंत्री उज्वला योजना\nनॅशनल अर्बन हेल्थ मिशन\nप्रधान मंत्री कौशल्य विकास योजना\nराज्य शासन संबधित सेवा\nकेंद्र शासन संबधित सेवा\nबेटी पढाओ बेटी बचाओ योजना\nप्रधान मंत्री जन आरोग्य\nप्रधान मंत्री आयुष्यमान योजना\nप्रधान मंत्री उज्वला योजना\nनॅशनल अर्बन हेल्थ मिशन\nप्रधान मंत्री कौशल्य विकास योजना\nराज्य शासन संबधित सेवा\n1 सूचना (इंग्लिश) डाऊनलोड\n2 सूचना (मराठी) डाऊनलोड\n3 प्रारूप विकास आराखडा डाऊनलोड\n4 प्रारूप विकास आराखडा अहवाल डाऊनलोड\n5 हरकत /सुचनेचा नमुना डाऊनलोड\nविकास आराखड्यात सुधारणा डाऊनलोड\nविकास योजना (जुनी) तपशील\n1 चित्र 1 पहा\n2 चित्र 2 पहा\n3 चित्र 3 पहा\n4 चित्र 4 पहा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00789.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "https://azadmarathi.com/chandrkant-patil-criticize-on-mahavikas-aaghadi-5059/", "date_download": "2024-03-05T02:03:14Z", "digest": "sha1:BWLK4XLKBT7HAYQHXBI6XMF7MNMEHIXH", "length": 14654, "nlines": 150, "source_domain": "azadmarathi.com", "title": "महाविकास आघाडीमुळे प्रशासन कोसळले, राज्यात मोगलाई अवतरली – चंद्रकांत पाटील - azadmarathi.com", "raw_content": "\nमहाविकास आघाडीमुळे प्रशासन कोसळले, राज्यात मोगलाई अवतरली – चंद्रकांत पाटील\nमहाविकास आघाडीमुळे प्रशासन कोसळले, राज्यात मोगलाई अवतरली – चंद्रकांत पाटील\nपुणे : महाविकास आघाडी सरकारच्या गेल्या दोन वर्षातील भ्रष्टाचार व गोंधळ यामुळे राज्यात प्रशासन कोसळले असून खुलेआम मोगलाई अवतरली आहे. सरकारचे शेतकरी, महिला, ओबीसी, मराठा, धनगर, अनुसूचित जाती – जमाती, विद्यार्थी, कामगार अशा कोणाकडेच लक्ष नाही. कोविडसह सर्व विषयात अपयशी ठरलेले हे सरकार संधी मिळाली की लोक फेकून देतील, अशी घणाघाती टीका भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrkant Patil) यांनी पुणे येथे केली.\nमहाविकास आघाडी सरकारला दोन वर्षे पूर्ण झाल्याबद्दल आघाडी सरकारने केलेली फसवणूक आणि सरकारचे अपयश स्पष्ट करण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजपा पुणे शहराध्यक्ष जगदीश मुळीक उपस्थित होते.\nचंद्रकांत पाटील म्हणाले की, महाविकास आघाडीच्या बेफिकीरीमुळे आणि भ्रष्टाचारामुळे राज्यातील प्रशासन कोसळले आहे. राज्याच्या एका पोलीस आयुक्तांनी गृहमंत्र्यांवर शंभर कोटी वसुलीचा आरोप केला. त्यानंतर उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सीबीआयने चौकशी सुरू केली. न्यायालयाच्या आदेशानंतर गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला आणि बरेच दिवस ते परागंदा होते. आरोप करणारे पोलीस आयुक्तही परागंदा होते. मंत्रिमंडळातील अनेक मंत्री चौकशीच्या फेऱ्यात आहेत.\nसचिन वाझे यांना खंडणीवसुलीचा आदेश दिला असा आरोप केला गेला आहे. त्या सचिन वाझे यांना सोळा वर्षांच्या निलंबनानंतर आणि उच्च न्यायालयाची प्रतिकूल टिप्पणी असतानाही परत पोलीस खात्यात सेवेत दाखल करून घेतले. वाझे यांना परत सेवेत घेण्याची सर्व जबाबदारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीच आहे, असे ते म्हणाले.\nत्यांनी सांगितले की, महाविकास आघाडी सरकारने मराठा आरक्षण गमावले आणि ते पुन्हा लागू होण्यासाठी काहीही हालचाल नाही. ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी अध्यादेश काढला तरी त्याला उच्च न्यायालयात आव्हान मिळाले असून अनिश्चितता आहे. सुमारे एक लाख कर्मचाऱ्यांच्या एसटीचा संप चालूच आहे. सरकारचे शेतकऱ्यांकडे लक्ष नाही. महिलांवरील अत्याचार वाढले आहेत. अनुसूचित जाती जमातींच्या पदोन्नतीतील आरक्षणाचा घोळ आहे. शाळा महाविद्यालयांच्या वेळापत्रकाचा गोंधळ आहे. या सरकारचे कोणत्याही समाज घटकाकडे लक्ष नाही आणि कोणाचा पायपोस कोणाच्या पायात नाही. गेल्या दोन वर्षात या सरकारने घेतलेल्या अनेक निर्णयावरून त्यांना न्यायालयाने फटकारले आहे.\nसचिन तेंडुलकर, विराट कोहली, अमिताभ बच्चन आणि…;…\n‘मंत्र्यांनी वसुली आणि हप्तेबाजी कमी केली तरी सरकारचा…\nBlack Carrot: लालपेक्षा अनेक पटींनी आरोग्यदायी आहे काळे…\nकर्तव्यदक्ष अधिकारी तुकाराम मुंढे यांनी ‘या’…\nत्यांनी सांगितले की, मुख्यमंत्री मदत निधीत कोरोनासाठी सहाशे कोटी शिल्लक आहेत पण राज्य सरकार खर्च करत नाही. दुसरीकडे कोरोनाच्या बाबतीत सर्व काही केंद्रावर ढकलले जात आहे. महाविकास आघाडी सरकारला दारुवरचा कर कमी करता येतो त��� पेट्रोल डिझेलवरचा का कमी करता येत नाही, असा आमचा सवाल आहे.\nते म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लवकरात लवकर बरे व्हावेत आणि पुन्हा कार्यरत व्हावेत, यासाठी आपण त्यांना शुभेच्छा देतो. परंतु, त्यांनी आपला पदभार अन्य कोणाकडे सोपविलेला नाही आणि गेले १९ दिवस मुख्यमंत्रिपदाचे काम ठप्प आहे. गेले दहा महिने विधानसभेला अध्यक्ष नाही. अशा प्रकारे सरकार चालू शकत नाही.\nउद्धव ठाकरेचंद्रकांत पाटीलभाजप प्रदेशाध्यक्षमहाविकास आघाडीमुख्यमंत्री\n‘कुछ नही होता यार’ हे अजिबात चालणार नाही, केंद्राच्या सूचनांची वाट न पाहता तातडीने कामाला लागा\nमोदी सरकारच्या चूकीच्या आर्थिक धोरणाच्या विरोधात जनतेमध्ये जनजागरण करा – भुपेश बघेल\nबऱ्हाणपूर येथील पोलीस उपमुख्यालयाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन\nEknath Shinde: बारामती तालुक्यातील बऱ्हाणपूर येथे नव्याने निर्मित पोलीस उपमुख्यालयाचे तसेच अन्य विविध विकासकामांचे…\nअंबानींचं लग्न पाकिस्तान लीग पेक्षा भारी प्री-वेडिंग अटेंड करायला PSL…\nरिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांचा शिर्डी, सोलापूर आणि संभाजीनगर…\n‘वडिलांना धमकी दिली तर…’, हर्षवर्धन पाटलांना…\nKangana Ranaut | ‘हीच योग्य वेळ’ म्हणत अभिनेत्री…\nAjit Pawar | छत्रपती संभाजी महाराज एकही…\nPravin Darekar | मनोज जरांगेंना तत्काळ अटक करा, एसआयटीमार्फत…\nकरायचं तर एक नंबर करायचं नाहीतर नादालाही लागायचं नाही, Ajit…\nEknath Shinde | दिलेला शब्द पाळला, लाखो कर्मचारी,…\nChhagan Bhujbal | सगळं देऊनही जरांगेची प्रसिद्धीची नशा संपत…\nIPL 2024 | भारतीय नव्हे तर विदेशी खेळाडू आहे आयपीएल…\nKapil Dev-Dawood Ibrahim | अंडरवर्ल्ड दाउद इब्राहिमने भारतीय…\nLok Sabha Elections | भाजपने उमेदवारी दिलेल्या बांसुरी…\nआपल्या मित्राला खासदार करायचंय\nपुनित बालन ग्रुपतर्फे पुणे पोलिस कल्याण निधीला ५ लाख…\n‘वडिलांना धमकी दिली तर…’, हर्षवर्धन…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00789.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://krushimarathi.com/pune-news-a-new-bus-service-has-started-for-this-city-how-is-the-route-and-schedule/", "date_download": "2024-03-05T00:27:43Z", "digest": "sha1:MRMIQVEOJB2I6RF22JSCI5DH232BTGPH", "length": 8599, "nlines": 45, "source_domain": "krushimarathi.com", "title": "पुणेकरांसाठी आनंदाची बातमी ! ‘या’ शहरासाठी सुरू झाली नवीन बससेवा, कसा आहे रूट अन वेळापत्रक ? - Krushimarathi.com", "raw_content": "\n ‘या’ शहरासाठी सुरू झाली नवीन बससेवा, कसा आहे रूट अन वेळापत्रक \nमोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन ���रा\nPune News : नववर्ष सुरू होण्याआधीच पुण्यातील जनतेसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी अपडेट समोर आली आहे. ती म्हणजे पुण्याहून एक नवीन बस सेवा सुरू झाली आहे. पुण्यातील स्वारगेट येथून ही बस सेवा सुरु झालीय.\nमिळालेल्या माहितीनुसार, पुणे ते नाशिक दरम्यान ई-शिवाई बससेवेचा नुकताच श्री गणेशा झाला आहे. खरे तर 15 ऑगस्ट पासून पुणे येथील शिवाजीनगर ते नाशिक दरम्यान ई-शिवाई बस सुरू झाली आहे.\nमात्र अनेकांच्या माध्यमातून स्वारगेट मधूनही नाशिक साठी बस सेवा सुरू झाली पाहिजे अशी मागणी केली जात होती. याच मागणीच्या पार्श्वभूमीवर आता शिवाजीनगर येथून धावणारी ही बस स्वारगेट मधून चालवण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.\nशिवाजीनगर येथून दर एका तासाला नाशिकसाठी ई-शिवाई बस होती. आता स्वारगेट येथून देखील दर एका तासाला ही बस सुरु झाली आहे. पुणे एसटी विभागाने पहाटे पाच ते दुपारी एक दरम्यान शिवाजीनगर येथून दर एका तासाला सुटणारी ही बस स्वारगेट आगारातून सोडण्यास सुरुवात केली आहे.\nम्हणजेच आता स्वारगेट आगारातून दर एका तासाला नाशिक साठी बस उपलब्ध राहणार आहे. ही बस सेवा सकाळी पाच ते दुपारी एक दरम्यान चालवली जाणार आहे. यामुळे पुणे ते नाशिक हा प्रवास अधिक जलद आणि सुरक्षित होईल असा आशावाद व्यक्त होत आहे.\nखरंतर सध्या नाशिककरांना जर पुण्याला जायचे असेल तर रस्ते वाहतुकी शिवाय दुसरा पर्याय नाही. कारण की, पुणे ते नाशिक दरम्यान थेट रेल्वे मार्ग अजूनही तयार झालेला नाही. त्यामुळे या दोन्ही शहरादरम्यानचा प्रवास करण्यासाठी एक तर खाजगी वाहनांचा किंवा मग एसटी महामंडळाच्या बसचाचं पर्याय उपलब्ध आहे.\nपुणे ते नाशिक सेमी हाय स्पीड रेल्वे प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. पण या प्रकल्पाला केंद्राकडून मंजुरी मिळत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे हा प्रकल्प केव्हा पूर्ण होणार हा मोठा सवाल आहे. यामुळे या दोन्ही शहरातील नागरिकांना सध्या प्रवासासाठी एसटी महामंडळाच्या बस सर्वात बेस्ट पर्याय ठरत आहेत.\nशेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा\n तुम्हाला अजून पीएम किसानचा 16वा हप्ता मिळाला नाही मग इथं तक्रार करा लगेचच खात्यात जमा होणार पैसे\nयंदा पांढरे सोने शेतकऱ्यांना मालामाल बनवणार कापूस बाजार भावात 1,000 रुपयांची वाढ, भविष्यात कसे राहणार दर \n आता भारत ‘या’ 2 देशांना निर्यात करणार 64 हजार 400 टन कांदा, बाजारभाव वाढणार का \n ‘या’ 10 नवीन मार्गावर सुरू होणार वंदे भारत स्लीपर ट्रेन, पहिली ट्रेन मार्चमध्येच होणार लाँच, महाराष्ट्रालाही मिळणार भेट, पहा रूटमॅप\nमहाराष्ट्रातील अनेक धरणांनी आत्ताच तळ गाठला, तुमच्या जवळील धरणात किती टक्के पाणीसाठा शिल्लक आहे \n300 युनिट मोफत वीज मिळवण्यासाठी ‘इथं’ अर्ज करा, पहा संपूर्ण प्रोसेस सोप्या भाषेत\n महाराष्ट्रात ‘या’ ठिकाणी तयार होणार भव्य क्रिकेट स्टेडियम, गोपीनाथ मुंडे यांची मोठी घोषणा\n महाराष्ट्रात आणखी ‘इतके’ दिवस जोरदार वादळी पाऊस, काही ठिकाणी गारपीट देखील होणार\nउन्हाळ्यात गिलक्याच्या ‘या’ 3 जातींची लागवड करा, विक्रमी उत्पादन मिळवा\nपीएम सूर्य घर मोफत वीज योजनेत जुन्या रूफटॉप सोलर योजनेपेक्षा अधिक सबसिडी मिळते का पहा दोघा योजनेमधील अनुदानाचा फरक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00789.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://live.jagmitra.com/%E0%A4%85%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%B5%E0%A4%AF%E0%A5%80%E0%A4%A8-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A5%8D/", "date_download": "2024-03-05T00:03:05Z", "digest": "sha1:YOARWNI7RJAIEF5JBS2Z4AEPQYB26MHF", "length": 9925, "nlines": 84, "source_domain": "live.jagmitra.com", "title": "अल्पवयीन मुलाने केला जन्मदात्या बापाचा खून – Jagmitra", "raw_content": "\nदे दान सुटे गि-याण\nवैद्यकीय अधिक्षक डॉ.अरूण गुट्टे यांची कर्तव्यनिष्ठा\nडॉ.शालिनीताई कराड यांना मातृशोक\nदैनिक जगमिञ आजचा अंक\nडॉ.शालिनीताई कराड यांना मातृशोक\nअल्पवयीन मुलाने केला जन्मदात्या बापाचा खून\nकुंडलवाडी (प्रतिनिधी) – कुंडलवाडी येथील राम गल्ली मध्ये राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलाने आपल्याच जन्मदात्या वडीलास दि. 04 जुन रोजी रात्री 9. 30 वाजण्याचा सुमारास घरात असलेल्या लोखंडी हातोडीने डोक्यात वार करून हत्या केली. कुंडलवाडी येथील राम गल्ली मध्ये राहणाऱ्या एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलाने आपले वडील साहेबराव बापूराव कदम वय ( 50 ) वर्ष हे दारु पिण्यासाठी व पत्ते खेळण्यासाठी घरामध्ये सतत पैसासाठी तगादा लावून त्रास देत असत या त्रासाला कंटाळून आरोपी अल्पवयीन मुलाने दि. 04 जुन रोजी रात्री 9=30 वाजण्याच्या सुमारास वडील साहेबराव कदम झोपले असताना घरातील लोखंडी हातोडीने डोक्यात वार करुन जिवे मारल्याची घटना घडली.याबाबत फिर्याद मयताची पत्नी कांताबाई साहेबराव कदम यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कुंडलवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा ��ाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश मान्टे हे करीत आहेत.\nनेकनूर हद्दीत महिलेचा खून\nमोमीन सिराज व शेख जकी इमाम यांचा कोविड योद्धा म्हणून सन्मान..\nआ. कुचे यांच्या पुढाकाराने शेतकऱ्यांना मिळाली शासकीय मदत.\nकापूस खरेदी केंद्र सुरू करण्याची पणन विभागाला विनंती करणार – कृषीमंञी भिसे\nपो. नि. कौठाळे यांनी त्या चोरट्यांच्या आवळल्या मुसक्या\nदे दान सुटे गि-याण\nदे दान सुटे गिर्‍याण‐————————नैसर्गिक आणि भौगोलिकदृष्ट्या ग्रहण हे सुर्य आणि चंद्राला लागत असते, जसे सुर्य आणि चंद्र यांना ग्रहण लागते,\nविदर्भाप्रमाणे उर्वरित महाराष्ट्रातील कैकाडी समाजाचा अनुसूचित जातीत समावेश करण्यासाठी विधिमंडळाचा ठराव घेऊन केंद्र सरकारकडे शिफारस करणार ; धनंजय मुंडे\nमुस्लिम आरक्षण वर निर्णय घ्या नसता,कांग्रेस, राष्ट्रवादी नगरसेवक व पदाधिकारी राजीनामा देतील\nक्रांतीवीर लहूजी साळवे स्मारकाच्या भूसंपादनासाठी सामाजिक न्याय विभागाने पुढाकार घ्यावा ; उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे\nबीड जिल्हा कुस्तीगीर परिषदेचे उपाध्यक्ष मुरलीधर मुंडे यांच्या हस्ते शरीर सौष्ठव स्पर्धेत व्दितीय क्रमांक मिळवल्याबद्दल ऋषिकेश फड व किरण गिरामयांचा सत्कार\nसेवानिवृत्त पुरी गावाचे लक्ष्मण मोरे पाटील उर्फ भाऊ पाटील यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार\nज्ञानगंगा सेवाभावी संस्थेच्या वतीने गरजु विद्यार्थ्याना शालेय साहित्याचे वाटप\nमुक्तांगण विज्ञान शोधिका केंद्रातर्फे ‘खेल खेल में’ ; राष्ट्रीय स्तरावरील विज्ञान खेळणी, गेम डिझाईन स्पर्धा\nभाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे शुक्रवारी राष्ट्रवादीत प्रवेश करणार – जयंत पाटील\n कोविंड रुग्णालयाचा घातक कचरा सार्वजनिक ठिकाणी रुग्णालयावर गुन्हा दाखल\nदे दान सुटे गि-याण\nदे दान सुटे गिर्‍याण‐————————नैसर्गिक आणि भौगोलिकदृष्ट्या ग्रहण हे सुर्य आणि चंद्राला लागत असते, जसे सुर्य आणि चंद्र यांना ग्रहण लागते,\nशरीर सौष्ठव स्पर्धेत ऋषीकेश फड दुसरा सिल्व्हर मेडल पटकावून मारली बाजी\nसेवानिवृत्त पुरी गावाचे लक्ष्मण मोरे पाटील उर्फ भाऊ पाटील यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार\nसौ.गेले श्री आले विरोधकांची सारी खटपट व्यर्थ झाले – डाॅ.कुडमूलवार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00789.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://live.jagmitra.com/%E0%A4%90%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AF-%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A4%9A%E0%A5%8D/", "date_download": "2024-03-05T01:39:29Z", "digest": "sha1:CT5A6TEBJ5BBUGMO7CN6EAU7GLIF722V", "length": 9257, "nlines": 84, "source_domain": "live.jagmitra.com", "title": "ऐश्वर्या राय- आराध्या बच्चन यांची करोना टेस्ट पॉझिटिव्ह – Jagmitra", "raw_content": "\nदे दान सुटे गि-याण\nवैद्यकीय अधिक्षक डॉ.अरूण गुट्टे यांची कर्तव्यनिष्ठा\nडॉ.शालिनीताई कराड यांना मातृशोक\nदैनिक जगमिञ आजचा अंक\nडॉ.शालिनीताई कराड यांना मातृशोक\nऐश्वर्या राय- आराध्या बच्चन यांची करोना टेस्ट पॉझिटिव्ह\nमुंबई- शनिवारी रात्री अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांची करोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्याचं कळलं होतं. यानंतर त्यांना पुढील उपचारांसाठी नानावटी इस्पितळात हलवण्यात आले होते. यानंतर संपूर्ण बच्चन कुटुंबियांची करोना टेस्ट करण्यात आली होती. सुरुवातीला ऐश्वर्या आणि आराध्या यांच्या टेस्ट निगेटिव्ह आल्याचं समजलं होतं. पण आता दोघींच्याही टेस्ट पॉझिटिव्ह आल्या आहेत. जया बच्चन यांची टेस्ट निगेटीव्ह आली आहे. आरोग्य मत्री राजेश टोपे यांनी यासंबंधीची माहिती दिली.\nमुकेश अंबानींनी वॉरेन बफेट यांना टाकलं मागं; जगातील सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीत सातव्या स्थानी\nभाजपाच्या प्रदेश कार्यसमितीवर बद्रीनाथ पठाडे\nपरळीतील अँटिजेन टेस्टिंग केंद्रांना पालकमंत्री धनंजय मुंडेंनी दिली भेट\nशिवाजीनगर पोलिस ठाण्यासमोर दोन बसची धडक\nपेट्रोल पंपावर युवकाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, दोघांना अटक\nदे दान सुटे गि-याण\nदे दान सुटे गिर्‍याण‐————————नैसर्गिक आणि भौगोलिकदृष्ट्या ग्रहण हे सुर्य आणि चंद्राला लागत असते, जसे सुर्य आणि चंद्र यांना ग्रहण लागते,\nविदर्भाप्रमाणे उर्वरित महाराष्ट्रातील कैकाडी समाजाचा अनुसूचित जातीत समावेश करण्यासाठी विधिमंडळाचा ठराव घेऊन केंद्र सरकारकडे शिफारस करणार ; धनंजय मुंडे\nमुस्लिम आरक्षण वर निर्णय घ्या नसता,कांग्रेस, राष्ट्रवादी नगरसेवक व पदाधिकारी राजीनामा देतील\nक्रांतीवीर लहूजी साळवे स्मारकाच्या भूसंपादनासाठी सामाजिक न्याय विभागाने पुढाकार घ्यावा ; उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे\nबीड जिल्हा कुस्तीगीर परिषदेचे उपाध्यक्ष मुरलीधर मुंडे यांच्या हस्ते शरीर सौष्ठव स्पर्धेत व्दितीय क्रमांक मिळवल्याबद्दल ऋषिकेश फड व किरण गिरामयांचा सत्कार\nसेवानिवृत्त पुरी गावाचे लक्ष्मण मोरे ��ाटील उर्फ भाऊ पाटील यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार\nज्ञानगंगा सेवाभावी संस्थेच्या वतीने गरजु विद्यार्थ्याना शालेय साहित्याचे वाटप\nमुक्तांगण विज्ञान शोधिका केंद्रातर्फे ‘खेल खेल में’ ; राष्ट्रीय स्तरावरील विज्ञान खेळणी, गेम डिझाईन स्पर्धा\nभाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे शुक्रवारी राष्ट्रवादीत प्रवेश करणार – जयंत पाटील\n कोविंड रुग्णालयाचा घातक कचरा सार्वजनिक ठिकाणी रुग्णालयावर गुन्हा दाखल\nदे दान सुटे गि-याण\nदे दान सुटे गिर्‍याण‐————————नैसर्गिक आणि भौगोलिकदृष्ट्या ग्रहण हे सुर्य आणि चंद्राला लागत असते, जसे सुर्य आणि चंद्र यांना ग्रहण लागते,\nशरीर सौष्ठव स्पर्धेत ऋषीकेश फड दुसरा सिल्व्हर मेडल पटकावून मारली बाजी\nसेवानिवृत्त पुरी गावाचे लक्ष्मण मोरे पाटील उर्फ भाऊ पाटील यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार\nसौ.गेले श्री आले विरोधकांची सारी खटपट व्यर्थ झाले – डाॅ.कुडमूलवार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00789.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://navanirmiti.in/%E0%A4%95%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%BE/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%AE%E0%A5%80/", "date_download": "2024-03-05T00:59:54Z", "digest": "sha1:4ANDUQ3ZXRNLP74KJXQ5KY54AZVPTMSY", "length": 3398, "nlines": 64, "source_domain": "navanirmiti.in", "title": "नागपंचमी – नवनिर्मिती", "raw_content": "\nआपली ‘सणावली’ यूट्यूबवर https://youtu.be/gvMBKMOYVUM ह्या ठिकाणी ऐकता येईल.\nपवित्र श्रावण शुद्ध पंचमी पूजले जाती नाग\nपर्जन्यी वसण्यास शोधती घर अंगण अन् बाग\nलाह्या आणिक दुध देऊनी शांत करावा राग\nनाग पंचमीचा सण होतो ह्यासाठी साजरा ॥\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nआपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत\nपुढील वेळेच्या माझ्या टिप्पणी साठी माझे नाव, ईमेल आणि संकेतस्थळ ह्या ब्राउझरमध्ये जतन करा.\nसहावं महाभूत ऑक्टोबर 17, 2023\nडीपी सप्टेंबर 15, 2023\nमुहूर्त जुलै 22, 2023\nसंदीप दांडेकर commented on आई\nविशाल शिंदे commented on आई\nकाव्यकथा काव्यगाथा प्रेमकाव्य बालकाव्य भक्तिकाव्य भारत रत्न रामायण लघुकथा लघुकथासंग्रह वस्तुवाचक वैचारिक कविता वैज्ञानिक / तात्वज्ञानिक कविता व्यक्तिवाचक कविता सणावली सामाजिक कादंबरी स्थलवाचक कविता\n© २०१८-२१, नवनिर्मिती | संकेतस्थळ श्रेय - वेब वर्चुओसो", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00790.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://amazonnews.in/amazon-sale-buy-from-ao-smith-geyser-get-47-discount/", "date_download": "2024-03-05T00:20:52Z", "digest": "sha1:DRFTTDYJ3IEZ3S6OUMRAFTLJAGYFDTQN", "length": 5589, "nlines": 51, "source_domain": "amazonnews.in", "title": "Amazon Sale : वरून खरेदी करा AO Smith Geyser, मिळतोय 47% डिस्काउंट", "raw_content": "\nAmazon Sale : वरून खरेदी करा AO Smith Geyser, मिळतोय 47% डिस्काउंट\nAmazon Sale : सध्या थन्डीचे दिवस सुरु झाले आहेत. त्यामुळे तुम्ही जर जुना गॅस गिझर बदलू इच्छित असाल तर Amazon Sale वरून AO Smith Geyser तुम्ही आजच ऑर्डर करू शकता. Amazon Sale वरून खरेदी केल्यास या गिझर वर तुम्हाला चांगला डिसकाऊन्ट मिळत आहे.\nया AO स्मिथ गीझरमध्ये, तुम्हाला 25 लिटरची क्षमता मिळते, जो प्रत्येक कुटुंबासाठी सर्वोत्तम पर्याय आहे. या गिझरमध्ये फास्ट पाणी गरम होते. या एओ स्मिथ वॉटर हीटरमध्ये तुम्ही पाणी लवकर गरम करू शकता. यामध्ये तुम्हाला 4 स्टार एनर्जी रेटिंग मिळते, त्यामुळे विजेचीही बचत होते. Amazon Sale वर याच्या खरेदीवर २५ टक्के सूट मिळत आहे. यावर याची किंमत 14,399 रुपये आहे.\n15 लिटर क्षमतेचे हे AO स्मिथ वॉटर हीटर मध्यम कुटुंबासाठी सर्वोत्तम आहे. याला ५ स्टार एनर्जी रेटिंग मिळते. तुम्ही ते Amazon Deals वर 47% च्या बंपर सवलतीवर हा गिझर तुम्ही खरेदी करू शकता. याची किंमत 6,999 रुपये आहे.\nतुम्ही हे टॉप-रेट केलेले AO स्मिथ गीझर लहान ते मोठ्यापर्यंत कोणत्याही बाथरूममध्ये फिट करू शकता. यामध्ये तुम्हाला सेफ्टी अलर्ट फीचर मिळते. हिवाळ्यात काही मिनिटांत पाणी गरम करण्यासाठी एओ स्मिथ वॉटर हीट हा सर्वोत्तम पर्याय आहे. यामध्ये तुम्हाला ३ लीटरपर्यंतची क्षमता मिळते, जी सिंगल किंवा पीजीमध्ये राहणाऱ्या लोकांसाठी योग्य आहे. तुम्हाला याच्या खरेदीवर Amazon Sale वर 38% सूट मिळत आहे. याची किंमत 3,199 रुपये आहे.\nहे AO स्मिथ वॉटर हीटर 15 लिटर क्षमतेसह येते. यामध्ये तुम्हाला ग्लास कोटेड हीटिंग मिळते. AO स्मिथचा हा इलेक्ट्रिक गिझर मल्टी-फंक्शन व्हॉल्व्ह आणि 8 बार प्रेशरसह सादर करण्यात आला आहे. याचे मटेरिअल चांगल्या गुणवत्तेचे असल्याने त्यात गंज येण्याची भीती नाही. तुम्ही ते Amazon Sale ऑफर्सवर 27% च्या सवलतीत खरेदी करू शकता. याची किंमत 9,099 रुपये आहे.\nया गिझरची गुणवत्ता चांगली असल्यामुळे यात पाणी वेगाने गरम होते. याला ४ स्टार रेटिंग मिळाले आहे त्यामुळे विजेची चांगली बचत होते. याची क्षमता २५ लिटरची असून जी ३-४ जणांच्या कुटुंबासाठी उत्तम आहे. याची नखी एक खासियत म्हणजे हा गिझर रिमोट कंट्रोल सह येतो. याची किंमत 16,199 रुपये आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00790.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://bharatlive.news/travel-tips-these-places-are-very-cold-even-in-the-months-of-june-july-definitely-visit-123070800050_1-html/", "date_download": "2024-03-05T01:41:33Z", "digest": "sha1:YNDK4CK2B42ZHENPLDLX5CEXSG36JVGM", "length": 23456, "nlines": 151, "source_domain": "bharatlive.news", "title": "Travel Tips: जून-जुलै महिन्यातही ही ठिकाणे खूप थंड असतात, नक्की भेट द्या - Latest Marathi News Jalgaon | Nashik | Pune | Mumbai - भारत लाईव्ह न्यूज मीडिया", "raw_content": "\nTravel Tips: जून-जुलै महिन्यातही ही ठिकाणे खूप थंड असतात, नक्की भेट द्या\nTravel Tips: जून-जुलै महिन्यातही ही ठिकाणे खूप थंड असतात, नक्की भेट द्या\nTravel Tips: जून-जुलै महिन्यातही ही ठिकाणे खूप थंड असतात, नक्की भेट द्या\nउन्हाळा सुरू होताच लोक थंड ठिकाणी जाण्याचे बेत आखू लागतात. उन्हाळ्यात मुलांनाही शाळेला सुटी असते. अशा परिस्थितीत पालक सहलीचे आधीच चांगले नियोजन करतात. न्हाळ्यात अशा ठिकाणी जाण्याचा विचार करत असाल जे थंड ठिकाण असेल तर अशाच काही ठिकाणांबद्दल जाणून घ्या.\nचार धामच्या प्रवासात केदारनाथचे स्वतःचे खास स्थान आहे. एकेकाळी केदारनाथची यात्रा खूप कठीण होती. मात्र सध्या केदारनाथला पोहोचणे सोपे आहे. बाबा केदारनाथच्या दर्शनासाठी दरवर्षी लाखो भाविक उत्तराखंडला पोहोचतात. उत्तराखंडमधील स्थान भगवान शिव या ठिकाणी राहतात. केदारनाथ हे भारतातील12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. जून-जुलै महिन्यात तुम्ही मुले आणि कुटुंबासह केदारनाथ दर्शनाला जाऊ शकता. जून महिन्यात येथे किमान तापमान 4-12 अंशांच्या आसपास असते.\nतुम्हीही उन्हाळ्यात थंड ठिकाणी जाण्याचा विचार करत असाल तर स्पिती व्हॅली हा उत्तम पर्याय आहे. येथे तुम्ही सूरज ताल, चंद्रताल, धनकर मठ आणि कुंझुम पास यासारखी अनेक ठिकाणे पाहू शकता. जून महिन्यातही हे ठिकाण बर्फाने झाकलेले असते. अशा परिस्थितीत इथे फिरायला गेल्यावर तुम्हाला इथे बर्फाची पांढरी चादर पाहायला मिळेल. काही वेळा या ठिकाणचे तापमानही -2 अंशांपर्यंत पोहोचते.\nजर तुम्ही अजून काश्मीर पाहिलं नसेल, तर उन्हाळ्यात इथे जाण्याचा प्लॅन जरूर करा. सोनमर्ग हे एप्रिल ते जून महिन्यात फिरण्यासाठी सर्वोत्तम ठिकाण आहे. जून-जुलै महिन्यात येथील तापमान 7-12 अंशांपर्यंत असते. येथे तुम्ही मुलांसोबत शिकारा बोट राईडचा आनंद घेऊ शकता. यासोबतच तुम्ही गोंडोला राइड, जेफ सफारी, फेमस ट्युलिप्स गार्डन, म्युझियम इत्यादींसाठी सोनमर्गलाही भेट देऊ शकता. येथे तुम्ही काश्मिरी जेवणाचा आनंद घेऊ शकता आणि अस्सल पश्मिना शाल खरेदी करू शकता.\nजर तुम्हाला हिमाचल प्रदेशात���ल शिमला आणि सोलांगला भेट देण्याचा कंटाळा आला असेल. तर या उन्हाळ्यात तुम्ही सुट्टीसाठी किन्नौरच्या कल्पा गावात येऊ शकता. तुम्ही कल्पा गावात सतलज नदीच्या काठावर फॅमिली रिसॉर्ट बुक करू शकता. येथे तुम्ही सुंदर मठांना तसेच मंदिरांना भेट देऊ शकता. या ठिकाणी तुम्ही मुलांना सफरचंदाच्या बागा दाखवू शकता.या गावातील किमान तापमान 7 अंशांपर्यंत कायम आहे.\nतुम्हाला तुमच्या कुटुंबासोबत हिमाचल आणि उत्तराखंड सोडून इतर कुठे जायचे असेल तर तुम्ही ईशान्येला जाऊ शकता. अरुणाचल प्रदेशातील तवांगपासून 78 किमी अंतरावर असलेल्या या जागेचा फारसा शोध घेण्यात आलेला नाही. तुम्हीही गर्दीपासून दूर एखादे शांत ठिकाण शोधत असाल तर अरुणाचल प्रदेशचे तवांग शहर आणि सेला पास हा उत्तम पर्याय आहे. येथे तुम्ही ट्रेल हायकिंगचा आनंद घेऊ शकता. तसेच तलावाजवळ पिकनिकचा आनंद लुटू शकता. जून महिन्यात येथील तापमान खूपच कमी राहते.\nउन्हाळा सुरू होताच लोक थंड ठिकाणी जाण्याचे बेत आखू लागतात. उन्हाळ्यात मुलांनाही शाळेला सुटी असते. अशा परिस्थितीत पालक सहलीचे आधीच चांगले नियोजन करतात. न्हाळ्यात अशा ठिकाणी जाण्याचा विचार करत असाल जे थंड ठिकाण असेल तर अशाच काही ठिकाणांबद्दल जाणून …\nया मंदिरात अर्जुनाला मिळाले विजयाचे वरदान, जाणून घ्या कोणते\nShardiya Navratri 2023: या भागात नवरात्रीमध्ये पुरुषही साडी नेसतात आणि गरबा खेळतात ,200 वर्ष जुनी परंपरा\nWinter Travel Tips : हिवाळ्यात हिल स्टेशनला जाण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा\nAlibagh : महाराष्ट्राचा मिनी-गोवा -अलिबाग, या ख्रिसमस नक्की भेट द्या\nमहाभारताचे युद्ध जिंकण्यासाठी पांडवांनी येथे मां कालीकडे मागितला आशीर्वाद आजही तिथे भव्य मंदिर आहे\nया मंदिरात भाऊबहीण एकत्र दर्शनाला जाऊ शकत नाहीत, कारण\nदीपक, नरेंदरचे आव्हान पहिल्याच फेरीत समाप्त\nड्रीम लँड बिल्डर्सचे प्रमुख पवन भडाना यांची आत्महत्या\nभारताच्या विकासदरामध्ये वाढीचे मुडीज्चे संकेत\nमॉरिशसमध्ये 6 भाविकांचा दुर्घटनेत मृत्यू\nपब्लिक से बोल आज विशेष\nभारत लाईव्ह न्यूज मीडिया प्रगतिशील विचारधारेने प्रेरित व संचालित स्वतंत्र बातमी माहिती प्रसारक समूह आहे. आम्ही आमच्या माध्यमाने जगभरातील प्रमुख महत्वाच्या बातम्या घडामोडी , बदल , नवीन विकास योजना , शासकीय , प्रशासकीय , सामाजिक व गुन्हेगारी तसेच संपादकीय व विविध लेखकांच्या द्वारे लिखित बातम्या अग्रलेख विशेष माहिती आणि मथळे आमच्या माध्यमाने ईंग्रजी तसेच मराठी भाषेतून आमच्या वाचकांना उपलब्द करून देतो.\n दुसर्‍या घरोब्यासाठी पत्नीचा गळा आवळून दरीत फेकले\nअनेकवेळा नवरा-बायकोतील विसंवादाला प्रेमाचा त्रिकोण कारणीभूत असतो. त्याचे किंवा तिचे बाहेर कुठेतरी मधुर संबंध निर्माण झालेले असतात आणि हे मधुर …\n कसा बनला मायानगरीचा पहिला डॉन\nमुंबईमध्ये अनेक माफिया डॉन उदयास आले. पण, एकाने मुंबईच्या अंडरवर्ल्डला सर्वात आधी प्रकाश झोतात आणले; शिवाय अंडरवर्ल्ड आणि बॉलीवूड यांच्या …\n चोरच जेव्हा न्यायाधीश बनतो\nतो एक अट्टल चोर होता. देशभरात त्याच्या नावावर चोरीचे शेकडो गुन्हे दाखल झालेले होते. आठ राज्यांतील पोलिस या चोराच्या मागावर …\nगुन्हेगारांची मानसिकता; भयावह पातळीचा राग\nगुन्हा जेव्हा घडतो तेव्हा प्रचंड राग हा गुन्हेगाराच्या मनात आलेला असतो. रागाचा हा भर अत्युच्च पातळीवर पोहोचलेला असतो\nराजकीय वादाची ठिणगी; भूखंड वादाचा वणवा\nकल्याण पूर्वचे भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटाचे कल्याण शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर उल्हासनगरच्या हिललाईन पोलिस ठाण्यातच गोळीबार …\nगेल्या वर्षी 21 डिसेंबर रोजी रोमानियाच्या लिजंड एअरलाईन्सचे दुबईतून उड्डाण केलेले एक विमान फ्रान्सच्या व्हॅट्री विमानतळावर जवळपास तीन दिवस रोखून …\nMahashivratri 2024: महाराष्ट्रात आहेत ही ५ ज्योतिर्लिंग, यांच्याबद्दल तुम्हाला माहीत आहे का\nTravel Tips: भगवान शिवाच्या १२ ज्योतिर्लिंगांपैकी काही प्रसिद्ध ज्योतिर्लिंग महाराष्ट्रात आहेत. महाशिवरानिमित्त महाराष्ट्रातील ५ प्रसिद्ध ज्योतिर्लिंगांविषयी जाणून घेऊया.\nRelationship : चांगल्या जोडीदारामध्ये हवे हे 5 गुण\nजीवनाच्या प्रवासात प्रत्येक वळणावर आपल्या सोबत एक व्यक्ति असणे गरजेचे असते. जो तुम्हाला नेहमी साथ देईल. जीवनात तुम्ही जेव्हा कठीण …\nWomen Day 2024: कधी आणि का साजरा केला जातो आंतरराष्ट्रीय महिला दिवस जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व\nInternational Women Day 2024: आंतरराष्ट्रीय महिला दिन कधी आहे, आपण तो का साजरा करतो, त्याचा इतिहास आणि महत्त्व याबाबत येथे …\nजळगाव जिल्हा परिषदेतील मोठा गौडबंगाल…हजारो बेरोजगारांना डावलून मर्जीतील कंत्राटदारांना कामे वाटप : भारत लाईव्ह न्यूज मीडिया \nज���गाव : धनवीरसिंग ठाकूर , जळगाव जिल्हा परिषदेचा गेला कित्येक महिन्यापासून सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांचे काम वाटप समितीची बैठक गाजवत असून …\n#LatestNews #MarathiNews #Politics : भाजपची उमरगा तालुका कार्यकारिणी अखेर जाहीर \nउमरगा प्रतिनिधी उमरगा तालुका भारतीय जनता पार्टीची नूतन कार्यकारिणी व विविध आघाड्यांच्या अध्यक्षांची निवड शनिवारी (दि. २३) तालुकाध्यक्ष शहाजी पाटील …\n नागपुरमधून २८ डिसेंबरला लोकसभेचं रणशिंग फुंकणार\nनागपूर; पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या स्थापना दिनाचे औचित्य साधत येत्या २८ डिसेंबर रोजी नागपुरमध्ये काँग्रेस पक्षाची महारॅली आयोजित …\nमोदी है तो मुमकिन है, देशात २०३० पर्यंत २०० एअरपोर्ट, २०४७ पर्यंत ४५०० ‘वंदे भारत’ असतील”: ज्योतिरादित्य सिंधिया : भारत …\nमुंबई : विशेष वृत्त, भारतीय केबिनेट मधील तरुण नेतृत्व ज्योतिरादित्य सिंधिया ह्यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखती मध्ये भारतीय नेतृत्वाची धुरा …\nकाँग्रेसच्या मद्यसम्राट कडून २०० कोटी रोख सापडली …अजूनही पैसे मोजणी सुरु : धीरज साहू : भारत लाईव्ह न्यूज मीडिया \nमुंबई : धनवीरसिंग ठाकूर , एकी कडे नुकत्याच निवडणुका पार पडल्या आणि आजच तेलंगाणा राज्यात काँग्रेस ने सत्ता स्थापन केली …\nछत्तीसगडच्या मतमोजणीत कॉंग्रेस-भाजपमध्ये ‘टी-20’ सारखा ‘थरार’\nपुढारी ऑनलाईन डेस्क : छत्तीसगड विधानसभा निवडणूक मतमोजणीस आज सकाळी प्रारंभ झाला आहे. मतमोजणीच्या पहिल्या अडीच तासात क्रिकेट ‘टी-20’ मधील …\nछवी राजावत ह्यांच्या शब्दांतून : राजस्थानातील गावाची महिला सरपंच : अनुभव प्रवास : भारत लाईव्ह न्यूज मीडिया \nमुंबई : नवीन भारतीय युगातील महिला मुली जेथे चंद्रावर पाऊले उमटवीत आहेत तेथेच महिला म्हणून जेव्हा आपण एखाद्या समुदाय , …\nबातम्या विभाग: Select Categoryकरियर शिक्षण विशेषखेळ समाचारगुन्हेगारीजीवनशैलीठळक बातम्यापब्लिक से बोल आज विशेषपर्यटनमनोरंजनमहत्वाची बातमीमहत्वाची बातमीमोठी बातमीराजकारणविदेश बातम्याविशेष बातमीसंपादकीय\nभारत लाईव्ह न्यूज मीडिया :\nआमच्या अधिकृत मराठी भाषिक बातमी संकेतस्थळावर आपले स्वागत आहे. आम्ही भारत लाईव्ह न्यूज मीडिया आणतो जळगाव,नाशिक,पुणे,मुंबई येथील सर्व ठळक महत्वाच्या दैनंदिन घडामोडी तसेच महाराष्ट्र राज्यातील सर्व महत्वाच्या घडामोडी लागलीच आप��्या पर्यंत आपल्या मराठी भाषेतून. भारत लाईव्ह न्यूज मीडिया स्वतंत्र संचालित निष्पक्ष बातमी समूह असून आम्ही आमच्या शोध पत्रकारिता आधारित सामाजिक मुद्दे , शासकीय बाबी तसेच महत्वाच्या लेखन सामग्री आपल्या पर्यंत आमच्या अधिकृत संकेतस्थळ द्वारे पोहोचवितो.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00790.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://bhumiputrachihak.com/news/10178", "date_download": "2024-03-05T01:48:04Z", "digest": "sha1:I4XNK2FPSYUMBTD4E5Y7UAE6I7NLGA2W", "length": 13625, "nlines": 88, "source_domain": "bhumiputrachihak.com", "title": "मनसेच्या भद्रावती येथील बैठकीत अनेक पक्षातील कार्यकर्त्यांचा मनसेत प्रवेश. | Bhumiputrachi hak", "raw_content": "\nHome भद्रावती मनसेच्या भद्रावती येथील बैठकीत अनेक पक्षातील कार्यकर्त्यांचा मनसेत प्रवेश.\nमनसेच्या भद्रावती येथील बैठकीत अनेक पक्षातील कार्यकर्त्यांचा मनसेत प्रवेश.\nवरोरा तालुक्यात पक्ष संघटन बांधणीनंतर भद्रावती तालुक्यात येणार संघटन बांधणीला वेग.\nचंद्रपूर जिल्ह्यातील महत्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्रात मनसे नेते रमेश राजूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे व जिल्हा सचिव विनोद सोनटक्के यांच्या पुढाकाराने गांव तिथे शाखा व वार्ड तिथे शाखा ही मोहीम राबविण्यात येत असून वरोरा तालुक्यात मजबूत पक्ष बांधणी झाल्यानंतर आता भद्रावती तालुक्यात मनसेच्या पदाधिकाऱ्यांचा मोर्चा वळला आहे. त्याच अनुषंगाने दोन दिवसांपूर्वी मनसे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार यांच्या अध्यक्षतेखाली भद्रावती येथील व्रुन्दावन लॉन सभागृहात मनसेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती, यावेळी विविध राजकीय व सामाजिक संघटनांच्या कार्यकर्त्यांनी मनसेचे कट्टर महाराष्ट्र सैनिक युगल ठेंगे यांच्या नेत्रुत्वात मनसेत प्रवेश केला. यावेळी मनसे नेते रमेश राजूरकर प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.\nभद्रावती शहरात सन २०१३ मनसेची मोठी ताकत होती व त्यावेळी मनसेचे नगरपरिषद निवडणुकीत तब्बल 23 उमेदवार निवडणूक रिंगणात होते त्यात काही उमेदवार थोड्या मतांनी पडले मात्र त्यानंतर पक्षांच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून ज्यांना पदे देण्यात आली त्यांनी पक्ष संघटनेला बळकटी दिली नसल्याने पक्ष संघटन संपुष्टात आले त्याचा फटका मागील २०१९ च्या निवडणुकीत पक्षाला बसला व पक्षाच��� उमेदवार रमेश राजूरकर यांना भद्रावती तालुक्यात फर कमी मतदान मिळाले. या सर्व परिस्थितीवर मात करून पुन्हा पक्षाची मजबूत बांधणी करण्यासाठी दिनांक १५ नोव्हेंबरला बैठक घेण्यात आली त्यात विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांनी मनसेत प्रवेश केला. याप्रसंगी मनसे नेते रमेश राजूरकर यांनी येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समित्या निवडणुकीत व त्यानंतर भद्रावती नगरपरिषद निवडणुकीत पक्षाचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करावे त्यासाठी मी आपल्याला सर्वोतोपरी मदत करेल अशी ग्वाही दिली. यावेळी मनसे जिल्हा अध्यक्ष राहुल बालमवार जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे जिल्हा सचिव विनोद सोनटक्के भद्रावती तालुका अध्यक्ष रोहित वाभिटकर. शहर अध्यक्ष अजय महाकुलकर. मनसे जनहित कक्ष विभाग जिल्हा सचिव रमाकांततिवारी जिल्हा उपाध्यक्षरमेश कालबान्धे. मनसे महिला जिल्हा उपाध्यक्षा मंदा वरखडे शहर अध्यक्षा विभा बेहरे हसन शेख. महादेव वरखडे इत्यादींची उपस्थिती होती. यावेळी मनसेचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.\nदरम्यान मनसे कट्टर महाराष्ट्र सैनिक युगल ठेंगे यांच्या नेत्रुत्वात अभी उमरे शुभम धुर्वे प्रज्वल काकडे अर्पित मांडवगडे निखिल उगे शंकर बोंडे अमित उगे प्रतीक राहुल दैवलकर निहाल चिकाटे सचिन वरखडे निखिल बावणे पंकज ताजने सुनील तुचेकर साहिल बोनगिरी साहिल वालदे व इतर कार्यकर्त्यांनी प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या हस्ते पक्षाच्या दुपट्टा खांद्यावर टाकून मनसेत प्रवेश केला.\nPrevious articleसालोरी गावातील नागरिकांची विशाखा राजूरकरांच्या पुढाकाराने पालकमंत्र्याकडे धाव.\nNext articleलक्षवेधक;- डिजिटल मीडिया प्रतिनिधींचे दोन दिवसीय अधिवेशन चितेगावला.\nदखलपात्र :- केपीसीएल कंपनी विरोधात बरांज वाशीय महिलांनी आंदोलन का मागे घेतले\nलेडी सिंघम आयपीएस नियोमी साटम यांच्या धडक कार्यवाहीने अवैध व्यवसाईकांचे धाबे दणाणले.\nसंतापजनक :-केपीसीएल (एमटा) कंपनीचे कामगार अमर कांबळे यांच्या आत्महत्तेस कंपनी जबाबदार.\nIPL 2024 चे वेळापत्रक जाहीर\nनागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यात चंद्रपूर जिल्हा आदर्श ठरावा\nदणका :- लेडी सिंघम आयपीएस नयोमी साटम यांची रेती तस्कराविरोधात पुन्हा कारवाई.\nलक्षवेधी :- सरकारी पैशाची उधळपट���टी करून तीन दिवस ताडोबा महोत्सव कशासाठी\nमहत्वाचं :- ते चार रेती ट्रक पोलिसांनी पकडले मग ती रेती कुठल्या घाटातून आली\nभूमिपूत्राची हाक न्यूज पोर्टलचे संपादक राजू कुकडे हे मागील सोळा वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांच्या धारदार लेखणीने अनेकांना न्याय मिळवून दिला तर अवैध व्यावसायिकांच्या विरोधात पुकारलेल्या लढ्यात शासनाला मोठा महसूल मिळवून दिला. उच्च शिक्षित, कर्तव्यदक्ष आणि लोकसेवक असलेल्या राजू कुकडे यांनी जिल्ह्यातील पत्रकारितेत आपला ठसा उमटवला आहे. त्यांच्या पोर्टल ची बातमी नेहमीच दमदार आणि वस्तुस्थितीचा वेध घेणारी ठरत असल्याने जिल्ह्यातील पत्रकारितेत सर्वत्र त्यांचे नाव आहे.\nभूमिपुत्राची हाक हे न्यूजपोर्टल मराठी साप्ताहिक वृत्तपत्र भूमिपुत्राची हाकद्वारा प्रकाशित आहे.\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00790.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mayboli.in/2022/12/01/", "date_download": "2024-03-05T00:08:01Z", "digest": "sha1:X2KB35QEW27ABWE5TZX3ARJ4BJXQN5RS", "length": 4979, "nlines": 104, "source_domain": "mayboli.in", "title": "December 1, 2022 - Mayboli.in", "raw_content": "\nदोन अक्षरी मुलींची नावे\nदोन अक्षरी मुलींची नावे\nGram Flour In Marathi – ग्राम फ्लोअर म्हणजे काय\nGram Flour In Marathi – ग्राम फ्लोअरला मराठीत काय म्हणतात त्याचे शरीराला फायदे काय आहेत व इतर सर्व माहिती या लेखात दिली आहे.\n अशा सर्व प्रश्नांची उत्तरे खालील लेखात दिलेली आहेत.\nMeasles in Marathi किंवा Measles Meaning in Marathi हा सध्या सर्वच लोकांना पडलेला प्रश्न आहे. याच मुख्य कारण या रोगाचा सध्या होणारा विस्तार.\nद वरून मुलींची नावे 2024 – Latest & New\nन अक्षरावरून मुलींची नावे २०० नावे अर्थासहित – N Varun Mulinchi Nave 200+\nरोहित शर्माला कर्णधारपदावरून हटवल्याने मुंबई इंडियन्सचे इन्स्टाग्रामवरील तब्बल इतके लाख फॉलोअर्स कमी झाले आहेत\nरोहितची शर्माची कप्तानी गेल्यावर सूर्यकुमार यादवच्या सोशल मीडिया पोस्टने चाहत्यांना आश��चर्यचकित केले\nजाणून घ्या ह्रदय विकाराचा झटका आल्यावर अभिनेता श्रेयश तळपदेची आता त्याची तब्येत कशी आहे ते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00790.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahanayakonline.com/2023/07/01/bhim-army-protest-in-mumbai/", "date_download": "2024-03-05T00:45:35Z", "digest": "sha1:FG5RZNAXQDL2J7KCSKI67O5YLARTZYDR", "length": 22421, "nlines": 300, "source_domain": "www.mahanayakonline.com", "title": "चंद्रशेखर आजादवरील हल्लाप्रकरणी भीम आर्मी व मुस्लीम समाजाची धारावीत निदर्शने आजाद यांना झेड प्लस सुरक्षा देण्याची मागणी -", "raw_content": "\n#Mahanayak | नवी पिढी घडवणारी विचारधारा…\nचंद्रशेखर आजादवरील हल्लाप्रकरणी भीम आर्मी व मुस्लीम समाजाची धारावीत निदर्शने आजाद यांना झेड प्लस सुरक्षा देण्याची मागणी\nचंद्रशेखर आजादवरील हल्लाप्रकरणी भीम आर्मी व मुस्लीम समाजाची धारावीत निदर्शने आजाद यांना झेड प्लस सुरक्षा देण्याची मागणी\nभीम आर्मी भारत एकता मिशन या आंतरराष्ट्रीय स्तरावरील सामाजिक संघटनेचे संस्थापक अॅड चंद्रशेखर आजाद यांच्यावर परवा उत्तर प्रदेशात झालेल्या हल्ल्याचे पडसाद आजदेखील मुंबईसह राज्यभरात उमटले. मुंबईतील धारावी सायन येथे भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने करीत आजाद यांना झेड प्लस सुरक्षा पुरविण्याची मागणी केली.\nआजाद यांच्या गाडीवर सहारनपूर जिल्ह्यातील देवबंद येथे चार ते पाच अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला यात आजाद गोळी लागून जखमी झाले असून त्यांच्या वाहनाचे देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.दरम्यान या घटनेचे तीव्र पडसाद महाराष्ट्रात उमटले.\nचंद्रशेखर आझाद, रावण यांच्यावर प्राणघातक हल्ला… हल्लेखोर पसार\nमुबईतील धारावी येथे भीम आर्मी जिल्हाध्यक्ष जाहीद अली शेख यांच्या नेतृत्वाखाली भर पावसात जोरदार निदर्शने केली. या संघटनेचे राष्ट्रीय महासचिव अशोक कांबळे, महाराष्ट्र महासचिव सुनील थोरात, मुंबई अध्यक्ष अविनाश गरूड, उपाध्यक्ष अविनाश समिंदर, भास्कर गायकवाड, नौशाद सिद्दीकी, आफताब शेख, लतिफ शेख, जावेद अली शेख, मजिद शेख,मोहसिन शेख, कपिल सलमानी, यांच्यासह शेकडो महीला व पुरूष कार्यकर्ते यावेळी आंदोलनात सहभागी झाले होते.\nआजाद यांच्यावर हल्ला करणा-या हल्लेखोरांना त्वरीत अटक करून कडक कारवाई करावी ,सदरचा खटला जलद गती न्यायालयात चालविण्यात यावा तसेच आजाद यांना त्वरीत झेड प्लस सुरक्षा व्यवस्था पुरविण्यात यावी अशा मागण्��ांचे निवेदन आंदोलनकर्त्यांनी यावेळी पोलीसांमार्फत राष्ट्रपती,पंतप्रधान, मुख्यमंत्री योगी आदीत्यनाथ व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले. मागण्या पुर्ण होईपर्यत हे आंदोलन देशासह राज्यभरात चालविण्यात येणार असल्याचे यावेळी अशोक कांबळे यांनी यावेळी सांगितले तर खरे गुन्हेगार व त्यांच्या मास्टरमाईंडला अटक न झाल्यास सर्व सामाजिक राजकीय पक्ष संघटनांना घेऊन मुंबईत आणखी तीव्र आंदोलन करण्याचा ईशारा भीम आर्मीचे मुंबई अध्यक्ष अविनाश गरूड यांनी दिला आहे.\n#Live Mahanayak news Updates | जाणून घ्या दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी\nजाहिरातीसाठी संपर्क – 9028150765 / 9420379055\nPrevious मुंबईत धक्कादायक प्रकार, अंत्यसंस्काराला न गेल्याने माय-लेकीवर जीवघेणा हल्ला… मुलीचा मृत्यू, आई गंभीर जखमी\nNext MumbaiNewsUpdate : मातोश्रीत निघाला विषारी साप \nमुंबईत गोवंडी परिसरात भीषण आग, 20 ते 25 झोपडपट्ट्या जळून खाक\nमाजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना मोठा दिलासा, खंडणी प्रकरणी सीबीआयचा क्लोजर रिपोर्ट\nMaharashtraNewsUpdate : विनोदाचा बादशहा अशोक सराफ यांना यंदाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार घोषित…\nMahaparinirvanDaySpecial : महापरिनिर्वाण दिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना देशभर मानवंदना , जाणून घ्या बाबासाहेबांचे 10 जीवन विशेष ….\nAccidentNewsUpdate : खासगी ट्रॅव्हल्सला भीषण अपघात , ३ ठार ४ जखमी\nAccidentNewsUpdate : वरळी सी लिंकवरील टोल नाक्यावर मोठा अपघात, तिघांचा मृत्यू, ९ जखमी\nशासन आपल्या दारी कार्यक्रमात गर्दी जमवण्यासाठी काढला दंडाचा फतवा\nइंडिया आघाडीच्या पहिलीच रॅलीत 15 लाखाहून अधिक लोकांची गर्दी\nदिल्ली चलो मोर्चा : 10 मार्चला होणार देशव्यापी ‘रेल रोको’ आंदोलन… शेतकऱ्यांनी केली घोषणा\nयावेळी लढाई माजवादी विरुद्ध समाजवादी – उद्धव ठाकरे\nविमानाचे स्वप्न दाखवून नरेंद्र मोदी ‘गरिबांची रेल्वे’ हिसकावून घेत आहेत\nशासन आपल्या दारी कार्यक्रमात गर्दी जमवण्यासाठी काढला दंडाचा फतवा\nइंडिया आघाडीच्या पहिलीच रॅलीत 15 लाखाहून अधिक लोकांची गर्दी\nदिल्ली चलो मोर्चा : 10 मार्चला होणार देशव्यापी ‘रेल रोको’ आंदोलन… शेतकऱ्यांनी केली घोषणा\nयावेळी लढाई माजवादी विरुद्ध समाजवादी – उद्धव ठाकरे\nविमानाचे स्वप्न दाखवून नरेंद्र मोदी ‘गरिबांची रेल्वे’ हिसकावून घेत आहेत\nPrakash Ambedkar : ” एक बार जो कमिटमेंट कर दि, तो फिर वो अपने आप कि भी नही सूनते \nना ना करते प��यार तुम्हीसे कर बैठे …\nWorlds Happiest Countries Report : देश रसातळाला जातोय आणि सत्ताधारी “चौकिदार- चौकिदार” खेळताहेत \nLoksabha 2019 : गेल्या पाच वर्षातील मोदींचे ” विश्व भ्रमण “आणि खर्च किती झाला भूतान ते दक्षिण कोरिया\nसीबीएसई बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर , उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे प्रमाण पाच टक्क्यांनी वाढले\nUPSCNewsUpdate : युपीएससीमार्फत 25 रुपयाची शुल्क भरून या पादांसाठी भरा अर्ज , आपली पात्रता बघून घ्या …\nIndiaNewsUpdate : खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या करोडो लोकांसाठी एक वाईट बातमी आहे…\nParliamentNewsUpdate : कायदा बदलणारी तीन विधेयके लोकसभेत सादर , देशद्रोहाची तरतूद रद्द\nMaharashtraNewsUpdate : शिंदे – फडणवीस सरकारचा शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय\nBudgetIndiaUpdate : काय असेल आजच्या अर्थसंकल्पात मंदी आणि बेरोजगारीवर मिळेल का उत्तर \nशासन आपल्या दारी कार्यक्रमात गर्दी जमवण्यासाठी काढला दंडाचा फतवा\nइंडिया आघाडीच्या पहिलीच रॅलीत 15 लाखाहून अधिक लोकांची गर्दी\nदिल्ली चलो मोर्चा : 10 मार्चला होणार देशव्यापी ‘रेल रोको’ आंदोलन… शेतकऱ्यांनी केली घोषणा\nयावेळी लढाई माजवादी विरुद्ध समाजवादी – उद्धव ठाकरे\nविमानाचे स्वप्न दाखवून नरेंद्र मोदी ‘गरिबांची रेल्वे’ हिसकावून घेत आहेत\nPrakash Ambedkar : ” एक बार जो कमिटमेंट कर दि, तो फिर वो अपने आप कि भी नही सूनते \nना ना करते प्यार तुम्हीसे कर बैठे …\nWorlds Happiest Countries Report : देश रसातळाला जातोय आणि सत्ताधारी “चौकिदार- चौकिदार” खेळताहेत \nLoksabha 2019 : गेल्या पाच वर्षातील मोदींचे ” विश्व भ्रमण “आणि खर्च किती झाला भूतान ते दक्षिण कोरिया\nसीबीएसई बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर , उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे प्रमाण पाच टक्क्यांनी वाढले\nUPSCNewsUpdate : युपीएससीमार्फत 25 रुपयाची शुल्क भरून या पादांसाठी भरा अर्ज , आपली पात्रता बघून घ्या …\nIndiaNewsUpdate : खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या करोडो लोकांसाठी एक वाईट बातमी आहे…\nParliamentNewsUpdate : कायदा बदलणारी तीन विधेयके लोकसभेत सादर , देशद्रोहाची तरतूद रद्द\nMaharashtraNewsUpdate : शिंदे – फडणवीस सरकारचा शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय\nBudgetIndiaUpdate : काय असेल आजच्या अर्थसंकल्पात मंदी आणि बेरोजगारीवर मिळेल का उत्तर \nशासन आपल्या दारी कार्यक्रमात गर्दी जमवण्यासाठी काढला दंडाचा फतवा\nइंडिया आघाडीच्या पहिलीच रॅलीत 15 लाखाहून अधिक लोकांची गर्दी\nदिल्ली चलो मोर्चा : 10 मार्चला होणार देशव्यापी ‘रेल रोको’ आंदोलन… शेतकऱ्या��नी केली घोषणा\nयावेळी लढाई माजवादी विरुद्ध समाजवादी – उद्धव ठाकरे\nविमानाचे स्वप्न दाखवून नरेंद्र मोदी ‘गरिबांची रेल्वे’ हिसकावून घेत आहेत\nपोलीस मेगा भरती ; १७ हजार पदांची पोलीस भरती… सर्व जिल्ह्यांच्या जाहिराती प्रकाशित… करा ऑनलाईन अर्ज\nशासन आपल्या दारी कार्यक्रमात गर्दी जमवण्यासाठी काढला दंडाचा फतवा March 4, 2024\nइंडिया आघाडीच्या पहिलीच रॅलीत 15 लाखाहून अधिक लोकांची गर्दी March 4, 2024\nदिल्ली चलो मोर्चा : 10 मार्चला होणार देशव्यापी ‘रेल रोको’ आंदोलन… शेतकऱ्यांनी केली घोषणा March 3, 2024\nयावेळी लढाई माजवादी विरुद्ध समाजवादी – उद्धव ठाकरे March 3, 2024\nविमानाचे स्वप्न दाखवून नरेंद्र मोदी ‘गरिबांची रेल्वे’ हिसकावून घेत आहेत March 3, 2024\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00790.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://bharatlive.news/ar-99/", "date_download": "2024-03-04T23:33:33Z", "digest": "sha1:JIP4TXNHVRYI3KPSLXK7CK3YNPM6V4FI", "length": 25183, "nlines": 144, "source_domain": "bharatlive.news", "title": "लवंगी मिरची : आधुनिक प्रकाशपर्व! - Latest Marathi News Jalgaon | Nashik | Pune | Mumbai - भारत लाईव्ह न्यूज मीडिया", "raw_content": "\nलवंगी मिरची : आधुनिक प्रकाशपर्व\nलवंगी मिरची : आधुनिक प्रकाशपर्व\nलवंगी मिरची : आधुनिक प्रकाशपर्व\n दिवाळी मजेत सुरू आहे ना सूर्योदयापूर्वीचे अभ्यंगस्नान आटोपले का सूर्योदयापूर्वीचे अभ्यंगस्नान आटोपले का हो आटोपावेच लागते, घरचे झोपू देत नाहीत ना हो आटोपावेच लागते, घरचे झोपू देत नाहीत ना आता दिवाळीत आणखी एक काम असणार तुम्हाला आणि ते म्हणजे, आलेल्या प्रचंड प्रमाणातील दिवाळी शुभेच्छा डिलीट करण्याचे. म्हणजे पूर्वी काय होतं ना, दिवाळीच्या दिवसांमध्ये लोक एकमेकांना प्रत्यक्ष भेटायचे, एकमेकांच्या घरी मनसोक्त फराळ करायचे, संध्याकाळी दिव्यांची आरास करायची, असे चार दिवस झाले की, संपली दिवाळी. त्यानंतर आली ग्रीटिंग कार्ड म्हणजे शुभेच्छापत्रे. पोस्टाचा संपूर्ण पत्ता मिळवून एकमेकांना ग्रीटिंग पाठवली जायची. आवर्जून पाठवलेल्या ग्रीटिंगमुळे ज्याने पाठवले त्याला आणि मिळेल त्याला, दोघांनाही खूप आनंद होत असे. नंतर ग्रीटिंगचे युग संपले आणि मोबाईल फोन आला. मग, भल्या पहाटे दिवाळीच्या शुभेच्छांचे फोन करण्याची सुरुवात झाली. विशेषत: व्याही व्याह्याना, जावई सासर्‍यांना, बाहेरगावी असतील तर मुले आपल्या आई-बापांना दिवाळीच्या पहिल्याच दिवशी शुभेच्छा देणारे फोन करू लागले.\nकाळाच्या ओघात फोन स्मार्ट झाले आणि तेवढ्यात त्यात व्हॉट्सअ‍ॅप नावाचे नवीन प्रकरण अस्तित्वात आले आणि मग सुरू झाला शुभेच्छांचा भडिमार. दिवे, आकाश दिवे, पणत्या, फटाके इकडून आलेले तिकडे आणि तिकडून आलेले इकडे भरपूर प्रमाणात पाठवले जाऊ लागले. बरे, अशा शुभेच्छा देण्यासाठी विशेष फारसा काही खर्चही होत नाही, संबंधही टिकून राहतात. आकाशदिवे, दिव्यांची माळ, लाईव्हमध्ये लुकलुकणारे दिवे हे सगळे इकडून तिकडे आणि तिकडून इकडे येऊ लागले आणि जाऊ लागले. बघा हं मंडळी, आम्हाला एक समजत नाही की, समजा दिवाळीच्या पहिल्याच दिवशी संपूर्ण दिवाळीच्या एकगठ्ठा शुभेच्छा म्हणून तुम्ही एखादा मेसेज पाठवला तर पुरेसे नाही का व्हॉटस्अ‍ॅपचे व्यसन लागलेले लोक एक गठ्ठा एक मेसेज कधीच पाठवत नाहीत. ते रोज सकाळी त्या त्या दिवशीचे स्वतंत्र मेसेज पाठवतात. अरे बाबा पुरे ना व्हॉटस्अ‍ॅपचे व्यसन लागलेले लोक एक गठ्ठा एक मेसेज कधीच पाठवत नाहीत. ते रोज सकाळी त्या त्या दिवशीचे स्वतंत्र मेसेज पाठवतात. अरे बाबा पुरे ना किती भडिमार करशील वसुबारसच्या दिवशी गाय -वासराचे फोटो, लगेच धनत्रयोदशीला वेगळे फोटो, पाडव्याचे फोटो, लक्ष्मीपूजनाचे वेगळे फोटो, भाऊबीजेच्या दिवशी भावा-बहिणीच्या प्रेमाचे फोटो. यामुळे होते काय की, साधारण संपर्क असलेल्या माणसाच्या मोबाईलमध्ये दररोज चार-पाचशे आकाशकंदील, हजारएक पणत्या आणि किमान दोन-तीन हजार दिव्यांच्या माळा येऊन पडत असतात.\nबर्‍याच लोकांचे मोबाईल दिवाळी शुभेच्छा आणि इतर मेसेजेसमुळे इतके भरून जातात की, मोबाईलला स्वतःला कळत नाही की, आपण कसे काम करावे आणि मग ते हँग होऊन बसतात. दसरा, दिवाळीत आपण घराची साफसफाई करतो तशी मोबाईलची पण साफसफाई करावी लागते. नाही तर तो काम करायला नकार देतो. आपल्या मोबाईलमधील गॅलरी नामक संग्रहालयातून चार-पाच हजार फोटो काढले नाहीत, तर मोबाईल अंगात आल्यासारखे करतो आणि वाटेल तसे वागायला सुरुवात करतो. दिवाळी नको; पण शुभेच्छा आवर अशी परिस्थिती निर्माण होते. एकदाच दिवाळीच्या पहिल्या दिवशी संपूर्ण दिवाळीच्या सगळ्या सणांच्या मिळून एक गठ्ठा शुभेच्छा द्या ना नाही कोण म्हणतो पण, दूधवाल्याने दुधाचा रतीब घालावा तसे दररोज दोन-चारशे मेसेज विविध लोकांना पाठवणार्‍या लोकांनाही काहीतरी पुरस्कार दिला पाहिजे. शुभेच्छाभूषण पुरस्कार, शुभेच्छारत्न पुरस्कार ��से काहीतरी काढले पाहिजेत. म्हणजे, अशा प्रकारची गांधीगिरी करून शुभेच्छा पाठवणे कमी केले पाहिजे.\nThe post लवंगी मिरची : आधुनिक प्रकाशपर्व\n दिवाळी मजेत सुरू आहे ना सूर्योदयापूर्वीचे अभ्यंगस्नान आटोपले का सूर्योदयापूर्वीचे अभ्यंगस्नान आटोपले का हो आटोपावेच लागते, घरचे झोपू देत नाहीत ना हो आटोपावेच लागते, घरचे झोपू देत नाहीत ना आता दिवाळीत आणखी एक काम असणार तुम्हाला आणि ते म्हणजे, आलेल्या प्रचंड प्रमाणातील दिवाळी शुभेच्छा डिलीट करण्याचे. म्हणजे पूर्वी काय होतं ना, दिवाळीच्या दिवसांमध्ये लोक एकमेकांना प्रत्यक्ष भेटायचे, एकमेकांच्या घरी मनसोक्त फराळ करायचे, संध्याकाळी दिव्यांची …\nThe post लवंगी मिरची : आधुनिक प्रकाशपर्व\nजळगाव जिल्ह्यात शंभर टक्के सर्वेक्षण होणार – जिल्हाधिकारी\nदाम्पत्य इतके भांडले की विमानच करावे लागले लँडिंग\nब्रेकअप केल्याचा राग, प्रेयसीने मोडलं प्रियकराचं ठरलेलं लग्न\nनिकालाआधी संजय राऊतांचे मोठे वक्तव्य; म्हणाले मॅच फिक्सिंग…\nशहर काँग्रेसमध्ये होणार मनोमिलन\nऊस उत्पादकांना मिळणार 600 कोटी जादा\nनड्डा यांनी राज्यसभेचा राजीनामा दिला, लोकसभा निवडणूक लढवणार\nनागपूर : भरधाव ट्रकने इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनीला चिरडले\nटंचाई निवारणासाठी तारळी धरणातून पाणी द्या : सांगलीच्या आमदारांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन\nअमित शहा यांची आज सभा; संपूर्ण शहर भाजपमय, सांस्कृतिक मैदान सज्ज\n कॅफेत जेवल्यानंतर माऊथ फ्रेशनर्स घेतलेल्या पाच जणांना रक्ताच्या उलट्या, हरियाणातील घटना\nपब्लिक से बोल आज विशेष\nभारत लाईव्ह न्यूज मीडिया प्रगतिशील विचारधारेने प्रेरित व संचालित स्वतंत्र बातमी माहिती प्रसारक समूह आहे. आम्ही आमच्या माध्यमाने जगभरातील प्रमुख महत्वाच्या बातम्या घडामोडी , बदल , नवीन विकास योजना , शासकीय , प्रशासकीय , सामाजिक व गुन्हेगारी तसेच संपादकीय व विविध लेखकांच्या द्वारे लिखित बातम्या अग्रलेख विशेष माहिती आणि मथळे आमच्या माध्यमाने ईंग्रजी तसेच मराठी भाषेतून आमच्या वाचकांना उपलब्द करून देतो.\n दुसर्‍या घरोब्यासाठी पत्नीचा गळा आवळून दरीत फेकले\nअनेकवेळा नवरा-बायकोतील विसंवादाला प्रेमाचा त्रिकोण कारणीभूत असतो. त्याचे किंवा तिचे बाहेर कुठेतरी मधुर संबंध निर्माण झालेले असतात आणि हे मधुर …\n कसा बनला मायानग���ीचा पहिला डॉन\nमुंबईमध्ये अनेक माफिया डॉन उदयास आले. पण, एकाने मुंबईच्या अंडरवर्ल्डला सर्वात आधी प्रकाश झोतात आणले; शिवाय अंडरवर्ल्ड आणि बॉलीवूड यांच्या …\n चोरच जेव्हा न्यायाधीश बनतो\nतो एक अट्टल चोर होता. देशभरात त्याच्या नावावर चोरीचे शेकडो गुन्हे दाखल झालेले होते. आठ राज्यांतील पोलिस या चोराच्या मागावर …\nगुन्हेगारांची मानसिकता; भयावह पातळीचा राग\nगुन्हा जेव्हा घडतो तेव्हा प्रचंड राग हा गुन्हेगाराच्या मनात आलेला असतो. रागाचा हा भर अत्युच्च पातळीवर पोहोचलेला असतो\nराजकीय वादाची ठिणगी; भूखंड वादाचा वणवा\nकल्याण पूर्वचे भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटाचे कल्याण शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर उल्हासनगरच्या हिललाईन पोलिस ठाण्यातच गोळीबार …\nगेल्या वर्षी 21 डिसेंबर रोजी रोमानियाच्या लिजंड एअरलाईन्सचे दुबईतून उड्डाण केलेले एक विमान फ्रान्सच्या व्हॅट्री विमानतळावर जवळपास तीन दिवस रोखून …\nMahashivratri 2024: महाराष्ट्रात आहेत ही ५ ज्योतिर्लिंग, यांच्याबद्दल तुम्हाला माहीत आहे का\nTravel Tips: भगवान शिवाच्या १२ ज्योतिर्लिंगांपैकी काही प्रसिद्ध ज्योतिर्लिंग महाराष्ट्रात आहेत. महाशिवरानिमित्त महाराष्ट्रातील ५ प्रसिद्ध ज्योतिर्लिंगांविषयी जाणून घेऊया.\nRelationship : चांगल्या जोडीदारामध्ये हवे हे 5 गुण\nजीवनाच्या प्रवासात प्रत्येक वळणावर आपल्या सोबत एक व्यक्ति असणे गरजेचे असते. जो तुम्हाला नेहमी साथ देईल. जीवनात तुम्ही जेव्हा कठीण …\nWomen Day 2024: कधी आणि का साजरा केला जातो आंतरराष्ट्रीय महिला दिवस जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व\nInternational Women Day 2024: आंतरराष्ट्रीय महिला दिन कधी आहे, आपण तो का साजरा करतो, त्याचा इतिहास आणि महत्त्व याबाबत येथे …\nजळगाव जिल्हा परिषदेतील मोठा गौडबंगाल…हजारो बेरोजगारांना डावलून मर्जीतील कंत्राटदारांना कामे वाटप : भारत लाईव्ह न्यूज मीडिया \nजळगाव : धनवीरसिंग ठाकूर , जळगाव जिल्हा परिषदेचा गेला कित्येक महिन्यापासून सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांचे काम वाटप समितीची बैठक गाजवत असून …\n#LatestNews #MarathiNews #Politics : भाजपची उमरगा तालुका कार्यकारिणी अखेर जाहीर \nउमरगा प्रतिनिधी उमरगा तालुका भारतीय जनता पार्टीची नूतन कार्यकारिणी व विविध आघाड्यांच्या अध्यक्षांची निवड शनिवारी (दि. २३) तालुकाध्यक्ष शहाजी पाटील …\n नागपुरमधून २८ ड��सेंबरला लोकसभेचं रणशिंग फुंकणार\nनागपूर; पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या स्थापना दिनाचे औचित्य साधत येत्या २८ डिसेंबर रोजी नागपुरमध्ये काँग्रेस पक्षाची महारॅली आयोजित …\nमोदी है तो मुमकिन है, देशात २०३० पर्यंत २०० एअरपोर्ट, २०४७ पर्यंत ४५०० ‘वंदे भारत’ असतील”: ज्योतिरादित्य सिंधिया : भारत …\nमुंबई : विशेष वृत्त, भारतीय केबिनेट मधील तरुण नेतृत्व ज्योतिरादित्य सिंधिया ह्यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखती मध्ये भारतीय नेतृत्वाची धुरा …\nकाँग्रेसच्या मद्यसम्राट कडून २०० कोटी रोख सापडली …अजूनही पैसे मोजणी सुरु : धीरज साहू : भारत लाईव्ह न्यूज मीडिया \nमुंबई : धनवीरसिंग ठाकूर , एकी कडे नुकत्याच निवडणुका पार पडल्या आणि आजच तेलंगाणा राज्यात काँग्रेस ने सत्ता स्थापन केली …\nछत्तीसगडच्या मतमोजणीत कॉंग्रेस-भाजपमध्ये ‘टी-20’ सारखा ‘थरार’\nपुढारी ऑनलाईन डेस्क : छत्तीसगड विधानसभा निवडणूक मतमोजणीस आज सकाळी प्रारंभ झाला आहे. मतमोजणीच्या पहिल्या अडीच तासात क्रिकेट ‘टी-20’ मधील …\nछवी राजावत ह्यांच्या शब्दांतून : राजस्थानातील गावाची महिला सरपंच : अनुभव प्रवास : भारत लाईव्ह न्यूज मीडिया \nमुंबई : नवीन भारतीय युगातील महिला मुली जेथे चंद्रावर पाऊले उमटवीत आहेत तेथेच महिला म्हणून जेव्हा आपण एखाद्या समुदाय , …\nबातम्या विभाग: Select Categoryकरियर शिक्षण विशेषखेळ समाचारगुन्हेगारीजीवनशैलीठळक बातम्यापब्लिक से बोल आज विशेषपर्यटनमनोरंजनमहत्वाची बातमीमहत्वाची बातमीमोठी बातमीराजकारणविदेश बातम्याविशेष बातमीसंपादकीय\nभारत लाईव्ह न्यूज मीडिया :\nआमच्या अधिकृत मराठी भाषिक बातमी संकेतस्थळावर आपले स्वागत आहे. आम्ही भारत लाईव्ह न्यूज मीडिया आणतो जळगाव,नाशिक,पुणे,मुंबई येथील सर्व ठळक महत्वाच्या दैनंदिन घडामोडी तसेच महाराष्ट्र राज्यातील सर्व महत्वाच्या घडामोडी लागलीच आपल्या पर्यंत आपल्या मराठी भाषेतून. भारत लाईव्ह न्यूज मीडिया स्वतंत्र संचालित निष्पक्ष बातमी समूह असून आम्ही आमच्या शोध पत्रकारिता आधारित सामाजिक मुद्दे , शासकीय बाबी तसेच महत्वाच्या लेखन सामग्री आपल्या पर्यंत आमच्या अधिकृत संकेतस्थळ द्वारे पोहोचवितो.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00791.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%AC%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE_%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%9C", "date_download": "2024-03-04T23:55:21Z", "digest": "sha1:L7NE2HMY6AKFRHIZAKM6TCL545D7SMJ5", "length": 3171, "nlines": 102, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "बोलिव्हियाचा ध्वज - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nबोलिव्हिया देशाचा ध्वज लाल, पिवळ्या व हिरव्या रंगांच्या तीन आडव्या पट्ट्यांनी बनला आहे. पिवळ्या पट्ट्याच्या मधोमध बोलिव्हियाचे राष्ट्रीय चिन्ह आहे.\nस्वीकार ३१ ऑक्टोबर १८५१\nहे सुद्धा पहा संपादन\nशेवटचा बदल ११ ऑगस्ट २०१५ तारखेला ०१:२५ वाजता झाला\nया पानातील शेवटचा बदल ११ ऑगस्ट २०१५ रोजी ०१:२५ वाजता केला गेला.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 4.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00791.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.mehtapublishinghouse.com/book-details/AADHUNIK-BHARTACHE-PRESHIT-SWAMI-VIVEKANAND/934.aspx", "date_download": "2024-03-05T01:08:46Z", "digest": "sha1:L7ED2BDWCAABMYMRMMFRCIKGB2GJOUYB", "length": 66829, "nlines": 208, "source_domain": "www.mehtapublishinghouse.com", "title": "AADHUNIK BHARTACHE PRESHIT SWAMI VIVEKANAND | GAUTAM GHOSH", "raw_content": "\nपुरस्कार विजेती पुस्तके :\nशासनमान्य यादीतील पुस्तके :\nस्वामी विवेकानंद या नावाचा केवळ उच्चारच आपल्याला एका उदात्त, उत्तुंग आणि उन्मनी अवस्थेत घेऊन जातो. त्यांच्या जीवनाचा वेध घेणे म्हणजे भारतीय संस्कृती, तिचे नैतिक अधिष्ठान, तिची जीवनमूल्यपध्दती यांचा अभ्यासच आहे. त्यांनी दिलेला सहिष्णुतेचा संदेश ख-याखु-या ज्ञानाचा आविष्काराचा आहे. त्यामुळे स्वामीजी या देशाचा एक आदर्श, अनुकरणीय प्रवक्तेच टरतात. त्याशिवाय, आपल्या सभोवतालच्या तळागाळातील जनसामान्यांच्या कल्याणासाटी संन्याशांचा संप्रदाय निर्माण करण्याचे जे व्रत त्यांनी घेतले त्यामुळे स्वामी विवेकानंद एक महान प्रेषित व असाधारण लोकाग्रणी टरतात. आजघडीला तर त्यांच्या शिकवणुकीतील यथार्थता बावनकशी सोन्यासारखी वाटते. आज भारतातील राजकीय, सामाजिक व आर्थिक वातावरण इतके गलिच्छ व गढूळ झालेले आहे, धार्मिक असहिष्णुता आणि माथेफिरुपणा इतक्या टोकाला आहे की ‘यदा यदा हि धर्मस्य..’ या भगवद्गीतेतील वचनाप्रमाणे स्वामी विवेकानंदासारख्या महापुरुषाने पुन्हा एकदा भारतात अवतार घेऊन आपल्या देशाला-नव्हे संपूर्ण जगाला या वाढत्या प्रक्षोभातून सुखरुप बाहेर आणावे असे उगीचच वाटत राहते.\nएक वेळ वाचून बगाच\nचैतन्यमयी चरित्र... या सनातन हिंदुस्थानात तीन माणसं केवळ पाच मिनिटांसाठीदेखील एकत्र येऊन एखादं कार्य पार पाडत नाहीत. प्रत्येकाची धाप-धडपड सत्ता संपादनासाठी. केवळ पोटासाठी भूक शमत नाही म्हणून ती खिश्चन धर्माकडे आकर्षित होतात असा विचार करू नका. त्यांन (दीनदुबळे, दरिद्री, खालच्या जातीत जन्माला आलेले लोक इत्यादी) तुमच्याकडून (हिंदूकडून) सहानुभूती, प्रेम, दयामाया लाभत नाही म्हणून ते धर्मांतर करतात. हे मौलिक विचार आहेत स्वामी विवेकानंदांचे शंभरेएक वर्षांपूर्वी त्यांनी विविध ठिकाणी मांडलेले हे विचार आजच्या समस्त हिंदुस्थानींना विशेषत: राजकारण्यांना लागू पडतात. ‘गर्व से कहो हम हिंदू है’ असं म्हणणाऱ्या आणि धर्मांतराचं राजकारण करणाऱ्या मंडळींनाही स्वामींनी धर्मांतराबद्दल व्यक्त केलेले विचार आजही तंतोतंत लागू पडतात. कट्टर हिंदू धर्माभिमानी असलेल्या द्रष्ट्या स्वामी विवेकानंदांनी आपल्या अमोघ, विद्वत्ताप्रचुर अभ्यासू भाषणाने शिकागो येथील जागतिक सर्वधर्म परिषदेत छाप पाडली. सर्वांची मनं जिंकली. १२ जानेवारी १८६३ रोजी जन्मलेले स्वामी ४ जुलै १९०४ रोजी सदेह वैकुंठास गेले. उणेपुरे ३९ वर्ष आयुष्य लाभलेल्या या प्रेषितावर, त्यांच्या विचारांवर अनेक भाषांत पुस्तकं प्रकाशित झाली आहेत असं हे प्रेरणादायी चैतन्यमय चरित्र गौतम घोष यांनी इंग्रजीज लिहिलेलं पुस्तक The Prophet of Modern India : A Biography of Swami Vivekanand प्रकाशित झालं होतं. या सर्वांगसुंदर पुस्तकाचा अनुवाद केला आहे माधव मोर्डेकर यांनी ‘आधुनिक हिंदुस्थानचे प्रेषित स्वामी विवेकानंद’ पुस्तक मेहता पब्लिशिंग हाऊसने नुकतंच प्रकाशित केलं आहे. एकूण १२ प्रकरणांतून लेखकाने स्वामीचं चरित्र उलगडून दाखवलं आहे. बालपणीचा नरेंद्र कसा हुड होता. अत्यंत तल्लखबुद्धी, चौकसपणा, चिकित्सक वृत्तीच्या तरुणाचं बालपण, त्याच्या घराण्याची परंपरा-रूढी कथन करून लेखकाने गुरू श्री रामकृष्ण परमहंस योग्य शिष्याच्या शोधात (म्हणजे स्वामी विवेकानंदांच्या) होते. स्वामींना देवाचं दर्शन हवं होतं. ती त्यांची इच्छा श्री परमहंस यांनी कशी पूर्ण केली याचं बहारदार वर्णन लेखकाने केलं आहे. स्वामींना दिव्यत्वाची प्रचीती आणि त्याची पायाभरणी केव्हा झाली हे वाचनीय आहे. श्री रामकृष्ण परमहंसांसारखा योगी पुरुष सद्गुरुच्या रूपाने भेटल्यावर नरेंद्रचा स्वामी विवेकानंद कसा झाला याचं मनोज्ञ चित्रण यात रेखाटलं आहे. बौद्ध हा हिंदू धर्माचाच एक भाग. या दोन्ही धर्मांच्या परस्��रावरील संबंधावर भाष्य करताना स्वामींनी खिश्चन-यहुदी धर्माची तुलना त्यांच्यातील संबंधाशी केली आणि विचारवंतांना सडेतोड उत्तर दिलं. कर्म, भक्ती, राग इत्यादी योगाची महती स्वामींनी पाश्चिमात्त्यांना पटवून दिली. वेद आणि वेदांत या दोघांचं सार म्हणजे सामर्थ्य, स्वामी म्हणत, ‘हिंदूनी आपल्या धर्माचा त्याग बिलकूल करू नये.’ अंधश्रद्धेवर स्वामींनी कडाडून टीका केली. देश-परदेशातील या भटकंतीत स्वामींना भेटलेल्या व्यक्ती, ठिकाण त्या ठिकाणी त्यांनी मांडलेले मौलिक विचार इत्यादीचा सचित्र समावेश यात आहे. स्वामीच्या घराण्यातील थोर पुरुष, त्यांचे सद्गुरू, त्यांची पत्नी, शारदा माता, स्वामींचे गुरुबंधू यांच्या जीवनाचा वेध घेऊन लेखकाने परदेशात भेटलेल्या भगिनी निवेदिता आणि अन्य पाश्चिमात्य शिष्यांचा परिचय करून दिला आहे. रामकृष्ण मिशनची स्थापना करण्यामागील उद्देश,कन्याकुमारीला स्वामींनी केलेली तपश्चर्या इत्यादींचा अनोखा मागोवा यामागील उद्देश, याचं सुंदर चित्रण यात केलं आहे. शेवटच्या प्रकरणात लेखकाने स्वामींचा शेवटचा प्रवास वर्णन करताना त्यांनी व्यक्त केलेले विचार, त्यावेळची त्यांची शांत वृत्ती या साऱ्या घटनांची नोंद समस्त वाचकांना करून दिली आहे. दिव्य दूरदृष्टी लाभलेल्या या प्रेषित योगी पुरुषाची सचित्र चरित्रात दुर्मिळ अप्रकाशित अशी छायाचित्रे आहेत. स्वामींचे विविध वस्त्रांतील, विविध मूड दर्शविणारी छायाचित्रे पाहणे हा एक आनंद योग म्हणावा लागेल. हे चरित्र वाचताना हे अनुवादित चरित्र आहे हे अजिबात जाणवत नाही. एवढा सुंदर अनुवाद मोर्डेकरांनी केला आहे. सर्वार्थाने उत्कृष्ट निर्मितीमूल्य लाभलेल्या या ग्रंथाचं देखणं मुखपृष्ठ केलं आहे चंद्रमोहन कुलकर्णी यांनी आज हिंदुस्थानात सर्व स्तरांवरील वातावरण गढूळ, गलिच्छ झालं आहे. अल्पसंख्याकांची वाढती लोकसंख्या, त्यांची वाढती धार्मिकता, माथेफिरूपणा, उपद्रवता, हिंदूची असहायता यात बहुसंख्याक भरडले जात आहेत. बहुसंख्याक हिंदूना पुन्हा मानाने जगवण्यासाठी हा सनातन देश सामर्थ्यशाली, बलशाली व्हावा यासाठी ‘यदा यदा हि धर्मस्य...’ या गीतावचनाप्रमाणे स्वामी विवेकानंदांसारख्या द्रष्टा योगी, प्रेषित महापुरुषाने अवतार घ्यावा. अक्षय प्रेरणादायी, चैतन्यमयी स्वामीचं चरित्र सर्वांनी�� विशेषत: सर्वधर्मसमभावाची फुकाची पाठराखण करणाऱ्या विचारवंतांनी जरूर अभ्यासावं. -नंदकुमार रोपळेकर ...Read more\nअसामान्य बुद्धिमत्ता... नवजात अर्भकाची सर्वसाधारण ठेवण पाहून दत्त कुटुंबीय आश्चर्यचकित झाले. त्याच्याकडे पाहिले की, त्याच्या आजोबांची दुर्गाप्रसादांची आठवण चटकन यावी. त्याचा तोंडावळा बहुतांशी आजोबांच्या चेहऱ्याशी मिळता-जुळता होता. त्या आजोबांनी आपल्ा जीवितकालात अचानक संन्यस्त जीवनाचा स्वीकार करून लौकिकाकडे पाठ फिरवलेली होती. या बालाकाच्या रूपाने त्या संन्यस्त जीवाने पुन्हा एकदा या जगात प्रवेश तर नसेल केला, असा एक विचार त्या सर्वांना कळत न कळत चाटून गेला. पहा, काही का असेना घरात वंशचा दिवा तर प्रज्वलित झाला ना बस्स. नेहमीप्रमाणे मुलाचे नाव काय ठेवायचे याचा खल सुरू झाला. भरपूर घुसळण झाली. काहींनी सुचवले, ‘आजोबांच्या वळणावर गेला म्हणता तर त्यांचेच नाव... दुर्गाप्रसाद ठेवा ना बस्स. नेहमीप्रमाणे मुलाचे नाव काय ठेवायचे याचा खल सुरू झाला. भरपूर घुसळण झाली. काहींनी सुचवले, ‘आजोबांच्या वळणावर गेला म्हणता तर त्यांचेच नाव... दुर्गाप्रसाद ठेवा ना’ मात्र, मातोश्री भुवनेश्वरीदेवींनी सुचवले, ‘लक्षात घ्या, माझा छकुला साक्षात श्री वीरेश्वराचा प्रसाद आहे त्यामुळे त्याचे नाव ‘वीरेश्वर’ च ठेवायचे. दुसरा विचार नको...’ मात्र, मातोश्री भुवनेश्वरीदेवींनी सुचवले, ‘लक्षात घ्या, माझा छकुला साक्षात श्री वीरेश्वराचा प्रसाद आहे त्यामुळे त्याचे नाव ‘वीरेश्वर’ च ठेवायचे. दुसरा विचार नको... भुवनेश्वरांच्या या सुचनेशी प्रत्येकजण सहमत झाला. अर्थात, आणखी एका रिवाजाप्रमाणे पाळण्यातले नाव पाळण्यातच राहिले. सारेजण त्याला ‘बिल्ले’ या संक्षिप्त नावानेच पुकारू लागले. पुढे त्यातही बदल झाला. कुटुंबातील इतर नावांना शोभा देईल असे आणखी एक नाव पुढे आले... नरेन्द्रनाथ भुवनेश्वरांच्या या सुचनेशी प्रत्येकजण सहमत झाला. अर्थात, आणखी एका रिवाजाप्रमाणे पाळण्यातले नाव पाळण्यातच राहिले. सारेजण त्याला ‘बिल्ले’ या संक्षिप्त नावानेच पुकारू लागले. पुढे त्यातही बदल झाला. कुटुंबातील इतर नावांना शोभा देईल असे आणखी एक नाव पुढे आले... नरेन्द्रनाथ पुढे त्यातही सोयीप्रमाणे काटछाट होऊन ‘नरेन’ हे नाव जवळच्या लोकांच्या तोंडात बसले. छोटा नरेन स्वभावताच व्रात्य होता. ���ूपच खट्याळ, खोडकर. इतरांनी दाखवलेली आमिषे, घातलेला धाक आदींना तो बिलकूल बघत नसे. सतत काहीतरी गडबड, धांगडधिंगा, आरडाओरडा चालूच असायचा. गप्प बसणे, उगी राहणे त्याच्या स्वभावातच नव्हते. शेवटी, भुवनेश्वरींनी त्यावर एक इलाज शोधला. नरेनला चूप करायचे झाल्यास त्याच्या डोक्यावर गार पाण्याची धार धरायची आणि धारेबरोबरच ‘शव, शिव’ असा जप करायचा. कधी कधी धाकही घालायचा. ‘सरळ वागला नाहीस ना तर शिवशंकर तुला कैलास पर्वतावर पाऊलही टाकू द्यायचे नाहीत... लक्षात ठेव पुढे त्यातही सोयीप्रमाणे काटछाट होऊन ‘नरेन’ हे नाव जवळच्या लोकांच्या तोंडात बसले. छोटा नरेन स्वभावताच व्रात्य होता. खूपच खट्याळ, खोडकर. इतरांनी दाखवलेली आमिषे, घातलेला धाक आदींना तो बिलकूल बघत नसे. सतत काहीतरी गडबड, धांगडधिंगा, आरडाओरडा चालूच असायचा. गप्प बसणे, उगी राहणे त्याच्या स्वभावातच नव्हते. शेवटी, भुवनेश्वरींनी त्यावर एक इलाज शोधला. नरेनला चूप करायचे झाल्यास त्याच्या डोक्यावर गार पाण्याची धार धरायची आणि धारेबरोबरच ‘शव, शिव’ असा जप करायचा. कधी कधी धाकही घालायचा. ‘सरळ वागला नाहीस ना तर शिवशंकर तुला कैलास पर्वतावर पाऊलही टाकू द्यायचे नाहीत... लक्षात ठेव’ आणि काय चमत्कार’ आणि काय चमत्कार बिल्ले पुन्हा सुतासारखा सरळ व्हायचा. तितकाच तरतरीत, उल्हसित. थोडक्यात, असा एखादा रागाचा झटका आला, चिडाचीड झाली की आई लगेच म्हणायची, ‘काय नशीब बघा बिल्ले पुन्हा सुतासारखा सरळ व्हायचा. तितकाच तरतरीत, उल्हसित. थोडक्यात, असा एखादा रागाचा झटका आला, चिडाचीड झाली की आई लगेच म्हणायची, ‘काय नशीब बघा मुलगा व्हावा, मुलगा व्हावा म्हणून मी शिवशंकरांचे पाय धरले आणि भोलेनाथांनी माझ्या पदरात घातला हा दैत्य मुलगा व्हावा, मुलगा व्हावा म्हणून मी शिवशंकरांचे पाय धरले आणि भोलेनाथांनी माझ्या पदरात घातला हा दैत्य त्यांच्या सेवकांपैकी एक’ अर्थात, असे स्फोट हे वरकरणीचे होते, प्रत्येक घरात ते होतातच. तेवढा भाग सोडला तर नरेन एक तल्लख, बुद्धिमान, गोड आणि प्रेमळ बालक होता. कोणाकडेही दुडदुडू धावत जावे, त्याच्या मांडीवर खुशाल बसावे ही त्याची रीत होती. सगळ्यावर अगदी बिनधोक विश्वास ठेवणाऱ्या मुलांपैकी तो एक होता. लहान मुलाला भोवतालचे विश्व म्हणजे एक सततचे विस्मयकारी प्रकरणच असते. आपल्या लुकलुकत्या डोळ्यांनी जगाकडे पाहत क��षणोक्षणी आनंद लुटण्याचा तो एक काळ असतो. बाल नरेन तो आनंद मनमुराद घेत असे. आपल्या दोनही ज्येष्ठ भगिनींची सतत कुरापत काढण्याची त्याला हौस होती. त्या बिचाऱ्या त्याला पुरून उरत नसत. त्याने अनेक प्राणी पाळलेले होते. त्यांच्याशी खेळणे त्याला आवडत होते. त्यातल्या त्यात घरातल्या गायीवर त्याचे भलते प्रेम होते. त्याच्या बहिणी त्या गायीला गोमाता किंवा भगवती मानून तिची पूजा करत. घरातल्या नोकरचाकरात त्याला अधिक प्रिय होता त्याचा टांगेवाला. त्याच्याकडे तो मित्र आणि दैवत म्हणूनच पाहत असे. त्या मोतद्दारचे ते दिमाखदार पागोटे, त्याचा तो किनखापी, भरजरी गणवेश आणि त्याच्या हातातील तो रुबाबदार चाबूक याची त्याला पडलेली बालसुलभ भुरळ वेगळीच होती. लहान मुलांच्या कल्पनाविलासात अशा एखाद्या व्यक्तीला फार मोठे स्थान असते. त्यात ते पूर्णपणे रमलेली असतात. छोटा नरेन त्याला अपवाद नव्हता. फिरस्त्या साधू-संन्याशांचे नरेनला असलेले आकर्षण अद्भुत होते. तसा एखादा साधू वा पवित्र व्यक्ती दत्तांच्या राजवाड्यासारख्या निवासाच्या दारात अली रे आली की नरेश आनंदित होऊन हर्षभरे तिच्याकडे धाव घ्यायचा. एके दिवशी असाच एक साधू आला- ‘ॐ भिक्षांदेहि’... पुकारत आता त्याला द्यायला नरेनजवळ काय असणार आता त्याला द्यायला नरेनजवळ काय असणार फक्त कमरेला गुंडाळलेले नक्षीदार नेसू फक्त कमरेला गुंडाळलेले नक्षीदार नेसू तसे म्हटले तर त्याच्या ते धोतर आवडीची वस्तू होती कारण ते धोतर म्हणजे त्याची बाल्यावस्था संपल्याची खूणच होती शिवाय हे त्याचे पहिलेवहिले नेसू होते आणि तरीही त्याने मागचापुढचा कसलाही विचार न करता ते तात्काळ फेडून त्या साधूच्या हातावर ठेवलेदेखील. साधूला काय तसे म्हटले तर त्याच्या ते धोतर आवडीची वस्तू होती कारण ते धोतर म्हणजे त्याची बाल्यावस्था संपल्याची खूणच होती शिवाय हे त्याचे पहिलेवहिले नेसू होते आणि तरीही त्याने मागचापुढचा कसलाही विचार न करता ते तात्काळ फेडून त्या साधूच्या हातावर ठेवलेदेखील. साधूला काय त्याने ते गुंडाळलेले डोक्याला, नरेनला तोंडभर आशीर्वाद दिला व गेला निघून त्याने ते गुंडाळलेले डोक्याला, नरेनला तोंडभर आशीर्वाद दिला व गेला निघून नरेनच्या वडिलांना विश्वनाथ दत्तांना... आपले वडील साधू बनून घरातून निघून गेल्याची आठवण चांगलीच होती. ते स���वत: जरी उदार असले, साधूसंतांचा भरपूर आदर व आतिथ्य करणारे असले तरी त्या घटनेनंतर त्यांनी नरेनवर बारीक लक्ष ठेवायला सुरुवात केली. तेथून पुढे एखादा ‘साधू’ घरात आला तर नरेनची रवानगी थेट कडीकुलूपात. तो साधू निघून गेल्यानंतरच सुटका पण त्यामुळे नरेश बिलकुल विचलित होत नव्हता. दारात आलेल्या भिक्षुकाकडे खोलीच्या खिडकीतून हाताला लागेल ती वस्तू त्याच्या दिशेने फेकायचा. मातेची मांडी हीच कोणत्याही बालकाची पहिलीवहिली शाळा. आपल्या नवसाने झालेल्या पुत्राला उत्तम शिक्षण देण्यास माता भुवनेश्वरीदेवी उत्सुकच होत्या. मातेच्या मुखातून नरेनच्या कानावर हिंदूंच्या देव-देवतांच्या वैभवशाली कहाण्या तर पडल्याच पण त्याचबरोबर त्याला भारतीय ऋषिमुनींची आणि त्यांच्या पूर्वजांच्या महानतेचीही माहिती मिळाली त्याशिवाय भारतीय महाकाव्यातील कथाही त्याने भरपूर ऐकल्या. रोज दुपारी माताजी त्याला रामायण व महाभारतातील मजकूर वाचून दाखवत. नरेनचे त्या वाचनाकडे अगदी बारीक, सावध व एकचित्त लक्ष असे. आपल्या मातोश्रींच्या आईकडूनही त्याला पुष्कळ गोष्टी शिकायला मिळाल्या. आजीच्या मातोश्री वैष्णवीपंथी असल्यामुळे त्यांना भगवद्गीता व वैष्णवी लोकगीते व कथा यांची शिकवण मिळालेली होती. दत्त परिवाराच्या प्रसादात अनेक फिरत्या गायकांची झुंबड उडत असे. नरेनच्या मातोश्री त्यांचे जाणीवपूर्वक आगत-स्वागत करत, त्यांच्याकडून भक्तिगीते व गीतमय पुराणकथा गाऊन घेत. त्या मागचा उद्देश एकच होता, बालवयातच नरेनला भक्तिमार्गाची गोडी लागावी. पेशाने ती माणसे भिक्षेकरी असली तरी त्यांच्या गायनातील तन्मयता, सौंदर्य प्रभावशाली होते. त्यात श्रोत्यांच्या धार्मिक भावना उद्दीपित करण्याची ताकछ होती परिणामी त्या भावना अधिक दृढ होत असतं. नरेनच्या आईनेच त्याला बंगाली मुळाक्षरांची ओळख करून दिली. त्याला जोडूनच प्यारीचरण सरकार यांचे ‘द फर्स्ट बुक ऑफ इंग्लिश’ ही त्याच्या हातात ठेवले. जगातील नानाविध, चित्रविचित्र परिस्थितीशी झगडताना आपले नैतिक आचारण कसे शुद्ध ठेवावे आणि प्रसंगी त्यातून निभावून जाण्यासाठी ईश्वराच्या चरणीच कसा आधार शोधावा- माणसाच्या आयुष्यातला सर्वांत खात्रीचा तारणहार परमेश्वरच असतो, हे नरेन आपल्या आईकडूनच शिकला. त्या त्याला नेहमी म्हणायच्या, बाळ, संपूर्ण आयुष्यात सतत निष्कलंक, निर्मळ राहा, आपला स्वत:चा सन्मान, प्रतिष्ठा यांचे जीवापाड रक्षण कर आणि त्याचबरोबर दुसऱ्याची मानहानी करू नको, मर्यादा ओलांडू नको, चित्तवृत्ती स्थिर कशी राहील याची दक्षता घे. हां, मात्र गरज पडेल तेव्हा छातीवर दगड ठेवायलाही हयगय करू नकोस... नरेनच्या वडिलांना विश्वनाथ दत्तांना... आपले वडील साधू बनून घरातून निघून गेल्याची आठवण चांगलीच होती. ते स्वत: जरी उदार असले, साधूसंतांचा भरपूर आदर व आतिथ्य करणारे असले तरी त्या घटनेनंतर त्यांनी नरेनवर बारीक लक्ष ठेवायला सुरुवात केली. तेथून पुढे एखादा ‘साधू’ घरात आला तर नरेनची रवानगी थेट कडीकुलूपात. तो साधू निघून गेल्यानंतरच सुटका पण त्यामुळे नरेश बिलकुल विचलित होत नव्हता. दारात आलेल्या भिक्षुकाकडे खोलीच्या खिडकीतून हाताला लागेल ती वस्तू त्याच्या दिशेने फेकायचा. मातेची मांडी हीच कोणत्याही बालकाची पहिलीवहिली शाळा. आपल्या नवसाने झालेल्या पुत्राला उत्तम शिक्षण देण्यास माता भुवनेश्वरीदेवी उत्सुकच होत्या. मातेच्या मुखातून नरेनच्या कानावर हिंदूंच्या देव-देवतांच्या वैभवशाली कहाण्या तर पडल्याच पण त्याचबरोबर त्याला भारतीय ऋषिमुनींची आणि त्यांच्या पूर्वजांच्या महानतेचीही माहिती मिळाली त्याशिवाय भारतीय महाकाव्यातील कथाही त्याने भरपूर ऐकल्या. रोज दुपारी माताजी त्याला रामायण व महाभारतातील मजकूर वाचून दाखवत. नरेनचे त्या वाचनाकडे अगदी बारीक, सावध व एकचित्त लक्ष असे. आपल्या मातोश्रींच्या आईकडूनही त्याला पुष्कळ गोष्टी शिकायला मिळाल्या. आजीच्या मातोश्री वैष्णवीपंथी असल्यामुळे त्यांना भगवद्गीता व वैष्णवी लोकगीते व कथा यांची शिकवण मिळालेली होती. दत्त परिवाराच्या प्रसादात अनेक फिरत्या गायकांची झुंबड उडत असे. नरेनच्या मातोश्री त्यांचे जाणीवपूर्वक आगत-स्वागत करत, त्यांच्याकडून भक्तिगीते व गीतमय पुराणकथा गाऊन घेत. त्या मागचा उद्देश एकच होता, बालवयातच नरेनला भक्तिमार्गाची गोडी लागावी. पेशाने ती माणसे भिक्षेकरी असली तरी त्यांच्या गायनातील तन्मयता, सौंदर्य प्रभावशाली होते. त्यात श्रोत्यांच्या धार्मिक भावना उद्दीपित करण्याची ताकछ होती परिणामी त्या भावना अधिक दृढ होत असतं. नरेनच्या आईनेच त्याला बंगाली मुळाक्षरांची ओळख करून दिली. त्याला जोडूनच प्यारीचरण सरकार यांचे ‘द फर्स्ट बुक ऑफ इंग्लिश’ ही त्याच्या हातात ठेवले. जगातील नानाविध, चित्रविचित्र परिस्थितीशी झगडताना आपले नैतिक आचारण कसे शुद्ध ठेवावे आणि प्रसंगी त्यातून निभावून जाण्यासाठी ईश्वराच्या चरणीच कसा आधार शोधावा- माणसाच्या आयुष्यातला सर्वांत खात्रीचा तारणहार परमेश्वरच असतो, हे नरेन आपल्या आईकडूनच शिकला. त्या त्याला नेहमी म्हणायच्या, बाळ, संपूर्ण आयुष्यात सतत निष्कलंक, निर्मळ राहा, आपला स्वत:चा सन्मान, प्रतिष्ठा यांचे जीवापाड रक्षण कर आणि त्याचबरोबर दुसऱ्याची मानहानी करू नको, मर्यादा ओलांडू नको, चित्तवृत्ती स्थिर कशी राहील याची दक्षता घे. हां, मात्र गरज पडेल तेव्हा छातीवर दगड ठेवायलाही हयगय करू नकोस... आपल्या संपूर्ण आयुष्यात नरेंद्रनाथांनी आईवर अंत:करणपूर्वक प्रेम केले. ते म्हणत, ‘जो कोणी आपल्या आईची अक्षरश: पूजा करत नाही तो कदापिही महान बनू शकणार नाही...’त्यांच्या झंझावाती आयुष्यात आलेल्या अ‍ेनक प्रसंगी त्यांनी मोठ्या अभिमानाने बोलून दाखवलेले आहे. -‘माझ्या ज्ञानाला लाभलेल्या फुलोऱ्याचे, त्याला आलेल्या बहराचे संपूर्ण श्रेय माझ्या मातेचे आहे. मी तिचा परमऋणी आहे... आपल्या संपूर्ण आयुष्यात नरेंद्रनाथांनी आईवर अंत:करणपूर्वक प्रेम केले. ते म्हणत, ‘जो कोणी आपल्या आईची अक्षरश: पूजा करत नाही तो कदापिही महान बनू शकणार नाही...’त्यांच्या झंझावाती आयुष्यात आलेल्या अ‍ेनक प्रसंगी त्यांनी मोठ्या अभिमानाने बोलून दाखवलेले आहे. -‘माझ्या ज्ञानाला लाभलेल्या फुलोऱ्याचे, त्याला आलेल्या बहराचे संपूर्ण श्रेय माझ्या मातेचे आहे. मी तिचा परमऋणी आहे...’ दररोज रात्री निद्रावश होण्यापूर्वी नरेनला एकच विलक्षण दृश्य दिसत होते. झोपण्यासाठी बिछान्यावर पडल्यानंतर डोळे मिटायचा अवकाश ते दृश्य आकार घ्यायचे. ‘त्याच्या भुवयांच्या मध्यभागी एक विलक्षरण शोभायमान असा प्रकाशाचा ठिपका उमटे. हळूहळू त्याचे रंग बदलत, तो पसरत पसरत सर्व शरीर व्यापून टाके. संपूर्ण शरीर त्या विस्फुटित प्रकाशात न्हाऊन निघे. जिकडे-तिकडे स्फटिकशुभ्र तेजाचा पूर लोटे. त्याचे मन या चमत्कारात गढून जात असतानाच त्याचे शरीर निद्राधीन होई. विशेष म्हणजे प्रतिदिनी त्या प्रकाराची पुनरावृत्ती होत होत. त्याने विचार केला की, असा एखादा चमत्कार म्हणजे एक परिपूर्ण नैसर्गिक स्थितीच आहे. ���्रत्येकाच्या वाट्याला ती येत असावी आणि म्हणून त्याने त्याची वाच्यता बरेच दिवस कोणाकडेही केली नाही. मात्र, एकदा त्याने आपल्या शाळासोबत्याला विचारले, ‘काय रे, जेव्हा तुला झोप येते तेव्हा तुझ्या भुवयांच्या मध्यभागात तुला कसला तरी प्रकाश दिसतो का’ दररोज रात्री निद्रावश होण्यापूर्वी नरेनला एकच विलक्षण दृश्य दिसत होते. झोपण्यासाठी बिछान्यावर पडल्यानंतर डोळे मिटायचा अवकाश ते दृश्य आकार घ्यायचे. ‘त्याच्या भुवयांच्या मध्यभागी एक विलक्षरण शोभायमान असा प्रकाशाचा ठिपका उमटे. हळूहळू त्याचे रंग बदलत, तो पसरत पसरत सर्व शरीर व्यापून टाके. संपूर्ण शरीर त्या विस्फुटित प्रकाशात न्हाऊन निघे. जिकडे-तिकडे स्फटिकशुभ्र तेजाचा पूर लोटे. त्याचे मन या चमत्कारात गढून जात असतानाच त्याचे शरीर निद्राधीन होई. विशेष म्हणजे प्रतिदिनी त्या प्रकाराची पुनरावृत्ती होत होत. त्याने विचार केला की, असा एखादा चमत्कार म्हणजे एक परिपूर्ण नैसर्गिक स्थितीच आहे. प्रत्येकाच्या वाट्याला ती येत असावी आणि म्हणून त्याने त्याची वाच्यता बरेच दिवस कोणाकडेही केली नाही. मात्र, एकदा त्याने आपल्या शाळासोबत्याला विचारले, ‘काय रे, जेव्हा तुला झोप येते तेव्हा तुझ्या भुवयांच्या मध्यभागात तुला कसला तरी प्रकाश दिसतो का’ मित्राने उत्तर दिले- ‘नाही बाबा’ मित्राने उत्तर दिले- ‘नाही बाबा तसले काही नाही दिसत तसले काही नाही दिसत’ नरेनने त्याला सांगितले, ‘मला तसा प्रकाश दररोज दिसतो. तू देखील आठवून बघ. प्रयत्न कर तसा. बिछान्यावर पडल्या पडल्या झोपून जाऊ नकोस. काही क्षण तरी अगदी सावध रहा. पूर्ण जागा राहा. पूर्ण जागा राहा. तुलाही तो दिसेल. नक्कीच’ नरेनने त्याला सांगितले, ‘मला तसा प्रकाश दररोज दिसतो. तू देखील आठवून बघ. प्रयत्न कर तसा. बिछान्यावर पडल्या पडल्या झोपून जाऊ नकोस. काही क्षण तरी अगदी सावध रहा. पूर्ण जागा राहा. पूर्ण जागा राहा. तुलाही तो दिसेल. नक्कीच’ पुढे नंतरच्या काळात नेमका तोच प्रश्न खुद्द नरेनला विचारणारा कोणीतरी त्याला भेटणार होता. ‘नरेन, माझ्या लेकरा, जेव्हा तू निद्रानाश होऊ पाहतोस तेवहा तुला प्रकाशकिरण दिसतात का रे’ पुढे नंतरच्या काळात नेमका तोच प्रश्न खुद्द नरेनला विचारणारा कोणीतरी त्याला भेटणार होता. ‘नरेन, माझ्या लेकरा, जेव्हा तू निद्रानाश होऊ पाहतोस तेवहा तु��ा प्रकाशकिरण दिसतात का रे’ तो प्रश्नकर्ता होता त्याचे आध्यात्मिक गुरू श्री रामकृष्ण’ तो प्रश्नकर्ता होता त्याचे आध्यात्मिक गुरू श्री रामकृष्ण आयुष्याच्या अंतापर्यंत तो साक्षात्कार नरेनच्या सोबतीला राहिला. जरी आयुष्याच्या उत्तरार्धात वारंवार तसे घडत नसले किंवा त्याची तीव्रता लक्षणीय नसली तरी ती सोबत चालूच राहिली. अशा तर्हेची एखादी घटना हे नक्कीच सांगून जाते की, संबंधित व्यक्तीला एक महान आध्यात्मिक वारसा लाभलेला असून तिच्या आत्म्याने स्वत:ला ईश्वराच्या चिंतानात खोल गाडून घेण्याची शिकवण इतकी उत्तम आत्मसात केलेली होती की, त्याची ध्यानावस्था म्हणजे एक उत्स्फूर्त सहाजावस्थाच मानावी. ...Read more\n‘स्टे हंग्री स्टे फूलीश’ आणि ‘कनेक्ट द डॉटस’ या बेस्ट सेलर पुस्तकाच्या लेखिका ‘समाजातल्या परंपरागत समस्या सोडवण्याचा नवा मार्ग शोधून काढणार्‍या वीस सामाजिक उद्योजकांच्या प्रेरणादायी कहाण्या’ हे वाक्य पुस्तकाचे पहिले पान उघडले आणि दिसले. त्यामुळे माझ कुतुहल चाळवले आणि ते पुस्तक वाचायला सुरुवात केली. मनोगतात लेखिका म्हणतात की, आता नव्या दमाचे, डोक्याने आणि मनाने ही विचार करणारे काही जण एखाद्याच्या नजरेतील दुःख ओळखतात, पेटून उठतात; पण ते त्याच्यावर विचार एखाद्या उद्योजकाप्रमाणे करतात. म्हणून ते ‘सामाजिक उद्योजक.’ नफा मिळविण्याचा हव्यास नसला तरी ते बिझनेस मधील तत्वे वापरून ती गोष्ट साध्य करतात. हे काही तरी वेगळे आपण वाचत आहोत असे मला वाटले. त्यामुळेच ते पुस्तक वाचायला घेतले. ह्या मध्ये वीस लोकांची चरीत्रे आहेत. ते सर्व भारतीय, उच्चशिक्षित तरूण तरूणी आहेत. कोणी त्यातील शास्त्रज्ञ आहेत तर कोणी मरिन बायोलॉजिस्ट, आयआयटी, आयआयएम ग्रॅज्युएट आहेत पण कोणत्या कोणत्या सामाजिक प्रश्नाने ते अस्वस्थ झाले आणि नेहमीच्या मार्गाने न जाता वेगळीच वाट पकडली. पुस्तकात ‘रेनमेकर्स,’ ‘चेंजमेकर्स’ व ‘स्पिरिच्युअल कॅपिटॅलिस्ट’ असे तीन भाग आहेत. प्रत्येकात अनुक्रमे अकरा,सहा व तीन व्यक्तीमत्वांची ओळख करून दिली आहे. ‘सुलभ’ ही आधुनिक टॉयलेटस उभारणारे बिंदेश्वर पाठक ह्याच्या चरित्राने पुस्तकाची सुरुवात होते. जातीने बिहारमधील ब्राह्मण. पण लहानपणी टॉयलेटस साफ करणार्‍याला हात लावला त्यामुळे आजीने अक्षरशः शेण, गोमुत्र खायला लावले. पण त्याच बि��द्रेश्वरांनी अगदी योगायोगाने ह्याच क्षेत्रात काम करण्याचे ठरविले. अर्थात ही वाट निश्चितच सोपी नव्हती. अनेक हालअपेष्टा सोसत, जगाचे धक्के खात, अनेक समस्यांना तोंड देत आपले स्वप्न ‘सुलभ शौचालयाच्या’ माध्यमातून सुरु केले. तो सगळा खडतर प्रवास अर्थात पुस्तकातूनच वाचायला हवा. त्यासाठी त्यांनी केवळ ती यंत्रणा तयार केली नाही तर ती टॉयलेटस बांधून, त्यासाठी लागणारी प्रेरणा, शिक्षण, संभाषण, ट्रेनिंग, पाठपुरावा अशा सर्वच गोष्टी ‘सुलभ’ तर्फेच संभाळल्या जातात. सध्या ही संस्था स्वबळावर चालते. 100 ते 125 कोटी इतके तिचे वर्षाचे उपन्न आहे. इतकेच नाही पूर्वी जे लोक सफाईचे काम करत असत त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च संस्था करत आहे. ‘सुलभ पब्लिक स्कूल’ नावाने शाळा सुरु केली आहे. तरूणांसाठी व्होकेशनल क्लासेस चालवले जातात. म्हणजे मिळालेला नफा पुन्हा त्याच सफाई कामगारांच्या कल्याणासाठी वापरला जातो. टॉयलेटस बांधून भरपूर पैसा मिळवता येतो हे वाक्य पचायला जरा जडच जाते. अनिता आहुजा ही दिल्लीत सुखवस्तू कुटूंबात रहाणारी सामान्य स्त्री. पण कचरा वेचणार्‍या मुलांचे हाल पाहून त्यांच्यासाठी काही तरी करावे असे तिने ठरविले. तिने 1998 मध्ये कॉन्झर्व्ह नावाची संस्था उभी केली. व त्यातून पहिला प्रोजेक्ट सुरु केला तो म्हणजे आजुबाजूच्या परिसरातील कचरा उचलून त्याचे कंपोस्टखत तयार करणे. कचरा गोळा करण्यासाठी चांगल्या ढकलगाड्या आणल्या, युनिफॉर्म, आय कार्डची सोय केली. 2002 पर्यंत एक पूर्ण वेळ काम करणारी मोठी संस्था बनली. त्याचवेळी त्यांनी प्लॅस्टीकच्या कचर्‍यावर प्रयोग सुरु केले. तिचे पती शलभ ह्यांनी बिटस पिलानी मधून इंजिनिअरींग केले आहे. त्यांच्या मदतीने तिने फॅक्टरी सुरु करण्याचे ठरविले. शलभने मोठ्या प्रमाणावर प्लॅस्टिक शीटस निर्मिती करू शकेल असे मशीन तयार केले. त्यासाठी अर्थातच अनेक प्रश्न समोर उभॆ राहिले. चुका झाल्या, ठोकरा खाल्या पण त्यातून वाट काढत त्यांनी चिकाटीने प्रयत्न सुरुच ठेवले. आज दोघे मिळून कचर्‍यातील प्लॅस्टिक पिशव्या वापरून आकर्षक अशा हॅडबॅगस तयार करण्याचा कारखाना चालवतात. जे लोक सुरुवातीला केवळ कचरा उचलण्याचे काम करत होते, त्यांच्या काही कौशल्य दिसले की त्यांना वेगळे काढून ट्रेनिंग दिले जाते. मशीनवर असिस्टंटचे काम करू लागतात त्यातून काही लोक तर ग्रुप लिडर ही झाले आहेत. कटींग करणॆ, क्वालिटी तपासणॆ, फिनिंशींग, पॅकिंग अशी सर्व महत्वाची कामे ते करतात. आता ते कामगार झाल्यामुळॆ त्यांना चांगला पगार, प्रॉव्हिडंट फंड, ओव्हरटाईम अशा सुविधा मिळू लागल्या त्यापेक्षा ही जास्त त्यांना समाजात प्रतिष्ठा मिळाली. त्यांच्या साठी हे नवीनच आहे. अनिता व शलभ दोघॆही मेहनत घेतात पण एनजीओ असून ही भरपूर पैसा कमावणे त्यांना चुकीचे वाटत नाही. कारण आज ह्या एका उद्योगामुळे कित्येक कुटूंबाची आर्थिक स्थिती बदलून गेली आहे. अशीच अजून एक प्रेरणादायी कथा दिल्लीतील रंगसूत्र कंपनी चालविणार्‍या सुमिता घोस ह्यांची. स्वतः ग्रॅज्युएशन पूर्ण केल्यावर मास्टर इन इकॉनॉमिक्स ची पदवी घेतल्यावर संजॉय घोस ह्या या आय आर एम मधून शिक्षण घेतलेल्या ध्येयवादी तरूणाशी लग्न केले. पण दुर्दैवाने आसाममध्ये काम करत असताना त्यांची 1998 मध्ये उल्फाच्या अतिरेक्यांनी हत्या केली. त्यानंतर अनेक टक्केटोणपे खात, दोन लहान मुलांचा संभाळ करत सुमिताने ‘रंगसूत्र’ नावाची कंपनी काढली. त्याच्या मार्फत ती खॆडॆगावातल्या लोकांकडून कापड, शोभॆच्या वस्तू, बनवून घेते आणि त्या फॅब ईंडीयासारख्या प्रसिध्द कंपन्यांना विकते. जैसलमेर, बारमेर जिल्ह्यातले कारागिर तिच्यासोबत काम करत आहेत. अजून एक अशीच ध्येयवादी तरूणी म्हणजे इशिता खन्ना. डेहराडून मध्ये जन्म झालेली एक सर्वसामान्य मुलगी. पण निसर्गसंवर्धन आणि भूगोल या विषयांची आवड असलेली. म्हणूनच तिने आपल्या ग्रॅज्युएशन नंतर टाटा इंन्स्टीट्यूट मधून मास्टर्स केले. पर्यावरण क्षेत्रातच काम करायचे आहे हे निश्चित ठरवून तिने काही वर्षे नोकरी केली. त्यानंतर 2002 मध्ये नोकरी सोडून आपल्या दोन मित्रांसोबत स्पिती व्हॅलीमध्ये मूस नावाची एन्जीओ सुरु केली. तेथील स्थानिक महिलांचे ग्रुपस करून त्यांना तिथे असणार्‍या सीबक थॉर्न ह्या फळांच्या लागवडीचे ट्रेनिंग दिले. त्यावर प्रक्रिया करायला शिकवले. ही झाडॆ मातीला धरून ठेवतात त्यामुळे धूप रोखली जाते, शिवाय नायट्रोजन ही धरून ठेवत असल्याने जमिनीचा पोत सुधारतो. त्यामुळे ह्या फळांवर लक्ष केंद्रित केले. त्यामुळे तिथल्या बायकांना चांगला रोजगार मिळू लागला. त्याचबरोबर तिने स्थानिक तरूणांना पर्यटकांना ट्रेक किंवा जीप सफारीसाठी नेणे, कॅम्प लावणे, ��रज पडल्यास प्रथमोपचार करणे ही कामे ही करायला शिकवले. कारण हळूहळू तिथे पर्यटन वाढू लागले. ते इको-फ्रेंडली करण्याकडॆ तिच्या इकोस्पियर संस्थेचा भर आहे. आता दरवर्षी पर्यटनातून 35 ते 40 लाखाचे उत्पन्न मिळते.आणि त्यातून नफा ही मिळतो. इकोस्पियर संस्थेने शेजारच्य़ा ‘लाहुल’ व्हॅलीमध्ये ही विकास कामे सुरु केली आहेत. पर्वतावर तयार होणार्‍या कचर्‍याच्या समस्येवरही तिला काहीतरी करायचे आहे. तिची संस्था लोकांना मुद्दाम तिथले लोक किती अवघड परिस्थितीत रहातात हे दाखवते. अतिशय थंडीत तिथे तापमान मायनस 35 पर्यंत खाली गेल्यावर हॅंडपंपने पाणी काढणे सुध्दा किती कठीण होते हे सांगितले जाते. तेव्हा आपल्यासारख्य़ा पर्यटकांना काय काय करता येईल याबद्दल ती जागरूकता निर्माण करते. मूळात हे पुस्तक 2012 साली लिहिलेले आहे. त्यामुळे आता ह्या वेगवेगळ्या प्रकारचे काम करणार्‍या संस्थेचे काम या दहा वर्षात खूपच वाढले असेल यात काही शंका नाही. दीनबंधू साहू हे मरिन बायोलॉजिस्ट आहेत पण ते प्रयोगशाळेतून बाहेर पडून समाजासाठी काम करतात. ‘प्रोजेक्ट चिलका’ ह्या त्यांच्या संस्थेमार्फत ओरिसातील लोकांना समुद्राची शेती करायला शिकवतात. ओरिसा मधील पुरी येथे जन्म झालेल्या दीनबंधूनी अतिशय हलाखीच्या परिस्थितीत शिक्षण घेतल्यानंतर दिल्लीत एमएसीला ॲडमिशन घेतली. परंतु योगायोगाने १९८७ मध्ये अंटार्क्टिक वर जाण्याची संधी मिळाली. नंतर पीएचडी पूर्ण केल्यानंतर अनेक देशांमध्ये नोकरी निमित्ताने फिरले. पण तरीही शेवटी दिल्ली युनिव्हर्सिटी मध्ये प्रोफेसर म्हणून काम सुरू केले. त्यांना समुद्री वनस्पती बद्दल विशेष आस्था होती; पण त्या बद्दल आपल्या देशात फारशी जागरूकता नव्हती. ही लागवड पर्यावरण पूरक असते शिवाय त्यातून स्थानिक लोकांना उत्पन्नाचे साधन मिळते. त्यासाठी डिएसटीने निधी मंजूर केला. मग त्यांनी चिल्का सरोवराची पहाणी केली, त्यामध्ये वाढू शकतील अशा चार जातींची निवड करून स्थानिक लोकांना समजेल अशा सोप्या भाषेत माहिती दिली. प्रात्यक्षिके दाखवली, वर्कशॉप्स घेतली. त्यामुळे तेथील शेतकऱ्यांना रोजगार मिळू लागला. यातूनच पर्यावरण संरक्षण ही होऊ लागले. यातून त्यांना प्रत्यक्ष कांहीं आर्थिक फायदा होत नसला तरी ते म्हणतात, की आम्हाला दोघांना दिल्लीत चांगली नोकरी आहे. त्यामुळे पैसे कमावणे हा उद्देश नाही; पण अजून तीस वर्षांनंतर मला मी काही तरी काम केलेले दिसेल. असे जर काहीच तुम्हाला दिसणार नसेल तर जगायचे कशाला भूषण पुनानी हे असेच अत्यंत बुध्दीमान विद्यार्थी. मेडीकलची ॲडमिशन हुकल्यामुळे डेअरी कोर्ससाठी ॲडमिशन घेतली. तिथे ही विद्यापीठात प्रथम क्रमांक मिळविला. नंतर पीएचडी केले. ग्रामविकास शिकण्यासाठी आयआयएम मध्ये एमबीए केले. हे झाल्यावर 1979 मध्ये ब्लाईंड स्कूल मध्ये दोन वर्षांसाठी नोकरी सुरु केली ती सुधा ह्याच हेतूने की मॅनेजमेंट शिकताना जी थेअरी शिकलो ती विकासाच्या क्षेत्रात वापरता येईल का भूषण पुनानी हे असेच अत्यंत बुध्दीमान विद्यार्थी. मेडीकलची ॲडमिशन हुकल्यामुळे डेअरी कोर्ससाठी ॲडमिशन घेतली. तिथे ही विद्यापीठात प्रथम क्रमांक मिळविला. नंतर पीएचडी केले. ग्रामविकास शिकण्यासाठी आयआयएम मध्ये एमबीए केले. हे झाल्यावर 1979 मध्ये ब्लाईंड स्कूल मध्ये दोन वर्षांसाठी नोकरी सुरु केली ती सुधा ह्याच हेतूने की मॅनेजमेंट शिकताना जी थेअरी शिकलो ती विकासाच्या क्षेत्रात वापरता येईल का हळूहळू त्यांना अनेक लोक मिळत गेले. सर्वांनी मिळून आज संस्था खूप मोठी केली आहे.त्यांनी काम सुरु केले तेव्हा फक्त एक कॅपस होता, आज गुजरात मध्ये आठ कॅपस आहेत. दहा लाख मूल्य असलेली संस्था आज दोन कोटी रुपयांची आहे. अपंग लोकांनी स्वावलंबी व्हावे ह्यासाठी संस्था काम करते. दृष्टीहीन मुली ब्यूटी पार्लरसारखे कोर्स चालवतात, फिजिओथेरपी शिकून सेंटर मध्ये काम करतात. विकास साधण्यासाठी योग्य व्यवस्थापनेची गरज असते हे त्यांनी दाखवून दिले आहे. हजारो लोकांच्या आयुष्यात नवा प्रकाश निर्माण करून त्यांना सामान्य आयुष्य जगण्याची संधी मिळवून दिली आहे. अशी ही एकापेक्षा एक वेगवेगळ्या प्रकारची माणसे. कोणत्या तरी ध्येयाने पछाडलेली . सामाजिक कार्य करत असतानाच त्या लोकांचे कल्याण कसे होईल असा विचार करणारी. लेखिकेने त्या सर्वांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेतल्या आहेत, त्यांचे काम प्रत्यक्ष पाहून जाणून घेतले आहे. त्यामुळे सर्व माहिती व्यवस्थित गोळा करून आपल्यासमोर मांडली आहे. त्यामुळेच त्या मनोगतात म्हणतात, ‘तुमचं आयुष्य कसे ही असले तरी इतरांसाठी एखादा क्षण द्या. इतरांना प्रेम, आनंद, चांगुलपण द्या. जितकं द्याल तितकं तुम्हाला परत मिळेल.’ हेच वाक्य मला��ी अतिशय उर्जा देऊन गेले. माझ्याकडे जे आहे, जे मला देणे शक्य आहे ते निरपेक्षपणे ज्यांना गरज आहे त्याला देणे ह्या सारखा आनंद अजून काय असणार हळूहळू त्यांना अनेक लोक मिळत गेले. सर्वांनी मिळून आज संस्था खूप मोठी केली आहे.त्यांनी काम सुरु केले तेव्हा फक्त एक कॅपस होता, आज गुजरात मध्ये आठ कॅपस आहेत. दहा लाख मूल्य असलेली संस्था आज दोन कोटी रुपयांची आहे. अपंग लोकांनी स्वावलंबी व्हावे ह्यासाठी संस्था काम करते. दृष्टीहीन मुली ब्यूटी पार्लरसारखे कोर्स चालवतात, फिजिओथेरपी शिकून सेंटर मध्ये काम करतात. विकास साधण्यासाठी योग्य व्यवस्थापनेची गरज असते हे त्यांनी दाखवून दिले आहे. हजारो लोकांच्या आयुष्यात नवा प्रकाश निर्माण करून त्यांना सामान्य आयुष्य जगण्याची संधी मिळवून दिली आहे. अशी ही एकापेक्षा एक वेगवेगळ्या प्रकारची माणसे. कोणत्या तरी ध्येयाने पछाडलेली . सामाजिक कार्य करत असतानाच त्या लोकांचे कल्याण कसे होईल असा विचार करणारी. लेखिकेने त्या सर्वांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेतल्या आहेत, त्यांचे काम प्रत्यक्ष पाहून जाणून घेतले आहे. त्यामुळे सर्व माहिती व्यवस्थित गोळा करून आपल्यासमोर मांडली आहे. त्यामुळेच त्या मनोगतात म्हणतात, ‘तुमचं आयुष्य कसे ही असले तरी इतरांसाठी एखादा क्षण द्या. इतरांना प्रेम, आनंद, चांगुलपण द्या. जितकं द्याल तितकं तुम्हाला परत मिळेल.’ हेच वाक्य मलाही अतिशय उर्जा देऊन गेले. माझ्याकडे जे आहे, जे मला देणे शक्य आहे ते निरपेक्षपणे ज्यांना गरज आहे त्याला देणे ह्या सारखा आनंद अजून काय असणार ह्याच वाक्याने मी आपली ह्या आठवड्यात रजा घेते. उद्या पासून सुरु होणार्‍या नवीन सत्रासाठी सारिका ताईंना हार्दिक शुभेच्छा. ...Read more\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00791.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.mehtapublishinghouse.com/book-details/BAJIND/1810.aspx", "date_download": "2024-03-05T01:48:17Z", "digest": "sha1:VWSXZC2OHIEFYTEZMA7QLNCUJ474WUFM", "length": 38084, "nlines": 209, "source_domain": "www.mehtapublishinghouse.com", "title": "BAAJIND | PAHILWAN GANESH MANUGADE", "raw_content": "\nपुरस्कार विजेती पुस्तके :\nशासनमान्य यादीतील पुस्तके :\n‘बाजिंद’ ही एक ऐतिहासिक रहस्यकथा आहे. धनगरवाडीचा कारभारी सखाराम आपल्या तीन सहकाऱ्यांसह एक फिर्याद घेऊन शिवाजी महाराजांकडे रायगडावर जायला निघतो. रस्त्यात गुप्तहेर बहिर्जी नाईकांचा चेला असलेल्या खंडोजीशी नाट्यमयरीत्या झालेली त्यांची भेट, या चौघांना रायगड��वर प्रवेश मिळवून द्यायचं त्यानं दिलेलं आश्वासन, खंडोजी आणि सावित्रीची प्रेमकथा, शिर्के – बेरड वैर, बहिर्जी नाईकांनी शिर्क्यांवर केलेला हल्ला, तसेच बाजी आणि मुघल सरदार हुसेनखानची कथा, बाजीला अवगत असलेली पशू-पक्ष्यांची भाषा, मृत्युसमयी त्याने आपल्या वंशजाला ‘बाजिंद’ला त्या भाषेचा दिलेला वारसा, . थरारक, धक्कादायक आणि नाट्यमय घटनांनी, वळणांनी ही कादंबरी पुढे सरकत राहते. नाट्यमय वळणं घेत, रहस्यमयतेने शेवटपर्यंत वाचकांची उत्कंठा ताणून धरणारी ही कादंबरी बहिर्जी नाईकांच्या बुद्धिचातुर्याची साक्ष देते आणि शिवरायांचं स्वराज्य हे सुराज्यही होतं, याचंही दर्शन घडवते. युद्धाचा थरार, भावनांची गुंतागुंत आणि प्रखर राष्ट्रप्रेम याचं अद्भुत रसायन म्हणजे ‘बाजिंद’ ही कादंबरी.\nसेंट्रल रेल्वे पुणे DRM पुरस्कार २०१६\nमी लायब्ररी मधून पुस्तक घेतले आणि वाचायला बसलो सखाराम आणि त्यांचे तीन मित्र रायगडावर चाललेले असतात. कारण टकमक टोकावरून पडणारी माणसे त्यांच्या गावात पडतात त्यामुळे त्या गावात जंगली प्राणी उपद्रव मांडतात. याची तक्रार करण्यासाठी ते जाताना त्यांना खंडोजीसावित्री भेटतात आणि प्रवास खूप विचित्र होतो 160 पाने वाचताना कुठेही कंटाळा येत नाही ...Read more\nगुप्तहेर संघटना म्हटले तर सर्वात अगोदर आपल्याला मोसाद आठवते .. इस्त्राईल हा छोटासा ज्यू लोकांचा देश पण त्यांच्या गुप्तहेर संघटनेमुळे तो बलाढ्य मानला जातो. याच इस्त्राईलने त्यांची संघटना शिवाजी महाराजांच्या गुप्तहेर संघटनेच्या आधारावर मोसाद बळकट केली. बहिर्जी नाईक म्हणजे स्वराज्याचे गुप्तहेर. असामान्य व्यक्तिमत्व, अलौकिक बुद्धिचातुर्य आणि अमर्याद धाडस..शत्रुच्या गोटात जाऊन शत्रुच्याच पोटातुन माहिती काढुन आणणे हे कौशल्य बहिर्जी नाईकांच्य अंगी होते. इस्त्राईल च्या अभ्यासक्रमात भारताचा इतिहास, शिवाजी महाराज शिकवले जातात. इस्त्राईलच्या मोसाद संघटनेचा आत्मा म्हणजे ...बहिर्जी नाईक. `बाजिंद` ही एक ऐतिहासिक रहस्यकथा आहे. बहिर्जी नाईकांच चातुर्य ,पराक्रम आणि स्वराज्यनिष्ठा यांच अत्यंत साध्या ,सोप्या शब्दात लेखकाने चित्रण केलं आहे. गजानन काळे. ...Read more\nवाचताना छत्रपती शिवाजी महाराज आणि बहिर्जी नाईक यानी एखादी मोहीम पुर्ण करण्यासाठी कोण कोणत्या योजना आणि डावपेज करावे लागतात ते वाचताना वेळेचे भानच राहत नाही...\nआज बाजिंद वाचून पुर्ण केली. अतिशय उत्कंठा वर्धक कादंबरी. सखाराम धनगर व त्याचे तिन मित्र मल्हारी, नारायण आणि सर्जा यांना शिवाजी महाराजांच्या भेटी साठी जाताना काय काय घडले त्यांना आलेले स्वप्नवत अनुभव याची चित्तथरारक कथा आपल्याला शिवकाळात घेऊन जाते. अश्य आवर्जून वाचावी अशी कादंबरी. ...Read more\n‘स्टे हंग्री स्टे फूलीश’ आणि ‘कनेक्ट द डॉटस’ या बेस्ट सेलर पुस्तकाच्या लेखिका ‘समाजातल्या परंपरागत समस्या सोडवण्याचा नवा मार्ग शोधून काढणार्‍या वीस सामाजिक उद्योजकांच्या प्रेरणादायी कहाण्या’ हे वाक्य पुस्तकाचे पहिले पान उघडले आणि दिसले. त्यामुळे माझ कुतुहल चाळवले आणि ते पुस्तक वाचायला सुरुवात केली. मनोगतात लेखिका म्हणतात की, आता नव्या दमाचे, डोक्याने आणि मनाने ही विचार करणारे काही जण एखाद्याच्या नजरेतील दुःख ओळखतात, पेटून उठतात; पण ते त्याच्यावर विचार एखाद्या उद्योजकाप्रमाणे करतात. म्हणून ते ‘सामाजिक उद्योजक.’ नफा मिळविण्याचा हव्यास नसला तरी ते बिझनेस मधील तत्वे वापरून ती गोष्ट साध्य करतात. हे काही तरी वेगळे आपण वाचत आहोत असे मला वाटले. त्यामुळेच ते पुस्तक वाचायला घेतले. ह्या मध्ये वीस लोकांची चरीत्रे आहेत. ते सर्व भारतीय, उच्चशिक्षित तरूण तरूणी आहेत. कोणी त्यातील शास्त्रज्ञ आहेत तर कोणी मरिन बायोलॉजिस्ट, आयआयटी, आयआयएम ग्रॅज्युएट आहेत पण कोणत्या कोणत्या सामाजिक प्रश्नाने ते अस्वस्थ झाले आणि नेहमीच्या मार्गाने न जाता वेगळीच वाट पकडली. पुस्तकात ‘रेनमेकर्स,’ ‘चेंजमेकर्स’ व ‘स्पिरिच्युअल कॅपिटॅलिस्ट’ असे तीन भाग आहेत. प्रत्येकात अनुक्रमे अकरा,सहा व तीन व्यक्तीमत्वांची ओळख करून दिली आहे. ‘सुलभ’ ही आधुनिक टॉयलेटस उभारणारे बिंदेश्वर पाठक ह्याच्या चरित्राने पुस्तकाची सुरुवात होते. जातीने बिहारमधील ब्राह्मण. पण लहानपणी टॉयलेटस साफ करणार्‍याला हात लावला त्यामुळे आजीने अक्षरशः शेण, गोमुत्र खायला लावले. पण त्याच बिंद्रेश्वरांनी अगदी योगायोगाने ह्याच क्षेत्रात काम करण्याचे ठरविले. अर्थात ही वाट निश्चितच सोपी नव्हती. अनेक हालअपेष्टा सोसत, जगाचे धक्के खात, अनेक समस्यांना तोंड देत आपले स्वप्न ‘सुलभ शौचालयाच्या’ माध्यमातून सुरु केले. तो सगळा खडतर प्रवास अर्थात पुस्तकातूनच वाचायला हवा. त्यासाठी त���यांनी केवळ ती यंत्रणा तयार केली नाही तर ती टॉयलेटस बांधून, त्यासाठी लागणारी प्रेरणा, शिक्षण, संभाषण, ट्रेनिंग, पाठपुरावा अशा सर्वच गोष्टी ‘सुलभ’ तर्फेच संभाळल्या जातात. सध्या ही संस्था स्वबळावर चालते. 100 ते 125 कोटी इतके तिचे वर्षाचे उपन्न आहे. इतकेच नाही पूर्वी जे लोक सफाईचे काम करत असत त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च संस्था करत आहे. ‘सुलभ पब्लिक स्कूल’ नावाने शाळा सुरु केली आहे. तरूणांसाठी व्होकेशनल क्लासेस चालवले जातात. म्हणजे मिळालेला नफा पुन्हा त्याच सफाई कामगारांच्या कल्याणासाठी वापरला जातो. टॉयलेटस बांधून भरपूर पैसा मिळवता येतो हे वाक्य पचायला जरा जडच जाते. अनिता आहुजा ही दिल्लीत सुखवस्तू कुटूंबात रहाणारी सामान्य स्त्री. पण कचरा वेचणार्‍या मुलांचे हाल पाहून त्यांच्यासाठी काही तरी करावे असे तिने ठरविले. तिने 1998 मध्ये कॉन्झर्व्ह नावाची संस्था उभी केली. व त्यातून पहिला प्रोजेक्ट सुरु केला तो म्हणजे आजुबाजूच्या परिसरातील कचरा उचलून त्याचे कंपोस्टखत तयार करणे. कचरा गोळा करण्यासाठी चांगल्या ढकलगाड्या आणल्या, युनिफॉर्म, आय कार्डची सोय केली. 2002 पर्यंत एक पूर्ण वेळ काम करणारी मोठी संस्था बनली. त्याचवेळी त्यांनी प्लॅस्टीकच्या कचर्‍यावर प्रयोग सुरु केले. तिचे पती शलभ ह्यांनी बिटस पिलानी मधून इंजिनिअरींग केले आहे. त्यांच्या मदतीने तिने फॅक्टरी सुरु करण्याचे ठरविले. शलभने मोठ्या प्रमाणावर प्लॅस्टिक शीटस निर्मिती करू शकेल असे मशीन तयार केले. त्यासाठी अर्थातच अनेक प्रश्न समोर उभॆ राहिले. चुका झाल्या, ठोकरा खाल्या पण त्यातून वाट काढत त्यांनी चिकाटीने प्रयत्न सुरुच ठेवले. आज दोघे मिळून कचर्‍यातील प्लॅस्टिक पिशव्या वापरून आकर्षक अशा हॅडबॅगस तयार करण्याचा कारखाना चालवतात. जे लोक सुरुवातीला केवळ कचरा उचलण्याचे काम करत होते, त्यांच्या काही कौशल्य दिसले की त्यांना वेगळे काढून ट्रेनिंग दिले जाते. मशीनवर असिस्टंटचे काम करू लागतात त्यातून काही लोक तर ग्रुप लिडर ही झाले आहेत. कटींग करणॆ, क्वालिटी तपासणॆ, फिनिंशींग, पॅकिंग अशी सर्व महत्वाची कामे ते करतात. आता ते कामगार झाल्यामुळॆ त्यांना चांगला पगार, प्रॉव्हिडंट फंड, ओव्हरटाईम अशा सुविधा मिळू लागल्या त्यापेक्षा ही जास्त त्यांना समाजात प्रतिष्ठा मिळाली. त्यांच्या साठी हे नवीनच आहे. अनिता व शलभ दोघॆही मेहनत घेतात पण एनजीओ असून ही भरपूर पैसा कमावणे त्यांना चुकीचे वाटत नाही. कारण आज ह्या एका उद्योगामुळे कित्येक कुटूंबाची आर्थिक स्थिती बदलून गेली आहे. अशीच अजून एक प्रेरणादायी कथा दिल्लीतील रंगसूत्र कंपनी चालविणार्‍या सुमिता घोस ह्यांची. स्वतः ग्रॅज्युएशन पूर्ण केल्यावर मास्टर इन इकॉनॉमिक्स ची पदवी घेतल्यावर संजॉय घोस ह्या या आय आर एम मधून शिक्षण घेतलेल्या ध्येयवादी तरूणाशी लग्न केले. पण दुर्दैवाने आसाममध्ये काम करत असताना त्यांची 1998 मध्ये उल्फाच्या अतिरेक्यांनी हत्या केली. त्यानंतर अनेक टक्केटोणपे खात, दोन लहान मुलांचा संभाळ करत सुमिताने ‘रंगसूत्र’ नावाची कंपनी काढली. त्याच्या मार्फत ती खॆडॆगावातल्या लोकांकडून कापड, शोभॆच्या वस्तू, बनवून घेते आणि त्या फॅब ईंडीयासारख्या प्रसिध्द कंपन्यांना विकते. जैसलमेर, बारमेर जिल्ह्यातले कारागिर तिच्यासोबत काम करत आहेत. अजून एक अशीच ध्येयवादी तरूणी म्हणजे इशिता खन्ना. डेहराडून मध्ये जन्म झालेली एक सर्वसामान्य मुलगी. पण निसर्गसंवर्धन आणि भूगोल या विषयांची आवड असलेली. म्हणूनच तिने आपल्या ग्रॅज्युएशन नंतर टाटा इंन्स्टीट्यूट मधून मास्टर्स केले. पर्यावरण क्षेत्रातच काम करायचे आहे हे निश्चित ठरवून तिने काही वर्षे नोकरी केली. त्यानंतर 2002 मध्ये नोकरी सोडून आपल्या दोन मित्रांसोबत स्पिती व्हॅलीमध्ये मूस नावाची एन्जीओ सुरु केली. तेथील स्थानिक महिलांचे ग्रुपस करून त्यांना तिथे असणार्‍या सीबक थॉर्न ह्या फळांच्या लागवडीचे ट्रेनिंग दिले. त्यावर प्रक्रिया करायला शिकवले. ही झाडॆ मातीला धरून ठेवतात त्यामुळे धूप रोखली जाते, शिवाय नायट्रोजन ही धरून ठेवत असल्याने जमिनीचा पोत सुधारतो. त्यामुळे ह्या फळांवर लक्ष केंद्रित केले. त्यामुळे तिथल्या बायकांना चांगला रोजगार मिळू लागला. त्याचबरोबर तिने स्थानिक तरूणांना पर्यटकांना ट्रेक किंवा जीप सफारीसाठी नेणे, कॅम्प लावणे, गरज पडल्यास प्रथमोपचार करणे ही कामे ही करायला शिकवले. कारण हळूहळू तिथे पर्यटन वाढू लागले. ते इको-फ्रेंडली करण्याकडॆ तिच्या इकोस्पियर संस्थेचा भर आहे. आता दरवर्षी पर्यटनातून 35 ते 40 लाखाचे उत्पन्न मिळते.आणि त्यातून नफा ही मिळतो. इकोस्पियर संस्थेने शेजारच्य़ा ‘लाहुल’ व्हॅलीमध्ये ही विका��� कामे सुरु केली आहेत. पर्वतावर तयार होणार्‍या कचर्‍याच्या समस्येवरही तिला काहीतरी करायचे आहे. तिची संस्था लोकांना मुद्दाम तिथले लोक किती अवघड परिस्थितीत रहातात हे दाखवते. अतिशय थंडीत तिथे तापमान मायनस 35 पर्यंत खाली गेल्यावर हॅंडपंपने पाणी काढणे सुध्दा किती कठीण होते हे सांगितले जाते. तेव्हा आपल्यासारख्य़ा पर्यटकांना काय काय करता येईल याबद्दल ती जागरूकता निर्माण करते. मूळात हे पुस्तक 2012 साली लिहिलेले आहे. त्यामुळे आता ह्या वेगवेगळ्या प्रकारचे काम करणार्‍या संस्थेचे काम या दहा वर्षात खूपच वाढले असेल यात काही शंका नाही. दीनबंधू साहू हे मरिन बायोलॉजिस्ट आहेत पण ते प्रयोगशाळेतून बाहेर पडून समाजासाठी काम करतात. ‘प्रोजेक्ट चिलका’ ह्या त्यांच्या संस्थेमार्फत ओरिसातील लोकांना समुद्राची शेती करायला शिकवतात. ओरिसा मधील पुरी येथे जन्म झालेल्या दीनबंधूनी अतिशय हलाखीच्या परिस्थितीत शिक्षण घेतल्यानंतर दिल्लीत एमएसीला ॲडमिशन घेतली. परंतु योगायोगाने १९८७ मध्ये अंटार्क्टिक वर जाण्याची संधी मिळाली. नंतर पीएचडी पूर्ण केल्यानंतर अनेक देशांमध्ये नोकरी निमित्ताने फिरले. पण तरीही शेवटी दिल्ली युनिव्हर्सिटी मध्ये प्रोफेसर म्हणून काम सुरू केले. त्यांना समुद्री वनस्पती बद्दल विशेष आस्था होती; पण त्या बद्दल आपल्या देशात फारशी जागरूकता नव्हती. ही लागवड पर्यावरण पूरक असते शिवाय त्यातून स्थानिक लोकांना उत्पन्नाचे साधन मिळते. त्यासाठी डिएसटीने निधी मंजूर केला. मग त्यांनी चिल्का सरोवराची पहाणी केली, त्यामध्ये वाढू शकतील अशा चार जातींची निवड करून स्थानिक लोकांना समजेल अशा सोप्या भाषेत माहिती दिली. प्रात्यक्षिके दाखवली, वर्कशॉप्स घेतली. त्यामुळे तेथील शेतकऱ्यांना रोजगार मिळू लागला. यातूनच पर्यावरण संरक्षण ही होऊ लागले. यातून त्यांना प्रत्यक्ष कांहीं आर्थिक फायदा होत नसला तरी ते म्हणतात, की आम्हाला दोघांना दिल्लीत चांगली नोकरी आहे. त्यामुळे पैसे कमावणे हा उद्देश नाही; पण अजून तीस वर्षांनंतर मला मी काही तरी काम केलेले दिसेल. असे जर काहीच तुम्हाला दिसणार नसेल तर जगायचे कशाला भूषण पुनानी हे असेच अत्यंत बुध्दीमान विद्यार्थी. मेडीकलची ॲडमिशन हुकल्यामुळे डेअरी कोर्ससाठी ॲडमिशन घेतली. तिथे ही विद्यापीठात प्रथम क्रमांक मिळविला. न���तर पीएचडी केले. ग्रामविकास शिकण्यासाठी आयआयएम मध्ये एमबीए केले. हे झाल्यावर 1979 मध्ये ब्लाईंड स्कूल मध्ये दोन वर्षांसाठी नोकरी सुरु केली ती सुधा ह्याच हेतूने की मॅनेजमेंट शिकताना जी थेअरी शिकलो ती विकासाच्या क्षेत्रात वापरता येईल का भूषण पुनानी हे असेच अत्यंत बुध्दीमान विद्यार्थी. मेडीकलची ॲडमिशन हुकल्यामुळे डेअरी कोर्ससाठी ॲडमिशन घेतली. तिथे ही विद्यापीठात प्रथम क्रमांक मिळविला. नंतर पीएचडी केले. ग्रामविकास शिकण्यासाठी आयआयएम मध्ये एमबीए केले. हे झाल्यावर 1979 मध्ये ब्लाईंड स्कूल मध्ये दोन वर्षांसाठी नोकरी सुरु केली ती सुधा ह्याच हेतूने की मॅनेजमेंट शिकताना जी थेअरी शिकलो ती विकासाच्या क्षेत्रात वापरता येईल का हळूहळू त्यांना अनेक लोक मिळत गेले. सर्वांनी मिळून आज संस्था खूप मोठी केली आहे.त्यांनी काम सुरु केले तेव्हा फक्त एक कॅपस होता, आज गुजरात मध्ये आठ कॅपस आहेत. दहा लाख मूल्य असलेली संस्था आज दोन कोटी रुपयांची आहे. अपंग लोकांनी स्वावलंबी व्हावे ह्यासाठी संस्था काम करते. दृष्टीहीन मुली ब्यूटी पार्लरसारखे कोर्स चालवतात, फिजिओथेरपी शिकून सेंटर मध्ये काम करतात. विकास साधण्यासाठी योग्य व्यवस्थापनेची गरज असते हे त्यांनी दाखवून दिले आहे. हजारो लोकांच्या आयुष्यात नवा प्रकाश निर्माण करून त्यांना सामान्य आयुष्य जगण्याची संधी मिळवून दिली आहे. अशी ही एकापेक्षा एक वेगवेगळ्या प्रकारची माणसे. कोणत्या तरी ध्येयाने पछाडलेली . सामाजिक कार्य करत असतानाच त्या लोकांचे कल्याण कसे होईल असा विचार करणारी. लेखिकेने त्या सर्वांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेतल्या आहेत, त्यांचे काम प्रत्यक्ष पाहून जाणून घेतले आहे. त्यामुळे सर्व माहिती व्यवस्थित गोळा करून आपल्यासमोर मांडली आहे. त्यामुळेच त्या मनोगतात म्हणतात, ‘तुमचं आयुष्य कसे ही असले तरी इतरांसाठी एखादा क्षण द्या. इतरांना प्रेम, आनंद, चांगुलपण द्या. जितकं द्याल तितकं तुम्हाला परत मिळेल.’ हेच वाक्य मलाही अतिशय उर्जा देऊन गेले. माझ्याकडे जे आहे, जे मला देणे शक्य आहे ते निरपेक्षपणे ज्यांना गरज आहे त्याला देणे ह्या सारखा आनंद अजून काय असणार हळूहळू त्यांना अनेक लोक मिळत गेले. सर्वांनी मिळून आज संस्था खूप मोठी केली आहे.त्यांनी काम सुरु केले तेव्हा फक्त एक कॅपस होता, आज गुजरात मध्ये आठ कॅपस ���हेत. दहा लाख मूल्य असलेली संस्था आज दोन कोटी रुपयांची आहे. अपंग लोकांनी स्वावलंबी व्हावे ह्यासाठी संस्था काम करते. दृष्टीहीन मुली ब्यूटी पार्लरसारखे कोर्स चालवतात, फिजिओथेरपी शिकून सेंटर मध्ये काम करतात. विकास साधण्यासाठी योग्य व्यवस्थापनेची गरज असते हे त्यांनी दाखवून दिले आहे. हजारो लोकांच्या आयुष्यात नवा प्रकाश निर्माण करून त्यांना सामान्य आयुष्य जगण्याची संधी मिळवून दिली आहे. अशी ही एकापेक्षा एक वेगवेगळ्या प्रकारची माणसे. कोणत्या तरी ध्येयाने पछाडलेली . सामाजिक कार्य करत असतानाच त्या लोकांचे कल्याण कसे होईल असा विचार करणारी. लेखिकेने त्या सर्वांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेतल्या आहेत, त्यांचे काम प्रत्यक्ष पाहून जाणून घेतले आहे. त्यामुळे सर्व माहिती व्यवस्थित गोळा करून आपल्यासमोर मांडली आहे. त्यामुळेच त्या मनोगतात म्हणतात, ‘तुमचं आयुष्य कसे ही असले तरी इतरांसाठी एखादा क्षण द्या. इतरांना प्रेम, आनंद, चांगुलपण द्या. जितकं द्याल तितकं तुम्हाला परत मिळेल.’ हेच वाक्य मलाही अतिशय उर्जा देऊन गेले. माझ्याकडे जे आहे, जे मला देणे शक्य आहे ते निरपेक्षपणे ज्यांना गरज आहे त्याला देणे ह्या सारखा आनंद अजून काय असणार ह्याच वाक्याने मी आपली ह्या आठवड्यात रजा घेते. उद्या पासून सुरु होणार्‍या नवीन सत्रासाठी सारिका ताईंना हार्दिक शुभेच्छा. ...Read more\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00791.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://bolbhidu.com/amarinder-singhs-habit-of-forming-a-party-and-then-merging-it-has-been-repeated-today/", "date_download": "2024-03-04T23:36:23Z", "digest": "sha1:DMBQJFNQPV7Y7Z2SSLMWXARZZJDGJV7O", "length": 17659, "nlines": 104, "source_domain": "bolbhidu.com", "title": "पक्ष काढायचा आणि मग तो विलीन करायचा ही अमरिंदर सिंग यांची सवय आज पुन्हा रिपिट झालेय", "raw_content": "\n२५०० पेक्षाही अधिक हत्या डाकीणमुळे झाल्या; असा आहे डाकीण प्रथेचा इतिहास..\nकोल्हापुरी चपलेची खरी ओळख म्हणजे, सेनापती कापशी चप्पल\nशिवसेना, राष्ट्रवादीनंतर आता काँग्रेसचा नंबर लागणार \nBol Bhidu - विषय हार्ड\n२५०० पेक्षाही अधिक हत्या डाकीणमुळे झाल्या; असा आहे डाकीण प्रथेचा इतिहास..\nकोल्हापुरी चपलेची खरी ओळख म्हणजे, सेनापती कापशी चप्पल\nशिवसेना, राष्ट्रवादीनंतर आता काँग्रेसचा नंबर लागणार \nपक्ष काढायचा आणि मग तो विलीन करायचा ही अमरिंदर सिंग यांची सवय आज पुन्हा रिपिट झालेय\nBy बोल भिडू कार्यकर्ते On Sep 19, 2022\nकाँग्रेसकडून दोन वेळा म��ख्यमंत्री राहिलेले आणि त्यानंतर मागच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसमधून बाहेर पडून आपला पक्ष काढलेले पंजाबचे दोन वेळचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग आज आपली एक नवीन राजकीय इनिंग सुरू करतील. कॅप्टन अमरिंदर सिंग आज भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे.\nत्याचबरोबर ते त्यांच्या नव्याने स्थापन झालेल्या पंजाब लोक काँग्रेसचे (पीएलसी) भाजपात देखील विलीन करतील.\nमात्र अमरिंदर सिंग यांच्यासाठी ही नवीन गोष्ट नाहीये. याआधीही त्यांनी अगदी सेम टू सेम राजकीय प्रवास केला आहे. त्यामुळे आज पुन्हा ते तोच इतिहास रिपीट करणार आहेत. तो नेमका कसा हे पाहण्यासाठी अमरिंदर सिंग यांची राजकीय कारकीर्द आधी बघायला लागेल.\nकॅप्टन अमरिंदर सिंग यांचा जन्म 1942 मध्ये पंजाबमधील सर्वात श्रीमंत आणि सर्वात मोठ्या जमीनदारांपैकी एक असलेल्या पतियाळा राजघराण्यात झाला.\nअमरिंदर यांचे आई वडील यादविंद्र सिंग आणि मोहिंदर कौर यांचे काँग्रेसशी जवळचे संबंध होते आणि राजघराण्यातून राजकारणात प्रवेश करणारे ते पहिलेच दांपत्य होते. मोहिंदर कौर यांना पहिल्यांदा 1962 मध्ये तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी राज्यसभेवर नामांकित केले होते.\nअमरिंदर यांचे वडील यादवींद्र सिंग यांनी 1967 मध्ये पंजाब विधानसभेची निवडणूक पतियाळाला लागून असलेल्या डकाला येथून लढली होती. त्याच वर्षी त्यांची आई देखील 1967 च्या सार्वत्रिक निवडणुकीत पटियाला लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आली.\nतथापि यादवींद्र यांनी राजकारणात प्रवेश केला नाही आणि राजदूत म्हणून नेदरलँडला रवाना झाले. अमरिंदर यांनी यादरम्यान डेहरादूनच्या दून स्कूलमधून जिथं गांधी घरण्याचीही सगळी पोरं शिकली आहेत तिथून आपले शिक्षण पूर्ण केले आणि राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (NDA) आणि इंडियन मिलिटरी अकादमी (IMA) मधून लष्करी प्रशिक्षणही पूर्ण केले.\nयानंतर 1963 मध्ये अमरिंदर सिंग भारतीय सैन्यात सामील झाले आणि 1965 च्या भारत-पाकिस्तान युद्धात ते शीख रेजिमेंटचा भाग होते.\n1969 मध्ये ते आर्मीमधून बाहेर पडले. त्यांचे वडील आणि आजोबा देखील सैन्यात होते आणि “सैन्य नेहमीच माझे पहिले प्रेम असेल” असे अनेक वेळा त्यांनी सांगितले. आतापर्यंत त्यांनी आपले आजोबा आणि वडील जे करत होते तेच फ��लो केलं. इथून पुढं मात्र त्यांनी राजकरणात आपल्या बापजाद्यांपेक्षाही मोठी झेप घेतली.\nआर्मी सोडल्यानंतर जवळपास १५ वर्षांनी अमरिंदर राजकारणात आले.\nमाजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या सांगण्यावरून अमरिंदर सिंग यांनी राजकारणात प्रवेश केला. काँग्रेसला पंजाबमध्ये चेहऱ्याची गरज होती आणि कॅप्टनलाही जोरदार सुरुवात हवी होती. अशा परिस्थितीत राजीव गांधींनी आपला ‘मित्र’ अमरिंदरवर विश्वास व्यक्त केला आणि अमरिंदरने तो विश्वास कायमचा जिंकून घेतला.\nपण त्यानंतर चार वर्षांनंतर म्हणजेच १९८४ मध्ये ऑपेरेशन ब्लू स्टार झालं त्याअंतर्गत सुवर्णमंदिरावर लष्करी कारवाई झाली तेव्हा कॅप्टन काँग्रेसवरच चिडले.\nत्यांचा राग एवढा होता की त्यांनी एका झटक्यात काँग्रेस पक्ष सोडला आणि अकाली दलात प्रवेश केला. सप्टेंबर 1985 मध्ये सुरजित सिंग बर्नाला यांच्या सरकारमध्ये ते मंत्री देखील बनले. मात्र सात महिन्यांतच बर्नाला यांच्या आदेशानुसार पोलिसांनी दरबार साहिबमध्ये प्रवेश केला तेव्हा त्यांनी विरोध म्हणून ते मंत्रिमंडळ सोडले. दोन वेळा शिखांसाठी सत्ता लाथाडल्यामुळे अमरिंदर सिंग शिखांमध्ये चांगलेच लोकप्रिय झाले.\nमनोज जरांगे आणि मराठा आरक्षण आंदोलन\nमुंबई-पुणे एअर क्वालिटी इंडेक्समध्ये दिल्लीला मागे टाकतयं \n1992 मध्ये अमरिंदर सिंग यांनी स्वतःचा पक्षच काढण्याचा निर्णय घेतला आणि शिरोमणी अकाली दल (पंथिक) ची स्थापना केली.\nपहिल्या निवडणुकीत त्यांच्या पक्षाचे तीन आमदार निवडून आले मात्र सहा वर्षांनंतर 1998 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा पक्ष जवळपास संपुष्टात आल. १९९८च्या निवडणुकीत अमरिंदर सिंग यांना केवळ ८५६ मतं मिळाली होती.\nत्यामुळे त्यांनी आपली कारकीर्द वाचवण्यासाठी अमरिंदर सिंग यांनी आपला पक्ष काँग्रेसमध्ये केला. आज जवळपास २४ वर्षांनी अमरिंदर सिंग हाच इतिहास रिपीट करतील जेव्हा ते आपला पक्ष भाजपात विलीन करतील.\n1999 मध्ये त्यांची पंजाब काँग्रेसचे प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली. विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला विजय मिळवून दिल्यानंतर अमरिंदर सिंग 2002 मध्ये पंजाबचे मुख्यमंत्री झाले. पुढे 2014 मध्ये त्यांनी सार्वत्रिक निवडणुकीत भाजपचे दिग्गज अरुण जेटली यांचा सामना केला आणि प्रतिष्ठित अमृतसर लोकसभा मतदारसंघातून 102,000 पेक्षा जास्त मतांच��या फरकाने त्यांचा पराभव केला. त्यांनी प्रताप सिंग बाजवा यांच्याकडून पक्षाचे प्रदेशाध्यक्षपदही खेचून घेतले.\n2017 मध्ये, त्यांनी काँग्रेसला पंजाबमध्ये जबरदस्त विजय मिळवून दिला आणि पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपद मिळवले.\nमुख्यमंत्रिपदाच्या दुसऱ्या कार्यकाळात नवज्योतसिंग सिद्धू यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसच्या गटाशी त्यांचा संघर्ष झाला. काँग्रेसच्या आमदारांना ते आमदारांना भेटत नसल्याचीही टीका केली होती. अखेर सप्टेंबर 2021 मध्ये कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि पक्षही सोडला.\nकाँग्रेस सोडल्याच्या एका महिन्यानंतर कॅप्टन अमरिंदर यांनी पंजाब विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पंजाब लोक काँग्रेस हा स्वतःचा पक्ष सुरू केला.\nभाजपसोबत युती करण्याची घोषणाही त्यांनी केली. मात्र या निवडणुकीतत्यांच्या पक्षाला एकही जागा जिंकता आली नाही. स्वतः अमरिंदर सिंग यांनाही आम आदमी पार्टीचे अजित पाल कोहली यांच्याकडून 13,000 हून अधिक मतांनी पराभव पत्करावा लागला.\nयावेळी 80 वर्षांच्या अमरिंदर सिंग यांच्यापुढे त्यांच्या भविष्यापेक्षा त्यांच्या मुलाच्या आणि नातवाच्या राजकीय भविष्याची चर्चा आहे आणि त्यासाठीच अमरिंदर सिंग यांनी आपला पक्ष भाजपमध्ये विलीन केल्याचं सांगण्यात येत.\nहे ही वाच भिडू :\nराजीव गांधींचे बेस्ट फ्रेंड होते तरी अमरिंदर सिंग यांनी पूर्वी एकदा कॉंग्रेस सोडली होती.\nशीख धर्मात जातीव्यवस्था आली त्यामुळेच डेऱ्यांची स्थापन होऊ लागली आणि पुढे…\nइंग्लंडच्या राणीची हत्या करायला एक शीख तरुण तिच्या महालातच घुसलाय\nमनोज जरांगे आणि मराठा आरक्षण आंदोलन\nमुंबई-पुणे एअर क्वालिटी इंडेक्समध्ये दिल्लीला मागे टाकतयं सावध ऐका पुढल्या हाका\nलोकसभेच्या विशेष अधिवेशनातुन भाजपने काय राजकारण साधलं \nगिरीश महाजन नेहमी फडणवीसांचे संकटमोचक म्हणून कसे पुढे येतात\nम्हणून नारळी पौर्णिमेचं महत्व खूप मोठंय…..\nगोव्याचा तो कायदा, ज्याचं राज ठाकरेंनीही कौतुक केलं\nहे ही वाच भिडू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00792.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://krushimarathi.com/tag/vande-bharat-train/", "date_download": "2024-03-05T00:35:18Z", "digest": "sha1:F72UJKLYP3BWTOAU5E2UMV7HOD5ZZVLR", "length": 3828, "nlines": 55, "source_domain": "krushimarathi.com", "title": "vande bharat train Archives - Krushimarathi.com", "raw_content": "\n पुढील आठवड्यात ‘या’ मार्गांवरील वंदे भारत एक्सप्रेसचे होणार उद्घाटन, पहा संपूर्ण रूटमॅप आणि स्टॉपेज\nआता ‘या’ महत्त्वाच्या मार्गावर धावणार वंदे भारत एक्सप्रेस, मुंबई, पुण्याला केव्हा मिळणार नवीन Vande Bharat Train \n आता ‘या’ मार्गावर धावणार वंदे भारत एक्सप्रेस, कसा असणार रूटमॅप \nमहाराष्ट्रातील ‘या’ 4 मार्गांवर धावणार वंदे भारत एक्सप्रेस पुणे, छत्रपती संभाजीनगर, शेगावसह इत्यादी शहरांतील रेल्वे प्रवाशांचा प्रवास होणार सुपरफास्ट\nमोठी बातमी, उत्तर महाराष्ट्रातील ‘या’ शहराला मिळणार वंदे भारत एक्सप्रेसची भेट कसा असेल रूट \nमुंबई-कोल्हापूर वंदे भारत एक्सप्रेस 18 फेब्रुवारीला लॉन्च होणार सोशल मीडियामधला हा दावा खरा आहे का, रेल्वे मंत्रालयाने दिली मोठी माहिती\nरेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर, मुंबई ते शेगाव आणि पुणे ते शेगाव दरम्यान सुरू होणार वंदे भारत एक्सप्रेस, ‘या’ स्थानकावर मिळणार थांबा, वाचा सविस्तर\n मुंबईहून ‘या’ शहरासाठी सुरू होणार वंदे भारत एक्सप्रेस, केंद्रीय रेल्वे मंत्र्यांची माहिती\n पश्चिम महाराष्ट्रातील ‘या’ शहरातून लवकर सुरू होणार वंदे भारत एक्सप्रेस, केंद्रीय रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे यांच आश्वासन\nराज्यातील खांदेश विभागाला मिळणार वंदे भारत एक्सप्रेसची भेट ‘या’ शहरातून जाणार, वाचा सविस्तर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00792.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.indiatimes.com/international/international-news/shipping-inspector-found-dog-inside-shipping-container-who-survives-a-week-without-food-and-water-rescued/articleshow/107458653.cms", "date_download": "2024-03-05T02:09:10Z", "digest": "sha1:ADMTRDV6NF6AI3X4ZBSABBDEZQTUQE2I", "length": 16769, "nlines": 87, "source_domain": "marathi.indiatimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nबंद कंटेनरमधून आवाज आला, दार उघडताच समोर काळजाचं पाणी करणारं दृश्य; पाहून सारेच हेलावले\nDog Survives A Week In Container: शिपिंग अधिकारी कंटेनर तपासत होते, तेवढ्यात त्यांना एका कंटेनरमधून आवाज आला. जेव्हा त्यांनी हा कंटेनर उघडून पाहिला तेव्हा त्यांना समोर एक भूकलेली कुत्री त्यांच्याकडे मोठ्या आशेने पाहताना दिसून आली.\nवॉशिंग्टन: अनेकदा मोठ्या प्रमाणावर काम करत असताना लहान लहान गोष्टींकडे दुर्लक्ष होतं. पण, त्यामुळे दुसऱ्या कोणाला त्याचे परिणाम भोगावे लागतात. असंच काहीसं अमेरिकेत झाल��. जिथे अधिकाऱ्यांना शिपिंग कंटेनरच्या रेग्युलर इन्स्पेक्शनमध्ये त्यांना कंटेनरच्या आत असं काही दिसलं की त्यांना धक्काच बसला.\nया बंद कंटेनरमध्ये त्यांना एक कुत्री सापडली, ही गेल्या आठवड्याभरापासून अन्न-पाण्याशिवाय या कंटेनरमध्ये बंद होती. जर आता तिला बाहेर काढलं नसतं तर कदाचित तिचे प्राण वाचू शकले नसते. तिला पाहताच अधिकाऱ्यांनी तिला बाहेर काढलं आणि तिच्या उपचारासाठी प्राण्यांच्या निवारा केंद्रात पाठवलं. यातून पुन्हा एकदा माणसातील प्राणीप्रेमाचं दर्शन झालं.\nया घटनेबाबत त्यांनी फेसबुकवर पोस्ट शेअर केली. ज्यावर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या. यूएस कोस्ट गार्ड हार्टलँडने फेसबुकवर काही फोटो शेअर करत लिहिलं की, आज दिवसाच्या सुरुवातीलाच यूएस कोस्ट गार्ड सेक्टर ह्यूस्टन-गैल्वेस्टनच्या समुद्री निरीक्षकांच्या टीमने एका श्वानाचे प्राण वाचवले.\nशाळेपासूनची मैत्री एका झटक्यात तुटली, एक वाद अन् मित्राकडून जीवलग मित्राची हत्या\nशिपिंग अधिकारी शिपिंग कंटेनरची तपासणी करत होते. तेव्हा त्यांना एका कंटेनरमधून काही आवाज येऊन लागले. या कंटेनरमधून भूंकण्याचा आणि ओरखडण्याचा आवाज आला. जेव्हा त्यांनी दरवाजा उघडून बघितला तेव्हा आतमधील दृष्य पाहून त्यांचा कंठ दाटून आला. एक भुकेलेली कुत्री त्यांच्याकडे मोठ्या आशेने पाहात होती.\nमी तुझी सेवा करायला येतेय नातवाच्या मृत्यूनंतर आजीनेही जीव सोडला, कुटुंबाची आसवं थांबेनात\nही कुत्री जवळपास एक आठवडा त्या कंटेनरमध्ये अडकून पडली होती. ती भुकेली होती आणि अधिकाऱ्यांना पाहून त्यांच्या अंगावर धावून आली. त्यानंतर कोस्ट गार्ड मेंबर्सने तिला पाणी प्यायला दिलं आणि तिच्या पुढील देखभालीसाठी तिला स्थानिक प्राणी निवारा केंद्रात नेलं. या कुत्रीचं नाव कॉनी द कंटेनर असं नाव ठेवण्यात आलं आहे. या पोस्टवर डॉल लव्हर्सकडून हजारो प्रतिक्रिया आल्या आहेत. अनेकांनी या कुत्रीला वाचवल्याबाबत शिपिंग अधिकाऱ्यांचे आभार मानले आहेत.\nनुपूर उप्पल, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत, याआधी टीव्ही ९ मराठी, साम टीव्ही, इन मराठी वेबसाईटसाठी काम केलंय. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ७ वर्षांचा अनुभव. राजकीय, सामाजिक लिखाणाची आवड. गुन्हेगारीसंबंधित, विज्ञानविषयक बातम्यांमध्ये हातखंडा... Read More\nजळगावमुक्ताईनगरातील कार्यक्रम पत्रिकेवर फक्त एकनाथ शिंदेंचा फोटो, पंतप्रधान मोदींसह फडणवीस-अजितदादांचा फोटो गायब\nॲमेझॉनवर प्री-समर बोनान्झा- एसी आणि रेफ्रिजरेटरवर 55% पर्यंत सूट मिळवा\nमुंबईविधिमंडळ कँटीनमध्ये खुर्चीसाठी धावाधाव, दोघा सत्ताधाऱ्यांमध्येच चढाओढ; विरोधी आमदाराच्या कमेंटने हशा\nअर्थवृत्तTax Calendar for March 2024:कामाची बातमी ३१ मार्चपूर्वी ही महत्त्वाची कामे उरका, अन्यथा समस्या वाढतील\nAmazon Dell Days वर वेड्या किमतीत लॅपटॉप - सेल 23 फेब्रुवारीपर्यंत थेट\nपालघरकिरकोळ कारणावरुन दोघांमध्ये वाद, संतापाच्या भरात बायकोची हत्या, नवरा पोलीस स्टेशनमध्ये जाऊन सांगतो...\nपुणेमहायुतीच्या बैठकीचं निमंत्रण नाही, जानकर महाविकास आघाडीच्या वाटेवर, पवारांचा गेम प्लॅन काय\nक्रिकेट न्यूजबीसीसीआयच्या निर्णयामुळे खेळाडू संघाबाहेर होतील, शार्दुल ठाकूर असं का म्हणाला पाहा...\nLiveMarathi News LIVE Updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स\nमहाराष्ट्रआंदोलन पेटलं, आंदोलकांचे अपक्ष अर्ज; सगळं मराठा समाजासारखं; 'त्या' मतदारसंघात काय घडलेलं\nकरिअर न्यूजCareer In BCA: कम्प्युटरची आवड आहे मग 'बीसीए' मध्ये करा करिअर; भविष्य बदलेल..\nआरोग्यऑफिसमधल्या या सवयींमुळे वाढू शकते वजन\nव्हायरल न्यूज‘हे घड्याळ लोकांना गायब करतं’, ३ कोटींचं घड्याळ पाहून आठवेल मिस्टर इंडिया, पाहा व्हायरल व्हिडीओ\nकार-बाइकमारुती सुझुकीने एका महिन्यात 2 लाख कारची केली विक्री; हॅचबॅक आणि एसयूव्हीच्या विक्रीत वाढ\nहेल्थघाणीने बंद रक्ताच्या नसा खोलतात हे पदार्थ, 100 वेगाने धावतं रक्त, हार्ट अटॅक होतो कायमचा गुल\n आईच्या जुन्या घरात तरुणीला खजिना सापडला, बॉक्स उघडताच मालामाल\nआर्थिकदृष्ट्या खंगलेल्या पाकिस्तानात निवडणूक लागली; किती पक्ष रिंगणात यंदा कोण जिंकण्याची अटकळ\nमित्राने भेटवस्तू दिली, खाताच चेहरा सुन्न पडला, रुग्णालयात जाताच आठव्या मिनिटाला मृत्यू\nचिलीत जंगलांमध्ये भीषण आग; अग्नितांडवात ४६ जणांचा मृत्यू, ११०० घरं जळून भस्मसात\nबोईंग, प्रायव्हेट जेट, ३०० लक्झरी कार, अब्जावधींची संपत्ती; मलेशियाचा नवा राजा नेमका कोण\nहा पाकमधील जनतेचा अपमान; बिलावल भुट्टो यांची नवाझ शरीफ यांच्यावर टीका\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्ह���यचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nमहाराष्ट्र बातम्या : ऑटो बातम्याव्हायरल बातम्याफोटो गॅलरीआंतरराष्ट्रीय बातम्यासरकारी योजनागुन्हेगारी बातम्यामहाराष्ट्र राजकीय बातम्याकरिअरराष्ट्रीय बातम्यालाईफस्टाईलराशी भविष्यमराठी बातम्या\nमराठी बातम्या : महाराष्ट्र बातम्यामहाराष्ट्रातील ताज्या बातम्याठाणे बातम्यामुंबई बातम्यापुणे बातम्यानाशिक बातम्यानागपूर बातम्याछत्रपती संभाजीनगर बातम्याकोल्हापूर बातम्याअहमदनगर बातम्यानवी मुंबई बातम्या\nक्रीडा : क्रीडा बातम्याक्रिकेट बातम्याविश्व चषक २०२३फुटबॉल\nमनोरंजन : बॉलिवूड बातम्याटीव्ही बातम्यामूव्ही रिव्ह्यूबॉक्स ऑफिस\nलाईफस्टाईल : लाईफस्टाईल बातम्याब्यूटी टिप्सआरोग्य बातम्याप्रेग्नन्सी-पालकत्वरिलेशनशीपफॅशनहोम डेकॉर\nभविष्य : दैनिक राशीभविष्यसाप्ताहिक राशीभविष्यदैनंदिन मराठी पंचांगवाढदिवस राशीभविष्य\nटेक : ताज्या टेक बातम्यामोबाईल रिव्ह्यूटिप्स-ट्रिक्सविज्ञान\nबिझनेस : बिझनेस बातम्याशेअर बाजाररिअल इस्टेट बातम्याव्यवसाय बातम्यापैशाचं झाड\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00792.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathi-suvichar.com/he-confidence-that-lies-in-front-of-you/", "date_download": "2024-03-04T23:57:53Z", "digest": "sha1:ARGCW73OIMCOPD66RN3PCPWW2F3Z5XBN", "length": 7573, "nlines": 189, "source_domain": "www.marathi-suvichar.com", "title": "Marathi quotes on inspirational – समोरच्याने आपल्यावर… – प्रेरणादायी मराठी सुविचार – मराठी सुविचार", "raw_content": "\nMarathi quotes on inspirational – समोरच्याने आपल्यावर… – प्रेरणादायी मराठी सुविचार\nMarathi quotes on inspirational – समोरच्याने आपल्यावर… – प्रेरणादायी मराठी सुविचार नमस्कार मित्रानो, जर तुम्ही inspirational Quote च्या शोधात असाल, तर तुम्ही एकदम योग्य ठिकाणी आला आहात, या पोस्ट मध्ये तुम्हला inspirational Quote वाचायला मिळतील\nसमोरच्याने आपल्यावर ठेवलेला विश्वास\nहीच आपली खरी कमाई आहे.\nआणि तो विश्वास कायम निभावणे\nहीच आपली जबाबदारी आहे…\nअसेन मी, नसेन मी,\nतरी असेल गीत हे.\nफुलाफुलांत येथल्या उद्या हसेल गीत हे.\nआपला हाथ भारी ,\nलाथ भारी… च्या मायला\n��े पण 🙏 वाचा 👉: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या विषयी माहिती\nटीचभर मदत केव्हाही चांगली.\nएक आदर्श व्यक्ती असलीच पाहिजे.\nहे पण 🙏 वाचा 👉: मुलींसाठी मराठी स्टेटस\nअंतर्गत सौंदर्य जास्त मोलाचं असतं.\nसंकटं टाळणं माणसाच्या हाती नसतं…\nपण संकटाचा सामना करणं\nहेच खऱ्या विद्यार्थ्याचे ब्रीद.\nहे पण 🙏 वाचा 👉: तुझ्या मैत्रिचा – फ्रेंडशिप मराठी विचार\nरस्ता नाही असे कधीही होत नाही,\nरस्ता शोधायला अपयश येते हेच खरे.\nकृपया :- मित्रांनो हे (Marathi suvichar on inspirational) सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓\nगौतम बुद्ध चांगले विचार\nधीरूभाई अंबानी मराठी सुविचार\nस्वामी विवेकानंद मराठी सुविचार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00792.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://bolbhidu.com/author/hrishikeshnalagune/", "date_download": "2024-03-05T00:35:14Z", "digest": "sha1:N5KPQNTUH5ILPSSZZK2VFBBYBUIE6S6E", "length": 10949, "nlines": 95, "source_domain": "bolbhidu.com", "title": "भिडू ऋषिकेश नळगुणे, Author at BolBhidu.com", "raw_content": "\n२५०० पेक्षाही अधिक हत्या डाकीणमुळे झाल्या; असा आहे डाकीण प्रथेचा इतिहास..\nकोल्हापुरी चपलेची खरी ओळख म्हणजे, सेनापती कापशी चप्पल\nशिवसेना, राष्ट्रवादीनंतर आता काँग्रेसचा नंबर लागणार \nBol Bhidu - विषय हार्ड\n२५०० पेक्षाही अधिक हत्या डाकीणमुळे झाल्या; असा आहे डाकीण प्रथेचा इतिहास..\nकोल्हापुरी चपलेची खरी ओळख म्हणजे, सेनापती कापशी चप्पल\nशिवसेना, राष्ट्रवादीनंतर आता काँग्रेसचा नंबर लागणार \nभिडू ऋषिकेश नळगुणे 44 posts 0 comments\nदिग्विजय सिंगांनी गोव्यात ५ वर्षांपूर्वी घातलेल्या घोळाची फळ काँग्रेस आज सुद्धा भोगतीय…\nगोव्याचे माजी मुख्यमंत्री लुईझिन फालेरो यांनी काँग्रेस पक्षाला राम-राम केलायं. सोबतच त्यांनी आमदारकीचा पण राजीनामा देऊ केलाय. यानंतर आज त्यांनी थेट काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना उद्देशून एक पत्र लिहिलंय. यात त्यांनी काँग्रेसवर…\nआमदारकीचं तिकीट अवघ्या ३ दिवसांत कापलं पण शरद रणपिसेंनी काँग्रेस सोडली नाही…\nअलीकडील प्रॅक्टिकल राजकारणाच्या काळात पक्षाकडून एखाद्या उमेदवाराला जर तिकीट दिले नाही, तर संबंधित उमेदवार लगेचच दुसरा विचार करतात. आपल्या मतदारसंघाचं राजकारण, कार्यकर्ते या सगळ्याचा विचार करून उमेदवार निर्णय घेत असतात. मात्र याला काँग्रेसचे…\nभाजपच्या या चेहऱ्यांनी महाविकास आघाडीचा एक दिवस देखील सुखाने जाऊ दिलेला नाही…\nमहाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून भाजप अत्यंत आक्रमक विरोधी पक्ष म्हणून समोर येताना दिसत आहे. सरकारला सातत्यानं अडचणीत आणण्यामध्ये भाजप एक विरोधी पक्ष म्हणून कोणतीही कसर ठेवत नाही असं म्हंटल्यास ती अतिशयोक्ती नक्कीच ठरणार नाही. यात…\nमुलींच्या सैनिकी शाळांची सुरुवात महाराष्ट्रात १९९७ सालीच झाली आहे…\nआज भारताचा अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिन. संपूर्ण देशात हा दिवस अत्यंत उत्साही आणि साकारातमक वातावरणात साजरा केला जात आहे. याच सोबत आज सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून धवजरोहण करून देशाला संबोधित देखील केले. या भाषणात…\nनिसर्ग, तौक्ते ते महापूर मदतीच्या बाबतीत कोकणाकडे दुर्लक्ष करण्यात येतय का..\nकोकणात मागच्या दिड वर्षाच्या काळात नैसर्गिक संकटांनी ३ वेळा आघात केले आहेत. यात ३ जून २०२० रोजी 'निसर्ग चक्रीवादळ' त्यानंतर १५ आणि १६ मे २०२१ रोजी आलेलं 'तोक्ते चक्रीवादळ आणि अलीकडेच आलेला महापूर आणि भुस्खलन. या सगळ्या आघातांमुळे कोकण…\nआबांमुळे MPSC एका वर्षात पीएसआय भरती करून त्यांना नोकरीवर रुजू करायची…\nकाल पीएसआयची परिक्षा देत असलेल्या मुलाने प्रातिनिधिक स्वरूपात दिवंगत माजी गृहमंत्री आर. आर. पाटील म्हणजेचं आबांना एक पत्र लिहीलं. यात २०१९ पासून पीएसआयचं ग्राउंड न झाल्यामुळे त्या मुलाने आबांना एक विनंती केली आहे. ही विनंती काय\nज्यांनी नारायण राणेंसोबत शिवसेना सोडली त्या नेत्यांचं पुढे काय झालं\n एकेकाळचे कडवट शिवसैनिक आणि आता भाजपची धडाडती तोफ अशी ओळख असलेले राणे आता केंद्रात मंत्री झाले आहेत. आधी शिवसेना, नंतर काँग्रेस, पुढे महाराष्ट्र स्वाभिमानी पक्ष आणि भाजप असं वळणावळणाचं राजकारण राहिलेले आणि त्यातून…\n२३ गावांच्या जोरावर पुणे महानगरपालिकेचं मैदान मारण्याचा राष्ट्रवादीचा प्लॅन आहे…\nपुणे महानगरपालिका हद्दीत काल २३ गावांचा नव्यानं समावेश झाला. त्याबाबतचा जीआर अर्थात शासन निर्णय देखील काढण्यात आला आहे. त्यामुळे आता पुणे हि आता राज्यातील सर्वात मोठ क्षेत्रफळ असणारी महापालिका ठरली आहे. अगदी मुंबईला देखील मागं टाकलं आहे.…\nअतिक्रमण काढण्याचे नेमके नियम काय असतात\nआज सकाळी पुण्यात आंबील ओढा परिसरातील अतिक्रमण हटवण्यावरुन जोरदार राडा झाला. हे अतिक्रमण हटवण्यासाठी प्र��ासन आणि पोलिस तिथं पोहोचले तेव्हा स्थानिकांकडून या कारवाईला विरोध करण्यात आला. इतकंच नाही तर काही नागरिकांनी अंगावर रॉकेल ओतून आत्मदहन…\nअन् गरब्यासाठी फेमस असलेले सोमय्या घोटाळे बाहेर काढू लागले…\nसातत्यानं नवं-नवीन घोटाळे बाहेर काढणं आणि ते माध्यमांधून लावून धरणं यासाठी किरीट सोमय्या हे राज्यभरात ओळखले जातात. कचरा घोटाळा, एसआरए घोटाळा किंवा भूखंड घोटाळा त्यांनी आजपर्यंत अनेक आरोप केले आहेत. पण त्यातील पुढे किती सिद्ध होतात…\nहे ही वाच भिडू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00793.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://bolbhidu.com/b-g-deshmukh-and-indira-gandhi01/", "date_download": "2024-03-05T01:00:12Z", "digest": "sha1:VU3ONJPVMHLOH2W4ES657WJFXNQPOMKF", "length": 14658, "nlines": 98, "source_domain": "bolbhidu.com", "title": "इंदिरा गांधी म्हणाल्या, \"गरीब असलो म्हणून काय झालं फॉरेन मध्ये नेहमी ताठ मानेनेच राहायचं.\"", "raw_content": "\n२५०० पेक्षाही अधिक हत्या डाकीणमुळे झाल्या; असा आहे डाकीण प्रथेचा इतिहास..\nकोल्हापुरी चपलेची खरी ओळख म्हणजे, सेनापती कापशी चप्पल\nशिवसेना, राष्ट्रवादीनंतर आता काँग्रेसचा नंबर लागणार \nBol Bhidu - विषय हार्ड\n२५०० पेक्षाही अधिक हत्या डाकीणमुळे झाल्या; असा आहे डाकीण प्रथेचा इतिहास..\nकोल्हापुरी चपलेची खरी ओळख म्हणजे, सेनापती कापशी चप्पल\nशिवसेना, राष्ट्रवादीनंतर आता काँग्रेसचा नंबर लागणार \nइंदिरा गांधी म्हणाल्या, “गरीब असलो म्हणून काय झालं फॉरेन मध्ये नेहमी ताठ मानेनेच राहायचं.”\nपुण्यातला एक मुलगा १९५१ सालात भारतातली सर्वोच्च दर्जाची स्पर्धा परीक्षा देऊन भारतीय प्रशासन सेवेत जिल्हाधिकारी होतो आणि या सेवेतील कॅबिनेट सेक्रटरी या सर्वोच्च पदापर्यंत मजल मारतो. त्यांचं नाव होत भालचंद्र उर्फ बी. जी. देशमुख.\nपुण्यातल्या मुंजाबाच्या बोळात राहणारे भालचंद्र देशमुख त्यावेळच्या मुंबई इलाख्यातून स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होऊन आय ए एस बनले होते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचे ते खास सेक्रेटरी होते.\nपुढं राजीव गांधींनी त्यांना १९८६ च्या दरम्यान दिल्लीला बोलावून घेतलं आणि कॅबिनेट सेक्रेटरी या प्रशासनातील सर्वोच्च पदावर नेमणूक केली. १९८९ मध्ये राजीव गांधींनी त्यांना आपले प्रिंसिपल सेक्रेटरी म्हणून नेमले. राजीव गांधींनंतर व्ही. पी. सिंग व चंद्रशेखर पंतप्रधान झाले. पण त्यांनी ही देशमुखांना प्रिन्सिपल सेक्रेटरीच्य�� पदावर ठेवले.\nअसे राज्यापासून ते केंद्रापर्यंत सर्वांच्याच जवळ असणारे हे बी. जी. देशमुख इंदिरा गांधींचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जायचे. अशा या देशमुखांची जेव्हा आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या श्रम संघटनेच्या अध्यक्ष पदावर नियुक्ती झाली तेव्हा इंदिरा गांधी देशमुखांना म्हणाल्या होत्या,\nआपण गरीब असलो म्हणून काय झालं आंतरराष्ट्रीय समुदायात ताठ मानेने वागा.\nआंतरराष्ट्रीय श्रम संघटना याचं अध्यक्षपद भारताकडे यावं यासाठी बी जी देशमुखांनी कसे प्रयत्न केले याचाच हा किस्सा.\nदरवर्षी श्रम संघटना आपला नवीन अध्यक्ष निवडणुकीने ठरवीत असे. हा अध्यक्ष जे सरकारी प्रतिनिधी असतात त्यांच्याकडून निवडला जाण्याची एक कायमस्वरूपी प्रथा होती. या प्रथेला अपवाद फक्त एकदा १९७७ मध्ये झाला. त्या वेळी कामगार संघटनेचा प्रतिनिधी, अध्यक्ष म्हणून निवडला गेला.\n१९८५ मध्ये मात्र उद्योगपतींच्या गटाने अध्यक्ष पदावर आपला दावा केला.\nपरंतु यामुळे आशियाई राष्ट्रातील सरकारी प्रतिनिधींच्या गटावर अन्याय होत होता. कारण आता या गटापैकी कोणाएकाची निवड करण्याची वेळ होती. म्हणून आशियाई देशांच्या गटातील देशांनी भारताला प्राधान्य द्यायचे ठरवले.\nभारत सरकारचे प्रतिनिधित्व बी. जी. देशमुख करत असल्याने त्यांचे नाव आपसूकच अध्यक्षपदासाठी आशियाई राष्ट्रांनी पुढे आणलं. परंतु उद्योगपतींच्या गटाचा आंतरराष्ट्रीय श्रम संघटनेवर जबरदस्त प्रभाव होता. युरोपीय देश व अमेरिका राष्ट्र यांचे सरकारी प्रतिनिधी व कामगार संघटनांचे प्रतिनिधी सुद्धा उद्योगपतींच्या गटाला साथ देत होते. तेव्हा आता उद्योगपतींचा गट आणि आशियाई राष्ट्रातील सरकारी प्रतिनिधींचा गट यांच्यात स्पर्धा सुरू झाली.\nकोल्हापुरी चपलेची खरी ओळख म्हणजे, सेनापती कापशी चप्पल\nप्रतिभाताई पाटील यांचे पती राजस्थानच्या राजपूत समाजातले होते…\nसगळ्या आशियाई सरकारी प्रतिनिधींनी बी. जी. देशमुख यांचं नाव स्पर्धेतून मागे घेण्यास नकार दिला. पुढ देशमुखांचं नाव पुढं केल्याने उद्योगपतींच्या गटाने कोणताही विचार विनिमय किंवा तडजोडीची भाषा केलीच नाही. उलट आपल्या गटातर्फे उमेदवार जाहीर केला. त्यांच्या या भूमिकेला अनेकांनी आपला पाठिंबा दिला तर काहींनी दिला नाही.\nत्यावेळी संघटनेचे डायरेक्टर जनरल ऑफ ब्लांचार्ड आणि उद्योगप���ी गटाचे नवल टाटा आणि स्विझरलँड मधील राजदूत मुचकुंद दुबे यांनी एक तडजोड घडवून आणली. शेवटी सर्वांच्या सहमतीने ठरलं की युरोपीय सरकारी प्रतिनिधींच्या गटाने आपली अध्यक्षपदाची पाळी जरी पुढच्या वर्षी असली तरी ती आणखीन एक वर्षाने पुढे ढकलावी.\nत्यानंतर आपसूकच आशियाई राष्ट्रांतर्फे बी. जी. देशमुख निवडले गेले. आणि १९८४-८५ या वर्षाकरता आंतरराष्ट्रीय श्रम संघटनेचे अध्यक्षपद भारताकडे आले.\nत्यावेळी भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांना ही बातमी ऐकून आनंद झाला. कारण नुकत्याच झालेल्या पॅरिसमधील युनेस्कोच्या निवडणुकीत भारत पराभूत झाला होता. जेव्हा बी. जी देशमुख भारतात आले आणि इंदिराना भेटले त्यावेळी त्या म्हणाल्या,\nमिस्टर देशमुख आपण गरीब लोक असलो तरी आपला देश गरीब नाही हे लक्षात ठेवा. तेव्हा कोणत्याही आंतरराष्ट्रीय समुदायात वावरताना नेहमी ताठ मानेने वागत जा, म्हणजे भारत काय आहे हे त्यांना समजेल.\nया किस्स्यांवरून हे समजतंय की, इंदिरा गांधींचं देशप्रेम किती टोकाचं होत. हाच आदर्श भावी पिढ्यातील राजकारण्यांनी घ्यावा असा त्यांचा कायम आग्रह असायचा.\nहे ही वाच भिडू\n७२ च्या दुष्काळात मफतलालच्या सुखडीने अख्ख्या महाराष्ट्राला जगवलं\nफिरोज आणि इंदिरा यांची भांडणे वाढली होती पण फक्त एका कारणामुळे त्यांचा घटस्फोट टळला\nपुत्र प्रेमासाठी त्यांना हटवले आणि इंदिरा गांधींचा वाईट काळ सुरु झाला\nअहिल्यादेवी होळकरांच्या दूरदृष्टीमुळे आज कांद्याचं ‘लासलगाव’ ताठ मानेने…\nजेंव्हा मुंडे आपल्याच पक्षात एकटे पडले तेव्हा त्यांना सावरलं ते बाळासाहेब…\nमुंबई बॉम्बस्फोटावेळी अंधेरी ते वरळी पायी चालत जावून बातमी देणारे प्रदीप भिडे होते..\nएक काळ असाही होता, जेव्हा ओमानचा सुलतान भारताच्या राष्ट्रपतींचा ड्रायव्हर बनला होता..\nउद्धव ठाकरे पहिल्यांदा भाषण देण्यासाठी उभा राहिले अन् पाठ केलेलं भाषणच विसरले\nमासिक पाळीच्या गैरसमजांना १२ व्या शतकात निकालात काढलं ते महात्मा बसवेश्वर यांनी\nहे ही वाच भिडू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00793.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtranewsupdate.com/%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A5%88%E0%A4%B8%E0%A5%87/", "date_download": "2024-03-04T23:55:17Z", "digest": "sha1:MEXBWHG6CQ7OASMFGMJOISKP2OXU537O", "length": 21459, "nlines": 253, "source_domain": "maharashtranewsupdate.com", "title": "Warning: The magic method Vc_Manager::__wakeup() must have public visibility in /home/u328854648/domains/maharashtranewsupdate.com/public_html/wp-content/plugins/js_composer/include/classes/core/class-vc-manager.php on line 203", "raw_content": "ग्रामपंचायतीला किती पैसे खर्च करावे लागतात सरकारने त्यांना दिलेल्या पैशाचे त्यांनी काय केले हे कसे शोधायचे सरकारने त्यांना दिलेल्या पैशाचे त्यांनी काय केले हे कसे शोधायचे\nमुंबईतील रस्त्यावरील विक्रेत्यांमध्ये होणार लक्षणीय बदल , महापालिका घेणार एक महत्त्वपूर्ण निर्णय \nस्थानिक अर्थव्यवस्थेचे सक्षमीकरण: छोट्या शहरांमध्ये नोकऱ्या निर्माण करण्याचे Mikro Grafeio चे ध्येय (316)\nमहाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांसाठी कडबा कुट्टी मशीन योजना सुरू केली आहे (314)\nया जिल्ह्यात आज कोरोनाचा गेला पहिला बळा; High Alert \nमहाराष्ट्राने 75,000 सरकारी नोकऱ्यांची घोषणा केली: (274)\nमुंबईतील रस्त्यावरील विक्रेत्यांमध्ये होणार लक्षणीय बदल , महापालिका घेणार एक महत्त्वपूर्ण निर्णय \nनवीन Samsung Galaxy S24 मालिका आता भारतात प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध आहे. 17 जानेवारी रोजी जगभरात प्रदर्शित होणार आहे.\nग्रामपंचायतीला किती पैसे खर्च करावे लागतात सरकारने त्यांना दिलेल्या पैशाचे त्यांनी काय केले हे कसे शोधायचे\nग्रामपंचायतीला किती पैसे खर्च करावे लागतात सरकारने त्यांना दिलेल्या पैशाचे त्यांनी काय केले हे कसे शोधायचे\nमुंबईच्या वेशीवर रायगड पोलिसांनी धडाकेबाज कारवाई केली, जिथे २१८ कोटी रुपयांचा ड्रग्ज जप्त केला गेला.\nPune News : कोकणमधील लोकांसाठी चांगली बातमी, गणेशोत्सवासाठी तीन स्पेशल रेल्वेची भेट, संपूर्ण वेळापत्रक\nPrime Minister Narendra Modi संसदेत अविश्वास प्रस्तावावरील चर्चेला संबोधित करणार आहेत\nनारायण राणे यांच्यातील शिवसेनेच्या खासदारांवरील टीका\nअजित पवारांनी व्यक्त केली राजकीय रणनीती : बदलण्यात अडचण असतानाही बारामती मतदारसंघातून निवडणूक लढवणार, संगमनेरमध्ये उमेदवारीसाठी प्रोत्साहन\nCRPF मध्ये १० वी पास उमेदवारांसाठी९२१२ पदांची भरतीपगार 21700 ते 69000\nसरकारने अनुदानात वाढ केल्याने महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा\nद. आफ्रिकेविरुद्धची तिसरी टी-२० लढत, टीम इंडियासमोर मालिका बरोबरीचे आव्हान तर प्रोटियाज संघही चिंतेत.\nIND vs SA 3rd T20 : आफ्रिकेत भारतीय गोलंदाजांची वाईट अवस्था, आजचा निर्णायक सामना कसा जिंकणार\nIPL 2024 Auction लवकरच |कोणत्या खेळाडूवर लागणार ज्यास्त लिलाव पाहूया\nAsian Games 2023: पाकिस्तानच्या वर्चस्वाने अफगाणिस्तानला क्रिकेटमध्ये घट्ट स्थान मिळवून दिले\nऑनलाइन व्यापार: विचारे, आणि आय\nअनिल अंबानी या उद्योगपतीला काही आश्चर्यकारक बातमी मिळाली. त्याच्या मालकीची आणखी एक कंपनीही खूप कर्जात बुडाली आहे. समस्या सोडवण्यासाठी कंपनीला तिच्या काही वस्तू विकण्याची परवानगी देण्यात आली होती. कंपनीचे शेअर्सही आता खरेदी-विक्री होत नाहीत.\n📉 IT क्षेत्रात रूजगार संख्या 23% घटलेली: सर्वेक्षण\nनवीन Samsung Galaxy S24 मालिका आता भारतात प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध आहे. 17 जानेवारी रोजी जगभरात प्रदर्शित होणार आहे.\nटेस्ला रोबोटच्या नवीन जनरेशनचे अनावरण.\nकांद्यावरील ४० टक्के निर्यात शुल्काला महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी विरोध केला आहे.\nमहाराष्ट्रामधे ‘हर घर तिरंगा’ मोहीम सुरू झाली\nवजन कमी करण्यासाठी बटाटे चांगले की वाईट\nमहाराष्ट्र ग्रामपंचायतीला किती पैसे खर्च करावे लागतात सरकारने त्यांना दिलेल्या पैशाचे त्यांनी काय केले हे कसे शोधायचे\nग्रामपंचायतीला किती पैसे खर्च करावे लागतात सरकारने त्यांना दिलेल्या पैशाचे त्यांनी काय केले हे कसे शोधायचे\nएक निर्णायक ग्राम विकास समिती दरवर्षी ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात बोलावते. या संमेलनात गावातील आरोग्य सेवा, शिक्षण आणि सामान्य सुविधांशी संबंधित गंभीर बाबींवर विस्तृतपणे विचारमंथन केले जाते. या बैठकीत गावाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी उर्वरित निधी आणि अंदाजित आर्थिक गरजांचा काळजीपूर्वक अंदाज लावला जातो. त्यानंतर गाव सर्वसमावेशक अंदाजपत्रक तयार करते, जे नंतर औपचारिक मंजुरीसाठी राज्य सरकारकडे पाठवण्यापूर्वी पंचायत समितीद्वारे छाननी केली जाते. मग ते सरकारच्या उच्च स्तरावर असो किंवा राज्य पातळीवर, आपल्या ग्रामीण खेड्यांच्या प्रगतीसाठी आपल्या अतूट बांधिलकीची वारंवार आश्वासने निर्विवाद आहेत. राज्य सरकार, अर्थ संकल्पच्या माध्यमातून, या गावांच्या उन्नतीसाठी विशेषत: भरीव निधीचे वाटप करून विविध योजना सादर करते. तथापि, जेव्हा आपण आपल्या गावांची सद्यस्थिती तपासतो तेव्हा हा निधी प्रत्यक्षात कितपत पोहोचतो आणि या समुदायांमधील विकास उपक्रमांचा फायदा किती प्रमाणात होतो असा प्रश्न विचारण्यास भाग पाडतो. आम्हाला खरोखर किती निधी मिळतो आणि त्यातील किती वाटप ग्रामपंचायती प्रभावीपणे वापरतात आणि त्यातील क���ती वाटप ग्रामपंचायती प्रभावीपणे वापरतात या वैध चौकशी आहेत ज्यांना या प्रकरणावर प्रकाश टाकण्यासाठी सहजपणे संबोधित केले जाऊ शकते.\nतुमच्या गावाला मिळालेला निधी आणि सरपंच आणि ग्रामपंचायतीद्वारे त्याचा कसा वापर केला जातो याबद्दल माहिती ठेवण्यासाठी, ‘ई–ग्राम स्वराज‘ नावाचे एक वापरकर्ता-अनुकूल मोबाइल अॅप्लिकेशन Google Play Store वरून डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध आहे. राज्य, जिल्हा, जिल्हा परिषद, ब्लॉक पंचायत आणि ग्रामपंचायत निवडून, वापरकर्ते फक्त काही क्लिक्सवर इच्छित माहिती सहज मिळवू शकतात.\nएक नवीन पान उलगडला जाईल, जो प्रत्येक आर्थिक वर्षासाठी अनन्य गाव कोड नंबरसह विशेष आर्थिक डेटा सादर करेल. कोणत्याही इच्छित वर्षाच्या तपशीलांचा अभ्यास करा, जिथे तुम्हाला सर्वसमावेशक माहिती मिळेल. ER तपशील विभागात, आदरणीय ग्रामपंचायतीच्या निवडून आलेल्या सदस्यांची प्रोफाइल उघडा, मंजूर उपक्रमांमधील विशिष्ट उपक्रमांसाठी निधीच्या वाटपाची अंतर्दृष्टी मिळवा आणि आर्थिक प्रगतीच्या दृष्टीकोनातून गावाच्या समृद्ध आर्थिक प्रवासात आश्चर्यचकित व्हा.\nयानंतर, पावती पर्यायाच्या शेजारी स्थित, गावासाठी मिळविलेल्या अचूक निधीचे सर्वसमावेशक प्रदर्शन तसेच विविध अत्यावश्यक प्रकल्पांसाठी वाटप केलेल्या खर्चाचे विघटन आहे. अधूनमधून, सरकारी निधी अखर्चित राहिल्यास, ते खेदजनकपणे अधिकाऱ्यांना परत केले जातात. मात्र, असा उलटसुलट प्रकार सरपंचाच्या अकार्यक्षमतेचे खेदजनक द्योतक मानला जातो.\n२०२४ मध्ये नवी मुंबईत होणार मोठे बदल नवीन वर्षात मिळणार सुखद सुविधा आणि जीवनस्तर , ज्यामुळे होणार नगराचा विकास आणि सर्वांगीण सुधारता.\nमुंबईतील रस्त्यावरील विक्रेत्यांमध्ये होणार लक्षणीय बदल , महापालिका घेणार एक महत्त्वपूर्ण निर्णय \nनवीन Samsung Galaxy S24 मालिका आता भारतात प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध आहे. 17 जानेवारी रोजी जगभरात प्रदर्शित होणार आहे.\nमुंबईतील रस्त्यावरील विक्रेत्यांमध्ये होणार लक्षणीय बदल , महापालिका घेणार एक महत्त्वपूर्ण निर्णय \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00793.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A4%BE", "date_download": "2024-03-05T02:18:15Z", "digest": "sha1:3URDBNKMLMG4ZXTB2VSKR4REBFOMHT3B", "length": 4094, "nlines": 79, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "तिलोत्तमा - विकिपीडिया", "raw_content": "\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nतिलोत्तमा ही इंद्राच्या दरबारातील एक प्रमुख अप्सरा होती. सर्व कला-गुणांत इतरांपेक्षा तिळभर जास्त उत्तम म्हणून तिचे नाव तिलोत्तमा असल्याचे सांगितले जाते.\nसुंद आणि उपसुंद या दोन असुर भावंडांनी तिलोत्तमेवरून भांडत एकमेकांचा जीव घेतला. त्यावरून भारतीय भाषात दोघांमधील भांडणासाठी सुंदोपसुंदी असा शब्द आला.\nया पानातील शेवटचा बदल २६ मे २०१७ रोजी १५:४१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00793.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://shetkariyoddha.com/post/3845", "date_download": "2024-03-05T01:53:41Z", "digest": "sha1:PZ5KRQY56YAHI6OTLXY3WGKXNQDKVKK3", "length": 11293, "nlines": 156, "source_domain": "shetkariyoddha.com", "title": "राष्ट्रध्वजाचा अवमान रोखणे व प्लास्टिकचे ध्वज विक्री करणार्यांवर गुन्हे दाखल करावे - हिंदू जनजागृती समिती. - Shetkari Yoddha", "raw_content": "\nराष्ट्रध्वजाचा अवमान रोखणे व प्लास्टिकचे ध्वज विक्री करणार्यांवर गुन्हे दाखल करावे – हिंदू जनजागृती समिती.\nप्रतिनिधी – राष्ट्रध्वज म्हणजे राष्ट्राची अस्मिता १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी या दिवशी हे राष्ट्रध्वज मोठ्या अभिमानाने मिरवले जातात; मात्र हेच राष्ट्रध्वज त्या दिवशीच रस्त्यावर, कचरापेटीत आणि गटारात फाटलेल्या अवस्थेत आढळतात. प्लास्टिकचे ध्वज लगेच नष्टही होत नाहीत, त्यामुळे अनेक दिवस या राष्ट्रध्वजांची विटंबना पहावी लागते. राष्ट्रध्वजाची ही विटंबना\nरोखण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयामध्ये जनहित याचिका (क्र.१०३/२०११) दाखल करण्यात आली होती. याविषयी सुनावणी करतांना न्यायालयाने प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाद्वारे होणारा अवमान रोखण्यासाठी शासनाला आदेश दिले. त्यानुसार केंद्रीय अन् राज्य गृह विभाग, तसेच शिक्षण विभाग यांनी याविषयीचे परिपत्रकही काढले आहे. याचसमवेत महाराष्ट्र शासनानेही राज्यात प्लास्टिक बंदीचा निर्णय घेतला आहे. त्यानुसारही प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजांची विक��री करणे, यंदा दुकानातून, तसेच ‘ऑनलाईन’ पद्धतीने तिरंग्याच्या रंगातील ‘मास्क’ची विक्री होत असल्याचे आढळून आले आहे. तिरंग्याचा मास्क वापरल्याने राष्ट्रध्वजाचे पावित्र्य राखले जात नाही. ‘तिरंगा मास्क’ हे देशप्रेम प्रदर्शनाचे माध्यम नाही. अशोकचक्रासह तिरंग्याचा मास्क बनवणे आणि वापरणे, हा ध्वजसंहितेनुसार राष्ट्रध्वजाचा अवमानच आहे. असे करणे हे ‘राष्ट्रीय मानचिन्हांचा गैरवापर रोखणे कायदा १९५०’, कलम २ व ५ नुसार; तसेच ‘राष्ट्र प्रतिष्ठा अवमान ५ प्रतिबंध अधिनियम १९७१’चे कलम २ नुसार आणि ‘बोधचिन्ह व नाव (अनुचित वापरास प्रतिबंध) अधिनियम १९५०’ या तिन्ही कायद्यांनुसार दंडनीय अपराध आहे. त्यामुळे अशा लोकांवर व व्यापाऱ्यांवर कारवाही व्हावी यासाठी बारामती तालुका पोलीस ठाण्यात पोलिस निरीक्षक महेश ढवाण यांना निवेदन देण्यात आले. निवेदन देण्यासाठी मालुसरे वस्ती येथील धर्मप्रेमी श्री. तानाजी मालुसरे, श्री. आप्पाजी मालुसरे, श्री. सोमनाथ जाधव, श्री. नरेंद्र मालुसरे, श्री. संदीप मालुसरे, चि. सार्थक मालुसरे, कु. मृणाल दीक्षित, कु. नंदिनी दीक्षित सहभागी होते.\nश्री छत्रपती शाहू हायस्कूलमध्ये नागपंचमी उत्साहात साजरी\nबारामती कृषी महाविद्यालयाचे क्रीडा स्पर्धेत घवघवीत यश\nBy संपादक-योगेश नामदेव नालंदे\nलगिनघाई विशेषांकाचे प्रकाशन संपन्न\nFeb 19, 2024 संपादक-योगेश नामदेव नालंदे\nबारामतीत शिवाजी महाराजांना जयंती निमित्त अभिवादन\nFeb 19, 2024 संपादक-योगेश नामदेव नालंदे\nसिद्धार्थ नगर बुद्ध विहार येथे बाल संस्कार वर्ग चित्रकला स्पर्धा संपन्न\nFeb 19, 2024 संपादक-योगेश नामदेव नालंदे\nलगिनघाई विशेषांकाचे प्रकाशन संपन्न\nबारामतीत शिवाजी महाराजांना जयंती निमित्त अभिवादन\nसिद्धार्थ नगर बुद्ध विहार येथे बाल संस्कार वर्ग चित्रकला स्पर्धा संपन्न\nक्रांतीगुरू वस्ताद लहुजी साळवे यांची पुण्यतिथी निमित्ताने अभिवादन\nस्वामी समर्थ पादुका पालखीचे मंगळवारी बारामती मध्ये आगमन ..\nलगिनघाई विशेषांकाचे प्रकाशन संपन्न\n19/02/2024 संपादक-योगेश नामदेव नालंदे\nबारामतीत शिवाजी महाराजांना जयंती निमित्त अभिवादन\n19/02/2024 संपादक-योगेश नामदेव नालंदे\nसिद्धार्थ नगर बुद्ध विहार येथे बाल संस्कार वर्ग चित्रकला स्पर्धा संपन्न\n19/02/2024 संपादक-योगेश नामदेव नालंदे\nक्रांतीगुरू वस्ताद लहुजी साळवे ���ांची पुण्यतिथी निमित्ताने अभिवादन\n19/02/2024 संपादक-योगेश नामदेव नालंदे\nलगिनघाई विशेषांकाचे प्रकाशन संपन्न 19/02/2024\nबारामतीत शिवाजी महाराजांना जयंती निमित्त अभिवादन 19/02/2024\nसिद्धार्थ नगर बुद्ध विहार येथे बाल संस्कार वर्ग चित्रकला स्पर्धा संपन्न 19/02/2024\nक्रांतीगुरू वस्ताद लहुजी साळवे यांची पुण्यतिथी निमित्ताने अभिवादन 19/02/2024\nस्वामी समर्थ पादुका पालखीचे मंगळवारी बारामती मध्ये आगमन .. 19/02/2024\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00793.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.tarunbharat.com/tag/bajap/", "date_download": "2024-03-05T00:43:49Z", "digest": "sha1:O4G3NF2GIELW5XFG3FQTLBNC2X77VUKW", "length": 5508, "nlines": 82, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "bajap Archives - Tarun Bharat", "raw_content": "\nमॉरिशसमध्ये 6 भाविकांचा दुर्घटनेत मृत्यू\nआजचे भविष्य मंगळवार, दि. 5 मार्च 2024\nबेंगळूर बॉम्बस्फोट प्रकरणाचा तपास एनआयएकडे\nपुरी जगन्नाथ मंदिरात घुसले 9 बांगलादेशी\nवॉशिंग्टनमध्ये निक्की हेली यांचा विजय\nकार्यालय सोडण्याचा ‘आप’ला आदेश\nप्रा. भक्ती भोसले यांना पी.एच.डी. प्रदान; सर्व स्तरातून कौतुकांचा वर्षाव\nBreaking : ‘कोल्हापूर’ लोकसभेच्या जागेवरून चर्चेला उधाण; महाविकास आघाडीमध्ये कोल्हापूरची जागा कॉंग्रेसला दिल्याची जोरदार चर्चा\n भजनलाल शर्मा होणार राजस्थानचे नवे मुख्यमंत्री\nछत्तीसगड व मध्यप्रदेशनंतर भाजपने राजस्थाच्या मुख्यमंत्री पदी नवा चेहरा दिला आहे. भजनलाल शर्मा हे राजस्थानचे नवे मुख्यमंत्री होणार आहेत. तर…\nअनंत अंबानी व राधिका मर्चेंटच्या प्री-वेडिंग सोहळ्यातील बॉलीवूड कलाकारांचे स्टनिंग लूक(Bollywood Actors’ Stunning Looks at Anant Ambani and Radhika Merchant’s Pre-Wedding Ceremony)\nआजपासून भारत विरुद्ध इंग्लंड तिसरी कसोटी (India vs England 3rd Test from today)\nशंभू सीमेवर शेतकऱ्यांचा निषेध मोर्चा (पंजाब-हरियाणा) Farmers protest march at Shambhu border (Punjab-Haryana)\nई पेपर ऐप डाउनलोड करा\nअनंत अंबानी व राधिका मर्चेंटच्या प्री-वेडिंग सोहळ्यातील बॉलीवूड कलाकारांचे स्टनिंग लूक(Bollywood Actors’ Stunning Looks at Anant Ambani and Radhika Merchant’s Pre-Wedding Ceremony) युएईत मंदिर, जगाला सद्भावना संदेश(UAE temple, message of goodwill to the world) आजपासून भारत विरुद्ध इंग्लंड तिसरी कसोटी (India vs England 3rd Test from today) शंभू सीमेवर शेतकऱ्यांचा निषेध मोर्चा (पंजाब-हरियाणा) Farmers protest march at Shambhu border (Punjab-Haryana)", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00793.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "https://www.tarunbharat.com/tag/malkapur-nagar-parishad/", "date_download": "2024-03-05T00:45:03Z", "digest": "sha1:Z45BYI7IUCHFYQRX4UHY6HZHMVI74YNK", "length": 5375, "nlines": 82, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "Malkapur Nagar Parishad Archives - Tarun Bharat", "raw_content": "\nभारताच्या विकासदरामध्ये वाढीचे मुडीज्चे संकेत\nमॉरिशसमध्ये 6 भाविकांचा दुर्घटनेत मृत्यू\nआजचे भविष्य मंगळवार, दि. 5 मार्च 2024\nबेंगळूर बॉम्बस्फोट प्रकरणाचा तपास एनआयएकडे\nपुरी जगन्नाथ मंदिरात घुसले 9 बांगलादेशी\nवॉशिंग्टनमध्ये निक्की हेली यांचा विजय\nकार्यालय सोडण्याचा ‘आप’ला आदेश\nप्रा. भक्ती भोसले यांना पी.एच.डी. प्रदान; सर्व स्तरातून कौतुकांचा वर्षाव\nमलकापूर नगर परिषदेला 3 कोटी 50 लाखाचा निधी जिल्हा नियोजनातून वर्ग\nआमदार विनय कोरे यांच्या विशेष मागणीतून निधी प्राप्त शाहूवाडी प्रतिनिधी शाहुवाडी पन्हाळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार विनय कोरे यांच्या विशेष प्रयत्नातून…\nअनंत अंबानी व राधिका मर्चेंटच्या प्री-वेडिंग सोहळ्यातील बॉलीवूड कलाकारांचे स्टनिंग लूक(Bollywood Actors’ Stunning Looks at Anant Ambani and Radhika Merchant’s Pre-Wedding Ceremony)\nआजपासून भारत विरुद्ध इंग्लंड तिसरी कसोटी (India vs England 3rd Test from today)\nशंभू सीमेवर शेतकऱ्यांचा निषेध मोर्चा (पंजाब-हरियाणा) Farmers protest march at Shambhu border (Punjab-Haryana)\nई पेपर ऐप डाउनलोड करा\nअनंत अंबानी व राधिका मर्चेंटच्या प्री-वेडिंग सोहळ्यातील बॉलीवूड कलाकारांचे स्टनिंग लूक(Bollywood Actors’ Stunning Looks at Anant Ambani and Radhika Merchant’s Pre-Wedding Ceremony) युएईत मंदिर, जगाला सद्भावना संदेश(UAE temple, message of goodwill to the world) आजपासून भारत विरुद्ध इंग्लंड तिसरी कसोटी (India vs England 3rd Test from today) शंभू सीमेवर शेतकऱ्यांचा निषेध मोर्चा (पंजाब-हरियाणा) Farmers protest march at Shambhu border (Punjab-Haryana)", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00793.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "https://bolbhidu.com/mir-sultan-khan-of-india-was-the-first-grandmaster-in-chess-from-asia/", "date_download": "2024-03-04T23:53:00Z", "digest": "sha1:MAF4T6BKOWDGVPHBARD7CFDZB2DKFHN3", "length": 16629, "nlines": 101, "source_domain": "bolbhidu.com", "title": "ब्रिटिशांच्या नाकावर टिच्चून सामान्य घरातला पोरगा आशियातला पहिला 'ग्रँडमास्टर' झाला", "raw_content": "\n२५०० पेक्षाही अधिक हत्या डाकीणमुळे झाल्या; असा आहे डाकीण प्रथेचा इतिहास..\nकोल्हापुरी चपलेची खरी ओळख म्हणजे, सेनापती कापशी चप्पल\nशिवसेना, राष्ट्रवादीनंतर आता काँग्रेसचा नंबर लागणार \nBol Bhidu - विषय हार्ड\n२५०० पेक्षाही अधिक हत्या डाकीणमुळे झाल्या; असा आहे डाकीण प्रथेचा इतिहास..\nकोल्हापुरी चपलेची खरी ओळख म्हणजे, सेनापती कापशी चप्पल\nशिवसेना, राष्ट्रवादीनंतर आता काँग्रेसचा नंबर लागणार \nब्रिटिशांच्या नाकावर टिच्चून सामान्य घरातला पोरगा आशियातला पहिला ‘ग्रँडमास्टर’ झाला\nबुद्धिबळ म्हणजेच चेस हा गुंतागुंतीचा खेळ खेळतांना खेळाडूच्या डोक्याचा चांगलाच कस लागतो. भले भले या खेळात गारद होतात. हा खेळ जगात खेळला जात असला तरी आजही या खेळावर युरोपातील खेळाडूंचा वरचष्मा आहे. अनेक नामवंत चेस प्लेयर युरोप किंवा वेस्टर्न कंट्रीज मधले असतात.\nमात्र स्वातंत्र्यापूर्वी भारतात सुद्धा एक खेळाडू होता जो त्या काळातील प्रसिद्ध चेस प्लेयर होता. ज्याने सहा वर्ष वर्ल्ड चेस चॅम्पियनशिप विजेत्या जोस राउल कॅपाब्लांसा याला हरवून जगात आपली छाप सोडली आणि आशिया खंडातील पहिला ग्रँडमास्टर झाला होता.\nत्या खेळाडूचं नाव होतं मीर सुल्तान खान…\nमीर सुलतानाचा जन्म फाळणीपूर्वीच्या पंजाब राज्यातल्या एका सामान्य घरात झाला होता. तो लहानपणी आपल्या भावंडांबरोबर चेस खेळायचा. त्यामुळे त्याच्या मनात चेस खेळण्याची आवड वाढत होती. त्याची ही आवड लक्षात घेऊन त्याचे वडील मिया नदीम दिन यांनी मीर सुलतानाला चेसच्या आणखी वेगवेगळ्या क्लुप्त्या शिकवायला सुरुवात केली.\nवडिलांनी शिकवलेल्या क्लुप्त्यांमुळे तो इतर मोठ्या मंडळींबरोबर सुद्धा चेस खेळायला लागला होता. वडील जमीनदार असल्यामुळे बाकी काही जबाबदाऱ्या त्याच्यावर नव्हत्या. त्यामुळे मीर चेसवर चांगलं लक्ष केंद्रित करून खेळातल्या भारतीय पद्धतीच्या डावपेचांनी प्रॅक्टिस करत होते.\nत्याचे खेळ बघून पंजाबमधले एक जमीनदार सर उमर तिवाना हे फार प्रभावित झाले होते. सर तिवाना यांनी तत्कालीन ब्रिटिश अधिकाऱ्यांसोबत चांगलीच उठबस होती. त्यांचे लंडनमधील अनेक लोकांशी चांगले संबंध होते. त्यांनी शेजारच्या गावात मीर सुलतान याला आपली एक जमीन दिली आणि त्यावर मीरच्या चेस प्रॅक्टिसची व्यवस्था करून दिली. त्यासाठी चेस बोर्ड आणि लागणाऱ्या पैशांची सुद्धा मदत त्यांनी केली.\nजेव्हा या नवीन अकादमीत मीर सुलतान प्रॅक्टिस करत होता त्याच दरम्यान १९२८ मध्ये ऑल इंडिया चेस चॅंम्पियन्शिप आयोजित करण्यात आली होती.\nत्यात मीर सुद्धा सहभागी झाला आणि त्यात बाजी पण मारली. मीर सुलतानच्या विजयामुळे सर उमर आनंदित झाले आणि ते थेट मीर सुलतानाला थेट लंडनला घेऊन गेले आणि त्याला इंपीरियल चेस क्लबचा सदस्य बनवलं. त्या काळात चेस हा श्रीमंत आणि धनाड्य लोकांचा खेळ होता आणि याला खेळण्यासाठी क्लब मध्ये सदस्यत्व असणं गरजेचं होतं. त्यामु��े इंपीरियल क्लबमध्ये सदस्यत्व मिळाल्यामुळे मीरला मोठी संधी उपलब्ध झाली होती.\nआजपर्यंत चेसच्या भारतीय डावपेचांचा अभ्यास करणाऱ्या मीरला अगदी वेगळ्या पद्धतीच्या वेस्टर्न डावपेचांचा अभ्यास करण्याची संधी मिळालेली होती.\nमीर वेस्टर्न पद्धतीला शिकतच होता त्याच दरम्यान लंडनमध्ये ब्रिटिश चेस चॅम्पियनशिपचं आयोजन करण्यात आलं होतं. मीर वेस्टर्न पद्धतीत पुरेसा पारंगत झालेला नव्हता तरी सुद्धा त्याने चॅम्पियनशिपमध्ये भाग घेण्याचा निर्णय घेतला आणि आश्चर्यकारक रीतीने विजयी सुद्धा झाला.\nमृत म्हणून घोषित केलेला बालेश कुमार 20 वर्षांनी जिवंत…\nप्रेम, द्वेष आणि राजकारणातून झालेलं ‘मधुमिता…\nही चॅम्पियनशिप ब्रिटिशांची होती आणि त्यावेळी ब्रिटिशांचं साम्राज्य जगभर पसरलेलं होतं त्यामुळे या चॅम्पियनशिपमध्ये विजयी होणं हे त्या काळातलं सगळ्यात मोठं सन्मान मानलं जायचं.\nत्या यशानंतर मीरला आणखी वेगवेगळ्या चॅम्पियनशिपमध्ये खेळण्याचे आमंत्रण येऊ लागले होते. मीरने सुद्धा त्या आव्हानांना स्वीकारलं आणि वेगवेगळ्या स्पर्धेत सहभागी व्हायला लागला होता. एकापाठोपाठ एक आलेल्या स्कारब्रॉट टूर्नामेंट, हॅम्बर्ग ऑलिम्पियाड, लीग टूर्नामेंट यांसारख्या मोठं मोठ्या स्पर्धांमध्ये त्याने विजय मिळवला.\nया सगळ्या टूर्नामेंट तर महत्वाचं होत्याच परंतु १९३० मध्ये पार पडलेल्या ११ व्या हॅस्टिंग ख्रिसमस चेस फेस्टिवलमुळे मीरच्या नावाचा जगभर डंका वाजला होता. कारण या स्पर्धेत मीरने तब्बल सहा वेळ वर्ल्ड चेस चॅम्पियनशिप विजेत्या जोस राउल कॅपाब्लांसाला हरवलं होतं. जोसला चेसमध्ये हरवणे ही त्या काळातली सगळ्यात मोठी गोष्ट होती.\nत्यामुळेच जोस राउल कॅपाब्लांसाने आपल्या आठवणींमध्ये मीरचा उल्लेख ‘चेसचा जिनियस’ असा केला होता.\nजोसनंतर मीरने अनेक चेस प्लेयर्सला हरवलं होतं त्यात फ्रेंच-पोलिश चेस प्लेयर सेविली टार्टाकॉवर, तसेच प्राग इंटरनेशनल टीम टूर्नामेंटमध्ये पोलिश चेस मास्टर अकीबा रुबिनस्टीन आणि चेक प्लेयर सालो फ्लोहर यांसारख्या दिग्गज खेळाडूंचा समावेश होता.\nत्यानंतर चेसचे विश्वविजेते खेळाडू अलेक्जेंडर अलेखाइन यांच्यासोबत मीरची चेस मॅच झाली. दोन दिग्गज खेळाडूंमध्ये झालेली ही मॅच चक्क ड्रॉ झाली. त्यामुळे अलेक्जेंडर अलेखाइन आणि मीर हे दोघेही सामान पातळीवर येऊन ठेपले.\nमीरच्या या यशाचं गमक त्याच्या स्वतःच्या शैलीत होतं. मीर चेसची ओपनिंग अगदी साधेपणाने करायचा मात्र जेव्हा खेळाचा शेवट होण्याची वेळ यायची तेव्हा तो असे डावपेच आखायचा की प्रतिस्पर्ध्याच्या बाजूने असलेली बाजी क्षणात बदलून टाकयचा. खेळ खेळतांना स्वतःवर कंट्रोल ठेऊन कठीणात कठीण प्रसंगी सुद्धा स्ट्रेसमधून बाहेर पाडण्याचं कसब त्याच्याकडे होतं त्यामुळे त्याला ‘एंड गेमचा मास्टर’म्हटलं जायचं.\nमीरने आपल्या खेळामुळे भारतावर राज्य करणाऱ्या ब्रिटिशांच्या देशात भारताची मान उंचावली होती. त्याच्या या यशामुळे त्याला आशिया खंडातील ग्रँडमास्टर म्हटलं जायचं.\nहे ही वाच भिडू\nविश्वनाथन आनंदला बुद्धिबळात हरवून वादात सापडलेला तरुण अब्जाधीश कोण आहे \nना शाळा, ना सण, चेससाठी बालपण पणाला लावणाऱ्या प्रज्ञानंदमुळं भारताला चेसमधला सचिन मिळालाय\nरशियाची बुद्धिबळातील मक्तेदारी संपवायला एक बुद्धिबळसम्राट अमेरिकेत जन्माला आला\nप्रेम, द्वेष आणि राजकारणातून झालेलं ‘मधुमिता हत्याकांड’ आजही युपीत चर्चेत…\nप्रियकराचे तुकडे करणारी डॉक्टर ओमाना जामीन मिळाल्यावर इंटरपोलच्याही हाताला लागली नाही\nएम. एम. किरवानी यांनी नाटू नाटूच्या आधीही मोक्कार हिट गाणी दिलेत… त्यातलीच ही…\nपठाणचा गल्ला २२ दिवसात ५०० कोटी… हे बॉक्स ऑफीस कलेक्शन नेमकं मोजतात कसं\n२९ नोव्हेंबर २०२१ ला घरातून निघालेली पालघरची सदिच्छा अजून परतलेली नाही…\nआत्ताची अटक सोडा… राखीने या आधीही लय कांड केलेत…\nहे ही वाच भिडू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00794.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://bolbhidu.com/one-such-railway-in-maharashtra-earns-200-rupees-by-spending-8-lakhs-a-day/", "date_download": "2024-03-05T01:02:28Z", "digest": "sha1:LDO2SOZLBDV22VWVSPEARSOWVH3E4C5G", "length": 17454, "nlines": 103, "source_domain": "bolbhidu.com", "title": "दिवसाला 8 लाख खर्च करून 200 रुपये मिळतात, महाराष्ट्रातली अशीही एक रेल्वे...", "raw_content": "\n२५०० पेक्षाही अधिक हत्या डाकीणमुळे झाल्या; असा आहे डाकीण प्रथेचा इतिहास..\nकोल्हापुरी चपलेची खरी ओळख म्हणजे, सेनापती कापशी चप्पल\nशिवसेना, राष्ट्रवादीनंतर आता काँग्रेसचा नंबर लागणार \nBol Bhidu - विषय हार्ड\n२५०० पेक्षाही अधिक हत्या डाकीणमुळे झाल्या; असा आहे डाकीण प्रथेचा इतिहास..\nकोल्हापुरी चपलेची खरी ओळख म्हणजे, सेनापती कापशी चप्पल\nशिवसेना, राष्ट्रवादीनंतर आता काँग्रेसचा नंबर लागणार \n���िवसाला 8 लाख खर्च करून 200 रुपये मिळतात, महाराष्ट्रातली अशीही एक रेल्वे…\nBy बोल भिडू कार्यकर्ते On Sep 23, 2022\nबीडला रेल्वे आल्याने स्थानिकांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. मागच्या ५० ते ६० वर्षांपासून बीडला रेल्वे सुरु करण्यात यावी अशी मागणी होती. शुक्रवारी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते आष्टी-अहमदनगर रेल्वे लाईनचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, भाजप नेत्या पंकजा मुंडे, खासदार प्रीतम मुंडे आदी उपस्थित होते.\nअहमदनगर-बीड- परळी असा २६१ किलोमीटरची ब्रॉडगेज लाईन करण्यात येत आहे.\nआष्टी ते अहमदनगर हा ६६ किलोमीटर लांबीचा मार्ग आहे. हा रेल्वे मार्ग व्हावा यासाठी राजकीय प्रेशर मोठ्या प्रमाणात होते. १९८४ पासून सगळ्याच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी ही मागणी लावून धरली आहे. मात्र हे सगळं करताना या मार्गावर किती प्रवासी असणार याचा अंदाज लावण्यात आला नाही. जर प्रवासी संख्या कमी असेल तर याचा रेल्वे प्रशासनाला मोठा आर्थिक फटका बसू शकतो.\nअशाच प्रकारे पुणे-फलटण मार्गावर सुरु करण्यात आलेल्या डेमूला प्रतिसाद एकदम कमी मिळत आहे. रेल्वेचे अनेक वरिष्ठ अधिकारी या मार्गामुळे होत असणाऱ्या तोट्याबद्दल दबक्या आवाजात बोलत आहेत. मात्र त्यांच्यावर राजकीय दबाव असल्याने ते समोर येऊन बोलायला तयार नाहीत.\nआष्टी ते अहमदनगर मार्गावर डेमू रेल्वे सुरु करण्यात आली आहे. या रेल्वेला डिझेल इंजिन असतं. डेमूला फूट रेस्ट असल्याने ही रेल्वे कुठल्याही रेल्वे स्थानकावर थांबते. साधारण ८ ते १२ डब्यांची ही रेल्वे असते.\nपुणे फलटण मार्ग कधी सुरू झाला\nपुणे फलटण मार्गावर रेल्वे सुरु करण्याची मागणी अनेक वर्ष होते. सातारचे माजी खासदार हिंदुराव नाईक निंबाळकर यांनी पुणे फलटण मार्गावर रेल्वे सुरु व्हावी यासाठी २३ वर्ष संघर्ष केल्याचे सांगण्यात येते. त्यानंतर ३० मार्च २०२१ पासून या मार्गावर १० डब्यांची डेमू सुरु करण्यात आली.\nसकाळी ५ वाजून ५० मिनिटांनी ही डेमू पुण्यावरून निघून ९ वाजून ४५ मिनिटांनी फलटणला पोहचते. तर संध्याकाळी ६ वाजता फलटण वरून निघून रात्री ९ वाजून ३५ मिनिटाला पुण्यात पोहचते. या रेल्वेच्या माध्यमातून फलटण हे पुण्याशी जोडले जाईल असे यावेळी सांगण्यात आले होते. या रेल्वेमु���े शेतकरी, व्यापारी, नोकरदार, विद्यार्थी यांना होईल असे सांगण्यात आले होते.\nआज पुणे फलटण मार्गावर प्रवाशांची काय परिस्थिती आहे\nपुणे फलटण मार्गावर डेमू सुरु होऊन १७ महिने झाले आहे. जितके प्रवासी तितकेच कर्मचारी गाडीत प्रवास करत असल्याचे चित्र आहे. एका फेरीसाठी रेल्वेला साधारण ८ लाख रुपये खर्च येतो. पहिल्या दिवसांपासून या मार्गावर प्रवासी संख्या कमी राहिली आहे. पहिल्या महिन्यात रेल्वेत ४ ते ५ प्रवासी असायचे. सप्टेंबर महिन्यात मार्गावर दररोज सरासरी १५ ते २० प्रवासी या रेल्वेनं प्रवास करत असल्याची माहिती रेल्वेतील अधिकाऱ्यांनी दिली.\nपुणे ते फलटण ३० रुपये तिकीट आहे. जास्तीत जास्त प्रवासी हे लोणंद पर्यंतच प्रवास करतात. त्यामुळे रेल्वेला एका फेरीतून २०० ते ५०० रुपयेच आर्थिक उत्पन्न मिळते.\nमृत म्हणून घोषित केलेला बालेश कुमार 20 वर्षांनी जिवंत…\nप्रेम, द्वेष आणि राजकारणातून झालेलं ‘मधुमिता…\nमार्च २०२२ मध्ये २६२ प्रवाशांनी पुणे फलटण प्रवास केला. तर एप्रिल महिन्यात ६०५, मे महिन्यात १०३९, जून महिन्यात १ हजार ५७५ आणि ऑगस्ट महिन्यात २३९ प्रवाशांनी प्रवास केला. तर चालू महिन्यात म्हणजेच सप्टेंबर महिन्यात १६५ प्रवाशांनी प्रवास केल्याची माहिती रेल्वे प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.\nप्रवाशांची सोय व्हावी या हेतूने रेल्वे प्रशासनाने पुणे-फलटण डेमू रेल्वे सुरु केली. मात्र प्रवाशांचा प्रतिसाद मिळत नसल्याने रेल्वे प्रशासनाला रोज आठ लाख रुपयांचा तोटा सहन करत ही डेमू सुरु ठेवावी लागत आहे.\nपुणे रेल्वे प्रवासी मंचाच्या अध्यक्षा हर्षा शहा यांनी बोल भिडूशी बोलताना सांगितले की,\nपुणे ते फलटण डेमूचा मार्ग चुकला आहे. अगोदर ही रेल्वे पुणे ते लोणंद अशी होती. मात्र पुढे ती फलटण पर्यंत वाढविली. पुणे ते लोणंद दरम्यान प्रवासी असतात पण फलटण लोणंद दरम्यान रेल्वेत अजिबात प्रवासी नसतात. या मार्गावर प्रवासी डेमू ऐवजी रिक्षा, बस वापरतात. तिकीट सुद्धा १० ते १५ रुपये आहे.\nतर दुसरीकडे जेजुरीला राज्याभरातून भाविक येत असतात. पुण्यातून जाणाऱ्या लोकांची संख्या सुद्धा मोठी आहे. मात्र जेजुरीचे रेल्वे स्टेशन हे मंदिरापासून ३ किलोमीटरवर आहे. त्यामुळे पुण्यावरून हजारो लोक जेजुरीला जातात मात्र स्टेशन लांब असल्याने बसने जातात. शहरातून रेल्वे स्टेशन पर्यं��� रिक्षाने जावं लागत आणि रेल्वे स्टेशन पासून परत गावात जायला सुद्धा रिक्षाने जावं लागत.\nत्यामुळे या सगळ्या प्रवाशांना रेल्वे मुकली आहे. जेजुरीच नाही तर इतर रेल्वे स्थानक सुद्धा गावापासून दीड ते दोन किलोमीटर लांब आहेत. त्यामुळे प्रवासी रेल्वे ऐवजी वाहनांना प्राध्यान देतात.\nसासवड रोड, नीरा, लोणंद सारख्या रेल्वे स्टेशनवर गार्डच तिकीट काढतो. त्यामुळे तो जो पर्यंत तिकीट काढतो तेवढ्या वेळ रेल्वे थांबलेली असते. यामुळे वेळ जातो. हा मार्ग निवडताना रेल्वे प्रशासनाची चूक झाली आहे त्यामुळे प्रवाशांची संख्या कमी आहे.\nदौंड प्रवासी मंचाचे अध्यक्ष विकास देशपांडे यांनी बोल भिडूशी बोलताना सांगितले की,\nसरकारने प्रवासी संख्या वाढवण्यासाठी विशेष प्रयत्न करायला हवे. प्रवासी संघाची स्थापना करून त्यांना बळ दिलं पाहिजे. तरच प्रवाशांची संख्या वाढली जाईल. दुसरीकडे पुणे दौंड मार्गावर सुद्धा डेमू सुरु आहे. या मार्गावर चांगले प्रवासी आहेत. मात्र मागच्या वर्षी तिकिटात २५ रुपयांनी वाढ केल्याने प्रवासी नाराज असल्याची माहिती देशपांडे यांनी दिली.\nप्रवाशांची संख्या कमी असल्याने पुणे फलटण मार्गावर रेल्वेला ८ लाख रुपये खर्च करून २०० रुपये उत्पन्न मिळते.\nहे ही वाच भिडू\nरेल्वेत आपलं सामान हरवलं तर रेल्वे प्रशासन त्या सामानाचं पुढे काय करतं \nतिकडे इराक-कुवेत युद्ध चालू होतं त्यामुळे इकडे कोकण रेल्वे प्रकल्प अडकला होता\nरेल्वेमध्ये गार्डची नोकरी केलेल्या स्वातंत्र्यसैनिकाने भारताचा राष्ट्रध्वज बनवला.\nमृत म्हणून घोषित केलेला बालेश कुमार 20 वर्षांनी जिवंत सापडला…\nआत्ताच नाही ओ… काँग्रेसच्या काळातही इस्रोच्या वैज्ञानिकांचं तिरूपती दर्शन…\nकोडॅकने भारतात सगळ्यात स्वस्त टीव्ही लॉंच केले, पण इतके वर्ष कोडॅक कुठे होतं\nपुनावालांनी ८ वर्षांपूर्वी ७५० कोटींना घर घेतलं, पण गृहप्रवेश सरकार दरबारी…\nकोलंबियाचा बाजार करणारे पाब्लोचे ‘कोकेन हिप्पो’ आता भारतात येऊ…\nप्रतिभाताई पाटील यांचे पती राजस्थानच्या राजपूत समाजातले होते कारण…\nहे ही वाच भिडू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00794.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B0_%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80", "date_download": "2024-03-05T01:01:59Z", "digest": "sha1:BPRXN3YRV5F27HQYWWJOESGUBKROHFBG", "length": 5428, "nlines": 104, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "प्रसार भारती - विकिपीडिया", "raw_content": "\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nहा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. विस्तार कसा करावा\nप्रसार भारती हे ब्रॉकास्टिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या स्वायत्त सार्वजनिक महामंडळाने नियमित वापरासाठी घेतलेलेल ब्रॅंड नाव आहे. भारतीय संसदेच्या कायद्यानुसार २३ नोव्हेंबर १९९७ रोजी प्रसार भारतीची स्थापना करण्यात आली. त्यापूर्वीपासून माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचा भाग म्हणून कार्यरत असलेली दूरदर्शनची आणि आकाशवाणीची (ऑल इंडिया रेडीओ) संपूर्ण नेटवर्क मालमत्ता आणि मनुष्यबळासह प्रसार भारतीकडे हस्तांतरित करण्यात आली.\nप्रसारभारती व्यवस्थापन मंडळाच्या चेअरपर्सन म्हणून मृणाल पांडे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून बी. एस. लल्ली यांच्याकडे सूत्रे आहेत.\nया पानातील शेवटचा बदल २९ मार्च २०२० रोजी १८:२० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00794.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://janshaktichadabav.com/house-fire-at-bahirwali-in-khed-taluka-caused-loss-of-lakhs/", "date_download": "2024-03-05T01:47:07Z", "digest": "sha1:LKAB3GWULPOVFQIVJZFIYETHSDZBNPWD", "length": 13703, "nlines": 239, "source_domain": "janshaktichadabav.com", "title": "खेड तालुक्यातील बहिरवली येथील घराला आग लागून लाखोंचे नुकसान - जनशक्तीचा दबाव", "raw_content": "\nअधिसूचना आणि शासन निर्णय\nखेड तालुक्यातील बहिरवली येथील घराला आग लागून लाखोंचे नुकसान\nखेड तालुक्यातील बहिरवली येथील घराला आग लागून लाखोंचे नुकसान\nखेड :- तालुक्यातील बहिरवली नंबर २ येथे बुधवारी सकाळच्या सुमारास अशफाक बने यांचे घर शॉर्ट सर्किटमुळे जळून खाक झाले. यावेळी घरात कोणीही नसल्याने कोणालाही इजा झाली नसली तरी लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.\nबहिरवली नंबर २ मधील अशफाक बने यांच्यावर हृदयरोग शस्त्रक्रिया डेरवण येथील वालावलकर रुग्णालयात मंगळवारी दि.२१ रोजी दुपारी झाली . त्यांची पत्नी व मुलगी हे त्यांच्या सोबत डेरवण येथे गेले. त्यांच्या घराला कुलूप लावू��� ते तिकडे गेले. बुधवारी दि.२२ रोजी सकाळी साडे दहा वाजताच्या सुमारास घरातील वयरींगमध्ये शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. आगीने घराला वेढा घातला. ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन आग विझवण्यासाठी प्रयत्न केला मात्र तोपर्यंत पूर्ण घर जळून गेले होते. खेड नगर परिषदेच्या अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले होते. परंतू संपूर्ण घर जळाले होते. या घटनेत अशफाक यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.\nचिपळूण टेरव येथे तीन कोळसाभट्ट्या उध्वस्त, तीन जणांवर गुन्हा दाखल\nसंगमेश्वर – देवरूख घाटात दरड कोसळल्याने रस्ता खचण्याची भीती\nधार्मिक भक्ती माझा उत्सव मुंबई रत्नागिरी संगमेश्वर\nमहाशिवरात्री निमित्त कसब्याच्या श्री कर्णेश्वर मंदिरात उद्यापासून विविध कार्यक्रमांचे आयोजन…\nअपघात महाराष्ट्र रत्नागिरी संगमेश्वर\nदेवरुख संगमेश्वर बस लोवले येथे दरीत कोसळली…\nधार्मिक भक्ती महाराष्ट्र मुंबई रत्नागिरी\nसकल हिंदू समाजाच्या जन आक्रोश मोर्चाला रत्नागिरीत मोठा प्रतिसाद…\nधार्मिक भक्ती माझा उत्सव मुंबई रत्नागिरी संगमेश्वर\nमहाशिवरात्री निमित्त कसब्याच्या श्री कर्णेश्वर मंदिरात उद्यापासून विविध कार्यक्रमांचे आयोजन…\nअपघात महाराष्ट्र रत्नागिरी संगमेश्वर\nदेवरुख संगमेश्वर बस लोवले येथे दरीत कोसळली…\nधार्मिक भक्ती महाराष्ट्र मुंबई रत्नागिरी\nसकल हिंदू समाजाच्या जन आक्रोश मोर्चाला रत्नागिरीत मोठा प्रतिसाद…\nप्रशासकीय महाराष्ट्र मुंबई रत्नागिरी\n“सर्वसामान्य नागरिकांसाठीच्या सेवांचे वेळेत वितरण करा… महसूल, कामगार, पोलीस विभागाचे चांगले काम…” – राज्य सेवा हक्क आयुक्त बलदेव सिंग…\nप्रिंट, टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड\nवाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणारअसल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून जनशक्तीचा दबाव Janshaktichadabavnews या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल केलय.हे एक न्युज पोर्टल आहे. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देशातील घडामोडी तसेच स्थानिक, क्राईम, राजकीय, सामाजिक, जाहिरात, इतर विविध बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.\nकृपया संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठ��ेही लेख कॉपी करू नये\nकिवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर,लेख आणि त्याचे हक्क‘ https://janshaktichadabav.com/\nआणि संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक\nसहमत असतीलच असे नाही Copyright:https://janshaktichadabav.com/ सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\nमुख्य संपादक : श्री.गणेश पवार\nऑफिस : ०५,वैती कंपाऊंड, आई नगर समोर, ओव्हळा, ठाणे – ४००६१२\nधार्मिक भक्ती माझा उत्सव मुंबई रत्नागिरी संगमेश्वर\nमहाशिवरात्री निमित्त कसब्याच्या श्री कर्णेश्वर मंदिरात उद्यापासून विविध कार्यक्रमांचे आयोजन…\nअपघात महाराष्ट्र रत्नागिरी संगमेश्वर\nदेवरुख संगमेश्वर बस लोवले येथे दरीत कोसळली…\nधार्मिक भक्ती महाराष्ट्र मुंबई रत्नागिरी\nसकल हिंदू समाजाच्या जन आक्रोश मोर्चाला रत्नागिरीत मोठा प्रतिसाद…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00795.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://kranti-news.in/maharashtra-vidyalayas-iyatta-5th-sahavichi-palak-sabha-was-held-in-a-very-enthusiastic-atmosphere/", "date_download": "2024-03-05T00:12:50Z", "digest": "sha1:VKYSXU54JULTE5EJBJZE65PML27K67I4", "length": 6961, "nlines": 73, "source_domain": "kranti-news.in", "title": "महाराष्ट्र विद्यालय मध्ये इयत्ता पाचवी सहावीची पालक सभा अतिशय उत्साही वातावरणात संपन्न > Kranti news", "raw_content": "\nविश्वसनीय बातम्या अणि माहिती\nयांचा शोध घ्या :\nHome > ताज्या > महाराष्ट्र विद्यालय मध्ये इयत्ता पाचवी सहावीची पालक सभा अतिशय उत्साही वातावरणात संपन्न\nमहाराष्ट्र विद्यालय मध्ये इयत्ता पाचवी सहावीची पालक सभा अतिशय उत्साही वातावरणात संपन्न\nदि.26/8/2023 रोजी संत तुकाराम सभागृह बार्शी या ठिकाणी महाराष्ट्र विद्यालयातील इयत्ता पाचवी व इयत्ता सहावी या वर्गाची पालक सभा अतिशय उत्साही वातावरणात पार पडली.\nया सभेचे प्रमुख पाहुणे म्हणून प्राध्यापक आनंद कुमार करडे हे होते कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाराष्ट्र विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती धावणे मॅडम होते तसेच उपमुख्याध्यापक सपताळे सर , ज्येष्ठ शिक्षक महामुनी सर व इयत्ता पाचवी ते सातवीला अध्यापन करणारे सर्व शिक्षक शिक्षिका विद्यालयातील शिक्षकेतर कर्मचारी कार्यक्रमासाठी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती शिंदे मॅडम यांनी केले. शिक्षक प्रतिनिधी म्हणून श्री स्वप्निल पाटील सर व श्रीमती गव्हाणे मॅडम यांनी पालकांना मार्गदर्शन केले. अनेक महिला तसेच पुरुष पालकांनीही आपले शाळेविषयीचे मनोगत व्यक्त केले. सर्व पालकांकडून शाळेमध्ये राबवण्यात येणाऱ्या उपक्रमांचे कौतुक करण्यात आले व अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये पालक सभा संपन्न झाली या पालक सभेचे आभार प्रदर्शन श्रीमती झाडे मॅडम यांनी केले\nPrevious बार्शी पोलीस स्टेशनच्या D.B. विभागाची सतर्क कामगिरी\nNext कर्मवीर डॉ.मामासाहेब जगदाळे शिक्षक गौरव सोहळाचे आयोजन\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nआपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत\nपुढील वेळेच्या माझ्या टिप्पणी साठी माझे नाव, ईमेल आणि संकेतस्थळ ह्या ब्राउझरमध्ये जतन करा.\nबार्शी तालुका शिक्षक सेनेच्या अध्यक्ष पदी युवराज जगताप\nसूरत चेन्नई ग्रीनफिल्ड महामार्ग नुकसान भरपाई रक्कम, बार्शी तालुक्यात उपजिल्हाधिकार्‍यांचा गावभेट दौरा\nअखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून यशस्वीतांचा सत्कार\nयांचा शोध घ्या :\nबार्शी तालुका शिक्षक सेनेच्या अध्यक्ष पदी युवराज जगताप\nसूरत चेन्नई ग्रीनफिल्ड महामार्ग नुकसान भरपाई रक्कम, बार्शी तालुक्यात उपजिल्हाधिकार्‍यांचा गावभेट दौरा\nअखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून यशस्वीतांचा सत्कार\nमहात्मा बसवेश्वर सामाजिक समता-शिवा पुरस्कारअर्ज करण्याचे आवाहन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00795.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.webdunia.com/article/hinduism-marathi/pradosh-vrat-2022-do-shani-pradosh-fast-and-worship-on-this-muhurta-122011200025_1.html", "date_download": "2024-03-04T23:42:05Z", "digest": "sha1:HSEV2HBOSLWGVO2Y7DLG5GZWQ4FGBHK2", "length": 14978, "nlines": 143, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "शनि प्रदोष व्रत आणि पूजेची वेळ जारणून घ्या - pradosh vrat 2022, do shani pradosh fast and worship on this muhurta | Webdunia Marathi", "raw_content": "मंगळवार, 5 मार्च 2024\nगुरुवारी एकादशीचा शुभ संयोग असल्याने या दिवशी पाण्यात तीळ मिसळून स्नान करावे आणि तिळाचे दानही कराव\nPutrada Ekadashi 2022: पुत्रदा एकादशीचे व्रत ठेवल्याने 'महिष्मती' राजाची मनोकामना पूर्ण झाली, जाणून घ्या व्रताची कहाणी\nसाडे सती आणि शनीच्या ढैय्याने त्रास होत असेल तर शनिवारी करा हा सोपा उपाय, शनिदेव कृपा करतील\nमकरसंक्रातीला सकाळी सूर्याला अर्घ्य देऊन 12 मंत्रांचा जप करा\nSkanda Sashti 2022: स्कंद षष्टीची तारीख, महत्त्व आणि पूजा पद्धती जाणून घ्या\nप्रदोष व्रत 2022 तिथी आणि पूजा मुहू���्त\nहिंदू कॅलेंडरनुसार, पौष महिन्याच्या शुक्ल पक्षाची त्रयोदशी तिथी 14 जानेवारी रोजी रात्री 10:19 वाजता सुरू होत आहे, जी 15 जानेवारी रोजी रात्री 12:57 पर्यंत राहील. अशा परिस्थितीत १५ जानेवारीला प्रदोष उपोषण करण्यात येणार आहे.\nजे 15 जानेवारीला शनि प्रदोष व्रत करतात ते त्या दिवशी संध्याकाळी 05:46 ते 08:28 पर्यंत भगवान शिवाची पूजा करू शकतात. प्रदोष व्रताच्या पूजेचा हा मुहूर्त आहे. प्रदोष व्रताच्या वेळी संध्याकाळी शंकराची पूजा केली जाते. तथापि, लोक उपवासाच्या दिवशी सकाळी करतात.\nशनि प्रदोष व्रताचे महत्त्व\nप्रदोष व्रत प्रत्येक महिन्याच्या त्रयोदशी तिथीला पाळले जाते. अशा प्रकारे एका महिन्यात दोन प्रदोष व्रत असतात, एक शुक्ल पक्षात आणि दुसरा कृष्ण पक्षात. धार्मिक मान्यतेनुसार पुत्रप्राप्तीसाठी शनि प्रदोष व्रत ठेवले जाते. या दिवशी भगवान शंकराकडून योग्य अपत्यप्राप्तीसाठी शुभेच्छा दिल्या जातात.\nप्रदोष व्रताच्या दिवशी शिवाला बेलची पाने, भांग, शमीची पाने, धतुरा, गंगाजल, गाईचे दूध, पांढरे चंदन इत्यादी अर्पण करावे. त्यानंतर भोलेनाथांना प्रसन्न करण्यासाठी शिव चालीसा, शिवस्तोत्राचे पठण करावे. या दिवशी तुम्ही शिव मंत्रांचा जप देखील करू शकता. त्यानंतर भगवान शंकराची आरती करावी. मग शेवटी, उपासनेतील उणीव किंवा त्रुटीबद्दल क्षमेची प्रार्थना करा.\n(अस्वीकरण: या लेखात दिलेली माहिती आणि माहिती सामान्य गृहितकांवर आधारित आहे. वेबदुनिया त्याची पुष्टी करत नाही. कृपया त्यांची अंमलबजावणी करण्यापूर्वी संबंधित तज्ञाशी संपर्क साधा)\nवेबदुनिया वर वाचा :\nSolah Somwar fastसोळा सोमवार व्रत सुरू करण्यापूर्वी जाणून घ्या या संबंधित महत्त्वाच्या गोष्टी\nसोळा सोमवार व्रत हे खूप आव्हानात्मक मानले जाते, त्यामुळे कोणत्याही व्यत्ययाशिवाय सर्व 16 सोमवार पूर्ण करणे आवश्यक आहे. उपवास केल्यावर प्रसाद त्याच ठिकाणी घ्यावा जिथे पूजा केली जाते. उपवास करताना ब्रह्मचर्य पाळण्याचा सल्ला दिला जातो. याव्यतिरिक्त,\nसोमवारी पूजा करताना महादेवाच्या या मंत्राचा जप करावा\nआजचा सोमवार असून आजचा दिवस भोलेनाथ यांना समर्पित आहे. या दिवशी भोलेनाथांची पूजा पूर्ण विधीद्वारे केली जाते. यासह त्यांचे मंत्रही जपले जातात. धर्मग्रंथानुसार, सोमवारचा शिव उपवास केला तर त्या व्यक्तीच्या सर्व मनोकामना पूर��ण होतात. या दिवशी केवळ भगवान शिवच नाही तर पार्वती देवीचीही पूजा करण्याचा नियम आहे. सोमवारी शिव व्रताचे पालन केल्यास माणसाची प्रत्येक इच्छा पूर्ण होते\nSomwar Aarti सोमवारची आरती\nआधार चक्र नृत्य मांडिलें थोर ॥ टाळ श्रुती मृदंग वाजती गंभीर ॥ ब्रह्मा विष्णु आदि उभे शंकर ॥ निर्गुण ब्रह्म कवणा न कळेचि पार ॥१॥\nश्री गजानन महाराज प्रकट दिन शुभेच्छा Gajanan Maharaj Prakat Din 2024 Wishes\nदुःख दारिद्र्य नष्ट होवो सुख समृद्धी दारी येवो श्री गजानन महाराज प्रकट दिनाच्या शुभ दिवशी तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवो श्री गजानन महाराज प्रकट दिनाच्या आपणास व आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा… गण गण गणात बोते \nउठा उठा हो सद्गुरुराया सरली ती राती॥ दयाळा उष:कालचा वाहे वारा कुक्कुट ओरडती॥धृ॥ सूर्य सारथी अरुणा पाहून प्राची निजचित्ती॥ गेला होऊन अति आनंदित तें मी वानुं किती॥१॥\nIND vs ENG: धरमशाला येथील पाचवी कसोटी जिंकून भारत इतिहास रचणार\nभारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना ७ मार्चपासून धर्मशाला येथे खेळवला जाणार आहे. हा सामना टीम इंडियाला मालिका प्रभावीपणे जिंकण्याची संधी असेल. या मालिकेत भारतीय संघाने यापूर्वीच 3-1 अशी अजेय आघाडी घेतली आहे.\nIPL 2024: सनरायझर्स हैदराबादने बदलला कर्णधार,पॅट कमिन्स होणार नवीन कर्णधार\nसनरायझर्स हैदराबादनेही आपला कर्णधार बदलला आहे. आयपीएल विजेत्या संघाने गतवर्षी संघाचे कर्णधारपद भूषवलेला खेळाडू एडन मार्कराम यांच्याकडून जबाबदारी हिसकावून घेत नवीन खेळाडूकडे ही जबाबदारी देण्यात आली आहे.\nआगीत होरपळून 6 भाविकांचा दुर्दैवी मृत्यू\nमॉरिशस मध्ये एका उत्सवादरम्यान लागलेल्या आगीत होरपळून 6 भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. शिवरात्रीच्या पूर्वी होणाऱ्या एका उत्सवात ही दुर्घटना घडली आहे.\nइस्रोचे प्रमुख एस सोमनाथ कॅन्सरने ग्रस्त\nइंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनचे (ISRO) प्रमुख एस सोमनाथ हे कर्करोगाने त्रस्त आहेत. आदित्य-एल1च्या लॉन्चिंगवेळी त्यांना याची माहिती मिळाली. एका मीडिया वाहिनीशी बोलताना ते म्हणाले की, स्कॅनमध्ये कॅन्सरची वाढ दिसून आली.\nमहागडी लिपस्टिक वरून नवरा-बायकोत घटस्फोट\nनवरा बायकोत भांडण होणं सामान्य आहे. मात्र हे भांडण विकोपाला गेल्यावर त्यांच्यात घटस्फोट होतात. पण एका लिपिस्टिक वरून घटस्फ��ट होणे हे नवलंच आहे. ही घटना उत्तरप्रदेशातील आग्रा येथे घडली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00795.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://nponlinenews.com/player-4/", "date_download": "2024-03-05T00:39:46Z", "digest": "sha1:PNKBMUPT6Y7IHKWEBBIQ5GZJ5AAVCXXT", "length": 8133, "nlines": 44, "source_domain": "nponlinenews.com", "title": "हा खेळाडू नेपाळमधूनही क्रिकेट खेळण्यास योग्य नाही, तरीही रोहितला खिळखिळी करून कसोटी सामना खेळत आहे... player", "raw_content": "\nहा खेळाडू नेपाळमधूनही क्रिकेट खेळण्यास योग्य नाही, तरीही रोहितला खिळखिळी करून कसोटी सामना खेळत आहे… player\nplayer टीम इंडिया सध्या रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर कसोटी मालिका खेळत आहे. कर्णधार रोहित शर्माने अशा भारतीय अष्टपैलू खेळाडूचा पहिल्या कसोटी सामन्यासाठी निवडलेल्या प्लेइंग 11 मध्ये समावेश केला आहे. ज्यांची टीम इंडियासाठी अलीकडची कामगिरी खूपच खराब आहे.\nत्याची अलीकडची आकडेवारी पाहता, असे दिसते की जर रोहित शर्माने त्याला टीम इंडियासाठी कसोटी क्रिकेट खेळण्याची संधी दिली नसती, तर त्याच्या कामगिरीच्या आधारे त्यांनी या भारतीय अष्टपैलू खेळाडूचा नेपाळ संघातही समावेश केला असता. प्लेइंग 11 मध्ये खेळण्याची संधी देऊ नका.\nशार्दुल ठाकूरच्या प्लेइंग 11 मधील स्थानावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.\nशार्दुल ठाकूर टीम इंडियासाठी कसोटी क्रिकेटमध्ये 10 सामने खेळलेला युवा अष्टपैलू शार्दुल ठाकूर अद्याप या फॉरमॅटमध्ये संघासाठी चांगली कामगिरी करू शकलेला नाही. त्यामुळे भारतीय क्रिकेट समर्थक शार्दुल ठाकूरच्या प्लेइंग 11 मधील स्थानावर सोशल मीडियावर प्रश्न उपस्थित करताना दिसत आहेत.\nशार्दुल ठाकूरने यावर्षी टीम इंडियासाठी खेळल्या गेलेल्या एकाही कसोटी सामन्यात चांगली कामगिरी केली नाही. दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील पहिल्या कसोटी सामन्यातही शार्दुलने ना बॅटने काही अप्रतिम कामगिरी केली ना गोलंदाजीसह सामना जिंकून देणारी कोणतीही कामगिरी केली नाही. त्यामुळे रोहित शर्माच्या दयाळूपणामुळेच शार्दुल ठाकूर टीम इंडियासाठी कसोटी क्रिकेटमध्ये सतत खेळत असल्याचे दिसते.\nशार्दुल पहिल्या कसोटी सामन्यात सपशेल अपयशी ठरला आहे\nशार्दुल ठाकूर दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील पहिल्या कसोटी सामन्यात फलंदाजी करताना शार्दुलने संघासाठी केवळ 24 धावा केल्या. तर आतापर्यंत टाकलेल्या 19 षटकांमध्ये शार्दुलने कसोटी क्रिकेटमध्ये 5 पेक्षा जास्त इकॉनॉमी रेटने गोलंदाजी करताना 101 धावा केल्या आहेत.\nशार्दुल ठाकूरची ही सरासरी कामगिरी पाहून अनेक भारतीय क्रिकेट समर्थक त्याला टीम इंडियासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याच्या लायकीचे समजत नाहीत, तर काही क्रिकेट समर्थक त्याच्या या कामगिरीने इतके निराश झाले आहेत की, तो नेपाळमधूनही आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यास योग्य नाही.\nVIDEO: आफ्रिकन चाहत्याने रोहित शर्मावर फसवणूक केल्याचा आरोप, स्टँडवरून टीम इंडियाकडे केले घाणेरडे हावभाव… Rohit Sharma\nचॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी हे 15 खेळाडू पाकिस्तानात जाणार, 2023 विश्वचषकातील फक्त 2 खेळाडूंचा समावेश… 15 players\nRCB चाहत्यांसाठी वाईट बातमी, 18 कोटी रुपयांचा हा खेळाडू IPL 2024 पूर्वी बाहेर RCB fans\nCSK चाहत्यांसाठी धक्कादायक बातमी, MS धोनी IPL 2024 मध्ये खेळणार नाही, आता दिसणार या भूमिकेत MS Dhoni\nमुंबई इंडियन्स ने रणजी सेमीफाइनल मध्ये रचला नवीन इतिहास असा स्थान मिळवणारा देशातील पहिला संघ Mumbai Indians\nहे आहेत IPL मधील 5 बदकिस्मत खेळाडू, संघासाठी सर्वाधिक धावा केल्या, तरीही कर्णधारपदाची संधी मिळाली नाही. 5 unlucky players\nउपांत्य फेरीत तामिळनाडूने मुंबईचा पराभव केला, रहाणेच्या संघाने एक डाव आणि 70 धावांनी विजय मिळवत अंतिम फेरी गाठली. semi-finals\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00795.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.mehtapublishinghouse.com/book-details/THE-ASSOCIATE/699.aspx", "date_download": "2024-03-04T23:48:12Z", "digest": "sha1:3ULTFMVNOFZQRCAE6FYOOSDLK3QKBYQP", "length": 33978, "nlines": 199, "source_domain": "www.mehtapublishinghouse.com", "title": "THE ASSOCIATE", "raw_content": "\nपुरस्कार विजेती पुस्तके :\nशासनमान्य यादीतील पुस्तके :\nपेनिसिल्वेनिया भागातल्या यार्क या छोट्या गावातल्या वकीलांचा मुलगा काईल मॅकअवॉय. येल कॉलेजमध्ये कायद्याचे शिक्षण घेणारा. ‘येल लॉ जर्नल’ चा मुख्यसंपादक म्हणून शेवटच्या वर्षी मान पटकावणारा. कॉलेजच्या चार वर्षांमधले त्याचे आणि त्याच्या मित्रांचे एक काळे गुपित अशा लोकांच्या हाती लागते आणि ते काईलला जाळ्यात अडकवतात. काईलला परतीचा मार्गच ठेवलेला नसतो. वरवर चांगला वाटणारा, लॉच्या अनेक विद्याथ्र्यांना हवाहवासा वाटणारा पण काईलला नको असणारा जॉब त्याला घ्यावाच लागतो. एका मोठ्या फर्मचा असोसिएट बनण्याचे आमिष त्याला दाखविले जाते. स्कली अ‍ॅण्ड पर्शिंग या मोठ्या लॉ फर्ममध्ये तो जॉब स्वीकारतो. अमेरिकेसाठी एअरक्राफ्ट बनविणा-या कंपनीकरता ही फर्म काम करीत असते. आपल्या अस्तित्वासाठी काईलला परिस्थितीशी जबरदस्त झगडावे लागते. मोठ्या निग्रहाने त्याला येणा-या प्रसंगांचा सामना करावा लागतो. त्यात तो यशस्वी होतो का\n‘स्टे हंग्री स्टे फूलीश’ आणि ‘कनेक्ट द डॉटस’ या बेस्ट सेलर पुस्तकाच्या लेखिका ‘समाजातल्या परंपरागत समस्या सोडवण्याचा नवा मार्ग शोधून काढणार्‍या वीस सामाजिक उद्योजकांच्या प्रेरणादायी कहाण्या’ हे वाक्य पुस्तकाचे पहिले पान उघडले आणि दिसले. त्यामुळे माझ कुतुहल चाळवले आणि ते पुस्तक वाचायला सुरुवात केली. मनोगतात लेखिका म्हणतात की, आता नव्या दमाचे, डोक्याने आणि मनाने ही विचार करणारे काही जण एखाद्याच्या नजरेतील दुःख ओळखतात, पेटून उठतात; पण ते त्याच्यावर विचार एखाद्या उद्योजकाप्रमाणे करतात. म्हणून ते ‘सामाजिक उद्योजक.’ नफा मिळविण्याचा हव्यास नसला तरी ते बिझनेस मधील तत्वे वापरून ती गोष्ट साध्य करतात. हे काही तरी वेगळे आपण वाचत आहोत असे मला वाटले. त्यामुळेच ते पुस्तक वाचायला घेतले. ह्या मध्ये वीस लोकांची चरीत्रे आहेत. ते सर्व भारतीय, उच्चशिक्षित तरूण तरूणी आहेत. कोणी त्यातील शास्त्रज्ञ आहेत तर कोणी मरिन बायोलॉजिस्ट, आयआयटी, आयआयएम ग्रॅज्युएट आहेत पण कोणत्या कोणत्या सामाजिक प्रश्नाने ते अस्वस्थ झाले आणि नेहमीच्या मार्गाने न जाता वेगळीच वाट पकडली. पुस्तकात ‘रेनमेकर्स,’ ‘चेंजमेकर्स’ व ‘स्पिरिच्युअल कॅपिटॅलिस्ट’ असे तीन भाग आहेत. प्रत्येकात अनुक्रमे अकरा,सहा व तीन व्यक्तीमत्वांची ओळख करून दिली आहे. ‘सुलभ’ ही आधुनिक टॉयलेटस उभारणारे बिंदेश्वर पाठक ह्याच्या चरित्राने पुस्तकाची सुरुवात होते. जातीने बिहारमधील ब्राह्मण. पण लहानपणी टॉयलेटस साफ करणार्‍याला हात लावला त्यामुळे आजीने अक्षरशः शेण, गोमुत्र खायला लावले. पण त्याच बिंद्रेश्वरांनी अगदी योगायोगाने ह्याच क्षेत्रात काम करण्याचे ठरविले. अर्थात ही वाट निश्चितच सोपी नव्हती. अनेक हालअपेष्टा सोसत, जगाचे धक्के खात, अनेक समस्यांना तोंड देत आपले स्वप्न ‘सुलभ शौचालयाच्या’ माध्यमातून सुरु केले. तो सगळा खडतर प्रवास अर्थात पुस्तकातूनच वाचायला हवा. त्यासाठी त्यांनी केवळ ती यंत्रणा तयार केली नाही तर ती टॉयलेटस बांधून, त्यासाठी लागणारी प्रेरणा, शिक्षण, संभाषण, ट्रेनिंग, पाठपुरावा अशा सर्वच गोष्टी ‘सुलभ�� तर्फेच संभाळल्या जातात. सध्या ही संस्था स्वबळावर चालते. 100 ते 125 कोटी इतके तिचे वर्षाचे उपन्न आहे. इतकेच नाही पूर्वी जे लोक सफाईचे काम करत असत त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च संस्था करत आहे. ‘सुलभ पब्लिक स्कूल’ नावाने शाळा सुरु केली आहे. तरूणांसाठी व्होकेशनल क्लासेस चालवले जातात. म्हणजे मिळालेला नफा पुन्हा त्याच सफाई कामगारांच्या कल्याणासाठी वापरला जातो. टॉयलेटस बांधून भरपूर पैसा मिळवता येतो हे वाक्य पचायला जरा जडच जाते. अनिता आहुजा ही दिल्लीत सुखवस्तू कुटूंबात रहाणारी सामान्य स्त्री. पण कचरा वेचणार्‍या मुलांचे हाल पाहून त्यांच्यासाठी काही तरी करावे असे तिने ठरविले. तिने 1998 मध्ये कॉन्झर्व्ह नावाची संस्था उभी केली. व त्यातून पहिला प्रोजेक्ट सुरु केला तो म्हणजे आजुबाजूच्या परिसरातील कचरा उचलून त्याचे कंपोस्टखत तयार करणे. कचरा गोळा करण्यासाठी चांगल्या ढकलगाड्या आणल्या, युनिफॉर्म, आय कार्डची सोय केली. 2002 पर्यंत एक पूर्ण वेळ काम करणारी मोठी संस्था बनली. त्याचवेळी त्यांनी प्लॅस्टीकच्या कचर्‍यावर प्रयोग सुरु केले. तिचे पती शलभ ह्यांनी बिटस पिलानी मधून इंजिनिअरींग केले आहे. त्यांच्या मदतीने तिने फॅक्टरी सुरु करण्याचे ठरविले. शलभने मोठ्या प्रमाणावर प्लॅस्टिक शीटस निर्मिती करू शकेल असे मशीन तयार केले. त्यासाठी अर्थातच अनेक प्रश्न समोर उभॆ राहिले. चुका झाल्या, ठोकरा खाल्या पण त्यातून वाट काढत त्यांनी चिकाटीने प्रयत्न सुरुच ठेवले. आज दोघे मिळून कचर्‍यातील प्लॅस्टिक पिशव्या वापरून आकर्षक अशा हॅडबॅगस तयार करण्याचा कारखाना चालवतात. जे लोक सुरुवातीला केवळ कचरा उचलण्याचे काम करत होते, त्यांच्या काही कौशल्य दिसले की त्यांना वेगळे काढून ट्रेनिंग दिले जाते. मशीनवर असिस्टंटचे काम करू लागतात त्यातून काही लोक तर ग्रुप लिडर ही झाले आहेत. कटींग करणॆ, क्वालिटी तपासणॆ, फिनिंशींग, पॅकिंग अशी सर्व महत्वाची कामे ते करतात. आता ते कामगार झाल्यामुळॆ त्यांना चांगला पगार, प्रॉव्हिडंट फंड, ओव्हरटाईम अशा सुविधा मिळू लागल्या त्यापेक्षा ही जास्त त्यांना समाजात प्रतिष्ठा मिळाली. त्यांच्या साठी हे नवीनच आहे. अनिता व शलभ दोघॆही मेहनत घेतात पण एनजीओ असून ही भरपूर पैसा कमावणे त्यांना चुकीचे वाटत नाही. कारण आज ह्या एका उद्योगामुळे कित्येक कु���ूंबाची आर्थिक स्थिती बदलून गेली आहे. अशीच अजून एक प्रेरणादायी कथा दिल्लीतील रंगसूत्र कंपनी चालविणार्‍या सुमिता घोस ह्यांची. स्वतः ग्रॅज्युएशन पूर्ण केल्यावर मास्टर इन इकॉनॉमिक्स ची पदवी घेतल्यावर संजॉय घोस ह्या या आय आर एम मधून शिक्षण घेतलेल्या ध्येयवादी तरूणाशी लग्न केले. पण दुर्दैवाने आसाममध्ये काम करत असताना त्यांची 1998 मध्ये उल्फाच्या अतिरेक्यांनी हत्या केली. त्यानंतर अनेक टक्केटोणपे खात, दोन लहान मुलांचा संभाळ करत सुमिताने ‘रंगसूत्र’ नावाची कंपनी काढली. त्याच्या मार्फत ती खॆडॆगावातल्या लोकांकडून कापड, शोभॆच्या वस्तू, बनवून घेते आणि त्या फॅब ईंडीयासारख्या प्रसिध्द कंपन्यांना विकते. जैसलमेर, बारमेर जिल्ह्यातले कारागिर तिच्यासोबत काम करत आहेत. अजून एक अशीच ध्येयवादी तरूणी म्हणजे इशिता खन्ना. डेहराडून मध्ये जन्म झालेली एक सर्वसामान्य मुलगी. पण निसर्गसंवर्धन आणि भूगोल या विषयांची आवड असलेली. म्हणूनच तिने आपल्या ग्रॅज्युएशन नंतर टाटा इंन्स्टीट्यूट मधून मास्टर्स केले. पर्यावरण क्षेत्रातच काम करायचे आहे हे निश्चित ठरवून तिने काही वर्षे नोकरी केली. त्यानंतर 2002 मध्ये नोकरी सोडून आपल्या दोन मित्रांसोबत स्पिती व्हॅलीमध्ये मूस नावाची एन्जीओ सुरु केली. तेथील स्थानिक महिलांचे ग्रुपस करून त्यांना तिथे असणार्‍या सीबक थॉर्न ह्या फळांच्या लागवडीचे ट्रेनिंग दिले. त्यावर प्रक्रिया करायला शिकवले. ही झाडॆ मातीला धरून ठेवतात त्यामुळे धूप रोखली जाते, शिवाय नायट्रोजन ही धरून ठेवत असल्याने जमिनीचा पोत सुधारतो. त्यामुळे ह्या फळांवर लक्ष केंद्रित केले. त्यामुळे तिथल्या बायकांना चांगला रोजगार मिळू लागला. त्याचबरोबर तिने स्थानिक तरूणांना पर्यटकांना ट्रेक किंवा जीप सफारीसाठी नेणे, कॅम्प लावणे, गरज पडल्यास प्रथमोपचार करणे ही कामे ही करायला शिकवले. कारण हळूहळू तिथे पर्यटन वाढू लागले. ते इको-फ्रेंडली करण्याकडॆ तिच्या इकोस्पियर संस्थेचा भर आहे. आता दरवर्षी पर्यटनातून 35 ते 40 लाखाचे उत्पन्न मिळते.आणि त्यातून नफा ही मिळतो. इकोस्पियर संस्थेने शेजारच्य़ा ‘लाहुल’ व्हॅलीमध्ये ही विकास कामे सुरु केली आहेत. पर्वतावर तयार होणार्‍या कचर्‍याच्या समस्येवरही तिला काहीतरी करायचे आहे. तिची संस्था लोकांना मुद्दाम तिथले लोक किती अवघड ���रिस्थितीत रहातात हे दाखवते. अतिशय थंडीत तिथे तापमान मायनस 35 पर्यंत खाली गेल्यावर हॅंडपंपने पाणी काढणे सुध्दा किती कठीण होते हे सांगितले जाते. तेव्हा आपल्यासारख्य़ा पर्यटकांना काय काय करता येईल याबद्दल ती जागरूकता निर्माण करते. मूळात हे पुस्तक 2012 साली लिहिलेले आहे. त्यामुळे आता ह्या वेगवेगळ्या प्रकारचे काम करणार्‍या संस्थेचे काम या दहा वर्षात खूपच वाढले असेल यात काही शंका नाही. दीनबंधू साहू हे मरिन बायोलॉजिस्ट आहेत पण ते प्रयोगशाळेतून बाहेर पडून समाजासाठी काम करतात. ‘प्रोजेक्ट चिलका’ ह्या त्यांच्या संस्थेमार्फत ओरिसातील लोकांना समुद्राची शेती करायला शिकवतात. ओरिसा मधील पुरी येथे जन्म झालेल्या दीनबंधूनी अतिशय हलाखीच्या परिस्थितीत शिक्षण घेतल्यानंतर दिल्लीत एमएसीला ॲडमिशन घेतली. परंतु योगायोगाने १९८७ मध्ये अंटार्क्टिक वर जाण्याची संधी मिळाली. नंतर पीएचडी पूर्ण केल्यानंतर अनेक देशांमध्ये नोकरी निमित्ताने फिरले. पण तरीही शेवटी दिल्ली युनिव्हर्सिटी मध्ये प्रोफेसर म्हणून काम सुरू केले. त्यांना समुद्री वनस्पती बद्दल विशेष आस्था होती; पण त्या बद्दल आपल्या देशात फारशी जागरूकता नव्हती. ही लागवड पर्यावरण पूरक असते शिवाय त्यातून स्थानिक लोकांना उत्पन्नाचे साधन मिळते. त्यासाठी डिएसटीने निधी मंजूर केला. मग त्यांनी चिल्का सरोवराची पहाणी केली, त्यामध्ये वाढू शकतील अशा चार जातींची निवड करून स्थानिक लोकांना समजेल अशा सोप्या भाषेत माहिती दिली. प्रात्यक्षिके दाखवली, वर्कशॉप्स घेतली. त्यामुळे तेथील शेतकऱ्यांना रोजगार मिळू लागला. यातूनच पर्यावरण संरक्षण ही होऊ लागले. यातून त्यांना प्रत्यक्ष कांहीं आर्थिक फायदा होत नसला तरी ते म्हणतात, की आम्हाला दोघांना दिल्लीत चांगली नोकरी आहे. त्यामुळे पैसे कमावणे हा उद्देश नाही; पण अजून तीस वर्षांनंतर मला मी काही तरी काम केलेले दिसेल. असे जर काहीच तुम्हाला दिसणार नसेल तर जगायचे कशाला भूषण पुनानी हे असेच अत्यंत बुध्दीमान विद्यार्थी. मेडीकलची ॲडमिशन हुकल्यामुळे डेअरी कोर्ससाठी ॲडमिशन घेतली. तिथे ही विद्यापीठात प्रथम क्रमांक मिळविला. नंतर पीएचडी केले. ग्रामविकास शिकण्यासाठी आयआयएम मध्ये एमबीए केले. हे झाल्यावर 1979 मध्ये ब्लाईंड स्कूल मध्ये दोन वर्षांसाठी नोकरी सुरु केली ती सुधा ह्याच हेतूने की मॅनेजमेंट शिकताना जी थेअरी शिकलो ती विकासाच्या क्षेत्रात वापरता येईल का भूषण पुनानी हे असेच अत्यंत बुध्दीमान विद्यार्थी. मेडीकलची ॲडमिशन हुकल्यामुळे डेअरी कोर्ससाठी ॲडमिशन घेतली. तिथे ही विद्यापीठात प्रथम क्रमांक मिळविला. नंतर पीएचडी केले. ग्रामविकास शिकण्यासाठी आयआयएम मध्ये एमबीए केले. हे झाल्यावर 1979 मध्ये ब्लाईंड स्कूल मध्ये दोन वर्षांसाठी नोकरी सुरु केली ती सुधा ह्याच हेतूने की मॅनेजमेंट शिकताना जी थेअरी शिकलो ती विकासाच्या क्षेत्रात वापरता येईल का हळूहळू त्यांना अनेक लोक मिळत गेले. सर्वांनी मिळून आज संस्था खूप मोठी केली आहे.त्यांनी काम सुरु केले तेव्हा फक्त एक कॅपस होता, आज गुजरात मध्ये आठ कॅपस आहेत. दहा लाख मूल्य असलेली संस्था आज दोन कोटी रुपयांची आहे. अपंग लोकांनी स्वावलंबी व्हावे ह्यासाठी संस्था काम करते. दृष्टीहीन मुली ब्यूटी पार्लरसारखे कोर्स चालवतात, फिजिओथेरपी शिकून सेंटर मध्ये काम करतात. विकास साधण्यासाठी योग्य व्यवस्थापनेची गरज असते हे त्यांनी दाखवून दिले आहे. हजारो लोकांच्या आयुष्यात नवा प्रकाश निर्माण करून त्यांना सामान्य आयुष्य जगण्याची संधी मिळवून दिली आहे. अशी ही एकापेक्षा एक वेगवेगळ्या प्रकारची माणसे. कोणत्या तरी ध्येयाने पछाडलेली . सामाजिक कार्य करत असतानाच त्या लोकांचे कल्याण कसे होईल असा विचार करणारी. लेखिकेने त्या सर्वांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेतल्या आहेत, त्यांचे काम प्रत्यक्ष पाहून जाणून घेतले आहे. त्यामुळे सर्व माहिती व्यवस्थित गोळा करून आपल्यासमोर मांडली आहे. त्यामुळेच त्या मनोगतात म्हणतात, ‘तुमचं आयुष्य कसे ही असले तरी इतरांसाठी एखादा क्षण द्या. इतरांना प्रेम, आनंद, चांगुलपण द्या. जितकं द्याल तितकं तुम्हाला परत मिळेल.’ हेच वाक्य मलाही अतिशय उर्जा देऊन गेले. माझ्याकडे जे आहे, जे मला देणे शक्य आहे ते निरपेक्षपणे ज्यांना गरज आहे त्याला देणे ह्या सारखा आनंद अजून काय असणार हळूहळू त्यांना अनेक लोक मिळत गेले. सर्वांनी मिळून आज संस्था खूप मोठी केली आहे.त्यांनी काम सुरु केले तेव्हा फक्त एक कॅपस होता, आज गुजरात मध्ये आठ कॅपस आहेत. दहा लाख मूल्य असलेली संस्था आज दोन कोटी रुपयांची आहे. अपंग लोकांनी स्वावलंबी व्हावे ह्यासाठी संस्था काम करते. दृष्टीहीन मुली ब्यूटी पार्लरसारखे कोर्स चालवतात, फिजिओथेरपी शिकून सेंटर मध्ये काम करतात. विकास साधण्यासाठी योग्य व्यवस्थापनेची गरज असते हे त्यांनी दाखवून दिले आहे. हजारो लोकांच्या आयुष्यात नवा प्रकाश निर्माण करून त्यांना सामान्य आयुष्य जगण्याची संधी मिळवून दिली आहे. अशी ही एकापेक्षा एक वेगवेगळ्या प्रकारची माणसे. कोणत्या तरी ध्येयाने पछाडलेली . सामाजिक कार्य करत असतानाच त्या लोकांचे कल्याण कसे होईल असा विचार करणारी. लेखिकेने त्या सर्वांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेतल्या आहेत, त्यांचे काम प्रत्यक्ष पाहून जाणून घेतले आहे. त्यामुळे सर्व माहिती व्यवस्थित गोळा करून आपल्यासमोर मांडली आहे. त्यामुळेच त्या मनोगतात म्हणतात, ‘तुमचं आयुष्य कसे ही असले तरी इतरांसाठी एखादा क्षण द्या. इतरांना प्रेम, आनंद, चांगुलपण द्या. जितकं द्याल तितकं तुम्हाला परत मिळेल.’ हेच वाक्य मलाही अतिशय उर्जा देऊन गेले. माझ्याकडे जे आहे, जे मला देणे शक्य आहे ते निरपेक्षपणे ज्यांना गरज आहे त्याला देणे ह्या सारखा आनंद अजून काय असणार ह्याच वाक्याने मी आपली ह्या आठवड्यात रजा घेते. उद्या पासून सुरु होणार्‍या नवीन सत्रासाठी सारिका ताईंना हार्दिक शुभेच्छा. ...Read more\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00795.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://ghansavangimahaulb.maharashtra.gov.in/ULBInfoEst/pagenew", "date_download": "2024-03-05T02:00:16Z", "digest": "sha1:26DWX64RMSUN6EE6GXDNTGTIWOX2HIKT", "length": 7201, "nlines": 120, "source_domain": "ghansavangimahaulb.maharashtra.gov.in", "title": "ULBInfoEst", "raw_content": "\nमुख्य घटकाला जा |\nनगरपरिषद प्रशासकीय कार्यालय इमारत / नागरी सुविधा केंद्र\nगृहनिर्माण व गलीछ्ह वस्ती\nसन २०११ नुसार जनगणना\nनिवडून आलेल्या सदस्यांची माहित\nसार्वजनिक आरोग्य विषयक सेवा\nशहरात उपलब्ध शैक्षणिक सुविधा\nशहरात उपलब्ध उच्च शैक्षणिक सुविधा\nमुलभूत सोयी सुविधा स्थिती\nकर संकलन विषयक बाबी\nउत्पन्न आणि खर्च खाते\nप्रभागनिहाय निवडून आलेले सदस्य\nतुम्ही आता येथे आहात : मुख्यपृष्ठ / आमच्या विषयी / प्रशासन / नगरपरिषद प्रशासन\nशासन निर्णय नगर विकास विभाग नगरपालिका प्रशासन संचालनालय कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळास प्रतिबंध ऑनलाइन तक्रार व्यवस्थापन प्रणाली\nभारत सरकार महाराष्ट्र शासन राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र\nस्वच्छ भारत अभियान रा. श. आजीविका मिशन\nकर आकारणी नगरपरिषदेद्वारे वितरित केलेल्या विविध सेवांसाठी शुल्क बी. पी. एम. एस. माहित�� शासन निर्णय मालमत्ता व पाणी देय माहिती\nआपत्ती व्यवस्थापन आराखडा महत्वाचे दूरध्वनी क्रमांक\nनगरपरिषद कर्मचारी आकृतिबंध मंजुरीचा आदेश क्रमांक व दिनांक\nवर्ग ३ ( न. प. संवर्ग सोडून )\nवर्ग ४ (सफाई कर्मचारी सह )\nकेवळ न. प. संवर्ग\n१० ० ३ १ ७ २ १७\n० ० ० ० ० ० ०\n१० ० ३ १ ७ २ १७\nकार्यरत रोजंदारी कर्मचारी संख्या\n० ० ० ० ० ० ०\nअध्यक्ष उपाध्यक्ष मुख्याधिकारी समिती\nअभियान प्रकल्प योजना स्वच्छ भारत अभियान रा. श. आजीविका मिशन\nनिविदा जाहिराती महाराष्ट्र नगरपरिषद सेवा (संवर्ग) पदभरती परीक्षा - २०१८\nमहा-जी.आय.एस पोर्टल बी.पी.एम.एस. पोर्टल नगरपरिषद वेबसाईट शहरी पथ विक्रेता पोर्टल\nकायदे धोरण नियम स्थायी निदेश\nआपले सरकार सेवा हमी कायदा महा योजना तक्रार निवारण माहितीचा अधिकार संयुक्त नागरी सेवा पोर्टल\nअंतिम पुनरावलोकन आणि सुधारणा : ०५-०३-२०२४\nएकूण दर्शक : ३१३४१५\nप्रकाशन हक्क © २०१७ , नगर विकास विभाग, महाराष्ट्र शासनाचे हे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व हक्क सुरक्षित.\nहे वेब पोर्टल राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र , पुणे यांनी विकसित केले आहे.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00796.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://navswaraj.com/akola-road-near-private-coaching-classes-are-stand-of-mischievous-people/", "date_download": "2024-03-05T01:59:38Z", "digest": "sha1:VZAXZFPLJVMVNEOHUD7DFUG2W7SOQ2ER", "length": 11788, "nlines": 155, "source_domain": "navswaraj.com", "title": "Akola Coaching Classes : क्लासेसच्या भागात पोलिस गस्त वाढवावी - Navswaraj", "raw_content": "\nआम्हाला बातम्या पाठविण्यासाठी येथे क्लिक करा\nसंपादकीय / लेख / ब्लॉग\nमुख्यपृष्ठ महाराष्ट्र देश / विदेश साहित्य-संस्कृती\nHome » Akola Coaching Classes : क्लासेसच्या भागात पोलिस गस्त वाढवावी\nAkola Coaching Classes : क्लासेसच्या भागात पोलिस गस्त वाढवावी\nAkola | अकोला : महानगरातील खासगी कोचिंग क्लासच्या संख्येत प्रचंड वाढ झाली आहे. प्रत्येक भागात दोन ते तीन खासगी शिकवणी वर्ग आहेत. रणपिसे नगर, शासकीय दूध डेअरीकडील मार्ग, जठारपेठ, गोरक्षण रोड याभागात संख्या अधिक आहे. पहाटे पासून उशिरा रात्रीपर्यंत हे वर्ग सुरू असतात. विद्यार्थ्यांच्या आंतरिक सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून काही शिकवणी वर्गाच्या संचालकांनी सीसीटीव्ही कॅमेरा बसवले आहेत. मात्र शिकवणी वर्गाचे रस्ते टवाळखोरांचे अड्डे झाले आहेत. (Akola Road Near Private Coaching Classes Are Stand Of Mischievous People)\nअसामाजिक तत्व वर्गात जाणाऱ्या विद्यार्थिनींची छेडखानी करतात. मोटरसायकलचा कट मारून सायकल व स्कूटर वरून जाणाऱ्या विद्यार्थिनींना पाडण्याचे प्रकार देखील घडतात. काही प्रकरणांची नोंद पोलिस दफ्तरी होते. परंतु अनेक विद्यार्थिनी आणि त्यांचे पालक भीतीपोटी तक्रार देत नाही. त्यामुळे असामाजिक तत्वांची हिंमत वाढते.\nपोलिस प्रशासनाच्या दामिनी पथकाने धडक मोहीम राबवून शिकवणी वर्गाच्या रस्त्यावर आणि आसपास टवाळखोरी करणाऱ्यांवर कारवाई करून छेडखानीच्या प्रकारांना आळा घालावा. शिकवणी वर्गाच्या संचालकांनी देखील नजीकच्या पोलिस स्टेशनचा तसेच दामिनी पथकाचे फोन व भ्रमणध्वनी क्रमांक शिकवणी वर्गाच्या दर्शनी भागावर लावावे, अशी मागणी होत आहे.\nनागपूरच्या डबलडेकर मेट्रो पुलाची गिनिज बुकात नोंद\nठाकरेंवर टिकेनंतर आ. मिटकरींवर मनसे ना‘राज’\nमहानगराला कापशी तलावातून पाणी पुरवठा व्हावा\nअमरावती-मुंबई रेल्वेचे आरक्षित कोच घटविले\nनाराज झाले एकनाथ शिंदे, सत्ताधारी शिवसेनेचे झाले वांधे\nशेतकरी आत्महत्या, राष्ट्रसंतांच्या ओव्या आणि आमदार मिटकरी\nAkola MSEDCL : वीज ग्राहकांना विनाविलंब सेवा देण्याचे महावितरण कंपनीने नियोजन\nBuldhana Ravikant Tupkar : रविकांत तुपकर यांची अटक चुकीची ठरवत मुक्तता\nTadoba Mahotsav : ‘ड्रिमगर्ल’ म्हणाल्या मथुरेत कृष्ण मंदिराचे स्वप्न लवकरच साकार होणार\n दारू ढोसून तरुणींनी मुलांना झोडले\nAmravati Crime : अवघ्या 100 रुपयाच्या बाटलीसाठी आईलाच संपविले\nNagpur Crime : एनएचएआय चा अधिकारी केंद्रीय गुन्हे अन्वेशन विभागाच्या (सीबीआय) जाळ्यात\nLok Sabha Election 2024 : आनंदराव अडसूळ यांचा राणा दाम्पत्यावर पलटवार\nChandrapur Crime : कौटुंबिक कलहातून केली परिवारातील तीन सदस्यांची हत्या\nTadoba Mahotsav : ‘ड्रिमगर्ल’ म्हणाल्या मथुरेत कृष्ण मंदिराचे स्वप्न लवकरच साकार होणार\n दारू ढोसून तरुणींनी मुलांना झोडले\nAmravati Crime : अवघ्या 100 रुपयाच्या बाटलीसाठी आईलाच संपविले\nLatur Nanded Highway : दुर्दैवी घटना; लातूर-नांदेड महामार्गावर कारचा अपघात\nNagpur Crime : एनएचएआय चा अधिकारी केंद्रीय गुन्हे अन्वेशन विभागाच्या (सीबीआय) जाळ्यात\nदेश / विदेश (86)\nपर्यावरण, पर्यटन, वन्यजीव (55)\nChandrapur Health : नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यात चंद्रपूर आदर्श ठरावा\nAmravati अमरावती येथील घटना तरुणाने स्वत:लाच पेटवलं\nSwine flu : ‘स्वाइन फ्लू’मुळे नागपूरकरांची चिंता वाढली, नेमक कारण काय\nMedical College : सर्वोपचार रुग्णालयातील जेवणात आढळल्या अळ्या\nAkola News : डॉ. हेडगेवार रुग्णालय आणि अनु��ंधान केंद्रातील किडनी प्रत्यारोपण कार्यशाळा\nअमरावतीचे ईर्विन होणार ८०० खाटांचे नवे रूग्णालय\nTadoba Festival 2024 : विश्वसुंदरींनी दिला व्याघ्र संवर्धनाचा...\nSudhir Mungantiwar : मानवी जीवन, सृष्टीच्या संरक्षणासाठी व्याघ्र...\nWeather Update: हवामान विभागाचा राज्यातील ५ जिल्ह्यांना ऑरेंज...\nWeather Update : पुढील तीन दिवसांत राज्यात ‘या’...\nWeather Updates : विदर्भात पुन्हा पावसाची शक्यता, जाणुन...\nसंपादकीय / लेख / ब्लॉग\nTadoba Mahotsav : ‘ड्रिमगर्ल’ म्हणाल्या मथुरेत...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00796.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://bharatlive.news/ar-523/", "date_download": "2024-03-05T00:47:50Z", "digest": "sha1:ZZVPWXJOZESXRQ6IL5TADDSZZA4XTPGL", "length": 26177, "nlines": 147, "source_domain": "bharatlive.news", "title": "वाढत्या वृद्धसंख्येचा युरोप - Latest Marathi News Jalgaon | Nashik | Pune | Mumbai - भारत लाईव्ह न्यूज मीडिया", "raw_content": "\nकोणत्याही देशातील ज्येष्ठ नागरिकांची म्हणजे 65 पेक्षा अधिक वयोगटातील लोकांची संख्या वाढल्याने बचतीत घट होते, श्रमशक्ती कमी होते आणि गुंतवणुकीचा दरही कमी होतो. यानुसार सध्या युरोपातील ज्येष्ठांची संख्या एवढी वाढली आहे की, तेथील लोकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्यात आर्थिक आणि सामाजिक समस्यांचे प्रमाण अधिक आहे.\nजागतिक आरोग्य संघटनेच्या ताज्या अहवालानुसार, युरोपात 2024 मध्ये 65 पेक्षा अधिक वयोगटातील लोकांची संख्या पंधरा वर्षांच्या तरुणांपेक्षा अधिक असणार आहे. 2022 मध्ये युरोपीय संघाच्या देशातील ज्येष्ठ नागरिकांची संख्या एकूण लोकसंख्येच्या 21.1 टक्के होती. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार, सध्याच्या नकारात्मक स्थितीचा मुकाबला करण्यासाठी युरोपीय लोकांना आपल्या जीवनशैलीत आणि सवयीत बदल करावा लागणार आहे. आयुर्मान वाढल्याने युरोपात ज्येष्ठांची संख्या वाढत असताना, दुसरीकडे जन्मदर मात्र कमी होताना दिसत आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, युरोप आणि काही देशांत ज्येष्ठांची संख्या अधिक आहे.\nज्येष्ठांनी दररोज अधिकाधिक वेळ खेळण्यात आणि सांस्कृतिक कार्यक्रमात व्यतीत करणे अपेक्षित आहे. दर आठवड्याला किमान 150 मिनिटे व्यायाम करावा लागेल आणि तरच ते आरोग्यदायी राहतील. या आधारावर आरोग्यावरचा खर्च कमी राहील. याप्रमाणे ते आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडीत सक्रिय सहभाग घेऊ शकतील. शारीरिकरूपातून सक्रिय राहिल्याने मृत्यूची शक्यता 35 टक्के कमी राहू शकते. ज्येष्ठांची संख्या ��ाढल्याने युरोपीय देशांत आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक पातळीवर बदल दिसत आहेत. उदा. तरुण लोकसंख्या कमी झाल्याने कामकाजाच्या ठिकाणी क्रयशक्ती कमी झाली आणि उत्पादकता घसरली. आर्थिक घडामोडी कमी झाल्याने आणि आरोग्यावर अधिक खर्च होऊ लागल्याने अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम होत आहे.\nयुरोपशिवाय जपानमध्येही ज्येष्ठ नागरिकांची वाढती संख्या ही चिंता वाढविणारी आहे. जपानमध्ये शंभर किंवा त्यापेक्षा अधिक वयोगटातील ज्येष्ठांची संख्या ही 92 हजारांपेक्षा अधिक आहे. अमेरिकेतदेखील असाच प्रश्न आहे. आयुर्मान चांगले असणे, कमी जन्मदर, आरोग्यावरील वाढता खर्च यांसारख्या गोष्टींचा अमेरिका सामना करत आहे कारण सार्वजनिक आरोग्यावरच्या खर्चात वाढ झाली आहे. परिणामी कामगारांची संख्या रोडावली असून, मनुष्यबळासाठी दुसर्‍या देशांवर अवलंबून राहावे लागत आहे. मुले, तरुण यांच्यात वाढता एकाकीपणा आणि नैराश्य दिसत आहे.\nलोकसंख्या नियंत्रित करण्यासाठी एक मुलगा धोरण अंगीकारणार्‍या चीनमध्ये तरुणांची संख्या घसरली आहे. त्याचवेळी ज्येष्ठांची संख्या वाढली आहे. संयुक्त राष्ट्राच्या लोकसंख्या विभागाच्या मते, पुढच्या शतकात चीनमध्ये मनुष्यबळ केवळ 54.8 कोटी राहील. त्याचा परिणाम म्हणजे कामगारांची संख्या कमी झाल्याने देशातील पायाभूत सुविधांच्या विकासांवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. अर्थात, भारत या समस्येपासून दूर राहिला आहे. भारतात 2011 मध्ये ज्येष्ठांची संख्या 5.5 टक्के होती. ती 2050 पर्यंत वाढत 15.2 टक्के होईल. त्याचवेळी 2050 मध्ये चीनमध्ये ज्येष्ठांची संख्या 32.6 आणि अमेरिकेत 23.2 टक्के राहील. 2050 पर्यंत भारतातील दक्षिण राज्य आंध— प्रदेश, केरळ, कर्नाटक, तामिळनाडूच्या एकूण लोकसंख्येचा पाचवा भाग हा ज्येष्ठांचा राहील; तर दुसरीकडे उत्तर प्रदेश, राजस्थान, आसाम, बिहार, हरियाणा राज्यांत 2050 मध्ये तरुणांची संख्या अधिक राहील आणि त्यामुळे या राज्यांतून दक्षिणेकडील राज्यात स्थलांतर सुरू राहील. या बदलामुळे दक्षिण राज्यांच्या पायाभूत सुविधांवर ताण वाढू शकतो. त्याचे दूरगामी परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तूर्त युरोपीय देश, जपान, चीन अणि अमेरिकेला बदलत्या काळानुसार नवीन धोरण तयार करणे आणि त्यावर ठोस अंमलबजावणी करणे गरजेचे आहे.\nThe post वाढत्या वृद्धसंख्येचा युरोप appeared first on पुढारी.\nकोणत्याही देशातील ज्येष्ठ नागरिकांची म्हणजे 65 पेक्षा अधिक वयोगटातील लोकांची संख्या वाढल्याने बचतीत घट होते, श्रमशक्ती कमी होते आणि गुंतवणुकीचा दरही कमी होतो. यानुसार सध्या युरोपातील ज्येष्ठांची संख्या एवढी वाढली आहे की, तेथील लोकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्यात आर्थिक आणि सामाजिक समस्यांचे प्रमाण अधिक आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या ताज्या अहवालानुसार, युरोपात 2024 …\nThe post वाढत्या वृद्धसंख्येचा युरोप appeared first on पुढारी.\nग्रामपंचायतीसाठीच्या 15 व्या वित्त आयोग अनुदान खर्चाचा जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा\nजळगाव जिल्ह्यातील 900 टेंडरमध्ये अनियमिततेचा ठपका तर संभाजीनगरच्या…\nपाकमध्ये भारतविरोधी दहशतवाद्यांचे काऊंटडाऊन\nPune Metro News : दोन मेट्रो स्टेशनचा तिढा सुटे ना\n शिक्षक भरतीचा मुहूर्त याच आठवड्यात\n‘ही’ नदी प्रदान करते पवित्र शाळीग्राम\nनड्डा यांनी राज्यसभेचा राजीनामा दिला, लोकसभा निवडणूक लढवणार\nनागपूर : भरधाव ट्रकने इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनीला चिरडले\nटंचाई निवारणासाठी तारळी धरणातून पाणी द्या : सांगलीच्या आमदारांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन\nअमित शहा यांची आज सभा; संपूर्ण शहर भाजपमय, सांस्कृतिक मैदान सज्ज\n कॅफेत जेवल्यानंतर माऊथ फ्रेशनर्स घेतलेल्या पाच जणांना रक्ताच्या उलट्या, हरियाणातील घटना\nपब्लिक से बोल आज विशेष\nभारत लाईव्ह न्यूज मीडिया प्रगतिशील विचारधारेने प्रेरित व संचालित स्वतंत्र बातमी माहिती प्रसारक समूह आहे. आम्ही आमच्या माध्यमाने जगभरातील प्रमुख महत्वाच्या बातम्या घडामोडी , बदल , नवीन विकास योजना , शासकीय , प्रशासकीय , सामाजिक व गुन्हेगारी तसेच संपादकीय व विविध लेखकांच्या द्वारे लिखित बातम्या अग्रलेख विशेष माहिती आणि मथळे आमच्या माध्यमाने ईंग्रजी तसेच मराठी भाषेतून आमच्या वाचकांना उपलब्द करून देतो.\n दुसर्‍या घरोब्यासाठी पत्नीचा गळा आवळून दरीत फेकले\nअनेकवेळा नवरा-बायकोतील विसंवादाला प्रेमाचा त्रिकोण कारणीभूत असतो. त्याचे किंवा तिचे बाहेर कुठेतरी मधुर संबंध निर्माण झालेले असतात आणि हे मधुर …\n कसा बनला मायानगरीचा पहिला डॉन\nमुंबईमध्ये अनेक माफिया डॉन उदयास आले. पण, एकाने मुंबईच्या अंडरवर्ल्डला सर्वात आधी प्रकाश झोतात आणले; शिवाय अंडरवर्ल्ड आणि बॉलीवूड यांच्या …\n चोरच जेव्हा न्यायाधीश बनतो\nतो एक अट्टल चोर होता. देशभरात त्याच्या नावावर चोरीचे शेकडो गुन्हे दाखल झालेले होते. आठ राज्यांतील पोलिस या चोराच्या मागावर …\nगुन्हेगारांची मानसिकता; भयावह पातळीचा राग\nगुन्हा जेव्हा घडतो तेव्हा प्रचंड राग हा गुन्हेगाराच्या मनात आलेला असतो. रागाचा हा भर अत्युच्च पातळीवर पोहोचलेला असतो\nराजकीय वादाची ठिणगी; भूखंड वादाचा वणवा\nकल्याण पूर्वचे भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटाचे कल्याण शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर उल्हासनगरच्या हिललाईन पोलिस ठाण्यातच गोळीबार …\nगेल्या वर्षी 21 डिसेंबर रोजी रोमानियाच्या लिजंड एअरलाईन्सचे दुबईतून उड्डाण केलेले एक विमान फ्रान्सच्या व्हॅट्री विमानतळावर जवळपास तीन दिवस रोखून …\nMahashivratri 2024: महाराष्ट्रात आहेत ही ५ ज्योतिर्लिंग, यांच्याबद्दल तुम्हाला माहीत आहे का\nTravel Tips: भगवान शिवाच्या १२ ज्योतिर्लिंगांपैकी काही प्रसिद्ध ज्योतिर्लिंग महाराष्ट्रात आहेत. महाशिवरानिमित्त महाराष्ट्रातील ५ प्रसिद्ध ज्योतिर्लिंगांविषयी जाणून घेऊया.\nRelationship : चांगल्या जोडीदारामध्ये हवे हे 5 गुण\nजीवनाच्या प्रवासात प्रत्येक वळणावर आपल्या सोबत एक व्यक्ति असणे गरजेचे असते. जो तुम्हाला नेहमी साथ देईल. जीवनात तुम्ही जेव्हा कठीण …\nWomen Day 2024: कधी आणि का साजरा केला जातो आंतरराष्ट्रीय महिला दिवस जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व\nInternational Women Day 2024: आंतरराष्ट्रीय महिला दिन कधी आहे, आपण तो का साजरा करतो, त्याचा इतिहास आणि महत्त्व याबाबत येथे …\nजळगाव जिल्हा परिषदेतील मोठा गौडबंगाल…हजारो बेरोजगारांना डावलून मर्जीतील कंत्राटदारांना कामे वाटप : भारत लाईव्ह न्यूज मीडिया \nजळगाव : धनवीरसिंग ठाकूर , जळगाव जिल्हा परिषदेचा गेला कित्येक महिन्यापासून सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांचे काम वाटप समितीची बैठक गाजवत असून …\n#LatestNews #MarathiNews #Politics : भाजपची उमरगा तालुका कार्यकारिणी अखेर जाहीर \nउमरगा प्रतिनिधी उमरगा तालुका भारतीय जनता पार्टीची नूतन कार्यकारिणी व विविध आघाड्यांच्या अध्यक्षांची निवड शनिवारी (दि. २३) तालुकाध्यक्ष शहाजी पाटील …\n नागपुरमधून २८ डिसेंबरला लोकसभेचं रणशिंग फुंकणार\nनागपूर; पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या स्थापना दिनाचे औचित्य साधत येत्या २८ डिसेंबर रोजी नागपुरमध्ये काँग��रेस पक्षाची महारॅली आयोजित …\nमोदी है तो मुमकिन है, देशात २०३० पर्यंत २०० एअरपोर्ट, २०४७ पर्यंत ४५०० ‘वंदे भारत’ असतील”: ज्योतिरादित्य सिंधिया : भारत …\nमुंबई : विशेष वृत्त, भारतीय केबिनेट मधील तरुण नेतृत्व ज्योतिरादित्य सिंधिया ह्यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखती मध्ये भारतीय नेतृत्वाची धुरा …\nकाँग्रेसच्या मद्यसम्राट कडून २०० कोटी रोख सापडली …अजूनही पैसे मोजणी सुरु : धीरज साहू : भारत लाईव्ह न्यूज मीडिया \nमुंबई : धनवीरसिंग ठाकूर , एकी कडे नुकत्याच निवडणुका पार पडल्या आणि आजच तेलंगाणा राज्यात काँग्रेस ने सत्ता स्थापन केली …\nछत्तीसगडच्या मतमोजणीत कॉंग्रेस-भाजपमध्ये ‘टी-20’ सारखा ‘थरार’\nपुढारी ऑनलाईन डेस्क : छत्तीसगड विधानसभा निवडणूक मतमोजणीस आज सकाळी प्रारंभ झाला आहे. मतमोजणीच्या पहिल्या अडीच तासात क्रिकेट ‘टी-20’ मधील …\nछवी राजावत ह्यांच्या शब्दांतून : राजस्थानातील गावाची महिला सरपंच : अनुभव प्रवास : भारत लाईव्ह न्यूज मीडिया \nमुंबई : नवीन भारतीय युगातील महिला मुली जेथे चंद्रावर पाऊले उमटवीत आहेत तेथेच महिला म्हणून जेव्हा आपण एखाद्या समुदाय , …\nबातम्या विभाग: Select Categoryकरियर शिक्षण विशेषखेळ समाचारगुन्हेगारीजीवनशैलीठळक बातम्यापब्लिक से बोल आज विशेषपर्यटनमनोरंजनमहत्वाची बातमीमहत्वाची बातमीमोठी बातमीराजकारणविदेश बातम्याविशेष बातमीसंपादकीय\nभारत लाईव्ह न्यूज मीडिया :\nआमच्या अधिकृत मराठी भाषिक बातमी संकेतस्थळावर आपले स्वागत आहे. आम्ही भारत लाईव्ह न्यूज मीडिया आणतो जळगाव,नाशिक,पुणे,मुंबई येथील सर्व ठळक महत्वाच्या दैनंदिन घडामोडी तसेच महाराष्ट्र राज्यातील सर्व महत्वाच्या घडामोडी लागलीच आपल्या पर्यंत आपल्या मराठी भाषेतून. भारत लाईव्ह न्यूज मीडिया स्वतंत्र संचालित निष्पक्ष बातमी समूह असून आम्ही आमच्या शोध पत्रकारिता आधारित सामाजिक मुद्दे , शासकीय बाबी तसेच महत्वाच्या लेखन सामग्री आपल्या पर्यंत आमच्या अधिकृत संकेतस्थळ द्वारे पोहोचवितो.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00797.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtranewsupdate.com/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%B8/", "date_download": "2024-03-05T01:34:10Z", "digest": "sha1:DUSYK7FTAX6TCY4YF4Z3JKIUNH35U5AG", "length": 19414, "nlines": 253, "source_domain": "maharashtranewsupdate.com", "title": "Warning: The magic method Vc_Manager::__wakeup() must have public visibility in /home/u328854648/domains/maharashtranewsupdate.com/public_html/wp-content/plugins/js_composer/include/classes/core/class-vc-manager.php on line 203", "raw_content": "स्थानिक अर्थव्यवस्थेचे सक्षमीकरण: छोट्या शहरांमध्ये नोकऱ्या निर्माण करण्याचे Mikro Grafeio चे ध्येय - Maharashtra News Update\nमुंबईतील रस्त्यावरील विक्रेत्यांमध्ये होणार लक्षणीय बदल , महापालिका घेणार एक महत्त्वपूर्ण निर्णय \nस्थानिक अर्थव्यवस्थेचे सक्षमीकरण: छोट्या शहरांमध्ये नोकऱ्या निर्माण करण्याचे Mikro Grafeio चे ध्येय (316)\nमहाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांसाठी कडबा कुट्टी मशीन योजना सुरू केली आहे (314)\nया जिल्ह्यात आज कोरोनाचा गेला पहिला बळा; High Alert \nमहाराष्ट्राने 75,000 सरकारी नोकऱ्यांची घोषणा केली: (276)\nमुंबईतील रस्त्यावरील विक्रेत्यांमध्ये होणार लक्षणीय बदल , महापालिका घेणार एक महत्त्वपूर्ण निर्णय \nनवीन Samsung Galaxy S24 मालिका आता भारतात प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध आहे. 17 जानेवारी रोजी जगभरात प्रदर्शित होणार आहे.\nग्रामपंचायतीला किती पैसे खर्च करावे लागतात सरकारने त्यांना दिलेल्या पैशाचे त्यांनी काय केले हे कसे शोधायचे\nग्रामपंचायतीला किती पैसे खर्च करावे लागतात सरकारने त्यांना दिलेल्या पैशाचे त्यांनी काय केले हे कसे शोधायचे\nमुंबईच्या वेशीवर रायगड पोलिसांनी धडाकेबाज कारवाई केली, जिथे २१८ कोटी रुपयांचा ड्रग्ज जप्त केला गेला.\nPune News : कोकणमधील लोकांसाठी चांगली बातमी, गणेशोत्सवासाठी तीन स्पेशल रेल्वेची भेट, संपूर्ण वेळापत्रक\nPrime Minister Narendra Modi संसदेत अविश्वास प्रस्तावावरील चर्चेला संबोधित करणार आहेत\nनारायण राणे यांच्यातील शिवसेनेच्या खासदारांवरील टीका\nअजित पवारांनी व्यक्त केली राजकीय रणनीती : बदलण्यात अडचण असतानाही बारामती मतदारसंघातून निवडणूक लढवणार, संगमनेरमध्ये उमेदवारीसाठी प्रोत्साहन\nCRPF मध्ये १० वी पास उमेदवारांसाठी९२१२ पदांची भरतीपगार 21700 ते 69000\nसरकारने अनुदानात वाढ केल्याने महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा\nद. आफ्रिकेविरुद्धची तिसरी टी-२० लढत, टीम इंडियासमोर मालिका बरोबरीचे आव्हान तर प्रोटियाज संघही चिंतेत.\nIND vs SA 3rd T20 : आफ्रिकेत भारतीय गोलंदाजांची वाईट अवस्था, आजचा निर्णायक सामना कसा जिंकणार\nIPL 2024 Auction लवकरच |कोणत्या खेळाडूवर लागणार ज्यास्त लिलाव पाहूया\nAsian Games 2023: पाकिस्तानच्या वर्चस्वाने अफगाणिस्तानला क्रिकेटमध्ये घट्ट स्थान मिळवून दिले\nऑनलाइन व्यापार: विचारे, आणि आय\nअनिल अंबानी या उद्योगपतीला काही आश्चर्यकारक बातमी मिळाली. त्याच्या मालकीची आणखी एक कंपनीही खूप कर्जात बुडाली आहे. समस्या सोडवण्यासाठी कंपनीला तिच्या काही वस्तू विकण्याची परवानगी देण्यात आली होती. कंपनीचे शेअर्सही आता खरेदी-विक्री होत नाहीत.\n📉 IT क्षेत्रात रूजगार संख्या 23% घटलेली: सर्वेक्षण\nनवीन Samsung Galaxy S24 मालिका आता भारतात प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध आहे. 17 जानेवारी रोजी जगभरात प्रदर्शित होणार आहे.\nटेस्ला रोबोटच्या नवीन जनरेशनचे अनावरण.\nकांद्यावरील ४० टक्के निर्यात शुल्काला महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी विरोध केला आहे.\nमहाराष्ट्रामधे ‘हर घर तिरंगा’ मोहीम सुरू झाली\nवजन कमी करण्यासाठी बटाटे चांगले की वाईट\nराजकारण स्थानिक अर्थव्यवस्थेचे सक्षमीकरण: छोट्या शहरांमध्ये नोकऱ्या निर्माण करण्याचे Mikro Grafeio चे ध्येय\nस्थानिक अर्थव्यवस्थेचे सक्षमीकरण: छोट्या शहरांमध्ये नोकऱ्या निर्माण करण्याचे Mikro Grafeio चे ध्येय\nबंगलोर येथील संतोष महालिंगम यांनी स्थापन केलेला Mikro Grafeio नावाचा एक नवीन स्टार्टअप, चांगल्या नोकऱ्या फक्त मुंबई, दिल्ली आणि बंगळुरू सारख्या भारतातील मोठ्या शहरांमध्ये उपलब्ध आहेत या कल्पनेला आव्हान देत आहे. महालिंगम यांच्या मते, छोट्या शहरांवर लक्ष केंद्रित केल्यास रोजगार निर्मिती आणि स्थानिक अर्थव्यवस्था मजबूत होण्याच्या दृष्टीने सकारात्मक परिणाम मिळू शकतात.\nया छोट्या शहरांमधील बेरोजगार तरुणांसाठी Mikro Grafeio हा आशेचा एक स्वागतार्ह किरण आहे. स्टार्टअप तरुणांना त्यांच्याच शहरात नोकऱ्या शोधण्यात मदत करून ऑफिस लिस्टिंग उद्योगात क्रांती घडवून आणण्याचे काम करत आहे. लाखो तरुण नोकरीच्या चांगल्या संधींच्या शोधात दरवर्षी छोट्या शहरांमध्ये आपली घरे सोडून जातात. तथापि, भारतात मोठ्या संख्येने सुशिक्षित आणि बेरोजगार लोक असल्याने, प्रत्येकाला त्यांच्या इच्छेनुसार संधी मिळत नाही. काही मोठ्या शहरांमध्ये किंवा परदेशात नोकरी शोधण्यात यशस्वी होतात, परंतु इतर अनेक भाग्यवान नाहीत.\nMikro Grafeio चे उद्दिष्ट स्थानिक पातळीवर व्यवसायांना प्रोत्साहन देणे, छोट्या शहरांमध्ये रोजगार निर्माण करणे आणि स्थानिक अर्थव्यवस्था मजबूत करणे हे आहे. त्यांच्या गावी नोकरीच्या संधी उपलब्ध करून देऊन, Mikro Grafeio लोकांना मोठमोठ्या शहरांमध्ये स्थलांतरित न होण्यासाठी आणि स्थिर र��हण्यासाठी प्रोत्साहित करेल अशी आशा आहे. हे विविध शहरांसाठी अत्यंत फायदेशीर ठरू शकते आणि मोठ्या शहरांकडे जाणाऱ्या लोकांची संख्या कमी करू शकते.\nएकूणच, Mikro Grafeio हे एक आशादायक स्टार्टअप आहे जे छोट्या शहरांमध्ये रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी आणि स्थानिक अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी समर्पित आहे. त्याचे ध्येय प्रशंसनीय आहे आणि ते ओळख आणि समर्थनास पात्र आहे\nमहाराष्ट्रातील सोन्याच्या किमतीत चढ-उतार: तुम्हाला काय माहित असणे आवश्यक आहे\nमहाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांसाठी कडबा कुट्टी मशीन योजना सुरू केली आहे\nPrime Minister Narendra Modi संसदेत अविश्वास प्रस्तावावरील चर्चेला संबोधित करणार आहेत\nमुंबईतील रस्त्यावरील विक्रेत्यांमध्ये होणार लक्षणीय बदल , महापालिका घेणार एक महत्त्वपूर्ण निर्णय \nनवीन Samsung Galaxy S24 मालिका आता भारतात प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध आहे. 17 जानेवारी रोजी जगभरात प्रदर्शित होणार आहे.\nमुंबईतील रस्त्यावरील विक्रेत्यांमध्ये होणार लक्षणीय बदल , महापालिका घेणार एक महत्त्वपूर्ण निर्णय \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00797.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.economictimes.com/ivrcl-ltd/stocks/companyid-7670.cms", "date_download": "2024-03-05T00:06:27Z", "digest": "sha1:JOS2KZUMIY2IXITZEN6SMEHNZNM57RTT", "length": 5802, "nlines": 67, "source_domain": "marathi.economictimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nआईवीआरसीएल इंफ्रा शेअर किंमत (IVRCL Share Price)\nप्रत्येक शेअर वरील उत्पन्न-33.13\n52 आठवड्यातील नीच -\n52 आठवड्यातील उंच 2.00\nआईवीआरसीएल इंफ्रास्ट्रक्चर्स ऍण्ड प्रोजेक्ट्स लि., 1987 मध्ये निगमित केलेली স্মল ক্যাপ कंपनी आहे (Rs 31.32 कोटी मार्केट कॅप असलेली), आणि पायाभूत सुविधा क्षेत्रात काम करते |\n31-12-2023 ला संपलेल्या तिमाहीत कंपनीने Rs 18.09 कोटी ची स्टँडअलोन विक्री नोंदविली आहे, मागच्या तिमाहितल्या Rs. 18.99 कोटी विक्री पेक्षा खाली -4.74 % आणि मागच्या वर्षीच्या याच तिमाहितल्या Rs. 41.67 कोटी विक्री पेक्षा खाली -56.59 %. नवीनतम तिमाहीत कंपनीने Rs. -699.78 चा करानंतर एकूण नफा नोंदविला आहे.\n31-12-2023 तारखेला कंपनीचे एकूण 78 शेयर शिल्लक आहेत.\nबजेट क्रिप्टोकरन्सी वेल्थ MSME बातम्या बाजार\nअदानी पॉवर शेअरची किंमत BF गुंतवणूक शेअर किंमत अदानी विल्मर शेअरची किंमत म��ंथा तेलाची किंमत एस्कॉर्ट्स लीडिंग सेक्टर्स फंड डायरेक्ट-ग्रोथ SBI बॅलन्स अॅडव्हांटेज फंड नियमित एसबीआय स्मॉल कॅप फंड एसबीआय इक्विटी हायब्रिड फंड टाटा डिजिटल इंडिया फंड डायरेक्ट अॅक्सिस ब्लूचिप फंड\nमेंथा तेलाची किंमत एस्कॉर्ट्स लीडिंग सेक्टर्स फंड डायरेक्ट-ग्रोथ SBI बॅलन्स अॅडव्हांटेज फंड नियमित एसबीआय स्मॉल कॅप फंड एसबीआय इक्विटी हायब्रिड फंड टाटा डिजिटल इंडिया फंड डायरेक्ट अॅक्सिस ब्लूचिप फंड क्वांट टॅक्स प्लॅन डायरेक्ट\nएस्कॉर्ट्स लीडिंग सेक्टर्स फंड डायरेक्ट-ग्रोथ SBI बॅलन्स अॅडव्हांटेज फंड नियमित एसबीआय स्मॉल कॅप फंड एसबीआय इक्विटी हायब्रिड फंड टाटा डिजिटल इंडिया फंड डायरेक्ट अॅक्सिस ब्लूचिप फंड क्वांट टॅक्स प्लॅन डायरेक्ट\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00797.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://bharatlive.news/ar-434/", "date_download": "2024-03-05T01:17:47Z", "digest": "sha1:UYXPFKNN7WZVSZVSI4GVRN2WQM4MR3PZ", "length": 22724, "nlines": 147, "source_domain": "bharatlive.news", "title": "दिवाळीत त्र्यंबकराजाची पारंपारिक विशेष प्रदोष पूजा - Latest Marathi News Jalgaon | Nashik | Pune | Mumbai - भारत लाईव्ह न्यूज मीडिया", "raw_content": "\nदिवाळीत त्र्यंबकराजाची पारंपारिक विशेष प्रदोष पूजा\nदिवाळीत त्र्यंबकराजाची पारंपारिक विशेष प्रदोष पूजा\nदिवाळीत त्र्यंबकराजाची पारंपारिक विशेष प्रदोष पूजा\nत्र्यंबकेश्वर, पुढारी वृत्तसेवा; त्र्यंबकराजाची दररोज सायंकाळी 4 वाजेच्या सुमारास प्रदोष पूजा होत असते. भगवान शिवाच्या आराधनेत प्रदोष पुजेला विशेष महत्व आहे. कार्तिक आणि चैत्र शुध्द प्रतिपदा या तिथीला नवीन संवत्सराचा प्रारंभ होत असतो. दररोजच्या प्रदोष पूजेत फुलांनी तर सणावाराला पोषाख करून पिंडीवर चांदीचा मुखवटा ठेवून त्र्यंबकराजाचा शृंगार करण्यात येतो. वर्षभरात केवळ दोन वेळेस पाडव्याला पंचमुखी सुवर्ण मुखवटा ठेवण्यात येतो. सुवर्ण मुखवटा ठेवतांना परंपरेने होणारा सोहळा देखील विशेष आहे. मंदिरात उपस्थित भाविक त्याचा लाभ घेतात. (Trimbakeshwar Shiva Temple)\nपंचमुखी सुवर्ण मुखवटा देवस्थान ट्रस्ट इमारतीमधून पालखीत ठेवून मंगलवाद्य शखंध्वनी करत मंदिरात (Trimbakeshwar Shiva Temple) आणला जातो. पुजारी तुंगार मुखवटा घेऊन गर्भगृहात असलेले प्रदोष पूजक आराधी यांच्याकडे देतात. तेथे असलेला दररोजच्या पुजेतील चांदीचा मुखवटा पुजारी तुंगार बाहेर आणतात व सभामंडपातील हर्ष महल अथवा आ��से महाल येथे भाविकांच्या दर्शनासाठी ठेवतात. यावेळी त्र्यंबक राजाला दाखविण्यात येणारा नैवेद्य देखील वेगळा असतो. यामध्ये दिवाळी फराळ आणि मिष्ठान्न यांचा महानैवेद्य असतो. प्रदोष पूजक आराधी कुटुंबीय तो तयार करतात. या संपुर्ण सोहळयात विश्वस्त उपस्थित असतात. मंगळवारी दिवाळी पाडव्याला सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास मंदिरात पालखी निघाली. सोबत विश्वस्त रूपाली भुतडा, कैलास घुले, स्वप्नील शेलार, पुरुषोत्तम कडलग,मनोज थेटे यासह शागिर्द मंगेश दिघे,अनंत दिघे उपस्थित होते.गर्भगृहात प्रदोष पूजक रंगनाथ आराधी, डॉ.ओमकार आराधी, ऍड.शुभम आराधी यांनी पुजा केली. माजी नगरसेविका मंगला आराधी यांनी महानैवेद्य आणला. तो भगवान त्र्यंबकराजास अर्पण केला.\nयावेळेस प्रदीप तुंगार, कैलास देशमुख, राज तुंगार उपस्थित होते. यावेळेस सभामंडपातील दर्शनबारीत उपस्थित भक्तांनी या सोहळयाचा आनंद घेतला. रात्री आठ वाजेच्या सुमारास पुन्हा पालखी निघाली सुवर्ण मुखवटा संस्थान कार्यालयाच्या इमारतीत वाजतगाजत परत नेण्यात आला. (Trimbakeshwar Shiva Temple)\nजळगाव : मध्य रेल्वेतील अनधिकृत फेरीवाल्यांकडून २ कोटी 72 लाखांचा दंड वसूल\nजळगाव : वावळदा येथे शेतातील रखवालदाराचा खून करुन ट्रॅक्टर चोरी\nThe post दिवाळीत त्र्यंबकराजाची पारंपारिक विशेष प्रदोष पूजा appeared first on पुढारी.\nत्र्यंबकेश्वर, पुढारी वृत्तसेवा; त्र्यंबकराजाची दररोज सायंकाळी 4 वाजेच्या सुमारास प्रदोष पूजा होत असते. भगवान शिवाच्या आराधनेत प्रदोष पुजेला विशेष महत्व आहे. कार्तिक आणि चैत्र शुध्द प्रतिपदा या तिथीला नवीन संवत्सराचा प्रारंभ होत असतो. दररोजच्या प्रदोष पूजेत फुलांनी तर सणावाराला पोषाख करून पिंडीवर चांदीचा मुखवटा ठेवून त्र्यंबकराजाचा शृंगार करण्यात येतो. वर्षभरात केवळ दोन वेळेस पाडव्याला पंचमुखी …\nThe post दिवाळीत त्र्यंबकराजाची पारंपारिक विशेष प्रदोष पूजा appeared first on पुढारी.\nसरकारचा तीन कलमी प्रस्ताव जरांगेंनी फेटाळला\nवायसीएममधील एनआयसीयू फुल्ल क्षमता वाढविल्यानंतरही उपचारांसाठी करावी लागतेय प्रतीक्षा\nवाशिममध्ये दोन चोरांकडून ६ लाखांचा मुद्देमाल जप्त\nगुजरातची प्रेरणा घेण्यात पुणे अग्रेसर; राज्यात पहिल्या पाचमध्ये पुण्याचा समावेश\nIND vs SA : पावसाच्या खेळात भारत पराभूत\nशिक्षणानेच युवा पिढीला जगाची दारे उघडली : डॉ. प्रता���सिंह जाधव\nदीपक, नरेंदरचे आव्हान पहिल्याच फेरीत समाप्त\nड्रीम लँड बिल्डर्सचे प्रमुख पवन भडाना यांची आत्महत्या\nभारताच्या विकासदरामध्ये वाढीचे मुडीज्चे संकेत\nमॉरिशसमध्ये 6 भाविकांचा दुर्घटनेत मृत्यू\nपब्लिक से बोल आज विशेष\nभारत लाईव्ह न्यूज मीडिया प्रगतिशील विचारधारेने प्रेरित व संचालित स्वतंत्र बातमी माहिती प्रसारक समूह आहे. आम्ही आमच्या माध्यमाने जगभरातील प्रमुख महत्वाच्या बातम्या घडामोडी , बदल , नवीन विकास योजना , शासकीय , प्रशासकीय , सामाजिक व गुन्हेगारी तसेच संपादकीय व विविध लेखकांच्या द्वारे लिखित बातम्या अग्रलेख विशेष माहिती आणि मथळे आमच्या माध्यमाने ईंग्रजी तसेच मराठी भाषेतून आमच्या वाचकांना उपलब्द करून देतो.\n दुसर्‍या घरोब्यासाठी पत्नीचा गळा आवळून दरीत फेकले\nअनेकवेळा नवरा-बायकोतील विसंवादाला प्रेमाचा त्रिकोण कारणीभूत असतो. त्याचे किंवा तिचे बाहेर कुठेतरी मधुर संबंध निर्माण झालेले असतात आणि हे मधुर …\n कसा बनला मायानगरीचा पहिला डॉन\nमुंबईमध्ये अनेक माफिया डॉन उदयास आले. पण, एकाने मुंबईच्या अंडरवर्ल्डला सर्वात आधी प्रकाश झोतात आणले; शिवाय अंडरवर्ल्ड आणि बॉलीवूड यांच्या …\n चोरच जेव्हा न्यायाधीश बनतो\nतो एक अट्टल चोर होता. देशभरात त्याच्या नावावर चोरीचे शेकडो गुन्हे दाखल झालेले होते. आठ राज्यांतील पोलिस या चोराच्या मागावर …\nगुन्हेगारांची मानसिकता; भयावह पातळीचा राग\nगुन्हा जेव्हा घडतो तेव्हा प्रचंड राग हा गुन्हेगाराच्या मनात आलेला असतो. रागाचा हा भर अत्युच्च पातळीवर पोहोचलेला असतो\nराजकीय वादाची ठिणगी; भूखंड वादाचा वणवा\nकल्याण पूर्वचे भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटाचे कल्याण शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर उल्हासनगरच्या हिललाईन पोलिस ठाण्यातच गोळीबार …\nगेल्या वर्षी 21 डिसेंबर रोजी रोमानियाच्या लिजंड एअरलाईन्सचे दुबईतून उड्डाण केलेले एक विमान फ्रान्सच्या व्हॅट्री विमानतळावर जवळपास तीन दिवस रोखून …\nMahashivratri 2024: महाराष्ट्रात आहेत ही ५ ज्योतिर्लिंग, यांच्याबद्दल तुम्हाला माहीत आहे का\nTravel Tips: भगवान शिवाच्या १२ ज्योतिर्लिंगांपैकी काही प्रसिद्ध ज्योतिर्लिंग महाराष्ट्रात आहेत. महाशिवरानिमित्त महाराष्ट्रातील ५ प्रसिद्ध ज्योतिर्लिंगांविषयी जाणून घेऊया.\nRelationship : चांगल्या जोडीद��रामध्ये हवे हे 5 गुण\nजीवनाच्या प्रवासात प्रत्येक वळणावर आपल्या सोबत एक व्यक्ति असणे गरजेचे असते. जो तुम्हाला नेहमी साथ देईल. जीवनात तुम्ही जेव्हा कठीण …\nWomen Day 2024: कधी आणि का साजरा केला जातो आंतरराष्ट्रीय महिला दिवस जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व\nInternational Women Day 2024: आंतरराष्ट्रीय महिला दिन कधी आहे, आपण तो का साजरा करतो, त्याचा इतिहास आणि महत्त्व याबाबत येथे …\nजळगाव जिल्हा परिषदेतील मोठा गौडबंगाल…हजारो बेरोजगारांना डावलून मर्जीतील कंत्राटदारांना कामे वाटप : भारत लाईव्ह न्यूज मीडिया \nजळगाव : धनवीरसिंग ठाकूर , जळगाव जिल्हा परिषदेचा गेला कित्येक महिन्यापासून सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांचे काम वाटप समितीची बैठक गाजवत असून …\n#LatestNews #MarathiNews #Politics : भाजपची उमरगा तालुका कार्यकारिणी अखेर जाहीर \nउमरगा प्रतिनिधी उमरगा तालुका भारतीय जनता पार्टीची नूतन कार्यकारिणी व विविध आघाड्यांच्या अध्यक्षांची निवड शनिवारी (दि. २३) तालुकाध्यक्ष शहाजी पाटील …\n नागपुरमधून २८ डिसेंबरला लोकसभेचं रणशिंग फुंकणार\nनागपूर; पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या स्थापना दिनाचे औचित्य साधत येत्या २८ डिसेंबर रोजी नागपुरमध्ये काँग्रेस पक्षाची महारॅली आयोजित …\nमोदी है तो मुमकिन है, देशात २०३० पर्यंत २०० एअरपोर्ट, २०४७ पर्यंत ४५०० ‘वंदे भारत’ असतील”: ज्योतिरादित्य सिंधिया : भारत …\nमुंबई : विशेष वृत्त, भारतीय केबिनेट मधील तरुण नेतृत्व ज्योतिरादित्य सिंधिया ह्यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखती मध्ये भारतीय नेतृत्वाची धुरा …\nकाँग्रेसच्या मद्यसम्राट कडून २०० कोटी रोख सापडली …अजूनही पैसे मोजणी सुरु : धीरज साहू : भारत लाईव्ह न्यूज मीडिया \nमुंबई : धनवीरसिंग ठाकूर , एकी कडे नुकत्याच निवडणुका पार पडल्या आणि आजच तेलंगाणा राज्यात काँग्रेस ने सत्ता स्थापन केली …\nछत्तीसगडच्या मतमोजणीत कॉंग्रेस-भाजपमध्ये ‘टी-20’ सारखा ‘थरार’\nपुढारी ऑनलाईन डेस्क : छत्तीसगड विधानसभा निवडणूक मतमोजणीस आज सकाळी प्रारंभ झाला आहे. मतमोजणीच्या पहिल्या अडीच तासात क्रिकेट ‘टी-20’ मधील …\nछवी राजावत ह्यांच्या शब्दांतून : राजस्थानातील गावाची महिला सरपंच : अनुभव प्रवास : भारत लाईव्ह न्यूज मीडिया \nमुंबई : नवीन भारतीय युगातील महिला मुली जेथे चंद्रावर पाऊले उमटवीत आहेत तेथेच महिला म्हणून जेव्हा आपण एखाद्या समुदाय , …\nबातम्या विभाग: Select Categoryकरियर शिक्षण विशेषखेळ समाचारगुन्हेगारीजीवनशैलीठळक बातम्यापब्लिक से बोल आज विशेषपर्यटनमनोरंजनमहत्वाची बातमीमहत्वाची बातमीमोठी बातमीराजकारणविदेश बातम्याविशेष बातमीसंपादकीय\nभारत लाईव्ह न्यूज मीडिया :\nआमच्या अधिकृत मराठी भाषिक बातमी संकेतस्थळावर आपले स्वागत आहे. आम्ही भारत लाईव्ह न्यूज मीडिया आणतो जळगाव,नाशिक,पुणे,मुंबई येथील सर्व ठळक महत्वाच्या दैनंदिन घडामोडी तसेच महाराष्ट्र राज्यातील सर्व महत्वाच्या घडामोडी लागलीच आपल्या पर्यंत आपल्या मराठी भाषेतून. भारत लाईव्ह न्यूज मीडिया स्वतंत्र संचालित निष्पक्ष बातमी समूह असून आम्ही आमच्या शोध पत्रकारिता आधारित सामाजिक मुद्दे , शासकीय बाबी तसेच महत्वाच्या लेखन सामग्री आपल्या पर्यंत आमच्या अधिकृत संकेतस्थळ द्वारे पोहोचवितो.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00798.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://kranti-news.in/voice-of-media-state-executive-announced/", "date_download": "2024-03-05T01:37:41Z", "digest": "sha1:2FU2SISF4NOZM5FAQJQOW762QMQ7EDTR", "length": 12367, "nlines": 81, "source_domain": "kranti-news.in", "title": "‘व्हॉइस ऑफ मीडियाची’ राज्य कार्यकारिणी जाहीर", "raw_content": "\nविश्वसनीय बातम्या अणि माहिती\nयांचा शोध घ्या :\nHome > ताज्या > ‘व्हॉइस ऑफ मीडियाची’ राज्य कार्यकारिणी जाहीर\n‘व्हॉइस ऑफ मीडियाची’ राज्य कार्यकारिणी जाहीर\n‘व्हॉइस ऑफ मीडियाची’ राज्य कार्यकारिणी जाहीर\nपश्चिम महाराष्ट्राच्या उपाध्यक्षपदी अजित कुंकूलोळ यांची निवड\nमुंबई, : ‘व्हॉइस ऑफ मीडिया’ची राज्य कार्यकारणी झाली घोषीत झाली असून, त्यात पश्चिम महाराष्ट्रातून नंदकुमार सुतार, संतोष शाळीग्राम, अजित कुंकूलोळ, शरद लोणकर यांची निवड करण्यात आली आहे.\nदेशभरात अल्पावधीत नावारूपास येऊन सुमारे छत्तीस हजार पत्रकार सदस्य असलेल्या ‘व्हॉइस ऑफ मीडिया’ या संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीची घोषणा ‘व्हॉइस ऑफ मीडिया’चे प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के केली आहे.\nसंघटनेच्या कार्याध्यक्षपदी नंदकुमार सुतार, संतोष शाळीग्राम यांना संधी देण्यात आली आहे. उपाध्यक्षपदी विलास आठवले, तुकाराम झाडे, प्रकाश कथले, जयप्रकाश दगडे यांची निवड करण्यात आली आहे. दुर्गेश सोनार आणि ‘व्हॉइस ऑफ मीडिया’च्या शिक्षण विभागाचे मुख्य समन्वयक चेतन कात्रे हे संघटनेचे सरचिटणीस असतील.\nखजिनदारपदी गजानन देशमुख, राज्य समन���वयकपदी संजय मिस्किन यांची निवड करण्यात आली आहे.\nसंदीप महाजन यांची पत्रकार हल्ला विरोधी फोरम राज्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राजेंद्र थोरात यांची राज्य उपाध्यक्ष तथा मुंबई विभाग समन्वयक पदीही निवड करण्यात आली आहे. कोकण विभागाचे समन्वयक म्हणून फिरोज पिंजारी यांची निवड करण्यात आली. पश्चिम महाराष्ट्राच्या विभाग समन्वयक पदी तथा राज्य उपाध्यक्ष म्हणून अजित कूकुलोळ यांची निवड. सुरेश उज्जैनवाल यांची उत्तर महाराष्ट्र विभाग तथा राज्य उपाध्यक्ष म्हणून निवड. संजय मालानी यांची मराठवाडा विभाग समन्वयक तथा राज्य उपाध्यक्ष म्हणून म्हणून निवड. आनंद आंबेकर यांची राज्य उपाध्यक्ष तथा विदर्भ विभाग समन्वयक म्हणून निवड. संघटनेचे राज्य कार्यवाहक म्हणून बालाजी मारगुडे व यास्मिन शेख यांना संधी देण्यात आली आहे. ओमकार वाबळे, नागोराव भांगे, सुधीर चेके, विजय पाटील, सुनील कुहिकर, प्रशांत शर्मा यांच्यावर राज्य संघटक पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. राज्य प्रसिद्धी प्रमुख म्हणून राजेश्वर पालमकर हे काम पाहतील. प्रवक्ता म्हणून रोहिदास राऊत जबाबदारी सांभाळतील. सहसरचिटणीस पदी डॉ. ज्ञानेश्वर भाले, पंढरीनाथ बोकारे, अनिल बाळसराफ यांच्याकडे जबाबदारी सोपविण्यात आली आहे. सहकार्यवाहक म्हणून सुरज कदम, व्यंकटेश वैष्णव, संजय तिपाले व नितीन पखाले यांना संधी देण्यात आली आहे. सदस्य म्हणून नूर अहमद, अनिल पाटील, रमेश दुरुगकर, एकनाथ चौधरी, चेतन व्यास, अंकुश वाकडे, विश्वनाथ देशमुख, प्रकाश दांडगे, नरेश होळणार, सिद्धेश्वर पवार, सयाजी शेळके, ओमकार नागांवर, किशोर मोरे, बाळू कोकाटे, महेश पाटील, प्रमोद बऱ्हाटे, शरद लोणकर यांची निवड करण्यात आली आहे. या संघटनेचे मार्गदर्शक म्हणून महाराष्ट्रातील नामवंत संपादक, ज्येष्ठ मंडळी राहणार आहेत. यामध्ये ज्येष्ठ संपादक कुमार केतकर, राही भिडे, जयश्री खाडीलकर, भरतकुमार राऊत, श्रीराम पवार, श्रीपाद अपराजित, रवींद्र आंबेकर, प्रसन्न जोशी, विद्या विलास पाठक, शरद कारखानीस, राधेश्याम चांडक, श्रीकृष्ण चांडक मुख्य मार्गदर्शक आहेत.\nप्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के यांनी सर्वाना शुभेच्छा देत आगामी काळात संघटना बांधणी आणि पत्रकारांसाठी महत्वाचे उपक्रम घेऊन आम्ही येत आहोत असे सांगितले.\n‘व्हॉइस ऑफ मीडिया’च्या राष्ट्रीय कार्यका��िणीचे प्रमुख संदीप काळे, संजय आवटे, मंदार फणसे, धर्मेंद्र जोरे, डॉ. नरेंद्र बोरलेपवार, चंद्रमोहन पुप्पाला, चेतन बंडेवार, शंतनू डोईफोडे, सुधीर लंके, परवेज खान, अश्विनी डोके, दिव्या पाटील यांनी नूतन कार्यकारिणीचे अभिनंदन केले आहे.\nPrevious नववी दहावी व अकरावी च्या मराठा व कुणबी गटातील विद्यार्थ्यांसाठी सारथी स्कॉलरशिप साठी आवश्यक कागदपत्रे\nNext धाराशिवच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास जमीन, मंत्रिमंडळ निर्णय\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nआपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत\nपुढील वेळेच्या माझ्या टिप्पणी साठी माझे नाव, ईमेल आणि संकेतस्थळ ह्या ब्राउझरमध्ये जतन करा.\nसूरत चेन्नई ग्रीनफिल्ड महामार्ग नुकसान भरपाई रक्कम, बार्शी तालुक्यात उपजिल्हाधिकार्‍यांचा गावभेट दौरा\nमहात्मा बसवेश्वर सामाजिक समता-शिवा पुरस्कारअर्ज करण्याचे आवाहन\nमहावीर कदम यांनी मिळवला सोलापूर जिल्ह्यातील पहिले टायगर मॅन होण्याचा बहूमान\nयांचा शोध घ्या :\nबार्शी तालुका शिक्षक सेनेच्या अध्यक्ष पदी युवराज जगताप\nसूरत चेन्नई ग्रीनफिल्ड महामार्ग नुकसान भरपाई रक्कम, बार्शी तालुक्यात उपजिल्हाधिकार्‍यांचा गावभेट दौरा\nअखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून यशस्वीतांचा सत्कार\nमहात्मा बसवेश्वर सामाजिक समता-शिवा पुरस्कारअर्ज करण्याचे आवाहन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00798.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://krushimarathi.com/solapur-farmer-four-feet-of-corn-planted-in-the-millet-crop-which-seed-was-used/", "date_download": "2024-03-05T00:26:55Z", "digest": "sha1:HLOJBOYQC3QKZN2WEDB4BXXQBHANYBZC", "length": 11232, "nlines": 48, "source_domain": "krushimarathi.com", "title": "सोलापूरच्या शेतकऱ्याचा भन्नाट प्रयोग यशस्वी ! बाजरीच्या पिकाला लागले चार फुटाचे कणीस, कोणतं बियाणं वापरलं? वाचा सविस्तर - Krushimarathi.com", "raw_content": "\nसोलापूरच्या शेतकऱ्याचा भन्नाट प्रयोग यशस्वी बाजरीच्या पिकाला लागले चार फुटाचे कणीस, कोणतं बियाणं वापरलं बाजरीच्या पिकाला लागले चार फुटाचे कणीस, कोणतं बियाणं वापरलं\nमोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा\nSolapur Farmer : अलीकडे राज्यासह संपूर्ण देशभरात शेतीमध्ये मोठे बदल पाहायला मिळत आहेत. आता पारंपारिक पिकांऐवजी शेतकऱ्यांनी नगदी पिकाला पसंती दाखवली आहे. यामुळे पारंपारिक पिकांचे लागवडीखालील क्षेत्र मोठ्या प्रमाणात कमी झाले आहे.\nबाजरी हे देखील एक प्��मुख पारंपारिक पीक आहे. अलीकडील काही वर्षांमध्ये मात्र या भरड धान्य पिकाच्या उत्पादनात मोठी घट आली आहे. परिस्थिती एवढी बिकट बनली आहे की आता भरड धान्य उत्पादनाला चालना देण्यासाठी केंद्र शासन मैदानात उतरले आहे.\nभरड धान्यांचे उत्पादन दिवसेंदिवस कमी होत असल्याने आता शेतकऱ्यांना भरड धान्य उत्पादित करण्यासाठी प्रोत्साहित केले जात आहे. याचा परिणाम असा झाला आहे की जागतिक पातळीवर देखील बऱ्याच धान्याला आता मागणी वाढत आहे.\nयामुळे एकीकडे पारंपारिक पिकांच्या शेतीला बगल दाखवली जात आहे तर दुसरीकडे पारंपारिक पिकांच्या शेतीमध्ये नवनवीन प्रयोग देखील पाहायला मिळत आहेत. असाच एक प्रयोग सोलापूर जिल्ह्यातील एका प्रयोगशील शेतकऱ्याने केला आहे.\nसोलापूर जिल्ह्याच्या सांगोला तालुक्यातील मौजे कोळा येथील प्रयोगशील शेतकरी राहुल वाले या शेतकऱ्याने बाजरी पिकाचे यशस्वी उत्पादन घेतले आहे. बाजरी पिकाच्या लागवडीत या शेतकऱ्याने नवीन आधुनिक तंत्राचा वापर केला असून या शेतकऱ्याने लावलेल्या बाजरीला तब्बल चार फूट लांबीचे कणीस लागले आहे.\nयामुळे सध्या या प्रयोगाची संपूर्ण जिल्हाभर चर्चा पाहायला मिळत आहे. अनेकांनी या प्रयोगाची दखल घेतली आहे. दरम्यान आज आपण या प्रयोगशील शेतकऱ्याने केलेल्या प्रयोगाची सविस्तर माहिती थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.\nआतापर्यंत तुम्ही साधारण एक फूट लांबीचे बाजरीचे कणीस पाहिले असेल पण राहुल यांनी लावलेल्या बाजरीच्या पिकाला तब्बल तीन ते चार फूट लांबीचे कणीस लागले आहे. यामुळे परिसरातील शेतकरी राहुल यांनी लावलेल्या या बाजरीला पाहण्यासाठी मोठी गर्दी करत आहेत. राहुल यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी राजस्थान येथून तुर्की जातीच्या बाजरीचे बियाणे मागवले होते.\nएक हजार रुपये प्रति किलो या दरात त्यांनी बाजरीचे बियाणे मागवले. बियाणे मागवल्यानंतर त्यांनी अर्धा एकर जमिनीत म्हणजेच वीसं गुंठ्यात याची पेरणी केली. सांगोला तालुक्यातील काही भागात यंदा चांगल पर्जन्यमान पाहायला मिळाले आहे. यामुळे राहुल यांनी लागवड केलेले बाजरीचे पीक चांगले जोमात आले आहे.\nविशेष म्हणजे आता राहुल यांना या बाजरीच्या पिकातून चांगले विक्रमी उत्पादन मिळणार अशी आशा आहे. पारंपारिक बाजरीच्या तुलनेत या बाजरीमधून तीन ते चार पट अधिकचे उत्पादन मिळेल असे त्यांनी सांगितले आहे. यामुळे त्यांना या नवीन बाजरी वाणातून चांगले उत्पन्न मिळणार आहे.\nएकीकडे पारंपारिक पिकांमधून अपेक्षित असे उत्पादन मिळत नसल्याची ओरड पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे राहुल यांचा हा हटके प्रयोग यशस्वी झाला आहे. यामुळे त्यांना पारंपारिक पिकांमधूनही चांगली कमाई होण्याची आशा आहे. म्हणून राहुल यांचा हा प्रयोग इतरांसाठी देखील दिशा दाखवणारा ठरणार आहे.\nशेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा\n तुम्हाला अजून पीएम किसानचा 16वा हप्ता मिळाला नाही मग इथं तक्रार करा लगेचच खात्यात जमा होणार पैसे\nयंदा पांढरे सोने शेतकऱ्यांना मालामाल बनवणार कापूस बाजार भावात 1,000 रुपयांची वाढ, भविष्यात कसे राहणार दर \n आता भारत ‘या’ 2 देशांना निर्यात करणार 64 हजार 400 टन कांदा, बाजारभाव वाढणार का \n ‘या’ 10 नवीन मार्गावर सुरू होणार वंदे भारत स्लीपर ट्रेन, पहिली ट्रेन मार्चमध्येच होणार लाँच, महाराष्ट्रालाही मिळणार भेट, पहा रूटमॅप\nमहाराष्ट्रातील अनेक धरणांनी आत्ताच तळ गाठला, तुमच्या जवळील धरणात किती टक्के पाणीसाठा शिल्लक आहे \n300 युनिट मोफत वीज मिळवण्यासाठी ‘इथं’ अर्ज करा, पहा संपूर्ण प्रोसेस सोप्या भाषेत\n महाराष्ट्रात ‘या’ ठिकाणी तयार होणार भव्य क्रिकेट स्टेडियम, गोपीनाथ मुंडे यांची मोठी घोषणा\n महाराष्ट्रात आणखी ‘इतके’ दिवस जोरदार वादळी पाऊस, काही ठिकाणी गारपीट देखील होणार\nउन्हाळ्यात गिलक्याच्या ‘या’ 3 जातींची लागवड करा, विक्रमी उत्पादन मिळवा\nपीएम सूर्य घर मोफत वीज योजनेत जुन्या रूफटॉप सोलर योजनेपेक्षा अधिक सबसिडी मिळते का पहा दोघा योजनेमधील अनुदानाचा फरक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00798.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtranewsupdate.com/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D/", "date_download": "2024-03-05T01:51:02Z", "digest": "sha1:AYBKRHOBZC7QMCAI6SYXAEZLPRCYQSWY", "length": 20381, "nlines": 254, "source_domain": "maharashtranewsupdate.com", "title": "Warning: The magic method Vc_Manager::__wakeup() must have public visibility in /home/u328854648/domains/maharashtranewsupdate.com/public_html/wp-content/plugins/js_composer/include/classes/core/class-vc-manager.php on line 203", "raw_content": "महाराष्ट्रातील सोन्याच्या किमतीत चढ-उतार: तुम्हाला काय माहित असणे आवश्यक आहे - Maharashtra News Update\nमुंबईतील रस्त्यावरील विक्रेत्यांमध्ये होणार लक्षणीय बदल , महापालिका घेणार एक महत्त्वपूर्ण निर्णय \nस्थानिक अर्थव्य���स्थेचे सक्षमीकरण: छोट्या शहरांमध्ये नोकऱ्या निर्माण करण्याचे Mikro Grafeio चे ध्येय (318)\nमहाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांसाठी कडबा कुट्टी मशीन योजना सुरू केली आहे (314)\nया जिल्ह्यात आज कोरोनाचा गेला पहिला बळा; High Alert \nमहाराष्ट्राने 75,000 सरकारी नोकऱ्यांची घोषणा केली: (276)\nमुंबईतील रस्त्यावरील विक्रेत्यांमध्ये होणार लक्षणीय बदल , महापालिका घेणार एक महत्त्वपूर्ण निर्णय \nनवीन Samsung Galaxy S24 मालिका आता भारतात प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध आहे. 17 जानेवारी रोजी जगभरात प्रदर्शित होणार आहे.\nग्रामपंचायतीला किती पैसे खर्च करावे लागतात सरकारने त्यांना दिलेल्या पैशाचे त्यांनी काय केले हे कसे शोधायचे\nग्रामपंचायतीला किती पैसे खर्च करावे लागतात सरकारने त्यांना दिलेल्या पैशाचे त्यांनी काय केले हे कसे शोधायचे\nमुंबईच्या वेशीवर रायगड पोलिसांनी धडाकेबाज कारवाई केली, जिथे २१८ कोटी रुपयांचा ड्रग्ज जप्त केला गेला.\nPune News : कोकणमधील लोकांसाठी चांगली बातमी, गणेशोत्सवासाठी तीन स्पेशल रेल्वेची भेट, संपूर्ण वेळापत्रक\nPrime Minister Narendra Modi संसदेत अविश्वास प्रस्तावावरील चर्चेला संबोधित करणार आहेत\nनारायण राणे यांच्यातील शिवसेनेच्या खासदारांवरील टीका\nअजित पवारांनी व्यक्त केली राजकीय रणनीती : बदलण्यात अडचण असतानाही बारामती मतदारसंघातून निवडणूक लढवणार, संगमनेरमध्ये उमेदवारीसाठी प्रोत्साहन\nCRPF मध्ये १० वी पास उमेदवारांसाठी९२१२ पदांची भरतीपगार 21700 ते 69000\nसरकारने अनुदानात वाढ केल्याने महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा\nद. आफ्रिकेविरुद्धची तिसरी टी-२० लढत, टीम इंडियासमोर मालिका बरोबरीचे आव्हान तर प्रोटियाज संघही चिंतेत.\nIND vs SA 3rd T20 : आफ्रिकेत भारतीय गोलंदाजांची वाईट अवस्था, आजचा निर्णायक सामना कसा जिंकणार\nIPL 2024 Auction लवकरच |कोणत्या खेळाडूवर लागणार ज्यास्त लिलाव पाहूया\nAsian Games 2023: पाकिस्तानच्या वर्चस्वाने अफगाणिस्तानला क्रिकेटमध्ये घट्ट स्थान मिळवून दिले\nऑनलाइन व्यापार: विचारे, आणि आय\nअनिल अंबानी या उद्योगपतीला काही आश्चर्यकारक बातमी मिळाली. त्याच्या मालकीची आणखी एक कंपनीही खूप कर्जात बुडाली आहे. समस्या सोडवण्यासाठी कंपनीला तिच्या काही वस्तू विकण्याची परवानगी देण्यात आली होती. कंपनीचे शेअर्सही आता खरेदी-विक्री होत नाहीत.\n📉 IT क्षेत्रात रूजगार संख्या 23% घटलेली: सर्वेक��षण\nनवीन Samsung Galaxy S24 मालिका आता भारतात प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध आहे. 17 जानेवारी रोजी जगभरात प्रदर्शित होणार आहे.\nटेस्ला रोबोटच्या नवीन जनरेशनचे अनावरण.\nकांद्यावरील ४० टक्के निर्यात शुल्काला महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी विरोध केला आहे.\nमहाराष्ट्रामधे ‘हर घर तिरंगा’ मोहीम सुरू झाली\nवजन कमी करण्यासाठी बटाटे चांगले की वाईट\nमहाराष्ट्र महाराष्ट्रातील सोन्याच्या किमतीत चढ-उतार: तुम्हाला काय माहित असणे आवश्यक आहे\nमहाराष्ट्रातील सोन्याच्या किमतीत चढ-उतार: तुम्हाला काय माहित असणे आवश्यक आहे\nपुन्हा एकदा महागाईचा प्रश्न निर्माण झाला आहे. 5 एप्रिल रोजी सकाळच्या सत्रात दोन्ही धातूंचे भाव वाढले. सराफा बाजारात काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात चढ-उतार होत आहेत. शहरावर अवलंबून, वाहतुकीचा खर्च आणि कर किंमतीनुसार बदलतात. आजच्या सकाळच्या सत्रात 22 कॅरेट सोन्याचा भाव 55,450 रुपये प्रति तोळा झाला. एक तोळा सोन्याचा भाव 600 रुपयांनी वाढला. 24 कॅरेट सोन्याचा भाव 60,480 रुपये प्रति तोळा, 660 रुपये प्रति 10 ग्रॅम वाढला. संध्याकाळपर्यंत चांदीच्या दरात सातत्याने वाढ होत असून, इतिहासात नवा विक्रम करण्याची तयारी सुरू आहे.\n2 फेब्रुवारी रोजी सर्वात कमी किमतीत सोने विकले गेले होते. त्यानंतर 19 मार्च रोजी सोन्याने 60,000 रुपयांचा विक्रमी उच्चांक गाठला. तेव्हापासून सोन्याच्या या किमतींमध्ये चढ-उतार होत आहेत. मात्र, सध्या चांदीचा भाव 74,000 रुपये आहे. आज पुन्हा भावात वाढ झाली आहे. इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) शनिवार आणि रविवारी सोन्या-चांदीच्या किमती जाहीर करत नाही. तसेच केंद्र सरकार सुट्टीच्या दिवशी नवीन दर जाहीर करत नाही.\nGoodReturns नुसार, मुंबईत 22-कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत 55,300 रुपये होती, तर 1 तोला (अंदाजे 11.6 ग्रॅम) 24-कॅरेट सोन्याची किंमत INR 60,330 होती. पुण्यात 22 कॅरेट सोन्याचा भाव 55,300 रुपये, तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 60,330 रुपये होता. नागपुरात 22 कॅरेट सोन्याची किंमत 55,300 रुपये, तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 60,330 रुपये होती. नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याचा भाव 55,330 रुपये, तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 60,360 रुपये होता.\nब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स शुद्ध सोन्यासाठी हॉलमार्क प्रदान करते. 24 कॅरेट सोन्यासाठी हॉलमार्क 999, 23 कॅरेट सोन्यासाठी 958, 22 कॅरेट सोन्यासाठी 916, 21 कॅरेट सोन्यासाठी 875 आणि 18 कॅरेट सोन्यासाठी 750 आहे. अनेक ग्राहक 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याची मागणी.\nकाही लोक 18-कॅरेट सोने वापरतात. कॅरेट जितके जास्त तितके सोने शुद्ध. २४ कॅरेट सोने ९९.९% शुद्ध आहे. 22 कॅरेट सोने सुमारे 91% शुद्ध आहे. 22 कॅरेट सोन्यात 9% इतर धातू असतात. हे धातू मिश्रधातू तयार करण्यासाठी वापरले जातात. तांबे, चांदी आणि जस्त यांचा वापर सोन्यासाठी मिश्र धातु तयार करण्यासाठी केला जातो. 24-कॅरेट सोने उत्कृष्ट आहे, परंतु ते मिश्र धातु तयार करण्यासाठी वापरले जात नाही.\nया जिल्ह्यात आज कोरोनाचा गेला पहिला बळा; High Alert \nस्थानिक अर्थव्यवस्थेचे सक्षमीकरण: छोट्या शहरांमध्ये नोकऱ्या निर्माण करण्याचे Mikro Grafeio चे ध्येय\nग्रामपंचायतीला किती पैसे खर्च करावे लागतात सरकारने त्यांना दिलेल्या पैशाचे त्यांनी काय केले हे कसे शोधायचे\nमुंबईतील रस्त्यावरील विक्रेत्यांमध्ये होणार लक्षणीय बदल , महापालिका घेणार एक महत्त्वपूर्ण निर्णय \nनवीन Samsung Galaxy S24 मालिका आता भारतात प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध आहे. 17 जानेवारी रोजी जगभरात प्रदर्शित होणार आहे.\nमुंबईतील रस्त्यावरील विक्रेत्यांमध्ये होणार लक्षणीय बदल , महापालिका घेणार एक महत्त्वपूर्ण निर्णय \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00798.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://nponlinenews.com/shreyas-iyers-2/", "date_download": "2024-03-05T00:33:49Z", "digest": "sha1:FMFKAF6PPYA5WZGMBZOCF3EO34ZIZEYW", "length": 7288, "nlines": 42, "source_domain": "nponlinenews.com", "title": "धनश्रीने श्रेयस अय्यरच्या फोटोवर दिली KISS! त्यामुळे चाहत्यांनी चहलला घटस्फोट घेण्याचा सल्ला दिला | Shreyas Iyer's", "raw_content": "\nधनश्रीने श्रेयस अय्यरच्या फोटोवर दिली KISS त्यामुळे चाहत्यांनी चहलला घटस्फोट घेण्याचा सल्ला दिला | Shreyas Iyer’s\nसध्या भारतात आयपीएलची क्रेझ शिगेला पोहोचली आहे. देशातील विविध स्टेडियममध्ये सर्व संघ आमनेसामने आहेत. ही आयपीएल ट्रॉफी घरी नेण्यासाठी सर्वच संघ आतुर दिसत आहेत, पण त्याच दरम्यान एका बातमीने वृत्तविश्वात खळबळ उडवून दिली आहे. ज्यामध्ये भारतीय संघातील दोन खेळाडूंची बरीच चर्चा आहे. या चर्चेत चाहत्यांनाही खूप मजा येत आहे.\nयुजवेंद्र चहलच्या पत्नीला श्रेयससोबत पाहून चाहत्यांनी ट्रोल केले\n‘आता घटस्फोट चहल भाई…’ धनश्रीने श्रेयस अय्यरच्या फोटोवर दिली KISS त्यामुळे चाहत्यांनी चहलला घटस्फोटाचा सल्ला दिला\nसध्या भारतीय संघाचा प्रसिद्ध फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहल आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा चर��चेत आहेत. खरं तर, अनेक प्रसंगी चहलची पत्नी धनश्री भारतीय संघात मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यरसोबत दिसली आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की रमजानचा पवित्र महिना सुरू आहे, ज्यामध्ये धनश्रीच्या मित्राने तिला उपवासाच्या वेळी इफ्तार पार्टीसाठी आमंत्रित केले होते.\nइफ्तार पार्टीदरम्यान धनश्री वर्मा श्रेयस अय्यरसोबत सेल्फी घेताना दिसली. त्याने स्वतः हा फोटो इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आणि फोटो शेअर करताना एक चुंबन इमोजी देखील जोडला आणि अय्यरला त्याचा बेस्टी म्हणून वर्णन केले. या कथेनंतर चाहते धनश्रीला सोशल मीडियावर ट्रोल करत आहेत आणि युझवेंद्र चहलवर फसवणूक केल्याचा आरोप करत आहेत.\nधनश्रीनेच चाहत्यांच्या अटकळांना शह दिला\nचाहते सध्या आयपीएलचा आनंद लुटण्यात पूर्णपणे गुंतले आहेत, पण दरम्यान, चहलची (युजवेंद्र चहल) पत्नी धनश्री श्रेयस अय्यरसोबत बराच काळ दिसली, तेव्हा चाहत्यांनी ही कथा तयार केली. दरम्यान, ट्विट करताना एका यूजरने म्हटले- चहल भाई, घराकडेही थोडे लक्ष द्या, घर फक्त मॅच खेळून चालत नाही, तर दुसऱ्या यूजरने या दोघांची तुलना दिनेश कार्तिकसोबत केली आणि म्हटले- “दिनेश कार्तिक वाला चहलसोबत. श्रेयस अय्यर हा पुढचा मुरली विजय असणार आहे.\nभारतीय महिला संघाने पुरुषांना मागे टाकत एकदिवसीय सामन्यात 420 धावांचा डोंगर रचला Indian women’s\nमोहम्मद शमीने आपला कर्णधार रोहित शर्माचा विश्वासघात केला, या खेळाडूला सर्वोत्तम कर्णधार म्हटले Mohammad Shami\nRCB चाहत्यांसाठी वाईट बातमी, 18 कोटी रुपयांचा हा खेळाडू IPL 2024 पूर्वी बाहेर RCB fans\nCSK चाहत्यांसाठी धक्कादायक बातमी, MS धोनी IPL 2024 मध्ये खेळणार नाही, आता दिसणार या भूमिकेत MS Dhoni\nमुंबई इंडियन्स ने रणजी सेमीफाइनल मध्ये रचला नवीन इतिहास असा स्थान मिळवणारा देशातील पहिला संघ Mumbai Indians\nहे आहेत IPL मधील 5 बदकिस्मत खेळाडू, संघासाठी सर्वाधिक धावा केल्या, तरीही कर्णधारपदाची संधी मिळाली नाही. 5 unlucky players\nउपांत्य फेरीत तामिळनाडूने मुंबईचा पराभव केला, रहाणेच्या संघाने एक डाव आणि 70 धावांनी विजय मिळवत अंतिम फेरी गाठली. semi-finals\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00798.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.diliptiwari.com/2017/01/blog-post_5.html", "date_download": "2024-03-05T02:08:22Z", "digest": "sha1:MEM6JIKQASKWU3SAL33M5PQCWNUAXAWO", "length": 21245, "nlines": 351, "source_domain": "www.diliptiwari.com", "title": "Dilip Tiwari: प्रवाहाच्या दिशेने पोहताना ... !!", "raw_content": "\nप्रवाहाच्���ा दिशेने पोहताना ... \nआज दि. ६ जानेवारी २०१७. आद्य पत्रकार स्व. बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती आणि पत्रकारदिन. यानिमित्त सर्व पत्रकार बांधवांना पत्रकारदिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. जळगाव जिल्हा पत्रकार संघाच्या जिल्हाध्यक्षपदी एक वर्षाची कारकिर्द पूर्ण झाली. या एक वर्षाच्या कालपर्वाला प्रवाह म्हटले तर माझी कारकिर्द ही त्या प्रवाहात पोहणाऱ्या व्यक्ती सारखी आहे. त्याचेच हे सिंहावलोकन.\nप्रवाहाच्या विरोधात पोहणाऱ्याला कुशल म्हटले जाते. पण जळगाव जिल्हा पत्रकार संघाच्या कार्य प्रवाहात पोहायचे असेल तर प्रवाहाच्याच दिशेने पोहाण्याचे कौशल्य हवे. कारण, हा प्रवाह परंपरेचा आहे. अनेक आजी माजी लोकांशी नाळ जुळलेला आहे. अशा सर्व लोकांना सांभाळून प्रवाहात पोहताना स्वतःचा ओंडकाही होवू द्यायचा नसतो आणि प्रवाहाच्या बाहेरही व्हायचे नसते. जिल्हा पत्रकार संघ स्थापन करण्यासाठी स्व. ब्रिजलालभाऊ पाटील आणि त्यांच्या सोबत इतरांनी प्रचंड मेहनत केली. पत्रकारांना फारशी प्रतिष्ठा आणि हाती पैसा नसताना त्यांचे संघटन करणे त्याकाळी अवघड होते. तरीही त्यांच्या प्रयत्नातून जिल्हा पत्रकार संघ उभा राहीला. त्यांच्यानंतर अनेक ज्येष्ठांनी संघाचे जिल्हाध्यक्षपद सांभाळले आणि लक्षवेधी कामही केले. परंपरेच्या या प्रवाहात मी गेल्यावर्षी उडी मारली.\nनदीकाठी किंवा तलावावर पोहायला गेलो की काठावर गंमत पाहाणारे काही मोजके जण असतात. स्वतःला पोहता येत नसले की, बहाणे बनवून केवळ सल्ले देतात. मलाही तसाच अनुभव आला. जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष कशासाठी होत आहात अशा कुत्सित प्रश्नापासून तर तेथे असलेली इतर जुनी मंडळी तुम्हाला काही करु देणार नाही असा शहाजोग सल्ला देणारे अनेक भेटले. पण, गेल्या वर्षभरात पत्रकार संघाचे विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष विजयबापू पाटील व सचिव अशोकअप्पा भाटीया या दोघांनी तसेच इतर पदाधिकाऱ्यांनी मला मुक्तपणे कार्य करु दिले. त्यांच्यासह जिल्हा पदाधिकारी, विश्वस्त आणि भवन पदाधिकारी यांचे मी आभार मानायला हवे.\nजळगाव जिल्हा पत्रकार संघाचा अध्यक्ष म्हणून मला काय करता आले याचा आढावा घेताना लक्षात येते की, १२ महिन्यात जवळपास ९ उपक्रम किंवा कार्यक्रम मी घेवू शकलो. त्यातील प्रत्येक कार्यक्रम हा संघासाठी माईलस्टोन ठरला. त्याची चर्चा झाली.\nस���घाचा जिल्हाध्यक्ष झाल्यानंतर मी सर्व प्रथम पत्रकारांसाठी दोन कार्यशाळा घेतल्या. पहिली बातमी लेखनाविषयी होती. दुसरी व्यक्तिमत्व विकासावर होती. यासाठी आशा फाऊंडेशनचे संचालक गिरीश कुळकर्णी मार्गदर्शक होते.\nसंघातर्फे महिला पत्रकारांच्या सत्काराचा लक्षवेधी कार्यक्रम झाला. जिल्ह्यातील जवळपास ५० महिला पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमासाठी पीपीआरएलचे विनय पारख, वसंतस् सुपर शॉपचे नितीन रेदासानी, आर्यन पार्कच्या डॉ. सौ. रेखा महाजन, आयएनआयएफडीच्या संचालिका सौ. संगिता पाटील यांनी सहकार्य केले. सौ. भावना शर्मा यांनी नियोजन केले होते.\nमध्यंतरी पत्रकार संघात सदस्य व त्यांच्या कुटुंबियांची आरोग्य तपासणी करण्यात आली. अशा उपक्रमात पत्रकार मंडळी फारशी सहभागी होत नाही असा निराशाजनक अनुभवही आला. पत्रकार मंडळी हेल्थ चेकअपकडे दुर्लक्ष करतात आणि आजारांना सामोरे जातात हा नेहमीचाच अनुभव आहे.\nवयाचे अर्धशतक पूर्ण केलेल्या ज्येष्ठ पत्रकारांना अधिस्वीकृती मिळावी आणि त्यांना सरकारी मानधन मिळावे यासाठी पाठपुरावा केला. त्यासाठी दोनवेळा बैठका झाल्या. पत्रकारांसाठी बांभोरी शिवारात असलेल्या गृहनिर्माण सोसायटीतील प्रश्न जिल्हाधिकाऱ्यांकडे मांडले.\nजळगाव शहरातील वाहनांवरील फैन्सी नंबर प्लेट बदलाव्यात म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. जालींदर सुपेकर यांच्यासोबत लोकजागर अभियान राबविले. या अभियानाचा सन्मान राखत सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, आमदार सुरेश भोळे व महापौर नितीन लढ्ढा यांनी वाहनांवरील नंबरप्लेट नियमानुसार केली.\nगतवर्षी सर्वात गेगा ईव्हेंट ठरला तो मीडिया ट्रायल या विषयावरील टॉक शो. या कार्यक्रमासाठी जळगावमधील अत्रे प्रतिष्ठान व नवजीवन सुपर शॉप पत्रकार संघासोबत आले. मीडिया ट्रायल या विषयावर चर्चेसाठी एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर, आयबीएन लोकमतचे संपादक महेश म्हात्रे, ज्येष्ठ पत्रकार तुळशीदास भोईटे, मुंबई उच्च न्यायालयातील ॲड, उदय वारुंजीकर हे जळगावात आले. या कार्यक्रमासाठी कांताई हॉल तुडूंब भरला.\nयानंतर उल्लेखनीय कार्यक्रम झाला तो उमविचे नवे कुलगुरु प्रा. डॉ. पी. पी. पाटील यांच्या नियुक्तीनंतर पहिल्या सत्काराचा. जळगाव जिल्हा पत्रकार संघात दैनिकांच्या सर्व संपादकांच्या हस्ते त्यांचा सत्��ार करण्यात आला. अध्यक्ष होते जैन उद्योग समुहाचे अध्यक्ष अशोकभाऊ जैन.\nत्यानंतर आज प्रवाहाचा एक वर्षाचा कार्यकाल पूर्ण होत असताना संघातर्फे उत्कृष्ट पत्रकारिता सन्मान व जीवन गौरव सन्मान दिले जात आहेत. विदर्भातील ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत वानखेडे यांच्या हस्ते हे सन्मान प्रदान होतील. अशा प्रकारचे हे सन्मानही अलिकडे पहिल्यांदा दिले जात आहे. यानिमित्त घडलेल्या अनेक घडामोडींचा स्वतंत्र लेख होईल. एक मुद्दा मुद्दाम स्पष्ट करायला हवा. पत्रकारांना सन्मान हवा असेल तर त्यांनी त्यासाठी संघाकडे अर्ज करावा ही अट होती. त्यामुळे ज्यांनी अर्ज केले त्यांच्यातूनच निवड झाली. आता खोचकपणे यावर टीपणी करणारे विषय काढले जावू शकतात.सन्मान याला द्यायला हवा होता, त्याला द्यायाला हवा होता असे सूचविले जाईल. मात्र मी याकडे व्यक्तिगत दुर्लक्ष करतो. पत्रकार संघाचा प्रवाह हा समुहनिष्ठ आहे, व्यक्तिनिष्ठ नाही.\nजिल्हा पत्रकार संघाच्या प्रवाहात पोहताना प्रवाहाच्या दिशेनेच पोहावे लागते. येथे विरोधात पोहून दाखवायचे कौशल्य फारसे उपयोगाचे नाही. मी जेव्हा जिल्हाध्यक्ष व्हायचे ठरवले तेव्हा अनेक विषय समोर होते. काय जमेल आणि काय नाही हा प्रश्न होताच. नंतर लक्षात आले की प्रवाहासोबतच काम करणे योग्य असते. फक्त तसे करताना आपणही बुडायचे नाही आणि इतरांनाही बुडू द्यायचे नाही. जिल्हाध्यक्ष असण्याचे हेच खरे कौशल्य अंगी असावे.\nजळगाव जिल्हा पत्रकार संघात स्व. ब्रिजलालभाऊ पाटील व स्व. भवरलालजी जैन तथा मोठेभाऊ यांचे अर्ध पुतळे स्थापित करण्याचा प्रयत्न आहे. त्यासाठी जैन उद्योग समुहाचे अध्यक्ष अशोकभाऊ जैन सहकार्य करीत आहेत. या संकल्पपूर्तीकडे प्रवाहित होत सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा करतो. पूर्णविराम देतो. धन्यवाद.\nआपले वर्षभरातील काम हीच वेगळी ओळख बनेल. जेथे संघटन तेथे मोठ्या पदावर होणारी कसरत मीदेखील अनुभवली आहे. पण हे करत असतांना आपली वेगळी छाप हीच आपली आेळख साऱ्यांच्या स्मरणात राहते. आपल्या वर्षभरातील कार्याला सलाम...\nतालुका अध्यक्ष, महाराष्ट्र पत्रकार संघ, अमळनेर.\nआपले वर्षभरातील काम हीच वेगळी ओळख बनेल. जेथे संघटन तेथे मोठ्या पदावर होणारी कसरत मीदेखील अनुभवली आहे. पण हे करत असतांना आपली वेगळी छाप हीच आपली आेळख साऱ्यांच्या स्मरणात राहते. आपल्या वर्षभरातील कार्याला सलाम...\nतालुका अध्यक्ष, महाराष्ट्र पत्रकार संघ, अमळनेर.\nजळगाव पीपल्स सहकारी बँक\nविधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00799.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://bharatlive.news/ar-426/", "date_download": "2024-03-05T00:55:50Z", "digest": "sha1:F2D5VLQPGX3CUV3CQU7L4VQIKG5TNVL2", "length": 24264, "nlines": 145, "source_domain": "bharatlive.news", "title": "ऑस्ट्रेलिया-द. आफ्रिकेमध्ये अंतिम फेरीसाठी चुरस; आज दुसरा सेमीफायनल - Latest Marathi News Jalgaon | Nashik | Pune | Mumbai - भारत लाईव्ह न्यूज मीडिया", "raw_content": "\nऑस्ट्रेलिया-द. आफ्रिकेमध्ये अंतिम फेरीसाठी चुरस; आज दुसरा सेमीफायनल\nऑस्ट्रेलिया-द. आफ्रिकेमध्ये अंतिम फेरीसाठी चुरस; आज दुसरा सेमीफायनल\nऑस्ट्रेलिया-द. आफ्रिकेमध्ये अंतिम फेरीसाठी चुरस; आज दुसरा सेमीफायनल\nकोलकाता: वृत्तसंस्था : आयसीसी वनडे विश्वचषक स्पर्धेच्या दुसऱ्या सेमीफायनलमध्ये ईडन गार्डन्स स्टेडियमवर गुरुवारी (१६ नोव्हेंबर) माजी विजेता ऑस्ट्रेलिया संघ दक्षिण आफ्रिकेशी दोन हात करेल. गुणतालिकेत अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या संघांमध्ये अंतिम फेरी गाठण्यासाठी मोठी चुरस आहे. (South Africa vs Australia)\nयंदाच्या स्पर्धेतील कामगिरीचा आढावा घेतल्यास दोन्ही संघांनी ९ पैकी प्रत्येकी ७ सामने खेळताना १४ गुण मिळवले. मात्र, सरस रनरेटच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने दुसरे स्थान मिळवले. मात्र, स्पर्धेतील ७ विजयापैकी सलग ७ विजयांसह ऑस्ट्रेलियाने सर्वोत्तम फॉर्म राखला आहे. दक्षिण आफ्रिकेला सलग चार सामने जिंकता आलेत. यंदाच्या वर्ल्डकपमध्ये जवळपास समसमान कामगिरी असली तरी उभय संघातील मागील पाच एकदिवसीय सामन्यांचा विचार करता मागील चारही सामने जिंकून आफ्रिकन संघाने ऑस्ट्रेलियन्सवर ४-१ अशी मोठी आघाडी घेतली आहे. २०२३ विश्वचषक स्पर्धेत लखनौमध्ये दोन्ही संघ आमनेसामने आले. त्यात दक्षिण आफ्रिका सरस ठरला. टेम्बा बवुमा आणि सहकार्यांसाठी ही जमेची बाजू ठरू शकते. (South Africa vs Australia)\nवैयक्तिक कामगिरीचा लेखाजोगा मांडायचा ठरवल्यास यष्टिक्षक, फलंदाज क्विटन डी कॉकने ४ शतके ठोकताना दक्षिण आफ्रिकेची बॅटिंगची धुरा सांभाळली आहे. व्हॅन डर ड्यूसेन (२ शतके तितकीच अर्धशतके), आवडन मर्करम (१ शतक, तीन अर्धशतके) आणि हेन्रिक्स क्लासेनने (१ अर्धशतक) फलंदाजी उंचावण्यात मोलाचे योगदान दिले आहे. ५ फलंदाजांची ४० हून अधिक सरासरी ही आफ्रिकन संघाची मजबूत ���लंदाजीचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. मात्र, डेव्हिड मिलर आणि कर्णधार बवुमा याला अपेक्षित बॅटिंग करता आलेला नाही. दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनीही समाधानकारक कामगिरी केली आहे. गेराल्ड कोएल्झीने ७ सामन्यांत १८ विकेट घेत सातत्य राखले आहे. त्याच्यासह डावखुरा वेगवान गोलंदाज मार्को जॅन्सेन (१७ विकेट), डावखुरा स्पिनर केशव महाराज (१४ विकेट) तसेच अनुभवी कॅगिसो रबाडा (१२ विकेट) आणि लुन्गी एन्गिडी (१० विकेट) यांनी गोलंदाजीची धुरा सांभाळली आहे. मिचेल मार्श (२ शतके, १ अर्धशतक) आणि डेव्हिड वॉर्नरचे सातत्य (२ शतके आणि तितकीच अर्धशतके) तसेच ग्लेन मॅक्सवेलला (२ शतके) उशीरा गवसलेला सूर ऑस्ट्रेलियाची फलंदाजी उंचावण्यासाठी पुरेसा ठरला आहे.\nमाजी कर्णधार स्टीव्हन स्मिथ आणि मॅर्नस लॅबुशेन यांनी प्रत्येकी २ अर्धशतके झळकावली तरी त्यांना अपेक्षित फलंदाजी करता आलेली नाही. माजी विजेत्यांची गोलंदाजीही प्रभावी ठरत आहे. त्यात लेगस्पिनर अॅडम झम्पाने ९ सामन्यांत सर्वाधिक २२ विकेट घेत प्रतिस्पर्धी फलंदाजांना जेरीस आणले आहे. मात्र, त्यांचा वेगवान मारा थोडा बोथट वाटत आहे. जोश हॅइलेवुडसह (१२ विकेट) पॅट कमिन्स आणि मिचेल स्टार्क यांची (प्रत्येकी १० विकेट) बॉलिंग तितकी प्रभावी नाही. ऑस्ट्रेलियासाठी ही कमकुवत बाब ठरू शकते.\nThe post ऑस्ट्रेलिया-द. आफ्रिकेमध्ये अंतिम फेरीसाठी चुरस; आज दुसरा सेमीफायनल appeared first on पुढारी.\nकोलकाता: वृत्तसंस्था : आयसीसी वनडे विश्वचषक स्पर्धेच्या दुसऱ्या सेमीफायनलमध्ये ईडन गार्डन्स स्टेडियमवर गुरुवारी (१६ नोव्हेंबर) माजी विजेता ऑस्ट्रेलिया संघ दक्षिण आफ्रिकेशी दोन हात करेल. गुणतालिकेत अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या संघांमध्ये अंतिम फेरी गाठण्यासाठी मोठी चुरस आहे. (South Africa vs Australia) यंदाच्या स्पर्धेतील कामगिरीचा आढावा घेतल्यास दोन्ही संघांनी ९ पैकी प्रत्येकी ७ सामने खेळताना …\nThe post ऑस्ट्रेलिया-द. आफ्रिकेमध्ये अंतिम फेरीसाठी चुरस; आज दुसरा सेमीफायनल appeared first on पुढारी.\nअभयारण्यात वाढले प्रदूषण : निफाडचे नैसर्गिक सौंदर्यही धोक्यात\nPune : गुंड गजानन मारणे, पार्थ पवारांची भेट\nलवकरच राजकीय नाट्याचा तिसरा अंक : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे\nहे दबावतंत्र सारे काही ठरवूनच अनिल देशमुख यांचा आरोप\nकोकण रेल्वे मार्गावर आज अडीच तासांचा ‘मेग�� ब्लॉक’\nसर्वात मोठी अगरबत्ती रेकॉर्ड बुकमध्ये\nदीपक, नरेंदरचे आव्हान पहिल्याच फेरीत समाप्त\nड्रीम लँड बिल्डर्सचे प्रमुख पवन भडाना यांची आत्महत्या\nभारताच्या विकासदरामध्ये वाढीचे मुडीज्चे संकेत\nमॉरिशसमध्ये 6 भाविकांचा दुर्घटनेत मृत्यू\nआजचे भविष्य मंगळवार, दि. 5 मार्च 2024\nपब्लिक से बोल आज विशेष\nभारत लाईव्ह न्यूज मीडिया प्रगतिशील विचारधारेने प्रेरित व संचालित स्वतंत्र बातमी माहिती प्रसारक समूह आहे. आम्ही आमच्या माध्यमाने जगभरातील प्रमुख महत्वाच्या बातम्या घडामोडी , बदल , नवीन विकास योजना , शासकीय , प्रशासकीय , सामाजिक व गुन्हेगारी तसेच संपादकीय व विविध लेखकांच्या द्वारे लिखित बातम्या अग्रलेख विशेष माहिती आणि मथळे आमच्या माध्यमाने ईंग्रजी तसेच मराठी भाषेतून आमच्या वाचकांना उपलब्द करून देतो.\n दुसर्‍या घरोब्यासाठी पत्नीचा गळा आवळून दरीत फेकले\nअनेकवेळा नवरा-बायकोतील विसंवादाला प्रेमाचा त्रिकोण कारणीभूत असतो. त्याचे किंवा तिचे बाहेर कुठेतरी मधुर संबंध निर्माण झालेले असतात आणि हे मधुर …\n कसा बनला मायानगरीचा पहिला डॉन\nमुंबईमध्ये अनेक माफिया डॉन उदयास आले. पण, एकाने मुंबईच्या अंडरवर्ल्डला सर्वात आधी प्रकाश झोतात आणले; शिवाय अंडरवर्ल्ड आणि बॉलीवूड यांच्या …\n चोरच जेव्हा न्यायाधीश बनतो\nतो एक अट्टल चोर होता. देशभरात त्याच्या नावावर चोरीचे शेकडो गुन्हे दाखल झालेले होते. आठ राज्यांतील पोलिस या चोराच्या मागावर …\nगुन्हेगारांची मानसिकता; भयावह पातळीचा राग\nगुन्हा जेव्हा घडतो तेव्हा प्रचंड राग हा गुन्हेगाराच्या मनात आलेला असतो. रागाचा हा भर अत्युच्च पातळीवर पोहोचलेला असतो\nराजकीय वादाची ठिणगी; भूखंड वादाचा वणवा\nकल्याण पूर्वचे भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटाचे कल्याण शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर उल्हासनगरच्या हिललाईन पोलिस ठाण्यातच गोळीबार …\nगेल्या वर्षी 21 डिसेंबर रोजी रोमानियाच्या लिजंड एअरलाईन्सचे दुबईतून उड्डाण केलेले एक विमान फ्रान्सच्या व्हॅट्री विमानतळावर जवळपास तीन दिवस रोखून …\nMahashivratri 2024: महाराष्ट्रात आहेत ही ५ ज्योतिर्लिंग, यांच्याबद्दल तुम्हाला माहीत आहे का\nTravel Tips: भगवान शिवाच्या १२ ज्योतिर्लिंगांपैकी काही प्रसिद्ध ज्योतिर्लिंग महाराष्ट्रात आहेत. महाशिवरानिमित्त महाराष्ट्रातील ५ प्रसिद्ध ज्योतिर्लिंगांविषयी जाणून घेऊया.\nRelationship : चांगल्या जोडीदारामध्ये हवे हे 5 गुण\nजीवनाच्या प्रवासात प्रत्येक वळणावर आपल्या सोबत एक व्यक्ति असणे गरजेचे असते. जो तुम्हाला नेहमी साथ देईल. जीवनात तुम्ही जेव्हा कठीण …\nWomen Day 2024: कधी आणि का साजरा केला जातो आंतरराष्ट्रीय महिला दिवस जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व\nInternational Women Day 2024: आंतरराष्ट्रीय महिला दिन कधी आहे, आपण तो का साजरा करतो, त्याचा इतिहास आणि महत्त्व याबाबत येथे …\nजळगाव जिल्हा परिषदेतील मोठा गौडबंगाल…हजारो बेरोजगारांना डावलून मर्जीतील कंत्राटदारांना कामे वाटप : भारत लाईव्ह न्यूज मीडिया \nजळगाव : धनवीरसिंग ठाकूर , जळगाव जिल्हा परिषदेचा गेला कित्येक महिन्यापासून सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांचे काम वाटप समितीची बैठक गाजवत असून …\n#LatestNews #MarathiNews #Politics : भाजपची उमरगा तालुका कार्यकारिणी अखेर जाहीर \nउमरगा प्रतिनिधी उमरगा तालुका भारतीय जनता पार्टीची नूतन कार्यकारिणी व विविध आघाड्यांच्या अध्यक्षांची निवड शनिवारी (दि. २३) तालुकाध्यक्ष शहाजी पाटील …\n नागपुरमधून २८ डिसेंबरला लोकसभेचं रणशिंग फुंकणार\nनागपूर; पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या स्थापना दिनाचे औचित्य साधत येत्या २८ डिसेंबर रोजी नागपुरमध्ये काँग्रेस पक्षाची महारॅली आयोजित …\nमोदी है तो मुमकिन है, देशात २०३० पर्यंत २०० एअरपोर्ट, २०४७ पर्यंत ४५०० ‘वंदे भारत’ असतील”: ज्योतिरादित्य सिंधिया : भारत …\nमुंबई : विशेष वृत्त, भारतीय केबिनेट मधील तरुण नेतृत्व ज्योतिरादित्य सिंधिया ह्यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखती मध्ये भारतीय नेतृत्वाची धुरा …\nकाँग्रेसच्या मद्यसम्राट कडून २०० कोटी रोख सापडली …अजूनही पैसे मोजणी सुरु : धीरज साहू : भारत लाईव्ह न्यूज मीडिया \nमुंबई : धनवीरसिंग ठाकूर , एकी कडे नुकत्याच निवडणुका पार पडल्या आणि आजच तेलंगाणा राज्यात काँग्रेस ने सत्ता स्थापन केली …\nछत्तीसगडच्या मतमोजणीत कॉंग्रेस-भाजपमध्ये ‘टी-20’ सारखा ‘थरार’\nपुढारी ऑनलाईन डेस्क : छत्तीसगड विधानसभा निवडणूक मतमोजणीस आज सकाळी प्रारंभ झाला आहे. मतमोजणीच्या पहिल्या अडीच तासात क्रिकेट ‘टी-20’ मधील …\nछवी राजावत ह्यांच्या शब्दांतून : राजस्थानातील गावाची महिला सरपंच : अनुभव प्रवास : भारत लाईव्ह न्यूज मीडिया \nमुंबई : नवीन भारतीय युगातील महिला मुली जेथे चंद्रावर पाऊले उमटवीत आहेत तेथेच महिला म्हणून जेव्हा आपण एखाद्या समुदाय , …\nबातम्या विभाग: Select Categoryकरियर शिक्षण विशेषखेळ समाचारगुन्हेगारीजीवनशैलीठळक बातम्यापब्लिक से बोल आज विशेषपर्यटनमनोरंजनमहत्वाची बातमीमहत्वाची बातमीमोठी बातमीराजकारणविदेश बातम्याविशेष बातमीसंपादकीय\nभारत लाईव्ह न्यूज मीडिया :\nआमच्या अधिकृत मराठी भाषिक बातमी संकेतस्थळावर आपले स्वागत आहे. आम्ही भारत लाईव्ह न्यूज मीडिया आणतो जळगाव,नाशिक,पुणे,मुंबई येथील सर्व ठळक महत्वाच्या दैनंदिन घडामोडी तसेच महाराष्ट्र राज्यातील सर्व महत्वाच्या घडामोडी लागलीच आपल्या पर्यंत आपल्या मराठी भाषेतून. भारत लाईव्ह न्यूज मीडिया स्वतंत्र संचालित निष्पक्ष बातमी समूह असून आम्ही आमच्या शोध पत्रकारिता आधारित सामाजिक मुद्दे , शासकीय बाबी तसेच महत्वाच्या लेखन सामग्री आपल्या पर्यंत आमच्या अधिकृत संकेतस्थळ द्वारे पोहोचवितो.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00799.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://bolbhidu.com/connection-between-ayodya-dyanvapi-and-justic-chadrachud/", "date_download": "2024-03-05T00:51:58Z", "digest": "sha1:5A7CZIWFL74EBBVCMMLWUXJPU4KQICFM", "length": 12716, "nlines": 100, "source_domain": "bolbhidu.com", "title": "अयोध्या, ज्ञानवापी अन् पुणे जिल्ह्यातल्या खेडचं कनेक्शन…", "raw_content": "\n२५०० पेक्षाही अधिक हत्या डाकीणमुळे झाल्या; असा आहे डाकीण प्रथेचा इतिहास..\nकोल्हापुरी चपलेची खरी ओळख म्हणजे, सेनापती कापशी चप्पल\nशिवसेना, राष्ट्रवादीनंतर आता काँग्रेसचा नंबर लागणार \nBol Bhidu - विषय हार्ड\n२५०० पेक्षाही अधिक हत्या डाकीणमुळे झाल्या; असा आहे डाकीण प्रथेचा इतिहास..\nकोल्हापुरी चपलेची खरी ओळख म्हणजे, सेनापती कापशी चप्पल\nशिवसेना, राष्ट्रवादीनंतर आता काँग्रेसचा नंबर लागणार \nअयोध्या, ज्ञानवापी अन् पुणे जिल्ह्यातल्या खेडचं कनेक्शन…\nज्ञानवापी मशिदीचं प्रकरण देशाच्या राजकारणात तापलं आहे. वाराणसी न्यायालयातील सुनावणीला स्थगिती देत हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयाकडे गेलं आहे. आत्ता जी सुनावणी झाली आहे आहे ती सर्वोच्च न्यायालयात.\nसर्वोच्च न्यायालयात न्यायमुर्ती सुर्यकांत, न्यायमुर्ती पीएस नरसिन्हा आणि न्यायमुर्ती चंद्रचुड यांच्यासमोर ही सुनावणी झाली..\nअन् इथेच आहे अयोध्या ते ज्ञानवापी ते पुणे जिल्ह्यातल्या खेडचं कनेक्शन…\nया तीन न्यायमुर्तींपैकी एक न्यायमुर्ती आहेत डीवाय चंद्रचु��� अर्थात धनंजय चंद्रचुड..\nन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच यांच मुळ गाव पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातलं. त्यांचे वडिल वाय.वी.चंद्रचूड अर्थात यशवंत विष्णू चंद्रचूड हे सुमारे सात वर्ष सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधिश होते.\nऐतिहासिक असा शहाबानो केसचा निकाल देणारे न्यायाधिश म्हणून वाय. वी. चंद्रचूड यांना ओळखल जातं.\nयशवंत विष्णू चंद्रचूड हे पुणे जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातल्या कनेरसर गावचे.\nते भारताचे माजी सरन्यायाधीश होते. सर्वाधिक काळ म्हणजे फेब्रुवारी १९७८ ते जुलै १९८५ अखेर ७ वर्ष ४ महिने ते सरन्यायाधिशपदी होते. त्याचं शिक्षण पुण्यातील नूतन मराठी विद्यालयात झालं. त्यानंतर त्यांनी मुंबईच्या एल्फिन्स्ट कॉलेजमधून पदवीचा अभ्यासक्रम पुर्ण केला.\n१९४२ साली ते पुण्याच्या ILS कॉलेजमधून LLB झाले. १९६१ साली त्यांची मुंबईच्या उच्च न्यायाधीशपदावर नियुक्ती झाली होती. देशभरात गाजलेल्या मानवत खून खटल्याच्या निकालाचे न्यायमुर्ती देखील यशवंत चंद्रचुड होते.\nत्यांचेच पुत्र धनंजय चंद्रचुड..\nधनंजय चंद्रचुड यांचा जन्म ११ नोव्हेंबर १९५९ चा. त्यांचे शालेय शिक्षण मुंबईच्या कॅथ्रेडल व जॉन कॅनन मध्ये झालं. त्यानंतर पुढील शालेय शिक्षण दिल्लीच्या सेंट कोलंबा स्कूलमध्ये झालं. दिल्ली विद्यापीठातून अर्थशास्त्र व गणितात प्रथम क्रमांकाने पास झाल्यानंतर दिल्ली विद्यापीठातूनच LLB आणि हॉवर्ड विद्यापीठातून LLM केलं.\nआजी आणि भावी मुख्यमंत्र्यांना हरवणारा माणूस केव्ही रमणा…\nओबीसीनंतर आता भाजपचा आदिवासी मतांवर डोळा..\nपुढे मुंबई उच्च न्यायालयातून त्यांनी वकिलीची सुरवात केली. त्यावेळी रिझर्व बॅंक, ONGC अशा संस्थांची त्यांनी बाजू मांडली. १९९८ साली अतिरिक्त सॉलिसिटर जनरलपदी, २९ मार्च २००० रोजी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती म्हणून त्यांची नियुक्ती झाली.\nत्यांनतर अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती म्हणून २०१३ साली त्यांची नियुक्ती झाली.\nदेशाच्या सर्वोच्च न्यायालयात न्यायमुर्ती म्हणून जाणारी पिता-पुत्रांची जोडी महाराष्ट्राची आहे. मात्र अनेकदा असेही प्रसंग आले की वडिलांनी दिलेल्या पुर्वीच्या निर्णयावर पुर्नविचार करण्याचा प्रसंग धनंजय चंद्रचुड यांच्यासमोर आला.\nअसाच एक प्रसंग होता व्यभिचार हा गुन्हा रद्द करण्याचा सर्वोच्च न्य���यालयाचा निर्णय..\n२०१८ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने व्यभिचार हा गुन्हा ठरवणारे कलम ४९७ रद्द केले. या सुनावणीत सुप्रीम कोर्टाने पती हा पत्नीचा मालक नसल्याचे सांगितले तसेच व्यभिचार हा गुन्हा ठरू शकत नाही असेही सांगितले.\nत्यावेळी पाच न्यायमुर्तीच्या खंडपीठाने हा निर्णय दिला होता ज्यामध्ये धनंजय चंद्रचुड यांचाही समावेश होता. त्यांचे वडिल वाय व्ही चंद्रचुड यांनी १९८५ मध्ये हे कलम संवैधानिक ठरवले होते, मात्र धनंजय चंद्रचुड यांचा समावेश असणाऱ्या खंडपीठाने हा निर्णय बदलला होता…\nअयोद्धा प्रकरणात रंजन गोगई यांच्या अध्यक्षतेखाली असणाऱ्या बॅंचमध्ये सर्वाच्च न्यायालयाचे न्यायाधिश धनंजय चंद्रचूड यांचा समावेश होता. आज ज्ञानवापी मशिदीबाबत होणाऱ्या सुनावणीत देखील त्यांचा समावेश आहे.\nहे ही वाच भिडू\nसंपूर्ण महाराष्ट्राचा थरकाप उडवणारा काय होता, मानवत खून खटला\nनथुराम गोडसेनंतर भारताच्या इतिहासात रंगा-बिल्लाला तात्काळ शिक्षा सुनावून फासी देण्यात आली.\nअयोद्धा झाली काशी चालू आहे, जाणून घ्या आत्ता मथुरेचं प्रकरण काय आहे…\nआजी आणि भावी मुख्यमंत्र्यांना हरवणारा माणूस केव्ही रमणा रेड्डी\nनितीश कुमारांचे विधान ‘सेक्स एजुकेशन’ की ‘अश्लीलता’\nभारताने पहिली गगनयान चाचणी यशस्वी पुर्ण केलीये, भारत स्वबळावर माणूस आवकाशात पाठवणार…\nसरकारच्या निर्णया अगोदर मनोज जरांगे यांनी दौरा काढला कारण..\nठाणे लोकसभा मतदारसंघ भाजपला मिळाला तर, भाजपची ताकद किती\nआठ वर्षांनी तुरूंगातून बाहेर आले. पण, आजही माजी आमदार रमेश कदम यांची क्रेझ आहे..\nहे ही वाच भिडू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00799.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.sindhudurg-paryatan.com/kille-sarjekot/", "date_download": "2024-03-05T00:49:47Z", "digest": "sha1:H36NJWQQG3R3QMUPXA2IAGZNN4ATVH7W", "length": 12420, "nlines": 217, "source_domain": "www.sindhudurg-paryatan.com", "title": "किल्ले सर्जेकोट - Konkan Tourism", "raw_content": "\nआपल्या गावातील पर्यटन स्थळा विषयी माहिती\nआरवली गावांचा देव वेतोबा\nकार्तिक स्वामी मंदिर-” हिंदळे “\nकिल्ले नारायणगड आणि मनोहर-मनसंतोषगड.\nकुंभारकला पर्यटकांसाठी आकर्षण ठरावे\nकोकणची ओळख सांगणारा ‘फणस’ नेहमीच दुर्लक्षित\nकोकणातील माणसात व्यावसायिकता येण्याची गरज\nकोकणातील शेतीला शाश्वत पर्याय ‘अननस शेती’\nगंजिफा – सावंतवाडीचा सांस्कृतिक मानबिंदू\nचारशे वर्षांपूर्वीचा अद्भूत दस्तऐवज\nजगप्रसिद्ध लाकडी खेळणी -चितारआळी\nजगप्रसिद्ध लाकडी खेळणी -चितारआळी\nजागतिक पर्यटन महोत्सव जाहीर निमंत्रण\nदेवगड- भारताची स्वर्ग भूमीच\nदेवी माउली मंदिर, सोनुर्ली\nनापणेचा धबधबा आणि श्री महादेव मंदिर\nपर्यटन महासंघाकडे नोंदणी असलेले टुरिस्ट गाईड\nपर्यटन व्यवसायिक महासंघ याची सभासद वर्गणी रु.500 आहे. सभासद वर्गणी भरुन सभासदांचा काय फायदा होईल\nपर्यटनाकडे उद्योगसंधी म्हणून पाहायला हवे\nफुलपाखरू उद्यान होणे गरजेचे\nमराठी चित्रपटांना कोकणची हाक\nवालावल – दक्षिणेचे पंढरपूर\nश्री दत्त मंदिर, माणगांव\nश्री देव उपरलकर देवस्थान\nश्री देव रामेश्वर पंचायतन’ आकेरी\nश्री देवी भराडी, चौके\nश्री देवी सातेरीचं जलमंदिर, बिळवस\nसिंधुदुर्ग जिल्ह्याचा संक्षिप्त इतिहास\nसिंधुदुर्ग पर्यटन महोत्सव २०२३\nमालवणला सिंधुदुर्ग पाहून झाला की मग शहराच्या उत्तरेला असलेल्या कोळंबच्या किनाऱ्याची पुळण पाहायला जायचं. तिथूनच पुढं एखादा किलोमीटर उत्तरेला गेल्यावर सर्जेकोट बंदर लागते. तिथेच हा सिंधुदुर्गाचा सोबती असलेला उपदुर्ग सर्जेकोट आहे. अलिबागच्या कुलाबा किल्ल्याजवळ असलेल्या उपदुर्गाचं नावही सर्जेकोट आहे त्याच्याशी कधीकधी गल्लत केली जाते. हा किल्ला सिंधुदुर्ग किल्ल्यातून थेट दिसत नाही पण जिथं गड नदी समुद्राला जाऊन मिळते तिथं टेहेळणी करण्यासाठी नदीच्या मुखावरच किल्ल्याची बांधणी केली गेली आहे. आता किल्ल्यात वस्ती असून फारसं बांधकाम शिल्लक नाही. किल्ल्याचा दरवाजा मात्र तग धरून उभा आहे.\nदरवाजाला लागून असलेली तटबंदी जांभा दगडाचे प्रचंड चिरे एकमेकांवर रचून बांधलेली दिसते. इथेही मध्ये काही जोडणी करणारे सिमेंटिंग मटेरियल चुना/ शिसे वगैरे वापरलेले दिसले नाही.\nकिल्ल्याच्या आजूबाजूला असणारा खंदक आज जवळजवळ बुजलेलाच दिसतो. किल्ल्याचे अवशेष पाहून झाले की सर्जेकोट बंदराकडे चालत जायचे. तिथं बसून खाडी आणि बंदरात नांगरलेल्या होड्यांचा देखावा पाहायचा.\nइथंच गड नदी समुद्राला येऊन मिळते. याच नदीत पाणखोल आणि खोतजुवा नावाची बेटे आहेत. तिथं वस्ती आहे आणि निसर्गरम्य असे वातावरणही अनुभवता येते. नदीच्या पलीकडे तळाशील आणि तोंडवळीचा दांडा आलेला दिसतो.\nआपल्या गावातील पर्यटन स्थळा विषयी माहिती\nआरवली गावांचा देव वेतोबा\nकार्तिक स्वामी मंदिर-\" हिंदळे \"\nकिल्ले ना��ायणगड आणि मनोहर-मनसंतोषगड.\nकुंभारकला पर्यटकांसाठी आकर्षण ठरावे\nकोकणची ओळख सांगणारा ‘फणस’ नेहमीच दुर्लक्षित\nकोकणातील माणसात व्यावसायिकता येण्याची गरज\nकोकणातील शेतीला शाश्वत पर्याय 'अननस शेती'\nगंजिफा - सावंतवाडीचा सांस्कृतिक मानबिंदू\nचारशे वर्षांपूर्वीचा अद्भूत दस्तऐवज\nजगप्रसिद्ध लाकडी खेळणी -चितारआळी\nजगप्रसिद्ध लाकडी खेळणी -चितारआळी\nजागतिक पर्यटन महोत्सव जाहीर निमंत्रण\nदेवगड- भारताची स्वर्ग भूमीच\nदेवी माउली मंदिर, सोनुर्ली\nनापणेचा धबधबा आणि श्री महादेव मंदिर\nपर्यटन महासंघाकडे नोंदणी असलेले टुरिस्ट गाईड\nपर्यटन व्यवसायिक महासंघ याची सभासद वर्गणी रु.500 आहे. सभासद वर्गणी भरुन सभासदांचा काय फायदा होईल\nपर्यटनाकडे उद्योगसंधी म्हणून पाहायला हवे\nफुलपाखरू उद्यान होणे गरजेचे\nमराठी चित्रपटांना कोकणची हाक\nवालावल - दक्षिणेचे पंढरपूर\nश्री दत्त मंदिर, माणगांव\nश्री देव उपरलकर देवस्थान\nश्री देव रामेश्वर पंचायतन’ आकेरी\nश्री देवी भराडी, चौके\nश्री देवी सातेरीचं जलमंदिर, बिळवस\nसिंधुदुर्ग जिल्ह्याचा संक्षिप्त इतिहास\nसिंधुदुर्ग पर्यटन महोत्सव २०२३\nसिंधुदुर्ग पर्यटन महोत्सव २०२३\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00799.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://bharatlive.news/amritsar-city-in-india-where-no-one-ever-goes-hungry-123070600016_1-html/", "date_download": "2024-03-05T00:51:40Z", "digest": "sha1:DV6EL2JRLWJK3PQPKLHEHLUFDNWEL372", "length": 41829, "nlines": 187, "source_domain": "bharatlive.news", "title": "भारतातलं असं शहर जिथे कुणीच कधी उपाशी राहात नाही - Latest Marathi News Jalgaon | Nashik | Pune | Mumbai - भारत लाईव्ह न्यूज मीडिया", "raw_content": "\nभारतातलं असं शहर जिथे कुणीच कधी उपाशी राहात नाही\nभारतातलं असं शहर जिथे कुणीच कधी उपाशी राहात नाही\nभारतातलं असं शहर जिथे कुणीच कधी उपाशी राहात नाही\nभारतातल्या शीख समाजाचं परमपूज्य तीर्थस्थळ म्हणजे पंजाबमधलं अमृतसर. या शहरात ‘गोल्डन टेम्पल’ आहे हे आपल्याला माहीत आहे.\nपण हे शहर जगभरात दातृत्वासाठी तेही अन्नदानासाठी प्रसिद्ध आहे याची कल्पना आहे का या सुवर्णमंदिरातच दररोज किमान लाखभर लोकांना जेवण दिलं जातं… अगदी विनामूल्य\nउत्तर भारतातलं मोठं शहर म्हणजे अमृतसर. शहराची लोकसंख्या आहे 20 लाखांच्या आसपास. हे शहर भारतातच नव्हे तर जगभरात प्रसिद्ध आहे दोन कारणांसाठी. एक- अर्थातच डोळ्यांचं पारणं फेडणारं शीख समाजाचं श्रद्धास्थान – गोल्डन टेम्पल म्हणजे सुवर्ण��ंदिर.\nदुसरं म्हणजे या जुन्या ऐतिहासिक शहरातलं रुचकर भरपेट जेवण. तरीही या शहराचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे इथल्या लोकांचं दातृत्व दिलदारपणा. फक्त गुरुव्दारामधलीच नाही तर रस्त्या-रस्त्यावरच्या माणसांचं मोठं मन, देणाऱ्यांचे हात दिसत राहतात. या शहराच्या स्थापनेपासूनच हे देणं जोडलेलं आहे.\nपंजाबी प्रांतातच शीख धर्माचा उदय झाला. या पंजाबमध्येच १६व्या शतकात शीख गुरूंनी हे अमृतसर शहर वसवलं. शीख समाजात सेवाधर्माचं मोठं महत्त्व आहे.\nकुठलीही अपेक्षा न ठेवता किंवा व्यवहारी विचार न करता दुसऱ्यांकरता सेवा करत राहणं या धर्मात अभिप्रेत आहे.\nजगभरात विखुरलेले शीख ठिकठिकाणच्या गुरुद्वारांमध्ये सेवाकार्य करत असतात. अगदी साधी कामंही या सेवाभावात अभिप्रेत आहेत. म्हणजे स्वयंपाक करून जेवायला वाढणं, फरशी पुसणं, साफसफाई करणं, मंदिर व्यवस्था बघणं ही कामं शीख भाविक स्वयंप्रेरणेने सेवा म्हणून करताना दिसतात.\nइतर ठिकाणी आपापल्या परीने गुरुद्वारांच्या बाहेरही दानधर्म आणि दुसऱ्यांना काही देण्यामधून शीखधर्मीय आपल्या गुरूंनी सांगितलेला सेवाधर्म पाळत असतात.\nएप्रिल 2021 मध्ये देशभरात कोरोनाव्हायरसचं थैमान सुरू होतं त्या वेळी शीख समाजाने गरजवंतांपर्यंत ऑक्सिजनचा पुरवठा करण्याचं काम अंगावर घेतलं होतं.\n‘सेवाधर्म उपदेशातून येत नाही, रोजच्या कामाचा भाग’\nसेवा म्हणजे स्वार्थभाव विरहित काम. शीख धर्मात सेवाभाव फक्त उपदेशांतून येत नाही तर तो दैनंदिन जीवनाचा भाग असणं आवश्यक असतं, असं जसरीन मायाल खन्ना यांनी त्यांच्या Seva: Sikh Wisdom for Living Well by Doing Good या पुस्तकात लिहिलं आहे.\nदयाळू असणं हे जगभरात औचित्याचा गुण ठरण्याअगोदरपासून शीख समाज दयाळू म्हणून ओळखला जातो आहे. अजूनही हा गुण या समाजात अत्यंत महत्त्वाचा मानला जातो, असं खन्ना म्हणतात.\n“सेवा या शब्दाचा दुसरा अर्थ आहे प्रेम”, 23 वर्षांचा अभिनंदन चौधरी सांगतो. तो त्याच्या परिवारासह वयाच्या आठव्या वर्षापासून सेवाकार्य करत आहे.\n“सेवा करताना आम्हाला एक शिकवण नेहमी मिळते. तुम्ही करताय त्या कामाचा गवगवा नको, अगदी शांतपणे आणि निःस्वार्थी वृत्तीने सेवा करायला हवी. इतकी बेमालूमपणे की, तुमचा डावा हात सेवेत असेल तर उजव्या हाताला त्याची कल्पना नसावी.”\nआत्मकेंद्री आणि भांडवलवादी जगात एवढ्या निस्वार्थीपणे जगणं हा एक ���ेगळा ताजंतवानं करणारा मार्ग असू शकतो.\nजगभरात सगळीकडेच शीख समाजाच्या निःस्वार्थी सेवेची, दानशूरपणाची प्रेरणा दिसू शकते. कोव्हिडच्या लॉकडाउनदरम्यान इंग्लंडच्या गुरुद्वारामधून NHS च्या कर्मचाऱ्यांना (ब्रिटनमधल्या आरोग्यसेवेला NHS म्हणतात) दररोज हजारोंच्या संख्येने जेवण दिलं जात होतं. शीख स्वयंसेवक हे काम करत होते.\nअमेरिकेतही अनेक शहरांमधून शीख धर्मीय हजारो जणांना जेवायला घालतात आणि कुठलंही शुल्क आकारत नाहीत.\nकुठल्याही आपत्तीच्या वेळी किंवा संकटकाळात शीख समाजाने पूर्ण शक्तिनिशी गरजूंना हवी ती मदत पुरवण्यात पुढाकार घेतला आहे. न्यूझीलंडमधलं चक्रीवादळ असो वा कॅनडातला पूर शीख समाजाची ही मदतकार्यातली तत्परता सगळीकडे दिसली.\nइथे कोणतीही व्यक्ती उपाशीपोटी झोपत नाही\nअमृतसर तर शीखधर्माची जान आहे. सेवाभाव आणि अन्नदान एका वेगळ्याच अत्युच्च पातळीवर इथे दिसतो. भारतात सगळीकडेच अमृतसरचं गोल्डन टेम्पल माहीत आहे. प्रसिद्ध आहे.\nइथे कुठल्याही दिवशी गेलात तरी याचकाला पोटभर जेवण हमखास मिळतं. तयार असतं. सुवर्णमंदिर हे शीखधर्मीयांसाठी महत्त्वाचं श्रद्धास्थान आहे. त्यामुळे या गुरुद्वारात आलेला याचक कधीच अन्नाशिवाय परत जात नाही. अमृतसरमध्ये कुठलीही व्यक्ती कधीच उपाशीपोटी झोपी जात नाही, असं म्हणतात.\nसुवर्णमंदिरातलं लंगर म्हणजे विनामूल्य अन्नदान सेवा हे जगातलं सर्वांत मोठं कम्युनल किचन आहे. इथे आठवड्यातले सगळे दिवस अगदी दररोज एक लाख लोकांना जेवायला वाढलं जातं. पुन्हा इथे येणाऱ्यांमध्ये भेदभाव केला जात नाही. कुणीही याचक आला तरी त्याच्यासाठी दिवसभर अगदी 24 तास भोजनाची सोय असते शिवाय गरजवंतांना आसराही दिला जातो.\nन्यूयॉर्कमध्ये असणारे मिशलिन स्टार शेफ विकास खन्ना यांनी कोव्हिड काळात भारतात लाखो लोकांसाठी जेवण पुरवलं होतं.\nखन्ना सांगतात, “माझा जन्म अमृतसरचा. मी तिथेच लहानाचा मोठा झालो. आमच्याकडे प्रचंड भव्य सार्वजनिक स्वयंपाकघर आहे. सगळ्यांना जेऊ घातलं जातं तिथे. अख्खं शहर जेवेल एवढं अन्न तिथे तयार होऊ शकतं. भुकेची जाणीव माझ्या आयुष्यात आली न्यूयॉर्कला आल्यावरच. मी संघर्षाच्या दिवसांत इथे अगदी शून्यातून सुरुवात केली होती. ”\nइतर अनेक गुरुद्वारांमध्ये असतं तसं सुवर्णमंदिराच्या लंगरमध्येही साधं जेवण वाढलं जातं. स्वयंसेव���ांच्या अक्षरशः फौजा इथे शिस्तबद्ध काम करत असतात. त्यामुळे दररोजचा एवढा रामरगाडा अगदी सुरळीत चालतो.\nइथे येणाऱ्या भाविकांना आणि पर्यटकांना डाळ- चपाती- छोल्याची उसळ आणि दही असं साधं जेवण दररोज दिलं जातं. किमान 200 जण बसू शकतील अशा मोठ्या हॉलमध्ये रांगेत स्टीलच्या ताटामध्ये पानं वाढली जातात.\nजमिनीवर मांडी घालून बसून लोक जेवतात. त्यात उच्च-नीच, गरीब-श्रीमंत, स्त्री-पुरुष, लहान-थोर असा भेद कधीच केला जात नाही. एका लयीत सगळं काम सरसर सुरू असतं. प्रत्येकाला आपलं काम जणू ठरवून दिलं आहे आणि एखाद्या रचनाकारासारखं झरझर आपापली कामं करणाऱ्यांच्या लयबद्ध हालचाली सुरू असतात.\nजेवणाऱ्यांपैकी काही जण पानात एकदा वाढलेलं अन्न संपताच उठून जातात तर काही जण आणखी मागून जेवतात. दर 15 मिनिटांनी सेवेकरी किंवा स्वयंसेवक खरकटी ताटं उचलून जमीन स्वच्छ करतात आणि पुढच्या पंगतीसाठी हॉल साफ करतात. हे चक्र अविरत सुरू असतं. वाढणारे आणि जेवणारे यांची कार्य अखंड चालू असतात.\n‘अमृतसरमध्ये राहणं एखाद्या मोठ्या कुटुंबात राहिल्यासारखंच वाटायचं’\nया शहरात आल्यावरच जाणवतं की, मंदिरापासून ते रस्त्यापर्यंत सगळीकडे मदत करण्याची वृत्ती आणि औदार्य ठायी ठायी भरलेलं आहे. आम्ही इथे आल्यावर हसऱ्या चेहऱ्यांनीच आमचं स्वागत झालं.\nथोडं कुठे गोंधळल्यासारखं किंवा हरवल्यासारखं चेहऱ्यावरून वाटलं तरी कुणीतरी काही मदत हवीये का म्हणत विचारायला येतं. वर्दळीच्या भागात रात्री चालत असताना कुणी जाणाऱ्या येणाऱ्यांपैकी अनोळखी व्यक्तीदेखील जरा जपून, पर्स, पिशव्या सांभाळण्याचा सल्ला देतो.\nआम्ही ‘केसर दा ढाबा’ नावाच्या इथल्या प्रसिद्ध खानावळीत आमचा नंबर यायची वाट बघत होतो तेव्हा टेबलावर बसलेल्या लोकांनी जरा सरकून आमच्यासाठी जागा करून दिली. त्यासाठी त्यांना जेवताना एकमेकांची कोपरं लागतील एवढं खेटून बसावं लागलं. स्वागताला कायम तत्पर असल्याचे भाव आणि सगळं काही वाटून घ्यायची तयारी हे सगळीकडेच दिसलं.\nएखाद्या अनोळखी व्यक्तीला आपलंसं करायला सौहार्दपूर्ण नजर आणि चेहऱ्यावर स्मितहास्य एवढं पुरेसं होतं. याच्या जोरावर कुणी चहासाठीसुद्धा बोलावू शकतं आणि आपल्या आयुष्याबद्दल गप्पागोष्टीही सुरू होऊ शकतात.\n“अमृतसरमध्ये राहणं, वाढणं म्हणजे एखाद्या मोठ्या कुटुंबात राहिल्यासारखंच व��टायचं,” याच शहरात जन्मलेले आणि मोठे झालेले राहत शर्मा सांगतात.\n“आम्ही सगळेच सुवर्णमंदिरात सेवा करायचो. तिथे लपाछपी खेळत मोठं झाल्याच्या आठवणी आहेत. राजकीय मतभेद आणि विरोधी वातावरण असलं तरी हिंदू आणि शीख धर्माचे नागरिक या शहरात अगदी गुण्यागोविंदाने एकत्र राहतात. एकमेकांची काळजी घेतात.”\nअमृतसर हे शहर पवित्र आहे, श्रद्धाळू लोकांचं आहे हे जितकं खरं आहे तितकंच हे शहर चैतन्याने सळसळणारं आहे हेही खरं. रस्त्याकडेला मिळणारं स्थानिक पदार्थ म्हणजे छोले-कुल्चे आणि मातीच्या पारंपरिक कुल्हडमध्ये मिळणारी फिरनी म्हणजे खवय्यांसाठी स्वर्गसुख. वर मस्त मलईदार लस्सीचा ग्लास मिळाला की कुठल्याही अस्सल खवय्या भारतीयाच्या जिभेला पाणी सुटणारच.\nअमृतसरच्या जुन्या शहराचा भाग तसा दुर्लक्षित तरी उत्साहाने रसरसलेला असा. अरुंद गल्ल्या, गजबजलेले छोटे चौक आणि चैतन्याने बहरलेला बाजार यात तुमचा वेळ कसा जाईल कळणारही नाही.\nहसऱ्या शहरामागचा वेदनादायी इतिहास\nअमृतसरच्या या भव्य आणि मुक्त चित्रामागे या शहराला घडवणारा काळा समकालीन इतिहास दडलेला आहे. यातून शीख समाजाचा स्वतःकडे बघण्याचा दृष्टिकोन आणि त्यातले बदलही घडले आहेत.\nपंजाबमधलं दुसऱ्या क्रमांकाचं मोठं शहर असल्याने ब्रिटीश काळापासूनच या शहराने अनेक मोठमोठे मेळावे आणि आंदोलनं पाहिली. 1919 साली झालेल्या एका घटनेनं अमृतसरच नाही तर सारा देशच हादरून गेला होता. एका शांततेत चाललेल्या आंदोलनावर ब्रिटीश अधिकाऱ्याने गोळीबार करण्याचे आदेश दिले आणि 1500 निष्पाप लोकांचा बळी घेणारं जालियनवाला बाग हत्याकांड घडलं.\n1947 मध्ये ब्रिटीश हा देश सोडून गेले त्या वेळीसुद्धा फाळणीच्या आणि त्यानंतरच्या हिंसाचाराच्या सर्वाधिक झळा बसलेलं शहर होतं अमृतसर. कारण भारत-पाक सीमेच्या जवळच हे शहर वसलेलं आहे. याच इतिहासामुळे असेल पण भारतातलं पहिलं आणि एकमेव पार्टिशन म्युझियम 2017साली अमृतसरमध्येच उभारलं गेलं.\nपुढे सन 1984 मध्ये पुन्हा एकदा अमृतसर शहरात घडलेल्या घटनेनं देशाला हादरवलं. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी सुवर्णमंदिरात दडून बसलेल्या फुटीरवाद्यांना शह देण्यासाठी थेट या मंदिरातच भारतीय लष्कर घुसवलं. या घटनेचे पडसाद देशभर उग्रपणे उमटले आणि आजही त्याचे परिणाम दिसतात. या घटनेनंतर काही महिन्यांतच इंदिरा ग���ंधींची हत्या त्यांच्याच शीख अंगरक्षकांनी केली. त्यानंतर पुढच्या काही दिवसांत संतापलेल्या त्यांच्या समर्थकांकडून देशभरात हजारो शिखांचं शिरकाण झालं.\nशीखधर्मीयांनी त्यांच्या या प्रसंगाच्या आठवणी जपून ठेवल्या आहेत. शीख हुतात्म्यांचं स्मरण हे त्यांच्या संस्कृतीचा भाग झालेलं आहे. अगदी त्यांच्या काही प्रार्थनांमध्येही याचा उल्लेख असतो. “पण या जुन्या कथा पुन्हा सांगून द्वेष निर्माण करणं किंवा बदला घेण्याचा हेतू नसतो. उलट आमच्या समाजाचं संरक्षक म्हणून असलेलं स्थान, तो वारसा जपण्यावरच भर असतो”, खन्ना लिहितात.\nआणि म्हणूनच कदाचित या शहराचं आणि त्याच्या संस्कृतीचं मोठेपण अधोरेखित होतं. ज्या शहराने आणि समाजाने एवढ्या मोठ्या प्रमाणावर धक्के पचवले आहेत तेच किती दिलदारपणे सगळ्यांचं स्वागत करत मदत करतात हे निश्चित वाखाणण्यासारखं आहे.\nखन्ना यांच्या मते, हे शिखांच्या रक्तात आहे. “”शिखांचे गुरू गुरुनानक यांनी सेवा हेच शिखांच्या आयुष्याचं मर्म असल्याचं सांगितलं आहे. नानकांच्याच शब्दांना आणि कार्याला अनुसरून सगळे शीख बांधव निःस्वार्थी सेवा हा आपल्या जीवनाचा मोठा भाग म्हणून निवडतात,” खन्ना सांगतात.\nसेवाभावाची ही परंपरा आणि शिखांची कुठल्याही जाती-धर्माच्या लोकांना – सर्वांना सामावून घेण्याची वृत्ती हीच वैशिष्ट्य या शहरात उतरली आहेत.\nअमृतसरचा इतिहास, वर्तमान, भविष्य कितीही काळा किंवा उज्ज्वल दिसत असो, इथल्या मातीतलं औदार्य, प्रेम आणि दिलदारपणा मात्र कधीच कमी झालेला नाही आणि होणारही नाही. कायम राहील या शहराचं वैशिष्ट्य.\nपण हे शहर जगभरात दातृत्वासाठी तेही अन्नदानासाठी प्रसिद्ध आहे याची कल्पना आहे का\nTravel : नोव्हेंबरमध्ये कुटुंबासह बजेटमध्ये या ठिकाणी भेट द्या\nमहाराष्ट्रातील प्रेक्षणीय ८ हिल स्टेशन जे आज पण लोकांच्या नजरेपासून दूर आहेत\nGateway of India गेटवे ऑफ इंडिया बद्दल संपूर्ण माहिती\nWinter Travel Tips : हिवाळ्यात हिल स्टेशनला जाण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा\nIndependence Day 2023 :गुजरातमधील या सर्वोत्तम ठिकाणी स्वातंत्र्यदिन साजरा करा\nया मंदिरात अर्जुनाला मिळाले विजयाचे वरदान, जाणून घ्या कोणते\nदीपक, नरेंदरचे आव्हान पहिल्याच फेरीत समाप्त\nड्रीम लँड बिल्डर्सचे प्रमुख पवन भडाना यांची आत्महत्या\nभारताच्या विकासदरामध्ये वाढीचे मुडीज्च�� संकेत\nमॉरिशसमध्ये 6 भाविकांचा दुर्घटनेत मृत्यू\nआजचे भविष्य मंगळवार, दि. 5 मार्च 2024\nपब्लिक से बोल आज विशेष\nभारत लाईव्ह न्यूज मीडिया प्रगतिशील विचारधारेने प्रेरित व संचालित स्वतंत्र बातमी माहिती प्रसारक समूह आहे. आम्ही आमच्या माध्यमाने जगभरातील प्रमुख महत्वाच्या बातम्या घडामोडी , बदल , नवीन विकास योजना , शासकीय , प्रशासकीय , सामाजिक व गुन्हेगारी तसेच संपादकीय व विविध लेखकांच्या द्वारे लिखित बातम्या अग्रलेख विशेष माहिती आणि मथळे आमच्या माध्यमाने ईंग्रजी तसेच मराठी भाषेतून आमच्या वाचकांना उपलब्द करून देतो.\n दुसर्‍या घरोब्यासाठी पत्नीचा गळा आवळून दरीत फेकले\nअनेकवेळा नवरा-बायकोतील विसंवादाला प्रेमाचा त्रिकोण कारणीभूत असतो. त्याचे किंवा तिचे बाहेर कुठेतरी मधुर संबंध निर्माण झालेले असतात आणि हे मधुर …\n कसा बनला मायानगरीचा पहिला डॉन\nमुंबईमध्ये अनेक माफिया डॉन उदयास आले. पण, एकाने मुंबईच्या अंडरवर्ल्डला सर्वात आधी प्रकाश झोतात आणले; शिवाय अंडरवर्ल्ड आणि बॉलीवूड यांच्या …\n चोरच जेव्हा न्यायाधीश बनतो\nतो एक अट्टल चोर होता. देशभरात त्याच्या नावावर चोरीचे शेकडो गुन्हे दाखल झालेले होते. आठ राज्यांतील पोलिस या चोराच्या मागावर …\nगुन्हेगारांची मानसिकता; भयावह पातळीचा राग\nगुन्हा जेव्हा घडतो तेव्हा प्रचंड राग हा गुन्हेगाराच्या मनात आलेला असतो. रागाचा हा भर अत्युच्च पातळीवर पोहोचलेला असतो\nराजकीय वादाची ठिणगी; भूखंड वादाचा वणवा\nकल्याण पूर्वचे भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटाचे कल्याण शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर उल्हासनगरच्या हिललाईन पोलिस ठाण्यातच गोळीबार …\nगेल्या वर्षी 21 डिसेंबर रोजी रोमानियाच्या लिजंड एअरलाईन्सचे दुबईतून उड्डाण केलेले एक विमान फ्रान्सच्या व्हॅट्री विमानतळावर जवळपास तीन दिवस रोखून …\nMahashivratri 2024: महाराष्ट्रात आहेत ही ५ ज्योतिर्लिंग, यांच्याबद्दल तुम्हाला माहीत आहे का\nTravel Tips: भगवान शिवाच्या १२ ज्योतिर्लिंगांपैकी काही प्रसिद्ध ज्योतिर्लिंग महाराष्ट्रात आहेत. महाशिवरानिमित्त महाराष्ट्रातील ५ प्रसिद्ध ज्योतिर्लिंगांविषयी जाणून घेऊया.\nRelationship : चांगल्या जोडीदारामध्ये हवे हे 5 गुण\nजीवनाच्या प्रवासात प्रत्येक वळणावर आपल्या सोबत एक व्यक्ति असणे गरजेचे असते. जो तुम्हाला नेहमी साथ देईल. जीवनात तुम्ही जेव्हा कठीण …\nWomen Day 2024: कधी आणि का साजरा केला जातो आंतरराष्ट्रीय महिला दिवस जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व\nInternational Women Day 2024: आंतरराष्ट्रीय महिला दिन कधी आहे, आपण तो का साजरा करतो, त्याचा इतिहास आणि महत्त्व याबाबत येथे …\nजळगाव जिल्हा परिषदेतील मोठा गौडबंगाल…हजारो बेरोजगारांना डावलून मर्जीतील कंत्राटदारांना कामे वाटप : भारत लाईव्ह न्यूज मीडिया \nजळगाव : धनवीरसिंग ठाकूर , जळगाव जिल्हा परिषदेचा गेला कित्येक महिन्यापासून सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांचे काम वाटप समितीची बैठक गाजवत असून …\n#LatestNews #MarathiNews #Politics : भाजपची उमरगा तालुका कार्यकारिणी अखेर जाहीर \nउमरगा प्रतिनिधी उमरगा तालुका भारतीय जनता पार्टीची नूतन कार्यकारिणी व विविध आघाड्यांच्या अध्यक्षांची निवड शनिवारी (दि. २३) तालुकाध्यक्ष शहाजी पाटील …\n नागपुरमधून २८ डिसेंबरला लोकसभेचं रणशिंग फुंकणार\nनागपूर; पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या स्थापना दिनाचे औचित्य साधत येत्या २८ डिसेंबर रोजी नागपुरमध्ये काँग्रेस पक्षाची महारॅली आयोजित …\nमोदी है तो मुमकिन है, देशात २०३० पर्यंत २०० एअरपोर्ट, २०४७ पर्यंत ४५०० ‘वंदे भारत’ असतील”: ज्योतिरादित्य सिंधिया : भारत …\nमुंबई : विशेष वृत्त, भारतीय केबिनेट मधील तरुण नेतृत्व ज्योतिरादित्य सिंधिया ह्यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखती मध्ये भारतीय नेतृत्वाची धुरा …\nकाँग्रेसच्या मद्यसम्राट कडून २०० कोटी रोख सापडली …अजूनही पैसे मोजणी सुरु : धीरज साहू : भारत लाईव्ह न्यूज मीडिया \nमुंबई : धनवीरसिंग ठाकूर , एकी कडे नुकत्याच निवडणुका पार पडल्या आणि आजच तेलंगाणा राज्यात काँग्रेस ने सत्ता स्थापन केली …\nछत्तीसगडच्या मतमोजणीत कॉंग्रेस-भाजपमध्ये ‘टी-20’ सारखा ‘थरार’\nपुढारी ऑनलाईन डेस्क : छत्तीसगड विधानसभा निवडणूक मतमोजणीस आज सकाळी प्रारंभ झाला आहे. मतमोजणीच्या पहिल्या अडीच तासात क्रिकेट ‘टी-20’ मधील …\nछवी राजावत ह्यांच्या शब्दांतून : राजस्थानातील गावाची महिला सरपंच : अनुभव प्रवास : भारत लाईव्ह न्यूज मीडिया \nमुंबई : नवीन भारतीय युगातील महिला मुली जेथे चंद्रावर पाऊले उमटवीत आहेत तेथेच महिला म्हणून जेव्हा आपण एखाद्या समुदाय , …\nबातम्या विभाग: Select Categoryकरियर शिक्षण विशेषखेळ समाचारगुन्हेगारीजीवनशैलीठळक बातम्यापब्लिक से बोल आज विशेषपर्यटनमनोरंजनमहत्वाची बातमीमहत्वाची बातमीमोठी बातमीराजकारणविदेश बातम्याविशेष बातमीसंपादकीय\nभारत लाईव्ह न्यूज मीडिया :\nआमच्या अधिकृत मराठी भाषिक बातमी संकेतस्थळावर आपले स्वागत आहे. आम्ही भारत लाईव्ह न्यूज मीडिया आणतो जळगाव,नाशिक,पुणे,मुंबई येथील सर्व ठळक महत्वाच्या दैनंदिन घडामोडी तसेच महाराष्ट्र राज्यातील सर्व महत्वाच्या घडामोडी लागलीच आपल्या पर्यंत आपल्या मराठी भाषेतून. भारत लाईव्ह न्यूज मीडिया स्वतंत्र संचालित निष्पक्ष बातमी समूह असून आम्ही आमच्या शोध पत्रकारिता आधारित सामाजिक मुद्दे , शासकीय बाबी तसेच महत्वाच्या लेखन सामग्री आपल्या पर्यंत आमच्या अधिकृत संकेतस्थळ द्वारे पोहोचवितो.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00800.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://bharatlive.news/ar-337/", "date_download": "2024-03-05T01:30:02Z", "digest": "sha1:YKZ6WXXVFJTEU7W7D65CQQ5T64CEXIKE", "length": 29207, "nlines": 154, "source_domain": "bharatlive.news", "title": "Horoscope Today : जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल? - Latest Marathi News Jalgaon | Nashik | Pune | Mumbai - भारत लाईव्ह न्यूज मीडिया", "raw_content": "\nHoroscope Today : जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल\nHoroscope Today : जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल\nHoroscope Today : जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल\nचिराग दारूवाला चिराग दारूवाला हे प्रसिद्ध ज्‍योतिषी आहेत. सुप्रसिद्ध ज्‍योतिषी बेजान दारूवाला यांचे ते सुपुत्र आहेत. करीअर, आरोग्य, प्रेम, विवाह, अर्थ, व्यवसाय या संदर्भात ते मार्गदर्शन करतात. www. bejandaruwalla.com या वेबसाईटवर तसेच info@bejandaruwalla.com या मेलवर त्यांच्याशी संपर्क साधता येईल.\nमेष : श्रीगणेश सांगतात की, तुमचा आजचा दिवस कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडण्यात जाईल. घराची देखभाल चांगली होईल. तुमच्‍यातील सर्जनशीलतेला वाव मिळेल. वैयक्तिक आयुष्यात बाहेरच्या व्यक्तींना ढवळाढवळ करू देऊ नका. काही निर्णय चुकीचे ठरण्‍याची शक्‍यता. ज्यामुळे मन निराश होईल. तुमच्या इच्छा लवकर पूर्ण करण्यासाठी कोणत्याही प्रकारचा धोका पत्करू नका.\nवृषभ : आज काही काळापासून सुरू असलेल्या समस्येवर तोडगा काढणे सोपे जाईल. आजचा दिवस छान जाईल, असे श्रीगणेश म्‍हणतात. नवीन मार्गांनी गोष्टी करण्याचा प्रयत्न करत रहा. संपर्कांची व्याप्ती वाढेल आणि फायदेशीरही ठरेल. यावेळी काही समस्याही येऊ शकतात. त्याला सामोरे जाण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतील. खर्चावर नियंत्रण ठेवा. तरुणांना नोकरी किंव�� नोकरीशी संबंधित यश मिळू शकते.\nमिथुन :तुम्ही गेले काही दिवस काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहात, आज तुमच्या मनाप्रमाणे या कामात यश मिळण्याची शक्यता आहे. वाहन खरेदीचा बेत कराल;पण अडचणी येतील. अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या. चुकीच्या गोष्टी करण्यात वेळ वाया घालवू नका. अनुभवी लोकांकडून व्यवसायाशी संबंधित ज्ञान मिळवा, असा सल्‍ला श्रीगणेश देतात.\nकर्क : श्रीगणेश म्हणतात की, कौटुंबिक समस्येवर तोडगा काढल्याने आज तुम्‍हाला दिलासा मिळेल. मित्रांचेही पूर्ण सहकार्य मिळेल. आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली राहील. काही लोक तुमचा विरोध करतील आणि तुमच्या पाठीमागे तुमच्यावर टीका होऊ शकते. या गोष्टींकडे दुर्लक्ष करा आणि स्वतःला तुमच्या कामात झोकून द्या.\nसिंह : आज मालमत्तेमध्ये गुंतवणूक करण्यासाठी अनुकूल काळ आहे. जवळच्या मित्रासोबतची भेट सार्थ ठरेल. तुम्ही प्रत्येक परिस्थितीत आनंदी राहायला शिकाल. दुपारनंतर मन दुखावणारी माहिती मिळाल्‍याने मानसिकदृष्ट्या तुम्ही थोडे निराश व्हाल. कोणाच्याही भांडणात पडू नका. बोलण्‍यावर नियंत्रण ठेवा, असा सल्‍ला श्रीगणेश देतात..\nकन्या : आज नकारात्मक सवयी बदलण्याचा प्रयत्न करा तुम्ही यशस्वी व्हाल. घरात पाहुणे येण्याची शक्यता. निकवटवर्तींचे कडवट बोलणे ऐकून मन उदास होईल. यावेळी इतरांच्या बोलण्याकडे लक्ष न देता स्वतःच्या कार्यक्षमतेवर विश्वास ठेवा. कार्यक्षेत्रात उपस्थित राहणे आवश्यक आहे. प्रेमाच्‍या बाबतीत तुम्ही भाग्यवान असाल, असे श्रीगणेश सांगतात.\nतूळ : भूमीशी संबंधित कोणतेही कार्य चालू असल्यास आज अनुकूल परिणाम मिळू शकतात, असे श्रीगणेश म्‍हणतात.कुटुंबासह पर्यटनस्थळी जाण्याचा कार्यक्रम होईल. सामाजिक कार्यात तुमचा सल्ला मोलाचा ठरेल. दिवसाच्या उत्तरार्धात, ग्रहांची स्थिती थोडी बदलू शकते आणि अस्वस्थ वाटू शकते. इतर लोकांमुळे तुम्ही अडचणीत याल. भाडेकरू आणि घरमालक यांच्यात काही वाद होऊ शकतात.\nवृश्चिक : श्रीगणेश सांगतात की, आज अचानक तुम्हाला एखाद्या प्रभावशाली व्यक्तीची साथ मिळेल. घाईघाईने घेतलेले निर्णय चुकीचे परिणाम देऊ शकतात. तुमची कामे हुशारीने करा. नातेवाईक किंवा जवळच्या व्यक्तीचे बोलणे तुम्हाला वाईट वाटू शकते. सध्या तुमच्यासाठी वेळ अनुकूल नाही. व्यवसायात नवीन संस्थांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळू शकते.\nधनु : श्रीगणेश म्‍हणतात की, कुटुंबातील सदस्‍याबाबत चांगली बातमी मिळेल. जीवन सकारात्मक आणि आनंदी ठेवण्याचे तुमचे प्रयत्न यशस्वी होतील. एखाद्या खास व्यक्तीसोबत भेटही होऊ शकते. झटपट यश मिळविण्यासाठी आणि आपल्या कामाचे परिणाम मिळविण्यासाठी चुकीचा मार्ग वापरू नका. अन्यथा तुमची प्रतिमा खराब होऊ शकते. व्यावसायिक क्रियाकलापांना गती देण्यासाठी तुमचे कष्ट यशस्वी होतील.\nमकर :आज घराची देखभाल आणि नूतनीकरणाशी संबंधित कामांचे नियोजन कराल, असे श्रीगणेश सांगतात. भावनिकदृष्ट्या तुम्ही सक्षम आणि सक्षम होऊ शकता. विद्यार्थी आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी काळ अनुकूल आहे. दुसऱ्याला तुमच्या वैयक्तिक आयुष्यात ढवळाढवळ करू देऊ नका किंवा त्यांच्या सल्ल्याचे पालन करू नका. तुमचे आर्थिक नुकसान होऊ शकते. तुमचे बोलणे पाहून एखाद्याचे मन दुखावले जाऊ शकते त्‍यामुळे बोलण्‍यावर नियंत्रण ठेवा.\nकुंभ : श्रीगणेश म्हणतात की, आज एखाद्या खास व्यक्तीशी सुसंवाद वाढवा. जीवनात स्थिरता येईल. कुटुंबासोबत धार्मिक यात्रेला जाण्याचा कार्यक्रमही होईल. तुमच्या स्वभावात गांभीर्य आणि संयम ठेवा. मनात विविध प्रकारच्या शंका येऊ शकतात. सर्व समस्यांवर मात करण्यासाठी कठोर परिश्रम करण्याची गरज आहे. यावेळी तुम्हाला व्यवसायात खूप स्पर्धेला सामोरे जावे लागू शकते. पती-पत्नीमधील भावनिक संबंध चांगले राहतील.\nमीन :आज ग्रहमान अनुकूल असल्याचे गणेश सांगतात. दैनंदिन जीवनात काही बदल घडवून आणण्यासाठी सर्जनशील आणि मनोरंजक क्रियाकलापांमध्ये देखील वेळ घालवा. संततीबाबतची काळजी कमी होईल. एखाद्या गोष्टीबद्दल निराशा होऊ शकते आणि तुम्ही तुमच्या ध्येयापासून विचलित होण्‍याची शक्‍यता. तुम्ही तुमच्या मनावर नियंत्रण ठेवा. लोकांची काळजी करण्यापेक्षा स्वतःवर लक्ष केंद्रित करा. कार्यक्षेत्रात अंतर्गत व्यवस्थेत केलेले बदल सकारात्मक परिणाम देऊ शकतात.\nThe post Horoscope Today : जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल\nमेष : श्रीगणेश सांगतात की, तुमचा आजचा दिवस कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडण्यात जाईल. घराची देखभाल चांगली होईल. तुमच्‍यातील सर्जनशीलतेला वाव मिळेल. वैयक्तिक आयुष्यात बाहेरच्या व्यक्तींना ढवळाढवळ करू देऊ नका. काही निर्णय चुकीचे ठरण्‍याची शक्‍यता. ज्यामु��े मन निराश होईल. तुमच्या इच्छा लवकर पूर्ण करण्यासाठी कोणत्याही प्रकारचा धोका पत्करू नका. वृषभ : आज काही काळापासून …\nThe post Horoscope Today : जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल\nजरांगेंचं दिवसभर उपोषण अन् रात्री हरिनामाचा गजर\nडेंग्यू आणि श्वसनविकार, जाणून घ्या सविस्तर\nक्रीडा : नवे खेळाडू, नवी आशा\nसरकार जनहितासाठीच, खोट्या अहंकारासाठी नाही : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे\nपुणे :बेशिस्त चालकांना आता 1 हजारापेक्षा अधिक दंड\nमनोज जरांगेंना बदनाम करण्याचा सरकारचा योजनाबध्द कट\nदीपक, नरेंदरचे आव्हान पहिल्याच फेरीत समाप्त\nड्रीम लँड बिल्डर्सचे प्रमुख पवन भडाना यांची आत्महत्या\nभारताच्या विकासदरामध्ये वाढीचे मुडीज्चे संकेत\nमॉरिशसमध्ये 6 भाविकांचा दुर्घटनेत मृत्यू\nपब्लिक से बोल आज विशेष\nभारत लाईव्ह न्यूज मीडिया प्रगतिशील विचारधारेने प्रेरित व संचालित स्वतंत्र बातमी माहिती प्रसारक समूह आहे. आम्ही आमच्या माध्यमाने जगभरातील प्रमुख महत्वाच्या बातम्या घडामोडी , बदल , नवीन विकास योजना , शासकीय , प्रशासकीय , सामाजिक व गुन्हेगारी तसेच संपादकीय व विविध लेखकांच्या द्वारे लिखित बातम्या अग्रलेख विशेष माहिती आणि मथळे आमच्या माध्यमाने ईंग्रजी तसेच मराठी भाषेतून आमच्या वाचकांना उपलब्द करून देतो.\n दुसर्‍या घरोब्यासाठी पत्नीचा गळा आवळून दरीत फेकले\nअनेकवेळा नवरा-बायकोतील विसंवादाला प्रेमाचा त्रिकोण कारणीभूत असतो. त्याचे किंवा तिचे बाहेर कुठेतरी मधुर संबंध निर्माण झालेले असतात आणि हे मधुर …\n कसा बनला मायानगरीचा पहिला डॉन\nमुंबईमध्ये अनेक माफिया डॉन उदयास आले. पण, एकाने मुंबईच्या अंडरवर्ल्डला सर्वात आधी प्रकाश झोतात आणले; शिवाय अंडरवर्ल्ड आणि बॉलीवूड यांच्या …\n चोरच जेव्हा न्यायाधीश बनतो\nतो एक अट्टल चोर होता. देशभरात त्याच्या नावावर चोरीचे शेकडो गुन्हे दाखल झालेले होते. आठ राज्यांतील पोलिस या चोराच्या मागावर …\nगुन्हेगारांची मानसिकता; भयावह पातळीचा राग\nगुन्हा जेव्हा घडतो तेव्हा प्रचंड राग हा गुन्हेगाराच्या मनात आलेला असतो. रागाचा हा भर अत्युच्च पातळीवर पोहोचलेला असतो\nराजकीय वादाची ठिणगी; भूखंड वादाचा वणवा\nकल्याण पूर्वचे भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटाचे कल्याण शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर उल्हासनगरच्या हिललाईन पोलिस ठाण्यातच गोळीबार …\nगेल्या वर्षी 21 डिसेंबर रोजी रोमानियाच्या लिजंड एअरलाईन्सचे दुबईतून उड्डाण केलेले एक विमान फ्रान्सच्या व्हॅट्री विमानतळावर जवळपास तीन दिवस रोखून …\nMahashivratri 2024: महाराष्ट्रात आहेत ही ५ ज्योतिर्लिंग, यांच्याबद्दल तुम्हाला माहीत आहे का\nTravel Tips: भगवान शिवाच्या १२ ज्योतिर्लिंगांपैकी काही प्रसिद्ध ज्योतिर्लिंग महाराष्ट्रात आहेत. महाशिवरानिमित्त महाराष्ट्रातील ५ प्रसिद्ध ज्योतिर्लिंगांविषयी जाणून घेऊया.\nRelationship : चांगल्या जोडीदारामध्ये हवे हे 5 गुण\nजीवनाच्या प्रवासात प्रत्येक वळणावर आपल्या सोबत एक व्यक्ति असणे गरजेचे असते. जो तुम्हाला नेहमी साथ देईल. जीवनात तुम्ही जेव्हा कठीण …\nWomen Day 2024: कधी आणि का साजरा केला जातो आंतरराष्ट्रीय महिला दिवस जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व\nInternational Women Day 2024: आंतरराष्ट्रीय महिला दिन कधी आहे, आपण तो का साजरा करतो, त्याचा इतिहास आणि महत्त्व याबाबत येथे …\nजळगाव जिल्हा परिषदेतील मोठा गौडबंगाल…हजारो बेरोजगारांना डावलून मर्जीतील कंत्राटदारांना कामे वाटप : भारत लाईव्ह न्यूज मीडिया \nजळगाव : धनवीरसिंग ठाकूर , जळगाव जिल्हा परिषदेचा गेला कित्येक महिन्यापासून सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांचे काम वाटप समितीची बैठक गाजवत असून …\n#LatestNews #MarathiNews #Politics : भाजपची उमरगा तालुका कार्यकारिणी अखेर जाहीर \nउमरगा प्रतिनिधी उमरगा तालुका भारतीय जनता पार्टीची नूतन कार्यकारिणी व विविध आघाड्यांच्या अध्यक्षांची निवड शनिवारी (दि. २३) तालुकाध्यक्ष शहाजी पाटील …\n नागपुरमधून २८ डिसेंबरला लोकसभेचं रणशिंग फुंकणार\nनागपूर; पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या स्थापना दिनाचे औचित्य साधत येत्या २८ डिसेंबर रोजी नागपुरमध्ये काँग्रेस पक्षाची महारॅली आयोजित …\nमोदी है तो मुमकिन है, देशात २०३० पर्यंत २०० एअरपोर्ट, २०४७ पर्यंत ४५०० ‘वंदे भारत’ असतील”: ज्योतिरादित्य सिंधिया : भारत …\nमुंबई : विशेष वृत्त, भारतीय केबिनेट मधील तरुण नेतृत्व ज्योतिरादित्य सिंधिया ह्यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखती मध्ये भारतीय नेतृत्वाची धुरा …\nकाँग्रेसच्या मद्यसम्राट कडून २०० कोटी रोख सापडली …अजूनही पैसे मोजणी सुरु : धीरज साहू : भारत लाईव्ह न्यूज मीडिया \nमुंबई : धनवीरसिंग ठाकूर , एकी कडे नुकत्याच निवडणुका पार पडल्या आणि आजच तेलंगाणा राज���यात काँग्रेस ने सत्ता स्थापन केली …\nछत्तीसगडच्या मतमोजणीत कॉंग्रेस-भाजपमध्ये ‘टी-20’ सारखा ‘थरार’\nपुढारी ऑनलाईन डेस्क : छत्तीसगड विधानसभा निवडणूक मतमोजणीस आज सकाळी प्रारंभ झाला आहे. मतमोजणीच्या पहिल्या अडीच तासात क्रिकेट ‘टी-20’ मधील …\nछवी राजावत ह्यांच्या शब्दांतून : राजस्थानातील गावाची महिला सरपंच : अनुभव प्रवास : भारत लाईव्ह न्यूज मीडिया \nमुंबई : नवीन भारतीय युगातील महिला मुली जेथे चंद्रावर पाऊले उमटवीत आहेत तेथेच महिला म्हणून जेव्हा आपण एखाद्या समुदाय , …\nबातम्या विभाग: Select Categoryकरियर शिक्षण विशेषखेळ समाचारगुन्हेगारीजीवनशैलीठळक बातम्यापब्लिक से बोल आज विशेषपर्यटनमनोरंजनमहत्वाची बातमीमहत्वाची बातमीमोठी बातमीराजकारणविदेश बातम्याविशेष बातमीसंपादकीय\nभारत लाईव्ह न्यूज मीडिया :\nआमच्या अधिकृत मराठी भाषिक बातमी संकेतस्थळावर आपले स्वागत आहे. आम्ही भारत लाईव्ह न्यूज मीडिया आणतो जळगाव,नाशिक,पुणे,मुंबई येथील सर्व ठळक महत्वाच्या दैनंदिन घडामोडी तसेच महाराष्ट्र राज्यातील सर्व महत्वाच्या घडामोडी लागलीच आपल्या पर्यंत आपल्या मराठी भाषेतून. भारत लाईव्ह न्यूज मीडिया स्वतंत्र संचालित निष्पक्ष बातमी समूह असून आम्ही आमच्या शोध पत्रकारिता आधारित सामाजिक मुद्दे , शासकीय बाबी तसेच महत्वाच्या लेखन सामग्री आपल्या पर्यंत आमच्या अधिकृत संकेतस्थळ द्वारे पोहोचवितो.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00800.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://majhibatmi.in/maharashtra-food-department-recruitment/", "date_download": "2024-03-05T00:08:24Z", "digest": "sha1:SXOFTTCV3VKLM5736HCSIKBENKMBXXPE", "length": 5257, "nlines": 77, "source_domain": "majhibatmi.in", "title": "Maharashtra Food department recruitment : शेवटची संधी! महाराष्ट्र सरकारच्या खाद्य पुरवठा निरीक्षक भरतीसाठी अर्ज करा! | Latest Marathi News, Marathi Breaking News, Marathi Live Batmya, मराठी बातम्या, MAZI BATMI ,", "raw_content": "\n महाराष्ट्र सरकारच्या खाद्य पुरवठा निरीक्षक भरतीसाठी अर्ज करा\n महाराष्ट्र सरकारच्या खाद्य पुरवठा निरीक्षक भरतीसाठी अर्ज करा\nमहाराष्ट्र सरकारच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागामध्ये खाद्य पुरवठा निरीक्षक पदांच्या 345 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या पदांसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 13 डिसेंबर 2023 पासून सुरू झाली असून 31 डिसेंबर 2023 पर्यंत चालणार आहे.\nखुल्या प्रवर्गासाठी 38 वर्षे\nमागास प्रवर्गासाठी 43 वर्षे\nदिव्यांग उमेदवारांसाठी 45 वर्षे\nअराखीव जागांसाठी 1000 रुपये\nराखीव जागांसाठी 900 रुपये\nउमेदवारांनी mahafood.gov.in या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन अर्ज करायचा आहे.\nअर्ज करताना आवश्यक कागदपत्रांची झेरॉक्स कॉपी जोडावी.\nया भरतीसाठी अधिक माहितीसाठी उमेदवारांनी mahafood.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.\nखाद्य पुरवठा निरीक्षक हे पद सरकारच्या खाद्य पुरवठा विभागात महत्त्वाचे आहे. या पदांवर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना खाद्य सुरक्षा, खाद्य गुणवत्ता, खाद्य व्यवसाय नियमन इत्यादी कामांमध्ये जबाबदारी पार पाडावी लागते. या पदांसाठी भरती होणारी ही एक सुवर्णसंधी आहे.\nएअर इंडिया इंजिनिअरिंग सर्विसेस लि. मध्ये 209 जागांसाठी भरती | असिस्टंट सुपरवाइजर | B.Sc/B.Com/B.A/BCA/B.Sc. (CS)/ पदवीधर (IT/CS) | संपूर्ण भारत\nनांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड भरती 2024: बँकिंग क्षेत्रात करिअरची संधी\n(GIC) जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये 85 जागांसाठी भरती\nभारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये १२५ जागांसाठी भरती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00800.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://shetkariyoddha.com/post/date/2021/08", "date_download": "2024-03-05T02:11:02Z", "digest": "sha1:I6DYGGPLHDBHEMPOMYIATT4LHW3YBYKT", "length": 13220, "nlines": 172, "source_domain": "shetkariyoddha.com", "title": "August 2021 - Shetkari Yoddha", "raw_content": "\nसोयाबीन पिकाविषयक शेतीशाळा मळद येथे संपन्न\n31/08/2021 संपादक-योगेश नामदेव नालंदे\nबारामती दि. 31 :- मौजे मळद येथे महाराष्ट्र शासन कृषि विभाग, बारामती यांच्या मार्फत 29 ऑगस्ट 2021 रोजी सोयाबिन पिकावरील क्रॉपसॅप योजनेंतर्गत विनाअनुदानित शेतीशाळा पार पडली. या शेतीशाळे मध्ये शेतकऱ्यांना…\nमनोहर मामाचा .. ऐकला का कारनामा…. मनोहर भोसलेच्या विरोधात पहिला तक्रारी अर्ज दाखल…\n30/08/2021 संपादक-योगेश नामदेव नालंदे\nइडा पिडा घालवण्यासाठी नावावर करून घेतला 40 लाखाचा बंगला.. तो बंगला परत देण्यासाठी उकळले सात लाख रुपये… बारामती – तालुक्यातील एका तरुण व्यवसायिकाने बारामती तालुका पोलीस ठाण्यात तक्रारी अर्ज दाखल…\nबारामती शेती शिवार साहित्य कट्टा\nलाल चिखल पुन्हा पुन्हा\n30/08/2021 संपादक-योगेश नामदेव नालंदे\nलाल चिखल धडा वाचूनकाळीज चर्रर्रर्र झालं होतंरडून रडून तेव्हा डोळ्यातलंपाणी आटून गेलं होतं. काल बापानं तर आज लेकानंभररस्त्यात केला लाल चिखलपिढ्यानपिढ्या हेच सुरुय तरीहीका बरं घेईना कुणीच दखल \nसंचालक आत्मा,पुणे व जिल्हा अधिक्षक कृषि अधिकार��, पुणे यांची बारामती येथील प्रक्रीया युनिट, पीक प्रात्यक्षिक व नर्सरीला भेट\n30/08/2021 संपादक-योगेश नामदेव नालंदे\nबारामती दि.30:- संचालक आत्मा, पुणे किसनराव मुळे व जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, पुणे ज्ञानेश्वर बोटे यांनी बारामती येथील विविध प्रक्रिया युनिट, विविध पिक प्रात्यक्षिकाची व नर्सरीची 26 ऑगस्ट 2021 रोजी…\nइंदापूर राजकीय शेती शिवार\nशेतकरी उध्वस्त झाला तरी चालेल तुम्ही पेढे खाऊन आनंद साजरा करा – शशिकांत तरंगे.\n30/08/2021 संपादक-योगेश नामदेव नालंदे\nप्रतिनिधी – इंदापूर महावितरण कंपनीचे अधिकारी यांना गांधीगिरी मार्गाने आज शशिकांत तरंगे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी पेढे भरून आंदोलन केले. शेतकऱ्यांच्या शेतीमालाला बाजार भाव नाही या कारणामुळे शेतकरी हवालदिल आहे. शेतकऱ्याचं…\nसन २०२१-२२ रब्बी हंगाम मधील अनुदानित बियाणे घटकासाठी महाडीबिटी पोर्टलवर अर्ज भरण्याचे आवाहन\n30/08/2021 संपादक-योगेश नामदेव नालंदे\nपुणे, दि.३०:- कृषि विभागामार्फत शेतक-यांना विविध योजनांचा लाभ देण्यासाठी शासनाने महा-डीबीटी पोर्टल विकसित केले आहे. महाडीबीटी पोर्टलमार्फत शेतक-यांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान, अन्नधान्य पिके अंतर्गत सन २०२१-२२ रब्बी हंगामात प्रमाणित…\nमनसेचे नगरपालिके समोर “पोस्टर” आंदोलन….\n30/08/2021 संपादक-योगेश नामदेव नालंदे\nबारामती नगरपालिकेचा कारभार गेले काही महिने मुख्याधिकाऱ्यांविना चालू आहे त्यामुळे नगरपालिकेच्या कामकाजात अडचणी होत आहेत आणि जनतेला त्रास सहन करावा लागत आहे. कोविड काळात मुख्याधिकारी नसल्याने कोविड नियंत्रण करण्यासाठी उपाययोजना…\nइतर बारामती साहित्य कट्टा\nकेतकी माटेगावकरचं नवीन गीत रसिकांच्या भेटीला\n30/08/2021 संपादक-योगेश नामदेव नालंदे\n(‘पुणे टू गोवा’ चित्रपटासाठी केले पार्श्वगायन ) प्रसिद्ध अभिनेत्री व गायिका केतकी माटेगावकरने ‘पुणे टू गोवा’ या हिंदी चित्रपटासाठी नुकतेच पार्श्वगायन केले असून“सारी कसर दिल की तुझंपे निकाल दु \nटेक्निकल विद्यालयाचे कार्यक्षम प्राचार्य श्री राजेंद्र काकडे सेवानिवृत्त\n30/08/2021 संपादक-योगेश नामदेव नालंदे\nबारामती : येथील राधेश्याम एन आगरवाल टेक्निकल विद्यालय व जुनीअर कॉलेज बारामती चे प्राचार्य श्री राजेंद्र काकडे 33 वर्ष सेवापूर्ण करून आज 31 ऑगस्ट 2021 रोजी सेवानिवृत्त होत आहेत. या…\nउद्या मिळणार पहिला व दुसरा डोस … महालसीकरणासाठी बारामतीला मिळाले 19000 डोस…\n30/08/2021 संपादक-योगेश नामदेव नालंदे\nबारामती – बजाज ग्रुप च्या सौजन्याने पुणे जिल्हा परिषदेला मिळालेल्या कोविशिल्ड लसीचे लसीकरण उद्या दिनांक 31/8/2021 रोजी बारामती तालुक्यामध्ये एकूण ग्रामीण भागामध्ये 85 व शहरी भागामध्ये 06 लसीकरण केंद्रांवर सकाळी…\nलगिनघाई विशेषांकाचे प्रकाशन संपन्न\nबारामतीत शिवाजी महाराजांना जयंती निमित्त अभिवादन\nसिद्धार्थ नगर बुद्ध विहार येथे बाल संस्कार वर्ग चित्रकला स्पर्धा संपन्न\nक्रांतीगुरू वस्ताद लहुजी साळवे यांची पुण्यतिथी निमित्ताने अभिवादन\nस्वामी समर्थ पादुका पालखीचे मंगळवारी बारामती मध्ये आगमन ..\nलगिनघाई विशेषांकाचे प्रकाशन संपन्न\n19/02/2024 संपादक-योगेश नामदेव नालंदे\nबारामतीत शिवाजी महाराजांना जयंती निमित्त अभिवादन\n19/02/2024 संपादक-योगेश नामदेव नालंदे\nसिद्धार्थ नगर बुद्ध विहार येथे बाल संस्कार वर्ग चित्रकला स्पर्धा संपन्न\n19/02/2024 संपादक-योगेश नामदेव नालंदे\nक्रांतीगुरू वस्ताद लहुजी साळवे यांची पुण्यतिथी निमित्ताने अभिवादन\n19/02/2024 संपादक-योगेश नामदेव नालंदे\nलगिनघाई विशेषांकाचे प्रकाशन संपन्न 19/02/2024\nबारामतीत शिवाजी महाराजांना जयंती निमित्त अभिवादन 19/02/2024\nसिद्धार्थ नगर बुद्ध विहार येथे बाल संस्कार वर्ग चित्रकला स्पर्धा संपन्न 19/02/2024\nक्रांतीगुरू वस्ताद लहुजी साळवे यांची पुण्यतिथी निमित्ताने अभिवादन 19/02/2024\nस्वामी समर्थ पादुका पालखीचे मंगळवारी बारामती मध्ये आगमन .. 19/02/2024\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00800.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://uttamsheti.online/kisan-credit-card-schemev/", "date_download": "2024-03-05T01:52:13Z", "digest": "sha1:UXN2INKZIGLDY6VWCDYR2GIGCMIE3F2P", "length": 9945, "nlines": 67, "source_domain": "uttamsheti.online", "title": "किसान क्रेडिट कार्ड योजना, मिळवा बिनव्याजी कर्ज असा करा ऑनलाईन अर्ज..!", "raw_content": "\nकिसान क्रेडिट कार्ड योजना, मिळवा बिनव्याजी कर्ज असा करा ऑनलाईन अर्ज..\nKisan credit card apply online: नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण किसान क्रेडिट कार्ड या योजनेबद्दल नवीन अपडेट जाणून घेणार आहोत. त्यामुळे शेवटपर्यंत काळजीपूर्वक वाचा तरच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळेल.\nशेतकरी मित्रांनो केंद्र सरकार देशातील तब्बल 66 लाख शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड देणार असल्याची माहिती समोर येत आहे. व या अगोदर देखील केंद्र शासनाद्वारे देशातील तब्बल ए�� कोटी 94 लाख शेतकऱ्यांना सांग क्रेडिट कार्ड वाटप केले होते.\nहे वाचा: Onion Farming: कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी..\nकिसान क्रेडिट कार्ड योजनेसाठी पात्रता व निकष\n1. देशातील शेतकरी असणे आवश्यक आहे.\n2. शेतकऱ्यांच्या वय हे 18 वर्ष ते 75 वर्षे दरम्यान असणे आवश्यक आहे.\nहे वाचा: पंजाबराव डख यांनी ऑक्टोबर महिन्यातील पावसाबद्दल दिला नवीन अंदाज. panjab dakh\n3. शेतकऱ्यांकडे शेत जमीन असणे आवश्यक आहे.\n4. त्याचबरोबर आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदार ओळखपत्र इत्यादी असणे आवश्यक आहे.\n5. व त्याचबरोबर आधार संलग्न बँक खाते असणे आवश्यक आहे.\nहे वाचा: शेतकऱ्यांनो बँकेतून कर्ज घेणे झाले सोपे.. सिबिल स्कोर एवढा असेल तर मिळणार कर्ज CIBIL score\nकिसान क्रेडिट कार्ड साठी असा करा अर्ज…\nसर्वात अगोदर नाबार्डच्या अधिकृत वेबसाईटवर जा त्यानंतर किसान क्रेडिट कार्ड हे ऑप्शन दिसेल त्यावर टॅप करा. त्यानंतर तुम्हाला स्क्रीनवर ऑनलाईन अर्ज करा असा ऑप्शन दिसेल त्यावर टॅप करा. आवश्यक असलेली माहिती भरा त्याचबरोबर आवश्यक असलेली अर्जाची फी भरा. व भरलेला अर्ज सबमिट करा.\nकिसान क्रेडिट कार्ड साठी अशाप्रकारे करा ऑफलाइन अर्ज..\nआपल्याजवळ असलेल्या बँकेत जा त्यानंतर बँक कर्मचाऱ्यांची किसान क्रेडिट कार्ड विषयी बोला आवश्यक माहिती व कागदपत्रे बँकेला द्या त्यानंतर असलेली अर्जाची फी भरा व अर्ज सबमिट करा\nकिसान क्रेडिट कार्ड काढण्यासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे..\nअर्जाचा फॉर्म, आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान कार्ड त्याचबरोबर शेत जमिनीचा सातबारा व आठ अ उतारा व त्यानंतर बँक खात्याचे पासबुक व शेती संबंधित लागणारी ईतर कागदपत्रे\nकिसान क्रेडिट कार्ड चा अर्ज करण्यासाठी मी फक्त 100 रुपये आहे व ही फी बँकेला द्यावी लागते.\nकिसान क्रेडिट कार्ड साठी अर्ज केल्यानंतर बँक तुमचे क्रेडिट स्कोर तपासेल व त्यानंतर तुमचा क्रेडिट स्कोर चांगला असेल, तर बँक त्या शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड देण्यास मंजुरी देईल.\nआता बऱ्याच शेतकऱ्यांच्या मनात असा देखील प्रश्न आहे की किसान क्रेडिट कार्डचा उपयोग काय.. याबद्दल सुद्धा आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत किसान क्रेडिट कार्डचा वापर करून, शेतकरी आवश्यक असलेले शेती विषयक लागणाऱ्या वस्तू खरेदी करू शकतो.\nकिसान क्रेडिट कार्ड फायदे\nशेतकरी बांधव किसान क्रेडिट कार्डचा वापर करून बिनव्य��जी किंवा कमी व्याज दराने कर्ज मिळू शकतात. त्याचबरोबर शेतकऱ्यांना कर्ज मिळवण्यासाठी कोणत्याही हमीची आवश्यकता नाही.\nशेतकऱ्यांना त्यांच्या बँक खात्यात त्वरित कर्ज मिळवून दिले जाते. त्याचबरोबर घेतलेले कर्ज फेडण्यासाठी सुलभ हप्त योजना सुद्धा उपलब्ध आहे. या प्रकारच्या आर्थिक मदत व इतर कामात शेतकऱ्यांना मदत होण्यासाठी केंद्र शासनाद्वारे किसान क्रेडिट कार्ड अमलात आणले गेले.\nया जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात उद्यापासून पिक विमा जमा होण्यास सुरुवात..\nजानेवारी महिन्यात कापूस दरात होणार वाढ..\nपहा संपूर्ण महाराष्ट्रातील आजचे तुर बाजार भाव..\nया जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात उद्यापासून पिक विमा जमा होण्यास सुरुवात..\nजानेवारी महिन्यात कापूस दरात होणार वाढ.. आवक होणार कमी Cotton price\nपहा संपूर्ण महाराष्ट्रातील आजचे तुर बाजार भाव..\nया दिवशी जमा होणार 90 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर नमो शेतकरी योजनेचा दुसरा हफ्ता..\nया यादीत नाव असणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणार 12000 रुपये.. झिरो मिनिटात जमा होणार बँक खात्यात get 12000 rupees\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00800.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahanayakonline.com/2023/11/25/socialmedianewsupdate-elon-musks-comments-on-tweets-related-to-israel-cost-him-dearly-and-started-a-controversy/", "date_download": "2024-03-05T00:44:53Z", "digest": "sha1:KUIWQWP5G5NWMU6D5HYRQXDJ3YQ7TVA5", "length": 21637, "nlines": 284, "source_domain": "www.mahanayakonline.com", "title": "SocialMediaNewsUpdate : एलोन मस्क यांना इजरायलशी संबंधित ट्विटवर कॉमेंट करणे पडले महागात आणि सुरू झाला वाद .. -", "raw_content": "\n#Mahanayak | नवी पिढी घडवणारी विचारधारा…\nSocialMediaNewsUpdate : एलोन मस्क यांना इजरायलशी संबंधित ट्विटवर कॉमेंट करणे पडले महागात आणि सुरू झाला वाद ..\nSocialMediaNewsUpdate : एलोन मस्क यांना इजरायलशी संबंधित ट्विटवर कॉमेंट करणे पडले महागात आणि सुरू झाला वाद ..\nवॉशिंग्टन डी.सी. : अब्जाधीश अमेरिकन उद्योगपती एलोन मस्क यांनी गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये ट्विटर विकत घेतल्यापासून ते त्यांच्या अनेक निर्णयांमुळे चर्चेत आले आहेत. ते X वर चांगलेच सक्रिय आहेत. मात्र एका ट्विटवर कॉमेंट करणे त्यांना चांगलेच महागात पडले असून यामुळे एलोन मस्कच्या कंपनीला आर्थिक नुकसान झाले असल्याचे वृत्त आहे. यात इजरायलशी संबंधित एक पोस्टवर कॉमेंट करताना त्यांनी ‘तुम्ही खरे सत्य सांगितले आहे.’ असे म्हटले होते.\nन्यूयॉर्क टाइम्सच्या रिपोर्टनुसार, गेल्या आठवड्यात एलोन मस्कने स���मिटिक विरोधी पोस्टचे समर्थन केले. यामुळे मस्क यांच्यावर सेमिटिझमला प्रोत्साहन दिल्याचा आरोप करण्यात आला. यानंतर वॉल्ट डिस्ने आणि वॉर्नर ब्रदर्स डिस्कव्हरीसह अनेक कंपन्यांनी X वरील त्यांच्या जाहिराती बंद केल्या आहेत. तर या आठवड्यात Airbnb, Amazon, Coca Cola आणि Microsoft सारख्या मोठ्या कंपन्यांनी त्यांचे 200 हून अधिक जाहिरात युनिट्स बंद केले आहेत. परिणामी सध्या कंपनीचा $11 दशलक्ष महसूल धोक्यात आहे. तथापि, हा आकडा वाढू शकतो किंवा कमी होऊ शकतो असे सांगितले जात आहे. कारण यातील काही कंपन्या ज्यांनी X वर त्यांचे विपणन थांबवले आहे ते पुनरागमन करू शकतात. मात्र कंपनीने यावर अद्याप कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही.\nएक्सने दावा दाखल केला…\nयाउलट , X ने मात्र यावर पलटवार करीत मीडिया वॉचडॉग ग्रुप मीडिया मॅटर्स विरुद्ध खटला दाखल केला आहे, त्यात असा आरोप करण्यात आला आहे की संस्थेने या वृत्ताद्वारे कंपनीची बदनामी केली आहे. याआधी मीडिया मॅटर्सने एक वृत्त चालवले होते ज्यामध्ये ऍडॉल्फ हिटलर आणि नाझी पार्टीशी संबंधित पोस्ट्स जवळ अॅपल आणि ओरॅकल इत्यादीसारख्या अनेक मोठ्या ब्रँड्सना प्रदर्शित केल्याचा आरोप करण्यात आला होता.\nअशी केली होती कॉमेंट …\nअलीकडे, एका वापरकर्त्याने X वर एक व्हिडिओ पोस्ट केला असून ज्यामध्ये सेमिटिझमच्या विरोधात कॅप्शन देण्यात आली आहे. इलॉन मस्क यांना ते आवडले आणि त्यावर प्रतिक्रिया देताना लिहिले, ‘तुम्ही खरे सत्य सांगितले आहे.’ मस्कच्या या उत्तराला सेमेटिझम म्हणून पाहिले गेले आणि त्यामुळे त्यांच्यावर टीका झाली.\nPrevious SharadPawarNewsUpdate : शरद पवार यांचा उद्या नवी मुंबईत मेळावा , कार्यकर्त्यांना उत्सुकता\nNext MaharashtraPolticalUpdate : 70 वर्षे आमच्यावर अन्याय झाला, बाबासाहेबांच्या नावावरून जरांगे यांना केला पडळकरांनी हा सवाल …\nMaratha Reservation : जरंगे यांच्या प्रकृतीत सुधारणा; आजपासून जाणार तीन दिवसांच्या दौऱ्यावर\nअमेरिकेत परफॉर्मिंग आर्ट्सचे शिक्षण घेणारा, कुचीपुडी आणि भरतनाट्यम नृत्यांगना अमरनाथ घोषची गोळ्या झाडून हत्या\nमुस्लिम मतदारांना आकर्षित करण्यासाठी भाजप उर्दू आणि अरबी भाषेतही करणार प्रचार\nमंदिर प्रशासनाने जाणीवपूर्वक राहुल गांधींना फोटो घेण्यास नकरले…\nशिखर बँक घोटाळा प्रकरण: आर्थिक गुन्हे शाखेने दाखल केला ‘क्लोजर रिपोर्ट’. अजित पवार घोटाळ्यातून नि���्कलंक होऊन बाहेर पडणार\nMaratha Reservation : अखेर मनोज जरंगे यांच्यावर गुन्हा दाखल…\nशासन आपल्या दारी कार्यक्रमात गर्दी जमवण्यासाठी काढला दंडाचा फतवा\nइंडिया आघाडीच्या पहिलीच रॅलीत 15 लाखाहून अधिक लोकांची गर्दी\nदिल्ली चलो मोर्चा : 10 मार्चला होणार देशव्यापी ‘रेल रोको’ आंदोलन… शेतकऱ्यांनी केली घोषणा\nयावेळी लढाई माजवादी विरुद्ध समाजवादी – उद्धव ठाकरे\nविमानाचे स्वप्न दाखवून नरेंद्र मोदी ‘गरिबांची रेल्वे’ हिसकावून घेत आहेत\nशासन आपल्या दारी कार्यक्रमात गर्दी जमवण्यासाठी काढला दंडाचा फतवा\nइंडिया आघाडीच्या पहिलीच रॅलीत 15 लाखाहून अधिक लोकांची गर्दी\nदिल्ली चलो मोर्चा : 10 मार्चला होणार देशव्यापी ‘रेल रोको’ आंदोलन… शेतकऱ्यांनी केली घोषणा\nयावेळी लढाई माजवादी विरुद्ध समाजवादी – उद्धव ठाकरे\nविमानाचे स्वप्न दाखवून नरेंद्र मोदी ‘गरिबांची रेल्वे’ हिसकावून घेत आहेत\nPrakash Ambedkar : ” एक बार जो कमिटमेंट कर दि, तो फिर वो अपने आप कि भी नही सूनते \nना ना करते प्यार तुम्हीसे कर बैठे …\nWorlds Happiest Countries Report : देश रसातळाला जातोय आणि सत्ताधारी “चौकिदार- चौकिदार” खेळताहेत \nLoksabha 2019 : गेल्या पाच वर्षातील मोदींचे ” विश्व भ्रमण “आणि खर्च किती झाला भूतान ते दक्षिण कोरिया\nसीबीएसई बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर , उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे प्रमाण पाच टक्क्यांनी वाढले\nUPSCNewsUpdate : युपीएससीमार्फत 25 रुपयाची शुल्क भरून या पादांसाठी भरा अर्ज , आपली पात्रता बघून घ्या …\nIndiaNewsUpdate : खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या करोडो लोकांसाठी एक वाईट बातमी आहे…\nParliamentNewsUpdate : कायदा बदलणारी तीन विधेयके लोकसभेत सादर , देशद्रोहाची तरतूद रद्द\nMaharashtraNewsUpdate : शिंदे – फडणवीस सरकारचा शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय\nBudgetIndiaUpdate : काय असेल आजच्या अर्थसंकल्पात मंदी आणि बेरोजगारीवर मिळेल का उत्तर \nशासन आपल्या दारी कार्यक्रमात गर्दी जमवण्यासाठी काढला दंडाचा फतवा\nइंडिया आघाडीच्या पहिलीच रॅलीत 15 लाखाहून अधिक लोकांची गर्दी\nदिल्ली चलो मोर्चा : 10 मार्चला होणार देशव्यापी ‘रेल रोको’ आंदोलन… शेतकऱ्यांनी केली घोषणा\nयावेळी लढाई माजवादी विरुद्ध समाजवादी – उद्धव ठाकरे\nविमानाचे स्वप्न दाखवून नरेंद्र मोदी ‘गरिबांची रेल्वे’ हिसकावून घेत आहेत\nPrakash Ambedkar : ” एक बार जो कमिटमेंट कर दि, तो फिर वो अपने आप कि भी नही सूनते \nना ना करते प्यार तुम्हीसे कर बैठे …\nWorlds Happiest Countries Report : देश रसातळाला जातोय आणि सत्ताधारी “चौकिदार- चौकिदार” खेळताहेत \nLoksabha 2019 : गेल्या पाच वर्षातील मोदींचे ” विश्व भ्रमण “आणि खर्च किती झाला भूतान ते दक्षिण कोरिया\nसीबीएसई बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर , उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे प्रमाण पाच टक्क्यांनी वाढले\nUPSCNewsUpdate : युपीएससीमार्फत 25 रुपयाची शुल्क भरून या पादांसाठी भरा अर्ज , आपली पात्रता बघून घ्या …\nIndiaNewsUpdate : खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या करोडो लोकांसाठी एक वाईट बातमी आहे…\nParliamentNewsUpdate : कायदा बदलणारी तीन विधेयके लोकसभेत सादर , देशद्रोहाची तरतूद रद्द\nMaharashtraNewsUpdate : शिंदे – फडणवीस सरकारचा शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय\nBudgetIndiaUpdate : काय असेल आजच्या अर्थसंकल्पात मंदी आणि बेरोजगारीवर मिळेल का उत्तर \nशासन आपल्या दारी कार्यक्रमात गर्दी जमवण्यासाठी काढला दंडाचा फतवा\nइंडिया आघाडीच्या पहिलीच रॅलीत 15 लाखाहून अधिक लोकांची गर्दी\nदिल्ली चलो मोर्चा : 10 मार्चला होणार देशव्यापी ‘रेल रोको’ आंदोलन… शेतकऱ्यांनी केली घोषणा\nयावेळी लढाई माजवादी विरुद्ध समाजवादी – उद्धव ठाकरे\nविमानाचे स्वप्न दाखवून नरेंद्र मोदी ‘गरिबांची रेल्वे’ हिसकावून घेत आहेत\nपोलीस मेगा भरती ; १७ हजार पदांची पोलीस भरती… सर्व जिल्ह्यांच्या जाहिराती प्रकाशित… करा ऑनलाईन अर्ज\nशासन आपल्या दारी कार्यक्रमात गर्दी जमवण्यासाठी काढला दंडाचा फतवा March 4, 2024\nइंडिया आघाडीच्या पहिलीच रॅलीत 15 लाखाहून अधिक लोकांची गर्दी March 4, 2024\nदिल्ली चलो मोर्चा : 10 मार्चला होणार देशव्यापी ‘रेल रोको’ आंदोलन… शेतकऱ्यांनी केली घोषणा March 3, 2024\nयावेळी लढाई माजवादी विरुद्ध समाजवादी – उद्धव ठाकरे March 3, 2024\nविमानाचे स्वप्न दाखवून नरेंद्र मोदी ‘गरिबांची रेल्वे’ हिसकावून घेत आहेत March 3, 2024\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00800.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://bolbhidu.com/panchganga-polluted-millions-fish-died-in-kolhapur-bandhara/", "date_download": "2024-03-04T23:41:18Z", "digest": "sha1:DHDSX55I75Q62NWW4RHI6D63NRVRJA33", "length": 16500, "nlines": 88, "source_domain": "bolbhidu.com", "title": "पंचगंगा प्रदूषणाचा प्रश्न कोल्हापूरवासीयांच्या पाचवीलाच पूजलाय !", "raw_content": "\n२५०० पेक्षाही अधिक हत्या डाकीणमुळे झाल्या; असा आहे डाकीण प्रथेचा इतिहास..\nकोल्हापुरी चपलेची खरी ओळख म्हणजे, सेनापती कापशी चप्पल\nशिवसेना, राष्ट्रवादीनंतर आता काँग्रेसचा नंबर लागणार \nBol Bhidu - विषय हार्ड\n२५०० पेक्षाही अधिक हत्या डाकीणमुळे झाल्या; असा आहे डाकीण प्रथेचा इतिहास..\nकोल्हापुरी चपलेची खरी ओळख म्हणजे, सेनापती कापशी चप्पल\nशिवसेना, राष्ट्रवादीनंतर आता काँग्रेसचा नंबर लागणार \nपंचगंगा प्रदूषणाचा प्रश्न कोल्हापूरवासीयांच्या पाचवीलाच पूजलाय \nनदी प्रदूषणाचा प्रश्न कोल्हापूरवासीय नागरिकांच्या आणि त्यातल्या त्यात पंचगंगा काठच्या नागरिकांच्या पाचवीलाच पूजला आहे.\nदरवर्षीप्रमाणे याही वर्षी पंचगंगा प्रदूषणाने डोकं वर काढलंय. दूषित पाण्यामुळे पंचगंगा नदीमध्ये माशाची फौज तरंगताना दिसतीय. माशांनी जणू संचलन सुरू केलंय असा भास व्हायरल झालेला व्हिडिओ बघून होतोय. नदीतील प्रदूषणामुळे ऑक्सिजनची कमतरता झाली असल्याने मासे पाण्यावर तरंगत असल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे.\nपंचगंगा नदीतील माळी पाणंद भागातील माशांचा हा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यामध्ये हजारो मासे एकामागोमाग एक पाण्यावर तरंगताना दिसतायत. तरंगणाऱ्या माश्यांना भक्ष्य करण्यासाठी पक्ष्यांचे थवे आभाळात घोंगावताना दिसतायत. तर दुसरीकडे काहींनी ही संधी साधत मासेमारी सुरू केलीय.\nत्यामुळे पंचगंगेच्या काळ्या पाण्याची शिक्षा आम्हालाच का, असा प्रश्न गेली अनेक वर्षे नदीकाठच्या नागरिकांतून विचारला जातोय.\nठोस उपाययोजना होत नसल्याने दरवर्षी पंचगंगा नदी प्रदूषणाचा प्रश्न ऐरणीवर येतो. जलपर्णीबरोबरच अनेक मासे मृत्युमुखी पडतात. दूषित पाण्यामुळे आरोग्याचा प्रश्नदेखील निर्माण होतोय. प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून जुजबी कारवाई करण्यापलीकडे काही होत नाही, ही कोल्हापुरातली वस्तुस्थिती आहे.\nफक्त आत्ताच मासे मेलेत असं नाही तर याआधी बऱ्याचदा असे प्रकार घडलेत. किंबहुना दरवर्षी मासे मृतावस्थेत तरंगताना दिसतात. त्यामुळे दरवर्षी इतक्या मोठ्या प्रमाणात मासे तरंगायला कसे लागले याचा शोध घ्यायचं ठरवलं असता हाती आलेल्या माहितीनुसार,\n८ फेब्रुवारी २०२१ ला असाच प्रकार शिरोळ बंधाऱ्यात घडला होता. दूषित पाण्यामुळे अनेक मासे मृत्युमुखी पडल्याचे चित्र तेव्हा पाहायला मिळाले होते. तर अनेक मासे ऑक्सिजन घेण्याकरिता पाण्यावर तरंगताना दिसून आले. दूषित पाणी प्रवाहित होण्यासाठी धरणातून पाणी सोडणे हा पर्याय नाही. याला जबाबदार असणाऱ्या घटकांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांतून होताना दिसली पण काही घडलंच नाही.\nफक्त शि���ोळच नाही तर त्याआधी म्हणजे १८ जानेवारी २०२० ला तेरवाड बंधाऱ्यात मासे मृत्यूमुखी पडल्याची घटना घडली होती. यावेळी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना प्रदूषणामुळे मृत झालेल्या माशांचा हार घालण्याचा प्रयत्न तेथील स्थानिक शेतकऱ्यांकडून करण्यात आला होता. मृत मासेही भेट देण्यात आले होते.\nवारंवार मासे मृत सापडत असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबाबत बैठक घेऊन प्रदूषणास जबाबदार घटकांवर कारवाई करा, असे आदेश दिले होते. या आदेशाच पुढं काय झालं आणि आत्ता मासे कशामुळे मृत झालेत यासंदर्भात बोल भिडूने प्रदूषण नियंत्रण मंडळाचे क्षेत्र अधिकारी डॉ. अर्जुन जाधव यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी गाडी चालवत असून वेळ नसल्याचे कारण पुढे केले.\nमुंबईच्या उंदीर मारण्याचा घोटाळा सोडा बाजूला; हे मेलेले…\nसातारच्या दुष्काळी शाळेची पोरं जपान, अमेरिकेच्या पोरांना…\nमुख्यमंत्र्यांनी प्रदूषणासंदर्भात जी बैठकीला आज एक वर्ष पूर्ण झालंय. बैठकीत काय ठरलं होतं \nपंचगंगा प्रदूषणप्रश्नी ५ जानेवारी २०२१ रोजी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बैठक घेतली होती. या बैठकीत त्यांनी कठोर भूमिका घेतली होती. मुख्यमंत्र्यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि औद्योगिक विकास महामंडळ यांची संयुक्त समन्वय समिती स्थापन करा, समितीने दर महिन्याला बैठक घ्यावी, त्याचा अहवाल दर महिन्याच्या पाच तारखेला मुख्यमंत्री कार्यालयात सादर करावा, अशा सूचना दिल्या होत्या.\nसमन्वय समिती स्थापन झाली का, झाली असेल तर त्यांच्या दर महिन्याला बैठका झाल्या का, किती अहवाल पाठवले, याची माहिती नाही. यामुळे ही समिती कुठे आहे, असा सवाल आता उपस्थित होतोय.\nयाच बैठकीत पंचगंगा प्रदूषणाचे थर्ड पार्टी ऑडिट करणे आवश्यक असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते. त्या ऑडिटचे काय झालं कोणालाच माहीत नाही. थर्ड पार्टी ऑडिट (त्रयस्थ यंत्रणेकडून परीक्षण) झाले का, झाले असल्यास त्यात काय निष्कर्ष आले, त्यावर काय कार्यवाही झाली, याबाबत कोल्हापूरकरांच्या मनात आजही सवाल आहे.\nया बैठकीत प्रदूषण रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजनांसाठी आराखडा तयार करण्याच्या सूचना मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिल्या होत्या. त्यावर तत्कालीन जिल्हाधिकार्‍यांनी २२० कोटी रुपयांचा प्राथमिक आराखडा बैठकीत सादर केला. एका वर्षाच्या कालावधीनंतरही पंचगंगा आराखडा अद्याप सादर झालेला नाही. तो कधी होणार त्याला निधी कधी मिळणार त्याला निधी कधी मिळणार\nआता काल मासे मृत झालेल्या प्रकारात जलाशयात काही वेगळी हालचाल घडले आहे का, की विशिष्ट भागात काही कुजले आहे, पाण्याचा रंग माशांची पोहण्याची स्थिती पाहून काही समजते आहे का यासंदर्भात बोल भिडूने पर्यावरण अभ्यासक सुहास वायगंनकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी दिलेल्या माहितीनुसार,\nभारतात चंबळ नदी सोडली तर बऱ्यापैकी सगळ्याच नद्या प्रदूषित आहेत. याला सर्वात मोठं कारण आहे ते म्हणजे सांडपाणी प्रक्रिया न करता नदीत सोडणे. पंचगंगेच म्हणायला गेलं तर सांडपाणी, बंधाऱ्यात साठवून ठेवलेलं पाणी आणि जलचरांना आवश्यक असलेली ऑक्सिजनची डिमांड या तीन गोष्टी कारणीभूत आहेत.\nत्यात आणखीन वातावरणातील बदल सुद्धा माशांच्या या स्थितीला कारणीभूत असण्याची शक्यता नाकारता येत नाही. जसं की वातावरणात सध्या थंडीचं प्रमाण जास्त आहे त्यामुळे नदी पात्रावर धुक्याच आच्छादन येत आणि ही धुक्याची चादर जास्त वेळ राहिल्याने ऑक्सिजन कमतरता भासते आणि मासे नदी पृष्ठावर येताना दिसतात. हेच कारण असेल तर नदी वाहती असती तर अशी परिस्थिती ओढवली नसती.\nनदी पात्रात सांडपाणी, कारखान्याची मळी, नदी काठावरच्या गावांच सांडपाणी यांमुळे नदी प्रदूषित होताना दिसते आहे. यावर लॉंग टर्म उपाययोजनांची आवश्यकता आहे. जसं की नदीकाठच्या गावांमध्ये जनजागृती करणं. आणि मुळात प्रदूषण नियंत्रण मंडळाची यात महत्वाची भूमिका आहे, ती दुर्लक्षित करून चालणार नाही.\nसातारच्या दुष्काळी शाळेची पोरं जपान, अमेरिकेच्या पोरांना किल्ला बनवायला शिकवायलेत\nसंभाजी महाराजांच्या विरोधामुळे चर्चेत आलेला मदार मोर्चा शिवकालीन आहे का \nहे ही वाच भिडू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00801.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://live.jagmitra.com/%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%B8-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%B0/", "date_download": "2024-03-05T01:11:32Z", "digest": "sha1:Y22LKCHEI7VYF2TWMKBCGQ5HI7VYHGAE", "length": 10868, "nlines": 84, "source_domain": "live.jagmitra.com", "title": "पोलीस निरीक्षकाने केला रस्त्यावर रोजा इफ्तार…! – Jagmitra", "raw_content": "\nदे दान सुटे गि-याण\nवैद्यकीय अधिक्षक डॉ.अरूण गुट्टे यांची कर्तव्यनिष्ठा\nडॉ.शालिनीताई कराड यांना मातृशोक\nदैनिक जगमिञ आजचा अंक\nडॉ.शालिनीताई कराड यांना मातृशोक\nपोलीस निरीक्षकाने केला रस्त्यावर रोजा इफ्तार…\nपुणे :- करोना ने देशात हल्ला केल्यानंतर त्याला पळवून लावण्यासाठी दिवस रात्र सरकारी अधिकारी कर्मचारी महेनत घेत आहे . नागरिकांना घरात बसून करोना विरोधात लढायचे असून तसा काही ठिकाणी नागरिक सहकार्य करत नसल्याने पोलिसांना नाईलाजाने त्यांना शिक्षा करावी लागत आहे. नागरिकांनी जरा या अधिकारी कर्मचारीबद्दल हि विचार करायला हवा आहे कि हे लोक आपले जीव धोक्यात घालून तुमच्यासाठी रस्त्यावर आहे .करोना संक्रमितांचा आकडा कमी करण्यासाठी पोलिस अधिकारी व कर्मचारी हि दिवसरात्र प्रयत्न करत आहेत. कर्तव्य पहिले नंतर धर्म असाच एक आदर्श घालणारा अनुभव पुण्यातील वानवडी पोलीस ठाण्यातील पोलिस निरीक्षकाकडून पहायला मिळाला. काल वानवडी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सय्यद नगर ते श्रीराम चौक येथे पोलिस मार्च काढण्यात आला होता मार्च संपेपर्यंत रोजा इफ्ताराचा वेळ झाला होता .पोलीस ठाण्यापर्यंत जाण्या एवढं वेळ नसल्याने हडपसर सय्यदनगर रेल्वे गेटजवळच फुटपाथवर बसून वानवडीचे पोलिस निरीक्षक ( गुन्हे) सलीम चाऊस यांनी रोजा इफ्तार केला फुटपाथवर रोजा इफ्तार करून कर्तव्यदक्षपणा दाखवला . कर्तव्याला प्राधान्य दिल्याने त्यांच्यावर सर्व स्तरावरून कौतुकाचा वर्षाव होत आहे.\nभारतच करणार ” कोरोना ” ची लस तयार…\nअंबाजोगाईत संकल्प क्लासेसच्या माध्यमातून दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘मोफत ऑनलाईन’ क्लासेसचे आयोजन\nपरळी शहरातील माधवबाग-शारदानगर येथे कन्टेनमेंट झोन घोषित ; पूर्णवेळ संचारबंदी लागू\nपरळी नागरी सहकारी पतसंस्थेची दमदार वाटचाल\nबालाघाटावरील चौसाळा सर्कल मध्ये विविध गावात वंचित बहुजन आघाडीच्या शाखेचे उद्घाटन उत्साहात संपन्न\nदे दान सुटे गि-याण\nदे दान सुटे गिर्‍याण‐————————नैसर्गिक आणि भौगोलिकदृष्ट्या ग्रहण हे सुर्य आणि चंद्राला लागत असते, जसे सुर्य आणि चंद्र यांना ग्रहण लागते,\nविदर्भाप्रमाणे उर्वरित महाराष्ट्रातील कैकाडी समाजाचा अनुसूचित जातीत समावेश करण्यासाठी विधिमंडळाचा ठराव घेऊन केंद्र सरकारकडे शिफारस करणार ; धनंजय मुंडे\nमुस्लिम आरक्षण वर निर्णय घ्या नसता,कांग्रेस, राष्ट्रवादी नगरसेवक व पदाधिकारी राजीनामा देतील\nक्रांतीवीर लहूजी साळवे स्मारकाच्या भूसंपादनासाठी सामाजिक न्याय विभागाने पुढाकार घ्यावा ; उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे\nबीड जिल्हा कुस्तीगीर परिषदेचे उपाध्यक्ष मुरलीधर मुंडे यांच्या हस्ते शरीर सौष्ठव स्पर्धेत व्दितीय क्रमांक मिळवल्याबद्दल ऋषिकेश फड व किरण गिरामयांचा सत्कार\nसेवानिवृत्त पुरी गावाचे लक्ष्मण मोरे पाटील उर्फ भाऊ पाटील यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार\nज्ञानगंगा सेवाभावी संस्थेच्या वतीने गरजु विद्यार्थ्याना शालेय साहित्याचे वाटप\nमुक्तांगण विज्ञान शोधिका केंद्रातर्फे ‘खेल खेल में’ ; राष्ट्रीय स्तरावरील विज्ञान खेळणी, गेम डिझाईन स्पर्धा\nभाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे शुक्रवारी राष्ट्रवादीत प्रवेश करणार – जयंत पाटील\n कोविंड रुग्णालयाचा घातक कचरा सार्वजनिक ठिकाणी रुग्णालयावर गुन्हा दाखल\nदे दान सुटे गि-याण\nदे दान सुटे गिर्‍याण‐————————नैसर्गिक आणि भौगोलिकदृष्ट्या ग्रहण हे सुर्य आणि चंद्राला लागत असते, जसे सुर्य आणि चंद्र यांना ग्रहण लागते,\nशरीर सौष्ठव स्पर्धेत ऋषीकेश फड दुसरा सिल्व्हर मेडल पटकावून मारली बाजी\nसेवानिवृत्त पुरी गावाचे लक्ष्मण मोरे पाटील उर्फ भाऊ पाटील यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार\nसौ.गेले श्री आले विरोधकांची सारी खटपट व्यर्थ झाले – डाॅ.कुडमूलवार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00801.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.economictimes.com/markets/share-market/avenue-supermarts-shares-at-rs-3654-or-rs-4675-heres-what-brokerages-say/articleshow/101819453.cms", "date_download": "2024-03-05T00:50:10Z", "digest": "sha1:R2C5UBPQMNS65ZBWNTTNP3X7HYR3Z6AM", "length": 11877, "nlines": 84, "source_domain": "marathi.economictimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "Avenue Supermarts : डीमार्टच्या निकालांवर ब्रोकरेज खूश; गुंतवणूकदारांना दिले नवीन लक्ष्य, तुमच्या पोर्टफोलिओमध्ये आहे का - avenue supermarts shares at rs 3,654 or rs 4,675\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nAvenue Supermarts : डीमार्टच्या निकालांवर ब्रोकरेज खूश; गुंतवणूकदारांना दिले नवीन लक्ष्य, तुमच्या पोर्टफोलिओमध्ये आहे का\nD-Mart Q1 Results : डीमार्ट चालवणारी कंपनी एव्हेन्यू सुपरमार्ट्स (Avenue Supermarts) च्या शेअर्सवर ब्रोकरेज कंपन्या तेजीत दिसत आहेत. ब्रोकरेज हाऊस प्रभुदास लिल्लाधर यांनी एव्हेन्यू सुपरमार्ट्सला एका संशोधन अहवालात 4,587 रुपयांच्या लक्ष्य किंमतीसह बाय रेटिंग दिले आहे\nD-Mart Q1 Results : डीमार्ट चालवणारी कंपनी एव्हेन्यू सुपरमार्ट्स (Avenue Supermarts) च्या शेअर्सवर ब्रोकरेज कंपन्या तेजीत दिसत आहेत. ब्रोकरेज हाऊस प्रभुदास लिल्लाधर यांनी एव्हेन्यू सुपरमार्ट्सला एका संशोधन अहवालात 4,587 रुपयांच्या लक्ष्य किंमतीसह बाय रेटिंग दिले आहे. गेल्या शुक्रवारी शेअरमध्ये 0.48 टक्क्यांची किरकोळ वाढ होऊन 3,840 रुपयांवर बंद झाला. याचा अर्थ ब्रोकरेज फर्मला सध्याच्या शेअरच्या किमतीपेक्षा 19 टक्क्यांहून अधिक वाढ अपेक्षित आहे. या शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांक 4,609 रुपये आहे.\nडीमार्टचे जून तिमाहीचे निकाल जाहीर\nएव्हेन्यू सुपरमार्ट्सने नुकतेच आर्थिक वर्ष 2023-24 च्या पहिल्या तिमाहीचे म्हणजेच एप्रिल ते जून तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. या तिमाहीत कंपनीचा एकत्रित निव्वळ नफा 2 टक्क्यांनी वाढून 658.71 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत कंपनीचा नफा 642.89 कोटी रुपये होता. कंपनीचे जून तिमाहीचे निकाल तज्ज्ञांच्या अंदाजापेक्षा कमी होते. एव्हेन्यू सुपरमार्ट्सचा एकत्रित महसूल वार्षिक 18.2 टक्क्यांनी वाढून 11,865.44 कोटी रुपये झाला आहे. मागील वर्षी याच कालावधीत हा आकडा 10,038.07 कोटी रुपये होता.\nIPO This Week : या आठवड्यात कमाईची संधी, 2 आयपीओसह 4 नवीन शेअर्स होणार सूचीबद्ध\nकंपनीच्या शेअर्सबाबत ब्रोकरेज फर्मचे मत\nब्रोकरेज फर्म प्रभुदास लिलाधरने आपल्या संशोधन अहवालात या शेअरमध्ये दीर्घकालीन गुंतवणुकीचा सल्ला दिला आहे. यासाठी 4,587 रुपयांच्या लक्ष्य किंमतीसह बाय रेटिंग दिले आहे.\nब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवालने आपले रेटिंग बाय फ्रॉम न्यूट्रल वर अपग्रेड केले आहे. रेटिंगसह, ब्रोकरेजने आपली लक्ष्य किंमत 4,200 रुपये केली आहे. सध्याच्या किंमतीपेक्षा हे सुमारे 17 टक्के वर आहे.\nशेअर्स ेएका वर्षाच्या उच्चांकावरून 22 टक्क्यांनी खाली\nDmart चे शेअर्स मागील वर्षी 2 सप्टेंबर 2022 रोजी 4606 रुपयांच्या एका वर्षातील उच्चांकावर होते, याचा अर्थ सध्या या पातळीपासून 22 टक्क्यांहून अधिक सवलतीने व्यवहार होत आहे. 16 मार्च 2023 रोजी डीमार्टचे शेअर एक वर्षाच्या उच्चांकावरून सहा महिन्यांत 28 टक्क्यांनी घसरून 3292.65 रुपयांच्या एका वर्षाच्या नीचांकी पातळीवर पोहोचले. Dmart चे शेअर्स आतापर्यंत या खालच्या पातळीतून सुमारे 9 टक्कांनी वाढले आहेत आणि भविष्यात देखील चांगली तेजी येण्याची शक्यता आहे.\nइकॉनॉमिक टाइ���्स मराठी' मध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर पदावर कार्यरत. डिजिटल, टीव्ही आणि प्रिंट पत्रकारितेत 4 वर्षांचा अनुभव असून राजकीय आणि आर्थिक क्षेत्राची विशेष आवड आहे. यापूर्वी 'झी 24 तास' आणि 'सकाळ मीडिया ग्रुप'मध्ये उपसंपादक पदावर काम केले आहे. रानडे इन्स्टिट्यूट पुणे येथून मास मीडियाचे शिक्षण घेतले असून दरम्यान लोकमत पुणे येथे स्टुडंट रिपोर्टर म्हणून पत्रकारिता क्षेत्रात करियरला सुरुवात केली.Read More\nFPI ची शेअर बाजारातील गुंतवणुकीत वाढ सुरूच, जुलैमध्ये आतापर्यंत 'इतकी' गुंतवणूकमहत्तवाचा लेख\nइंडियाबुल्स रियल इस्टेट लि.\nबजेट क्रिप्टोकरन्सी वेल्थ MSME बातम्या बाजार\nअदानी पॉवर शेअरची किंमत BF गुंतवणूक शेअर किंमत अदानी विल्मर शेअरची किंमत मेंथा तेलाची किंमत एस्कॉर्ट्स लीडिंग सेक्टर्स फंड डायरेक्ट-ग्रोथ SBI बॅलन्स अॅडव्हांटेज फंड नियमित एसबीआय स्मॉल कॅप फंड एसबीआय इक्विटी हायब्रिड फंड टाटा डिजिटल इंडिया फंड डायरेक्ट अॅक्सिस ब्लूचिप फंड\nमेंथा तेलाची किंमत एस्कॉर्ट्स लीडिंग सेक्टर्स फंड डायरेक्ट-ग्रोथ SBI बॅलन्स अॅडव्हांटेज फंड नियमित एसबीआय स्मॉल कॅप फंड एसबीआय इक्विटी हायब्रिड फंड टाटा डिजिटल इंडिया फंड डायरेक्ट अॅक्सिस ब्लूचिप फंड क्वांट टॅक्स प्लॅन डायरेक्ट\nएस्कॉर्ट्स लीडिंग सेक्टर्स फंड डायरेक्ट-ग्रोथ SBI बॅलन्स अॅडव्हांटेज फंड नियमित एसबीआय स्मॉल कॅप फंड एसबीआय इक्विटी हायब्रिड फंड टाटा डिजिटल इंडिया फंड डायरेक्ट अॅक्सिस ब्लूचिप फंड क्वांट टॅक्स प्लॅन डायरेक्ट\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00801.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%A8_%E0%A4%B9%E0%A5%88%E0%A4%A6%E0%A5%8B_%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%9D", "date_download": "2024-03-05T02:16:57Z", "digest": "sha1:UEFTBLHLG7Y352FGQIIF3DMEC5KMQIVU", "length": 4482, "nlines": 127, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "नेल्सन हैदो वाल्देझ - विकिपीडिया", "raw_content": "\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nहा फुटबॉल खेळाडू-संबंधित लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. विस्तार कसा करावा\nफुटबॉल खेळाडू विस्तार विनंती\nइ.स. १९८३ मधील जन्म\nया पानातील शेवटचा बदल ३१ ऑक्टोबर २०२० रोजी ०२:५५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत ��पलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00801.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%A6%E0%A5%AD_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%AE%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82", "date_download": "2024-03-05T01:06:02Z", "digest": "sha1:WCRUY2L53G7AL5Q2INJLKJPNTLDBGLNI", "length": 4531, "nlines": 141, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १०७ मधील मृत्यू - विकिपीडिया", "raw_content": "\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nवर्ग:इ.स. १०७ मधील मृत्यू\nयेथे काय जोडले आहे\n\"इ.स. १०७ मधील मृत्यू\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nया पानातील शेवटचा बदल ४ फेब्रुवारी २०१३ रोजी ०१:४० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00801.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://news66daily.com/archives/2084", "date_download": "2024-03-05T01:11:32Z", "digest": "sha1:R5FRAT7HV6XFJH6GFYSW7W6ZKLI6ZLKV", "length": 6867, "nlines": 91, "source_domain": "news66daily.com", "title": "लग्नामध्ये काका आणि काकी चा धिंगाणा - News 66 Daily", "raw_content": "\nलग्नामध्ये काका आणि काकी चा धिंगाणा\nJune 14, 2022 adminLeave a Comment on लग्नामध्ये काका आणि काकी चा धिंगाणा\nमित्रानो लग्न म्हटले कि नवरा नवरी दोघांच्या घरी आनंदसह वातावरण असते. लगीनघाई म्हटलं कि दोन तीन महिन्या अगोदर पासूनच लग्नाच्या तयारीला सुरुवात होते. मुली पण आजकाल लग्नमांडवात नवरा नवरींना नाचत पोहचवतात. नवीन नवीन डेकोरेशन वेगळेपण लोक शोधून काढत असतात. तुम्ही आजवर अनेक लग्न पाहिले असतील. लग्नांच्या सगळीकडे विविध पद्धती असतात. कोणाकडे हळदी खूप जोरात असते तर कोणाकडे हळद लग्नाच्या दिवशीच असते. जवळपास सगळीच मंडळी लग्नात हौस भागवत असते.\nलग्नामध्ये वरातीत नाचून कोण मजा करत असत. तर दुसरीकडे अनेक मुला मुलींचं प्रेम देखील जडत. लग्नात अनेक नवीन नवीन प्रसंग पाहायला मिळतात. जर जवळच्या नातेवाईकच लग्न असेल तर तयारी जोमाने असते. कोणी जेवणासाठी विविध पदार्थ ठेवतात, सुंदर डेकोरेशन करतात अमाप खर्च करतात. मुली तर डान्स ची तयारी देखील अनेक महिन्यापासून करतात आणि लग्नात नाचतात. डान्स साठी त्या क्लास देखील लावत असतात.\nअसाच लग्नामधील एक व्हिडीओ आम्ही तुमच्यासाठी आज घेऊन आलो आहोत. ज्यांना लग्नात नवीन नवीन डान्स, डेकोरेशन, किंवा लागणीच्या पद्धती पाहायला आवडतात. त्या लोकांसाठी आजचा व्हिडीओ खूप आवडेल अशी आम्हाला अपेक्षा आहे. वरातीत केलेला डान्स, हळदी मध्ये केलेला डान्स तुम्ही पहिला असेल. नवरी नवरा देखील आपल्या लग्नात डान्स करून लोकांचे आणि स्वतःचे देखील मनोरंजन करत असतात. जर तुम्हाला व्हिडीओ आवडला तर लाईक, कमेंट आणि शेअर नक्की करा.\nनव्या नवरीने आत्यासोबत धरला ठेका\nघरामध्येच सर्व काकूंनी मिळून सुंदर डान्स केला\nमुंबईच्या ताज हॉटेलची कमाई आणि तेथे काम करणाऱ्या वेटर चा पगार ऐकून तुम्हीही थक्क राहाल\nशर्ट घालून मुलीने केला जलवा डान्स\nघागरे घालून केला सुंदर डान्स\nहे मिश्रण चेहरा एका दिवसात इतका गोरा होईल की सर्वजण पाहताच राहतील,पार्टीला किव्हा कुटेही फिरायला जाण्यापूर्वी एक वेळेस चेहऱ्याला लावा …\nगुलाबाचे झाड दोनच दिवसात हिरवेगार होऊन फुलांनी भरून जाईल,फक्त एक रुपयांची ही एक वस्तू गुलाबाच्या झाडाला टाका …\nभाताची चव चौपट वाढेल, मोकळा भात बनवण्याची सोप्पी पद्धत,तांदूळ शिजवताना त्यात टाका ही एक वस्तू\nबदलून टाकेल तुमचं नशिब.. दूर करणार सर्व समस्या..एक तांब्याभर पाणी.. दूर करणार सर्व समस्या..एक तांब्याभर पाणी.. \nहवं ते सर्व मिळेल‌..15 दिवसात अनुभव घ्याल.पाणी पिताना बोला ‘हे’ 2 शब्द.. \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00802.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://nponlinenews.com/tournament/", "date_download": "2024-03-05T00:14:58Z", "digest": "sha1:55O6GY4AQ7PO3HLONN2O6TTV7ZZFBCBV", "length": 6317, "nlines": 42, "source_domain": "nponlinenews.com", "title": "IPL 2024: 22 मार्चपासून सुरू होणार स्पर्धा, सर्व सामने फक्त भारतातच होतील | tournament", "raw_content": "\nIPL 2024: 22 मार्चपासून सुरू होणार स्पर्धा, सर्व सामने फक्त भारतातच होतील | tournament\ntournament भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2024 च्या तारखा जाहीर केल्या आहेत. स्पर्धेची सुरुवात 22 मार्च रोजी होणार असून 26 मे रोजी अंतिम सामन्याने समारोप होणार आहे. सर्व सामने भारतातच खेळवले जातील.\n2023 मध्ये काही आयपीएल सामने यूएईमध्ये खेळले गेले. यावेळीही लोकसभा ���िवडणुकीमुळे काही सामने परदेशात खेळवण्याचा विचार केला जात होता. पण बीसीसीआयने अखेर सर्व सामने भारतातच खेळवण्याचा निर्णय घेतला आहे.\nIPL 2024 चा लिलाव 19 डिसेंबर रोजी दुबईत होणार आहे. या लिलावात 333 खेळाडू सहभागी होणार आहेत. 10 संघ 77 खेळाडू खरेदी करू शकतील. परदेशी खेळाडूंसाठी 30 स्लॉट ठेवण्यात आले आहेत. या खेळाडूंवर सुमारे २६३ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.\nसर्व संघांनी आयपीएल 2024 साठी त्यांच्या कायम ठेवलेल्या आणि सोडलेल्या खेळाडूंची यादी देखील जारी केली आहे. चेन्नई सुपर किंग्जने कायम ठेवलेल्या खेळाडूंमध्ये सर्वाधिक 16 खेळाडू कायम ठेवले आहेत. यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने १२, गुजरात टायटन्सने ८, मुंबई इंडियन्सने ६, पंजाब किंग्जने ६, राजस्थान रॉयल्सने ५, कोलकाता नाईट रायडर्सने ५, लखनौ सुपर जायंट्सने ५ आणि दिल्ली कॅपिटल्सने ४ खेळाडूंना कायम ठेवले आहे.\nसर्व संघ आयपीएल 2024 साठी नव्याने तयारी करत आहेत. यावेळी जेतेपद पटकावून सर्वच संघांना आपल्या संघाचा गौरव करायचा आहे.\nIPL 2024 साठी प्रेक्षकांच्या संख्येबाबत अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. मात्र यावेळी प्रेक्षकांना स्टेडियममध्ये सामना पाहण्याची परवानगी दिली जाईल, अशी अपेक्षा आहे.\nU19 WC 2024: टीम इंडियात मोठा भाऊ विश्वचषकात शतकामागून एक शतक झळकावत आहे, न्यूझीलंडचे केले खराब हाल \nदुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी आगरकरला केएल राहुलची जागा मिळाली, क्षणार्धात धावांचा वर्षाव होतो. | Agarkar\nRCB चाहत्यांसाठी वाईट बातमी, 18 कोटी रुपयांचा हा खेळाडू IPL 2024 पूर्वी बाहेर RCB fans\nCSK चाहत्यांसाठी धक्कादायक बातमी, MS धोनी IPL 2024 मध्ये खेळणार नाही, आता दिसणार या भूमिकेत MS Dhoni\nमुंबई इंडियन्स ने रणजी सेमीफाइनल मध्ये रचला नवीन इतिहास असा स्थान मिळवणारा देशातील पहिला संघ Mumbai Indians\nहे आहेत IPL मधील 5 बदकिस्मत खेळाडू, संघासाठी सर्वाधिक धावा केल्या, तरीही कर्णधारपदाची संधी मिळाली नाही. 5 unlucky players\nउपांत्य फेरीत तामिळनाडूने मुंबईचा पराभव केला, रहाणेच्या संघाने एक डाव आणि 70 धावांनी विजय मिळवत अंतिम फेरी गाठली. semi-finals\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00802.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.ccefinland.org/marathi-digital-game-based-learning", "date_download": "2024-03-05T00:46:01Z", "digest": "sha1:UVNQBHE26YJ5MBZOMNMOOS5URH2PS4XD", "length": 12449, "nlines": 178, "source_domain": "www.ccefinland.org", "title": "MARATHI- DIGITAL GAME BASED LEARNING | CCE Finland", "raw_content": "\nअभ्यासक्रमातील विद्यार्थी अध्यापनशास्त्रीय दृष्टिकोनातून त्यांच्या शिक्षणासाठी विविध खेळांचा अनुभव घेतील आणि त्यांचे विश्लेषण करतील\nसंगणक-आधारित गेमची वैशिष्ट्ये, शब्दावली, इतिहास आणि वर्गीकरण समजून घेणे .\nथेट अनुभव आणि गेम्स वातावरणाच्या श्रेणीचे मूल्यांकन करण्यास समीक्षकासह सक्षम होणे.\nमूल्यांकन करण्यास सक्षम आणि समीक्षकाचे मूल्यांकन खेळ, खेळ आणि औपचारिक आणि अनौपचारिक सेटिंग्जमधील शिक्षण घेणे .\nआपल्या स्वतःच्या अभ्यासामध्ये गेम-आधारित शिक्षणाची संभाव्यता वापरण्याच्या मूळ पद्धतींचे वर्णन करण्यास सक्षम व्हा.\nअभ्यासक्रमातील सहभागी/विद्यार्थी शैक्षणिक दृष्टिकोनातून शिकण्यासाठी वेगवेगळ्या खेळांचा अनुभव घेऊन त्याचे विश्लेषण करू शकतील.\nहा कोर्स आपल्याला संगणक-आधारित गेमच्या अनुप्रयोगासह, सेटिंग्ज आणि Role Play परिचय करून देईल. सेटिंग्जमध्ये अस्तित्त्वात असलेल्या व्यावसायिक खेळांच्या वास्तविक आणि संभाव्य वापराबद्दल, शैक्षणिक उद्दिष्टे लक्षात घेऊन तयार केलेले गेम आणि गेम-इन्फॉरमेशन म्हणून विस्तृतपणे वर्णन केले जाऊ शकतात अशा अनुभवात्मक शिक्षणामधील विस्तृत पद्धतींचा अभ्यासक्रमात समावेश असेल. याच्या समांतर कोर्स खेळ आणि शिकणे यांच्यातील संबंधांना एक सैद्धांतिक संदर्भ प्रदान करेल.\nशिक्षक आणि तज्ञांशी ऑनलाईन थेट संवाद साधून संकरीत शिक्षण (Hybrid Learning)\nगृहपाठ आणि साहित्य यासाठी शिक्षण व्यवस्थापन प्रणाली (LMS)\nप्रत्यक्ष चर्चेसाठी आणि प्रशिक्षक / शिक्षकांच्या प्रश्नांसाठी शिक्षण व्यवस्थापन प्रणालीचा (LMS) वापर\nसादरीकरणे / कोर्स सहभागींचे चिंतनशील काम\nजानेवारी बॅच - ९ जानेवारी २०२३\nफेब्रुवारी बॅच - ६ फेब्रुवारी २०२३\nमार्च बॅच - ६ मार्च २०२३\nहा अभ्यासक्रम 3 प्रत्यक्ष सत्रांद्वारे तसेच परस्परसंवादी (interactive) आहे, ज्यामध्ये अप्रत्यक्ष कार्य आणि चर्चा समाविष्ट करण्यात आली आहे.\nपहिल्या आणि दुसर्‍या सत्राच्या शेवटी, एक गृहपाठ (assignment) असेल - जे 5 दिवसात पूर्ण करणे आवश्यक आहे.\nतीन प्रत्यक्ष बैठका (प्रत्येकी 90 मिनिटे) सलग तीन सोमवारी 14:00 फिनलँड / 16:30 भारत / सकाळी 7:00 न्यूयॉर्क वेळेनुसार होतील. (नोंद: कृपया आपल्या बैठकीची वेळ संबंधित वेळ क्षेत्रासाठी (time zone) येथे शोधाः https://www.timeanddate.com/worldclock/meeting.html\nसंचालक, धोरण आणि शिक्षण तंत्रज्ञान, सीसीई फिनलँड\n१२ देशांमधील एज्युटेक, सह���ोगात्मक शिक्षण आणि नवकल्पना या विषयाचे वक्ते आणि प्रशिक्षक. 14000+ पेक्षा जास्त शिक्षक, शिक्षक रणनीती आणि आयसीटी नवकल्पना यावर संशोधन.\nहेरंब कुलकर्णींनी नायजेरिया, बहरेन, बांगलादेश आणि छत्तीसगड आणि महाराष्ट्र यासारख्या महत्त्वाच्या देशांमध्ये तसेच 3 खंडांमध्ये युरोप, आशिया आणि आफ्रिका मधील अनेक सरकारी आणि मोठ्या संघटनांना सल्ला दिला आहे. शैक्षणिक तंत्रज्ञान आणि सर्जनशीलता, जागतिक शैक्षणिक सुधारणा आणि सहयोगी नाविन्य ही त्यांच्या संशोधनाची क्षेत्रं आहेत. एक शिक्षक, सामाजिक उद्योजक आणि तंत्रज्ञ म्हणून ते अनेक शैक्षणिक संस्थांच्या सल्लागार मंडळावर आणि संपूर्ण युरोप आणि भारतातील अभिनव स्टार्ट-अपमध्ये आहेत. नोकिया, ल्युसंट टेक्नॉलॉजीज, स्कायवर्क्स आणि अक्सेंच्युर सारख्या मोठ्या बहुराष्ट्रीय संस्थापनांमध्ये तंत्रज्ञान, आर्किटेक्चर आणि सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट डोमेन क्षेत्रातील विस्तृत अनुभव असलेले त्यांचे बहुआयामी नेतृत्व आहे.\nकोण सहभागी होऊ शकते\nध्येय असलेले शिकणारे तंत्रज्ञ, शिक्षक (प्राथमिक, माध्यमिक) शिक्षक विद्यार्थी (डी.एड, बी, एड, एम. एड), मुख्याध्यापक, पालक, शिक्षक प्रशिक्षक आणि सर्वसाधारण शिक्षणातील लोक ज्यांना डिजिटल युगात शिकवणे आणि शिकणे याचा अर्थ काय आहे हे समजून घेणे आवश्यक आहे.\nरु. ३०००/- ( सवलत - ५ व अधिक ग्रुपसाठी)\nरु. ४०००/- ( एका व्यक्तीसाठी)\nनोंद: किमान २० सहभागी असणे बंधनकारक.\nभारतीय चलनाद्वारे शुल्क भरणा करण्यासाठी :\nजर एखाद्याला भारतीय चलनाद्वारे शुल्क भरणे आवश्यक असेल तर कृपया खालीलपैकी कोणत्याही पद्धतींचा वापर करा\nकृपया शुल्क भरणा केल्यानंतर व्यवहाराचा स्क्रीन शॉट्स व्हाट्सएपवर +919890436368 वर किंवा ईमेलद्वारे info@ccefinland.org वर पाठवावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00802.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/sampadkiya/columns/chintandhara-rajesh-bobade-nishkama-karma-yoga-rashtrasant-tukdoji-maharaj-ysh-95-3500867/", "date_download": "2024-03-05T02:02:06Z", "digest": "sha1:LCA45QBC3R2QRTH3H7RDU7VHJG5YJLKK", "length": 20921, "nlines": 320, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Chintandhara rajesh bobade Nishkama Karma Yoga Rashtrasant Tukdoji Maharaj ysh 95", "raw_content": "\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nचिंतनधारा : निष्काम कर्मयोग म्हणजे काय\nनिष्काम कर्मयोग या संकल्पनेबद्दल विचार व्यक्त करताना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात- प्रत्येक सद्ग्रंथातून व शास्त्रांतूनही निष्काम कर्माची महती वर्णिली आहे.\nWritten by राजेश बोबडे\nनिष्काम कर्मयोग या संकल्पनेबद्दल विचार व्यक्त करताना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात- प्रत्येक सद्ग्रंथातून व शास्त्रांतूनही निष्काम कर्माची महती वर्णिली आहे. निष्काम कर्माचरणाशिवाय साधकांना मोक्ष मिळणे दुर्लभ, असेही सांगण्यात येते. प्रत्येक प्रवचनकार आणि सांप्रदायी लोक या विषयाला आपापल्या कुवतीनुसार नटविताना दिसतात, मात्र हा निष्काम कर्माचा सक्रिय पाठ अमलात कसा आणावयाचा, याचा विचार सांगणारे व ऐकणारे मात्र हाताच्या बोटांवर मोजण्याइतकेही दिसत नाही.\nचिनी पुरुष श्रीमंत पत्नीच्या शोधात, घरजावई होण्यास इच्छुक; नेमके कारण काय\nसंविधानभान – उबुंटु : आस्थेचा पासवर्ड\n तरुणांना अध्यात्माची गोडी लावणाऱ्या २४ वर्षीय भारतीताई आडसूळ कोण\nMPSC मंत्र : इतिहास प्रश्न विश्लेषण\nकारण जो- तो ही शंका व्यक्त करताना म्हणतो – ‘काय हो निष्काम कर्म म्हणजे काय निष्काम कर्म म्हणजे काय कर्म करा तर सर्वच म्हणतात, पण – हेतुरहित कर्म कसे करावयाचे हे काहीच कळत नाही. आम्हाला अनुभव तर येतो की, हेतू मनात आल्याशिवाय कर्माची धारणाच सुरू होत नाही. बरे, कर्म केल्यावर कृष्णार्पण करावे तर त्याची परिणाम-स्वरूप सुखदु:खात्मक प्रक्रिया शरीरातून निघत नाही. जरी जबरीने ‘न मम’ म्हटले तरी मनुष्य ते विसरत नाही आणि जर विसरण्याची स्थिती आली तर कर्म करण्याची प्रवृत्ती होत नाही. तेव्हा ‘कर्माला प्रवृत्त होणे आणि हेतुरहित कर्म करणे’ हे सर्व कोडेच वाटणार, हे उघड आहे. आता याची यथार्थ संगती कशी लावावी हा मोठा प्रश्न आहे.\nमहाराज म्हणतात – मी तर असे म्हणेन की, मला जर पायही उचलावयाचा झाला तर हेतू व आसक्तिरूप आकर्षण दिसल्याशिवाय तो जागेवरून हलवणे सुद्धा कठीण वाटते, मग पाय हलवणे व हेतू नसणे यात किती विसंगती आहे बरे, भगवान् श्रीकृष्णाच्या बोधावरून तर असे दिसून येते की, ‘तुला हे कार्य करावयाचेच आहे,’ असे अर्जुनास ठामपणे सांगून व प्रवृत्त करूनही नंतर म्हणतात की ‘तू त्याचा अभिमान मात्र धरू नकोस, पण कर्म तर केलेच पाहिजेस,’ मला हे समजत नाही की, कर्माला प्रवृत्त होणाऱ्या माणसात हेतू नसेल किंवा अभिमान नसेल, तर त्याचा बाणच लक्ष्यभेद करू शकेल बरे, भगवान् श्रीकृष्णाच्या बोधावरून तर असे दिसून येते की, ‘तुला हे कार्य करावयाचेच आहे,’ असे अर्जुनास ठामपणे सांगून व प्रवृत्त करू���ही नंतर म्हणतात की ‘तू त्याचा अभिमान मात्र धरू नकोस, पण कर्म तर केलेच पाहिजेस,’ मला हे समजत नाही की, कर्माला प्रवृत्त होणाऱ्या माणसात हेतू नसेल किंवा अभिमान नसेल, तर त्याचा बाणच लक्ष्यभेद करू शकेल खेळ खेळणारेही खेळात अगदी अलिप्त राहून खेळू शकत नाहीत. स्वत:च्या बऱ्या-वाईटाचा जेथे प्रश्न येतो तेथे म्हणे आसक्तिरहित कर्म करावे, ते कसे संभवणार खेळ खेळणारेही खेळात अगदी अलिप्त राहून खेळू शकत नाहीत. स्वत:च्या बऱ्या-वाईटाचा जेथे प्रश्न येतो तेथे म्हणे आसक्तिरहित कर्म करावे, ते कसे संभवणार मात्र सेवाभावी काम करून निष्काम कर्म कसे साध्य होईल याचे सूत्र आपल्या ग्रामगीतेत महाराज लिहितात,\nखरी सेवा म्हणजे निष्काम कर्म\nसमजोनि करील जो त्याग-उद्यम\nमराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.\nव्यक्तिवेध : न्या. ए. एम. अहमदी\nरिवा'ज रिवेंजरिवा'ज रिवेंज (भाग-१) …….पुसेगावातून सात अठ्ठावन्नला साताऱ्याला जाणय्रा गाडीची खूप जण वाट पाहत होते. त्या सगळ्यांमध्ये अशी एक व्यक्ती होती. जी फक्त वाट बघत नव्हती तर डोळे मिटून बस लवकर येण्यासाठी …\nउलटा चष्मा: कशाला हवी रिहाना\nलोकमानस: ‘उपभोगशून्य वाढ’ हे चलनवाढीला आमंत्रण\nसंविधानभान: समाजवाद म्हणजे काय\nअन्वयार्थ : सुधारित निवृत्तिवेतनातून मतांच्या निर्वाहाकडे..\n ‘रात्रीस खेळ चाले’ फेम अभिनेत्री अडकली विवाहबंधनात, फोटो आले समोर\n‘कैदी’ ते ‘जन गण मन’, OTT वरील हे ७ क्राईम थ्रिलर चित्रपट तुम्हाला नक्की आवडतील\nPhotos: टीना डाबी यांच्या IAS बहिणीने IPS अधिकाऱ्याशी केलं लग्न, त्यांच्या पतीचं महाराष्ट्राशी आहे कनेक्शन\nवेगवान गोलंदाजांना स्वतंत्रपणे करारबद्ध करण्यामागचे कारण काय\nमोबाईल फोन बॅटरीचा स्फोट होऊन बालकाचा मृत्यू…. \nमहायुतीत दबावतंत्राला जोर; शिवसेनेचा २२ तर राष्ट्रवादीचा १६ जागांवर दावा, भाजपची आठवडाभरात बैठक\nसभागृहातील लाचखोरीसाठी लोकप्रतिनिधींना संरक्षण नाही; ऐतिहासिक निर्णय, झारखंड मुक्ती मोर्चा निकाल रद्दबातल\n‘मोदी का परिवार’ने प्रत्युत्तर; लालूप्रसाद यादव यांच्या टीकेनंतर भाजप आक्रमक\nसंसदेत सोप्या प्रश्नावर नारायण राणेंचा गोंधळ, दिलं भलतंच उत्तर ‘तो’ व्हिडीओ शेअर करत अंजली दमानिया म्हणाल्या, “नुसती दादागिरी…”\n“महाराष��ट्रात जे झालं, ते काश्मीरमध्ये होऊ नये”, सुप्रिया सुळेंचा जम्मू-काश्मीरबाबत मोदी सरकारला सवाल; म्हणाल्या, “एवढं तर करूच शकता तुम्ही\n“…तर मनोज जरांगेंचे ओबीसी समाजावर उपकार होतील”, छगन भुजबळांचं वक्तव्य, नेमकं काय म्हणाले\nKrishna Janmabhoomi : औरंगजेबानेच तोडलं होतं मथुरेतील केशवदेव मंदिर, कृष्ण जन्मभूमीप्रकरणी ASI चा मोठा खुलासा\nविश्लेषण : पंडित नेहरू आणि इंदिरा गांधी भारतीयांना कमी लेखत होते पंतप्रधान मोदींनी नेमकं कोणत्या भाषणांचा उल्लेख केला\nIND vs ENG : दुसऱ्या कसोटीनंतर इंग्लंडचा आख्खा संघ भारत सोडून दुबईत दाखल\nकार अपघातात पत्नीचा मृत्यू, पतीने स्वतः विरोधात दाखल केला गुन्हा; कुठे घडली घटना\nफटाका फॅक्टरीला आग लागून सहा जणांचा मृत्यू, ५० पेक्षा जास्त लोक होरपळले, मदत आणि बचावकार्यात आगीचा अडथळा\nरोज रात्री १२ ला किंवा नंतर झोपत असाल तर तुमचं शरीर कसं बदलतं पाहा; वजन व कोलेस्ट्रॉलवर होणारा परिणाम व उपाय\nMaharashtra News : “महायुतीचा १५५ कोटींचा मोबाईल घोटाळा”, काँग्रेसचा मोठा आरोप\nलोकमानस: ‘उपभोगशून्य वाढ’ हे चलनवाढीला आमंत्रण\nपहिली बाजू: घरकुलाचे स्वप्न पूर्ण करण्याचा निर्धार\nसंविधानभान: समाजवाद म्हणजे काय\nउलटा चष्मा: कशाला हवी रिहाना\nचतु:सूत्र: पक्षांतरबंदीचा ‘गाढव’ कायदा\nलालकिल्ला : भाजपला इतकी घाई का झाली\nअन्वयार्थ : सुधारित निवृत्तिवेतनातून मतांच्या निर्वाहाकडे..\nव्यक्तिवेध : न्या. अजय खानविलकर\nकोल्हापूर विमानतळाच्या टर्मिनल इमारतीचे १० मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार ऑनलाईन उद्घाटन\nचावडी: मंडप सजलाय, पण नवरदेवाचाच पत्ता नाही \nनड्डाही लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात\nदिल्लीतही ‘लाडली बहना’; लोकसभा निवडणुकीआधी केजरीवाल यांची चलाख खेळी\n‘प्रायमरी’मध्ये निकी हॅलेंचा पहिला विजय\nकात्रज प्राणिसंग्रहालयातून बिबट्या पसार बिबट्या उद्यानात सापडल्याची प्रशासनाची माहिती\nतुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का\nफोटो गॅलरीवेब स्टोरीजटॉप न्यूज\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00802.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://janshaktichadabav.com/uddhav-thackeray-today-on-ratnagiri-district-tour-meeting-at-rajapur-ratnagiri-and-chiplun/", "date_download": "2024-03-05T00:13:22Z", "digest": "sha1:MT647WSM7LK2YM4LAM2TISJH4L53HIFF", "length": 15029, "nlines": 242, "source_domain": "janshaktichadabav.com", "title": "उद्धव ठाकरे आज रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर;राजापूर , रत्न���गिरी आणि चिपळूण येथे सभा. - जनशक्तीचा दबाव", "raw_content": "\nअधिसूचना आणि शासन निर्णय\nउद्धव ठाकरे आज रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर;राजापूर , रत्नागिरी आणि चिपळूण येथे सभा.\nउद्धव ठाकरे आज रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर;राजापूर , रत्नागिरी आणि चिपळूण येथे सभा.\nरत्नागिरी :- शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आज सोमवारी रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत . या दौऱ्यात ते राजापूर , रत्नागिरी आणि चिपळूण येथे जनसंवाद सभा घेणार आहेत .\nया सभांमध्ये महाविकास आघाडीचे घटक पक्ष असलेले काँग्रेस , राष्ट्रवादी व अन्य मित्रपक्षांचे पदाधिकारी , कार्यकर्ते सहभागी होणार आहेत . व ठाकरे शिवसेना, राष्ट्रवादीकडून उद्धव ठाकरे यांच्या स्वागताचे मोठमोठे बॅनर ठिकठिकाणी लावण्यात आले आहेत . या दौऱ्यात राजापूर येथे जवाहर चौक येथे आज सकाळी ११ वाजता जनसंवाद सभा घेणार आहेत . त्यानंतर धूतपापेश्वर मंदिराची पाहणी करणार आहेत . रत्नागिरी शहरातील आठवडा बाजार येथे दुपारी १:४५ वाजता सभा होणार आहे . त्यानंतर चिपळूण येथे इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र येथे सायंकाळी ५ वाजता जनसंवाद सभा घेणार आहेत .\nउद्धव ठाकरेंच्या या सभेच्या वेळी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीबरोबरच काँग्रेस तसेच वंचित आघाडीचे पदाधिकारीही उपस्थित राहणार आहेत . दोनच दिवसांपूर्वी या संदर्भात चिपळूणमध्ये महाविकास आघाडीची बैठक पार पडली होती . त्या बैठकीत उद्धव ठाकरे यांच्या दौरा तसेच सभेबाबत चर्चा करण्यात आली होती . त्यावेळी महाविकास आघाडी एकत्रपणे काम करेल असे स्पष्ट करण्यात आले होते .\nमहत्वाची बातमी; चिपळूण, पनवेल तसेच पनवेल – रत्नागिरी मार्गावर मेमू स्पेशल साप्ताहिक ट्रेन धावणार\nसफाई कामगारांना मिळणार हक्काची घरे…रखडलेल्या श्रीराम सोसायटीच्या पुर्नविकास प्रकल्पाचे आ.संजय केळकर यांच्याहस्ते भूमीपूजन.\nअपघात महाराष्ट्र रत्नागिरी संगमेश्वर\nदेवरुख संगमेश्वर बस लोवले येथे दरीत कोसळली…\nधार्मिक भक्ती महाराष्ट्र मुंबई रत्नागिरी\nसकल हिंदू समाजाच्या जन आक्रोश मोर्चाला रत्नागिरीत मोठा प्रतिसाद…\nप्रशासकीय महाराष्ट्र मुंबई रत्नागिरी\n“सर्वसामान्य नागरिकांसाठीच्या सेवांचे वेळेत वितरण करा… महसूल, कामगार, पोलीस विभागाचे चांगले काम…” – राज्य सेवा हक्क आयुक्त बलदेव सिंग…\nअपघात म��ाराष्ट्र रत्नागिरी संगमेश्वर\nदेवरुख संगमेश्वर बस लोवले येथे दरीत कोसळली…\nधार्मिक भक्ती महाराष्ट्र मुंबई रत्नागिरी\nसकल हिंदू समाजाच्या जन आक्रोश मोर्चाला रत्नागिरीत मोठा प्रतिसाद…\nप्रशासकीय महाराष्ट्र मुंबई रत्नागिरी\n“सर्वसामान्य नागरिकांसाठीच्या सेवांचे वेळेत वितरण करा… महसूल, कामगार, पोलीस विभागाचे चांगले काम…” – राज्य सेवा हक्क आयुक्त बलदेव सिंग…\nमहाराष्ट्र मुंबई रत्नागिरी राजकारण सिंधुदुर्ग\nभारतीय जनता पार्टीचे बूथ कार्यकारिणी महासंमेलन सावंतवाडी येथे संपन्न\nप्रिंट, टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड\nवाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणारअसल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून जनशक्तीचा दबाव Janshaktichadabavnews या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल केलय.हे एक न्युज पोर्टल आहे. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देशातील घडामोडी तसेच स्थानिक, क्राईम, राजकीय, सामाजिक, जाहिरात, इतर विविध बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.\nकृपया संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये\nकिवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर,लेख आणि त्याचे हक्क‘ https://janshaktichadabav.com/\nआणि संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक\nसहमत असतीलच असे नाही Copyright:https://janshaktichadabav.com/ सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\nमुख्य संपादक : श्री.गणेश पवार\nऑफिस : ०५,वैती कंपाऊंड, आई नगर समोर, ओव्हळा, ठाणे – ४००६१२\nअपघात महाराष्ट्र रत्नागिरी संगमेश्वर\nदेवरुख संगमेश्वर बस लोवले येथे दरीत कोसळली…\nधार्मिक भक्ती महाराष्ट्र मुंबई रत्नागिरी\nसकल हिंदू समाजाच्या जन आक्रोश मोर्चाला रत्नागिरीत मोठा प्रतिसाद…\nप्रशासकीय महाराष्ट्र मुंबई रत्नागिरी\n“सर्वसामान्य नागरिकांसाठीच्या सेवांचे वेळेत वितरण करा… महसूल, कामगार, पोलीस विभागाचे चांगले काम…” – राज्य सेवा हक्क आयुक्त बलदेव सिंग…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00803.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://desibabu.in/birthday-wishes-for-mother-in-marathi/", "date_download": "2024-03-05T01:08:43Z", "digest": "sha1:OXH5YLWMYA7N3XPQYRZVJCBA5WT4HJMX", "length": 19473, "nlines": 309, "source_domain": "desibabu.in", "title": "Birthday Wishes For Mother In Marathi » Desibabu", "raw_content": "\nआईसाठी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा (Birthday Wishes For Mother In Marathi)\nआईचा वाढदिवस हा खास असायलाच हवा. आई ही अशी व्यक्ती आहे जिचे स्थान कधीच कोणी घेऊ शकत नाही. तुमच्या लाडक्या आईच्या वाढदिवसाची तुम्ही जय्यत तयारी केली असेल पण तुमच्या भावना या शब्दातून व्यक्त करण्यासाठी आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आम्ही काही निवडक शुभेच्छा संदेश शोधून काढले आहेत.\nमां का जन्मदिन खास होना चाहिए मां एक ऐसी शख्सियत है जिसे कभी बदला नहीं जा सकता मां एक ऐसी शख्सियत है जिसे कभी बदला नहीं जा सकता आप अपनी प्यारी माँ के जन्मदिन के लिए अच्छी तरह से तैयार हो सकते हैं, लेकिन हम आपकी भावनाओं को इन शब्दों में व्यक्त करने के लिए कुछ चुनिंदा जन्मदिन मुबारक संदेश लेकर आए हैं\nआयुष्याच्या प्रत्येक निर्णयात आम्ही तुमच्या सोबत आहोत\nतुमच्या गंतव्यस्थानाचा प्रवास कोणत्याही मार्गावर थांबत नाही\nतुमच्या वाढदिवशी देवाकडे हीच आमची प्रार्थना आहे.\nआई तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ..\nजिंदगी के हर फैसले में हम तुम्हारे साथ है\nकिसी राह पर तुम्हारी मंजिल का सफर न थम\nबस यही तुम्हारे जन्मदिन पर खुदा से हमारी दुआ है\nजन्मदिन मुबारक हो माँ\nमाझ्या यशासाठी माझ्या आईने\nदेवाकडे केलेली प्रार्थना अजूनही\nमाझ्या आई ने केलेली प्रार्थना\nआणि तिचा आशीर्वाद नेहमीच\nमेरी सफलता के लिए मेरी माँ\nअभी भी भगवान से प्रार्थना कर रहे हैं\nमेरी माँ द्वारा की गई एक प्रार्थना\nऔर उनका आशीर्वाद हमेशा\nदेवाच्या मंदिरात एकच प्रार्थना,\nजिने जन्म दिला मला.\nभगवान के मंदिर में एक प्रार्थना,\nजिसने मुझे जन्म दिया\nमेरी माँ के लिए\nतुम्हाला नेहमी आनंद कळेल.\nआपण नेहमी आशा निवडू शकता\nतुम्हाला नेहमी प्रिय वाटत आहे.\nही तुमच्या मुलाची, आईची प्रेमाची भेट आहे.\nमाझी आई नेहमी आनंदी राहो.\nहमेशा आनंद को जान सकते हैं\nआप हमेशा आशा का चयन कर सकते हैं\nआप हमेशा प्यार महसूस करते हैं\nआपके इस खास जन्मदिन पर\nआपके बेटे का प्यार सा गिफ्ट यही है माँ,\nमेरी माँ हमेशा खुश रहे\nजगासाठी तू एक व्यक्ती आहेस,\nपण माझ्यासाठी तू माझं जग आहेस\nआई, तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा\nआप दुनिया के लिए एक व्यक्ति है���,\nपर मेरे लिए तो तुम मेरी दुनिया हो\nमाँ, आपको जन्मदिन मुबारक हो\nप्रत्येक जन्मी मला मिळावा तुझ्या पोटी जन्म,\nतुझ्याच असण्याने मला मिळाल जीवनाचा खरा अर्थ\nमैं तुम्हारे गर्भ में पैदा हुआ था,\nतुम्हारा होना मुझे जीवन में सही मायने देगा\nमातृ दिवस की शुभकामना\nकितीही वय झालं तरी प्रेम तुझे\nतुझ्या सुरकुतलेल्या हाताची माया\nकोणालाच कधी येणार नाही,\nप्यार आपका है चाहे आप कितने भी साल के क्यों न हों\nतुम्हारे झुर्रीदार हाथ का प्यार\nकभी कोई नहीं आएगा,\nमाझ्या आयुष्यातील सर्व प्रथम\nगुरूला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.\nतुझ्याशिवाय माझे आयुष्य अपूर्ण आहे आई\nमेरे जीवन में सबसे पहले\nगुरु जी को जन्मदिन की बधाई\nमाँ तेरे बिना मेरी ज़िंदगी अधूरी है\nआई तुझ्या चेहर्‍या वरचे हास्य हे\nअसेच गोड राहु दे,\nआई तुझ्या मायेच्या वर्षावात\nआम्हाला आयुष्यभर न्हाहू दे.\nमाँ ये है तेरे चेहरे की मुस्कान\nआपके प्यार के साल में माँ\nआइए जीवन भर स्नान करें\nमाझ्यासाठी माझी आई काय आहे\nदेव तुला कसे सांगतो\nनेहमी माझ्या आईची आठवण ठेवा\nहे आनंदी ठेवा, वाढदिवसाच्या शुभेच्छा.\nमेरी आई मेरे लिए क्या है\nभगवान आपको कैसे बताऊ\nबस एक बेटे की दुआ\nहमेशा याद रखना मेरी माँ को हमेशा\nखुश रखना,जन्मदिन मुबारक हो आई\nआईने मुलांशिवाय जीवन ऐकले आहे,\nजीवनाच्या प्रवासात प्रत्येक रस्ता ओसाड असतो,\nआयुष्यात आई असणे महत्वाचे आहे\nकारण फक्त आईच्या प्रार्थनेमुळे\nआयुष्यातील प्रत्येक अडचण सोपी आहे.\nवाढदिवसाच्या शुभेच्छा माझ्या सुंदर आई \nमाँ बिना बच्चो कि जिंदगी सुनी होती है,\nजिंदगी के सफर में हर राह सुनसान होती है,\nजिंदगी में माँ का होना जरूरी होता है\nक्यों की माँ की दुआओं से ही\nजिंदगी कि हर मुश्किल आसान होती है\nमाझ्या आयुष्यातील सर्वच गोष्टींची\nसुरुवात आणि शेवट तुझ्याच नावाने होतो.\nआई माझ्या जीवनातील तुझे स्थान\nमेरे जीवन की सभी चीजों में से\nआदि और अंत तेरे ही नाम से हैं\nमाँ, मेरे जीवन में तुम्हारा स्थान\nजन्मदिन मुबारक हो आई\nमी आज कुठे आहे,\nहे तुमच्या स्वतःच्या मेहनतीचे फळ आहे.\nमी तुमच्या दीर्घ आयुष्यासाठी देवाकडे प्रार्थना करतो.\nआज मैं जिस मुकाम पर हूं,\nयह आप ही की मेहनत का नतीजा है\nमैं ईश्वर से आपकी लंबी उम्र की प्रार्थना करता/करती हूं\nतुझ्या मांडीवर डोके ठेवून झोप,\nकदाचित यालाच नंदनवन म्हणतात.\nमी तुम्हाला प्रार्थना करतो की देव तुम्हाला दीर्घायुष्य देवो.\nतेरी गोद मे सिर रखकर सोना,\nशायद इसे ही जन्नत कहते हैं\nमैं दुआ करता हूं कि भगवान तुम्हें लंबी उम्र बख्शे\nमला माहित नाही की जगात देव आहे की नाही,\nमाझ्या या छोट्या जगात, माझी आई माझा देव आहे.\nमुझे यह नहीं मालूम की दुनिया में भगवान है या नहीं,\nमेरी इस छोटी-सी दुनिया में मेरी मां ही मेरा भगवान है\nज्याच्यामुळे मी आज आहे ती तू आई आहेस \nतू माझ्यासाठी परमेश्वरापेक्षा कमी नाहीस \nया सुंदर वाढदिवसाला मी वरून आहे \nमी प्रार्थना करतो की तो तुमच्यावर आहे \nमाँ आप ही हो जिसकी बदौलत आज मैं हूं\nतुम मेरे लिए रब से कम नहीं हो\nइस प्यारे जन्मदिन पर मैं ऊपरवाले से\nदुआ करता हूँ कि वह आप पर\nखुशियां ही खुशियां बरसाए\nप्रत्येक क्षण छान रहा \nतू आयुष्यात खूप भाग्यवान होवो \nप्रत्येक सुख तुझे असू दे \nहर पल आप सुहानी रहे\nआप जिंदगी में इतने खुशनसीब रहें\nहर ख़ुशी आपकी दिवानी रहे\nहैप्पी बर्थ डे मॉम\nमाझ्या सर्व चुका कोर्टाने\nमाझ्या लाडक्या आईच्या वाढदिवसापासून\nदुनिया की सबसे अच्छी\nअदालत जो मेरी सारी गलतियों\nको माफ़ करती है मेरी तरफ\nसे मेरी प्यारी माँ को जन्मदिन\nआपल्या प्रियजनांसोबत नंदनवनाचे दार उघडत नाही,\nते दारातून उघडत नाही, ते आईच्या पायातून उघडते\nजन्नत का दरवाजा ,न अपनों से खुलता है,\nन गैरो से खुलता है, ये माँ के पैरो से खुलता है\n” हैप्पी बर्थ डे माँ “\nआई होणे चांगले आहे पण\nतुमच्यासारखी आई असणे उत्तम.\nआपण केवळ सर्वोत्तम नाही,\nआपण सर्वोत्तमपेक्षा चांगले आहात.\nतू एक प्रकारचा आहेस आई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा\nएलिज़ाबेथ द्वितीय की जीवनी Biography of Elizabeth II\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00804.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A8%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%9E", "date_download": "2024-03-05T00:36:41Z", "digest": "sha1:63HQ4JSYVGC7KH4DE2CBROJ474773BAQ", "length": 2448, "nlines": 87, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "रसायनशास्त्रज्ञ - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nरसायनशास्त्राच्या अभ्यासकास रसायनशास्त्रज्ञ म्हणतात.\nहा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. विस्तार कसा करावा\nशेवटचा बदल ७ एप्रिल २०१३ तारखेला ०३:५९ वाजता झाला\nया पानातील शेवटचा बदल ७ एप्रिल २०१३ रोजी ०३:५९ वाजता केला गेला.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 4.0च्या अंत���्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00804.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://gpabad.ac.in/mr/library-mr/", "date_download": "2024-03-05T01:30:43Z", "digest": "sha1:NCERHBQJOVM4E3MD4DC7K5VW3TRFIHQR", "length": 10117, "nlines": 264, "source_domain": "gpabad.ac.in", "title": "Library -mr – Welcome to Government Polytechnic, Aurangabad", "raw_content": "\nअँटी रॅगिंग पथक समिती\nऑनलाईन तक्रार निवारण समिती / आयसीसी\nअनुसूचित जाती / जमाती समिती\nमहिला तक्रार निवारण समिती\nअभ्यासक्रम विकास कक्षाचा उजळणी इतिहास\n6 व्या अभ्यासक्रमाची ठळक वैशिष्ट्ये\nड्रेस डिझायनिंग आणि गारमेंट मॅन्युफॅक्चरिंग\nइलेक्ट्रॉनिक आणि टेलिकॉम अभियांत्रिकी\nसीईपी / मर्सिडीज / यामाहा\nअँटी रॅगिंग पथक समिती\nऑनलाईन तक्रार निवारण समिती / आयसीसी\nअनुसूचित जाती / जमाती समिती\nमहिला तक्रार निवारण समिती\nअभ्यासक्रम विकास कक्षाचा उजळणी इतिहास\n6 व्या अभ्यासक्रमाची ठळक वैशिष्ट्ये\nड्रेस डिझायनिंग आणि गारमेंट मॅन्युफॅक्चरिंग\nइलेक्ट्रॉनिक आणि टेलिकॉम अभियांत्रिकी\nसीईपी / मर्सिडीज / यामाहा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00805.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} +{"url": "https://janshaktichadabav.com/important-news-government-holiday-announced-on-29th/", "date_download": "2024-03-05T00:55:03Z", "digest": "sha1:E7NBZEE7AYRK3EXIB2L36WFM3C37CGMF", "length": 15180, "nlines": 239, "source_domain": "janshaktichadabav.com", "title": "महत्वाची बातमी; २९ तारखेला शासकीय सुट्टी जाहीर - जनशक्तीचा दबाव", "raw_content": "\nअधिसूचना आणि शासन निर्णय\nमहत्वाची बातमी; २९ तारखेला शासकीय सुट्टी जाहीर\nगणेश महोत्सव महाराष्ट्र मुंबई\nमहत्वाची बातमी; २९ तारखेला शासकीय सुट्टी जाहीर\nमुंबई :- सध्या सर्वत्र मोठ्या जल्लोषात गणेशोत्सवाचा सण साजरा केला जात आहे. राज्यातील बहुतांश भागांत दीड दिवसांच्या आणि पाच दिवसांच्या घरच्या बाप्पाचं विसर्जन झालं आहे. उद्या अर्थात गुरूवारी अनंत चतुर्दशी असून सार्वजनिक गणरायाचे विसर्जन केलं जाणार आहे. अशातच राज्य सरकारने एक मोठी घोषणा केली असून ऑल इंडिया खिलाफत कमिटीच्या मागणीला यश आल्याचे दिसते. खरं तर गुरूवारी अनंत चतुर्दशी आणि ईद-ए- मिलाद हे सण एकाच दिवशी आल्याने महाराष्ट्र सरकारने शुक्रवार २९ तारखेस शासकीय सुट्टी जाहीर करण्याचा निर्णय घेतला. राज्य सरकारने सोशल मीडियावर एक पोस्ट करत याबद्दल माहिती दिली.\nसरकारने दिलेल्या माहितीनुसार, अनंत चतुर्दशीनिमित्त गणेश विसर्जन आणि ईद-ए- मिलादचा सण एकाच दिवशी म्हणजे उद्या गुरुवारी २८ सप्टेंबरला होणार असून गर्दी आणि मिरवणुकांचे य��ग्य व्यवस्थापन करणे पोलिस प्रशासनास शक्य व्हावे म्हणून शुक्रवार २९ तारखेस शासकीय सुट्टी जाहीर करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. तसेच ऑल इंडिया खिलाफत कमिटीच्या शिष्टमंडळाने यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन विनंती केली होती. राज्यात शांततेचे वातावरण असावे आणि गर्दी तसेच मिरवणुकांचे नियोजन करता येणे पोलिसांना शक्य व्हावे म्हणून २९ तारखेस सुट्टी देण्याची विनंती त्यांनी केली होती. या शिष्टमंडळात खासदार राहुल शेवाळे, आमदार अबू आझमी, आमदार रईस खान, नसीम खान आदींचा समावेश होता, असेही सीएमओने केलेल्या पोस्टमध्ये सांगण्यात आलं आहे.\nभाजपा रत्नागिरी (द.) च्या युवा मोर्चाची कमान आता डॉ. ऋषिकेश केळकर यांच्या खांद्यावर..\nउत्तर रत्नागिरीतील भाजपचे तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष जाहीर,जिल्हा अध्यक्ष केदार साठे यांनी केली घोषणा…\nअपघात महाराष्ट्र रत्नागिरी संगमेश्वर\nदेवरुख संगमेश्वर बस लोवले येथे दरीत कोसळली…\nधार्मिक भक्ती महाराष्ट्र मुंबई रत्नागिरी\nसकल हिंदू समाजाच्या जन आक्रोश मोर्चाला रत्नागिरीत मोठा प्रतिसाद…\nप्रशासकीय महाराष्ट्र मुंबई रत्नागिरी\n“सर्वसामान्य नागरिकांसाठीच्या सेवांचे वेळेत वितरण करा… महसूल, कामगार, पोलीस विभागाचे चांगले काम…” – राज्य सेवा हक्क आयुक्त बलदेव सिंग…\nअपघात महाराष्ट्र रत्नागिरी संगमेश्वर\nदेवरुख संगमेश्वर बस लोवले येथे दरीत कोसळली…\nधार्मिक भक्ती महाराष्ट्र मुंबई रत्नागिरी\nसकल हिंदू समाजाच्या जन आक्रोश मोर्चाला रत्नागिरीत मोठा प्रतिसाद…\nप्रशासकीय महाराष्ट्र मुंबई रत्नागिरी\n“सर्वसामान्य नागरिकांसाठीच्या सेवांचे वेळेत वितरण करा… महसूल, कामगार, पोलीस विभागाचे चांगले काम…” – राज्य सेवा हक्क आयुक्त बलदेव सिंग…\nमहाराष्ट्र मुंबई रत्नागिरी राजकारण सिंधुदुर्ग\nभारतीय जनता पार्टीचे बूथ कार्यकारिणी महासंमेलन सावंतवाडी येथे संपन्न\nप्रिंट, टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड\nवाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणारअसल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून जनशक्तीचा दबाव Janshaktichadabavnews या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल केलय.हे एक न्युज पोर्टल आहे. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देशातील घडामो��ी तसेच स्थानिक, क्राईम, राजकीय, सामाजिक, जाहिरात, इतर विविध बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.\nकृपया संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये\nकिवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर,लेख आणि त्याचे हक्क‘ https://janshaktichadabav.com/\nआणि संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक\nसहमत असतीलच असे नाही Copyright:https://janshaktichadabav.com/ सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\nमुख्य संपादक : श्री.गणेश पवार\nऑफिस : ०५,वैती कंपाऊंड, आई नगर समोर, ओव्हळा, ठाणे – ४००६१२\nअपघात महाराष्ट्र रत्नागिरी संगमेश्वर\nदेवरुख संगमेश्वर बस लोवले येथे दरीत कोसळली…\nधार्मिक भक्ती महाराष्ट्र मुंबई रत्नागिरी\nसकल हिंदू समाजाच्या जन आक्रोश मोर्चाला रत्नागिरीत मोठा प्रतिसाद…\nप्रशासकीय महाराष्ट्र मुंबई रत्नागिरी\n“सर्वसामान्य नागरिकांसाठीच्या सेवांचे वेळेत वितरण करा… महसूल, कामगार, पोलीस विभागाचे चांगले काम…” – राज्य सेवा हक्क आयुक्त बलदेव सिंग…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00805.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://live.jagmitra.com/110-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%AC%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A4%B8-%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%B5%E0%A5%81-2/", "date_download": "2024-03-05T01:38:00Z", "digest": "sha1:PH7Y7O6HEW2ZMQLK2ASA7DJA7JFLKNLA", "length": 12526, "nlines": 84, "source_domain": "live.jagmitra.com", "title": "110 कोटींची बोगस योजना राबवुन, चांगल्या रस्त्यांचे वाटोळे करून नगरपालिका प्रशासनाने काय साध्य केले ???? खोदलेल्या रस्त्याचे पॅच त्वरित पूर्ण करावेत – प्रा पवन मुंडे – Jagmitra", "raw_content": "\nदे दान सुटे गि-याण\nवैद्यकीय अधिक्षक डॉ.अरूण गुट्टे यांची कर्तव्यनिष्ठा\nडॉ.शालिनीताई कराड यांना मातृशोक\nदैनिक जगमिञ आजचा अंक\nडॉ.शालिनीताई कराड यांना मातृशोक\n110 कोटींची बोगस योजना राबवुन, चांगल्या रस्त्यांचे वाटोळे करून नगरपालिका प्रशासनाने काय साध्य केले खोदलेल्या रस्त्याचे पॅच त्वरित पूर्ण करावेत – प्रा पवन मुंडे\nपरळी प्रतिनिधी :परळी तील सर्वच गल्ली-बोळातील रस्त्यांचे या गटार योजनेखाली खोदकाम करून त्यात अत्यंत छोटी पाईपलाईन टाकण्यात आली आहे,त���यात पाणी केव्हा जाईल माहीत नाही पण ते खोदलेले रस्ते मुळे नागरिक हैराण झाले आहेत,प्रत्येक भागात वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे,नागरिकांचे खराब रस्त्यामुळे अपघात होत आहेत ,या बोगस योजनेतून नगरपालिका प्रशासनाने काय साध्य केले हे माहीत नाही पण गुत्तेदाराने फोडलेले रस्ते जशास तसे त्वरित करून द्यावेत अशी मागणी भाजपाचे नगरसेवक प्रा पवन मुंडे यांनी केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून परळी शहरातील 110 कोटींच्या गटार योजने खाली चांगल्या रस्त्यांचे खोदकाम करून त्यात चार किंवा सहा इंच पाईप टाकत आहेत,त्या पाईपलाईन मधून गटाराचे पाणी जाईल का नाही हे महित नाही मात्र खोदकाम केलेल्या रस्त्यांच्या दुर्दशेने नागरिक मात्र हैराण झाले आहेत,अनेक भागात खोदलेले दुरुस्त केलेले नाहीत,टेंडर मध्ये खोदलेल्या रोड चे दुरुस्ती साठी चे व बजेट आहे मात्र गुत्तेदार त्या कडे जाणून बुजून दुर्लक्ष करीत असून खोदलेले रस्त्यावर फक्त मुरुमाची मालपट्टी करून काम धकवले जात आहे तरी या परिस्थिती मुळे गल्ली-बोळातील रस्त्यांची दयनीय अवस्था झाली असून या खराब रस्त्यामुळे अनेक अपघात होत असून , नागरिकांच्या आरोग्याशी खेळणे नगरपालिका प्रशासनाने थांबवावे अशी मागणी भाजपा चे नगरसेवक प्रा पवन मुंडे यांनी केली आहे\n110 कोटींची बोगस योजना राबवुन, चांगल्या रस्त्यांचे वाटोळे करून नगरपालिका प्रशासनाने काय साध्य केले खोदलेल्या रस्त्याचे पॅच त्वरित पूर्ण करावेत – प्रा पवन मुंडे\n*आष्टी तालुक्यात वावरणाऱ्या बिबट्याला विशेष पथके नेमून तातडीने जेरबंद करा – धनंजय मुंडेंचे विभागीय वनाधिकाऱ्यांना निर्देश* *बिबट्याच्या हल्ल्यात मयत नागनाथ गर्जे यांच्या कुटुंबियांना शासनाच्या वतीने १५ लाख रुपयांची मदत जाहीर*\nमराठा युवा वर्गाने धैर्याने वाटचाल करावी- संवाद मार्गदर्शन चर्चासत्रात अभ्यासक -राजेंद्र दाते पाटील यांचे आवाहन\nमाळशेंद्रा येथे मोफत तपासणी शिबीरात 180 ग्रामस्थांची तपासणी\nलॉकडाऊन मध्ये कासार व्यवसाय संकटात\nदे दान सुटे गि-याण\nदे दान सुटे गिर्‍याण‐————————नैसर्गिक आणि भौगोलिकदृष्ट्या ग्रहण हे सुर्य आणि चंद्राला लागत असते, जसे सुर्य आणि चंद्र यांना ग्रहण लागते,\nविदर्भाप्रमाणे उर्वरित महाराष्ट्रातील कैकाडी समाजाचा अनुसूचित जातीत समावेश करण्यासाठी विधिमं��ळाचा ठराव घेऊन केंद्र सरकारकडे शिफारस करणार ; धनंजय मुंडे\nमुस्लिम आरक्षण वर निर्णय घ्या नसता,कांग्रेस, राष्ट्रवादी नगरसेवक व पदाधिकारी राजीनामा देतील\nक्रांतीवीर लहूजी साळवे स्मारकाच्या भूसंपादनासाठी सामाजिक न्याय विभागाने पुढाकार घ्यावा ; उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे\nबीड जिल्हा कुस्तीगीर परिषदेचे उपाध्यक्ष मुरलीधर मुंडे यांच्या हस्ते शरीर सौष्ठव स्पर्धेत व्दितीय क्रमांक मिळवल्याबद्दल ऋषिकेश फड व किरण गिरामयांचा सत्कार\nसेवानिवृत्त पुरी गावाचे लक्ष्मण मोरे पाटील उर्फ भाऊ पाटील यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार\nज्ञानगंगा सेवाभावी संस्थेच्या वतीने गरजु विद्यार्थ्याना शालेय साहित्याचे वाटप\nमुक्तांगण विज्ञान शोधिका केंद्रातर्फे ‘खेल खेल में’ ; राष्ट्रीय स्तरावरील विज्ञान खेळणी, गेम डिझाईन स्पर्धा\nभाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे शुक्रवारी राष्ट्रवादीत प्रवेश करणार – जयंत पाटील\n कोविंड रुग्णालयाचा घातक कचरा सार्वजनिक ठिकाणी रुग्णालयावर गुन्हा दाखल\nदे दान सुटे गि-याण\nदे दान सुटे गिर्‍याण‐————————नैसर्गिक आणि भौगोलिकदृष्ट्या ग्रहण हे सुर्य आणि चंद्राला लागत असते, जसे सुर्य आणि चंद्र यांना ग्रहण लागते,\nशरीर सौष्ठव स्पर्धेत ऋषीकेश फड दुसरा सिल्व्हर मेडल पटकावून मारली बाजी\nसेवानिवृत्त पुरी गावाचे लक्ष्मण मोरे पाटील उर्फ भाऊ पाटील यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार\nसौ.गेले श्री आले विरोधकांची सारी खटपट व्यर्थ झाले – डाॅ.कुडमूलवार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00805.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://amazonnews.in/flipkart-sale-great-deal-on-samsung-smartphones-buy-under-rs-7000/", "date_download": "2024-03-04T23:37:44Z", "digest": "sha1:HQCBC3SZOO2MKNKBJRG57GKCTAG2IZY7", "length": 4290, "nlines": 53, "source_domain": "amazonnews.in", "title": "Flipkart Sale : Samsung स्मार्टफोनवर जबरदस्त डील, 7 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करा डिव्हाईस", "raw_content": "\nFlipkart Sale : Samsung स्मार्टफोनवर जबरदस्त डील, 7 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करा डिव्हाईस\nFlipkart Sale : जर तुम्ही नवीन स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल तर ही डील तुम्हाला तुमच्या बजेटमध्ये मनासारखा फोन मिळवून देऊ शकते. तुम्ही लोकप्रिय सॅमसंग स्मार्टफोन 7 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करू शकता. ऑनलाइन शॉपिंग (Flipkart Sale) करणारे युजर्स या डीलचा फायदा घेऊ शकतात.\nखरं तर, आम्ही येथे Samsung Galaxy F04 स्मार्टफोनबद्दल बोलत आहोत. हा सॅमसंग फोन तुम्ह��� ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवरून कमी किंमतीत खरेदी करू शकता. (Flipkart Sale) फ्लिपकार्टवर बिग इयर एंड सेल सुरू आहे. या सेलमध्ये फोनची किंमत काहीशी कमी करण्यात आली आहे. Samsung Galaxy F04 स्मार्टफोन Rs 6499 मध्ये खरेदी करण्याची संधी आहे. हा Samsung फोन (Samsung Galaxy F04) Rs 11,499 च्या MRP वर येतो. मात्र, तुम्ही हा फोन फ्लिपकार्टवरून खरेदी केल्यास तुम्हाला ४० टक्क्यांहून अधिक सूट मिळू शकते.\nGalaxy F04 स्मार्टफोनवर बँक ऑफर\nतुम्ही फ्लिपकार्ट अॅक्सिस बँक कार्डने Samsung Galaxy F04 स्मार्टफोन खरेदी केल्यास तुम्हाला ५% कॅशबॅक मिळेल.\nGalaxy F04 स्मार्टफोन चे स्पेसिफिकेशन्स (Flipkart Sale)\nडिस्प्ले- Samsung Galaxy F04 फोन 6.5 इंच HD डिस्प्ले सह येतो.\nरॅम आणि स्टोरेज- Samsung Galaxy F04 फोन 4GB + 4GB रॅम आणि 64GB स्टोरेजसह येतो.\nकॅमेरा– Samsung Galaxy F04 फोन 13MP + 2MP बॅक आणि 5MP फ्रंट कॅमेरासह येतो.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00806.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://krushimarathi.com/cotton-farming-this-modern-way-saving-in-labor-big-increase-in-production/", "date_download": "2024-03-04T23:59:35Z", "digest": "sha1:UZ5LS4S6U32YARPRTBIMKQF4AE6X3QGV", "length": 10392, "nlines": 49, "source_domain": "krushimarathi.com", "title": "अखेर कापूस लागवडीचा श्रीगणेशा झाला; 'या' आधुनिक पद्धतीने करा कापसाची लागवड, मजुरीत होणार बचत, उत्पादनात होणार मोठी वाढ - Krushimarathi.com", "raw_content": "\nअखेर कापूस लागवडीचा श्रीगणेशा झाला; ‘या’ आधुनिक पद्धतीने करा कापसाची लागवड, मजुरीत होणार बचत, उत्पादनात होणार मोठी वाढ\nमोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा\nCotton Farming : राज्यात पुढील 48 तासात मान्सूनचे आगमन होणार आहे. तत्पूर्वी मात्र राज्यातील काही कापूस उत्पादक जिल्ह्यांमध्ये कापूस लागवडीला सुरुवात झाली आहे. ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची सुविधा उपलब्ध आहे अशा बागायतदार शेतकऱ्यांनी आता मान्सूनपूर्व कापूस लागवडीला सुरुवात केली आहे.\nकापूस पंढरी म्हणून विख्यात असलेल्या खानदेश मधील नंदुरबार, जळगाव जिल्ह्यात देखील पूर्व हंगामी कापूस लागवड मोठ्या प्रमाणात केली जात असल्याचे चित्र आहे. तसेच विदर्भात आणि मराठवाड्यात देखील ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याचे सोय उपलब्ध आहे त्यांनी बागायती पूर्व हंगामी कापूस लागवडीला सुरुवात केली आहे.\nअशातच कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मात्र कापूस पिकातून चांगले दर्जेदार उत्पादन मिळवण्यासाठी आणि उत्पादन खर्चात बचत करण्यासाठी कृषी तज्ज्ञांच्या माध्यमातून एक मोलाचा सल्ला देण्यात आला आहे.\nहे पण वाचा :- शेतकऱ्यांसाठी खुशखबर राज्यातील मान्सून आगमनाबाबत भारतीय हवामान विभागाने दिली ‘ही’ मोठी गुड न्युज, पहा काय म्हणतंय IMD\nया पद्धतीने कापूस लागवड करा\nशेती क्षेत्रातील जाणकार लोक सांगतात की, कापूस उत्पादकांनी पिकातून चांगले दर्जेदार उत्पादन मिळवण्यासाठी कापसाची लागवड टोकन यंत्राच्या माध्यमातून केली पाहिजे. टोकन यंत्राच्या माध्यमातून कापसाची लागवड केली तर कमी बियाणे लागते. कमी बियाण्यात कापसाची लागवड होते.\nमजूर टंचाईमुळे कापूस लागवडीसाठी शेतमजूर मिळत नाहीत अशा परिस्थितीत या यंत्राच्या साह्याने कमी मजुरांमध्ये देखील कापूस लागवड पूर्ण करता येऊ शकते. असं सांगितलं जातं की, कापसाची लागवड टोकन यंत्राच्या माध्यमातून केली तर एकजन एका दिवसात पाच एकर कापूस लागवड करू शकतो.\nहे पण वाचा :- सोयाबीनची ‘या’ पद्धतीने लागवड करा आणि हमखास 15 क्विंटल पर्यंतचे उत्पादन मिळवा \nअर्थातच यामुळे बियाण्यावरील खर्च वाचणार आहे आणि मजुरीवरील देखील खर्च वाचणार आहे. एकंदरीत यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात बचत होणार आहे. तसेच टोकन यंत्राने लागवड केली तर योग्य खोलीत आणि योग्य अंतरावर कापसाचे बियाणे लावले जाते. यामुळे कापसाच्या बियाण्याची उगवण क्षमता चांगली बनते.\nअर्थातच या पद्धतीने लागवड केल्यास बियाणे चांगल्या पद्धतीने अंकुरण पावतात परिणामी उत्पादनात वाढ होण्याची शक्यता तयार होते. विशेष बाब म्हणजे हरभरा आणि मका लागवडीसाठी जे टोकन यंत्र वापरले जाते त्याच टोकन यंत्राच्या मदतीने कापसाची लागवड शक्य आहे. हे टोकन यंत्र बाजारात उपलब्ध आहे.\nहे पण वाचा :- अहमदनगर, नाशिक, पूणे, सातारासह ‘त्या’ 24 जिल्ह्यात विजा मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता तुमच्या जिल्ह्यात पाऊस होणार की नाही तुमच्या जिल्ह्यात पाऊस होणार की नाही\nशेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा\n तुम्हाला अजून पीएम किसानचा 16वा हप्ता मिळाला नाही मग इथं तक्रार करा लगेचच खात्यात जमा होणार पैसे\nयंदा पांढरे सोने शेतकऱ्यांना मालामाल बनवणार कापूस बाजार भावात 1,000 रुपयांची वाढ, भविष्यात कसे राहणार दर \n आता भारत ‘या’ 2 देशांना निर्यात करणार 64 हजार 400 टन कांदा, बाजारभाव वाढणार का \n ‘या’ 10 नवीन मार्गावर सुरू होणार वंदे भारत स्लीपर ट्रेन, पहिली ट्रेन मार्चमध्येच होणार लाँच, महाराष्ट्���ालाही मिळणार भेट, पहा रूटमॅप\nमहाराष्ट्रातील अनेक धरणांनी आत्ताच तळ गाठला, तुमच्या जवळील धरणात किती टक्के पाणीसाठा शिल्लक आहे \n300 युनिट मोफत वीज मिळवण्यासाठी ‘इथं’ अर्ज करा, पहा संपूर्ण प्रोसेस सोप्या भाषेत\n महाराष्ट्रात ‘या’ ठिकाणी तयार होणार भव्य क्रिकेट स्टेडियम, गोपीनाथ मुंडे यांची मोठी घोषणा\n महाराष्ट्रात आणखी ‘इतके’ दिवस जोरदार वादळी पाऊस, काही ठिकाणी गारपीट देखील होणार\nउन्हाळ्यात गिलक्याच्या ‘या’ 3 जातींची लागवड करा, विक्रमी उत्पादन मिळवा\nपीएम सूर्य घर मोफत वीज योजनेत जुन्या रूफटॉप सोलर योजनेपेक्षा अधिक सबसिडी मिळते का पहा दोघा योजनेमधील अनुदानाचा फरक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00806.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://krushisahayak.krushivasant.com/2023/05/28/sarpanch-salary/", "date_download": "2024-03-05T00:01:55Z", "digest": "sha1:KEYBHLDLZ2JXPPR6D3TEXLUQRG2ZULUX", "length": 10394, "nlines": 96, "source_domain": "krushisahayak.krushivasant.com", "title": "Sarpanch Salary 2023 :सरपंच/उपसरपंच/ग्रामपंचायत सदस्य यांना किती पगार मिळतो - Krushisahayak", "raw_content": "\nInstant loan app without cibil पीएनबी बँंकेचे झटपट कर्ज; ग्राहकांना अवघ्या 4 क्लिकमध्ये\nPashupalan loan महिलांसाठी खुशखबर; महिलांना मिळणार 10 शेळ्या 1 बोकड\nToday onion rate in pune 2024 कांदा उत्पादकांसाठी दिलासादायक, आगामी काळात कांद्याचे भाव वाढणार, रांगडा आणि उन्हाळीला होणार फायदा\nmobile tower crane आपल्या जागेत मोबाईलचा टॉवर लावून दर महिना 75000 ते 100000 रुपये मिळवा\nInstant loan app without cibil पीएनबी बँंकेचे झटपट कर्ज; ग्राहकांना अवघ्या 4 क्लिकमध्ये\nPashupalan loan महिलांसाठी खुशखबर; महिलांना मिळणार 10 शेळ्या 1 बोकड\nSarpanch Salary 2023 :सरपंच/उपसरपंच/ग्रामपंचायत सदस्य यांना किती पगार मिळतो\nSarpanch Salary 2023 :सरपंच/उपसरपंच/ग्रामपंचायत सदस्य यांना किती पगार मिळतो\nSarpanch Salary ग्रामपंचायतीची लोकसंख्यानिहाय वर्गवारी विचारात घेऊन सरपंचांना आणि उप खालीलप्रमाणे दरमहा मानधन अनुज्ञेय राहील.\nSarpanch Salary 2014 च्या शासन निर्णयानुसार महाराष्ट्रातील सरपंचाला अतिशय तुकडा असं मानधन दिले जाते. यानंतर वेळोवेळी जे काही प्रतिनिधी असतील ग्रामपंचायतीचे सरपंच असतील विविध संघटना असतील यांच्या माध्यमातून प्रेशर क्रिएट झाल्यानंतर वेळोवेळी मागणी केल्यानंतर जुलै 2019 मध्ये शासन निर्णय घेऊन मानधनांमध्ये वाढ करण्यात आलेले होते. सरपंचाच्या मानधनाच्या वाढीसोबतच उपसरपंचाला देखील मानधन जाहीर करण्यात आले होते.\nसंदर्भाधिन शासन निर्णय क्रमांक ३ अनुसार ग्रामपंचायतीची लोकसंख्यानिहाय वर्गवारी विचारात घेऊन सरपंच ग्रामनिधीतून खालीलप्रमाणे दरमहा सरपंचांना मानधन देण्यात येत होते-\nग्रामपंचायतींची लोकसंख्यानिहाय वर्गवारी मानधनाची दरमहा रक्कम (रुपये) शासन अनुदान टक्केवारी शासन अनुदानाची रक्कम\nअ) ० ते २००० पर्यंत लोक संख्येच्या ग्रामपंचायती १,०००/- ७५% ७५०/-\nब) २००१ ते ८००० पर्यंत लोकसंख्येच्या ग्रामपंचायती १,५००/- ७५% १,१२५/-\nक) ८००१ पेक्षा जास्त लोक संख्येच्या ग्रामपंचायती २,०००/- ७५% १,५००/-\nमोबाइलमुळे मानसिक आरोग्यावर काय परिणाम होतो\nमा. मंत्री (वित्त) महोदय यांनी महाराष्ट्र शासनाच्या २०१९-२०२० या वर्षाचा अर्थसंकल्प सादर करताना केलेल्या घोषणेच्या अनुषंगाने सरपंचाच्या मानधनात वाढ करण्याचा शासनाने निर्णय घे आहे. तसेच उप सरपंचांना यापुढे मानधन अनुज्ञेय असेल.\nSarpanch Salary ग्रामपंचायतीची लोकसंख्यानिहाय वर्गवारी विचारात घेऊन सरपंचांना आणि उप खालीलप्रमाणे दरमहा मानधन अनुज्ञेय राहील.\nग्रामपंचायतींची लोकसंख्या निहाय वर्गवारी सरपंचांना मानधनाची दरमहा रक्कम (रुपये) उपसरपंचांना मानधनाची दरमहा रक्कम (रुपये) शासन अनुदान टक्केवारी सरपंचांना शासन अनुदान रक्कम उपसरपंचांना शासन अनुदान रक्कम\nअ) ० ते २००० पर्यंत लोक संख्येच्या ग्रा.पं. (१७३९२) ३०००/- १०००/- ७५% २२५०/- ७५०/-\nब) २००१ ते ८०००पर्यंत लोकसंख्येच्या ग्रा.पं. (९८४१) ४०००/- १५००/- ७५% ३०००/- ११२५/-\nक) ८००१ पेक्षा जास्त लोक संख्येच्या ग्रा.पं.(६२१) ५०००/- २०००/- ७५% ३७५०/- १५००/-\nमहाडीबीटी लॉटरी लागली, ही कागदपत्र लागणार\nSarpanch Salary अशा प्रकारे गावाच्या लोकसंख्येनुसार ग्रामपंचायतीच्या लोकसंख्येनुसार सरपंचाला उपसरपंचाला मानधन दिले जात.\nजे डायरेक्टली बँक खात्यावर क्रेडिट केले जाते.\nग्रामपंचायतीचे सदस्य आहेत अशा सर्व सदस्यांना शासनाच्या माध्यमातून किंवा ग्रामपंचायतीच्या माध्यमातून कुठलेही वेतन किंवा मानधन दिले जात नाही.\nप्रत्येक महिन्यामध्ये एक मासिक सभा आयोजित केली जाते अशा वार्षिक 12 सभा घेण्यासाठी ग्रामपंचायतीला परवाना आहे.\nअशा 12 सभेच्या उपस्थितीसाठी प्रत्येक सभेला दोनशे रुपये पर्यंतचा भत्ता सदस्यांना दिला जातो.\nKanda chal anudan 2023 :कांदा चाळ अनुदान वाढले\nPrevious: Weather Update मान्सूनचा नवा अंदाज ; उशिरा पण चांगला येणार\nNext: Land Record 2023 :नातेवाईक जमीन वाटपास तयार नाही हा कायदा वापरा लगेच हो म्हणतील\nInstant loan app without cibil पीएनबी बँंकेचे झटपट कर्ज; ग्राहकांना अवघ्या 4 क्लिकमध्ये\nPashupalan loan महिलांसाठी खुशखबर; महिलांना मिळणार 10 शेळ्या 1 बोकड\nToday onion rate in pune 2024 कांदा उत्पादकांसाठी दिलासादायक, आगामी काळात कांद्याचे भाव वाढणार, रांगडा आणि उन्हाळीला होणार फायदा\nmobile tower crane आपल्या जागेत मोबाईलचा टॉवर लावून दर महिना 75000 ते 100000 रुपये मिळवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00806.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://shetkariyoddha.com/post/445", "date_download": "2024-03-04T23:41:04Z", "digest": "sha1:TIIRC5N3Z56S2PLBAT25A352ENGXUZNQ", "length": 8026, "nlines": 161, "source_domain": "shetkariyoddha.com", "title": "पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत लेखनिक पदासाठी ३५६ जागा - Shetkari Yoddha", "raw_content": "\nपुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत लेखनिक पदासाठी ३५६ जागा\nबारामती – दि ७\nपुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित पुणे या बँकेकरिता लेखनिक हुद्द्याची रिक्त पदे सरळसेवा भरतीदवारे भरण्याकरिता पात्र उमेद्वारकाढून विहित नमुन्यात अर्ज मागवण्यात येत आहेत\nसंकेत स्थळावर अर्ज भरण्याची मुदत आहे दि ७ – ८- २०२१ ते १६-८-२०२१ असून वयोमर्यादा – २१ ते ३८ आहे.\nलेखी परीक्षा ९० मार्कची घेण्यात येणार आहे त्याचबरोबर १० मार्क मुलाखतीसाठी देण्यात येणार आहेत\nबँकेचे संकेतस्थळ – https:// pdccbank.co.in/careers असून online परीक्षाशुल्क संकेतस्थळावर अदयावत (update) केल्याशिवाय रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण होणार नाही.\nअधिक माहितीसाठी संकेत स्थळाला भेट देण्याचे आवाहन बँकेच्या वतीने करण्यात आले आहे.\nजिद्द व चिकाटीच्या बळावर संदीप लोणकर बनले व्यावसायिक…\nश्री.काशिविश्वेश्वर तरुण मंडळाच्या वतीने रक्तदान शिबीर संपन्न\nBy संपादक-योगेश नामदेव नालंदे\nलगिनघाई विशेषांकाचे प्रकाशन संपन्न\nFeb 19, 2024 संपादक-योगेश नामदेव नालंदे\nबारामतीत शिवाजी महाराजांना जयंती निमित्त अभिवादन\nFeb 19, 2024 संपादक-योगेश नामदेव नालंदे\nसिद्धार्थ नगर बुद्ध विहार येथे बाल संस्कार वर्ग चित्रकला स्पर्धा संपन्न\nFeb 19, 2024 संपादक-योगेश नामदेव नालंदे\nलगिनघाई विशेषांकाचे प्रकाशन संपन्न\nबारामतीत शिवाजी महाराजांना जयंती निमित्त अभिवादन\nसिद्धार्थ नगर बुद्ध विहार येथे बाल संस्कार वर्ग चित्रकला स्पर्धा संपन्न\nक्रांतीगुरू वस्ताद लहुजी साळवे यांची पुण्यतिथी निमित्ताने अभिवादन\nस्वामी समर्थ पादुका पालखीचे मंगळवारी बारामती मध्ये आगमन ..\nलगिनघाई विशेषांकाचे प्रकाशन संपन्न\n19/02/2024 संपादक-योगेश नामदेव नालंदे\nबारामतीत शिवाजी महाराजांना जयंती निमित्त अभिवादन\n19/02/2024 संपादक-योगेश नामदेव नालंदे\nसिद्धार्थ नगर बुद्ध विहार येथे बाल संस्कार वर्ग चित्रकला स्पर्धा संपन्न\n19/02/2024 संपादक-योगेश नामदेव नालंदे\nक्रांतीगुरू वस्ताद लहुजी साळवे यांची पुण्यतिथी निमित्ताने अभिवादन\n19/02/2024 संपादक-योगेश नामदेव नालंदे\nलगिनघाई विशेषांकाचे प्रकाशन संपन्न 19/02/2024\nबारामतीत शिवाजी महाराजांना जयंती निमित्त अभिवादन 19/02/2024\nसिद्धार्थ नगर बुद्ध विहार येथे बाल संस्कार वर्ग चित्रकला स्पर्धा संपन्न 19/02/2024\nक्रांतीगुरू वस्ताद लहुजी साळवे यांची पुण्यतिथी निमित्ताने अभिवादन 19/02/2024\nस्वामी समर्थ पादुका पालखीचे मंगळवारी बारामती मध्ये आगमन .. 19/02/2024\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00806.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://uttamsheti.online/panjab-dakh-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%82%E0%A4%A4/", "date_download": "2024-03-05T01:43:04Z", "digest": "sha1:XRG3IKCXABJYTLJ4YXJP5E4SUUG2YJZ5", "length": 6064, "nlines": 51, "source_domain": "uttamsheti.online", "title": "panjab dakh: राज्यात या तारखेपर्यंत मुसळधार पाऊस..! पंजाबराव डख", "raw_content": "\npanjab dakh: राज्यात या तारखेपर्यंत मुसळधार पाऊस..\nऑगस्ट महिन्यातील पावसाचा खंडानंतर अखेर सप्टेंबर महिन्यातील शेवटच्या आठवड्यात पावसाला सुरुवात झाली आहे. यामुळे राज्यातील विविध भागातील बळीराजा सुखावला आहे. गेल्या दोन दिवसापासून पावसाने चांगलाच जोर धरला आहे.\nकाही ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. तर काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपात पावसाच्या सरी बरसत आहेत. यामुळे खरीप हंगामातील पिकांना पुन्हा एकदा मोठे जीवनदान मिळाले आहे.\nहे वाचा: राज्यात या तारखेपासून होणार मुसळधार पावसाला सुरुवात..\nहवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी पावसाबद्दल नुकताच एक नवीन अंदाज दिला आहे. त्यांच्या अंदाजानुसार राज्यांमध्ये 25 ते 28 सप्टेंबर दरम्यान राज्यामध्ये विविध ठिकाणी चांगला पाऊस पडणार आहे.\nत्यांनी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी सुद्धा मोठा सल्ला दिला आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या शेतकऱ्यांनी जून महिन्याच्या सुरुवातीला सोयाबीनची पेरणी केली होती. अशा शेतकऱ्यांची सोयाबीन काढणीस आली आहे.\nतरी ज्या शेतकऱ्यांची सोयाबीन काढणीस झाली आहे. अशा शेतकऱ्यांनी आपली सोयाबीन ऑक्टोबर महिन्याच्या पाच तारखेच्या अगोदर काढून घ्यावी. कारण त्यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यामध्ये 5 ऑक्टोबर नंतर अतिवृष्टीचा इशारा आहे.\nहे वाचा: पहा पंजाबराव डख यांनी शेतकऱ्यांना दिला मोठा दिलासा..\nत्यामुळे शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घेऊन योग्य ती काळजी घ्यावी अशी माहिती पंजाबराव यांनी दिली आहे.\nया जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात उद्यापासून पिक विमा जमा होण्यास सुरुवात..\nजानेवारी महिन्यात कापूस दरात होणार वाढ..\nपहा संपूर्ण महाराष्ट्रातील आजचे तुर बाजार भाव..\nया जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात उद्यापासून पिक विमा जमा होण्यास सुरुवात..\nजानेवारी महिन्यात कापूस दरात होणार वाढ.. आवक होणार कमी Cotton price\nपहा संपूर्ण महाराष्ट्रातील आजचे तुर बाजार भाव..\nया दिवशी जमा होणार 90 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर नमो शेतकरी योजनेचा दुसरा हफ्ता..\nया यादीत नाव असणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणार 12000 रुपये.. झिरो मिनिटात जमा होणार बँक खात्यात get 12000 rupees\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00806.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.merisaheli.com/shivani-surve-submitted-her-horoscope-to-director-hemant-dhome-to-cast-her-in-the-film?amp", "date_download": "2024-03-04T23:41:12Z", "digest": "sha1:U5KPSDWNK44RQVPQO27U7CR2AR6N3L2N", "length": 8929, "nlines": 48, "source_domain": "www.merisaheli.com", "title": "शिवानी सुर्वेने सिनेमात काम मिळावं यासाठी हेमंत ढोमेला दिली होती जन्मपत्रिका (Shivani Surve Submitted Her Horoscope To Director Hemant Dhome To Cast Her In The Film) | Entertainment Marathi, FILM Marathi, Marathi, Uncategorized", "raw_content": "\nशिवानी सुर्वेने सिनेमात काम मिळावं यासाठी हेमंत ढोमेला दिली होती जन्मपत्रिका (Shivani Surve Submitted Her Horoscope To Director Hemant Dhome To Cast Her In The Film)\nमराठी सिनेमेदेखील थिएटरमध्ये उत्तम चालतात याचं आणखी एक उदाहरण म्हणजे झिम्मा २ हा सिनेमा. सध्या या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. सिनेमात शिवानी सुर्वे या झिम्मा गर्लच्या गॅंगमध्ये नव्याने सहभागी झाली आहे. हा सिनेमा तिच्या पदरी कसा पडला याबद्दल तिने एका मुलाखतीत सांगितलं होतं.\n“मी आणि हेमंतने यापूर्वी एकत्र काम केलं आहे. त्याला मी ‘वाळवी’ चित्रपटाच्या स्क्रीनिंगला बोलावलं होतं. तेव्हा हेमंत ‘झिम्मा २’चं कास्टिंग करतोय याबद्दल मला काहीच कल्पना नव्हती. मी अगदी सहज त्याला म्हणाले तुला वाटतंय का माझ्यात काही समस्या आहे म्हणूनच तू मला तुझ्या चित्रपटात पुन्हा घेतलं नाहीस बरोबर ना म्हणूनच तू मला तुझ्या चित्रपटात पुन्हा घेतलं नाहीस बरोबर ना त्याला सुरुवा��ीला काही समजलंच नाही मी नेमकं काय बोलतेय. यामागचं कारण असं की, आम्ही एकत्र एक सिनेमा केला होता त्याला प्रदर्शित व्हायला तब्बल चार ते साडे चार वर्ष लागली होती.”\n“मला सिनेमात घेतलं की वेळ लागतो असा काही तुझा गैरसमज झालाय का ही घे माझी पत्रिका…यात काहीच दोष नाहीये त्यामुळे मला कास्ट कर… असं माझं आणि हेमंतचं बोलणं झालं होतं. त्याला ही गोष्ट मी अगदी गंमतीत सांगितली होती.”\n“दोन-चार दिवसांनी मला खरंच हेमंतचा फोन आला आणि तो मला म्हणाला, शिवानी पत्रिका कामी आली. माझ्या चित्रपटात अशी एक भूमिका आहे, तू करशील का अर्थात गंमतीचा भाग बाजूला राहिला. मी मनालीची गंभीर भूमिका करू शकते असा त्याला विश्वास होता. हेमंतला हा विश्वास वाटणं हीच गोष्ट माझ्यासाठी खूप मोठी आहे. क्षिती आणि हेमंतचं ‘झिम्मा’ या विषयावर खूप जास्त प्रेम आहे, त्यामुळे त्यांना जवळच्या वाटणाऱ्या चित्रपटात त्यांनी मला एवढी मोठी संधी दिली ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती.”\nझिम्माने बॉक्स ऑफिसवर आतापर्यंत ८ कोटींचा गल्ला पार केला आहे.\nPrevious « क्या आप जानते हैं कि फिल्म एनिमल में दिखाया गया रणबीर कपूर का घर असल में सैफ अली खान का पटौदी पैलेस है (Did You Know Ranbir's House In 'Animal' Is Actually Saif Ali Khan's Pataudi Palace\nभूषण प्रधान आणि शिवानी सुर्वेच्या अरेंज मॅरेजची रोमँटिक प्रेमकथा (Unn Sawali Trailer Out)\nशिवानी सुर्वे लवकरच नव्या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाली आहे. या चित्रपटामध्ये शिवानी…\nआराध्या बच्चनच्या नव्या लूकने चोरली लाइमलाइट, सोशल मीडिया युजर्सच्या ऐश्वर्याच्या लेकीवर खिळल्या नजरा (Aradhya Bachchan Beauty Transformation Shocks Netizens, Fans Are Finally Happy To See Her New Hairstyle)\nऐश्वर्या राय बच्चनची मुलगी आणि बच्चन कुटुंबाची लाडकी नात आराध्या बच्चन अनेकदा सोशल मीडियावर ट्रोलिंगची…\nशोएब इब्राहिम ने दिखाई अपने बेटे रूहान की पहली दुबई ट्रिप की झलकियां, शेयर की प्यारी तस्वीरें (Shoaib Ibrahim Gives A Sneak Peek Into His Son’s First Dubai Trip)\nटीवी के मोस्ट पॉपुलर एक्टर शोएब इब्राहिम इन दिनों अपनी वाइफ दीपिका कक्कड़ और नन्हे…\nसारा अली खानच्या 'ए वतन मेरे वतन' या चित्रपटाचा ट्रेलर आज प्रदर्शित आहे. १९४२ च्या…\nदरवर्षी गोवा आपल्या राज्याला भेट देणाऱ्या लाखो अभ्यागतांना गोव्याची समृद्धी दर्शविणाऱ्या सण- उत्सवांचे निमंत्रण देतो.…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00806.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://igmedias.com/bjp-is-the-best-party-for-ashok-jeevtode/", "date_download": "2024-03-05T01:11:42Z", "digest": "sha1:ZNOO4ED3NN3N6GWCUW2FITYKEZNXSQAX", "length": 11339, "nlines": 61, "source_domain": "igmedias.com", "title": "ओबीसी व विदर्भवादी डॉ. अशोक जीवतोडे यांच्यासाठी भाजप हा सर्वोत्तम पक्ष - देवेंद्र फडणवीस - IG Media", "raw_content": "\nओबीसी व विदर्भवादी डॉ. अशोक जीवतोडे यांच्यासाठी भाजप हा सर्वोत्तम पक्ष – देवेंद्र फडणवीस\nडॉ. अशोक जीवतोडे यांचा शक्तीप्रदर्शनात भाजपमध्ये प्रवेश\nचंद्रपूर: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात ओबीसी नेते केवळ चेहरे दाखविण्यासाठी आहेत. मात्र, पदे वाटप करताना ती दुसऱ्यांना देऊन ओबीसींना डावलले जाते. आज देशाच्या मंत्रिमंडळात सर्वाधिक ओबीसी मंत्री आहेत. भाजपचा डीएनए ओबीसी आहे. तेव्हा ओबीसी व विदर्भवादी नेते डॉ. अशोक जीवतोडे यांच्यासाठी भाजप हा सर्वोत्तम पक्ष आहे. आम्ही डॉ. जीवतोडे यांचे भाजपात स्वागत करतो असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.\nयेथील जनता महाविद्यालयात आयोजित ओबीसी विदर्भवादी नेते डॉ. अशोक जीवतोडे यांच्या पक्ष प्रवेश कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मंचावर प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे, वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर, आमदार कीर्तीकुमार भांगडिया, आमदार संदीप धूर्वे, आमदार परीनय फुके, आमदार संजीव बोदगुलवार, माजी आमदार शोभा फडणवीस, संजय धोटे, सुदर्शन निमकर, माजी आमदार आशीष देशमुख, जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे उपस्थित होते.\nयावेळी उपमुख्यमंत्री फडणवीस डॉ . जिवतोडे यांना संबोधून म्हणाले, हुजुर आते आते बहोत देर कर दी. तुमच्यासाठी सर्वात चांगला पक्ष भाजप आहे. सामान्य घरचा चहा विकणारा मुलगा देशाचा पंतप्रधान होऊ शकतो हे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दाखवून दिले. हाच खरा ओबीसींचा सन्मान आहे. प्रधानमंत्री मोदी यांचे अमेरिकेत ज्या पद्धतीने स्वागत झाले त्यामुळे जगात देशाची मान उंचावली आहे. आज कधी नव्हे ते देशाच्या मंत्रिमंडळात सर्वाधिक ओबीसी मंत्री आहे. भाजपचा डीएनए ओबीसी आहे. भाजपने ओबीसी विद्यार्थिसाठी परदेशी शिक्षणासाठी शिषयवृत्ती दिली. एमपीएससी, यूपीएससी परीक्षा देणाऱ्या ओबीसी विद्यार्थांसाठी अनेक कार्यक्रम सुरू केले.समृध्दी गडचिरोली व गोंदिया ये��े जात आहे. आता चंद्रपूर साठी विचार करू असेही फडणवीस म्हणाले. खाण उद्योजकांनी गडचिरोली वसाहती सारखा उपयोग करू नका, त्यामुळेच आम्ही गडचिरोलीत पोलाद कारखाना आणला आहे. विदर्भात ४० हजार कोटीची विकास कामे आणली आहेत असेही ते म्हणाले.\nयावेळी डॉ.अशोक जीवतोडे म्हणाले, १९६३ मध्ये चांदा शिक्षण प्रसारक मंडळाचा रेकॉर्ड तत्कालीन सरकारने सिज केला. त्यामुळे विदर्भात शेक्षणीक जाळे विणनारे श्रीहरी जिवतोडे गुरुजी समाज कारणातून राजकारणात आले. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत मी भाजपतून सक्रिय राजकारणात प्रवेश केला. भाजप हा विदर्भ विकासासोबत ओबीसींचा विकास बघतो. ओबीसी विकासासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १६ जी.आर. काढले आहे. मागासवर्गीय आयोगाला सवेधनिक दर्जा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिला आहे. विदर्भाचा विकास विदर्भातील ११ जिल्ह्यातून मुंबईपर्यंत गेला पाहिजे असेही जीवतोडे म्हणाले.\nयावेळी राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार प्राप्त परिचारिका पुष्पा पोडे यांचा मान्यवरांचे हस्ते गौरव करण्यात आला. पालकमंत्री मुनगंटीवार यांनी चंद्रपूरच्या विकासासाठी निधी खेचून आणला असेही ते म्हणाले. पाहुण्यांचे स्वागत चांदा शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने डॉ. अशोक जीवतोडे, श्रीमती प्रतिभा जोवतोडे, अंबर जीवतोडे यांनी केले. संचालन रवींद्र वरारकर यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपस्थितांना मोबाईल नंबर डायल करून भाजपचे सदस्य होण्याचे आवाहन केले. दरम्यान भद्रावती येथील जैन मंदिर सभागृहात आयोजित कार्यक्रमात मनसे नेते रमेश राजूरकर यांनी भाजपात प्रवेश केला.\nचंद्रपूर जिल्ह्यात एकाच दिवशी दोन हत्या\nखासगीकरण, कंत्राटीकरणाविरोधात शुक्रवारी चंद्रपुरात जनआक्रोश मोर्चा\nओबीसींच्या मागण्या सरकारकडून मान्य\nखासगीकरण, कंत्राटीकरणाविरोधात शुक्रवारी चंद्रपुरात जनआक्रोश मोर्चा\nचंद्रपूर जिल्ह्यात एकाच दिवशी दोन हत्या\nहिवरा गावात नि:शुल्क आरोग्य तपासणी व मोफत औषधोपचार शिबीर संपन्न\nवाघाच्या हल्ल्यात शेतकर्‍ याचा मृत्यू\nभारतीय कापूस महामंडळाने चंद्रपुरातील खरेदी केंद्राला वगळले\nसर्व नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा💐💐\nसर्व नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा💐💐\nहिवरा गावा��� नि:शुल्क आरोग्य तपासणी व मोफत औषधोपचार शिबीर संपन्न\nवाघाच्या हल्ल्यात शेतकर्‍ याचा मृत्यू\nभारतीय कापूस महामंडळाने चंद्रपुरातील खरेदी केंद्राला वगळले\nसर्व नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा💐💐\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00807.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://kranti-news.in/chandrayaan-mission-ghanegaon-barshichi-girl-greeting-triwar-greeting/", "date_download": "2024-03-05T01:55:31Z", "digest": "sha1:S2PPS7INN44FEILLOYBPR7LFBZLHEA3U", "length": 5670, "nlines": 78, "source_domain": "kranti-news.in", "title": "चांद्रयान मोहिमेत घाणेगाव बार्शीची कन्या अभिनंदन !!त्रिवार अभिनंदन !!! > Kranti news", "raw_content": "\nविश्वसनीय बातम्या अणि माहिती\nयांचा शोध घ्या :\nHome > ताज्या > चांद्रयान मोहिमेत घाणेगाव बार्शीची कन्या अभिनंदन \nचांद्रयान मोहिमेत घाणेगाव बार्शीची कन्या अभिनंदन \nकाल झालेल्या चांद्रयान – ३ च्या उड्डान मोहिमेत शास्त्रज्ञांच्या टीम मध्ये आपल्या बार्शी तालुक्यातील सुकन्या कु वैष्णवी प्रभाकर पाटील या होत्या.\nजगाचे लक्ष वेधुन घेणाऱ्या या मोहिमेत आपल्या तालुक्यातील घाणेगाव सारख्या खेडयातील मुलगी असणं हे आपल्या तालुक्या साठी भुषणावह आहे.\nसह्याद्री कन्या वैष्णवी यांच खुप खुप अभिनंदन\nघाणेगाव ता बार्शी येथील कन्येने तालुक्याच्या शिरपेचात रोवलेला तुरा निश्चित भुषणावह आहे….\nकिशोर आनंदराव देशमुख वैराग\nNext ऐतिहासिक सातारा शहरात होणार छत्रपती संभाजी महाराजांचे भव्य स्मारक. पहिल्या टप्यातील 2 कोटी रुपयांचा निधी मंजूर.\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nआपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत\nपुढील वेळेच्या माझ्या टिप्पणी साठी माझे नाव, ईमेल आणि संकेतस्थळ ह्या ब्राउझरमध्ये जतन करा.\nबार्शी तालुका शिक्षक सेनेच्या अध्यक्ष पदी युवराज जगताप\nसूरत चेन्नई ग्रीनफिल्ड महामार्ग नुकसान भरपाई रक्कम, बार्शी तालुक्यात उपजिल्हाधिकार्‍यांचा गावभेट दौरा\nअखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून यशस्वीतांचा सत्कार\nयांचा शोध घ्या :\nबार्शी तालुका शिक्षक सेनेच्या अध्यक्ष पदी युवराज जगताप\nसूरत चेन्नई ग्रीनफिल्ड महामार्ग नुकसान भरपाई रक्कम, बार्शी तालुक्यात उपजिल्हाधिकार्‍यांचा गावभेट दौरा\nअखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून यशस्वीतांचा सत्कार\nमहात्मा बसवेश्वर सामाजिक समता-शिवा पुरस्कारअर्ज करण्याचे आवाहन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00807.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://kranti-news.in/district-magistrate-barshit-calls-on-greenfield-corridor-project-planning-meeting-on-environmental-impact/", "date_download": "2024-03-05T00:08:44Z", "digest": "sha1:YBAEAWE3WRQYMSOYH4DFOYPXXIGZ3YDY", "length": 8254, "nlines": 75, "source_domain": "kranti-news.in", "title": "जिल्हाधिकारी बार्शीत; ग्रीनफिल्ड कॉरिडोर प्रकल्प पर्यावरण आघात विषयक बैठकीचे नियोजन, शेतकर्‍यांना उपस्थित रहाण्याचे आवाहन", "raw_content": "\nविश्वसनीय बातम्या अणि माहिती\nयांचा शोध घ्या :\nHome > कृषी व पशुसंवर्धन > जिल्हाधिकारी बार्शीत; ग्रीनफिल्ड कॉरिडोर प्रकल्प पर्यावरण आघात विषयक बैठकीचे नियोजन, शेतकर्‍यांना उपस्थित रहाण्याचे आवाहन\nजिल्हाधिकारी बार्शीत; ग्रीनफिल्ड कॉरिडोर प्रकल्प पर्यावरण आघात विषयक बैठकीचे नियोजन, शेतकर्‍यांना उपस्थित रहाण्याचे आवाहन\nजिल्हाधिकारी बार्शीत; ग्रीनफिल्ड कॉरिडोर प्रकल्प पर्यावरण आघात विषयक बैठकीचे नियोजन, शेतकर्‍यांना उपस्थित रहाण्याचे आवाहन\nगुरुवार दिनांक- 11/8/2022 वेळ दुपारी 3:00 वाजता स्थळ- तहसिल कार्यालय , बार्शी या ठिकाणी मा. जिल्हाधिकारी सोलापूर यांचे अध्यक्षतेखाली भारतमाला परियोजना ( लॉट क्र .5 / पॅकेज 2 ) अंतर्गत अहमदनगर – सोलापूर- अक्कलकोट ग्रीनफिल्ड कॉरिडोर प्रकल्प पर्यावरण आघात विषयक बाबत बैठकीचे नियोजन करण्यात आले आहे.\nजिल्हाधिकारी सोलापूर यांचे अध्यक्षतेखाली भारतमाला परियोजना ( लॉट क्र .5 / पॅकेज 2 ) अंतर्गत अहमदनगर – सोलापूर- अक्कलकोट ग्रीनफिल्ड कॉरिडोर प्रकल्प हा बार्शी तालुक्यामधील 15 गावांमधून जाणार आहे. सदरचा प्रकल्प नव्याने होत असून यामध्ये बाधित शेतकरी यांच्या जमीनी संपादीत होणार असून बाधित शेतकरी यांच्या पर्यावरण आघात विषयक असलेल्या समस्या सोडविण्याकामी मा. जिल्हाधिकारी सोलापूर यांचे अध्यक्षतेखाली बैठक आयोजित केलेली आहे. तरी नागोबाचीवाडी / लक्षाचीवाडी / अलिपूर / कासारवाडी / बळेवाडी / कव्हे दाडशिंगे / पानगाव / काळेगाव / मानेगाव / वैराग / सासुरे / सर्जापूर / राजंजन / हिंगणी ( रा ) या गावातील बाधित होणा – या गावांमधील बाधित शेतकरी यांना उपस्थित राहणे गरजेचे आहे.\nसाध्या या योजनेमुळे बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांच्या मानत अनेक शंका व संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. यात मुख्य म्हणजे जमिनीचा मिळणारा ( मावेजा ) मोबदला. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी या बैठकीसाठी उपस्थितीत राहू आपल्या शंकांचे निरसन करून घ्यावे.\nPrevious बार्शीत पत���रलेखनाच्या माध्यमातुन वृक्ष लागवड व संवर्धनाचा संदेश\nNext छावा संघटनेच्या बार्शी तालुकाध्यक्षपदी धिरज शेळके यांची तिसऱ्यांदा निवड\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nआपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत\nपुढील वेळेच्या माझ्या टिप्पणी साठी माझे नाव, ईमेल आणि संकेतस्थळ ह्या ब्राउझरमध्ये जतन करा.\nबार्शी तालुका शिक्षक सेनेच्या अध्यक्ष पदी युवराज जगताप\nअखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून यशस्वीतांचा सत्कार\nमहात्मा बसवेश्वर सामाजिक समता-शिवा पुरस्कारअर्ज करण्याचे आवाहन\nयांचा शोध घ्या :\nबार्शी तालुका शिक्षक सेनेच्या अध्यक्ष पदी युवराज जगताप\nसूरत चेन्नई ग्रीनफिल्ड महामार्ग नुकसान भरपाई रक्कम, बार्शी तालुक्यात उपजिल्हाधिकार्‍यांचा गावभेट दौरा\nअखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून यशस्वीतांचा सत्कार\nमहात्मा बसवेश्वर सामाजिक समता-शिवा पुरस्कारअर्ज करण्याचे आवाहन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00807.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://krushisahayak.krushivasant.com/2023/12/28/vishwakarma-education-loan/", "date_download": "2024-03-05T01:15:18Z", "digest": "sha1:5LQWDOOR7ZXVCO5MYNSMXVZBEVMPZBBQ", "length": 8913, "nlines": 83, "source_domain": "krushisahayak.krushivasant.com", "title": "Vishwakarma education loan शेतकऱ्यांच्या मुलामुलींच्या स्वप्नांना पंख, 10 ते 15 लाखांपर्यंत कर्ज - Krushisahayak", "raw_content": "\nInstant loan app without cibil पीएनबी बँंकेचे झटपट कर्ज; ग्राहकांना अवघ्या 4 क्लिकमध्ये\nPashupalan loan महिलांसाठी खुशखबर; महिलांना मिळणार 10 शेळ्या 1 बोकड\nToday onion rate in pune 2024 कांदा उत्पादकांसाठी दिलासादायक, आगामी काळात कांद्याचे भाव वाढणार, रांगडा आणि उन्हाळीला होणार फायदा\nmobile tower crane आपल्या जागेत मोबाईलचा टॉवर लावून दर महिना 75000 ते 100000 रुपये मिळवा\nInstant loan app without cibil पीएनबी बँंकेचे झटपट कर्ज; ग्राहकांना अवघ्या 4 क्लिकमध्ये\nPashupalan loan महिलांसाठी खुशखबर; महिलांना मिळणार 10 शेळ्या 1 बोकड\nVishwakarma education loan शेतकऱ्यांच्या मुलामुलींच्या स्वप्नांना पंख, 10 ते 15 लाखांपर्यंत कर्ज\nVishwakarma education loan शेतकऱ्यांच्या मुलामुलींच्या स्वप्नांना पंख, 10 ते 15 लाखांपर्यंत कर्ज\nVishwakarma education loan राज्य बँकेच्या योजनेची मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सुरुवात. “राज्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांमधील बारावीपर्यंत शिकलेल्या मुला-मुलींच्या पदवीच्या शिक्षणासाठी १५ लाखांपर्यंत कर्ज योजना सुरू करून राज्य सहकारी बँकेने महत्त्वा��े पाऊल उचलले आहे,” असे गौरवोद्गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले.\nशेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे Vishwakarma education loan\nराज्य सहकारी बँकेच्या वतीने आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या बारावी झालेल्या मुलांसाठी ‘श्रम विद्या शैक्षणिक कर्ज योजना’ सुरू करण्यात आली आहे. या योजनेचे उद्घाटन मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते बुधवारी (ता. १७) करण्यात आले.\nबँकेकडून मिळतील मोफत 5 लाख फक्त ATM कार्ड वर\nपाच लाख ते दहा लाखांपर्यंतच्या कर्जासाठी तारणाची आवश्यकता नसेल. मात्र एका जामीनदाराची आवश्यकता असेल. १० लाख ते १५ लाखांपर्यंतच्या कर्जासाठी तारण द्यावे लागेल. तसेच दोन जामीनदारांची आवश्यकता असेल. पाच लाखांपर्यंत शून्य टक्के व्याज, पाच लाखांपेक्षा जास्त ते १० लाखांपर्यंत २ टक्के, तर १० लाखांपेक्षा जास्त ते १५ लाखांपर्यंत ४ टक्के व्याजदर असणारी ही योजना आहे. कर्जाची परतफेड करण्यासाठी १० वर्षे कालावधी म्हणजे नोकरी लागल्यानंतर परतफेड करता येईल.\nजमीन खरेदीसाठी SBI देतेयं जमिनीच्या किमतीच्या 85% बिनव्याजी कर्ज\nशेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे Vishwakarma education loan\nशिंदे म्हणाले, “शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. देशातील सर्व राज्य सहकारी बँकांच्या तुलनेत महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचा सर्वात जास्त ६ हजार ५४५ कोटींचा स्वनिधी, सर्वात जास्त ४५ हजार ६४ कोटी रुपयांचा व्यवहार, ३ हजार ८७९ कोटींचे नक्त मूल्य ६०९ कोटी रुपयांचा निव्वळ नफा हे बँकेचे काम कौतुकास्पद आहे.” सार्वजनिक आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत, आमदार प्रवीण दरेकर, माजी मंत्री अनंत अडसूळ, बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर उपस्थित होते.\nGoogle देगा Loan वो भी काम से काम EMI मे जानिए कैसे लें\n मग थेट करा अर्ज, सेंट्रल बँकेमध्ये नोकरी करण्याची मोठी संधी\nNext: Hydraulic tractor trolley anudan yojana शेतकऱ्यांना ट्रॅक्टर ट्राली खरेदीसाठी 90 टक्के अनुदान, शासन निर्णय जाहीर\nInstant loan app without cibil पीएनबी बँंकेचे झटपट कर्ज; ग्राहकांना अवघ्या 4 क्लिकमध्ये\nPashupalan loan महिलांसाठी खुशखबर; महिलांना मिळणार 10 शेळ्या 1 बोकड\nToday onion rate in pune 2024 कांदा उत्पादकांसाठी दिलासादायक, आगामी काळात कांद्याचे भाव वाढणार, रांगडा आणि उन्हाळीला होणार फायदा\nmobile tower crane आपल्या जागेत मोबाईलचा टॉवर लावून द��� महिना 75000 ते 100000 रुपये मिळवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00807.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://publicpressjournal.com/property/navi-mumbai/two-days-of-torrential-rains-prompt-action-by-navi-mumbai-municipal-corporations-help-work-path", "date_download": "2024-03-05T00:12:56Z", "digest": "sha1:6Z3CVODNFVPRCITOLUYW772CGNR6HUC4", "length": 14649, "nlines": 121, "source_domain": "publicpressjournal.com", "title": "दोन दिवसाच्या मुसळधार पावसात नवी मुंबई महानगरपालिकेच्या मदतकार्य पथकांची तत्पर कार्यवाही", "raw_content": "\nदोन दिवसाच्या मुसळधार पावसात नवी मुंबई महानगरपालिकेच्या मदतकार्य पथकांची तत्पर कार्यवाही\nयावर्षी मान्सूनने बरीच वाट बघायला लावल्यानंतर अखेरीस शनिवारी 24 जूनला सायं. 4 नंतर मोठ्या प्रमाणावर पर्जन्यवृष्टीला सुरुवात झाली. महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी आपत्ती व्यवस्थापनाच्या व्हॉट्सॲप समुहावर सर्व संबंधित घटकांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले व कोणत्याही गरजेच्या ठिकाणी तात्काळ मदतकार्य पुरविण्याच्या सूचना दिल्या. त्यास अनुसरून मुख्यालयातील मध्यवर्ती तात्काळ कृती केंद्रामार्फत 5 अग्निशमन केंद्रे व 8 विभाग कार्यालयांतील आपत्कालीन नियंत्रण कक्ष याठिकाणची यंत्रणा दक्षतेने कार्यरत राहील याबाबत संबंधित नियत्रकांकडून सूचना निर्गमित करण्यात आल्या.\nदोन दिवसाच्या मुसळधार पावसात नवी मुंबई 27/06/2023\nदोन दिवसाच्या मुसळधार पावसात नवी मुंबई 27/06/2023\nत्या अनुषंगाने 24 जून रोजी सकाळी 8.30 पासून 26 जून रोजी सकाळी 8.30 पर्यंत सरासरी 78.43 मि.मि. पर्जन्यवृष्टी होऊनही तसेच मोठ्या प्रमाणात 30 झाडे पडूनही नवी मुंबई महानगरपालिकेच्या मदतकार्य पथकांनी घटनास्थळी वर्दी मिळाल्यानंतर तत्परतेने पोहचत जनजीवन विस्कळीत होऊ दिले नाही.\n24 व 25 जून रोजी सकाळी 8.30 ते 8.30 या 24 तासात बेलापूर विभागात सर्वाधिक म्हणजे 146.20 मि.मि. इतकी मोठ्या प्रमाणावर पर्जन्यवृष्टी झाली. त्यामध्ये सेक्टर 4, 5 हा भाग सखल असल्यामुळे सीबीडी बेलापूर बसडेपोच्या परिसरात पर्जन्यवृष्टीची वेळ भरतीची असल्याने काही काळ पाणी साचून राहिले होते. महानगरपालिकेच्या मदतकार्य पथकांनी त्याठिकाणी पाणी उपसा पंप लावण्याची कार्यवाही केली. नेरुळ विभागातही त्यादिवशी 125.20 मि.मि. इतकी मोठ्या प्रमाणावर पर्जन्यवृष्टी झाली. वाशी विभागातही 109.40 मि.मि. इतकी पर्जन्यवृष्टी झाली. बेलापूर भागात तर 2 तासात 75 मि.मि. हून अधिक पाऊस कोसळला. नवी मुंबईच्या उत्तर भागात त्या मानाने कमी पर्जन्यवृष्टी झाल्याचे दिसून आले. दिघा भागात 49.80 मि.मि., ऐरोली भागात 70 मि.मि. व कोपरखैरणे भागात 89.40 मि.मि. पर्जन्यवृष्टी झाली. अशाप्रकारे 24 तासात सरासरी 102.83 इतक्या मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी होऊनही सखल भागात पाणी साचण्याच्या तुरळक घटना वगळता कुठेही पाणी साचून जनजीवन विस्कळीत झाल्याची तक्रार प्राप्त झालेली नाही.\nमहापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर हे स्वत: नियंत्रक अधिका-यांशी संपर्कात राहून परिस्थितीवर लक्ष ठेऊन होते. तसेच पावसाळा कालावधी करीता नेमणूक केलेले नोडल अधिकारी व नियंत्रक अधिकारी आणि विभाग अधिकारी व अग्निशमन दल परिस्थिती गंभीर होऊ नये यादृष्टीने तत्पर मदतकार्य करण्यासाठी दक्ष होते. या काळात आगीच्या 2 घटना घडल्या. त्याचप्रमाणे रविवारी 25 जून रोजी सेक्टर 16 कोपरखैरणे येथे घराचा सज्जा पडण्याची घटना घडली. या घटनेत सज्जा दुचाकीवर पडल्याने कोणीही जखमी झालेले नाही.\n25 जून ते 26 जून रोजी सकाळी 8.30 ते 8.30 या 24 तासात पावसाचा जोर काहीसा कमी झालेला दिसला तरी 26 जून रोजी पहाटे 2 नंतर दीड - दोन तास मोठ्या वा-यासह मुसळधार पाऊस कोसळला. कोपरखैरणे, घणसोली, ऐरोली व दिघा या शहराच्या उत्तर भागात पावसाचा जोर अधिक होता. कोपरखैरणे येथे 72 मि.मि., ऐरोली येथे 64.80 मि.मि., दिघा येथे 59 मि.मि. इतक्या पावसाची नोंद झाली. तर बेलापूर विभागात 39.20 मि.मि., नेरुळ विभागात 42.20 मि.मि. व वाशी विभागात 47 मि.मि. अशाप्रकारे संपूर्ण नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सरासरी 54.03 मि.मि. इतक्या पावसाची नोंद झाली.\nएवढ्या मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी होऊनही नालेसफाई व बंदिस्त गटारे सफाई व्यवस्थितरित्या झालेली असल्याने पाणी साचण्याच्या संभाव्य ठिकाणांपैकी काही ठिकाणांवर कमी कालावधीत मुसळधार पर्जन्यवृष्टी झाल्याने काही काळ पाणी साचल्याचे दिसून आले. तथापि त्या ठिकाणी महानगरपालिकेमार्फत पूर्वीच पाणी उपसा पंपांची व्यवस्था करून ठेवण्यात आलेली होती व तेथे मदतकार्य पथकेही तयार होती.\nत्याचप्रमाणे झाडे पडल्याची वर्दी मिळाल्यानंतर अग्निशमन विभागाचे पथक व विभाग कार्यालयातील मदतकार्य पथके घटनास्थळी पोहचून आवश्यकतेनुसार झाडांची छाटणी किंवा कापणी करून वाहतुकीला व रहदारीला कोणत्याही प्रकारचा अडथळा येणार नाही अशाप्रकारे कार्यवाही करण्यात दक्ष राहिले. वादळी वा-यामुळे 2 दिवसात मोठ्या प्रमाणावर वृक्ष पडल्यामुळे तातडीची कार्यवाही म्हणून रहदारीचा अ़डथळा दूर करण्यासाठी आवश्यक तेवढीच पडलेल्या झाडांच्या फांद्यांची कापणी करण्यात येत असून उर्वरीत झाडांच्या फांद्या व खोड लवकरात लवकर त्याठिकाणाहून हलविण्यात येईल याची नागरिकांनी नोंद घ्यावी व आपत्कालीन मदतकार्याला सहकार्य करावे असे आवाहन महानगरपालिकेमार्फत करण्यात येत आहे.\nमोरबे धरण क्षेत्रातही या मान्सून कालावधीत 151.20 मि.मि. पर्जन्यवृष्टी झालेली असून त्यामुळे मोरबे पाणी पातळीत वाढ होऊन ती 68.30 मीटर इतकी झालेली आहे. त्यामुळे सध्यातरी संभाव्य पाणी कपातीपासून नवी मुंबईकरांची सुटका झालेली आहे.\nनवी मुंबई महानगरपालिकेने पावसाळा कालावधीत नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही याबाबत दक्षता घेतली असून नमुंमपा आयुक्त श्री. राजेश नार्वेकर सर्व परिस्थिती नियंत्रणात राहील याकडे स्वत: लक्ष ठेवून आहेत. त्यामुळे नागरिकांनी अडचणीच्या प्रसंगी घाबरून न जाता नवी मुंबई महानगरपालिकेच्या विभाग कार्यालयातील आपत्ती नियंत्रण कक्षाला संपर्क साधावा अथवा महापालिका मुख्यालयातील मुख्य नियंत्रण कक्षाशी 022 – 27567060 / 7061 या दूरध्वनी क्रमांकाशी अथवा 1800222309 / 10 या टोल फ्री क्रमांकांवर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे.\nभारतीय इतिहास के महापुरूष (शीर्ष आलेख)\nभारत के प्राचीन स्थान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00807.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://uttamsheti.online/cotton-market-price-will-go-up-to-10000-par-this-month/", "date_download": "2024-03-05T01:37:27Z", "digest": "sha1:PFGICC2EZMO2RB3NUACFRGYDUCOC4N62", "length": 7947, "nlines": 59, "source_domain": "uttamsheti.online", "title": "कापूस बाजार भावात होणार मोठी वाढ..! या महिण्यात कापूस बाजार भाव जाणार १०००० पार Cotton market price", "raw_content": "\nकापूस बाजार भावात होणार मोठी वाढ.. या महिण्यात कापूस बाजार भाव जाणार १०००० पार Cotton market price\nCotton market price: यंदा कापसाला कमी भाव मिळाल्याने महाराष्ट्रातील शेतकरी अडचणीत आहेत. महाराष्ट्रात सुमारे ४५ लाख हेक्टर क्षेत्र कापूस लागवडीखाली आहे.\nपरंतु खुल्या बाजारात कापसाचे दर केवळ 6,800 ते 7,000 रुपये प्रतिक्विंटल आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत हा दर खूपच कमी आहे, जेव्हा भाव 10,000 रुपये प्रति क्विंटल होते.\nहे वाचा: bajar bhav: महाराष्ट्रातील टोमॅटो बाजार भाव 26 सप्टेंबर 2023\nकमी किमतीची मुख्य कारणे आहेत:\nराज्यातील काही भागात कमी पावसामुळे उत्पादन कमी\nनिवडणुकीपूर्वी खाद्य तेलाच्या किमतींवर सरकारचे नियंत्रण\nआंतरराष्ट्रीय कापूस भावात घसरण\nसिंथेटिक फायबरचा अधिक वापर होत असल्याने वस्त्रोद्योगातील मागणी कमी झाली आहे\nकापूस खरेदी केंद्र सुरू होण्यास विलंब\nराज्य सरकारने प्रति क्विंटल 7,020 रुपये किमान आधारभूत किंमत (MSP) घोषित केली आहे. पण बाजारातील दर MSP च्या खाली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना कमी दराने खुल्या बाजारात विक्री करावी लागत आहे.\nतज्ज्ञांचे म्हणणे आहे की नजीकच्या काळात किमती कमी राहतील. आंतरराष्ट्रीय किमती सातत्याने घसरत आहेत. त्यामुळे मोठी वसुली अपेक्षित नाही. खाद्यतेलांवरील सरकारच्या नियंत्रणाचा थेट परिणाम कापसाच्या दरावर होत आहे.\nहे वाचा: पहा संपूर्ण महाराष्ट्रातील आजचे कांदा बाजार भाव onion market price\nयंदा महाराष्ट्रातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाला निराशाजनक दर मिळण्याची शक्यता आहे. येत्या काही दिवसांत किमती MSP श्रेणीच्या खाली राहण्याची अपेक्षा आहे.\nशेतकऱ्यांना रास्त भाव मिळतो की नाही हे पाहणे महत्त्वाचे आहे. यावर्षी, काही प्रदेशांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस आणि दुष्काळी परिस्थिती दिसली. शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी राज्य सरकारने दुष्काळ निवारणाच्या उपाययोजना जाहीर केल्या आहेत.\nमात्र सरकारने त्यांच्या पांढर्‍या सोन्याला चांगला दर द्यावा, अशी मागणी शेतकरी करत आहेत. कमी भावामुळे अनेक शेतकरी कर्जबाजारी झाले आहेत. दुष्काळी परिस्थिती आणि वाढती महागाई सोबतच कापूस संकटाने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची अवस्था बिकट झाली आहे. दिलासा देण्यासाठी सरकारने तातडीने पाऊले उचलण्याची गरज आहे.\nहे वाचा: येत्या काळात कापसाचे भाव वाढणार.. शेतकऱ्यांनी या महिन्यात करावी कापसाची विक्री Cotton market\nया जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात उद्यापासून पिक विमा जमा होण्यास सुरुवात..\nजानेवारी महिन्यात कापूस दरात होणार वाढ..\nपहा संपूर्ण महाराष्ट्रातील आजचे तुर बाजार भाव..\nया जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात उद्यापासून पिक विमा जमा होण्यास सुरुवात..\nजानेवारी महिन्यात कापूस दरात होणार वाढ.. आवक होणार कमी Cotton price\nपहा संपूर्ण महाराष्ट्रातील आजचे तुर बाजार भाव..\nया दिवशी जमा होणार 90 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर नमो शेतकरी योजनेचा दुसरा हफ्ता..\nया यादीत नाव असणाऱ्या शेतकऱ्यांना ���िळणार 12000 रुपये.. झिरो मिनिटात जमा होणार बँक खात्यात get 12000 rupees\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00807.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/about/loksatta-test-series/", "date_download": "2024-03-05T00:09:14Z", "digest": "sha1:MIDYGSCPICNAGZ7TYZ5DCJQTS3PZ5MHC", "length": 16856, "nlines": 337, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Loksatta Test Series News in Marathi (लोकसत्ता टेस्ट सिरीज मराठी बातम्या) Latest News on Loksatta Test Series in Marathi (लोकसत्ता टेस्ट सिरीज ताज्या मराठी बातम्या) at Loksatta.com", "raw_content": "\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nUPSC-MPSC : लोकसत्ता टेस्ट सिरीज – ४०\nLoksatta Test Series : यूपीएससी पूर्व परीक्षा २०२४ च्या दृष्टीने महत्त्वाच्या चालू घडामोडी या विषयांवरील सराव प्रश्न पुढील प्रमाणे…\nUPSC-MPSC : लोकसत्ता टेस्ट सीरिज- ३९\nLoksatta Test Series : राज्यशास्त्र आणि शासन व्यवहार या विषयांवरील सराव प्रश्न पुढील प्रमाणे…\nUPSC-MPSC : लोकसत्ता टेस्ट सीरिज-३८\nLoksatta Test Series : भूगोल, पर्यावरण तसेच विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयावरून सराव प्रश्न पुढील प्रमाणे…\nUPSC-MPSC : लोकसत्ता टेस्ट सीरिज-१ : मुख्य परीक्षा सराव प्रश्नसंच, सामान्य अध्ययन पेपर-१\nUPSC Mains 2024 : या लेखातून आपण यूपीएससी मुख्य परीक्षेतील सामान्य अध्ययन-१ च्या दृष्टीने महत्त्वाच्या प्रश्नांसंदर्भात जाणून घेऊ.\nUPSC-MPSC : लोकसत्ता टेस्ट सिरीज – ३७\nInternational Relation UPSC-MPSC 2025 : आंतरराष्ट्रीय संबंधांवरील सराव प्रश्न पुढील प्रमाणे…\nUPSC-MPSC : लोकसत्ता टेस्ट सिरीज – ३६\nLoksatta Test Series : सराव प्रश्न पुढीलप्रमाणे…\nUPSC-MPSC : लोकसत्ता टेस्ट सिरीज – ३५\nLoksatta Test Series : सराव प्रश्न पुढीलप्रमाणे…\nUPSC-MPSC : लोकसत्ता टेस्ट सिरीज – ३४\nLoksatta Test Series : सराव प्रश्न पुढीलप्रमाणे…\nUPSC-MPSC : लोकसत्ता टेस्ट सिरीज – ३३\nLoksatta Test Series : सराव प्रश्न पुढीलप्रमाणे…\nUPSC-MPSC : लोकसत्ता टेस्ट सिरीज – ३२\nLoksatta Test Series : सराव प्रश्न पुढीलप्रमाणे…\nUPSC-MPSC : लोकसत्ता टेस्ट सिरीज – ३१\nLoksatta Test Series : सराव प्रश्न पुढीलप्रमाणे…\nUPSC-MPSC : लोकसत्ता टेस्ट सिरीज – ३०\nLoksatta Test Series : सराव प्रश्न पुढीलप्रमाणे…\nLove at first sight season 3-part 1मिष्टी आणि अनुराग च्या लग्नाला आता दोन वर्षे झालेली असतात…….अनुराग सहा महिन्यांसाठी लंडन ला गेलेला असतो……मिष्टी पुण्यात च असते…. विराज चे मम्मा आणि पप्पा तिच्यासोबत राहत असतात….. \"मिष्टी …\n“शंका ठेवू नका आम्ही पुन्हा एकत्र…”, अजित पवारांचं शिरुरमधलं वक्तव्य चर्चेत\nVideo: अभिषेक बच्चनने ऐश्वर्या व लेकीसह केलं एंजॉय; आराध्याचा नवा लूक पाहून नेटकरी म्हणाले, “इतक्या वर्षांनी हिचं…”\n“१०-१० वेळा ल��ून-छपून भेटीगाठी करून…”, अमोल कोल्हेंचा अजित पवारांबाबत मोठा गौप्यस्फोट\n“..तर मग आम्ही तुमच्याबरोबर येतो”, लोकसभा निवडणुकीआधी उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य\n“५० लाख डॉलर्स दिले तरी मी येणार नाही,” जेव्हा दिवंगत लता मंगेशकर यांनी लग्नात गाण्यास दिला होता नकार\n ‘रात्रीस खेळ चाले’ फेम अभिनेत्री अडकली विवाहबंधनात, फोटो आले समोर\n‘कैदी’ ते ‘जन गण मन’, OTT वरील हे ७ क्राईम थ्रिलर चित्रपट तुम्हाला नक्की आवडतील\nPhotos: टीना डाबी यांच्या IAS बहिणीने IPS अधिकाऱ्याशी केलं लग्न, त्यांच्या पतीचं महाराष्ट्राशी आहे कनेक्शन\nमोबाईल फोन बॅटरीचा स्फोट होऊन बालकाचा मृत्यू…. \nमहायुतीत दबावतंत्राला जोर; शिवसेनेचा २२ तर राष्ट्रवादीचा १६ जागांवर दावा, भाजपची आठवडाभरात बैठक\nसभागृहातील लाचखोरीसाठी लोकप्रतिनिधींना संरक्षण नाही; ऐतिहासिक निर्णय, झारखंड मुक्ती मोर्चा निकाल रद्दबातल\n‘मोदी का परिवार’ने प्रत्युत्तर; लालूप्रसाद यादव यांच्या टीकेनंतर भाजप आक्रमक\nनड्डाही लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात\nसंसदेत सोप्या प्रश्नावर नारायण राणेंचा गोंधळ, दिलं भलतंच उत्तर ‘तो’ व्हिडीओ शेअर करत अंजली दमानिया म्हणाल्या, “नुसती दादागिरी…”\n“महाराष्ट्रात जे झालं, ते काश्मीरमध्ये होऊ नये”, सुप्रिया सुळेंचा जम्मू-काश्मीरबाबत मोदी सरकारला सवाल; म्हणाल्या, “एवढं तर करूच शकता तुम्ही\n“…तर मनोज जरांगेंचे ओबीसी समाजावर उपकार होतील”, छगन भुजबळांचं वक्तव्य, नेमकं काय म्हणाले\nKrishna Janmabhoomi : औरंगजेबानेच तोडलं होतं मथुरेतील केशवदेव मंदिर, कृष्ण जन्मभूमीप्रकरणी ASI चा मोठा खुलासा\nविश्लेषण : पंडित नेहरू आणि इंदिरा गांधी भारतीयांना कमी लेखत होते पंतप्रधान मोदींनी नेमकं कोणत्या भाषणांचा उल्लेख केला\nIND vs ENG : दुसऱ्या कसोटीनंतर इंग्लंडचा आख्खा संघ भारत सोडून दुबईत दाखल\nकार अपघातात पत्नीचा मृत्यू, पतीने स्वतः विरोधात दाखल केला गुन्हा; कुठे घडली घटना\nफटाका फॅक्टरीला आग लागून सहा जणांचा मृत्यू, ५० पेक्षा जास्त लोक होरपळले, मदत आणि बचावकार्यात आगीचा अडथळा\nरोज रात्री १२ ला किंवा नंतर झोपत असाल तर तुमचं शरीर कसं बदलतं पाहा; वजन व कोलेस्ट्रॉलवर होणारा परिणाम व उपाय\nMaharashtra News : “महायुतीचा १५५ कोटींचा मोबाईल घोटाळा”, काँग्रेसचा मोठा आरोप\nतुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का\nफोटो गॅलरीवेब स्टोरीजटॉप न्यूज\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00807.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://www.mehtapublishinghouse.com/book-details/DR-dt--BHYRAPPA-S-dt-L-dt-,-SHIVRAM-KARANTH,-PURNACHANDRA-TEJASWI,-AGNI-SRIDHAR--ad--UMA-KULKARNI-COMBO-SET-~-21-BOOKS/1642.aspx", "date_download": "2024-03-05T02:11:35Z", "digest": "sha1:273BGQBNTRPYP6SNFD6JE5KXC4G43XN4", "length": 30405, "nlines": 220, "source_domain": "www.mehtapublishinghouse.com", "title": "DR. BHYRAPPA S.L., SHIVRAM KARANTH, PURNACHANDRA TEJASWI, AGNI SRIDHAR & UMA KULKARNI COMBO SET - 21 BOOKS", "raw_content": "\nपुरस्कार विजेती पुस्तके :\nशासनमान्य यादीतील पुस्तके :\n‘स्टे हंग्री स्टे फूलीश’ आणि ‘कनेक्ट द डॉटस’ या बेस्ट सेलर पुस्तकाच्या लेखिका ‘समाजातल्या परंपरागत समस्या सोडवण्याचा नवा मार्ग शोधून काढणार्‍या वीस सामाजिक उद्योजकांच्या प्रेरणादायी कहाण्या’ हे वाक्य पुस्तकाचे पहिले पान उघडले आणि दिसले. त्यामुळे माझ कुतुहल चाळवले आणि ते पुस्तक वाचायला सुरुवात केली. मनोगतात लेखिका म्हणतात की, आता नव्या दमाचे, डोक्याने आणि मनाने ही विचार करणारे काही जण एखाद्याच्या नजरेतील दुःख ओळखतात, पेटून उठतात; पण ते त्याच्यावर विचार एखाद्या उद्योजकाप्रमाणे करतात. म्हणून ते ‘सामाजिक उद्योजक.’ नफा मिळविण्याचा हव्यास नसला तरी ते बिझनेस मधील तत्वे वापरून ती गोष्ट साध्य करतात. हे काही तरी वेगळे आपण वाचत आहोत असे मला वाटले. त्यामुळेच ते पुस्तक वाचायला घेतले. ह्या मध्ये वीस लोकांची चरीत्रे आहेत. ते सर्व भारतीय, उच्चशिक्षित तरूण तरूणी आहेत. कोणी त्यातील शास्त्रज्ञ आहेत तर कोणी मरिन बायोलॉजिस्ट, आयआयटी, आयआयएम ग्रॅज्युएट आहेत पण कोणत्या कोणत्या सामाजिक प्रश्नाने ते अस्वस्थ झाले आणि नेहमीच्या मार्गाने न जाता वेगळीच वाट पकडली. पुस्तकात ‘रेनमेकर्स,’ ‘चेंजमेकर्स’ व ‘स्पिरिच्युअल कॅपिटॅलिस्ट’ असे तीन भाग आहेत. प्रत्येकात अनुक्रमे अकरा,सहा व तीन व्यक्तीमत्वांची ओळख करून दिली आहे. ‘सुलभ’ ही आधुनिक टॉयलेटस उभारणारे बिंदेश्वर पाठक ह्याच्या चरित्राने पुस्तकाची सुरुवात होते. जातीने बिहारमधील ब्राह्मण. पण लहानपणी टॉयलेटस साफ करणार्‍याला हात लावला त्यामुळे आजीने अक्षरशः शेण, गोमुत्र खायला लावले. पण त्याच बिंद्रेश्वरांनी अगदी योगायोगाने ह्याच क्षेत्रात काम करण्याचे ठरविले. अर्थात ही वाट निश्चितच सोपी नव्हती. अनेक हालअपेष्टा सोसत, जगाचे धक्के खात, अनेक समस्यांना तोंड देत आपले स्वप्न ‘सुलभ शौचालयाच्या’ माध्यमातून सुरु केले. तो सगळा खडतर प्रवास अर्थ���त पुस्तकातूनच वाचायला हवा. त्यासाठी त्यांनी केवळ ती यंत्रणा तयार केली नाही तर ती टॉयलेटस बांधून, त्यासाठी लागणारी प्रेरणा, शिक्षण, संभाषण, ट्रेनिंग, पाठपुरावा अशा सर्वच गोष्टी ‘सुलभ’ तर्फेच संभाळल्या जातात. सध्या ही संस्था स्वबळावर चालते. 100 ते 125 कोटी इतके तिचे वर्षाचे उपन्न आहे. इतकेच नाही पूर्वी जे लोक सफाईचे काम करत असत त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च संस्था करत आहे. ‘सुलभ पब्लिक स्कूल’ नावाने शाळा सुरु केली आहे. तरूणांसाठी व्होकेशनल क्लासेस चालवले जातात. म्हणजे मिळालेला नफा पुन्हा त्याच सफाई कामगारांच्या कल्याणासाठी वापरला जातो. टॉयलेटस बांधून भरपूर पैसा मिळवता येतो हे वाक्य पचायला जरा जडच जाते. अनिता आहुजा ही दिल्लीत सुखवस्तू कुटूंबात रहाणारी सामान्य स्त्री. पण कचरा वेचणार्‍या मुलांचे हाल पाहून त्यांच्यासाठी काही तरी करावे असे तिने ठरविले. तिने 1998 मध्ये कॉन्झर्व्ह नावाची संस्था उभी केली. व त्यातून पहिला प्रोजेक्ट सुरु केला तो म्हणजे आजुबाजूच्या परिसरातील कचरा उचलून त्याचे कंपोस्टखत तयार करणे. कचरा गोळा करण्यासाठी चांगल्या ढकलगाड्या आणल्या, युनिफॉर्म, आय कार्डची सोय केली. 2002 पर्यंत एक पूर्ण वेळ काम करणारी मोठी संस्था बनली. त्याचवेळी त्यांनी प्लॅस्टीकच्या कचर्‍यावर प्रयोग सुरु केले. तिचे पती शलभ ह्यांनी बिटस पिलानी मधून इंजिनिअरींग केले आहे. त्यांच्या मदतीने तिने फॅक्टरी सुरु करण्याचे ठरविले. शलभने मोठ्या प्रमाणावर प्लॅस्टिक शीटस निर्मिती करू शकेल असे मशीन तयार केले. त्यासाठी अर्थातच अनेक प्रश्न समोर उभॆ राहिले. चुका झाल्या, ठोकरा खाल्या पण त्यातून वाट काढत त्यांनी चिकाटीने प्रयत्न सुरुच ठेवले. आज दोघे मिळून कचर्‍यातील प्लॅस्टिक पिशव्या वापरून आकर्षक अशा हॅडबॅगस तयार करण्याचा कारखाना चालवतात. जे लोक सुरुवातीला केवळ कचरा उचलण्याचे काम करत होते, त्यांच्या काही कौशल्य दिसले की त्यांना वेगळे काढून ट्रेनिंग दिले जाते. मशीनवर असिस्टंटचे काम करू लागतात त्यातून काही लोक तर ग्रुप लिडर ही झाले आहेत. कटींग करणॆ, क्वालिटी तपासणॆ, फिनिंशींग, पॅकिंग अशी सर्व महत्वाची कामे ते करतात. आता ते कामगार झाल्यामुळॆ त्यांना चांगला पगार, प्रॉव्हिडंट फंड, ओव्हरटाईम अशा सुविधा मिळू लागल्या त्यापेक्षा ही जास्त त्यांना स��ाजात प्रतिष्ठा मिळाली. त्यांच्या साठी हे नवीनच आहे. अनिता व शलभ दोघॆही मेहनत घेतात पण एनजीओ असून ही भरपूर पैसा कमावणे त्यांना चुकीचे वाटत नाही. कारण आज ह्या एका उद्योगामुळे कित्येक कुटूंबाची आर्थिक स्थिती बदलून गेली आहे. अशीच अजून एक प्रेरणादायी कथा दिल्लीतील रंगसूत्र कंपनी चालविणार्‍या सुमिता घोस ह्यांची. स्वतः ग्रॅज्युएशन पूर्ण केल्यावर मास्टर इन इकॉनॉमिक्स ची पदवी घेतल्यावर संजॉय घोस ह्या या आय आर एम मधून शिक्षण घेतलेल्या ध्येयवादी तरूणाशी लग्न केले. पण दुर्दैवाने आसाममध्ये काम करत असताना त्यांची 1998 मध्ये उल्फाच्या अतिरेक्यांनी हत्या केली. त्यानंतर अनेक टक्केटोणपे खात, दोन लहान मुलांचा संभाळ करत सुमिताने ‘रंगसूत्र’ नावाची कंपनी काढली. त्याच्या मार्फत ती खॆडॆगावातल्या लोकांकडून कापड, शोभॆच्या वस्तू, बनवून घेते आणि त्या फॅब ईंडीयासारख्या प्रसिध्द कंपन्यांना विकते. जैसलमेर, बारमेर जिल्ह्यातले कारागिर तिच्यासोबत काम करत आहेत. अजून एक अशीच ध्येयवादी तरूणी म्हणजे इशिता खन्ना. डेहराडून मध्ये जन्म झालेली एक सर्वसामान्य मुलगी. पण निसर्गसंवर्धन आणि भूगोल या विषयांची आवड असलेली. म्हणूनच तिने आपल्या ग्रॅज्युएशन नंतर टाटा इंन्स्टीट्यूट मधून मास्टर्स केले. पर्यावरण क्षेत्रातच काम करायचे आहे हे निश्चित ठरवून तिने काही वर्षे नोकरी केली. त्यानंतर 2002 मध्ये नोकरी सोडून आपल्या दोन मित्रांसोबत स्पिती व्हॅलीमध्ये मूस नावाची एन्जीओ सुरु केली. तेथील स्थानिक महिलांचे ग्रुपस करून त्यांना तिथे असणार्‍या सीबक थॉर्न ह्या फळांच्या लागवडीचे ट्रेनिंग दिले. त्यावर प्रक्रिया करायला शिकवले. ही झाडॆ मातीला धरून ठेवतात त्यामुळे धूप रोखली जाते, शिवाय नायट्रोजन ही धरून ठेवत असल्याने जमिनीचा पोत सुधारतो. त्यामुळे ह्या फळांवर लक्ष केंद्रित केले. त्यामुळे तिथल्या बायकांना चांगला रोजगार मिळू लागला. त्याचबरोबर तिने स्थानिक तरूणांना पर्यटकांना ट्रेक किंवा जीप सफारीसाठी नेणे, कॅम्प लावणे, गरज पडल्यास प्रथमोपचार करणे ही कामे ही करायला शिकवले. कारण हळूहळू तिथे पर्यटन वाढू लागले. ते इको-फ्रेंडली करण्याकडॆ तिच्या इकोस्पियर संस्थेचा भर आहे. आता दरवर्षी पर्यटनातून 35 ते 40 लाखाचे उत्पन्न मिळते.आणि त्यातून नफा ही मिळतो. इकोस्पियर संस्थेने ��ेजारच्य़ा ‘लाहुल’ व्हॅलीमध्ये ही विकास कामे सुरु केली आहेत. पर्वतावर तयार होणार्‍या कचर्‍याच्या समस्येवरही तिला काहीतरी करायचे आहे. तिची संस्था लोकांना मुद्दाम तिथले लोक किती अवघड परिस्थितीत रहातात हे दाखवते. अतिशय थंडीत तिथे तापमान मायनस 35 पर्यंत खाली गेल्यावर हॅंडपंपने पाणी काढणे सुध्दा किती कठीण होते हे सांगितले जाते. तेव्हा आपल्यासारख्य़ा पर्यटकांना काय काय करता येईल याबद्दल ती जागरूकता निर्माण करते. मूळात हे पुस्तक 2012 साली लिहिलेले आहे. त्यामुळे आता ह्या वेगवेगळ्या प्रकारचे काम करणार्‍या संस्थेचे काम या दहा वर्षात खूपच वाढले असेल यात काही शंका नाही. दीनबंधू साहू हे मरिन बायोलॉजिस्ट आहेत पण ते प्रयोगशाळेतून बाहेर पडून समाजासाठी काम करतात. ‘प्रोजेक्ट चिलका’ ह्या त्यांच्या संस्थेमार्फत ओरिसातील लोकांना समुद्राची शेती करायला शिकवतात. ओरिसा मधील पुरी येथे जन्म झालेल्या दीनबंधूनी अतिशय हलाखीच्या परिस्थितीत शिक्षण घेतल्यानंतर दिल्लीत एमएसीला ॲडमिशन घेतली. परंतु योगायोगाने १९८७ मध्ये अंटार्क्टिक वर जाण्याची संधी मिळाली. नंतर पीएचडी पूर्ण केल्यानंतर अनेक देशांमध्ये नोकरी निमित्ताने फिरले. पण तरीही शेवटी दिल्ली युनिव्हर्सिटी मध्ये प्रोफेसर म्हणून काम सुरू केले. त्यांना समुद्री वनस्पती बद्दल विशेष आस्था होती; पण त्या बद्दल आपल्या देशात फारशी जागरूकता नव्हती. ही लागवड पर्यावरण पूरक असते शिवाय त्यातून स्थानिक लोकांना उत्पन्नाचे साधन मिळते. त्यासाठी डिएसटीने निधी मंजूर केला. मग त्यांनी चिल्का सरोवराची पहाणी केली, त्यामध्ये वाढू शकतील अशा चार जातींची निवड करून स्थानिक लोकांना समजेल अशा सोप्या भाषेत माहिती दिली. प्रात्यक्षिके दाखवली, वर्कशॉप्स घेतली. त्यामुळे तेथील शेतकऱ्यांना रोजगार मिळू लागला. यातूनच पर्यावरण संरक्षण ही होऊ लागले. यातून त्यांना प्रत्यक्ष कांहीं आर्थिक फायदा होत नसला तरी ते म्हणतात, की आम्हाला दोघांना दिल्लीत चांगली नोकरी आहे. त्यामुळे पैसे कमावणे हा उद्देश नाही; पण अजून तीस वर्षांनंतर मला मी काही तरी काम केलेले दिसेल. असे जर काहीच तुम्हाला दिसणार नसेल तर जगायचे कशाला भूषण पुनानी हे असेच अत्यंत बुध्दीमान विद्यार्थी. मेडीकलची ॲडमिशन हुकल्यामुळे डेअरी कोर्ससाठी ॲडमिशन घेतली. तिथे ह��� विद्यापीठात प्रथम क्रमांक मिळविला. नंतर पीएचडी केले. ग्रामविकास शिकण्यासाठी आयआयएम मध्ये एमबीए केले. हे झाल्यावर 1979 मध्ये ब्लाईंड स्कूल मध्ये दोन वर्षांसाठी नोकरी सुरु केली ती सुधा ह्याच हेतूने की मॅनेजमेंट शिकताना जी थेअरी शिकलो ती विकासाच्या क्षेत्रात वापरता येईल का भूषण पुनानी हे असेच अत्यंत बुध्दीमान विद्यार्थी. मेडीकलची ॲडमिशन हुकल्यामुळे डेअरी कोर्ससाठी ॲडमिशन घेतली. तिथे ही विद्यापीठात प्रथम क्रमांक मिळविला. नंतर पीएचडी केले. ग्रामविकास शिकण्यासाठी आयआयएम मध्ये एमबीए केले. हे झाल्यावर 1979 मध्ये ब्लाईंड स्कूल मध्ये दोन वर्षांसाठी नोकरी सुरु केली ती सुधा ह्याच हेतूने की मॅनेजमेंट शिकताना जी थेअरी शिकलो ती विकासाच्या क्षेत्रात वापरता येईल का हळूहळू त्यांना अनेक लोक मिळत गेले. सर्वांनी मिळून आज संस्था खूप मोठी केली आहे.त्यांनी काम सुरु केले तेव्हा फक्त एक कॅपस होता, आज गुजरात मध्ये आठ कॅपस आहेत. दहा लाख मूल्य असलेली संस्था आज दोन कोटी रुपयांची आहे. अपंग लोकांनी स्वावलंबी व्हावे ह्यासाठी संस्था काम करते. दृष्टीहीन मुली ब्यूटी पार्लरसारखे कोर्स चालवतात, फिजिओथेरपी शिकून सेंटर मध्ये काम करतात. विकास साधण्यासाठी योग्य व्यवस्थापनेची गरज असते हे त्यांनी दाखवून दिले आहे. हजारो लोकांच्या आयुष्यात नवा प्रकाश निर्माण करून त्यांना सामान्य आयुष्य जगण्याची संधी मिळवून दिली आहे. अशी ही एकापेक्षा एक वेगवेगळ्या प्रकारची माणसे. कोणत्या तरी ध्येयाने पछाडलेली . सामाजिक कार्य करत असतानाच त्या लोकांचे कल्याण कसे होईल असा विचार करणारी. लेखिकेने त्या सर्वांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेतल्या आहेत, त्यांचे काम प्रत्यक्ष पाहून जाणून घेतले आहे. त्यामुळे सर्व माहिती व्यवस्थित गोळा करून आपल्यासमोर मांडली आहे. त्यामुळेच त्या मनोगतात म्हणतात, ‘तुमचं आयुष्य कसे ही असले तरी इतरांसाठी एखादा क्षण द्या. इतरांना प्रेम, आनंद, चांगुलपण द्या. जितकं द्याल तितकं तुम्हाला परत मिळेल.’ हेच वाक्य मलाही अतिशय उर्जा देऊन गेले. माझ्याकडे जे आहे, जे मला देणे शक्य आहे ते निरपेक्षपणे ज्यांना गरज आहे त्याला देणे ह्या सारखा आनंद अजून काय असणार हळूहळू त्यांना अनेक लोक मिळत गेले. सर्वांनी मिळून आज संस्था खूप मोठी केली आहे.त्यांनी काम सुरु केले तेव्हा फक��त एक कॅपस होता, आज गुजरात मध्ये आठ कॅपस आहेत. दहा लाख मूल्य असलेली संस्था आज दोन कोटी रुपयांची आहे. अपंग लोकांनी स्वावलंबी व्हावे ह्यासाठी संस्था काम करते. दृष्टीहीन मुली ब्यूटी पार्लरसारखे कोर्स चालवतात, फिजिओथेरपी शिकून सेंटर मध्ये काम करतात. विकास साधण्यासाठी योग्य व्यवस्थापनेची गरज असते हे त्यांनी दाखवून दिले आहे. हजारो लोकांच्या आयुष्यात नवा प्रकाश निर्माण करून त्यांना सामान्य आयुष्य जगण्याची संधी मिळवून दिली आहे. अशी ही एकापेक्षा एक वेगवेगळ्या प्रकारची माणसे. कोणत्या तरी ध्येयाने पछाडलेली . सामाजिक कार्य करत असतानाच त्या लोकांचे कल्याण कसे होईल असा विचार करणारी. लेखिकेने त्या सर्वांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेतल्या आहेत, त्यांचे काम प्रत्यक्ष पाहून जाणून घेतले आहे. त्यामुळे सर्व माहिती व्यवस्थित गोळा करून आपल्यासमोर मांडली आहे. त्यामुळेच त्या मनोगतात म्हणतात, ‘तुमचं आयुष्य कसे ही असले तरी इतरांसाठी एखादा क्षण द्या. इतरांना प्रेम, आनंद, चांगुलपण द्या. जितकं द्याल तितकं तुम्हाला परत मिळेल.’ हेच वाक्य मलाही अतिशय उर्जा देऊन गेले. माझ्याकडे जे आहे, जे मला देणे शक्य आहे ते निरपेक्षपणे ज्यांना गरज आहे त्याला देणे ह्या सारखा आनंद अजून काय असणार ह्याच वाक्याने मी आपली ह्या आठवड्यात रजा घेते. उद्या पासून सुरु होणार्‍या नवीन सत्रासाठी सारिका ताईंना हार्दिक शुभेच्छा. ...Read more\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00807.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.nbp-news24.in/post/6612", "date_download": "2024-03-05T01:50:34Z", "digest": "sha1:SN44KYJ3ZTAZ2AI4GS5TJUZ4KFMNQDZ5", "length": 16471, "nlines": 104, "source_domain": "www.nbp-news24.in", "title": "सिमेंट रोडची अर्धवट कामे त्वरीत पूर्ण करा : महापौर दयाशंकर तिवारी – नागपूर बाजार पत्रिका", "raw_content": "\nसिमेंट रोडची अर्धवट कामे त्वरीत पूर्ण करा : महापौर दयाशंकर तिवारी\nसिमेंट रोडची अर्धवट कामे त्वरीत पूर्ण करा : महापौर दयाशंकर तिवारी\nबांधकाम साहित्यामुळे पावसाळी नाल्या बंद झाल्यास कंत्राटदारावर कारवाई\nपावसाळ्यामध्ये रस्त्यावर जमा होणारे पाणी आणि त्यातून होणारे अपघात टाळण्यासाठी सिमेंट रोडची जी अर्धवट व उर्वरित कामे आहेत ती तातडीने पूर्ण करण्यात यावेत. शहरात सुरू असलेल्या सिमेंट रोड बांधकामामुळे बांधकाम साहित्य विखुरलेले आहेत. माती, सिमेंट व इतर विखुरलेले साहित्य तातडीने स्वच्छ करण्यात ���ावेत. बांधकाम साहित्यामुळे पावसाळी नाल्या बंद झाल्यास संबंधित रस्ता कंत्राटदारावर दंडात्मक कारवाई करण्यात यावी, असे स्पष्ट निर्देश महापौर दयाशंकर तिवारी यांनी दिले.\nशहरातील विविध विषयांच्या अनुषंगाने स्थापत्य व प्रकल्प विशेष समितीची शुक्रवारी (ता.९) बैठक घेण्यात आली. मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहामध्ये झालेल्या बैठकीत महापौर दयाशंकर तिवारी, स्थापत्य व प्रकल्प विशेष समिती सभापती राजेंद्र सोनकुसरे, ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, नगरसेवक विजय (पिंटू) झलके, मुख्य अभियंता अजय पोहेकर, कार्यकारी अभियंता (प्रकल्प) सोनाली चव्हाण उपस्थित होते. समिती सदस्या रूपा राय, वंदना भुरे, नगररचनाकार हर्षल गेडाम, उद्यान अधीक्षक अमोल चौरपगार, प्रमुख अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके आदी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बैठकीत सहभागी झाले होते.\nयावेळी शहरातील सिमेंट रोडच्या टप्पा १, २ व ३च्या कार्याचा महापौर व स्थापत्य समिती सभापतींनी आढावा घेतला. सिमेंट रोड टप्पा १ चे अनेक कामे बाकी आहेत. या उर्वरित कामाचे लवकरात लवकर निविदा प्रक्रिया करणे, निर्धारित वेळेमध्ये काम पूर्ण न झाल्यास विहित खर्च मनपाला करावा लागेल व निर्धारित वेळेत पूर्ण झाल्यास कंत्राटदारालाच तो खर्च करावा लागतो. त्यामुळे विहित वेळेमध्येच कार्य होईल याकडे विशेष लक्ष द्यावे. सिमेंट रोड टप्पा २ चे सुद्धा उर्वरित व अर्धवट कार्य त्वरीत पूर्ण करणे तसे सिमेंट रोड टप्पा ३ च्या कामासाठी नागपूर सुधार प्रन्यासकडून ३७.०५ कोटी व राज्य शासनाकडून ३७.०५ कोटी निधी अप्राप्त आहे. दोन्ही विभागाकडून सदर अप्राप्त निधी मिळविण्यासाठी प्रशासनाद्वारे त्वरीत प्रयत्न करण्याचे निर्देश महापौर दयाशंकर तिवारी यांनी यावेळी दिले.\nधरमपेठ झोन अंतर्गत रामदासपेठ येथील पूर्णचंद्र बुटी सभागृहाजवळ नाग नदीवर असलेल्या पुलाच्या संदर्भात प्राप्त तक्रारीवर दखल घेउन प्रत्यक्ष स्थळी जाउन पुलाचे अवलोकन करण्यात यावे. पुलाची स्थिती धोकादायक असल्यास त्यासंदर्भात त्वरीत प्रस्ताव सादर करण्यात यावा व तशी कार्यवाही करण्यात यावी, असेही निर्देश महापौरांनी दिले. याशिवाय जम्मुदीप नगर नाल्याचे बांधकाम अर्धवट स्थितीत असल्यामुळे नागरिकांना मोठी अडचण निर्माण होत आहे. हे काम पूर्णत्वास आणण्यासाठी राज्यशासनाकडून अप्राप्त असलेली राशी मिळविण्यासाठी सुद्धा प्रशासनाद्वारे विशेष प्रयत्न करण्याचे त्यांनी निर्देश दिले.\nबुधवार बाजार, महाल येथे व्यापारी संकुल तयार करण्याचे काम प्रस्तावित आहे. हे कार्य लवकरात लवकर पूर्ण करणे. तसेच बीओटी चे जेवढे कार्य प्रलंबित आहेत त्यांना गती देण्याचेही महापौरांनी निर्देशित केले. कोरोना या वैश्विक महामहारीमुळे आरोग्य व्यवस्थेची शहरातील गरज लक्षात घेउन धरमपेठ येथील डिक दवाखाना परिसरात स्टेट ऑफ आर्ट टर्शरी केअर सुपर स्पशॅलिटी हॉस्पीटलचे बांधकाम करण्याचे प्रस्तावित आहे. या हॉस्पीटलच्या बांधकामासाठी जलद गतीने प्रशासनाने पाउल उचलावे व आवश्यक ती कार्यवाही गतीशीलतेने पूर्ण करावी, असेही निर्देश महापौर दयाशंकर तिवारी यांनी बैठकीत दिले.\n*राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा १०८ वा दीक्षांत समारोह संपन्न*\nएजी आणि बीव्हीजीच्या कार्यप्रणालीबाबत नगरसेवकांचे अभिप्राय घ्या : अविनाश ठाकरे\nनागपुर समाचार : पहली बार मनपा का बजट साइज पांच हजार करोड़ पार, मुलभुत सुविधाओं पर सबसे ज्यादा खर्च\nनागपूर समाचार : २ मार्च रोजी मनपाचा ७३ वा स्थापना दिन\nमैं ज्योति द्विवेदी NBP NEWS 24 की संपादीका और आदर्श बहुद्देश्यीय शिक्षण संस्था कि सचिव हू\nनागपुर समाचार : स्मृति ईरानी ने राहुल गांधी को यूपीए-एनडीए कार्यकाल पर बहस की दी चुनौती\nनागपुर समाचार : नारी के चार स्वरुप : अनादि, पारम्पारिक, आधुनिक और शक्ति” इस विषय को लेकर महिलाओं के लिये शिवशक्ति स्नेह मिलन को उत्स्फुर्त प्रतिसाद\nचंद्रपूर समाचार : ‘देश के निर्माण में, चंद्रपूर मैदान में’ – मा. श्री. सुधीर मुनगंटीवार\nनागपूर समाचार : दोन बूंद जिंदगी के पल्स पोलिओला खापरखेड्यात उत्तम प्रतिसाद\nनागपूर समाचार : भानेगावात संत गजानन महाराज प्रकट दिन उत्साहात साजरा\nDavidsliff on दक्षिण नागपुर के विकलांग एवं वरिष्ठ नागरिकों को सहायक उपकरणों का वितरण आज गुरुवार गडकरी, डॉ. वीरेंद्र कुमार और उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस की प्रमुख उपस्थिति\nसंपादक महोदय का परिचय\nमैं ज्योति द्विवेदी NBP NEWS 24 की संपादीका और आदर्श बहुद्देश्यीय शिक्षण संस्था कि सचिव हू और मेरा उद्देश्य है कि समाज के गरिब, बेसहारा मासूम बच्चों को उच्च शिक्षा देना और मेरा उद्देश्य है कि समाज के गरिब, बेसहारा मासूम बच्चों को उच्च शिक्षा देना उसी तरह समाज में हो रहे अत्याचार के खिलाफ आवाज उठाना, सामाजिक तथा धार्मिक कार्य करने वालों को प्रोत्साहित करना, ओर ऐ सारे कार्य NBP NEWS 24 के जरीए समाज तक पहुचाने का मेरा उद्देश्य\nनागपुर समाचार : स्मृति ईरानी ने राहुल गांधी को यूपीए-एनडीए कार्यकाल पर बहस की दी चुनौती\nनागपुर समाचार : केंद्रीय महिला एवं बाल विकास मंत्री स्मृति...\nनागपुर समाचार : नारी के चार स्वरुप : अनादि, पारम्पारिक, आधुनिक और शक्ति” इस विषय को लेकर महिलाओं के लिये शिवशक्ति स्नेह मिलन को उत्स्फुर्त प्रतिसाद\nनागपुर समाचार : नागपुर 03/03/2024 अंतर्राष्ट्रिय महिला दिवस के उपलक्ष...\nBreaking News PRESS CONFERENCE अपघात आंदोलन कोविड-19 क्राईम खबर खासदार क्रीड़ा महोत्सव खेलकुद धार्मिक नागपुर समाचार बाजार मनपा मनोरंजन राजनीति राष्ट्रीय समाचार लाइफस्टाइल विदर्भ शिक्षा शीत सत्र २०२३ संत्रानगरी सामाजिक स्वास्थ\nनागपूर समाचार : पैंट और बनियान में छिड़ककर लाया सोने का पाउडर, कस्टम ने करीब 900 ग्राम सोना किया जब्त\nनागपुर समाचार : नागपुर कस्टम डिपार्टमेंट ने एयर अरबिया एयरवेज से शारजाह से नागपुर आये एक व्यक्ति को 822.550 ग्राम...\nनागपुर समाचार : डीआरआई की बड़ी कार्रवाई, 1.95 करोड़ कीमत का 975.5 किलोग्राम गांजा किया जब्त\nनागपुर समाचार : मेट्रोमोनी साइट पर बोगस प्रोफाइल बनाकर ठगी करने वाला नाइजीरियन सहित 3 गिरफ्तार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00807.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "https://greekmythology.biz/mr/griik-pauraannik-kthaanmdhye-dev-irons", "date_download": "2024-03-05T00:16:17Z", "digest": "sha1:GEM5C2BIOUCMHHUTBOYQ4ZM2NZPU37TX", "length": 18884, "nlines": 59, "source_domain": "greekmythology.biz", "title": "ग्रीक पौराणिक कथांमध्ये देव इरॉस", "raw_content": "\nग्रीक पौराणिक कथांमध्ये देव इरॉस\nग्रीक पौराणिक कथांमध्‍ये इरोस\nग्रीक पौराणिक कथांमध्‍ये इरोस\nइरोस हे नाव ग्रीक पॅन्थिऑनच्या दोन देवतांना दिलेले आहे, पहिला प्रोटोजेनोई पैकी एक, आणि दुसरा, ऍफ्रोडाईटचा मुलगा, दुसरा इरॉस या दोघांपैकी सर्वात प्रसिद्ध आहे. ​\nअधूनमधून असे म्हटले जाते की इरॉस हा एरेस आणि ऍफ्रोडाईट या देवता यांच्यातील नातेसंबंधातून जन्मलेला मुलगा होता, परंतु सामान्यतः असे म्हटले जाते की इरॉस हा एकट्या ऍफ्रोडाईटचा मुलगा होता, जो ऍफ्रोडाईट अस्तित्वात आल्यानंतर लगेचच जन्मला होता; कारण ऍफ्रोडाइटचा जन्म ओरानोस च्या कास्ट्रेटेड सद��्यापासून झाला होता.\n​त्याच्या जन्मानंतर, इरॉसला त्याची आई, ऍफ्रोडाईट, प्रेम आणि सौंदर्याची ग्रीक देवी, तिच्या आदेशानुसार वागणारी एक सतत साथीदार म्हणून पाहिले गेले. जरी, इरॉसचे स्वतःचे शीर्षक होते, कारण तो अपरिचित प्रेमाचा ग्रीक देव होता.\nयासाठी इरॉस धनुष्य आणि बाणांनी सुसज्ज होता. इरॉसमध्ये दोन वेगवेगळ्या प्रकारचे बाण होते, सोनेरी बाण ज्यामुळे व्यक्ती प्रेमात पडते आणि शिशापासून बनवलेले बाण जे प्रेमाच्या बाबतीत उदासीनता निर्माण करतात.\nद डिव्हाईन इरॉस - जिओव्हानी बॅग्लिओन (1566-1643) - PD-art-100 <100 <100 >>>>>>> <100 <100 चुकीचे आहे असे सांगितले. , आणि त्याला योग्य वाटेल तसे वागणे, व्यक्ती प्रेमात पडण्यास कारणीभूत ठरेल, ज्याने देव आणि पुरुषांना त्रास होत नाही असे म्हटले जाते.\nआज इरॉसला रोमन देव कामदेव बरोबर समानता दिली जाते, आणित्यांची पौराणिक कथा आणि गुणधर्म अक्षरशः सारखेच होते, इरॉसला सामान्यतः एक देखणा तरुण म्हणून चित्रित केले जात होते, तर कामदेव लहान मूल होते.\nहे देखील पहा: ग्रीक पौराणिक कथांमध्ये टेरेयस\n​नंतर, असे म्हटले गेले की तेथे बरेच इरोस किंवा इरोट्स होते, ज्यात एन्टेरोस, रिक्वेटेड लव्हचा ग्रीक देव, पोथॉस, पॅशनचा ग्रीक देव आणि हिमरोस, लैंगिक इच्छेचा ग्रीक देव, एविन टू हिरोस<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<> रॉडाइट त्याच वेळी इरॉस, ऍफ्रोडाईट स्वतः अस्तित्वात आल्यानंतर लवकरच; अँटेरोस हे ऍफ्रोडाईट आणि एरेसचे मूल असल्याचे सामान्यपणे म्हटले जाते.\nहे देखील पहा: ग्रीक पौराणिक कथेतील ट्रोजन हॉर्स\nग्रीक पौराणिक कथांमध्ये, इरॉस हा क्वचितच एक केंद्रीय व्यक्तिमत्त्व होता, जरी काहींनी त्याला झ्यूसच्या असंख्य विवाहबाह्य संबंधांचे कारण म्हणून दोष दिला होता आणि त्याचप्रमाणे त्याच्यावर कधी कधी प्रेमभंग झाल्याचा आरोप केला जातो. अॅडोनिस सोबत.\nइरॉसची सर्वात प्रसिद्ध कथा ही नंतरची कथा आहे, आणि इरॉसचे मानस साठीचे प्रेम सांगते.\nसुंदर मर्त्य राजकुमारी सायकीला शिक्षा देण्यासाठी, सौंदर्याच्या बाबतीत एफ्रोडाईटला टक्कर देण्यासाठी, इरॉसच्या आईने\n<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<———————————>तथापि, जेव्हा इरॉस ऍफ्रोडाईटच्या ऑर्डर्स घेण्यास गेला तेव्हा तो स्वतः सायकीच्या प्रेमात पडला. आईची आज्ञा न मानल्याच्या परिणामाच्या भीतीने,इरॉसने सायकेला एका दैवी राजवाड्यात नेले असत��, परंतु इरॉसने सायकीला कधीही आपली ओळख सांगितली नाही, कारण ही जोडी फक्त रात्रीच्या काळ्याकुट्ट भागात एकत्र आली होती. इरॉस आणि सायकी - विल्यम-अडॉल्फ बोगुएरो - PD-art-100\nसायकीने तिच्या प्रियकराची ओळख शोधण्याचा प्रयत्न केला, आणि एका रात्री इरॉसने दिवा लावला, इरॉस सापडला आणि तो शोधत पळून गेला. ऍफ्रोडाईट सायकीला तिच्या मुलाचा प्रियकर बनण्यासाठी शिक्षा करण्याचा प्रयत्न करेल, परंतु देवीने तिला दिलेल्या प्रत्येक कामात, इरॉस गुप्तपणे त्याच्या नश्वर प्रियकराला मदत करेल.\nशेवटी, इरॉस त्याला मदत करण्यासाठी झ्यूसकडे गेला आणि शेवटी सायकीला देवी बनवण्यात आली, ग्रीक देवी, अॅफ्रोडाईट आणि आम्ही या प्रेयसीचे अनुसरण केले, आणि पेसेरोसचे पालन केले. सायकीला सुखावले होते.\nइरॉस आणि सायकीच्या लग्नामुळे अधूनमधून एक मूल, मुलगी हेडोन, जी आनंद आणि उपभोगाची किरकोळ देवी होती असे म्हटले जाते.\nद मॅरेज ऑफ क्यूपिड अँड सायकी - फ्रँकोइस बाउचर (1703-1703> पियरॉस-1703> पियरॉस -1703) sces\n​प्रेमाच्या कथांव्यतिरिक्त, इरॉस मीन नावाच्या राशीच्या चिन्हाच्या पौराणिक कथांमध्ये देखील आढळतो. जेव्हा टायफन आणि इचिडना ने माउंट ऑलिंपसवर वादळ करण्याचा निर्णय घेतला तेव्हा झ्यूसच्या शासनाविरुद्ध बंड झाले. राक्षसी टायफॉनच्या आगाऊपणाने पाहिलेदेवता पळून जातात, त्यापैकी बहुतेक, इजिप्तच्या सुरक्षिततेसाठी प्रवास करतात.\nसिरियामध्येच ऍफ्रोडाईट आणि इरॉसला पुढे जाणाऱ्या टायफॉनचा सामना करावा लागला आणि सुरक्षिततेसाठी, ग्रीक देवतांच्या जोडीने स्वतःचे रूपांतर दोन माशांमध्ये केले आणि युफ्रेटिस नदीत डुबकी मारली आणि सुरक्षित पोहले. माशांची ही जोडी नंतर मीन म्हणून स्वर्गात अमर झाली.\nग्रीक पौराणिक कथांमधील अँचिनो\nग्रीक पौराणिक कथांमध्ये प्रोक्ने\nनेर्क पिर्ट्झ हा एक उत्कट लेखक आणि संशोधक आहे ज्याला ग्रीक पौराणिक कथांबद्दल खूप आकर्षण आहे. अथेन्स, ग्रीस येथे जन्मलेल्या आणि वाढलेल्या नेर्कचे बालपण देव, नायक आणि प्राचीन दंतकथांनी भरलेले होते. लहानपणापासून, नेर्क या कथांच्या सामर्थ्याने आणि वैभवाने मोहित झाला होता आणि हा उत्साह वर्षानुवर्षे अधिक दृढ होत गेला.शास्त्रीय अभ्यासात पदवी पूर्ण केल्यानंतर, नेर्कने ग्रीक पौराणिक कथांचा खोलवर शोध घेण्यासाठी स्वतःला समर्पित केले. त्यांच्या अतृप्त क���तूहलाने त्यांना प्राचीन ग्रंथ, पुरातत्वीय स्थळे आणि ऐतिहासिक नोंदींच्या माध्यमातून असंख्य शोधात नेले. नर्कने ग्रीसमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रवास केला, विसरलेल्या मिथक आणि न सांगितल्या गेलेल्या कथा उघड करण्यासाठी दुर्गम कोपऱ्यात प्रवेश केला.नेर्कचे कौशल्य केवळ ग्रीक देवस्थानापुरते मर्यादित नाही; त्यांनी ग्रीक पौराणिक कथा आणि इतर प्राचीन सभ्यता यांच्यातील परस्परसंबंधांचाही शोध घेतला आहे. त्यांच्या सखोल संशोधनाने आणि सखोल ज्ञानाने त्यांना या विषयाचा एक अनोखा दृष्टीकोन बहाल केला आहे, कमी ज्ञात पैलूंवर प्रकाश टाकला आहे आणि सुप्रसिद्ध कथांवर नवीन प्रकाश टाकला आहे.अनुभवी लेखक या नात्याने, नेर्क पिर्ट्झचे ग्रीक पौराणिक कथांबद्दलची त्यांची प्रगल्भ समज आणि प्रेम जागतिक प्रेक्षकांसोबत शेअर करण्याचे उद्दिष्ट आहे. त्यांचा असा विश्वास आहे की या प्राचीन कथा केवळ लोककथा नसून कालातीत कथा आहेत ज्यात मानवतेच्या चिरंतन संघर्ष, इच्छा आणि स्वप्ने प्रतिबिंबित करतात. त्यांच्या ब्लॉगद्वारे, विकी ग्रीक पौराणिक कथा, नेर्कचे उद्दिष्ट हे अंतर भरून काढण्याचे आहेप्राचीन जग आणि आधुनिक वाचक यांच्यामध्ये, पौराणिक क्षेत्र सर्वांना प्रवेशयोग्य बनवते.नेर्क पिर्ट्झ केवळ एक विपुल लेखकच नाही तर एक मनमोहक कथाकार देखील आहे. त्यांची कथा तपशीलाने समृद्ध आहे, देवता, देवी आणि नायकांना स्पष्टपणे जिवंत करते. प्रत्येक लेखासह, नेर्क वाचकांना ग्रीक पौराणिक कथांच्या मोहक जगात विसर्जित करण्याची परवानगी देऊन, एका विलक्षण प्रवासासाठी आमंत्रित करतो.नेर्क पिर्ट्झचा ब्लॉग, विकी ग्रीक मायथॉलॉजी, विद्वान, विद्यार्थी आणि उत्साही लोकांसाठी एक मौल्यवान संसाधन म्हणून काम करतो, ग्रीक देवतांच्या आकर्षक जगासाठी एक व्यापक आणि विश्वासार्ह मार्गदर्शक ऑफर करतो. त्यांच्या ब्लॉग व्यतिरिक्त, नेर्कने अनेक पुस्तके देखील लिहिली आहेत, त्यांचे कौशल्य आणि आवड मुद्रित स्वरूपात सामायिक केली आहे. त्यांच्या लिखाणातून किंवा सार्वजनिक बोलण्यातून असो, Nerk ग्रीक पौराणिक कथांच्या त्यांच्या अतुलनीय ज्ञानाने प्रेक्षकांना प्रेरणा, शिक्षित आणि मोहित करत आहे.\nए ते झेड ग्रीक पौराणिक कथा जे\nग्रीक पौराणिक कथांमधला अॅमीक्लास\nग्रीक पौराणिक कथांमध्ये माइया\nग्रीक पौराणिक कथा��मधील अमाल्थिया\nग्रीक पौराणिक कथेत इलेक्ट्रा डॉटर ऑफ अगामेमनॉन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00808.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/manoranjan/ott/koffee-with-karan-8-karan-johar-revealed-sidharth-malhotra-and-varun-dhawan-was-against-casting-of-alia-bhatt-in-student-of-the-year-dpj-91-4061505/lite/", "date_download": "2024-03-05T01:49:27Z", "digest": "sha1:FQLC6S6B6STSDAKQRBI5EIAQRN63HX7W", "length": 19419, "nlines": 314, "source_domain": "www.loksatta.com", "title": "'स्टुडंट ऑफ द इअर'बद्दल बोलताना करण जोहरने सांगितलं गुपित; म्हणाला, \"आलियाबरोबर वरुण-सिद्धार्थला…\" koffee-with-karan-8-karan-johar-revealed-sidharth-malhotra-and-varun-dhawan-was-against-casting-of-alia-bhatt-in-student-of-the-year", "raw_content": "\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\n‘स्टुडंट ऑफ द इअर’बद्दल बोलताना करण जोहरने सांगितलं गुपित; म्हणाला, “आलियाबरोबर वरुण-सिद्धार्थला…”\n‘कॉफी विथ करण’ शोमध्ये नुकतीच सिद्धार्थ मल्होत्रा व वरुण धवन यांनी हजेरी लावली आहे.\nWritten by एंटरटेनमेंट न्यूज डेस्क\n'स्टुडंट ऑफ द इअर'बद्दल बोलताना करण जोहरने सांगितलं गुपित\n‘कॉफी विथ करण’चे आठवे पर्व सध्या चांगलेच चर्चेत आहे. या नव्या पर्वाला २६ ऑक्टोबरपासून सुरुवात झाली. आतापर्यंत या पर्वात अनेक बॉलीवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. आता या कार्यक्रमाच्या पाचव्या भागात अभिनेता वरुण धवन व सिद्धार्थ मल्होत्रा यांनी हजेरी लावली आहे. या शोमध्ये सिद्धार्थ व वरुणने करिअरबरोबरच वैयक्तिक आयुष्याबाबतही अनेक खुलासे केले आहेत.\nया बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा\nई-मेल द्या, नी साइन-अप करा\nहेही वाचा- बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरलेल्या ‘जवान’ने ओटीटीवरही रचला नवा विक्रम; किंग खानने मानले चाहत्यांचे आभार\nआर्यन खानच्या अटकेनंतर जातीवरून केलं लक्ष्य, भ्रष्टाचाराचे झालेले आरोप; समीर वानखेडे म्हणाले, “प्रत्येक गोष्टीचा संबंध…”\nउलटा चष्मा : दिव्यत्वाची प्रचीती…\nअलेक्सी नवाल्नींची शक्ती अन् प्रेरणास्थान राहिलीय ‘युलिया; पतीच्या मृत्यूनंतर पत्नीची पहिली पोस्ट चर्चेत\nनोकरी करताना झाला त्रास, बाळासाहेब ठाकरेंना कळालं अन्…; गश्मीर महाजनीच्या आईने सांगितला प्रसंग, म्हणाल्या, “मीनाताईही…”\nसिद्धार्थ व वरुणने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या स्टुडंट ऑफ द इयर या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटात त्यांच्याबरोबर आलिया भट्टची मुख्य भूमिका होती. मात्र, या चित्रपटात आलियाला अभिनेत्री म्हणून घेण्यास सिद्धार्थ व वरुणचा विरोध होता. ‘कॉफी विथ करण’च्या नव्या एपिसोडमध्ये खुद्द करणने याबाबतचा खुलासा केला आहे.\nहेही वाचा- नेटफ्लिक्सच्या ‘त्या’ निर्णयामुळे अनुराग कश्यपला आलेला दोनदा हार्ट अटॅक; दिग्दर्शकाचा मुलाखतीदरम्यान खुलासा\nकरण म्हणाला, “मला अजूनही आठवते ‘स्टु़डंट ऑफ द इयर’च्या सेटवर जेव्हा पहिल्यांदा आलिया आली होती, तेव्हा तुम्ही दोघांनी मला तिला कास्ट करू नको, असा मेसेज केला होता. ती खूप लहान आहे, असं तुमचं म्हणणं होतं. पण जेव्हा तुम्ही तीन महिन्यांनंतर तिच्याबरोबर फोटोशूट केला, तेव्हा ती शांत उभी होती आणि त्यावेळी तिनं तुमच्यापैकी कोणाकडेही बघितलंही नाही. ती घाबरली होती की लाजत होती ते माहीत नाही. पण तुम्ही दोघं मला पहिल्यापासून ओळखत होता; पण ती मला बिलकूल ओळखत नव्हती. तुम्हा दोघांची इच्छा नव्हती की, मी तिला चित्रपटात घ्यावं. तुम्ही मला दुसऱ्या मुलींचे फोटो पाठवत होतात.”\n‘कॉफी विथ करण सीझन ८’च्या पहिल्या भागात दीपिका पदुकोण आणि रणवीर कपूर यांनी हजेरी लावली होती. त्यानंतर दुसऱ्या भागात देओल बंधू सनी देओल व बॉबी देओल यांनी हजेरी लावत इंडस्ट्रीबाबत अनेक खुलासे केले होते. तिसऱ्या भागात अनन्या पांडे व सारा अली यांनी हजेरी लावत त्यांच्या लव्ह लाइफ, ब्रेकअपसह अनेक गोष्टींचे खुलासे केले होते. त्यानंतर मागच्या आठवड्यात करीना व आलिया भट्ट यांनी हजेरी लावली होती.\nमराठीतील सर्व ओटीटी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.\nबॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरलेल्या ‘जवान’ने ओटीटीवरही रचला नवा विक्रम; किंग खानने मानले चाहत्यांचे आभार\nसंसदेत सोप्या प्रश्नावर नारायण राणेंचा गोंधळ, दिलं भलतंच उत्तर ‘तो’ व्हिडीओ शेअर करत अंजली दमानिया म्हणाल्या, “नुसती दादागिरी…”\n“महाराष्ट्रात जे झालं, ते काश्मीरमध्ये होऊ नये”, सुप्रिया सुळेंचा जम्मू-काश्मीरबाबत मोदी सरकारला सवाल; म्हणाल्या, “एवढं तर करूच शकता तुम्ही\n“…तर मनोज जरांगेंचे ओबीसी समाजावर उपकार होतील”, छगन भुजबळांचं वक्तव्य, नेमकं काय म्हणाले\nKrishna Janmabhoomi : औरंगजेबानेच तोडलं होतं मथुरेतील केशवदेव मंदिर, कृष्ण जन्मभूमीप्रकरणी ASI चा मोठा खुलासा\nविश्लेषण : पंडित नेहरू आणि इंदिरा गांधी भारतीयांना कमी लेखत होते पंतप्रधान मोदींनी नेमकं कोणत्या भाषणांचा ���ल्लेख केला\nIND vs ENG : दुसऱ्या कसोटीनंतर इंग्लंडचा आख्खा संघ भारत सोडून दुबईत दाखल\nकार अपघातात पत्नीचा मृत्यू, पतीने स्वतः विरोधात दाखल केला गुन्हा; कुठे घडली घटना\nफटाका फॅक्टरीला आग लागून सहा जणांचा मृत्यू, ५० पेक्षा जास्त लोक होरपळले, मदत आणि बचावकार्यात आगीचा अडथळा\nरोज रात्री १२ ला किंवा नंतर झोपत असाल तर तुमचं शरीर कसं बदलतं पाहा; वजन व कोलेस्ट्रॉलवर होणारा परिणाम व उपाय\nMaharashtra News : “महायुतीचा १५५ कोटींचा मोबाईल घोटाळा”, काँग्रेसचा मोठा आरोप\nसई ताम्हणकर पुन्हा गाजवणार बॉलीवूड ‘भक्षक’नंतर आता ‘डब्बा कार्टेल’मध्ये झळकणार, पहिली झलक आली समोर\n“सगळे ओटीटी प्लॅटफॉर्म्स तोट्यात”, बॉलिवूडची क्वीन कंगना रणौतचं मोठं विधान\n ‘या’ दिवशी प्रदर्शित होणार इम्तियाज अलीचा बहुचर्चित चित्रपट ‘अमर सिंह चमकीला’; वाचा कुठे पाहायला मिळणार\n१३३ कोटींची कंपनी १५ कोटींना विकत घ्यायचा ‘लेन्सकार्ट’च्या सीइओचा प्रस्ताव; ‘शार्क टँक इंडिया’च्या इतिहासातील भन्नाट डील\nआता मोफत पाहायला मिळणार नोलनचा बहुचर्चित ‘ओपनहायमर’; वाचा कधी व कुठे\nदिव्या अग्रवालशी लग्न करताना अपूर्वने बाळगली तिच्या दिवंगत वडिलांची ‘ही’ वस्तू, अभिनेत्री भावुक होत म्हणाली…\nबॉक्स ऑफिसवर आपटलेला रजनीकांत यांचा ‘लाल सलाम’ लवकरच येणार ओटीटीवर; वाचा कधी अन् कुठे पाहता येणार\nदिव्या अग्रवाल मराठमोळ्या बॉयफ्रेंडशी घरीच बांधणार लग्नगाठ; कारण सांगत म्हणाली, “५ स्टार हॉटेल…”\nजवळपास ५०० कोटींची कमाई करणारा शाहरुख खानचा ‘डंकी’ ओटीटीवर; वाचा कधी व कुठे पाहायला मिळणार\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00808.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.diliptiwari.com/2016/11/blog-post.html", "date_download": "2024-03-05T00:42:17Z", "digest": "sha1:NIFH3OYOQI3S3HR5YDGEYMZD5NR7URCA", "length": 23682, "nlines": 332, "source_domain": "www.diliptiwari.com", "title": "Dilip Tiwari: आतेभावाचे नाते हळव्या मैत्रिचे ...", "raw_content": "\nआतेभावाचे नाते हळव्या मैत्रिचे ...\nतुमच्या घरात किती खोल्या आहेत आणि तुम्हाला त्यात सुख व समाधानाने राहायला किती जागा आहे यावर माणसाची श्रीमंती ठरत नाही. तुम्हाला किती मित्र आहेत आणि त्यांच्याशी तुम्ही किती मोकळेपणाने बोलू शकता यावरच माणसाचे ऐश्वर्य ठरते. अशा प्रकारचे मित्र मला भरपूर आहेत. अनेकांशी मी अत्यंत खुलेपणाने बोलू शकतो. यात मित्रांच्या गोताळ्यात माझा एक सख्खा आणि सच्च�� नातेवाईक आहे. तो म्हणजे पारोळा निवासी तथा विमा विकास अधिकारी असलेला आतेभाऊ मिलींद मिसर. मिलींद नात्याने आतेभाऊ आहे पण सहवासातून आम्ही मित्र आहोत. एकमेकांविषयी मोकळेपणे बोलायच्या आम्ही एकमेकांच्या जागा आहोत. आयुष्याच्या वळणावरील अनेक कटू व गोड आठवणी आम्ही एकमेकांना सांगितल्या आहेत आणि त्या व्यक्तिगत स्वरुपातच जपल्या आहेत. त्याचा गावभर कधी बभ्रा केला नाही.\nमिलींद आज (दि. ७ नोव्हेंबरला) वयाची पन्नाशी पूर्ण करतोय. मी त्याच्या मागे ९ महिने आहे. मिलींद याच उंबरठ्यावर सासराही होणार आहे. डॉक्टर असलेल्या मोठ्या कन्येचा याच महिन्यात विवाह आहे. दुसरी कन्याही डॉक्टर होते आहे. खऱ्या अर्थाने मिलींद कुटुंब वत्सल झाला आहे. आज मिलींदला भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देताना निघून गेलेल्या काळातील अनेक प्रसंग काल परवा झालेल्या घटनांसारखे डोळ्यांसमोर येतात. मिलींदच्या आणि माझ्या दोन वर्षांच्या सहवासातील खुप सारे किस्से समोर येतात. मिलींद आणि मी नातेवाईक. मिलींद आणि मी भाऊ. मिलींद आणि मी कट्टर दुश्मन. मिलींद आणि मी अधीरतेने अबोला सोडणारे. आमचे नाते अशा हळव्या मैत्रिचे.\nमिलींद ब्रिलीयंट होता. दहावीत नाशिक बोर्डाच्या यादीत त्याचे नाव झळकले होते. भडगाव हे माझे आणि त्याचे मामाचे गाव. उन्हाळ्याच्या सुटीत मिलींद मामाच्या गावी यायचा. सकाळी आलेला मिलींद आईच्या आठवणीने हळवा होवून सायंकाळीच परत जायचा. कधीकधी मुक्कामी राहीलाच तर आम्ही मुले गिराणानदीवर भर दुपारी पोहायला जायचो. पारोळ्याजवळ नदी नसल्याने मिलींदला भडगावच्या नदीचे आकर्षण असे. भर दुपारी तापलेल्या वाळूत पाय पोळत. मग दोन टॉवेल घेवून जायचे. एक एक पुढे टाकत त्यावरून चालत पात्राजवळ पोहचायचे. मनसोक्त तासभर पोहायचे. परतीचा प्रवास तसाच. मात्र, शनिमंदिराजवळ आल्यानंतर तेथील भुरी माती हातापायाला चोपडायची. नदीवर पोहून आल्याचा संशय घरी कोणाला नको म्हणून असे करायचे. प्रकाशकाकाच्या रागावण्याला घाबरून असे करायचो. आतेभाऊ म्हणून माझी मिलींदशी अशी गट्टी फू होती.\nमिलींदचा दोन वर्षांचा सहवास मला अनपेक्षितपणे लाभला. दहावीत ८७ टक्के गुण मिळाल्यानंतर अकरावी व बारावी विज्ञान वर्गात प्रवेशासाठी मिलींदने भडगावला प्रवेश घेतला. तो आणि मी एका वर्गात बसायला लागलो. आमच्या आयुष्यातील ते दोन वर्ष आजही व���सरता विसरत नाही. खूपच मजेत आणि आनंदात आम्ही राहीलो. मी बारावी नापास झालो. तर मिलींद मेरिट हरवून केवळ उत्तीर्ण झाला. शिक्षणाची अपेक्षित दिशा तशी चुकलीच. पण ते अपयश कुरवाळत किंवा त्याचा दोष लावून आम्ही जगलो नाही. नव्या दिशा स्वीकारत पुढे गेलो. नंतरही जे शिकलो त्या क्षेत्रात काम केले नाही. पण जे केले तेथे टॉपला होतो. अपयशाबाबत आम्हाला पालक कधीही बोलले नाहीत ही विशेष नोंद.\nमिलींद आणि मी बारावीला अभ्यासच केला नाही. आम्ही चित्रपटांच्या नादी लागलो होतो. अभ्यास टाळून आम्ही रात्री दुसरा शो पाहायला जायचो. दाराची वरची कडी बाहेरून हात घालून लावायचो. लाईट सुरू ठेवायचो, इतरांना वाटावे आम्ही अभ्यास करतोय. आमची ही चोरी लहान काकूने अनेक दा पकडली होती. पण काकूने भांडा फोडला नाही. मैत्रिण अभ्यास करते का हे पाहायला आम्ही रात्री बेरात्री तिच्या गल्लीत भटकायचो.\nअकरावी आणि बारावी आम्ही मजेत घालवली. आम्हाला खूप मित्र होते. भांडणारे व लावालावी कराणारे. पौगंडावस्थेच्या उंबरठ्यावरील हळव्या प्रसंगातून मिलींद गेला. मी अशा विषयात आजोबांना टरकून होतो. दोघांना मैत्रिणी होत्याच. आकर्षणही होते. पण मी मात्र त्याला या विषयासाठी साथ देणारा नव्हतो. मी मैत्रिणींना चिडवायचो. मिलींदचा तो दुखरा कप्पा होता. गंमत अशी होती की तो मला तसे सांगायचा नाही व मी ते समजून घेत नव्हतो. अशा विषयावरून वाद होत. काही चलाख मित्र वादात ठिणगी टाकत. मग माझा व मिलींदचा अबोला असे. फूटबॉलच्या मैदानावर शत्रूत्व असे. अबोला पंधरा दिवस चाले. एकदा हा अबोला सोडायला मी मिलींदला पोस्टाने पत्र पाठवले होते.\nमिलींद आणि माझी श्रीमंतीची कल्पना भन्नाट होती. कॉलेजला शिकताना आम्ही मामा, काकांचे उधारी खाते पाहायचो. चहाच्या टपरीवर उधारीची डायरी असणे हे आम्हाला भारी वाटायचे. मग आम्ही सुध्दा गावातील भोईच्या \"विसावा\" हॉटेलवर डायरी सुरु केली होती. मिलींदला वडीलांकडून पैसे मिळत व मला आजोबा देत. आमच्या उधारीचे वेड अॉमलेटच्या गाडीपर्यंत गेले. बस स्थानकाबाहेरील \"असगर अॉमलेट\" गाडीवरही आमची उधारी असे. तेव्हा बोरसे हे दुधाची भट्टी लावत. तेथे रात्री आठ वाजता आम्ही जायचो. गरम दूध पीत भांडण मिटवायचो. आमच्यातील नाते गळून पडले आणि आम्ही मित्र झालो.\nजाहिरात कला विषयाच्या बीएफए या अभ्यासक्रमास मी औरंगाबाद स्कूल अ���फ आर्टला पहिला आलो होतो. तेव्हा तेथील डीनने मला फेलोशिप नाकारली. मिलींद मला मुंबईला थेट मंत्रालयात घेवून गेला. कमलकिशोर कदम शिक्षणमंत्री होते. त्यांना भेटलो, नंतर मीच पाठपुरावा केला नाही कारण मी प्रेस फोटोरिपोर्टरची नोकरी स्वीकारली. मिलींद सिव्हील इंजिनिअरिंगचा डिप्लोमा असून विमाच्या प्रांतात गेला. तेथे रमला व टॉपवर पोहचला.\nमिलींदच्या लग्नाच्यावेळीही आमच्यात कशावरून तरी अबोला होता. कुठलाशा कारणावरून मिलींदने माझे ऐकले नव्हते. म्हणून मी नाराज होतो, पण त्याचा फोन आला आणि मी धावतपळत पारोळ्यात आलो. माझ्या लग्नात मिलींदने मोठा भाऊ म्हणून पारंपरिक विधी पार पाडले होते. नंतरच्या अनेक कौटुंबिक व अडचणीच्या काळात आम्ही सोबत येत गेलो. एकमेकांविषयीचे अनेक विषय आम्ही दोघांनी परस्परांना सांगितले, समजून घेतले आणि मदतही केली. माझी पत्नी सौ. सरोजला बीएडच्या ॲडमिशनसाठी ५ हजार रुपये डोनेश द्यायचे होते. ते मिलींदने दिले. अर्थात, मी नंतर परत केले.\nकौटुंबिक अनेक विषयांवर आम्ही आजही एकमेकांशी मोकळेपणाने बोलतो. मला त्याचा मानसिक आधार आहे. मी स्वभावाने खमक्या आहे. पण काही विषय माणसाला कमकूवत करतात. अशावेळी मिलींदशी संवाद करुन मी तणावमुक्त होतो. मिलींदने आयुष्याचे अनेक रंग अनुभवले. पारोळा पालिका राजकारणात आई तथा माझी आत्या नगरसेवक व नंतर पाणी पुरवठा सभापती झाली. मिलींद विमा विकास अधिकाऱ्यांच्या संघटनेचा पहिल्यांदा अध्यक्ष झाला. नंतर लक्षात आले की अधिकार सरचिटणीसला असतात म्हणून सरचिटणीस झाला. या पदावर असताना तो भारतभर फिरतोय व परदेशातही जावून आला. विमा संघटनेच्या कामकाजातून तो कौन्सिलर व ट्रेनरही झाला आहे. मिलींदने प्लॉट पाडून ते विक्रीही केले, त्यात तो रमला नाही. तेथील उफराटे व्यवहार त्याला पचले नाहीत. मिलींद व मी दोघे सा. धरणी (धरणगाव) चे पहिले वार्ताहर होतो. मिलींद व मी सोबत कविता पाडल्या. अगदी ट ला फ लावून. पण मजेशीर बाब अशी की जळगाव आकाशवाणीवर आमचे काव्य वाचनही झाले. मिलींद जनशक्तिचा पत्रकार होता. मी पत्रकारिताच पेशा निवडला.\nआयुष्याच्या वळणावरील अनेक आडवळणाच्या आठवणी आहेत. काही खूप कटू तर काही अत्यानंदाच्या. अनेक विषय फारसे चर्चा न करता आम्ही समजून घेतो. जेव्हा दोघे भेटतो तेव्हा आम्ही आमच्याशी संबंधित विषयांवर बोलतो. आता मुला म���लींचे विषय असतात. आम्ही चर्चा करतो. एकमेकांचे मत लादत नाही. आमची चर्चा आम्ही इतरांमध्ये पसरवत नाही. प्रश्न विचारतो पण जाब विचारत नाही. एकमेकांच्या सवयी माहिती आहेत. त्याला क्रॉस करीत नाही. होकार व नकारावर आम्ही ठाम असतो, कोणाचीही भीड किंवा मूर्वत न ठेवता.\nमिलींद एका बाबतीत भाग्यवान आहे, त्याच्या घरात त्याच्या आई वडीलांना जागा आहे. दोघांच्या आरोग्याच्या अनेक गुंतागुंतीच्या समस्या असूनही दोघेही मिलींद सोबत आहेत. माणसाला पालकांचा सहवास, सदीच्छा आणि आशीर्वाद जोपर्यंत मिळतात तो पर्यंत नियती त्याचे काहीही बिघडवू शकत नाही. तसे नियतीने मिलींदला भरभरून दिले आहे.\n५० व्या वाढदिवशी मिलींदचे अभिष्टचिंतन. भावी आयुष्यासाठी भरभरून शुभेच्छा ५१ व्या वर्षी मिलींद आजोबा झालेला असेल ... साला काळ फारच भुर्कन उडून जातोय का \n(संपवता संपवता - मिलींदचा सल्ला ऐकून मी साखर खाणे सोडले. माझ्या आयुष्यात गोड वागणाऱ्या मिलींदला शब्द ऐकून मी साखर सोडली)\nजळगाव पीपल्स सहकारी बँक\nविधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00809.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://live.jagmitra.com/%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%96%E0%A5%80-%E0%A4%A6%E0%A5%8B%E0%A4%A8-%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%A3-%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2024-03-05T01:05:54Z", "digest": "sha1:BMJDXH6Y4EIJCJG7UMV4BKKUTVWBKHRK", "length": 10818, "nlines": 85, "source_domain": "live.jagmitra.com", "title": "..आणखी दोन तरूण अन्नदात्यांनी आपली जिवन याञा संपवली… – Jagmitra", "raw_content": "\nदे दान सुटे गि-याण\nवैद्यकीय अधिक्षक डॉ.अरूण गुट्टे यांची कर्तव्यनिष्ठा\nडॉ.शालिनीताई कराड यांना मातृशोक\nदैनिक जगमिञ आजचा अंक\nडॉ.शालिनीताई कराड यांना मातृशोक\n..आणखी दोन तरूण अन्नदात्यांनी आपली जिवन याञा संपवली…\nमाजलगाव : शेतीतील नापिकी आणि डोक्यावरील कर्जाचा डोंगर यातून शेतकरी आत्महत्या मोठ्या प्रमाणात होत आहे. राज्यात सर्वात जास्त आत्महत्या मराठवाड्यात होत आहे. गेल्या वर्षी वर्षभरात दोनशे पेक्षा जास्त शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या होत्या. यावर्षीही आत्महत्येचे सत्र सुरूच आहे. माजलगाव तालुक्यातील दोन तरूण शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत. या दोन्ही आत्महत्या नापिकीला आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून केल्याचे समोर आले आहे.\nमाजलगाव तालुकयात असलेल्या मोठेवाडी येथील २२ वर्षीय भागवत पांडूरंग पाष्टे या तरूण शेतकर्‍याने शेतातील चिंचेच्या झाडाल�� गळफास घेवून आत्महत्या केली. या आत्महत्येची माहिती माजलगाव ग्रामीण पोलिसांना झाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येवून पंचनामा केला. या शेतकर्‍याने कर्जबाजारी आणि नापिकीला कंटाळून आत्महत्या केली. दुसरी आत्महत्येची घटना याच तालुक्यातील आनंदगाव येथे घडली. अनिल उत्तमराव घायाळ वय ३० वर्ष या शेतकर्‍याने आपल्या राहत्या घरी लोखंडी पाईपला गळफास घेवून आत्महत्या केली. याप्रकरणी दिंद्रुड पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली.\nअखेर फडणवीसांचेच वर्चस्व ; पंकजा मुंडे व खडसे यांना धक्का…\nपंकजा मुंडे सोबत एकनिष्ठतेचे शिवाजी शिंदे यांनी दिले प्रमाण ; भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा\nपरळी शहर आणि संलग्न गावात कन्टेनमेंट झोन घोषित पूर्णवेळ संचारबंदी लागू – राहुल रेखावार\nरेस्टॉरंट सुरु करण्यासाठी मार्गदर्शक तत्वे अंतिम झाल्यावर पुढील निर्णय- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nकोविड हा शेवट नव्हे तर सुधारणांची सुरुवात ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे \nदे दान सुटे गि-याण\nदे दान सुटे गिर्‍याण‐————————नैसर्गिक आणि भौगोलिकदृष्ट्या ग्रहण हे सुर्य आणि चंद्राला लागत असते, जसे सुर्य आणि चंद्र यांना ग्रहण लागते,\nविदर्भाप्रमाणे उर्वरित महाराष्ट्रातील कैकाडी समाजाचा अनुसूचित जातीत समावेश करण्यासाठी विधिमंडळाचा ठराव घेऊन केंद्र सरकारकडे शिफारस करणार ; धनंजय मुंडे\nमुस्लिम आरक्षण वर निर्णय घ्या नसता,कांग्रेस, राष्ट्रवादी नगरसेवक व पदाधिकारी राजीनामा देतील\nक्रांतीवीर लहूजी साळवे स्मारकाच्या भूसंपादनासाठी सामाजिक न्याय विभागाने पुढाकार घ्यावा ; उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे\nबीड जिल्हा कुस्तीगीर परिषदेचे उपाध्यक्ष मुरलीधर मुंडे यांच्या हस्ते शरीर सौष्ठव स्पर्धेत व्दितीय क्रमांक मिळवल्याबद्दल ऋषिकेश फड व किरण गिरामयांचा सत्कार\nसेवानिवृत्त पुरी गावाचे लक्ष्मण मोरे पाटील उर्फ भाऊ पाटील यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार\nज्ञानगंगा सेवाभावी संस्थेच्या वतीने गरजु विद्यार्थ्याना शालेय साहित्याचे वाटप\nमुक्तांगण विज्ञान शोधिका केंद्रातर्फे ‘खेल खेल में’ ; राष्ट्रीय स्तरावरील विज्ञान खेळणी, गेम डिझाईन स्पर्धा\nभाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे शुक्रवारी राष्ट्रवादीत प्रवेश करणार – जयंत पाटील\n कोविंड रुग्णालयाचा घातक कचरा सार्वजनिक ठिकाणी रुग्ण��लयावर गुन्हा दाखल\nदे दान सुटे गि-याण\nदे दान सुटे गिर्‍याण‐————————नैसर्गिक आणि भौगोलिकदृष्ट्या ग्रहण हे सुर्य आणि चंद्राला लागत असते, जसे सुर्य आणि चंद्र यांना ग्रहण लागते,\nशरीर सौष्ठव स्पर्धेत ऋषीकेश फड दुसरा सिल्व्हर मेडल पटकावून मारली बाजी\nसेवानिवृत्त पुरी गावाचे लक्ष्मण मोरे पाटील उर्फ भाऊ पाटील यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार\nसौ.गेले श्री आले विरोधकांची सारी खटपट व्यर्थ झाले – डाॅ.कुडमूलवार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00809.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://uttamsheti.online/inflow-of-new-soybeans-has-started/", "date_download": "2024-03-05T00:10:31Z", "digest": "sha1:ZNZ4WRPGC24XNEXDDMIXA2F5JGYGSTB6", "length": 6236, "nlines": 50, "source_domain": "uttamsheti.online", "title": "नव्या सोयाबीनीची आवक सुरू, इतका मिळतो बाजार भाव..!", "raw_content": "\nनव्या सोयाबीनीची आवक सुरू, इतका मिळतो बाजार भाव..\nआता खरीप हंगामातील सोयाबीन काढण्यासाठी येत आहे. बऱ्याच भागात यावर्षी सोयाबीनची पेरणी लवकरच करण्यात आली होती. अशा भागातील सोयाबीन आता काढण्यासाठी येत आहे. जालना जिल्ह्यातील कुंभार पिंपळगाव गावात खाजगी व्यापाऱ्यांकडून नवीन सोयाबीनची आवक करण्यास सुरुवात झाली आहे.\nकुंभार पिंपळगाव गावातील बाजार समितीमध्ये नव्या सोयाबीनला 4 हजार 700 रुपये प्रति क्विंटल इतका दर देखील मिळाला. कुंभार पिंपळगाव आतील बाजार समितीमध्ये सुमारे 30 क्विंटल सोयाबीनची आवक झाली होती.\nहे वाचा: bajar bhaw: महाराष्ट्रातील कांदा बाजार भाव 2 ऑक्टोबर 2023\nजालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील लिंबाजी सोपान डोईफोडे या शेतकऱ्यांनी 13 जून रोजी सोयाबीन ची लागवड केली होती. व ती सोयाबीन काढून त्यांनी बाजारात विक्रीसाठी सुद्धा आणली. यावर्षी शेतकऱ्यांच्या सोयाबीन पिकाला मोठा फटका बसला असून, पावसाच्या खंडामुळे उत्पादनातही घट झाली आहे.\nबऱ्याच शेतकऱ्यांची अजून सुद्धा सोयाबीन काढायची बाकी आहे. तर काही ठिकाणी सोयाबीन काढणी सुरू आहे. शेतकरी सोयाबीन काढणीनंतर घरात न ठेवता मिळेल त्या भावाने विक्रीसाठी लगेच बाजारात घेऊन येत आहेत.\nकुंभार पिंपळगाव गावातील व्यापारी अविनाश शिंदे यांच्या दुकानात बुधवारी नव्या सोयाबीनची खरेदी सुरू झाली. यावेळी तेथील बाजार समितीच्या वतीने सोयाबीन उत्पादक शेतकरी लिंबाजी डोईफोडे यांचा हार शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.\nहे वाचा: कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी.. कापुस बाजार भावात होणारं मोठी वाढ; सरकारने घेतला मोठा निर्णय cotton market price\nया जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात उद्यापासून पिक विमा जमा होण्यास सुरुवात..\nजानेवारी महिन्यात कापूस दरात होणार वाढ..\nपहा संपूर्ण महाराष्ट्रातील आजचे तुर बाजार भाव..\nया जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात उद्यापासून पिक विमा जमा होण्यास सुरुवात..\nजानेवारी महिन्यात कापूस दरात होणार वाढ.. आवक होणार कमी Cotton price\nपहा संपूर्ण महाराष्ट्रातील आजचे तुर बाजार भाव..\nया दिवशी जमा होणार 90 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर नमो शेतकरी योजनेचा दुसरा हफ्ता..\nया यादीत नाव असणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणार 12000 रुपये.. झिरो मिनिटात जमा होणार बँक खात्यात get 12000 rupees\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00809.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://krushimarathi.com/maharashtra-farmer-scheme-important-orders-of-chief-minister-eknath-shinde/", "date_download": "2024-03-05T01:09:24Z", "digest": "sha1:ZPGEM3BQKUA6IHLJBPEBZVHUJMZM4ZQA", "length": 10269, "nlines": 48, "source_domain": "krushimarathi.com", "title": "महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफी योजनेबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे महत्त्वाचे आदेश ! काय म्हटलेत शिंदे ? - Krushimarathi.com", "raw_content": "\nमहाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफी योजनेबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे महत्त्वाचे आदेश \nमोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा\nMaharashtra Farmer Scheme : राज्यातील शेतकरी बांधव गेल्या काही वर्षांपासून सातत्याने येणाऱ्या नैसर्गिक संकटांमुळे आर्थिक अडचणीत सापडले आहेत. अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, ढगाळ हवामान, गारपीट, दुष्काळ यांसारख्या नानाविध अशा संकटांमुळे शेतकऱ्यांना शेतीमधून अपेक्षित अशी कमाई होत नाहीये. त्यामुळे शेतकरी बांधव कर्जबाजारी झाले आहेत.\nअशीच परिस्थिती गेल्या महाविकास आघाडी सरकारच्या काळात देखील होती. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांची दोन लाखांपर्यंतची कर्जमाफी करण्याचा मोठा निर्णय घेतला. यासाठी महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना राबविण्याचे जाहीर केले.\nयानुसार राज्यातील पात्र शेतकऱ्यांची कर्जमाफी देखील झाली. तसेच वर्तमान उपमुख्यमंत्री तथा तत्कालीन वित्तमंत्री अजित पवार आणि तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजारापर्यंत प्रोत्साहन पर अनुदान देण्याचे जाहीर केले.\nमात्र या ��िर्णयाची अंमलबजावणी गेल्या महाविकास आघाडी सरकारला करता आली नाही. कारण की, महाविकास आघाडी सरकार आपला पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करू शकले नाही.\nमात्र राज्यात नव्याने सत्ता स्थापित केलेल्या शिवसेना एकनाथ शिंदे गट आणि भाजपाने गेल्या महाविकास आघाडी सरकारच्या या निर्णयाची अंमलबजावणी सुरू केली.\nशिंदे-फडणवीस सरकारने २०१७- १८, २०१८-१९ आणि २०१९-२० या तीन आर्थिक वर्षांपैकी किमान दोन वर्षाच्या काळातील पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान देण्यास सुरवात केली.\nयासाठी पहिली आणि दुसरी यादी देखील जाहीर करण्यात आली. या पहिल्या यादीत आणि दुसऱ्या यादीत नाव आलेल्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान मिळाले. मात्र काही तांत्रिक कारणांमुळे तिसरी यादी येऊ शकली नाही.\nमिळालेल्या माहितीनुसार, या प्रोत्साहनपर अनुदानासाठी एकाच आर्थिक वर्षात २ हंगामाची उचल केलेले सभासद अपात्र ठरविण्यात आले आहेत.\nदोन हंगामाची उचल एकाच आर्थिक वर्षात करून हंगामासाठी निश्चित केलेल्या परतफेड तारखांना कर्जफेड केलेली असतानाही, अशा शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदानापासून वंचित राहावे लागले आहे. मात्र आता ही तांत्रिक अडचण दूर करण्यासाठी शासनाच्या माध्यमातून प्रयत्न सुरू झाले आहेत.\nमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तांत्रिक अडचण लवकरात लवकर सोडवून संबंधितांना याचा लाभ देण्याचे आदेश निर्गमित केले आहेत. मुख्यमंत्री महोदय यांनी याबाबत सविस्तर माहिती जाणून घेतली आहे आणि याबाबत योग्य ती कारवाई करण्याचे आदेश संबंधितांना दिले आहेत.\nशेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा\nयंदा पांढरे सोने शेतकऱ्यांना मालामाल बनवणार कापूस बाजार भावात 1,000 रुपयांची वाढ, भविष्यात कसे राहणार दर \n आता भारत ‘या’ 2 देशांना निर्यात करणार 64 हजार 400 टन कांदा, बाजारभाव वाढणार का \n ‘या’ 10 नवीन मार्गावर सुरू होणार वंदे भारत स्लीपर ट्रेन, पहिली ट्रेन मार्चमध्येच होणार लाँच, महाराष्ट्रालाही मिळणार भेट, पहा रूटमॅप\nमहाराष्ट्रातील अनेक धरणांनी आत्ताच तळ गाठला, तुमच्या जवळील धरणात किती टक्के पाणीसाठा शिल्लक आहे \n300 युनिट मोफत वीज मिळवण्यासाठी ‘इथं’ अर्ज करा, पहा संपूर्ण प्रोसेस सोप्या भाषेत\n महाराष्ट्रात ‘या’ ठिकाणी तयार होणार भव्य क्रिकेट स्टेडियम, गोपीनाथ मुंडे यांची मोठी घोषणा\n महाराष्ट्रात आणखी ‘इतके’ दिवस जोरदार वादळी पाऊस, काही ठिकाणी गारपीट देखील होणार\nउन्हाळ्यात गिलक्याच्या ‘या’ 3 जातींची लागवड करा, विक्रमी उत्पादन मिळवा\nपीएम सूर्य घर मोफत वीज योजनेत जुन्या रूफटॉप सोलर योजनेपेक्षा अधिक सबसिडी मिळते का पहा दोघा योजनेमधील अनुदानाचा फरक\n पुढील आठवड्यात ‘या’ मार्गांवरील वंदे भारत एक्सप्रेसचे होणार उद्घाटन, पहा संपूर्ण रूटमॅप आणि स्टॉपेज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00810.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.webdunia.com/article/bollywood-gossips-marathi/actress-sairabano-s-condition-deteriorated-and-she-was-admitted-to-hinduja-hospital-bollywood-gossips-marathi-news-121090100026_1.html", "date_download": "2024-03-05T02:04:06Z", "digest": "sha1:2GP5MAPD2QKD3CX73BWXEZJVW7PI4SOV", "length": 14538, "nlines": 140, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "अभिनेत्री सायराबानोची तब्बेत बिघडली,हिंदुजा रुग्णालयात दाखल - Actress Sairabano's condition deteriorated and she was admitted to Hinduja Hospital Bollywood Gossips Marathi News | Webdunia Marathi", "raw_content": "मंगळवार, 5 मार्च 2024\n'शेर शाह' ने सर्व रेकॉर्ड तोडले, भारतातील अॅमेझॉन प्राइमवर सर्वाधिक पाहिलेला चित्रपट\nएसटीएक्सफिल्म्स आणि टेम्पल हिलच्या आगामी भारतीय क्रॉस-कल्चरल रोमँटिक कॉमेडीमध्ये दिसणार ग्लोबल इंडियन आयकॉन दीपिका पादुकोण\n'चिकू की मम्मी दूर की' या शोसाठी परिधी शर्माने शिकले शास्त्रीय नृत्य\nअरमान कोहलीच्या अडचणीत वाढ ,1 सप्टेंबरपर्यंत एनसीबीच्या ताब्यात राहील, घरातून ड्रग्ज जप्त झाली\nमनी लाँडरिंग प्रकरणी जॅकलीनची ED कडून चौकशी\nवृत्तानुसार,सायरा बानो यांना श्वसनाच्या त्रास झाल्यावर रुग्णालयाच्या आयसीयू विभागात दाखल केले आहे.त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जात आहे.परंतु त्यांचे बीपी अजून सामान्य होत नाही.\nअसं म्हणतात की दिलीप कुमार यांच्या निधनानंतर त्यांना मोठा धक्का बसला आणि या मुळे त्यांची तब्बेत खालावली.दिलीप कुमार यांचे निधन होऊन सुमारे 2 महिने झाले आहे तरीही त्या या दुःखातून सावरल्या नाही.\n11 ऑक्टोबर 1966 रोजी सायरा बानो आणि दिलीप कुमार हे वैवाहिक बंधनात अडकले होते.त्या वेळी सायरा बानो या 22 वर्षाच्या तर दिलीप कुमार हे 44 वर्षाचे होते.लग्नानंतर त्यांनी एकमेकांची साथ कधीही सोडली नाही.परंतु 7 जुलै 2021 ला दिलीप कुमार यांच्या निधनानंतर बॉलिवूडची ही सर्वात यशस्वी आणि सुंदर जोडप्याची जोडी कायमची तुटली.\nसायरा बानो यांनी वयाच्या 16 व्या वर्षी जंगली चित्रपट���तून पदार्पण केले.या नंतर त्या आई मिलन की बेला, ब्लफमास्टर,पडोसन,पूरब-पश्चिम,झुक गया आसमान आणि आखरी दावं या सारख्या अनेक हिट चित्रपटात दिसल्या.वृत्तानुसार,सायराबानो या वर्ष 1963 -1969 पर्यंत सर्वात जास्त मानधन घेणाऱ्या अभिनेत्री होत्या.\nवेबदुनिया वर वाचा :\nअयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...\nसप्तपुरींपैकी एक असलेली अयोध्या हिंदू, जैन, बौद्ध आणि शीख समुदायासाठी एक महत्त्वाचे धार्मिक आणि तीर्थक्षेत्र आहे. इथे भारतीय धर्माची बरीच स्मारके, देऊळ आणि पावित्र्य स्थळे आहेत. चला जाणून घेऊ या थोडक्यात माहिती.\nदेवगडच्या दक्षिणेस 20 कि. मी. वर असलेले श्री क्षेत्र कुणकेश्वर निसर्गरम्य सौंदर्यस्थळ आणि दक्षिण काशी म्हणून समजले जाते. श्री कुणकेश्वर मंदिराचे वैशिष्ट्यपूर्ण\nभटकंतीच्या दृष्टीने राजस्थानचं विशेष महत्त्व राहिलं आहे. राजस्थानमध्ये गेल्यावर जयपूर, उदयपूर, जैसलमेर, जोधपूर अशा शहरांची सैर केली जाते. मात्र याराज्यात सुंदर आणि नयनरम्य अशी बरीच ठिकाणं आहेत. त्यापैकी एक ठिकाण म्हणजे बूंदी.\nपलरुवी अर्थात दुधाचा धबधबा\nकेरळमधील सगळ्यात सुंदर धबधब्यांपैकी एक आहे, जो 300 फूट उंचावरून खाली येतो. दक्षिण भारतातल्या सर्व पर्यटकांचे हे आवडते सहलीचे ठिकाण आहे. घनदाट उष्णकटिबंधाच्या जंगलामधून पलरुवीला जाणे हा मंत्रमुग्ध करणारा अनुभव आहे.\nरामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र\nरामेश्वरम्, भारताच्या दक्षिण दिशेस बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्यावर असणारे एक शहर. या शहराला मुख्यत्वेकरून दोन गोष्टींसाठी ओळखले जाते पहिले म्हणजे श्री. रामनाथ स्वामी मंदिर, जे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे आणि दुसरे श्री एपीजे अब्दुल कलाम यांच्या सारख्या एक उत्कृष्ट वैज्ञानिकाची जन्मभूमी म्हणून. रामेश्वरमला हे शहर जवळील गावास पांबन या सागरी सेतू मुळे जोडले गेले आहे.\nबायपास झालेल्या मैत्रिणीला दुसऱ्या मैत्रिणीचा मेसेज\nएका मैत्रिणीची बायपास झाली तिला दुसऱ्या मैत्रिणीने मेसेज केला, Ata tula udya marayala harakat nahi. बायपास झालेल्या मैत्रिणीला चक्कर येणं बाकी होतं. कारण तिने वाचलं.. आता तुला उद्या मरायला हरकत नाही\nसंघर्षयोद्धा चित्रपटाचा धमाकेदार टीझर रिलीझ\nमराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाची कहाणी आता चित्रपटाच्या माध्यमातून समोर येणार असून संघर्षयोद्धा असे या चित्रपटाचे नाव आहे. हा चित्रपट येत्या 26 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे.\nसैराट फेम रिंकू राजगुरुला धक्काबुक्की\nजळगाव येथे शासनाच्या वतीने महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला सैराट फेम अभिनेत्री रिंकू राजगुरूंने उपस्थितीत लावली होती. या कार्यक्रमात तिने सैराट चित्रपटाचे डायलॉग म्हटले तसेच गाण्यावर नृत्य करत प्रेक्षकांची मने जिंकली.\nअभिनेता धर्मेंद्र यांच्या पोस्टने चाहत्यांना धक्का बसला\nवयाच्या 88 व्या वर्षीही सक्रिय राहणारा अभिनेता धर्मेंद्र यांची एक आश्चर्यकारक पोस्ट समोर आली आहे. बॉलिवूडचे ही -मॅन धर्मेंद्र सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी ते सोशल मीडियावर त्याचे प्रत्येक छोटे-मोठे अपडेट शेअर करत असतात\nAnant-Radhika Pre Wedding Functions : सलमान, शाहरुख आणि आमिर स्टेजवर एकत्र दिसले\nअब्जाधीश उद्योगपती मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाआधीच्या कार्यक्रमात अभिनेता शाहरुख खान, सलमान खान आणि आमिर खान यांनी दुसऱ्या दिवशी सादरीकरण केले. यावेळी तिन्ही खानांनी 'आरआरआर' चित्रपटातील ऑस्कर विजेत्या तेलुगू गाण्यावर नृत्य केले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00810.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/elections/mp-sanjay-raut-reaction-over-5-states-assembly-election-exit-poll-congress-free-india-slogan-by-bjp-rmm-97-4075934/", "date_download": "2024-03-05T00:07:32Z", "digest": "sha1:FAR27JKC76UVHASMQHSHLP4CFU6OP54X", "length": 22144, "nlines": 321, "source_domain": "www.loksatta.com", "title": "\"काँग्रेसमुक्त भारतची घोषणा करणाऱ्यांना काँग्रेसने घाम फोडला\", पाच राज्यांच्या निवडणुकीवर संजय राऊतांची प्रतिक्रिया | mp sanjay raut reaction over 5 states assembly election exit poll congress free india slogan by bjp", "raw_content": "\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\n“काँग्रेसमुक्त भारतची घोषणा करणाऱ्यांना काँग्रेसने घाम फोडला”, पाच राज्यांच्या निवडणुकीवर संजय राऊतांची प्रतिक्रिया\nपाच राज्यांतील निवडणुकीच्या एग्झिट पोलवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.\nWritten by रविंद्र माने\nमध्य प्रदेशासह राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोराम राज्यातील विधानसभा निवडणुकीचं मतदान नुकतंच पार पडलं. या निवडणुकांचा निकाल ३ डिसेंबर रोजी लागणार आहे. तत्पूर्वी एग्झिट पोलचे निकाल समोर आले आहेत. यामध्ये काही राज्यांत काँग्रेसची स���शी पाहायला मिळत आहे. तर काही राज्यात भाजपा आणि काँग्रेसमध्ये जोरदार टक्कर पाहायला मिळत आहे. यावर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.\nभाजपाने २०१४ पासून ‘काँग्रेसमुक्त भारत’ची घोषणा दिली. पण काँग्रेसच्या राहुल गांधींसह, प्रियंका गांधी आणि मल्लिकार्जुन खरगेंनी ‘काँग्रेसमुक्त भारत’ची घोषणा करणाऱ्यांना घाम फोडला. चारही राज्यात काँग्रेसची सत्ता असेल आणि मिझोराममध्ये प्रादेशिक पक्षांसह काँग्रेस सरकारमध्ये असेल, अशी प्रतिक्रिया संजय राऊतांनी दिली. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.\n‘अग्निपथ’विरोधात काँग्रेस आक्रमक; सत्तेवर आल्यास रद्द करण्याचे आश्वासन, खरगे यांचे राष्ट्रपतींना पत्र\nपुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या नियुक्तीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने केला ‘हा’ खुलासा\nकमलनाथ यांच्या भाजपाप्रवेशाची चर्चा; पण भाजपाला नेमका फायदा काय\nनिवडणूक रोखे योजनेविरुद्ध दंड थोपटणारी काँग्रेसची ‘ती’ रणरागिणी कोण; शेवटपर्यंत दिला न्यायालयीन लढा\nपाच राज्यांच्या निवडणुकीच्या एग्झिट पोलबाबत विचारलं असता संजय राऊत म्हणाले, “भाजपाने २०१४ पासून ‘काँग्रेसमुक्त भारत’ची घोषणा केली होती. पण त्याच काँग्रेसने आणि काँग्रेसच्या राहुल गांधीसह प्रियंका गांधी आणि मल्लिकार्जुन खरगेंनी ‘काँग्रेसमुक्त भारत’ची घोषणा करणाऱ्यांना घाम फोडला. पंतप्रधान मोदींना आठ-आठ दिवस एका राज्यात राहावं लागतंय. गृहमंत्र्यांना संपूर्ण देश वाऱ्यावर सोडून निवडणुकीच्या प्रचारात फिरावं लागतंय.”\n“हे ‘काँग्रेसमुक्त भारत’चं लक्षण नसून २०२४ ला तुमच्यापासून भारताला मुक्ती मिळणार आहे, याची ही हवा आहे. मला पूर्णपणे खात्री आहे की, राजस्थानसह चारही राज्यात काँग्रेस पक्षाचं म्हणजेच इंडिया आघाडीचं सरकार बनेल आणि मिझोराममध्येही प्रादेशिक पक्षांबरोबर काँग्रेस सत्तेत असेल,” अशी प्रतिक्रिया संजय राऊतांनी दिली.\nमराठीतील सर्व निवडणूक २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.\nExit Poll 2023: निवडणुकांसाठी सट्टाबाजाराचाही एग्झिट पोल काय असेल ५ राज्यांमधलं चित्र काय असेल ५ राज्यांमधलं चित्र हर्ष गोएंकांनी शेअर केले आकडे\nLove at first sight season 3-part 1मिष्टी आणि अनुराग च्या लग्नाला आता दोन वर्षे झालेली असतात��….अनुराग सहा महिन्यांसाठी लंडन ला गेलेला असतो……मिष्टी पुण्यात च असते…. विराज चे मम्मा आणि पप्पा तिच्यासोबत राहत असतात….. \"मिष्टी …\n“शंका ठेवू नका आम्ही पुन्हा एकत्र…”, अजित पवारांचं शिरुरमधलं वक्तव्य चर्चेत\n“..तर मग आम्ही तुमच्याबरोबर येतो”, लोकसभा निवडणुकीआधी उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य\n“१०-१० वेळा लपून-छपून भेटीगाठी करून…”, अमोल कोल्हेंचा अजित पवारांबाबत मोठा गौप्यस्फोट\n“…तर तुम्हाला खांदा द्यायला चार लोक तरी जमले असते का”, उद्धव ठाकरेंची भाजपावर बोचरी टीका\n“गद्दारांच्या नायकाला म्हणावं दाढी खाजव आणि…”, उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला\nभाजपाची भोजपुरी कलाकारांवर मदार; पण पवन सिंहची निवडणुकीतून माघार का\nबारामतीतल्या कार्यक्रमात पवार कुटुंबीयात दुरावा; ‘अशी’ होती सुप्रिया सुळे आणि अजित पवारांची प्रतिक्रिया\nदेशातील प्रभावशाली व्यक्ती कोण १०० जणांच्या यादीत ईडीचे संचालक महाराष्ट्रातील नेत्यांच्या पुढे\nमोबाईल फोन बॅटरीचा स्फोट होऊन बालकाचा मृत्यू…. \nमहायुतीत दबावतंत्राला जोर; शिवसेनेचा २२ तर राष्ट्रवादीचा १६ जागांवर दावा, भाजपची आठवडाभरात बैठक\nसभागृहातील लाचखोरीसाठी लोकप्रतिनिधींना संरक्षण नाही; ऐतिहासिक निर्णय, झारखंड मुक्ती मोर्चा निकाल रद्दबातल\n‘मोदी का परिवार’ने प्रत्युत्तर; लालूप्रसाद यादव यांच्या टीकेनंतर भाजप आक्रमक\nनड्डाही लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात\nसंसदेत सोप्या प्रश्नावर नारायण राणेंचा गोंधळ, दिलं भलतंच उत्तर ‘तो’ व्हिडीओ शेअर करत अंजली दमानिया म्हणाल्या, “नुसती दादागिरी…”\n“महाराष्ट्रात जे झालं, ते काश्मीरमध्ये होऊ नये”, सुप्रिया सुळेंचा जम्मू-काश्मीरबाबत मोदी सरकारला सवाल; म्हणाल्या, “एवढं तर करूच शकता तुम्ही\n“…तर मनोज जरांगेंचे ओबीसी समाजावर उपकार होतील”, छगन भुजबळांचं वक्तव्य, नेमकं काय म्हणाले\nKrishna Janmabhoomi : औरंगजेबानेच तोडलं होतं मथुरेतील केशवदेव मंदिर, कृष्ण जन्मभूमीप्रकरणी ASI चा मोठा खुलासा\nविश्लेषण : पंडित नेहरू आणि इंदिरा गांधी भारतीयांना कमी लेखत होते पंतप्रधान मोदींनी नेमकं कोणत्या भाषणांचा उल्लेख केला\nIND vs ENG : दुसऱ्या कसोटीनंतर इंग्लंडचा आख्खा संघ भारत सोडून दुबईत दाखल\nकार अपघातात पत्नीचा मृत्यू, पतीने स्वतः विरोधात दाखल केला गुन्हा; कुठे घडली घटना\nफटाका फॅ��्टरीला आग लागून सहा जणांचा मृत्यू, ५० पेक्षा जास्त लोक होरपळले, मदत आणि बचावकार्यात आगीचा अडथळा\nरोज रात्री १२ ला किंवा नंतर झोपत असाल तर तुमचं शरीर कसं बदलतं पाहा; वजन व कोलेस्ट्रॉलवर होणारा परिणाम व उपाय\nMaharashtra News : “महायुतीचा १५५ कोटींचा मोबाईल घोटाळा”, काँग्रेसचा मोठा आरोप\nMore From निवडणूक २०२४\nमाढ्याची जागा मिळाली नाही, तर बंडखोरी होणार प्रश्न विचारताच अजित पवार गटाचे नेते म्हणाले…\nनरेंद्र मोदींंची भाजपाला ‘पार्टी फंड’ म्हणून २००० रुपयांची देणगी, देणगीदारांना करात सूट देणारी मोहीम आहे काय\nराहुल नार्वेकर आता लोकसभेत जाणार खासदारकीच्या उमेदवारीबाबत स्पष्ट केली भूमिका; म्हणाले, “केंद्रात…”\nIPL 2024 : लोकसभेच्या निवडणुकांमुळे आयपीएलचं अर्धच वेळापत्रक जाहीर, उर्वरित सामने कधी होणार\nमाढ्याची जागा मिळाली नाही, तर बंडखोरी होणार प्रश्न विचारताच अजित पवार गटाचे नेते म्हणाले…\nनरेंद्र मोदींंची भाजपाला ‘पार्टी फंड’ म्हणून २००० रुपयांची देणगी, देणगीदारांना करात सूट देणारी मोहीम आहे काय\nराहुल नार्वेकर आता लोकसभेत जाणार खासदारकीच्या उमेदवारीबाबत स्पष्ट केली भूमिका; म्हणाले, “केंद्रात…”\nIPL 2024 : लोकसभेच्या निवडणुकांमुळे आयपीएलचं अर्धच वेळापत्रक जाहीर, उर्वरित सामने कधी होणार\nपाळण्यातील बाळाच्या तोंडावर म्हशीने टाकले शेण; श्वास गुदमरल्याने ६ महिन्याच्या चिमुकल्याचा झाला मृत्यू\nमोटारसायकल उधार घेत आमदाराचा ३३० किमी प्रवास; मातीच्या घरात राहणाऱ्या डोडियार यांचा भाजपा, काँग्रेसवर विजय\nतुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का\nफोटो गॅलरीवेब स्टोरीजटॉप न्यूज\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00810.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.tarunbharat.com/klinger-as-the-coach-of-gujarat-giants/", "date_download": "2024-03-05T00:45:43Z", "digest": "sha1:7UBU7M6U6IK4RPPZQ7MTPHZI5E4MOIUM", "length": 8466, "nlines": 117, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "Klinger as the coach of Gujarat Giants", "raw_content": "\nभारताच्या विकासदरामध्ये वाढीचे मुडीज्चे संकेत\nमॉरिशसमध्ये 6 भाविकांचा दुर्घटनेत मृत्यू\nआजचे भविष्य मंगळवार, दि. 5 मार्च 2024\nबेंगळूर बॉम्बस्फोट प्रकरणाचा तपास एनआयएकडे\nपुरी जगन्नाथ मंदिरात घुसले 9 बांगलादेशी\nवॉशिंग्टनमध्ये निक्की हेली यांचा विजय\nकार्यालय सोडण्याचा ‘आप’ला आदेश\nप्रा. भक्ती भोसले यांना पी.एच.डी. प्रदान; सर्व स्तरातून कौतुकांचा वर्षाव\nYou are at:Home»��्रीडा»गुजरात जायंट्सच्या प्रशिक्षकपदी क्लिंगर\nगुजरात जायंट्सच्या प्रशिक्षकपदी क्लिंगर\n23 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या महिलांच्या दुसऱ्या प्रिमियर लिग क्रिकेट स्पर्धेत सहभागी होणाऱ्या गुजरात जायंट्स संघाच्या प्रमुख प्रशिक्षकपदी मायकेल क्लिंगरची नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी ऑस्ट्रेलियाची रॅचेल हेन्स ही गुजरात जायंट्सची प्रमुख प्रशिक्षक म्हणून कार्यरत होती.\nदुसरी महिलांची प्रिमियर लिग क्रिकेट स्पर्धा 23 फेब्रुवारीपासून सुरु होणार असून ही स्पर्धा नवी दिल्ली आणि बेंगळूर येथे होईल. या स्पर्धेत एकूण 5 संघांचा समावेश आहे. गेल्या वर्षी मुंबई इंडियन्सने जेतेपद मिळविले होते. तर गुजरात जायंट्स उपविजेता ठरला होता. गुजरात जायंट्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील सामना 25 फेब्रुवारीला बेंगळूरमध्ये होईल.\nPrevious Articleपाकिस्तानात घुसून भारत करतोय हत्या\nNext Article डिजिटल जाहिरातींवरून लवकरच नवे धोरण\nसनरायझर्स हैदराबादचे नेतृत्व पॅट कमिन्सकडे\nऑस्ट्रेलिया आठ वर्षानंतर न्यूझीलंडमध्ये यशस्वी\nमंत्रीच्या शतकाने मध्यप्रदेशला सावरले\nशार्दुल ठाकूर एकटा तामिळनाडूला भिडला\nआदिती अशोक 21 व्या स्थानावर\nदिल्लीचा गुजरातवर 25 धावांनी विजय\nअनंत अंबानी व राधिका मर्चेंटच्या प्री-वेडिंग सोहळ्यातील बॉलीवूड कलाकारांचे स्टनिंग लूक(Bollywood Actors’ Stunning Looks at Anant Ambani and Radhika Merchant’s Pre-Wedding Ceremony)\nआजपासून भारत विरुद्ध इंग्लंड तिसरी कसोटी (India vs England 3rd Test from today)\nशंभू सीमेवर शेतकऱ्यांचा निषेध मोर्चा (पंजाब-हरियाणा) Farmers protest march at Shambhu border (Punjab-Haryana)\nई पेपर ऐप डाउनलोड करा\nअनंत अंबानी व राधिका मर्चेंटच्या प्री-वेडिंग सोहळ्यातील बॉलीवूड कलाकारांचे स्टनिंग लूक(Bollywood Actors’ Stunning Looks at Anant Ambani and Radhika Merchant’s Pre-Wedding Ceremony) युएईत मंदिर, जगाला सद्भावना संदेश(UAE temple, message of goodwill to the world) आजपासून भारत विरुद्ध इंग्लंड तिसरी कसोटी (India vs England 3rd Test from today) शंभू सीमेवर शेतकऱ्यांचा निषेध मोर्चा (पंजाब-हरियाणा) Farmers protest march at Shambhu border (Punjab-Haryana)", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00810.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://www.tarunbharat.com/tag/indrajit-deshmukh/", "date_download": "2024-03-05T00:38:01Z", "digest": "sha1:4V56PZ7SWZ2MIV2VU55OAMJTJLSMU7ZW", "length": 6057, "nlines": 82, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "Indrajit Deshmukh Archives - Tarun Bharat", "raw_content": "\nपुरी जगन्नाथ मंदिरात घुसले 9 बांगलादेशी\nवॉशिंग्टनमध्ये निक्की हेली यांचा विजय\nकार्यालय सोडण्याचा ‘आप’ला आदेश\nप्रा. भक्ती ��ोसले यांना पी.एच.डी. प्रदान; सर्व स्तरातून कौतुकांचा वर्षाव\nBreaking : ‘कोल्हापूर’ लोकसभेच्या जागेवरून चर्चेला उधाण; महाविकास आघाडीमध्ये कोल्हापूरची जागा कॉंग्रेसला दिल्याची जोरदार चर्चा\n‘हिरो’ने विकल्या 4 लाख 68 हजार दुचाकी\nराज्य सरकारने दिलेल्या सर्व आश्वासनांची तातडीने पूर्तता करावी; आमदार पी .एन. पाटील यांनी विधानसभेत मागणी\nशेंडा पार्क येथील वृक्षांच्या जळीतकांडानंतर कृषी अधिकाऱ्यांवर प्रश्नांचा भडीमार; शिवसेना ठाकरे गटाचे हल्लाबोल आंदोलन\nसाहित्य परिषदेचे पुरस्कार वितरण उत्साहात; संत साहित्याचे अभ्यासक इंद्रजित देशमुख यांच्या हस्ते पुरस्कार वितरण सोहळा\nकोल्हापूर प्रतिनिधी ‘राष्ट्रीय एकात्मता आणि राष्ट्र सेवा दल’या पुस्तकाला करवीर साहित्य परिषद आणि संत गाडगेमहाराज अध्यासनाच्या वतीने सन 2023 साठी…\nअनंत अंबानी व राधिका मर्चेंटच्या प्री-वेडिंग सोहळ्यातील बॉलीवूड कलाकारांचे स्टनिंग लूक(Bollywood Actors’ Stunning Looks at Anant Ambani and Radhika Merchant’s Pre-Wedding Ceremony)\nआजपासून भारत विरुद्ध इंग्लंड तिसरी कसोटी (India vs England 3rd Test from today)\nशंभू सीमेवर शेतकऱ्यांचा निषेध मोर्चा (पंजाब-हरियाणा) Farmers protest march at Shambhu border (Punjab-Haryana)\nई पेपर ऐप डाउनलोड करा\nअनंत अंबानी व राधिका मर्चेंटच्या प्री-वेडिंग सोहळ्यातील बॉलीवूड कलाकारांचे स्टनिंग लूक(Bollywood Actors’ Stunning Looks at Anant Ambani and Radhika Merchant’s Pre-Wedding Ceremony) युएईत मंदिर, जगाला सद्भावना संदेश(UAE temple, message of goodwill to the world) आजपासून भारत विरुद्ध इंग्लंड तिसरी कसोटी (India vs England 3rd Test from today) शंभू सीमेवर शेतकऱ्यांचा निषेध मोर्चा (पंजाब-हरियाणा) Farmers protest march at Shambhu border (Punjab-Haryana)", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00810.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "https://bolbhidu.com/tag/%E0%A4%9B%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A4%A1%E0%A4%BE-%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE/", "date_download": "2024-03-04T23:57:37Z", "digest": "sha1:VNIWAYURG7SJTIAIZHI3LB5GW42S2DET", "length": 3014, "nlines": 58, "source_domain": "bolbhidu.com", "title": "छोगडा तारा Archives - BolBhidu.com", "raw_content": "\n२५०० पेक्षाही अधिक हत्या डाकीणमुळे झाल्या; असा आहे डाकीण प्रथेचा इतिहास..\nकोल्हापुरी चपलेची खरी ओळख म्हणजे, सेनापती कापशी चप्पल\nशिवसेना, राष्ट्रवादीनंतर आता काँग्रेसचा नंबर लागणार \nBol Bhidu - विषय हार्ड\n२५०० पेक्षाही अधिक हत्या डाकीणमुळे झाल्या; असा आहे डाकीण प्रथेचा इतिहास..\nकोल्हापुरी चपलेची खरी ओळख म्हणजे, सेनापती कापशी चप्पल\nशिवसेना, राष्ट्रवादीनंतर आता काँग्रेसचा नंबर लागणार \n‘हादगा’ म्हणा किंवा ‘भोंडला’ पण त्याच�� मजा “छोगडा तारा”च्या…\nऐलमा पैलमा गणेश देवा माझा खेळ मांडुदे करीन तुझी सेवा... मग काय दोस्तहो आणि ऑफ कोर्स दोस्तिनहो, आठवलं नां हादग्याच हे गाणं... अभी बहोत गरबा रमे छो... अभी बहोत गरबा रमे छो... चला आता जरा हादगा पण खेळुया. हो हो. हादगा. हादगा म्हणजे तोच हो ज्याला…\nहे ही वाच भिडू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00811.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://nponlinenews.com/bcci-13/", "date_download": "2024-03-05T00:51:34Z", "digest": "sha1:JAJLZ74QAL4XBNHOVPJHZKSBQLZFVODR", "length": 8065, "nlines": 44, "source_domain": "nponlinenews.com", "title": "हा खेळाडू एका वर्षात खेळतो 5 सामने, फीच्या नावाखाली BCCI कडून फसवणूक करतोय कोट्यवधी रुपयांची BCCI", "raw_content": "\nहा खेळाडू एका वर्षात खेळतो 5 सामने, फीच्या नावाखाली BCCI कडून फसवणूक करतोय कोट्यवधी रुपयांची BCCI\nBCCI भारतीय क्रिकेट नियामक मंडळ हे जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड आहे. यामुळेच मोठ्या मॅच फी व्यतिरिक्त बोर्ड (बीसीसीआय) भारतीय खेळाडूंना केंद्रीय कराराद्वारे कोट्यवधी रुपये देखील देते. अनेक खेळाडूंना याचा फायदा होतो. पण असे अनेक खेळाडू आहेत जे याचा गैरफायदा घेत अनाचार करतात. आज आमच्या विशेष लेखात आम्ही तुम्हाला अशाच एका खेळाडूबद्दल सांगणार आहोत, जो खूप कमी सामने खेळूनही बीसीसीआयच्या पैशांचा आनंद घेत आहे.\nहा खेळाडू बीसीसीआयची पैशांची फसवणूक करत आहे\nbcc आम्ही बोलत आहोत टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याबद्दल. जगातील सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडूंमध्ये त्याची गणना होत असली, तरी मद्यपान करणाऱ्या आणि बीसीसीआयच्या पैशावर उधळपट्टी करणाऱ्यांच्या यादीत त्याचे नावही समाविष्ट आहे. हार्दिक हा एक पार्टी प्राणी आहे आणि त्याच्या जीवनशैलीचा आनंद घेतो आणि त्याचे मजेदार क्षण सोशल मीडियाद्वारे सर्वांसोबत शेअर करायला आवडतात.\nपण तो अनेक वेळा वाफ काढताना आणि मद्यपान करताना दिसला आहे. एकदा साक्षी धोनीच्या बर्थडे पार्टीच्या व्हिडिओमध्ये ती स्मोकिंग करताना दिसली होती. याशिवाय हार्दिकलाही दररोज पार्टी करताना दिसले आहे.\nहार्दिक पांड्या बीसीसीआयच्या ए ग्रेडमध्ये आहे\nहार्दिक पांड्या 30 वर्षीय हार्दिक पंड्या बीसीसीआयच्या केंद्रीय कराराच्या यादीत ए ग्रेडमध्ये आहे. म्हणजे त्याला एकही सामना न खेळता वर्षाला ५ कोटी रुपये मिळतात. त्याच वेळी, जर तो एक सामना खेळला तर त्याची मॅच फी वेगळी दिली जाते. एक खेळाडू म्हणून बो��ायचे झाले तर हार्दिक पांड्या खूप चांगला आहे. मात्र वारंवार होणाऱ्या दुखापतींमुळे त्याच्या खेळावर मोठा परिणाम झाला आहे.\nआतापर्यंत खेळलेल्या 86 एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याने 34.02 च्या सरासरीने 1769 धावा केल्या आहेत. त्याच वेळी, त्याने 5.55 च्या इकॉनॉमीमध्ये धावा खर्च करताना 84 विकेट्स घेतल्या आहेत. जर आपण त्याच्या T20 फॉरमॅटमधील कामगिरीवर नजर टाकली\nतर त्याने आतापर्यंत खेळलेल्या 92 सामन्यांमध्ये 139.83 च्या स्ट्राइक रेटने 1348 धावा केल्या आहेत आणि 73 विकेट्स घेतल्या आहेत. हार्दिकने 11 कसोटी सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे, ज्यामध्ये त्याने 31.29 च्या सरासरीने 532 धावा केल्या आहेत आणि 17 विकेट्स घेतल्या आहेत.\nचाहत्यांना आनंदाची बातमी, रोहित शर्मा होणार मुंबई इंडियन्सचा कर्णधार, हार्दिक पांड्याला धक्का बसला. Mumbai Indians\nहा खेळाडू टीम इंडियासाठी बनला वादाचा मुद्दा, पण द्रविड-आगरकर त्याला बाहेर काढू शकणार नाही Dravid-Agarkar\nRCB चाहत्यांसाठी वाईट बातमी, 18 कोटी रुपयांचा हा खेळाडू IPL 2024 पूर्वी बाहेर RCB fans\nCSK चाहत्यांसाठी धक्कादायक बातमी, MS धोनी IPL 2024 मध्ये खेळणार नाही, आता दिसणार या भूमिकेत MS Dhoni\nमुंबई इंडियन्स ने रणजी सेमीफाइनल मध्ये रचला नवीन इतिहास असा स्थान मिळवणारा देशातील पहिला संघ Mumbai Indians\nहे आहेत IPL मधील 5 बदकिस्मत खेळाडू, संघासाठी सर्वाधिक धावा केल्या, तरीही कर्णधारपदाची संधी मिळाली नाही. 5 unlucky players\nउपांत्य फेरीत तामिळनाडूने मुंबईचा पराभव केला, रहाणेच्या संघाने एक डाव आणि 70 धावांनी विजय मिळवत अंतिम फेरी गाठली. semi-finals\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00811.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtragr.com/%E0%A4%AD%E0%A4%9C%E0%A4%A8-bhajan/", "date_download": "2024-03-05T01:07:52Z", "digest": "sha1:EODIIDGFTF32ZFORMOBHLXWMHGFM7GQX", "length": 23685, "nlines": 139, "source_domain": "maharashtragr.com", "title": "_ap_ufes{\"success\":true,\"siteUrl\":\"maharashtragr.com\",\"urls\":{\"Home\":\"https://maharashtragr.com\",\"Category\":\"https://maharashtragr.com/category/ads/\",\"Archive\":\"https://maharashtragr.com/2024/02/\",\"Post\":\"https://maharashtragr.com/mhgr-%e0%a4%97%e0%a4%bf%e0%a4%97-%e0%a4%87%e0%a4%95%e0%a5%89%e0%a4%a8%e0%a5%89%e0%a4%ae%e0%a5%80-%e0%a4%ae%e0%a5%8d%e0%a4%b9%e0%a4%a3%e0%a4%9c%e0%a5%87-%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%af-gig-%e0%a4%95/\",\"Page\":\"https://maharashtragr.com/news/\",\"Attachment\":\"https://maharashtragr.com/mhgr-how-to-make-money-online/mhgr_how_to_make_money_online-1/\",\"Nav_menu_item\":\"https://maharashtragr.com/home-2/\",\"Oembed_cache\":\"https://maharashtragr.com/d8de8f75417a8210e93651381ed85c36/\",\"Wp_global_styles\":\"https://maharashtragr.com/wp-global-styles-blogsite/\",\"Amp_validated_url\":\"https://maharashtragr.com/amp_validated_url/f35a90d719157b161a99020d92fcac51/\",\"Adstxt\":\"https://maharashtragr.com/?post_type=adstxt&p=1086\",\"App-adstxt\":\"https://maharashtragr.com/?post_type=app-adstxt&p=1084\",\"Web-story\":\"https://maharashtragr.com/web-stories/romeo-and-juliet/\"}}_ap_ufee", "raw_content": "\nमहाराष्ट्र: महत्वाचे सामान्य संसाधन\nभक्तिसंगीतातील एक प्रकार.त्यास टाळ,मृदंग,पखवाज या वाद्यांची साथ असते. हा प्रकार सामवेदापासून सुरू झाला असे अभ्यासकांचे मत आहे. भजनाचा स्पष्ट उल्लेख श्रीमद्भागवताच्या दसमस्कंधात होतो. भागवताच्या काळापासून भजनाची परंपरा रुढ आहे. उत्तर हिंदुस्थानात भजन करणाऱ्या भक्तांना भजनी मंडळी म्हणतात. ही मंडळी चैतन्य महाप्रभूंचे अभंग, चंडीदासाची भजने, गौडी संप्रदायाची भजने, तुलसीदासांची सगुण भजने, तसेच सुरदास, मिराबाई आणि कबीर यांची निर्गुण भजने म्हणतात. पश्चिम बंगालमध्ये कीर्तनीया ही नामसंकीर्तनाची स्वतंत्र परंपरा आहे. वैष्णव भजनात रामकृष्णाच्या कथा येतात. या कथा प्रमुख विणेकरी व पेटी वाजविणारा सांगतो. शैव आखाड्यात शिववर्णनपर भजने म्हटली जातात. कर्नाटक संगीतामध्ये भजन म्हणणारे ‘भागवतार’ मृदंग, टाळ, वीणा व तंबोरा यासह भजन म्हणतात. तंजावर प्रांतात देवदेवतांच्या पालख्यांपुढे भजने म्हटली जातात. यात पुरंदर दास, बोधेंद्र गुरूस्वामी त्यागराज, सदाशिव ब्रह्मेंद्र इ.च्या रचना असतात. गुजरात मधील भजनपरंपरेचा नरसिंह मेहेता हा प्रवर्तक आहे.गुजरातमध्ये चारणभाट यांची भजनाची परंपरा आहे.ओरिसातील भजनी परंपरा ही रामकृष्ण कथांनी युक्त असते. इशान्येकडील राज्यांत अंकियानाट अशी भजनाची परंपरा आहे. महाराष्ट्रात वारकरी संप्रदायाने भजन गायनाची परंपरा सुरू केली. त्यापूर्वी महानुभावपंथात मठसंगीत होते.भजन चक्रधरांच्या गुणस्तुतीपर कवनातून उपलब्ध होते. महाराष्ट्रात भजनाचे सोंगी भजन, दत्तपंथी भजन, नाथपंथी भजन, चक्री भजन, डबलबारीचे भजन असे विविध प्रकार आहेत.\nमहाराष्ट्रात ‘भजन’ हा प्रयोगात्म लोककलाप्रकार म्हणून ओळखला जाण्याआधी तो नामसंकीर्तनप्रकार म्हणून सर्व परिचित होता आणि आहे. भजनाला आध्यात्मिक अधिष्ठान असते. त्यामुळे त्याकडे निखळ रंजनपर प्रकार म्हणून पाहता येत नाही. महानुभाव संप्रदाय, नाथ संप्रदाय, वारकरी संप्रदाय, दत्त संप्रदाय आणि समर्थ संप्रदाय असे पाच भक्ती संप्रदाय सर्वपरिचित असून शक्ती देवतेच्या उपासकांचा शाक्त संप्रदाय आणि तंत्रमंत्र विद्येचा कापालिक संप्रदाय असे संप्रदायही भारतभर परिचित आहेत. या संप्रदायांपैकी बहुताश संप्रदायांमध्ये नामसंकीर्तन भक्ती रूढ असून या नामसंकीर्तन भक्तीचा अविष्कार भजनाव्दारे होतो. एखाद्याचा भजनी लागणे अशा स्वरूपाचा वाक्प्रचार रूढ आहे. ‘भजनी लागणे’ याचा अर्थ गुणगान गाणे. इष्टदेवतेचे नामसंकीर्तन संप्रदायानुसार भजनाव्दारे केले जाते. कीर्तन आणि भजन हे दोन्हीही प्रकार नामसंकीर्तनात मोडतात.कीर्तनात एखाद्या अभंगावर भाष्य असते. हे भाष्य कीर्तनकार करतो,तर भजनात भाष्य नसून केवळ अभंगगायन असते. कीर्तनात गायनासोबत निरूपण असते, तर भजनात केवळ गायन असते.\nसंत तुकाराम महाराज वैकुंठाला जाताना त्यांनी “भजन करा सावकाश” असा संदेश आपल्या अनुयायांना दिला होता. जिभले तुला काय धंदा घडोघडी भज रे गोविंदा घडोघडी भज रे गोविंदा असे भजनाचा महीमा सांगणारे पद संत गाडगेमहाराज, संत तुकडोजीमहाराज यांच्या अनुयायांमध्ये लोकप्रिय आहे. भजनाने म्हणजे नामसंकीर्तनाने जन्मांतरीची पापे नष्ट होतात अशा आशयाचा एक अभंग आहे. ‘नामसंकीर्तन साधन पै सोपे असे भजनाचा महीमा सांगणारे पद संत गाडगेमहाराज, संत तुकडोजीमहाराज यांच्या अनुयायांमध्ये लोकप्रिय आहे. भजनाने म्हणजे नामसंकीर्तनाने जन्मांतरीची पापे नष्ट होतात अशा आशयाचा एक अभंग आहे. ‘नामसंकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीची’ या अभंगासारखाच अन्य अभंग असा ‘नाम चांगले चांगले माझे कंठी राहो भले’. भजनातील नामसंकीर्तनाची महती सांगणारे असे अनेक अभंग आढळतात. भजन हे मूलतः आत्मोध्दारासाठी केले जाणारे संकीर्तन असून त्याला रंजनाची जोड अलीकडच्या काळात मिळाली. नाटक, चित्रपटांचा प्रभाव जसजसा वाढत गेला, तसतसे चित्रपटगीतांच्या चाली भजनातील अभंगाला लावल्या जाऊ लागल्या आणि भक्तिसंगीताने लोकप्रिय संगीताचा असा अनुनय सुरू केल्यानंतर नामसंकीर्तन भजन रंजनपरही होऊ लागले. भजनात मुख्यतः रूपाचा अभंग, ध्यानाचा अभंग आणि अभंगपंचक अशी रचना असते. अभंगपचंकात बाळक्रीडेचे अभंग, विराण्या, उपदेशपर अभंग, देवाचा धावा, गवळणी अशा स्वरूपाचे अभंग गायिले जातात. हे स्वरूप वारकरी भजनाचे असते. वारकरी भजनात टाळ, मृदंग, वीणा असा वाद्यमेळ असतो. मुख्य गायकाच्या हातात वीणा असते. त्याला गायनासाठी साथ करणाऱ्या टाळकरयांना चाल म्हणणारे संबोधले जाते. ‘जय जय विठोबा रखुमाई’,‘ज्ञानोबा माऊली तुकाराम ’असा नामगजर भजनात केला जातो. वारकरी भजनात काकडयाचे भजन, हरिपाठाचे भजन, एकादशीचा हरिजागर असे प्रकार पडतात. हरिपाठाचे भजन मुख्यतः सायंकाळी मंदिरात अथवा आळंदी, पंढरीला दिंडया पालख्यांच्या वेळी, गावोगावी होणाऱ्या अखंड हरिनाम सप्ताहात आयोजित केले जाते. ‘हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा जळतील पापे जन्मांतरीची’ या अभंगासारखाच अन्य अभंग असा ‘नाम चांगले चांगले माझे कंठी राहो भले’. भजनातील नामसंकीर्तनाची महती सांगणारे असे अनेक अभंग आढळतात. भजन हे मूलतः आत्मोध्दारासाठी केले जाणारे संकीर्तन असून त्याला रंजनाची जोड अलीकडच्या काळात मिळाली. नाटक, चित्रपटांचा प्रभाव जसजसा वाढत गेला, तसतसे चित्रपटगीतांच्या चाली भजनातील अभंगाला लावल्या जाऊ लागल्या आणि भक्तिसंगीताने लोकप्रिय संगीताचा असा अनुनय सुरू केल्यानंतर नामसंकीर्तन भजन रंजनपरही होऊ लागले. भजनात मुख्यतः रूपाचा अभंग, ध्यानाचा अभंग आणि अभंगपंचक अशी रचना असते. अभंगपचंकात बाळक्रीडेचे अभंग, विराण्या, उपदेशपर अभंग, देवाचा धावा, गवळणी अशा स्वरूपाचे अभंग गायिले जातात. हे स्वरूप वारकरी भजनाचे असते. वारकरी भजनात टाळ, मृदंग, वीणा असा वाद्यमेळ असतो. मुख्य गायकाच्या हातात वीणा असते. त्याला गायनासाठी साथ करणाऱ्या टाळकरयांना चाल म्हणणारे संबोधले जाते. ‘जय जय विठोबा रखुमाई’,‘ज्ञानोबा माऊली तुकाराम ’असा नामगजर भजनात केला जातो. वारकरी भजनात काकडयाचे भजन, हरिपाठाचे भजन, एकादशीचा हरिजागर असे प्रकार पडतात. हरिपाठाचे भजन मुख्यतः सायंकाळी मंदिरात अथवा आळंदी, पंढरीला दिंडया पालख्यांच्या वेळी, गावोगावी होणाऱ्या अखंड हरिनाम सप्ताहात आयोजित केले जाते. ‘हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी’ या संत ज्ञानेश्वरांच्या हरिपाठापासून भजनाची सुरूवात होते. ज्ञानेश्वरांचा हरिपाठ झाल्यावर आंधळे, पांगुळ, बाळक्रीडेचे अभंग सुरू होतात.हरिपाठाचे अभंग वर्षभर मंदिरात सादर होतात त्यामुळे या भजनाला नेमाचे भजन म्हटले जाते.\nवारकरी भजनातच दुसरा एक प्रकार चक्रीभजन असा असतो. चक्रीभजन म्हणजे एकच अभंग मुख्य बुवासोबत अन्य चाली म्हणणारे बुवा गात असतात. अभंगाचे चरण गाणारे बुवा आपापल्या गायनशैलीनुसार चाल आळवितात. चक्रीभजनातील गायकीची बैठक ही शास्त्रीय गायनाची बैठक असते. हरिपाठाच्या भजनाचे स्वरूप हे सामूहिेक भजनाचे असल्यामुळे तेथे गायकीचा बडेजाव नसतो. चक्रीभजनाची स्वतंत्र परंपरा महाराष्ट्रात असून वारकरी संप्रदायात चक्रीभजन सादर करणाऱ्या गायकबुवांमध्ये खाशाबा कोकाटे, तुळशीरामबुवा दीक्षित, शेजवळबुवा, शिवरामबुवा करळीकर, स्नेहल भाटकर आदिंच्या नावाचा उल्लेख आवर्जून करावा लागेल. चक्रीभजनासारखाच विदर्भात सप्तखंजिरीवादन हा प्रकार लोकप्रिय असून विजयकुमार पांडे, सत्यपाल महाराज सप्तखंजिरीवादन सादर करतात. दत्तपंथी भजनात दिमडी, चिमटा व एकतारी या वाद्याचा वापर होतो. नरसोबाची वाडी व कोल्हापूर, सांगलीकडे दत्तपंथी भजन प्रसिध्द आहे.सांगली जिल्ह्यातील खुजगाव येथे सोंगी भजनाची, सोंगी रामायणाची परंपरा आहे.\nभजनाचा आणखी एक प्रकार म्हणजे डबलबारी भजन. डबलबारी या शब्दातच ‘भजनाचे दोन संच’ असा अर्थ ध्वनित होतो. मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या कोकणपट्टीतील जिल्ह्यांमध्ये डबलबारी भजनांची मोठी परंपरा आहे. डबलबारी भजन आणि वारकरी चक्रीभजन यात प्रमुख फरक आहे. तो असा-डबलबारी भजनात अनेक बुवा स्वरचित अभंग, गवळणी गातात. वारकरी चक्रीभजनात संतांच्या अभंग,गवळणी पारंपरिक चालींमध्ये गायल्या जातात. अभंगाचा एकच चरण अनेक बुवांनी वेगवेगळ्या प्रकारच्या आलापांमध्ये गाणे म्हणजे चक्रीभजन होय. डबलबारी भजन म्हणजे शक्तीवाले आणि तुरेवाले या गायकांसारखे दोन स्वतंत्र भजनी संच होत. हे संच एकमेकांना पदांमधून कूटप्रश्न विचारून त्यांची उत्तरे मागत एकमेकांवर कडी करतात.त्यालाच ‘कडी करणे’ असे म्हणतात. देवीच्या भजनांना ‘बारयांची भजने’ असे म्हणतात. तर या डबलबारी भजनांमध्ये शास्त्रीय संगीताचा आधार घेत हार्मोनिअम, पखवाज, झांज, टाळ या वाद्यांच्या साथीने भजने सादर केली जातात. जयदास, पारुनाथ, मध्वनाथ आदींची हिंदी पदेदेखील हिंदी, मराठी चित्रपट गीतांच्या चालींसोबत लोकगीतांच्या चालींवरही भजनात सादर होतात. तमाशात गण,गवळण सादर झाल्यानंतर जशी वगाला सुरुवात होते तशी डबलबारी भजनात रूपाचा अभंग, ध्यानाचा अभंग आणि भारुडाला सुरुवात होते. डबलबारी भजनातील बुवा आपल्या नावाआधी ‘बुवा’ असा शब्द लावतात. आणि नंतरही ‘बुवा’ असा शब्द लावतात. म्हणजे ‘बुवा परशुरामबुवा पांचाळ’, ‘बुवा चंद्रकांतबुवा कदम’ अशी ही मंडळी स्वतःचा उल्लेख करतात. शास्त्रीय संगीताचा फार मोठा पगडा डबलबारी भजनातील बुवांवर होता आणि आहे. ‘मारू बिहाग’,‘कंसी कानडा’, ‘जोगी’, ‘बागेश्री’, ‘बिलावल’, ‘खमाज’, ‘ढमार’, ‘बिहाग’ ���दी चालींमध्ये बुवामंडळी भजने बांधत असतात.\nवारकरी भजनाचे फड आहेत. फड म्हणजे वारकरी भजनांचा समुह वारकऱ्यांनी आयुष्यभर या फडाशी एकनिष्ठ राहिले पाहिजे. वासकर बुवांचा फड, गुरव बुवांचा फड, करमरकर बुवांचा फड, कदम बुवांचा फड इत्यादी फड पंढरपुरात आहेत. वारकरी भजन मंडळे महाराष्ट्रभर आहेत. वारकरी शिक्षण संस्थेत खास भजनाचे वर्ग घेतले जातात.\nराणे,सदानंद,लोकगंगा : महाराष्ट्राच्या लोककला आणि लोकनृत्ये,डिंपल पब्लिकेशन्स, पुणे, २०१२.\nMHGR| गिग इकॉनॉमी म्हणजे काय Gig कामगारांसाठी जाणून घेण्यासारख्या 5 गोष्टी\nMHGR| ऑनलाइन, ऑफलाइन आणि घरी पैसे कमवण्याचे 25 मार्ग\nMHGR| महाराष्ट्रात किती ज्योतिर्लिंगे आहेत\nमहाराष्ट्रात किती ज्योतिर्लिंगे आहेत\nMHGR| बेळगांव कारवार बिदर निपाणीचा सीमाप्रश्न काय आहे\nMHGR| News Update 2024| महाराष्ट्रात किती जिल्हे आहेत\nMHGR| गिग इकॉनॉमी म्हणजे काय Gig कामगारांसाठी जाणून घेण्यासारख्या 5 गोष्टी\nMHGR| ऑनलाइन, ऑफलाइन आणि घरी पैसे कमवण्याचे 25 मार्ग\nMHGR| महाराष्ट्रात किती ज्योतिर्लिंगे आहेत\nMHGR| बेळगांव कारवार बिदर निपाणीचा सीमाप्रश्न काय आहे\nउद्योग, उर्जा व कामगार विभाग\nपर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग\nमहसूल व वन विभाग\nमहिला व बाल विकास विभाग\nसामाजिक न्‍याय व विशेष सहाय्य विभाग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00812.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://uttamsheti.online/heavy-rain-has-started-in-this-part-of-the-state-see-when-it-comes-to-you/", "date_download": "2024-03-05T00:36:03Z", "digest": "sha1:CBVXOTJN6VCE2DC6FCZRWHBNY5I6IOFM", "length": 6528, "nlines": 51, "source_domain": "uttamsheti.online", "title": "राज्यातील या भागात जोरदार पावसाला सुरुवात..! पहा तुमच्याकडे कधी येणार", "raw_content": "\nराज्यातील या भागात जोरदार पावसाला सुरुवात.. पहा तुमच्याकडे कधी येणार\nनमस्कार शेतकरी बांधवांनो उत्तम शेती या संकेतस्थळावर आपले हार्दिक स्वागत आहे. आज सात सप्टेंबर रोजी महाराष्ट्रातील मुंबई शहरात पावसाने सकाळपासून दमदार हजेरी लावली आहे.\nहवामान विभागाने सांगितलेल्या अंदाजा नुसार महाराष्ट्र मध्ये पाऊस पडत आहे. तसेच संपूर्ण महाराष्ट्रात मान्सून पुन्हा सक्रिय होणार असल्याचा अंदाज सुद्धा हवामान विभाग दिला आहे. यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.\nहे वाचा: ई पीक पाहणी साठीची शेवटची तारीख जाहीर.. फक्त इतके दिवस बाकी\nपरंतु अजून सुद्धा राज्यातील बराच भाग पावसाच्या प्रतीक्षेत आहे. आज पासून पाऊस राज्यातील बऱ्याच भागात सक्रिय होईल. काही भागात ढगाळ वातावरण राहून उद्या म्हणजेच 8 सप्टेंबर पासून जोरदार पावसाला सुरुवात होईल.\nतब्बल 21 दिवसाच्या पावसाच्या खंडानंतर पावसाला सुरुवात होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांबरोबरच सामान्य नागरिक ही खुश आहेत. या पावसामुळे खरीप हंगामातील पेरलेल्या पिकांना जीवनदान मिळेल असे हवामान अभ्यासक म्हणत आहेत.\nत्यामुळे शेतकऱ्यांनी हात आठ सप्टेंबर ची पहाट होण्याची वाट बघावी. आठ सप्टेंबर नंतर राज्यातील प्रत्येक भागात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडणार आहे. राज्यातील नंदुरबार वाशिम परभणी या जिल्ह्यात पावसाने रिमझिम हजेरी लावली आहे.\nहे वाचा: दुष्काळ जाहीर करण्याबाबत कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच मोठे विधान\nत्यामुळे तेथील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. आज मराठवाड्यासोबतच विदर्भातही बऱ्याच जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट देण्यात आलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी करू नये. आता लवकरच उकाड्यापासून दिलासा देखील मिळणार आहे.\nया जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात उद्यापासून पिक विमा जमा होण्यास सुरुवात..\nजानेवारी महिन्यात कापूस दरात होणार वाढ..\nपहा संपूर्ण महाराष्ट्रातील आजचे तुर बाजार भाव..\nया जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात उद्यापासून पिक विमा जमा होण्यास सुरुवात..\nजानेवारी महिन्यात कापूस दरात होणार वाढ.. आवक होणार कमी Cotton price\nपहा संपूर्ण महाराष्ट्रातील आजचे तुर बाजार भाव..\nया दिवशी जमा होणार 90 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर नमो शेतकरी योजनेचा दुसरा हफ्ता..\nया यादीत नाव असणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणार 12000 रुपये.. झिरो मिनिटात जमा होणार बँक खात्यात get 12000 rupees\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00812.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://bhumiputrachihak.com/news/11314", "date_download": "2024-03-05T02:13:34Z", "digest": "sha1:LCG6GSMY352V3F775UC5ODJCYS4NY23M", "length": 9385, "nlines": 87, "source_domain": "bhumiputrachihak.com", "title": "उपक्रम :- रामनवमीच्या निमित्याने सामाजिक कार्यकर्ते राहुल देवतळे यांच्यातर्फे चष्मे वाटप. | Bhumiputrachi hak", "raw_content": "\nHome चंद्रपूर उपक्रम :- रामनवमीच्या निमित्याने सामाजिक कार्यकर्ते राहुल देवतळे यांच्यातर्फे चष्मे वाटप.\nउपक्रम :- रामनवमीच्या निमित्याने सामाजिक कार्यकर्ते राहुल देवतळे यांच्यातर्फे चष्मे वाटप.\nतब्बल दोनशे नागरिकांना मिळाला लाभ. राहुल देवतळे यांचे सर्वत्र कौतुक.\nचंद्रपूर शहरा��� आपल्या अनोख्या आंदोलनाने व सामाजिक कार्यांने आपली ओळख निर्माण करणारे सामाजिक कार्यकर्ते राहुल देवतळे यांनी रामनवमीच्या निमित्याने विठ्ठल मंदिर वार्डात गरीब वयस्क व बुजुर्ग महिला पुरुष नागरिकांना 2 मार्च च्या डोळे तपासणी नंतर चष्मे वाटप करण्याचा उपक्रम राबवला या दरम्यान जवळपास 200 नागरिकाना राष्ट्रवादीचे नेते दीपक जयस्वाल, राजीव कक्कडव, पत्रकार राजू कुकडे, राजू चौधरी, भाजप नेते राजेंद्र खांडेकर या मान्यवरांच्या हस्ते चष्मे वाटप करण्यात आले.\nविठ्ठल मंदिर प्रभागातील समस्या घेऊन राहुल देवतळे यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात व शहरातील पाणी पुरवठा विषय घेऊन आंदोलन केल्याने ते प्रकाशझोतात आले आहे त्यात आता त्यांचा आरोग्य विषयक उपक्रम राबविल्याने त्यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होतं आहे. चष्मे वाटप कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी विठ्ठल मंदिर प्रभागातील किशोर पडगिलवार,राजू अवघडे अखिलेश राऊत नयन दोईफोंडे शुभम ठाकरे गौरव गोरे सोनू पडगिलवार इत्यादींनी परिश्रम घेतले.\nPrevious articleसीटीपीएस मधील मुख्य अभियंत्यांच्या निविदा घोटाळ्याची एसीबी चौकशी हवी.\nNext articleलक्षवेधी :- खरंच एकनाथ शिंदे -देवेंद्र फडणवीस सरकार नपुंसक आहे का\nनागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यात चंद्रपूर जिल्हा आदर्श ठरावा\nलक्षवेधी :- सरकारी पैशाची उधळपट्टी करून तीन दिवस ताडोबा महोत्सव कशासाठी\nताडोबाला जागतिक स्तरावर पोहचविण्यात योगदान देणा-यांचा ताडोबा महोत्सवात सन्मान करा – आ किशोर जोरगेवार\nIPL 2024 चे वेळापत्रक जाहीर\nनागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यात चंद्रपूर जिल्हा आदर्श ठरावा\nदणका :- लेडी सिंघम आयपीएस नयोमी साटम यांची रेती तस्कराविरोधात पुन्हा कारवाई.\nलक्षवेधी :- सरकारी पैशाची उधळपट्टी करून तीन दिवस ताडोबा महोत्सव कशासाठी\nमहत्वाचं :- ते चार रेती ट्रक पोलिसांनी पकडले मग ती रेती कुठल्या घाटातून आली\nभूमिपूत्राची हाक न्यूज पोर्टलचे संपादक राजू कुकडे हे मागील सोळा वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांच्या धारदार लेखणीने अनेकांना न्याय मिळवून दिला तर अवैध व्यावसायिकांच्या विरोधात पुकारलेल्या लढ्यात शासनाला मोठा महसूल मिळवून दिला. उच्च शिक्षित, कर्तव्यदक्ष आणि लोकसेवक असलेल्या राजू कुकडे यांनी जिल्ह्यातील पत्रकारितेत आपला ��सा उमटवला आहे. त्यांच्या पोर्टल ची बातमी नेहमीच दमदार आणि वस्तुस्थितीचा वेध घेणारी ठरत असल्याने जिल्ह्यातील पत्रकारितेत सर्वत्र त्यांचे नाव आहे.\nभूमिपुत्राची हाक हे न्यूजपोर्टल मराठी साप्ताहिक वृत्तपत्र भूमिपुत्राची हाकद्वारा प्रकाशित आहे.\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00813.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://kranti-news.in/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B6%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%9A-%E0%A5%A7%E0%A5%A6%E0%A5%A6/", "date_download": "2024-03-04T23:58:25Z", "digest": "sha1:EYTNBX23QFPHDK7Y3OL4MOKQADT7OQAP", "length": 9628, "nlines": 75, "source_domain": "kranti-news.in", "title": "बार्शी मस्जिदमध्येच १०० बेड व किचन तयार करून जेवणासह राहण्याची सोय. > Kranti news", "raw_content": "\nविश्वसनीय बातम्या अणि माहिती\nयांचा शोध घ्या :\nHome > आणखी... > बार्शी मस्जिदमध्येच १०० बेड व किचन तयार करून जेवणासह राहण्याची सोय.\nबार्शी मस्जिदमध्येच १०० बेड व किचन तयार करून जेवणासह राहण्याची सोय.\nबार्शी : शहरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असतानाच येथे इतर तालुक्‍यांतून येत असलेल्या रुग्णांच्या नातेवाइकांची होत असलेली गैरसोय पाहून, मानवसेवा हीच ईश्वरसेवा हे ब्रीद समोर ठेवून जातिधर्माच्या पलीकडे जाऊन बागवान मक्का मस्जिदच्या विश्वस्तांनी मस्जिदमध्येच १०० बेड व किचन तयार करून जेवणासह राहण्याची सोय केली आहे. दातृत्वाचा आदर्श जिल्ह्यासमोर ठेवल्याने याबाबत शहरासह तालुक्‍यात व जिल्ह्यात कौतुक होत आहे.\nमध्य वस्तीमध्ये पांडे चौक येथे असलेल्या बागवान मक्का मस्जिद विश्वस्त, बार्शी शहर शिवसेना, राजमाता इंदूताई आंधळकर अन्नछत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने हा निर्णय घेण्यात आला आहे. माजी मंत्री दिलीप सोपल, शिवसेना नेते भाऊसाहेब आंधळकर, गृहनिर्माणचे माजी सहअध्यक्ष राजेंद्र मिरगणे यांच्या उपस्थितीत १ मे रोजी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.\nमुस्लिम समाजाचे प्रार्���नास्थळ असलेल्या बागवान मक्का मस्जिदमध्ये १०० बेड, जेवण तयार करण्यासाठी लागणारे सर्व साहित्य, ताट, वाट्या, ग्लास व तांबे यासह गॅसची व्यवस्था, फळे, भाजीपाला अद्ययावत करण्यात आला असून स्वच्छतागृहाचीही सोय करण्यात आली आहे. याप्रसंगी बोलताना भाऊसाहेब आंधळकर म्हणाले, शहरामध्ये आरोग्य व्यवस्था मोठी, उत्तम असल्याने तालुक्‍यासह इतर भूम, परंडा, करमाळा, माढा, वाशी, मोहोळ, खर्डा, कळंब व उस्मानाबाद आदी तालुक्‍यांतील रुग्ण येथे उपचार घेत आहेत. रुग्णांसोबत आलेल्या नातेवाइकांची खूप मोठी हेळसांड होताना दिसत होती. त्यांची सोय व्हावी हा मुख्य हेतू मनामध्ये होता.\nमक्का मस्जिदचे विश्वस्त शौकत महंमद हनिफ येडशीकर, दिलावर बागवान, रतन बागवान, हाजी लियाकत बागवान यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी अशा संकटकाळी मदत करणे हीच मानवता आहे, असे सांगून शंभर बेडसह जेवण तयार करण्यास होकार दिला आणि उपक्रम राबवण्याचे ठरवले. मस्जिदमध्ये दोन मोठे हॉल असून एक हॉल पुरुषांसाठी तर दुसरा हॉल महिलांसाठी करण्यात आला आहे. स्वतःला पाहिजे ते जेवण तयार करायचे असून तेथे सर्व व्यवस्था ठेवण्यात आली आहे. कोरोना महामारीच्या काळामध्ये बार्शीच्या मस्जिद व्यवस्थापनाचा हा निर्णय वाखाणण्याजोगा असून, रुग्णांच्या नातेवाइकांची सोय कोठेही होत नसल्याने मस्जिद विश्वस्तांनी हा निर्णय घेतला आहे.\nPrevious गिरीश महाजन यांनी दिली खास शैलीत प्रतिक्रिया बंगालमध्ये तीन मतदार संघात भाजपला माझ्यामुळं विजय मिळाला\nNext माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांच्या पत्नी आनुराधा ढोबळे यांचे निधन\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nआपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत\nपुढील वेळेच्या माझ्या टिप्पणी साठी माझे नाव, ईमेल आणि संकेतस्थळ ह्या ब्राउझरमध्ये जतन करा.\nबार्शी तालुका शिक्षक सेनेच्या अध्यक्ष पदी युवराज जगताप\nसूरत चेन्नई ग्रीनफिल्ड महामार्ग नुकसान भरपाई रक्कम, बार्शी तालुक्यात उपजिल्हाधिकार्‍यांचा गावभेट दौरा\nअखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून यशस्वीतांचा सत्कार\nयांचा शोध घ्या :\nबार्शी तालुका शिक्षक सेनेच्या अध्यक्ष पदी युवराज जगताप\nसूरत चेन्नई ग्रीनफिल्ड महामार्ग नुकसान भरपाई रक्कम, बार्शी तालुक्यात उपजिल्हाधिकार्‍यांचा गावभेट दौरा\nअख��ल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून यशस्वीतांचा सत्कार\nमहात्मा बसवेश्वर सामाजिक समता-शिवा पुरस्कारअर्ज करण्याचे आवाहन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00813.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.economictimes.com/reliance-industrial-infrastructure-ltd/stocks/companyid-12097.cms", "date_download": "2024-03-05T00:42:11Z", "digest": "sha1:CSOEJQCJJJJH3CX6TFDW2IY3YKYWPB2F", "length": 6830, "nlines": 84, "source_domain": "marathi.economictimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nरिलायंस इंडस्ट्रियल इंफ्रास्ट्रक्चर लि. शेअर किंमत (Reliance Industrial InfraStructure Ltd. Share Price)\nप्रत्येक शेअर वरील उत्पन्न14.02\n52 आठवड्यातील नीच 723.05\n52 आठवड्यातील उंच 1605.00\nरिलायंस इंडस्ट्रियल इंफ्रास्ट्रक्चर लि., 1988 मध्ये निगमित केलेली স্মল ক্যাপ कंपनी आहे (Rs 2191.92 कोटी मार्केट कॅप असलेली), आणि वैविध्यपूर्ण क्षेत्रात काम करते |\n31-12-2023 ला संपलेल्या तिमाहीत कंपनीने Rs 20.52 कोटी ची एकत्रित विक्री नोंदविली आहे, मागच्या तिमाहितल्या Rs. 20.85 कोटी विक्री पेक्षा खाली -1.55 % आणि मागच्या वर्षीच्या याच तिमाहितल्या Rs. 20.60 कोटी विक्री पेक्षा खाली -.38 %. नवीनतम तिमाहीत कंपनीने Rs. 2.71 चा करानंतर एकूण नफा नोंदविला आहे.\n31-12-2023 तारखेला कंपनीचे एकूण 2 शेयर शिल्लक आहेत.\nबजेट क्रिप्टोकरन्सी वेल्थ MSME बातम्या बाजार\nअदानी पॉवर शेअरची किंमत BF गुंतवणूक शेअर किंमत अदानी विल्मर शेअरची किंमत मेंथा तेलाची किंमत एस्कॉर्ट्स लीडिंग सेक्टर्स फंड डायरेक्ट-ग्रोथ SBI बॅलन्स अॅडव्हांटेज फंड नियमित एसबीआय स्मॉल कॅप फंड एसबीआय इक्विटी हायब्रिड फंड टाटा डिजिटल इंडिया फंड डायरेक्ट अॅक्सिस ब्लूचिप फंड\nमेंथा तेलाची किंमत एस्कॉर्ट्स लीडिंग सेक्टर्स फंड डायरेक्ट-ग्रोथ SBI बॅलन्स अॅडव्हांटेज फंड नियमित एसबीआय स्मॉल कॅप फंड एसबीआय इक्विटी हायब्रिड फंड टाटा डिजिटल इंडिया फंड डायरेक्ट अॅक्सिस ब्लूचिप फंड क्वांट टॅक्स प्लॅन डायरेक्ट\nएस्कॉर्ट्स लीडिंग सेक्टर्स फंड डायरेक्ट-ग्रोथ SBI बॅलन्स अॅडव्हांटेज फंड नियमित एसबीआय स्मॉल कॅप फंड एसबीआय इक्विटी हायब्रिड फंड टाटा डिजिटल इंडिया फंड डायरेक्ट अॅक्सिस ब्लूचिप फंड क्वांट टॅक्स प्लॅन डायरेक्ट\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00813.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.indiatimes.com/career/career-news/deemed-to-be-university-students-cannot-be-denied-scholarship-bombay-high-court-decision/articleshow/97819192.cms", "date_download": "2024-03-05T02:25:15Z", "digest": "sha1:HWXEVX5XSFEGD5PTYDG66FIV4GNZ7OTC", "length": 16510, "nlines": 92, "source_domain": "marathi.indiatimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nविद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती नाकारता येणार नाही, मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय\nScholarship: २०१२ साली मुंबई उच्च न्यायालयात सर्वप्रथम याबाबतची जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. २०१५ साली न्यायालयाने विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान करावी, असा आदेश दिला होता. या आदेशाविरोधात राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. २०१८ साली सर्वोच्च न्यायालयाने ती याचिका फेटाळली.\nविद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती नाकारता येणार नाही\nदोन महिन्यांत शासन निर्णय काढण्याचे आदेश\nविद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती नाकारता येणार नाही, मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय\nम. टा. प्रतिनिधी, नागपूर\nअभिमत विद्यापीठात (डीम्ड टू बी युनिव्हर्सिटी) शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना केंद्र सरकारकडून मिळणारी पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप नाकारता येणार नाही, असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. तसेच राज्य सरकारने याबाबतचा सुधारित शासन निर्णय (जीआर) येत्या दोन महिन्यांत काढावा, असेही आदेशात नमूद केले आहे.\nआजघडीला राज्यात २१ अभिमत विद्यापीठे आहेत. या विद्यापीठांमध्ये व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना न्यायालयाच्या या निर्णयाने मोठा दिलासा मिळणार आहे. सांगली येथील भारती विद्यापीठातील मेडिकल कॉलेजमधील एका विद्यार्थ्याच्या याचिकेवर सुनावणी करताना न्या. जी. एस. पटेल आणि न्या. एस. जी. दिघे यांनी हा निर्णय दिला. राज्य सरकारने विनाअनुदानित शैक्षणिक संस्था आणि अभिमत विद्यापीठातील व्यावसायिक अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याबाबत भेदभाव करू नये, असे न्यायालयाने आदेशात स्पष्टपणे नमूद केले आहे.\n२०१२ साली मुंबई उच्च न्यायालयात सर्वप्रथम याबाबतची जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. २०१५ साली न्यायालयाने विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान करावी, असा आदेश दिला होता. या आदेशाविरोधात राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. २०१८ साली सर्वोच्च न्यायालयाने ती याचिका फेटाळली.\nत्यानंतर राज्य सरकारद्वारे पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आली. २०२१ साली शिष्यवृत्तीबाबत निर्णय घेण्यासाठी सरकारने समितीदेखील नेमली. या समितीचा अहवाल अद्याप आलेला नाही. मात्र, न्यायालयाच्या आताच्या निर्णयाने अभिमत विद्यापीठातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळण्याचा मार्ग लवकरच मोकळा होईल, अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे.\nराज्य सरकार निधीचा अभाव असल्याचे कारण पुढे करत अभिमत विद्यापीठातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती नाकारत होते. मात्र, आता न्यायालयाच्या निर्णयाने विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. या निर्णयामुळे व्यावसायिक अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेताना अडचणी निर्माण होणार नाहीत, अशी भावना डॉ. बाबासाहेब आंबेडकर नॅशनल स्टुडंट फेडरेशनचे डॉ. सिद्धांत भरणे यांनी व्यक्त केली.\nकरिअर न्यूजCareer In BCA: कम्प्युटरची आवड आहे मग 'बीसीए' मध्ये करा करिअर; भविष्य बदलेल..\nॲमेझॉनवर प्री-समर बोनान्झा- एसी आणि रेफ्रिजरेटरवर 55% पर्यंत सूट मिळवा\nआरोग्यऑफिसमधल्या या सवयींमुळे वाढू शकते वजन\nफॅशन‘पापा की परी’ राहाचा क्यूट लुक रणबीरच्या घट्ट मिठीत दिसली छकुली, बाबाच्या कपड्यांशी मॅचिंग स्टाईल\nAmazon Dell Days वर वेड्या किमतीत लॅपटॉप - सेल 23 फेब्रुवारीपर्यंत थेट\nआठवड्याचं भविष्यसाप्ताहिक राशिभविष्य 4 मार्च ते 10 मार्च : या राशींना नशिबाची साथ, व्यापार-उद्योगात प्रगती \nमोबाइललोक दुर्लक्ष्य करत आहेत म्हणून 4G Phone ची किंमत घटली\nसिनेन्यूजहृता दुर्गुळे-अजिंक्य राऊतचा 'कन्नी' की अजय देवगणचा 'शैतान', येत्या शुक्रवारी तुमची कोणत्या सिनेमाला पसंती\nहेल्थडोळ्यांची गेलेली दृष्टी पुन्हा आणतात हे 6 पदार्थ, एका महिन्यात कायमचा जातो नंबरचा चश्मा\nसिनेन्यूज'मी नम्रपणे बोलले...' चाहत्यावर चिडल्याचा VIDEO व्हायरल झाल्यानंतर रिंकू राजगुरुचे स्पष्टीकरण\nकोल्हापूरकोल्हापूर काँग्रेसकडे, सांगली ठाकरेंकडे लोकसभेचा मविआचा तिढा सुटला,शेवटच्या क्षणी जागा नेमकी कुणाकडे जाणार\nसातारायशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा, राष्ट्रवादीच्या अमित कदमांची मागणी, लोकसभेबाबत मोठे संकेत\nपुणेकोण आहे शिवसेना ठाकरे गटाचे मावळचे उमेदवार संजोग वाघेरे. जाणून घ्या\nनवी मुं���ईउद्धव ठाकरेंचं मिशन लोकसभा सुरु, भरसभेत रायगड अन् मावळचे उमेदवार जाहीर,बारणे तटकरेंविरुद्ध कुणाला संधी\nदेशनिवडणूक रोख्यांबाबत मोठी अपडेट, एसबीआयनं मुदतवाढ मागितली,काय कारणं दिलं सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष..\nBOI Recruitment: बँक ऑफ इंडियामध्ये बंपर भरती, 'येथे' पाठवा अर्ज\nGood News: ९२ माध्यमिक शाळांना राज्य सरकारची परवानगी\nHSC Exam: बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षा लांबणीवर\nInterview Tips: आधीची नोकरी का सोडताय, मुलाखतीत 'असे' हटके उत्तर दिलात तर नोकरी पक्की\nMahaCet: परदेशी विद्यार्थ्यांसाठी नवे प्रवेश पोर्टल\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nमहाराष्ट्र बातम्या : ऑटो बातम्याव्हायरल बातम्याफोटो गॅलरीआंतरराष्ट्रीय बातम्यासरकारी योजनागुन्हेगारी बातम्यामहाराष्ट्र राजकीय बातम्याकरिअरराष्ट्रीय बातम्यालाईफस्टाईलराशी भविष्यमराठी बातम्या\nमराठी बातम्या : महाराष्ट्र बातम्यामहाराष्ट्रातील ताज्या बातम्याठाणे बातम्यामुंबई बातम्यापुणे बातम्यानाशिक बातम्यानागपूर बातम्याछत्रपती संभाजीनगर बातम्याकोल्हापूर बातम्याअहमदनगर बातम्यानवी मुंबई बातम्या\nक्रीडा : क्रीडा बातम्याक्रिकेट बातम्याविश्व चषक २०२३फुटबॉल\nमनोरंजन : बॉलिवूड बातम्याटीव्ही बातम्यामूव्ही रिव्ह्यूबॉक्स ऑफिस\nलाईफस्टाईल : लाईफस्टाईल बातम्याब्यूटी टिप्सआरोग्य बातम्याप्रेग्नन्सी-पालकत्वरिलेशनशीपफॅशनहोम डेकॉर\nभविष्य : दैनिक राशीभविष्यसाप्ताहिक राशीभविष्यदैनंदिन मराठी पंचांगवाढदिवस राशीभविष्य\nटेक : ताज्या टेक बातम्यामोबाईल रिव्ह्यूटिप्स-ट्रिक्सविज्ञान\nबिझनेस : बिझनेस बातम्याशेअर बाजाररिअल इस्टेट बातम्याव्यवसाय बातम्यापैशाचं झाड\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00813.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.webdunia.com/article/marathi-health-article/effect-of-high-blood-pressure-on-menstruation-123051600050_1.html", "date_download": "2024-03-05T02:02:35Z", "digest": "sha1:PZ5PUYZ2S3TBWHBKCQVUTGUQSYCMXSAB", "length": 19044, "nlines": 139, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "Effect of high blood pressure उच्च रक्तदाबाचा मासिक पाळीवर होणारा परिणाम - Effect of high blood pressure on menstruation | Webdunia Marathi", "raw_content": "मंगळवार, 5 मार्च 2024\nत्र्यंबकेश्वर मंदिर घटनेप्रकरणी गृहमंत्र्यांनी घेतली गंभीर दखल; दिले “हे महत्वाचे ” आदेश\nBadrinath Tourist Places: बद्रीनाथला गेलात तर जवळच्या या ठिकाणांना नक्की भेट द्या\nCareer in BTech Print and Media Technology Engineering After 12th : बीटेक प्रिंट आणि मीडिया टेक्नोलॉजी इंजीनियरिंग मध्ये करिअर बनवा, पात्रता, अभ्यासक्रम शीर्ष महाविद्यालय,पगार व्याप्ती जाणून घ्या\nसमीर वानखेडे : शाहरूख खानकडून 25 कोटींची मागणी, हे आहेत 10 गंभीर आरोप\nआषाढी वारीनिमित्त वारकऱ्यांसाठी शिंदे सरकारचा मोठा निर्णय\nमुंबई - जेव्हा एखाद्या व्यक्तीचा रक्तदाब 140/90 mmHg किंवा त्याहून अधिक असतो तेव्हा त्या व्यक्तीला डोकेदुखी, हृदयाची धडधड किंवा नाकातून रक्तस्त्राव यांसारखी लक्षणे दिसून येतात आणि यालाच उच्च रक्तदाब असे म्हटले जाऊ शकते. चुकीच्या आहाराच्या सवयी आणि सोडियमयुक्त पदार्थ सेवन, शारीरिक हालचालींचा अभाव आणि तणाव यामुळे उच्च रक्तदाबासारखी समस्या ओढावू शकते. उच्च रक्तदाबामुळे स्ट्रोक किंवा हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. तसेच, उच्च रक्तदाब आणि मासिक पाळी यांचाही परस्पर संबंध असून याविषयी या लेखाच्या माध्यमातून मार्गदर्शन करण्यात आले आहे.\nडॉ. माधुरी मेहेंदळे, स्त्रीरोग तज्ञ, झायनोव्हा शाल्बी हॉस्पिटल सांगतात की, प्री मेस्ट्रुअल सिंड्रोम (पीएमएस), वेदनादायक पाळी (डिस्मेनोरिया), अति रकितस्त्राव (मेनोरेजिया) आणि अनियमित मासिक पाळी असलेल्या स्त्रियांना अनेकदा उच्च रक्तदाब असतो ज्यामुळे त्यांना हृदयविकार जडण्याची शक्यता नाकारता येत नाही. उच्च रक्तदाब देखील अनियमित मासिक पाळीशी संबंधित आहे. मासिक पाळीच्या दरम्यान होणारा अधिक रक्तस्त्राव आणि भावनिक त्रास देखील उच्च रक्तदाबाशी संबंधित आहे. थकवा, पुरळ, गोळा येणे, मूड बदलणे, चिंता, एकाग्रतेचा अभाव आणि भूकेसंबंधी समस्या ही पीएमएसिंगची विशेष लक्षणे दिसून येतात. ही लक्षणे मासिक पाळीच्या वेळी उच्च रक्तदाबासही कारणीभूत ठरू शकतात. तीव्र मासिक पाळी असलेल्या महिलेला उच्च रक्तदाबाचा धोका असण्याची शक्यता असते. मासिक पाळी दरम्यान महिलांनी तणावाचे व्यवस्थापन करावे, डॉक्टरांनी सांगितल्यानुसार रक्तदाबाचे निरीक्षण करावे, पुरेशी झोप घ्यावी आणि भरपुर द्रव पदार्थांचे सेवन करावे जेणेकरुन शरीर हायड्रेटेड ठेवता येईल.\nअपोलो स्पेक्ट्रा मुंबईचे स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. नितीन गुप्ते सांगतात की, मासिक पाळीच्या सुरुवातीला उच्च रक्तदाब ही पाळीदरम्यान होणाऱ्या वेदनांमुळे दिसून येतो. संबंधित समस्यांसह रक्तदाबासाठी काही औषधे जसे की रक्त पातळ करणे किंवा काही वेदनाशामक औषधांमुळे मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होऊ शकतो. ज्या महिलांना मासिक पाळी येत आहे त्यांनी निरोगी जीवनशैलीचा अवलंब करावा. ताजी फळे आणि भाज्या, कडधान्ये, शेंगा आणि मसूर यांचा समावेश असलेला संतुलित आहार घ्यावा. आहारातील मीठाचे प्रमाण मर्यादित राखावे, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार व्यायाम करावा तसेच डॉक्टरांनी सांगितलेली औषधांचे वेळोवेळी सेवन करावे, रात्रीच्या वेळी पुरेश झोप घ्यावी, योगासने किंवा ध्यानधारणा करून तणाव कमी करावा, दररोज न चुकता रक्तदाब तपासा आणि स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्या. मासिक पाळीच्या दिवसांमध्ये तणावमुक्त रहा. कॅफीन, अल्कोहोल आणि साखरेचे सेवन कमी करा आणि मासिक पाळीत निरोगी रहा.अतिस्रावाची मासिक पाळी (मेनोरेजिया) आणि उच्च रक्तदाबामुळे महिलांना विविध आरोग्य समस्यांचा सामना करावा लागू शकतो.\nवेबदुनिया वर वाचा :\nकेवळ लहरींचा खेळ आहे. आपण मोबईल नंबर लावला की त्या नंबरच्या लहरी, बरोबर त्याच माणसाला शोधून काढतात, हे आश्चर्यकारक आहे.. तसंच आपण जेव्हा एखाद्या देवीचे, संताचे अथवा देवाचे स्तोत्र किंवा पोथी वाचतो किंवा व्याकुळ होऊन त्या देवाला, देवीला, संकटात प्रार्थना करतो तेंव्हा त्या प्रार्थना रुपी सकारात्मक लहरी बरोबर त्याच देवी /देवा पर्यंत पोहचतात आणि ती देवता आशीर्वादात्मक लहरी तुमच्या कडे पाठवते.. प्रार्थना लहरी जितक्या तीव्र, तितका आशीर्वाद परिणामकारक असतो.\nIND vs ENG: धरमशाला येथील पाचवी कसोटी जिंकून भारत इतिहास रचणार\nभारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना ७ मार्चपासून धर्मशाला येथे खेळवला जाणार आहे. हा सामना टीम इंडियाला मालिका प्रभावीपणे जिंकण्याची संधी असेल. या मालिकेत भारतीय संघाने यापूर्वीच 3-1 अशी अजेय आघाडी घेतली आहे.\nIPL 2024: सनरायझर्स हैदराबादने बदलला कर्णधार,पॅट कमिन्स होणार नवीन कर्णधार\nसनरायझर्स हैदराबादनेही आपला कर्णधार बदलला आह���. आयपीएल विजेत्या संघाने गतवर्षी संघाचे कर्णधारपद भूषवलेला खेळाडू एडन मार्कराम यांच्याकडून जबाबदारी हिसकावून घेत नवीन खेळाडूकडे ही जबाबदारी देण्यात आली आहे.\nआगीत होरपळून 6 भाविकांचा दुर्दैवी मृत्यू\nमॉरिशस मध्ये एका उत्सवादरम्यान लागलेल्या आगीत होरपळून 6 भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. शिवरात्रीच्या पूर्वी होणाऱ्या एका उत्सवात ही दुर्घटना घडली आहे.\nइस्रोचे प्रमुख एस सोमनाथ कॅन्सरने ग्रस्त\nइंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनचे (ISRO) प्रमुख एस सोमनाथ हे कर्करोगाने त्रस्त आहेत. आदित्य-एल1च्या लॉन्चिंगवेळी त्यांना याची माहिती मिळाली. एका मीडिया वाहिनीशी बोलताना ते म्हणाले की, स्कॅनमध्ये कॅन्सरची वाढ दिसून आली.\nआपल्या लहानपणीचे आईचे काही फेमस डायलॉग\nसकाळची घाई गडबड आणि नेमकं गॅस सिलिंडर संपतं...अती त्राग्याने.. \" मरा, ह्या मेल्याला पण आत्ताच सम्पायचं होतं एक एक दिवस अगदी परीक्षाच असते (त्या परिक्षेत ती अगदी उत्तम पास होते तो भाग वेगळा)\nIncrease Height झपाट्याने उंची वाढेल जर लाइफस्टाइलमध्ये केले हे 4 बदल\nउंची वाढणे थांबणे ही अनेक लोकांसाठी प्रचंड तणावाची बाब बनते. जर तुम्हालाही तुमच्या उंचीची काळजी वाटत असेल तर आज आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत ज्याचे पालन करून तुम्ही तुमची उंची सहज वाढवू शकता.\nRelationship : चांगल्या जोडीदारामध्ये हवे हे 5 गुण\nजीवनाच्या प्रवासात प्रत्येक वळणावर आपल्या सोबत एक व्यक्ति असणे गरजेचे असते. जो तुम्हाला नेहमी साथ देईल. जीवनात तुम्ही जेव्हा कठीण प्रसंगातुन जात असतात. तेव्हा तुम्हाला आनंदी ठेवण्याचे काम एक जोडीदारच करू शकतो. जो तुम्हाला समजून घेतो आणि समजावून सांगतो. आणि तुम्हाला जीवनाचा जोडीदार मानतो. प्रेम हे एक असे बंधन आहे जे आपल्या सर्वाना एकमेकांशी जोडून ठेवते. पण जोडीदार शोधणे कठीण असते.\nउपवास रेसिपी : मखाना खीर\nमखाना खीर बनवण्यासाठी सर्वात आधी एक कढईत तूप गरम करून त्यात मखाने फ्राय करून घेणे. मग ते काढून घेणे. आता दूध उकळवून घ्यावे. तसेच आता या उकळलेल्या दुधात मखाने टाकणे. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही मखाने हल्केसे बारीक देखील करू शकतात.\nStrawberry for Love स्ट्रॉबेरी खरोखरच शारीरिक संबंधासाठी फायदेशीर असते का\nStrawberry for Love गोड आणि रसाळ स्ट्रॉबेरी प्रेम आणि इच्छा दर्शवते. हे खाऊन दोघे जवळ येऊ लागतात. त्याचा आ���ोग्यालाही खूप फायदा होतो. विशेष म्हणजे हे फळ खाण्यासाठी सोलण्याची किंवा बिया काढण्याची गरज नाही. अशात संबंध बनवाताना आनंदासाठी याचा वापर केला जातो. लाल स्ट्रॉबेरी व्यतिरिक्त द्राक्ष, केळी, पीच आणि आंबा ही फळे देखील आनंद मिळवण्याचा एक सोपा मार्ग आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00813.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://uttamsheti.online/todays-onion-market-price-in-maharashtra-10-september-2023/", "date_download": "2024-03-05T01:48:19Z", "digest": "sha1:CW75YSVMBOGB25OESEXKHGCHR7Y2G677", "length": 3511, "nlines": 62, "source_domain": "uttamsheti.online", "title": "महाराष्ट्रातील आजचे कांदा बाजार भाव 10 सप्टेंबर 2023", "raw_content": "\nमहाराष्ट्रातील आजचे कांदा बाजार भाव 10 सप्टेंबर 2023\nकमीत कमी दर- 900\nजास्तीत जास्त दर- 2300\nकमीत कमी दर- 1000\nजास्तीत जास्त दर- 2300\nहे वाचा: महाराष्ट्रातील 7 जिल्ह्यात आज रात्री पडणार धो धो पाऊस\nकमीत कमी दर- 700\nजास्तीत जास्त दर- 2000\nया जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात उद्यापासून पिक विमा जमा होण्यास सुरुवात..\nजानेवारी महिन्यात कापूस दरात होणार वाढ..\nपहा संपूर्ण महाराष्ट्रातील आजचे तुर बाजार भाव..\nया जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात उद्यापासून पिक विमा जमा होण्यास सुरुवात..\nजानेवारी महिन्यात कापूस दरात होणार वाढ.. आवक होणार कमी Cotton price\nपहा संपूर्ण महाराष्ट्रातील आजचे तुर बाजार भाव..\nया दिवशी जमा होणार 90 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर नमो शेतकरी योजनेचा दुसरा हफ्ता..\nया यादीत नाव असणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणार 12000 रुपये.. झिरो मिनिटात जमा होणार बँक खात्यात get 12000 rupees\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00813.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "https://www.tarunbharat.com/tag/for-minister-sadabhau-khot/", "date_download": "2024-03-04T23:54:41Z", "digest": "sha1:N6J22NHZO4XB3S2J6JB7ARKJ2VMAYFCO", "length": 6327, "nlines": 82, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "for minister Sadabhau Khot Archives - Tarun Bharat", "raw_content": "\nप्रा. भक्ती भोसले यांना पी.एच.डी. प्रदान; सर्व स्तरातून कौतुकांचा वर्षाव\nBreaking : ‘कोल्हापूर’ लोकसभेच्या जागेवरून चर्चेला उधाण; महाविकास आघाडीमध्ये कोल्हापूरची जागा कॉंग्रेसला दिल्याची जोरदार चर्चा\n‘हिरो’ने विकल्या 4 लाख 68 हजार दुचाकी\nराज्य सरकारने दिलेल्या सर्व आश्वासनांची तातडीने पूर्तता करावी; आमदार पी .एन. पाटील यांनी विधानसभेत मागणी\nशेंडा पार्क येथील वृक्षांच्या जळीतकांडानंतर कृषी अधिकाऱ्यांवर प्रश्नांचा भडीमार; शिवसेना ठाकरे गटाचे हल्लाबोल आंदोलन\nमाझ्या विरोधात उमेदवार द्यायचा की नाही हे महाविका�� आघाडीनं ठरवावं- राजू शेट्टी\nलालू प्रसाद यांच्या टिकेवर पंतप्रधानांचा पलटवार; भाजपकडून ‘मोदी का परिवार’ मोहीमेची सुरूवात\n‘महाविकास’मधून बाहेर पडणार नाही…पण त्यांनी आपापसातील वाद मिटवावा- प्रकाश आंबेडकर\nऊस निर्यातबंदीचा निर्णय सरकारला रद्द करायला भाग पाडले- माजी मंत्री सदाभाऊ खोत\nकोल्हापूर प्रतिनिधी परराज्यात ऊस निर्यात बंदी करणारा निर्णय रद्द करावा, अशी मागणी करत रयत क्रांती संघटनेने या विरोधात आवाज उठविला.…\nअनंत अंबानी व राधिका मर्चेंटच्या प्री-वेडिंग सोहळ्यातील बॉलीवूड कलाकारांचे स्टनिंग लूक(Bollywood Actors’ Stunning Looks at Anant Ambani and Radhika Merchant’s Pre-Wedding Ceremony)\nआजपासून भारत विरुद्ध इंग्लंड तिसरी कसोटी (India vs England 3rd Test from today)\nशंभू सीमेवर शेतकऱ्यांचा निषेध मोर्चा (पंजाब-हरियाणा) Farmers protest march at Shambhu border (Punjab-Haryana)\nई पेपर ऐप डाउनलोड करा\nअनंत अंबानी व राधिका मर्चेंटच्या प्री-वेडिंग सोहळ्यातील बॉलीवूड कलाकारांचे स्टनिंग लूक(Bollywood Actors’ Stunning Looks at Anant Ambani and Radhika Merchant’s Pre-Wedding Ceremony) युएईत मंदिर, जगाला सद्भावना संदेश(UAE temple, message of goodwill to the world) आजपासून भारत विरुद्ध इंग्लंड तिसरी कसोटी (India vs England 3rd Test from today) शंभू सीमेवर शेतकऱ्यांचा निषेध मोर्चा (पंजाब-हरियाणा) Farmers protest march at Shambhu border (Punjab-Haryana)", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00813.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://kranti-news.in/%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%BE-%E0%A4%B9%E0%A4%AE%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A6%E0%A4%BE-%E0%A5%AA%E0%A5%A9%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%9A/", "date_download": "2024-03-05T01:54:12Z", "digest": "sha1:YMU6NUGDMJPOCQRKXUTSTJH7WI7BYDRK", "length": 10628, "nlines": 118, "source_domain": "kranti-news.in", "title": "सेवा हमी कायदा ४३प्रकारचे दाखले व नोंदण्या घरबसल्या > Kranti news", "raw_content": "\nविश्वसनीय बातम्या अणि माहिती\nयांचा शोध घ्या :\nHome > आणखी... > सेवा हमी कायदा ४३प्रकारचे दाखले व नोंदण्या घरबसल्या\nसेवा हमी कायदा ४३प्रकारचे दाखले व नोंदण्या घरबसल्या\nवरील महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर \n* ‘राईट टू सर्व्हिस ॲक्ट’* म्हणजेच सेवा हमी कायदा लागू झालाय.\nआता तुम्हाला जन्म दाखला,लग्नाचा दाखला, लायसन्स अशा तब्बल 43 सरकारी सेवा मिळवण्यासाठी सरकारी कार्यालयांचे उंबरठे झिजवण्याची गरज लागणार नाही.\nतब्बल 43 सरकारी सेवा तुम्हाला आता घरबसल्या एका क्लिकवर मिळू शकणार आहेत.यासाठी तुम्हाला सरकारी वेबसाईटवर अ‍ॅप्लाय करावा लागेल… आणि ठराविक कालावधीत तुम्हाला हवे असलेल्या सेवा मिळू शकतील.\nवर ऑनलाईन अप्लाय तुम्हाला करावं लागेल… निर्धार���त कालावधीत सरकारी अधिकाऱ्यांना या सेवा नागरिकांना द्याव्या लागणार आहेत, अशी माहिती महाराष्ट्राचे हाऊसिंग राज्यमंत्री रविंद्र वायकर यांनी दिलीय.\nया विभागांच्या सेवांचा आहे समावेश…\nमहसूल विभाग,नोंदणी व मुद्रांक विभाग, ग्रामविकास व पंचायत राज विभाग, कामगार विभाग,जलसंपदा विभाग,शासन मुद्रण लेखनसामग्री व प्रकाशन संचालनालय, कौशल्य विकास आणि उद्योजकता विभाग, वन विभाग आणि नोंदणी व मुद्रांक विभागाच्या सेवा तुम्हाला आता ऑनलाईन मिळू शकतील.\nया सेवांचा आहे समावेश….\n• वय राष्ट्रीयत्व आणि अधिवास प्रमाणपत्र\n• तात्पुरता रहिवास प्रमाणपत्र\n• ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र\n• सांस्कृतिक कार्यक्रम परवाना\n• प्रमाणित नक्कल मिळणे बाबत अर्ज\n• अल्पभूधारक शेतकरी असल्याचे प्रतिज्ञापत्र\n• शेतकरी असल्याचा दाखला\n• डोंगर/ दुर्गम क्षेत्रात राहत असल्याचे प्रमाणपत्र\n• जन्म नोंद दाखला\n• मृत्यु नोंद दाखला\n• विवाह नोंदणी दाखला\n• दारिद्र्य रेषेखालील असल्याचा दाखला\n• ग्रामपंचायत येणे बाकी दाखला\n• निराधार असल्याचा दाखला\n• विधवा असल्याचा दाखला\n• दुकाने आणि अस्थापना नोंदणी\n• दुकाने आणि अस्थापना नुतनीकरण\n• कंत्राटी कामगार मुख्य मालक नोंदणी\n• कंत्राटी कामगार अनुज्ञप्ती नोंदणी\n• कंत्राटी कामगार अनुज्ञप्ती नुतनीकरण\n• नोकरी उत्सुक उमेदवारांची नोंदणी\n• शोध उपलब्ध करणे\n• मुद्रांक शुल्क भरण्याचे प्रयोजनार्थ मुल्यांकन अहवाल देणे\n• दस्त नोंदणी न केलेल्या प्रकरणांमध्ये, ई-पेमेंट पद्धतीने भरलेल्या नोंदणी फीचा परतावा\n…तर संबधित सरकारी कर्मचाऱ्यास भरावा लागेल दंड\n‘राईट टू सर्व्हिस अ‍ॅक्ट मध्ये हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांना दंड लावण्याची तरतूद राज्य शासनानं केलीय.निर्धारित वेळत तुम्हाला सेवा मिळाली नाही तर जबाबदार अधिकाऱ्याला 500 ते 5000 रुपयांपर्यंत दंड बसेल.\nसध्या सेवा हमी कायद्यात केवळ 43 सेवांचा समावेश असला तरी येत्या वर्षी मार्चपर्यंत या सेवांचा आकडा 135 वर जाण्याची शक्यता आहे.\nPrevious उस्मानाबाद : मुख्यकार्यकारी अधिकारी राहूल गुप्ता यांचा जिल्हा सरपंच परिषदेच्या वतीने सत्कार\nNext विश्वजन आरोग्य सेवा समितीच्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nआपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत\nपुढील वेळेच्या माझ्या टिप्पणी साठी माझे नाव, ईमेल आणि संकेतस्थळ ह्या ब्राउझरमध्ये जतन करा.\nबार्शी तालुका शिक्षक सेनेच्या अध्यक्ष पदी युवराज जगताप\nसूरत चेन्नई ग्रीनफिल्ड महामार्ग नुकसान भरपाई रक्कम, बार्शी तालुक्यात उपजिल्हाधिकार्‍यांचा गावभेट दौरा\nअखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून यशस्वीतांचा सत्कार\nयांचा शोध घ्या :\nबार्शी तालुका शिक्षक सेनेच्या अध्यक्ष पदी युवराज जगताप\nसूरत चेन्नई ग्रीनफिल्ड महामार्ग नुकसान भरपाई रक्कम, बार्शी तालुक्यात उपजिल्हाधिकार्‍यांचा गावभेट दौरा\nअखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून यशस्वीतांचा सत्कार\nमहात्मा बसवेश्वर सामाजिक समता-शिवा पुरस्कारअर्ज करण्याचे आवाहन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00814.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.indiatimes.com/entertainment/movie-reviews/dunki/moviereview/106213709.cms", "date_download": "2024-03-05T01:18:59Z", "digest": "sha1:T5JKCO26KW22JQVCETST7R6ETWWVSXIW", "length": 16577, "nlines": 103, "source_domain": "marathi.indiatimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nAuthored by कल्पेशराज कुबल | Edited byभाग्यश्री रसाळ | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 22 Dec 2023, 5:09 pm\nदिग्दर्शक: प्रकार/शैली:Drama, Romanceकालावधी:2 Hrs 40 Minरिव्ह्यू लिहा\nमूव्ही रेट करण्यासाठी स्लाइड\nगेल्या वर्षभरापासून शाहरुख खान आणि दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांच्या ‘डंकी’ची चर्चा होती. दोन मोठे कलाकार आणि त्यात हिरानींसारखा दिग्दर्शक शाहरुखसोबत चित्रपट करतोय म्हटल्यावर सर्वांच्याच अपेक्षा वाढल्या होत्या. काही भन्नाट, वास्तवदर्शी, संवेदनशील आणि धमाल पडद्यावर दिसेल, अशी अपेक्षा होती. प्रत्यक्षात ‘डंकी’चा हा डंका पडद्यावर तितकासा वाजत नाही. अगदी चकचकीत दुनियेत ‘जेमतेम’ गोष्ट सांगणारा ‘सरळसोट’ पट हिरानी यांनी केला आहे. ‘डंकी’ हा हिरानी आणि शाहरुख यांच्या ‘इमेज’मध्ये भरकटला आहे.\nचित्रपटाचा विषय आणि कथाबीज वेधक आहे. बहुतांशकरून आपल्या देशातल्या पंजाब; तसंच अन्य राज्यांतून कॅनडा, लंडन, अमेरिका या देशांत अवैध प्रवेश करण्याचा प्रयत्न केला जातो. कधी नोकरीसाठी, तर कधी जगण्याच्या गरजेपोटी. ‘डंकी’ या अवैध स्थलांतरावर भाष्य करतो. बेकायदेशीर प्रवास करणाऱ्यांचे काय हाल ह��तात, त्यांना कसा त्रास दिला जातो, त्यांचा मृत्यू कसा होतो, याचे दाखले पटकथेत मिळतात. या मरणाच्या वाटेवर निघणाऱ्या निर्वासितांची ही गोष्ट संवेदनशील आहे; पण ती तितक्या प्रभावीपणे पडद्यावर उतरत नाही. या अवैध मार्गांना ‘डाँकी रुट’ असं म्हटलं जात असल्यानं या कलाकृतीचं शीर्षक ‘डंकी’ असं आहे.\nभविष्य सुखकर व्हावं, यासाठी सर्व धोके पत्करून आपलं स्वप्न साकारण्यासाठी मनु (तापसी पन्नू), बलिंदर (विक्रम कोच्चर), बल्ली (अनिल ग्रोव्हर) हे पंजाबहून ‘डाँकी रुट’नं ब्रिटनला जायला निघतात. त्यांना तिथं पोहोचवण्याची जबाबदारी ही हार्डी (शाहरुख खान)च्या खांद्यावर आहे. शिक्षण, धन, संपत्ती काहीही हाती नसल्यानं या कुणाला व्हिसा मिळत नसतो; त्यामुळे त्यांचा हा बेकायदेशीर प्रवास सुरू होतो. अवैधपणे परदेशात जाणं किती धोकादायक आहे, मानवी तस्करीचं जाळं नेमकं कसं पसरलं आहे, या प्रवासात जीवाचा धोका असूनही तो का आणि कशासाठी करतात, याचा मर्यादित ऊहापोह ‘डंकी’ करतो.\nचित्रपटात अभिनय, कथा आणि दिग्दर्शन यात चमकदार असं काहीच पाहायला मिळत नाही. पूर्वार्ध थोडा हसवतो, प्रसंगी रटाळही होतो आणि मध्येच गांभीर्यपूर्ण भाष्य करतो. हिरानी यांनी आजवरच्या कारकिर्दीत एकही ‘फ्लॉप’ चित्रपट दिला नाही. मात्र, या वेळी ते त्यांचा विक्रम अबाधित ठेवू शकतील का, याची शंका वाटते. कमकुवत पटकथा, स्थलांतरासंबंधीतली अपरिपक्व दृश्यं आणि संवादांमधील जुळवाजुळव यात ‘डंकी’चा मामला डगमगतो. शाहरुखच्या भूमिकेत कधी ‘चेन्नई एक्स्प्रेस’, कधी ‘वीर झारा’ची, तर कधी ‘फॅन’ची झलक दिसते. तापसी पन्नूची पडद्यावरील बडबड आणि भूमिकेला कथेत अवाजवी महत्त्वं दिल्याचं दिसतं. हिरानी हे सशक्त कथांसाठी ओळखले जातात. मात्र, हा विषय पडद्यावर तीव्रतेनं येत नाही. शेवटी कथासार सांगण्यातही हा चित्रपट हात आखडता घेतो. शाहरुख किंवा राजकुमार हिरानी यांचे तुम्ही चाहते असलात, तरी ‘डंकी’ फार बघवणार नाही. बाकी, विषय महत्त्वाचा असला, तरी या वाटेला जायचं का, हा निर्णय तुमचा\nनिर्मिती ः गौरी खान, राजकुमार हिरानी, ज्योती देशपांडे\nदिग्दर्शन, संकलन ः राजकुमार हिरानी\nलेखन ः अभिजित जोशी, राजकुमार हिरानी, कनिका धिल्लन\nकलाकार ः शाहरुख खान, तापसी पन्नू\nछायांकन ः सी. के. मुरलीधरन\nदर्जा ः २ स्टार\nपुणेराज ठाकरे पुण्यातून बैठकीविनाच परत��े, पदाधिकाऱ्यांच्या गैरहजेरीमुळे संतापल्याची चर्चा\nॲमेझॉनवर प्री-समर बोनान्झा- एसी आणि रेफ्रिजरेटरवर 55% पर्यंत सूट मिळवा\nनवी मुंबईपरदेशातील कंपनीत नोकरी करण्याचा मोह पडला महागात, व्यक्तीची तब्बल ११ लाख रुपयांची फसवणूक\nAmazon Dell Days वर वेड्या किमतीत लॅपटॉप - सेल 23 फेब्रुवारीपर्यंत थेट\nपुणेमहायुतीच्या बैठकीचं निमंत्रण नाही, जानकर महाविकास आघाडीच्या वाटेवर, पवारांचा गेम प्लॅन काय\nरत्नागिरीएक मुख्यमंत्री आलाय, समजून जा; रत्नागिरीसाठी No Compromise, कमळच फुलणार, प्रमोद सावंत आक्रमक\nपुणेपुण्याच्या 'रातराणी'ला प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, 'या' आहेत बसच्या पाच मार्गांच्या वेळा\nदेशभाजपच्या पहिल्या यादीत तिकीट, 'है देश दिवाना मोदी का' म्हणणाऱ्या अभिनेत्याची निवडणुकीतून माघार\nमुंबईएकनाथ शिंदेंकडील दोन जागांवर आठवलेंचा डोळा, मुंबईचं उपमहापौरपद मिळवण्याचाही संकल्प\nअर्थवृत्तSavings Account: बचत खात्यात मर्यादेपेक्षा जास्त रोखीने व्यवहार केले तर याल टॅक्स विभागाच्या रडारवर\nकरिअर न्यूजCareer In BCA: कम्प्युटरची आवड आहे मग 'बीसीए' मध्ये करा करिअर; भविष्य बदलेल..\nआरोग्यऑफिसमधल्या या सवयींमुळे वाढू शकते वजन\nव्हायरल न्यूजपिसाळलेल्या हत्तीनं बसवर केला हल्ला, पाहा चालकानं कसा वाचवला प्रवाशांचा जीव, थरारक व्हिडीओ व्हायरल\nसिनेन्यूजतर 'पंढरीची वारी' चित्रपटात जयश्री यांच्या जागी दिसल्या असत्या रंजना; पण नियती निष्ठुर झाली अन् सगळंच संपलं\nकार-बाइकEV पेटेंट च्या रेसमध्ये ओला सर्वात पुढे; पाहा TVS, Suzuki आणि Honda ची परिस्थिती\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nमहाराष्ट्र बातम्या : ऑटो बातम्याव्हायरल बातम्याफोटो गॅलरीआंतरराष्ट्रीय बातम्यासरकारी योजनागुन्हेगारी बातम्यामहाराष्ट्र राजकीय बातम्याकरिअरराष्ट्रीय बातम्यालाईफस्टाईलराशी भविष्यमराठी बातम्या\nमराठी बातम्या : महाराष्ट्र बातम्यामहाराष्ट्रातील ताज्या बातम्याठाणे बातम्यामुंबई बातम्यापुणे बातम्यानाशिक बातम्यानागपूर बातम्याछत्रपती संभाजीनगर बातम्याकोल्हापूर बातम्याअहमदनगर बातम्यानवी मुंबई बातम्या\nक्रीडा : क्रीडा बातम्याक्रिकेट बातम्याविश्व चषक २०२३फुटबॉल\nमनोरंजन : बॉलिवूड बातम्याटीव्ही बातम्यामूव्ही रिव्ह्यूबॉक्स ऑफिस\nलाईफस्टाईल : लाईफस्टाईल बातम्याब्यूटी टिप्सआरोग्य बातम्याप्रेग्नन्सी-पालकत्वरिलेशनशीपफॅशनहोम डेकॉर\nभविष्य : दैनिक राशीभविष्यसाप्ताहिक राशीभविष्यदैनंदिन मराठी पंचांगवाढदिवस राशीभविष्य\nटेक : ताज्या टेक बातम्यामोबाईल रिव्ह्यूटिप्स-ट्रिक्सविज्ञान\nबिझनेस : बिझनेस बातम्याशेअर बाजाररिअल इस्टेट बातम्याव्यवसाय बातम्यापैशाचं झाड\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00814.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.aathavanitli-gani.com/Song/Ladake_Kausalye_Rani", "date_download": "2024-03-05T00:10:00Z", "digest": "sha1:W6EEHRSVZ524Y3QGU7SH3HPXI45WYSV5", "length": 5640, "nlines": 69, "source_domain": "www.aathavanitli-gani.com", "title": "लाडके कौसल्ये राणी | Ladake Kausalye Rani | आठवणीतली गाणी | Aathavanitli Gani | Marathi songs lyrics online", "raw_content": "\n आवर वेडे, नयनांतिल पाणी\nवसंत आला, तरूतरूवर आली नव पालवी\nमनांत माझ्या उमलुन आली तशीच आशा नवी\nकानीं माझ्या घुमूं लागली सादाविण वाणी\nती वाणी मज म्हणे, \"दशरथा, अश्वमेध तूं करी\nचार बोबडे वेद रांगतिल तुझ्या धर्मरत घरी.\"\nविचार माझा मला जागवी, आलें हें ध्यानीं\nनिमंत्रिला मी सुमंत मंत्री आज्ञा त्याला दिली -\n\"वसिष्ठ, काश्यप, जाबालींना घेउन ये या स्थली.\nइष्ट काय तें मला सांगतिल गुरुजन ते ज्ञानी\"\nआले गुरुजन, मनांतलें मी सारें त्यां कथिले\nमीच माझिया मनास त्यांच्या साक्षीनें मथिलें\nनवनीतासम तोंच बोलले स्‍निग्धमधुर कोणी\n\"तुझे मनोरथ पूर्ण व्हायचे\", मनोदेवता वदे,\n\"याच मुहूर्ती सोड अश्व तूं, सत्वर तो जाउं दे\"\n\"मान्य\" - म्हणालों - \"गुर्वाज्ञा\" मी, कर जुळले दोन्ही\nअंग देशिंचा ऋष्यश्रुंग मी घेउन येतों स्वतः\nत्याच्या करवीं करणे आहे इष्टीसह सांगता\nधूमासह ही भारुन जावो नगरी मंत्रांनीं\nसरयूतीरीं यज्ञ करूं गे, मुक्त करांनी दान करूं\nशेवटचा हा यत्‍न करूं गे, अंती अवभृत स्‍नान करूं\nईप्सित तें तो देइल अग्‍नी, अनंत हातांनीं\nगीत - ग. दि. माडगूळकर\nसंगीत - सुधीर फडके\nस्वराविष्कार - ∙ सुधीर फडके\n∙ आकाशवाणी प्रथम प्रसारण\n( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. )\nगीत प्रकार - गीतरामायण, नयनांच्या कोंदणी, राम निरंजन\n• प्रथम प्रसारण दिनांक- २२/४/१९५५\n• आकाशवाणीवरील प्रथम प्रसारण स्वर- बबनराव नावडीकर.\nअवभृत - यज्ञसमाप्‍तीच्या वेळेस करावयचे स्‍नान.\nअश्वमेध - चक्रवर्ती राजाने करावयाचा यज्ञ.\nईप्‍सित - इष्टित, इच्छित.\nऋष्यशृंग - एक ऋषि. यांच्या मस्तकावर ’ऋष्य’ जातीच्या मृगाचे शिंग होते.\nकश्यप - एक ऋषि.\nगुर्वाज्ञा - गुरुने दिलेली आज्ञा.\nजाबालि - एक नास्तिकवादी ऋषि.\nमथणे - मंथन करणे, घुसळणे.\nवसिष्ट - एक प्रख्यात ब्रह्मर्षि.\nकृपया पर्यावरणाचा विचार करा.\nदाद द्या अन्‌ शुद्ध व्हा \nअनासक्त झाले जयाचे हृदय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00814.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://www.merisaheli.com/dr-kafeel-khan-said-thank-you-to-shah-rukh-khan-atlee-for-sanya-malhotra-jawan-character-%e0%a5%a8%e0%a5%a6%e0%a5%a7%e0%a5%ad-gorakhpur-tragedy?amp", "date_download": "2024-03-05T01:36:16Z", "digest": "sha1:7ZETAHAXVHTAPRRXRS36ZLQRH7DFRILL", "length": 12026, "nlines": 51, "source_domain": "www.merisaheli.com", "title": "‘जवान’मधील कथा खऱ्या आयुष्यातील घटनेवर आधारित? (Dr Kafeel Khan Said Thank You To Shah Rukh Khan Atlee For Sanya Malhotra Jawan Character २०१७ Gorakhpur Tragedy) | Entertainment Marathi, Marathi", "raw_content": "\n‘जवान’मधील कथा खऱ्या आयुष्यातील घटनेवर आधारित\nदमदार कथा, उत्तम अभिनय आणि तगडी स्टारकास्ट असलेला शाहरुख खानचा ‘जवान’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घालतोय. या चित्रपटाने अवघ्या दोन दिवसांत कमाईचा २०० कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे. अटली दिग्दर्शित या चित्रपटाने अनेक विक्रम मोडले आहेत. आता ‘जवान’मधील कथा ही खऱ्या आयुष्यातील घटनेवर आधारित असल्याचे म्हटले जात आहे.\nज्यांनी जवान हा चित्रपट पाहिला आहे, त्यांना सान्या मल्होत्राच्या भूमिकेविषयी चांगलीच माहीत असेल. ती या चित्रपटात डॉक्टरच्या भूमिकेत आहे, जी एक सरकारी रुग्णालयात ऑक्सिजनची कमतरता दूर करण्याचा प्रयत्न करते. मात्र याप्रकरणी ६३ मुलांचा मृत्यू होतो. यानंतर ड्युटीमधील निष्काळजीपणाचा आरोप करत तिला अटक केली जाते आणि तिला तुरुंगात पाठवलं जातं. अटलीने २०१७ मध्ये गोरखपूर रुग्णालय दुर्घटनेतील डॉ. कफील खानसोबत घडलेली घटना दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणूनच कफील यांनी दिग्दर्शक आणि अभिनेत्याचे आभार मानले आहेत.\nडॉ. कफील खान यांनी मानले शाहरुखचे आभार\nशाहरुखच्या ‘जवान’ या चित्रपटात शेतकऱ्यांवरील कर्जाच्या व्याजापासून ते सरकारी रुग्णालयांच्या दयनीय स्थितीपर्यंत बऱ्याच गोष्टी दाखवण्यात आल्या आहेत. याशिवाय भोपाळ गॅस दुर्घटन�� आणि निवडणुकीदरम्यान झालेली हेराफेरी या गोष्टीही चित्रपटात दाखवण्यात आल्या आहेत. डॉक्टर कफील खान यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ पोस्ट केला आणि त्यांच्यासोबत घडलेल्या घटना चित्रपटात दाखवल्याबद्दल त्यांनी निर्मातांचे आभार मानले. आपण हा चित्रपट अद्याप पाहिलेला नाही, मात्र तो प्रदर्शित झाल्यापासून मला खूप जणांकडून शुभेच्छा मिळत असल्याचं त्यांनी सांगितलं.\nकफील यांनी पुढे लिहिलं, ‘चित्रपट आणि वास्तविक जीवन यात खूप फरक असतो. ‘जवान’मध्ये गुन्हेगार स्वास्थ्यमंत्र्यांना शिक्षा दिली जाते. पण इथे मला आणि त्या ८१ कुटुंबीयांना आजही न्यायासाठी संघर्ष करावा लागतोय. शाहरुख आणि अटली सर मी तुमचे आभार मानतो, की यासारखी सामाजिक समस्या तुम्ही चित्रपटात मांडली.’ यासोबतच कफील यांनी आणखी एक व्हिडिओ शेअर करत म्हटलंय की चित्रपटातील इरमची भूमिका ही त्यांच्याशी मिळतीजुळती आहे. खऱ्या आयुष्यातही त्यांना बऱ्याच समस्या आणि छळाचा सामना करावा लागला.\n(फोटो सौजन्य – ट्टविटर)\nकफील हे डॉक्टर आणि गोरखपुरच्या बाबा राघवदास मेडिकल कॉलेजचे माजी लेक्चरर आहेत. थकबाकी न भरल्याने शासकीय रुग्णालयाचा ऑक्सिजन पुरवठा खंडित झाल्याचं जेव्हा त्यांना समजलं तेव्हा त्यांनी ही बाब अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न केला. त्यानंतरही ऑक्सिजनचा पुरवठा न झाल्यावर त्यांनी स्वखर्चाने तो पुरवठा करण्याचा प्रयत्न केला. मात्र या दरम्यान ॲक्युट इंसेफलाइटिस सिंड्रोममुळे ६३ मुलांचा मृत्यू झाला होता. यानंतर उत्तर प्रदेश सरकारने ऑक्सिजन पुरवठ्याचा अभाव असल्याचं कारण नाकारलं आणि त्याऐवजी डॉक्टर कफील यांना कर्तव्यात कसूर केल्याच्या आरोपाखाली तुरुंगात पाठवलं. अशीच काहीशी कथा जवान या चित्रपटात दाखवण्यात आली आहे\nभूषण प्रधान आणि शिवानी सुर्वेच्या अरेंज मॅरेजची रोमँटिक प्रेमकथा (Unn Sawali Trailer Out)\nशिवानी सुर्वे लवकरच नव्या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाली आहे. या चित्रपटामध्ये शिवानी…\nआराध्या बच्चनच्या नव्या लूकने चोरली लाइमलाइट, सोशल मीडिया युजर्सच्या ऐश्वर्याच्या लेकीवर खिळल्या नजरा (Aradhya Bachchan Beauty Transformation Shocks Netizens, Fans Are Finally Happy To See Her New Hairstyle)\nऐश्वर्या राय बच्चनची मुलगी आणि बच्चन कुटुंबाची लाडकी नात आराध्या बच्चन अनेकदा सोशल मीडियावर ट्रोलिंगची…\nशोएब इब्राहिम ने दिखाई अपने बेटे रूहान की पहली दुबई ट्रिप की झलकियां, शेयर की प्यारी तस्वीरें (Shoaib Ibrahim Gives A Sneak Peek Into His Son’s First Dubai Trip)\nटीवी के मोस्ट पॉपुलर एक्टर शोएब इब्राहिम इन दिनों अपनी वाइफ दीपिका कक्कड़ और नन्हे…\nसारा अली खानच्या 'ए वतन मेरे वतन' या चित्रपटाचा ट्रेलर आज प्रदर्शित आहे. १९४२ च्या…\nदरवर्षी गोवा आपल्या राज्याला भेट देणाऱ्या लाखो अभ्यागतांना गोव्याची समृद्धी दर्शविणाऱ्या सण- उत्सवांचे निमंत्रण देतो.…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00814.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.mehtapublishinghouse.com/book-details/MOHINI/1127.aspx", "date_download": "2024-03-05T01:47:02Z", "digest": "sha1:QXGH5EC4HGV4VIKPRVJCVRTLZDOU43DG", "length": 78670, "nlines": 206, "source_domain": "www.mehtapublishinghouse.com", "title": "MOHINI", "raw_content": "\nपुरस्कार विजेती पुस्तके :\nशासनमान्य यादीतील पुस्तके :\nही कथा आहे एका मनोरुग्ण स्त्रीमनाची. समाजात मनोरुग्णाला दिली जाणारी वागणूक ‘वेड्याला अधिक वेडं करणारी’ असते. ‘मोहिनी’च्या या कथेत लेखिकेने एक वेगळा दृष्टिकोन प्रभावीपणे मांडला आहे. मनोरुग्णासारखा एक वेगळा ‘पट’ घेऊन साकारणारी ‘मोहिनी’ वाचकाला आपल्या भावभावनांनी खिळवून ठेवते. विषय निवडीपासून लेखिकेनं एका अवघड विषयाचं आव्हान सामथ्र्यानं पेललं आहे. विषय गंभीर असूनही वाचकाला खिळवून ठेवण्याची किमया मोहिनीमध्ये आहे. यामध्येच मोहिनीचं यश सामावलं आहे. मनोरुग्णाची कारणमीमांसा खोलात जाऊन वास्तवाला उजाळा देणारी आहे. त्यावरील मानसशास्त्रीय उपायांचे उपयोजनही लेखिकेच्या अभ्यासपूर्ण चिंतनाची साक्ष देते. मनोरुग्णाच्या मनाचा कल अध्यात्माकडे वळवून मानसशास्त्रीय उपायामध्ये एक दिशा सूचित केली आहे. एका वेगळ्या विषयामुळे मराठी साहित्यक्षेत्रात ‘मोहिनी’ लक्षवेधी ठरली तर नवल नाही.\nमनोरुग्ण महिलेची कहाणी... पारु मदन नाईक या साहित्यक्षेत्रात नव्याने पदार्पण करणाऱ्या लेखिकेने वेगळा विषय निवडून कादंबरी लिहिली आहे. याचे कौतुक वाटते. मनोरुग्ण स्त्रीच्या जगण्याचे सहानुभूतिपूर्ण शब्दांत चित्र रेखाटणारी ही कादंबरी आहे. व्यक्तिचित्रणप्धान असलेल्या या कादंबरीचे शीर्षक नायिकेच्या नावावर आधारित आहे. ‘मोहिनी’ हीच कादंबरीची नायिका. मोहिनीच्या विवाहसोहळ्यापासून कादंबरीची सुरुवात होते. लेखिकेने सुरुवात कुतूहलपूर्ण पद्धतीने केली आहे. प्रसंगचित्रण, संवाद, सूक्ष्म नाट्य यां��्या मदतीने मोहिनीचे व्यक्तिचित्रण टळक होत गेले आहे. मोहिनीचे देखणे रूप, अल्लड, निष्पाप स्वभाव, इनामदार वडिलांची लाडकी लेक... ही तिची मुख्य ओळख. जवळच्या गावच्या प्रतापराव इनामदारांची लाडकी पत्नी होण्याचे भाग्यही तिला लाभते. प्रतापराव मान्यवर सतारवादक, प्रतिष्ठित घराण्यातले. यामुळे मोहिनी सुखात असते. ती स्वत: सतार शिकतेही. कालांतराने तिला दोन मुली होतात. पुढे तिसरा मुलगा होतो आणि तो चार महिन्यांचा होऊन जातो. तो धक्का मोहिनी पचवू शकत नाही. मुलाचा-रामचा मृत्यू ही घटना ती मान्यच करत नाही. येथून तिचे मनोरुग्ण म्हणून जगणे सुरू होते. त्यात लादलेले एकटेपण, हिंस्रता, इतरांना मारहाण इत्यादी प्रसंगांचा पुन्हा पुन्हा अनुभव येत राहतो. या गोष्टी सातत्याने सुरू झाल्यावर मोहिनीला औषधोपचार सुरू होतात. सुरुवातीला मिरजेच्या हॉस्पिटलमध्ये नेऊनही मोहिनी बरी होत नाही, तेव्हा तिला काही काळानंतर येरवडा मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल केले जाते. दरम्यान तिच्या अनावर वागण्यामुळे तिला बांधून ठेवण्याचे प्रयोग घरच्या मंडळींनी करून पाहिलेले असतात. आजारपणाचा बराच काळ असाच गेल्यामुळे ‘केस’ ‘क्रॉनिक’ झालेली असते. येरवडा मेंटल हॉस्पिटलमधील वातावरण कादंबरीत जिवंत करण्यात लेखिकेला सर्वसाधारणपणे यश आले आहे. विविध डॉक्टर्स, विविध रुग्ण, त्या रुग्णांच्या परस्परसंबंधांची हकिगत... कादंबरीत या गोष्टींना जागा मिळाली आहे. मोहिनीचे स्पेशल वॉर्डमध्ये न रमणे, नंतर तिला मैत्रिणींची मिळणारी सोबत - या बदलांचा परिणामही सूक्ष्म रीतीने वर्णन केला आहे. तिच्या घरंदाजपणाची ओळख मिटवून टाकणारे तिचे वागणे, त्यामागील निराशा, तसेच तिला प्रेमाने भेटणारे भाऊ-भावजय या प्रसंगांचे चित्रण यात येते. पुढे द्रविडबाई या सामाजिक कार्यकर्त्या तिची केस हाताळण्यात पुढाकार घेतात. त्यांच्या प्रेमळ वागणुकीने मोहिनीत सुधारणा होत जाते. मात्र दरम्यान प्रतापरावांनी दुसरे लग्न करण्याचा निर्णय घेतलेला असतो. ते मोहिनीशी घटस्फोट घेतात. यामुळे मोहिनीची संसारात परत जायची स्वप्ने कोसळतात. तरीही भाऊवहिनी तिला माहेरी घेऊन जातात. मनोरुग्णाला लागणारी जिव्हाळ्याची वागणूक मोहिनीला माहेरी सर्वांकडून मिळते. तिच्या मुली, जावई, नातवंडे यांच्या भेटीचे सुखही तिला मिळत जाते. प्रतापरावही तिला आपल्या घरी न्यायला नकार देतात. त्यांचे मोहिनीवरचे प्रेम त्यांना कायमच अस्वस्थ ठेवते. ते दुसऱ्या पत्नीशीही घटस्फोट घेतात. मोहिनीला घरी परतल्यानंतर काही दु:खद घटनांना तोंड द्यावे लागते. आईचा मृत्यू, पतीचा मृत्यू या दोन्ही घटनांना ती कमालीच्या संयमाने तोंड देते. वडिलांच्या इच्छेनुसार ती स्वत:ला अध्यात्म्याच्या विश्वात रमवते. या कादंबरीत काही प्रसंग चांगले चित्रित झाले आहेत. रुग्णालयात मोहिनी आपल्या मोठ्या झालेल्या मुलींना भेटते, तेव्हा त्यांना ओळखत नाही. हा प्रसंग चटका लावून जातो. मोहिनीचे पती प्रतापराव, त्यांची रसिकता, सतारवादनातील कीर्ती, हळवेपणा,मुलींवरील प्रेम, मोहिनीवरील प्रेम, त्यांना सोसावे लागलेले दु:ख - यांचाही ठसा वाचकाच्या मनावर उमटतो. मोहिनीच्या भावाला निवडणुकीत यश मिळून मंत्रिपद मिळते आणि स्वप्नात आळंदीला जाऊन आलेली मोहिनी स्वप्न आणि वास्तव यातील सीमारेषा सहज ओलांडते - अशा टप्प्याशी कादंबरीचा शेवट होतो. मनोरुग्ण व्यक्ती वास्तवाचा स्वीकार सहजी कसा करत नाही. तिच्या लेखी वेगळे वास्तव अस्तित्वात असते; बरी झाल्यावरही ही व्यक्ती काही अंशी आपल्या जगात राहणे कसे शक्य असते... इत्यादी बाबी यातून प्रकट होत जातात. मनोरुग्णांना मिळणारी वागणूक, त्यांच्यावरील ट्रीटमेंट यांचेही तपशील येतात. या कादंबरीत काही गोष्टी सुसंगत वाटत नाहीत. २२ वर्षे एवढा मोठा कालखंड मोहिनी हॉस्पिटलमध्ये असते. तो कालखंड कादंबरीत त्यामानाने पटकन संपतो. या काळात तिला तिचे आईवडील, प्रतापराव भेटत नाहीत आणि नंतर स्वत:ला अपराधी समजतात, असे का वास्तविक ही सर्व माणसे प्रेमळच आहे. बरी झालेली मोहिनी माहेरी परतल्यानंतर कादंबरीत काहीच नज्ञट्यपूर्ण घटना नाहीत. त्यामुळे कादंबरी अकारण पसरट होते. लेखिका वास्तुचित्रणात अजिबात रस घेत नाही. इनामदारांचा वाडा असो वा हॉस्पिटल असे, त्याचे चित्र वाचकाच्या मन:पटलावर उभे राहत नाही. लेखिकेची शैली लाडिक वळणाची आहे. ‘मोहिनी लाजली’ हे वाक्य कादंबरीत अनेकदा, मोहिनीच्या प्रौढ वयातही सतत येत राहते. तरीही पदार्पणात वेगळ्या विषयावर लेखन करायचे धाडस लेखिकेला पेलले आहे. लेखिका रणजित देसाई यांची कन्या असल्यामुळे तिच्याकडे साहित्यगुणांचा वारसा आलेला आहे. कादंबरीतील पात्रे व प्रसंग काल्पनिक असल्याचे सुरुवातीला म्हटल�� आहे. पण काही ठिकाणी वास्तवाचे कवडसे उमटलेले दिसतात. ...Read more\nछिन्नमनस्कतेचा साहित्यातील मागोवा… काही नावं, काही विषय नेहमीच लक्ष वेधून घेतात. पारू नाईक यांची कादंबरी येते आहे असं कळल्यावर असंच झालं. पण पारू नाईक नाव लक्षात केव्हा आलं तपशिलात थोडं मागं-पुढं होईल, पण पारू – पारू नाईक असा उल्लेख बहुधा माधवी दसाई यांच्या बहुचर्चित ‘नाच ग घुमा’ या आत्मकथनात आला होता. रणजित देसाई यांची पहिली पत्नी सुनंदा यांच्या मुलीच्या संदर्भात हा उल्लेख होता. सुनंदा यांच्या मनाचा कोंडमारा झाल्यामुळे त्याचा त्यांच्या मनावर परिणाम झाला, त्यांना झटके यायला लागले. तसे उपचारदेखील सुरू झाले... आणि अशा अस्वस्थ काळातच रणजित देसाई ‘स्वामी’ कादंबरीचं लेखन करीत होते. विशेषत: रमा-माधव यांच्या मुग्ध प्रेमाची कहाणी रंगवताना स्वप्न आणि वास्तव अशा विलक्षण कुतरओढीत ते जगत होते. अशा वावटळीत वाढणारी ती पारू... खरं तिचं नाव पार्वती. या पार्वतीचं प्रेमानं झालं पारू तपशिलात थोडं मागं-पुढं होईल, पण पारू – पारू नाईक असा उल्लेख बहुधा माधवी दसाई यांच्या बहुचर्चित ‘नाच ग घुमा’ या आत्मकथनात आला होता. रणजित देसाई यांची पहिली पत्नी सुनंदा यांच्या मुलीच्या संदर्भात हा उल्लेख होता. सुनंदा यांच्या मनाचा कोंडमारा झाल्यामुळे त्याचा त्यांच्या मनावर परिणाम झाला, त्यांना झटके यायला लागले. तसे उपचारदेखील सुरू झाले... आणि अशा अस्वस्थ काळातच रणजित देसाई ‘स्वामी’ कादंबरीचं लेखन करीत होते. विशेषत: रमा-माधव यांच्या मुग्ध प्रेमाची कहाणी रंगवताना स्वप्न आणि वास्तव अशा विलक्षण कुतरओढीत ते जगत होते. अशा वावटळीत वाढणारी ती पारू... खरं तिचं नाव पार्वती. या पार्वतीचं प्रेमानं झालं पारू रणजित देसाई यांच्या आठवणीतदेखील कुठे कुठे पारू आलेली आहे, असं वाटतं. मग पारू नाईक हे नाव आलं ते रणजित देसाई गेल्यानंतर. ‘स्वामी’ची जी आवृत्ती आली त्यात कॉपीराइट देसार्इंच्या दोन मुलींच्या नावावर आहे. त्यातली एक पारू नाईक म्हणजे रणजित देसाई यांच्या कन्येची कादंबरी येते आहे. या कादबंरीचं नाव आहे ‘मोहिनी.’ कथावस्तू आहे ‘मोहिनी’ खानदानी संस्कारांनी संपन्न असलेली स्त्री. पती प्रतापरावांसमवेत पारंपरिक संस्कार, जीवनमूल्ये जपत मनसोक्त आनंद व सुख उपभोगत असते. मोहिनीला एकापाठोपाठ एक अशा दोन मुलीच होतात. मग इ��ामदारांच्या वंशाला वारस कोण रणजित देसाई यांच्या आठवणीतदेखील कुठे कुठे पारू आलेली आहे, असं वाटतं. मग पारू नाईक हे नाव आलं ते रणजित देसाई गेल्यानंतर. ‘स्वामी’ची जी आवृत्ती आली त्यात कॉपीराइट देसार्इंच्या दोन मुलींच्या नावावर आहे. त्यातली एक पारू नाईक म्हणजे रणजित देसाई यांच्या कन्येची कादंबरी येते आहे. या कादबंरीचं नाव आहे ‘मोहिनी.’ कथावस्तू आहे ‘मोहिनी’ खानदानी संस्कारांनी संपन्न असलेली स्त्री. पती प्रतापरावांसमवेत पारंपरिक संस्कार, जीवनमूल्ये जपत मनसोक्त आनंद व सुख उपभोगत असते. मोहिनीला एकापाठोपाठ एक अशा दोन मुलीच होतात. मग इनामदारांच्या वंशाला वारस कोण मोहिनीच्या मनात हे भय खोलवर रुजते. कारण त्यामुळे तिची प्रतिष्ठा पणाला लागते. तिच्या भावी जीवनाचे अस्तित्व त्यावर अवलंबून राहते. बऱ्याच कालावधीनंतर तिला मुलगा होतो. मात्र तो अल्पायुषी ठरतो. त्यामुळे मोहिनी स्किझोफ्रेनियाने ग्रस्त होते. मनोरुग्ण नायिकेचे रंगरूप उलगडून दाखवणारी पारू नाईक यांची पहिलीच स्वतंत्र कलाकृती. पारू नाईक लिखाणाला कशा उद्युक्त झाल्या, हे पाहणं कुतूहलजनक नक्कीच ठरेल. या कादंबरीतील पात्र, घटना, सर्वस्वी काल्पनिक असून, यदाकदाचित कुणाशी त्यात साम्य आढळले, तर तो योगायोग समजावा...’ असा अनेक कादंबऱ्यांमध्ये असलेला खुलासा या कादंबरीमध्ये आहे, हेही बघायला हवे. ‘स्किझोफ्रेनिया’ संबंधात ही कादंबरी आहे हेदेखील त्याचं वैशिष्ट्य म्हणायला हवं. ‘स्किझोफ्रेनिया’ हा विषय तसा आपल्याकडे दुर्लक्षित राहिला आहे. काल-परवापर्यंत अशा केसेस वेड, उन्माद, डोक्यावर परिणाम झाला, अशा कप्प्यात टाकून त्यावर इलाज होत असे. साहित्यातदेखील त्याच्या बऱ्या-वाईट खुणा सापडू शकतील. पण ‘स्किझोफ्रेनिया’ असा नेमका उल्लेख होऊन त्याची पाहणी झाली ती ‘स्किझोफ्रेनिया’ कहाणीत. गणेश चौधरी डांभूर्णी या जळगाव जिल्ह्यातल्या गावचे विद्यार्थीप्रिय शिक्षक, संपन्न घराण्याचा वारसा लाभलेले आणि बी.एस्सी.पर्यंत शिक्षण झालेले. पण दुर्दैवानं असाध्य वेडाने त्यांच्या मनाचा कब्जा घेतला आणि त्यांच्या हातून पत्नीची-मुलांची हत्या घडली. तीही मुसळाने. गणेश चौधरीला फाशीची शिक्षा झाली. मग गांधी जन्मशताब्दी वर्षानिमित्त काही कैद्यांना शिक्षेत माफी मिळाली. त्यात चौधरींना फाशीच्या शिक्षेऐवजी जन्मठेप देण्यात आली. ही पहिलीच शोकांतिका आहे, असं म्हणता येणार नाही. अशा केसेस पूर्वीदेखील झाल्या आहेत. गणेश चौधरीच्या बाबतीत एकच गोष्ट झाली की, त्यांना काही डॉक्टर असे भेटले की, त्यांनी त्यांच्यातला माणूस जागा करण्याचा प्रयत्न केला. तसं त्यांना थोडं यशही मिळालं. चौधरींमधील सृजनशक्ती त्यामुळे जागी होऊ लागली. पण मुळात हे सगळं का उद्भवलं मोहिनीच्या मनात हे भय खोलवर रुजते. कारण त्यामुळे तिची प्रतिष्ठा पणाला लागते. तिच्या भावी जीवनाचे अस्तित्व त्यावर अवलंबून राहते. बऱ्याच कालावधीनंतर तिला मुलगा होतो. मात्र तो अल्पायुषी ठरतो. त्यामुळे मोहिनी स्किझोफ्रेनियाने ग्रस्त होते. मनोरुग्ण नायिकेचे रंगरूप उलगडून दाखवणारी पारू नाईक यांची पहिलीच स्वतंत्र कलाकृती. पारू नाईक लिखाणाला कशा उद्युक्त झाल्या, हे पाहणं कुतूहलजनक नक्कीच ठरेल. या कादंबरीतील पात्र, घटना, सर्वस्वी काल्पनिक असून, यदाकदाचित कुणाशी त्यात साम्य आढळले, तर तो योगायोग समजावा...’ असा अनेक कादंबऱ्यांमध्ये असलेला खुलासा या कादंबरीमध्ये आहे, हेही बघायला हवे. ‘स्किझोफ्रेनिया’ संबंधात ही कादंबरी आहे हेदेखील त्याचं वैशिष्ट्य म्हणायला हवं. ‘स्किझोफ्रेनिया’ हा विषय तसा आपल्याकडे दुर्लक्षित राहिला आहे. काल-परवापर्यंत अशा केसेस वेड, उन्माद, डोक्यावर परिणाम झाला, अशा कप्प्यात टाकून त्यावर इलाज होत असे. साहित्यातदेखील त्याच्या बऱ्या-वाईट खुणा सापडू शकतील. पण ‘स्किझोफ्रेनिया’ असा नेमका उल्लेख होऊन त्याची पाहणी झाली ती ‘स्किझोफ्रेनिया’ कहाणीत. गणेश चौधरी डांभूर्णी या जळगाव जिल्ह्यातल्या गावचे विद्यार्थीप्रिय शिक्षक, संपन्न घराण्याचा वारसा लाभलेले आणि बी.एस्सी.पर्यंत शिक्षण झालेले. पण दुर्दैवानं असाध्य वेडाने त्यांच्या मनाचा कब्जा घेतला आणि त्यांच्या हातून पत्नीची-मुलांची हत्या घडली. तीही मुसळाने. गणेश चौधरीला फाशीची शिक्षा झाली. मग गांधी जन्मशताब्दी वर्षानिमित्त काही कैद्यांना शिक्षेत माफी मिळाली. त्यात चौधरींना फाशीच्या शिक्षेऐवजी जन्मठेप देण्यात आली. ही पहिलीच शोकांतिका आहे, असं म्हणता येणार नाही. अशा केसेस पूर्वीदेखील झाल्या आहेत. गणेश चौधरीच्या बाबतीत एकच गोष्ट झाली की, त्यांना काही डॉक्टर असे भेटले की, त्यांनी त्यांच्यातला माणूस जागा करण्याचा प्रयत्न क��ला. तसं त्यांना थोडं यशही मिळालं. चौधरींमधील सृजनशक्ती त्यामुळे जागी होऊ लागली. पण मुळात हे सगळं का उद्भवलं स्वत:चं वेड खुद्द गणेश चौधरी यांनी लपवून ठेवलं. काही डॉक्टरांनीदेखील त्याकडे दुर्लक्ष केलं. परिणामी एका असाध्य रोगाचे चौधरी बळी ठरले. त्यातून त्यांची सुटका मृत्यूनेच केली. अर्थात, या घटनेचा ताप सगळ्या चौधरी कुटुंबाला सोसावा आणि भोगावा लागणं अटळ होतं. खचलेली मनं, सामाजिक निंदानालस्ती, न्यायालयात मारावे लागणारे हेलपाटे, त्यातून होणारा खर्च याचे हादरे सगळं घर मोडून पडायला निमित्त होणं स्वाभाविक होतं. हे सगळं सोसलं आणि ही तगमग शब्दबद्ध केली ती गणेश चौधरींच्या बंधूंनी – दिवाकर चौधरींनी. ही कहाणी ‘स्किझोफ्रेनिया’ वाचकांपर्यंत पोचली हे विशेष. गणेश चौधरींना त्यामुळे सहानुभूती मिळाली. त्यामुळेच मग दिवाकर चौधरींनी ‘काचेचं मन’ हे पुस्तक धाडसाने प्रकाशकांकडे दिलं. यामध्ये गणेश चौधरींची पत्रं आहेत. शास्त्रीय, सामाजिक, मानसिक, सांस्कृतिक अशा गुंतागुंतीत सापडलेला गणेश चौधरी आणि त्याची मानसिक घालमेल त्यांनी विविध लोकांना लिहिलेल्या पत्रांत दिसतं. त्याचे संपादन आणि प्रस्तावना दीपक घारे यांची होती. त्यात त्यांनी नेमकं म्हटलं होतं, ‘क्षणाक्षणाला बदलणाऱ्या मनाच्या अवस्था आणि भास-भ्रम-चक्कर-वेड यांचा सतत फिरणारा पंखा हे या साऱ्याच लेखनाचं वैशिष्ट्य आहे आणि ते वाचकालाही चक्रावून टाकतं स्वत:चं वेड खुद्द गणेश चौधरी यांनी लपवून ठेवलं. काही डॉक्टरांनीदेखील त्याकडे दुर्लक्ष केलं. परिणामी एका असाध्य रोगाचे चौधरी बळी ठरले. त्यातून त्यांची सुटका मृत्यूनेच केली. अर्थात, या घटनेचा ताप सगळ्या चौधरी कुटुंबाला सोसावा आणि भोगावा लागणं अटळ होतं. खचलेली मनं, सामाजिक निंदानालस्ती, न्यायालयात मारावे लागणारे हेलपाटे, त्यातून होणारा खर्च याचे हादरे सगळं घर मोडून पडायला निमित्त होणं स्वाभाविक होतं. हे सगळं सोसलं आणि ही तगमग शब्दबद्ध केली ती गणेश चौधरींच्या बंधूंनी – दिवाकर चौधरींनी. ही कहाणी ‘स्किझोफ्रेनिया’ वाचकांपर्यंत पोचली हे विशेष. गणेश चौधरींना त्यामुळे सहानुभूती मिळाली. त्यामुळेच मग दिवाकर चौधरींनी ‘काचेचं मन’ हे पुस्तक धाडसाने प्रकाशकांकडे दिलं. यामध्ये गणेश चौधरींची पत्रं आहेत. शास्त्रीय, सामाजिक, मानसिक, सांस्कृतिक अ��ा गुंतागुंतीत सापडलेला गणेश चौधरी आणि त्याची मानसिक घालमेल त्यांनी विविध लोकांना लिहिलेल्या पत्रांत दिसतं. त्याचे संपादन आणि प्रस्तावना दीपक घारे यांची होती. त्यात त्यांनी नेमकं म्हटलं होतं, ‘क्षणाक्षणाला बदलणाऱ्या मनाच्या अवस्था आणि भास-भ्रम-चक्कर-वेड यांचा सतत फिरणारा पंखा हे या साऱ्याच लेखनाचं वैशिष्ट्य आहे आणि ते वाचकालाही चक्रावून टाकतं’ ‘स्किझोफ्रेनिया’च्या शेवटी लक्षात राहतो तो दिवाकर चौधरींचा आकांत...’ वादळही संपलेलं आहे; पण आहे एक प्रचंड पोकळी’ ‘स्किझोफ्रेनिया’च्या शेवटी लक्षात राहतो तो दिवाकर चौधरींचा आकांत...’ वादळही संपलेलं आहे; पण आहे एक प्रचंड पोकळी तिला सामोरं कसं जावं तेच कळत नाही. स्किझोफ्रेनिया – छिन्नमनस्कता यासंबंधातील ललित कलाकृतीचा विचार करताना अमेरिकन गणिती, नोबेल पारितोषिक विजेता जॉन वॅश यांची कर्मकहाणी सांगणारी कहाणी ‘ए ब्युटिफुल माइंड’ ही विसरता येणंच अशक्य. सिल्विया नासर यांनी जॉन वॅशची चरित कहाणी साक्षेपानं लिहिली आहे. स्किझोफ्रेनियानं त्यांचं उद्ध्वस्त झालेलं जीवन आणि यथायोग्य वेळीच उपचार झाला, तर हा रोग काबूत ठेवता येतो याचा ताळमेळ सिल्वियानं यशस्वीपणे मांडला आहे. ही कहाणी केवळ स्किझोफ्रेनिया पीडितांनाच नव्हे, तर त्यांच्या नातेवाईकांना, ते ज्या समाजात वावरतात, त्या समाजालादेखील प्रेरणादायी ठरेल. म्हणून या कादंबरीचं महत्त्व आहे. या कादंबरीचा संक्षिप्त भावानुवाद कमलिनी फडके यांनी ‘सुंदर ते मन’ नावाने केला आहे. स्किझोफ्रेनिया अवेरनेस असोसिएशन, पुणे आणि कॉन्टिनेन्टल प्रकाशन यांच्यातर्फे तो प्रकाशित झाला आहे, यातच या भावानुवादाचं यश अधोरेखित झालं आहे. स्किझोफ्रेनियासंबंधात विचार करताना ‘देवराईच्या सावली’त पण विसरून चालणार नाही. अशा या मोजक्याच कलाकृती ओझरता उल्लेख करायचं कारण म्हणजे स्किझोफ्रेनियासंबंधात जेवढं ललित लेखन झालं आहे हे पुरुषकेंद्री झालेलं आहे. स्किझोफ्रेनिया ही केवळ पुरुषालाच होणारी व्याधी आहे काय तिला सामोरं कसं जावं तेच कळत नाही. स्किझोफ्रेनिया – छिन्नमनस्कता यासंबंधातील ललित कलाकृतीचा विचार करताना अमेरिकन गणिती, नोबेल पारितोषिक विजेता जॉन वॅश यांची कर्मकहाणी सांगणारी कहाणी ‘ए ब्युटिफुल माइंड’ ही विसरता येणंच अशक्य. सिल्विया नासर यांनी जॉ��� वॅशची चरित कहाणी साक्षेपानं लिहिली आहे. स्किझोफ्रेनियानं त्यांचं उद्ध्वस्त झालेलं जीवन आणि यथायोग्य वेळीच उपचार झाला, तर हा रोग काबूत ठेवता येतो याचा ताळमेळ सिल्वियानं यशस्वीपणे मांडला आहे. ही कहाणी केवळ स्किझोफ्रेनिया पीडितांनाच नव्हे, तर त्यांच्या नातेवाईकांना, ते ज्या समाजात वावरतात, त्या समाजालादेखील प्रेरणादायी ठरेल. म्हणून या कादंबरीचं महत्त्व आहे. या कादंबरीचा संक्षिप्त भावानुवाद कमलिनी फडके यांनी ‘सुंदर ते मन’ नावाने केला आहे. स्किझोफ्रेनिया अवेरनेस असोसिएशन, पुणे आणि कॉन्टिनेन्टल प्रकाशन यांच्यातर्फे तो प्रकाशित झाला आहे, यातच या भावानुवादाचं यश अधोरेखित झालं आहे. स्किझोफ्रेनियासंबंधात विचार करताना ‘देवराईच्या सावली’त पण विसरून चालणार नाही. अशा या मोजक्याच कलाकृती ओझरता उल्लेख करायचं कारण म्हणजे स्किझोफ्रेनियासंबंधात जेवढं ललित लेखन झालं आहे हे पुरुषकेंद्री झालेलं आहे. स्किझोफ्रेनिया ही केवळ पुरुषालाच होणारी व्याधी आहे काय निश्चितच नाही; पण तसं चित्रण का झालं नाही निश्चितच नाही; पण तसं चित्रण का झालं नाही ‘मोहिनी’चं वेगळेपण इथंच आहे. खुद्द लेखिका पारू नाईक यांनी ते जीवन जवळून अनुभवलं आहे. साहजिकच त्या खाणाखुणा ‘मोहिनी’च सापडतीलच. ‘मोहिनी’ची मोहिनी ही अशी आहे. आपण त्याची वाट पाहू या. मोहिनीचे वेगळेपण म्हणून राहणार आहे. -रविप्रकाश कुलकर्णी ...Read more\n‘हृदयस्पर्शी मोहिनी’... जीवनसत्याचे कलापूर्ण आविष्करण करून जीवनदर्शन घडविणारा कादंबरी हा आकृतीबंध पारू मदन नाईक यांनी आपल्या ‘मोहिनी’ कादंबरीत यशस्वीरित्या हाताळला आहे. मोहिनीच्या जीवनावर बेतलेली ही कादंबरी एका सरळ मनाच्या, निष्पाप, लावण्यवतीच्या ावसौंदर्याचे सौहार्दाने केलेले हे चित्रण एका सरळ मनाच्या, निष्पाप, लावण्यवतीच्या ावसौंदर्याचे सौहार्दाने केलेले हे चित्रण खानदानी कुटुंबात जन्म- संस्कार व प्रेम प्राप्त करून, विवाहानंतर पतीच्या घरात लक्ष्मीच्या पावलांनी जाणाऱ्या व प्रेमाची प्रसन्न पखरण करणाऱ्या युवतीचे मनाचे विलोभनीय चित्र लेखिकेने ‘मोहिनीत’ शब्दांकित केले आहे. सासर-माहेरच्या नातेसंबंधातील जिव्हाळा, स्नेहस्निग्ध-वात्सल्यपूर्ण-उत्कट प्रेम या कादंबरीत आलेखित होते. परंतु मनोरुग्ण अवस्थेतील नायिकेच्या भावशून्य व भावपूर्�� अनुभवविश्वाचे सूक्ष्म- सखोल व तपशीलात्मक चित्रण या कादंबरीचे बलस्थान ठरते. कारुण्याच्या काजळरेषांतून प्रकर्षाने व प्रभावीपणे प्रस्फुटित होत राहते ती पती-पत्नीच्या प्रेमातील रमणीयता व परिचित आणि कुटुंबीयातील स्नेहबंधांची मधुरता. नियतीच्या आघाताने पती-पत्नीतील जीवनात निर्माण झालेला विरह त्यांच्या परस्परांवरील उत्कट प्रेमासमवेत उदातत्तेचा पारदर्शी आंतरिक पदरही प्रकट करतो. मनोरुग्णांच्या मानसिकतेचे त्यांच्यातील मूलभूत सत्प्रवृत्ती– सद्विचारांच्या आवर्तनांचे आगळे-वेगळे रेखांकन ‘मोहिनी’त प्रत्ययाला येते. नियतीच्या दुर्दैवी फटकाऱ्यांनी होरपळून निघालेली व आपल्या अस्थिर-असुरक्षित जीवनक्षणांची नोंद करणारी ‘मोहिनी’ची जीवनगाथा शृंगार व करुणरसात भिजली आहे. विवाहघटनेमुळे दोन खानदानी कुटुंबांच्या जुळणाऱ्या व दृढ होणाऱ्या नातेसंबंधांचे चित्रण जसे या कादंबरीत आकारते तसेच त्या त्या कुटुंबात वावरणाऱ्या नोकरांचे, परिचितांचे, मित्रांचे, हितचिंतकांचे व्यक्तिचित्रणही लेखिका अशी कौशल्याने करते की त्यातून ती ती व्यक्तिमत्त्वे उमलत जातात. खेळकर, सहजस्वाभाविक प्रेमप्रसंगांचे आलेखन नायक-नायिकेच्या मनातील प्रेम पैलूंना गडद व मनोरम करते तसेच कादंबरीचा सूर घनगंभीर करते. पिता, पती, भावंडे, भावजया, द्रविडबाई, मनोरुग्ण अवस्थेतून बाहेर पडलेल्या मैत्रिणी यांची भावनिक उंची अशा स्तरावरची की जिथं स्वार्थाचा गंध नाही परंतु आनंदाचा निर्मळ खळाळ आहे. नायिकेच्या लज्जाशील, मुग्ध हावभावांचे, हालचालींचे हळूवार भावस्पर्शी रेखाटन लेखिकेने जसे केले आहे तसेच मनोरुग्ण अवस्थेतील प्रक्षुब्ध, क्रौर्य व क्रोधाने परिपूर्ण भावावेगांचे, शारीरिक हालचालींचे प्रत्ययकारी रेखाटन लेखिका या कादंबरीत करते. परस्परविरोधी भावावेग, जाणिवा, संवेदना, शारीरिक क्रिया यांच्या ताण्याबाण्यातून नायिकेचे व्यक्तिमत्त्व असे साकारते की वाचकांकडून तिला सहानुभूतीचा ओलावाच मिळावा. परस्परविरोधी भावस्पंदने व तद् नुषंगिक क्रिया दर्शविताना लेखिकेने साधलेला समतोल कौतुकास्पद असून नायिकेच्या व्यक्तिमत्त्वाची उंची ढासळू देत नाही. दोन जीवांतील निर्मळ प्रेमाचे व भावावेगांचे गडद चित्र रेखाटणारी ‘मोहिनी’ कादंबरी नाट्याने परिपूर्ण असूनही संघर्षाच्या स्थूल– ठळक रेषा– बिंदू क्वचितच रेखाटते. परंतु नियतीच्या क्रूर आघातामुळे निर्माण झालेला परिस्थितीशी टक्कर देताना व्यक्तिमनात आकारणारा संघर्ष कादंबरीच्या केंद्रस्थानी आपले अस्तित्व राखत अत्यंत टोकदार होतो. व्यथा-वेदनेचे, कारुण्याचे स्रोत आंतरमनात झरते ठेवून प्रेमाचे उदात्त रूप चित्रीत करतो. अनलंकृत, प्रासादिक सरस भाषाशैली, घरंदाज वातावरणातील आदब-प्रसन्नता विवाह समारंभात विविध प्रसंगी गायिल्या जाणाऱ्या गीतांचे आयोजन करून निर्माण केलेले औचित्य, रीतीरिवाज दर्शविणारे कौटुंबिक वातावरण, मनोरुग्णांच्या हॉस्पिटलमधील वातावरण, चित्रदर्शी शब्दशैली या कादंबरीची लक्षणीय गुणवैशिष्ट्ये म्हणता येतील. मनोरुग्णांच्या मानसिकतेचा आंतरिक जिव्हाळ्यानं घेतलेला वेध मनोज्ञ असून मनोरुग्णाच्या मनोवस्थेतील भावनिक चढ उतारांचे नेमकेपणाने केलेले रेखांकन लेखिकेच्या सुजाण व संवेदनशील मनाची साक्ष देणारे आहे. रणजित देसार्इंच्या साहित्यिक गुणांचा वारसा जपत स्वतंत्र प्रतिभाशक्तीतून साकारलेली ‘मोहिनी’ क्वचित कुठे ‘स्वामी’ व ‘श्रीमान योगी’ ची आठवण करून देते. एकंदरीत नाट्यपूर्ण, हळूवार भावांदोलनांनी सजलेली ‘मोहिनी’ वाचकांवर मोहिनी घालणारी आहे. ...Read more\nखिळवून ठेवणारी ‘मोहिनी’… मनोरुग्ण स्त्रीची कहाणी कादंबरीतून मांडण्याचे मोठे आव्हान पारू मदन नाईक यांनी समर्थपणे पेलले आहे. या कादंबरीत लेखिकेने या नायिकेचे विश्व ज्या पद्धतीने मांडले आहे, ते पाहता नाईक यांची ही पहिलीच कादंबरी आहे यावर विश्वास बसणार ाही. मोहिनी ही या कादंबरीची नायिका. एका सुखवस्तू इनामदाराची पत्नी. दोन्ही सरकार घराणी असल्यामुळे परंपरागत इनामदारी संस्कारात ती वाढली आहे. खानदानी मोहिनीचा विवाह प्रतापराव या संगीतप्रेमी सतारवादकाशी होतो. मोहिनीलाही ते सतारवादन शिकवतात. त्यांचे आयुष्य सुखाचे सुरू होते. मोहिनीला दोन मुलीच होतात. त्यामुळे वंशाला ‘वारस’ मिळावा यासाठी हे इनामदार दापत्यं झुरत असतात. मोहिनी पुत्रप्राप्तीसाठी वेडीपिशी झालेली आहे. आपली प्रतिष्ठा, भावी जीवनाचे अस्तित्व इनामदार घराण्याचा वंशवेल पुढे वाढावा यावर अवलंबून आहे, अशा भयगंडात मोहिनी जगत असते. त्यासाठी तिचे देवदेवतांना नवस-उपास, तापास सुरूच असतात. अखेर थोड्याफार उशिरानेच तिला दिवस ���ातात आणि अपेक्षेप्रमाणे गुटगुटीत मुलगा होतो. मोहिनीच्या आनंदाला पारावार राहता नाही. पण चार महिन्यातच या मुलाचा अकल्पित मृत्यू होतो. मोहिनीचे सारे भावविश्वच हादरते. तिच्या आईवेड्या मनावर याचा गंभीर परिणाम होतो. तिला वेडाच झटके येतात. मोहिनीच्या अशा वागण्यामुळे सासर-माहेर उद्ध्वस्त होते. निष्पाप भोळ्या भावनाशील मोहिनीला ‘स्क्रिझोफोलिया’ या दुर्धर रोगाने पछाडले. अधूनमधून त्याचे झटके तिला येतात, तेव्हा ती हिंस्त्र बनते. घरातील सारेजण तिच्या अशा या वागण्यामुळे घाबरून गेलेले असतात. मोहिनीच्या सासर-माहेराकडील घरचे वातावरण पूर्ण बदलून जाते. दोन्ही घरातील भावभावनांचा कल्लोळ लेखिकेने या कादंबरीतून अचूक मांडला आहे. मोहिनीचे आई-वडील, बहीण-भाऊ, मुलं, नोकर-चाकर, सासू-सासरे, पती यांच्या वागण्यात बोलण्यात हळूहळू अंतर पडू लागते. बदललेल्या वातावरणाचा गंभीर परिणाम मोहिनीवर पडत असतोच. शेवटी तिला मनोरुग्णालयात हलवण्याचा निर्णय घेण्यात येतो. लेखिकेने मोहिनीच्या मनोरुग्णालयातील वास्तवाचे एक वेगळे विश्व या कादंबरीतून उलगडलेले आहे. मोहिनीने या रुग्णालयात एक-दोन नव्हे तर उणीपुरी एकवीस वर्षे काढली. शॉक ट्रिटमेंट, इतर रुग्णांचे वागणे, घरापासून दूर, अनोळखी लोकांमध्ये मोहिनीने काढलेले हे वेगळे आयुष्य वाचले तर तिच्याबद्दल आपुलकी वाटायला लागते. या काळात मोहिनीने स्वत:चे गोकुळ या रुग्णालयात निर्माण केलेले असते. या संपूर्ण काळात ती घरच्यांना विसरलेली नकळत आपण त्यांच्यातले असूनही ते घर आपल्याला मिळू शकणार नाही ही तिला जाणीव आहे. या साऱ्या प्रवासात ती आपल्या मुला-मुलींना विसरलेली नाही. तो अजूनही जिवंतच आहे, या भ्रमात ती जगत असत. पती प्रतापराव अशा काळातच तिच्याशी घटस्फोट घेतात आणि दुसरा विवाह करतात. मोहिनी हतबल होते. तिने ज्या विश्वासाने आपले रुग्णालयातील आयुष्य सुरू केलेले असते, त्यालाच तडा जातो. मोहिनीचे आई-वडिल, माहेरची सारी माणसे हताश होतात. मोहिनी हा आघात हळूहळू पचवते. लेखिकेने मोहिनीचे वागणे, तिच्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तींचे केलेले वर्णन अप्रतिम आहे. मोहिनीविषयीचा लळा, प्रेम, जिव्हाळा या साऱ्यांचे वर्णन लेखिकेने या कादंबरीतून जिवंत केले आहे. रुग्णालयातून बरे होऊन माहेरच्या घरी येण्याचा प्रसंग भावपूर्ण आहे. मोहिनीची सवत, मोहिनीच्या दोन्ही मुली, त्यांचे पती, नातू या साऱ्या नातेसंबंधात मोहिनी पुन्हा गुरफटते. या काळातही मोहिनी आपल्या पतीला विसरलेली नाही. घटस्फोटानंतरही ती प्रतापरावांवर प्रेम करत असते. प्रतापरावही केवळ वृद्धावस्थेतील सोबत म्हणूनच दुसरा विवाह करतात, पण त्याचे पहिले प्रेम मोहिनीच असते. या काळात प्रतापरावांचाही मृत्यू होतो, तेव्हा मोहिनीवर दुसरा आघात होतो. या धक्क्यातून ती सावरते. वडिलाच्या मायेच्या सावलीत आपले उर्वरित आयुष्य घालवणाऱ्या मोहिनीवर तिच्या वडिलांच्या मृत्यूमुळे पुन्हा एकदा आघात होतो. पण मोहिनी आघातावर आघात झेलूनही आता संयमी बनलेली आहे. संवाद हे या कादंबरीचे वैशिष्ट्य आहे. वेगळा व गंभीर विषय हाताळताना लेखिकेने या कादंबरीची गती कमी होऊ दिलेली नाही. गंभीर प्रसंगातून एका मनोरुग्ण स्त्रीचे जीणे उलगडून दाखवलेले आहे. मनोरुग्ण होण्यापूर्वीचा काळ, प्रत्यक्ष मनोरुग्णाचा काळ, त्यातून सावरलेली नायिका, तिचे पूर्ण बरे होणे, त्यानंतर सातत्याने होणारे आघात झेलत जगणाऱ्या नायिकेला हा प्रवास वाचनीय झाला आहे. -संदीप आडनाईक ...Read more\n‘स्टे हंग्री स्टे फूलीश’ आणि ‘कनेक्ट द डॉटस’ या बेस्ट सेलर पुस्तकाच्या लेखिका ‘समाजातल्या परंपरागत समस्या सोडवण्याचा नवा मार्ग शोधून काढणार्‍या वीस सामाजिक उद्योजकांच्या प्रेरणादायी कहाण्या’ हे वाक्य पुस्तकाचे पहिले पान उघडले आणि दिसले. त्यामुळे माझ कुतुहल चाळवले आणि ते पुस्तक वाचायला सुरुवात केली. मनोगतात लेखिका म्हणतात की, आता नव्या दमाचे, डोक्याने आणि मनाने ही विचार करणारे काही जण एखाद्याच्या नजरेतील दुःख ओळखतात, पेटून उठतात; पण ते त्याच्यावर विचार एखाद्या उद्योजकाप्रमाणे करतात. म्हणून ते ‘सामाजिक उद्योजक.’ नफा मिळविण्याचा हव्यास नसला तरी ते बिझनेस मधील तत्वे वापरून ती गोष्ट साध्य करतात. हे काही तरी वेगळे आपण वाचत आहोत असे मला वाटले. त्यामुळेच ते पुस्तक वाचायला घेतले. ह्या मध्ये वीस लोकांची चरीत्रे आहेत. ते सर्व भारतीय, उच्चशिक्षित तरूण तरूणी आहेत. कोणी त्यातील शास्त्रज्ञ आहेत तर कोणी मरिन बायोलॉजिस्ट, आयआयटी, आयआयएम ग्रॅज्युएट आहेत पण कोणत्या कोणत्या सामाजिक प्रश्नाने ते अस्वस्थ झाले आणि नेहमीच्या मार्गाने न जाता वेगळीच वाट पकडली. पुस्तकात ‘रेनमेकर्स,’ ‘चेंजमेकर्स’ व ‘स्पिर���च्युअल कॅपिटॅलिस्ट’ असे तीन भाग आहेत. प्रत्येकात अनुक्रमे अकरा,सहा व तीन व्यक्तीमत्वांची ओळख करून दिली आहे. ‘सुलभ’ ही आधुनिक टॉयलेटस उभारणारे बिंदेश्वर पाठक ह्याच्या चरित्राने पुस्तकाची सुरुवात होते. जातीने बिहारमधील ब्राह्मण. पण लहानपणी टॉयलेटस साफ करणार्‍याला हात लावला त्यामुळे आजीने अक्षरशः शेण, गोमुत्र खायला लावले. पण त्याच बिंद्रेश्वरांनी अगदी योगायोगाने ह्याच क्षेत्रात काम करण्याचे ठरविले. अर्थात ही वाट निश्चितच सोपी नव्हती. अनेक हालअपेष्टा सोसत, जगाचे धक्के खात, अनेक समस्यांना तोंड देत आपले स्वप्न ‘सुलभ शौचालयाच्या’ माध्यमातून सुरु केले. तो सगळा खडतर प्रवास अर्थात पुस्तकातूनच वाचायला हवा. त्यासाठी त्यांनी केवळ ती यंत्रणा तयार केली नाही तर ती टॉयलेटस बांधून, त्यासाठी लागणारी प्रेरणा, शिक्षण, संभाषण, ट्रेनिंग, पाठपुरावा अशा सर्वच गोष्टी ‘सुलभ’ तर्फेच संभाळल्या जातात. सध्या ही संस्था स्वबळावर चालते. 100 ते 125 कोटी इतके तिचे वर्षाचे उपन्न आहे. इतकेच नाही पूर्वी जे लोक सफाईचे काम करत असत त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च संस्था करत आहे. ‘सुलभ पब्लिक स्कूल’ नावाने शाळा सुरु केली आहे. तरूणांसाठी व्होकेशनल क्लासेस चालवले जातात. म्हणजे मिळालेला नफा पुन्हा त्याच सफाई कामगारांच्या कल्याणासाठी वापरला जातो. टॉयलेटस बांधून भरपूर पैसा मिळवता येतो हे वाक्य पचायला जरा जडच जाते. अनिता आहुजा ही दिल्लीत सुखवस्तू कुटूंबात रहाणारी सामान्य स्त्री. पण कचरा वेचणार्‍या मुलांचे हाल पाहून त्यांच्यासाठी काही तरी करावे असे तिने ठरविले. तिने 1998 मध्ये कॉन्झर्व्ह नावाची संस्था उभी केली. व त्यातून पहिला प्रोजेक्ट सुरु केला तो म्हणजे आजुबाजूच्या परिसरातील कचरा उचलून त्याचे कंपोस्टखत तयार करणे. कचरा गोळा करण्यासाठी चांगल्या ढकलगाड्या आणल्या, युनिफॉर्म, आय कार्डची सोय केली. 2002 पर्यंत एक पूर्ण वेळ काम करणारी मोठी संस्था बनली. त्याचवेळी त्यांनी प्लॅस्टीकच्या कचर्‍यावर प्रयोग सुरु केले. तिचे पती शलभ ह्यांनी बिटस पिलानी मधून इंजिनिअरींग केले आहे. त्यांच्या मदतीने तिने फॅक्टरी सुरु करण्याचे ठरविले. शलभने मोठ्या प्रमाणावर प्लॅस्टिक शीटस निर्मिती करू शकेल असे मशीन तयार केले. त्यासाठी अर्थातच अनेक प्रश्न समोर उभॆ राहिले. चुका झाल्य���, ठोकरा खाल्या पण त्यातून वाट काढत त्यांनी चिकाटीने प्रयत्न सुरुच ठेवले. आज दोघे मिळून कचर्‍यातील प्लॅस्टिक पिशव्या वापरून आकर्षक अशा हॅडबॅगस तयार करण्याचा कारखाना चालवतात. जे लोक सुरुवातीला केवळ कचरा उचलण्याचे काम करत होते, त्यांच्या काही कौशल्य दिसले की त्यांना वेगळे काढून ट्रेनिंग दिले जाते. मशीनवर असिस्टंटचे काम करू लागतात त्यातून काही लोक तर ग्रुप लिडर ही झाले आहेत. कटींग करणॆ, क्वालिटी तपासणॆ, फिनिंशींग, पॅकिंग अशी सर्व महत्वाची कामे ते करतात. आता ते कामगार झाल्यामुळॆ त्यांना चांगला पगार, प्रॉव्हिडंट फंड, ओव्हरटाईम अशा सुविधा मिळू लागल्या त्यापेक्षा ही जास्त त्यांना समाजात प्रतिष्ठा मिळाली. त्यांच्या साठी हे नवीनच आहे. अनिता व शलभ दोघॆही मेहनत घेतात पण एनजीओ असून ही भरपूर पैसा कमावणे त्यांना चुकीचे वाटत नाही. कारण आज ह्या एका उद्योगामुळे कित्येक कुटूंबाची आर्थिक स्थिती बदलून गेली आहे. अशीच अजून एक प्रेरणादायी कथा दिल्लीतील रंगसूत्र कंपनी चालविणार्‍या सुमिता घोस ह्यांची. स्वतः ग्रॅज्युएशन पूर्ण केल्यावर मास्टर इन इकॉनॉमिक्स ची पदवी घेतल्यावर संजॉय घोस ह्या या आय आर एम मधून शिक्षण घेतलेल्या ध्येयवादी तरूणाशी लग्न केले. पण दुर्दैवाने आसाममध्ये काम करत असताना त्यांची 1998 मध्ये उल्फाच्या अतिरेक्यांनी हत्या केली. त्यानंतर अनेक टक्केटोणपे खात, दोन लहान मुलांचा संभाळ करत सुमिताने ‘रंगसूत्र’ नावाची कंपनी काढली. त्याच्या मार्फत ती खॆडॆगावातल्या लोकांकडून कापड, शोभॆच्या वस्तू, बनवून घेते आणि त्या फॅब ईंडीयासारख्या प्रसिध्द कंपन्यांना विकते. जैसलमेर, बारमेर जिल्ह्यातले कारागिर तिच्यासोबत काम करत आहेत. अजून एक अशीच ध्येयवादी तरूणी म्हणजे इशिता खन्ना. डेहराडून मध्ये जन्म झालेली एक सर्वसामान्य मुलगी. पण निसर्गसंवर्धन आणि भूगोल या विषयांची आवड असलेली. म्हणूनच तिने आपल्या ग्रॅज्युएशन नंतर टाटा इंन्स्टीट्यूट मधून मास्टर्स केले. पर्यावरण क्षेत्रातच काम करायचे आहे हे निश्चित ठरवून तिने काही वर्षे नोकरी केली. त्यानंतर 2002 मध्ये नोकरी सोडून आपल्या दोन मित्रांसोबत स्पिती व्हॅलीमध्ये मूस नावाची एन्जीओ सुरु केली. तेथील स्थानिक महिलांचे ग्रुपस करून त्यांना तिथे असणार्‍या सीबक थॉर्न ह्या फळांच्या लागवडीचे ट्रेन���ंग दिले. त्यावर प्रक्रिया करायला शिकवले. ही झाडॆ मातीला धरून ठेवतात त्यामुळे धूप रोखली जाते, शिवाय नायट्रोजन ही धरून ठेवत असल्याने जमिनीचा पोत सुधारतो. त्यामुळे ह्या फळांवर लक्ष केंद्रित केले. त्यामुळे तिथल्या बायकांना चांगला रोजगार मिळू लागला. त्याचबरोबर तिने स्थानिक तरूणांना पर्यटकांना ट्रेक किंवा जीप सफारीसाठी नेणे, कॅम्प लावणे, गरज पडल्यास प्रथमोपचार करणे ही कामे ही करायला शिकवले. कारण हळूहळू तिथे पर्यटन वाढू लागले. ते इको-फ्रेंडली करण्याकडॆ तिच्या इकोस्पियर संस्थेचा भर आहे. आता दरवर्षी पर्यटनातून 35 ते 40 लाखाचे उत्पन्न मिळते.आणि त्यातून नफा ही मिळतो. इकोस्पियर संस्थेने शेजारच्य़ा ‘लाहुल’ व्हॅलीमध्ये ही विकास कामे सुरु केली आहेत. पर्वतावर तयार होणार्‍या कचर्‍याच्या समस्येवरही तिला काहीतरी करायचे आहे. तिची संस्था लोकांना मुद्दाम तिथले लोक किती अवघड परिस्थितीत रहातात हे दाखवते. अतिशय थंडीत तिथे तापमान मायनस 35 पर्यंत खाली गेल्यावर हॅंडपंपने पाणी काढणे सुध्दा किती कठीण होते हे सांगितले जाते. तेव्हा आपल्यासारख्य़ा पर्यटकांना काय काय करता येईल याबद्दल ती जागरूकता निर्माण करते. मूळात हे पुस्तक 2012 साली लिहिलेले आहे. त्यामुळे आता ह्या वेगवेगळ्या प्रकारचे काम करणार्‍या संस्थेचे काम या दहा वर्षात खूपच वाढले असेल यात काही शंका नाही. दीनबंधू साहू हे मरिन बायोलॉजिस्ट आहेत पण ते प्रयोगशाळेतून बाहेर पडून समाजासाठी काम करतात. ‘प्रोजेक्ट चिलका’ ह्या त्यांच्या संस्थेमार्फत ओरिसातील लोकांना समुद्राची शेती करायला शिकवतात. ओरिसा मधील पुरी येथे जन्म झालेल्या दीनबंधूनी अतिशय हलाखीच्या परिस्थितीत शिक्षण घेतल्यानंतर दिल्लीत एमएसीला ॲडमिशन घेतली. परंतु योगायोगाने १९८७ मध्ये अंटार्क्टिक वर जाण्याची संधी मिळाली. नंतर पीएचडी पूर्ण केल्यानंतर अनेक देशांमध्ये नोकरी निमित्ताने फिरले. पण तरीही शेवटी दिल्ली युनिव्हर्सिटी मध्ये प्रोफेसर म्हणून काम सुरू केले. त्यांना समुद्री वनस्पती बद्दल विशेष आस्था होती; पण त्या बद्दल आपल्या देशात फारशी जागरूकता नव्हती. ही लागवड पर्यावरण पूरक असते शिवाय त्यातून स्थानिक लोकांना उत्पन्नाचे साधन मिळते. त्यासाठी डिएसटीने निधी मंजूर केला. मग त्यांनी चिल्का सरोवराची पहाणी केली, त्यामध्ये वा��ू शकतील अशा चार जातींची निवड करून स्थानिक लोकांना समजेल अशा सोप्या भाषेत माहिती दिली. प्रात्यक्षिके दाखवली, वर्कशॉप्स घेतली. त्यामुळे तेथील शेतकऱ्यांना रोजगार मिळू लागला. यातूनच पर्यावरण संरक्षण ही होऊ लागले. यातून त्यांना प्रत्यक्ष कांहीं आर्थिक फायदा होत नसला तरी ते म्हणतात, की आम्हाला दोघांना दिल्लीत चांगली नोकरी आहे. त्यामुळे पैसे कमावणे हा उद्देश नाही; पण अजून तीस वर्षांनंतर मला मी काही तरी काम केलेले दिसेल. असे जर काहीच तुम्हाला दिसणार नसेल तर जगायचे कशाला भूषण पुनानी हे असेच अत्यंत बुध्दीमान विद्यार्थी. मेडीकलची ॲडमिशन हुकल्यामुळे डेअरी कोर्ससाठी ॲडमिशन घेतली. तिथे ही विद्यापीठात प्रथम क्रमांक मिळविला. नंतर पीएचडी केले. ग्रामविकास शिकण्यासाठी आयआयएम मध्ये एमबीए केले. हे झाल्यावर 1979 मध्ये ब्लाईंड स्कूल मध्ये दोन वर्षांसाठी नोकरी सुरु केली ती सुधा ह्याच हेतूने की मॅनेजमेंट शिकताना जी थेअरी शिकलो ती विकासाच्या क्षेत्रात वापरता येईल का भूषण पुनानी हे असेच अत्यंत बुध्दीमान विद्यार्थी. मेडीकलची ॲडमिशन हुकल्यामुळे डेअरी कोर्ससाठी ॲडमिशन घेतली. तिथे ही विद्यापीठात प्रथम क्रमांक मिळविला. नंतर पीएचडी केले. ग्रामविकास शिकण्यासाठी आयआयएम मध्ये एमबीए केले. हे झाल्यावर 1979 मध्ये ब्लाईंड स्कूल मध्ये दोन वर्षांसाठी नोकरी सुरु केली ती सुधा ह्याच हेतूने की मॅनेजमेंट शिकताना जी थेअरी शिकलो ती विकासाच्या क्षेत्रात वापरता येईल का हळूहळू त्यांना अनेक लोक मिळत गेले. सर्वांनी मिळून आज संस्था खूप मोठी केली आहे.त्यांनी काम सुरु केले तेव्हा फक्त एक कॅपस होता, आज गुजरात मध्ये आठ कॅपस आहेत. दहा लाख मूल्य असलेली संस्था आज दोन कोटी रुपयांची आहे. अपंग लोकांनी स्वावलंबी व्हावे ह्यासाठी संस्था काम करते. दृष्टीहीन मुली ब्यूटी पार्लरसारखे कोर्स चालवतात, फिजिओथेरपी शिकून सेंटर मध्ये काम करतात. विकास साधण्यासाठी योग्य व्यवस्थापनेची गरज असते हे त्यांनी दाखवून दिले आहे. हजारो लोकांच्या आयुष्यात नवा प्रकाश निर्माण करून त्यांना सामान्य आयुष्य जगण्याची संधी मिळवून दिली आहे. अशी ही एकापेक्षा एक वेगवेगळ्या प्रकारची माणसे. कोणत्या तरी ध्येयाने पछाडलेली . सामाजिक कार्य करत असतानाच त्या लोकांचे कल्याण कसे होईल असा विचार करणारी. लेखिकेने त्या सर्वांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेतल्या आहेत, त्यांचे काम प्रत्यक्ष पाहून जाणून घेतले आहे. त्यामुळे सर्व माहिती व्यवस्थित गोळा करून आपल्यासमोर मांडली आहे. त्यामुळेच त्या मनोगतात म्हणतात, ‘तुमचं आयुष्य कसे ही असले तरी इतरांसाठी एखादा क्षण द्या. इतरांना प्रेम, आनंद, चांगुलपण द्या. जितकं द्याल तितकं तुम्हाला परत मिळेल.’ हेच वाक्य मलाही अतिशय उर्जा देऊन गेले. माझ्याकडे जे आहे, जे मला देणे शक्य आहे ते निरपेक्षपणे ज्यांना गरज आहे त्याला देणे ह्या सारखा आनंद अजून काय असणार हळूहळू त्यांना अनेक लोक मिळत गेले. सर्वांनी मिळून आज संस्था खूप मोठी केली आहे.त्यांनी काम सुरु केले तेव्हा फक्त एक कॅपस होता, आज गुजरात मध्ये आठ कॅपस आहेत. दहा लाख मूल्य असलेली संस्था आज दोन कोटी रुपयांची आहे. अपंग लोकांनी स्वावलंबी व्हावे ह्यासाठी संस्था काम करते. दृष्टीहीन मुली ब्यूटी पार्लरसारखे कोर्स चालवतात, फिजिओथेरपी शिकून सेंटर मध्ये काम करतात. विकास साधण्यासाठी योग्य व्यवस्थापनेची गरज असते हे त्यांनी दाखवून दिले आहे. हजारो लोकांच्या आयुष्यात नवा प्रकाश निर्माण करून त्यांना सामान्य आयुष्य जगण्याची संधी मिळवून दिली आहे. अशी ही एकापेक्षा एक वेगवेगळ्या प्रकारची माणसे. कोणत्या तरी ध्येयाने पछाडलेली . सामाजिक कार्य करत असतानाच त्या लोकांचे कल्याण कसे होईल असा विचार करणारी. लेखिकेने त्या सर्वांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेतल्या आहेत, त्यांचे काम प्रत्यक्ष पाहून जाणून घेतले आहे. त्यामुळे सर्व माहिती व्यवस्थित गोळा करून आपल्यासमोर मांडली आहे. त्यामुळेच त्या मनोगतात म्हणतात, ‘तुमचं आयुष्य कसे ही असले तरी इतरांसाठी एखादा क्षण द्या. इतरांना प्रेम, आनंद, चांगुलपण द्या. जितकं द्याल तितकं तुम्हाला परत मिळेल.’ हेच वाक्य मलाही अतिशय उर्जा देऊन गेले. माझ्याकडे जे आहे, जे मला देणे शक्य आहे ते निरपेक्षपणे ज्यांना गरज आहे त्याला देणे ह्या सारखा आनंद अजून काय असणार ह्याच वाक्याने मी आपली ह्या आठवड्यात रजा घेते. उद्या पासून सुरु होणार्‍या नवीन सत्रासाठी सारिका ताईंना हार्दिक शुभेच्छा. ...Read more\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00814.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.qualfiber.com/mr/epon-olt/index.htm", "date_download": "2024-03-05T02:04:31Z", "digest": "sha1:Y6MDTVNW33YRZEVBWU4Z5RZQWGR6A52G", "length": 8919, "nlines": 291, "source_domain": "www.qualfiber.com", "title": " EPON OLT Factory - China EPON OLT Manufacturers, Suppliers", "raw_content": "\nफायबर ऑप्टिक स्प्लिस बंद\nफायबर ऑप्टिक टर्मिनल बॉक्स\nफायबर ऑप्टिक वितरण बॉक्स\nफायबर ऑप्टिक स्प्लिस कॅबिनेट\nहाय पॉवर फायबर ऑप्टिक्स\nउच्च पॉवर सिग्नल आणि पंप संयोजक\n(एन + 1) × 1 फॉरवर्ड हाय पॉवर सिग्नल आणि पंप कंबीनर\n(एन + 1) × 1 मागासलेला उच्च उर्जा सिग्नल आणि पंप संयोजक\nएफटीटीए 4 जी / 5 जी\nउर्जा आणि ऑप्टिकल मिश्रित केबल\nएकूण :0उप-एकूण: डॉलर्स $ ०.००\nफायबर ऑप्टिक स्प्लिस बंद\nफायबर ऑप्टिक टर्मिनल बॉक्स\nफायबर ऑप्टिक वितरण बॉक्स\nफायबर ऑप्टिक स्प्लिस कॅबिनेट\nहाय पॉवर फायबर ऑप्टिक्स\nउच्च पॉवर सिग्नल आणि पंप संयोजक\n(एन + 1) × 1 फॉरवर्ड हाय पॉवर सिग्नल आणि पंप कंबीनर\n(एन + 1) × 1 मागासलेला उच्च उर्जा सिग्नल आणि पंप संयोजक\nउर्जा आणि ऑप्टिकल मिश्रित केबल\nईपॉन ऑल्ट 4 पीन वेब ओल्ट\nकार्टमध्ये जोडा अधिक >>\nईपॉन ऑल्ट 8 पॉन वेब ओल्ट\nकार्टमध्ये जोडा अधिक >>\nईपॉन ओल्ट 4 (8) (16) पॉन (एनएमएस मा ...\nकार्टमध्ये जोडा अधिक >>\nअधिक जाणून घेऊ इच्छिता\nआम्हाला ईमेल पाठविण्यासाठी पुढील क्लिक करा, आम्ही 24 तासांच्या आत आपली सेवा देऊ\nक्रमांक 55 55 इमारत, झांगकेन्ग औद्योगिक पार्क, मिंझी, लांगहुआ जिल्हा, शेन्झेन, गुआंग्डोंग प्रांत, चीन\nगरम उत्पादने - साइटमॅप\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00814.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} +{"url": "https://live.jagmitra.com/%E0%A4%AC%E0%A5%80%E0%A4%A1-%E0%A4%B6%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%A0%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97-%E0%A4%AA%E0%A5%8D/", "date_download": "2024-03-04T23:55:02Z", "digest": "sha1:ELKXIR753UTBQGVQUGMDWP23TY3ETMVY", "length": 9741, "nlines": 84, "source_domain": "live.jagmitra.com", "title": "बीड शहरातील ठराविक भाग प्रशासनाकडून सील..! – Jagmitra", "raw_content": "\nदे दान सुटे गि-याण\nवैद्यकीय अधिक्षक डॉ.अरूण गुट्टे यांची कर्तव्यनिष्ठा\nडॉ.शालिनीताई कराड यांना मातृशोक\nदैनिक जगमिञ आजचा अंक\nडॉ.शालिनीताई कराड यांना मातृशोक\nबीड शहरातील ठराविक भाग प्रशासनाकडून सील..\nबीड : शहरातील मोमीनपुरा-अशोकनगर येथे मंगळवारी दोन कोरोना बाधीत रूग्ण आढळून आले तसेच सावतामाळी चौकात लागण झालेले तीन रूग्ण आढळले आहेत. त्यामुळे या परिसरातील इतर ठिकाणी कोरोनाचा प्रार्दूभाव होऊ नये म्हणून मोमीनपुरा-अशोकनगर परिसरातील गफूर इब्राहीम मिस्त्री यांच्या घरापासून बीलालभाई बर्तनवाले यांच्या घरापर्यंतचा व जयभवानीनगर,सावतामाळी चौक परिसरातील बाबुराव मारोतीराव दुधाळ यांच्या घरापासून ते कुंडलीक खांडे यां��्या घरापर्यंत कंटेन्मेंट झोन घोषीत करण्यात आला आहे. हा सर्व परिसर पुढील अनिश्‍चित कालावधीसाठी बंद करण्यात येऊन संचारबंदी लागू करण्यात आली असल्याचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी म्हटले आहे. याबाबत बुधवारी सायंकाळी आदेश जारी करण्यात आला आहे.\nपरभणी जिल्ह्यातील शेळगाव येथील सर्व संशयित बाधीत ; सोनपेठ तालुक्यातील रुग्णांची संख्या ७\n#जोशींचीतासिका ; आयुष्याची व्हॅलीडीटी किती\nकारखेल व येवलवाड़ीसह काही गावांमध्ये पूर्णवेळ संचारबंदी लागू ; जिल्हाधिकारी राहुल रेखावार\nबीड जिल्ह्यासाठी आज दिलासादायक बातमी ; सर्व अहवाल निगेटिव्ह\nपरळी शहर आणि संलग्न गावात कन्टेनमेंट झोन घोषित\nदे दान सुटे गि-याण\nदे दान सुटे गिर्‍याण‐————————नैसर्गिक आणि भौगोलिकदृष्ट्या ग्रहण हे सुर्य आणि चंद्राला लागत असते, जसे सुर्य आणि चंद्र यांना ग्रहण लागते,\nविदर्भाप्रमाणे उर्वरित महाराष्ट्रातील कैकाडी समाजाचा अनुसूचित जातीत समावेश करण्यासाठी विधिमंडळाचा ठराव घेऊन केंद्र सरकारकडे शिफारस करणार ; धनंजय मुंडे\nमुस्लिम आरक्षण वर निर्णय घ्या नसता,कांग्रेस, राष्ट्रवादी नगरसेवक व पदाधिकारी राजीनामा देतील\nक्रांतीवीर लहूजी साळवे स्मारकाच्या भूसंपादनासाठी सामाजिक न्याय विभागाने पुढाकार घ्यावा ; उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे\nबीड जिल्हा कुस्तीगीर परिषदेचे उपाध्यक्ष मुरलीधर मुंडे यांच्या हस्ते शरीर सौष्ठव स्पर्धेत व्दितीय क्रमांक मिळवल्याबद्दल ऋषिकेश फड व किरण गिरामयांचा सत्कार\nसेवानिवृत्त पुरी गावाचे लक्ष्मण मोरे पाटील उर्फ भाऊ पाटील यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार\nज्ञानगंगा सेवाभावी संस्थेच्या वतीने गरजु विद्यार्थ्याना शालेय साहित्याचे वाटप\nमुक्तांगण विज्ञान शोधिका केंद्रातर्फे ‘खेल खेल में’ ; राष्ट्रीय स्तरावरील विज्ञान खेळणी, गेम डिझाईन स्पर्धा\nभाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे शुक्रवारी राष्ट्रवादीत प्रवेश करणार – जयंत पाटील\n कोविंड रुग्णालयाचा घातक कचरा सार्वजनिक ठिकाणी रुग्णालयावर गुन्हा दाखल\nदे दान सुटे गि-याण\nदे दान सुटे गिर्‍याण‐————————नैसर्गिक आणि भौगोलिकदृष्ट्या ग्रहण हे सुर्य आणि चंद्राला लागत असते, जसे सुर्य आणि चंद्र यांना ग्रहण लागते,\nशरीर सौष्ठव स्पर्धेत ऋषीकेश फड दुसरा सिल्व्हर मेडल पटकावून मारली बाजी\nसेवानिव���त्त पुरी गावाचे लक्ष्मण मोरे पाटील उर्फ भाऊ पाटील यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार\nसौ.गेले श्री आले विरोधकांची सारी खटपट व्यर्थ झाले – डाॅ.कुडमूलवार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00816.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.indiatimes.com/photogallery/astro/weekly-love-horoscope-1-to-7-january-2024-weekly-love-prediction-in-marathi/photoshow/106474045.cms", "date_download": "2024-03-05T02:20:57Z", "digest": "sha1:NVBRNGVTKMXYZUFWMVNJV7AYU5R7DGSM", "length": 17978, "nlines": 99, "source_domain": "marathi.indiatimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "साप्ताहिक प्रेम राशीभविष्य 1 से 7 जानेवारी 2024 : नववर्षाच्या पहिल्या आठवड्यात लक्ष्‍मी नारायण योग, या राशींना मिळणार प्रेमाची खास भेट - weekly love horoscope 1 to 7 january 2024 weekly love prediction in marathi - Maharashtra Times\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nसाप्ताहिक प्रेम राशीभविष्य 1 से 7 जानेवारी 2024 : नववर्षाच्या पहिल्या आठवड्यात लक्ष्‍मी नारायण योग, या राशींना मिळणार प्रेमाची खास भेट\nWeekly Love Horoscope, 1 to 7 January 2024 : जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात बुध आणि गुरूच्या मार्गामुळे दोन शुभ योग जुळून येत आहेत. गुरू मेष राशीत भ्रमण करणार असून आठवड्याच्या शेवटच्या दिवशी बुध ग्रह वृश्चिक राशीत संक्रमण करेल. धनु राशीमध्ये शुक्र आणि बुध यांच्या संयोगामुळे लक्ष्मी नारायण योग तयार होईल. या शुभ योगात कन्या आणि धनु राशीसह 5 राशींना लव्ह लाईफमध्ये प्रेमाची भेट मिळेल आणि जोडीदारासोबत तुमचे संबंध चांगले राहतील. जाणून घेऊया मेष ते मीन राशीपर्यंतच्या सर्व राशींचे साप्ताहिक प्रेम राशीभविष्य.\nमेष साप्ताहिक प्रेम राशीभविष्य\nमेष राशीसाठी नवीन वर्षाच्या पहिल्या आठवड्यात प्रेमसंबंध चांगले बनतील. तुमचे प्रेमसंबंध या आठवड्यात दृढ होतील. तुमच्या निष्काळजीपणामुळे तुम्हाला त्रास होईल, पण शेवटी सुखाची वेळ येईल. आठवड्याच्या अखेरीस काही कारणांमुळे मतभेद होतील आणि आपपसांत अंतर वाढेल. त्यामुळे कोणतेही काम अविचाराने करू नका.\nवृषभ साप्ताहिक प्रेम राशीभविष्य\nवृषभ राशीचे लोक आठवड्याच्या सुरुवातीला वेळ जोडीदारासोबत एखाद्या शांत आणि एकांत अशा ठिकाणी घालवण्याला पसंती देतील. धार्मिक कार्यात तुमच्या जोडीदारासोबत सहभागी व्हाल. आठवड्याच्या शेवटी घरातील ज्येष्ठांच्या प्रकृतीची चिंता सतावेल. आठवड्याच्या अखेरीस तिस��्या व्यक्तीच्या हस्तक्षेपामुळे तुमच्या प्रेमजीवनात अडथळे येतील.\nमिथुन साप्ताहिक प्रेम राशीभविष्य\nमिथुन राशीच्या लोकांसाठी हा आठवडा प्रेमजीवनसाठी अतिशय चांगला आहे. आठवड्याच्या सुरुवातीला तुम्ही प्रेमजीवनात दिलेली वचने पूर्ण होण्यासाठी तुमच्याकडून सर्वोतोपरी प्रयत्न करा आणि तुमचा बॅकअप प्लॅनही तयार ठेवा तरच तुम्हाला फायदा होईल. आठवड्याच्या अखेरीस तुम्ही केलेल्या प्रयत्नांचे शुभ परिणाम दिसून येतील, सेलिब्रेशनचाही योग आहे.\nकर्क साप्ताहिक प्रेम राशीभविष्य\nकर्क राशीसाठी या आठवड्यात प्रेमसंबंधासाठी अतिशय सुंदर योग आहेत. या आठवड्यात प्रेमसंबंध दृढ होतील, आठवड्याच्या सुरुवातीलाच प्रेमजीवनाबद्दल एखादी सुखद बातमी येईल. आठवड्याच्या शेवटी तुमच्या जीवनात हळूवारपणे रोमान्सचा प्रवेश होईल. तुमच्याासाठी हा कालवधी यशाचा असेल.\nसिंह साप्ताहिक प्रेम राशीभविष्य\nसिंह राशीसाठी आठवड्याच्या सुरुवातीचे दिवस प्रेमसंबंधाबद्दल कष्टप्रद असतील. एखादी अशी वार्ता कानी येईल, ज्यामुळे तुमचे मन उदास राहील. आठवड्याच्या अखेरीस तुमच्या प्रेमजीवनात आनंद येईल, त्यासाठी तुम्हाला जास्त कष्ट घ्यावे लागतील. या आठवड्यात तुम्हाला लाभ होईल, तसेच प्रेमसंबंधाबद्दल शुभ योग असतील.\nकन्या साप्ताहिक प्रेम राशीभविष्य\nकन्या राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा प्रेमसंबंधासाठी चांगला सिद्ध होईल. आठवड्याच्या सुरुवातीला तुम्हाला लहान का होईना पण एखादी भेटवस्तू मिळेल. आठवड्याच्या उत्तरार्धात वेळ अनुकूल होईल आणि तुमच्या प्रेमजीवनात आनंदाचे क्षण दार ठोठावतील. नवी सुरुवात होईल आणि तुमच्या जीवनता सुखसमृद्धी येईल. तुमच्या जोडीदारासोबत फिरायला जाण्याची संधी मिळेल.\nतूळ साप्ताहिक प्रेम राशीभविष्य\nतूळ राशीसाठी प्रेमसंबंधाच्या बाबतीत या आठवड्यात शुभ योग बनतील. स्वबळावर विश्व निर्माण करणाऱ्या एखाद्या महिलेच्या मदतीने सुखसमृद्धीचे योग बनताना दिसतील. आठड्याच्या अखेरीत निष्काळजीपणामुळे त्रासाला तोंड द्यायला लागू शकते. त्यामुळे काही प्रकरणांत तुम्हाला अत्यंत सतर्क राहावे लागणार आहे.\nवृश्चिक साप्ताहिक प्रेम राशीभविष्य\nवृश्चिक राशीच्या लोकांना हा आठवडा प्रेमसंबंधासाठी अतिशय खास ठरणार आहे. या आठवड्यात तुमचे प्रेमसंबंध दृढ होतील आणि जुन्या आठवणी ताज्या होतील. जीवनात सुखसमृद्धीचे योग जुळताना दिसते. आठवड्याच्या अखेरीस तुम्ही आणि तुमचा जोडीदार खरेदीच्या मूडमध्ये असाल. घराच्या सजावटीवर खर्च कराल. जोडीदारासोबत हा आठवडा चांगला जाईल.\nधनू साप्ताहिक प्रेम राशीभविष्य\nधनू राशीसाठी हा आठवडा प्रेमसंबंधासाठी सुखद सिद्ध होईल. तुमच्या प्रेमजीवनात रोमान्स येईल. तुमच्या प्रेमजीवनाला रोमँटिक बनवण्यासाठी अनेक संधीही मिळतील. आठवड्याच्या अखेरपर्यंत प्रेमसंबंध दृढ होतील आणि तुमची लव्ह लाईफ रोमँटिक राहील. या आठवड्यात जोडीदारासोबत बाहेर फिरायला जाण्याचा मूड बनले.\nमकर साप्ताहिक प्रेम राशीभविष्य\nमकर राशीसाठी हा आठवडा प्रेमसंबंधांसाठी अतिशय आनंदी सिद्ध होईल. तुमचा जीवनसाथी तुमच्याकडे बरेच लक्ष देईल. आठवड्याच्या अखेरीस प्रेमसंबंधात फार अधिकार गाजवू नका, तरच तुम्हाला चांगले परिणाम दिसतील. हा आठवडा कुटुंबीयांसोबत चांगला जाणार आहे.\nकुंभ साप्ताहिक प्रेम राशीभविष्य\nकुंभ राशीसाठी हा आठवडा त्यांच्या प्रेमसंबंधासाठी अतिशय सुंदर आठवडा ठरेल आणि तुमच्यातील प्रेम दृढ होईल. तुम्ही जोडीदारासोबत फिरायला जाण्यासाठी उत्सुक असाल. आठवड्याच्या अखेरीस काही मतभेद निर्माण होऊ शकतात, त्यामुळे नात्यात अंतर वाढू शकते. अशा स्थितीत जोडीदाराच्या काही गोष्टींकडे दुलर्क्ष करून फक्त प्रेमावर लक्ष केंद्रित करणे फायद्याचे राहील.\nमीन साप्ताहिक प्रेम राशीभविष्य\nमीन राशीसाठी वर्षाचा पहिला आठवड्यात प्रेमजीवन रोमान्सने भरलेला असेल. तुम्ही एखाद्या वैवाहिक कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. प्रेम संबंधाचा विचार करता सुखद योग घडताना दिसत आहेत. आठवड्याच्या अखेरीस एखाद्या महिलेच्या मदतीने सुख आणि समृद्धीचे योग बनताना दिसत आहेत. तुमचा वेळ जोडीदारासोबत आनंदात जाईल आणि तुम्हाला एकमेकांना समजून घेण्याची संधी मिळेल.\nसाप्ताहिक लव राशीभविष्य 25 ते 31 डिसेंबर 2023 : मंगळ आणि शुक्राच्या युतीमुळे आठवडा उत्साहाने भरलेला, तुळ आणि मीनसह या 4 राशींचे लवलाइफ रोमँटिकपुढची गॅलरी\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nमहाराष्ट्र बातम्या : ऑटो बातम्याव्हायरल बातम्याफोटो गॅलरीआंतरराष्ट्रीय बातम्यासरकारी योजनागुन्हेगारी बातम्यामहाराष्ट्र राजकीय बातम्याकरिअरराष्ट्रीय बातम्यालाईफस्टाईलराशी भविष्यमराठी बातम्या\nमराठी बातम्या : महाराष्ट्र बातम्यामहाराष्ट्रातील ताज्या बातम्याठाणे बातम्यामुंबई बातम्यापुणे बातम्यानाशिक बातम्यानागपूर बातम्याछत्रपती संभाजीनगर बातम्याकोल्हापूर बातम्याअहमदनगर बातम्यानवी मुंबई बातम्या\nक्रीडा : क्रीडा बातम्याक्रिकेट बातम्याविश्व चषक २०२३फुटबॉल\nमनोरंजन : बॉलिवूड बातम्याटीव्ही बातम्यामूव्ही रिव्ह्यूबॉक्स ऑफिस\nलाईफस्टाईल : लाईफस्टाईल बातम्याब्यूटी टिप्सआरोग्य बातम्याप्रेग्नन्सी-पालकत्वरिलेशनशीपफॅशनहोम डेकॉर\nभविष्य : दैनिक राशीभविष्यसाप्ताहिक राशीभविष्यदैनंदिन मराठी पंचांगवाढदिवस राशीभविष्य\nटेक : ताज्या टेक बातम्यामोबाईल रिव्ह्यूटिप्स-ट्रिक्सविज्ञान\nबिझनेस : बिझनेस बातम्याशेअर बाजाररिअल इस्टेट बातम्याव्यवसाय बातम्यापैशाचं झाड\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00816.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.indiatimes.com/business/business-news/how-to-withdraw-pf-provident-fund-online-step-by-step/articleshow/92542191.cms", "date_download": "2024-03-05T02:24:45Z", "digest": "sha1:354DVGE5RAPK52PNHBRS77Y5ZKUMI7WH", "length": 18361, "nlines": 104, "source_domain": "marathi.indiatimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nPF मधील पैसे काढायचे आहेत; ऑनलाईन पैसे काढण्याची सोपी प्रक्रिया, जाणून घ्या\nHow to Withdraw PF: नोकरदारांसाठी पीएफचे पैसे कठीण काळात उपयोगी पडतात. तज्ज्ञांनी पगारदार वर्गाने पीएफचे पैसे केवळ तेव्हाच वापरावेत जेव्हा कोणताही मार्ग शिल्लक नाही असेही सुचवले आहे. असे काही वेळा असतात जेव्हा तुम्हाला अचानक पैशांची गरज भासते. अशा वेळी तुमच्या कमी फक्त पीएफ येतो.\nपीएफ व्यक्तीच्या आयुष्यातील महत्त्वपूर्ण क्षणांमध्ये उपयोगी पडते.\nकर्मचाऱ्यासह नियोक्ताही पीएफमध्ये योगदान देतो\nकर्मचारी खालील प्रक्रियेद्वारे सहजपणे त्यांचा पीएफ ऑनलाइन काढू शकतात.\nभविष्य निर्वाह निधी काढण्याची सोपी पद्धत\nमुंबई : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (ईपीएफ) ही एक आजीवन ठेव आहे जी एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यातील महत्त्वपूर्ण क्षणांमध्ये उपयोगी पडते. यात कर��मचार्‍यांच्या मासिक मूळ पगाराच्या १२ टक्के भाग असतो, जे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेकडे (ईपीएफओ) जमा केले जातात. नियोक्ता देखील या निधीमध्ये एक वाटा योगदान देतो, जो काही कालावधीत एक मोठा निधी बनतो.\nकर्मचारी सहजपणे त्यांचा पीएफ ऑनलाइन काढू शकतात. ईपीएफओच्या सदस्य ई-एसईडब्ल्यू पोर्टलद्वारे याची सोय केली जाऊ शकते. कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यावर त्यांची संपूर्ण बचत पीएफमध्ये काढू शकतात. तथापि, सेवानिवृत्तीपूर्वी त्यांनी काही निकष पूर्ण केल्यास ते आंशिक रक्कम काढू शकतात.\nवाचा - लक्षात घ्या १ जुलैपासून होतायेत हे बदल; तुमच्या खिशावर कसा परिणाम होईल जाणून घ्या...\nभविष्य निर्वाह निधी काढण्यासाठी महत्त्वाचे मुद्दे\n- पीएफ खात्यात पैसे जमा करण्यासाठी युनिव्हर्सल अकाउंट नंबरशी (यूएएन) आधार कार्ड लिंक करणे अनिवार्य आहे. हे ईपीएफओ वेबसाइटद्वारे किंवा उमंग मोबाइल अॅपद्वारे ऑनलाइन करू शकतात.\nवाचा - मल्ल्यांची नवी टुम... म्हणे दिवाळखोरीच्या शिक्क्याने प्रतिमा मलीन, कोर्टाला केली 'ही' विनंती\nपीएफ काढण्यापूर्वी “तुमच्या ग्राहकाला जाणून घ्या” किंवा केवायसी औपचारिकता पूर्ण करणे देखील महत्त्वाचे आहे.\nकेवायसीसाठी पॅन कार्ड आवश्यक आहे आणि ईपीएफओ प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर पीएफ खात्याला \"सत्यापित\" स्थिती देते.\nभविष्य निर्वाह निधी काढण्याची प्रक्रिया\nतुमचा यूएएन आणि पासवर्ड वापरून लॉग इन करा आणि पडताळणीसाठी कॅप्चा टाका.\nआता 'ऑनलाइन सेवा' टॅबवर जा आणि ड्रॉप-डाउन मेनूमधून 'क्लेम (फॉर्म-३१, १९ आणि १०सी)' पर्याय निवडा.\nपुढील स्क्रीनवर, तुमचा बँक खाते क्रमांक प्रविष्ट करा आणि 'पडताळणी' वर क्लिक करा.\nआता 'Yes' वर क्लिक करा आणि पुढे जा. यानंतर, ‘प्रोसीड फॉर ऑनलाइन क्लेम’ वर क्लिक करा.\nआता क्लेम फॉर्ममध्ये, 'मला अर्ज करायचा आहे' या टॅब अंतर्गत तुम्हाला आवश्यक असलेला दावा निवडा.\nतुमचा निधी काढण्यासाठी 'पीएफ अॅडव्हान्स (फॉर्म ३१)' निवडा. नंतर उद्देश, आवश्यक रक्कम आणि कर्मचार्‍यांचा पत्ता प्रदान करा.\nआता, प्रमाणपत्रावर क्लिक करा आणि तुमचा अर्ज सबमिट करा.\nतुम्ही ज्या उद्देशाने फॉर्म भरला आहे त्यासाठी तुम्हाला स्कॅन केलेली कागदपत्रे सबमिट करण्यास सांगितले जाऊ शकते.\nनियोक्त्याने पैसे काढण्याची विनंती मंजूर केल्यानंतर, तुम्हाला तुमच्या बँक ���ात्यात पैसे मिळतील. बँक खात्यात पैसे जमा होण्यासाठी साधारणपणे १५-२० दिवस लागतात.\nमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कन्टेंट प्रोड्युसर या पदावर मी कार्यरत आहे. ऑनलाइन पत्रकारिता क्षेत्रात तब्बल ७ वर्षाचा अनुभव आहे. क्रीडा पत्रकारितेवर विशेष प्रभूत्व असून व्यापार क्षेत्रातील बातम्यांच्या लिखाणाची आवड. भटकंतीसह बॅडमिंटन, क्रिकेट या खेळाची विशेष आवड आहे.... Read More\nठाणेभाजपच्या बॅनरवरुन शिंदेसेना गायब, अजित पवारांचा फोटो फळकला; पण CMचा फोटो टाळला\nॲमेझॉनवर प्री-समर बोनान्झा- एसी आणि रेफ्रिजरेटरवर 55% पर्यंत सूट मिळवा\nदेशओवेसींविरोधात भाजपकडून नव्या चेहऱ्याला संधी; कोण आहेत डॉ. माधवी लता\nरायगडशिंदे गटाच्या आमदारांच्या गाडीला अपघात, चारचाकी आणि दुचाकीची धडक, एकाचा मृत्यू\nAmazon Dell Days वर वेड्या किमतीत लॅपटॉप - सेल 23 फेब्रुवारीपर्यंत थेट\nपुणेAjit Pawar: करायचे तर एक नंबर नाही तर आपण त्याच्या नादाला लागत नाही- अजित पवार\nमहाराष्ट्रशिखर बँक घोटाळा प्रकरणात अजित पवारांना धक्का ईडीपिडा कायम, EOWच्या रिपोर्टला विरोध\n भयंकर अपघात, किचकट शस्त्रक्रिया; तरी कोणतीही सवलत न घेता ती दहावीच्या परीक्षेला\nपुणेमावळ लोकसभा 'कमळ' चिन्हावर लढवा, भाजपची मागणी; शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांची गोची\nपुणेपिंपरी-चिंचवडमधील ड्रग्ज प्रकरणात अडकला PSI, ४५ कोटींचा मामला, झटपट श्रीमंतीची उतरली झिंग\nकरिअर न्यूजCareer In BCA: कम्प्युटरची आवड आहे मग 'बीसीए' मध्ये करा करिअर; भविष्य बदलेल..\nआरोग्यऑफिसमधल्या या सवयींमुळे वाढू शकते वजन\nरिलेशनशिपअन् जेव्हा गडगंज श्रीमंत बाप सर्वांसमोर रडतो, अनंत अंबानी असं काही म्हणाला की, मुकेश अंबानींच्या अश्रूंचा बांध फुटला\nसिनेन्यूजदादा कोंडकेंचा शब्द, मंत्र्यांचा दबाव आणि... अभिनेत्री उषा नाईक यांनी सांगितलं पुरस्कारांचं राजकारण\nफॅशनअ‍ॅनिमल प्रिंटमध्ये सून राधिका तर सासूने नीता अंबानीचा शिमरी ग्रीन ड्रेस, क्लासी स्टाईल जंगल सफारी\nसरकारी बँकांचे संपूर्ण खासगीकरण; पावसाळी अधिवेशनात मोदी सरकार आणणार विधेयक\nनिती आयोगाचा अहवाल; डिलिव्हरी बॉय श्रेणीतील कर्मचाऱ्यांना मिळणार सन्मान अन् सुविधा\nलक्षात घ्या १ जुलैपासून होतायेत हे बदल; तुमच्या खिशावर कसा परिणाम होईल जाणून घ्या...\nPallonji Mistry: शापूरजी पालनजी समूहाचा आधारस्तंभ हरपला; उद��योजक पालनजी मिस्त्री यांचे निधन\nमल्ल्यांची नवी टुम... म्हणे दिवाळखोरीच्या शिक्क्याने प्रतिमा मलीन, कोर्टाला केली 'ही' विनंती\nएकात्मिक ग्रामीण विकास योजनेत कोणाला लाभ मिळू शकतो; तुमच्यासाठी ही योजना फायदेशीर आहे का\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nमहाराष्ट्र बातम्या : ऑटो बातम्याव्हायरल बातम्याफोटो गॅलरीआंतरराष्ट्रीय बातम्यासरकारी योजनागुन्हेगारी बातम्यामहाराष्ट्र राजकीय बातम्याकरिअरराष्ट्रीय बातम्यालाईफस्टाईलराशी भविष्यमराठी बातम्या\nमराठी बातम्या : महाराष्ट्र बातम्यामहाराष्ट्रातील ताज्या बातम्याठाणे बातम्यामुंबई बातम्यापुणे बातम्यानाशिक बातम्यानागपूर बातम्याछत्रपती संभाजीनगर बातम्याकोल्हापूर बातम्याअहमदनगर बातम्यानवी मुंबई बातम्या\nक्रीडा : क्रीडा बातम्याक्रिकेट बातम्याविश्व चषक २०२३फुटबॉल\nमनोरंजन : बॉलिवूड बातम्याटीव्ही बातम्यामूव्ही रिव्ह्यूबॉक्स ऑफिस\nलाईफस्टाईल : लाईफस्टाईल बातम्याब्यूटी टिप्सआरोग्य बातम्याप्रेग्नन्सी-पालकत्वरिलेशनशीपफॅशनहोम डेकॉर\nभविष्य : दैनिक राशीभविष्यसाप्ताहिक राशीभविष्यदैनंदिन मराठी पंचांगवाढदिवस राशीभविष्य\nटेक : ताज्या टेक बातम्यामोबाईल रिव्ह्यूटिप्स-ट्रिक्सविज्ञान\nबिझनेस : बिझनेस बातम्याशेअर बाजाररिअल इस्टेट बातम्याव्यवसाय बातम्यापैशाचं झाड\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00816.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AF%E0%A5%AE%E0%A5%A7", "date_download": "2024-03-05T01:42:53Z", "digest": "sha1:RO3W7X2YZCY6AZ2H4PXCEHRK4X5ZV5UQ", "length": 10206, "nlines": 268, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "इ.स. १९८१ - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nइसवी सनाच्या दुसर्या सहस्रकातील एक वर्ष\nसहस्रके: इ.स.चे २ रे सहस्रक\nशतके: १९ वे शतक - २० वे शतक - २१ वे शतक\nदशके: १९६० चे - १९७० चे - १९८० चे - १९९० चे - २००० चे\nवर्षे: १९७८ - १९७९ - १९८० - १९८१ - १९८२ - १९८३ - १९८४\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\nठळक घटना आणि घडामोडी संपादन\nफेब्रुवारी १ - ऑस्ट्रेलिया व न्यू झीलंडमधील क्रिकेट एक दिवसीय सामन्यात शेवटच्या चेंडुवर न्यू झीलंडला ६ धावा हव्या असताना ग्रेग चॅपलने आपला भाउ ट्रेव्हर चॅपलला अंडरआर्म फेकी करण्यास सांगितले. ट्रेव्हरने तसे केले, ऑस्ट्रेलियाने सामना जिंकला परंतु यानंतर अंडरआर्म फेकी बेकायदा ठरवण्यात आली.\nफेब्रुवारी १० - लास व्हेगास येथे हॉटेलला आग. ८ ठार, १९८ जखमी.\nफेब्रुवारी १४ - आयर्लंडची राजधानी डब्लिन येथील नाइट क्लबला लागलेल्या आगीत ४८ ठार.\nएप्रिल ११ - दक्षिण लंडनच्या ब्रिक्स्टन भागात हिंसा. ६५ नागरिक व ३०० पोलीस जखमी.\nएप्रिल १२ - स्पेस शटल कोलंबियाचे सर्वप्रथम प्रक्षेपण.\nएप्रिल २४ - आय.बी.एम.ने सर्वप्रथम वैयक्तिक संगणक प्रदर्शित केला.\nएप्रिल २७ - झेरॉक्स पार्कने माउस वापरण्यास सुरुवात केली.\nमे १० - फ्रांस्वा मित्तरां फ्रांसचा राष्ट्राध्यक्षपदी.\nमे २५ - सौदी अरेबियाची राजधानी रियाधमध्ये अखाती सहकार समितीची स्थापना.\nजून ६ - भारताच्या बिहार राज्यात सहार्सा शहराजवळ मध्ये बागमती नदीवरील पुलावर रेल्वे गाडी घसरली. अधिकृत २६८ ठार, ३०० गायब. अनधिकृत आकडा - १,००० ठार.\nजून ७ - इस्रायेलने इराकची ओसिराक परमाणु भट्टी नष्ट केली.\nजुलै १७ - अमेरिकेतील कॅन्सास सिटी, मिसुरी येथे हॉटेलचा एक भाग कोसळला. ११४ ठार.\nजुलै ३१ - पनामाचा हुकुमशहा ओमर तोरिहोसचा विमान अपघातात मृत्यू .\nऑगस्ट ३ - अमेरिकेच्या १३,००० हवाई वाहतूक नियंत्रकांनी संप पुकारला.\nडिसेंबर १३ - पोलंडमध्ये जनरल वॉयसियेक यारूझेल्स्कीने लश्करी कायदा (मार्शल लॉ) लागू केला.\nडिसेंबर १ - युगोस्लाव्हियाच्या आयनेक्स एड्रिया एव्हियोप्रोमेत विमानकंपनीचे डी.सी. ९ जातीचे विमान कोर्सिकामध्ये कोसळले. १७८ ठार.\nमे ४ - जॉक रूडॉल्फ, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.\nजून ७ - ऍना कुर्निकोव्हा, रशियन टेनिस खेळाडू.\nजुलै ७ - महेंद्रसिंग धोणी, भारतीय क्रिकेट खेळाडू.\nऑगस्ट ८ - रॉजर फेडरर, स्विस टेनिस खेळाडू.\nसप्टेंबर २६ - सेरेना विल्यम्स, अमेरिकन टेनिस खेळाडू.\nसप्टेंबर २७ - लक्ष्मीपती बालाजी, भारतीय क्रिकेट खेळाडू.\nसप्टेंबर २७ - ब्रेन्डन मॅककुलम, न्यू झीलंडचा क्रिकेट खेळाडू.\nफेब्रुवारी ९ - न्यायमूर्ती एम.सी. छगला, नामवंत कायदेपंडित.\nमार्च ६ - जॉर्ज गियरी, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.\nमार्च २७ - ��ाओ दुन, चिनी भाषेमधील कादंबरीकार, पत्रकार.\nमे ११ - बॉब मार्ली, जमैकाचा संगीतकार.\nमे ३० - झिया उर रहमान, बांग्लादेशी राष्ट्रपती.\nडिसेंबर ४ - ज.द. गोंधळेकर, मराठी चित्रकार.\nशेवटचा बदल १५ फेब्रुवारी २०२४ तारखेला ०५:३४ वाजता झाला\nया पानातील शेवटचा बदल १५ फेब्रुवारी २०२४ रोजी ०५:३४ वाजता केला गेला.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 4.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00816.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://navanirmiti.in/portfolio-item/%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%B3%E0%A5%80-%E0%A5%A6%E0%A5%AE-%E0%A5%A6%E0%A5%A9-%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A7%E0%A5%AD/", "date_download": "2024-03-05T01:02:44Z", "digest": "sha1:VA7KMIXKDSXFBFYFF3YVPJK53U56XRJK", "length": 4149, "nlines": 85, "source_domain": "navanirmiti.in", "title": "चारोळी – (०८-०३-२०१७) – नवनिर्मिती", "raw_content": "\nचारोळी – (१९-११-२०२३) #OneIndia\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nआपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत\nपुढील वेळेच्या माझ्या टिप्पणी साठी माझे नाव, ईमेल आणि संकेतस्थळ ह्या ब्राउझरमध्ये जतन करा.\nसहावं महाभूत ऑक्टोबर 17, 2023\nडीपी सप्टेंबर 15, 2023\nमुहूर्त जुलै 22, 2023\nसंदीप दांडेकर commented on आई\nविशाल शिंदे commented on आई\nकाव्यकथा काव्यगाथा प्रेमकाव्य बालकाव्य भक्तिकाव्य भारत रत्न रामायण लघुकथा लघुकथासंग्रह वस्तुवाचक वैचारिक कविता वैज्ञानिक / तात्वज्ञानिक कविता व्यक्तिवाचक कविता सणावली सामाजिक कादंबरी स्थलवाचक कविता\n© २०१८-२१, नवनिर्मिती | संकेतस्थळ श्रेय - वेब वर्चुओसो", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00816.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.tarunbharat.com/tag/hd-kumaraswamy/", "date_download": "2024-03-05T01:05:27Z", "digest": "sha1:E4QY5TDWVNB5NFPWR75L6ELQVXBFWXJ7", "length": 5328, "nlines": 82, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "HD Kumaraswamy Archives - Tarun Bharat", "raw_content": "\nभारताचे पुरुष, महिला टेटे संघ ऑलिम्पिकसाठी पात्र\nओपेक संघटनेने कच्च्या तेलाच्या उत्पादनात केली घट\nचीनमध्ये घरजावई मिळवून देणारी कंपनी\nअसाल खासदार, लाचखोरी नाही चालणार \nकॉनवेच्या दुखापतीवर लवकरच शस्त्रक्रिया\nनेफ्ट प्रणाली : एकाच दिवशी चार कोटीपेक्षा जास्त व्यवहार\nभारतीय टेटे संघासाठी नवा प्रशिक्षक लवकरच\nKarnataka : मकर संक्रांतीनंतर खुशखबर देणार कुमारस्वामी यांचा लोकसभा जागावाटपावर गौप्यस्फोट\nजेडीएस कीती जागा लढवणार आहे हे महत्वाचे नसून पक्षाने NDA च्या माध्यमातून राज्यातील लोकसभेच्या सर्व जागा जिंकण्याचे उद्दीष्ट ठेवले असल्याचा…\nअनंत अंबानी व राधिका मर्चेंटच्या प्री-वेडिंग सोहळ्यातील बॉलीवूड कलाकारांचे स्टनिंग लूक(Bollywood Actors’ Stunning Looks at Anant Ambani and Radhika Merchant’s Pre-Wedding Ceremony)\nआजपासून भारत विरुद्ध इंग्लंड तिसरी कसोटी (India vs England 3rd Test from today)\nशंभू सीमेवर शेतकऱ्यांचा निषेध मोर्चा (पंजाब-हरियाणा) Farmers protest march at Shambhu border (Punjab-Haryana)\nई पेपर ऐप डाउनलोड करा\nअनंत अंबानी व राधिका मर्चेंटच्या प्री-वेडिंग सोहळ्यातील बॉलीवूड कलाकारांचे स्टनिंग लूक(Bollywood Actors’ Stunning Looks at Anant Ambani and Radhika Merchant’s Pre-Wedding Ceremony) युएईत मंदिर, जगाला सद्भावना संदेश(UAE temple, message of goodwill to the world) आजपासून भारत विरुद्ध इंग्लंड तिसरी कसोटी (India vs England 3rd Test from today) शंभू सीमेवर शेतकऱ्यांचा निषेध मोर्चा (पंजाब-हरियाणा) Farmers protest march at Shambhu border (Punjab-Haryana)", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00816.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "http://www.diliptiwari.com/2020/01/blog-post.html", "date_download": "2024-03-05T00:46:44Z", "digest": "sha1:QVDMYAC6H7I3CU75DSQXLYC6MP4SH4F7", "length": 18282, "nlines": 344, "source_domain": "www.diliptiwari.com", "title": "Dilip Tiwari: बस्स झाले लवंगी फटाके ...", "raw_content": "\nबस्स झाले लवंगी फटाके ...\nनाथाभाऊ यांना पत्रकार मित्राने लिहिलेले खुले पत्र\nआ. नाथाभाऊ गेल्या दोन दिवसात तुम्ही केलेल्या आरोपाच्या बातम्या सोशल मीडियातून वेगात व्हायरल झाल्या. तुम्ही म्हटले की, देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन या नेत्यांनी विधानसभा निवडणुकीत भाजपकडून तुमची उमेदवारी कापली. गेल्या ३ वर्षांत हा विषय वारंवार चावून चोथा झाला आहे. त्यामुळे या बातमीला नाथाभाऊंचा गौप्यस्फोट किंवा नाथाभाऊंचा बाॅम्बगोळा असा शब्दही आता वापरला जात नाही. तुम्ही केलेल्या आरोपाचे गांभीर्य नंतर तुमच्याच कृतीने संपवून टाकले. भाजपच्या एका बैठकीत तुम्ही आणि गिरीश महाजन एकत्र आले. या बैठकीत तुम्ही दोघे जवळ बसले. शिवाय, हास्य विनोदात एकमेकांच्या टाळ्याही घेतल्या. तुमच्या या कृतीला माध्यमांनी लगेच मनोमिलन म्हणून टाकले. नाथाभाऊ तुम्ही असे करुन काय मिळवित आहात आता तुमचे बोलणे हे गौप्यस्फोट किंवा बाॅम्बगोळेही राहिले नाहीत. ते फुसके लवंगी फटाके ठरताहेत. वाटू दे तुम्हाला व तुमच्या काही समर्थकांना वाईट, पण जे खरे ते लिहायला हवे.\nमागच्या महिन्यात तुम्ही भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना पुरावे दिले म्हणे. कशाचे तर विधानसभा निवडणुकीत कन्या रोहिणीताई खडसे-खेवलकर यांना पक्षातील विरोधकांनी पराभूत करण्यासाठी कसे प्रयत्न केले. तेव्हा माध्यमांनी त्यातील नावे विचारल�� तर तुम्ही पक्षशिस्त हा मुद्दा मांडून नावे सांगायचे टाळले. त्यानंतर अवघ्या १५ दिवसांनी तुम्ही, फडणवीस व महाजन यांचे नाव घेता आहात. नाथाभाऊ, दुसरीकडे तुम्हीही अमळनेर, मलकापूर-खामगाव मतदार संघात पक्षविरोधी कारवाया केल्याचा अहवाल पक्षाकडे गेला आहे, असे सांगण्यात येते.\nरोहिणीताई यांच्या पराभवामागील षडयंत्र सांगायला तुम्ही दिल्लीतही गेला होतात. तेथे पक्षाच्या कोणत्याही नेत्यांशी तुमची भेट झाली नाही. पण, ज्येष्ठ नेते शरद पवार यांना भेटून तुम्ही आलात. विधानसभा निवडणुकीच्या माघारीच्या अंतिम दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचा एबी फाॅर्म तुमच्या नावाने आला होता. हे आता लपून राहिलेले नाही. पवार यांनी तुम्हाला थेट राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढण्याची संधी दिली होती. ती तुम्ही गमावली. वास्तविक पवार सतत म्हणत होते, खडसे आमच्या संपर्कात. तुम्ही ते नाकारत राहिलात.\nनाथाभाऊ, तुम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही भेटलात. पण, त्यांनी कधी असे म्हटले नाही की, खडसे आमच्या संपर्कात. परंतु काल मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, नाथाभाऊ आमच्या संपर्कात. गंमत आहे, पक्षाचे कार्याध्यक्षांनी जे सांगायला हवे ते, गुलाबभू सांगत आहेत. याच गुलाबभू आणि तुमच्यातून ३-४ वर्षांपूर्वी विस्तव जात नव्हता. तेव्हाची भाषणे आजही स्मरणात आहेत. यापूर्वी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. संदीप पाटील यांनीही आवाहन करुन टाकले की, नाथाभाऊंनी काँग्रेसमध्ये यावे. हे सारे प्रकार पाहात नाथाभाऊ, आता असे वाटते की केवळ बहुजन वंचित आघाडीसाठी अजून आपले नाव घेतले गेलेले नाही. यापूर्वी आरपीआयचे रामदास आठवले यांचेही निमंत्रण तुमच्यासाठी येऊन गेलेले आहे. तुमच्या सारखा महाराष्ट्र हादरविणारा नेता आज भाजपत आगतिक होऊन इतर राजकिय पक्षांच्या दारोदार कशासाठी फिरतोय हे अस्वस्थ करणारे आहे.\nयात तुमचीही चूक आहे, असे गंभीरपणे म्हणावे लागेल. भाजपत जर आपली कोंडी होते आहे आणि पक्षातील वरिष्ठ मंडळी आपली कुचंबणा करीत असतील तर तुम्ही तेथे थांबला कशासाठी आहात आता याच एका प्रश्नाचे उत्तर देऊन टाका. कारण फडणवीस, महाजन ही मंडळी तुमच्या वाईटावर होती, हे आता पुन्हा-पुन्हा सांगून काहीही उपयोग नाही. ते हास्यास्पद वाटायला लागले आहे. शिवाय, आरोप केल्यानंतर तुम्ही कुठेतरी समोरासमोर भेटल्यानंतर आपापसात टाळ्यावाजून हसून फोटो काढायचे आणि कार्यकर्त्यांनी मात्र सोशल मीडियात दोघांवर गलिच्छ कमेंट करायच्या हे जळगाव जिल्ह्यातील राजकारणाची व राजकिय नेत्यांची पातळी घसरविणारे आहे. माध्यमे, कार्यकर्ते व जनता यांची मजा घेण्याची ही प्रवृत्ती राजकिय नेत्यांसाठी घातकच आहे.\nइतर माध्यमातील मंडळी जेव्हा आम्हाला विचारतात, ‘तुमचे नाथाभाऊ काय करतील ’ या प्रश्नावर सांगावे लागते, ’त्यांचा काहीही भरवसा नाही. ’ कारण, दिल्लीत तुम्ही कोणाला भेटता, मुंबईत कोणाला भेटता, खडसे फार्मवर कोणाला भेटता आणि सभांमधून जाहिरपणे काय बोलता ’ या प्रश्नावर सांगावे लागते, ’त्यांचा काहीही भरवसा नाही. ’ कारण, दिल्लीत तुम्ही कोणाला भेटता, मुंबईत कोणाला भेटता, खडसे फार्मवर कोणाला भेटता आणि सभांमधून जाहिरपणे काय बोलता याचा आता नेम राहिलेला नाही. मी यापूर्वी लढवय्ये, खमके आणि खंबीर नाथाभाऊ पाहिले आहेत. पण आता तुमची अवस्था सिंहासारखी असली तरी ती ‘अरण्यरुदन’ करण्याच्या अवस्थेतील आहे. कधीकधी सिंह अरण्यात वाट विसरतो. कोणत्या दिशेला जावे याचा आता नेम राहिलेला नाही. मी यापूर्वी लढवय्ये, खमके आणि खंबीर नाथाभाऊ पाहिले आहेत. पण आता तुमची अवस्था सिंहासारखी असली तरी ती ‘अरण्यरुदन’ करण्याच्या अवस्थेतील आहे. कधीकधी सिंह अरण्यात वाट विसरतो. कोणत्या दिशेला जावे हे त्याचे त्याला कळत नाही. तेव्हा तो ओरडतो. ती डरकाळी नसते. तो असतो रडण्याचा आवाज. आगतिक होऊन केलेला ओरडा. नाथाभाऊ, आपणास या अवस्थेत पाहण्याची इच्छा नाही. एकदा काय तो सोक्षमोक्ष लावून टाका. तुमच्या थांबण्यासाठी भाजप ही आता जागा नाही, हे लक्षात घ्या. शेकडो-हजारो कार्यकर्ते तुमच्या कठोर व खंबीर भूमिकेची वाट पाहात आहेत. त्यांचा अधिक संभ्रम करु नका. एकदाचा निर्णय घेऊन मोकळे व्हा. आरोप-फेऱ्या-भेटी-संशय आणि ते नकली हास्य व पांचट टाळ्या आता नकोतच \n(विधायक आवाहन - नाथाभाऊंची समर्थक मंडळी, हे पत्र नाथाभाऊंना थेट लिहिले आहे. ते त्यांच्यापर्यंत पोहोचेल. उत्तर तेच देतील, नाहीतर या पत्राची दखल घेणार नाहीत. पण तुम्ही उगाच अंगावर घेऊ नका.)\nफडणवीस, महाजन यांनी माझे तिकीट कापले\nजळगाव : एकनाथ खडसे पुरावे देण्यास तयार | Deshdoot\nहोय, मी शिवसेनेच्या संपर्कात होतो : एकनाथ खडसे\nनाथाभाऊंच्या खऱ्या, सच्च्या समर्थकांच्या मनातील भावनेला आपण लेखणीतून योग्य मांडणी केली. काही समर्थक अदबीमुळे, तसेच लहान तोंडी मोठा घास होईल म्हणून आपल्या सारखे मत स्पष्टपणे मांडू शकत नाही भावना पोहचवू शकत नव्हता. आपल्या माध्यमातून त्या नक्की पोहचतीलच ही आशा. धन्यवाद....\nजळगाव पीपल्स सहकारी बँक\nविधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00817.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://amravaticorporation.in/?page_id=1932&lang=mr", "date_download": "2024-03-05T00:24:12Z", "digest": "sha1:D6QVEKZ3EVKKO5DJPMVPHL22WCTWMMNQ", "length": 6327, "nlines": 155, "source_domain": "amravaticorporation.in", "title": "मा. सत्तापक्ष नेता – Amravati Mahanagar Palika", "raw_content": "\nकेंद्र शासन संबधित सेवा\nबेटी पढाओ बेटी बचाओ योजना\nप्रधान मंत्री जन आरोग्य\nप्रधान मंत्री आयुष्यमान योजना\nप्रधान मंत्री उज्वला योजना\nनॅशनल अर्बन हेल्थ मिशन\nप्रधान मंत्री कौशल्य विकास योजना\nराज्य शासन संबधित सेवा\nकेंद्र शासन संबधित सेवा\nबेटी पढाओ बेटी बचाओ योजना\nप्रधान मंत्री जन आरोग्य\nप्रधान मंत्री आयुष्यमान योजना\nप्रधान मंत्री उज्वला योजना\nनॅशनल अर्बन हेल्थ मिशन\nप्रधान मंत्री कौशल्य विकास योजना\nराज्य शासन संबधित सेवा\nनाव : श्री तुषार भारतीय\nपक्ष : भारतीय जनता पार्टी\nकालावधी : १६-०३-२०२१ ते २८-०२-२०२२\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00817.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "https://krushimarathi.com/famous-tourist-destination-in-the-world/", "date_download": "2024-03-05T00:57:54Z", "digest": "sha1:MAVOUJNRE5WZL66BCKJLJUFBCG5E6CKD", "length": 11356, "nlines": 46, "source_domain": "krushimarathi.com", "title": "कमी पैशात विदेशात फिरायचय ? 'या' जगातील प्रसिद्ध पर्यटन स्थळाला भेट द्या, लो बजेट मध्ये फॉरेन ट्रिपचा आनंद घ्या ! - Krushimarathi.com", "raw_content": "\nकमी पैशात विदेशात फिरायचय ‘या’ जगातील प्रसिद्ध पर्यटन स्थळाला भेट द्या, लो बजेट मध्ये फॉरेन ट्रिपचा आनंद घ्या \nमोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा\nFamous Tourist Destination In The World : आपल्यापैकी अनेकांना भटकंती करायला खूप आवडते. वेगवेगळ्या ठिकाणाला भेट देऊन तेथील संस्कृती समजून घेण्याचा अनेकजण प्रयत्न करत असतात. अनेकांना विदेशात फिरायचे असते. जर तुमचही असेच स्वप्न असेल मात्र बजेटमुळे तुम्हाला विदेशवारी करता येत नसेल तर तुमच्यासाठी आजची ही बातमी खूपच खास राहणार आहे.\nकारण की आज आम्ही तुम्हाला अशा एका ठिकाणाबाबत सांगणार आहोत जिथे जाऊन तुम्ही कमी पैशात फॉरेन ट्रिपचा आनंद घेऊ शकणार आहात. मित्रांनो, जर आपणांस फॉरेन ट्रिपला जायचे असेल पण कमी पैशामुळे तुम्हाला फॉरेनला जाणे अशक��य होत असेल तर तुम्ही व्हिएतनामला भेट दिली पाहिजे. येथे तुम्हाला निळा समुद्र, छोटे छोटे डोंगर आणि हिरवीगार भातशेती पाहता येणार आहे.\nखरतर व्हिएतनाम हा एक छोटासा देश आहे. या देशाला नेत्र दीपक असे नैसर्गिक सौंदर्य लाभलेले आहे. हा देश खूपच सुंदर आहे. जर तुम्ही परदेशात जाण्याचा विचार करत असाल तर तुम्ही कमी बजेटमध्ये या सुंदर देशाला भेट देऊ शकता. येथे जाऊन तुम्ही तुमचे विदेशात फिरण्याचे स्वप्न पूर्ण करू शकता.\nविशेष म्हणजे व्हिएतनामला भारतीय पर्यटक मोठ्या संख्येने भेट देतात. तुम्ही देखील या देशाला भेट देऊ शकता. व्हिएतनाम हे अतिशय स्वस्त पर्यटन ठिकाण आहे, जिथे तुम्ही अगदी सहजतेने पोहोचू शकणार आहात आणि आपल्या ट्रिपचा आनंद घेऊ शकणार आहात. तुम्ही फक्त 1 ते 2 लाखांमध्ये व्हिएतनामला भेट देऊ शकणार आहात.\nव्हिएतनाममध्ये कोणत्या पर्यटन स्थळांना भेट द्याल \nHalong Bay- हे व्हिएतनाममधील सर्वात सुंदर ठिकाण आहे. जर तुम्ही कधी व्हिएतनाम फिरायला गेलात तर या ठिकाणी नक्की भेट द्या. या प्रसिद्ध पर्यटन स्थळाला ‘बे ऑफ डिसेंडिंग ड्रॅगन्स’ असेही म्हणतात. येथे चारही बाजूंनी लहानमोठ्या पर्वतांनी वेढलेला निळा समुद्र तुम्हाला पाहायला मिळणार आहे. जर तुम्हाला निसर्गाच्या सानिध्यात जाऊन कॉलिटी टाईम स्पेंड करायचा असेल तर हे ठिकाण तुमच्यासाठी परफेक्ट ठरणार आहे.\nहनोई – हे व्हिएतनाममधील आणखी एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. हे शहर व्हिएतनामची राजधानी म्हणून प्रसिद्ध आहे. हे शहर लाल नदीच्या काठावर वसलेले आहे. हे जगातील सर्वात जुन्या शहरांपैकी एक आहे. येथे तुम्हाला जुन्या इमारती, सोनेरी पॅगोडा, संग्रहालये आणि पारंपारिक बाजारपेठ पाहायला मिळणार आहे. या शहरातील खाद्य संस्कृती देखील तुम्हाला विशेष आवडणार आहे. यामुळे जर तुम्ही व्हिएतनामला गेलात तर या शहराला नक्की भेट द्या. येथे जाऊन तुम्ही कमी पैशात फॉरेन ट्रिपचा आनंद घेऊ शकता.\nHoi An – हे व्हिएतनामचे आणखी एक महत्त्वाचे शहर आणि एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. या शहराची गणना आशियातील सर्वात जुन्या शहरांमध्ये केली जात आहे. या शहरात तुम्हाला व्हिएतनामच्या प्राचीन संस्कृतीची आणि सभ्यतेची झलक पाहायला मिळणार आहे. येथे जाऊन तुम्ही तुमच्या फॉरेन ट्रिपचा मनमुराद आनंद लुटू शकणार आहात. तुम्हाला गर्दीपासून दूर शांतता हवी असेल तर ��थं नक्कीच भेट द्या. या शहराला लाभलेले नैसर्गिक सौंदर्य तुम्हाला नक्कीच आवडणार आहे. यामुळे तुम्हीही स्वस्तात कुठे फिरण्याचा प्लॅन बनवत असाल तर या शहराला एकदा नक्कीच भेट द्या.\nशेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा\n तुम्हाला अजून पीएम किसानचा 16वा हप्ता मिळाला नाही मग इथं तक्रार करा लगेचच खात्यात जमा होणार पैसे\nयंदा पांढरे सोने शेतकऱ्यांना मालामाल बनवणार कापूस बाजार भावात 1,000 रुपयांची वाढ, भविष्यात कसे राहणार दर \n आता भारत ‘या’ 2 देशांना निर्यात करणार 64 हजार 400 टन कांदा, बाजारभाव वाढणार का \n ‘या’ 10 नवीन मार्गावर सुरू होणार वंदे भारत स्लीपर ट्रेन, पहिली ट्रेन मार्चमध्येच होणार लाँच, महाराष्ट्रालाही मिळणार भेट, पहा रूटमॅप\nमहाराष्ट्रातील अनेक धरणांनी आत्ताच तळ गाठला, तुमच्या जवळील धरणात किती टक्के पाणीसाठा शिल्लक आहे \n300 युनिट मोफत वीज मिळवण्यासाठी ‘इथं’ अर्ज करा, पहा संपूर्ण प्रोसेस सोप्या भाषेत\n महाराष्ट्रात ‘या’ ठिकाणी तयार होणार भव्य क्रिकेट स्टेडियम, गोपीनाथ मुंडे यांची मोठी घोषणा\n महाराष्ट्रात आणखी ‘इतके’ दिवस जोरदार वादळी पाऊस, काही ठिकाणी गारपीट देखील होणार\nउन्हाळ्यात गिलक्याच्या ‘या’ 3 जातींची लागवड करा, विक्रमी उत्पादन मिळवा\nपीएम सूर्य घर मोफत वीज योजनेत जुन्या रूफटॉप सोलर योजनेपेक्षा अधिक सबसिडी मिळते का पहा दोघा योजनेमधील अनुदानाचा फरक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00817.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtranewsupdate.com/tag/india-alert-for-corona/", "date_download": "2024-03-05T00:34:22Z", "digest": "sha1:LAJ6HC3WLCOVMOK6MK3BWIIVEQD6SGY4", "length": 21359, "nlines": 244, "source_domain": "maharashtranewsupdate.com", "title": "Warning: The magic method Vc_Manager::__wakeup() must have public visibility in /home/u328854648/domains/maharashtranewsupdate.com/public_html/wp-content/plugins/js_composer/include/classes/core/class-vc-manager.php on line 203", "raw_content": "\nमुंबईतील रस्त्यावरील विक्रेत्यांमध्ये होणार लक्षणीय बदल , महापालिका घेणार एक महत्त्वपूर्ण निर्णय \nस्थानिक अर्थव्यवस्थेचे सक्षमीकरण: छोट्या शहरांमध्ये नोकऱ्या निर्माण करण्याचे Mikro Grafeio चे ध्येय (316)\nमहाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांसाठी कडबा कुट्टी मशीन योजना सुरू केली आहे (314)\nया जिल्ह्यात आज कोरोनाचा गेला पहिला बळा; High Alert \nमहाराष्ट्राने 75,000 सरकारी नोकऱ्यांची घोषणा केली: (274)\nमुंबईतील रस्त्यावरील विक्रेत्यांमध्ये होणार लक्षणीय बदल , महापालिका घेणार एक महत्त्वपूर्ण निर्णय \nनवीन Samsung Galaxy S24 मालिका आता भारतात प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध आहे. 17 जानेवारी रोजी जगभरात प्रदर्शित होणार आहे.\nग्रामपंचायतीला किती पैसे खर्च करावे लागतात सरकारने त्यांना दिलेल्या पैशाचे त्यांनी काय केले हे कसे शोधायचे\nग्रामपंचायतीला किती पैसे खर्च करावे लागतात सरकारने त्यांना दिलेल्या पैशाचे त्यांनी काय केले हे कसे शोधायचे\nमुंबईच्या वेशीवर रायगड पोलिसांनी धडाकेबाज कारवाई केली, जिथे २१८ कोटी रुपयांचा ड्रग्ज जप्त केला गेला.\nPune News : कोकणमधील लोकांसाठी चांगली बातमी, गणेशोत्सवासाठी तीन स्पेशल रेल्वेची भेट, संपूर्ण वेळापत्रक\nPrime Minister Narendra Modi संसदेत अविश्वास प्रस्तावावरील चर्चेला संबोधित करणार आहेत\nनारायण राणे यांच्यातील शिवसेनेच्या खासदारांवरील टीका\nअजित पवारांनी व्यक्त केली राजकीय रणनीती : बदलण्यात अडचण असतानाही बारामती मतदारसंघातून निवडणूक लढवणार, संगमनेरमध्ये उमेदवारीसाठी प्रोत्साहन\nCRPF मध्ये १० वी पास उमेदवारांसाठी९२१२ पदांची भरतीपगार 21700 ते 69000\nसरकारने अनुदानात वाढ केल्याने महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा\nद. आफ्रिकेविरुद्धची तिसरी टी-२० लढत, टीम इंडियासमोर मालिका बरोबरीचे आव्हान तर प्रोटियाज संघही चिंतेत.\nIND vs SA 3rd T20 : आफ्रिकेत भारतीय गोलंदाजांची वाईट अवस्था, आजचा निर्णायक सामना कसा जिंकणार\nIPL 2024 Auction लवकरच |कोणत्या खेळाडूवर लागणार ज्यास्त लिलाव पाहूया\nAsian Games 2023: पाकिस्तानच्या वर्चस्वाने अफगाणिस्तानला क्रिकेटमध्ये घट्ट स्थान मिळवून दिले\nऑनलाइन व्यापार: विचारे, आणि आय\nअनिल अंबानी या उद्योगपतीला काही आश्चर्यकारक बातमी मिळाली. त्याच्या मालकीची आणखी एक कंपनीही खूप कर्जात बुडाली आहे. समस्या सोडवण्यासाठी कंपनीला तिच्या काही वस्तू विकण्याची परवानगी देण्यात आली होती. कंपनीचे शेअर्सही आता खरेदी-विक्री होत नाहीत.\n📉 IT क्षेत्रात रूजगार संख्या 23% घटलेली: सर्वेक्षण\nनवीन Samsung Galaxy S24 मालिका आता भारतात प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध आहे. 17 जानेवारी रोजी जगभरात प्रदर्शित होणार आहे.\nटेस्ला रोबोटच्या नवीन जनरेशनचे अनावरण.\nकांद्यावरील ४० टक्के निर्यात शुल्काला महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी विरोध केला आहे.\nमहाराष्ट्रामधे ‘हर घर तिरंगा’ मोहीम सुरू झाली\nवजन कमी करण्यासाठी बटाटे चांगले की वाईट\nमहाराष्ट्र अपडेट :24 तासात कोरोनाचे 5 हजार रुग्ण\n��ोविड-19 (साथीचा रोग) सर्व देशभर (किंवा खंडभर) असलेला महामारी हा एक जागतिक संकट आहे ज्याने प्रत्येक देशाला प्रभावित केले आहे आणि भारतही त्याला अपवाद नाही. गेल्या 24 तासांत, भारतात कोरोनाव्हायरसची 5,880 नवीन प्रकरणे नोंदली गेली असून एकूण रुग्णांची संख्या 35,199 वर पोहोचली आहे. यामुळे आरोग्य विभागात चिंतेचे वातावरण आहे, कारण अवघ्या एका दिवसात रुग्णांच्या संख्येत 10% वाढ झाली आहे.\nविषाणूचा प्रसार रोखण्यासाठी केंद्र सरकार देशव्यापी लसीकरण मोहीम राबवत आहे. आतापर्यंत देशात 220.66 कोटी लसी देण्यात आल्या आहेत. याव्यतिरिक्त, सरकारने नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी मास्क घालणे आणि वारंवार हात धुणे यासारखी खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.\nएवढे प्रयत्न करूनही रुग्णांची संख्या वाढतच असल्याने आरोग्य विभागाने चिंता व्यक्त केली आहे. गेल्या 24 तासांत 85,076 चाचण्या घेण्यात आल्या असून एकूण 92.28 कोटी लोकांच्या व्हायरसची चाचणी करण्यात आली आहे.\nदेशातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सध्या 98.73 टक्के आहे आणि गेल्या 24 तासांत 3,481 लोक व्हायरसमधून बरे झाले आहेत. आरोग्य विभागाने पूर्वीप्रमाणेच काळजी घेणे आणि त्याचे पालन करण्याचे महत्त्व सांगितले आहे.\nभारताने साथीच्या रोगाचा सामना सुरू ठेवल्याने, नागरिकांनी सतर्क राहणे आणि आवश्यक खबरदारी घेणे महत्त्वाचे आहे. लसीकरण मोहीम हे विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे, परंतु नागरिकांनी जबाबदारी घेणे आणि स्वतःचे आणि त्यांच्या समुदायाचे रक्षण करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणे तितकेच महत्त्वाचे आहे.\nया जिल्ह्यात आज कोरोनाचा गेला पहिला बळा; High Alert \nएकीकडे राज्यात कोरोनाचे रुग्ण संख्या वाढत असतानाच दिल्लीनंतर आता महाराष्ट्रातही मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्णसंख्या वाढली आहे.\nराज्यातील काही जिल्ह्यांमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या वाढली असल्याने आता जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे. सध्या पुण्यात कोरोनाचे रुग्ण वाढले असल्याने प्रशासनाकडून कोरोना चाचण्या वाढवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.\nत्यामुळे कोरोनाने आता पुन्हा डोके वर काढल्याने प्रशासनाकडून उपचार आणि इतर सोयींसाठी जय्यत तयारी केली जात आहे.\nराज्यात पुणे जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण आढळून आल्याने चिंता व्यक्त के��ी जात होती. तर दुसरीकडे आता गोंदिया जिल्ह्यातही कोरोनाचा पहिला बळी गेल्याने जिल्हा हादरला आहे.\nकोरोनाचा एक रुग्ण दगावला असून त्याचबरोबर जिल्ह्यामध्ये आणखी पाच रुग्म आढळून आल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांना पुन्हा खबरदारी घेण्याचा इशारा जिल्हा प्रशासनातर्फे देण्यात आला आहे.\nगोंदिया जिल्ह्यात कोरोनाने पुन्हा शिरकाव केला असल्याने आता भीतीचे वातावरण पसरले आहे. जिल्ह्यात 6 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले होते. त्यापैकी एक महिला रूग्ण आयसीयूमध्ये दाखल करण्यात आली होती.\nत्या महिलेचा आज सायंकाळच्या सुमारास मृत्यू झाला असल्याने जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे.तर आज 5 रुग्णांना कोरोनाची लागण झाली असूनआतापर्यंत रुग्ण 46, 833 आतापर्यंत डिस्चार्ज होऊन घरी गेले आहेत.\nतर आता पर्यंत जिल्ह्यात एकून 590 रुग्णांचा कोरोनामुळे मृ्त्यू झाला आहे. आज ज्या महिलेचा कोविडमुळे मृत्यू झाला आहे ती महिला गोंदिया तालुक्यातील असून जिल्हा प्रशासन आता अलर्ट मोडवर आले आहे.\nमुंबईतील रस्त्यावरील विक्रेत्यांमध्ये होणार लक्षणीय बदल , महापालिका घेणार एक महत्त्वपूर्ण निर्णय \nनवीन Samsung Galaxy S24 मालिका आता भारतात प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध आहे. 17 जानेवारी रोजी जगभरात प्रदर्शित होणार आहे.\nमुंबईतील रस्त्यावरील विक्रेत्यांमध्ये होणार लक्षणीय बदल , महापालिका घेणार एक महत्त्वपूर्ण निर्णय \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00817.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://amravaticorporation.in/?page_id=2220", "date_download": "2024-03-04T23:59:24Z", "digest": "sha1:NBY66OLZ7MLGWSMUT3YUXKINVELSVRZP", "length": 82357, "nlines": 423, "source_domain": "amravaticorporation.in", "title": "Tenders – Amravati Mahanagar Palika", "raw_content": "\n1 Electric Department प्र. क्र. 04 अंतर्गत ताजनगर नाला ते अरकान कॉलनी रोडवर डेकोरेटिव्ह विद्युत खांब उभारून प्रकाश व्यवस्था करणे. 937750/- 9500/- Download\n2 Electric Department महापौर बंगला येथील परीसरात प्रकाश व्यवस्था करणे. 217785/- 2200/- Download\n3 Electric Department महापौर बंगला येथे दोन वातानुकुलन संयंत्र (AC) लावणे. 140758/- 1500/- Download\n4 Electric Department अमरावती महानगर्पालिकेच्या नविन प्रशासकीय इमारत व दादासाहेब खापर्डे संकुलातील लिफ्ट (उदवाहन) देखभाल दुरुस्तीकरीता एक वर्षाचा दरकरार करणे. 524955/- 5500/- Download\n5 Electric Department महानगरपालिकेच्या LBT इमारत, राजापेठ येथील लिफ्ट (उदवाहन) देखभाल दुरुस्तीकरीता एक वर्षाचा दरकरार करणे. 236799/- 2400/- Download\n8 उद्यान विभाग कार्याल�� मनपा प्र. क्र. 20 अंतर्गत येणारे प्रभात कॉलोनी उद्यान निगा राखणे. 2,23,380/- 1% Download\n9 उद्यान विभाग कार्यालय मनपा प्र. क्र. 20 अंतर्गत येणारे गाणुवाडी येथे उद्यान विकसित करणे. 1,66,525/- 1% Download\n10 उद्यान विभाग कार्यालय मनपा प्र. क्र. 20 अंतर्गत येणारे राजहील नगर येथे उद्यान विकसित करणे. 1,33,350/- 1% Download\n11 प्रकाश विभाग कार्यालय (Electric Dept.) प्रभाग क्र. 01 व 03 अंतर्गत विविध ठिकाणी विद्युत खांब उभारून एल. ई. डी. पथदिवे लावणे. 444436/- 4500/- Download\n12 प्रकाश विभाग कार्यालय (Electric Dept.) प्रभाग क्र. 2 अंतर्गत विविध ठिकाणी विद्युत खांब उभारून एल. ई. डी. पथदीवे लावणे. 266106/- 2700/- Download\n13 प्रकाश विभाग कार्यालय (Electric Dept.) महापौर बंगल्याचे आतील भागातील विद्युतीकरणाच्या कामाची दुरुस्ती व नविन विद्युतीकरण करुन विद्युत साहित्य लावणे. 201952/- 2100/- Download\n14 प्रकाश विभाग कार्यालय (Electric Dept.) महापौर बंगला येथे दोन वातानुकुलन संयंत्र (AC) लावणे (दुसरी वेळ). 140758/- 1500/- Download\n15 प्रकाश विभाग कार्यालय (Electric Dept.) अमरावती महानगर्पालिकेच्या नविन प्रशासकीय इमारत व दादासाहेब खापर्डे संकुलातील लिफ्ट (उदवाहन) देखभाल दुरुस्तीकरीता एक वर्षाचा दरकरार करणे. (दुसरी वेळ) 524955/- 5500/- Download\n16 प्रकाश विभाग कार्यालय (Electric Dept.) महानगरपालिकेच्या LBT इमारत, राजापेठ येथील लिफ्ट (उदवाहन) देखभाल दुरुस्तीकरीता एक वर्षाचा दरकरार करणे. (दुसरी वेळ) 236799/- 2400/- Download\n17 प्रकाश विभाग कार्यालय (Electric Dept.) प्रभाग क्र ०६ अंतर्गत विविध ठिकाणी विद्खांयुत ब उभारून एल इ डी पथदिवे लावणे. 249320/- 2500/- Download\n18 प्रकाश विभाग कार्यालय (Electric Dept.) प्रभाग क्र ०२ अंतर्गत विविध ठिकाणी विद्खांयुत ब उभारून एल इ डी पथदिवे लावणे. 209662/- 2100/- Download\n19 प्रकाश विभाग कार्यालय (Electric Dept.) महापौर बंगला येथे दोन वातानुकुनल संयंत्र (AC) लावणे .(तिसरी वेळ) 140758/- 1500/- Download\n20 प्रकाश विभाग कार्यालय (Electric Dept.) अमरावती महानगरपालिकेच्या नवीन प्रशासकीय ईमारत व दादासाहेब खापर्डे संकुलातील लिफ्ट (उद वाहन) देखभाल दुरुस्ती करिता एक वर्षा चा दरकरार करणे .(तिसरी वेळ) 524955/- 5500/- Download\n21 प्रकाश विभाग कार्यालय (Electric Dept.) महानगरपालिकेच्या LBT इमारत , राजापेठ येथील लिफ्ट (उद वाहन) देखभाल दुरुस्ती करिता एक वर्षा चा दरकरार करणे .(तिसरी वेळ) 236799/- 2400/- Download\n22 उद्यान विभाग कार्यालय मनापा देवराणकर उद्यान निगा राखणे बाबत 223920/- 1% Download\n23 उद्यान विभाग कार्यालय मनापा गणेश कॉलनी उद्यान निगा राखणे बाबत 223920/- 1% Download\n24 भांडार विभाग (Store Dept.) अमरावती महानगरपालिकेच्या वतीने सन्मा. पदाधिकारी / सदस्यांचे वार्ड विकास / स्वेच्छा निधी/ तातडीचा निधी / मनपा निधी तसेच इतर शासन निधीमधून लोखंडी बेन्चेसचा जसजसा लागेल तसतसा पुरवठा करण्याबाबत . सोबत जोडलेले Specification नुसार. 150000/- 5% Download\n25 प्रकाश विभाग कार्यालय (Electric Dept.) प्रभाग क्र.04 अंतर्गत विलास्नगर विधुत खांब उभारुन एल.ई.डी. पथदिवे लावणे . 332275/- 3400/- Download\n26 प्रकाश विभाग कार्यालय (Electric Dept.) प्रभाग क्र.03 अंतर्गत विविध ठिकाणी विधुत खांब उभारुन एल.ई.डी. पथदिवे लावणे . 97037/- 1000/- Download\n27 प्रकाश विभाग कार्यालय (Electric Dept.) प्रभाग क्र.02 अंतर्गत विविध ठिकाणी विधुत खांब उभारुन एल.ई.डी. पथदिवे लावणे . 88082/- 900/- Download\n28 प्रकाश विभाग कार्यालय (Electric Dept.) प्रभाग क्र.12 अंतर्गत विविध ठिकाणी विधुत खांब उभारुन एल.ई.डी. पथदिवे लावणे . 173223/- 1800/- Download\n29 प्रकाश विभाग कार्यालय (Electric Dept.) प्रभाग क्र.10 अंतर्गत संजय गांधी नगर नं02 येथील समाज मंदीरातील हॉल क्रमांक 01 व 02 चे विधुतीकरण करणे. 84287/- 900/- Download\n30 प्रकाश विभाग कार्यालय (Electric Dept.) प्रभाग क्र.20 अंतर्गत राझील नगर येथील उद्यानात विधुत व्यवस्था करणे. 235807/- 2400/- Download\n31 प्रकाश विभाग कार्यालय (Electric Dept.) प्रभाग क्र.20 अंतर्गत गाणुवाडी येथील उद्यानात विधुत व्यवस्था करणे. 235807/- 2400/- Download\n32 प्रकाश विभाग कार्यालय (Electric Dept.) प्रभाग क्र.01 अंतर्गत दळवी लेआऊट येथील कुल्या मैदानावर हयमस्ट लावणे. 83550/- 900/- Download\n33 कार्यकारी अभियंता -१\nप्रभाग क्र.06 अंतर्गत रामबाग येथील तंबाकू वाले ते श्री टोले यांचा घरापर्यंत रस्ता व नालीचे कांक्रीतीकारण करणे. 839958/- 8400/- Download\n34 कार्यकारी अभियंता -१\nप्रभाग क्रमांक 06 पिंजरा गल्ली येथील दादू भाई मंचुरी ते नसिंम घासलेट वाले यांचे घरापर्यंत रस्त्यांचे कॉंक्रिटीकरण करणे. 907783/- 9078/- Download\n35 कार्यकारी अभियंता -१\nप्रभाग क्रमांक 6 अंतर्गत खरखडी या प्लॉट येथील दर्शन सिरॅमिक नाला पर्यंत रस्त्याचा कॉंक्रिटीकरण करणे. 423177/- 4232/- Download\n36 कार्यकारी अभियंता -१\nप्रभाग क्रमांक 02 शांती विहार कॉलनी कांता नगर येथील श्री चतुरकर ते जोशी यांचे घरापर्यंत पेविंग ब्लॉक बसविणे 248174/- 2482/- Download\n37 कार्यकारी अभियंता -१\nप्रभाग क्रमांक 03 नवसारी मधील विकास कॉलनी मुख्य रस्त्यालगत पेविग ब्लॉक बसविणे 418603/- 4187/- Download\n38 कार्यकारी अभियंता -१\nप्रभाग क्रमांक 09 व्यंकटेश कॉलनी येथे पेविंग ब्लॉक बसविणे 252362/- 2524/- Download\n39 कार्यकारी अभियंता -१\nप्रभाग क्रमांक 12 ��ंतर्गत बेलपुरा श्री ज्ञानेश्वर मोहोलकर ते श्री राम मदने यांच्या घरापर्यंत कॉंक्रीट रस्ता बांधणे 254413/- 2545/- Download\n40 कार्यकारी अभियंता -१\nप्रभाग क्रमांक 12 अंतर्गत चीचफैल व हमालपुरा येथील नाली व सी डी वर्क ची दुरुस्ती करणे 248580/- 2486/- Download\n41 कार्यकारी अभियंता -१\nप्रभाग क्रमांक 13 अंबापेठ मधील नमुना गल्ली 3 येथे श्री भेरड यांचे घरापर्यंत पेविंग ब्लॉक बसविणे 247147/- 2472 Download\n42 कार्यकारी अभियंता -१\nप्रभाग क्रमांक 13 अंबापेठ मधील पन्नालाल बगीचा येथे श्री टपके यांचे घरापर्यंत नाली व रपटा बंधने. 246275/- 2463/- Download\n43 कार्यकारी अभियंता -१\nप्रथम क्रमांक 03 नवसारी मधील विलास कॉलनी येथे पेविंग ब्लॉक बसविणे 250380/- 2504/- Download\n44 कार्यकारी अभियंता -१ प्रभाग क्रमांक 18 सुभाष कॉलनी येथील खुल्या जागेला चैन लींक फेन्सिंग करून क्रीडांगण विकसित करणे 174219/- 1743/- Download\n45 कार्यकारी अभियंता -१ प्रभाग क्रमांक 15 अंतर्गत छाया नगर येथे शब्बीर आली ते श्री करीम बाबू साहेब यांच्या घरापर्यंत सिमेंट काँक्रिट रस्त्याचे बांधकाम करणे 419647/- 4197/- Download\n46 कार्यकारी अभियंता -१ प्रभाग क्रमांक 12 रुक्नमिणीनगर परिसरातील श्री सुभाष भाऊ भारसाकडे यांचे घरापासून ते श्री कामदार यांचे घरापर्यंत रस्त्यांचे बांधकाम करणे 853127/- 8532/- Download\n47 कार्यकारी अभियंता -१ प्रभाग क्रमांक 03 एकविरा विद्युत कॉलनी येथे वरद आपारमेंट समोरील नालीचे बांधकाम करणे 838122/- 8382/- Download\n48 कार्यकारी अभियंता -१ झोन क्र 1 प्रभाग क्रमांक 5 मधील मौजे तारखेडा सर्वे क्रमांक 24 येथील ओपन स्पेस मध्ये पहिल्या मजल्यावर अभ्यासिका करिता इमारतीचे बांधकाम करणे 839299/- 8393/- Download\n49 कार्यकारी अभियंता -१ प्रभाग क्रमांक 15 येथे अन्सार नगर येथील जिया खान फाटा डेरी ते बब्बू भाई व श्री शकील किराणा दुकानापर्यंत नालीचे सिमेंट काँक्रिटीकरण बांधकाम करणे 891164/- 8912/- Download\n50 कार्यकारी अभियंता -१ प्रभाग क्रमांक 08 मध्ये गजानन नगर बिच्छू टेकडी येथे रस्त्याचे काँक्रिटीकरण करणे 840303/- 8404/- Download\n51 कार्यकारी अभियंता -१ प्रभाग क्रमांक 06 कडवी बाजार येथे पेविंग ब्लॉक बसविणे 853896/- 8539/- Download\n52 कार्यकारी अभियंता -१ प्रभाग क्रमांक 6 धनेश नगरोडिया यांचे घरापासुन ते चुंगा बारदाने वाले यांचे घरापर्यंत कॉंक्रीट रस्ता करणे 233376/- 2334/- Download\n53 कार्यकारी अभियंता -१\nप्र.क्र. 19 साई नगर अंतर्गत येणाऱ्या संजिवनी नगर मधील अंतर्गत रस्त्याचे खडीकरण करणे 831962/- 8220/- Download\n54 कार्यकारी अभियंता -१ प्र.क्र. 19 साई नगर अंतर्गत येणाऱ्या परमहंस कॉलनी मधील अंतर्गत रस्त्याचे खडीकरण करणे 846348/- 8464/- Download\n55 कार्यकारी अभियंता -१ प्र.क्र. 19 साई नगर अंतर्गत येणाऱ्या नंद राठी लेआऊट अंतर्गत रस्त्याचे खडीकरण करणे 801552/- 8016/- Download\n56 कार्यकारी अभियंता -१ प्र.क्र. 19 साई नगर अंतर्गत येणाऱ्या तिरुपती नगर नं. 1 मधील अंतर्गत नालीचे बांधकाम करणे. 838101/- 8382/- Download\n57 कार्यकारी अभियंता -१ प्र.क्र. 19 साई नगर येथील मधुसुदन कॉलनी मधील मुख्य रस्ता व पी के व्ही कॉलनी येथील अंतर्गत रस्त्याचे डांबरीकरण करणे. 849143/- 8492/- Download\n58 कार्यकारी अभियंता -१ प्र.क्र. 19 साई नगर अंतर्गत येणाऱ्या गजानन महाराज मंदिर परिसर, कक्कड लेआऊट येथे विद्युत मोटर पंप सह बोर करुन उद्यान विकसीत करणे. 377470/- 3775/- Download\n59 कार्यकारी अभियंता -१ प्र.क्र. 19 साई नगर अंतर्गत किरणपुरे लेआऊट येथे विद्युत मोटर पंप सह बोर करुन उद्यान विकसीत करणे. 391060/- 3911/- Download\n60 कार्यकारी अभियंता -१ प्र.क्र. 19 साई नगर अंतर्गत दत्त कॉलनी येथे विद्युत मोटर पंप सह बोर करुन उद्यान विकसीत करणे. 378200/- 3782/- Download\n61 कार्यकारी अभियंता -१ प्रभाग क्र. 20 सुतगिरणी अंतर्गत येणारे मराठा विहार मधील अपार्टमेंट ते गोपाल थोर यांच्या घरापर्यंतचा रस्त्याचे काँक्रीटीकरण करणे. 830830/- 8309/- Download\n62 कार्यकारी अभियंता -१ प्र.क्र. 13 अंतर्गत येणाऱ्या नमुना गल्ली नं. 2 श्री देशपांडे ते श्री बाफना यांच्या घरापर्यंत रस्त्याच्या कडेला पेव्हींग ब्लॉक लावणे. 246650/- 2467/- Download\n63 कार्यकारी अभियंता -१ प्र.क्र. 7 जवाहर स्टेडिअम अंतर्गत येणाऱ्या मिठु चक्की या परिसरात जेष्ठ नागरीकांना बसण्याकरिता 04 बेंचेस चा ओटा तसेच संतोषी माता मंदिर या भागातील नालीची दुरुस्ती व पेव्हींग ब्लॉक लावणे. 247802/- 2479/- Download\n64 कार्यकारी अभियंता -१ प्र.क्र. 18 राजापेठ अंतर्गत येणाऱ्या अंबिका नगर येथे रस्त्याच्या दोन्ही बाजुस पेव्हींग ब्लॉक बसविणे. 248297/- 2483/- Download\n65 कार्यकारी अभियंता -१ प्र.क्र. 17 गडगडेश्वर अंतर्गत येणाऱ्या माताखिडकी या भागातील विविध नाल्या व रस्त्याचे बांधकाम करणे 252002/- 2521/- Download\n66 कार्यकारी अभियंता -१ प्र.क्र. 12 रुख्मीणी नगर मधील घुईखेडकर ते बांबल यांच्या घरापर्यंत रस्त्याचे काँक्रीटीकरण करणे. 247205/- 2473/- Download\n67 कार्यकारी अभियंता -१ प्र.क्र. 10 संजय गांधी नगर नं. 2 मधील रद फकाले ते रामटेके यांच्या घरापर्यंत रस्त्याचे काँक्रीटी���रण करणे. 422049/- 4221/- Download\n68 कार्यकारी अभियंता -१ प्र.क्र. 18 श्रीकृष्ण कॉलनी येथील श्री. बिजवे ते उमक ते आवडींकर रस्त्यांचे डांबरीकरण करणे 244882/- 2449/- Download\n69 कार्यकारी अभियंता -१ प्र.क्र. 10 दत्त कॉलनी देशपांडे लेआऊट येथील अंतर्गत रस्त्याचे डांबरीकरण करणे. 249865/- 2499/- Download\n70 कार्यकारी अभियंता -१ प्र.क्र. 19 साई नगर अंतर्गत येणाऱ्या खंडेश्वर कॉलनी येथील सार्वजनिक वापराच्या खुल्या जागेमध्ये पेव्हींग ब्लॉक बसविणे. 253372/- 2534/- Download\n71 कार्यकारी अभियंता -१ प्र.क्र. 7 जवाहर स्टेडिअम अंतर्गत रामपुरी कॅम्प सिध्दार्थ नगर अंतर्गत नाल्याचे बांधकाम करणे. 248446/- 2485/- Download\n72 कार्यकारी अभियंता -१ प्रभाग क्र. 13 अंतर्गत येणाऱ्या गणेश कॉलनी येथील रस्त्याचे डांबरीकरण करणे. 304018/- 3041/- Download\n73 कार्यकारी अभियंता -१ प्र.क्र. 17 अंतर्गत रवि नगर येथे श्री पाठक ते श्री बोदडे पर्यंत रस्त्याची सुधारणा करणे. 672396/- 6724/- Download\n74 कार्यकारी अभियंता -१ प्र.क्र. 2 पीडीएमसी मधील श्रीराम नगर येथील काँक्रीट नाली बांधणे 251399/- 2514/- Download\n75 कार्यकारी अभियंता -१ प्र.क्र.14 सोमेश्वर चौक येथे सौंदर्यीकरण करणे. 252000/- 2520/- Download\n76 कार्यकारी अभियंता -१ प्र.क्र. 14 अंतर्गत बजरंग चौक ते लक्ष्मीनारायण मंदिर येथे नाली व रस्त्याचे बांधकाम करणे. 248034/- 2481/- Download\n77 कार्यकारी अभियंता -१ प्र.क्र. 18 अंतर्गत दरोगा प्लॉट येथे श्री लढ्ढा ते श्री विजयकर यांच्याघरापर्यंत काँक्रीट रस्त्याचे बांधकाम करणे. 248333/- 2484/- Download\n78 कार्यकारी अभियंता -१ प्र.क्र. 17 अंतर्गत महाजन पुरा येथे नाली व रस्त्यचे बांधकाम करणे. 252101/- 2522/- Download\n79 कार्यकारी अभियंता -१ प्र.क्र. 20‍ सुतगिरणी गणपती नगर येथे श्री बारड यांचे घरापासुन ते ढेपे यांचे घरापर्यंत रस्त्याच्या बाजुस पेव्हींग ब्लॉक लावणे. 251495/- 2515/- Download\n80 कार्यकारी अभियंता -१ प्र.क्र. 21 जुनीवस्ती बडनेरा अंतर्गत बारीपुरा चौक येथे श्री. विश्वासराव अम्बाडकर ते श्री इखार पर्यंत रस्ता काँक्रीटीकरण करणे. 267272/- 2673/- Download\n81 कार्यकारी अभियंता -१ प्र.क्र. 7 टोपे नगर शास्त्री नगर येथील रस्त्याचे डांबरीकरण करणे. 249639/- 2497/- Download\n82 कार्यकारी अभियंता -१ प्र.क्र. 19 साई नगर येथे जय प्रभा कॉलनी मध्ये ओपन स्पेस चे चेनलिंग फेन्सिंगचे रिपेंअरीग करणे. 560040/- 5601/- Download\n83 कार्यकारी अभियंता -१ प्र.क्र. 19 साई नगर येथील वृंदावन वसाहत मधील साई बाबा विद्यालय ते श्री मेश्राम यांच्या घरामागे नालीचे बांधकाम करणे 796094/- 7961/- Download\n84 कार्यकारी अभियंता -१ प्र.क्र. 5 महेंद्र कॉलनी न्यु कॉटन मार्केट येथील अमर नगर श्री पारणकर यांचे घरामागील नालीचे आजु बाजुला कॉक्रीटींग करणे. 251692/- 2517/- Download\n85 कार्यकारी अभियंता -१ प्र.क्र. 1 रहाटगांव पापा ले-आऊट येथील अंतर्गत रस्त्याचे डांबरीकरण करणे 162613/- 1627/- Download\n86 कार्यकारी अभियंता -१ प्र.क्र. 1 बोबडे नगर येथील श्री दिग्रसे ते वानखडे यांचे घरापर्यंत काँक्रीट नालीचे बांधकाम करणे 83480/- 835/- Download\n87 कार्यकारी अभियंता -१ प्र.क्र. 17 पुरुषोत्तम नगर मालुशेष किराणा ते सावरकर यांचे घरापर्यंत डांबरी रस्ता करणे. 261112/- 2612/- Download\n88 कार्यकारी अभियंता -१ प्र.क्र. 5 मधील संतोषी नगर श्री. विठ्ठल रुख्मीणी परिसरामध्ये पेव्हींग ब्लॉक बसविणे 249052/- 2491/- Download\n89 कार्यकारी अभियंता -१ प्र.क्र. 20 अंतर्गत आदर्श नगर येथील श्री निंगोट ते भुयारकर यांच्या घरापर्यंत रस्त्याचे काँक्रीटीकरण व रुंदीकरण करणे. 830773/- 8308/- Download\n90 कार्यकारी अभियंता -१ प्र.क्र. 22 नवि वस्ती बडनेरा येथील कुरेशी नगर भागात व मौलाना आझाद मार्केट समोर पेव्हींग ब्लॉक, नाली व काँक्रीट रोड चे बांधकाम करणे. 832926/- 8330/- Download\n91 कार्यकारी अभियंता -१ प्र.क्र. 20 हिंगासपुरे नगर येथील म.न.पा. फेन्सींग झालेल्या खुल्या मैदानामध्ये वॉकींग ट्रँक निर्माण करणे 671513/- 6716/- Download\n92 कार्यकारी अभियंता -१ प्र.क्र. 20 टि.टि. नगर/हिंगासपुरे नगर/गोदावरी कॉलनी येथे पेव्हिंग ब्लॉक लावणे. 839645/- 8397/- Download\n93 कार्यकारी अभियंता -१ प्र.क्र. 20 वसंत विहार, जय नगर व प्रभाग क्र. 20 अंतर्गत रस्त्याचे डांबरीकरण करणे 497624/- 4977/- Download\n94 कार्यकारी अभियंता -१ प्र.क्र. 22 नविवस्ती अंतर्गत येणाऱ्या सिंधी कॅम्प मधील श्री. भगवानदास उतमानी यांचे ते झंझाडपुरा येथील बजरंग हेल्थ सेंटर पर्यंतच्या रस्त्याचे काँक्रीटीकरण करणे. 495800/- 4958/- Download\n95 कार्यकारी अभियंता -१ प्र.क्र. 19 साईनगर मधील यादव लेआऊट येथे श्री यादव यांचे घरासमोर रस्त्याच्या दुर्तफा बाजुस पेव्हींग ब्लॉक बसविणे. 517994/- 5180/- Download\n96 कार्यकारी अभियंता -१ प्र.क्र. 22 नविवस्ती, बडनेरा, येथील शारदा नगर मधील काँक्रीट रोडचे बांधकाम करणे. 498637/- 4987/- Download\n97 कार्यकारी अभियंता -१ प्र.क्र. 11 फ्रेजरपुरा मधील श्री. वाकोडे यांचे घरापासुन ते श्री. फरसोडे यांचे घरापर्यंतच्या रस्त्याचे काँक्रीटीकरण करणे 507593/- 5076/- Download\n98 प्रकाश विभाग कार्यालय (Electric Dept.) प्र.क्र.02अंतर्गत मौजे म्हसला स.क्र.20 मध्���े विधुत खांब उभारुन ल.ई.डी. पथदिवे लावणे. 83550/- 900/- Download\n99 प्रकाश विभाग कार्यालय (Electric Dept.) बुधवार येथील मनपा. मराठी हायस्कुल शाळेमधील ICT Lab चे विधुतीकरण करणे. 109294/- 1100/- Download\n100 उद्यान विभाग कार्यालय म.न.पा.एल.आय.सी. कॉलनी उद्यान निगा राखणे . 223380/- 1% Download\n101 उद्यान विभाग कार्यालय म.न.पा. गणपतीनगर उद्यान निगा राखणे 223380/- 1% Download\n102 प्रकाश विभाग कार्यालय (Electric Dept.) प्रभाग क्र. 19 अंतर्गत भिमज्योत कॉलनी येथे विधुत खांब उभारुन एल.ई.डी.पथदीवे लावणे. 76142/- 800/- Download\n103 प्रकाश विभाग कार्यालय (Electric Dept.) प्रभाग क्र. 19 अंतर्गत आकोली गाव येथे विधुत खांब उभारुन एल.ई.डी.पथदीवे लावणे. 167786/- 1700/- Download\n104 प्रकाश विभाग कार्यालय (Electric Dept.) प्रभाग क्र. 19 अंतर्गत भिमज्योत कॉलनी येथे विधुत खांब उभारुन एल.ई.डी.पथदीवे लावणे. 114214/- 1200/- Download\n105 प्रकाश विभाग कार्यालय (Electric Dept.) प्रभाग क्र. 19 अंतर्गत आकोली गाव येथे विधुत खांब उभारुन एल.ई.डी.पथदीवे लावणे. 335571/- 3400/- Download\n106 प्रकाश विभाग कार्यालय (Electric Dept.) प्रभाग क्र. 10 अंतर्गत संजय गांधी नगर नं. 02 येथील म.रा.वि.वि. कंपनीची विधुत डी.पी.स्थंलातरीत करणे 122343/- 1300/- Download\n107 प्रकाश विभाग कार्यालय (Electric Dept.) प्रभाग क्र. 04 बडनेरा येथील कार्यालयात विधुत व्यवस्था करणे. 224169/ 2300/- Download\nप्रकाश विभाग कार्यालय (Electric Dept.) प्रभाग क्र. 18 राजापेठ अंतर्गत विविध ठिकाणी विधुत खांब उभारुन एल.ई.डी.पथदीवे लावणे 114522/- 1200/- Download\nप्रकाश विभाग कार्यालय (Electric Dept.) प्रभाग क्र. 07 अंतर्गत श्रीकृष्णापेठ येथील विसावा कक्षाचेखांब उभारुन नव्याने विधुतीकरण करणे. 105823/- 1100/- Download\nप्रकाश विभाग कार्यालय (Electric Dept.) प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत मौजे बडनेरा स.क्र.10/3 लॉन , बडनेरा समोरील 41 घरकुलकरिता वीजपुरवठा करणे. 655142/- 6600/- Download\nप्रकाश विभाग कार्यालय (Electric Dept.) प्रभाग क्र. 12 अंतर्गत विवेकानंद कॉलनी येथील समाजमंदिर एल.ई.डी. फ्लक लाईट लावणे तसेच ऑडियो व्यवस्था करणे. 87517/- 900/- Download\nभांडार विभाग (Store Dept.) प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत मौजे बडनेरा स.क्र.10/3 लॉन 75000/- Download\n(Health Department) सार्वजनिक आरोग्य विभागाकरिता सर्व दवाखान्यास लागणारी औषधी पुरवठा मागणीनुसार पुरवठा करावा लागेल. 2000000/- 80000/- Download\nप्रकाश विभाग कार्यालय (Electric Dept.) प्रभाग क्रमांक 01 अंतर्गत मौजे रहाटगाव स.क्र.171 व 172 मध्ये हायमास्ट लावणे तसेच विविध ठिकाणीच्या विधुत खांबावर एल.ई.डी.पथदीवे लावणे 88049/- 900/- Download\nकार्यकारी अभियंता -१ प्र.क्र. 19 साई नगर येथील मधुस��दन कॉलनी मधील मुख्य रस्ता व पी के व्ही कॉलनी येथील अंतर्गत रस्त्याचे डांबरीकरण करणे. 849143/- 8492/- Download\nकार्यकारी अभियंता -१ प्र.क्र. 18 श्रीकृष्ण कॉलनी येथील श्री. बिजवे ते उमक ते आवडींकर रस्त्यांचे डांबरीकरण करणे 244882/- 2449/- Download\nकार्यकारी अभियंता -१ प्र.क्र. 10 दत्त कॉलनी देशपांडे लेआऊट येथील अंतर्गत रस्त्याचे डांबरीकरण करणे. 249865/- 2499/- Download\nकार्यकारी अभियंता -१ प्रभाग क्र. 13 अंतर्गत येणाऱ्या गणेश कॉलनी येथील रस्त्याचे डांबरीकरण करणे. 304018/- 3041/- Download\nकार्यकारी अभियंता -१ प्र.क्र. 7 टोपे नगर शास्त्री नगर येथील रस्त्याचे डांबरीकरण करणे. 249639/- 2497/- Download\nकार्यकारी अभियंता -१ प्र.क्र. 1 रहाटगांव पापा ले-आऊट येथील अंतर्गत रस्त्याचे डांबरीकरण करणे 162613/- 1627/- Download\nकार्यकारी अभियंता -१ प्र.क्र. 17 पुरुषोत्तम नगर मालुशेष किराणा ते सावरकर यांचे घरापर्यंत डांबरी रस्ता करणे. 261112/- 2612/- Download\nकार्यकारी अभियंता -१ प्र.क्र. 20 वसंत विहार, जय नगर व प्रभाग क्र. 20 अंतर्गत रस्त्याचे डांबरीकरण करणे 497624/- 4977/- Download\nप्रकाश विभाग कार्यालय (Electric Dept.) प्रभाग क्र. 16 अंतर्गत मुज्जफरपुरा मनपा शाळा क्रमांक 07 मधील नव्याने बांधण्यात आलेल्या तळ मजल्यावरील इमारतीचा विधुतीकरण करणे. 445599/- 4500/- Download\nप्रकाश विभाग कार्यालय (Electric Dept.) प्रभाग क्रमांक 02 अंतर्गत विविध ठिकाणीच्या विधुत खांबावर एल.ई.डी.पथदीवे लावणे 161315/- 1700/- Download\n(Health Department) सार्वजनिक आरोग्य विभागाकरिता सर्व दवाखान्यास लागणारी औषधी पुरवठा मागणीनुसार पुरवठा करावा लागेल. 2000000/- 80000/- Download\nकार्यकारी अभियंता -१ प्र.क्र. 19 साई नगर अकोली अंतर्गत सिध्दी विनायक कॉलनी मधील रस्त्याचे डांबरीकरण करणे. 442178/- 4422/- Download\nकार्यकारी अभियंता -१ प्र.क्र. 19 साई नगर अकोली अंतर्गत मेहेर बाबा कॉलनी मधील रस्त्याचे डांबरीकरण करणे 441686/- 4417/- Download\nकार्यकारी अभियंता -१ प्र.क्र. 20 गणेश नगर, नंदनवन कॉलनी येथे पेव्हींग ब्लॉक बसविणे. 587094/- 5871/- Download\nकार्यकारी अभियंता -१ प्र.क्र. 20 चक्रधर नगर, महावीर नगर, न्यु प्रभात कॉलनी येथे पेव्हींग ब्लॉक बसविणे. 671679/- 6717/- Download\nकार्यकारी अभियंता -१ प्र.क्र. 7 जवाहर स्टेडियम अंतर्गत मुदलीयार कंम्पाऊंड व सावकार अपार्टमेंट, टोपे नगर येथे पेव्हींग ब्लॉक बसविणे. 416600/- 4166/- Download\nकार्यकारी अभियंता -१ प्र.क्र. 11 जलाराम नगर मधील श्री. गोडसे ते श्री. मिलिंद सराफ यांच्या घरापर्यंत रस्त्याचे काँक्रीटीकरण करणे 329552/- 3296/- Download\nकार्यकारी अभियंता -१ प्र.क्र. 19 साई नगर अकोली अंतर्गत उदय कॉलनी अंतर्गत नालीचे बांधकाम करणे. 795725/- 7958/- Download\nकार्यकारी अभियंता -१ प्र.क्र. 19 साई नगर अकोली अंतर्गत क्रांती कॉलनी अंतर्गत नालीचे बांधकाम करणे. 885032/- 8851/- Download\nकार्यकारी अभियंता -१ प्र.क्र. 19 साई नगर अकोली अंतर्गत साई नगर साई मंदिर समोर ओपन शेड चे बांधकाम करणे. 417628/- 4177/- Download\nकार्यकारी अभियंता -१ प्र.क्र 6 अंतर्गत येणाऱ्या चित्रा चौक ते श्री गुप्ता यांचे घरापर्यंत काँक्रीट रोडचे बांधकाम करणे. 504202/- 5043/- Download\nकार्यकारी अभियंता -१ प्र.क्र 6 अंतर्गत येणाऱ्या पुराणी स्कुल शाळा क्र. 2 येथे पेव्हींग ब्लॉक बसविणे. 504202/- 5043/- Download\nकार्यकारी अभियंता -१ प्र.क्र. 20 सुतगिरणी मधील मराठा विहार येथील श्री ठाकरे यांचे घरापासुन ते डि पी रस्ता पर्यंत रस्ता काँक्रीटीकरण व रुंदीकरण करणे. 833393/- 8334/- Download\nकार्यकारी अभियंता -१ प्र.क्र. 20 सुतगिरणी मालु नगर येथील श्री. वानखडे यांचे घरापासुन ते श्री गुल्हाने यांचे घरापर्यंत काँक्रीटीकरण व रुंदीकरण करणे. 832717/- 8328/- Download\nकार्यकारी अभियंता -१ प्र.क्र. 6 अंतर्गत येणाऱ्या गोहर नगर भागातील श्री. बाबुलाल नथ्थुलाल साहू यांचे घरापासुन ते मनपा दवाखाना पर्यंत काँक्रीट रोडचे बांधकाम करणे 504202/- 5043/- Download\nकार्यकारी अभियंता -१ प्र.क्र. 6 अंतर्गत येणाऱ्या बच्छराज प्लॉट भागातील डॉ. श्री भस्मे यांचे घरापासुन ते सरवैय्या यांचे घरापर्यंत काँक्रीट रोडचे बांधकाम करणे 504202/- 5043/- Download\nकार्यकारी अभियंता -१ प्र.क्र. 6 अंतर्गत येणाऱ्या सतीधाम मार्केट ते श्री महावीर मेवावाला पर्यंत काँक्रीट रोडचे बांधकाम करणे 50420/- 5043/- Download\nबाजार व परवाना विभाग. अमरावती महानगरपालिका क्षेत्रातील अवैध जाहिराती होल्डींग काढण्याबाबत. Download\nबाजार व परवाना विभाग. अमरावती महानगरपालिका क्षेत्रातील सर्व फेरीवाल्या कडून दैनिक फी रु.10/- प्रमाणे फी वसूल करणे व त्यास रितसर पावती देणे. 12099750/- 120998/- Download\nप्रकाश विभाग कार्यालय (Electric Dept.) झोन क्र.02 चे कर विभागातीलइलेक्ट्रिक वायरिंग ,FAN व लाईटिंग नव्याने व्यवस्था करणे. 97123/- 1000/- Download\nप्रकाश विभाग कार्यालय (Electric Dept.) प्रभाग क्र.08 चपराशीपुरा येथील मनपा व्यायाम शाळेचे विधुतीकरण करणे. 74868/- 800/- Download\nप्रकाश विभाग कार्यालय (Electric Dept.) प्रभाग क्रमांक 13 मध्ये विधुत खांबावर एल.ई.डी.पथदीवे लावणे 78262/- 800/- Download\nप्रकाश विभाग कार्यालय (Electric Dept.) मा.आयुक्त बंगला ,कॅम्प येथे दोन वातानुकुलन (AC) सयंत्र लावणे. 140758/- 1500/- Download\nप्रकाश विभाग कार्यालय (Electric Dept.) महानगरपालिकेच्या विविध कार्यक्रमा करिता तात्पुरती विधुत व्यवस्था व ध्यानिक्षेप व्यवस्था इत्यादी करिता एक वर्षाचा दर करार करणे. 300000/- 3000/- Download\nभांडार विभाग (Store Dept.) अमरावती महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक सन २०२२ करिता संविधानिक/असंविधानिक लिफाफे ,विविध नमुने ,फलक ,बिल्ले ओळकपत्र छपाई करण्याबाबत. तसेच राज्य निवडणूक आयोगाचे निर्देशानुसार वेळोवेळी लागणारे नमुने छपाई करणेबाबत. 75000/- 3% Download\nभांडार विभाग (Store Dept.)\nअमरावती महानगरपालिका अंतर्गत झोन क्र. १ ते ५ व इतर कार्यालयास लागणारे स्टेशनरी साहित्याचा आवश्यकते नुसार पुरवठा करण्याबाबत. 75000/- 3% Download\nप्रकाश विभाग कार्यालय (Electric Dept.) अमनपा क्षेत्रातील होली क्रॉस शाळा जंक्शन येथे स्वयंचलित वाहतुक सिग्नल सिस्टीम उभारणे. 830750/- 8500/- Download\nप्रकाश विभाग कार्यालय (Electric Dept.) अमरावती महानगरपालिका जुनी प्रशासकीय इमारतीचे तिसऱ्या माज्यावरील आयुक्त कार्यालयाचे अंतर्गत विधुतीकरण करणे. 779710/- 8000/- Download\nप्रकाश विभाग कार्यालय (Electric Dept.) मा.आयुक्त निवासस्थान कॅम्प , येथील हॉल,सर्व्हर क्वार्टर , गैरेज व बंगल्याच्या मागील आवारात नव्याने विधुतीकरण्याच्या कामाची दुरुस्ती करणे. 251547/- 236/- Download\nभांडार विभाग (Store Dept.) अमरावती महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक सन २०२२ करिता आवश्यकतेनुसार व्हिडीओग्राफी व फोटोग्राफी यंत्रणा भाडे तत्वावर पुरविण्याकरीता. 75000/- 3% Download\nभांडार विभाग (Store Dept.)\nअमरावती महानगरपालिका अंतर्गत झोन क्र. १ ते ५ व इतर कार्यालयास लागणारे स्टेशनरी साहित्याचा आवश्यकते नुसार पुरवठा करण्याबाबत. 75000/- 3% Download\nप्रकाश विभाग कार्यालय (Electric Dept.) प्रभाग क्र. ०२ अंतर्गत अप्पू कॉलनी येथील मैदानात हयमास्ट लाईट लावणे. 89169/- 900/- Download\nप्रकाश विभाग कार्यालय (Electric Dept.) प्रभाग क्र. ०८ अंतर्गत मौजे वडाळीस.क्र. 91,91/1 व 91,/२ मध्ये विधुतखांब उभारून एल.ई.डी. पथदिवे लावणे. 79375/- 800/- Download\nप्रकाश विभाग कार्यालय (Electric Dept.) मनापा कामगार भवन , नमुना येथे नव्याने विधुतिकरन करणे 179683/- 1800/- Download\nप्रकाश विभाग कार्यालय (Electric Dept.) झोन क्र.०३ मधील सहाय्यक आयुक्त कक्षात वातानुकूलन (AC) सयंत्र लावणे. 61342/- 700/- Download\nप्रकाश विभाग कार्यालय (Electric Dept.) महानगरपालिकेच्या विविध कार्यक्रमाकरिता तात्पुरती विधुत व्यवस्था व ध्वनिक्षेपक व्यवस्था इत्यादी करिता दर करार करणे.(दुसरी वेळ) 300000/- 3000/- Download\nभांडार विभाग (Store Dept.)\nमुदतवाढ/शुद्धीपत्रक अमरावती महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक सन २०२२ करिता आवश्यकतेनुसार व्हिडीओग्राफी व फोटोग्राफी यंत्रणा भाडे तत्वावर पुरविण्याकरीता. 75000/- 3% Download\nप्रकाश विभाग कार्यालय (Electric Dept.) मा.आयुक्त बंगला, कॅम्प येथील उद्यानात देकॉरेटीव्ह बोलार्ड व गार्डन लाईट लावणे. 591138/- 6000/- Download\nप्रकाश विभाग कार्यालय (Electric Dept.) स्पर्धा परीक्षा अभ्यासिका केंद्र,कॅम्प येथील नवीन इमारतीचे विद्युतीकरण करणे. 512426/- 5500/- Download\nप्रकाश विभाग कार्यालय (Electric Dept.) प्रभाग क्र.08 अंतर्गत मौजे कॅम्प शिट क्रमांक 19 मध्ये विद्युत खांब उभारुन एल.ई.डी. पथदिवे लावणे. 75472/- 4000/- Download\nमहानगरपालिकेच्या विविध कार्यक्रमाकरिता तात्पुरता विद्युत व्यवस्था व ध्वनिक्षेप व्यवस्था इत्यादी करिता एक वर्षाचा दर करार करणे.(तिसरी वेळ) 300000/- 15000/- Download\nभांडार विभाग (Store Dept.)\nमुदतवाढ/शुद्धीपत्रक अमरावती महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक सन २०२२ करिता आवश्यकतेनुसार व्हिडीओग्राफी व फोटोग्राफी यंत्रणा भाडे तत्वावर पुरविण्याकरीता. 75000/- 3% Download\nप्रकाश विभाग कार्यालय (Electric Dept.) अमरावती महानगरपालिका अंतर्गत वडाळी उद्यानातव विधूतव्यवस्था करणे. 974336/- 10000/- Download\nप्रकाश विभाग कार्यालय (Electric Dept.) प्रशांतनगर कार्यशाळा येथे नव्याने विध्युतीकरण व मनपा खांब उभारून प्रकाश व्यवस्था करणे. 402831/- 4500/- Download\nभांडार विभाग (Store Dept.)\nमुदतवाढ/शुद्धीपत्रक अमरावती महानगरपालिका अंतर्गत झोन क्र. १ ते ५ व इतर कार्यालयास लागणारे स्टेशनरी साहित्याचा आवश्यकते नुसार पुरवठा करण्याबाबत. 75000/- 3% Download\nप्रकाश विभाग कार्यालय (Electric Dept. प्र.क्र. 01,02,03,04 व 05 अंतर्गत विविध ठिकाणी विद्युत खांब उभारून एल.ई.डी.पथदिवे लावणे. Download\nभांडार विभाग (Store Dept.)\nमुदतवाढ/शुद्धीपत्रक अमरावती महानगरपालिका अंतर्गत झोन क्र. १ ते ५ व इतर कार्यालयास लागणारे स्टेशनरी साहित्याचा आवश्यकते नुसार पुरवठा करण्याबाबत. 75000/- 3% Downlaod\nप्रकाश विभाग कार्यालय (Electric Dept. प्रभाग क्र.03 अंतर्गत रामकृष्ण पार्क येथील मोकळ्या जागेत हायमास्ट लावणे. 82040/- 900/- Download\nप्रकाश विभाग कार्यालय (Electric Dept. मनपा प्राथमिक मराठी शाळा, निंबोरा येथील शाळेच्याइमारतीकरीता विजपुरवठा घेणे. 165008/- 1700/- Download\nप्रकाश विभाग कार्यालय (Electric Dept. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव अंतर्गत मनपा मुख्यालय इमारत,मनपा झोन इमारती,जवाहरगेट,आयुक्त निवास,मोदी व आयसोलेशन दवाखाना यासाठी तात्पुरत्या स्वरुपाची विद्युत रोषणाई करणे. 745949/- 7500/- Download\nभांडार विभाग (Store Dept.)\nमुदतवाढ/शुद्धीपत्रक अमरावती महानगरपालिका अंतर्गत झोन क्र. १ ते ५ व इतर कार्यालयास लागणारे स्टेशनरी साहित्याचा आवश्यकते नुसार पुरवठा करण्याबाबत. 75000/- 3% Download\nप्रकाश विभाग कार्यालय (Electric Dept.) 1)अमरावती महानगरपालिका क्षेत्अंतर्गत रहाटगाव तपोवन/वडाळी,महादेवखोरी,छत्री तलाव व बडनेरा अंडरपास याठिकाणी एल.ई.डी. पथदिवे लावणे.\nप्रकाश विभाग कार्यालय (Electric Dept.) 2)झोन क्र.03 अंतर्कागत किशोरनगर येथे विविध ठिकाणी विद्युत खांब उभारुन एल.ई.डी. पथदिवे लावणे. 133457/- 1400/- Download\nप्रकाश विभाग कार्यालय (Electric Dept.) गणपती विसर्जन २०२२ करिता प्रथमेश जलाशय वडाळी,छत्री तलाव,बिहादेबाबा साईनगर,राहटगाव ,दत्तझिरीबडनेरा,व कुत्रिम जलाशय येतेह तात्पुरती प्रकाश व जनरेटर व्यवस्था करणे. 412495/- 4500/- Download\nप्रकाश विभाग कार्यालय (Electric Dept.) प्र.क्र.01 अंतर्गत महात्मा फुले बँक कॉलनी येथे विद्युत खांब उभारून एल.ई.डी. पथदिवे लावणे तसेच विद्युत खांबावर एल.ई.डी.पथदिवे लावणे. 86194/- 900/- Download\nप्रकाश विभाग कार्यालय (Electric Dept.) प्र.क्र.19 साईनगर येथील विठ्ठल मंदिर परिसरात गार्डन लायटिंग करणे. 611395/- 6500/- Download\nप्रकाश विभाग कार्यालय (Electric Dept.) प्र.क्र.16 अंतर्गत मुज्जफरपुरा मनपा शाळा क्र.07 मधील नव्याने बांधण्यात आलेल्या तळ मजल्यावरील इमारती मध्ये एल.ई.डीलाईट ,सिलिंग फेन , एक्झोस्ट फेन व इतर विधुत साहित्य लावणे. 445236/- 4500/- Download\nप्रकाश विभाग कार्यालय (Electric Dept.) प्र.क्र.21 अंतर्गत निम्बोरा येथे म.रा.वि.वि.कंपनीचे विधुत खांब उभारणे. 67028/- 700/- Download\nप्रकाश विभाग कार्यालय (Electric Dept.) प्र.क्र.08 अंतर्गत चपराशिपुरा चौक ते अंधविद्यालय मुख रस्त्यावर विद्युत खांब स्थलांतरितकरणे. 267716/- 2700/- Download\nप्रकाश विभाग कार्यालय (Electric Dept.) प्र.क्र.10 अंतर्गत फ्रेजरपुरा स्मशानभूमी येते विद्युत खांब उभारून प्रकाश व्यवस्था करणे अस्तित्वात असलेल्या खांबावर भूमिगत केबल टाकणे. 132605/- 1400/- Download\nप्रकाश विभाग कार्यालय (Electric Dept.) प्र.क्र.02 अंतर्गत प्रशांत नगर बागीच्यामधील पथदिव्यांचे खांबाची दुरुस्ती व गार्डन लाईट लावणे. 176744/- 1800/- Download\nप्रकाश विभाग कार्यालय (Electric Dept.) प्र.क्र.04अंतर्गत हिरा कॉलनी गोपालनगर कलश रेसिडेन्सी , मंगल्मुर्थी व यशोधन अपार्टमेंट गजर���जनगर येथे विद्युत खांब उभारून एल.ई.डी.पथदिवे लावणे 128298/- 1300/- Download\nप्रकाश विभाग कार्यालय (Electric Dept.) प्र.क्र.02 अंतर्गत लुंबिनीकॉलनी मधील मोकळ्या जागेत हायमास्ट लावणे. 85060/- 900/- Download\nप्रकाश विभाग कार्यालय (Electric Dept.) दुर्गोदेवी विसर्जन २०२२ करिता छत्री तलाव, कुत्रीम जलाशय येथे तात्पुरती प्रकाश व जनरेटर व्यवस्था करणे 341837/- 3500/- Download\nप्रकाश विभाग कार्यालय (Electric Dept.) कल्याणनगर चौकातील बौध्दविहार येथील परिसरात विद्युत खांब उभारून प्रकाश व्यवस्था करणे 178140/- 1800/- Download\nप्रकाश विभाग महानगरपालिका, अमरावती प्र.क्र.02 अंतर्गत नारायणनगर , वेलकम पोईंन्ट , पावर हाउसजवळ येथे विद्युत खांब उभारून एल.ई.डी. पथदिवे लावणे. 522240/- 5500/- Download\nप्रकाश विभाग महानगरपालिका, अमरावती झोन क्र.05 अंतर्गत काश्मिरी विहार, ग्रीन पार्क सोसायटी , रजानगर , सरकार पैलेस , गोल्डन नगर व फिरदोस कॉलनी येथे स्ट्रीट लाईट फेज टाकणे. 391669/- 4000/- Download\nउद्यान विभाग महानगरपालिका, अमरावती मनपा क्षेत्रातील धोकादायक वृक्ष व फांद्या काढणेबाबत. 600000/- 6000/- Download\nउद्यान विभाग महानगरपालिका, अमरावती मनपा साबु लेआउट उद्यान निगा राखणे. 223380/- 1% Download\nउद्यान विभाग महानगरपालिका, अमरावती मनपा केवलेवाडी उद्यान निगा राखणे 248920/- 1% Download\nउद्यान विभाग महानगरपालिका, अमरावती मनपा टि. टि. नगर उद्यान निगा राखणे 223380/- 1% Download\nप्रकाश विभाग महानगरपालिका, अमरावती गिर्ल्स हयस्कुल चौक येथे दुभाजकावर एल.ई.डी. कर्ब स्टोन (LED CRUB STONE) लावणे 777200/- 8000/- Download\nप्रकाश विभाग महानगरपालिका, अमरावती आंबागेट ते जवाहर टांगा पडाव इतवारा पर्यंत परकोट सौन्दर्यीकारण अंतर्गत विद्युतीकरणाचे काम करणे. 928786/- 10000/- Download\nप्रकाश विभाग महानगरपालिका, अमरावती प्रभाग क्र.17 मधील महाजनपुरा व व्यंकटेश कॉलनी येथे विद्युत खांब उभारून स्ट्रीट लाईट बसविणे. 324147/- 590/- Download\nप्रकाश विभाग महानगरपालिका, अमरावती प्र.क्र. 14 नीळकंठ व्यायाम मंडळांचे अंतर्गत स्व. बापुसाहेब करंजकर सभागृह्चे विद्युती कारण करणे. 218500/- 2200/- Download\nप्रकाश विभाग महानगरपालिका, अमरावती प्र.क्र. 14 अंतर्गत नालासाबपूरा येथील मनपाच्या हॉलचे विद्युतीकरण करणे. 201372/- 2100/- Download\nप्रकाश विभाग महानगरपालिका, अमरावती मनपा उर्दू उच्च प्राथमिक शाळा क्र. 01 नागपुरीगेट येथे विद्युतीकारण करणे. 65931/- 236/- Download\nप्रकाश विभाग महानगरपालिका, अमरावती मा. उपयुक्त (सामन्य ) यांचे कार्यालयात नवीन वाह��ुकुलन संयंत्र (AC) लावणे. 61440/- 236/- Download\nप्रकाश विभाग महानगरपालिका, अमरावती झोन क्र. 02 अंतर्गत एल.आय.सी. कॉलनी ते शिक्षक कॉलनीतील मुख रस्त्यावर विद्युत खांब उभारून एल.ई.डी. पथदिवे लावणे. 755671/- 7600/- Download\nप्रकाश विभाग महानगरपालिका, अमरावती झोन क्र. 03 अंतर्गत नीलकंठ लेआउत व भाराणीलेआउत येथे विद्युत खांब उभारून एल.ई.डी. पथदिवे लावणे. 178476/- 1800/- Download\nप्रकाश विभाग महानगरपालिका, अमरावती झोन क्र 04 अंतर्गत मनपा मोदी दवाखाना येथील विद्युतीकरण करणे. 252185/- 2600/- Download\nप्रकाश विभाग महानगरपालिका, अमरावती झोन क्र 05 अंतर्गत हनुमाननगर येथील सभागृहाचे विद्युतीकरण करणे. 71264/- 800/- Download\nबाजार व परवाना विभाग महानगरपालिका, अमरावती अमरावती महानगरपालिका क्षेत्रातील सर्व फेरीवाल्या कडून दैनिक फी रू.10/- प्रमाणे फी वसुल करणे व त्यास रीतसर पावती देणे. 5207500/- 52075/- Download\nभांडार विभाग मनपा कार्यालयास लागणारे फार्म,पुस्तके,पाकिटे ,रजिस्टर ,छपाई करून पुरवठा करणेबाबत (सोबत जोडलेली यादी प्रमाणे ) 80000/- 3% Download\nप्रकाश विभाग महानगरपालिका, अमरावती प्रभाग क्र 03 अंतर्गत गजानन कॉलनी , न्यू हनुमान नगर व छत्रसालनगर येथे विद्युत खांब उभारून एल.ई.डी. पथदिवे लावणे. 197849/- 2000/- Download\nप्रकाश विभाग महानगरपालिका, अमरावती प्रभाग क्र 17 अंतर्गत जयभोले नगर , व्यंकटेश टाऊनशिप येथे विद्युत खांब उभारून एल.ई.डी. पथदिवे लावणे. 223969/- 2300/- Download\nप्रकाश विभाग महानगरपालिका, अमरावती मनपा शाळा क्र. 12 चपराशी पुरा येथे परिसरामध्ये हायमास्ट लावणे. 84132/- 900/- Download\nप्रकाश विभाग महानगरपालिका, अमरावती झोन क्र. 01 अंतर्गत रामपुरी कॅम्प झोन परिसरामध्ये हायमास्ट लावणे. 74723/- 800/- Download\nप्रकाश विभाग महानगरपालिका, अमरावती झोन क्र. 04 अंतर्गत शदानीनगर , साहु लेआउत आकोली येथील विद्युत खांब उभारून एल.ई.डी. पथदिवे लावणे. 63332/- 700/- Download\nप्रकाश विभाग महानगरपालिका, अमरावती प्रभाग क्र 18 राजापेठ अंतर्गत विठ्ठल रुख्मिनी मंदिर हरिओम कॉलनी , मुख प्रवेश द्वाराजवळ विद्युत खांब उभारून एल.ई.डी. पथदिवे लावणे. 50379/- 600/- Download\nप्रकाश विभाग महानगरपालिका, अमरावती झोन क्र.05 अंतर्गत सुकळी कंपोस्ट डेपो येथे विद्युत खांब उभारून एल.ई.डी. पथदिवे लावणे. 909882/- 9200/- Download\nप्रकाश विभाग महानगरपालिका, अमरावती झोन क्र.01 अंतर्गत गुरुदेवनगर येथे विद्युत खांब उभारून एल.ई.डी. पथदिवे लावणे. 507705/- 5100/- Download\nप्रकाश विभाग महानगरपालिका, अमरा���ती प्रभाग क्र 14 अंतर्गत अंबागेट व जवाहर येथे एल.ई.डी. फ्लड लाईट लावणे. 374774/- 4000/- Download\nप्रकाश विभाग महानगरपालिका, अमरावती कॉम्प, अंतर्गत त्रिकोणी बगीचा येथे पथदिव्यांचे देकोरेटीव्ह विद्युत खांब उभाररूण 349813/- 3500/- Download\nप्रकाश विभाग महानगरपालिका, अमरावती अमनपा सुकळी कंपोस्ट डेपो येथील डंपिंग साईट प्रोसेसिंग युनिटकरिता सी.सी.टी.व्ही. कॅमेरे लावणे 833822/- 8500/- Download\nभांडार विभाग अमरावती महानगरपालिकेच्या कार्यालयास लागणारे फार्म,पुस्तके,पाकिटे व रागीस्टर छपाई करून पुरवठा करण्याबाबत.\nप्रकाश विभाग महानगरपालिका, अमरावती अमरावती महानगरपालिका क्षेत्रातदुचाकी व चारचाकी इलेक्ट्रिक वाहनाकरीता मनपा मुख्यालय,पाच झोन कार्यालय व कार्यशाळा येथे इलेक्ट्रिक (EV) चार्गर लावणे. 934052/- 9500/- Download\nभांडार विभाग अमरावती महानगरपालिकेच्या कार्यालयास लागणारे फार्म,पुस्तके,पाकिटे व रागीस्टर छपाई करून पुरवठा करण्याबाबत.\nभांडार विभाग मनपा कार्यालयास लागणारे फार्म,पुस्तके,पाकिटे ,रजिस्टर ,छपाई करून पुरवठा करणेबाबत (सोबत जोडलेली यादी प्रमाणे ) 80000/- 3% Download\nउद्यान विभाग महानगरपालिका, अमरावती मनपा केडिया नगर उद्यान निगा राखणे. 223380/- 1% Download\nउद्यान विभाग महानगरपालिका, अमरावती मनपा महेंद्र कॉलनी उद्यान निगा राखणे. 223380/- 1% Download\nउद्यान विभाग महानगरपालिका, अमरावती मनपा प्र.क्र.८ शिवनेरी कॉलनी उद्यान निगा राखणे. 223380/- 1% Download\nउद्यान विभाग महानगरपालिका, अमरावती मनपा प्र. क्र.२० अंतर्गत नंदनवन कॉलनी उद्यान निगा राखणे. 223380/- 1% Download\nउद्यान विभाग महानगरपालिका, अमरावती मनपा प्रेमनगर (दिप नगर) उद्यान निगा राखणे. 223380/- 1% Download\nउद्यान विभाग महानगरपालिका, अमरावती मनपा प्र.क्र.२० अंतर्गत हिंगासपुरे ले-आउट उद्यान निगा राखणे. 223380/- 1% Download\nउद्यान विभाग महानगरपालिका, अमरावती मनपा ग्रीन पार्क उद्यान निगा राखणे. 223380/- 1% Download\nउद्यान विभाग महानगरपालिका, अमरावती मनपा प्र.क्र.१८ अंतर्गत हरिओम कॉलनी. 223380/- 1% Download\nउद्यान विभाग महानगरपालिका, अमरावती मनपा परांजपे कॉलनी उद्यान निगा राखणे. 223380/- 1% Download\nउद्यान विभाग महानगरपालिका, अमरावती मनपा अर्जुन नगर उद्यान निगा राखणे. 223380/- 1% Download\nउद्यान विभाग महानगरपालिका, अमरावती मनपा भेरडे ले-आउट उद्यान निगा राखणे. 223380/- 1% Download\nउद्यान विभाग महानगरपालिका, अमरावती मनपा भुमी पुत्र कॉलनी उद्यान निगा राखणे. 223380/- 1% Download\nउद्यान विभाग महानगरपालिका, अमरावती मनपा जिवन ज्योत कॉलनी . 223380/- 1% Download\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00818.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://kukufm.com/episode/waat53-with-music-11-1", "date_download": "2024-03-05T00:56:33Z", "digest": "sha1:3D67DNN55KMULYFQID6I2ZIRFZQTYXAJ", "length": 2409, "nlines": 58, "source_domain": "kukufm.com", "title": "Hi Vaat door Jate | ही वाट दूर जाते भाग 53 in मराठी | KUKU FM", "raw_content": "\nही वाट दूर जाते भाग 53\nअनुश्री आज बँकेतून जरा लवकरच घरी आली... लवकर येणार तो दिवस स्वतःसाठी द्यायचा हे तिने ठरवलं होतं... आज उगाच तिला मनातून उदास वाटत होत... गाणी ऐकताना स्वताचे जुने अल्बम चालत असताना तिला तिचाच एक जुना फोटो सापडतो जो बघून तिला असे वाटते ती पार बदलली आहे... Script Writer : RJ Yashoda Author : वैशाली गुरव\nअनुश्री आज बँकेतून जरा लवकरच घरी आली... लवकर येणार तो दिवस स्वतःसाठी द्यायचा हे तिने ठरवलं होतं... आज उगाच तिला मनातून उदास वाटत होत... गाणी ऐकताना स्वताचे जुने अल्बम चालत असताना तिला तिचाच एक जुना फोटो सापडतो जो बघून तिला असे वाटते ती पार बदलली आहे... Script Writer : RJ Yashoda Author : वैशाली गुरव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00818.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.economictimes.com/markets/ipo/ipo-of-ikio-lighting-will-open-on-june-6/articleshow/100644151.cms", "date_download": "2024-03-05T01:59:26Z", "digest": "sha1:L7N42RS655HAFBL5XBDYU5I7S3KLGQJE", "length": 11417, "nlines": 87, "source_domain": "marathi.economictimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nIKIO Lighting IPO : एलईडी कंपनीचा आयपीओ 6 जूनला उघडणार, कमाईची चांगली संधी\nIKIO Lighting IPO Date : सेबीकडे दाखल केलेल्या मसुद्यानुसार, कंपनीने कर्जाची परतफेड करण्यासाठी आणि गुंतवणुकीसाठी पैसा उभा करण्यासाठी हा आयपीओ आणला आहे. याशिवाय प्रवर्तकही या आयपीओद्वारे त्यांचा हिस्सा विकतील.\nआईकियो लाइटिंगचा आयपीओ 6 जूनला उघडणार\nमुंबई : एलई़डी (LED) संबंधित सेवा देणारी आघाडीची कंपनी आईकियो लाइटिंग (IKIO Lighting IPO) चा आयपीओ 6 जून उघडणार आहे. या आयपीओमध्ये नवीन शेअर्स जारी केले जातील. तसेच ऑफर फॉर सेल (OFS) अंतर्गतही शेअर्सची विक्री केली जाईल.\nअँकर गुंतवणूकदारांसाठी 5 जूनला खुला\nसेबीकडे दाखल केलेल्या मसुद्यानुसार, कंपनीने कर्जाची परतफेड करण्यासाठी आणि गुंतवणुकीसाठी पैसा उभा करण्यासाठी हा आयपीओ आणला आहे. याशिवाय प्रवर्तकही या आयपीओद्वारे त्यांचा हिस्सा विकतील. गुंत���णूकदारांना आयपीओमध्ये 8 जूनपर्यंत गुंतवणूक करता येईल. आयपीओ 5 जून रोजी अँकर गुंतवणूकदारांसाठी खुला होईल.\nOla Electric IPO : ओला इलेक्ट्रिकचा आयपीओ 2024 च्या सुरुवातीला येणार, कंपनीने आर्थिक सल्लागार नियुक्त केले\nआयपीओचा किंमत बँड आणि लॉट आकार अद्याप निश्चित केला गेला नाही. आयपीओद्वारे कंपनी 350 कोटी रुपयांपर्यंतचे नवीन शेअर्स जारी करेल. तर ऑफर फॉर सेल अंतर्गत प्रवर्तक हरदीप सिंग आणि सुरमीत कौर 90 लाख शेअर्स विकतील. यापैकी 50 टक्के शेअर्स पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी (QIB), 15 टक्के बिगर संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी (NII) आणि 35 टक्के किरकोळ गुंतवणूकदारांसाठी राखीव आहेत.\nआयपीओच्या यशानंतर शेअर्सचे वाटप 13 जून रोजी होईल. त्यानंतर शेअर बाजारात शेअर्सचे लिस्टींग 16 जून रोजी होईल. नवीन शेअर्स जारी करून उभारलेल्या पैशांपैकी 50 कोटी रुपये कर्जाची परतफेड करण्यासाठी वापरले जातील आणि 212.31 कोटी रुपये नोएडामध्ये नवीन प्लांट उभारण्यासाठी पूर्ण मालकीची उपकंपनी Ikeo Solutions मध्ये गुंतवले जातील. त्याच वेळी हा पैसा सामान्य कॉर्पोरेट कारणांसाठी देखील वापरला जाईल. इश्यूचे रजिस्ट्रार केफिन टेक आहेत.\nJSW Infra IPO : जेएसडब्ल्यू समूहाची आणखी एक कंपनी आणणार आयपीओ, सेबीकडे अर्ज दाखल\nआईकियो लाइटिंग एलईडी LED संबंधित सेवा देणारी आघाडीची कंपनी आहे. कंपनी उत्पादने डिझाइन करते, तयार करते आणि विकते. कंपनीचे चार प्लांट आहेत, एक उत्तराखंडमधील सिडकुल हरिद्वार इंडस्ट्रियल पार्कमध्ये आणि तीन उत्तर प्रदेशातील नोएडा येथे. कंपनीचा नफा सातत्याने वाढत आहे. आर्थिक वर्ष 2020 मध्ये 21.41 कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला. आर्थिक वर्ष 2021 मध्ये निव्वळ नफा 28.81 कोटी रुपये होता. तर आर्थिक वर्ष 2022 मध्ये कंपनीला 50.52 कोटी रुपये नफा झाला.\nइकॉनॉमिक टाइम्स मराठी' मध्ये वरिष्ठ डिजिटल कंटेंट प्रोड्युसर पदावर कार्यरत. प्रिंट, टीव्ही आणि डिजिटल पत्रकारितेत 14 वर्षांचा अनुभव. आर्थिक क्षेत्रातील बातम्या, शेअर बाजार, म्युच्युअल फंड विषयांवर लिखाणाची आवड. 'आपलं महानगर' वृत्तपत्रातून करियरला सुरुवात केली. यापूर्वी पुढारी, मी मराठी, नवशक्ती, कृषीवल आदी वृत्तपत्रांमध्ये तसेच मुंबई लाईव्ह, माय महानगर वेबसाईटमध्ये कार्यरत.Read More\nCFF Fluid Control IPO : सीएफएफ फ्लूड कंट्रोलचा आयपीओ आज उघडला; किंमत बँड, लॉट आकार जाणून घ्यामहत्तवाचा लेख\nआई��ीएन 18 ब्रॉडकास्ट लि.\nबजेट क्रिप्टोकरन्सी वेल्थ MSME बातम्या बाजार\nअदानी पॉवर शेअरची किंमत BF गुंतवणूक शेअर किंमत अदानी विल्मर शेअरची किंमत मेंथा तेलाची किंमत एस्कॉर्ट्स लीडिंग सेक्टर्स फंड डायरेक्ट-ग्रोथ SBI बॅलन्स अॅडव्हांटेज फंड नियमित एसबीआय स्मॉल कॅप फंड एसबीआय इक्विटी हायब्रिड फंड टाटा डिजिटल इंडिया फंड डायरेक्ट अॅक्सिस ब्लूचिप फंड\nमेंथा तेलाची किंमत एस्कॉर्ट्स लीडिंग सेक्टर्स फंड डायरेक्ट-ग्रोथ SBI बॅलन्स अॅडव्हांटेज फंड नियमित एसबीआय स्मॉल कॅप फंड एसबीआय इक्विटी हायब्रिड फंड टाटा डिजिटल इंडिया फंड डायरेक्ट अॅक्सिस ब्लूचिप फंड क्वांट टॅक्स प्लॅन डायरेक्ट\nएस्कॉर्ट्स लीडिंग सेक्टर्स फंड डायरेक्ट-ग्रोथ SBI बॅलन्स अॅडव्हांटेज फंड नियमित एसबीआय स्मॉल कॅप फंड एसबीआय इक्विटी हायब्रिड फंड टाटा डिजिटल इंडिया फंड डायरेक्ट अॅक्सिस ब्लूचिप फंड क्वांट टॅक्स प्लॅन डायरेक्ट\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00818.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.webdunia.com/article/hinduism-marathi/bad-habits-which-makes-goddess-lakshmi-angry-123120100028_1.html", "date_download": "2024-03-05T00:52:01Z", "digest": "sha1:YLMSEUQSGF4I26Y3TXYOB7P34ECACVGN", "length": 14961, "nlines": 146, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "Devi Lakshmi Angry या 5 कामांमुळे देवी लक्ष्मी लक्ष्मी रुसून बसते ! हळू हळू पैसा कमी होऊ लागतो - Bad Habits Which Makes Goddess Lakshmi Angry | Webdunia Marathi", "raw_content": "मंगळवार, 5 मार्च 2024\nGuruvar Upay गुरुवारी ही 10 कामे करू नका, नुकसान झेलावं लागेल\nAstro Tips: सकाळी उठल्यानंतर करा हे काम, तुम्हाला पैशाची कमतरता भासणार नाही\nशुक्रवार आपल्यासाठी ठरेल शुभ, कशा प्रकारे हे जाणून घ्या\nज्योतिष शास्त्रानुसार जे लोक सकाळी उशिरापर्यंत झोपतात ते देवी लक्ष्मीला आवडत नाहीत. ज्योतिष तज्ज्ञांचे म्हणणे आहे की जे लोक कोणत्याही विशेष कारणाशिवाय सकाळी उशिरापर्यंत झोपत राहतात त्यांच्यावर देवी लक्ष्मीचा कोप होतो. तर धर्मग्रंथात सांगितले आहे की जे ब्रह्म मुहूर्तावर उठतात आणि आपली दिनचर्या सुरू करतात, त्यांना माता लक्ष्मीची कृपा प्राप्त होते. अशा वेळी या गोष्टींची विशेष काळजी घ्या.\nजेवणाच्या मध्येच उठू नका\nगरुड पुराणानुसार व्यक्तीने जेवताना कधीही अन्न अर्धवट सोडू नये. जेवताना मधेच उठू नयेत. हे काम योग्य मानले गेले नाही. शास्त्रानुसार व्यक्तीने जेवण पूर्ण केल्यानंतरच जागेवरून उठले पाहिजे. अशा परिस्थितीत या प्रकरणाची विशेष काळजी घ्या.\nरात्री नखे कापू नका\nज्योतिष शास्त्रानुसार कोणत्याही व्यक्तीने रात्री नखे कापू नयेत. याशिवाय रात्री केस धुवू नयेत. खरे तर असे केल्याने लक्ष्मीला राग येऊ शकतो.\nलक्ष्मीला पांढरे फूल अर्पण करू नका\nधार्मिक आणि पौराणिक मान्यतेनुसार देवी लक्ष्मीची पूजा करताना पांढरे फूल अर्पण करू नये. असे केल्याने माता लक्ष्मी क्रोधित होऊन घरातून निघून जाते असे म्हणतात. अशा परिस्थितीत या प्रकरणाची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.\nआपल्या घरातील मीठ संध्याकाळी कोणालाही देऊ नका\nज्योतिषशास्त्रानुसार संध्याकाळी घरातून कोणाला मीठ देऊ नये. असे केल्याने लक्ष्मीचा कोप होतो असे मानले जाते. परिणामी जीवनात आर्थिक संकट येतात. अशात संध्याकाळी कोणालाही मीठ देणे टाळावे.\nवेबदुनिया वर वाचा :\nद्वादश ज्योतिर्लिंग मंत्र Dwadas Jyotirlinga Mantra\nसौराष्ट्रे सोमनाथं च श्रीशैले मल्लिकार्जुनम् उज्जयिन्यां महाकालम्ॐकारममलेश्वरम् ॥१॥ परल्यां वैद्यनाथं च डाकिन्यां भीमाशंकरम् उज्जयिन्यां महाकालम्ॐकारममलेश्वरम् ॥१॥ परल्यां वैद्यनाथं च डाकिन्यां भीमाशंकरम् सेतुबंधे तु रामेशं नागेशं दारुकावने ॥२॥ वाराणस्यां तु विश्वेशं त्र्यंबकं गौतमीतटे सेतुबंधे तु रामेशं नागेशं दारुकावने ॥२॥ वाराणस्यां तु विश्वेशं त्र्यंबकं गौतमीतटे हिमालये तु केदारम् घुश्मेशं च शिवालये ॥३॥ एतानि ज्योतिर्लिङ्गानि सायं प्रातः पठेन्नरः हिमालये तु केदारम् घुश्मेशं च शिवालये ॥३॥ एतानि ज्योतिर्लिङ्गानि सायं प्रातः पठेन्नरः सप्तजन्मकृतं पापं स्मरणेन विनश्यति ॥४॥\nSolah Somwar fastसोळा सोमवार व्रत सुरू करण्यापूर्वी जाणून घ्या या संबंधित महत्त्वाच्या गोष्टी\nसोळा सोमवार व्रत हे खूप आव्हानात्मक मानले जाते, त्यामुळे कोणत्याही व्यत्ययाशिवाय सर्व 16 सोमवार पूर्ण करणे आवश्यक आहे. उपवास केल्यावर प्रसाद त्याच ठिकाणी घ्यावा जिथे पूजा केली जाते. उपवास करताना ब्रह्मचर्य पाळण्याचा सल्ला दिला जातो. याव्यतिरिक्त,\nसोमवारी पूजा करताना महादेवाच्या या मंत्राचा जप करावा\nआजचा सोमवार असून आजचा दिवस भोलेनाथ यांना समर्पित आहे. या दिवशी भोलेनाथांची पूजा पूर्ण विधीद्वारे केली जाते. यासह त्यांचे मंत्रही जपले जातात. धर्मग्रंथानुसार, सोमवारचा शिव उपवास केला तर त्या व्यक्तीच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. या दिवशी केवळ भगवान शिवच नाही तर पार्वती देवीचीही पूजा करण्याचा नियम आहे. सोमवारी शिव व्रताचे पालन केल्यास माणसाची प्रत्येक इच्छा पूर्ण होते\nSomwar Aarti सोमवारची आरती\nआधार चक्र नृत्य मांडिलें थोर ॥ टाळ श्रुती मृदंग वाजती गंभीर ॥ ब्रह्मा विष्णु आदि उभे शंकर ॥ निर्गुण ब्रह्म कवणा न कळेचि पार ॥१॥\nश्री गजानन महाराज प्रकट दिन शुभेच्छा Gajanan Maharaj Prakat Din 2024 Wishes\nदुःख दारिद्र्य नष्ट होवो सुख समृद्धी दारी येवो श्री गजानन महाराज प्रकट दिनाच्या शुभ दिवशी तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवो श्री गजानन महाराज प्रकट दिनाच्या आपणास व आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा… गण गण गणात बोते \nIND vs ENG: धरमशाला येथील पाचवी कसोटी जिंकून भारत इतिहास रचणार\nभारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना ७ मार्चपासून धर्मशाला येथे खेळवला जाणार आहे. हा सामना टीम इंडियाला मालिका प्रभावीपणे जिंकण्याची संधी असेल. या मालिकेत भारतीय संघाने यापूर्वीच 3-1 अशी अजेय आघाडी घेतली आहे.\nIPL 2024: सनरायझर्स हैदराबादने बदलला कर्णधार,पॅट कमिन्स होणार नवीन कर्णधार\nसनरायझर्स हैदराबादनेही आपला कर्णधार बदलला आहे. आयपीएल विजेत्या संघाने गतवर्षी संघाचे कर्णधारपद भूषवलेला खेळाडू एडन मार्कराम यांच्याकडून जबाबदारी हिसकावून घेत नवीन खेळाडूकडे ही जबाबदारी देण्यात आली आहे.\nआगीत होरपळून 6 भाविकांचा दुर्दैवी मृत्यू\nमॉरिशस मध्ये एका उत्सवादरम्यान लागलेल्या आगीत होरपळून 6 भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. शिवरात्रीच्या पूर्वी होणाऱ्या एका उत्सवात ही दुर्घटना घडली आहे.\nइस्रोचे प्रमुख एस सोमनाथ कॅन्सरने ग्रस्त\nइंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनचे (ISRO) प्रमुख एस सोमनाथ हे कर्करोगाने त्रस्त आहेत. आदित्य-एल1च्या लॉन्चिंगवेळी त्यांना याची माहिती मिळाली. एका मीडिया वाहिनीशी बोलताना ते म्हणाले की, स्कॅनमध्ये कॅन्सरची वाढ दिसून आली.\nमहागडी लिपस्टिक वरून नवरा-बायकोत घटस्फोट\nनवरा बायकोत भांडण होणं सामान्य आहे. मात्र हे भांडण विकोपाला गेल्यावर त्यांच्यात घटस्फोट होतात. पण एका लिपिस्टिक वरून घटस्फोट होणे हे नवलंच आहे. ही घटना उत्तरप्रदेशातील आग्रा येथे घडली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00818.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.merisaheli.com/a-special-program-explaining-the-stories-behind-various-prayers-of-ganeshotsav-will-telecast-soon?amp", "date_download": "2024-03-05T00:02:30Z", "digest": "sha1:OK6WMWKWCHDMXE45UJ5P7VXIT6NW2WZW", "length": 8220, "nlines": 47, "source_domain": "www.merisaheli.com", "title": "गणेशोत्सवातील आरत्या कुणी रचल्या? त्या मागची गोष्ट काय? याचा उलगडा करणारा वेगळा कार्यक्रम (A Special Program Explaining The Stories Behind Various Prayers Of Ganeshotsav Will Telecast Soon) | TV Marathi", "raw_content": "\nगणेशोत्सवातील आरत्या कुणी रचल्या त्या मागची गोष्ट काय त्या मागची गोष्ट काय\nगणपती बाप्पाच्या आगमनासाठी आता अवघे काही दिवस उरले आहेत. भक्तीमय वातावरणाने भारावून टाकणारे हे १० दिवस वर्षभर पुरेल इतकी ऊर्जा आणि नवचैतन्य देऊन जातात. लाडक्या बाप्पाचा हा उत्सव जल्लोषात साजरा करण्यासाठी स्टार प्रवाहचा संपूर्ण परिवार सज्ज आहे. स्टार प्रवाह परिवार गणेशोत्सव २०२३ या गणपती विशेष कार्यक्रमाची यंदाची थीम आहे आरती घराघरातली.\nज्या आरत्या आपण मनोभावाने म्हणतो त्या आरत्या रचल्या कुणी आणि त्यामागची गोष्ट या कार्यक्रमातून दाखवण्यात येईल. सुप्रसिद्ध संगीतकार जोडी अविनाश-विश्वजीत यांनी या कार्यक्रमासाठी काही आरत्यांना नव्याने संगीतबद्ध केलं आहे. मी होणार सुपरस्टार छोटे उस्तादचे स्पर्धक आणि प्रवाह परिवारातल्या कलाकारांनी मिळून बाप्पाच्या आरत्या नव्या अंदाजात सादर केल्या आहेत.\nया गणपती विशेष कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी पार पाडलीय मन धागा धागा जोडते नवा मालिकेतील सार्थक आणि अबोलीने. गणरायाच्या या जल्लोषात निर्मिती सावंत आणि सिद्धार्थ चांदेकर यांच्यातली धमाल जुगलबंदी कार्यक्रमाची रंगत आणखी वाढवणार आहेत. हा कार्यक्रम येत्या रविवारी २४ सप्टेंबरला स्टार प्रवाहवर सायंकाळी ७ वाजता प्रक्षेपित होईल.\nPrevious « रुबीना दिलैक ने कन्फर्म की अपनी प्रेग्नेंसी, हसबैंड अभिनव शुक्ला के साथ बेबी बंप फ्लॉन्ट करते हुए शेयर कीं लेटेस्ट फोटोज (Rubina Dilaik Confirms Pregnancy, Flaunts Baby Bump In New Pics With Abhinav Shukla)\nभूषण प्रधान आणि शिवानी सुर्वेच्या अरेंज मॅरेजची रोमँटिक प्रेमकथा (Unn Sawali Trailer Out)\nशिवानी सुर्वे लवकरच नव्या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाली आहे. या चित्रपटामध्ये शिवानी…\nआराध्या बच्चनच्या नव्या लूकने चोरली लाइमलाइट, सोशल मीडिया युजर्सच्या ऐश्वर्याच्या लेकीवर खिळल्या नजरा (Aradhya Bachchan Beauty Transformation Shocks Netizens, Fans Are Finally Happy To See Her New Hairstyle)\nऐश्वर्या राय बच्चनची मुलगी आणि बच्चन कुटुंबाची लाडकी नात आराध्या बच्चन अनेकदा सोशल मीडियावर ट्रोलिंगची…\nशोएब इब्राहिम ने दिखाई अपने बेटे रूहान की पहली दुबई ट्रिप की झलकियां, शेयर की प्यारी तस्वीरें (Shoaib Ibrahim Gives A Sneak Peek Into His Son’s First Dubai Trip)\nटीवी के मोस्ट पॉपुलर एक्टर शोएब इब्राहिम इन दिनों अपनी वाइफ दीपिका कक्कड़ और नन्हे…\nसारा अली खानच्या 'ए वतन मेरे वतन' या चित्रपटाचा ट्रेलर आज प्रदर्शित आहे. १९४२ च्या…\nदरवर्षी गोवा आपल्या राज्याला भेट देणाऱ्या लाखो अभ्यागतांना गोव्याची समृद्धी दर्शविणाऱ्या सण- उत्सवांचे निमंत्रण देतो.…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00818.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://azadmarathi.com/narayan-patil-is-successful-to-getting-electricity-for-farmers-3603/", "date_download": "2024-03-05T01:30:50Z", "digest": "sha1:BV3KK7RKWJ3KKPFSSBSXNQC3KHVG4QXR", "length": 14239, "nlines": 146, "source_domain": "azadmarathi.com", "title": "शेतीपंपासाठी आठ तास वीज मिळवून देण्यात नारायण पाटील यांना अखेर आले यश - azadmarathi.com", "raw_content": "\nशेतीपंपासाठी आठ तास वीज मिळवून देण्यात नारायण पाटील यांना अखेर आले यश\nशेतीपंपासाठी आठ तास वीज मिळवून देण्यात नारायण पाटील यांना अखेर आले यश\nकरमाळा – करमाळा मतदार संघातील शेतीपंपासाठी आठ तास वीज मिळवून देण्यात माजी आमदार नारायण पाटील यांना यश आले असून जिल्हा नियोजन मंडळाच्या आजच्या बैठकीत पाटील यांनी हा प्रश्न पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या समोर मांडला.यावर चर्चा होऊन तात्काळ महावितरणचे सोलापुर जिल्हा अधिक्षक अभियंता यांना करमाळा मतदार संघातील शेतीपंपाची वीज आठ तास करण्याचे सुचीत करण्यात आले.\nयानंतर अधिक्षक अभियंता यांनी याबाबतचे आदेश करमाळा मतदार संघातील विभागीय कार्यालयांना काढण्याची हमी पालकमंत्री भरणे यांच्या समोर नारायण पाटील यांना दिली. यावर मग माजी आमदार नारायण पाटील यांनी बुधवारी करमाळा तालुक्यातील कुंभेजफाटा येथे हजारो शेतकऱ्यांना बरोबर घेऊन करण्यात येणारे रास्तारोको आंदोलन मागे घेत असल्याचा शब्द पालकमंत्री तसेच महावितरण व पोलिस प्रशासन यांना दिला आहे. आज याबाबत स्वतः माजी आमदार नारायण पाटील यांनी माहिती दिली आहे.\nनुकतीच जिल्हा नियोजन मंडळात विशेष सदस्य म्हणून माजी आमदार नारायण पाटील यांची निवड करण्यात आली होती. महाविकास आघाडी सरकारने जिल्ह्यातील काही आमदारां बरोबरच माजी आमदार नारायण पाटील यांना थेट सदस्यत्व दिले यामुळेच मग आजच्या जिल्हा नियोजन मंडळाच्या या बैठकीकडे संपूर्ण करमाळा मतदार संघातील शेतकऱ्यांच्या नजरा खिळल्या होत्या. परंतू माजी आमदार नारायण पाटील यांनी खास आपल्या शैलीत सध्या दोन तास वीजपुरवठा मिळत असल्याने मतदार संघातील शेतकऱ्यांना किती कठीणाईचा सामना करावा लागत आहे, या वीज कपातीमुळे शेती व दुग्ध व्यावसायिक तसेच कुकुट पालन कसे धोक्यात आले आहे, शेतीतील नुकत्याच पेरणी झालेल्या पिकांचे नुकसान कसे होत आहे आदि बाबी या बैठकीत मांडून पालकमंत्री व जिल्हाधिकारी तसेच महावितरण विभागाचे लक्ष या प्रश्नाकडे खेचुन घेतले.\nRamiz Raja : पाकिस्तानला आता सतत हरण्याची सवय झाली आहे; रमीझ…\nमाझ्या बंगल्यातील कर्मचाऱ्यांनीही ‘आप’ला मतं…\nकर्नल सोनम वांगचुक : संपूर्ण कारगिल युद्धाची दिशाच बदलवून…\nजातीनिहाय जनगणना करण्यासाठी सर्वपक्षीय बैठक घेण्यासंदर्भात…\nयामुळेच मग गांभीर्याने या प्रश्नावर चर्चा होऊन तात्काळ दोन तासावरुन आठ तास वीजपुरवठा करण्यात येत असल्याचा निर्णय घेण्यात आला. यावर माजी आमदार नारायण पाटील यांनी पालकमंत्री, जिल्हाधिकारी व महावितरणचे आभार मानले व आपले नियोजित आंदोलन मागे घेतले. हि बातमी करमाळा मतदार संघातील शेतकऱ्यांना समजताच सर्वांनी माजी आमदार नारायण पाटील यांच्या कार्यपद्धतीवर समाधान व्यक्त करत आभार प्रकट केले. यापुर्वी सुध्दा ज्या ज्या वेळी शेतकऱ्याला वीज व पाणी प्रश्नावर संकटाला सामोरे जावे लागले तेंव्हा तेंव्हा माजी आमदार नारायण पाटील यांनी आंदोलने केली व हे प्रश्न सोडवले. सन 2014 ते 2019 या दरम्यान आमदार म्हणून काम पहात असताना तत्कालीन आमदार नारायण पाटील यांनी थेट विधानसभा अधिवेशनात वीज प्रश्न मांडले, मंत्रालयीन पातळीवर बैठकांचे आयोजन करण्यास प्रशासनास भाग पाडले. यामुळे शेतकऱ्याला माजी आमदार नारायण पाटील यांच्या कडूनच हा दोन तासाचा प्रश्न सुटणार याबाबत खात्री होती. त्यानुसार आज हा प्रश्न सुटल्यानंतर शेतकरी वर्गास दिलासा लाभला आहे.\nपालकमंत्री दत्तात्रय भरणेपोलिस प्रशासनमहावितरणमाजी आमदार नारायण पाटीलशेतीपंप\n‘मंत्र्याचा जावई हर्बल तंबाखू पिकवू शकतो, मग शेतकऱ्यांनाही परवानगी द्या’\nनानाभाऊ शब्दाला जागणारे, इतरांसारखे थापा मारणारे नाही – कडूबाई खरात\nRepublican Party | आगामी निवडणुकीत महायुतीला विजयी करण्याचा रिपब्लिकन पक्षाचा…\nRepublican Party- रिपब्लिकन पक्ष हा राष्ट्रीय स्तरावर एन.डी.ए.च�� आणि महाराष्ट्रात महायुतीचा अविभाज्य घटक पक्ष आहे.…\nWedding Funny Viral Video | लग्नात नोटांचा पाऊस पडला, पैसे पाहून वधूचा…\nLok Sabha Elections | भाजपने उमेदवारी दिलेल्या बांसुरी स्वराज नेमक्या…\nIsro Chief S Somnath | इस्रोचे प्रमुख सोमनाथ यांना झालाय कर्करोग; ज्या…\nयुझवेंद्र चहल आणि धनश्रीमध्ये तिसऱ्या व्यक्तीची एन्ट्री\nLok Sabha Election | राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढण्यास…\nShoaib Akhtar | वयाच्या 48व्या वर्षी तिसऱ्यांदा वडील बनला…\nMaharashtra Politics | ‘शरद पवार साहेब यांच्या विरोधात…\nLok Sabha Elections | भाजपने उमेदवारी दिलेल्या बांसुरी…\nन केलेल्या कामाचे फुकटचे श्रेय घेणाऱ्यांना करारा जबाब मिलेगा…\nSatyajit Tambe | पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेमार्गासाठी…\nKapil Dev-Dawood Ibrahim | अंडरवर्ल्ड दाउद इब्राहिमने भारतीय…\nRohit Sharma | रोहित शर्मा पुढचा धोनी, सुरेश रैनाने का केले…\nआपल्या मित्राला खासदार करायचंय\nपुनित बालन ग्रुपतर्फे पुणे पोलिस कल्याण निधीला ५ लाख…\n‘वडिलांना धमकी दिली तर…’, हर्षवर्धन…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00819.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://bhumiputrachihak.com/news/12049", "date_download": "2024-03-05T00:26:02Z", "digest": "sha1:XLTVAQCS6PLHECP2LIB5J4XIBP3BGO3X", "length": 13541, "nlines": 90, "source_domain": "bhumiputrachihak.com", "title": "शक्तिशाली राष्ट्र निर्मितीसाठी व्यसनमुक्त समाजाची गरज – आ. किशोर जोरगेवार | Bhumiputrachi hak", "raw_content": "\nHome चंद्रपूर शक्तिशाली राष्ट्र निर्मितीसाठी व्यसनमुक्त समाजाची गरज – आ. किशोर जोरगेवार\nशक्तिशाली राष्ट्र निर्मितीसाठी व्यसनमुक्त समाजाची गरज – आ. किशोर जोरगेवार\nनशा मुक्त भारत अभियानाचे आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते उद्घाटन\nचंद्रपूर:-प्रयत्न न करता यशाच्या मागे धावणारा जेव्हा आयुष्याच्या लढाइत हरतो व नशेच्या अधीन होऊन आयुष्य खराब करता नशेच्या आहारी गेल्यावर त्याला संस्कार व मानवतेची ओळखच राहत नाही. असा व्यक्ती स्वतःच्या परिवारासह समाजाची हाणी करतो. त्यामुळे संतानी त्याकाळी सुरु केलेली व्यसमुक्तीची चळवळ पूढे नेणे आवश्यक असून शक्तिशाली राष्ट्र निर्मितीसाठी व्यसनमुक्त समाज काळाची गरज असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले आहे.\nसामाजिक न्याय आणि अधिकारिता विभाग भारत सरकार, मेडिकल विंग राजयोगा एजुकेशन आणि रिसर्च फाउंडेशन चंद्रपूर तथा ब्रह्माकुमारीज यांच्या वतीने नशा मुक्त भारत अभियानाला सुरवात करण्यात आली आहे. या अभियानाचे आज आमदार किशोर जोरग��वार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी प्रमुख्य वक्ता म्हणून वैश्विक तंबाखू निर्मुलन अभियान चे प्रकल्प निर्देशक डॉ. सचिन परब यांची उपस्थिती होती तर अप्पर जिल्हा आरोग्य अधिकारी, डॉ. अविष्कार खंडारे, राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाच्या जिल्हा सल्लागार डॉ. श्वेता सावलीकर, सहायक जिल्हाधिकारी मुरुगनंधम, निवासी वैद्यकीय अधिकारी डाॅ. हेमचंद कन्नाके, ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या प्रभारी बी. के. कुंदादीदी, नरेंद्र भाई आदी मान्यवरांची मंचावर उपस्थिती होती.\nयावेळी पुढे बोलताना आ. जोरगेवार म्हणाले कि, व्यसन ही समाजाला लागलेली किड आहे. ही कीड मुळापासुन काढून फेकण्यासाठी समाजाने जागृत होत व्यसनमुक्तीसाठी काम करत असलेल्या संघटनांच्या मागे ठामपणे उभे राहण्याची गरज आहे. चंद्रपूरात गांजा, ड्रग्स यासारख्या अमली पदार्थांचे सेवन करणा-यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. ही चिंतेची बाब आहे. आजचा युवक या व्यसनांकडे का वळतोय याचेही आता चिंतन झाले पाहिजे. नशेच्या आहारी गेलेल्या युवकांमुळे गुन्हांच्या संख्येतही वाढ झाली आहे. अनेक कुटुंब या व्यसनांमुळे उध्वस्त झाली आहे. त्यामुळे आता व्यसनमुक्तीसाठी मोठे प्रयत्न करण्याची गरज असुन या कामात निधी उपलब्ध करता आल्यास तो देण्याची आपली तयारी असल्याचेही यावेळी आ. जोरगेवार म्हणाले.\nआपण तंबाखूचे वाईट परिणाम पाहतो. तंबाखू सेवनाने दरवर्षी लाखोंचे बळी जातात. कर्करोगाच्या आहारी युवावर्ग जात आहे. तरुण पिढी संपूर्ण पोखरली जात आहे. नशेची ही ज्वलंत समस्या आज भयंकर गंभीर रूप धारण करत आहे. दारू ही पाश्‍चात्यांच्या अनुकरण आणि फॅशनच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात सेवन केली जात आहे. याकडे आता गांभिर्याने लक्ष देण्याची गरज आहे. मनात ईशभय असेल तर माणूस वाईटापासून अलिप्त राहतो. तरूण वर्गात मानसिक बळ निर्माण करून आत्मनिर्भयतेने निर्णय घेण्याची क्षमता निर्माण करणे आवश्यक आहे. आपले पाल्य शाळेत कोणत्या सवयींच्या मित्रासोबत आहेत यावर पाल्यांनी लक्ष देणे आवश्यक असल्याचे यावेळी आमदार जोरगेवार म्हणाले. या कार्यक्रमाला नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.\nPrevious articleतेजस्विनी पत संस्थेचे एजंट व ठेवीदार उद्या पोलीस अधीक्षक यांच्याकडे धडकणार.\nNext articleसंतापजनक :- सीडीसीसी बँकचे अध्यक्ष संतोष रावत यांच्यावर गोळीबार.\nनागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यात चंद्रपूर जिल्हा आदर्श ठरावा\nलक्षवेधी :- सरकारी पैशाची उधळपट्टी करून तीन दिवस ताडोबा महोत्सव कशासाठी\nताडोबाला जागतिक स्तरावर पोहचविण्यात योगदान देणा-यांचा ताडोबा महोत्सवात सन्मान करा – आ किशोर जोरगेवार\nIPL 2024 चे वेळापत्रक जाहीर\nनागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यात चंद्रपूर जिल्हा आदर्श ठरावा\nदणका :- लेडी सिंघम आयपीएस नयोमी साटम यांची रेती तस्कराविरोधात पुन्हा कारवाई.\nलक्षवेधी :- सरकारी पैशाची उधळपट्टी करून तीन दिवस ताडोबा महोत्सव कशासाठी\nमहत्वाचं :- ते चार रेती ट्रक पोलिसांनी पकडले मग ती रेती कुठल्या घाटातून आली\nभूमिपूत्राची हाक न्यूज पोर्टलचे संपादक राजू कुकडे हे मागील सोळा वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांच्या धारदार लेखणीने अनेकांना न्याय मिळवून दिला तर अवैध व्यावसायिकांच्या विरोधात पुकारलेल्या लढ्यात शासनाला मोठा महसूल मिळवून दिला. उच्च शिक्षित, कर्तव्यदक्ष आणि लोकसेवक असलेल्या राजू कुकडे यांनी जिल्ह्यातील पत्रकारितेत आपला ठसा उमटवला आहे. त्यांच्या पोर्टल ची बातमी नेहमीच दमदार आणि वस्तुस्थितीचा वेध घेणारी ठरत असल्याने जिल्ह्यातील पत्रकारितेत सर्वत्र त्यांचे नाव आहे.\nभूमिपुत्राची हाक हे न्यूजपोर्टल मराठी साप्ताहिक वृत्तपत्र भूमिपुत्राची हाकद्वारा प्रकाशित आहे.\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00819.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://live.jagmitra.com/%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A1-19-%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A5%82%E0%A4%B9-%E0%A4%89%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A4%A8%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%A8/", "date_download": "2024-03-05T01:50:14Z", "digest": "sha1:DLY2E365WKZ22KKNTX32MX4W4UE6MQ5D", "length": 11114, "nlines": 85, "source_domain": "live.jagmitra.com", "title": "केविड 19 समूह उच्चाटनसाठी नागरीकांची आरोग्य तपासणी – Jagmitra", "raw_content": "\nदे दान सुटे गि-याण\nवैद्यकीय अधिक्षक डॉ.अरूण गुट्टे यांची कर्तव्यनिष्ठा\nडॉ.शालिनीताई कराड यांना मातृशोक\nदैनिक जगमिञ आजचा अंक\nडॉ.शालिनीताई कराड यांना मातृशोक\nकेविड 19 समूह उच्चाटनसाठी नागरीकांची आरोग्य तपासणी\nकुंडलवाडी (प्रतिनिधी) – जिल्हाधिकारी नांदेड यांच्या आदेशानुसार शहर व परिसरातील केविड 19 विषाणू समूह उच्चाटनसाठी तपासणी पथक प्रत्येक नागरीकांचा घरी भेट देवून आरोग्य तपासणी करणार असून यात मानव शरीरातील तापमान स्कॅनींग व ऑक्सिजनचे प्रमाण किती आहे तपासणी करने याबाबत दि.24 जुलै रोजी नगरपरिषद कार्यालयात येथे जिल्हा परिषद शिक्षकांचे प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न झाले.या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून न.प.मुख्याधिकारी जी.एस.पेन्टे उपस्थित होते तर मार्गदर्शक प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डाॅ.बालाजी सातमवाड होते.यावेळी उपस्थित 40 ते 50 प्रशिक्षणार्थीं शिक्षकांना डाॅ.सातमवाड नागरीकांची आरोग्य तपासणी संदर्भात शिक्षकांना प्रशिक्षण दिले.शहरात नागरीकांचे आरोग्य तपासणीसाठी आठ पथक वार्ड निहाय तैयार करण्यात आले.या सबंधी नियोजन करण्यात आले.एका पथकात चार शिक्षक राहणार यातील तीन शिक्षक तपासणी करणार तर एक सुपरवायझरींग करून रूग्णांची ऑनलाइन माहिती वरिष्ठ कार्यालयात पाठविले जाणार यासबंधी नागरीकांची 25 जुलै पासून तपासणी प्रक्रिया सुरूवात करण्यात आले आहे.अशी माहिती डाॅ.बालाजी सातमवाड यांनी दिली.\nनागरीकांनी शहर व परिसरातून केविड 19 विषाणूचा समूह उच्चाटनसाठी आपल्या आरोग्याची तपासणी करून घ्यावे व तपासणी पथकास सहकार्य करावे असे आवाहन प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डाॅ.बालाजी सातमवाड यांनी केले.\nपहिली ते बारावीचा अभ्यासक्रम २५ टक्के कमी करण्याचा निर्णय \nऑगस्टमध्ये बँका तब्बल १२ दिवस राहणार बंद \nशेतकर्‍यांना दिलासा; पीककर्ज नोंदणीसाठी 15 जुनपर्यंत मुदतवाढ – नानासाहेब चव्हाण\nआरळी येथील नाल्यात बुडून मेंढपाळाचा मृत्यू\nयावलपिंप्री व पांगरा येथे कोरोना रुग्ण आढळल्याने प्रशासन अलर्ट\nदे दान सुटे गि-याण\nदे दान सुटे गिर्‍याण‐————————नैसर्गिक आणि भौगोलिकदृष्ट्या ग्रहण हे सुर्य आणि चंद्राला लागत असते, जसे सुर्य आणि चंद्र यांना ग्रहण लागते,\nविदर्भाप्रमाणे उर्वरित महाराष्ट्रातील कैकाडी समाजाचा अनुसूचित जातीत समावेश करण्यासा��ी विधिमंडळाचा ठराव घेऊन केंद्र सरकारकडे शिफारस करणार ; धनंजय मुंडे\nमुस्लिम आरक्षण वर निर्णय घ्या नसता,कांग्रेस, राष्ट्रवादी नगरसेवक व पदाधिकारी राजीनामा देतील\nक्रांतीवीर लहूजी साळवे स्मारकाच्या भूसंपादनासाठी सामाजिक न्याय विभागाने पुढाकार घ्यावा ; उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे\nबीड जिल्हा कुस्तीगीर परिषदेचे उपाध्यक्ष मुरलीधर मुंडे यांच्या हस्ते शरीर सौष्ठव स्पर्धेत व्दितीय क्रमांक मिळवल्याबद्दल ऋषिकेश फड व किरण गिरामयांचा सत्कार\nसेवानिवृत्त पुरी गावाचे लक्ष्मण मोरे पाटील उर्फ भाऊ पाटील यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार\nज्ञानगंगा सेवाभावी संस्थेच्या वतीने गरजु विद्यार्थ्याना शालेय साहित्याचे वाटप\nमुक्तांगण विज्ञान शोधिका केंद्रातर्फे ‘खेल खेल में’ ; राष्ट्रीय स्तरावरील विज्ञान खेळणी, गेम डिझाईन स्पर्धा\nभाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे शुक्रवारी राष्ट्रवादीत प्रवेश करणार – जयंत पाटील\n कोविंड रुग्णालयाचा घातक कचरा सार्वजनिक ठिकाणी रुग्णालयावर गुन्हा दाखल\nदे दान सुटे गि-याण\nदे दान सुटे गिर्‍याण‐————————नैसर्गिक आणि भौगोलिकदृष्ट्या ग्रहण हे सुर्य आणि चंद्राला लागत असते, जसे सुर्य आणि चंद्र यांना ग्रहण लागते,\nशरीर सौष्ठव स्पर्धेत ऋषीकेश फड दुसरा सिल्व्हर मेडल पटकावून मारली बाजी\nसेवानिवृत्त पुरी गावाचे लक्ष्मण मोरे पाटील उर्फ भाऊ पाटील यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार\nसौ.गेले श्री आले विरोधकांची सारी खटपट व्यर्थ झाले – डाॅ.कुडमूलवार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00819.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.indiatimes.com/india-news/indian-agencies-and-mumbai-police-dinied-underworld-dawood-ibrahim-death-rumours/articleshow/106090422.cms", "date_download": "2024-03-05T02:02:46Z", "digest": "sha1:5MDXP2DBNCBEIGDXFTYREN42D6NZ5F7H", "length": 16637, "nlines": 85, "source_domain": "marathi.indiatimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\n गुप्तचर यंत्रणांकडून महत्त्वाची अपडेट\n१९९३ मध्ये मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटाचा सूत्रधार दाऊद इब्राहिमवर विषप्रयोग झाल्याचं वृत्त काही माध्यमांनी दिलं आहे. दाऊदवर कराचीतील रुग्णालयात उपचार सुरू असल्याचं वृत्तात म्हटलं गेलं आहे.\nमुंबई: मुंबईत १९९३ मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोट���ंचा सूत्रधार डॉन इब्राहिमवर पाकिस्तानच्या कराचीमधील रुग्णालयात उपचार सुरू असल्याचं वृत्त चर्चेत आहे. दाऊदवर विषप्रयोग झाला असून त्याची प्रकृती बिघडली आहे. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तो आयसीयूमध्ये भरती आहे, असं वृत्त आहे.\nदहशतवादी कारवायांवर बारीक लक्ष ठेवणाऱ्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं नवभारत टाईम्सशी बोलताना दाऊदशी संबंधित वृत्त खोटं असल्याचं सांगितलं. दाऊदवर ना विषप्रयोग झालाय, ना तो रुग्णालयात दाखल आहे. मुंबई पोलीस दलातील अधिकाऱ्यांनीदेखील दाऊदवरील विषप्रयोगाच्या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही. बहुतांश अधिकाऱ्यांनी आपल्याला याबद्दल कोणतीही कल्पना नसल्याचं सांगितलं आहे, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यानं दिली. आयबी आणि रॉसारख्या यंत्रणांकडे याबद्दल ठोस आणि खात्रीशीर माहिती असेल, असंही या अधिकाऱ्यानं सांगितलं.\nPMOचा अधिकारी सांगून ८ जणींसोबत लग्न, ३० जणींशी अफेअर; अटकेनंतर धक्कादायक माहिती उघड\nमुंबईवरील २६/११ हल्ल्याचा कट आखणाऱ्यांपैकी एक असलेल्या साजिद मीरचा काही दिवसांपूर्वी पाकिस्तानात मृत्यू झाला. त्याच्यावर विषप्रयोग करण्यात आला होता. त्यावेळी मुंबई पोलीस दलातील काही अधिकाऱ्यांनी एक शंका बोलून दाखवली होती. पाकिस्तान त्यांचाच नागरिक असलेल्या साजिदला मारण्याचा प्रयत्न करू शकतो, तर मग त्यांच्याकडून दाऊदलाही विष देण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो, अशी शंका व्यक्त करण्यात आली होती.\n घराबाहेर खेळणाऱ्या चिमुरडीला कारनं चिरडलं; थरकाप उडवणारी घटना कॅमेऱ्यात कैद\nमुंबईत राहणारा दाऊद १९९४ मध्ये दुबईला पळून गेला. यानंतर कित्येक वर्षे तो तिथेच वास्तव्यात होता. पाकिस्तान सरकार काहीही करु शकत नाही. एखाद्यामुळे आपण आंतरराष्ट्रीय स्तरावर उघडे पडू अशी भीती त्यांना वाटू लागल्यास ते दाऊदलादेखील संपवतील, त्यालादेखील मीरप्रमाणेच विष दिलं जाईल, अशी शक्यता मुंबई पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बोलून दाखवली होती.\nमहाराष्ट्र टाईम्स ऑनलाईनमध्ये सिनियर डिजिटिल कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. ११ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. सकाळ, जय महाराष्ट्र, टीव्ही ९ मराठी, लोकसत्ता ऑनलाईन, न्यूज१८ लोकमत, लोकमत ऑनलाईनमधून प्रवास करत मटा ऑनलाईनपर्यंत वाटचाल; क्राईमच्या बातम्यांमध्ये हातखंडा; राजकीय, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस.... Read More\nसातारायशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा, राष्ट्रवादीच्या अमित कदमांची मागणी, लोकसभेबाबत मोठे संकेत\nॲमेझॉनवर प्री-समर बोनान्झा- एसी आणि रेफ्रिजरेटरवर 55% पर्यंत सूट मिळवा\nकोल्हापूरकोल्हापूर काँग्रेसकडे, सांगली ठाकरेंकडे लोकसभेचा मविआचा तिढा सुटला,शेवटच्या क्षणी जागा नेमकी कुणाकडे जाणार\nआयपीएलIPLचा हंगाम सुरू होण्याआधी धोनीचा फेसबुकवरून धक्का; नवा हंगाम, नवी भूमिका; कॅप्टन कुलवर अभिनंदनाचा वर्षाव\nAmazon Dell Days वर वेड्या किमतीत लॅपटॉप - सेल 23 फेब्रुवारीपर्यंत थेट\nनवी मुंबईउद्धव ठाकरेंचं मिशन लोकसभा सुरु, भरसभेत रायगड अन् मावळचे उमेदवार जाहीर,बारणे तटकरेंविरुद्ध कुणाला संधी\nकोल्हापूरHatkanangle Constituency: ...तो निर्णय महाविकास आघाडीने घ्यावा; माजी खासदाराची रोखठोक भूमिका\nपुणेअजित पवार शिरुरच्या मोहिमेवर असताना मावळमध्ये भूकंप, १३७ समर्थक शरद पवारांच्या टीममध्ये\nधाराशिवशिंदे फडणवीसांची पसंती तानाजी सावंतांना लोकसभेच्या मैदानात उतरणार का लोकसभेच्या मैदानात उतरणार काओमराजेंना रोखण्यासाठी विशेष प्लॅनिंग\nआयपीएलधोनीने निवृत्ती घेतली तर कोण CSK चा नवीन कर्णधार होणार, पाहा तीन पर्याय\nकरिअर न्यूजCareer In BCA: कम्प्युटरची आवड आहे मग 'बीसीए' मध्ये करा करिअर; भविष्य बदलेल..\nआरोग्यऑफिसमधल्या या सवयींमुळे वाढू शकते वजन\nफॅशन‘पापा की परी’ राहाचा क्यूट लुक रणबीरच्या घट्ट मिठीत दिसली छकुली, बाबाच्या कपड्यांशी मॅचिंग स्टाईल\nआठवड्याचं भविष्यसाप्ताहिक राशिभविष्य 4 मार्च ते 10 मार्च : या राशींना नशिबाची साथ, व्यापार-उद्योगात प्रगती \nमोबाइललोक दुर्लक्ष्य करत आहेत म्हणून 4G Phone ची किंमत घटली\nअरे सांग किती कमावतोस तुझ्याकडे ITवाला पाठवणार नाही तुझ्याकडे ITवाला पाठवणार नाही मोदींच्या विधानानं हशा पिकला\nPMOचा अधिकारी सांगून ८ जणींसोबत लग्न, ३० जणींशी अफेअर; अटकेनंतर धक्कादायक माहिती उघड\n घराबाहेर खेळणाऱ्या चिमुरडीला कारनं चिरडलं; थरकाप उडवणारी घटना कॅमेऱ्यात कैद\nअठराविश्वे दारिद्र्य, वडिलांचा अकाली मृत्यू; पण लेकीनं करुन दाखवलं, १९व्या वर्षी बनली ७ गावांची सरपंच\n देशातील बहुतांश राज्यांतील भूजलसाठा प्रदूषित; जाणून घ्या कारणं, घातक घटक अन् उपाय\nसंसद घुसखोरीप्रकरणी आणखी एकास अटक, एकूण सहाजण ताब्यात, लेकाच्या गैरकृत्याबाबत पालकांना बसेना विश्वास\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nमहाराष्ट्र बातम्या : ऑटो बातम्याव्हायरल बातम्याफोटो गॅलरीआंतरराष्ट्रीय बातम्यासरकारी योजनागुन्हेगारी बातम्यामहाराष्ट्र राजकीय बातम्याकरिअरराष्ट्रीय बातम्यालाईफस्टाईलराशी भविष्यमराठी बातम्या\nमराठी बातम्या : महाराष्ट्र बातम्यामहाराष्ट्रातील ताज्या बातम्याठाणे बातम्यामुंबई बातम्यापुणे बातम्यानाशिक बातम्यानागपूर बातम्याछत्रपती संभाजीनगर बातम्याकोल्हापूर बातम्याअहमदनगर बातम्यानवी मुंबई बातम्या\nक्रीडा : क्रीडा बातम्याक्रिकेट बातम्याविश्व चषक २०२३फुटबॉल\nमनोरंजन : बॉलिवूड बातम्याटीव्ही बातम्यामूव्ही रिव्ह्यूबॉक्स ऑफिस\nलाईफस्टाईल : लाईफस्टाईल बातम्याब्यूटी टिप्सआरोग्य बातम्याप्रेग्नन्सी-पालकत्वरिलेशनशीपफॅशनहोम डेकॉर\nभविष्य : दैनिक राशीभविष्यसाप्ताहिक राशीभविष्यदैनंदिन मराठी पंचांगवाढदिवस राशीभविष्य\nटेक : ताज्या टेक बातम्यामोबाईल रिव्ह्यूटिप्स-ट्रिक्सविज्ञान\nबिझनेस : बिझनेस बातम्याशेअर बाजाररिअल इस्टेट बातम्याव्यवसाय बातम्यापैशाचं झाड\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00819.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.indiatimes.com/maharashtra/sangli/shivsena-khanapur-aatpadi-mla-anil-babar-passed-away-at-the-age-of-74-in-sangli-hospital/articleshow/107277679.cms", "date_download": "2024-03-05T02:18:08Z", "digest": "sha1:ZRYQZCCJAOO5O6LD3KZWZ2XLM3C45SSQ", "length": 17598, "nlines": 93, "source_domain": "marathi.indiatimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nशिवसेना आमदार अनिल बाबर यांचं निधन, ७४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास,दुष्काळी भागासाठी संघर्षासाठी अविरत कार्य\nAnil Babar : शिवसेनेचे सांगलीतील खानापूर आटपाडीचे आमदार अनिल बाबर यांचं वयाच्या ७४ व्या वर्षी निधन झालं आहे. सांगलीतील रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.\nअनिल बाबर यांचं निधन\nसांगलीतील रुग्णालयात अखेरचा श्वास\nआमदार अनिल बाबर यांचं निधन\nस्वप्नील एरंडोलीकर, सांगली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे समर्थक शिवसेना आमदार अनिल बाबर यांचं निधन झालं आहे. अनिल बाबर यांनी वयाच्या ७४ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अनिल बाबर यांनी सांगलीतील खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व केलं. सरपंच ते आमदार असा त्यांचा राजकीय प्रवास राहिला. अनिल बाबर यांनी दुष्काळी भागातील पाणी प्रश्न सोडवण्यासाठी संघर्ष केला. शिवसेनेतील फुटीवेळी त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला होता.\nअनिल बाबर यांना त्रास होत असल्यानं सांगलीतील एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आज पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सांगलीच्या राजकारणात गेल्या जवळपास ५० वर्षांपासून कार्यरत असणाऱ्या त्यांच्या कुटुंबीयांसह समर्थकांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.\nअनिल बाबर यांनी जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून १९७२ मध्ये काम केलं. गार्डी गावचे संरपंच ते आमदार असा त्यांचा राजकीय प्रवास राहिला. दरम्यानच्या काळात त्यांनी पंचायत समितीचे सभापती म्हणून काम केलं. १९९० मध्ये ते पहिल्यांदा आमदार बनले. यशवंत सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष म्हणून देखील त्यांनी काम केलं. अनिल बाबर यांनी १९९०, १९९९, २०१४, २०१९ मध्ये विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला होता.\nपवारांविषयी अनेकांत असंतोष, पक्षात निवडणुका नव्हे, थेट नेमणुका, दादा गटाच्या नेत्याचा दावा\nअनिल बाबर यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना असा राजकीय प्रवास राहिला. अनिल बाबर त्यांच्या राजकीय कारकिर्दीत पाणी प्रश्नांसाठी संघर्ष केला. अनिल बाबर यांनी खानापूर आटपाडी या सांगली जिल्ह्यातील दुष्काळी भागातील पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी संघर्ष केला होता. टेंभू योजनेसाठी त्यांनी सातत्यानं आवाज उठवला होता.\nशरद पवार यांना धक्का, ४० वर्षांपासून सोबत असलेल्या बेनके कुटुंबाचा 'रामराम', अजित पवारांना साथ देण्याचा निर्णय\nअनिल बाबर यांचं न्यूमोनिया झाल्यानं निधन झाल्याची प्राथमिक माहिती आहे. शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी अनिल बाबर हे आमचे ज्येष्ठ सहकारी होते, कुणाला दुखवायचं नाही, माझं काम आणि मी अशी त्यांची भूमिका होती. मित्र आणि मृदभाषी सहकारी आपल्यातून निघून गेला, अशी आमची भावना आहे, असं संजय शिरसाट म्हणाले. हा आम्हाला बसलेला मोठा धक्का आहे, असं संजय शिरसाट म्हणाले.\nशंभुराज देसाईंच्या मुलाच्या लग्नात अजितदादा-जयंत पाटील आमनेसामने, पण साधा रामरामही नाहीRead Latest Maharashtra News And Marathi News\nमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत | राजकारण, राष्ट्रीय आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम... Read More\nपुणेमावळ लोकसभा 'कमळ' चिन्हावर लढवा, भाजपची मागणी; शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांची गोची\nॲमेझॉनवर प्री-समर बोनान्झा- एसी आणि रेफ्रिजरेटरवर 55% पर्यंत सूट मिळवा\nपरभणीपरभणीवरुन महायुतीत जोरदार रस्सीखेच; भाजप, राष्ट्रवादीचा दावा, दोघांना मतदारसंघ हवा\nपुणेविचार करावा लागेल, निर्णय घ्यावा लागेल आजी-माजी आमदारांनी वाढवलं अजित पवारांचं टेन्शन\nAmazon Dell Days वर वेड्या किमतीत लॅपटॉप - सेल 23 फेब्रुवारीपर्यंत थेट\nमुंबईवंचित आणि मविआच्या युतीबाबत प्रकाश आंबेडकरांचे मोठे विधान, पदाधिकाऱ्यांना महत्त्वाचे आवाहन\nमुंबईभाजपच्या पहिल्या यादीत 'महाराष्ट्र' नाही; शिंदे, अजित पवारांमुळे जागावाटपाचा पेच\nLiveMarathi News LIVE Updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स\nमुंबईभाजपची दुसरी यादी ८ मार्चला महाराष्ट्रात आजवर न घेतलेला निर्णय घेणार; मित्रपक्षांना मान्य होणार का जागावाटपाचे सूत्र\nदेशप्रज्ञा ठाकूर, मीनाक्षी लेखी, रमेश बिधुडी अन् हर्ष वर्धन, भाजपने दिग्गजांचा पत्ता कापला\nकरिअर न्यूजCareer In BCA: कम्प्युटरची आवड आहे मग 'बीसीए' मध्ये करा करिअर; भविष्य बदलेल..\nआरोग्यऑफिसमधल्या या सवयींमुळे वाढू शकते वजन\nविज्ञान-तंत्रज्ञानस्मार्टफोन टॉर्चच्या मदतीने सापडला कॅन्सर; आईने वाचवले ३ महिन्यांच्या बाळाला\nआजचे भविष्यआजचे राशिभविष्य, 3 मार्च 2024 : या राशींसाठी ‘रविवार’ खास, मालमत्ता खरेदी करण्याची इच्छा पूर्ण होणार \nटीव्हीचा मामलामालिकेच्या सेटवर जुळली रेशीमगाठ; 'जीव माझा गुंतला'तील अंतरा- मल्हार अडकले विवाहबंधनात, पाहा फोटो\nछेडछाड करणाऱ्याला महिलेचा इंगा, रणरागिणीने कपडे फाटेस्तोवर मारलं; सांगलीतील Video व्हायरल\nवेध लोकसभा निवडणुकीचा : संजयकाकांविरोधात नाराजी, काँग्रेसला फायदा उठविण्याची संधी, सांगलीत लोकसभेचं गणित कसं\nसांगलीत शेतकऱ्याचा यशस्वी प्रयोग; गवती चहाची लागवड, मुंबईकरांना भुरळ, मिळतोय चांगला नफा\nप्रेमप्रकरणातून दोघांनी घर सोडलं, मुलीच्या नातेवाईकांच्या मारहाणीत मुलाच्या वडिलांचा मृत्यू,सांगलीत खळबळ\nराम मंदिर उभं राहिलं पण 'कारसेवक' उपेक्षित राहिला, आयुष्याच्या संध्याकाळी जगतोय हलाखीचं जीवन\nनिवडणूक आली की भाजपला आमची आठवण, महायुतीच्या मेळाव्यात सदाभाऊ खोत यांनी मांडला हिशोब, म्हणाले...\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nमहाराष्ट्र बातम्या : ऑटो बातम्याव्हायरल बातम्याफोटो गॅलरीआंतरराष्ट्रीय बातम्यासरकारी योजनागुन्हेगारी बातम्यामहाराष्ट्र राजकीय बातम्याकरिअरराष्ट्रीय बातम्यालाईफस्टाईलराशी भविष्यमराठी बातम्या\nमराठी बातम्या : महाराष्ट्र बातम्यामहाराष्ट्रातील ताज्या बातम्याठाणे बातम्यामुंबई बातम्यापुणे बातम्यानाशिक बातम्यानागपूर बातम्याछत्रपती संभाजीनगर बातम्याकोल्हापूर बातम्याअहमदनगर बातम्यानवी मुंबई बातम्या\nक्रीडा : क्रीडा बातम्याक्रिकेट बातम्याविश्व चषक २०२३फुटबॉल\nमनोरंजन : बॉलिवूड बातम्याटीव्ही बातम्यामूव्ही रिव्ह्यूबॉक्स ऑफिस\nलाईफस्टाईल : लाईफस्टाईल बातम्याब्यूटी टिप्सआरोग्य बातम्याप्रेग्नन्सी-पालकत्वरिलेशनशीपफॅशनहोम डेकॉर\nभविष्य : दैनिक राशीभविष्यसाप्ताहिक राशीभविष्यदैनंदिन मराठी पंचांगवाढदिवस राशीभविष्य\nटेक : ताज्या टेक बातम्यामोबाईल रिव्ह्यूटिप्स-ट्रिक्सविज्ञान\nबिझनेस : बिझनेस बातम्याशेअर बाजाररिअल इस्टेट बातम्याव्यवसाय बातम्यापैशाचं झाड\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00819.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.webdunia.com/article/marathi-beauty-tips/banana-face-pack-120012800018_1.html", "date_download": "2024-03-05T01:39:51Z", "digest": "sha1:FRUO3CHQ3UB7CYQNHSX6VVEMI6T5UNSW", "length": 13014, "nlines": 141, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "त्वचा निरोगी ठेवण्यासाठी Banana Face Pack - Banana face pack | Webdunia Marathi", "raw_content": "मंगळवार, 5 मार्च 2024\nत्वचेला चमकदार करण्यासाठी ग्लिसरीन आणि हळद\nपपईने त्वचा उजळते, विश्वास बसत नसेल तर नक्की वाचा\nOrange Peel नैसर्गिक ब्लीच म्हणून कार्य करेल हा उपाय\nगव्हाच्या पीठामुळे चेहर्‍यावर कांती येऊ शकते, विश्वास बसत नसेल तर नक्की वाचा\nत्वचेच्या संसर्गापासून मुक्ती मिळवण्यासाठी घरगुती उटणे\nदूध आणि केळी एकत्र करून घट्ट पेस्ट बनवा.\nही पेस्ट चेहर्‍यावर आणि मानेवर लावा आणि पंधरा मिनिटे असेच राहू द्या.\nयानंतर, त्वचेला पाण्याने धुवून त्यावर बर्फाचे तुकडे हळुवार पणे चोळा.\nहे कसे कार्य करते\nकेळीमध्ये जीवनसत्त्वे, प्रथिने, खनिजे आणि पोटॅशियम यासारखे बरेच पोषकतत्व असतात. हे सर्व पोषक घटक आपली त्वचा निरोगी ठेवण्यास मदत करतात.\nवेबदुनिया वर वाचा :\nकेवळ लहरींचा खेळ आहे. आपण मोबईल नंबर लावला की त्या नंबरच्या लहरी, बरोबर त्याच माणसाला शोधून काढतात, हे आश्चर्यकारक आहे.. तसंच आपण जेव्हा एखाद्या देवीचे, संताचे अथवा देवाचे स्तोत्र किंवा पोथी वाचतो किंवा व्याकुळ होऊन त्या देवाला, देवीला, संकटात प्रार्थना करतो तेंव्हा त्या प्रार्थना रुपी सकारात्मक लहरी बरोबर त्याच देवी /देवा पर्यंत पोहचतात आणि ती देवता आशीर्वादात्मक लहरी तुमच्या कडे पाठवते.. प्रार्थना लहरी जितक्या तीव्र, तितका आशीर्वाद परिणामकारक असतो.\nIND vs ENG: धरमशाला येथील पाचवी कसोटी जिंकून भारत इतिहास रचणार\nभारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना ७ मार्चपासून धर्मशाला येथे खेळवला जाणार आहे. हा सामना टीम इंडियाला मालिका प्रभावीपणे जिंकण्याची संधी असेल. या मालिकेत भारतीय संघाने यापूर्वीच 3-1 अशी अजेय आघाडी घेतली आहे.\nIPL 2024: सनरायझर्स हैदराबादने बदलला कर्णधार,पॅट कमिन्स होणार नवीन कर्णधार\nसनरायझर्स हैदराबादनेही आपला कर्णधार बदलला आहे. आयपीएल विजेत्या संघाने गतवर्षी संघाचे कर्णधारपद भूषवलेला खेळाडू एडन मार्कराम यांच्याकडून जबाबदारी हिसकावून घेत नवीन खेळाडूकडे ही जबाबदारी देण्यात आली आहे.\nआगीत होरपळून 6 भाविकांचा दुर्दैवी मृत्यू\nमॉरिशस मध्ये एका उत्सवादरम्यान लागलेल्या आगीत होरपळून 6 भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. शिवरात्रीच्या पूर्वी होणाऱ्या एका उत्सवात ही दुर्घटना घडली आहे.\nइस्रो��े प्रमुख एस सोमनाथ कॅन्सरने ग्रस्त\nइंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनचे (ISRO) प्रमुख एस सोमनाथ हे कर्करोगाने त्रस्त आहेत. आदित्य-एल1च्या लॉन्चिंगवेळी त्यांना याची माहिती मिळाली. एका मीडिया वाहिनीशी बोलताना ते म्हणाले की, स्कॅनमध्ये कॅन्सरची वाढ दिसून आली.\nआपल्या लहानपणीचे आईचे काही फेमस डायलॉग\nसकाळची घाई गडबड आणि नेमकं गॅस सिलिंडर संपतं...अती त्राग्याने.. \" मरा, ह्या मेल्याला पण आत्ताच सम्पायचं होतं एक एक दिवस अगदी परीक्षाच असते (त्या परिक्षेत ती अगदी उत्तम पास होते तो भाग वेगळा)\nIncrease Height झपाट्याने उंची वाढेल जर लाइफस्टाइलमध्ये केले हे 4 बदल\nउंची वाढणे थांबणे ही अनेक लोकांसाठी प्रचंड तणावाची बाब बनते. जर तुम्हालाही तुमच्या उंचीची काळजी वाटत असेल तर आज आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत ज्याचे पालन करून तुम्ही तुमची उंची सहज वाढवू शकता.\nRelationship : चांगल्या जोडीदारामध्ये हवे हे 5 गुण\nजीवनाच्या प्रवासात प्रत्येक वळणावर आपल्या सोबत एक व्यक्ति असणे गरजेचे असते. जो तुम्हाला नेहमी साथ देईल. जीवनात तुम्ही जेव्हा कठीण प्रसंगातुन जात असतात. तेव्हा तुम्हाला आनंदी ठेवण्याचे काम एक जोडीदारच करू शकतो. जो तुम्हाला समजून घेतो आणि समजावून सांगतो. आणि तुम्हाला जीवनाचा जोडीदार मानतो. प्रेम हे एक असे बंधन आहे जे आपल्या सर्वाना एकमेकांशी जोडून ठेवते. पण जोडीदार शोधणे कठीण असते.\nउपवास रेसिपी : मखाना खीर\nमखाना खीर बनवण्यासाठी सर्वात आधी एक कढईत तूप गरम करून त्यात मखाने फ्राय करून घेणे. मग ते काढून घेणे. आता दूध उकळवून घ्यावे. तसेच आता या उकळलेल्या दुधात मखाने टाकणे. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही मखाने हल्केसे बारीक देखील करू शकतात.\nStrawberry for Love स्ट्रॉबेरी खरोखरच शारीरिक संबंधासाठी फायदेशीर असते का\nStrawberry for Love गोड आणि रसाळ स्ट्रॉबेरी प्रेम आणि इच्छा दर्शवते. हे खाऊन दोघे जवळ येऊ लागतात. त्याचा आरोग्यालाही खूप फायदा होतो. विशेष म्हणजे हे फळ खाण्यासाठी सोलण्याची किंवा बिया काढण्याची गरज नाही. अशात संबंध बनवाताना आनंदासाठी याचा वापर केला जातो. लाल स्ट्रॉबेरी व्यतिरिक्त द्राक्ष, केळी, पीच आणि आंबा ही फळे देखील आनंद मिळवण्याचा एक सोपा मार्ग आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00819.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtragr.com/%E0%A4%AC%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B9-%E0%A4%9C%E0%A4%AB%E0%A4%B0-bahadur-shah-zafar/", "date_download": "2024-03-04T23:52:26Z", "digest": "sha1:LHBP3NOEZPNXYGUOTCYIBYK2YMQUFFLT", "length": 16185, "nlines": 139, "source_domain": "maharashtragr.com", "title": "_ap_ufes{\"success\":true,\"siteUrl\":\"maharashtragr.com\",\"urls\":{\"Home\":\"https://maharashtragr.com\",\"Category\":\"https://maharashtragr.com/category/ads/\",\"Archive\":\"https://maharashtragr.com/2024/02/\",\"Post\":\"https://maharashtragr.com/mhgr-%e0%a4%97%e0%a4%bf%e0%a4%97-%e0%a4%87%e0%a4%95%e0%a5%89%e0%a4%a8%e0%a5%89%e0%a4%ae%e0%a5%80-%e0%a4%ae%e0%a5%8d%e0%a4%b9%e0%a4%a3%e0%a4%9c%e0%a5%87-%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%af-gig-%e0%a4%95/\",\"Page\":\"https://maharashtragr.com/news/\",\"Attachment\":\"https://maharashtragr.com/mhgr-how-to-make-money-online/mhgr_how_to_make_money_online-1/\",\"Nav_menu_item\":\"https://maharashtragr.com/home-2/\",\"Oembed_cache\":\"https://maharashtragr.com/d8de8f75417a8210e93651381ed85c36/\",\"Wp_global_styles\":\"https://maharashtragr.com/wp-global-styles-blogsite/\",\"Amp_validated_url\":\"https://maharashtragr.com/amp_validated_url/f35a90d719157b161a99020d92fcac51/\",\"Adstxt\":\"https://maharashtragr.com/?post_type=adstxt&p=1086\",\"App-adstxt\":\"https://maharashtragr.com/?post_type=app-adstxt&p=1084\",\"Web-story\":\"https://maharashtragr.com/web-stories/romeo-and-juliet/\"}}_ap_ufee", "raw_content": "\nमहाराष्ट्र: महत्वाचे सामान्य संसाधन\nबहादुरशाह जफर : (२४ ऑगस्ट १७७५–७ नोव्हेंबर १८६२).\nभारताचा १९ वा व शेवटचा मोगल सम्राट, तसेच तिमुरी घराण्यातील अखेरचा राज्यकर्ता. त्याचे संपूर्ण नाव अबू जफर सिराजुद्दिन मुहम्मद बहादुरशाह. दुसरा बहादुरशाह म्हणूनही विख्यात. त्याच्या पूर्वायुष्याविषयी फारशी माहिती उपलब्ध नाही. मोगल सम्राट दुसरा अकबरशाह व त्याची हिंदू रजपूत पत्नी लालबाई या दाम्पत्याच्या पोटी त्याचा जन्म झाला. वडिलांच्या मृत्यूनंतर १८ सप्टेंबर १८३७ मध्ये बहादुरशाह दिल्लीच्या सिंहासनावर विराजमान झाला. तो उत्तम राज्यकर्ता होता. त्याने अनेक सुधारणा केल्या व लोककल्याणकारी प्रशासन राबविले. प्रजाजनांसाठी महत्त्वपूर्ण आदेश काढले. त्यामध्ये गोहत्याबंदीचा महत्त्वपूर्ण आदेशही होता. धर्मनिरपेक्ष भावनेने राज्यकारभार करण्यात भारताच्या इतिहासातील त्याचे स्थान मोठे आहे. उत्तम राजकीय नेता, कवी व गझलकार म्हणून त्याची ख्याती होती. १८५७ च्या स्वातंत्र्यलढ्यातील तो अत्यंत महत्त्वपूर्ण नेता होता.\nभारतामध्ये १८५७ चा उठाव सुरू झाल्यानंतर मेरठमधून सैनिक ११ मे १८५७ रोजी सकाळी सात वाजता दिल्लीच्या लाल किल्ल्यावर पोहोचले. इंग्रज अधिकारी जेम्स डग्लसचा भारतीय सैनिकांनी पराभव केला. १२ मे १८५७ रोजी लाल किल्ल्यामध्ये बहादुरशाह व भारतीय सैनिकांनी विजयोत्सव मोठ्या धामधुमीत साजरा केला. त्यावेळी बहादुरशाह दिल्लीचा नबाब होता. बंडवाल्यांनी बहादुरशाहलाच भारताचा सम्राट व स्वातंत्र्ययुद्धाचा नेता म्हणून घोषित केले. नानासाहेब पेशवे यांनी स्वातंत्र्ययुद्धाचा नेता म्हणून भेटवस्तू पाठवून आपला पाठिंबा दर्शव��ला. मंगल पांडे, तात्या टोपे, झांशीची राणी, पंजाबच्या रणजितसिंह राजाची पत्नी यांनीही त्याला पाठिंबा दिला. इंग्रजांनी भारतातील संस्थाने खालसा केल्याने, तनखे रद्द केल्याने सर्वत्र असंतोष पसरला होता. संस्थानांची अवस्था अत्यंत बिकट झाली होती. बहादुरशाहवर इंग्रजांचा प्रभाव होता. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या हातामध्ये सर्व सत्ता होती. जाहीरनामे मात्र बहादुरशाहच्या नावे प्रसारित होत असत. पुढे पुढे कंपनी सरकार व भारतीय सैनिक यांमधील संघर्ष वाढत गेला.\nबहादुरशाह ज्या वेळेस ब्रिटिशांच्या विरोधात लढत होते, तेव्हा त्यांचे वय ८२ वर्षांचे होते. १८५७ च्या उठावामध्ये सामील होण्यासाठी त्याने जयपूर, उदयपूर, जोधपूर, इंदूर, ग्वाल्हेर या संस्थानिकांना पत्रे पाठवून आपण सर्व भारतीय एकत्र येऊन परकीय इंग्रजांना भारतातून हाकलून देऊया, असे कळवले; परंतु रजपूत संस्थानिकांनी त्याकडे दुर्लक्ष केले. बहादुरशाहने भारतीय क्रांतिकारकांच्या मदतीने इंग्रजांचा पराभव करून दिल्ली व इतर भागांतील इंग्रजांना हाकलून दिले. नंतर मात्र शक्तिशाली इंग्रजांपुढे त्याचे काहीच चालले नाही. इंग्रजांनी हा उठाव निर्घृणपणे चिरडून टाकला. बहादुरशाहचा पराभव झाला. तरीही भारतीय जनता बहादुरशाहलाच भारताचा सम्राट मानत होती. उठाव सुरू असतानाच तो आपली तीन मुले व नातवंडांसह दिल्लीच्या हुमायूनच्या मकबऱ्याध्ये आश्रयास गेला. मिर्झा इलाही बख्तच्या विश्वासघाताने इंग्रज सैन्याने मेजर हडसनच्या नेतृत्वाखाली १४ सप्टेंबर १८५७ ला बहादुरशाहला पकडले. पुत्र मिर्झा मुघल, मिर्झा खिज्र सुलतान आणि नातू अबू बख्त यांना पकडून ठार करण्यात आले. इतर २१ शाहजाद्यांना पकडून फाशी देण्यात आले. बहादुरशाहवर जानेवारी १८५८ मध्ये यूरोपियन लोकांची कत्तल केल्याच्या आरोप ठेवून त्याला आजन्म कारावासाची शिक्षा दिली (२९ मार्च १८५८). त्याला रंगून (म्यानमार) येथे कैदेत ठेवले. पाच वर्षांनी त्याचे निधन झाले, तेथेच त्याचे दफन करण्यात आले. त्याच्या मृत्यूबरोबरच औरंजेबाच्या नामधारी मोगल सम्राटाचा कालखंड इतिहासजमा झाला. त्याची आठवण म्हणून भारतात विविध ठिकाणी स्मारके उभारली आहेत.\nबहादुरशाहची शेवटची इच्छा ही शेवटचा श्वास भारतातच घ्यावा, तसेच दफनही भारतभूमीतच व्हावे असे त्याला वाटत होते; परंतु तसे झाल�� नाही. बहादुरशाहने उर्दूमध्ये अनेक कविता, गझला केल्या. विशेषतः क्रांतीच्या काळामध्ये अनेक कविता व गझला लिहिल्या. त्याच्या कालखंडामध्ये उर्दू शायरी बहराला आली. प्रेम व रहस्य या विषयांवर त्याने अनेक कविता केल्या. ब्रिटिशांनी दिलेल्या त्रासाबद्दलही त्यांनी काही लेखन केले. त्याच्या बऱ्याच कविता व गझला १८५७ च्या उठावामध्ये नष्ट झाल्या. त्याच्या उर्वरित गझला कुल्लियात–ए–जफर या नावाने विख्यात आहे. त्याने आपल्या कारकिर्दीमध्ये दिल्ली येथे बांधलेली ‘जफर महलʼ ही मोगल कालखंडातील शेवटची वास्तू होय. तो सूफी धर्माचा सच्चा अनुयायी होता.\nMHGR| गिग इकॉनॉमी म्हणजे काय Gig कामगारांसाठी जाणून घेण्यासारख्या 5 गोष्टी\nMHGR| ऑनलाइन, ऑफलाइन आणि घरी पैसे कमवण्याचे 25 मार्ग\nMHGR| महाराष्ट्रात किती ज्योतिर्लिंगे आहेत\nमहाराष्ट्रात किती ज्योतिर्लिंगे आहेत\nMHGR| बेळगांव कारवार बिदर निपाणीचा सीमाप्रश्न काय आहे\nMHGR| News Update 2024| महाराष्ट्रात किती जिल्हे आहेत\nMHGR| गिग इकॉनॉमी म्हणजे काय Gig कामगारांसाठी जाणून घेण्यासारख्या 5 गोष्टी\nMHGR| ऑनलाइन, ऑफलाइन आणि घरी पैसे कमवण्याचे 25 मार्ग\nMHGR| महाराष्ट्रात किती ज्योतिर्लिंगे आहेत\nMHGR| बेळगांव कारवार बिदर निपाणीचा सीमाप्रश्न काय आहे\nउद्योग, उर्जा व कामगार विभाग\nपर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग\nमहसूल व वन विभाग\nमहिला व बाल विकास विभाग\nसामाजिक न्‍याय व विशेष सहाय्य विभाग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00819.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtragr.com/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%A8-2/", "date_download": "2024-03-05T00:57:39Z", "digest": "sha1:C7A6UV7XKTGWLOCCPHUYFKN6N3ZLC3T3", "length": 7548, "nlines": 130, "source_domain": "maharashtragr.com", "title": "_ap_ufes{\"success\":true,\"siteUrl\":\"maharashtragr.com\",\"urls\":{\"Home\":\"https://maharashtragr.com\",\"Category\":\"https://maharashtragr.com/category/ads/\",\"Archive\":\"https://maharashtragr.com/2024/02/\",\"Post\":\"https://maharashtragr.com/mhgr-%e0%a4%97%e0%a4%bf%e0%a4%97-%e0%a4%87%e0%a4%95%e0%a5%89%e0%a4%a8%e0%a5%89%e0%a4%ae%e0%a5%80-%e0%a4%ae%e0%a5%8d%e0%a4%b9%e0%a4%a3%e0%a4%9c%e0%a5%87-%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%af-gig-%e0%a4%95/\",\"Page\":\"https://maharashtragr.com/news/\",\"Attachment\":\"https://maharashtragr.com/mhgr-how-to-make-money-online/mhgr_how_to_make_money_online-1/\",\"Nav_menu_item\":\"https://maharashtragr.com/home-2/\",\"Oembed_cache\":\"https://maharashtragr.com/d8de8f75417a8210e93651381ed85c36/\",\"Wp_global_styles\":\"https://maharashtragr.com/wp-global-styles-blogsite/\",\"Amp_validated_url\":\"https://maharashtragr.com/amp_validated_url/f35a90d719157b161a99020d92fcac51/\",\"Adstxt\":\"https://maharashtragr.com/?post_type=adstxt&p=1086\",\"App-adstxt\":\"https://maharashtragr.com/?post_type=app-adstxt&p=1084\",\"Web-story\":\"https://maharashtragr.com/web-stories/romeo-and-juliet/\"}}_ap_ufee", "raw_content": "मुख्यमंत्री निवासस्थानी चहा आणि पाणीचे ₹ 2.68 कोटी बिल. - MH General Resource मुख्यमंत्री निवासस्थानी चहा आणि पाणीचे ₹ 2.68 कोटी बिल. - MH General Resource\nमहाराष्ट्र: महत्वाचे सामान्य संसाधन\nHome Uncategorized मुख्यमंत्री निवासस्थानी चहा आणि पाणीचे ₹ 2.68 कोटी बिल.\nमुख्यमंत्री निवासस्थानी चहा आणि पाणीचे ₹ 2.68 कोटी बिल.\nMHGR| Honda NX500 आणि CB500 Hornet चे अनावरण, 2024 मध्ये भारतीय बाजारपेठेत लॉन्च\nSpread the love What is a Domicile Certificate in Marathi : अधिवास प्रमाणपत्र हे अधिकृत दस्तऐवज आहे जे भारतातील विशिष्ट राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशात एखाद्या व्यक्तीच्या निवासी…\nSpread the love 42 D Manje Kiti Meaning : 42 ड म्हणजे महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 च्या कलम 42 ड अंतर्गत जमिनीचा अकृषिक वापरासाठी रुपांतर करणे….\nआळीव, जवस मानवी आरोग्यासाठी उपयुक्त\nSpread the love आळीव, जवस या तेलबियांमध्ये विशिष्ट पोषणयुक्त औषधी घटक आहेत. रक्तदाब, हृदयविकार, कर्करोग या आजारांवर नियंत्रण आणणारे घटक यामध्ये आहेत. हे लक्षात घेऊन आळीव, जवस…\nMHGR| गिग इकॉनॉमी म्हणजे काय Gig कामगारांसाठी जाणून घेण्यासारख्या 5 गोष्टी\nMHGR| ऑनलाइन, ऑफलाइन आणि घरी पैसे कमवण्याचे 25 मार्ग\nMHGR| महाराष्ट्रात किती ज्योतिर्लिंगे आहेत\nMHGR| बेळगांव कारवार बिदर निपाणीचा सीमाप्रश्न काय आहे\nउद्योग, उर्जा व कामगार विभाग\nपर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग\nमहसूल व वन विभाग\nमहिला व बाल विकास विभाग\nसामाजिक न्‍याय व विशेष सहाय्य विभाग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00819.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} +{"url": "https://mayboli.in/2023/09/25/", "date_download": "2024-03-05T01:01:08Z", "digest": "sha1:MVTC7YIACFO4KQFBCGYG53H3QD7RJ3CA", "length": 8480, "nlines": 133, "source_domain": "mayboli.in", "title": "September 25, 2023 - Mayboli.in", "raw_content": "\nदोन अक्षरी मुलींची नावे\nदोन अक्षरी मुलींची नावे\nPropaquizafop 2.5% + Imazethapyr 3.75% w/w ME हे तणनाशक फॉर्म्युलेशन आहे जे विविध पिकांमधील तणांच्या विस्तृत स्पेक्ट्रमवर नियंत्रण ठेवण्यासाठी शेतीमध्ये वापरले जाते.\nपर्सोल एसी २.५ जेल (Persol AC 2.5 Gel) हे मुरुमांवर उपचार करण्यासाठी वापरले जाणारे सामयिक औषध आहे. त्यात 2.5% w/w च्या एकाग्रतेमध्ये बेंझॉयल पेरोक्साइड असते.\nBleminor Cream Use in Marathi – हिमालया ब्लेमिनॉर अँटी-ब्लेमिश क्रीम हे खरोखरच त्वचेची काळजी घेणारे उत्पादन आहे जे त्वचेवरील हायपरपिग्मेंटेशन आणि डाग कमी करण्यात मदत करण्यासाठी डिझाइन केलेले आहे.\nEzinapi Cream हे एक सामयिक फॉर्म्युलेशन आहे ज्यामध्ये तीन मुख्य घटकांचे मिश्रण आहे: Cetyl myristoleate, Zinc oxide आणि D-panthenol.\nDydroboon Tablet एक औषध आहे ज्यामध्ये सक्रिय घटक Dydrogesterone 10mg च्या डोसमध्ये समाविष्ट आहे. डायड्रोजेस्टेरॉन हा एक कृत्रिम प्रोजेस्टिन आहे, हा एक प्रकारचा संप्रेरक आहे ज्यामध्ये नैसर्गिकरित्या उद्भवणार्या हार्मोन प्रोजेस्टेरॉनशी समानता आहे.\nSiotone Capsule Use in Marathi – सिओटोन कॅप्सूल हे एक हर्बल सप्लिमेंट आहे ज्यामध्ये लैंगिक आरोग्य, ऊर्जा पातळी, तणाव कमी करणे आणि एकूण चैतन्य यावरील संभाव्य फायद्यांसाठी ओळखल्या जाणार्‍या नैसर्गिक घटकांचे मिश्रण आहे.\nPilorute Cream Use in Marathi – पिलोरुट क्रीम (Pilorute Cream) हे एक संयोजन औषध आहे जे सामान्यतः मूळव्याध (मूळव्याध) च्या उपचारांमध्ये वापरले जाते.\nRoko Fungicide Use in Marathi – रोको बुरशीनाशक हे एक कीटकनाशक उत्पादन आहे ज्यामध्ये थिओफेनेट मिथाइल हे सक्रिय घटक आहे.\nZandu Pancharishta Use in Marathi – लवंग, त्रिफळा, अजवाइन द्राक्ष आणि इतर ३२ औषधी वनस्पतींसह विविध प्रकारच्या आयुर्वेदिक औषधी वनस्पतींच्या समृद्ध मिश्रणासह झंडू पंचरिष्ट, भरपूर फायदे आणि आरोग्यावर सकारात्मक परिणाम देते.\nElements Multi Action Fairness Cream Use in Marathi – मल्टि-ऍक्शन फेअरनेस क्रीमचे विशिष्ट उपयोग आणि वैशिष्ट्ये येथे आहेत:\nद वरून मुलींची नावे 2024 – Latest & New\nन अक्षरावरून मुलींची नावे २०० नावे अर्थासहित – N Varun Mulinchi Nave 200+\nरोहित शर्माला कर्णधारपदावरून हटवल्याने मुंबई इंडियन्सचे इन्स्टाग्रामवरील तब्बल इतके लाख फॉलोअर्स कमी झाले आहेत\nरोहितची शर्माची कप्तानी गेल्यावर सूर्यकुमार यादवच्या सोशल मीडिया पोस्टने चाहत्यांना आश्चर्यचकित केले\nजाणून घ्या ह्रदय विकाराचा झटका आल्यावर अभिनेता श्रेयश तळपदेची आता त्याची तब्येत कशी आहे ते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00819.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://mahametronews.com/pm-modis-visit-to-serum-institute-in-pune-review-of-corona-vaccine/", "date_download": "2024-03-04T23:38:01Z", "digest": "sha1:EGEJOPBAWRKVCOCKBCBEDU7IILEICLQO", "length": 20715, "nlines": 269, "source_domain": "mahametronews.com", "title": "पंतप्रधान मोदींची पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटला भेट, कोरोना लसीचा घेतला आढावा! - MahaMetroNews Best News Website in Pune", "raw_content": "\nमहा मेट्रो न्युज पत्रकार\nपंतप्रधान मोदींची पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटला भेट, कोरोना लसीचा घेतला आढावा\nपंतप्रधान मोदींची पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटला भेट, कोरोना लसीचा घेतला आढावा\nपुणे | पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शनिवारी देशातील कोरोना विकसित करणाऱ्या प्रमुख कंपन्यांना भेट देऊन ‘मिशन व्हॅक्सिन’ पूर्ण केलं. पंतप्रधान मोदींनी अहमदाबाद येथील , हैदराबाद आणि पुणे येथे भेट देऊन कोरोना लसीचा घेतला. यावेळी त्यांनी कोरोना लस निर्मितीसह उत्पादनाबाबत आढावा घेतला. यावेळी सीरम इन्स्टिट्यूटचे प्रमुख आदर पुनावाला यांनी सहकुटुंब हात जोडून मोदींचं स्वागत केलं. विशेष म्हणजे यावेळी आदर पुनावाला यांचा शालेय वयातील मुलगा देखील उपस्थित होता. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुनावालांच्या मुलाच्या पाठीवर हात ठेवत विचारपूस केली.\nकोरोना संसर्गाची दुसरी लाट येण्याची भीती वर्तवली जात असताना त्यावर मारा करण्यासाठी कोरोना लस हाती येणं अत्यंत आवश्यक आहे. ही बाब लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आता कोरोना लसीच्या उत्पादनावर लक्ष केंद्रीत केलं आहे. पंतप्रधान मोदी यांनी शनिवारी एकाच दिवशी अहमदाबाद, हैदराबाद आणि पुणे या तीन शहरांचा दौरा करत संबधित संस्था व कंपनीना भेट देत लस उत्पादनाच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला.\nएवढंच नाही तर लस निर्मात्या कंपन्या आणि शास्त्रज्ञांना कामगिरीबद्दल शुभेच्छाही दिल्या. त्यानुसार मोदींनी कोरोना लसीच्या संपूर्ण कामाचा आढावा घेत ही लस कधीपर्यंत उपलब्ध होईल याची माहिती घेतली. या बैठकीनंतर लसचं उत्पादन जिथे सुरू आहे, त्या लॅबलाही पंतप्रधानांनी भेट दिली. लसची निर्मिती, साठवणुकीची तयारी आणि नागरिकांपर्यंत लस कशी नेता येईल, यावर त्यांनी शास्त्रज्ञांशी चर्चा केल्याचे सांगण्यात येतआहे. जवळपास तासभर पंतप्रधान सीरम इन्स्टिट्युटमध्ये होते.\nमोदींच्या या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पुण्यात चोख सुरक्षाव्यवस्था तैनात करण्यात आली होती. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता पंतप्रधान कार्यालयाकडून स्थानिक प्रशासनाला स्वागत समारंभ आणि भेटीगाठी टाळण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यामुळे मोदींच्या स्वागतासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे किंवा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हेही उपस्थित नव्हते. पंतप्रधान मोदी यांचे वायुसेनेच्या विमानाने पुण्यातील लोहगाव विमानतळावर आगमन झाले. येथे ले. जनरल सी. पी. मोहंती, एअर कमांडर एच. असूदानी, पोलीस महासंचालक सुबोध कुमार जैस्वाल, पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी मोदींचे स्वागत केले.\nTags: corona vaccine, PM Narendra Modi, Serum Institute, अहमदाबाद, आदर पुनावाला, एअर कमांडर एच. असूदानी, कोरोना संसर्ग, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पंतप्रधान नरेंद्र म���दी, पुणे, पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस महासंचालक सुबोध कुमार जैस्वाल, मिशन व्हॅक्सिन, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज्यपाल भगतसिंह कोश्यारीं, ले. जनरल सी. पी. मोहंती, लोहगाव विमानतळ, सीरम इन्स्टिट्युट, हैदराबाद\nPrevious आमदारांना चोळीबांगडी, पवारांच्या बारामती येथील घरावर मोर्चा; मराठा मोर्चाचा सरकारला 2 डिसेंबरपर्यंतचा अल्टिमेटम\nNext चला करु जोडीने रक्तदान, श्री शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्टचा ससून हॉस्पिटलसाठी अनोखा संकल्प.\nतारीख ठरली; मराठा आरक्षणासाठी २० फेब्रुवारीला विशेष अधिवेशन\nखा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त ज्युपिटर हॉस्पिटलमधे लहान बच्चुंच्या हृदय शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन\nयळकोट यळकोट जय मल्हार करत मुख्यमंत्र्यांच्या, पाटलांच्या अन् चिवटेंच्या नावानं जेजुरीत चांगभलं \nमुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीने वर्षभरात केले विक्रमी वाटप; रुग्णांनी केले कौतुक\nभिगवणमधील मंगलदृष्टी सोसायटीच्या बिल्डरकडून फ्लॅट धारकांची फसवुक झाल्याने नागरिकांनी हैराण; प्राथमिक सुविधा नसल्याने नागरिकांची प्रांत-तहसीलदारांकडे धाव\nआरोग्य कर्मचाऱ्यांची बिन-पगारी फुल अधिकारी, ही संकल्पना राबवणारी पुणे जिल्हा परिषदेची उत्तुंग कामगिरी; आरोग्यमंत्र्यांचे दुर्लक्ष\nFM Radio सुरू करण्यासाठी खालील त्रिकोणी बटन क्लिक करा\nआरोग्य मंत्री राजेशजी टोपे साहेब यांचे कोरोनाला घाबरू नये याची ही सूंदर अशी चित्रफीत: जरूर बघा\nमहा मेट्रो न्युज फेसबुक पेज\nतारीख ठरली; मराठा आरक्षणासाठी २० फेब्रुवारीला विशेष अधिवेशन\nखा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त ज्युपिटर हॉस्पिटलमधे लहान बच्चुंच्या हृदय शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन\nयळकोट यळकोट जय मल्हार करत मुख्यमंत्र्यांच्या, पाटलांच्या अन् चिवटेंच्या नावानं जेजुरीत चांगभलं \nमुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीने वर्षभरात केले विक्रमी वाटप; रुग्णांनी केले कौतुक\nभिगवणमधील मंगलदृष्टी सोसायटीच्या बिल्डरकडून फ्लॅट धारकांची फसवुक झाल्याने नागरिकांनी हैराण; प्राथमिक सुविधा नसल्याने नागरिकांची प्रांत-तहसीलदारांकडे धाव\nतारीख ठरली; मराठा आरक्षणासाठी २० फेब्रुवारीला विशेष अधिवेशन\nशिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे सध्या होम क्���ारंटाईन; वाचा सविस्तरपणे\nशालेय शिक्षण मंत्री मा बच्चू कडू यांनी दत्तक घेतली चंपाकली हत्तीण\nमुख्यमंत्री पेयजल योजनेचा रणगावमध्ये शुभारंभ; वाचा सविस्तर\nस्त्री ही या दुनियेच्या श्रुष्टीची निर्माती; लेख\nतारीख ठरली; मराठा आरक्षणासाठी २० फेब्रुवारीला विशेष अधिवेशन\nखा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त ज्युपिटर हॉस्पिटलमधे लहान बच्चुंच्या हृदय शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन\nयळकोट यळकोट जय मल्हार करत मुख्यमंत्र्यांच्या, पाटलांच्या अन् चिवटेंच्या नावानं जेजुरीत चांगभलं \nमुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीने वर्षभरात केले विक्रमी वाटप; रुग्णांनी केले कौतुक\nभिगवणमधील मंगलदृष्टी सोसायटीच्या बिल्डरकडून फ्लॅट धारकांची फसवुक झाल्याने नागरिकांनी हैराण; प्राथमिक सुविधा नसल्याने नागरिकांची प्रांत-तहसीलदारांकडे धाव\nविशेष सूचना : • महा मेट्रो न्युज मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील , लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून महा मेट्रो न्युज चे संपादक , प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही . महा मेट्रो न्युज मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात . बातमी , लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता महा मेट्रो न्युज तपासून पाहू शकत नाही . बातमी , लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार महा मेट्रो न्युज नसून संबंधित वार्ताहर , लेखक किंवा जाहिरातदारच आहे . वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले , वादविवाद , प्रकरणे पुणे न्यायालयांतर्गतच चालवले जातील . अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.\nerror: या पोर्टल वरील सर्व बातम्या, लेख, फोटो यांचे सर्व हक्क संपादकांकडे असून, परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00820.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://uttamsheti.online/cotton-prices-settled-at-7000-see-how-it-will-be-in-january/", "date_download": "2024-03-04T23:36:36Z", "digest": "sha1:Z4I6T2DG5Z6SW3VZUSGOIN7HX5ETKPLM", "length": 6421, "nlines": 51, "source_domain": "uttamsheti.online", "title": "कापसाचे भाव 7000 स्थिरावले; पहा जानेवारी महिन्यात कसा मिळणार कापसाला भाव Cotton price's", "raw_content": "\nकापसाचे भाव 7000 स्थिरावले; पहा जानेवारी महिन्यात कसा मिळणार कापसाला भाव Cotton price’s\nCotton price’s: यावर्षी उत्पादन कमी झाल्याने कापूस उत्पादक शेतकऱ्यांना चांगला भाव मिळण्याची आशा होती. तथापि, मुख्य कापणीच्या कालावधीनंतर किमती प्रचंड घसरल्या असून, रु.च्या खाली घसरल्या आहेत. 7,000 प्रति क्विंटल.\nयंदाच्या हंगामाच्या सुरुवातीपासूनच कापसाला चढ्या दराची अपेक्षा शेतकऱ्यांना होती. जरी पीक दृष्टीकोन सकारात्मक दिसत असला तरी, विनाशकारी अतिवृष्टी आणि वादळामुळे उत्पादन खूपच कमी झाले आहे.\nहे वाचा: महाराष्ट्रातील सोयाबीन बाजार भाव 6 ऑक्टोबर 2023 soyabean rate maharshtra\nजोरदार वारा आणि वादळामुळे अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान आणखी वाढले. त्यामुळे उत्पादनात मोठी घट झाली आहे. गेल्या वर्षी कापूस रु. शेवटच्या दिशेने 12,000 प्रति क्विंटल.\nया वर्षी खाजगी बाजार उघडले, तेव्हा किमतीला सुरुवात झाली. 10,000 प्रति क्विंटल. त्यामुळे दर आणखी वाढण्याची आशा शेतकऱ्यांना होती. मात्र, आता भावात मोठी घसरण होऊन सुमारे ५० रुपये झाले आहेत. 6,900 प्रति क्विंटल.\nकापसाच्या उत्पादनात घट झाल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. मागणी वाढली आहे त्यामुळे किमतीही वाढतील अशी त्यांची अपेक्षा होती. परंतु अत्यंत हवामानाच्या घटनांनी गोष्टींचा नाश केला. कमी उत्पादन आणि घसरलेले भाव म्हणजे यंदाचा कापूस हंगामही शेतकऱ्यांच्या हातातून निसटला आहे.\nहे वाचा: कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा.. कृषिमंत्र्यांनी घेतला महत्त्वाचा निर्णय onion farmers\nसध्याच्या किमतीच्या पातळीवर, लागवडीचा खर्च वसूल करणेही कठीण झाले आहे. ढगाळ, दमट हवामानामुळे चणासारख्या रब्बी पिकांवर कीड आणि रोगांचे आक्रमण वाढले आहे.\nया जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात उद्यापासून पिक विमा जमा होण्यास सुरुवात..\nजानेवारी महिन्यात कापूस दरात होणार वाढ..\nपहा संपूर्ण महाराष्ट्रातील आजचे तुर बाजार भाव..\nया जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात उद्यापासून पिक विमा जमा होण्यास सुरुवात..\nजानेवारी महिन्यात कापूस दरात होणार वाढ.. आवक होणार कमी Cotton price\nपहा संपूर्ण महाराष्ट्रातील आजचे तुर बाजार भाव..\nया दिवशी जमा होणार 90 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर नमो शेतकरी योजनेचा दुसरा हफ्ता..\nया यादीत नाव असणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणार 12000 रुपये.. झिरो मिनिटात जमा होणार बँक खात्यात get 12000 rupees\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00820.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathi-suvichar.com/marathi-ukhane-for-male-groom/", "date_download": "2024-03-04T23:47:05Z", "digest": "sha1:35FGHMBVVUZSKRR6ZBSTOFBM464BQBN3", "length": 8706, "nlines": 178, "source_domain": "www.marathi-suvichar.com", "title": "नवरदेवास��ठी मराठी उखाणे Marathi Ukhane For Male Groom – मराठी सुविचार", "raw_content": "\nहो-नाही म्हणता म्हणता,लग्न जुळले एकदाचे\n————-मुळे मिळाले मला, सौख्य आयुष्यभराचे\n————- ची प्रत्येक गोष्ट, मला भावते खूप\n————-च्या मैदानात, खेळत होतो क्रिकेट,\n————-ला पाहून, पडली माझी विकेट \nसर्वश्रेष्ठ भगवान महावीर यांचे सुविचार\nमनी माझ्या आहे,सुखी संसाराची आस\n————-तू फक्त, मस्त गोड हास\n————-माझी आहे, सर्व कलांमध्ये कुशल\nतुमच्या येण्यानं झाला, दिवस एकदम स्पेशल\nहा दिवस आहे आमच्या करिता खास,\n………………..ला देतो गुलाब जामुन चा घास.\nअंधश्रद्धेचा पाश करी स्त्रियांचा नाश,\nसौ….चे नाव घेतो तुमच्यासाठी खास\n…… ला घास घालतो वरण-भात तूपाचा.\nआंबा गोड, ऊस गोड,\nत्याही पेक्षा अमृत गोड\n…. चे नाव आहे अमृतपेक्षा ही गोड.\nग़जाननाच्या मंदिरात संगीताची गोडी\nसुखी ठेवा गजानना ….. आणि माझी हि जोडी.\n…. च्या आगमनाने पडली त्यात भर.\nआम्रवृक्षाच्या छायेत कोकिळा करते गुंजन\nसौ ….. सोबत करतो मी सत्यनारायण पुजन\nगाडीत गाडी डेक्कन क्वीन\n…… आहे माझी ब्युटी क्वीन.\nआकाशात उडतोय पक्षांचा थवा\n…… चे नाव घ्यायला उखाणा कशाला हवा\nगर्द आमराई त्यामध्ये पोपटांचे थवे\n…. चे नाव माझ्या ओठी यावे.\nसगळ्या रुढी परंपरेत आहे विज्ञानाचे धागेदोरे,\n…सह घेतले मी सप्तपदीचे फेरे.\nअग़ अग़ ….. खिडकी वर आला बघ काउ,\nघास भरवतो जलेबीचा, बोट नको चाउ.\nकृष्णा च्या बासरीचा राधेला लागे ध्यास\n….. ला देतो मी लाडवाचा घास.\nकोल्हापुरला आहे महालक्ष्मीचा वास\n…… ला देतो मी श्रीखंडाचा घास.\nकाही शब्द येतात ओठातून,\n……. चं नाव येतं मात्र थेट माझ्या हृदयातून.\nहे सुविचार पण वाचा\nसर्वश्रेष्ठ संत तुकाराम महाराज सुविचार\nमहात्मा गांधी यांचे सुविचार\nकृपया :- मित्रांनो हे नवरदेवासाठी मराठी उखाणे पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…\nगौतम बुद्ध चांगले विचार\nधीरूभाई अंबानी मराठी सुविचार\nस्वामी विवेकानंद मराठी सुविचार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00820.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.tarunbharat.com/tag/gadhinglaj-talukas/", "date_download": "2024-03-05T00:56:13Z", "digest": "sha1:UILG5TXAZ7DPF4QHVMAZI5LIERVD3BQZ", "length": 5430, "nlines": 82, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "Gadhinglaj talukas Archives - Tarun Bharat", "raw_content": "\nफेब्रुवारीत प्रवासी वाहनांच्या विक्रीत समाधानकारक वाढ\nफ्रेंच ओपन सुपर 750 बॅडमिंटन स्पर्धा आजपासून\nकट्टरवादी इस्लामिक धर्मगुरुंवर ब्रिटन���डून बंदी\nआयसीसी पुरस्कारासाठी जैस्वालची शिफारस\nउदयनिधी स्टॅलिन यांना ‘सर्वोच्च’ फटकार\nविदेशी चलन साठ्यात 2.9 अब्ज डॉलर्सची वाढ\nज्येष्ठ नेते तापस रॉय यांचा तृणमूलला रामराम\nदीपक, नरेंदरचे आव्हान पहिल्याच फेरीत समाप्त\nदुष्काळग्रस्त हातकणंगले,गडहिंग्लज तालुक्यात शासनाच्या सवलती अंमलात आणा\nजिल्हाधिकारी राहुल रेखावार यांचे आदेश कोल्हापूर प्रतिनिधी राज्यातील दुष्काळ घोषित केलेल्या 40 तालुक्यांमध्ये जिह्यातील हातकणंगले व गडहिंग्लज या तालुक्यात मध्यम…\nअनंत अंबानी व राधिका मर्चेंटच्या प्री-वेडिंग सोहळ्यातील बॉलीवूड कलाकारांचे स्टनिंग लूक(Bollywood Actors’ Stunning Looks at Anant Ambani and Radhika Merchant’s Pre-Wedding Ceremony)\nआजपासून भारत विरुद्ध इंग्लंड तिसरी कसोटी (India vs England 3rd Test from today)\nशंभू सीमेवर शेतकऱ्यांचा निषेध मोर्चा (पंजाब-हरियाणा) Farmers protest march at Shambhu border (Punjab-Haryana)\nई पेपर ऐप डाउनलोड करा\nअनंत अंबानी व राधिका मर्चेंटच्या प्री-वेडिंग सोहळ्यातील बॉलीवूड कलाकारांचे स्टनिंग लूक(Bollywood Actors’ Stunning Looks at Anant Ambani and Radhika Merchant’s Pre-Wedding Ceremony) युएईत मंदिर, जगाला सद्भावना संदेश(UAE temple, message of goodwill to the world) आजपासून भारत विरुद्ध इंग्लंड तिसरी कसोटी (India vs England 3rd Test from today) शंभू सीमेवर शेतकऱ्यांचा निषेध मोर्चा (पंजाब-हरियाणा) Farmers protest march at Shambhu border (Punjab-Haryana)", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00820.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "https://www.tarunbharat.com/written-assurance-from-railway-minister-to-start-belgaum-pune-vande-bharat/", "date_download": "2024-03-05T01:13:54Z", "digest": "sha1:56QMFLGGZQXRNTULK2TE7CC7CTUI6JIN", "length": 9914, "nlines": 116, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "Written assurance from Railway Minister to start Belgaum-Pune Vande Bharat", "raw_content": "\n7 कंपन्यांचे बाजारभांडवल मूल्य 65 हजार कोटी पार\nमानवी तस्करी विरोधात गुजरातमध्ये मोठी कारवाई\nसंतोष करंडक फुटबॉल : गोवा, सेनादल उपांत्य फेरीत\nदिल्लीत महिलांना दर महिन्याला हजार रुपये\nभारताचे पुरुष, महिला टेटे संघ ऑलिम्पिकसाठी पात्र\nओपेक संघटनेने कच्च्या तेलाच्या उत्पादनात केली घट\nचीनमध्ये घरजावई मिळवून देणारी कंपनी\nYou are at:Home»आवृत्ती»कर्नाटक»बेळगांव»बेळगाव-पुणे वंदेभारत सुरू करण्याचे रेल्वेमंत्र्यांकडून लेखी आश्वासन\nबेळगाव-पुणे वंदेभारत सुरू करण्याचे रेल्वेमंत्र्यांकडून लेखी आश्वासन\nखासदार इराण्णा कडाडी यांच्या प्रयत्नांना यश\nबेळगाव : बेळगाव ते पुणेपर्यंत रेल्वेलाईनचे विद्युतीकरणाचे काम पूर्ण होताच बेळगावकरांच्या अपेक्षेनुसार वंदे भारत रेल्वे सुरू करण्यात येणार आहे. हुबळी नैर्त्रुत्य रेल्वे विभागाचे सल्लागार समितीचे सदस्य खासदार इराण्णा कडाडी यांनी ही माहिती दिली आहे. मंगळवारी इराण्णा कडाडी यांनी नवी दिल्ली येथे केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन बेळगाव-पुणे दरम्यान वंदे भारत रेल्वे सुरू करण्याची गरज त्यांना पटवून दिली. त्यानंतर बेळगाव-पुणे दरम्यानचे रेल्वेलाईन विद्युतीकरणाचे काम पूर्ण होताच वंदे भारत रेल्वे सुरू करण्यात येईल, अशी लेखी ग्वाही रेल्वेमंत्र्यांनी दिली आहे. यावेळी बेळगाव कोअर डेव्हल्पमेंट ग्रुपचे शैलेश यलमळ्ळी, अश्विन पाटील, संदीप पाटील आदी उपस्थित होते. बेळगाव जिल्ह्यातील रेल्वे योजनांसंबंधी रेल्वेमंत्र्यांशी चर्चा करण्यात आली. सध्याचे प्रस्ताव पाहून त्यांची अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक पावले उचलण्यात येतील, अशी ग्वाहीही रेल्वेमंत्र्यांनी दिली आहे.\nPrevious Articleमहामेळावा खटल्यासंदर्भात 2 मार्चच्या सुनावणीला प्रत्येकाने हजर राहावे\nNext Article ‘तरूण भारत ‘कॉलेज कट्टा’ कार्यक्रमात विद्यार्थ्यांची धमाल; गोखले कॉलेजमधील कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद\nआता कन्नड सक्ती विरोधात लढाई तीव्र\n300 गावे पाणी संकटाच्या झोनमध्ये\nरिंगरोडसाठी सर्वेक्षणाचे काम हाती\nरस्त्यांवर झगमगाट; स्मशानात अंधारवाट\nकरंबळ-बेकवाड यात्रेला भाविकांची प्रचंड गर्दी\nरोटरी क्लब ऑफ बेळगाव साऊथ प्रस्तुत‘अयोध्या’एक महानाट्या, एक प्रेरणादायी गौरव गाथा\nअनंत अंबानी व राधिका मर्चेंटच्या प्री-वेडिंग सोहळ्यातील बॉलीवूड कलाकारांचे स्टनिंग लूक(Bollywood Actors’ Stunning Looks at Anant Ambani and Radhika Merchant’s Pre-Wedding Ceremony)\nआजपासून भारत विरुद्ध इंग्लंड तिसरी कसोटी (India vs England 3rd Test from today)\nशंभू सीमेवर शेतकऱ्यांचा निषेध मोर्चा (पंजाब-हरियाणा) Farmers protest march at Shambhu border (Punjab-Haryana)\nई पेपर ऐप डाउनलोड करा\nअनंत अंबानी व राधिका मर्चेंटच्या प्री-वेडिंग सोहळ्यातील बॉलीवूड कलाकारांचे स्टनिंग लूक(Bollywood Actors’ Stunning Looks at Anant Ambani and Radhika Merchant’s Pre-Wedding Ceremony) युएईत मंदिर, जगाला सद्भावना संदेश(UAE temple, message of goodwill to the world) आजपासून भारत विरुद्ध इंग्लंड तिसरी कसोटी (India vs England 3rd Test from today) शंभू सीमेवर शेतकऱ्यांचा निषेध मोर्चा (पंजाब-हरियाणा) Farmers protest march at Shambhu border (Punjab-Haryana)", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00820.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://bharatlive.news/travel-tips-know-the-benefits-of-traveling-in-off-season-123101000046_1-html/", "date_download": "2024-03-05T02:00:44Z", "digest": "sha1:XMQVQVUS6RA56PITNESLWXKJVR3L3EO2", "length": 22200, "nlines": 152, "source_domain": "bharatlive.news", "title": "Travel Tips: ऑफ सीजन मध्ये ट्रॅव्हल्स करण्याचे फायदे जाणून घ्या - Latest Marathi News Jalgaon | Nashik | Pune | Mumbai - भारत लाईव्ह न्यूज मीडिया", "raw_content": "\nTravel Tips: ऑफ सीजन मध्ये ट्रॅव्हल्स करण्याचे फायदे जाणून घ्या\nTravel Tips: ऑफ सीजन मध्ये ट्रॅव्हल्स करण्याचे फायदे जाणून घ्या\nTravel Tips: ऑफ सीजन मध्ये ट्रॅव्हल्स करण्याचे फायदे जाणून घ्या\nTravel Tips: बहुतेक लोकांना प्रवास करायला आवडते. सुट्टीच्या दिवसात आपण सर्वजण कुठेतरी फिरण्याचा विचार करतो. पण प्रवास म्हणजे फक्त घराबाहेर पडणे नाही, तर तुम्ही किती हुशारीने प्रवास करता याकडे तितकेच लक्ष दिले पाहिजे. चाणाक्ष प्रवासी ऑफ सीझनमध्ये प्रवास करणे पसंत करतो.\nऑफ-सीझनमध्ये प्रवास करणे केवळ बजेट फ्रेंडली नाही, तर ते इतर अनेक फायदे देखील देते. ऑफ सीझनमध्ये प्रवास करताना अनेक उत्कृष्ट गोष्टी एक्सप्लोर करू शकता.या साठी काही टिप्स जाणून घ्या.\nऑफ सीझनमध्ये प्रवास करण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तुम्ही बजेट फ्रेंडली प्रवास करू शकता. ऑफ सीझनमध्ये अधिक हॉटेल्स रिकामी असतात. अशा परिस्थितीत ते कमी किमतीत मुक्काम देतात. याशिवाय इतर कामांसाठी तुलनेने कमी पैसे द्यावे लागतील. तर सीझनमध्ये जास्त गर्दीमुळे भाव खूप वाढतात. अशा प्रकारे तुम्ही पॉकेट फ्रेंडली पद्धतीने प्रवास करू शकता.\nएक्टिविटीज एक्सप्लोर करू शकता\nआपण कुठेतरी बाहेर फिरायला गेलो की त्या ठिकाणी सर्व उपक्रमांचा आनंद घ्यायचा असतो. ऑफ सीझनमध्ये तुम्ही हे सहज करू शकता. त्या वेळी कमी लोक येतात, त्यामुळे प्रत्येक उपक्रमाचा मनसोक्त आनंद घेता येतो. उदाहरणार्थ, जर तुम्हाला बोटिंगला जायचे असेल, तर सीझनमध्ये तासभर थांबावे लागेल आणि बोटिंगसाठी कमी वेळ मिळू शकेल. पण ऑफ सीझनमध्ये, जेव्हा गर्दी नसते तेव्हा थांबावे लागत नाही आणि बराच वेळ बोटिंगचा आनंद घेऊ शकता.\nऑफ सीझनमध्ये प्रवास करताना भरपूर पर्याय असतात. सीझनमध्ये प्रवास करता तेव्हा आवडीची हॉटेल्स सापडत नाहीत आणि खूप तडतोज करावी लागते. परंतु ऑफ सीझनमध्ये उत्तम हॉटेलमध्ये राहू शकता आणि काही चांगल्या सुविधांचा आनंद घेऊ शकता.\nऑफ सीझनमध्ये प्रवास करण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे या काळात तणाव कमी असतो. वास्तविक, या काळात गर्दी कमी असते आणि त्यामुळे लांबच ला���ब रांगेत उभे राहावे लागत नाही, त्यामुळे कोणताही ताण न घेता आरामात प्रवास करू शकता.\nउत्तम प्रवासाचा अनुभव मिळेल –\nजेव्हा ऑफ सीझनमध्ये प्रवास करता तेव्हा तिथे पर्यटकांची संख्या खूपच कमी असते. याचा थेट फायदा असा होतो की ते ठिकाण, लोक आणि संस्कृती अस्सलपणे अनुभवू शकता. तसेच स्थानिकांशी अधिक सहजपणे संवाद साधू शकता, अतिपरिचित क्षेत्र एक्सप्लोर करू शकता आणि स्थानिक संस्कृतीबद्दल जाणून घेऊ शकता.\nTravel Tips: बहुतेक लोकांना प्रवास करायला आवडते. सुट्टीच्या दिवसात आपण सर्वजण कुठेतरी फिरण्याचा विचार करतो. पण प्रवास म्हणजे फक्त घराबाहेर पडणे नाही, तर तुम्ही किती हुशारीने प्रवास करता याकडे तितकेच लक्ष दिले पाहिजे. चाणाक्ष प्रवासी ऑफ सीझनमध्ये …\nमहाभारताचे युद्ध जिंकण्यासाठी पांडवांनी येथे मां कालीकडे मागितला आशीर्वाद आजही तिथे भव्य मंदिर आहे\nनेपाळमधील भटगाव येथील श्री दत्त मंदिर\nTourist attraction पर्यटकांचे आकर्षण: बोर व्याघ्र प्रकल्प\nJune Travel Destinations: जूनमध्ये भेट देण्यासाठी ही ठिकाणे सर्वोत्तम आहेत\nभारतातील 50 पर्यटन स्थळे जी पर्यटकांना आर्कषित करतात\nBheem Kund Secrets भीम कुंडाची खोली व त्याची निर्मिती कशी झाली जाणून घ्या\nतामिळनाडूचा पराभव करत मुंबई फायनलमध्ये\nसारा देश हाच माझा परिवार \nअनेक वर्षांनी एकत्र झळकणार दीया अन् सुनील शेट्टी\nशेअरबाजार नव्या विक्रमासह तेजीसमवेत बंद\nशाहबाज शरीफ पाकिस्तानचे 24 वे पंतप्रधान\nपब्लिक से बोल आज विशेष\nभारत लाईव्ह न्यूज मीडिया प्रगतिशील विचारधारेने प्रेरित व संचालित स्वतंत्र बातमी माहिती प्रसारक समूह आहे. आम्ही आमच्या माध्यमाने जगभरातील प्रमुख महत्वाच्या बातम्या घडामोडी , बदल , नवीन विकास योजना , शासकीय , प्रशासकीय , सामाजिक व गुन्हेगारी तसेच संपादकीय व विविध लेखकांच्या द्वारे लिखित बातम्या अग्रलेख विशेष माहिती आणि मथळे आमच्या माध्यमाने ईंग्रजी तसेच मराठी भाषेतून आमच्या वाचकांना उपलब्द करून देतो.\n दुसर्‍या घरोब्यासाठी पत्नीचा गळा आवळून दरीत फेकले\nअनेकवेळा नवरा-बायकोतील विसंवादाला प्रेमाचा त्रिकोण कारणीभूत असतो. त्याचे किंवा तिचे बाहेर कुठेतरी मधुर संबंध निर्माण झालेले असतात आणि हे मधुर …\n कसा बनला मायानगरीचा पहिला डॉन\nमुंबईमध्ये अनेक माफिया डॉन उदयास आले. पण, एकाने मुंबईच्या अंडरवर्ल्डला सर्वात आधी प्रकाश झोतात आणले; शिवाय अंडरवर्ल्ड आणि बॉलीवूड यांच्या …\n चोरच जेव्हा न्यायाधीश बनतो\nतो एक अट्टल चोर होता. देशभरात त्याच्या नावावर चोरीचे शेकडो गुन्हे दाखल झालेले होते. आठ राज्यांतील पोलिस या चोराच्या मागावर …\nगुन्हेगारांची मानसिकता; भयावह पातळीचा राग\nगुन्हा जेव्हा घडतो तेव्हा प्रचंड राग हा गुन्हेगाराच्या मनात आलेला असतो. रागाचा हा भर अत्युच्च पातळीवर पोहोचलेला असतो\nराजकीय वादाची ठिणगी; भूखंड वादाचा वणवा\nकल्याण पूर्वचे भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटाचे कल्याण शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर उल्हासनगरच्या हिललाईन पोलिस ठाण्यातच गोळीबार …\nगेल्या वर्षी 21 डिसेंबर रोजी रोमानियाच्या लिजंड एअरलाईन्सचे दुबईतून उड्डाण केलेले एक विमान फ्रान्सच्या व्हॅट्री विमानतळावर जवळपास तीन दिवस रोखून …\nMahashivratri 2024: महाराष्ट्रात आहेत ही ५ ज्योतिर्लिंग, यांच्याबद्दल तुम्हाला माहीत आहे का\nTravel Tips: भगवान शिवाच्या १२ ज्योतिर्लिंगांपैकी काही प्रसिद्ध ज्योतिर्लिंग महाराष्ट्रात आहेत. महाशिवरानिमित्त महाराष्ट्रातील ५ प्रसिद्ध ज्योतिर्लिंगांविषयी जाणून घेऊया.\nRelationship : चांगल्या जोडीदारामध्ये हवे हे 5 गुण\nजीवनाच्या प्रवासात प्रत्येक वळणावर आपल्या सोबत एक व्यक्ति असणे गरजेचे असते. जो तुम्हाला नेहमी साथ देईल. जीवनात तुम्ही जेव्हा कठीण …\nWomen Day 2024: कधी आणि का साजरा केला जातो आंतरराष्ट्रीय महिला दिवस जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व\nInternational Women Day 2024: आंतरराष्ट्रीय महिला दिन कधी आहे, आपण तो का साजरा करतो, त्याचा इतिहास आणि महत्त्व याबाबत येथे …\nजळगाव जिल्हा परिषदेतील मोठा गौडबंगाल…हजारो बेरोजगारांना डावलून मर्जीतील कंत्राटदारांना कामे वाटप : भारत लाईव्ह न्यूज मीडिया \nजळगाव : धनवीरसिंग ठाकूर , जळगाव जिल्हा परिषदेचा गेला कित्येक महिन्यापासून सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांचे काम वाटप समितीची बैठक गाजवत असून …\n#LatestNews #MarathiNews #Politics : भाजपची उमरगा तालुका कार्यकारिणी अखेर जाहीर \nउमरगा प्रतिनिधी उमरगा तालुका भारतीय जनता पार्टीची नूतन कार्यकारिणी व विविध आघाड्यांच्या अध्यक्षांची निवड शनिवारी (दि. २३) तालुकाध्यक्ष शहाजी पाटील …\n नागपुरमधून २८ डिसेंबरला लोकसभेचं रणशिंग फुंकणार\nनागपूर; पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या स्थापन�� दिनाचे औचित्य साधत येत्या २८ डिसेंबर रोजी नागपुरमध्ये काँग्रेस पक्षाची महारॅली आयोजित …\nमोदी है तो मुमकिन है, देशात २०३० पर्यंत २०० एअरपोर्ट, २०४७ पर्यंत ४५०० ‘वंदे भारत’ असतील”: ज्योतिरादित्य सिंधिया : भारत …\nमुंबई : विशेष वृत्त, भारतीय केबिनेट मधील तरुण नेतृत्व ज्योतिरादित्य सिंधिया ह्यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखती मध्ये भारतीय नेतृत्वाची धुरा …\nकाँग्रेसच्या मद्यसम्राट कडून २०० कोटी रोख सापडली …अजूनही पैसे मोजणी सुरु : धीरज साहू : भारत लाईव्ह न्यूज मीडिया \nमुंबई : धनवीरसिंग ठाकूर , एकी कडे नुकत्याच निवडणुका पार पडल्या आणि आजच तेलंगाणा राज्यात काँग्रेस ने सत्ता स्थापन केली …\nछत्तीसगडच्या मतमोजणीत कॉंग्रेस-भाजपमध्ये ‘टी-20’ सारखा ‘थरार’\nपुढारी ऑनलाईन डेस्क : छत्तीसगड विधानसभा निवडणूक मतमोजणीस आज सकाळी प्रारंभ झाला आहे. मतमोजणीच्या पहिल्या अडीच तासात क्रिकेट ‘टी-20’ मधील …\nछवी राजावत ह्यांच्या शब्दांतून : राजस्थानातील गावाची महिला सरपंच : अनुभव प्रवास : भारत लाईव्ह न्यूज मीडिया \nमुंबई : नवीन भारतीय युगातील महिला मुली जेथे चंद्रावर पाऊले उमटवीत आहेत तेथेच महिला म्हणून जेव्हा आपण एखाद्या समुदाय , …\nबातम्या विभाग: Select Categoryकरियर शिक्षण विशेषखेळ समाचारगुन्हेगारीजीवनशैलीठळक बातम्यापब्लिक से बोल आज विशेषपर्यटनमनोरंजनमहत्वाची बातमीमहत्वाची बातमीमोठी बातमीराजकारणविदेश बातम्याविशेष बातमीसंपादकीय\nभारत लाईव्ह न्यूज मीडिया :\nआमच्या अधिकृत मराठी भाषिक बातमी संकेतस्थळावर आपले स्वागत आहे. आम्ही भारत लाईव्ह न्यूज मीडिया आणतो जळगाव,नाशिक,पुणे,मुंबई येथील सर्व ठळक महत्वाच्या दैनंदिन घडामोडी तसेच महाराष्ट्र राज्यातील सर्व महत्वाच्या घडामोडी लागलीच आपल्या पर्यंत आपल्या मराठी भाषेतून. भारत लाईव्ह न्यूज मीडिया स्वतंत्र संचालित निष्पक्ष बातमी समूह असून आम्ही आमच्या शोध पत्रकारिता आधारित सामाजिक मुद्दे , शासकीय बाबी तसेच महत्वाच्या लेखन सामग्री आपल्या पर्यंत आमच्या अधिकृत संकेतस्थळ द्वारे पोहोचवितो.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00821.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%AF_%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%A8", "date_download": "2024-03-05T00:08:13Z", "digest": "sha1:CCDMT725ZQNSZE2XSZCYMDJURHENUMLB", "length": 2806, "nlines": 43, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "होन - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n(रुप्य होन या पानावरून पुनर्निर्देशित)\nहोन हे एक शिवकालीन चलन होते. ते सोन्यापासून बनवले गेले होते. होन वजन सुमारे २.७ ते २.९ ग्राम असायचे.\nशिवराई होन - शिवछत्रपतींनी रायगडावर पाडलेले पहिले नाणे.\nहोन शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकाच्या वेळी प्रसिद्ध केले होते.\nहा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. विस्तार कसा करावा\nहे सुद्धा पहा संपादन\nभारतीय नाणेशास्त्र शोधसंस्था, अंजनेरी, नाशिक\nशेवटचा बदल ८ ऑगस्ट २०२१ तारखेला २०:५६ वाजता झाला\nहे पान इतर भाषांमध्ये उपलब्ध नाही.\nया पानातील शेवटचा बदल ८ ऑगस्ट २०२१ रोजी २०:५६ वाजता केला गेला.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 4.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00821.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://news66daily.com/archives/878", "date_download": "2024-03-05T01:04:17Z", "digest": "sha1:S66NSVZ3P63Z33ETMZSE7GN7GWQSGPKC", "length": 6198, "nlines": 89, "source_domain": "news66daily.com", "title": "काय असणार आहे नवीन मालिकेत - News 66 Daily", "raw_content": "\nकाय असणार आहे नवीन मालिकेत\n तर ९ ते ५ नोकरी करणारा, साधा सरळ नाकासमोर चालणारा हवा. मनमिळाऊ, नम्र, सगळ्यांशी प्रेमाने वागणारा हवा. हा डायलॉग सध्या खूप प्रसिद्ध होत आहे. बरोबर ओळखलात, हा डायलॉग नवीन येणाऱ्या ‘तुझ्या इश्काचा नादखुळा’ या नवीन मालिकेचा आहे. ‘सांग तू आहेस ना’ या नवीन मालिकेबरोबरच आपल्याला आता स्टार प्रवाहवर ‘तुझ्या इश्काचा नादखुळा’ ही अजून एक नवीन मालिका बघायला मिळणार आहे.\nही मालिका २१ डिसेंबर २०२० पासून स्टार प्रवाहवर रात्री १०.३० वाजता प्रसारित होणार आहे. या मालिकेचा प्रोमो नुकताच प्रसारित झाला आहे. या मालिकेत दोन कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. स्वाती आणि रघु हे दोघे या मालिकेत प्रमुख आहेत. प्रोमोमध्ये स्वातीला तिची मैत्रीण विचारते की तुला कसा नवरा हवा\nरघुलाही आपण पाहिले असलेच की तो एका व्यक्तीची कॉलर पकडून त्याला बोलतो की, रघु फक्त एकदाच प्रेमाने सांगतो, नायतर उलटा टांगतो. प्रोमोमध्ये आपण पाहिले की रघु हा एक आजीला जमिनीची कागदपत्रे देतो. प्रोमोवरून समजते की रघु हा एक समाजसेवक आहे. या मालिकेत स्वाती रघुला कशी साथ देते हे आपण मालिका प्रसारित झाल्यावर नक्कीच पाहू. तुम्हीही ही मालिका पाहण्यास उत्सुक आहात का कमेन्ट मध्ये नक्की कळवा.\nफुलाला सुगंध मातीचा मधील सोनाली पहा\nफुलाला सुगंध मातीचा मा��िकेतील जान्हवीबद्दल\nलय रडली हो आई बापाची लाडाची लेक निघाली नवर्या घरी\n३६ नखरेवाली गाण्यावर माधुरी पवार चा जळवा\nसुंदर मुलींनी केला डान्स पाहून प्रेमात पडाल\nहे मिश्रण चेहरा एका दिवसात इतका गोरा होईल की सर्वजण पाहताच राहतील,पार्टीला किव्हा कुटेही फिरायला जाण्यापूर्वी एक वेळेस चेहऱ्याला लावा …\nगुलाबाचे झाड दोनच दिवसात हिरवेगार होऊन फुलांनी भरून जाईल,फक्त एक रुपयांची ही एक वस्तू गुलाबाच्या झाडाला टाका …\nभाताची चव चौपट वाढेल, मोकळा भात बनवण्याची सोप्पी पद्धत,तांदूळ शिजवताना त्यात टाका ही एक वस्तू\nबदलून टाकेल तुमचं नशिब.. दूर करणार सर्व समस्या..एक तांब्याभर पाणी.. दूर करणार सर्व समस्या..एक तांब्याभर पाणी.. \nहवं ते सर्व मिळेल‌..15 दिवसात अनुभव घ्याल.पाणी पिताना बोला ‘हे’ 2 शब्द.. \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00821.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://bhumiputrachihak.com/news/2263", "date_download": "2024-03-05T00:52:31Z", "digest": "sha1:MN75DQIEI5LFXYOK4N4RHTEVZKEE7F2M", "length": 16273, "nlines": 91, "source_domain": "bhumiputrachihak.com", "title": "कल्पना सोनवणे या विधवा दलित महिलेचे घर उध्वस्त करणाऱ्यांना शिवसेना सोडणार नाही, | Bhumiputrachi hak", "raw_content": "\nHome चंद्रपूर कल्पना सोनवणे या विधवा दलित महिलेचे घर उध्वस्त करणाऱ्यांना शिवसेना सोडणार नाही,\nकल्पना सोनवणे या विधवा दलित महिलेचे घर उध्वस्त करणाऱ्यांना शिवसेना सोडणार नाही,\nशहर प्रमुख प्रमोद पाटील यांचा इशारा \nआरोपींनी जे शस्त्र आणले त्या शस्त्रासह जेशीपी मशीन्स जब्त करून आरोपी विरोधात अक्ट्रोसिटी अक्ट अंतर्गत गुन्हे दाखल करण्याची मागणी \nशहरातील वडगाव प्रभागातील अपेक्षा नगर मधील कल्पना सोनवणे या विधवा दलित महिलेचे पूर्णत्वास आलेल्या घराला ले-आउटकडे जाण्यास अडथळा होत असल्याने शहरातील मोठे बिल्डर दत्तात्रय कन्चार्लावार आणि गजानन निलावार यांनी मनसेचे वाहतूक जिल्हाध्यक्ष भरत गुप्ता,शहर अध्यक्ष प्रतिमा ठाकूर, उपजिल्हा अध्यक्षा माया मेश्राम, मनीषा तोकलवार या महिलांना सुपारी देवून बुलडोजरने जमीनदोस्त केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.\nवडगाव प्रभागातील अपेक्षा नगरात दलित विधवा महिला कल्पना सोनवणे मुलगी पल्लवी आणि मुलगा कोमल, उत्तम सोनवणे यांच्यासह वास्तव्यास आहेत. सुमारे दहा वर्षांपूर्वी त्यांच्या पतीचे निधन झाल्यानंतर अपेक्षा नगर मधील नझूलच्या जागेवर झोपडी बांधून त्या आपल्या पाल्यांचे पालनपोषण करीत होत्या.\nआपल्या परिवाराचे मोलकरीणचे काम करून पालनपोषण करणाऱ्या कल्पना सोनवणे यांनी अतिशय परीश्रमाणे पाई पाई जमवून पैसे गोळा केले व घर बांधले, त्यात त्यांच्या मुली आणि मुलांचे सुद्धा परिश्रम आहे, गेल्या तीस वर्षांपासून नझुलच्या जागेवर वास्तवात असलेल्या कल्पना सोनवणे यांचे घर अचानक कुठलीही सूचना न देता व घरात कुणीही नसतांना मनसेचे भरत गुप्ता, प्रतिमा ठाकूर, माया मेश्राम, मनीषा कोतलवार व इतरानी बिल्डर दत्तात्रय कन्चार्लावार आणि गजानन निलावार यांच्याकडून सुपारी घेवून बुलडोजरने जमीनदोस्त केल्याने दलित समाजावर एक प्रकारे बिल्डर आणि मनसे पदाधिकाऱ्यांनी आघात केला आहे.\nडोळ्यासमोर घराचे बांधकाम जमीनदोस्त झाल्यानंतरही जिवे मारण्याच्या धमकीने व तलवारी चाकू छुरी दाखवल्याने पोलिस ठाण्यात त्यांनी तक्रार दाखल केली नाही. मात्र, शिवसेनेच्या मदतीने परिसरातील नागरिकांनी एकत्र येत बिल्डर्सच्या या प्रवृत्तीविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार उत्तम सोनवने यांनी परिसरातील चांदणीबाई मलिक, देविदास राऊत, चेतना भाटी यांच्या मदतीने रामनगर पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून बिल्डर दत्तात्रेय कन्चार्लावार, गजानन निलावार, भरत गुप्ता व अन्य सात ते आठ व्यक्तीविरुद्ध भादंवि १४३, १४७, १४९, ४४८, ४२७, ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला. मात्र सोबतच प्रतिमा ठाकूर, माया मेश्राम, मनीषा तोकलवार यांची नावे जाहीर केली नाही ती जाहीर करावी व त्यांचेवर धारदार शस्त्र बाळगणे व जोरजबरदस्तीने दलित विधवा महिलेचे घर उध्वस्त करण्यासंदर्भात इतर गंभीर कलमासोबतच अक्ट्रोसिटी अक्ट अंतर्गत गुन्हे दाखल करायला हवे होते मात्र आरोपी खुलेआम फिरत आहे, आरोपीकडून धारदार शस्त्र आणि बुलडोजर पोलिसांनी जब्त केले नाही यावरून पोलिस त्यांचेवर कारवाई करीत नाही ही बाब अतिशय गंभीर असल्याने जिल्हा पोलिस अधीक्षकांनी दखल घ्यायला घ्यावी असे आव्हान सुद्धा शिवसेनेचे शहर प्रमुख प्रमोद पाटील यांनी पत्रकार परिषद केले.\nएका दलित विधवा महिलेचे घर गुंडाकडून पाडणे ही घटना अतिशय वाईट असून आपण जणू बिहार राज्यात आहो कां असा प्रश्न पाडणारी आहे. कारण कायदा हातात घेवून एका दलित परिवाराचे घर हातात तलवारी, चाकू घेवून बुलडोज��णे पाडणे म्हणजे बिहार पेक्षा जास्त गुंडगिरी इथे मनसेचे भरत गुप्ता, प्रतिमा ठाकूर, माया मेश्राम, मनीषा तोकलवार व अन्य लोकांनी चालविलेली आहे, त्यामुळे ही बाब पोलिसांच्या अकार्यक्षमतेचा कळस म्हणावी लागेल, त्यामुळे आता पोलिस प्रशासनाने अक्ट्रोसिटी अक्ट व इतर गंभीर गुन्हे दाखल करणे आवश्यक आहे, परंतु पोलिसांनी आरोपींवर गंभीर गुन्हे दाखल केले नसल्याने या प्रकरणात पिडीत विधवा दलित महिलेला न्याय दिल्याशिवाय शिवसेना स्वस्थ बसणार नसून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्यापुढे हे प्रकऱण घेवून जावू व या प्रकरणांमध्ये भरत गुप्ता सह प्रतिमा ठाकूर, माया मेश्राम, मनीषा तोकलवार व इतर मुलांचा शोध घ्यायला पोलिसांना बाध्य करू आणि बिल्डर निलावार व कन्चर्लावार यांच्या संपतीची चौकशी लावू असा इशारा शिवसेनेचे शहर प्रमुख प्रमोद पाटील यांनी दिला आहे. प्रसंगी शिवसेनेच्या जिल्हा संघटिकां कुसुम उदार, स्वप्नील काशीकर व पिडीत महिला उपस्थित होती.\nPrevious articleधक्कादायक :- कोळसा माफिया कैलास अग्रवाल यांचा नागपूर येथे तीनपट धंदा \nNext articleखास बातमी :- दहावीचा अखेरचा पेपर पुढे ढकलला,३१ मार्च नंतर होणार घोषणा \nनागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यात चंद्रपूर जिल्हा आदर्श ठरावा\nलक्षवेधी :- सरकारी पैशाची उधळपट्टी करून तीन दिवस ताडोबा महोत्सव कशासाठी\nताडोबाला जागतिक स्तरावर पोहचविण्यात योगदान देणा-यांचा ताडोबा महोत्सवात सन्मान करा – आ किशोर जोरगेवार\nIPL 2024 चे वेळापत्रक जाहीर\nनागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यात चंद्रपूर जिल्हा आदर्श ठरावा\nदणका :- लेडी सिंघम आयपीएस नयोमी साटम यांची रेती तस्कराविरोधात पुन्हा कारवाई.\nलक्षवेधी :- सरकारी पैशाची उधळपट्टी करून तीन दिवस ताडोबा महोत्सव कशासाठी\nमहत्वाचं :- ते चार रेती ट्रक पोलिसांनी पकडले मग ती रेती कुठल्या घाटातून आली\nभूमिपूत्राची हाक न्यूज पोर्टलचे संपादक राजू कुकडे हे मागील सोळा वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांच्या धारदार लेखणीने अनेकांना न्याय मिळवून दिला तर अवैध व्यावसायिकांच्या विरोधात पुकारलेल्या लढ्यात शासनाला मोठा महसूल मिळवून दिला. उच्च शिक्षित, कर्तव्यदक्ष आणि लोकसेवक असलेल्या राजू कुकडे यांनी जिल्ह्यातील पत्रकारितेत आपला ठसा उमटवला आहे. त्यांच्या पोर्टल ची ��ातमी नेहमीच दमदार आणि वस्तुस्थितीचा वेध घेणारी ठरत असल्याने जिल्ह्यातील पत्रकारितेत सर्वत्र त्यांचे नाव आहे.\nभूमिपुत्राची हाक हे न्यूजपोर्टल मराठी साप्ताहिक वृत्तपत्र भूमिपुत्राची हाकद्वारा प्रकाशित आहे.\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00822.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://greekmythology.biz/mr/griik-pauraannik-kthaanmdhye-sekrops-i", "date_download": "2024-03-05T01:06:06Z", "digest": "sha1:3TBZUUCC4RLVH2ACFLRKNJCGR7S3CCOW", "length": 15887, "nlines": 56, "source_domain": "greekmythology.biz", "title": "ग्रीक पौराणिक कथांमध्ये सेक्रोप्स I", "raw_content": "\nग्रीक पौराणिक कथांमध्ये सेक्रोप्स I\nग्रीक पौराणिक कथांमध्ये CECROPS I\nग्रीक पौराणिक कथांमध्ये CECROPS I\nग्रीक पौराणिक कथांमध्ये सेक्रोप्स हे अथेन्सचे संस्थापक होते आणि म्हणूनच, शहराच्या दिग्गज राजांपैकी पहिले होते.\nCecrops हे ग्रीक पौराणिक कथेतील स्वायत्त, पृथ्वीवर जन्मलेले, नश्वरांपैकी एक असल्याचे म्हटले जाते, अशा प्रकारे कधीकधी गाया (पृथ्वी) चे मूल म्हणून वर्गीकृत केले जाते, तर त्याला स्वदेशी म्हणून देखील गणले जाते. तो ग्रीक वंशाचा रहिवासी नव्हता आणि\nसामान्य मनुष्य नव्हता. असे चित्रित केले आहे, कारण असे म्हटले जाते की त्याच्या शरीराचा वरचा अर्धा भाग मानवी दिसत असताना, त्याच्या खालच्या अर्ध्या भागामध्ये पायांच्या ऐवजी नागाच्या शेपटीचा समावेश होता.\nCecrops चे घर Attica हे किंग Actaeus द्वारे शासित प्रदेश होते. सेक्रॉप्स ऍक्टायसच्या मुलीशी लग्न करतील, ऍग्रौलोस, आणि एक मुलगा, एरिसिचथॉन, जो त्याच्या वडिलांच्या आधी गेला होता, आणि तीन मुली ऍग्रौलोस, हेरसे आणि पांड्रोस यांचा पिता झाला.\nसेक्रोप्सच्या मुली एरिचथोनियस च्या कथेत दिसतील, कारण त्यांच्याकडे मुलाची जबाबदारी होती. सेक्रोप्सच्या या मुलींना बास्केटच्या आत न पाहण्याचे आदेश देण्यात आले होते, परंतु या आदेशाकडे प्राणघातक परिणामांसह दुर्लक्ष केले गेले.\n​अॅक्टेयसने अ‍ॅक्टे नावाचे शहर वसवले असले तरी, साधारणपणे असे मानले जात होते की सेक्रोप्सने अटिकाच्या १२ वसाहती बांधल्या होत्या ज्या,थिसिअसचा काळ, संपूर्णपणे अथेन्स म्हणून ओळखला जातो.\nहे देखील पहा: ग्रीक पौराणिक कथांमध्ये कॅरॉन\nसेक्रॉप्सने स्थापन केलेली 12 गावे आणि शहरे होती; Cecropia, Tetrapolis, Epacria, Decelea, Eleusis , Aphidna, Thoricus, Brauron, Cytherus, Sphettos आणि Cephisia. या 12 पैकी सेक्रोपिया हे वादातीतपणे सर्वात प्रसिद्ध आहे, कारण त्याचे नाव बदलून सेक्रोप्सच्या काळात अथेन्स असे ठेवण्यात आले होते.\nसेक्रोपियाचा शासक म्हणून सेक्रोप्सने या प्रदेशात सभ्यता आणली असे म्हटले जाते, परंतु प्रामुख्याने मानव किंवा जिवंत प्राण्यांची प्रथा संपवणारा पहिला राजा म्हणून स्मरण केले जाते. शहराच्या रहिवाशांनी कोणाची पूजा करावी याबद्दल अथेना आणि पोसायडॉन.\nदोन देवतांनी सेक्रोप्स आणि सेक्रोपियाच्या रहिवाशांना लाच देऊ केली.\nअशाप्रकारे, अॅक्रोपोलिसच्या मध्यभागी, पोसायडॉनने त्याचा त्रिशूळ जमिनीवर मारला आणि त्या ठिकाणाहून खारट विहीर निघाली. अथेनाची लाच एक्रोपोलिसवर लावलेल्या ऑलिव्हच्या झाडाच्या रूपात आली.\nहे देखील पहा: ग्रीक पौराणिक कथांमध्ये मायसीनेचा अल्कायस\nसेक्रॉप्स ऑलिव्हचे झाड स्वीकारतील आणि त्या दिवसापासून अथेना ही शहरातील मुख्य देवता बनली आणि त्यामुळे शहराचे नाव अथेन्स ठेवण्यात आले. संतप्त पोसेडॉन, प्रतिशोध म्हणून, थ्रिएशियन मैदानात पूर आणेल, जरी नंतर झ्यूसने त्याचा भाऊ पाणी कमी होईल याची खात्री करून घेतली.\nअसे दिसते कीजैतुनाच्या झाडापासून काही पदार्थ घेण्याचा सेक्रॉप्सचा सहज निर्णय होता, मिठाच्या पाण्याच्या विहिरीचा फारसा उपयोग नसताना, परंतु विहीर आणि झाडे ही केवळ प्रतीके आहेत असे काहींनी म्हटले होते, कारण त्रिशूळ प्रेरित विहिरीसह, पोसेडॉन नौदल शक्ती प्रदान करत होते, तर ऑलिव्हचे झाड शांततेचे वचन होते. अशा प्रकारे, सेक्रोप्सने त्याच्या शहरासाठी शांतता निवडली होती.\nसेक्रॉप्स अथेन्सचा राजा म्हणून उत्तराधिकारी, क्रॅनॉस\nग्रीक पौराणिक कथांमध्ये अॅलिकोन आणि सेक्स\nनेर्क पिर्ट्झ हा एक उत्कट लेखक आणि संशोधक आहे ज्याला ग्रीक पौराणिक कथांबद्दल खूप आकर्षण आहे. अथेन्स, ग्रीस येथे जन्मलेल्या आणि वाढलेल्या नेर्कचे बालपण देव, नायक आणि प्राचीन दंतकथांनी भरलेले होते. लहानपणापासून, नेर्क ���ा कथांच्या सामर्थ्याने आणि वैभवाने मोहित झाला होता आणि हा उत्साह वर्षानुवर्षे अधिक दृढ होत गेला.शास्त्रीय अभ्यासात पदवी पूर्ण केल्यानंतर, नेर्कने ग्रीक पौराणिक कथांचा खोलवर शोध घेण्यासाठी स्वतःला समर्पित केले. त्यांच्या अतृप्त कुतूहलाने त्यांना प्राचीन ग्रंथ, पुरातत्वीय स्थळे आणि ऐतिहासिक नोंदींच्या माध्यमातून असंख्य शोधात नेले. नर्कने ग्रीसमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रवास केला, विसरलेल्या मिथक आणि न सांगितल्या गेलेल्या कथा उघड करण्यासाठी दुर्गम कोपऱ्यात प्रवेश केला.नेर्कचे कौशल्य केवळ ग्रीक देवस्थानापुरते मर्यादित नाही; त्यांनी ग्रीक पौराणिक कथा आणि इतर प्राचीन सभ्यता यांच्यातील परस्परसंबंधांचाही शोध घेतला आहे. त्यांच्या सखोल संशोधनाने आणि सखोल ज्ञानाने त्यांना या विषयाचा एक अनोखा दृष्टीकोन बहाल केला आहे, कमी ज्ञात पैलूंवर प्रकाश टाकला आहे आणि सुप्रसिद्ध कथांवर नवीन प्रकाश टाकला आहे.अनुभवी लेखक या नात्याने, नेर्क पिर्ट्झचे ग्रीक पौराणिक कथांबद्दलची त्यांची प्रगल्भ समज आणि प्रेम जागतिक प्रेक्षकांसोबत शेअर करण्याचे उद्दिष्ट आहे. त्यांचा असा विश्वास आहे की या प्राचीन कथा केवळ लोककथा नसून कालातीत कथा आहेत ज्यात मानवतेच्या चिरंतन संघर्ष, इच्छा आणि स्वप्ने प्रतिबिंबित करतात. त्यांच्या ब्लॉगद्वारे, विकी ग्रीक पौराणिक कथा, नेर्कचे उद्दिष्ट हे अंतर भरून काढण्याचे आहेप्राचीन जग आणि आधुनिक वाचक यांच्यामध्ये, पौराणिक क्षेत्र सर्वांना प्रवेशयोग्य बनवते.नेर्क पिर्ट्झ केवळ एक विपुल लेखकच नाही तर एक मनमोहक कथाकार देखील आहे. त्यांची कथा तपशीलाने समृद्ध आहे, देवता, देवी आणि नायकांना स्पष्टपणे जिवंत करते. प्रत्येक लेखासह, नेर्क वाचकांना ग्रीक पौराणिक कथांच्या मोहक जगात विसर्जित करण्याची परवानगी देऊन, एका विलक्षण प्रवासासाठी आमंत्रित करतो.नेर्क पिर्ट्झचा ब्लॉग, विकी ग्रीक मायथॉलॉजी, विद्वान, विद्यार्थी आणि उत्साही लोकांसाठी एक मौल्यवान संसाधन म्हणून काम करतो, ग्रीक देवतांच्या आकर्षक जगासाठी एक व्यापक आणि विश्वासार्ह मार्गदर्शक ऑफर करतो. त्यांच्या ब्लॉग व्यतिरिक्त, नेर्कने अनेक पुस्तके देखील लिहिली आहेत, त्यांचे कौशल्य आणि आवड मुद्रित स्वरूपात सामायिक केली आहे. त्यांच्या लिखाणातून किंवा सार्वजनिक बोलण्यातून असो, Nerk ग्रीक पौराणिक कथांच्या त्यांच्या अतुलनीय ज्ञानाने प्रेक्षकांना प्रेरणा, शिक्षित आणि मोहित करत आहे.\nग्रीक पौराणिक कथेतील ओइकल्स\nग्रीक पौराणिक कथा मध्ये Pandora\nग्रीक पौराणिक कथांमध्ये सेटो\nग्रीक पौराणिक कथांमध्ये ओट्रेरा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00822.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mayboli.in/2022/03/03/", "date_download": "2024-03-04T23:35:48Z", "digest": "sha1:BFSDHWMT2Z2M6XQILFXOSV6F76HTBHJO", "length": 4236, "nlines": 96, "source_domain": "mayboli.in", "title": "March 3, 2022 - Mayboli.in", "raw_content": "\nदोन अक्षरी मुलींची नावे\nदोन अक्षरी मुलींची नावे\nपोटाची चरबी कमी करण्यासाठी घरगुती उपाय\nवाढलेली पोटाची चरबी कमी करायची आहे का होय, तर आजचा लेख खास तुमच्यासाठी आहे कारण आजच्या लेखामध्ये आम्ही घेऊन आलो आहोत पोटाची चरबी कमी\nद वरून मुलींची नावे 2024 – Latest & New\nन अक्षरावरून मुलींची नावे २०० नावे अर्थासहित – N Varun Mulinchi Nave 200+\nरोहित शर्माला कर्णधारपदावरून हटवल्याने मुंबई इंडियन्सचे इन्स्टाग्रामवरील तब्बल इतके लाख फॉलोअर्स कमी झाले आहेत\nरोहितची शर्माची कप्तानी गेल्यावर सूर्यकुमार यादवच्या सोशल मीडिया पोस्टने चाहत्यांना आश्चर्यचकित केले\nजाणून घ्या ह्रदय विकाराचा झटका आल्यावर अभिनेता श्रेयश तळपदेची आता त्याची तब्येत कशी आहे ते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00822.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B9%E0%A4%81%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%A1_%E0%A4%A6_%E0%A4%AC%E0%A5%89%E0%A4%B2", "date_download": "2024-03-05T01:00:32Z", "digest": "sha1:GKBNEOSDUK7SYVR72J4ZWEHWNHD3B5ID", "length": 4269, "nlines": 88, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "हँडल्ड द बॉल - विकिपीडिया", "raw_content": "\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nहँडल्ड द बॉल हा क्रिकेटच्या खेळातील फलंदाज बाद होण्याचा प्रकार आहे. सहसा फलंदाज या प्रकारे बाद होत नाहीत.\nहा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. विस्तार कसा करावा\nक्रिकेट खेळात फलंदाज बाद होण्याचे प्रकार\nझेल · त्रिफळाचीत · पायचीत · धावचीत · यष्टिचीत · हिट विकेट · हँडल्ड द बॉल · हिट द बॉल ट्वाइस · क्षेत्ररक्षणात अडथळा · टाईम्ड आउट\nया पानातील शेवटचा बदल ३ एप्रिल २०२० रोजी १२:०० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00822.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://navswaraj.com/tag/uddhav-thackeray/", "date_download": "2024-03-05T00:53:55Z", "digest": "sha1:7NEPSIV73RQRGHZ3ZBAS6KBHEUDMGZ5S", "length": 12207, "nlines": 164, "source_domain": "navswaraj.com", "title": "uddhav thackeray Archives - Navswaraj", "raw_content": "\nआम्हाला बातम्या पाठविण्यासाठी येथे क्लिक करा\nसंपादकीय / लेख / ब्लॉग\nमुख्यपृष्ठ महाराष्ट्र देश / विदेश साहित्य-संस्कृती\nLok Sabha Election 2024 : महाविकास आघाडीच्या संभाव्य 48 उमदेवारांची यादी बाहेर\nशिल्पा अत्रे Mumbai : आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा तिढा जवळपास सुटलेला आहे. सर्व 48 जागांवर आघाडीतील सर्व घटक पक्षांचे…\nManohar Joshi : माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे ह्रदयविकाराने निधन\nMumbai : शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे शुक्रवारी पहाटे 3 वाजता निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा दुपारी 2 वाजता…\nSharmila Thackeray : उद्धव ठाकरे यांच्या हातून पक्ष निसटला आहे\nMumbai : राज ठाकरे यांनी शिवसेना (Shivsena) सोडून साधारणपणे दोन दशकं होऊन गेली. राज आणि उद्धव ठाकरे यांच्यातील वैर जगजाहिर आहे. दोघेही…\nराणा म्हणाले, उद्धव यांच्या गर्वाचे घर खाली झाले\nअमरावती : उद्धव ठाकरे यांनी हनुमान चालिसाचा विरोध करीत आपल्याला आणि खासदार नवनीत राणा यांना कारागृहात टाकले. जे श्रीरामाचे नाही होऊ शकले…\nपरब, राऊतांमुळे ठाकरेंचे गलत कदम और सल्तनत खतम\nनागपूर : उद्धव ठाकरे यांना आमदार अनिल परब आणि खासदार संजय राऊत धादांत चुकीचे सल्ले देतात. त्यांच्या चुकीच्या सल्ल्यांमुळेच ठाकरेंचे सर्व निर्णय…\nराजीनामा दिला, त्याला मी काय करू : कोश्यारी\nमुंबई : उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात सुनावणीला असताना प्रकरण न्यायप्रतिष्ठ असल्याचे कारण देत प्रतिक्रिया देण्यापासून वाचणारे महाराष्ट्राचे राज्यपाल…\nठाकरेंचा राजीनामा शिंदेंच्या पथ्थ्यावर\n– प्रसन्न जकाते महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा स्वत:हुन राजीनामा देणे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पथ्थ्यावर पडला आहे. स्वेच्छेने…\nकुवत नव्हती तर नेतृत्व का स्वीकारले : मुनगंटीवार\nनागपूर : माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना ब���ळासाहेब ठाकरे पार्टीचे अध्यक्ष ठाकरे यांनी रत्नागिरीतील बारसूला भेट दिली. रिफायनरी स्थापनेला विरोध करणार्‍या ग्रामीण भागातील…\nठाकरेंची सभा उधळुन दाखवाच : भुजबळ\nनागपूर : ‘तुम्ही ज्या शाळेत शिकता, त्या शाळेचे उद्धव ठाकरे हे हेडमास्तर आहेत. त्यामुळे हिंमत असेल तर वल्गना करण्यापेक्षा उद्धव ठाकरे यांची…\nनागपुरातील वज्रमूठ सभेपासून ‘मविआ’ला मोठी आशा\nनागपूर : उपराजधानी.. संघभूमी आणि भाजपाचा गड मानल्या जाणाऱ्या नागपुरातील वज्रमूठ सभेपासून महाविकास आघाडीला मोठी अपेक्षा आहे. ही सभा आयोजित करण्याला भाजपाच्या…\nTadoba Mahotsav : ‘ड्रिमगर्ल’ म्हणाल्या मथुरेत कृष्ण मंदिराचे स्वप्न लवकरच साकार होणार\n दारू ढोसून तरुणींनी मुलांना झोडले\nAmravati Crime : अवघ्या 100 रुपयाच्या बाटलीसाठी आईलाच संपविले\nLatur Nanded Highway : दुर्दैवी घटना; लातूर-नांदेड महामार्गावर कारचा अपघात\nNagpur Crime : एनएचएआय चा अधिकारी केंद्रीय गुन्हे अन्वेशन विभागाच्या (सीबीआय) जाळ्यात\nदेश / विदेश (86)\nपर्यावरण, पर्यटन, वन्यजीव (55)\nChandrapur Health : नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यात चंद्रपूर आदर्श ठरावा\nAmravati अमरावती येथील घटना तरुणाने स्वत:लाच पेटवलं\nSwine flu : ‘स्वाइन फ्लू’मुळे नागपूरकरांची चिंता वाढली, नेमक कारण काय\nMedical College : सर्वोपचार रुग्णालयातील जेवणात आढळल्या अळ्या\nAkola News : डॉ. हेडगेवार रुग्णालय आणि अनुसंधान केंद्रातील किडनी प्रत्यारोपण कार्यशाळा\nअमरावतीचे ईर्विन होणार ८०० खाटांचे नवे रूग्णालय\nTadoba Festival 2024 : विश्वसुंदरींनी दिला व्याघ्र संवर्धनाचा...\nSudhir Mungantiwar : मानवी जीवन, सृष्टीच्या संरक्षणासाठी व्याघ्र...\nWeather Update: हवामान विभागाचा राज्यातील ५ जिल्ह्यांना ऑरेंज...\nWeather Update : पुढील तीन दिवसांत राज्यात ‘या’...\nWeather Updates : विदर्भात पुन्हा पावसाची शक्यता, जाणुन...\nसंपादकीय / लेख / ब्लॉग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00822.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://storymirror.com/read/marathi/poem/rstaa/rluvbjkh", "date_download": "2024-03-05T02:02:05Z", "digest": "sha1:56EJZB4MFRFPERXKPRL7Y6NYIQFAJRX7", "length": 3448, "nlines": 149, "source_domain": "storymirror.com", "title": "रस्ता | Marathi Others Poem | Meena Mahindrakar", "raw_content": "\nआज साथ रस्ता निर्मनुष्य\nपण काळ थांबला का\nहाच रस्ता बघा ना\nयापूर्वी कधी उसंत मिळाली\nपार कोलमडला होता तो ...\nतरीही अखंड उभा होता\nकारण जीवन चक्र थांबवायचे\nकित्येक अपघात बघितले याने\nजीवनाशी स्पर्धा करताना ,मनुष्याला पाहिले त्याने ...\nआता त्याच्या सोबतीला आहेत फक्त पादचारी\nतो त्याचं दुःख बघतोय ,तो साक्षी आहे त्यांच्या होत असलेल्या फरफटीचा----\nरस्ता आटोकाट प्रयत्न करतो\nत्यांना साथ देण्याचा ----\nतो काहीच करू शकत नाही ---\nअगदी हतबल होऊन बघत\nअसतो हा \" रस्ता\"\nआई कुठे काय क...\nआई कुठे काय क...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00822.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/manoranjan/ott/marathi-actress-vibhavari-deshpande-talks-about-ott-content-says-hindi-and-marathi-audience-is-different-sva-00-3977896/", "date_download": "2024-03-05T01:43:07Z", "digest": "sha1:27LRH7K2645NNCYF7AUR2YYPPTX6ONEI", "length": 24168, "nlines": 328, "source_domain": "www.loksatta.com", "title": "\"कतरिनाने बिकिनी घातलेली चालते पण, सईने घातली तर...\", मराठी अभिनेत्रीने मांडलं स्पष्ट मत; म्हणाली, \"प्रेक्षकांना...\" marathi actress vibhavari deshpande talks about ott content says hindi and marathi audience is different", "raw_content": "\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\n“कतरिनाने बिकिनी घातलेली चालते पण, सईने घातली तर…”, मराठी अभिनेत्रीने मांडलं स्पष्ट मत; म्हणाली, “प्रेक्षकांना…”\nमराठी अभिनेत्रीने ओटीटी माध्यमांविषयी मांडलं मत, म्हणाली…\nWritten by एंटरटेनमेंट न्यूज डेस्क\nमराठी अभिनेत्रीने मांडलं स्पष्ट मत\nमराठी कलाविश्वातील अनेक कलाकार सध्या सामाजिक असो किंवा राजकीय विषयांवर स्पष्टपणे आपलं मत मांडताना दिसतात. अलीकडच्या मराठी मालिका, नाटक आणि चित्रपटांना प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. परंतु, मराठी ओटीटी सीरिजला अजून तेवढ्या मोठ्या प्रमाणात प्रेक्षकवर्ग लाभलेला नाही. असं मत प्रसिद्ध लेखिका, दिग्दर्शिका आणि अभिनेत्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विभावरी देशपांडेने मांडलं. ओटीटी माध्यमांविषयी अभिनेत्री नेमकं काय म्हणाली जाणून घेऊयात…\nहेही वाचा : भारत-पाकिस्तान सामन्यादरम्यान विकी कौशलच्या चाहत्यांना मिळणार सरप्राईज, काय ते जाणून घ्या…\nपहिल्या भेटीतलं प्रेम, १७व्या वर्षी लग्नाची मागणी अन् मूल होऊ न देण्याचा निर्णय; वाचा अमृता सुभाषची फिल्मी लव्हस्टोरी\nविद्या बालन पाठोपाठ ‘या’ अभिनेत्रीची झाली ‘भूल भूलैया ३’मध्ये एंट्री; कार्तिक आर्यनने पोस्ट करत दिली माहिती\nलोकप्रिय अभिनेत्रीला रवींद्र महाजनींशी करायचं होतं लग्न, त्यांच्या पत्नी खुलासा करत म्हणाल्या, “तिने गाडीतून उडी मारली अन्…”\nअलीकडेच सरकार दरबारी कौतुक झालेल्या ‘या’ मराठी अभिनेत्याची ‘नवरा माझा नवसाचा २’ चित्रपटात वर्णी, म्हणाला, “ज्या लोकांना…”\nविभावरी देशपांडेने ‘चिंटू’, ‘हरिश्चंद्राची फॅक्ट��ी’, ‘बालगंधर्व’ या चित्रपटांमुळे घराघरांत लोकप्रियता मिळवली. अलीकडेच अल्ट्रा मराठीला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्रीने ओटीटी माध्यमांविषयी मत मांडलं तसेच मराठी आणि हिंदी सीरिज पाहणाऱ्या प्रेक्षकवर्गातील फरक सांगितला. विभावरी म्हणाली, “मराठी प्रेक्षकांना ओटीटी़ माध्यमांमध्ये नेमकं काय बघायचंय याची स्पष्टता अजून आलेली नाही. कारण, मराठी प्रेक्षक हिंदी सीरिजही पाहतात.”\nहेही वाचा : ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांचा परखड प्रश्न, “कश्मीर फाईल्सच्या निर्मात्यांनी ४०० कोटी कमवले, काश्मिरी पंडितांना..\nविभावरी पुढे म्हणाली, “सर्वप्रथम मराठी ओटीटी माध्यमांवर प्रेक्षकांना नक्की काय पाहायला आवडेल हे आपल्याला शोधायला लागेल. याचं एक उदाहरण सांगायचं झालं, तर हिंदीमध्ये कतरिना कैफने बिकिनी घातलेली आपण आनंदाने बघतो पण, सई ताम्हणकरने बिकिनी घातली त्यावरून केवढी चर्चा झाली. याची काहीच गरज नव्हती कारण, कलाकार हा कलाकार असतो आणि तो संबंधित भूमिकेला साजेसं काम करत असतो.”\nहेही वाचा : ‘अमिताभ’ नावाचं वलय\n“मी दिलेल्या उदाहरणावरून तुम्हाला समजलं असेल की, हिंदी आणि मराठी पाहणारा प्रेक्षकवर्ग वेगळा आहे. त्यामुळे मराठी ओटीटीसाठी आपल्याला नवनवे प्रयोग करावे लागतील. मराठी साहित्याचा आधार घेऊन आपण ओटीटीवर अनेक गोष्टी बनवू शकतो. यामुळे कदाचित आताचा तरूणवर्ग पुन्हा एकदा मराठी साहित्याकडे वळेल. मराठीमध्ये अफाट साहित्य असून त्यावर आधारित ओटीटी कन्टेंट तयार झाला, तर प्रेक्षक त्याला नक्कीच पसंती देतील.” असं विभावरी देशपांडेने सांगितलं.\nमराठीतील सर्व ओटीटी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.\nAarya 3 Teaser: “कहानी का अंत…” बहुचर्चित ‘आर्या ३’चा टीझर प्रदर्शित; माफिया क्वीन बनलेल्या सुश्मिताचा दमदार अंदाज\nरिवा'ज रिवेंजरिवा'ज रिवेंज (भाग-१) …….पुसेगावातून सात अठ्ठावन्नला साताऱ्याला जाणय्रा गाडीची खूप जण वाट पाहत होते. त्या सगळ्यांमध्ये अशी एक व्यक्ती होती. जी फक्त वाट बघत नव्हती तर डोळे मिटून बस लवकर येण्यासाठी …\nभर कार्यक्रमात रिहानाचा ड्रेस उसवला, नीता अंबानींबरोबरचा ‘तो’ फोटो व्हायरल\nअनंत अंबानींच्या प्री-वेडिंगमध्ये अमृता फडणवीस आणि रिहानाची ग्रेट भेट; फोटो शेअर करत म्हणाल्या…\nVIDEO: प्र��-वेडिंग सोहळ्यात अनंत अंबानीच्या ‘त्या’ कृतीने पाणावले मुकेश अंबानींचे डोळे; व्हिडीओ व्हायरल\nमामाच्या प्री-वेडिंगमध्ये ईशा अंबानींच्या जुळ्यांचा मोहक अंदाज, आईबरोबरच्या फोटोंनी वेधलं लक्ष\nही अनोखी गाठ सोपी सुटसुटीत… \n ‘रात्रीस खेळ चाले’ फेम अभिनेत्री अडकली विवाहबंधनात, फोटो आले समोर\n‘कैदी’ ते ‘जन गण मन’, OTT वरील हे ७ क्राईम थ्रिलर चित्रपट तुम्हाला नक्की आवडतील\nडोनाल्ड ट्रम्प यांच्या कन्येचा पारंपरिक अंदाज लेकीलाही आवरला नाही साडी नेसण्याचा मोह, पाहा जामनगरमधील खास Photos\nमोबाईल फोन बॅटरीचा स्फोट होऊन बालकाचा मृत्यू…. \nमहायुतीत दबावतंत्राला जोर; शिवसेनेचा २२ तर राष्ट्रवादीचा १६ जागांवर दावा, भाजपची आठवडाभरात बैठक\nसभागृहातील लाचखोरीसाठी लोकप्रतिनिधींना संरक्षण नाही; ऐतिहासिक निर्णय, झारखंड मुक्ती मोर्चा निकाल रद्दबातल\n‘मोदी का परिवार’ने प्रत्युत्तर; लालूप्रसाद यादव यांच्या टीकेनंतर भाजप आक्रमक\nनड्डाही लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात\nसंसदेत सोप्या प्रश्नावर नारायण राणेंचा गोंधळ, दिलं भलतंच उत्तर ‘तो’ व्हिडीओ शेअर करत अंजली दमानिया म्हणाल्या, “नुसती दादागिरी…”\n“महाराष्ट्रात जे झालं, ते काश्मीरमध्ये होऊ नये”, सुप्रिया सुळेंचा जम्मू-काश्मीरबाबत मोदी सरकारला सवाल; म्हणाल्या, “एवढं तर करूच शकता तुम्ही\n“…तर मनोज जरांगेंचे ओबीसी समाजावर उपकार होतील”, छगन भुजबळांचं वक्तव्य, नेमकं काय म्हणाले\nKrishna Janmabhoomi : औरंगजेबानेच तोडलं होतं मथुरेतील केशवदेव मंदिर, कृष्ण जन्मभूमीप्रकरणी ASI चा मोठा खुलासा\nविश्लेषण : पंडित नेहरू आणि इंदिरा गांधी भारतीयांना कमी लेखत होते पंतप्रधान मोदींनी नेमकं कोणत्या भाषणांचा उल्लेख केला\nIND vs ENG : दुसऱ्या कसोटीनंतर इंग्लंडचा आख्खा संघ भारत सोडून दुबईत दाखल\nकार अपघातात पत्नीचा मृत्यू, पतीने स्वतः विरोधात दाखल केला गुन्हा; कुठे घडली घटना\nफटाका फॅक्टरीला आग लागून सहा जणांचा मृत्यू, ५० पेक्षा जास्त लोक होरपळले, मदत आणि बचावकार्यात आगीचा अडथळा\nरोज रात्री १२ ला किंवा नंतर झोपत असाल तर तुमचं शरीर कसं बदलतं पाहा; वजन व कोलेस्ट्रॉलवर होणारा परिणाम व उपाय\nMaharashtra News : “महायुतीचा १५५ कोटींचा मोबाईल घोटाळा”, काँग्रेसचा मोठा आरोप\nसई ताम्हणकर पुन्हा गाजवणार बॉलीवूड ‘भक्षक’नंतर आता ‘डब्बा कार्टेल’मध्ये झळ��णार, पहिली झलक आली समोर\n“सगळे ओटीटी प्लॅटफॉर्म्स तोट्यात”, बॉलिवूडची क्वीन कंगना रणौतचं मोठं विधान\n ‘या’ दिवशी प्रदर्शित होणार इम्तियाज अलीचा बहुचर्चित चित्रपट ‘अमर सिंह चमकीला’; वाचा कुठे पाहायला मिळणार\n१३३ कोटींची कंपनी १५ कोटींना विकत घ्यायचा ‘लेन्सकार्ट’च्या सीइओचा प्रस्ताव; ‘शार्क टँक इंडिया’च्या इतिहासातील भन्नाट डील\nआता मोफत पाहायला मिळणार नोलनचा बहुचर्चित ‘ओपनहायमर’; वाचा कधी व कुठे\nदिव्या अग्रवालशी लग्न करताना अपूर्वने बाळगली तिच्या दिवंगत वडिलांची ‘ही’ वस्तू, अभिनेत्री भावुक होत म्हणाली…\nबॉक्स ऑफिसवर आपटलेला रजनीकांत यांचा ‘लाल सलाम’ लवकरच येणार ओटीटीवर; वाचा कधी अन् कुठे पाहता येणार\nदिव्या अग्रवाल मराठमोळ्या बॉयफ्रेंडशी घरीच बांधणार लग्नगाठ; कारण सांगत म्हणाली, “५ स्टार हॉटेल…”\nजवळपास ५०० कोटींची कमाई करणारा शाहरुख खानचा ‘डंकी’ ओटीटीवर; वाचा कधी व कुठे पाहायला मिळणार\nकोल्हापूर विमानतळाच्या टर्मिनल इमारतीचे १० मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार ऑनलाईन उद्घाटन\nचावडी: मंडप सजलाय, पण नवरदेवाचाच पत्ता नाही \nदिल्लीतही ‘लाडली बहना’; लोकसभा निवडणुकीआधी केजरीवाल यांची चलाख खेळी\n‘प्रायमरी’मध्ये निकी हॅलेंचा पहिला विजय\nकात्रज प्राणिसंग्रहालयातून बिबट्या पसार बिबट्या उद्यानात सापडल्याची प्रशासनाची माहिती\nMPSC ची तयारी: प्राचीन भारत\nतुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का\nफोटो गॅलरीवेब स्टोरीजटॉप न्यूज\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00822.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/nagpur/due-to-the-accident-on-the-nagpur-flyover-the-issue-of-the-safety-of-the-two-wheelers-has-arisen-cwb-76-dvr-99-3911610/", "date_download": "2024-03-05T01:41:50Z", "digest": "sha1:EG7AQAIHXUJKRW2FNUUDVHJKCH4G3IWX", "length": 23949, "nlines": 327, "source_domain": "www.loksatta.com", "title": "नागपुरात उड्डाण पुलांवरील सुसाट वाहनांना आवरा! सततच्या अपघातांमुळे सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर | Due to the accident on the Nagpur flyover, the issue of the safety of the two-wheelers has arisen", "raw_content": "\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nनागपुरात उड्डाण पुलांवरील सुसाट वाहनांना आवरा सततच्या अपघातांमुळे सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर\nउड्डाण पुलावरून धावणारी सुसाट चारचाकी वाहने हेच या अपघातांचे प्रमुख कारण ठरले आहे.\nWritten by लोकसत्ता टीम\nनागपुरात उड्डाण पुलांवरील सुसाट वाहनांना आवरा सततच्या अपघातांमुळे सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर\nनागपूर: उड्डाण पुलांचे शहर अशी ओळख असलेल्या नागपूरमध्ये या पुलांवरून धावणाऱ्या सुसाट वाहनांमुळे होणारे अपघात चिंतेचा विषय ठरत आहेत. सोमवारी सदर उड्डाण पुलावर झालेल्या अपघातामुळे दुचाकीस्वारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.\nसोमवारी सदर उड्डाण पुलावर एका सुसाट कारने दुचाकीस्वारांना धडक दिल्याने एकाचा खाली पडून जागीच मृत्यू झाला तर दुसऱ्याचा दुसऱ्या दिवशी उपचारादरम्यान मृत्यू झाला. शहरातील उड्डाण पुलांवर वाहनाच्या धडकेने दुचाकीस्वार पुलाखाली पडून मृत्यू होण्याचे प्रकार यापूर्वीही विविध उड्डाण पुलांवर घडले आहेत. सदर पुलावर झालेला हा दुसरा अपघात होता. यापूर्वी बर्डी उड्डाण पूल आणि सक्करदरा उड्डाण पुलावरही वाहनाच्या धडकेने दुचाकीस्वार पुलाखाली पडले. सक्करदरा उड्डाण पुलावरून तर दुचाकीवर जाणारे कुटुंबच खाली पडून ठार झाले होते. सदरमधील सोमवारच्या घटनेने या सर्व घटनांच्या थराराक आठवणी पुन्हा जाग्या झाल्या. उड्डाण पुलावरून धावणारी सुसाट चारचाकी वाहने हेच या अपघातांचे प्रमुख कारण ठरले आहे.\nवाहतूक कोंडीमुळे नागपूरकर हैराण कस्तूरचंद पार्कजवळील पुलाचे लँडिंग चुकले…\nखराब रस्त्यांमुळे डोंबिवलीतील नागरिक हैराण; नवीन रस्ते, वाहिन्या टाकण्याच्या कामांसाठी रस्ते खोदाई\nभाईंदर : बोर्डाच्या परीक्षेच्या तोंडावर वाहतूक कोंडीचा त्रास, जागोजागी सुरु असलेल्या खोदकामामुळे नागरिक त्रस्त\nभारतीय विमान कंपनीतही नोकरकपातीचे वारे; ‘स्पाईसजेट’कडून हजार कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांवर कुऱ्हाड\nहेही वाचा… नागपुरात हरवलेला तेलंगणातील रुग्ण दीड महिन्यांनी घरी; निराधार म्हणून मेडिकलमध्ये उपचार आणि…\nसदरमधील वाहनकोंडी दूर करण्यासाठी उड्डाण पूल बांधण्यात आला. मात्र त्याचा उद्देश यशस्वी झालेला दिसत नाही. पुलावरून धावणाऱ्या सुसाट वाहनांची संख्या वाढतच आहे. अशीच स्थिती वर्धा मार्गावरील अजनी ते सोनेगाव पोलीस ठाण्यापर्यंतच्या उड्डाण पुलाचीही आहे. येथे रात्री अत्यंत वेगाने चारचाकी वाहने धावतात. अनेकदा चालक मद्यप्राशन करून वाहने चालवतात. बर्डी उड्डाण पुलावर सकाळी आणि सायंकाळी अशा दोन्ही वेळी वाहनांची प्रचंड गर्दी असते. विशेषत: महाविद्यालयीन मुले, मुली, शिकवणीसाठी जाणाऱ्या मुलांची संख्या अधिक असते. मात्र वाहतूक नियंत्रित करण्यासाठी येथे कुठलीही उपाययोजना नाही. त्यामुळे उड्डाण पुलावरील दुचाकीस्वारांचा प्रवास दिवसेंदिवस अधिक बिकट होत चालला आहे, अशी प्रतिक्रिया नागपूरकर नागरिक व्यक्त करीत आहेत.\nरस्त्यावरील असो किंवा उड्डाण पुलावरील अपघात असो त्यात ९० टक्के मानवी चुका कारणीभूत असतात. सुसाट वाहने चालवणे, मद्यप्राशन करून वाहने चालावे व तत्सम कारणांमुळे होणाऱ्या अपघातात निष्पाप नागरिकांचे बळी जातात. यावर वाहतूक नियम पाळणे हाच पर्याय आहे. शहरातील विविध अपघात प्रवणस्थळी (ब्लॅकस्पॉट) लोकसहभागाच्या माध्यमातून आम्ही उपाययोजना करीत आहोत. – राजेश वाघ, अशासकीय सदस्य, रस्ता सुरक्षा परिषद.\nNagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.\nआजचा ई-पेपर : नागपूर / विदर्भ\nरिवा'ज रिवेंजरिवा'ज रिवेंज (भाग-१) …….पुसेगावातून सात अठ्ठावन्नला साताऱ्याला जाणय्रा गाडीची खूप जण वाट पाहत होते. त्या सगळ्यांमध्ये अशी एक व्यक्ती होती. जी फक्त वाट बघत नव्हती तर डोळे मिटून बस लवकर येण्यासाठी …\nपाच दिवसांत मोदी दुसऱ्यांदा नागपुरात, विमानतळावर गडकरी…\nवाशिम : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढेच जानकर म्हणाले “…अन्यथा भावना गवळी …”\nपक्षाचा नाही आता जातीचाच उमेदवार हवा ; भंडारा-गोंदियात “जातकारण” तापले\nएमपीएससीतर्फे नवीन पदभरती जाहीर; या पदांसाठी करता येणार अर्ज\nभंडारा : १२८ गुण घेणारा पात्र आणि १३२ गुण घेणारा अपात्र कसा , निवड प्रक्रियेवर आक्षेप नोंदवित…\n ‘रात्रीस खेळ चाले’ फेम अभिनेत्री अडकली विवाहबंधनात, फोटो आले समोर\n‘कैदी’ ते ‘जन गण मन’, OTT वरील हे ७ क्राईम थ्रिलर चित्रपट तुम्हाला नक्की आवडतील\nPhotos: टीना डाबी यांच्या IAS बहिणीने IPS अधिकाऱ्याशी केलं लग्न, त्यांच्या पतीचं महाराष्ट्राशी आहे कनेक्शन\nमोबाईल फोन बॅटरीचा स्फोट होऊन बालकाचा मृत्यू…. \nमहायुतीत दबावतंत्राला जोर; शिवसेनेचा २२ तर राष्ट्रवादीचा १६ जागांवर दावा, भाजपची आठवडाभरात बैठक\nसभागृहातील लाचखोरीसाठी लोकप्रतिनिधींना संरक्षण नाही; ऐतिहासिक निर्णय, झारखंड मुक्ती मोर्चा निकाल रद्दबातल\n‘मोदी का परिवार’ने प्रत्युत्तर; लालूप्रसाद यादव यांच्या टीकेनंतर भाजप आक्रमक\nनड्डाही लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात\nसंसदेत सोप्या प्रश्नावर न���रायण राणेंचा गोंधळ, दिलं भलतंच उत्तर ‘तो’ व्हिडीओ शेअर करत अंजली दमानिया म्हणाल्या, “नुसती दादागिरी…”\n“महाराष्ट्रात जे झालं, ते काश्मीरमध्ये होऊ नये”, सुप्रिया सुळेंचा जम्मू-काश्मीरबाबत मोदी सरकारला सवाल; म्हणाल्या, “एवढं तर करूच शकता तुम्ही\n“…तर मनोज जरांगेंचे ओबीसी समाजावर उपकार होतील”, छगन भुजबळांचं वक्तव्य, नेमकं काय म्हणाले\nKrishna Janmabhoomi : औरंगजेबानेच तोडलं होतं मथुरेतील केशवदेव मंदिर, कृष्ण जन्मभूमीप्रकरणी ASI चा मोठा खुलासा\nविश्लेषण : पंडित नेहरू आणि इंदिरा गांधी भारतीयांना कमी लेखत होते पंतप्रधान मोदींनी नेमकं कोणत्या भाषणांचा उल्लेख केला\nIND vs ENG : दुसऱ्या कसोटीनंतर इंग्लंडचा आख्खा संघ भारत सोडून दुबईत दाखल\nकार अपघातात पत्नीचा मृत्यू, पतीने स्वतः विरोधात दाखल केला गुन्हा; कुठे घडली घटना\nफटाका फॅक्टरीला आग लागून सहा जणांचा मृत्यू, ५० पेक्षा जास्त लोक होरपळले, मदत आणि बचावकार्यात आगीचा अडथळा\nरोज रात्री १२ ला किंवा नंतर झोपत असाल तर तुमचं शरीर कसं बदलतं पाहा; वजन व कोलेस्ट्रॉलवर होणारा परिणाम व उपाय\nMaharashtra News : “महायुतीचा १५५ कोटींचा मोबाईल घोटाळा”, काँग्रेसचा मोठा आरोप\nMore From नागपूर / विदर्भ\nवर्धा : कार्यक्रम सोडून खानावळी झोडणारा संपर्कप्रमुख नको – कोणाचा आहे आरोप जाणून घ्या…\nयवतमाळ : प्रकल्प अधिकाऱ्याला घातला चक्क नोटांचा हार, काय आहे प्रकार…\n‘लैगिक संबंधाचे वय १८ पण लग्नाचे वय २१ हा मोठा…’ – कोण व का म्हणतयं जाणून घ्या\nमुलींच्या शाळेत पुरुषांना नोकरी नाकारणे चुकीचे, वाचा न्यायालय काय म्हणाले…\nपक्षाचा नाही आता जातीचाच उमेदवार हवा ; भंडारा-गोंदियात “जातकारण” तापले\nनागपूरच्या जेनिफर वर्गीसला आंतरराष्ट्रीय टेबलटेनिस स्पर्धेत रौप्य पदक…\nनागपूर: भाजयुमोच्या नमो संमेलनाविरोधात आंदोलन; पोलिसांकडून लाठीमार, अनेकांना अटक\nमहायुतीच्या जागा वाटपाचा निर्णय आठ-दहा दिवसात -फडणवीस\nतापमान वाढत असतांनाच आज मध्यरात्रीपासून कंत्राटी वीज कर्मचारी संपावर\nवाशिम : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढेच जानकर म्हणाले “…अन्यथा भावना गवळी …”\nवर्धा : कार्यक्रम सोडून खानावळी झोडणारा संपर्कप्रमुख नको – कोणाचा आहे आरोप जाणून घ्या…\nयवतमाळ : प्रकल्प अधिकाऱ्याला घातला चक्क नोटांचा हार, काय आहे प्रकार…\n‘लैगिक संबंधाचे वय १८ पण लग्��ाचे वय २१ हा मोठा…’ – कोण व का म्हणतयं जाणून घ्या\nमुलींच्या शाळेत पुरुषांना नोकरी नाकारणे चुकीचे, वाचा न्यायालय काय म्हणाले…\nपक्षाचा नाही आता जातीचाच उमेदवार हवा ; भंडारा-गोंदियात “जातकारण” तापले\nनागपूरच्या जेनिफर वर्गीसला आंतरराष्ट्रीय टेबलटेनिस स्पर्धेत रौप्य पदक…\nतुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का\nफोटो गॅलरीवेब स्टोरीजटॉप न्यूज\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00822.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://kranti-news.in/%E0%A4%85%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A5%82%E0%A4%9C-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%B2%E0%A4%A2%E0%A4%BE-%E0%A4%AF%E0%A4%B6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%85/", "date_download": "2024-03-04T23:59:19Z", "digest": "sha1:53AN3UUHOUGB3NHCAUAK4L35CAHGRSZF", "length": 6598, "nlines": 74, "source_domain": "kranti-news.in", "title": "अकलूज करांचा लढा यशस्वी,अकलूज माळेवाडी नगरपरिषद होणार > Kranti news", "raw_content": "\nविश्वसनीय बातम्या अणि माहिती\nयांचा शोध घ्या :\nHome > आणखी... > अकलूज करांचा लढा यशस्वी,अकलूज माळेवाडी नगरपरिषद होणार\nअकलूज करांचा लढा यशस्वी,अकलूज माळेवाडी नगरपरिषद होणार\nअकलूज-माळेवाडी नगरपरिषद आणि नातेपुते नगरपंचायतीची लढाई मोहिते पाटील यांनी अखेर मुंबई उच्च न्यायालयाच्या माध्यमातून जिंकली आहे. गेल्या २६ दिवसांपासून सुरू असलेल्या चक्री उपोषणाला फळ आले आहे.परंतु शासनाचा प्रत्यक्षात आदेश मिळेपर्यंत उपोषण न संपविण्याचा आंदोलन कर्त्यांचा विचार आहे अकलूज-माळेवाडी नगरपरिषद आणि नातेपुते नगरपंचायतीचा अंतिम अध्यादेश तीन आठवड्यात काढून त्याबाबत कळवावे,असा आदेश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिला आहे.मात्र आदेश मिळेपर्यंत उपोषण सुरू रहाणार आहे\nअकलूज येथे नगरपरिषद,तर नातेपुते येथे नगरपंचायत होणार, हे आता निश्‍चित झाले आहे.\nदरम्यान,अकलूज येथील प्रांताधिकारी कार्यालयासमोर नगरपरिषदेसाठी गेल्या २६ दिवसांपासून चक्री उपोषण सुरू आहे.या उपोषणस्थळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर,आमदार प्रशांत परिचारक,आमदार गोपीचंद पडळकर यांच्या भाजपच्या नेत्यांनी या उपोषणाला पाठिंबा देत उपस्थिती दर्शविली होती.\nPrevious छत्रपती शिवाजी विद्यालय, वाशी शाळेचा अनोखा उपक्रम\nNext आ.रणजीतसिंह मोहिते पाटील यांनी दिले 13 ऑक्सीजन काॅन्सन्ट्रेटर\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nआपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले ���हेत\nपुढील वेळेच्या माझ्या टिप्पणी साठी माझे नाव, ईमेल आणि संकेतस्थळ ह्या ब्राउझरमध्ये जतन करा.\nबार्शी तालुका शिक्षक सेनेच्या अध्यक्ष पदी युवराज जगताप\nसूरत चेन्नई ग्रीनफिल्ड महामार्ग नुकसान भरपाई रक्कम, बार्शी तालुक्यात उपजिल्हाधिकार्‍यांचा गावभेट दौरा\nअखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून यशस्वीतांचा सत्कार\nयांचा शोध घ्या :\nबार्शी तालुका शिक्षक सेनेच्या अध्यक्ष पदी युवराज जगताप\nसूरत चेन्नई ग्रीनफिल्ड महामार्ग नुकसान भरपाई रक्कम, बार्शी तालुक्यात उपजिल्हाधिकार्‍यांचा गावभेट दौरा\nअखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून यशस्वीतांचा सत्कार\nमहात्मा बसवेश्वर सामाजिक समता-शिवा पुरस्कारअर्ज करण्याचे आवाहन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00823.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://live.jagmitra.com/%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%AC%E0%A5%80%E0%A4%86%E0%A4%AF-%E0%A4%AC%E0%A4%81%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%B0-%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%95/", "date_download": "2024-03-05T00:51:36Z", "digest": "sha1:KWJBFUCTVHR4LCQ62ZGSAIZDLSBHJMCF", "length": 12062, "nlines": 88, "source_domain": "live.jagmitra.com", "title": "आयडीबीआय बँकेसमोर ग्राहकांची गर्दी ; अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार – अॅड.मनोज संकाये – Jagmitra", "raw_content": "\nदे दान सुटे गि-याण\nवैद्यकीय अधिक्षक डॉ.अरूण गुट्टे यांची कर्तव्यनिष्ठा\nडॉ.शालिनीताई कराड यांना मातृशोक\nदैनिक जगमिञ आजचा अंक\nडॉ.शालिनीताई कराड यांना मातृशोक\nआयडीबीआय बँकेसमोर ग्राहकांची गर्दी ; अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार – अॅड.मनोज संकाये\nसोशल डिस्टंसिंगचा बँकेकडून फज्जा.\nपरळी : मोंढा मार्केट येथील परळीतील आयडीबीआय बँकेसमोर ग्राहकांची व शेतकऱ्यांची गर्दी पाहायला मिळत आहे .कोरोना या पार्श्वभूमीवर शासनाकडून वेळोवेळी सोशल डिस्टंसिंग चा नियम पाळण्याचा आग्रह करण्यात येतो परंतु बँकेच्या अधिकाऱ्याकडून नियमाचे महत्व समजून न घेतात उल्लंघन करण्यात येत आहे. ते न होता रांगेतच सोशल डिस्टंसिंगचा नियम पाळून बँकेने ग्राहकांना सहकार्य करावे अशी मागणी युवा नेते ऍड .मनोज संकाये यांनी केली आहे.\nसध्या शेतकऱ्यांसाठी पेरणीचा हंगाम सुरू आहे .याच धर्तीवर शासनाकडून बँकांना शेतकऱ्यांना पीक कर्जाचा पुरवठा करण्याचे आदेश आहेत त्यामुळे परिसरातील शेतकरी बँकेसमोर जागा नसल्यामुळे व बँक प्रशासनाकडून त्यांची कसलीही ही सोय होत नसल्यामुळे गर्दी होत आहे त्यातच सामान्य बँकेचे खातेदार असल्यामुळे ही गर्दी ���ाढत आहे. बँकेतील ठराविक खातेदारांना डायरेक्ट प्रवेश दिला जात आहे त्यामुळे रांगेत थांबलेल्या सामान्य व शेतकरी यांच्यावर अधिकारी आवेरावीची भाषा वापरत आहेत.\nबँकेच्या अधिकाऱ्याकडून मनमानी कारभार सुरू आहे. बँकेचे सामान्य ग्राहक व शेतकऱ्यांनी कोणाकडे न्याय मागायचा हा प्रश्नच आहे .याची सर्वत्र चर्चा सामान्य नागरिकात होत आहे परळी येथील राणी लक्ष्मीबाई टॉवर येथील एसबीआय बँकेने आपल्या ग्राहकांना उन्हात उभे राहू नये म्हणून मंडपाची सोय केली आहे परंतु अशी कोणतीच सोय आयडीबीआय बँकेने ग्राहकांसाठी केलेली नाही म्हणून आयडीबीआय बँकेचे व्यवस्थापक व कर्मचाऱ्यांनी शेतकरी व सामान्य ग्राहकांना योग्य ती वागणूक द्यावी अशी मागणी ऍड .मनोज संकाये यांनी केली आहे.\nमंगल कार्यालयात लग्न समारंभस परवानगी – जिल्हाधिकारी रेखावार\nसूर्यावर थुंकू नका, डिपॉझिट अन अस्तित्व टिकून राहिल हे बघा ; धनंजय मुंडेंनी पडळकरांना सुनावलं\nपरळीत युवकांचा घरोघर ‘माधुकरी’ गोळा करून गरजूंना अन्नदान यज्ञ…\nकोरोना संकटकाळातील पोलीसांच्या कामगिरीचा महाराष्ट्राला अभिमान – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे गौरवोद्गार…\nखा.डॉ . प्रितमताईनी केली अॅन्टीजन टेस्ट अहवाल निगेटिव्ह\nदे दान सुटे गि-याण\nदे दान सुटे गिर्‍याण‐————————नैसर्गिक आणि भौगोलिकदृष्ट्या ग्रहण हे सुर्य आणि चंद्राला लागत असते, जसे सुर्य आणि चंद्र यांना ग्रहण लागते,\nविदर्भाप्रमाणे उर्वरित महाराष्ट्रातील कैकाडी समाजाचा अनुसूचित जातीत समावेश करण्यासाठी विधिमंडळाचा ठराव घेऊन केंद्र सरकारकडे शिफारस करणार ; धनंजय मुंडे\nमुस्लिम आरक्षण वर निर्णय घ्या नसता,कांग्रेस, राष्ट्रवादी नगरसेवक व पदाधिकारी राजीनामा देतील\nक्रांतीवीर लहूजी साळवे स्मारकाच्या भूसंपादनासाठी सामाजिक न्याय विभागाने पुढाकार घ्यावा ; उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे\nबीड जिल्हा कुस्तीगीर परिषदेचे उपाध्यक्ष मुरलीधर मुंडे यांच्या हस्ते शरीर सौष्ठव स्पर्धेत व्दितीय क्रमांक मिळवल्याबद्दल ऋषिकेश फड व किरण गिरामयांचा सत्कार\nसेवानिवृत्त पुरी गावाचे लक्ष्मण मोरे पाटील उर्फ भाऊ पाटील यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार\nज्ञानगंगा सेवाभावी संस्थेच्या वतीने गरजु विद्यार्थ्याना शालेय साहित्याचे वाटप\nमुक्तांगण विज्ञान शोधिका केंद्रातर्फे ���खेल खेल में’ ; राष्ट्रीय स्तरावरील विज्ञान खेळणी, गेम डिझाईन स्पर्धा\nभाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे शुक्रवारी राष्ट्रवादीत प्रवेश करणार – जयंत पाटील\n कोविंड रुग्णालयाचा घातक कचरा सार्वजनिक ठिकाणी रुग्णालयावर गुन्हा दाखल\nदे दान सुटे गि-याण\nदे दान सुटे गिर्‍याण‐————————नैसर्गिक आणि भौगोलिकदृष्ट्या ग्रहण हे सुर्य आणि चंद्राला लागत असते, जसे सुर्य आणि चंद्र यांना ग्रहण लागते,\nशरीर सौष्ठव स्पर्धेत ऋषीकेश फड दुसरा सिल्व्हर मेडल पटकावून मारली बाजी\nसेवानिवृत्त पुरी गावाचे लक्ष्मण मोरे पाटील उर्फ भाऊ पाटील यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार\nसौ.गेले श्री आले विरोधकांची सारी खटपट व्यर्थ झाले – डाॅ.कुडमूलवार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00823.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://shetkariyoddha.com/post/date/2021/10", "date_download": "2024-03-05T01:39:54Z", "digest": "sha1:P6REXSPVFXWW7F6X4B4K5XZPIVENYMDY", "length": 13118, "nlines": 171, "source_domain": "shetkariyoddha.com", "title": "October 2021 - Shetkari Yoddha", "raw_content": "\nMHT-CET परीक्षेत क्रिएटीव्ह सायन्स अकॅडमीच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश\n29/10/2021 संपादक-योगेश नामदेव नालंदे\nबारामती येथील क्रिएटिव्ह सायन्स अकॅडमी ने उज्वल यशाची परंपरा अबाधित राखत यंदाच्या वर्षी 2021 मध्ये एम एचटी- सीईटी या परीक्षेमध्ये महाराष्ट्रात क्रिएटिव्ह सायन्स अकॅडमी चे विद्यार्थी अव्वल आले आहेत यामध्ये…\nबारामतीत वंचित बहुजन आघाडीचा पक्ष प्रवेश मेळावा संपन्न\n25/10/2021 संपादक-योगेश नामदेव नालंदे\nबारामती : बारामती येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पक्ष प्रवेश व आगामी निवडणुकांच्या संदर्भात पुढील रणनीती निश्चित करण्यासाठी भव्य पक्ष प्रवेश मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते बारामती तालुक्यातील बऱ्याच युवक…\nअस्वस्थ भारतातील वर्तमान अन् जनसामान्य नागरिक :\n25/10/2021 संपादक-योगेश नामदेव नालंदे\nआज आपण एकविसाव्या शतकात जगताना स्वातंत्र्याची 74 वर्षे उलटली तरीही आपल्या देशातील दारिद्र्याची दारिद्र रेषेखालील रेषा आज आखेर पूसली गेलीच नाही. विकासाच्या अफवेवर पिकणाऱ्या घोषणांनी अनेक निवडणुकांतून सत्ता काबीज केल्या…\nबारामती येथे चॅम्पियन्स स्पोर्ट्स ॲकॅडमी चे एक दिवसीय शिबीर संपन्न\n25/10/2021 संपादक-योगेश नामदेव नालंदे\nमाळेगाव : (प्रतिनिधी गणेश तावरे ) रविवार दि.२४ रोजी बारामती येथे चॅम्पियन्स स्पोर्ट्स अकॅडमी चे एक दिवसीय शिबीर संपन्न झाले, याचे आ��ोजन अनुराग राजेंद्र देशमुख अध्यक्ष चॅम्पियन्स स्पोर्ट्स अकॅडमी यांनी…\nकृषी विभागामार्फत मळद येथे ‘महिला किसान’ दिन संपन्न\n25/10/2021 संपादक-योगेश नामदेव नालंदे\nबारामती 25 :- कृषी विभागामार्फत मळद येथे 22 ऑक्टोबर 2021 रोजी असंघटीत अन्न प्रक्रिया उद्योजकांना संघटित व प्रोत्साहित करण्याच्या प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत हरभरा पीक “महिला किसान” दिन…\nसामाजिक कार्यात उल्लेखनीय कामगिरी : यादगार सोशल फौंडेशनची अविरत सेवा – मा. शरदचंद्र पवार यांचे गौरवोद्गार\n25/10/2021 संपादक-योगेश नामदेव नालंदे\nप्रतिनिधी : दिपक वाबळेदेऊळगाव रसाळ , सोमवार दिनांक 25 ऑक्टोबर 2021 यादगार सोशल फाऊंडेशन व इन्लॅक बुधरानी हाॅस्पिटल,पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत मोतीबिंदू तपासणी व ऑपरेशन तसेच यादगार सोशल फाऊंडेशन…\nस्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले प्रतिष्ठान सुपे परगणा यांच्या वतीने युवा उद्योजकांचा गौरव\n25/10/2021 संपादक-योगेश नामदेव नालंदे\nप्रतिनिधी : दिपक वाबळेदेऊळगाव रसाळ , दिनांक 25 ऑक्टोबर 2021 विद्यानंद ॲग्रो चे चेअरमन माननीय आनंदजी लोखंडे यांनामनुष्य विकास अकादमी मुंबई यांचा 2021 चा उद्योग रत्न पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचा…\n“माती विना शेतीमधील संधी आणि आव्हाने” या विषयावर आंतरराष्ट्रीय वेबिनार\n23/10/2021 संपादक-योगेश नामदेव नालंदे\nप्रतिनिधी- दि. 22 ऑक्टोबर 2021 रोजी, भाजीपाला गुणवत्ता केंद्र ( भारतातील पहिला इंडो-डच प्रकल्प) कृषी विज्ञान केंद्र बारामती, पुणे यांनी विद्यार्थी, संशोधक, विस्तार अधिकारी, उद्योजक, शास्त्रज्ञ व शेतकरी वर्ग यांच्यासाठी…\nपाटस येथे महिला किसान दिन साजरा\n23/10/2021 संपादक-योगेश नामदेव नालंदे\nप्रतिनिधी :- महाराष्ट्र शासन कृषी विभाग आयोजित दिनांक. 22/10 /2021 रोजी पाटस ता दौंड येथे तालुकास्तरीय महिला किसान दिन साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख मार्गदर्शक डॉ. कुसुम ताम्हाणे, यांनी नैसर्गिक(विषमुक्त)…\n23/10/2021 संपादक-योगेश नामदेव नालंदे\nप्रतिनिधी :- दि. माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे ज्येष्ठ संचालक तथा सिद्धेश्वर संकुलचे संस्थापक अध्यक्ष तसेच पणदरे पंचक्रोशीतील दानशूर व्यक्तीमत्व ऍड.केशवराव ( बापू ) जगताप यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवस पदार्पणनिमित्ताने मानाजीनगर ग्रामविकास…\nलगिनघाई विशेषांकाचे प्रकाशन संपन्���\nबारामतीत शिवाजी महाराजांना जयंती निमित्त अभिवादन\nसिद्धार्थ नगर बुद्ध विहार येथे बाल संस्कार वर्ग चित्रकला स्पर्धा संपन्न\nक्रांतीगुरू वस्ताद लहुजी साळवे यांची पुण्यतिथी निमित्ताने अभिवादन\nस्वामी समर्थ पादुका पालखीचे मंगळवारी बारामती मध्ये आगमन ..\nलगिनघाई विशेषांकाचे प्रकाशन संपन्न\n19/02/2024 संपादक-योगेश नामदेव नालंदे\nबारामतीत शिवाजी महाराजांना जयंती निमित्त अभिवादन\n19/02/2024 संपादक-योगेश नामदेव नालंदे\nसिद्धार्थ नगर बुद्ध विहार येथे बाल संस्कार वर्ग चित्रकला स्पर्धा संपन्न\n19/02/2024 संपादक-योगेश नामदेव नालंदे\nक्रांतीगुरू वस्ताद लहुजी साळवे यांची पुण्यतिथी निमित्ताने अभिवादन\n19/02/2024 संपादक-योगेश नामदेव नालंदे\nलगिनघाई विशेषांकाचे प्रकाशन संपन्न 19/02/2024\nबारामतीत शिवाजी महाराजांना जयंती निमित्त अभिवादन 19/02/2024\nसिद्धार्थ नगर बुद्ध विहार येथे बाल संस्कार वर्ग चित्रकला स्पर्धा संपन्न 19/02/2024\nक्रांतीगुरू वस्ताद लहुजी साळवे यांची पुण्यतिथी निमित्ताने अभिवादन 19/02/2024\nस्वामी समर्थ पादुका पालखीचे मंगळवारी बारामती मध्ये आगमन .. 19/02/2024\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00823.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%A7%E0%A5%A8%E0%A5%AE", "date_download": "2024-03-05T02:05:02Z", "digest": "sha1:5T4HDCMYU7PK4IQABHE25CNDYJF3TU7R", "length": 3858, "nlines": 168, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "इ.स. ११२८ - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nइसवी सनाच्या दुसर्या सहस्रकातील एक वर्ष\nसहस्रके: इ.स.चे २ रे सहस्रक\nशतके: ११ वे शतक - १२ वे शतक - १३ वे शतक\nदशके: ११०० चे - १११० चे - ११२० चे - ११३० चे - ११४० चे\nवर्षे: ११२५ - ११२६ - ११२७ - ११२८ - ११२९ - ११३० - ११३१\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\nठळक घटना आणि घडामोडी संपादन\nशेवटचा बदल १७ एप्रिल २०२२ तारखेला २२:४३ वाजता झाला\nया पानातील शेवटचा बदल १७ एप्रिल २०२२ रोजी २२:४३ वाजता केला गेला.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 4.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00824.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%9F%E0%A5%80_%E0%A4%91%E0%A4%AB_%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE", "date_download": "2024-03-05T01:57:19Z", "digest": "sha1:34HDQPF7M6YTGFRE4UTITDHHALPJFAF4", "length": 4951, "nlines": 111, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "युनिव्हर्सिटी ऑफ पेनसिल्व्हेनिया - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nय���निव्हर्सिटी ऑफ पेनसिल्व्हेनिया तथा युपेन हे अमेरिकेच्या फिलाडेल्फिया शहरातील विद्यापीठ आहे. पेनसिल्व्हेनिया राज्यातील हे विद्यापीठ अमेरिकेला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी स्थापन झालेल्या नऊ विद्यापीठांपैकी एक आहे.\nबेंजामिन फ्रॅंकलिन या विद्यापीठाच्या स्थापकांपैकी एक होता. या विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांपैकी दोन अमेरिकन राष्ट्राध्यक्षांसह १४ राष्ट्रप्रमुख, तीन अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश, अमेरिकेचे ३३ सेनेटर, १५८ प्रतिनिधी, ४२ गव्हर्नर तसेच २५ अब्जाधीश होते. याशिवाय अमेरिकेच्या स्वातंत्र्याच्या जाहीरनाम्यावर सही करणाऱ्यांपैकी आठ व्यक्ती युनिव्हर्सिटी ऑफ पेनसिल्व्हेनियाचे विद्यार्थी होते.[१][२][३]\nसंदर्भ आणि नोंदी संपादन\nशेवटचा बदल ७ नोव्हेंबर २०२३ तारखेला ११:३४ वाजता झाला\nया पानातील शेवटचा बदल ७ नोव्हेंबर २०२३ रोजी ११:३४ वाजता केला गेला.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 4.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00824.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://shetkariyoddha.com/post/date/2021/11", "date_download": "2024-03-05T01:03:44Z", "digest": "sha1:DYNT5RAXKLQ62OSKXOG6EHZUM5LBIMMR", "length": 13218, "nlines": 171, "source_domain": "shetkariyoddha.com", "title": "November 2021 - Shetkari Yoddha", "raw_content": "\nविनामास्क फिराल तर 500 रु दंड : बारामती शहर पोलीस पुन्हा ऍक्टिव्ह\n30/11/2021 संपादक-योगेश नामदेव नालंदे\nप्रतिनिधी – सध्या आफ्रिकेतील ओमिक्रोन कोरोना व्हायरस आफ्रिकेमध्ये झपाट्याने पसरत आहे. त्याबाबत महाराष्ट्र शासनाने नवीन गाइडलाइन्स सुरू केलेले आहेत. या गाईडलाईन्स मध्ये सर्वांनी सामाजिक आंतर पाळणे, तसेच तोंडावर मास्क लावणे…\nजळगाव सुपे येथे मोफत डोळे तपासणी शिबीर संपन्न\n30/11/2021 संपादक-योगेश नामदेव नालंदे\nप्रतिनिधी – उज्वल आरोग्य सेवा प्रतिष्ठान जळगाव सुपे, ग्रामपंचायत जळगाव सुपे व बुधराणी हॉस्पिटल पुणे, यांच्या संयुक्त विद्यमाने कार्तिकी एकादशीनिमित्त जळगाव सुपे या ठिकाणी मोफत डोळे तपासणी शिबिर घेण्यात आले.…\nजिल्हा कौशल्य विकास केंद्रातर्फे ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन\n30/11/2021 संपादक-योगेश नामदेव नालंदे\nपुणे दि.30- जिल्ह्यातील नोकरी इच्छूक उमेदवारांसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रातर्फे 2 डिसेंबर 2021 रोजी सातव्या पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून मेळाव्यासाठी नामांकित…\nपुणे जिल्ह्यात – रमाई आवास योजनेतून ग्रामीणभागासाठी 8720 तर शहरीभागात 5792 घरकुलांना मंजूरी – धनंजय मुंडे\n29/11/2021 संपादक-योगेश नामदेव नालंदे\nप्रतिनिधी – पात्र असलेल्या प्रत्येकाला घरकुलाचा लाभ देण्याचा आमचा प्रयत्न – ना. मुंडे· सन 2021-22 च्या रमाई आवास घरकुल योजनेच्या उद्दिष्टास शासनाची मान्यतामुंबई, दि. 29 : सामाजिक न्याय विभागाच्या वतीने…\nइतर बारामती राजकीय सामाजिक\nबारामतीत वयोश्री योजनेअंतर्गत दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांची पूर्वतपासणी शिबिराचे आयोजन\n29/11/2021 संपादक-योगेश नामदेव नालंदे\nबारामती: उपमुख्यमंत्री अजित पवार व खासदार सुप्रिया सुळे तसेच केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय, जिल्हा प्रशासन व जिल्हा परिषद पुणे, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, पवार पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई,अपंग…\nमाझी वसुंधरा अभियानात निसर्गतत्व आणि विकासाचा समन्वय\n29/11/2021 संपादक-योगेश नामदेव नालंदे\nप्रतिनिधी- पंचतत्त्वांवर आधारित उपाययोजना करून शाश्वत निसर्गपूरक जीवनपद्धती अवलंबिण्याबाबत आणि पर्यावरणाविषयी जाणीव निर्माण करण्यात ‘माझी वसुंधरा अभियाना’चा पहिला टप्पा यशस्वी ठरला आहे. त्यात पुणे जिल्ह्याने उत्तम कामगिरी केली असून दुसऱ्या…\nबारामतीच्या प्रसाद काकडे याचे कराटे स्पर्धेत यश\n29/11/2021 संपादक-योगेश नामदेव नालंदे\nमाळेगाव (प्रतिनिधी गणेश तावरे ) 28 नोव्हेंबर रविवार रोजी नातेपुते येथे खुली राज्यस्तरीय कराटे स्पर्धा आयोजित करण्यात आली होती यामध्ये “चॅम्पियन स्पोर्ट्स फाऊंडेशन” याचा विद्यार्थी प्रसाद काकडे यांनी ५० ते…\nअशा समाज सुधारकांना सहकार्य होणे अपेक्षित – डाॅ. रविंद्र कोल्हे\n29/11/2021 संपादक-योगेश नामदेव नालंदे\nप्रतिनिधी – पिढीतांचे दुःख कमी होण्यासाठी जो स्वतः कसलीही अपेक्षा विना काम करतो अश्या समाज सुधारकांना आपल्या सहकार्यची गरज आहे, श्री.रविंद्र कोल्हे यांनी सन 1988 मेळघाटातील आदिवासी कुपोषित मुलांच्यासाठी मातीशी…\nमातोश्री रेसिडेन्सीने राबवली “एक कुटुंब,एक झाड” संकल्पना\n29/11/2021 संपादक-योगेश नामदेव नालंदे\nप्रतिनिधी – बारामती दि. 24 नोव्हेंबर रोजी तांदूळवाडी येथील अजित बेलदार पाटील यांनी रेवती कन्स्ट्रक्शनच्या माध्यमातून मातोश्री रेसिडेन्सी या गृह प्रकल्पाच्या फ्लॅट धारकांना ‘एक कुटुंब एक झाड’ ही संकल्पना राबवत…\nRPS International Press Reporter Association च्या राष्ट्रीय अध्यक्षपदी प्रल्हाद चव्हाण यांची निवड\n28/11/2021 संपादक-योगेश नामदेव नालंदे\nप्रतिनिधी (गणेश तावरे ) – जयराम स्वामी विद्या मंदिर जुनियर कॉलेज वडगाव या विद्यालयाचे एस् एस् सी बॅच 1993 चे विद्यार्थी श्री. प्रल्हाद चव्हाण यांची RPS International Press Reporter Association…\nलगिनघाई विशेषांकाचे प्रकाशन संपन्न\nबारामतीत शिवाजी महाराजांना जयंती निमित्त अभिवादन\nसिद्धार्थ नगर बुद्ध विहार येथे बाल संस्कार वर्ग चित्रकला स्पर्धा संपन्न\nक्रांतीगुरू वस्ताद लहुजी साळवे यांची पुण्यतिथी निमित्ताने अभिवादन\nस्वामी समर्थ पादुका पालखीचे मंगळवारी बारामती मध्ये आगमन ..\nलगिनघाई विशेषांकाचे प्रकाशन संपन्न\n19/02/2024 संपादक-योगेश नामदेव नालंदे\nबारामतीत शिवाजी महाराजांना जयंती निमित्त अभिवादन\n19/02/2024 संपादक-योगेश नामदेव नालंदे\nसिद्धार्थ नगर बुद्ध विहार येथे बाल संस्कार वर्ग चित्रकला स्पर्धा संपन्न\n19/02/2024 संपादक-योगेश नामदेव नालंदे\nक्रांतीगुरू वस्ताद लहुजी साळवे यांची पुण्यतिथी निमित्ताने अभिवादन\n19/02/2024 संपादक-योगेश नामदेव नालंदे\nलगिनघाई विशेषांकाचे प्रकाशन संपन्न 19/02/2024\nबारामतीत शिवाजी महाराजांना जयंती निमित्त अभिवादन 19/02/2024\nसिद्धार्थ नगर बुद्ध विहार येथे बाल संस्कार वर्ग चित्रकला स्पर्धा संपन्न 19/02/2024\nक्रांतीगुरू वस्ताद लहुजी साळवे यांची पुण्यतिथी निमित्ताने अभिवादन 19/02/2024\nस्वामी समर्थ पादुका पालखीचे मंगळवारी बारामती मध्ये आगमन .. 19/02/2024\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00824.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://uttamsheti.online/bajar-bhav-%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%9C%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B8/", "date_download": "2024-03-05T01:47:42Z", "digest": "sha1:6SHRSBOMVUFOT53MQP5F2NKSDPCXJAC5", "length": 7382, "nlines": 123, "source_domain": "uttamsheti.online", "title": "bajar bhav: गुजरात राज्यातील कापूस बाजार भाव 25 सप्टेंबर 2023", "raw_content": "\nbajar bhav: गुजरात राज्यातील कापूस बाजार भाव 25 सप्टेंबर 2023\nकमीत कमी दर – 6000 / क्विंटल\nजास्तीत जास्त दर- 8200 / क्विंटल\nहे वाचा: महाराष्ट्रातील तूर बाजार भाव 11 ऑक्टोबर 2023\nकमीत कमी दर – 1021 / क्विंटल\nजास्तीत जास्त दर- 1311 / क्विंटल\nकमीत कमी दर – 5500 / क्विंटल\nजास्तीत जास्त दर- 7390 / क्विंटल\nकमीत कमी दर – 5500 / क्विंटल\nजास्तीत जास्त दर- 6830 / क्विंटल\nहे वाचा: गुजरात राज्यातील कापूस मंडी बाजार भाव हा 8 ऑक्टोबर 2023 bajar bhaw\nकमीत ���मी दर – 6000 / क्विंटल\nजास्तीत जास्त दर- 6400 / क्विंटल\nकमीत कमी दर – 4005 / क्विंटल\nजास्तीत जास्त दर- 7400 / क्विंटल\nकमीत कमी दर – 5055 / क्विंटल\nजास्तीत जास्त दर- 7920 / क्विंटल\nहे वाचा: यावर्षी कापसाचे भाव वाढणार का.. जानेवारी महिन्यात कसे राहतील कापसाचे बाजार भाव.. जानेवारी महिन्यात कसे राहतील कापसाचे बाजार भाव.. जाणून घ्या सविस्तर Cotton market price\nकमीत कमी दर – 5000 / क्विंटल\nजास्तीत जास्त दर- 7700 / क्विंटल\nकमीत कमी दर – 6200 / क्विंटल\nजास्तीत जास्त दर- 7700 / क्विंटल\nकमीत कमी दर – 5505 / क्विंटल\nजास्तीत जास्त दर- 7855 / क्विंटल\nकमीत कमी दर – 4500 / क्विंटल\nजास्तीत जास्त दर- 7650 / क्विंटल\nमंडी: जेतपुर (जिला राजकोट)\nकमीत कमी दर – 4400 / क्विंटल\nजास्तीत जास्त दर- 7555 / क्विंटल\nकमीत कमी दर – 5400 / क्विंटल\nजास्तीत जास्त दर- 6355 / क्विंटल\nकमीत कमी दर – 5800 / क्विंटल\nजास्तीत जास्त दर- 6200 / क्विंटल\nकमीत कमी दर – 5500 / क्विंटल\nजास्तीत जास्त दर- 7570 / क्विंटल\nकमीत कमी दर – 5500 / क्विंटल\nजास्तीत जास्त दर- 7760 / क्विंटल\nकमीत कमी दर – 5005 / क्विंटल\nजास्तीत जास्त दर- 7630 / क्विंटल\nकमीत कमी दर – 6125 / क्विंटल\nजास्तीत जास्त दर- 7355 / क्विंटल\nकमीत कमी दर – 5505 / क्विंटल\nजास्तीत जास्त दर- 8200 / क्विंटल\nया जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात उद्यापासून पिक विमा जमा होण्यास सुरुवात..\nजानेवारी महिन्यात कापूस दरात होणार वाढ..\nपहा संपूर्ण महाराष्ट्रातील आजचे तुर बाजार भाव..\nया जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात उद्यापासून पिक विमा जमा होण्यास सुरुवात..\nजानेवारी महिन्यात कापूस दरात होणार वाढ.. आवक होणार कमी Cotton price\nपहा संपूर्ण महाराष्ट्रातील आजचे तुर बाजार भाव..\nया दिवशी जमा होणार 90 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर नमो शेतकरी योजनेचा दुसरा हफ्ता..\nया यादीत नाव असणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणार 12000 रुपये.. झिरो मिनिटात जमा होणार बँक खात्यात get 12000 rupees\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00824.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/pune/pune-realtor-bleeds-to-death-after-alleged-assault-by-wife-fractures-nose-scj-81-4065552/", "date_download": "2024-03-05T00:52:07Z", "digest": "sha1:IIY66EVFZXL4RELH45BR62W7EAOYIMB2", "length": 23275, "nlines": 323, "source_domain": "www.loksatta.com", "title": "पत्नीने नाकावर ठोसा मारल्याने पतीचा मृत्यू, लग्नाच्या वाढदिवशी गिफ्ट न दिल्याने संताप; पुण्यातली घटना| Pune realtor bleeds to death after alleged assault by wife fractures nose", "raw_content": "\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nपत्नीने नाकावर ठोसा मारल्याने पतीचा मृत्यू, लग्नाच्या वाढदिवशी गिफ्ट न दिल्याने संताप; पुण्यातली घटना\nतक्रारीनंतर रेणुका खन्नाला पोलिसांनी केली अटक\nWritten by क्राइम न्यूज डेस्क\nपत्नीने पतीच्या नाकावर ठोसा मारल्याने ठोसा मारला. (फोटो-इंडियन एक्स्प्रेस)\nलग्नाच्या वाढदिवशी गिफ्ट न दिल्याच्या कारणावरुन झालेल्या भांडणात पत्नीने पतीच्या नाकावर जोरदार ठोसा लगावला. त्या घटनेत पतीचा मृत्यू झाला. पुण्यातल्या वानवाडी भागात ही घटना घडली आहे. वानवाडी भागात गंगा सॅटेलाइट नावाची उच्चभ्रू सोसायटी आहे. त्या सोसायटीत शुक्रवारी दुपारी ही घटना घडली आहे. निखिल पुष्पराज खन्ना (वय-३६ ) असं मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी निखिल खन्नाची पत्नी रेणुका खन्नाला अटक केली आहे.\nनेमकी काय घडली घटना\nवरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पतंगे यांनी दिलेल्या माहितीनुसार रेणुका आणि निखिल या दोघांचा २०१७ मध्ये प्रेमविवाह झाला होता. निखिल हे हे पत्नी रेणुका आणि त्यांच्या आई वडिलांसह राहात होते. पतीने लग्नाच्या वाढदिवसाला गिफ्ट दिलं नाही तसंच दुबईला घेऊन गेला नाही या कारणावरुन दोघांचं शुक्रवारी भांडण झालं. दुपारी साडेबाराच्या सुमारास रेणुकाने निखिलच्या नाकावर ठोसा मारला. या घटनेत निखिल यांच्या नाकाचं हाड फ्रॅक्चर झालं आणि बराच रक्तस्राव झाला. या घटनेनंतर रेणुकाचे सासरे आणि निखिल यांचे वडील डॉ. पुष्पराज खन्ना यांनी निखिलला सीपीआर देण्याचा प्रयत्न केला. मात्र निखिलने काही प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर पोलिसात तक्रार करण्यात आली. यानंतर पोलिसांनी रेणुकाला अटक केली आहे. इंडियन एक्स्प्रेसने या विषयीचं वृत्त दिलं आहे.\nपत्नी आवडीची साडी नेसत नाही; कंटाळलेल्या पतीने लग्नानंतर ८ महिन्यातच मागितला घटस्फोट\nराजीव गांधी हत्या प्रकरणातील दोषीचा सुटकेनंतर दोन वर्षांनी मृत्यू; आरोपी संथन कोण होता\nपुणे : वाघोली पोलीस चौकीसमोर पेटवून घेतलेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यु\nकोल्हापूरात खूनाचे सत्र; कुडित्रेत मद्यपीकडून वृद्धाचा खून, इचलकरंजीत तरुणाची निर्घृण हत्या\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रेणुका आणि निखिल यांचं लग्न २०१७ मध्ये झालं होतं. गंगा सॅटेलाईट या उच्चभ्रू सोसायटीत हे दोघं वास्तव्य करत होते. या दोघांचाही प्रेमविवाह होता, मात्र दोघांमध्ये काही कालावधीतच खटके उडू लागले. निखिलच्या वडिल��ंनी सांगितलं की आम्ही रेणुकाला अनेकदा समाजवलं होतं. मात्र तिच्या वागणुकीत काही बदल झाला नाही. अनेकदा ती भांडण करत असे असं पुष्पराज खन्ना यांनी त्यांच्या तक्रारीत म्हटलं आहे. रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरु होती.\nरेणुका तिच्या पतीसह नाखुश होती. तिला लग्नाच्या वाढदिवसाला दुबईला जायचं होतं. ५ नोव्हेंबर रोजी त्यांच्या लग्नाचा वाढदिवस होता. मात्र या दोघांचं भांडण झालं. निखिलने दिलेलं गिफ्ट रेणुकाला आवडलं नाही. यावरुन आणि दुबईला का गेलो नाही यावरुन त्यांचा वाद झाला. ज्यानंतर रेणुकाने निखिलला ठोसा मारला असं पुष्पराज खन्ना यांनी तक्रारीत म्हटलं आहे.\nPune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.\nआजचा ई-पेपर : पुणे\nरिवा'ज रिवेंजरिवा'ज रिवेंज (भाग-१) …….पुसेगावातून सात अठ्ठावन्नला साताऱ्याला जाणय्रा गाडीची खूप जण वाट पाहत होते. त्या सगळ्यांमध्ये अशी एक व्यक्ती होती. जी फक्त वाट बघत नव्हती तर डोळे मिटून बस लवकर येण्यासाठी …\nमोठी बातमी : भोरचे आमदार संग्राम थोपटे खासदार सुप्रिया सुळेंबरोबर\nअखेर निगडीपर्यंतच्या मेट्रोच्या भूमिपूजनाला मुहूर्त; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बुधवारी होणार भूमिपूजन\nसंजय राऊतांना ‘ही’ सवय आहे का\nपुणे शहरात आजपासून जड वाहनांना प्रवेश बंद, पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन\nमी छाती ठोकपणे सांगतो की, महादेव जानकर कुठेच जाणार नाही : चंद्रकांत पाटील\n ‘रात्रीस खेळ चाले’ फेम अभिनेत्री अडकली विवाहबंधनात, फोटो आले समोर\n‘कैदी’ ते ‘जन गण मन’, OTT वरील हे ७ क्राईम थ्रिलर चित्रपट तुम्हाला नक्की आवडतील\nPhotos: टीना डाबी यांच्या IAS बहिणीने IPS अधिकाऱ्याशी केलं लग्न, त्यांच्या पतीचं महाराष्ट्राशी आहे कनेक्शन\nमोबाईल फोन बॅटरीचा स्फोट होऊन बालकाचा मृत्यू…. \nमहायुतीत दबावतंत्राला जोर; शिवसेनेचा २२ तर राष्ट्रवादीचा १६ जागांवर दावा, भाजपची आठवडाभरात बैठक\nसभागृहातील लाचखोरीसाठी लोकप्रतिनिधींना संरक्षण नाही; ऐतिहासिक निर्णय, झारखंड मुक्ती मोर्चा निकाल रद्दबातल\n‘मोदी का परिवार’ने प्रत्युत्तर; लालूप्रसाद यादव यांच्या टीकेनंतर भाजप आक्रमक\nनड्डाही लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात\nसंसदेत सोप्या प्रश्नावर नारायण राणेंचा गोंधळ, दिलं भलतंच उत्तर ‘तो’ व्हिडीओ शेअर करत अंजली दमानिया म्हणाल्या, “नुसती दादागिरी…”\n“महाराष्ट्रात जे झालं, ते काश्मीरमध्ये होऊ नये”, सुप्रिया सुळेंचा जम्मू-काश्मीरबाबत मोदी सरकारला सवाल; म्हणाल्या, “एवढं तर करूच शकता तुम्ही\n“…तर मनोज जरांगेंचे ओबीसी समाजावर उपकार होतील”, छगन भुजबळांचं वक्तव्य, नेमकं काय म्हणाले\nKrishna Janmabhoomi : औरंगजेबानेच तोडलं होतं मथुरेतील केशवदेव मंदिर, कृष्ण जन्मभूमीप्रकरणी ASI चा मोठा खुलासा\nविश्लेषण : पंडित नेहरू आणि इंदिरा गांधी भारतीयांना कमी लेखत होते पंतप्रधान मोदींनी नेमकं कोणत्या भाषणांचा उल्लेख केला\nIND vs ENG : दुसऱ्या कसोटीनंतर इंग्लंडचा आख्खा संघ भारत सोडून दुबईत दाखल\nकार अपघातात पत्नीचा मृत्यू, पतीने स्वतः विरोधात दाखल केला गुन्हा; कुठे घडली घटना\nफटाका फॅक्टरीला आग लागून सहा जणांचा मृत्यू, ५० पेक्षा जास्त लोक होरपळले, मदत आणि बचावकार्यात आगीचा अडथळा\nरोज रात्री १२ ला किंवा नंतर झोपत असाल तर तुमचं शरीर कसं बदलतं पाहा; वजन व कोलेस्ट्रॉलवर होणारा परिणाम व उपाय\nMaharashtra News : “महायुतीचा १५५ कोटींचा मोबाईल घोटाळा”, काँग्रेसचा मोठा आरोप\nकात्रज प्राणिसंग्रहालयातून बिबट्या पसार बिबट्या उद्यानात सापडल्याची प्रशासनाची माहिती\nडॉ. अमोल कोल्हेंना उमेदवारी देण्यात चूक; अजित पवार यांची कबुली\n‘चक्षू’ प्रणाली रोखणार सायबर फसवणूक\nविद्यार्थ्यांना घरबसल्या शैक्षणिक कागदपत्रे; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची योजना काय\nपिंपरी : …आणि ‘वायसीएम’ रुग्णालयात डॉक्टर-पोलिसांमध्येच हाणामारी\nमाजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार-पाटील एकत्र प्रवास\nपुणे शहरात आजपासून जड वाहनांना प्रवेश बंद, पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन\nपिंपरी : पाणीपट्टी थकबाकीदारांच्या तोंडचे पाणी पळणार; महापालिकेने घेतला ‘हा’ मोठा निर्णय\nसंजय राऊतांना ‘ही’ सवय आहे का\nअखेर निगडीपर्यंतच्या मेट्रोच्या भूमिपूजनाला मुहूर्त; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बुधवारी होणार भूमिपूजन\nकात्रज प्राणिसंग्रहालयातून बिबट्या पसार बिबट्या उद्यानात सापडल्याची प्रशासनाची माहिती\nडॉ. अमोल कोल्हेंना उमेदवारी देण्यात चूक; अजित पवार यांची कबुली\n‘चक्षू’ प्रणाली रोखणार सायबर फसवणूक\nविद्यार्थ्यांना घरबसल्या शैक्षणिक कागदपत्रे; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची योजना काय\nपिंपरी : …आणि ‘वायसीएम’ रुग्णालयात डॉक्टर-पोलिसांमध्येच हाणामारी\nमाजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार-पाटील एकत्र प्रवास\nतुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का\nफोटो गॅलरीवेब स्टोरीजटॉप न्यूज\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00824.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://krushimarathi.com/cyclone-michong-has-passed-but-unseasonal-rain-will-rain-in-the-state-for-so-many-more-days-what-is-the-new-forecast-of-the-weather-department/", "date_download": "2024-03-05T01:07:31Z", "digest": "sha1:E6GOVOUMJ5ERFIBGSNQRXNLFCHUNFQVX", "length": 8959, "nlines": 45, "source_domain": "krushimarathi.com", "title": "मिचाँग चक्रीवादळ गेलं, पण राज्यात आणखी 'इतके' दिवस अवकाळी पाऊस बरसणार ! हवामान खात्याचा नवीन अंदाज काय ? - Krushimarathi.com", "raw_content": "\nमिचाँग चक्रीवादळ गेलं, पण राज्यात आणखी ‘इतके’ दिवस अवकाळी पाऊस बरसणार हवामान खात्याचा नवीन अंदाज काय \nमोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा\nMaharashtra Havaman Andaj : नोव्हेंबर महिन्याचा शेवट हा अवकाळी पावसाने झाला. गेल्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात अवकाळी पावसाने महाराष्ट्रात अक्षरशः त्राहीमाम माजवला होता. अवकाळी पावसामुळे आणि गारपिटीमुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठे नुकसान झाले.\nतसेच या चालू डिसेंबर महिन्याची सुरुवात देखील अवकाळी पावसानेच झाली. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या मिचाँग चक्रीवादळामुळे देशातील दक्षिणेकडील राज्यांमध्ये आणि महाराष्ट्रात अवकाळी पाऊस बरसला.\nगेल्या दोन-तीन दिवसांपासून राज्यातील काही भागांमधून अवकाळी पाऊस पूर्णपणे माघारी फिरला आहे. मात्र राज्यातल अवकाळी पावसाचे सावट अजूनही पूर्णपणे नाहीसे झालेले नाही. भारतीय हवामान विभागाने आणखी काही दिवस राज्यात अवकाळी पावसाची शक्यता कायम असल्याचा अंदाज नुकताच वर्तवला आहे.\nयामुळे निश्चितच शेतकऱ्यांची चिंता वाढणार आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 15 डिसेंबर पासून उत्तर भारतात थंडीचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. तापमानात हळूहळू घट होईल आणि थंडीचा जोर वाढेल असा अंदाज आहे. याशिवाय ईशान्येकडील राज्यांमध्ये दाट धुके पडेल असे बोलले जात आहे.\nमिचाँग चक्रीवादळ पूर्णपणे निवळल्यानंतर आता देशातील काही भागांमध्ये पाऊस थांबला आहे. काही भागात थंडी देखील वाढली आहे. तथापि अजूनही देशातील का���ी भागांमध्ये पावसाची शक्यता आहे. स्कायमेट या खाजगी हवामान अंदाज वर्तवणाऱ्या संस्थेने देशातील काही राज्यांमध्ये पावसाचा अंदाज दिला आहे.\nSkymet ने सांगितल्याप्रमाणे, दक्षिण तामिळनाडू, दक्षिण केरळ, लक्षद्वीप, कर्नाटकचा किनारी भाग आणि महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये पाऊस हजेरी लावणार आहे. महाराष्ट्रात आगामी दोन-तीन दिवस पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.\nराज्यातील कोकण आणि विदर्भात पाऊस पडेल असा अंदाज आहे. विदर्भातील वर्धा, नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया या जिल्ह्यांत पाऊस हजेरी लावणार असा अंदाज देण्यात आला आहे. मात्र उर्वरित राज्यात आता थंडीचा जोर वाढेल असे देखील हवामान खात्याने स्पष्ट केले आहे.\nशेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा\n तुम्हाला अजून पीएम किसानचा 16वा हप्ता मिळाला नाही मग इथं तक्रार करा लगेचच खात्यात जमा होणार पैसे\nयंदा पांढरे सोने शेतकऱ्यांना मालामाल बनवणार कापूस बाजार भावात 1,000 रुपयांची वाढ, भविष्यात कसे राहणार दर \n आता भारत ‘या’ 2 देशांना निर्यात करणार 64 हजार 400 टन कांदा, बाजारभाव वाढणार का \n ‘या’ 10 नवीन मार्गावर सुरू होणार वंदे भारत स्लीपर ट्रेन, पहिली ट्रेन मार्चमध्येच होणार लाँच, महाराष्ट्रालाही मिळणार भेट, पहा रूटमॅप\nमहाराष्ट्रातील अनेक धरणांनी आत्ताच तळ गाठला, तुमच्या जवळील धरणात किती टक्के पाणीसाठा शिल्लक आहे \n300 युनिट मोफत वीज मिळवण्यासाठी ‘इथं’ अर्ज करा, पहा संपूर्ण प्रोसेस सोप्या भाषेत\n महाराष्ट्रात ‘या’ ठिकाणी तयार होणार भव्य क्रिकेट स्टेडियम, गोपीनाथ मुंडे यांची मोठी घोषणा\n महाराष्ट्रात आणखी ‘इतके’ दिवस जोरदार वादळी पाऊस, काही ठिकाणी गारपीट देखील होणार\nउन्हाळ्यात गिलक्याच्या ‘या’ 3 जातींची लागवड करा, विक्रमी उत्पादन मिळवा\nपीएम सूर्य घर मोफत वीज योजनेत जुन्या रूफटॉप सोलर योजनेपेक्षा अधिक सबसिडी मिळते का पहा दोघा योजनेमधील अनुदानाचा फरक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00825.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtragr.com/mhgr-hemant-soren-ed-arrested-jharkhand-cm-%E0%A4%9D%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%96%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D/", "date_download": "2024-03-05T00:39:03Z", "digest": "sha1:COAYOLCJ23YHGPOCMXO2GEBGBHBP5PAS", "length": 9404, "nlines": 137, "source_domain": "maharashtragr.com", "title": "_ap_ufes{\"success\":true,\"siteUrl\":\"maharashtragr.com\",\"urls\":{\"Home\":\"https://maharashtragr.com\",\"Category\":\"https://maharashtragr.com/category/ads/\",\"Archive\":\"https://maharashtragr.com/2024/02/\",\"Post\":\"https://maharashtragr.com/mhgr-%e0%a4%97%e0%a4%bf%e0%a4%97-%e0%a4%87%e0%a4%95%e0%a5%89%e0%a4%a8%e0%a5%89%e0%a4%ae%e0%a5%80-%e0%a4%ae%e0%a5%8d%e0%a4%b9%e0%a4%a3%e0%a4%9c%e0%a5%87-%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%af-gig-%e0%a4%95/\",\"Page\":\"https://maharashtragr.com/news/\",\"Attachment\":\"https://maharashtragr.com/mhgr-how-to-make-money-online/mhgr_how_to_make_money_online-1/\",\"Nav_menu_item\":\"https://maharashtragr.com/home-2/\",\"Oembed_cache\":\"https://maharashtragr.com/d8de8f75417a8210e93651381ed85c36/\",\"Wp_global_styles\":\"https://maharashtragr.com/wp-global-styles-blogsite/\",\"Amp_validated_url\":\"https://maharashtragr.com/amp_validated_url/f35a90d719157b161a99020d92fcac51/\",\"Adstxt\":\"https://maharashtragr.com/?post_type=adstxt&p=1086\",\"App-adstxt\":\"https://maharashtragr.com/?post_type=app-adstxt&p=1084\",\"Web-story\":\"https://maharashtragr.com/web-stories/romeo-and-juliet/\"}}_ap_ufee", "raw_content": "\nमहाराष्ट्र: महत्वाचे सामान्य संसाधन\nMHGR| Hemant Soren ED arrested Jharkhand CM | झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना अटक\nझारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना त्यांच्या घरुन ताब्यात घेण्यात आले आहे. ईडीने त्यांना अटक केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आर्थिक घोटाळ्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासूनच त्यांना कधीही अटक होईल अशी शक्यता व्यक्त करण्यात आली होती. (Hemant Soren ED arrested Jharkhand CM from his residence after interrogation)\nसक्तवसुली संचालनालयाने दीर्घ चौकशीनंतर हेमंत सोरेन यांना ताब्यात घेतले आहे. हेमंत सोरेन यांनी ईडीच्या टीमसोबत बुधवारी रात्री राजभवन गाठले. याठिकाणी त्यांनी राज्यपालांकडे राजीनामा सुपूर्द केला. या काळात चंपाई सोरेन यांना विधिमंडळ पक्षाचा नेते म्हणून निवडण्यात आले आहे. त्यामुळे चंपाई सोरेने हे झारखंडचे नवे मुख्यमंत्री होतील.\nसूत्रांच्या माहितीनुसार, राज्यपालांनी हेमंत सोरेन यांचा राजीनामा स्वीकार केला आहे. झारखंड मुक्ती मोर्चाचे खासदार महुआ माजी यांनी माहिती देताना सांगितलं की, मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना सक्तवसुली संचालनालयाने ताब्यात घेतले आहे. त्यामुळे चंपाई सोरेन यांना मुख्यमंत्री करण्यात येईल. त्यांच्याकडे पुरुसे संख्याबळ आहे. दरम्यान, हेमंत सोरेन यांनी मंगळवारी आमदारांची बैठक घेतली होती. त्यावेळी चंपाई सोरेन यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याचे सांगण्यात येते.\nMHGR| गिग इकॉनॉमी म्हणजे काय Gig कामगारांसाठी जाणून घेण्यासारख्या 5 गोष्टी\nMHGR| ऑनलाइन, ऑफलाइन आणि घरी पैसे कमवण्याचे 25 मार्ग\nMHGR| महाराष्ट्रात किती ज्योतिर्लिंगे आहेत\nमहाराष्ट्रात किती ज्योतिर्लिंगे आहेत\nMHGR| बेळगांव कारवार बिदर निपाणीचा सीमाप्रश्न काय आहे\nMHGR| News Update 2024| महाराष्ट्रात किती जिल्हे आहेत\nMHGR| गिग इकॉनॉमी म्हणजे काय Gig कामगारांसाठी जाणून घेण्यासारख्या 5 गोष्टी\nMHGR| ऑनलाइन, ऑफलाइन आणि घरी पैसे कमवण्याचे 25 मार्ग\nMHGR| महाराष्ट्रात किती ज्योतिर्लिंगे आहेत\nMHGR| बेळगांव कारवार बिदर निपाणीचा सीमाप्रश्न काय आहे\nउद्योग, उर्जा व कामगार विभाग\nपर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग\nमहसूल व वन विभाग\nमहिला व बाल विकास विभाग\nसामाजिक न्‍याय व विशेष सहाय्य विभाग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00825.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://majhibatmi.in/airtel-best-recharge-plans-airtel-2024/", "date_download": "2024-03-05T00:15:15Z", "digest": "sha1:WM5OXQBQDH4IQRPPUL4EOYQV5GHLYPWE", "length": 6998, "nlines": 85, "source_domain": "majhibatmi.in", "title": "Airtel Best Recharge Plans 1799 : Airtel चा सर्वात स्वस्त प्लान, एकदा रिचार्ज करा आणि वर्षभर कॉलिंग करीत राहा | Latest Marathi News, Marathi Breaking News, Marathi Live Batmya, मराठी बातम्या, MAZI BATMI ,", "raw_content": "\nHome » Airtel Best Recharge Plans 1799 : Airtel चा सर्वात स्वस्त प्लान, एकदा रिचार्ज करा आणि वर्षभर कॉलिंग करीत राहा\nAirtel Best Recharge Plans 1799 : Airtel चा सर्वात स्वस्त प्लान, एकदा रिचार्ज करा आणि वर्षभर कॉलिंग करीत राहा\nAirtel : तुम्ही वर्षभर कॉलिंग आणि कनेक्टेड राहण्यासाठी गुंतवणूक करू इच्छित असाल तर,\nखास तुमच्यासाठी आनंदाची बातमी एअरटेलचा १७९९ रुपयांचा वार्षिक रिचार्ज प्लान हे तुमच्या गरजांचे उत्तम उत्तर आहे. या बजेट-फ्रेंडली प्लानमध्ये काय आहे, ते जाणून घेऊया:\nभारतभर अनलिमिटेड लोकल, STD आणि रोमिंग कॉल करा.\nकुटुंब, मित्र आणि सहकार्यांशी संपर्कात राहण्यासाठी परिपूर्ण\nकोणतेही कॉल लिमिटेशन नाही, मनसोक्त बोलता घ्या\n२४ जीबी ४G डेटा:\n३६५ दिवसांसाठी एकूण २४ जीबी डेटा मिळवा (रोज 0.7 जीबी).\nसोशल मीडिया ब्राउझिंग, म्युझिक स्ट्रीमिंग, लाइट गेमिंग इ. साठी पुरेसे.\nडेटा व्यवस्थापन सोपे करण्यासाठी एअरटेल अ‍ॅप वापरा.\n३६०० फ्री SMS: महत्त्वपूर्ण माहिती पाठवा आणि संपर्कात राखा.\nहॅलोट्यून्स तुमच्या फोनला वैयक्तिक स्पर्श देतात.\nविंक म्युझिकच्या ३ महिन्यांच्या सबस्क्रिप्शनसह तुमची आवडती गीते ऐका.\nफास्टॅग रिचार्जवर १०० रुपयांचा कॅशबॅक: आरामदायक आणि फायदेशीरही\nहा प्लान कोणासाठी योग्य\nकॉलिंग-हेवी युजर्स: बोलण्याची आवड असेल तर हा तुमच्यासाठी उत्तम पर्याय आहे.\nबजेट-conscious: किफायती दर वार्षिक खर्च कमी ठेवतो.\nकमी डेटा वापरणारे: लाइट वापरासाठी ०.७ जीबी रोज पुरेसे आहेत.\nएअरटेल नेटवर्क विश्वास ठेवणारे: देशभर व्यापक आणि स्थिर नेटवर्क.\nएअरटेल अ‍ॅप डाउनलोड करा आणि रिचार्ज, डेटा मॅनेजमेंट, कॉल हिस्टरी इ. सहज हाताळा.\nएअरटेल थँक्स प्���ोग्राममध्ये सामील व्हा आणि रिचार्जवर पॉइंट्स मिळवा, मोहक ऑफर्सचा लाभ घ्या.\n आकर्षक गिफ्ट्स आणि स्क्रॅच कार्ड जिंकण्यासाठी एअरटेल प्रमोशनमध्ये सहभागी व्हा.\nआता विचार करा: फक्त १७९९ रुपयेत, तुम्ही एक वर्ष कॉलिंगचा आनंद, कनेक्टेड राहण्याची सोय आणि अतिरिक्त फायद्यांचा लाभ घेऊ शकता. त्यामुळे, आजच १७९९ रुपयांचा वार्षिक रिचार्ज प्लान रिचार्ज करा आणि एअरटेलसोबत कनेक्ट राहण्याचा अनुभव घ्या\nMarathi new year wishes : खास पद्धतीने द्या तुमच्या नातेवाईक आणि मित्रांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा\nBenefits of Paneer in Marathi : थंडीत पनीर खाल्याने खरोखरच 5 फायदा होतो का\nदही vs. ताक: उत्तम आरोग्यासाठी आयुर्वेदाचे मत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00825.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://uttamsheti.online/solar-pump/", "date_download": "2024-03-05T01:29:32Z", "digest": "sha1:3FXW43YCRFTQ5H6KUDOSYUIKLT74RNJQ", "length": 5558, "nlines": 51, "source_domain": "uttamsheti.online", "title": "शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी..! मुख्यमंत्री सौर योजनेतून मिळणार मोफत सोलार पंप solar pump", "raw_content": "\n मुख्यमंत्री सौर योजनेतून मिळणार मोफत सोलार पंप solar pump\nsolar pump: महाराष्ट्र शासनाने एक महत्त्वाची योजना जाहीर केली आहे. या योजनेतंर्गत वीज जोडणीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना सोलर पंप देण्यात येणार आहेत. या योजनेचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होऊ शकतो.\nया योजनेअंतर्गत, जे शेतकरी वीज जोडणीसाठी प्रतीक्षेत आहेत, अशांना तात्पुरते सिंचनासाठी सोलर पंप देण्यात येतील. शेतकऱ्यांना यासाठी महावितरणाच्या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करावा लागेल. त्यानंतर शेतकऱ्यांचे सत्यापन करून त्यांच्या शेतात सोलर पंप बसवला जाईल. solar pump\nहे वाचा: उद्यापासून सरसकट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार पिक विमा insurance credit\nसोलर पंप हे पर्यावरणपूरक आणि किफायतशीर असतात. त्यामुळे शेतकऱ्यांना वीज बिलात बचत होईल. सोलर पंपामुळे शेतीला पाण्याची सोय होईल आणि शेतमालाचे उत्पादन वाढेल. solar pump\nही योजना राज्यातील सुमारे ५ लाख शेतकऱ्यांना लाभदायी ठरेल. शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेऊन आपल्या शेतीच्या उत्पादकतेत वाढ करावी. शासनाच्या या पाऊलामुळे शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारेल आणि शेती क्षेत्राला चालना मिळेल.solar pump\nहे वाचा: या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे कर्जमाफ.. मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय Loan waiver\nया जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात उद्यापासून पिक विमा जमा होण्यास सुरुवात..\nजानेवारी महिन्यात कापूस दरात होणार वाढ..\nपहा संपूर्ण महाराष्ट्रातील आजचे तुर बाजार भाव..\nया जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात उद्यापासून पिक विमा जमा होण्यास सुरुवात..\nजानेवारी महिन्यात कापूस दरात होणार वाढ.. आवक होणार कमी Cotton price\nपहा संपूर्ण महाराष्ट्रातील आजचे तुर बाजार भाव..\nया दिवशी जमा होणार 90 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर नमो शेतकरी योजनेचा दुसरा हफ्ता..\nया यादीत नाव असणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणार 12000 रुपये.. झिरो मिनिटात जमा होणार बँक खात्यात get 12000 rupees\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00825.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.diliptiwari.com/2016/09/blog-post_52.html", "date_download": "2024-03-05T00:14:31Z", "digest": "sha1:FTQXNR63MQ4LKJWOQOLRROJ7AWRWD3IB", "length": 14364, "nlines": 326, "source_domain": "www.diliptiwari.com", "title": "Dilip Tiwari: मला काका बनवणारे एकमेव मित्र ...", "raw_content": "\nमला काका बनवणारे एकमेव मित्र ...\nमाझे जवळचे मित्र डॉ. राधेशाम चौधरी यांचा आज वाढदिवस आहे. गेले ६/७ महिने आम्ही एकमेकांच्या संपर्कात आहोत. राजकारणाचा उंबरठा ओलांडण्याचा प्रयत्न डॉक्टरसाहेब करीत आहेत. एक सज्जन आणि सहृदयी माणूस म्हणून मी डॉक्टरांना ओळखतो. ते आधी पासून काँग्रेसचे काम करतात. अनेक प्रकारच्या पक्ष कार्यात, उपक्रमात व आंदोलनात डॉक्टर सहभागी आहेत. मात्र, लोकप्रतिनिधी होण्याची संधी त्याना साधता आलेली नाही. म्हणून अजुनही ते राजकीय उंबरठ्यावर आहेत. जळगाव मनपात प्रवेश करण्याचा त्यांचा पहिला प्रयत्न फारच थोड्या फरकाने हुकला. नंतर अडचणीच्या काळात पक्षाने त्यांना विधानसभा निवडणुकीत जळगाव शहरासाठी उमेदवारी दिली गेली. पराभव दिसत असून डॉक्टर लढले. पक्षाच्या चिन्हामुळे त्यांचे नाव घराघरात पोहचले.\nडॉक्टर संवेदनशिल आहेत. संवेदनेसोबत अभ्यासू आहेत. जेथे अभ्यासासह वेदना असते तेथे समाजासाठी सतत काही तरी करण्याची धडपड असते. जळगाव शहरासाठी विकासाचे नवे प्रस्ताव मार्गी लागावेत या सह नागरी मुलभूत प्रश्न सुटावेत याकरिता डॉक्टर धडपड करीत असतात. अगदी लहान लहान प्रश्न घेवून डॉक्टर लढत असतात.\nजळगाव शहर आणि जिल्ह्यात काँग्रेसची स्थिती फारशी चांगली नाही. शहरात संपूर्ण मरगळ आलेली होती. अशा परिस्थितीत डॉक्टर शहराचे पदाधिकारी झाले. हे तसे आव्हान होते. तरी सुध्दा डॉक्टरांनी सूत्रे स्वीकारली आणि पक्ष सावरायचे काम ते करीत आहेत. पक्षाच्या पहिल्या फळीत नेतृत���वाची संधी मिळाल्यापासून डॉक्टर जळगावकरांच्या हितासाठी काहीना काही ॲक्टीव्हीटी करीत आहेत. एक गोष्ट मात्र नक्की की, डॉक्टरांनी पक्षश्रेष्ठींच्या पातळीवर संबंध सुधारले आहेत. पक्षाची सार्वत्रिक भूमिका जेथे चुकली तेथे त्यांनी थेट पक्षाध्यक्ष सोनिया गांधीजींपासून पृथ्वीराज चव्हाण व अशोक चव्हाणांना पत्रे लिहीली आहेत. एखाद दोन प्रकरणात पक्षाने नंतर भूमिका बदलली आहे. राज्यस्तर पक्ष संघटनेत डॉक्टरांचा आवाज ऐकला जातो हे नक्की.\nराजकारणात असले तरी समाजकारण व जनतेच्या विकास कामात पक्षाचे बूट बाजुला काढण्याचा समंजसपणा डॉक्टरांमध्ये आहे. जळगाव मनपाने लोकसहभागातून केलेल्या मेहरुण तलावाच्या खोलीकरण कामाचे डॉक्टर कौतुक करतात. सुरेशदादांनी वाघुर जलवाहिनी टाकण्याचे काम केले म्हणून जळगावचा पाणी प्रश्न सुटला असे स्पष्टपणे डॉक्टर म्हणतात. जळगावच्या विकासासाठी एकनाथराव खडसे आणि गुलाबराव पाटील यांनी एकत्र यावे असे जाहिर आवाहन डॉक्टर करतात. पक्षाभिनवेष हा बाजुला काढण्याची तटस्थता सुध्दा डॉक्टरांकडे आहे. याच हेतूने ते जळगाव फर्स्ट हे पक्ष विरहीत संघटन चालवतात. या संघटनला युवा वर्गाचा उत्तम प्रतिसाद आहे.\nडॉक्टर शहरातील गाळ्यांचा प्रश्न मांडतात. मोकाट कुत्र्यांचा बदोबस्त करा म्हणतात. रस्त्यांचा व गाळ्यांचा प्रश्न न्यायालयात नेतात. जि. प. शिक्षकांचे वेतन वेळेत द्या म्हणतात. शहरालगतच्या वस्त्यांमध्ये जावून तेथील समस्या मांडतात. निधी न देणाऱ्या सरकारवर टीका करतात, अगदीच वेळ आली तर नाकर्त्या अधिकाऱ्यांना जिल्हा सोडून जा म्हणतात. डॉक्टरांच्या अंगी काँग्रेसी चळवळ आहे मात्र दिखावूपणाची वळवळ नाही.\nडॉक्टरांचे आणि माझे नाते काका पुतण्याचे आहे. अगदी चारचौघात ते मला काका म्हणतात. मी त्यांना तसे करायला नाही म्हणतो. पण त्यांनी हे नाते जपले आहे. त्यांचे एक काका प्रा. रमेश चौधरीसर (चोपडा) आहेत. सकाळ बातमीदार असल्यापासून ते माझे मित्र. त्यांच्या नात्यातून डॉक्टरही मला काका म्हणतात. त्यांच्या राजकीय विषयांमध्ये कधीकधी ते मला सल्ला विचारतात. अपवादात्मक स्थितीत माझे मत वेगळे असले तर डॉक्टर माझा मान ठेवतात. मला यात त्यांची सहृदयता दिसते.\nआज डॉक्टरांचा वाढदिवस आहे. दोन वर्षानंतर होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीची डॉक्टर तयारी करीत आहेत. त्यांच्या या तयारीला मी वाढदिवसासह शुभेच्छा देतो. मुंबई दूर भासत असली तरी डॉक्टर आपल्या स्वभाव व आपलेपणातून मुंबईसाठीचे सैन्य जमवू शकतात. भाजपतील अंतर्गत संघर्ष सुरुच राहिला तर डॉक्टरांना गनिमांची रसद मिळू शकते. अशा राजकीय स्थितीत डॉक्टर नक्कीच लाभ उठवू शकतात.\nत्यांना पुन्हा शुभेच्छा देवून थांबतो.\nजळगाव पीपल्स सहकारी बँक\nविधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00826.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.economictimes.com/haryana-capfin-ltd/stocks/companyid-18457.cms", "date_download": "2024-03-05T00:59:43Z", "digest": "sha1:XPHJWGFSV7TJGREO6SWRCKTKDKJYNT6C", "length": 5737, "nlines": 67, "source_domain": "marathi.economictimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nप्रत्येक शेअर वरील उत्पन्न5.58\n52 आठवड्यातील नीच 47.20\n52 आठवड्यातील उंच 198.55\nहरियाणा कैपफिन लि., 1998 मध्ये निगमित केलेली স্মল ক্যাপ कंपनी आहे (Rs 93.76 कोटी मार्केट कॅप असलेली), आणि आर्थिक सेवा क्षेत्रात काम करते |\n31-12-2023 ला संपलेल्या तिमाहीत कंपनीने Rs .43 कोटी ची स्टँडअलोन विक्री नोंदविली आहे, मागच्या तिमाहितल्या Rs. 3.24 कोटी विक्री पेक्षा खाली -86.88 % आणि मागच्या वर्षीच्या याच तिमाहितल्या Rs. .30 कोटी विक्री पेक्षा वर 43.41 %. नवीनतम तिमाहीत कंपनीने Rs. .23 चा करानंतर एकूण नफा नोंदविला आहे.\n31-12-2023 तारखेला कंपनीचे एकूण 1 शेयर शिल्लक आहेत.\nबजेट क्रिप्टोकरन्सी वेल्थ MSME बातम्या बाजार\nअदानी पॉवर शेअरची किंमत BF गुंतवणूक शेअर किंमत अदानी विल्मर शेअरची किंमत मेंथा तेलाची किंमत एस्कॉर्ट्स लीडिंग सेक्टर्स फंड डायरेक्ट-ग्रोथ SBI बॅलन्स अॅडव्हांटेज फंड नियमित एसबीआय स्मॉल कॅप फंड एसबीआय इक्विटी हायब्रिड फंड टाटा डिजिटल इंडिया फंड डायरेक्ट अॅक्सिस ब्लूचिप फंड\nमेंथा तेलाची किंमत एस्कॉर्ट्स लीडिंग सेक्टर्स फंड डायरेक्ट-ग्रोथ SBI बॅलन्स अॅडव्हांटेज फंड नियमित एसबीआय स्मॉल कॅप फंड एसबीआय इक्विटी हायब्रिड फंड टाटा डिजिटल इंडिया फंड डायरेक्ट अॅक्सिस ब्लूचिप फंड क्वांट टॅक्स प्लॅन डायरेक्ट\nएस्कॉर्ट्स लीडिंग सेक्टर्स फंड डायरेक्ट-ग्रोथ SBI बॅलन्स अॅडव्हांटेज फंड नियमित एसबीआय स्मॉल कॅप फंड एसबीआय इक्विटी हायब्रिड फंड टाटा डिजिटल इंडिया फंड डायरेक्ट अॅक्सिस ब्लूचिप फंड क्वांट टॅक्स प्लॅन डायरेक्ट\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00826.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "https://news66daily.com/archives/4031", "date_download": "2024-03-05T01:08:17Z", "digest": "sha1:VCFIQE6BLDV3O7TRVA3MX5J3XRSTRSJ7", "length": 6446, "nlines": 90, "source_domain": "news66daily.com", "title": "स्वतःच्याच हळदीमध्ये नवरा नवरी खूप नाचले - News 66 Daily", "raw_content": "\nस्वतःच्याच हळदीमध्ये नवरा नवरी खूप नाचले\nMarch 1, 2023 adminLeave a Comment on स्वतःच्याच हळदीमध्ये नवरा नवरी खूप नाचले\nमित्रानो जीवनात हसत आणि आनंदी राहणे खूप गरजेचे आहे. त्यामुळे मनुष्याचे आयुष्य वाढते असे देखील म्हणतात. माणसाने चांगले काम केले तर त्याला लोक त्याचं जाण्यानंतर देखील विसरत नाहीत. पूर्वी शिक्षण फक्त मुलांना दिले जात होते मात्र नंतर मुली शिकल्या आणि त्यांनी आपल्या भारताचे नाव देखील जगभर पोहचवले. साक्षरता किती महत्वाची आहे हे सर्वाना समजले आहे.\nसाक्षरतेमुळे मुली आपली संस्कृती विसरत चालले आहेत. मुलींना आता नोकरी करावी लागते त्या घरी बसत नाही. मुलांकडे देखील लक्ष लागत नाही संसार देखील जुन्या विचारांमुळे मोडले जातात. पण दुसरी बाजू पाहाल तर मुलाप्रमाणे मुलीला देखील आपल्या मर्जीने जीवन जगण्याचा अधिकार आहे. असो आज आपण व्हिडीओ पाहणार आहोत जो पाहून तुमचे मनोरंजन नक्की होईल.\nमुलगी असो किंवा मुलगा नाचायला दोघानांही आवडते. सध्या व्हिडीओ चा जमाना आला आहे. कसलेही व्हिडीओ आता तुम्हाला नेटवर पाहायला मिळतात. पूर्वी जसे पुस्तक हा ज्ञानाचा भांडार होता आता त्याची जागा इंटरनेट ने घेतली आहे. पूर्वी तरी वाचायला लागत होते त्यामुळे कंटाळा यायचा. आता मात्र वाचायला देखील येते आणि त्यासोबत ऐकू देखील येते. इतकंच नाही तर व्हिडीओ च्या मार्फत आत्मसाद देखील होते आणि ते चांगले लक्ष्यात राहते.\nलावणी वर काय नाचली हि बाई पहा\nस्वतःच्याच लग्नात जोश मध्ये नाचले नवरा नवरी\nलग्नात बायकांनी सुंदर डान्स केला\nघरामध्ये ताई वहिनीने केला साडीवर सुंदर डान्स\nया माणसाबरोबर दोघांनी जे केले ते चुकीचे होते कि बरोबर तुम्हीच सांगा\nहे मिश्रण चेहरा एका दिवसात इतका गोरा होईल की सर्वजण पाहताच राहतील,पार्टीला किव्हा कुटेही फिरायला जाण्यापूर्वी एक वेळेस चेहऱ्याला लावा …\nगुलाबाचे झाड दोनच दिवसात हिरवेगार होऊन फुलांनी भरून जाईल,फक्त एक रुपयांची ही एक वस्तू गुलाबाच्या झाडाला टाका …\nभाताची चव चौपट वाढेल, मोकळा भात बनवण्याची सोप्पी पद्धत,तांदूळ शिजवताना त्यात टाका ही एक वस्तू\nबदलून टाकेल तुमचं नशिब.. दूर करणार सर्व समस्या..एक तांब्याभर पाणी.. दूर करणार सर्व समस्या..एक तांब्याभर पाणी.. \nहवं ते सर्व मिळेल‌..15 दिवसात अनुभव घ्याल.पाणी पिताना बोला ‘हे’ 2 शब्द.. \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00826.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://bolbhidu.com/maratha-arakshan-by-ranjeet-deshmukh01-a/", "date_download": "2024-03-05T00:09:13Z", "digest": "sha1:AUN2UT7JM6NEVD2YXJQMJUV3ED2UCLTR", "length": 12539, "nlines": 95, "source_domain": "bolbhidu.com", "title": "मराठा आरक्षण रद्द : निकषांचा गोंधळ नेमका कुठे उडाला ...?", "raw_content": "\n२५०० पेक्षाही अधिक हत्या डाकीणमुळे झाल्या; असा आहे डाकीण प्रथेचा इतिहास..\nकोल्हापुरी चपलेची खरी ओळख म्हणजे, सेनापती कापशी चप्पल\nशिवसेना, राष्ट्रवादीनंतर आता काँग्रेसचा नंबर लागणार \nBol Bhidu - विषय हार्ड\n२५०० पेक्षाही अधिक हत्या डाकीणमुळे झाल्या; असा आहे डाकीण प्रथेचा इतिहास..\nकोल्हापुरी चपलेची खरी ओळख म्हणजे, सेनापती कापशी चप्पल\nशिवसेना, राष्ट्रवादीनंतर आता काँग्रेसचा नंबर लागणार \nमराठा आरक्षण रद्द : निकषांचा गोंधळ नेमका कुठे उडाला …\nमराठा समाजाला आरक्षण देणारा महाराष्ट्राचा कायदा घटनाबाह्य असल्याचा निकाल आज सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. मराठा समाज हा आरक्षणाला पात्र आहे असा निष्कर्ष मांडणारा राज्य सरकारच्या गायकवाड समितीचा अहवाल सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्याचे स्पष्ट झाले आहे.\nगायकवाड आयोगाच्या शिफारशींचा आधार घेत मराठ्यांना शिक्षण आणि सरकारी नोकरीत 16% आरक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आणि त्याला अनुसरून राज्य विधिमंडळाने सामाजिक व शैक्षणिक मागासवर्गीय कायदा 2018 पारित केला.\nमुंबई उच्च न्यायालयात या कायद्याला दिलेले आव्हान न्यायालयाने फेटाळून लावत कायदा वैध ठरवला परंतु 16% आरक्षण न देता शिक्षण आणि नोकरीमधे अनुक्रमे 12% आणि 13% आरक्षण कायम ठेवले, जे मूळ आयोगाच्या शिफारशीमधे होते.\nसर्वोच्च न्यायालयात हे प्रकरण गेल्यानंतर काही नवीन बाबी समोर आल्या असून 102 ऱ्या घटनादुरुस्ती कायद्यान्वये राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाला घटनात्मक दर्जा दिल्यानंतर राज्यांना अशा प्रकारे एका वर्गाला मागासवर्गीय निश्चित करून आरक्षण देण्याचा अधिकार आहे का हा प्रश्न उपस्थित झाला होता.\nसर्वोच्च न्यायालयासमोर मराठा आरक्षणासंदर्भात सर्वात महत्त्वाचे दोन मुद्दे होते. एक 50% च्या मर्यादेचा आणि दुसरा निकष निश्चितीचा.\nतत्कालीन पंतप्रधान व्ही. पी. सिंग यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने 10 वर्ष बासनात पडून असलेल्या मंडल आयोगाच्या शिफारशींना मान्यता देत इतर मागासवर्गीयांसाठी 27% आरक्षणाची घोषणा केली. या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले गेलेला खटला इंदिरा साहनी खटला किंवा मंडल खटला नावाने प्रसिद्ध आहे.\nसर्वोच्च न्यायालयाने ओबीसींना दिलेले आरक्षण वैध ठरविले, परंतु दरम्यानच्या काळात पी व्ही नरसिंहराव यांनी घटनादुरुस्ती न करता आर्थिक मागासवर्गीयांना दिलेले 10% आरक्षण अवैध ठरविले. आर्थिक निकषांवर आरक्षण द्यायला राज्यघटना अनुमती देत नाही असे सर्वोच्च न्यायालयाचे मत होते.\n1992 च्या या इंदिरा साहनी खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे कि,\n50% ही आरक्षणाची मर्यादा असून त्यापेक्षा अधिक आरक्षण देता येणार नाही. परंतु हे स्पष्ट करताना न्यायालयाने काही ‘विशिष्ट परिस्थिती’मधे ही मर्यादा ओलांडता येईल असेही सांगितले.\nमराठ्यांना आरक्षण मिळण्याची शक्यता तेव्हाच होती जेव्हा न्यायालय मराठ्यांच्या ‘विशिष्ट परिस्थिती’ला राजी झाले असते. परंतु आजचा निकाल पाहता गायकवाड समितीचा अहवाल न्यायालयाचे आरक्षणाबाबत सकारात्मक मत बनवू शकला नाही हे समोर आले आहे.\nआजी आणि भावी मुख्यमंत्र्यांना हरवणारा माणूस केव्ही रमणा…\nओबीसीनंतर आता भाजपचा आदिवासी मतांवर डोळा..\nसमितीचा अहवाल निकषांच्या बाबतीतही न्यायालयाला हे पटवून द्यायला कमी पडल्याचे दिसते. आयोगाने मराठ्यांचे सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपण मांडताना काही आकडेवारी सादर केली आहे. उदा- 43% मराठा समाज 10-12 वी पर्यंत शिक्षण घेतलेला असून पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या मराठ्यांचे प्रमाण केवळ 0.77% आहे. यावरून शैक्षणिक मागासलेपण सिद्ध झाले असेलही, परंतु मराठा समाजाचे सामाजिक मागासलेपण सिद्ध होऊ शकले नाही.\nशासकीय पातळीवर जुन्या मागासवर्गीय आयोगांनीही मराठा समाजाला पुढारलेले समजले आहे हे लक्षात घेतले पाहिजे. देशपातळीवरील मंडल आयोग आणि महाराष्ट्र राज्य पातळीवरील खत्री आणि बापट आयोगानेही मराठा समाजाला सामाजिक-शैक्षणिक मागास ठरवले नाही.\nसध्या समोर असलेल्या खटल्यात न्यायालयाने 50% च्या मुद्द्याचा नव्याने परामर्श घेतला असून विशिष्ट परिस्थितीशिवाय 50% ची मर्यादा ओलांडू नये हा सोहनी खटल्यातील निष्कर्ष कायम ठेवला आहे.\nमराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्यांनी गायकवाड आयोगाचा अहवाल सदोष असल्याचा दावा केला होता आहे. याशिवाय हे एक समुदाय कायद्याचे उदाहरण (one community legislation) असल्याचा दावा केला आहे. न्यायालयाने हा युक्तिवाद मान्य केल्याचे दिसते.\nहे ही वाच भिडू\nमराठा क्रांन्तीमोर्चास आज चार वर्ष झाली, मोर्चातील मागण्यांची आज ही स्थिती आहे..\nस्वत:चा मठ वाचवण्यासाठी पुढे आलेले केशवानंद भारतीय राज्यघटना वाचवून गेले..\nगोवारी समाजाच्या आरक्षणासाठीच्या संघर्षपूर्ण लढ्याचा प्रवास \nन्या. रोहिंटन नरीमन यांच्यासाठी सरन्यायाधीशांना नियम बदलावे लागले होते…\nहे ही वाच भिडू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00827.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://bolbhidu.com/ramdas-boat-mumbai/", "date_download": "2024-03-05T02:07:20Z", "digest": "sha1:OKCMNAVIRVVCYXW2OH3JJIBFPQHNA4QV", "length": 14681, "nlines": 98, "source_domain": "bolbhidu.com", "title": "मुंबईचं टायटॅनिक \"रामदास बोट\" जी आजच्या दिवशी ६९० लोकांना घेवून बुडाली होती.", "raw_content": "\n२५०० पेक्षाही अधिक हत्या डाकीणमुळे झाल्या; असा आहे डाकीण प्रथेचा इतिहास..\nकोल्हापुरी चपलेची खरी ओळख म्हणजे, सेनापती कापशी चप्पल\nशिवसेना, राष्ट्रवादीनंतर आता काँग्रेसचा नंबर लागणार \nBol Bhidu - विषय हार्ड\n२५०० पेक्षाही अधिक हत्या डाकीणमुळे झाल्या; असा आहे डाकीण प्रथेचा इतिहास..\nकोल्हापुरी चपलेची खरी ओळख म्हणजे, सेनापती कापशी चप्पल\nशिवसेना, राष्ट्रवादीनंतर आता काँग्रेसचा नंबर लागणार \nमुंबईचं टायटॅनिक “रामदास बोट” जी आजच्या दिवशी ६९० लोकांना घेवून बुडाली होती.\nभारताला स्वातंत्र्य मिळायाला महिना बाकी होता. १७ जुलै १९४७ चा दिवस. सकाळी ८ वाजताची वेळ होती.\nरामदास बोट नेहमीप्रमाणे मुंबईच्या भाऊच्या धक्क्यावरून रेवस बंदराकडे निघाली. गटारी अमावस्या असल्याने सुट्टी होती त्यामुळे मुंबईत राहणारी चाकरमानी मंडळी कोकणात घरच्याना भेटण्यासाठी निघाली होती. यात विठ्ठलाची वारी करून आलेले वारकरी होते, कोळी बांधव आणि भाजीपाला विकणारे देखील होते. त्यादिवशी प्रवाशांसह बोटीतील कामगार आणि खलाशी मिळून जवळपास ७५० लोकं बोटीवर स्वार होते.\nशिट्टी वाजली, हमालांनी शिडी काढून घेतली, नांगर वर उचललं गेलं, खलाशाने सुकाणू फिरवलं अन बोट निघाली. पाऊस पडत होता. रामदास बोट प्रवाश���ंना घेऊन रेवस बंदराकडे निघाली असताना काशाच्या खडकाजवळ पोहचली तोच वातावरण बदललं.\nसोसाट्याचा वारा सुटून समुद्रात मोठमोठ्या लाटा उसळायला लागल्या. बोट वादळात अडकली. समुद्राच्या लाटा बोटीला धडका देत होत्या. बोटीत पाणी शिरायला लागलं आणि बोटीवरील लोकांत एकच कल्लोळ माजला. प्रत्येकजण आपला जीव वाचवण्यासाठी आटापिटा करत होता. बोटीवर असलेल्या तुटपुंज्या लाईफ सेव्हिंग जॅकेट मिळवण्यासाठी धडपडत एकमेकांच्या उरावर चढत होते.\nअशातच बोटीच्या स्टारबोर्डच्या बाजूने एक जोरदार लाट बोटीवर धडकली आणि बोट पूर्णपणे एका बाजूला उलटली. काही कळायच्या आत परत एक मोठ्ठी लाट उसळली आणि तिच्यात बोट गुडूप झाली.\nमुंबई बंदरापासून हाकेच्या अंतरावर सकाळी ९ वाजता बोट बुडाली तरी संध्याकाळी ५ वाजेपर्यंत बोट बुडल्याची बातमी कुणाला मिळाली नव्हती. अलिबागचे बारकू शेठ मुकादम लाईफ सेव्हिंग जॅकेटच्या मदतीने मुंबई बंदरावर पोहचले आणि रामदास बुडल्याची बातमी मुंबईत वाऱ्यासारखी पसरली.\nअख्खी मुंबई भाऊच्या धक्क्यावर जमा झाली. प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी होतं आणि चेहऱ्यावर भीती. रामदास वरच्या प्रवाश्यांमध्ये गिरगाव आणि परळ भागातील प्रवासी अधिक होते. जे पेण, रोहा आणि अलिबाग भागात काम करायचे.\nरेवस आणि मुंबईचे अनेक कोळीबांधव या प्रवाशांच्या शोधासाठी आपापल्या बोटी घेऊन गेले. अनेकांनी आपली गोळा केलेली मासळी परत समुद्रात फेकून दिली. जवळपास ७५ जणांचा जीव वाचवण्यात यश आलं. यात बोटीचा कप्टन शेख सुलेमान इस्माईल देखील होता. बाकी ६९० लोकांना बोटीसोबत जलसमाधी मिळाली. पण बाकीच्या अनेकांचे मृतदेह देखील सापडले नाहीत.\nचुकून यातला कोणी वाचला असेल आणि पोहत किनाऱ्यावर येईल या वेड्या आशेने बरेच जण घटना घडून गेल्यावरही कित्येक महिने लोकं भाऊच्या धक्क्यावर आणि रेवसच्या बंदरावर जात होती.\nकोल्हापुरी चपलेची खरी ओळख म्हणजे, सेनापती कापशी चप्पल\nप्रतिभाताई पाटील यांचे पती राजस्थानच्या राजपूत समाजातले होते…\nस्वातंत्र्याच्या तोंडावर मुंबईकरांना बसलेला हा सर्वात मोठा धक्का होता. नवीन सरकारने आल्या आल्या दुर्घटना पिडीताना मदत जाहीर केली. त्यांना रेवस जवळ जमिनी देण्यात आल्या. यातूनच बोदनी हे छोटे गाव वसले. या गावातील अनेकांचे नातेवाईक रामदास बोटीवर प्रवासी होते.\nस्कॉटलंडच्या स्वान अँड हंटर या कंपनीने १९३६ मध्ये ही बोट बांधली होती. ती १७९ फूट लांब आणि २९ फूट रुंद होती तर तिचे वजन सुमारे ४०० टन्स इतके होते. तिची १००० प्रवासी वाहून नेण्याची क्षमता होती.\nया बोटीचे मालक होते ‘इंडियन को-ऑपरेटिव्ह स्टीम नेव्हीगेशन कंपनी’ स्वदेशी चळवळीच्या निम्मिताने एकत्र येऊन काही जणांनी सहकारी तत्वावर या कंपनीची स्थापना केली होती आणि ही बोट खरेदी करून तिला रामदास हे नाव दिल. त्याकाळात लोकांच्या भावनांचा आदर करून देवदेवतांची, संतांची नावं बोटीला दिली जायची.\nगोऱ्यांच्या नाकावर टिच्चून या कंपनीने कोकण-गोवा किनारपट्टीवर स्वस्त आणि मस्त बोट सेवा सुरू केली. लोकांच्या मनातही कंपनी बद्दल जिव्हाळा होता. ते तिला आपुलकीने ‘माझी आगबोट कंपनी’ म्हणून बोलायचे. पण अवघे ९ वर्षेच या बोटीला लोकांना सेवा देता आली.\nरामदास बुडून आज ७४ वर्षे झाली. कोकणातून मुंबईला स्थायिक झालेल्या चाकरमान्याना या आठवणी विसरता येत नाहीत. पिढ्यानुपिढ्या याच्या गोष्टी सांगितल्या जातात.\nभारताच्या सागरी वाहतुकीच्या इतिहासात आतापर्यंतचा हा सगळ्यात मोठा अपघात होता. जो जगप्रसिद्ध टायटॅनिक जहाजबुडी इतकाच गंभीर होता. टायटॅनिक जहाजबुडीवर चित्रपट आल्याने त्याची प्रसिद्धी जगभर पसरली. आता रामदास बोटी बुडीवर सुद्धा चित्रपट येणार असल्याची चर्चा सुरू आहे.\nहे ही वाच भिडू.\nजीव वाचवणं शक्य असूनही नौसेनेची परंपरा जपण्यासाठी त्यांनी हसत-हसत जलसमाधी घेतली \nभारताच्या त्या हल्ल्यानंतर कराची बंदर तब्बल सात दिवस जळत होतं.\nशिवरायांच्या आरमाराचे खरे वारसदार व्हाईस अॅडमिरल मनोहर प्रल्हाद आवटी\nब्राह्मणांवर टिका केली म्हणून रयत शिक्षण संस्थेच अनुदान बंद करण्यात आलं होतं..\nतुम्ही गोमांस खाल का या प्रश्नावर प्रबोधनकारांनी जे उत्तर दिलं ते आजही अनेकांना…\nतर शंकरराव कोल्हे आफ्रिकेतल्या देशाचे राष्ट्राध्यक्ष झाले असते..\nमहाराणी ताराराणींना दिलेली एकनिष्ठतेची शपथ मोडू नये म्हणून सचिवांनी आत्महत्या केली…\nदाभोलकरांशी जोरदार वाद सुरु होते तरीही त्यांनी साधनाला कोटींचा निधी मिळवून दिला\nराजकारणी लोकांच्या नादी न लागता स्वतः भाजीपाला विकून भव्य हॉस्पिटल उभारलं…\nहे ही वाच भिडू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00827.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.economictimes.com/southern-online-bio-technologies-ltd/stocks/companyid-3713.cms", "date_download": "2024-03-05T00:46:54Z", "digest": "sha1:FR6OFG43Q27E7QANC5NXS5ZR6RRD4GNF", "length": 5134, "nlines": 81, "source_domain": "marathi.economictimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nप्रत्येक शेअर वरील उत्पन्न41.08\n52 आठवड्यातील नीच 1.00\n52 आठवड्यातील उंच 2.00\nबजेट क्रिप्टोकरन्सी वेल्थ MSME बातम्या बाजार\nअदानी पॉवर शेअरची किंमत BF गुंतवणूक शेअर किंमत अदानी विल्मर शेअरची किंमत मेंथा तेलाची किंमत एस्कॉर्ट्स लीडिंग सेक्टर्स फंड डायरेक्ट-ग्रोथ SBI बॅलन्स अॅडव्हांटेज फंड नियमित एसबीआय स्मॉल कॅप फंड एसबीआय इक्विटी हायब्रिड फंड टाटा डिजिटल इंडिया फंड डायरेक्ट अॅक्सिस ब्लूचिप फंड\nमेंथा तेलाची किंमत एस्कॉर्ट्स लीडिंग सेक्टर्स फंड डायरेक्ट-ग्रोथ SBI बॅलन्स अॅडव्हांटेज फंड नियमित एसबीआय स्मॉल कॅप फंड एसबीआय इक्विटी हायब्रिड फंड टाटा डिजिटल इंडिया फंड डायरेक्ट अॅक्सिस ब्लूचिप फंड क्वांट टॅक्स प्लॅन डायरेक्ट\nएस्कॉर्ट्स लीडिंग सेक्टर्स फंड डायरेक्ट-ग्रोथ SBI बॅलन्स अॅडव्हांटेज फंड नियमित एसबीआय स्मॉल कॅप फंड एसबीआय इक्विटी हायब्रिड फंड टाटा डिजिटल इंडिया फंड डायरेक्ट अॅक्सिस ब्लूचिप फंड क्वांट टॅक्स प्लॅन डायरेक्ट\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00827.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} +{"url": "https://kranti-news.in/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A5%8C%E0%A4%B6%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B8/", "date_download": "2024-03-05T00:00:11Z", "digest": "sha1:CLMP42DIVAKF3VUR5BPTJFDXX6QKPEWG", "length": 9001, "nlines": 76, "source_domain": "kranti-news.in", "title": "मुख्यमंत्री कौशल्य विकास कार्यक्रमातून इच्छुकांना मिळणार आरोग्य प्रशिक्षण > Kranti news", "raw_content": "\nविश्वसनीय बातम्या अणि माहिती\nयांचा शोध घ्या :\nHome > आणखी... > मुख्यमंत्री कौशल्य विकास कार्यक्रमातून इच्छुकांना मिळणार आरोग्य प्रशिक्षण\nमुख्यमंत्री कौशल्य विकास कार्यक्रमातून इच्छुकांना मिळणार आरोग्य प्रशिक्षण\nसोलापूर,दि.१: कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर आरोग्य आणि वैद्यकीय क्षेत्रात कुशल मनुष्यबळाची कमतरता आहे.ही कमतरता भरून काढण्यासाठी राज्य शासनाने मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण हा कार्यक्रम आणला आहे.यामध्ये पायाभूत सुविधा उपलब्ध असणाऱ्या शासकीय, खाजगी दवाख���ने आणि वैद्यकीय संस्थांमध्ये आरोग्याचे मनुष्यबळ जिल्ह्यातच तयार होणार आहे. दवाखान्यांनी प्रशिक्षणासाठी सहभाग नोंदवावा,असे आवाहन कौशल्य विकास,रोजगार, उद्योजकताचे सहायक आयुक्त सचिन जाधव यांनी केले आहे.\nजिल्ह्यामध्ये मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून आरोग्य क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्या १८ ते ४५ वयोगटातील युवक-युवतींना सुवर्णसंधी प्राप्त झाली आहे. त्यांना ऑन दि जॉब ट्रेनिंगच्या माध्यमातून प्रशिक्षण देण्यात येणार आहे.\nसहभागी होण्यासाठी दवाखान्यांनी https://forms.gle/utac2jv5nKjJq1SX7 या लिंकवर उपलब्ध असणाऱ्या गुगल फॉर्मच्या माध्यमातून प्रशिक्षण संस्था नोंदणीसाठी आपली इच्छुकता नोंदवणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील सर्व शासकीय दवाखाने, वैद्यकीय शिक्षण संस्था, १२ बेडपेक्षा अधिकची सोय असणारे खाजगी दवाखाने या कार्यक्रमांतर्गत व्यावसायिक प्रशिक्षण संस्था (व्हीआयटी) म्हणून सूचिबद्ध होऊन प्रशिक्षण देण्यास पात्र ठरणार आहेत.सूचिबद्ध प्रशिक्षण संस्थांना प्रशिक्षणासाठी टप्पेनिहाय प्रशिक्षण शुल्क महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी अदा करणार आहे.\nजिल्ह्यातील १८ ते ४५ वर्षे वयोगटातील मोफत प्रशिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांनी https://forms.gle/NppJHa48WwArbLQj8 या लिंकवर उपलब्ध गुगल फॉर्मच्या माध्यमातून माहिती भरावी.प्रशिक्षण पूर्णपणे निशुल्क असणार आहे.\nअधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, ड्रॉईंग हॉल इमारत, महाराष्ट्र राज्य तांत्रिक प्रशाला, (नॉर्थकोट) पार्क चौक, सोलापूर,दूरध्वनी क्र.0217-2622113/2722116 यावर संपर्क साधण्याचे आवाहन श्री. जाधव यांनी केले आहे.\nPrevious बार्शीत तलाठ्यांकडून शेतकऱ्यांची पिळवणूक ई-सेवा केंद्र बंद असल्याचा फायदा घेताय का\nNext अखेर १२वी सीबीएसई बोर्डाच्या परीक्षा रद्द\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nआपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत\nपुढील वेळेच्या माझ्या टिप्पणी साठी माझे नाव, ईमेल आणि संकेतस्थळ ह्या ब्राउझरमध्ये जतन करा.\nबार्शी तालुका शिक्षक सेनेच्या अध्यक्ष पदी युवराज जगताप\nसूरत चेन्नई ग्रीनफिल्ड महामार्ग नुकसान भरपाई रक्कम, बार्शी तालुक्यात उपजिल्हाधिकार्‍यांचा ग��वभेट दौरा\nअखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून यशस्वीतांचा सत्कार\nयांचा शोध घ्या :\nबार्शी तालुका शिक्षक सेनेच्या अध्यक्ष पदी युवराज जगताप\nसूरत चेन्नई ग्रीनफिल्ड महामार्ग नुकसान भरपाई रक्कम, बार्शी तालुक्यात उपजिल्हाधिकार्‍यांचा गावभेट दौरा\nअखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून यशस्वीतांचा सत्कार\nमहात्मा बसवेश्वर सामाजिक समता-शिवा पुरस्कारअर्ज करण्याचे आवाहन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00828.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.webdunia.com/article/regional-marathi-news/beginning-of-demo-application-process-for-eleventh-admission-122052300044_1.html", "date_download": "2024-03-04T23:32:03Z", "digest": "sha1:CHORWDIYR73CG2TCPSNAMF75BPGX5OFZ", "length": 15988, "nlines": 139, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "अकरावी प्रवेशासाठी डेमो अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला सुरुवात - Beginning of Demo Application Process for Eleventh Admission | Webdunia Marathi", "raw_content": "मंगळवार, 5 मार्च 2024\nज्योतिबाच्या चरणी 1 टन वजनी महाघंटा अर्पण\nऔरंगाबाद एकतर्फी प्रेम प्रकरण: 'तू माझ्यावर प्रेम का करत नाही, असं म्हणत त्यानं माझ्या बहिणीचा गळा चिरला'\nदुहेरी हत्याकांड; औरंगाबाद येथे पती पत्नीची निर्घृण हत्या\nसंभाजीराजेंना उद्धव ठाकरेंचं भेटीचं निमंत्रण, राजे शिवबंधन स्वीकारणार की स्वतंत्र राहणार\nपेनूरजवळ भीषण अपघात डॉक्टर दांपत्यासह 6 ठार\nदहावीचा निकाल जूनमध्ये लागण्याची शक्यता असल्याने शिक्षण संचालनालयाकडून अकरावी प्रवेश अर्जाच्या तयारीला सुरुवात केली आहे. अकरावीचे प्रवेश अर्ज 30 मेपासून भरण्यास सुरुवात होणार आहे, मात्र दरवर्षी विद्यार्थ्यांकडून अर्ज भरताना अनेक चुका केल्या जातात. या चुका टाळून विद्यार्थ्यांनी योग्य पद्धतीने अर्ज भरावा यासाठी शिक्षण संचालनालयाकडून त्यांना डेमो अर्ज ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांनी शक्यतो चुका टाळाव्यात, अर्जामध्ये कोणत्या बाबी विचारलेल्या आहेत, लॉगिन आयडी कशा पद्धतीने तयार केला जावा, अर्ज भरण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे याची माहिती या डेमो अर्जामध्ये दिली जाणार आहे.\nत्यामुळे 23 ते 27 मेपर्यंत विद्यार्थ्यांना संकेतस्थळावर नोंदणी व अर्जाचा भाग 1 भरता येणार आहे. हा डेमो अर्ज विद्यार्थ्यांनी स्वत: भरायचा आहे. विद्यार्थ्यांनी डेमो अर्जामध्ये भरलेली माहिती 28 मे रोजी नष्ट करण्यात येणार आहे. त्यानंतर 30 मेपासून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अर्ज भरण्यासाठी नव्याने ऑनलाईन नोंदणी व लॉगिन करून अर्ज भरायचा आहे, अशी माहिती शिक्षण संचालक महेश पालकर यांनी दिली.\nमुंबई महानगर क्षेत्र, पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, अमरावती, नागपूर महापालिका क्षेत्रातील अकरावी प्रवेश हे ऑनलाईन पद्धतीने होतात. त्यामुळे या क्षेत्रातील विद्यार्थ्यांना सरावासाठी देण्यात येणार्‍या डेमो अर्जामध्ये फक्त पहिला भाग विद्यार्थ्यांना भरता येणार आहे. अर्जाबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने हा डेमो अर्ज देण्यात येत आहे. डेमो अर्जामध्ये भरलेली माहिती 28 मेनंतर नष्ट करण्यात येणार आहे.\nवेबदुनिया वर वाचा :\nIND vs ENG: धरमशाला येथील पाचवी कसोटी जिंकून भारत इतिहास रचणार\nभारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना ७ मार्चपासून धर्मशाला येथे खेळवला जाणार आहे. हा सामना टीम इंडियाला मालिका प्रभावीपणे जिंकण्याची संधी असेल. या मालिकेत भारतीय संघाने यापूर्वीच 3-1 अशी अजेय आघाडी घेतली आहे.\nIPL 2024: सनरायझर्स हैदराबादने बदलला कर्णधार,पॅट कमिन्स होणार नवीन कर्णधार\nसनरायझर्स हैदराबादनेही आपला कर्णधार बदलला आहे. आयपीएल विजेत्या संघाने गतवर्षी संघाचे कर्णधारपद भूषवलेला खेळाडू एडन मार्कराम यांच्याकडून जबाबदारी हिसकावून घेत नवीन खेळाडूकडे ही जबाबदारी देण्यात आली आहे.\nआगीत होरपळून 6 भाविकांचा दुर्दैवी मृत्यू\nमॉरिशस मध्ये एका उत्सवादरम्यान लागलेल्या आगीत होरपळून 6 भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. शिवरात्रीच्या पूर्वी होणाऱ्या एका उत्सवात ही दुर्घटना घडली आहे.\nइस्रोचे प्रमुख एस सोमनाथ कॅन्सरने ग्रस्त\nइंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनचे (ISRO) प्रमुख एस सोमनाथ हे कर्करोगाने त्रस्त आहेत. आदित्य-एल1च्या लॉन्चिंगवेळी त्यांना याची माहिती मिळाली. एका मीडिया वाहिनीशी बोलताना ते म्हणाले की, स्कॅनमध्ये कॅन्सरची वाढ दिसून आली.\nमहागडी लिपस्टिक वरून नवरा-बायकोत घटस्फोट\nनवरा बायकोत भांडण होणं सामान्य आहे. मात्र हे भांडण विकोपाला गेल्यावर त्यांच्यात घटस्फोट होतात. पण एका लिपिस्टिक वरून घटस्फोट होणे हे नवलंच आहे. ही घटना उत्तरप्रदेशातील आग्रा येथे घडली आहे.\nनागपूर लोकसभा : नितीन गडकरी उमेदवार असणार की नाही याचीच उत्कंठा\nनाग नदीच्या काठावर वसलेलं नागपूर शहर हे विविध दृष्टीने महत्त्वाचं शहर आहे. ��ागपूर हे भारताच्या शब्दश: केंद्रस्थानी आहे. राजकारणाच्या केंद्रस्थानी ते होतंच आणि गेल्या दहा वर्षांपासून या मतदारसंघाचं स्थान आणखी उंचावलं आहे.\nबलात्कार पीडित स्पॅनिश महिलेने सांगितले 'त्यांनी माझ्या पतीला बांधून माझ्यावर बलात्कार केला\nझारखंडमधील दुमका येथे शुक्रवारी रात्री सामूहिक बलात्कार झालेल्या स्पॅनिश महिलेने एफआयआरमध्ये नमूद केले आहे की, सातही गुन्हेगारांनी तिला लाथ मारल्यानंतर आणि ठोसे मारल्यानंतर गुन्हा करण्यास वळण घेतले. गुन्ह्याच्या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान, बलात्कार करणाऱ्यांनी पीडितेच्या पतीचे हात बांधले होते आणि त्याला खूप लाथा मारल्या होत्या. बलात्कार पीडितेने घटनेच्या दुसऱ्या दिवशी शनिवारी रात्री तिचा शेवटचा सोशल मीडिया व्हिडिओ पोस्ट केला आणि म्हटले, 'मला वाटले की ते (बलात्कारी) मला मारणार आहेत.'\nनीता अंबानींनी मुलाच्या प्री-वेडिंगमध्ये विश्वंभरी स्तुतीवर परफॉर्मन्स दिला\nनीता अंबानी यांनी 3 मार्च रोजी गुजरातमधील जामनगर येथे त्यांचा मुलगा अनंत अंबानीच्या प्री-वेडिंग कार्यक्रमात 'विश्वंभरी स्तुती' वर नेत्रदीपक नृत्य सादर करून पाहुण्यांची मने जिंकली\nबिबट्याचे डोके हंड्यात अडकलं, वनविभागाने 5 तासांच्या प्रयत्नानंतर वाचवले, पाहा व्हिडिओ\nमहाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यातील एका गावात बिबट्याचे डोके भांड्यात (हंडा) अडकल्याने घबराट पसरली. नंतर अथक परिश्रमानंतर वनविभागाच्या पथकाने बिबट्याला सुखरूप वाचवले. एका अधिकाऱ्याने सांगितले की, नर बिबट्याचे तोंड सुमारे पाच तास पात्रात अडकले होते.\nकांकेर मध्ये चकमकीत जवान रमेश कुरेठी शहीद\nछत्तीसगडमधील कांकेर जिल्ह्यातील छोटाबेथिया पोलीस स्टेशन परिसराला लागून असलेल्या हिदूरच्या जंगलात आज पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली, ज्यामध्ये बस्तर फायटरचा एक हवालदार शहीद झाले आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00828.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.webdunia.com/article/regional-marathi-news/cm-means-corrupt-man-has-been-identified-mla-aditya-thackeray-123031300004_1.html", "date_download": "2024-03-05T00:01:54Z", "digest": "sha1:TF5TK354N75CA326OYUFAUPEA4NXBVL6", "length": 14678, "nlines": 140, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "सीएम म्हणजे ‘करप्ट माणूस’म्हणून ओळख निर्माण झाली आहे-आमदार आदित्य ठाकरे - CM means corrupt man has been identified MLA Aditya Thackeray | Webdunia Marathi", "raw_content": "मंगळवार, 5 मार्च 2024\nH3N2 Virus: H3N2 विषाणू म्हणजे काय व्हायरसची लक��षणे व उपाय जाणून घ्या\n९० वर्षीय आजीच्या डोळ्यातून निघाला १५ सेमी लांब जिवंत जंत\nसंजय राऊतांचा गंभीर आरोप, मुख्यमंत्र्यांच्या मुलाने माझ्यावर हल्ला करण्याची सुपारी दिलीय\nMeghalaya Elections 2023: मेघालय विधानसभा निवडणुकीसाठी सीएम संगमा यांनी अर्ज दाखल केला\nTripura Assembly election 2023 :भाजपने 48 उमेदवारांची यादी जाहीर केली, सीएम माणिक साहा टाउन बारडोवलीतून निवडणूक लढवणार\n“या अंधारात देखील आपल्या हातात एक वेगळं शस्त्र आहे. ते म्हणजे मशाल. आपल्या सभेला गर्दी होते. पण, त्यांच्या सभेला फक्त खुर्च्यांची गर्दी होते. ३३ देशांत जिथे जिथे गद्दारांची नोंद घेतली, तिथे हे पटलं नाही, हे सर्व्हेतून समोर येत आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांची खुर्ची लवकरच जाणार आहे,” असं आदित्य ठाकरेंनी सांगितलं.\n“गारपीट झाली, अवकाळी पाऊस झाला, तरीही शेतकऱ्यांना एक रूपयाही मिळाला नाही. आपण कर्जमुक्तीचं वचन दिलं होतं, ते पूर्ण करून दाखवलं. आज शेतकरी सांगत आहे, उद्धव ठाकरेंनी दिलेली कर्जमुक्ती मिळाली. या सरकारचं काहीच नाही मिळालं,” अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली.\n“शेतकरी सांगत आहेत, आमच्या पुढच्या पिढीने शेतकरी होऊ नये. मग आपण खाणार काय घटनाबाह्य मुख्यमंत्री डाव्होसमध्ये फक्त २८ तास राहिले आणि ४० कोटी खर्च केले,” असे टीकास्र डागत, “मुंबईवर २५ वर्षे शिवसेनेची सत्ता आहे. येणाऱ्या २५ वर्षात देखील शिवसेनेचीच सत्ता राहणार,” असा विश्वास आदित्य ठाकरेंनी व्यक्त केला.\nवेबदुनिया वर वाचा :\nIND vs ENG: धरमशाला येथील पाचवी कसोटी जिंकून भारत इतिहास रचणार\nभारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना ७ मार्चपासून धर्मशाला येथे खेळवला जाणार आहे. हा सामना टीम इंडियाला मालिका प्रभावीपणे जिंकण्याची संधी असेल. या मालिकेत भारतीय संघाने यापूर्वीच 3-1 अशी अजेय आघाडी घेतली आहे.\nIPL 2024: सनरायझर्स हैदराबादने बदलला कर्णधार,पॅट कमिन्स होणार नवीन कर्णधार\nसनरायझर्स हैदराबादनेही आपला कर्णधार बदलला आहे. आयपीएल विजेत्या संघाने गतवर्षी संघाचे कर्णधारपद भूषवलेला खेळाडू एडन मार्कराम यांच्याकडून जबाबदारी हिसकावून घेत नवीन खेळाडूकडे ही जबाबदारी देण्यात आली आहे.\nआगीत होरपळून 6 भाविकांचा दुर्दैवी मृत्यू\nमॉरिशस मध्ये एका उत्सवादरम्यान लागलेल्या आगीत होरपळून 6 भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झ���ला. शिवरात्रीच्या पूर्वी होणाऱ्या एका उत्सवात ही दुर्घटना घडली आहे.\nइस्रोचे प्रमुख एस सोमनाथ कॅन्सरने ग्रस्त\nइंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनचे (ISRO) प्रमुख एस सोमनाथ हे कर्करोगाने त्रस्त आहेत. आदित्य-एल1च्या लॉन्चिंगवेळी त्यांना याची माहिती मिळाली. एका मीडिया वाहिनीशी बोलताना ते म्हणाले की, स्कॅनमध्ये कॅन्सरची वाढ दिसून आली.\nमहागडी लिपस्टिक वरून नवरा-बायकोत घटस्फोट\nनवरा बायकोत भांडण होणं सामान्य आहे. मात्र हे भांडण विकोपाला गेल्यावर त्यांच्यात घटस्फोट होतात. पण एका लिपिस्टिक वरून घटस्फोट होणे हे नवलंच आहे. ही घटना उत्तरप्रदेशातील आग्रा येथे घडली आहे.\nनागपूर लोकसभा : नितीन गडकरी उमेदवार असणार की नाही याचीच उत्कंठा\nनाग नदीच्या काठावर वसलेलं नागपूर शहर हे विविध दृष्टीने महत्त्वाचं शहर आहे. नागपूर हे भारताच्या शब्दश: केंद्रस्थानी आहे. राजकारणाच्या केंद्रस्थानी ते होतंच आणि गेल्या दहा वर्षांपासून या मतदारसंघाचं स्थान आणखी उंचावलं आहे.\nबलात्कार पीडित स्पॅनिश महिलेने सांगितले 'त्यांनी माझ्या पतीला बांधून माझ्यावर बलात्कार केला\nझारखंडमधील दुमका येथे शुक्रवारी रात्री सामूहिक बलात्कार झालेल्या स्पॅनिश महिलेने एफआयआरमध्ये नमूद केले आहे की, सातही गुन्हेगारांनी तिला लाथ मारल्यानंतर आणि ठोसे मारल्यानंतर गुन्हा करण्यास वळण घेतले. गुन्ह्याच्या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान, बलात्कार करणाऱ्यांनी पीडितेच्या पतीचे हात बांधले होते आणि त्याला खूप लाथा मारल्या होत्या. बलात्कार पीडितेने घटनेच्या दुसऱ्या दिवशी शनिवारी रात्री तिचा शेवटचा सोशल मीडिया व्हिडिओ पोस्ट केला आणि म्हटले, 'मला वाटले की ते (बलात्कारी) मला मारणार आहेत.'\nनीता अंबानींनी मुलाच्या प्री-वेडिंगमध्ये विश्वंभरी स्तुतीवर परफॉर्मन्स दिला\nनीता अंबानी यांनी 3 मार्च रोजी गुजरातमधील जामनगर येथे त्यांचा मुलगा अनंत अंबानीच्या प्री-वेडिंग कार्यक्रमात 'विश्वंभरी स्तुती' वर नेत्रदीपक नृत्य सादर करून पाहुण्यांची मने जिंकली\nबिबट्याचे डोके हंड्यात अडकलं, वनविभागाने 5 तासांच्या प्रयत्नानंतर वाचवले, पाहा व्हिडिओ\nमहाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यातील एका गावात बिबट्याचे डोके भांड्यात (हंडा) अडकल्याने घबराट पसरली. नंतर अथक परिश्रमानंतर वनविभागाच्या पथकाने बिबट्या��ा सुखरूप वाचवले. एका अधिकाऱ्याने सांगितले की, नर बिबट्याचे तोंड सुमारे पाच तास पात्रात अडकले होते.\nकांकेर मध्ये चकमकीत जवान रमेश कुरेठी शहीद\nछत्तीसगडमधील कांकेर जिल्ह्यातील छोटाबेथिया पोलीस स्टेशन परिसराला लागून असलेल्या हिदूरच्या जंगलात आज पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली, ज्यामध्ये बस्तर फायटरचा एक हवालदार शहीद झाले आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00829.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://nponlinenews.com/hardik-pandya-4/", "date_download": "2024-03-05T01:08:11Z", "digest": "sha1:6HWBH3JPO34RVN2AVBRWFWMCHBFUDXKB", "length": 8470, "nlines": 51, "source_domain": "nponlinenews.com", "title": "हार्दिक पांड्याने गुजरात सोडताच नव्या कर्णधाराची घोषणा केली, या 24 वर्षीय खेळाडूवर सोपवण्यात आली जबाबदारी..। Hardik Pandya", "raw_content": "\nहार्दिक पांड्याने गुजरात सोडताच नव्या कर्णधाराची घोषणा केली, या 24 वर्षीय खेळाडूवर सोपवण्यात आली जबाबदारी..\nHardik Pandya: इंडियन प्रीमियर लीग (IPL 2024) चा लिलाव 19 डिसेंबर रोजी दुबई येथे होणार आहे. पण यावेळी आयपीएलच्या मोसमात अनेक मोठे बदल पाहायला मिळू शकतात. कारण, आयपीएल 2024 मध्ये आता अनेक मोठे खेळाडू आपला संघ सोडून दुसऱ्या संघात खेळताना दिसतील.\nतर गुजरात टायटन्सचा (जीटी) कर्णधार हार्दिक पंड्या यावेळेस आयपीएलमध्ये पाचवेळा चॅम्पियन मुंबई इंडियन्सकडून खेळताना दिसू शकतो. हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्सकडून खेळला तर गुजरातला पुढील हंगामासाठी नवा कर्णधार मिळू शकतो.\nहा 24 वर्षांचा खेळाडू कर्णधार होऊ शकतो\nहार्दिक पांड्याने गुजरात सोडताच नव्या कर्णधाराची घोषणा करण्यात आली, जबाबदारी या 24 वर्षीय खेळाडूकडे सोपवण्यात आली.\nमुंबई इंडियन्सचा संघ गुजरात टायटन्स संघाचा कर्णधार हार्दिक पांड्याला ट्रेड करू शकतो आणि हार्दिकचा त्यांच्या संघात समावेश करू शकतो. त्यामुळे आता गुजरात टायटन्सचा संघ २४ वर्षीय युवा फलंदाज शुभमन गिलला कर्णधार बनवू शकतो.\nफक्त 3 सामन्यांसाठी सूर्यकुमार यादवला टीम इंडियाचं कर्णधारपद मिळालं, आता हा स्टार खेळाडू होणार नवा कर्णधार..\nकारण, मीडिया रिपोर्ट्सचा असाही विश्वास आहे की, जर हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्स संघात सामील झाला तर शुभमन गिलला गुजरातचा नवा कर्णधार घोषित केले जाऊ शकते. मात्र, शुभमन गिलला कर्णधारपदाचा अनुभव नसून गिल आयपीएलमध्ये कर्णधारपद सांभाळू शकतो.\nशुभमन गिलची आयपीएल कारकीर्द\nजर आपण शुभमन गिलच��या आयपीएल कारकिर्दीबद्दल बोललो, तर त्याने कोलकाता नाईट रायडर्स संघातून त्याच्या आयपीएल करिअरची सुरुवात केली. पण 2022 मध्ये शुभमन गिल गुजरात टायटन्समध्ये सामील झाला. गिलने आयपीएलमध्ये आतापर्यंत एकूण 91 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने 37 च्या सरासरीने 2790 धावा केल्या आहेत आणि यादरम्यान त्याने 18 अर्धशतके आणि 3 शतके झळकावली आहेत.\nसंजू सॅमसनचे नशीब अचानक बदलले, संघ व्यवस्थापनाने सोपवली कर्णधारपदाची जबाबदारी, आता या दिग्गजांना देण्यात येणार आदेश..\nगुजरात टायटन्स आयपीएल 2023 संघ\nहार्दिक पंड्या (कर्णधार), शुभमन गिल, डेव्हिड मिलर, अभिनव मनोहर, साई सुदर्शन, वृद्धिमान साहा, मॅथ्यू वेड, रशीद खान, राहुल तेवतिया, विजय शंकर, मोहम्मद शमी, अल्झारी जोसेफ, यश दयाल, प्रदीप संगवान, दर्शन नळकांडे, जयंत वलंडे. , आर साई किशोर, नूर अहमद, केन विल्यमसन, ओडियन स्मिथ, केएस भरत, शिवम मावी, उर्विल पटेल, जोशुआ लिटल, मोहित शर्मा.\nIPL 2024 च्या सर्व कर्णधारांची घोषणा, संघाची जबाबदारी या 10 दिग्गजांकडे सोपवली..\nमुंबई इंडियन्सला मोठा धक्का, हार्दिक पंड्या IPL 2024 मध्ये एकही सामना खेळणार नाही..\nRCB चाहत्यांसाठी वाईट बातमी, 18 कोटी रुपयांचा हा खेळाडू IPL 2024 पूर्वी बाहेर RCB fans\nCSK चाहत्यांसाठी धक्कादायक बातमी, MS धोनी IPL 2024 मध्ये खेळणार नाही, आता दिसणार या भूमिकेत MS Dhoni\nमुंबई इंडियन्स ने रणजी सेमीफाइनल मध्ये रचला नवीन इतिहास असा स्थान मिळवणारा देशातील पहिला संघ Mumbai Indians\nहे आहेत IPL मधील 5 बदकिस्मत खेळाडू, संघासाठी सर्वाधिक धावा केल्या, तरीही कर्णधारपदाची संधी मिळाली नाही. 5 unlucky players\nउपांत्य फेरीत तामिळनाडूने मुंबईचा पराभव केला, रहाणेच्या संघाने एक डाव आणि 70 धावांनी विजय मिळवत अंतिम फेरी गाठली. semi-finals\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00829.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://uttamsheti.online/cotton-rate-2-new-rates/", "date_download": "2024-03-05T00:39:48Z", "digest": "sha1:5VNV6PTS43YSV2LLOOTCEXM53RWNMLEC", "length": 7848, "nlines": 91, "source_domain": "uttamsheti.online", "title": "कापसाची आवक वाढली..! बाजार भावात देखील मोठी वाढ; पहा संपूर्ण देशातील कापसाचे बाजार भाव Cotton Rate", "raw_content": "\n बाजार भावात देखील मोठी वाढ; पहा संपूर्ण देशातील कापसाचे बाजार भाव Cotton Rate\nCotton Rate: सूतगिरण्यांमध्ये कापसाची मागणी हळूहळू वाढत आहे कारण थंडीच्या काळात लोकांना कापसाची जास्त गरज असते. यावेळी गुलाबी बोंडअळीचाही कापूस उत्पादनावर परिणाम झाला आहे.\nयावेळी कापूस पिकावर गुलाबी सुरवंट पडल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मागणी जास्त असल्याने कापसाचा भाव चांगला आहे. देशातील प्रमुख बाजारपेठेतील कापसाच्या किमतीची माहिती खाली दिली आहे.\nहे वाचा: कापूस बाजारभावात मोठी वाढ.. पहा संपूर्ण महाराष्ट्रातील आजचे कापुस बाजार भाव cotton market price\nदेशातील प्रमुख बाजारपेठेतील कापसाच्या दराविषयी माहिती:\nअमरेली मंडी कापसाचे दर:\nकापसाची सरासरी किंमत: रु 7,190/क्विंटल\nकापसाची कमाल किंमत: रु 7,385/क्विंटल\nबगसरा मंडी कापसाचे दर :\nहे वाचा: कापसाबाबत आली आनंदाची बातमी.. पहा कधी वाढणार कापसाचे भाव cotton will increase\nकापसाची सरासरी किंमत: रु 6,945/क्विंटल\nकापसाची कमाल किंमत: रु 7,390/क्विंटल\nगोंडल मंडी कापसाचे दर:\nकापूस सरासरी किंमत: रु 7,180/क्विंटल\nकापसाची कमाल किंमत: रु 7,580/क्विंटल\nहे वाचा: शेतकऱ्यांची कापूस कोंडी निर्णयदायक ठरणार का.. कापसाचे भाव भविष्यात खरंच वाढणार का cotton\nहलवड मंडी कापसाचे दर:\nकापसाची सरासरी किंमत: रु 7,050/क्विंटल\nकापसाची कमाल किंमत: रु 7,580/क्विंटल\nजुनागड मंडी कापसाचे दर :\nकापसाची सरासरी किंमत: रु 6,800/क्विंटल\nकापसाची कमाल किंमत: रु 7,290/क्विंटल\nकापसाची सरासरी किंमत: रु 7,140/क्विंटल\nकापसाची कमाल किंमत: रु 7,405/क्विंटल\nकापसाची सरासरी किंमत: रु 6,400/क्विंटल\nकापसाची कमाल किंमत: रु 6,800/क्विंटल\nकापसाची सरासरी किंमत: रु 4,800/क्विंटल\nकापसाची कमाल किंमत: रु 6,350/क्विंटल\nकापूस सरासरी किंमत: रु 6,100/क्विंटल\nकापसाची कमाल किंमत: रु 6,660/क्विंटल\nकापसाची सरासरी किंमत: रु 6,200/क्विंटल\nकापसाची कमाल किंमत: रु 7,070/क्विंटल\nकापसाची सरासरी किंमत: रु 6,000/क्विंटल\nकापसाची कमाल किंमत: रु 6,376/क्विंटल\nकापसाची सरासरी किंमत: रु 6,900/क्विंटल\nकापसाची कमाल किंमत: रु 6,900/क्विंटल\nकापसाची सरासरी किंमत: रु 6,950/क्विंटल\nकापसाची कमाल किंमत: रु 7,070/क्विंटल\nकापसाची सरासरी किंमत: रु 6,906/क्विंटल\nकापसाची कमाल किंमत: रु 7,200/क्विंटल\nया जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात उद्यापासून पिक विमा जमा होण्यास सुरुवात..\nजानेवारी महिन्यात कापूस दरात होणार वाढ..\nपहा संपूर्ण महाराष्ट्रातील आजचे तुर बाजार भाव..\nया जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात उद्यापासून पिक विमा जमा होण्यास सुरुवात..\nजानेवारी महिन्यात कापूस दरात होणार वाढ.. आवक होणार कमी Cotton price\nपहा संपूर्ण महाराष्ट्रातील आजचे तुर बाजार भाव..\nय��� दिवशी जमा होणार 90 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर नमो शेतकरी योजनेचा दुसरा हफ्ता..\nया यादीत नाव असणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणार 12000 रुपये.. झिरो मिनिटात जमा होणार बँक खात्यात get 12000 rupees\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00829.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.lyricsmarathi.in/2020/03/maharajachi-kirti-befam-lyrics-in.html", "date_download": "2024-03-05T01:03:22Z", "digest": "sha1:PKX5G7J4WJ6G5HDZ3I6QRBFXS2QXA2O7", "length": 12289, "nlines": 316, "source_domain": "www.lyricsmarathi.in", "title": "महाराजांची कीर्ती बेफाम लिरिक्स | Maharajachi Kirti Befam Lyrics In English & Marathi | me shivaji Raje Bhosle Boltoy - Lyrics Marathi", "raw_content": "\nमहाराजांची, शिवाजी महाराजांची कीर्ती, बेफाम होती\nमहाराजांची कीर्ती बेफाम, दरबारी पुसती बेगम\nभल्या भल्यांना फुटला घाम, याला कोण घालिल येसन\nदरबारी पुसती बेगम, बडी बेगम म्हणजे अली आदिलशहाची आई बर का\nनजरेत तिच्या अंगार, दरबार झाला गपगार,\nकुणी घेईना पुढाकार, साऱ्यांनीच मानली हार,\nइतक्यात अचानक एक सरदार उठला बोलला\nहम लायेंगे शिवाजी को, अन त्याने विडा उचलला\nनाव त्याच अफजलखान …२\nजिता जागता जणू शैतान\nखान बोलला छाती ठोकून,\nखान निघाला मोठ्या गुरमित\nफौजा फाटा लई बक्कल\nअंगी दहा हत्तीच बळ,\nवाटेत भेटेल त्याला चिरडीत,\nठेचीत खानाची सेना निघाली\nगाव लुटली, देऊळ उद्ध्वस्त केली\nआया बहि‍णींची आब्रू लुटली\nकोण कोण रोखणार हे वादळ\nआता शिवबाच काही खर नाही\nइकडे निजाम, तिकडे मोगल\nपलीकडे इंग्रज, जो ते हेच बोलू लागला\nराज्याची सेना मुठभर, खानाला कसा थोपणार\nकाय लडवावा हुन्नर, चिंतेत पंत सरदार\nअश्या वाघिणीचा तो छावा…. २\nगनिमाला कसा ठेचावा, डोक्यात गनिमी कावा\nभेटीचा धाडला सांगावा, प्रतापगडावर,\nप्रतापगडावर आमने सामने भेटीचा सांगावा खानान\nहसत हसत कबूल केला, दिवस ठरला …\nदिवस ठरला, आणि ठरल्या प्रमाणे\nप्रतापगडाच्या पायथ्याशी खान …३\nआला बेगुमान नाही त्याला जाण\nअन त्यास नाही जाणीव शक्तिची……२\nअन करील काय कल्पना युक्तिची\nहा जी जी जी …३\nमहाराजानी निरोप घेतला …२\nन दंडवत घातला भावानीला\nवकुत ह्यो वंगळ त्यों कसला\nपानी आल आईच्या डोळ्याला\nन सरदार लागला रडायला\nअहो हे हे हे सरदार तर रडतीलच\nपण हत्ती घोड़ शिव ना चार्याला\nअन गाई बघा लागल्या हम्बराया\nअसला बेहुद वकुत आला\nदुश्मनाच्या गोटामधी चालला मराठ्याचा राजा\nअहो राजा हो जी र दाजी र जी जी …३\nमहाराजानी एक शानदार शामियाना उभारला होता\nअन अशा ह्या शामियान्यात\nखान डौलत डुलत आला …२\nसय्यद बंडा त्याच्या संगतीला\nम्हणतात ना होता जीवा म्हणुन वाचला शिवा\nराजाला पाहून खान म्हणतो\nआओ आओ शिवाजी आओ हमारे गले लग जाओ\nखान हाक मारीतो हसरी …२\nजी र जी जी …\nपण आपला राजा …२\nकाही कच्च्या गुरुचा चेला नव्हता\nराजा गोर पहात त्याची न्यारी\nचाल चित्याची सावध भारी\nजी र जी जी …\nखानान राजाला आलिंगन दिल\nखान दाबी मानी मान्याला …२\nकट्यारीचा वार त्यान केला …२\nगर खरा आवाज झाला\nखानाचा वार फुका गेला\nहे टरटरा फाडल पोटाला\nहे तडा गेला खानाचा कोथळा\nबाहिर आला जी र जी जी …३\nप्रतापगडाचे युद्ध जाहले …३\nरक्त सांडले पाप सारे गेले\nपावन केला क्रुष्णेचा घाट …२\nलावली गुलामिची हो वाट …२\nमराठे शाहिचा मांडला थाट हो जी जी …३\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00829.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahanayakonline.com/2022/02/02/informationupdate-organizing-online-live-knowledge-festival-for-school-children/", "date_download": "2024-03-04T23:37:20Z", "digest": "sha1:INWN3IPS5UX35J635XZ4W4QCLE2Z6BGC", "length": 21465, "nlines": 283, "source_domain": "www.mahanayakonline.com", "title": "InformationUpdate : शालेय विद्यार्थ्यांसाठी \"ऑनलाईन लाईव्ह\" ज्ञान महोत्सवाचे आयोजन -", "raw_content": "\n#Mahanayak | नवी पिढी घडवणारी विचारधारा…\nInformationUpdate : शालेय विद्यार्थ्यांसाठी “ऑनलाईन लाईव्ह” ज्ञान महोत्सवाचे आयोजन\nInformationUpdate : शालेय विद्यार्थ्यांसाठी “ऑनलाईन लाईव्ह” ज्ञान महोत्सवाचे आयोजन\nराज्य मंडळाच्या इयत्ता बारावी इंग्लिश विषयाच्या विद्यार्थ्यांना होणार फायदा\nमहाराष्ट्र राज्य मंडळाची इयत्ता बारावीची मार्च 2022, परिक्षा केंद्रस्थानी मानून “ऑनलाइन लाईव्ह ज्ञान महोत्सवाचे” आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक सेक्शनवर आणि प्रत्येक प्रश्नावर महाराष्ट्र राज्यातील तज्ञ मार्गदर्शक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहे.\nसहा दिवस चालणाऱ्या या व्याख्यानमालेत प्रा. अनिल बगाडे (पी डी लायंस ज्युनियर कॉलेज, मालाड, मुंबई) – प्रोज सेक्शन, प्रा. प्रभा सोनी (गव्हर्नमेंट कॉलेज, औरंगाबाद) – पोएट्री सेक्शन, प्रा. नदीम खान (नूतन कन्या ज्युनियर कॉलेज, भंडारा) – रायटिंग स्किल्स, प्रा. तुषार चव्हाण (राष्ट्रीय ज्युनियर कॉलेज, चाळीसगाव) – रायटिंग स्किल्स, प्रा. सुजाता अली (धर्मपेठ सायन्स कॉलेज, नागपूर) – रायटिंग स्किल्स, डॉ. सुहासिनी जाधव (एचपीटी ज्युनियर कॉलेज, नाशिक) – नोव्हेल सेक्शन, प्रा. अविनाश रडे, (एल.बी. शास्त्री जुनियर कॉलेज, पालघर) – कृतीपत्रिका सोडविताना काय करावे व काय करू नये, या विषयावर परीक्षा केंद्री मार्गदर्शन करणार आहे.\nमहाराष्ट्रातील विद्यार्थी व शिक्षकांना शैक्षणिक जीवनात अत्यंत उपयुक्त ठरणाऱ्या अशा या ऑनलाईन लाईव्ह ज्ञान महोत्सवाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्य प्रादेशिक विद्या प्राधिकरण (इंग्लिश तज्ञत्व) औरंगाबाद, संचालक, डॉ. कलिमुद्दिन शेख हे करणार असून समारोप एससीईआरटी, पुणे, उपसंचालक, श्री विकास गरड हे करणार आहेत. झेडपी लाईव्ह एज्युकेशनचा टेक्निकल सपोर्ट लाभलेला हा शैक्षणिक कार्यक्रम 31 जानेवारी ते 5 फेब्रुवारी दररोज संध्याकाळी 6:30 ते 8:00 वाजेपर्यंत “Dr Sanjay Gaikwad” या यूट्यूब चैनलवर लाइव्ह पाहता येणार आहे.\nया कार्यक्रमाचा महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थी व शिक्षकांनी जास्तीत जास्त फायदा घ्यावा असे आवाहन आयोजक प्रा. संजू परदेशी (एएफएसी कॉलेज, चेंबूर, मुंबई), डॉ. संजय गायकवाड (म जो फुले ज्युनियर कॉलेज,औरंगाबाद) श्री. गजेंद्र बोंबले (जिल्हा परिषद, औरंगाबाद) डॉ. आशिष देऊरकर (मुंगसाजी कॉलेज, माणिकडोह, यवतमाळ), डॉ. राजेंद्र बेडवाल (नागेश्वर विद्यालय, नागापूर, औरंगाबाद) यांनी केले आहे.\nPrevious India Budget 2022 Updates : अर्थसंकल्पातील ठळक बाबींमध्ये अनुसूचित जाती, जमाती कुठे आहेत \nNext InforamaitonUpdate : आरोग्य : ‘सेहत ईझी’ : आरोग्यक्षेत्रात संजीवनी देणाऱ्या अॅपचे लोकार्पण …\nMaratha Reservation : जरंगे यांच्या प्रकृतीत सुधारणा; आजपासून जाणार तीन दिवसांच्या दौऱ्यावर\nशिखर बँक घोटाळा प्रकरण: आर्थिक गुन्हे शाखेने दाखल केला ‘क्लोजर रिपोर्ट’. अजित पवार घोटाळ्यातून निष्कलंक होऊन बाहेर पडणार\nMaratha Reservation : अखेर मनोज जरंगे यांच्यावर गुन्हा दाखल…\nBharat Jodo Nyay Yatra : भारत जोडो न्याय यात्रा उद्या मध्यप्रदेशात, १० मार्चला होणार महाराष्ट्रात दाखल\nसुप्रिया सुळे यांनी व्हॉटसअ‍ॅप स्टेटसवरुन बारामती मतदारसंघाची उमेदवारीवर केली जाहीर\nमाझ्याकडे अनेक नेत्यांचे रेकॉर्डिंग… जरंगे पाटील यांचा सरकारला इशारा\nशासन आपल्या दारी कार्यक्रमात गर्दी जमवण्यासाठी काढला दंडाचा फतवा\nइंडिया आघाडीच्या पहिलीच रॅलीत 15 लाखाहून अधिक लोकांची गर्दी\nदिल्ली चलो मोर्चा : 10 मार्चला होणार देशव्यापी ‘रेल रोको’ आंदोलन… शेतकऱ्यांनी केली घोषणा\nयावेळी लढाई माजवादी विरुद्ध समाजवादी – उद्धव ठाकरे\nविमानाचे स्वप्न दाखवून नरेंद्र मोदी ‘गरिबांची रेल्वे’ हिसकावून घेत आहेत\nशास�� आपल्या दारी कार्यक्रमात गर्दी जमवण्यासाठी काढला दंडाचा फतवा\nइंडिया आघाडीच्या पहिलीच रॅलीत 15 लाखाहून अधिक लोकांची गर्दी\nदिल्ली चलो मोर्चा : 10 मार्चला होणार देशव्यापी ‘रेल रोको’ आंदोलन… शेतकऱ्यांनी केली घोषणा\nयावेळी लढाई माजवादी विरुद्ध समाजवादी – उद्धव ठाकरे\nविमानाचे स्वप्न दाखवून नरेंद्र मोदी ‘गरिबांची रेल्वे’ हिसकावून घेत आहेत\nPrakash Ambedkar : ” एक बार जो कमिटमेंट कर दि, तो फिर वो अपने आप कि भी नही सूनते \nना ना करते प्यार तुम्हीसे कर बैठे …\nWorlds Happiest Countries Report : देश रसातळाला जातोय आणि सत्ताधारी “चौकिदार- चौकिदार” खेळताहेत \nLoksabha 2019 : गेल्या पाच वर्षातील मोदींचे ” विश्व भ्रमण “आणि खर्च किती झाला भूतान ते दक्षिण कोरिया\nसीबीएसई बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर , उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे प्रमाण पाच टक्क्यांनी वाढले\nUPSCNewsUpdate : युपीएससीमार्फत 25 रुपयाची शुल्क भरून या पादांसाठी भरा अर्ज , आपली पात्रता बघून घ्या …\nIndiaNewsUpdate : खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या करोडो लोकांसाठी एक वाईट बातमी आहे…\nParliamentNewsUpdate : कायदा बदलणारी तीन विधेयके लोकसभेत सादर , देशद्रोहाची तरतूद रद्द\nMaharashtraNewsUpdate : शिंदे – फडणवीस सरकारचा शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय\nBudgetIndiaUpdate : काय असेल आजच्या अर्थसंकल्पात मंदी आणि बेरोजगारीवर मिळेल का उत्तर \nशासन आपल्या दारी कार्यक्रमात गर्दी जमवण्यासाठी काढला दंडाचा फतवा\nइंडिया आघाडीच्या पहिलीच रॅलीत 15 लाखाहून अधिक लोकांची गर्दी\nदिल्ली चलो मोर्चा : 10 मार्चला होणार देशव्यापी ‘रेल रोको’ आंदोलन… शेतकऱ्यांनी केली घोषणा\nयावेळी लढाई माजवादी विरुद्ध समाजवादी – उद्धव ठाकरे\nविमानाचे स्वप्न दाखवून नरेंद्र मोदी ‘गरिबांची रेल्वे’ हिसकावून घेत आहेत\nPrakash Ambedkar : ” एक बार जो कमिटमेंट कर दि, तो फिर वो अपने आप कि भी नही सूनते \nना ना करते प्यार तुम्हीसे कर बैठे …\nWorlds Happiest Countries Report : देश रसातळाला जातोय आणि सत्ताधारी “चौकिदार- चौकिदार” खेळताहेत \nLoksabha 2019 : गेल्या पाच वर्षातील मोदींचे ” विश्व भ्रमण “आणि खर्च किती झाला भूतान ते दक्षिण कोरिया\nसीबीएसई बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर , उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे प्रमाण पाच टक्क्यांनी वाढले\nUPSCNewsUpdate : युपीएससीमार्फत 25 रुपयाची शुल्क भरून या पादांसाठी भरा अर्ज , आपली पात्रता बघून घ्या …\nIndiaNewsUpdate : खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या करोडो लोकांसाठी एक वाईट बातम��� आहे…\nParliamentNewsUpdate : कायदा बदलणारी तीन विधेयके लोकसभेत सादर , देशद्रोहाची तरतूद रद्द\nMaharashtraNewsUpdate : शिंदे – फडणवीस सरकारचा शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय\nBudgetIndiaUpdate : काय असेल आजच्या अर्थसंकल्पात मंदी आणि बेरोजगारीवर मिळेल का उत्तर \nशासन आपल्या दारी कार्यक्रमात गर्दी जमवण्यासाठी काढला दंडाचा फतवा\nइंडिया आघाडीच्या पहिलीच रॅलीत 15 लाखाहून अधिक लोकांची गर्दी\nदिल्ली चलो मोर्चा : 10 मार्चला होणार देशव्यापी ‘रेल रोको’ आंदोलन… शेतकऱ्यांनी केली घोषणा\nयावेळी लढाई माजवादी विरुद्ध समाजवादी – उद्धव ठाकरे\nविमानाचे स्वप्न दाखवून नरेंद्र मोदी ‘गरिबांची रेल्वे’ हिसकावून घेत आहेत\nपोलीस मेगा भरती ; १७ हजार पदांची पोलीस भरती… सर्व जिल्ह्यांच्या जाहिराती प्रकाशित… करा ऑनलाईन अर्ज\nशासन आपल्या दारी कार्यक्रमात गर्दी जमवण्यासाठी काढला दंडाचा फतवा March 4, 2024\nइंडिया आघाडीच्या पहिलीच रॅलीत 15 लाखाहून अधिक लोकांची गर्दी March 4, 2024\nदिल्ली चलो मोर्चा : 10 मार्चला होणार देशव्यापी ‘रेल रोको’ आंदोलन… शेतकऱ्यांनी केली घोषणा March 3, 2024\nयावेळी लढाई माजवादी विरुद्ध समाजवादी – उद्धव ठाकरे March 3, 2024\nविमानाचे स्वप्न दाखवून नरेंद्र मोदी ‘गरिबांची रेल्वे’ हिसकावून घेत आहेत March 3, 2024\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00829.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://www.diliptiwari.com/2016/11/blog-post_22.html", "date_download": "2024-03-05T01:07:28Z", "digest": "sha1:IW3RNHXVYOSINOCEXJW34WEHYUW3LXZQ", "length": 17447, "nlines": 334, "source_domain": "www.diliptiwari.com", "title": "Dilip Tiwari: गिरीश महाजनांचे निर्विवाद वर्चस्व ...", "raw_content": "\nगिरीश महाजनांचे निर्विवाद वर्चस्व ...\nविधान परिषदेच्या जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघातून भारतीय जनता पक्षाचे चंदुलाल पटेल हे दणदणीत मताधिक्य मिळवून विजयी झाले. पटेल यांच्या विजयामुळे जळगाव जिल्ह्यातील सर्व समावेश राजकारणावर जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांचे निर्विवाद वर्चस्व असल्याचे सिद्ध झाले. महाजन आणि त्यांच्या सोबतींचे व समर्थकांचे हे निर्मळ यश आहे.\nचंदुलाल पटेल विजयी झाल्यानंतर आनंदोत्सव साजरा करताना महाजन, पटेल यांच्यासोबत राज्यमंत्री गुलाबराव पाटील (शिवसेना), सुरेशदादा जैन (शिवसेना व खाविआचे नेते), महापौर (खाविआ), ललित कोल्हे (मनसे), कैलास सोनवणे (कधीतरी स्थापन केलेली शहर विकास आघाडी) होते. याच नेत्यांच्या गर्दीत भाजपचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ, आमदार हरिभाऊ जावळे, आमदार सुरेश भोळे, गोविंद अग्रवाल व डॉ. गुरुमुख जगवानी यांचेही हसमुख चेहरे पाहता आले.\nराजकारणातील काही विषय असे असतात की ते कधीही विसरता येत नाही. नेत्यांच्या विजयाचा हा आनंद पाहत असताना मुद्दाम आठवले की, महिनाभरापूर्वी जामनेर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कार्यक्रम आयोजित असताना भाजपमधील काही मंडळींनी तेथे जाण्यापासून आपले चेहरे लपविले होते. काही जण अर्धवट खुले चेहरे घेवून पोहचले होते. महाजन तेव्हाही तेथेच होते व आजही तेथेच आहे. त्यांच्या सोबत नेहमी असणारेही आज सोबतच आहे. मग आता भाजप उमेदवाराच्या विजयानंतर फरपट कोणाची होत आहे पक्षांतर्गत वाद-विवाद चव्हाट्यावर आणताना जेव्हा महाजन यांची जाणुन बुजून गोची केली जाते त्यानंतर अशा प्रकारच्या उसन्या फोटोत समावण्याचे धारिष्ट्य दाखविणाऱ्यांना समाजात दुतोंडी म्हणतो हे लक्षात घ्यावे. जळगाव जिल्हा भाजपची ही शोकांतिका आहे.\nमुख्यमंत्री जामनेरला आले त्याचवेळी चंदुलाल पटेल यांच्या उमेदवारीवर शिक्का मोर्तब झाला होता. या दौऱ्या प्रसंगी जळगाव विमानतळावरील विश्रामगृहात काही मान्यवरांना मुख्यमंत्र्यांच्या भेटीपासून दूर ठेवण्याचा बालिशपणा एका मान्यवरांने केला होता. हे संदर्भ कसे विसरता येतील उमेदवारी अर्ज माघारीच्या दिवशी गिरीशभाऊ व गुलाबभू यांनी शिष्टाई केल्यामुळे प्रमुख उमेदवारांनी माघार घेतली. चंदुलाल पटेल यांच्या विरोधात विरोधी पक्षांचा एकही उमेदवार राहिला नाही. म्हणजेच, चंदुलाल पटेल सर्व पक्षीय उमेदवार ठरले. अशा सर्व पक्षीय उमेदवाराच्या विजयात भाजपचे इतर पदाधिकारी आता हसून सहभागी होतात, या हास्यामागे विशाद आहे की बदलत्या काळातील काही वेगळे संकेत आहेत \nविधान परिषदेसाठी जगवानींचा खांदा पालट करुन पटेल यांच्या उमेदवारीचा निर्णय भाजपसह बाहेरील इतर मंडळींनाही आवडला होता. जगवानी नाहीत यातच अर्धी निवडणूक भाजपने जिंकली होती. पण, अपक्ष ऍड. विजय पाटील यांच्या उमेदवारीमुळे थोडी रंगत आली. ऍड. विजय पाटील रिंगणात नसते तर इतरांना हिशोबात गुंडाळता आले असते. तसे झाले नाही.\nऍड. विजय पाटील यांच्या उमेदवारी आडून उलट फेरची शक्यता चर्चेत आली. परंतू केवळ गठ्ठा मतदान आहे म्हणून काही घडू शकते अशी आशा बाळगणे चुकीचे ठरले आहे. ऍड. विजय पाटील यांचे बंधू तथा जळगाव जिल्हा मराठा विद्���ा प्रसारक संस्थेचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांच्याही राजकिय प्रभावाला काही मर्यादा आहेत. ज्या पद्धतीने गणित मांडले जात होते, त्यात संशयाच्या फटी अनेक होत्या. त्यामुळे पटेल यांना ४२१ आणि ऍड. विजय पाटील यांना ९० मते मिळालीत हा विरोध पुरेसा आहे. ३४ अवैध मतांचाही वेगळा इशारा आहेच. अर्थात, निवडणूक संपल्यामुळे आता या मागील गणितही विस्कटले आहे. पटेल यांचा विजय कसा झाला हाही विषय आता महत्त्वाचा नाही कारण, जो जिता वही सिकंदर असतो.\nपटेल यांच्या विजयामुळे महाजन यांच्या सर्व समावेशक राजकारणाचा अधिकृत श्रीगणेशा झाला आहे. भाजपतील एक मोठा गट आजही महाजन यांना आपला नेता मानत नाही. जे सोबती आहेत ते लपून छपून आहेत. अशाही वातावरणात महाजन यांनी आपले राजकारण सर्वांशी जुळवून घेणारे असल्याचे सिद्ध केले आहे. महाजन-गुलाबभू आणि सुरेशदादांच्या त्रिकुटामुळे जिल्हातील विकास पर्वाला नवे वळण मिळू शकते.\nपटेल यांच्या आमदारकिच्या कार्यपद्धतीलाही सिद्ध व्हावे लागेल. जळगावचे विधान परिषद आमदार म्हणजे कोणाचे तरी ताटा खालचे मांजर असा इतिहास राहिला आहे. मॅनेज करणारा व हवे ते पुरवणारा आमदार असेही शेलके शेरे काही जण मारतात. पटेल यांना अशी ओळख बदलावी लागेल. आमदार म्हणून मिळणारा निधी हा आपल्या मोकळ्या भूखंडातील नागरी सुविधांवर खर्च करणे पटेल यांनी टाळावे लागेल. मागील घाणेरडा इतिहास जाणून बुजून पुसून टाकावा लागेल. महाजन यांनीही यासाठी पटेल यांना स्वातंत्र्य द्यावे.\nपटेल यांचा विजय जळगाव जिल्ह्यातील राजकारणाला सर्व समावेशक राजकारणाकडे नेणारा आहे. सर्व पक्षीय असे गोंडस नाव देवून विशिष्ट लोकांचे कोंडोळे तयार करण्यापेक्षा हा सर्व समावेशक राजकारणाचा पायंडा विधायक व विश्वासार्ह आहे. थ्री जी म्हणजे, दरबारी, दहशत आणि दरडावण्याचे राजकारण संपविण्याची एक चांगली संधी महाजन-गुलाबभू व सुरेशदादांना यानिमित्त मिळाली आहे.\nमहाजन-गुलाबभू व सुरेशदादा यांच्या सर्व समावेश राजकारणाचा फॉर्म्यूला जिल्हासाठी लाभदायी ठरतो आहे. हा फेरबदल लक्षात घेवून जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री पद आता गिरीश महाजन यांच्याकडे दिले गेले पाहिजे. पटेल यांच्या विजयामुळे हसमुख चेहरे एकत्र घेवून आलेली मंडळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे जावून यासाठी साकडे घालेला का याच विषयावर जळगावकर��ंनी आपल्या प्रतिक्रिया नोंदवाव्यात ...\nजळगाव पीपल्स सहकारी बँक\nविधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00830.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://azadmarathi.com/nana-patole-criticizes-the-central-government-on-the-issue-of-obc-reservation-6107/", "date_download": "2024-03-05T02:03:48Z", "digest": "sha1:PIJH6WZJUJ342N2KBIOZWCZWFE3NV5GS", "length": 14444, "nlines": 149, "source_domain": "azadmarathi.com", "title": "ओबीसी आरक्षणाबाबत केंद्र सरकारची भूमिका दुटप्पी; नाना पटोले यांची केंद्र सरकारवर टीका - azadmarathi.com", "raw_content": "\nओबीसी आरक्षणाबाबत केंद्र सरकारची भूमिका दुटप्पी; नाना पटोले यांची केंद्र सरकारवर टीका\nओबीसी आरक्षणाबाबत केंद्र सरकारची भूमिका दुटप्पी; नाना पटोले यांची केंद्र सरकारवर टीका\nमुंबई – राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमधे इतर मागासवर्गासाठी असलेल्या 27 टक्के आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिली आहे. या आरक्षणासाठी राज्य शासनानं काढलेल्या अध्यादेशाला; तसंच त्या अनुषंगानं राज्य निवडणूक आयोगानं काढलेल्या अधिसूचनेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर न्यायमूर्ती अजय खानविलकर आणि न्यायमूर्ती सी. टी रवीकुमार यांच्या पीठानं काल हा आदेश दिला.\nआयोग स्थापन करुन स्थानिक स्वराज्य संस्थांमधे पुरेसं प्रतिनिधित्व नसल्याबाबत आकडेवारी गोळा केल्याशिवाय 27 टक्के ओबीसी कोट्याची अंमलबजावणी शक्य नसल्याचं न्यायालयानं सांगितल. आयोगाद्वारे अशी आकडेवारी गोळा केल्याशिवाय राज्य निवडणूक आयोगालाही ओबीसी प्रवर्गासाठी आरक्षण देता येणार नाही. त्यामुळे ओबीसी आरक्षणाच्या अनुषंगानं याआधीच अधिसूचित केलेला निवडणूक कार्यक्रम चालू ठेवायलाही राज्य निवडणूक आयोगाला परवानगी देता येणार नाही, असं न्यायालयानं स्पष्ट केलं.\nया प्रकरणी पुढच्या आदेशापर्यंत कोणत्याही मध्यावधी किंवा सार्वत्रिक निवडणुकांसाठी ओबीसी प्रवर्गाला आरक्षण देण्याबाबतची अधिसूचना राज्य निवडणूक आयोगानं काढू नये, असा आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिला. या प्रकरणी पुढील सुनावणी 13 डिसेंबर रोजी होणार आहे.\nदरम्यान, या निकावरून आता राज्यात राजकीय चिखलफेक सुरु झाली आहे. कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले म्हणाले,ओबीसी आरक्षणाबाबत केंद्र सरकारची भूमिका दुटप्पी आहे. सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारकडे इम्पिरीकल डेटा मागितला होता पण केंद्राने तो देण्यास नकार दिला.मी विधानसभा अध्यक्ष असताना जातीनिहाय जनगणना करण्याची मागणी करणारा ठराव मांडला विधानसभेने तो एकमताने मंजूर केला होता पण केंद्र सरकार जातीनिहाय जनगणना ही करत आणि ओबीसींचा इम्पिरीकल डेटा ही देत नाही असा आरोप त्यांनी केला आहे.\nशेतकऱ्यांच्या उसाला समृद्धी कारखान्याचा मराठवाड्यात उच्चांकी…\nखासदार सुप्रिया सुळे यांचे विद्यार्थ्यांसाठी थेट…\n“ब्राह्मण समाजात शिवाजी, संभाजी नावं ठेवत…\nजर 15 आमदार बाद झाले तर नक्कीच अजित पवार भाजपबरोबर जातील…\nदुसऱ्या बाजूला विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत भाष्य केले असून त्यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे. ते म्हणाले, ओबीसी आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेली स्थगिती दुर्दैवी आहे मा. सर्वोच्च न्यायालयाने आज पुन्हा सांगितले की, राज्य मागासवर्ग आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थानिहाय अभ्यास करून अहवाल तयार न करता थेट अध्यादेश काढणे अयोग्य आहे. सर्वपक्षीय बैठकीत नेमका हाच मुद्दा मी मांडला होता. पण, ते न करता शासनाने अध्यादेश काढला.\nमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत राज्य मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षांसोबत झालेल्या बैठकीत अध्यक्ष म्हणाले होते,शासनाने सुधारित आदेश दिल्यास 1 महिन्यात आपण अहवाल देऊ शकतो. मात्र, त्यावर कार्यवाही न करता अध्यादेश काढल्याने आज त्यावर सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली.\nमाझी आजही कळकळीची विनंती आणि आग्रही मागणी आहे की, यात तत्काळ सुधारणा केली तर आरक्षण परत मिळू शकते आणि ओबीसींना त्यांचा हक्क आपण पुन्हा प्रदान करू शकतो. कृपया माझे 27 ऑगस्ट आणि 3 सप्टेंबरचे ट्विटस बघावे. तीच बाब सर्वोच्च न्यायालयाने आज अधोरेखित केली.\nओबीसी आरक्षणाच्या अध्यादेशाला न्यायालयाने स्थगिती का दिली फडणविसांनी सांगितले नेमके कारण\nओबीसी घटकाचे राजकीय आरक्षण टिकावे यासाठी विरोधीपक्षासह सर्वांशी चर्चा करणार- भुजबळ\nयुझवेंद्र चहल आणि धनश्रीमध्ये तिसऱ्या व्यक्तीची एन्ट्री\nYuzvendra Chahal - Dhanashree Verma: टीम इंडियाचा लेगस्पिनर युजवेंद्र चहल काही काळापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून…\nIPL 2024 | भारतीय नव्हे तर विदेशी खेळाडू आहे आयपीएल इतिहासातील सर्वात…\nMahashivratri Special | शिवरात्रीला तेलकट फराळाऐवजी बनवा शिंगाड्याची…\nPune News | बाळासाहेब रामचंद्र ठोंबरे यांना श्री स्वामी समर्थ सेवा…\nVirat Kohli | माझं एकच स्वप्न\n‘वड���लांना धमकी दिली तर…’, हर्षवर्धन…\nMahendra Thorve | दादा भुसेंना म्हणालो मी तुमच्या घरचं खात…\nAjit Pawar | छत्रपती संभाजी महाराज एकही…\nDevendra Fadnavis | मनोज जरांगेंच्या आरोपांना फडणवीसांचं…\nMuralidhar Mohol | ओढ्यांच्या सीमा भिंतींसाठी २०० कोटींचा…\nन केलेल्या कामाचे फुकटचे श्रेय घेणाऱ्यांना करारा जबाब मिलेगा…\nHair Growth | लांब आणि मजबूत केस मिळविण्यासाठी या टिप्स फॉलो…\nChitra wagh | …स्क्रीप्ट लिहिणारे पाताळयंत्री…\nआपल्या मित्राला खासदार करायचंय\nपुनित बालन ग्रुपतर्फे पुणे पोलिस कल्याण निधीला ५ लाख…\n‘वडिलांना धमकी दिली तर…’, हर्षवर्धन…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00830.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://janshaktichadabav.com/yuva-ekta-social-organization-went-on-hunger-strike-again-due-to-lack-of-action-in-the-case-of-alleged-malpractices-in-three-gram-panchayats-of-sangameshwar-taluka/", "date_download": "2024-03-04T23:45:22Z", "digest": "sha1:IOQ2DUC4TELFOIWJYTX3V5FNZAPT7DTC", "length": 16845, "nlines": 242, "source_domain": "janshaktichadabav.com", "title": "संगमेश्वर तालुक्यातील तीन ग्रामपंचायतील कथित गैरव्यवहार प्रकरणी कारवाई न झाल्याने पुन्हा युवा एकता सामाजिक संस्थेचा उपोषणाचा इशारा - जनशक्तीचा दबाव", "raw_content": "\nअधिसूचना आणि शासन निर्णय\nसंगमेश्वर तालुक्यातील तीन ग्रामपंचायतील कथित गैरव्यवहार प्रकरणी कारवाई न झाल्याने पुन्हा युवा एकता सामाजिक संस्थेचा उपोषणाचा इशारा\nसंगमेश्वर तालुक्यातील तीन ग्रामपंचायतील कथित गैरव्यवहार प्रकरणी कारवाई न झाल्याने पुन्हा युवा एकता सामाजिक संस्थेचा उपोषणाचा इशारा\n▪️संगमेश्वर तालुक्यातील कोळंबे सोनगीरी ग्रामपंचायत, मुचरी ग्रामपंचायत व मौजे असुर्डे ग्रामपंचायत या गावातील ग्रामपंचायती मध्ये झालेल्या गैव्यवहारप्रकरणी देवरूख संगमेश्वर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विस्तार अधिकारी यांच्याकडे तक्रार करण्यात आली होती परंतु त्यांनी अद्याप तक्रारीची कोणत्याही प्रकारची दखल घेतलेली नाही. दोषींवर कारवाई करण्याचा निर्णय न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयात आमरण उपोषण करण्यात येइल असा इशारा युवा एकता सामाजिक संस्थेने एका निवेदना द्वारे दिला आहे.\n▪️जिल्हाधिका-या ना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की; गटविकास अधिकारी तक्रारीची दखल घेत नसल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे तक्रार करण्यात आली परंतु ते देखील तक्रारीची दखल घेण्यास टाळटाळ करत असल्याचे दिसून येत आहे.विभागीय आयुक्त, कोकण विभाग यांच्याकडून मुख्य का���्यकारी अधिकारी यांच्या नावाने स्मरणपत्र काढून देखील कोणतीही कारवाई होत नाही यानुसार असे दिसून येत आहे की मुख्य कार्यकारी अधिकारी, गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी हे तिन्ही ग्रामपंचायत कार्यालयातील सरपंच, उपसरपंच,सदस्य व ग्रामसेवक यांना पाठिशी घालत आहेत.\n▪️रत्नागिरीचे जिल्हाधिकारी यांना निवेदनातुन विनंती करण्यात आली आहे की शासकीय अधिकारी, गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी व ग्रामसेवक यांच्यावर कारवाई करावी तसेच तिन्ही ग्रामपंचायत चे सरपंच, उपसरपंच व सदस्य यांनी लोकशाही असलेल्या या संघराज्याच्या नागरिकांची फसवणूक केल्याप्रकरणी त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावे अशी मागणी केली आहे.\n▪️मागील एक वर्षापासून तिन्ही ग्रामपंचायत मधील नागरिक यासाठी शासन दरबारी पत्रव्यवहार करत असून त्यावर अद्याप कोणतीही दखल घेतली नाही. जिल्हा अधिकारी यांनी संबंधितावर कोणतीही कारवाई न केल्यास दि.२६ जानेवारी २०२४ रोजी सकाळी ११ :०० वाजल्यापासून जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी येथे तिन्ही ग्रामपंचायत च्या नागरिकांकडून बेमुदत आमरण उपोषणाची हाक देण्यात आली आहे.\nश्रीराम मंदिरात तुफान गर्दी; भाविकांच्या आडून गडबडीचा संशय, ATS कमांडो दाखल\nनेरळ शहरात श्रीराम जन्मभूमी उत्सव उत्साहात साजरा.\nअपघात महाराष्ट्र रत्नागिरी संगमेश्वर\nदेवरुख संगमेश्वर बस लोवले येथे दरीत कोसळली…\nधार्मिक भक्ती महाराष्ट्र मुंबई रत्नागिरी\nसकल हिंदू समाजाच्या जन आक्रोश मोर्चाला रत्नागिरीत मोठा प्रतिसाद…\nप्रशासकीय महाराष्ट्र मुंबई रत्नागिरी\n“सर्वसामान्य नागरिकांसाठीच्या सेवांचे वेळेत वितरण करा… महसूल, कामगार, पोलीस विभागाचे चांगले काम…” – राज्य सेवा हक्क आयुक्त बलदेव सिंग…\nअपघात महाराष्ट्र रत्नागिरी संगमेश्वर\nदेवरुख संगमेश्वर बस लोवले येथे दरीत कोसळली…\nधार्मिक भक्ती महाराष्ट्र मुंबई रत्नागिरी\nसकल हिंदू समाजाच्या जन आक्रोश मोर्चाला रत्नागिरीत मोठा प्रतिसाद…\nप्रशासकीय महाराष्ट्र मुंबई रत्नागिरी\n“सर्वसामान्य नागरिकांसाठीच्या सेवांचे वेळेत वितरण करा… महसूल, कामगार, पोलीस विभागाचे चांगले काम…” – राज्य सेवा हक्क आयुक्त बलदेव सिंग…\nमहाराष्ट्र मुंबई रत्नागिरी राजकारण सिंधुदुर्ग\nभारतीय जनता पार्टीचे बूथ कार्यकारिणी महासंमेलन सावं��वाडी येथे संपन्न\nप्रिंट, टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड\nवाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणारअसल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून जनशक्तीचा दबाव Janshaktichadabavnews या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल केलय.हे एक न्युज पोर्टल आहे. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देशातील घडामोडी तसेच स्थानिक, क्राईम, राजकीय, सामाजिक, जाहिरात, इतर विविध बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.\nकृपया संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये\nकिवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर,लेख आणि त्याचे हक्क‘ https://janshaktichadabav.com/\nआणि संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक\nसहमत असतीलच असे नाही Copyright:https://janshaktichadabav.com/ सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\nमुख्य संपादक : श्री.गणेश पवार\nऑफिस : ०५,वैती कंपाऊंड, आई नगर समोर, ओव्हळा, ठाणे – ४००६१२\nअपघात महाराष्ट्र रत्नागिरी संगमेश्वर\nदेवरुख संगमेश्वर बस लोवले येथे दरीत कोसळली…\nधार्मिक भक्ती महाराष्ट्र मुंबई रत्नागिरी\nसकल हिंदू समाजाच्या जन आक्रोश मोर्चाला रत्नागिरीत मोठा प्रतिसाद…\nप्रशासकीय महाराष्ट्र मुंबई रत्नागिरी\n“सर्वसामान्य नागरिकांसाठीच्या सेवांचे वेळेत वितरण करा… महसूल, कामगार, पोलीस विभागाचे चांगले काम…” – राज्य सेवा हक्क आयुक्त बलदेव सिंग…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00830.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.economictimes.com/wealth/personal-finance/if-aadhaar-card-not-submitted-by-30th-september-ppf-and-sukanya-samriddhi-account-will-be-frozen/articleshow/103350741.cms", "date_download": "2024-03-05T00:26:11Z", "digest": "sha1:V6ENYHGIK5VC53WOIOIHQUNLLR3W4ZYB", "length": 9979, "nlines": 54, "source_domain": "marathi.economictimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nSmall Savings : 'हे' काम लवकर करा, अन्यथा पीपीएफ आणि सुकन्या समृद्धी खाते गोठवले जाईल\nSmall Savings : लहान बचत योजनांना पोस्ट ऑफिस योज���ा म्हणूनही ओळखले जाते. यामध्ये पैसे गुंतवण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तुमचे पैसे सुरक्षित राहतात आणि तुम्हाला चांगले व्याजही मिळते.\nमुंबई : पीपीएफ, ज्येष्ठ नागरिक बचत योजना (SCSS) आणि राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (NSC) यांसारख्या लहान बचत योजनांमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. या योजनेच्या गुंतवणूकदारांना 30 सप्टेंबर 2023 पर्यंत पोस्ट ऑफिस किंवा बँकेत जाऊन आधार कार्ड जमा करावे लागेल. आधार कार्ड जमा केले नाही तर त्याची गुंतवणूक गोठवली जाईल. आधार दिल्यानंतरच गुंतवणूक मुक्त होईल.\nवित्त मंत्रालयाने पीपीएफ, ज्येष्ठ नागरिक बचत योजना आणि इतर बचत योजनांसाठी आधार आणि पॅन अनिवार्य केले आहे. सध्याच्या गुंतवणूकदारांसाठी आधार अनिवार्य करण्यात आले आहे. मंत्रालयाने 31 मार्च 2023 रोजी यासंदर्भात अधिसूचना जारी केली होती. यानुसार, एखाद्याचे खाते चालू असेल आणि त्याने लेखा कार्यालयात आधार क्रमांक सादर केला नसेल, तर त्याला सहा महिन्यांच्या आत हे करावे लागेल. सहा महिन्यांचा कालावधी 30 सप्टेंबर 2023 रोजी संपेल.\n- तुम्ही 30 सप्टेंबरपर्यंत लेखा कार्यालयात आधार कार्ड जमा न केल्यास तुमचे खाते निष्क्रिय होईल. तुमची पोस्ट ऑफिस गुंतवणूक गोठल्यास काय होऊ शकते.\n- तुम्ही जे काही व्याज कमवाल ते तुमच्या बँक खात्यात जमा होणार नाही.\n-तुम्ही पीपीएफ किंवा सुकन्या समृद्धी खात्यांमध्ये पैसे जमा करू शकणार नाही.\n-मॅच्युरिटी रक्कम गुंतवणूकदाराच्या बँक खात्यात जमा केली जाणार नाही.\nलहान बचत योजनांना पोस्ट ऑफिस योजना म्हणूनही ओळखले जाते. यामध्ये पैसे गुंतवण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तुमचे पैसे सुरक्षित राहतात आणि तुम्हाला चांगले व्याजही मिळते. काही योजनांमध्ये कलम 80C अंतर्गत कर सवलतीचा लाभही उपलब्ध आहे. पोस्ट ऑफिसमध्ये नऊ बचत योजनांचा समावेश आहे. यामध्ये बचत खाते, आवर्ती ठेव खाते, वेळ ठेव खाते, मासिक उत्पन्न योजना खाते, ज्येष्ठ नागरिक बचत योजना खाते, पीपीएफ खाते, राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र, किसान विकास पत्र आणि सुकन्या समृद्धी यांचा समावेश आहे.\nइकॉनॉमिक टाइम्स मराठी' मध्ये वरिष्ठ डिजिटल कंटेंट प्रोड्युसर पदावर कार्यरत. प्रिंट, टीव्ही आणि डिजिटल पत्रकारितेत 14 वर्षांचा अनुभव. आर्थिक क्षेत्रातील बातम्या, शेअर बाजार, म्युच्युअल फंड विषयांवर लिखाणाची आवड. 'आपलं महानगर' वृत्तपत्रातून करियरला सुरुवात केली. यापूर्वी पुढारी, मी मराठी, नवशक्ती, कृषीवल आदी वृत्तपत्रांमध्ये तसेच मुंबई लाईव्ह, माय महानगर वेबसाईटमध्ये कार्यरत.Read More\nLoans Expensive : दोन मोठ्या बँकांनी दिला ग्राहकांना धक्का, कर्ज झाले महागमहत्तवाचा लेख\nबजेट क्रिप्टोकरन्सी वेल्थ MSME बातम्या बाजार\nअदानी पॉवर शेअरची किंमत BF गुंतवणूक शेअर किंमत अदानी विल्मर शेअरची किंमत मेंथा तेलाची किंमत एस्कॉर्ट्स लीडिंग सेक्टर्स फंड डायरेक्ट-ग्रोथ SBI बॅलन्स अॅडव्हांटेज फंड नियमित एसबीआय स्मॉल कॅप फंड एसबीआय इक्विटी हायब्रिड फंड टाटा डिजिटल इंडिया फंड डायरेक्ट अॅक्सिस ब्लूचिप फंड\nमेंथा तेलाची किंमत एस्कॉर्ट्स लीडिंग सेक्टर्स फंड डायरेक्ट-ग्रोथ SBI बॅलन्स अॅडव्हांटेज फंड नियमित एसबीआय स्मॉल कॅप फंड एसबीआय इक्विटी हायब्रिड फंड टाटा डिजिटल इंडिया फंड डायरेक्ट अॅक्सिस ब्लूचिप फंड क्वांट टॅक्स प्लॅन डायरेक्ट\nएस्कॉर्ट्स लीडिंग सेक्टर्स फंड डायरेक्ट-ग्रोथ SBI बॅलन्स अॅडव्हांटेज फंड नियमित एसबीआय स्मॉल कॅप फंड एसबीआय इक्विटी हायब्रिड फंड टाटा डिजिटल इंडिया फंड डायरेक्ट अॅक्सिस ब्लूचिप फंड क्वांट टॅक्स प्लॅन डायरेक्ट\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00830.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://storymirror.com/read/marathi/poem/rstyaace-mhttv/l6xd0pz7", "date_download": "2024-03-05T00:37:00Z", "digest": "sha1:KYCEHM5DW22ZTVNGBTARX3HDPGBKYPNK", "length": 4734, "nlines": 148, "source_domain": "storymirror.com", "title": "रस्त्याचे महत्त्व | Marathi Inspirational Poem | MAHENDRA SONEWANE", "raw_content": "\nआयुष्य रस्ता वळण स्वप्न ओढ सुंदर विसावा खंत जोड कोरोना\nदेशाच्या अखंडतेला रस्त्याने जपले होते\nलोकांना त्यांच्या ध्येयापर्यंत सुखरुप पोहोचवत होते\nघेऊन जातो सर्वांना हा रस्ता अटळ आहे\nथकल्यामुळे थकल्या पावलांना विसावा देत आहे\nकितीतरी डोंगरांना एका बाजूने ओलांडतो तो रस्ता असतो\nमुख्य मार्गाने शहरांना व गावांना जोडण्याचे काम करतो\nरस्ता कधी सरळ होता तर कधी वळणावरचा घाट होता\nगाडी चालताना हा रस्ता मागे सरसावत होता\nअसेल रस्ता सुंदर तर कोठे जातो विचारु शकता\nपण ध्येय प्राप्तीसाठी रस्ता कसाही चालू शकता\nआयुष्य एकाकी असलं तरी अर्थपूर्ण असावे लागते\nसोबतीला कुणीच नसलं तरी रस्त्यासोबत असावं लागते\nअपयशाची वाट येते रस्ता चुकला असताना\nयशाचा चौक लागतो विचार करुन वाट चालताना\nवाटा बदलल्या तरी ओढ रस्त्याची संपत नाही\nपावलं अडखडळी तरी चालणं काही थांबत नाही\nगाव दूर आहे म्हणून तू रस्ता सोडू नकोस\nस्वप्न मनात धरलेले तू कधी मोडू नकोस\nकोरोना देशात आल्यामुळे रस्ते सुनसान झाले आहे\nसारे सिग्नल सोडून लोकांचे आयुष्य धावत आहे\nतरी आज देशातील रस्ते शांत आहेत\nया निवांताचीच देशाला फार खंत आहे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00830.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://bharatlive.news/ar-338/", "date_download": "2024-03-05T01:30:47Z", "digest": "sha1:TPFEWPDIOCUSA3I2BM4MGTPUSCOQXDSE", "length": 22847, "nlines": 147, "source_domain": "bharatlive.news", "title": "केजरीवाल आलेच नाहीत तर मुख्यमंत्री मान न भेटताच निघून गेले; नागपुरातील कार्यकर्त्यांचा हिरमोड - Latest Marathi News Jalgaon | Nashik | Pune | Mumbai - भारत लाईव्ह न्यूज मीडिया", "raw_content": "\nकेजरीवाल आलेच नाहीत तर मुख्यमंत्री मान न भेटताच निघून गेले; नागपुरातील कार्यकर्त्यांचा हिरमोड\nकेजरीवाल आलेच नाहीत तर मुख्यमंत्री मान न भेटताच निघून गेले; नागपुरातील कार्यकर्त्यांचा हिरमोड\nकेजरीवाल आलेच नाहीत तर मुख्यमंत्री मान न भेटताच निघून गेले; नागपुरातील कार्यकर्त्यांचा हिरमोड\nनागपूर; पुढारी वृत्तसेवा : शेजारच्या छत्तीसगड, मध्यप्रदेशमध्ये सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर सध्या दिवाळीच्या फटाक्यांसोबतच राजकीयदृष्ट्या रणधुमाळी सुरू आहे. मंगळवारी (दि.१४) दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान नागपुरात येणार असल्याने कार्यकर्त्यांनी जय्यत तयारी केली होती. मात्र मुख्यमंत्री केजरीवाल आलेच नाहीत तर मुख्यमंत्री मान न भेटताच निघून गेले त्यामुळे ‘आप’ च्या कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला.\nमुख्यमंत्री केजरीवाल व मुख्यमंत्री मान यांच्या स्वागतासाठी आम आदमी पार्टीच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी नागपूरच्या विमानतळावर मोठी गर्दी केली होती. मंगळवारी दुपारी १२ वाजता त्यांचे नागपूर विमानतळावर आगमन होणार, कार्यकर्त्यांशी संवाद साधून ते पुढे जाणार असल्याचे सांगण्यात आल्याने तासभर आधीच कार्यकर्ते पोहोचले. मात्र दुपारी एक वाजत आला, तरी विमानतळावर कोणाचाच पत्ता नाही. त्यामुळे कार्यकर्ते निराश झाले. अखेर काही वेळाने पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडक सुरक्षा व्यवस्थेत विमानतळाबाहेर आले. कार्यकर्त्यांनी त्यांना हात हलवून अभिवादन करण्याचा प्रयत्न केला. मात्र त�� लगेच वाहनात बसून आपल्या पुढील प्रवासाला निघून गेले. कार्यकर्त्यांचे पुष्पगुच्छ हातातच राहिले. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल का आले नाहीत, आम्हाला संवाद साधायचा होता. नागपुरातील अनेक प्रश्न त्यांच्यापुढे मांडायचे होते, असे मत यावेळी आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केले.\n‘आम्हाला एकत्र येऊन कोणाच्याही खुर्चीखाली फटाके फोडायचे नाहीत’ उदय सामंत यांची नाव न घेता ठाकरे गटावर टीका\nकोल्हापूर : ऊस दरावरून ‘बिद्री’ची ऊसतोड बंद करत ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचे आंदोलन\nमहाराष्ट्रात साकारणार कामाख्या देवीचे मंदिर : मुख्यमंत्री सरमा | Kamakhya Temple in Maharashtra\nThe post केजरीवाल आलेच नाहीत तर मुख्यमंत्री मान न भेटताच निघून गेले; नागपुरातील कार्यकर्त्यांचा हिरमोड appeared first on पुढारी.\nनागपूर; पुढारी वृत्तसेवा : शेजारच्या छत्तीसगड, मध्यप्रदेशमध्ये सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर सध्या दिवाळीच्या फटाक्यांसोबतच राजकीयदृष्ट्या रणधुमाळी सुरू आहे. मंगळवारी (दि.१४) दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान नागपुरात येणार असल्याने कार्यकर्त्यांनी जय्यत तयारी केली होती. मात्र मुख्यमंत्री केजरीवाल आलेच नाहीत तर मुख्यमंत्री मान न भेटताच निघून गेले त्यामुळे ‘आप’ च्या कार्यकर्त्यांचा हिरमोड …\nThe post केजरीवाल आलेच नाहीत तर मुख्यमंत्री मान न भेटताच निघून गेले; नागपुरातील कार्यकर्त्यांचा हिरमोड appeared first on पुढारी.\nवीजयंत्रणा धोकादायक असल्यास व्हॉट्सअ‍ॅपवर माहिती द्यावी\nरश्मिका, आलिया, काजोलनंतर डीपफेकची शिकार ठरली प्रियांका\nअडकलेल्या मजुरांशी व्हिडीओ संपर्क साधण्यात यश; दहा दिवसांनी दिसले 41 जणांचे चेहरे\nफायनलपूर्वी युवराज सिंगचे विराटबाबत मोठे विधान, म्‍हणाला…\nHoroscope Today : जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल\nचंद्रपूर : वन्यप्राण्यांना वाचविण्यासाठी वनविभागाचे रेल्वेला साकडे\nदीपक, नरेंदरचे आव्हान पहिल्याच फेरीत समाप्त\nड्रीम लँड बिल्डर्सचे प्रमुख पवन भडाना यांची आत्महत्या\nभारताच्या विकासदरामध्ये वाढीचे मुडीज्चे संकेत\nमॉरिशसमध्ये 6 भाविकांचा दुर्घटनेत मृत्यू\nपब्लिक से बोल आज विशेष\nभारत लाईव्ह न्यूज मीडिया प्रगतिशील विचारधारेने प्रेरित व संचालित स्वतंत्र बातमी माहिती प्रसारक समू��� आहे. आम्ही आमच्या माध्यमाने जगभरातील प्रमुख महत्वाच्या बातम्या घडामोडी , बदल , नवीन विकास योजना , शासकीय , प्रशासकीय , सामाजिक व गुन्हेगारी तसेच संपादकीय व विविध लेखकांच्या द्वारे लिखित बातम्या अग्रलेख विशेष माहिती आणि मथळे आमच्या माध्यमाने ईंग्रजी तसेच मराठी भाषेतून आमच्या वाचकांना उपलब्द करून देतो.\n दुसर्‍या घरोब्यासाठी पत्नीचा गळा आवळून दरीत फेकले\nअनेकवेळा नवरा-बायकोतील विसंवादाला प्रेमाचा त्रिकोण कारणीभूत असतो. त्याचे किंवा तिचे बाहेर कुठेतरी मधुर संबंध निर्माण झालेले असतात आणि हे मधुर …\n कसा बनला मायानगरीचा पहिला डॉन\nमुंबईमध्ये अनेक माफिया डॉन उदयास आले. पण, एकाने मुंबईच्या अंडरवर्ल्डला सर्वात आधी प्रकाश झोतात आणले; शिवाय अंडरवर्ल्ड आणि बॉलीवूड यांच्या …\n चोरच जेव्हा न्यायाधीश बनतो\nतो एक अट्टल चोर होता. देशभरात त्याच्या नावावर चोरीचे शेकडो गुन्हे दाखल झालेले होते. आठ राज्यांतील पोलिस या चोराच्या मागावर …\nगुन्हेगारांची मानसिकता; भयावह पातळीचा राग\nगुन्हा जेव्हा घडतो तेव्हा प्रचंड राग हा गुन्हेगाराच्या मनात आलेला असतो. रागाचा हा भर अत्युच्च पातळीवर पोहोचलेला असतो\nराजकीय वादाची ठिणगी; भूखंड वादाचा वणवा\nकल्याण पूर्वचे भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटाचे कल्याण शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर उल्हासनगरच्या हिललाईन पोलिस ठाण्यातच गोळीबार …\nगेल्या वर्षी 21 डिसेंबर रोजी रोमानियाच्या लिजंड एअरलाईन्सचे दुबईतून उड्डाण केलेले एक विमान फ्रान्सच्या व्हॅट्री विमानतळावर जवळपास तीन दिवस रोखून …\nMahashivratri 2024: महाराष्ट्रात आहेत ही ५ ज्योतिर्लिंग, यांच्याबद्दल तुम्हाला माहीत आहे का\nTravel Tips: भगवान शिवाच्या १२ ज्योतिर्लिंगांपैकी काही प्रसिद्ध ज्योतिर्लिंग महाराष्ट्रात आहेत. महाशिवरानिमित्त महाराष्ट्रातील ५ प्रसिद्ध ज्योतिर्लिंगांविषयी जाणून घेऊया.\nRelationship : चांगल्या जोडीदारामध्ये हवे हे 5 गुण\nजीवनाच्या प्रवासात प्रत्येक वळणावर आपल्या सोबत एक व्यक्ति असणे गरजेचे असते. जो तुम्हाला नेहमी साथ देईल. जीवनात तुम्ही जेव्हा कठीण …\nWomen Day 2024: कधी आणि का साजरा केला जातो आंतरराष्ट्रीय महिला दिवस जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व\nInternational Women Day 2024: आंतरराष्ट्रीय महिला दिन कधी आहे, आपण तो का साजरा करतो, त्याचा इतिहास आणि मह���्त्व याबाबत येथे …\nजळगाव जिल्हा परिषदेतील मोठा गौडबंगाल…हजारो बेरोजगारांना डावलून मर्जीतील कंत्राटदारांना कामे वाटप : भारत लाईव्ह न्यूज मीडिया \nजळगाव : धनवीरसिंग ठाकूर , जळगाव जिल्हा परिषदेचा गेला कित्येक महिन्यापासून सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांचे काम वाटप समितीची बैठक गाजवत असून …\n#LatestNews #MarathiNews #Politics : भाजपची उमरगा तालुका कार्यकारिणी अखेर जाहीर \nउमरगा प्रतिनिधी उमरगा तालुका भारतीय जनता पार्टीची नूतन कार्यकारिणी व विविध आघाड्यांच्या अध्यक्षांची निवड शनिवारी (दि. २३) तालुकाध्यक्ष शहाजी पाटील …\n नागपुरमधून २८ डिसेंबरला लोकसभेचं रणशिंग फुंकणार\nनागपूर; पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या स्थापना दिनाचे औचित्य साधत येत्या २८ डिसेंबर रोजी नागपुरमध्ये काँग्रेस पक्षाची महारॅली आयोजित …\nमोदी है तो मुमकिन है, देशात २०३० पर्यंत २०० एअरपोर्ट, २०४७ पर्यंत ४५०० ‘वंदे भारत’ असतील”: ज्योतिरादित्य सिंधिया : भारत …\nमुंबई : विशेष वृत्त, भारतीय केबिनेट मधील तरुण नेतृत्व ज्योतिरादित्य सिंधिया ह्यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखती मध्ये भारतीय नेतृत्वाची धुरा …\nकाँग्रेसच्या मद्यसम्राट कडून २०० कोटी रोख सापडली …अजूनही पैसे मोजणी सुरु : धीरज साहू : भारत लाईव्ह न्यूज मीडिया \nमुंबई : धनवीरसिंग ठाकूर , एकी कडे नुकत्याच निवडणुका पार पडल्या आणि आजच तेलंगाणा राज्यात काँग्रेस ने सत्ता स्थापन केली …\nछत्तीसगडच्या मतमोजणीत कॉंग्रेस-भाजपमध्ये ‘टी-20’ सारखा ‘थरार’\nपुढारी ऑनलाईन डेस्क : छत्तीसगड विधानसभा निवडणूक मतमोजणीस आज सकाळी प्रारंभ झाला आहे. मतमोजणीच्या पहिल्या अडीच तासात क्रिकेट ‘टी-20’ मधील …\nछवी राजावत ह्यांच्या शब्दांतून : राजस्थानातील गावाची महिला सरपंच : अनुभव प्रवास : भारत लाईव्ह न्यूज मीडिया \nमुंबई : नवीन भारतीय युगातील महिला मुली जेथे चंद्रावर पाऊले उमटवीत आहेत तेथेच महिला म्हणून जेव्हा आपण एखाद्या समुदाय , …\nबातम्या विभाग: Select Categoryकरियर शिक्षण विशेषखेळ समाचारगुन्हेगारीजीवनशैलीठळक बातम्यापब्लिक से बोल आज विशेषपर्यटनमनोरंजनमहत्वाची बातमीमहत्वाची बातमीमोठी बातमीराजकारणविदेश बातम्याविशेष बातमीसंपादकीय\nभारत लाईव्ह न्यूज मीडिया :\nआमच्या अधिकृत मराठी भाषिक बातमी संकेतस्थळावर आपले स्वागत आहे. आम्ही भारत लाई��्ह न्यूज मीडिया आणतो जळगाव,नाशिक,पुणे,मुंबई येथील सर्व ठळक महत्वाच्या दैनंदिन घडामोडी तसेच महाराष्ट्र राज्यातील सर्व महत्वाच्या घडामोडी लागलीच आपल्या पर्यंत आपल्या मराठी भाषेतून. भारत लाईव्ह न्यूज मीडिया स्वतंत्र संचालित निष्पक्ष बातमी समूह असून आम्ही आमच्या शोध पत्रकारिता आधारित सामाजिक मुद्दे , शासकीय बाबी तसेच महत्वाच्या लेखन सामग्री आपल्या पर्यंत आमच्या अधिकृत संकेतस्थळ द्वारे पोहोचवितो.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00831.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mahametronews.com/ncp-give-beed-nagarpalika-election-and-win/", "date_download": "2024-03-05T02:16:39Z", "digest": "sha1:VN5S35IORBXCLN6F26HORTI4KYCOPVW3", "length": 19102, "nlines": 269, "source_domain": "mahametronews.com", "title": "बीड मध्ये राष्ट्रवादीने समीकरणं बदलली; माजी मंत्री पंकजा मुंडेंना धक्का, नगरपालिका राष्ट्रवादीच्या ताब्यात! - MahaMetroNews Best News Website in Pune", "raw_content": "\nमहा मेट्रो न्युज पत्रकार\nबीड मध्ये राष्ट्रवादीने समीकरणं बदलली; माजी मंत्री पंकजा मुंडेंना धक्का, नगरपालिका राष्ट्रवादीच्या ताब्यात\nबीड मध्ये राष्ट्रवादीने समीकरणं बदलली; माजी मंत्री पंकजा मुंडेंना धक्का, नगरपालिका राष्ट्रवादीच्या ताब्यात\nबीड | भाजपच्या नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांना राष्ट्रवादी काँग्रेसने जबर धक्का दिला आहे. त्यांच्या होमग्राउंडवर भाजपच्या ताब्यात असलेली माजलगाव नगरपालिका राष्ट्रवादीने आपल्या ताब्यात घेतली आहे. हा पंकजासाठी मोठा धक्का मानला जात आहे. नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपने पूर्णपणे माघार घेतल्याने राष्ट्रवादीच्या शेख मंजूर यांची बिनविरोध निवड झाली. भाजप नगराध्यक्ष सहाल चाऊस यांना बरखास्त केल्यावर आज नगराध्यक्षपदाची निवडणूक संपन्न झाली. या निवडणुकीत भाजपने माघार घेतल्यामुळे राष्ट्रवादीच्या शेख मंजूर यांची नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. भाजपची सत्ता असलेली नगरपालिका राष्ट्रवादीच्या ताब्यात गेल्याने कुतुहलाचा विषय ठरला आहे.\nदरम्यान, दसरा मेळाव्यात जोरदार भाषण करुन राजकारणात नव्याने मुसंडी मारण्याचा इशारा दिलेल्या भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना बीडमधूनच जबर धक्का मिळाला आहे. माजलगाव नगरपालिका भाजपच्या ताब्यात होती, मात्र नगराध्यक्ष सहाल चाऊस यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होऊन अटक झाल्यानंतर त्यांच्यावर अविश्वास ठराव मांडण्यात आला. राष्ट्रवादीच�� आमदार प्रकाश सोळंके यांनी संधी साधून भाजपच्या गोटातील काही नगरसेवक राष्ट्रवादीच्या गळाला लावले आणि आपला गड मजबूत केला.\nभाजपने नगराध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर केला होता, मात्र भाजपचे माजी नगराध्यक्ष सहाल चाऊस यांनी राष्ट्रवादीसोबत घरोबा करुन पंकजा मुंडेंनाच जबर धक्का दिला. मोहन जगताप आघाडीचे ४, राष्ट्रवादीचे ७, भाजपचा १ आणि शिवसेनेचे २ असे १४ संख्याबळ राष्ट्रवादीचे होते. सहाल चाऊस गटाच्या ४ नगरसेवकांनी बिनशर्त पाठिंबा जाहीर केल्याने एकूण संख्याबळ १८ झाले. त्यामुळे नगराध्यक्ष म्हणून राष्ट्रवादीचे शेख मंजूर यांचा बिनविरोध निवडीचा मार्ग सुकर झाला.\nPrevious जिल्हा परिषद सदस्य प्रविणभैय्या माने यांच्या पुढाकारातून कोरोनाच्या संसर्गाने मृत्यू झालेल्या बबन तरंगेच्या कुटुंबियांला दीड लाख रुपयांची मदत\nNext ‘माझ्या आत्महत्येला एसटी महामंडळ, ठाकरे सरकार जबाबदार’; चिठ्ठी लिहून एसटी कंडक्टरची आत्महत्या\nतारीख ठरली; मराठा आरक्षणासाठी २० फेब्रुवारीला विशेष अधिवेशन\nखा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त ज्युपिटर हॉस्पिटलमधे लहान बच्चुंच्या हृदय शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन\nयळकोट यळकोट जय मल्हार करत मुख्यमंत्र्यांच्या, पाटलांच्या अन् चिवटेंच्या नावानं जेजुरीत चांगभलं \nमुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीने वर्षभरात केले विक्रमी वाटप; रुग्णांनी केले कौतुक\nभिगवणमधील मंगलदृष्टी सोसायटीच्या बिल्डरकडून फ्लॅट धारकांची फसवुक झाल्याने नागरिकांनी हैराण; प्राथमिक सुविधा नसल्याने नागरिकांची प्रांत-तहसीलदारांकडे धाव\nआरोग्य कर्मचाऱ्यांची बिन-पगारी फुल अधिकारी, ही संकल्पना राबवणारी पुणे जिल्हा परिषदेची उत्तुंग कामगिरी; आरोग्यमंत्र्यांचे दुर्लक्ष\nFM Radio सुरू करण्यासाठी खालील त्रिकोणी बटन क्लिक करा\nआरोग्य मंत्री राजेशजी टोपे साहेब यांचे कोरोनाला घाबरू नये याची ही सूंदर अशी चित्रफीत: जरूर बघा\nमहा मेट्रो न्युज फेसबुक पेज\nतारीख ठरली; मराठा आरक्षणासाठी २० फेब्रुवारीला विशेष अधिवेशन\nखा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त ज्युपिटर हॉस्पिटलमधे लहान बच्चुंच्या हृदय शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन\nयळकोट यळकोट जय मल्हार करत मुख्यमंत्र्यांच्या, पाटलांच्या अन् चिवटेंच्या नावानं जेजुरीत चांगभलं \nमुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीने वर्षभरात केले विक्रमी वाटप; रुग्णांनी केले कौतुक\nभिगवणमधील मंगलदृष्टी सोसायटीच्या बिल्डरकडून फ्लॅट धारकांची फसवुक झाल्याने नागरिकांनी हैराण; प्राथमिक सुविधा नसल्याने नागरिकांची प्रांत-तहसीलदारांकडे धाव\nतारीख ठरली; मराठा आरक्षणासाठी २० फेब्रुवारीला विशेष अधिवेशन\nशिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे सध्या होम क्वारंटाईन; वाचा सविस्तरपणे\nशालेय शिक्षण मंत्री मा बच्चू कडू यांनी दत्तक घेतली चंपाकली हत्तीण\nमुख्यमंत्री पेयजल योजनेचा रणगावमध्ये शुभारंभ; वाचा सविस्तर\nस्त्री ही या दुनियेच्या श्रुष्टीची निर्माती; लेख\nतारीख ठरली; मराठा आरक्षणासाठी २० फेब्रुवारीला विशेष अधिवेशन\nखा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त ज्युपिटर हॉस्पिटलमधे लहान बच्चुंच्या हृदय शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन\nयळकोट यळकोट जय मल्हार करत मुख्यमंत्र्यांच्या, पाटलांच्या अन् चिवटेंच्या नावानं जेजुरीत चांगभलं \nमुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीने वर्षभरात केले विक्रमी वाटप; रुग्णांनी केले कौतुक\nभिगवणमधील मंगलदृष्टी सोसायटीच्या बिल्डरकडून फ्लॅट धारकांची फसवुक झाल्याने नागरिकांनी हैराण; प्राथमिक सुविधा नसल्याने नागरिकांची प्रांत-तहसीलदारांकडे धाव\nविशेष सूचना : • महा मेट्रो न्युज मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील , लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून महा मेट्रो न्युज चे संपादक , प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही . महा मेट्रो न्युज मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात . बातमी , लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता महा मेट्रो न्युज तपासून पाहू शकत नाही . बातमी , लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार महा मेट्रो न्युज नसून संबंधित वार्ताहर , लेखक किंवा जाहिरातदारच आहे . वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले , वादविवाद , प्रकरणे पुणे न्यायालयांतर्गतच चालवले जातील . अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.\nerror: या पोर्टल वरील सर्व बातम्या, लेख, फोटो यांचे सर्व हक्क संपादकांकडे असून, परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00831.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://igmedias.com/crisis-before-farmers-silver-of-traders-due-to-lack-of-assurance-centres/", "date_download": "2024-03-05T00:10:30Z", "digest": "sha1:V6UCNJP6GRXMTYVRYC3DKJ7T3IUEIOXQ", "length": 8979, "nlines": 62, "source_domain": "igmedias.com", "title": "भारतीय कापूस महामंडळाने चंद्रपुरातील खरेदी केंद्राला वगळले - IG Media", "raw_content": "\nभारतीय कापूस महामंडळाने चंद्रपुरातील खरेदी केंद्राला वगळले\nशेतकऱ्यांसमोर संकट : हमीभाव केंद्रांअभावी व्यापाऱ्यांची चांदी\nचंद्रपूर : भारतीय कापूस महामंडळाने (सीसीआय) यंदा चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या केंद्राला वगळले. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मिळेल त्या भावात खासगी व्यापाऱ्यांना विक्री करावी लागत आहे. दुसरीकडे जाऊन कापसाची विक्री केल्यास वाहतुकीचा खर्च वाढून शेतकऱ्यांच्या हातात फारसे काही शिल्लक राहणार नाही.\nचंद्रपूर जिल्ह्यात धान उत्पादकांची संख्या मोठी असली, तरी गत काही वर्षांपासून कापूस व सोयाबीन लागवडीचे क्षेत्र कमालीचे वाढले. कपाशीचाच विचार केल्यास यंदाचे पेरणीक्षेत्र १ लाख ६९ हजार ९३६ हेक्टरपर्यंत पोहोचले. यंदा कापसाला चांगला भाव कापसाला मिळेल, अशी शेतकऱ्यांना अपेक्षा आहे. सध्या जिल्ह्यात कापूस वेचणी सुरू आहे, तर काही ठिकाणी वेचणी झाली. त्यामुळे शेतकरी कापूस विक्रीच्या तयारीत आहे. दरवर्षी भारतीय कापूस महामंडळाच्या (सीसीआय) माध्यमातून कापूस खरेदी होते. यासाठी सीसीआय खरेदी केंद्र देते. या केंद्रांवर शेतकऱ्यांना कापूस विक्री करण्याची सुविधा प्राप्त होते. त्यामुळे व्यापाऱ्यांकडे जाण्याची गरज नव्हती. यंदा शासनाकडून कापसाला ७ हजार २० रुपये हमीभाव जाहीर झाला. मात्र, खुल्या बाजारात ६ हजार ५०० ते ६ हजार ७०० रुपये प्रति क्विंटल भाव आहे.\nफक्त तीन केंद्रांनाच मान्यता\nसीसीआयकडून दरवर्षी चंद्रपूर, वरोरा, राजुरा आणि कोरपना चेइपब तीन खरेदी केंद्रांना मान्यता दिली जाते. चंद्रपूर तालुक्यात कापूस उत्पादकांची संख्या मोठी आहे. मात्र, यंदा चंद्रपूरच्या खरेदी केंद्राला वगळले. सीसीआयने याबाबतचे कारण स्पष्ट केले नाही, त्यामुळे चंद्रपूर तालुक्यातील शेतकऱ्यांना कापूस कुठे विकायचा हा प्रश्नच आहे. गतर्षी चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून रासबिहारी ॲग्रो आणि मारोती कॉटन येथे कापूस विक्री केंद्र दिले होते. त्या ठिकाणी ३ हजार ५०० शेतकऱ्यांची नोंदणी झाली. एक लाख ४० हजार क्विंटल कापसाची विक्री झाली होती.\nचंद���रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीने दिलेल्या केंद्रातून मोठ्या प्रमाणावर कापसाची विक्री झाली. त्यामुळे चंद्रपूरला सीसीआयने केंद्र देणे अत्यावश्यक होते मात्र, यंदा चंद्रपूरला सीसीआयने डावलले. त्यामुळे चंद्रपूर तालुक्यातील शेतकऱ्यांना वरोरा, राजुरा, कोरपणा किंवा भद्रावतीत जाऊन कापूस विक्री करावा लागणार आहे. तिथे जाणे शक्य नसल्याने व्यापाऱ्यांना अल्प दरात कापूस विकण्याची स्थिती निर्माण झाली आहे.\nसर्व नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा💐💐\nवाघाच्या हल्ल्यात शेतकर्‍ याचा मृत्यू\nहिवरा गावात नि:शुल्क आरोग्य तपासणी व मोफत औषधोपचार शिबीर संपन्न\nवाघाच्या हल्ल्यात शेतकर्‍ याचा मृत्यू\nसर्व नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा💐💐\nहिवरा गावात नि:शुल्क आरोग्य तपासणी व मोफत औषधोपचार शिबीर संपन्न\nवाघाच्या हल्ल्यात शेतकर्‍ याचा मृत्यू\nभारतीय कापूस महामंडळाने चंद्रपुरातील खरेदी केंद्राला वगळले\nसर्व नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा💐💐\nसर्व नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा💐💐\nहिवरा गावात नि:शुल्क आरोग्य तपासणी व मोफत औषधोपचार शिबीर संपन्न\nवाघाच्या हल्ल्यात शेतकर्‍ याचा मृत्यू\nभारतीय कापूस महामंडळाने चंद्रपुरातील खरेदी केंद्राला वगळले\nसर्व नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा💐💐\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00832.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://krushidukan.bharatagri.com/mr/blogs/news/cauliflower-in-marathi", "date_download": "2024-03-05T01:49:21Z", "digest": "sha1:XIT2QZ4JCLIA4YR37IXAAQDIV7UAEG76", "length": 17634, "nlines": 186, "source_domain": "krushidukan.bharatagri.com", "title": "cauliflower in marathi: फुलकोबी लागवड माहिती – BharatAgri Krushi Dukan", "raw_content": "\ncauliflower in marathi: फुलकोबी लागवड माहिती\nमहाराष्ट्रामध्ये कोबीवर्गीय cauliflower in marathi भाज्यांमध्ये फुलकोबी cauliflower farming ही भाजी अतिशय लोकप्रिय आहे. तसेच जवळ जवळ सर्व जिल्‍हयात या पिकाची लागवड केली जाते. हे पिके थंड हवामानात होणारे असून सुधारित तसेच संकरित जातीच्या उपलब्धतेमुळे त्यांची लागवड समशीतोष्ण आणि उष्ण हवामानात यशस्वीपणे करता येते.\nफुलकोबीच्या लागवडीसाठी पाण्याचा उत्तम निचरा होणारी, मध्यम ते भारी जमीन निवडावी. जमिनीचा सामू 5.5 ते 6.5 असावा.\nफुलकोबी cauliflower in marathi एक थंड हवामानातं येणारी वनस्पती आहे. सर्वसाधारणपणे 15 ते 20 अंश सेल्सिअस तापमान वाढीस पोषक असते. फूलकोबीच्‍या जाती तापमानाच्‍या बाबतीत अधि��� संवेदनशील असल्‍यामुळे त्‍यांची निवड त्‍या त्‍या हवामानाच्‍या गरजेनुसार करावी. अति प्रमाणात दंव फुलकोबी cauliflower farming पिकाचे मोठे नुकसान करते. पिकाच्या वाढीच्या काळात तापमान खाली गेल्यास गड्डा अतिशय लहान तयार होतो.\nएक एकर लागवडीसाठी हळव्या, निमगरव्या या जातींचे 240 ते 300 ग्रॅम बी लागते. तर गरम या आणि स्नोबॉल गटातील जातीचे एकरी 150 ग्रॅम बी पुरेसे होते. संकरित वाणांचे बी 120 ग्रॅम लागते.\nपिकाची रोपे तयार करताना गादी वाफयावर तयार करावी. वाफयाच्‍या रूंदीस समांतर 12 ते 15 सेमी अंतरावर रेषा ओढून बियाणे पातळ पेरावे व बियाणे मातीने अलगद झाकावे. बियांची उगवण होईपर्यंत झारने पाणी द्यावे. बी पेरल्‍यापासून 4 ते 5 आठवडयात रोपे लागवडीस तयार होतात. लागवडीपूर्वी सरी वरंबे अथवा वाफे यांना खतांचा मात्रा द्यावी. लवकर येणा-या जातींकरीता 45 बाय 45 सेमी वर तर उशिरा येणा-या जातींना 45 बाय 60 सेमी किंवा 60 बाय 60 सेमी अंतरावर लागवड करावी.\n1. रेगाल व्हाइट (सिजेंटा) -\nवैशिष्ट्ये - रोपे उंच, सरळ वाढतात, गड्डा पांढराशुभ्र असून पाने हिरवी, रुंद गड्ड्याला झाकून ठेवतात. रोप लागवडीपासून 75 ते 80 दिवसांत गड्डा काढणीस येतो.\n2. सुहासिनी (सिजेंटा) -\nवैशिष्ट्ये - गड्डा घट्ट, मोठा, उभा असून पानांनी गड्डा झाकला जातो. रोप लागवडीपासून 65 ते 70 दिवसांत गड्डा काढणीस येतो. गड्डा साधारण 1.5 ते 2.5 किलोचा असतो.\n3. किमया (सिजेंटा) -\nहंगाम - खरिफ (उन्हाळी सुद्धा लागवड केली जाते)\nवैशिष्ट्ये - गड्डा मोठा गोलाकार. रोप लागवडीपासून 65 ते 70 दिवसांत गड्डा काढणीस येतो. गड्डा साधारण 1 किलोचा असतो.\nलागवडीच्या वेळी युरिया 25 किलो + 12:32:16 - 50 किलो + मायक्रोनुट्रीएंट 10 किलो + बोरॉन 1 किलो + सल्फर 5 किलो द्यावे. लागवडीनंतर 20 दिवसांनी युरिया 25 किलो + 10:26:26 - 50 किलो + बोरॉन 1 किलो प्रति एकरी द्यावे.\nरब्बी हंगामात जमिनीचा प्रकार आणि हवामानाचा अंदाज घेऊन 7 ते 8 दिवसांनी पाणी द्यावे, तर उन्हाळी हंगामात 4 ते 5 दिवसांनी पाणी द्यावे. फुलकोबीची cauliflower in marathi मुळे उथळ असल्यामुळे फुलकोबीच्या पिकाला ठिबक सिंचन पद्धतीने पाणी दिल्यास फुलकोबीचे उत्पादन आणि मालाचा दर्जा सुधारतो आणी पाण्याची 40 ते 50 % बचत होते.\nकोबी पिकातील गंभीर कीड. ते पृष्ठभागाच्या पानांच्या खाली अंडी घालतात. शरीरावर केस असलेल्या हिरव्या रंगाच्या अळ्या पाने खातात आणि छिद्र करतात. योग्य नियंत्रण उपायांच��� अभाव असल्यास, यामुळे 80-90% पर्यंत नुकसान होते.\nकिडीच्या नियंत्रणासाठी 10 कामगंध सापळे प्रति एकरी लावावेत.\n1. ट्रेसर - 6 मिली\n2. किफन 30 मिली\n3. कोराजन - 5 मिली\nया कोणत्याही एका कीडनाशकाची प्रधुरभावानुसार प्रति 15 लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी.\nपानांचा रस शोषून घेतात परिणामी पाने पिवळी पडतात उत्पादनात घट येते.\nपिवळे व निळे चिकट सापळे 25 प्रति एकरी लावावेत.\n1. अरेवा - 10 ग्राम\n2. कॉन्फिडोर - 10 मिली\n3. सुपर डी - 30 मिली\nया कोणत्याही एका कीडनाशकाची प्रधुरभावानुसार प्रति 15 लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी.\n3. ब्लॅक रॉट / घाण्या रोग | Black rot -\nकोबीवर्गीय पिकांमधील हा एक घातक रोग आहे. रोपाच्या पानांच्या कडांवर इंग्रजीतील V आकाराचे ठिपके आलेले दिसतात. नंतर पान पिवळे पडण्यास सुरुवात होते व हळूहळू हे ठिपके झाडांवर इतरत्र पसरू लागतात.\nरोपाच्या अन्नद्रव्य वाहिन्यांमध्ये या जिवाणूंची वाढ झाल्याने रोपाची पाने, खोड व मुळे काळी पडतात व रोगग्रस्त झाड सडून जाते.\n1. धानुकोप 30 ग्राम + प्लांटोमाइसिन 10 ग्राम\n2. धानुकोप 30 ग्राम + ओमाइसिन 30 मिली\nया कोणत्याही एका बुरशीनाशकाची प्रति 15 लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी.\nजातीपरत्‍वे फुलकोबी 2.5 ते 3 महिन्‍यात तयार होतो. तयार गड्डा हातास टणक लागतो. तयार गडडा जादा काळ तसाच ठेवला तर पाणी दिल्‍यावर तो फूटून नुकसान होण्‍याचा संभव असतो. म्‍हणून तो वेळीच काढून घ्‍यावा. फूलकोबी चा गडडा पिवळसर पडण्‍यापूर्वी काढावा. कोबीचे 200 ते 250 क्विंटल तर फूलकोबीचे 100 ते 200 क्विंटल हेक्‍टरी उत्‍पादन घेता येते.\nफुलकोबी हे एक प्रमुख भाजीपाला पीक आहे. फुलकोबी थंड हवामानात येणारे पीक असून लागवड करताना हंगामानुसार जातीची निवड करणे गरजेचे आहे. तसेच जातीनुसार लागवडीचे अंतर ठेवावे. योग्य खत नियोजन, कीड रोग व्यवस्थापन चांगल्या पद्धतीने केल्यास नक्कीच फुलकोबी हे पीक फायदेशीर ठरू शकते.\n सतत विचारले जाणारे प्रश्न -\n1. फुलकोबीच्या लागवड कधी करावी\nऊत्तर - फुलकोबी थंड हवामानात येणारे पीक असल्याने पावसाळा आणि हिवाळी हंगामध्ये लागवड करू शकतो पण काही संकरित जातीची लागवड उन्हाळ्यामध्ये करू शकतो.\n2. फुलकोबी लागवडीसाठी जमीन कशी असावी\nऊत्तर - फुलकोबीच्या लागवडीसाठी पाण्याचा उत्तम निचरा होणारी, मध्यम ते भारी जमीन निवडावी. जमिनीचा सामू 5.5 ते 6.5 असावा.\n3. फुलकोबी ल���गवडीसाठी एकरी किती बियाणे लागते\nऊत्तर - एक एकर लागवडीसाठी हळव्या, निमगरव्या या जातींचे 240 ते 300 ग्रॅम बी लागते. तर गरम या आणि स्नोबॉल गटातील जातीचे एकरी 150 ग्रॅम बी पुरेसे होते. संकरित वाणांचे बी 120 ग्रॅम लागते.\n4. फुलकोबी मधील प्रमुख रोग कोणता\nऊत्तर - घाण्या रोग हा फुलकोबी मधील प्रमुख रोग आहे.\n5. फुलकोबी मधील प्रमुख कीड कोणती\nऊत्तर - डायमंड बैक मोथ हि फुलकोबी मधील प्रमुख कीड आहे.\n1. फ्लॉवर आणि कोबीमध्ये कीड व रोगांना 100% नियंत्रित करणाऱ्या फवारण्या\n2. IFC Neem Oil: आयएफसी निम तेल फवारा आणि पांढरी माशी, मावा व थ्रिप्सला दूर पळवा \n3. जाणून घ्या सी विड एक्सट्रॅक्टचा उपयोग आणि फायदे\n4. सोयाबीन वायरस चे संपूर्ण नियंत्रण\n5. कापूस पिकातील लाल पानांसाठी हे नक्की करा.\nSUPER5 कूपन लागू हुआ\n🌱 स्पेशल डिस्काउंट 🌱\nसिमित समय के लिए एक खास ऑफर\nअभी ऑर्डर करें और 5% डिस्काउंट पाएं\nस्पेशल डिस्काउंट पर आर्डर करें\nमुझे डिस्काउंट नहीं चाहिए\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00832.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://krushisahayak.krushivasant.com/2023/06/13/maharashtra-land-record/", "date_download": "2024-03-05T01:55:39Z", "digest": "sha1:SENA76FLO34WMY46YUFBYVUSL4FHCPSM", "length": 6192, "nlines": 75, "source_domain": "krushisahayak.krushivasant.com", "title": "Maharashtra Land Record :1880 सालापासूनचे सातबारा, फेरफार, खाते उतारे ऑनलाईन कसे पाहायचे? - Krushisahayak", "raw_content": "\nInstant loan app without cibil पीएनबी बँंकेचे झटपट कर्ज; ग्राहकांना अवघ्या 4 क्लिकमध्ये\nPashupalan loan महिलांसाठी खुशखबर; महिलांना मिळणार 10 शेळ्या 1 बोकड\nToday onion rate in pune 2024 कांदा उत्पादकांसाठी दिलासादायक, आगामी काळात कांद्याचे भाव वाढणार, रांगडा आणि उन्हाळीला होणार फायदा\nmobile tower crane आपल्या जागेत मोबाईलचा टॉवर लावून दर महिना 75000 ते 100000 रुपये मिळवा\nInstant loan app without cibil पीएनबी बँंकेचे झटपट कर्ज; ग्राहकांना अवघ्या 4 क्लिकमध्ये\nPashupalan loan महिलांसाठी खुशखबर; महिलांना मिळणार 10 शेळ्या 1 बोकड\nMaharashtra Land Record :1880 सालापासूनचे सातबारा, फेरफार, खाते उतारे ऑनलाईन कसे पाहायचे\nMaharashtra Land Record :1880 सालापासूनचे सातबारा, फेरफार, खाते उतारे ऑनलाईन कसे पाहायचे\nMaharashtra Land Record जमिनीशी संबंधित कोणताही व्यवहार करायचा असल्यास काय महत्त्वाचं असतं तर त्या जमिनीचा इतिहास माहिती असणं अत्यावश्यक असत आता हा इतिहास म्हणजे काय तर ती जमीन मूळची कोणाच्या नावावर होती आणि दिवसेंदिवस्या जमिनीच्या अधिकार अभिलेखात काय बदल होत गेले याची सविस्तर माहिती असणे आवश्यक असतात ही माहिती कुठे असते तहसील कार्यालय किंवा भूमी अभिलेख कार्यालयातल्या सातबारा उतारा खाते उतारा फेरफार या परिपत्रकांमध्ये या पत्रकार मध्ये ही माहिती नमूद केलेली असते.\nMaharashtra Land Record ही माहिती महाराष्ट्र सरकारने ऑनलाईन उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली आहे महाराष्ट्र सरकारने ई अभिलेख या प्रकल्पा अंतर्गत किंवा या कार्यक्रमाद्वारे राज्यभरातल्या सगळ्या जिल्ह्यांमधल्या 30 कोटी अभिलेख उताऱ्यांचा संगणकीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे आणि हे उतारे आता सरकार ऑनलाईन उपलब्ध करून देत आहे हे उतारे ऑनलाइन कसे पाहायचे याची माहिती खालील प्रमाणे आहे.\nजुने अभिलेख कसे पाहायचे\nजुना फेरफार उतारा कसा पाहायचा\nPrevious: Land Record Nominees 7 :1880 सालापासूनचे सातबारा, फेरफार, ऑनलाईन पाहा\nNext: Shet Rasta Kayda 2023 :शेतात जण्यासाठी नवीन रस्ता\nInstant loan app without cibil पीएनबी बँंकेचे झटपट कर्ज; ग्राहकांना अवघ्या 4 क्लिकमध्ये\nPashupalan loan महिलांसाठी खुशखबर; महिलांना मिळणार 10 शेळ्या 1 बोकड\nToday onion rate in pune 2024 कांदा उत्पादकांसाठी दिलासादायक, आगामी काळात कांद्याचे भाव वाढणार, रांगडा आणि उन्हाळीला होणार फायदा\nmobile tower crane आपल्या जागेत मोबाईलचा टॉवर लावून दर महिना 75000 ते 100000 रुपये मिळवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00832.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://live.jagmitra.com/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%AE-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B8-%E0%A4%B8%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%80-%E0%A5%A6%E0%A5%AD-%E0%A5%A6%E0%A5%A6/", "date_download": "2024-03-05T00:37:46Z", "digest": "sha1:RSGEJSEAFEOEIJKWNWIZ2LZBA4TLCKNC", "length": 16500, "nlines": 101, "source_domain": "live.jagmitra.com", "title": "विषम दिनांकास सकाळी ०७.०० ते द.२.०० या कालावधीत किराणा दुकानासह सर्व किरकोळ विक्रेत्यांची दुकाने उपडण्यास परवानगी- राहुल रेखावार – Jagmitra", "raw_content": "\nदे दान सुटे गि-याण\nवैद्यकीय अधिक्षक डॉ.अरूण गुट्टे यांची कर्तव्यनिष्ठा\nडॉ.शालिनीताई कराड यांना मातृशोक\nदैनिक जगमिञ आजचा अंक\nडॉ.शालिनीताई कराड यांना मातृशोक\nविषम दिनांकास सकाळी ०७.०० ते द.२.०० या कालावधीत किराणा दुकानासह सर्व किरकोळ विक्रेत्यांची दुकाने उपडण्यास परवानगी- राहुल रेखावार\nबीड : दि, १३:-जिल्ह्यात दिनांक १३ में २०२० रोजी पासून पूढील आदेशापर्यंत विषम दिनांकास सकाळी ०७.०० ते द.२.०० या कालावधी मध्ये ग्रामीण व शहरी भागातील सर्व प्रकारची किरकोळ विक्रेत्यांची दुकाने (किराणा दुकानासह, परंतु भाजीपाला व फळे यांची दुकाने वगळून ) उपडण्यास परवानगी देण्यात येत असल्याचे निर्देश जिल���हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले आहेत.\nसदर आदेशा नुसार जिल्हाधिकारी बीड रेखावार यांनी पुढील निर्देश लागू आहेत\n१.विषम दिनांकास सकाळी ०७.०० ते द.२.०० या कालावधी मध्ये ग्रामीण व शहरी भागातील सर्व प्रकारची किरकोळ विक्रेत्यांची दुकाने (किराणा दुकानासह, परंतु भाजीपाला व फळे यांची दुकाने वगळून ) उपडण्यास परवानगी देण्यात येत आहे.\nमा.उच्च न्यायालय संडपीठ औरंगाबाद यांच्या जनहित याचिका क्रमांक १०५८९/२०२०\nमधील दिनांक १२/०५/२०२० रोजीच्या निर्देशान्वये या कार्यालयाचे Noodly App वापराविषयीच्या दिनांक ०९ में २०२० रोजीच्या संपूर्ण आदेशास कसल्याही प्रकारचा प्रतिबंध नसला तरीही त्याचा वापर सर्व किराणा\nदुकानदारांच्या सहकार्याने सुरु करण्यात येत आहे. नागरिकांनी या अॅपचा अधिकाधिक वापर करुन घराबाहेर येणे टाळण्याचा पूर्ण प्रयत्न करावा\n२.सर्व घाऊक (wholo sellers) विक्रेत्याची दुकाने विषम दिनांकास दुपारी ३.०० वा.नंतर आणि सम दिनांकारा पूर्ण दिवस खुली राहण्यास परवानगी देण्यात येत आहे. याच काळामध्ये किरकोळ दुकानांना त्यांच्या दुकानात\nघाऊक विक्रेत्याकडून किंवा अन्य मागनि सामान आणण्यासाठी ही परवानगी देण्यात येत आहे.\n३.विषम दिनांकास सकाळी ६.३० ते दु.२.३० वा या काळामध्ये शहरी भागामध्ये सर्व प्रकारच्या मालवाहू गाडया (पिकअप व्हॅन, छोटा हत्ती. ट्रक इ.सह सर्व) यांना प्रवेशास मनाई असेल.\n४.वाहतूक पास असल्याशिवाय कोणत्याही व्यक्तीस चार चाकी,अॅटो, दुचाकी यांच्या वापरास शहरी भागात संपूर्ण मनाई असेल.परंतु शासकीय शाळा,वसतिगृहे इत्यादी बंद असणा-या शासकीय आस्थापनावरील कर्मचारी वगळून इतर सर्व शासकीय कर्मचारी, बैंक कर्मचारी व इतर जिवनावश्यक सेवेतील व्यक्ती यांना सवलत\n५. वाहनारा इंधन यापूर्वीचे निर्देशाप्रमाणेच देण्यात यावे.\n६.वधू व वरा व्यतिरिक्त १० पेक्षा जास्त व्यक्ती जमणार नाहीत, अशा घरगुती विवाहास परवानगी देण्यात येत आहे.\n७.केश कर्तनालय, ब्यूटी पार्लर यांच्यासाठी याआधीचे आदेश कायम राहतील.\n८. जी कामे या आधी कोणत्याही विषम दिनांकास सकाळी ७.०० ते ९.३० मध्ये अनुज्ञेय होती. ती सर्व कामे आता सर्व विषम दिनांकांना सकाळी ०७.00 ते दु.२.०० वा या काळात (बैंकासह) अनुज्ञेय राहतील,\n९.शहरी भागातील व्यावसायिक परिसरातील सर्व प्रकारची शासकीय तसेच खाजगी बांधकामे व रस्त्या��ची कामे विषम दिनांकांस सकाळी ६.३० ते दु.२.३० ही वेळ वगळता करता येतील, परंतु या कामामुळे कोणत्याही प्रकारे कोणत्याही वेळी वाहतूकीस अडथळा अथवा गर्दी होऊ नये.\nया सर्व सूचनांचे काटेकोरपणे पालन करीत असताना नागरिकांनी कोठेही गदी करु नये, सामाजिक अंतराये भान ठेवावे, मास्क व सेंनीटायझरचा वापर करावा व कोवीड-१९ चा विषाणूचा प्रादुर्भाव थांबविण्यासाठी सर्व आवश्यक ती काळजी घ्यावी आणि केवळ आवश्यकता असेल तेव्हांच घराबाहेर यावे.\nबीड जिल्यात फोजदारी प्रक्रिया दंड प्रक्रिया कलम १४४ (१७ (३) अन्वये दिनांक १७ में २०२० रोजी रात्री १२.०० वा. पर्यत मनाई आदेश लागू करण्यात आले आहेत. यापूर्वी या कार्यालयाने वेळोवेळी निर्गमित केलेले आदेश, सुधारीत आदेश, सुधारणा आदेश या आदेशासह अगलात राहतील.\nपुर्णा तालुक्यात धनगर टाकळी येथे तलाठ्यास मारहाण ; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल\nपालकमंञ्यांच्या कर्मभुमीत “भर अब्दुला गुड थैली मे” ; बंद वीटभट्टी ना नाममात्र दरात दिली करोडो रुपयांची कोरडी राख.. \nमहात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्ज मुक्ती योजना 2019 ; पात्र लाभार्थ्यांनी आपले आधार प्रमाणीकरण करण्याचे आवाहन\nपरळी येथील हिंन्द लँब आगीत जळून खाक ; कोणतीही जिवितहानी नाही\nगणेशपार भाजपाचा वतीने आज राजेश कौलवार यांचा कार्यालयात लोकनेते गोपिनाथरावजी मुंडे साहेब यांचे अभिवादन…\nदे दान सुटे गि-याण\nदे दान सुटे गिर्‍याण‐————————नैसर्गिक आणि भौगोलिकदृष्ट्या ग्रहण हे सुर्य आणि चंद्राला लागत असते, जसे सुर्य आणि चंद्र यांना ग्रहण लागते,\nविदर्भाप्रमाणे उर्वरित महाराष्ट्रातील कैकाडी समाजाचा अनुसूचित जातीत समावेश करण्यासाठी विधिमंडळाचा ठराव घेऊन केंद्र सरकारकडे शिफारस करणार ; धनंजय मुंडे\nमुस्लिम आरक्षण वर निर्णय घ्या नसता,कांग्रेस, राष्ट्रवादी नगरसेवक व पदाधिकारी राजीनामा देतील\nक्रांतीवीर लहूजी साळवे स्मारकाच्या भूसंपादनासाठी सामाजिक न्याय विभागाने पुढाकार घ्यावा ; उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे\nबीड जिल्हा कुस्तीगीर परिषदेचे उपाध्यक्ष मुरलीधर मुंडे यांच्या हस्ते शरीर सौष्ठव स्पर्धेत व्दितीय क्रमांक मिळवल्याबद्दल ऋषिकेश फड व किरण गिरामयांचा सत्कार\nसेवानिवृत्त पुरी गावाचे लक्ष्मण मोरे पाटील उर्फ भाऊ पाटील यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार\nज्ञानगंगा सेवाभावी संस्थेच्या वतीने गरजु विद्यार्थ्याना शालेय साहित्याचे वाटप\nमुक्तांगण विज्ञान शोधिका केंद्रातर्फे ‘खेल खेल में’ ; राष्ट्रीय स्तरावरील विज्ञान खेळणी, गेम डिझाईन स्पर्धा\nभाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे शुक्रवारी राष्ट्रवादीत प्रवेश करणार – जयंत पाटील\n कोविंड रुग्णालयाचा घातक कचरा सार्वजनिक ठिकाणी रुग्णालयावर गुन्हा दाखल\nदे दान सुटे गि-याण\nदे दान सुटे गिर्‍याण‐————————नैसर्गिक आणि भौगोलिकदृष्ट्या ग्रहण हे सुर्य आणि चंद्राला लागत असते, जसे सुर्य आणि चंद्र यांना ग्रहण लागते,\nशरीर सौष्ठव स्पर्धेत ऋषीकेश फड दुसरा सिल्व्हर मेडल पटकावून मारली बाजी\nसेवानिवृत्त पुरी गावाचे लक्ष्मण मोरे पाटील उर्फ भाऊ पाटील यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार\nसौ.गेले श्री आले विरोधकांची सारी खटपट व्यर्थ झाले – डाॅ.कुडमूलवार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00832.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.economictimes.com/rishabh-instruments-ltd/stocks/companyid-50196.cms", "date_download": "2024-03-05T00:38:38Z", "digest": "sha1:WOOWU4UUCRO7UX77IPPZUCTU3OSUTM2E", "length": 6258, "nlines": 84, "source_domain": "marathi.economictimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nप्रत्येक शेअर वरील उत्पन्न13.74\n52 आठवड्यातील नीच 432.35\n52 आठवड्यातील उंच 635.40\nRishabh Instruments Ltd., 1982 मध्ये निगमित केलेली স্মল ক্যাপ कंपनी आहे (Rs 1878.90 कोटी मार्केट कॅप असलेली), आणि सामान्य क्षेत्रात काम करते |\n31-12-2023 ला संपलेल्या तिमाहीत कंपनीने Rs 163.09 कोटी ची एकत्रित विक्री नोंदविली आहे, मागच्या तिमाहितल्या Rs. 181.69 कोटी विक्री पेक्षा खाली -10.23 % आणि मागच्या वर्षीच्या याच तिमाहितल्या Rs. 137.87 कोटी विक्री पेक्षा वर 18.30 %. नवीनतम तिमाहीत कंपनीने Rs. 7.29 चा करानंतर एकूण नफा नोंदविला आहे.\n31-12-2023 तारखेला कंपनीचे एकूण 4 शेयर शिल्लक आहेत.\nबजेट क्रिप्टोकरन्सी वेल्थ MSME बातम्या बाजार\nअदानी पॉवर शेअरची किंमत BF गुंतवणूक शेअर किंमत अदानी विल्मर शेअरची किंमत मेंथा तेलाची किंमत एस्कॉर्ट्स लीडिंग सेक्टर्स फंड डायरेक्ट-ग्रोथ SBI बॅलन्स अॅडव्हांटेज फंड नियमित एसबीआय स्मॉल कॅप फंड एसबीआय इक्विटी हायब्रिड फंड टाटा डिजिटल इंडिया फंड डायरेक्ट अॅक्सिस ब्लूचिप फंड\nमेंथा तेलाची किंमत एस्कॉर्ट्स लीडिंग सेक्टर्स फंड डायरेक्ट-ग्रोथ SBI बॅलन्स अॅडव्हांटेज फंड नियमित एसबीआय स्मॉल कॅप फंड एसबीआय इक्विटी हायब्रिड फंड टाटा डिजिटल इंडिया फंड डायरेक्ट अॅक्सिस ब्लूचिप फंड क्वांट टॅक्स प्लॅन डायरेक्ट\nएस्कॉर्ट्स लीडिंग सेक्टर्स फंड डायरेक्ट-ग्रोथ SBI बॅलन्स अॅडव्हांटेज फंड नियमित एसबीआय स्मॉल कॅप फंड एसबीआय इक्विटी हायब्रिड फंड टाटा डिजिटल इंडिया फंड डायरेक्ट अॅक्सिस ब्लूचिप फंड क्वांट टॅक्स प्लॅन डायरेक्ट\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00832.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "https://shetkariyoddha.com/", "date_download": "2024-03-05T00:13:23Z", "digest": "sha1:HNFDTFYFQOHK2FZD4ZZR2IJYGLEKFRDZ", "length": 18572, "nlines": 214, "source_domain": "shetkariyoddha.com", "title": "Shetkari Yoddha - Digital Platform", "raw_content": "\nलगिनघाई विशेषांकाचे प्रकाशन संपन्न बारामतीत शिवाजी महाराजांना जयंती निमित्त अभिवादन सिद्धार्थ नगर बुद्ध विहार येथे बाल संस्कार वर्ग चित्रकला स्पर्धा संपन्न क्रांतीगुरू वस्ताद लहुजी साळवे यांची पुण्यतिथी निमित्ताने अभिवादन स्वामी समर्थ पादुका पालखीचे मंगळवारी बारामती मध्ये आगमन ..\nलगिनघाई विशेषांकाचे प्रकाशन संपन्न\n19/02/2024 संपादक-योगेश नामदेव नालंदे\nबारामतीत शिवाजी महाराजांना जयंती निमित्त अभिवादन\n19/02/2024 संपादक-योगेश नामदेव नालंदे\nसिद्धार्थ नगर बुद्ध विहार येथे बाल संस्कार वर्ग चित्रकला स्पर्धा संपन्न\n19/02/2024 संपादक-योगेश नामदेव नालंदे\nक्रांतीगुरू वस्ताद लहुजी साळवे यांची पुण्यतिथी निमित्ताने अभिवादन\n19/02/2024 संपादक-योगेश नामदेव नालंदे\nस्वामी समर्थ पादुका पालखीचे मंगळवारी बारामती मध्ये आगमन ..\n19/02/2024 संपादक-योगेश नामदेव नालंदे\nलगिनघाई विशेषांकाचे प्रकाशन संपन्न\nबारामतीत शिवाजी महाराजांना जयंती निमित्त अभिवादन\nसिद्धार्थ नगर बुद्ध विहार येथे बाल संस्कार वर्ग चित्रकला स्पर्धा संपन्न\nक्रांतीगुरू वस्ताद लहुजी साळवे यांची पुण्यतिथी निमित्ताने अभिवादन\nबारामती चा ” वैभव ” शाली कलाकार…..\nबारामती तालुक्यातील खाजगी व निमशासकीय पशुवैद्यकीय सेवा देणारे डॉक्टर जाणार बेमुदत संपावर\nभिगवण व वालचंदनगर येथे तिघांकडून २ गावठी पिस्टल, ३ काडतुसे व १ स्कॉर्पिओ असा सुमारे ७ लाखाचा माल जप्त : पुणे ग्रामीण LCB पथकाची कामगिरी\n10/12 वी पास नापास विद्यार्थ्यांना करीयर च्या नव्या दिशा उपलब्ध, बारामती मध्ये फायर इंजिनिअरिंग व मॅनेजमेंट च्या कॉलेजचे आज उद्घाटन स��पन्न\nलगिनघाई विशेषांकाचे प्रकाशन संपन्न\nबारामतीत शिवाजी महाराजांना जयंती निमित्त अभिवादन\nसिद्धार्थ नगर बुद्ध विहार येथे बाल संस्कार वर्ग चित्रकला स्पर्धा संपन्न\nक्रांतीगुरू वस्ताद लहुजी साळवे यांची पुण्यतिथी निमित्ताने अभिवादन\nलगिनघाई विशेषांकाचे प्रकाशन संपन्न\n19/02/2024 संपादक-योगेश नामदेव नालंदे\nआज समाजाला रोजगार देणाऱ्यांची गरज आहे, असा रोजगार देणाऱ्या छोट्या मोठ्या व्यावसायिकाला समाजापर्यंत नेण्याचे काम या विशेषांकाच्या माध्यमातून होत आहे.ज्यांच्या घरात लग्नासारखे मोठे कार्य असते, त्यांना त्यावेळेस मदतीची गरज असते.…\nबारामतीत शिवाजी महाराजांना जयंती निमित्त अभिवादन\n19/02/2024 संपादक-योगेश नामदेव नालंदे\nबारामती दि.१९: येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा स्मारक येथे युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला आणि डॉ.बाबासाहेब…\nसिद्धार्थ नगर बुद्ध विहार येथे बाल संस्कार वर्ग चित्रकला स्पर्धा संपन्न\n19/02/2024 संपादक-योगेश नामदेव नालंदे\nबारामती : बुद्ध विहार सिद्धार्थ नगर आमराई बारामती येथे बाल संस्कार वर्गाची चित्रकला स्पर्धा घेण्यात आली.या स्पर्धेत परिसरातील मुलांनी सहभाग घेतला .यावेळी पूजापाठाचा कार्यक्रम घेतल्या नंतर लहान मुलांना खाऊ वाटप…\nक्रांतीगुरू वस्ताद लहुजी साळवे यांची पुण्यतिथी निमित्ताने अभिवादन\n19/02/2024 संपादक-योगेश नामदेव नालंदे\nप्रतिनिधी – या देशात शिवरायांचे स्वराज्य पुन्हा यावे, हा देश स्वतंत्र व्हावा व रयत स्वाभिमानाने जगावी यासाठी त्यांनी देशात सशस्त्र क्रांती केली होती. त्यांच्याच प्रेरणेने या देशाने अनेक क्रांतिकारक घडवले.…\nस्वामी समर्थ पादुका पालखीचे मंगळवारी बारामती मध्ये आगमन ..\n19/02/2024 संपादक-योगेश नामदेव नालंदे\nबारामती – दि.19, श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ ट्रस्ट अक्कलकोट यांच्या वतीने महाराष्ट्र पादुका परिक्रमा अंतर्गत महाराष्ट्रात अनेक गावांमध्ये श्री स्वामी समर्थांच्या पादुकांच्या पालखीचे आयोजन करण्यात येत असते. त्यानुसार बारामती…\nजळोची गावचे सुपुत्र रणजीत किसन सुळ ह्यांची स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पदी निवड\n19/02/2024 संपादक-योगेश नामदेव ना��ंदे\nप्रतिनिधी:- बारामती तालुक्यातील जळोची गावचे सुपुत्र रणजीत किसन सुळ ह्याची सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या सरळ सेवा परिक्षेत एन टी सी प्रवर्गातुन महाराष्ट्रातुन 14 व्या रॅंक वरती स्थापत्य अभियांत्रिकी…\nपीक प्रात्यक्षिक प्रकल्प शेतकरी प्रशिक्षण व शेतकरी दिन हिंगणीगाडा येथे उत्साहात संपन्न..\n15/02/2024 संपादक-योगेश नामदेव नालंदे\nप्रतिनिधी – महाराष्ट्र शासन कृषी विभाग तालुका कृषी अधिकारी कार्यालय दौंड व मंडळ कृषी अधिकारी कार्यालय पाटस यांच्या मार्गदर्शनाने राष्ट्रीय अन्न व पोषण सुरक्षा अभियान पौष्टिक तृणधान्य सन २०२३-२०२४ अंतर्गत…\nइंदापूर दौंड बारामती शेती शिवार\nप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत समावेशासाठी विशेष मोहीम\n15/02/2024 संपादक-योगेश नामदेव नालंदे\nपुणे, : शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळवून देणाऱ्या केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत समावेश व लाभासाठी ई-केवायसी प्रमाणीकरण आवश्यक असून त्याअनुषंगाने २१ फेब्रुवारी २०२४ पर्यंत विशेष मोहीम राबविण्याचे निर्देश…\nसुपे येथे मतदान जनजागृतीकरीता पदयात्रेचे आयोजन\n15/02/2024 संपादक-योगेश नामदेव नालंदे\nबारामती, दि. १५: मतदारांचे पद्धतशीर शिक्षण आणि निवडणूक सहभाग (स्वीप) कार्यक्रमाअंतर्गत सहायक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार गणेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती विधानसभा मतदारसंघात मतदान व मतदार जनजागृतीकरीता सुपे येथे…\nउपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घरासमोर ओबीसी व भटक्याविमुक्त समाजाचे तीव्र आंदोलन..\n03/02/2024 संपादक-योगेश नामदेव नालंदे\nप्रतिनिधी – बारामतीमध्ये ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी महाराष्ट्रातील सर्वच लोकप्रतिनिधी यांच्या घरापुढे आंदोलन करण्याचा निर्णय ओबीसी समाजाचे नेते छगनराव भुजबळ ,आमदार राम शिंदे व आमदार गोपीचंद पडळकर…\nलगिनघाई विशेषांकाचे प्रकाशन संपन्न\nबारामतीत शिवाजी महाराजांना जयंती निमित्त अभिवादन\nसिद्धार्थ नगर बुद्ध विहार येथे बाल संस्कार वर्ग चित्रकला स्पर्धा संपन्न\nक्रांतीगुरू वस्ताद लहुजी साळवे यांची पुण्यतिथी निमित्ताने अभिवादन\nस्वामी समर्थ पादुका पालखीचे मंगळवारी बारामती मध्ये आगमन ..\nलगिनघाई विशेषांकाचे प्रकाशन संपन्न\n19/02/2024 स��पादक-योगेश नामदेव नालंदे\nबारामतीत शिवाजी महाराजांना जयंती निमित्त अभिवादन\n19/02/2024 संपादक-योगेश नामदेव नालंदे\nसिद्धार्थ नगर बुद्ध विहार येथे बाल संस्कार वर्ग चित्रकला स्पर्धा संपन्न\n19/02/2024 संपादक-योगेश नामदेव नालंदे\nक्रांतीगुरू वस्ताद लहुजी साळवे यांची पुण्यतिथी निमित्ताने अभिवादन\n19/02/2024 संपादक-योगेश नामदेव नालंदे\nलगिनघाई विशेषांकाचे प्रकाशन संपन्न 19/02/2024\nबारामतीत शिवाजी महाराजांना जयंती निमित्त अभिवादन 19/02/2024\nसिद्धार्थ नगर बुद्ध विहार येथे बाल संस्कार वर्ग चित्रकला स्पर्धा संपन्न 19/02/2024\nक्रांतीगुरू वस्ताद लहुजी साळवे यांची पुण्यतिथी निमित्ताने अभिवादन 19/02/2024\nस्वामी समर्थ पादुका पालखीचे मंगळवारी बारामती मध्ये आगमन .. 19/02/2024\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00832.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://bolbhidu.com/baba-adhav-had-agitated-for-the-chief-minister-not-to-worship-vitthal-in-pandharpur/", "date_download": "2024-03-04T23:44:09Z", "digest": "sha1:MU56766QEZVOM7IX7LY5YHXJUXBMAVQG", "length": 15428, "nlines": 95, "source_domain": "bolbhidu.com", "title": "धर्मनिरपेक्ष राज्यात मुख्यमंत्र्यांनी पूजा करू नये म्हणून बाबा आढावांनी आंदोलन उभारलेलं..", "raw_content": "\n२५०० पेक्षाही अधिक हत्या डाकीणमुळे झाल्या; असा आहे डाकीण प्रथेचा इतिहास..\nकोल्हापुरी चपलेची खरी ओळख म्हणजे, सेनापती कापशी चप्पल\nशिवसेना, राष्ट्रवादीनंतर आता काँग्रेसचा नंबर लागणार \nBol Bhidu - विषय हार्ड\n२५०० पेक्षाही अधिक हत्या डाकीणमुळे झाल्या; असा आहे डाकीण प्रथेचा इतिहास..\nकोल्हापुरी चपलेची खरी ओळख म्हणजे, सेनापती कापशी चप्पल\nशिवसेना, राष्ट्रवादीनंतर आता काँग्रेसचा नंबर लागणार \nधर्मनिरपेक्ष राज्यात मुख्यमंत्र्यांनी पूजा करू नये म्हणून बाबा आढावांनी आंदोलन उभारलेलं..\nबाबा आढाव म्हणजे चळवळीतला माणूस. कायमच काहींना काही आंदोलनाच्या निमित्ताने ते माध्यमामध्ये चर्चेत असतात. त्यांच्याबाबत अनेकांना वर्तमानपत्रांतील बातम्यांतून माहिती मिळते.\nत्यांची अनेकानेक आंदोलनं, सतत एकामागोमाग एक सुरू असलेल्या चळवळी, झोपडपट्ट्या हलवल्या जाऊ नयेत यासाठी आंदोलन, मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं नाव द्यावं यासाठी झालेली चळवळ, एक गाव – एक पाणवठा चळवळ, धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाची चळवळ आणि अगदी अलीकडे पुण्यातील रिक्षा आंदोलन…दरवाढीच्या बाबतीत झालेले रिक्षाचालकांच्या आंदोलनामुळे बाबा आढाव यांची प्रतिमा जनमानसातून थोडी उतरलेलीच.\nबाबांबद्दल कौतुकाची लाट आली होती ते १९७०-७१ च्या सुमारास….\nत्या वेळी त्यांनी दोन गोष्टींविरुद्ध आंदोलन छेडलं होतं.\nपंढरपूरच्या विठ्ठलाच्या शासकीय महापूजेविरुद्ध त्यांनी आंदोलन छेडलं होतं. आणि दुसरं म्हणजे संस्कृत भाषा आणि वेदविद्यापारंगत विद्वानांच्या शासनातर्फे केल्या जाणाऱ्या सत्काराला बाबांनी विरोध केला होता. अशा तात्त्विक भूमिकांमुळे आणि त्यासाठी केलेल्या प्रत्यक्ष आंदोलनांमुळे बाबांबद्दल कौतुकाची लाट आलेली.\nपण यातलं पंढरपूरच्या विठ्ठलाच्या शासकीय महापूजेविरुद्धचं त्यांचं आंदोलन जास्त गाजलं…\nप्रतिवर्षी आषाढी एकादशीला राज्याचे मुख्यमंत्री सपत्नीक श्री विठ्ठल-रखुमाईची महापूजा करत असतात. आषाढी एकादशीला पूजा करण्याच्या या प्रथा परंपरेची पाळेमुळे शोधायला गेलं तर काही लोकं छत्रपती शिवरायांपासुनचे दाखले देतात. मात्र पंढरपुरचा सामावेश आदिलशाहीत येत असल्याने त्याबद्दल इतिहासकारचे दुमत आहे. त्याचबरोबर १८४० च्या दरम्यान विठ्ठलपुजेचा मान सातारा गादीकडे असल्याचे संदर्भ देखील मिळतात.\nब्रिटीश काळातले मामलेदार, कलेक्टर, प्रांत, असे सेवाजेष्ठतेनुसार विठ्ठलाची पूजा होत असल्याचे संदर्भ आहेत. नंतरच्या काळात पेशवाई आल्यानंतर थोरले बाजीराव पेशवे यांनी विठ्ठलाची देवस्थान समिती नियुक्त केली. या समितीमार्फत पूजा केली जात असायची.\nसंयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाल्यानंतर मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणांनी महापूजा केली होती का याचे संदर्भ मिळत नाहीत मात्र दुसरे मुख्यमंत्री मारोतराव कन्नमवार यांना आषाढी एकादशीला पंढरपूरमध्ये पूजेचा मान मिळाल्याचे उल्लेख विठ्ठल मंदिर समितीमधे आहेत.\n१९६५ साली महसुलमंत्री म्हणून राजारामबापूंनी विठ्ठलपूजा केली.बाळासाहेब देसाई,कल्याणराव पाटील यांच्यासारख्या मंत्र्यांनी या महापूजा केल्या. त्यानंतर विठ्ठलाची पूजा मंत्र्यांच्या हस्ते करण्याची प्रथा चालू झाली.\nपण सन १९७० साली समाजवादी लोकांनी, धर्मनिरपेक्ष राज्यात सरकारने पूजाअर्चा करणे योग्य नाही म्हणून आंदोलन केलं होतं. आणि असं म्हणतात कि,\nया आंदोलनाच्या अग्रभागी बाबा आढाव होते. या आंदोलनात मुख्यमंत्र्यांनी करत असलेल्या शासकीय पूजेला तीव्र विरोध झालेला.\nकोल्हापुरी चपलेची खरी ओळख म्���णजे, सेनापती कापशी चप्पल\nप्रतिभाताई पाटील यांचे पती राजस्थानच्या राजपूत समाजातले होते…\nशासन हे धर्मनिरपेक्ष आहे आणि म्हणून मुख्यमंत्र्यांनी कोणत्याही धर्माच्या विधीत शासनाचा प्रतिनिधी म्हणून भाग घेता कामा नये, अशी बाबांची भूमिका होती.\nत्यांच्या या मुख्यमंत्र्यांच्या शासकीय पूजेच्या भूमिकेला बुद्धिवंतांचा पाठिंबा मिळाला होता. शेवटी वातावरण तापत चाललं होतं आणि मग यावर उपाय म्हणून १९७१ साली मंत्र्यांच्या हस्ते पूजा करण्यात आली नाही. पण बाबांच्या या आंदोलनाचा फारसा प्रभाव टिकला नाही.\nयोगायोग म्हणजे यानंतरच्या पुढच्याच वर्षी राज्याला दुष्काळाचा सामना करावा लागला होता. १९७२ साली मुख्यमंत्री असणाऱ्या वसंतराव नाईक यांना भेटण्यासाठी शिष्टमंडळ गेले होते. विठ्ठलाची पूजा बंद झाली त्यामुळेच दुष्काळ पडला म्हणून पुन्हा पूजा चालू करावी अशी मुख्यमंत्र्यांना विनंती करण्यात आली.\n१९७३ साली महाराष्ट्र शासनाने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर शासनाच्या ताब्यात घेतले आणि श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरासाठी १९७३ साली विशेष असा कायदा पास केला आणि मंदिराचा कारभार हा कायद्यानुसार सुरू झाला.\n१९७३, ७४, ७५ ला देवस्थानचे पंच यांच्यावतीने पुजा झाली…त्यानंतर खऱ्या अर्थाने विठ्ठलाची शासकिय पूजा करण्याचा मान मुख्यमंत्र्यांकडे आला. आणि आषाढी एकादशीला शासकिय पूजा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्याची प्रथा सुरु करण्यात आली. १९७६ ला मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्या हस्ते महापूजा झाली होती.\nत्यानंतर वसंतदादा पाटील. त्या दरम्यान दादांनी पंढरपुर बरोबरच देहू आणि आळंदीचा यात्रा कर रद्द केला होता. त्यानंतर शरद पवार यांनी देखील हि शासकिय पूजा चुकवली नाही. ए.आर. अंतुलेच्या रुपात राज्यास मुस्लीम मुख्यमंत्री लाभले त्यामुळे त्यांच्या ऐवजी महसुलमंत्री शालिनीताई पाटील यांनी दोन वेळेस शासकिय पूजा केली.\nयाच काळात मुंबईत रमाबाई आंबेडकरनगरमध्ये गोळीबार झाला होता. दलित संघटनांनी मुख्यमंत्र्यांनी आषाढी पूजा करू नये म्हणून विरोध केला.\nत्यामुळे १९९६ सालची पूजा मुख्यमंत्र्यांना करता आली नव्हती.\nहे हि वाच भिडू :\nनमाजाच्या ठिकाणी गोवर्धन पूजा केली..अन म्हणे हाच ‘खरा’ स्वातंत्र्याचा लढा आहे.\nसत्यशोधक बाबा आढाव यांच्या ९१ व्या वाढदिवसानिमित्त बोल भिडूने घेतलेली मुलाखत\nदाभोलकरांच्या पाठीशी ते भक्कमपणे उभे राहिले आणि अंनिसची चळवळ खेडोपाडी पसरली.\nमिशनऱ्यांनी हल्ला केला तेव्हा राज ठाकरे सिंधुताईंच्या मदतीला धावले होते\nसिंधुताई म्हणायच्या, “महाराष्ट्रात मोठं व्हायचं झालं तर मरावं लागतं”\nहे ही वाच भिडू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00833.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.webdunia.com/article/national-marathi-news/11-dead-in-a-collision-between-a-scorpio-vehicle-and-a-tractor-on-nh-28-of-muzaffarpur-at-bihar-120030700007_1.html", "date_download": "2024-03-04T23:57:27Z", "digest": "sha1:ZE25QK7WD4JJCMCWVZ4RF6AZD25BUGTX", "length": 13861, "nlines": 138, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "ट्रॅक्टर-कारच्या भीषण अपघातात बिहारच्या 11 जणांचा मृत्यू - /11-dead-in-a-collision-between-a-scorpio-vehicle-and-a-tractor-on-nh-28-of-muzaffarpur-at-bihar | Webdunia Marathi", "raw_content": "मंगळवार, 5 मार्च 2024\nमोदी सरकारच्या नोटाबंदीमुळे येस बँक बुडाली : चिदम्बरम\nशिल्पा शेट्टी आणि पती राज कुंद्राविरोधात फसवणुकीची तक्रार दाखल\nमराठा क्रांती मोर्चाने अजित पवारांच्या अर्थसंकल्पाचा केला निषेध\nआता ट्विटरवर फक्त Tweet नाही तर Fleet करता येणार\nकोरोना व्हायरसचा मोठा फटका फिल्म इंडस्ट्रीला\nया अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. प्राप्त माहितीनुसार, अपघातग्रस्त स्कॉर्पिओमध्ये एकूण 14 प्रवासी होते. हे सर्व प्रवासी कामगार होते. या भीषण अपघातामुळे महामार्गावर काहीवेळ वाहतूक खोळंबली होती. तसेच अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती.\nपोलिसांनी या प्रकरणी पंचनामा केला आहे. या अपघातात मृत्यू झालेल्या प्रवाशांचा मृतदेह जवळच्या रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहेत. भारतात रस्ते अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. देशात रस्ते अपघातांमध्ये महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक लागतो. दरदिवशी राज्यात सरासरी 40 लोकांचा रस्ते अपघातात बळी जातो. या अपघातात एकूण मृतांच्या संख्येत 50 टक्के मृत्यू हे 20 ते 40 वयोगटातील तरूणांचे असतात.\nवेबदुनिया वर वाचा :\nIND vs ENG: धरमशाला येथील पाचवी कसोटी जिंकून भारत इतिहास रचणार\nभारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना ७ मार्चपासून धर्मशाला येथे खेळवला जाणार आहे. हा सामना टीम इंडियाला मालिका प्रभावीपणे जिंकण्याची संधी असेल. या मालिकेत भारतीय संघाने यापूर्वीच 3-1 अशी अजेय आघाडी घेतली आहे.\nIPL 2024: सनरायझर्स हैदराबादने बदलला कर्णधार,पॅट कमिन्स हो��ार नवीन कर्णधार\nसनरायझर्स हैदराबादनेही आपला कर्णधार बदलला आहे. आयपीएल विजेत्या संघाने गतवर्षी संघाचे कर्णधारपद भूषवलेला खेळाडू एडन मार्कराम यांच्याकडून जबाबदारी हिसकावून घेत नवीन खेळाडूकडे ही जबाबदारी देण्यात आली आहे.\nआगीत होरपळून 6 भाविकांचा दुर्दैवी मृत्यू\nमॉरिशस मध्ये एका उत्सवादरम्यान लागलेल्या आगीत होरपळून 6 भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. शिवरात्रीच्या पूर्वी होणाऱ्या एका उत्सवात ही दुर्घटना घडली आहे.\nइस्रोचे प्रमुख एस सोमनाथ कॅन्सरने ग्रस्त\nइंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनचे (ISRO) प्रमुख एस सोमनाथ हे कर्करोगाने त्रस्त आहेत. आदित्य-एल1च्या लॉन्चिंगवेळी त्यांना याची माहिती मिळाली. एका मीडिया वाहिनीशी बोलताना ते म्हणाले की, स्कॅनमध्ये कॅन्सरची वाढ दिसून आली.\nमहागडी लिपस्टिक वरून नवरा-बायकोत घटस्फोट\nनवरा बायकोत भांडण होणं सामान्य आहे. मात्र हे भांडण विकोपाला गेल्यावर त्यांच्यात घटस्फोट होतात. पण एका लिपिस्टिक वरून घटस्फोट होणे हे नवलंच आहे. ही घटना उत्तरप्रदेशातील आग्रा येथे घडली आहे.\nनागपूर लोकसभा : नितीन गडकरी उमेदवार असणार की नाही याचीच उत्कंठा\nनाग नदीच्या काठावर वसलेलं नागपूर शहर हे विविध दृष्टीने महत्त्वाचं शहर आहे. नागपूर हे भारताच्या शब्दश: केंद्रस्थानी आहे. राजकारणाच्या केंद्रस्थानी ते होतंच आणि गेल्या दहा वर्षांपासून या मतदारसंघाचं स्थान आणखी उंचावलं आहे.\nबलात्कार पीडित स्पॅनिश महिलेने सांगितले 'त्यांनी माझ्या पतीला बांधून माझ्यावर बलात्कार केला\nझारखंडमधील दुमका येथे शुक्रवारी रात्री सामूहिक बलात्कार झालेल्या स्पॅनिश महिलेने एफआयआरमध्ये नमूद केले आहे की, सातही गुन्हेगारांनी तिला लाथ मारल्यानंतर आणि ठोसे मारल्यानंतर गुन्हा करण्यास वळण घेतले. गुन्ह्याच्या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान, बलात्कार करणाऱ्यांनी पीडितेच्या पतीचे हात बांधले होते आणि त्याला खूप लाथा मारल्या होत्या. बलात्कार पीडितेने घटनेच्या दुसऱ्या दिवशी शनिवारी रात्री तिचा शेवटचा सोशल मीडिया व्हिडिओ पोस्ट केला आणि म्हटले, 'मला वाटले की ते (बलात्कारी) मला मारणार आहेत.'\nनीता अंबानींनी मुलाच्या प्री-वेडिंगमध्ये विश्वंभरी स्तुतीवर परफॉर्मन्स दिला\nनीता अंबानी यांनी 3 मार्च रोजी गुजरातमधील जामनगर येथे त्यांचा मुलगा ��नंत अंबानीच्या प्री-वेडिंग कार्यक्रमात 'विश्वंभरी स्तुती' वर नेत्रदीपक नृत्य सादर करून पाहुण्यांची मने जिंकली\nबिबट्याचे डोके हंड्यात अडकलं, वनविभागाने 5 तासांच्या प्रयत्नानंतर वाचवले, पाहा व्हिडिओ\nमहाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यातील एका गावात बिबट्याचे डोके भांड्यात (हंडा) अडकल्याने घबराट पसरली. नंतर अथक परिश्रमानंतर वनविभागाच्या पथकाने बिबट्याला सुखरूप वाचवले. एका अधिकाऱ्याने सांगितले की, नर बिबट्याचे तोंड सुमारे पाच तास पात्रात अडकले होते.\nकांकेर मध्ये चकमकीत जवान रमेश कुरेठी शहीद\nछत्तीसगडमधील कांकेर जिल्ह्यातील छोटाबेथिया पोलीस स्टेशन परिसराला लागून असलेल्या हिदूरच्या जंगलात आज पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली, ज्यामध्ये बस्तर फायटरचा एक हवालदार शहीद झाले आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00833.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8.%E0%A4%AA%E0%A5%82._%E0%A5%AA%E0%A5%AC%E0%A5%AF", "date_download": "2024-03-05T01:17:26Z", "digest": "sha1:FYDP7FC2NYEAAVAN5B2NHFTN5DGL63UJ", "length": 3433, "nlines": 124, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "इ.स.पू. ४६९ - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nसहस्रके: इ.स.पू.चे १ ले सहस्रक\nशतके: पू. ६ वे शतक - पू. ५ वे शतक - पू. ४ थे शतक\nदशके: पू. ४८० चे - पू. ४७० चे - पू. ४६० चे - पू. ४५० चे - पू. ४४० चे\nवर्षे: पू. ४७२ - पू. ४७१ - पू. ४७० - पू. ४६९ - पू. ४६८ - पू. ४६७ - पू. ४६६\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\n१ महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी\nमहत्त्वाच्या घटना आणि घडामोडी संपादन\nशेवटचा बदल १७ एप्रिल २०२२ तारखेला २३:०६ वाजता झाला\nया पानातील शेवटचा बदल १७ एप्रिल २०२२ रोजी २३:०६ वाजता केला गेला.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 4.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00833.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://news66daily.com/archives/1608", "date_download": "2024-03-05T00:49:20Z", "digest": "sha1:FTDWWP4IZH2YPYXKLLWDAIPUMWCSYKWV", "length": 6705, "nlines": 91, "source_domain": "news66daily.com", "title": "मुलीने केला पोलिसाला प्रपोस नंतर पहा काय केले पोलिसाने - News 66 Daily", "raw_content": "\nमुलीने केला पोलिसाला प्रपोस नंतर पहा काय केले पोलिसाने\nOctober 7, 2021 adminLeave a Comment on मुलीने केला पोलिसाला प्रपोस नंतर पहा काय केले पोलिसाने\n नेहमीप्रमाणेच तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे, जो पाहून तुम्ही सुद्धा खूप हसाल. सोशल मीडियावर अनेकजण वेगळ्या वेगळ्या प्रकारचे व्हिडिओ पोस्ट करत असतात ज्यामुळे आपली करमणूक होते आणि तेवढेच हसून सुद्धा. युट्युबवर तुम्हाला वेगळ्या वेगळ्या प्रकारचे व्हिडिओ बघायला मिळतील मग ते फॅशन, गाणी, कला इत्यादी प्रकारचे असू शकतात.\nआज इथे तुमच्यासाठी एक प्रैंक व्हिडिओ घेऊन आलो आहे जो पाहून तुमचेही पोलिसांवर जास्त लक्ष जाऊ शकते. या व्हिडिओत तुम्ही एका पोलिसाला आणि एका मुलीला पाहू शकता. ही मुलगी त्या पोलिसावर प्रैंक करत आहे. ती त्याच्याजवळ जाते आणि त्याला आधी रस्ता विचारते आणि नंतर त्याला त्याचा मोबाईल नंबर विचारते. तो देत नाही कारण ती त्याची कोणी नसते आणि नुकतंच त्याने तिला पाहिलेले असते.\nती म्हणते की, तिला तो खूप आवडला आहे, दोन तीन दिवस झाले त्याला पाहत आहे आणि त्यामुळे त्याचा नंबर मागत आहे. पण तो पोलीस काही केल्या ऐकत नाही उलट पोलीस मध्ये तक्रार करेल असे तिला म्हणत आहे. शेवटी तो तिला हात धरून पोलीस स्टेशनमध्ये न्यायला लागतो आणि मग त्यावेळी ती मुलगी त्याला परत बोलावते आणि खरे काय आहे ते सांगते. तुम्हीही हा व्हिडिओ नक्की पहा आणि तुम्हालाही तो पोलीस हँडसम वाटतो का\nया मुलीने आर्मी वाल्यासोबत काय केले पहा\nबहिणीच्या डोहाळे जेवणात केलेला डान्स पाहून त्यांच्या प्रेमात पडाल\nदिराच्या लग्नात वहिनी ताईने मनमोकळा डान्स\nजंगलात वाघाने मुलीसोबत काय केलं पहा\nरेल्वे चालवणाऱ्या या मुली पाहून गर्व वाटेल\nहे मिश्रण चेहरा एका दिवसात इतका गोरा होईल की सर्वजण पाहताच राहतील,पार्टीला किव्हा कुटेही फिरायला जाण्यापूर्वी एक वेळेस चेहऱ्याला लावा …\nगुलाबाचे झाड दोनच दिवसात हिरवेगार होऊन फुलांनी भरून जाईल,फक्त एक रुपयांची ही एक वस्तू गुलाबाच्या झाडाला टाका …\nभाताची चव चौपट वाढेल, मोकळा भात बनवण्याची सोप्पी पद्धत,तांदूळ शिजवताना त्यात टाका ही एक वस्तू\nबदलून टाकेल तुमचं नशिब.. दूर करणार सर्व समस्या..एक तांब्याभर पाणी.. दूर करणार सर्व समस्या..एक तांब्याभर पाणी.. \nहवं ते सर्व मिळेल‌..15 दिवसात अनुभव घ्याल.पाणी पिताना बोला ‘हे’ 2 शब्द.. \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00833.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://sudhan.co.in/marathi/gold-loan", "date_download": "2024-03-05T00:09:51Z", "digest": "sha1:OJSHIDFKZF4CBJPSE6SXJM6OA3TEZQW3", "length": 17592, "nlines": 107, "source_domain": "sudhan.co.in", "title": "गोल्ड लोन", "raw_content": "\nसुधन जाणते तुमच्या सोन्याचे मूल्य आणि प्रतिष्ठेचे महत्त्व. सुधन कायम तत्पर आहे तुम्हाला गोल्ड लोन सेवा पुरवण्यासाठी, तुमच्या स्वप्���ांना आर्थिक बळ देण्यासाठी \nआताच गोल्ड लोन मिळवा\nसुधन : तुमच्या सोन्यावर देते जास्तीत जास्त धन\nआजच्या काळात व्यवसावृद्धी असो वा इतर विविध आर्थिक गरजा, त्या पूर्ण करण्यासाठी कर्ज घेणे हा एक महत्त्वाचा पर्याय बनला आहे. पैकी गोल्ड लोन घेण्याला लोक अधिक पसंती दर्शवतात. त्यामागील अनेक कारणांपैकी एक महत्त्वाचं कारण म्हणजे गोल्ड लोन घेताना लागणारी कमीत कमी कागदपत्रे. मात्र गोल्ड लोन घेताना गरज असते ती कर्ज देणार्‍या संस्थेची विश्वसनीयता आणि पारदर्शकता बघण्याची. सुधन गोल्ड लोन ही संस्था ग्राहकांप्रती कायमच जपत आलीय ग्राहकांची ही विश्वसनीयता आणि पारदर्शकता. म्हणूनच अल्पावधीत सुधन बनलंय अगणित ग्राहकांच्या विश्वासाचं धन... जे देतं तुमच्या सोन्यावर जास्तीत जास्त धन \nग्राहकहिताचे धोरण जोपासत सुधन आज ग्रामीण, शहरी आणि निमशहरी भागातील अगणित गरजवंतांना गोल्ड लोन सुविधा पुरवत आहे. आणि ग्राहकांचे आर्थिक प्रश्न सचोटीने सोडवत आहे.\n६ ते १५% पर्यंत व्याजदर\nसुधन गोल्ड लोन मिळवा ३ सोप्या स्टेप्सद्वारे\nसुधनशी जोडलेल्या कुठल्याही पतसंस्थेत जा किंवा ९८२३८०७२७२ या क्रमांकावर कॉल करून आपली कर्ज विनंती नोंदवा\nसोबत आधार कार्ड व पासपोर्ट साईज फोटोग्राफ घेऊन या.\nतुमची कर्ज रक्कम मिळवा\nकागदपत्रे जमा केल्यावर फक्त १४ मिनिटांत कर्ज मंजुरी मिळेल. आणि आपली कर्ज रक्कम आपल्या खात्यात जमा होईल किंवा आपण ती रोख मिळवू शकता.\nसुधनकडून गोल्ड लोन का घ्यावे\nआर्थिक समस्या केव्हाही आणि कुणालाही निर्माण होऊ शकते. बर्‍याच वेळा आपली प्रतिष्ठा जपत वेळेवर कर्जदाता उपलब्ध होणे आणि सहजगत्या आवश्यक ती रक्कम मिळणे ही एक कठीण बाब असते. पण तुम्ही जेव्हा सुधन गोल्ड लोनची निवड करता तेव्हा ही चिंता राहत नाही.\nसुधनमध्ये तुम्ही तुमच्या सोने मूल्याच्या ९० टक्क्यांपर्यंत कर्ज मिळवू शकता आणि तेही फक्त १४ मिनिटांत. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कमीत कमी व्याजदर आणि कमीत कमी कागदपत्रांत.\nसुधन पोहोचतंय महाराष्ट्रासह ६ राज्यात...\nसुधनची वाटचाल जरी नवीन असली तरी आज सुधन देशाच्या ६ राज्यात मोठ्या वेगाने पोहोचत आहे. गरजवंतांचे आर्थिक प्रश्न सोडवत आहे. ही गोष्ट ग्राहकांचा सुधनवरील विश्वास आणि सुधनच्या कार्यक्षमतेची साक्ष देणारीच आहे. ग्राहकांप्रतीची बांधिलकी आणि ���्यवहारातील पारदर्शकता अशा विविध गोष्टींच्या बळावर सुधन हे लवकरच ग्रामीण महाराष्ट्राचा आर्थिक कणा बनेल, यात शंका नाही.\nआधार कार्डची एक कॉपी\nअर्जदाराचा पासपोर्ट साईजचा एक फोटो\nकिमान १ ग्रॅम सोने आवश्यक\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\nगोल्ड लोन घेताना ग्राहकांच्या मनात अनेक प्रश्न, शंका असतात. पैकी नेहमीचे काही प्रश्न आणि त्याची उत्तरे इथे दिली आहेत.\nजी वाचताना तुमच्या मनातील अनेक प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळतील.\nसुधनच्या गोल्ड लोनसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती\nसुधन गोल्ड लोन घेताना फक्त आधार कार्ड आणि पासपोर्ट साईज फोटोची आवश्यकता आहे.\nसुधनमध्ये माझं सोनं सुरक्षित राहील का\n100%. कारण तुमचं सोनं सुरक्षित राहावं यासाठी आवश्यक ती सुरक्षित यंत्रणा आणि अत्याधुनिक सुविधा सुधनकडे आहे. त्यामुळे काळजीचे कुठलेही कारण नाही.\nसुधनमध्ये व्याजाचे दर कसे आहेत\nसुधनमध्ये कमीत कमी 6% व्याजदराने गोल्ड लोन दिले जाते. आणि हा व्याजदर अतिशय माफक आहे.\nसुधनमध्ये कर्जमंजुरीसाठी किती कालावधी लागतो \nआपण आवश्यक कागदपत्रे सबमिट केल्यानंतर फक्त १४ मिनिटांमध्ये आपले कर्ज मंजूर होते.\nसुधनकडून घेतलेल्या गोल्ड लोनमुळे CIBIL रेटिंगवर परिणाम होतो का \nनाही. सुधनचे गोल्ड लोन हे विविध नामवंत पतसंस्थांद्वारे मंजूर केले जाते. जे RBI च्या कक्षेत येत नाही. त्यामुळे तुमच्या CIBIL रेटिंगवर कोणताही विपरित परिणाम होत नाही.\nसुधन सोने किमतीच्या किती टक्के कर्ज देते\nसुधनमध्ये आपण तारण ठेवलेल्या सोने किमतीच्या ९०% पर्यंत कर्ज देण्यात येते.\nसुधन सोने मूल्यांकनाची फी किती आहे \nसोने मूल्याच्या ०.२५ टक्के\nसुधन गोल्ड लोन घेताना रोख स्वरूपात किती रक्कम मिळते\nरू. 1,99,000 पर्यंत रोख रक्कम हातात सोपवली जाते. तर उर्वरीत रक्कम खात्यात जमा करण्यात येते.\nगोल्ड लोन घेताना बचत खाते असणे आवश्यक आहे का\nहो, पण आपण खातेदार नसाल तर फक्त ५ मिनिटांमध्ये आपले खाते उघडून देण्यात येते. आणि १४ मिनिटांत आपल्या खात्यात कर्ज रक्कम जमा होते.\nकर्जाची मुदतपूर्व परतफेड केल्यास किती शुल्क लागते\nसुधनद्वारे कर्जाच्या मुदतपूर्व परतफेडीसाठी कुठलेही शुल्क आकारले जात नाही.\nदंडव्याज किती किती आकारले जाते\nकर्जाची मुदत संपल्यावर २% वार्षिक दंडव्याज आकारले जाते.\nअल्पावधीत सुधनने ग्राहकांचा विश्वास जिंक���ा आणि गोल्ड लोनद्वारे ग्राहकांच्या आर्थिक समस्या सोडवून ग्राहकांना दिला आत्मविश्वास\nआणि सकारात्मक अनुभव. बदल घडवणारा... प्रगतीचा मार्ग दाखवणारा \nखूप दिवसांपासून कुक्कुटपालनाचा जोड व्यवसाय करण्याचा माझा विचार होता. पण त्यासाठी लागणारं भांडवल काही केल्या जमा होत नव्हतं. मित्राने मला सुधन गोल्ड लोनबद्दल सांगितलं. मी सुधनशी जोडलेल्या नजीकच्या पतसंस्थेत गेलो. अतिशय कमी व्याजदराने अन् सोने किमतीच्या ९० टक्के कर्ज मला मिळालं. त्यामुळं भांडवलाचा प्रश्न पूर्णपणे सुटला. आज माझा कुक्कुटपालनाचा व्यवसाय एकदम जोरात सुरू आहे. सोनं आणि सुधनची साथ यामुळे स्वप्न साकार झालं.\nमाझं शिवणकाम आवडत असल्याने अनेक बायकांनी हा शिवणकामाचा व्यवसाय वाढवण्याचा सल्ला दिला. पण त्यासाठी पाहिजे तेवढी रक्कम जवळ नव्हती. अशावेळी सुधन गोल्ड लोनबद्दल कळालं. सुरूवातीला सोनं ठेवून कर्ज घ्यावं की नको या गोंधळात मी होते. पण सुधन गोल्ड लोनबद्दल नीट जाणून घेतल्यावर कळलं की व्याजदर खूप कमी आहे. आणि सुधनमध्ये शेवटपर्यंत आपलं सोनं अगदी सुरक्षित राहतं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे माणसं विश्वासाची आणि सहकार्य करणारी आहेत. त्यामुळे बिनधास्त गोल्ड लोन घेतलं. आणि काही महिन्यातच सोडवलंही. आता गावात माझा शिवणकामाचा मोठा व्यवसाय आहे.\nमाझी दोन एकर शेती आहे. शेतीबरोबर शेळीपालनाचा विचार खूप वर्षांपासून मनात होता. पण शेतीतून पुरेसं उत्पन्न होत नसल्यामुळे तो विचार मार्गी लागत नव्हता. अशातच सुधन गोल्ड घेऊन भरभराट केलेले काही विश्वासातले व्यावसायिक लोक भेटले. त्यांचं मार्गदर्शन मिळालं. मग काय, घरात कामापुरतं सोनं होतंच. सरळ सुधन गोल्ड लोन देणारी पतसंस्था गाठली. चट अर्ज केला अन् पट कर्ज मिळालं. आणि शेळीपालन व्यवसायाचं माझं कित्येक वर्षाचं स्वप्न साकार झालं \nतात्काळ गोल्ड लोन मिळवा\nसुधन, २०२१ मध्ये स्थापन झालेली व सहकारी पतसंस्थ्यांच्या माध्यमातून वित्तपुरवठा करणारी एक नावीन्यपूर्ण कंपनी. जी विशेषत: ग्रामीण आणि निमशहरी भागातील लोकांना तात्काळ गोल्ड लोन सेवा पुरवते. आणि कमीत कमी व्याजदरात गोल्ड लोन देऊन लोकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी आपली मोलाची भूमिका बजावते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00833.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtragr.com/%E0%A4%85%E0%A4%81%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%82-%E0%A4%9C%E0%A5%89%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%A8-andrew-johnson/", "date_download": "2024-03-05T01:02:12Z", "digest": "sha1:TAGKZAC6T6J2MXCHWUO4GYQREWR2GXUQ", "length": 22231, "nlines": 143, "source_domain": "maharashtragr.com", "title": "_ap_ufes{\"success\":true,\"siteUrl\":\"maharashtragr.com\",\"urls\":{\"Home\":\"https://maharashtragr.com\",\"Category\":\"https://maharashtragr.com/category/ads/\",\"Archive\":\"https://maharashtragr.com/2024/02/\",\"Post\":\"https://maharashtragr.com/mhgr-%e0%a4%97%e0%a4%bf%e0%a4%97-%e0%a4%87%e0%a4%95%e0%a5%89%e0%a4%a8%e0%a5%89%e0%a4%ae%e0%a5%80-%e0%a4%ae%e0%a5%8d%e0%a4%b9%e0%a4%a3%e0%a4%9c%e0%a5%87-%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%af-gig-%e0%a4%95/\",\"Page\":\"https://maharashtragr.com/news/\",\"Attachment\":\"https://maharashtragr.com/mhgr-how-to-make-money-online/mhgr_how_to_make_money_online-1/\",\"Nav_menu_item\":\"https://maharashtragr.com/home-2/\",\"Oembed_cache\":\"https://maharashtragr.com/d8de8f75417a8210e93651381ed85c36/\",\"Wp_global_styles\":\"https://maharashtragr.com/wp-global-styles-blogsite/\",\"Amp_validated_url\":\"https://maharashtragr.com/amp_validated_url/f35a90d719157b161a99020d92fcac51/\",\"Adstxt\":\"https://maharashtragr.com/?post_type=adstxt&p=1086\",\"App-adstxt\":\"https://maharashtragr.com/?post_type=app-adstxt&p=1084\",\"Web-story\":\"https://maharashtragr.com/web-stories/romeo-and-juliet/\"}}_ap_ufee", "raw_content": "अँड्रू जॉन्सन (Andrew Johnson)कोण आहे - MH General Resource अँड्रू जॉन्सन (Andrew Johnson)कोण आहे\nमहाराष्ट्र: महत्वाचे सामान्य संसाधन\nअँड्रू जॉन्सन (Andrew Johnson)कोण आहे\nजॉन्सन, अँड्रू : (२९ डिसेंबर १८०८–३१ जुलै १८७५). अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांचे सतरावे राष्ट्राध्यक्ष व प्रसिद्ध मुत्सद्दी राजकारणी. सोळावे राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन (१२ फेब्रुवारी १८०९–१५ एप्रिल १८६५) यांच्या हत्येनंतर व अमेरिकन यादवी युद्धातील संहारक हानीनंतर अमेरिकेला पूर्वसन्मान मिळवून देण्यात अँड्रू जॉन्सन यांनी मोलाचे योगदान दिले. त्यांचा जन्म नॉर्थ कॅरोलायना राज्यातील रॅली येथे एका सामान्य कुटुंबात मेरी मॅकडांग व जॅकॉब जॉन्सन या दांपत्यापोटी झाला. तीन भावंडांत जॉन्सन सर्वांत लहान होते. वडील एका स्थानिक खाणावळीत काम करत होते. जॉन्सन तीन वर्षांचे असतानाच त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यांच्या आईने विणकाम व शिवणकाम करत कुटुंबाचा सांभाळ केला. जॉन्सनही शिलाईकामात आईस मदत करीत असत. पुढे आई व सावत्रवडिलांसह त्यांचे कुटुंब टेनेसी राज्यातील ग्रीनव्हिल येथे राहण्यास गेले (१८२६). तेथे जॉन्सन यांनी ‘ए. जॉन्सन टेलरʼ या नावाचे शिलाईचे दुकान थाटले.\nअँड्रू जॉन्सन यांचे औपचारिक शालेय शिक्षण झाले नव्हते. त्यांनी स्वतःच थोडेफार वाचन-लेखन अवगत केले होते. शिवणकाम व्यवसायात त्यांना चांगले यश मिळाले. एका स्कॉटिश चर्मकाराची कन्या एलिझा मॅकॉर्डले (४ ऑक्टोबर १८१०–१५ जानेवारी १८७६) हिच्याशी ते विवाहबद्ध झाले (१८२७). तिने त्यांना वाचन, लेखन तसेच अंकगणित शिकविले. त्यांना तीन मुलगे व एक मुलगी होती. त्यांचे शिलाईचे दुकान हे हळूहळू राजकीय चर्चेचे क��ंद्र बनले. डेमोक्रॅटिक पक्षाचे संस्थापक व अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांचे सातवे राष्ट्राध्यक्ष ⇨ अँड्रू जॅक्सन (१७६७-१८४५) जॉन्सन यांचे आदर्श होते. जॅक्सन हे सामान्य कुटुंबातूनच नावलौकिकास आलेले नेते होते. जॅक्सनप्रमाणेच जॉन्सन यांनाही सामान्य जनतेविषयी आस्था व प्रेम होते, तसेच गोऱ्या शेतकऱ्यांविषयी आणि कामगारांबद्दल त्यांना सहानुभूती होती. त्यामुळे चर्चेदरम्यान ते आपली मते निर्भीडपणे मांडत. अल्पावधीतच जॉन्सन लोकप्रिय नेते व प्रभावी वक्ते बनले. पुढे त्यांनी ‘वर्किंगमॅन’ या नावाचा पक्ष स्थापन केला आणि या माध्यमातून स्थानिक राजकारणात सक्रिय सहभाग घेतला. पहिली निवडणूक जिंकून ते ग्रीनव्हिल नगरपालिकेचे ज्येष्ठ सदस्य बनले (१८२९) व नंतर ग्रीनव्हिलचे महापौर म्हणून त्यांची निवड झाली (१८३४).\nजॉन्सन यांनी १८३५–४३ या काळात राज्याच्या विधानसभेचे प्रतिनिधित्व केले. पुढे त्यांनी डेमोक्रॅटिक पक्षामार्फत राष्ट्रीय राजकारणात सहभाग घेतला. अमेरिकन कॉंग्रेसचे प्रतिनिधी म्हणून त्यांनी दहा वर्षे वॉशिंग्टन येथे काम केले (१८४३–५३). यानंतर टेनेसीच्या गव्हर्नरपदी त्यांची नेमणूक झाली (१८५३–५७). या दरम्यान त्यांची अमेरिकन सीनेटचे सदस्य म्हणून निवड झाली (१८५७). या काळात त्यांनी होमस्टेट कायद्यासाठी प्रयत्न केले; पण तो १८६२ मध्ये पारित झाला.\nअमेरिकेच्या संयुक्त संस्थानांत गुलामगिरीचा पुरस्कार करणारी दक्षिणेकडील घटकराज्ये आणि गुलामगिरीला विरोध करणारी उत्तरेकडील घटकराज्ये यांच्यातील तेढ वाढली होती. यातूनच तेथे संघराज्यांच्या अधिकारांसंबंधीचा वाद वाढला. घटकराज्यांच्या या परस्परविरोधी हितसंबंधांतून अमेरिकेत १८६१-१८६५ दरम्यान यादवी युद्ध सुरू झाले. तत्पूर्वी रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार ⇨अब्राहम लिंकन यांची अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवड झाली (१८६०). या वेळी टेनेसी राज्याने संघराज्यातून विभक्त होण्याचा निर्णय घेतला. तेव्हा जॉन्सन यांनी इतर सीनेटर्सप्रमाणे राजीनामा दिला नाही आणि संघराज्याप्रती आपली निष्ठा दाखविली. लिंकन यांनी जॉन्सन यांची टेनेसीचे लष्करी राज्यपाल म्हणून नेमणूक केली (१८६२). कोणत्याही घटकराज्याला कायदेशीरपणे संघातून बाहेर पडता येणार नाही, असे लिंकन यांचे मत होते. म्हणून फुटीर राज्यांविर���द्ध लिंकन यांनी युद्ध पुकारले. अखेर दक्षिणी राज्यांच्या सेनेने शरणागती पतकरल्यामुळे हे युद्ध विधिवत संपले. दरम्यान जॉन्सन १८६४ मध्ये उपराष्ट्राध्यक्षपदी निवडून आले.\nअमेरिकेतील यादवी युद्धानंतर १४ एप्रिल १८६५ रोजी लिंकन यांचा खून झाला व उपराष्ट्राध्यक्ष अँड्रू जॉन्सन यांच्यावर राष्ट्राध्यक्षपदाची जबाबदारी आली. या वेळी गुलामगिरीचा प्रश्न चिंताजनक झाला होता. जॉन्सन यांनी मध्यममार्ग अंगीकारून गुलामगिरीविरुद्धच्या रिपब्लिकन पक्षास विरोध केला; कारण त्यांना घटनेचा आदर अभिप्रेत होता आणि दक्षिणेकडील घटकराज्यांना सामावून घेण्याचे महत्त्वाचे काम करावयाचे होते. तसेच युद्धाने झालेली हानी भरून काढावयाची होती. म्हणून त्यांनी बंडखोरांना शिक्षा न करता मुत्सद्देगिरीने हाताळले. त्यांना राष्ट्राध्यक्ष म्हणून विशेष अधिकार होते. तथापि त्यांनी त्यांचा गैरवापर केला नाही. दरम्यान मुक्त गुलामांना हाताशी धरून आपले बांधवच आपला छळ करीत आहेत, त्यांना ताळ्यावर आणण्याचा उपाय आपल्याजवळ नाही, ही विफलतेची भावना पराभूत घटकराज्यांतील गोऱ्यांमध्ये फैलावली होती. जॉन्सन यांचे एकसंध अमेरिकन संघाच्या पुनर्बांधणीचे प्रयत्न चालू असतानाच दक्षिणेकडील घटकराज्यांत १८६५ च्या अखेरीस ⇨कू क्लक्स क्लॅन ही गुप्त दहशतवादी संघटना कार्यरत झाली. तिचा मुख्य उद्देश निग्रोंवर गौरवर्णीयांचे वर्चस्व व श्रेष्ठत्व प्रस्थापित करणे हा होता. शिवाय दुर्बलांचे रक्षण करणे, अमेरिकन संविधानाचे संरक्षण करणे अशी आनुषंगिक उद्दिष्टेही होती. याच सुमारास म्हणजे मार्च १८६७ मध्ये अमेरिकन काँग्रेसने दोन कायदे पारित केले. ते जॉन्सन यांनी असंविधानिक ठरवून व्हेटोने फेटाळले; तथापि ते कायदे पुन्हा पारित करण्यात आले. तेव्हा जॉन्सन यांनी युद्धसचिवाला बडतर्फ केले आणि तेथे यादवी युद्धातील सरसेनापती ⇨ युलीसीझ ग्रँट यांची नियुक्ती केली. त्यामुळे हतबल झालेल्या विरोधकांनी अँड्रू जॉन्सन यांच्यावर अभियोग दाखल केला, पण तो एका मताने फेटाळला गेला आणि ते निर्दोष ठरले (२६ मे१८६८). त्यानंतरच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत युलीसीझ ग्रँट हे रिपब्लिकन पक्षातर्फे निवडून आले; तथापि सक्रिय राजकारणातून जॉन्सन निवृत्त झाले नाहीत. सीनेटसदस्य म्हणून ते पुन्हा निवडून आले.\n���ॉन्सन यांच्या कार्यकाळात रशियापासून अलास्का खरेदी करण्यात आले. तसेच नेब्रास्काला घटकराज्याचा दर्जा देण्यात आला आणि सेंट्रल पॅसिफिक व युनियन पॅसिफिक या संघटनांनी सुरू केलेले लोहमार्गाचे नियोजन मार्गी लागले. या सर्वांपेक्षा जॉन्सन यांची महत्त्वाची कामगिरी म्हणजे तेराव्या घटनादुरुस्तीने गुलामगिरी नष्ट केली आणि चौदाव्या घटनादुरुस्तीने सर्व भूतपूर्व गुलामांना नागरी हक्क देण्यात आले.\nजॉन्सन यांच्या कारकिर्दीविषयी इतिहासकारांची भिन्न मते आढळतात. काही इतिहासकारांच्या मते, ते अयोग्य राष्ट्राध्यक्ष असून यादवी युद्धानंतरही त्यांचा दाक्षिणात्य राज्यांकडे अधिक कल होता; तर अन्य इतिहासकार त्यांना अनन्यसाधारण दूरदृष्टी असलेला नेता समजतात. अमेरिकेच्या एकसंधतेसाठी त्यांनी दाक्षिणात्य राज्यांबद्दल अधिक टोकाची भूमिका घेतली नाही, हे योग्य असल्याचे मानतात. शिवाय त्यांच्यावरील संसदीय अभियोग हा पहिलाच असून तो फेटाळल्यामुळे राष्ट्राध्यक्षांचे स्वातंत्र्य अबाधित राहिले.\n३१ जुलै १८७५ रोजी कार्टर स्टेशन, टेनेसी येथे त्यांचे निधन झाले.\nMHGR| गिग इकॉनॉमी म्हणजे काय Gig कामगारांसाठी जाणून घेण्यासारख्या 5 गोष्टी\nMHGR| ऑनलाइन, ऑफलाइन आणि घरी पैसे कमवण्याचे 25 मार्ग\nMHGR| महाराष्ट्रात किती ज्योतिर्लिंगे आहेत\nमहाराष्ट्रात किती ज्योतिर्लिंगे आहेत\nMHGR| बेळगांव कारवार बिदर निपाणीचा सीमाप्रश्न काय आहे\nMHGR| News Update 2024| महाराष्ट्रात किती जिल्हे आहेत\nMHGR| गिग इकॉनॉमी म्हणजे काय Gig कामगारांसाठी जाणून घेण्यासारख्या 5 गोष्टी\nMHGR| ऑनलाइन, ऑफलाइन आणि घरी पैसे कमवण्याचे 25 मार्ग\nMHGR| महाराष्ट्रात किती ज्योतिर्लिंगे आहेत\nMHGR| बेळगांव कारवार बिदर निपाणीचा सीमाप्रश्न काय आहे\nउद्योग, उर्जा व कामगार विभाग\nपर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग\nमहसूल व वन विभाग\nमहिला व बाल विकास विभाग\nसामाजिक न्‍याय व विशेष सहाय्य विभाग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00834.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://uttamsheti.online/todays-onion-market-price/", "date_download": "2024-03-04T23:54:05Z", "digest": "sha1:ORYOFFH7R5G3M5HKBAJTLKEW75IWH56Z", "length": 5587, "nlines": 106, "source_domain": "uttamsheti.online", "title": "संपूर्ण महाराष्ट्रातील आजचे कांदा बाजार भाव 14 ऑक्टोबर 2023", "raw_content": "\nसंपूर्ण महाराष्ट्रातील आजचे कांदा बाजार भाव 14 ऑक्टोबर 2023\nकमीत कमी दर- 1000\nजास्तीत जास्त दर- 3000\nकमीत कमी दर- 800\nजास्तीत जास्त दर- 2400\nहे वाचा: कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा.. कृषिमंत्र्यांनी घेतला महत्त्वाचा निर्णय onion farmers\nकमीत कमी दर- 100\nजास्तीत जास्त दर- 3300\nकमीत कमी दर- 400\nजास्तीत जास्त दर- 2300\nकमीत कमी दर- 700\nजास्तीत जास्त दर- 2000\nहे वाचा: सोयाबीन भावाने गाठली उच्चांकी.. पहा संपूर्ण महाराष्ट्रातील आजचे सोयाबीन बाजार भाव soybean market prices\nकमीत कमी दर- 200\nजास्तीत जास्त दर- 4300\nकमीत कमी दर- 200\nजास्तीत जास्त दर- 2651\nकमीत कमी दर- 801\nजास्तीत जास्त दर- 2870\nहे वाचा: bajar bhaw: महाराष्ट्रातील आजचे तूर बाजार भाव 16 सप्टेंबर 2023\nकमीत कमी दर- 1000\nजास्तीत जास्त दर- 2800\nकमीत कमी दर- 1200\nजास्तीत जास्त दर- 3180\nया जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात उद्यापासून पिक विमा जमा होण्यास सुरुवात..\nजानेवारी महिन्यात कापूस दरात होणार वाढ..\nपहा संपूर्ण महाराष्ट्रातील आजचे तुर बाजार भाव..\nया जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात उद्यापासून पिक विमा जमा होण्यास सुरुवात..\nजानेवारी महिन्यात कापूस दरात होणार वाढ.. आवक होणार कमी Cotton price\nपहा संपूर्ण महाराष्ट्रातील आजचे तुर बाजार भाव..\nया दिवशी जमा होणार 90 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर नमो शेतकरी योजनेचा दुसरा हफ्ता..\nया यादीत नाव असणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणार 12000 रुपये.. झिरो मिनिटात जमा होणार बँक खात्यात get 12000 rupees\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00834.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://amazonnews.in/amazon-great-republic-day-sale-2024-get-ready-to-shop-amazons-first-biggest-sale-of-the-year-is-about-to-begin/", "date_download": "2024-03-04T23:35:08Z", "digest": "sha1:HNFAAHJFMDLLMQXR43DQCWFESD7Z2LU3", "length": 4530, "nlines": 47, "source_domain": "amazonnews.in", "title": "Amazon Great Republic Day Sale 2024 : खरेदीसाठी तयार व्हा…! सुरु होतोय Amazon चा वर्षातील पहिला सर्वात मोठा Sale", "raw_content": "\n सुरु होतोय Amazon चा वर्षातील पहिला सर्वात मोठा Sale\nAmazon Great Republic Day Sale 2024 : अॅमेझॉन (Amazon Great Republic Day Sale 2024) आपल्या वापरकर्त्यांना प्रजासत्ताक दिनी हजारो रुपये वाचवण्याची संधी देते, ज्यासाठी लाखो वापरकर्ते अनेक दिवस अगोदर प्रतीक्षा करीत असतात. आता ही प्रतीक्षा संपली आहे. होय, Amazon ने प्रजासत्ताक दिनाच्या सेलची तारीख जाहीर केली आहे. हा Amazon सेल प्राइम मेंबर्ससाठी 13 जानेवारीच्या मध्यरात्री 12 पासून सुरू होईल. सर्व सदस्य 13 जानेवारी रोजी दुपारी 12 वाजल्यापासून या Amazon सेल ऑफरचा लाभ घेऊ शकतात, त्यामुळे तुमची खरेदी लिस्ट त्वरित तयार करा.\nया Amazon सेलमध्ये, तुम्ही इलेक्ट्रॉनिक्स,किचन , फॅशन, फर्निचर, सौंदर्य, वॉशिंग मशीन, उपकरणे ��णि इतर अनेक श्रेणींसारख्या सर्व श्रेणींवर हजारो बचत करू शकता.\nहा (Amazon Great Republic Day Sale 2024) हा वर्षातील पहिला आणि सर्वात मोठा सेल आहे. विशेष बाब म्हणजे Amazon Prime चे ग्राहक बाकीच्या आधी Amazon सेलचा फायदा घेऊ शकतात.\nयाशिवाय, (Amazon Great Republic Day Sale 2024) मध्ये तुम्हाला SBI क्रेडिट आणि डेबिट कार्डद्वारे पेमेंट केल्यावर कॅशबॅक ऑफर आणि 10% अतिरिक्त सूट मिळेल.\nयाशिवाय ऑफिस किंवा कॉलेजमध्ये प्रजासत्ताक दिनाची थीम ठेवायची असेल, तर ही सर्वोत्तम वेळ आहे. सध्या Amazon Deals मध्ये तुम्ही मोठ्या सवलतीत फॅशन श्रेणीतील उत्पादने घरी आणू शकता.\nया (Amazon Great Republic Day Sale 2024) मध्ये तुम्हाला लॅपटॉप, मोबाईल, स्मार्टवॉच, वॉशिंग मशीन, स्मार्ट टीव्ही आणि इतर अनेक उत्पादने मोठ्या सवलतीत मिळू शकतात.\nइतकंच नाही तर या Amazon Great Republic Day Sale मध्ये तुम्हाला अनेक Amazon Sale ऑफर मिळत आहेत जसे की विनाशुल्क EMI, सुलभ रिटर्न, एक्सचेंज ऑफर, जलद वितरणानंतर कॅश ऑन डिलिव्हरी सुविधा आणि पहिल्या ऑर्डरवर मोफत डिलिव्हरी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00835.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://janshaktichadabav.com/a-fire-broke-out-at-a-motor-garage-shop-causing-a-loss-of-seven-and-a-half-lakhs/", "date_download": "2024-03-05T01:26:36Z", "digest": "sha1:RLMR23BLZIECFSV43Q4OJ6DI2KLUHN5R", "length": 16118, "nlines": 243, "source_domain": "janshaktichadabav.com", "title": "मोटार गॅरेजच्या दुकानाला आग लागून साडेसात लाखाचे नुकसान - जनशक्तीचा दबाव", "raw_content": "\nअधिसूचना आणि शासन निर्णय\nमोटार गॅरेजच्या दुकानाला आग लागून साडेसात लाखाचे नुकसान\nमोटार गॅरेजच्या दुकानाला आग लागून साडेसात लाखाचे नुकसान\nहर्णै – येथील ब्राम्हणवाडी येथील मिलिंद जोशी यांच्या गाळ्यामध्ये असणाऱ्या मोटार गॅरेजच्या दुकानाला आग लागून ७.५० लाखाचे नुकसान झाले आहे. सुदैवाने या आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.\nकाल सायंकाळी साडेसातच्या सुमारास गॅरेजचा मालक अभिषेक राजभर हा आपलं गॅरेज बंद करून घरी गेला होता. तोच साधारण १५ मिनिटांच्या अवधीनंतर अचानक धूर येऊ लागला. सदरचा येणारा धूर शेजारच्या एका महिलेने बघितला आणि तिने आग लागली म्हणून शेजारच्या दुकानात जाऊन सांगितले. तोपर्यंत आत गाळ्यामध्ये अग्नीने रौद्ररूप धारण केले होते.\nलगेच सर्व त्याठिकाणी आजूबाजूचे ग्रामस्थ जमून भेटेल तिथून पाणी आणून आग विझविण्याचा प्रयत्न करू लागले. दुकानाचे छप्पर कौलारु असल्याने आग चांगलीच भडकत होती. आजूबाजूला असणाऱ्या गाळाधारकांचे धाबे दणाणले. जो तो आपापले समान घाईघाईने लांब असणाऱ्या गाळ्यांमध्ये नेऊन ठेवत होता.\nअशाचवेळी सुनिल आंबूर्ले, मोरू आंबूर्ले, शार्दूल नरवणकर यांनी आपल्या पाण्याने भरलेल्या टँकरच्या गाड्या हजर केल्या आणि त्यातच बाजूला असणाऱ्या विहिरीचा पाण्याचा पंप सुरू केला आणि सगळीकडून पाण्याचा मारा सुरू केला तेंव्हा आग आटोक्यात आली. याचवेळी सागर मयेकर यांनी देखील आपले फवारणीचे पंप पाणी फवारणी करिता हजर केले.\nशेजारील दुकानदारांचे समान घटनास्थळावरून हलवण्यासाठी ग्रामस्थांनी बहुमोल सहकार्य केले. यावेळी रवींद्र बोंडकर यांचे दुकान लागूनच होते. त्यांचे स्टेशनरी व महा इ सेवा केंद्र असल्याने त्यांचेदेखील या घटनेमध्ये नुकसान झाले आहे. यामध्ये प्रामुख्याने अभिषेक राजभर याचे ३ लाख तर उर्वरित नुकसान संबंधित इमारतीचे आहे.\nयावेळी दापोली नगरपंचायतच्या अग्निशमन दलाच्या बंबासाठी संपर्क करण्यात आला असता सदरचा बंब बिघडला असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे खेड नगरपरिषदेचा बंब तातडीने मागवण्यात आला. तो येईपर्यंत आग पूर्णपणे विझली होती\nटॅंकरची दुचाकीला धडक,अपघातात एक जागीच ठार\nनवी मुंबई पोलीस आयुक्तालय मध्ये हजर झालेले नवनियुक्त पोलीस सह आयुक्त मा .श्री. एस.डी.येनपुरे यांचे मा. पोलीस आयुक्त श्री मिलिंद भारंबे यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत\nअपघात महाराष्ट्र रत्नागिरी संगमेश्वर\nदेवरुख संगमेश्वर बस लोवले येथे दरीत कोसळली…\nधार्मिक भक्ती महाराष्ट्र मुंबई रत्नागिरी\nसकल हिंदू समाजाच्या जन आक्रोश मोर्चाला रत्नागिरीत मोठा प्रतिसाद…\nप्रशासकीय महाराष्ट्र मुंबई रत्नागिरी\n“सर्वसामान्य नागरिकांसाठीच्या सेवांचे वेळेत वितरण करा… महसूल, कामगार, पोलीस विभागाचे चांगले काम…” – राज्य सेवा हक्क आयुक्त बलदेव सिंग…\nअपघात महाराष्ट्र रत्नागिरी संगमेश्वर\nदेवरुख संगमेश्वर बस लोवले येथे दरीत कोसळली…\nधार्मिक भक्ती महाराष्ट्र मुंबई रत्नागिरी\nसकल हिंदू समाजाच्या जन आक्रोश मोर्चाला रत्नागिरीत मोठा प्रतिसाद…\nप्रशासकीय महाराष्ट्र मुंबई रत्नागिरी\n“सर्वसामान्य नागरिकांसाठीच्या सेवांचे वेळेत वितरण करा… महसूल, कामगार, पोलीस विभागाचे चांगले काम…” – राज्य सेवा हक्क आयुक्त बलदेव सिंग…\nमहाराष्ट्र मुंबई रत्नागिरी राजकारण सिंधुदुर्ग\nभारतीय जनता पार्टीचे बूथ कार्यकारिण��� महासंमेलन सावंतवाडी येथे संपन्न\nप्रिंट, टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड\nवाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणारअसल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून जनशक्तीचा दबाव Janshaktichadabavnews या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल केलय.हे एक न्युज पोर्टल आहे. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देशातील घडामोडी तसेच स्थानिक, क्राईम, राजकीय, सामाजिक, जाहिरात, इतर विविध बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.\nकृपया संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये\nकिवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर,लेख आणि त्याचे हक्क‘ https://janshaktichadabav.com/\nआणि संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक\nसहमत असतीलच असे नाही Copyright:https://janshaktichadabav.com/ सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\nमुख्य संपादक : श्री.गणेश पवार\nऑफिस : ०५,वैती कंपाऊंड, आई नगर समोर, ओव्हळा, ठाणे – ४००६१२\nअपघात महाराष्ट्र रत्नागिरी संगमेश्वर\nदेवरुख संगमेश्वर बस लोवले येथे दरीत कोसळली…\nधार्मिक भक्ती महाराष्ट्र मुंबई रत्नागिरी\nसकल हिंदू समाजाच्या जन आक्रोश मोर्चाला रत्नागिरीत मोठा प्रतिसाद…\nप्रशासकीय महाराष्ट्र मुंबई रत्नागिरी\n“सर्वसामान्य नागरिकांसाठीच्या सेवांचे वेळेत वितरण करा… महसूल, कामगार, पोलीस विभागाचे चांगले काम…” – राज्य सेवा हक्क आयुक्त बलदेव सिंग…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00835.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://krushisahayak.krushivasant.com/2023/06/13/shet-rasta-kayda/", "date_download": "2024-03-05T00:13:22Z", "digest": "sha1:AQACWWMZCZS35DRNE5UGU3GPFV5XNXPA", "length": 7877, "nlines": 100, "source_domain": "krushisahayak.krushivasant.com", "title": "Shet Rasta Kayda 2023 :शेतात जण्यासाठी नवीन रस्ता - Krushisahayak", "raw_content": "\nInstant loan app without cibil पीएनबी बँंकेचे झटपट कर्ज; ग्राहकांना अवघ्या 4 क्लिकमध्ये\nPashupalan loan महिलांसाठी खुशखबर; महिलांना मिळणार 10 शेळ्या 1 बोकड\nToday onion rate in pune 2024 कांदा उत्पादकांसाठी दिलासादायक, आगामी काळात कांद्याचे भाव वाढणार, रांगडा आणि उन्हाळीला होणार फायदा\nmobile tower crane आपल्या जागेत मोबाईलचा टॉवर लावून दर महिना 75000 ते 100000 रुपये मिळवा\nInstant loan app without cibil पीएनबी बँंकेचे झटपट कर्ज; ग्राहकांना अवघ्या 4 क्लिकमध्ये\nPashupalan loan महिलांसाठी खुशखबर; महिलांना मिळणार 10 शेळ्या 1 बोकड\nShet Rasta Kayda 2023 :शेतात जण्यासाठी नवीन रस्ता\nShet Rasta Kayda 2023 :शेतात जण्यासाठी नवीन रस्ता\nShet Rasta Kayda अर्ज डाउनलोड करण्यासाठी खाली लिंक वर क्लिक करा. हा अर्ज एक अर्ज तहसीलदार ऑफिसला द्यावा लागेल. जिल्हाधिकारी कार्यालयात हा अर्ज जमा केला नंतर पुढील कारवाई केली जाते.\nतहसील कार्यालयाच्या ठिकाणी गावाचे नाव लिहा.\nअर्जाच्या ठिकाणी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ च्या कलम 143 अन्वये शेत रस्त्यासाठी अर्ज.\nअर्जाचा विषय लिहा की शेतात येणे जाण्यासाठी जमिनीच्या बांधावरून कायमस्वरूपी रस्ता मिळणे बाबत.\nहा अर्ज लेखी स्वरूपात दिला तरी सुद्धा देखील चालेल.\nअर्जदारच्या ठिकाणी स्वतःच नाव टाका.\nअर्जदाराच्या जमिनीचा तपशील याठिकाणी जमिनीचा संपूर्ण तपशील टाकून घ्या.\nत्यामधे गट नंबर, क्षेत्र, हेक्टर, आर. आकारणी, रुपयामध्ये ही सर्व माहिती लिहा.\nखाली अर्जदाराच्या शेता शेजारील शेतकऱ्यांची नावे आणि पत्ता यामधे पूर्वे, पश्चिम, उत्तर, दक्षिणेला कोणते शेतकरी आहे त्यांची माहिती लिहा.\nमहोदय मध्ये गट नंबर सोबत कीती फूट रुंदीचा रस्ता पाहिजे आहे ते लिहा.\nआपला विश्वासच्या ठिकाणी अर्जदाराची सही करा.\nमॉन्सून एक्स्प्रेस’ महाराष्ट्रात दाखल\nShet Rasta Kayda अर्जदाराच्या शेत जमिनीच्या व लगतच्या शेतजमिनीच्या बांधावरून रस्त्याची मागणी केली आहे त्या शेत जमिनीचा कच्चा नकाशा.\nअर्जदाराच्या जमिनीचा चालू वर्षातील तीन महिन्याच्या आतील सातबारा.\nलगतच्या शेतकऱ्यांची नावे, पत्ते, आणि त्यांच्या जमिनीचे तपशील.\nअर्जदाराच्या जमिनीचा न्यायालयात काही वाद सुरू असेल तर त्याची कागदपत्रांसहित माहिती.\nअर्जदाराच्या शेतजमिनीच्या शासकीय मोजणी नकाशा.\nबांध कोरणारे शेतकरी आयुष्यभर रडेल फक्त हे एक काम करा\nShet Rasta Kayda हा अर्ज तहसीलदार कार्यालयात द्या.\nState Govt Employees News 2023 :राज्य कर्मचारी पगार कपातीसाठी परिपत्रक\nPrevious: Maharashtra Land Record :1880 सालापासूनचे सातबारा, फेरफार, खाते उतारे ऑनलाईन कसे पाहायचे\nInstant loan app without cibil पीएनबी बँंकेचे झटपट कर्ज; ग्राहकांना अवघ्या 4 क्लिकमध्ये\nPashupalan loan महिलांसाठी खुशखबर; महिलांना मिळणार 10 शेळ्या 1 बोकड\nToday onion rate in pune 2024 कांदा उत्पादकांसाठी दिलासादायक, आगामी काळात कांद्याचे भाव वाढणार, रांगडा आणि उन्हाळीला होणार फायदा\nmobile tower crane आपल्या जागेत मोबाईलचा टॉवर लावून दर महिना 75000 ते 100000 रुपये मिळवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00835.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://live.jagmitra.com/%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7-%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%A8%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%A4%E0%A4%A5%E0%A4%BE/", "date_download": "2024-03-05T00:14:15Z", "digest": "sha1:YZRMKNHUKSL23RBQ7NNMLUB3X5KZQTIH", "length": 11850, "nlines": 85, "source_domain": "live.jagmitra.com", "title": "जेष्ठ समाजसेविका अपर्णताई अरुण रामतीर्थकर यांचे आज निधन – Jagmitra", "raw_content": "\nदे दान सुटे गि-याण\nवैद्यकीय अधिक्षक डॉ.अरूण गुट्टे यांची कर्तव्यनिष्ठा\nडॉ.शालिनीताई कराड यांना मातृशोक\nदैनिक जगमिञ आजचा अंक\nडॉ.शालिनीताई कराड यांना मातृशोक\nजेष्ठ समाजसेविका अपर्णताई अरुण रामतीर्थकर यांचे आज निधन\nसोलापूर : ज्येष्ठ समाजसेविका आणि हिंदुत्ववादी कार्यकर्त्या अपर्णा रामतीर्थकर यांचे मंगळवारी म्हणजेच 28 एप्रिल रोजी निधन झाले आहे. त्यांनी सोलापुरातील रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना अश्विनी सहकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. अपर्णा रामतीर्थकर या चांगल्या वक्त्या होत्या आणि त्यांची मते त्या परखडपणे मांडत होत्या. या मतांमुळे काही वेळा वादही निर्माण झाला होता. ज्येष्ठ पत्रकार अरुण रामतीर्थकर यांच्या त्या पत्नी होत्या. सोलापुरातील पाखर संकुल या अनाथ मुलांच्या वसतीगृहाच्या उभारणीत त्यांचा सहभाग होता. संस्कारभारतीच्या माध्यमातून त्यांनी सोलापुरात काम केले होते. बेरोजगार महिलांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी बचत गटाच्या माध्यमातून त्यांनी महिलांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या होत्या.\nकुटुंब, संस्कार याबाबत त्यांनी राज्यात आणि देशात ठिकठिकाणी जाऊन त्यांची मते मांडली होती. अनेक जोडपी विभक्त होण्यापासून त्यांनी वाचवले होते. समुपदेशनातून त्यांनी दुभंगलेली मने जोडण्याचा प्रयत्न केला होता. आई-वडिलांनी मुलांवर संस्कार घडवावेत. संस्कार घडविण्यात आणि संस्कृती रक्षणात आईची भूमिका महत्वाची असते, असे मत अॅड. अपर्णा रामतीर्थकर या सातत्याने मांडत होत्या. एकत्र कुटुंबपद्धत ही संकल्पना ही हरवत चालली असून विभक्त कुटुंबपद्धत प्रचलित होत आहे. प्रत्येक कुटुंबाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे अशा स्थितीत कुटुंबातील प्रत्येक सदस्याने आपल्या नात्याशी असलेली बांधिलकी कायम ठेऊन नाते संबंध मजबूत करा, नाते जपा, कुटुंब जपा असेही मत त्यांनी अनेकदा प्रगट केले होते.\n..अन् त्या माय माऊली ने दिले ना.धनंजय मुंडेना आर्शीवाद…\nअट्टल दुचाकी चोराच्या आवळल्या मुसक्या\nदारू ने केला नाश ; मोठ्या भावा कडून लहान भावाचा खून\nपदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमात मराठा आरक्षणाला तूर्तास स्थगिती नाही : सुप्रीम कोर्ट\nपरभणी जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या पथकाकडून आठ जुगारी जेरबंद ; सव्वादोन लाखांचा ऐवज जप्त जाम शिवारात घटना\nदे दान सुटे गि-याण\nदे दान सुटे गिर्‍याण‐————————नैसर्गिक आणि भौगोलिकदृष्ट्या ग्रहण हे सुर्य आणि चंद्राला लागत असते, जसे सुर्य आणि चंद्र यांना ग्रहण लागते,\nविदर्भाप्रमाणे उर्वरित महाराष्ट्रातील कैकाडी समाजाचा अनुसूचित जातीत समावेश करण्यासाठी विधिमंडळाचा ठराव घेऊन केंद्र सरकारकडे शिफारस करणार ; धनंजय मुंडे\nमुस्लिम आरक्षण वर निर्णय घ्या नसता,कांग्रेस, राष्ट्रवादी नगरसेवक व पदाधिकारी राजीनामा देतील\nक्रांतीवीर लहूजी साळवे स्मारकाच्या भूसंपादनासाठी सामाजिक न्याय विभागाने पुढाकार घ्यावा ; उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे\nबीड जिल्हा कुस्तीगीर परिषदेचे उपाध्यक्ष मुरलीधर मुंडे यांच्या हस्ते शरीर सौष्ठव स्पर्धेत व्दितीय क्रमांक मिळवल्याबद्दल ऋषिकेश फड व किरण गिरामयांचा सत्कार\nसेवानिवृत्त पुरी गावाचे लक्ष्मण मोरे पाटील उर्फ भाऊ पाटील यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार\nज्ञानगंगा सेवाभावी संस्थेच्या वतीने गरजु विद्यार्थ्याना शालेय साहित्याचे वाटप\nमुक्तांगण विज्ञान शोधिका केंद्रातर्फे ‘खेल खेल में’ ; राष्ट्रीय स्तरावरील विज्ञान खेळणी, गेम डिझाईन स्पर्धा\nभाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे शुक्रवारी राष्ट्रवादीत प्रवेश करणार – जयंत पाटील\n कोविंड रुग्णालयाचा घातक कचरा सार्वजनिक ठिकाणी रुग्णालयावर गुन्हा दाखल\nदे दान सुटे गि-याण\nदे दान सुटे गिर्‍याण‐————————नैसर्गिक आणि भौगोलिकदृष्ट्या ग्रहण हे सुर्य आणि चंद्राला लागत असते, जसे सुर्य आणि चंद्र यांना ग्रहण लागते,\nशरीर सौष्ठव स्पर्धेत ऋषीकेश फड दुसरा सिल्व्हर मेडल पटकावून मारली बाजी\nसेवानिवृत्त पुरी गावाचे लक्ष्मण मोरे पाटील उर्फ भाऊ पाटील यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार\nसौ.गेले श्री ��ले विरोधकांची सारी खटपट व्यर्थ झाले – डाॅ.कुडमूलवार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00835.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://shetkariyoddha.com/post/291", "date_download": "2024-03-05T01:27:14Z", "digest": "sha1:EFJISBV4RMF7B5MXTS4DKO2WG7KTNJDP", "length": 9233, "nlines": 156, "source_domain": "shetkariyoddha.com", "title": "पंचायत समिती आरोग्य विभागामार्फत शहर व ग्रामीण भागात ॲन्टीजेन तपासणी सुरू - Shetkari Yoddha", "raw_content": "\nपंचायत समिती आरोग्य विभागामार्फत शहर व ग्रामीण भागात ॲन्टीजेन तपासणी सुरू\nबारामती दि.29 :- बारामती तालुक्यामधील ग्रामीण भागातील कोरोना रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, आज सकाळी 10.00 वाजता पंचायत समिती , आरोग्य विभागामार्फत शहर व ग्रामीण भागात घरोघरी जावून ॲन्टीजेन तपासणी करण्यात आली .\nसदरचे तपासणी शिबीर मगरवाडी, माळवाडी लोणी, पानसरेवाडी, पिंपळी, शिरवली, वंजारवाडी, निंबुत, माळेगाव बु., जीएम सीसीसी, बारामती शहर सुपरस्प्रेडर, आर.एस.सुपा, डोर्लेवाडी , बांदलवाडी या ठिकाणी राबविण्यात आले. यामध्ये पानसरेवाडी 115 , माळेगाव बु. 130, जीएम सीसीसी 130, बारामती शहर सुपरस्प्रेडर 150, डोर्लेवाडी 07, बांदलवाडी 102 इतक्या तपासण्या करण्यात आल्या.या ठिकाणी एकही पॉझिटिव्ह रूग्ण मिळाला नाही. तसेच मगरवाडी 102 तपासणी मध्ये 02, माळवाडी लोणी मध्ये 70 तपासणीमध्ये 07, पिंपळी 110 तपासणीमध्ये 02, शिरवलीमध्ये 100 तपासणीमध्ये 01, वंजारवाडी 107 तपासणीमध्ये 02, निंबूत 172 तपासणीमध्ये 03, आर.एस.सुपा 15 तपासणीमध्ये 05, असे एकूण 22 कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळले. शहर आणि ग्रामीण भागामध्ये एकूण 1310 ॲन्टीजन तपासणी करण्यात आल्या, असे पंचायत समिती आरोग्य विभागाकडून कळविण्यात आले आहे.\nपूरग्रस्तांना मदतीच्या माध्यमातून अतुल बालगुडे यांचे कार्य कौतुकास्पद : अजित पवार\nबारामतीमध्ये घराघरात भाजपाचे काम पोचवण्यासाठी व कमळ फुलवण्यासाठी जबाबदारीने काम करणार – गोविंद देवकाते, उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी पुणे जिल्हा.\nBy संपादक-योगेश नामदेव नालंदे\nलगिनघाई विशेषांकाचे प्रकाशन संपन्न\nFeb 19, 2024 संपादक-योगेश नामदेव नालंदे\nबारामतीत शिवाजी महाराजांना जयंती निमित्त अभिवादन\nFeb 19, 2024 संपादक-योगेश नामदेव नालंदे\nसिद्धार्थ नगर बुद्ध विहार येथे बाल संस्कार वर्ग चित्रकला स्पर्धा संपन्न\nFeb 19, 2024 संपादक-योगेश नामदेव नालंदे\nलगिनघाई विशेषांकाचे प्रकाशन संपन्न\nबारामतीत शिवाजी महाराजांना जयंती निमित्त अभिवादन\nसिद्धार्थ ���गर बुद्ध विहार येथे बाल संस्कार वर्ग चित्रकला स्पर्धा संपन्न\nक्रांतीगुरू वस्ताद लहुजी साळवे यांची पुण्यतिथी निमित्ताने अभिवादन\nस्वामी समर्थ पादुका पालखीचे मंगळवारी बारामती मध्ये आगमन ..\nलगिनघाई विशेषांकाचे प्रकाशन संपन्न\n19/02/2024 संपादक-योगेश नामदेव नालंदे\nबारामतीत शिवाजी महाराजांना जयंती निमित्त अभिवादन\n19/02/2024 संपादक-योगेश नामदेव नालंदे\nसिद्धार्थ नगर बुद्ध विहार येथे बाल संस्कार वर्ग चित्रकला स्पर्धा संपन्न\n19/02/2024 संपादक-योगेश नामदेव नालंदे\nक्रांतीगुरू वस्ताद लहुजी साळवे यांची पुण्यतिथी निमित्ताने अभिवादन\n19/02/2024 संपादक-योगेश नामदेव नालंदे\nलगिनघाई विशेषांकाचे प्रकाशन संपन्न 19/02/2024\nबारामतीत शिवाजी महाराजांना जयंती निमित्त अभिवादन 19/02/2024\nसिद्धार्थ नगर बुद्ध विहार येथे बाल संस्कार वर्ग चित्रकला स्पर्धा संपन्न 19/02/2024\nक्रांतीगुरू वस्ताद लहुजी साळवे यांची पुण्यतिथी निमित्ताने अभिवादन 19/02/2024\nस्वामी समर्थ पादुका पालखीचे मंगळवारी बारामती मध्ये आगमन .. 19/02/2024\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00835.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.tarunbharat.com/tag/district-planning-committee/", "date_download": "2024-03-05T02:06:09Z", "digest": "sha1:BRFH3KY6NZ473BEW74Y62YTF62XT5WYM", "length": 5327, "nlines": 82, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "District Planning Committee Archives - Tarun Bharat", "raw_content": "\nतामिळनाडूचा पराभव करत मुंबई फायनलमध्ये\nसारा देश हाच माझा परिवार \nअनेक वर्षांनी एकत्र झळकणार दीया अन् सुनील शेट्टी\nशेअरबाजार नव्या विक्रमासह तेजीसमवेत बंद\nशाहबाज शरीफ पाकिस्तानचे 24 वे पंतप्रधान\nश्रीकृष्णांनी अलिप्त राहून, समाधानाने वागून दाखवले\nइस्रोप्रमुख सोमनाथ यांना कर्करोग\nजिल्हा नियोजन समितीच्या बैठकीवर काँग्रेसच्या 6 आमदारांचा बहिष्कार; आमदार सतेज पाटील यांची माहिती\nजिल्हा नियोजन समितीमध्ये विरोधी आमदारांना फक्त 10 टक्के निधी दिला जात असून विरोधकांच्या मतदारसंघामध्ये निधी मागायला सत्ताधारी येणार नाहीत का…\nअनंत अंबानी व राधिका मर्चेंटच्या प्री-वेडिंग सोहळ्यातील बॉलीवूड कलाकारांचे स्टनिंग लूक(Bollywood Actors’ Stunning Looks at Anant Ambani and Radhika Merchant’s Pre-Wedding Ceremony)\nआजपासून भारत विरुद्ध इंग्लंड तिसरी कसोटी (India vs England 3rd Test from today)\nशंभू सीमेवर शेतकऱ्यांचा निषेध मोर्चा (पंजाब-हरियाणा) Farmers protest march at Shambhu border (Punjab-Haryana)\nई पेपर ऐप डाउनलोड करा\nअनंत अंबानी व राधिका मर्चेंटच्या प्री-वेडिंग सोहळ्यातील बॉलीवूड कलाक��रांचे स्टनिंग लूक(Bollywood Actors’ Stunning Looks at Anant Ambani and Radhika Merchant’s Pre-Wedding Ceremony) युएईत मंदिर, जगाला सद्भावना संदेश(UAE temple, message of goodwill to the world) आजपासून भारत विरुद्ध इंग्लंड तिसरी कसोटी (India vs England 3rd Test from today) शंभू सीमेवर शेतकऱ्यांचा निषेध मोर्चा (पंजाब-हरियाणा) Farmers protest march at Shambhu border (Punjab-Haryana)", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00835.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "https://krushimarathi.com/maharashtra-havaman-andaj-how-will-the-weather-in-the-state-be-for-the-next-5-days/", "date_download": "2024-03-05T00:07:18Z", "digest": "sha1:OXYRNRXKTHGK7FUS5JADI5QJ2NJXISGD", "length": 9438, "nlines": 48, "source_domain": "krushimarathi.com", "title": "जोरदार थंडीसाठी आणखी काही काळ वाट पाहावी लागणार ! आगामी 5 दिवस कसं राहणार राज्यातील हवामान ? - Krushimarathi.com", "raw_content": "\nजोरदार थंडीसाठी आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आगामी 5 दिवस कसं राहणार राज्यातील हवामान \nमोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा\nMaharashtra Havaman Andaj : डिसेंबर महिन्याचा पहिला पंधरवडा उलटत चालला आहे. येत्या काही दिवसात नवीन वर्षाला सुरुवात होणार आहे. मात्र असे असतानाही अजूनही महाराष्ट्रात थंडीचा जोर वाढत नसल्याने सर्वसामान्यांना कडाक्याची थंडी नेमकी पडणार केव्हा हा प्रश्न पडला आहे.\nअशातच हवामान खात्याने राज्यातील हवामानाबाबत एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी अपडेट दिली आहे. खरे तर गेल्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात राज्यात जोरदार पाऊस झाला. काही ठिकाणी गारपीट देखील झाली.\nत्यामुळे शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यातही बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या चक्रीवादळामुळे महाराष्ट्रावर अवकाळी पावसाचे संकट कायम होते.\nपण या कालावधीत बरसलेल्या पावसाचा जोर काहीसा कमी होता. दरम्यान गेल्या दोन-तीन दिवसांपासून राज्यातील हवामान पूर्णपणे कोरडे राहिले आहे.\nराज्यात कुठेच अवकाळी पावसाने हजेरी लावलेली नाही. राज्यातील काही भागात ढगाळ हवामान आहे तर काही ठिकाणी थोडीशी थंडी पडू लागली आहे. मात्र अजूनही राज्यातील कमाल तापमानात फारशी घट झालेली नाही.\nदरवर्षी डिसेंबर महिन्यात जेवढे कमाल तापमान असते त्यापेक्षा अधिक कमाल तापमान नोंदवले जात असल्याने राज्यात अजूनही कडाक्याची थंडी पडत नसल्याचे स्पष्ट होत आहे. किमान तापमान देखील सरासरीपेक्षा अधिकच आहे. यामूळे कडाक्याच्या थंडीची महाराष्ट्रात प्रतीक्षा कायम आहे.\nअशातच भारतीय हवामान विभागाने आगामी काही दिवस राज्यातील हवामान प्रामुख्यान�� कोरडे राहील असा अंदाज दिला आहे. पुढील पाच दिवस राज्यातील हवामान प्रामुख्याने कोरडे राहण्याची शक्यता आहे.\nपण राज्यात कडाक्याच्या थंडीसाठी आणखी काही काळ वाट पहावी लागणार अशी शक्यता आहे. दुसरीकडे उत्तर महाराष्ट्रात थंडीचा जोर चांगलाच वाढला आहे.\nपंजाब, हरियाना, छत्तीसगड, दिल्ली, उत्तर राजस्थान आणि उत्तर प्रदेशच्या उत्तर भागातील बहुतेक भागांमध्ये किमान तापमान ६ ते १० अंश सेल्सिअसच्या दरम्यान असल्याचे भारतीय हवामान विभागाने म्हटले आहे. शेतकऱ्यांच्या मते रब्बी पिकांसाठी आता थंडीची गरज आहे.\nकडाक्याची थंडी पडली तर रब्बी पिकांना पोषक हवामान तयार होईल आणि पिकांची चांगली वाढ होईल. पण काही हवामान तज्ञांनी यावर्षी जानेवारी महिन्यातच जोरदार थंडीला सुरुवात होणार असा अंदाज दिला आहे.\nशेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा\n तुम्हाला अजून पीएम किसानचा 16वा हप्ता मिळाला नाही मग इथं तक्रार करा लगेचच खात्यात जमा होणार पैसे\nयंदा पांढरे सोने शेतकऱ्यांना मालामाल बनवणार कापूस बाजार भावात 1,000 रुपयांची वाढ, भविष्यात कसे राहणार दर \n आता भारत ‘या’ 2 देशांना निर्यात करणार 64 हजार 400 टन कांदा, बाजारभाव वाढणार का \n ‘या’ 10 नवीन मार्गावर सुरू होणार वंदे भारत स्लीपर ट्रेन, पहिली ट्रेन मार्चमध्येच होणार लाँच, महाराष्ट्रालाही मिळणार भेट, पहा रूटमॅप\nमहाराष्ट्रातील अनेक धरणांनी आत्ताच तळ गाठला, तुमच्या जवळील धरणात किती टक्के पाणीसाठा शिल्लक आहे \n300 युनिट मोफत वीज मिळवण्यासाठी ‘इथं’ अर्ज करा, पहा संपूर्ण प्रोसेस सोप्या भाषेत\n महाराष्ट्रात ‘या’ ठिकाणी तयार होणार भव्य क्रिकेट स्टेडियम, गोपीनाथ मुंडे यांची मोठी घोषणा\n महाराष्ट्रात आणखी ‘इतके’ दिवस जोरदार वादळी पाऊस, काही ठिकाणी गारपीट देखील होणार\nउन्हाळ्यात गिलक्याच्या ‘या’ 3 जातींची लागवड करा, विक्रमी उत्पादन मिळवा\nपीएम सूर्य घर मोफत वीज योजनेत जुन्या रूफटॉप सोलर योजनेपेक्षा अधिक सबसिडी मिळते का पहा दोघा योजनेमधील अनुदानाचा फरक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00836.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.economictimes.com/markets/share-market/confusion-over-holi-holiday-among-stock-market-brokers-and-investors/articleshow/98359993.cms?utm_source=related_article&utm_medium=referral&utm_campaign=article", "date_download": "2024-03-05T01:16:24Z", "digest": "sha1:5ZUHEAAANRN3WPEKJEQPDXMQYUDS4CMG", "length": 13448, "nlines": 90, "source_domain": "marathi.economictimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "Holi Holiday : देश आणि महाराष्ट्रात होळीच्या सुट्टीवरून गोंधळ; शेअर बाजारातील बोकर्स, गुंतवणूकदार हैराण; करत आहेत 'ही' मागणी - confusion over holi holiday among stock market brokers and investors | The Economic Times Marathi\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nHoli Holiday : देश आणि महाराष्ट्रात होळीच्या सुट्टीवरून गोंधळ; शेअर बाजारातील बोकर्स, गुंतवणूकदार हैराण; करत आहेत 'ही' मागणी\nShare Market : महाराष्ट्रात 7 मार्चला होळीची सरकारी सुट्टी आहे. तर देशाच्या इतर भागात 8 मार्च रोजी रंगांची होळी साजरी केली जाईल.\nशेअर बाजारातील बोकर्स आणि गुंतवणूकदारांमध्ये होळीच्या सुट्टीवरून गोंधळ\nमुंबई : होळी कधी असते हा प्रश्न आता शेअर मार्केटमध्ये (Share Market) पैसे गुंतवणारे ट्रेडर्स आणि गुंतवणूकदार विचारत आहे. कारण शेअर बाजाराच्या सुट्टीने त्यांचा भ्रमनिरास केला आहे. यावेळी होलिका दहन (Holika Dahan) 7 मार्चला आहे. तर धुलिवंदन 8 मार्च रोजी आहे. धुलिवंदन दिवशी रंगांनी होळी खेळली जाते आणि या दिवशी लोकांना सुट्टी हवी असते. पण यावेळी राष्ट्रीय शेअर बाजार (NSE) आणि मुंबई शेअर बाजाराला (BSE) 7 मार्चला होळीची (Holi) सुट्टी आहे. म्हणजेच 8 मार्चला धुलिवंदनच्या दिवशी दोन्ही शेअर बाजार उघडे राहणार आहेत. आता शेअर बाजारातील ब्रोकर्स यावर चिंता व्यक्त करत आहेत. कारण उत्तरेकडील बहुतेक राज्यांमध्ये 8 मार्च रोजी होळी साजरी केली जाणार आहे.\nदेश आणि महाराष्ट्राच्या सुट्टीतील फरक\nमहाराष्ट्र सरकारच्या अधिकृत सूचनेनुसार राज्यात 7 मार्च रोजी होळी साजरी केली जाणार आहे. म्हणजे 7 मार्चला महाराष्ट्रात होळीची सरकारी सुट्टी आहे. तर देशाच्या इतर भागात 8 मार्च रोजी रंगांची होळी साजरी केली जाईल. देशातील बहुतांश राज्यांमध्ये 8 मार्चलाच होळीची सुट्टी असते.\nShare Market Investment : 'या' 5 कंपन्यांच्या शेअर्सनी दिला 250 टक्क्यांपर्यंत परतावा, म्युच्युअल फंडांनीही केली गुंतवणूक\nशेअर बाजाराने 8 मार्चची सुट्टी जाहीर करावी किंवा 7 मार्चची सुट्टी 8 मार्चला हलवावी, अशी मागणी ब्रोकर्स करत आहेत. याबात असोसिएशन ऑफ नॅशनल एक्स्चेंज मेंबर्स ऑफ इंडिया (ANMI) चे अध्यक्ष कमलेश शाह म्हणाले, 7 मार्च रोजीच्या सुट्टीचा परिणाम T+1 सेटलमेंटवर होऊ शकतो. कारण आरबीआय मार्गदर्शक तत्त्वांनुसार 8 मार्च रोजी बँका बंद राहतील. काही प्रदेशांमध्ये कार्यालय उघडणे शक्य नाही. कारण प्रवास करणे कठीण होईल. विशेषतः महिला कर्मचाऱ्यांसाठी ही अडचण असेल.\nकमोडिटी पार्टिसिपंट्स असोसिएशन ऑफ इंडिया (CPAI) चे अध्यक्ष नरेंद्र वाधव म्हणाले की, महाराष्ट्राव्यतिरिक्त देशभरात 8 मार्च रोजी होळी साजरी केली जाईल. 7 मार्च आणि 8 मार्च या दोन्ही दिवशी सुट्टी जाहीर करावी. सेबीच्या नियमानुसार 20-30 टक्के बाजार बंद राहिल्यास कामकाज बंद करावे.\nFive Day Week for Banks: बँक कर्मचाऱ्यांनाही पाच दिवसांचा आठवडा, कामकाजाचे तास वाढणार\nहे व्यवहार 7 मार्चला बंद\nबीएसईनुसार, इक्विटी सेगमेंट, इक्विटी डेरिव्हेटिव्ह सेगमेंट आणि SLB सेगमेंट तसेच करन्सी डेरिव्हेटिव्ह सेगमेंट आणि इंटरेस्ट रेट डेरिव्हेटिव्ह सेगमेंट 7 मार्च रोजी बंद राहतील. भारतातील पहिले सूचीबद्ध एक्सचेंज, मल्टी कमोडिटी एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड (MCX) देखील 7 मार्च रोजी सकाळच्या सत्रात बंद राहील. संध्याकाळी 5 ते 11:30/11:55 पर्यंतच्या सत्रात व्यवहार होईल. कमोडिटी डेरिव्हेटिव्ह विभागासाठी सकाळचे सत्र बंद राहील. तर संध्याकाळचे सत्र खुले राहील.\nबीएसईच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, भारतीय शेअर बाजार मार्च महिन्यात दोन दिवस बंद राहणार आहे. त्यानुसार 30 मार्चला रामनवमीनिमित्त शेअर बाजार बंद राहणार आहे.\nमोबाईलने पैसे भरा आणि मशीनमधून नाणी काढा, 'ही' खास मशीन देशातील 12 शहरांमध्ये बसवणार\nइकॉनॉमिक टाइम्स मराठी' मध्ये वरिष्ठ डिजिटल कंटेंट प्रोड्युसर पदावर कार्यरत. प्रिंट, टीव्ही आणि डिजिटल पत्रकारितेत 14 वर्षांचा अनुभव. आर्थिक क्षेत्रातील बातम्या, शेअर बाजार, म्युच्युअल फंड विषयांवर लिखाणाची आवड. 'आपलं महानगर' वृत्तपत्रातून करियरला सुरुवात केली. यापूर्वी पुढारी, मी मराठी, नवशक्ती, कृषीवल आदी वृत्तपत्रांमध्ये तसेच मुंबई लाईव्ह, माय महानगर वेबसाईटमध्ये कार्यरत.Read More\nStocks in news today : आज बातम्यांच्या आधारावर हिंदुस्थान एरोनॉटिक्स, आरव्हीएनएल, बजाज फिनसर्व्ह आदी शेअर्सवर असेल लक्षमहत्तवाचा लेख\nसेंचुरी प्लायबोर्ड्स (इंडिया) लि.\nजीई पावर इंडिया लि.\nबजेट क्रिप्टोकरन्सी वेल्थ MSME बातम्या बाजार\nअदानी पॉवर शेअरची किंमत BF गुंतवणूक शेअर किंमत अदानी विल्मर शेअरची किंमत मेंथा तेलाची किंमत एस्कॉर्ट्स लीडिंग सेक्टर्स फंड डायर���क्ट-ग्रोथ SBI बॅलन्स अॅडव्हांटेज फंड नियमित एसबीआय स्मॉल कॅप फंड एसबीआय इक्विटी हायब्रिड फंड टाटा डिजिटल इंडिया फंड डायरेक्ट अॅक्सिस ब्लूचिप फंड\nमेंथा तेलाची किंमत एस्कॉर्ट्स लीडिंग सेक्टर्स फंड डायरेक्ट-ग्रोथ SBI बॅलन्स अॅडव्हांटेज फंड नियमित एसबीआय स्मॉल कॅप फंड एसबीआय इक्विटी हायब्रिड फंड टाटा डिजिटल इंडिया फंड डायरेक्ट अॅक्सिस ब्लूचिप फंड क्वांट टॅक्स प्लॅन डायरेक्ट\nएस्कॉर्ट्स लीडिंग सेक्टर्स फंड डायरेक्ट-ग्रोथ SBI बॅलन्स अॅडव्हांटेज फंड नियमित एसबीआय स्मॉल कॅप फंड एसबीआय इक्विटी हायब्रिड फंड टाटा डिजिटल इंडिया फंड डायरेक्ट अॅक्सिस ब्लूचिप फंड क्वांट टॅक्स प्लॅन डायरेक्ट\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00836.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://news66daily.com/archives/1449", "date_download": "2024-03-05T01:02:16Z", "digest": "sha1:ONYVYFO7F7OLZOND7L2LOOVIJXCNJIIF", "length": 7211, "nlines": 92, "source_domain": "news66daily.com", "title": "या मुलींचा डान्स पाहून तुम्ही तो पुन्हा पुन्हा पाहाल - News 66 Daily", "raw_content": "\nया मुलींचा डान्स पाहून तुम्ही तो पुन्हा पुन्हा पाहाल\nAugust 26, 2021 adminLeave a Comment on या मुलींचा डान्स पाहून तुम्ही तो पुन्हा पुन्हा पाहाल\nयुट्युब वर आज करोडो व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील परंतु त्यामध्येही तुम्ही किती व्हिडिओज हे चांगले पाहता हे सुद्धा गरजेचं आहे. मित्रांनो, गाणे लागले की जवळपास सर्वांनाच ते गुणगुनावे किंवा त्यावर ठेका धरून नाचावे असे वाटते. त्यातही ते गाणे डॉल्बीवरती वाजत असेल तर त्यावर ठे’का का आपसूकच धरला जातो.\nअसाच एक व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलो आहे जो पाहून तुम्हालाही नाचावे असे वाटेल. या व्हिडिओतील हे गाणे आहे जुनेच परंतु त्याला नवीन पद्धतीने सादर करण्यात आले आहे आणि हा व्हिडिओ खूप प्रसिद्धही होत आहे. ‘माझ्या डोळ्यातील काजल ले गया रे’ या गाण्यावर इथे डान्स केला आहे. विडिओ तुम्ही पाहिलात तर त्याला अजून अजून पाहावे असा आहे.\nयामध्ये पाच मुली डान्स करत आहेत आणि व्हिडिओच्या शेवटी पाहाल तर त्यांचे डान्स प्रशिक्षक सुद्धा त्या मुलींबरोबर नाचत आहेत. हे गाणे जसे नवीन पद्धतीने एडिट करून सादर केले आहे त्याप्रमाणेच या मुलींचा पोशाख सुद्धा आहे. मुलींनी मॉडर्न पद्धतीच्या साड्या घातल्या आहेत आणि जर तुम्ही नीट पाहिले तर त्यांनी त्यावर चप्पल नाही तर बूट घातले आहेत.\nत्यांच्या या मॉडर्न लुकमुळ��� व्हिडिओला अजूनच शोभा आली आहे. हे गाणे अनिकेत गायकवाड यांनी कोरिओग्राफ केले आहे तर हे सर्वजण रायसिंग स्टार अकॅडमी पुणे इथे डान्स शिकत आहेत. तर मग तुम्हाला या मुलींचा डान्स कसा वाटला यामधील कोणत्या मुलीचा डान्स तुम्हाला जास्त आवडला हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि शेअर नक्की करा.\nया कलाकारांनी केले आहेत दोन लग्न\nरस्त्याने जात असणाऱ्या मुलींना कानाखाली द्यायला लागला हा मुलगा नंतर पहा त्याच्यासोबत काय घडले\nपांढऱ्या साडीवालीने अंग दाखवत लावले वेड\nलग्नानंतर चे खेळ पाहून खुश व्हाल\nवहिनी ने घरामध्ये केला डान्स पाहून खुश व्हाल\nहे मिश्रण चेहरा एका दिवसात इतका गोरा होईल की सर्वजण पाहताच राहतील,पार्टीला किव्हा कुटेही फिरायला जाण्यापूर्वी एक वेळेस चेहऱ्याला लावा …\nगुलाबाचे झाड दोनच दिवसात हिरवेगार होऊन फुलांनी भरून जाईल,फक्त एक रुपयांची ही एक वस्तू गुलाबाच्या झाडाला टाका …\nभाताची चव चौपट वाढेल, मोकळा भात बनवण्याची सोप्पी पद्धत,तांदूळ शिजवताना त्यात टाका ही एक वस्तू\nबदलून टाकेल तुमचं नशिब.. दूर करणार सर्व समस्या..एक तांब्याभर पाणी.. दूर करणार सर्व समस्या..एक तांब्याभर पाणी.. \nहवं ते सर्व मिळेल‌..15 दिवसात अनुभव घ्याल.पाणी पिताना बोला ‘हे’ 2 शब्द.. \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00836.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://nponlinenews.com/entry-of-this-tribal-cricketer-in-ipl/", "date_download": "2024-03-05T01:12:55Z", "digest": "sha1:DFNFSRPLORHXVVET7QP3O2CZXMNIYPEQ", "length": 7385, "nlines": 43, "source_domain": "nponlinenews.com", "title": "IPL Auction: या आदिवासी क्रिकेटपटूची IPL मध्ये एंट्री, या संघाने लावली 3.60 कोटींची बोली..", "raw_content": "\nIPL Auction: या आदिवासी क्रिकेटपटूची IPL मध्ये एंट्री, या संघाने लावली 3.60 कोटींची बोली..\nएमएस धोनी: यावेळी अनेक नवीन खेळाडू आयपीएल 2024 मध्ये खेळताना दिसणार आहेत. मिनी लिलावात अनेक अनकॅप्ड भारतीय खेळाडूंना स्थान देण्यात आले होते, ज्यावर फ्रँचायझींनी मोठा खर्चही केला होता. 19 डिसेंबर रोजी झालेल्या मिनी लिलावात एमएस धोनीच्या राज्य झारखंडमधील एका आदिवासी खेळाडूलाही आयपीएल 2024 मध्ये प्रवेश मिळाला आहे. CSK, मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्सने या खेळाडूसाठी बोली लावली, पण शेवटी या संघाने करोडो रुपये खर्च करून त्याला आपल्या संघाचा भाग बनवले.\nखरं तर, आम्ही झारखंडच्या उगवत्या स्टार रॉबिन मिन्झबद्दल बोलत आहोत, ज्याच्या नशिबाने त्याला आयपीएल 2024 च्या लिलावात चांगली साथ दिली. मिनी लिलावात रॉबिनची मूळ किंमत 20 लाख रुपये होती. मुंबई व्यतिरिक्त सीएसके, गुजरात टायटन्सनेही सट्टा खेळला, पण शेवटी गुजरातने विजय मिळवला आणि मोठा खर्च करून आपल्या संघाला संघात स्थान मिळवून दिले. त्यांना 3.60 कोटी रुपये मिळाले आहेत. रॉबिन झारखंडचा रहिवासी आहे आणि तो एमएस धोनीला आपला आदर्श मानतो.\nया वर्षी इंग्लंडचा दौरा केला\nरॉबिन हा आदिवासी समाजातून आला आहे. वास्तविक, झारखंडचे प्रतिनिधित्व करताना रॉबिनने चमकदार कामगिरी केली होती, त्यानंतर मुंबई इंडियन्सने त्याची आयपीएल प्रशिक्षणासाठी निवड केली आणि त्याला इंग्लंडला पाठवले. त्याच्या एका मुलाखतीत बोलताना त्याने सांगितले होते की, त्याचे वडील आणि कुटुंबीयांनी त्याला चांगली साथ दिली आहे. वडील लष्करातून निवृत्त झाले असून सध्या ते बिरसा मुंडा विमानतळावर गार्ड म्हणून काम करतात. दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर तो अभ्यासापासून दूर गेला.\nवडिलांनी पूर्ण पाठिंबा दिला\nरॉबिन झारखंडकडून अद्याप रणजी ट्रॉफी खेळलेला नाही. पण त्याने अंडर 19 आणि अंडर 25 मध्ये झारखंडचे प्रतिनिधित्व केले आहे. रॉबिनच्या वडिलांनी त्याला सांगितले होते की, तू खूप चांगले क्रिकेट खेळतोस, तू ऍकॅडमीत प्रवेश घे. त्याने वडिलांचा सल्ला मानला आणि क्लबमध्ये प्रवेश घेतला आणि आज त्याची आयपीएल 2024 साठी निवड झाली.\nशार्दुल ठाकूर CSK मध्ये पुन्हा परतला, इतके कोटी खर्च करून धोनी त्याच्याशी झाला सामील..\n“हे कलयुग आहे”, परदेशी खेळाडूंवर बंपर बोली लावल्याने भारताचा माजी सलामीवीर नाराज, विराटाचे नाव घेत म्हणाला..\nRCB चाहत्यांसाठी वाईट बातमी, 18 कोटी रुपयांचा हा खेळाडू IPL 2024 पूर्वी बाहेर RCB fans\nCSK चाहत्यांसाठी धक्कादायक बातमी, MS धोनी IPL 2024 मध्ये खेळणार नाही, आता दिसणार या भूमिकेत MS Dhoni\nमुंबई इंडियन्स ने रणजी सेमीफाइनल मध्ये रचला नवीन इतिहास असा स्थान मिळवणारा देशातील पहिला संघ Mumbai Indians\nहे आहेत IPL मधील 5 बदकिस्मत खेळाडू, संघासाठी सर्वाधिक धावा केल्या, तरीही कर्णधारपदाची संधी मिळाली नाही. 5 unlucky players\nउपांत्य फेरीत तामिळनाडूने मुंबईचा पराभव केला, रहाणेच्या संघाने एक डाव आणि 70 धावांनी विजय मिळवत अंतिम फेरी गाठली. semi-finals\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00836.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://kranti-news.in/ganesh-kadam-sir-yanna-nivarna-foundations-state-level-model-teacher-award/", "date_download": "2024-03-04T23:45:44Z", "digest": "sha1:OAYC7VPNVFKTFARPTKJ2I2VMNCAA64K7", "length": 6506, "nlines": 75, "source_domain": "kranti-news.in", "title": "गणेश कदम सर यांना निवार्ण फाउंडेशनचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार", "raw_content": "\nविश्वसनीय बातम्या अणि माहिती\nयांचा शोध घ्या :\nHome > सोलापूर/उस्मानाबाद > गणेश कदम सर यांना निवार्ण फाउंडेशनचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार\nगणेश कदम सर यांना निवार्ण फाउंडेशनचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार\nगणेश कदम सर यांना निवार्ण फाउंडेशनचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार\nबार्शी ३० : निर्वाण फाउंडेशन नाशिक आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार 2022 हा पुरस्कार देण्यात आला.\nओन्ली समाज सेवा बहुउद्देशिय संस्था बार्शी व भैरवनाथ शिक्षण संस्था बार्शी संचलित संतोष गुळमिरे प्राथमिक विद्यामंदिर बार्शी येथील शिक्षक गणेश नारायण कदम यांचे शैक्षणिक व सामाजीक कार्यात कार्य पाहून त्यांना निर्वाण फाउंडेशन नाशिक यांनी राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार दिला.\nया पुरस्कारासाठी भैरवनाथ शिक्षण संस्थेचे संस्थापक श्री संतोष गुळमिरे यांनी व शाळेतील शिक्षकांनी अभिनंदन केले तसेच ओन्ली समाज सेवा बहूउद्देशीय संस्थेचे संस्थापक श्री राहुल वाणी व सर्व पदाधिकारी यांनी देखील अभिनंदन केले.\nPrevious उंडेगावचे सुपुत्र IAS संतोष पाटील यांचा ग्रामस्थांच्या वतीने भव्य नागरी सत्कार\nNext सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित जिल्हा प्रशासन, केंद्रीय संचार ब्यूरो आयोजित दौडला उत्स्फूर्त प्रतिसाद\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nआपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत\nपुढील वेळेच्या माझ्या टिप्पणी साठी माझे नाव, ईमेल आणि संकेतस्थळ ह्या ब्राउझरमध्ये जतन करा.\nबार्शी तालुका शिक्षक सेनेच्या अध्यक्ष पदी युवराज जगताप\nसूरत चेन्नई ग्रीनफिल्ड महामार्ग नुकसान भरपाई रक्कम, बार्शी तालुक्यात उपजिल्हाधिकार्‍यांचा गावभेट दौरा\nअखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून यशस्वीतांचा सत्कार\nयांचा शोध घ्या :\nबार्शी तालुका शिक्षक सेनेच्या अध्यक्ष पदी युवराज जगताप\nसूरत चेन्नई ग्रीनफिल्ड महामार्ग नुकसान भरपाई रक्कम, बार्शी तालुक्यात उपजिल्हाधिकार्‍यांचा गावभेट दौरा\nअखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून यशस्वीतांचा सत्कार\nमहात्मा बसवेश्वर सामाजिक समता-शिवा पुरस्कारअर्ज करण्याचे आवाहन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00837.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://krushisahayak.krushivasant.com/2023/05/26/mahatma-gandhi-rojgar-hami-yojana/", "date_download": "2024-03-05T00:34:30Z", "digest": "sha1:GIGSOEPYTUNSAG7TCMYG4F66OXXE73BP", "length": 9344, "nlines": 145, "source_domain": "krushisahayak.krushivasant.com", "title": "Mahatma Gandhi Rojgar Hami Yojana 2023 सविस्तर माहिती... - Krushisahayak", "raw_content": "\nInstant loan app without cibil पीएनबी बँंकेचे झटपट कर्ज; ग्राहकांना अवघ्या 4 क्लिकमध्ये\nPashupalan loan महिलांसाठी खुशखबर; महिलांना मिळणार 10 शेळ्या 1 बोकड\nToday onion rate in pune 2024 कांदा उत्पादकांसाठी दिलासादायक, आगामी काळात कांद्याचे भाव वाढणार, रांगडा आणि उन्हाळीला होणार फायदा\nmobile tower crane आपल्या जागेत मोबाईलचा टॉवर लावून दर महिना 75000 ते 100000 रुपये मिळवा\nInstant loan app without cibil पीएनबी बँंकेचे झटपट कर्ज; ग्राहकांना अवघ्या 4 क्लिकमध्ये\nPashupalan loan महिलांसाठी खुशखबर; महिलांना मिळणार 10 शेळ्या 1 बोकड\nMahatma Gandhi Rojgar Hami Yojana जॉबकार्ड काढण्यासाठी पात्रता ग्रामीण भागातील रहिवाशी असावा. वय वर्ष १८ पासून पुढे असावा.\nकोणकोणती सार्वजनिक कामे घेऊ शकता.\nवैयक्तिक कामे मिळवण्यासाठी आवश्यक कागदपत्रे\nकामाची मागणी कोठे आहे कशी करायची\nअंगमेहनतीचे काम करण्याची तयारी असावी. सदरची माहिती ग्रामपंचायत मार्फत nrega वेबसाईट भरली जाते व संबंधित मजूर जो nrega साठी पात्र ठरतो. त्याला छोटी पुस्तिका ग्रामपंचायत मार्फत देण्यात येते त्यालाच job card म्हणतात.\nकोणकोणती सार्वजनिक कामे घेऊ शकता.\nपडिक गायरान जमीनीवर वृक्ष लागवड\nरस्त्याच्या दुतर्फा वृक्ष लागवड\nसार्वजनिक कामासाठी लागणारे कागदपत्रे\nवैयक्तिक कामे मिळवण्यासाठी आवश्यक कागदपत्रे\n3. संबंधित कामासाठी लागणारी सर्व कागदपत्रे\nकामाची मागणी कोठे आहे कशी करायची\nMahatma Gandhi Rojgar कामाची मागणी सचिवांकडे करायची आहे\nकामाची मागणी केल्यावर 15 दिवसात आपल्या\nगावात काम मिळून जाईल\nकामाच्या ठिकाणी मस्टर व हजेरी घेतली जाते\nदर 15 दिवसाला मजूरी\nदर आठवड्याला मोजमाप घेतली जाते\nमजूरी थेट आपल्या बँक खाते किंवा पोष्टाची खाते असेल होईल\nप्राथमिक औषध उपचार पेटी\nशेतकऱ्यांच्या खात्यात 4000 रुपयेचा हप्ता जमा\nनवीन जॉब कार्डसाठी आपल्या ग्रामसेवकांकडे नोंदणी करायची आहे\nनोंदणी केल्यानंतर जॉबकार्ड मिळून जाईल\nजॉबकार्ड स्वतः जवळच ठेवायचा आहे\nकेलेल्या कामांची मजूरी किती मिळते ते या जॉब कार्डवरून कळते.\nजॉबक���र्ड काढण्यासाठी कोणताही खर्च लागत नाही\nफ्री मध्ये जॉबकार्ड काढून मिळतात.\nप्रत्येक सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक, ग्रामरोजगार सेवक यांनी महिन्यातून दोनदा रोजगार दिवस भरवायचा आहे.\nShravan Bal Yojana 2023 :श्रवण बाळ योजनेची निधी लाभार्थ्यांच्या खात्यावर वितरित\nPanchayat Samiti Yojana 2023 :पहा तुमच्या ग्रामपंचायतमध्ये कोणकोणत्या योजना राबवल्या जातात\nPrevious: Rani Laxamibai Yojana :मुलींना मिळणार फ्री स्कूटी आताच करा अर्ज\nNext: MahaDBT Yojana :ही कागदपत्र लागणार\nInstant loan app without cibil पीएनबी बँंकेचे झटपट कर्ज; ग्राहकांना अवघ्या 4 क्लिकमध्ये\nPashupalan loan महिलांसाठी खुशखबर; महिलांना मिळणार 10 शेळ्या 1 बोकड\nToday onion rate in pune 2024 कांदा उत्पादकांसाठी दिलासादायक, आगामी काळात कांद्याचे भाव वाढणार, रांगडा आणि उन्हाळीला होणार फायदा\nmobile tower crane आपल्या जागेत मोबाईलचा टॉवर लावून दर महिना 75000 ते 100000 रुपये मिळवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00837.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://krushisahayak.krushivasant.com/2024/02/04/maratha-samaj-sangli/", "date_download": "2024-03-05T00:42:33Z", "digest": "sha1:EELN2643FZUK2COO2P6RXQXAGDE3FHP2", "length": 11302, "nlines": 122, "source_domain": "krushisahayak.krushivasant.com", "title": "Maratha samaj sangli 2024 कुणबी नोंदी डाऊनलोड करा स्कॅन अभिलेख गावनिहाय - Krushisahayak", "raw_content": "\nInstant loan app without cibil पीएनबी बँंकेचे झटपट कर्ज; ग्राहकांना अवघ्या 4 क्लिकमध्ये\nPashupalan loan महिलांसाठी खुशखबर; महिलांना मिळणार 10 शेळ्या 1 बोकड\nToday onion rate in pune 2024 कांदा उत्पादकांसाठी दिलासादायक, आगामी काळात कांद्याचे भाव वाढणार, रांगडा आणि उन्हाळीला होणार फायदा\nmobile tower crane आपल्या जागेत मोबाईलचा टॉवर लावून दर महिना 75000 ते 100000 रुपये मिळवा\nInstant loan app without cibil पीएनबी बँंकेचे झटपट कर्ज; ग्राहकांना अवघ्या 4 क्लिकमध्ये\nPashupalan loan महिलांसाठी खुशखबर; महिलांना मिळणार 10 शेळ्या 1 बोकड\nMaratha samaj sangli 2024 कुणबी नोंदी डाऊनलोड करा स्कॅन अभिलेख गावनिहाय\nMaratha samaj sangli 2024 कुणबी नोंदी डाऊनलोड करा स्कॅन अभिलेख गावनिहाय\nMaratha samaj sangli मराठा समाजाला OBC मधून आरक्षण देण्याकरिता शासनाच्या विविध विभागात असलेल्या कुणबी नोंदी मोठ्या प्रमाणात शोधण्यात आलेल्या आहे. या नोंदी व त्या नोंदीचे अभिलेख आता जनते करिता ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. हे अभिलेख गावनिहाय कशाप्रकारे मोबाईल वर मिळवायचे याबाबत या लेखामध्ये माहिती जाणून घ्या.\nगावनिहाय कुणबी नोंद / अभिलेख Maratha samaj sangli\nMaratha samaj sangli तसेच वंशावळीतील सुद्धा कुणबी नोंद यात सापडली तर तुम्ही सुद्धा त्याबाबत���ा अभिलेख मिळवून OBC जात प्रमाणपत्र करिता अर्ज करू शकता.\nराज्यभरामध्ये कुणबी नोंदी गावनिहाय या सापडलेल्या आहे या नोंदी ज्या त्या जिल्ह्याच्या कलेक्टर ऑफिसच्या वेबसाईट वर उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहे.\nजसं की जिल्हाधिकारी कार्यालय संभाजीनगरची वेबसाईटवर कुणबी मराठा दस्त नोंदणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.\n आधार कार्डवर देखील मिळतय लोन, 1% व्याजाणे मिळेल 2 लाख रुपये\nतसेच अहमदनगर जिल्ह्याची वेबसाईट वर सुद्धा कुणबी मराठा अभिलेख तुम्हाला पाहायला मिळेल.\nतसेच जळगाव जिल्ह्याची वेबसाईट वर पाहिलं तर या ठिकाणी कुठेच कुणबी नोंदीची लिंक पाहायला मिळत नाही.\nमात्र या वेबसाईट वर सर्च बॉक्स वर कुणबी असे सर्च केले तर तुम्हाला लिंक पाहायला मिळेल.\nबऱ्याच जणांना मोबाईल वरून कलेक्टर ऑफिसच्या वेबसाईटवरून कुणबी नोंदीची लिंक सापडणं थोडसं अवघड जाऊ शकतं. Maratha samaj sangli\nयाकरिता आपण सर्व जिल्ह्याच्या कलेक्टर ऑफिसच्या वेबसाईटवरील ज्या लिंक आहे त्या लिंक एकत्रितपणे या ठिकाणी उपलब्ध करून दिलेल्या आहे.\nराज्यात एक शेतकरी एक डिपी मधून 45,437 डीपी लागणार, शासन निर्णय जाहीर…\nयाठिकाणी दिलेल्या लिंक वर क्लिक करून डायरेक्ट कलेक्टर ऑफिसच्या वेबसाईट वर ज्या ठिकाणी कुणबी नोंदी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहे ते पेज डायरेक्ट समोर ओपन होईल.\nतर तालुका निहाय तुम्हाला या ठिकाणी नोंदी दिसतील आणि तालुक्यावर क्लिक केल्यानंतर गावनिहाय नोंदी या पाहायला मिळतील.\nयाठिकाणी डाउनलोडचा सुद्धा पर्याय दिलेला आहे या ठिकाणी डाउनलोड या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुम्ही अभिलेख डाऊनलोड करू शकता.\nडाऊनलोड केलेला अभिलेख सुद्धा पाहू शकता, अशा प्रकारे कुणबी नोंदीचे जे अभिलेख सापडलेले आहे ते अभिलेख डाऊनलोड करू शकता.\nगावनिहाय कुणबी नोंद / अभिलेख Maratha samaj sangli\nअ.क्र. जिल्ह्याचे नाव कुणबी नोंद / अभिलेख\n1 अमरावती 👉 येथे क्लिक करा\n2 अहमदनगर 👉 येथे क्लिक करा\n3 अकोला 👉 येथे क्लिक करा\n4 बीड 👉 येथे क्लिक करा\n5 मुंबई शहर 👉 येथे क्लिक करा\n6 जालना 👉 येथे क्लिक करा\n7 हिंगोली 👉 येथे क्लिक करा\n8 नांदेड 👉 येथे क्लिक करा\n9 उस्मानाबाद 👉 येथे क्लिक करा\n10 रायगड 👉 येथे क्लिक करा\n11 सोलापूर 👉 येथे क्लिक करा\n12 यवतमाळ 👉 येथे क्लिक करा\n13 पुणे 👉 येथे क्लिक करा\n14 कोल्हापूर 👉 येथे क्लिक करा\n15 वाशिम 👉 येथे क्लिक करा\n16 ठाणे 👉 येथे क्लिक करा\n17 सातारा 👉 येथे क्लिक करा\n18 जळगाव 👉 येथे क्लिक करा\n19 गोंदिया 👉 येथे क्लिक करा\n20 रत्नागिरी 👉 येथे क्लिक करा\n21 सांगली 👉 येथे क्लिक करा\n22 गडचिरोली 👉 येथे क्लिक करा\n23 धुळे 👉 येथे क्लिक करा\n24 चंद्रपूर 👉 येथे क्लिक करा\n25 वर्धा 👉 येथे क्लिक करा\n26 भंडारा 👉 येथे क्लिक करा\n27 बुलढाणा 👉 येथे क्लिक करा\n28 लातूर 👉 येथे क्लिक करा\n29 नंदुरबार 👉 येथे क्लिक करा\n आधार कार्डवर देखील मिळतय लोन, 1% व्याजाणे मिळेल 2 लाख रुपये\nNext: Red onion exporters कांद्याची आवक घटल्यानंतरही भाव गडगडलेलेच भाव 1100 रुपयांवर स्थिर; निर्यातबंदीमुळे शेतकरी अडचणीत\nInstant loan app without cibil पीएनबी बँंकेचे झटपट कर्ज; ग्राहकांना अवघ्या 4 क्लिकमध्ये\nPashupalan loan महिलांसाठी खुशखबर; महिलांना मिळणार 10 शेळ्या 1 बोकड\nToday onion rate in pune 2024 कांदा उत्पादकांसाठी दिलासादायक, आगामी काळात कांद्याचे भाव वाढणार, रांगडा आणि उन्हाळीला होणार फायदा\nmobile tower crane आपल्या जागेत मोबाईलचा टॉवर लावून दर महिना 75000 ते 100000 रुपये मिळवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00837.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.indiatimes.com/maharashtra/aurangabad/uddhav-thackeray-to-modi-government-give-loan-waiver-to-farmers-before-elections/articleshow/107642339.cms", "date_download": "2024-03-05T02:22:22Z", "digest": "sha1:NYNGRSK3BAF3LPCWDH3PO4KKA7Q7JPHO", "length": 15958, "nlines": 85, "source_domain": "marathi.indiatimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nनिवडणुकीआधी शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या; उद्धव ठाकरे यांचा मोदी सरकारवर हल्ला\nUddhav Thackeray : गंगापूर येथील जनसंवाद मेळाव्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारवर घणाघाती टीका केली.\nनिवडणुकीआधी शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या; उद्धव ठाकरे यांचा मोदी सरकारवर हल्ला\nम. टा. प्रतिनिधी, खुलताबाद : ‘शेतकऱ्यांची कर्जमुक्ती जाहीर केली आणि ती अंमलात आणली. त्यासाठी तुमच्यासारखी निवडणुकीची वाट पाहिली नाही. मोदी तुम्हाला खरच शेतकऱ्यांसाठी काम करायचे असेल, तर काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत असणाऱ्या सगळ्या शेतकऱ्यांना आधी कर्जमुक्ती द्या. मी मुख्यमंत्री असताना तुम्हाला कर्जमाफी मिळाली होती की नाही, असा प्रश्न विचारून नागपूरच्या पहिल्या अधिवेशनात दोन लाख रुपयांचे कर्ज असलेल्या शेतकऱ्यांन��� कर्जमुक्त केले होते. जशी मी शेतकऱ्यांना कर्जमुक्ती दिली होती, तसे पाऊले उचला. आधी कर्जमुक्ती द्या. मगच निवडणुका जाहीर करा,’ असे प्रतिपादन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली.\nया वेळी व्यासपीठावर शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते खासदार संजय राऊत, चंद्रकांत खैरे, विधानपरिषद विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे, अशोक पटवर्धन, आमदार उदयसिंह राजपूत, लक्ष्मण सांगळे, कृष्णा पाटील डोणगावकर, देवयानी पाटील डोणगावकर, राजू वरकड, दिनेश मुथा उपस्थित होते.\nकाँग्रेसमुक्त भारत म्हणणारे आता 'काँग्रेसव्याप्त भाजप', अशोक चव्हाण आदर्श घोटाळा लपविण्यासाठी भाजपमध्ये : उद्धव ठाकरे\n‘हे भारत सरकार आहे की, मोदी सरकार’ असा प्रश्न विचारून तुमच्या योजना आहेत. त्या भारत सरकारच्या आहेत की मोदी सरकारच्या’ असा प्रश्न विचारून तुमच्या योजना आहेत. त्या भारत सरकारच्या आहेत की मोदी सरकारच्या सगळीकडे भाड्याचा कारभार चालला आहे. जनतेची लढाई लढतोय आणि लढणार. साद घालतोय, सोबत या अशी भावनिक हाक दिली. संभाजीनगर नामकरण मी केले, याचा मला अभिमान आहे. निवडणूक आयोग नामकरण करायला तयार नाही. दिल्लीच्या तख्तावर शिवसेनेचा भगवा फडकवा,’ असे आवाहन त्यांनी केले.\nकिशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा २ वर्षांचा अनुभव आहे आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. जनरल बातम्यासोबतच गुन्हेगारीविषयक बातम्यांमध्ये रस.... Read More\nसातारायशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा, राष्ट्रवादीच्या अमित कदमांची मागणी, लोकसभेबाबत मोठे संकेत\nॲमेझॉनवर प्री-समर बोनान्झा- एसी आणि रेफ्रिजरेटरवर 55% पर्यंत सूट मिळवा\nपुणेकोण आहे शिवसेना ठाकरे गटाचे मावळचे उमेदवार संजोग वाघेरे. जाणून घ्या\nधाराशिवशिंदे फडणवीसांची पसंती तानाजी सावंतांना लोकसभेच्या मैदानात उतरणार का लोकसभेच्या मैदानात उतरणार काओमराजेंना रोखण्यासाठी विशेष प्लॅनिंग\nAmazon Dell Days वर वेड्या किमतीत लॅपटॉप - सेल 23 फेब्रुवारीपर्यंत थेट\nआयपीएलIPLचा हंगाम सुरू होण्याआधी धोनीचा फेसबुकवरून धक्का; नवा हंगाम, नवी भूमिका; कॅप्टन कुलवर अभिनंदनाचा वर्षाव\nवाशिमएकनाथ शिंदेंसमोर महा��ेव जानकरांची भावना गवळींसाठी बॅटिंग, मुख्यमंत्र्यांना नेमका कोणता इशारा दिला\nपुणेबारामतीसाठी शरद पवारांनी हुशारीने टाकाल MJ डाव; बारामतीत अजित पवार तर माढामध्ये भाजपला बसणार धक्का\nपुणेघरात लग्नाला विभक्त कुटुंबही एक होतं; मतभेद असले तरी चर्चेने सोडवू, चंद्रकांतदादांचं स्पष्टीकरण\nपुणेमहादेव जानकरांचा निर्णय कोण घेणार चंद्रकांत पाटलांनी स्पष्टच सांगितले\nकरिअर न्यूजCareer In BCA: कम्प्युटरची आवड आहे मग 'बीसीए' मध्ये करा करिअर; भविष्य बदलेल..\nआरोग्यऑफिसमधल्या या सवयींमुळे वाढू शकते वजन\nसिनेन्यूजशाहरुखने रामचरणला 'इडली वडा' म्हटल्याने दुखावल्या साऊथ प्रेक्षकांच्या भावना,किंगखानवर वर्णद्वेषाचा आरोप\nटीव्हीचा मामलाजेव्हा वेडी माणसं एकत्र येतात महाराष्ट्राची हास्यजत्रा टीमचा ऑस्ट्रेलियात कल्ला, प्राजक्ता माळीची पोस्ट चर्चेत\nआजचे भविष्यआजचे राशिभविष्य, 5 मार्च 2024 : या राशींचे काम वाढणार, कामात निष्काळजीपणा टाळा \nकाँग्रेसमुक्त भारत म्हणणारे आता 'काँग्रेसव्याप्त भाजप', अशोक चव्हाण आदर्श घोटाळा लपविण्यासाठी भाजपमध्ये : उद्धव ठाकरे\nछत्रपती संभाजीनगर रेल्वेच्या तिजोरीत पैसाच पैसा; वर्षभरात कोटींची कमाई, विभागात मिळविला दुसरा नंबर\nराज्यात किती शेतकऱ्यांनी जीवन संपवलं खंडपीठाची राज्य सरकारला विचारणा\nदहा वर्ष लेकीसारखं सांभाळलं, बॉम्बशोधक पथकातील गौरी श्वानाचं निधन, अखेरच्या निरोपाला कर्मचारी भावूक\nछत्रपती संभाजीनगरमध्ये गॅस टँकरचा धोका कायम, दररोज ३६ टँकर शहरात, 'या' रस्त्याने होणार वाहतूक\nSamrudhhi Mahamarg: समृद्धीवर पुन्हा अपघात, गाडी अज्ञात वाहनावर आदळली, तिघांचा मृत्यू, कारचा चेंदामेंदा\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nमहाराष्ट्र बातम्या : ऑटो बातम्याव्हायरल बातम्याफोटो गॅलरीआंतरराष्ट्रीय बातम्यासरकारी योजनागुन्हेगारी बातम्यामहाराष्ट्र राजकीय बातम्याकरिअरराष्ट्रीय बातम्यालाईफस्टाईलर���शी भविष्यमराठी बातम्या\nमराठी बातम्या : महाराष्ट्र बातम्यामहाराष्ट्रातील ताज्या बातम्याठाणे बातम्यामुंबई बातम्यापुणे बातम्यानाशिक बातम्यानागपूर बातम्याछत्रपती संभाजीनगर बातम्याकोल्हापूर बातम्याअहमदनगर बातम्यानवी मुंबई बातम्या\nक्रीडा : क्रीडा बातम्याक्रिकेट बातम्याविश्व चषक २०२३फुटबॉल\nमनोरंजन : बॉलिवूड बातम्याटीव्ही बातम्यामूव्ही रिव्ह्यूबॉक्स ऑफिस\nलाईफस्टाईल : लाईफस्टाईल बातम्याब्यूटी टिप्सआरोग्य बातम्याप्रेग्नन्सी-पालकत्वरिलेशनशीपफॅशनहोम डेकॉर\nभविष्य : दैनिक राशीभविष्यसाप्ताहिक राशीभविष्यदैनंदिन मराठी पंचांगवाढदिवस राशीभविष्य\nटेक : ताज्या टेक बातम्यामोबाईल रिव्ह्यूटिप्स-ट्रिक्सविज्ञान\nबिझनेस : बिझनेस बातम्याशेअर बाजाररिअल इस्टेट बातम्याव्यवसाय बातम्यापैशाचं झाड\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00837.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/mumbai-fire-broke-out-veena-santoor-building-west-saibaba-nagar-two-died-three-injured/articleshow/104648411.cms", "date_download": "2024-03-05T01:29:45Z", "digest": "sha1:KLTGEQDHIHAX6RA24Q6DAGO6MFQYRQ75", "length": 16961, "nlines": 94, "source_domain": "marathi.indiatimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "Mumbai Fire Broke Out in Kandivali West Two Died Three Injured; मुंबईतील कांदिवली पश्चिममध्ये भीषण अग्नितांडव, आगीत होरपळून दोघांचा मृत्यू, तीन जण जखमी | Maharashtra Times\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nMumbai Fire :मुंबईतील आठ मजली इमारतीत भीषण अग्नितांडव, आगीत होरपळून दोघांचा मृत्यू, तीन जण जखमी\nMumbai Fire : मुंबईत एका आठ मजल्यांच्या इमारतीच्या तळमजला आणि पहिल्या मजल्यावर लागलेल्या आगीत होरपळून २ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, तीन जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.\nमुंबईत अग्नितांडव, दोघांचा मृत्यू\nमुंबई: मुंबईतील कांदिवलीमधील पश्चिम साई बाबा नगरमध्ये वीणा संतूर बिल्डिंगमधील ग्राऊंड फ्लोअरला आग लागली. आग लागल्याची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या पाच गाड्या दाखल झाल्या होत्या. या घटनेत दोघांचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाले असल्याची माहिती आहे.\nकांदिवली मधील पश्चिम साई बाबा नगरमधील वीणा संतूर इमारतीत दुपारी १२ वाजून २७ मिनिटांनी आग लागली होती. ही आग इमारतीमधील इलेक्ट्रिक वायर��ंगमध्ये बिघाड झाल्यानं लागल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालं होतं. अग्निशमन दलाच्या एकूण पाच गाड्या घटनास्थळी पोहोचल्या असून आग विझवण्याचं काम सुरु आहे.\nया आगीच्या घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला असून तीन जखमी झाले आहेत. लक्ष्मी बुरा, राजेश्वरी भराटे आणि रंजन शाह या जखमी झाल्या आहेत. या पैकी लक्ष्मी बुरा या ४५ ते ५० टक्के तर रंजन शाह या ४५- ५० टक्के भाजल्या आहेत. तर, राजेश्वर भराटे यांना १०० टक्के भाजलं आहे. तर, ग्लोरी वालफटी वय ४३ वर्षे आणि जोसू जेम्स रॉबर्ट वय ८ वर्ष या दोघांचा मृत्यू झाला आहे.\nगडचिरोलीच्या सख्ख्या बहीण भावाचा एमपीएससी परीक्षेत डंका; अधिकारी पदाला गवसणी, सर्वत्र कौतुकाचा वर्षाव\nकांदिवलीतील इमारतीत लागलेली आग ही लेवल १ प्रकारातील होती. जखमींना शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मुंबई महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून त्यांच्याकडून बचावकार्य सुरु करण्यात आलं आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. मुंबई महापालिकेच्या अग्निशमन दलाला माहिती मिळताच तातडीनं अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या होत्या.\nसिराजवर बीसीसीआय करू शकते कडक कारवाई, कॅच सुटल्यावर कोणाला दोषी ठरवले जाणून घ्या...\nदरम्यान, कांदिवलीतील पश्चिम साई बाबा नगरमधील वीणा संतूर ही इमारत आठ मजली आहे. या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर लागलेल्या आगीची झळ वरील मजल्यांना देखील बसली आहे. आग लागल्यानंतर इमारतीमधील रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण देखील निर्माण झालं होतं. तर, घटनास्थळी गर्दी देखील झाली होती.\nभारताला सेमी फायनलमध्ये पोहोचण्यापासून कोणीच का रोखू शकत नाही, जाणून घ्या संपूर्ण समीकरण...\nमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत | राजकारण, राष्ट्रीय आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम... Read More\nपुणेहा हक्काचा मतदारसंघ धनगर समाजाला देण्याची इच्छा- शरद पवार; महादेव जानकर सोबत आले तर...\nॲमेझॉनवर प्री-समर बोनान्झा- एसी आणि रेफ्रिजरेटरवर 55% पर्यंत सूट मिळवा\nदेशउमेदवारी नाकारल्यावर प्रज्ञा सिंह ठाकूरची पहिली प्रतिक्रिया; थेट पंतप्रधान मोदींचे नाव घेतले\nअकोला'मविआ'त तिढा कायम, नेमकं कुठं अडलं वंचितची काय असणार भूमिका वंचितची काय असणार भूमिका प्रकाश आंबेडकर स्पष्टच बोलले\nAmazon Dell Days वर वेड्या किमतीत लॅपटॉप - सेल 23 फेब्रुवारीपर्यंत थेट\nदेश‘दबावाच्या डावपेचांनी सरकार वाचवता येणार नाही’; हिमाचलच्या अपक्ष आमदरांकडून काँग्रेस लक्ष्य\nक्रिकेट न्यूजShardul Thakur Century: शार्दूल ठाकूरने मुंबईची लाज वाचवली; षटकार मारून झळकावले वादळी शतक\nक्रिकेट न्यूजपाचव्या कसोटीपूर्वी भारतासाठी गुड न्यूज, WTC Points Table मध्ये घडला चमत्कार\nमुंबईभाजपची दुसरी यादी ८ मार्चला महाराष्ट्रात आजवर न घेतलेला निर्णय घेणार; मित्रपक्षांना मान्य होणार का जागावाटपाचे सूत्र\nक्रिकेट न्यूजपंतनंतर अजून एका क्रिकेटरचा गंभीर अपघात, बाईक चक्काचूर, IPL मध्ये ३.६ कोटी मिळाले होते...\nकरिअर न्यूजCareer In BCA: कम्प्युटरची आवड आहे मग 'बीसीए' मध्ये करा करिअर; भविष्य बदलेल..\nआरोग्यऑफिसमधल्या या सवयींमुळे वाढू शकते वजन\nफॅशनदीपिकाच्या एथनिक लुकने चाहते घायाळ, ‘मस्तानी’ चा अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंगमध्ये जलवा\nटीव्हीचा मामलासुमित पुसावळेच्या जागी कोण 'बाळूमामां'ची भूमिका साकारणार लोकप्रिय अभिनेता; नवा अध्याय सुरू\nटीव्हीचा मामलारेश्मा शिंदेची नवी मालिका जुन्या हिंदी मालिकेचा रीमेक चाहत्यांना आठवली पार्वतीची 'कहानी'\nललित कला समाजातर्फे पारंपरिक 'गोलू' उत्सव, बाहुल्यांच्या माध्यमातून संस्कृतीचं दर्शन\nमुंबईत धूळ नियंत्रणासाठी अनोखा प्रयोग; महापालिकेकडून विविध भागांत खास यंत्राचा वापर\nआरोपीला सोडवण्यासाठी थेट न्यायाधीशांचीच खोटी सही; मुंबईत महिला वकिलाचं धक्कादायक कृत्य\n काळजी घ्या; कार्डचोरी नाही, मात्र कार्डमधून चोरी होण्याचा धोका\nधोरण आखले आहे... तोरण बांधण्याचे मराठा आरक्षणाबाबत सरकार मोठा निर्णय घेणार मराठा आरक्षणाबाबत सरकार मोठा निर्णय घेणार\nराज्याचा ऊस गाळप हंगाम १ नोव्हेंबरपासून; दरांची स्थिती काय राहणार\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nमहाराष्ट्र बातम्या : ऑटो बातम्याव्हायरल बातम्याफोटो गॅलरीआंतरराष्ट्रीय बातम्यासरकारी योजनागुन्हेगारी बातम्यामहाराष्ट्र राजकीय बातम्याकरिअरराष्ट्रीय बातम्यालाईफस्टाईलराशी भविष्यमराठी बातम्या\nमराठी बातम्या : महाराष्ट्र बातम्यामहाराष्ट्रातील ताज्या बातम्याठाणे बातम्यामुंबई बातम्यापुणे बातम्यानाशिक बातम्यानागपूर बातम्याछत्रपती संभाजीनगर बातम्याकोल्हापूर बातम्याअहमदनगर बातम्यानवी मुंबई बातम्या\nक्रीडा : क्रीडा बातम्याक्रिकेट बातम्याविश्व चषक २०२३फुटबॉल\nमनोरंजन : बॉलिवूड बातम्याटीव्ही बातम्यामूव्ही रिव्ह्यूबॉक्स ऑफिस\nलाईफस्टाईल : लाईफस्टाईल बातम्याब्यूटी टिप्सआरोग्य बातम्याप्रेग्नन्सी-पालकत्वरिलेशनशीपफॅशनहोम डेकॉर\nभविष्य : दैनिक राशीभविष्यसाप्ताहिक राशीभविष्यदैनंदिन मराठी पंचांगवाढदिवस राशीभविष्य\nटेक : ताज्या टेक बातम्यामोबाईल रिव्ह्यूटिप्स-ट्रिक्सविज्ञान\nबिझनेस : बिझनेस बातम्याशेअर बाजाररिअल इस्टेट बातम्याव्यवसाय बातम्यापैशाचं झाड\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00837.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.indiatimes.com/maharashtra/nagpur/nagpur-crime-news-son-ended-his-life-because-his-father-denied-to-take-mobile-phone/articleshow/101736280.cms", "date_download": "2024-03-05T02:16:26Z", "digest": "sha1:3D4C3ENJAKORNPNEXVWW5K2IVB2M73VC", "length": 15163, "nlines": 83, "source_domain": "marathi.indiatimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nपप्पा मोबाईल घेऊन द्या, वारंवार मागणी करुनही वडिलांचा नकार, मुलाचं धक्कादायक पाऊल\nवडिलांनी मोबाईल घेण्यास नकार दिल्याने मुलाने धक्कादायक पाऊल उचललं. उत्सव नरेंद्र गडबोरीकर असं विद्यार्थ्याचं नाव आहे. दहावीच्या वर्गात तो शिकत होता. मोबाईल घेण्यास वडील सतत नकार देत असल्याने उत्सव नैराश्यात गेला होता.\nदहावीच्या विद्यार्थ्याचं धक्कादायक पाऊल\nनागपूर : आजकाल लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच मोबाईलचे व्यसन लागले आहे. आताचे तरूण मोबाइल मिळविण्यासाठी खूप हट्ट करतात आणि ते न मिळाल्यास मनात रागही धरत नैराश्यातही जातात. अशीच एक धक्कादायक घटना नागपूर जिल्ह्यातील उमरेड शहरात घडली आहे. जिथे वडिलांनी मोबाईल देण्यास नकार दिल्याने १५ वर्षीय विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. उत्सव नरेंद्र गडबोरीकर असे मृत विद्यार्थ्याचे नाव असून तो भिसी नाका येथील रहिवासी आहे. हा विद्यार्थी जीवन विकास विद्यालयात इयत्ता दहावीत शिकत होता. उत्सवने एवढे मोठे पाऊल उचलल्याने उमरेड शहरातील लोकांना धक्काच बसला आहे.\nमिळालेल्या माहितीनुसार, उत्सव गेल्या अनेक दिवसांपासून वडिलांकडे वारंवार मोबाईल फोनची मागणी करत होता. मात्र वडिलांनी मोबाईल देण्यास नकार दिला. गुरुवारी पहाटे तीन वाजता उत्सवचे वडील पाणी पिण्यासाठी उठले. त्याचवेळी त्यांना उत्सवच्या खोलीचे दिवे लागलेले दिसले. वडील उत्सवच्या खोलीत गेले असता, उत्सवने घराच्या छताला ओढणीच्या सहाय्याने गळफास लावून घेतल्याचे त्यांना दिसले.\nत्याच्या वडिलांनी तत्काळ घरातील सर्वांना उठवून उमरेड पोलिसांना याची माहिती दिली. सदर मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला असून पुढील तपास उमरेड पोलीस करत आहेत.\nमुलांना मोबाईलचा वापर आणि गरज याबाबत सांगणे आवश्यक\nखरे तर आजची तरुणाई पूर्णपणे मोबाईलच्या प्रेमात आहे असे म्हणायला हरकत नाही. पण असे होणार असेल तर मोबाईलचा वापर ,गैरवापर आणि गरज याबाबत मुलांना सांगणे आवश्यक आहे. मोबाईल काय आणि कधी वापरायचा ते आतापासून त्यांना शिकवावं लागेल. मुलांना मोबाईल देण्याच्या आश्वासनाऐवजी तो आत्ता विकत का घेऊ नये हे सांगितल्यास कदाचित असे प्रकार होणे टळतील.\nधाराशिवशिंदे फडणवीसांची पसंती तानाजी सावंतांना लोकसभेच्या मैदानात उतरणार का लोकसभेच्या मैदानात उतरणार काओमराजेंना रोखण्यासाठी विशेष प्लॅनिंग\nॲमेझॉनवर प्री-समर बोनान्झा- एसी आणि रेफ्रिजरेटरवर 55% पर्यंत सूट मिळवा\nपुणेसुनेत्रा पवारांच्या भेटीनंतर संग्राम थोपटेंनी सगळं क्लिअर केलं, लोकसभेचा प्रचार कुणाचा करणार, म्हणाले...\nपुणेबारामतीसाठी शरद पवारांनी हुशारीने टाकाल MJ डाव; बारामतीत अजित पवार तर माढामध्ये भाजपला बसणार धक्का\nAmazon Dell Days वर वेड्या किमतीत लॅपटॉप - सेल 23 फेब्रुवारीपर्यंत थेट\nवाशिमएकनाथ शिंदेंसमोर महादेव जानकरांची भावना गवळींसाठी बॅटिंग, मुख्यमंत्र्यांना नेमका कोणता इशारा दिला\nLiveMarathi News LIVE Updates: महाराष्ट्रातील ��ाज्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स\nनागपूरकॉलेजमधील फॅन्सी ड्रेस स्पर्धा आटोपून घरी निघाली, ओढणी चाकात अडकली अन् अनर्थ घडला\n अंगणवाडीतील पोषण आहारात कीडयुक्त धान्य, कुठं होतोय विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ\nआयपीएलधोनीने निवृत्ती घेतली तर कोण CSK चा नवीन कर्णधार होणार, पाहा तीन पर्याय\nकरिअर न्यूजCareer In BCA: कम्प्युटरची आवड आहे मग 'बीसीए' मध्ये करा करिअर; भविष्य बदलेल..\nआरोग्यऑफिसमधल्या या सवयींमुळे वाढू शकते वजन\nटीव्हीचा मामलाजेव्हा वेडी माणसं एकत्र येतात महाराष्ट्राची हास्यजत्रा टीमचा ऑस्ट्रेलियात कल्ला, प्राजक्ता माळीची पोस्ट चर्चेत\nआजचे भविष्यआजचे राशिभविष्य, 5 मार्च 2024 : या राशींचे काम वाढणार, कामात निष्काळजीपणा टाळा \nफॅशन‘पापा की परी’ राहाचा क्यूट लुक रणबीरच्या घट्ट मिठीत दिसली छकुली, बाबाच्या कपड्यांशी मॅचिंग स्टाईल\nठाकरे गटाला मोठा धक्का काँग्रेस नेत्याने विधान परिषद विरोधी पक्षनेतेपदावर ठोकला दावा\nMaharashtra Monsoon: पुढील १० दिवस महत्त्वाचे, या भागांना हवामान खात्याकडून मुसळधार पावसाचा अलर्ट जारी\nहेडलाईटमध्ये साप, पूर्ण गाडी उघडली तरी तो बाहेर येईना, मग... अंगाचा थरकाप उडवणारा VIDEO\nमेयो हॉस्पिटलच्या वॉर्डला आग; फायर अलार्म न वाजल्याने रुग्णांमध्ये गोंधळ, प्रशासनावर प्रश्नचिन्ह\nमेंढपाळाच्या डोळ्यासमोरच वाहनाने १०० हून अधिक शेळ्यांना चिरडले; अंगावर काटा आणणारे दृश्य\nकॉर्पोरेट कंपनीचा हॉटेलमधील कार्यक्रम वादात; अतिउत्साही व्यक्तींनी पैसे उधळले मग तरुणींनी...\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nमहाराष्ट्र बातम्या : ऑटो बातम्याव्हायरल बातम्याफोटो गॅलरीआंतरराष्ट्रीय बातम्यासरकारी योजनागुन्हेगारी बातम्यामहाराष्ट्र राजकीय बातम्याकरिअरराष्ट्रीय बातम्यालाईफस्टाईलराशी भविष्यमराठी बातम्या\nमराठी बातम्या : महाराष्ट्र बातम्यामहाराष्ट्रातील ताज्या बातम्याठाणे बातम्यामुंबई बातम्यापुणे बातम्���ानाशिक बातम्यानागपूर बातम्याछत्रपती संभाजीनगर बातम्याकोल्हापूर बातम्याअहमदनगर बातम्यानवी मुंबई बातम्या\nक्रीडा : क्रीडा बातम्याक्रिकेट बातम्याविश्व चषक २०२३फुटबॉल\nमनोरंजन : बॉलिवूड बातम्याटीव्ही बातम्यामूव्ही रिव्ह्यूबॉक्स ऑफिस\nलाईफस्टाईल : लाईफस्टाईल बातम्याब्यूटी टिप्सआरोग्य बातम्याप्रेग्नन्सी-पालकत्वरिलेशनशीपफॅशनहोम डेकॉर\nभविष्य : दैनिक राशीभविष्यसाप्ताहिक राशीभविष्यदैनंदिन मराठी पंचांगवाढदिवस राशीभविष्य\nटेक : ताज्या टेक बातम्यामोबाईल रिव्ह्यूटिप्स-ट्रिक्सविज्ञान\nबिझनेस : बिझनेस बातम्याशेअर बाजाररिअल इस्टेट बातम्याव्यवसाय बातम्यापैशाचं झाड\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00837.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.webdunia.com/article/regional-marathi-news/relief-from-heat-monsoon-will-hit-early-this-year-122051400019_1.html", "date_download": "2024-03-05T01:11:00Z", "digest": "sha1:FSNVLL756EHMABDQ7ZRPF7LOZXNTOWDT", "length": 15341, "nlines": 140, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "उष्णतेपासून दिलासा; यंदा मान्सून लवकर धडकणार! - Relief from heat; Monsoon will hit early this year! | Webdunia Marathi", "raw_content": "मंगळवार, 5 मार्च 2024\nउद्धव ठाकरे यांची आज जाहीर सभा, अडीच वर्षांत प्रथमच खुल्या मैदानावर सभेचं आयोजन\nआईनेच मुलांना विष पाजून आत्महत्या केली सोलापुरातील घटना\nअहमदनगर लोक अदालतीमध्ये 17 जोडप्यांचे संसार पुन्हा फुलले….\nअहमदनगर ब्रेकींग: गर्भपाताच्या गोळ्या जप्त प्रकरण; ‘त्या’ मेडिकल एजन्सीचा परवाना रद्द\nशिवसेनेच्या फक्त तोंडात बळ बाळासाहेब ठाकरे यांच्या भूमिकेलाच त्यांनी हरताळ फासला…-राधाकृष्ण विखे पाटील\nहवामान खात्याच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, नैऋत्य मान्सून यावेळी लवकरच अंदमान आणि निकोबार बेटांवर दाखल होऊ शकतो. 15 मे रोजी या मान्सूनचा पहिला पाऊस पडू शकतो. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या माहितीनुसार, यावेळी नैऋत्य मान्सून दक्षिण अंदमान समुद्र आणि लगतच्या दक्षिणपूर्व बंगालच्या उपसागराच्या परिसरात 15 मेच्या सुमारास पोहोचू शकतो.\nपुढील पाच दिवसांत अंदमान आणि निकोबार बेटांवर हलका ते मध्यम पाऊस पडेल, असे IMD सांगते. 14 ते 16 मे दरम्यान काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. 15 आणि 16 मे रोजी दक्षिण अंदमान समुद्रावर 40 ते 60 किमी प्रतितास वेगाने वाऱ्याची शक्यता आहे.\nहवामानशास्त्रज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार केरळमध्ये मान्सून सुरू होण्यासाठी, तसंच उत्तरेकडे जाण्यासाठी अनुकूल परिस्थिती आहे. कारण एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासूनच देशातील बहुतांश भागांना कडक उन्हाचा सामना करावा लागत आहे. मान्सून साधारणपणे 1 जून रोजी केरळमध्ये दाखल होतो. पुढील पाच दिवस अंदमान आणि निकोबार बेटांवर हलका-मध्यम पाऊस पडू शकतो, असं हवामान खात्याचं म्हणणं आहे.\nअंदमान आणि निकोबार बेटांवर, 14 मे ते 16 मे पर्यंत वेगवेगळ्या भागात पाऊस पडू शकतो. यासोबतच ताशी 40-50 ते 60 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचीही शक्यता आहे. 15-16 मे रोजी दक्षिण अंदमान समुद्रातही जोरदार वारे वाहू शकतात.\nवेबदुनिया वर वाचा :\nIND vs ENG: धरमशाला येथील पाचवी कसोटी जिंकून भारत इतिहास रचणार\nभारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना ७ मार्चपासून धर्मशाला येथे खेळवला जाणार आहे. हा सामना टीम इंडियाला मालिका प्रभावीपणे जिंकण्याची संधी असेल. या मालिकेत भारतीय संघाने यापूर्वीच 3-1 अशी अजेय आघाडी घेतली आहे.\nIPL 2024: सनरायझर्स हैदराबादने बदलला कर्णधार,पॅट कमिन्स होणार नवीन कर्णधार\nसनरायझर्स हैदराबादनेही आपला कर्णधार बदलला आहे. आयपीएल विजेत्या संघाने गतवर्षी संघाचे कर्णधारपद भूषवलेला खेळाडू एडन मार्कराम यांच्याकडून जबाबदारी हिसकावून घेत नवीन खेळाडूकडे ही जबाबदारी देण्यात आली आहे.\nआगीत होरपळून 6 भाविकांचा दुर्दैवी मृत्यू\nमॉरिशस मध्ये एका उत्सवादरम्यान लागलेल्या आगीत होरपळून 6 भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. शिवरात्रीच्या पूर्वी होणाऱ्या एका उत्सवात ही दुर्घटना घडली आहे.\nइस्रोचे प्रमुख एस सोमनाथ कॅन्सरने ग्रस्त\nइंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनचे (ISRO) प्रमुख एस सोमनाथ हे कर्करोगाने त्रस्त आहेत. आदित्य-एल1च्या लॉन्चिंगवेळी त्यांना याची माहिती मिळाली. एका मीडिया वाहिनीशी बोलताना ते म्हणाले की, स्कॅनमध्ये कॅन्सरची वाढ दिसून आली.\nमहागडी लिपस्टिक वरून नवरा-बायकोत घटस्फोट\nनवरा बायकोत भांडण होणं सामान्य आहे. मात्र हे भांडण विकोपाला गेल्यावर त्यांच्यात घटस्फोट होतात. पण एका लिपिस्टिक वरून घटस्फोट होणे हे नवलंच आहे. ही घटना उत्तरप्रदेशातील आग्रा येथे घडली आहे.\nनागपूर लोकसभा : नितीन गडकरी उमेदवार असणार की नाही याचीच उत्कंठा\nनाग नदीच्या काठावर वसलेलं नागपूर शहर हे विविध दृष्टीने महत्त्वाचं शहर आहे. नागपूर ह�� भारताच्या शब्दश: केंद्रस्थानी आहे. राजकारणाच्या केंद्रस्थानी ते होतंच आणि गेल्या दहा वर्षांपासून या मतदारसंघाचं स्थान आणखी उंचावलं आहे.\nबलात्कार पीडित स्पॅनिश महिलेने सांगितले 'त्यांनी माझ्या पतीला बांधून माझ्यावर बलात्कार केला\nझारखंडमधील दुमका येथे शुक्रवारी रात्री सामूहिक बलात्कार झालेल्या स्पॅनिश महिलेने एफआयआरमध्ये नमूद केले आहे की, सातही गुन्हेगारांनी तिला लाथ मारल्यानंतर आणि ठोसे मारल्यानंतर गुन्हा करण्यास वळण घेतले. गुन्ह्याच्या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान, बलात्कार करणाऱ्यांनी पीडितेच्या पतीचे हात बांधले होते आणि त्याला खूप लाथा मारल्या होत्या. बलात्कार पीडितेने घटनेच्या दुसऱ्या दिवशी शनिवारी रात्री तिचा शेवटचा सोशल मीडिया व्हिडिओ पोस्ट केला आणि म्हटले, 'मला वाटले की ते (बलात्कारी) मला मारणार आहेत.'\nनीता अंबानींनी मुलाच्या प्री-वेडिंगमध्ये विश्वंभरी स्तुतीवर परफॉर्मन्स दिला\nनीता अंबानी यांनी 3 मार्च रोजी गुजरातमधील जामनगर येथे त्यांचा मुलगा अनंत अंबानीच्या प्री-वेडिंग कार्यक्रमात 'विश्वंभरी स्तुती' वर नेत्रदीपक नृत्य सादर करून पाहुण्यांची मने जिंकली\nबिबट्याचे डोके हंड्यात अडकलं, वनविभागाने 5 तासांच्या प्रयत्नानंतर वाचवले, पाहा व्हिडिओ\nमहाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यातील एका गावात बिबट्याचे डोके भांड्यात (हंडा) अडकल्याने घबराट पसरली. नंतर अथक परिश्रमानंतर वनविभागाच्या पथकाने बिबट्याला सुखरूप वाचवले. एका अधिकाऱ्याने सांगितले की, नर बिबट्याचे तोंड सुमारे पाच तास पात्रात अडकले होते.\nकांकेर मध्ये चकमकीत जवान रमेश कुरेठी शहीद\nछत्तीसगडमधील कांकेर जिल्ह्यातील छोटाबेथिया पोलीस स्टेशन परिसराला लागून असलेल्या हिदूरच्या जंगलात आज पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली, ज्यामध्ये बस्तर फायटरचा एक हवालदार शहीद झाले आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00837.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%B5%E0%A4%A8%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%AE_%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B2_%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%87_%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%95", "date_download": "2024-03-05T02:24:11Z", "digest": "sha1:2U7D27VMMKSOCHWCIAODSWLGPKCMDXD6", "length": 8195, "nlines": 138, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "तिरुवनंतपुरम सेंट्रल रेल्वे स्थानक - विकिपीडिया", "raw_content": "\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nनवीन खाते तयार ��रा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nतिरुवनंतपुरम सेंट्रल रेल्वे स्थानक\nयेथे काय जोडले आहे\nरेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे\nतिरुवनंतपुरम सेंट्रल हे केरळच्या तिरुवनंतपुरम शहरामधील प्रमुख रेल्वे स्थानक आहे. केरळमधील सर्वात वर्दळीचे असलेले तिरुवनंतपुरम सेंट्रल स्थानक भारताच्या सर्व मोठ्या शहरांसोबत जोडले गेले आहे. दक्षिण रेल्वेच्या तिरुवनंतपुरम विभागाचे मुख्यालय येथेच स्थित आहे.\nउत्तरेकडून कोचीमार्गे केरळकडे धावणाऱ्या गाड्या तसेच दक्षिणेक्डून कन्याकुमारीमार्गे धावणाऱ्या गाड्या तिरुवनंतपुरममध्ये थांबतात. कोकण रेल्वेमुळे दिल्ली तसेच मुंबई शहरांहून तिरुवनंतपुरमकडे जाणाऱ्या गाड्यांचे अंतर कमी झाले आहे. तिरुवनंतपुरम सेंट्रल स्थानकावरील ताण कमी करण्यासाठी येथे कोचुवेली नावाचे नवे स्थानक उघडण्यात आले.\nतिरुवनंतपुरम सेंट्रल−लोकमान्य टिळक टर्मिनस नेत्रावती एक्सप्रेस\nतिरुवनंतपुरम सेंट्रल−बंगळूर आयलंड एक्सप्रेस\nतिरुवनंतपुरम सेंट्रल−नवी दिल्ली केरळ एक्सप्रेस\nतिरुवनंतपुरम सेंट्रल−हजरत निजामुद्दीन राजधानी एक्सप्रेस\nतिरुवनंतपुरम सेंट्रल−चेन्नई सेंट्रल जलद एक्सप्रेस\nतिरुवनंतपुरम सेंट्रल−चेन्नई इग्मोर अनंतपुरी एक्सप्रेस\nतिरुवनंतपुरम सेंट्रल−इंदूर अहिल्यानगरी एक्सप्रेस\nतिरुवनंतपुरम सेंट्रल−कोळिकोड जन शताब्दी एक्सप्रेस\nजम्मू तावी−कन्याकुमारी हिमसागर एक्सप्रेस\nछत्रपती शिवाजी टर्मिनस−कन्याकुमारी जयंती जनता एक्सप्रेस\nया पानातील शेवटचा बदल १८ नोव्हेंबर २०१५ रोजी ११:२३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00837.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.bookganga.com/eBooks/Books?PID=5757305117159965798", "date_download": "2024-03-05T01:18:43Z", "digest": "sha1:QSFTOJBCY2TMTWNSAHQAVVAJX22IQXX4", "length": 12395, "nlines": 195, "source_domain": "www.bookganga.com", "title": "Marathi Books Store - BookGanga - Publication, Distribution", "raw_content": "\nChildren And Teens (3313) Electronic Accessories (1) Romance (93) अंक (734) अनुभव कथन (929) अनुवादित (2165) अर्थशास्त्र (652) बँकिंग (77) आठवणी (540) आत्मकथन (830) आत्मचरित्र (755) आध्यात्मिक (4507) आरोग्यविषयक (2817) क्रीडाविषयक (45) इंजीनिअरिंग (606) एकांकिका (358) ऐतिहासिक (3314) ऑडिओ बुक (144) कथा (7640) कथासंग्रह (7001) लघुकथा संग्रह (564) गुढकथा (422) कथा (272) करमणूकपर (264) कलाकौशल्य (1295) चित्रकला (468) कवितासंग्रह (4578) गझल (82) कादंबरी (4681) प्रेमकथा (37) कायदेविषयक (361) कॉफी टेबल बुक्स (6) कॉम्प्युटर (360) कोश (297) शब्दकोश (139) खगोलशास्त्र (99) गाईड्स - इंग्लिश (27) गाईड्स-मराठी (18) गाईड्स-हिंदी (3) चरित्र (2596) चातुर्यकथा (65) चारोळी (10) चालू घडामोडी (34) चित्रकादंबरी (2) चित्रपट (97) चित्रपटविषयक (268) छायाचित्र संग्रह (29) ज्योतिष (691) टेक्नोलॉजी (295) टेक्स बुक - भूगोल (68) टेक्स बुक-अकौंटन्सी (63) टेक्स बुक-अर्थशास्त्र (24) टेक्स बुक-इतिहास (18) टेक्स बुक-केमिस्ट्री (47) टेक्स बुक-मॅथेमॅटिक्स (77) टेक्स बुक-राज्यशात्र (3) टेक्स बुक-व्यवस्थापन (137) टेक्स बुक-वाणिज्य (98) टेक्स बुक-विमा (1) टेक्स्ट (171) तत्वज्ञान (429) दलित साहित्य (185) दिनदर्शिका (25) दिवाळी अंक (1767) दिवाळी अंक संच (14) दिवाळी अंक २०२३ (130) दिवाळी अंक २०२२ (83) दिवाळी अंक २०२१ (80) दिवाळी अंक २०२० (60) दिवाळी अंक २०१९ (81) दिवाळी अंक २०१८ (77) दिवाळी अंक २०१७ (76) दिवाळी अंक २०१६ (154) दिवाळी अंक २०१५ (233) दिवाळी अंक २०१४ (159) दिवाळी अंक २०१३ (274) दिवाळी अंक २०१२ (74) दिवाळी अंक २०११ (87) धार्मिक (4406) पंचांग (11) नाटक (1452) नाटकाविषयी (26) निबंध (194) निसर्ग विषयक (292) पक्षी विषयक (85) पत्रकारिता (114) पर्यटन (670) पर्यटन (204) पर्यावरण विषयक (394) प्रवास वर्णन (485) प्रश्नमंजुषा (100) प्राणीविषयक (409) पुरातत्वशास्त्र (1) पाकशास्त्र (1358) बालगीते (139) बालसाहित्य (9197) कॉमिक्स (642) बिझनेस आणि व्यवस्थापन (1546) भक्तीरस (1) भेट (93) भेट - वाढदिवसाला (1) भेट - व्यक्तिमत्व विकसन (10) भेट - लहान मुलांसाठी - १० वर्षांपर्यंत (13) भेट - खाद्यपदार्थविषयक (9) भेट - आरोग्यविषयक (10) भेट - अध्यात्मिक (15) भेट देण्यासाठी निवडक (15) भविष्य (179) भाषाविषयक (704) व्याकरण (104) मेडीकल (372) मुलाखत संग्रह (43) मानसशास्त्र (299) मार्गदर्शनपर (4017) माहिती तंत्रज्ञान (4) माहितीपर (12658) खाद्यपदार्थ (374) युद्धविषयक (173) राजकीय (1094) राज्यशास्त्र (88) लेख (1325) ललित (1171) वैचारिक (2013) वैज्ञानिक लेख (97) व्यक्तिचित्रण (3492) व्यक्तिमत्व विकसन (322) व्यक्तिमत्व विकास (581) सेल्फ इम्प्रोवमेंट (344) व्यवस्थापन (707) वास्तव चित्रण (616) विज्ञानविषयक (1722) विनोद (169) विनोदी (686) शैक्षणिक (5291) Syllabus (335) १२ वी अभ्यासक्रम (22) १२ वी अभ्यासक्रम - गाईडस् (14) १२ वी अभ्यासक्रम - २१ अपेक्षित (6) १० वी अभ्यासक्रम (31) १० वी अभ्यासक्रम - गाईडस् (14) Non-Syllabus (433) स्पर्धा परीक्षा बुक्स (161) शब्दकोश (125) चार्टस / पोस्टर (70) अ‍ॅटलास (8) शेती विषयक (895) शेरो शायरी (4) संकीर्ण (1) संगीत विषयक (549) संत साहित्य (668) स्त्री विषयक (724) स्थापत्यशास्त्र (110) वास्तुशास्त्र (30) संदर्भ ग्रंथ (430) स्पर्धा परीक्षा (689) संपादित (539) सदरलेखन संग्रह (215) समाजविज्ञानकोश (116) सेल्फ हेल्प (1720) स्फूर्तीदायक (80) संशोधनात्मक (14) सामाजिक (1717) सामान्य ज्ञान (2) साहस (168) साहित्य (1504) भारतीय साहित्य (367) भारतीय संस्कृती (178) साहित्य आणि समीक्षा (1361) सौंदर्य विषयक (115)\nमहाराष्ट्रातील बारव स्थापत्य आणि पारंपारिक जलव्यवस्थापन\nपेशवेकालीन पुणे शहरातील कोतवाली\nपेशवेकालीन समाज आणि प्रशासन\nभुलेश्वर शिवालय माळशिरस कला आणि स्थापत्य\nमराठवाड्यातील प्राचीन मंदिर स्थापत्य शिल्पकारविष्कार\nमहाराष्ट्र का धार्मिक पर्यटन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00837.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} +{"url": "https://kranti-news.in/call-on-agriculture-department-to-apply-till-25th-august/", "date_download": "2024-03-04T23:35:35Z", "digest": "sha1:EH276DT53TDPQG7CZHIFVT4L72O7I4SD", "length": 7792, "nlines": 75, "source_domain": "kranti-news.in", "title": "कृषी पुरस्कारासाठी 25 ऑगस्टपर्यंत अर्ज करा कृषी विभागाचे आवाहन", "raw_content": "\nविश्वसनीय बातम्या अणि माहिती\nयांचा शोध घ्या :\nHome > कृषी व पशुसंवर्धन > कृषी पुरस्कारासाठी 25 ऑगस्टपर्यंत अर्ज करा कृषी विभागाचे आवाहन\nकृषी पुरस्कारासाठी 25 ऑगस्टपर्यंत अर्ज करा कृषी विभागाचे आवाहन\nकृषी पुरस्कारासाठी 25 ऑगस्टपर्यंत अर्ज करा कृषी विभागाचे आवाहन\nसोलापूर : राज्यात दरवर्षी शेती व पूरक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकऱ्यांना अथवा संस्थांना राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत पुरस्कार दिले जातात. यावर्षीही इच्छुकांनी कृषी पुरस्कारासाठी 25 ऑगस्ट 2022 पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे यांनी केले आहे.\nकृषी विभागामार्फत डॉ. पंजाबराव देशमुख कृषीरत्न पुरस्कार, वसंतराव नाईक कृषीभूषण पुरस्कार, जिजामाता कृषीभूषण पुरस्कार, कृषीभूषण सेंद्रिय शेती पुरस्कार, वसंतराव नाईक शेती मित्र पुरस्कार, उद्यान पंडित पुरस्कार, वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार व कृषी विभागातील अधिकारी /कर्मचारी यांच्यासाठी पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी सेवारत्न पुरस्कार देण्यात येतात. तसेच सन 2020 पासून राज्यात कृषी क्षेत्रात उल्लेखनीय व नाविन्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या युवा शेतकऱ्यांना युवा शेतकरी पुरस्कार देण्यात येणार आहे.\nपुरस्काराचे वितरण राज्यपाल यांच्या हस्ते प्रदान करण्यात येतात. पुरस्कारासाठी कृषी आयुक्तालयस्तरावरून मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकऱ्यांनी पुरस्कारासाठीचे प्रस्ताव जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाला 25 ऑगष्ट 2022 पर्यंत सादर करण्याचे आवाहन श्री. शिंदे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, मंडल कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.\nPrevious आपला महागाई भत्ता किती वाढला, पहा एका क्लिकवर\nNext सोलापूर जिल्ह्यात सर्व तालुक्यात २३ ते ३० ऑगस्टदरम्यान महाराष्ट्र स्टार्टअप आणि नाविन्यता यात्रा\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nआपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत\nपुढील वेळेच्या माझ्या टिप्पणी साठी माझे नाव, ईमेल आणि संकेतस्थळ ह्या ब्राउझरमध्ये जतन करा.\nबार्शी तालुका शिक्षक सेनेच्या अध्यक्ष पदी युवराज जगताप\nअखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून यशस्वीतांचा सत्कार\nमहात्मा बसवेश्वर सामाजिक समता-शिवा पुरस्कारअर्ज करण्याचे आवाहन\nयांचा शोध घ्या :\nबार्शी तालुका शिक्षक सेनेच्या अध्यक्ष पदी युवराज जगताप\nसूरत चेन्नई ग्रीनफिल्ड महामार्ग नुकसान भरपाई रक्कम, बार्शी तालुक्यात उपजिल्हाधिकार्‍यांचा गावभेट दौरा\nअखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून यशस्वीतांचा सत्कार\nमहात्मा बसवेश्वर सामाजिक समता-शिवा पुरस्कारअर्ज करण्याचे आवाहन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00838.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://navswaraj.com/category/maharashtra/page/2/", "date_download": "2024-03-05T01:32:18Z", "digest": "sha1:NSPCN62V7WFRRNCZCCSXPZG3N7Q7L7FN", "length": 12683, "nlines": 168, "source_domain": "navswaraj.com", "title": "महाराष्ट्र Archives - Page 2 of 132 - Navswaraj", "raw_content": "\nआम्हाला बातम्या पाठविण्यासाठी येथे क्लिक करा\nसंपादकीय / लेख / ब्लॉग\nमुख्यपृष्ठ महाराष्ट्र देश / विदेश साहित्य-संस्कृती\nChandrapur Crime : कौटुंबिक कलहातून केली परिवारातील तीन सदस्यांची हत्या\nChandrapur : कौटुंबिक वादातून धडणाऱ्या हत्यांच्या घटनांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील मौशी या गावात कौटुंबिक वादातून तिहेरी हत्याकांडाचे प्रकरण…\nRahul Gandhi : राहुल गांधी या���ना बॉम्बने उडवून देण्याची धमकी\nNashik : काँग्रेस नेते राहुल गांधी यांना राजीव गांधींप्रमाणे बॉम्बस्फोटात उडवून देण्याची धमकी देण्यात आल्यामुळे खळबळ उडाली आहे. नाशिक पोलिसांच्या माहितीनंतर केंद्रीय…\nLok Sabha Election 2024 : घरात नारीशक्तीची, देशाच्या दारात सैन्यशक्तीची काळजी घेणारे पंतप्रधान मोदीच\nby भूषण इंदौरिया March 3, 2024\nby भूषण इंदौरिया March 3, 2024\nBalapur : सर्वसामान्य माणसाच्या वेदनांची जाण आणि जगभरातील भारतीयांची ‘जान’ असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ओळख ही त्यांच्या कार्यातून झाली आहे, असे…\nGuinness Book Record चंद्रपुरच्या ‘भारतमाता’ शब्दाची गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद\nगिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचे प्रमाणपत्र प्रदान Chandrapur : मार्च 2 : राज्याचे वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात महाराष्ट्राचा…\nVijay Wadettiwar : प्रकाश आंबेडकर नक्कीच महाविकास आघाडीसोबत राहतील\nNagpur : महाविकास आघाडीच्या जागा वाटपाबाबत अंतिम निर्णय झाला आहे. तीन जागांबाबत चर्चा तेवढी शिल्लक आहे. प्रकाश आंबेडकर यांना महाविकास आघाडीत घ्यायला…\nLok Sabha Election 2024 : रेल्वे प्रवाशांना दिलासा; पॅसेंजरच्या भाड्यात थेट 50 टक्के कपात\nNew Delhi : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर केंद्र सरकारने रेल्वे प्रवाशांना मोठा आर्थिक दिलासा दिला आहे. पॅसेंजर गाड्यांच्या प्रवासी भाड्यात थेट 40 ते…\nGadchiroli : गडचिरोलीत धावत्या बसने घेतला पेट, जीवित हानी नाही\nGadchiroli : गडचिरोलीत तालुक्यातील मुलचेरा – घोट मार्गावर धावत्या बसने अचानक पेट घेतला. गडचिरोली आगार ची एम एच- 07 सी- 9316 बस…\nLok Sabha Election 2024 : महाविकास आघाडीच्या संभाव्य 48 उमदेवारांची यादी बाहेर\nशिल्पा अत्रे Mumbai : आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा तिढा जवळपास सुटलेला आहे. सर्व 48 जागांवर आघाडीतील सर्व घटक पक्षांचे…\nNitin Gadkari : नागपुरात का झाली भाजपच्या दिग्गज मंत्र्याविरोधात निदर्शने\nNagpur : ‘वादा निभाओ-विदर्भ राज्य बनाओ’ अशा घोषणा देत ‘जय विदर्भ पार्टी’ने नागपूरच्या व्हरायटी चौकात निदर्शने केली. आंदोलकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.…\nPrakash Ambedkar : फुटलेल्या पक्षांनी त्यांची ताकद बघावी\nMumbai : महाविकास आघाडीतील प्रमुख पक्ष आणि ‘वंचित’मध्ये अद्याप जागा वाटपाचा निर्णय झालेला नाही. महाविकास आघाडीचा किमान समान कार्यक्रम (कॉमन मिनिमम प्रोग्राम)…\nTadoba Mahotsav : ‘ड्रिमगर्ल’ म्हणाल्या मथुरेत कृष्ण मंदिराचे स्वप्न लवकरच साकार होणार\n दारू ढोसून तरुणींनी मुलांना झोडले\nAmravati Crime : अवघ्या 100 रुपयाच्या बाटलीसाठी आईलाच संपविले\nLatur Nanded Highway : दुर्दैवी घटना; लातूर-नांदेड महामार्गावर कारचा अपघात\nNagpur Crime : एनएचएआय चा अधिकारी केंद्रीय गुन्हे अन्वेशन विभागाच्या (सीबीआय) जाळ्यात\nदेश / विदेश (86)\nपर्यावरण, पर्यटन, वन्यजीव (55)\nChandrapur Health : नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यात चंद्रपूर आदर्श ठरावा\nAmravati अमरावती येथील घटना तरुणाने स्वत:लाच पेटवलं\nSwine flu : ‘स्वाइन फ्लू’मुळे नागपूरकरांची चिंता वाढली, नेमक कारण काय\nMedical College : सर्वोपचार रुग्णालयातील जेवणात आढळल्या अळ्या\nAkola News : डॉ. हेडगेवार रुग्णालय आणि अनुसंधान केंद्रातील किडनी प्रत्यारोपण कार्यशाळा\nअमरावतीचे ईर्विन होणार ८०० खाटांचे नवे रूग्णालय\nTadoba Festival 2024 : विश्वसुंदरींनी दिला व्याघ्र संवर्धनाचा...\nSudhir Mungantiwar : मानवी जीवन, सृष्टीच्या संरक्षणासाठी व्याघ्र...\nWeather Update: हवामान विभागाचा राज्यातील ५ जिल्ह्यांना ऑरेंज...\nWeather Update : पुढील तीन दिवसांत राज्यात ‘या’...\nWeather Updates : विदर्भात पुन्हा पावसाची शक्यता, जाणुन...\nसंपादकीय / लेख / ब्लॉग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00838.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://kranti-news.in/%E0%A4%AC%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%A1%E0%A5%87-%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87-%E0%A4%9D%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B6%E0%A5%80%E0%A4%A4/", "date_download": "2024-03-05T00:55:59Z", "digest": "sha1:BV7OMQEDJD3A5NRKR2ST3JAMLVHRZRZ6", "length": 7991, "nlines": 79, "source_domain": "kranti-news.in", "title": "बड्डे आहे झाडाचा ?बार्शीत साजरा होतो झाडाचा वाढदिवस > Kranti news", "raw_content": "\nविश्वसनीय बातम्या अणि माहिती\nयांचा शोध घ्या :\nHome > आणखी... > बड्डे आहे झाडाचा बार्शीत साजरा होतो झाडाचा वाढदिवस\nबार्शीत साजरा होतो झाडाचा वाढदिवस\nबार्शी शहरातील विस्तारीत भाग म्हणजे ऊपळाई रोड अणि आलीपूर रोड या भागाची ओळख(लॅन्ड मार्क)\nम्हणजे दोन लिंब अणि चोर लिंब ही झाडे काळाच्या ओघात नष्ट झाली.जुन्या लोकांना ही झाडे चांगली ओळखीची होती.\nयाच ठिकाणी जागतिक पर्यावरण दिवसाचे औचित्य साधुन ऑक्सिजन चे प्रमुख स्त्रोत असलेले एक वड आणि दोन लिंब या झाडांची लागवड करुण वृक्ष संवर्धन समिती च्या कार्यास प्रत्यक्ष सुरुवात ५ जुन २०१९ ला झाली.त्या दोन झाडांचा वाढदिवस समितीने मागच्या वर्षी साजरा केला होता व या वर्षीही तो करणार आहेत.\nसर्व प्रकारचे कोविड प्रोटोकॉलचे तंतोतंत पालन करुन हा कार्यक्रम होणार आहे.तरी सर्व वृक्ष प्रेमींनी पर्यावरण प्रेमींनी या झाड रुपी बालकाला शुभाशिर्वाद देण्या करीता उपस्तिथ रहावे असे आमंत्रण बार्शीतील वृक्ष संवर्धन समितीने दिले आहे याच सोबत\nबर्थडे बॉयला तुमचे गिफ्ट हार तुरे गुच्छ नको आहे,ईच्छा असेल तर येताना एक बॉटल पाणी आणावे,आपल्या परिसरातील झाडांची सुद्धा काळजी घ्यावी अशी विनंती सुद्धा केली आहे\nबार्शीकरांच्या कौतुकास पात्र ठरलेलया संपूर्ण वृक्ष संवर्धन समिती सदस्य बार्शी शहर आणि परीसरात वृक्ष लागवड व संवर्धन ही चळवळ अतिशय निष्ठेने आणि प्रामाणिकपणे चालवत आहे.अतिशय थोड्या कालावधीमध्ये समितीच्या माध्यमातून झाडे फक्त लावलीच गेली नाहीत तर पोटच्या पोरा प्रमाणे जपून त्यांची ती मोठी देखील केली आहेत याच सोबत विविध समाजोपयोगी उपक्रम राबवण्याचे काम सुद्धा वृक्ष संवर्धन समितीच्या माध्यमातून राबवले जातात.\nयाचाच परिणाम म्हणजे शहरातील शिवाजी कॉलेज रोड,उपळाई रोड व बार्शी शहरातील तसेच परिसरातील रस्ते आज हिरवे दिसू लागले आहेत.\nPrevious कोविड उपचारासाठी नवीन दरपत्रक खासगी कोविड सेंटर वर चाप\nNext कोरोनामुक्त गाव पुरस्कार योजना घोषित ५० लाखांचे बक्षीस\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nआपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत\nपुढील वेळेच्या माझ्या टिप्पणी साठी माझे नाव, ईमेल आणि संकेतस्थळ ह्या ब्राउझरमध्ये जतन करा.\nबार्शी तालुका शिक्षक सेनेच्या अध्यक्ष पदी युवराज जगताप\nसूरत चेन्नई ग्रीनफिल्ड महामार्ग नुकसान भरपाई रक्कम, बार्शी तालुक्यात उपजिल्हाधिकार्‍यांचा गावभेट दौरा\nअखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून यशस्वीतांचा सत्कार\nयांचा शोध घ्या :\nबार्शी तालुका शिक्षक सेनेच्या अध्यक्ष पदी युवराज जगताप\nसूरत चेन्नई ग्रीनफिल्ड महामार्ग नुकसान भरपाई रक्कम, बार्शी तालुक्यात उपजिल्हाधिकार्‍यांचा गावभेट दौरा\nअखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून यशस्वीतांचा सत्कार\nमहात्मा बसवेश्वर सामाजिक समता-शिवा पुरस्कारअर्ज करण्याचे आवाहन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00840.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%BE", "date_download": "2024-03-05T00:27:00Z", "digest": "sha1:2CRPEX2R2DUW2LLFBHEHGKEUYQP3UDHS", "length": 5278, "nlines": 173, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "प��म्पलोना - विकिपीडिया", "raw_content": "\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nपाम्पलोना स्पेनमधील प्रमुख शहर आहे. याचे बास्क भाषेतील नाव इरुना असून हे शहर नव्हारेची राजधानी होते. येथे दरवर्षी ६-१४ मार्च दरम्यान एन्सियेरो हा उत्सव होतो. यात बैलांना रस्त्यांवरून मोकाट सोडले जाते व माणसे त्यांच्याबरोबर पळतात.\nहा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. विस्तार कसा करावा\nया पानातील शेवटचा बदल २२ मार्च २०२२ रोजी २२:२२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00840.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://uttamsheti.online/panjab-dakh-5/", "date_download": "2024-03-05T00:18:07Z", "digest": "sha1:GRQKCBRXLQQ4G43RLZ2BVXSFTKG7NOWW", "length": 7089, "nlines": 53, "source_domain": "uttamsheti.online", "title": "24 नोव्हेंबर पासून महाराष्ट्रातील या भागात अवकाळी पाऊस..! पंजाबराव डख हवामान अंदाज Panjab Dakh", "raw_content": "\n24 नोव्हेंबर पासून महाराष्ट्रातील या भागात अवकाळी पाऊस.. पंजाबराव डख हवामान अंदाज Panjab Dakh\nPanjab Dakh: महाराष्ट्र राज्यात मागील बऱ्याच दिवसापासून कमाल आणि किमान तापमानात हळूहळू घट पाहायला मिळत आहे. याचाच परिणाम म्हणून राज्यातील थंडीचा जोर देखील वाढू लागला आहे.\nराज्यात दिवाळी झाल्यानंतर चांगलीच थंडीची चाहूल लागली आहे. विशेष बाब म्हणजे हवामान खात्याने सांगितलेल्या माहितीप्रमाणे, येत्या काही दिवसात थंडीचे प्रमाण आणखी वाढणार आहे.\nहे वाचा: पुढील 3 ते 4 तासात राज्यातील या जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता..\nत्याचबरोबर ही थंडी रब्बी हंगामातली असून याचा फायदा रब्बी पिकांना मोठ्या प्रमाणात होणार असल्याची माहिती देखील हवामान विभागाने सांगितले आहे.\nअशा परिस्थितीतच महाराष्ट्रात 24 नोव्हेंबर पासून मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज पंजाब डख यांनी वर्तवला आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रातील दक्षिण आणि मध्य भागात हलका पाऊस पडणार असल्याचा अंदाज देखील हवामान विभागाने स्पष्ट केला आहे.\nवास्तविकरित्या पाहता पंजाबरा�� यांनी मागील अंदाज असे सांगितले होते की, 24 नोव्हेंबर पर्यंत कोरडे हवामान राहील. त्याचप्रमाणे नवीन दिलेले अंदाजात पंजाबराव डख म्हणत आहे की महाराष्ट्रातील बऱ्याच भागात 25 नोव्हेंबर पासून ते 27 नोव्हेंबर पर्यंत पावसाला सुरुवात होणार आहे.\nहे वाचा: महाराष्ट्रातील या भागात वाढणार आज पावसाचा जोर...\nपंजाबराव यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे 25 नोव्हेंबर ते 27 नोव्हेंबर दरम्यान पाऊस हा महाराष्ट्रातील विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्र आणि कोकणात पडणार आहे. या कालावधीत विजांच्या कडकडाटसंह वादळी पाऊस पडणार असल्याची शक्यता देखील पंजाबराव यांनी वर्तवली आहे.\nहे वाचा: सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी.. येत्या दोन महिन्यात सोयाबीनला मिळणार एवढा भाव Soyabean market rate\nहे वाचा: IMD: येत्या 24 तासात राज्यातील या जिल्ह्यात मुसळधार पाऊस\nया जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात उद्यापासून पिक विमा जमा होण्यास सुरुवात..\nजानेवारी महिन्यात कापूस दरात होणार वाढ..\nपहा संपूर्ण महाराष्ट्रातील आजचे तुर बाजार भाव..\nया जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात उद्यापासून पिक विमा जमा होण्यास सुरुवात..\nजानेवारी महिन्यात कापूस दरात होणार वाढ.. आवक होणार कमी Cotton price\nपहा संपूर्ण महाराष्ट्रातील आजचे तुर बाजार भाव..\nया दिवशी जमा होणार 90 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर नमो शेतकरी योजनेचा दुसरा हफ्ता..\nया यादीत नाव असणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणार 12000 रुपये.. झिरो मिनिटात जमा होणार बँक खात्यात get 12000 rupees\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00840.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://navanirmiti.in/%E0%A4%95%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%BE/%E0%A4%A5%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%82-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%96%E0%A5%80%E0%A4%A8/", "date_download": "2024-03-05T01:43:41Z", "digest": "sha1:BDX56BHGHMYROK5IR3U57JZNQBU5KSGH", "length": 6537, "nlines": 100, "source_domain": "navanirmiti.in", "title": "थोडं आणखीन .. – नवनिर्मिती", "raw_content": "\nतुमच्याही बाबतीत असं होत असेल ना म्हणजे बघा सकाळी गजर वाजतो. आपण म्हणतो थोडं आणखीन झोपतो आणि मग जेव्हा जाग येते तेव्हा एकदम अर्धा तास उलटून गेलेला असतो. किंवा एखादा आवडलेला पदार्थ भूक नसतानाही आपण थोडा आणखीन खातो आणि मग पोट बिघडतं. हे ‘थोडं आणखीन’ त्या काडीचं नाव आहे ज्यामुळे म्हणीतल्या उंटाची शेवटी पाठ मोडून जाते ..\nही कविता यूट्यूबवर https://youtu.be/b1XLQIPp1-M ह्या ठिकाणी ऐकता येईल.\nसुंदर दिसत होता रंग\nम्हटलं थोडं आणखीन दुध घालू या\n… आणि चहा ���ुधाळ झाला ॥\nतोंडाला सुटले पाण्याचे पाट\nम्हटलं थोडं आणखीन मीठ घालू या\n… आणि रस्सा खारट झाला ॥\nलोकांचे घसे बसले होते ओरडून\nमी बोलरला काढलं होतं चोपून\nम्हटलं थोडा आणखीन एक छक्का मारू या\n… आणि बाउंड्रीवर कॅच गेला ॥\nसहलीत चालली होती टिंगल-टवाळी\nहसत होते सारे एकमेकांना देत टाळी\nम्हटलं थोडा आणखीन विनोद करू या\n… आणि समोरचा दुखावला गेला ॥\nमैत्रीचं नातं असं घट्ट\nसंकटातही उभा राहायचा दत्त\nम्हटलं थोडा आणखीन वाद घालू या\n… आणि मित्र रुसून गेला ॥\nयंदा माझाच चान्स होता दिसत\nम्हटलं थोडा आणखीन मस्का लावू या\n… आणि बॉसला राग आला ॥\nमुलगा होता मेहनती बुद्धिमान\nठेवून होता आमचा मान\nम्हटलं थोडा आणखीन सल्ला देऊ या\n… आणि मुलगा दुरावला गेला ॥\nमुलं आपल्या पायांवर उभी होती\nम्हटलं थोडं आणखीन कमावून बघू या\n… आणि हार्टअटॅक आला ॥\nनातं जुळलं असं रेशमी\nम्हटलं थोडं आणखीन गृहीत धरू या\n… आणि नात्याला तडा गेला ॥\nही सवय करतेय घात\nह्याची गाठ बांधली मनात\nम्हटलं ‘थोडं आणखीन’ बाजूला ठेवू या\n… आणि आयुष्याचा गाडा रुळावर आला ॥\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nआपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत\nपुढील वेळेच्या माझ्या टिप्पणी साठी माझे नाव, ईमेल आणि संकेतस्थळ ह्या ब्राउझरमध्ये जतन करा.\nसहावं महाभूत ऑक्टोबर 17, 2023\nडीपी सप्टेंबर 15, 2023\nमुहूर्त जुलै 22, 2023\nसंदीप दांडेकर commented on आई\nविशाल शिंदे commented on आई\nकाव्यकथा काव्यगाथा प्रेमकाव्य बालकाव्य भक्तिकाव्य भारत रत्न रामायण लघुकथा लघुकथासंग्रह वस्तुवाचक वैचारिक कविता वैज्ञानिक / तात्वज्ञानिक कविता व्यक्तिवाचक कविता सणावली सामाजिक कादंबरी स्थलवाचक कविता\n© २०१८-२१, नवनिर्मिती | संकेतस्थळ श्रेय - वेब वर्चुओसो", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00841.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://navanirmiti.in/portfolio-item/%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%B3%E0%A5%80-170104/", "date_download": "2024-03-05T00:15:57Z", "digest": "sha1:RMZ7AMC5IVHIDNOLWOXRKPM3PJXZPAPQ", "length": 4184, "nlines": 85, "source_domain": "navanirmiti.in", "title": "चारोळी – (०४-०१-२०१७) – नवनिर्मिती", "raw_content": "\nat जानेवारी 4, 2017\nचारोळी – (१९-११-२०२३) #OneIndia\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nआपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत\nपुढील वेळेच्या माझ्या टिप्पणी साठी माझे नाव, ईमेल आणि संकेतस्थळ ह्या ब्राउझरमध्ये जतन करा.\nसहावं महाभू��� ऑक्टोबर 17, 2023\nडीपी सप्टेंबर 15, 2023\nमुहूर्त जुलै 22, 2023\nसंदीप दांडेकर commented on आई\nविशाल शिंदे commented on आई\nकाव्यकथा काव्यगाथा प्रेमकाव्य बालकाव्य भक्तिकाव्य भारत रत्न रामायण लघुकथा लघुकथासंग्रह वस्तुवाचक वैचारिक कविता वैज्ञानिक / तात्वज्ञानिक कविता व्यक्तिवाचक कविता सणावली सामाजिक कादंबरी स्थलवाचक कविता\n© २०१८-२१, नवनिर्मिती | संकेतस्थळ श्रेय - वेब वर्चुओसो", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00841.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://janshaktichadabav.com/honorable-balasaheb-thackeray-shiv-sena-medical-aid-room-dr-srikant-shinde-foundation-and-jupiter-hospital-innovative-initiative/", "date_download": "2024-03-05T00:53:11Z", "digest": "sha1:BLWLENRFBJWMG6A7HCCZ4YVMBLPP5T54", "length": 18494, "nlines": 242, "source_domain": "janshaktichadabav.com", "title": "वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष, डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन आणि ज्युपिटर रुग्णालयाचा अभिनव उपक्रम - जनशक्तीचा दबाव", "raw_content": "\nअधिसूचना आणि शासन निर्णय\nवंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष, डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन आणि ज्युपिटर रुग्णालयाचा अभिनव उपक्रम\nवंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष, डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन आणि ज्युपिटर रुग्णालयाचा अभिनव उपक्रम\n६०० बालकांची मोफत हृदय शस्त्रक्रिया पार पडणार\nठाणे : निलेश घाग वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकिय मदत कक्ष, डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या आणि ज्युपिटर रुग्णालय यांच्या माध्यमातून दरवर्षी ह्रदयाला छिद्र असलेल्या लहान मुलांची मोफत २-डी इको तपासणी आणि ह्रदय शस्त्रक्रिया शिबीर राबविण्यात येत असते. याच पार्श्वभूमीवर यावर्षी देखील हा उपक्रम राबविण्यात येणार असून पहिल्या टप्प्यात १५० आणि एकूण ६०० मुलांची शस्त्रक्रिया करण्याचा संकल्प या शिबिराच्या माध्यमातून करण्यात आला आहे. या शिबिराची सुरुवात रविवारी खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या मुख्य उपस्थितीत रविवारी ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालय येथे करण्यात आला.\nमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधत राज्यभरातील ज्या लहान बालकांना हृदयाशी सबंधित व्याधी तसेच हृदयाला छिद्र आहे अशा मुलांसाठी मोफत आरोग्य तपासणी आणि शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करण्यात येत असते. वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष, ज्युपिटर रुग्णालय आ���ि डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात येत असतो. यंदाही शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांच्या पुढाकाराने रविवारी ज्युपिटर रुग्णालय येथे या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. याअंतर्गत हृदयाला छिद्र असलेल्या लहान बालकांची मोफत 2D इको तपासणी करण्यात आली असून त्यांच्यावर मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. या कक्षाच्या माध्यमातून आतापर्यंत शेकडो बालकांच्या मोफत शस्त्रक्रिया पार पडल्या असून लहान बालकांना निरोगी आयुष्य लाभले आहे, तर त्यांच्या कुटुंबीयांना एक मोठा दिलासा मिळाला आहे. यावर्षी देखील मोठ्या संख्येने गरजू बालकांची मोफत शस्त्रक्रिया करण्याचा मानस आहे. यावर्षी वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष, डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन आणि ज्युपिटर रुग्णालयाच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यात १५० आणि एकूण ६०० मुलांची शस्त्रक्रिया करण्याचा संकल्प या शिबिराच्या माध्यमातून करण्यात आला आहे. खासदार डॉ. शिंदे यांच्या उपस्थित रविवारी या शिबिराच्या कार्यक्रमावेळी या लहान बालकांच्या तपासणी आणि शस्त्रक्रिया प्रक्रियेत मोलाची भूमिका बजावणाऱ्या डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.\nआज या प्रसंगी राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, माजी खासदार मिलिंद देवरा, शिवसेनेचे आमदार शहाजी बापू पाटील, शिवसेना राज्य समन्वयक प्रवक्ते नरेश म्हस्के, जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांच्यासह ज्युपिटर रुग्णालयाचे विविध मान्यवर डॉक्टर तसेच वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.\nहिंमत असेल तर स्वत:चा पक्ष स्थापनकरुन निवडणूक लढवा’, जितेंद्रआव्हाडांचं अजित पवारांना आव्हान\nBJP मनसे युती होणार; गुप्त भेटी नंतर……युतीच्या चर्चांना उधाण\nअपघात महाराष्ट्र रत्नागिरी संगमेश्वर\nदेवरुख संगमेश्वर बस लोवले येथे दरीत कोसळली…\nधार्मिक भक्ती महाराष्ट्र मुंबई रत्नागिरी\nसकल हिंदू समाजाच्या जन आक्रोश मोर्चाला रत्नागिरीत मोठा प्रतिसाद…\nप्रशासकीय महाराष्ट्र मुंबई रत्नागिरी\n“सर्वसामान्य नागरिकांसाठीच्या सेवांचे वेळेत वितरण करा… महसूल, कामगार, पोलीस विभागाचे चांगले काम…” – राज्य सेवा हक्क आयुक्त बलदेव सिंग…\nअपघात महाराष्ट्र रत्नागिरी संगमेश्वर\nदेवरुख संगमेश्वर बस लोवले येथे दरीत कोसळली…\nधार्मिक भक्ती महाराष्ट्र मुंबई रत्नागिरी\nसकल हिंदू समाजाच्या जन आक्रोश मोर्चाला रत्नागिरीत मोठा प्रतिसाद…\nप्रशासकीय महाराष्ट्र मुंबई रत्नागिरी\n“सर्वसामान्य नागरिकांसाठीच्या सेवांचे वेळेत वितरण करा… महसूल, कामगार, पोलीस विभागाचे चांगले काम…” – राज्य सेवा हक्क आयुक्त बलदेव सिंग…\nमहाराष्ट्र मुंबई रत्नागिरी राजकारण सिंधुदुर्ग\nभारतीय जनता पार्टीचे बूथ कार्यकारिणी महासंमेलन सावंतवाडी येथे संपन्न\nप्रिंट, टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड\nवाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणारअसल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून जनशक्तीचा दबाव Janshaktichadabavnews या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल केलय.हे एक न्युज पोर्टल आहे. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देशातील घडामोडी तसेच स्थानिक, क्राईम, राजकीय, सामाजिक, जाहिरात, इतर विविध बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.\nकृपया संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये\nकिवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर,लेख आणि त्याचे हक्क‘ https://janshaktichadabav.com/\nआणि संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक\nसहमत असतीलच असे नाही Copyright:https://janshaktichadabav.com/ सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\nमुख्य संपादक : श्री.गणेश पवार\nऑफिस : ०५,वैती कंपाऊंड, आई नगर समोर, ओव्हळा, ठाणे – ४००६१२\nअपघात महाराष्ट्र रत्नागिरी संगमेश्वर\nदेवरुख संगमेश्वर बस लोवले येथे दरीत कोसळली…\nधार्मिक भक्ती महाराष्ट्र मुंबई रत्नागिरी\nसकल हिंदू समाजाच्या जन आक्रोश मोर्चाला रत्नागिरीत मोठा प्रतिसाद…\nप्रशासकीय महाराष्ट्र मुंबई रत्नागिरी\n“सर्वसामान्य नागरिकांसाठीच्या सेवांचे वेळेत वितरण करा… महसूल, कामगार, पोलीस विभागाचे चांगले काम…” – राज्य सेवा हक्क आयुक्त बलदेव सिंग…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00841.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://nponlinenews.com/pant-rahul/", "date_download": "2024-03-05T01:03:00Z", "digest": "sha1:ZGXTWW6J3O77E25F65SQ6TNKL7523VG5", "length": 8879, "nlines": 47, "source_domain": "nponlinenews.com", "title": "पंत-राहुल आणि इशान किशनचे पुनरागमन, श्रीलंकेविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी टीम इंडिया मजबूत घोषित, हार्दिकचा कर्णधार Pant-Rahul", "raw_content": "\nपंत-राहुल आणि इशान किशनचे पुनरागमन, श्रीलंकेविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी टीम इंडिया मजबूत घोषित, हार्दिकचा कर्णधार Pant-Rahul\nPant-Rahul टीम इंडियाला जुलै 2024 मध्ये श्रीलंका दौऱ्यावर जायचे आहे आणि या दौऱ्यावर टीम इंडियाला एकदिवसीय आणि टी-20 मालिका खेळायची आहे. हा श्रीलंका दौरा टीम इंडियासाठी अनेक अर्थाने महत्त्वाचा आहे कारण या दौऱ्यामुळे टीम इंडिया टी-20 वर्ल्ड कप 2026 च्या तयारीत व्यस्त असेल.\nश्रीलंकेविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी बीसीसीआय व्यवस्थापन ज्या संघाची घोषणा करणार आहे, त्यात अशा अनेक खेळाडूंचा समावेश असेल, जे आगामी टी-20 विश्वचषकाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहेत, अशी माहिती अनेक गुप्त सूत्रांकडून मिळाली आहे.\nश्रीलंकेविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी संघाची घोषणा करताना बीसीसीआय व्यवस्थापन अनुभवी अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याकडे टीम इंडियाचे कर्णधारपद सोपवू शकते आणि यासोबतच अशा अनेक खेळाडूंचा टीम इंडियामध्ये समावेश केला जाऊ शकतो. हे कोण करू शकते, जो टीम इंडियासाठी बर्याच काळापासून चांगली कामगिरी करत आहे.\nहार्दिक पांड्या टीम इंडियाचा कर्णधार होऊ शकतो\nहार्दिक पांड्या टीम इंडियाचा सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या BCCI व्यवस्थापन श्रीलंकेच्या दौऱ्यावर होणाऱ्या T20 मालिकेसाठी ज्या संघाची घोषणा करेल त्या संघाचे नेतृत्व करताना दिसू शकते. हार्दिक पांड्याने यापूर्वी अनेकदा टीम इंडियाचे कर्णधारपद भूषवले असून कर्णधार म्हणून त्याने टीम इंडियासाठी चमकदार कामगिरी केली आहे.\nआगामी मोठ्या टी-२० स्पर्धांमध्ये बीसीसीआय व्यवस्थापन हार्दिक पांड्याला कर्णधार म्हणून पदोन्नती देऊ शकते, त्यामुळेच त्याला सतत संधी दिली जात असल्याचे अनेक गुप्त सूत्रांकडून समोर आले आहे.\nया खेळाडूंना टीम इंडियात संधी मिळू शकते\nBCCI व्यवस्थापन श्रीलंकेच्या दौऱ्यावर T20 मालिकेसाठी ज्या 15 सदस्यीय संघाची घोषणा करेल त्यामध्ये अनेक खेळाडूंचा समावेश असेल जे एकतर दीर्घकाळ टीम इंडियाच्या बाहेर आहे��� किंवा ज्यांचे T20 मध्ये स्थान उपलब्ध नाही. ते बनवले जात नाही. श्रीलंकेविरुद्ध टीम इंडियाची निवड करताना बीसीसीआय व्यवस्थापन इशान किशन, ऋषभ पंत आणि केएल राहुलसारख्या खेळाडूंना संधी देऊ शकते, असा दावा मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात आला आहे.\n15 सदस्यीय टीम इंडिया विरुद्ध श्रीलंके\nहार्दिक पंड्या (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, अभिषेक शर्मा, केएल राहुल, रिंकू सिंग, तिलक वर्मा, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार, अवेश खान. यश ठाकूर आणि डॉ.\nया खेळाडूला 10 वर्षांनंतर संघात संधी, बुमराह आहे कर्णधार, हे 15 भारतीय खेळाडू खेळणार बांगलादेशविरुद्ध टी-20 मालिका \nरणजी ट्रॉफीमध्ये अप्रतिम कामगिरी करणाऱ्या या 5 भारतीय खेळाडूंचे नशीब उजळले, शेवटच्या 3 कसोटींसाठी टीम इंडियात समाविष्ट. | 5 Indian players\nराशिद खानचा मोठा निर्णय, आता नेपाळकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणार आहे Rashid Khan\nया भारतीय खेळाडूला देशभक्तीची किंचितही भावना उरली नाही, फक्त आयपीएलच्या पैशासाठी क्रिकेट खेळायचे आहे. Indian player\n‘धनश्री वर्मा’ अगोदरही या मुलांसोबत दिसली होती, चहलच्या पत्नीला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल केले जात आहे. Dhanshree Verma\nWPL 2024 सामना IPL पेक्षाही रोमांचक, दिल्ली आणि गुजरातमध्ये शेवटच्या चेंडूपर्यंत लढत, या संघाने जिंकला WPL 2024 match\nऋषभ पंतचे पुनरागमन झाल्यास या 2 धोकादायक यष्टीरक्षकांना टीम इंडियातून कोणत्याही कारणाशिवाय काढून टाकले जाईल, सध्या गोंधळाचे वातावरण Rishabh Pant\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00841.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://bharatlive.news/know-about-various-schemes-and-facilities-for-construction-workers-123110100021_1-html/", "date_download": "2024-03-05T00:54:06Z", "digest": "sha1:I4B7WTWLHBX22JJ7XHDTM2IHWKZEYE2F", "length": 25412, "nlines": 196, "source_domain": "bharatlive.news", "title": "आपण जाणून घेऊ बांधकाम कामगारांसाठी असलेल्या विविध योजना व सुविधांची माहिती - Latest Marathi News Jalgaon | Nashik | Pune | Mumbai - भारत लाईव्ह न्यूज मीडिया", "raw_content": "\nआपण जाणून घेऊ बांधकाम कामगारांसाठी असलेल्या विविध योजना व सुविधांची माहिती\nआपण जाणून घेऊ बांधकाम कामगारांसाठी असलेल्या विविध योजना व सुविधांची माहिती\nआपण जाणून घेऊ बांधकाम कामगारांसाठी असलेल्या विविध योजना व सुविधांची माहिती\nमहाराष्ट्र शासन शेतकरी, कामगार, महिला, विद्यार्थी, तरुण वर्ग यांना केंद्र बिंदू मानून अनेक योजना राबवित असते. ���ा योजना लोकांपर्यंत पोहचवून त्यांना त्याचा लाभ मिळून देण्यासाठी राज्य शासनाने ‘शासन आपल्या दारी’ हा उपक्रम सुरु केला आहे. या अभियानाअंतर्गत आज आपण जाणून घेऊ बांधकाम कामगारांसाठी असलेल्या विविध योजना व सुविधांची माहिती.\nबांधकाम कामगारांसाठी राज्य शासनाने सामाजिक सुरक्षा, शैक्षणिक सुविधा, आरोग्य विषयक सुविधा, आर्थिक सहाय्य, आदी विविध सुविधा देत आहे. या सुविधांमुळे बांधकाम कामगारांचे जीवनमान सुसह्य होण्यास मदत होत आहे.\nविवाहाच्या खर्चाची प्रतिपूर्ती रुपये ३० हजार\nमध्यान्ह भोजन – कामाच्या ठिकाणी दुपारी पौष्टिक आहार\nप्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना\nव्यक्तिमत्व विकास पुस्तक संचाचे वाटप\nअवजारे खरेदी करिता ५ हजार रुपये मदत\nसुरक्षा संच पुरविणे अत्यावश्यक संच पुरविणे\nबांधकाम कामगार नोंदणी प्रमाणपत्र\nविवाह नोंदणी प्रमाणपत्र (विवाह खर्च प्रतिपूर्ती योजना)\nया योजने अंतर्गत सर्व लाभ फक्त नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या पहिल्या दोन मुलांसाठी लागू आहेत.\nइयत्ता पहिली ते सातवी प्रतिवर्ष रु. २ हजार ५०० आणि इ. आठवी ते दहावी – प्रतिवर्ष रु. ५ हजार.\nइयत्ता दहावी व बारावीमध्ये ५०% पेक्षा अधिक गुण प्राप्त झाल्यास रु. १० हजार.\nइयत्ता अकरावी व बारावी च्या शिक्षणासाठी प्रतिवर्ष रु. १० हजार.\nपदवी अभ्यासक्रम शिक्षणासाठी प्रतिवर्ष रु. २० हजार.\nवैद्यकीय शिक्षणाकरिता प्रतिवर्ष रु. १ लाख व अभियांत्रिकी शिक्षणाकरिता – रु. ६० हजार.\nशासनमान्य पदविकेसाठी प्रतिवर्ष रु. २० हजार व पदव्युत्तर पदवीसाठी प्रतिवर्ष रु. २५ हजार.\n७५% हजेरीचा शाळेचा दाखला\nकिमान ५०% गुण मिळाल्याची गुणपत्रिका.\nदहावी व अकरावीची गुणपत्रिका मागील\nशैक्षणिक इयत्तेत उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र (वैद्यकीय, अभियांत्रिकी, पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी )\nMSCIT उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र\nनैसर्गिकप्रसूतीसाठी रु. १५ हजार व शस्त्रक्रियाद्वारे प्रसूतीसाठी रु.२० हजार.\nगंभीर आजाराच्याउपचारार्थ रु.१ लाख.\n७५% पेक्षा जास्तअपंगत्व आल्यास रु.२ लाख.\nव्यसनमुक्तीकेंद्रातील उपचाराकरिता रु.६ हजार.\nआरोग्य विषयक योजनेसाठी कागदपत्रे\nप्रसूतीचे प्रमाणपत्र (प्रसूती साहाय्य योजना)\nगंभीर आजारअसल्याचे प्रमाणपत्र (उपचारार्थ मदत करिता)\n७५% अपंगत्वअसल्याचे प्रमाणपत्र (आर्थिक मदत करिता)\nव्यसनमुक्तीकेंद्रातून उपचार घेत असल्याचे प्रमाणपत्र\nकामगाराचा कामावर असताना मृत्यू झाल्यास रु. ५ लाख (कायदेशीर वारसास मदत).\nकामगाराचा नैसर्गिक मृत्यू झाल्यास रु. २ लाख (कायदेशीर वारसास मदत)\nअटल बांधकाम कामगार आवास योजना – रु. २ लाख अर्थसहाय्य\nकामगाराचा ५० ते ६० वर्ष वयोगटात मृत्यू झाल्यास अंत्यविधीसाठी रु. १० हजार मदत\nकामगाराचा मृत्यू झाल्यास त्याच्या पत्नीस अथवा पतीस प्रतिवर्ष रु. २४ हजार (५ वर्ष मदत)\nगंभीर आजाराच्या उपचारार्थ रु. १ लाख.\nआर्थिक विषयक योजनेसाठी कागदपत्रे\nमृत्यू दाखला व ठेकेदाराचे कामावर असल्याचे प्रमाणपत्र\nप्रधानमंत्री आवास योजनेत पात्र असल्याचे प्रमाणपत्र\nअर्ज कुठे करावा –\nमहाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ जिल्हा कार्यालयात किंवा https://mahabocw.in/mr/ या अधिकृत वेबसाईटवर अर्ज करता येईल.\nमहाराष्ट्र शासन शेतकरी, कामगार, महिला, विद्यार्थी, तरुण वर्ग यांना केंद्र बिंदू मानून अनेक योजना राबवित असते. या योजना लोकांपर्यंत पोहचवून त्यांना त्याचा लाभ मिळून देण्यासाठी राज्य शासनाने ‘शासन आपल्या दारी’ हा उपक्रम सुरु केला आहे. या …\nबॅचलर ऑफ युनानी मेडिसिन अँड सर्जरी मध्ये करिअर करा\nइयत्ता 10वी परीक्षेच्या तयारीसाठी टिप्स जाणून घ्या\n‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण\nCareer in BSc in Hospitality and Travel: बीएससी इन हॉस्पिटॅलिटी अँड ट्रॅव्हलमध्ये कॅरिअर करा, पात्रता जाणून घ्या\nCareer in Certificate in Journalism Course: सर्टिफिकेट इन जर्नलिझम कोर्समध्ये कॅरिअर करा, पात्रता जाणून घ्या\nIndian Navy Recruitment 2023: कोणत्याही परीक्षे शिवाय नौदलात नौकरीची संधी\nदीपक, नरेंदरचे आव्हान पहिल्याच फेरीत समाप्त\nड्रीम लँड बिल्डर्सचे प्रमुख पवन भडाना यांची आत्महत्या\nभारताच्या विकासदरामध्ये वाढीचे मुडीज्चे संकेत\nमॉरिशसमध्ये 6 भाविकांचा दुर्घटनेत मृत्यू\nआजचे भविष्य मंगळवार, दि. 5 मार्च 2024\nपब्लिक से बोल आज विशेष\nभारत लाईव्ह न्यूज मीडिया प्रगतिशील विचारधारेने प्रेरित व संचालित स्वतंत्र बातमी माहिती प्रसारक समूह आहे. आम्ही आमच्या माध्यमाने जगभरातील प्रमुख महत्वाच्या बातम्या घडामोडी , बदल , नवीन विकास योजना , शासकीय , प्रशासकीय , सामाजिक व गुन्हेगारी तसेच संपादकीय व विविध लेखकांच्या द्वारे लिखित बातम्या अग्रलेख विशेष माहिती आणि मथळे आमच्या माध्यमाने ईंग्रजी तसेच मराठी भाषेतून आमच्या वाचकांना उपलब्द करून देतो.\n दुसर्‍या घरोब्यासाठी पत्नीचा गळा आवळून दरीत फेकले\nअनेकवेळा नवरा-बायकोतील विसंवादाला प्रेमाचा त्रिकोण कारणीभूत असतो. त्याचे किंवा तिचे बाहेर कुठेतरी मधुर संबंध निर्माण झालेले असतात आणि हे मधुर …\n कसा बनला मायानगरीचा पहिला डॉन\nमुंबईमध्ये अनेक माफिया डॉन उदयास आले. पण, एकाने मुंबईच्या अंडरवर्ल्डला सर्वात आधी प्रकाश झोतात आणले; शिवाय अंडरवर्ल्ड आणि बॉलीवूड यांच्या …\n चोरच जेव्हा न्यायाधीश बनतो\nतो एक अट्टल चोर होता. देशभरात त्याच्या नावावर चोरीचे शेकडो गुन्हे दाखल झालेले होते. आठ राज्यांतील पोलिस या चोराच्या मागावर …\nगुन्हेगारांची मानसिकता; भयावह पातळीचा राग\nगुन्हा जेव्हा घडतो तेव्हा प्रचंड राग हा गुन्हेगाराच्या मनात आलेला असतो. रागाचा हा भर अत्युच्च पातळीवर पोहोचलेला असतो\nराजकीय वादाची ठिणगी; भूखंड वादाचा वणवा\nकल्याण पूर्वचे भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटाचे कल्याण शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर उल्हासनगरच्या हिललाईन पोलिस ठाण्यातच गोळीबार …\nगेल्या वर्षी 21 डिसेंबर रोजी रोमानियाच्या लिजंड एअरलाईन्सचे दुबईतून उड्डाण केलेले एक विमान फ्रान्सच्या व्हॅट्री विमानतळावर जवळपास तीन दिवस रोखून …\nMahashivratri 2024: महाराष्ट्रात आहेत ही ५ ज्योतिर्लिंग, यांच्याबद्दल तुम्हाला माहीत आहे का\nTravel Tips: भगवान शिवाच्या १२ ज्योतिर्लिंगांपैकी काही प्रसिद्ध ज्योतिर्लिंग महाराष्ट्रात आहेत. महाशिवरानिमित्त महाराष्ट्रातील ५ प्रसिद्ध ज्योतिर्लिंगांविषयी जाणून घेऊया.\nRelationship : चांगल्या जोडीदारामध्ये हवे हे 5 गुण\nजीवनाच्या प्रवासात प्रत्येक वळणावर आपल्या सोबत एक व्यक्ति असणे गरजेचे असते. जो तुम्हाला नेहमी साथ देईल. जीवनात तुम्ही जेव्हा कठीण …\nWomen Day 2024: कधी आणि का साजरा केला जातो आंतरराष्ट्रीय महिला दिवस जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व\nInternational Women Day 2024: आंतरराष्ट्रीय महिला दिन कधी आहे, आपण तो का साजरा करतो, त्याचा इतिहास आणि महत्त्व याबाबत येथे …\nजळगाव जिल्हा परिषदेतील मोठा गौडबंगाल…हजारो बेरोजगारांना डावलून मर्जीतील कंत्राटदारांना कामे वाटप : भारत लाईव्ह न्यूज मीडिया \nजळगाव : धनवीरसिंग ठाकूर , जळगाव जिल्हा परिषदेचा गेला कित्येक महिन्याप��सून सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांचे काम वाटप समितीची बैठक गाजवत असून …\n#LatestNews #MarathiNews #Politics : भाजपची उमरगा तालुका कार्यकारिणी अखेर जाहीर \nउमरगा प्रतिनिधी उमरगा तालुका भारतीय जनता पार्टीची नूतन कार्यकारिणी व विविध आघाड्यांच्या अध्यक्षांची निवड शनिवारी (दि. २३) तालुकाध्यक्ष शहाजी पाटील …\n नागपुरमधून २८ डिसेंबरला लोकसभेचं रणशिंग फुंकणार\nनागपूर; पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या स्थापना दिनाचे औचित्य साधत येत्या २८ डिसेंबर रोजी नागपुरमध्ये काँग्रेस पक्षाची महारॅली आयोजित …\nमोदी है तो मुमकिन है, देशात २०३० पर्यंत २०० एअरपोर्ट, २०४७ पर्यंत ४५०० ‘वंदे भारत’ असतील”: ज्योतिरादित्य सिंधिया : भारत …\nमुंबई : विशेष वृत्त, भारतीय केबिनेट मधील तरुण नेतृत्व ज्योतिरादित्य सिंधिया ह्यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखती मध्ये भारतीय नेतृत्वाची धुरा …\nकाँग्रेसच्या मद्यसम्राट कडून २०० कोटी रोख सापडली …अजूनही पैसे मोजणी सुरु : धीरज साहू : भारत लाईव्ह न्यूज मीडिया \nमुंबई : धनवीरसिंग ठाकूर , एकी कडे नुकत्याच निवडणुका पार पडल्या आणि आजच तेलंगाणा राज्यात काँग्रेस ने सत्ता स्थापन केली …\nछत्तीसगडच्या मतमोजणीत कॉंग्रेस-भाजपमध्ये ‘टी-20’ सारखा ‘थरार’\nपुढारी ऑनलाईन डेस्क : छत्तीसगड विधानसभा निवडणूक मतमोजणीस आज सकाळी प्रारंभ झाला आहे. मतमोजणीच्या पहिल्या अडीच तासात क्रिकेट ‘टी-20’ मधील …\nछवी राजावत ह्यांच्या शब्दांतून : राजस्थानातील गावाची महिला सरपंच : अनुभव प्रवास : भारत लाईव्ह न्यूज मीडिया \nमुंबई : नवीन भारतीय युगातील महिला मुली जेथे चंद्रावर पाऊले उमटवीत आहेत तेथेच महिला म्हणून जेव्हा आपण एखाद्या समुदाय , …\nबातम्या विभाग: Select Categoryकरियर शिक्षण विशेषखेळ समाचारगुन्हेगारीजीवनशैलीठळक बातम्यापब्लिक से बोल आज विशेषपर्यटनमनोरंजनमहत्वाची बातमीमहत्वाची बातमीमोठी बातमीराजकारणविदेश बातम्याविशेष बातमीसंपादकीय\nभारत लाईव्ह न्यूज मीडिया :\nआमच्या अधिकृत मराठी भाषिक बातमी संकेतस्थळावर आपले स्वागत आहे. आम्ही भारत लाईव्ह न्यूज मीडिया आणतो जळगाव,नाशिक,पुणे,मुंबई येथील सर्व ठळक महत्वाच्या दैनंदिन घडामोडी तसेच महाराष्ट्र राज्यातील सर्व महत्वाच्या घडामोडी लागलीच आपल्या पर्यंत आपल्या मराठी भाषेतून. भारत लाईव्ह न्यूज मीडिया स्वतंत्र ���ंचालित निष्पक्ष बातमी समूह असून आम्ही आमच्या शोध पत्रकारिता आधारित सामाजिक मुद्दे , शासकीय बाबी तसेच महत्वाच्या लेखन सामग्री आपल्या पर्यंत आमच्या अधिकृत संकेतस्थळ द्वारे पोहोचवितो.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00842.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AF%E0%A5%AB%E0%A5%AB", "date_download": "2024-03-05T00:15:14Z", "digest": "sha1:HHBBWELTGZKKMY5OVA6VFNZ6ID3CPDHJ", "length": 8814, "nlines": 268, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "इ.स. १९५५ - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nइसवी सनाच्या दुसर्या सहस्रकातील एक वर्ष\nसहस्रके: इ.स.चे २ रे सहस्रक\nशतके: १९ वे शतक - २० वे शतक - २१ वे शतक\nदशके: १९३० चे - १९४० चे - १९५० चे - १९६० चे - १९७० चे\nवर्षे: १९५२ - १९५३ - १९५४ - १९५५ - १९५६ - १९५७ - १९५८\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\n१ ठळक घटना आणि घडामोडी\nठळक घटना आणि घडामोडी संपादन\nफेब्रुवारी ८ - पाकिस्तानच्या सिंध प्रांताने जहागीरदारी पद्धत बंद केली व १०,००,००० एकर जमीन कुळांमध्ये वाटुन टाकली.\nफेब्रुवारी २३ - एडगर फौ फ्रांसच्या पंतप्रधानपदी.\nमार्च २ - कंबोडियाच्या राजा नोरोदोम सिहानुकने पदत्याग केला. त्याचे वडील नोरोदोम सुरामारित राजेपदी.\nएप्रिल २४ - बांडुंगची सभा समाप्त. २९ देशांच्या या सभेत पंचशील तत्त्वांचा पुरस्कार केला गेला.\nमे ५ - पश्चिम जर्मनीला सार्वभौमत्त्व.\nमे ९ - पश्चिम जर्मनीला नाटोमध्ये प्रवेश.\nमे २५ - जगातील उंचीनुसार तिसरे शिखर कांचनगंगा जॉर्ज बॅंड आणि जो ब्राऊन यांनी प्रथमच सर केले.\nजुलै ११ - अमेरिकेने आपल्या चलनावर इन गॉड वी ट्रस्ट (देवावर आमचा विश्वास आहे) असे मुद्रित करण्याचे ठरवले.\nजुलै २० - चीनने तैवानच्या क्वेमॉय व मात्सु बेटांवर तोफा डागल्या.\nजुलै २७ - दोस्त राष्ट्रांनी ऑस्ट्रियातून आपले सैनिक काढून घेतले.\nफेब्रुवारी २४ - स्टीव जॉब्स, ॲपल कम्प्युटर्सचा संस्थापक.\nमार्च ११ - निना हेगन, पूर्व जर्मनीची अभिनेत्री.\nमे ३ - डेव्हिड हूक्स, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.\nमे १० - मार्क चॅपमन, जॉन लेननचा मारेकरी.\nमे १८ - चौ युन फॅट, हॉंग कॉंगचा अभिनेता.\nजून २१ - मिशेल प्लाटिनी, फ्रेंच फुटबॉल खेळाडू.\nजुलै १९ - रॉजर बिन्नी, भारतीय क्रिकेट खेळाडू.\nजुलै २७- ॲलन बॉर्डर, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.\nऑगस्ट १ - अरुणलाल, भारतीय क्रिकेट खेळाडू.\nऑगस्ट ४ - बिली बॉब थॉर्न्टन, अमेरिकन अभिनेता.\nसप्टेंबर ७ - अझहर खान, पाकिस्��ानी क्रिकेट खेळाडू.\nडिसेंबर १३ - मनोहर पर्रीकर, गोव्याचे मुख्यमंत्री.\nरंजना देशमुख, मराठी चित्रपट अभिनेत्री.\nएप्रिल १८ - अल्बर्ट आइनस्टाइन, अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ.\nमे ११ - गिल्बर्ट जेसप, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.\nशेवटचा बदल १९ सप्टेंबर २०२२ तारखेला १४:३३ वाजता झाला\nया पानातील शेवटचा बदल १९ सप्टेंबर २०२२ रोजी १४:३३ वाजता केला गेला.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 4.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00842.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://janshaktichadabav.com/come-to-the-police-stations-in-kalyan-dombivli-and-file-a-complaint-yourself-ashutosh-thumbere-po-commissioner-thane/", "date_download": "2024-03-05T00:28:26Z", "digest": "sha1:V3UNNSS2KBM54TAYTTXWCLEO2SLQC4WO", "length": 17751, "nlines": 245, "source_domain": "janshaktichadabav.com", "title": "कल्याण-डोंबिवलीतील पोलीस ठाण्यांमध्ये या आणि स्वतःच तक्रार नोंदवा – आशुतोष ठुंबरे पो. आयुक्त ठाणे - जनशक्तीचा दबाव", "raw_content": "\nअधिसूचना आणि शासन निर्णय\nकल्याण-डोंबिवलीतील पोलीस ठाण्यांमध्ये या आणि स्वतःच तक्रार नोंदवा – आशुतोष ठुंबरे पो. आयुक्त ठाणे\nकल्याण-डोंबिवलीतील पोलीस ठाण्यांमध्ये या आणि स्वतःच तक्रार नोंदवा – आशुतोष ठुंबरे पो. आयुक्त ठाणे\nठाणे पोलीस आयुक्तालयाचा कल्याण-डोंबिवलीत पथदर्शी प्रकल्प\nठाणे : निलेश घाग कल्याण-डोंबिवलीत आठ पोलीस ठाण्यांमध्ये नागरिक तक्रार नोंदविण्यास आले तर त्यांना यापुढे पोलिसांची सल्ला मसलत न करता थेट ‘स्वयं तक्रार मंचा’च्या (सेल्फ हेल्प डेस्क) माध्यमातून तक्रार नोंदविण्याची सुविधा ठाणे पोलीस आयुक्तालयाने उपलब्ध करून दिली आहे. ठाणे पोलीस आयुक्तालय परिसरातील कल्याण मधील हा पथदर्शी प्रकल्प यशस्वी झाला तर तो संपूर्ण ठाण पोलीस आयुक्तालय परिसरातील पोलीस ठाण्यांमध्ये राबविला जाईल, अशी माहिती ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी मंगळवारी येथे दिली.\nपोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी ठाणे पोलीस आयुक्त पदाचा पदभार घेतल्यानंतर आयुक्तालय क्षेत्रात नवनवीन नागरी हिताचे उपक्रम पोलीस ठाण्याच्या माध्यमातून राबविण्यास सुरूवात केली आहे. नागरिकांना पोलीस ठाण्यात आल्यानंतर पोलिसाची मदत न घेता स्वताहून तक्रार दाखल करण्याची मुभा असली पाहिजे. पोलीस ठाण्यात आलेला तक्रारदार पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली नाही म्हणून परत जाता कामा नये, या उद्देशातून आयुक्त डुंबरे यांच्या संकल्पनेतून ‘स्वयं तक्रार मंच’ची संकल्पना पुढे आली आहे. पोलीस ठाण्याच्या प्रवेशव्दारात ह मंच असेल.\nस्वयं तक्रार मंचाच्या माध्यमातून नागरिक माहिती तंत्रज्ञान विषयक, सायबर विषयक, मोबाईल हरविले, चोरी संबंधी तक्रारी, चारिॅत्र्य पडताळणी अर्ज, ठाणे पोलीस आयुक्तालयासंबंधी माहिती, गुन्ह्याचे प्रथम माहिती अहवाल पाहण्यासाठी, पोलीस विभागाशी तक्रार नोंदविण्यासाठी करू शकतात. अशिक्षित व्यक्तिंना या सुविधेचा वापर करता आला पाहिजे म्हणून प्रत्येक पोलीस ठाण्यात या सुविधेचे संबंधितांना मार्गदर्शन करण्यासाठी प्रशिक्षित पोलीसमंचासमोर तैनात करण्यात येणार आहेत, असे आयुक्त डुंबरे यांनी सांगितले.\nवर्षभरात आठ पोलीस ठाणे हद्दीतून ४३० गुन्हे उघडकीस आणून पोलिसांनी ऐवज जप्त केला होता. यामध्ये रोख रक्कम २७ लाख ८० हजार, सोन्याचा ऐवज एक कोटी १५ लाख, मोबाईल ४३ लाख ५६ हजार, वाहने एक कोटी सात लाख, इतर ऐवज २५ लाख ४८ हजार. हा सर्व ऐवज संबंधित नागरिकांना आयुक्त डुंबरे यांच्या हस्ते परत करण्यात आला. सहपोलीस आयुक्त दत्तात्रय कराळे, अपर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे, उपायुक्त सचीन गुंजाळ, साहाय्यक आयुक्त सुनील कुराडे, कल्याणजी घेटे उपस्थित होते.\nपोलीस ठाण्यात आल्यावर नागरिकांना स्वयंस्फूर्तीने तक्रार करता यावी, या उद्देशातून हा पथदर्शी प्रकल्प कल्याण विभागात सुरू केला आहे. हा प्रकल्प यशस्वी झाल्यावर तो इतर पोलीस ठाण्यात राबविला जाईल. -आशुतोष डुंबरे, पोलीस आयुक्त, ठाणे.\nलोकसभेसाठी महायुतीतर्फे शिवसेनेकडून किरण सामंत\nमहामार्गावर अपघात ,दहा जण जखमी\nअपघात महाराष्ट्र रत्नागिरी संगमेश्वर\nदेवरुख संगमेश्वर बस लोवले येथे दरीत कोसळली…\nधार्मिक भक्ती महाराष्ट्र मुंबई रत्नागिरी\nसकल हिंदू समाजाच्या जन आक्रोश मोर्चाला रत्नागिरीत मोठा प्रतिसाद…\nप्रशासकीय महाराष्ट्र मुंबई रत्नागिरी\n“सर्वसामान्य नागरिकांसाठीच्या सेवांचे वेळेत वितरण करा… महसूल, कामगार, पोलीस विभागाचे चांगले काम…” – राज्य सेवा हक्क आयुक्त बलदेव सिंग…\nअपघात महाराष्ट्र रत्नागिरी संगमेश्वर\nदेवरुख संगमेश्वर बस लोवले येथे दरीत कोसळली…\nधार्मिक भक्ती महाराष्ट्र मुंबई रत्नागिरी\nसकल हिंदू समाजाच्या जन आक्रोश मोर्चाला रत्नागिरीत मोठा प्रतिसाद…\nप्रशासकीय महाराष्ट्र मुंबई रत्नागिरी\n“सर्वसामान्य नागरिकांसाठीच्या सेवांचे वेळेत वितरण करा… महसूल, कामगार, पोलीस विभागाचे चांगले काम…” – राज्य सेवा हक्क आयुक्त बलदेव सिंग…\nमहाराष्ट्र मुंबई रत्नागिरी राजकारण सिंधुदुर्ग\nभारतीय जनता पार्टीचे बूथ कार्यकारिणी महासंमेलन सावंतवाडी येथे संपन्न\nप्रिंट, टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड\nवाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणारअसल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून जनशक्तीचा दबाव Janshaktichadabavnews या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल केलय.हे एक न्युज पोर्टल आहे. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देशातील घडामोडी तसेच स्थानिक, क्राईम, राजकीय, सामाजिक, जाहिरात, इतर विविध बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.\nकृपया संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये\nकिवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर,लेख आणि त्याचे हक्क‘ https://janshaktichadabav.com/\nआणि संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक\nसहमत असतीलच असे नाही Copyright:https://janshaktichadabav.com/ सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\nमुख्य संपादक : श्री.गणेश पवार\nऑफिस : ०५,वैती कंपाऊंड, आई नगर समोर, ओव्हळा, ठाणे – ४००६१२\nअपघात महाराष्ट्र रत्नागिरी संगमेश्वर\nदेवरुख संगमेश्वर बस लोवले येथे दरीत कोसळली…\nधार्मिक भक्ती महाराष्ट्र मुंबई रत्नागिरी\nसकल हिंदू समाजाच्या जन आक्रोश मोर्चाला रत्नागिरीत मोठा प्रतिसाद…\nप्रशासकीय महाराष्ट्र मुंबई रत्नागिरी\n“सर्वसामान्य नागरिकांसाठीच्या सेवांचे वेळेत वितरण करा… महसूल, कामगार, पोलीस विभागाचे चांगले काम…” – राज्य सेवा हक्क आयुक्त बलदेव सिंग…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00843.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mayboli.in/2023/02/08/", "date_download": "2024-03-04T23:54:30Z", "digest": "sha1:DHC74GU5YBXG7XJIWEAV2HLHE4DM3Y2P", "length": 7927, "nlines": 124, "source_domain": "mayboli.in", "title": "February 8, 2023 - Mayboli.in", "raw_content": "\nदोन अक्षरी मुलींची नावे\nदोन अक्षरी मुलींची नावे\nGastica Drops Uses in Marathi – ओटीपोटात अस्वस्थता, पोट फुगणे आणि सूज येणे या लक्षणांपा��ून मुक्त होण्यास मदत करण्यासाठी डिझाइन केले आहे.\nMastitis Meaning in Marathi – स्तनदाह ही एक अशी स्थिती आहे जी पुरुष आणि स्त्रिया दोघांनाही होऊ शकते, जरी ती महिलांमध्ये अधिक सामान्य आहे.\nAcemiz S Tablet Uses in Marathi – हे सामान्यतः डोकेदुखी, स्नायू दुखणे, संधिवात आणि खालच्या पाठदुखी यांसारख्या विविध परिस्थितींवर उपचार करण्यासाठी वापरले जाते.\nProtinex Powder Benefits in Marathi – प्रोटिनेक्स पावडरचे मराठीत फायदे\nProtinex Powder Benefits in Marathi – हे अत्यावश्यक आणि अत्यावश्यक अमीनो ऍसिडचे समृद्ध स्त्रोत आहे, जे प्रथिनांचे बिल्डिंग ब्लॉक्स आहेत. हे जीवनसत्त्वे आणि खनिजांचा देखील चांगला स्रोत आहे.\nDoxinate Tablet Uses in Marathi – डॉक्सिनेट टॅब्लेट हे Doxylamine (10mg) + Vitamin B6 (Pyridoxine) (10mg) चे संयोजन आहे जे गर्भधारणेदरम्यान मळमळ आणि उलट्या उपचार करण्यासाठी वापरले जाते.\nLiv 52 Tablet Uses in Marathi – Liv 52 Tablet एक प्रभावी यकृत संरक्षणात्मक पूरक आहे. हे यकृताचे विष आणि इतर हानिकारक पदार्थांमुळे होणाऱ्या नुकसानापासून संरक्षण करण्यास मदत करते.\nKeloid Meaning in Marathi – केलॉइडचा मराठीत अर्थ व माहिती\nKeloid Meaning in Marathi बद्दल संपूर्ण माहिती या लेखामध्ये दिलेली आहे, याव्यतिरिक्त Keloid ची लक्षणे, उपाय व इतर मुद्दे या लेखामध्ये कव्हर केले आहेत.\nIspaghula Meaning in Marathi – इस्पाघुला ला मराठीत काय म्हणतात\nनमस्कार मित्रानो, आजच्या लेखात आपण पाहणार आहोत Ispaghula Meaning in Marathi मराठीत काय म्हणतात यावर हा लेख आधारित आहे. याव्यतिरिक्त आपल्याला याबद्दल संपूर्ण माहिती वाचायला मिळेल.\nद वरून मुलींची नावे 2024 – Latest & New\nन अक्षरावरून मुलींची नावे २०० नावे अर्थासहित – N Varun Mulinchi Nave 200+\nरोहित शर्माला कर्णधारपदावरून हटवल्याने मुंबई इंडियन्सचे इन्स्टाग्रामवरील तब्बल इतके लाख फॉलोअर्स कमी झाले आहेत\nरोहितची शर्माची कप्तानी गेल्यावर सूर्यकुमार यादवच्या सोशल मीडिया पोस्टने चाहत्यांना आश्चर्यचकित केले\nजाणून घ्या ह्रदय विकाराचा झटका आल्यावर अभिनेता श्रेयश तळपदेची आता त्याची तब्येत कशी आहे ते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00843.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.indiatimes.com/business/business-news/petrol-and-diesel-rate-stable-today/articleshow/81773527.cms", "date_download": "2024-03-04T23:58:35Z", "digest": "sha1:6FSHCVL6Z7V734K6DHUH24RB44VAAZ6V", "length": 15047, "nlines": 87, "source_domain": "marathi.indiatimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "Petrol Rate कच्चे तेल झाले स्वस्त; पेट्रोल आणि डिझेलबाबत कंपन्यांनी घेतला हा निर्णय - Petrol And Diesel Rate Stable Today | Maharashtra Times\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाह�� असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nPetrol Rate कच्चे तेल झाले स्वस्त; पेट्रोल आणि डिझेलबाबत कंपन्यांनी घेतला हा निर्णय\nसुएझ कालव्याची कोंडी फुटल्यानंतर जवळपास ४०० मालवाहू जहाजे मार्गस्थ झाली आहेत. त्यामुळे तूर्त विस्कळीत झालेला कच्च्या तेलाचा पुरवठा सुरळीत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आज कच्च्या तेलाचा भाव उतरला आहे.\nपेट्रोलियम कंपन्यांनी मंगळवारी इंधन दर कपात केली होती.\nपेट्रोल आणि डिझेलची किंमत आज 'जैसे थे'च आहे.\nब्रेंट क्रूडचा भाव प्रती बॅरल ६४.१४ डॉलर आहे.\nमुंबई : जागतिक बाजारात कच्च्या तेलाचा किमतीत घसरण होत आहे. त्यामुळे पेट्रोलियम कंपन्यांनी मंगळवारी इंधन दर कपात केली होती. आज मात्र बुधवारी कंपन्यांनी इंधन दर स्थिर ठेवले. पेट्रोल आणि डिझेलची किंमत आज जैसे थेच आहे.\nटाटा-मिस्त्री वाद ; सुप्रीम कोर्टाच्या निकालावर सायरस मिस्त्री यांनी मौन सोडले म्हणाले...\nसलग चार दिवस इंधन दर स्थिर ठेवल्यानंतर पेट्रोलियम कंपन्यांकडून मंगळवारी पेट्रोल आणि डिझेलचा दर कमी केला होता. तर आज इंधन दर स्थिर ठेवेल. आज बुधवारी मुंबईत पेट्रोलचा भाव ९६.९८ रुपये आहे. डिझेलचा भाव ८७.९६ रुपये आहे. दिल्लीत आज एक लीटर पेट्रोल ९०.५६ रुपये आहे. डिझेलचा भाव ८०.८७ रुपये झाला आहे. चेन्नईत आजचा पेट्रोलचा भाव ९२.५८ रुपये झाला आहे. डिझेलसाठी ८५.८८ रुपये भाव आहे.\n'मेल-एक्सप्रेस'मध्ये मोबाईल चार्जिंग विसरा ; रेल्वे मंत्रालयाने घेतला हा महत्वाचा निर्णय\nआज बुधवारी कोलकात्यात पेट्रोलचा भाव ९०.७७ रुपये झाला आहे. डिझेलचा भाव ८३.७५ रुपये आहे. बंगळुरात पेट्रोल ९३.५९ रुपये असून डिझेल ८५.७५ रुपये झाला आहे. मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये आतापर्यंतचा डिझेलचा सर्वाधिक ८९.१३ रुपयांचा विक्रमी दर आहे. तर पेट्रोल दर ९८.५८ रुपये आहे.\nएप्रिलचा निम्मा महिना बँंका बंद; जाणून घ्या यामागचे कारण आणि करा तुमचे नियोजनजागतिक बाजारात कच्च्या तेलाचा भाव कमी झाला आहे. आज सिंगापूरमध्ये ब्रेंट क्रूडचा भाव ०.९८ डॉलरने घसरला. ब्रेंट क्रूडचा भाव प्रती बॅरल ६४.१४ डॉलर झाला. तर डब्ल्यूटीआय क्रूडचा भाव १. ३२ डॉलरच्या घसरणीसह ६०.५० डॉलर झाला. २६ मार्च रोजी संपलेल्या आठवड्यात अमेरिकेतील कच्च्या तेलाचा स��ठा ३.९१० दशलक्ष बॅरल आहे.\nकोल्हापूरकोल्हापूर काँग्रेसकडे, सांगली ठाकरेंकडे लोकसभेचा मविआचा तिढा सुटला,शेवटच्या क्षणी जागा नेमकी कुणाकडे जाणार\nॲमेझॉनवर प्री-समर बोनान्झा- एसी आणि रेफ्रिजरेटरवर 55% पर्यंत सूट मिळवा\nधाराशिवशिंदे फडणवीसांची पसंती तानाजी सावंतांना लोकसभेच्या मैदानात उतरणार का लोकसभेच्या मैदानात उतरणार काओमराजेंना रोखण्यासाठी विशेष प्लॅनिंग\nदेशनिवडणूक रोख्यांबाबत मोठी अपडेट, एसबीआयनं मुदतवाढ मागितली,काय कारणं दिलं सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष..\nAmazon Dell Days वर वेड्या किमतीत लॅपटॉप - सेल 23 फेब्रुवारीपर्यंत थेट\nपुणेबारामतीसाठी शरद पवारांनी हुशारीने टाकाल MJ डाव; बारामतीत अजित पवार तर माढामध्ये भाजपला बसणार धक्का\nLiveMarathi News LIVE Updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स\nआयपीएलIPLचा हंगाम सुरू होण्याआधी धोनीचा फेसबुकवरून धक्का; नवा हंगाम, नवी भूमिका; कॅप्टन कुलवर अभिनंदनाचा वर्षाव\nपुणेसुनेत्रा पवारांच्या भेटीनंतर संग्राम थोपटेंनी सगळं क्लिअर केलं, लोकसभेचा प्रचार कुणाचा करणार, म्हणाले...\nनवी मुंबईउद्धव ठाकरेंचं मिशन लोकसभा सुरु, भरसभेत रायगड अन् मावळचे उमेदवार जाहीर,बारणे तटकरेंविरुद्ध कुणाला संधी\nकरिअर न्यूजCareer In BCA: कम्प्युटरची आवड आहे मग 'बीसीए' मध्ये करा करिअर; भविष्य बदलेल..\nआरोग्यऑफिसमधल्या या सवयींमुळे वाढू शकते वजन\nफॅशन‘पापा की परी’ राहाचा क्यूट लुक रणबीरच्या घट्ट मिठीत दिसली छकुली, बाबाच्या कपड्यांशी मॅचिंग स्टाईल\nआठवड्याचं भविष्यसाप्ताहिक राशिभविष्य 4 मार्च ते 10 मार्च : या राशींना नशिबाची साथ, व्यापार-उद्योगात प्रगती \nमोबाइललोक दुर्लक्ष्य करत आहेत म्हणून 4G Phone ची किंमत घटली\nCyrus Mistry टाटा-मिस्त्री वाद ; सुप्रीम कोर्टाच्या निकालावर सायरस मिस्त्री यांनी मौन सोडले म्हणाले...\nForeign Trade Policy परकीय व्यापारी धोरण ; 'एमएसएमई' उद्योजकांच्या समस्यांना प्राधान्य देण्याची मागणी\nGold rate fall सोने दरातील घसरण सुरूच ; आज आणखी स्वस्त झाले सोने आणि चांदी\nBank Holiday's In April एप्रिलचा निम्मा महिना बँंका बंद; जाणून घ्या यामागचे कारण आणि करा तुमचे नियोजन\nSensex Rise बाजारात तेजीची लाट; तासाभरात गुंतवणूकदारांची जवळपास दीड लाख कोटींची कमाई\nPetrol rate cut today इंधन झालं स्वस्त ; जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचा आजचा दर\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nमहाराष्ट्र बातम्या : ऑटो बातम्याव्हायरल बातम्याफोटो गॅलरीआंतरराष्ट्रीय बातम्यासरकारी योजनागुन्हेगारी बातम्यामहाराष्ट्र राजकीय बातम्याकरिअरराष्ट्रीय बातम्यालाईफस्टाईलराशी भविष्यमराठी बातम्या\nमराठी बातम्या : महाराष्ट्र बातम्यामहाराष्ट्रातील ताज्या बातम्याठाणे बातम्यामुंबई बातम्यापुणे बातम्यानाशिक बातम्यानागपूर बातम्याछत्रपती संभाजीनगर बातम्याकोल्हापूर बातम्याअहमदनगर बातम्यानवी मुंबई बातम्या\nक्रीडा : क्रीडा बातम्याक्रिकेट बातम्याविश्व चषक २०२३फुटबॉल\nमनोरंजन : बॉलिवूड बातम्याटीव्ही बातम्यामूव्ही रिव्ह्यूबॉक्स ऑफिस\nलाईफस्टाईल : लाईफस्टाईल बातम्याब्यूटी टिप्सआरोग्य बातम्याप्रेग्नन्सी-पालकत्वरिलेशनशीपफॅशनहोम डेकॉर\nभविष्य : दैनिक राशीभविष्यसाप्ताहिक राशीभविष्यदैनंदिन मराठी पंचांगवाढदिवस राशीभविष्य\nटेक : ताज्या टेक बातम्यामोबाईल रिव्ह्यूटिप्स-ट्रिक्सविज्ञान\nबिझनेस : बिझनेस बातम्याशेअर बाजाररिअल इस्टेट बातम्याव्यवसाय बातम्यापैशाचं झाड\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00843.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.indiatimes.com/entertainment/entertainment-news/bollywood-news/alia-bhatt-share-cute-photo-of-baby-girl-fans-thought-she-posted-raha-kapoor-first-pic/articleshow/97966261.cms", "date_download": "2024-03-05T00:29:25Z", "digest": "sha1:KWRSKFOZ2UGZGPMJFCPYQMGDCHLD7YJQ", "length": 18710, "nlines": 100, "source_domain": "marathi.indiatimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "Did Alia Bhatt Shared Raha Kapoor First Photo; आलिया भट्टने शेअर केला चिमुरडीचा फोटो; लेटेस्ट पोस्ट पाहून चाहत्यांना झाला आनंद पण... | Maharashtra Times\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nआलिया भट्टने शेअर केला चिमुरडीचा फोटो; लेटेस्ट पोस्ट पाहून चाहत्यांना झाला आनंद पण...\nAlia Bhatt Latest Post: अभिनेत्री आलिया भट्टने नोव्हेंबरमध्ये 'राहा कपूर'ला जन्म दिला. तेव्हापासून राहाचा एकही फोटो समोर आलेला नाही. त्यामुळे आलियाने तिच्या इन्स्टाग्रामवर एका चिमुरडीचा फोटो शेअर करताच चाहत्यांना मोठा आनंद झाला.\nआलिया भट्टने शेअर केला चिमुरडीचा फोटो\nफोटो पाहून चाहत्यांना झाला आनंद\nया कारणामुळे नेटकरी संभ्रमात\nमुंबई: अभिनेत्री आलिया भट्टने तिच्या इन्स्टाग्रामवर एका बाळाचा फोटो शेअर केला आणि या पोस्टमधून ती तिच्या लहान मुलांसाठीच्या क्लोदिंग ब्रँडची जाहिरात करत आहे. मात्र, आलियाच्या या पोस्टमुळे लोकांचा गोंधळ उडाला असून लोक आता वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारत आहेत. अनेकांचा असा संभ्रम झाला की ही चिमुरडी राहा कपूर आहे.\nआलिया भट्टने ६ नोव्हेंबर रोजी एका मुलीला जन्म दिला आहे. आलिया आणि रणबीरने त्यांच्या मुलीचे नाव राहा असून ती आता ४ महिन्यांची झाली. मात्र अद्याप आलियाने तिचा एकही फोटो सोशल मीडियावर शेअर केला नव्हता. तर तिने शेअर केलेल्या लेटेस्ट फोटोमधील चिमुरडीचे वयही साधारण ४ महिन्यांच्या आसपासच दिसत आहे. परिणामी सोशल मीडियावर तिचे चाहते पूर्ण संभ्रमात आहेत. अनेकांना वाटले की आलियाने तिची लेक राहाचा फोटो शेअर केला. हा फोटो कोणाचा आहे हे मात्र तिने कॅप्शनमध्ये लिहिलेले नाही.\nShiv Thakare: 'नशिबात नव्हतं, ते आता होऊन गेलं...' बिग बॉस १६ ट्रॉफी हरल्यानंतर व्यक्त झाला शिव ठाकरे\nआलियाच्या पोस्टवर लोकांनी लगेच कमेंटचा भडीमार केला. एका युजरने लिहिले की, 'क्षणभर असे वाटले की हे आलिया भट्टचे बाळ आहे', अन्य एकाने लिहिले की, 'मलाही असेच वाटले'. 'हा राहाचा फोटो आहे का' असा सवालही काही युजर्सनी विचारला आहे. तर अनेकांनी असा सल्ला दिला की आलियाने डिस्क्लेमर द्यायला हवा होता की ही मुलगी राहा आहे की नाही\nमात्र आलियाच्या पुढील पोस्टनंतर चाहत्यांचा संभ्रम दूर झाला. या फोटोनंतर आलियाने आणखी अनेक फोटो शेअर केले, ज्यामध्ये वेगवेगळ्या वयोगटातील मुले दिसत आहेत. काही क्षणासाठी का होईना आलियाच्या चाहत्यांना असे वाटले होते की हा फोटो राहाचाच आहे, त्यामुळे त्यांना आनंद झाला होता.\nनोव्हेंबरमध्ये आलियाने दिली गुड न्यूज\nआलिया आणि रणबीरने १४ एप्रिल २०२२ रोजी लग्नगाठ बांधली. यानंतर लगेचच जून महिन्यात या दोघांनी प्रेग्नन्सीची गोड बातमी शेअर केली होती. आलियाने नोव्हेंबरमध्ये त्यांच्या मुलीला जन्म दिला. नीतू कपूर यांनी त्यांच्या या नातीचे नामक��ण 'राहा' असे केले. मात्र, आलियाने अद्याप तिच्या चाहत्यांना मुलीचा चेहरा दाखवलेला नाही. पॅपाराझींनाही राहाचा फोटो न काढण्यासंदर्भात विनंती केली होती.\nदयाबेन 'तारक मेहता...'मध्ये परतणार की नाही दिशा वकानीच्या कमबॅकवर निर्मात्यांची प्रतिक्रिया\nदरम्यान वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास आलिया तिच्या या लहान मुलांच्या कपड्यांच्या ब्रँडचे प्रमोशन करण्यात व्यग्र आहेच, शिवाय तिचा आगामी सिनेमा 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' च्या रिलीजच्या प्रतीक्षेत अभिनेत्री आहे. या सिनेमात तिच्यासोबत रणवीर सिंग आहे.\nजान्हवी भाटकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. डिजिटल आणि टेलिव्हिजन मीडियामध्ये ५ वर्षांचा अनुभव. 'न्यूज १८ लोकमत'मधून डिजिटल मीडियामध्ये काम करण्यास सुरुवात. ऑनलाइन माध्यमांमध्ये ३ वर्ष कार्यरत. मनोरंजन, लाइफस्टाइल आणि अर्थ विषयात आवड.... Read More\nदेशनिवडणूक रोख्यांबाबत मोठी अपडेट, एसबीआयनं मुदतवाढ मागितली,काय कारणं दिलं सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष..\nॲमेझॉनवर प्री-समर बोनान्झा- एसी आणि रेफ्रिजरेटरवर 55% पर्यंत सूट मिळवा\nनवी मुंबईउद्धव ठाकरेंचं मिशन लोकसभा सुरु, भरसभेत रायगड अन् मावळचे उमेदवार जाहीर,बारणे तटकरेंविरुद्ध कुणाला संधी\nकोल्हापूरकोल्हापूर काँग्रेसकडे, सांगली ठाकरेंकडे लोकसभेचा मविआचा तिढा सुटला,शेवटच्या क्षणी जागा नेमकी कुणाकडे जाणार\nAmazon Dell Days वर वेड्या किमतीत लॅपटॉप - सेल 23 फेब्रुवारीपर्यंत थेट\nपुणेसुनेत्रा पवारांच्या भेटीनंतर संग्राम थोपटेंनी सगळं क्लिअर केलं, लोकसभेचा प्रचार कुणाचा करणार, म्हणाले...\nधाराशिवशिंदे फडणवीसांची पसंती तानाजी सावंतांना लोकसभेच्या मैदानात उतरणार का लोकसभेच्या मैदानात उतरणार काओमराजेंना रोखण्यासाठी विशेष प्लॅनिंग\nपुणेबारामतीसाठी शरद पवारांनी हुशारीने टाकाल MJ डाव; बारामतीत अजित पवार तर माढामध्ये भाजपला बसणार धक्का\nजळगावशिंदेंच्या सभेला न आल्यास ५० रुपयांचा दंड, बचत गटाच्या महिलांची व्यथा अन् रोहिणी खडसेंचं स्टिंग ऑपरेशन\nमुंबईलोकसभेच्या २२ जागांसाठी आग्रही, शिंदेंच्या विश्वासू शिलेदारांचा दावा, महायुतीतील तिढा सुटणार की वाढणार\nकरिअर न्यूजCareer In BCA: कम्प्युटरची आवड आहे मग 'बीसीए' मध्ये करा करिअर; भविष्य बदलेल..\nआरोग्यऑफिसम��ल्या या सवयींमुळे वाढू शकते वजन\nफॅशन‘पापा की परी’ राहाचा क्यूट लुक रणबीरच्या घट्ट मिठीत दिसली छकुली, बाबाच्या कपड्यांशी मॅचिंग स्टाईल\nआठवड्याचं भविष्यसाप्ताहिक राशिभविष्य 4 मार्च ते 10 मार्च : या राशींना नशिबाची साथ, व्यापार-उद्योगात प्रगती \nमोबाइललोक दुर्लक्ष्य करत आहेत म्हणून 4G Phone ची किंमत घटली\nगोल्डन ग्लोब जिंकणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री काळाच्या पडद्याआड; वयाच्या ८२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास\nएमसी स्टॅनला जिंकवून बिग बॉसने शिववर अन्याय केला स्पष्टच बोलला अमरावतीकर Shiv Thakare\nहोऊ दे चर्चा, सिनेमा आहे घरचा बॉलिवूड अन् साऊथला मराठीने दिली टक्कर, या चित्रपटांचा बोलबाला\n फक्त २५ मिनिटांत गजेंद्र अहिरे यांनी रचली होती 'त्या' चित्रपटाची कथा\n'हम आपके हैं कौन' डिजास्टर होता, आदित्य चोप्राच्या त्या एका सल्ल्यानं चित्रपट हिट झाला\nबिग बॉस १६ विजेता एमसी स्टॅनची लोकप्रियता कोहलीपेक्षा 'विराट'; खोटं वाटतंय\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nमहाराष्ट्र बातम्या : ऑटो बातम्याव्हायरल बातम्याफोटो गॅलरीआंतरराष्ट्रीय बातम्यासरकारी योजनागुन्हेगारी बातम्यामहाराष्ट्र राजकीय बातम्याकरिअरराष्ट्रीय बातम्यालाईफस्टाईलराशी भविष्यमराठी बातम्या\nमराठी बातम्या : महाराष्ट्र बातम्यामहाराष्ट्रातील ताज्या बातम्याठाणे बातम्यामुंबई बातम्यापुणे बातम्यानाशिक बातम्यानागपूर बातम्याछत्रपती संभाजीनगर बातम्याकोल्हापूर बातम्याअहमदनगर बातम्यानवी मुंबई बातम्या\nक्रीडा : क्रीडा बातम्याक्रिकेट बातम्याविश्व चषक २०२३फुटबॉल\nमनोरंजन : बॉलिवूड बातम्याटीव्ही बातम्यामूव्ही रिव्ह्यूबॉक्स ऑफिस\nलाईफस्टाईल : लाईफस्टाईल बातम्याब्यूटी टिप्सआरोग्य बातम्याप्रेग्नन्सी-पालकत्वरिलेशनशीपफॅशनहोम डेकॉर\nभविष्य : दैनिक राशीभविष्यसाप्ताहिक राशीभविष्यदैनंदिन मराठी पंचांगवाढदिवस राशीभविष्य\nटेक : ताज्या टेक बातम्यामोबाईल रि��्ह्यूटिप्स-ट्रिक्सविज्ञान\nबिझनेस : बिझनेस बातम्याशेअर बाजाररिअल इस्टेट बातम्याव्यवसाय बातम्यापैशाचं झाड\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00843.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.indiatimes.com/entertainment/entertainment-news/television-news/zee-marathi-new-serial-punha-kartavya-aahe-promo-viral/articleshow/107666626.cms", "date_download": "2024-03-05T00:16:32Z", "digest": "sha1:552USKMT5OOOKHQE6RVYIVWHBQBVGS5Z", "length": 16150, "nlines": 87, "source_domain": "marathi.indiatimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": " 'शिवा', 'पारू' पाठोपाठ झी मराठीवर येणार एक नवीकोरी मालिका, प्रोमो समोर | Maharashtra Times\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\n झी मराठीवर येतेय आणखी एक नवीकोरी मालिका, प्रोमो समोर, कलाकारांना ओळखलंत का\nzee marathi serial punha kartavya aahe: छोट्या पडद्यावर आता आणखी एक नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.\nमुंबई- छोट्या पडद्यावरील मालिका या प्रेक्षकांच्या मनोरंजनाचं मोठं माध्यम आहे. मालिकांमधील कलाकारांसोबत आणि कथेसोबत प्रेक्षक स्वतःला जोडू पाहतात. नुकत्याच काही नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आल्या होत्या. तर काही अजूनही येणार आहेत. स्टार प्रवाह आणि झी मराठी मध्ये टीआरपीसाठी सुरू असलेल्या स्पर्धेमुळे दोन्ही वाहिन्या आता नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आणत आहेत. नुकत्याच झी मराठीवर 'पारू' आणि 'शिवा' या दोन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आल्या. १२ फेब्रुवारीपासून या मालिका प्रक्षेपित करण्यात आल्या. आता या मालिकांच्या पाठोपाठ झी मराठी आणखी एक मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आणत आहे. नुकताच या मालिकेचा प्रोमो समोर आला आहे.\nस्टार प्रवाहवर 'घरोघरी मातीच्या चुली' आणि 'साधी माणसं' या मालिका लवकरच सुरू होणार आहेत. तर जुन्या मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहेत. मात्र या नंतर आता झी मराठीने आणखी एका नव्या मालिकेचा प्रोमो प्रदर्शित केला आहे. 'पुन्हा कर्तव्य आहे' असं या मालिकेचं नाव असून यातून एक वेगळा विषय मांडण्यात येणार असल्याचं दिसतंय. वडील नसलेल्या मुलाला वडिलांची ओढ आहे तर आई नसलेली मुलं आईसाठी झुरत आहेत. या मुलांसह त्यांच्या आईवडिलांच्या आयुष्यातील रितेपण भरून येणार का, असा या मालिकेचा गाभा आहे. यावेळेस झी मराठीने जुने चेहरे न घेता दुसऱ्या चेहऱ्यांना संधी ��िली आहे. 'यंदा कर्तव्य आहे' असं या मालिकेचं नाव असून त्याचा प्रोमो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे.\nठाण्यात ग्रूमिंगच्या नावाखाली श्वानाला निर्दयपणे मारहाण; व्हिडिओ पाहून रितेश देशमुख भडकला, म्हणाला- अशा लोकांना...\nया मालिकेतील मुख्य अभिनेत्री 'अक्षया हिंदळकर ही यापूर्वी 'तुझ्या इष्काचा नादखुळा' या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसली होती. आता ही मालिका झी मराठीला पुन्हा एकदा टीआरपी मध्ये वर आणू शकेल का हे तर लवकरच कळेल पण सध्या तरी हा प्रोमो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.\nपायल नाईक, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. कृषीवल, इ-सकाळ, हिंदुस्तान टाइम्स मराठी सह ऑनलाइन पत्रकारिता क्षेत्रात फ्रीलान्सिंगचा ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक, व्हायरल तसंच मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींविषयक बातम्यांमध्ये रस.... Read More\nपरभणीपरभणीवरुन महायुतीत जोरदार रस्सीखेच; भाजप, राष्ट्रवादीचा दावा, दोघांना मतदारसंघ हवा\nॲमेझॉनवर प्री-समर बोनान्झा- एसी आणि रेफ्रिजरेटरवर 55% पर्यंत सूट मिळवा\nपुणेमातब्बर राजकारणी 'भिडूं'चा एकत्र प्रवास, दिलीप वळसे पाटील अन् शिवाजीराव आढळराव पाटील एकाच गाडीत\nमहाराष्ट्रवंचितचं पुन्हा एकला चलो रे मविआसोबत चर्चा सुरू असताना ३ उमेदवार जाहीर; कोण कुठून रिंगणात\nAmazon Dell Days वर वेड्या किमतीत लॅपटॉप - सेल 23 फेब्रुवारीपर्यंत थेट\nLiveMarathi News LIVE Updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स\nपुणेहा हक्काचा मतदारसंघ धनगर समाजाला देण्याची इच्छा- शरद पवार; महादेव जानकर सोबत आले तर...\nक्रिकेट न्यूजगावस्करांनी शब्द फिरवला, धोनीबाबत आता काय म्हणाले पाहा...\nमहाराष्ट्रसुषमाताई को घर दिया की नही दिया; ठाकरेंचा मोदींना सणसणीत टोला, उपस्थितांमध्ये हशा पिकला\nक्रिकेट न्यूजपाचव्या कसोटीपूर्वी भारतासाठी गुड न्यूज, WTC Points Table मध्ये घडला चमत्कार\nकरिअर न्यूजCareer In BCA: कम्प्युटरची आवड आहे मग 'बीसीए' मध्ये करा करिअर; भविष्य बदलेल..\nआरोग्यऑफिसमधल्या या सवयींमुळे वाढू शकते वजन\nटीव्हीचा मामला'बाळूमामा...'मधून एक्झिट अन् 'घरोघरी मातीच्या चुली'मध्ये एन्ट्री; सुमित पुसावळे नव्या मालिकेत\nफॅशनअंबानीच्या कार्यक्रमात डायमंडचा पाऊस, हि-यांच्या कपड्यांत न्हायल्या नीता, इशा, श्लोका,राधिका\nविज्ञान-तंत्रज्ञानफबिंगने आणला नात्यांमध्ये दुरावा ; जाणून घ्या काय आहे फबिंग आणि त्यावरील उपाय\n‘अबोली’ फेम अभिनेत्रीची परंपरागत व्यवसायात उडी; नगरमध्ये सुरू केला म्युझिकल मॉल; व्हिडिओ एकदा पाहाच\nही अभिनेत्री कशी असू शकते ८५ किलो वजन, ट्रोलिंग, सगळ्यांशी झगडून तिने पूर्ण केलं आईचं स्वप्न\nबिग बॉसमधील लोकप्रिय जोडीचा ब्रेकअप विभक्त होऊनही राहत होते एकत्र; अभिनेत्री म्हणाली- 'कायमस्वरुपी काहीच नसतं'\nअसं कुठे असतं का, मालिका सुरू व्हायच्या आधीच संपली शिवा मालिकेने केला प्रेक्षकांचा हिरमोड\nसागरची बाजू घेऊन मुक्ताने सावनीला चांगलंच सुनावलं; लव्ह स्टोरीला खऱ्या अर्थाने होणार सुरुवात\nTharala Tar Mag: आश्रम मर्डर केसमधील महत्त्वाचे पुरावे लागणार साक्षीच्या हाती चैतन्यच्या घरात करतेय शोधाशोध\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nमहाराष्ट्र बातम्या : ऑटो बातम्याव्हायरल बातम्याफोटो गॅलरीआंतरराष्ट्रीय बातम्यासरकारी योजनागुन्हेगारी बातम्यामहाराष्ट्र राजकीय बातम्याकरिअरराष्ट्रीय बातम्यालाईफस्टाईलराशी भविष्यमराठी बातम्या\nमराठी बातम्या : महाराष्ट्र बातम्यामहाराष्ट्रातील ताज्या बातम्याठाणे बातम्यामुंबई बातम्यापुणे बातम्यानाशिक बातम्यानागपूर बातम्याछत्रपती संभाजीनगर बातम्याकोल्हापूर बातम्याअहमदनगर बातम्यानवी मुंबई बातम्या\nक्रीडा : क्रीडा बातम्याक्रिकेट बातम्याविश्व चषक २०२३फुटबॉल\nमनोरंजन : बॉलिवूड बातम्याटीव्ही बातम्यामूव्ही रिव्ह्यूबॉक्स ऑफिस\nलाईफस्टाईल : लाईफस्टाईल बातम्याब्यूटी टिप्सआरोग्य बातम्याप्रेग्नन्सी-पालकत्वरिलेशनशीपफॅशनहोम डेकॉर\nभविष्य : दैनिक राशीभविष्यसाप्ताहिक राशीभविष्यदैनंदिन मराठी पंचांगवाढदिवस राशीभविष्य\nटेक : ताज्या टेक बातम्यामोबाईल रिव्ह्यूटिप्स-ट्रिक्सविज्ञान\nबिझनेस : बिझनेस बातम्याशेअर बाजाररिअल इस्टेट बातम्याव्यवसाय बातम्यापैशाचं झाड\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00843.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.indiatimes.com/entertainment/entertainment-news/vivek-agnihotri-birthday-know-his-love-story-with-pallavi-joshi/articleshow/105108366.cms", "date_download": "2024-03-05T00:33:27Z", "digest": "sha1:WDKWGSMPVT7JCXFE7C3LUT6PPDUH2OCS", "length": 19916, "nlines": 96, "source_domain": "marathi.indiatimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "Vivek Agnihotri Love Story With Pallavi Joshi; पहिल्याच भेटीत पल्लवी जोशींनी गर्विष्ट वाटलेला विवेक अग्निहोत्रींचा स्वभाव, असं फुलतं गेलं प्रेम | Maharashtra Times\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nपहिल्या भेटीत गर्विष्ठ वाटला, त्याच्यात प्रेमात पडलेल्या पल्लवी जोशी, विवेक अग्निहोत्रींसोबत मंदिरात झालेलं लग्न\nVivek Agnihotri Birthday- विवेक अग्नीहोत्री हे मराठमोळ्या पल्लवी जोशी यांच्या प्रेमात पडलेले. वाचा त्यांची रंजक लव्हस्टोरी\nविवेक अग्निहोत्री यांचा वाढदिवस\nकश्मिर फाइल्स हा सिनेमा खूप गाजला.\nमुंबई- काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झालेल्या 'द काश्मीर फाइल्स' या चित्रपटाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. काश्मिरी पंडितांची कथेवर आधारित हा सिनेमा १०० कोटींची कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत समाविष्ट झाला आहे. अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती, दर्शन कुमार, पुनित इस्सार आणि पल्लवी जोशी या अनुभवी कलाकारांनी 'द काश्मीर फाइल्स' या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. तर विवेक अग्निहोत्री यांनी त्याचे दिग्दर्शन केले होते. आज विवेक अग्निहोत्री यांचा वाढदिवस आहे.\nशक्तीमान मुकेश खन्ना यांची 'द काश्मीर फाइल्स' चित्रपटावर खोचक प्रतिक्रिया\nया चित्रपटातून पल्लवी जोशीचा अभिनय पुन्हा पाहण्याची संधी मिळाली. विशेष म्हणजे पल्लवी जोशी या चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांची पत्नी असल्याचे फार कमी लोकांना माहिती आहे. विवेक अग्निहोत्री आणि पल्लवी जोशी यांची प्रेमकहाणी खूप खास आहे. आज आम्ही तुम्हाला ते दोघे एकमेकांच्या प्रेमात कसे पडले याबद्दल सांगणार आहोत.\nदोघेही एका रॉक कॉन्सर्टमध्ये भेटले होते\nविवेक आणि पल्लवी जोशी यांची पहिली भेट ९० च्या दशकात मुंबईतील एका रॉक कॉन्सर्टमध्ये झाली होती. त्यांच्या नात्याबद्दल बोलताना विवेक अग्निहोत्रींनी एका मुलाखतीत सांगितले होते की, आमचे भेटणे ��े आमच्या नशीबात होते. हे सर्व नियोजनबद्ध नव्हते. आमची भेट होणे हा निव्वळ योगायोग होता. पुढे, विवेक यांनी सांगितले की पल्लवी आणि त्यांना त्यांच्या एका कॉमन मित्राने रॉक कॉन्सर्टसाठी आमंत्रित केले होते. मी त्यावेळी दिल्लीत राहत होतो, पण एका कामासाठी मुंबईत आलो होतो. तर पल्लवी आधीपासून मुंबईत राहत होती. पल्लवी जोशी यांना त्यावेळी वैयक्तिकरित्या ओळखत नसल्याचे त्यांनी सांगितले. रॉक कॉन्सर्ट दरम्यान दोघेही खूप कंटाळले होते. विवेकला वाटले की दोघांनाही अनेक गोष्टींमध्ये सारखेच रस आहे, ज्यामुळे ते एकमेकांशी जोडले जाऊ शकतात.\nस्वानंदी-आशिषच्या लग्नाची लगबग सुरु, अभिनेत्रीने शेअर केले केळवणाचे फोटो\nपल्लवीने विवेकला अहंकारी समजले\nपल्लवी जोशीने एका मुलाखतीदरम्यान सांगितले होते की, जेव्हा ती विवेकला पहिल्यांदा भेटल्या तेव्हा त्यांना ते अजिबात आवडले नव्हते. उलट पल्लवी जोशी त्यांना अहंकारी मानत होत्या. तर विवेक अग्निहोत्रींना त्या खूपच फिल्मी वाटत होत्या.\nहळूहळू दोघेही प्रेमात पडले\nविवेक आणि पल्लवी जोशी यांचे प्रेम हळूहळू बहरले. दोघांनी अनेक प्रोजेक्ट्समध्ये एकत्र काम केले आणि याच दरम्यान दोघांची एकमेकांना ओळख होऊ लागली. पल्लवीने सांगितले की, विवेक ज्या पद्धतीने गोष्टी सोप्या बनवायचे त्या गोष्टीच्या प्रेमात पडल्या होत्या. तर विवेक पल्लवीच्या विनोदबुद्धीने आणि तिच्या वागण्याच्या पद्धतीने प्रभावित झाला.\n शोधून देणाऱ्यास सनी लिओनीने जाहिर केले बक्षीस, काय आहे हिच्यासोबतचं नातं\nहळूहळू विवेक आणि पल्लवी जोशी यांच्या भेटीगाठी वाढल्या. दोघेही एकमेकांच्या खूप जवळ आले. जवळपास ३ वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी २८ जून १९९७ रोजी मुंबईतील चिन्मय मिशन मंदिरात लग्न केले. या लग्नात फक्त त्यांचे कुटुंबीय आणि काही जवळचे मित्र उपस्थित होते. या लग्नापासून विवेक आणि पल्लवी जोशी यांना दोन मुले आहेत.\nलग्नासाठी मैत्री खूप महत्त्वाची असते\nपल्लवी जोशी आणि विवेक अग्निहोत्री यांनी एकत्र काम केले आहे. दोघांचा असा विश्वास आहे की एकत्र काम केल्यामुळे ते एकमेकांना अधिक चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकतात. हे काम त्यांना एकमेकांच्या जवळ आणते. एकत्र काम करण्याबद्दल बोलताना विवेक अग्निहोत्री एका मुलाखतीदरम्यान म्हणालें होते, 'एकत्र ���ाम केल्याने आमच्या वैवाहिक जीवनावर खोलवर परिणाम झाला आहे. आम्ही दोघेही एकमेकांचा आदर करतो आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे 'सुखी वैवाहिक जीवनासाठी मैत्री खूप महत्त्वाची आहे आणि मैत्रीच सर्वकाही आहे'.\nधाराशिवशिंदे फडणवीसांची पसंती तानाजी सावंतांना लोकसभेच्या मैदानात उतरणार का लोकसभेच्या मैदानात उतरणार काओमराजेंना रोखण्यासाठी विशेष प्लॅनिंग\nॲमेझॉनवर प्री-समर बोनान्झा- एसी आणि रेफ्रिजरेटरवर 55% पर्यंत सूट मिळवा\nकोल्हापूरकोल्हापूर काँग्रेसकडे, सांगली ठाकरेंकडे लोकसभेचा मविआचा तिढा सुटला,शेवटच्या क्षणी जागा नेमकी कुणाकडे जाणार\nमुंबईलोकसभेच्या २२ जागांसाठी आग्रही, शिंदेंच्या विश्वासू शिलेदारांचा दावा, महायुतीतील तिढा सुटणार की वाढणार\nAmazon Dell Days वर वेड्या किमतीत लॅपटॉप - सेल 23 फेब्रुवारीपर्यंत थेट\nपुणेमहादेव जानकरांचा निर्णय कोण घेणार चंद्रकांत पाटलांनी स्पष्टच सांगितले\nपुणेसुनेत्रा पवारांच्या भेटीनंतर संग्राम थोपटेंनी सगळं क्लिअर केलं, लोकसभेचा प्रचार कुणाचा करणार, म्हणाले...\nनवी मुंबईउद्धव ठाकरेंचं मिशन लोकसभा सुरु, भरसभेत रायगड अन् मावळचे उमेदवार जाहीर,बारणे तटकरेंविरुद्ध कुणाला संधी\nआयपीएलधोनीने निवृत्ती घेतली तर कोण CSK चा नवीन कर्णधार होणार, पाहा तीन पर्याय\nLiveMarathi News LIVE Updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स\nकरिअर न्यूजCareer In BCA: कम्प्युटरची आवड आहे मग 'बीसीए' मध्ये करा करिअर; भविष्य बदलेल..\nआरोग्यऑफिसमधल्या या सवयींमुळे वाढू शकते वजन\nफॅशन‘पापा की परी’ राहाचा क्यूट लुक रणबीरच्या घट्ट मिठीत दिसली छकुली, बाबाच्या कपड्यांशी मॅचिंग स्टाईल\nआठवड्याचं भविष्यसाप्ताहिक राशिभविष्य 4 मार्च ते 10 मार्च : या राशींना नशिबाची साथ, व्यापार-उद्योगात प्रगती \nमोबाइललोक दुर्लक्ष्य करत आहेत म्हणून 4G Phone ची किंमत घटली\n शोधून देणाऱ्यास सनी लिओनीने जाहिर केले बक्षीस, काय आहे हिच्यासोबतचं नातं\nहे वागणं बरं नव्हं रणबीर कपूरच्या त्या व्हिडिओवर भडकले नेटकरी, सोशल मीडियावर घेतायत शाळा\nइन्स्टाग्राम LIVE कशासाठी सुरू केलं हेच आठवेना... पंकज त्रिपाठींना झालाय विसरण्याचा आजार म्हणाले- हे नेहमी होतं...\nफोटोतल्या गोड मुलीला ओळखलात सलमानच्या पहिल्या गर्लफ्रेंडची आहे भाची, बॉलिवूडवर करतेय राज्य\n'एक अशा प्रवासाची गोष्ट, ज्या��े शिकवले जीवन जगण्याचे सूत्र', ओले आले सिनेमातून नानांचे मराठीत कमबॅक\nमंजिरीचं शिक्षण कॅनडात मग तुमचं जमलं कसं सुबोधने सांगितलं तो 'मेड इन इंडिया' माल...\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nमहाराष्ट्र बातम्या : ऑटो बातम्याव्हायरल बातम्याफोटो गॅलरीआंतरराष्ट्रीय बातम्यासरकारी योजनागुन्हेगारी बातम्यामहाराष्ट्र राजकीय बातम्याकरिअरराष्ट्रीय बातम्यालाईफस्टाईलराशी भविष्यमराठी बातम्या\nमराठी बातम्या : महाराष्ट्र बातम्यामहाराष्ट्रातील ताज्या बातम्याठाणे बातम्यामुंबई बातम्यापुणे बातम्यानाशिक बातम्यानागपूर बातम्याछत्रपती संभाजीनगर बातम्याकोल्हापूर बातम्याअहमदनगर बातम्यानवी मुंबई बातम्या\nक्रीडा : क्रीडा बातम्याक्रिकेट बातम्याविश्व चषक २०२३फुटबॉल\nमनोरंजन : बॉलिवूड बातम्याटीव्ही बातम्यामूव्ही रिव्ह्यूबॉक्स ऑफिस\nलाईफस्टाईल : लाईफस्टाईल बातम्याब्यूटी टिप्सआरोग्य बातम्याप्रेग्नन्सी-पालकत्वरिलेशनशीपफॅशनहोम डेकॉर\nभविष्य : दैनिक राशीभविष्यसाप्ताहिक राशीभविष्यदैनंदिन मराठी पंचांगवाढदिवस राशीभविष्य\nटेक : ताज्या टेक बातम्यामोबाईल रिव्ह्यूटिप्स-ट्रिक्सविज्ञान\nबिझनेस : बिझनेस बातम्याशेअर बाजाररिअल इस्टेट बातम्याव्यवसाय बातम्यापैशाचं झाड\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00843.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.indiatimes.com/lifestyle-news/relationships/ajay-devgn-revealed-why-he-married-to-kajol-reason-will-show-what-is-true-love-and-strong-understanding/articleshow/105376819.cms", "date_download": "2024-03-05T01:00:07Z", "digest": "sha1:A3P3L34OMNUJRTTR5D3XPYUQ7UMQCP2S", "length": 23135, "nlines": 100, "source_domain": "marathi.indiatimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "अजय देवगणच्या उत्तराने उघडतील तुमचे डोळे,वैवाहिक जीवनाचे वास्तव | Maharashtra Times\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\n'तू काजोलशी लग्न का केलंस अजय देवगणच्या उत्त��ाने उघडतील तुमचे डोळे, वैवाहिक जीवनाचे वास्तव\nHow To Keep Wife Happy : झगमगत्या दुनियेत माणसं एकमेकांपासून लांब जातात. नुकतेच अभिनेता अजय देवगणला विचारण्यात आले की त्याने आणि काजोलने लग्न का केले तर त्याने असे उत्तर दिले की त्याचे उत्तर ऐकून तुमचेही डोळे उघडतील.\n'तू काजोलशी लग्न का केलंस अजय देवगणच्या उत्तराने उघडतील तुमचे डोळे, वैवाहिक जीवनाचे वास्तव\nबॉलिवूडमध्ये अनेक सेलिब्रिटी कपल्स आहेत, जे नेहमी कपल गोल देताना दिसतात. पण काजोल आणि अजय देवगणची गोष्ट वेगळी आहे. हे दोघंही त्यांचे आयुष्य खूप आनंदाने जगताना दिसतात. सर्वांच्या आयुष्यात समस्या येतात पण फरक एवढाच आहे की तुम्ही ते कसे हाताळता. नुकतेच अजय देवगणला त्याच्या वैवाहिक आयुष्याबाबत विचारण्यात आले. यावेळी तु कोजोलसोबत लग्न का केलेस या प्रश्नावर हे मला माहित नाही असे त्याने बिनदिक्कतपणे सांगितले. त्याच्या या गोष्टीवरून त्यांच्यात असणारे सामंजस्य आणि प्रेम दिसून येते. (फोटो सौजन्य:- iStock)\nयुट्युबरला दिलेल्या मुलाखतीत आपल्या लग्नाच्या कारणाविषयी बोलताना अजय म्हणाला होता की, त्याने काजोलशी लग्न का केले हे मला माहीत नाही 'मला खरच माहित नाही... आम्ही भेटलो आणि लग्न केले. आम्ही एकमेकांना प्रपोजही केले नाही आणि डेट करायला सुरुवात केली. अजय पुढे म्हणाला, 'आम्ही दोघे सारखेच विचार करतो आणि आमचे आदर्शही सारखेच आहेत. अशा परिस्थितीत सर्व काही घडत राहिले. त्यामुळेचे आम्ही लग्न केले. काही गोष्ट ठरलेल्या असतात.\nसत्य हे आहे की जेव्हा दोन व्यक्ती खरंच प्रेमात असतात, त्यांच्यात दृढ परस्पर समंजसपणा असतो आणि एकमेकांशिवाय इतर कोणाशीही आयुष्य घालवण्याचा विचार त्यांच्या मनात येत नाही, तेव्हा त्यांना कोणत्याही प्रकारे ढोंग करण्याची गरज नसते.\nत्यांना माहित आहे की त्यांना संपूर्ण आयुष्य एकत्र घालवायचे आहे. काही गोष्टी अचानक होतात. अशा जोडप्यांना एकमेकांना किंवा जगाला काही दाखवण्याची गरज नसते. यामुळे तुमचे नातं टिकून राहते.\nअजय आणि काजोलमध्येही असे क्षण येतात\nयाच मुलाखतीत अजयने एका मुद्द्याबद्दलही सांगितले जे अनेक विवाह तुटण्याचे कारण आहे. अजयने सांगितले होते की, इतर जोडप्यांप्रमाणेच त्यांच्यामध्येही अनेक मुद्द्यांवर मतभेद आहेत. 'तुम्हाला हे मतभेद हाताळावे लागतील. दोन मने कधीच एकसारखा विचार करू शकत नाहीत, त्यामुळे तुम्हाला ते एकमेकांशी बोलून सोडवावे लागतील. वाद प्रत्येक जोडप्यात होतात पण ते हाताळायचे कसे हे समजून घ्यायला हवे.\n(वाचा :- अध्यात्मिक गुरू जया किशोरींनी सांगितले आयुष्याचे गमक,प्रेमात या गोष्टीवर भर द्याल तरआयुष्यभर डोक्याला हात लावून बसाल)​\nयशस्वी वैवाहिक जीवनाची गुरुकिल्ली म्हणजे संवाद. कोणतेही नाते संवादावर अवलंबून असते. प्रेम असो वा भांडण, दोघांमध्ये मोकळा संवाद असणे खूप गरजेचे असते. जेव्हा हे होईल तेव्हाच दोघेही एकमेकांना चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकतील. जेव्हा परस्पर समंजसपणा मजबूत होतो, तेव्हा जोडप्याला कोणत्याही प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागला तरी ते त्यांचे नाते अजिबात कमकुवत करू शकत नाही.\n(वाचा :- MLA असूनही तुझी ओळख रवींद्र जडेजाची पत्नी अशी आहे, या प्रश्नावर रिवाबाने दिलेल्या उत्तराचा तुम्हीही हेवा कराल) ​\nअजय-काजोलच्या नात्यातील आणखी एक मजबूत गोष्ट म्हणजे त्यांच्यातील विश्वास. पृष्ठ 3 वर कोणतेही लेख दिसले किंवा गॉसिप्सच्या जगात काय चर्चा झाली हे महत्त्वाचे नाही, हे दोघे त्यांच्या नातेसंबंधावर परिणाम करू देत नाहीत. विवाहित नातेसंबंध वर्षानुवर्षे टिकायचे असतील तर परस्पर विश्वास सर्वात महत्त्वाचा असतो.\nअहंकारामुळे अनेक नाती बिघडतात. अहंकारामुळे आपले मन अनेक योग्य गोष्टीही समजण्यास नकार देतात. जर तुम्हाला तुमच्या जोडीदारासोबतचे नाते घट्ट करायचे असेल तर तुम्हाला तुमची अहंकाराची भावना मागे ठेवावी लागेल. तुमच्या काही चुकीमुळे तुमच्या जोडीदाराला राग आला तर ती चूक मान्य करण्याऐवजी. त्यामुळे अहंकार दूर ठेवा\n​भावनिक जोड खूप महत्त्वाची\nचांगल्या लैंगिक जीवनासोबतच मजबूत नातेसंबंधासाठी भावनिक जोडही खूप महत्त्वाची असते. भावनिकदृष्ट्या जोडलेले राहून, तुम्ही तुमच्या जोडीदाराला चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकता आणि नातेसंबंधातील सर्व समस्या दूर होतात. भावनिक जोड नसलेल्या जोडप्यांचे नाते फार काळ टिकत नाही. अशा लोकांना रिलेशनशिपमध्ये राहूनही एकटेपणा जाणवतो. त्यामुळे एकमेकांना समजून घ्या.\n(वाचा :- 11000 करोडची मालकी क्षणात रस्त्यावर, त्या रात्रीत आयुष्य बदलून गेलं..'द कम्प्लीट मॅन' ची अधुरी प्रेमकहाणी) ​\n\"मृणाल पाटील जनसंपर्क, प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजीटल मीडियामधील मरा���ी पोर्टल्सचा 8 वर्षांचा अनुभव. मीडिया क्षेत्रातील कामाचा दांडगा अनुभव असून कोणत्याही विषयावर संवेदनशील लेखन करण्यास आवडते. याशिवाय एका प्रतिष्ठीत न्यूज चॅनलसाठी व्हिडिओचा देखील अनुभव आहे. खास करून मनोरंजन, फिचर स्टोरीज, लाइफस्टाईल, विषेश न्युज सेलिब्रेटी मुलाखती यामध्ये विशेष आवड. वाचकांनी अधिका-अधिक माहिती देणारे लेख लिहिण्यात पारंगत. प्रत्येक गोष्ट थेट आणि अचूक पोहचवण्यात अधिक काम केले आहे. वाचकांना वेगळे काय देता येईल यासाठी सतत प्रयत्न केले आहे. वाचनाची, सोलो ट्रॅव्हलिंगची प्रचंड आवड आहे. वेगवेगळ्या जागा पाहून तेथील मूळ संस्कृती, माणसे या गोष्टी जाणून घेण्याची नेहमीच उत्सुकता असते. \"... Read More\nकरिअर न्यूजCareer In BCA: कम्प्युटरची आवड आहे मग 'बीसीए' मध्ये करा करिअर; भविष्य बदलेल..\nॲमेझॉनवर प्री-समर बोनान्झा- एसी आणि रेफ्रिजरेटरवर 55% पर्यंत सूट मिळवा\nआरोग्यऑफिसमधल्या या सवयींमुळे वाढू शकते वजन\nफॅशन‘पापा की परी’ राहाचा क्यूट लुक रणबीरच्या घट्ट मिठीत दिसली छकुली, बाबाच्या कपड्यांशी मॅचिंग स्टाईल\nAmazon Dell Days वर वेड्या किमतीत लॅपटॉप - सेल 23 फेब्रुवारीपर्यंत थेट\nआठवड्याचं भविष्यसाप्ताहिक राशिभविष्य 4 मार्च ते 10 मार्च : या राशींना नशिबाची साथ, व्यापार-उद्योगात प्रगती \nमोबाइललोक दुर्लक्ष्य करत आहेत म्हणून 4G Phone ची किंमत घटली\nसिनेन्यूजहृता दुर्गुळे-अजिंक्य राऊतचा 'कन्नी' की अजय देवगणचा 'शैतान', येत्या शुक्रवारी तुमची कोणत्या सिनेमाला पसंती\nहेल्थडोळ्यांची गेलेली दृष्टी पुन्हा आणतात हे 6 पदार्थ, एका महिन्यात कायमचा जातो नंबरचा चश्मा\nसिनेन्यूज'मी नम्रपणे बोलले...' चाहत्यावर चिडल्याचा VIDEO व्हायरल झाल्यानंतर रिंकू राजगुरुचे स्पष्टीकरण\nकोल्हापूरकोल्हापूर काँग्रेसकडे, सांगली ठाकरेंकडे लोकसभेचा मविआचा तिढा सुटला,शेवटच्या क्षणी जागा नेमकी कुणाकडे जाणार\nनवी मुंबईउद्धव ठाकरेंचं मिशन लोकसभा सुरु, भरसभेत रायगड अन् मावळचे उमेदवार जाहीर,बारणे तटकरेंविरुद्ध कुणाला संधी\nआयपीएलIPLचा हंगाम सुरू होण्याआधी धोनीचा फेसबुकवरून धक्का; नवा हंगाम, नवी भूमिका; कॅप्टन कुलवर अभिनंदनाचा वर्षाव\nमुंबईलोकसभेच्या २२ जागांसाठी आग्रही, शिंदेंच्या विश्वासू शिलेदारांचा दावा, महायुतीतील तिढा सुटणार की वाढणार\nपुणेसुनेत्रा पवारांच्या भेटीनंतर संग्राम थ���पटेंनी सगळं क्लिअर केलं, लोकसभेचा प्रचार कुणाचा करणार, म्हणाले...\nअध्यात्मिक गुरू जया किशोरींनी सांगितले आयुष्याचे गमक,प्रेमात या गोष्टीवर भर द्याल तरआयुष्यभर डोक्याला हात लावून बसाल\nया घाणेरड्या कामासाठी बायको चोरायची पैसे, एके रात्री पकडली गेली अन्… सत्य ऐकून तुमच्याही पायाखालची जमीनच सरकेल\n४८ व्या वर्षीही नात्यात असून का करत नाही सुश्मिता सेन लग्न, सिंगल असूनही अशी आहे २ मुलींची परफेक्ट आई\nपुरूषांनी लक्षात ठेवाव्या चाणक्य नीतीतील अशा गोष्टी, बायको कधीच होणार नाही नाराज\nपुरूषहो विराट कोहलीचे हे गुण नक्की घ्या, मुली लोखचुंबकासारख्या आकर्षित होतील, यामुळेच विराट आहे जगातील बेस्ट पती\nदेवा असा जावई कोणाला मिळू नये, तळ हातावरच्या फोडाप्रमाणे जपलेल्या मुलीला तो.....\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nमहाराष्ट्र बातम्या : ऑटो बातम्याव्हायरल बातम्याफोटो गॅलरीआंतरराष्ट्रीय बातम्यासरकारी योजनागुन्हेगारी बातम्यामहाराष्ट्र राजकीय बातम्याकरिअरराष्ट्रीय बातम्यालाईफस्टाईलराशी भविष्यमराठी बातम्या\nमराठी बातम्या : महाराष्ट्र बातम्यामहाराष्ट्रातील ताज्या बातम्याठाणे बातम्यामुंबई बातम्यापुणे बातम्यानाशिक बातम्यानागपूर बातम्याछत्रपती संभाजीनगर बातम्याकोल्हापूर बातम्याअहमदनगर बातम्यानवी मुंबई बातम्या\nक्रीडा : क्रीडा बातम्याक्रिकेट बातम्याविश्व चषक २०२३फुटबॉल\nमनोरंजन : बॉलिवूड बातम्याटीव्ही बातम्यामूव्ही रिव्ह्यूबॉक्स ऑफिस\nलाईफस्टाईल : लाईफस्टाईल बातम्याब्यूटी टिप्सआरोग्य बातम्याप्रेग्नन्सी-पालकत्वरिलेशनशीपफॅशनहोम डेकॉर\nभविष्य : दैनिक राशीभविष्यसाप्ताहिक राशीभविष्यदैनंदिन मराठी पंचांगवाढदिवस राशीभविष्य\nटेक : ताज्या टेक बातम्यामोबाईल रिव्ह्यूटिप्स-ट्रिक्सविज्ञान\nबिझनेस : बिझनेस बातम्याशेअर बाजाररिअल इस्टेट बातम्याव्यवसाय बातम्यापैशाचं झाड\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00843.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/shivsena-uddhav-balasaheb-thackeray-three-mp-elected-as-leaders-in-executive-committee/articleshow/104454201.cms", "date_download": "2024-03-05T01:13:49Z", "digest": "sha1:ZO4UQHRKROBB3SERA5GBATGBFR4OSQRD", "length": 15665, "nlines": 123, "source_domain": "marathi.indiatimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nठाकरे गटाच्या कार्यकारिणीचा विस्तार, तीन खासदारांसह सहा जण नेतेपदी, वाचा संपूर्ण यादी\nShivsena News : 'मातोश्री' निवासस्थानी काल सकाळी झालेल्या बैठकीत शिवसेनेच्या नव्या नेत्यांच्या नियुक्तीची घोषणा करण्यात आली. सहा नवे नेते तसेच उपनेते व संघटकपदी नव्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत.\nमुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना कार्यकारिणीचा विस्तार केला. सहा नवे नेते तसेच उपनेते व संघटकपदी नव्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. राज्यातील पक्षवाढीस बळकटी मिळावी यासाठी नव्या नियुक्त्या करण्यात आल्याचे सांगण्यात आले.\n'मातोश्री' निवासस्थानी काल सकाळी झालेल्या बैठकीत शिवसेनेच्या नव्या नेत्यांच्या नियुक्तीची घोषणा करण्यात आली. खासदार विनायक राऊत, खासदार अनिल देसाई, आमदार अनिल परब, खासदार राजन विचारे, आमदार रवींद्र वायकर, आमदार सुनील प्रभू यांची नेतेपदी नियुक्ती करून शिवसेना नेते मंडळाचा विस्तार करण्यात आला आहे.\nपूर्व विदर्भातील एकही जागा ठाकरे-पवारांना नको, सहाही जागांसाठी काँग्रेस नेते आग्रही\nविजय (खंड्या) साळवी (कल्याण)\nसंजय (बंडू) जाधव (परभणी)\nनिधीवाटपात भेदभाव दिसत नाही, सरकारची मनमानीही नाही; ठाकरे गटाला हायकोर्टाचा धक्का\nना नाराजीचं कारण, ना बंडखोरीची भीती; पितृपक्षामुळे काँग्रेसने पुढे ढकलली उमेदवार यादी\nमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत | क्राईम विषयाचा 'मास्टरमाईंड' | सामाजिक, राजकीय आणि मनोरंजनविषयक बातम्यांमध्येही हातखंडा | एबीपी माझा, टीव्ही९ मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात १० वर्षांचा अनुभव... Read More\nआयपीएलIPLचा हंगाम सुरू होण्याआधी धोनीचा फेसबुकवरून धक्का; नवा हंगाम, नवी भूमिका; कॅप्टन कुलवर अभिनंदनाचा वर्षाव\nॲमेझॉनवर प्र���-समर बोनान्झा- एसी आणि रेफ्रिजरेटरवर 55% पर्यंत सूट मिळवा\nपुणेअजित पवार शिरुरच्या मोहिमेवर असताना मावळमध्ये भूकंप, १३७ समर्थक शरद पवारांच्या टीममध्ये\nपुणेबारामतीसाठी शरद पवारांनी हुशारीने टाकाल MJ डाव; बारामतीत अजित पवार तर माढामध्ये भाजपला बसणार धक्का\nAmazon Dell Days वर वेड्या किमतीत लॅपटॉप - सेल 23 फेब्रुवारीपर्यंत थेट\nपुणेसुनेत्रा पवारांच्या भेटीनंतर संग्राम थोपटेंनी सगळं क्लिअर केलं, लोकसभेचा प्रचार कुणाचा करणार, म्हणाले...\nपुणेमहादेव जानकरांचा निर्णय कोण घेणार चंद्रकांत पाटलांनी स्पष्टच सांगितले\nदेशनिवडणूक रोख्यांबाबत मोठी अपडेट, एसबीआयनं मुदतवाढ मागितली,काय कारणं दिलं सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष..\nकोल्हापूरकोल्हापूर काँग्रेसकडे, सांगली ठाकरेंकडे लोकसभेचा मविआचा तिढा सुटला,शेवटच्या क्षणी जागा नेमकी कुणाकडे जाणार\nधाराशिवशिंदे फडणवीसांची पसंती तानाजी सावंतांना लोकसभेच्या मैदानात उतरणार का लोकसभेच्या मैदानात उतरणार काओमराजेंना रोखण्यासाठी विशेष प्लॅनिंग\nकरिअर न्यूजCareer In BCA: कम्प्युटरची आवड आहे मग 'बीसीए' मध्ये करा करिअर; भविष्य बदलेल..\nआरोग्यऑफिसमधल्या या सवयींमुळे वाढू शकते वजन\nफॅशन‘पापा की परी’ राहाचा क्यूट लुक रणबीरच्या घट्ट मिठीत दिसली छकुली, बाबाच्या कपड्यांशी मॅचिंग स्टाईल\nआठवड्याचं भविष्यसाप्ताहिक राशिभविष्य 4 मार्च ते 10 मार्च : या राशींना नशिबाची साथ, व्यापार-उद्योगात प्रगती \nमोबाइललोक दुर्लक्ष्य करत आहेत म्हणून 4G Phone ची किंमत घटली\nWeather Forecast: हवामान खात्याचा महत्त्वाचा इशारा; मुंबई, कोकण आणि मराठवाड्यात तापमानाचा पारा वाढणार\nमुंबईतील म्हाडाच्या वसाहतीत धक्कादायक चित्र; १७ इमारती धोकादायक, रहिवासी मृत्यू सावटाखाली\nLiveMarathi News LIVE Updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स\nभाजपवाले देश बिघडवत आहेत, आपण लोकांना सोबत घेऊन महाराष्ट्र आणि देश बिघडवण्यापासून वाचवू - उद्धव ठाकरे\nराष्ट्रवादी कुणाची याचा निकाल कुणाकडून येणार, शरद पवार मुंबईतील सभेत उत्तर सांगत म्हणाले...\n मूत्रपिंड दान करुन मावशी व आत्याने दिले जुळ्या भावांना जीवदान\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nमहाराष्ट्र बातम्या : ऑटो बातम्याव्हायरल बातम्याफोटो गॅलरीआंतरराष्ट्रीय बातम्यासरकारी योजनागुन्हेगारी बातम्यामहाराष्ट्र राजकीय बातम्याकरिअरराष्ट्रीय बातम्यालाईफस्टाईलराशी भविष्यमराठी बातम्या\nमराठी बातम्या : महाराष्ट्र बातम्यामहाराष्ट्रातील ताज्या बातम्याठाणे बातम्यामुंबई बातम्यापुणे बातम्यानाशिक बातम्यानागपूर बातम्याछत्रपती संभाजीनगर बातम्याकोल्हापूर बातम्याअहमदनगर बातम्यानवी मुंबई बातम्या\nक्रीडा : क्रीडा बातम्याक्रिकेट बातम्याविश्व चषक २०२३फुटबॉल\nमनोरंजन : बॉलिवूड बातम्याटीव्ही बातम्यामूव्ही रिव्ह्यूबॉक्स ऑफिस\nलाईफस्टाईल : लाईफस्टाईल बातम्याब्यूटी टिप्सआरोग्य बातम्याप्रेग्नन्सी-पालकत्वरिलेशनशीपफॅशनहोम डेकॉर\nभविष्य : दैनिक राशीभविष्यसाप्ताहिक राशीभविष्यदैनंदिन मराठी पंचांगवाढदिवस राशीभविष्य\nटेक : ताज्या टेक बातम्यामोबाईल रिव्ह्यूटिप्स-ट्रिक्सविज्ञान\nबिझनेस : बिझनेस बातम्याशेअर बाजाररिअल इस्टेट बातम्याव्यवसाय बातम्यापैशाचं झाड\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00843.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/shivsena-uddhav-thackeray-showed-the-bow-and-arrow-worshiped-by-balasaheb-thackeray-in-a-press-conference/articleshow/98023327.cms", "date_download": "2024-03-05T00:09:19Z", "digest": "sha1:SCCVVR2DEP2C633R4I4QQE3WCX4MI6GD", "length": 17905, "nlines": 86, "source_domain": "marathi.indiatimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nबाळासाहेबांनी देव्हाऱ्यात पूजलेला धनुष्यबाण दाखवला, पक्ष आणि चिन्ह गमावल्यानंतर उद्धव ठाकरे भावुक\nपंतप्रधान मोदी यांनी आता लाल किल्ल्यावरुन घोषणा करावी की, आम्ही देशातील लोकशाही संपवत आहोत, बेबंदशाही सुरु करत आहोत. केंद्र सरकारकडून न्यायव्यवस्थेवर दबाव आणला जात आहे. निवडणूक आयोगाने मिंधे गटाला धनुष्यबाण चिन्ह दिले आहे. याचा अर्थ येत्या दोन महिन्यांत मुंबई महानगरपालिकेची निवडणूक लागू शकते, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.\nमुंबई : काय बोलावं, कुठून सुरुवात करावी, हे खरंच कळत नाहीये. आयोगाचा निर्णय अनपेक्षित आहे. सुप्रीम कोर्टाचा निर्णय येईपर्यंत निवडणूक आगोयाने निर्णय देऊ नये, अशी आमची मागणी होती. पण निवडणूक आयोगाने आज अनपेक्षित निर्णय दिला. आयोगाने दिलेला निर्णय हा लोकशाहीच्या दृष्टीने घातक आहे. देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सुरु असताना पंतप्रधानांनी घोषणा करायला हरकत नाही की ७५ वर्षांचं स्वातंत्र्य संपवून आता देशात बेबंदशाहीला सुरुवात होत आहे, असा घणाघात करतानाच उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या ठेवणीतील खास ऐवज दाखवला. बाळासाहेबांच्या धनुष्यबाणाचं तेज कुणीही हिरावून घेऊ शकत नाही. त्यांचं धनुष्यबाण कुणीही ओरबाडून घेऊ शकत नाही, असं सांगतानाच बाळासाहेब ठाकरेंनी देव्हाऱ्यात पुजलेला धनुष्यबाण उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषदेत दाखवला. यावेळी ते काहीसे भावूक झाले होते, त्यांचा आवाज जरासा कातर झाला होता.\nशिवसेना कुणाची आणि धनुष्यबाण कुणाला हा वाद गेल्या अनेक दिवसांपासून सुरु होता. निवडणूक आयोगात यासंबंधी अनेक सुनावणी पार पडल्या. आज सायंकाळी अंतिम निर्णय देताना निवडणूक आयोगाने शिवसेना नावासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला धनुष्यबाण चिन्ह देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला. पक्ष आणि पक्षचिन्ह गमावल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदाच माध्यमांना संबोधित केलं. शिवसैनिकांनो, शेवटपर्यंत लढावंच लागेल, आता माघार नाही. मी खंबीर आहे, तुम्ही फक्त खचू नका. हिंमत सोडू नका, असा धीरही त्यांनी शिवसैनिकांना दिला.\nबाळासाहेब ठाकरे यांनी देव्हाऱ्यात धनुष्यबाण पुजला. तोच धनुष्यबाण मी आज तुम्हाला दाखवतो. त्याच्यावर कुंकू देखील आहे. शिवसेनाप्रमुखांच्या पुजेतला आणि अजूनही आमच्या देव्हाऱ्यात असलेला धनुष्यबाण असा कुणी हिरावून घेऊ शकत नाही. बाळासाहेबांनी स्वत:च्या हाताने पुजलेला धनुष्यबाण त्याचं तेज या शक्तीला दाखवल्याशिवाय राहणार नाही, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.\nमिधेंना धनुष्यबाण दिले, आता मुंबई महानगरपालिकेची निवडणूक लागू शकते : उद्धव ठाकरे\nनिवडणूक आयोगाने मिंधे गटाला धनुष्यबाण चिन्ह दिले आहे. याचा अर्थ येत्या दोन महिन्यांत मुंबई महानगरपालिकेची निवडणूक लागू शकते. त्यांना आता मुंबई पालिका जिंक��न मुंबईला दिल्लीश्वरांच्या समोर कटोरा घेऊन उभे करायचे आहे. उद्या कदाचित आपले मशाल हे चिन्हदेखील हिसकावून घेतले जाऊ शकते. या सगळ्याचा बदला सामान्य जनता घेईल, असे उद्धव ठाकरे म्हणाले.\nअक्षय आढाव, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत | याआधी टीव्ही ९ मराठी वेबसाईटसाठी काम केलंय. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ५ वर्षांचा अनुभव | राजकीय, सामाजिक आणि विश्लेषणात्मक बातम्यांच्या लिखाणाची विशेष आवड.... Read More\nनवी मुंबईउद्धव ठाकरेंचं मिशन लोकसभा सुरु, भरसभेत रायगड अन् मावळचे उमेदवार जाहीर,बारणे तटकरेंविरुद्ध कुणाला संधी\nॲमेझॉनवर प्री-समर बोनान्झा- एसी आणि रेफ्रिजरेटरवर 55% पर्यंत सूट मिळवा\nपुणेबारामतीसाठी शरद पवारांनी हुशारीने टाकाल MJ डाव; बारामतीत अजित पवार तर माढामध्ये भाजपला बसणार धक्का\nआयपीएलIPLचा हंगाम सुरू होण्याआधी धोनीचा फेसबुकवरून धक्का; नवा हंगाम, नवी भूमिका; कॅप्टन कुलवर अभिनंदनाचा वर्षाव\nAmazon Dell Days वर वेड्या किमतीत लॅपटॉप - सेल 23 फेब्रुवारीपर्यंत थेट\nनागपूरकॉलेजमधील फॅन्सी ड्रेस स्पर्धा आटोपून घरी निघाली, ओढणी चाकात अडकली अन् अनर्थ घडला\nकोल्हापूरHatkanangle Constituency: ...तो निर्णय महाविकास आघाडीने घ्यावा; माजी खासदाराची रोखठोक भूमिका\nसातारायशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा, राष्ट्रवादीच्या अमित कदमांची मागणी, लोकसभेबाबत मोठे संकेत\nLiveMarathi News LIVE Updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स\nपुणेअजित पवार शिरुरच्या मोहिमेवर असताना मावळमध्ये भूकंप, १३७ समर्थक शरद पवारांच्या टीममध्ये\nकरिअर न्यूजCareer In BCA: कम्प्युटरची आवड आहे मग 'बीसीए' मध्ये करा करिअर; भविष्य बदलेल..\nआरोग्यऑफिसमधल्या या सवयींमुळे वाढू शकते वजन\nफॅशन‘पापा की परी’ राहाचा क्यूट लुक रणबीरच्या घट्ट मिठीत दिसली छकुली, बाबाच्या कपड्यांशी मॅचिंग स्टाईल\nआठवड्याचं भविष्यसाप्ताहिक राशिभविष्य 4 मार्च ते 10 मार्च : या राशींना नशिबाची साथ, व्यापार-उद्योगात प्रगती \nमोबाइललोक दुर्लक्ष्य करत आहेत म्हणून 4G Phone ची किंमत घटली\nनिवडणूक आयोगाने त्यांच्या अधिकार कक्षा ओलांडल्या का हे पडताळणं गरजेचं : असिम सरोदे\nज्या नावाचा अभिमान बाळगत मोठे झाले, ती ओळखच हिरावली; आदित्य ठाकरेंचे डोळे अश्रूंनी डबडबले\nUddhav Thackeray: धनुष्यब��ण गेला पण उद्धव ठाकरेंचे हौसले बुलंद, म्हणाले, 'शेवटपर्यंत लढायचं, आता माघार नाही'\nधनुष्यबाण आता पुन्हा दिसणार का संजय राऊतांनी एका वाक्यात उत्तर देत दिला धक्का...\nनिवडणूक आयोगाच्या निर्णयावर उद्धव ठाकरे संतप्त, 'देशात लोकशाही संपून बेबंदशाहीला सुरुवात'\nशिवसेना नाव आणि चिन्हही गेलं, आता उद्धव ठाकरेंकडे कुठले आहेत पर्याय\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nमहाराष्ट्र बातम्या : ऑटो बातम्याव्हायरल बातम्याफोटो गॅलरीआंतरराष्ट्रीय बातम्यासरकारी योजनागुन्हेगारी बातम्यामहाराष्ट्र राजकीय बातम्याकरिअरराष्ट्रीय बातम्यालाईफस्टाईलराशी भविष्यमराठी बातम्या\nमराठी बातम्या : महाराष्ट्र बातम्यामहाराष्ट्रातील ताज्या बातम्याठाणे बातम्यामुंबई बातम्यापुणे बातम्यानाशिक बातम्यानागपूर बातम्याछत्रपती संभाजीनगर बातम्याकोल्हापूर बातम्याअहमदनगर बातम्यानवी मुंबई बातम्या\nक्रीडा : क्रीडा बातम्याक्रिकेट बातम्याविश्व चषक २०२३फुटबॉल\nमनोरंजन : बॉलिवूड बातम्याटीव्ही बातम्यामूव्ही रिव्ह्यूबॉक्स ऑफिस\nलाईफस्टाईल : लाईफस्टाईल बातम्याब्यूटी टिप्सआरोग्य बातम्याप्रेग्नन्सी-पालकत्वरिलेशनशीपफॅशनहोम डेकॉर\nभविष्य : दैनिक राशीभविष्यसाप्ताहिक राशीभविष्यदैनंदिन मराठी पंचांगवाढदिवस राशीभविष्य\nटेक : ताज्या टेक बातम्यामोबाईल रिव्ह्यूटिप्स-ट्रिक्सविज्ञान\nबिझनेस : बिझनेस बातम्याशेअर बाजाररिअल इस्टेट बातम्याव्यवसाय बातम्यापैशाचं झाड\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00843.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://publicpressjournal.com/state-news/maharashtra/madhvthepablicpressjurnalco", "date_download": "2024-03-05T01:50:46Z", "digest": "sha1:IZMKV6LALDD6JFKYFKHVIETDX2FD667C", "length": 5174, "nlines": 112, "source_domain": "publicpressjournal.com", "title": "अतिवृष्टीमुळे व गारपिट मुळे नुकसान झालेल्या शेतक-यांना ५० हजार नुकसान भरपाई द्यावी.", "raw_content": "\nअतिवृष्टीमुळे व गारपिट मुळे नुकसान झालेल्या शेतक-यांना ५० हजार नुकसान भरपाई द्याव��.\nअशी मागणी मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेड तालुका कंधार यांच्या वतीने निवेदन देण्यात आले.\nदि. १५/०३/२०२३ ते दि. १९/ ०३/२०२३ रोजी कंधार तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस व गारपिट होऊन शेतक-यांच प्रचंड मोठया प्रमाणात पिकाचे नुकसान झालेले आहे. शेतक-यांनी मोठ्या कष्टाने पिकवलेले गहु, हरबरा, ज्वारी आणि फळबागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यंदाच्या वर्षी खरीब हंगामात सुध्दा अतिवृष्टीमुळ नुकसान झालेले आहे. आता रबी हंगामात अवकाळी पाऊसामुळे शेतक-याच्या हाता तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिंसकाऊन घेतलेला आहे. त्यामुळे त्याला तात्काळ शासनाच्या वतीने हेक्टरी ५० हजार रुपये नकसान भरपाई देण्यात यावी. आसे निवेदन देण्यात आले यावेळी उपस्थित मराठा सेवा संघ जिल्हा उपाध्यक्ष बळिराम पाटील पवार पंचायत समिती सदस्य उत्तमराव चव्हाण जिल्हा उपाध्यक्ष संभाजी ब्रिगेड अशोक पा कदम संभाजी ब्रिगेड तालुका अध्यक्ष कंधार नितीन पाटील कोकाटे अ.भा‌.छावा तालुका अध्यक्ष संभाजी पाटील लाडेकर सूदरसिंग जाधव त्रिभुवन पाटील मोरे सचिन जाधव व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.\nभारतीय इतिहास के महापुरूष (शीर्ष आलेख)\nभारत के प्राचीन स्थान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00843.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://bhumiputrachihak.com/news/12215", "date_download": "2024-03-05T00:07:05Z", "digest": "sha1:3SZ7WNAVBDVTUORTGDJ2YSQF3KNLYRXR", "length": 11033, "nlines": 93, "source_domain": "bhumiputrachihak.com", "title": "शिक्षणाच्या आईचा घो ७१२ विद्यार्थ्यांची नावे दोन आश्रमशाळेच्या हजेरीपटात | Bhumiputrachi hak", "raw_content": "\nHome धक्कादायक शिक्षणाच्या आईचा घो ७१२ विद्यार्थ्यांची नावे दोन आश्रमशाळेच्या हजेरीपटात\nशिक्षणाच्या आईचा घो ७१२ विद्यार्थ्यांची नावे दोन आश्रमशाळेच्या हजेरीपटात\nबल्लारपूर :- सरळ प्रणालीला आधार कार्ड अपडेट नसणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांची यादी सादर करण्याबाबत सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकान्यांनी सर्व अनुदानित आश्रमशाळांना सूचना दिल्या होत्या. त्यानुसार माहिती सादर केली असता सरल २३ अनुदानित आश्रमशाळेतील प्राथमिक व माध्यमिक शिक्षण घेणाऱ्या ७१२ विद्यार्थ्यांची नावे दोन शाळेत असल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला.\nआदिवासी विकास प्रकल्प अधिकाऱ्यांना अनुदानित आश्रमशाळांनी दिलेल्या माहितीमध्ये सुरू आहे.\nज्या विद्याथ्यांची नावे आधार कार्डवरून दोन शाळेल आढळली. अशा विद्याथ्र्यांची नावे एका शाळेतून डिलीट करण्यात येईल. तो विद्यार्थी कोणत्याही एकाच अनुदानित आश्रमशाळेत राहील. यादृष्टीने कार्यवाही करण्यात येणार आहे.\nगट शिक्षण अधिकारी, शरद बोरीकर,\nआधार कार्ड अपडेटचाही प्रश्न\nअनुदानित आश्रमशाळांना आधार कार्ड अपडेट नसणाचा सर्व विद्याथ्यांची यादी सादर करण्याबाबत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकायांनी शाळांना सूचना दिल्या. त्यानुसार, सर्व शाळांनी माहिती सादर केली. मात्र, यामध्ये ८ हजार ६०३ पैकी २ हजार ६६ विद्याथ्यांचे आधार कार्ड अपडेट नसल्याचे आढळून आले. ७१२ विद्याथ्यांचे नाव इतर दोन आश्रमशाळेत असल्याचे आढळून आले.\nबल्लारपूर व गोंडपिपरी तालुक्यात येणाऱ्या गिलबिली येथील अनुदानित आश्रमशाळेतील निवासी ७६ व अनिवासी गोंडपिपरी आश्रमशाळेतील निवासी विद्यार्थी १५ व अनिवासी विद्यार्थी ३ कुडेसावली येथील निवासी विद्यार्थी ११४ व कोर्टी मक्ता आश्रमशाळेतील निवासी विद्यार्थी २८ असे २३३ विद्यार्थ्यांचे नाव इतर शाळेत आधार कार्डवरून आढळले आहे. जिल्ह्यात एकूण अनुदानित २५ आश्रमशाळा आहेत. त्यामध्ये ७ हजार ७४४ विद्यार्थी निवासी व अनिवासी ८४८ विद्यार्थी शिक्षण घेतात. सध्या विद्याथ्यांचे आधार कार्ड अपडेट करण्याची मोहीम चालू आहे.\nPrevious articleसावधान, पुन्हा मुंबई येथील नेटवर्क कंपनी आली चंद्रपूर लुटायला \nNext articleऐकावं ते नवलंच चक्क ग्रामपंचायतने केली विज चोरी, दोन वर्षांनंतर महावितरण कंपनीच्या आले लक्षात\nपुन्हा एकदा दुष्काळाचा सामना अवकाळी पावसाचा जबर फटका\nओव्हर स्पीड वाहनांच्या थरार वाहतूक नियंत्रक शाखेचे दुर्लक्ष वरोरा नाका ब्रिजवर अपघात\nडॉ. भूषण वाढोणकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात इंटर्नशिप करण्याऱ्यायांची गोदिया येथे आत्महत्या.\nIPL 2024 चे वेळापत्रक जाहीर\nनागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यात चंद्रपूर जिल्हा आदर्श ठरावा\nदणका :- लेडी सिंघम आयपीएस नयोमी साटम यांची रेती तस्कराविरोधात पुन्हा कारवाई.\nलक्षवेधी :- सरकारी पैशाची उधळपट्टी करून तीन दिवस ताडोबा महोत्सव कशासाठी\nमहत्वाचं :- ते चार रेती ट्रक पोलिसांनी पकडले मग ती रेती कुठल्या घाटातून आली\nभूमिपूत्राची हाक न्यूज पोर्टलचे संपादक राजू कुकडे हे मागील सोळा वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांच्या धारदार लेखणीने अनेकांना न्याय मिळवून दिला तर अवैध व्यावसायिकांच्या विरोधात पुकारलेल्या लढ्यात शासनाला मोठा महसूल मिळवून दिला. उच्च शिक्षित, कर्तव्यदक्ष आणि लोकसेवक असलेल्या राजू कुकडे यांनी जिल्ह्यातील पत्रकारितेत आपला ठसा उमटवला आहे. त्यांच्या पोर्टल ची बातमी नेहमीच दमदार आणि वस्तुस्थितीचा वेध घेणारी ठरत असल्याने जिल्ह्यातील पत्रकारितेत सर्वत्र त्यांचे नाव आहे.\nभूमिपुत्राची हाक हे न्यूजपोर्टल मराठी साप्ताहिक वृत्तपत्र भूमिपुत्राची हाकद्वारा प्रकाशित आहे.\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00844.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://krushisahayak.krushivasant.com/2023/12/01/drone-show-price/", "date_download": "2024-03-05T00:55:04Z", "digest": "sha1:GAUHVGFSXQ2HVRQ3JZUMHITSHV55HGHQ", "length": 11466, "nlines": 90, "source_domain": "krushisahayak.krushivasant.com", "title": "Drone show price महिला बचत गटांना ड्रोन खरेदीसाठी मिळणार 8 लाख - Krushisahayak", "raw_content": "\nInstant loan app without cibil पीएनबी बँंकेचे झटपट कर्ज; ग्राहकांना अवघ्या 4 क्लिकमध्ये\nPashupalan loan महिलांसाठी खुशखबर; महिलांना मिळणार 10 शेळ्या 1 बोकड\nToday onion rate in pune 2024 कांदा उत्पादकांसाठी दिलासादायक, आगामी काळात कांद्याचे भाव वाढणार, रांगडा आणि उन्हाळीला होणार फायदा\nmobile tower crane आपल्या जागेत मोबाईलचा टॉवर लावून दर महिना 75000 ते 100000 रुपये मिळवा\nInstant loan app without cibil पीएनबी बँंकेचे झटपट कर्ज; ग्राहकांना अवघ्या 4 क्लिकमध्ये\nPashupalan loan महिलांसाठी खुशखबर; महिलांना मिळणार 10 शेळ्या 1 बोकड\nDrone show price महिला बचत गटांना ड्रोन खरेदीसाठी मिळणार 8 लाख\nDrone show price महिला बचत गटांना ड्रोन खरेदीसाठी मिळणार 8 लाख\nDrone show price पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने महिला बचत गटांना (एसएचजी) ड्रोन पुरविण्याच्या केंद्रीय क्षेत्र योजनेला मंजूरी दिली आहे, आणि त्यासाठी 2024-25 ते 2025-26 या कालावधीसाठी 1261 कोटींचा निधी मंजूर केला आहे.\n2023-24 ते 2025-2026 या कालावधीत शेतकऱ्यांना शेतीसाठी भाड्याने ड्रोन ��ुरवण्याकरिता 15,000 निवडक महिला स्वयंसहायता गटांना ड्रोन पुरवणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे.महिला बचत गटांचे सक्षमीकरण करणे आणि कृषी क्षेत्रात ड्रोन सेवेद्वारे नवीन तंत्रज्ञान आणणे या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दृष्टीकोनाला अनुसरून ही योजना राबविण्यात येणार आहे.\nही योजना कृषी आणि शेतकरी कल्याण विभाग, ग्रामीण विकास विभाग आणि खते विभाग, महिला स्वयंसहाय्यता गट आणि प्रमुख खत कंपन्या यांची संसाधने आणि प्रयत्नांची सांगड घालून करून समग्र चालना देते. Drone show price\nआर्थिकदृष्ट्या ड्रोनचा वापर व्यवहार्य असलेले योग्य क्लस्टर्स शोधून काढून ;विविध राज्यांमधील अशा क्लस्टर्समधील प्रगतीशील 15,000 महिला स्वयंसहायता गटांना ड्रोन पुरवण्यासाठी निवडले जाईल.\nदोन एकर जमीन खरेदीसाठी 16 लाख, तर चार एकर जमीन खरेदीसाठी 30 लाख रुपये अनुदान\nड्रोनच्या किमतीच्या 80% इतकी रक्कम केंद्रीय आर्थिक सहाय्य आणि इतर साधने /अनुषंगिक शुल्क यासाठी कमाल आठ लाख रुपये महिला बचत गटांना ड्रोन खरेदीसाठी दिले जाणार आहेत.\nDrone show price अहर्ताप्राप्त,18 आणि त्याहून अधिक वयाच्या महिला बचत गटांच्या सदस्यांपैकी एका सदस्याची निवड राज्य ग्रामीण उपजीविका अभियान आणि एलएफसी द्वारे 15 दिवसांच्या प्रशिक्षणासाठी केली जाईल ज्यामध्ये 5 दिवसांचे अनिवार्य ड्रोन पायलट प्रशिक्षण आणि अतिरिक्त कीटकनाशक फवारणीच्या 10 दिवसांच्या प्रशिक्षणाचा समावेश आहे.\nथेट शिक्षण मंत्रालयात नोकरी करण्याची संधी, मोठी बंपर भरती, आजच करा ‘या’ पद्धतीने अर्ज\nस्वयंसहाय्यता गटातील इतर सदस्य/कुटुंबातील सदस्य ज्यांना इलेक्ट्रिकल वस्तूंची दुरुस्ती, फिटिंग आणि यांत्रिक कामे करण्याची इच्छा आहे त्यांची निवड राज्य ग्रामीण उपजीविका अभियान आणि एलएफसी द्वारे केली जाईल ज्यांना ड्रोन तंत्रज्ञ/सहाय्यक म्हणून प्रशिक्षित केले जाईल. हे प्रशिक्षण ड्रोनच्या पुरवठ्यासह पॅकेज म्हणून दिले जाईल.Drone show price\nड्रोन कंपन्यांद्वारे ड्रोन खरेदी करण्यात, ड्रोनची दुरुस्ती आणि देखभाल करण्यात बचत गटांना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन, ड्रोन पुरवठादार कंपन्या आणि बचत गट यांच्यातील मदतनीस (मध्यस्थ) म्हणून एलएफसी काम करतील.\nएलएफसीज याद्वारे नॅनो युरिया आणि नॅनो डीएपी यांसारख्या नॅनो खतांच्या स्वयंसहायता गटांसोबत ड्रोनद्वारे वापराला प्���ोत्साहन देतील.\nअण्णासाहेब पाटील महामंडळामार्फत ट्रॅक्टर खरेदी सवलत योजनेस सुरवात\nस्वयंसहाय्यता गट शेतकऱ्यांना नॅनो खतासाठी आणि कीटकनाशकांच्या वापरासाठी ड्रोन सेवा भाड्याने देतील.\nया योजनेंतर्गत मंजूर केलेल्या उपक्रमांमुळे 15,000 बचत गटांना शाश्वत व्यवसाय आणि उपजीविकेची सोय होऊन आर्थिक आधार मिळेल आणि ते वार्षिक किमान एक लाख रुपये अतिरिक्त उत्पन्न मिळवू शकतील अशी संकल्पना करण्यात आली आहे.Drone show price\nकृषी क्षेत्रात क्षमता सुधारण्यासाठी अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी ,पीक उत्पादन वाढवण्यासाठी आणि शेतीच्या कामांचा खर्च कमी करण्यासाठी ही योजना शेतकऱ्यांना सहाय्यक ठरेल.\nमहिलांना 80% अनुदानावर ड्रोन\nPrevious: Bina cibil score ke loan खराब झालेला क्रेडिट स्कोअर सुधारण्याची संधी, आजच सुधारा या 7 चुका\nNext: Smart agriculture project बांबूपासून बनवा शेळीपालन शेडनेट, कांदाचाळ\nInstant loan app without cibil पीएनबी बँंकेचे झटपट कर्ज; ग्राहकांना अवघ्या 4 क्लिकमध्ये\nPashupalan loan महिलांसाठी खुशखबर; महिलांना मिळणार 10 शेळ्या 1 बोकड\nToday onion rate in pune 2024 कांदा उत्पादकांसाठी दिलासादायक, आगामी काळात कांद्याचे भाव वाढणार, रांगडा आणि उन्हाळीला होणार फायदा\nmobile tower crane आपल्या जागेत मोबाईलचा टॉवर लावून दर महिना 75000 ते 100000 रुपये मिळवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00844.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mahametronews.com/bachat-gat-womens-all-emi-and-money-problems/", "date_download": "2024-03-05T01:42:23Z", "digest": "sha1:FUFUPWN3GYJFFZJQM3FRV3PEUCLYPR4T", "length": 18694, "nlines": 267, "source_domain": "mahametronews.com", "title": "पोटाचा प्रश्न सोडवू, की कर्जाचे हफ्ते फेडू बचत गटांच्या महिलांचा सवाल ? - MahaMetroNews Best News Website in Pune", "raw_content": "\nमहा मेट्रो न्युज पत्रकार\nपोटाचा प्रश्न सोडवू, की कर्जाचे हफ्ते फेडू बचत गटांच्या महिलांचा सवाल \nपोटाचा प्रश्न सोडवू, की कर्जाचे हफ्ते फेडू बचत गटांच्या महिलांचा सवाल \nबारामती | कोरोनाचे सावट संपूर्ण जगावर असताना कर्ज पुरवठा करणाऱ्या कंपन्या मात्र लोकांना हप्ते भरण्यासाठी दबाव आणत असून महिलांचे बचत गट देखील बळजबरी करून वसुली करत असल्याचे चित्र बारामती शहरात दिसून येत आहे,मात्र असे असताना बारामतीतील प्रशासन या कर्ज वसुली करणाऱ्या लोकांवर का कारवाई करत नाहीत यामुळेच की काय यांची मजल वाढलेली दिसत असून यामुळे आता याकडे आता प्रांताधिकाऱ्यांनी व पोलिस प्रशासनाने लक्ष देण्याची गरज असल्याचे मत आता सर्वसामान्य ल��कांना वाटू लागले आहे.\nबचत गटांच्या महिलांनी मायक्रो फायनान्स कंपनी कडून विविध कामानिमित्त कर्ज घेतले होते, महिलांनी त्याचे हप्ते नियमित भरले आहेत,मात्र मागील तीन महिने लॉकडाउन असल्याने हफत्याची रक्कम महिलांना भरता येत आले नाही.मे महिन्यापासून अखेर मायक्रो फायनान्स कंपनी वसुली करण्यास सुरुवात केली असून त्यासाठी त्यांचे कर्मचारी शहरात व गावागावात जात असल्याने हाताला काम नसल्याने पैसे भरायचे कुठून अशी चिंता देखील आता महिलांना सतावत आहे. बंधन बँक,भारत फायनान्स आय. डी.एफ.सी जैनांचे प्रतिनिधी फोन करून,घरी जावून लोकांना त्रास देत आहे. तसेच नागरीकांवर खोटे गुन्हे दाखल करण्याच्या धमक्या देखील देत आहेत.\nहफ्ते भरले नाही तर तुमच्या घरी येऊन बसू आमच्या सरांनी आम्हाला पैसे घेतल्याशिवाय यायचे नाही आमच्या सरांनी आम्हाला पैसे घेतल्याशिवाय यायचे नाही असा प्रश्न देखील कर्ज वसूल करणाऱ्या कंपन्याचे प्रतिनिधी करत आहेत, तरी देखील आता बारामतीच्या कार्यास्तरावर तसेच असणा-या सर्व फायनान्स व इतर बॅकांना प्रशासनाकडून नोटीसा देण्यात याव्यात, तसेच तीन महिने झाल्यानंतर दिवाळी झाल्यावर लोक हप्ता भरतील अशी मागणी करणारे निवेदन सी आर सामाजिक संघटनेकडून बारामतीचे प्रांताधिकारी यांना देण्यात आले आहे.यावेळी सी आर सामाजिक संघटनेचे महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष अस्लम शेख रणरागिणी बारामती शहर महिला अध्यक्ष रसिका सीआर सामाजिक संघटनेचे महाराष्ट्र सदस्य अमिन शेख तसेच या संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस संजय वाघमारे हे देखील उपस्थितीत उपस्थित होते.\nPrevious पर्यावरण विनाशाची मृत्यूघंटा\nNext ठाकरे सरकारचा निर्णय ; मराठा समाजाला आरक्षणासह आर्थिक दुर्बल घटकांचे सर्व लाभ\nतारीख ठरली; मराठा आरक्षणासाठी २० फेब्रुवारीला विशेष अधिवेशन\nखा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त ज्युपिटर हॉस्पिटलमधे लहान बच्चुंच्या हृदय शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन\nयळकोट यळकोट जय मल्हार करत मुख्यमंत्र्यांच्या, पाटलांच्या अन् चिवटेंच्या नावानं जेजुरीत चांगभलं \nमुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीने वर्षभरात केले विक्रमी वाटप; रुग्णांनी केले कौतुक\nभिगवणमधील मंगलदृष्टी सोसायटीच्या बिल्डरकडून फ्लॅट धारकांची फसवुक झाल्याने नागरिकांनी हैराण; प्राथमिक सुविधा नसल्याने नागरिकांची प्रांत-तहसीलदारांकडे धाव\nआरोग्य कर्मचाऱ्यांची बिन-पगारी फुल अधिकारी, ही संकल्पना राबवणारी पुणे जिल्हा परिषदेची उत्तुंग कामगिरी; आरोग्यमंत्र्यांचे दुर्लक्ष\nFM Radio सुरू करण्यासाठी खालील त्रिकोणी बटन क्लिक करा\nआरोग्य मंत्री राजेशजी टोपे साहेब यांचे कोरोनाला घाबरू नये याची ही सूंदर अशी चित्रफीत: जरूर बघा\nमहा मेट्रो न्युज फेसबुक पेज\nतारीख ठरली; मराठा आरक्षणासाठी २० फेब्रुवारीला विशेष अधिवेशन\nखा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त ज्युपिटर हॉस्पिटलमधे लहान बच्चुंच्या हृदय शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन\nयळकोट यळकोट जय मल्हार करत मुख्यमंत्र्यांच्या, पाटलांच्या अन् चिवटेंच्या नावानं जेजुरीत चांगभलं \nमुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीने वर्षभरात केले विक्रमी वाटप; रुग्णांनी केले कौतुक\nभिगवणमधील मंगलदृष्टी सोसायटीच्या बिल्डरकडून फ्लॅट धारकांची फसवुक झाल्याने नागरिकांनी हैराण; प्राथमिक सुविधा नसल्याने नागरिकांची प्रांत-तहसीलदारांकडे धाव\nतारीख ठरली; मराठा आरक्षणासाठी २० फेब्रुवारीला विशेष अधिवेशन\nशिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे सध्या होम क्वारंटाईन; वाचा सविस्तरपणे\nशालेय शिक्षण मंत्री मा बच्चू कडू यांनी दत्तक घेतली चंपाकली हत्तीण\nमुख्यमंत्री पेयजल योजनेचा रणगावमध्ये शुभारंभ; वाचा सविस्तर\nस्त्री ही या दुनियेच्या श्रुष्टीची निर्माती; लेख\nतारीख ठरली; मराठा आरक्षणासाठी २० फेब्रुवारीला विशेष अधिवेशन\nखा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त ज्युपिटर हॉस्पिटलमधे लहान बच्चुंच्या हृदय शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन\nयळकोट यळकोट जय मल्हार करत मुख्यमंत्र्यांच्या, पाटलांच्या अन् चिवटेंच्या नावानं जेजुरीत चांगभलं \nमुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीने वर्षभरात केले विक्रमी वाटप; रुग्णांनी केले कौतुक\nभिगवणमधील मंगलदृष्टी सोसायटीच्या बिल्डरकडून फ्लॅट धारकांची फसवुक झाल्याने नागरिकांनी हैराण; प्राथमिक सुविधा नसल्याने नागरिकांची प्रांत-तहसीलदारांकडे धाव\nविशेष सूचना : • महा मेट्रो न्युज मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील , लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून महा मेट्रो न्युज चे संपादक , प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही . महा मेट्रो न्युज मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात . बातमी , लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता महा मेट्रो न्युज तपासून पाहू शकत नाही . बातमी , लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार महा मेट्रो न्युज नसून संबंधित वार्ताहर , लेखक किंवा जाहिरातदारच आहे . वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले , वादविवाद , प्रकरणे पुणे न्यायालयांतर्गतच चालवले जातील . अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.\nerror: या पोर्टल वरील सर्व बातम्या, लेख, फोटो यांचे सर्व हक्क संपादकांकडे असून, परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00844.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://azadmarathi.com/desh-videsh/", "date_download": "2024-03-05T00:36:32Z", "digest": "sha1:UJCW2D4CPPVL57FJQDN2URHHAUSMJHBB", "length": 17760, "nlines": 215, "source_domain": "azadmarathi.com", "title": "देश-विदेश Archives - azadmarathi.com", "raw_content": "\nEnglish News अर्थ आरोग्य इतर उत्तर महाराष्ट्र कोकण\nMahashivratri Special : 8 मार्च 2024 रोजी महाशिवरात्री व्रत आहे. बहुतेक लोक या दिवशी उपवास करतात. काही लोक श्रद्धा…\nAnant Ambani Pre-Wedding - जर आपण नीता अंबानी यांच्या दागिन्यांच्या कलेक्शनबद्दल बोललो तर ते पूर्णपणे वेगळे आहे.…\nHardik Pandya | शतक आणि अर्धशतक म्हणजे…\nवर्ल्ड कप 2023 मध्ये दुखापतीमुळे टीम इंडियातून बाहेर असलेला अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या (Hardik Pandya) आयपीएल…\nKapil Dev-Dawood Ibrahim Story : भारतीय क्रिकेट संघाने कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली 1983 चा विश्वचषक जिंकला होता.…\nIPL 2024 | भारतीय नव्हे तर विदेशी खेळाडू…\nआयपीएल 2024 (IPL 2024) सुरू होण्यापूर्वी सनरायझर्स हैदराबादमध्ये एक मोठा बदल पाहायला मिळाला आहे. संघाचा कर्णधार…\nIPL 2024 | आयपीएल 2024 चा सर्वात स्वस्त…\nआयपीएल 2024 (IPL 2024) सुरू होणार आहे. बीसीसीआयच्या लीगचा 17वा सीझन 22 मार्चपासून सुरू होणार आहे, ज्यामध्ये 10 संघ…\nToyota EV | टोयोटा भारतात आणत आहे पहिली…\nToyota First Electric SUV In India : टोयोटा भारतात पहिली इलेक्ट्रिक कार(Toyota EV) आणण्याच्या तयारीत आहे.…\nAnant Ambani-Radhika Merchant Wedding : मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या…\nIsro Chief S Somnath : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (इस्रो) प्रमुख एस सोमनाथ यांनी एका मुलाखतीत मोठा खुलासा केला…\nMovie | मराठा योद्धांच्या उदयाची गाथा…\nMovie - गणराज स्टुडिओ प्रस्तुत, श्रेयश जाधव दिग्दर्शित 'रणधुरंधर..' या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. मराठा…\nभाजप ने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Elections) 16 राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशांसाठी आपल्या 195…\nभाजप ने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Elections 2024) 16 राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशांसाठी आपल्या 195…\nजामनगरमध्ये (Jamnagar) अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नाआधीचा उत्सव (Anant-Radhika Pre-Wedding) पाहायला मिळत…\nRaha Kapoor Video | अनंत अंबानी आणि राहा…\nDharmendra | ‘अच्छा तो हम चलते…\nDharmendra cryptic post : बॉलिवूडचे हीमॅन धर्मेंद्र देओल (Dharmendra Deol) फिल्मी दुनियेसोबतच सोशल मीडियावरही खूप…\nHema Malini | ‘हेमा मालिनी मिळणार…\nHema Malini - 'अंदाज' आणि 'सीता और गीता' बनवल्यानंतर रमेश सिप्पी (Ramesh Sippy) यांना ॲक्शनपट बनवायचे होते. जेव्हा…\nभाजपने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी ( Lok Sabha Elections 2024) 16 राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशांसाठी आपल्या 195…\nभाजपने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Elections 2024) 16 राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशांसाठी आपल्या 195…\nFinancial Deadlines Before 31 March 2024: मार्च महिना सुरू झाला आहे. अशा परिस्थितीत 2023-24 आर्थिक वर्ष संपणार आहे…\nWedding Funny Viral Video : सोशल मीडियावर लग्नाचे अनेक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडिओ व्हायरल…\nRanji Trophy 2024 Who Is Sai Kishore: मुंबई आणि तामिळनाडू यांच्यातील रणजी ट्रॉफी 2024 च्या उपांत्य फेरीच्या…\nRohit Sharma Death: राजस्थान रणजी संघाचा माजी खेळाडू रोहित शर्मा (Rohit Sharma) यांचे निधन झाले आहे. गेल्या काही…\nलेकाच्या प्री-वेडिंगसाठी मुकेश अंबानींनी…\nMukesh Ambani: भारतातील सर्वात श्रीमंत बिझनेस टायकून आणि जगातील आघाडीचे उद्योगपती मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत…\nगुजराती गाण्यावर MS Dhoni याने धरला…\nMS Dhoni Dandiya Video: अनंत अंबानी (Anant Ambani) आणि राधिका मर्चंटचे (Radhika Merchant) प्री-वेडिंग सेलिब्रेशन…\nVirat Kohli | माझं एकच स्वप्न\nVarsha Bollamma On Virat Kohli : तमिळ आणि तेलुगू चित्रपटांची सुपरस्टार वर्षा बोलम्माला क्रिकेटची खूप आवड आहे.…\nMahashivratri 2024 | महाशिवरात्रीच्या…\nMahashivratri 2024 : या वर्षी 2024 मध्ये महाशिवरात्री हा सण शुक्रवार, 8 मार्च रोजी साजरा होणार आहे. या दिवशी लोक…\nअंबानींचं लग्न पाकिस्तान लीग पेक्षा…\nKieron Pollard Attends Ambani Pre-wedding: सध्या पाकिस्तानमध्ये पाकिस्तान सुपर लीग 2024 चा उत्साह शिगेला पोहोचला…\nस्पेनमधून भारतात फिरायला आलेल्या विदेशी…\nJharkhand Crime: झारखंडमधील दुमका येथे एका परदेशी महिलेवर सामूहिक बलात्कार (Spanish Girl Raped In Jharkhand)…\nBJP Candidate List: लोकसभा निवडणुकीसाठी भाजपची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय…\nनरेंद्र मोदी पुन्हा वाराणसीतून निवडणूक…\nLoksabha Election 2024: लोकसभा निवडणुकीसाठी भाजपची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय…\nक्रिकेटपटू Yuvraj Singh भाजपकडून लोकसभा…\nYuvraj Singh Lok Sabha Election Gurdaspur: माजी भारतीय क्रिकेटपटू युवराज सिंग (Yuvraj Singh) आगामी लोकसभा निवडणुकीत…\nBollywood | निर्मात्याला माझ्यासोबत…\nटीव्ही जगतातील (Bollywood) आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक अकिंता लोखंडे (Akinta Lokhande) बऱ्याच दिवसांपासून…\nMukesh And Nita Ambani Performance : मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी याच्या लग्नाआधीचे विधी सुरू आहेत. या…\nAnant Radhika Pre Wedding : अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाआधी जामनगरमध्ये प्री-वेडिंग सेलिब्रेशन होत…\nRahul Gandhi | राहुल गांधीं यांना…\nRahul Gandhi : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना त्यांचे वडील राजीव गांधींप्रमाणेच बॉम्बस्फोटात उडवले जाणार…\nShoaib Akhtar | वयाच्या 48व्या वर्षी…\nपाकिस्तान क्रिकेट संघाचा (Pakistan Cricket Team) माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर (Shoaib Akhtar) आणि त्याची पत्नी…\nRajnath Singh | भारताची ताकत वाढली;…\nRajnath Singh - मेक इन इंडिया (Make in India) मोहिमेला बळ देण्यासाठी संरक्षण मंत्रालयानं पाच कंपन्यांसोबत 39 हजार…\nPaytm Payments Bank fined Rs 5 Crore 49 Lakh | अर्थखात्या अंतर्गत असलेल्या वित्त अन्वेषण विभागानं पेटीएम पेमेंटस्…\nGautam Gambhir | गौतम गंभीरचा राजकारणाला…\nGautam Gambhir : भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीरने राजकारणापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. क्रिकेट मुळे…\nRam Mandir Garbhagriha : राम मंदिराचा अभिषेक होऊन दीड महिनाही उलटला नाही आणि लाखो भाविकांनी येथे दर्शन घेतले आहे.…\nBengaluru Rameshwaram Cafe blast : बेंगळुरूच्या राजाजीनगर येथील रामेश्वरम कॅफेमध्ये स्फोट झाला आहे. यादरम्यान…\nRinki Chakma | माजी मिस इंडिया रिंकी…\nमॉडेलिंग इंडस्ट्रीतून एक वाईट बातमी समोर येत आहे. फेमिना मिस इंडिया त्रिपुरा 2017 चा खिताब जिंकणाऱ्या रिंकी चकमाचे…\nDolly Chaiwala : मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स (Bill Gates) यांनी एक व्हिडिओ पोस्ट केला ज्यामध्ये ते…\nAnant-Radhika Pre-Wedding - भारतीय उद्योगपती मुकेश अंबानी आणि त्यांची पत्नी नीता अंबानी त्यांचा धाकटा मुलगा अनंत…\nMahashivratri 2024 : 8 मार्च रोजी महाशिवरात्री उत्सव साजरा होणार आहे. या विशेष प्रसंगी सर्व शिवभक्त जगभरात हा उत्सव…\nAnantha-Radhika Wedding - भारतातील सर्वात श्रीमंत बिझनेस टायकून आणि जगातील आघाडीचे उद्योगपती मुकेश अंबानी यांचा…\nShreevats Goswami | क्रिकेटमध्ये पुन्हा…\nShreevats Goswami : क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगालच्या (CAB) फर्स्ट क्लास लीग सामन्यादरम्यान काही खेळाडू ज्या प्रकारे…\nHardik Pandya | या कारणामुळे वाचलं…\nHardik Pandya : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) केंद्रीय करार जारी करून क्रीडा विश्वात खळबळ उडवून दिली आहे.…\nRamdas Athawale – संविधान धोक्यात…\nRamdas Athawale - महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिलेले संविधान सर्वश्रेष्ठ संविधान आहे. संविधनामुळे…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00845.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://krushisahayak.krushivasant.com/2023/12/24/home-loan-in-gram-panchayat-area/", "date_download": "2024-03-05T00:45:15Z", "digest": "sha1:ASCO2UDAOU3BFQVBPPMGA3ZYYKDZD3CC", "length": 6851, "nlines": 86, "source_domain": "krushisahayak.krushivasant.com", "title": "Home loan in gram panchayat area होम लोन घेताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाल? - Krushisahayak", "raw_content": "\nInstant loan app without cibil पीएनबी बँंकेचे झटपट कर्ज; ग्राहकांना अवघ्या 4 क्लिकमध्ये\nPashupalan loan महिलांसाठी खुशखबर; महिलांना मिळणार 10 शेळ्या 1 बोकड\nToday onion rate in pune 2024 कांदा उत्पादकांसाठी दिलासादायक, आगामी काळात कांद्याचे भाव वाढणार, रांगडा आणि उन्हाळीला होणार फायदा\nmobile tower crane आपल्या जागेत मोबाईलचा टॉवर लावून दर महिना 75000 ते 100000 रुपये मिळवा\nInstant loan app without cibil पीएनबी बँंकेचे झटपट कर्ज; ग्राहकांना अवघ्या 4 क्लिकमध्ये\nPashupalan loan महिलांसाठी खुशखबर; महिलांना मिळणार 10 शेळ्या 1 बोकड\nHome loan in gram panchayat area होम लोन घेताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाल\nHome loan in gram panchayat area होम लोन घेताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाल\nHome loan in gram panchayat area मोठ्या शहरात अगदी प्राइम लोकेशनवर सर्व सोयींनी सुसज्ज असे घर असावे, असे कुणाला बरे वाटत नाही. यासाठी लोक काटकसरीने राहतात, बचत करतात, प्रसंगी कर्जही काढतात.\nकर्ज काढण्यासाठी लोक बँकेत जातात अथवा एखाद्या मध्यस्थाला गाठतात. घरासाठी कर्ज काढायचे असेल तर काही गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात.\nकेवल 5 मिनट में यूनियन बैंक पर्सनल लोन 50000 सीधी अपने बैंक खाते में कैसे करें प्राप्त यहां से कड़े ऑनलाइन आवेदन\nघर खरेदी, घर बांधकाम, जमीन खरेदी, गृह विस्तार, गृह नूतनीकरण, टॉप-अप होम लोन (आधीच्या कर्जावर), एनआरआय गृहकर्ज.\nकिसान क्रेडिट कार्डावर आता मिळणार 3 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज…\nहोम लोन घेताना वय जितके कमी असेल तितकी मंजूरी मिळण्याची शक्यता जास्त असते. पगारदार किंवा स्वतःचा रोजगार असल्यास होम लोन लवकर मिळते.\nव्याजदर कसे निवडावे पहा.\nचांगल्या सिबिल स्कोअरमुळे म��जुरीची प्रक्रिया चटकन होते. जर स्कोअर किमान ७५० वर असेल कर्ज सहज मिळते. तुमच्यावर असलेल्या सध्याच्या इतर देण्याचे मूल्यांकन करून परत फेडीची क्षमता तपासली जाते.\nशेतकर्‍यांना घर बांधण्यासाठी बँक देणार 50 लाखांपर्यंत कर्ज\nNew Government loan scheme :गाय म्हैससाठी गोठा सुधारित अनुदान योजना 2023\nPrevious: Customised passport holder आधार कार्डसाठी पासपोर्ट सारखे व्हेरिफिकेशन, आधार कार्डसाठी बदलला नियम\nNext: Lic scheme for girl 2023 राणी लक्ष्मीबाई योजनेअंतर्गत आता सर्व मुलींना मिळणार मोफत स्कूटी\nInstant loan app without cibil पीएनबी बँंकेचे झटपट कर्ज; ग्राहकांना अवघ्या 4 क्लिकमध्ये\nPashupalan loan महिलांसाठी खुशखबर; महिलांना मिळणार 10 शेळ्या 1 बोकड\nToday onion rate in pune 2024 कांदा उत्पादकांसाठी दिलासादायक, आगामी काळात कांद्याचे भाव वाढणार, रांगडा आणि उन्हाळीला होणार फायदा\nmobile tower crane आपल्या जागेत मोबाईलचा टॉवर लावून दर महिना 75000 ते 100000 रुपये मिळवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00845.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://live.jagmitra.com/%E0%A4%B8%E0%A4%95%E0%A4%B2-%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0/", "date_download": "2024-03-05T01:32:39Z", "digest": "sha1:5VZIHRPYD6DXULYRYFFOHJC43HPCCJDC", "length": 11387, "nlines": 84, "source_domain": "live.jagmitra.com", "title": "सकल मराठा समाजाची रविवारी परळीत महत्वपुर्ण बैठक . – Jagmitra", "raw_content": "\nदे दान सुटे गि-याण\nवैद्यकीय अधिक्षक डॉ.अरूण गुट्टे यांची कर्तव्यनिष्ठा\nडॉ.शालिनीताई कराड यांना मातृशोक\nदैनिक जगमिञ आजचा अंक\nडॉ.शालिनीताई कराड यांना मातृशोक\nसकल मराठा समाजाची रविवारी परळीत महत्वपुर्ण बैठक .\nपरळी वैजनाथ (प्रतिनिधी)ः- सकल मराठा समाजाची विभागीय व परळी तालुकास्तरीय महत्वपुर्ण बैठक रविवार दि.4 ऑक्टोंबर रोजी परळीत आयोजित करण्यात आली असुन या बैठकीस सर्व समाज बांधवांनी उपस्थित रहावे असे आवाहन मराठा क्रांती ठोक मोर्चा व मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला नुकतीच स्थगीती दिल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. बहुतांश मराठा समाजाची आजची आर्थिक परस्थिती अत्यंत नाजुक असुन गुणवंत असुनही आरक्षण मिळाल्याशिवाय हे विद्यार्थी शिक्षण घेवुच शकत नाहीत. मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यामुळे मराठा समाजाला जबर धक्का बसला असुन कांही विद्यार्थ्यांनी आत्महत्येसारखा मार्ग पत्कारला. परंतु हा मार्ग नव्हे. आपण पुन्हा सर्वजन एक होवुन लढु व आप��ा हक्क मिळवुनच घेवु. मराठा आरक्षणाला न्यायालयाने दिलेली स्थगिती तात्काळ उठवावी व मराठा समाजाला ठोस आरक्षणाची तरतुद करण्यात यावी यासाठी रविवार दि.4 ऑक्टोंबर रोजी सकाळी 11.00 वाजता अक्षदा मंगल कार्यालय, शिवाजी चौक, परळी वैजनाथ येथे विभागीय व परळी तालुकास्तरीय महत्वपुर्ण बैठकीस सर्व समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन मराठा क्रांती ठोक मोर्चा व मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात आले आहे\nनमस्कार मी धनंजय मुंडेंच्या कार्यालयातून बोलतोय’ जगमित्र कार्यालयातून चालवले जाते कोरोना हेल्प सेंटर\n..नमस्कार मी धनंजय मुंडेंच्या कार्यालयातून बोलतोय’ जगमित्र कार्यालयातून चालवले जाते कोरोना हेल्प सेंटर कोरोना बाधित रुग्णांची विचारपूस, बेड उपलब्धी ते बिलात सवलत मिळवून देण्यासाठी केले जाते मदत\nजनता कर्फ्यू मधून गंगाखेड शहर वगळा – गोविंद यादव\nभोकर येथील सराफा बाजारात भेसळयुक्त सोन्याची विक्री: ग्राहकांची केली जाते लूट *************”””*******\nपरतूर तालुका ”कोरोनामुक्त…” मापेगाव येथील २१ जणांना सुट्टी\nदे दान सुटे गि-याण\nदे दान सुटे गिर्‍याण‐————————नैसर्गिक आणि भौगोलिकदृष्ट्या ग्रहण हे सुर्य आणि चंद्राला लागत असते, जसे सुर्य आणि चंद्र यांना ग्रहण लागते,\nविदर्भाप्रमाणे उर्वरित महाराष्ट्रातील कैकाडी समाजाचा अनुसूचित जातीत समावेश करण्यासाठी विधिमंडळाचा ठराव घेऊन केंद्र सरकारकडे शिफारस करणार ; धनंजय मुंडे\nमुस्लिम आरक्षण वर निर्णय घ्या नसता,कांग्रेस, राष्ट्रवादी नगरसेवक व पदाधिकारी राजीनामा देतील\nक्रांतीवीर लहूजी साळवे स्मारकाच्या भूसंपादनासाठी सामाजिक न्याय विभागाने पुढाकार घ्यावा ; उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे\nबीड जिल्हा कुस्तीगीर परिषदेचे उपाध्यक्ष मुरलीधर मुंडे यांच्या हस्ते शरीर सौष्ठव स्पर्धेत व्दितीय क्रमांक मिळवल्याबद्दल ऋषिकेश फड व किरण गिरामयांचा सत्कार\nसेवानिवृत्त पुरी गावाचे लक्ष्मण मोरे पाटील उर्फ भाऊ पाटील यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार\nज्ञानगंगा सेवाभावी संस्थेच्या वतीने गरजु विद्यार्थ्याना शालेय साहित्याचे वाटप\nमुक्तांगण विज्ञान शोधिका केंद्रातर्फे ‘खेल खेल में’ ; राष्ट्रीय स्तरावरील विज्ञान खेळणी, गेम डिझाईन स्पर्धा\nभाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे शुक्रवारी राष्ट्रवादीत प्रवेश करणार – जयंत पाटील\n कोविंड रुग्णालयाचा घातक कचरा सार्वजनिक ठिकाणी रुग्णालयावर गुन्हा दाखल\nदे दान सुटे गि-याण\nदे दान सुटे गिर्‍याण‐————————नैसर्गिक आणि भौगोलिकदृष्ट्या ग्रहण हे सुर्य आणि चंद्राला लागत असते, जसे सुर्य आणि चंद्र यांना ग्रहण लागते,\nशरीर सौष्ठव स्पर्धेत ऋषीकेश फड दुसरा सिल्व्हर मेडल पटकावून मारली बाजी\nसेवानिवृत्त पुरी गावाचे लक्ष्मण मोरे पाटील उर्फ भाऊ पाटील यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार\nसौ.गेले श्री आले विरोधकांची सारी खटपट व्यर्थ झाले – डाॅ.कुडमूलवार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00845.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://navswaraj.com/union-budget-2024-to-be-presented-before-lok-sabha-election-2024/", "date_download": "2024-03-05T00:56:29Z", "digest": "sha1:MI24ORJ3X4EK65VPKRJJ25HYTSNRTUB5", "length": 14213, "nlines": 158, "source_domain": "navswaraj.com", "title": "Budget Session 2024 : लोकसभा निवडणुकीपूर्वी मोदी सरकारचे अंतिम बजेट येणार - Navswaraj", "raw_content": "\nआम्हाला बातम्या पाठविण्यासाठी येथे क्लिक करा\nसंपादकीय / लेख / ब्लॉग\nमुख्यपृष्ठ महाराष्ट्र देश / विदेश साहित्य-संस्कृती\nHome » Budget Session 2024 : लोकसभा निवडणुकीपूर्वी मोदी सरकारचे अंतिम बजेट येणार\nBudget Session 2024 : लोकसभा निवडणुकीपूर्वी मोदी सरकारचे अंतिम बजेट येणार\nDraupadi Murmu : राम मंदिर निर्माण, तिहेरी तलाक, कलम 370 चा उल्लेख\nNew Delhi : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू लोकसभा आणि राज्यसभेच्या संयुक्त अधिवेशनाला संबोधित केले. अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होण्यापूर्वी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी बुधवारी (ता. 31) संसद सदस्यांना संबोधित केले.\nआपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच मुर्मू यांनी नव्या संसद भवन इमारतीमधील त्यांचे हे पहिलेच भाषण असल्याचे सांगितले. यावेळी ऐतिहासिक सुवर्ण राजदंड सेंगोलचे अनुष्ठान केले गेले. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत पहिला देश ठरला. राम मंदिर निर्माण, जम्मू-काश्मीरमधील अनुच्छेद 370 काढून टाकणे अशा कामांचा मुर्मू यांनी उल्लेख केला. तिहेरी तलाक विरोधातील आणि नारी शक्ती वंदन कायद्याची त्यांनी पाठ थोपटली. आशियाई खेळांमध्ये भारतीय खेळाडूंनी 100 पेक्षा अधिक पदक जिंकले. मागील दहा वर्षांतील साधनेचा हा परिपाक आहे, असेही राष्ट्रपती म्हणाल्या.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या कार्यकाळातील शेवटचा (अंतरिम) अर्थसंकल्प 1 फेब्रुवारीला संसदेत मांडला जाईल. अर्थमंत्री म्हणून निर्मला सीतारामण यांचे हे सहाव��� ‘बजेट’ आहे. यापूर्वी अरुण जेटली, पीयूष गोयल यांनी मोदी सरकारच्या कार्यकाळात अर्थसंकल्प सादर केला. 2019 मध्ये अंतरिम बजेट पीयूष गोयल यांनी सादर केले होते. 2019 मधील निवडणुकीनंतर पूर्ण अर्थसंकल्प निर्मला सीतारामण यांनी सादर केला.\nयंदा मतदारांना प्रभावित करणारे हे बजेट असेल. अंतरिम बजेट हे केवळ निवडणूक होईस्तोवर आणि केंद्र सरकारच्या उत्पन्न आणि खर्चासाठी असते. निवडणुकीनंतर सरकार स्थापन झाल्यावर जून-जुलैमध्ये सरकारचे पूर्ण बजेट सादर होईल. पीएम किसान अर्थात प्रधानमंत्री किसान सन्मान निधीत मिळणाऱ्या 6 हजार रुपयांत वाढ होण्याची शक्यता आहे. हा सन्मान निधी 8 ते 9 हजार रुपये होऊ शकतो. पेट्रोलियम कंपन्यांना दिलासा देण्याचा आदेश सरकार देऊ शकते.\nनोकरदारांचे लक्ष बजेटमध्ये वैयक्तिक ‘इनकम टॅक्स स्लॅब’वर असते. तीन लाखांपर्यंत ‘टॅक्स’ न देणाऱ्यांचा ‘स्लॅब’ हा वाढवून तो 4 ते 5 लाख होण्याची मोठी शक्यता आहे. त्यामुळे मध्यमवर्गीयांना दिलासा देण्याचा प्रयत्न या अर्थसंकल्पात होऊ शकतो. पगारदार ज्या 80-सी मध्ये करात सवलत घेतात. त्याच्या गुंतवणुकीची मर्यादा ही दोन लाखांपर्यंत होण्याची दाट शक्यता व्यक्त होत आहे.\nसंसदेच्या बजेटपूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळातून ११ मंत्र्यांना वगळणार\nमहाराष्ट्रातील ११ पोलिसांना केंद्रीय गृहमंत्री पदक\nबुल्गेरिया देशात भरतो नवरानवरींचा बाजार\nभाषण करताना नितीन गडकरी यांना पुन्हा भोवळ\nMumbai News : स्वतःवर बेतल्यामुळे पाकिस्तानचे संयुक्त राष्ट्रसंघाला साकडे\nपंतप्रधानांकडून अशोक स्तंभाचे दिल्लीत अनावरण\nLok Sabha Election 2024 : अपमान सहन करूनही ‘वंचित’ महाविकास आघाडीत\nMaratha Reservation : मंत्रिमंडळातून छगन भुजबळ यांची हकालपट्टी करा\nTadoba Mahotsav : ‘ड्रिमगर्ल’ म्हणाल्या मथुरेत कृष्ण मंदिराचे स्वप्न लवकरच साकार होणार\n दारू ढोसून तरुणींनी मुलांना झोडले\nAmravati Crime : अवघ्या 100 रुपयाच्या बाटलीसाठी आईलाच संपविले\nNagpur Crime : एनएचएआय चा अधिकारी केंद्रीय गुन्हे अन्वेशन विभागाच्या (सीबीआय) जाळ्यात\nLok Sabha Election 2024 : आनंदराव अडसूळ यांचा राणा दाम्पत्यावर पलटवार\nChandrapur Crime : कौटुंबिक कलहातून केली परिवारातील तीन सदस्यांची हत्या\nTadoba Mahotsav : ‘ड्रिमगर्ल’ म्हणाल्या मथुरेत कृष्ण मंदिराचे स्वप्न लवकरच साकार होणार\n दारू ढोसून तरुणींनी मुलांना झोडले\nAmravati Crime : अवघ्या 100 रुपयाच्या ब���टलीसाठी आईलाच संपविले\nLatur Nanded Highway : दुर्दैवी घटना; लातूर-नांदेड महामार्गावर कारचा अपघात\nNagpur Crime : एनएचएआय चा अधिकारी केंद्रीय गुन्हे अन्वेशन विभागाच्या (सीबीआय) जाळ्यात\nदेश / विदेश (86)\nपर्यावरण, पर्यटन, वन्यजीव (55)\nChandrapur Health : नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यात चंद्रपूर आदर्श ठरावा\nAmravati अमरावती येथील घटना तरुणाने स्वत:लाच पेटवलं\nSwine flu : ‘स्वाइन फ्लू’मुळे नागपूरकरांची चिंता वाढली, नेमक कारण काय\nMedical College : सर्वोपचार रुग्णालयातील जेवणात आढळल्या अळ्या\nAkola News : डॉ. हेडगेवार रुग्णालय आणि अनुसंधान केंद्रातील किडनी प्रत्यारोपण कार्यशाळा\nअमरावतीचे ईर्विन होणार ८०० खाटांचे नवे रूग्णालय\nTadoba Festival 2024 : विश्वसुंदरींनी दिला व्याघ्र संवर्धनाचा...\nSudhir Mungantiwar : मानवी जीवन, सृष्टीच्या संरक्षणासाठी व्याघ्र...\nWeather Update: हवामान विभागाचा राज्यातील ५ जिल्ह्यांना ऑरेंज...\nWeather Update : पुढील तीन दिवसांत राज्यात ‘या’...\nWeather Updates : विदर्भात पुन्हा पावसाची शक्यता, जाणुन...\nसंपादकीय / लेख / ब्लॉग\nAyodhya Rammandir : पाकिस्तानच्या भाविकाने घेतले...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00845.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.tarunbharat.com/tag/at-vashim/", "date_download": "2024-03-05T02:00:44Z", "digest": "sha1:AI6MRPXUKQEEEYPA754JYASX3UQJ343W", "length": 5248, "nlines": 82, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "at vashim Archives - Tarun Bharat", "raw_content": "\nतामिळनाडूचा पराभव करत मुंबई फायनलमध्ये\nसारा देश हाच माझा परिवार \nअनेक वर्षांनी एकत्र झळकणार दीया अन् सुनील शेट्टी\nशेअरबाजार नव्या विक्रमासह तेजीसमवेत बंद\nशाहबाज शरीफ पाकिस्तानचे 24 वे पंतप्रधान\nश्रीकृष्णांनी अलिप्त राहून, समाधानाने वागून दाखवले\nइस्रोप्रमुख सोमनाथ यांना कर्करोग\nसंभाजी ब्रिगेडचा उद्या वाशिममध्ये राज्यस्तरीय मेळावा\nराज्यभरातून कार्यकर्ते उपस्थित राहणार : प्रदेशाध्यक्ष ॲड. मनोज आखरे, महासचिव सौरभ खेडेकर करणार मार्गदर्शन कोल्हापूर प्रतिनिधी संभाजी ब्रिगेडच्या वर्धापनदिनानिमित्त शनिवारी…\nअनंत अंबानी व राधिका मर्चेंटच्या प्री-वेडिंग सोहळ्यातील बॉलीवूड कलाकारांचे स्टनिंग लूक(Bollywood Actors’ Stunning Looks at Anant Ambani and Radhika Merchant’s Pre-Wedding Ceremony)\nआजपासून भारत विरुद्ध इंग्लंड तिसरी कसोटी (India vs England 3rd Test from today)\nशंभू सीमेवर शेतकऱ्यांचा निषेध मोर्चा (पंजाब-हरियाणा) Farmers protest march at Shambhu border (Punjab-Haryana)\nई पेपर ऐप डाउनलोड करा\nअनंत अंबानी व राधिका मर्चेंटच्या प्री-वेडिंग सोहळ्यातील बॉलीवूड कलाकारांचे ��्टनिंग लूक(Bollywood Actors’ Stunning Looks at Anant Ambani and Radhika Merchant’s Pre-Wedding Ceremony) युएईत मंदिर, जगाला सद्भावना संदेश(UAE temple, message of goodwill to the world) आजपासून भारत विरुद्ध इंग्लंड तिसरी कसोटी (India vs England 3rd Test from today) शंभू सीमेवर शेतकऱ्यांचा निषेध मोर्चा (पंजाब-हरियाणा) Farmers protest march at Shambhu border (Punjab-Haryana)", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00845.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} +{"url": "http://mr.cxcutlery.com/colored-cutlery-set/", "date_download": "2024-03-05T01:34:44Z", "digest": "sha1:IHRF4SWIXY5YERXCLIDLL42WA6VZESYM", "length": 5547, "nlines": 180, "source_domain": "mr.cxcutlery.com", "title": " रंगीत कटलरी सेट उत्पादक - चीन रंगीत कटलरी सेट फॅक्टरी आणि पुरवठादार", "raw_content": "विक्री आणि समर्थन:+८६ १३४८०३३४३३४\nव्यावसायिक म्हणूनपीव्हीडी (भौतिक वाष्प जमा) स्टेनलेस स्टील कटलरी पुरवठादार, आम्ही आमच्या ग्राहकांसाठी अनेक पर्याय ऑफर करतो.\nमूलभूतपणे, त्यात टायटॅनियम कोटेड, क्रोमियम कोटेड, अॅल्युमिनियम लेपित समाविष्ट आहे, जी धातूची वाफ तयार करण्याची प्रक्रिया आहे.\nPVD-उपचार केलेले फ्लॅटवेअरचे स्क्रॅप्सपासून संरक्षण करते.तसेच फ्लॅटवेअर पूर्णपणे हायपोअलर्जेनिक बनवा.\nहँडल्सवर इपॉक्सी प्लेटेड, जे फूड ग्रेड आहे आणि कटलरीला खास बनवते.त्यानुसार रंग बनवता येतातपॅन्टोनरंग.\nतुमचा बनवण्यासाठी तुम्हाला आवडणारा रंग निवडास्वतःच्या डिझाईन्स.\nपत्ता: गँगवेई इंडस्ट्रियल एरिया, हौयांग व्हिलेज, मेयुन टाउन, जिएडोंग जिल्हा, जियांग सिटी, ग्वांगडोंग, चीन\nअधिक जाणून घेण्यासाठी तयार\nअंतिम परिणाम पाहण्यापेक्षा चांगले काहीही नाही.नवीन फनबद्दल जाणून घ्या आणि नवीनतम उत्पादन नमुना अल्बम मिळवा आणि फक्त अधिक माहितीसाठी विचारले\n© कॉपीराइट - 2021-2023 : सर्व हक्क राखीव.\nई - मेल पाठवा\nगुणवत्तेने जिंका, मनापासून सर्व्ह करा\nतुमचा संदेश इथे लिहा आणि आम्हाला पाठवा.\nशोधण्यासाठी एंटर दाबा किंवा बंद करण्यासाठी ESC दाबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00846.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://bettercotton.org/mr/careers/", "date_download": "2024-03-05T01:56:38Z", "digest": "sha1:NFUNCHGJ4RFB4VINNTDWZT6I2GMJVK4U", "length": 23966, "nlines": 341, "source_domain": "bettercotton.org", "title": "करिअर - उत्तम कापूस", "raw_content": "\nसाठी परिणाम {वाक्यांश} ({परिणाम_काउंट} of {परिणाम_गणना_ एकूण})\nप्रदर्शित करीत आहे {परिणाम_काउंट} च्या परिणाम {परिणाम_गणना_ एकूण}\nसामग्री प्रकारानुसार परिणाम फिल्टर करा\nसर्व निवडा बातम्या पृष्ठे आगामी कार्यक्रम प्रस्ताव विनंती करीयर दस्तऐवज\nवापरकर्तानाव किंवा ईमेल पत्ता\nलोगोच्या मागे काय आहे\nआम्हाला कसे अनुदान दिले जाते\nबेटर कॉटन हा कापूससाठी जगातील आघाडीचा शाश्वत उपक्रम आहे. पर्यावरणाचे संरक्षण आणि पुनर्संचयित करताना, कापूस समुदायांना टिकून राहण्यास आणि भरभराट करण्यास मदत करणे हे आमचे ध्येय आहे.\nआमचे मानक (तत्त्वे आणि निकष)\nदेखरेख, मूल्यमापन आणि शिक्षण\nशेतकऱ्यांमध्ये गुंतवणूक (वृद्धी आणि नवोन्मेष निधी)\nकेवळ 10 वर्षांमध्ये आम्ही जगातील सर्वात मोठा कापूस टिकाव कार्यक्रम बनलो आहोत. आमचे ध्येय: पर्यावरणाचे संरक्षण आणि पुनर्संचयित करताना कापूस समुदायांना टिकून राहण्यास आणि भरभराट करण्यास मदत करणे.\nजिथे उत्तम कापूस पिकवला जातो\nजगभरातील 22 देशांमध्ये उत्तम कापूस पिकवला जातो आणि जागतिक कापूस उत्पादनात 22% वाटा आहे. 2022-23 कापूस हंगामात, 2.2 दशलक्ष परवानाधारक उत्तम कापूस शेतकऱ्यांनी 5.4 दशलक्ष टन उत्तम कापूस पिकवला.\nपरिणाम आणि प्रभाव प्रदर्शित करणे\nजैवविविधता आणि जमीन वापर\nकीटकनाशके आणि पीक संरक्षण\nकिरकोळ विक्रेता आणि ब्रँड सदस्यत्व\nपुरवठादार आणि उत्पादक सदस्यत्व\nआज बेटर कॉटनचे 2,500 पेक्षा जास्त सदस्य आहेत, जे उद्योगाची व्यापकता आणि विविधता दर्शवतात. शाश्वत कापूस शेतीचे परस्पर फायदे समजणाऱ्या जागतिक समुदायाचे सदस्य. ज्या क्षणी तुम्ही सामील व्हाल, त्या क्षणी तुम्हीही याचा भाग व्हाल.\nबेटर कॉटनमध्ये सामील व्हा\nकिरकोळ विक्रेता आणि ब्रँड सदस्यत्व\nपुरवठादार आणि उत्पादक सदस्यत्व\nसंसाधने - उत्तम कापूस परिषद 2022\nउत्तम कापूस कार्यक्रमात सहभागी व्हा\nआम्हाला संपर्क केल्याबद्दल आभारी आहोत\nबेटर कॉटनचे डेटा प्रायव्हसी पॉलिसी\nउत्तम कापूस कुकी धोरण\nकस्टडी स्टँडर्डची साखळी कशी लागू करावी\nसंसाधने - उत्तम कापूस परिषद 2023\nकापूस आणि त्याची शेती करणाऱ्या लोकांसाठी निरोगी शाश्वत भविष्य हे त्याच्याशी संबंधित असलेल्या प्रत्येकाच्या हिताचे आहे हा बेटर कॉटनचा पाया आहे.\nतुम्ही जे शोधत आहात ते शोधण्यात आम्हाला मदत करूया\nसाठी परिणाम {वाक्यांश} ({परिणाम_काउंट} of {परिणाम_गणना_ एकूण})\nप्रदर्शित करीत आहे {परिणाम_काउंट} च्या परिणाम {परिणाम_गणना_ एकूण}\nसामग्री प्रकारानुसार परिणाम फिल्टर करा\nसर्व निवडा बातम्या पृष्ठे आगामी कार्यक्रम प्रस्ताव विनंती करीयर दस्तऐवज\nआमच्या गतिमान आणि उत्साही कार्यसंघाचा भाग बनण्यास स्वारस���य आहे हे पृष्ठ नियमितपणे अद्यतनित केले जाते आणि सर्व रिक्त पदे खाली सूचीबद्ध आहेत. कोणत्याही खुल्या रिक्त जागा सूचीबद्ध नसल्यास, संधी उपलब्ध झाल्यावर अद्यतनांसाठी आम्हाला LinkedIn किंवा Twitter वर फॉलो करा.\nस्थान: जिनिव्हा, लाहोर, लंडन, नवी दिल्ली\nबंद होण्याची तारीख: 14/03/2024\nपूर्ण वर्णन: पीडीएफ पहा\nदेखरेख, मूल्यमापन आणि शिक्षण प्रमुख (MEL)\nस्थान: जिनिव्हा, लाहोर, लंडन, नवी दिल्ली\nबंद होण्याची तारीख: 14/03/2024\nपूर्ण वर्णन: पीडीएफ पहा\nसंचालक - फार्म कार्यक्रम आणि भागीदार\nस्थान: लाहोर, लंडन, नवी दिल्ली\nबंद होण्याची तारीख: 15/03/2024\nपूर्ण वर्णन: पीडीएफ पहा\nवरिष्ठ संचालक - प्रभाव आणि विकास (मातृत्व कवच)\nस्थान: लाहोर, लंडन, नवी दिल्ली\nबंद होण्याची तारीख: 15/03/2024\nपूर्ण वर्णन: पीडीएफ पहा\nस्थान: लंडन, युनायटेड किंगडम\nबंद होण्याची तारीख: 28/02/2024\nपूर्ण वर्णन: पीडीएफ पहा\nमानक, प्रमाणन आणि एमईएल संचालक\nस्थान: जिनिव्हा, लंडन, नेदरलँड्स, स्वीडन, युनायटेड किंगडम\nबंद होण्याची तारीख: 21/02/2024\nपूर्ण वर्णन: पीडीएफ पहा\nआमची उद्दिष्टे आणि धोरण\nलोगोच्या मागे काय आहे\nकिरकोळ विक्रेता आणि ब्रँड सदस्यत्व\nपुरवठादार आणि उत्पादक सदस्यत्व\nसंसाधने - उत्तम कापूस परिषद 2022\nउत्तम कापूस कार्यक्रमात सहभागी व्हा\nआम्हाला संपर्क केल्याबद्दल आभारी आहोत\nबेटर कॉटनचे डेटा प्रायव्हसी पॉलिसी\nउत्तम कापूस कुकी धोरण\nकस्टडी स्टँडर्डची साखळी कशी लागू करावी\nसंसाधने - उत्तम कापूस परिषद 2023\n'उत्तम' परिभाषित करणे: आमचे मानक\nशेतकऱ्यांना प्रशिक्षण द्या: क्षमता बळकट करणे\nअनुपालन आणि सतत सुधारणा प्रदर्शित करणे: आश्वासन कार्यक्रम\nपुरवठा आणि मागणी जोडणे: कस्टडीची साखळी\nविश्वासार्ह कम्युनिकेशन्सचे समर्थन करणे: दावा फ्रेमवर्क\nपरिणाम आणि प्रभाव मोजणे: देखरेख, मूल्यमापन आणि शिक्षण\nकृषी समुदायांमध्ये गुंतवणूक: उत्तम कापूस वाढ आणि नवोपक्रम निधी\nफील्ड स्तर परिणाम आणि प्रभाव\nपरिणाम आणि प्रभाव प्रदर्शित करणे\nकापूस कुठे पिकवला जातो\nउत्तम कापूस तत्त्वे आणि निकष v.3.0\nसंसाधने - उत्तम कापूस परिषद 2022\nउत्तम कापूस कार्यक्रमात सहभागी व्हा\nआम्हाला संपर्क केल्याबद्दल आभारी आहोत\nबेटर कॉटनचे डेटा प्रायव्हसी पॉलिसी\nउत्तम कापूस कुकी धोरण\nकस्टडी स्टँडर्डची साखळी कशी लागू करावी\nसंसाधने - उत्तम कापूस परिषद 2023\nजगातील सर्वात म��ठा कापूस टिकाव कार्यक्रम कोणता आहे हे तुम्हाला जाणून घ्यायचे आहे का नवीनतम घडामोडींसह अद्ययावत रहा आणि नवीन BCI त्रैमासिक वृत्तपत्रामध्ये BCI शेतकरी, भागीदार आणि सदस्यांकडून ऐका. BCI सदस्यांना मासिक सदस्य अद्यतन देखील प्राप्त होते.\nखाली काही तपशील द्या आणि तुम्हाला पुढील वृत्तपत्र प्राप्त होईल.\nहे पृष्ठ सामायिक करा\nफेसबुक Twitter संलग्न ई-मेल\nअद्यतन: आम्ही अलीकडे आमचे अद्यतनित केले आहे डेटा गोपनीयता धोरण आणि GDPR चे पालन करण्यासाठी आम्हाला वापरकर्त्यांनी बदलांचे पुनरावलोकन करणे आणि स्वीकृतीची पुष्टी करणे आवश्यक आहे.\nटीप: आम्ही आमच्या साइटवर आणि ट्रॅकिंग हेतूंसाठी तुमचा अनुभव सुधारण्यासाठी कुकीज वापरतो. आमची वेबसाइट वापरणे सुरू ठेवून तुम्ही आम्हाला तसे करण्याची परवानगी देता. कुकीज आणि निवड रद्द करण्याच्या पर्यायांबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी, कृपया आमचा संदर्भ घ्या कुकी धोरण.\nजीडीपीआर कुकी सेटिंग्ज बंद करा\n3 रा पक्ष कुकीज\nही वेबसाइट कुकीज वापरते जेणेकरून आम्ही शक्य तितका सर्वोत्तम वापरकर्ता अनुभव प्रदान करू शकू आपल्या ब्राउझरमध्ये कुकी माहिती संग्रहित केली जाते आणि आपण आमच्या वेबसाइटवर परत येतो तेव्हा आपल्याला ओळखणे आणि आपल्याला सर्वात मनोरंजक आणि उपयुक्त असलेल्या वेबसाइटचे कोणते विभाग आपल्याला समजून घेणे हे आमच्या संघाला मदत करण्यासारख्या कार्य करते.\nकाटेकोरपणे आवश्यक कुकी नेहमीच सक्षम असली पाहिजे जेणेकरून आम्ही कुकी सेटिंग्जसाठी आपली प्राधान्ये जतन करू शकू.\nकुकीज सक्षम किंवा अक्षम करा\nआपण ही कुकी अक्षम केल्यास आम्ही आपली प्राधान्ये जतन करू शकणार नाही. अर्थात प्रत्येक वेळी आपण या वेबसाइटला भेट देता तेव्हा आपल्याला पुन्हा कुकीज सक्षम किंवा अक्षम करण्याची आवश्यकता असेल.\n3 रा पक्ष कुकीज\nसाइटवर अभ्यागतांची संख्या आणि सर्वात लोकप्रिय पृष्ठे यासारखी निनावी माहिती संकलित करण्यासाठी ही वेबसाइट गूगल ticsनालिटिक्सचा वापर करते.\nही कुकी सक्षम ठेवल्याने आमची वेबसाइट सुधारण्यात मदत होते.\nकुकीज सक्षम किंवा अक्षम करा\nकृपया आधी कडकपणे आवश्यक कुकी सक्षम करा जेणेकरून आम्ही तुमची प्राधान्ये जतन करू शकू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00846.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtranewsupdate.com/tag/marathi-news/", "date_download": "2024-03-05T01:13:16Z", "digest": "sha1:KH37HY3P2YBLQTHTEOYGVEACMSBD4RX6", "length": 58617, "nlines": 350, "source_domain": "maharashtranewsupdate.com", "title": "Warning: The magic method Vc_Manager::__wakeup() must have public visibility in /home/u328854648/domains/maharashtranewsupdate.com/public_html/wp-content/plugins/js_composer/include/classes/core/class-vc-manager.php on line 203", "raw_content": "\nमुंबईतील रस्त्यावरील विक्रेत्यांमध्ये होणार लक्षणीय बदल , महापालिका घेणार एक महत्त्वपूर्ण निर्णय \nस्थानिक अर्थव्यवस्थेचे सक्षमीकरण: छोट्या शहरांमध्ये नोकऱ्या निर्माण करण्याचे Mikro Grafeio चे ध्येय (316)\nमहाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांसाठी कडबा कुट्टी मशीन योजना सुरू केली आहे (314)\nया जिल्ह्यात आज कोरोनाचा गेला पहिला बळा; High Alert \nमहाराष्ट्राने 75,000 सरकारी नोकऱ्यांची घोषणा केली: (274)\nमुंबईतील रस्त्यावरील विक्रेत्यांमध्ये होणार लक्षणीय बदल , महापालिका घेणार एक महत्त्वपूर्ण निर्णय \nनवीन Samsung Galaxy S24 मालिका आता भारतात प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध आहे. 17 जानेवारी रोजी जगभरात प्रदर्शित होणार आहे.\nग्रामपंचायतीला किती पैसे खर्च करावे लागतात सरकारने त्यांना दिलेल्या पैशाचे त्यांनी काय केले हे कसे शोधायचे\nग्रामपंचायतीला किती पैसे खर्च करावे लागतात सरकारने त्यांना दिलेल्या पैशाचे त्यांनी काय केले हे कसे शोधायचे\nमुंबईच्या वेशीवर रायगड पोलिसांनी धडाकेबाज कारवाई केली, जिथे २१८ कोटी रुपयांचा ड्रग्ज जप्त केला गेला.\nPune News : कोकणमधील लोकांसाठी चांगली बातमी, गणेशोत्सवासाठी तीन स्पेशल रेल्वेची भेट, संपूर्ण वेळापत्रक\nPrime Minister Narendra Modi संसदेत अविश्वास प्रस्तावावरील चर्चेला संबोधित करणार आहेत\nनारायण राणे यांच्यातील शिवसेनेच्या खासदारांवरील टीका\nअजित पवारांनी व्यक्त केली राजकीय रणनीती : बदलण्यात अडचण असतानाही बारामती मतदारसंघातून निवडणूक लढवणार, संगमनेरमध्ये उमेदवारीसाठी प्रोत्साहन\nCRPF मध्ये १० वी पास उमेदवारांसाठी९२१२ पदांची भरतीपगार 21700 ते 69000\nसरकारने अनुदानात वाढ केल्याने महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा\nद. आफ्रिकेविरुद्धची तिसरी टी-२० लढत, टीम इंडियासमोर मालिका बरोबरीचे आव्हान तर प्रोटियाज संघही चिंतेत.\nIND vs SA 3rd T20 : आफ्रिकेत भारतीय गोलंदाजांची वाईट अवस्था, आजचा निर्णायक सामना कसा जिंकणार\nIPL 2024 Auction लवकरच |कोणत्या खेळाडूवर लागणार ज्यास्त लिलाव पाहूया\nAsian Games 2023: पाकिस्तानच्या वर्चस्वाने अफगाणिस्तानला क्रिकेटमध्ये घट्ट स्थान मिळवून दिले\nऑनलाइन व्यापार: विचारे, आणि आय\nअनिल अंबानी या उद्योगपतीला ���ाही आश्चर्यकारक बातमी मिळाली. त्याच्या मालकीची आणखी एक कंपनीही खूप कर्जात बुडाली आहे. समस्या सोडवण्यासाठी कंपनीला तिच्या काही वस्तू विकण्याची परवानगी देण्यात आली होती. कंपनीचे शेअर्सही आता खरेदी-विक्री होत नाहीत.\n📉 IT क्षेत्रात रूजगार संख्या 23% घटलेली: सर्वेक्षण\nनवीन Samsung Galaxy S24 मालिका आता भारतात प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध आहे. 17 जानेवारी रोजी जगभरात प्रदर्शित होणार आहे.\nटेस्ला रोबोटच्या नवीन जनरेशनचे अनावरण.\nकांद्यावरील ४० टक्के निर्यात शुल्काला महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी विरोध केला आहे.\nमहाराष्ट्रामधे ‘हर घर तिरंगा’ मोहीम सुरू झाली\nवजन कमी करण्यासाठी बटाटे चांगले की वाईट\nPune News : कोकणमधील लोकांसाठी चांगली बातमी, गणेशोत्सवासाठी तीन स्पेशल रेल्वेची भेट, संपूर्ण वेळापत्रक\nPune news : पुणे रेल्वे स्थानकावरुन कोकणात जाण्यासाठी स्पेशल गाड्या सोडण्यात येणार आहे. या गाड्यांमुळे पुणे ते कोकण प्रवास आरामदायी होणार आहे. रेल्वेचा पर्याय नसता तर घाट मार्गाने कोकणात पुण्यावरुन जावे लागते.\nPune| 28 ऑगस्ट 2023 : गणेशोत्सवासाठी फर कामी दिवस राहिले आहेत. कोकणातील रहिवाशी गणोशोत्सवात गावी जातात. त्यांना रेल्वेने चांगली बातमी दिली आहे. गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या प्रवासांचा प्रवास आरामदायी होण्यासाठी तीन विशेष रेल्वे गाड्या सोडण्याचा निर्णय पुणे रेल्वेने घेतला आहे. यामुळे पुणे शहरातून कोकणात जाण्यासाठी बस प्रवासाशिवाय रेल्वेचा आरामदायक प्रवास करता येणार आहे. या गाड्यांच्या तारखा आणि वेळेपत्रकही पुणे रेल्वे विभागाने जाहीर केले आहे.\nकधी असणार विशेष रेल्वे\nपुणे रेल्वे प्रशासनाकडून गणेशोत्सव कोकणातील लोकांना गावी जाता यावे यासाठी विशेष रेल्वे सोडण्यात येतात. त्यासाठी ‘गणपती विशेष रेल्वे गाड्या’ गेल्या काही वर्षांपासून सोडल्या जात आहेत. मुंबईनंतर आता पुणे मधूनही कोकणसाठी विशेष गाड्या सुटणार आहे. १५, २२ आणि २९ सप्टेंबर रोजी या स्पेशल रेल्वे गाड्या सोडण्यात येणार आहेत.\nगाड्यांना कुठे असणार थांबा\nपुणे रेल्वे स्थानकावरुन सुटणाऱ्या स्पेशल गाड्यांना पुणे, लोणावळा, पनवेल, रोहा, मानगाव, खेड, चिपळूण, सावरडा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलावडे, राजापूर, वैभववाडी, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ या रेल्वे स्थानकांवर थांबा देण्यात आल��� आहे.\nपुणे-कुडाळ ही विशेष रेल्वेगाडी १५, २२ आणि २९ सप्टेंबर रोजी पुणे स्थानकापासून सुटणार आहे. ही स्पेशल गाडी सायंकाळी ६.१५ वाजता सुटणार आहे.\nपरतीच्या प्रवासासाठी कुडाळवरुन पुणे अशी विशेष रेल्वे १७ आणि २४ सप्टेंबर त्यानंतर एक ऑक्टोबर रोजी धावणार आहे. ही रेल्वे कुडाळ स्थानकामधून दुपारी ४.०५\nMumbai वरुन एक लाख भक्तांचे तिकीट कन्फर्म\nपुणे रेल्वे स्थानकप्रमाणे मुंबईमधूनही स्पेशल रेल्वे सोडण्यात आल्या आहे. मुंबईवरुन गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या रेल्वेसाठी 1 लाख 4 हजार गणेश भक्तांची तिकीट एक कन्फर्म झाले आहे. या माध्यमातून रेल्वेला 5 कोटी 13 लाखांची कमाई झाली आहे. यंदा 19 सप्टेंबरपासून गणेशोत्सवाची धामधूम सुरू होतो. त्यासाठी मोठ्या संख्येने कोकणवासीय गावी जाणार आहेत.\nPune News : पुणे आणि नाशिक रेल्वेसाठी अजित पवार यांचा पुढाकार, अधिकाऱ्यांनी दिले आहे हे आदेश\nPune News : देशातील पहिली सेमी हायस्पीड रेल्वे नाशिक आणि पुणे मध्ये सुरु होणार असल्याची घोषणा झाली. परंतु हा प्रकल्प रखडला होता. आता या प्रकल्पासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुढाकार घेतला आहे.\nPune | 24 ऑगस्ट 2023 : नाशिकहून सरळ पुणे शहरात (Nashik- Pune) जाण्यासाठी रेल्वे नाही. म्हणूनच या मार्गावर सेमी हायस्पीड ट्रेनची (Pune Nashik high Speed Train) घोषणा झाली. या रेल्वे प्रकल्पाला रेल्वे मंत्रालयाकडूनही परवानगी दिली आहे. महारेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉरपोरेशन (महारेल) कडून या प्रकल्पाचे काम करण्यात येणार आहे. त्यासाठी भूसंपादनाचे काम सुरु करण्यात आले होते. परंतु या प्रकल्पाची सर्व कामे धिम्यागतीने होत आहे. म्हणूनच आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुढाकार घेतला आहे. त्यासाठी त्यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेतली.\nउपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्प प्राधान्यक्रमाने पूर्ण करण्यासाठी हातपाय चालवला घेतले आहे. यासाठी त्यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकी मध्ये पुणे-नाशिक लोहमार्गाचा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश उपमुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. पुणे, नाशिक रेल्वे मार्गाची मागणी मंजुरीसाठी मंत्रिमंडळाच्या बैठक घेण्यात येणार आहे. हा प्रकल्प प्राधान्याने पूर्ण करण्यासाठी त्यातील अडचणी दूर करा, असे आदेश अजित पवार यांनी दिले.\nगेल्या पंचवीस वर्षांपासून पुणे, नाशिक रेल्व�� मार्गाचा प्रकल्प रखडलेला आहे. यासंदर्भात अनेकवेळा घोषणा झाल्या. परंतु प्रत्यक्षात कामे सुरु झाली नाहीत. तसेच सुरु झालेली कामे संथगतीने होत आहे. यामुळे पुणे-नाशिक रेल्वे मार्ग मनमाड-इंदूर रेल्वेमार्गासारखा होणार आहे का हा प्रश्न विचारला जात आहे.\nMumbai गटारांवरील ४०० झाकणं गायब, भंगार विक्रेत्यांना पालिकेची तंबी\nया वस्तूची बाजारातील मूल्य तीन ते पाच हजार रुपये आहे. तसंच, २०२२ मध्ये ८३६ गटारांची झाकणं चोरी झाली आहेत. गेल्या चार वर्षांतील ही सर्वाधिक आकडेवारी असल्याचंही पालिकेने सांगितले आहे.\nमुंबईतील(Mumbai) रस्त्यांवरचे उघड्या गटारांवर असलेली तब्बल ४०० झाकणं चोरीला गेली आहेत. ही आंकडेवारी जानेवारीपासून जुलै महिन्यात संचित केली आहे, मुंबई महानगरपालिकेने हि माहिती दिली आहे. म्हणजे, दर महिन्याला सरासरी ५७ झाकणे मुंबईत चोरीला जातात. याप्रकरणी मुंबई पालिकेने ५० जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.\nपावसाळ्यात रस्त्यावरील उघड्या गटारांवर झाकणे लावण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. गटारे उघडी राहिल्याने पावसाळ्यात अपघाताची शक्यता असते. साचलेल्या पाण्यातून जाताना गटारांचा अंदाज न आल्यास त्यात पाय अडकून पादचाऱ्यांचा जीव जात असल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे या गटारांवर झाकणे लावली जातात. ज्या ठिकाणी झाकणे नसतात तिथे सूचना म्हणून मोठी उभी काठी लावावी लागते.\nपरंतु, ज्या ठिकाणी ही गटारांची झाकणं लावली जातात ती चोरीला जात असल्याचं निर्दशनास आलं आहे.या वस्तूची बाजारात मूल्य तीन ते पाच हजार रुपये आहे. तसंच, २०२२ मध्ये ८३६ झाकणं चोरी झाली आहेत. गेल्या चार वर्षांतील ही सर्वाधिक आकडेवारी असल्याचंही माहिती पालिकेने दिली आहे.\nझाकणं चोरीला जाण्याचं प्रमाण वाढल्यानंतर पालिकेने जून महिन्यांत पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तसंच, ही झाकणं विकत घेणाऱ्या भंगारविक्रेत्यांनाही इशारा देण्यात आला आहे. पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितल्यानुसार, याप्रकरणी अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.\nindependence day : सुटीचा आनंद घेण्यासाठी फिरायला गेलेले, तरुणाची ही सुटी शेवटची ठरली\nसुटीचा आनंद घेण्यासाठी फिरायला गेलेले, तरुणाची ही सुटी शेवटची ठरली\nकाही मित्र दुचाकीने फिरायला गेले होते. फिरण्याच्या नादात एका युवकाने दुचाकी थेच कारवर चालवली. या मध्ये दुचाकी तसेच कारचे मोठे नुकसान झाले.\nनांदेड : देशात स्वातंत्र्यदिनानिमित्त आनंदाचे वातावरण होते. ध्वजारोहण झाल्यानंतर बरेच लोकं हे बाहेर फिरायला गेले होते. पर्यटनस्थळांवर गर्दी झाली होती. काही लोकांनी रस्त्यावर आनंद व्यक्त केला. काही तरुण दुचाकी चालवत असतांना तिरंगा हातात घेऊन फिरत होते. यामुळे काही ठिकाणी दुर्घटनासुद्धा घडल्या. अशीच एक दुर्घटना नांदेडमध्ये (Nanded) घडली. काही मित्र दुचाकीने फिरायला गेले होते. फिरण्याच्या नादात एका युवकाने दुचाकी थेच कारवर चालवली. यात दुचाकी तसेच कारचे मोठे नुकसान झाले. शिवाय युवकाचा जागीच मृत्यू झाला.\nस्वातंत्र्य दिनाची सुट्टी असल्यामुले आठ ते दहा दुचाकीवरुन काही मित्र फिरायला निघाले होते. त्यातील एकाची भरधाव दुचाकी कारवर आदळली. यात एका युवकाचा मृत्यू झाला. आज दुपारी नांदेड शहरातील पश्चिम वळण रस्त्यावरील पुलावर ही घटना घडली. रोहित मुदिराज ह्या २६ वर्षाच्या युवकाचं नाव आहे आणि त्याचं मृत्यू झालं आहे.\nपंतप्रधान Narendra Modiना बॉम्बने उडवून देऊ, देशात बॉम्बस्फोट करू ; पुण्यात एका व्यक्तीला मेसेजवर धमकी\nMaharashtra News Updates: भारतात विविध ठिकाणी बॉम्ब ब्लास्ट घडवून आणण्याबरोबरच पंतप्रधान नरेंद्र मोदींना बॉम्ब ब्लास्टमध्ये उडवून देण्याची धमकी आली आहे. पुण्यातील एका व्यक्तीला विदेशातून एक मेसेज आला. त्यामध्ये असा धमकी देणारा मजकूर होता. सोशल माध्यमांवरुन विदेशातून मेसेज करुन एका व्यक्तीनं ही धमकी दिली होती. एम. ए. मोखीम असं धमकी देणाऱ्या आरोपीचं नाव आहे. मी अनेक दहशतवादी संघटनांना फंडिंग करतो. हिंदू महिला आणि हिंदूंना देशातून मिठवण्यासाठी प्रयत्न करत आहे. देशात अनेक ठिकाणी मृत्यू घडवून आणण्याची धमकी आरोपी मोखीम या नावानं जीमेल वापरणाऱ्या व्यक्तीनं मेसेज केला आहे.\nदरम्यान, या सगळ्या प्रकारानंतर ज्या व्यक्तीला हा मेसेज आला होता. त्यांनी पुणे शहर पोलीस दलाच्या कंट्रोल रूमला माहिती देऊन पोलिसांत तक्रार दाखल केला आहे. एकीकडे पुण्यात दहशतवादी आढळून येत असताना आता भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विदेशातूनच उडून देण्याचा मेसेज आल्याने खळबळ उडाली आहे.\nJalgaon News : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, खून करुन मृतदेह गोठ्यात चाऱ्यामध्ये लपवला; [पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतल्यामुळे गावकऱ्यांनी पोलिसांच्या गाडीवर दगडफेक केली.\nJalgaon News : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करुन तिचा खून केल्याच्या प्रकरणात आरोपीला ताब्यात देण्याच्या मागणीवरुन पोलिसांच्या गाडीवर दगडफेक केल्याची घटना जळगाव जिल्ह्यात भडगाव तालुक्यात गोंडगाव इथे घडली.\nJalgaon News : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार (Sexual Assault) करुन तिचा खून (Murder) केल्यामुले आरोपीला ताब्यात देण्याच्या मागणीवरुन पोलिसांच्या गाडीवर दगडफेक (Stone Pelting) केल्याची घटना जळगाव (Jalgaon) जिल्ह्यात भडगाव तालुक्यात गोंडगाव इथे घडली. गावकऱ्यांनी दगडफेकी केल्यामुळे तीन पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. या प्रकरणात पोलिसांनी दगडफेक करणाऱ्या गावकऱ्यांवर लाठीचार्ज केला.\nगोंड गाव येथे राहणाऱ्या अल्पवयीन मुलीचा खून करुन तिचा मृतदेह गोठ्यात गुरांच्या चाऱ्यामध्ये लपवल्याची धक्कादायक घटना 1 ऑगस्ट रोजी समोर आली होती. या प्रकरणातील गृहनेगरला गुरुवारी 3 ऑगस्टला पोलिसांनी अटक केली आहे. त्याला गुन्ह्याच्या घटनास्थळाची पडताळणी करण्यासाठी गावात घेऊन जाणाऱ्या पोलिसांच्या वाहनावर संतप्त गावकऱ्यांनी दगडफेक केल्याची घटना घडली. या प्रकरणात तीन पोलीस जखमी असल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेमुळे महाराष्ट्रात मोठी खळबळ उडाली आहे.\nमृतदेह गुरांच्या गोठ्यातच चाऱ्यामध्ये लपवून ठेवला\nआरोपीचे नाव स्वप्नील उर्फ सोन्या विनोद पाटील (वय वर्षे १९) आहे त्याला गुरुवारी ३ ऑगस्ट ला अटक झाली. मुलीवर लैगिंक अत्याचार केल्यानंतर मुलीशी झालेल्या झटापटीत तरुणाने मुलीच्या डोक्यात दगड घातला आणि त्यानंतर तिचा मृतदेह गोठ्यात चाऱ्यामध्ये लपवून ठेवल्याची कबुली स्वप्नीलने पोलिसांसमोर दिल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे.\nदरम्यान मुलगी सापडत नसल्यामुले मुलीच्या पालकांनी ती बेपत्ता असल्यामुळे अपहरणाची तक्रार पालकांनी पोलीस स्टेशनला केली होती. त्यामुले भडगाव पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल झाला होता. संशयिताच्या अटकेसाठी कुटुंबियांसह नातेवाईकांनी भडगाव पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन करत अंतसंस्कार न करण्याचा पावित्रा घेतला होता.\nअजित पवारांनी व्यक्त केली राजकीय रणनीती : बदलण्यात अडचण असतानाही बारामती मतदारसंघातून निवडणूक लढवणार, संगमनेरमध्ये उमेदवारीसाठी प्रोत्साहन\nप्रख्यात राजकारणी आणि प्रमुख नेते अजित पवार यांनी आगामी निवडणुकीसाठी आपला धोरणात्मक दृष्टीकोन उघड केला असून, प्रदेशातील बदलत्या मतदारसंघांच्या आव्हानात्मक स्वरूपामुळे आपण पुन्हा एकदा बारामती मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहोत. तथापि, शेजारच्या मतदारसंघात, विशेषत: संगमनेरमध्ये, लक्षणीय लोकांच्या पाठिंब्याने इतर लोक लढण्याची आणि यशस्वी होण्याच्या क्षमतेवर त्यांनी विश्वास व्यक्त केला.\nनुकत्याच दिलेल्या निवेदनात, अजित पवार यांनी त्यांच्या प्रदेशातील मतदारसंघ बदलण्यात अडचण आल्याची कबुली दिली आणि त्यांना पुन्हा एकदा बारामतीत निवडणूक लढवण्यास प्रवृत्त केले. बारामती हा त्यांचा पारंपारिक बालेकिल्ला आहे आणि तेथे निवडून येणे हे त्यांच्यासाठी राजकीय क्षेत्रातील एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे, असे त्यांचे मत आहे. अनेक आव्हाने असतानाही पवार बारामती मतदारसंघातील जनतेच्या हिताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी कटिबद्ध आहेत.\nतथापि, आपल्या चतुर राजकीय कुशाग्रतेसाठी ओळखल्या जाणाऱ्या अनुभवी राजकारण्याने इच्छुक नेत्यांना शेजारील मतदारसंघातून, विशेषत: संगमनेरमध्ये निवडणूक लढवण्याची संधी शोधण्यासाठी प्रोत्साहित केले. त्यांनी संगमनेरमध्ये जनतेच्या पाठिंब्याच्या बळावर विश्वास व्यक्त केला आणि संभाव्य उमेदवारांनी निवडणुकीला उभे राहण्याचा विचार करण्याचे आवाहन केले. पवारांनी संगमनेरमधील उमेदवारांना दिलेली शिक्कामोर्तब ही या भागातील इच्छुक राजकारण्यांना मोठी चालना देणारी ठरली आहे.\nअजित पवार यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, त्यांचा सल्ला घेऊन संगमनेरमधून कोण उमेदवार निवडणूक लढवू शकतील, अशी अटकळ बांधली जात आहे. प्रदेशाचा राजकीय परिदृश्य जसजसा विकसित होत आहे, तसतसे संगमनेरमधून नवीन इच्छुकांनी निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतल्याने या भागातील शक्तीची गती बदलण्याची शक्यता आहे.\nबारामती आणि संगमनेर या दोन्ही मतदारसंघातील स्थानिक रहिवासी आणि राजकीय जाणकार या घडामोडींचे आतुरतेने निरीक्षण करत आहेत. संगमनेरमध्ये उमेदवारांची वकिली करतानाच अजित पवार पुन्हा एकदा बारामतीतून निवडून येण्याच्या शक्यतेने आगामी निवडणुकीच्या निमित्ताने उत्सुकतेचा आणि अपेक्षेचा नवा पदर भरला आहे.\nया भागातील राजकीय वातावरण���ला वेग आल्याने आता सर्वांच्या नजरा संगमनेरमध्ये उभे राहून मतदारसंघातील लोकप्रियतेची चाचपणी करणाऱ्या इच्छुक उमेदवारांवर आहेत. नवनवीन राजकीय भूभाग शोधण्याची राजकारण्यांची इच्छा ही समृद्ध लोकशाहीचा एक महत्त्वाचा पैलू म्हणून पाहिली जाते.\nनिवडणुकीचा हंगाम जसजसा जवळ येतो, तसतसा हा प्रदेश जोरदार प्रचार आणि राजकीय डावपेचांसाठी तयार होतो. बारामती आणि संगमनेरसह शेजारच्या मतदारसंघात निवडणुकीची रणधुमाळी, या क्षेत्राच्या राजकीय भवितव्यावर दूरगामी परिणाम होऊ शकणार्‍या भेदक लढतीचे साक्षीदार होणार आहेत.\nभारतीय चित्रपट उद्योगातील दुःखद हानी: ख्यातनाम कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांचे ७२ व्या वर्षी निधन\nमुंबई, महाराष्ट्र, भारत – घटनांच्या एका हृदयद्रावक वळणात, प्रसिद्ध कला दिग्दर्शक आणि प्रॉडक्शन डिझायनर नितीन चंद्रकांत देसाई यांनी 2 ऑगस्ट 2023 रोजी वयाच्या ७२ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या अकाली निधनाने भारतीय चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. खर्‍या सर्जनशील प्रतिभा गमावल्याने चाहते शोक करीत आहेत.\nमुंबई, महाराष्ट्र, भारत येथे जन्मलेल्या नितीन देसाई यांनी त्यांच्या अपवादात्मक कलात्मक दृष्टी आणि चित्रपट निर्मितीच्या जगात उत्कृष्ट योगदान देऊन भारतीय चित्रपटसृष्टीवर अमिट छाप पाडली. आपल्या शानदार कारकिर्दीत, त्याने अनेक प्रतिष्ठित आणि समीक्षकांनी प्रशंसित चित्रपटांमध्ये काम केले, एक अविस्मरणीय वारसा सोडला.\nमॅग्नम ओपस “देवदास” (2002) चे भव्य संच, “लगान: वन्स अपॉन अ टाइम इन इंडिया” (2001) ची दृष्यदृष्ट्या विस्मयकारक निसर्गचित्रे आणि “जोधा अकबर” (2008) ची भव्य भव्यता हे त्यांच्या उल्लेखनीय कामांपैकी होते. नितीनची विलक्षण प्रतिभा आणि तपशिलाकडे लक्ष दिल्याने प्रेक्षकांना विविध ऐतिहासिक कालखंडात आणि इमर्सिव्ह सिनेमॅटिक जगाकडे नेण्यात मदत झाली.\nत्यांच्या अपवादात्मक फिल्मोग्राफी व्यतिरिक्त, नितीन देसाई यांना त्यांच्या कलेबद्दलचे समर्पण आणि उद्योगातील महत्त्वाकांक्षी कलाकारांना मार्गदर्शन करण्याच्या त्यांच्या इच्छेसाठी देखील आदरणीय होता. प्रोडक्शन डिझाईनच्या कलेवर त्याचा प्रभाव त्याच्या स्वत:च्या प्रकल्पांच्या पलीकडे पसरला, ज्यामुळे असंख्य चित्रपट निर्माते आणि कलाप्रेमींना प्रेरणा मिळाल��.\nत्यांच्या आकस्मिक निधनाच्या वृत्ताला कौटुंबिक सूत्रांनी दुजोरा दिला असून, कर्जत, महाराष्ट्र, भारत येथील त्यांच्या राहत्या घरी त्यांचे निधन झाल्याचे वृत्त आहे.\nनितीन देसाई यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार आणि अंत्यसंस्कार जवळचे कुटुंबीय आणि मित्रपरिवाराच्या उपस्थितीत केले जातील. चित्रपट उद्योग, तसेच चाहते, निःसंशयपणे कला आणि चित्रपट जगतात त्यांच्या कालातीत योगदानाची कदर आणि गौरव करत राहतील. प्राथमिक निष्कर्षानुसार मृत्यूचे कारण फाशीमुळे झाल्याचे रायगड पोलिसांनी सांगितले आहे.\nपोलिसांनी सांगितले की, “कला दिग्दर्शक नितीन देसाई यांचे चार डॉक्टरांच्या पथकाने पोस्टमॉर्टम केले आहे. प्राथमिक निष्कर्षानुसार मृत्यूचे कारण फाशीमुळे झाले असे पोलिसांनी सांगितले आहे. पुढील तपास सुरू आहे.”\nत्यांच्या आत्म्याला शांती लाभो.\nकॅमरॉन ग्रीनच्या 45 चेंडूंच्या शतकाने Mumbai indians ला sunrisers hydrabad वर विजय मिळवून दिला\nकाल दुपारी झालेल्या mumbai indians vs sunrisers hydrabad या सामन्या मध्ये मुंबई इंडियन्स ने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला . SRH ने त्यांच्या डावाची अतिशय वेगवान सुरवात केली . sunrisers hydrabad मधून मयंक अग्रावाल याने सर्वाधिक ८२ रन केल्या व आपल्या संघाला २०० रन प्रयन्त पोहचवले . मुंबई संघा साठी या लक्षा प्रयन्त पोहचणे खूपच आव्हानात्मक होते . मात्र मुंबई इंडियन्स च्या कॅमेरॉन ग्रीन या खेळाडूने हे विशालकाय लक्ष मात्र १८ षटकात पूर्ण केले . या मध्ये कॅमेरॉन ग्रीन याने शतक केले . निवळ ४५ चेंडू मध्ये कॅमेरॉन ग्रीन याने आपले शतक पूर्ण केले . व या बरोबर च मुंबई इंडियन्स चे कॅप्टन रोहित शर्मा याने देखील ६२ रन्स ची महत्वपूर्ण खेळी केली . कॅमेरॉन ग्रीन च्या नाबाद शतकाने मुंबई इंडियन च्या या विजया मध्ये मोलाची भूमिका बजावली .\nत्याच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे, कॅमेरून ग्रीनने सामनावीर पुरस्काराचा हक्क बजावला. त्याचे शतक आणि सामना जिंकून देणाऱ्या योगदानामुळे त्याची प्रचंड प्रतिभा आणि दबावाखाली कामगिरी करण्याची क्षमता दिसून आली.\nसनरायझर्स हैदराबादविरुद्ध मुंबई इंडियन्सच्या विजयाने केवळ त्यांच्या फलंदाजीची ताकदच ठळक केली नाही तर आयपीएलमधील एक मजबूत संघ म्हणून त्यांचे स्थानही मजबूत केले. या विजया मुले मुबई points table वर ४ थ्या क्रमांकावर गेली .\nअलिबाग-पनवे�� रोडवर दोन ट्रकची धडक, वाहतूक कोंडी\nअलिबाग-पनवेल रोडवरील तिनविरा धरणाजवळ आज दुपारी दोन ट्रकच्या धडकेने एक धक्कादायक घटना घडली असून, मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. दुपारी 2 किंवा 3 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला, तो रस्त्यावरील पूर्वीच्या बिघाडामुळे झाला.\nया धडकेत दोन ट्रकचे मोठे नुकसान झाले. यापूर्वी घडलेल्या घटनेचा थेट परिणाम म्हणजे वाहतूक विस्कळीत झाली होती. गजबजलेल्या भागातून वाहने मार्गक्रमण करत असताना, क्षणभर लक्ष न दिल्याने दोन ट्रकची दुर्दैवी टक्कर झाली. आघाताच्या जोरामुळे नुकसान अधिक तीव्र झाले, अराजक दृश्य आणखी बिघडले.\nअपघाताचे वृत्त वेगाने पसरले आणि वाहतुकीची स्थिती बिघडली. अलिबाग-पनवेल रोड, आधीच गर्दीच्या वेळेस गजबजलेला, निराश वाहनधारक मोठ्या वाहतूक कोंडीत अडकल्याने ठप्प झाला. परिणामी विलंबामुळे असंख्य प्रवाशांची गैरसोय झाली. स्थानिक अधिकार्‍यांनी घटनास्थळाला तत्काळ प्रतिसाद दिला, परंतु व्यापक साफसफाई आणि आवश्यक तपासण्यांमुळे रस्ता बंद करण्यात आला, ज्यामुळे वाहनचालक दीर्घकाळासाठी अडकून पडले.\nहा अपघात रस्ता सुरक्षेच्या महत्त्वाची आठवण करून देणारा आहे. हे ड्रायव्हर्सकडून वाढीव दक्षता आणि सर्व रस्ते वापरकर्त्यांचे कल्याण सुनिश्चित करण्यासाठी प्राधिकरणांकडून सर्वसमावेशक उपायांची आवश्यकता अधोरेखित करते. क्षणिक लक्ष चुकवल्यामुळे आणि वाहतूक कोंडीला कारणीभूत ठरलेल्या आधीच्या व्यत्ययामुळे ही टक्कर झाली. हे योग्य रस्त्यांची देखभाल, कार्यक्षम वाहतूक व्यवस्थापन आणि अशा अपघातांना रोखण्यासाठी आणि वाहतुकीवर होणारा परिणाम कमी करण्यासाठी पुरेशा पायाभूत सुविधांचे महत्त्व अधोरेखित करते.\nतात्काळ मदत देण्यासाठी आपत्कालीन सेवा तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. वैद्यकीय कर्मचार्‍यांनी जखमी व्यक्तींकडे लक्ष दिले, तर टोइंग सेवांनी ढिगारा साफ करण्यासाठी आणि सामान्य वाहतूक प्रवाह पूर्ववत करण्यासाठी परिश्रमपूर्वक काम केले. त्यांच्या समन्वित प्रयत्नांनी परिस्थितीचे त्वरित निराकरण करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.\nमुंबईतील रस्त्यावरील विक्रेत्यांमध्ये होणार लक्षणीय बदल , महापालिका घेणार एक महत्त्वपूर्ण निर्णय \nनवीन Samsung Galaxy S24 मालिका आता भारतात प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध आहे. 17 जानेवारी रोजी जगभरात प्रदर्शित होणार आहे.\nमुंबईतील रस्त्यावरील विक्रेत्यांमध्ये होणार लक्षणीय बदल , महापालिका घेणार एक महत्त्वपूर्ण निर्णय \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00846.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AE%E0%A5%AF%E0%A5%AD", "date_download": "2024-03-05T02:17:51Z", "digest": "sha1:5COEBEAYLLTOEEAQUPMJCCQ5CSUS7SH2", "length": 5812, "nlines": 219, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १८९७ - विकिपीडिया", "raw_content": "\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nएकूण ३ उपवर्गांपैकी या वर्गात खालील ३ उपवर्ग आहेत.\nइ.स. १८९७ मधील मृत्यू‎ (१ क, ९ प)\nइ.स. १८९७ मधील खेळ‎ (१ क, १ प)\nइ.स. १८९७ मधील जन्म‎ (५४ प)\n\"इ.स. १८९७\" वर्गातील लेख\nएकूण २ पैकी खालील २ पाने या वर्गात आहेत.\nमहामारी रोग कायदा, १८९७\nइ.स.च्या १९ व्या शतकातील वर्षे\nया पानातील शेवटचा बदल ११ जानेवारी २०२३ रोजी १८:४२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00846.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://uttamsheti.online/cibil-score-new-update/", "date_download": "2024-03-05T00:17:17Z", "digest": "sha1:2RPPZGXLI2ELXWEB6VAAZBCN63UBKZXW", "length": 7000, "nlines": 53, "source_domain": "uttamsheti.online", "title": "या छोटीश्या चुकीमुळे होऊ शकतो तुमचा CIBIL SCORE कमी; पहा संपूर्ण माहिती CIBIL SCORE", "raw_content": "\nया छोटीश्या चुकीमुळे होऊ शकतो तुमचा CIBIL SCORE कमी; पहा संपूर्ण माहिती CIBIL SCORE\nCIBIL SCORE: कर्जासाठी अर्ज करताना तुमचा CIBIL किंवा क्रेडिट स्कोअर महत्त्वाची भूमिका बजावतो. उच्च स्कोअरमुळे कर्ज मंजूर होण्याची शक्यता वाढते. तथापि, एक छोटीशी चूक देखील तुमचा स्कोअर कमी करू शकते.\nअनेक लोकांनी क्रेडिट कार्डवर ईएमआय पेमेंट चुकवल्यानंतर त्यांचा क्रेडिट स्कोअर कमी झाल्याचे पाहिले आहे. असे का घडते ते येथे आहे:\nहे वाचा: या दिवशी जमा होणार 90 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर नमो शेतकरी योजनेचा दुसरा हफ्ता..\nजेव्हा तुम्ही तुमच्या क्रेडिट कार्डवर मोठी खरेदी करता आणि EMI ची निवड करता तेव्हा तुमचे क्रेडिट युटिलायझेशन रेशो वाढते. हे प्रमाण तुमच्या क्रेडिट कार्डच्या एकूण खर्चाची तुमच्��ा क्रेडिट मर्यादेशी तुलना करते.\nउदाहरणार्थ, जर तुमची मर्यादा ५०,००० रुपये असेल आणि तुम्ही EMI वर रु. ४०,००० चे उत्पादन विकत घेत असाल, तर तुमचा उपयोग ८० (४०,०००/५०,०००) आहे. जसजसे तुम्ही ईएमआय भराल तसतसे प्रमाण कमी होईल.\nक्रेडिट ब्युरो वापर 30% च्या खाली ठेवण्याचा सल्ला देतात. तो हा उंबरठा ओलांडल्यास, तुमच्या स्कोअरवर परिणाम होऊ शकतो. तुमचा स्कोअर त्वरीत सुधारण्यासाठी, तुमच्या क्रेडिट मर्यादेच्या 10-20% दरम्यान वापर कायम ठेवा.\nहे वाचा: शेतकऱ्यांना, ठिबक संच व तुषार संच घेण्यासाठी मिळणार 90% अनुदान..\n750-799 मधील (CIBIL SCORE) स्कोअर खूप चांगला मानला जातो. 700-749 चांगले आहे. 650-699 सरासरी आहे आणि 650 पेक्षा कमी आहे.\nत्यामुळे क्रेडिट कार्ड EMI चा लाभ घेताना, तुमची पेमेंट चुकणार नाही याची खात्री करा. तसेच, वारंवार कार्ड्सचा जास्तीत जास्त वापर करू नका, कारण जास्त वापरामुळे तुमच्या CIBIL स्कोअरवर नकारात्मक परिणाम होईल. वेळोवेळी तुमच्या क्रेडिट रिपोर्टचे निरीक्षण केल्याने समस्या टाळण्यास मदत होऊ शकते.\nहे वाचा: राज्य सरकारचा मोठा निर्णय.. अवकाळी व गारपीटमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी मिळणार 36000 रुपये मदत weather and hail\nया जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात उद्यापासून पिक विमा जमा होण्यास सुरुवात..\nजानेवारी महिन्यात कापूस दरात होणार वाढ..\nपहा संपूर्ण महाराष्ट्रातील आजचे तुर बाजार भाव..\nया जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात उद्यापासून पिक विमा जमा होण्यास सुरुवात..\nजानेवारी महिन्यात कापूस दरात होणार वाढ.. आवक होणार कमी Cotton price\nपहा संपूर्ण महाराष्ट्रातील आजचे तुर बाजार भाव..\nया दिवशी जमा होणार 90 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर नमो शेतकरी योजनेचा दुसरा हफ्ता..\nया यादीत नाव असणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणार 12000 रुपये.. झिरो मिनिटात जमा होणार बँक खात्यात get 12000 rupees\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00846.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://uttamsheti.online/droughts-in-maharashtra/", "date_download": "2024-03-04T23:53:06Z", "digest": "sha1:BB2UNYBGE4FVKFBFW7LC37BCLP5UH2PI", "length": 8326, "nlines": 55, "source_domain": "uttamsheti.online", "title": "दुष्काळ जाहीर झालेल्या ४० तालुक्यांची नावे जाहीर; पहा तुमचा आहे का तालुका Droughts in Maharashtra", "raw_content": "\nदुष्काळ जाहीर झालेल्या ४० तालुक्यांची नावे जाहीर; पहा तुमचा आहे का तालुका Droughts in Maharashtra\nमहाराष्ट्र राज्यातील तब्बल 15 जिल्ह्यातील 24 तालुक्यात अतिगंभीर दुष्काळ जाहीर करण��यात आला आहे. तर सोळा तालुक्यात मध्यम स्वरूपाचा दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे.Droughts in Maharashtra\nराज्य सरकार द्वारे मंगळवारी या संदर्भातील निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्यात जून ते सप्टेंबर दरम्यान मोठा पावसाचा खंड पाहायला मिळाला या खंडामुळे शेतकऱ्यांचे खरीप पिके जागीच जळून खाक झाली. Droughts in Maharashtra\nहे वाचा: महाराष्ट्रातील उर्वरित सर्व तालुक्यात दुष्काळ जाहीर.. पहा महसूल मंडळाची नवीन यादी draught Maharashtra\nत्यानंतर या घटनेची देखरेख राज्यस्तरीय दुष्काळ समितीकडून करण्यात आली व या शिफारशीनुसारच राज्य सरकार द्वारे दुष्काळाचा निर्णय घेण्यात आला. या 40 तालुक्यात दुष्काळ जाहीर झाल्यामुळे. Droughts in Maharashtra\nयेथील शेतकऱ्यांना जमीन महसूल सूट, याबरोबरच पीक कर्ज आणि पुनर्गठण व शेती कर्ज वसुली स्थगिती या बाबींमध्ये सुद्धा सूट देण्यात आली आहे. या तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी पिण्याच्या पाणी साठी टँकर पुरवणी त्याचबरोबर शेत पंपासाठी जोडणी खंडित न करणे अशी विविध निर्णय राज्य सरकार द्वारे घेण्यात आले आहेत.\nदुष्काळ जाहीर झालेल्या तालुक्यांची नावे पुढीलप्रमाणे: Droughts in Maharashtra\nहे वाचा: पुन्हा एकदा दुष्काळग्रस्त जिल्ह्यांची यादी जाहीर.. 45000 हजार रुपये बँक खात्यात जमा होणार drought affected\nनंदुरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा, बुलढाणा, जालना, बदनापूर, अंबड, जालना, संभाजीनगर, संभाजीनगर, मालेगाव, निफाड, नाशिक, पुरंदर, बारामती, शिरूर, दौंड, पुणे, वडवणी, धारूर, बीड, लातूर, वाशी, धाराशी, उस्मानाबाद, उस्मानाबाद, बार्शी, माळशिरस, सांगोला, करमाळा, माढा, वाई, सातारा, हातकणंगले, गडहिंग्लज, कोल्हापूर, शिरोळ, कडेगाव, विटा, मिरज\nशेतकऱ्यांना मिळणार मदत: Droughts in Maharashtra\nदुष्काळ जाहीर झालेल्या तालुक्यामधील शेतकऱ्यांना आता कृषी विषयक मदतीसाठी देखील अनुदान दिले जाणार आहे. ज्या शेतकऱ्यांच्या कोरडवाहू पिकांचे ३३ टक्के पेक्षा जास्त नुकसान झाले आहे.\nहे वाचा: नुकसान भरपाई मदत आली.. या 11 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार लाभ nuksan bharpai\nअशा शेतकऱ्यांना ही मदत दिली जाणार आहे. त्याचबरोबर बागायतदार शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे 33% पेक्षा जास्त नुकसान झाले असल्यास त्यांना शेती निया पंचनामे करून ही मदत दिली जाणार आहे. त्याचबरोबर या तालुक्यातील शाळांना मध्यान भोजन व दीर्घकालांची सुट्टी सुरू राहणार आहे. हा आदेश पुढील सहा महिन्यांसाठी लागू सुद्धा असणार आहे. Droughts in Maharashtra\nया जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात उद्यापासून पिक विमा जमा होण्यास सुरुवात..\nजानेवारी महिन्यात कापूस दरात होणार वाढ..\nपहा संपूर्ण महाराष्ट्रातील आजचे तुर बाजार भाव..\nया जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात उद्यापासून पिक विमा जमा होण्यास सुरुवात..\nजानेवारी महिन्यात कापूस दरात होणार वाढ.. आवक होणार कमी Cotton price\nपहा संपूर्ण महाराष्ट्रातील आजचे तुर बाजार भाव..\nया दिवशी जमा होणार 90 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर नमो शेतकरी योजनेचा दुसरा हफ्ता..\nया यादीत नाव असणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणार 12000 रुपये.. झिरो मिनिटात जमा होणार बँक खात्यात get 12000 rupees\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00846.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://igmedias.com/success-to-mla-sudhakar-adbales-demand/", "date_download": "2024-03-05T01:21:52Z", "digest": "sha1:BI3UJP5MSRBRSLIZ6KI5H55NNEBJE5QN", "length": 10600, "nlines": 64, "source_domain": "igmedias.com", "title": "आमदार सुधाकर अडबाले यांच्या मागणीला यश - IG Media", "raw_content": "\nआमदार सुधाकर अडबाले यांच्या मागणीला यश\nशेकडो शिक्षकांना अतिरिक्त होण्यापासून मिळाला दिलासा.\nचंद्रपूर : राज्यातील जवळपास २८ लाख विद्यार्थ्यांच्या आधारमध्ये तफावती असल्याने अवैध ठरले. त्यामुळे हजारो शिक्षक अतिरिक्त होण्याचा धोका बळावला होता. शिक्षक अतिरिक्त ठरू नये म्हणून विद्यार्थी पटसंख्येनुसार शैक्षणिक सत्र २०२२-२३ ची संच मान्यता निश्चित करावी, अशी मागणी आमदार सुधाकर अडबाले यांनी केली होती. त्यांच्या मागणीला यश आल्याने शेकडो शिक्षकांना अतिरिक्त होण्यापासून दिलासा मिळाला आहे.\nRecommended read: प्रोटोकॉल न पाडल्याने सहा संचालकाचा कार्यक्रमावर बहिष्कार\nविद्यार्थी संख्येनुसार शिक्षण विभागांकडून शिक्षक पदांना संच मान्यता देण्यात येते. त्यामुळे राज्यातील सर्व माध्यमांच्या शासन मान्यताप्राप्त शाळांमधील विद्यार्थ्यांची ऑनलाईन आधार नोंदणी करण्याची मोहीम शालेय शिक्षण विभागाने हाती घेतली होती. त्याअंतर्गत इयत्ता पहिली ते बारावी अखेरच्या विद्यार्थ्यांची आधारनुसार माहिती स्टुडंट्स पोर्टलवर नोंदवायची आहे. परंतु या नोंदणीसाठी शासनाकडून मुदतवाढ देऊनही विद्यार्थ्यांचे आधार कार्ड अपडेट व तांत्रिक बाबींमुळे इनव्हॅलीड झाले. प्रत्यक्षात पटसंख्या असताना सुद्धा शिक्षकांवर अतिरिक्त होण्याची नामुष्की ओढवली होती.\nशिक्षक आमदार सुधाक�� अडबाले यांचा त्या निवेदनाची दखल\nशाळांतील हजेरी पटावर असलेली विद्यार्थी पटसंख्या ग्राह्य धरून शैक्षणिक सत्र २०२२ – २३ ची संच मान्यता देण्यात यावी, या मागणीचे निवेदन दिनांक २५ मे २०२३ रोजी शिक्षक आमदार सुधाकर अडबाले यांनी मा. सचिव, मा. शिक्षण आयुक्त व मा. शिक्षण संचालक यांना दिले होते. त्या निवेदनाची दखल घेऊन ७ जून २०२३ रोजी मा. शिक्षण संचालक (प्राथमिक) व मा. शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक) यांनी सर्व शिक्षणाधिकारी यांना विद्यार्थी पोर्टलवरील इनव्हॅलीड असलेले विद्यार्थी, हजेरी पटावर असल्यास त्यांना संच मान्यतेसाठी ग्राह्य धरण्यात यावे व त्यासाठी परिपत्रकात दिलेल्या सूचनांनुसार कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे शेकडो शिक्षकांना अतिरिक्त होण्यापासून दिलासा मिळाला आहे.\nशाळेतील जे विद्यार्थी नियमित उपस्थित असतील तर अशा विद्यार्थ्यांची शिक्षण विस्तार अधिकारी व केंद्रप्रमुख यांचे कडून पडताळणी करून संच मान्यता ग्राह्य धरण्यात येईल. नाव, लिंग, जन्मतारीख जुळत नसलेले, आधार क्रमांकासाठी नोंद केलेले तसेच आधार उपलब्ध नाही असे विद्यार्थी तसेच आधार इनव्हॅलीड/ अनप्रोसेस / आधार क्रमांक नसलेले विद्यार्थी नियमित शाळेत येत असल्यास असे विद्यार्थी सुद्धा ग्राह्य धरण्यात येईल.\nशिक्षक वृंदांकडून आमदार सुधाकर अडबाले व विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे मानले आभार\nअर्थसंकल्पीय अधिवेशनात आधार वैध / अवैध व संच मान्यताबाबत आमदार अडबाले यांनी शिक्षणमंत्री यांच्याकडे मागणी लावून धरली होती. सोबतच पत्रव्यवहार करून पाठपुरावा केला होता. शिक्षक हितासाठी नेहमी आग्रही भूमिका घेऊन लढणारे आमदार सुधाकर अडबाले यांच्या मागणी व पाठपुराव्यामुळे अतिरिक्त होणाऱ्या शिक्षकांना दिलासा मिळाला आहे. त्यामुळे सर्व शिक्षक वृंदांकडून आमदार सुधाकर अडबाले व विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे आभार मानण्यात येत आहे.\nगोंडपिपरीत मक्का खरेदी केंद्राचा शुभारंभ : प्रोटोकॉल न पाडल्याने सहा संचालकाचा कार्यक्रमावर बहिष्कार\nखाजगीकरण व कंत्राटीकरणाविरोधात हजारो विद्यार्थी उतरले रस्त्यावर\nहिवरा गावात नि:शुल्क आरोग्य तपासणी व मोफत औषधोपचार शिबीर संपन्न\nवाघाच्या हल्ल्यात शेतकर्‍ याचा मृत्यू\nभारतीय कापूस महामंडळाने चंद्रपुरातील खरे��ी केंद्राला वगळले\nहिवरा गावात नि:शुल्क आरोग्य तपासणी व मोफत औषधोपचार शिबीर संपन्न\nवाघाच्या हल्ल्यात शेतकर्‍ याचा मृत्यू\nभारतीय कापूस महामंडळाने चंद्रपुरातील खरेदी केंद्राला वगळले\nसर्व नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा💐💐\nसर्व नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा💐💐\nहिवरा गावात नि:शुल्क आरोग्य तपासणी व मोफत औषधोपचार शिबीर संपन्न\nवाघाच्या हल्ल्यात शेतकर्‍ याचा मृत्यू\nभारतीय कापूस महामंडळाने चंद्रपुरातील खरेदी केंद्राला वगळले\nसर्व नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा💐💐\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00847.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.bollywoodspecialnews.in/2024/02/07/eminent-painter-anita-goyals-solo-show-avataran-from-4th-february/", "date_download": "2024-03-05T00:55:15Z", "digest": "sha1:FSO2JKPWPMUCSBG5W43T45YPKTH432Q4", "length": 14046, "nlines": 243, "source_domain": "www.bollywoodspecialnews.in", "title": "प्रख्यात चित्रकार अनिता गोयल यांचा सोलो शो ‘अवतरण’ ४ फेब्रुवारीपासून – BOLLYWOODSPECIALNEWS.IN", "raw_content": "\nप्रख्यात चित्रकार अनिता गोयल यांचा सोलो शो ‘अवतरण’ ४ फेब्रुवारीपासून\nब्रिटीश भारतातून गेल्यानंतर भारतामध्ये अनेक महत्वपूर्ण बदल झाले, परंतु शाळांमधील कला शिक्षण मात्र त्याच पारंपरिक ब्रिटिश राजवटीतीलच राहिले असे म्हटले तर चूक ठरणार नाही. भारतातील शाळांमध्ये कला प्रशिक्षण पाश्चात्य पद्धतीने शिकवले जात असतानाही, गेल्या शतकभरात भारतातील अनेक चित्रकारांनी स्वतःचे वेगळे अस्तित्व निर्माण केले.\nप्रख्यात चित्रकार अनिता गोयल याच पाश्चात्य शिक्षण पद्धतीला आव्हान दे्ण्यासाठी स्वतःचे सोलो चित्रप्रदर्शन ‘अवतरण’ भरवत आहेत. ४ फेब्रुवारी रोजी अनावरण होणाऱ्या या प्रदर्शनातून अनिता गोयल भारतीय शैक्षणिक संस्थांमध्ये प्रचलित कलात्मक नियमांमध्ये क्रांती घडवून आणण्याचा प्रयत्न करणार आहेत.\nअनिता गोयल आपल्या प्रदर्शनाबाबत बोलताना म्हणाल्या, “शाळांमधील कला शिक्षण पद्धत कलाकारांची सर्जनशीलता दाबून ठेवत अविभाज्य कलाकृतींना कायम ठेवते, हा एकजीनसीपणा तोडून समकालीन भारतीय कलेची नव्याने व्याख्या करणे हे माझे उद्दिष्ट आहे.”\nअनिता गोयल यांची कलात्मक दृष्टी परंपरागत सीमा ओलांडणारी आहे. त्या त्यांची निर्मिती साचेबद्ध कॅनव्हासच्या मर्यादेपलीकडे विस्तारणारी आहे. त्या पेंटिंगच्या आधुनिक साधनांचा अवलंब करतात, विशेषतः पेंटिंग चाकूचा वापर त्या खूपच उत्कृष्टपणे करतात. चित्रकलेने विशिष्ट संदेश किंवा कथन व्यक्त करण्याऐवजी फॉर्म आणि माध्यमाच्या परस्परसंवादाला प्राधान्य दिले पाहिजे. असे अनिता गोयल यांच मत आहे.\nअनिता गोयल यांच्या कल्पनेच्या केंद्रस्थानी फॉर्म, रंग आणि पोत यांचा अनोखा मिलाफ करण्यात आलेला असतो. त्यांचे प्रत्येक चित्र कलेच्या आस्वादकांना चित्र सखोल जाणून घेण्यास प्रेरित करतो. अनिता गोयल यांचे मागील चित्र प्रदर्शन उडान ला पुढे घेऊन जाणारे अवतरण चित्र प्रदर्शन आहे. कलादर्दींनी येऊन त्यांच्या या नव्या दृष्टीकोनाची माहिती घ्यावी असा त्यांचा प्रयत्न आहे. आणि त्यामुळेच त्यांच्या कला प्रदर्शनाला कलादर्दींनी यावे असे आवाहन अनिता गोयल करीत आहेत.\nवेगवेगळ्या जाडीचे आणि आकाराचे कॅनव्हास अनिता गोयल निवडतात आणि त्यातून सपाट पृष्ठभागावर त्रिमितीय कलाकृती निर्माण करतात. त्यांच्या कलाकृतीवर चाकूने रंग भरलेले असतात. त्यामुळेच कलादर्दींना त्यांचे चित्र अनेक स्तरांवर असल्याचे भासते.\nवरळी येथील जोलीज येथे 4 फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजता अवतरण या चित्र प्रदर्शनाला सुरुवात होणार असून हे चित्र प्रदर्शन येण्यासाठी अनिता गोयल सगळ्यांना आमंत्रित करीत आहेत. कलादर्दींना समकालीन भारतीय कलेच्या क्षेत्रातून परिवर्तनशील प्रवासाचा अनुभव देणारे असे हे चित्र प्रदर्शन असणार आहे.\nअनिता गोयल यांचे अवतरण प्रदर्शन 4 फेब्रुवारी रोजी दुपारी 12 वाजल्यापासून जोलीज, बिर्ला सेंच्युरियन, पांडुरंग बुधकर मार्ग, सेंच्युरी मिल्स कंपाउंड, वरळी, मुंबई, महाराष्ट्र 400030 येथे सुरू होणार आहे.\nप्रख्यात चित्रकार अनिता गोयल यांचा सोलो शो ‘अवतरण’ ४ फेब्रुवारीपासून\nअनीता गोयल की एकांकी कला प्रदर्शनी ‘अवतरण’ 4 फरवरी से\nअनीता गोयल की एकांकी कला प्रदर्शनी ‘अवतरण’ 4 फरवरी से\nकेआइएसएस मानवतावादी सम्मान से सम्मानित किए गए माइक्रोसॉफ्ट के सह संस्थापक बिल गेट्स February 29, 2024\nकेआइएसएस मानवतावादी सम्मान से सम्मानित किए गए माइक्रोसॉफ्ट के सह संस्थापक बिल गेट्स February 29, 2024\nदेशभर से जुटे विद्वतजनों ने सनातन संस्कार यात्रा को बताया अतिमहत्वपूर्ण February 27, 2024\nसनातन मंथन कार्यक्रम कर सनातन संस्कार यात्रा का संखनाद February 27, 2024\nमनोज तिवारी की भोजपुरी दबंग्स दुबई के बाद अब हैदराबाद में दहाड़ने को तैयार .\nदेशभर से जुटे ��िद्वतजनों ने सनातन संस्कार यात्रा को बताया अतिमहत्वपूर्ण February 27, 2024\nअभिनेता धनंजय सिंह अब भोजपुरी फिल्म ‘घरवाली बाहरवाली 3’ में यश कुमार व शुभी शर्मा के साथ दिखाई देंगे February 21, 2024\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00848.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "https://haltichitre.com/category/movies/", "date_download": "2024-03-05T01:51:43Z", "digest": "sha1:4EBYN2BEHHOKHVHN5XRABV3N2GBC7HRO", "length": 10156, "nlines": 178, "source_domain": "haltichitre.com", "title": "Movies Archives - HALTI CHITRE", "raw_content": "\nMarathi Movie Circuitt – मराठी चित्रपट सर्किट\nMaharashtra Shahir Teaser: केदार शिंदेंच्या महाराष्ट्र शाहीर चित्रपटाचा टीझर राज ठाकरेंच्या हस्ते रिलीज\nOTT Releases – 17-March | या आठवड्यात OTT वर प्रदर्शित झालेत, चुकवू नयेत असे चित्रपट आणि मालिका (१७ मार्च)\nजेष्ठ अभिनेते किशोर नांदलस्कर यांचं निधन – Kishore Nandalaskar\nOTT Releases – 17-March | या आठवड्यात OTT वर प्रदर्शित झालेत, चुकवू नयेत असे चित्रपट आणि मालिका (१७ मार्च)\n‘समांतर-२’ – ५६ दशलक्षहूनही अधिक प्रेक्षकांची पसंती. – Marathi Web Series Samantar – 2\nजेष्ठ अभिनेते किशोर नांदलस्कर यांचं निधन – Kishore Nandalaskar\n…आणि चित्रपट हिंदीत बोलू लागला\nMarathi Movie Circuitt – मराठी चित्रपट सर्किट\nMaharashtra Shahir Teaser: केदार शिंदेंच्या महाराष्ट्र शाहीर चित्रपटाचा टीझर राज ठाकरेंच्या हस्ते रिलीज\nOTT Releases – 17-March | या आठवड्यात OTT वर प्रदर्शित झालेत, चुकवू नयेत असे चित्रपट आणि मालिका (१७ मार्च)\nजेष्ठ अभिनेते किशोर नांदलस्कर यांचं निधन – Kishore Nandalaskar\nOTT Releases – 17-March | या आठवड्यात OTT वर प्रदर्शित झालेत, चुकवू नयेत असे चित्रपट आणि मालिका (१७ मार्च)\n‘समांतर-२’ – ५६ दशलक्षहूनही अधिक प्रेक्षकांची पसंती. – Marathi Web Series Samantar – 2\nजेष्ठ अभिनेते किशोर नांदलस्कर यांचं निधन – Kishore Nandalaskar\nMarathi Movie Circuitt – मराठी चित्रपट सर्किट\nMaharashtra Shahir Teaser: केदार शिंदेंच्या महाराष्ट्र शाहीर चित्रपटाचा टीझर राज ठाकरेंच्या हस्ते रिलीज\nOTT Releases – 17-March | या आठवड्यात OTT वर प्रदर्शित झालेत, चुकवू नयेत असे चित्रपट आणि मालिका (१७ मार्च)\nBellBottom Movie Trailer Review – बेलबॉटम चित्रपट ट्रेलर परीक्षण\n…आणि चित्रपट हिंदीत बोलू लागला\nMajor – Release date, Caste – सई मांजरेकरचा मेजर चित्रपट प्रदर्शित...\nMarathi Movie Circuitt – मराठी चित्रपट सर्किट\nMaharashtra Shahir Teaser: केदार शिंदेंच्या महाराष्ट्र शाहीर चित्रपटाचा टीझर राज ठाकरेंच्या हस्ते रिलीज\nOTT Releases – 17-March | या आठवड्यात OTT वर प्रदर्शित झालेत, चुकवू नयेत असे चित्रपट आणि मालिका (१७ मार्च)\nOTT Releases – 17-March | या आठवड्यात OTT वर प्रदर्शित झालेत, चुकवू नयेत असे चित्रपट आणि मालिका (१७ मार्च)\n‘समांतर-२’ – ५६ दशलक्षहूनही अधिक प्रेक्षकांची पसंती. – Marathi Web Series Samantar – 2\nजेष्ठ अभिनेते किशोर नांदलस्कर यांचं निधन – Kishore Nandalaskar\nजेष्ठ अभिनेते किशोर नांदलस्कर यांचं निधन – Kishore Nandalaskar\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00848.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://krushimarathi.com/tag/ajit-pawar/", "date_download": "2024-03-05T01:51:50Z", "digest": "sha1:HEBUARS5CR5SK6WF5U4TJE7RBYWNAUXV", "length": 3622, "nlines": 55, "source_domain": "krushimarathi.com", "title": "Ajit Pawar Archives - Krushimarathi.com", "raw_content": "\nशिंदे-फडणवीस-पवार सरकारचा मोठा निर्णय, राज्यातील ‘या’ नागरिकांसाठी राबविणार नवीन घरकुल योजना, पहा….\nपुण्यात लवकरच तयार होणार 3 नवीन मेट्रो मार्ग, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिलेत ‘हे’ आदेश\n राज्यातील ‘या’ शहरांमध्ये विकसित होणार नवीन बस स्थानक, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश\n ‘या’ पिकासाठी सरकार देणार बोनस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली मोठी घोषणा, वाचा सविस्तर\nमहाराष्ट्रातील 40 तालुक्यात दुष्काळ जाहीर पण दुष्काळग्रस्त तालुक्यांमधील शेतकऱ्यांना सरकार काय सवलती देणार पण दुष्काळग्रस्त तालुक्यांमधील शेतकऱ्यांना सरकार काय सवलती देणार \nपुणेकरांना मिळणार दिवाळी गिफ्ट ; पुणे मेट्रोचा पुढील टप्पा कधी सुरू होणार अजितदादांनी एका वाक्यात सांगितलं\nपुण्यात ‘या’ ठिकाणी तयार होणार नवीन मेट्रो मार्ग उपमुख्यमंत्री अजित पवार यांची महत्त्वाची सूचना\n ‘या’ मेट्रो मार्गाचे लवकरच काम सूरु होणार, उपमुख्यमंत्री अजित पवारांची ग्वाही\nपुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे बाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मोठा निर्णय परिवहन विभागाला दिलेत ‘हे’ महत्वाचे निर्देश, पहा\nउपमुख्यमंत्री अजित पवार यांची शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा ‘या’ सर्व शेतकऱ्यांना मिळणार कर्जमाफी योजनेचा लाभ, पहा….\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00848.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://live.jagmitra.com/%E0%A4%93%E0%A4%AC%E0%A5%80%E0%A4%B8%E0%A5%80%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A5%A8%E0%A5%AD-%E0%A4%9F%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%87-%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A3/", "date_download": "2024-03-05T02:05:14Z", "digest": "sha1:BVLM4EIFPELECGRZCJPHVMCB735QB54Q", "length": 12965, "nlines": 86, "source_domain": "live.jagmitra.com", "title": "ओबीसींना २७ टक्के आरक्षण द्या – तुषार जाधव – Jagmitra", "raw_content": "\nदे दान सुटे गि-याण\nवैद्यकीय अधिक्षक डॉ.अरूण गुट्टे यांची कर्तव्यनिष्ठा\nडॉ.शालिनीताई कराड यांना मातृशोक\nदैनिक जगमिञ आजचा अंक\nडॉ.शालिनीताई कराड यांना मातृशोक\nओबीसींना २७ टक्के आरक्षण द्या �� तुषार जाधव\nबीड : केंद्रीय वैद्यकीय प्रवेश समितीने देशभरातील १७७ वैद्यकीय महाविद्यालयांतील केंद्राच्या राखीव जागांमध्ये केवळ ३.८ टक्केच आरक्षण ओबीसींना दिले आहे. मागासवर्गीय विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणापासून न डावलता त्यांना राष्ट्रीय कोट्यातील वैद्यकीय प्रवेशासाठी हक्काचे २७ टक्के आरक्षण द्यावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य समाजकार्य विद्यार्थी समन्वय समितीचे अध्यक्ष तुषार जाधव यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन आणि सामाजिक न्यायमंत्री थावरचंद गहलोत यांच्याकडे केली आहे.\nतुषार जाधव म्हणाले, वैद्यकीय शिक्षणासाठी राष्ट्रीय कोट्यामध्ये ओबीसींना नियमानुसार २७ टक्के आरक्षण मिळणे आवश्यक आहे. मात्र, सरकारने मागासवर्गीय आणि इतर मागासवर्गीय विद्याथ्यांचे आरक्षण बेकायदेशीररीत्या कमी केल्यास ते उच्च शिक्षणापासून वंचित राहतील. देशभरातील वैद्यकीय प्रवेशासाठी ६६ हजार ३३३ जागांमधून ओबीसींच्या २७ टक्के आरक्षणानुसार २ हजार ५७८ जागा आरक्षित असायला पाहिजे. परंतु, केवळ ३७१ जागा नावापुरत्या ओबीसींना आरक्षित करून देण्यात आल्या आहेत. ही टक्केवारी केवळ ३.८ टक्के एवढी आहे. त्याखालोखाल १३८५ जागा एससी ( १५ टक्के ) व ६६९ ( ७.५ टक्के ) जागा एसटीला त्यांच्या आरक्षणानुसार आरक्षित ठेवलेल्या आहेत. खुल्या गटातील विद्यार्थ्यांना ७ हजार १२५ जागा ठेवण्यात आल्या आहेत. अनारक्षित जागांची टक्केवारी ७३.७ टक्के एवढी असल्याचे जाधव यांनी केंद्रीय मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले. मंडल आयोग व सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार ओबीसी २७ टक्के, एससी १५ व एसटी ७.५ टक्के असे घटनात्मक आरक्षण आहे. परंतु आरक्षणाचे सर्व निकष, सूचना तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांना डावलून केंद्रीय मंडळाने वैद्यकीय शिक्षणासाठी फक्त ३७१ जागा ओबीसींसाठी आरक्षित ठेवल्या आहेत. ओबीसींच्या वाट्याच्या २२०७ जागांसह एकूण ७ हजार १२५ जागा खुल्या प्रवर्गासाठी सोडण्यात आलेल्या आहेत. हा ओबीसी विद्यार्थ्यांवर मोठा अन्याय असल्याचे ‘ जाधव म्हणले आहे.\nओबीसी विद्यार्थ्यांना त्यांचे हक्काचे २७ टक्के आरक्षण देऊन महाराष्ट्रासह देशातील केंद्र सरकारच्या वैद्यकीय शिक्षणाच्या २ हजार ५७८ जागांवर त्यांना प्रवेश देण्यासाठी तत्काळ कार्यवाही करावी, अशी आग्रही मागणी तुषार जाधव यांनी केली आहे.\nआज रात्रीपासून पुढील आठ दिवस बीड शहर कडकडीत बंद…\nस्वातंत्र्यवीर सावरकर यांचे जीवन सदैव प्रेरणादायी – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nप्रेमी युगलांचा विहिरीत आढळला मृतदेह\nकोरोनावर आयुर्वेदिक उपचाराच्या पत्रावर मुख्यमंत्री कार्यालयाकडून उत्तर – डॉ. कलमूर्गे\nदे दान सुटे गि-याण\nदे दान सुटे गिर्‍याण‐————————नैसर्गिक आणि भौगोलिकदृष्ट्या ग्रहण हे सुर्य आणि चंद्राला लागत असते, जसे सुर्य आणि चंद्र यांना ग्रहण लागते,\nविदर्भाप्रमाणे उर्वरित महाराष्ट्रातील कैकाडी समाजाचा अनुसूचित जातीत समावेश करण्यासाठी विधिमंडळाचा ठराव घेऊन केंद्र सरकारकडे शिफारस करणार ; धनंजय मुंडे\nमुस्लिम आरक्षण वर निर्णय घ्या नसता,कांग्रेस, राष्ट्रवादी नगरसेवक व पदाधिकारी राजीनामा देतील\nक्रांतीवीर लहूजी साळवे स्मारकाच्या भूसंपादनासाठी सामाजिक न्याय विभागाने पुढाकार घ्यावा ; उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे\nबीड जिल्हा कुस्तीगीर परिषदेचे उपाध्यक्ष मुरलीधर मुंडे यांच्या हस्ते शरीर सौष्ठव स्पर्धेत व्दितीय क्रमांक मिळवल्याबद्दल ऋषिकेश फड व किरण गिरामयांचा सत्कार\nसेवानिवृत्त पुरी गावाचे लक्ष्मण मोरे पाटील उर्फ भाऊ पाटील यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार\nज्ञानगंगा सेवाभावी संस्थेच्या वतीने गरजु विद्यार्थ्याना शालेय साहित्याचे वाटप\nमुक्तांगण विज्ञान शोधिका केंद्रातर्फे ‘खेल खेल में’ ; राष्ट्रीय स्तरावरील विज्ञान खेळणी, गेम डिझाईन स्पर्धा\nभाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे शुक्रवारी राष्ट्रवादीत प्रवेश करणार – जयंत पाटील\n कोविंड रुग्णालयाचा घातक कचरा सार्वजनिक ठिकाणी रुग्णालयावर गुन्हा दाखल\nदे दान सुटे गि-याण\nदे दान सुटे गिर्‍याण‐————————नैसर्गिक आणि भौगोलिकदृष्ट्या ग्रहण हे सुर्य आणि चंद्राला लागत असते, जसे सुर्य आणि चंद्र यांना ग्रहण लागते,\nशरीर सौष्ठव स्पर्धेत ऋषीकेश फड दुसरा सिल्व्हर मेडल पटकावून मारली बाजी\nसेवानिवृत्त पुरी गावाचे लक्ष्मण मोरे पाटील उर्फ भाऊ पाटील यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार\nसौ.गेले श्री आले विरोधकांची सारी खटपट व्यर्थ झाले – डाॅ.कुडमूलवार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00848.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://bhumiputrachihak.com/news/11086", "date_download": "2024-03-05T02:14:04Z", "digest": "sha1:CMQ3VND2NOZRNYOJZ3CGUJ3GBVTGXDEV", "length": 16591, "nlines": 90, "source_domain": "bhumiputrachihak.com", "title": "क्रीडा महोत्सव केवळ मनोरंजनापुरते सीमित न राहता यातुन उत्तम खेळाडूंचे टिपन करुन त्यांना प्रशिक्षीत करा – आ. किशोर जोरगेवार | Bhumiputrachi hak", "raw_content": "\nHome चंद्रपूर क्रीडा महोत्सव केवळ मनोरंजनापुरते सीमित न राहता यातुन उत्तम खेळाडूंचे टिपन करुन...\nक्रीडा महोत्सव केवळ मनोरंजनापुरते सीमित न राहता यातुन उत्तम खेळाडूंचे टिपन करुन त्यांना प्रशिक्षीत करा – आ. किशोर जोरगेवार\nविविध स्पर्धांच्या बक्षिस वितरणाने श्री माता महाकाली क्रीडा महोत्सावाचा समारोप\nचंद्रपूर:- चंद्रपूरकर हा इतिहास घडवीत असतो. श्री माता महाकालीची ऐतीहासीक अशी भव्य पालकी आपण काडली. आता श्री माता महाकाली क्रीडा महोत्सव घेत विविध १० ठिकाणी 21 प्रकारच्या खेळांचे यशस्वी आयोजन आपण पार पाडले आहे. यात पाच हजार खेळाडू सहभागी झाले होते. हा विक्रम आहे. मात्र हे क्रीडा महोत्सव केवळ विक्रमासाठी किव्हा मनोरंजनापूरते सिमीत न राहता यातुन आपण जिल्ह्यातील उत्तम खेळाडूंचे टिपन करुन त्यांना आंतरराष्ट्रिय दर्जाचे प्रशिक्षण दिले पाहिजे. यात शक्य ती सर्व मदत आम्ही करणार असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.\nआमदार किशोर जोरगेवार यांच्या वतीने आयोजित सहा दिवसीय श्री माता महाकाली क्रीडा महोत्सवाचा काल रविवारी विविध स्पर्धांच्या बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमाने समारोप करण्यात आला. या प्रसंगी ते बोलत होते. या सर्व कार्यक्रमांना जनविकास सेनेचे संस्थापक अध्यक्ष पप्पू देशमुख यांच्यासह विविध क्रीडा असोशिएशनच्या पदाधिका-र्यांची उपस्थिती होती.\nयावेळी बोलतांना आ. जोरगेवार म्हणाले की, माता महाकाली ही आमची आराध्य दैवत आहे. असे असतांना आमच्या दैवताची महती एका चौकटीत सीमित राहु नये. मातेच्या महतीचा, दैवी शक्तीचा, येथील गोंडकालीन शिल्पकलेचा प्रचार प्रसार आपल्याला राज्यातच नवे तर देशात पोहचवायचा आहे. त्यामुळे आपण आमदार चषकाला श्री माता महाकाली क्रीडा महोत्सवाचे नाव दिले. कदाचीत या नावातील शक्तीमुळेच आम्ही पाच हजार खेळाडंूची उत्तम व्यवस्था करु शकलो. यातील जवळपास तिन हजार खेळाडू हे सहा दिवस निवासी होते. त्यांनाही आपण उत्तम अशी व्यवस्था उपलब्ध करुन दिली. हे खेळाडू जेव्हा आप – आपल्या जिल्हात परत जाऊन त्यांना येथे मिळालेल्या मान, सन्मान आणि उत्तम व्यवस्थेबाबत आयो���नाचे कौतुक करतील तेव्हा नक्कीच चंद्रपूरचा गौरव वाढणार आहे.\nया क्रीडा महोत्सवातुन जिल्ह्याची क्रीडा क्षेत्रातील एक नवी ओळख आम्ही महाराष्ट्राला दाखवून दिली आहे. आजवर चंद्रपूरचा खेळाडू मुंबई, पुणे, ठाणे या जिल्ह्यात खेळायला जायचा आपण ही परंपरा बदलवली आहे. आज मुंबई, ठाणे, पुणे या जिल्हातील संघ चंद्रपूरात खेळण्यासाठी आले आहे. येथील व्यवस्था पाहुन ते आता प्रत्येक वर्षी या क्रीडा महोत्सवात सहभागी होतील. या क्रीडा महोत्सवातुन चंद्रपूरच्या खेळाडूंना राज्यातील नांमाकीत खेळाडूंचा खेळ पाहण्याची आणि त्यांच्यासोबत खेळण्याची संधी उपलब्ध झाली. चंद्रपूरातील खेळाडूंनीही अनेक खेळात मोठे यश मिळविले.\nतयार होत असलेल्या या सर्व उत्तम खेळाडंुचे आपण टिपन केले पाहिजे. त्यांना उत्तम प्रशिक्षण दिले पाहिजे. यासाठी मोठ्या प्रशिक्षकाची गरज असल्यास तो आपण उपलब्ध करुन देऊ, या जिल्हातील खेळाडू हा आंतराष्ट्रीय पातळीवर खेळावा हा संकल्प आम्ही केला आहे. यासाठी उपलब्ध असलेल्या मैदानांमध्ये सोयी सुविधा उपलब्ध केल्या जातील. तर काही नवीन मैदाने आपण चंद्रपूरात तयार करु. हे काम कठीण वाटत असले तरी अशक्य नक्कीच नाही. फक्त खेळाडुंनी पूढे यावे त्यांना लागणारी प्रत्येक आवश्यक गोष्ट आम्ही उपलब्ध करुन देऊ असे यावेळी आमदार किशोर जोरगेवार म्हणाले. सदर आयोजनात चंद्रपूर जिल्हा अॅथलेटिक्स असोसिएशन, चंद्रपूर जिल्हा बॅटमिंटन डेव्हलपमेंट असोसिएशन, डेव्हलपमेंट अॅन्ड रिसर्च एजुकेशन मल्टीपर्पज सोसायटी, जय श्रीराम क्रीडा युवक व व्यायम प्रसारक मंडळ, चंद्रपूर जिल्हा एम्यूचर अॅथलेटिक्स असोशिएशन, मथुरा बहुउद्देशीय संस्था चंद्रपूर, स्विमिंग असोशिएशन आॅफ चंद्रपूर, चंद्रपूर जिल्हा स्केटींग असोशिएशन, चंद्रपूर जिल्हा नेटबाॅल असोशिएशन, जिल्हा बाॅसकेटबाॅल असोशिएशन, चंद्रपूर जिल्हा चेस एन्ड रॅपिट असोसिएशन, चंद्रपूर जिल्हा हाॅकी असोशिएशन, नेताजी सुभाष क्रीडा मंडळ यांच्यासह इतर क्रीडा संस्थाचे सहकार्य लाभले. विविध ठिकाणी आयोजीत या क्रीडा महोत्सवाच्या कार्यक्रमात प्रा. श्याम हेडाऊ, मोंटु सिंग, नासीर खान, नौशाद सिध्दीकी, प्रज्ञा जिवनकर, सरोज चांदेकर, दिलीप मुंजेवार आदिंनी संचालनाची सुत्र उत्तमरित्या सांभाळली. या महोत्सवासाठी यंग चांदा ब्रिगेडच्या सर्व आघाड���ंनी परिश्रम घेतले.\nPrevious articleक्रीडा महोत्सव केवळ मनोरंजनापुरते सीमित न राहता यातुन उत्तम खेळाडूंचे टिपन करुन त्यांना प्रशिक्षीत करा – आ. किशोर जोरगेवार\nNext articleक्रीडा महोत्सव केवळ मनोरंजनापुरते सीमित न राहता यातुन उत्तम खेळाडूंचे टिपन करुन त्यांना प्रशिक्षीत करा – आ. किशोर जोरगेवार\nनागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यात चंद्रपूर जिल्हा आदर्श ठरावा\nलक्षवेधी :- सरकारी पैशाची उधळपट्टी करून तीन दिवस ताडोबा महोत्सव कशासाठी\nताडोबाला जागतिक स्तरावर पोहचविण्यात योगदान देणा-यांचा ताडोबा महोत्सवात सन्मान करा – आ किशोर जोरगेवार\nIPL 2024 चे वेळापत्रक जाहीर\nनागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यात चंद्रपूर जिल्हा आदर्श ठरावा\nदणका :- लेडी सिंघम आयपीएस नयोमी साटम यांची रेती तस्कराविरोधात पुन्हा कारवाई.\nलक्षवेधी :- सरकारी पैशाची उधळपट्टी करून तीन दिवस ताडोबा महोत्सव कशासाठी\nमहत्वाचं :- ते चार रेती ट्रक पोलिसांनी पकडले मग ती रेती कुठल्या घाटातून आली\nभूमिपूत्राची हाक न्यूज पोर्टलचे संपादक राजू कुकडे हे मागील सोळा वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांच्या धारदार लेखणीने अनेकांना न्याय मिळवून दिला तर अवैध व्यावसायिकांच्या विरोधात पुकारलेल्या लढ्यात शासनाला मोठा महसूल मिळवून दिला. उच्च शिक्षित, कर्तव्यदक्ष आणि लोकसेवक असलेल्या राजू कुकडे यांनी जिल्ह्यातील पत्रकारितेत आपला ठसा उमटवला आहे. त्यांच्या पोर्टल ची बातमी नेहमीच दमदार आणि वस्तुस्थितीचा वेध घेणारी ठरत असल्याने जिल्ह्यातील पत्रकारितेत सर्वत्र त्यांचे नाव आहे.\nभूमिपुत्राची हाक हे न्यूजपोर्टल मराठी साप्ताहिक वृत्तपत्र भूमिपुत्राची हाकद्वारा प्रकाशित आहे.\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00849.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://bhumiputrachihak.com/news/3403", "date_download": "2024-03-05T00:30:00Z", "digest": "sha1:EOR3QVHKLK7SWBKV5EUDE6K7B2UV65EK", "length": 10833, "nlines": 87, "source_domain": "bhumiputrachihak.com", "title": "थरारक :- एक महिलेने ऑटोमधेच एका गोंडस बाळाला दिला जन्म. | Bhumiputrachi hak", "raw_content": "\nHome चंद्रपूर थरारक :- एक महिलेने ऑटोमधेच एका गोंडस बाळाला दिला जन्म.\nथरारक :- एक महिलेने ऑटोमधेच एका गोंडस बाळाला दिला जन्म.\nजिल्हा सामान्य रूग्णालयात भर्ती घेण्यास मात्र आरोग्य कर्मचाऱ्यांनी केली होती मनाई. मनसे कार्यकर्त्यांनी वरिष्ठांना फोन करताच आई बाळावर उपचार सुरू \nचंद्रपूर जिल्हा सामन्य रुग्णालयातील कर्मचार्यांचा बेजबाबदारपणा नेहमीच रुग्णांसाठी गैरसोय निर्माण करणारा ठरत असल्याची नेहमीच ओरड होत असताना वेळेवर दवाखान्यात जाण्यासाठी साधन नसल्याने खाजगी ऑटोमधे माधूरी पंकज येनगंटीवार मु.राजनगर आरवट रोड चंद्रपूर नामक महिलेला काल दिनांक 25/06/2020 सायंकाळच्या सूमारास जिल्हा सामान्य रुग्णालयातआणत असताना प्रसुती कळा जोरात आल्याने तिने जयंत टाकिज चौकातच एका गोंडस बाळाला जन्म दिल्याचा थरारक प्रसंग समोर आला. मात्र त्यावेळी आशा वर्कर्स सोबत असल्याने आई आणि बाळ सुरक्षितपणे राहिले.\nमात्र नंतर जिल्हा सामान्य रूग्नालयात त्यांना आनन्यात आले, पण इथे काही विचित्रच घडले, त्या मायलेकांना कुणीही कर्मचारी दवाखान्यात घेत नव्हते तर त्यांचावर उलट सूलट प्रश्न करीत होते कोणतेही नर्स याकडे लक्ष देत नव्हत्या, आशावर्कर यांच्या सोबत सुद्धा त्या अरेरावी करीत होत्या इतकेच नव्हे तर बाळाची नाळ सुद्धा सफाईकामगार महिलेनी कापली हा सर्व प्रकार मनसेचे रूग्नमित्र क्रिष्णा गुप्ता आणि मनविसे तालूका उपाध्यक्ष प्रविण शेवते यांना भ्रमनध्वनी वरून समजताच त्यांनी तात्काळ जिल्हासामान्य रूग्नालयात जावून वरिष्ठांना फोन केला आणि माधुरी येनगंटिवार व तिच्या बाळाला बेडची व्यवस्था करून दिली. त्यामुळे मनसेचे क्रिष्णा गुप्ता आणि प्रविण शेवते वेळेवर दाखल झाले नसते तर त्या मायलेंकावर काय संकट ओढावले असते याची कल्पनाही आपण करू शकत नाही एवढे बेजबाबदार जिल्हा सामान्य रूग्णालयाचे कर्मचारी असून मनसेच्या त्या समाजसेवक कार्यकर्त्यांचे त्या पीडित महिलेने मनापासून आभार मानले आसवे असेच एकूण चित्र त्यावेळी निर्माण झाले होते.\nPrevious articleखळबळजनक :- चंद्रपूर जिल्ह्यात एकाच दिवशी सापडले १० कोरोना बाधित रुग्ण,वरोरा तालुक्यात ७\nNext articleआ���दोलन :- ताडोबा बफर झोन सिमेला लागून कोळसा ब्लॉक लिलाव रद्द करण्यासाठी मनसेचे आंदोलन \nनागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यात चंद्रपूर जिल्हा आदर्श ठरावा\nलक्षवेधी :- सरकारी पैशाची उधळपट्टी करून तीन दिवस ताडोबा महोत्सव कशासाठी\nताडोबाला जागतिक स्तरावर पोहचविण्यात योगदान देणा-यांचा ताडोबा महोत्सवात सन्मान करा – आ किशोर जोरगेवार\nIPL 2024 चे वेळापत्रक जाहीर\nनागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यात चंद्रपूर जिल्हा आदर्श ठरावा\nदणका :- लेडी सिंघम आयपीएस नयोमी साटम यांची रेती तस्कराविरोधात पुन्हा कारवाई.\nलक्षवेधी :- सरकारी पैशाची उधळपट्टी करून तीन दिवस ताडोबा महोत्सव कशासाठी\nमहत्वाचं :- ते चार रेती ट्रक पोलिसांनी पकडले मग ती रेती कुठल्या घाटातून आली\nभूमिपूत्राची हाक न्यूज पोर्टलचे संपादक राजू कुकडे हे मागील सोळा वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांच्या धारदार लेखणीने अनेकांना न्याय मिळवून दिला तर अवैध व्यावसायिकांच्या विरोधात पुकारलेल्या लढ्यात शासनाला मोठा महसूल मिळवून दिला. उच्च शिक्षित, कर्तव्यदक्ष आणि लोकसेवक असलेल्या राजू कुकडे यांनी जिल्ह्यातील पत्रकारितेत आपला ठसा उमटवला आहे. त्यांच्या पोर्टल ची बातमी नेहमीच दमदार आणि वस्तुस्थितीचा वेध घेणारी ठरत असल्याने जिल्ह्यातील पत्रकारितेत सर्वत्र त्यांचे नाव आहे.\nभूमिपुत्राची हाक हे न्यूजपोर्टल मराठी साप्ताहिक वृत्तपत्र भूमिपुत्राची हाकद्वारा प्रकाशित आहे.\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00849.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.indiatimes.com/mobiles/lava/articlelist/80506057.cms", "date_download": "2024-03-05T02:11:12Z", "digest": "sha1:7WB3JQCHSRXXJWMD37AYZIYWAKEQC6S7", "length": 4428, "nlines": 60, "source_domain": "marathi.indiatimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nमहाराष्ट्र बातम्या : ऑटो बातम्याव्हायरल बातम्याफोटो गॅलरीआंतरराष्ट्रीय बातम्यासरकारी योजनागुन्हेगारी बातम्यामहाराष्ट्र राजकीय बातम्याकरिअरराष्ट्रीय बातम्यालाईफस्टाईलराशी भविष्यमराठी बातम्या\nमराठी बातम्या : महाराष्ट्र बातम्यामहाराष्ट्रातील ताज्या बातम्याठाणे बातम्यामुंबई बातम्यापुणे बातम्यानाशिक बातम्यानागपूर बातम्याछत्रपती संभाजीनगर बातम्याकोल्हापूर बातम्याअहमदनगर बातम्यानवी मुंबई बातम्या\nक्रीडा : क्रीडा बातम्याक्रिकेट बातम्याविश्व चषक २०२३फुटबॉल\nमनोरंजन : बॉलिवूड बातम्याटीव्ही बातम्यामूव्ही रिव्ह्यूबॉक्स ऑफिस\nलाईफस्टाईल : लाईफस्टाईल बातम्याब्यूटी टिप्सआरोग्य बातम्याप्रेग्नन्सी-पालकत्वरिलेशनशीपफॅशनहोम डेकॉर\nभविष्य : दैनिक राशीभविष्यसाप्ताहिक राशीभविष्यदैनंदिन मराठी पंचांगवाढदिवस राशीभविष्य\nटेक : ताज्या टेक बातम्यामोबाईल रिव्ह्यूटिप्स-ट्रिक्सविज्ञान\nबिझनेस : बिझनेस बातम्याशेअर बाजाररिअल इस्टेट बातम्याव्यवसाय बातम्यापैशाचं झाड\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00849.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtragr.com/%E0%A4%8F%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%B8-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A3-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE/", "date_download": "2024-03-05T01:15:56Z", "digest": "sha1:EXDPH7WR5FBAQSTCACDWNOVDN5QMFKKN", "length": 22108, "nlines": 169, "source_domain": "maharashtragr.com", "title": "_ap_ufes{\"success\":true,\"siteUrl\":\"maharashtragr.com\",\"urls\":{\"Home\":\"https://maharashtragr.com\",\"Category\":\"https://maharashtragr.com/category/ads/\",\"Archive\":\"https://maharashtragr.com/2024/02/\",\"Post\":\"https://maharashtragr.com/mhgr-%e0%a4%97%e0%a4%bf%e0%a4%97-%e0%a4%87%e0%a4%95%e0%a5%89%e0%a4%a8%e0%a5%89%e0%a4%ae%e0%a5%80-%e0%a4%ae%e0%a5%8d%e0%a4%b9%e0%a4%a3%e0%a4%9c%e0%a5%87-%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%af-gig-%e0%a4%95/\",\"Page\":\"https://maharashtragr.com/news/\",\"Attachment\":\"https://maharashtragr.com/mhgr-how-to-make-money-online/mhgr_how_to_make_money_online-1/\",\"Nav_menu_item\":\"https://maharashtragr.com/home-2/\",\"Oembed_cache\":\"https://maharashtragr.com/d8de8f75417a8210e93651381ed85c36/\",\"Wp_global_styles\":\"https://maharashtragr.com/wp-global-styles-blogsite/\",\"Amp_validated_url\":\"https://maharashtragr.com/amp_validated_url/f35a90d719157b161a99020d92fcac51/\",\"Adstxt\":\"https://maharashtragr.com/?post_type=adstxt&p=1086\",\"App-adstxt\":\"https://maharashtragr.com/?post_type=app-adstxt&p=1084\",\"Web-story\":\"https://maharashtragr.com/web-stories/romeo-and-juliet/\"}}_ap_ufee", "raw_content": "एड्स नियंत्रण संस्था महाराष्ट्र - MH General Resource एड्स नियंत्रण संस्था महाराष्ट्र - MH General Resource\nमहाराष्ट्र: महत्वाचे सामान्य संसाधन\nHome Public Info एड्स नियंत्रण ��ंस्था महाराष्ट्र\nएड्स नियंत्रण संस्था महाराष्ट्र\nमहाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थेची उद्दिष्टे\nमहाराष्ट्र हे १०० दशलक्ष लोकसंख्येचे आणि ३.०८ स्क्वे. कि. मी. चा विस्तार असलेले भारतातील दुसरे सर्वात मोठे राज्य आहे. आपल्या ग्रामीण आणि शहरी भागातील पायाभूत सुविधांच्या माध्यमातून महाराष्ट्र आरोग्य सुविधा देण्याच्या बाबतीत संपूर्ण जगात आघाडीवर राहिले आहे. ह्या साऱ्यां सुविधांकडून भारत सरकारने आरोग्य योजनांच्या संदर्भात दिलेले मापदंड पूर्ण केले जातात. ग्रामीण व शहरी भागातील सेवांच्या ह्या विस्तृत जाळ्यामुळे एक प्रोत्साहक, उपकारात्मक आणि पुनर्वसाना संबंधीचे एक मोठे पेकेज दिले गेले आहे. १९८६ मध्ये मुंबईतून एड्सची पहिली केस दाखल झाली. राज्यभरात एच आय व्ही सेवांच्या एका परिणामकारक कार्यक्रमाच्या अंमलबजावणीमुले राज्यातल्या एपिडेमिओल्जिकल स्थितीची कल्पना आली.\nमहाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थेची उद्दिष्टे\n(अ) एच आय व्ही व एड्सचे उच्चाटन (ब) कर्मचारी व त्यांच्या कुटुंबावर एच आय व्ही व एड्सच्या होणार्या परिणामांचे व्यवस्थापन व निर्मूलन. (क) एच आय व्ही व एड्सच्या बाधित कर्मचार्यांची काळजी व त्याना आधार. (ड) कार्याच्या ठिकाणी व रोजगाराच्या वेळी खर्या व समजल्या गेलेल्या एच आय व्ही च्या स्थितीवर आधारित कलांकांचे उन्मूलन.\nभारतातील प्रत्येक एचआयव्हीबाधित व्यक्तीला दर्जात्मक उपचार मिळतील आणि तेही प्रतिष्ठेने मिळतील, असे वातावरण निर्माण झाले पाहिजे, अशीMSACS ची दृष्टी आहे. एचआयव्ही/एड्स बाधितांवर उपचार, प्रतिबंध आणि त्यांना आधार देण्याचे काम मानवी हक्कांचे संरक्षण होईल अशा वातावरणात शक्य आहे. एचआयव्हीबाधित व्यक्ती कुचंबणेशिवाय, कलंकाशिवाय सन्मानाने जगू शकली पाहिजे. एचआयव्हीसह जगणाऱ्या व्यक्तींना समानतेने सर्व आरोग्यसुविधा उपलब्ध असल्या पाहिजेत यासाठी MSACS च्या वतीने उपाययोजना करण्यात आली आहे. स्वयंसेवी संस्था, महिला बचतगट, विश्वासू संस्था, एचआयव्हीबाधित लोकांचे नेटवर्क आणि गट यांच्या सहकार्याने आरोग्यसुविधा उपलब्ध करून देणे तसेच जबाबदार सेवा वाढवण्याची MSACS आशा करीत आहे. एचआयव्हीबाधित व्यक्तींनी या आजाराला समर्थपणे सामोरे जावे यासाठी राज्यपातळीवर, जिल्हा पातळीवर आणि तळागाळातदेखील आश्वासक वातावर�� निर्माण करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. MSACS च्या माध्यमातून अशाप्रकारे सर्व स्तरातील लोकांपर्यंत योग्य संदेश पोचवत भारतात एचआयव्हीच्या प्रसाराला लगाम घालण्यासाठी आम्ही बांधील आहोत. लोकांपर्यंत एचआयव्हीबाबतची संपूर्ण, अचूक आणि सतत माहिती पुरवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. त्याचबरोबर सुरक्षेसाठी कंडोमचा वापर करण्याबाबतचा प्रसार आणि लैंगिक संबंधांतून पसरणाऱ्या आजारांवरील उपचार यासाठी देखील आम्ही प्रयत्न करतो. स्त्री- पुरुषांची लैंगिक संबंधांबाबतची वागणूक जबाबदार असावी, यासाठी MSACS काम करीत आहे. माहिती आणि ज्ञानातून लोकांना जागरुक, सतर्क, सिद्ध आणि सबल केल्यास ते एचआयव्हीपासून स्वतःचा बचाव करू शकतील, यावर आमचा विश्वास आहे. एचआयव्हीची लागण आपल्यापैकी कुणालाही होऊ शकते या सत्याशी आम्ही मुकाबला करतो. योग्य माहिती आणि प्रतिबंध यामधून आपण कुणाचाही बचाव करू शकतो, अशी आमची आशा आहे. काळजी घेणे आणि आधार देणे या पायांवर MSACS उभे आहे. भारतातील एचआयव्ही/एड्सविरोधात लढाईसाठी सतत पाठपुरावा करत राहण्याचा आमचा निर्धार आहे\nसर्वसमावेशक संवादातून विविध लोकांपर्यंत पोचणे\nअनुभवाधारित आराखडा असलेला राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रम राबवणे\nएचआयव्ही/एड्सचा प्रसार आणि प्रादुर्भाव याबाबत नियमित पारदर्शी अंदाज देणे\nएचआयव्ही/एड्स पासून सुरक्षित असा भारत उभारणे\nदेशातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत एचआयव्ही बाबत माहिती पोचविणे आणि त्यासोबतचा कलंक – भेदभाव पुसून टाकणे\nअसा भारत जिथे प्रत्येक एचआयव्ही बाधित गरोदरस्त्री एचआयव्हीमुक्त बालकाला जन्म देऊ शकेल\nअसा भारत जिथे प्रत्येक व्यक्तीला समुपदेशन आणि तपासणी केंद्र उपलब्ध असेल\nअसा भारत जिथे एचआयव्ही सह जगणाऱ्या व्यक्तीला प्रतिष्ठेसह आणि दर्जात्मक उपचार मिळतील\nअसा भारत जिथे प्रत्येक व्यक्ती प्रगत तंत्रज्ञानाच्या साहाय्याने निरोगी आणि सुरक्षित आयुष्य जगेल\nअसा भारत जिथे एचआयव्हीची लागण होण्याची शक्यता असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोचता येईल आणि त्याची माहिती उपलब्ध असेल\nम.रा.ए.नि.सं चे लक्ष्य, उद्देश आणि कार्यपद्धती खालील मार्गदर्शक तत्त्वांनुसार ठरली आहे\nतीन एकात्म गोष्टींचा मिलाप – एकात्मिक मान्यताप्राप्त कार्य आराखडा, एकात्मिक राष्ट्रीय एचआयव्ही/एड्स समन्व��� प्राधिकरण आणि एकात्मिक राष्ट्रीय अधिकार आणि मूल्यांकन प्रणाली\nएड्स प्रतिबंध आणि त्याचा दुष्परिणाम कमी करणे अशा दोनही बाबतीत समानतेची भावना जोपासावी. म्हणजेच सेवांचा उपयोग करून घेणाऱ्या लोकांचे वय आणि लिंग यानुसार वर्गीकरण करून तशी समानता साधली पाहिजे.\nएचआयव्ही- एड्स सोबत जगणाऱ्या लोकांना आदराने वागवावे, कारण एचआयव्ही प्रसारावर अंकुश आणि एड्सनियंत्रण या कामात त्यामुळे चांगाला फायदा होतो. NACP च्या तिसऱ्या टप्प्यात एचआयव्ही एड्स संबंधी मानवी हक्कांची जपणूक कशी करावी याचा ऊहापोह झाला आहे. यामध्ये महत्त्वाचा मुद्दा एचआयव्ही-एड्ससोबत जगणाऱ्या व्यक्तींच्या मूलभूत अधिकारांचा आहे. एचआयव्हीला प्रतिबंध, उपचार, आधार आणि काळजीसंदर्भातील कामांमध्ये या व्यक्तींना सामावून घेणे महत्त्वाचे आहे.\nएड्स नियंत्रण कार्यक्रमाच्या अंमलबजावणीमध्ये समाजाचे प्रतिनिधी असणे आवश्यक आहे. त्यांच्या सहभागाशिवाय या कार्यक्रमाला सामाजिक अधिष्ठान मिळणार नाही.\nकार्यक्रम पद्धती आणि कामाची आखणी प्रत्यक्षदर्शी असावी. ज्यातून उद्दीष्टपूर्ती होऊ शकेल अशी नाविन्यपूर्ण आणि लवचिक असावी. ठराविक स्थानिक परिस्थितीनुसार प्राधान्यक्रम गृहित आहे.\nराष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रमातील तिसऱ्या टप्प्याचा (NACP III) मुख्य उद्देश – येत्या पाच वर्षात देशभरातील एचआयव्ही-एड्सची साथ थांबवून त्यावर नियंत्रण ठेवणे हा आहे. सर्वसमावेशक प्रतिबंधात्मक उपाय, रुग्णांची काळजी, त्यांना आधार देणे आणि उपचार करणे याद्बारे हे उद्दीष्ट साध्य करण्यात येईल. त्यासाठी चार प्रदीर्घ कार्यपद्धती अनुसरण्यात येतील.\nलागण होण्याचा सर्वाधिक धोका असणाऱ्या गटाबरोबर थेट मध्यस्थी करून संवाद साधणे आणि सर्वसाधारण लोकांबरोबरचा संवाद वाढवणे\nएचआयव्ही –एड्ससोबत जगणाऱ्या व्यक्तींना अधिकाधिक उपचार, आधार पुरवणे व त्यांची काळजी घेणे\nजिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील प्रतिबंध- काळजी-आधार –उपचार सेवा देणारी यंत्रणा अधिक बळकट करणे. सुविधा आणि मनुष्यबळ वाढवणे\nदेशभरातील माहिती व्यवस्थापन यंत्रणा बळकट करणे\nमहत्त्वाचे उद्दीष्ट म्हणजे – ज्या राज्यांमध्ये एड्सचा सर्वाधिक प्रादूर्भाव आहे, अशा राज्यांमध्ये कार्यक्रमाच्या पहिल्या वर्षात लागणीचे प्रमाण ६० टक्क्यांपेक्षा कम��� करून साथ आटोक्यात आणणे. तसेच जी राज्य धोकादायक पातळी गाठू शकतात अशा राज्यांमध्ये हे प्रमाण ४० टक्क्यांपर्यंत कमी करून साथ नियंत्रणात ठेवणे.\nMHGR| गिग इकॉनॉमी म्हणजे काय Gig कामगारांसाठी जाणून घेण्यासारख्या 5 गोष्टी\nMHGR| ऑनलाइन, ऑफलाइन आणि घरी पैसे कमवण्याचे 25 मार्ग\nMHGR| महाराष्ट्रात किती ज्योतिर्लिंगे आहेत\nमहाराष्ट्रात किती ज्योतिर्लिंगे आहेत\nMHGR| बेळगांव कारवार बिदर निपाणीचा सीमाप्रश्न काय आहे\nMHGR| News Update 2024| महाराष्ट्रात किती जिल्हे आहेत\nMHGR| गिग इकॉनॉमी म्हणजे काय Gig कामगारांसाठी जाणून घेण्यासारख्या 5 गोष्टी\nMHGR| ऑनलाइन, ऑफलाइन आणि घरी पैसे कमवण्याचे 25 मार्ग\nMHGR| महाराष्ट्रात किती ज्योतिर्लिंगे आहेत\nMHGR| बेळगांव कारवार बिदर निपाणीचा सीमाप्रश्न काय आहे\nउद्योग, उर्जा व कामगार विभाग\nपर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग\nमहसूल व वन विभाग\nमहिला व बाल विकास विभाग\nसामाजिक न्‍याय व विशेष सहाय्य विभाग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00849.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://nponlinenews.com/mahendra-singh-dhoni-visited-the-temple/", "date_download": "2024-03-05T00:12:22Z", "digest": "sha1:KIMOKM3XM4P2CMRX6U7BLMBWJPTRDHO3", "length": 6230, "nlines": 47, "source_domain": "nponlinenews.com", "title": "IPL 2024 लिलावापूर्वी महेंद्रसिंग धोनीने घेतले आई अंबेचे दर्शन, पहा फोटो", "raw_content": "\nIPL 2024 लिलावापूर्वी महेंद्रसिंग धोनीने घेतले आई अंबेचे दर्शन, पहा फोटो\nमहेंद्रसिंग धोनी प्रसिद्धीपासून दूर राहत असला तरी तो कुठेही गेला तरी त्याचे काही व्हिडिओ किंवा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतात. चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने इंडियन प्रीमियर लीगच्या आगामी हंगामासाठी आई अंबेचे आशीर्वाद घेतले आहेत. चेन्नई सुपर किंगने महेंद्रसिंग धोनीला आयपीएल 2024 साठी कायम ठेवले आहे.\nधोनीच्या एका सुपरफॅनने त्याचा मंदिरात जातानाचा फोटो शेअर केला आहे.\nआम्ही तुम्हाला सांगतो की सीएसकेच्या या कर्णधाराची जूनमध्ये हिप सर्जरी झाली होती, ज्यातून तो सध्या बरा होत आहे. आयपीएल 2023 पासून तो पुढील हंगामात खेळेल की नाही अशी अटकळ होती, परंतु चेन्नईने कायम ठेवल्यानंतर आगामी हंगामात तो संघाचा भाग असेल हे स्पष्ट झाले. मात्र, तो संपूर्ण आयपीएल हंगाम खेळणार की नाही हे सांगणे कठीण आहे. कारण नुकतेच एका व्हिडिओमध्ये तो गुडघ्याच्या समस्येमुळे अस्वस्थ होताना दिसत होता.\nIPL मिनी लिलावापूर्वी CSK ने मुख्य संघ कायम ठेवला आहे\nएमएस धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्जने गेल्या मोसमातील पाचव्या आयपीएल ट्रॉफी जिंकल्यानंतर १९ खेळाडूंना कायम ठेवले आहे आणि आठ खेळाडूंना सोडले आहे.\nआम्ही तुम्हाला सांगतो की चेन्नई सुपर किंग्सचे आयपीएल 2024 लिलावासाठी पर्समध्ये 31.4 कोटी रुपयांचे बजेट आहे. अलिकडच्या वर्षांत अनुभवाच्या कमतरतेमुळे त्रस्त असलेल्या आपल्या बॉलिंग युनिटला बळकटी देण्याचे संघाचे ध्येय आहे.\nIND vs SA: भारत विरुद्ध आफ्रिका सीरीज साठी अचानक बदलला कॅप्टन, या 29 वर्षीय खेळाडूकडे दिली जबाबदारी..\nया 5 खेळाडूंवरती IPL 2024 च्या लिलावात पडणार पैश्यांचा पाऊस, सर्व संघ खरेदीसाठी करणार प्रयत्न..\nRCB चाहत्यांसाठी वाईट बातमी, 18 कोटी रुपयांचा हा खेळाडू IPL 2024 पूर्वी बाहेर RCB fans\nCSK चाहत्यांसाठी धक्कादायक बातमी, MS धोनी IPL 2024 मध्ये खेळणार नाही, आता दिसणार या भूमिकेत MS Dhoni\nमुंबई इंडियन्स ने रणजी सेमीफाइनल मध्ये रचला नवीन इतिहास असा स्थान मिळवणारा देशातील पहिला संघ Mumbai Indians\nहे आहेत IPL मधील 5 बदकिस्मत खेळाडू, संघासाठी सर्वाधिक धावा केल्या, तरीही कर्णधारपदाची संधी मिळाली नाही. 5 unlucky players\nउपांत्य फेरीत तामिळनाडूने मुंबईचा पराभव केला, रहाणेच्या संघाने एक डाव आणि 70 धावांनी विजय मिळवत अंतिम फेरी गाठली. semi-finals\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00849.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://uttamsheti.online/100-crore-dues-will-be-received-soon/", "date_download": "2024-03-05T00:32:01Z", "digest": "sha1:KP5MGC7WXGZJ3H4WALD4YOD7OU3J7OXJ", "length": 7171, "nlines": 53, "source_domain": "uttamsheti.online", "title": "शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी..! 100 कोटीची थकबाकी लवकरच मिळणार arrears", "raw_content": "\n 100 कोटीची थकबाकी लवकरच मिळणार arrears\narrears: केंद्रीय मंत्री भागवत कराड यांनी शनिवारी शेतकऱ्यांना आश्वासन दिले की, ग्राहक व्यवहार मंत्रालय लवकरच त्यांची सुमारे 100 कोटी रुपयांची प्रलंबित 10% थकबाकी भरेल.\nनाशिक, अहमदनगर आणि इतर भागातील शेतकऱ्यांनी शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून केंद्राच्या किंमत स्थिरीकरण कार्यक्रमांतर्गत दोन केंद्रीय संस्थांना कांद्याची विक्री केली होती.\nहे वाचा: नमो शेतकरी योजनेसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांची यादी जाहीर..\nभाजप कार्यकर्त्यांना संबोधित करण्यासाठी नाशिकमध्ये आलेले कराड यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, शेतकऱ्यांनी त्यांना थकबाकीबाबत माहिती दिली. त्यामुळे त्यांनी ग्राहक व्यवहार मंत्री पियुष गोयल यांच्याशी चर्चा केली आणि त्यांनी लवकरच थकबाकी भरण्याचे आश्वासन दिले.\nमंत्रालयाच्या नियमांनुसार, शेतकऱ्यांना विक्रीच्या वेळी 90% पेमेंट मिळते. उर्वरित 10% नाफेड आणि NCCF द्वारे पडताळणीनंतर वितरित केले जाते. ही 10% रक्कम प्रलंबित रु. 100 कोटी आहे.\nजून 2023 पासून, केंद्रीय कार्यक्रमाचा एक भाग म्हणून, Nafed आणि NCCF ने प्रामुख्याने नाशिक आणि अहमदनगरच्या शेतकऱ्यांकडून 1000 कोटी रुपयांचे सुमारे 5 लाख टन कांदे खरेदी केले.\nहे वाचा: दिवाळीच्या मुहूर्तावर या शेतकऱ्यांना मिळणार हेक्टरी 22000 हजार रुपये नुकसान भरपाई compensation for damages\nग्रामीण भागात सरकारी प्रचार व्हॅनला विरोध करण्याबाबत विचारले असता, मंत्र्यांनी याचा दोष एमव्हीए कामगारांवर ठेवला. ते म्हणाले की ज्यांना लाभ हवे आहेत ते व्हॅनकडे जाऊ शकतात, तर इतर त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्यास मोकळे आहेत.\nकाँग्रेसच्या कर्जाच्या आकड्यांबाबत कराड म्हणाले की, पायाभूत गुंतवणुकीसाठी कर्ज घेतले होते ज्यामुळे सरकारला परतावा मिळतो. अशा प्रकारे विविध योजनांच्या माध्यमातून लोककल्याणासाठी निधीचे व्यवस्थापन केले जाते.\nहे वाचा: उरलेल्या सर्व शेतकऱ्यांना आजपासून मिळणार पिक वीम्याचा लाभ..\nया जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात उद्यापासून पिक विमा जमा होण्यास सुरुवात..\nजानेवारी महिन्यात कापूस दरात होणार वाढ..\nपहा संपूर्ण महाराष्ट्रातील आजचे तुर बाजार भाव..\nया जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात उद्यापासून पिक विमा जमा होण्यास सुरुवात..\nजानेवारी महिन्यात कापूस दरात होणार वाढ.. आवक होणार कमी Cotton price\nपहा संपूर्ण महाराष्ट्रातील आजचे तुर बाजार भाव..\nया दिवशी जमा होणार 90 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर नमो शेतकरी योजनेचा दुसरा हफ्ता..\nया यादीत नाव असणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणार 12000 रुपये.. झिरो मिनिटात जमा होणार बँक खात्यात get 12000 rupees\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00849.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahanayakonline.com/2023/09/09/worldnewsupdate-earthquake-in-morocco-causes-widespread-destruction-296-people-die-houses-are-destroyed-rescue-operations-continue/", "date_download": "2024-03-04T23:31:26Z", "digest": "sha1:6CM7CY45P4YQVYQ3GRKPB64RLZGSKJ7Q", "length": 26190, "nlines": 282, "source_domain": "www.mahanayakonline.com", "title": "WorldNewsUpdate : मोरोक्कोमध्ये भूकंपाने मोठ्या प्रमाणावर हाहाकार, 296 जणांचा मृत्यू , घरे झाली उद्धवस्त , बचाव कार्य जारी ... -", "raw_content": "\n#Mahanayak | नवी पिढी घडवणारी विचारधारा…\nWorldNewsUpdate : मोरोक्कोमध्ये भूकंपाने मोठ्या प्रम���णावर हाहाकार, 296 जणांचा मृत्यू , घरे झाली उद्धवस्त , बचाव कार्य जारी …\nWorldNewsUpdate : मोरोक्कोमध्ये भूकंपाने मोठ्या प्रमाणावर हाहाकार, 296 जणांचा मृत्यू , घरे झाली उद्धवस्त , बचाव कार्य जारी …\nनवी दिल्ली : आफ्रिकन देश मोरोक्को येथे शुक्रवारी रात्री उशिरा आलेल्या विनाशकारी भूकंपामुळे आतापर्यंत 800 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे, तर शेकडो लोक जखमी झाले आहेत. या विनाशकारी भूकंपाचे वर्णन मोरोक्कोमध्ये गेल्या सहा दशकांतील सर्वात धोकादायक भूकंप म्हणून केले जात आहे.\nवृत्तसंस्था रॉयटर्सच्या मते, भूकंपामुळे मोरोक्कोमधील शेकडो इमारती उद्ध्वस्त झाल्या आहेत, त्यामुळे मोरोक्कोच्या प्रमुख शहरांमध्ये राहणाऱ्या लोकांना घरे सोडावी लागली आहेत. या विनाशकारी भूकंपामुळे युनेस्कोच्या वारसा स्थळांचेही नुकसान झाले आहे.\nमोरक्कन गृह मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, भूकंपातील मृतांची संख्या 820 वर पोहोचली आहे तर 672 इतर लोक जखमी झाले आहेत. एका स्थानिक अधिकाऱ्याने सांगितले की, बहुतेक मृत्यू डोंगराळ भागात झाले आहेत जेथे मदत पोहोचणे कठीण होते. शुक्रवारी रात्री उशिरा मोरोक्कोच्या हाय अॅटलस पर्वतरांगांमध्ये झालेल्या भूकंपाची तीव्रता ७.२ इतकी होती.\nयुनेस्कोच्या वारसास्थळाचेही नुकसान झाले\nअहवालानुसार, भूकंपामुळे युनेस्कोच्या हेरिटेज साइटचेही नुकसान झाले आहे. मोरोक्कोच्या माराकेश या जुन्या शहरात असलेल्या युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ जेमा अल-फना स्क्वेअरमध्ये मशिदीचा मिनार कोसळला. भूकंपाचा केंद्रबिंदू असलेल्या माराकेश शहरात राहणारा एक नागरीक ब्राहिम हिम्मी याने एजन्सीला सांगितले की, भूकंपामुळे अनेक जुन्या इमारती कोसळल्या आणि रुग्णवाहिका जुन्या शहरातून निघून गेल्यावर त्याने रुग्णवाहिका पाहिली.तो म्हणाला की, लोक घाबरले आहेत आणि दुसऱ्या भूकंपाच्या भीतीने घराबाहेर पडले आहेत. भूकंपाशी संबंधित धक्कादायक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले जात आहेत.\nशुक्रवारी रात्री उशिरा भूकंपामुळे मोठी हानी झाली\nसर्व काही देवाच्या इच्छेनुसार आहे, परंतु आम्ही खूप त्रास सहन केला आहे, असे स्थानिक रहिवाशांचे म्हणणे आहे. ओल्ड माराकेश शहरातील रहिवासी जोहरी मोहम्मद म्हणतात, “भूकंपाच्या धक्क्यामुळे मला अजूनही झोप येत नाही. लोक जीव वाचविण्यासाठी पळताना पाहून त्रास होतो. जुन्या माराकेश शहरातील सर्व घरे जुनी झाली आहेत.” ट्राय, ऑस्ट्रेलियन पर्यटक यांनी सांगितले की , “अचानक खोली हलू लागली. आम्ही फक्त काही कपडे आणि आमच्या बॅगा उचलल्या आणि बाहेर पळत सुटलो,”\nभारतीय वेळेनुसार, पहाटे 3 वाजून 41 मिनिटांनी मोरोक्कोत भूकंप झाला. युनायटेड स्टेट्स जिओलॉजिकल सर्व्हे (USGS) नं दिलेल्या माहितीनुसार, उत्तर आफ्रिकेत झालेल्या गेल्या 120 वर्षांतील हा सर्वात शक्तिशाली भूकंप आहे. USGS नं म्हटलं आहे की, 1900 पासून या भागातील 500 किमी परिसरात M6 किंवा त्यापेक्षा मोठा भूकंप झालेला नाही. येथे एम-5 पातळीचे केवळ 9 भूकंप नोंदवले गेले आहेत.\nजुन्या इमारती कोसळल्या, लोक घाबरुन सैरावैरा पळू लागले\nमाराकेशमध्ये राहणारे नागरीक ब्राहिम हिम्मी यांनी एजन्सीला सांगितलं की, भूकंपामुळे अनेक जुन्या इमारती कोसळल्या. लोकांमध्ये भितीचं वातावरण निर्माण झालं आणि लोक घाबरुन सैरावैरा पळू लागले. क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं. ते म्हणाले की, लोक घाबरले आहेत आणि पुन्हा भूकंपाच्या भीतीने घराबाहेर पडले. भूकंपाशी संबंधित अंगावर शहारे आणणारे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून शेअर केले जात आहेत.\nभूकंपामुळे इमारती कोसळण्याच्या सर्वाधिक घटना माराकेशच्या जुन्या शहरात घडल्या आहेत. प्रशासनासह नागरिकांनीही कोसळलेल्या इमारतींचा मलबा हटवण्याचं काम सुरू केलं आहे. शहरातील प्रसिद्ध लाल भिंतीचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत, ज्यामध्ये एका भागात मोठ्या भेगा पडल्या असून काही भाग कोसळून त्याचा ढिगारा रस्त्यावर पडलेला दिसत आहे.\nसर्वोतोपरी मदत करण्यासाठी तयार : पंतप्रधान मोदी\nपंतप्रधान नरेंद्र मोदींनी मोरोक्कोमधील भूकंपात प्राण गमावलेल्या लोकांच्या कुटुंबियांपैकी संवेदना व्यक्त केल्या आहेत. ते म्हणाले की, “मोरोक्कोमध्ये भूकंपामुळे मोठ्या प्रमाणावर जिवीतहानी झाली आहे. हे वृत्त ऐकून अतिव दुःख झालं. या दुखःद प्रसंगी मोरोक्कोतील ज्यांनी आपले कुटुंबिय गमावले आहेत, त्याच्याप्रति संवेदना व्यक्त केल्या आहेत. भारत या कठिण काळात मोरोक्कोला सर्वोतोपरी मदत करण्यासाठी तयार आहे.”\nPrevious WorldNewsUpdate : कुणाल राजपूतचे जागतिक रंगभूमीवर नाटकाचे सादरीकरण\nNext IndiaNewsUpdate : अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या लोकार���पणाची तारीख आली …\nशासन आपल्या दारी कार्यक्रमात गर्दी जमवण्यासाठी काढला दंडाचा फतवा\nइंडिया आघाडीच्या पहिलीच रॅलीत 15 लाखाहून अधिक लोकांची गर्दी\nदिल्ली चलो मोर्चा : 10 मार्चला होणार देशव्यापी ‘रेल रोको’ आंदोलन… शेतकऱ्यांनी केली घोषणा\nयावेळी लढाई माजवादी विरुद्ध समाजवादी – उद्धव ठाकरे\nविमानाचे स्वप्न दाखवून नरेंद्र मोदी ‘गरिबांची रेल्वे’ हिसकावून घेत आहेत\nपोलीस मेगा भरती ; १७ हजार पदांची पोलीस भरती… सर्व जिल्ह्यांच्या जाहिराती प्रकाशित… करा ऑनलाईन अर्ज\nशासन आपल्या दारी कार्यक्रमात गर्दी जमवण्यासाठी काढला दंडाचा फतवा\nइंडिया आघाडीच्या पहिलीच रॅलीत 15 लाखाहून अधिक लोकांची गर्दी\nदिल्ली चलो मोर्चा : 10 मार्चला होणार देशव्यापी ‘रेल रोको’ आंदोलन… शेतकऱ्यांनी केली घोषणा\nयावेळी लढाई माजवादी विरुद्ध समाजवादी – उद्धव ठाकरे\nविमानाचे स्वप्न दाखवून नरेंद्र मोदी ‘गरिबांची रेल्वे’ हिसकावून घेत आहेत\nशासन आपल्या दारी कार्यक्रमात गर्दी जमवण्यासाठी काढला दंडाचा फतवा\nइंडिया आघाडीच्या पहिलीच रॅलीत 15 लाखाहून अधिक लोकांची गर्दी\nदिल्ली चलो मोर्चा : 10 मार्चला होणार देशव्यापी ‘रेल रोको’ आंदोलन… शेतकऱ्यांनी केली घोषणा\nयावेळी लढाई माजवादी विरुद्ध समाजवादी – उद्धव ठाकरे\nविमानाचे स्वप्न दाखवून नरेंद्र मोदी ‘गरिबांची रेल्वे’ हिसकावून घेत आहेत\nPrakash Ambedkar : ” एक बार जो कमिटमेंट कर दि, तो फिर वो अपने आप कि भी नही सूनते \nना ना करते प्यार तुम्हीसे कर बैठे …\nWorlds Happiest Countries Report : देश रसातळाला जातोय आणि सत्ताधारी “चौकिदार- चौकिदार” खेळताहेत \nLoksabha 2019 : गेल्या पाच वर्षातील मोदींचे ” विश्व भ्रमण “आणि खर्च किती झाला भूतान ते दक्षिण कोरिया\nसीबीएसई बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर , उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे प्रमाण पाच टक्क्यांनी वाढले\nUPSCNewsUpdate : युपीएससीमार्फत 25 रुपयाची शुल्क भरून या पादांसाठी भरा अर्ज , आपली पात्रता बघून घ्या …\nIndiaNewsUpdate : खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या करोडो लोकांसाठी एक वाईट बातमी आहे…\nParliamentNewsUpdate : कायदा बदलणारी तीन विधेयके लोकसभेत सादर , देशद्रोहाची तरतूद रद्द\nMaharashtraNewsUpdate : शिंदे – फडणवीस सरकारचा शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय\nBudgetIndiaUpdate : काय असेल आजच्या अर्थसंकल्पात मंदी आणि बेरोजगारीवर मिळेल का उत्तर \nशासन आपल्या दारी कार्यक्रमात गर्दी जमवण्यासाठी काढला ���ंडाचा फतवा\nइंडिया आघाडीच्या पहिलीच रॅलीत 15 लाखाहून अधिक लोकांची गर्दी\nदिल्ली चलो मोर्चा : 10 मार्चला होणार देशव्यापी ‘रेल रोको’ आंदोलन… शेतकऱ्यांनी केली घोषणा\nयावेळी लढाई माजवादी विरुद्ध समाजवादी – उद्धव ठाकरे\nविमानाचे स्वप्न दाखवून नरेंद्र मोदी ‘गरिबांची रेल्वे’ हिसकावून घेत आहेत\nPrakash Ambedkar : ” एक बार जो कमिटमेंट कर दि, तो फिर वो अपने आप कि भी नही सूनते \nना ना करते प्यार तुम्हीसे कर बैठे …\nWorlds Happiest Countries Report : देश रसातळाला जातोय आणि सत्ताधारी “चौकिदार- चौकिदार” खेळताहेत \nLoksabha 2019 : गेल्या पाच वर्षातील मोदींचे ” विश्व भ्रमण “आणि खर्च किती झाला भूतान ते दक्षिण कोरिया\nसीबीएसई बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर , उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे प्रमाण पाच टक्क्यांनी वाढले\nUPSCNewsUpdate : युपीएससीमार्फत 25 रुपयाची शुल्क भरून या पादांसाठी भरा अर्ज , आपली पात्रता बघून घ्या …\nIndiaNewsUpdate : खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या करोडो लोकांसाठी एक वाईट बातमी आहे…\nParliamentNewsUpdate : कायदा बदलणारी तीन विधेयके लोकसभेत सादर , देशद्रोहाची तरतूद रद्द\nMaharashtraNewsUpdate : शिंदे – फडणवीस सरकारचा शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय\nBudgetIndiaUpdate : काय असेल आजच्या अर्थसंकल्पात मंदी आणि बेरोजगारीवर मिळेल का उत्तर \nशासन आपल्या दारी कार्यक्रमात गर्दी जमवण्यासाठी काढला दंडाचा फतवा\nइंडिया आघाडीच्या पहिलीच रॅलीत 15 लाखाहून अधिक लोकांची गर्दी\nदिल्ली चलो मोर्चा : 10 मार्चला होणार देशव्यापी ‘रेल रोको’ आंदोलन… शेतकऱ्यांनी केली घोषणा\nयावेळी लढाई माजवादी विरुद्ध समाजवादी – उद्धव ठाकरे\nविमानाचे स्वप्न दाखवून नरेंद्र मोदी ‘गरिबांची रेल्वे’ हिसकावून घेत आहेत\nपोलीस मेगा भरती ; १७ हजार पदांची पोलीस भरती… सर्व जिल्ह्यांच्या जाहिराती प्रकाशित… करा ऑनलाईन अर्ज\nशासन आपल्या दारी कार्यक्रमात गर्दी जमवण्यासाठी काढला दंडाचा फतवा March 4, 2024\nइंडिया आघाडीच्या पहिलीच रॅलीत 15 लाखाहून अधिक लोकांची गर्दी March 4, 2024\nदिल्ली चलो मोर्चा : 10 मार्चला होणार देशव्यापी ‘रेल रोको’ आंदोलन… शेतकऱ्यांनी केली घोषणा March 3, 2024\nयावेळी लढाई माजवादी विरुद्ध समाजवादी – उद्धव ठाकरे March 3, 2024\nविमानाचे स्वप्न दाखवून नरेंद्र मोदी ‘गरिबांची रेल्वे’ हिसकावून घेत आहेत March 3, 2024\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00849.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://bhumiputrachihak.com/news/3161", "date_download": "2024-03-05T01:21:50Z", "digest": "sha1:MAEKKPNWZIJUA4GOJIHYYBQFFYXH6WSA", "length": 10954, "nlines": 88, "source_domain": "bhumiputrachihak.com", "title": "धक्कादायक :- वेकोलि कर्मचाऱ्याने शेजारीच राहणाऱ्या युवतीवर केला अतिप्रसंग ! | Bhumiputrachi hak", "raw_content": "\nHome चंद्रपूर धक्कादायक :- वेकोलि कर्मचाऱ्याने शेजारीच राहणाऱ्या युवतीवर केला अतिप्रसंग \nधक्कादायक :- वेकोलि कर्मचाऱ्याने शेजारीच राहणाऱ्या युवतीवर केला अतिप्रसंग \nआरोपी प्रतीक वसंता वैरागडे ६ दिवसापासून फरार. पैशाच्या जुगाडात आरोपीच्या मागे लागली यंत्रणा पोलिसांचा शोध सुरू. लॉक डाऊन च्या काळातील सर्वात मोठी घटना \nवेकोली येथे कार्यरत एका प्रतीक वसंता वैरागडे हया युवकाने शेजारीच राहणाऱ्या एका युवतीला लग्नाचे आमिष दाखवुन वेळोवेळी तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले होते. विशेष म्हणजे यांच्यातील सबंध २८नोव्हेंबर २०१९ पासुन सुरु असल्याचे मुलीनी दिलेल्या तक्रारीत नमूद आहे.\nदरम्यान लॉक डाऊन च्या काळात सदर युवकाने शहरालगत असलेल्या बामणवाडा गावाजवळ एका निर्जन ठिकाणी ह्या युवती सोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले मात्र युवतीला लग्न करण्यास नकार दिला त्यामुळेच युवतीने १३ मे २०२० रोजी राजुरा पोलिस स्टेशन मधे तक्रार केली होती. तक्रार झाल्याचे कळताच सदर युवक बेपत्ता असुन त्याचा फोन सुद्धा बंद आहे. ह्या घटनेत वापरण्यात आलेले वाहन पोलिसांनी ताब्यात घेतले असुन आरोपी प्रतीक वैरागडे ह्याच्यावर अपराध क्रमांक 301/2020, अन्वये भादंवि 376, 325, 324, 506, 504 अंतर्गत गुन्ह्याची नोंद झाली असुन पोलीस आरोपीचा शोध घेत असल्याचे सांगण्यात येत आहे.\nया घटनेला जवळपास ६ दिवस लोटून सुद्धा आरोपी पोलिसांना सापडला नाही याबद्दल आश्चर्य व्यक्त केल्या जात असून राजुरा शहर व तालुक्यातील प्रसारमाध्यमांनी नेमके काय केले हे समजयायला मार्ग नाही अर्थात मुलींच्या बाजूने एक पार्टी आणि मुलांच्या बाजूने एक पार्टी अशी जुगलबंदी होतं असून या नादात या प्रकरणाला वेगळी कलाटणी मिळण्याची शक्यता आहे . मात्र भुमीपुत्राची हाक द्वारे या संदर्भात एक विश्वसनीय माहीती प्रसारित होणार असून पैशाच्या नादात आपली अस्मिता गमावण्याची वेळ अनेकावर येण्याची शक्यता आहे. त्यामुळेच या प्रकरणाला विशेष महत्व आहे.\nPrevious articleसणसणीखेज:- रेती माफिया वासुदेव ठाकरे यांची कारवाईतून बचावाकरिता पळापळ सुरू, आणखी घबाड समोर येण्याची चिन्हे \nNext articleआनंदा��ी बातमी ;- चंद्रपूर जिल्हा ग्रीन झोनच्या मार्गावर कृष्णनगर मधील पहिल्या पॉझिटिव रुग्णाचा १४ दिवसानंतरचा पहिला अहवाल निगेटिव्ह\nनागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यात चंद्रपूर जिल्हा आदर्श ठरावा\nलक्षवेधी :- सरकारी पैशाची उधळपट्टी करून तीन दिवस ताडोबा महोत्सव कशासाठी\nताडोबाला जागतिक स्तरावर पोहचविण्यात योगदान देणा-यांचा ताडोबा महोत्सवात सन्मान करा – आ किशोर जोरगेवार\nIPL 2024 चे वेळापत्रक जाहीर\nनागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यात चंद्रपूर जिल्हा आदर्श ठरावा\nदणका :- लेडी सिंघम आयपीएस नयोमी साटम यांची रेती तस्कराविरोधात पुन्हा कारवाई.\nलक्षवेधी :- सरकारी पैशाची उधळपट्टी करून तीन दिवस ताडोबा महोत्सव कशासाठी\nमहत्वाचं :- ते चार रेती ट्रक पोलिसांनी पकडले मग ती रेती कुठल्या घाटातून आली\nभूमिपूत्राची हाक न्यूज पोर्टलचे संपादक राजू कुकडे हे मागील सोळा वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांच्या धारदार लेखणीने अनेकांना न्याय मिळवून दिला तर अवैध व्यावसायिकांच्या विरोधात पुकारलेल्या लढ्यात शासनाला मोठा महसूल मिळवून दिला. उच्च शिक्षित, कर्तव्यदक्ष आणि लोकसेवक असलेल्या राजू कुकडे यांनी जिल्ह्यातील पत्रकारितेत आपला ठसा उमटवला आहे. त्यांच्या पोर्टल ची बातमी नेहमीच दमदार आणि वस्तुस्थितीचा वेध घेणारी ठरत असल्याने जिल्ह्यातील पत्रकारितेत सर्वत्र त्यांचे नाव आहे.\nभूमिपुत्राची हाक हे न्यूजपोर्टल मराठी साप्ताहिक वृत्तपत्र भूमिपुत्राची हाकद्वारा प्रकाशित आहे.\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00850.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://haltichitre.com/category/movies/movie-details/", "date_download": "2024-03-04T23:53:13Z", "digest": "sha1:JBNH6FCARAWVFMMAA3RGCISPKCIWJPD4", "length": 10222, "nlines": 178, "source_domain": "haltichitre.com", "title": "Movie Details Archives - HALTI CHITRE", "raw_content": "\nMarathi Movie Circuitt – मराठी चित्रपट सर्किट\nMaharashtra Shahir Teaser: केदार शिंदेंच्या महारा���्ट्र शाहीर चित्रपटाचा टीझर राज ठाकरेंच्या हस्ते रिलीज\nOTT Releases – 17-March | या आठवड्यात OTT वर प्रदर्शित झालेत, चुकवू नयेत असे चित्रपट आणि मालिका (१७ मार्च)\nजेष्ठ अभिनेते किशोर नांदलस्कर यांचं निधन – Kishore Nandalaskar\nOTT Releases – 17-March | या आठवड्यात OTT वर प्रदर्शित झालेत, चुकवू नयेत असे चित्रपट आणि मालिका (१७ मार्च)\n‘समांतर-२’ – ५६ दशलक्षहूनही अधिक प्रेक्षकांची पसंती. – Marathi Web Series Samantar – 2\nजेष्ठ अभिनेते किशोर नांदलस्कर यांचं निधन – Kishore Nandalaskar\n…आणि चित्रपट हिंदीत बोलू लागला\nMarathi Movie Circuitt – मराठी चित्रपट सर्किट\nMaharashtra Shahir Teaser: केदार शिंदेंच्या महाराष्ट्र शाहीर चित्रपटाचा टीझर राज ठाकरेंच्या हस्ते रिलीज\nOTT Releases – 17-March | या आठवड्यात OTT वर प्रदर्शित झालेत, चुकवू नयेत असे चित्रपट आणि मालिका (१७ मार्च)\nजेष्ठ अभिनेते किशोर नांदलस्कर यांचं निधन – Kishore Nandalaskar\nOTT Releases – 17-March | या आठवड्यात OTT वर प्रदर्शित झालेत, चुकवू नयेत असे चित्रपट आणि मालिका (१७ मार्च)\n‘समांतर-२’ – ५६ दशलक्षहूनही अधिक प्रेक्षकांची पसंती. – Marathi Web Series Samantar – 2\nजेष्ठ अभिनेते किशोर नांदलस्कर यांचं निधन – Kishore Nandalaskar\nMarathi Movie Circuitt – मराठी चित्रपट सर्किट\nMaharashtra Shahir Teaser: केदार शिंदेंच्या महाराष्ट्र शाहीर चित्रपटाचा टीझर राज ठाकरेंच्या हस्ते रिलीज\nOTT Releases – 17-March | या आठवड्यात OTT वर प्रदर्शित झालेत, चुकवू नयेत असे चित्रपट आणि मालिका (१७ मार्च)\nBellBottom Movie Trailer Review – बेलबॉटम चित्रपट ट्रेलर परीक्षण\n…आणि चित्रपट हिंदीत बोलू लागला\nMajor – Release date, Caste – सई मांजरेकरचा मेजर चित्रपट प्रदर्शित...\nMarathi Movie Circuitt – मराठी चित्रपट सर्किट\nMaharashtra Shahir Teaser: केदार शिंदेंच्या महाराष्ट्र शाहीर चित्रपटाचा टीझर राज ठाकरेंच्या हस्ते रिलीज\nOTT Releases – 17-March | या आठवड्यात OTT वर प्रदर्शित झालेत, चुकवू नयेत असे चित्रपट आणि मालिका (१७ मार्च)\nOTT Releases – 17-March | या आठवड्यात OTT वर प्रदर्शित झालेत, चुकवू नयेत असे चित्रपट आणि मालिका (१७ मार्च)\n‘समांतर-२’ – ५६ दशलक्षहूनही अधिक प्रेक्षकांची पसंती. – Marathi Web Series Samantar – 2\nजेष्ठ अभिनेते किशोर नांदलस्कर यांचं निधन – Kishore Nandalaskar\nजेष्ठ अभिनेते किशोर नांदलस्कर यांचं निधन – Kishore Nandalaskar\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00850.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://kranti-news.in/solapur-vidyapith-received-national-level-public-relation-council-award/", "date_download": "2024-03-05T00:57:36Z", "digest": "sha1:EFKMB7WSIOG2M2A46G6F5PUI2ALKQD3H", "length": 10313, "nlines": 77, "source_domain": "kranti-news.in", "title": "सोलापूर विद्यापीठास मिळाला राष्ट्रीय स्तराव���ील पब्लिक रिलेशन कौन्सिलचा पुरस्कार", "raw_content": "\nविश्वसनीय बातम्या अणि माहिती\nयांचा शोध घ्या :\nHome > सोलापूर/उस्मानाबाद > सोलापूर विद्यापीठास मिळाला राष्ट्रीय स्तरावरील पब्लिक रिलेशन कौन्सिलचा पुरस्कार\nसोलापूर विद्यापीठास मिळाला राष्ट्रीय स्तरावरील पब्लिक रिलेशन कौन्सिलचा पुरस्कार\nसोलापूर विद्यापीठास मिळाला राष्ट्रीय स्तरावरील पब्लिक रिलेशन कौन्सिलचा पुरस्कार\nसोलापूर – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या सामाजिक शास्त्रे संकुलातील मास कम्युनिकेशन विभागाला पब्लिक रिलेशन कौन्सिल ऑफ इंडिया या संस्थेतर्फे राष्ट्रीय स्तरावरील ‘बेस्ट कम्युनिकेशन स्कूल ऑफ द इयर’ हा चाणक्य ज्युरी विशेष पुरस्कार प्रदान करण्यात आला. या पुरस्कारामुळे विद्यापीठाचा राष्ट्रीय स्तरावर गौरव झाला आहे.\nपब्लिक रिलेशन्स कौन्सिल ऑफ इंडिया ही राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्य करणारी देशातील एक महत्त्वपूर्ण संस्था आहे. या संस्थेने कोलकाता येथे 11 नोव्हेंबर 2022 रोजी हॉटेल फेअरफिल्ड मॅरिएट येथे या पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन केले होते. हा पुरस्कार विद्यापीठाच्या कुलगुरु डॉ. मृणालिनी फडणवीस, सामाजिक शास्त्रे संकुलाचे संचालक डॉ. जी.एस. कांबळे आणि मास कम्युनिकेशन विभागाचे प्रमुख डॉ. रविंद्र चिंचोलकर यांनी स्वीकारला. पब्लिक रिलेशन्स कौन्सिल ऑफ इंडियाचे संस्थापक एम. बी. जयराम आणि इतर मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.\nपब्लिक रिलेशन्स कौन्सिल ऑफ इंडिया ही जनसंपर्क व जाहिरात क्षेत्रात राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्य करणारी संस्था आहे. भारतातीत विविध राज्यात तसेच संयुक्त अरब अमिरात, श्रीलंका इत्यादी देशातही या संस्थेच्या शाखा आहेत. या संस्थेतर्फे चाणक्य ज्युरी पुरस्कारांसाठी देशभरातून विविध प्रस्ताव मागविण्यात आले होते. या संस्थेने नेमलेल्या तज्ञ समितीने आलेल्या प्रस्तावांची छाननी करून विविध निकषांच्या आधारे निवड केली.\nपुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या मास कम्युनिकेशन विभागाची ‘कम्युनिकेशन स्कूल ऑफ द इयर’ या पुरस्कारासाठी निवड करताना विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेले उपक्रम, विद्यार्थ्यांसाठी सुविधा, सुरू केलेले विविध अभ्यासक्रम,विद्यार्थ्यांचे प्ल���समेंट, विभागातर्फे मागील वर्षभरात आयोजित केलेले शैक्षणिक कार्यक्रम, संशोधन इत्यादी निकषांच्या आधारे या चाणक्य पुरस्कारासाठी निवड करण्यात आली .\nहा पुरस्कार स्वीकारताना कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी सांगितले की मास कम्युनिकेशन विभाग हा उपक्रमशील विभाग आहे. या विभागांमध्ये उभारण्यात आलेल्या टीव्ही आणि रेडिओ स्टुडिओच्या माध्यमातून विभागात विद्यार्थ्यांसाठी चांगल्या सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. सर्व गोष्टींची दखल पब्लिक रिलेशन्स कौन्सिल ऑफ इंडियाने घेऊन राष्ट्रीय स्तरावरील हा पुरस्कार देऊन विभागाचा गौरव केला याचा मला आनंद वाटतो.\nPrevious रोहकल येथे पक्षी सप्ताह निमित्त पक्ष्यांच्या कृत्रिम घरट्याची कार्यशाळा संपन्न\nNext बार्शी कृषी उत्पन्न बाजार समिती आयोजित भगवंत कृषी महोत्सवाची सांगता\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nआपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत\nपुढील वेळेच्या माझ्या टिप्पणी साठी माझे नाव, ईमेल आणि संकेतस्थळ ह्या ब्राउझरमध्ये जतन करा.\nबार्शी तालुका शिक्षक सेनेच्या अध्यक्ष पदी युवराज जगताप\nअखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून यशस्वीतांचा सत्कार\nमहात्मा बसवेश्वर सामाजिक समता-शिवा पुरस्कारअर्ज करण्याचे आवाहन\nयांचा शोध घ्या :\nबार्शी तालुका शिक्षक सेनेच्या अध्यक्ष पदी युवराज जगताप\nसूरत चेन्नई ग्रीनफिल्ड महामार्ग नुकसान भरपाई रक्कम, बार्शी तालुक्यात उपजिल्हाधिकार्‍यांचा गावभेट दौरा\nअखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून यशस्वीतांचा सत्कार\nमहात्मा बसवेश्वर सामाजिक समता-शिवा पुरस्कारअर्ज करण्याचे आवाहन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00850.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.economictimes.com/tanfac-industries-ltd/stocks/companyid-12952.cms", "date_download": "2024-03-05T01:25:34Z", "digest": "sha1:AUFHDW3IV2ETSF7L7SPRJ5KGURDIQAML", "length": 5759, "nlines": 67, "source_domain": "marathi.economictimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nप्रत्येक शेअर वरील उत्पन्न62.38\n52 आठवड्यातील नीच 875.00\n52 आठवड्यातील उंच 2778.70\nटनफॅक इंडस्ट्रीज लि., 1972 मध्ये निगमित केलेली স্মল ক্যাপ कंपनी आहे (Rs 1816.40 कोटी मार्केट कॅप असलेली), आणि रसायने क्षेत्रात ���ाम करते |\n31-12-2023 ला संपलेल्या तिमाहीत कंपनीने Rs 88.73 कोटी ची स्टँडअलोन विक्री नोंदविली आहे, मागच्या तिमाहितल्या Rs. 82.98 कोटी विक्री पेक्षा वर 6.93 % आणि मागच्या वर्षीच्या याच तिमाहितल्या Rs. 99.69 कोटी विक्री पेक्षा खाली -10.99 %. नवीनतम तिमाहीत कंपनीने Rs. 10.08 चा करानंतर एकूण नफा नोंदविला आहे.\n31-12-2023 तारखेला कंपनीचे एकूण 1 शेयर शिल्लक आहेत.\nबजेट क्रिप्टोकरन्सी वेल्थ MSME बातम्या बाजार\nअदानी पॉवर शेअरची किंमत BF गुंतवणूक शेअर किंमत अदानी विल्मर शेअरची किंमत मेंथा तेलाची किंमत एस्कॉर्ट्स लीडिंग सेक्टर्स फंड डायरेक्ट-ग्रोथ SBI बॅलन्स अॅडव्हांटेज फंड नियमित एसबीआय स्मॉल कॅप फंड एसबीआय इक्विटी हायब्रिड फंड टाटा डिजिटल इंडिया फंड डायरेक्ट अॅक्सिस ब्लूचिप फंड\nमेंथा तेलाची किंमत एस्कॉर्ट्स लीडिंग सेक्टर्स फंड डायरेक्ट-ग्रोथ SBI बॅलन्स अॅडव्हांटेज फंड नियमित एसबीआय स्मॉल कॅप फंड एसबीआय इक्विटी हायब्रिड फंड टाटा डिजिटल इंडिया फंड डायरेक्ट अॅक्सिस ब्लूचिप फंड क्वांट टॅक्स प्लॅन डायरेक्ट\nएस्कॉर्ट्स लीडिंग सेक्टर्स फंड डायरेक्ट-ग्रोथ SBI बॅलन्स अॅडव्हांटेज फंड नियमित एसबीआय स्मॉल कॅप फंड एसबीआय इक्विटी हायब्रिड फंड टाटा डिजिटल इंडिया फंड डायरेक्ट अॅक्सिस ब्लूचिप फंड क्वांट टॅक्स प्लॅन डायरेक्ट\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00850.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://mayboli.in/2023/09/26/", "date_download": "2024-03-05T01:26:29Z", "digest": "sha1:BXJCGN2NSQAGGXUAHOH5IWAJD35FTQGO", "length": 8905, "nlines": 133, "source_domain": "mayboli.in", "title": "September 26, 2023 - Mayboli.in", "raw_content": "\nदोन अक्षरी मुलींची नावे\nदोन अक्षरी मुलींची नावे\nO2m Syrup uses in Marathi – O2M Syrup, एक शक्तिशाली प्रतिजैविक औषध आहे जी लहान मुलांमधील बॅक्टेरिया आणि परजीवी संसर्गाच्या विस्तृत स्पेक्ट्रमचा सामना करण्यासाठी डिझाइन केलेली आहे.\nDydrogesterone Tablets ip 10mg Uses in Marathi – डायड्रोजेस्टेरॉन टॅब्लेट IP 10mg, सामान्यतः त्याच्या ब्रँड नावाने ओळखले जाते जसे की Duphaston, Dufaston आणि Gestin, हे एक औषध आहे ज्याने महिलांच्या आरोग्याच्या क्षेत्रात त्याच्या उपचारात्मक अनुप्रयोगांसाठी ओळख मिळवली आहे.\nBisacodyl Tablet Uses in Marathi – Bisacodyl, सामान्यतः टॅब्लेटच्या स्वरूपात उपलब्ध असलेले औषध, मुख्यतः त्याच्या रेचक गुणधर्मांसाठी वापरले जाते.\nMetrogyl 400 Uses in Marathi – जे बी केमिकल्स अँड फार्मास्युटिकल्स लिमिटेड द्वारे निर्मित मेट्रोगिल 400, हे मेट्रोनिडाझोल (400 मिग्रॅ) अस���ेले मोठ्या प्रमाणावर वापरले जाणारे प्रतिजैविक औषध आहे.\nZifi 200 Tablet Uses in Marathi – Cefixime, Zifi 200 Tablet मधील सक्रिय घटक, हा तिसऱ्या पिढीतील सेफॅलोस्पोरिन प्रतिजैविक आहे. हे बॅक्टेरियाच्या संसर्गाच्या विस्तृत श्रेणीशी लढण्याच्या क्षमतेसाठी ओळखले जाते.\nAlmox 500 Capsule, Alkem Laboratories Ltd. द्वारा निर्मित, जिवाणू संसर्गाविरूद्ध एक विश्वसनीय आणि प्रभावी शस्त्र म्हणून उदयास आले आहे.\nSolvin Cold Syrup Uses in Marathi – Ipca Laboratories Ltd द्वारे उत्पादित सॉल्विन कोल्ड सिरप, लहान मुलांमध्ये सर्दी च्या सामान्य लक्षणांवर उपचार करण्यासाठी एक विश्वसनीय आणि व्यापकपणे निर्धारित औषध आहे.\nGibberellic Acid Uses in Marathi – गिबेरेलिक ऍसिड हे वनस्पती संप्रेरकांच्या वर्गाशी संबंधित आहे ज्याला गिबेरेलिन म्हणतात. हे संप्रेरक वनस्पतींच्या वाढीच्या विविध प्रक्रियेच्या नियमनासाठी अविभाज्य आहेत, ज्यात उगवण, स्टेम वाढवणे, फुलणे आणि फळांचा विकास समाविष्ट आहे.\nFurazolidone Tablet Uses in Marathi – हा लेख फुराझोलिडोन टॅब्लेटच्या विविध उपयोगांचे अन्वेषण करेल आणि विविध प्रकारचे संक्रमण व्यवस्थापित करण्यासाठी त्याच्या प्रभावीतेवर प्रकाश टाकेल.\nद वरून मुलींची नावे 2024 – Latest & New\nन अक्षरावरून मुलींची नावे २०० नावे अर्थासहित – N Varun Mulinchi Nave 200+\nरोहित शर्माला कर्णधारपदावरून हटवल्याने मुंबई इंडियन्सचे इन्स्टाग्रामवरील तब्बल इतके लाख फॉलोअर्स कमी झाले आहेत\nरोहितची शर्माची कप्तानी गेल्यावर सूर्यकुमार यादवच्या सोशल मीडिया पोस्टने चाहत्यांना आश्चर्यचकित केले\nजाणून घ्या ह्रदय विकाराचा झटका आल्यावर अभिनेता श्रेयश तळपदेची आता त्याची तब्येत कशी आहे ते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00850.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/maharashtra/cm-eknath-shinde-announce-59-thousand-crore-package-for-marathwada-scj-81-3919369/", "date_download": "2024-03-05T00:39:18Z", "digest": "sha1:YJZUI3ANBIF3XQBW3L7FK4G2X2HHRWPI", "length": 24422, "nlines": 327, "source_domain": "www.loksatta.com", "title": "\"आम्ही हॉटेलमध्ये थांबलेलो नाही..\", मराठवाड्यासाठी ५९ हजार कोटींची घोषणा करत मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला| CM Eknath Shinde Announce 59 Thousand Crore Package For Marathwada", "raw_content": "\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\n“आम्ही हॉटेलमध्ये थांबलेलो नाही..”, मराठवाड्यासाठी ५९ हजार कोटींची घोषणा करत मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला\nमराठवाड्यासाठी एकूण ५९ हजार कोटींच्या पॅकेजची घोषणा करण्यात आली आहे.\nWritten by लोकसत्ता ऑनलाइन\nएकनाथ शिंदे यांनी काय काय म्हटलं आहे\nछत्रपती सं��ाजी नगरमध्ये आयोजित करण्यात आलेली कॅबिनेटची बैठक संपली आहे. सुमारे सात वर्षानी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासह सगळेच मंत्री उपस्थित होते. मराठवाड्यासाठी ५९ हजार हजार कोटींच्या पॅकेजची घोषणा करण्यात आली आहे. नदीजोड प्रकल्पाच्या १४ हजार कोटींचाही यात समावेश आहे.\nमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काय म्हटलं आहे\nमराठवाड्याला न्याय देण्यासाठी आणि ठोस निर्णय घेण्यासाठी आमची बैठक पार पडली. यापूर्वी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते तेव्हा बैठक झाली होती. राज्यातच नाही तर देशात एक मोठी झेप मराठवाड्याने घेतली आहे. अनेकांनी घोषणा केल्या, आम्ही काम करतो आहोत. आत्तापर्यंत आमच्या मंत्रिमंडळाने सामान्य लोकांना डोळ्यासमोर ठेवूनच निर्णय घेतले आहेत असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटलं आहे.\nकंत्राटी कर्मचारी संपावर गेल्याने राज्यातील वीज यंत्रणा सलाईनवर.. ‘या’ आहेत मागण्या…\nआंदोलनाविरुद्ध सरकारचे षड्यंत्र, जरांगे यांचा आरोप; रविवारी समाजबांधवांची बैठक\nरस्त्यांच्या कॉंक्रीटीकरणासाठी आणखी सहा हजार कोटींच्या निविदा\nया मोर्चेकऱ्यांच्या घोषणांनी जळगाव दुमदुमले, प्रलंबित प्रश्‍नांसाठी लोकसंघर्षचा बिर्‍हाड मोर्चा\nवर्षभरात आमच्या महायुती सरकारने जे निर्णय घेतले पहिल्या कॅबिनेटपासून ते आजपर्यंत, त्यात सर्व सामान्यांचं हित डोळ्यासमोर ठेवून घेतले. आतापर्यंत शेतीला पाणी पाहिजे, जमिनीला पाहिजे ही भावना ठेवून ३५ सिंचन प्रकल्पाला सुधारीत प्रशासकीय मान्यता दिली. त्यामुळे ८ लाख हेक्टर जमीन ओलिताखाली येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.\nआम्ही फक्त घोषणा करत नाही\nआम्ही घोषणा करून कागदावर ठेवत नाही. त्याची अमलबजावणी करतो. आम्ही जे निर्णय घेतले ते मराठवाड्याच्या विकासासाठी, मराठवाड्यातील लोकांना न्याय देण्यासाठी आहे. जे प्रकल्प प्रलंबित आहेत ते आम्ही मार्गी लावत आहोत. समृद्धी महामार्ग मराठवाड्याला लागून जातो. त्याचा फायदा होईल. औद्योगिक इंडस्ट्री वाढते आहे. त्याचाही फायदा मराठवाड्याला होणार आहे, असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.\nगोदावरी खोऱ्यात पाणी वळवण्यात येणार आहे. त्यावर १३ हजार कोटीचा खर्च अपेक्षित आहे. सिंचनावरील १४ हजार कोटी आणि गोदावरी खोऱ्यासाठीचे १३ हजार कोटी असे मिळून सिंचनावर एकूण २७ हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. एवढंच नाही तर आम्हाला जे नावं ठेवत आहेत त्यांना जरा सांगा की आम्ही फाईव्ह स्टार हॉटेल नाही तर शासकीय विश्रामगृहात थांबलो आहोत. जेव्हा इंडिया आघाडीचे लोक इथे आले होते तेव्हा ते फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये थांबले होते पुढच्या वेळी त्यांना थोडा अभ्यास करायला सांगा असाही टोला एकनाथ शिंदेंनी विरोधकांना लगावला.\nमराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.\nआजचा ई-पेपर : महाराष्ट्र\nरिवा'ज रिवेंजरिवा'ज रिवेंज (भाग-१) …….पुसेगावातून सात अठ्ठावन्नला साताऱ्याला जाणय्रा गाडीची खूप जण वाट पाहत होते. त्या सगळ्यांमध्ये अशी एक व्यक्ती होती. जी फक्त वाट बघत नव्हती तर डोळे मिटून बस लवकर येण्यासाठी …\n“..तर मग आम्ही तुमच्याबरोबर येतो”, लोकसभा निवडणुकीआधी उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य\n“शंका ठेवू नका आम्ही पुन्हा एकत्र…”, अजित पवारांचं शिरुरमधलं वक्तव्य चर्चेत\n“१०-१० वेळा लपून-छपून भेटीगाठी करून…”, अमोल कोल्हेंचा अजित पवारांबाबत मोठा गौप्यस्फोट\n“लोकप्रतिनिधी आहेत म्हणून भ्रष्टाचाराचं लायसन्स…”, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया\n“मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला उपस्थित न राहिल्यास ५० रुपये दंड..”, महिला बचत गटाचा ‘तो’ कॉल पवार गटाकडून व्हायरल\nभाजपाची भोजपुरी कलाकारांवर मदार; पण पवन सिंहची निवडणुकीतून माघार का\nबारामतीतल्या कार्यक्रमात पवार कुटुंबीयात दुरावा; ‘अशी’ होती सुप्रिया सुळे आणि अजित पवारांची प्रतिक्रिया\nदेशातील प्रभावशाली व्यक्ती कोण १०० जणांच्या यादीत ईडीचे संचालक महाराष्ट्रातील नेत्यांच्या पुढे\nमोबाईल फोन बॅटरीचा स्फोट होऊन बालकाचा मृत्यू…. \nमहायुतीत दबावतंत्राला जोर; शिवसेनेचा २२ तर राष्ट्रवादीचा १६ जागांवर दावा, भाजपची आठवडाभरात बैठक\nसभागृहातील लाचखोरीसाठी लोकप्रतिनिधींना संरक्षण नाही; ऐतिहासिक निर्णय, झारखंड मुक्ती मोर्चा निकाल रद्दबातल\n‘मोदी का परिवार’ने प्रत्युत्तर; लालूप्रसाद यादव यांच्या टीकेनंतर भाजप आक्रमक\nनड्��ाही लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात\nसंसदेत सोप्या प्रश्नावर नारायण राणेंचा गोंधळ, दिलं भलतंच उत्तर ‘तो’ व्हिडीओ शेअर करत अंजली दमानिया म्हणाल्या, “नुसती दादागिरी…”\n“महाराष्ट्रात जे झालं, ते काश्मीरमध्ये होऊ नये”, सुप्रिया सुळेंचा जम्मू-काश्मीरबाबत मोदी सरकारला सवाल; म्हणाल्या, “एवढं तर करूच शकता तुम्ही\n“…तर मनोज जरांगेंचे ओबीसी समाजावर उपकार होतील”, छगन भुजबळांचं वक्तव्य, नेमकं काय म्हणाले\nKrishna Janmabhoomi : औरंगजेबानेच तोडलं होतं मथुरेतील केशवदेव मंदिर, कृष्ण जन्मभूमीप्रकरणी ASI चा मोठा खुलासा\nविश्लेषण : पंडित नेहरू आणि इंदिरा गांधी भारतीयांना कमी लेखत होते पंतप्रधान मोदींनी नेमकं कोणत्या भाषणांचा उल्लेख केला\nIND vs ENG : दुसऱ्या कसोटीनंतर इंग्लंडचा आख्खा संघ भारत सोडून दुबईत दाखल\nकार अपघातात पत्नीचा मृत्यू, पतीने स्वतः विरोधात दाखल केला गुन्हा; कुठे घडली घटना\nफटाका फॅक्टरीला आग लागून सहा जणांचा मृत्यू, ५० पेक्षा जास्त लोक होरपळले, मदत आणि बचावकार्यात आगीचा अडथळा\nरोज रात्री १२ ला किंवा नंतर झोपत असाल तर तुमचं शरीर कसं बदलतं पाहा; वजन व कोलेस्ट्रॉलवर होणारा परिणाम व उपाय\nMaharashtra News : “महायुतीचा १५५ कोटींचा मोबाईल घोटाळा”, काँग्रेसचा मोठा आरोप\nमोबाईल फोन बॅटरीचा स्फोट होऊन बालकाचा मृत्यू…. \nसोलापूर : न्यायालयाच्या मुद्देमाल कक्षातून किंमती ऐवज हडपणाऱ्या कारकुनाला सात वर्षे सक्तमजुरीसह दीड लाखाचा दंड\nसरकार ठरविण्याची ताकद शेतकऱ्यांनी निर्माण करावी, शेतकरी साहित्य संमेलनात नाना पाटेकर यांचे प्रतिपादन\nसोलापूर : रेशनकार्डासाठी पोटच्या मुलानेच केला वृद्ध आई-वडिलांचा खून\nमराठा आरक्षण आंदोलनावर एकनाथ शिंदेसुद्धा फडणवीसांचीच भाषा बोलतात, मनोज जरांगेंचा आरोप\nसंजय राऊतांना ‘ही’ सवय आहे का\n“मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला उपस्थित न राहिल्यास ५० रुपये दंड..”, महिला बचत गटाचा ‘तो’ कॉल पवार गटाकडून व्हायरल\nसमविचारी पक्षांसोबत बैठक घेऊन वेगळा संदेश देऊया… जितेंद्र आव्हाड यांचे प्रकाश आंबेडकरांना पत्र\nपक्षाचा नाही आता जातीचाच उमेदवार हवा ; भंडारा-गोंदियात “जातकारण” तापले\n“गद्दारांच्या नायकाला म्हणावं दाढी खाजव आणि…”, उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला\nसोलापूर : न्यायालयाच्या मुद्देमाल कक्षातून किंमती ऐवज हडपणाऱ्या का��कुनाला सात वर्षे सक्तमजुरीसह दीड लाखाचा दंड\nसरकार ठरविण्याची ताकद शेतकऱ्यांनी निर्माण करावी, शेतकरी साहित्य संमेलनात नाना पाटेकर यांचे प्रतिपादन\nसोलापूर : रेशनकार्डासाठी पोटच्या मुलानेच केला वृद्ध आई-वडिलांचा खून\nमराठा आरक्षण आंदोलनावर एकनाथ शिंदेसुद्धा फडणवीसांचीच भाषा बोलतात, मनोज जरांगेंचा आरोप\nसंजय राऊतांना ‘ही’ सवय आहे का\n“मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला उपस्थित न राहिल्यास ५० रुपये दंड..”, महिला बचत गटाचा ‘तो’ कॉल पवार गटाकडून व्हायरल\nतुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का\nफोटो गॅलरीवेब स्टोरीजटॉप न्यूज\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00850.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9D%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%A8_%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97", "date_download": "2024-03-05T01:09:35Z", "digest": "sha1:J5JLH5SVMDQFAL4PZEFSNWW26RJSCDHI", "length": 9088, "nlines": 159, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "टांझानियन शिलिंग - विकिपीडिया", "raw_content": "\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nआयएसओ ४२१७ कोड TZS\nबँक बँक ऑफ टांझानिया\nविनिमय दरः १ २\nशिलिंग (स्वाहिली:शिलिंगी) हे टांझानियाचे अधिकृत चलन आहे.\nहा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. विस्तार कसा करावा\nअल्जीरियन दिनार · इजिप्शियन पाऊंड · युरो (स्पेन नियंत्रित उत्तर आफ्रिका) · लिबियाई दिनार · मोरोक्कन दिरहाम · मॉरिटानियन उगिया · सुदानीझ पाउंड · ट्युनिसियन दिनार\nअँगोलन क्वांझा · बुरुंडीयन फ्रँक · मध्य आफ्रिकन सीएफए फ्रँक · काँगो फ्रँक · रवांडन फ्रँक\nकोमोरियन फ्रँक · जिबूतीयन फ्रँक · इरिट्रियन नाक्फा · इथियोपियन बिर्र · केनियन शिलिंग · सेशेल्स रुपया · सोमाली शिलिंग · दक्षिण सुदानीझ पाउंड · टांझानियन शिलिंग · युगांडन शिलिंग\nबोट्सवाना पुला · लेसोथो लोटी · ब्रिटिश पाउंड · मालागासी एरियरी · मालावियन क्वाचा · मॉरिशियन रुपया · मोझांबिक मेटिकल · नामिबियन डॉलर · सेंट हेलेना पाउंड · दक्षिण आफ्रिकन रँड · अमेरिकन डॉलर · स्वाझी लिलांगेनी · झांबियन क्वाचा · झिंबाब्वे डॉलर\nकेप व्हर्दे एस्कुदो · गांबियन डालासी · घाना सेडी · गिनियन फ्रँक · लायबेरियन डॉलर · नायजेरियन नाइरा · साओ टोमे आणि प्रिन्सिप डोब्रा · सियेरा लिओनन लिओन · पश्चिम आफ्रिकन सीएफए फ्रँक ·\nसध्याचा टांझानियन शिलिंगचा विनिमय दर\nगूगल फायनान्स वर: ऑस्ट्रेलियन डॉलर कॅनेडियन डॉलर स्विस फ्रँक युरो ब्रिटिश पाउंड हाँग काँग डॉलर जपानी येन अमेरिकन डॉलर भारतीय रुपया\nयाहू फायनान्स वर: ऑस्ट्रेलियन डॉलर कॅनेडियन डॉलर स्विस फ्रँक युरो ब्रिटिश पाउंड हाँग काँग डॉलर जपानी येन अमेरिकन डॉलर भारतीय रुपया\nओझफॉरेक्स वर: ऑस्ट्रेलियन डॉलर कॅनेडियन डॉलर स्विस फ्रँक युरो ब्रिटिश पाउंड हाँग काँग डॉलर जपानी येन अमेरिकन डॉलर भारतीय रुपया\nएक्सई.कॉम वर: ऑस्ट्रेलियन डॉलर कॅनेडियन डॉलर स्विस फ्रँक युरो ब्रिटिश पाउंड हाँग काँग डॉलर जपानी येन अमेरिकन डॉलर भारतीय रुपया\nओआंडा.कॉम वर: ऑस्ट्रेलियन डॉलर कॅनेडियन डॉलर स्विस फ्रँक युरो ब्रिटिश पाउंड हाँग काँग डॉलर जपानी येन अमेरिकन डॉलर भारतीय रुपया\nया पानातील शेवटचा बदल १९ मार्च २०२२ रोजी २२:२४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00851.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://shetkariyoddha.com/post/3861", "date_download": "2024-03-05T01:50:31Z", "digest": "sha1:WU6LV4OVRVSVAAJBHY2XSO5A5KZYHR6P", "length": 8425, "nlines": 155, "source_domain": "shetkariyoddha.com", "title": "टेक्निकल विद्यालयात क्रांतिसिंह नाना पाटील यांना अभिवादन - Shetkari Yoddha", "raw_content": "\nटेक्निकल विद्यालयात क्रांतिसिंह नाना पाटील यांना अभिवादन\nप्रतिनिधी – बारामती येथील रयत शिक्षण संस्थेच्या राधेशाम एन आगरवाल टेक्निकल विद्यालय व ज्युनिअर कॉलेज बारामती या ठिकाणी क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले.भारतीय स्वतंत्रत्र्याच्या इतिहासात क्रांतिसिंह नाना पाटील यांचे खूप मोठे योगदान आहे.त्यांनी पत्रीसरकार स्थापन करून ब्रिटिश शासनाला सळो की पळो करून सोडले.यावेळी विद्यालयाचे प्राचार्य श्री पोपट मोरे ,उपमुख्याध्यापक श्री कल्याण देवडे,रयत बँकेचे माजी चेअरमन व आजीव सदस्य श्री अर्जुन मलगुंडे,विद्यालयाचे जेष्ठ शिक्षक श्री मोहन ओमासे, सुनील चांदगुडे,महादेव शेलार,जयवंतराव मांडके,जेष्ठ शिक्षिका सौ.अर्चना पेटकर,जयश्री हिवरकर,सांस्कृतिक विभागप्रमुख सौ.उर्मिला भोसले,श्री प्रदीप पळसे,विद्यालयातील सर्व शिक्षक,शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.\nबारामती कृषी महाविद्यालयाचे क्रीडा स्पर्धेत घवघवीत यश\nबंद असलेल्या पान टपरीतून नायलॉन मांजा जप्त : बारामती शहर पोलीसांची कारवाही\nBy संपादक-योगेश नामदेव नालंदे\nलगिनघाई विशेषांकाचे प्रकाशन संपन्न\nFeb 19, 2024 संपादक-योगेश नामदेव नालंदे\nबारामतीत शिवाजी महाराजांना जयंती निमित्त अभिवादन\nFeb 19, 2024 संपादक-योगेश नामदेव नालंदे\nसिद्धार्थ नगर बुद्ध विहार येथे बाल संस्कार वर्ग चित्रकला स्पर्धा संपन्न\nFeb 19, 2024 संपादक-योगेश नामदेव नालंदे\nलगिनघाई विशेषांकाचे प्रकाशन संपन्न\nबारामतीत शिवाजी महाराजांना जयंती निमित्त अभिवादन\nसिद्धार्थ नगर बुद्ध विहार येथे बाल संस्कार वर्ग चित्रकला स्पर्धा संपन्न\nक्रांतीगुरू वस्ताद लहुजी साळवे यांची पुण्यतिथी निमित्ताने अभिवादन\nस्वामी समर्थ पादुका पालखीचे मंगळवारी बारामती मध्ये आगमन ..\nलगिनघाई विशेषांकाचे प्रकाशन संपन्न\n19/02/2024 संपादक-योगेश नामदेव नालंदे\nबारामतीत शिवाजी महाराजांना जयंती निमित्त अभिवादन\n19/02/2024 संपादक-योगेश नामदेव नालंदे\nसिद्धार्थ नगर बुद्ध विहार येथे बाल संस्कार वर्ग चित्रकला स्पर्धा संपन्न\n19/02/2024 संपादक-योगेश नामदेव नालंदे\nक्रांतीगुरू वस्ताद लहुजी साळवे यांची पुण्यतिथी निमित्ताने अभिवादन\n19/02/2024 संपादक-योगेश नामदेव नालंदे\nलगिनघाई विशेषांकाचे प्रकाशन संपन्न 19/02/2024\nबारामतीत शिवाजी महाराजांना जयंती निमित्त अभिवादन 19/02/2024\nसिद्धार्थ नगर बुद्ध विहार येथे बाल संस्कार वर्ग चित्रकला स्पर्धा संपन्न 19/02/2024\nक्रांतीगुरू वस्ताद लहुजी साळवे यांची पुण्यतिथी निमित्ताने अभिवादन 19/02/2024\nस्वामी समर्थ पादुका पालखीचे मंगळवारी बारामती मध्ये आगमन .. 19/02/2024\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00851.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/nagpur/distribute-funds-of-sanjay-gandhi-niradhar-yojana-immediately-sudhir-mungantiwars-emotional-message-to-cm-eknath-shinde-rsj-74-mrj-95-3948417/", "date_download": "2024-03-05T01:50:42Z", "digest": "sha1:GE2SKPV47LUD76UISYD3IQYMBQGXEG4A", "length": 23200, "nlines": 324, "source_domain": "www.loksatta.com", "title": "\"संजय गांधी निराधार योजनेचा निधी तत्काळ वितरित करा,\" वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची मुख्यमंत्र्यांना भावनिक साद | Distribute funds of Sanjay Gandhi Niradhar Yojana immediately Sudhir Mungantiwars emotional message to cm eknath shinde", "raw_content": "\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\n“संजय गांधी निराधार योजन���चा निधी तत्काळ वितरित करा,” वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची मुख्यमंत्र्यांना भावनिक साद\nराज्यातील लाखो निराधारांना राज्य सरकारच्या संजय गांधी निराधार योजनेचा आधार आहे. पण गेल्या काही महिन्यांपासून या योजनेची रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झालेली नाही.\nWritten by लोकसत्ता टीम\nचंद्रपूर: राज्यातील लाखो निराधारांना राज्य सरकारच्या संजय गांधी निराधार योजनेचा आधार आहे. पण गेल्या काही महिन्यांपासून या योजनेची रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झालेली नाही. त्यामुळे हातावर पोट असलेले आणि या योजनेच्या पेन्शनमधून उदरनिर्वाह चालविणारे लाखो लाभार्थी प्रतीक्षेत आहेत. आपण अतिशय संवेदनशील मुख्यमंत्री असल्यामुळे तळागाळातील लोकांच्या वेदना आपण जाणता. त्यामुळे संजय गांधी निराधार योजनेची रक्कम तातडीने वितरित करण्याचे निर्देश देऊन निराधारांना दिलासा द्यावा, अशी भावनिक साद राज्याचे वने व सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्राद्वारे घातली आहे.\n“पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकऱ्यांना तोंड कसे दाखविणार उत्पन्न दुप्पट करण्याऐवजी निम्म्यावर आणले”, शेतकरी नेते सिकंदर शहा यांची टीका\n किमान आधारभूत किंमतीच्या कायद्यासाठी शेतकऱ्यांची मागणी\nराज्यभरातील एसटी आगारांची विशेष तपासणी मोहीम; आगार, प्रसाधनगृहे अस्वच्छ दिसल्यास तत्काळ कारवाई\nराज्यातील आशा सेविकांचा संप सुरूच राहणार, मागणी मान्य होत नाही तोपर्यंत ठाण्यातच ठाण मांडण्याचा निर्णय\n‘राज्यातील निराधार, वृद्ध, अंध, अपंग, शारीरिक, मानसिक आजाराने ग्रस्त, विधवा, घटस्फोटीत महिलांना अर्थसहाय्य देण्याच्या मूळ हेतूने १९८० पासून संजय गांधी निराधार योजना सुरू आहे. महाराष्ट्रात या योजनेची मासिक रक्कम गेल्या काही महिन्यांपासून लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झालेली नाही. यामध्ये विशेषत्वाने ग्रामीण भागातील लाभार्थी आहेत. त्यांचा उदरनिर्वाह केवळ संजय गांधी निराधार योजनेच्या आधारावर आहे. अशा लाभार्थ्यांवर उपासमारीचे संकट येऊ नये, यासाठी आपण लक्ष्य द्याल असा मला पूर्ण विश्वास आहे,’ असेही मुनगंटीवार यांनी पत्रात नमूद केले आहे.\nआणखी वाचा-वाशिम: म्हशीने सोन्याची पोथ खाल्ली अन् एकच धांदल उडाली, नंतर मात्र…\n‘राज्यात दहा लाखांपेक्ष�� अधिक लोक या योजनेचे लाभार्थी आहेत. सध्या सण-उत्सव प्रारंभ झाले आहेत. अशात सर्वत्र उत्साह असताना या आर्थिकदृष्ट्या दुर्बल व्यक्तीच्या वाट्याला मात्र प्रतीक्षा येत असेल तर लोकप्रतिनिधी म्हणून आम्हाला नक्कीच तात्काळ मार्ग काढणे क्रमप्राप्त आहे. या महत्त्वाच्या विषयाकडे आपण लक्ष देऊन, संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना न्याय मिळण्याच्या दृष्टीने तात्काळ निधी वितरित करण्याचे निर्देश द्यावे,’ अशी मागणी मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे केली आहे.\nNagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.\nआजचा ई-पेपर : नागपूर / विदर्भ\nरिवा'ज रिवेंजरिवा'ज रिवेंज (भाग-१) …….पुसेगावातून सात अठ्ठावन्नला साताऱ्याला जाणय्रा गाडीची खूप जण वाट पाहत होते. त्या सगळ्यांमध्ये अशी एक व्यक्ती होती. जी फक्त वाट बघत नव्हती तर डोळे मिटून बस लवकर येण्यासाठी …\nपाच दिवसांत मोदी दुसऱ्यांदा नागपुरात, विमानतळावर गडकरी…\nवाशिम : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढेच जानकर म्हणाले “…अन्यथा भावना गवळी …”\nएमपीएससीतर्फे नवीन पदभरती जाहीर; या पदांसाठी करता येणार अर्ज\nपक्षाचा नाही आता जातीचाच उमेदवार हवा ; भंडारा-गोंदियात “जातकारण” तापले\nभंडारा : १२८ गुण घेणारा पात्र आणि १३२ गुण घेणारा अपात्र कसा , निवड प्रक्रियेवर आक्षेप नोंदवित…\n ‘रात्रीस खेळ चाले’ फेम अभिनेत्री अडकली विवाहबंधनात, फोटो आले समोर\n‘कैदी’ ते ‘जन गण मन’, OTT वरील हे ७ क्राईम थ्रिलर चित्रपट तुम्हाला नक्की आवडतील\nPhotos: टीना डाबी यांच्या IAS बहिणीने IPS अधिकाऱ्याशी केलं लग्न, त्यांच्या पतीचं महाराष्ट्राशी आहे कनेक्शन\nवेगवान गोलंदाजांना स्वतंत्रपणे करारबद्ध करण्यामागचे कारण काय\nमोबाईल फोन बॅटरीचा स्फोट होऊन बालकाचा मृत्यू…. \nमहायुतीत दबावतंत्राला जोर; शिवसेनेचा २२ तर राष्ट्रवादीचा १६ जागांवर दावा, भाजपची आठवडाभरात बैठक\nसभागृहातील लाचखोरीसाठी लोकप्रतिनिधींना संरक्षण नाही; ऐतिहासिक निर्णय, झारखंड मुक्ती मोर्चा निकाल रद्दबातल\n‘मोदी का परिवार’ने प्रत्युत्तर; लालूप्रसाद यादव यांच्या टीकेनंतर भाजप आक्रमक\nसंसदेत सोप्या प्रश्नावर नारायण राणेंचा गोंधळ, दिलं भलतंच उत्तर ‘तो’ व्हिडीओ शेअर करत अंजली दमानिया म्हणाल्या, “नुसती दादागिरी…”\n“महाराष्ट्रात जे झालं, ते काश्मीरमध्ये होऊ नये”, सुप्रिया सुळेंचा जम्मू-काश्मीरबाबत मोदी सरकारला सवाल; म्हणाल्या, “एवढं तर करूच शकता तुम्ही\n“…तर मनोज जरांगेंचे ओबीसी समाजावर उपकार होतील”, छगन भुजबळांचं वक्तव्य, नेमकं काय म्हणाले\nKrishna Janmabhoomi : औरंगजेबानेच तोडलं होतं मथुरेतील केशवदेव मंदिर, कृष्ण जन्मभूमीप्रकरणी ASI चा मोठा खुलासा\nविश्लेषण : पंडित नेहरू आणि इंदिरा गांधी भारतीयांना कमी लेखत होते पंतप्रधान मोदींनी नेमकं कोणत्या भाषणांचा उल्लेख केला\nIND vs ENG : दुसऱ्या कसोटीनंतर इंग्लंडचा आख्खा संघ भारत सोडून दुबईत दाखल\nकार अपघातात पत्नीचा मृत्यू, पतीने स्वतः विरोधात दाखल केला गुन्हा; कुठे घडली घटना\nफटाका फॅक्टरीला आग लागून सहा जणांचा मृत्यू, ५० पेक्षा जास्त लोक होरपळले, मदत आणि बचावकार्यात आगीचा अडथळा\nरोज रात्री १२ ला किंवा नंतर झोपत असाल तर तुमचं शरीर कसं बदलतं पाहा; वजन व कोलेस्ट्रॉलवर होणारा परिणाम व उपाय\nMaharashtra News : “महायुतीचा १५५ कोटींचा मोबाईल घोटाळा”, काँग्रेसचा मोठा आरोप\nMore From नागपूर / विदर्भ\nवर्धा : कार्यक्रम सोडून खानावळी झोडणारा संपर्कप्रमुख नको – कोणाचा आहे आरोप जाणून घ्या…\nयवतमाळ : प्रकल्प अधिकाऱ्याला घातला चक्क नोटांचा हार, काय आहे प्रकार…\n‘लैगिक संबंधाचे वय १८ पण लग्नाचे वय २१ हा मोठा…’ – कोण व का म्हणतयं जाणून घ्या\nमुलींच्या शाळेत पुरुषांना नोकरी नाकारणे चुकीचे, वाचा न्यायालय काय म्हणाले…\nपक्षाचा नाही आता जातीचाच उमेदवार हवा ; भंडारा-गोंदियात “जातकारण” तापले\nनागपूरच्या जेनिफर वर्गीसला आंतरराष्ट्रीय टेबलटेनिस स्पर्धेत रौप्य पदक…\nनागपूर: भाजयुमोच्या नमो संमेलनाविरोधात आंदोलन; पोलिसांकडून लाठीमार, अनेकांना अटक\nमहायुतीच्या जागा वाटपाचा निर्णय आठ-दहा दिवसात -फडणवीस\nतापमान वाढत असतांनाच आज मध्यरात्रीपासून कंत्राटी वीज कर्मचारी संपावर\nवाशिम : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढेच जानकर म्हणाले “…अन्यथा भावना गवळी …”\nवर्धा : कार्यक्रम सोडून खानावळी झोडणारा संपर्कप्रमुख नको – कोणाचा आहे आरोप जाणून घ्या…\nयवतमाळ : प्रकल्प अधिकाऱ्याला घातला चक्क नोटांचा हार, काय आहे प्रकार…\n‘लैगिक संबंधाचे वय १८ पण लग्नाचे वय २१ हा मोठा…’ – कोण व का म्हणतयं जाणून घ्या\nमुलींच्या शाळेत पुरुषांना नोकरी ना��ारणे चुकीचे, वाचा न्यायालय काय म्हणाले…\nपक्षाचा नाही आता जातीचाच उमेदवार हवा ; भंडारा-गोंदियात “जातकारण” तापले\nनागपूरच्या जेनिफर वर्गीसला आंतरराष्ट्रीय टेबलटेनिस स्पर्धेत रौप्य पदक…\nतुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का\nफोटो गॅलरीवेब स्टोरीजटॉप न्यूज\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00851.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://greekmythology.biz/mr/griik-pauraannik-kthaanmdhye-ttaayttn-lelaanttos", "date_download": "2024-03-04T23:59:59Z", "digest": "sha1:JSUN525BGLIKS4W25UTKJXVRQA2YLTDH", "length": 10787, "nlines": 43, "source_domain": "greekmythology.biz", "title": "ग्रीक पौराणिक कथांमध्ये टायटन लेलांटोस", "raw_content": "\nग्रीक पौराणिक कथांमध्ये टायटन लेलांटोस\nग्रीक पौराणिक कथांमध्ये टायटन लेलांटोस\nग्रीक पौराणिक कथांमध्ये टायटन लेलांटोस\nलेलांटोस हा प्राचीन ग्रीक देवतांचा देव होता; जरी आज तो एक ग्रीक देव आहे ज्याचे नाव जवळजवळ अज्ञात आहे\nहे देखील पहा: ग्रीक पौराणिक कथांमध्ये हायसिंथ\nलेलॅंटोसला दुसरी पिढी असे मानले गेले आहे की तो टायटन्स कोयस आणि फोईचा एक मुलगा आहे, जरी तो जबरदस्ती आहे. अँटोस हा कोयस आणि फोबीचा मुलगा आहे, त्यानंतर तो अधिक प्रसिद्ध देवी, लेटो आणि अ‍ॅस्टेरियाचा भाऊ होता, लेलॅंटोसला फक्त लेटो चे पुरुष समतुल्य मानले जात असे. जरी इतर प्रसिद्ध देव देखील त्यांच्याशी संबंधित असले तरी, एथर हवा, एनमोई वारा आणि औराई ही वाऱ्याची ओशनिड अप्सरा होती.\nहे देखील पहा: ग्रीक पौराणिक कथांमध्ये सीअर कॅल्चास\nलेलांटोसचे लग्न ओशनिड अप्सरा पेरिबोइयाशी झाले होते, आणि या जोडीला लेलानटिया (लेलानटिओनसाइड) असे मानले जात होते. तेथे, Lelantos पहाटेच्या थंड हवेची ग्रीक देवी ऑरा हिचा पिता होईल.\nग्रीक पौराणिक कथांमध्ये मेगापेंथेस\nनेर्क पिर्ट्झ हा एक उत्कट लेखक आणि संशोधक आहे ज्याला ग्रीक पौराणिक कथांबद्दल खूप आकर्षण आहे. अथेन्स, ग्रीस येथे जन्मलेल्या आणि वाढलेल्या नेर्कचे बालपण देव, नायक आणि प्राचीन दंतकथांनी भरलेले होते. लहानपणापासून, नेर्क या कथांच्या सामर्थ्याने आणि वैभवाने मोहित झाला होता आणि हा उत्साह वर्षानुवर्षे अधिक दृढ होत गेला.शास्त्रीय अभ्यासात पदवी पूर्ण केल्यानंतर, नेर्कने ग्रीक पौराणिक कथांचा खोलवर शोध घेण्यासाठी स्वतःला समर्पित केले. त्यांच्या अतृप्त कुतूहलाने त्यांना प्राचीन ग्रंथ, पुरातत्वीय स्थळे आणि ऐतिहासिक नोंदींच्या माध्यमातून असंख्य शोधात नेले. नर्कने ग्रीसमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रवास केला, विसरलेल्या मिथक आणि न सांगितल्या गेलेल्या कथा उघड करण्यासाठी दुर्गम कोपऱ्यात प्रवेश केला.नेर्कचे कौशल्य केवळ ग्रीक देवस्थानापुरते मर्यादित नाही; त्यांनी ग्रीक पौराणिक कथा आणि इतर प्राचीन सभ्यता यांच्यातील परस्परसंबंधांचाही शोध घेतला आहे. त्यांच्या सखोल संशोधनाने आणि सखोल ज्ञानाने त्यांना या विषयाचा एक अनोखा दृष्टीकोन बहाल केला आहे, कमी ज्ञात पैलूंवर प्रकाश टाकला आहे आणि सुप्रसिद्ध कथांवर नवीन प्रकाश टाकला आहे.अनुभवी लेखक या नात्याने, नेर्क पिर्ट्झचे ग्रीक पौराणिक कथांबद्दलची त्यांची प्रगल्भ समज आणि प्रेम जागतिक प्रेक्षकांसोबत शेअर करण्याचे उद्दिष्ट आहे. त्यांचा असा विश्वास आहे की या प्राचीन कथा केवळ लोककथा नसून कालातीत कथा आहेत ज्यात मानवतेच्या चिरंतन संघर्ष, इच्छा आणि स्वप्ने प्रतिबिंबित करतात. त्यांच्या ब्लॉगद्वारे, विकी ग्रीक पौराणिक कथा, नेर्कचे उद्दिष्ट हे अंतर भरून काढण्याचे आहेप्राचीन जग आणि आधुनिक वाचक यांच्यामध्ये, पौराणिक क्षेत्र सर्वांना प्रवेशयोग्य बनवते.नेर्क पिर्ट्झ केवळ एक विपुल लेखकच नाही तर एक मनमोहक कथाकार देखील आहे. त्यांची कथा तपशीलाने समृद्ध आहे, देवता, देवी आणि नायकांना स्पष्टपणे जिवंत करते. प्रत्येक लेखासह, नेर्क वाचकांना ग्रीक पौराणिक कथांच्या मोहक जगात विसर्जित करण्याची परवानगी देऊन, एका विलक्षण प्रवासासाठी आमंत्रित करतो.नेर्क पिर्ट्झचा ब्लॉग, विकी ग्रीक मायथॉलॉजी, विद्वान, विद्यार्थी आणि उत्साही लोकांसाठी एक मौल्यवान संसाधन म्हणून काम करतो, ग्रीक देवतांच्या आकर्षक जगासाठी एक व्यापक आणि विश्वासार्ह मार्गदर्शक ऑफर करतो. त्यांच्या ब्लॉग व्यतिरिक्त, नेर्कने अनेक पुस्तके देखील लिहिली आहेत, त्यांचे कौशल्य आणि आवड मुद्रित स्वरूपात सामायिक केली आहे. त्यांच्या लिखाणातून किंवा सार्वजनिक बोलण्यातून असो, Nerk ग्रीक पौराणिक कथांच्या त्यांच्या अतुलनीय ज्ञानाने प्रेक्षकांना प्रेरणा, शिक्षित आणि मोहित करत आहे.\nग्रीक पौराणिक कथांमध्ये बीआ\nग्रीक पौराणिक कथांमध्ये मेनेस्थियस\nग्रीक पौराणिक कथांमध्ये केनियस\nनक्षत्र आणि ग्रीक पौराणिक कथा पृष्ठ 4\nग्रीक पौराणिक कथांमध्ये टिंडरियसची शपथ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00852.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://haltichitre.com/web-series-jl50-review-in-marathi/", "date_download": "2024-03-05T01:11:10Z", "digest": "sha1:ZA45Q5GFT4QKP37NT2MVJEKYVPX6LK7F", "length": 17784, "nlines": 222, "source_domain": "haltichitre.com", "title": "Web Series JL50 - Review in Marathi - चित्रपट परीक्षण - HALTI CHITRE", "raw_content": "\nMarathi Movie Circuitt – मराठी चित्रपट सर्किट\nMaharashtra Shahir Teaser: केदार शिंदेंच्या महाराष्ट्र शाहीर चित्रपटाचा टीझर राज ठाकरेंच्या हस्ते रिलीज\nOTT Releases – 17-March | या आठवड्यात OTT वर प्रदर्शित झालेत, चुकवू नयेत असे चित्रपट आणि मालिका (१७ मार्च)\nजेष्ठ अभिनेते किशोर नांदलस्कर यांचं निधन – Kishore Nandalaskar\nOTT Releases – 17-March | या आठवड्यात OTT वर प्रदर्शित झालेत, चुकवू नयेत असे चित्रपट आणि मालिका (१७ मार्च)\n‘समांतर-२’ – ५६ दशलक्षहूनही अधिक प्रेक्षकांची पसंती. – Marathi Web Series Samantar – 2\nजेष्ठ अभिनेते किशोर नांदलस्कर यांचं निधन – Kishore Nandalaskar\n…आणि चित्रपट हिंदीत बोलू लागला\nMarathi Movie Circuitt – मराठी चित्रपट सर्किट\nMaharashtra Shahir Teaser: केदार शिंदेंच्या महाराष्ट्र शाहीर चित्रपटाचा टीझर राज ठाकरेंच्या हस्ते रिलीज\nOTT Releases – 17-March | या आठवड्यात OTT वर प्रदर्शित झालेत, चुकवू नयेत असे चित्रपट आणि मालिका (१७ मार्च)\nजेष्ठ अभिनेते किशोर नांदलस्कर यांचं निधन – Kishore Nandalaskar\nOTT Releases – 17-March | या आठवड्यात OTT वर प्रदर्शित झालेत, चुकवू नयेत असे चित्रपट आणि मालिका (१७ मार्च)\n‘समांतर-२’ – ५६ दशलक्षहूनही अधिक प्रेक्षकांची पसंती. – Marathi Web Series Samantar – 2\nजेष्ठ अभिनेते किशोर नांदलस्कर यांचं निधन – Kishore Nandalaskar\nMarathi Movie Circuitt – मराठी चित्रपट सर्किट\nMaharashtra Shahir Teaser: केदार शिंदेंच्या महाराष्ट्र शाहीर चित्रपटाचा टीझर राज ठाकरेंच्या हस्ते रिलीज\nOTT Releases – 17-March | या आठवड्यात OTT वर प्रदर्शित झालेत, चुकवू नयेत असे चित्रपट आणि मालिका (१७ मार्च)\nJL५० – वेब सिरीज चे नाव म्हणजे एका विमानाचा नंबर आहे. वेब सिरीज ची कथा सुरु होते तेव्हा एका विमानाचे अपहरण झालेले असते आणि एका ठिकाणी विमान अपघाताची बातमी असते. अभय देओल जो या चित्रपटात CBI अधिकाऱ्याची भूमिका करत आहे त्याच्याकडे या विमान अपघाताची चौकशी करण्याचे काम येते. अभय देओल म्हणजेच शंतनू याला या चौकशीत काही रस नसतो. पण जेव्हा त्याला समजते ज्या विमाचा अपघात झालाय ते विमान कलकत्ता विमानतळावरून ३५ वर्षांपूर्वी उडाले होते तेव्हा खऱ्या गोष्टीला सुरुवात होते.\nJL५० या वेब सिरीज चे दिग्दर्शन शैलेंद्र व्यास यांनी केले आहे. कथा सुद्धा त्यांचीच आहे. व्हिजन २० एंटरटेनमेंट, गोल्ड��� रेशो फिल्म्स आणि फ्लायिंग ड्रॅगन एंटरटेनमेंट या बॅनर खाली या मालिकेची निर्मिती झाली. या मालिकेत ३०-४० मिनिटांचे एकूण ४ भाग आहेत. जवळ जवळ १४० मिनिटांची हि संपूर्ण मालिका आहे.\nJL५० या मालिकेत अभय देओल(शंतनू), पंकज कपूर(प्रोफेसर सुब्रतो दास), राजेश शर्मा(गौरांगो), पियुष मिश्रा(प्रोफेसर बिस्वजीत मित्रा) आणि रितिका आनंद(बिहू घोष) यांच्या मुख्य भूमिका आहेत.\nआत्ता पर्यंत तूम्हाला कळलेच असेल हि मालिका एक रहस्यमय थरार आहे. असे विमान जे ३५ वर्षांपूर्वी उडाले त्याचा ३५ वर्षांनी अपघात कसा होऊ शकतो. हाच गोंधळ CBI अधिकारी शंतनू याचा सुद्धा होता. विमानात मिळालेल्या सर्व गोष्टी प्रवाशांची कागदपत्रे ३५ वर्षांपूर्वीचीच असतात. त्यामुळे या विमानाने टाइम ट्रॅव्हल केला अशी शंका येऊ लागते. पण शंतनूला कायम वाटत असते याला टाइम ट्रॅव्हल दाखवण्याचा प्रयत्न होतोय. या विमान अपघातातून २ व्यक्ती वाचतात ज्यातील एक विमानाची वैमानिक असते. पुढे शंतनू त्यांची चौकशी करतो आणि खरी घटना उलगडायला लागते.\nआता हे खरंच टाइम ट्रॅव्हल होते का कि कोणी मुद्दामून ते तसे दाखवण्याचा प्रयत्न करत होते आणि जर हे टाइम ट्रॅव्हल होते तर ते कोणी आणि का केले. अश्या अनेक प्रश्नांच्या उत्तरासाठी JL५० हि मालिका सोनी लिव वर पहा.\nमालिकेचा विषय हा पॅन अमेरिका फ्लाईट ९१४ किंवा स्यांटीयागो फ्लाईट ५१३ वरून घेण्यात आला असावा, या दोन्ही फ्लाईट विषयी अशीच गोष्ट सांगितली जाते. दोन्ही फ्लाईट चा अपघातच झाला पण ३७ आणि ३५ वर्षांनंतर. या रहस्याचा शोध अजूनही कोणीच घेऊ शकले नाही. इंटरनेट वर यावर आधारित अनेक लेख किंवा डॉक्युमेंट्री उपलब्ध आहेत. अधिक कुतूहल असेल तर नक्की पहा.\nJL५० मालिकेतली सर्व कलाकारांचे अभिनय उत्तमच आहेत. पात्रांची निवड, सिनेमॅटोग्राफी , संवाद, लोकेशन्स सगळे मस्त जमून आले आहे. VFX किंवा ग्राफिक्स अजून चांगले करत आले असते पण कदाचित मर्यादित बजेटमुळे त्यावर जास्त काम झाले नाही.\nथोडक्यात टाइम ट्रॅव्हलचा रहस्यमयी थरार अनुभवायचा असेल तर हि मालिका नक्की पहा.\nOTT Releases – 17-March | या आठवड्यात OTT वर प्रदर्शित झालेत, चुकवू नयेत असे चित्रपट आणि मालिका (१७ मार्च)\n‘समांतर-२’ – ५६ दशलक्षहूनही अधिक प्रेक्षकांची पसंती. – Marathi Web Series Samantar – 2\nMarathi Movie Circuitt – मराठी चित्रपट सर्किट\nMaharashtra Shahir Teaser: केदार शिंदेंच्या महाराष्ट्र शा���ीर चित्रपटाचा टीझर राज ठाकरेंच्या हस्ते रिलीज\nOTT Releases – 17-March | या आठवड्यात OTT वर प्रदर्शित झालेत, चुकवू नयेत असे चित्रपट आणि मालिका (१७ मार्च)\nMaharashtra Shahir Teaser: केदार शिंदेंच्या महाराष्ट्र शाहीर चित्रपटाचा टीझर राज ठाकरेंच्या हस्ते रिलीज\nOTT Releases – 17-March | या आठवड्यात OTT वर प्रदर्शित झालेत, चुकवू नयेत असे चित्रपट आणि मालिका (१७ मार्च)\nMarathi Movie Circuitt – मराठी चित्रपट सर्किट\nMaharashtra Shahir Teaser: केदार शिंदेंच्या महाराष्ट्र शाहीर चित्रपटाचा टीझर राज ठाकरेंच्या हस्ते रिलीज\nOTT Releases – 17-March | या आठवड्यात OTT वर प्रदर्शित झालेत, चुकवू नयेत असे चित्रपट आणि मालिका (१७ मार्च)\nOTT Releases – 17-March | या आठवड्यात OTT वर प्रदर्शित झालेत, चुकवू नयेत असे चित्रपट आणि मालिका (१७ मार्च)\n‘समांतर-२’ – ५६ दशलक्षहूनही अधिक प्रेक्षकांची पसंती. – Marathi Web Series Samantar – 2\nजेष्ठ अभिनेते किशोर नांदलस्कर यांचं निधन – Kishore Nandalaskar\nजेष्ठ अभिनेते किशोर नांदलस्कर यांचं निधन – Kishore Nandalaskar\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00852.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://janshaktichadabav.com/anganwadi-sevaks-struggle-for-success-increases-in-stipend/", "date_download": "2024-03-05T01:19:39Z", "digest": "sha1:33PUBKRKU7GHRD32EEQVC4WJQGH6H2LT", "length": 12797, "nlines": 239, "source_domain": "janshaktichadabav.com", "title": "अंगणवाडी सेविकांच्या लढ्याला यश; मानधनात वाढ! - जनशक्तीचा दबाव", "raw_content": "\nअधिसूचना आणि शासन निर्णय\nअंगणवाडी सेविकांच्या लढ्याला यश; मानधनात वाढ\nअंगणवाडी सेविकांच्या लढ्याला यश; मानधनात वाढ\nराज्यातल्या अंगणवाडी सेविकांच्या मागण्या गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित होत्या. मात्र आता या मागण्यांबद्दल राज्य सरकारची सकारात्मक चर्चा झाली असून काही महत्त्वाचे निर्णयही घेण्यात आले आहेत.\nराज्य सरकारसोबत झालेल्या चर्चेनंतर अंगणवाडी सेविकांना दीड हजार रुपये मानधन वाढवून मिळणार आहे. तसंच त्यांना मोबाईल फोन्सही दिले जाणार आहेत. अंगणवाडी सेविकांसाठी सेवा समाप्तीनंतर पेन्शन योजनाही सुरू केली जाणार आहे. कर्मचारी आणि सरकारच्या सहकार्याने ही योजना सुरू होणार आहे.\nविधीमंडळात वातावरण तापल्यानंतर मंत्र्यांना जाग, २४ तासांत हिरकणी कक्ष सुरू…\nसुप्रीम कोर्टात गेलेल्या सिसोदियांना दिलासा नाहीच\nअपघात महाराष्ट्र रत्नागिरी संगमेश्वर\nदेवरुख संगमेश्वर बस लोवले येथे दरीत कोसळली…\nधार्मिक भक्ती महाराष्ट्र मुंबई रत्नागिरी\nसकल हिंदू समाजाच्या जन आक्रोश मोर्चाला रत्नागिरीत मोठ��� प्रतिसाद…\nप्रशासकीय महाराष्ट्र मुंबई रत्नागिरी\n“सर्वसामान्य नागरिकांसाठीच्या सेवांचे वेळेत वितरण करा… महसूल, कामगार, पोलीस विभागाचे चांगले काम…” – राज्य सेवा हक्क आयुक्त बलदेव सिंग…\nअपघात महाराष्ट्र रत्नागिरी संगमेश्वर\nदेवरुख संगमेश्वर बस लोवले येथे दरीत कोसळली…\nधार्मिक भक्ती महाराष्ट्र मुंबई रत्नागिरी\nसकल हिंदू समाजाच्या जन आक्रोश मोर्चाला रत्नागिरीत मोठा प्रतिसाद…\nप्रशासकीय महाराष्ट्र मुंबई रत्नागिरी\n“सर्वसामान्य नागरिकांसाठीच्या सेवांचे वेळेत वितरण करा… महसूल, कामगार, पोलीस विभागाचे चांगले काम…” – राज्य सेवा हक्क आयुक्त बलदेव सिंग…\nमहाराष्ट्र मुंबई रत्नागिरी राजकारण सिंधुदुर्ग\nभारतीय जनता पार्टीचे बूथ कार्यकारिणी महासंमेलन सावंतवाडी येथे संपन्न\nप्रिंट, टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड\nवाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणारअसल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून जनशक्तीचा दबाव Janshaktichadabavnews या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल केलय.हे एक न्युज पोर्टल आहे. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देशातील घडामोडी तसेच स्थानिक, क्राईम, राजकीय, सामाजिक, जाहिरात, इतर विविध बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.\nकृपया संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये\nकिवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर,लेख आणि त्याचे हक्क‘ https://janshaktichadabav.com/\nआणि संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक\nसहमत असतीलच असे नाही Copyright:https://janshaktichadabav.com/ सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\nमुख्य संपादक : श्री.गणेश पवार\nऑफिस : ०५,वैती कंपाऊंड, आई नगर समोर, ओव्हळा, ठाणे – ४००६१२\nअपघात महाराष्ट्र रत्नागिरी संगमेश्वर\nदेवरुख संगमेश्वर बस लोवले येथे दरीत कोसळली…\nधार्मिक भक्ती महाराष्ट्र मुंबई रत्नागिरी\nसकल हिंदू समाजाच्या जन आक्रोश मोर्चाला रत्नागिरीत मोठा प्रतिसाद…\nप्रशासकीय महाराष्ट्र मुंबई रत्नागिरी\n“सर्वसामान्य नागरिकांसाठीच्या सेवांचे वेळेत वितरण करा… महसूल, कामगार, पोलीस विभागाचे चांगले काम…” – राज्य सेवा हक्क आयुक्त बलदेव सिंग…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00852.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://janshaktichadabav.com/start-stalled-road-works-in-thane-extension-of-december-15-thane-commissioner-abhijit-bangar/", "date_download": "2024-03-05T01:08:56Z", "digest": "sha1:TYFEYZNFIVXUKWRK4NICAO6FER5LLB63", "length": 16609, "nlines": 241, "source_domain": "janshaktichadabav.com", "title": "ठाण्यातील रखडलेल्या रस्ते कामांना सुरूवात करा ; १५ डिसेंबरची मुदतवाढ; ठाणे आयुक्त अभिजीत बांगर - जनशक्तीचा दबाव", "raw_content": "\nअधिसूचना आणि शासन निर्णय\nठाण्यातील रखडलेल्या रस्ते कामांना सुरूवात करा ; १५ डिसेंबरची मुदतवाढ; ठाणे आयुक्त अभिजीत बांगर\nठाण्यातील रखडलेल्या रस्ते कामांना सुरूवात करा ; १५ डिसेंबरची मुदतवाढ; ठाणे आयुक्त अभिजीत बांगर\nठाणे : निलेश घाग राज्य सरकारने दिलेल्या ६०५ कोटी रुपयांच्या निधीतून हाती घेण्यात आलेल्या २८२ रस्त्यांची कामे पावसाळ्याच्या कालावधी थांबविण्यात आली होती. पावसाळा संपताच हि कामे पुन्हा हाती घेण्यात आली आहेत. येत्या १५ डिसेंबरपर्यंत ही कामे पुर्ण करण्याचे आदेश आयुक्त अभिजीत बांगर यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. तसेच रस्त्यांची जी कामे प्रलंबित राहतील त्याबद्दल जबाबदारी निश्चित केली जाईल, असा इशाराही दिला आहे\nजी कामे अपूर्ण आहेत, ती महिन्याभरात आणि जी कामे नव्याने सुरू करायची आहेत, ती दोन महिन्यात पूर्ण करण्याचे बंधन सर्व कार्यकारी अभियंता यांच्यावर असेल. सर्व अपूर्ण आणि नवीन कामाची यादी करून त्यांची कालमर्यादा आखून घ्यावी. त्यात, प्रलंबित कामांसाठी, भूसंपादन करण्याचा विषय वगळता कोणताही अपवाद केला जाणार नाही. काही कामे शक्य नसतील तर त्याची सयुक्तिक कारणमीमांसा सादर करावी. तशा कामांबाबत स्वतंत्रपणे निर्णय घेतला जाईल, असे आयुक्त बांगर यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निधी मंजूर करताना गुणवत्तापूर्ण कामे आणि कालमर्यादा याचा स्पष्ट उल्लेख केलेला आहे. त्यामुळे वर्षानुवर्षे या प्रकल्पातील कामे सुरू आहेत, असे होता कामा नये. कमीत कमी कालावधीत हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी अभियंत्यांनी जोमाने कामाला लागावे, असे आयुक्त बांगर म्हणाले. कार्यकारी अभियंत्यांनी पुढाकार घेऊन कामांना गती द्यावी. जिथे काही अडचणी येतील, त्यावर पर्याय शोध��वा. तरीही मार्ग निघाला नाही तर वरिष्ठांशी बोलून मार्ग काढून घ्या. कोणत्याही स्थितीत १५ डिसेंबरनंतर ही कामे प्रलंबित राहू नयेत, असेही त्यांनी सांगितले\nपावसाळ्यापूर्वी सुरू किंवा पूर्ण करण्यात आलेल्या कामाच्या व्यतिरिक्त इतर काही रस्त्यांची पावसाळ्यात दुरुस्ती करावी लागली असेल तर अशा रस्त्यांची प्रभाग समिती निहाय माहिती सादर करावी. त्यात, रस्त्यांची नावे, लांबी, मालकी, दोष दायित्व कालावधी अशी माहिती द्यावी. त्यातून त्या रस्त्यांचे पुढील पावसाळ्यापूर्वी नियोजन करणे शक्य होईल, असेही आयुक्त बांगर यांनी सांगितले.\nठाणे स्थानकातील नवे पादचारी पुल निधी अभावी काम दोन वर्षे रखडले\nमुंब्रा येथील पाच अनधिकृत इमारतींवर कारवाई; तोडक कारवाईला वेग\nअपघात महाराष्ट्र रत्नागिरी संगमेश्वर\nदेवरुख संगमेश्वर बस लोवले येथे दरीत कोसळली…\nधार्मिक भक्ती महाराष्ट्र मुंबई रत्नागिरी\nसकल हिंदू समाजाच्या जन आक्रोश मोर्चाला रत्नागिरीत मोठा प्रतिसाद…\nप्रशासकीय महाराष्ट्र मुंबई रत्नागिरी\n“सर्वसामान्य नागरिकांसाठीच्या सेवांचे वेळेत वितरण करा… महसूल, कामगार, पोलीस विभागाचे चांगले काम…” – राज्य सेवा हक्क आयुक्त बलदेव सिंग…\nअपघात महाराष्ट्र रत्नागिरी संगमेश्वर\nदेवरुख संगमेश्वर बस लोवले येथे दरीत कोसळली…\nधार्मिक भक्ती महाराष्ट्र मुंबई रत्नागिरी\nसकल हिंदू समाजाच्या जन आक्रोश मोर्चाला रत्नागिरीत मोठा प्रतिसाद…\nप्रशासकीय महाराष्ट्र मुंबई रत्नागिरी\n“सर्वसामान्य नागरिकांसाठीच्या सेवांचे वेळेत वितरण करा… महसूल, कामगार, पोलीस विभागाचे चांगले काम…” – राज्य सेवा हक्क आयुक्त बलदेव सिंग…\nमहाराष्ट्र मुंबई रत्नागिरी राजकारण सिंधुदुर्ग\nभारतीय जनता पार्टीचे बूथ कार्यकारिणी महासंमेलन सावंतवाडी येथे संपन्न\nप्रिंट, टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड\nवाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणारअसल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून जनशक्तीचा दबाव Janshaktichadabavnews या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल केलय.हे एक न्युज पोर्टल आहे. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देशातील घडामोडी तसेच स्थानिक, क्राईम, राजकीय, सामाजिक, जाहिरात, इतर विविध बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोश��� मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.\nकृपया संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये\nकिवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर,लेख आणि त्याचे हक्क‘ https://janshaktichadabav.com/\nआणि संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक\nसहमत असतीलच असे नाही Copyright:https://janshaktichadabav.com/ सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\nमुख्य संपादक : श्री.गणेश पवार\nऑफिस : ०५,वैती कंपाऊंड, आई नगर समोर, ओव्हळा, ठाणे – ४००६१२\nअपघात महाराष्ट्र रत्नागिरी संगमेश्वर\nदेवरुख संगमेश्वर बस लोवले येथे दरीत कोसळली…\nधार्मिक भक्ती महाराष्ट्र मुंबई रत्नागिरी\nसकल हिंदू समाजाच्या जन आक्रोश मोर्चाला रत्नागिरीत मोठा प्रतिसाद…\nप्रशासकीय महाराष्ट्र मुंबई रत्नागिरी\n“सर्वसामान्य नागरिकांसाठीच्या सेवांचे वेळेत वितरण करा… महसूल, कामगार, पोलीस विभागाचे चांगले काम…” – राज्य सेवा हक्क आयुक्त बलदेव सिंग…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00852.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://krushimarathi.com/mumbai-ahmedabad-bullet-train-100-km-construction-of-the-project-is-complete-the-first-phase-will-start-this-year/", "date_download": "2024-03-05T01:22:55Z", "digest": "sha1:NJZFA34TFLGIQSJ3DM3HQ74M2WRFWLW5", "length": 10764, "nlines": 48, "source_domain": "krushimarathi.com", "title": "मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन : प्रकल्पाचे 100 किलोमीटरचे बांधकाम पूर्ण, पहिला टप्पा ‘या’वर्षी होणार सुरु ! वाचा सविस्तर - Krushimarathi.com", "raw_content": "\nमुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन : प्रकल्पाचे 100 किलोमीटरचे बांधकाम पूर्ण, पहिला टप्पा ‘या’वर्षी होणार सुरु \nमोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा\nMumbai Ahmedabad Bullet Train : देशात 2014 मध्ये सत्तेत आलेल्या मोदी सरकारने आपल्या पहिल्या कार्यकाळात बुलेट ट्रेनची घोषणा केली होती. विशेष म्हणजे बुलेट ट्रेनची घोषणा केली आणि अवघ्या काही वर्षाच्या काळातच या बुलेट ट्रेन प्रकल्पाची पायाभरणी देखील करण्यात आली.\nखरे तर आपल्या देशात एकूण सात महत्त्वाच्या मार्गावर बुलेट ट्रेन सुरू केली जाणार आहे. यामध्ये मुंबई ते अहमदाबाद या मार्गावर देशातील पहिली बुलेट ट्रेन सुरू होणार आहे. या प्रकल्पाची पायाभरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे तत्कालीन पंतप्रधान शिंजो आबे यांनी केली आहे.\nहा प्रकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. यामुळे प्रकल्पाचे काम जलद गतीने पूर्ण व्हावी यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. या प्रकल्पाला जपान इंटरनॅशनल को-ऑपरेशन एजन्सीद्वारे अर्थसहाय्य पुरवले जाणार आहे.\nया प्रकल्पांतर्गत मुंबई ते अहमदाबाद दरम्यान 508 किलोमीटर लांबीचा बुलेट ट्रेन चा मार्ग तयार होणार आहे. यामुळे मुंबई ते अहमदाबाद हा प्रवास फक्त साडेतीन तासात पूर्ण करता येणार आहे. या मार्गावर तीनशे पन्नास किलोमीटर प्रतितास या वेगाने बुलेट ट्रेन धावणार असा दावा केला जात आहे.\nया प्रकल्पांतर्गत नुकत्याच काही दिवसांपूर्वी म्हणजेच ऑक्टोबर महिन्यात गुजराधील सूरतमध्ये राष्ट्रीय महामार्ग-53 वर पहिला 70 मीटर लांबीचा स्टील पूल यशस्वीरित्या बांधून प्रकल्पातील पहिला मोठा टप्पा विक्रमी वेळेत पूर्ण करण्याची किमया साधली होती.\nयाशिवाय गुजरात मधील वलसाड येथे 350 मीटर लांबीच्या बोगदा फोडण्याचे काम देखील पूर्ण झाले आहे. अशातच आता केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी या प्रकल्पाच्या कामासंदर्भात एक मोठी अपडेट दिली आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, या प्रकल्प अंतर्गत 251.40 किमी लांबीचे पायर्स आणि 103.24 किमी मार्गावरील पूल बांधण्याचे काम नुकतेच पूर्ण झाले आहे.\nNHSRCL म्हणजेच नॅशनल हाय स्पीड रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडने आपल्या एका निवेदनात म्हटले आहे की, बुलेट ट्रेन प्रकल्पातील 40 मीटर लांब फुल स्पॅन बॉक्स गर्डर्स आणि सेगमेंट गर्डर्स लाँच करण्यात आले आहेत. या प्रकल्पातील 100 किमी मार्गाच्या बांधकामाचे काम नुकतेच पूर्ण झाले आहे.\nया प्रकल्पासाठी 250 किलोमीटरच्या घाटाचे कामही पूर्ण झाले आहे. या प्रकल्पात सहा नद्यांवर पूल बांधले जाणार आहेत. पण हे सर्व पूल गुजरातमध्येचं तयार केले जाणार आहेत.\nएकंदरीत या प्रकल्पाचे काम आता युद्ध पातळीवर सुरू असून या प्रकल्पाचा पहिला टप्पा अर्थात गुजरातमधील सुरत-बिलीमोरा सेक्शन याचे काम 2026 पर्यंत पूर्ण होईल असा अंदाज आहे.\nतसेच या पहिल्या टप्प्यावर 2026 मध्ये बुलेट ट्रेन सुरू होईल असा आशावाद व्यक्त होत आहे. यामुळे आता हा बुलेट ट्रेन प्रकल्पाचा पहिला टप्पा नियोजित वेळेत सुरू होतो का हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे.\nशेती हवामान आणि बाजारभाव विषयक ब���तम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा\n तुम्हाला अजून पीएम किसानचा 16वा हप्ता मिळाला नाही मग इथं तक्रार करा लगेचच खात्यात जमा होणार पैसे\nयंदा पांढरे सोने शेतकऱ्यांना मालामाल बनवणार कापूस बाजार भावात 1,000 रुपयांची वाढ, भविष्यात कसे राहणार दर \n आता भारत ‘या’ 2 देशांना निर्यात करणार 64 हजार 400 टन कांदा, बाजारभाव वाढणार का \n ‘या’ 10 नवीन मार्गावर सुरू होणार वंदे भारत स्लीपर ट्रेन, पहिली ट्रेन मार्चमध्येच होणार लाँच, महाराष्ट्रालाही मिळणार भेट, पहा रूटमॅप\nमहाराष्ट्रातील अनेक धरणांनी आत्ताच तळ गाठला, तुमच्या जवळील धरणात किती टक्के पाणीसाठा शिल्लक आहे \n300 युनिट मोफत वीज मिळवण्यासाठी ‘इथं’ अर्ज करा, पहा संपूर्ण प्रोसेस सोप्या भाषेत\n महाराष्ट्रात ‘या’ ठिकाणी तयार होणार भव्य क्रिकेट स्टेडियम, गोपीनाथ मुंडे यांची मोठी घोषणा\n महाराष्ट्रात आणखी ‘इतके’ दिवस जोरदार वादळी पाऊस, काही ठिकाणी गारपीट देखील होणार\nउन्हाळ्यात गिलक्याच्या ‘या’ 3 जातींची लागवड करा, विक्रमी उत्पादन मिळवा\nपीएम सूर्य घर मोफत वीज योजनेत जुन्या रूफटॉप सोलर योजनेपेक्षा अधिक सबसिडी मिळते का पहा दोघा योजनेमधील अनुदानाचा फरक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00852.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://live69media.com/2019/06/haldit-vahini-kela-bhannat-dance-2/", "date_download": "2024-03-05T01:39:22Z", "digest": "sha1:IWCXWYXHXHVW3FSNSGEPIA2MAENDLNVI", "length": 6001, "nlines": 36, "source_domain": "live69media.com", "title": "हळदीत वहिनी ताईने केला भन्नाट डान्स.... - Marathi Society...", "raw_content": "\nहळदीत वहिनी ताईने केला भन्नाट डान्स….\nलग्न म्हटले कि सर्व घरात आनंदाचे वातावरण फसरते. सर्व लोक लग्नाच्या तयारीला लागतात. कोणी कपड्याची खरेदी करते तर कोणी सोन चांदीची तर कोणी खाण्याच्या वस्तू बनवतात. तसेच लग्नाची पूर्व तयारी म्हणून विडिओ ग्राफर तसेच फोटो ग्राफर ह्यांची बुकिंग करण्यात येते. लग्नाचा हॉल, डी.जे, बँड ह्याची बुकिंग केली जाते. लग्नाच्या आधी वेग वेगळे कार्यक्रम देखील करण्यात येतात.\nमग तो साखरपुड्याच्या कार्यक्रम असो वा जागरण गोंधळाचा त्याची देखील तयारी करण्यात येते. लग्नाच्या ५-६ महिन्या अगोदरच सर्व गोष्टींची तयारी खूप आनांदात चालू असते. तसेच आधीच्या काळात नवरदेव नवरी डायरेक्ट लग्नात एकमेकांना भेटायचे पण आता प्री-वेडिंग शूट देखील करण्यात येतो. वेग वेगळ्या निर्सगाच्या सुंदर ठिकाणी जाऊन नवरी नवरदेव प्री-वेडिंग फ��टोग्राफी आणि विडिओ ग्राफी करतांना दिसतात.\nतसेच लग्नाच्या ३-४ दिवस अगोदरच वेग वेगळे कार्यक्रम देखील ठेवण्यात येतात. त्यात मेहेंदीचा कार्यक्रम असतो तसेच संगीताचा कार्यक्रम असतो. तर काही लग्नात जागरण गोंधळाचा कार्यक्रम असतो. लग्नाच्या आधी संगीताचा कार्यक्रम करण्यात येतो त्यात सर्व लोक आपल्या आपल्या पद्धतीने डान्स करत असतात. संगीताच्या कार्यक्रमात डी.जे व्यवस्था केलेली असते म्हणून तो दिवस खूप मज्जा मस्ती करणारा दिवस असतो.\nसर्व लोक त्या दिवशी खूप मज्जा करतात. तसेच हळदीला देखील डी.जे किंवा बँड लावलेला असतो तो दिवस देखील खूप मज्जा मस्तीचा दिवस असतो. नवरदेव नवरी च्या आययूष्यातील सर्वात आनंदाचे दिवस असता म्हणून दोघे हि आणि त्याचे घरचे, नातेवाईक खूप आनंदांत असतात.\nसदर विडिओ हा लग्नातील आहे. ह्यात वहिनी ताईंनी लग्नात खूप सुंदर असा डान्स केला आहे. तुम्हला विडिओ बघून दिसेल कि सर्व किती आनंदित आहे. लग्नाचे वातावरण किती आनंदमय वातावरण असत ते ह्या विडिओ मधून दिसून येते. तसेच वहिनी ताईच्या ह्या सुंदर डान्स मुळे लग्नाला एक वेगळी शोभा आलेली दिसून येत आहे. वहिनी ताईंनी “हम आपके है कोण” चित्रपटातील “लो चली में अपनी देवर कि बारात लेके” ह्या प्रसिद्ध गाण्यावर डान्स केला आहे. वाहिनी ताईनां डान्स खूप सुंदर आहे.\nजर तुम्हाला सदर विडिओ आवडला असेल तर नक्की शेयर आणि लाईक करा. विडिओ टाकण्याच्या उद्देश फक्त मनोरंजन आहे जर आमच्या कडून काही चूक झाली असेल तर माफी असावी, चला तर मग बघूया विडिओ-\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00852.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://timbadiainsights.com/guru-purnima-quotes-in-marathi/", "date_download": "2024-03-05T00:51:08Z", "digest": "sha1:4ERFW7R2T6H3RWL3XNIA7DQC6HVR4IRQ", "length": 29051, "nlines": 126, "source_domain": "timbadiainsights.com", "title": "gudi padwa wishes in marathi -", "raw_content": "\n नवीन वर्षाच्या सुरुवातीला आपल्या घरात खुशी, आनंद आणि समृद्धी येवोतील.\nनवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा गुढीपाडव्याच्या दिवशी आपला जीवन उजळवोतील आणि सदैव समृद्ध असेल.\n नवीन वर्षाच्या दिवशी सर्वांना सुख, समृद्धी आणि शांती मिळो अशीच ईश्वराची कृपा आशीर्वादित राहो.\nनवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा गुढीपाडव्याच्या दिवशी सर्वांना आनंद, शांती आणि प्रेम येवोतील.\n नवीन वर्षाच्या सुरुवातीला आपल्याला सर्व शुभेच्छा पूर्ण होवोतील.\nनवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा गुढीपाडव्याच्य��� दिवशी आपल्याला संपूर्ण वर्षाची खुशी आणि सफलता मिळो.\n नवीन वर्षाच्या दिवशी सर्वांना आशीर्वाद मिळो, आपल्या घराला समृद्धी आणि प्रेम येवोतील.\nनवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्या जीवनात सुख, समृद्धी आणि शांती येवोतील.\n नवीन वर्षाच्या दिवशी आपल्याला आनंद, शांती आणि प्रेम येवोतील.\nनवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्याला सर्व शुभेच्छा पूर्ण होवोतील.\n नवीन वर्षाच्या सुरुवातीला आपल्या घरात खुशी, आनंद आणि समृद्धी येवोतील. नववर्षाच्या शुभेच्छा\nआनंदी आणि उत्साही गुढीपाडव्याच्या शुभेच्छा नववर्षात आपल्याला सर्वांना संपूर्ण वर्षाची खुशी आणि समृद्धी येवोतील.\n गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्या घरात सर्वांना प्रेम, सुख आणि शांती येवोतील.\n नवीन वर्षाच्या सुरुवातीला सर्वांना आनंद, समृद्धी आणि उत्साह येवोतील.\n नववर्षाच्या दिवशी आपल्या घरात नवीन संघर्ष, नवीन उत्साह आणि नवीन साहस येवोतील.\n गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्या जीवनात सर्वांना खुशी, समृद्धी आणि शांती येवोतील.\n नवीन वर्षाच्या दिवशी सर्वांना खुशी, समृद्धी आणि प्रेम मिळो. नववर्षाच्या शुभेच्छा\n गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्या घरात सर्वांना आनंद, सुख आणि समृद्धी येवोतील. नववर्षाच्या शुभेच्छा\n नवीन वर्षाच्या सुरुवातीला आपल्याला सर्वांना प्रेम, सुख आणि शांती मिळो. नववर्षाच्या शुभेच्छा\nनवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा गुढीपाडव्याच्या दिवशी सर्वांना शक्ती, उत्साह आणि प्रेम येवोतील. नववर्षाच्या शुभेच्छा\n नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आपल्याला संपूर्ण वर्षात आनंद, समृद्धी आणि उत्साह मिळो. नववर्षाच्या शुभेच्छा\nनवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा गुढीपाडव्याच्या दिवशी सर्वांना समृद्धी, सुख आणि शांती मिळो. नववर्षाच्या शुभेच्छा\n नवीन वर्षाच्या सुरुवातीला आपल्याला सुंदर वर्षाची सुरुवात मिळो. नववर्षाच्या शुभेच्छा\nनवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा गुढीपाडव्याच्या दिवशी सर्वांना व्यावसायिक सफलता, संपन्नता आणि आनंद येवोतील. नववर्षाच्या शुभेच्छा\n नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आपल्याला संपूर्ण वर्षात सुख, समृद्धी आणि प्रेम येवोतील. नववर्षाच्या शुभेच्छा\n गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्याला सर्वांना संपूर्ण वर्षात आनंद, समृद्धी आणि शांती येवोतील. नववर्षाच्या शुभेच्छा\nनवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा गुढीपाडव्याच्या दिवशी आपला जीवन उजळवोतील आणि सदैव समृद्ध असेल. नववर्षाच्या शुभेच्छा\n नवीन वर्षाच्या दिवशी सर्वांना सुख, समृद्धी आणि शांती मिळो अशीच ईश्वराची कृपा आशीर्वादित राहो. नववर्षाच्या शुभेच्छा\nनवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा गुढीपाडव्याच्या दिवशी सर्वांना आनंद, शांती आणि प्रेम येवोतील. नववर्षाच्या शुभेच्छा\n नवीन वर्षाच्या सुरुवातीला आपल्याला सर्व शुभेच्छा पूर्ण होवोतील. नववर्षाच्या शुभेच्छा\nनवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्याला संपूर्ण वर्षाची खुशी आणि सफलता मिळो. नववर्षाच्या शुभेच्छा\n नवीन वर्षाच्या दिवशी सर्वांना आशीर्वाद मिळो, आपल्या घराला समृद्धी आणि सदैव प्रेम येवोतील. नववर्षाच्या शुभेच्छा\nनवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा गुढीपाडव्याच्या दिवशी सर्वांना शक्ती, उत्साह आणि प्रेम येवोतील. नववर्षाच्या शुभेच्छा\n नवीन वर्षाच्या दिवशी आपल्याला सर्वांना समृद्धी, उत्साह आणि स्वस्थ राहावे. नववर्षाच्या शुभेच्छा\nनवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा गुढीपाडव्याच्या दिवशी सर्वांना व्यावसायिक सफलता, संपन्नता आणि खुशी येवोतील. नववर्षाच्या शुभेच्छा\n नवीन वर्षाच्या दिवशी आपल्या घरात प्रेम, समृद्धी आणि शांती येवोतील. नववर्षाच्या शुभेच्छा\nनवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा गुढीपाडव्याच्या दिवशी सर्वांना सुंदर दिवसांचे संग्रह मिळो, आपल्या जीवनात प्रेम, सुख आणि समृद्धी येवोतील. नववर्षाच्या शुभेच्छा\n नवीन वर्षाच्या दिवशी सर्वांना संपूर्ण वर्ष भर उत्साह, आनंद आणि प्रेम येवोतील. नववर्षाच्या शुभेच्छा\nनवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्याला आनंद, शांती आणि समृद्धी येवोतील. नववर्षाच्या शुभेच्छा\n नवीन वर्षाच्या सुरुवातीला आपल्याला सर्व शुभेच्छा पूर्ण होवोतील. नववर्षाच्या शुभेच्छा\nनवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा गुढीपाडव्याच्या दिवशी सर्वांना समृद्धी, उत्साह आणि शांती येवोतील. नववर्षाच्या शुभेच्छा\n नवीन वर्षाच्या दिवशी आपल्याला सर्वांना शक्ती, संगणकता आणि प्रेम येवोतील. नववर्षाच्या शुभेच्छा\nनवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्याला सुंदर वर्षाची सुरुवात मिळो. नववर्षाच्या शुभेच्छा\n नवीन वर्षाच्या दिवशी सर्वांना संपूर्ण वर्ष भर खुशी, समृद्धी आणि शांती येवोतील. नववर्षाच्या शुभेच्छा\nनवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा गुढीपाडव्याच्या दिवशी सर्वांना व्यावसायिक सफलता, संपन्नता आणि आनंद येवोतील. नववर्षाच्या शुभेच्छा\n नवीन वर्षाच्या दिवशी आपल्या जीवनात सुंदर घडामोडी घडतो येवोतील. नववर्षाच्या शुभेच्छा\nनवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा गुढीपाडव्याच्या दिवशी सर्वांना आनंद, शांती आणि प्रेम मिळो. नववर्षाच्या शुभेच्छा\n नवीन वर्षाच्या सुरुवातीला आपल्याला आशीर्वाद मिळो, आपल्या घराला समृद्धी आणि प्रेम येवोतील. नववर्षाच्या शुभेच्छा\nनवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा गुढीपाडव्याच्या दिवशी सर्वांना व्यावसायिक सफलता, संपन्नता आणि खुशी येवोतील. नववर्षाच्या शुभेच्छा\n नवीन वर्षाच्या दिवशी आपल्याला सर्वांना समृद्धी, उत्साह आणि स्वस्थ राहावे. नववर्षाच्या शुभेच्छा\nनवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा गुढीपाडव्याच्या दिवशी सर्वांना खुशी, समृद्धी आणि शांती मिळो. नववर्षाच्या शुभेच्छा\n नवीन वर्षाच्या दिवशी सर्वांना शक्ती, उत्साह आणि प्रेम येवोतील. नववर्षाच्या शुभेच्छा\nनवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा गुढीपाडव्याच्या दिवशी सर्वांना आनंद, शांती आणि समृद्धी मिळो. नववर्षाच्या शुभेच्छा\n नवीन वर्षाच्या सुरुवातीला आपल्याला सर्वांना प्रेम, सुख आणि समृद्धी येवोतील. नववर्षाच्या शुभेच्छा\nनवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा गुढीपाडव्याच्या दिवशी सर्वांना आपल्याला संपूर्ण वर्षाची सुरुवात मिळो. नववर्षाच्या शुभेच्छा\n नवीन वर्षाच्या दिवशी सर्वांना संपूर्ण वर्ष भर उत्साह, आनंद आणि प्रेम येवोतील. नववर्षाच्या शुभेच्छा\n नवीन वर्षाच्या दिवशी आपल्याला आनंद, शांती आणि समृद्धी येवोतील. नववर्षाच्या शुभेच्छा\nनवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा गुढीपाडव्याच्या दिवशी सर्वांना व्यावसायिक सफलता, संपन्नता आणि आनंद येवोतील. नववर्षाच्या शुभेच्छा\n नवीन वर्षाच्या सुरुवातीला आपल्याला सुंदर वर्षाची सुरुवात मिळो. नववर्षाच्या शुभेच्छा\nनवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा गुढीपाडव्याच्या दिवशी सर्वांना संपूर्ण वर्ष भर खुशी, समृद्धी आणि शांती येवोतील. नववर्षाच्या शुभेच्छा\n नववर्षाच्या दिवशी सर्वांना शांती, प्रेम आणि समृद्धी येवोतील. नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा\nआनंदी आणि उत्साही गुढीपाडव्याच्या शुभेच्छा नववर्षाच्या दिवशी सर्वांना संपूर्ण वर्षाची सुरुवात खुशीपूर्वक होवो. नववर्षाच्या शुभेच्छा\n नवीन वर्षाच्या दिवशी सर्वांना संपूर्ण वर्ष भर उत्साह, आनंद आणि प्रेम येवोतील. नववर्षाच्या शुभेच्छा\n नवीन वर्षाच्या दिवशी आपल्याला आनंद, शांती आणि समृद्धी येवोतील. नववर्षाच्या शुभेच्छा\nनवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा गुढीपाडव्याच्या दिवशी सर्वांना व्यावसायिक सफलता, संपन्नता आणि आनंद येवोतील. नववर्षाच्या शुभेच्छा\n नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आपल्याला सर्वांना संपूर्ण वर्षात सुख, समृद्धी आणि प्रेम येवोतील. नववर्षाच्या शुभेच्छा\n गुढीपाडव्याच्या दिवशी सर्वांना समृद्धी, सुख आणि शांती मिळो. नववर्षाच्या शुभेच्छा\n नवीन वर्षाच्या सुरुवातीला आपल्याला सुंदर वर्षाची सुरुवात मिळो. नववर्षाच्या शुभेच्छा\nनवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा गुढीपाडव्याच्या दिवशी सर्वांना प्रेम, समृद्धी आणि संपन्नता येवोतील. नववर्षाच्या शुभेच्छा\n आपल्याला संपूर्ण वर्षात आनंद, समृद्धी आणि प्रेम येवोतील. नववर्षाच्या शुभेच्छा\n नववर्षाच्या दिवशी सर्वांना शांती, प्रेम आणि समृद्धी येवोतील. नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा\nआनंदी आणि उत्साही गुढीपाडव्याच्या शुभेच्छा नववर्षाच्या दिवशी सर्वांना संपूर्ण वर्षाची सुरुवात खुशीपूर्वक होवो. नववर्षाच्या शुभेच्छा\n नवीन वर्षाच्या दिवशी सर्वांना संपूर्ण वर्ष भर उत्साह, आनंद आणि प्रेम येवोतील. नववर्षाच्या शुभेच्छा\n नवीन वर्षाच्या दिवशी आपल्याला आनंद, शांती आणि समृद्धी येवोतील. नववर्षाच्या शुभेच्छा\nनवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा गुढीपाडव्याच्या दिवशी सर्वांना व्यावसायिक सफलता, संपन्नता आणि आनंद येवोतील. नववर्षाच्या शुभेच्छा\n नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आपल्याला सर्वांना संपूर्ण वर्षात सुख, समृद्धी आणि प्रेम येवोतील. नववर्षाच्या शुभेच्छा\n गुढीपाडव्याच्या दिवशी सर्वांना समृद्धी, सुख आणि शांती मिळो. नववर्षाच्या शुभेच्छा\n नवीन वर्षाच्या सुरुवातीला आपल्याला सुंदर वर्षाची सुरुवात मिळो. नववर्षाच्या शुभेच्छा\nनवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा गुढीपाडव्या���्या दिवशी सर्वांना प्रेम, समृद्धी आणि संपन्नता येवोतील. नववर्षाच्या शुभेच्छा\n आपल्याला संपूर्ण वर्षात आनंद, समृद्धी आणि प्रेम येवोतील. नववर्षाच्या शुभेच्छा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00852.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://uttamsheti.online/bajar-bhaw-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%BE-%E0%A4%AC/", "date_download": "2024-03-05T00:26:01Z", "digest": "sha1:PXVUE5GOJMEGDU4PAP3MAPYXOHNOY45T", "length": 5021, "nlines": 89, "source_domain": "uttamsheti.online", "title": "bajar bhaw: महाराष्ट्रातील कांदा बाजार भाव 2 ऑक्टोबर 2023", "raw_content": "\nbajar bhaw: महाराष्ट्रातील कांदा बाजार भाव 2 ऑक्टोबर 2023\nकमीत कमी दर – 1000\nजास्तीत जास्त दर- 2700\nकमीत कमी दर – 2000\nजास्तीत जास्त दर- 3000\nहे वाचा: कापुस बाजार भावात मोठी वाढ.. पहा संपुर्ण देशातील बाजार भाव market prices\nकमीत कमी दर – 800\nजास्तीत जास्त दर- 2400\nकमीत कमी दर – 1400\nजास्तीत जास्त दर- 2200\nकमीत कमी दर – 1500\nजास्तीत जास्त दर- 2400\nहे वाचा: सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी.. सोयाबीन बाजार भाव जाणार 10000 रुपयांवर Soybean market price\nकमीत कमी दर – 700\nजास्तीत जास्त दर- 2200\nकमीत कमी दर – 500\nजास्तीत जास्त दर- 2500\nमहाराष्ट्रातील कांदा बाजार भाव\nहे वाचा: bajar bhav: महाराष्ट्रातील तूर बाजार भाव 12 सप्टेंबर 2023\nया जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात उद्यापासून पिक विमा जमा होण्यास सुरुवात..\nजानेवारी महिन्यात कापूस दरात होणार वाढ..\nपहा संपूर्ण महाराष्ट्रातील आजचे तुर बाजार भाव..\nया जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात उद्यापासून पिक विमा जमा होण्यास सुरुवात..\nजानेवारी महिन्यात कापूस दरात होणार वाढ.. आवक होणार कमी Cotton price\nपहा संपूर्ण महाराष्ट्रातील आजचे तुर बाजार भाव..\nया दिवशी जमा होणार 90 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर नमो शेतकरी योजनेचा दुसरा हफ्ता..\nया यादीत नाव असणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणार 12000 रुपये.. झिरो मिनिटात जमा होणार बँक खात्यात get 12000 rupees\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00852.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://uttamsheti.online/the-state-government-has-taken-a-big-decision-for-the-farmers-of-drought-affected-areas/", "date_download": "2024-03-05T01:08:18Z", "digest": "sha1:MAQOPQKUQKU2EMRNQ5HOOFHERVQVCWOE", "length": 7394, "nlines": 59, "source_domain": "uttamsheti.online", "title": "दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय drought affected areas", "raw_content": "\nदुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय drought affected areas\ndrought affected areas: राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केले आहेत. दुष्काळग्रस्त घोषित केलेल्या तहसीलमधील पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना या उपाययोजनांचा फायदा होणार आहे.\nराज्य सरकारने दुष्काळसदृश परिस्थिती घोषित केलेल्या १०२१ महसूल मंडळांमध्ये दुष्काळी सवलती लागू करण्यास मान्यता दिली आहे. त्यामुळे त्या भागातील शेतकऱ्यांना मदत होईल.\nहे वाचा: या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार पीक विम्याचे 39600 रुपये crop insurance\nराज्य सरकारने मंजूर केलेल्या प्रमुख दुष्काळ निवारण उपाय:\nजमीन महसूल कर माफ\nशेतीशी संबंधित कर्जाच्या वसुलीवर स्थगिती\nकृषी पंपांच्या वीज बिलावर ३३.५% सवलत\nएसएससी आणि महाविद्यालयीन परीक्षांसाठी फी माफी\nमनरेगा योजनेंतर्गत कामाच्या निकषांमध्ये शिथिलता\nगरज असेल तेथे टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा\nदुष्काळ जाहीर केलेल्या गावांमध्ये कृषी पंपांना अखंडित वीजपुरवठा\nया निर्णयानुसार या सवलतींचा आर्थिक भार संबंधित प्रशासकीय विभाग उचलणार आहे. त्यांना अर्थसंकल्पात आवश्यक तरतूद करण्याचे निर्देश दिले आहेत. परिशिष्टात सूचीबद्ध केलेल्या 10361 महसूल मंडळांमध्ये या उपाययोजनांची तातडीने अंमलबजावणी करण्याच्या सूचना संबंधित जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.\nमहाराष्ट्र सरकारने वेळेवर मदत उपाययोजना जाहीर केल्याने दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना अत्यंत आवश्यक मदत मिळेल. जमीन महसूल, कर्जाची परतफेड आणि वीजबिले या सवलतींमुळे त्यांना आर्थिक दिलासा मिळेल.\nहे वाचा: ई पिक पाहणी केलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 39600 रुपये जमा e-pick\nदुष्काळ आणि पीक अपयशामुळे उद्भवलेल्या संकटाचा सामना करण्यासाठी या उपाययोजनांमुळे शेतकऱ्यांना मदत होईल अशी अपेक्षा आहे. आगामी रब्बी हंगामापूर्वी त्यांची अंमलबजावणी केल्याने शेतकऱ्यांना शेतीची कामे चांगल्या प्रकारे व्यवस्थापित करता येतील.\nया जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात उद्यापासून पिक विमा जमा होण्यास सुरुवात..\nजानेवारी महिन्यात कापूस दरात होणार वाढ..\nपहा संपूर्ण महाराष्ट्रातील आजचे तुर बाजार भाव..\nया जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात उद्यापासून पिक विमा जमा होण्यास सुरुवात..\nजानेवारी महिन्यात कापूस दरात होणार वाढ.. आवक होणार कमी Cotton price\nपहा संपूर्ण महाराष्ट्रातील आजचे तुर बाजार भाव..\nया दिवशी जमा होणार 90 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर नमो शेतकरी योजनेचा दुसरा हफ्ता..\nया यादीत नाव असणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणार 12000 रुपये.. झिरो मिनिटात जमा होणार बँक खात्यात get 12000 rupees\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00852.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://bharatlive.news/category/politics/", "date_download": "2024-03-05T01:10:55Z", "digest": "sha1:XHYRT77TWFNRMAGUC4K62PX46IIOEOBE", "length": 18051, "nlines": 128, "source_domain": "bharatlive.news", "title": "राजकारण - Latest Marathi News Jalgaon | Nashik | Pune | Mumbai - भारत लाईव्ह न्यूज मीडिया", "raw_content": "\nभारत लाईव्ह न्यूज मीडिया अधिकृत संकेत स्थळाच्या ‘राजकारण’ विभागात आपले स्वागत आहे. आपण ह्या विभागात राजकीय क्षेत्रातील महत्वाच्या ठळक ताज्या घडामोडी , बदल तसेच विचार मंथन , विविध लेखकांचे मनोगत आणि विशेष लेख , टिप्पणी वाचू शकतात.\nजळगाव जिल्हा परिषदेतील मोठा गौडबंगाल…हजारो बेरोजगारांना डावलून मर्जीतील कंत्राटदारांना कामे वाटप : भारत लाईव्ह न्यूज मीडिया \nJanuary 5, 2024 ठळक बातम्या, पब्लिक से बोल आज विशेष, महत्वाची बातमी, राजकारण, विशेष बातमी\n#LatestNews #MarathiNews #Politics : भाजपची उमरगा तालुका कार्यकारिणी अखेर जाहीर \nDecember 23, 2023 महत्वाची बातमी, राजकारण\n नागपुरमधून २८ डिसेंबरला लोकसभेचं रणशिंग फुंकणार\nDecember 15, 2023 ठळक बातम्या, राजकारण\nमोदी है तो मुमकिन है, देशात २०३० पर्यंत २०० एअरपोर्ट, २०४७ पर्यंत ४५०० ‘वंदे भारत’ असतील”: ज्योतिरादित्य सिंधिया : भारत लाईव्ह न्यूज मीडिया \nDecember 9, 2023 पब्लिक से बोल आज विशेष, महत्वाची बातमी, राजकारण\nकाँग्रेसच्या मद्यसम्राट कडून २०० कोटी रोख सापडली …अजूनही पैसे मोजणी सुरु : धीरज साहू : भारत लाईव्ह न्यूज मीडिया \nDecember 9, 2023 ठळक बातम्या, पब्लिक से बोल आज विशेष, महत्वाची बातमी, राजकारण\nछत्तीसगडच्या मतमोजणीत कॉंग्रेस-भाजपमध्ये ‘टी-20’ सारखा ‘थरार’\nDecember 3, 2023 ठळक बातम्या, राजकारण\nछवी राजावत ह्यांच्या शब्दांतून : राजस्थानातील गावाची महिला सरपंच : अनुभव प्रवास : भारत लाईव्ह न्यूज मीडिया \nNovember 22, 2023 पब्लिक से बोल आज विशेष, महत्वाची बातमी, राजकारण, विशेष बातमी\nफटाके फुटायला अजून वेळ, राजकीय दृष्ट्या जनतेला न्याय मिळेल – महाराष्ट्र विधान सभा अध्यक्ष, राहुल नार्वेकर\nदीपक, नरेंदरचे आव्हान पहिल्याच फेरीत समाप्त\nड्रीम लँड बिल्डर्सचे प्रमुख पवन भडाना यांची आत्महत्या\nभारताच्या विकासदरामध्ये वाढीचे मुडीज्चे संकेत\nमॉरिशसमध्ये 6 भाविकांचा दुर्घटनेत मृत्यू\nपब्लिक से बोल आज विशेष\nभारत लाईव्ह न्यूज मीडिया प्रगतिशील विचारधारेने प्रेरित व संचालित स्वतंत्र बातमी माहिती प्रसारक समूह आहे. आम्ही आमच्या माध्यमाने जगभरातील प्रमुख महत्वाच्या बातम्या घडामोडी , बदल , नवीन विकास योजना , शासकीय , प्रशासकीय , सामाजिक व गुन्हेगारी तसेच संपादकीय व विविध लेखकांच्या द्वारे लिखित बातम्या अग्रलेख विशेष माहिती आणि मथळे आमच्या माध्यमाने ईंग्रजी तसेच मराठी भाषेतून आमच्या वाचकांना उपलब्द करून देतो.\n दुसर्‍या घरोब्यासाठी पत्नीचा गळा आवळून दरीत फेकले\nअनेकवेळा नवरा-बायकोतील विसंवादाला प्रेमाचा त्रिकोण कारणीभूत असतो. त्याचे किंवा तिचे बाहेर कुठेतरी मधुर संबंध निर्माण झालेले असतात आणि हे मधुर …\n कसा बनला मायानगरीचा पहिला डॉन\nमुंबईमध्ये अनेक माफिया डॉन उदयास आले. पण, एकाने मुंबईच्या अंडरवर्ल्डला सर्वात आधी प्रकाश झोतात आणले; शिवाय अंडरवर्ल्ड आणि बॉलीवूड यांच्या …\n चोरच जेव्हा न्यायाधीश बनतो\nतो एक अट्टल चोर होता. देशभरात त्याच्या नावावर चोरीचे शेकडो गुन्हे दाखल झालेले होते. आठ राज्यांतील पोलिस या चोराच्या मागावर …\nगुन्हेगारांची मानसिकता; भयावह पातळीचा राग\nगुन्हा जेव्हा घडतो तेव्हा प्रचंड राग हा गुन्हेगाराच्या मनात आलेला असतो. रागाचा हा भर अत्युच्च पातळीवर पोहोचलेला असतो\nराजकीय वादाची ठिणगी; भूखंड वादाचा वणवा\nकल्याण पूर्वचे भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटाचे कल्याण शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर उल्हासनगरच्या हिललाईन पोलिस ठाण्यातच गोळीबार …\nगेल्या वर्षी 21 डिसेंबर रोजी रोमानियाच्या लिजंड एअरलाईन्सचे दुबईतून उड्डाण केलेले एक विमान फ्रान्सच्या व्हॅट्री विमानतळावर जवळपास तीन दिवस रोखून …\nMahashivratri 2024: महाराष्ट्रात आहेत ही ५ ज्योतिर्लिंग, यांच्याबद्दल तुम्हाला माहीत आहे का\nTravel Tips: भगवान शिवाच्या १२ ज्योतिर्लिंगांपैकी काही प्रसिद्ध ज्योतिर्लिंग महाराष्ट्रात आहेत. महाशिवरानिमित्त महाराष्ट्रातील ५ प्रसिद्ध ज्योतिर्लिंगांविषयी जाणून घेऊया.\nRelationship : चांगल्या जोडीदारामध्ये हवे हे 5 गुण\nजीवनाच्या प्रवासात प्रत्येक वळणावर आपल्या सोबत एक व्यक्ति असणे गरजेचे असते. जो तुम्हाला नेहमी साथ देईल. जीवनात तुम्ही जेव्हा क��ीण …\nWomen Day 2024: कधी आणि का साजरा केला जातो आंतरराष्ट्रीय महिला दिवस जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व\nInternational Women Day 2024: आंतरराष्ट्रीय महिला दिन कधी आहे, आपण तो का साजरा करतो, त्याचा इतिहास आणि महत्त्व याबाबत येथे …\nजळगाव जिल्हा परिषदेतील मोठा गौडबंगाल…हजारो बेरोजगारांना डावलून मर्जीतील कंत्राटदारांना कामे वाटप : भारत लाईव्ह न्यूज मीडिया \nजळगाव : धनवीरसिंग ठाकूर , जळगाव जिल्हा परिषदेचा गेला कित्येक महिन्यापासून सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांचे काम वाटप समितीची बैठक गाजवत असून …\n#LatestNews #MarathiNews #Politics : भाजपची उमरगा तालुका कार्यकारिणी अखेर जाहीर \nउमरगा प्रतिनिधी उमरगा तालुका भारतीय जनता पार्टीची नूतन कार्यकारिणी व विविध आघाड्यांच्या अध्यक्षांची निवड शनिवारी (दि. २३) तालुकाध्यक्ष शहाजी पाटील …\n नागपुरमधून २८ डिसेंबरला लोकसभेचं रणशिंग फुंकणार\nनागपूर; पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या स्थापना दिनाचे औचित्य साधत येत्या २८ डिसेंबर रोजी नागपुरमध्ये काँग्रेस पक्षाची महारॅली आयोजित …\nमोदी है तो मुमकिन है, देशात २०३० पर्यंत २०० एअरपोर्ट, २०४७ पर्यंत ४५०० ‘वंदे भारत’ असतील”: ज्योतिरादित्य सिंधिया : भारत …\nमुंबई : विशेष वृत्त, भारतीय केबिनेट मधील तरुण नेतृत्व ज्योतिरादित्य सिंधिया ह्यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखती मध्ये भारतीय नेतृत्वाची धुरा …\nकाँग्रेसच्या मद्यसम्राट कडून २०० कोटी रोख सापडली …अजूनही पैसे मोजणी सुरु : धीरज साहू : भारत लाईव्ह न्यूज मीडिया \nमुंबई : धनवीरसिंग ठाकूर , एकी कडे नुकत्याच निवडणुका पार पडल्या आणि आजच तेलंगाणा राज्यात काँग्रेस ने सत्ता स्थापन केली …\nछत्तीसगडच्या मतमोजणीत कॉंग्रेस-भाजपमध्ये ‘टी-20’ सारखा ‘थरार’\nपुढारी ऑनलाईन डेस्क : छत्तीसगड विधानसभा निवडणूक मतमोजणीस आज सकाळी प्रारंभ झाला आहे. मतमोजणीच्या पहिल्या अडीच तासात क्रिकेट ‘टी-20’ मधील …\nछवी राजावत ह्यांच्या शब्दांतून : राजस्थानातील गावाची महिला सरपंच : अनुभव प्रवास : भारत लाईव्ह न्यूज मीडिया \nमुंबई : नवीन भारतीय युगातील महिला मुली जेथे चंद्रावर पाऊले उमटवीत आहेत तेथेच महिला म्हणून जेव्हा आपण एखाद्या समुदाय , …\nबातम्या विभाग: Select Categoryकरियर शिक्षण विशेषखेळ समाचारगुन्हेगारीजीवनशैलीठळक बातम्यापब्लिक से बोल आज विशेषपर्यटनमनोरंजनमहत्वाची बातमीमहत्वाची बातमीमोठी बातमीराजकारणविदेश बातम्याविशेष बातमीसंपादकीय\nभारत लाईव्ह न्यूज मीडिया :\nआमच्या अधिकृत मराठी भाषिक बातमी संकेतस्थळावर आपले स्वागत आहे. आम्ही भारत लाईव्ह न्यूज मीडिया आणतो जळगाव,नाशिक,पुणे,मुंबई येथील सर्व ठळक महत्वाच्या दैनंदिन घडामोडी तसेच महाराष्ट्र राज्यातील सर्व महत्वाच्या घडामोडी लागलीच आपल्या पर्यंत आपल्या मराठी भाषेतून. भारत लाईव्ह न्यूज मीडिया स्वतंत्र संचालित निष्पक्ष बातमी समूह असून आम्ही आमच्या शोध पत्रकारिता आधारित सामाजिक मुद्दे , शासकीय बाबी तसेच महत्वाच्या लेखन सामग्री आपल्या पर्यंत आमच्या अधिकृत संकेतस्थळ द्वारे पोहोचवितो.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00853.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://janshaktichadabav.com/mp-vinayak-rauts-letter-of-inquiry-to-narendra-modi-regarding-the-accidental-death-of-journalist-shashikant-warishe/", "date_download": "2024-03-05T01:24:10Z", "digest": "sha1:7OM6565UGATW5XUC3X6ZS6RFRUBRNE6X", "length": 16072, "nlines": 242, "source_domain": "janshaktichadabav.com", "title": "पत्रकार शशिकांत वारिशे यांच्या अपघाती मृत्युप्रकरणी खासदार विनायक राऊत यांचे नरेंद्र मोदींना चौकशीचे पत्र - जनशक्तीचा दबाव", "raw_content": "\nअधिसूचना आणि शासन निर्णय\nपत्रकार शशिकांत वारिशे यांच्या अपघाती मृत्युप्रकरणी खासदार विनायक राऊत यांचे नरेंद्र मोदींना चौकशीचे पत्र\nपत्रकार शशिकांत वारिशे यांच्या अपघाती मृत्युप्रकरणी खासदार विनायक राऊत यांचे नरेंद्र मोदींना चौकशीचे पत्र\nरत्नागिरी : राजापूर येथे थार आणि दुचाकी अपघात होऊन त्यात पत्रकार शशिकांत वारीसे हे गंभीर जखमी झाले. मंगळवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला. हे प्रकरण आता संसदेच्या अधिवेशनामध्ये गाजणार असल्याचे दिसत आहे. यासंदर्भात ठाकरे गट आक्रमक झाला आहे.\nयाप्रकरणी थार चालक पंढरीनाथ आंबेरकर यांच्यावर राजापूर पोलीस ठाण्यात ३०८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अपघाताची दुसरी बाजू समोर आल्यानंतर अपघातात मृत झालेल्या शशिकांत वारीसे यांच्या नातेवाइकांनी घातपाताचा आरोप केला आहे.\nठाकरे गटाचे नेते खासदार विनायक राऊत म्हणाले की, नाणार संदर्भात लिखाण करणाऱ्या पत्रकाराचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. चालक पंढरीनाथ आंबेरकर हे रिफायनरी समर्थक होते. त्यामुळे हा घातपात असल्याचा संशय आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून चौकशीची मागणी करणार असल्याचे राऊत म्हणाले.\nअधिवेशनामध्ये श���िकांत वारीसे यांच्या मृत्यूप्रकरणी आवाज उठवणार असल्याचेही विनायक राऊत म्हणाले.काल सकाळी ८ वा. ३ मिनिटांनी पत्रकार शशिकांत वारीसे यांनी रिफायनरी ग्रुपमध्ये एका बातमीची पोस्ट केली होती. ‘मोदीजी, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या बॅनरवर गंभीर गुन्ह्यातील आरोपींचे फोटो’ अशा आशयाची ती बातमी होती. बातमीचे कात्रण ही वारीसे यांनी सकाळी ग्रुपवर टाकले होते. रिफायनरी समर्थक पंढरीनाथ आंबेरकर यांनी लावलेल्या बॅनर संदर्भात ही बातमी होती.\nयानंतर दुपारी १.१५ च्या दरम्यान राजापूर-कोदवली येथील पेट्रोल पंपासमोर भरधाव वेगात येणाऱ्या महेंद्र थार गाडीने पत्रकार शशिकांत वारीसे यांच्या दुचाकीला धडक दिली होती. या धडकेत वारीसे गंभीर जखमी झाले होते. अधिक उपचारांसाठी त्यांना कोल्हापूर येथे हलवण्यात आले होते; मात्र मंगळवारी सकाळी त्यांचे निधन झाले.\nऑस्ट्रेलियाला टि20 वर्ल्ड कप जिंकून देणारा कर्णधार एरॉन फिंचची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती…\nमाता न तू वैरीणी…\nअपघात महाराष्ट्र रत्नागिरी संगमेश्वर\nदेवरुख संगमेश्वर बस लोवले येथे दरीत कोसळली…\nधार्मिक भक्ती महाराष्ट्र मुंबई रत्नागिरी\nसकल हिंदू समाजाच्या जन आक्रोश मोर्चाला रत्नागिरीत मोठा प्रतिसाद…\nप्रशासकीय महाराष्ट्र मुंबई रत्नागिरी\n“सर्वसामान्य नागरिकांसाठीच्या सेवांचे वेळेत वितरण करा… महसूल, कामगार, पोलीस विभागाचे चांगले काम…” – राज्य सेवा हक्क आयुक्त बलदेव सिंग…\nअपघात महाराष्ट्र रत्नागिरी संगमेश्वर\nदेवरुख संगमेश्वर बस लोवले येथे दरीत कोसळली…\nधार्मिक भक्ती महाराष्ट्र मुंबई रत्नागिरी\nसकल हिंदू समाजाच्या जन आक्रोश मोर्चाला रत्नागिरीत मोठा प्रतिसाद…\nप्रशासकीय महाराष्ट्र मुंबई रत्नागिरी\n“सर्वसामान्य नागरिकांसाठीच्या सेवांचे वेळेत वितरण करा… महसूल, कामगार, पोलीस विभागाचे चांगले काम…” – राज्य सेवा हक्क आयुक्त बलदेव सिंग…\nमहाराष्ट्र मुंबई रत्नागिरी राजकारण सिंधुदुर्ग\nभारतीय जनता पार्टीचे बूथ कार्यकारिणी महासंमेलन सावंतवाडी येथे संपन्न\nप्रिंट, टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड\nवाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणारअसल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून जनशक्तीचा दबाव Janshaktichadabavnews या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल केलय.हे एक न्युज पोर्टल आहे. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देशातील घडामोडी तसेच स्थानिक, क्राईम, राजकीय, सामाजिक, जाहिरात, इतर विविध बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.\nकृपया संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये\nकिवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर,लेख आणि त्याचे हक्क‘ https://janshaktichadabav.com/\nआणि संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक\nसहमत असतीलच असे नाही Copyright:https://janshaktichadabav.com/ सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\nमुख्य संपादक : श्री.गणेश पवार\nऑफिस : ०५,वैती कंपाऊंड, आई नगर समोर, ओव्हळा, ठाणे – ४००६१२\nअपघात महाराष्ट्र रत्नागिरी संगमेश्वर\nदेवरुख संगमेश्वर बस लोवले येथे दरीत कोसळली…\nधार्मिक भक्ती महाराष्ट्र मुंबई रत्नागिरी\nसकल हिंदू समाजाच्या जन आक्रोश मोर्चाला रत्नागिरीत मोठा प्रतिसाद…\nप्रशासकीय महाराष्ट्र मुंबई रत्नागिरी\n“सर्वसामान्य नागरिकांसाठीच्या सेवांचे वेळेत वितरण करा… महसूल, कामगार, पोलीस विभागाचे चांगले काम…” – राज्य सेवा हक्क आयुक्त बलदेव सिंग…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00853.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:CS1:_long_volume_value", "date_download": "2024-03-05T00:06:32Z", "digest": "sha1:VXAKQYK7SLOLGKLKKOOXRCSJYZRNZ3HX", "length": 8314, "nlines": 228, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:CS1: long volume value - विकिपीडिया", "raw_content": "\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nप्रशासक / प्रचालक:जरी हा वर्ग रिकामा दिसत असेल तरीही तो वगळू नका \nहा वर्ग कधी-कधी किंवा बऱ्याच वेळेस रिकामा असू शकतो.\nएकूण ९० पैकी खालील ९० पाने या वर्गात आहेत.\nअणुकेंद्रीय व आणवीय परिबले\nकार्पॅथियन्स आणि युरोपमधील इतर प्रदेशांतील बीच वृक्षांची प्राचीन जंगले\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे तैलचित्र, संसद भवन\nफॉर्म्युला वन चालक यादी\nभाषा आणि जीवन (नियतकालिक)\nविकिपीडिया:मराठी विकिपीडियात अशुद्धलेखन का आढळते\nविकिपीडिया:सोपे संदर्भ���करण - साचे वापरून\nया पानातील शेवटचा बदल १२ मे २०२१ रोजी ०८:५१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00853.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://shetkariyoddha.com/post/3782", "date_download": "2024-03-05T01:54:54Z", "digest": "sha1:7YN6I7CYVQZDXIPITJE2YGKNDGTFC4S5", "length": 9094, "nlines": 156, "source_domain": "shetkariyoddha.com", "title": "जिल्हा परिषद निवडणूक विभाग व निर्वाचक गणांबाबत हरकती व सूचनेबाबत आवाहन - Shetkari Yoddha", "raw_content": "\nइंदापूर दौंड बारामती राजकीय\nजिल्हा परिषद निवडणूक विभाग व निर्वाचक गणांबाबत हरकती व सूचनेबाबत आवाहन\nपुणे दि.२९: जिल्हा परिषद निवडणूक विभागाचे व त्याअंतर्गत पुणे जिल्ह्यातील १३ पंचायत समित्यांमधील निर्वाचक गणनिहाय आरक्षण सोडत परिशिष्ट २४ मध्ये जिल्हाधिकारी कार्यालय पुणे ग्रामपंचायत शाखेसह सर्व तहसिल कार्यालय, सर्व पंचायत समिती कार्यालय, पुणे जिल्हा परिषद, तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सूचना फलकावर प्रसिद्ध करण्यात आली आहे, तसेच जिल्हाधिकारी कार्यालय आणि पुणे जिल्हा परिषद कार्यालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.\nराज्य निवडणूक आयोगाकडील सूचनेनुसार आरक्षण सोडतीवर हरकती स्वीकारण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय पुणे येथे कक्ष तयार करण्यात आला आहे. आरक्षण सोडतीच्या कार्यक्रमानुसार पुणे जिल्हा परिषद व त्याअंतर्गत असलेल्या १३ पंचायत समित्यांच्या निवडणूक विभाग व निर्वाचक गण आरक्षण सोडतीवर हरकती व सूचना ग्रामपंचायत शाखा, बी विंग, तिसरा मजला, जिल्हाधिकारी कार्यालय पुणे येथे कार्यालयीन वेळेत २९ जुलै ते २ ऑगस्ट २०२२ या कालावधीत स्वीकारण्यात येणार आहेत, असे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक पुणे जिल्हा नोडल अधिकारी संजय तेली यांनी कळविले आहे.\nबाबासाहेबांचं गाणं लावलं म्हणून दलित कुटुंबांला मारहाण : होलार समाज आक्रमक ; अटकेची मागणी …\nकृषी विभागाच्यावतीने पीक स्पर्धेचे आयोजन\nBy संपादक-योगेश नामदेव नालंदे\nलगिनघाई विशेषांकाचे प्रकाशन संपन्न\nFeb 19, 2024 संपादक-योगेश नामदेव नालंदे\nबारामतीत शिवाजी महाराजांना जयंती निमित्त अभिवादन\nFeb 19, 2024 संपादक-योगेश नामदेव नालंदे\nसिद्धार्थ नगर बुद्ध विहार येथे बाल संस्कार वर्ग चित्रकला स्पर्धा संपन्न\nFeb 19, 2024 संपादक-योगेश नामदेव नालंदे\nलगिनघाई विशेषांकाचे प्रकाशन संपन्न\nबारामतीत शिवाजी महाराजांना जयंती निमित्त अभिवादन\nसिद्धार्थ नगर बुद्ध विहार येथे बाल संस्कार वर्ग चित्रकला स्पर्धा संपन्न\nक्रांतीगुरू वस्ताद लहुजी साळवे यांची पुण्यतिथी निमित्ताने अभिवादन\nस्वामी समर्थ पादुका पालखीचे मंगळवारी बारामती मध्ये आगमन ..\nलगिनघाई विशेषांकाचे प्रकाशन संपन्न\n19/02/2024 संपादक-योगेश नामदेव नालंदे\nबारामतीत शिवाजी महाराजांना जयंती निमित्त अभिवादन\n19/02/2024 संपादक-योगेश नामदेव नालंदे\nसिद्धार्थ नगर बुद्ध विहार येथे बाल संस्कार वर्ग चित्रकला स्पर्धा संपन्न\n19/02/2024 संपादक-योगेश नामदेव नालंदे\nक्रांतीगुरू वस्ताद लहुजी साळवे यांची पुण्यतिथी निमित्ताने अभिवादन\n19/02/2024 संपादक-योगेश नामदेव नालंदे\nलगिनघाई विशेषांकाचे प्रकाशन संपन्न 19/02/2024\nबारामतीत शिवाजी महाराजांना जयंती निमित्त अभिवादन 19/02/2024\nसिद्धार्थ नगर बुद्ध विहार येथे बाल संस्कार वर्ग चित्रकला स्पर्धा संपन्न 19/02/2024\nक्रांतीगुरू वस्ताद लहुजी साळवे यांची पुण्यतिथी निमित्ताने अभिवादन 19/02/2024\nस्वामी समर्थ पादुका पालखीचे मंगळवारी बारामती मध्ये आगमन .. 19/02/2024\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00853.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://shetkariyoddha.com/post/3944", "date_download": "2024-03-05T01:16:40Z", "digest": "sha1:BMKQ7YE4KUM6SFWNVCUDXZRBGMXSU5P3", "length": 9375, "nlines": 159, "source_domain": "shetkariyoddha.com", "title": "स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त प्रशासकीय भवन येथे तहसिलदार विजय पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण - Shetkari Yoddha", "raw_content": "\nस्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त प्रशासकीय भवन येथे तहसिलदार विजय पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण\nबारामती दि. १४ :भारतीय स्वातंत्र्याच्या ७५ व्या अमृत महोत्सवानिमित्त प्रशासकीय भवन, बारामती येथे तहसिलदार विजय पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले.\nयाप्रसंगी निवासी नायब तहसिलदार विलास करे, नायब तहसिलदार प्रतिभा शिंदे, डॉ.भक्ती सरोदे-देवकाते, तालुका कृषि अधिकारी सुप्रिया बांदल, उप अधिक्षक भूमी अभिलेख गणेश कराड, दुय्यय निबंधक अशोक आटोळे, सुरेश जाधव, महसूल व सर्व शासकीय विभागांचे अधिकारी, कर्मचारी, नागरिक, मोठ���या संख्येने उपस्थित होते.\nध्वजारोहणानंतर महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या विद्यार्थांनी राष्ट्रगीत व देशभक्तीपर गीते सादर केली. तहसिलदार विजय पाटील यांनी सर्व उपस्थित मान्यवरांना भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त शुभेच्छा दिल्या.\nबारामती तालुक्यातील अंत्योदयकार्डधारकांना ५ हजार ३०० राष्ट्रध्वजाचे मोफत वाटप\nस्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त बारामती तालुक्यात अंत्योदयकार्डधारकांना ५ हजार ३०० राष्ट्रध्वजाचे मोफत वाटप करण्यात आले. तसेच ध्वजारोहणानंतर उपस्थित कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रध्वजाचे वाटप करण्यात आले.\nस्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त बारामती शहर पोलिसांतर्फे मॅरेथॉनचे आयोजन\nस्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त श्री छत्रपती शाहू हायस्कूल मध्ये हर घर तिरंगा रांगोळी प्रदर्शनाचे आयोजन\nBy संपादक-योगेश नामदेव नालंदे\nलगिनघाई विशेषांकाचे प्रकाशन संपन्न\nFeb 19, 2024 संपादक-योगेश नामदेव नालंदे\nबारामतीत शिवाजी महाराजांना जयंती निमित्त अभिवादन\nFeb 19, 2024 संपादक-योगेश नामदेव नालंदे\nसिद्धार्थ नगर बुद्ध विहार येथे बाल संस्कार वर्ग चित्रकला स्पर्धा संपन्न\nFeb 19, 2024 संपादक-योगेश नामदेव नालंदे\nलगिनघाई विशेषांकाचे प्रकाशन संपन्न\nबारामतीत शिवाजी महाराजांना जयंती निमित्त अभिवादन\nसिद्धार्थ नगर बुद्ध विहार येथे बाल संस्कार वर्ग चित्रकला स्पर्धा संपन्न\nक्रांतीगुरू वस्ताद लहुजी साळवे यांची पुण्यतिथी निमित्ताने अभिवादन\nस्वामी समर्थ पादुका पालखीचे मंगळवारी बारामती मध्ये आगमन ..\nलगिनघाई विशेषांकाचे प्रकाशन संपन्न\n19/02/2024 संपादक-योगेश नामदेव नालंदे\nबारामतीत शिवाजी महाराजांना जयंती निमित्त अभिवादन\n19/02/2024 संपादक-योगेश नामदेव नालंदे\nसिद्धार्थ नगर बुद्ध विहार येथे बाल संस्कार वर्ग चित्रकला स्पर्धा संपन्न\n19/02/2024 संपादक-योगेश नामदेव नालंदे\nक्रांतीगुरू वस्ताद लहुजी साळवे यांची पुण्यतिथी निमित्ताने अभिवादन\n19/02/2024 संपादक-योगेश नामदेव नालंदे\nलगिनघाई विशेषांकाचे प्रकाशन संपन्न 19/02/2024\nबारामतीत शिवाजी महाराजांना जयंती निमित्त अभिवादन 19/02/2024\nसिद्धार्थ नगर बुद्ध विहार येथे बाल संस्कार वर्ग चित्रकला स्पर्धा संपन्न 19/02/2024\nक्रांतीगुरू वस्ताद लहुजी साळवे यांची पुण्यतिथी निमित्ताने अभिवादन 19/02/2024\nस��वामी समर्थ पादुका पालखीचे मंगळवारी बारामती मध्ये आगमन .. 19/02/2024\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00853.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://uttamsheti.online/finally-onion-subsidy-distribution-has-started-this-amount-will-come-to-the-account-of-the-farmers/", "date_download": "2024-03-05T00:50:45Z", "digest": "sha1:DUX2XRE42LDZIURTBLGCJ7UP7JRYCVZJ", "length": 6950, "nlines": 53, "source_domain": "uttamsheti.online", "title": "अखेर कांदा अनुदान वाटप सुरू..! शेतकऱ्यांच्या खात्यावर येणार इतकी रक्कम", "raw_content": "\nअखेर कांदा अनुदान वाटप सुरू.. शेतकऱ्यांच्या खात्यावर येणार इतकी रक्कम\nनमस्कार शेतकरी मित्रांनो कांदा अनुदानाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी दिलासादायक आणि मोठी अपडेट आहे. कांदा अनुदान साठी पात्र झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आजपासून अनुदानाचे वितरण करण्यासाठी सुरुवात झालेली आहे.\nयासाठीच उपमुख्यमंत्री व मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला आणि या कार्यक्रमातूनच पात्र झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात कांद्याचे अनुदान करण्यास सुरुवात झाली आहे.\nहे वाचा: महाराष्ट्रातील आजचे कापूस बाजार भाव\nज्यामध्ये पात्र झालेल्या तीन लाख तीस हजार यापेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये तीनशे कोटी रुपयांचे अनुदान वितरित केले जाणार आहे. एकंदरीत पाहता कांदा अनुदानासाठी 800 ते 900 कोटी निधी उपलब्ध पाहिजे होता.\nपरंतु राज्य सरकार द्वारे 65 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये ज्या शेतकऱ्यांचे अनुदान दहा हजारापेक्षा कमी आहे. त्या शेतकऱ्यांना पूर्णपणे अनुदानाचा लाभ मिळणार आहे.\nपरंतु एखाद्या शेतकऱ्याच्या अनुदान दहा हजाराच्या वरी असेल. अशा शेतकऱ्यांना पहिल्या हप्त्यात दहा हजार रुपये देण्यात येतील. एखाद्या शेतकऱ्याचे 35 हजार चाळीस हजार अनुदान असेल.\nहे वाचा: महाराष्ट्रातील हरभरा बाजार भाव 12 ऑक्टोबर 2023\nतर त्या शेतकऱ्यांना सुद्धा पहिल्या हप्त्यामध्ये दहा हजार रुपये वितरित केले जाणार आहेत. अशाप्रकारे 300 कोटींच्या अनुदान वितरित करण्यात येणार आहे. कांदा अनुदानासाठी प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना हा छोटासा दिलासा शासनाने दिला आहे.\nआजपासून पात्र झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कांद्याच्या अनुदान यायला सुरुवात होईल. 9 सप्टेंबर पर्यंत सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात हे अनुदान जमा होईल. अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.\nहे वाचा: राज्यातील या भागात जोरदार पावसाला सुरुवात.. पहा ��ुमच्याकडे कधी येणार\nया जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात उद्यापासून पिक विमा जमा होण्यास सुरुवात..\nजानेवारी महिन्यात कापूस दरात होणार वाढ..\nपहा संपूर्ण महाराष्ट्रातील आजचे तुर बाजार भाव..\nया जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात उद्यापासून पिक विमा जमा होण्यास सुरुवात..\nजानेवारी महिन्यात कापूस दरात होणार वाढ.. आवक होणार कमी Cotton price\nपहा संपूर्ण महाराष्ट्रातील आजचे तुर बाजार भाव..\nया दिवशी जमा होणार 90 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर नमो शेतकरी योजनेचा दुसरा हफ्ता..\nया यादीत नाव असणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणार 12000 रुपये.. झिरो मिनिटात जमा होणार बँक खात्यात get 12000 rupees\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00853.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.dragarwal.com/mr/leaders/", "date_download": "2024-03-05T00:57:45Z", "digest": "sha1:ENELERJ5X6AZKKSDC45TSECTYRTSO4CB", "length": 12334, "nlines": 233, "source_domain": "www.dragarwal.com", "title": "नेतृत्व, संस्थापक आणि संचालक | अग्रवाल आय हॉस्पिटलचे डॉ", "raw_content": "ब्लॉग मीडिया करिअर आंतरराष्ट्रीय रुग्ण डोळा चाचणी\nपरत कॉल करण्याची विनंती करा\nअधिक प I हा\nअधिक प I हा\nडॉ. अग्रवाल येथे कारकीर्द\nअग्रवाल आय हॉस्पिटल लि.चे डॉ\nअग्रवाल हेल्थ केअर लि.चे डॉ\nजयवीर अग्रवाल यांनी कै.डॉ\nडॉ अग्रवाल ग्रुपची स्थापना केली\nडॉ अग्रवाल ग्रुपची स्थापना केली\nवरिष्ठ उपाध्यक्ष - व्यवसाय वित्त आणि M&A\nVP - पुरवठा साखळी आणि ऑपरेशन्स\nगटाचे मुख्य मानव संसाधन अधिकारी\nVP - ऑपरेशन्स (दक्षिण आणि पूर्व भारत)\nVP - इंटरनॅशनल ऑपरेशन्स, BD, M&A\nउपाध्यक्ष, विलीनीकरण आणि अधिग्रहण (पॅन इंडिया)\nवंदना जैन यांनी डॉ\nस्क्विंट लसिक शस्त्रक्रिया पोस्टरियर सबकॅप्सुलर मोतीबिंदू कॉर्टिकल मोतीबिंदू युव्हिटिस जन्मजात काचबिंदू रोझेट मोतीबिंदू नेत्ररोग तज्ज्ञ स्क्लेरल बकलिंग वंदना जैन मोतीबिंदू सबकॅप्सुलर मोतीबिंदू चेन्नई आय हॉस्पिटल मोतीबिंदू शस्त्रक्रिया आफ्टरकेअर अर्धांगवायू स्क्विंट विभक्त मोतीबिंदू रेटिनल होल पिगमेंटरी ग्लॉकोमा मोतीबिंदू शस्त्रक्रिया ब्लेडलेस लसिक ऑक्युलोप्लास्टी केरायटिस अपवर्तक शस्त्रक्रिया पोस्टरियर कॅप्सुलर मोतीबिंदू डॉ अक्षय नायर आघात मोतीबिंदू नॉन-प्रोलिफेरेटिव्ह डायबेटिक रेटिनोपॅथी उपचार ऑप्टोमेट्रीमध्ये फेलोशिप RelexSmile शस्त्रक्रिया लॅसिक किती सुरक्षित आहे अहमदाबादमधील नेत्र रुग्णालय नेत्र रुग्णालय कोईम्बतूर फोटोको���्युलेशन\nनेत्र रुग्णालये - राज्य आणि केंद्रशासित प्रदेश\nनेत्र रुग्णालये - शहर\nसर्व रोग आणि परिस्थिती\nडोळा शरीरशास्त्र आणि उपचार\nकोरोनाच्या काळात डोळ्यांची काळजी\nकॉन्टॅक्ट लेन्स आणि कमी दृष्टी\nडोळयातील पडदा बद्दल सर्व\nन्यूरो ऑप्थाल्मोलॉजी बद्दल सर्व\nआमच्या वृत्तपत्राची सदस्यता घ्या\nआमच्या मेलिंग लिस्टची सदस्यता घेऊन तुम्ही नेहमी आमच्याकडील ताज्या बातम्यांसह अद्ययावत राहाल\nतुमची शंका स्पष्ट करण्यात आम्हाला मदत करायची आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00853.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.mehtapublishinghouse.com/book-details/ASTITVA/1412.aspx", "date_download": "2024-03-05T00:55:36Z", "digest": "sha1:O4LZER6RHGJQBCIUT4EXKDO22GHEEXWI", "length": 65563, "nlines": 209, "source_domain": "www.mehtapublishinghouse.com", "title": "ASTITVA | SUDHA MURTY", "raw_content": "\nपुरस्कार विजेती पुस्तके :\nशासनमान्य यादीतील पुस्तके :\nमुकेशचं आयुष्य तसं अगदी सुखासमाधानात चाललं होतं, अचानक एक वादळ उठलं. झंझावातासारख्या आलेल्या या वादळानं त्याचं आयुष्य पार बदलून गेलं. एक बळकट कौटुंबिक बंध अचानक तुटून गेला... कोण होता तो मानलेली नाती खरी की, रक्ताची नाती श्रेष्ठ मानलेली नाती खरी की, रक्ताची नाती श्रेष्ठ अशा अनेक प्रश्नांचा शोध घेता घेता त्याचा स्वत:च्या अस्तित्वाचा शोध सुरू झाला. प्रख्यात कन्नड साहित्यिक सुधा मूर्ती यांच्या विवेचक लेखणीतून साकारलेली उत्कंठावर्धक कादंबरी\nसौ. अपर्णा अनंत मिसे\nनमस्कार मंडळी, सुधा मूर्ती यांची *अस्तित्व* ही कादंबरी कन्नड भाषेत आहे. त्याचा अनुवाद प्रा. ए.आर.यार्दी यांनी केला. त्यांची मराठीतील ही पहिलीच कादंबरी आहे. सुधा मूर्ती यांचा जन्म १९५० साली कर्नाटक राज्यातल्या शिग्गाव येथे झाला. त्यांनी कॉम्प्युटर साय्स या विषयातील एम टेक ही पदवी प्राप्त केली आहे. पुणे येथे `टेल्को` कंपनीत निवडल्या गेलेल्या त्या पहिल्या स्त्री अभियंत्या होत्या. समाजोपयोगी कार्यासाठी त्या विख्यात आहेत.२००६ मध्ये भारत सरकार तर्फे `पद्मश्री` पुरस्काराने, तसेच २०२३ मध्ये `पदमभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. `पर्सन ऑफ द इयर` हा मानाचा पुरस्कारही त्यांना मिळाला. तर अशा या भारत भूषण सुधा मूर्तींची कन्नड ही मातृभाषा असली तरीही, मराठी भाषेची त्यांना जाण आहे. अस्तित्व ही कादंबरी बऱ्याच भाषेत वेगवेगळ्या नावाने भाषांतरित झाली आहे. १००पानी ही कादंबरी असून त्याचा सारांश लिहिण्य���चा प्रयत्न करते.बघू जमते का मुकेश व वासंती स्वित्झर्लंडला राहणारे भारतीय जोडपे. मुकेश चे वडील म्हणजे कृष्णराव, रावसाहेब म्हणून प्रसिद्ध. पण ते आपल्या मुलासोबत मित्रासारखे वागत.रावसाहेबांनी आपल्या मुलाला कोणत्याही बाबतीत कधी आग्रह केला नाही. वासंती मैसूरमधल्या ब्राह्मण वस्तीत सोवळेपणाच्या सावलीत लहान ची मोठी झाली. असे हे लव मॅरेज. घरातल्या कोणीच त्यांना नकार दिला नाही. कारण दोघेही एकमेकांना अनुरूप असेच होते. वधूपरीक्षेचे फक्त नाटक झाले. वासंती लग्न होऊन रावसाहेबांच्या घरात आली. ती सून म्हणून नव्हे तर मुलगी म्हणून. सून आल्याने तर सुमतीला आनंदाचे उधाण आले. वास्तविक मुकेश ला नोकरी करायची गरजच नव्हती. पण त्याला रावसाहेबांच्या उद्योगात रस नव्हता. पण त्याचा मेव्हणा सतीश (निरज चा नवरा)ला मात्र रस होता. मुकेश ला खूप शिकायची इच्छा होती .त्यामुळे रावसाहेबांनी त्याला नकार दिला नाही. त्या उलट आईचा म्हणजे सुमतीचा नकार होता .आई त्याला `मुन्ना` म्हणत असे आणि मुकेश आईला `अम्मा` म्हणत असे. जुन्या आठवणींना कवटाळून मुकेश उठून उभा झाला व तितक्यात समोरून वासंती स्केटिंग करत आली.तिचा तोल गेला आणि खाली पडली. तिच्या स्नायूंना दुखापत झाल्याने मुकेशने तिला दवाखान्यात अॅडमिट केले. स्नायू दुखावल्याने आठवडाभराची विश्रांती सांगितली.तिला अॅडमिट करून मुकेश घरी आला. तसा त्याला आपली बहीण नीरजाचा रडूनच फोन आला. \"मुन्ना, बाबांना हार्ट अटॅक आलेला आहे लगेच निघून ये\". मुन्नाने लगेच ट्रॅव्हल एजंटला सांगितले भारतात बेंगलोरला जायचे आहे एक तिकीट पाहिजे.त्याने लगेच कपडे चढवले व तडक हॉस्पिटलला निघाला. वासंतीच्या तब्येतीने तिला घेऊन जाणे अशक्य व तिला एकटीला ठेवणेही कठीण. अशा व्दिधा:मनस्थितीत असतांना वासंती म्हणाली,\"माझी काळजी करू नका तुम्ही लगेच निघा. घरी आई व नीरजाची काय अवस्था असेल मुकेश व वासंती स्वित्झर्लंडला राहणारे भारतीय जोडपे. मुकेश चे वडील म्हणजे कृष्णराव, रावसाहेब म्हणून प्रसिद्ध. पण ते आपल्या मुलासोबत मित्रासारखे वागत.रावसाहेबांनी आपल्या मुलाला कोणत्याही बाबतीत कधी आग्रह केला नाही. वासंती मैसूरमधल्या ब्राह्मण वस्तीत सोवळेपणाच्या सावलीत लहान ची मोठी झाली. असे हे लव मॅरेज. घरातल्या कोणीच त्यांना नकार दिला नाही. कारण दोघेही एकमेकांना अनुरू��� असेच होते. वधूपरीक्षेचे फक्त नाटक झाले. वासंती लग्न होऊन रावसाहेबांच्या घरात आली. ती सून म्हणून नव्हे तर मुलगी म्हणून. सून आल्याने तर सुमतीला आनंदाचे उधाण आले. वास्तविक मुकेश ला नोकरी करायची गरजच नव्हती. पण त्याला रावसाहेबांच्या उद्योगात रस नव्हता. पण त्याचा मेव्हणा सतीश (निरज चा नवरा)ला मात्र रस होता. मुकेश ला खूप शिकायची इच्छा होती .त्यामुळे रावसाहेबांनी त्याला नकार दिला नाही. त्या उलट आईचा म्हणजे सुमतीचा नकार होता .आई त्याला `मुन्ना` म्हणत असे आणि मुकेश आईला `अम्मा` म्हणत असे. जुन्या आठवणींना कवटाळून मुकेश उठून उभा झाला व तितक्यात समोरून वासंती स्केटिंग करत आली.तिचा तोल गेला आणि खाली पडली. तिच्या स्नायूंना दुखापत झाल्याने मुकेशने तिला दवाखान्यात अॅडमिट केले. स्नायू दुखावल्याने आठवडाभराची विश्रांती सांगितली.तिला अॅडमिट करून मुकेश घरी आला. तसा त्याला आपली बहीण नीरजाचा रडूनच फोन आला. \"मुन्ना, बाबांना हार्ट अटॅक आलेला आहे लगेच निघून ये\". मुन्नाने लगेच ट्रॅव्हल एजंटला सांगितले भारतात बेंगलोरला जायचे आहे एक तिकीट पाहिजे.त्याने लगेच कपडे चढवले व तडक हॉस्पिटलला निघाला. वासंतीच्या तब्येतीने तिला घेऊन जाणे अशक्य व तिला एकटीला ठेवणेही कठीण. अशा व्दिधा:मनस्थितीत असतांना वासंती म्हणाली,\"माझी काळजी करू नका तुम्ही लगेच निघा. घरी आई व नीरजाची काय अवस्था असेल\"लाजऱ्या मुकेशला मित्र मोजकेच पण बडबड्या वासंतीला भरपूर ओळखी असल्यामुळे ती एकटी पडणार नाही याची खात्री मुकेशला होती. आणि म्हणून मुकेश बेंगलोर साठी रवाना झाला. रावसाहेब मोठे उद्योगपती ते लंडनला असून सुद्धा त्यांनी कधीही मांसाहार किंवा मद्यपान केले नाही. बाहेर कितीही मोठी पार्टी असली तरीही घरी येऊन ते सुमतीने केलेले परोठे खाणार व अम्माच्या हातच्या परोठ्याची चव फाइव स्टार हॉटेलला पण येणार नाही असे म्हणायचे .तेव्हा प्रेम असतं ते असं\"लाजऱ्या मुकेशला मित्र मोजकेच पण बडबड्या वासंतीला भरपूर ओळखी असल्यामुळे ती एकटी पडणार नाही याची खात्री मुकेशला होती. आणि म्हणून मुकेश बेंगलोर साठी रवाना झाला. रावसाहेब मोठे उद्योगपती ते लंडनला असून सुद्धा त्यांनी कधीही मांसाहार किंवा मद्यपान केले नाही. बाहेर कितीही मोठी पार्टी असली तरीही घरी येऊन ते सुमतीने केलेले परोठे खाणार व अम्माच्या हातच्या परोठ्याची चव फाइव स्टार हॉटेलला पण येणार नाही असे म्हणायचे .तेव्हा प्रेम असतं ते असं वडिलांची तब्येत चांगली ठणठणीत होती. मागच्याच महिन्यात काही कामानिमित्त रावसाहेब लंडनला आले. जातांना त्यांनी दोन हजार पौंड रक्कमेचा चेक दिला.\" मुन्ना, तुझ्या वाढदिवसासाठी\". एक जानेवारीला वाढदिवसासाठी दोन हजार पौंड पाठवले होते व आता परत हे कशासाठी वडिलांची तब्येत चांगली ठणठणीत होती. मागच्याच महिन्यात काही कामानिमित्त रावसाहेब लंडनला आले. जातांना त्यांनी दोन हजार पौंड रक्कमेचा चेक दिला.\" मुन्ना, तुझ्या वाढदिवसासाठी\". एक जानेवारीला वाढदिवसासाठी दोन हजार पौंड पाठवले होते व आता परत हे कशासाठी \" आई तुझा वाढदिवस बुद्ध पौर्णिमेला साजरा करते ना त्यासाठी आगाऊ रक्कम\". असे मुकेशचे म्हणजे मुन्नाचे दोन वाढदिवस साजरा व्हायचे. रावसाहेबांच्या आठवणीने त्याचे डोळे पाणावले .`बाबांना काय झालं असेल` \" आई तुझा वाढदिवस बुद्ध पौर्णिमेला साजरा करते ना त्यासाठी आगाऊ रक्कम\". असे मुकेशचे म्हणजे मुन्नाचे दोन वाढदिवस साजरा व्हायचे. रावसाहेबांच्या आठवणीने त्याचे डोळे पाणावले .`बाबांना काय झालं असेल` आपण जाण्याच्या आत काही बरं वाईट झालं तर आपण जाण्याच्या आत काही बरं वाईट झालं तर..... या विचारांनी तो हादरला. त्याने गळ्यातल्या साखळी कडे हात नेले. प्रार्थना केली-`गुरुदेव वडिलांचं रक्षण करा`. तितक्यात एअर होस्टेस आली आणि तिने सांगितले बेंगलोर जवळ आलंय. विमानतळा बाहेर आल्याबरोबर मुकेशला गाडी घेऊन आलेला शफी ड्रायव्हर दिसला. गाडीत बसल्यावर शफीला विचारले,\"शफी, बाबा कसे आहेत..... या विचारांनी तो हादरला. त्याने गळ्यातल्या साखळी कडे हात नेले. प्रार्थना केली-`गुरुदेव वडिलांचं रक्षण करा`. तितक्यात एअर होस्टेस आली आणि तिने सांगितले बेंगलोर जवळ आलंय. विमानतळा बाहेर आल्याबरोबर मुकेशला गाडी घेऊन आलेला शफी ड्रायव्हर दिसला. गाडीत बसल्यावर शफीला विचारले,\"शफी, बाबा कसे आहेत\" त्याने मान खाली घातली. \"बाबा कसे आहेत, सांग ना\" त्याने मान खाली घातली. \"बाबा कसे आहेत, सांग ना\" आज पहाटे चार वाजता..... म्हणजे रावसाहेब आता नाहीत\" आज पहाटे चार वाजता..... म्हणजे रावसाहेब आता नाहीत......... त्याला कल्पनाच करवेना. वडील आपल्याला सोडून गेले. कोणतीही समस्या वडिलांसमोर ठेवल्याशिवाय मुकेशला चैन पडत नसे. ती समस्या चांगली असो या वाईट त्याच्यावर कधीच रागावले नाही. नेहमी म्हणायचे, \"मुन्ना,माणूसच चूक करतो. त्यासाठी वाईट वाटून घेऊ नये\". अशा या वटवृक्षाच्या छायेत मुन्ना व त्याची बहीण नीरजा दोघेही आरामात होती. आता तो वटवृक्ष कोसळला. गाडी दारापुढे उभी राहिली. खूप प्रथितयश, नामवंत लोकं आली होती‌ .मुकेश सरळ वडिलांच्या पायाशी जाऊन बसला. एकटक त्यांच्या देहाकडे बघू लागला. निश्चिंतपणे झोपल्यासारखे दिसत होते.` खरंच, बाबा गेले......... त्याला कल्पनाच करवेना. वडील आपल्याला सोडून गेले. कोणतीही समस्या वडिलांसमोर ठेवल्याशिवाय मुकेशला चैन पडत नसे. ती समस्या चांगली असो या वाईट त्याच्यावर कधीच रागावले नाही. नेहमी म्हणायचे, \"मुन्ना,माणूसच चूक करतो. त्यासाठी वाईट वाटून घेऊ नये\". अशा या वटवृक्षाच्या छायेत मुन्ना व त्याची बहीण नीरजा दोघेही आरामात होती. आता तो वटवृक्ष कोसळला. गाडी दारापुढे उभी राहिली. खूप प्रथितयश, नामवंत लोकं आली होती‌ .मुकेश सरळ वडिलांच्या पायाशी जाऊन बसला. एकटक त्यांच्या देहाकडे बघू लागला. निश्चिंतपणे झोपल्यासारखे दिसत होते.` खरंच, बाबा गेले........ \"मुन्ना\"sssss म्हणून नीरजाने त्याला मिठी मारली. अम्मा रडलीच नाही. \"मुन्ना, तू आल्यावर तरी....\" दोघेही आईच्या कुशीत शिरले ओक्साबोक्सी रडू लागले . अस्थी विसर्जनासाठी श्रीरंगपट्टण येथे मुकेश जायला निघाला, तेव्हा वडिलांचे मित्र व वकीलही असलेले श्री जोशी काका आले व म्हणाले,\" राव साहेबांनी मृत्युपत्र लिहिले तुम्ही केव्हा मोकळे आहात \" दोघेही आईच्या कुशीत शिरले ओक्साबोक्सी रडू लागले . अस्थी विसर्जनासाठी श्रीरंगपट्टण येथे मुकेश जायला निघाला, तेव्हा वडिलांचे मित्र व वकीलही असलेले श्री जोशी काका आले व म्हणाले,\" राव साहेबांनी मृत्युपत्र लिहिले तुम्ही केव्हा मोकळे आहात \"आणि मला त्या संबंधात एक कागद हवा आहे. तेव्हा मुकेश म्हणाला, \"सध्या तरी दोन दिवस वेळ नाही. नीरूला विचारा ती देईल तुम्हाला हवं ते कागदपत्र.\" आणि आपण दोन दिवसांनी भेटू काका. दोन दिवसांनंतर वकील आले. मृत्युपत्र वाचून दाखवू लागले. बँकेत ठेवलेल्या सर्व एफडी चा अर्धा वाटा नीरजला व उरलेला अम्माला शिवाय उरलेली सर्व संपत्ती म्हणजे जवळपास २० कोटी असावी ही मुकेशच्या नावावर .त्यावेळेस मुकेश वकिलाला म्हणाला, की माझ्या संपत्तीतला अर्धा वाटा मी ताईला देऊ शकेल क���\"आणि मला त्या संबंधात एक कागद हवा आहे. तेव्हा मुकेश म्हणाला, \"सध्या तरी दोन दिवस वेळ नाही. नीरूला विचारा ती देईल तुम्हाला हवं ते कागदपत्र.\" आणि आपण दोन दिवसांनी भेटू काका. दोन दिवसांनंतर वकील आले. मृत्युपत्र वाचून दाखवू लागले. बँकेत ठेवलेल्या सर्व एफडी चा अर्धा वाटा नीरजला व उरलेला अम्माला शिवाय उरलेली सर्व संपत्ती म्हणजे जवळपास २० कोटी असावी ही मुकेशच्या नावावर .त्यावेळेस मुकेश वकिलाला म्हणाला, की माझ्या संपत्तीतला अर्धा वाटा मी ताईला देऊ शकेल का तसा सतीश म्हणाला, \"मुन्ना, अर्धा वाटा लिहून द्यायला तुला हक्क नाही .कारण तू या संपत्तीचा वारस नाही. म्हणजे तू सख्खा मुलगा नाहीस. पाळलेला मुलगा आहे पाळलेला..... नीरजा ही त्यांची मुलगी आहे. माझ्याजवळ पुरावा आहे. सतीश ने मुकेश समोर एक फोटो धरला. मुकेश व नीरजाचा लहानपणीचा फोटो. हा कसला पुरावा तसा सतीश म्हणाला, \"मुन्ना, अर्धा वाटा लिहून द्यायला तुला हक्क नाही .कारण तू या संपत्तीचा वारस नाही. म्हणजे तू सख्खा मुलगा नाहीस. पाळलेला मुलगा आहे पाळलेला..... नीरजा ही त्यांची मुलगी आहे. माझ्याजवळ पुरावा आहे. सतीश ने मुकेश समोर एक फोटो धरला. मुकेश व नीरजाचा लहानपणीचा फोटो. हा कसला पुरावा... ज्यावेळेस जोशी काकांना कागदपत्र पाहिजे होते, त्यावेळेस नीरजानी वडिलांच्या कपाटात कागदपत्र शोधतांना तिला लहानपणीचा फोटो दिसला. म्हणून ती उत्सुकतेने मुन्ना व माझा फोटो म्हणून धावतच घेऊन आली. पण सुरज ने तो फोटो बघितला व त्या मागील तारीख बघितली .झालं ....त्याला असुरी आनंद झाला. फोटोच्या मागे २-२-१९७०अशी तारीख होती. पिक्चर पॅलेस, जालना, महाराष्ट्र असा पत्ता लिहिलेला होता. सतीश एखाद्या वकीलासारखा मुकेश ला प्रश्न विचारू लागला. मुन्ना,\"निरुचा वाढदिवस कधी आहे... ज्यावेळेस जोशी काकांना कागदपत्र पाहिजे होते, त्यावेळेस नीरजानी वडिलांच्या कपाटात कागदपत्र शोधतांना तिला लहानपणीचा फोटो दिसला. म्हणून ती उत्सुकतेने मुन्ना व माझा फोटो म्हणून धावतच घेऊन आली. पण सुरज ने तो फोटो बघितला व त्या मागील तारीख बघितली .झालं ....त्याला असुरी आनंद झाला. फोटोच्या मागे २-२-१९७०अशी तारीख होती. पिक्चर पॅलेस, जालना, महाराष्ट्र असा पत्ता लिहिलेला होता. सतीश एखाद्या वकीलासारखा मुकेश ला प्रश्न विचारू लागला. मुन्ना,\"निरुचा वाढदिवस कधी आहे\" \"३१डिसेंबर ६७\" म्हण��े \"नीरु ,तुझ्यापेक्षा किती मोठी आहे\" \"३१डिसेंबर ६७\" म्हणजे \"नीरु ,तुझ्यापेक्षा किती मोठी आहे\" \"दोन वर्षे एक दिवस \". \"तुझी जन्मतारीख १-१-१९७० आणि या फोटोच्या पाठीमागे २-२-१९७० असे लिहिले आहे. म्हणजे हा फोटो काढला तेव्हा तुझं वय फक्त एक महिना एक दिवस एवढंच असायला हवे ना\" \"दोन वर्षे एक दिवस \". \"तुझी जन्मतारीख १-१-१९७० आणि या फोटोच्या पाठीमागे २-२-१९७० असे लिहिले आहे. म्हणजे हा फोटो काढला तेव्हा तुझं वय फक्त एक महिना एक दिवस एवढंच असायला हवे ना\" मग यात तुझी किंवा नीरजाची जन्मतारीख चुकीची आहे. सतीश चे वकिली डोके तसे फार तल्लख .तो नीरु व मुन्ना यांच्या जन्मतारखेचा हिशोब करू लागला. मुले लहान असताना दोन वर्षांमधले आणि चार वर्षांमधले अंतर सहजपणे लक्षात येते. नंतर ती मोठी झाली की अठ्ठावीस आणि तिशीच्या दरम्यान काहीच फरक जाणवत नाही. त्यामुळे यांच्या जन्मतारीखेत काहीतरी रहस्य दडलेले आहे. सतीश विचार करू लागला ‌. सतीश ने अम्माकडे फोटो केला व विचारलं ,\"अम्मा, खरं सांगा तुमचं अपत्य कोण\" मग यात तुझी किंवा नीरजाची जन्मतारीख चुकीची आहे. सतीश चे वकिली डोके तसे फार तल्लख .तो नीरु व मुन्ना यांच्या जन्मतारखेचा हिशोब करू लागला. मुले लहान असताना दोन वर्षांमधले आणि चार वर्षांमधले अंतर सहजपणे लक्षात येते. नंतर ती मोठी झाली की अठ्ठावीस आणि तिशीच्या दरम्यान काहीच फरक जाणवत नाही. त्यामुळे यांच्या जन्मतारीखेत काहीतरी रहस्य दडलेले आहे. सतीश विचार करू लागला ‌. सतीश ने अम्माकडे फोटो केला व विचारलं ,\"अम्मा, खरं सांगा तुमचं अपत्य कोण नीरजा की मुन्ना\" \"अम्मा, तुम्ही खरं काय ते नाही सांगितलं तर नीरुचा संसार उध्वस्त होईल .\" शांतपणाने पण अत्यंत दुःखाने, कष्टाने सुमती एक एक शब्द उच्चारू लागली. तिची नजर जमिनीशी बोलत होती. \"नीरू, तू माझी मुलगी आहेस. मुन्ना हा माझा मानलेला मुलगा आहे .पण मी त्याच्यावर पोटच्या पोरापेक्षाही जास्त प्रेम केलंय.\" \"अम्मा ,ही गोष्ट मला का सांगितली नाहीस\" मुकेशने विचारलं . \"बाबा मला सगळं काही सांगत होते .मित्राप्रमाणे वागत होते मग त्यांनी सुद्धा मला का सांगितलं. नाही\" मुकेशने विचारलं . \"बाबा मला सगळं काही सांगत होते .मित्राप्रमाणे वागत होते मग त्यांनी सुद्धा मला का सांगितलं. नाही\"मुन्ना ,तुला खरी गोष्ट कळली तर, तू मोठा झाल्यावर जन्म दिलेल्या आईकडे जाशील. म्ह���ून मला भीती वाटत होती. तुझ्यावरच्या माझ्या मोहामुळे तुला सांगितलं नाहीस. तू आम्हाला सोडून गेला असता तर, मी नक्कीच जिवंत राहिले नसते. माझा जीव तुझ्यात होता.\" \"अम्मा,मला जन्माला घातलेली आई जिवंत आहे का गं\"मुन्ना ,तुला खरी गोष्ट कळली तर, तू मोठा झाल्यावर जन्म दिलेल्या आईकडे जाशील. म्हणून मला भीती वाटत होती. तुझ्यावरच्या माझ्या मोहामुळे तुला सांगितलं नाहीस. तू आम्हाला सोडून गेला असता तर, मी नक्कीच जिवंत राहिले नसते. माझा जीव तुझ्यात होता.\" \"अम्मा,मला जन्माला घातलेली आई जिवंत आहे का गं\" \"आहे बाबा,आम्ही स्वतःहून अनाथाश्रमातून तुला आणलेलं नाही. तुझ्या आईने आपल्या हाताने तुला आमच्याकडे सुपूर्द केलं.\" आता ती कुठे आहे\" \"आहे बाबा,आम्ही स्वतःहून अनाथाश्रमातून तुला आणलेलं नाही. तुझ्या आईने आपल्या हाताने तुला आमच्याकडे सुपूर्द केलं.\" आता ती कुठे आहे आता ती अमृतसर मध्ये असून तिचं नाव रुपिंदर कौर आहे. मुकेशने आपल्या सामानाची बांधाबांध केली . सुमतीने त्याच्या केसातून हात फिरवत म्हटले,\" मुन्ना,रुपींदरला भेटल्यावर मला विसरणार का रे आता ती अमृतसर मध्ये असून तिचं नाव रुपिंदर कौर आहे. मुकेशने आपल्या सामानाची बांधाबांध केली . सुमतीने त्याच्या केसातून हात फिरवत म्हटले,\" मुन्ना,रुपींदरला भेटल्यावर मला विसरणार का रे\" \" माझ्यावर रागावलास \" \" माझ्यावर रागावलास \".... \"मुन्ना ,मी तुला माझ्या पोटात नऊ महिने वाढवलं नसेन; पण मी तुझी आईच आहे रे.\" अगदी दीन होऊन रडू लागली. मुकेशने प्रेमाने आपल्या आईचा हात हातात धरून सांगितले,\"तू माझी आईच आहेस; पण एक कुतूहल म्हणून मला माझ्या जन्मदात्या आईनं असं का केलं\".... \"मुन्ना ,मी तुला माझ्या पोटात नऊ महिने वाढवलं नसेन; पण मी तुझी आईच आहे रे.\" अगदी दीन होऊन रडू लागली. मुकेशने प्रेमाने आपल्या आईचा हात हातात धरून सांगितले,\"तू माझी आईच आहेस; पण एक कुतूहल म्हणून मला माझ्या जन्मदात्या आईनं असं का केलं ती आता कशी आहे ती आता कशी आहे\" या प्रश्नांची उत्तर शोधायची आहे .म्हणून मी जात आहे. खूप ठिकाणी शोधा शोध केल्यानंतर रूपींदरचा पत्ता मुकेशला सापडला. रुपिंदरला मुकेश म्हणाला,\" मी तुम्हाला एक गोष्ट विचारायला आलोय\" या प्रश्नांची उत्तर शोधायची आहे .म्हणून मी जात आहे. खूप ठिकाणी शोधा शोध केल्यानंतर रूपींदरचा पत्ता मुकेशला सापडला. रुपिंदरला मुकेश ��्हणाला,\" मी तुम्हाला एक गोष्ट विचारायला आलोय \". \"कसली गोष्ट\" \"आई -वडील आपल्या अपत्यांना कोणत्याही परिस्थितीत दुसऱ्यांच्याकडं सोपवत नाहीत. कितीही गरिबी असली तरीही ते त्याचा सांभाळ करतात.मी माझ्या अम्माला खूपदा विचारलं. तुम्ही मला तिच्याकडे कसं सोपवलंत\" मला सोडून जायचं तुम्हाला धैर्य कसं झालं\" मला सोडून जायचं तुम्हाला धैर्य कसं झालं \"सुमती काय म्हणाली \" परिस्थितीच तशी होती. तुमच्यासमोर दुसरा उपाय नव्हता असं तिने सांगितलं.\" \"मुलगा अवलक्षणी असला तरी, वाईट पायगुणाचा असला तरी कोणतेही पालक आपला मुलगा दुसऱ्यांना देत नाहीत .माझ्या वडिलांना आपण केलेल्या चुकीबद्दल कधी पश्चाताप वाटला नाही का आपल्या मुलाला परत घेऊन यावं असं कधी वाटलं नाही का आपल्या मुलाला परत घेऊन यावं असं कधी वाटलं नाही का\" रुपिंदर म्हणाली,\"बेटा ,मला हजारदा वाटलं तसं. रात्री झोपलेली असतांना आकाशातल्या नक्षत्राकडे बघतांना मला वाटायचं, की माझा मुन्ना सुद्धा याच नक्षत्राकडे बघत असेल.आपण एकमेकांना पुन्हा भेटूच शकणार नाही,या कल्पनेने मी पूर्ण उद्ध्वस्त झाले. मुन्ना, मी अशिक्षित आहे. माझ्याकडं पैसा नाही. मी तर अशी परस्वाधीन . मग काय करू सांग\" रुपिंदर म्हणाली,\"बेटा ,मला हजारदा वाटलं तसं. रात्री झोपलेली असतांना आकाशातल्या नक्षत्राकडे बघतांना मला वाटायचं, की माझा मुन्ना सुद्धा याच नक्षत्राकडे बघत असेल.आपण एकमेकांना पुन्हा भेटूच शकणार नाही,या कल्पनेने मी पूर्ण उद्ध्वस्त झाले. मुन्ना, मी अशिक्षित आहे. माझ्याकडं पैसा नाही. मी तर अशी परस्वाधीन . मग काय करू सांग\" \" तू वडिलांना आग्रह का केला नाहीस\" \" तू वडिलांना आग्रह का केला नाहीस\" तेव्हा शांतपणे रुपिंदर सांगू लागली \"मुन्ना ,तू माझा आहेस. तू त्यांना त्यांचा मुलगा वाटत नव्हतास. हे खरं आहे. त्यामुळे तुला सोडून राहणं त्यांना कठीण गेलं नाही. पण माझं तसं झालं नाही.\" मुकेशच्या अंगावर वीज कोसळल्यासारखं वाटलं. म्हणजे आपण रुपिंदर सुरिंदर या जोडप्याला झालेला मुलगा नव्हे\" तेव्हा शांतपणे रुपिंदर सांगू लागली \"मुन्ना ,तू माझा आहेस. तू त्यांना त्यांचा मुलगा वाटत नव्हतास. हे खरं आहे. त्यामुळे तुला सोडून राहणं त्यांना कठीण गेलं नाही. पण माझं तसं झालं नाही.\" मुकेशच्या अंगावर वीज कोसळल्यासारखं वाटलं. म्हणजे आपण रुपिंदर सुरिंदर या जोडप्याला झाल���ला मुलगा नव्हे तर मग आपला बाप कोण तर मग आपला बाप कोण त्याचे मन चडफडू लागले. त्याने विचारले ,\"माझे वडील कोणत्याचे मन चडफडू लागले. त्याने विचारले ,\"माझे वडील कोण\" अश्या या वादळाने मुकेशचे आयुष्य पार बदलून गेलं..... कोण होता तो\" अश्या या वादळाने मुकेशचे आयुष्य पार बदलून गेलं..... कोण होता तो वासंतीला कोणत्या शब्दात आणि काय सांगायचं वासंतीला कोणत्या शब्दात आणि काय सांगायचं अश्या कितीतरी प्रश्नांनी त्याच्या मनात काहूर माजले होते. मानलेली नाती खरी की, रक्ताची नाती श्रेष्ठ अश्या कितीतरी प्रश्नांनी त्याच्या मनात काहूर माजले होते. मानलेली नाती खरी की, रक्ताची नाती श्रेष्ठ अशा अनेक प्रश्नांचा शोध घेता घेता त्याचा स्वतःच्या *अस्तित्वाचा* शोध सुरू झाला. पुढे काय अशा अनेक प्रश्नांचा शोध घेता घेता त्याचा स्वतःच्या *अस्तित्वाचा* शोध सुरू झाला. पुढे काय........... अशी ही उत्कंठावर्धक कादंबरी नक्की वाचा. धन्यवाद........... अशी ही उत्कंठावर्धक कादंबरी नक्की वाचा. धन्यवाद\nकाल सुधा मूर्ती यांची \"अस्तित्व\" ही कादंबरी वाचली. ही कादंबरी म्हणण्यापेक्षा घराघरातील व्यक्तींच्या स्वभावांचे, घराघरातील घडणाऱ्या घटनांचे वास्तववादी चित्रणच वाटते. काही महिन्यांपूर्वी त्यांचे \"गोष्टी माणसांच्या\" हे पुस्तक वाचलं होतं, ते वाचूनच मानवीस्वभाव वैशिष्ट्य, किंवा नात्यांची हळुवार गुंफण वर्णन करणार त्यांचं हळवं, भावनिक मन दिसून येतं.. \"अस्तित्व\" मधील नायक मुकेश याच्या आयुष्यात अचानक आलेलं वादळ आणि त्यानंतर घडणाऱ्या घडामोडी यांच अतिशय सुंदर आणि भावोत्कट वर्णन सुधा मूर्ती यांनी केलं आहे. नाती मग ती रक्ताची असो किंवा मानलेली असो ती निस्वार्थपणे कशी निभवायची असतात याचा सुरेख वस्तुपाठ त्यांनी या कादंबरीत दाखवला आहे. आयुष्यात येणारी संकटे, येणारी वादळे किंवा वाईट दिवसांना कस खंबीरपणे तोंड द्यावं आणि यात आपलं अस्तित्व पण कस टिकवाव हे कादंबरी वाचताना लक्षात येतं. निस्वार्थपणा, त्याग, निर्मोही वृत्ती काय असते; नात्यांची गुंफण कशी असते, नात्यांमध्ये निर्माण झालेला तिढा कसा लीलया सोडवला पाहिजे हे सर्व ही कादंबरी वाचताना समजून येते. अतिशय उत्कंठावर्धक असणारी ही पहिली कादंबरी असेल जी मी वाचायला घेतल्यानंतर पूर्ण संपवूनच खाली ठेवली असेल, अगदी पाषाणहृदयी माणसाच्यापण डोळ्यात पाणी उभं करण्याचं सामर्थ्य या कादंबरीत दिसून येत... ...Read more\nअस्तित्व - सुधा मूर्ती प्रत्येक व्यक्तीला स्वतःच्या आयुष्यात असंख्य नाती असतात. काही मानलेली तर काही खरी नाती असतात . वयाची 30 वर्षे तुम्ही ज्या आई - वडील सोबत राहता आणि अचानक एक दिवस तुम्हाला कळते की ते तुमचे खरे जन्मदाते नाहीत. असच कहीसं मुकेशचं झालं. मुकेशचं आयुष्य तस अगदी सुखासमाधानात चाललं होतं. झंझावातासारख्या आलेल्या या वादळानं त्याचं आयुष्य पार बदलून गेलं. मानलेली नाती खरी की, रक्ताची नाती श्रेष्ठ अशा अनेक प्रश्नांचा शोध घेता घेता त्याचा स्वतःचा अस्तित्वाचा शोध सुरू झाला. हे पुस्तक वाचताना असे वाटले की, जन्म कोणी दिला ह्यापेक्षा ज्यांनी सांभाळ केला आणि आणि त्यांनी सांभाळ करताना काय संस्कार केले ह्यावरच आपल्या जीवनाचे अस्तित्व अवलंबून असते. कारण जर सुमती आणि रावसाहेब यांनी मुकेशवर चांगले संस्कार केले नसते तर ह्या अचानक येणाऱ्या वादळात कदाचित तो टिकुच शकला नसता. ...Read more\nप्रत्येक लेखकांची एक वेगळीच शैली असते. आणि त्याच शैलीमुळे त्या पुस्तकाचं ही वेगळच अस्तित्व तयार होऊन वाचकांसाठी ते पुस्तकं स्वतःहूनच त्याची गोष्ट डोळ्यांसमोर उभी करतो आणि आपण बसल्याजागी त्या पुस्तकात असलेल्या ठिकाणी जाऊन त्या माणसांना प्रत्यक्ष पाहूनयेतो.असच आज झालं माझ्याबाबतीत. मी सकाळी एक पुस्तकं वाचायला घेतलं आणि बंगलोर ते लंडन ते अमृतसर असा प्रवास केला.सुधा मुर्ती ह्यांचे लेखन आणि प्रा. ए.आर.यार्दी ह्यांनी केलेला अनुवाद ह्या पुस्तकला एक अशी ताकद देऊन जातो आणि ती ताकद म्हणजे सहज सोप्प्या शब्दात केलेले वर्णन जे वाचकाचा आणि पात्रांचा थेट संवाद साधण्यात मदत करतो. एक मुकेश नावाचं पात्र ज्या पद्धतीने स्वतच्या अस्तित्त्वा बद्दल असलेला गुंता एक एक पाऊल टाकून सोडवतो. हे आपल्याला नकळत आपल्या आयुष्यात संयम हा किती महत्वाचा आहे हे शिकवून जातो. ह्या पुस्तकातला प्रत्येक शब्द एक वेगळाच उत्साह देऊन जातो आणि आपण हे पुस्तक शेवटपर्यंत वाचून मगच खाली ठेवतो. ह्या पुस्तकाने मला मी कशी असायला पहिजे हे शिकवलं. - सिद्धी🙂 ...Read more\n‘स्टे हंग्री स्टे फूलीश’ आणि ‘कनेक्ट द डॉटस’ या बेस्ट सेलर पुस्तकाच्या लेखिका ‘समाजातल्या परंपरागत समस्या सोडवण्याचा नवा मार्ग शोधून काढणार्‍या वीस सामाजिक उद्योजकांच्य�� प्रेरणादायी कहाण्या’ हे वाक्य पुस्तकाचे पहिले पान उघडले आणि दिसले. त्यामुळे माझ कुतुहल चाळवले आणि ते पुस्तक वाचायला सुरुवात केली. मनोगतात लेखिका म्हणतात की, आता नव्या दमाचे, डोक्याने आणि मनाने ही विचार करणारे काही जण एखाद्याच्या नजरेतील दुःख ओळखतात, पेटून उठतात; पण ते त्याच्यावर विचार एखाद्या उद्योजकाप्रमाणे करतात. म्हणून ते ‘सामाजिक उद्योजक.’ नफा मिळविण्याचा हव्यास नसला तरी ते बिझनेस मधील तत्वे वापरून ती गोष्ट साध्य करतात. हे काही तरी वेगळे आपण वाचत आहोत असे मला वाटले. त्यामुळेच ते पुस्तक वाचायला घेतले. ह्या मध्ये वीस लोकांची चरीत्रे आहेत. ते सर्व भारतीय, उच्चशिक्षित तरूण तरूणी आहेत. कोणी त्यातील शास्त्रज्ञ आहेत तर कोणी मरिन बायोलॉजिस्ट, आयआयटी, आयआयएम ग्रॅज्युएट आहेत पण कोणत्या कोणत्या सामाजिक प्रश्नाने ते अस्वस्थ झाले आणि नेहमीच्या मार्गाने न जाता वेगळीच वाट पकडली. पुस्तकात ‘रेनमेकर्स,’ ‘चेंजमेकर्स’ व ‘स्पिरिच्युअल कॅपिटॅलिस्ट’ असे तीन भाग आहेत. प्रत्येकात अनुक्रमे अकरा,सहा व तीन व्यक्तीमत्वांची ओळख करून दिली आहे. ‘सुलभ’ ही आधुनिक टॉयलेटस उभारणारे बिंदेश्वर पाठक ह्याच्या चरित्राने पुस्तकाची सुरुवात होते. जातीने बिहारमधील ब्राह्मण. पण लहानपणी टॉयलेटस साफ करणार्‍याला हात लावला त्यामुळे आजीने अक्षरशः शेण, गोमुत्र खायला लावले. पण त्याच बिंद्रेश्वरांनी अगदी योगायोगाने ह्याच क्षेत्रात काम करण्याचे ठरविले. अर्थात ही वाट निश्चितच सोपी नव्हती. अनेक हालअपेष्टा सोसत, जगाचे धक्के खात, अनेक समस्यांना तोंड देत आपले स्वप्न ‘सुलभ शौचालयाच्या’ माध्यमातून सुरु केले. तो सगळा खडतर प्रवास अर्थात पुस्तकातूनच वाचायला हवा. त्यासाठी त्यांनी केवळ ती यंत्रणा तयार केली नाही तर ती टॉयलेटस बांधून, त्यासाठी लागणारी प्रेरणा, शिक्षण, संभाषण, ट्रेनिंग, पाठपुरावा अशा सर्वच गोष्टी ‘सुलभ’ तर्फेच संभाळल्या जातात. सध्या ही संस्था स्वबळावर चालते. 100 ते 125 कोटी इतके तिचे वर्षाचे उपन्न आहे. इतकेच नाही पूर्वी जे लोक सफाईचे काम करत असत त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च संस्था करत आहे. ‘सुलभ पब्लिक स्कूल’ नावाने शाळा सुरु केली आहे. तरूणांसाठी व्होकेशनल क्लासेस चालवले जातात. म्हणजे मिळालेला नफा पुन्हा त्याच सफाई कामगारांच्या कल्याणासाठी वापरला जातो. टॉयलेटस बांधून भरपूर पैसा मिळवता येतो हे वाक्य पचायला जरा जडच जाते. अनिता आहुजा ही दिल्लीत सुखवस्तू कुटूंबात रहाणारी सामान्य स्त्री. पण कचरा वेचणार्‍या मुलांचे हाल पाहून त्यांच्यासाठी काही तरी करावे असे तिने ठरविले. तिने 1998 मध्ये कॉन्झर्व्ह नावाची संस्था उभी केली. व त्यातून पहिला प्रोजेक्ट सुरु केला तो म्हणजे आजुबाजूच्या परिसरातील कचरा उचलून त्याचे कंपोस्टखत तयार करणे. कचरा गोळा करण्यासाठी चांगल्या ढकलगाड्या आणल्या, युनिफॉर्म, आय कार्डची सोय केली. 2002 पर्यंत एक पूर्ण वेळ काम करणारी मोठी संस्था बनली. त्याचवेळी त्यांनी प्लॅस्टीकच्या कचर्‍यावर प्रयोग सुरु केले. तिचे पती शलभ ह्यांनी बिटस पिलानी मधून इंजिनिअरींग केले आहे. त्यांच्या मदतीने तिने फॅक्टरी सुरु करण्याचे ठरविले. शलभने मोठ्या प्रमाणावर प्लॅस्टिक शीटस निर्मिती करू शकेल असे मशीन तयार केले. त्यासाठी अर्थातच अनेक प्रश्न समोर उभॆ राहिले. चुका झाल्या, ठोकरा खाल्या पण त्यातून वाट काढत त्यांनी चिकाटीने प्रयत्न सुरुच ठेवले. आज दोघे मिळून कचर्‍यातील प्लॅस्टिक पिशव्या वापरून आकर्षक अशा हॅडबॅगस तयार करण्याचा कारखाना चालवतात. जे लोक सुरुवातीला केवळ कचरा उचलण्याचे काम करत होते, त्यांच्या काही कौशल्य दिसले की त्यांना वेगळे काढून ट्रेनिंग दिले जाते. मशीनवर असिस्टंटचे काम करू लागतात त्यातून काही लोक तर ग्रुप लिडर ही झाले आहेत. कटींग करणॆ, क्वालिटी तपासणॆ, फिनिंशींग, पॅकिंग अशी सर्व महत्वाची कामे ते करतात. आता ते कामगार झाल्यामुळॆ त्यांना चांगला पगार, प्रॉव्हिडंट फंड, ओव्हरटाईम अशा सुविधा मिळू लागल्या त्यापेक्षा ही जास्त त्यांना समाजात प्रतिष्ठा मिळाली. त्यांच्या साठी हे नवीनच आहे. अनिता व शलभ दोघॆही मेहनत घेतात पण एनजीओ असून ही भरपूर पैसा कमावणे त्यांना चुकीचे वाटत नाही. कारण आज ह्या एका उद्योगामुळे कित्येक कुटूंबाची आर्थिक स्थिती बदलून गेली आहे. अशीच अजून एक प्रेरणादायी कथा दिल्लीतील रंगसूत्र कंपनी चालविणार्‍या सुमिता घोस ह्यांची. स्वतः ग्रॅज्युएशन पूर्ण केल्यावर मास्टर इन इकॉनॉमिक्स ची पदवी घेतल्यावर संजॉय घोस ह्या या आय आर एम मधून शिक्षण घेतलेल्या ध्येयवादी तरूणाशी लग्न केले. पण दुर्दैवाने आसाममध्ये काम करत असताना त्यांची 1998 मध्ये उल्फाच्या अतिरेक्यांनी हत्या केली. त्यानंतर अनेक टक्केटोणपे खात, दोन लहान मुलांचा संभाळ करत सुमिताने ‘रंगसूत्र’ नावाची कंपनी काढली. त्याच्या मार्फत ती खॆडॆगावातल्या लोकांकडून कापड, शोभॆच्या वस्तू, बनवून घेते आणि त्या फॅब ईंडीयासारख्या प्रसिध्द कंपन्यांना विकते. जैसलमेर, बारमेर जिल्ह्यातले कारागिर तिच्यासोबत काम करत आहेत. अजून एक अशीच ध्येयवादी तरूणी म्हणजे इशिता खन्ना. डेहराडून मध्ये जन्म झालेली एक सर्वसामान्य मुलगी. पण निसर्गसंवर्धन आणि भूगोल या विषयांची आवड असलेली. म्हणूनच तिने आपल्या ग्रॅज्युएशन नंतर टाटा इंन्स्टीट्यूट मधून मास्टर्स केले. पर्यावरण क्षेत्रातच काम करायचे आहे हे निश्चित ठरवून तिने काही वर्षे नोकरी केली. त्यानंतर 2002 मध्ये नोकरी सोडून आपल्या दोन मित्रांसोबत स्पिती व्हॅलीमध्ये मूस नावाची एन्जीओ सुरु केली. तेथील स्थानिक महिलांचे ग्रुपस करून त्यांना तिथे असणार्‍या सीबक थॉर्न ह्या फळांच्या लागवडीचे ट्रेनिंग दिले. त्यावर प्रक्रिया करायला शिकवले. ही झाडॆ मातीला धरून ठेवतात त्यामुळे धूप रोखली जाते, शिवाय नायट्रोजन ही धरून ठेवत असल्याने जमिनीचा पोत सुधारतो. त्यामुळे ह्या फळांवर लक्ष केंद्रित केले. त्यामुळे तिथल्या बायकांना चांगला रोजगार मिळू लागला. त्याचबरोबर तिने स्थानिक तरूणांना पर्यटकांना ट्रेक किंवा जीप सफारीसाठी नेणे, कॅम्प लावणे, गरज पडल्यास प्रथमोपचार करणे ही कामे ही करायला शिकवले. कारण हळूहळू तिथे पर्यटन वाढू लागले. ते इको-फ्रेंडली करण्याकडॆ तिच्या इकोस्पियर संस्थेचा भर आहे. आता दरवर्षी पर्यटनातून 35 ते 40 लाखाचे उत्पन्न मिळते.आणि त्यातून नफा ही मिळतो. इकोस्पियर संस्थेने शेजारच्य़ा ‘लाहुल’ व्हॅलीमध्ये ही विकास कामे सुरु केली आहेत. पर्वतावर तयार होणार्‍या कचर्‍याच्या समस्येवरही तिला काहीतरी करायचे आहे. तिची संस्था लोकांना मुद्दाम तिथले लोक किती अवघड परिस्थितीत रहातात हे दाखवते. अतिशय थंडीत तिथे तापमान मायनस 35 पर्यंत खाली गेल्यावर हॅंडपंपने पाणी काढणे सुध्दा किती कठीण होते हे सांगितले जाते. तेव्हा आपल्यासारख्य़ा पर्यटकांना काय काय करता येईल याबद्दल ती जागरूकता निर्माण करते. मूळात हे पुस्तक 2012 साली लिहिलेले आहे. त्यामुळे आता ह्या वेगवेगळ्या प्रकारचे काम करणार्‍या संस्थेचे काम या दहा वर्षात ख���पच वाढले असेल यात काही शंका नाही. दीनबंधू साहू हे मरिन बायोलॉजिस्ट आहेत पण ते प्रयोगशाळेतून बाहेर पडून समाजासाठी काम करतात. ‘प्रोजेक्ट चिलका’ ह्या त्यांच्या संस्थेमार्फत ओरिसातील लोकांना समुद्राची शेती करायला शिकवतात. ओरिसा मधील पुरी येथे जन्म झालेल्या दीनबंधूनी अतिशय हलाखीच्या परिस्थितीत शिक्षण घेतल्यानंतर दिल्लीत एमएसीला ॲडमिशन घेतली. परंतु योगायोगाने १९८७ मध्ये अंटार्क्टिक वर जाण्याची संधी मिळाली. नंतर पीएचडी पूर्ण केल्यानंतर अनेक देशांमध्ये नोकरी निमित्ताने फिरले. पण तरीही शेवटी दिल्ली युनिव्हर्सिटी मध्ये प्रोफेसर म्हणून काम सुरू केले. त्यांना समुद्री वनस्पती बद्दल विशेष आस्था होती; पण त्या बद्दल आपल्या देशात फारशी जागरूकता नव्हती. ही लागवड पर्यावरण पूरक असते शिवाय त्यातून स्थानिक लोकांना उत्पन्नाचे साधन मिळते. त्यासाठी डिएसटीने निधी मंजूर केला. मग त्यांनी चिल्का सरोवराची पहाणी केली, त्यामध्ये वाढू शकतील अशा चार जातींची निवड करून स्थानिक लोकांना समजेल अशा सोप्या भाषेत माहिती दिली. प्रात्यक्षिके दाखवली, वर्कशॉप्स घेतली. त्यामुळे तेथील शेतकऱ्यांना रोजगार मिळू लागला. यातूनच पर्यावरण संरक्षण ही होऊ लागले. यातून त्यांना प्रत्यक्ष कांहीं आर्थिक फायदा होत नसला तरी ते म्हणतात, की आम्हाला दोघांना दिल्लीत चांगली नोकरी आहे. त्यामुळे पैसे कमावणे हा उद्देश नाही; पण अजून तीस वर्षांनंतर मला मी काही तरी काम केलेले दिसेल. असे जर काहीच तुम्हाला दिसणार नसेल तर जगायचे कशाला भूषण पुनानी हे असेच अत्यंत बुध्दीमान विद्यार्थी. मेडीकलची ॲडमिशन हुकल्यामुळे डेअरी कोर्ससाठी ॲडमिशन घेतली. तिथे ही विद्यापीठात प्रथम क्रमांक मिळविला. नंतर पीएचडी केले. ग्रामविकास शिकण्यासाठी आयआयएम मध्ये एमबीए केले. हे झाल्यावर 1979 मध्ये ब्लाईंड स्कूल मध्ये दोन वर्षांसाठी नोकरी सुरु केली ती सुधा ह्याच हेतूने की मॅनेजमेंट शिकताना जी थेअरी शिकलो ती विकासाच्या क्षेत्रात वापरता येईल का भूषण पुनानी हे असेच अत्यंत बुध्दीमान विद्यार्थी. मेडीकलची ॲडमिशन हुकल्यामुळे डेअरी कोर्ससाठी ॲडमिशन घेतली. तिथे ही विद्यापीठात प्रथम क्रमांक मिळविला. नंतर पीएचडी केले. ग्रामविकास शिकण्यासाठी आयआयएम मध्ये एमबीए केले. हे झाल्यावर 1979 मध्ये ब्लाईंड स्कूल मध��ये दोन वर्षांसाठी नोकरी सुरु केली ती सुधा ह्याच हेतूने की मॅनेजमेंट शिकताना जी थेअरी शिकलो ती विकासाच्या क्षेत्रात वापरता येईल का हळूहळू त्यांना अनेक लोक मिळत गेले. सर्वांनी मिळून आज संस्था खूप मोठी केली आहे.त्यांनी काम सुरु केले तेव्हा फक्त एक कॅपस होता, आज गुजरात मध्ये आठ कॅपस आहेत. दहा लाख मूल्य असलेली संस्था आज दोन कोटी रुपयांची आहे. अपंग लोकांनी स्वावलंबी व्हावे ह्यासाठी संस्था काम करते. दृष्टीहीन मुली ब्यूटी पार्लरसारखे कोर्स चालवतात, फिजिओथेरपी शिकून सेंटर मध्ये काम करतात. विकास साधण्यासाठी योग्य व्यवस्थापनेची गरज असते हे त्यांनी दाखवून दिले आहे. हजारो लोकांच्या आयुष्यात नवा प्रकाश निर्माण करून त्यांना सामान्य आयुष्य जगण्याची संधी मिळवून दिली आहे. अशी ही एकापेक्षा एक वेगवेगळ्या प्रकारची माणसे. कोणत्या तरी ध्येयाने पछाडलेली . सामाजिक कार्य करत असतानाच त्या लोकांचे कल्याण कसे होईल असा विचार करणारी. लेखिकेने त्या सर्वांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेतल्या आहेत, त्यांचे काम प्रत्यक्ष पाहून जाणून घेतले आहे. त्यामुळे सर्व माहिती व्यवस्थित गोळा करून आपल्यासमोर मांडली आहे. त्यामुळेच त्या मनोगतात म्हणतात, ‘तुमचं आयुष्य कसे ही असले तरी इतरांसाठी एखादा क्षण द्या. इतरांना प्रेम, आनंद, चांगुलपण द्या. जितकं द्याल तितकं तुम्हाला परत मिळेल.’ हेच वाक्य मलाही अतिशय उर्जा देऊन गेले. माझ्याकडे जे आहे, जे मला देणे शक्य आहे ते निरपेक्षपणे ज्यांना गरज आहे त्याला देणे ह्या सारखा आनंद अजून काय असणार हळूहळू त्यांना अनेक लोक मिळत गेले. सर्वांनी मिळून आज संस्था खूप मोठी केली आहे.त्यांनी काम सुरु केले तेव्हा फक्त एक कॅपस होता, आज गुजरात मध्ये आठ कॅपस आहेत. दहा लाख मूल्य असलेली संस्था आज दोन कोटी रुपयांची आहे. अपंग लोकांनी स्वावलंबी व्हावे ह्यासाठी संस्था काम करते. दृष्टीहीन मुली ब्यूटी पार्लरसारखे कोर्स चालवतात, फिजिओथेरपी शिकून सेंटर मध्ये काम करतात. विकास साधण्यासाठी योग्य व्यवस्थापनेची गरज असते हे त्यांनी दाखवून दिले आहे. हजारो लोकांच्या आयुष्यात नवा प्रकाश निर्माण करून त्यांना सामान्य आयुष्य जगण्याची संधी मिळवून दिली आहे. अशी ही एकापेक्षा एक वेगवेगळ्या प्रकारची माणसे. कोणत्या तरी ध्येयाने पछाडलेली . सामाजिक कार्य करत असताना�� त्या लोकांचे कल्याण कसे होईल असा विचार करणारी. लेखिकेने त्या सर्वांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेतल्या आहेत, त्यांचे काम प्रत्यक्ष पाहून जाणून घेतले आहे. त्यामुळे सर्व माहिती व्यवस्थित गोळा करून आपल्यासमोर मांडली आहे. त्यामुळेच त्या मनोगतात म्हणतात, ‘तुमचं आयुष्य कसे ही असले तरी इतरांसाठी एखादा क्षण द्या. इतरांना प्रेम, आनंद, चांगुलपण द्या. जितकं द्याल तितकं तुम्हाला परत मिळेल.’ हेच वाक्य मलाही अतिशय उर्जा देऊन गेले. माझ्याकडे जे आहे, जे मला देणे शक्य आहे ते निरपेक्षपणे ज्यांना गरज आहे त्याला देणे ह्या सारखा आनंद अजून काय असणार ह्याच वाक्याने मी आपली ह्या आठवड्यात रजा घेते. उद्या पासून सुरु होणार्‍या नवीन सत्रासाठी सारिका ताईंना हार्दिक शुभेच्छा. ...Read more\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00853.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://bharatlive.news/%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A6%E0%A5%80-%E0%A4%B9%E0%A5%88-%E0%A4%A4%E0%A5%8B-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%AE%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%A8-%E0%A4%B9%E0%A5%88-%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%A4/", "date_download": "2024-03-05T00:27:35Z", "digest": "sha1:GN6TAIM5DMM35A4THJ2BUU32FPGBW2BF", "length": 24365, "nlines": 145, "source_domain": "bharatlive.news", "title": "मोदी है तो मुमकिन है, देशात २०३० पर्यंत २०० एअरपोर्ट, २०४७ पर्यंत ४५०० ‘वंदे भारत’ असतील”: ज्योतिरादित्य सिंधिया : भारत लाईव्ह न्यूज मीडिया ! - Latest Marathi News Jalgaon | Nashik | Pune | Mumbai - भारत लाईव्ह न्यूज मीडिया", "raw_content": "\nपब्लिक से बोल आज विशेष\nमोदी है तो मुमकिन है, देशात २०३० पर्यंत २०० एअरपोर्ट, २०४७ पर्यंत ४५०० ‘वंदे भारत’ असतील”: ज्योतिरादित्य सिंधिया : भारत लाईव्ह न्यूज मीडिया \nपब्लिक से बोल आज विशेष, महत्वाची बातमी, राजकारण\nमोदी है तो मुमकिन है, देशात २०३० पर्यंत २०० एअरपोर्ट, २०४७ पर्यंत ४५०० ‘वंदे भारत’ असतील”: ज्योतिरादित्य सिंधिया : भारत लाईव्ह न्यूज मीडिया \nमोदी है तो मुमकिन है, देशात २०३० पर्यंत २०० एअरपोर्ट, २०४७ पर्यंत ४५०० ‘वंदे भारत’ असतील”: ज्योतिरादित्य सिंधिया : भारत लाईव्ह न्यूज मीडिया \nमुंबई : विशेष वृत्त, भारतीय केबिनेट मधील तरुण नेतृत्व ज्योतिरादित्य सिंधिया ह्यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखती मध्ये भारतीय नेतृत्वाची धुरा मोदी ह्यांच्या हाती असल्यामुळे आपला देश किती पटीने पुढे वाढत आहे. तसेच पुढील आगामी काळात आपल्या देशात काय काय घडेल ह्याची चाहूल प्रकट केली ती पुढील प्रमाणे.\nदेशभरात वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेनची क्रेझ वाढताना दिसत आहे. केवळ क्रेझ वाढ��� नसून, वंदे भारत ट्रेनला मिळणारा प्रतिसादही वाढताना पाहायला मिळत आहे. यातच अनेक नव्या मार्गांवर वंदे भारत ट्रेन प्रस्तावित असून, देशाच्या अनेक भागातून वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करण्याची मागणी केली जात आहे. यातच केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी महत्त्वाचे विधान केले आहे.\nकेंद्र सरकार पायाभूत सुविधांच्या आघाडीवर सातत्याने लक्ष देत आहे. याबाबत बोलताना केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी सांगितले की, बुलेट ट्रेनचा पहिला टप्पा येत्या तीन वर्षांत सुरू होईल. तर, २०४७ पर्यंत देशातील वंदे भारत ट्रेनची संख्या ४५०० पर्यंत वाढवली जाईल, अशी योजना असल्याची माहिती ज्योतिरादित्य सिंधिया यांनी दिली.\n२०३० पर्यंत भारत देशात २०० हून अधिक कार्यरत एअरपोर्ट असतील\nसन २०३० पर्यंत देशात सुमारे २०० एअरपोर्ट असतील. नवी मुंबईतील एअरपोर्ट पुढील वर्षीच्या अखेरीस सुरू होईल. तसेच पावनभूमी अयोध्येत बांधण्यात येत असलेल्या मर्यदा पुरुषोत्तम श्रीराम आंतरराष्ट्रीय एअरपोर्टचे बांधकाम या महिन्याच्या अखेरीस पूर्ण होईल. जानेवारीत श्रीराम नगरीत येणाऱ्या लोकांच्या स्वागतासाठी अयोध्येचे विमानतळ सज्ज असेल, अशी अपेक्षा ज्योतिरादित्य सिंधिया यांनी व्यक्त केली. अलीकडेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासोबत अयोध्या एअरपोर्टच्या कामाची पाहणी केली. या महिन्याच्या अखेरीस ते पूर्णपणे तयार होईल. दररोज या प्रकल्पाच्या कामाचा आढावा घेत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या एअरपोर्टचे लोकार्पण करतील, अशी माहितीही सिंधिया यांनी दिली.\nदरम्यान, यापूर्वी भारत देशात प्रगतिशील नेतृत्व आणि दूरदृष्टीचा अभाव होता, सन २०१४ मध्ये एक नवीन अध्याय सुरू झाला. देशात १० लाख कोटींचे प्रकल्प सुरू आहेत. भारतीय रेल्वे जगातील सर्वात वेगाने वाढणारी व्यवस्था आहे. जम्मू-काश्मीरमध्ये जगातील सर्वात उंच रेल्वे पूल बांधला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सर्वाधिक दुर्लक्षित भाग असलेला जम्मू-काश्मीर आणि ईशान्येकडील राज्यांच्या विकासावर लक्ष केंद्रित केले आहे, असेही सिंधिया यांनी सांगितले. आगामी काळात प्रामाणिक प्रयत्नांनी भारत देश प्रगल्भ पटीने विकास करणार असून ज्याची सुरुवात आपण बघू शकतो.\nछत्तीसगडच्या मतमोजणीत कॉंग्रेस-भाजपमध्ये ‘टी-20’ सारखा ‘थरार’\nफटाके फुटायला अजून वेळ, राजकीय दृष्ट्या जनतेला न्याय मिळेल – महाराष्ट्र विधान सभा अध्यक्ष, राहुल नार्वेकर\n#LatestNews #MarathiNews #Politics : भाजपची उमरगा तालुका कार्यकारिणी अखेर जाहीर \n नागपुरमधून २८ डिसेंबरला लोकसभेचं रणशिंग फुंकणार\nजळगाव जिल्हा परिषदेतील मोठा गौडबंगाल…हजारो बेरोजगारांना डावलून मर्जीतील कंत्राटदारांना कामे वाटप : भारत लाईव्ह न्यूज मीडिया \nछवी राजावत ह्यांच्या शब्दांतून : राजस्थानातील गावाची महिला सरपंच : अनुभव प्रवास : भारत लाईव्ह न्यूज मीडिया \nनड्डा यांनी राज्यसभेचा राजीनामा दिला, लोकसभा निवडणूक लढवणार\nनागपूर : भरधाव ट्रकने इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनीला चिरडले\nटंचाई निवारणासाठी तारळी धरणातून पाणी द्या : सांगलीच्या आमदारांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन\nअमित शहा यांची आज सभा; संपूर्ण शहर भाजपमय, सांस्कृतिक मैदान सज्ज\n कॅफेत जेवल्यानंतर माऊथ फ्रेशनर्स घेतलेल्या पाच जणांना रक्ताच्या उलट्या, हरियाणातील घटना\nपब्लिक से बोल आज विशेष\nभारत लाईव्ह न्यूज मीडिया प्रगतिशील विचारधारेने प्रेरित व संचालित स्वतंत्र बातमी माहिती प्रसारक समूह आहे. आम्ही आमच्या माध्यमाने जगभरातील प्रमुख महत्वाच्या बातम्या घडामोडी , बदल , नवीन विकास योजना , शासकीय , प्रशासकीय , सामाजिक व गुन्हेगारी तसेच संपादकीय व विविध लेखकांच्या द्वारे लिखित बातम्या अग्रलेख विशेष माहिती आणि मथळे आमच्या माध्यमाने ईंग्रजी तसेच मराठी भाषेतून आमच्या वाचकांना उपलब्द करून देतो.\n दुसर्‍या घरोब्यासाठी पत्नीचा गळा आवळून दरीत फेकले\nअनेकवेळा नवरा-बायकोतील विसंवादाला प्रेमाचा त्रिकोण कारणीभूत असतो. त्याचे किंवा तिचे बाहेर कुठेतरी मधुर संबंध निर्माण झालेले असतात आणि हे मधुर …\n कसा बनला मायानगरीचा पहिला डॉन\nमुंबईमध्ये अनेक माफिया डॉन उदयास आले. पण, एकाने मुंबईच्या अंडरवर्ल्डला सर्वात आधी प्रकाश झोतात आणले; शिवाय अंडरवर्ल्ड आणि बॉलीवूड यांच्या …\n चोरच जेव्हा न्यायाधीश बनतो\nतो एक अट्टल चोर होता. देशभरात त्याच्या नावावर चोरीचे शेकडो गुन्हे दाखल झालेले होते. आठ राज्यांतील पोलिस या चोराच्या मागावर …\nगुन्हेगारांची मानसिकता; भयावह पातळीचा राग\nगुन्हा जेव्हा घडतो तेव्हा प्रचंड राग हा गुन्हेगाराच्या मनात आलेला असतो. रागाचा हा ���र अत्युच्च पातळीवर पोहोचलेला असतो\nराजकीय वादाची ठिणगी; भूखंड वादाचा वणवा\nकल्याण पूर्वचे भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटाचे कल्याण शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर उल्हासनगरच्या हिललाईन पोलिस ठाण्यातच गोळीबार …\nगेल्या वर्षी 21 डिसेंबर रोजी रोमानियाच्या लिजंड एअरलाईन्सचे दुबईतून उड्डाण केलेले एक विमान फ्रान्सच्या व्हॅट्री विमानतळावर जवळपास तीन दिवस रोखून …\nMahashivratri 2024: महाराष्ट्रात आहेत ही ५ ज्योतिर्लिंग, यांच्याबद्दल तुम्हाला माहीत आहे का\nTravel Tips: भगवान शिवाच्या १२ ज्योतिर्लिंगांपैकी काही प्रसिद्ध ज्योतिर्लिंग महाराष्ट्रात आहेत. महाशिवरानिमित्त महाराष्ट्रातील ५ प्रसिद्ध ज्योतिर्लिंगांविषयी जाणून घेऊया.\nRelationship : चांगल्या जोडीदारामध्ये हवे हे 5 गुण\nजीवनाच्या प्रवासात प्रत्येक वळणावर आपल्या सोबत एक व्यक्ति असणे गरजेचे असते. जो तुम्हाला नेहमी साथ देईल. जीवनात तुम्ही जेव्हा कठीण …\nWomen Day 2024: कधी आणि का साजरा केला जातो आंतरराष्ट्रीय महिला दिवस जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व\nInternational Women Day 2024: आंतरराष्ट्रीय महिला दिन कधी आहे, आपण तो का साजरा करतो, त्याचा इतिहास आणि महत्त्व याबाबत येथे …\nजळगाव जिल्हा परिषदेतील मोठा गौडबंगाल…हजारो बेरोजगारांना डावलून मर्जीतील कंत्राटदारांना कामे वाटप : भारत लाईव्ह न्यूज मीडिया \nजळगाव : धनवीरसिंग ठाकूर , जळगाव जिल्हा परिषदेचा गेला कित्येक महिन्यापासून सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांचे काम वाटप समितीची बैठक गाजवत असून …\n#LatestNews #MarathiNews #Politics : भाजपची उमरगा तालुका कार्यकारिणी अखेर जाहीर \nउमरगा प्रतिनिधी उमरगा तालुका भारतीय जनता पार्टीची नूतन कार्यकारिणी व विविध आघाड्यांच्या अध्यक्षांची निवड शनिवारी (दि. २३) तालुकाध्यक्ष शहाजी पाटील …\n नागपुरमधून २८ डिसेंबरला लोकसभेचं रणशिंग फुंकणार\nनागपूर; पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या स्थापना दिनाचे औचित्य साधत येत्या २८ डिसेंबर रोजी नागपुरमध्ये काँग्रेस पक्षाची महारॅली आयोजित …\nमोदी है तो मुमकिन है, देशात २०३० पर्यंत २०० एअरपोर्ट, २०४७ पर्यंत ४५०० ‘वंदे भारत’ असतील”: ज्योतिरादित्य सिंधिया : भारत …\nमुंबई : विशेष वृत्त, भारतीय केबिनेट मधील तरुण नेतृत्व ज्योतिरादित्य सिंधिया ह्यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखती मध्ये भारतीय ��ेतृत्वाची धुरा …\nकाँग्रेसच्या मद्यसम्राट कडून २०० कोटी रोख सापडली …अजूनही पैसे मोजणी सुरु : धीरज साहू : भारत लाईव्ह न्यूज मीडिया \nमुंबई : धनवीरसिंग ठाकूर , एकी कडे नुकत्याच निवडणुका पार पडल्या आणि आजच तेलंगाणा राज्यात काँग्रेस ने सत्ता स्थापन केली …\nछत्तीसगडच्या मतमोजणीत कॉंग्रेस-भाजपमध्ये ‘टी-20’ सारखा ‘थरार’\nपुढारी ऑनलाईन डेस्क : छत्तीसगड विधानसभा निवडणूक मतमोजणीस आज सकाळी प्रारंभ झाला आहे. मतमोजणीच्या पहिल्या अडीच तासात क्रिकेट ‘टी-20’ मधील …\nछवी राजावत ह्यांच्या शब्दांतून : राजस्थानातील गावाची महिला सरपंच : अनुभव प्रवास : भारत लाईव्ह न्यूज मीडिया \nमुंबई : नवीन भारतीय युगातील महिला मुली जेथे चंद्रावर पाऊले उमटवीत आहेत तेथेच महिला म्हणून जेव्हा आपण एखाद्या समुदाय , …\nबातम्या विभाग: Select Categoryकरियर शिक्षण विशेषखेळ समाचारगुन्हेगारीजीवनशैलीठळक बातम्यापब्लिक से बोल आज विशेषपर्यटनमनोरंजनमहत्वाची बातमीमहत्वाची बातमीमोठी बातमीराजकारणविदेश बातम्याविशेष बातमीसंपादकीय\nभारत लाईव्ह न्यूज मीडिया :\nआमच्या अधिकृत मराठी भाषिक बातमी संकेतस्थळावर आपले स्वागत आहे. आम्ही भारत लाईव्ह न्यूज मीडिया आणतो जळगाव,नाशिक,पुणे,मुंबई येथील सर्व ठळक महत्वाच्या दैनंदिन घडामोडी तसेच महाराष्ट्र राज्यातील सर्व महत्वाच्या घडामोडी लागलीच आपल्या पर्यंत आपल्या मराठी भाषेतून. भारत लाईव्ह न्यूज मीडिया स्वतंत्र संचालित निष्पक्ष बातमी समूह असून आम्ही आमच्या शोध पत्रकारिता आधारित सामाजिक मुद्दे , शासकीय बाबी तसेच महत्वाच्या लेखन सामग्री आपल्या पर्यंत आमच्या अधिकृत संकेतस्थळ द्वारे पोहोचवितो.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00854.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtragr.com/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7/", "date_download": "2024-03-05T00:08:01Z", "digest": "sha1:VMCYMSQHQR52MINBDQBN54PAWYQLVIZO", "length": 53894, "nlines": 249, "source_domain": "maharashtragr.com", "title": "_ap_ufes{\"success\":true,\"siteUrl\":\"maharashtragr.com\",\"urls\":{\"Home\":\"https://maharashtragr.com\",\"Category\":\"https://maharashtragr.com/category/ads/\",\"Archive\":\"https://maharashtragr.com/2024/02/\",\"Post\":\"https://maharashtragr.com/mhgr-%e0%a4%97%e0%a4%bf%e0%a4%97-%e0%a4%87%e0%a4%95%e0%a5%89%e0%a4%a8%e0%a5%89%e0%a4%ae%e0%a5%80-%e0%a4%ae%e0%a5%8d%e0%a4%b9%e0%a4%a3%e0%a4%9c%e0%a5%87-%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%af-gig-%e0%a4%95/\",\"Page\":\"https://maharashtragr.com/news/\",\"Attachment\":\"https://maharashtragr.com/mhgr-how-to-make-money-online/mhgr_how_to_make_money_online-1/\",\"Nav_menu_item\":\"https://maharashtragr.com/home-2/\",\"Oembed_cache\":\"https://maharashtragr.com/d8de8f75417a8210e93651381ed85c36/\",\"Wp_global_styles\":\"https://maharashtragr.com/wp-global-styles-blogsite/\",\"Amp_validated_url\":\"https://maharashtragr.com/amp_validated_url/f35a90d719157b161a99020d92fcac51/\",\"Adstxt\":\"https://maharashtragr.com/?post_type=adstxt&p=1086\",\"App-adstxt\":\"https://maharashtragr.com/?post_type=app-adstxt&p=1084\",\"Web-story\":\"https://maharashtragr.com/web-stories/romeo-and-juliet/\"}}_ap_ufee", "raw_content": "आहारविषयक मार्गदर्शक सूचना काय आहे | What is dietary Guidelines - MH General Resource आहारविषयक मार्गदर्शक सूचना काय आहे | What is dietary Guidelines\nमहाराष्ट्र: महत्वाचे सामान्य संसाधन\nHome Public Info आहारविषयक मार्गदर्शक सूचना काय आहे\nआहारविषयक मार्गदर्शक सूचना काय आहे\nसर्वसाधारण लोकसंख्येचे आरोग्य सकारात्मक आणि कमाल कार्यक्षमता राखणे.\nगर्भवती आणि स्तनपान करणा-या मातांसाठी पोषक तत्वांचा पुरेसा दर्जा राखणे.\nजन्मावेळी असलेले बाळाचे वजन सुधारणे आणि अर्भक, बालक आणि पौगंडावस्थेतील मुलांच्या वाढीला चालना देणे जेणेकरुन ते आपल्या संपूर्ण अनुवंशिक क्षमतेचा वापर करतील.\nसर्व पोषक घटकांमध्ये पुरेसे प्रमाण गाठणे आणि अभावाच्या कारणानं होणारे रोग टाळणे.\nवृध्द लोकांचे आरोग्य राखणे आणि आयुष्य वाढविणे.\nजीवनाच्या विविध टप्प्यांदरम्यान आहाराचे महत्व\nजेष्ठ नागरिकः शारीरिकदृष्ट्या क्रियाशील आणि सृदृढ राहण्यासाठी. पोषक तत्वांनी भरपूर कमी चरबीयुक्त अन्न.\nगर्भधारणाः तब्येतीची पुनरुत्पादकता राखण्यासाठी आणि आहाराशी निगडीत रोगांना प्रतिबंध करणे आणि गर्भधारणा / स्तनपानसाठी आधार देणे.\nबाळाला वाढविणे / संगोपन करणे यासाठी जादा अन्नासह पोषणदृष्ट्या पुरेसा आहार.\nपौगंडावस्थाः वाढीचा जोम, परिपक्वता आणि हाडांचा विकास यांसाठी. शरीरवर्धक आणि सुरक्षात्मक अन्न.\nबालवयः वाढ, विकास आणि संक्रमणाचा प्रतिकार करण्यासाठी.\nऊर्जा, शरीरवर्धक आणि संरक्षणात्मक अन्न.\nअर्भकः वृध्दी आणि सुयोग्य वाढीचे टप्पे.\nस्तनपान, ऊर्जेने समृध्द अन्न.\nविविध प्रकारच्या अन्नामधून शहाणपणानं निवडलेल्या अन्नाचा पोषणाच्या दृष्टीनं पुरेसा आहार घ्यावा.\nगर्भधारणा आणि स्तनपान यादरम्यान अतिरिक्त आणि जादा निगा आवश्यक आहे.\nबाळाला 4-6 महिने केवळ स्तनपान करवावे. स्तनपान हे दोन वर्षांपर्यंत चालू ठेवता येते.\nबाळांना 4-6 महिन्याचे झाल्यावर पूरक अन्न चालू करावे.\nलहान मुलं आणि पौगंडावस्थेतील मुलांनी, सुदृढ तसंच आजारी अवस्थेत, पुरेसा आणि सुयोग्य आहार घ्यावा.\nहिरव्या पालेभाज्या, अन्य भाज्या आणि फळे भरपूर प्रमाणात खावीत.\nशिजवताना तेल आणि प्राणीजन्य अन्न माफक प्रमाणात वापरावे, आणि वनस्पती / तूप / लोणी हे के���ळ जरुरीनुसार वापरावे.\nअतिवजन आणि लठ्ठपणा टाळण्यासाठी अति खाणे टाळावे. आवश्यक तितके शरीराचे वजन\nराखण्यासाठी योग्यप्रकारे व्यायाम आणि कामे करावीत.\nमीठ कमी प्रमाणात वापरावे.\nखावयाचे अन्न हे सुरक्षित आणि स्वच्छ असावे.\nआरोग्यदायी आणि सकारात्मक अन्नाच्या संकल्पना आणि स्वयंपाकाच्या पध्दती स्विकाराव्यात.\nपाणी हे पुरेशा प्रमाणात प्यावे आणि शीतपेयं माफक प्रमाणात घ्यावीत.\nप्रक्रियाकृत आणि तयार अन्नपदार्थ संयमानेच खावेत. साखर आवश्यक तेव्हाच घ्यावी.\nवयस्कर लोकांनी तंदुरुस्त आणि क्रियाशील राहण्यासाठी पोषक तत्वांनी युक्त असा आहार घ्यावा.\nविविध प्रकारच्या अन्नामधून शहाणपणानं निवडलेल्या अन्नाचा पोषणाच्या दृष्टीनं पुरेसा आहार घ्यावा.\nजीवन टिकाऊ बनविण्यासाठी पोषण ही एक मूलभूत गरज आहे.\nअन्नाची विविधता ही केवळ जीवनाला समृध्दच बनवते असं नाही तर ती पोषण आणि आरोग्याचा परिपाक आहे.\nअनेक प्रकारचे अन्न गट असलेला आहार आवश्यक ते सर्व पोषक घटक योग्य त्या प्रमाणात पुरवितात.\nडाळी, पिष्ठमय पदार्थ आणि कडधान्यं ही बहुतांश पोषक पदार्थांचे मुख्य स्रोत आहेत.\nदूध, जे उत्तम प्रतीची प्रथिने आणि कॅल्शिअम पुरविते ते आहाराचा एक अत्यावश्यक भाग असले पाहिजे, विशेषतः, बाळं, मुलं आणि महिलांसाठी.\nतेलं आणि सुकामेवा हे उष्मांकाने समृध्द अन्नपदार्थ आहेत, आणि ऊर्जेची घनता वाढविण्यासाठी ते उपयुक्त आहेत.\nअंडी, मांस आणि मासे यांच्या समावेशानं आहाराची गुणवत्ता वाढते. तथापि, शाकाहारी लोकांना डाळी / कडधान्ये / दुधावर आधारित आहार यांच्याव्दारे जवळपास सर्व पोषक तत्वं मिळतात.\nभाज्या आणि फळे जीवसत्वं / खनिजं यासारखे सुरक्षात्मक पदार्थ पुरवितात.\nवय, लिंग, शारीरिक स्थिती आणि शारीरिक कार्ये यांच्यासाठी सुयोग्य प्रमाणात विविध प्रकारचे अन्न निवडावे.\nधान्य, भरडधान्य आणि हिरव्या भाज्या यांचे मिश्रण निवडावे. उष्मांक किंवा ऊर्जेची तफावत भरुन काढण्यासाठी गूळ किंवा साखर आणि खाद्यतेलं वापरावीत.\nताज्या भाज्या आणि फळे भरपूर प्रमाणात घ्यावीत.\nप्राणीजन्य पदार्थ जसे, दूध, अंडी आणि मांस, विशेषतः गर्भवती आणि स्तनपान करणा-या माता तसेच मुलांसाठी आहारात समाविष्ठ करावेत.\nप्रौढ व्यक्तींनी कमी चरबीयुक्त, प्रथिनांनी समृध्द अन्न जसे, मांस, डाळी आणि कमी स्निग्ध दूध घ्यावे. े.\nजेवणाच्या चांगल्या सवयी विकसित करा आणि नियमितपणे व्यायाम करा.\nगर्भधारणा आणि स्तनपान यादरम्यान अतिरिक्त आणि जादा निगा आवश्यक आहे.\nगर्भधारणा हा शारीरिकदृष्ट्या आणि पोषणदृष्ट्या अतिशय गरजेचा काळ आहे. गर्भाच्या वाढीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी अतिरीक्त अन्नाची यावेळी आवश्यकता असते.\nया पोषणाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी संबंधित स्त्री ही आपल्या शरीरातील चरबीचे प्रमाण गर्भधारणेदरम्यान वाढवून स्वतःला तयार करीत असते.\nदूधाचे पुरेशा प्रमाणात स्त्रवन व्हावे आणि स्वतःची तब्येत सुरक्षित ठेवण्यासाठी एका स्तनदा मातेला अतिरीक्त अन्नाची गरज लागते.\nलोहाने समृध्द अन्न घ्यावे\nहिमोग्लोबिनचे संश्लेषण, मानसिक कार्य आणि शरीराच्या रक्षणासाठी लोहाची आवश्यकता असते.\nलोहाच्या कमतरतेमुळं अशक्तपणा येतो.\nविशेषतः पुनरुत्पादक वयातील स्त्रिया आणि मुले यांच्यामधे लोहाची कमतरता सामान्यतः आढळून येते.\nगर्भधारणेदरम्यान लोहाच्या कमतरतेमुळं मातामृत्युची आणि बाळाचे वजन कमी होण्याची शक्यता वाढते.\nमुलांमधे, त्यामुळं संक्रमणाची संभाव्यता वाढते आणि शिकण्याची क्षमता बिघडते.\nमोडवलेली धान्ये, सुकामेवा आणि हिरव्या पालेभाज्यांमध्ये लोह असते.\nमांस, मासे आणि कोंबडी उत्पादनांमधूनही लोह मिळवता येते.\nवनस्पतीजन्य अन्नातून लोहाची उपलब्धता कमी असते परंतु प्राणीजन्य पदार्थातून ती अधिक असते.\nआवळा, पेरु आणि लिंबू ही क जीवनसत्वानं समृध्द फळे प्राणीजन्य अन्नातून लोह शोषून घेऊन सुधारतात.\nचहासारखी पेये आहारातील लोह बांधून ठेवतात आणि ते उपलब्ध होऊ देत नाहीत. त्यामुळं अशी पेये जेवण घेण्यापूर्वी, दरम्यान किंवा नंतर टाळावीत.\nगर्भधारणा आणि स्तनपान करवण्यादरम्यान अधिक प्रमाणात अन्न घ्यावे.\nसंपूर्ण धान्य, मोडवलेले हरभरे आणि आंबवलेले पदार्थ अधिक प्रमाणात घ्या.\nदूध /मांस / अंडी खावीत.\nभरपूर प्रमाणात भाज्या आणि फळे खावीत.\nअंधश्रध्दा आणि अन्नाविषयीचे बाऊ टाळावेत.\nमद्यपान आणि तंबाकूचे सेवन अजिबात करु नये. लिहून दिली असतील तीच औषधे घ्यावीत.\nलोह, फोलिएट आणि कॅल्शिअम पूरक प्रमाणात गर्भधारणेच्या १४-१६ आठवड्यानंतर नियमितपणे घ्यावीत आणि स्तनपानादरम्यानही चालू ठेवावीत.\nफोलिएटने समृध्द अन्न खावे.\nफॉलीक असिड हे हिमोग्लोबिनच्या संश्लेषणासाठी आवश्यक असते.\nफॉलीक असिडच्या कमतरतेमुळं महाकोशिकेशी निगडीत अशक्तपणा होतो.\nगर्भवती महिलांना अधिक प्रमाणात फॉलीक असिडची गरज असते.\nफॉलीक असिडच्या पूरक पुरवठ्यामुळं बाळाचे जन्मावेळी वजन वाढते आणि जन्मवेळच्या समस्या कमी करते.\nहिरव्या पालेभाज्या, शिंबाकुल वनस्पती आणि सुकामेवा आणि कलेजा हे फॉलीक असिडचे उत्तम स्रोत आहेत.\nबाळाला ४-६ महिने केवळ स्तनपान करवावे. स्तनपान हे दोन वर्षांपर्यंत चालू ठेवता येते.\nअर्भकांच्या सामान्य वाढ आणि सुदृढ विकासाकरिता आईचे दूध हे सर्वात नैसर्गिक आणि सुयोग्य अन्न आहे.\nकोलोस्ट्रोम्स हे पोषक घटकांनी आणि संक्रमणविरोधी गुणांनी समृध्द असतात आणि ते नवजात अर्भकांना दिले पाहिजेत.\nस्तनपानामुळं संक्रमणाचा धोका कमी होतो.\nत्यामुळं आई आणि बाळ यांच्यात मजबूत नातं तयार होतं आणि ते दृढ होतं.\nगर्भधारणा नियंत्रणाव्दारे दोन जन्मातील अंतराळ वाढतो (पाळी पुन्हा सुरु होणे लांबवले जाते.)\nस्तनपान करवण्याने गर्भाशय पूर्ववत होण्यास मदत होते\nज्या माता आपल्या मुलांना स््तनपान करवतात त्यांच्यामधे स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण कमी राहते.\nप्रसुतिनंतर तासाभरातच स्तनपान करवण्यास सुरुवात करा आणि पहिला घट्ट चिक वाया घालवू नका.\nकिमान चार ते सहा महिने केवळ स्तनपानच करवा.\nपूरक आहार सुरु केल्यानंतरही (वरचे अन्न) २ वर्षांपर्यंत स्तनपान चालूच ठेवा.\nदुधाचा पुरवठा चांगला राहावा यासाठी बाळाला वारंवार किंवा मागणीनुसार स्तनपान करवा.\nगर्भधारणेदरम्यान तसंच स्तनपान करवतेवेळी पोषक पुरेसा आहार घ्यावा.\nस्नपान करवण्यादरम्यान मद्यपान, तंबाकू (ओढणे आणि चघळणे) टाळावे.\nस्तनपान करवण्यासाठी कुटुंबाचा कृतीशील पाठींबा आहे याची खात्री करा.\nबाळाला त्याच्या वयाच्या 4-6 महिन्यांनंतर केवळ स्तनपान पुरेसे नाही.\nबाळाला वयाच्या 4-6 महिन्यापासून पूरक आहार सुरु करावा परंतु स्तनपान चालूच ठेवावे.\nपूरक आहार सुरु करण्यात विलंब करु नका.\nकमी खर्चाचे आणि घरी बनविलेले वरचे अन्न द्या.\nदिवसातून 5-6 वेळा पूरक अन्न द्या.\nफळे आणि चांगले शिजवलेले अन्न द्या.\nबाळाला वरचा आहार देण्याची तयारी करताना तसंच तो देताना स्वच्छता बाळगा.\nस्तनातून पुरेसे दूध येत नसेल तर काय करावे \nस्तनपान करवणे शक्य नसेल, तर बाळाला प्राण्यांचे दूध किंवा बाजारात उपलब्ध बाल आहार द्यावा लागेल.\nबाळाला दूध देण्यापूर्वी ते उकळून घ्यावे.\nसुरुवातीला हे दूध त्याच्या इतक्याच प्रमाणात पाणी घालून पातळ करुन घ्यावे.\nसंपूर्ण शक्तीचे दूध वयाच्या 4 थ्या आठवड्यापासून सुरु करावे.\nज्या बाळांना प्राण्यांचे दूध दिले जात असेल त्यामधे लोह आणि क जीवनसत्वाचा पूरक आहार द्यावा.\nप्रत्येक वेळेला 120-180 मिलीलीटर दूध एक चमचा साखरेसोबत दिवसभरातून 6-8 वेळा द्यावे.\nबाल आहार तयार करतेवेळी, त्यावरच्या वेष्टनावर दिलेल्या सूचना काटेकोरपणे पाळा.\nनिर्जंतुक कप, चमचा, बाटल्या आणि निपल वापरुन, अत्यंत काळजी घेऊन अन्न तयार करावे आणि द्यावे.\nकृत्रिम आहार दिला जाणा-या बाळांना लठ्ठपणा टाळण्यासाठी अतिप्रमाणात अन्न देणे टाळावे.\nकमी-खर्चिक घरी बनवलेले वरचे अन्न केव्हाही चांगले. तथापि, ज्यांना परवडत असेल त्यांनी बाजारातील उपलब्ध अन्न वापरावे.\nलहान मुलं आणि पौगंडावस्थेतील मुलांनी, सुदृढ तसंच आजारी अवस्थेत, पुरेसा आणि सुयोग्य आहार घ्यावा.\nअधिकाधिक वाढ आणि विकास होण्यासाठी पोषणदृष्ट्या पुरेसा आहार अत्यावश्यक आहे.\nबालपणातील सुयोग्य आहार मिळाल्यास नंतरच्या काळात आहाराशी निगडीत तीव्र आजार कमी करता येतात.\nबालकांमधील विकृती आणि मृत्यु यांच्यासाठी सामान्य संक्रमणं आणि कुपोषण विशेषत्वानं कारणीभूत ठरतात.\nएखाद्या बालकाला चांगला पोषणात्मक दर्जा राखण्यासाठी संक्रमणाच्या दरम्यान तसेच नंतर त्याने भरपूर अन्न घेतले पाहिजे.\nकॅल्शिअमने समृध्द अन्न घ्यावे\nशरीराची वाढ तसेच हाडांच्या विकासाकरिता कॅल्शिअम गरजेचे आहे.कॅल्शिअममुळे हाडे पातळ होण्यास प्रतिबंध होतो.हाडे कमकुवत होण्याचा रोग महिलांमधे अधिक प्रमाणात असतो.गर्भवती आणि स्तनदा माता, बालकं आणि वयस्कर लोकांना अधिक कॅल्शिअम लागते.दूध, दही आणि सुकामेवा हे निसर्गात उपलब्ध असलेले कॅल्शिअमचे समृध्द स्रोत आहेत.राजगीरा आणि हिरव्या पालेभाज्यासुध्दा कॅल्शिअमचा पुरवठा करतात.व्यायामामुळे हाडांमधील कॅल्शिअमचे नुकसान कमी होते.अर्भकावस्थेत स्तनपानाशिवाय हलका शिजवलेला डाळी-कडधान्येयुक्त आहार थोड्या-थोड्या प्रमाणात द्यावा.लहान मुलाला भरवताना अधिक काळजी घ्यावी आणि मऊ शिजवलेल्या भाज्या तसंच हंगामी फळे आहारात ठेवावी.लहान मुलं आणि पौगंडावस्थेतील मुलांना भरपूर दूध आणि दुधाचे पदार्थ द्यावेत.अतिप्रमाणात खाणे ���सेच अनियमित आहार देऊ नका.आजारपणाच्या दरम्यानबाळाला कधीही उपाशी ठेवू नका.दूध आणि कुस्करलेल्या भाज्यांसह डाळी-कडधान्ये यांनी ऊर्जा-समृध्द आहार द्यावा.वारंवारपणे लहान प्रमाणात अन्न द्यावे.स्तनपान चालू ठेवावे.आजारपणादरम्यान भरपूर द्रव आहार द्या.हगवणीच्या त्रासावेळी ती टाळणे आणि बरी करण्यासाठी तोंडावाटे डीहायड्रेशन द्रावण वापरावे.हिरव्या पालेभाज्या, अन्य भाज्या आणि फळे भरपूर प्रमाणात खावीत.सामान्य आहार, संपूर्ण आणि चवदार होण्यासाठी, त्यात ताज्या भाज्या आणि फळे समाविष्ट कराव्यात.भाज्या / फळे हे सूक्ष्मपोषक तत्वांचे उत्तम स्रोत आहेत.फळे आणि भाज्यांमधून चोथा आणि फोटो-केमिकलसारखे अत्यंत महत्वाचे अनेक अपोषणात्मक घटक मिळतात.हिरव्या भाज्या (पिवळ्या / नारंगी) आणि फळे सूक्ष्मघटकांचे कुपोषण आणि ठराविक तीव्र रोग टाळण्यास मदत करते.अ जीवनसत्वाने समृध्द अन्न खावे.सामान्य दृष्टीसाठी अ जीवनसत्व गरजेचे आहे.अ जीवनसत्वाच्या कमतरतेमुळं रातांधळेपणा आणि डोळ्यांमधील बदल उद्भवतात.अ जीवनसत्वाच्या तीव्र कमतरतेमुळे युवा मुलांमधे अंधत्व येते.हगवण, कांजिण्या आणि श्वसनाचे संक्रमण आणि परजीवी जंतूंचे मुलांना होणारे संक्रमण जठरातून अ जीवनसत्वाचे शोषण कमी करते.दूध, अंडी, यकृत आणि मांस हे पूर्वतयार अ जीवनसत्वाचे उत्तम स्रोत आहेत.वनस्पतीवद्वारे मिळवलेल्या अन्नातूनही बीटा-कॅरोटीनच्या स्वरुपात अ जीवनसत्व मिळवता येते.कॅरोटीनने समृध्द अन्नाच्या उदाहरणांमधे गडद हिरव्या भाज्या जसे, शेवग्याची पाने, माठ, मेथी, पालक आणि फळे आणि भाज्या जसे, गाजर, पिवळा भोपळा, आंबा आणि पपई.रोजच्या आहारात हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करावा.दररोज शक्य होईल तितक्या इतर भाज्यादेखील खाव्यात.कच्च्या आणि ताज्या भाज्या सलाद म्हणून खाव्यात.परसबागेत कुटुंबाला आवश्यक भाज्या लावा.हिरव्या पालेभाज्या, जेव्हा योग्य रितीने स्वच्छ केल्या आणि शिजवल्या जातात, तेव्हा त्या लहान बाळांना देखील सुरक्षित असतात.\nशिजवताना तेल आणि प्राणीजन्य अन्न माफक प्रमाणात वापरावे , आणि वनस्पती/ तूप / लोणी हे केवळ जरुरीनुसार वापरावे.चरबी / तेले यांच्यात उच्च उर्जा मूल्य असते आणि ते परिपूर्तता देतात.चरबी ही बाष्पनशील फॅटी असिडस् पुरवते आणि चरबीत विद्राव्य जीवनसत्वं शोषून घेण्याला चालन��� देते.चरबी ही शरीरातील जैविकदृष्ट्या क्रियाशील संयुक्त पदार्थांचे पूर्वद्रव्य असते.अतिरीक्त उष्मांक, चरबी आणि कोलेस्टेरॉल पुरवणारा आहार रक्तातील लिपीडस् वाढवतो (कोलेस्टेरॉल आणि ट्रायग्लिसराईडस्).अतिप्रमाणातील चरबी ही लठ्ठपणा, हृदयरोग, पक्षाघात आणि कर्करोग यांचा धोका वाढवते.आहारातील अतिरिक्त चरबीचे दुष्परिणाम आयुष्यात लवकरच सुरु होतात.आवश्यक तेव्हढीच चरबी आहारात घ्या.स्वयंपाकासाठी तेलाचा एकापेक्षा अधिक प्रकार वापरा.तूप, लोणी आणि वनस्पती यांचा वापर मर्यादित ठेवा.अल्फा-लिनोलेनिक असिडसने समृध्द अन्न घ्या (वाटाणे, हिरव्या पालेभाज्या, मेथी आणि मोहरीचे दाणे).मांस आणि कोंबडीपेक्षा मासे अधिक प्रमाणात खा आणि अवयवांचे मटण (यकृत, मूत्रपिंड, मेंदू इत्यादी) मर्यादित ठेवा / टाळा.अतिवजन आणि लठ्ठपणा टाळण्यासाठी अति खाणे टाळावे. आवश्यक तितके शरीराचे वजन राखण्यासाठी योग्यप्रकारे व्यायाम आणि कामे करावीत.लठ्ठपणा म्हणजे शरीरावर जमलेली अति प्रमाणातील चरबी.लठ्ठपणाचे आरोग्यावर अनेक विपरीत प्रभाव पडतात आणि अकाली मृत्युसुध्दा होऊ शकतो.त्यामुळे उच्च रक्तदाब, उच्च रक्त कोलेस्टेरॉल आणि ट्रायग्लिसराईडस्, हृदयरोग, मधुमेह, पित्ताशयाचे खडे आणि ठराविक कर्करोग होण्याचा धोका वाढतो.लठ्ठपणा हा केवळ अतिखाण्याचा परिणाम नाही.त्याचे मानसशास्त्रीय परिणाम लक्षणीय आहेत.शरीराचे वजन धीम्या आणि निश्चित गतीने कमी करावे.अतिप्रमाणात उपवास करण्याने आरोग्याची संकटे उद्भवतात.आपल्या शारीरिक कार्यांचा समतोल राखण्यासाठी आवश्यक प्रमाणात विविध प्रकारचे अन्न खा.नियमित अंतराने थोड्या प्रमाणात अन्न घ्या.साखर, चरबीयुक्त अन्न आणि अल्कोहोल यांचे सेवन कमी करा.कमी चरबीयुक्त दूध वापरा.\nचांगल्या आरोग्यासाठी सूचनानियमितपणे व्यायाम करा.धूम्रपान, तंबाकू चघळणे आणि दारु पिणे टाळावे.रक्तातील साखर, लिपिडस् आणि रक्तदाब वयाच्या 30 व्या वर्षानंतर नियमितपणे तपासा.स्वतःहून औषधे घेणे टाळा.तणाव व्यवस्थापनाचे व्यायाम रोज करा (योगासने आणि ध्यान).लहान मुलं आणि महिलांना लसीकरण करा.\nमीठ आवश्यक प्रमाणातच वापरावेअतिरिक्त पेशीय द्रवामधे सोडियम हे मुख्य इलेक्ट्रोलाईट आहे.नाड्यांचे वहन आणि शरीरातील द्रावांचा समतोल साधण्यात सोडियम हे महत्वाची भूमिका निभावते.सोडि���मचा समतोल राखणे हे मूत्रपिंडाच्या कार्यावर अवलंबून असते.अतिप्रमाणात मीठ घेणे (सोडियम क्लोराईड) हे उच्च रक्तदाब आणि पोटाचा कर्करोग यांच्याशी निगडीत आहे.सर्व अन्नांमध्ये सोडियम असते. सोडियंमची आवश्यकता ही पोटॅशियमच्या सेवनातून संतुलित करता येते.लहानपणापासूनच वरुन मीठ घेण्यावर बंधन घाला.मीठ कमी असलेले अन्न / आहार यांची जीभेला सवय लावा.पापड, लोणची, सॉसेस, केचअप, खारवलेली बिस्कीटे, चिप्स्, चीज आणि मासे यांसारखे साठवून ठेवलेले आणि प्रक्रियाकृत अन्नावर नियंत्रण ठेवा.पुरेशा प्रमाणात पोटॅशियम मिळण्यासाठी भरपूर प्रमाणात भाज्या आणि फळे खा.नेहमी आयोडीनयुक्त मीठच वापरा.पुरेसे आयोडीनयुक्त अन्न खा / केवळ आयोडीनयुक्त मीठच वापरा.थायरॉईड संप्रेरक निर्माण होण्यासाठी आयोडीनची आवश्यकता असते.वाढ आणि विकासाकरिता थायरॉईड संप्रेरक आवश्यक असतात.आयोडिनच्या कमतरतेमुळे गंडमाळा (कंठस्थ ग्रंथी मोठी होणे) होतो.आयोडिन कमतरता रोगांमागे पाणी आणि आहारातील आयोडीनचा अभाव हे मुख्य कारण आहे.गर्भधारणेदरम्यान आयोडीनच्या कमतरतेमुळे बाळ मृतावस्थेत जन्मणे, गर्भपात आणि जडवामनता होते.आयोडीनयुक्त मीठाच्या वापराने पुरेशा प्रमाणात आयोडीनची खात्री केली जाते.\nखावयाचे अन्न हे सुरक्षित आणि स्वच्छ असावेचांगले आरोग्य राखण्यासाठी सुरक्षित आणि उत्तम प्रतीचे अन्न आवश्यक आहे.अन्नातील नैसर्गिकरित्या येणारे विषपदार्थ, पर्यावरणात्मक प्रदूषक आणि भेसळयुक्त पदार्थ आरोग्याला धोका निर्माण करतात.असुरक्षित अन्नामुळं अन्नजन्य रोग निर्माण होतात.काळजीपूर्वक तपासणी केल्यानंतर खात्रीशीर स्रोतांकडून अन्नपदार्थ घ्या.वापरण्यापूर्वी भाज्या आणि फळे चांगली धुऊन घ्या.कच्चे आणि शिजवलेले अन्न योग्यप्रकारे साठवून ठेवा आणि विषाणू, उंदीर आणि कीटक यांचा संपर्क टाळा.नाशवंत अन्नपदार्थ संपेतोवर शीतकपाटात ठेवा.वैयक्तीक चांगली स्वच्छता ठेवा आणि स्वयंपाक तसंच अन्न साठविण्याची जागा स्वच्छ आणि सुरक्षित ठेवा.आरोग्यदायी आणि सकारात्मक अन्नाच्या संकल्पना आणि स्वयंपाकाच्या पध्दती स्विकाराव्यात.आहाराच्या पध्दतींमधे सांस्कृतिक मुद्दे एक महत्वाची भूमिका निभावतात.चुकीच्या अन्नाच्या संकल्पना आणि नखरेलपणा यांचा पोषण आणि आरोग्यावर विपरित परिणाम होतो.शिजवण्यामुळ�� अन्न हे पचनाला सुलभ होते आणि सहजपणे पचनात मदत होते.शिजवण्यामुळे हानीकारक जंतु नष्ट पावतात.शिजवण्याच्या चुकीच्या पध्दतींमुळे पोषक तत्वं नष्ट होतात.उच्च तापमानाला शिजवल्यामुळं पोषक पदार्थ नाश पावतात आणि नुकसानकारक पदार्थ तयार होतात.अन्नाबद्दलचे नखरे टाळा आणि चुकीच्या अन्न संकल्पना काढून टाका.शिजवण्यापूर्वी अन्नधान्य वारंवार धुऊ नका.चिरल्यानंतर भाज्या धुऊ नका.चिरलेल्या भाज्या अधिक काळपर्यंत पाण्यात भिजवून ठेऊ नका.शिजवल्यानंतर उरलेले पाणी टाकून देऊ नका.झाकण असलेल्या भांड्यांमधे अन्न शिजवा.तेलात तळणे / भाजणे यापेक्षा प्रेशर / वाफेवर शिजवणे पसंत करा.मोड आणलेले / आंबवलेले अन्नपदार्थ खाण्यास प्रोत्साहन द्या.डाळी आणि भाज्या शिजवताना सोडा वापरु नका.उरलेले तेल वारंवार तापवू नका.पाणी हे पुरेशा प्रमाणात प्यावे आणि शीतपेयं माफक प्रमाणात घ्यावीतपाणी हा शरीरातील प्रमुख घटक आहे.शीतपेयं ही तहान भागविण्यात आणि शरीराची द्रवपदार्थांची गरज पूर्ण करण्यास उपयुक्त आहेत.काही शीतपेये ही पोषक घटक देतात तर बाकीची एक उत्तेजक म्हणून काम करतात.दूध हे पोषक तत्वांचा समृध्द स्रोत असल्याने सर्व वयोगटांसाठी ते एक उत्कृष्ट पेय आहे.रोजची द्रवपदार्थांची गरज भागविण्यासाठी सुरक्षित आणि संपूर्ण पाणी पुरेशा प्रमाणात प्या.पाणी सुरक्षित असण्याबद्दल शंका असेल तर उकळलेले पाणी प्यावे.दररोज उकळलेले किंवा पाश्चरीकृत 250 मिली दूध प्यावे.कार्बनयुक्त शीतपेयं पिण्याऐवजी नैसर्गिक आणि ताज्या फळांचा रस प्यावा.कॉफीऐवजी चहा प्यावा.दारु पिणे टाळावे. जे पितात त्यांनी प्रमाणावर मर्यादा घालावी.प्रक्रियाकृत आणि तयार अन्नपदार्थ संयमानेच खावेत. साखर आवश्यक तेव्हाच घ्यावी.शहरीकरणामुळे प्रक्रियाकृत अन्नाचा वापर आणि मागणी वाढली आहे.पारंपरिक पध्दतीने शिजवलेल्या अन्नाच्या जागी प्रक्रियाकृत अन्न घेण्याची सवय वाढू लागली आहे.प्रक्रियाकृत अन्नात अनेक प्रकारचे समावेशक असतात.प्रक्रियाकृत अन्नपदार्थ हे मजबूतीकरण केलेले नसतील तर पोषणदृष्ट्या संतुलित नसतात.साखर, जी एक प्रक्रियाकृत अन्न आहे, केवळ पोकळ उष्मांक पुरवते.पारंपरिक, घरगुती अन्नाला प्रधान्य द्या.जेवणाच्या वेळी प्रक्रियाकृत स्नॅक पदार्थ टाळावेत.साखर आणि प्रक्रियाकृत अन्नाचे सेवन प्रमाणात ��ेवा, ते केवळ पोकळ उष्मांक पुरवते.मजबूतीकरण केलेले प्रक्रियाकृत पदार्थ चालतील.शरीरावर अन्न समावेशकांचा भार कमी करण्यासाठी प्रक्रियाकृत अन्नाचे प्रमाण मर्यादित ठेवा.अन्न पदार्थावरील लेबलवर दिलेली त्याचे आयुष्यमान आणि त्यात वापरलेले समावेशक यांची माहिती वाचा (डब्यांवर छापलेली)वयस्कर लोकांनी तंदुरुस्त आणि क्रियाशील राहण्यासाठी पोषक तत्वांनी युक्त असा आहार घ्यावावयस्कर लोकांना उष्मांकाची गरज कमी असते.जेवण कमी घेणे, शारीरिक कार्ये आणि संक्रमणाला प्रतिकारशक्ती कमी असल्यामुळे वयस्कर लोक रोगांना सहजपणे बळी पडू शकतात.जेवणाच्या चांगल्या सवयी आणि नियमित व्यायामामुळे वृध्दत्वाचे दुष्परिणाम कमी करता येतात.वयस्कर लोकांना कॅल्शिअम, लोह, जस्त, अ जीवनसत्व आणि प्रति-ऑक्सीडीकारक हे वयाशी निगडीत रोग टाळण्यासाठी अधिक प्रमाणात हवे असतात.तंदुरुस्त राहण्यासाठी पोषक तत्वांनी समृध्द विविध प्रकारचे अन्न घ्या.अन्नसेवनाचे प्रमाण शारीरिक कार्यांच्या तुलनेने असू द्यावे.एका दिवसात अनेकवेळा थोडेथोडे अन्न खावे.तळलेले, खारवलेले आणि मसालेदार अन्न टाळावे.नियमितपणे व्यायाम करावा.\nMHGR| गिग इकॉनॉमी म्हणजे काय Gig कामगारांसाठी जाणून घेण्यासारख्या 5 गोष्टी\nMHGR| ऑनलाइन, ऑफलाइन आणि घरी पैसे कमवण्याचे 25 मार्ग\nMHGR| महाराष्ट्रात किती ज्योतिर्लिंगे आहेत\nमहाराष्ट्रात किती ज्योतिर्लिंगे आहेत\nMHGR| बेळगांव कारवार बिदर निपाणीचा सीमाप्रश्न काय आहे\nMHGR| News Update 2024| महाराष्ट्रात किती जिल्हे आहेत\nMHGR| गिग इकॉनॉमी म्हणजे काय Gig कामगारांसाठी जाणून घेण्यासारख्या 5 गोष्टी\nMHGR| ऑनलाइन, ऑफलाइन आणि घरी पैसे कमवण्याचे 25 मार्ग\nMHGR| महाराष्ट्रात किती ज्योतिर्लिंगे आहेत\nMHGR| बेळगांव कारवार बिदर निपाणीचा सीमाप्रश्न काय आहे\nउद्योग, उर्जा व कामगार विभाग\nपर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग\nमहसूल व वन विभाग\nमहिला व बाल विकास विभाग\nसामाजिक न्‍याय व विशेष सहाय्य विभाग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00854.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mayboli.in/2022/02/24/", "date_download": "2024-03-04T23:46:22Z", "digest": "sha1:LEVZAQQBYVLHRK33HMVYWJF44RT2543S", "length": 4359, "nlines": 96, "source_domain": "mayboli.in", "title": "February 24, 2022 - Mayboli.in", "raw_content": "\nदोन अक्षरी मुलींची नावे\nदोन अक्षरी मुलींची नावे\nजास्त वेळ करण्यासाठी सर्वात प्रभावी सेक्स स्टॅमिना पावर गोळी नाव\nस्टॅमिना गोळी किंवा पावर गोळी नाव ह्या अशा गोळ्या आहेत ज्या एका पुरुषाला जास्त वेळ करण्यासाठी मदद करतात, यांचे सेवन जवळपास सर्वच पुरुषांनी करावा असा\nद वरून मुलींची नावे 2024 – Latest & New\nन अक्षरावरून मुलींची नावे २०० नावे अर्थासहित – N Varun Mulinchi Nave 200+\nरोहित शर्माला कर्णधारपदावरून हटवल्याने मुंबई इंडियन्सचे इन्स्टाग्रामवरील तब्बल इतके लाख फॉलोअर्स कमी झाले आहेत\nरोहितची शर्माची कप्तानी गेल्यावर सूर्यकुमार यादवच्या सोशल मीडिया पोस्टने चाहत्यांना आश्चर्यचकित केले\nजाणून घ्या ह्रदय विकाराचा झटका आल्यावर अभिनेता श्रेयश तळपदेची आता त्याची तब्येत कशी आहे ते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00854.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} +{"url": "https://nponlinenews.com/sara-tendulkar-is-dating-this-punjabi-boy/", "date_download": "2024-03-05T01:40:54Z", "digest": "sha1:Z2JVRWEO5UZXNE3FJZA3KLRTJIH6ZPKM", "length": 7778, "nlines": 47, "source_domain": "nponlinenews.com", "title": "शुभमन गिलला नाही तर या पंजाबी मुलाला डेट करतेय सारा तेंडुलकर, गुपचूप भेटतानाचे फोटो व्हायरल", "raw_content": "\nशुभमन गिलला नाही तर या पंजाबी मुलाला डेट करतेय सारा तेंडुलकर, गुपचूप भेटतानाचे फोटो व्हायरल\nशुभमन गिल : भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज शुभमन गिल आणि माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर यांच्यातील अफेअरच्या बातम्या नेहमीच चर्चेत असतात. मीडिया आणि सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या अनेक फोटो आणि व्हिडिओंवरून असा अंदाज लावला जात आहे की गिल आणि सारा एकमेकांच्या नात्यात आहेत. अशा अनेक बातम्या विश्वचषकादरम्यानही चर्चेत राहिल्या. आता या कथेत नवा ट्विस्ट आला आहे. सारा तेंडुलकर गिल नाही तर दुस-यासोबत रिलेशनशिपमध्ये असल्याची बातमी आहे.\nसारा या मुलाला डेट करत आहे\nकाही दिवसांपूर्वी शुभमन गिलच्या फॅन पेजने इंस्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला होता. या फोटोमध्ये सारा तेंडुलकर पंजाबी मुलासोबत खुशप्रीत सिंग दिसली होती. गिलने नंतर हे चित्र नापसंत केले पण तोपर्यंत सारा तेंडुलकर आणि खुशप्रीत एकमेकांना डेट करत असल्याची बातमी सोशल मीडियावर पसरली. 2023 च्या विश्वचषक स्पर्धेतील भारताच्या सामन्यांमध्येही हे दोघे एकत्र दिसले होते.\nशुभमन गिल आणि खुशप्रीत सिंग हे मित्र आहेत. दोघेही चांगले मित्र मानले जातात. गिलच्या वाढदिवसानिमित्त खुशप्रीत सिंगने त्याच्यासोबतचे फोटो शेअर करून त्याला शुभेच्छा दिल्या. खुशप्रीत सिंगने शुभमनला वाढदिवसाच्य�� शुभेच्छा दिल्या आणि त्याचे कॅप्शन बरेच दिवस सोशल मीडियावर व्हायरल झाले. कारण त्या बर्थडे विशच्या कॅप्शनमध्ये खुशप्रीत सिंगने साराचे नाव मजेशीर पद्धतीने घेतले होते.\nसोशल मीडियावर त्याच्या आणि सारा तेंडुलकरबद्दलच्या बातम्यांमुळे शुभमन गिल ब्रेकवर आहे. तो आपल्या कुटुंबासोबत सुट्टी साजरी करत आहे. २०२३ च्या विश्वचषकानंतर त्याला ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू असलेल्या टी-२० मालिकेतून विश्रांती देण्यात आली होती. बहुधा तो दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर टीम इंडियात परतेल. गिलसाठी मोठी बातमी म्हणजे त्याची आयपीएल 2024 मध्ये गुजरात टायटन्सच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे.\nभारताविरुद्धच्या शेवटच्या 2 T20 सामन्यांसाठी बदलला संपूर्ण ऑस्ट्रेलिया संघ, 6 खेळाडू अचानक संघाबाहेर..\nऋषभ पंतच्या पुनरागमनामुळे होणार या खेळाडूचे करिअर कायम उद्ध्वस्त, निवृत्ती घेण्याशिवाय नाही कोणता पर्याय..\nराशिद खानचा मोठा निर्णय, आता नेपाळकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणार आहे Rashid Khan\nया भारतीय खेळाडूला देशभक्तीची किंचितही भावना उरली नाही, फक्त आयपीएलच्या पैशासाठी क्रिकेट खेळायचे आहे. Indian player\n‘धनश्री वर्मा’ अगोदरही या मुलांसोबत दिसली होती, चहलच्या पत्नीला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल केले जात आहे. Dhanshree Verma\nWPL 2024 सामना IPL पेक्षाही रोमांचक, दिल्ली आणि गुजरातमध्ये शेवटच्या चेंडूपर्यंत लढत, या संघाने जिंकला WPL 2024 match\nऋषभ पंतचे पुनरागमन झाल्यास या 2 धोकादायक यष्टीरक्षकांना टीम इंडियातून कोणत्याही कारणाशिवाय काढून टाकले जाईल, सध्या गोंधळाचे वातावरण Rishabh Pant\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00854.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.merisaheli.com/do-10-remedies-for-a-shapely-build?amp", "date_download": "2024-03-05T00:10:28Z", "digest": "sha1:JG2VIHHAOCJK4QKUHANJQZNJURWR77FL", "length": 16406, "nlines": 71, "source_domain": "www.merisaheli.com", "title": "सुडौल बांधा हवा 10 उपाय करा (Do 10 remedies for a shapely build) | Health & Fitness Marathi, Marathi", "raw_content": "\nसुंदर स्त्री… म्हणजे केवळ सुंदर मुखडा नव्हे, तर त्यास सुडौल बांध्याचीही जोड हवी. पुराण ग्रंथातही स्त्री सौंदर्याविषयीचा उल्लेख करताना, तिच्या सुंदर चेहर्‍याइतकेच, कमनीय बांध्यालाही महत्त्व दिलेलं आढळतं. खरं म्हणजे, एरव्हीदेखील प्रत्येक स्त्री आपला बांधा सुडौल असावा, यासाठी प्रयत्न करत असते.\nपण एकदा का विवाहाची तारीख ठरली की, या सुडौल बांधा कमावण्याच्या प्रक्रियेची एक डेडलाइन निश्‍चित होते. आणि ही डेडलाइन पाळायची, म्हणजे केवळ त्यासाठीच्या योजना आखायच्या नाहीत, तर योग्य योजना आखून त्यानुसार कृतीही करायला हवी.\nफिटनेस प्लान तयार करा\nविवाहापूर्वी वजन कमी करायचंच आहे, असा पक्का इरादा असल्यास या शुभकार्यास आजच सुरुवात करा.\nखरं म्हणजे, विवाहाच्या चार-सहा महिन्यांआधीपासूनच फिटनेस ट्रेनिंगची सुरुवात करायला हवी. यामुळे हे लक्ष्य साध्य करण्यासाठी पुरेसा अवधी मिळतो. तसेच वजन कमी करण्याच्या या कार्यक्रमाला थेट सुरुवात करण्यापूर्वी त्यासाठीचा योग्य प्लान तयार करा.\nमुख्य म्हणजे, काय करायचंय आणिकाय टाळायचंय, याची यादी तयार करून त्यानुसार वर्तन करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करा.\nपाण्याला पर्यायच नाही, हे सर्वप्रथम लक्षात घ्या. सॉफ्ट ड्रिंक्स, सरबतं यांना अलविदा म्हणा आणि त्याऐवजी अधिकाधिक पाणी पिण्यावर भर द्या. भरपूर प्रमाणात पाणी प्यायल्यामुळे शरीरातील विष द्रव्ये (टॉक्सिन्स) शरीराबाहेर टाकण्यास मदत होते. यामुळे त्वचा नितळ आणि सतेजही होते. म्हणूनच जेवणापूर्वी किमान दोन ग्लास आणि दिवसभरातून किमान आठ-दहा ग्लास पाणी पिण्याची सवय लावून घ्या. यामुळे अतिरिक्त अन्न सेवन करणंही कमी होईल.\nअतिरिक्त अन्न सेवन करू नका\nअतिरिक्त आहार सेवन करणं, हे अधिक प्रमाणात कॅलरीज शरीरात जाण्याचं मुख्य कारण आहे. म्हणूनच अधिकच्या अन्नाला कटाक्षाने ‘नाही’च म्हणायचं, हा नियम स्वतःला घालून घ्या. जेवताना ताटात थोडंच अन्न घ्या आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे, केवळ भूक शमविण्यासाठी अन्न सेवन करा. स्वादिष्ट आहे, भरपूर आहे, उरेल इत्यादी कारणांची सबब देत जास्तीचे अन्न पोटात ढकलू नका. एक वा दोन वेळा भरपूर खाण्यापेक्षा, दिवसातून चार-पाच वेळा थोडा-थोडा आहार घ्यायचा सल्ला तज्ज्ञ देतात. यामुळे भुकेवर संयम ठेवणेही शक्य होते आणि उगाच जास्तीचा आहारही सेवन केला जात नाही.\nक्रॅश डाएट मुळीच करू नका\nक्रॅश डाएटच्या जाळ्यात न अडकणंच हितावह आहे. अशा डाएट्समुळे वजन कमी होवो न होवो, शरीराची शक्ती मात्र नक्कीच कमी होते. परिणामी, तुम्ही आजारी दिसू लागता. म्हणजेच, अशा डाएटमुळे फायद्यापेक्षा नुकसान होण्याचीच शक्यता अधिक असते. म्हणूनच, विवाहाला काही दिवसांचाच अवधी असताना आजारी पडायचे नसेल, तर अशा प्रकारच्या डाएटच्या नादी न लागता, सकस आहार घेण्याकडे कल असू द्या.\nभाज्या व फळांचे प्रमाण वाढवा\nवजन कमी करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे, मेदयुक्त आहारापासून दूर राहा आणि आहारात ताज्या भाज्या व फळांचा अधिकाधिक समावेश करा. पॅकेज फूड्स आणि चॉकलेट्सही टाळलेलेच बरे. यापेक्षा सकस आहाराचा पर्याय निवडा. अशा आहारामुळे शरीराला आवश्यक जीवनसत्त्व व खनिजेही मिळतील आणि वजन कमी करण्यासही मदत होईल.\nझोपेशी मुळीच तडजोड करू नका. तज्ज्ञांच्या मते, रोज रात्रीची किमान 7-8 तासांची शांत झोप तुमचे शरीर आणि मन ताजेतवाने ठेवते. अपुर्‍या झोपेमुळे दिवसभर निरुत्साह राहतो आणि किमान विवाहापूर्वी तरी आळस व निरुत्साह योग्य ठरणार नाही. म्हणूनच सौंदर्यवर्धक आणि आरोग्यवर्धक अशी पुरेशी शांत झोप घ्यायला अवश्य घ्या.\nवजन कमी करण्याचं प्लानिंग करून त्यानुसार आहार-विहाराची पथ्य पाळणं चांगलं आहे, पण म्हणून त्या बाबतीत अति आग्रही राहू नका. उगाच त्याचा अट्टहास करून स्वतःला त्रास करून घेऊ नका. एखाद वेळेस पथ्य पाळता नाही आलं,\nतर त्याविषयी चिंता करत बसू नका.\nआज फिटनेस प्लान सुरू केला आणि उद्याच वजन कमी होईल, असे कदापि होणार नाही. वजन कमी करण्यासाठी आपल्या शरीराला काही वेळ लागतोच, त्यामुळे उतावीळ होऊ नका. धीर ठेवा आणि वजन कमी करण्याची ही प्रक्रियाही एन्जॉय करा.\nवाइन्स आणि कॉकटेल्स त्या स्पेशल दिवसासाठी राखून ठेवणेच योग्य ठरेल. एक ग्लास अल्कोहोल म्हणजे, 150 कॅलरीज आणि विवाहापूर्वी एवढ्या कॅलरीज, नक्कीच परवडण्यासारख्या नाहीत.\nयोग्य आहाराला योग्य आणि नियमित व्यायामाची जोड मिळाल्यास परफेक्ट फिगर मिळवणं काही कठीण नाही. दररोज किमान 20 मिनिटे व्यायाम केल्यास शरीरातील ऊर्जा वाढेल. तुम्हाला उत्साह जाणवेल आणि अधिकच्या कॅलरीज बर्न करायलाही मदत होईल. यासाठी जास्त काही करता नाही आलं, तरी चालणे, लिफ्ट टाळून पायर्‍यांचा वापर करणे अशा काही साध्या गोष्टीही करता येतील. वेट ट्रेनिंग वा कार्डिओविषयी साशंकता असल्यास योगासनांचा पर्याय निवडता येईल. यामुळे तुमचे तन आणि मनही आरोग्यदायी राहील.\nआनंदी राहण्यासाठी कोणत्याही कारणाची गरज नाही. मनुष्य आनंदी असला की त्याच्या शरीरामध्ये इनडॉर्फीन्स निर्माण होते, जे शरीर आरोग्यदायी राखण्यास मदत करते. तसेच आनंदी व्यक्तींची पचनसंस्थाही चांगली राहते. म्हणूनच फिट राहण्यासाठी, आनंदी राहा.\nया 10 साध्या-��ोप्या उपायांचा प्रामाणिकपणे अवलंब केल्यास त्या स्पेशल दिवशी तुमचा बांधाही सुडौल दिसेल,\nPrevious « शाहरुखच्या वर्षाअखेरच्या शेवटच्या डंकी या सिनेमाचा ट्रेलर रिलीज, पठाण आणि जवानपेक्षा वेगळ्याच लूकमध्ये दिसतोय अभिनेता ( Shah Rukh Khan Starrer Dunki Drop 4 Trailer Release)\nभूषण प्रधान आणि शिवानी सुर्वेच्या अरेंज मॅरेजची रोमँटिक प्रेमकथा (Unn Sawali Trailer Out)\nशिवानी सुर्वे लवकरच नव्या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाली आहे. या चित्रपटामध्ये शिवानी…\nआराध्या बच्चनच्या नव्या लूकने चोरली लाइमलाइट, सोशल मीडिया युजर्सच्या ऐश्वर्याच्या लेकीवर खिळल्या नजरा (Aradhya Bachchan Beauty Transformation Shocks Netizens, Fans Are Finally Happy To See Her New Hairstyle)\nऐश्वर्या राय बच्चनची मुलगी आणि बच्चन कुटुंबाची लाडकी नात आराध्या बच्चन अनेकदा सोशल मीडियावर ट्रोलिंगची…\nशोएब इब्राहिम ने दिखाई अपने बेटे रूहान की पहली दुबई ट्रिप की झलकियां, शेयर की प्यारी तस्वीरें (Shoaib Ibrahim Gives A Sneak Peek Into His Son’s First Dubai Trip)\nटीवी के मोस्ट पॉपुलर एक्टर शोएब इब्राहिम इन दिनों अपनी वाइफ दीपिका कक्कड़ और नन्हे…\nसारा अली खानच्या 'ए वतन मेरे वतन' या चित्रपटाचा ट्रेलर आज प्रदर्शित आहे. १९४२ च्या…\nदरवर्षी गोवा आपल्या राज्याला भेट देणाऱ्या लाखो अभ्यागतांना गोव्याची समृद्धी दर्शविणाऱ्या सण- उत्सवांचे निमंत्रण देतो.…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00855.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://bharatlive.news/whatsapp-new-features-2024-to-block-spam-calls-or-messages-immediately-124021200037_1-html/", "date_download": "2024-03-05T01:03:07Z", "digest": "sha1:MQPTJDAPDM6NALCFMI6IEPUISF2AGD7X", "length": 21731, "nlines": 149, "source_domain": "bharatlive.news", "title": "WhatsApp मुळे तुमच्या बँक खात्याला धोका ! लगेच ब्लॉक करा Spam कॉल किंवा मेसेज - Latest Marathi News Jalgaon | Nashik | Pune | Mumbai - भारत लाईव्ह न्यूज मीडिया", "raw_content": "\nWhatsApp मुळे तुमच्या बँक खात्याला धोका लगेच ब्लॉक करा Spam कॉल किंवा मेसेज\nWhatsApp मुळे तुमच्या बँक खात्याला धोका लगेच ब्लॉक करा Spam कॉल किंवा मेसेज\nWhatsApp मुळे तुमच्या बँक खात्याला धोका लगेच ब्लॉक करा Spam कॉल किंवा मेसेज\nWhatsApp वरील स्पॅम मेसेज आणि स्पॅम कॉल्समुळे तुम्हीही हैराण आहात, तर जाणून घ्या की कंपनीने नुकतेच दोन नवीन पॉवरफुल फीचर्स आणले आहेत, ज्याचा वापर करून तुम्ही स्पॅम मेसेज पाठवणाऱ्याला एका क्लिकने ब्लॉक करू शकता आणि स्पॅम ब्लॉकही करू शकता. तसेच अगदी सोप्या सेटिंगसह स्पॅम कॉल म्यूट करू शकता. ही दोन्ही वैशिष्ट्ये खूप शक्तिशाली आ���ेत जी तुमच्या कष्टाने कमावलेले पैसे लुटण्यापासून वाचवू शकतात.\nस्पॅम मेसेज एका क्लिकने अवरोधित केले जातील\nघोटाळ्यांची वाढती प्रकरणे पाहता कंपनीने नवीन वैशिष्ट्ये आणली आहेत. स्पॅम मेसेज हे WhatsApp सारख्या मेसेजिंग नेटवर्कसाठी चिंतेचे कारण बनले आहे, प्रचारात्मक संदेशांपासून ते घोटाळ्याच्या संदेशांपर्यंत, परंतु आता कंपनीने एक वैशिष्ट्य आणले आहे जे तुम्हाला अशा स्पॅम संदेशांना थेट तुमच्या लॉक स्क्रीनवरून ब्लॉक करू देते. वापरकर्त्याचा अनुभव आणखी सुधारण्यासाठी कंपनीने हे उत्तम अपडेट सादर केले आहे.\nकसं काम करतं नवीन फीचर\nनवीन फीचर व्हाट्सअॅप यूजर्सला डिव्हाइसला अनलॉक करणे किंवा अॅप ओपन न करता स्पॅम मेसेज ओळखण्यात आणि ब्लॉक करण्याची सुविधा देतं. लॉक स्क्रीनवर स्पॅम मेसेज दिसताच यूजर्सना आता रिप्लायसह ब्लॉक बटण मिळेल. तुम्ही त्या संपर्काची तक्रार करण्यास देखील सक्षम असाल.\nWhatsApp आधीच कोणत्याही अज्ञात नंबरच्या संपर्क तपशील खाली एक चेतावणी दर्शवते. मात्र हा इशारा चॅट उघडल्यानंतरच दिसून येतो. जिथे संपर्क जोडणे, त्याला ब्लॉक करणे किंवा तक्रार करणे असे पर्याय आहेत, परंतु आता तुम्ही लॉक स्क्रीनवरून थेट त्यावर क्लिक करून स्पॅम संदेश ब्लॉक करू शकाल.\nफीचर कशा प्रकारे वापरावे\nहे वापरण्यासाठी लॉक स्क्रीनवर दिसत असलेल्या WhatsApp स्पॅम मेसेजच्या जवळीक ‘Arrow’ ऑप्शन वर क्लिक करा.\nयेथे आपल्याला दोन ऑप्शन दिसतील, ‘Block‘ आणि ‘Reply’ जिथून तुम्ही आता कोणालाही थेट ब्लॉक करू शकता.\nयासारखे स्पॅम कॉल ब्लॉक करा\nयाशिवाय तुम्ही स्पॅम कॉल टाळण्यासाठी एक उत्तम फीचर देखील वापरू शकता जे ॲपच्या सेटिंग्जमध्येच लपलेले आहे. सायलेन्स अननोन कॉलर्स असे या फीचरचे नाव आहे, ते वापरण्यासाठी तुम्हाला तुमच्या व्हॉट्सॲप अकाउंटच्या सेटिंगमध्ये जावे लागेल आणि येथून तुम्हाला प्रायव्हसीचा पर्याय निवडावा लागेल. यानंतर तुम्हाला येथे कॉल्सचा पर्याय दिसेल. येथून तुम्ही हे वैशिष्ट्य चालू किंवा बंद करू शकता.\nअन्न उत्कृष्टता केंद्र सोलापुरातच होणार : चंद्रकांत पाटील\nपाचव्या ‘गॅरंटी’चा आज शुभारंभ\nहुश्श……..मुंबई-अहमदाबाद महामार्गाच्या क्राँक्रिटीकरणाला सुरुवात\nखजुराहोमध्ये बसंत रागाच्या तालावर गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड\nम्हादई प्रश्नी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत के��ळ बघ्याची भूमिका घेणार का \nराष्ट्रपतींच्या हस्ते १९ बालकांना प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार प्रदान\nदीपक, नरेंदरचे आव्हान पहिल्याच फेरीत समाप्त\nड्रीम लँड बिल्डर्सचे प्रमुख पवन भडाना यांची आत्महत्या\nभारताच्या विकासदरामध्ये वाढीचे मुडीज्चे संकेत\nमॉरिशसमध्ये 6 भाविकांचा दुर्घटनेत मृत्यू\nपब्लिक से बोल आज विशेष\nभारत लाईव्ह न्यूज मीडिया प्रगतिशील विचारधारेने प्रेरित व संचालित स्वतंत्र बातमी माहिती प्रसारक समूह आहे. आम्ही आमच्या माध्यमाने जगभरातील प्रमुख महत्वाच्या बातम्या घडामोडी , बदल , नवीन विकास योजना , शासकीय , प्रशासकीय , सामाजिक व गुन्हेगारी तसेच संपादकीय व विविध लेखकांच्या द्वारे लिखित बातम्या अग्रलेख विशेष माहिती आणि मथळे आमच्या माध्यमाने ईंग्रजी तसेच मराठी भाषेतून आमच्या वाचकांना उपलब्द करून देतो.\n दुसर्‍या घरोब्यासाठी पत्नीचा गळा आवळून दरीत फेकले\nअनेकवेळा नवरा-बायकोतील विसंवादाला प्रेमाचा त्रिकोण कारणीभूत असतो. त्याचे किंवा तिचे बाहेर कुठेतरी मधुर संबंध निर्माण झालेले असतात आणि हे मधुर …\n कसा बनला मायानगरीचा पहिला डॉन\nमुंबईमध्ये अनेक माफिया डॉन उदयास आले. पण, एकाने मुंबईच्या अंडरवर्ल्डला सर्वात आधी प्रकाश झोतात आणले; शिवाय अंडरवर्ल्ड आणि बॉलीवूड यांच्या …\n चोरच जेव्हा न्यायाधीश बनतो\nतो एक अट्टल चोर होता. देशभरात त्याच्या नावावर चोरीचे शेकडो गुन्हे दाखल झालेले होते. आठ राज्यांतील पोलिस या चोराच्या मागावर …\nगुन्हेगारांची मानसिकता; भयावह पातळीचा राग\nगुन्हा जेव्हा घडतो तेव्हा प्रचंड राग हा गुन्हेगाराच्या मनात आलेला असतो. रागाचा हा भर अत्युच्च पातळीवर पोहोचलेला असतो\nराजकीय वादाची ठिणगी; भूखंड वादाचा वणवा\nकल्याण पूर्वचे भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटाचे कल्याण शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर उल्हासनगरच्या हिललाईन पोलिस ठाण्यातच गोळीबार …\nगेल्या वर्षी 21 डिसेंबर रोजी रोमानियाच्या लिजंड एअरलाईन्सचे दुबईतून उड्डाण केलेले एक विमान फ्रान्सच्या व्हॅट्री विमानतळावर जवळपास तीन दिवस रोखून …\nMahashivratri 2024: महाराष्ट्रात आहेत ही ५ ज्योतिर्लिंग, यांच्याबद्दल तुम्हाला माहीत आहे का\nTravel Tips: भगवान शिवाच्या १२ ज्योतिर्लिंगांपैकी काही प्रसिद्ध ज्योतिर्लिंग महाराष्ट्रात आहेत. महा��िवरानिमित्त महाराष्ट्रातील ५ प्रसिद्ध ज्योतिर्लिंगांविषयी जाणून घेऊया.\nRelationship : चांगल्या जोडीदारामध्ये हवे हे 5 गुण\nजीवनाच्या प्रवासात प्रत्येक वळणावर आपल्या सोबत एक व्यक्ति असणे गरजेचे असते. जो तुम्हाला नेहमी साथ देईल. जीवनात तुम्ही जेव्हा कठीण …\nWomen Day 2024: कधी आणि का साजरा केला जातो आंतरराष्ट्रीय महिला दिवस जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व\nInternational Women Day 2024: आंतरराष्ट्रीय महिला दिन कधी आहे, आपण तो का साजरा करतो, त्याचा इतिहास आणि महत्त्व याबाबत येथे …\nजळगाव जिल्हा परिषदेतील मोठा गौडबंगाल…हजारो बेरोजगारांना डावलून मर्जीतील कंत्राटदारांना कामे वाटप : भारत लाईव्ह न्यूज मीडिया \nजळगाव : धनवीरसिंग ठाकूर , जळगाव जिल्हा परिषदेचा गेला कित्येक महिन्यापासून सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांचे काम वाटप समितीची बैठक गाजवत असून …\n#LatestNews #MarathiNews #Politics : भाजपची उमरगा तालुका कार्यकारिणी अखेर जाहीर \nउमरगा प्रतिनिधी उमरगा तालुका भारतीय जनता पार्टीची नूतन कार्यकारिणी व विविध आघाड्यांच्या अध्यक्षांची निवड शनिवारी (दि. २३) तालुकाध्यक्ष शहाजी पाटील …\n नागपुरमधून २८ डिसेंबरला लोकसभेचं रणशिंग फुंकणार\nनागपूर; पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या स्थापना दिनाचे औचित्य साधत येत्या २८ डिसेंबर रोजी नागपुरमध्ये काँग्रेस पक्षाची महारॅली आयोजित …\nमोदी है तो मुमकिन है, देशात २०३० पर्यंत २०० एअरपोर्ट, २०४७ पर्यंत ४५०० ‘वंदे भारत’ असतील”: ज्योतिरादित्य सिंधिया : भारत …\nमुंबई : विशेष वृत्त, भारतीय केबिनेट मधील तरुण नेतृत्व ज्योतिरादित्य सिंधिया ह्यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखती मध्ये भारतीय नेतृत्वाची धुरा …\nकाँग्रेसच्या मद्यसम्राट कडून २०० कोटी रोख सापडली …अजूनही पैसे मोजणी सुरु : धीरज साहू : भारत लाईव्ह न्यूज मीडिया \nमुंबई : धनवीरसिंग ठाकूर , एकी कडे नुकत्याच निवडणुका पार पडल्या आणि आजच तेलंगाणा राज्यात काँग्रेस ने सत्ता स्थापन केली …\nछत्तीसगडच्या मतमोजणीत कॉंग्रेस-भाजपमध्ये ‘टी-20’ सारखा ‘थरार’\nपुढारी ऑनलाईन डेस्क : छत्तीसगड विधानसभा निवडणूक मतमोजणीस आज सकाळी प्रारंभ झाला आहे. मतमोजणीच्या पहिल्या अडीच तासात क्रिकेट ‘टी-20’ मधील …\nछवी राजावत ह्यांच्या शब्दांतून : राजस्थानातील गावाची महिला सरपंच : अनुभव प्रवास : भारत लाईव्ह न्यूज मीडिया \nमु���बई : नवीन भारतीय युगातील महिला मुली जेथे चंद्रावर पाऊले उमटवीत आहेत तेथेच महिला म्हणून जेव्हा आपण एखाद्या समुदाय , …\nबातम्या विभाग: Select Categoryकरियर शिक्षण विशेषखेळ समाचारगुन्हेगारीजीवनशैलीठळक बातम्यापब्लिक से बोल आज विशेषपर्यटनमनोरंजनमहत्वाची बातमीमहत्वाची बातमीमोठी बातमीराजकारणविदेश बातम्याविशेष बातमीसंपादकीय\nभारत लाईव्ह न्यूज मीडिया :\nआमच्या अधिकृत मराठी भाषिक बातमी संकेतस्थळावर आपले स्वागत आहे. आम्ही भारत लाईव्ह न्यूज मीडिया आणतो जळगाव,नाशिक,पुणे,मुंबई येथील सर्व ठळक महत्वाच्या दैनंदिन घडामोडी तसेच महाराष्ट्र राज्यातील सर्व महत्वाच्या घडामोडी लागलीच आपल्या पर्यंत आपल्या मराठी भाषेतून. भारत लाईव्ह न्यूज मीडिया स्वतंत्र संचालित निष्पक्ष बातमी समूह असून आम्ही आमच्या शोध पत्रकारिता आधारित सामाजिक मुद्दे , शासकीय बाबी तसेच महत्वाच्या लेखन सामग्री आपल्या पर्यंत आमच्या अधिकृत संकेतस्थळ द्वारे पोहोचवितो.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00856.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mahametronews.com/for-birth-death-registration-aadhaar-is-not-mandatory/", "date_download": "2024-03-04T23:52:59Z", "digest": "sha1:CGKXN25B2YP2P2WIUMZSVCXESIK6LRXN", "length": 17101, "nlines": 267, "source_domain": "mahametronews.com", "title": "जन्म-मृत्यूच्या नोंदणीसाठी ‘आधार’ सक्तीचे नाही; भारत सरकार महानिबंधक कार्यालयाचा खुलासा? - MahaMetroNews Best News Website in Pune", "raw_content": "\nमहा मेट्रो न्युज पत्रकार\nजन्म-मृत्यूच्या नोंदणीसाठी ‘आधार’ सक्तीचे नाही; भारत सरकार महानिबंधक कार्यालयाचा खुलासा\nजन्म-मृत्यूच्या नोंदणीसाठी ‘आधार’ सक्तीचे नाही; भारत सरकार महानिबंधक कार्यालयाचा खुलासा\nनवी दिल्ली | जन्म किंवा मृत्यूची नोंद करण्यासाठी संबंधित व्यक्तीचा ‘आधार क्रमांक’ ओळख पटविण्यासाठी पुरावा म्हणून देणे सक्तीचे नाही, असा खुलासा भारत सरकारच्या महानिबंधक कार्यालयाने केला आहे. आंध्र प्रदेशातील विशाखापट्टण येथील नागरिक अनिऊल कुमार राजगिरी यांनी माहिती अधिकार कायद्यान्वये केलेल्या अर्जाच्या उत्तरात हा खुलासा करण्यात आला.\nमहानिबंधकांनी म्हटले की, भारतात जन्म-मृत्यूची नोंद त्यासाठी केलेल्या सन १९६९ च्या कायद्यानुसार केली जाते. त्या कायद्यात जन्म-मृत्यूच्या नोंदणीच्या वेळी ‘आधार’सारखा पुरावा घेण्याची कोणतीही तरतूद नाही. त्यामुळे ‘आधार’ कायद्यानुसार ज्या गोष्टींसाठी ‘आधार’ सक्तीचे आह��� त्यात या नोंदणीचा समावेश होत नाही.\nमात्र नोंदणी करू इच्छिणार्‍या व्यक्तीने स्वेच्छेने ‘आधार’ क्रमांक दिला तर तो ओळख पटविण्यासाठी ग्राहय पुरावा म्हणून स्वीकारला जाईल. मात्र नोंदणी कार्यलयाने असा ‘आधार’ क्रमांक घेताना त्यातील सुरुवातीचे आठ अंक वाचता येणार नाहीत अशा प्रकारे काळ्या रंगाने झाकून घ्यावेत, असाही खुलासा करण्यात आला आहे.\nPrevious मंदिर बंद उघडले बार,उद्धवा धुंद तुझे सरकार,राज्यातील मंदिरे उघडण्याच्या मागणीसाठी भाजपचे ठिय्या आंदोलन\nNext JOB ALERT; राज्यात पोस्ट खात्यात 1371 जागांसाठी मेगाभरती, 18 हजारांपासून 69 हजारपर्यंत पगार\nतारीख ठरली; मराठा आरक्षणासाठी २० फेब्रुवारीला विशेष अधिवेशन\nखा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त ज्युपिटर हॉस्पिटलमधे लहान बच्चुंच्या हृदय शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन\nयळकोट यळकोट जय मल्हार करत मुख्यमंत्र्यांच्या, पाटलांच्या अन् चिवटेंच्या नावानं जेजुरीत चांगभलं \nमुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीने वर्षभरात केले विक्रमी वाटप; रुग्णांनी केले कौतुक\nभिगवणमधील मंगलदृष्टी सोसायटीच्या बिल्डरकडून फ्लॅट धारकांची फसवुक झाल्याने नागरिकांनी हैराण; प्राथमिक सुविधा नसल्याने नागरिकांची प्रांत-तहसीलदारांकडे धाव\nआरोग्य कर्मचाऱ्यांची बिन-पगारी फुल अधिकारी, ही संकल्पना राबवणारी पुणे जिल्हा परिषदेची उत्तुंग कामगिरी; आरोग्यमंत्र्यांचे दुर्लक्ष\nFM Radio सुरू करण्यासाठी खालील त्रिकोणी बटन क्लिक करा\nआरोग्य मंत्री राजेशजी टोपे साहेब यांचे कोरोनाला घाबरू नये याची ही सूंदर अशी चित्रफीत: जरूर बघा\nमहा मेट्रो न्युज फेसबुक पेज\nतारीख ठरली; मराठा आरक्षणासाठी २० फेब्रुवारीला विशेष अधिवेशन\nखा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त ज्युपिटर हॉस्पिटलमधे लहान बच्चुंच्या हृदय शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन\nयळकोट यळकोट जय मल्हार करत मुख्यमंत्र्यांच्या, पाटलांच्या अन् चिवटेंच्या नावानं जेजुरीत चांगभलं \nमुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीने वर्षभरात केले विक्रमी वाटप; रुग्णांनी केले कौतुक\nभिगवणमधील मंगलदृष्टी सोसायटीच्या बिल्डरकडून फ्लॅट धारकांची फसवुक झाल्याने नागरिकांनी हैराण; प्राथमिक सुविधा नसल्याने नागरिकांची प्रांत-तहसीलदारांकडे धाव\nतारीख ठरली; मराठा आरक्षणासाठी २० फेब्रुवा���ीला विशेष अधिवेशन\nशिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे सध्या होम क्वारंटाईन; वाचा सविस्तरपणे\nशालेय शिक्षण मंत्री मा बच्चू कडू यांनी दत्तक घेतली चंपाकली हत्तीण\nमुख्यमंत्री पेयजल योजनेचा रणगावमध्ये शुभारंभ; वाचा सविस्तर\nस्त्री ही या दुनियेच्या श्रुष्टीची निर्माती; लेख\nतारीख ठरली; मराठा आरक्षणासाठी २० फेब्रुवारीला विशेष अधिवेशन\nखा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त ज्युपिटर हॉस्पिटलमधे लहान बच्चुंच्या हृदय शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन\nयळकोट यळकोट जय मल्हार करत मुख्यमंत्र्यांच्या, पाटलांच्या अन् चिवटेंच्या नावानं जेजुरीत चांगभलं \nमुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीने वर्षभरात केले विक्रमी वाटप; रुग्णांनी केले कौतुक\nभिगवणमधील मंगलदृष्टी सोसायटीच्या बिल्डरकडून फ्लॅट धारकांची फसवुक झाल्याने नागरिकांनी हैराण; प्राथमिक सुविधा नसल्याने नागरिकांची प्रांत-तहसीलदारांकडे धाव\nविशेष सूचना : • महा मेट्रो न्युज मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील , लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून महा मेट्रो न्युज चे संपादक , प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही . महा मेट्रो न्युज मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात . बातमी , लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता महा मेट्रो न्युज तपासून पाहू शकत नाही . बातमी , लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार महा मेट्रो न्युज नसून संबंधित वार्ताहर , लेखक किंवा जाहिरातदारच आहे . वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले , वादविवाद , प्रकरणे पुणे न्यायालयांतर्गतच चालवले जातील . अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.\nerror: या पोर्टल वरील सर्व बातम्या, लेख, फोटो यांचे सर्व हक्क संपादकांकडे असून, परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00856.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://bolbhidu.com/know-10-interesting-facts-about-pandharpur-vitthal-and-wari-01/", "date_download": "2024-03-05T01:08:40Z", "digest": "sha1:V36REF3H6AOA3RS77KXZVITP73XPYWSG", "length": 31040, "nlines": 127, "source_domain": "bolbhidu.com", "title": "पंढरपुरातील तुळशीच्या माळा नगरच्या ते विठ्ठल-बालाजी साम्य; 10 गोष्टी जाणून घ्या", "raw_content": "\n२५०० पेक्षाही अधिक हत्या डाकीणमुळे झाल्या; असा आहे डाकीण प्रथेचा इतिहास..\nकोल्हापुरी चपलेची खरी ओळख म्हणजे, सेनापती कापशी ��प्पल\nशिवसेना, राष्ट्रवादीनंतर आता काँग्रेसचा नंबर लागणार \nBol Bhidu - विषय हार्ड\n२५०० पेक्षाही अधिक हत्या डाकीणमुळे झाल्या; असा आहे डाकीण प्रथेचा इतिहास..\nकोल्हापुरी चपलेची खरी ओळख म्हणजे, सेनापती कापशी चप्पल\nशिवसेना, राष्ट्रवादीनंतर आता काँग्रेसचा नंबर लागणार \nपंढरपुरातील तुळशीच्या माळा नगरच्या ते विठ्ठल-बालाजी साम्य; 10 गोष्टी जाणून घ्या\nआज आषाढी एकादशी. गेल्या महिनाभरापासून महाराष्ट्र, कर्नाटकातून विठोबाच्या दर्शनाच्या ओढीने पायी पंढरपूरकडे निघालेल्या भाविकांना अखेर त्यांच्या सख्याचं दर्शन होत असतं. खूप मोठ्या प्रमाणात यंदा भाविकांनी आषाढी एकादशी निमित्ताने पंढरपूरला गर्दी केली आहे.\nपंढरपूर, आषाढी वारी आणि विठ्ठल हे समीकरण महाराष्ट्राच्या खूप जवळचं आहे. पांडुरंगाच्या भक्तांसाठी तर जमिनीवरील स्वर्ग आहे, असं बोललं जातं. म्हणूनच आषाढीच्या मुहूर्ताला या समीकरणाच्या काही महत्वाच्या गोष्टी जाणून घेणं गरजेचं ठरतंय…\n१. महाराष्ट्रातील सर्वात प्राचीन मंदिरांपैकी एक\nइ.स. ११११ मधील शिलालेखाच्या आधारे असा अनुमान लावला जातो की, याच काळात पंढरपुरातील विठ्ठलाचं देऊळ निर्माण झालं. ‘स्थापनेच्या वेळी मंदिर अगदी लहान होतं. हळूहळू त्याचा विस्तार झाला. इ.स. ११९५ मध्ये श्रीरामचंद्र देवराव यादव आणि त्याचा करणाधिप हेमाद्री पंडित याने पुढाकार घेऊन या देवळाची वाढ केली आणि देवस्थानची त्याच्या कीर्तीस साजेल अशी व्यवस्था लावून दिली, असं सांगितलं जातं.\nपादुका-प्रदक्षिणेची वहिवाट इ.स. १२९६ मध्ये चालू झाली. मात्र मंदिराचा विस्तार १९२५ च्या सुमारास पुष्कळच झाल्याचं दिसतं.\n२. विठ्ठलाच्या मंदिरात १९४७ आधी अस्पृश्यांना प्रवेश नव्हता\nविठ्ठल हा समन्वयवादी भक्ती-परंपरेचा देव आहे. विठ्ठलाची आराधना परमेश्वर म्हणून नव्हे, तर ‘सखा पांडुरंग’ आणि ‘विठू माउली’ अशा रूपांमध्ये केली जाते. वारकरी पंथातील लोक विविध जातीय पार्श्वभूमींचे आहेत, त्यात मोठ्या संख्येने स्त्रिया आणि अगदी मुस्लीम धर्मातील लोकही आहेत. वारकरी एकमेकांना भेटले की एकमेकांच्या पाया पडतात आणि मग एकमेकांना आलिंगन देतात.\nया परंपरेचा गाभा समन्वयवादी आणि समतावादी असल्याचं मानलं जात असलं, तरी १९४७ पूर्वी केवळ सवर्ण भक्तांना आणि कारागीर जातींमधील व्यक्तींनाच मंदिरात प्र��ेशाची मुभा होती. अस्पृश्यांच्याही दिंड्या दरवर्षी वारीसोबत पंढरपुराला यायची पण त्यांना मंदिरात प्रवेश दिला जात नव्हता.\nविठोबाच्या या बडव्यांनी खुद्द संत चोखोबांना दारावरून आत येऊ दिलं नव्हतं. इतक्या वर्षाचा अन्याय मोडून काढायचं साने गुरुजींनी ठरवलं.\nसर्वात आधी राज्यभर या विषयावरून रान उठवलं. राष्ट्र सेवा दलाची पथके “घ्यारे घ्यारे, हरिजन घरात घ्यारे” ही पदे गाऊन समाजप्रबोधनाचा प्रयत्न करत होती. ऊन-वारा-पावसाची तमा न करता एका ध्यासाने गुरुजी गावोगाव हिंडले. हरिजन मंदिर प्रवेशासाठी जनमत जागृती केली. अस्पृश्यता हा कायद्याने दूर होणार नाही तर ती पाळणाऱ्याच्या मनातून दूर झाली पाहिजे यावर गुरुजींचा ठाम विश्वास होता. गुरुजींची भाषणं लोकांच्या मनाचा ठाव घेत होती.\nसाने गुरुजींनी जानेवारी १९४७ ते मे १९४७ या कालावधीमध्ये हा सत्याग्रह केला. स्वतःचा आंतरिक आवाज ऐकून १ मे ला त्यांनी आमरण उपोषण सुरू केलं. हे उपोषण १० दिवस सुरू राहिलं. लोकांचा दबाव, साने गुरुजींचा आत्मक्लेश यामुळे १० मे रोजीच्या मध्यरात्री पंढरपूर मंदिराच्या बहुसंख्य विश्वस्तांनी मंदिरप्रवेशाच्या बाजूने मत दिलं.\nपरिणामी ११ मे १९४७ रोजी अस्पृश्यांनी विठ्ठलमंदिरात प्रवेश केला आणि साने गुरुजींनी उपोषण सोडलं. तेव्हापासून पंढरपूरचं मंदिर सर्व जातीजमातींसाठी खुलं आहे.\n३. विठ्ठल आणि तिरुपती बालाजीत साम्य आहे\nभगवान विठ्ठल आणि वेंकटेश्वर स्वामी हे दोन्ही समधर्मी देव असल्याचं मानलं जातं. दोघेही भगवान विष्णुच्या पुराणातील रूपांशी, अवतारांशी संबंध नसलेले देव आहेत आणि तरीही ते विष्णुरूप म्हटले जातात. विठ्ठलाला बाळकृष्ण नावाने ओळखलं जातं तर वेंकटेश्वर स्वामीला बालाजी म्हणतात.\nभगवान विठ्ठलाची पत्नी राधेचं निमित्त सागून दिंडिरवनात रूसून बसलेली आहे; तर भगवान वेंकटेशाची पत्नी भृगू ऋषींनी केलेला अपमान आपल्या पतीने सहन केल्यामुळे तिरुमलापासून पूर्वेस तीन मैलावर दूर जाऊन बसलेली आहे. म्हणून दोघांच्याही दर्शनावेळी पत्नी आणि भगवानांचा दर्शन घ्यावं लागतं.\n४. पंढरपुरात मिळणाऱ्या बहुतांश तुळशीच्या माळा नगरमधून येतात\nवारकरी समुदायात तुळशीला खूप महत्व आहे. कारण वारकऱ्यांचे आराध्य पांडुरंगाला तुळस खूप प्रिय आहे. आपल्या आराध्याच्या जवळ राहण्याचा सगळ्यात उत्���म मार्ग म्हणजे त्याला आवडणाऱ्या गोष्टींचा स्वीकार करणं, अशी वारकऱ्यांची श्रद्धा आहे. म्हणून ते देखील तुळशीला पूजतात. अगदी पायी दिंडीतही स्त्रिया डोक्यावर तुळस घेऊन मैलोमैल करतात. शिवाय प्रत्येक वारकऱ्याच्या गळ्यात हमखास तुळशीची माळ असते.\nअशा या नवीन माळा खरेदी करायच्या असल्या तरी पंढरपूराला प्राधान्य दिल्या जातं. या बहुतांश माळा नगरमधील कारागीर तयार करतात. गेल्या कित्येक पिढ्या नगरमधील कारागीर हे काम कुशलतेने करत आहेत. जवळपास २० ते २५ प्रकारच्या माळा ते बनवतात आणि आषाढीच्या पूर्वसंध्येला पंढरपूरला पाठवतात. इकडे वारी सुरु झाली की तिकडे तुळशीच्या माळा तयार करायला सुरुवात होते.\nआषाढी वारीच्या काळात पंढरपुरात दररोज जवळपास २० हजारांपर्यंत माळा विकल्या जात असल्याचंही या कलाकारांनी सांगितलंय.\n५. आज वारीचं जे स्वरूप आहे ते श्रीगुरू हैबतबाबा यांच्यामुळे आहे\nमृत म्हणून घोषित केलेला बालेश कुमार 20 वर्षांनी जिवंत…\nप्रेम, द्वेष आणि राजकारणातून झालेलं ‘मधुमिता…\nहैबतबाबा हे ग्वाल्हेरच्या दरबारात सरदार होते. मात्र ते ज्ञानेश्वर माऊलींचे भक्त होते. त्याच ओढीने ते आळंदीला आले आणि अखेरपर्यंत ते श्री माऊलींच्या सेवेत मग्न राहिले.\nपालखी सोहळ्यास राजाश्रय असावा म्हणून हैबतबाबा यांनी श्रीमंत शिंदे सरकार यांचे दरबारी सरदार असलेले श्रीमंत अंकलीकर शितोळे सरकार यांच्याकडून घोडे, हत्ती, तंबू वगैरे लवाजमा, नैवेद्याचीव्यवस्था, जरीपटका आदी सरंजाम घेतला. त्यातील हत्ती वगळता बाकीचा सारा सरंजाम आजतागायत सुरू आहे.\nश्रीगुरू हैबतबाबा यांचा मूळ पिंड सरदार घराण्याचा असल्याने, त्यांनी वारी सुरू करताना संपूर्ण सोहळ्याला लष्कराच्या तुकडीसारखे शिस्तबद्ध स्वरूप दिले. म्हणून आजही या सर्व दिंड्या त्याच प्रथेनुसार सुरू आहेत. आजही वारी सोहळ्यातील शिस्त, नियम, चालण्याचा क्रम,भजनाची पद्धत इतर प्रथा, निर्णय घेण्याची पद्धत श्रीगुरू हैबतबाबा यांनी १८३१ पासून ज्या प्रकारे सुरू केली तशीच पाळली जाते.\n६. वारीचा शेवटचा टप्पा धावत पूर्ण केला जातो\nपायी वारी केली जात असली तरी या वारीचा शेवटचा टप्पा सगळे भाविक धावून पूर्ण करतात. याला ‘धावा’ असं संबोधलं जातं. असं करण्यामागची मान्यता अशी आहे की, संत तुकाराम पंढरपूरच्या वारीला पायी निघाले होते. ते ज��व्हा वेळापूर इथे पोहोचले तेव्हा छोटयाशा टेकडीवरून विठ्ठलाच्या देवळाच्या कळसाचं त्यांना दर्शन झालं.\nजसं त्यांना दर्शन झालं तसं तुकाराम महाराज विठ्ठलाच्या दर्शन ओढीने वेळापूरपासून पंढरपूरपर्यंत धावत गेले, असं सांगितलं जातं.\nवारकरी संप्रदायाचे भाविक संतांना खूप मानतात म्हणून तुकाराम महाराजांच्या या क्षणाचं स्मरण म्हणून वारकरी वेळापूरपासून पंढरपूरपर्यंत शेवटचा टप्पा धावत जातात.\n७. नामदेव पायरीची आख्यायिका\nसंत नामदेव हे ८० वर्षांचे झाल्यानंतर त्यांनी जग सोडून जाण्याचं ठरवलं. तेव्हा आषाढ शुद्ध एकादशी शके १२७२ रोजी त्यांनी विठ्ठला पुढे जाऊन ‘आता आज्ञा द्यावी’ अशी विनंती केली. नामदेव हे विठ्ठलाचे निस्सीम भक्त. अगदी लहानपणी नैवेद्य खा म्हणत विठ्ठलाजवळ हट्ट करणारे नामदेव. जेव्हा त्यांना प्रथिनांची आज्ञा विठ्ठलाकडून झाली त्यानंतर आषाढ वद्य त्रयोदशी शके १२७२ या दिवशी त्यांनी पंढरपूर इथे विठ्ठल मंदिराच्या महाद्वारी समाधी घेतली.\nजातं त्यांनी एकच इच्छा व्यक्त केली ती म्हणजे – विठ्ठल दर्शनासाठी येणाऱ्या सर्व संत सज्जनांची धूळ आपल्या मस्तकी लावावी. ही त्यांची इच्छा असल्यामुळे महाद्वाराच्या पहिल्या पायरीवर ते समाधिस्थ झाले. तिथेच त्यांचं समाधी स्थान तयार करण्यात आलं आणि त्या पायरीला ‘नामदेव पायरी’ म्ह्णून ओळखलं जाऊ लागलं.\nआपल्या आराध्याच्या भक्तांच्या सेवेचं आणि त्यांच्या पायाच्या धुळीचं सौभाग्य आपल्याला लाभावं, असं वाटणारे संत वारकरी संप्रदायातच सापडतात.\n८. वारकऱ्यांनी लढा देत बडवे प्रथा मोडली\nबडवे हे विठोबाची परंपरेने सेवा करणारं एक घर होतं. बडवे हे त्यांचं आडनाव. कमीतकमी गेल्या एक हजार वर्षांपासून म्हणजे ज्ञानेश्वर माउलींच्या आधीपासून हे घराणं पंढरपूरात विठ्ठलाची पूजा करत असल्याचे पुरावे सापडतात. पांडुरंगाच्या पूजेचा मान पिढ्यानपिढ्या याच घराण्याकडे होता. जेव्हा जेव्हा पंढरपुरावर संकट आलं तेव्हा त्यांनी विठोबाच्या मूर्तीचं संरक्षण केल्याचे पुरावे सापडतात.\nमात्र मंदिरचं व्यवस्थापन बघत असताना हळूहळू या घराण्याने विठ्ठल मंदिरावर मक्तेदारी दर्शवण्यास सुरुवात केली, असं बोललं जातं. त्यांनी वारकऱ्यांना त्रास द्यायला सुरुवात केली. जवळपास शंभर-सव्वाशे वर्ष बडवे विरुद्ध वारकरी समाज अशी खेच चालली. वाढत्या भाविकांच्या गर्दीचे नियोजन आणि सोई सुविधा करताना कमी पडणं तसंच भाविकांची मंदिर आणि परिसरात लुट करणं, असे आक्षेप त्यांच्यावर घेतले जाऊ लागले. ज्यामुळे प्रकरण कोर्टापर्यंत पोहोचलं.\n१९६७ साली सर्वप्रथम राज्यशासनाकडून एक समिती स्थापन करण्यात आली. विठ्ठल मंदिरावरील बडवे घराण्याचे परंपरागत अधिकार काढून घेण्यासाठी या समितीने अहवाल सादर केला. मात्र हा आपल्यावरील अन्याय आहे या भावनेने बडवेंनी या कायद्यालच्या वैधतेला आव्हान देणारी याचिका १९७४ साली सर्वोच्च न्यायालयात दाखल केली.\nपुढे जवळपास ४० वर्ष लढा देऊनही बडवे समाजाच्या विरोधात सर्व निकाल लागल्याने अखेर… १५ जानेवारी २०१४ रोजी विठ्ठल मंदिर संपूर्णपणे शासनाच्या ताब्यात आलं.\n९. रुख्मिणी देवीची पूजा महिला पुजाऱ्याने केली\nबडव्यांचे हक्क गोठवण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतल्यानंतर अजून एक ऐतिहासिक घटना पंढरपूराने बघितली. १५ जानेवारी २०१४ रोजी न्यायालयाने आदेश दिल्यानंतर मंडळ समितीने मंदिरातील बडवे, उत्पात, सेवाधारी यांचे अधिकार संपुष्टात आणले आणि मग मंदिर समितीने सर्व जाती-जमाती आणि महिला पुजाऱ्यांची नियुक्ती केली. फक्त नियुक्ती केली नाही तर, या नवीन पुजाऱ्यांकडून मंदिरातील पूजेस सुरुवात केली होती.\nपहिल्या १० पुजाऱ्यांमध्ये २ महिला पुजाऱ्यांची निवड करण्यात आली होती.\nनिर्णयानुसार पंढरपूर मंदिर समितीने विठ्ठलाची पूजा करण्यासाठी बहुजन समाजातील पुजारी आणि रुख्मिणीदेवीच्या पूजेसाठी महिला पुजारी नियुक्त करण्याची परवानगी दिली होती. इतिहासात प्रथमच पंढरपूरच्या विठ्ठलाची पूजा बहुजन समाजातील पुजाऱ्याने तर रुक्मिणीदेवीची पूजा महिला पुजाऱ्याने केली होती.\n१०. वारीचं स्वरूप बदलणारा ‘तुकाराम’ पॅटर्न\nवारीच्या वेळी लाखो भाविकांची सोय-सुविधा करणं म्हणजे मोठी कसरत असते. वणवण करत आषाढीला येणं, तिथे गर्दीने खेचाखेच होणं, अस्वच्छता अशा अनेक गोष्टींचा सामना भाविकांना करावा लागायचा. आज आषाढीला भाविक जेव्हा पंढरपुरात येतात तेव्हा त्यांची बऱ्याच सोयी-सुविधा दिसून येतात. याचं बरंचसं श्रेय जातं ‘तुकाराम’ पॅटर्नला.\n२०१५ मध्ये भाजप युतीच्या सरकारने पंढरपूर मंदिर समिती बरखास्त केली होती. तेव्हा मंदिराचे अधिकार तत्कालीन जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांच्या���डे आले होते. तेव्हा त्यांनी अनेक धाडसी बदल केले होते.\nआषाढीच्या वेळी रात्र रात्र भाविक विठोबाच्या नामसंकीर्तनात तल्लीन होतात. मात्र आधी मंदिर जास्त काळ उघडं ठेवलं जात नव्हतं. तेव्हा मंदिर २२ तास दर्शनासाठी उघडं राहण्याचा नियम त्यांनी केला. दर्शन रांगेतील भाविकांना चहा-पाणी देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. नदीपात्रात होणारी राहुट्यांची गर्दी आणि त्यातून निर्माण हणाऱ्या गैरसोयी यासाठी वारकऱ्यांच्या ६५ एकरचा विशेष तळ विकसित केला.\nतिथे वीज, पाणी, रस्ते आणि शौचालये याचा सोयी उपलब्ध केल्या. शिवाय विष्णुपदांजवळ बंधारा बांधण्याची वर्षानुवर्षांची प्रलंबित मागणी एवढ्या तीन महिन्यात त्यांनी पूर्ण केली होती.\nहे ही वाच भिडू :\nगेल्यावर्षी पायी वारी नव्हती म्हणून राडा करणारे तुषार भोसले यंदा मात्र वारीकडे फिरकले नाहीत\nहजरजबाबी विलासराव पुजाऱ्याला म्हणाले, “यंदा पांडुरंगाकडे एकच साकडं घाला….”\nविठ्ठलाच्या पूजेसाठी मानाचे वारकरी कोण ठरवतं \nप्रेम, द्वेष आणि राजकारणातून झालेलं ‘मधुमिता हत्याकांड’ आजही युपीत चर्चेत…\nप्रियकराचे तुकडे करणारी डॉक्टर ओमाना जामीन मिळाल्यावर इंटरपोलच्याही हाताला लागली नाही\nएम. एम. किरवानी यांनी नाटू नाटूच्या आधीही मोक्कार हिट गाणी दिलेत… त्यातलीच ही…\nपठाणचा गल्ला २२ दिवसात ५०० कोटी… हे बॉक्स ऑफीस कलेक्शन नेमकं मोजतात कसं\n२९ नोव्हेंबर २०२१ ला घरातून निघालेली पालघरची सदिच्छा अजून परतलेली नाही…\nआत्ताची अटक सोडा… राखीने या आधीही लय कांड केलेत…\nहे ही वाच भिडू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00857.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://researchmatters.in/mr/tags/graphene", "date_download": "2024-03-04T23:52:09Z", "digest": "sha1:B5R7J3QGXFXSGUBLPDOCDHMLAVLAWLAY", "length": 3318, "nlines": 62, "source_domain": "researchmatters.in", "title": "Graphene | रीसर्च मॅटर्स", "raw_content": "\nभारतातील विज्ञान, अभियांत्रिकी, तंत्रज्ञान व मानव्यशास्त्रांतील संशोधन आणि ठळक घडामोडींवर आधारित बातम्या व लेख\nआयआयटी मुंबईच्या नव्या उष्मारोधक कोटींग मटेरियलने नोंदवली उष्णता रोखण्याची विक्रमी क्षमता\nनव्या कोटींग मटेरियलमुळे लेपन केलेल्या पृष्ठभागाच्या खालील तापमान १५-२१ डिग्री सेल्सियसने कमी होऊ शकते, तसेच क्षरणाचा प्रतिकार केला जातो.\nक्वांटम गणनेसाठी नॅनो स्केलवर इन्फ्रारेड प्रकाश नियंत्रण\nसंशोधकांनी ग्राफीन आणि अल्फा मॉलिब्डेनम ट��रायऑक्साइडच्या मिश्रणाचा वापर करून व्होल्टेज नियंत्रित क्वांटम सर्किट तयार करण्याचा एक नवीन मार्ग शोधला आहे.\nनॅनो आकाराचे प्रकाशीय निस्यंदक बनवण्यासाठी नवीन सामग्री\nद्विमितीय नॅनो-सामग्री वापरून प्रकाशीय निस्यंदक व तापविद्युत साधने बनवणे शक्य होईल असे एका सैद्धांतिक अभ्यासात सूचित\nग्राफीन पासून दृढ व अतिघन इलेक्ट्रॉनिक्स ची निर्मिती\nसंशोधकांनी विकसित केले स्थिर, कमी ऊर्जा वापरणारे ट्रानसिस्टर बनवण्याचे नवीन तंत्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00857.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://uttamsheti.online/rain-will-start-in-this-part-of-the-state-in-the-next-48-hours/", "date_download": "2024-03-04T23:43:27Z", "digest": "sha1:LHMSOXMFFXRR5D5EEFKIM5K7MFXOPYMM", "length": 6247, "nlines": 50, "source_domain": "uttamsheti.online", "title": "येत्या 48 तासात राज्यातील या भागात होणार पावसाला सुरुवात...! हवामान विभागाचा इशारा", "raw_content": "\nयेत्या 48 तासात राज्यातील या भागात होणार पावसाला सुरुवात…\nपुणे हवामान विभागाचे प्रमुख के एस होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील विदर्भ, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात येत्या दोन ते तीन दिवसात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.\nबरोबर मुंबई पाणी ठाण्यात आज दिवसभर ढगाळ वातावरण राहणार आहे. त्यांनी दिलेल्या माहितीत असेही नमूद केले आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेला कमी दाबाचा पट्टा मध्य प्रदेशाच्या केंद्र भागावर आहे. इथे दोन ते तीन दिवसात तो गुजरात आणि राजस्थानच्या भागाकडे सरकण्याची शक्यता आहे.\nहे वाचा: पंजाबराव डख यांचा पावसाविषयी नवीन अंदाज; महाराष्ट्रात अवकाळी पाऊस पडणार की नाही थेटच सांगितलं panjab dakh\nत्यामुळे देशभरात पुढील दोन आठवड्यात मुसळधार पाऊस होणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सह अनेक राज्यात ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.\nहवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील मराठवाड्यात सुद्धा येत्या दोन दिवसात मुसळधार पाऊस होणार आहे. तर काही ठिकाणी अतिवृष्टी देखील होणार आहे. याचबरोबर विदर्भ कोकण आणि गोव्याच्या विविध भागात 16 आणि 17 सप्टेंबर दरम्यान पाऊस पडेल.\nबंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यामध्ये सध्या हवा सुद्धा सुटत आहे. याचबरोबर येत्या दोन दिवसात राज्यात मुसळधार पावसाला सुरुवात होईल. असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला ���हे.\nहे वाचा: rain update: राज्यात या तारखेपासून होणार मुसळधार पावसाला सुरुवात..\nया जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात उद्यापासून पिक विमा जमा होण्यास सुरुवात..\nजानेवारी महिन्यात कापूस दरात होणार वाढ..\nपहा संपूर्ण महाराष्ट्रातील आजचे तुर बाजार भाव..\nया जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात उद्यापासून पिक विमा जमा होण्यास सुरुवात..\nजानेवारी महिन्यात कापूस दरात होणार वाढ.. आवक होणार कमी Cotton price\nपहा संपूर्ण महाराष्ट्रातील आजचे तुर बाजार भाव..\nया दिवशी जमा होणार 90 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर नमो शेतकरी योजनेचा दुसरा हफ्ता..\nया यादीत नाव असणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणार 12000 रुपये.. झिरो मिनिटात जमा होणार बँक खात्यात get 12000 rupees\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00857.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://janshaktichadabav.com/ats-commando-entered-on-suspicion-of-disturbance-due-to-stormy-rush-of-devotees-in-sriram-temple/", "date_download": "2024-03-05T00:18:05Z", "digest": "sha1:MJU6X4VIKBQ56ALD7XSF7B4ZYV5BT6WE", "length": 15409, "nlines": 242, "source_domain": "janshaktichadabav.com", "title": "श्रीराम मंदिरात तुफान गर्दी; भाविकांच्या आडून गडबडीचा संशय, ATS कमांडो दाखल - जनशक्तीचा दबाव", "raw_content": "\nअधिसूचना आणि शासन निर्णय\nश्रीराम मंदिरात तुफान गर्दी; भाविकांच्या आडून गडबडीचा संशय, ATS कमांडो दाखल\nश्रीराम मंदिरात तुफान गर्दी; भाविकांच्या आडून गडबडीचा संशय, ATS कमांडो दाखल\nअयोध्या :- अयोध्येत बांधलेल्या भव्य मंदिरात प्रभू श्रीरामाची प्राणप्रतिष्ठापना झाल्यानंतर रामलल्लाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होत आहे. हजारोच्या संख्येने रामभक्त मंदिराबाहेर रांग करुन उभे आहेत. गर्दी इतकी वाढलीये की, पोलिसांची टीम अपुरी पडत आहे. दरम्यान, भाविकांच्या आडून कोणतीही गडबड होऊ नये, यासाठी ATS कमांडोची टीम आणि RAF मंदिरात तपासणी आणि सुरक्षेसाठी पाठवण्यात आले आहेत .\nकाल, म्हणजेच २२ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते रामललाची प्राणप्रतिष्ठापना झाली. सोहळ्यात उपस्थित व्हीव्हीआयपींना कालच रामललाचे दर्शन घेण्याचा लाभ मिळाला. आजपासून सामान्य भाविकांसाठी मंदिर खुले करण्यात आले. पण, भाविकांची इतकी गर्दी होईल, याचा विचारही कुणी केला नव्हता. गर्दी हाताळण्यासाठी पोलिसांना मोठी कसरत करावी लागत आहे. प्रचंड गर्दी पाहता बाराबंकी पोलिसांनी अ‍ॅडव्हायजरी जारी करुन रामभक्तांना अयोध्येच्या दिशेने न जाण्याचे आवाहन केले आहे.\nदरम्��ान, मंदिरातील वाढती गर्दी पाहून एटीएस आणि आरएएफच्या जवानांना रामलल्ला मंदिराच्या आत पाठवण्यात आले असून, रामलल्लाचे दर्शनही काही काळ थांबवण्यात आले. भाविकांच्या आडून कोणतीही चुकीची घटना घडू नये, यासाठी एटीएस कमांडोची टीम मंदिरात शोध मोहिम राबवत आहे. या गर्दीमुळे आजूबाजूच्या जिल्ह्यातही पोलीस सक्रिय झाले आहेत. अयोध्येपासून ६० किमी अंतरावर असलेल्या बाराबंकी येथील पोलिसांनी भाविकांना अयोध्येच्या दिशेने न जाण्याचे आवाहन केले आहे.\nसोने-चांदीच्या आयात शुल्कात वाढ ; दर वाढण्याची शक्यता\nसंगमेश्वर तालुक्यातील तीन ग्रामपंचायतील कथित गैरव्यवहार प्रकरणी कारवाई न झाल्याने पुन्हा युवा एकता सामाजिक संस्थेचा उपोषणाचा इशारा\nअपघात महाराष्ट्र रत्नागिरी संगमेश्वर\nदेवरुख संगमेश्वर बस लोवले येथे दरीत कोसळली…\nधार्मिक भक्ती महाराष्ट्र मुंबई रत्नागिरी\nसकल हिंदू समाजाच्या जन आक्रोश मोर्चाला रत्नागिरीत मोठा प्रतिसाद…\nप्रशासकीय महाराष्ट्र मुंबई रत्नागिरी\n“सर्वसामान्य नागरिकांसाठीच्या सेवांचे वेळेत वितरण करा… महसूल, कामगार, पोलीस विभागाचे चांगले काम…” – राज्य सेवा हक्क आयुक्त बलदेव सिंग…\nअपघात महाराष्ट्र रत्नागिरी संगमेश्वर\nदेवरुख संगमेश्वर बस लोवले येथे दरीत कोसळली…\nधार्मिक भक्ती महाराष्ट्र मुंबई रत्नागिरी\nसकल हिंदू समाजाच्या जन आक्रोश मोर्चाला रत्नागिरीत मोठा प्रतिसाद…\nप्रशासकीय महाराष्ट्र मुंबई रत्नागिरी\n“सर्वसामान्य नागरिकांसाठीच्या सेवांचे वेळेत वितरण करा… महसूल, कामगार, पोलीस विभागाचे चांगले काम…” – राज्य सेवा हक्क आयुक्त बलदेव सिंग…\nमहाराष्ट्र मुंबई रत्नागिरी राजकारण सिंधुदुर्ग\nभारतीय जनता पार्टीचे बूथ कार्यकारिणी महासंमेलन सावंतवाडी येथे संपन्न\nप्रिंट, टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड\nवाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणारअसल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून जनशक्तीचा दबाव Janshaktichadabavnews या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल केलय.हे एक न्युज पोर्टल आहे. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देशातील घडामोडी तसेच स्थानिक, क्राईम, राजकीय, सामाजिक, जाहिरात, इतर विविध बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यम���तून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.\nकृपया संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये\nकिवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर,लेख आणि त्याचे हक्क‘ https://janshaktichadabav.com/\nआणि संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक\nसहमत असतीलच असे नाही Copyright:https://janshaktichadabav.com/ सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\nमुख्य संपादक : श्री.गणेश पवार\nऑफिस : ०५,वैती कंपाऊंड, आई नगर समोर, ओव्हळा, ठाणे – ४००६१२\nअपघात महाराष्ट्र रत्नागिरी संगमेश्वर\nदेवरुख संगमेश्वर बस लोवले येथे दरीत कोसळली…\nधार्मिक भक्ती महाराष्ट्र मुंबई रत्नागिरी\nसकल हिंदू समाजाच्या जन आक्रोश मोर्चाला रत्नागिरीत मोठा प्रतिसाद…\nप्रशासकीय महाराष्ट्र मुंबई रत्नागिरी\n“सर्वसामान्य नागरिकांसाठीच्या सेवांचे वेळेत वितरण करा… महसूल, कामगार, पोलीस विभागाचे चांगले काम…” – राज्य सेवा हक्क आयुक्त बलदेव सिंग…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00858.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://kranti-news.in/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4-%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0/", "date_download": "2024-03-05T00:12:00Z", "digest": "sha1:KXA6W3B3THJIBLKXIFWQ3KUVNQENFOGW", "length": 7738, "nlines": 74, "source_domain": "kranti-news.in", "title": "कोरोनामुक्त गाव पुरस्कार योजना घोषित ५० लाखांचे बक्षीस > Kranti news", "raw_content": "\nविश्वसनीय बातम्या अणि माहिती\nयांचा शोध घ्या :\nHome > आणखी... > कोरोनामुक्त गाव पुरस्कार योजना घोषित ५० लाखांचे बक्षीस\nकोरोनामुक्त गाव पुरस्कार योजना घोषित ५० लाखांचे बक्षीस\nकोरोनाची आलेली दुसरी लाट ही खूप मोठ्या प्रमाणात आली. ग्रामीण भागामध्ये या कोरोना लाटेचा मोठ्या प्रमाणात प्रसार झाला. पहिल्या फेज पेक्षा या लाटेमध्ये लोक कोरोनाबाधित झाले कोरोनीमुळं आपण नातेवाईकांना गमावीन बसलो. आपण कोरोनाचा प्रसार रोखु शकलो आपल गाव वाड्या वस्त्या कोरोनापासून वाचवू शकलो तर गाव कोरोनीमुक्त होईल, गाव कोरोनामुक्त झाल तर शहर आणि शहर कोरोनामुक्त झालं तर आपले राज्य अन् राज्य कोरोनामुक्त झालं तर देश कोरोनामुक्त होईल अशा भावना मुख्यमंत्र्यांनी जनतेला संबोधन करत असताना सांगितलेलं होतं असं ग्राम��िकासमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले.\nपद्मश्री पोपटराव पवार हिवरे बाजार जिल्हा नगर यांनी आपल्या गावामध्ये चांगला पॅटर्न राबवला होता तसंच अनेक चांगल्या सरपंचांनी कोरोना गावच्या वेशीवर रोखण्यासाठी चांगले प्रयत्न केले असंही ते यावेळी म्हणाले.\nया सर्व गोष्टींचा विचार करून आपण राज्यामध्ये एक चांगली योजना आणलेली आहे सहा विभागामध्ये आपण प्रत्येक क्रुतीला ५० गुण दिलेले आहेत आणि या ५० गुणांपैकी जास्त गुण जे घेतील अशा ६ विभागांमध्ये ३ बक्षिसं देणार आहोत. ५०००००० च पहिल बक्षिस २५००००० च दुसर बक्षिस आणि १५००००० लाखाचं तीसरं बक्षिस अशा गावाला त्यांना लागणाऱ्या विकासकामांना देखील पहिल्या नंबरला ५०००००० लाख दुसऱ्या क्रमांकाला २५००००० आणि तिसऱ्या येणाऱ्या क्रमांकाला १५००००० लाख आमच्या ग्रामविकास विभागाच्या २५१५ आणि ३०५४ विकासनिधीमधून आम्ही निधी देणार आहोत अशी घोषणा त्यांनी यावेळी केली.\nPrevious बड्डे आहे झाडाचा बार्शीत साजरा होतो झाडाचा वाढदिवस\nNext जागतिक बँकेच्या शिक्षण विषयक सल्लागारपदाचा मान बार्शीच्या डिसले गुरूजींना\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nआपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत\nपुढील वेळेच्या माझ्या टिप्पणी साठी माझे नाव, ईमेल आणि संकेतस्थळ ह्या ब्राउझरमध्ये जतन करा.\nबार्शी तालुका शिक्षक सेनेच्या अध्यक्ष पदी युवराज जगताप\nसूरत चेन्नई ग्रीनफिल्ड महामार्ग नुकसान भरपाई रक्कम, बार्शी तालुक्यात उपजिल्हाधिकार्‍यांचा गावभेट दौरा\nअखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून यशस्वीतांचा सत्कार\nयांचा शोध घ्या :\nबार्शी तालुका शिक्षक सेनेच्या अध्यक्ष पदी युवराज जगताप\nसूरत चेन्नई ग्रीनफिल्ड महामार्ग नुकसान भरपाई रक्कम, बार्शी तालुक्यात उपजिल्हाधिकार्‍यांचा गावभेट दौरा\nअखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून यशस्वीतांचा सत्कार\nमहात्मा बसवेश्वर सामाजिक समता-शिवा पुरस्कारअर्ज करण्याचे आवाहन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00858.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://krushimarathi.com/panjabrao-dakh-heavy-rain-will-occur-again-on-this-date/", "date_download": "2024-03-05T01:45:15Z", "digest": "sha1:LCZKWIHREKYQP6LNGF5HCM7UYGUIQJPB", "length": 9160, "nlines": 48, "source_domain": "krushimarathi.com", "title": "पंजाबरावांचा नवीन हवामान अंदाज : महाराष्ट्रातील हवामान कोरडे होणार, 'या' तारखेला पून्हा बरसणार मुसळधार पाऊस, वाचा… - Krushimarathi.com", "raw_content": "\nपंजाबरावांचा नवीन हवामान अंदाज : महाराष्ट्रातील हवामान कोरडे होणार, ‘या’ तारखेला पून्हा बरसणार मुसळधार पाऊस, वाचा…\nमोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा\nPanjabrao Dakh : मान्सून काळात महाराष्ट्राकडे पाठ फिरवलेल्या पावसाने गेल्या महिन्यापासून महाराष्ट्रात त्राहीमाम वाजवला आहे. गेल्या महिन्यात झालेल्या जोरदार अवकाळी पावसामुळे आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे अतोनात असे नुकसान झाले आहे.\nपण या चालू महिन्यात पावसाचा जोर कमी झाला आहे. मात्र रिमझिम पावसामुळे देखील रब्बी पिकांचे आणि फळ पिकांचे मोठे नुकसान झाले असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली आहे.\nअशातच गेल्या दोन दिवसांपासून हवामानात थोडासा बदल झाला असल्याचे पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी ऊन, काही ठिकाणी ढगाळ हवामान तर कुठं थंडी पडत आहे.\nदरम्यान, आता जेष्ठ हवामान अभ्यासक पंजाबरावं डख यांनी देखील एक नवीन हवामान अंदाज वर्तवला आहे. पंजाबरावांनी आज पासून अर्थातच 9 डिसेंबर 2023 पासून विदर्भ आणि मराठवाड्यात हवामान प्रामुख्याने कोरडे राहणार असा अंदाज वर्तवला आहे.\nतसेच आता हळूहळू राज्यात थंडीला सुरुवात होणार आहे आणि यंदा मार्च 2024 पर्यंत थंडी पडणार असा अंदाज त्यांनी दिला आहे.\nयामुळे आता रब्बी हंगामातील पिकांना पोषक वातावरण मिळणार आहे. यामुळे रब्बी हंगामातील पिके पुन्हा एकदा नवीन उभारी घेतील आणि पिकांची चांगली वाढ होईल अशी आशा आहे.\nराज्यात आता थंडीला सुरुवात होणार असल्याने स्वेटर, मफलर यांसारख्या उबदार कपड्यांना कपाटातून बाहेर काढावे लागणार आहे. कडाक्याची थंडी अजूनही पडलेली नाही मात्र येत्या काही दिवसात थंडीचा जोर वाढेल असा अंदाज आहे.\nआजपासून हवामान कोरडे होणार असले आणि थंडीला सुरुवात होणार असली तरी देखील डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पुन्हा एकदा वातावरणात चेंज येणार आहेत.\nडिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात पुन्हा एकदा एक पाऊस पडेल असा अंदाज पंजाबरावांनी दिला आहे. एवढेच नाही तर नवीन वर्षाच्या सुरुवातीला देखील वरूणराजाची हजेरी लागणार आहे.\nनवीन वर्षाच्या सुरुवातीलाच अर्थात जानेवारी 2024 मध्ये पुन्हा एकदा अवकाळी पावसाची हजेरी लागू शकते असा अंदाज पंजाबरावांनी वर्तवला आहे. यामुळे आता डख यांचा हा अंदाज खरा ठरतो का याकडे संपूर्ण महाराष्��्राचे लक्ष लागून राहणार आहे.\nशेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा\n तुम्हाला अजून पीएम किसानचा 16वा हप्ता मिळाला नाही मग इथं तक्रार करा लगेचच खात्यात जमा होणार पैसे\nयंदा पांढरे सोने शेतकऱ्यांना मालामाल बनवणार कापूस बाजार भावात 1,000 रुपयांची वाढ, भविष्यात कसे राहणार दर \n आता भारत ‘या’ 2 देशांना निर्यात करणार 64 हजार 400 टन कांदा, बाजारभाव वाढणार का \n ‘या’ 10 नवीन मार्गावर सुरू होणार वंदे भारत स्लीपर ट्रेन, पहिली ट्रेन मार्चमध्येच होणार लाँच, महाराष्ट्रालाही मिळणार भेट, पहा रूटमॅप\nमहाराष्ट्रातील अनेक धरणांनी आत्ताच तळ गाठला, तुमच्या जवळील धरणात किती टक्के पाणीसाठा शिल्लक आहे \n300 युनिट मोफत वीज मिळवण्यासाठी ‘इथं’ अर्ज करा, पहा संपूर्ण प्रोसेस सोप्या भाषेत\n महाराष्ट्रात ‘या’ ठिकाणी तयार होणार भव्य क्रिकेट स्टेडियम, गोपीनाथ मुंडे यांची मोठी घोषणा\n महाराष्ट्रात आणखी ‘इतके’ दिवस जोरदार वादळी पाऊस, काही ठिकाणी गारपीट देखील होणार\nउन्हाळ्यात गिलक्याच्या ‘या’ 3 जातींची लागवड करा, विक्रमी उत्पादन मिळवा\nपीएम सूर्य घर मोफत वीज योजनेत जुन्या रूफटॉप सोलर योजनेपेक्षा अधिक सबसिडी मिळते का पहा दोघा योजनेमधील अनुदानाचा फरक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00858.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://krushisahayak.krushivasant.com/2024/01/04/crop-insurance-app-download-7/", "date_download": "2024-03-05T01:07:38Z", "digest": "sha1:2I35YCCAWGGDLGR7QTNJ3SBN4LFZZV6H", "length": 10544, "nlines": 89, "source_domain": "krushisahayak.krushivasant.com", "title": "Crop insurance app download 2024 अवकाळी पावसामुळे झालेल्या पीक नुकसानीच्या भरपाईबाबत राज्य सरकारचा महत्वाचा निर्णय - Krushisahayak", "raw_content": "\nInstant loan app without cibil पीएनबी बँंकेचे झटपट कर्ज; ग्राहकांना अवघ्या 4 क्लिकमध्ये\nPashupalan loan महिलांसाठी खुशखबर; महिलांना मिळणार 10 शेळ्या 1 बोकड\nToday onion rate in pune 2024 कांदा उत्पादकांसाठी दिलासादायक, आगामी काळात कांद्याचे भाव वाढणार, रांगडा आणि उन्हाळीला होणार फायदा\nmobile tower crane आपल्या जागेत मोबाईलचा टॉवर लावून दर महिना 75000 ते 100000 रुपये मिळवा\nInstant loan app without cibil पीएनबी बँंकेचे झटपट कर्ज; ग्राहकांना अवघ्या 4 क्लिकमध्ये\nPashupalan loan महिलांसाठी खुशखबर; महिलांना मिळणार 10 शेळ्या 1 बोकड\nCrop insurance app download 2024 अवकाळी पावसामुळे झालेल्या पीक नुकसानीच्या भरपाईबाबत राज्य सरकारचा महत्वाचा निर्णय\nCrop insurance app download 2024 अवकाळी पावसामुळे झालेल्या पीक नुकसानीच्या भरपाईबाबत र���ज्य सरकारचा महत्वाचा निर्णय\nCrop insurance app download अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. या नुकसानीच्या भरपाईची मागणी होत असतानाच राज्य सरकारने महत्वाचा निर्णय घेतला आहे. पीक नुकसान झाल्यानंतर मदतीची मर्यादा वाढवली गेली आहे. वाचा सविस्तर…\nबागायतीसाठी किती भरपाई मिळणार\nजिरायतीच्या भरपाईत किती वाढ\nजगाचा पोशिंदा असणाऱ्या बळीराजासाठी आनंदाची बातमी… राज्य सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने काढलेल्या अध्यादेशातूव शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केलाय. कधी जून-जुलैमध्ये होणाऱ्या जास्तीच्या पावसामुळे तर कधी अवकाळी पावसामुळे शेतीचं- पीकांचं मोठं नुकसान होतं. यासाठी आधी सरकारकडून जी मदत दिली जायची ती आता आली आहे. Crop insurance app download\nनविन व्यवसायासाठी मिळणार 1 लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज…\nअवकाळी पाऊस आणि गारपीट यामुळे पीक नुकसान झाल्यानंतर मदतीची मर्यादा वाढवली आहे. राज्य आपत्ती प्रतिसाद निधी निकषापेक्षा जास्त मदतीचा अध्यादेश शासनाने जारी केला आहे. शासनाने एसडीआरएफ नियमात बदल करून प्रति हेक्टर मदत वाढण्याचा आदेश काढला आहे. Mp fasal bima list 2022\nबागायतीसाठी किती भरपाई मिळणार\nतुमची जमीन जर बागायती असेल तर तुमच्या पीकांच्या नुकसानीसाठी सरकारने तरतूद केली आहे. बागायती पीकांच्या नुकसानीसाठी आधी प्रति हेक्टरी 17 हजार रूपये नुकसान भरपाई दिली जात होती. आता ती वाढवण्यात आलाी आहे. 27 हजार प्रतिहेक्टर ही मदत सरकार देणार आहे. ही नुकसान भरपाई तीन हेक्टर पर्यंत दिली जाणार आहे. Crop insurance app download\nजिरायतीच्या भरपाईत किती वाढ\nजिरायती जमीन जर तुम्ही पीक घेतलं असेल. त्या पिकाचं अवकाळी पावसामुळे नुकसान झालं असेल. तर तुम्हाला सरकारकडून आर्थिक मदत मिळणार आहे. आधी प्रति हेक्टरी मर्यादा 8 हजार रूपये मदत शेतकऱ्यांना मिळत होती. आता ती 13 हजार पाचशेपर्यंत नुकसान भरपाई मिळणार आहे. ही मर्यादा दोन हेटक्टर पर्यंत असणार आहे.\nPM किसान योजनेचा 16 वा हप्ता या दिवशी खात्यात जमा होणार\nबहुवार्षिक पीक नुकसान झालं असेल. तर त्यासाठी आधी प्रति हेक्टरी 22 हजार 500 रूपये मदत सरकारकडून दिली जायची ती आता वाढवली गेली आहे. आता 36 हजार प्रति हेक्टर अशी ही मदत दिली जाणार आहे. 3 हेक्टरपर्यंतच्या नुकसानासाठी ही मदत दिली जाईल.\nआपल्याकडे भरपूर पाऊस पडतो. त्यामुळे पिकं चांगली येतात. पण हाच पाऊस जर जास्त प्रमाणात पडला तर मात्र पिकांचं मोठं नुकसान होतं. या नुकसानीमुळे शेतकरी संकटात सापडतो. आर्थिक संकटामुळे शेतकरी अनेकदा आत्महत्येचा मार्ग स्विकारतो. पण आता या सगळ्यावर राज्य सरकारने महत्वाचा निर्णय घेतला आहे.\nरेशन दुकानातही मिळणार आयुष्यमान भारत कार्ड; लाभार्थ्यांना दिलासा\nपिकांचं नुकसान झालं असेल तर सरकारकडून देण्यात येणारी नुकसान भरपाईची रक्कम वाढवण्यात आली आहे. सरकारने तसा अध्यादेश जारी केला आहे.\n फॉलो करा ‘या’ 8 Steps, तात्काळ मिळेल कर्ज…\nNext: PM tractor yojana 2023 online apply अर्ध्या किमतीत ट्रॅक्टर खरेदी, योजना किती खरी किती खोटी\nInstant loan app without cibil पीएनबी बँंकेचे झटपट कर्ज; ग्राहकांना अवघ्या 4 क्लिकमध्ये\nPashupalan loan महिलांसाठी खुशखबर; महिलांना मिळणार 10 शेळ्या 1 बोकड\nToday onion rate in pune 2024 कांदा उत्पादकांसाठी दिलासादायक, आगामी काळात कांद्याचे भाव वाढणार, रांगडा आणि उन्हाळीला होणार फायदा\nmobile tower crane आपल्या जागेत मोबाईलचा टॉवर लावून दर महिना 75000 ते 100000 रुपये मिळवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00858.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://majhibatmi.in/air-india-engineering-services-limited-aiesl-recruitment-for-209-posts-assistant-supervisor-b-sc-b-com-b-a-bca-b-sc-cs-it-cs-graduate-india-wide/", "date_download": "2024-03-05T01:11:13Z", "digest": "sha1:6VWVT4ACLDAP5M3Z6NAORENE4FXMBJQD", "length": 5316, "nlines": 79, "source_domain": "majhibatmi.in", "title": "एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्विसेस लि. मध्ये 209 जागांसाठी भरती | असिस्टंट सुपरवाइजर | B.Sc/B.Com/B.A/BCA/B.Sc. (CS)/ पदवीधर (IT/CS) | संपूर्ण भारत | Latest Marathi News, Marathi Breaking News, Marathi Live Batmya, मराठी बातम्या, MAZI BATMI ,", "raw_content": "\nHome » एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्विसेस लि. मध्ये 209 जागांसाठी भरती | असिस्टंट सुपरवाइजर | B.Sc/B.Com/B.A/BCA/B.Sc. (CS)/ पदवीधर (IT/CS) | संपूर्ण भारत\nएअर इंडिया इंजिनिअरिंग सर्विसेस लि. मध्ये 209 जागांसाठी भरती | असिस्टंट सुपरवाइजर | B.Sc/B.Com/B.A/BCA/B.Sc. (CS)/ पदवीधर (IT/CS) | संपूर्ण भारत\nपदाचे नाव: असिस्टंट सुपरवाइजर\nशैक्षणिक पात्रता: (i) B.Sc/B.Com/B.A/BCA/B.Sc. (CS)/ पदवीधर (IT/CS) (ii) डेटा एंट्री / कॉम्प्युटरमध्ये किमान 01 वर्ष कामाचा अनुभव\nवयाची अट: 01 जानेवारी 2024 रोजी 18 ते 35 वर्षे [SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]\nनोकरी ठिकाण: संपूर्ण भारत\nOnline अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 जानेवारी 2024 (05:00 PM)\nएअर इंडिया इंजिनिअरिंग सर्विसेस लिमिटेड (AIESL) मध्ये 209 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरती प्रक्रियेद्वारे असिस्टंट सुपरवाइजर पदांसाठी उमेदवारांची निवड केली जाईल. या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 28 फेब्रुवारी 2024 आहे.\nएअर इंजिनिअरिंगसाठी डिप्लोमा अभ्यासक्रम (Diploma Courses for Air Engineering)\nसरकारी नोकरीसाठी तयारी कशी करावी (How to Prepare for Government Jobs)\nऑनलाइन परीक्षेसाठी टिप्स आणि युक्त्या (Online Exam Tips & Tricks)\nमुलाखतीत यशस्वी होण्यासाठी टिप्स (Tips to Succeed in Interview)\nTAGGED: एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्विसेस लि. भरती असिस्टंट सुपरवाइजर B.Sc/B.Com/B.A/BCA/B.Sc. (CS)/ पदवीधर (IT/CS) संपूर्ण भारत नोकरी करिअर\n महाराष्ट्र सरकारच्या खाद्य पुरवठा निरीक्षक भरतीसाठी अर्ज करा\nनांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड भरती 2024: बँकिंग क्षेत्रात करिअरची संधी\n(GIC) जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये 85 जागांसाठी भरती\nभारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये १२५ जागांसाठी भरती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00858.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.economictimes.com/glaxosmithkline-pharmaceuticals-ltd/stocks/companyid-13715.cms", "date_download": "2024-03-05T01:48:15Z", "digest": "sha1:FYRPVJ4KFIAYPPE7LM6Z6ZQOMITKXDBD", "length": 6833, "nlines": 84, "source_domain": "marathi.economictimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "GlaxoSmithKline Pharmaceuticals Ltd. Share Price Today: NSE,BSE GlaxoSmithKline Pharmaceuticals Ltd. Share Price Live, Stock News & Updates, ग्लॅक्सोस्मिथक्लाईन फार्मास्युटिकल्स लि. स्टॉक किंमत, ग्लॅक्सोस्मिथक्लाईन फार्मास्युटिकल्स लि. Share Price, ग्लॅक्सोस्मिथक्लाईन फार्मास्युटिकल्स लि. बातम्या आणि टिपा - The Economic Times Marathi\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nग्लॅक्सोस्मिथक्लाईन फार्मास्युटिकल्स लि. शेअर किंमत (GlaxoSmithKline Pharmaceuticals Ltd. Share Price)\nप्रत्येक शेअर वरील उत्पन्न31.22\n52 आठवड्यातील नीच 1227.00\n52 आठवड्यातील उंच 2524.00\nग्लॅक्सोस्मिथक्लाईन फार्मास्युटिकल्स लि., 1924 मध्ये निगमित केलेली লার্জ ক্যাপ कंपनी आहे (Rs 36428.23 कोटी मार्केट कॅप असलेली), आणि औषध क्षेत्रात काम करते |\n31-12-2023 ला संपलेल्या तिमाहीत कंपनीने Rs 833.37 कोटी ची एकत्रित विक्री नोंदविली आहे, मागच्या तिमाहितल्या Rs. 985.20 कोटी विक्री पेक्षा खाली -15.41 % आणि मागच्या वर्षीच्या याच तिमाहितल्या Rs. 825.72 कोटी विक्री पेक्षा वर .93 %. नवीनतम तिमाहीत कंपनीने Rs. 45.72 चा करानंतर एकूण नफा नोंदविला आहे.\n31-12-2023 तारखेला कंपनीचे एकूण 17 शेयर शिल्लक आहेत.\nबजेट क्रिप्टोकरन्सी वेल्थ MSME बातम्या बाजार\nअदानी पॉवर शेअरची किंमत BF गुंतवणूक शेअर किंमत अदानी विल्मर शेअरची किंमत मेंथ�� तेलाची किंमत एस्कॉर्ट्स लीडिंग सेक्टर्स फंड डायरेक्ट-ग्रोथ SBI बॅलन्स अॅडव्हांटेज फंड नियमित एसबीआय स्मॉल कॅप फंड एसबीआय इक्विटी हायब्रिड फंड टाटा डिजिटल इंडिया फंड डायरेक्ट अॅक्सिस ब्लूचिप फंड\nमेंथा तेलाची किंमत एस्कॉर्ट्स लीडिंग सेक्टर्स फंड डायरेक्ट-ग्रोथ SBI बॅलन्स अॅडव्हांटेज फंड नियमित एसबीआय स्मॉल कॅप फंड एसबीआय इक्विटी हायब्रिड फंड टाटा डिजिटल इंडिया फंड डायरेक्ट अॅक्सिस ब्लूचिप फंड क्वांट टॅक्स प्लॅन डायरेक्ट\nएस्कॉर्ट्स लीडिंग सेक्टर्स फंड डायरेक्ट-ग्रोथ SBI बॅलन्स अॅडव्हांटेज फंड नियमित एसबीआय स्मॉल कॅप फंड एसबीआय इक्विटी हायब्रिड फंड टाटा डिजिटल इंडिया फंड डायरेक्ट अॅक्सिस ब्लूचिप फंड क्वांट टॅक्स प्लॅन डायरेक्ट\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00858.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "https://news66daily.com/archives/1531", "date_download": "2024-03-05T01:48:00Z", "digest": "sha1:RINNJNZJMRFYTQNRC2ZIJO5MVNJYU4PY", "length": 7161, "nlines": 92, "source_domain": "news66daily.com", "title": "मुलीला रिक्षात बसवण्यासाठी या परदेशी रिक्षावाल्याने पहा काय केले - News 66 Daily", "raw_content": "\nमुलीला रिक्षात बसवण्यासाठी या परदेशी रिक्षावाल्याने पहा काय केले\nSeptember 22, 2021 adminLeave a Comment on मुलीला रिक्षात बसवण्यासाठी या परदेशी रिक्षावाल्याने पहा काय केले\nआपल्या देशात रोडवरून गाडी चालवणे हे सध्या खूपच कठीण होत चालले आहे. लोकसंख्येच्या बरोबर गाड्यांचेही प्रमाण तेवढेच वाढत आहे. यामध्ये सार्वजनिक वाहन चालक तर अतिशय भयानक पद्धतीने गाडी चालवतात त्यामध्ये तुम्ही पहिला नंबर रिक्षा चालकांचा लावू शकता. जवळपास सर्वांनाच अनुभव असेल की रिक्षा चालक हे रिक्षा कश्या पद्धतीने चालवतात.\nकाहीजणांचा रिक्षा चालकांमुळे अपघात देखील झाला असेल. त्या चालकांची बोलण्याची पद्धत सुद्धा खूप क्रूर असते. कोणालाही ते नीट नाही बोलत. इथेही आज असा व्हिडिओ घेऊन आलो आहे ज्यामध्ये रिक्षाचालकामुळे काय झाले हे पाहून तुम्ही दंग राहाल. तुम्ही जर सुरुवातीपासून पाहिले तर तुम्हाला समजेल की हा रिक्षाचालक कशी रिक्षा चालवत आहे.\nतसेच तो बाकीच्यांनाही तो त्याच्या पुढे जाऊन देत नाहीये. हा रिक्षा चालक विदेशी आहे. मागे त्याच्या एक दुचाकी आहे पण त्याला पुढे जायला मिळत नाही. नंतर त्याला एका मुलीने रिक्षा थांबवण्यासाठी हात केला तेव्हा तर त्याने कहरच केला. आधीच तो खूप फास्ट चालवत ��ोता त्यावेळीच मागूनही दुचाकीस्वार होता\nआणि रिक्षावाल्याने काहीही इंडिकेटर न दाखवता अचानक त्याची रिक्षा त्या मुलीकडे नेली आणि त्या बिचाऱ्या दुचाकीस्वाराला रोडच्या बाजूला गाडी न्यावी लागली आणि तो गाड्यांवर जाऊन पडला. हा एक प्रकारचा कॉमेडी व्हिडिओ आहे. नक्की पहा कारण एकदा पाहिलात तर तुम्हाला हा व्हिडिओ परत परत पाहावा असे वाटेल.\nया आजीचा डान्स पाहून तुम्ही चकित व्हाल\nया माणसाने हुबेहूब रेल्वे चा आवाज तोंडाने काढला पाहून अंगावर काटा येईल\nनेहा कंकर ने यामुळे केले घाई घाईत लग्न\nहोम मिनिस्टर खेळ पैठणीचा श्री सुवर्ण गणे मध्ये वहिनीचा स्पेशल डान्स\nमुलींनी केला डीजे च्या तालावर सुंदर डान्स\nहे मिश्रण चेहरा एका दिवसात इतका गोरा होईल की सर्वजण पाहताच राहतील,पार्टीला किव्हा कुटेही फिरायला जाण्यापूर्वी एक वेळेस चेहऱ्याला लावा …\nगुलाबाचे झाड दोनच दिवसात हिरवेगार होऊन फुलांनी भरून जाईल,फक्त एक रुपयांची ही एक वस्तू गुलाबाच्या झाडाला टाका …\nभाताची चव चौपट वाढेल, मोकळा भात बनवण्याची सोप्पी पद्धत,तांदूळ शिजवताना त्यात टाका ही एक वस्तू\nबदलून टाकेल तुमचं नशिब.. दूर करणार सर्व समस्या..एक तांब्याभर पाणी.. दूर करणार सर्व समस्या..एक तांब्याभर पाणी.. \nहवं ते सर्व मिळेल‌..15 दिवसात अनुभव घ्याल.पाणी पिताना बोला ‘हे’ 2 शब्द.. \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00858.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://shetkariyoddha.com/post/2896", "date_download": "2024-03-05T01:49:18Z", "digest": "sha1:AN6VDE5G6DL4BZBY4T2AONGXFJQX3BXQ", "length": 8686, "nlines": 157, "source_domain": "shetkariyoddha.com", "title": "भ्रष्टाचार निर्मुलन समितीची आढावा बैठक संपन्न - Shetkari Yoddha", "raw_content": "\nभ्रष्टाचार निर्मुलन समितीची आढावा बैठक संपन्न\nबारामती, दि. 31 : बारामती तालुक्यातील भ्रष्टाचार निर्मुलन समितीची आढावा बैठक उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली आज तहसिल कार्यालयामध्ये पार पडली.\nयावेळी तहसिलदार तथा समितीचे सदस्य सचिव विजय पाटील, सहायक गटविकास अधिकारी अभिमान माने, निवासी नायब तहसिलदार विलास करे, अशासकीय सदस्य हणूमंत नारायण निंबाळकर, ॲड. राहूल वाबळे, तानाजी मोकाशी, दत्तात्रय लोणकर आदी उपस्थित होते.\nबैठकीत समितीचे अध्यक्ष श्री. कांबळे यानी भ्रष्टाचार निर्मुलन समितीच्या कार्यक्षेत्राबाबत माहिती दिली. तीन महिन्यातून एकदा या समितीची आढावा बैठक घेण्यात येईल. शासक���य कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या भ्रष्टाचाराविषयी काही तक्रारी असतील तर त्याची चौकशी करण्यात येईल आणि जोपर्यंत त्याचे निराकारण होत नाही तोपर्यंत पाठपुरावा करण्यात येईल. सदस्यांकडे येणाऱ्या तक्रारी प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी लोकशाही दिनी तहसिल कार्यालयात सादर कराव्यात जेणे करुन त्यावर कार्यवाही करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.\nमधमाशीपालनाविषयी ७ दिवसीय निवासी प्रशिक्षण संपन्न\nगुढीपाडव्यापासून राज्यातील कोरोनाचे सर्व निर्बंध हटवले\nBy संपादक-योगेश नामदेव नालंदे\nलगिनघाई विशेषांकाचे प्रकाशन संपन्न\nFeb 19, 2024 संपादक-योगेश नामदेव नालंदे\nबारामतीत शिवाजी महाराजांना जयंती निमित्त अभिवादन\nFeb 19, 2024 संपादक-योगेश नामदेव नालंदे\nसिद्धार्थ नगर बुद्ध विहार येथे बाल संस्कार वर्ग चित्रकला स्पर्धा संपन्न\nFeb 19, 2024 संपादक-योगेश नामदेव नालंदे\nलगिनघाई विशेषांकाचे प्रकाशन संपन्न\nबारामतीत शिवाजी महाराजांना जयंती निमित्त अभिवादन\nसिद्धार्थ नगर बुद्ध विहार येथे बाल संस्कार वर्ग चित्रकला स्पर्धा संपन्न\nक्रांतीगुरू वस्ताद लहुजी साळवे यांची पुण्यतिथी निमित्ताने अभिवादन\nस्वामी समर्थ पादुका पालखीचे मंगळवारी बारामती मध्ये आगमन ..\nलगिनघाई विशेषांकाचे प्रकाशन संपन्न\n19/02/2024 संपादक-योगेश नामदेव नालंदे\nबारामतीत शिवाजी महाराजांना जयंती निमित्त अभिवादन\n19/02/2024 संपादक-योगेश नामदेव नालंदे\nसिद्धार्थ नगर बुद्ध विहार येथे बाल संस्कार वर्ग चित्रकला स्पर्धा संपन्न\n19/02/2024 संपादक-योगेश नामदेव नालंदे\nक्रांतीगुरू वस्ताद लहुजी साळवे यांची पुण्यतिथी निमित्ताने अभिवादन\n19/02/2024 संपादक-योगेश नामदेव नालंदे\nलगिनघाई विशेषांकाचे प्रकाशन संपन्न 19/02/2024\nबारामतीत शिवाजी महाराजांना जयंती निमित्त अभिवादन 19/02/2024\nसिद्धार्थ नगर बुद्ध विहार येथे बाल संस्कार वर्ग चित्रकला स्पर्धा संपन्न 19/02/2024\nक्रांतीगुरू वस्ताद लहुजी साळवे यांची पुण्यतिथी निमित्ताने अभिवादन 19/02/2024\nस्वामी समर्थ पादुका पालखीचे मंगळवारी बारामती मध्ये आगमन .. 19/02/2024\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00858.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://shetkariyoddha.com/post/2977", "date_download": "2024-03-05T01:28:42Z", "digest": "sha1:OXJN3NQQTBDCA3QJ5W7G63OO6MN3KQX5", "length": 8539, "nlines": 165, "source_domain": "shetkariyoddha.com", "title": "काऱ्हाटी येथील युवक दुर्वेश संतोष दुर्गे याला उपचारासाठी आर्थिक म���तीची गरज - Shetkari Yoddha", "raw_content": "\nकाऱ्हाटी येथील युवक दुर्वेश संतोष दुर्गे याला उपचारासाठी आर्थिक मदतीची गरज\nदिनांक 14/4/2022 रोजी दुर्वेश संतोष दुर्गे ( मु.पो. काऱ्हाटी ) यांचा सुपे या ठिकाणी भीषण अपघात झाला .\nसध्या दुर्वेश ची प्रकृती चिंताजनक असून तो बारामती हॉस्पिटल , बारामती , या ठिकाणी ICU मध्ये ऍडमिट आहे . त्यांच्या डोक्याला जबर मार लागला असून डावा पाय मांडीवर frecture आहे .पुढील उपचारासाठी दुपार नंतर ससून या ठिकाणी पाठवले आहे\nदुर्वेश ची घरची परिस्थिती बेताची असून घरी वयस्कर आई व वडील असा परिवार आहे , कमावणारा तो एकमेव आहे\nतरी दुर्वेश ला सहकार्य म्हणून त्याच्या मित्र परिवाराने एक उपक्रम हाती घेतला आहे ज्या अंतर्गत चा हॉस्पिटल व घरखर्च भागवण्यासाठी माणुसकी च्या नात्याने आपणास जेवढे शक्य होईल तेवढे रक्कम रुपये खालील फोन पे व गुगल पे नंबर किंवा बँक account वरती पाठवावे , ही विनंती\nबारामती तालुका पोलीसांनी मोटार सायकल चोर पकडुन 4 टू व्हीलर गाड्या घेतल्या ताब्यात\nहोम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन : दैनंदिन कामातून वेळ काढत महिलांनी केली धम्माल\nBy संपादक-योगेश नामदेव नालंदे\nलगिनघाई विशेषांकाचे प्रकाशन संपन्न\nFeb 19, 2024 संपादक-योगेश नामदेव नालंदे\nबारामतीत शिवाजी महाराजांना जयंती निमित्त अभिवादन\nFeb 19, 2024 संपादक-योगेश नामदेव नालंदे\nसिद्धार्थ नगर बुद्ध विहार येथे बाल संस्कार वर्ग चित्रकला स्पर्धा संपन्न\nFeb 19, 2024 संपादक-योगेश नामदेव नालंदे\nलगिनघाई विशेषांकाचे प्रकाशन संपन्न\nबारामतीत शिवाजी महाराजांना जयंती निमित्त अभिवादन\nसिद्धार्थ नगर बुद्ध विहार येथे बाल संस्कार वर्ग चित्रकला स्पर्धा संपन्न\nक्रांतीगुरू वस्ताद लहुजी साळवे यांची पुण्यतिथी निमित्ताने अभिवादन\nस्वामी समर्थ पादुका पालखीचे मंगळवारी बारामती मध्ये आगमन ..\nलगिनघाई विशेषांकाचे प्रकाशन संपन्न\n19/02/2024 संपादक-योगेश नामदेव नालंदे\nबारामतीत शिवाजी महाराजांना जयंती निमित्त अभिवादन\n19/02/2024 संपादक-योगेश नामदेव नालंदे\nसिद्धार्थ नगर बुद्ध विहार येथे बाल संस्कार वर्ग चित्रकला स्पर्धा संपन्न\n19/02/2024 संपादक-योगेश नामदेव नालंदे\nक्रांतीगुरू वस्ताद लहुजी साळवे यांची पुण्यतिथी निमित्ताने अभिवादन\n19/02/2024 संपादक-योगेश नामदेव नालंदे\nलगिनघाई विशेषांकाचे प्रकाशन संपन्न 19/02/2024\nबारामतीत शिवाजी महाराजांना ज���ंती निमित्त अभिवादन 19/02/2024\nसिद्धार्थ नगर बुद्ध विहार येथे बाल संस्कार वर्ग चित्रकला स्पर्धा संपन्न 19/02/2024\nक्रांतीगुरू वस्ताद लहुजी साळवे यांची पुण्यतिथी निमित्ताने अभिवादन 19/02/2024\nस्वामी समर्थ पादुका पालखीचे मंगळवारी बारामती मध्ये आगमन .. 19/02/2024\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00858.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/nagpur/aromira-nursing-college-fraud-case-a-few-hours-before-the-case-was-filed-the-director-of-the-institution-varsha-sakhre-was-at-the-police-station-ksn-82-ssb-93-3954447/", "date_download": "2024-03-05T00:03:58Z", "digest": "sha1:DM5IUEGDVW6LLMLL3HZATTBM2CJYLXZ2", "length": 26021, "nlines": 322, "source_domain": "www.loksatta.com", "title": "गुन्हा दाखल होण्याच्या काही तासाआधी संस्थाचालक पोलीस ठाण्यात; विद्यार्थिनींचा आरोप | Aromira Nursing College Fraud Case A few hours before the case was filed the director of the institution Varsha Sakhre was at the police station", "raw_content": "\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nगुन्हा दाखल होण्याच्या काही तासांआधी संस्थाचालक पोलीस ठाण्यात; विद्यार्थिनींचा आरोप\nज्या दिवशी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया भंडारा पोलीस ठाण्यात सुरू होती त्याच दिवशी दुपारी आरोपी संस्थाचालक वर्षा साखरे ही पोलीस ठाण्यात आली होती, असे विद्यार्थिनींनी लोकसत्ताशी बोलतांना सांगितले.\nWritten by लोकसत्ता टीम\nगुन्हा दाखल होण्याच्या काही तासाआधी संस्थाचालक पोलीस ठाण्यात; विद्यार्थिनींचा आरोप (छायाचित्र – लोकसत्ता टीम/ग्राफिक्स)\nभंडारा : अरोमिरा नर्सिंग महाविद्यालयात एएनएमच्या प्रथम वर्षाला असलेल्या १८ विद्यार्थिनींची फसवणूक केल्याचे तपासात निष्पन्न झाल्यानंतर संस्थाचालक वर्षा साखरेसह प्राचार्या सुसन्नां थालापल्ली, राकेश निखाडे आणि जयश्री कडू यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र ज्या दिवशी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया भंडारा पोलीस ठाण्यात सुरू होती त्याच दिवशी दुपारी आरोपी संस्थाचालक वर्षा साखरे ही पोलीस ठाण्यात आली होती, असे विद्यार्थिनींनी लोकसत्ताशी बोलतांना सांगितले. त्यानंतर गुन्हा दाखल होताच वर्षा साखरेसह जयश्री कडू आणि सुसन्नां थालापल्ली या तिघी मागील ४ दिवसांपासून मोकाट आहेत. पोलीस प्रशासन जाणीवपूर्वक या तिघींना अभय देत असल्याचा आरोप विद्यार्थिनींसह एआयएसएफचे राज्य सचिव वैभव चोपकर यांनी केला आहे.\nअरोमिरा नर्सिंग महाविद्यालय फसवणूक प्रकरण आता चांगलेच तापले असून मागील १५ दिवसांपासून विद्यार्थिनींनी न्यायासाठी उपोषण सुरू केले आहे. या उपोषणामुळे प्रशा��नावर दबाव आल्याने महिनाभरानंतर अखेर दि. २७ सप्टेंबर रोजी महाविद्यालय प्रशासनाच्या विरोधात भंडारा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. २७ रोजी तक्रार लिहिण्यासाठी सलोनी, साक्षी, नेहा, अपेक्षा, निकिता व इतर काही विद्यार्थिनींना पोलीस ठाण्यात बोलाविण्यात आले होते. दुपारी १ वाजतापासून रात्री ८ वाजतापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. त्यामुळे या विद्यार्थिनी ७ तास पोलीस ठाण्यातच होत्या. राकेश निखाडे याला १ वाजतापासूनच पोलिसांनी नजर कैदेत ठेवले होते. मात्र यात एक धक्कादायक बाब समोर आली आहे. एफआयआर लिहिण्याची प्रक्रिया सुरू असताना सायंकाळी ४ ते ६ वाजता दरम्यान आरोपी संस्थाचालक वर्षा साखरे तिच्या मुलासोबत पोलीस ठाण्यात आली होती. त्यानंतर ती निखाडे याला भेटली आणि नंतर ठाण्याच्या आवारात ती पूर्ण वेळ फोनवर बोलत असल्याचे विद्यार्थिनींनी सांगितले. ती २० ते २५ मिनिटे ठाण्यात असल्याचे विद्यार्थिनीचे म्हणणे असून पोलीस ठाण्यातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील त्या दिवशीचे फुटेज सार्वजनिक करण्याची मागणी पोलीस प्रशासनाला करणार असल्याचे विद्यार्थिनींनी सांगितले. एफआयआर लिहिताना त्यात तीन वेळा चुका करून वारंवार लिहून पोलिसांनी मुद्दाम ७ तास लावले असा आरोपही विद्यार्थिनींनी केला आहे.\nजातीयवाद्यांना रोखण्याचा धुळ्यातील सेक्युलर परिषदेचा निर्धार\nपुण्यात आता मध्यरात्री दीडपर्यंत ‘चिअर्स’… पब, मद्यालयांबाबत पोलीस आयुक्तांचा मोठा निर्णय\nवसई-विरारमधील २९ गावांचा वाद : गावे समाविष्ट करण्याच्या नव्या निर्णयाला नव्याने आव्हान द्या, विरोध करणाऱ्या याचिकाकर्त्यांना उच्च न्यायालयाची सूचना\nलोकसभेच्या तोंडावर पुणेकरांना गिफ्ट; म्हाडाकडून १७०० घरांची सोडत\nहेही वाचा – महिला उपसरपंचाचा पतीसह अवयवदान व देहदानाचा संकल्प\nराकेश निखाडे फरार होऊ नये म्हणून पोलिसांनी त्याला दुपारपासूनच ठाण्यात ठेवले होते. असे असताना आरोपी वर्षा साखरे ही पोलीस ठाण्यात आलेली असताना पोलिसांनी तिला का जाऊ दिले, चार दिवसांपासून मुख्य आरोपीसह दोन आरोपी मोकाट असल्यामुळे पोलिसांच्या कर्तव्यदक्षतेवर चोपकर यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.\nहेही वाचा – Monsoon Update: मुंबईसह मध्य महाराष्ट्रात आज पावसाची शक्यता, कोकणाला ऑरेंज अल��्ट\nसध्या न्यायालयाला सुट्टी असल्याने आरोपींना अटकपूर्व जामीन मिळविता येणार नाही त्यामुळे न्यायलयाचे कामकाज सुरू होण्याची वाट पोलीस पाहत आहेत का, पोलिसांवर कुणाचा दबाव आहे का असा सवालही चोपकर यांनी उपस्थित केला आहे. फरार तीन आरोपींना आजच्या आज अटक न केल्यास जिल्हा पोलीस मुख्यालयासमोर विद्यार्थिनींसह एआयएसएफ तीव्र आंदोलन करेल, असा इशाराही वैभव चोपकर यांनी दिला आहे.\nNagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.\nआजचा ई-पेपर : नागपूर / विदर्भ\nLove at first sight season 3-part 1मिष्टी आणि अनुराग च्या लग्नाला आता दोन वर्षे झालेली असतात…….अनुराग सहा महिन्यांसाठी लंडन ला गेलेला असतो……मिष्टी पुण्यात च असते…. विराज चे मम्मा आणि पप्पा तिच्यासोबत राहत असतात….. \"मिष्टी …\nवाशिम : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढेच जानकर म्हणाले “…अन्यथा भावना गवळी …”\nपाच दिवसांत मोदी दुसऱ्यांदा नागपुरात, विमानतळावर गडकरी…\nपक्षाचा नाही आता जातीचाच उमेदवार हवा ; भंडारा-गोंदियात “जातकारण” तापले\nएमपीएससीतर्फे नवीन पदभरती जाहीर; या पदांसाठी करता येणार अर्ज\nआता पाचवी आणि आठवीची वार्षिक परीक्षा होणार, नवीन शैक्षणिक धोरणानुसार ‘हा’ मोठा बदल\n ‘रात्रीस खेळ चाले’ फेम अभिनेत्री अडकली विवाहबंधनात, फोटो आले समोर\n‘कैदी’ ते ‘जन गण मन’, OTT वरील हे ७ क्राईम थ्रिलर चित्रपट तुम्हाला नक्की आवडतील\nPhotos: टीना डाबी यांच्या IAS बहिणीने IPS अधिकाऱ्याशी केलं लग्न, त्यांच्या पतीचं महाराष्ट्राशी आहे कनेक्शन\nमोबाईल फोन बॅटरीचा स्फोट होऊन बालकाचा मृत्यू…. \nमहायुतीत दबावतंत्राला जोर; शिवसेनेचा २२ तर राष्ट्रवादीचा १६ जागांवर दावा, भाजपची आठवडाभरात बैठक\nसभागृहातील लाचखोरीसाठी लोकप्रतिनिधींना संरक्षण नाही; ऐतिहासिक निर्णय, झारखंड मुक्ती मोर्चा निकाल रद्दबातल\n‘मोदी का परिवार’ने प्रत्युत्तर; लालूप्रसाद यादव यांच्या टीकेनंतर भाजप आक्रमक\nनड्डाही लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात\nसंसदेत सोप्या प्रश्नावर नारायण राणेंचा गोंधळ, दिलं भलतंच उत्तर ‘तो’ व्हिडीओ शेअर करत अंजली दमानिया म्हणाल्या, “नुसती दादागिरी…”\n“महाराष्ट्रात जे झालं, ते काश्मीरमध्ये होऊ नये”, सुप्रिया सुळेंचा जम्मू-काश्मीरबाबत मोदी सरकारला सवाल; म्हणाल्या, “एवढं तर कर���च शकता तुम्ही\n“…तर मनोज जरांगेंचे ओबीसी समाजावर उपकार होतील”, छगन भुजबळांचं वक्तव्य, नेमकं काय म्हणाले\nKrishna Janmabhoomi : औरंगजेबानेच तोडलं होतं मथुरेतील केशवदेव मंदिर, कृष्ण जन्मभूमीप्रकरणी ASI चा मोठा खुलासा\nविश्लेषण : पंडित नेहरू आणि इंदिरा गांधी भारतीयांना कमी लेखत होते पंतप्रधान मोदींनी नेमकं कोणत्या भाषणांचा उल्लेख केला\nIND vs ENG : दुसऱ्या कसोटीनंतर इंग्लंडचा आख्खा संघ भारत सोडून दुबईत दाखल\nकार अपघातात पत्नीचा मृत्यू, पतीने स्वतः विरोधात दाखल केला गुन्हा; कुठे घडली घटना\nफटाका फॅक्टरीला आग लागून सहा जणांचा मृत्यू, ५० पेक्षा जास्त लोक होरपळले, मदत आणि बचावकार्यात आगीचा अडथळा\nरोज रात्री १२ ला किंवा नंतर झोपत असाल तर तुमचं शरीर कसं बदलतं पाहा; वजन व कोलेस्ट्रॉलवर होणारा परिणाम व उपाय\nMaharashtra News : “महायुतीचा १५५ कोटींचा मोबाईल घोटाळा”, काँग्रेसचा मोठा आरोप\nMore From नागपूर / विदर्भ\nवर्धा : कार्यक्रम सोडून खानावळी झोडणारा संपर्कप्रमुख नको – कोणाचा आहे आरोप जाणून घ्या…\nयवतमाळ : प्रकल्प अधिकाऱ्याला घातला चक्क नोटांचा हार, काय आहे प्रकार…\n‘लैगिक संबंधाचे वय १८ पण लग्नाचे वय २१ हा मोठा…’ – कोण व का म्हणतयं जाणून घ्या\nमुलींच्या शाळेत पुरुषांना नोकरी नाकारणे चुकीचे, वाचा न्यायालय काय म्हणाले…\nपक्षाचा नाही आता जातीचाच उमेदवार हवा ; भंडारा-गोंदियात “जातकारण” तापले\nनागपूरच्या जेनिफर वर्गीसला आंतरराष्ट्रीय टेबलटेनिस स्पर्धेत रौप्य पदक…\nनागपूर: भाजयुमोच्या नमो संमेलनाविरोधात आंदोलन; पोलिसांकडून लाठीमार, अनेकांना अटक\nमहायुतीच्या जागा वाटपाचा निर्णय आठ-दहा दिवसात -फडणवीस\nतापमान वाढत असतांनाच आज मध्यरात्रीपासून कंत्राटी वीज कर्मचारी संपावर\nवाशिम : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढेच जानकर म्हणाले “…अन्यथा भावना गवळी …”\nवर्धा : कार्यक्रम सोडून खानावळी झोडणारा संपर्कप्रमुख नको – कोणाचा आहे आरोप जाणून घ्या…\nयवतमाळ : प्रकल्प अधिकाऱ्याला घातला चक्क नोटांचा हार, काय आहे प्रकार…\n‘लैगिक संबंधाचे वय १८ पण लग्नाचे वय २१ हा मोठा…’ – कोण व का म्हणतयं जाणून घ्या\nमुलींच्या शाळेत पुरुषांना नोकरी नाकारणे चुकीचे, वाचा न्यायालय काय म्हणाले…\nपक्षाचा नाही आता जातीचाच उमेदवार हवा ; भंडारा-गोंदियात “जातकारण” तापले\nनागपूरच्या जेनिफर वर्गीसला आंतरराष्ट्रीय टेबलटेनिस स्पर्धेत रौप्य पदक…\nतुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का\nफोटो गॅलरीवेब स्टोरीजटॉप न्यूज\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00858.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://bharatlive.news/ar-444/", "date_download": "2024-03-05T01:46:26Z", "digest": "sha1:7MIZJZH7SL4JHPQF2L43CJJR6D4Y2F45", "length": 20935, "nlines": 150, "source_domain": "bharatlive.news", "title": "सचिन अ बिलियन ड्रीम्स, सनई चौघडे पुन्हा भेटीला - Latest Marathi News Jalgaon | Nashik | Pune | Mumbai - भारत लाईव्ह न्यूज मीडिया", "raw_content": "\nसचिन अ बिलियन ड्रीम्स, सनई चौघडे पुन्हा भेटीला\nसचिन अ बिलियन ड्रीम्स, सनई चौघडे पुन्हा भेटीला\nसचिन अ बिलियन ड्रीम्स, सनई चौघडे पुन्हा भेटीला\nपुढारी ऑनलाईन डेस्क : मराठी सिनेसृष्टीतील नामवंत कलाकारांच्या दर्जेदार चित्रपटांची जत्रा ‘अल्ट्रा झकास’ या मराठी ओटीटीवर रसिक प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. अशोक सराफ आणि उपेंद्र लिमये यांचा समीर पाटील दिग्दर्शित ‘शेंटीमेंटल’, सुबोध भावे, सई ताम्हणकर आणि श्रेयस तळपदे (Marathi Films) यांचा राजीव पाटील दिग्दर्शित सुप्परहिट ‘सनई चौघडे’, मास्टर ब्लास्टर सचिनच्या आयुष्यावर आधारित जेम्स एर्स्काइन दिग्दर्शित ‘सचिन अ बिलियन ड्रीम्स’ आणि मृण्मयी देशपांडे, धर्मेंद्र गोहिल या सुप्रसिद्ध कलाकारांचा अंबरीश दरक दिग्दर्शित ‘अनुराग’ हे चित्रपट ‘अल्ट्रा झकास’वर रसिक प्रेक्षकांचे जबरदस्त मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाले आहेत. (Marathi Films)\nSunny Leon : सनी लिओनी दिसणार नव्या पार्टी डान्समध्ये\nBollywood Diwali Party : मृणाल ठाकुर ते दिशा परमारपर्यंत सेलेब्सचा दिवाळी लूक्स\nसातव्या मुलीची सातवी मुलगी : पंचपिटीकेतल्या दुसऱ्या पेटीमधून कोणतं रहस्य उलगडणार\n‘शेंटीमेंटल’ची कथा चोरीला गेलेले दागिने पोलिसांना बिहारला पाठवते तर अनुरागची कथा पूर्णपणे आठवणींना उजाळा देत लेह लडाखमध्ये वसते. सनई चौघडे सईच्या वैवाहिक शोधाचा एक नवीन मार्ग असून सचिन अ बिलियन ड्रीम्समध्ये सचिन तेंडुलकरच्या प्रेरक आयुष्याच्या छटा या यशस्वी होण्याच्या पाऊलवाटा आहेत.\nशेंटीमेंटल आणि सचिन अ बिलियन ड्रीम्स ओटीटीवर उपलब्ध असून अनुराग ८ नोव्हेंबर रोजी तर सनई चौघडे २२ नोव्हेंबर प्रदर्शित होणार आहे.\nThe post सचिन अ बिलियन ड्रीम्स, सनई चौघडे पुन्हा भेटीला appeared first on पुढारी.\nपुढारी ऑनलाईन डेस्क : मराठी सिनेसृष्टीतील नामवंत कलाकारांच्या दर्जेदार चित्रपटांची जत्रा ‘अल्ट्रा झकास’ या मराठी ओटीटीवर रसिक प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. अशोक सराफ आणि उपेंद्र लिमये यांचा समीर पाटील दिग्दर्शित ‘शेंटीमेंटल’, सुबोध भावे, सई ताम्हणकर आणि श्रेयस तळपदे (Marathi Films) यांचा राजीव पाटील दिग्दर्शित सुप्परहिट ‘सनई चौघडे’, मास्टर ब्लास्टर सचिनच्या आयुष्यावर आधारित जेम्स एर्स्काइन दिग्दर्शित …\nThe post सचिन अ बिलियन ड्रीम्स, सनई चौघडे पुन्हा भेटीला appeared first on पुढारी.\nजिल्ह्यात पंधरा दिवसांत केवळ 2 लाख टन ऊस गाळप\nउस्मानाबाद : उमरग्‍यात आयसीआयसीआय बँकेचे एटीएम फोडले\nकोल्हापूर : भोगावतीच्या सत्तेचे पी.एन.पाटील किंगमेकर, बहुमताकडे वाटचाल\nऑस्ट्रेलिया 6 विकेटस्नी विजयी\nसिंहगड पायी मार्गाने उतरताना महिला गिर्यारोहक गंभीर जखमी\nवनसंवर्धनाचा वसा घेतलेला एक ‘अवलिया’, ज्याने ओसाड पाड्याचेही केले नंदनवन\nदीपक, नरेंदरचे आव्हान पहिल्याच फेरीत समाप्त\nड्रीम लँड बिल्डर्सचे प्रमुख पवन भडाना यांची आत्महत्या\nभारताच्या विकासदरामध्ये वाढीचे मुडीज्चे संकेत\nमॉरिशसमध्ये 6 भाविकांचा दुर्घटनेत मृत्यू\nपब्लिक से बोल आज विशेष\nभारत लाईव्ह न्यूज मीडिया प्रगतिशील विचारधारेने प्रेरित व संचालित स्वतंत्र बातमी माहिती प्रसारक समूह आहे. आम्ही आमच्या माध्यमाने जगभरातील प्रमुख महत्वाच्या बातम्या घडामोडी , बदल , नवीन विकास योजना , शासकीय , प्रशासकीय , सामाजिक व गुन्हेगारी तसेच संपादकीय व विविध लेखकांच्या द्वारे लिखित बातम्या अग्रलेख विशेष माहिती आणि मथळे आमच्या माध्यमाने ईंग्रजी तसेच मराठी भाषेतून आमच्या वाचकांना उपलब्द करून देतो.\n दुसर्‍या घरोब्यासाठी पत्नीचा गळा आवळून दरीत फेकले\nअनेकवेळा नवरा-बायकोतील विसंवादाला प्रेमाचा त्रिकोण कारणीभूत असतो. त्याचे किंवा तिचे बाहेर कुठेतरी मधुर संबंध निर्माण झालेले असतात आणि हे मधुर …\n कसा बनला मायानगरीचा पहिला डॉन\nमुंबईमध्ये अनेक माफिया डॉन उदयास आले. पण, एकाने मुंबईच्या अंडरवर्ल्डला सर्वात आधी प्रकाश झोतात आणले; शिवाय अंडरवर्ल्ड आणि बॉलीवूड यांच्या …\n चोरच जेव्हा न्यायाधीश बनतो\nतो एक अट्टल चोर होता. देशभरात त्याच्या नावावर चोरीचे शेकडो गुन्हे दाखल झालेले होते. आठ राज्यांतील पोलिस या चोराच्या मागावर …\nगुन्हेगारांची मानसिकता; भयावह पातळीचा राग\nगुन्हा जेव्हा घडतो तेव्हा प्रचंड राग हा गुन्ह���गाराच्या मनात आलेला असतो. रागाचा हा भर अत्युच्च पातळीवर पोहोचलेला असतो\nराजकीय वादाची ठिणगी; भूखंड वादाचा वणवा\nकल्याण पूर्वचे भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटाचे कल्याण शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर उल्हासनगरच्या हिललाईन पोलिस ठाण्यातच गोळीबार …\nगेल्या वर्षी 21 डिसेंबर रोजी रोमानियाच्या लिजंड एअरलाईन्सचे दुबईतून उड्डाण केलेले एक विमान फ्रान्सच्या व्हॅट्री विमानतळावर जवळपास तीन दिवस रोखून …\nMahashivratri 2024: महाराष्ट्रात आहेत ही ५ ज्योतिर्लिंग, यांच्याबद्दल तुम्हाला माहीत आहे का\nTravel Tips: भगवान शिवाच्या १२ ज्योतिर्लिंगांपैकी काही प्रसिद्ध ज्योतिर्लिंग महाराष्ट्रात आहेत. महाशिवरानिमित्त महाराष्ट्रातील ५ प्रसिद्ध ज्योतिर्लिंगांविषयी जाणून घेऊया.\nRelationship : चांगल्या जोडीदारामध्ये हवे हे 5 गुण\nजीवनाच्या प्रवासात प्रत्येक वळणावर आपल्या सोबत एक व्यक्ति असणे गरजेचे असते. जो तुम्हाला नेहमी साथ देईल. जीवनात तुम्ही जेव्हा कठीण …\nWomen Day 2024: कधी आणि का साजरा केला जातो आंतरराष्ट्रीय महिला दिवस जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व\nInternational Women Day 2024: आंतरराष्ट्रीय महिला दिन कधी आहे, आपण तो का साजरा करतो, त्याचा इतिहास आणि महत्त्व याबाबत येथे …\nजळगाव जिल्हा परिषदेतील मोठा गौडबंगाल…हजारो बेरोजगारांना डावलून मर्जीतील कंत्राटदारांना कामे वाटप : भारत लाईव्ह न्यूज मीडिया \nजळगाव : धनवीरसिंग ठाकूर , जळगाव जिल्हा परिषदेचा गेला कित्येक महिन्यापासून सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांचे काम वाटप समितीची बैठक गाजवत असून …\n#LatestNews #MarathiNews #Politics : भाजपची उमरगा तालुका कार्यकारिणी अखेर जाहीर \nउमरगा प्रतिनिधी उमरगा तालुका भारतीय जनता पार्टीची नूतन कार्यकारिणी व विविध आघाड्यांच्या अध्यक्षांची निवड शनिवारी (दि. २३) तालुकाध्यक्ष शहाजी पाटील …\n नागपुरमधून २८ डिसेंबरला लोकसभेचं रणशिंग फुंकणार\nनागपूर; पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या स्थापना दिनाचे औचित्य साधत येत्या २८ डिसेंबर रोजी नागपुरमध्ये काँग्रेस पक्षाची महारॅली आयोजित …\nमोदी है तो मुमकिन है, देशात २०३० पर्यंत २०० एअरपोर्ट, २०४७ पर्यंत ४५०० ‘वंदे भारत’ असतील”: ज्योतिरादित्य सिंधिया : भारत …\nमुंबई : विशेष वृत्त, भारतीय केबिनेट मधील तरुण नेतृत्व ज्योतिरादित्य सिंधिया ह्यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखती मध्ये भारतीय नेतृत्वाची धुरा …\nकाँग्रेसच्या मद्यसम्राट कडून २०० कोटी रोख सापडली …अजूनही पैसे मोजणी सुरु : धीरज साहू : भारत लाईव्ह न्यूज मीडिया \nमुंबई : धनवीरसिंग ठाकूर , एकी कडे नुकत्याच निवडणुका पार पडल्या आणि आजच तेलंगाणा राज्यात काँग्रेस ने सत्ता स्थापन केली …\nछत्तीसगडच्या मतमोजणीत कॉंग्रेस-भाजपमध्ये ‘टी-20’ सारखा ‘थरार’\nपुढारी ऑनलाईन डेस्क : छत्तीसगड विधानसभा निवडणूक मतमोजणीस आज सकाळी प्रारंभ झाला आहे. मतमोजणीच्या पहिल्या अडीच तासात क्रिकेट ‘टी-20’ मधील …\nछवी राजावत ह्यांच्या शब्दांतून : राजस्थानातील गावाची महिला सरपंच : अनुभव प्रवास : भारत लाईव्ह न्यूज मीडिया \nमुंबई : नवीन भारतीय युगातील महिला मुली जेथे चंद्रावर पाऊले उमटवीत आहेत तेथेच महिला म्हणून जेव्हा आपण एखाद्या समुदाय , …\nबातम्या विभाग: Select Categoryकरियर शिक्षण विशेषखेळ समाचारगुन्हेगारीजीवनशैलीठळक बातम्यापब्लिक से बोल आज विशेषपर्यटनमनोरंजनमहत्वाची बातमीमहत्वाची बातमीमोठी बातमीराजकारणविदेश बातम्याविशेष बातमीसंपादकीय\nभारत लाईव्ह न्यूज मीडिया :\nआमच्या अधिकृत मराठी भाषिक बातमी संकेतस्थळावर आपले स्वागत आहे. आम्ही भारत लाईव्ह न्यूज मीडिया आणतो जळगाव,नाशिक,पुणे,मुंबई येथील सर्व ठळक महत्वाच्या दैनंदिन घडामोडी तसेच महाराष्ट्र राज्यातील सर्व महत्वाच्या घडामोडी लागलीच आपल्या पर्यंत आपल्या मराठी भाषेतून. भारत लाईव्ह न्यूज मीडिया स्वतंत्र संचालित निष्पक्ष बातमी समूह असून आम्ही आमच्या शोध पत्रकारिता आधारित सामाजिक मुद्दे , शासकीय बाबी तसेच महत्वाच्या लेखन सामग्री आपल्या पर्यंत आमच्या अधिकृत संकेतस्थळ द्वारे पोहोचवितो.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00859.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://krushimarathi.com/worlds-longest-highway-connects-to-14-countries-read-a-to-z-information/", "date_download": "2024-03-05T00:22:03Z", "digest": "sha1:Z547L34XO3J6WXDCPZB2JR7R27VIX5Z3", "length": 9784, "nlines": 49, "source_domain": "krushimarathi.com", "title": "'हा' आहे जगातील सर्वात लांबीचा महामार्ग, 14 देशांना करतो कनेक्ट, वाचा ए टू झेड माहिती - Krushimarathi.com", "raw_content": "\n‘हा’ आहे जगातील सर्वात लांबीचा महामार्ग, 14 देशांना करतो कनेक्ट, वाचा ए टू झेड माहिती\nमोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा\nWorlds Longest Highway : आपल्या देशात गेल्या काही वर्षांमध्ये रस्त्यांची कामे वेगाने मोठ्या प्रमाणात झाली आहेत. सध्या आपल्या राज्यात सुद्धा महामार्गाची कामे वेगाने सुरू आहेत. आपल्या राज्यातही महामार्गाचे जाळे विकसित केले जात आहे. राजधानी मुंबई ते उपराजधानी नागपूर दरम्यान महामार्ग विकसित केला जात आहे.\nहा महामार्ग जवळपास 701 किलोमीटर लांबीचा आहे. या मार्गाचे जवळपास सहाशे किलोमीटरचे काम पूर्ण झाले आहे. जेव्हा या संपूर्ण महामार्गाचे काम पूर्ण होईल तेव्हा हा राज्यातील सर्वाधिक लांबीचा महामार्ग म्हणून ओळखला जाणार आहे.\nदुसरीकडे राष्ट्रीय महामार्ग-44 (NH-44) हा देशातील सर्वात लांबीचा महामार्ग म्हणून ओळखला जात आहे. त्याची लांबी 3,745 किलोमीटर आहे. हा मार्ग कन्याकुमारीपासून सुरू होतो आणि श्रीनगरपर्यंत जातो.\nमात्र तुम्हाला जगातील सर्वात लांब हायवे कोणता आहे याविषयी माहिती आहे का याविषयी माहिती आहे का कदाचित तुम्हाला याबाबत माहिती नसेल. त्यामुळे आज आपण जगातील सर्वाधिक लांबीचा हायवे कोणता आहे आणि हा आहे कुठे आहे याविषयी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.\nजगातील सर्वाधिक लांबीचा हायवे कोणता \nपॅन-अमेरिकन हायवे हा महामार्ग जगातील सर्वाधिक लांबीचा मार्ग म्हणून ओळखला जातो. हा महामार्ग अमेरिकेपासून सुरू होऊन दक्षिण अमेरिकेतील अर्जेंटिनाला जातो. याला जगातील सर्वात लांब रस्त्यांचे जाळे म्हटले जाते. हा मार्ग 14 देशांमधून जाते.\nहा महामार्ग उत्तरेकडून दक्षिणेकडे बांधलेला आहे. या मार्गाचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये देखील नोंदवले गेले आहे. या मार्गाची एकूण लांबी 30,000 किमी आहे. हा महामार्ग बांधण्याचे काम 1923 मध्ये सुरू झाले.\nत्याचा काही भाग अजूनही बांधायचा बाकी आहे. हा असा महामार्ग आहे जो 14 देशांमधून जातो. हा मार्ग एकूण 14 देशांनी मिळून हा महामार्ग बनवला आहे.\nअमेरिका, पेरू, पनामा, निकाराग्वा, मेक्सिको, होंडुरास, ग्वाटेमाला, एल साल्वाडोर, कोस्टा रिका, कोलंबिया, चिली, कॅनडा, बोलिव्हिया आणि अर्जेंटिना अशी या देशांची नावे आहेत. अनेक देशांमध्ये हा महामार्ग तयार करण्यासाठी अमेरिकेने मदत केली आहे.\nवास्तविक, हा संपूर्ण महामार्ग कोणताही अडथळा नसलेला आहे. पण याचा जवळपास 110 किलोमीटर लांबीचा मार्ग अद्याप पूर्ण झालेला नाही. हा भाग खूपच धोकादायक मानला जातो. हा भाग पनामा आणि कोलंबिया दरम्यान आहे.\nया भागाला डॅरियन गॅप म्हणतात. वास्तविक, अपहरण, अंमली पदार्थांची तस्करी यासारखे अनेक बेकायदेशीर काम या परिसरात केले जात असल्याचे सांगितले जात आहे.\nशेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा\n तुम्हाला अजून पीएम किसानचा 16वा हप्ता मिळाला नाही मग इथं तक्रार करा लगेचच खात्यात जमा होणार पैसे\nयंदा पांढरे सोने शेतकऱ्यांना मालामाल बनवणार कापूस बाजार भावात 1,000 रुपयांची वाढ, भविष्यात कसे राहणार दर \n आता भारत ‘या’ 2 देशांना निर्यात करणार 64 हजार 400 टन कांदा, बाजारभाव वाढणार का \n ‘या’ 10 नवीन मार्गावर सुरू होणार वंदे भारत स्लीपर ट्रेन, पहिली ट्रेन मार्चमध्येच होणार लाँच, महाराष्ट्रालाही मिळणार भेट, पहा रूटमॅप\nमहाराष्ट्रातील अनेक धरणांनी आत्ताच तळ गाठला, तुमच्या जवळील धरणात किती टक्के पाणीसाठा शिल्लक आहे \n300 युनिट मोफत वीज मिळवण्यासाठी ‘इथं’ अर्ज करा, पहा संपूर्ण प्रोसेस सोप्या भाषेत\n महाराष्ट्रात ‘या’ ठिकाणी तयार होणार भव्य क्रिकेट स्टेडियम, गोपीनाथ मुंडे यांची मोठी घोषणा\n महाराष्ट्रात आणखी ‘इतके’ दिवस जोरदार वादळी पाऊस, काही ठिकाणी गारपीट देखील होणार\nउन्हाळ्यात गिलक्याच्या ‘या’ 3 जातींची लागवड करा, विक्रमी उत्पादन मिळवा\nपीएम सूर्य घर मोफत वीज योजनेत जुन्या रूफटॉप सोलर योजनेपेक्षा अधिक सबसिडी मिळते का पहा दोघा योजनेमधील अनुदानाचा फरक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00859.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.indiatimes.com/photogallery/business/who-is-roshni-nadar-malhota-hcl-boss-with-rs-84330-crore-net-worth/photoshow/102533530.cms", "date_download": "2024-03-05T02:20:44Z", "digest": "sha1:ADOARIVH6VV7EKOVNW3SISMBLXX4MOPJ", "length": 11349, "nlines": 72, "source_domain": "marathi.indiatimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "Who is Roshni Nadar HCL Boss With RS 84330 Crore Net Worth; ना अंबानी, ना अदानी... ही आहे आजची 'क्वीन'; ८४३३० कोटींची संपत्ती अन् खांद्यावर मोठी जबाबदारी | Maharashtra Times\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nRoshni Nadar: ना अंबानी, ना अदानी... ही आहे आजची 'क्वीन'; ८४३३० कोटींची संपत्ती अन् खांद्यावर मोठी जबाबदारी\nAuthored by प्रियांका वर्तक | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 8 Aug 2023, 4:11 pm\nRoshni Nadar Malhotra: रोशनी नादर मल्होत्राच्या खांद्यावर HCL ची जबाबदारी आहे. वडिल शिव नादर यांच्या अब्जावधींचा व्यवसाय सांभाळत या महिलेने कंपनीला नव्या उंचीवर नेले आहे. व्यवसायासोबतच रोशनी ���िचा छंदही जपत आहे.\nकोण आहेत रोशनी नाडर\nHCL अध्यक्षा रोशनी नादर मल्होत्रा HCL संस्थापक शिव नाडर यांची एकुलती एक मुलगी आहे. वडील प्रसिद्ध उद्योगपती असताना त्यांनी वडिलांकडून व्यापाराच्या युक्त्या शिकल्या.\nरोशनी यांचे सुरुवातीचे शिक्षण दिल्ली येथे झाले. दिल्लीतील वसंत व्हॅली स्कूलमधून दहावीपर्यंतचे शिक्षण घेतले त्यानंतर अमेरिकेतील नॉर्थवेस्टर्न विद्यापीठातून पदवी प्राप्त केली. कम्युनिकेशन स्टडी, रेडिओ, चित्रपट, टीव्ही या विषयांमध्येही रस होता जो त्यांनी जोपासला. अमेरिकेतच एका टीव्ही शोमध्येही काम केल्यानंतर केलॉग स्कूल ऑफ मॅनेजमेंटमधून एमबीएची पदवी घेतली.\nशिव नाडर यांनी १९७६ मध्ये HCL टेक्नॉलॉजीजची स्थापना केली. लहानपणापासूनच रोशनीला तिच्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवायचे होते. शिक्षण पूर्ण करून त्या वडिलांच्या कंपनीत रुजू झाल्या. तिथे त्यांनी वडिलांच्या देखरेखीखाली संपूर्ण काम शिकले. विशेष म्हणजे यादरम्यान छोटं-मोठं काम शिकण्यात तो कचरत नव्हत्या.\nHCL कंपनीची सूत्रे हाती घेतली\n२००९ मध्ये त्यांची HCL कॉर्पोरेशनचे कार्यकारी संचालक आणि CEO म्हणून नियुक्ती करण्यात आली. तर २०१९ मध्ये रोशनी एचसीएल टेक्नॉलॉजीजची चेअरपर्सन बनल्या. वडिलांच्या कंपनीची सूत्रे रोशनीच्या हातात आली. कंपनीचा विस्तर करणे आणि वडिलांचा वारसा पुढे नेणे ही रोशनीची पहिली जबाबदारी होती.\n२८ व्या वर्षी बनली सीईओ\nरोशनी यांनी वयाच्या फक्त २८व्या वर्षी एचसीएल कॉर्पोरेशनच्या कार्यकारी आणि सीईओ म्हणून जबाबदारी स्वीकारली. २०१७ ते २०१९ पर्यंत फोर्ब्सच्या १०० सर्वात शक्तिशाली महिलांच्या यादीत त्यांचा समावेश करण्यात आला. तर २०१९ मध्ये रोशनी श्रीमंत महिलांच्या यादीत ५४व्या क्रमांकावर होती.\nभारतातील सर्वात श्रीमंत महिला\nरोशनी यांनी फोर्ब्स श्रीमंतांच्या यादीत २०१९ मध्ये ५४वा क्रमांक पटकावला. यासह रोशनी भारतातील सर्वात श्रीमंत महिला बनल्या. कंपनीची जबाबदारी सांभाळताना रोशनीने आपली आवडही जोपासली. त्यांनी चित्रपटांची आवड असून त्या वन्यजीव संरक्षक आहे. त्यावर आधारित त्यांनी द ब्रिंक फॉर ॲनिमल प्लॅनेट अँड डिस्कव्हरी या टीव्ही मालिकेची निर्मिती केली.\nरोशनी सध्या तीन लाख कोटींची HCL या कंपनीची जबाबदारी सांभाळतात. याशिवाय शिव नाडर फाउंडेशनची जबा���दारीही त्यांच्या खांद्यावर आहे. हारुनच्या यादीनुसार त्यांची एकूण संपत्ती ८४ हजार ३३० कोटी रुपये आहे.\nदेशातील सर्वात श्रीमंत कुटुंबाचे सदस्य किती शिकलेत जाणून घ्या जयअंशुल ते मुकेश अंबानींचं शिक्षणपुढची गॅलरी\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nमहाराष्ट्र बातम्या : ऑटो बातम्याव्हायरल बातम्याफोटो गॅलरीआंतरराष्ट्रीय बातम्यासरकारी योजनागुन्हेगारी बातम्यामहाराष्ट्र राजकीय बातम्याकरिअरराष्ट्रीय बातम्यालाईफस्टाईलराशी भविष्यमराठी बातम्या\nमराठी बातम्या : महाराष्ट्र बातम्यामहाराष्ट्रातील ताज्या बातम्याठाणे बातम्यामुंबई बातम्यापुणे बातम्यानाशिक बातम्यानागपूर बातम्याछत्रपती संभाजीनगर बातम्याकोल्हापूर बातम्याअहमदनगर बातम्यानवी मुंबई बातम्या\nक्रीडा : क्रीडा बातम्याक्रिकेट बातम्याविश्व चषक २०२३फुटबॉल\nमनोरंजन : बॉलिवूड बातम्याटीव्ही बातम्यामूव्ही रिव्ह्यूबॉक्स ऑफिस\nलाईफस्टाईल : लाईफस्टाईल बातम्याब्यूटी टिप्सआरोग्य बातम्याप्रेग्नन्सी-पालकत्वरिलेशनशीपफॅशनहोम डेकॉर\nभविष्य : दैनिक राशीभविष्यसाप्ताहिक राशीभविष्यदैनंदिन मराठी पंचांगवाढदिवस राशीभविष्य\nटेक : ताज्या टेक बातम्यामोबाईल रिव्ह्यूटिप्स-ट्रिक्सविज्ञान\nबिझनेस : बिझनेस बातम्याशेअर बाजाररिअल इस्टेट बातम्याव्यवसाय बातम्यापैशाचं झाड\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00859.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.webdunia.com/article/regional-marathi-news/fires-in-many-places-in-the-state-during-diwali-122102500039_1.html", "date_download": "2024-03-05T01:01:44Z", "digest": "sha1:R2ID4DHJ33BFEJD2HHTMDTWH55DOH56L", "length": 14700, "nlines": 141, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "दिवाळीत राज्यात अनेक ठिकाणी आग - Fires in many places in the state during Diwali | Webdunia Marathi", "raw_content": "मंगळवार, 5 मार्च 2024\nमंत्रिमंडळ विस्ताराबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं सूचक वक्तव्य\n तरुणाने घरात रॉकेट सोडले, ठाण्यातील घटना\nफटाके फोडण्यावरून झालेल्या वादात तरुणाची हत्या\nमुंबईत बिबट्याच्या हल्ल्यात दीड वर्षीय मुलीचा मृत्यू\nदादा भुसेंनी पिस्तूलधारी दरोडेखोराला पकडलं\nमुंबईतील गोरेगाव पूर्व येथील एका इमारतीला दिवाळीनिमित्त सोमवारी संध्याकाळी आग लागली. अग्निशमन दलाच्या गाड्या, पोलीस विभागाचे कर्मचारी आदींनी घटनास्थळी पोहोचून आग आटोक्यात आणली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.\nहाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील वसई येथील चपलांच्या गोदामाला भीषण आग लागली. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आणि आग आटोक्यात आणली. या आगीत अद्याप कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे वसई अग्निशमन विभागाने सांगितले.\nपुणे जिल्ह्यातील औंध परिसरातील डीपी रोडवरील इमारतीमधील फ्लॅटला लागलेल्या आगीतील राखेची राख झाली आहे. पुणे अग्निशमन विभागाने सांगितले की, माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या सात गाड्या आणि दोन पाण्याचे टँकर घटनास्थळी पाठवण्यात आले. आग आटोक्यात येईपर्यंत बरीचशी सामग्री राख झाली होती, असे एका विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले. येथून कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.\nविविध ठिकाणी आगीच्या घटना ठाणे जिल्ह्यात फटाक्यांमुळे आगीच्या पाच घटना घडल्या आहेत. ठाणे महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, दिवाळीच्या मुहूर्तावर घडलेल्या या पाचही घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही.\nवेबदुनिया वर वाचा :\nIND vs ENG: धरमशाला येथील पाचवी कसोटी जिंकून भारत इतिहास रचणार\nभारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना ७ मार्चपासून धर्मशाला येथे खेळवला जाणार आहे. हा सामना टीम इंडियाला मालिका प्रभावीपणे जिंकण्याची संधी असेल. या मालिकेत भारतीय संघाने यापूर्वीच 3-1 अशी अजेय आघाडी घेतली आहे.\nIPL 2024: सनरायझर्स हैदराबादने बदलला कर्णधार,पॅट कमिन्स होणार नवीन कर्णधार\nसनरायझर्स हैदराबादनेही आपला कर्णधार बदलला आहे. आयपीएल विजेत्या संघाने गतवर्षी संघाचे कर्णधारपद भूषवलेला खेळाडू एडन मार्कराम यांच्याकडून जबाबदारी हिसकावून घेत नवीन खेळाडूकडे ही जबाबदारी देण्यात आली आहे.\nआगीत होरपळून 6 भाविकांचा दुर्दैवी मृत्यू\nमॉरिशस मध्ये एका उत्सवादरम्यान लागलेल्या आगीत होरपळून 6 भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. शिवरात्रीच्या पूर्वी होणाऱ्या एका उत्सवात ही दुर्घटना घडली आहे.\nइस्रोचे प्रमुख एस सोमनाथ कॅन्सरने ग्रस्त\nइंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनचे (ISRO) प्रमुख एस सोमनाथ हे कर्करोगाने त्रस्त आहेत. आदित्य-एल1च्या लॉन्चिंगवेळी त्यांना याची माहिती मिळाली. एका मीडिया वाहिनीशी बोलताना ते म्हणाले की, स्कॅनम��्ये कॅन्सरची वाढ दिसून आली.\nमहागडी लिपस्टिक वरून नवरा-बायकोत घटस्फोट\nनवरा बायकोत भांडण होणं सामान्य आहे. मात्र हे भांडण विकोपाला गेल्यावर त्यांच्यात घटस्फोट होतात. पण एका लिपिस्टिक वरून घटस्फोट होणे हे नवलंच आहे. ही घटना उत्तरप्रदेशातील आग्रा येथे घडली आहे.\nनागपूर लोकसभा : नितीन गडकरी उमेदवार असणार की नाही याचीच उत्कंठा\nनाग नदीच्या काठावर वसलेलं नागपूर शहर हे विविध दृष्टीने महत्त्वाचं शहर आहे. नागपूर हे भारताच्या शब्दश: केंद्रस्थानी आहे. राजकारणाच्या केंद्रस्थानी ते होतंच आणि गेल्या दहा वर्षांपासून या मतदारसंघाचं स्थान आणखी उंचावलं आहे.\nबलात्कार पीडित स्पॅनिश महिलेने सांगितले 'त्यांनी माझ्या पतीला बांधून माझ्यावर बलात्कार केला\nझारखंडमधील दुमका येथे शुक्रवारी रात्री सामूहिक बलात्कार झालेल्या स्पॅनिश महिलेने एफआयआरमध्ये नमूद केले आहे की, सातही गुन्हेगारांनी तिला लाथ मारल्यानंतर आणि ठोसे मारल्यानंतर गुन्हा करण्यास वळण घेतले. गुन्ह्याच्या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान, बलात्कार करणाऱ्यांनी पीडितेच्या पतीचे हात बांधले होते आणि त्याला खूप लाथा मारल्या होत्या. बलात्कार पीडितेने घटनेच्या दुसऱ्या दिवशी शनिवारी रात्री तिचा शेवटचा सोशल मीडिया व्हिडिओ पोस्ट केला आणि म्हटले, 'मला वाटले की ते (बलात्कारी) मला मारणार आहेत.'\nनीता अंबानींनी मुलाच्या प्री-वेडिंगमध्ये विश्वंभरी स्तुतीवर परफॉर्मन्स दिला\nनीता अंबानी यांनी 3 मार्च रोजी गुजरातमधील जामनगर येथे त्यांचा मुलगा अनंत अंबानीच्या प्री-वेडिंग कार्यक्रमात 'विश्वंभरी स्तुती' वर नेत्रदीपक नृत्य सादर करून पाहुण्यांची मने जिंकली\nबिबट्याचे डोके हंड्यात अडकलं, वनविभागाने 5 तासांच्या प्रयत्नानंतर वाचवले, पाहा व्हिडिओ\nमहाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यातील एका गावात बिबट्याचे डोके भांड्यात (हंडा) अडकल्याने घबराट पसरली. नंतर अथक परिश्रमानंतर वनविभागाच्या पथकाने बिबट्याला सुखरूप वाचवले. एका अधिकाऱ्याने सांगितले की, नर बिबट्याचे तोंड सुमारे पाच तास पात्रात अडकले होते.\nकांकेर मध्ये चकमकीत जवान रमेश कुरेठी शहीद\nछत्तीसगडमधील कांकेर जिल्ह्यातील छोटाबेथिया पोलीस स्टेशन परिसराला लागून असलेल्या हिदूरच्या जंगलात आज पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली, ज्यामध्ये बस्तर फायटरचा एक हवालदार शहीद झाले आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00859.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://news66daily.com/archives/2423", "date_download": "2024-03-05T00:43:17Z", "digest": "sha1:MWVUWMJPUUPI6ZVMKMHQ2NDP7BRRGWDW", "length": 6336, "nlines": 90, "source_domain": "news66daily.com", "title": "यात्रेमध्ये बायकांनी केला सुंदर नाच - News 66 Daily", "raw_content": "\nयात्रेमध्ये बायकांनी केला सुंदर नाच\nOctober 20, 2022 adminLeave a Comment on यात्रेमध्ये बायकांनी केला सुंदर नाच\nआपण भारतीय आहोत याचा आपल्या देशातील प्रत्येक नागरिकाला गर्व तर आहेच परंतु परदेशात राहायला गेलेल्या भारतीय लोकांना सुद्धा भारतीय असण्याचा गर्व आहे. तुम्ही सोशल मीडियावर परदेशातील असे अनेक व्हिडिओ पाहिले असतील ज्यामध्ये भारतीय व्यक्तींनी परदेशात जाऊन बऱ्याच चांगल्या कामाने अआपल्या देशाचे म्हणजेच भारताचे नाव उंचावले आहे.\nआज तुमच्या करमणुकीसाठी असाच एक व्हिडिओ घेऊन आलो आहे जो पाहून तुम्हाला भारतीय असण्याचा गर्व वाटेल. मराठी संस्कृतीचा खूप मोठा इतिहास आहे. शिवरायांनी मराठी आणि हिंदू संस्कृती जोपासली. नववारी साडी, कपाळाला टिकली, बांगड्या अश्या पोशाखात मराठमोळी स्त्री शोभून दिसते. शिवजयंती, गुडीपाडवा, गणेशोत्सव अश्या अनेक सण उत्सवामध्ये स्त्रिया नटून थटून मराठमोळ्या पोशाखात बाहेर पडत असतात.\nस्कुटी घेऊन तर कोणी बु’ले’ट घेऊन मिरवणूक काढतात. अश्यावेळी संस्कृती जपली जाते आणि ते पाहून खरंच खूप छान वाटत. आजचा व्हिडीओ पण असाच आहे. गौरी गणपतीला स्त्रिया ज्याप्रमाणे नाचतात खेळ खेळतात तसेच खेळ आजच्या व्हिडिओमध्ये दिसून येणार आहेत. तुम्ही देखील दिवाळी, गणपती, दसरा सारखे सण मोठ्या थाटात साजरे करून संस्कृती जोपासत असालच.\nबायकांनी घातल्या फुगड्या आणि केला डान्स\nदेवळात महिलांचा मराठमोळा नाच पाहून गर्व वाटेल\nभाभीने बँजोवर केला सुंदर डान्स\nबदलून टाकेल तुमचं नशिब.. दूर करणार सर्व समस्या..एक तांब्याभर पाणी.. \nमेहंदी च्या कार्यक्रमात घागरे घालून नाचल्या बाया\nहे मिश्रण चेहरा एका दिवसात इतका गोरा होईल की सर्वजण पाहताच राहतील,पार्टीला किव्हा कुटेही फिरायला जाण्यापूर्वी एक वेळेस चेहऱ्याला लावा …\nगुलाबाचे झाड दोनच दिवसात हिरवेगार होऊन फुलांनी भरून जाईल,फक्त एक रुपयांची ही एक वस्तू गुलाबाच्या झाडाला टाका …\nभाताची चव चौपट वाढेल, मोकळा भात बनवण्याची सोप्पी पद्धत,तांदूळ शिजवताना त्यात टाका ही एक वस्तू\nबदलून टाकेल तुमचं नशिब.. दूर करणार सर्व समस्या..एक तांब्याभर पाणी.. दूर करणार सर्व समस्या..एक तांब्याभर पाणी.. \nहवं ते सर्व मिळेल‌..15 दिवसात अनुभव घ्याल.पाणी पिताना बोला ‘हे’ 2 शब्द.. \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00859.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://blog.meetkalakar.com/2023/08/", "date_download": "2024-03-04T23:47:45Z", "digest": "sha1:MOW4ZA2ITGZG64DEKVE4MSADD6GO76HR", "length": 25585, "nlines": 133, "source_domain": "blog.meetkalakar.com", "title": "Meetkalakar: August 2023", "raw_content": "\nश्रावणातली व्रत-वैकल्याची धामधूम संपत असतानाच वेध लागतात गौरी-गणपतीचे भारत देशामध्ये संस्कृती आणि परंपरा जपल्या जातात तसेच वर्षभर वेगवेगळे सण साजरे केले जातात. भारतामधले सगळे सण आनंदाने आणि उत्साहाने साजरे केले जातात पण त्यातील एक महत्त्वाचा सण म्हणजे गणपती उत्सव. गौरी-गणपती या सणांबद्दल लोकांच्या मनामध्ये एक वेगळेच प्रेम आहे. सर्व प्रकारच्या शुभकार्यात सर्वप्रथम गणपतीचे पूजन केले जाते. शिव-पार्वतीचा पूत्र गणपतीला विद्येचे दैवत मानले जाते.\nभाद्रपद महिन्याच्या चौथ्या दिवशी (साधारणत ऑगस्ट, सप्टेंबर या काळात ) गणेश चतुर्थी येते. घराघरात गणपतीची मूर्ती आणली जाते व 11 दिवस मोठ्या भक्तीभावाने तिची पूजा केली जाते. महाराष्ट्र, तेलंगणा, गुजरात, कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, केरळ, गोवा, ओडिशा, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि बालीमध्ये या उत्सवात घरोघरी आणि सार्वजनिक पंडालमध्ये भगवान गणेशाच्या मातीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करून कुटुंबे, मंडळे, गटांकडून पूजा केली जाते. परंतु उत्तर भारतातील काही राज्यांमध्ये मंदिरांमध्ये भगवान गणेशाची तात्पुरती मूर्ती बसवून हा उत्सव साजरा केला जातो.\nसार्वजनिकपणे गणेशोत्सव गणपती मंडळांमध्ये सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने सजावट करून साजरा केला जातो. सार्वजनिक मंडळे या काळात आकर्षक देखावे उभारतात. यात ऐतिहासिक, पौराणिक, सामाजिक देखावे असतात. सगळेजण सजावट, गणपती आणणे, विसर्जनात हिरिरीने भाग घेतात. सकाळ, संध्याकाळ आरती, प्रसाद - खिरापत, लाडू आणि मोदकांचा नैवेद्य दाखवला जातो, रात्रीचे कीर्तन, प्रवचन, मंत्रजागर यांचे आयोजन करुन गावातील मुलांना, कलाकारांना त्यांच्या कला सादर करायला वाव मिळतो. त्याशिवाय वेगवेगळ्या स्पर्धांचेही आयोजन केले जाते. लोकांना एकत्र येण्याची संधी मिळते. काही काही गणेश मंडळे सामाजिक उपक्रमही राबवतात ही स्तुत्य बाब आहे. गेल्या काही वर्षांत पर्यावरणाविषयी जागरूकता वाढल्याने, लोकांनी गणेश चतुर्थी पर्यावरणपूरक पद्धतीने साजरी करण्यास सुरुवात केली आहे.\nगणेशोत्सव साजरा करण्यासाठी खरोखरच एक अनोखा पर्याय म्हणजे भक्तीसंगीत, वाद्य संगीत कार्यक्रम. कलाकारांना गणपतीचे अभंग, भजन आणि भक्तिगीते गाण्यासाठी आमंत्रित केले जाऊ शकते. संगीत आपल्या मनाला आनंद देते. इंस्ट्रुमेंटल म्युझिकमध्ये खूप वैविध्य आहे. बासरीवादन, व्हायोलिन, सरोद, सतार, जलतरंग, फ्यूजन, सोलो कॉन्सर्ट , वाद्यांची जुगलबंदी इत्यादी यांसारखे कार्यक्रम करणारे कलाकार आहेत, ज्यांना सादरीकरणासाठी आमंत्रित केले जाऊ शकते. गणेश मंडळे आणि गृहनिर्माण संस्थांमध्ये मराठी सेलिब्रिटींनाही आमंत्रित करतात. तसेच शास्त्रीय गायन कार्यक्रम, मधुर संगीत वाद्यवृंद,ऑर्केस्ट्रा . बॉलीवूड क्लासिक्स, समकालीन हिट्स, लोकगीते इत्यादी सादर केले जातात.\nगणपती बसल्यनंतर दोन दिवसांनी गौरींचे आगमन होते. त्या तीन दिवस राहतात. फक्त तीन‌ दिवसांचंच त्यांचं माहेरपण. पण येताना आपल्यासोबत त्यांनी आणलेला उल्हास-चैतन्य मात्र वर्षभर पुरत. लक्ष्मी किंवा गौरीच्या मांडणीत विविधता असली तरी जमीन समृद्ध करण्यासाठी धान्य लक्ष्मीची पूजा करणे हा मूळ हेतू असतो. भारतात भाद्रपदातली ज्येष्ठा गौर महाराष्ट्रातही विविध प्रकारे अवतरते. सालंकृत मूर्तिरूपात अनेक ठिकाणी ती जोडीने येते. ज्येष्ठा आणि कनिष्ठा या मूर्तिरूपांना बहुधा महालक्ष्मी, लक्ष्म्या म्हणतात. कोकणात अनेक ठिकाणी एकच मूर्ती असते. कोकण-गोवा प्रदेशात मुखवट्याची एकच गौरीची मूर्ती असते. पण त्याच जोडीला पाणवठ्याकाठी असलेले गोटे, आपोआप उगवलेली रंगीबेरंगी फुलांची तेरड्याची रोपे आणून तीच गौर म्हणून पुजतात. म्हणून हल्ली गौरी- गणपती समोर मंगळागौरीचे कार्यक्रम केले जातात.\nअकरा दिवसांनी म्हणजे अनंत चतुर्थीला ढोल-ताशा, नगारे वाजवीत गणपतीला विसर्जनासाठी तयार केले जाते. गणेश विसर्जनासाठी एक भव्य रथ सजवला जातो. यानंतर गणपतीची आरती करून संपूर्ण शहरात शोभायात्रा काढीत \"गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या\" या तऱ्हेच्या गर्जना ,अशा घोषणा देत गणपती बाप्पाचे विसर्जन करताना अंत:करण दु:खी होते. मिरवणुकीच्या शेवटी शहरातील तलाव, नदी अथवा समुद्रात भगवान गणेशाने विसर्जित केले जाते.\nश्रावण महिन्यापासून सर्व हिंदू सण जोरात साजरे व्हायला लागतात. श्रावण महिना म्हटला की सर्वात पहिले आपल्या डोळ्यासमोर उभे राहतात ते या महिन्यातील सण. नागपंचमी, श्रावणी सोमवार, मंगळागौर, शुक्रवारी जिवतीची पूजा, रक्षाबंधन, कृष्ण जन्माष्टमी असे अनेक सण एकापाठोपाठ एक लागून येतात. मंगळागौर म्हटलं की मंगळागौर माहिती, मंगळागौरीची आरती, मंगळागौरीचे खेळ ही सगळी मजा कशी डोळ्यासमोर येते.\nविशेषत: मंगळागौरीचा उत्सव, हा नववधूंसाठी सर्वात महत्त्वाचा उत्सव आहे. तिच्या लग्नानंतर श्रावण महिन्याच्या मंगळवारी नववधू आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी, सुखी वैवाहिक जीवनासाठी आणि कुटुंबाच्या कल्याणासाठी शिवलिंग पूजन करते. मंगळागौरी पूजा किंवा मंगळागौरी व्रत श्रावण महिन्यातील मंगळवारी केले जाते. मंगळागौरी व्रत देवी मंगलागौरीला समर्पित आहे, जी देवी पार्वती देवी म्हणून प्रसिद्ध आहे.\nमंगळागौर हा सर्व कुटुंबातील महिला आणि नातेवाईक यांचा संगीतमय मेळावा आहे. त्यात नाचणे, खेळ खेळणे, उखाणे म्हणजे विवाहित स्त्रिया आपल्या पतीचे नाव काव्यमयपणे घेतात. स्वादिष्ट खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतला जातो.\nनऊवारी साडी नेसून, नाकात नथ आणि पारंपरिक दागिने घालून ही पूजा केली जाते. अगदी नटूनथटून एकत्र जमून मंगळागौरीची पूजा साजरी करण्यात येते. षोडशोपचार विधी करून देवी मंगलागौरीची पूजा केली जाते. देवीला विविध वस्तू अर्पण केल्या जातात. विधी पूर्ण केल्यानंतर, भक्त मंगळा गौरी व्रतामागील कथा वाचतात / ऐकतात. स्त्रीला वैवाहिक जीवन समृद्धी मिळते आणि तिच्या जीवनातील प्रत्येक बाबतीत आनंद मिळतो, अशी एक प्रचलित धारणा आहे.\nपारंपारिक मंगळागौरीच्या खेळामध्ये मंगळागौर रात्रभर जागवली जाते, अगदी दुसर्‍या दिवशी पहाटेपर्यंत हे खेळ खेळले जातात. महिनाभर रोज जवळजवळ खेळ खेळले जायचे, त्यामुळे महिला फिजिकली एकदम फिट असायच्या. त्यामध्ये फुगड्या जवळजवळ वीस ते पंचवीस प्रकार खेळले जातात- एका हाताची फुगडी, फुलपाखरू फुगडी, बस फुगडी या आणि अशा बऱ्याच प्रकारच्या फुगड्या खेळल्या जातात त्याची सुरुवात सासू-सुनेची फुगडी आणि विहिणी-विहिणी फुगडी याने केली जाते. फुगडी करताना स्त्रिया विविध प्रकारची रचना करून गातात आणि नृत्य करतात. जास्तीत जास्त वेगाने, नर्तक \"फू\" सारख्या आवाजात तोंडातून हवा फुंकून ताल जुळवतात. त्यामुळेच याला फुगडी हे नाव पडले. अनेक गाण्यांमध्ये गुंफून आणि अनेक उखाणे घेऊन हे खेळ खेळले जातात.\nपिंगा ग पोरी पिंगा सध्या बाजीराव मस्तानी मुळे फेमस झालेलं आहे. पण पारंपरिक पिंगा मध्ये एक वेगळीच मजा आहे. त्याच्यामध्ये मुलीकडचे वेगळे पिंगा घालतात आणि मुलाकडचे वेगळे पिंगा घालतात आणि त्याच्यामध्ये सांगतात लेक माझी ग सुन तुझी ग, लेक माझा ग जावई तुझा ग - पिंगा ग पोरी पिंगा आणि त्यांच्यामध्ये जी जुगलबंदी चालते ती अप्रतिम असते, त्याच्यात खूप मजा येते.\nलाट्या बाई लाट्या, अठूडं केलं गठूडं, सासु सुनेचा भांडण, आई-मुलीचं आई मी येऊ का , गंमत आहे ना त्या खेळांची सूप घेऊन नृत्य , कमळ , नंतर गोफ विणतात, हे खेळ खेळताना खरोखर खूप धम्माल येते सूप घेऊन नृत्य , कमळ , नंतर गोफ विणतात, हे खेळ खेळताना खरोखर खूप धम्माल येते कशी मी नाचू नाच गं घुमा - या गावचा, त्या गावचा सोनार नाही आला, तोडे नाही मला, नाचू मी कशी असे म्हणत- आपल्याला हव्या असलेल्या दागिन्यांची मागणी करतात.\nआळुंकी-साळुंकी, ताक घुसळणे, भोवर भेंडी, हातूश पान बाई, फुगडी, खुर्ची का मिर्ची, काच किरडा, तिखट मीठ मसाला- फोडणीचे पोहे कशाला, या आणि अशा विविध प्रकारचे 100 च्या वर खेळ खेळले जातात. काही ठिकाणी तर उखाण्यांच्या स्पर्धा सुद्धा घेतल्या जातात. स्त्रिया दुसऱ्या दिवशी पहाटेपर्यंत झिम्मा (टाळी नृत्य), भेंड्या (अंताक्षरी गाणी) खेळतात. पहाट झाल्यावर कोंबडा खेळून कार्यक्रमाची सांगता केली जाते.\nहल्ली मंगळागौरीचे विविध ग्रुप बोलवून मंगळागौर साजरी केली जाते, यामुळे आपली परंपरा, संस्कृती यांचा वारसा जतन केला जातो.\nदुसऱ्या दिवशी म्हणजे बुधवारी देवी मंगलागौरीच्या मूर्तीचे नदीत किंवा तलावात विसर्जन केले जाते. कुटुंबाच्या सुखासाठी हे पूजन आणि मंगलागौरी व्रत सलग पहिले पाच वर्षे केले जाते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00860.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://bettercotton.org/mr/document-library/?_sft_document_type=overview", "date_download": "2024-03-05T01:25:38Z", "digest": "sha1:UJYI24AKTTYOFPJSCSRDLKK3DDHWJWRP", "length": 29436, "nlines": 504, "source_domain": "bettercotton.org", "title": "संसाधन ग्रंथालय - उत्तम कापूस", "raw_content": "\nसाठी परिणाम {वाक्यांश} ({परिणाम_काउंट} of {परिणाम_गणना_ एकूण})\nप्रदर्शित करीत आहे {परिणाम_काउंट} च्या परिणाम {परिणाम_गणना_ एकूण}\nसामग्री प्रकारानुसार परिणाम फिल्टर करा\nसर्व निवडा बातम्या पृ���्ठे आगामी कार्यक्रम प्रस्ताव विनंती करीयर दस्तऐवज\nवापरकर्तानाव किंवा ईमेल पत्ता\nलोगोच्या मागे काय आहे\nआम्हाला कसे अनुदान दिले जाते\nबेटर कॉटन हा कापूससाठी जगातील आघाडीचा शाश्वत उपक्रम आहे. पर्यावरणाचे संरक्षण आणि पुनर्संचयित करताना, कापूस समुदायांना टिकून राहण्यास आणि भरभराट करण्यास मदत करणे हे आमचे ध्येय आहे.\nआमचे मानक (तत्त्वे आणि निकष)\nदेखरेख, मूल्यमापन आणि शिक्षण\nशेतकऱ्यांमध्ये गुंतवणूक (वृद्धी आणि नवोन्मेष निधी)\nकेवळ 10 वर्षांमध्ये आम्ही जगातील सर्वात मोठा कापूस टिकाव कार्यक्रम बनलो आहोत. आमचे ध्येय: पर्यावरणाचे संरक्षण आणि पुनर्संचयित करताना कापूस समुदायांना टिकून राहण्यास आणि भरभराट करण्यास मदत करणे.\nजिथे उत्तम कापूस पिकवला जातो\nजगभरातील 22 देशांमध्ये उत्तम कापूस पिकवला जातो आणि जागतिक कापूस उत्पादनात 22% वाटा आहे. 2022-23 कापूस हंगामात, 2.2 दशलक्ष परवानाधारक उत्तम कापूस शेतकऱ्यांनी 5.4 दशलक्ष टन उत्तम कापूस पिकवला.\nपरिणाम आणि प्रभाव प्रदर्शित करणे\nजैवविविधता आणि जमीन वापर\nकीटकनाशके आणि पीक संरक्षण\nकिरकोळ विक्रेता आणि ब्रँड सदस्यत्व\nपुरवठादार आणि उत्पादक सदस्यत्व\nआज बेटर कॉटनचे 2,500 पेक्षा जास्त सदस्य आहेत, जे उद्योगाची व्यापकता आणि विविधता दर्शवतात. शाश्वत कापूस शेतीचे परस्पर फायदे समजणाऱ्या जागतिक समुदायाचे सदस्य. ज्या क्षणी तुम्ही सामील व्हाल, त्या क्षणी तुम्हीही याचा भाग व्हाल.\nबेटर कॉटनमध्ये सामील व्हा\nकिरकोळ विक्रेता आणि ब्रँड सदस्यत्व\nपुरवठादार आणि उत्पादक सदस्यत्व\nसंसाधने - उत्तम कापूस परिषद 2022\nउत्तम कापूस कार्यक्रमात सहभागी व्हा\nआम्हाला संपर्क केल्याबद्दल आभारी आहोत\nबेटर कॉटनचे डेटा प्रायव्हसी पॉलिसी\nउत्तम कापूस कुकी धोरण\nकस्टडी स्टँडर्डची साखळी कशी लागू करावी\nसंसाधने - उत्तम कापूस परिषद 2023\nकापूस आणि त्याची शेती करणाऱ्या लोकांसाठी निरोगी शाश्वत भविष्य हे त्याच्याशी संबंधित असलेल्या प्रत्येकाच्या हिताचे आहे हा बेटर कॉटनचा पाया आहे.\nतुम्ही जे शोधत आहात ते शोधण्यात आम्हाला मदत करूया\nसाठी परिणाम {वाक्यांश} ({परिणाम_काउंट} of {परिणाम_गणना_ एकूण})\nप्रदर्शित करीत आहे {परिणाम_काउंट} च्या परिणाम {परिणाम_गणना_ एकूण}\nसामग्री प्रकारानुसार परिणाम फिल्टर करा\nसर्व निवडा बातम्या पृष्ठे आगामी कार्यक���रम प्रस्ताव विनंती करीयर दस्तऐवज\nआमच्या दस्तऐवजांच्या लायब्ररीमधून शोधा, ज्यात PDF आणि डाउनलोड करण्यासाठी इतर उपयुक्त फायली आहेत\nबेटर कॉटन लार्ज फार्म सिम्पोजियम 2023 – कार्यक्रमाचा सारांश\nबेटर कॉटन ग्रोथ अँड इनोव्हेशन फंड मिशन आणि व्हिजन\nहा दस्तऐवज बेटर कॉटन ग्रोथ अँड इनोव्हेशन फंडाची दृष्टी, ध्येय, मूल्ये आणि उद्दिष्टे मांडतो.\nग्रोथ आणि इनोव्हेशन फंड\nबेटर कॉटनच्या 2030 रणनीतीचा एक पानाचा सारांश, बेटर कॉटनचे ध्येय, धोरणात्मक उद्दिष्टे, प्रमुख थीम आणि प्रभाव लक्ष्यांची रूपरेषा.\nमानक पुनरावृत्ती प्रकल्प विहंगावलोकन\nतत्त्वे आणि निकष मानके\nकस्टडी मार्गदर्शक तत्त्वांच्या साखळीसाठी सप्लाय चेन मॉनिटरिंगचे विहंगावलोकन v1.4\nसक्तीचे श्रम आणि सभ्य काम सारांश वर टास्क फोर्स\nअद्ययावत CoC मार्गदर्शक तत्त्वांमधील प्रमुख बदलांचा सारांश 1.4\nहा दस्तऐवज खालील भाषांमध्ये देखील उपलब्ध आहे:\nउत्तम कापूस मंजूर सत्यापनकर्ता यादी\nआश्वासन परिणाम अहवाल – हंगाम-2020-21\nउत्तम कापूस तत्त्वांचे विहंगावलोकन – विस्तारित\nप्रमोशन प्रॅक्टिसेसचे योग्य काम आणि अर्थसाह्य यावर पुनरावलोकन\nअॅश्युरन्स मॉडेल सिस्टम पुनरावलोकन\nसर्व प्रकार अर्ज ब्रँडिंग साहित्य कौन्सिल अपडेट तथ्य पत्रक FAQ फील्ड बुक मार्गदर्शक मॅन्युअल सदस्यांची यादी सदस्यता शुल्क मिनिटे आढावा धोरण सादरीकरण तत्त्वे प्रक्रीया अहवाल प्रतिसाद दस्तऐवज परिणाम पुनरावलोकन धोरण साचा संदर्भ अटी साधन सुधारणा webinar\nसर्व श्रेणी हमी क्षमता बांधणी ताब्यात साखळी दावा फ्रेमवर्क सतत सुधारणा आगामी कार्यक्रम फील्ड-स्तरीय परिणाम आणि प्रभाव शासन ग्रोथ आणि इनोव्हेशन फंड मीडिया कव्हरेज सदस्यत्व निरीक्षण मूल्यांकन आणि शिक्षण भागीदार तत्त्वे आणि निकष मानके पुरवठा साखळी टिकाव शोधणे प्रशिक्षण\nसर्व प्रेक्षक सहयोगी चांगले कॉटन प्लॅटफॉर्म वापरकर्ते नागरी समाज कौन्सिल देणगीदार शेतकरी ग्लोबल पार्टनर सरकारे अंमलबजावणी भागीदार ISEAL आणि ISEAL सदस्य मोठी शेतं मीडिया मध्यम शेती सदस्य सदस्य नसलेले भागीदार उत्पादक संस्था किरकोळ विक्रेते आणि ब्रँड अल्पभूधारक शेत सामरिक भागीदार पुरवठादार आणि उत्पादक पडताळणी करणारे\nउत्तम कापूस परिषद 2023\nक्षेत्र-स्तरीय परिणाम आणि प्रभाव\nआमची उद्दिष्टे आणि धोरण\nलोगोच्या मागे काय आहे\nकिरकोळ विक्रेता आणि ब्रँड सदस्यत्व\nपुरवठादार आणि उत्पादक सदस्यत्व\nसंसाधने - उत्तम कापूस परिषद 2022\nउत्तम कापूस कार्यक्रमात सहभागी व्हा\nआम्हाला संपर्क केल्याबद्दल आभारी आहोत\nबेटर कॉटनचे डेटा प्रायव्हसी पॉलिसी\nउत्तम कापूस कुकी धोरण\nकस्टडी स्टँडर्डची साखळी कशी लागू करावी\nसंसाधने - उत्तम कापूस परिषद 2023\n'उत्तम' परिभाषित करणे: आमचे मानक\nशेतकऱ्यांना प्रशिक्षण द्या: क्षमता बळकट करणे\nअनुपालन आणि सतत सुधारणा प्रदर्शित करणे: आश्वासन कार्यक्रम\nपुरवठा आणि मागणी जोडणे: कस्टडीची साखळी\nविश्वासार्ह कम्युनिकेशन्सचे समर्थन करणे: दावा फ्रेमवर्क\nपरिणाम आणि प्रभाव मोजणे: देखरेख, मूल्यमापन आणि शिक्षण\nकृषी समुदायांमध्ये गुंतवणूक: उत्तम कापूस वाढ आणि नवोपक्रम निधी\nफील्ड स्तर परिणाम आणि प्रभाव\nपरिणाम आणि प्रभाव प्रदर्शित करणे\nकापूस कुठे पिकवला जातो\nउत्तम कापूस तत्त्वे आणि निकष v.3.0\nसंसाधने - उत्तम कापूस परिषद 2022\nउत्तम कापूस कार्यक्रमात सहभागी व्हा\nआम्हाला संपर्क केल्याबद्दल आभारी आहोत\nबेटर कॉटनचे डेटा प्रायव्हसी पॉलिसी\nउत्तम कापूस कुकी धोरण\nकस्टडी स्टँडर्डची साखळी कशी लागू करावी\nसंसाधने - उत्तम कापूस परिषद 2023\nजगातील सर्वात मोठा कापूस टिकाव कार्यक्रम कोणता आहे हे तुम्हाला जाणून घ्यायचे आहे का नवीनतम घडामोडींसह अद्ययावत रहा आणि नवीन BCI त्रैमासिक वृत्तपत्रामध्ये BCI शेतकरी, भागीदार आणि सदस्यांकडून ऐका. BCI सदस्यांना मासिक सदस्य अद्यतन देखील प्राप्त होते.\nखाली काही तपशील द्या आणि तुम्हाला पुढील वृत्तपत्र प्राप्त होईल.\nहे पृष्ठ सामायिक करा\nफेसबुक Twitter संलग्न ई-मेल\nअद्यतन: आम्ही अलीकडे आमचे अद्यतनित केले आहे डेटा गोपनीयता धोरण आणि GDPR चे पालन करण्यासाठी आम्हाला वापरकर्त्यांनी बदलांचे पुनरावलोकन करणे आणि स्वीकृतीची पुष्टी करणे आवश्यक आहे.\nटीप: आम्ही आमच्या साइटवर आणि ट्रॅकिंग हेतूंसाठी तुमचा अनुभव सुधारण्यासाठी कुकीज वापरतो. आमची वेबसाइट वापरणे सुरू ठेवून तुम्ही आम्हाला तसे करण्याची परवानगी देता. कुकीज आणि निवड रद्द करण्याच्या पर्यायांबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी, कृपया आमचा संदर्भ घ्या कुकी धोरण.\nजीडीपीआर कुकी सेटिंग्ज बंद करा\n3 रा पक्ष कुकीज\nही वेबसाइट कुकीज वापरते जेणेकरून आम्ही शक्य तितका सर्वोत्तम वापरकर्ता अनुभव प्रदान करू शकू आपल्या ब्राउझरमध्ये कुकी माहिती संग्रहित केली जाते आणि आपण आमच्या वेबसाइटवर परत येतो तेव्हा आपल्याला ओळखणे आणि आपल्याला सर्वात मनोरंजक आणि उपयुक्त असलेल्या वेबसाइटचे कोणते विभाग आपल्याला समजून घेणे हे आमच्या संघाला मदत करण्यासारख्या कार्य करते.\nकाटेकोरपणे आवश्यक कुकी नेहमीच सक्षम असली पाहिजे जेणेकरून आम्ही कुकी सेटिंग्जसाठी आपली प्राधान्ये जतन करू शकू.\nकुकीज सक्षम किंवा अक्षम करा\nआपण ही कुकी अक्षम केल्यास आम्ही आपली प्राधान्ये जतन करू शकणार नाही. अर्थात प्रत्येक वेळी आपण या वेबसाइटला भेट देता तेव्हा आपल्याला पुन्हा कुकीज सक्षम किंवा अक्षम करण्याची आवश्यकता असेल.\n3 रा पक्ष कुकीज\nसाइटवर अभ्यागतांची संख्या आणि सर्वात लोकप्रिय पृष्ठे यासारखी निनावी माहिती संकलित करण्यासाठी ही वेबसाइट गूगल ticsनालिटिक्सचा वापर करते.\nही कुकी सक्षम ठेवल्याने आमची वेबसाइट सुधारण्यात मदत होते.\nकुकीज सक्षम किंवा अक्षम करा\nकृपया आधी कडकपणे आवश्यक कुकी सक्षम करा जेणेकरून आम्ही तुमची प्राधान्ये जतन करू शकू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00860.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://bharatlive.news/ar-193/", "date_download": "2024-03-05T01:42:55Z", "digest": "sha1:RPOW5FTOLBLGICHIKFSLBXWRVR7VUZLV", "length": 22187, "nlines": 149, "source_domain": "bharatlive.news", "title": "पुणे: 'कर्मयोगी'चे संचालक राहुल जाधव यांचा राजीनामा: माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यावर नाराज - Latest Marathi News Jalgaon | Nashik | Pune | Mumbai - भारत लाईव्ह न्यूज मीडिया", "raw_content": "\nपुणे: ‘कर्मयोगी’चे संचालक राहुल जाधव यांचा राजीनामा: माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यावर नाराज\nपुणे: ‘कर्मयोगी’चे संचालक राहुल जाधव यांचा राजीनामा: माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यावर नाराज\nपुणे: ‘कर्मयोगी’चे संचालक राहुल जाधव यांचा राजीनामा: माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यावर नाराज\nशेळगाव: पुढारी वृत्तसेवा : इंदापूर तालुक्यातील कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याचे संचालक राहुल विठ्ठल जाधव यांनी आपल्या संचालक पदाचा राजीनामा सोमवारी( दि.१३) प्रशासनाकडे जमा केला. भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी सहकारमंत्री, शंकरराव पाटील कारखान्याचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांचे जाधव निष्ठावान कार्यकर्ते होते. Rahul Jadhav vs Harshvardhan Patil\nराहुल जाधव यांनी सांगितले की, आमची चौथी पिढी पाटील परिवाराशी एकनिष्ठेने खंबीरपणे पाठीमागे उभी आहे. दिवंगत खासदार शंकरराव बाजीराव पाटील तसेच माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे राहिलेले आहोत. मागील काही काळापासून हर्षवर्धन पाटील यांच्याकडून वाईट वागणूक मिळत असल्याने राजीनाम्याचा निर्णय घेतला आहे. एकीकडे गावोगावी पक्ष संघटना बळकट करा, असे जाहीर सभेत सांगायचे आणि दुसरीकडे पक्षातील माणसाकडून पक्षातीलच माणसाचे खच्चीकरण करायचे अशा हे दुप्पटी भूमिकेमुळे मी संचालक पदाचा राजीनामा दिला आहे. हर्षवर्धन पाटील यांची आजपासून साथ सोडत असून लवकरच पुढील दिशा व पक्ष ठरवणार आहे. Rahul Jadhav vs Harshvardhan Patil\nशेळगावचे जाधव व बावड्याचे पाटील यांचे अनेक वर्षांपासूनचे ऋणानुबंध इंदापूर तालुक्याला माहित आहेत. इंदापूर तालुक्यातील माळी समाजामध्ये विठ्ठल जाधव व राहुल जाधव यांना मोठा मान व सन्मान आहे.\nयावेळी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्याशी फोनवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.\nपुणे जिल्ह्यात रब्बी पिकांच्या 36 टक्के पेरण्या पूर्ण\nपुणे : जुन्नर तालुक्यात भाताचे उत्पादन घटणार\nपुणे : समाविष्ट गावांतील जीएसटीच्या उत्पन्नापासून महापालिका वंचित\nThe post पुणे: ‘कर्मयोगी’चे संचालक राहुल जाधव यांचा राजीनामा: माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यावर नाराज appeared first on पुढारी.\nशेळगाव: पुढारी वृत्तसेवा : इंदापूर तालुक्यातील कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याचे संचालक राहुल विठ्ठल जाधव यांनी आपल्या संचालक पदाचा राजीनामा सोमवारी( दि.१३) प्रशासनाकडे जमा केला. भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी सहकारमंत्री, शंकरराव पाटील कारखान्याचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांचे जाधव निष्ठावान कार्यकर्ते होते. Rahul Jadhav vs Harshvardhan Patil राहुल जाधव यांनी सांगितले की, आमची चौथी …\nThe post पुणे: ‘कर्मयोगी’चे संचालक राहुल जाधव यांचा राजीनामा: माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यावर नाराज appeared first on पुढारी.\nबाटवापाडा गावातील रस्त्याचा प्रश्न हिना गावित यांनी मांडला संसदेत\nराज ठाकरेंच्या भेटीवर मुख्यमंत्री शिंदेंचा खुलासा, नेमकं कारण सांगितलं\n‘देवांची भाषा’ असणारा ‘रोसेटा स्टोन’\nविरोधी पक्षाचा पंतप्रधानपदासाठी उमेदवार कोण : अजित पवारांचा सवाल\nशिरूरच्या पूर्व भागात ऊसतोड मजूर मिळेनात ; ��ेतकरी हैराण\nपुणे : तरुणाईकडून ‘व्हॅलेंटाईन डे’चे सेलिब्रेशन\nदीपक, नरेंदरचे आव्हान पहिल्याच फेरीत समाप्त\nड्रीम लँड बिल्डर्सचे प्रमुख पवन भडाना यांची आत्महत्या\nभारताच्या विकासदरामध्ये वाढीचे मुडीज्चे संकेत\nमॉरिशसमध्ये 6 भाविकांचा दुर्घटनेत मृत्यू\nपब्लिक से बोल आज विशेष\nभारत लाईव्ह न्यूज मीडिया प्रगतिशील विचारधारेने प्रेरित व संचालित स्वतंत्र बातमी माहिती प्रसारक समूह आहे. आम्ही आमच्या माध्यमाने जगभरातील प्रमुख महत्वाच्या बातम्या घडामोडी , बदल , नवीन विकास योजना , शासकीय , प्रशासकीय , सामाजिक व गुन्हेगारी तसेच संपादकीय व विविध लेखकांच्या द्वारे लिखित बातम्या अग्रलेख विशेष माहिती आणि मथळे आमच्या माध्यमाने ईंग्रजी तसेच मराठी भाषेतून आमच्या वाचकांना उपलब्द करून देतो.\n दुसर्‍या घरोब्यासाठी पत्नीचा गळा आवळून दरीत फेकले\nअनेकवेळा नवरा-बायकोतील विसंवादाला प्रेमाचा त्रिकोण कारणीभूत असतो. त्याचे किंवा तिचे बाहेर कुठेतरी मधुर संबंध निर्माण झालेले असतात आणि हे मधुर …\n कसा बनला मायानगरीचा पहिला डॉन\nमुंबईमध्ये अनेक माफिया डॉन उदयास आले. पण, एकाने मुंबईच्या अंडरवर्ल्डला सर्वात आधी प्रकाश झोतात आणले; शिवाय अंडरवर्ल्ड आणि बॉलीवूड यांच्या …\n चोरच जेव्हा न्यायाधीश बनतो\nतो एक अट्टल चोर होता. देशभरात त्याच्या नावावर चोरीचे शेकडो गुन्हे दाखल झालेले होते. आठ राज्यांतील पोलिस या चोराच्या मागावर …\nगुन्हेगारांची मानसिकता; भयावह पातळीचा राग\nगुन्हा जेव्हा घडतो तेव्हा प्रचंड राग हा गुन्हेगाराच्या मनात आलेला असतो. रागाचा हा भर अत्युच्च पातळीवर पोहोचलेला असतो\nराजकीय वादाची ठिणगी; भूखंड वादाचा वणवा\nकल्याण पूर्वचे भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटाचे कल्याण शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर उल्हासनगरच्या हिललाईन पोलिस ठाण्यातच गोळीबार …\nगेल्या वर्षी 21 डिसेंबर रोजी रोमानियाच्या लिजंड एअरलाईन्सचे दुबईतून उड्डाण केलेले एक विमान फ्रान्सच्या व्हॅट्री विमानतळावर जवळपास तीन दिवस रोखून …\nMahashivratri 2024: महाराष्ट्रात आहेत ही ५ ज्योतिर्लिंग, यांच्याबद्दल तुम्हाला माहीत आहे का\nTravel Tips: भगवान शिवाच्या १२ ज्योतिर्लिंगांपैकी काही प्रसिद्ध ज्योतिर्लिंग महाराष्ट्रात आहेत. महाशिवरानिमित्त महाराष्ट्रातील ५ प्रसिद्ध ज्यो���िर्लिंगांविषयी जाणून घेऊया.\nRelationship : चांगल्या जोडीदारामध्ये हवे हे 5 गुण\nजीवनाच्या प्रवासात प्रत्येक वळणावर आपल्या सोबत एक व्यक्ति असणे गरजेचे असते. जो तुम्हाला नेहमी साथ देईल. जीवनात तुम्ही जेव्हा कठीण …\nWomen Day 2024: कधी आणि का साजरा केला जातो आंतरराष्ट्रीय महिला दिवस जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व\nInternational Women Day 2024: आंतरराष्ट्रीय महिला दिन कधी आहे, आपण तो का साजरा करतो, त्याचा इतिहास आणि महत्त्व याबाबत येथे …\nजळगाव जिल्हा परिषदेतील मोठा गौडबंगाल…हजारो बेरोजगारांना डावलून मर्जीतील कंत्राटदारांना कामे वाटप : भारत लाईव्ह न्यूज मीडिया \nजळगाव : धनवीरसिंग ठाकूर , जळगाव जिल्हा परिषदेचा गेला कित्येक महिन्यापासून सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांचे काम वाटप समितीची बैठक गाजवत असून …\n#LatestNews #MarathiNews #Politics : भाजपची उमरगा तालुका कार्यकारिणी अखेर जाहीर \nउमरगा प्रतिनिधी उमरगा तालुका भारतीय जनता पार्टीची नूतन कार्यकारिणी व विविध आघाड्यांच्या अध्यक्षांची निवड शनिवारी (दि. २३) तालुकाध्यक्ष शहाजी पाटील …\n नागपुरमधून २८ डिसेंबरला लोकसभेचं रणशिंग फुंकणार\nनागपूर; पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या स्थापना दिनाचे औचित्य साधत येत्या २८ डिसेंबर रोजी नागपुरमध्ये काँग्रेस पक्षाची महारॅली आयोजित …\nमोदी है तो मुमकिन है, देशात २०३० पर्यंत २०० एअरपोर्ट, २०४७ पर्यंत ४५०० ‘वंदे भारत’ असतील”: ज्योतिरादित्य सिंधिया : भारत …\nमुंबई : विशेष वृत्त, भारतीय केबिनेट मधील तरुण नेतृत्व ज्योतिरादित्य सिंधिया ह्यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखती मध्ये भारतीय नेतृत्वाची धुरा …\nकाँग्रेसच्या मद्यसम्राट कडून २०० कोटी रोख सापडली …अजूनही पैसे मोजणी सुरु : धीरज साहू : भारत लाईव्ह न्यूज मीडिया \nमुंबई : धनवीरसिंग ठाकूर , एकी कडे नुकत्याच निवडणुका पार पडल्या आणि आजच तेलंगाणा राज्यात काँग्रेस ने सत्ता स्थापन केली …\nछत्तीसगडच्या मतमोजणीत कॉंग्रेस-भाजपमध्ये ‘टी-20’ सारखा ‘थरार’\nपुढारी ऑनलाईन डेस्क : छत्तीसगड विधानसभा निवडणूक मतमोजणीस आज सकाळी प्रारंभ झाला आहे. मतमोजणीच्या पहिल्या अडीच तासात क्रिकेट ‘टी-20’ मधील …\nछवी राजावत ह्यांच्या शब्दांतून : राजस्थानातील गावाची महिला सरपंच : अनुभव प्रवास : भारत लाईव्ह न्यूज मीडिया \nमुंबई : नवीन भारतीय युगातील महिला मुली जेथे चंद्���ावर पाऊले उमटवीत आहेत तेथेच महिला म्हणून जेव्हा आपण एखाद्या समुदाय , …\nबातम्या विभाग: Select Categoryकरियर शिक्षण विशेषखेळ समाचारगुन्हेगारीजीवनशैलीठळक बातम्यापब्लिक से बोल आज विशेषपर्यटनमनोरंजनमहत्वाची बातमीमहत्वाची बातमीमोठी बातमीराजकारणविदेश बातम्याविशेष बातमीसंपादकीय\nभारत लाईव्ह न्यूज मीडिया :\nआमच्या अधिकृत मराठी भाषिक बातमी संकेतस्थळावर आपले स्वागत आहे. आम्ही भारत लाईव्ह न्यूज मीडिया आणतो जळगाव,नाशिक,पुणे,मुंबई येथील सर्व ठळक महत्वाच्या दैनंदिन घडामोडी तसेच महाराष्ट्र राज्यातील सर्व महत्वाच्या घडामोडी लागलीच आपल्या पर्यंत आपल्या मराठी भाषेतून. भारत लाईव्ह न्यूज मीडिया स्वतंत्र संचालित निष्पक्ष बातमी समूह असून आम्ही आमच्या शोध पत्रकारिता आधारित सामाजिक मुद्दे , शासकीय बाबी तसेच महत्वाच्या लेखन सामग्री आपल्या पर्यंत आमच्या अधिकृत संकेतस्थळ द्वारे पोहोचवितो.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00860.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://bharatlive.news/ar-355/", "date_download": "2024-03-04T23:44:36Z", "digest": "sha1:4FAZAI3TWXS2UETH5GHRZAEAONFPNXZE", "length": 26778, "nlines": 150, "source_domain": "bharatlive.news", "title": "Pune News : केडगाव रेल्वे स्थानकाचा ५० वा वाढदिवस साजरा - Latest Marathi News Jalgaon | Nashik | Pune | Mumbai - भारत लाईव्ह न्यूज मीडिया", "raw_content": "\nPune News : केडगाव रेल्वे स्थानकाचा ५० वा वाढदिवस साजरा\nPune News : केडगाव रेल्वे स्थानकाचा ५० वा वाढदिवस साजरा\nPune News : केडगाव रेल्वे स्थानकाचा ५० वा वाढदिवस साजरा\nकेडगाव : पुढारी वृत्तसेवा : दौंड तालुक्यातील केडगाव रेल्वे स्थानकाच्या इमारतीला ५० वर्ष पुर्ण झाल्याने केक कापून या इमारतीचा वाढदिवस साजरा केला गेला आहे. ब्रिटीशकालीन सुरू झालेल्या पुणे ते दौंड रेल्वे मार्गावरील केडगाव हे जुने स्थानक असून या ठिकाणाहून रेल्वेचा एकेरी मार्ग जात होती.१९७३ मध्ये जुन्या रेल्वे स्थानक स्थलांतरित करण्यात आले होते. तत्कालीन आमदार उषाताई जगदाळे यांच्या हस्ते नूतन इमारतीचे उद्घाटन करण्यात आले होते आज त्या घटनेला पन्नास वर्षे पूर्ण झाली आहेत. रेल्वे स्थानकाच्या मुख्य प्रवेश मार्गावर रंगी बेरंगी फुग्यांची कमान लावण्यात आली होती.\nबारामतीचं मैदान शरद पवार मारतील : संजय राऊत\nManoj Jarange Patil : आजपासून मनोज जरांगेंच्या महाराष्ट्र दौऱ्याचा तिसरा टप्पा सुरू\nनवी मुंबई : क्रिकेट खेळताना हृदयविकाराच्या झटक्याने तरूणाचा मृत्यू\nपरिसराची स्वच्छता रोजच्यांपेक्षा चांगली करण्यात आली होती . या सोहळ्यासाठी रेल्वेतून सेवा निवृत्त झालेले आणि ज्यांनी गेली ४० वर्ष याच स्थानकावर सेवा केली होती ते साहेबराव गेनबा शेलार यांच्या बरोबर ३४ वर्ष हडपसर ते दौंड या लोहमार्गावरती इंजीनियरिंग रेल्वे ट्रॅक म्हणून सेवा करून निवृत्त झालेले सय्यद इब्राहिम ,यांच्यासह बोरीपार्धी ग्रामपंचायत सदस्य शेखर सोडणवर,केडगाव ग्रामपंचायत सदस्य नितीन जगताप यांनी रेल्वे स्थानकावर ४५ वर्ष रेल्वेने प्रवास केला असे जे. पी. अग्रवाल, रफिक सय्यद , मनीष बारवकर,यांच्यासह रेल्वे स्टेशन व्यवस्थापक पी.एम. घोरमारे सहाय्यक स्टेशन प्रबंधक राजू कुमार प्रिन्स त्यागी गोपाल सिंग मुख्य वाणिज्य पर्यवेक्षक मुनेश्वर रजक बुकिंग सुपरवायझर राहुल शिंदे अभय कुमार वाणिज्य क्लार्क मधुकांत निराला पॉईंट्समन मधुकर गायकवाड विलास जगताप महेश जगताप अभिजीत महोरियल, संतोष राक्षे आदेश कुमार आर पी एफ चे सहाय्यक उपनिरीक्षक जितेंद्र मलकेकर आदींसह केडगाव बोरी पार्धी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.\nब्रिटिश कालीन राजवटीतील या रेल्वे स्थानकाचा निर्माण करण्यासाठी मागचा मूळ हेतू पंडिता रमाबाई यांचाच होता त्यांची जागतिक पातळीवरती असलेले विधवा, मतिमंद, अपंग या महिलांचा आश्रम या ठिकाणी आहे आणि या आश्रमाला भेट देण्यासाठी देश विदेशातून येणाऱ्या पर्यटकांना रेल्वेची सोय व्हावी यासाठी स्थानकाचा निर्माण करण्यात आलेला आहे अशी माहिती यावेळी काही ज्येष्ठ प्रवाशांनी दिली आहे.\nसुरुवातीच्या काळात वाफेवरील कोळशाचे इंजन आणि सिंगल लाईन असल्यामुळे चार गाड्या धावत असतात यामध्ये प्रामुख्याने सोलापूर पुणे पॅसेंजर असायची महाराष्ट्र एक्सप्रेस ती नागपूरपर्यंत जाणारी होती हैदराबाद एक्सप्रेस आणि दौंड पुणे शटल असा चार गाड्यांचा प्रवास होत होता सध्या या ठिकाणावरून जवळपास 13 जाणाऱ्या आणि 13 येणाऱ्या अशा 26 गाड्यांचा प्रवास होत आहे अशी माहिती स्टेशन व्यवस्थापक प्रकाश गोटमारे यांनी दिली आहे पूर्वीच्या रेल्वेच्या स्टेशन वरील सुविधा आणि आत्ता असणाऱ्या सुविधा यामध्ये मोठ्या प्रमाणात फरक झालेला आहे पूर्वी कोळशाच्या इंजिन असताना घंटा वाजवून गाडी सुटली याचा इशारा दिला जात होता.आता स्पीकर वरून आलउन्स केला जात आ���े.\nपूर्वीच्या सिंग्नल ह्या पत्र्याच्या होत्या.त्यांना तारानच्या साह्याने खालीवर केल्या जायच्या आता बदल झाला आहे .त्या विजेवरील आल्या आहेत आणि कंट्रोल करणे अवघड नाही. स्थानात पूर्वी रात्री उशिरा असलेल्या गाडीने प्रवाशी आल्यास त्याची राहण्याची सोय करावी लागत होती अशी माहीत साहेबराव शेलार यांनी दिली आहे. या वेळी मागील ५० वर्षा पूर्वीची रेल्वे आणि त्यावेळी.असणाऱ्या सुविधा साधने याबाबत अनेक विषयांचा माहिती पट या निमित्ताने उलगडण्यात आला .त्याच तुलनेत हललीच्या रेल्वेची सेवा आणि प्रगती यावर सुधा चर्चा झाली . केक भरूउ नइमारतीच्या ५०व्यां वाढदिवसाचा सोहळा सर्वांनी साजरा केला .\nThe post Pune News : केडगाव रेल्वे स्थानकाचा ५० वा वाढदिवस साजरा appeared first on पुढारी.\nकेडगाव : पुढारी वृत्तसेवा : दौंड तालुक्यातील केडगाव रेल्वे स्थानकाच्या इमारतीला ५० वर्ष पुर्ण झाल्याने केक कापून या इमारतीचा वाढदिवस साजरा केला गेला आहे. ब्रिटीशकालीन सुरू झालेल्या पुणे ते दौंड रेल्वे मार्गावरील केडगाव हे जुने स्थानक असून या ठिकाणाहून रेल्वेचा एकेरी मार्ग जात होती.१९७३ मध्ये जुन्या रेल्वे स्थानक स्थलांतरित करण्यात आले होते. तत्कालीन आमदार उषाताई …\nThe post Pune News : केडगाव रेल्वे स्थानकाचा ५० वा वाढदिवस साजरा appeared first on पुढारी.\nसोलापुरात नितेश राणे आणि टी.राजा यांच्यावर गुन्हा दाखल\nआसाम राज्य होते म्यानमारचा भाग; कपिल सिब्बल यांचा वादग्रस्त दावा\n‘मी त्यांना दिवसाच भेटेन’; फारूख अब्दुल्ला यांचे आझाद यांना प्रत्युत्तर\nवर्धा : गॅस कटर, सिलिंडरसह लोखंडी पोल चोरी करणारी टोळी जेरबंद\nसांगली : मराठा आरक्षणास पाठिंब्यासाठी कवठेमहांकाळ कडकडीत बंद\nअवैध धंदे बंद करा, अन्यथा रस्त्यावर उतरू : भाजप किसान मोर्चाचा इशारा\nनड्डा यांनी राज्यसभेचा राजीनामा दिला, लोकसभा निवडणूक लढवणार\nनागपूर : भरधाव ट्रकने इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनीला चिरडले\nटंचाई निवारणासाठी तारळी धरणातून पाणी द्या : सांगलीच्या आमदारांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन\nअमित शहा यांची आज सभा; संपूर्ण शहर भाजपमय, सांस्कृतिक मैदान सज्ज\n कॅफेत जेवल्यानंतर माऊथ फ्रेशनर्स घेतलेल्या पाच जणांना रक्ताच्या उलट्या, हरियाणातील घटना\nपब्लिक से बोल आज विशेष\nभारत लाईव्ह न्यूज मीडिया प्रगतिशील विचारधारेने प्रेरित व संचालित स्वतंत्र बातमी माहिती प्रसारक समूह आहे. आम्ही आमच्या माध्यमाने जगभरातील प्रमुख महत्वाच्या बातम्या घडामोडी , बदल , नवीन विकास योजना , शासकीय , प्रशासकीय , सामाजिक व गुन्हेगारी तसेच संपादकीय व विविध लेखकांच्या द्वारे लिखित बातम्या अग्रलेख विशेष माहिती आणि मथळे आमच्या माध्यमाने ईंग्रजी तसेच मराठी भाषेतून आमच्या वाचकांना उपलब्द करून देतो.\n दुसर्‍या घरोब्यासाठी पत्नीचा गळा आवळून दरीत फेकले\nअनेकवेळा नवरा-बायकोतील विसंवादाला प्रेमाचा त्रिकोण कारणीभूत असतो. त्याचे किंवा तिचे बाहेर कुठेतरी मधुर संबंध निर्माण झालेले असतात आणि हे मधुर …\n कसा बनला मायानगरीचा पहिला डॉन\nमुंबईमध्ये अनेक माफिया डॉन उदयास आले. पण, एकाने मुंबईच्या अंडरवर्ल्डला सर्वात आधी प्रकाश झोतात आणले; शिवाय अंडरवर्ल्ड आणि बॉलीवूड यांच्या …\n चोरच जेव्हा न्यायाधीश बनतो\nतो एक अट्टल चोर होता. देशभरात त्याच्या नावावर चोरीचे शेकडो गुन्हे दाखल झालेले होते. आठ राज्यांतील पोलिस या चोराच्या मागावर …\nगुन्हेगारांची मानसिकता; भयावह पातळीचा राग\nगुन्हा जेव्हा घडतो तेव्हा प्रचंड राग हा गुन्हेगाराच्या मनात आलेला असतो. रागाचा हा भर अत्युच्च पातळीवर पोहोचलेला असतो\nराजकीय वादाची ठिणगी; भूखंड वादाचा वणवा\nकल्याण पूर्वचे भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटाचे कल्याण शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर उल्हासनगरच्या हिललाईन पोलिस ठाण्यातच गोळीबार …\nगेल्या वर्षी 21 डिसेंबर रोजी रोमानियाच्या लिजंड एअरलाईन्सचे दुबईतून उड्डाण केलेले एक विमान फ्रान्सच्या व्हॅट्री विमानतळावर जवळपास तीन दिवस रोखून …\nMahashivratri 2024: महाराष्ट्रात आहेत ही ५ ज्योतिर्लिंग, यांच्याबद्दल तुम्हाला माहीत आहे का\nTravel Tips: भगवान शिवाच्या १२ ज्योतिर्लिंगांपैकी काही प्रसिद्ध ज्योतिर्लिंग महाराष्ट्रात आहेत. महाशिवरानिमित्त महाराष्ट्रातील ५ प्रसिद्ध ज्योतिर्लिंगांविषयी जाणून घेऊया.\nRelationship : चांगल्या जोडीदारामध्ये हवे हे 5 गुण\nजीवनाच्या प्रवासात प्रत्येक वळणावर आपल्या सोबत एक व्यक्ति असणे गरजेचे असते. जो तुम्हाला नेहमी साथ देईल. जीवनात तुम्ही जेव्हा कठीण …\nWomen Day 2024: कधी आणि का साजरा केला जातो आंतरराष्ट्रीय महिला दिवस जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व\nInternational Women Day 2024: आंतरराष्ट्रीय महिला दिन कधी आहे, आपण तो का साजरा करतो, त्याचा इतिहास आणि महत्त्व याबाबत येथे …\nजळगाव जिल्हा परिषदेतील मोठा गौडबंगाल…हजारो बेरोजगारांना डावलून मर्जीतील कंत्राटदारांना कामे वाटप : भारत लाईव्ह न्यूज मीडिया \nजळगाव : धनवीरसिंग ठाकूर , जळगाव जिल्हा परिषदेचा गेला कित्येक महिन्यापासून सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांचे काम वाटप समितीची बैठक गाजवत असून …\n#LatestNews #MarathiNews #Politics : भाजपची उमरगा तालुका कार्यकारिणी अखेर जाहीर \nउमरगा प्रतिनिधी उमरगा तालुका भारतीय जनता पार्टीची नूतन कार्यकारिणी व विविध आघाड्यांच्या अध्यक्षांची निवड शनिवारी (दि. २३) तालुकाध्यक्ष शहाजी पाटील …\n नागपुरमधून २८ डिसेंबरला लोकसभेचं रणशिंग फुंकणार\nनागपूर; पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या स्थापना दिनाचे औचित्य साधत येत्या २८ डिसेंबर रोजी नागपुरमध्ये काँग्रेस पक्षाची महारॅली आयोजित …\nमोदी है तो मुमकिन है, देशात २०३० पर्यंत २०० एअरपोर्ट, २०४७ पर्यंत ४५०० ‘वंदे भारत’ असतील”: ज्योतिरादित्य सिंधिया : भारत …\nमुंबई : विशेष वृत्त, भारतीय केबिनेट मधील तरुण नेतृत्व ज्योतिरादित्य सिंधिया ह्यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखती मध्ये भारतीय नेतृत्वाची धुरा …\nकाँग्रेसच्या मद्यसम्राट कडून २०० कोटी रोख सापडली …अजूनही पैसे मोजणी सुरु : धीरज साहू : भारत लाईव्ह न्यूज मीडिया \nमुंबई : धनवीरसिंग ठाकूर , एकी कडे नुकत्याच निवडणुका पार पडल्या आणि आजच तेलंगाणा राज्यात काँग्रेस ने सत्ता स्थापन केली …\nछत्तीसगडच्या मतमोजणीत कॉंग्रेस-भाजपमध्ये ‘टी-20’ सारखा ‘थरार’\nपुढारी ऑनलाईन डेस्क : छत्तीसगड विधानसभा निवडणूक मतमोजणीस आज सकाळी प्रारंभ झाला आहे. मतमोजणीच्या पहिल्या अडीच तासात क्रिकेट ‘टी-20’ मधील …\nछवी राजावत ह्यांच्या शब्दांतून : राजस्थानातील गावाची महिला सरपंच : अनुभव प्रवास : भारत लाईव्ह न्यूज मीडिया \nमुंबई : नवीन भारतीय युगातील महिला मुली जेथे चंद्रावर पाऊले उमटवीत आहेत तेथेच महिला म्हणून जेव्हा आपण एखाद्या समुदाय , …\nबातम्या विभाग: Select Categoryकरियर शिक्षण विशेषखेळ समाचारगुन्हेगारीजीवनशैलीठळक बातम्यापब्लिक से बोल आज विशेषपर्यटनमनोरंजनमहत्वाची बातमीमहत्वाची बातमीमोठी बातमीराजकारणविदेश बातम्याविशेष बातमीसंपादकीय\nभारत लाईव्ह न्यूज मीडिया :\nआमच्या अधिकृत मराठी भाषिक बातमी संकेतस्थळावर आपले स्वागत आहे. आम्ही भारत लाईव्ह न्यूज मीडिया आणतो जळगाव,नाशिक,पुणे,मुंबई येथील सर्व ठळक महत्वाच्या दैनंदिन घडामोडी तसेच महाराष्ट्र राज्यातील सर्व महत्वाच्या घडामोडी लागलीच आपल्या पर्यंत आपल्या मराठी भाषेतून. भारत लाईव्ह न्यूज मीडिया स्वतंत्र संचालित निष्पक्ष बातमी समूह असून आम्ही आमच्या शोध पत्रकारिता आधारित सामाजिक मुद्दे , शासकीय बाबी तसेच महत्वाच्या लेखन सामग्री आपल्या पर्यंत आमच्या अधिकृत संकेतस्थळ द्वारे पोहोचवितो.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00860.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://bharatlive.news/ar-436/", "date_download": "2024-03-05T01:19:28Z", "digest": "sha1:PPYKEFAYH4EOSN6CTR72SUAHFQN34BXZ", "length": 25404, "nlines": 166, "source_domain": "bharatlive.news", "title": "शमीची दमदार कामगिरी आणि राहुल गांधींचे 'ते' जुने ट्विट व्हायरल - Latest Marathi News Jalgaon | Nashik | Pune | Mumbai - भारत लाईव्ह न्यूज मीडिया", "raw_content": "\nशमीची दमदार कामगिरी आणि राहुल गांधींचे ‘ते’ जुने ट्विट व्हायरल\nशमीची दमदार कामगिरी आणि राहुल गांधींचे ‘ते’ जुने ट्विट व्हायरल\nशमीची दमदार कामगिरी आणि राहुल गांधींचे ‘ते’ जुने ट्विट व्हायरल\nपुढारी ऑनलाईन डेस्क : विश्वचषक सामन्याच्या उपांत्य फेरीत दमदार विजय मिळवत भारताने अंतिम फेरीत धडक मारली. विशेष म्हणजे न्यूझीलंड विरुद्धच्या या सामन्यात मोहम्मद शमीने सात विकेट घेत मोठी कामगिरी बजावली. दरम्यान, कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांचे २५ ऑक्टोबर २०२१ चं आम्ही तुझ्यासोबत आहोत…असं ट्विट व्हायरल होवू लागलं आहे. जाणून घेवूया का होत आहे ट्विट. (Mohammed Shami)\nMohammed Shami : आम्ही सर्व तुझ्यासोबत आहोत…\n२०२१ मध्ये २४ ऑक्टोबर रोजी झालेल्या टी २० विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यात भारताचा पाकिस्तानकडून १० गडी राखून पराभव झाला. या सामन्यानंतर वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी बद्दल सोशल मीडियावर अनेक आक्षेपार्ह गोष्टी लिहिल्या गेल्या. त्याला मोठ्या प्रमाणात ट्रोल केले होते. पाकिस्तानविरुद्धच्या पराभवानंतर राहुल गांधी यांनी शमीच्या ऑनलाइन ट्रोलिंगवर ट्वीट करत मोहम्मद शमीला पाठिंबा दिला. त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं होत की, “मोहम्मद शमी, आम्ही सर्व तुझ्यासोबत आहोत. हे लोक द्वेषाने भरलेले आहेत कारण त्यांच्यावर कोणी प्रेम करत नाही. त्यांना माफ कर.”\nदरम्यान, एकदिवसीय विश्वचषकात बुधवारी (दि.१५) न्यूझीलंड विरुद्ध झालेल्या उपांत्य फेरीतील सा���न्यात दमदार विजय मिळवत भारताने अंतिम फेरीत धडक मारली. त्यानंतर राहुल गांधी यांनी ट्वीट करत शमीचे अभिनंदन केले. त्यांनी आपल्या ‘X’ अकाऊंटवर पोस्ट करत म्हटले आहे की, “सामनावीर मोहम्मद शमीची शानदार गोलंदाजी त्याच्या सातत्यपूर्ण सामना जिंकण्याच्या कामगिरीमुळे तो या विश्वचषकात एक उत्कृष्ट खेळाडू बनला आहे.\nविश्वचषक सामन्यांमधील शमीच्या विकेटचे अर्धशतक पूर्ण\nमुंबईतील वानखेडे स्टेडियमवर बुधवारी (१५ नोव्हेंबर) खेळल्या गेलेल्या उपांत्य फेरीत न्यूझीलंडचा ७० धावांनी पराभव करत भारताने विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक मारली. भारतीय संघ चौथ्यांदा अंतिम फेरीत पोहोचला आहे. यापूर्वी टीम इंडिया 1983, 2003 आणि 2011 मध्ये या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचला होता. या सामन्या दरम्यान टीम इंडियाच्या मोहम्मद शमीने सर्वाधिक 7 बळी मिळवले. तर जसप्रित बुमराह आणि कुलदीप यादवला 1-1 विकेट मिळाली.\nभारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने विश्वचषकाच्या आजच्या सामन्यात एक मोठा विक्रम केला. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर बुधवारी (१५ नोव्हेंबर) न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्य फेरीत त्याने जबरदस्त गोलंदाजी करत एकूण सात बळी घेतले. त्याने त्याच्या संपूर्ण कार्यकाळात विश्वचषकात एकूण ५४ बळी घेतले आहेत. त्याच्या या कामगिरीमुळे इतक्या विकेट घेणारा शमी हा पहिला भारतीय गोलंदाज ठरला आहे. तसेच शमीने ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कचा विक्रमही मोडला.\nविश्वचषकात सर्वाधिक विकेट घेणारे गोलंदाज\nग्लेन मॅकग्राथ (ऑस्ट्रेलिया) – ७१\nमुथय्या मुरलीधरन (श्रीलंका) – ६८\nमिचेल स्टार्क (ऑस्ट्रेलिया) – ५९\nलसिथ मलिंगा (श्रीलंका) – ५६\nवसीम अक्रम (पाकिस्तान) – ५५\nमोहम्मद शमी (भारत) – ५४\nट्रेंट बोल्ट (न्यूझीलंड) – ५३\nMohammed Shami : जीगरबाज मोहम्मद शमी ‘सात’ विकेट घेऊन न्यूझीलंडचा उडवला धुव्वा\nMohammed Shami’s ex-wife : जगभर कौतुक मात्र, घटस्फोटीत पत्नी मोहम्मद शमीच्या विरोधात; म्हणाली, ‘शमीला माझ्या शुभेच्छा नाहीत’\nTeam India in WC Final : भारताची दिमाखात फायनलमध्ये धडक उपांत्य सामन्यात न्यूझीलंडचा पराभव\nThe post शमीची दमदार कामगिरी आणि राहुल गांधींचे ‘ते’ जुने ट्विट व्हायरल appeared first on पुढारी.\nपुढारी ऑनलाईन डेस्क : विश्वचषक सामन्याच्या उपांत्य फेरीत दमदार विजय मिळवत भारताने अंतिम फेरीत धडक मारली. विशेष म्हणजे न्य���झीलंड विरुद्धच्या या सामन्यात मोहम्मद शमीने सात विकेट घेत मोठी कामगिरी बजावली. दरम्यान, कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांचे २५ ऑक्टोबर २०२१ चं आम्ही तुझ्यासोबत आहोत…असं ट्विट व्हायरल होवू लागलं आहे. जाणून घेवूया का होत आहे ट्विट. (Mohammed …\nThe post शमीची दमदार कामगिरी आणि राहुल गांधींचे ‘ते’ जुने ट्विट व्हायरल appeared first on पुढारी.\nडॉक्टरांनी चुकीचे इंजेक्शन दिल्याने मुलाचा मृत्यू\nरामलल्ला प्राणप्रतिष्ठा : घरी पूजा कशी करावी जाणून घ्या विधी आणि साहित्य\nदिल्लीत दाट धुक्यामुळे ११० विमान उड्डाणे, २५ रेल्वे गाड्यांना फटका\nकेपटाऊनच्या खेळपट्टीवर ICC चे ‘ताशेरे’, रेटींगही केले जाहीर\n‘मणिपूर ते मुंबई’… असा असेल ‘भारत जोडो न्याय यात्रे’चा प्रवास\nदीपक, नरेंदरचे आव्हान पहिल्याच फेरीत समाप्त\nड्रीम लँड बिल्डर्सचे प्रमुख पवन भडाना यांची आत्महत्या\nभारताच्या विकासदरामध्ये वाढीचे मुडीज्चे संकेत\nमॉरिशसमध्ये 6 भाविकांचा दुर्घटनेत मृत्यू\nपब्लिक से बोल आज विशेष\nभारत लाईव्ह न्यूज मीडिया प्रगतिशील विचारधारेने प्रेरित व संचालित स्वतंत्र बातमी माहिती प्रसारक समूह आहे. आम्ही आमच्या माध्यमाने जगभरातील प्रमुख महत्वाच्या बातम्या घडामोडी , बदल , नवीन विकास योजना , शासकीय , प्रशासकीय , सामाजिक व गुन्हेगारी तसेच संपादकीय व विविध लेखकांच्या द्वारे लिखित बातम्या अग्रलेख विशेष माहिती आणि मथळे आमच्या माध्यमाने ईंग्रजी तसेच मराठी भाषेतून आमच्या वाचकांना उपलब्द करून देतो.\n दुसर्‍या घरोब्यासाठी पत्नीचा गळा आवळून दरीत फेकले\nअनेकवेळा नवरा-बायकोतील विसंवादाला प्रेमाचा त्रिकोण कारणीभूत असतो. त्याचे किंवा तिचे बाहेर कुठेतरी मधुर संबंध निर्माण झालेले असतात आणि हे मधुर …\n कसा बनला मायानगरीचा पहिला डॉन\nमुंबईमध्ये अनेक माफिया डॉन उदयास आले. पण, एकाने मुंबईच्या अंडरवर्ल्डला सर्वात आधी प्रकाश झोतात आणले; शिवाय अंडरवर्ल्ड आणि बॉलीवूड यांच्या …\n चोरच जेव्हा न्यायाधीश बनतो\nतो एक अट्टल चोर होता. देशभरात त्याच्या नावावर चोरीचे शेकडो गुन्हे दाखल झालेले होते. आठ राज्यांतील पोलिस या चोराच्या मागावर …\nगुन्हेगारांची मानसिकता; भयावह पातळीचा राग\nगुन्हा जेव्हा घडतो तेव्हा प्रचंड राग हा गुन्हेगाराच्या मनात आलेला असतो. रागाचा हा भर अत्युच्च पातळीवर पोहोचलेला असतो\nराजकीय वादाची ठिणगी; भूखंड वादाचा वणवा\nकल्याण पूर्वचे भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटाचे कल्याण शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर उल्हासनगरच्या हिललाईन पोलिस ठाण्यातच गोळीबार …\nगेल्या वर्षी 21 डिसेंबर रोजी रोमानियाच्या लिजंड एअरलाईन्सचे दुबईतून उड्डाण केलेले एक विमान फ्रान्सच्या व्हॅट्री विमानतळावर जवळपास तीन दिवस रोखून …\nMahashivratri 2024: महाराष्ट्रात आहेत ही ५ ज्योतिर्लिंग, यांच्याबद्दल तुम्हाला माहीत आहे का\nTravel Tips: भगवान शिवाच्या १२ ज्योतिर्लिंगांपैकी काही प्रसिद्ध ज्योतिर्लिंग महाराष्ट्रात आहेत. महाशिवरानिमित्त महाराष्ट्रातील ५ प्रसिद्ध ज्योतिर्लिंगांविषयी जाणून घेऊया.\nRelationship : चांगल्या जोडीदारामध्ये हवे हे 5 गुण\nजीवनाच्या प्रवासात प्रत्येक वळणावर आपल्या सोबत एक व्यक्ति असणे गरजेचे असते. जो तुम्हाला नेहमी साथ देईल. जीवनात तुम्ही जेव्हा कठीण …\nWomen Day 2024: कधी आणि का साजरा केला जातो आंतरराष्ट्रीय महिला दिवस जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व\nInternational Women Day 2024: आंतरराष्ट्रीय महिला दिन कधी आहे, आपण तो का साजरा करतो, त्याचा इतिहास आणि महत्त्व याबाबत येथे …\nजळगाव जिल्हा परिषदेतील मोठा गौडबंगाल…हजारो बेरोजगारांना डावलून मर्जीतील कंत्राटदारांना कामे वाटप : भारत लाईव्ह न्यूज मीडिया \nजळगाव : धनवीरसिंग ठाकूर , जळगाव जिल्हा परिषदेचा गेला कित्येक महिन्यापासून सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांचे काम वाटप समितीची बैठक गाजवत असून …\n#LatestNews #MarathiNews #Politics : भाजपची उमरगा तालुका कार्यकारिणी अखेर जाहीर \nउमरगा प्रतिनिधी उमरगा तालुका भारतीय जनता पार्टीची नूतन कार्यकारिणी व विविध आघाड्यांच्या अध्यक्षांची निवड शनिवारी (दि. २३) तालुकाध्यक्ष शहाजी पाटील …\n नागपुरमधून २८ डिसेंबरला लोकसभेचं रणशिंग फुंकणार\nनागपूर; पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या स्थापना दिनाचे औचित्य साधत येत्या २८ डिसेंबर रोजी नागपुरमध्ये काँग्रेस पक्षाची महारॅली आयोजित …\nमोदी है तो मुमकिन है, देशात २०३० पर्यंत २०० एअरपोर्ट, २०४७ पर्यंत ४५०० ‘वंदे भारत’ असतील”: ज्योतिरादित्य सिंधिया : भारत …\nमुंबई : विशेष वृत्त, भारतीय केबिनेट मधील तरुण नेतृत्व ज्योतिरादित्य सिंधिया ह्यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखती मध्ये भारतीय नेतृत्वाची धुरा …\nकाँग्रेसच्या मद्���सम्राट कडून २०० कोटी रोख सापडली …अजूनही पैसे मोजणी सुरु : धीरज साहू : भारत लाईव्ह न्यूज मीडिया \nमुंबई : धनवीरसिंग ठाकूर , एकी कडे नुकत्याच निवडणुका पार पडल्या आणि आजच तेलंगाणा राज्यात काँग्रेस ने सत्ता स्थापन केली …\nछत्तीसगडच्या मतमोजणीत कॉंग्रेस-भाजपमध्ये ‘टी-20’ सारखा ‘थरार’\nपुढारी ऑनलाईन डेस्क : छत्तीसगड विधानसभा निवडणूक मतमोजणीस आज सकाळी प्रारंभ झाला आहे. मतमोजणीच्या पहिल्या अडीच तासात क्रिकेट ‘टी-20’ मधील …\nछवी राजावत ह्यांच्या शब्दांतून : राजस्थानातील गावाची महिला सरपंच : अनुभव प्रवास : भारत लाईव्ह न्यूज मीडिया \nमुंबई : नवीन भारतीय युगातील महिला मुली जेथे चंद्रावर पाऊले उमटवीत आहेत तेथेच महिला म्हणून जेव्हा आपण एखाद्या समुदाय , …\nबातम्या विभाग: Select Categoryकरियर शिक्षण विशेषखेळ समाचारगुन्हेगारीजीवनशैलीठळक बातम्यापब्लिक से बोल आज विशेषपर्यटनमनोरंजनमहत्वाची बातमीमहत्वाची बातमीमोठी बातमीराजकारणविदेश बातम्याविशेष बातमीसंपादकीय\nभारत लाईव्ह न्यूज मीडिया :\nआमच्या अधिकृत मराठी भाषिक बातमी संकेतस्थळावर आपले स्वागत आहे. आम्ही भारत लाईव्ह न्यूज मीडिया आणतो जळगाव,नाशिक,पुणे,मुंबई येथील सर्व ठळक महत्वाच्या दैनंदिन घडामोडी तसेच महाराष्ट्र राज्यातील सर्व महत्वाच्या घडामोडी लागलीच आपल्या पर्यंत आपल्या मराठी भाषेतून. भारत लाईव्ह न्यूज मीडिया स्वतंत्र संचालित निष्पक्ष बातमी समूह असून आम्ही आमच्या शोध पत्रकारिता आधारित सामाजिक मुद्दे , शासकीय बाबी तसेच महत्वाच्या लेखन सामग्री आपल्या पर्यंत आमच्या अधिकृत संकेतस्थळ द्वारे पोहोचवितो.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00860.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://bolbhidu.com/who-is-kandhal-jadeja-mla-of-samajwadi-party-from-gujrat/", "date_download": "2024-03-05T01:59:16Z", "digest": "sha1:LPKVGTW23JP2EDKOFFNTBBERLJQHIQ4D", "length": 14644, "nlines": 102, "source_domain": "bolbhidu.com", "title": "गुजरातमध्ये राष्ट्रवादीचा एक आमदार निवडून यायचा, त्याचं काय झालं माहितीये का ?", "raw_content": "\n२५०० पेक्षाही अधिक हत्या डाकीणमुळे झाल्या; असा आहे डाकीण प्रथेचा इतिहास..\nकोल्हापुरी चपलेची खरी ओळख म्हणजे, सेनापती कापशी चप्पल\nशिवसेना, राष्ट्रवादीनंतर आता काँग्रेसचा नंबर लागणार \nBol Bhidu - विषय हार्ड\n२५०० पेक्षाही अधिक हत्या डाकीणमुळे झाल्या; असा आहे डाकीण प्रथेचा इतिहास..\nकोल्हापुरी चपलेची खरी ओळख म्हणजे, सेनापती कापशी चप्पल\nशिवसेना, राष्ट्रवादीनंतर आता काँग्रेसचा नंबर लागणार \nगुजरातमध्ये राष्ट्रवादीचा एक आमदार निवडून यायचा, त्याचं काय झालं माहितीये का \nBy बोल भिडू कार्यकर्ते On Dec 8, 2022\nभाजप १५६, काँग्रेस १७, आप ५ आणि अपक्ष ४. गुजरात निवडणुकीच्या निकालाची ही आकडेवारी तुम्ही वाचली असेल, कोण कशामुळं हरलं आणि कोण कशामुळं जिंकलं याच्या विश्लेषणाचा ढीग बघितला असेल. पण या सगळ्यात एक बातमी तुमच्याकडून सुटली असेल…\nगुजरातमध्ये समाजवादी पक्षाचा एक आमदार निवडून आलाय आणि राष्ट्रवादीची पाटी यंदा कोरी राहिलीये.\n२०१२ मध्ये राष्ट्रवादीचे २ आमदार निवडून आले होते, तर २०१७ मध्ये १ आमदार निवडून आला होता. या दोन्ही निवडणुकांमध्ये निवडून आलेल्या आमदाराचं नाव होतं, कुतियानाचे कांधल जडेजा.\nया निवडणुकांमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं युती केली. त्यामुळं कुतियानामधून कांधल जडेजा यांना तिकीट मिळालं नाही. त्यामुळं त्यांनी समाजवादी पक्षाकडून निवडणूक लढवली.\nआता कांधल जडेजा यांचा इतिहास बघायचा झाला तर, त्यांनी सलग तिसऱ्यांदा कुतियानाची जागा जिंकली आहे. पक्ष कुठला यापलीकडे कांधल जडेजा यांची वैयक्तिक ताकद या मतदारसंघात महत्त्वाची आहे. राष्ट्रवादीकडून निवडून आले असले तरी त्यांनी राज्यसभा आणि राष्ट्रपती पदाच्या निवडणुकांमध्ये पक्षाच्या विरोधात मतदान केलं होतं.\nदबंग नेता अशी ओळख असणारे जडेजा यावेळी भाजपमध्ये जातील असा अंदाज वर्तवला जात होता, मात्र त्यांनी समाजवादी पक्षात प्रवेश केला आणि ६० हजार ७४४ मतं मिळवत त्यांनी विजय मिळवलाय.\nपण पक्षाच्या विरोधात मतदान केलं, निवडणुकीच्या तोंडावर पक्ष बदलला, तरीही कांधल जडेजा निवडून आले याचं कारण म्हणजे\nत्यांचा आणि त्यांच्या कुटुंबाचा आणि विशेषत: आई संतोकबेन यांचा इतिहास.\nसंतोकबेन जडेजा यांना सगळं पोरबंदर गॉडमदर या नावानं ओळखायचं. संतोकबेन यांचे पती सरमन मुंजा जडेजा हे एक साधारण मिल कामगार होते. एकदा मिल कामगारांचा संप झाला तेव्हा हा संप तोडण्यासाठी मिलच्या मालकाने स्थानिक गँगस्टर देवू वाघेर याला बोलवून घेतलं.\nसरमन जडेजाने थेट त्या गँगस्टरलाच मारून टाकलं आणि इथून त्याचा शहराचा नवा डॉन बनण्याचा प्रवास सुरु झाला.\nआसपासचा सगळा परिसर सरमन जडेजाच्या नावाने थरथर कापायचा तर दुसरीकडे संतोकबेन जडेजा या काहीच फरक न पडल्यासारखं वागायच्या, त्या एक साध्या गृहिणी होत्या.\n१९८६ मध्ये स्वाध्याय चळवळीमुळं सरमननं अंतर्गत गुन्हेगारीचा मार्ग सोडला आणि इमानदारीनं काम करायला सुरुवात केली. पण आधीच सरमनने इतका बाजार उठवून ठेवलेला की त्याच्या दुष्मनांनी त्याला एकट्यात गाठलं आणि गोळ्या घालून त्याची हत्या केली.\nसोबतच संतोकबेन आणि त्यांच्या मुलांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या. मुलाबाळांच्या संरक्षणासाठी संतोकबेन यांनी पलटवार करायचं ठरवलं आणि पतीला मारणाऱ्या खुन्यांचा बदला घेण्याचा निश्चय केला.\nमृत म्हणून घोषित केलेला बालेश कुमार 20 वर्षांनी जिवंत…\nप्रेम, द्वेष आणि राजकारणातून झालेलं ‘मधुमिता…\nसंतोकबेननी हत्यार उचललं आणि आपल्या पतीची जुनी गँग एकत्र केली. काही काळातच त्यांच्या नावाची दहशत शहरभर पसरू लागली. बदल्याच्या भावनेने पिसाळलेल्या संतोक बेनने आपल्या गँगच्या मदतीने पतीला मारणाऱ्या चौदा जणांच्याही हत्या केल्या.\nया घटनेमुळे सगळीकडे संतोकबेनच्या नावाचा टेरर पसरला. याच लेडी गँगस्टरच्या इमेजवर १९८९ साली संतोकबेन यांनी निवडणूकीत उडी घेतली आणि जिंकल्यासुद्धा. पोरबंदर जिल्ह्यातून जिंकून येणाऱ्या त्या पहिल्याच महिला होत्या.\nसंतोक बेनना पहिल्यांदा अटक करणाऱ्या पोलीस ऑफिसरचं नाव होतं सतीश शर्मा. एका इंटरव्ह्यूमध्ये त्यांनी अनेक खुलासे केले होते. खंडणी असो किंवा मर्डर असो, तस्करी असो किंवा वसुली असो सगळ्या क्षेत्रात संतोक बेनचा दबदबा होता.\nएवढंच नाही तर पोरबंदर मध्ये होणाऱ्या रियल इस्टेट बिझनेस आणि ट्रान्सपोर्टेशनवर त्यांनी आपली पकड बसवली होती.\nहेच कारण होतं की राजकारणात आल्यावर त्यांना समर्थन मिळालं. पण ९० च्या दशकात संतोकबेनची गॅंगवरची पकड ढिली झाली आणि त्याच चुकीमुळे त्यांना अटक झाली.\nसंतोक बेनने हा खुनी खेळ फक्त पोरबंदर शहरातच ठेवला असं नाही तर अंडरवर्ल्ड सोबतसुद्धा तिचे कनेक्शन होते. करीम लालाच्या सगळ्यात जवळची महिला म्हणून तिची ओळख होती. संतोक बेनने मरण्याच्या आधी जानेवारी २००७ मध्ये आपल्या २३ वर्षाच्या पुतण्याची गोळी घालून हत्या केली होती, २००६ मध्ये आपल्याच सुनेचा जीव तिने घेतला होता, अशा चर्चा आजही रंगतात. २०११ साली हृदय विकाराच्या झटक्याने संतोकबेनचं निधन झालं.\nपाठीमागं उरल्या चर्चा, अफवा, दहशत आणि र���जकीय वारसा, जो आज त्यांचा मुलगा सलग तिसऱ्यांदा आमदार बनून चालवतोय.\nहे ही वाच भिडू:\nआप राज्य जिंकते ते फक्त काँग्रेसचंच…\nभाजपचा ऐतिहासिक विजय, गुजरात निवडणुकीच्या निकालात हे १० पॉईंट महत्वाचे आहेत\nबग्गीतून आलेली ती काठी पाहून लोकांना समजायचं काही वेळात करिम लाला येणार आहे.\nमृत म्हणून घोषित केलेला बालेश कुमार 20 वर्षांनी जिवंत सापडला…\nआत्ताच नाही ओ… काँग्रेसच्या काळातही इस्रोच्या वैज्ञानिकांचं तिरूपती दर्शन…\nकोडॅकने भारतात सगळ्यात स्वस्त टीव्ही लॉंच केले, पण इतके वर्ष कोडॅक कुठे होतं\nपुनावालांनी ८ वर्षांपूर्वी ७५० कोटींना घर घेतलं, पण गृहप्रवेश सरकार दरबारी…\nकोलंबियाचा बाजार करणारे पाब्लोचे ‘कोकेन हिप्पो’ आता भारतात येऊ…\nप्रतिभाताई पाटील यांचे पती राजस्थानच्या राजपूत समाजातले होते कारण…\nहे ही वाच भिडू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00860.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://live.jagmitra.com/%E0%A4%AC%E0%A5%80%E0%A4%A1-%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%95/", "date_download": "2024-03-05T01:24:18Z", "digest": "sha1:BT475AVF3AGRELMM4R2U6W7RA6ZJRU7Y", "length": 12869, "nlines": 84, "source_domain": "live.jagmitra.com", "title": "बीड जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच,आज परळीत 6 तर जिल्ह्यात 27 पाँजिटिव्ह!! – Jagmitra", "raw_content": "\nदे दान सुटे गि-याण\nवैद्यकीय अधिक्षक डॉ.अरूण गुट्टे यांची कर्तव्यनिष्ठा\nडॉ.शालिनीताई कराड यांना मातृशोक\nदैनिक जगमिञ आजचा अंक\nडॉ.शालिनीताई कराड यांना मातृशोक\nबीड जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच,आज परळीत 6 तर जिल्ह्यात 27 पाँजिटिव्ह\nबीड(प्रतिनिधी) बीड जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत असून नागरिक सोशल डिस्टन्स पाळत नसून नियमाची पालान न करता बिनधास्त विना मास्क फिरत आहेत त्यामुळे संख्या वाढाते आहे. ०७ बीड :-३० वर्षीय पुरुष (रा.पोलीस कॉलनी,बशीरगंज,बीड शहर) २६ वर्षीय पुरुष (रा.खाजगी रुग्णालय,बीड शहर पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत) . ०२ वर्षीय महिला (रा.घोसापुरी ता.बीड पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत) . ५९ वर्षीय पुरुष (रा,आदर्श नगर, बीड शहर) ५२ वर्षीय महिला (रा.आदर्श नगर, बीड शहर) . ३४ वर्षीय पुरुष (रा.रविवार पेठ, बीड शहर) २४ वर्षीय पुरुष (रा जिल्हा कारागृह, बीड शहर) . परळीत ६ रुग्ण . ४२ वर्षीय महिला ( रा.इंजेगाव ता.परळी पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत ) . १३ वर्षीय महिला (रा.पदमावती गल्ली,परळी शहर) ३५ वर्षीय महिला (रा.पद्मावती गल्ली,पर��ी शहर) . २४ वर्षीय महिला (रा सिरसाळा ता.परळी) . ३६ वर्षीय पुरुष (रा.पद्मावती गल्ली,परळी शहर) . ६० वर्षीय पुरुष (रा.सिरसाळा ता.परळी) . अंबाजोगाईत . ०७ – अंबाजोगाई :-१८ वर्षीय पुरुष (रा.बागवान गल्ली, अंबाजोगाई शहर पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत) . ४२ वर्षीय पुरुष (रा.बागवान गल्ली, अंबाजोगाई शहर पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत) १० वर्षीय पुरुष (रा कैकाडी गल्ली,सदर बाजार,अंबाजोगाई शहर पॉझिटिव्ह रुग्णाचा . सहवासीत) . २३ वर्षीय महिला (रा.एसआरटीआर वैद्यकीय महाविद्यालय पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत) . ९० वर्षीय पुरुष (रा.हाऊसींग सोसायटी, अंबाजोगाई शहर) २४ वर्षीय महिला (रा.एसआरटीआर वैद्यकीय महाविद्यालय,पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत) . ४३ वर्षीय महिला (रा आदर्श कॉलनी, अंबाजोगाई शहर) . आष्टीत ४ रुग्ण ६५ वर्षीय महिला (रा.धामणगाव ता.आष्टी) ३० वर्षीय पुरुष (रा.धामणगाव ता.आष्टी) . ५० वर्षीय पुरुष (रा.धामणगाव ता.आष्टी) . ४६ वर्षीय पुरुष (रा.हातोला ता.आष्टी) . :गेवराईत २ -५४ वर्षीय महिला (रा.मोटे गल्ली ता.गेवराई पाझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत ) . ३४ वर्षीय महिला (रा.सुलतानपुर,ता. गेवराई पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत) धारुरमध्ये १ -२४ वर्षीय पुरुष (रा.चोंडी ता.धारुर)\nबीड, माजलगाव, परळी , गेवराई या शहरातील ठिकाणी आणि अंबाजोगाई, गेवराई तालुक्यातील काही गावांमध्ये कंटेनमेंट दोन घोषित\nउपमुख्यमंत्री अजितदादा पवार व सामाजिक न्याय मंत्री ना.धनंजय मुंडे वाढदिवसानिमित्त आयोजित\nबॅक खातेदारांना मोठा दिलासा ; रविवारीही बँका खुल्या राहणार – राहूल रेखावार\nपरळीतील डॉक्टरावर केलेले आरोप चुकीचे – डॉ.लोहिया,डॉ.मुंडे\nबीड जिल्हयातील आज एकूण 43 व्यक्तींचे थ्रोट स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत\nदे दान सुटे गि-याण\nदे दान सुटे गिर्‍याण‐————————नैसर्गिक आणि भौगोलिकदृष्ट्या ग्रहण हे सुर्य आणि चंद्राला लागत असते, जसे सुर्य आणि चंद्र यांना ग्रहण लागते,\nविदर्भाप्रमाणे उर्वरित महाराष्ट्रातील कैकाडी समाजाचा अनुसूचित जातीत समावेश करण्यासाठी विधिमंडळाचा ठराव घेऊन केंद्र सरकारकडे शिफारस करणार ; धनंजय मुंडे\nमुस्लिम आरक्षण वर निर्णय घ्या नसता,कांग्रेस, राष्ट्रवादी नगरसेवक व पदाधिकारी राजीनामा देतील\nक्रांतीवीर लहूजी साळवे स्मारकाच्या भूसंपादनासाठी सामाजिक न्याय विभागाने पुढाकार घ्यावा ; उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे\nबीड जिल्हा कुस्तीगीर परिषदेचे उपाध्यक्ष मुरलीधर मुंडे यांच्या हस्ते शरीर सौष्ठव स्पर्धेत व्दितीय क्रमांक मिळवल्याबद्दल ऋषिकेश फड व किरण गिरामयांचा सत्कार\nसेवानिवृत्त पुरी गावाचे लक्ष्मण मोरे पाटील उर्फ भाऊ पाटील यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार\nज्ञानगंगा सेवाभावी संस्थेच्या वतीने गरजु विद्यार्थ्याना शालेय साहित्याचे वाटप\nमुक्तांगण विज्ञान शोधिका केंद्रातर्फे ‘खेल खेल में’ ; राष्ट्रीय स्तरावरील विज्ञान खेळणी, गेम डिझाईन स्पर्धा\nभाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे शुक्रवारी राष्ट्रवादीत प्रवेश करणार – जयंत पाटील\n कोविंड रुग्णालयाचा घातक कचरा सार्वजनिक ठिकाणी रुग्णालयावर गुन्हा दाखल\nदे दान सुटे गि-याण\nदे दान सुटे गिर्‍याण‐————————नैसर्गिक आणि भौगोलिकदृष्ट्या ग्रहण हे सुर्य आणि चंद्राला लागत असते, जसे सुर्य आणि चंद्र यांना ग्रहण लागते,\nशरीर सौष्ठव स्पर्धेत ऋषीकेश फड दुसरा सिल्व्हर मेडल पटकावून मारली बाजी\nसेवानिवृत्त पुरी गावाचे लक्ष्मण मोरे पाटील उर्फ भाऊ पाटील यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार\nसौ.गेले श्री आले विरोधकांची सारी खटपट व्यर्थ झाले – डाॅ.कुडमूलवार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00860.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtragr.com/%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%89%E0%A4%B2%E0%A5%89%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F-%E0%A4%B6%E0%A5%8B%E0%A4%A7%E0%A4%95-%E0%A4%B5%E0%A5%83/", "date_download": "2024-03-04T23:43:39Z", "digest": "sha1:UUGKF2FOKXNK2JA6MT5XBXSFYDTFRSEK", "length": 15385, "nlines": 163, "source_domain": "maharashtragr.com", "title": "_ap_ufes{\"success\":true,\"siteUrl\":\"maharashtragr.com\",\"urls\":{\"Home\":\"https://maharashtragr.com\",\"Category\":\"https://maharashtragr.com/category/ads/\",\"Archive\":\"https://maharashtragr.com/2024/02/\",\"Post\":\"https://maharashtragr.com/mhgr-%e0%a4%97%e0%a4%bf%e0%a4%97-%e0%a4%87%e0%a4%95%e0%a5%89%e0%a4%a8%e0%a5%89%e0%a4%ae%e0%a5%80-%e0%a4%ae%e0%a5%8d%e0%a4%b9%e0%a4%a3%e0%a4%9c%e0%a5%87-%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%af-gig-%e0%a4%95/\",\"Page\":\"https://maharashtragr.com/news/\",\"Attachment\":\"https://maharashtragr.com/mhgr-how-to-make-money-online/mhgr_how_to_make_money_online-1/\",\"Nav_menu_item\":\"https://maharashtragr.com/home-2/\",\"Oembed_cache\":\"https://maharashtragr.com/d8de8f75417a8210e93651381ed85c36/\",\"Wp_global_styles\":\"https://maharashtragr.com/wp-global-styles-blogsite/\",\"Amp_validated_url\":\"https://maharashtragr.com/amp_validated_url/f35a90d719157b161a99020d92fcac51/\",\"Adstxt\":\"https://maharashtragr.com/?post_type=adstxt&p=1086\",\"App-adstxt\":\"https://maharashtragr.com/?post_type=app-adstxt&p=1084\",\"Web-story\":\"https://maharashtragr.com/web-stories/romeo-and-juliet/\"}}_ap_ufee", "raw_content": "क्रिमिनॉलॉजीस्ट – शोधक वृत्तीला चालना देणारे करिअर - MH General Resource क्रिमिनॉलॉजीस्ट – शोधक वृत्तीला चालना देणारे करिअर - MH General Resource\nमहाराष्ट्र: महत्वाचे सामान्य संसाधन\nHome Public Info क्रिमिनॉलॉजीस्ट – शोधक वृत्तीला चालना देणारे करिअर\nक्रिमिनॉलॉजीस्ट – शोधक वृत्तीला चालना देणारे करिअर\nमानवाचा आर्थिक विकास झाला आणि त्याच्या दैनंदिन आयुष्यात तंत्रज्ञानाचा वापर वाढला. भौतिक विकासाची साधने वाढली तशीच त्याच्या गरजाही वाढल्या. नव्या आकांक्षा, नवे आयाम आणि त्या जोडीला समाधानाची हावही वाढत गेली. आज विज्ञानाच्या विकासाबरोबर सर्वच क्षेत्रात बदल झाल्याचे दिसून येते पण वर्चस्वाची लढाई, पराकोटीचे द्वेष यामुळे गुन्हेगारीचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढले आहे. हिंसाचारातून मिळणारा आसुरी आनंद यामुळे गुन्हा करून पाहण्याचे धाडस वाढले आहे. सकाळी वर्तमानपत्र उघडले तरी गुन्ह्यांच्या अनेक बातम्या नजरेस पडतात. वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी, त्याला पायबंद करण्यासाठी मग वेगवेगळ्या पातळींवर अभ्यासशाखाही सुरु झाल्या. गुन्हेगारांचेही मानसशास्त्र असते या नियमानुसार त्या त्या पातळीवर मानसशास्त्रीय चिकित्सा होऊ लागली. गुन्हेगारी वाढली तरी त्याचा शोध लावणे, तपास करणे आणि त्या गुन्हेगाराला शिक्षा देणे गरजेचे असते आणि या कामात महत्वाची भुमिका क्रिमिनॉलॉजीस्ट बजावत असतात. घटनास्थळी जाऊन त्या गुन्ह्याचा अभ्यास करून पुरावे संकलित करण्याचे काम तो करत असतो. अनेक लोकप्रिय टी.व्ही मालिकांमध्येसुद्धा अशी पात्रे तुम्ही पाहिली असतील. तसे पहिले तर हे क्षेत्र आव्हानात्मक आहे पण तितकेच ते आनंद देणारे आहे. चला तर मग या क्षेत्रात करिअर करण्यासंबंधी अधिक जाणून घेऊया खास करिअरनामा या लोकप्रिय सदरासाठी.\nक्रिमिनॉलॉजी या क्षेत्रात करिअर करण्यासाठी किमान बारावी पास असणे अनिवार्य आहे. या विषयात पदवीही घेता येते त्याचा कालावधी तीन वर्षाचा असतो. तसेच पदव्युत्तर पदवीही घेता येते. बीए/ बीएससी इन क्रिमिनॉलॉजी तसेच एमए/एमएससी इन क्रिमिनॉलॉजी हे अभ्यासक्रम प्रचलित आहेत. तसेच पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन क्रिमिनॉलॉजी हा एक वर्षाचा करता येतो\nया क्षेत्रात अत्यंत गुंतागुंतीच्या आणि रहस्यमय बाबींचा उलगडा करावा लागतो. काम करत असताना आव्हानांना तोंड द्यावे लागते त्याचबरोबर यशस्वी होण्यासाठी मानसिकरित्या खंबीर असायला हवे. बऱ्याचदा गंभीर गुन्ह्यातील प्रकरणांना सामोरे जावे लागते आणि ते भयावह असण्याची शक्यता असते. काही घटना माणुसकीला काळिमा फासणाऱ्या असतात अशावेळी मानसिक संतुलन नीट ठेवून काम करावे लागते. तसेच सामुहिकरित्या क���म करावे लागत असल्याने इथे चुकांना फार वाव नसतो. या क्षेत्रात काही अनुमान बांधावे लागतात त्यामुळे तर्कसुसंगत विचार करावा लागतो.\nगुन्ह्यांचे वाढते प्रमाण लक्षात घेता या क्षेत्रातील मनुष्यबळाची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर क्राईम इंटेलीजन्स अॅनालीस्ट, लॉ रीफार्म रिसर्चर, कम्युनिटी करेक्शन कोऑर्डीनेटर, ड्रग्स पॉलीसी अॅडव्हायजर, कन्जुमर अॅडवोकेट एनवायरमेंट प्रोटेक्शन अॅनालीस्ट या पदावर काम करता येते. खाजगी कंपनी, सोशल वेलफेअर डीपार्टमेंट, एनजीओ, रिसर्च ऑर्गनायझेशन, खाजगी सुरक्षा कंपनी, डीटेक्टीव एजन्सी आदी ठिकाणी रोजगार उपलब्ध होतो.\nदेशात क्रिमिनॉलॉजीस्ट म्हणून सुरुवात करताना दरमहा २० ते २५ हजार वेतन मिळू शकते तसेच अनुभवानंतर चांगले वेतन मिळू शकते. मुक्त पद्धतीने काम करताना अधिक कमाई होऊ शकते. परदेशात क्रिमिनॉलॉजीस्टना जास्त मागणी आहे आणि चांगल्या प्रकारे वेतनही मिळते.\nलोक नायक जयप्रकाश नारायण नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ क्रिमिनॉलॉजी अँड फोरेंसिक सायन्स, दिल्ली\nइंस्टीट्यूट ऑफ क्रिमिनॉलॉजी अँड फोरेंसिक सायन्स, नवी दिल्ली\nटाटा इंस्टीट्यूट ऑफ सोशल सायन्स, मुंबई\nब्यूरो ऑफ पुलिस रिसर्च अँड डेवलपमेंट, मिनिस्ट्री ऑफ होम अफेयर, नवी दिल्ली\nडॉ. हरिसिंह गौर विश्वविद्यालय, सागर\nलॉ स्कूल, बनारस हिंदू विश्वविद्यालय\nडिपार्टमेंट ऑफ क्रिमिनॉलॉजी अँड फोरेंसिक सायन्स, कर्नाटक विद्यापीठ\nसेंट्रल फॉरेंसिक सायन्स लॅबोरेट्री, हैद्राबाद\nMHGR| गिग इकॉनॉमी म्हणजे काय Gig कामगारांसाठी जाणून घेण्यासारख्या 5 गोष्टी\nMHGR| ऑनलाइन, ऑफलाइन आणि घरी पैसे कमवण्याचे 25 मार्ग\nMHGR| महाराष्ट्रात किती ज्योतिर्लिंगे आहेत\nमहाराष्ट्रात किती ज्योतिर्लिंगे आहेत\nMHGR| बेळगांव कारवार बिदर निपाणीचा सीमाप्रश्न काय आहे\nMHGR| News Update 2024| महाराष्ट्रात किती जिल्हे आहेत\nMHGR| गिग इकॉनॉमी म्हणजे काय Gig कामगारांसाठी जाणून घेण्यासारख्या 5 गोष्टी\nMHGR| ऑनलाइन, ऑफलाइन आणि घरी पैसे कमवण्याचे 25 मार्ग\nMHGR| महाराष्ट्रात किती ज्योतिर्लिंगे आहेत\nMHGR| बेळगांव कारवार बिदर निपाणीचा सीमाप्रश्न काय आहे\nउद्योग, उर्जा व कामगार विभाग\nपर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग\nमहसूल व वन विभाग\nमहिला व बाल विकास विभाग\nसामाजिक न्‍याय व विशेष सहाय्य विभाग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00860.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://news66daily.com/archives/2181", "date_download": "2024-03-05T01:34:12Z", "digest": "sha1:57CFJWAMK2LKOBMMW6HZSVCEZT5TEPNE", "length": 6550, "nlines": 90, "source_domain": "news66daily.com", "title": "इचलकरंजीच्या चंद्राला बघून पब्लिक लागले नाचायला - News 66 Daily", "raw_content": "\nइचलकरंजीच्या चंद्राला बघून पब्लिक लागले नाचायला\nSeptember 28, 2022 adminLeave a Comment on इचलकरंजीच्या चंद्राला बघून पब्लिक लागले नाचायला\nमित्रानो जीवनात हसत आणि आनंदी राहणे खूप गरजेचे आहे. त्यामुळे मनुष्याचे आयुष्य वाढते असे देखील म्हणतात. माणसाने चांगले काम केले तर त्याला लोक त्याचं जाण्यानंतर देखील विसरत नाहीत. पूर्वी शिक्षण फक्त मुलांना दिले जात होते मात्र नंतर मुली शिकल्या आणि त्यांनी आपल्या भारताचे नाव देखील जगभर पोहचवले. साक्षरता किती महत्वाची आहे हे सर्वाना समजले आहे.\nसाक्षरतेमुळे मुली आपली संस्कृती विसरत चालले आहेत. मुलींना आता नोकरी करावी लागते त्या घरी बसत नाही. मुलांकडे देखील लक्ष लागत नाही संसार देखील जुन्या विचारांमुळे मोडले जातात. पण दुसरी बाजू पाहाल तर मुलाप्रमाणे मुलीला देखील आपल्या मर्जीने जीवन जगण्याचा अधिकार आहे. असो आज आपण व्हिडीओ पाहणार आहोत जो पाहून तुमचे मनोरंजन नक्की होईल.\nमुलगी असो किंवा मुलगा नाचायला दोघानांही आवडते. सध्या व्हिडीओ चा जमाना आला आहे. कसलेही व्हिडीओ आता तुम्हाला नेटवर पाहायला मिळतात. पूर्वी जसे पुस्तक हा ज्ञानाचा भांडार होता आता त्याची जागा इंटरनेट ने घेतली आहे. पूर्वी तरी वाचायला लागत होते त्यामुळे कंटाळा यायचा. आता मात्र वाचायला देखील येते आणि त्यासोबत ऐकू देखील येते. इतकंच नाही तर व्हिडीओ च्या मार्फत आत्मसाद देखील होते आणि ते चांगले लक्ष्यात राहते.\nलग्नानंतर नवरीचे तोंडात तोंड देऊन खेळ पाहून खुश व्हाल\nमराठमोळ्या माधुरी पवार ने नाचून केले सर्वाना घायाळ\nयात्रेत गॉगल लावून पोरीने केला सुंदर डान्स\nआपल्याच लग्नात पाठकबाई नाचली\nया मुलींचा डान्स पाहून तुम्ही तो पुन्हा पुन्हा पाहाल\nहे मिश्रण चेहरा एका दिवसात इतका गोरा होईल की सर्वजण पाहताच राहतील,पार्टीला किव्हा कुटेही फिरायला जाण्यापूर्वी एक वेळेस चेहऱ्याला लावा …\nगुलाबाचे झाड दोनच दिवसात हिरवेगार होऊन फुलांनी भरून जाईल,फक्त एक रुपयांची ही एक वस्तू गुलाबाच्या झाडाला टाका …\nभाताची चव चौपट वाढेल, मोकळा भात बनवण्याची सोप्पी पद्धत,तांदूळ शिजव���ाना त्यात टाका ही एक वस्तू\nबदलून टाकेल तुमचं नशिब.. दूर करणार सर्व समस्या..एक तांब्याभर पाणी.. दूर करणार सर्व समस्या..एक तांब्याभर पाणी.. \nहवं ते सर्व मिळेल‌..15 दिवसात अनुभव घ्याल.पाणी पिताना बोला ‘हे’ 2 शब्द.. \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00860.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://news66daily.com/archives/3072", "date_download": "2024-03-05T00:11:54Z", "digest": "sha1:QNDFB4WAPJXQYT3YZQ3CD5Y6WKJIWI2U", "length": 8423, "nlines": 92, "source_domain": "news66daily.com", "title": "गोटेवाडी च्या गोंधळात मुरळी चा तमाशा - News 66 Daily", "raw_content": "\nगोटेवाडी च्या गोंधळात मुरळी चा तमाशा\nनाचणे हि देखील एक कला आहे. नाचण्यामध्ये जो आनंद आहे तो आनंद म्हणजे पार्टी म्हणता येईल. फक्त खाणे पिणे यालाच पार्टी म्हणत नाहीत तर नाचणे देखील त्यात येते. वरातीमध्ये तुम्ही डान्स केला असेलच तसेच हळद देखील असेल ज्यामध्ये तुम्ही डान्स केला असेल. काही लोकांना नाचायला खूप आवडते मात्र असे खूप कमी लोक असतात जे नाचतच नाही. तुमचा देखील असा एक तरी मित्र किंवा ओळखीचा असेल ज्याला नाचायला खूप लाज वाटते.\nमुली किंवा मोठ्या बायका देखील असतात ज्यांना नाचायला लाज वाटते. पण नाचण्यातच जास्त मजा आहे असे म्हणायला हरकत नाही. गावाकडची जत्रा, पुढार्यांची मिरवणूक, गॅदरिंग, पार्टी, सण उत्सव अश्या अनेक वेळी नाचून मजा लोक करताना दिसतात. आजचा व्हिडीओ देखील नाचण्याच्या म्हणजेच डान्स ला अनुसरून आहे. डान्स मध्ये लोक आपलं करिअर करून पुढे देखील जातात आणि नाव कमावतात.\nसोशल मीडियामुळे अनेक तरुण नाचायला शिकले असे देखील म्हणता येईल. कारण सध्या रिल्स चा जमाना सुरु आहे आणि लाईक साठी अनेक लोक रिल्स वर नाचतात. अनेक लोक तर डान्स अकादमी देखील लावतात आणि डान्स शिकतात. झुम्बा क्लास मध्ये देखील डान्स केला जातो आणि त्याने वजन देखील कमी केले जाते. तुम्हाला आजचा डान्स चा व्हिडीओ देखील खूप आवडेल अशी अपेक्षा आम्हाला आहे. असेच व्हिडीओ घेऊन आम्ही तुम्हाला पुन्हा नक्की भेट देत राहू. रोज नवनवीन व्हिडीओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो.\nनाचण्यात एक वेगळीच मजा असते आनंद असतो. माणूस कोठे कसे मनोरंजन करेल सांगता येत नाही. आयुष्यात अश्या काही गोष्टी आहेत ज्या नकळत घडत असतात. माणसाला काहीच कल्पना नसताना काही गोष्टी दिसून येतात. डोम्बरीचे खेळ , छोटीसी सर्कस, गाणं गात जाऊन पैसे मागणारी मंडळी असे अनेक प्रकार नकळत दिसून येतात . त्यामुळे तुमचे च���ंगले मनोरंजन देखील होते.\nआजचा व्हिडीओ तुमचं नक्कीच मनोरंजन करून जाईल. असेच नवीन व्हिडीओ रोज पाहण्यासाठी तुम्ही आमच्या पेजला देखील लाईक करा. तुम्हाला आमच्या व्हिडिओं मुळे आनंद होत असेल तर व्हिडीओ लाईक आणि शेअर देखील करा. आजचा हा व्हिडीओ यु’ट्यु’ब वरून घेतलेला असून खूपच सुंदर आणि मनोरंजक आहे. तुम्हाला पाहून ते लक्ष्यात येईलच.\nनारंगी साडी घालून मुरलीने लावली आग\nकॉलेजच्या मुलीने शॉर्ट आणि टीशर्ट वर नाचून मुलाला पटवले\nमॅडमने विद्यार्थ्यांसोबत केला अप्रतिम डान्स\nसंगीत कार्यक्रमात मुलींनी नटून केला डान्स\nअनिल कपूर ची दुसरी पोरगी सोनम पेक्षा हॉट आहे बघाच\nहे मिश्रण चेहरा एका दिवसात इतका गोरा होईल की सर्वजण पाहताच राहतील,पार्टीला किव्हा कुटेही फिरायला जाण्यापूर्वी एक वेळेस चेहऱ्याला लावा …\nगुलाबाचे झाड दोनच दिवसात हिरवेगार होऊन फुलांनी भरून जाईल,फक्त एक रुपयांची ही एक वस्तू गुलाबाच्या झाडाला टाका …\nभाताची चव चौपट वाढेल, मोकळा भात बनवण्याची सोप्पी पद्धत,तांदूळ शिजवताना त्यात टाका ही एक वस्तू\nबदलून टाकेल तुमचं नशिब.. दूर करणार सर्व समस्या..एक तांब्याभर पाणी.. दूर करणार सर्व समस्या..एक तांब्याभर पाणी.. \nहवं ते सर्व मिळेल‌..15 दिवसात अनुभव घ्याल.पाणी पिताना बोला ‘हे’ 2 शब्द.. \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00860.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.mehtapublishinghouse.com/book-details/VAVTAL/355.aspx", "date_download": "2024-03-05T01:28:44Z", "digest": "sha1:OJWJ2SYRUXPDF6ZP645ZSH5DA563B4EG", "length": 34810, "nlines": 201, "source_domain": "www.mehtapublishinghouse.com", "title": "VAVTAL", "raw_content": "\nपुरस्कार विजेती पुस्तके :\nशासनमान्य यादीतील पुस्तके :\nआपल्या घरांना लागून असलेली घरे, अडीनडीला आपली मदत घेणारी, आपल्याला मदत करणारी, आपल्याच गावातील ही माणसे आपली ‘शत्रू होतील, असे त्यांना कधी वाटले नव्हते. त्यांच्यापासून आपल्याला धोका आहे, ही जाणीव त्यांना आज पहिल्याप्रथमच होत होती. हा धक्का अगदी अनपेक्षित होता. त्याने ही मंडळी ळापासून कलली होती. कधी नव्हे ते त्यांना वाटत होते की, आपण अनाथ आहोत. आपले असे म्हणायला कोणी नाही.आता कशाची शाश्वती नाही.केव्हा काय होईल त्याचा नेम नाही एका ‘वावटळी’मुळे हे सर्व घडले होते...\nवावटळ (कादंबरी) लेखक : व्यंकटेश माडगूळकर प्रकाशक : उत्कर्ष प्रकाशन ३० जानेवारी १९४८ च्या सायंकाळी नथुराम गोडसे नामक एका ब्राम्हण युवकाने गांधीजींची गोळी घालून ��त्या केली आणि देशाचं राजकारण, समाजकारण सगळं एका रात्रीत बदलून गेलं. हया घटनेचे परिणाम शहर, गाव, खेड ह्यापुरते मर्यादित राहिले नाही. तर दुर्लक्षित भागातले लोक सुद्धा ह्या आगीत होरपळून निघाले. तेव्हाची जीवन व्यवस्था ढवळून निघालीच सोबत येणाऱ्या आगामी पिढ्या सुद्धा ह्या घटनेच्या शिकार झाल्या. पुण्यात राहणारे ३ युवक. गांधी हत्येच्या संध्याकाळ नंतर त्यांच्या आयुष्यात आलेली वावटळ मांडणारी ही कादंबरी आहे. त्याचा पुण्यातून गावाकडे झालेला प्रवास, प्रवासात गावागावातून माणसांच्या आयुष्यात होणारे बदल आणि मग आपापल्या गावी पोहोचल्यावर त्यांची उर्ध्वस्थ झालेली घर, गावं ह्यांचं वर्णन तुम्हाला २०१९ च्या संध्याकाळी सुद्धा अस्वस्थ करतं. विशिष्ट जातीद्वेष्टा समाज आज पण आहेच. त्याची पाळमुळ किती आधीपासून रुजलेली आहेत ते ही कादंबरी वाचल्यावर लक्षात येतं. पण एक गोष्ट खूप नकळत जाणवली ती म्हणजे प्रत्येक समाज दुसऱ्या समाजावर किंवा स्वतःवर नकळत अन्याय हा करत असतोच आणि त्या सगळ्याची आपल्याला इतकी सवय झालीये की आपल्या ते लक्षात ही येत नाही. ...Read more\n‘स्टे हंग्री स्टे फूलीश’ आणि ‘कनेक्ट द डॉटस’ या बेस्ट सेलर पुस्तकाच्या लेखिका ‘समाजातल्या परंपरागत समस्या सोडवण्याचा नवा मार्ग शोधून काढणार्‍या वीस सामाजिक उद्योजकांच्या प्रेरणादायी कहाण्या’ हे वाक्य पुस्तकाचे पहिले पान उघडले आणि दिसले. त्यामुळे माझ कुतुहल चाळवले आणि ते पुस्तक वाचायला सुरुवात केली. मनोगतात लेखिका म्हणतात की, आता नव्या दमाचे, डोक्याने आणि मनाने ही विचार करणारे काही जण एखाद्याच्या नजरेतील दुःख ओळखतात, पेटून उठतात; पण ते त्याच्यावर विचार एखाद्या उद्योजकाप्रमाणे करतात. म्हणून ते ‘सामाजिक उद्योजक.’ नफा मिळविण्याचा हव्यास नसला तरी ते बिझनेस मधील तत्वे वापरून ती गोष्ट साध्य करतात. हे काही तरी वेगळे आपण वाचत आहोत असे मला वाटले. त्यामुळेच ते पुस्तक वाचायला घेतले. ह्या मध्ये वीस लोकांची चरीत्रे आहेत. ते सर्व भारतीय, उच्चशिक्षित तरूण तरूणी आहेत. कोणी त्यातील शास्त्रज्ञ आहेत तर कोणी मरिन बायोलॉजिस्ट, आयआयटी, आयआयएम ग्रॅज्युएट आहेत पण कोणत्या कोणत्या सामाजिक प्रश्नाने ते अस्वस्थ झाले आणि नेहमीच्या मार्गाने न जाता वेगळीच वाट पकडली. पुस्तकात ‘रेनमेकर्स,’ ‘चेंजमेकर्स’ व ‘स्पिरि��्युअल कॅपिटॅलिस्ट’ असे तीन भाग आहेत. प्रत्येकात अनुक्रमे अकरा,सहा व तीन व्यक्तीमत्वांची ओळख करून दिली आहे. ‘सुलभ’ ही आधुनिक टॉयलेटस उभारणारे बिंदेश्वर पाठक ह्याच्या चरित्राने पुस्तकाची सुरुवात होते. जातीने बिहारमधील ब्राह्मण. पण लहानपणी टॉयलेटस साफ करणार्‍याला हात लावला त्यामुळे आजीने अक्षरशः शेण, गोमुत्र खायला लावले. पण त्याच बिंद्रेश्वरांनी अगदी योगायोगाने ह्याच क्षेत्रात काम करण्याचे ठरविले. अर्थात ही वाट निश्चितच सोपी नव्हती. अनेक हालअपेष्टा सोसत, जगाचे धक्के खात, अनेक समस्यांना तोंड देत आपले स्वप्न ‘सुलभ शौचालयाच्या’ माध्यमातून सुरु केले. तो सगळा खडतर प्रवास अर्थात पुस्तकातूनच वाचायला हवा. त्यासाठी त्यांनी केवळ ती यंत्रणा तयार केली नाही तर ती टॉयलेटस बांधून, त्यासाठी लागणारी प्रेरणा, शिक्षण, संभाषण, ट्रेनिंग, पाठपुरावा अशा सर्वच गोष्टी ‘सुलभ’ तर्फेच संभाळल्या जातात. सध्या ही संस्था स्वबळावर चालते. 100 ते 125 कोटी इतके तिचे वर्षाचे उपन्न आहे. इतकेच नाही पूर्वी जे लोक सफाईचे काम करत असत त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च संस्था करत आहे. ‘सुलभ पब्लिक स्कूल’ नावाने शाळा सुरु केली आहे. तरूणांसाठी व्होकेशनल क्लासेस चालवले जातात. म्हणजे मिळालेला नफा पुन्हा त्याच सफाई कामगारांच्या कल्याणासाठी वापरला जातो. टॉयलेटस बांधून भरपूर पैसा मिळवता येतो हे वाक्य पचायला जरा जडच जाते. अनिता आहुजा ही दिल्लीत सुखवस्तू कुटूंबात रहाणारी सामान्य स्त्री. पण कचरा वेचणार्‍या मुलांचे हाल पाहून त्यांच्यासाठी काही तरी करावे असे तिने ठरविले. तिने 1998 मध्ये कॉन्झर्व्ह नावाची संस्था उभी केली. व त्यातून पहिला प्रोजेक्ट सुरु केला तो म्हणजे आजुबाजूच्या परिसरातील कचरा उचलून त्याचे कंपोस्टखत तयार करणे. कचरा गोळा करण्यासाठी चांगल्या ढकलगाड्या आणल्या, युनिफॉर्म, आय कार्डची सोय केली. 2002 पर्यंत एक पूर्ण वेळ काम करणारी मोठी संस्था बनली. त्याचवेळी त्यांनी प्लॅस्टीकच्या कचर्‍यावर प्रयोग सुरु केले. तिचे पती शलभ ह्यांनी बिटस पिलानी मधून इंजिनिअरींग केले आहे. त्यांच्या मदतीने तिने फॅक्टरी सुरु करण्याचे ठरविले. शलभने मोठ्या प्रमाणावर प्लॅस्टिक शीटस निर्मिती करू शकेल असे मशीन तयार केले. त्यासाठी अर्थातच अनेक प्रश्न समोर उभॆ राहिले. चुका झाल्या, ठोकरा खाल्या पण त्यातून वाट काढत त्यांनी चिकाटीने प्रयत्न सुरुच ठेवले. आज दोघे मिळून कचर्‍यातील प्लॅस्टिक पिशव्या वापरून आकर्षक अशा हॅडबॅगस तयार करण्याचा कारखाना चालवतात. जे लोक सुरुवातीला केवळ कचरा उचलण्याचे काम करत होते, त्यांच्या काही कौशल्य दिसले की त्यांना वेगळे काढून ट्रेनिंग दिले जाते. मशीनवर असिस्टंटचे काम करू लागतात त्यातून काही लोक तर ग्रुप लिडर ही झाले आहेत. कटींग करणॆ, क्वालिटी तपासणॆ, फिनिंशींग, पॅकिंग अशी सर्व महत्वाची कामे ते करतात. आता ते कामगार झाल्यामुळॆ त्यांना चांगला पगार, प्रॉव्हिडंट फंड, ओव्हरटाईम अशा सुविधा मिळू लागल्या त्यापेक्षा ही जास्त त्यांना समाजात प्रतिष्ठा मिळाली. त्यांच्या साठी हे नवीनच आहे. अनिता व शलभ दोघॆही मेहनत घेतात पण एनजीओ असून ही भरपूर पैसा कमावणे त्यांना चुकीचे वाटत नाही. कारण आज ह्या एका उद्योगामुळे कित्येक कुटूंबाची आर्थिक स्थिती बदलून गेली आहे. अशीच अजून एक प्रेरणादायी कथा दिल्लीतील रंगसूत्र कंपनी चालविणार्‍या सुमिता घोस ह्यांची. स्वतः ग्रॅज्युएशन पूर्ण केल्यावर मास्टर इन इकॉनॉमिक्स ची पदवी घेतल्यावर संजॉय घोस ह्या या आय आर एम मधून शिक्षण घेतलेल्या ध्येयवादी तरूणाशी लग्न केले. पण दुर्दैवाने आसाममध्ये काम करत असताना त्यांची 1998 मध्ये उल्फाच्या अतिरेक्यांनी हत्या केली. त्यानंतर अनेक टक्केटोणपे खात, दोन लहान मुलांचा संभाळ करत सुमिताने ‘रंगसूत्र’ नावाची कंपनी काढली. त्याच्या मार्फत ती खॆडॆगावातल्या लोकांकडून कापड, शोभॆच्या वस्तू, बनवून घेते आणि त्या फॅब ईंडीयासारख्या प्रसिध्द कंपन्यांना विकते. जैसलमेर, बारमेर जिल्ह्यातले कारागिर तिच्यासोबत काम करत आहेत. अजून एक अशीच ध्येयवादी तरूणी म्हणजे इशिता खन्ना. डेहराडून मध्ये जन्म झालेली एक सर्वसामान्य मुलगी. पण निसर्गसंवर्धन आणि भूगोल या विषयांची आवड असलेली. म्हणूनच तिने आपल्या ग्रॅज्युएशन नंतर टाटा इंन्स्टीट्यूट मधून मास्टर्स केले. पर्यावरण क्षेत्रातच काम करायचे आहे हे निश्चित ठरवून तिने काही वर्षे नोकरी केली. त्यानंतर 2002 मध्ये नोकरी सोडून आपल्या दोन मित्रांसोबत स्पिती व्हॅलीमध्ये मूस नावाची एन्जीओ सुरु केली. तेथील स्थानिक महिलांचे ग्रुपस करून त्यांना तिथे असणार्‍या सीबक थॉर्न ह्या फळांच्या लागवडीचे ट्रेनि��ग दिले. त्यावर प्रक्रिया करायला शिकवले. ही झाडॆ मातीला धरून ठेवतात त्यामुळे धूप रोखली जाते, शिवाय नायट्रोजन ही धरून ठेवत असल्याने जमिनीचा पोत सुधारतो. त्यामुळे ह्या फळांवर लक्ष केंद्रित केले. त्यामुळे तिथल्या बायकांना चांगला रोजगार मिळू लागला. त्याचबरोबर तिने स्थानिक तरूणांना पर्यटकांना ट्रेक किंवा जीप सफारीसाठी नेणे, कॅम्प लावणे, गरज पडल्यास प्रथमोपचार करणे ही कामे ही करायला शिकवले. कारण हळूहळू तिथे पर्यटन वाढू लागले. ते इको-फ्रेंडली करण्याकडॆ तिच्या इकोस्पियर संस्थेचा भर आहे. आता दरवर्षी पर्यटनातून 35 ते 40 लाखाचे उत्पन्न मिळते.आणि त्यातून नफा ही मिळतो. इकोस्पियर संस्थेने शेजारच्य़ा ‘लाहुल’ व्हॅलीमध्ये ही विकास कामे सुरु केली आहेत. पर्वतावर तयार होणार्‍या कचर्‍याच्या समस्येवरही तिला काहीतरी करायचे आहे. तिची संस्था लोकांना मुद्दाम तिथले लोक किती अवघड परिस्थितीत रहातात हे दाखवते. अतिशय थंडीत तिथे तापमान मायनस 35 पर्यंत खाली गेल्यावर हॅंडपंपने पाणी काढणे सुध्दा किती कठीण होते हे सांगितले जाते. तेव्हा आपल्यासारख्य़ा पर्यटकांना काय काय करता येईल याबद्दल ती जागरूकता निर्माण करते. मूळात हे पुस्तक 2012 साली लिहिलेले आहे. त्यामुळे आता ह्या वेगवेगळ्या प्रकारचे काम करणार्‍या संस्थेचे काम या दहा वर्षात खूपच वाढले असेल यात काही शंका नाही. दीनबंधू साहू हे मरिन बायोलॉजिस्ट आहेत पण ते प्रयोगशाळेतून बाहेर पडून समाजासाठी काम करतात. ‘प्रोजेक्ट चिलका’ ह्या त्यांच्या संस्थेमार्फत ओरिसातील लोकांना समुद्राची शेती करायला शिकवतात. ओरिसा मधील पुरी येथे जन्म झालेल्या दीनबंधूनी अतिशय हलाखीच्या परिस्थितीत शिक्षण घेतल्यानंतर दिल्लीत एमएसीला ॲडमिशन घेतली. परंतु योगायोगाने १९८७ मध्ये अंटार्क्टिक वर जाण्याची संधी मिळाली. नंतर पीएचडी पूर्ण केल्यानंतर अनेक देशांमध्ये नोकरी निमित्ताने फिरले. पण तरीही शेवटी दिल्ली युनिव्हर्सिटी मध्ये प्रोफेसर म्हणून काम सुरू केले. त्यांना समुद्री वनस्पती बद्दल विशेष आस्था होती; पण त्या बद्दल आपल्या देशात फारशी जागरूकता नव्हती. ही लागवड पर्यावरण पूरक असते शिवाय त्यातून स्थानिक लोकांना उत्पन्नाचे साधन मिळते. त्यासाठी डिएसटीने निधी मंजूर केला. मग त्यांनी चिल्का सरोवराची पहाणी केली, त्यामध्ये वाढू शकतील अशा चार जातींची निवड करून स्थानिक लोकांना समजेल अशा सोप्या भाषेत माहिती दिली. प्रात्यक्षिके दाखवली, वर्कशॉप्स घेतली. त्यामुळे तेथील शेतकऱ्यांना रोजगार मिळू लागला. यातूनच पर्यावरण संरक्षण ही होऊ लागले. यातून त्यांना प्रत्यक्ष कांहीं आर्थिक फायदा होत नसला तरी ते म्हणतात, की आम्हाला दोघांना दिल्लीत चांगली नोकरी आहे. त्यामुळे पैसे कमावणे हा उद्देश नाही; पण अजून तीस वर्षांनंतर मला मी काही तरी काम केलेले दिसेल. असे जर काहीच तुम्हाला दिसणार नसेल तर जगायचे कशाला भूषण पुनानी हे असेच अत्यंत बुध्दीमान विद्यार्थी. मेडीकलची ॲडमिशन हुकल्यामुळे डेअरी कोर्ससाठी ॲडमिशन घेतली. तिथे ही विद्यापीठात प्रथम क्रमांक मिळविला. नंतर पीएचडी केले. ग्रामविकास शिकण्यासाठी आयआयएम मध्ये एमबीए केले. हे झाल्यावर 1979 मध्ये ब्लाईंड स्कूल मध्ये दोन वर्षांसाठी नोकरी सुरु केली ती सुधा ह्याच हेतूने की मॅनेजमेंट शिकताना जी थेअरी शिकलो ती विकासाच्या क्षेत्रात वापरता येईल का भूषण पुनानी हे असेच अत्यंत बुध्दीमान विद्यार्थी. मेडीकलची ॲडमिशन हुकल्यामुळे डेअरी कोर्ससाठी ॲडमिशन घेतली. तिथे ही विद्यापीठात प्रथम क्रमांक मिळविला. नंतर पीएचडी केले. ग्रामविकास शिकण्यासाठी आयआयएम मध्ये एमबीए केले. हे झाल्यावर 1979 मध्ये ब्लाईंड स्कूल मध्ये दोन वर्षांसाठी नोकरी सुरु केली ती सुधा ह्याच हेतूने की मॅनेजमेंट शिकताना जी थेअरी शिकलो ती विकासाच्या क्षेत्रात वापरता येईल का हळूहळू त्यांना अनेक लोक मिळत गेले. सर्वांनी मिळून आज संस्था खूप मोठी केली आहे.त्यांनी काम सुरु केले तेव्हा फक्त एक कॅपस होता, आज गुजरात मध्ये आठ कॅपस आहेत. दहा लाख मूल्य असलेली संस्था आज दोन कोटी रुपयांची आहे. अपंग लोकांनी स्वावलंबी व्हावे ह्यासाठी संस्था काम करते. दृष्टीहीन मुली ब्यूटी पार्लरसारखे कोर्स चालवतात, फिजिओथेरपी शिकून सेंटर मध्ये काम करतात. विकास साधण्यासाठी योग्य व्यवस्थापनेची गरज असते हे त्यांनी दाखवून दिले आहे. हजारो लोकांच्या आयुष्यात नवा प्रकाश निर्माण करून त्यांना सामान्य आयुष्य जगण्याची संधी मिळवून दिली आहे. अशी ही एकापेक्षा एक वेगवेगळ्या प्रकारची माणसे. कोणत्या तरी ध्येयाने पछाडलेली . सामाजिक कार्य करत असतानाच त्या लोकांचे कल्याण कसे होईल असा विचार करणारी. लेखिकेने त्या सर्वांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेतल्या आहेत, त्यांचे काम प्रत्यक्ष पाहून जाणून घेतले आहे. त्यामुळे सर्व माहिती व्यवस्थित गोळा करून आपल्यासमोर मांडली आहे. त्यामुळेच त्या मनोगतात म्हणतात, ‘तुमचं आयुष्य कसे ही असले तरी इतरांसाठी एखादा क्षण द्या. इतरांना प्रेम, आनंद, चांगुलपण द्या. जितकं द्याल तितकं तुम्हाला परत मिळेल.’ हेच वाक्य मलाही अतिशय उर्जा देऊन गेले. माझ्याकडे जे आहे, जे मला देणे शक्य आहे ते निरपेक्षपणे ज्यांना गरज आहे त्याला देणे ह्या सारखा आनंद अजून काय असणार हळूहळू त्यांना अनेक लोक मिळत गेले. सर्वांनी मिळून आज संस्था खूप मोठी केली आहे.त्यांनी काम सुरु केले तेव्हा फक्त एक कॅपस होता, आज गुजरात मध्ये आठ कॅपस आहेत. दहा लाख मूल्य असलेली संस्था आज दोन कोटी रुपयांची आहे. अपंग लोकांनी स्वावलंबी व्हावे ह्यासाठी संस्था काम करते. दृष्टीहीन मुली ब्यूटी पार्लरसारखे कोर्स चालवतात, फिजिओथेरपी शिकून सेंटर मध्ये काम करतात. विकास साधण्यासाठी योग्य व्यवस्थापनेची गरज असते हे त्यांनी दाखवून दिले आहे. हजारो लोकांच्या आयुष्यात नवा प्रकाश निर्माण करून त्यांना सामान्य आयुष्य जगण्याची संधी मिळवून दिली आहे. अशी ही एकापेक्षा एक वेगवेगळ्या प्रकारची माणसे. कोणत्या तरी ध्येयाने पछाडलेली . सामाजिक कार्य करत असतानाच त्या लोकांचे कल्याण कसे होईल असा विचार करणारी. लेखिकेने त्या सर्वांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेतल्या आहेत, त्यांचे काम प्रत्यक्ष पाहून जाणून घेतले आहे. त्यामुळे सर्व माहिती व्यवस्थित गोळा करून आपल्यासमोर मांडली आहे. त्यामुळेच त्या मनोगतात म्हणतात, ‘तुमचं आयुष्य कसे ही असले तरी इतरांसाठी एखादा क्षण द्या. इतरांना प्रेम, आनंद, चांगुलपण द्या. जितकं द्याल तितकं तुम्हाला परत मिळेल.’ हेच वाक्य मलाही अतिशय उर्जा देऊन गेले. माझ्याकडे जे आहे, जे मला देणे शक्य आहे ते निरपेक्षपणे ज्यांना गरज आहे त्याला देणे ह्या सारखा आनंद अजून काय असणार ह्याच वाक्याने मी आपली ह्या आठवड्यात रजा घेते. उद्या पासून सुरु होणार्‍या नवीन सत्रासाठी सारिका ताईंना हार्दिक शुभेच्छा. ...Read more\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00860.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://amazonnews.in/myntra-sale-discounts-on-your-favorite-brands-like-lakme-maybelline-new-york-loreal/", "date_download": "2024-03-05T01:55:24Z", "digest": "sha1:WUOT363ILKSQLUW4B6XVT2HDNW6WXBN3", "length": 6255, "nlines": 60, "source_domain": "amazonnews.in", "title": "Myntra Sale : Lakme, Maybelline New York, LOreal सारख्या तुमच्या आवडत्या ब्रॅण्ड्स वर मिळतोय डिस्काउंट", "raw_content": "\nMyntra Sale : Lakme, Maybelline New York, LOreal सारख्या तुमच्या आवडत्या ब्रॅण्ड्स वर मिळतोय डिस्काउंट\nMyntra Sale : डिकाउंट मिळत आहे. Myntra Sale वर महिलांसाठीच्या सौन्दर्यप्रसाधनांवर चांगला डिस्काउंट मिळतो आहे. ही सौन्दर्य प्रसाधने Lakme, Maybelline New York, LOreal यासारख्या नावाजलेल्या ब्रॅण्ड्सची आहेत. यापैकी निवडक सौन्दर्य प्रसाधनांची माहिती आजच्या लेखात देत आहोत.\nसौन्दर्य जगतातील हा एक विश्वसनीय ब्रँड मानला जातो. या लिपस्टिक ची मूळ किंमत 329 रुपये आहे मात्र तुम्हाला ही लिपस्टिक Myntra Sale वर केवळ 180 रुपयांना मिळत आहे. यामध्ये एकूण २१ शेड्स उपलब्ध आहेत. याला युजर्सनी ४. ४ रेटिंग दिले आहे.\nLakme एक चांगला कॉस्मॅटिक ब्रँड म्हणून ओळखला जातो. या लिप्स्टिकला युजर्सनी ४. ४ रेटिंग दिले आहे. याची मुळ किंमत 550 रुपये आहे मात्र तुम्हाला ही लिपस्टिक Myntra Sale वर केवळ 220 रुपयांना मिळत आहे. यावर 60 टक्के डिस्काउंट मिळत आहे. यामध्ये एकूण ३४ शेड्स उपलब्ध आहेत.\nसध्या थन्डीचे दिवस चालू आहेत त्यामुळे त्वचेला अधिक मऊ राखणे गरजेचे असते म्हणूनच तुम्ही मॉइश्च्युराईझर असलेले फेस वॉश शोधात असाल तर Myntra Sale वर Nivea Milk Delights Face Wash कमी किमतीत मिळत आहे, याची मूळ किंमत 230 रुपये आहे मात्र Myntra वर 50% डिस्काउंट सह हे तुम्हाला केवळ 115 रुपयात मिळेल.\nयाशिवाय Myntra Sale तुम्हाला इतरही कॉस्मॅटिकस वर चांगली सूट मिळत आहे.\nMyntra च्या End Of Reason Sale च्या अंडर क्रेझी डिल्स देण्यात आलेले आहेत. या क्रेझी डील्स मध्ये कपड्यांशिवाय इतर वस्तूंवर चांगल्या ऑफर्स देण्यात आलेल्या आहेत यामध्ये कोणकोणत्या गोष्टींचा समावेश आहे आणि त्यावर किती डिस्काउंट देण्यात आलेला आहे आपण पाहूया…\nबेल्ट आणि वॉलेट्स वर 50% डिस्काउंट मिळतो आहे\nट्रॅव्हलिंग ॲक्सेसरीज वर ठराविक डिस्काउंट देण्यात आलेला नाही मात्र ट्रॅव्हल ॲक्सेसरीज तुम्हाला २०९९ रुपयांपासून उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत.\n499 रुपयांपासून तुम्हाला बॅकपॅक मिळतील.\nतर ट्रॉली बॅग तुम्हाला 1699 रुपयांपासून पुढे मिळतील\nAirdopes तुम्हाला केवळ 799 पासून पुढे मिळतील.\nMyntra Sale ने एक ‘मस्ट हॅव ॲक्सेसरीज’ म्हणून कॅटेगरी केलेली आहे या कॅटेगरीमध्ये बकल असलेले बेल्ट्स उपलब्ध केलेले आहेत शूज, हेअर क्लिप्स,हेअर बँड उपलब्ध केलेले आहेत. अशा सर्व ॲक्सेसरीज वर 70% पर्यं�� डिस्काउंट मिळत आहे.\nयाशिवाय सध्या सुरू असलेल्या Myntra Sale सेलमध्ये तुम्ही वेगवेगळ्या कॅटेगरीच्या द्वारे सुद्धा वेगवेगळ्या डिस्काउंट ऑफर सह अनेक वस्तू तुम्हाला हवेत त्या पाहू शकता आणि खरेदी करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00861.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://bharatlive.news/ar-185/", "date_download": "2024-03-05T01:14:31Z", "digest": "sha1:BJITNQ6NXAYSRN4TQ5RTXJERVGIHZDAZ", "length": 23155, "nlines": 150, "source_domain": "bharatlive.news", "title": "आम्ही सुरक्षित आहोत : बोगद्यात अडकलेल्या मजुरांनी दिला प्रतिसाद - Latest Marathi News Jalgaon | Nashik | Pune | Mumbai - भारत लाईव्ह न्यूज मीडिया", "raw_content": "\nआम्ही सुरक्षित आहोत : बोगद्यात अडकलेल्या मजुरांनी दिला प्रतिसाद\nआम्ही सुरक्षित आहोत : बोगद्यात अडकलेल्या मजुरांनी दिला प्रतिसाद\nआम्ही सुरक्षित आहोत : बोगद्यात अडकलेल्या मजुरांनी दिला प्रतिसाद\nपुढारी ऑनलाईन डेस्क : उत्तराखंडमध्ये सिल्क्यारा ते दंडलगाव मार्गावरील एका बोगद्याचे काम सुरू आहे. रविवारी (दि.१२) बोगद्याचा काही भाग कोसळला होता. बोगद्यात भूस्खलन झालेल्या पुढच्या भागात ४० हून अधिक मजूर अडकले आहेत. आज (दि.१३) दुसऱ्या दिवशीही युद्धपातळीवर बचावकार्य सुरू होते. दरम्यान, बोगद्यात अडकलेल्या मजुरांशी वॉकीटॉकीद्वारे संपर्क साधण्यात आला असून, “आम्ही सुरक्षित आहोत” असा प्रतिसाद मिळाला आहे. (Tunnel Collapse in Uttarkashi)\nबोगद्यात अडकलेल्या मजुरांना वाचवण्यासाठी बोगद्यातील ढिगारा हटवण्याचे काम वेगाने सुरू आहे. एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि पोलीस कर्मचारी बचावासाठी कार्यरत आहेत. ढिगारा हटवण्यासाठी अवजड यंत्रे लावण्यात आली आहेत. बांधकाम सुरू असलेल्या बोगद्यात पाणीपुरवठा करण्यासाठी टाकलेल्या पाइपलाइनमधून ऑक्सिजनचा पुरवठा केला जात आहे. यासोबतच या पाईपलाईनद्वारे बोगद्यात अडकलेल्या कामगारांना अन्न व पाणी पाठविण्यात आले आहे. दरम्यान, बाहेरून पाठवण्यात आलेल्या मदतीला अडकलेल्या मजुरांकडून प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे या अडकलेल्या ४० मजुरांच्या सुरक्षेची खात्री बचाव पथकाला झाली आहे. (Tunnel Collapse in Uttarkashi\nTunnel Collapse in Uttarkashi: पाईपलाइनमधून ऑक्सिजनचा पुरवठाही\nबोगद्यात अडकलेल्या मजुरांशी वॉकीटॉकीद्वारे संपर्क साधला असता, ते सुखरूप असल्याचे कामगारांनी सांगितले आहे. दरम्यान त्यांनी अन्नाची मागणी केली होती. बोगद्यात पाणीपुरवठा करण्यासाठी टाकलेल्या पाइपलाइनमधून ऑक्सिजनचा पुरवठा क���ला जात आहे. दरम्यान या पाइपमधूनच जेवणाची पॅकेट्स कॉम्प्रेसरद्वारे दाबून पाठवण्यात आली आहेत, असे बचाव अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. (Uttarkashi Tunnel Collapse)\nपाईपलाइन मदतकार्यात अत्यंत उपयुक्त ठरत आहे\nबोगद्याच्या आतील ही पाइपलाइन मदत आणि बचाव कार्यात अत्यंत उपयुक्त ठरत आहे. कामगारांशी संवाद प्रस्थापित करण्याचे कामही या पाइपलाइनद्वारे केले जात आहे. यापूर्वी बोगद्यात अडकलेल्या मजुराला निरोप देण्यासाठी कागदावर लिहिलेल्या संदेशाची स्लिप पाइपलाइनद्वारे पाठवण्यात आली होती. त्यानंतर हरभऱ्याची पाकिटेही याच पाइपलाइनद्वारे पाठवण्यात आली असल्याची माहिती बचाव अधिकाऱ्यांनी दिली आहे.\nUttarkashi Tunnel Collapse : जगण्याची लढाई युद्धपातळीवर : बोगद्यात अडकलेले सर्व ४० मजूर सुरक्षित\nLandslide In Uttarkashi: उत्तरकाशीत बोगद्यात भूस्खलन; ३६ हून अधिक कामगार अडकल्याची भीती\nThe post आम्ही सुरक्षित आहोत : बोगद्यात अडकलेल्या मजुरांनी दिला प्रतिसाद appeared first on पुढारी.\nपुढारी ऑनलाईन डेस्क : उत्तराखंडमध्ये सिल्क्यारा ते दंडलगाव मार्गावरील एका बोगद्याचे काम सुरू आहे. रविवारी (दि.१२) बोगद्याचा काही भाग कोसळला होता. बोगद्यात भूस्खलन झालेल्या पुढच्या भागात ४० हून अधिक मजूर अडकले आहेत. आज (दि.१३) दुसऱ्या दिवशीही युद्धपातळीवर बचावकार्य सुरू होते. दरम्यान, बोगद्यात अडकलेल्या मजुरांशी वॉकीटॉकीद्वारे संपर्क साधण्यात आला असून, “आम्ही सुरक्षित आहोत” असा प्रतिसाद मिळाला …\nThe post आम्ही सुरक्षित आहोत : बोगद्यात अडकलेल्या मजुरांनी दिला प्रतिसाद appeared first on पुढारी.\nडेंग्यूची लस २ वर्षांत बाजारात; पुढील वर्षी मानवी चाचण्या : ICMR\nकेंद्र, राज्य सरकारशी संघर्ष अटळ : खासदार सुप्रिया सुळे\nखासदार पाटील, आमदार पडळकर दोन्ही नेते जतच्या धनगर आंदोलकांच्या भेटीस\nमागोवा 2023 : आरोग्यक्षेत्राने अनुभवले ’कभी खुशी, कभी गम’\nसशस्त्र दरोडा टाकून अपहरण केलेल्या तरुणीचा 12 तासांत छडा\nसेन्सेक्स, निफ्टीची तेजी कायम, ‘हे’ शेअर्स चमकले\nदीपक, नरेंदरचे आव्हान पहिल्याच फेरीत समाप्त\nड्रीम लँड बिल्डर्सचे प्रमुख पवन भडाना यांची आत्महत्या\nभारताच्या विकासदरामध्ये वाढीचे मुडीज्चे संकेत\nमॉरिशसमध्ये 6 भाविकांचा दुर्घटनेत मृत्यू\nपब्लिक से बोल आज विशेष\nभारत लाईव्ह न्यूज मीडिया प्रगतिशील विचारधारेने प्रेरित व संचालित स्वतंत्र ब��तमी माहिती प्रसारक समूह आहे. आम्ही आमच्या माध्यमाने जगभरातील प्रमुख महत्वाच्या बातम्या घडामोडी , बदल , नवीन विकास योजना , शासकीय , प्रशासकीय , सामाजिक व गुन्हेगारी तसेच संपादकीय व विविध लेखकांच्या द्वारे लिखित बातम्या अग्रलेख विशेष माहिती आणि मथळे आमच्या माध्यमाने ईंग्रजी तसेच मराठी भाषेतून आमच्या वाचकांना उपलब्द करून देतो.\n दुसर्‍या घरोब्यासाठी पत्नीचा गळा आवळून दरीत फेकले\nअनेकवेळा नवरा-बायकोतील विसंवादाला प्रेमाचा त्रिकोण कारणीभूत असतो. त्याचे किंवा तिचे बाहेर कुठेतरी मधुर संबंध निर्माण झालेले असतात आणि हे मधुर …\n कसा बनला मायानगरीचा पहिला डॉन\nमुंबईमध्ये अनेक माफिया डॉन उदयास आले. पण, एकाने मुंबईच्या अंडरवर्ल्डला सर्वात आधी प्रकाश झोतात आणले; शिवाय अंडरवर्ल्ड आणि बॉलीवूड यांच्या …\n चोरच जेव्हा न्यायाधीश बनतो\nतो एक अट्टल चोर होता. देशभरात त्याच्या नावावर चोरीचे शेकडो गुन्हे दाखल झालेले होते. आठ राज्यांतील पोलिस या चोराच्या मागावर …\nगुन्हेगारांची मानसिकता; भयावह पातळीचा राग\nगुन्हा जेव्हा घडतो तेव्हा प्रचंड राग हा गुन्हेगाराच्या मनात आलेला असतो. रागाचा हा भर अत्युच्च पातळीवर पोहोचलेला असतो\nराजकीय वादाची ठिणगी; भूखंड वादाचा वणवा\nकल्याण पूर्वचे भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटाचे कल्याण शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर उल्हासनगरच्या हिललाईन पोलिस ठाण्यातच गोळीबार …\nगेल्या वर्षी 21 डिसेंबर रोजी रोमानियाच्या लिजंड एअरलाईन्सचे दुबईतून उड्डाण केलेले एक विमान फ्रान्सच्या व्हॅट्री विमानतळावर जवळपास तीन दिवस रोखून …\nMahashivratri 2024: महाराष्ट्रात आहेत ही ५ ज्योतिर्लिंग, यांच्याबद्दल तुम्हाला माहीत आहे का\nTravel Tips: भगवान शिवाच्या १२ ज्योतिर्लिंगांपैकी काही प्रसिद्ध ज्योतिर्लिंग महाराष्ट्रात आहेत. महाशिवरानिमित्त महाराष्ट्रातील ५ प्रसिद्ध ज्योतिर्लिंगांविषयी जाणून घेऊया.\nRelationship : चांगल्या जोडीदारामध्ये हवे हे 5 गुण\nजीवनाच्या प्रवासात प्रत्येक वळणावर आपल्या सोबत एक व्यक्ति असणे गरजेचे असते. जो तुम्हाला नेहमी साथ देईल. जीवनात तुम्ही जेव्हा कठीण …\nWomen Day 2024: कधी आणि का साजरा केला जातो आंतरराष्ट्रीय महिला दिवस जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व\nInternational Women Day 2024: आंतरराष्ट्रीय महिला दिन कधी आहे, आपण तो का साजरा कर���ो, त्याचा इतिहास आणि महत्त्व याबाबत येथे …\nजळगाव जिल्हा परिषदेतील मोठा गौडबंगाल…हजारो बेरोजगारांना डावलून मर्जीतील कंत्राटदारांना कामे वाटप : भारत लाईव्ह न्यूज मीडिया \nजळगाव : धनवीरसिंग ठाकूर , जळगाव जिल्हा परिषदेचा गेला कित्येक महिन्यापासून सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांचे काम वाटप समितीची बैठक गाजवत असून …\n#LatestNews #MarathiNews #Politics : भाजपची उमरगा तालुका कार्यकारिणी अखेर जाहीर \nउमरगा प्रतिनिधी उमरगा तालुका भारतीय जनता पार्टीची नूतन कार्यकारिणी व विविध आघाड्यांच्या अध्यक्षांची निवड शनिवारी (दि. २३) तालुकाध्यक्ष शहाजी पाटील …\n नागपुरमधून २८ डिसेंबरला लोकसभेचं रणशिंग फुंकणार\nनागपूर; पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या स्थापना दिनाचे औचित्य साधत येत्या २८ डिसेंबर रोजी नागपुरमध्ये काँग्रेस पक्षाची महारॅली आयोजित …\nमोदी है तो मुमकिन है, देशात २०३० पर्यंत २०० एअरपोर्ट, २०४७ पर्यंत ४५०० ‘वंदे भारत’ असतील”: ज्योतिरादित्य सिंधिया : भारत …\nमुंबई : विशेष वृत्त, भारतीय केबिनेट मधील तरुण नेतृत्व ज्योतिरादित्य सिंधिया ह्यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखती मध्ये भारतीय नेतृत्वाची धुरा …\nकाँग्रेसच्या मद्यसम्राट कडून २०० कोटी रोख सापडली …अजूनही पैसे मोजणी सुरु : धीरज साहू : भारत लाईव्ह न्यूज मीडिया \nमुंबई : धनवीरसिंग ठाकूर , एकी कडे नुकत्याच निवडणुका पार पडल्या आणि आजच तेलंगाणा राज्यात काँग्रेस ने सत्ता स्थापन केली …\nछत्तीसगडच्या मतमोजणीत कॉंग्रेस-भाजपमध्ये ‘टी-20’ सारखा ‘थरार’\nपुढारी ऑनलाईन डेस्क : छत्तीसगड विधानसभा निवडणूक मतमोजणीस आज सकाळी प्रारंभ झाला आहे. मतमोजणीच्या पहिल्या अडीच तासात क्रिकेट ‘टी-20’ मधील …\nछवी राजावत ह्यांच्या शब्दांतून : राजस्थानातील गावाची महिला सरपंच : अनुभव प्रवास : भारत लाईव्ह न्यूज मीडिया \nमुंबई : नवीन भारतीय युगातील महिला मुली जेथे चंद्रावर पाऊले उमटवीत आहेत तेथेच महिला म्हणून जेव्हा आपण एखाद्या समुदाय , …\nबातम्या विभाग: Select Categoryकरियर शिक्षण विशेषखेळ समाचारगुन्हेगारीजीवनशैलीठळक बातम्यापब्लिक से बोल आज विशेषपर्यटनमनोरंजनमहत्वाची बातमीमहत्वाची बातमीमोठी बातमीराजकारणविदेश बातम्याविशेष बातमीसंपादकीय\nभारत लाईव्ह न्यूज मीडिया :\nआमच्या अधिकृत मराठी भाषिक बातमी संकेतस्थळावर आपले स्��ागत आहे. आम्ही भारत लाईव्ह न्यूज मीडिया आणतो जळगाव,नाशिक,पुणे,मुंबई येथील सर्व ठळक महत्वाच्या दैनंदिन घडामोडी तसेच महाराष्ट्र राज्यातील सर्व महत्वाच्या घडामोडी लागलीच आपल्या पर्यंत आपल्या मराठी भाषेतून. भारत लाईव्ह न्यूज मीडिया स्वतंत्र संचालित निष्पक्ष बातमी समूह असून आम्ही आमच्या शोध पत्रकारिता आधारित सामाजिक मुद्दे , शासकीय बाबी तसेच महत्वाच्या लेखन सामग्री आपल्या पर्यंत आमच्या अधिकृत संकेतस्थळ द्वारे पोहोचवितो.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00861.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://bolbhidu.com/when-a-r-rehman-sang-vande-mataram-in-a-film/", "date_download": "2024-03-05T01:09:30Z", "digest": "sha1:TIE5AN7JQZRBHXOGARBGVDWOK6O2V4M2", "length": 14890, "nlines": 101, "source_domain": "bolbhidu.com", "title": "कट्टर धर्मांध लोकांच्या नाराजीला फाटा देऊन रेहमानने वंदे मातरम गायलं होतं...", "raw_content": "\n२५०० पेक्षाही अधिक हत्या डाकीणमुळे झाल्या; असा आहे डाकीण प्रथेचा इतिहास..\nकोल्हापुरी चपलेची खरी ओळख म्हणजे, सेनापती कापशी चप्पल\nशिवसेना, राष्ट्रवादीनंतर आता काँग्रेसचा नंबर लागणार \nBol Bhidu - विषय हार्ड\n२५०० पेक्षाही अधिक हत्या डाकीणमुळे झाल्या; असा आहे डाकीण प्रथेचा इतिहास..\nकोल्हापुरी चपलेची खरी ओळख म्हणजे, सेनापती कापशी चप्पल\nशिवसेना, राष्ट्रवादीनंतर आता काँग्रेसचा नंबर लागणार \nकट्टर धर्मांध लोकांच्या नाराजीला फाटा देऊन रेहमानने वंदे मातरम गायलं होतं…\nआयपीएलची फायनल अगदी जल्लोषात आणि थाटामाटात पार पडली. मॅच सुरू होण्याच्याही आधी काय गाजलं असेल, तर आयपीएलचा समारोप सोहळा. नेहमीप्रमाणे बॉलिवूडच्या सिताऱ्यांची हजेरी, गाणं, डान्स असं बरंच काही या समारोप सोहळ्यात झालं.\nपण या सगळ्यात कुठली गोष्ट गाजली असेल, तर ती म्हणजे ए आर रेहमानचं गाणं.\nरेहमान स्टेजवर आला तेव्हाच कित्येकांच्या अंगावर काटा आला असेल, त्यात जेव्हा त्यानं ‘माँ तुझे सलाम’ गायला सुरुवात केली तेव्हा तर कहरच झाला. २०११ च्या वर्ल्डकप फायनलवेळी सगळं स्टेडियम एका सुरात ‘वंदे मातरम’ गात होतं आणि यावेळी स्वतः रेहमान. पण हे गाणं गाण्यापर्यंतचा रेहमानचा प्रवास सोपा नक्कीच नव्हता.\nरेहमानच्या गाण्यांमध्ये असलेली मेलडी, वेगवेगळ्या ट्यून्स, ऐकणाऱ्या लोकांना मोहित करून टाकतात. पण रेहमानच्या नावाचा किस्साही त्याच्या गाण्यांइतकाच प्रसिद्ध आहे.\nधार्मिक मुद्यांमध्ये रेहमान कधी अडकत नाही मात���र त्याच्या आत्मचरित्रात त्यानं एक किस्सा सांगितलेला की, एका हिंदू ज्योतिषानं मला मुस्लिम नाव दिलं होतं.\nरेहमानचं पूर्वीचं नाव होतं दिलीप शेखर. घरची परिस्थिती बेताची होती, त्यात वडील आजारी पडले आणि दुर्धर आजाराने गेले. घरात कायम चिंतेचं वातावरण, पैशाची अडचण अशा सगळ्या परिस्थितीत हा परिवार सापडला होता. याच दरम्यान दिलीप शेखरच्या घरचे एका मुस्लिम पीराला खूप मानायचे.\nदिलीपची बहीण एकदा आजारी पडली, त्या पिराकडे दिलीपच्या घरचे तिला घेऊन गेले. त्यानं काही उपचार केले आणि बहीण बरी झाली. याच दिवशी दिलीपच्या आईनं कस्तुरीनं ठरवलं की, आता आपण इस्लाम धर्म स्वीकारायचा. पण आता इस्लाम स्वीकारला म्हणल्यावर नाव बदलावं लागेल असं सांगण्यात आलं. दिलीप परिवारासोबत एका ज्योतिषाकडे गेला.\nज्योतिषी हिंदू होता, नाव बदलण्याव्यतिरिक्त दिलीपच्या आईला मुलीच्या लग्नाबद्दलही विचारायचं होतं. ज्योतिषाने आधी दिलीपला बघितलं त्याला त्याच्यात काहीतरी वेगळं वाटलं. दिलीपला नाव बदलायचं होतं, आईने विचारलं कि दिलीप तुला कोणतं नाव आवडेल \nतेव्हा दिलीप म्हणाला, ‘अब्दुल रेहमान किंवा अब्दुल रहीम.’ त्याचबरोबर हेही सांगितलं की, अब्दुल रहीम रेहमान सुद्धा चालेल कारण ए आर रेहमान हे शुभ नाव आहे.\nमृत म्हणून घोषित केलेला बालेश कुमार 20 वर्षांनी जिवंत…\nप्रेम, द्वेष आणि राजकारणातून झालेलं ‘मधुमिता…\nनसरीन मुन्नी कबीर यांनी लिहिलेल्या ए आर रेहमान द स्पिरिट ऑफ म्युझिक पुस्तकात रेहमान सांगतो की, एका हिंदू ज्योतीषानं मला मुस्लिम नाव दिलं, हीच आपल्या देशाची विविधता मला भावते.\nरेहमान नाव दिलीपनं ठेवलं पण पुढे जाऊन अब्दुल रहीम ऐवजी अल्ला रख्खा हे कायम केलं.\nजागतिक संगीतात प्रवेश करण्याचा रेहमानचा प्रवास सुद्धा सुंदर आहे. एका जिंगलसाठी रेहमानला अवार्ड मिळाला आणि त्या अवार्ड सोहळ्यात प्रसिद्ध दिग्दर्शक मणिरत्नम हे सुद्धा उपस्थित होते, मणिरत्नम यांची भेट रेहमानशी झाली, रेहमानचं कौतुक ऐकून ते भारावून गेले होते.\nरेहमानचं काम आणि गाणं त्यांनी ऐकलं आणि रेहमानला चित्रपटासाठी संगीत दे म्हणून साइन केलं. २५ हजार रुपयांमध्ये रेहमानने मणिरत्नम यांचा चित्रपट संगीतबद्ध केला.\n१५ ऑगस्ट १९९२ साली रोजा चित्रपट आला. या चित्रपटाने सगळ्या जगाला दाखवून दिलं कि ए आर रेहमान काय चीज आहे. रेहमानला भलेही कंप्यूटर जगातला संगीतकार मानतात मात्र त्याने आपल्या गाण्यातून असं कधीही जाणवू दिलं नाही. भारतीय संगीत ज्या गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे ती म्हणजे मेलडी, रेहमानने मेलडी सोडली नाही.\nभारतात वंदे मातरम वरून अनेकदा वाद, चर्चा निर्माण झाल्या होत्या. त्यावेळी रेहमानने सांगितलं होतं की, ‘इस्लाम धर्मात मला शांतता मिळते, इस्लाम हे फक्त शांततेचं प्रतीक आहे.’ त्यावेळी कट्टर धर्मीय लोकांच्या नाराजीला फाटा देऊन रेहमाननं वंदे मातरम गायलं आणि पुढे त्याचा अल्बम सुद्धा काढला.\nसोनी म्युझिक कंपनीचा प्रचंड खपाचा हा अल्बम होता. रेहमाननं देशभक्तीपर गाणी अशा अंदाजात सादर केली की ती सगळीच गाजली.\nरेहमान म्हणतो कि, ”सगळ्यात आधी मी एक भारतीय आहे, देश माझ्यासाठी सर्वोच्च स्थानावर आणि सर्वप्रथम आहे.”\nइतकं नाव कमवूनही त्याचं आपल्या मातीशी किती घट्ट नातं आहे, हे त्याने ऑस्कर वेळी दाखवून दिलं होतं. ऑस्कर स्वीकारताना दीवार चित्रपटातला ‘मेरे पास माँ हें’ हा डायलॉग तो म्हणाला आणि तेव्हा त्यानं लोकांची मनं जिंकली.\nयंदाच्या आयपीएलच्या फायनलवेळीही त्यानं जेव्हा वंदे मातरम गायलं, तेव्हा अंगावर शहारा आला, जो २०११ च्या वर्ल्डकपवेळीही आला होता आणि अगदी पहिल्यांदा त्याच्या तोंडून वंदे मातरम ऐकलं तेव्हाही आला होता…\nहे ही वाच भिडू:\nसुखविंदरने गायलेलं छैयां छैयां ऐकून रेहमानने त्याला दर्ग्यात माथा टेकवायला नेलं.\nशिवमणीचं ड्रम वादन म्हणजे हान की बडिव न् धुरळा उडिव….\nया भिडूने टाईमपासमध्ये गाडीत बसून गाणं बनवलं आणि आज तेच गाणं इन्स्टाग्रामवर ट्रेंड करतंय…\nप्रेम, द्वेष आणि राजकारणातून झालेलं ‘मधुमिता हत्याकांड’ आजही युपीत चर्चेत…\nप्रियकराचे तुकडे करणारी डॉक्टर ओमाना जामीन मिळाल्यावर इंटरपोलच्याही हाताला लागली नाही\nएम. एम. किरवानी यांनी नाटू नाटूच्या आधीही मोक्कार हिट गाणी दिलेत… त्यातलीच ही…\nपठाणचा गल्ला २२ दिवसात ५०० कोटी… हे बॉक्स ऑफीस कलेक्शन नेमकं मोजतात कसं\n२९ नोव्हेंबर २०२१ ला घरातून निघालेली पालघरची सदिच्छा अजून परतलेली नाही…\nआत्ताची अटक सोडा… राखीने या आधीही लय कांड केलेत…\nहे ही वाच भिडू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00861.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://live69media.com/2019/12/bebo-was-pregen-t-when-she-was-in-9th-grad/", "date_download": "2024-03-05T01:19:10Z", "digest": "sha1:KZEPKWISYNQB5FBAYMC76OIAJQDGFFXJ", "length": 5817, "nlines": 34, "source_domain": "live69media.com", "title": "फॅक्ट चेक : करीना कपूरचे लग्ना आधी होते ३ अफेय-र्स, ९ इयत्तेत असताना राहिली होती ग र्भवती… - Marathi Society...", "raw_content": "\nफॅक्ट चेक : करीना कपूरचे लग्ना आधी होते ३ अफेय-र्स, ९ इयत्तेत असताना राहिली होती ग र्भवती…\nउर्फ बेबो उर्फ करीना खान ये नाव काही आपणास नवीन नाही. करिन हि एका मोठया घराण्यातुन आलेली अभिनेत्री आहे. तिची जीवन शैली हि लहान पणा पासून एका अभिनेत्रीपेक्षा कमी नव्हती.\nकलाकार म्हटला म्हणजे त्यांचा भूतकाळ हा कुठून ना कुठून माहित पडतोच. करीनाचा सुद्धा असाच भूतकाळ आहे, मग लग्न आधीचे तिचे अफेय र्स म्हणा किंवा शालेय जीवनात घडलेले त्या गोष्टी. आम्ही तुम्हाला करीना बद्धल अश्याच ५ गोष्टी सांगणार आहोत.\nकरीना कपूर आणि शाहिद कपूर :\nकरीना कपूर आणि शाहिद कपूर यांच्या नात्याबद्दल तुम्ही ऐकले असेलच. असं म्हणतात की शाहिदच्या प्रेमामुळे करीना हि शाकाहारी झाली. करीना आणि शाहिद लव्ह स्टोरी फिदाच्या सेटवरून सुरू झाली होती करीना या प्रकरणाबद्दल खूप सकारात्मक आणि सतर्क होती.\nफरिदिन खान आणि करीना कपूर:\nबहुतेक लोकांचा असा विश्वास होता की शाहिद आणि करीना एकमेकांवर खूप प्रेम करतात. पण फरिदिन खानबरोबरही करीना कपूर यांचे ही अफेय र्स होते हे फार कमी लोकांना माहिती आहे.\nहृतिक रोशन आणि करीना कपूर:\nकरीना कपूरने सुपरहिट डेब्यू ‘कहो ना … प्यार है’ या चित्रपटात हृतिक रोशनच्या विरुद्ध लीड एक्टरेस म्हणून पहिले पसंती दर्शविली होती. खरं तर करीना हॉ ट हृतिक रोशन बरोबर क्रश होते, पण त्यावेळी हृतिक हा सुजैनच्या मागे वेडा होता.\nसैफ बरोबर लिव्ह-इन-रिलेश नशिप:\nशाहिद कपूरसोबत झालेल्या ब्रेकअप नंतर करीनाने सैफ बरोबर डेट करायला सुरुवात केली. ते काही काळ लग्नापूर्वी लिव्ह-इन-रिलेश नशिप मध्ये होते आणि नंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.\nकरीना कपूर ९ असताना झाली होती ग र्भवती:\nपण काही दिवसांपूर्वी बेबो ही ९ इयत्तेत असतानां ग रोदर झाल्याचे वायरल झाले होते आणि तिने तेव्हा ग र्भपात केल्याचे समोर आले होते. बेबोने मुंबईच्या जमनाबाई नरसी शाळेत आपले प्राथमिक शिक्षण पूर्ण केले आणि त्यानंतर देहरादूनच्या वेल्हम गर्ल्स स्कूलमध्ये उर्वरित शिक्षण घेतले आहे. ग र्भवती असण्याची अफवा असून ती कोणी पसरवली आहे ते आम्हाला ठाऊक नाही.\nबॉलिवूडमध्ये य��ण्यापूर्वीच करीना तिच्या प्रसिद्ध फॅमिलीमुळे नेहमीच लिमये लाइट मध्ये होती. तर, तिला गॉसिपमोनर्सनी लक्ष्य केले यात आश्चर्य नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00861.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://mahametronews.com/public-felicitation-of-prof-khalil-syed-sir-working-president-of-district-congress-committee-on-behalf-of-taluka-congress-committee-kalamb/", "date_download": "2024-03-05T01:34:28Z", "digest": "sha1:MFFTPKY2KXHS3GHXMWUIURACBS7SDNBH", "length": 18890, "nlines": 269, "source_domain": "mahametronews.com", "title": "प्रा.खलील सय्यद सर कार्याध्यक्ष जिल्हा काँग्रेस कमिटी यांचा तालुका काँग्रेस कमिटी कळंबच्या वतीने जाहीर सत्कार! - MahaMetroNews Best News Website in Pune", "raw_content": "\nमहा मेट्रो न्युज पत्रकार\nप्रा.खलील सय्यद सर कार्याध्यक्ष जिल्हा काँग्रेस कमिटी यांचा तालुका काँग्रेस कमिटी कळंबच्या वतीने जाहीर सत्कार\nप्रा.खलील सय्यद सर कार्याध्यक्ष जिल्हा काँग्रेस कमिटी यांचा तालुका काँग्रेस कमिटी कळंबच्या वतीने जाहीर सत्कार\nउस्मानाबाद | उस्मानाबाद जिल्हा काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष प्रा.सय्यद खलील सर यांचा कळंब तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने सत्कार समारंभ करण्यात आला.याप्रसंगी सय्यद सर बोलताना म्हणाले की,माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांना ही असामान्य जिम्मेदारी केवळ पक्षनिष्ठा,संघटन,या गोष्टींमुळे मिळाले आहे व पक्ष वाढवण्यासाठी मी कळंब तालुक्यातील मोहागावचा च मूळ रहिवासी असून कळंब तालुक्याला जिल्हास्तरावरून झुकते माप देऊन सामान्य कार्यकर्त्याला बळ देण्याचे मी काम करीन.त्याच बरोबर अल्पसंख्याक मुस्लिम समाजाने काँग्रेसच्या विचार धारेमध्ये येण्याचं आवाहन त्यांनी केले व निष्ठेने काम करणाऱ्या कार्यकर्त्याला बळ देण्यात येईल.असे याप्रसंगी त्यांनी म्हटले याचबरोबर तालुक्यातील विविध मान्यवरांनी आपले विचार मांडले .\nत्यामध्ये कळंब तालुकाध्यक्ष पांडुरंग तात्या कुंभार,युवक माजी जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब शेळके माजी तालुकाध्यक्ष दीलीपशिंह देशमुख ,काँग्रेसच्या महिला आघाडीच्या,ज्योती सपाटे व युवक विधानसभा अध्यक्ष भैय्या निरपळ यांनीही विचार मांडले त्याचबरोबर किसान सेलचे अध्यक्ष विलास करंजकर यांनीही विचार मांडले या कार्यक्रमासाठी प्रस्ताविक व सूत्रसंचालन कार्याध्यक्ष कळंब शहर सचिन गायकवाड यांनी केले याप्रसंगी तालुक्यातील विविध सेलचे पदाधिकारीही उपस्थित होते.\nयामध्ये जिल्हा उपाध्यक्ष शंकर नाना क��ंजकर,अल्पसंख्याक तालुकाध्यक्ष, शहाजान भाई शिकलगार लतिफ तांबोळी,जिल्हा सरचिटणीस भूषण देशमुख युवक शहराध्यक्ष ताहेर शेख भटक्या विमुक्त जमातीचे शहराध्यक्ष राजेश पुरी,मागासवर्गीय शहर कोषाध्यक्ष चंदन भोसले बबन होसळमल नासर शेख ओबीसी ता अध्यक्ष हरिभाऊ जाधव सुलतान शेख सत्तार भाई सय्यद भाई मागासव्गीय अध्यक्ष अजित खलसे शिनगारे भय्या आदिंची उपस्थिती होती शेवटी रोहित कसबे यांनी आभार मानले\nTags: Congress Committee, Kalamb, Public felicitation, उस्मानाबाद जिल्हा, कळंब तालुका काँग्रेस कमिटी, प्रा.खलील सय्यद\nPrevious राखी पौर्णिमेनिमित्त ‘जिव्हाळ्याच्या रेशीमगाठी – एक राखी कोरोनावीर डॉक्टरांसाठी\nNext युवासेनाच्या वतीने हिंदू-मुस्लिम एकता रक्षाबंधन सोहळा संपन्न\nतारीख ठरली; मराठा आरक्षणासाठी २० फेब्रुवारीला विशेष अधिवेशन\nखा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त ज्युपिटर हॉस्पिटलमधे लहान बच्चुंच्या हृदय शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन\nयळकोट यळकोट जय मल्हार करत मुख्यमंत्र्यांच्या, पाटलांच्या अन् चिवटेंच्या नावानं जेजुरीत चांगभलं \nमुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीने वर्षभरात केले विक्रमी वाटप; रुग्णांनी केले कौतुक\nभिगवणमधील मंगलदृष्टी सोसायटीच्या बिल्डरकडून फ्लॅट धारकांची फसवुक झाल्याने नागरिकांनी हैराण; प्राथमिक सुविधा नसल्याने नागरिकांची प्रांत-तहसीलदारांकडे धाव\nआरोग्य कर्मचाऱ्यांची बिन-पगारी फुल अधिकारी, ही संकल्पना राबवणारी पुणे जिल्हा परिषदेची उत्तुंग कामगिरी; आरोग्यमंत्र्यांचे दुर्लक्ष\nFM Radio सुरू करण्यासाठी खालील त्रिकोणी बटन क्लिक करा\nआरोग्य मंत्री राजेशजी टोपे साहेब यांचे कोरोनाला घाबरू नये याची ही सूंदर अशी चित्रफीत: जरूर बघा\nमहा मेट्रो न्युज फेसबुक पेज\nतारीख ठरली; मराठा आरक्षणासाठी २० फेब्रुवारीला विशेष अधिवेशन\nखा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त ज्युपिटर हॉस्पिटलमधे लहान बच्चुंच्या हृदय शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन\nयळकोट यळकोट जय मल्हार करत मुख्यमंत्र्यांच्या, पाटलांच्या अन् चिवटेंच्या नावानं जेजुरीत चांगभलं \nमुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीने वर्षभरात केले विक्रमी वाटप; रुग्णांनी केले कौतुक\nभिगवणमधील मंगलदृष्टी सोसायटीच्या बिल्डरकडून फ्लॅट धारकांची फसवुक झाल्याने नागरिकांनी हैराण; प्राथमिक सु���िधा नसल्याने नागरिकांची प्रांत-तहसीलदारांकडे धाव\nतारीख ठरली; मराठा आरक्षणासाठी २० फेब्रुवारीला विशेष अधिवेशन\nशिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे सध्या होम क्वारंटाईन; वाचा सविस्तरपणे\nशालेय शिक्षण मंत्री मा बच्चू कडू यांनी दत्तक घेतली चंपाकली हत्तीण\nमुख्यमंत्री पेयजल योजनेचा रणगावमध्ये शुभारंभ; वाचा सविस्तर\nस्त्री ही या दुनियेच्या श्रुष्टीची निर्माती; लेख\nतारीख ठरली; मराठा आरक्षणासाठी २० फेब्रुवारीला विशेष अधिवेशन\nखा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त ज्युपिटर हॉस्पिटलमधे लहान बच्चुंच्या हृदय शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन\nयळकोट यळकोट जय मल्हार करत मुख्यमंत्र्यांच्या, पाटलांच्या अन् चिवटेंच्या नावानं जेजुरीत चांगभलं \nमुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीने वर्षभरात केले विक्रमी वाटप; रुग्णांनी केले कौतुक\nभिगवणमधील मंगलदृष्टी सोसायटीच्या बिल्डरकडून फ्लॅट धारकांची फसवुक झाल्याने नागरिकांनी हैराण; प्राथमिक सुविधा नसल्याने नागरिकांची प्रांत-तहसीलदारांकडे धाव\nविशेष सूचना : • महा मेट्रो न्युज मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील , लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून महा मेट्रो न्युज चे संपादक , प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही . महा मेट्रो न्युज मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात . बातमी , लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता महा मेट्रो न्युज तपासून पाहू शकत नाही . बातमी , लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार महा मेट्रो न्युज नसून संबंधित वार्ताहर , लेखक किंवा जाहिरातदारच आहे . वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले , वादविवाद , प्रकरणे पुणे न्यायालयांतर्गतच चालवले जातील . अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.\nerror: या पोर्टल वरील सर्व बातम्या, लेख, फोटो यांचे सर्व हक्क संपादकांकडे असून, परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00861.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mahametronews.com/tag/%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A3/", "date_download": "2024-03-05T02:12:28Z", "digest": "sha1:KZOV2F2QJ4CM2B5OOU5HOW4ZXK6BKEPG", "length": 11936, "nlines": 213, "source_domain": "mahametronews.com", "title": "आरक्षण", "raw_content": "\nमहा मेट्रो न्युज पत्रकार\nअखेर इंदापुर तालुक्यातील ग्रामपंचायत सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत जाह���र; असे असेल आरक्षण\nइंदापूर | सन २०२० ते २०२५ या कालावधीसाठी तालुक्यातील सरपंचपदाच्या आरक्षणाची सोडत आज दि .८\n“एक राजा तर बिनडोक; दुसरे संभाजीराजे आरक्षणापेक्षा इतर गोष्टींवर भर देत आहेत – प्रकाश आंबेडकरांनी केली सडकून टीका\nमुंबई | मराठा आरक्षणाला पाठिंबा जाहीर करताना वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी भाजप खासदार उदयनराजे\nमहाराष्ट्रात श्रीमंत मराठा आमदारांमुळे मराठ्यांना आरक्षण भेटत नाही; प्रकाश आंबेडकर यांची टीका\nमहाराष्ट्रात २८८ पैकी १८२ श्रीमंत मराठा आमदार आहेत. हे श्रीमंत आमदार नात्यागोत्यात राजकारण बंदिस्त करून\nFM Radio सुरू करण्यासाठी खालील त्रिकोणी बटन क्लिक करा\nआरोग्य मंत्री राजेशजी टोपे साहेब यांचे कोरोनाला घाबरू नये याची ही सूंदर अशी चित्रफीत: जरूर बघा\nमहा मेट्रो न्युज फेसबुक पेज\nतारीख ठरली; मराठा आरक्षणासाठी २० फेब्रुवारीला विशेष अधिवेशन\nखा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त ज्युपिटर हॉस्पिटलमधे लहान बच्चुंच्या हृदय शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन\nयळकोट यळकोट जय मल्हार करत मुख्यमंत्र्यांच्या, पाटलांच्या अन् चिवटेंच्या नावानं जेजुरीत चांगभलं \nमुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीने वर्षभरात केले विक्रमी वाटप; रुग्णांनी केले कौतुक\nभिगवणमधील मंगलदृष्टी सोसायटीच्या बिल्डरकडून फ्लॅट धारकांची फसवुक झाल्याने नागरिकांनी हैराण; प्राथमिक सुविधा नसल्याने नागरिकांची प्रांत-तहसीलदारांकडे धाव\nतारीख ठरली; मराठा आरक्षणासाठी २० फेब्रुवारीला विशेष अधिवेशन\nशिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे सध्या होम क्वारंटाईन; वाचा सविस्तरपणे\nशालेय शिक्षण मंत्री मा बच्चू कडू यांनी दत्तक घेतली चंपाकली हत्तीण\nमुख्यमंत्री पेयजल योजनेचा रणगावमध्ये शुभारंभ; वाचा सविस्तर\nस्त्री ही या दुनियेच्या श्रुष्टीची निर्माती; लेख\nतारीख ठरली; मराठा आरक्षणासाठी २० फेब्रुवारीला विशेष अधिवेशन\nखा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त ज्युपिटर हॉस्पिटलमधे लहान बच्चुंच्या हृदय शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन\nयळकोट यळकोट जय मल्हार करत मुख्यमंत्र्यांच्या, पाटलांच्या अन् चिवटेंच्या नावानं जेजुरीत चांगभलं \nमुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीने वर्षभरात केले विक्रमी वाटप; रुग्णांनी केले क���तुक\nभिगवणमधील मंगलदृष्टी सोसायटीच्या बिल्डरकडून फ्लॅट धारकांची फसवुक झाल्याने नागरिकांनी हैराण; प्राथमिक सुविधा नसल्याने नागरिकांची प्रांत-तहसीलदारांकडे धाव\nविशेष सूचना : • महा मेट्रो न्युज मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील , लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून महा मेट्रो न्युज चे संपादक , प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही . महा मेट्रो न्युज मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात . बातमी , लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता महा मेट्रो न्युज तपासून पाहू शकत नाही . बातमी , लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार महा मेट्रो न्युज नसून संबंधित वार्ताहर , लेखक किंवा जाहिरातदारच आहे . वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले , वादविवाद , प्रकरणे पुणे न्यायालयांतर्गतच चालवले जातील . अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.\nerror: या पोर्टल वरील सर्व बातम्या, लेख, फोटो यांचे सर्व हक्क संपादकांकडे असून, परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00861.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.freehindiwishes.com/shradhanjali-message-in-marathi-for-aaji-ajoba.html", "date_download": "2024-03-05T02:04:48Z", "digest": "sha1:3SIGNACCYV6LG757TDAYP6Q4JGS2RDK2", "length": 9614, "nlines": 153, "source_domain": "www.freehindiwishes.com", "title": "भावपूर्ण श्रद्धांजली आजी आजोबा - भावपूर्ण श्रद्धांजली आजोबा", "raw_content": "\nHome Condolence Message भावपूर्ण श्रद्धांजली आजी आजोबा – भावपूर्ण श्रद्धांजली आजोबा\nभावपूर्ण श्रद्धांजली आजी आजोबा – भावपूर्ण श्रद्धांजली आजोबा\nभावपूर्ण श्रद्धांजली मेसेज मराठी, भावपूर्ण श्रद्धांजली आजी, भावपूर्ण श्रद्धांजली आजोबा, आजी भावपूर्ण श्रद्धांजली मेसेज मराठी, भावपूर्ण श्रद्धांजली संदेश मराठी आजी आणि आजोबा, दुःखद निधन संदेश मराठी आजी, प्रथम पुण्यस्मरण मराठी संदेश आजोबा \nदेव तुमच्या आजीच्या आत्म्याला आशीर्वाद दे,\nआज तो आपल्यामध्ये नाही,\nपण ते नेहमी आमच्याबरोबर असतील\nमला माहित आहे की तू तुझ्या आजीवर खूप प्रेम करतोस,\nत्याच्या निधनाने आपण सर्वजण दु: खी आहोत\nआपल्या आजीला भावनिक श्रद्धांजली, ॐ शांती\nतुझ्या आजीने अर्थपूर्ण जीवन जगले आहे,\nत्याच्या आत्म्याला शांती लाभो\nतुझ्या आजीने सर्वांना खूप चांगले ठेवले आहे,\nती नेहमी आम्हाला खूप काही शिकवायची,\nत्यांच्यात नेहमीच एक कमतरता राह���ल, ओम शांती\nआमच्या आजीने तिचे प्रेम सर्वांना दिले,\nती खूप महागड्या व्यक्ती होती,\nओम शांती, जो आता आपल्यामध्ये नाही.\nत्याचा दिव्य आत्मा शांततेत विसावा\nतुझी आजी खूप छान होती,\nजो खूप प्रेमळ होती\nत्यांच्या निधनाबद्दल मी दिलगीर आहे, ओम शांती\nतुझ्या आजीने सर्वांना खूप चांगले ठेवले आहे,\nती नेहमी आम्हाला खूप काही शिकवायची,\nत्यांच्यात नेहमीच एक कमतरता राहील, ओम शांती\nAlso Read: प्रथम पुण्यस्मरण मराठी संदेश\nAlso Read: पुण्यतिथि पर श्रद्धांजलि संदेश हिंदी\nमला तुझ्या आजोबांच्या मृत्यूबद्दल कळले,\nमला हे ऐकून खूप वाईट वाटले,\nमी तुमच्या आजोबांना श्रद्धांजली वाहतो\nतुझे आजोबा खूप छान व्यक्ती होते,\nआणि चांगले लोक कधीच मरत नाहीत तर अमर होतात,\nतो आपल्या आठवणीत सदैव जिवंत राहील\nआपल्या आजोबांना मनापासून श्रद्धांजली, ॐ शांती\nतुझ्या आजोबांनी एक अद्भुत जीवन जगले,\nआमच्यासाठी ते एक आदर्श म्हणून आहेत\nमी त्याला आदरांजली वाहतो, ॐ शांती\nमला आज तुझ्या आजोबांच्या मृत्यूबद्दल कळले,\nमाझ्या वतीने मी त्यांना आदरांजली वाहतो\nतुझे आजोबा आम्हा सर्वांना चांगले ठेवत असत\nतो नेहमी आम्हाला खूप शिकवायचा,\nत्यांच्यात नेहमीच एक कमतरता राहील, ओम शांती\nमला माहित नाही की हे सर्व कसे घडले,\nतुझ्या आजोबांच्या निधनाने मला फार दु: ख झाले आहे,\nमी तुमच्या आजोबांना श्रद्धांजली वाहतो\nतुझ्या आजोबांचे निधन झाल्याबद्दल मला फार वाईट वाटले,\nतो तुझ्यावर खूप प्रेम करतो,\nत्यांच्याकडून माझा आदर स्वीकारा\nआजोबांच्या प्रेमाची तुलना कोणाशीही करता येत नाही,\nजरी ते आपल्यापासून दूर गेले आहेत,\nपण आमच्या आठवणीत ते सदैव जिवंत असतात\nआपल्या आजोबांना श्रद्धांजली वाहिली\nLast Words on Bhavpurna Shradhanjali Aaji In Marathi: भावपूर्ण श्रद्धांजली संदेश मराठी आजी, भावपूर्ण श्रद्धांजली आजी संदेश मराठी, आजी भावपूर्ण श्रद्धांजली, आजोबांना श्रद्धांजली, भावपूर्ण श्रद्धांजली दाखवा, भावपूर्ण श्रद्धांजली आजोबा संदेश मराठी, आजी भावपूर्ण श्रद्धांजली मेसेज मराठी \nAlso Read: प्रथम पुण्यतिथि पर श्रद्धांजलि संदेश\nपिताजी की पुण्यतिथि पर श्रद्धांजलि संदेश – पापा की याद में श्रद्धांजलि\n{Latest 2024} पुण्यतिथि पर श्रद्धांजलि संदेश In Hindi English\n{Latest 2024} पुण्यतिथि पर श्रद्धांजलि शायरी, स्टेटस और कविता\n{Best 2024} छोटे भाई को जन्मदिन की बधाई संदेश In Hindi & English\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00861.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.tarunbharat.com/after-losing-three-matches-of-rapid-d-gukesh-at-sixth-position/", "date_download": "2024-03-05T00:43:12Z", "digest": "sha1:GT7CLTSIJNZXWZZ4E723E3ATNQHW2CRI", "length": 10425, "nlines": 118, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "After losing three matches of 'Rapid', D. Gukesh", "raw_content": "\nमॉरिशसमध्ये 6 भाविकांचा दुर्घटनेत मृत्यू\nआजचे भविष्य मंगळवार, दि. 5 मार्च 2024\nबेंगळूर बॉम्बस्फोट प्रकरणाचा तपास एनआयएकडे\nपुरी जगन्नाथ मंदिरात घुसले 9 बांगलादेशी\nवॉशिंग्टनमध्ये निक्की हेली यांचा विजय\nकार्यालय सोडण्याचा ‘आप’ला आदेश\nप्रा. भक्ती भोसले यांना पी.एच.डी. प्रदान; सर्व स्तरातून कौतुकांचा वर्षाव\nBreaking : ‘कोल्हापूर’ लोकसभेच्या जागेवरून चर्चेला उधाण; महाविकास आघाडीमध्ये कोल्हापूरची जागा कॉंग्रेसला दिल्याची जोरदार चर्चा\nYou are at:Home»क्रीडा»‘रॅपिड’च्या तीन लढती गमावल्याने डी. गुकेश सहाव्या स्थानावर\n‘रॅपिड’च्या तीन लढती गमावल्याने डी. गुकेश सहाव्या स्थानावर\nभारताचा ग्रँडमास्टर डी. गुकेशला येथे शेवटच्या तीन फेया गमवाव्या लागल्याने वेसेनहॉस फ्रीस्टाइल बुद्धिबळ स्पर्धेतील रॅपिड प्ले-ऑफमध्ये सहाव्या स्थानावर समाधान मानावे लागले आहे. बाद फेरीतील सामने निश्चित करण्यासाठी खेळविण्यात आलेल्या या रॅपिड बुद्धिबळाच्या फेरीत उझबेकिस्तानच्या नोदिरबेक अब्दुसत्तारोवने वर्चस्व राखले. या तऊण उझबेक बुद्धिबळपटूने संभाव्य सातपैकी 5.5 गुण मिळविले आणि जर्मनीच्या व्हिन्सेंट कीमरसोबतची त्याची लढत बरोबरीत राहिली.अमेरिकेचा फॅबियानो लेव्हॉन अरोनियन या स्पर्धेत सहा पराभव स्वीकाराव्या लागलेल्या आणि केवळ एक सामना बरोबरीत सोडवता आलेल्या डिंग लिरेनच्या पुढे सातव्या स्थानावर आहे.\nगुकेशसाठी हा दिवस फार वाईट गेला. दिवसाची सुऊवात काऊआनाविऊद्ध कठीण लढतीने झाली. कारुआनाने त्याला नमविताना कोणतीही युक्ती सोडली नाही. अब्दुसत्तारोव्हविऊद्ध गुकेशला गुंतागुंतीच्या मधल्या खेळात काही कठीण निर्णय घ्यावे लागले आणि तो चुकीच्या बाजूने गेला. तर कीमरविऊद्धचा सामना फक्त 22 चालींमध्ये संपला.\nगुकेश आता ‘क्लासिकल टाइम कंट्रोल’खाली खेळल्या जाणाऱ्या उपांत्यपूर्व फेरीत काऊआनाशी लढेल. हे सर्वज्ञात आहे की, ‘क्लासिकल’ बुद्धिबळ हे भारतीयांचे बलस्थान आहे आणि कारुआनाला त्याचे आव्हान भारी ठरण्याची शक्यता आहे. अब्दुसत्तारोव्ह फॉर्मात नसलेल्या डिंग लिरेनविर���द्ध, कार्लसन अलिरेझाविरुद्ध, तर व्हिन्सेंट कीमर अरोनियनविरुद्ध खेळणार आहे.\nNext Article प्रत्यक्ष कर संकलनाचा आकडा 18.38 लाख कोटीवर\nसनरायझर्स हैदराबादचे नेतृत्व पॅट कमिन्सकडे\nऑस्ट्रेलिया आठ वर्षानंतर न्यूझीलंडमध्ये यशस्वी\nमंत्रीच्या शतकाने मध्यप्रदेशला सावरले\nशार्दुल ठाकूर एकटा तामिळनाडूला भिडला\nआदिती अशोक 21 व्या स्थानावर\nदिल्लीचा गुजरातवर 25 धावांनी विजय\nअनंत अंबानी व राधिका मर्चेंटच्या प्री-वेडिंग सोहळ्यातील बॉलीवूड कलाकारांचे स्टनिंग लूक(Bollywood Actors’ Stunning Looks at Anant Ambani and Radhika Merchant’s Pre-Wedding Ceremony)\nआजपासून भारत विरुद्ध इंग्लंड तिसरी कसोटी (India vs England 3rd Test from today)\nशंभू सीमेवर शेतकऱ्यांचा निषेध मोर्चा (पंजाब-हरियाणा) Farmers protest march at Shambhu border (Punjab-Haryana)\nई पेपर ऐप डाउनलोड करा\nअनंत अंबानी व राधिका मर्चेंटच्या प्री-वेडिंग सोहळ्यातील बॉलीवूड कलाकारांचे स्टनिंग लूक(Bollywood Actors’ Stunning Looks at Anant Ambani and Radhika Merchant’s Pre-Wedding Ceremony) युएईत मंदिर, जगाला सद्भावना संदेश(UAE temple, message of goodwill to the world) आजपासून भारत विरुद्ध इंग्लंड तिसरी कसोटी (India vs England 3rd Test from today) शंभू सीमेवर शेतकऱ्यांचा निषेध मोर्चा (पंजाब-हरियाणा) Farmers protest march at Shambhu border (Punjab-Haryana)", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00861.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://jalgaonlive.news/tag/yojana/", "date_download": "2024-03-05T01:29:44Z", "digest": "sha1:KTHVBK7VLPYOY5WQQEJTF3APF3R2ZK5L", "length": 3142, "nlines": 107, "source_domain": "jalgaonlive.news", "title": "yojana | Jalgaon Live News ⁠", "raw_content": "\nमंगळवार, मार्च 5, 2024\nमहावितरणची लाजवाब योजना : ‘पेपरलेस’साठी मदत करा अन मिळावा इतकी सवलत\nचिन्मय जगताप - डिसेंबर 14, 2022 | 2:16 pm 0\n अवघ्या 5 वर्षांच्या गुंतवणुकीत 14 लाखांहून अधिक पैसे...\nचेतन पाटील - जानेवारी 15, 2022 | 4:46 pm 0\nसरकारने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचे नियम बदलले, आता लागणार ‘ही’...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00862.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://janshaktichadabav.com/kashiram-paste-and-mitesh-ghadshi-of-santosh-jaitapkars-medical-team-felicitated-by-maybhumi-foundation/", "date_download": "2024-03-05T02:07:00Z", "digest": "sha1:H2XGNFUK4L3QSQQDK7TUA42TJWEENR7C", "length": 15109, "nlines": 243, "source_domain": "janshaktichadabav.com", "title": "संतोष जैतापकर यांच्या वैद्यकीय चमूचे शिलेदार काशीराम पास्टे आणि मितेश घडशी यांचा ‘मायभूमी फाऊंडेशन’तर्फे सत्कार… - जनशक्तीचा दबाव", "raw_content": "\nअधिसूचना आणि शासन निर्णय\nसंतोष जैतापकर यांच्या वैद्यकीय चमूचे शिलेदार काशीराम पास्टे आणि मितेश घडशी यांचा ‘मायभूमी फाऊंडेशन’तर्फे सत्कार…\nसंतोष जैतापकर यांच्या वैद्यकीय चमूचे शिलेदार काशीराम पास्टे आणि मितेश घडशी यांचा ‘मायभूमी फाऊंडेशन’तर्फे सत्कार…\nसत्कार स्विकारताना श्री. काशीराम पास्टे\nजनशक्तीचा दबाव न्यूज | गुहागर | मार्च ०२, २०२३.\nगुहागर तालुक्यातील गोरगरिबांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असणाऱ्या श्री. संतोष जैतापकर यांच्या वैद्यकीय चमूचे गुहागर तालुक्यात्त अत्यंत उल्लेखनीय योगदान आहे. तालुक्यातील रुग्णांनाच तर कित्येक वेळेस विविध दवाखान्यांना सहकार्य करण्याचे काम या टीमच्या सर्व सदस्यांनी केले आहे.\nसत्कार स्विकारताना युवा रुग्णसेवक श्री. मितेश घडशी\nकोरोनाच्या विपरीत कालखंडात या टीमने संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात कार्य केले होते. या टीमच्या माध्यमातून अनेक व्यक्ती रुग्णसेवा करत आहेत. यामध्ये प्रमुख शिलेदार आहेत गुहागरमधील पाभरे गावचे सुपूत्र श्री. काशीराम पास्टे. कोणत्याही क्षणी यांना फोन केला तरी खात्रीपूर्वक आपल्याला मदत मिळणार असा लोकांचा ठाम विश्वास आहे. त्यांच्यासोबतच युवा रुग्णसेवक मितेश घडशी यांचाही मायभूमी फाउंडेशनच्या माध्यमातून गौरव करण्यात आला.\nशिरोडकर हायस्कूल, परेल मायभूमी फाउंडेशनने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. यावेळी शिबिराच्या उद्घाटनानंतर या दोघांचा सत्कार संपन्न झाला. अनेक मोठ्या मान्यवरांच्या उपस्थितीत हा सत्कार सोहळा पार पडला. यामुळे गुहागरमध्ये सर्वत्र सत्कारप्राप्त रुग्णसेवकांचे अभिनंदन होत आहे.\nइटरनिटी ते ज्ञानसाधना महाविद्यालय येथील सर्व्हिसरोडवरील भंगार गाड्यांवर महापालिकेची कारवाई\nमनसेचे नेते, माजी नगरसेवक संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला,हिंदुजा रुग्णालयात दाखल\nधार्मिक भक्ती माझा उत्सव मुंबई रत्नागिरी संगमेश्वर\nमहाशिवरात्री निमित्त कसब्याच्या श्री कर्णेश्वर मंदिरात उद्यापासून विविध कार्यक्रमांचे आयोजन…\nअपघात महाराष्ट्र रत्नागिरी संगमेश्वर\nदेवरुख संगमेश्वर बस लोवले येथे दरीत कोसळली…\nधार्मिक भक्ती महाराष्ट्र मुंबई रत्नागिरी\nसकल हिंदू समाजाच्या जन आक्रोश मोर्चाला रत्नागिरीत मोठा प्रतिसाद…\nधार्मिक भक्ती माझा उत्सव मुंबई रत्नागिरी संगमेश्वर\nमहाशिवरात्री निमित्त कसब्याच्या श्री कर्णेश्वर मंदिरात उद्यापासून विविध कार्यक्रमांचे आयोजन…\nअपघात महाराष्ट्र रत्नागिरी संगमेश्वर\nदेवरुख संगमेश्वर बस लोवले येथे दरीत कोस���ली…\nधार्मिक भक्ती महाराष्ट्र मुंबई रत्नागिरी\nसकल हिंदू समाजाच्या जन आक्रोश मोर्चाला रत्नागिरीत मोठा प्रतिसाद…\nप्रशासकीय महाराष्ट्र मुंबई रत्नागिरी\n“सर्वसामान्य नागरिकांसाठीच्या सेवांचे वेळेत वितरण करा… महसूल, कामगार, पोलीस विभागाचे चांगले काम…” – राज्य सेवा हक्क आयुक्त बलदेव सिंग…\nप्रिंट, टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड\nवाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणारअसल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून जनशक्तीचा दबाव Janshaktichadabavnews या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल केलय.हे एक न्युज पोर्टल आहे. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देशातील घडामोडी तसेच स्थानिक, क्राईम, राजकीय, सामाजिक, जाहिरात, इतर विविध बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.\nकृपया संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये\nकिवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर,लेख आणि त्याचे हक्क‘ https://janshaktichadabav.com/\nआणि संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक\nसहमत असतीलच असे नाही Copyright:https://janshaktichadabav.com/ सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\nमुख्य संपादक : श्री.गणेश पवार\nऑफिस : ०५,वैती कंपाऊंड, आई नगर समोर, ओव्हळा, ठाणे – ४००६१२\nधार्मिक भक्ती माझा उत्सव मुंबई रत्नागिरी संगमेश्वर\nमहाशिवरात्री निमित्त कसब्याच्या श्री कर्णेश्वर मंदिरात उद्यापासून विविध कार्यक्रमांचे आयोजन…\nअपघात महाराष्ट्र रत्नागिरी संगमेश्वर\nदेवरुख संगमेश्वर बस लोवले येथे दरीत कोसळली…\nधार्मिक भक्ती महाराष्ट्र मुंबई रत्नागिरी\nसकल हिंदू समाजाच्या जन आक्रोश मोर्चाला रत्नागिरीत मोठा प्रतिसाद…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00862.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://krushimarathi.com/pune-news-139-crore-rupees-sanctioned-for-this-road-in-pune/", "date_download": "2024-03-05T00:13:42Z", "digest": "sha1:QQL2KJ7UKHRPOLD6GZDK7K47I5S7X26V", "length": 8835, "nlines": 48, "source_domain": "krushimarathi.com", "title": "गुड न्यूज ! पुण्यातील ‘या’ रस्त्यासाठी 139 कोटी रुपयाचा निधी मंजूर, वाचा सविस्तर - Krushimarathi.com", "raw_content": "\n पुण्यातील ‘या’ रस्त्यासाठी 139 कोटी रुपयाचा निधी मंजूर, वाचा सविस्तर\nमोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा\nPune News : गेल्या काही वर्षांपासून रस्ते वाहतूक आणि रेल्वे वाहतूक मजबूत करण्याला विशेष प्राधान्य दिले जात आहे. रेल्वे वाहतूक मजबूत करण्यासाठी नवीन रेल्वे मार्ग तयार केले जात आहेत. वंदे भारत एक्सप्रेस सारख्या हायस्पीड ट्रेन सुरू केल्या जात आहेत.\nमुंबई-पुणे नागपूर यांसारख्या शहरांमध्ये मेट्रो सुरू होत आहे. बुलेट ट्रेन देखील सुरू केली जाणार आहे. यासोबतच रस्ते वाहतुकीसाठी विविध महामार्गाची कामे हाती घेण्यात आली आहेत. याशिवाय, खराब झालेल्या रस्त्यांची देखील दुरुस्ती करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.\nपुणे जिल्ह्यातही विविध ठिकाणी रस्त्यांची कामे सुरु आहेत. अशातच आता चाकण एमआयडीसीमध्येही महत्त्वाच्या रस्त्यांसाठी शासनाच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.\nचाकण एमआयडीसी मधील रस्त्यांसाठी 139 कोटी आणि 20 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या रस्त्यांच्या निधीसाठी खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी पाठपुरावा केला होता. दिलीप मोहिते पाटील यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडे याबाबत पाठपुरावा केला होता.\nदरम्यान पाटील यांचा हा पाठपुरावा आता यशस्वी झाला असून चाकण एमआयडीसी मधील महत्त्वाच्या रस्त्यांसाठी 139 कोटी 20 लाख रुपयांचा भरीव निधी मंजूर करण्यात आला आहे.\nआता आपण चाकण एमआयडीसीतील नेमक्या कोणकोणत्या रस्त्यांसाठी हा निधी मंजूर झाला आहे हे जाणून घेणार आहोत.\nकोणत्या रस्त्यांसाठी मंजूर झाला निधी \nमिळालेल्या माहितीनुसार, तळवडे ते पवार चौक ते एचपी चौक रस्त्याची रुंदीकरण आणि मजबुतीकरण करण्यासाठी 90 कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे.\nतसेच शिंदे वासुली ते मिंडेवाडी रस्ता करण्यासाठी ११ कोटी ९० लक्ष रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला आहे. सावरदरी कमान ते भांबोली फाटा हा रस्ता तयार करण्यासाठी सहा कोटी तीन लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.\nयाशिवाय, नाणेकरवाडी एमआयडीसी रोड रस्ता करणे, शिंदे गाव ते जांभवडे रस्ता करणे आणि बॉस कंपनी ते सनी कंपनी रस्ता करणे या रस्त्यांच्या कामांसाठी ३१ कोटी रुपये मंजूर झाले आहेत.\nशेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा\n ���ुम्हाला अजून पीएम किसानचा 16वा हप्ता मिळाला नाही मग इथं तक्रार करा लगेचच खात्यात जमा होणार पैसे\nयंदा पांढरे सोने शेतकऱ्यांना मालामाल बनवणार कापूस बाजार भावात 1,000 रुपयांची वाढ, भविष्यात कसे राहणार दर \n आता भारत ‘या’ 2 देशांना निर्यात करणार 64 हजार 400 टन कांदा, बाजारभाव वाढणार का \n ‘या’ 10 नवीन मार्गावर सुरू होणार वंदे भारत स्लीपर ट्रेन, पहिली ट्रेन मार्चमध्येच होणार लाँच, महाराष्ट्रालाही मिळणार भेट, पहा रूटमॅप\nमहाराष्ट्रातील अनेक धरणांनी आत्ताच तळ गाठला, तुमच्या जवळील धरणात किती टक्के पाणीसाठा शिल्लक आहे \n300 युनिट मोफत वीज मिळवण्यासाठी ‘इथं’ अर्ज करा, पहा संपूर्ण प्रोसेस सोप्या भाषेत\n महाराष्ट्रात ‘या’ ठिकाणी तयार होणार भव्य क्रिकेट स्टेडियम, गोपीनाथ मुंडे यांची मोठी घोषणा\n महाराष्ट्रात आणखी ‘इतके’ दिवस जोरदार वादळी पाऊस, काही ठिकाणी गारपीट देखील होणार\nउन्हाळ्यात गिलक्याच्या ‘या’ 3 जातींची लागवड करा, विक्रमी उत्पादन मिळवा\nपीएम सूर्य घर मोफत वीज योजनेत जुन्या रूफटॉप सोलर योजनेपेक्षा अधिक सबसिडी मिळते का पहा दोघा योजनेमधील अनुदानाचा फरक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00862.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtragr.com/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A5%88%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%AD/", "date_download": "2024-03-05T01:26:47Z", "digest": "sha1:QAHFSVTKSL2TTO5BTALX73J4Y4CALOSA", "length": 15622, "nlines": 152, "source_domain": "maharashtragr.com", "title": "_ap_ufes{\"success\":true,\"siteUrl\":\"maharashtragr.com\",\"urls\":{\"Home\":\"https://maharashtragr.com\",\"Category\":\"https://maharashtragr.com/category/ads/\",\"Archive\":\"https://maharashtragr.com/2024/02/\",\"Post\":\"https://maharashtragr.com/mhgr-%e0%a4%97%e0%a4%bf%e0%a4%97-%e0%a4%87%e0%a4%95%e0%a5%89%e0%a4%a8%e0%a5%89%e0%a4%ae%e0%a5%80-%e0%a4%ae%e0%a5%8d%e0%a4%b9%e0%a4%a3%e0%a4%9c%e0%a5%87-%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%af-gig-%e0%a4%95/\",\"Page\":\"https://maharashtragr.com/news/\",\"Attachment\":\"https://maharashtragr.com/mhgr-how-to-make-money-online/mhgr_how_to_make_money_online-1/\",\"Nav_menu_item\":\"https://maharashtragr.com/home-2/\",\"Oembed_cache\":\"https://maharashtragr.com/d8de8f75417a8210e93651381ed85c36/\",\"Wp_global_styles\":\"https://maharashtragr.com/wp-global-styles-blogsite/\",\"Amp_validated_url\":\"https://maharashtragr.com/amp_validated_url/f35a90d719157b161a99020d92fcac51/\",\"Adstxt\":\"https://maharashtragr.com/?post_type=adstxt&p=1086\",\"App-adstxt\":\"https://maharashtragr.com/?post_type=app-adstxt&p=1084\",\"Web-story\":\"https://maharashtragr.com/web-stories/romeo-and-juliet/\"}}_ap_ufee", "raw_content": "भारतीय वायुसेना सैन्‍य भरती मेळावा - MH General Resource भारतीय वायुसेना सैन्‍य भरती मेळावा - MH General Resource\nमहाराष्ट्र: महत्वाचे सामान्य संसाधन\nHome Public Info भारतीय वायुसेना सैन्‍य भरती मेळावा\nभारतीय वायुसेना सैन्‍य भरती मेळावा\nभारतीय वायुसेना सैन्य भरती\nसैन्यामध्ये जाणे हे अनेक तरुणांचे स्वप्न असते. प्रतिष्ठा आणि आर्थिक स्थैर्य मिळवून देणारी सै��्यातील नोकरी तरुणांना आकर्षित करत असते. भारतीय सैन्याच्या तिन्ही दलापैकी वायुसेना हे दल अत्यंत महत्वाचे आणि शक्तिशाली मानले जाते. सैन्याची ताकद ही वायुसेनेच्या सामर्थ्यावर मोजली जाते. जगातील प्रमुख वायुसेनेमध्ये भारतीय वायुसेनेचा समावेश आहे. आजवर अनेक रणसंग्रामामध्ये या दलाने महत्वाची भूमिका बजावली आहे. भारतीय वायुसेनेचे ध्येयवाक्य आहे. नभ:स्पृशं दीप्तम् हे वाक्य गीतेतल्या एका श्लोकात आले आहे. तो श्लोक असा आहे .नभ:स्पृशं दीप्तमनेकवर्णं व्यात्ताननं दीप्तविशालनेत्रम् हे वाक्य गीतेतल्या एका श्लोकात आले आहे. तो श्लोक असा आहे .नभ:स्पृशं दीप्तमनेकवर्णं व्यात्ताननं दीप्तविशालनेत्रम् दृष्ट्वा हि त्वां प्रव्यथितान्तरात्मा धृतिं न विन्दामि शमं च विष्णो॥. भारताचे भूतपूर्व राष्ट्रपती राधाकृष्णन् ह्यांनी हे वाक्य सुचविलेले आहे. अशा अद्वितीय वायुसेनेमध्ये भरती होण्याची नामी संधी आता तरुणांना उपलब्ध होत आहे. त्याचा घेतलेला आढावा खास करिअरनामा या सदरासाठी\nभारतीय वायुसेनेद्वारा दिनांक ६ मे २०१७ ते १२ मे २०१७ या कालावधीत महाराष्‍ट्र व गोवा राज्‍यामधील इच्‍छुक उमेदवाराकरीता तासगांव (जिल्‍हा सांगली) येथे सैन्‍य भरती मेळावा आयोजित केला जात असून या मेळाव्‍यामध्‍ये भारतीय वायुसेना (सुरक्षा/गरुड) व मेडीकल असिस्‍टंट या पदासाठी निवड केली जाणार आहे.\nभरतीचे ठिकाण आणि दिनांक\nभरतीची दिनांक व वेळ ८ मे २०१७, पहाटे ५.३० ते ९.३० पर्यंत (उशिरा येणा-या उमेदवारांना भरती प्रक्रियेमध्‍ये प्रवेश दिला जाणार नाही),\nइयत्‍ता १२ वी पास आर्ट्स / कॉमर्स/ सायन्‍स शाखेतून किमान ५० टक्‍के गुणासह उत्‍तीर्ण व इंग्रजी विषयात किमान ५० टक्‍के गुण आवश्‍यक. वय जन्‍मतारीख ७ जुलै १९९७ ते २० डिसेंबर २००० या दरम्‍यान जन्‍म असावा (१७ ते २१वर्ष).\nउमेदवाराची (उंची) १५२.५ से. मी., शारिरीक क्षमता चाचणी १.६ कि.मी धावणे (५ मि‍नटे ४० सेंकदमध्‍ये), ८ चिनअप्‍स, २० पुशअप्‍स आणि २० सिटअप्‍स,\n१० वी पासचे मुळ सर्टिफिकेट, १२ वी पासचे मुळ सर्टिफिकेट व गुणपत्रक, अधिवास प्रमाणपत्र (डोमिसाईल), लेखी परिक्षा ५० मार्कसचे ५० प्रश्‍न (इंग्रजी, बुध्‍दीमता चाचणी व सामान्‍य ज्ञान) अनुकूलन क्षमता चाचणी (अडॅप्‍टबिलिटि टेस्‍ट). अनुकूलक्षमता चाचणी क्र १ व २ (अडॅप्‍टबिलिटि टेस्‍ट).\nभारतीय वाय��सेना (मेडीकल असिस्‍टंट)\nभरतीची दिनांक व वेळ १० मे २०१७, पहाटे ५.३० ते ९.३० पर्यंत (उशिरा येणा-या उमेदवारांना भरती प्रक्रियेमध्‍ये प्रवेश दिला जाणार नाही),\nइयत्‍ता १२ वी पास सायन्‍स शाखेतून किमान ५० टक्‍के गुणासह उत्‍तीर्ण व इंग्रजी विषयात किमान ५० टक्‍के गुण व जीवशास्‍त्र विषय आवश्‍यक. वय जन्‍मतारीख ७ जुलै १९९७ ते २० डिसेंबर २००० या दरम्‍यान जन्‍म असावा (१७ ते २१ वर्ष).\n(उंची) १५२.५ से. मी.,\n१० वी पासचे मुळ सर्टिफिकेट, १२ वी पासचे मुळ सर्टिफिकेट व गुणपत्रक, अधिवास प्रमाणपत्र (डोमिसाईल), लेखी परिक्षा ५०मार्कसचे ५० प्रश्‍न (४५ मिनिटामध्‍ये सोडविणे) शारिरीक क्षमता चाचणी १.६ कि.मी धावणे (७ मि‍नटात पूर्ण करणे), १०पुशअप्‍स, १० सिटअप्‍स आणि १० बैठका. संयोगक्षमता चाचणी (अडॅप्‍टबिलिटि टेस्‍ट) संयोगक्षमता चाचणी (एटी २).\nसैन्‍य भरती प्रक्रिया सर्वासाठी मोफत असुन पात्र असणा-या उमेदवारांची गुणवत्‍तेनुसार भरती केली जाते. त्‍यासाठी कोणत्‍याही एजंटची / मध्‍यस्‍थीची मदत घेऊ नये किंवा त्‍यांना पैसे देऊ नये व अशा फसवणुकीपासुन सावध रहावे तसेच आपण एजंट / मध्‍यस्‍थ्‍यांच्‍या सानिध्‍यात असाल तर त्‍याची माहिती त्‍वरीत जवळच्‍या पोलीस स्‍टेशनला/ भरती अधिका-याला किंवा अॅंटी करप्‍शन सेल (लाचलुपत प्रतिबंध विभाग, सांगली) दुरध्‍वनी क्रमांक ०२३३-२३७३०९५, ८६००८९७१९९, ९४२१८५८५७० यांना द्यावी. गैरवर्तणुक करणा-या उमेदवारास सैन्‍य भरतीतून अपात्र करुन त्‍याचे विरुध्‍द कायदेशीर कारवाई केली जाईल, असे जिल्‍हा सैनिक कल्‍याण अधिकारी सिंधुदुर्ग यांचेकडून कळविण्यात आले आहे.भारतीय सैन्यात भरती होणे ही एक महत्वाची सुसंधी आहे. चला तर मग तयार व्हा, राष्ट्राच्या सेवेसाठी. कठोर परिश्रम आणि अथकपणे केलेल्या प्रयत्नातून यश साकारले जाते. तर मग या सैन्य भरतीत सहभागी होवून भारतीय वायुसेनेचा भाग व्हा.\nMHGR| गिग इकॉनॉमी म्हणजे काय Gig कामगारांसाठी जाणून घेण्यासारख्या 5 गोष्टी\nMHGR| ऑनलाइन, ऑफलाइन आणि घरी पैसे कमवण्याचे 25 मार्ग\nMHGR| महाराष्ट्रात किती ज्योतिर्लिंगे आहेत\nमहाराष्ट्रात किती ज्योतिर्लिंगे आहेत\nMHGR| बेळगांव कारवार बिदर निपाणीचा सीमाप्रश्न काय आहे\nMHGR| News Update 2024| महाराष्ट्रात किती जिल्हे आहेत\nMHGR| गिग इकॉनॉमी म्हणजे काय Gig कामगारांसाठी जाणून घेण्यासारख्या 5 गोष्टी\nMHGR| ऑनलाइन, ऑ���लाइन आणि घरी पैसे कमवण्याचे 25 मार्ग\nMHGR| महाराष्ट्रात किती ज्योतिर्लिंगे आहेत\nMHGR| बेळगांव कारवार बिदर निपाणीचा सीमाप्रश्न काय आहे\nउद्योग, उर्जा व कामगार विभाग\nपर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग\nमहसूल व वन विभाग\nमहिला व बाल विकास विभाग\nसामाजिक न्‍याय व विशेष सहाय्य विभाग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00862.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%A3", "date_download": "2024-03-05T01:07:53Z", "digest": "sha1:ROXW34CZIE5A3S7GDOF6UBMXFCKC564S", "length": 5164, "nlines": 133, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "मेण - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nमेण हे वितळल्यास तेलासारखे चिकट, मऊ, घनरूप, दाब दिला असता दबणारा व द्यावा तो आकार घेणारा, कमी ४५ अंश, तापमानास द्रवरूप होणारा, पाण्याचा प्रतिकार करणारा आणि ज्याचा पृष्ठभाग घासल्याने चमकतो असा पदार्थ होय.\nनैसार्गिक मेण म्हणजेच झाडापासून, मधमाश्यांनी तयार केलेलं मेण, आणि शेलॅक मेण हे होत. शेलॅक मेण लाखेचा कीटक तयार करतो. मेणाच्या प्रकारात नैसार्गिक आणि कृत्रिम म्हणजेच पेट्रोलियम बेस असे दोन प्रकार असतात. पेट्रोलियम मेण हायड्रोकार्बन पासून बनलेले असते. यास काहीवेळा पॅंराफिन मेण असे ही म्हणतात.\nसफरचंदावर वर निसर्गत:च मेणाचं आवरण असते. फळातील बाष्प निघून जाऊन ती शुष्क होऊ नयेत यासाठी निसर्गत:च ही योजना केलेली असते. पुर्वी छत्रीला मेण लावत असत. मेण हे ज्वालाग्राही असल्याने ते वितळवताना खूप काळजी घ्यावी लागते. मेणबत्तीचा वापर काळजीपुर्वक करावा लागतो. तसेच शिवणाचा दोरा मेण लावलेला असे. यामुळे तो सुई मध्ये ओवणे सोपे होते.\nमेण - महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश\nशेवटचा बदल १६ एप्रिल २०२२ तारखेला २३:४३ वाजता झाला\nया पानातील शेवटचा बदल १६ एप्रिल २०२२ रोजी २३:४३ वाजता केला गेला.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 4.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00862.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://news66daily.com/archives/4046", "date_download": "2024-03-05T00:44:38Z", "digest": "sha1:4BCFK6TFJRKGBMBOQW6DBNTES4T5WNQA", "length": 6368, "nlines": 90, "source_domain": "news66daily.com", "title": "घरामध्ये मावशी ने साडीवर केला नादखुळा डान्स - News 66 Daily", "raw_content": "\nघरामध्ये मावशी ने साडीवर केला नादखुळा डान्स\nMarch 2, 2023 adminLeave a Comment on घरामध्ये मावशी ने साडीवर केला नादखुळा डान्स\nआपण भारतीय आहोत याचा आपल्या देशातील प्रत्येक नागरिकाला गर्व तर आहेच परंतु परदेशात राहायला गेलेल्या भारतीय लोकांना सुद्धा भारतीय असण्याचा गर्व आहे. तुम्ही सोशल मीडियावर परदेशातील असे अनेक व्हिडिओ पाहिले असतील ज्यामध्ये भारतीय व्यक्तींनी परदेशात जाऊन बऱ्याच चांगल्या कामाने अआपल्या देशाचे म्हणजेच भारताचे नाव उंचावले आहे.\nआज तुमच्या करमणुकीसाठी असाच एक व्हिडिओ घेऊन आलो आहे जो पाहून तुम्हाला भारतीय असण्याचा गर्व वाटेल. मराठी संस्कृतीचा खूप मोठा इतिहास आहे. शिवरायांनी मराठी आणि हिंदू संस्कृती जोपासली. नववारी साडी, कपाळाला टिकली, बांगड्या अश्या पोशाखात मराठमोळी स्त्री शोभून दिसते. शिवजयंती, गुडीपाडवा, गणेशोत्सव अश्या अनेक सण उत्सवामध्ये स्त्रिया नटून थटून मराठमोळ्या पोशाखात बाहेर पडत असतात.\nस्कुटी घेऊन तर कोणी बु’ले’ट घेऊन मिरवणूक काढतात. अश्यावेळी संस्कृती जपली जाते आणि ते पाहून खरंच खूप छान वाटत. आजचा व्हिडीओ पण असाच आहे. गौरी गणपतीला स्त्रिया ज्याप्रमाणे नाचतात खेळ खेळतात तसेच खेळ आजच्या व्हिडिओमध्ये दिसून येणार आहेत. तुम्ही देखील दिवाळी, गणपती, दसरा सारखे सण मोठ्या थाटात साजरे करून संस्कृती जोपासत असालच.\nवहिनी पदर घेऊन काय नाचली\nया नाचणारणीला पाहून गौतमीला विसरून जाल\nराधा खुडे गोविंद तरटे यांच खूप छान गीत\nमुलाने मुलीला पटवून केला तिच्यासोबत डान्स\nकधीही पैशांची कमतरता भासणार नाही,कोणत्याही मंगळवारी फक्त ही १ वस्तू घरात ठेवा.\nहे मिश्रण चेहरा एका दिवसात इतका गोरा होईल की सर्वजण पाहताच राहतील,पार्टीला किव्हा कुटेही फिरायला जाण्यापूर्वी एक वेळेस चेहऱ्याला लावा …\nगुलाबाचे झाड दोनच दिवसात हिरवेगार होऊन फुलांनी भरून जाईल,फक्त एक रुपयांची ही एक वस्तू गुलाबाच्या झाडाला टाका …\nभाताची चव चौपट वाढेल, मोकळा भात बनवण्याची सोप्पी पद्धत,तांदूळ शिजवताना त्यात टाका ही एक वस्तू\nबदलून टाकेल तुमचं नशिब.. दूर करणार सर्व समस्या..एक तांब्याभर पाणी.. दूर करणार सर्व समस्या..एक तांब्याभर पाणी.. \nहवं ते सर्व मिळेल‌..15 दिवसात अनुभव घ्याल.पाणी पिताना बोला ‘हे’ 2 शब्द.. \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00862.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/explained/nobel-prize-in-medicine-for-mrna-research-how-was-it-decisive-during-the-corona-era-print-exp-ssb-93-3961988/", "date_download": "2024-03-05T00:20:19Z", "digest": "sha1:GKPQJLE6ITOEYQ2CGZVNHNFUKY7DRQYS", "length": 31741, "nlines": 330, "source_domain": "www.loksatta.com", "title": "विश्लेषण : एमआरएनए संशोधनासाठी वैद्यकशास्त्राचे नोबेल… करोनाकाळात ते कसे निर्णायक ठरले? Nobel Prize in Medicine for mRNA research. How was it decisive during the Corona era", "raw_content": "\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nविश्लेषण : एमआरएनए संशोधनासाठी वैद्यकशास्त्राचे नोबेल… करोनाकाळात ते कसे निर्णायक ठरले\nवैद्यकशास्त्रासाठी दिला जाणारा नोबेल पुरस्कार यंदा हंगेरीच्या कॅटलिन कारिको आणि अमेरिकेचे ड्र्यू वेसमन यांना जाहीर झाला आहे.\nWritten by संदीप नलावडे\nएमआरएनए संशोधनासाठी वैद्यकशास्त्राचे नोबेल… करोनाकाळात ते कसे निर्णायक ठरले\nवैद्यकशास्त्रासाठी दिला जाणारा नोबेल पुरस्कार यंदा हंगेरीच्या कॅटलिन कारिको आणि अमेरिकेचे ड्र्यू वेसमन यांना जाहीर झाला आहे. करोना प्रतिबंधक ‘मेसेंजर रिबोन्यूक्लिक ॲसिड’ (एमआरएनए) लशींच्या विकासासाठी केलेल्या संशोधनाबद्दल या वैद्यकीय संशोधकांना या पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. या दोघांना हा पुरस्कार जाहीर करण्यामागचे कारण आणि एमआरएनए लस म्हणजे काय याचा आढावा.\n‘एमआरएनए’ लस काय आहे करोनाकाळात त्या महत्त्वपूर्ण का ठरल्या\nमानवी शरीरात मृत किंवा कमकुवत विषाणूच्या आधारे साधारणपणे लस तयार केली जाते. त्यामुळे ती या विषाणूंविरोधात प्रतिपिंडे तयार करू शकतात. वास्तविक विषाणू एखाद्याला संक्रमित करतो, तेव्हा त्याचे शरीर या विषाणूविरोधात लढण्यासाठी तयार होते. जसजसे तंत्रज्ञान विकसित होत गेले, तसतसे संपूर्ण विषाणूऐवजी व्हायरल आनुवंशिक कोडचा फक्त एक भाग लशींसाठी वापरला जाऊ लागला. शास्त्रज्ञांनी एक नवीन प्रकारची लस विकसित केली, जी वास्तविक लशीमध्ये मृत किंवा कमकुवत विषाणूच्या भागाऐवजी मेसेंजर आरएनए (एमआरएनए) नावाचा रेणू वापरते. मेसेंजर आरएनए हा एक प्रकारचा आरएनए (रिबोन्यूक्लिक ॲसिड) आहे, जो प्रथिने उत्पादनासाठी आवश्यक आहे. हे तंत्रज्ञान १९८० च्या दशकापासून ओळखले जात होते, परंतु व्यवहार्य प्रमाणात लस तयार करण्यासाठी पुरेसे परिपूर्ण झाले नव्हते. मुळात रोगप्रतिकारकशक्ती सक्रिय करण्यासाठी शरीरात निष्क्रिय विषाणूंऐवजी या तंत्रज्ञानाचा वापर करून लस रोकप्रतिकारक यंत्रणेला संदेश देण्यासाठी ‘मेसेंजर आरएनए’चा वापर करतात. मेसेंजर आरएनए हे विशिष्ट विषाणूशी लढण्यासाठी आवश्यक प्रथिने तयार करण्यासाठी पेशींना निर्देश देऊ शकते. आरएनए हे आधीच पेशींमध्ये अस्तित्वात असतात.\nकुतूहल : यान आंद्रे लकून : डीप लर्निंग��े गॉडफादर\nविज्ञान दिनी विज्ञानप्रेमींना मेजवानी खुला दिवस, शास्त्रज्ञ संवाद अशा विविध उपक्रमांचे आयोजन\nवर्धापनदिन विशेष : प्रयोगकलांसाठी कटिबद्ध ‘डॉ. अशोक दा. रानडे अर्काइव्हज’\nविश्लेषण : ‘भारतरत्न’च्या मागे फायद्याचं राजकारण या पुरस्काराचा इतिहास नेमका कसा राहिला आहे या पुरस्काराचा इतिहास नेमका कसा राहिला आहे\nहेही वाचा – विश्लेषणः गुगलसाठी भारतात क्रोमबुक लॅपटॉपचे उत्पादन करणे का महत्त्वाचे\nकॅटलिन कारिको आणि ड्र्यू वेसमन यांनी काय केले\nएमआरएनए तंत्रज्ञान याआधी विकसित झाले असले तरी लस तयार करण्यासाठी ते पुरेसे परिपूर्ण नव्हते. कारिको आणि वेसमन या दोन्ही शास्त्रज्ञांनी न्यूक्लयोसाइड बेस मॉडिफिकेशन विकसित केले. जे प्रयोगशाळेत निर्माण केलेल्या ‘एमआरएनए’विरोधात प्रक्षोभक हल्ला सुरू करण्यापासून रोगप्रतिकारक प्रणालीला रोखतात. यापूर्वी ‘एमआरएनए’विरोधात विषाणूंचा हल्ला रोखणे हा या तंत्रज्ञानाच्या वापरातील मोठा अडथळा होता. शरीरातील ‘एमआरएनए’चे कार्य डीएनएपासून पेशींना विशिष्ट सूचना वितरित करण्यास मदत करणे आहे. या प्रतिपिंडामुळे एखाद्या व्यक्तीची रोगप्रतिकारकशक्ती विषाणूशी लढा देण्यास सज्ज होते आणि करोनाबाधिताच्या शरीरात प्रवेश केल्यास करोनाला निष्प्रभ करण्यास मदत करते. पेशींनी शरीरात प्रथिने तयार केल्यानंतर शरीर एमआरएनएपासून मुक्त होते. या दोन्ही शास्त्रज्ञांचे एमआरएनए तंत्रज्ञानावरील लशींचे काम आधीच सुरू होते. मात्र करोनाकाळात लशीसाठी प्रयत्न सुरू झाल्यानंतर हे तंत्रज्ञान खरोखर उपयुक्त ठरले.\nएमआरएनए लशीचा करोनाकाळात कसा फायदा झाला\nकरोनाच्या प्रादुर्भावादरम्यान प्राणघातक आणि वेगाने पसरणाऱ्या विषाणूविरोधात अस्त्र शोधण्यात वेळ महत्त्वाचा होता. त्या वेळी एमआरएनए तंत्रज्ञान निर्णायक ठरले. कारिको आणि वेसमन यांच्या संशोधनानंतर मॉडेर्ना आणि फायझर यांनी लस तयार करताना हे तंत्रज्ञान वापरले. ‘बायाे एन टेक’ने जूनमध्ये जाहीर केले की, प्रमुख औषधनिर्मिती कंपनी ‘फायझर’सह विकसित केलेल्या ‘एमआरएनए’ लशीची मात्रा जगभरातील सुमारे दीड अब्ज नागरिकांना देण्यात आली. करोनाचे गंभीर परिणाम रोखण्यास या लशीची मदत झाली आणि लाखो नागरिकांचे जीव वाचले. युरोपियन औषध संस्थेने (ईएमए) २०२३च्या सुरुवात���ला व्यक्त केलेल्या अंदाजानुसार करोना महासाथीच्या पहिल्या वर्षात या करोना प्रतिबंधक लशींनी जागतिक स्तरावर सुमारे दोन कोटी नागरिकांचे जीव वाचविण्यास मोलाची भूमिका बजावली आहे. पाश्चात्त्य देशांत एमआरएनए तंत्रज्ञानावर आधारित ‘बायो एन टेक’ आणि ‘फायझर’ने विकसित केलेल्या लशींच्या मात्रा व्यापक प्रमाणात वापरण्यात आल्या. करोनाकाळात विस्कळीत झालेल्या जगाला आणि टाळेबंदीत अडकलेल्या समाजाला आपले व्यवहार पूर्ववत करण्यास या लशींमुळे मोलाची मदत झाली.\nहेही वाचा – बिहारच्या जातनिहाय सर्वेक्षणातून नव्या राष्ट्रीय राजकारणाची नांदी\nकॅटालिन करिको यांचा जन्म १९५५ मध्ये हंगेरीतील स्झोलनोक येथे झाला. सेगेड विद्यापीठातून त्यांनी १९८२ मध्ये पीएचडी केली. हंगेरियन अकादमी ऑफ सायन्समधून १९८५ मध्ये त्यांनी पोस्टडॉक्टरल फेलोशिप मिळविली. पेनसिल्व्हेनिया विद्यापीठात साहाय्यक प्राध्यापक म्हणून त्यांनी १९८९ मध्ये नियुक्ती झाली. २०१३ पर्यंत त्या या विद्यापीठात कार्यरत होत्या. २०२२ पर्यंत त्या ‘बायो एन टेक’ या जर्मन जैवतंत्रज्ञान कंपनीत वरिष्ठ उपाध्यक्ष आणि ‘आरएनए प्रोटिन रिप्लेसमेंट’ विभागाच्या प्रमुख होत्या आणि तेव्हापासून त्यांनी कंपनीचे सल्लागार म्हणूनही काम सांभाळले. सध्या त्या हंगेरीतील सेगेड विद्यापीठात प्राध्यापिका असून पेनसिल्व्हेनिया विद्यापीठाच्या ‘पेरेलमन स्कूल ऑफ मेडिसिन’मध्ये सहयोगी प्राध्यापिका म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत.\nवेसमन यांचा जन्म अमेरिकेतील लेक्सिंग्टन येथे १९५९ मध्ये झाला. १९८७ मध्ये बोस्टन विद्यापीठातून त्यांनी पीएचडी मिळवली. हार्वर्ड मेडिकल स्कूलमधील बेथ इस्रायल डेकोनेस मेडिकल सेंटरमध्ये त्यांनी वैद्यकीय शिक्षण घेतले. सध्या ते ‘पेरेलमन स्कूल’मध्ये लस संशोधन विभागाचे प्राध्यापक आहेत. पेनसिल्व्हेनिया विद्यापीठातच त्यांची कारिको यांच्याशी परिचय झाला आणि त्यांनतर दोघांनी एकत्र मिळून संशोधन केले.\nमराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.\nविश्लेषण : बिहारच्या जातनिहाय सर्वेक्षणातून नव्या राष्ट्रीय राजकारणाची नांदी\nरिवा'ज रिवेंजरिवा'ज रिवेंज (भाग-१) …….पुसेगावातून सात अठ्ठावन्नला साताऱ्याला जाणय्रा गाडीची खूप जण वाट पाहत होते. त्या सगळ्यांमध्ये अशी एक व्यक्ती होती. जी फक्त वाट बघत नव्हती तर डोळे मिटून बस लवकर येण्यासाठी …\nविश्लेषण : दिल्लीत पाकिस्तानचा राष्ट्रीय दिवस का साजरा केला जातो या दिवसाचा ‘लाहोर ठरावा’शी संबंध काय\nविश्लेषण: डब्ल्यूटीओत भारत-थायलंड आमने-सामने का\nनिवडणूक रोखे योजना घटनाबाह्य, सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा, नेमका निकाल काय\nशेअर बाजाराने आज विशेष ट्रेडिंग सत्र का केले आयोजित\nविश्लेषण : प्रेमळ लॅब्रडॉरऐवजी कणखर बेल्जियन मालिनोआस… भारतीय सैन्यदलांचे श्वानप्राधान्य का बदलले\n ‘रात्रीस खेळ चाले’ फेम अभिनेत्री अडकली विवाहबंधनात, फोटो आले समोर\n‘कैदी’ ते ‘जन गण मन’, OTT वरील हे ७ क्राईम थ्रिलर चित्रपट तुम्हाला नक्की आवडतील\nPhotos: टीना डाबी यांच्या IAS बहिणीने IPS अधिकाऱ्याशी केलं लग्न, त्यांच्या पतीचं महाराष्ट्राशी आहे कनेक्शन\nमोबाईल फोन बॅटरीचा स्फोट होऊन बालकाचा मृत्यू…. \nमहायुतीत दबावतंत्राला जोर; शिवसेनेचा २२ तर राष्ट्रवादीचा १६ जागांवर दावा, भाजपची आठवडाभरात बैठक\nसभागृहातील लाचखोरीसाठी लोकप्रतिनिधींना संरक्षण नाही; ऐतिहासिक निर्णय, झारखंड मुक्ती मोर्चा निकाल रद्दबातल\n‘मोदी का परिवार’ने प्रत्युत्तर; लालूप्रसाद यादव यांच्या टीकेनंतर भाजप आक्रमक\nनड्डाही लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात\nसंसदेत सोप्या प्रश्नावर नारायण राणेंचा गोंधळ, दिलं भलतंच उत्तर ‘तो’ व्हिडीओ शेअर करत अंजली दमानिया म्हणाल्या, “नुसती दादागिरी…”\n“महाराष्ट्रात जे झालं, ते काश्मीरमध्ये होऊ नये”, सुप्रिया सुळेंचा जम्मू-काश्मीरबाबत मोदी सरकारला सवाल; म्हणाल्या, “एवढं तर करूच शकता तुम्ही\n“…तर मनोज जरांगेंचे ओबीसी समाजावर उपकार होतील”, छगन भुजबळांचं वक्तव्य, नेमकं काय म्हणाले\nKrishna Janmabhoomi : औरंगजेबानेच तोडलं होतं मथुरेतील केशवदेव मंदिर, कृष्ण जन्मभूमीप्रकरणी ASI चा मोठा खुलासा\nविश्लेषण : पंडित नेहरू आणि इंदिरा गांधी भारतीयांना कमी लेखत होते पंतप्रधान मोदींनी नेमकं कोणत्या भाषणांचा उल्लेख केला\nIND vs ENG : दुसऱ्या कसोटीनंतर इंग्लंडचा आख्खा संघ भारत सोडून दुबईत दाखल\nकार अपघातात पत्नीचा मृत्यू, पतीने स्वतः विरोधात दाखल केला गुन्हा; कुठे घडली घटना\nफटाका फॅक्टरीला आग लागून सहा जणांचा मृत्यू, ५० पेक्षा जास्त लोक होरपळले, मदत आ���ि बचावकार्यात आगीचा अडथळा\nरोज रात्री १२ ला किंवा नंतर झोपत असाल तर तुमचं शरीर कसं बदलतं पाहा; वजन व कोलेस्ट्रॉलवर होणारा परिणाम व उपाय\nMaharashtra News : “महायुतीचा १५५ कोटींचा मोबाईल घोटाळा”, काँग्रेसचा मोठा आरोप\nMore From लोकसत्ता विश्लेषण\nविश्लेषण: डब्ल्यूटीओत भारत-थायलंड आमने-सामने का\nविश्लेषण : दिल्लीत पाकिस्तानचा राष्ट्रीय दिवस का साजरा केला जातो या दिवसाचा ‘लाहोर ठरावा’शी संबंध काय\nविश्लेषण : भारताच्या कृषी उत्पादनावरील अनुदानावर थायलंडने प्रश्नचिन्ह का उपस्थित केले यावर भारत सरकारचं म्हणणं काय\nसरकारी स्मारके: राजमाता सईबाई, जीवा महाले व लहुजी वस्ताद होते तरी कोण\nपंतप्रधान मोदींनी सागरतळाशी का मारली बुडी; नरेंद्र मोदींसाठी द्वारका का महत्त्वाची\nविश्लेषण : भाजपच्या पहिल्या यादीत सामाजिक समीकरणांचा विचार; मतपेढी मजबूत करण्याचा इरादा\nविश्लेषण : प्रेमळ लॅब्रडॉरऐवजी कणखर बेल्जियन मालिनोआस… भारतीय सैन्यदलांचे श्वानप्राधान्य का बदलले\nविश्लेषण : भारतासमोर लठ्ठपणाचे संकट\nसर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती ते आता थेट भारताचे नवे लोकपाल; जाणून घ्या मराठमोळ्या अजय खानविलकरांचा प्रवास\nविश्लेषण : भारताने मॉरिशसच्या आगालेगा बेटावर निर्माण केलेल्या हवाई तळाचे महत्त्व काय आहे त्याचा भारताला कसा फायदा होईल\nविश्लेषण: डब्ल्यूटीओत भारत-थायलंड आमने-सामने का\nविश्लेषण : दिल्लीत पाकिस्तानचा राष्ट्रीय दिवस का साजरा केला जातो या दिवसाचा ‘लाहोर ठरावा’शी संबंध काय\nविश्लेषण : भारताच्या कृषी उत्पादनावरील अनुदानावर थायलंडने प्रश्नचिन्ह का उपस्थित केले यावर भारत सरकारचं म्हणणं काय\nसरकारी स्मारके: राजमाता सईबाई, जीवा महाले व लहुजी वस्ताद होते तरी कोण\nपंतप्रधान मोदींनी सागरतळाशी का मारली बुडी; नरेंद्र मोदींसाठी द्वारका का महत्त्वाची; नरेंद्र मोदींसाठी द्वारका का महत्त्वाची\nविश्लेषण : भाजपच्या पहिल्या यादीत सामाजिक समीकरणांचा विचार; मतपेढी मजबूत करण्याचा इरादा\nतुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का\nफोटो गॅलरीवेब स्टोरीजटॉप न्यूज\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00862.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/lokrang/lokrang-article-microwave-satellites-wifi-system-solar-system-about-satellites-which-are-very-important-in-research-amy-95-4041959/", "date_download": "2024-03-04T23:49:06Z", "digest": "sha1:3TKR6GU4PP5JF6WGUYAEGNXFPWD6NKNY", "length": 41582, "nlines": 328, "source_domain": "www.loksatta.com", "title": "मायक्रोवेव्ह उपग्रहांची किमया...| lokrang article Microwave satellites WiFi system solar system About satellites which are very important in research", "raw_content": "\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nआपल्या घरातील अन्न गरम करणाऱ्या मायक्रोवेव्हमधील, तसेच वायफाय यंत्रणेत वापरल्या जाणाऱ्या लहरी काय करू शकतात याची आपल्याला कल्पना नाही.\nWritten by लोकसत्ता टीम\nडॉ. सुवर्णा मेघश्याम पुनाळेकर\nआपल्या घरातील अन्न गरम करणाऱ्या मायक्रोवेव्हमधील, तसेच वायफाय यंत्रणेत वापरल्या जाणाऱ्या लहरी काय करू शकतात याची आपल्याला कल्पना नाही. पृथ्वीच्या अभ्यासात त्यांना महत्त्वाचं स्थान आहे. तसेच सूर्यमालेतील इतर ग्रहांच्या भूभागाचा ठाव घेण्यासाठीही त्यांचा उपयोग होत आहे. या लहरींचा आधार घेऊन संशोधनात अतिशय मोलाच्या ठरणाऱ्या उपग्रहांविषयी..\nकलिंगड खाल्यानंतर त्याची साल कचऱ्यात टाकू नका, ‘असा’ करा वापर, मिळतील जबरदस्त फायदे\nबाजारात मिळणाऱ्या ब्रेड्सपैकी कोणते ब्रेड्स खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवता येईल\nकार खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी टाटाच्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या ‘या’ २ इलेक्ट्रिक गाड्या झाल्यात स्वस्त\n२ चमचे मधाचे सेवन केल्याने रक्तातील साखर अन् कोलेस्टेरॉलची पातळी कमी होऊ शकते तज्ज्ञ काय सांगतात, वाचा…\n‘‘अच्छा, तुम्हाला तुमचं हरवलेलं शहर शोधायला आमचं अंतराळ यान वापरायचं आहे तर’’ नासाच्या शटल इमेजिंग रडार (SIR), या प्रोजेक्टचे प्रमुख चार्ल्स एलाची यांनी माहितीपटकार निकोलस क्लॅप यांना हा प्रश्न १९८३ मध्ये झालेल्या त्यांच्या भेटीत विचारला होता. नुकतीच एलाचींना सहारा वाळवंटात लाखो वर्षांपूर्वी लुप्त झालेल्या मोठय़ा नद्यांची पात्र कोलंबिया या अंतराळ यानात बसवलेल्या काही सेन्सर्सच्या साहाय्याने शोधली. त्यांनी वापरलेले तंत्रज्ञान, सहाराच्या त्या गूढ, विराण वाळवंटाने गिळून टाकलेल्या उबार या एके काळी गजबजलेल्या व्यापारी वसाहतीचा ठावाठिकाणा शोधू शकेल का, हा प्रश्न क्लॅप यांना पडला होता. क्लॅप आणि एलाची यांच्यातील ती भेट पुरातत्त्वशास्त्रातील संशोधनासाठी उपग्रहांचा वापर करणाऱ्या ‘स्पेस आर्किओलॉजी’ या आगळय़ावेगळय़ा क्षेत्राच्या पायाभरणीसाठी फार उपयुक्त ठरली. पुढील दहा-वीस वर्षांत ओमान या देशात दक्षिणेला, एका लुप्त ओअॅयसिसचे आणि त्याभोवती वसलेल्���ा उबारचे अवशेष शोधण्यात क्लॅप आणि नासातील संशोधक रोनाल्ड बॉन यांना यश मिळाले. चॅलेंजर या यानातून घेतलेल्या विशिष्ट छायाचित्रांनी साधारणत: २००० वर्षांपूर्वी अस्तित्वात असलेल्या या वसाहतीचे अचूक स्थान शोधून दिले. परंतु पार वाळूच्या जाड थरांखाली दडून गेलेल्या पुरातन वसाहतींच्या खाणाखुणा अवकाशातून कशा बरे दिसल्या असतील’’ नासाच्या शटल इमेजिंग रडार (SIR), या प्रोजेक्टचे प्रमुख चार्ल्स एलाची यांनी माहितीपटकार निकोलस क्लॅप यांना हा प्रश्न १९८३ मध्ये झालेल्या त्यांच्या भेटीत विचारला होता. नुकतीच एलाचींना सहारा वाळवंटात लाखो वर्षांपूर्वी लुप्त झालेल्या मोठय़ा नद्यांची पात्र कोलंबिया या अंतराळ यानात बसवलेल्या काही सेन्सर्सच्या साहाय्याने शोधली. त्यांनी वापरलेले तंत्रज्ञान, सहाराच्या त्या गूढ, विराण वाळवंटाने गिळून टाकलेल्या उबार या एके काळी गजबजलेल्या व्यापारी वसाहतीचा ठावाठिकाणा शोधू शकेल का, हा प्रश्न क्लॅप यांना पडला होता. क्लॅप आणि एलाची यांच्यातील ती भेट पुरातत्त्वशास्त्रातील संशोधनासाठी उपग्रहांचा वापर करणाऱ्या ‘स्पेस आर्किओलॉजी’ या आगळय़ावेगळय़ा क्षेत्राच्या पायाभरणीसाठी फार उपयुक्त ठरली. पुढील दहा-वीस वर्षांत ओमान या देशात दक्षिणेला, एका लुप्त ओअॅयसिसचे आणि त्याभोवती वसलेल्या उबारचे अवशेष शोधण्यात क्लॅप आणि नासातील संशोधक रोनाल्ड बॉन यांना यश मिळाले. चॅलेंजर या यानातून घेतलेल्या विशिष्ट छायाचित्रांनी साधारणत: २००० वर्षांपूर्वी अस्तित्वात असलेल्या या वसाहतीचे अचूक स्थान शोधून दिले. परंतु पार वाळूच्या जाड थरांखाली दडून गेलेल्या पुरातन वसाहतींच्या खाणाखुणा अवकाशातून कशा बरे दिसल्या असतील यासाठी आपल्या डोळय़ाला दिसणाऱ्या ‘व्हिसिबल’ प्रकाश लहरींपेक्षा लांब तरंगलांबी (वेव्हलेन्थ) असणाऱ्या मायक्रोवेव्ह या लहरी उपयोगी ठरल्या. आपल्या घरातील अन्न गरम करणाऱ्या मायक्रोवेव्हमध्ये, तसेच वायफाय यंत्रणेत वापरल्या जाणाऱ्या याच त्या लहरी.\nवरून दिसणाऱ्या पृथ्वीच्या पृष्ठभागाखाली अनेक घडामोडी सतत घडत असतात- ज्यांची माहिती मिळवणे एकदंरीत पर्यावरणाच्या अभ्यासासाठी अत्यावश्यक असते. याखेरीज, सतत ढगाळ वातावरण असलेल्या प्रदेशांत, जसे की- सागरी बेटे, उष्णकटिबंधीय जंगले, समशीतोष्ण आणि ध्रुवीय प्रदेश ���ेथील नियमित स्वरूपात माहिती केवळ ऑप्टिकल छायाचित्रांतून मिळवणे शक्य होत नाही. मायक्रोवेव्ह लहरी ढगांच्या, धुक्याच्या आरपार जाऊ शकतात, आणि त्यामुळे ऑप्टिकल उपग्रहांपेक्षा अधिक नियमितपणे मायक्रोवेव्ह उपग्रहांनी काढलेली छायाचित्रे उपलब्ध होऊ शकतात. विशेषत: वादळी, ढगाळ दिवसांत पूर परिस्थितीचा अंदाज घेण्यासाठी लवकरात लवकर अशी उपयुक्त छायाचित्रे मिळवणे वित्त आणि जीवितहानी टाळण्यासाठी महत्त्वाचे असते.\nमायक्रोवेव्ह स्पेक्ट्रममध्ये तरंगलांबी ही सामान्यत: १ मीमी ते ३० सेमी इतकी असू शकते. जेवढी लांबी अधिक तितकी पृष्ठभाग भेदून आत शिरण्याची क्षमता अधिक. विशेषत: ‘एल’ बॅण्ड लहरी (-३० सेमी) वालुकामय किंवा बर्फाच्छादित पृष्ठभागाच्या १ ते ५ मी इतक्या खोलवर जाऊ शकतात. हा गुणधर्म लक्षात घेऊन, १९७०-८० च्या दशकात डॉ. एलाची आणि त्यांचे सहकारी मायक्रोवेव्ह लहरींचा वापर पृथ्वीवरील तसेच सूर्यमालेतील इतर ग्रहांवरील काही भौगोलिक तसेच भूगर्भशास्त्रीय गोष्टींच्या अभ्यासासाठी करता येईल का याचे संशोधन करत होते. त्यातूनच एलाची यांना प्रायोगिक तत्त्वावर काही मायक्रोवेव्ह सेन्सर्स अंतराळात झेपावणाऱ्या यानात बसवावे आणि त्यातून मिळणाऱ्या इमेजेसमध्ये दृष्टीआडच्या पृथ्वीवरील सृष्टीचं दर्शन घडते का ते पाहावे, अशी कल्पना सुचली. आश्चर्यकारकरीत्या वर उल्लेख केलेल्या सहारा वाळवंटातील लुप्त नद्यांच्या पात्रांचा आणि वसाहतींचा शोध या छायाचित्रांमुळे लागला. या आणि अशाच आधीच्या काही प्रायोगिक मोहिमांतून समुद्राच्या लाटांचं विशेषत: खराब वादळी हवामानातील स्वरूप, तसेच ध्रुवांवरील वितळणारे आणि कोसळून समुद्राधीन होणारे बर्फाचे कडे, असे बरेच काही मायक्रोवेव्ह लहरींच्या साहाय्याने अभ्यासात येईल, हे शास्त्रज्ञांच्या लक्षात आले. ‘सीसॅट’ हा पहिला मायक्रोवेव्ह उपग्रह १९७८ मध्ये आकाशात झेपावला. त्यांनतर पुढील दशकांमध्ये विविध मायक्रोवेव्ह उपग्रह, जसे की भारताचे ‘रीस्याट’, जपानी ‘आलोस पल्सार’ आणि युरोपिअन ‘सेंटीनेल-१’, इत्यादी पृथ्वीच्या भोवती विविध कक्षांमध्ये स्थिरावले.\nयातील पृथ्वीनिरीक्षण करणारे बहुतांश उपग्रह ‘अॅेक्टिव्ह’ अर्थात सक्रिय या प्रकारात मोडतात. ऑप्टिकल उपग्रह हे परावर्तित सूर्यकिरणाचेच मापन करत असतात. म्हणून त���यांना ‘पॅसिव्ह’ उपग्रह म्हणतात. परंतु सूर्यप्रकाशात, तसेच पृथ्वीमधून उत्सर्जित होणाऱ्या प्रकाशात मायक्रोवेव्ह लहरींचे प्रमाण फारच कमी असते. त्यामुळे या मायक्रोवेव्ह उपग्रहांना सूर्यावर अवलंबून न राहता स्वत:चा प्रकाशस्रोत घेऊन फिरावे लागते. हे उपग्रह मायक्रोवेव्ह लहरींचा ‘टॉर्च’ अर्थात प्रकाशझोत पृथ्वीच्या दिशेने पाठवतात. त्यानंतर परावर्तित झालेल्या प्रकाशाचे आणि त्याच्या एकंदरीत ‘रिटर्न जर्नी’ला लागलेल्या वेळेचे अचूक मापन करतात. यातूनच ‘रडार बॅकस्कॅटर’ अर्थात मायक्रोवेव्ह सिग्नलचे मोजमाप मिळते. आपण समुद्र किनारी, हवामानमापन केंद्राच्या किंवा मिलिटरी बेसच्या जवळ ‘रडार’ यंत्रणा पाहतो. त्याही थोडय़ाफार फरकाने अशा प्रकारे स्वत:चा स्रोत वापरून लांबवरच्या गोष्टींची माहिती मिळवत असतात.\nमायक्रोवेव्ह (किंवा रडार) छायाचित्रांचे आपल्याला दिसण्यासाठी केले जाणारे ‘इमेज’रूपी चित्रण हे फार स्पष्ट नसते. जंगल, शहर, जलाशय या ऑप्टिकल इमेजेसमध्ये सहज दिसणाऱ्या गोष्टी धूसर दिसतात. पण या अस्पष्टतेत, ज्या गोष्टींपासून परावर्तित होऊन या लहरी आल्या आहेत, त्या गोष्टींविषयी दोन महत्त्वपूर्ण संदेश असतात – पहिला, त्या गोष्टी खडबडीत आहेत की गुळगुळीत, याची माहिती देतो. समजा उपग्रहाने सोडलेला किरणांचा झोत जर नितळ शांत जलाशय किंवा समुद्रावर पडला तर त्याच्यातील बहुतांश किरणे उपग्रहापासून विरुद्ध दिशेला परावर्तित होतात. जसे आपण आरशाच्या एका बाजूला उभे राहून त्याच्या मध्यावर टॉर्च मारला तर आपल्या विरुद्ध बाजूला त्याचा झोत पडतो, तसेच हे. त्यामुळे असे जलमय भूभाग मायक्रोवेव्ह इमेजमध्ये सामान्यत: गडद काळोखी दिसतात. याउलट जर उपग्रहांतून येणारे किरण जंगलांवर किंवा इमारती, पूल यावर पडले तर त्यातील किरण अनेक बाजूला विखुरतात. उपग्रहाच्या दिशेनेही त्यातील बरेचसे किरण परतीचा प्रवास करतात. त्यामुळे जलाशयांच्या तुलनेत असे खडबडीत, उंच सखल पृष्ठभाग जास्त चमकदार दिसतात. तसेच ज्या वेळी अथांग समुद्राच्या नितळ कांतीवर मोठय़ा लाटा उठतात किंवा मोठाली जहाजे मार्गस्थ होतात त्या वेळी गडद आणि चमकदार रांगोळीच मायक्रोवेव्ह इमेजेसमध्ये दिसू लागते.\nमायक्रोवेव्ह बॅकस्कॅटर मधील दुसरा महत्त्वाचा संदेश भूपृष्ठावरील गोष्टींच्या डायइलेक्ट्र���क कॉन्स्टन्ट अर्थात पराविद्युत स्थिरांकाशी संबंधित असतो. सोप्या शब्दांत सांगायचं तर हा स्थिरांक एखाद्या गोष्टीत लहरी किती सहजतेने शोषल्या जातात आणि परावर्तित होऊ शकतात याची कल्पना देतो. उदाहरणार्थ पाण्याचा डायइलेक्ट्रिक कॉन्स्टन्ट खूप जास्त असतो, तर हवेचा आणि सुक्या मातीचा, वाळूचा फार कमी. जेव्हा लहरी हवेतून प्रवास करून नितळ पाण्यावर येऊन आदळतात, तेव्हा त्याच्या उच्च स्थिरांकामुळे त्या जोरकसपणे परावर्तित होतात. मात्र वर उल्लेख केल्याप्रमाणे हे परावर्तन सेन्सरच्या विरुद्ध दिशेला होते आणि त्यामुळे पाणी गडद दिसते. आता समजा लहरी ओल्या मातीवर पडल्या, तर त्याआधी शोषल्या जातात आणि तितक्याच जोमाने पुन्हा बाहेर बहुविध दिशांना उत्सर्जित केल्या जातात. त्यामुळे ओली माती मायक्रोवेव्ह इमेजेसमध्ये जास्त चमकदार भासते. याउलट दुष्काळी भागातली सुकी माती किंवा वाळूमधून मायक्रोवेव्ह लहरी फार शोषल्या किंवा परावर्तित केल्या जात नाहीत आणि अशा शुष्क जागा मायक्रोवेव्ह इमजेमध्ये तुलनेने गडद दिसतात. ओल्या मातीत मात्र या लहरी फार खोलपर्यंत जाऊ शकत नाहीत. त्यामुळे अशा ओलसर मातीखाली दडलेली रहस्य मायक्रोवेव्ह लहरी फार शोधू शकत नाहीत. परंतु विज्ञान तंत्रज्ञानाच्या जगात एका गोष्टीतील मर्यादा ही दुसऱ्या समस्येवरील उपाय असू शकते. तेव्हा, मायक्रोवेव्ह लहरींचा उपयोग जमिनीत पाण्याचे किती प्रमाण आहे हे मोजण्यासाठी केला जातो. त्यामुळे विशेषत: प्रचंड पावसानंतर किंवा हिमनद्या/तलाव अचानक विरघळून होणाऱ्या भूस्खलनाची आगाऊ सूचना देण्यासाठी ह्या लहरींचा उपयोग होऊ शकतो. हल्लीच सिक्कीममध्ये हिमतलाव तुडुंब भरून फुटला तेव्हा त्याची मायक्रोवेव्ह छायाचित्रे काही माध्यमांवर दाखवण्यात आली होती.\nमायक्रोवेव्ह सिग्नल्स हे एकंदरीत पृथ्वीवरील गोष्टींचा पृष्ठभाग, त्याची जडणघडण आणि त्यातील घटक याच्याशी संबंधित असतात. बहुविध प्रकारच्या संशोधनात आणि अगदी रोजच्या आयुष्यातही ह्या इमेजेसमधून मिळालेली माहिती उपयुक्त ठरते. त्यांच्या विश्वासार्ह नियमिततेमुळे पीक वाढीच्या विविध टप्प्यांची माहिती मिळते. उदाहरणार्थ, शेताची नांगरणी कधी झाली, बियाणे रुजून किती दिवस झाले, फुलोरा कधी आला, धान्यांची कणसे कधी बहरू लागली, पीक तोडणी कधी झाली, इत्यादी. य��च प्रकारे जंगलातील झाडे किती मोठाली आहेत, त्यांचा खोडांमध्ये किती प्रमाणात कार्बन एकवटला आहे याचे ठोकताळे मांडले जातात. याशिवाय, नद्यांची पात्रं तुडुंब भरल्यावर ओढवणारी पूरस्थिती, तसेच ध्रुवीय प्रदेशात मागील २०-३० वर्षांत झालेला हिमावरणाचा ऱ्हास, रोडावणारे बर्फाचे थर याविषयी अनन्यसाधारण माहिती मायक्रोवेव्ह लहरी आपल्यापर्यंत घेऊन येतात. आणखी अनोखे उदाहरण द्यायचे तर समुद्रावर होणारी चाचेगिरी किंवा बेकायदेशीर व्यापार, मासेमारीवर लक्ष ठेवण्यासाठी या इमेजेसचा वापर करता येईल का याची चाचपणी सुरू आहे. ऑप्टिकल उपग्रहांच्या तुलनेत मायक्रोवेव्ह छायाचित्रांचा अभ्यास ही संशोधन शाखा आजही नवीन आणि तुलनेने जास्त क्लिष्ट आहे. धूसर अस्पष्टतेतून निव्वळ आणि निर्दोष संदेश मिळवणे तसे कर्मकठीणच. पण इतर प्रकारच्या उपग्रहांच्या जोडीने पृथ्वीच्या अभ्यासात या उपग्रहांना महत्त्वाचं स्थान आहे. एवढंच नाही तर सूर्यमालेतील इतर ग्रहांच्या भूभागाचा ठाव घेण्यासाठीही मायक्रोवेव्ह लहरी फार उपयोगी ठरत आहेत.\nअमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष थिओडोर रूसवेल्ट यांचे ‘डेअर मायटी थिंग्स’ हे भाषण पार दूरवर लेबेनॉनमधल्या छोटय़ाशा गावात जन्मलेल्या एलाचींना फार प्रेरणादायी वाटायचे. २०२१ साली मंगळावर उतरलेल्या नासाच्या पर्सिवेअरन्स या रोव्हरच्या पॅराशूटवर बायनरी कोडमध्ये हेच शब्द लिहिले गेले. मायक्रोवेव्ह लहरी विज्ञानाच्या कक्षा रुंदावणाऱ्या आणि पृथ्वीविषयी आपल्याला अधिक सजग करणाऱ्या अशा अनेक महत्त्वाकांक्षी प्रयोगांचा आणि मोहिमांचा भाग होत्या आणि पुढेही असणार आहेत. यात आपल्या चांद्रयान मोहिमेचाही समावेश आहे. तेव्हा आपल्या दृष्टीच्या मर्यादांपलीकड असलेल्या दुनियेचे आणखी काय दर्शन या लहरी घडवतील याची कल्पना स्वयंपाकघरातील मायक्रोवेव्हचं बटण दाबताना एकदा तरी जरूर करावी.\n(लेखिका पर्यावरणशास्त्र अभ्यासक आणि रिमोट सेन्सिंगतज्ज्ञ आहेत.)\nमराठीतील सर्व लोकरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.\nलाल सिंहातल्या दिवाळी शिखर परिषदेचा वृत्तांत\nLove at first sight season 3-part 1मिष्टी आणि अनुराग च्या लग्नाला आता दोन वर्षे झालेली असतात…….अनुराग सहा महिन्यांसाठी लंडन ला गेलेला असतो……मिष्टी पुण्यात च असत��…. विराज चे मम्मा आणि पप्पा तिच्यासोबत राहत असतात….. \"मिष्टी …\n“शंका ठेवू नका आम्ही पुन्हा एकत्र…”, अजित पवारांचं शिरुरमधलं वक्तव्य चर्चेत\nपाच दिवसांत मोदी दुसऱ्यांदा नागपुरात, विमानतळावर गडकरी…\n“..तर मग आम्ही तुमच्याबरोबर येतो”, लोकसभा निवडणुकीआधी उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य\nVideo: अभिषेक बच्चनने ऐश्वर्या व लेकीसह केलं एंजॉय; आराध्याचा नवा लूक पाहून नेटकरी म्हणाले, “इतक्या वर्षांनी हिचं…”\n“१०-१० वेळा लपून-छपून भेटीगाठी करून…”, अमोल कोल्हेंचा अजित पवारांबाबत मोठा गौप्यस्फोट\n ‘रात्रीस खेळ चाले’ फेम अभिनेत्री अडकली विवाहबंधनात, फोटो आले समोर\n‘कैदी’ ते ‘जन गण मन’, OTT वरील हे ७ क्राईम थ्रिलर चित्रपट तुम्हाला नक्की आवडतील\nPhotos: टीना डाबी यांच्या IAS बहिणीने IPS अधिकाऱ्याशी केलं लग्न, त्यांच्या पतीचं महाराष्ट्राशी आहे कनेक्शन\nमोबाईल फोन बॅटरीचा स्फोट होऊन बालकाचा मृत्यू…. \nमहायुतीत दबावतंत्राला जोर; शिवसेनेचा २२ तर राष्ट्रवादीचा १६ जागांवर दावा, भाजपची आठवडाभरात बैठक\nसभागृहातील लाचखोरीसाठी लोकप्रतिनिधींना संरक्षण नाही; ऐतिहासिक निर्णय, झारखंड मुक्ती मोर्चा निकाल रद्दबातल\n‘मोदी का परिवार’ने प्रत्युत्तर; लालूप्रसाद यादव यांच्या टीकेनंतर भाजप आक्रमक\nनड्डाही लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात\nसंसदेत सोप्या प्रश्नावर नारायण राणेंचा गोंधळ, दिलं भलतंच उत्तर ‘तो’ व्हिडीओ शेअर करत अंजली दमानिया म्हणाल्या, “नुसती दादागिरी…”\n“महाराष्ट्रात जे झालं, ते काश्मीरमध्ये होऊ नये”, सुप्रिया सुळेंचा जम्मू-काश्मीरबाबत मोदी सरकारला सवाल; म्हणाल्या, “एवढं तर करूच शकता तुम्ही\n“…तर मनोज जरांगेंचे ओबीसी समाजावर उपकार होतील”, छगन भुजबळांचं वक्तव्य, नेमकं काय म्हणाले\nKrishna Janmabhoomi : औरंगजेबानेच तोडलं होतं मथुरेतील केशवदेव मंदिर, कृष्ण जन्मभूमीप्रकरणी ASI चा मोठा खुलासा\nविश्लेषण : पंडित नेहरू आणि इंदिरा गांधी भारतीयांना कमी लेखत होते पंतप्रधान मोदींनी नेमकं कोणत्या भाषणांचा उल्लेख केला\nIND vs ENG : दुसऱ्या कसोटीनंतर इंग्लंडचा आख्खा संघ भारत सोडून दुबईत दाखल\nकार अपघातात पत्नीचा मृत्यू, पतीने स्वतः विरोधात दाखल केला गुन्हा; कुठे घडली घटना\nफटाका फॅक्टरीला आग लागून सहा जणांचा मृत्यू, ५० पेक्षा जास्त लोक होरपळले, मदत आणि बचावकार्यात आगीचा अडथळा\nरोज रात्री १२ ला किंवा नंतर झोपत असाल तर तुमचं शरीर कसं बदलतं पाहा; वजन व कोलेस्ट्रॉलवर होणारा परिणाम व उपाय\nMaharashtra News : “महायुतीचा १५५ कोटींचा मोबाईल घोटाळा”, काँग्रेसचा मोठा आरोप\n‘डेटा’ग्रस्त समाज.. : समाजभानाचं हरपणं..\nआठवणींचा सराफा : बरंच काही आणि कॉफी..\nआम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : प्रयोगांच्या अमर्यादित शक्यता..\nआम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : दृष्टिकोनातला बदलकार..\nआवाज वाढव डीजे तुला..\nपडसाद : आजच्या वातावरणात गरजेचा लेख\n‘डेटा’ग्रस्त समाज.. : समाजभानाचं हरपणं..\nआठवणींचा सराफा : बरंच काही आणि कॉफी..\nआम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : प्रयोगांच्या अमर्यादित शक्यता..\nआम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : दृष्टिकोनातला बदलकार..\nतुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का\nफोटो गॅलरीवेब स्टोरीजटॉप न्यूज\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00862.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://bharatlive.news/salman-khan-tiger-3-box-office-collection-day-two-breaks-shahrukh-jawan-record-141699940876938-html/", "date_download": "2024-03-04T23:56:25Z", "digest": "sha1:LJHNQ65PR3CER7XVQ3CAXAA4G6HKJXLC", "length": 17908, "nlines": 140, "source_domain": "bharatlive.news", "title": "Tiger 3 Box office collection: सलमानच्या 'टायगर ३'ने मोडला शाहरुखच्या 'जवान'चा रेकॉर्ड - Latest Marathi News Jalgaon | Nashik | Pune | Mumbai - भारत लाईव्ह न्यूज मीडिया", "raw_content": "\nTiger 3 Box office collection: सलमानच्या ‘टायगर ३’ने मोडला शाहरुखच्या ‘जवान’चा रेकॉर्ड\nTiger 3 Box office collection: सलमानच्या ‘टायगर ३’ने मोडला शाहरुखच्या ‘जवान’चा रेकॉर्ड\nTiger 3 Box office collection: सलमानच्या ‘टायगर ३’ने मोडला शाहरुखच्या ‘जवान’चा रेकॉर्ड\nSalman khan Tiger 3 Box Office collection: नुकताच प्रदर्शित झालेल्या ‘टायगर ३’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर किती कमाई केली हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.\nSalman khan Tiger 3 Box Office collection: नुकताच प्रदर्शित झालेल्या ‘टायगर ३’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर किती कमाई केली हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.\nVidyut Jammwal: अभिनेता विद्युत जामवालाला पोलिसांनी केली अटक, काय आहे प्रकरण\nNeetu Singh: जया बच्चन पापाराझींशी असं का वागतात रणबीर कपूरच्या आईने केली पोलखोल\nशुटिंग दरम्यान तेजश्री प्रधान डायलॉग विसरली अन्…; पुढे काय झाले पाहा मजेशीर व्हिडीओ\nAai Kuthe Kay Karte 16th Feb: संजना सोडणार देशमुखांचे घर जाणून घ्या काय घडणार आजच्या भागात\nSmita Patil Death Anniversary: अमिताभ बच्चन यांचा अपघात होणार हे स्मिता पाटील यांना आधीच कळलं\nTharala Tar Mag: अर्जुन आणि कुसुम ताईंमध्ये का झाला होता वाद Video पाहून तुम्हालाही येईल ह���ू…\nनड्डा यांनी राज्यसभेचा राजीनामा दिला, लोकसभा निवडणूक लढवणार\nनागपूर : भरधाव ट्रकने इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनीला चिरडले\nटंचाई निवारणासाठी तारळी धरणातून पाणी द्या : सांगलीच्या आमदारांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन\nअमित शहा यांची आज सभा; संपूर्ण शहर भाजपमय, सांस्कृतिक मैदान सज्ज\n कॅफेत जेवल्यानंतर माऊथ फ्रेशनर्स घेतलेल्या पाच जणांना रक्ताच्या उलट्या, हरियाणातील घटना\nपब्लिक से बोल आज विशेष\nभारत लाईव्ह न्यूज मीडिया प्रगतिशील विचारधारेने प्रेरित व संचालित स्वतंत्र बातमी माहिती प्रसारक समूह आहे. आम्ही आमच्या माध्यमाने जगभरातील प्रमुख महत्वाच्या बातम्या घडामोडी , बदल , नवीन विकास योजना , शासकीय , प्रशासकीय , सामाजिक व गुन्हेगारी तसेच संपादकीय व विविध लेखकांच्या द्वारे लिखित बातम्या अग्रलेख विशेष माहिती आणि मथळे आमच्या माध्यमाने ईंग्रजी तसेच मराठी भाषेतून आमच्या वाचकांना उपलब्द करून देतो.\n दुसर्‍या घरोब्यासाठी पत्नीचा गळा आवळून दरीत फेकले\nअनेकवेळा नवरा-बायकोतील विसंवादाला प्रेमाचा त्रिकोण कारणीभूत असतो. त्याचे किंवा तिचे बाहेर कुठेतरी मधुर संबंध निर्माण झालेले असतात आणि हे मधुर …\n कसा बनला मायानगरीचा पहिला डॉन\nमुंबईमध्ये अनेक माफिया डॉन उदयास आले. पण, एकाने मुंबईच्या अंडरवर्ल्डला सर्वात आधी प्रकाश झोतात आणले; शिवाय अंडरवर्ल्ड आणि बॉलीवूड यांच्या …\n चोरच जेव्हा न्यायाधीश बनतो\nतो एक अट्टल चोर होता. देशभरात त्याच्या नावावर चोरीचे शेकडो गुन्हे दाखल झालेले होते. आठ राज्यांतील पोलिस या चोराच्या मागावर …\nगुन्हेगारांची मानसिकता; भयावह पातळीचा राग\nगुन्हा जेव्हा घडतो तेव्हा प्रचंड राग हा गुन्हेगाराच्या मनात आलेला असतो. रागाचा हा भर अत्युच्च पातळीवर पोहोचलेला असतो\nराजकीय वादाची ठिणगी; भूखंड वादाचा वणवा\nकल्याण पूर्वचे भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटाचे कल्याण शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर उल्हासनगरच्या हिललाईन पोलिस ठाण्यातच गोळीबार …\nगेल्या वर्षी 21 डिसेंबर रोजी रोमानियाच्या लिजंड एअरलाईन्सचे दुबईतून उड्डाण केलेले एक विमान फ्रान्सच्या व्हॅट्री विमानतळावर जवळपास तीन दिवस रोखून …\nMahashivratri 2024: महाराष्ट्रात आहेत ही ५ ज्योतिर्लिंग, यांच्याबद्दल तुम्हाला माहीत आहे का\nTravel Tips: भगवान शिवाच���या १२ ज्योतिर्लिंगांपैकी काही प्रसिद्ध ज्योतिर्लिंग महाराष्ट्रात आहेत. महाशिवरानिमित्त महाराष्ट्रातील ५ प्रसिद्ध ज्योतिर्लिंगांविषयी जाणून घेऊया.\nRelationship : चांगल्या जोडीदारामध्ये हवे हे 5 गुण\nजीवनाच्या प्रवासात प्रत्येक वळणावर आपल्या सोबत एक व्यक्ति असणे गरजेचे असते. जो तुम्हाला नेहमी साथ देईल. जीवनात तुम्ही जेव्हा कठीण …\nWomen Day 2024: कधी आणि का साजरा केला जातो आंतरराष्ट्रीय महिला दिवस जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व\nInternational Women Day 2024: आंतरराष्ट्रीय महिला दिन कधी आहे, आपण तो का साजरा करतो, त्याचा इतिहास आणि महत्त्व याबाबत येथे …\nजळगाव जिल्हा परिषदेतील मोठा गौडबंगाल…हजारो बेरोजगारांना डावलून मर्जीतील कंत्राटदारांना कामे वाटप : भारत लाईव्ह न्यूज मीडिया \nजळगाव : धनवीरसिंग ठाकूर , जळगाव जिल्हा परिषदेचा गेला कित्येक महिन्यापासून सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांचे काम वाटप समितीची बैठक गाजवत असून …\n#LatestNews #MarathiNews #Politics : भाजपची उमरगा तालुका कार्यकारिणी अखेर जाहीर \nउमरगा प्रतिनिधी उमरगा तालुका भारतीय जनता पार्टीची नूतन कार्यकारिणी व विविध आघाड्यांच्या अध्यक्षांची निवड शनिवारी (दि. २३) तालुकाध्यक्ष शहाजी पाटील …\n नागपुरमधून २८ डिसेंबरला लोकसभेचं रणशिंग फुंकणार\nनागपूर; पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या स्थापना दिनाचे औचित्य साधत येत्या २८ डिसेंबर रोजी नागपुरमध्ये काँग्रेस पक्षाची महारॅली आयोजित …\nमोदी है तो मुमकिन है, देशात २०३० पर्यंत २०० एअरपोर्ट, २०४७ पर्यंत ४५०० ‘वंदे भारत’ असतील”: ज्योतिरादित्य सिंधिया : भारत …\nमुंबई : विशेष वृत्त, भारतीय केबिनेट मधील तरुण नेतृत्व ज्योतिरादित्य सिंधिया ह्यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखती मध्ये भारतीय नेतृत्वाची धुरा …\nकाँग्रेसच्या मद्यसम्राट कडून २०० कोटी रोख सापडली …अजूनही पैसे मोजणी सुरु : धीरज साहू : भारत लाईव्ह न्यूज मीडिया \nमुंबई : धनवीरसिंग ठाकूर , एकी कडे नुकत्याच निवडणुका पार पडल्या आणि आजच तेलंगाणा राज्यात काँग्रेस ने सत्ता स्थापन केली …\nछत्तीसगडच्या मतमोजणीत कॉंग्रेस-भाजपमध्ये ‘टी-20’ सारखा ‘थरार’\nपुढारी ऑनलाईन डेस्क : छत्तीसगड विधानसभा निवडणूक मतमोजणीस आज सकाळी प्रारंभ झाला आहे. मतमोजणीच्या पहिल्या अडीच तासात क्रिकेट ‘टी-20’ मधील …\nछवी राजावत ह्यांच्या शब्दांतू��� : राजस्थानातील गावाची महिला सरपंच : अनुभव प्रवास : भारत लाईव्ह न्यूज मीडिया \nमुंबई : नवीन भारतीय युगातील महिला मुली जेथे चंद्रावर पाऊले उमटवीत आहेत तेथेच महिला म्हणून जेव्हा आपण एखाद्या समुदाय , …\nबातम्या विभाग: Select Categoryकरियर शिक्षण विशेषखेळ समाचारगुन्हेगारीजीवनशैलीठळक बातम्यापब्लिक से बोल आज विशेषपर्यटनमनोरंजनमहत्वाची बातमीमहत्वाची बातमीमोठी बातमीराजकारणविदेश बातम्याविशेष बातमीसंपादकीय\nभारत लाईव्ह न्यूज मीडिया :\nआमच्या अधिकृत मराठी भाषिक बातमी संकेतस्थळावर आपले स्वागत आहे. आम्ही भारत लाईव्ह न्यूज मीडिया आणतो जळगाव,नाशिक,पुणे,मुंबई येथील सर्व ठळक महत्वाच्या दैनंदिन घडामोडी तसेच महाराष्ट्र राज्यातील सर्व महत्वाच्या घडामोडी लागलीच आपल्या पर्यंत आपल्या मराठी भाषेतून. भारत लाईव्ह न्यूज मीडिया स्वतंत्र संचालित निष्पक्ष बातमी समूह असून आम्ही आमच्या शोध पत्रकारिता आधारित सामाजिक मुद्दे , शासकीय बाबी तसेच महत्वाच्या लेखन सामग्री आपल्या पर्यंत आमच्या अधिकृत संकेतस्थळ द्वारे पोहोचवितो.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00863.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.indiatimes.com/gadget-news/computer/what-is-jio-cloud-laptop-could-price-lower-than-rs-15000/articleshow/105355503.cms", "date_download": "2024-03-05T01:02:00Z", "digest": "sha1:4S3NJRW5BNOBRUEO364FTLWU5S72UY3F", "length": 16875, "nlines": 87, "source_domain": "marathi.indiatimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nजिओ क्लाउड करेल महागड्या लॅपटॉपची सुट्टी, १५,००० रुपयांमध्ये मिळेल ५० हजारांचा फायदा\nरिलायन्स जिओ लॅपटॉप, ज्याला जिओ क्लाउड लॅपटॉप देखील म्हटलं जात आहे, लॅपटॉप इंडस्ट्रीच्या अडचणी वाढवू शकतो. ह्यात क्लाउड टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात आला आहे त्यामुळे महागडा लॅपटॉप स्वस्तात बनवता येईल.\nरिलायन्स जिओ एक नवीन लॅपटॉप लाँच करण्याची तयारी करत आहे, त्यामुळे लॅपटॉप इंडस्ट्रीमध्ये उलथापालथ होऊ शकते. जिओ एक खास लॅपटॉप लाँच करत आहे, ज्याला जिओ क्लाउड लॅपटॉपचे नाव देण्यात आलं आहे. ही एक अशी टेक्नॉलॉजी आहे, ज्यामुळे महागडा लॅपटॉप स्वस्तात बनवता येईल. रिपोर्टनुसार, जिओ क्लाउड लॅपटॉप १५,००० रुपयांमध्ये लाँच केला जाऊ शकतो. असा दावा केला जात आहे की जिओच्या १५ हजार रुपयांच्या लॅपटॉपमध्ये ५० हजार रुपयांच्या लॅपटॉपचे फायदे मिळतील.\nक्लाउड लॅपटॉप म्हणजे काय\nलॅपटॉप बनवण्यासाठी अनेक प्रकारचं हार्डवेयर आवश्यक असतं. ह्या हार्डवेयरमध्ये चिपसेट, स्टोरेज आणि अन्य पार्ट्सचा समावेश असतो. परंतु क्लाउड टेक्नॉलॉजीमध्ये वर्चु्अली स्टोरेज आणि अन्य फीचर्सचा सपोर्ट दिला जातो. त्यामुळे डिव्हाइस बनवण्याचा खर्च कमी होतो. ह्या टेक्नॉलॉजीमध्ये रिमोटली फीचर्स अ‍ॅक्सेस करता येतात, फक्त इंटरनेट आवश्यक आहे.\nहे देखील वाचा: Redmi Note 13R Pro झाला चीनमध्ये लाँच, ह्यात आहे 108मेगापिक्सलचा कॅमेरा आणि १२जीबी रॅम\nथोडक्यात प्रोसेसिंगसाठी लागणारी पावर क्लाऊडमध्ये असेल आणि लॅपटॉप फक्त ती पावर अ‍ॅक्सेस करण्याचं माध्यम असेल. त्याचबरोबर हा लॅपटॉप सब्सक्रिप्शन मॉडेलसह येतो. ह्या मॉडेलमध्ये ग्राहकांना लॅपटॉप वापरण्यासाठी दरमहिन्याला किंवा दरवर्षी एक ठराविक रक्कम देखील द्यावी लागेल.\nपरंतु जिओ लॅपटॉप कधी पर्यंत लाँच केला जाईल, सध्या याबाबत कोणतीही माहिती उपलब्ध नाही. परंतु काही रिपोर्टमध्ये दावा केला जात आहे की हा लॅपटॉप पुढील वर्षी २०२४ पर्यंत लाँच केला जाऊ शकतो. ईटीच्या रिपोर्टनुसार, जिओ क्लाउड लॅपटॉप लॅपटॉप बनवण्यासाठी रिलायन्स जिओ कंपनीनं एचपी, लेनोवो आणि एसर सारख्या लॅपटॉप बनवणाऱ्या कंपन्यांशी संपर्क साधला आहे. विशेष म्हणजे कंपनीनं आपल्या अ‍ॅन्युअल जनरल मिटिंगमध्ये ह्या लॅपटॉपची माहिती दिली होती.\nहे देखील वाचा: १० वर्धापन दिनानिमित्त येत आहे सर्वात शक्तिशाली स्मार्टफोन; OnePlus 12 च्या लाँच डेटची घोषणा\nक्लाऊड टेक्नॉलॉजीच फायदा काय\nजिओ क्लाउड लॅपटॉपमध्ये हाय ग्रॉफिक्स असलेले गेम खेळता येतील. त्याचबरोबर हाय स्टोरेज असलेली कामे करता येतील. ह्या लॅपटॉपमध्ये तुम्हाला गेम खेळण्यासाठी अतिरिक्त स्टोरेजची आवश्यकता नाही.\nसिद्धेश जाधव जवळपास 6 वर्ष डिजिटल मीडियामध्ये टेक्नोलॉजी विषयी लिहीत आहे. सुरुवातीपासूनच टेक विषयी माहिती वाचकांना समजेल अशा सोप्या शब्दात मांडण्याचा प्रयत्न त्याने केला आहे. कामाव्यतिरिक्त सिद्धेशला प्रवास करायाला आवडतं. नेहमीच तो वेगवेगळ्या गड किल्ल्यांवर आणि ऐतिहासिक ठिकाणी फिरत असतो. फावल्या वेळात त्याला चित्रपट बघायला आवडतात. कधीकधी तो आपल्या भावना आणि विचार चारोळ्यांच्या माध���यमातून व्यक्त करतो.... Read More\nकरिअर न्यूजCareer In BCA: कम्प्युटरची आवड आहे मग 'बीसीए' मध्ये करा करिअर; भविष्य बदलेल..\nॲमेझॉनवर प्री-समर बोनान्झा- एसी आणि रेफ्रिजरेटरवर 55% पर्यंत सूट मिळवा\nआरोग्यऑफिसमधल्या या सवयींमुळे वाढू शकते वजन\nफॅशनदीपिकाच्या एथनिक लुकने चाहते घायाळ, ‘मस्तानी’ चा अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंगमध्ये जलवा\nAmazon Dell Days वर वेड्या किमतीत लॅपटॉप - सेल 23 फेब्रुवारीपर्यंत थेट\nटीव्हीचा मामलासुमित पुसावळेच्या जागी कोण 'बाळूमामां'ची भूमिका साकारणार लोकप्रिय अभिनेता; नवा अध्याय सुरू\nटीव्हीचा मामलारेश्मा शिंदेची नवी मालिका जुन्या हिंदी मालिकेचा रीमेक चाहत्यांना आठवली पार्वतीची 'कहानी'\nफॅशनअंबानीच्या कार्यक्रमात डायमंडचा पाऊस, हि-यांच्या कपड्यांत न्हायल्या नीता, इशा, श्लोका,राधिका\nविज्ञान-तंत्रज्ञानफबिंगने आणला नात्यांमध्ये दुरावा ; जाणून घ्या काय आहे फबिंग आणि त्यावरील उपाय\nविज्ञान-तंत्रज्ञानस्मार्टफोन टॉर्चच्या मदतीने सापडला कॅन्सर; आईने वाचवले ३ महिन्यांच्या बाळाला\nदेशउमेदवारी नाकारल्यावर प्रज्ञा सिंह ठाकूरची पहिली प्रतिक्रिया; थेट पंतप्रधान मोदींचे नाव घेतले\nपुणेपुण्याच्या हद्दीपासून आत येण्यास जड वाहनांना बंदी; शहर ओलांडताना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आदेश\nक्रिकेट न्यूजShardul Thakur Century: शार्दूल ठाकूरने मुंबईची लाज वाचवली; षटकार मारून झळकावले वादळी शतक\nपुणेहा हक्काचा मतदारसंघ धनगर समाजाला देण्याची इच्छा- शरद पवार; महादेव जानकर सोबत आले तर...\nक्रिकेट न्यूजसामना न खेळताही मुंबई इंडियन्सला मोठा धक्का, दिल्लीच्या संघाची एकच गोष्ट पडली सर्वात भारी\nस्मार्टफोनपेक्षा छोटा आणि स्वस्त मिनी पीसी लाँच; टच स्क्रीन आणि ८जीबी रॅमसह Meenhong JX2 लाँच\nASUS नं चार दमदार लॅपटॉप भारतात केले लाँच, ३२ जीबी रॅमसह मिळतेय फ्लिप डिजाइन\nवेगवान परफॉर्मन्स आणि एआय सपोर्टसह अ‍ॅप्पलचे नवीन मॅकबुक आणि आयमॅक लाँच, जाणून घ्या किंमत\nस्वस्त मॅकबुक लॅपटॉप येणार Apple Scary Fast Event कधी आणि कुठे पाहता येईल लाइव्ह Apple Scary Fast Event कधी आणि कुठे पाहता येईल लाइव्ह\nफक्त १३ हजारांमध्ये नवा कोरा अँड्रॉइड टॅब; Samsung Galaxy Tab A9 सीरीज भारतात लाँच\nअ‍ॅप्पल ३१ ऑक्टोबरला देणार सरप्राइज गिफ्ट, लाँच होतील 'हे' डिवाइस\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व��हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nमहाराष्ट्र बातम्या : ऑटो बातम्याव्हायरल बातम्याफोटो गॅलरीआंतरराष्ट्रीय बातम्यासरकारी योजनागुन्हेगारी बातम्यामहाराष्ट्र राजकीय बातम्याकरिअरराष्ट्रीय बातम्यालाईफस्टाईलराशी भविष्यमराठी बातम्या\nमराठी बातम्या : महाराष्ट्र बातम्यामहाराष्ट्रातील ताज्या बातम्याठाणे बातम्यामुंबई बातम्यापुणे बातम्यानाशिक बातम्यानागपूर बातम्याछत्रपती संभाजीनगर बातम्याकोल्हापूर बातम्याअहमदनगर बातम्यानवी मुंबई बातम्या\nक्रीडा : क्रीडा बातम्याक्रिकेट बातम्याविश्व चषक २०२३फुटबॉल\nमनोरंजन : बॉलिवूड बातम्याटीव्ही बातम्यामूव्ही रिव्ह्यूबॉक्स ऑफिस\nलाईफस्टाईल : लाईफस्टाईल बातम्याब्यूटी टिप्सआरोग्य बातम्याप्रेग्नन्सी-पालकत्वरिलेशनशीपफॅशनहोम डेकॉर\nभविष्य : दैनिक राशीभविष्यसाप्ताहिक राशीभविष्यदैनंदिन मराठी पंचांगवाढदिवस राशीभविष्य\nटेक : ताज्या टेक बातम्यामोबाईल रिव्ह्यूटिप्स-ट्रिक्सविज्ञान\nबिझनेस : बिझनेस बातम्याशेअर बाजाररिअल इस्टेट बातम्याव्यवसाय बातम्यापैशाचं झाड\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00863.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://mr.cxcutlery.com/rose-gold/", "date_download": "2024-03-05T01:26:19Z", "digest": "sha1:CYYONAJGRCACYKCXKWJ4G57SJVN77NPG", "length": 4149, "nlines": 170, "source_domain": "mr.cxcutlery.com", "title": " रोझ गोल्ड मॅन्युफॅक्चरर्स - चायना रोझ गोल्ड फॅक्टरी आणि सप्लायर्स", "raw_content": "विक्री आणि समर्थन:+८६ १३४८०३३४३३४\n7-पीस घाऊक गुलाब सोन्याचे स्टेनलेस स्टील फ्लॅटवेअर सेट\nपत्ता: गँगवेई इंडस्ट्रियल एरिया, हौयांग व्हिलेज, मेयुन टाउन, जिएडोंग जिल्हा, जियांग सिटी, ग्वांगडोंग, चीन\nअधिक जाणून घेण्यासाठी तयार\nअंतिम परिणाम पाहण्यापेक्षा चांगले काहीही नाही.नवीन फनबद्दल जाणून घ्या आणि नवीनतम उत्पादन नमुना अल्बम मिळवा आणि फक्त अधिक माहितीसाठी विचारले\n© कॉपीराइट - 2021-2023 : सर्व हक्क राखीव.\nई - मेल पाठवा\nगुणवत्तेने जिंका, मनापासून सर्व्ह करा\nतुमचा संदेश इथे लिहा आणि आम्हाला पाठवा.\nशोधण्यासाठी एंटर दाबा किंवा बंद करण्यासाठी ESC दाबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00864.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://kukufm.com/episode/ek-zunj-shathrichi-part-2", "date_download": "2024-03-05T01:34:26Z", "digest": "sha1:D2ASNNZACWOSBKLYBXSD7I6D7SLLICHF", "length": 1741, "nlines": 57, "source_domain": "kukufm.com", "title": "एक झुंज शर्थीची | Chapter 2 in मराठी | KUKU FM", "raw_content": "\nलेखकाने या कथेमध्ये इतिहासातील सत्य घटनांना कल्पनेची जोड देऊन त्या मांडण्याचा प्रयत्न केला आहे. ऐकूया, एक वीर रसाने भरलेली कथा Writer - ईश्वर त्रिंबक आगम Voiceover Artist - RJ Paritosh\nलेखकाने या कथेमध्ये इतिहासातील सत्य घटनांना कल्पनेची जोड देऊन त्या मांडण्याचा प्रयत्न केला आहे. ऐकूया, एक वीर रसाने भरलेली कथा Writer - ईश्वर त्रिंबक आगम Voiceover Artist - RJ Paritosh\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00864.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "https://live.jagmitra.com/%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%B3%E0%A5%80-%E0%A4%B6%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%B5%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%97-%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B0-5/", "date_download": "2024-03-05T00:23:00Z", "digest": "sha1:NEHXY3MYLIIJ6B67AMLLXFE7S3XE7JAP", "length": 10478, "nlines": 88, "source_domain": "live.jagmitra.com", "title": "परळी शहरातील माधवबाग-शारदा नगर येथील कन्टेनमेंट झोन शिथील – राहुल रेखावार – Jagmitra", "raw_content": "\nदे दान सुटे गि-याण\nवैद्यकीय अधिक्षक डॉ.अरूण गुट्टे यांची कर्तव्यनिष्ठा\nडॉ.शालिनीताई कराड यांना मातृशोक\nदैनिक जगमिञ आजचा अंक\nडॉ.शालिनीताई कराड यांना मातृशोक\nपरळी शहरातील माधवबाग-शारदा नगर येथील कन्टेनमेंट झोन शिथील – राहुल रेखावार\nबीड : परळी शहरातील माधवबाग-शारदा नगर येथे कोरोना विषाणू बाधित (कोविङ -१९) रुग्ण पॉझिटिव्ह आढळुन आले होते. त्यामुळे या परिसरात कन्टेनमेंट झोन संचारबंदी लागू करण्यात आली होती. शासनाचे नियमानुसार येथील प्रक्रिया पूर्ण झालेली असल्याने त्या ठिकाणीचे प्रतिबंध शिथील करण्यात येत असून परिस्थिती पूर्ववत करण्यात आली आहे असे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले आहेत.\nयाबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद,बीड यांनी या प्रतिबंधात्मक कार्यक्षेत्रामध्ये मागील १४ दिवसात एकही कोविड-१९ पॉझिटिव्ह रुग्ण आढळुन आला नाही असे कळविले आहे.\nयामुळे परळी शहरातील माधवबाग-शारदा नगरचा\nभगवान बाबा चौक अश्रुबा मुंडे यांचे टी हाऊस पर्यंतचा भाग येथील कन्टेनमेंट झोन (Containment zone) शिथील करण्यात येत आहे व परिस्थिती पूर्ववत करण्यात आली आहे असे आदेश दिले आहेत.\nजिल्ह्यात दिनांक ३० जून २०२० रोजीचे रात्री १२.०० या पर्यंत फौजदारी प्रकिया दंड संहिताचे कलम १४४ (१) (३) नु��ार मनाई आदेश लागू करण्यात आले आहे. सदर आदेश या आदेशासह अंमलात राहतील.\nअवैध वाळू वाहातूक करणारे तीन ट्रक्टर जप्त महसूल विभागाची कारवाई…\nपरळीच्या मुलीची बारावी परिक्षेत तेलंगणा राज्यात उत्तुंग भरारी ; दिव्या महादेव नंदिकोले हिचे सर्वत्र कौतुक\nशौर्य पेट्रोलियमच्या वतीने मास्कचे वाटप\nखाजगी डॉक्टरांकडुन होणारी कोरोना रुग्णांची हेळसांड थांबवा ; सलीम अध्यक्ष\nदे दान सुटे गि-याण\nदे दान सुटे गिर्‍याण‐————————नैसर्गिक आणि भौगोलिकदृष्ट्या ग्रहण हे सुर्य आणि चंद्राला लागत असते, जसे सुर्य आणि चंद्र यांना ग्रहण लागते,\nविदर्भाप्रमाणे उर्वरित महाराष्ट्रातील कैकाडी समाजाचा अनुसूचित जातीत समावेश करण्यासाठी विधिमंडळाचा ठराव घेऊन केंद्र सरकारकडे शिफारस करणार ; धनंजय मुंडे\nमुस्लिम आरक्षण वर निर्णय घ्या नसता,कांग्रेस, राष्ट्रवादी नगरसेवक व पदाधिकारी राजीनामा देतील\nक्रांतीवीर लहूजी साळवे स्मारकाच्या भूसंपादनासाठी सामाजिक न्याय विभागाने पुढाकार घ्यावा ; उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे\nबीड जिल्हा कुस्तीगीर परिषदेचे उपाध्यक्ष मुरलीधर मुंडे यांच्या हस्ते शरीर सौष्ठव स्पर्धेत व्दितीय क्रमांक मिळवल्याबद्दल ऋषिकेश फड व किरण गिरामयांचा सत्कार\nसेवानिवृत्त पुरी गावाचे लक्ष्मण मोरे पाटील उर्फ भाऊ पाटील यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार\nज्ञानगंगा सेवाभावी संस्थेच्या वतीने गरजु विद्यार्थ्याना शालेय साहित्याचे वाटप\nमुक्तांगण विज्ञान शोधिका केंद्रातर्फे ‘खेल खेल में’ ; राष्ट्रीय स्तरावरील विज्ञान खेळणी, गेम डिझाईन स्पर्धा\nभाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे शुक्रवारी राष्ट्रवादीत प्रवेश करणार – जयंत पाटील\n कोविंड रुग्णालयाचा घातक कचरा सार्वजनिक ठिकाणी रुग्णालयावर गुन्हा दाखल\nदे दान सुटे गि-याण\nदे दान सुटे गिर्‍याण‐————————नैसर्गिक आणि भौगोलिकदृष्ट्या ग्रहण हे सुर्य आणि चंद्राला लागत असते, जसे सुर्य आणि चंद्र यांना ग्रहण लागते,\nशरीर सौष्ठव स्पर्धेत ऋषीकेश फड दुसरा सिल्व्हर मेडल पटकावून मारली बाजी\nसेवानिवृत्त पुरी गावाचे लक्ष्मण मोरे पाटील उर्फ भाऊ पाटील यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार\nसौ.गेले श्री आले विरोधकांची सारी खटपट व्यर्थ झाले – डाॅ.कुडमूलवार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00864.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://mahametronews.com/eknath-khadse-quits-bjp-joins-ncp-in-mumbai-in-presence-of-sharad-pawar/", "date_download": "2024-03-05T01:24:55Z", "digest": "sha1:BCFQDACOQD2BCWOZK2MUKDPBZNWQZTPY", "length": 19524, "nlines": 272, "source_domain": "mahametronews.com", "title": "Breaking: अखेर एकनाथ खडसे यांचा अखेर राष्ट्रवादीत प्रवेश; नव्या राजकीय इनिंगला सुरुवात! - MahaMetroNews Best News Website in Pune", "raw_content": "\nमहा मेट्रो न्युज पत्रकार\nBreaking: अखेर एकनाथ खडसे यांचा अखेर राष्ट्रवादीत प्रवेश; नव्या राजकीय इनिंगला सुरुवात\nBreaking: अखेर एकनाथ खडसे यांचा अखेर राष्ट्रवादीत प्रवेश; नव्या राजकीय इनिंगला सुरुवात\nमुंबई | गेली 40 वर्षे भाजपला वाढवण्यासाठी अहोरात्र कष्ट घेऊन भाजपचा चेहरामोहरा बदलण्यात महत्त्वाचं योगदान देणारे भाजपचे बंडखोर नेते एकनाथ खडसे यांनी आज अखेर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या उपस्थित एकनाथ खडसे यांनी पत्नी मंदाकिनी, कन्या रोहिणी आणि शेकडो कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीचं घड्याळ हातावर बांधलं.\nयावेळी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल्ल पटेल, खासदार सुनिल तटकरे, खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, ज्येष्ठ नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील, गृहमंत्री अनिल देशमुख, अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुण गुजराथी, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड इत्यादी नेते उपस्थित होते. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार प्रकृतीच्या कारणास्तव या सोहळ्याला उपस्थित राहणार नाहीत. एकनाथ खडसे हे राष्ट्रवादी प्रवेशासाठी काल दुपारी विशेष चार्टर्ड हेलिकॉप्टरने सहकुटुंब मुंबईला दाखल झाले. त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे आणि कन्या रोहिणी खडसे यांनीही राष्ट्रवादीत प्रवेश केला.\nदोन दिवसांपूर्वी भाजपचा राजीनामा:-\nगेली साडेतीन दशकं भाजपला वाढवणारे आणि भाजपला बळ वाढवणारे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी बुधवारी 21 ऑक्टोबर 2020 रोजी पक्षाला सोडचिठ्ठी दिली. “मी भाजपच्या प्राथमिक सदस्याचा राजीनामा आज दिला. गेल्या 40 वर्षात मी भाजपचं काम केलं. भाजप जिथे पोहोचला नव्हता, तिथे आम्ही पोहोचवली” असं एकनाथ खडसे म्हणाले.\nमुंबईत राष्ट्रवादीकडून खडसेंच्या प्रवेशाची अधिकृत घोषणा झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेत ही घोषणा केली. एकनाथ ख���से यांनी भाजपचा त्याग केला, शुक्रवारी दुपारी दोन वाजता खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील, असं जयंत पाटील यांनी सांगितलं होतं.\nTags: CM Uddhav Thackeray, Eknath Khadse, sharad, अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील, खासदार प्रफुल्ल पटेल, खासदार सुनिल तटकरे, खासदार सुप्रिया सुळे, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, गृहमंत्री अनिल देशमुख, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुण गुजराथी, शरद पवार\nPrevious शासन पूर्ण ताकदीने शेतकऱ्यांच्या पाठीशी-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\n मला बोलायला लावू नका; मातोश्रीच्या कोणत्या भानगडी काढणार राणे\nतारीख ठरली; मराठा आरक्षणासाठी २० फेब्रुवारीला विशेष अधिवेशन\nखा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त ज्युपिटर हॉस्पिटलमधे लहान बच्चुंच्या हृदय शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन\nयळकोट यळकोट जय मल्हार करत मुख्यमंत्र्यांच्या, पाटलांच्या अन् चिवटेंच्या नावानं जेजुरीत चांगभलं \nमुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीने वर्षभरात केले विक्रमी वाटप; रुग्णांनी केले कौतुक\nभिगवणमधील मंगलदृष्टी सोसायटीच्या बिल्डरकडून फ्लॅट धारकांची फसवुक झाल्याने नागरिकांनी हैराण; प्राथमिक सुविधा नसल्याने नागरिकांची प्रांत-तहसीलदारांकडे धाव\nआरोग्य कर्मचाऱ्यांची बिन-पगारी फुल अधिकारी, ही संकल्पना राबवणारी पुणे जिल्हा परिषदेची उत्तुंग कामगिरी; आरोग्यमंत्र्यांचे दुर्लक्ष\nFM Radio सुरू करण्यासाठी खालील त्रिकोणी बटन क्लिक करा\nआरोग्य मंत्री राजेशजी टोपे साहेब यांचे कोरोनाला घाबरू नये याची ही सूंदर अशी चित्रफीत: जरूर बघा\nमहा मेट्रो न्युज फेसबुक पेज\nतारीख ठरली; मराठा आरक्षणासाठी २० फेब्रुवारीला विशेष अधिवेशन\nखा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त ज्युपिटर हॉस्पिटलमधे लहान बच्चुंच्या हृदय शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन\nयळकोट यळकोट जय मल्हार करत मुख्यमंत्र्यांच्या, पाटलांच्या अन् चिवटेंच्या नावानं जेजुरीत चांगभलं \nमुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीने वर्षभरात केले विक्रमी वाटप; रुग्णांनी केले कौतुक\nभिगवणमधील मंगलदृष्टी सोसायटीच्या बिल्डरकडून फ्लॅट धारकांची फसवुक झाल्याने नागरिकांनी हैराण; प्राथमिक सुविधा नसल्याने नागरिका���ची प्रांत-तहसीलदारांकडे धाव\nतारीख ठरली; मराठा आरक्षणासाठी २० फेब्रुवारीला विशेष अधिवेशन\nशिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे सध्या होम क्वारंटाईन; वाचा सविस्तरपणे\nशालेय शिक्षण मंत्री मा बच्चू कडू यांनी दत्तक घेतली चंपाकली हत्तीण\nमुख्यमंत्री पेयजल योजनेचा रणगावमध्ये शुभारंभ; वाचा सविस्तर\nस्त्री ही या दुनियेच्या श्रुष्टीची निर्माती; लेख\nतारीख ठरली; मराठा आरक्षणासाठी २० फेब्रुवारीला विशेष अधिवेशन\nखा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त ज्युपिटर हॉस्पिटलमधे लहान बच्चुंच्या हृदय शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन\nयळकोट यळकोट जय मल्हार करत मुख्यमंत्र्यांच्या, पाटलांच्या अन् चिवटेंच्या नावानं जेजुरीत चांगभलं \nमुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीने वर्षभरात केले विक्रमी वाटप; रुग्णांनी केले कौतुक\nभिगवणमधील मंगलदृष्टी सोसायटीच्या बिल्डरकडून फ्लॅट धारकांची फसवुक झाल्याने नागरिकांनी हैराण; प्राथमिक सुविधा नसल्याने नागरिकांची प्रांत-तहसीलदारांकडे धाव\nविशेष सूचना : • महा मेट्रो न्युज मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील , लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून महा मेट्रो न्युज चे संपादक , प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही . महा मेट्रो न्युज मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात . बातमी , लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता महा मेट्रो न्युज तपासून पाहू शकत नाही . बातमी , लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार महा मेट्रो न्युज नसून संबंधित वार्ताहर , लेखक किंवा जाहिरातदारच आहे . वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले , वादविवाद , प्रकरणे पुणे न्यायालयांतर्गतच चालवले जातील . अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.\nerror: या पोर्टल वरील सर्व बातम्या, लेख, फोटो यांचे सर्व हक्क संपादकांकडे असून, परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00864.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mayboli.in/2021/03/ragi-in-marathi-ragi-meaning-in-marathi.html/", "date_download": "2024-03-05T01:24:55Z", "digest": "sha1:UC3YFV7WPXRNMDJM27Z3EUKSB3PIT323", "length": 31113, "nlines": 259, "source_domain": "mayboli.in", "title": "Ragi in Marathi | Ragi Meaning in Marathi | Ragi Flour in Marathi - Mayboli.in", "raw_content": "\nदोन अक्षरी मुलींची नावे\nदोन अक्षरी मुलींची नावे\nनमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो नेहमी प्रमाणे माझ्य��सारखाच तुम्हालाही हा प्रश्न पडलाय का ragi in marathi किंवा ragi ला मराठी मध्ये काय म्हणतात किंवा ragi ला मराठी मध्ये काय म्हणतात तर तुम्ही एकदम बरोबर ठिकाणी आला आहात कारण आज आपण पाहणार आहोत ragi in marathi – ragi meaning in marathi – ragi flour in marathi व ragi बद्दल इतर माहिती.\nरागी ला मराठी मध्ये काय म्हणतात\nरागी ला मराठी मध्ये नाचणी असे म्हणतात दिसायला गडद लाल रंग मात्र शरीराला पौष्टिक अशी रागी आहे, ragi शरीराला थंड असल्याने उन्हाळ्यात ragi/नाचणी चे सेवन एकदम पौष्टिक असते.\nragi ला एलिसिन कोरकाना किंवा फिंगर मिळेट असे देखील म्हणतात, ragi किंवा नाचणी चे वार्षिक पीक असते हे पीक मुख्यतः आफ्रिका व आशिया खंडामध्ये लोकप्रिय आहे.\nragi flour ला मराठी मध्ये नाचणीचे पीठ असे म्हणतात.\nमधुमेह हा एक असा आजार आहे जगभरातील 422 दशलक्षाहून अधिक लोकांमध्ये आढळतो, मधुमेह अंधत्व, मूत्रपिंडाचे रोग, हृदय रोग आणि स्ट्रोक आशा भयानक रोगांसाठी कारण बनू शकतो.\nकार्बोहायड्रेटयुक्त खाद्यपदार्थ रक्तातील साखरेच्या पातळीवर लक्षणीय परिणाम करू शकतात. म्हणून, तुम्हाला आश्चर्य वाटेल की नाचणीसारख्या धान्यांचा तुमच्या ब्लड शुगरच्या पातळीवर कसा परिणाम होईल.\nवाचा: शुगर लेव्हल किती पाहिजे संपूर्ण माहिती\nसंशोधनात असे दिसून आले आहे की पांढर्‍या तांदळापेक्षा नाचणीमध्ये फायबर, खनिजे आणि अमीनो एसिड जास्त असतात, त्यामुळे मधुमेहाने ग्रस्त असणाऱ्या लोकांसाठी नाचणी आणि बाजरी एक चांगली निवड आहेत.\nतसेच, संशोधन असे सांगते की नाचणी रक्तातील साखर आणि कोलेस्टेरॉलची पातळी सुधारू शकते.\n2.रोगांमध्ये होणारी जळजळ कमी करण्यास मददगार ragi in marathi\nसंशोधन अशे दर्शविते की नाचणीमुळे ऑक्सिडेटिव्ह तणाव आणि जळजळ कमी होऊ शकते.\nजळजळ होणे ही एक प्रतिकार शक्ती आहे ज्यात आपले शरीर आपल्या शरीरातील संक्रमणास सतत लढा देते.\nऑक्सिडेटिव्ह ताण तेव्हा निर्माण होतो जेव्हा आपले शरीर फ्री रॅडिकल्स आणि अँटिऑक्सिडेंट्स नावाच्या रेणूंच्या पातळीस योग्यरित्या संतुलित करत नाही.\nनुकत्याच झालेल्या संशोधनमध्ये असे सांगितले आहे की नाचणी मध्ये दाहकविरोधी गुणधर्म असतात व ते शरीरातील ऑक्सिडेटिव्ह ताण कमी करतात.\n3.रक्तातील साखरेचे प्रमाण कमी करते\nनाचणीवरील काही संशोधनात असे सूचित केले गेले आहे की या नाचणीमध्ये पॉलिफेनॉल नावाचे रसायन असते जे मधुमेह रोखण्यासाठी व रक्तात��ल साखरेचे प्रमाण कमी करण्यास मदत करते.\nपॉलीफेनॉल हे फळ, भाज्या आणि धान्य यासारख्या वनस्पती-आधारित खाद्यपदार्थांमध्ये सूक्ष्म पोषक घटक असतात.\nपॉलीफेनॉल चे असंख्य संभाव्य आरोग्य फायदे असल्याचा विश्वास आहे ज्यात एंटीऑक्सिडेंटच्या प्रमाणामुळे मधुमेहावरील उपचारांना मदत केली जाते.\nमधुमेह रुग्णासाठी लाभदायक कलौंजी ( रक्तातील साखरेचे प्रमाण कमी करते )\nवाचा: पपई खाण्याचे फायदे\nनाचणीमधील फायबर आपल्या पाचन आरोग्यास समर्थन देतात, अघुलनशील फायबर म्हणजे “प्रीबायोटिक”, हे आपल्या आतड्यातील चांगल्या बॅक्टेरियांना आधार देण्यास मदत करतात.\nनाचणीमधील फायबरसारखे प्रीबायोटिक्स खाणे आपल्या पाचक वनस्पतींना निरोगी ठेवून पोटाच्या आरोग्यास सहाय्य करते.\n5.तुमच्या त्वचेतील वृद्धत्व टाळते\nनाचणी हे नैसर्गिक त्वचा निगा राखणारे आणि वृद्धत्वविरोधी अन्नधान्य आहे. नाचणीमध्ये मेथिओनिन आणि लायसिन सारखे महत्त्वाचे अमीनो एसिड असतात जे तुमच्या त्वचेला पुरळ, सुरकुत्या आणि त्वचा निस्तेज होण्याच्या जोखमीपासून वाचवतात.\nनाचणीमध्ये आढळणारे अँटिऑक्सिडंट्स तुमच्या शरीरातील तणावाशी लढा देतात जे वृद्धत्वाची चिन्हे उलट करण्यास मदत करतात. हे त्वचेच्या पेशींचे पुनरुज्जीवन करते, त्यामुळे तुम्ही ताजे आणि निरोगी दिसता.\nनाचणीमध्ये व्हिटॅमिन ई देखील असते, जे तुमच्या त्वचेसाठी खूप उपयुक्त आहे. व्हिटॅमिन ई शरीराच्या जखमांसाठी नैसर्गिक सहाय्यक म्हणून काम करते. हे त्वचेला वंगण घालण्यास मदत करते, एक संरक्षणात्मक थर तयार करते ज्यामुळे तुमची त्वचा वाढू शकते.\nनाचणीमध्ये असलेले आहारातील फायबर तुमच्या आतड्यांना अन्न सुरळीतपणे पचण्यास मदत करते. नाचणी तुमच्या शरीरातील अन्नाची हालचाल सुधारते, जसे की ते तुमच्या आतड्यांमधून अन्नाचा प्रवाह गुळगुळीत करते आणि कचरा बाहेर टाकण्याच्या उद्देशाने तुमच्या शरीरातील पाणी टिकवून ठेवते.\nअशा प्रकारे नाचणी हे अत्यंत पौष्टिक अन्नधान्य आहे आणि तुमचे आरोग्य चांगले ठेवण्यास मदत करते. तथापि, तुम्ही वेगवेगळ्या नाचणीच्या पदार्थांचा आस्वाद घेऊ शकता आणि तुमचे आयुष्य निरोगी आहे याची खात्री करू शकता.\nडोसे ते नाचणीच्या गोळ्यांपर्यंत, हे निरोगी अन्नधान्य तुम्हाला दिवसभर तंदुरुस्त आणि निरोगी ठेवेल.\n7.कोलन कॅन्सरला प्रतिबंध करते\nनाचणी कर्करोगापासून बचाव करण्यास मदत करते कारण त्यात फायबर आणि फायटोन्यूट्रिएंट्स असतात जे कोलन कर्करोगाचा धोका टाळतात.\nलिग्नान, नाचणीमध्ये आढळणारा एक प्रकारचा पोषक घटक आपल्या आतड्यांद्वारे स्तनधारी लिग्नानमध्ये रूपांतरित होतो आणि यामुळे स्त्रियांना स्तनाचा कर्करोग होण्याच्या जोखमीपासून संरक्षण होते.\nरोज नाचणीचे सेवन केल्याने कर्करोग होण्याचा धोका कमी होतो.\n8.आईच्या दुधाचे उत्पादन वाढवते\nस्तनपान देणाऱ्या महिलांनी हिरवी नाचणी जास्त प्रमाणात खावी कारण त्यामुळे हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढते त्यामुळे महिलांमध्ये मातेच्या दुधाचे उत्पादन वाढते. याला स्तनपानाची वाढीव पातळी देखील म्हणतात.\nस्तनपान देणाऱ्या आईने तिच्या रोजच्या आहारात हिरव्या नाचणीचा समावेश केला पाहिजे आणि त्यामुळे अमिनो एसिड आणि आईचे दूध, कॅल्शियम आणि लोह वाढेल जे आई आणि मुलासाठी खूप महत्वाचे आहे.\nनाचणीमध्ये नियासिन समृद्ध असते, जे 400 पेक्षा जास्त एंजाइम प्रतिक्रियांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. नियासिन आपल्या त्वचेचे, रक्त आणि अवयवांचे आरोग्य राखण्यासाठी महत्वाचे आहे.\nनाचणीमध्ये नियासिन समृद्ध असते, जे 400 पेक्षा जास्त एंजाइम प्रतिक्रियांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. नियासिन आपल्या त्वचेचे, रक्त आणि अवयवांचे आरोग्य राखण्यासाठी महत्वाचे आहे.\nनियासिनला वारंवार पूरक म्हणून पदार्थांमध्ये जोडले जाते कारण हे एक महत्त्वाचे सूक्ष्म पोषक आहे.\nकोरड्या नाचणीच्या चतुर्थांश कप सर्व्हिंगमध्ये किती पोषक तत्वे असतात :\nसाखर: 1 ग्रॅमपेक्षा कमी\nनाचणी एक नैसर्गिक कॅल्शियमचा उत्कृष्ट स्त्रोत आहे जो वाढणारी मुले आणि वृद्ध लोकांसाठी हाडे मजबूत करण्यास मदत करतो. नाचणीचा नियमित सेवन हाडांच्या आरोग्यासाठी चांगला आहे आणि ऑस्टिओपोरोसिस सारख्या आजारांना दूर ठेवतो आणि फ्रॅक्चरचा धोका देखील कमी करू शकतो.\nहे आता स्थापित केले गेले आहे की फायटेट्स, पॉलीफेनोल्स आणि टॅनिन नाचणीच्या पदार्थांच्या अँटिऑक्सिडंट क्रियाकलापात योगदान देऊ शकतात.\nउच्च पौष्टिक सामग्रीमुळे रागीचे पीठ विशेषतः भारताच्या दक्षिणेकडील भागात दुग्ध आहार म्हणून दिले जाते.\nबाजरीच्या बोटाचे सेवन केल्याने शरीराला नैसर्गिकरित्या आराम मिळतो. चिंता, नैराश्य आणि निद्रानाश अशा परिस्थितीत हे फायदेशीर आहेत. हे मायग्रेनसाठी देखील उपयुक्त आहे.\nरक्तदाब, यकृत विकार, दमा आणि हृदय अशक्तपणाच्या परिस्थितीसाठी हिरव्या नाचणीची शिफारस केली जाते. दुग्ध उत्पादनाची कमतरता नसल्यास स्तनपान करणार्‍या मातांनाही हिरव्या नाचणीची शिफारस केली जाते.\nजर नियमितपणे सेवन केले तर बोटाचे बाजरी कुपोषण, विकृतीजन्य रोग आणि अकाली वृद्धत्व कायम ठेवण्यास मदत करते.\nवजन कमी होण्यासाठी रागी माल्ट / नाचणीचे ड्रिंक Ragi Malt Recipe In Marathi\nRagi/नाचणी एक सुपरग्रेन आहे. Ragi चे आरोग्याला अनेक फायदे आहेत, नाचणी मुख्यतः दक्षिण भारतीय पाककृतीमध्ये मोठ्या प्रमाणात वापरली जाते.\nआज आपण रागी माल्ट किंवा आंबोळी ही रेसिपी पाहणार आहोत.\nतयारीसाठी लागणारा वेळ 5 मिनिटे\nशिजवण्यासाठी लागणारा वेळ 5 मिनिटे\nएकूण वेळ 10 मिनिटे\n2 लोकांची पोट भरू शकते\nरागी माल्टसाठी लागणारे साहित्य\n3 मोठे चमचे नाचणीचे पीठ\n½ कांदा बारीक चिरून घ्यावा\n१ हिरवी मिरची बारीक चिरून घ्यावी\n1 टेस्पून चिरलेली कोथिंबीर\n½ टीस्पून वेलची पूड\nसर्वप्रथम पाण्यात नाचणीचे पीठ पाण्यात भिजवून घ्या व त्याची चांगली पातळ पेस्ट तयार करा.\nअर्धा कप पाणी उकळून घ्या व पाण्याला उकळी आल्यावर वर तयार केलेली पातळ पेस्ट घालून घ्या,थोडा वेळ मंद आचेवर नाचणी शिजवून घ्या तपकिरी रंगाची झाल्यावर समजून जा की नाचणी शिजली आहे व गॅस बंद करा.\nशिजवलेल्या नाचणीत 1.5 कप ताक घाला आणि चांगले ढवळून घ्या. हे मिश्रण गुळगुळीत, वाहणारे सुसंगत व ढेकूळ नसलेले असावे आशा प्रकारे हालवून घ्या.\nवरील मिश्रणात मीठ, चिरलेलें कांदे,मिरची कोथिंबीर आणि कढीपत्ता घाला आणि चांगले मिक्स करा व चव घ्या. आशा प्रकारे रागी माल्ट तयार आहे.\nहे तुम्ही त्वरित ते घेऊ शकता किंवा आपण फ्रीजमध्ये थंड होऊ शकता आणि घेऊ शकता.\nशिजवलेल्या नाचणीत 1.5 कप थंड दूध घाला. व चांगले ढवळुन घ्या जेणेकरुन ढेकूळे राहणार नाहीत.\nआता त्यात गूळ / साखर आणि वेलची पूड घाला आणि थंड सर्व्ह करा.\nतर मित्रांनो आणि मैत्रिणींनो तुम्हाला हा लेख ragi in marathi | ragi meaning in marathi | ragi flour in marathi कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा.\nएका कढईत दिढ कप ताजे नाचणीचे पीठ मंद आचेवर रंग बदलेपर्यंत आणि छान सुगंध येईपर्यंत भाजून घ्या (6-8 मिनिटे).\nभाजलेल्या पिठात ⅓ कप वितळलेले तूप घालून चांगले मिक्स करा. आणखी 5-7 मिनिटे ढवळत आणि भाजणे सुरू ठेवा.\nपिठात कच्चापणा नाही याची खात्री करण्यासाठी कुरकुरीत चव तपासा. गॅस बंद करा आणि ½ टीस्पून वेलची पावडर घाला.\n¾ कप गूळ पावडर मिसळा, चमच्याने कोणत्याही गुठळ्या फोडा.\nमिश्रण उबदार होऊ द्या, नंतर आपल्या हातांनी चांगले मिसळा. लाडूचा आकार द्या.\nनाचणीचे लाडू हवाबंद डब्यात ठेवा आणि गोड नाश्ता म्हणून सर्व्ह करा.\nRagi in marathi : रागी ला मराठी मध्ये नाचणी असे म्हणतात दिसायला गडद लाल रंग मात्र शरीराला पौष्टिक अशी रागी आहे, ragi शरीराला थंड असल्याने उन्हाळ्यात ragi/नाचणी चे सेवन एकदम पौष्टिक असते.\nragi flour ला मराठी मध्ये नाचणीचे पीठ असे म्हणतात.\nRagiचे पौष्टिक फायदे काय आहेत\nRagiमध्ये कॅल्शियम, लोह, फायबर आणि इतर आवश्यक पोषक तत्वे भरपूर प्रमाणात असतात. हा ऊर्जेचा चांगला स्रोत आहे आणि त्याच्या उच्च पौष्टिक मूल्यासाठी ओळखला जातो, ज्यामुळे ते आहारात एक आरोग्यदायी जोड होते.\nRagi इतर धान्यांपेक्षा वेगळी कशी आहे\nRagi त्याच्या अपवादात्मक पौष्टिक प्रोफाइलसाठी, विशेषतः उच्च कॅल्शियम सामग्रीसाठी वेगळे आहे. हे ग्लूटेन-मुक्त देखील आहे, जे ग्लूटेन संवेदनशीलता असलेल्यांसाठी योग्य धान्य बनवते.\nRagi कशी तयार आणि सेवन केली जाते\nRagi सामान्यत: पिठात पिठली जाते आणि रोटी, डोसा, लापशी आणि भाजलेले पदार्थ यासारखे विविध पारंपारिक पदार्थ बनवण्यासाठी वापरली जाते. हे संपूर्ण धान्य म्हणून शिजवले जाऊ शकते आणि सॅलडमध्ये किंवा तांदूळ पर्याय म्हणून वापरले जाऊ शकते.\nग्लूटेन असहिष्णुता असलेल्या व्यक्तींसाठी Ragi योग्य आहे का\nहोय, Ragi ग्लूटेन-मुक्त आहे, ज्यामुळे ते ग्लूटेन असहिष्णुता किंवा सेलिआक रोग असलेल्या व्यक्तींसाठी एक योग्य पर्याय बनते.\nPrevPreviousशाहिद आफ्रिदीच्या मुलीचे ठरले लग्न कोणासोबत ते जाणून घ्या…. aqsa afridi shahid afridi’s daughter engagement\nद वरून मुलींची नावे 2024 – Latest & New\nन अक्षरावरून मुलींची नावे २०० नावे अर्थासहित – N Varun Mulinchi Nave 200+\nरोहित शर्माला कर्णधारपदावरून हटवल्याने मुंबई इंडियन्सचे इन्स्टाग्रामवरील तब्बल इतके लाख फॉलोअर्स कमी झाले आहेत\nरोहितची शर्माची कप्तानी गेल्यावर सूर्यकुमार यादवच्या सोशल मीडिया पोस्टने चाहत्यांना आश्चर्यचकित केले\nजाणून घ्या ह्रदय विकाराचा झटका आल्यावर अभिनेता श्रेयश तळपदेची आता त्याची तब्येत कशी आहे ते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00864.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://shetkariyoddha.com/post/623", "date_download": "2024-03-05T01:45:36Z", "digest": "sha1:PCKIH722U5EIO4B6PSLLZLQ4Z5GXEEQ7", "length": 9442, "nlines": 160, "source_domain": "shetkariyoddha.com", "title": "वाफगाव किल्ला सरकारच्या ताब्यात द्या! शरद पवार यांच्याकडे होळकर स्मारक समितीची मागणी! - Shetkari Yoddha", "raw_content": "\nवाफगाव किल्ला सरकारच्या ताब्यात द्या शरद पवार यांच्याकडे होळकर स्मारक समितीची मागणी\nबारामती: वाफगाव किल्ला सरकारकडे हस्तांतरित करावा या मागणीसाठी रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांची श्रीमंत महाराजा यशवंतराव होळकर स्मारक संवर्धन समीतीच्या वतीने गोविंद या निवस्थानी भेट घेतली व निवेदन दिले. मागील आठवड्यामध्ये रयत शिक्षण संस्था व पदाधिकारी यांच्या घरासमोर आंदोलन करण्याचा इशारा समितीने दिला होता. या पार्श्वभूमीवर बैठक झाली.\nयावेळी शरद पवार यांनी वाफगाव येथील होळकर किल्ला राज्य सरकारकडे देण्यास काही हरकत नाही पण शाळा बांधून द्यावी लागेल अशी शिष्टमंडळाला अट घातली.\nया बैठकीस स्मारक संवर्धन समितीचे महासचिव भगवानराव ज-हाड, मुख्य सल्लागार डॉ. अर्चना पाटील, जेष्ठ सल्लागार बापुराव सोलनकर, संपतराव टकले, सहसचिव योगेश धरम, चंद्रकांत वाघमोडे, सचिन भोगे पाटील हे सर्व उपस्थीत होते.\nयावेळी मुख्य सल्लगार डॉ अर्चना पाटील म्हणाल्या की\n1955 सालापासुन वाफगाव किल्ला रयत शिक्षण संस्थेच्या ताब्यात आहे. पवार साहेब म्हणतात शाळा बांधुन द्या…\nशाळा बांधुन देता येईल पण त्यापुर्वी 1955 पासुन आतापर्यंतचे शासकीय रेडी रेकनरनुसार ६५ वर्षाचे भाडे रयत शिक्षण संस्थेने भरावे. तर यातून मार्ग निघू शकेल , होळकर किल्ला हे यशवंतराव होळकर यांचे जन्मस्थान असल्यामुळे संस्थेने याचा गांभीर्याने विचार करावा असे यावेळी पाटील म्हणाल्या.\nश्रवणयंत्रासाठी २५५ कर्णबधिर नागरिकांची तपासणी\nॲड. विजय तावरे अँड असोसिएट्सचे उद्घाटन संपन्न\nBy संपादक-योगेश नामदेव नालंदे\nलगिनघाई विशेषांकाचे प्रकाशन संपन्न\nFeb 19, 2024 संपादक-योगेश नामदेव नालंदे\nबारामतीत शिवाजी महाराजांना जयंती निमित्त अभिवादन\nFeb 19, 2024 संपादक-योगेश नामदेव नालंदे\nसिद्धार्थ नगर बुद्ध विहार येथे बाल संस्कार वर्ग चित्रकला स्पर्धा संपन्न\nFeb 19, 2024 संपादक-योगेश नामदेव नालंदे\nलगिनघाई विशेषांकाचे प्रकाशन संपन्न\nबारामतीत शिवाजी महाराजांना जयंती निमित्त अभिवादन\nसिद्धार्थ नगर बुद्ध विहार येथे बाल संस्कार वर्ग चित्रकला स्पर्धा संपन्न\nक्रांतीगुरू वस्ताद लहुजी साळवे यांची पुण्यतिथी निमित्ताने अभिवादन\nस्वामी समर्थ पादुका पालखीचे मंगळवारी बारामती मध्ये आगमन ..\nलगिनघाई विशेषांकाचे प्रकाशन संपन्न\n19/02/2024 संपादक-योगेश नामदेव नालंदे\nबारामतीत शिवाजी महाराजांना जयंती निमित्त अभिवादन\n19/02/2024 संपादक-योगेश नामदेव नालंदे\nसिद्धार्थ नगर बुद्ध विहार येथे बाल संस्कार वर्ग चित्रकला स्पर्धा संपन्न\n19/02/2024 संपादक-योगेश नामदेव नालंदे\nक्रांतीगुरू वस्ताद लहुजी साळवे यांची पुण्यतिथी निमित्ताने अभिवादन\n19/02/2024 संपादक-योगेश नामदेव नालंदे\nलगिनघाई विशेषांकाचे प्रकाशन संपन्न 19/02/2024\nबारामतीत शिवाजी महाराजांना जयंती निमित्त अभिवादन 19/02/2024\nसिद्धार्थ नगर बुद्ध विहार येथे बाल संस्कार वर्ग चित्रकला स्पर्धा संपन्न 19/02/2024\nक्रांतीगुरू वस्ताद लहुजी साळवे यांची पुण्यतिथी निमित्ताने अभिवादन 19/02/2024\nस्वामी समर्थ पादुका पालखीचे मंगळवारी बारामती मध्ये आगमन .. 19/02/2024\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00864.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/nagpur/minor-girl-was-raped-by-man-after-given-drugs-adk-83-mrj-95-3954064/", "date_download": "2024-03-05T00:42:47Z", "digest": "sha1:D3TKXMY5JGOBGCDV673FLO47O7NGQZMS", "length": 21941, "nlines": 324, "source_domain": "www.loksatta.com", "title": "लॉजवर नेऊन गुंगीचे औषध देत अल्पवयीन मुलीवर बलात्कार | minor girl was raped by man after given drugs", "raw_content": "\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nलॉजवर नेऊन गुंगीचे औषध देत अल्पवयीन मुलीवर बलात्कार\nएका युवकाने दोन मैत्रिणींनी पिण्याच्या पाण्यातून गुंगीचे औषध दिले. त्यानंतर एका मुलीवर रात्रभर बलात्कार केला.\nWritten by लोकसत्ता टीम\nपोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून आरोपीस वर्धा येथून अटक केली.(फोटो- प्रातिनिधिक छायाचित्र)\nनागपूर : एका युवकाने दोन मैत्रिणींनी कोराडी मंदिरात दर्शनाच्या बहाण्याने नेले; पण रात्र झाल्याचे सांगून लॉजवर मुक्काम केला. दोघींनाही पिण्याच्या पाण्यातून गुंगीचे औषध दिले. त्यानंतर एका मुलीवर रात्रभर बलात्कार केला.\n‘पती, पत्नी और वो…’ प्रेमाच्या त्रिकोणातून दोन संसार उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर; भरोसा सेलने…\nपुणे : उंदीर मारण्याचे ओैषध पाण्यात टाकून महिलेचा खूनाचा प्रयत्न; पतीसह सहा जणांविरुद्ध गुन्हा\nपुणे : तरुणीचा बेकायदा गर्भपात, डॉक्टर दाम्पत्यासह सहाजणांविरुद्ध पोलिसांची कारवाई; धरणात फेकून देण्याची तरुणीला धमकी\nदोन मित्रांनी अल्पवयीन म���लाची चाकूने भोसकून केली हत्या\nही घटना शांतीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ३ ऑगस्टला मध्यरात्री २ ते सकाळी ७ वाजताच्या दरम्यान घडली. या प्रकरणी पीडित मुलीने तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. चेतन दिनेश साकेवार (२४, रा. इंदिरानगर, देवळी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पीडित १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी आहे. तिच्या बहिणीची प्रकृती ठीक नसल्यामुळे तिच्या वर्धा येथे राहणाऱ्या काकाने मित्र आरोपी चेतन साकेवार याला तिला औषध देण्यासाठी नागपुरात पाठविले. आरोपी चेतनसोबत त्याची एक मैत्रीण होती. ती मैत्रीण आणि पीडित १६ वर्षांची अल्पवयीन नात्यात असल्यामुळे त्या एकमेकींना ओळखत होत्या.\nआणखी वाचा-भंडारा : १३ वर्षांनंतर कारधा येथील अशोक टोल नाका बंद\nघरी आल्यानंतर आरोपी चेतनने पीडित मुलीला कोराडी येथे दर्शनासाठी घेऊन जातो, असे तिच्या आईला सांगितले. त्यानंतर आरोपी त्याची मैत्रीण आणि पीडितेला कोराडीला घेऊन गेला. तेथे गेल्यानंतर कोराडी मंदिर बंद झाल्याचे सांगून त्याने दोघींना शहरभर फिरविले.\nरात्र झाल्यानंतर घरी झोपण्यास जागा कमी पडेल, असे सांगून तो दोघींना वाठोड्याच्या एका लॉजमध्ये घेऊन गेला. सकाळी उठल्यानंतर पोटात दुखत असल्यामुळे पीडित मुलगी रडू लागली. त्यावेळी आरोपीने कोणाला काही सांगितल्यास तिच्या घरातील लोकांना ठार मारण्याची धमकी दिली. त्यानंतर आरोपी वर्धा येथे निघून गेला. काही दिवसांनी पीडित मुलीने तिच्या नात्यातील एका बहिणीला ही बाब सांगितली. पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून आरोपीस वर्धा येथून अटक केली.\nNagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.\nआजचा ई-पेपर : नागपूर / विदर्भ\nरिवा'ज रिवेंजरिवा'ज रिवेंज (भाग-१) …….पुसेगावातून सात अठ्ठावन्नला साताऱ्याला जाणय्रा गाडीची खूप जण वाट पाहत होते. त्या सगळ्यांमध्ये अशी एक व्यक्ती होती. जी फक्त वाट बघत नव्हती तर डोळे मिटून बस लवकर येण्यासाठी …\nपाच दिवसांत मोदी दुसऱ्यांदा नागपुरात, विमानतळावर गडकरी…\nवाशिम : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढेच जानकर म्हणाले “…अन्यथा भावना गवळी …”\nआता पाचवी आणि आठवीची वार्षिक परीक्षा होणार, नवीन शैक्षणिक धोरणानुसार ‘हा’ मोठा बदल\nपक्षाचा नाही आता जातीचाच उम���दवार हवा ; भंडारा-गोंदियात “जातकारण” तापले\nएमपीएससीतर्फे नवीन पदभरती जाहीर; या पदांसाठी करता येणार अर्ज\n ‘रात्रीस खेळ चाले’ फेम अभिनेत्री अडकली विवाहबंधनात, फोटो आले समोर\n‘कैदी’ ते ‘जन गण मन’, OTT वरील हे ७ क्राईम थ्रिलर चित्रपट तुम्हाला नक्की आवडतील\nPhotos: टीना डाबी यांच्या IAS बहिणीने IPS अधिकाऱ्याशी केलं लग्न, त्यांच्या पतीचं महाराष्ट्राशी आहे कनेक्शन\nमोबाईल फोन बॅटरीचा स्फोट होऊन बालकाचा मृत्यू…. \nमहायुतीत दबावतंत्राला जोर; शिवसेनेचा २२ तर राष्ट्रवादीचा १६ जागांवर दावा, भाजपची आठवडाभरात बैठक\nसभागृहातील लाचखोरीसाठी लोकप्रतिनिधींना संरक्षण नाही; ऐतिहासिक निर्णय, झारखंड मुक्ती मोर्चा निकाल रद्दबातल\n‘मोदी का परिवार’ने प्रत्युत्तर; लालूप्रसाद यादव यांच्या टीकेनंतर भाजप आक्रमक\nनड्डाही लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात\nसंसदेत सोप्या प्रश्नावर नारायण राणेंचा गोंधळ, दिलं भलतंच उत्तर ‘तो’ व्हिडीओ शेअर करत अंजली दमानिया म्हणाल्या, “नुसती दादागिरी…”\n“महाराष्ट्रात जे झालं, ते काश्मीरमध्ये होऊ नये”, सुप्रिया सुळेंचा जम्मू-काश्मीरबाबत मोदी सरकारला सवाल; म्हणाल्या, “एवढं तर करूच शकता तुम्ही\n“…तर मनोज जरांगेंचे ओबीसी समाजावर उपकार होतील”, छगन भुजबळांचं वक्तव्य, नेमकं काय म्हणाले\nKrishna Janmabhoomi : औरंगजेबानेच तोडलं होतं मथुरेतील केशवदेव मंदिर, कृष्ण जन्मभूमीप्रकरणी ASI चा मोठा खुलासा\nविश्लेषण : पंडित नेहरू आणि इंदिरा गांधी भारतीयांना कमी लेखत होते पंतप्रधान मोदींनी नेमकं कोणत्या भाषणांचा उल्लेख केला\nIND vs ENG : दुसऱ्या कसोटीनंतर इंग्लंडचा आख्खा संघ भारत सोडून दुबईत दाखल\nकार अपघातात पत्नीचा मृत्यू, पतीने स्वतः विरोधात दाखल केला गुन्हा; कुठे घडली घटना\nफटाका फॅक्टरीला आग लागून सहा जणांचा मृत्यू, ५० पेक्षा जास्त लोक होरपळले, मदत आणि बचावकार्यात आगीचा अडथळा\nरोज रात्री १२ ला किंवा नंतर झोपत असाल तर तुमचं शरीर कसं बदलतं पाहा; वजन व कोलेस्ट्रॉलवर होणारा परिणाम व उपाय\nMaharashtra News : “महायुतीचा १५५ कोटींचा मोबाईल घोटाळा”, काँग्रेसचा मोठा आरोप\nMore From नागपूर / विदर्भ\nवर्धा : कार्यक्रम सोडून खानावळी झोडणारा संपर्कप्रमुख नको – कोणाचा आहे आरोप जाणून घ्या…\nयवतमाळ : प्रकल्प अधिकाऱ्याला घातला चक्क नोटांचा हार, काय आहे प्रकार…\n‘लैगिक संबंधाचे वय १८ पण लग्नाचे वय २१ हा मोठा…’ – कोण व का म्हणतयं जाणून घ्या\nमुलींच्या शाळेत पुरुषांना नोकरी नाकारणे चुकीचे, वाचा न्यायालय काय म्हणाले…\nपक्षाचा नाही आता जातीचाच उमेदवार हवा ; भंडारा-गोंदियात “जातकारण” तापले\nनागपूरच्या जेनिफर वर्गीसला आंतरराष्ट्रीय टेबलटेनिस स्पर्धेत रौप्य पदक…\nनागपूर: भाजयुमोच्या नमो संमेलनाविरोधात आंदोलन; पोलिसांकडून लाठीमार, अनेकांना अटक\nमहायुतीच्या जागा वाटपाचा निर्णय आठ-दहा दिवसात -फडणवीस\nतापमान वाढत असतांनाच आज मध्यरात्रीपासून कंत्राटी वीज कर्मचारी संपावर\nवाशिम : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढेच जानकर म्हणाले “…अन्यथा भावना गवळी …”\nवर्धा : कार्यक्रम सोडून खानावळी झोडणारा संपर्कप्रमुख नको – कोणाचा आहे आरोप जाणून घ्या…\nयवतमाळ : प्रकल्प अधिकाऱ्याला घातला चक्क नोटांचा हार, काय आहे प्रकार…\n‘लैगिक संबंधाचे वय १८ पण लग्नाचे वय २१ हा मोठा…’ – कोण व का म्हणतयं जाणून घ्या\nमुलींच्या शाळेत पुरुषांना नोकरी नाकारणे चुकीचे, वाचा न्यायालय काय म्हणाले…\nपक्षाचा नाही आता जातीचाच उमेदवार हवा ; भंडारा-गोंदियात “जातकारण” तापले\nनागपूरच्या जेनिफर वर्गीसला आंतरराष्ट्रीय टेबलटेनिस स्पर्धेत रौप्य पदक…\nतुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का\nफोटो गॅलरीवेब स्टोरीजटॉप न्यूज\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00864.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://janshaktichadabav.com/rain-pada-massacre-ad-ujwal-nikams-efforts-are-felicitated-by-yash-nagpanthi-dwari-samaj/", "date_download": "2024-03-04T23:52:47Z", "digest": "sha1:4AHJLQ3TYUBFTQAVFX3ZIHUBFKPLIP6H", "length": 24502, "nlines": 253, "source_domain": "janshaktichadabav.com", "title": "राईन पाडा हत्याकांड ऍड उज्वल निकम यांच्या प्रयत्नाना यश ; नागपंथी डवरी समाजाकडून सत्कार - जनशक्तीचा दबाव", "raw_content": "\nअधिसूचना आणि शासन निर्णय\nराईन पाडा हत्याकांड ऍड उज्वल निकम यांच्या प्रयत्नाना यश ; नागपंथी डवरी समाजाकडून सत्कार\nराईन पाडा हत्याकांड ऍड उज्वल निकम यांच्या प्रयत्नाना यश ; नागपंथी डवरी समाजाकडून सत्कार\nमुंबई – मुले पळवण्याची टोळी आल्याच्या अफवेतून सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील पाच भिक्षुकांना बेदमपणे मारहाण करून त्यांची निर्घृण हत्या केल्या प्रकरणात आज सत्र न्यायाधीश एफ. ए. एम ख्वाजा यांनी सात जणांना दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली . माणुसकीला काळिमा फासणारी ही घटना साक्री तालुक्यातील राईनपाडा गावात १ जुलै २०१८ रोजी घडली होती.\nसरकारी वकील ऍड उज्वल निकम यांनी ३० हून अधिक साक्षीदार तपासले, पाच साक्षीदार फितूर या घटनेचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीकांत घुमरे यांनी केला यानंतर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. या खटल्याचे कामकाज सत्र न्यायाधीश एफ.ए.एम ख्वाजा यांच्या समोर चालले. तर सरकार पक्षाच्या वतीने विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी कामकाज पाहिले. या खटल्यात सरकार पक्षाच्या वतीने ऍड निकम यांनी ३० हून अधिक साक्षीदार तपासले. यातील पाच साक्षीदार फितूर झाले होते. तर महत्त्वाच्या काही साक्षीदारांनी आरोपींनाच ओळखले नव्हते. त्यामुळे परिस्थितीजन्य पुरावे आणि अन्य आधारावर ऍड उज्वल निकम यांनी प्रभावीपणे न्यायालयात पुरावे मांडले तसेच परिवाराचा आधार असून न्यायालयाने सहानुभूती दाखवावी, असे स्पष्ट केल्यानंतर न्यायाधीश ख्वाजा यांनी निकाल जाहीर केला. यात सर्व सात आरोपींना खुनाच्या कलमान्वये जन्मठेपेची शिक्षा देण्यात आली. तर उर्वरित कलमात एक वर्ष ते दहा वर्षापर्यंत शिक्षा सुनावण्यात आल्या.\nसरकारी वकील ऍड उज्वल निकम यांच्या अथांग प्रयत्नानंतर\nराईनपाडा हत्याकांडाचा निकाल तब्बल सहा वर्षानंतर लागला. त्या अनुषंगाने आज मुंबई येथे सत्कार करण्यात आला यावेळी समाजातील सेवानिवृत्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री शिवनाथ शिंदे साहेब व नागपंथी,डवरी समाज तसेच गोसावीचे युवा तडफदार नेते विजय जाधव, सामाजिक कार्यकर्ते विनोद शिंदे पत्रकार विकास जगताप नरेश जगताप सुरेश शिंदे कल्याण सामाजिक कार्यकर्ते नाथपंथी डवरी गोसावी तसेच समाजातील समाज बांधव व भगिनी यावेळी उपस्थित होते.\n• काय आहे हे नेमके प्रकरण जाणून घेवूया\nमंगळवेढा तालुक्यातील रहिवासी असणारे दादाराव शंकरराव भोसले ( वय ४७ ), भारत शंकर भोसले (वय ४५), राजू मामा उर्फ श्रीमंत भोसले (वय ४५), भारत शंकर माळवे (वय ४५) सर्व राहणार खवे, तालुका मंगळवेढा व अगनू श्रीमंत इंगोले (वय २२) राहणार मानेवाडी हे भिक्षुक साक्री तालुक्यात आले होते. सोलापूर जिल्ह्यामध्ये पाऊस लांबल्यामुळे हे सर्व पाच परिवार धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर नजीक एक किलोमीटर अंतरावर असलेल्या माळाराणावर साडीचा तंबू करून राहत होते. ग्रामीण भागामध्ये भविष्य सांगण्याच्या नावाखाली हे आपल्या उदरनिर्वाहाचे काम क���ीत होते. दिनांक १ जुलै २०१८ रोजी\nहे पाचही जण साक्री तालुक्यातील काकरपाडा आणि राईनपाडा या गावात जाण्यासाठी निघाले. दोन दिवसानंतर त्यांचा मुक्काम\nपिंपळनेर येथून हलणार होता. यानंतर ते त्यांच्या मूळ गावी जाणार होते. मात्र ही शेवटची वेळ आहे असे त्यांच्या परिवाराला सांगून ते निघाले. मात्र काळाच्या उदरात वेगळेच दडलेले होते. साक्री तालुक्यातील राईनपाडा परिसरात गेल्या आठवड्यापासून तालुक्यात मुले पळवणारी टोळी आली असून ते किडनी विकण्याचा व्यवसाय करीत असल्याची अफवा पसरली होती. त्यातच हे पाचही भिक्षुक राईनपाडा गावात पोहोचले. यावेळी गावात बाजार असल्यामुळे मोठी गर्दी होती. या गर्दीमध्ये हे भिक्षुक वेगळे असल्याचे दिसून आले. त्यामुळे काही तरुणांनी त्यांना हटकले. विशेषता त्यांच्यावर मुले पळवणारी टोळी असल्याचा आरोप करीत त्यांना मारहाण करीत राईनपाडा येथील ग्रामपंचायतच्या कार्यालयात नेण्यात आले. या ठिकाणी त्यांना काठ्या आणि लोखंडी गजाने बेदम मारहाण करण्यात\nआली. यावेळी भांडण सोडवण्याऐवजी भावना शून्य असलेल्या\nअनेकांनी त्यांना मारहाण करीत असल्याचे चित्रण आपल्या मोबाईल मध्ये केले. मदतीच्या आर्त किंकाळ्या मारणाऱ्या या सर्व भिक्षुकांकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे काही क्षणातच या पाचही जणांचा मृत्यू झाला. विशेषता मदतीसाठी पोहोचलेल्या पिंपळनेर पोलिसांना देखील जमावाने गावामध्ये शिरू दिले नाही. त्यामुळे तत्कालीन पोलीस अधीक्षक रामकुमार यांच्यासह उपविभागीय अधिकारी श्रीकांत घुमरे आणि पोलीस दल हे बळाचा वापर करून राईनपाडा गावात पोहोचले. यावेळी ग्रामपंचायतीच्या कार्यालयात रक्तमासाचा चिखल पाहून प्रत्येकाला गहिवरून आले. पाचही मयत भिक्षुकांना पिंपळनेर\nयेथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी हलवण्यात आले. या दरम्यान त्यांच्या परिवाराला देखील ही माहिती मिळाल्याने रुग्णालयाच्या आवारात झालेला आक्रोश पाहून तेथे उपस्थित असणाऱ्या प्रत्येकाची डोळे पाणावले. मारेकऱ्यांना अटक झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका कुटुंबीयांनी केली होती. त्यामुळे तत्कालीन जिल्हाधिकारी राहुल\nरेखावार तसेच नाशिक विभागाचे तत्कालीन पोलीस महानिरीक्षक छेरींग दोरजें यांच्यासह पोलीस प्रशासनाच्या समोर देखील मोठा पेच निर्माण झाला. अखेर भिक्षुकांना बेदम मारहाण करीत असल्याचे व्हिडिओ सोशल मीडिया वरून व्हायरल झाल्याने या व्हिडिओ आणि फोटोच्या आधारावर जमावाच्या विरोधात भादवी कलम ३०२, १४३, १४४, १४७, १४८,१४९,३३६,,३६४, १४१,३४१, ३४२\n, ३५३, ४२७, ५०६, सार्वजनिक मालमत्ता विद्रुपीकरण अशा\nवेगवेगळ्या कलमाअन्वये गुन्हा दाखल झाला. यातील काही जणांची धरपकड करण्यात आली. त्यानंतर भिक्षुकांचे मृतदेह त्यांच्या गावी रवाना करण्यात आले.\nरिक्षा टॅक्सी चालक हे पोलिसांचा तिसरा डोळा आहेत. पोलीस उपनिरीक्षक नितीन मंडलिक यांचे प्रतिपादन,नेरळ येथे जय मल्हार रिक्षा संघटनेच्या स्टॅन्डचे उदघाटन\nजिल्ह्यातील प्रदूषणकारी कारखान्यांची संख्या चिंताजनक, ठाणे जिल्ह्यातील प्रदूषणकारी कारखान्यांची संख्या २ हजार २९४ जिल्ह्यातील २ हजार २९४…\nअपघात महाराष्ट्र रत्नागिरी संगमेश्वर\nदेवरुख संगमेश्वर बस लोवले येथे दरीत कोसळली…\nधार्मिक भक्ती महाराष्ट्र मुंबई रत्नागिरी\nसकल हिंदू समाजाच्या जन आक्रोश मोर्चाला रत्नागिरीत मोठा प्रतिसाद…\nप्रशासकीय महाराष्ट्र मुंबई रत्नागिरी\n“सर्वसामान्य नागरिकांसाठीच्या सेवांचे वेळेत वितरण करा… महसूल, कामगार, पोलीस विभागाचे चांगले काम…” – राज्य सेवा हक्क आयुक्त बलदेव सिंग…\nअपघात महाराष्ट्र रत्नागिरी संगमेश्वर\nदेवरुख संगमेश्वर बस लोवले येथे दरीत कोसळली…\nधार्मिक भक्ती महाराष्ट्र मुंबई रत्नागिरी\nसकल हिंदू समाजाच्या जन आक्रोश मोर्चाला रत्नागिरीत मोठा प्रतिसाद…\nप्रशासकीय महाराष्ट्र मुंबई रत्नागिरी\n“सर्वसामान्य नागरिकांसाठीच्या सेवांचे वेळेत वितरण करा… महसूल, कामगार, पोलीस विभागाचे चांगले काम…” – राज्य सेवा हक्क आयुक्त बलदेव सिंग…\nमहाराष्ट्र मुंबई रत्नागिरी राजकारण सिंधुदुर्ग\nभारतीय जनता पार्टीचे बूथ कार्यकारिणी महासंमेलन सावंतवाडी येथे संपन्न\nप्रिंट, टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड\nवाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणारअसल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून जनशक्तीचा दबाव Janshaktichadabavnews या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल केलय.हे एक न्युज पोर्टल आहे. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देशातील घडामोडी तसेच स्थानिक, क्राईम, राजकीय, सामाजिक, जाहिरात, इतर विविध बा��म्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.\nकृपया संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये\nकिवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर,लेख आणि त्याचे हक्क‘ https://janshaktichadabav.com/\nआणि संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक\nसहमत असतीलच असे नाही Copyright:https://janshaktichadabav.com/ सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\nमुख्य संपादक : श्री.गणेश पवार\nऑफिस : ०५,वैती कंपाऊंड, आई नगर समोर, ओव्हळा, ठाणे – ४००६१२\nअपघात महाराष्ट्र रत्नागिरी संगमेश्वर\nदेवरुख संगमेश्वर बस लोवले येथे दरीत कोसळली…\nधार्मिक भक्ती महाराष्ट्र मुंबई रत्नागिरी\nसकल हिंदू समाजाच्या जन आक्रोश मोर्चाला रत्नागिरीत मोठा प्रतिसाद…\nप्रशासकीय महाराष्ट्र मुंबई रत्नागिरी\n“सर्वसामान्य नागरिकांसाठीच्या सेवांचे वेळेत वितरण करा… महसूल, कामगार, पोलीस विभागाचे चांगले काम…” – राज्य सेवा हक्क आयुक्त बलदेव सिंग…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00865.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://janshaktichadabav.com/rohidas-munde-provides-parking-facilities-to-the-citizens-of-divya-before-placing-hawkers-on-the-road-and-picking-up-the-vehicles-on-the-road/", "date_download": "2024-03-04T23:46:33Z", "digest": "sha1:64OWHLABEBJXMV7CGTAGHZFHBJ2EYPHV", "length": 15326, "nlines": 243, "source_domain": "janshaktichadabav.com", "title": "दिव्यातील नागरिकांना पार्किंग सुविधा द्या, :- रोहिदास मुंडे उ.ठा.बा - जनशक्तीचा दबाव", "raw_content": "\nअधिसूचना आणि शासन निर्णय\nदिव्यातील नागरिकांना पार्किंग सुविधा द्या, :- रोहिदास मुंडे उ.ठा.बा\nदिव्यातील नागरिकांना पार्किंग सुविधा द्या, :- रोहिदास मुंडे उ.ठा.बा\nदिव्यात रस्त्यावर फेरीवाले बसवता आणि रस्त्याकडील वाहने मात्र उचलता, आधी दिव्यात नागरिकांना पार्किंग सुविधा द्या, ठाकरेंच्या शिवसेनेचे रोहिदास मुंडे यांची वाहतूक विभाग व पालिकेकडे मागणी\nठाणे : निलेश घाग दिवा शहरात पालिका व पोलीस प्रशासनाने पार्किंगची व्यवस्था केलेली नाही मात्र रस्त्यावर फेरीवाले बसवून ठेवले आहेत. दुसरीकडे आपली वाहने रस्त्याकडेला पार्क करणाऱ्या नागरिकांच्या गाड्या मात्र पोलीस येऊन उचलत असल्याने नागरिकांत संताप असल्याचे सांगत ठा��रेंच्या शिवसेनेचे दिवा शहर संघटक रोहिदास मुंडे यांनी दिव्यात पार्किंग सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.\nदिवा शहरात एकाही रस्त्याला पालिकेच्या माध्यमातून किंवा वाहतूक पोलिसांच्या माध्यमातून पार्किंग ची सुविधा उपलब्ध नाही. खरे तर रस्त्याच्या कडेला नागरिकांना पार्किंग उपलब्ध करून देण्यात आले पाहिजे. मात्र दिव्यात रस्त्याच्या दोन्ही बाजूला फेरीवाले बसविण्यात आले आहेत.\nकाय म्हणाले रोहिदास मुंडे… पहा सविस्तर\nतसेच रोड टॅक्स भरणाऱ्या नागरिकांना मात्र वाहने पार्क करायला जागा नाही. कामाला जाणाऱ्या नागरिकांनी आपली वाहने पार्क केली तर ती उचलून नेली जातात.दिव्यात एकतर तुम्ही पार्किंग उपलब्ध करून देत नाहीत आणि रस्त्यांवर फेरीवाले बसवता मग सामान्य नागरिकांनी त्यांच्या गाड्या पार्क कुठे करायच्याअसा प्रश्न रोहिदास मुंडे यांनी विचारला आहे. पालिका व पोलीस प्रशासनाने दिव्यात लवकरात लवकर पार्किंग सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी मुंडे यांनी केली आहे.\nजासई हायस्कूल मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन…\n‘क्राईम रिपोर्ट वाचण्याची विरोधकांची शिकवणी घ्यावी लागेल’, देवेंद्र फडणवीसांनी टोचले कान…\nअपघात महाराष्ट्र रत्नागिरी संगमेश्वर\nदेवरुख संगमेश्वर बस लोवले येथे दरीत कोसळली…\nधार्मिक भक्ती महाराष्ट्र मुंबई रत्नागिरी\nसकल हिंदू समाजाच्या जन आक्रोश मोर्चाला रत्नागिरीत मोठा प्रतिसाद…\nप्रशासकीय महाराष्ट्र मुंबई रत्नागिरी\n“सर्वसामान्य नागरिकांसाठीच्या सेवांचे वेळेत वितरण करा… महसूल, कामगार, पोलीस विभागाचे चांगले काम…” – राज्य सेवा हक्क आयुक्त बलदेव सिंग…\nअपघात महाराष्ट्र रत्नागिरी संगमेश्वर\nदेवरुख संगमेश्वर बस लोवले येथे दरीत कोसळली…\nधार्मिक भक्ती महाराष्ट्र मुंबई रत्नागिरी\nसकल हिंदू समाजाच्या जन आक्रोश मोर्चाला रत्नागिरीत मोठा प्रतिसाद…\nप्रशासकीय महाराष्ट्र मुंबई रत्नागिरी\n“सर्वसामान्य नागरिकांसाठीच्या सेवांचे वेळेत वितरण करा… महसूल, कामगार, पोलीस विभागाचे चांगले काम…” – राज्य सेवा हक्क आयुक्त बलदेव सिंग…\nमहाराष्ट्र मुंबई रत्नागिरी राजकारण सिंधुदुर्ग\nभारतीय जनता पार्टीचे बूथ कार्यकारिणी महासंमेलन सावंतवाडी येथे संपन्न\nप्रिंट, टीव्ही मीडिया���ंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड\nवाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणारअसल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून जनशक्तीचा दबाव Janshaktichadabavnews या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल केलय.हे एक न्युज पोर्टल आहे. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देशातील घडामोडी तसेच स्थानिक, क्राईम, राजकीय, सामाजिक, जाहिरात, इतर विविध बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.\nकृपया संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये\nकिवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर,लेख आणि त्याचे हक्क‘ https://janshaktichadabav.com/\nआणि संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक\nसहमत असतीलच असे नाही Copyright:https://janshaktichadabav.com/ सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\nमुख्य संपादक : श्री.गणेश पवार\nऑफिस : ०५,वैती कंपाऊंड, आई नगर समोर, ओव्हळा, ठाणे – ४००६१२\nअपघात महाराष्ट्र रत्नागिरी संगमेश्वर\nदेवरुख संगमेश्वर बस लोवले येथे दरीत कोसळली…\nधार्मिक भक्ती महाराष्ट्र मुंबई रत्नागिरी\nसकल हिंदू समाजाच्या जन आक्रोश मोर्चाला रत्नागिरीत मोठा प्रतिसाद…\nप्रशासकीय महाराष्ट्र मुंबई रत्नागिरी\n“सर्वसामान्य नागरिकांसाठीच्या सेवांचे वेळेत वितरण करा… महसूल, कामगार, पोलीस विभागाचे चांगले काम…” – राज्य सेवा हक्क आयुक्त बलदेव सिंग…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00865.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://shetkariyoddha.com/post/462", "date_download": "2024-03-05T00:33:14Z", "digest": "sha1:ATFFKZQDZIR3QIVZVS4CJ64WQWXZUN22", "length": 11598, "nlines": 156, "source_domain": "shetkariyoddha.com", "title": "बारामती मध्ये जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा - Shetkari Yoddha", "raw_content": "\nबारामती मध्ये जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा\n(प्रतिनिधी, इंद्रभान लव्हे ) बारामती नगरीमध्ये आदिवासी समाजाच्या वतीने देसाई इस्टेट मध्ये जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ९ ऑगस्ट, १९९४ रोजी संयुक्त राष्ट्र संघाने घोषित केल्या प्रमाणे सर्व जगभर ९ ऑगस्ट हा जागतिक आदिवासी दिन म्हणून साजरा करण्यात येतो. आदिवासी क्रांतिकारकांच्या प्रतिमांना तसेच महामानवांना अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कोरोना काळात तसेच अतिवृष्टीमुळे मृत्युमुखी पडलेल्या बांधवांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. मुक्ता आंभेरे तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस बारामती शहराची कार्याध्यक्ष विशाल जाधव होते. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्राध्यापक राजेंद्र वळवी तर बारामती तालुका प्रतिनिधी म्हणून सामाजिक कार्यकर्ते शंकर घोडे उपस्थित होते. जागतिक आदिवासी दिवस आदिवासी समाजासाठी का महत्वाचा आहे व का साजरा केला जातो या विषयी सविस्तर माहिती शंकर घोडे यांनी प्रास्ताविकातून दिली. बारामती नोकरीनिमित्त आलेले बंधू आणि भगिनी कार्यक्रमास उपस्थित होते. कार्यक्रमांमध्ये इयत्ता दहावी व बारावी मध्ये उत्तम गुण संपादन करणाऱ्या गुणवंतांचा सत्कार करण्यात आला तसेच श्रेया रनमोळे एमबीबीएस प्रथम वर्षात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीचा विशेष सत्कार करण्यात आला.\nभारतीय संविधान व गुलाब पुष्प देऊन प्रमुख अतिथी यांचा सत्कार करण्यात आला, आदिवासी समाजाने मुख्य प्रवाहात येऊन आपल्या कला गुणांना वाव दिला पाहिजे. जल,जंगल, जमीन टिकवण्याचे काम खरे तर आदिवासी समाजाने केले आहे असे कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.मुक्ता अंभेरे यांनी सांगितले. आदिवासी समाजातील चालीरीती व रूढी परंपरा याविषयी सविस्तर माहिती कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्राध्यापक राजेंद्र वळवी यांनी सांगितली. आदिवासी समाजातील नोकरदार वर्ग यांनी खेडोपाडी असणाऱ्या आदिवासी समाजाला आपल्याबरोबर घेऊन प्रगतीच्या दिशेने वाटचाल करावी तसेच शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी पुढाकार घ्यावा असे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे विशाल जाधव यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश कोकणे यांनी तर स्वागत गणपत जाधव यांनी केले. आभार श्री मीननाथ कौटे यांनी मानले तर कार्यक्रमाचे नियोजन विशाल जाधव मित्र परिवाराने केले.\nछत्रपती शिवाजी महाराज गौरव पुरस्काराने प्रल्हाद वरे यांना गौरविण्यात आले\nऊस पिक वाढ स्पर्धा : मळद येथील शेतकऱ्यांनी केले आयोजन\nBy संपादक-योगेश नामदेव नालंदे\nलगिनघाई विशेषांकाचे प्रकाशन संपन्न\nFeb 19, 2024 संपादक-योगेश नामदेव नालंदे\nबाराम��ीत शिवाजी महाराजांना जयंती निमित्त अभिवादन\nFeb 19, 2024 संपादक-योगेश नामदेव नालंदे\nसिद्धार्थ नगर बुद्ध विहार येथे बाल संस्कार वर्ग चित्रकला स्पर्धा संपन्न\nFeb 19, 2024 संपादक-योगेश नामदेव नालंदे\nलगिनघाई विशेषांकाचे प्रकाशन संपन्न\nबारामतीत शिवाजी महाराजांना जयंती निमित्त अभिवादन\nसिद्धार्थ नगर बुद्ध विहार येथे बाल संस्कार वर्ग चित्रकला स्पर्धा संपन्न\nक्रांतीगुरू वस्ताद लहुजी साळवे यांची पुण्यतिथी निमित्ताने अभिवादन\nस्वामी समर्थ पादुका पालखीचे मंगळवारी बारामती मध्ये आगमन ..\nलगिनघाई विशेषांकाचे प्रकाशन संपन्न\n19/02/2024 संपादक-योगेश नामदेव नालंदे\nबारामतीत शिवाजी महाराजांना जयंती निमित्त अभिवादन\n19/02/2024 संपादक-योगेश नामदेव नालंदे\nसिद्धार्थ नगर बुद्ध विहार येथे बाल संस्कार वर्ग चित्रकला स्पर्धा संपन्न\n19/02/2024 संपादक-योगेश नामदेव नालंदे\nक्रांतीगुरू वस्ताद लहुजी साळवे यांची पुण्यतिथी निमित्ताने अभिवादन\n19/02/2024 संपादक-योगेश नामदेव नालंदे\nलगिनघाई विशेषांकाचे प्रकाशन संपन्न 19/02/2024\nबारामतीत शिवाजी महाराजांना जयंती निमित्त अभिवादन 19/02/2024\nसिद्धार्थ नगर बुद्ध विहार येथे बाल संस्कार वर्ग चित्रकला स्पर्धा संपन्न 19/02/2024\nक्रांतीगुरू वस्ताद लहुजी साळवे यांची पुण्यतिथी निमित्ताने अभिवादन 19/02/2024\nस्वामी समर्थ पादुका पालखीचे मंगळवारी बारामती मध्ये आगमन .. 19/02/2024\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00865.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://uttamsheti.online/bajar-bhav-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A5%80/", "date_download": "2024-03-05T00:23:43Z", "digest": "sha1:FOQBFE5NX7OMD7PKMA5IAXP2YMEPJ42G", "length": 4106, "nlines": 73, "source_domain": "uttamsheti.online", "title": "bajar bhav: महाराष्ट्रातील सोयाबीन बाजार भाव 22 सप्टेंबर 2023", "raw_content": "\nbajar bhav: महाराष्ट्रातील सोयाबीन बाजार भाव 22 सप्टेंबर 2023\nकमीत कमी दर- 4665\nजास्तीत जास्त दर- 4870\nकमीत कमी दर- 4480\nजास्तीत जास्त दर- 4505\nहे वाचा: सोयाबीन बाजार भाव कधी वाढणार.. जानेवारीमध्ये सोयाबीनचे बाजार भाव 10000 जाणार.. जानेवारीमध्ये सोयाबीनचे बाजार भाव 10000 जाणार..\nकमीत कमी दर- 3750\nजास्तीत जास्त दर- 4765\nकमीत कमी दर- 4600\nजास्तीत जास्त दर- 4600\nहे वाचा: bajar bhav: संपूर्ण महाराष्ट्रातील आजचे हरभरा बाजार भाव 24 सप्टेंबर 2023\nया जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात उद्यापासून पिक विमा जमा होण्यास सुरुवात..\nजानेवारी महिन्यात कापूस दरात होणार वाढ..\nपहा संपूर्ण महाराष्ट्रातील आजचे तुर बाजार भाव..\nया जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात उद्यापासून पिक विमा जमा होण्यास सुरुवात..\nजानेवारी महिन्यात कापूस दरात होणार वाढ.. आवक होणार कमी Cotton price\nपहा संपूर्ण महाराष्ट्रातील आजचे तुर बाजार भाव..\nया दिवशी जमा होणार 90 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर नमो शेतकरी योजनेचा दुसरा हफ्ता..\nया यादीत नाव असणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणार 12000 रुपये.. झिरो मिनिटात जमा होणार बँक खात्यात get 12000 rupees\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00865.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahanayakonline.com/2020/12/page/2/", "date_download": "2024-03-05T00:44:12Z", "digest": "sha1:JV3JEFUKUDQSWGKNFJMR2OFOFVVMTFEQ", "length": 19811, "nlines": 300, "source_domain": "www.mahanayakonline.com", "title": "December 2020 - Page 2 of 36 -", "raw_content": "\n#Mahanayak | नवी पिढी घडवणारी विचारधारा…\nश्रीनगरच्या चकमकीत ठार झालेले ३ जन दहशतवादी नसल्याचा कुटुंबीयांचा दाव\nजम्मू-काश्मीरमध्ये श्रीनगरजवळ बुधवारी पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत तीन जण ठार झाले. मारले गेलेले तीनही जण दहशतवादी…\nIndiaNewsUpdate : भारत आणि ब्रिटनमधील प्रवासी विमानसेवा ७ जानेवारीपर्यंत स्थगित\nनव्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भारत आणि ब्रिटनमधील प्रवासी विमानसेवा ७ जानेवारीपर्यंत स्थगित राहणार असून त्यानंतर कडक…\nMaharashtraNewsUpdate : खासगी बस ५० फूट खोल दरीत कोसळली\nरत्नागिरी जिल्ह्यात मुबंई गोवा राष्ट्रीय महामार्गावर खासगी बसला आज पहाटे चार वाजताच्या सुमारास कशेडी घाटात…\nMaharashtraNewsUpdate : ग्राम पंचायत निवडणुकीसाठी जात पडताळणी अर्जासाठी मुदतवाढ , राज्य शासनाचा मोठा निर्णय\nघोषित कार्यक्रमाप्रमाणे येत्या १५ जानेवारीला राज्यातील ग्रामपंचायत निवडणूक होत आहेत. दरम्यान मागास संवर्गातील उमेदवारांच्या जात…\nAurangabadCoronaUpdate : जिल्ह्यात 43827 कोरोनामुक्त, 451 रुग्णांवर उपचार सुरू\nऔरंगाबाद जिल्ह्यात आज 79 जणांना (मनपा 67, ग्रामीण 12) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 43827 कोरोनाबाधित…\nMaharashtraNewsupdate : वर्षा राऊत यांची विनंती मान्य करीत ईडीने चौकशीसाठी दिली नवी तारीख\nखा. संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने समन्स बजावत २९ डिसेंबर रोजी अर्थात…\nMarathawadaNewsUpdate : बलात्काराच्या आरोपावरून जन्मठेप झाल्याच्या रागातून पीडितेच्या विरोधात तीन गावे झाली एकत्र \nबीड जिल्ह्याच्या गेवराई तालुक्यातील बलात्कार पीडित महिलेवर व्यभिचारी असल्याचा आरोप करत पाचेगाव, जयराम तांडा आणि…\nCoronaNewsUpdate : इंग्लंडहून आलेल्या प्रवाशांपैकी महाराष्ट्रातील एकूण ४३ जणांना संसर्ग\nगेल्या २४ तासांत ६८ करोना बाधित रुग्णांनी आपला जीव गमावला आहे. राज्यात आजतागायत करोनामुळं दगावलेल्या…\nMumbaiNewsUpdate : मुंबईतील शाळा १५ जानेवारीपर्यंत बंदच , १० वी , १२ वीच्या पुरवणी परीक्षा मात्र वेळेवरच\nमुंबईतील कोरोनाची स्थिती आणि नव्या कोरोनाची भीती लक्षात घेता मुंबई महापालिका क्षेत्रातील शाळांबाबत महत्त्वाचा निर्णय…\nब्रिटनच्या १२ प्रवाशांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने मुंबई हादरली\nब्रिटन आणि इतर देशांमध्ये करोना विषाणूचा नवीन प्रकार आढळून आला असून या करोना विषाणूचा प्रसार…\nशासन आपल्या दारी कार्यक्रमात गर्दी जमवण्यासाठी काढला दंडाचा फतवा\nइंडिया आघाडीच्या पहिलीच रॅलीत 15 लाखाहून अधिक लोकांची गर्दी\nदिल्ली चलो मोर्चा : 10 मार्चला होणार देशव्यापी ‘रेल रोको’ आंदोलन… शेतकऱ्यांनी केली घोषणा\nयावेळी लढाई माजवादी विरुद्ध समाजवादी – उद्धव ठाकरे\nविमानाचे स्वप्न दाखवून नरेंद्र मोदी ‘गरिबांची रेल्वे’ हिसकावून घेत आहेत\nशासन आपल्या दारी कार्यक्रमात गर्दी जमवण्यासाठी काढला दंडाचा फतवा\nइंडिया आघाडीच्या पहिलीच रॅलीत 15 लाखाहून अधिक लोकांची गर्दी\nदिल्ली चलो मोर्चा : 10 मार्चला होणार देशव्यापी ‘रेल रोको’ आंदोलन… शेतकऱ्यांनी केली घोषणा\nयावेळी लढाई माजवादी विरुद्ध समाजवादी – उद्धव ठाकरे\nविमानाचे स्वप्न दाखवून नरेंद्र मोदी ‘गरिबांची रेल्वे’ हिसकावून घेत आहेत\nPrakash Ambedkar : ” एक बार जो कमिटमेंट कर दि, तो फिर वो अपने आप कि भी नही सूनते \nना ना करते प्यार तुम्हीसे कर बैठे …\nWorlds Happiest Countries Report : देश रसातळाला जातोय आणि सत्ताधारी “चौकिदार- चौकिदार” खेळताहेत \nLoksabha 2019 : गेल्या पाच वर्षातील मोदींचे ” विश्व भ्रमण “आणि खर्च किती झाला भूतान ते दक्षिण कोरिया\nसीबीएसई बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर , उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे प्रमाण पाच टक्क्यांनी वाढले\nUPSCNewsUpdate : युपीएससीमार्फत 25 रुपयाची शुल्क भरून या पादांसाठी भरा अर्ज , आपली पात्रता बघून घ्या …\nIndiaNewsUpdate : खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या करोडो लोकांसाठी एक वाईट बातमी आहे…\nParliamentNewsUpdate : कायदा बदलणारी तीन विधेयके लोकसभेत सादर , देशद्रोहाची तरतूद रद्द\nMaharashtraNewsUpdate : शिंदे – फडणवीस सरकारचा शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय\nBudgetIndiaUpdate : काय असेल आजच्या अर्थसंक��्पात मंदी आणि बेरोजगारीवर मिळेल का उत्तर \nशासन आपल्या दारी कार्यक्रमात गर्दी जमवण्यासाठी काढला दंडाचा फतवा\nइंडिया आघाडीच्या पहिलीच रॅलीत 15 लाखाहून अधिक लोकांची गर्दी\nदिल्ली चलो मोर्चा : 10 मार्चला होणार देशव्यापी ‘रेल रोको’ आंदोलन… शेतकऱ्यांनी केली घोषणा\nयावेळी लढाई माजवादी विरुद्ध समाजवादी – उद्धव ठाकरे\nविमानाचे स्वप्न दाखवून नरेंद्र मोदी ‘गरिबांची रेल्वे’ हिसकावून घेत आहेत\nPrakash Ambedkar : ” एक बार जो कमिटमेंट कर दि, तो फिर वो अपने आप कि भी नही सूनते \nना ना करते प्यार तुम्हीसे कर बैठे …\nWorlds Happiest Countries Report : देश रसातळाला जातोय आणि सत्ताधारी “चौकिदार- चौकिदार” खेळताहेत \nLoksabha 2019 : गेल्या पाच वर्षातील मोदींचे ” विश्व भ्रमण “आणि खर्च किती झाला भूतान ते दक्षिण कोरिया\nसीबीएसई बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर , उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे प्रमाण पाच टक्क्यांनी वाढले\nUPSCNewsUpdate : युपीएससीमार्फत 25 रुपयाची शुल्क भरून या पादांसाठी भरा अर्ज , आपली पात्रता बघून घ्या …\nIndiaNewsUpdate : खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या करोडो लोकांसाठी एक वाईट बातमी आहे…\nParliamentNewsUpdate : कायदा बदलणारी तीन विधेयके लोकसभेत सादर , देशद्रोहाची तरतूद रद्द\nMaharashtraNewsUpdate : शिंदे – फडणवीस सरकारचा शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय\nBudgetIndiaUpdate : काय असेल आजच्या अर्थसंकल्पात मंदी आणि बेरोजगारीवर मिळेल का उत्तर \nMaratha Reservation : जरंगे यांच्या प्रकृतीत सुधारणा; आजपासून जाणार तीन दिवसांच्या दौऱ्यावर\nअमेरिकेत परफॉर्मिंग आर्ट्सचे शिक्षण घेणारा, कुचीपुडी आणि भरतनाट्यम नृत्यांगना अमरनाथ घोषची गोळ्या झाडून हत्या\nमुस्लिम मतदारांना आकर्षित करण्यासाठी भाजप उर्दू आणि अरबी भाषेतही करणार प्रचार\nमंदिर प्रशासनाने जाणीवपूर्वक राहुल गांधींना फोटो घेण्यास नकरले…\nशिखर बँक घोटाळा प्रकरण: आर्थिक गुन्हे शाखेने दाखल केला ‘क्लोजर रिपोर्ट’. अजित पवार घोटाळ्यातून निष्कलंक होऊन बाहेर पडणार\nMaratha Reservation : अखेर मनोज जरंगे यांच्यावर गुन्हा दाखल…\nशासन आपल्या दारी कार्यक्रमात गर्दी जमवण्यासाठी काढला दंडाचा फतवा March 4, 2024\nइंडिया आघाडीच्या पहिलीच रॅलीत 15 लाखाहून अधिक लोकांची गर्दी March 4, 2024\nदिल्ली चलो मोर्चा : 10 मार्चला होणार देशव्यापी ‘रेल रोको’ आंदोलन… शेतकऱ्यांनी केली घोषणा March 3, 2024\nयावेळी लढाई माजवादी विरुद्ध समाजवादी – उद्धव ठाकरे March 3, 2024\nविमानाचे स्वप्न दाखवून नरेंद्र मोदी ‘गरिबांची रेल्वे’ हिसकावून घेत आहेत March 3, 2024\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00865.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://mahametronews.com/tag/shivsena-medical-aid-unit/", "date_download": "2024-03-05T00:32:48Z", "digest": "sha1:Q6F5BUNXXQB3IWM2E742NUAQO333YNAX", "length": 15567, "nlines": 267, "source_domain": "mahametronews.com", "title": "Shivsena Medical Aid Unit", "raw_content": "\nमहा मेट्रो न्युज पत्रकार\nमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि मंगेश चिवटे यांच्या सहकाऱ्यांच्या माध्यमातुन सह्याद्री हॉस्पिटल मधून ४ लाख ५० रू बील केले माफ\nपुणे| मुलगा आणि वडील दोघांचा पुणे सोलापूर हायवेवर मध्यरात्री अपघात झाला होता, त्या गुरुवारी रात्री\nमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून ओवी भडाळे पेशंटला CM फंडातुन उपचाराकरिता १ लाख रुपयांची आर्थिक मदत\nपुणे | मा.श्री एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री,महाराष्ट्र राज्य यांच्या आशीर्वादाने डॉ श्रीकांत शिंदे फाऊंडेशन मा.श्री\nबाळासाहेबांच्या विचारांना पूर्णपणे तिलांजली देण्याचा ठेका उद्धव ठाकरे गटाने खरच घेतला आहे काय.\nपैठण | बाळासाहेबांच्या ज्वलंत विचारांनी प्रेरित होऊन शिवसेना पक्ष उभा राहिला. वाढत गेला, तळागाळात पोहचला,\nशिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून इंदापूर तालुक्यातील वैष्णव अनपट यांना हॉस्पिटलच्या बिलातून १ लाख ६५ मदत; कक्षप्रमुख मंगेश चिवटे यांचे विशेष सहकार्य लाभले\nइंदापूर | इंदापूर तालुक्यातील वैष्णव राहुल अनपट यांच्या मेंदुला दुखापत झाली असल्यामुळे ते विश्वराज हाॅस्पिटल\nशिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या कामाचे दिल्ली दरबारी शरद पवारांच्या दालनात कौतुक\nदिल्ली | सध्या धावपळीच्या व अनिश्चित जीवनमानाचा काळात आरोग्याचे प्रश्न मोठ्या प्रमाणात निर्माण होत असून\nइंदापूर तालुक्यात मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी मिळवून देण्यास, शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाने घेतला पुढाकार\nभिगवण | शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून आजपर्यंत गोरगरीब रुग्णांपर्यंत पोहचता आले अर्थीक मदत सोडून सर्व\nवंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांची ओळख करून देणारा हा लेख\nठाणे | संपूर्ण महाराष्ट्राला परिचित असलेले शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे मूळ संकल्पक तथा शिवसेना वैद्यकीय\nFM Radio सुरू करण्यासाठी खालील त्रिकोणी बटन क्लिक करा\nआरोग्य मंत्री राजेशजी टोपे साहेब यांच��� कोरोनाला घाबरू नये याची ही सूंदर अशी चित्रफीत: जरूर बघा\nमहा मेट्रो न्युज फेसबुक पेज\nतारीख ठरली; मराठा आरक्षणासाठी २० फेब्रुवारीला विशेष अधिवेशन\nखा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त ज्युपिटर हॉस्पिटलमधे लहान बच्चुंच्या हृदय शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन\nयळकोट यळकोट जय मल्हार करत मुख्यमंत्र्यांच्या, पाटलांच्या अन् चिवटेंच्या नावानं जेजुरीत चांगभलं \nमुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीने वर्षभरात केले विक्रमी वाटप; रुग्णांनी केले कौतुक\nभिगवणमधील मंगलदृष्टी सोसायटीच्या बिल्डरकडून फ्लॅट धारकांची फसवुक झाल्याने नागरिकांनी हैराण; प्राथमिक सुविधा नसल्याने नागरिकांची प्रांत-तहसीलदारांकडे धाव\nतारीख ठरली; मराठा आरक्षणासाठी २० फेब्रुवारीला विशेष अधिवेशन\nशिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे सध्या होम क्वारंटाईन; वाचा सविस्तरपणे\nशालेय शिक्षण मंत्री मा बच्चू कडू यांनी दत्तक घेतली चंपाकली हत्तीण\nमुख्यमंत्री पेयजल योजनेचा रणगावमध्ये शुभारंभ; वाचा सविस्तर\nस्त्री ही या दुनियेच्या श्रुष्टीची निर्माती; लेख\nतारीख ठरली; मराठा आरक्षणासाठी २० फेब्रुवारीला विशेष अधिवेशन\nखा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त ज्युपिटर हॉस्पिटलमधे लहान बच्चुंच्या हृदय शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन\nयळकोट यळकोट जय मल्हार करत मुख्यमंत्र्यांच्या, पाटलांच्या अन् चिवटेंच्या नावानं जेजुरीत चांगभलं \nमुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीने वर्षभरात केले विक्रमी वाटप; रुग्णांनी केले कौतुक\nभिगवणमधील मंगलदृष्टी सोसायटीच्या बिल्डरकडून फ्लॅट धारकांची फसवुक झाल्याने नागरिकांनी हैराण; प्राथमिक सुविधा नसल्याने नागरिकांची प्रांत-तहसीलदारांकडे धाव\nविशेष सूचना : • महा मेट्रो न्युज मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील , लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून महा मेट्रो न्युज चे संपादक , प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही . महा मेट्रो न्युज मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात . बातमी , लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता महा मेट्रो न्युज तपासून पाहू शकत नाही . बातमी , लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार महा मेट्रो न्युज नसून स��बंधित वार्ताहर , लेखक किंवा जाहिरातदारच आहे . वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले , वादविवाद , प्रकरणे पुणे न्यायालयांतर्गतच चालवले जातील . अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.\nerror: या पोर्टल वरील सर्व बातम्या, लेख, फोटो यांचे सर्व हक्क संपादकांकडे असून, परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00866.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtragr.com/%E0%A4%85%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%8A-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%87-annabhau-sathe/", "date_download": "2024-03-05T00:45:06Z", "digest": "sha1:XJP57FB6WHRKITHM44GOSTGX2N5IZHLV", "length": 23731, "nlines": 143, "source_domain": "maharashtragr.com", "title": "_ap_ufes{\"success\":true,\"siteUrl\":\"maharashtragr.com\",\"urls\":{\"Home\":\"https://maharashtragr.com\",\"Category\":\"https://maharashtragr.com/category/ads/\",\"Archive\":\"https://maharashtragr.com/2024/02/\",\"Post\":\"https://maharashtragr.com/mhgr-%e0%a4%97%e0%a4%bf%e0%a4%97-%e0%a4%87%e0%a4%95%e0%a5%89%e0%a4%a8%e0%a5%89%e0%a4%ae%e0%a5%80-%e0%a4%ae%e0%a5%8d%e0%a4%b9%e0%a4%a3%e0%a4%9c%e0%a5%87-%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%af-gig-%e0%a4%95/\",\"Page\":\"https://maharashtragr.com/news/\",\"Attachment\":\"https://maharashtragr.com/mhgr-how-to-make-money-online/mhgr_how_to_make_money_online-1/\",\"Nav_menu_item\":\"https://maharashtragr.com/home-2/\",\"Oembed_cache\":\"https://maharashtragr.com/d8de8f75417a8210e93651381ed85c36/\",\"Wp_global_styles\":\"https://maharashtragr.com/wp-global-styles-blogsite/\",\"Amp_validated_url\":\"https://maharashtragr.com/amp_validated_url/f35a90d719157b161a99020d92fcac51/\",\"Adstxt\":\"https://maharashtragr.com/?post_type=adstxt&p=1086\",\"App-adstxt\":\"https://maharashtragr.com/?post_type=app-adstxt&p=1084\",\"Web-story\":\"https://maharashtragr.com/web-stories/romeo-and-juliet/\"}}_ap_ufee", "raw_content": "\nमहाराष्ट्र: महत्वाचे सामान्य संसाधन\nअण्णाभाऊ साठे (Annabhau Sathe)\nसाठे, अण्णाभाऊ : (१ ऑगस्ट १९२० – १८ जुलै १९६९ ). कथा, कादंबरी, लोकनाट्य, नाटक, पटकथा, लावणी, पोवाडे, प्रवास वर्णन अशा वेगवेगळ्या साहित्य प्रकारांतील लेखन केलेले, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे थोर, ख्यातनाम मराठी साहित्यिक. अण्णाभाऊंचा जन्म सांगली जिल्ह्यातील वाटेगावचा, उपेक्षित समजल्या गेलेल्या मातंग समाजातील. त्यांच्या वडिलांचे नाव भाऊ सिधोजी साठे, तर आईचे नाव वालबाई होते. त्यांचे मूळ नाव तुकाराम. जन्मस्थळ वाटेगाव (ता.वाळवा जि. सांगली ). त्यांचे शालेय शिक्षण झालेले नव्हते; तथापि त्यांनी प्रयत्नपूर्वक अक्षरज्ञान मिळविले. १९३२ साली वडिलांसोबत ते मुंबईला आले. चरितार्थासाठी कोळसे वेचणे, फेरीवाल्यांच्या पाठीशी गाठोडे घेऊन हिंडणे, मुंबईच्या मोरबाग गिरणीत झाडूवाला म्हणून नोकरी, अशी मिळतील ती कामे त्यांनी केली. मुंबईत कामगारांचे कष्टमय, दुःखाचे जीवन त्यांनी पाहिले. कामगारांचे संप, मोर्चे पाहून त्यांचा लढाऊपणाही त्यांनी अनुभवला. १९३६ मध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते कॉ. श्रीपाद अमृत डांगे यांच्या प्रभावाखाली आल्यावर ते कम्युनिस्ट पक्षाचे क्रियाशील कार्यकर्ते झाले. मुंबईत डॉ.बाबासाहेब आंबेडकरांपासून ते स्वातंत्र्यवीर सावरकरांपर्यंत अनेक नेत्यांची भाषणे त्यांनी ऐकली. पक्षाचे कामही ते करीत होतेच, तथापि वडिलांच्या निधनानंतर कुटुंबाची सगळी जबाबदारी अंगावर पडल्याने ते पुन्हा आपल्या गावी आले. तेथे बापू साठे या चुलतभावाच्या तमाशाच्या फडात ते काम करू लागले. तमाशातून जुन्या चालीचा सुरवातीचा साठा अण्णाभाऊंनी आत्मसात केला. मुंबईत परतताच त्यांना मॅक्झिम गोर्कीचे साहित्य वाचायला मिळाले. लिखाणाची उर्मी त्यांना याच साहित्यानं दिली. तो काळ १९४२ च्या चळवळीचा. ते स्वातंत्र्य समरांगणात सहभागी झाले, म्हणून इंग्रज सरकारने त्यांच्यावर पकड वारण्ट काढले. पोलिसांना चुकवीत ते मुंबईला आले, त्याच काळात त्यांची भेट शाहीर अमर शेख, द. ना. गव्हाणकरांशी झाली. आपसातले हेवेदावे, गरीब जनतेला, शेतकऱ्यांना मिळणारा, छळणारा दारिद्र्याचा झगडा त्यांनी न्याहाळला होता. त्यातच मॅक्झिम गोर्कीच्या साहित्यानं प्रभावित झालेल्या त्यांच्या अंतरीच्या उर्मीं प्रतिभेला बहर आला. त्यावेळी अमर शेख या ख्यातनाम मराठी लोकशाहीरांबरोबर अण्णाभाऊंचेही नाव लोकशाहीर म्हणून गाजू लागले. त्यांनी लिहिलेला ‘स्तालिनग्राडचा पवाडा’ १९४३ साली पार्टी या मासिकात प्रसिद्घ झाला. त्यांनी १९४४ साली शाहीर अमर शेख व गव्हाणकर यांच्या मदतीने ‘ लाल बावटा ’ कलापथक स्थापन केले. या कलापथकावर सरकारने बंदी घातली. ‘अमळनेरचे अमर हुतात्मे’ आणि ‘पंजाब-दिल्लीचा दंगा’ या त्यांच्या काव्यरचना १९४७ साली प्रसिद्ध झाल्या. ‘पंजाब-दिल्लीचा दंगा’ या रचनेत सर्व प्रागतिक शक्तींना एकत्र येऊन शांतता प्रस्थापित करण्याचे आवाहन त्यांनी केले होते.\nवर्गीय क्रांतीची उकल करण्यासाठी त्यांनी तमाशाचा बाज नेमकेपणानं उचलला. तमाशातल्या नृत्यांगनेचे चाळ काढून टाकले आणि वीररसाच्या अंगाराचे चाळ चेतावणारा बंडखोर बंडागळी उभा केला. जुन्या कथेचा ढाचा ठेऊन नव्या युगाचा अकलेचा मोर्चा बांधला. तमाशात परंपरेने चालत आलेला गण बदलून टाकला. त्याजागी श्रमशक्तीला अभिवादन करणारा गण मोठ्या तडफेनं साकारला. आरंभलाच खऱ्या-खोट्याचे कोडे घालून सामान्यातल्या सामान्य माणसाचं कुतूहल वाढवीत त्यांनी आदिवासींची, कोळी-भिल्लांची, मांग-महार, रामोशांच्या व्यथा वेदनांचा हुंकार शाहिरीच्या लोकबाजातून कथा-कादंबऱ्यांतून मांडला.\nअण्णाभाऊंनी अन्यायाविरुद्ध झगडणाऱ्या महाराष्ट्राच्या परंपरेचं स्मरण देऊन, संयुक्त महाराष्ट्र आंदोलनासाठी उभ्या महाराष्ट्राला प्रेरणा दिली. शाहीर अमरशेख, शाहीर गव्हाणकरांसमवेत “माझी मैना गावावर राहिली, माझ्या जीवाची होतेया कायली” ही लावणी अजरामर केली.\nअकलेची गोष्ट (१९४५), देशभक्त घोटाळे (१९४६), शेटजींचे इलेक्शन (१९४६), बेकायदेशीर (१९४७), पुढारी मिळाला (१९५२), लोकमंत्र्यांचा दौरा (१९५२) ही त्यांची काही लोकनाट्य होत. अण्णाभाऊंनी पारंपरिक तमाशाला आधुनिक लोकनाट्याचे रूप दिले. अण्णाभाऊंच्या साहित्यात त्यांची कथा-कादंबरीची निर्मितीही ठळकपणे नजरेत भरते. जिवंत काडतूस, आबी,खुळंवाडी, बरबाद्या कंजारी (१९६० ), चिरानगरची भुतं (१९७८ ), कृष्णाकाठच्या कथा हे त्यांचे काही कथासंग्रह. त्यांनी पस्तीस कादंबऱ्या लिहिल्या. चित्रा ( १९४५ ) ही त्यांची पहिली कादंबरी. त्यानंतर ३४ कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या. त्यांत फकिरा (१९५९ , आवृ.१६– १९९५), वारणेचा वाघ (१९६८), चिखलातील कमळ, रानगंगा, माकडीचा माळ (१९६३), वैजयंता ह्यांसारख्या कादंबऱ्यांचा समावेश होतो. त्यांच्या फकिरा ह्या कादंबरीला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला. वास्तव, आदर्श आणि स्वप्नरंजन यांचे मिश्रण त्या कादंबरीत आहे. सत्प्रवृत्तीचा, माणुसकीचा विजय हे अण्णाभाऊंच्या कादंबऱ्यांचे मुख्य सूत्र होय. त्यांच्या काही कादंबऱ्यांवर चित्रपटही निघाले : वैजयंता (१९६१,कादंबरी – वैजयंता), टिळा लावते मी रक्ताचा (१९६९,कादंबरी – आवडी ), डोंगरची मैना (१९६९,कादंबरी – माकडीचा माळ ), मुरली मल्हारीरायाची (१९६९,कादंबरी – चिखलातील कमळ ), वारणेचा वाघ (१९७०,कादंबरी –वारणेचा वाघ), अशी ही साताऱ्याची तऱ्हा (१९७४,कादंबरी – अलगूज),फकिरा (कादंबरी – फकिरा ). या शिवाय इनामदार (१९५८), पेंग्याचं लगीन, सुलतान ही नाटकेही त्यांनी लिहिली.\nअण्णाभाऊ साठे हे देशातील उपेक्षित लोक जीवनाच्या अनुभवाचे साठे ठरले. गोर-गरीब शेतकरी, शेतमजूर, श्रमिक, दलित, पददलितांचा व्यथा-वेदना कथा कादंबऱ्यांमधून प्रकर्षाने उमटाव्यात त्यांची अशी धारणा होती. अण्णाभाऊंच साहित्य देशाबाहेर अगदी पोलंड, रशियातही लोकप्रिय झालं. जनमानसात प्रसिद्ध पावलं अण्णाभाऊंच्या मते ग्रामीण जीवन टिकाऊ काया आहे, तर शहरी जीवन दिलखुलास आहे. महात्मा फुले, शाहू महाराज, आगरकर, लोकहितवादी, महर्षी शिंदे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समाजक्रांतीचा ग्रामीण दलित जीवनातच पाया आहे आणि त्याच पायावर लिहिलेल्या अण्णा भाऊंच्या कथा-कादंबऱ्या ही साहित्यक्षेत्रात समाज संक्रमणाची पहिली किमया आहे. अत्यंत अल्पशिक्षित असला तरी उपजत शाहिराला चिंतनाची जोड आणि वैश्विक कार्याची जोड असेल तर तो अजोड साहित्यिकही होऊ शकतो, हे अण्णा भाऊंनी दाखवून दिले. अण्णाभाऊंची लेखणी धारदार होती. पृथ्वी शेषाच्या मस्तकावर तारली नसून ती श्रमिकांच्या तळहातावर तरलेली आहे, असं ते म्हणत. यांच्या लेखनाचा प्रेरणास्त्रोत सोशीत-उपेक्षितच होता.\nअण्णा भाऊंची निरीक्षण शक्ती अत्यंत सूक्ष्म आहे. नाट्यमयता हाही त्यांच्या लेखनशैलीचा आगळा-वेगळा गुण. ज्या उपेक्षितांच्या जीवनातून अण्णाभाऊंनी अनुभूती घेतली, त्यातील क्षणाचा वेग आणि आवेग त्यांच्या लेखनात जाणवत राहतो. लेखनातील लवचिक भावचित्रे अंगासरशा मोडीने साकार करण्याची त्यांची लकबही स्वतंत्र आहे. लेखन शैलीवर त्यांनी सर्वस्व अर्पण केलं होतं.\nरशियाच्या इंडो-सोव्हिएत कल्चरल सोसायटी च्या निमंत्रणावरुन ते १९६१ साली रशियात गेले. त्यांवर त्यांनी लिहिलेले प्रवासवर्णन लोकप्रिय झाले. त्यांचे व्यक्तिमत्व विविध कलागुणांनी भरलेले होते. ते उत्तम अभिनय करीत. हातात डफ घेऊन शाहिरी कवने मोठ्या तडफेने गात. बुलबुल, बासरी, हार्मोनियम अशी वाद्येही ते वाजवीत. दांडपट्टा फिरवीत. शिवाय स्वतःच्या लिखाणाव्यतिरिक्त त्यांनी नवयुग, युगांतर आणि आचार्य अत्रेंच्या मराठा वर्तमान पात्रातून अनेक लेख व पुस्तकांची परीक्षणे लिहिली.\nअण्णाभाऊंच्या शेवटच्या काळ मात्र हलाखीत गेला. दारिद्र्य आणि एकाकी आयुष्य त्यांच्या वाट्याला आले. मराठी साहित्यातील प्रतिष्ठानकडून त्यांची तशी उपेक्षाच झाली. विपन्नावस्थेत गोरेगावच्या सिध्दार्थनगरात त्याचं निधन झाले.\nअनेक विद्यापीठातून अण्णाभाऊंवर अनेक प्रबंध सिद्ध केले आहेत. त्यांच्या कथा-कादंबऱ्यांवर केवळ भारतीयच नव्हे, तर २२ परकीय भाषांत भाषांतरे झाली आहेत.\nगुरव, बाबुराव, अण्णाभाऊ साठे : समाज विचार आणि साहित्य विवेचन , मुंबई, १९९९.\nमहाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृति मंडळ , प्रकाशक , लोकशाहीर अण्णाभाऊ साठे : निवडक वाङ्‌मय , मुंबई.\nMHGR| ग��ग इकॉनॉमी म्हणजे काय Gig कामगारांसाठी जाणून घेण्यासारख्या 5 गोष्टी\nMHGR| ऑनलाइन, ऑफलाइन आणि घरी पैसे कमवण्याचे 25 मार्ग\nMHGR| महाराष्ट्रात किती ज्योतिर्लिंगे आहेत\nमहाराष्ट्रात किती ज्योतिर्लिंगे आहेत\nMHGR| बेळगांव कारवार बिदर निपाणीचा सीमाप्रश्न काय आहे\nMHGR| News Update 2024| महाराष्ट्रात किती जिल्हे आहेत\nMHGR| गिग इकॉनॉमी म्हणजे काय Gig कामगारांसाठी जाणून घेण्यासारख्या 5 गोष्टी\nMHGR| ऑनलाइन, ऑफलाइन आणि घरी पैसे कमवण्याचे 25 मार्ग\nMHGR| महाराष्ट्रात किती ज्योतिर्लिंगे आहेत\nMHGR| बेळगांव कारवार बिदर निपाणीचा सीमाप्रश्न काय आहे\nउद्योग, उर्जा व कामगार विभाग\nपर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग\nमहसूल व वन विभाग\nमहिला व बाल विकास विभाग\nसामाजिक न्‍याय व विशेष सहाय्य विभाग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00866.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtragr.com/what-is-cryptocurrency-%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%A3%E0%A4%9C/", "date_download": "2024-03-05T01:18:58Z", "digest": "sha1:3TXHKBZA3UJN2EAYARMDVGIO4O6TEQ6G", "length": 10014, "nlines": 139, "source_domain": "maharashtragr.com", "title": "_ap_ufes{\"success\":true,\"siteUrl\":\"maharashtragr.com\",\"urls\":{\"Home\":\"https://maharashtragr.com\",\"Category\":\"https://maharashtragr.com/category/ads/\",\"Archive\":\"https://maharashtragr.com/2024/02/\",\"Post\":\"https://maharashtragr.com/mhgr-%e0%a4%97%e0%a4%bf%e0%a4%97-%e0%a4%87%e0%a4%95%e0%a5%89%e0%a4%a8%e0%a5%89%e0%a4%ae%e0%a5%80-%e0%a4%ae%e0%a5%8d%e0%a4%b9%e0%a4%a3%e0%a4%9c%e0%a5%87-%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%af-gig-%e0%a4%95/\",\"Page\":\"https://maharashtragr.com/news/\",\"Attachment\":\"https://maharashtragr.com/mhgr-how-to-make-money-online/mhgr_how_to_make_money_online-1/\",\"Nav_menu_item\":\"https://maharashtragr.com/home-2/\",\"Oembed_cache\":\"https://maharashtragr.com/d8de8f75417a8210e93651381ed85c36/\",\"Wp_global_styles\":\"https://maharashtragr.com/wp-global-styles-blogsite/\",\"Amp_validated_url\":\"https://maharashtragr.com/amp_validated_url/f35a90d719157b161a99020d92fcac51/\",\"Adstxt\":\"https://maharashtragr.com/?post_type=adstxt&p=1086\",\"App-adstxt\":\"https://maharashtragr.com/?post_type=app-adstxt&p=1084\",\"Web-story\":\"https://maharashtragr.com/web-stories/romeo-and-juliet/\"}}_ap_ufee", "raw_content": " | क्रिप्टोकरन्सी म्हणजे काय - MH General Resource What is Cryptocurrency | क्रिप्टोकरन्सी म्हणजे काय\nमहाराष्ट्र: महत्वाचे सामान्य संसाधन\n | क्रिप्टोकरन्सी म्हणजे काय\n | क्रिप्टोकरन्सी म्हणजे काय\nक्रिप्टोकरन्सी हे डिजिटल किंवा आभासी चलन आहे जे सुरक्षिततेसाठी क्रिप्टोग्राफी वापरते आणि केंद्रीय बँकेपासून स्वतंत्रपणे कार्य करते. क्रिप्टोकरन्सी बँकांसारख्या मध्यस्थांच्या गरजेशिवाय सुरक्षित आणि थेट पीअर-टू-पीअर व्यवहारांसाठी विकेंद्रित तंत्रज्ञान वापरतात.\nपहिली आणि सर्वात प्रसिद्ध क्रिप्टोकरन्सी बिटकॉइन आहे, जी 2009 मध्ये तयार करण्यात आली होती. तेव्हापासून इथरियम, रिपल आणि लाइटकॉइनसह इतर शेकडो क्रिप्टोकरन्सी तयार केल्या गेल्या आहेत.\nक्रिप्टोकरन्���ी ब्लॉकचेन तंत्रज्ञानावर कार्य करतात, जे विकेंद्रित खातेवही आहे जे संगणकाच्या नेटवर्कवर व्यवहारांची नोंद करते. ब्लॉकचेनची सुरक्षा आणि पारदर्शकता कोणालाही डेटामध्ये फेरफार करणे किंवा छेडछाड करणे कठीण करते, ज्यामुळे क्रिप्टोकरन्सी डिजिटल चलनाचे एक सुरक्षित आणि पारदर्शक स्वरूप बनते.\nजरी अद्याप पेमेंटचा एक प्रकार म्हणून व्यापकपणे स्वीकारला जात नसला तरी, क्रिप्टोकरन्सीचा वापर वाढत आहे आणि काही देशांनी त्यांना चलनाचे वैध स्वरूप म्हणून ओळखण्यास सुरुवात केली आहे. तथापि, त्यांचे मूल्य अत्यंत अस्थिर असू शकते आणि त्यांच्या नियमनाच्या अभावामुळे बेकायदेशीर क्रियाकलापांमध्ये त्यांच्या वापराबद्दल चिंता निर्माण झाली आहे.\nMHGR| गिग इकॉनॉमी म्हणजे काय Gig कामगारांसाठी जाणून घेण्यासारख्या 5 गोष्टी\nMHGR| ऑनलाइन, ऑफलाइन आणि घरी पैसे कमवण्याचे 25 मार्ग\nMHGR| महाराष्ट्रात किती ज्योतिर्लिंगे आहेत\nमहाराष्ट्रात किती ज्योतिर्लिंगे आहेत\nMHGR| बेळगांव कारवार बिदर निपाणीचा सीमाप्रश्न काय आहे\nMHGR| News Update 2024| महाराष्ट्रात किती जिल्हे आहेत\nMHGR| गिग इकॉनॉमी म्हणजे काय Gig कामगारांसाठी जाणून घेण्यासारख्या 5 गोष्टी\nMHGR| ऑनलाइन, ऑफलाइन आणि घरी पैसे कमवण्याचे 25 मार्ग\nMHGR| महाराष्ट्रात किती ज्योतिर्लिंगे आहेत\nMHGR| बेळगांव कारवार बिदर निपाणीचा सीमाप्रश्न काय आहे\nउद्योग, उर्जा व कामगार विभाग\nपर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग\nमहसूल व वन विभाग\nमहिला व बाल विकास विभाग\nसामाजिक न्‍याय व विशेष सहाय्य विभाग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00866.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "https://publicpressjournal.com/state-news/maharashtra/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%88-%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A3-%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%A8-%E0%A4%AA%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%AA%E0%A4%B3%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%80-%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AB%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%B2-%E0%A4%A5%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B0", "date_download": "2024-03-05T00:03:16Z", "digest": "sha1:B45VUPQUVU2COORXVS5TYJG4FSBKNAWR", "length": 6405, "nlines": 114, "source_domain": "publicpressjournal.com", "title": "मुंबई कल्याण ट्रेन पकडून पळून जाण्यापूर्वी आरोपीला बेड्या. फिल्मी स्टाईल थरार:", "raw_content": "\nमुंबई कल्याण ट्रेन पकडून पळून जाण्यापूर्वी आरोपीला बेड्या. फिल्मी स्टाईल थरार:\nट्रेन पकडून पळून जाण्यापूर्वी आरोपीला बेड्या. मुंबई कल्याण कांदिवली फिल्मी स्टाईल थरार:\nमुंबई कल्याण ट्र��न पकडून पळून जाण्यापूर्वी बिल्डरचा नौकर फरार प्रकरणाचे गुड अवघ्या बारा तासात उकळून. मुंबई कांदिवली पोलिसांनी आरोपी नौकर पंकज सिंग याला कल्याण रेल्वे स्थानकाजवळ अटक केली. बिल्डरच्या 35 लाखापैकी 27 लाख रुपये देखील पोलिसांनी नौकराकडून हस्तगत केले. ज्या घरी काम करीत होता त्या बिल्डरचे पैसे घेऊन हा युपीला पळून जाण्याचा प्रयत्न करीत होता. मात्र पोलिसांनी त्याला अटक केली असून त्याच्याकडून स्कूटर ही जप्त केली आहे एका व्यक्तीला पैसे देत जात असताना पंकज सिंग याने नौकराला गुंगारा देत स्कूटर आणि पैसे घेऊन पसार झाला होता.\nते दोघे पण लवकर स्कूटर वरून गेले होते त्यांना कागदपत्र घेण्यासाठी साईबाबा कॉम्प्लेक्स येथे थांबले होते. कॉम्प्लेक्स मध्ये जाण्या अगोदर त्यांना तेथील सेक्युरिटी गार्ड रजिस्टर मध्ये इंट्री करायला सांगत होते त्यामधला जुना नौकर दहा वर्षाचा. तो एन्ट्री करण्यासाठी थांबला होता. बाकीचा तो दुसरा चार महिने खाली नौकर ठेवला होता तो बाहेर गाडी व कॅश सहित थांबला होता. सदरचा जुना नौखर एन्ट्री करत असताना चार महिन्या पूर्वीचा जो नौकर आहे. गाडी व कॅश सहित तेथून पळून गेला.\nअशी माहिती मुंबई कांदिवली पोलीस स्टेशनचे पी आय दिनकर जाधव यांच्या माहितीनुसार लवकर पंकज सिंग चा ठाऊक ठिकाणा काढण्यात आला. पंकज सिंग पैसे घेऊन गावाकडे पळून जायच्या बेतात होता. हे त्यांना समजलं त्याला त्याच्या गावाला जाण्यापूर्वीच पोलिसांनी अटक केली. सत्तावीस लाख रुपये हस्तगत करण्यात आले. नोकरांनी एवढीच रक्कम मालकाने दिले असल्याचे सांगितले.\nभारतीय इतिहास के महापुरूष (शीर्ष आलेख)\nभारत के प्राचीन स्थान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00866.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://bolbhidu.com/tag/%E0%A5%A8%E0%A5%AC-%E0%A5%A7%E0%A5%A7-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%88-%E0%A4%85%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%95%E0%A5%80-%E0%A4%B9%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BE/", "date_download": "2024-03-05T00:25:15Z", "digest": "sha1:LYWMUOQBQOWWYK6MFXLRW24LNSQAOHZG", "length": 3097, "nlines": 58, "source_domain": "bolbhidu.com", "title": "२६/ ११ मुंबई अतिरेकी हल्ला Archives - BolBhidu.com", "raw_content": "\n२५०० पेक्षाही अधिक हत्या डाकीणमुळे झाल्या; असा आहे डाकीण प्रथेचा इतिहास..\nकोल्हापुरी चपलेची खरी ओळख म्हणजे, सेनापती कापशी चप्पल\nशिवसेना, राष्ट्रवादीनंतर आता काँग्रेसचा नंबर लागणार \nBol Bhidu - विषय हार्ड\n२५०० पेक्षाही अधिक हत्या डाकीणमुळे झाल्या; असा आहे डाकीण प्रथेचा इतिहास..\nकोल्हापुरी चपलेची ���री ओळख म्हणजे, सेनापती कापशी चप्पल\nशिवसेना, राष्ट्रवादीनंतर आता काँग्रेसचा नंबर लागणार \n२६/ ११ मुंबई अतिरेकी हल्ला\nअशोक कामटे का डंडा, सोलापूर ठंडा..\n२६/ ११ च्या मुंबईवर झालेल्या अतिरेकी हल्ल्यात आपल्या देशाची अपरिमित हानी झाली. मात्र सगळ्यात मोठ नुकसान अनेक शूर अधिकारी, सैनिक ,पोलीस यांच्या हौतात्म्यान झालं. याच हल्ल्यात शहीद झालेले शूर पोलीस अधिकारी म्हणजे अशोक कामटे. टू द लास्ट बुलेट…\nहे ही वाच भिडू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00867.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://krushimarathi.com/maharashtra-havaman-andaj-heavy-rain-and-hail-in-next-five-days-in-this-area-of-state/", "date_download": "2024-03-05T01:03:50Z", "digest": "sha1:FBVB6INBLYE62E2KX7ENYT45BGHUMIFE", "length": 10101, "nlines": 50, "source_domain": "krushimarathi.com", "title": "शेतकऱ्यांनो काळजी घ्या ! महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुढील पाच दिवस मुसळधार पाऊस अन गारपीट, हवामान खात्याचा नवीन अंदाज - Krushimarathi.com", "raw_content": "\n महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुढील पाच दिवस मुसळधार पाऊस अन गारपीट, हवामान खात्याचा नवीन अंदाज\nमोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा\nMaharashtra Havaman Andaj : राज्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी समोर येत आहे. भारतीय हवामान विभागाने महाराष्ट्रातील काही भागांमध्ये मुसळधार पावसाची आणि गारपीट होण्याची शक्यता वर्तवली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार अरबी समुद्रात मालदीव ते उत्तर महाराष्ट्रात पर्यंत पश्चिम किनारपट्टीला समांतर हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे.\nहेच कारण आहे की महाराष्ट्रात पावसासाठी पोषक परिस्थिती तयार होत आहे. याच हवामान प्रणालीमुळे राज्यातील उत्तर महाराष्ट्रात आणि मराठवाड्यातील काही भागात मुसळधार पावसासह गारपीट होईल असा अंदाज देण्यात आला आहे.\nहवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आगामी पाच दिवस महाराष्ट्रात पावसाचा अंदाज आहे. विशेष म्हणजे आज राज्यातील जवळपास 31 जिल्ह्यांमध्ये पाऊस पडणार असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.\nमराठवाड्यातील आणि विदर्भातील काही जिल्हे वगळता जवळपास संपूर्ण महाराष्ट्रात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.\nसंपूर्ण कोकण, संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र, संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात आज पाऊस पडणार असा अंदाज आहे. मात्र मराठवाड्यातील तीन जिल्हे आणि विदर्भातील दोन जिल्ह्यात पावसाची शक्यता नाहीये.\nआज कुठे पडणार पाऊस\nआय एम डी ने दिलेल्या माहितीनुसार आज ��ानदेश मधील धुळे, नंदुरबार, जळगाव आणि मध्य महाराष्ट्रातील नासिक तसेच मराठवाड्यातील छत्रपती संभाजी नगर या जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडण्याची तसेच काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे.\nम्हणून यासंबंधीत जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट दिला आहे. यासोबतच आज कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात पाऊस पडणार असा अंदाज आहे. त्यामुळे आज संपूर्ण कोकण अन पश्चिम महाराष्ट्राला येलो अलर्ट देण्यात आला आहे.\nयाशिवाय आज मराठवाड्यातील लातूर, नांदेड हे जिल्हे वगळता संपूर्ण मराठवाड्यासाठी येल्लो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच विदर्भ विभागातील भंडारा आणि गोंदिया हे जिल्हे वगळतात संपूर्ण विदर्भाला येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.\n28 नोव्हेंबर पर्यंत जोरदार पाऊस होणार \nउद्या उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, नासिक मराठवाड्यातील छ. संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड आणि संपूर्ण विदर्भात पाऊस पडण्याची शक्यता असून या संबंधित भागासाठी उद्याही येलो अलर्ट जारी झाला आहे.\n28 नोव्हेंबरचा विचार केला असता या दिवशी राज्यातील मराठवाडा विभागातील परभणी, हिंगोली, नांदेड आणि संपूर्ण विदर्भात पाऊस पडणार असा अंदाज असून या भागासाठी 28 नोव्हेंबरला देखील येलो अलर्ट देण्यात आला आहे.\nशेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा\n तुम्हाला अजून पीएम किसानचा 16वा हप्ता मिळाला नाही मग इथं तक्रार करा लगेचच खात्यात जमा होणार पैसे\nयंदा पांढरे सोने शेतकऱ्यांना मालामाल बनवणार कापूस बाजार भावात 1,000 रुपयांची वाढ, भविष्यात कसे राहणार दर \n आता भारत ‘या’ 2 देशांना निर्यात करणार 64 हजार 400 टन कांदा, बाजारभाव वाढणार का \n ‘या’ 10 नवीन मार्गावर सुरू होणार वंदे भारत स्लीपर ट्रेन, पहिली ट्रेन मार्चमध्येच होणार लाँच, महाराष्ट्रालाही मिळणार भेट, पहा रूटमॅप\nमहाराष्ट्रातील अनेक धरणांनी आत्ताच तळ गाठला, तुमच्या जवळील धरणात किती टक्के पाणीसाठा शिल्लक आहे \n300 युनिट मोफत वीज मिळवण्यासाठी ‘इथं’ अर्ज करा, पहा संपूर्ण प्रोसेस सोप्या भाषेत\n महाराष्ट्रात ‘या’ ठिकाणी तयार होणार भव्य क्रिकेट स्टेडियम, गोपीनाथ मुंडे यांची मोठी घोषणा\n महाराष्ट्रात आणखी ‘इतके’ दिवस जोरदार वादळी पाऊस, काही ठिकाणी गारपीट देखील होणार\nउन्हाळ्यात गिलक्याच्या ‘या’ 3 जातींची लागवड करा, विक्रमी उत्पादन मिळवा\nपीएम सूर्य घर मोफत वीज योजनेत जुन्या रूफटॉप सोलर योजनेपेक्षा अधिक सबसिडी मिळते का पहा दोघा योजनेमधील अनुदानाचा फरक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00867.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://live.jagmitra.com/%E0%A4%A8%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE/", "date_download": "2024-03-05T00:24:37Z", "digest": "sha1:4MDSU22YCJF2IAMVSL7IZ7SAVAYS2JOS", "length": 9067, "nlines": 85, "source_domain": "live.jagmitra.com", "title": "नंदुरबार किसान मोर्चाचा बंदला पाठींबा नाही = प्रविण राजपुत – Jagmitra", "raw_content": "\nदे दान सुटे गि-याण\nवैद्यकीय अधिक्षक डॉ.अरूण गुट्टे यांची कर्तव्यनिष्ठा\nडॉ.शालिनीताई कराड यांना मातृशोक\nदैनिक जगमिञ आजचा अंक\nडॉ.शालिनीताई कराड यांना मातृशोक\nनंदुरबार किसान मोर्चाचा बंदला पाठींबा नाही = प्रविण राजपुत\nभारत बंदला भाजपा किसान मोर्चा चा कोणताही पाठिंबा नसून हा बंद विरोधकांनी केला आहे. विरोधकांना काही काम नसून,शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात आहे. विरोधकांनी आधी कायद्याचा अभ्यास करावा, केंद्राने आणलेला कृषी कायदा हा शेतकऱ्यांचा हिताचा असून या कायद्या मूळे शेतकऱ्याला आपला शेतमाल कुठेही विकू शकणार आहे.\nजालना शांततेत बंद,काँग्रेस पक्षाच्या मोटारसायकल रॅलीने लक्ष वेधले\nकृषी कायद्या विरोधात भारत बंदला रांजनित उत्स्फूर्त प्रतिसाद..\nराज्यातील नागरिकांचे प्रति माह २०० युनिट पर्यंत विजेचे बिल माफ करा – आप\nजनता कर्फ्यू हे आवाहन; आदेश नाही - जिल्हाधिकारी ▪️गोविंद यादव यांनी केली होती मागणी ▪️\nजिल्हा प्राणी क्लेष प्रतिबंधक सोसायटीसाठी इच्छुक व्यक्तींनी अर्ज करण्याचे आवाहन\nदे दान सुटे गि-याण\nदे दान सुटे गिर्‍याण‐————————नैसर्गिक आणि भौगोलिकदृष्ट्या ग्रहण हे सुर्य आणि चंद्राला लागत असते, जसे सुर्य आणि चंद्र यांना ग्रहण लागते,\nविदर्भाप्रमाणे उर्वरित महाराष्ट्रातील कैकाडी समाजाचा अनुसूचित जातीत समावेश करण्यासाठी विधिमंडळाचा ठराव घेऊन केंद्र सरकारकडे शिफारस करणार ; धनंजय मुंडे\nमुस्लिम आरक्षण वर निर्णय घ्या नसता,कांग्रेस, राष्ट्रवादी नगरसेवक व पदाधिकारी राजीनामा देतील\nक्रांतीवीर लहूजी साळवे स्मारकाच्या भूसंपादनासाठी सामाजिक न्याय विभागाने पुढाकार घ्यावा ; उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे\nबीड जिल्हा कुस्तीगीर परिषदेचे उपाध्यक्ष मुरलीधर मुंडे यांच्या हस्ते शरीर सौष्ठव स्पर्धेत व्दितीय क्रमांक मिळवल्याबद्दल ऋषिकेश फड व किरण गिरामयांचा सत्कार\nसेवानिवृत्त पुरी गावाचे लक्ष्मण मोरे पाटील उर्फ भाऊ पाटील यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार\nज्ञानगंगा सेवाभावी संस्थेच्या वतीने गरजु विद्यार्थ्याना शालेय साहित्याचे वाटप\nमुक्तांगण विज्ञान शोधिका केंद्रातर्फे ‘खेल खेल में’ ; राष्ट्रीय स्तरावरील विज्ञान खेळणी, गेम डिझाईन स्पर्धा\nभाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे शुक्रवारी राष्ट्रवादीत प्रवेश करणार – जयंत पाटील\n कोविंड रुग्णालयाचा घातक कचरा सार्वजनिक ठिकाणी रुग्णालयावर गुन्हा दाखल\nदे दान सुटे गि-याण\nदे दान सुटे गिर्‍याण‐————————नैसर्गिक आणि भौगोलिकदृष्ट्या ग्रहण हे सुर्य आणि चंद्राला लागत असते, जसे सुर्य आणि चंद्र यांना ग्रहण लागते,\nशरीर सौष्ठव स्पर्धेत ऋषीकेश फड दुसरा सिल्व्हर मेडल पटकावून मारली बाजी\nसेवानिवृत्त पुरी गावाचे लक्ष्मण मोरे पाटील उर्फ भाऊ पाटील यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार\nसौ.गेले श्री आले विरोधकांची सारी खटपट व्यर्थ झाले – डाॅ.कुडमूलवार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00868.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtragr.com/%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%87-%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%9A%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B3/", "date_download": "2024-03-05T01:04:50Z", "digest": "sha1:3SLENOUPUYK5ZIUGB7YYT5VC5RSKOZ5A", "length": 16939, "nlines": 144, "source_domain": "maharashtragr.com", "title": "_ap_ufes{\"success\":true,\"siteUrl\":\"maharashtragr.com\",\"urls\":{\"Home\":\"https://maharashtragr.com\",\"Category\":\"https://maharashtragr.com/category/ads/\",\"Archive\":\"https://maharashtragr.com/2024/02/\",\"Post\":\"https://maharashtragr.com/mhgr-%e0%a4%97%e0%a4%bf%e0%a4%97-%e0%a4%87%e0%a4%95%e0%a5%89%e0%a4%a8%e0%a5%89%e0%a4%ae%e0%a5%80-%e0%a4%ae%e0%a5%8d%e0%a4%b9%e0%a4%a3%e0%a4%9c%e0%a5%87-%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%af-gig-%e0%a4%95/\",\"Page\":\"https://maharashtragr.com/news/\",\"Attachment\":\"https://maharashtragr.com/mhgr-how-to-make-money-online/mhgr_how_to_make_money_online-1/\",\"Nav_menu_item\":\"https://maharashtragr.com/home-2/\",\"Oembed_cache\":\"https://maharashtragr.com/d8de8f75417a8210e93651381ed85c36/\",\"Wp_global_styles\":\"https://maharashtragr.com/wp-global-styles-blogsite/\",\"Amp_validated_url\":\"https://maharashtragr.com/amp_validated_url/f35a90d719157b161a99020d92fcac51/\",\"Adstxt\":\"https://maharashtragr.com/?post_type=adstxt&p=1086\",\"App-adstxt\":\"https://maharashtragr.com/?post_type=app-adstxt&p=1084\",\"Web-story\":\"https://maharashtragr.com/web-stories/romeo-and-juliet/\"}}_ap_ufee", "raw_content": "शेतीकामे – त्वचेला सांभाळा - MH General Resource शेतीकामे – त्वचेला सांभाळा - MH General Resource\nमहाराष्ट्र: महत्वाचे सामान्य संसाधन\nHome Public Info शेतीकामे – त्वचेला सांभाळा\nशेतीकामे – त्वचेला सांभाळा\nशरीराच्या इतर भागाला जसे विकार होतात, तसेच ते त्वचेलाही होतात. त्वचेवर अनेक सूक्ष्म जंतू वास करतात, त्यामुळे योग्य निगा राखली न गेल्यास या जंतूंची वाढ होण्यास सुरवात होते आणि त्वचेला जंतुसंसर्ग होतो. विशेषत- शेतकऱ्यांनी पावसाळ्यात चिखलपाण्यात काम करताना त्वचेची काळजी नीट घेतली नाही तर जंतुसंसर्गांचा धोका होऊ शकतो.\nत्वचा हा मानवी शरीराचा सर्वांत मोठा अवयव आहे आणि तितकाच नाजूकसुद्धा. साधारणपणे निसर्गाने त्वचेची जी रचना केली आहे, त्यात वातावरणीय घटकांपासून बचाव करणारी यंत्रणा आहे. त्वचा प्रामुख्याने तीन स्तरांवर आपल्या शरीराचे संरक्षण करीत असते. तापमान नियंत्रित करणे, आर्द्रता राखणे आणि आवश्‍यक क्षारांचे संतुलन राखणे. त्याचप्रमाणे धूळ, पाणी, सूक्ष्म जीव-जंतू यांसारख्या बाह्य घटकांपासून शरीरातील अवयवांचे रक्षण करण्याचेही मुख्य कार्य त्वचा करीत असते. विशेषत- शेतकऱ्यांना पावसाळ्यात नेहमी चिखलात, पाण्यात काम करावे लागते. पावसाळ्यात चिखलपाण्यात काम करताना त्वचेची काळजी नीट घेतली गेली नाही तर जंतुसंसर्गाचा धोका होऊ शकतो.\nआपल्या त्वचेवर नेहमीच अब्जावधी सूक्ष्म जीव राहात असतात, मात्र या जिवांमुळे नेहमीच त्वचेचे विकार उद्‌भवतात असे नव्हे. कारण, सामान्यत- त्वचेची नैसर्गिक प्रतिकारशक्ती म्हणजेच नियमित काळाने बदलणारा त्वचेचा स्तर, पीएच, स्निग्धांश, वेळोवेळी त्वचेतून पाझरणारी काही द्रव्ये या सूक्ष्म जिवांपासून शरीराचे संरक्षण करीत असतात.\nत्वचेला अनेक प्रकारच्या जिवाणूंचा संसर्ग होऊ शकतो, मात्र त्यात स्टेफॅलोकॉकस आणि स्ट्रेप्टोकॉकस या दोन प्रकारच्या जिवाणूंमुळे निर्माण होणारे विकार आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. ज्या व्यक्तींमध्ये विशेषत- हाता-पायांना रक्तपुरवठा खूपच कमी झालेला असतो, अशा व्यक्तींमध्ये जिवाणूजन्य त्वचाविकार निर्माण होण्याची शक्‍यता इतरांपेक्षा जास्त असते; तसेच त्वचा पाण्यात खूप वेळ राहिल्याने किंवा खाजवल्याने हुळहुळी झालेली असेल, त्यावर भेगा पडलेल्या असतील अशावेळीही जिवाणूजन्य त्वचाविकार होण्याची शक्‍यता अधिक असते. जिवाणूजन्य त्वचाविकार पुढीलप्रमाणे आहेत –\n१) फोड किंवा इंपेटिगो – स्ट्रेप्टोकॉकस किंवा स्टेपॅलोकॉकस जिवाणूंमुळे निर्माण होणाऱ्या या विकारात पूने भरलेले छोटे फोड हे मुख्य लक्षण असते. याचेही दोन प्रकार असतात. अ) नॉबुलस हा प्रकार लहान मुलांमध्ये साधारण सहा ते दहा या वयोगटांत आढळतो. यात त्वचेवर लालसर चट्टा आणि छोटे फोड येतात.\n२) इक्‍थायमा – ��ा इंपेटिगोचाच थोडा वेगळा, पुढचा प्रकार. यात त्वचेच्या अधिक खालच्या स्तरावर जिवाणूंचा संसर्ग होतो. आहारातील प्रथिने, जीवनसत्त्वे यांची कमतरता याला हातभार लावणारी ठरते. हात आणि पायावर मोठ्या खपल्यांसारखे याचे स्वरूप असते. जखम भरल्यावरसुद्धा याचे व्रण राहू शकतात.\n३) केसतूड किंवा फॉलिक्‍युलायटिस – त्वचेवर असलेल्या केसांच्या मुळाशी हा आजार होतो. याचा संसर्ग किती खोलवर आहे यानुसार याचे “सुपरफिशिअल’ आणि “डीप’ असे दोन प्रकार पडतात. अनेकदा राठ केस वळून पुन्हा आत गेल्याने त्वचादाह वाढतो. खते, कीटकनाशके वापरणाऱ्यांनाही याचा धोका असतो. वेळीच उपचार केले नाहीत तर हाच आजार पुढे “क्रॉनिक फॉलिक्‍युलायटिस’चे स्वरूप धारण करू शकतो, त्यामुळे यावर वेळीच उपचार करणे आवश्‍यक असते.\nत्वचेचे आरोग्य नीट ठेवण्यासाठी\nत्वचेवरील असंख्य सूक्ष्म छिद्रात जंतू, दूषित द्रव्ये साठून राहण्यास मोठा वाव असतो, म्हणूनच त्वचा स्वच्छ राखणे गरजेचे असते. यासाठी स्नान हा सर्वोत्तम उपाय होय. खूप घाम आल्यास, धूर-धूळ-प्रदूषणाच्या संपर्कात बराच वेळ राहावे लागल्यास पुन्हा एकदा स्नान करणे योग्य.\nपूर्णत- न वाळलेले कपडे घालणे, घामाने वा पावसात भिजल्याने ओले झालेले कपडे वेळेवर न बदलणे वगैरे कारणांनी कोंडा, उवा-लिखा होणे. अंगावर खरूज, नायटा, घामोळी उठणे, त्वचेला कंड सुटणे वगैरे. त्यामुळे अनेक समस्या उद्‌भवू शकतात. म्हणून त्वचा स्वच्छ व निरोगी राहील याकडे लक्ष देणे गरजेचे असते. त्वचारोगाचा त्रास असणाऱ्यांनी रक्‍तशुद्धिकर द्रव्यांनी तयार केलेल्या उटण्याचा वापर करावा. किंवा अंघोळीच्या पाण्यात कडुनिंबाची पाने टाकण्याचा वा निर्गुडी, त्रिफळा, तुळशी वगैरेंचा काढा मिसळून स्नान करूनही उपयोग होतो. काही विशिष्ट जंतुसंसर्गात, विशेषत- पाणी-लस वाहणाऱ्या त्वचारोगात, पायाच्या बोटांच्या बेचक्‍यात चिखल्या वगैरे झाल्यास धुरी घेण्याचाही उपयोग होताना दिसतो.\nवेखंड, कडुनिंब, राळ वगैरे जंतुसंसर्ग दूर करण्याची क्षमता असणाऱ्या द्रव्यांचा किंवा तयार धुपाची धुरी त्या-त्या विशिष्ट जागेवर घेण्याने जंतुसंसर्ग दूर होऊ शकतो. वैद्यांच्या सल्ल्याने मंजिष्ठा, अनंतमूळ, हळद, अर्जुन, चोपचिनी, त्रिफळा वगैरे द्रव्ये, धात्री रसायनासारखी रसायने घेणे उत्तम होय. जंतुसंसर्गाची प्रवृत्ती समूळ नाहीशी होण्यासाठी महामंजिष्ठादि काढा वगैरे योगही प्रभावी असतात.\n(लेखिका वैद्यकीय तज्ज्ञ आहेत.)\nMHGR| गिग इकॉनॉमी म्हणजे काय Gig कामगारांसाठी जाणून घेण्यासारख्या 5 गोष्टी\nMHGR| ऑनलाइन, ऑफलाइन आणि घरी पैसे कमवण्याचे 25 मार्ग\nMHGR| महाराष्ट्रात किती ज्योतिर्लिंगे आहेत\nमहाराष्ट्रात किती ज्योतिर्लिंगे आहेत\nMHGR| बेळगांव कारवार बिदर निपाणीचा सीमाप्रश्न काय आहे\nMHGR| News Update 2024| महाराष्ट्रात किती जिल्हे आहेत\nMHGR| गिग इकॉनॉमी म्हणजे काय Gig कामगारांसाठी जाणून घेण्यासारख्या 5 गोष्टी\nMHGR| ऑनलाइन, ऑफलाइन आणि घरी पैसे कमवण्याचे 25 मार्ग\nMHGR| महाराष्ट्रात किती ज्योतिर्लिंगे आहेत\nMHGR| बेळगांव कारवार बिदर निपाणीचा सीमाप्रश्न काय आहे\nउद्योग, उर्जा व कामगार विभाग\nपर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग\nमहसूल व वन विभाग\nमहिला व बाल विकास विभाग\nसामाजिक न्‍याय व विशेष सहाय्य विभाग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00868.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://nponlinenews.com/yashasvi-jaiswal-2/", "date_download": "2024-03-05T01:51:22Z", "digest": "sha1:3FQYVQY7M2L7ECRXYOVDLHLFZ2EKUCCD", "length": 8171, "nlines": 47, "source_domain": "nponlinenews.com", "title": "यशस्वी जैस्वालने या स्लिप क्रिकेटपटूची कारकीर्द संपवली, पुन्हा कधीही भारताची जर्सी घालणार नाही. Yashasvi Jaiswal", "raw_content": "\nयशस्वी जैस्वालने या स्लिप क्रिकेटपटूची कारकीर्द संपवली, पुन्हा कधीही भारताची जर्सी घालणार नाही. Yashasvi Jaiswal\nYashasvi Jaiswal टीम इंडियाला आता 11 जानेवारीपासून अफगाणिस्तानसोबत 3 टी-20 सामन्यांची मालिका खेळायची आहे. ज्यासाठी टीम इंडियाचा संघ लवकरच जाहीर केला जाऊ शकतो. टीम इंडियाने नुकतीच दक्षिण आफ्रिकेसोबतच्या 2 कसोटी सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे.\nत्यामुळे टीम इंडिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉइंट टेबलमध्ये पहिल्या स्थानावर पोहोचली आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, सध्या सर्वांच्या नजरा या वर्षी होणाऱ्या T20 विश्वचषक 2024 वर आहेत. त्याचबरोबर टीम इंडियाची युवा खेळाडू यशस्वी जैस्वाल हिने एका स्लिप प्लेअरला भारतीय संघातून काढून टाकले आहे.\nयशस्वी जैस्वालने या खेळाडूची कारकीर्द संपवली\nयशस्वी जैस्वालने या स्लिप क्रिकेटपटूची कारकीर्द संपवली, पुन्हा कधीही भारताची जर्सी घालणार नाही 1\nटीम इंडियाने युवा खेळाडू यशस्वी जैस्वालला टी-20 फॉरमॅटमध्ये ओपनिंग बॅट्समन म्हणून गेल्या अनेक मालिकांमध्ये संधी दिली आहे. यशस्वी जैस्वालने ट��-20 फॉरमॅटमध्येही चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे टीम इंडियाचा यष्टिरक्षक फलंदाज केएल राहुलची टी-20 कारकीर्द धोक्यात आली आहे.\nयशस्वी जैस्वालने T20I फॉरमॅटमध्ये चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे आता केएल राहुलला टी-२० फॉरमॅटमध्ये भारतीय संघात संधी मिळणार नाही. यशस्वी जैस्वालने सलामीवीर म्हणून चांगली कामगिरी केली आहे.\nकेएल राहुलला गेल्या वर्षभरापासून संधी मिळालेली नाही\nकेएल राहुल गेल्या एक वर्षापासून टी-20 फॉरमॅटमध्ये टीम इंडियाकडून खेळलेला नाही. केएल राहुल टीम इंडियाकडून शेवटचा टी-२० वर्ल्ड कप २०२२ मध्ये खेळला होता. त्यानंतर या खेळाडूला संधी देण्यात आलेली नाही. त्याचवेळी, यशस्वी जैस्वालच्या पदार्पणानंतर आता केएल राहुलला टी-20 फॉरमॅटमध्ये पुनरागमन करणे कठीण दिसत आहे.\nदोन्ही खेळाडूंची टी-20 कारकीर्द\nआम्ही तुम्हाला सांगूया की, केएल राहुलने टीम इंडियासाठी आतापर्यंत 72 T20I सामने खेळले आहेत ज्यात त्याने 37 च्या सरासरीने आणि 139 च्या स्ट्राइक रेटने 2265 धावा केल्या आहेत. राहुलने T20I मध्ये 2 शतके आणि 22 अर्धशतके झळकावली आहेत. तर, यशस्वी जैस्वालने आतापर्यंत 15 T20I सामने खेळले आहेत ज्यात त्याने 33.08 च्या सरासरीने आणि 159.26 च्या स्ट्राइक रेटने 430 धावा केल्या आहेत. जैस्वालने T20I मध्ये 1 शतक आणि 3 अर्धशतके झळकावली आहेत.\nहे 5 खेळाडू केपटाऊन कसोटी विजयाचे नायक होते, पण आगरकर त्यांना अफगाणिस्तान मालिकेतून बाहेर काढत आहे. players\nIPL 2024: अफगाणिस्तानचा तालिबानचा निर्णय, या 3 खेळाडूंकडून हिसकावलेला करार, आयपीएललाही ग्रहण IPL 2024\nRCB चाहत्यांसाठी वाईट बातमी, 18 कोटी रुपयांचा हा खेळाडू IPL 2024 पूर्वी बाहेर RCB fans\nCSK चाहत्यांसाठी धक्कादायक बातमी, MS धोनी IPL 2024 मध्ये खेळणार नाही, आता दिसणार या भूमिकेत MS Dhoni\nमुंबई इंडियन्स ने रणजी सेमीफाइनल मध्ये रचला नवीन इतिहास असा स्थान मिळवणारा देशातील पहिला संघ Mumbai Indians\nहे आहेत IPL मधील 5 बदकिस्मत खेळाडू, संघासाठी सर्वाधिक धावा केल्या, तरीही कर्णधारपदाची संधी मिळाली नाही. 5 unlucky players\nउपांत्य फेरीत तामिळनाडूने मुंबईचा पराभव केला, रहाणेच्या संघाने एक डाव आणि 70 धावांनी विजय मिळवत अंतिम फेरी गाठली. semi-finals\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00868.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://uttamsheti.online/cotton-mandi-market-price-in-gujarat-state/", "date_download": "2024-03-05T00:51:20Z", "digest": "sha1:4TYCPTBESD3Q6QJBLFDVIFEO7FHTILB3", "length": 7089, "nlines": 124, "source_domain": "uttamsheti.online", "title": "गुजरात राज्यातील कापूस मंडी बाजार भाव 3 ऑक्टोबर 2023 cotton rate", "raw_content": "\nगुजरात राज्यातील कापूस मंडी बाजार भाव 3 ऑक्टोबर 2023 cotton rate\nकमीत कमी दर – 6000 / क्विंटल\nजास्तीत जास्त दर- 7690 / क्विंटल\nकमीत कमी दर – 5800 / क्विंटल\nजास्तीत जास्त दर- 6200 / क्विंटल\nहे वाचा: कापसाचे बाजार भाव 8 हजार रुपये पार.. पहा आजचे मानवत, अकोट, सेलू , कापुस बाजार भाव Cotton market rate\nकमीत कमी दर – 6040 / क्विंटल\nजास्तीत जास्त दर- 7340 / क्विंटल\nकमीत कमी दर – 7050 / क्विंटल\nजास्तीत जास्त दर- 8250 / क्विंटल\nकमीत कमी दर – 6055 / क्विंटल\nजास्तीत जास्त दर- 7130 / क्विंटल\nहे वाचा: सोयाबीन भावाने गाठली उच्चांकी.. पहा आजचे महाराष्ट्रातील सोयाबीन बाजार भाव soybean market prices\nजात- शंकर 6 (B) 30mm फाइन\nकमीत कमी दर – 5750 / क्विंटल\nजास्तीत जास्त दर- 7925 / क्विंटल\nकमीत कमी दर – 5500 / क्विंटल\nजास्तीत जास्त दर- 7550 / क्विंटल\nकमीत कमी दर – 6000 / क्विंटल\nजास्तीत जास्त दर- 7800 / क्विंटल\nहे वाचा: नवीन सोयाबीनची आवक वाढली, महाराष्ट्रामध्ये इतका मिळतोय बाजार भाव..\nजात- शंकर 4 31mm फाइन\nकमीत कमी दर – 6350 / क्विंटल\nजास्तीत जास्त दर- 6850 / क्विंटल\nजात- नर्मा BT कॉटन\nकमीत कमी दर – 6100 / क्विंटल\nजास्तीत जास्त दर- 7810 / क्विंटल\nकमीत कमी दर – 6000 / क्विंटल\nजास्तीत जास्त दर- 6400 / क्विंटल\nमंडी- जेतपुर (जिला राजकोट)\nकमीत कमी दर – 4000 / क्विंटल\nजास्तीत जास्त दर- 7725 / क्विंटल\nकमीत कमी दर – 5775 / क्विंटल\nजास्तीत जास्त दर- 7555 / क्विंटल cotton rate\nया जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात उद्यापासून पिक विमा जमा होण्यास सुरुवात..\nजानेवारी महिन्यात कापूस दरात होणार वाढ..\nपहा संपूर्ण महाराष्ट्रातील आजचे तुर बाजार भाव..\nया जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात उद्यापासून पिक विमा जमा होण्यास सुरुवात..\nजानेवारी महिन्यात कापूस दरात होणार वाढ.. आवक होणार कमी Cotton price\nपहा संपूर्ण महाराष्ट्रातील आजचे तुर बाजार भाव..\nया दिवशी जमा होणार 90 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर नमो शेतकरी योजनेचा दुसरा हफ्ता..\nया यादीत नाव असणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणार 12000 रुपये.. झिरो मिनिटात जमा होणार बँक खात्यात get 12000 rupees\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00868.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "https://uttamsheti.online/the-compensation-will-be-credited-to-the-farmers-account/", "date_download": "2024-03-05T02:03:25Z", "digest": "sha1:IKNHXM7GTVQSO64VJFAIO5MPF7G3Z4WN", "length": 7456, "nlines": 55, "source_domain": "uttamsheti.online", "title": "Agriculture insurance: येत्या 8 दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाई जमा होणार", "raw_content": "\nAgriculture insurance: येत्या 8 दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाई जमा होणार\nAgriculture insurance: महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे, बराच शेतकऱ्यांची शेती पिकाचे नुकसान कोविड काळात झाले. या शेतकऱ्यांना अजून सुद्धा प्रधानमंत्री पिक विमा योजना अंतर्गत नुकसान भरपाई मिळाली नाही.\nआता या शेतकऱ्यांचे लवकरच अच्छे दिन येणार आहेत. आठ दिवसात या शेतकऱ्यांना त्यांच्या पिकाचे झालेल्या नुकसानाबद्दल नुकसान भरपाई मिळाली पाहिजे असे आदेश कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी विमा कंपनींना दिले आहेत. अन्यथा खडक कारवाई केली जाईल असे देखील संकेत विमा कंपनींना दिले आहेत.\nहे वाचा: या 11 जिल्ह्याची नुकसान भरपाई मंजूर.. खात्यात येणारे हेक्टरी 22 हजार 500 रूपये\nकधी मिळणार नुकसान भरपाई..\nकोविड काळात शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत नुकसान भरपाई मिळाली आहे. याकरिता अधिक कालावधी जात आहे. यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत.\nयाबाबत चर्चा करण्यासाठी सरकार द्वारे बैठका देखील घेतल्या जात आहेत. कृषिमंत्री धनंजय मुंडे म्हटले आहेत की, 2020 मध्ये कोविडचा काळ होता. काळामध्ये रोगांचा प्रभाव मोठ्या प्रमाणात झाला होता.\nहे वाचा: फ्री मध्ये करा आधार कार्ड डाउनलोड; ते पण आपल्या मोबाईल मधून adhar card download\nत्याचबरोबर शेती पिकांचे देखील मोठे नुकसान झाले होते. कोविडचा काळ सुरू असल्यामुळे शेतकरी बांधवांना विमा कंपनीकडे नुकसानीची तक्रार लवकर करता आली नाही.\nकृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी विमा कंपनीने आदेश दिले आहेत. की 2020 वर्षी एनडीआरएफ तर्फे खरीप हंगामात झालेले पंचनामे गृहीत धरून शेतकऱ्यांना त्यांच्या पिकाची नुकसान भरपाई द्यावी.\nअन्यथा कडक कारवाई करण्यात येईल. सहा कंपन्यांपैकी एकूण चार कंपन्यांकडे प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत 224 कोटी रुपयांची नुकसान भरपाई बाकी आहे.\nहे वाचा: शेतकऱ्यांनो गव्हाच्या अधिक उत्पादनासाठी करा या नवीन वाणांची लागवड new varieties\nयेत्या आठ दिवसात पिक विमा कंपन्यांनी जर ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा नाही केली. तर योग्य ती कडक कारवाई पिक विमा कंपन्यावर करण्यात येईल. असे संकेत राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिले आहेत.\nया जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात उद्यापासून पिक विमा जमा होण्यास सुरुवात..\nजानेवारी महिन्यात कापूस दरात हो��ार वाढ..\nपहा संपूर्ण महाराष्ट्रातील आजचे तुर बाजार भाव..\nया जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात उद्यापासून पिक विमा जमा होण्यास सुरुवात..\nजानेवारी महिन्यात कापूस दरात होणार वाढ.. आवक होणार कमी Cotton price\nपहा संपूर्ण महाराष्ट्रातील आजचे तुर बाजार भाव..\nया दिवशी जमा होणार 90 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर नमो शेतकरी योजनेचा दुसरा हफ्ता..\nया यादीत नाव असणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणार 12000 रुपये.. झिरो मिनिटात जमा होणार बँक खात्यात get 12000 rupees\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00868.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://bharatlive.news/nashik-saptashrungi-devi-120101900013_1-html/", "date_download": "2024-03-05T01:21:18Z", "digest": "sha1:6IRH6NFIELJXOZYOP3ZRM27PKOJCVEBP", "length": 23381, "nlines": 150, "source_domain": "bharatlive.news", "title": "स्वयंभू असे हे शक्तिपीठं 'वणीची देवी सप्तशृंगी' - Latest Marathi News Jalgaon | Nashik | Pune | Mumbai - भारत लाईव्ह न्यूज मीडिया", "raw_content": "\nस्वयंभू असे हे शक्तिपीठं ‘वणीची देवी सप्तशृंगी’\nस्वयंभू असे हे शक्तिपीठं ‘वणीची देवी सप्तशृंगी’\nस्वयंभू असे हे शक्तिपीठं ‘वणीची देवी सप्तशृंगी’\nसप्तशृंगी देवीचे तीर्थक्षेत्र महाराष्ट्रातील साडेतीन पीठांपैकी अर्धपीठ म्हणून ओळखले जाते. सप्तशृंगी देवीचे नाशिक पासून 65 किलोमीटर अंतरावर आणि 4800 फूट उंचीवर वास्तव्य आहे. निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या या गडावर सप्तशृंगी देवी उभ्या रूपात आहे.\nया मागील अशी आख्यायिका आहे की महिषासुर मर्दन करण्यासाठी देवतांनी त्यांची याचना केली त्यामुळे देवी होमातून प्रकट झाली. तिचे हेच रूप म्हणजे सप्तशृंगीचे होते. हिला ब्रह्मस्वरूपिणी देखील म्हणतात. हे ब्रह्मदेवाच्या कमंडळापासून निघालेल्या गिरीजा महानदीचे रूप तसेच महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वतीचे त्रिगुणात्मक असे स्वरूप म्हणजे देवी सप्तशृंगी.\nया महिरपीत देवीची मूर्ती आठ फुटी उंच आहे. तिला अठरा भुजा आहेत. मूर्ती शेंदूर अर्चित असून रक्तवर्णी आहे. या देवीचे डोळे तेजस्वी असून टपोरे आहेत. सर्व हात एकमेकांना लागलेले आहेत. महिषासुराशी लढण्यासाठी देवीला सर्व देवांनी शस्त्रे दिलेली असे. श्री भगवतीला १८ हात असून तिला अष्टादश देवी असेही म्हणतात. प्रत्येक हातामध्ये तीन आयुध धारण केलेली आहेत.\nश्री सप्तश्रृंग देवीचा उल्लेख पौराणिक ग्रंथातून आढळतो. श्री भगवतीची मूर्ती ८ फुट उंचीची असल्याने देवीला ११ वार साडी व चोळीला ३ खण लागतात. डोक्यावर मुकूट कानात कर्णफुले, नाकात नथ,गळ्यात मंगळसुञ, पुतळ्यांचे गाठले. कमरेला कमरपट्टा, पायात तोडे असे अलंकार दररोज अंगावर घालण्यात येतात.\nप्राचीन काळात सप्तशृंग हे दंडकारण्याचा एक भाग होता. ऋषी मार्कंडेय आणि ऋषी पाराशर यांनी इथेच तपश्चर्या केली होती. या गडावर चढून मंदिरात जाण्यासाठी साधारणपणे 500 पायऱ्या चढून जावं लागतं. सकाळी सहा वाजेपासून ते रात्री आठ वाजेपर्यंत मंदिरात पूजा केली जाते. सप्तशृंगगड पश्चिमी डोंगराच्या रांगेत समुद्रतळा पासून साडेचार हजार फुटी उंचीवर आहे. येथे बरेच प्राचीन मंदिरे आणि तीर्थक्षेत्र आहे. असे म्हणतात की वनवासाच्या काळात प्रभू श्रीराम येथे आले असे.\nया सप्तशृंगी देवीच्या विरुद्ध दिशेला जवळच्या डोंगरावर मच्छिन्द्रनाथाचे मंदिर आहे. त्याचा समोर मार्कंडेय ऋषींचे डोंगर आहे अशी आख्यायिका आहे की मारुतीने लक्ष्मणासाठी याच डोंगरावरून औषधी वनस्पती आणली होती.\nपूर्वी गडावर १०८ कुंड असल्याचा उल्लेख आहे. त्यातील दहा ते पंधरा अस्तित्वात आहेत. देवीच्या मागील बाजूस उत्तरेकडे तांबूलतीर्थ आहे. या कुंडातील पाण्याचा रंग तांबडा आहे. देवीनं पानाचा विडा खाऊन या बाजूला टाकला त्यामुळे पाणी लालसर झालं अशी तर काजलतीर्थ या कुंडात देवीनं काजळ घातलेले डोळे धुतले म्हणून हे पाणी काळसर रंगाचं अशी अख्यायिका आहे.\nया गडाच्या पायथ्याशी नांदुरी गाव आहे. गुडी पाडवा, चेत्रोत्सव, गोकुळाष्टमी, नवरात्रोत्सव, कोजागिरी उत्सव, लक्ष्मी पूजन, हरिहर भेंट, महाशिवरात्र इत्यादी महोत्सव या गडावर साजरे केले जातात.\nसप्तशृंग गडावर जाण्यासाठी नासिकवरून राज्यपरिवहन महामंडळाच्या बस आहेत. नाशिक वरून येथील जाण्याचे अंतर सत्तर किलोमीटर एवढे आहे.\nसप्तशृंगी देवीचे तीर्थक्षेत्र महाराष्ट्रातील साडेतीन पीठांपैकी अर्धपीठ म्हणून ओळखले जाते. सप्तशृंगी देवीचे नाशिक पासून 65 किलोमीटर अंतरावर आणि 4800 फूट उंचीवर वास्तव्य आहे. निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या या गडावर सप्तशृंगी देवी उभ्या रूपात आहे.\nTrishund Ganpati Temple त्रिशुंड गणपती मंदिर\nभारतातील 50 पर्यटन स्थळे जी पर्यटकांना आर्कषित करतात\nAugust Travel Destinations: ऑगस्टमध्ये भेट देण्यासाठी ही सर्वोत्तम ठिकाणे आहेत\nTourist Places in Ayodhya: अयोध्याला या ठिकाणी अवश्य भेट द्या\nकुठे आहे बगलामुखी देवी चमत्कारी दरबार आश्चर्यकारक शक्तींनी संपन्न परिसर\nदीपक, नरेंदरचे आव्हान पहिल्याच फेरीत समाप्त\nड्रीम लँड बिल्डर्सचे प्रमुख पवन भडाना यांची आत्महत्या\nभारताच्या विकासदरामध्ये वाढीचे मुडीज्चे संकेत\nमॉरिशसमध्ये 6 भाविकांचा दुर्घटनेत मृत्यू\nपब्लिक से बोल आज विशेष\nभारत लाईव्ह न्यूज मीडिया प्रगतिशील विचारधारेने प्रेरित व संचालित स्वतंत्र बातमी माहिती प्रसारक समूह आहे. आम्ही आमच्या माध्यमाने जगभरातील प्रमुख महत्वाच्या बातम्या घडामोडी , बदल , नवीन विकास योजना , शासकीय , प्रशासकीय , सामाजिक व गुन्हेगारी तसेच संपादकीय व विविध लेखकांच्या द्वारे लिखित बातम्या अग्रलेख विशेष माहिती आणि मथळे आमच्या माध्यमाने ईंग्रजी तसेच मराठी भाषेतून आमच्या वाचकांना उपलब्द करून देतो.\n दुसर्‍या घरोब्यासाठी पत्नीचा गळा आवळून दरीत फेकले\nअनेकवेळा नवरा-बायकोतील विसंवादाला प्रेमाचा त्रिकोण कारणीभूत असतो. त्याचे किंवा तिचे बाहेर कुठेतरी मधुर संबंध निर्माण झालेले असतात आणि हे मधुर …\n कसा बनला मायानगरीचा पहिला डॉन\nमुंबईमध्ये अनेक माफिया डॉन उदयास आले. पण, एकाने मुंबईच्या अंडरवर्ल्डला सर्वात आधी प्रकाश झोतात आणले; शिवाय अंडरवर्ल्ड आणि बॉलीवूड यांच्या …\n चोरच जेव्हा न्यायाधीश बनतो\nतो एक अट्टल चोर होता. देशभरात त्याच्या नावावर चोरीचे शेकडो गुन्हे दाखल झालेले होते. आठ राज्यांतील पोलिस या चोराच्या मागावर …\nगुन्हेगारांची मानसिकता; भयावह पातळीचा राग\nगुन्हा जेव्हा घडतो तेव्हा प्रचंड राग हा गुन्हेगाराच्या मनात आलेला असतो. रागाचा हा भर अत्युच्च पातळीवर पोहोचलेला असतो\nराजकीय वादाची ठिणगी; भूखंड वादाचा वणवा\nकल्याण पूर्वचे भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटाचे कल्याण शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर उल्हासनगरच्या हिललाईन पोलिस ठाण्यातच गोळीबार …\nगेल्या वर्षी 21 डिसेंबर रोजी रोमानियाच्या लिजंड एअरलाईन्सचे दुबईतून उड्डाण केलेले एक विमान फ्रान्सच्या व्हॅट्री विमानतळावर जवळपास तीन दिवस रोखून …\nMahashivratri 2024: महाराष्ट्रात आहेत ही ५ ज्योतिर्लिंग, यांच्याबद्दल तुम्हाला माहीत आहे का\nTravel Tips: भगवान शिवाच्या १२ ज्योतिर्लिंगांपैकी काही प्रसिद्ध ज्योतिर्लिंग महाराष्ट्रात आहेत. महाशिवरानिमित्त महाराष्ट्रातील ५ प्रसिद्ध ज्योतिर्लिंगांविषयी जाणून घेऊया.\nRelationship : चांगल्या जोडीदारामध��ये हवे हे 5 गुण\nजीवनाच्या प्रवासात प्रत्येक वळणावर आपल्या सोबत एक व्यक्ति असणे गरजेचे असते. जो तुम्हाला नेहमी साथ देईल. जीवनात तुम्ही जेव्हा कठीण …\nWomen Day 2024: कधी आणि का साजरा केला जातो आंतरराष्ट्रीय महिला दिवस जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व\nInternational Women Day 2024: आंतरराष्ट्रीय महिला दिन कधी आहे, आपण तो का साजरा करतो, त्याचा इतिहास आणि महत्त्व याबाबत येथे …\nजळगाव जिल्हा परिषदेतील मोठा गौडबंगाल…हजारो बेरोजगारांना डावलून मर्जीतील कंत्राटदारांना कामे वाटप : भारत लाईव्ह न्यूज मीडिया \nजळगाव : धनवीरसिंग ठाकूर , जळगाव जिल्हा परिषदेचा गेला कित्येक महिन्यापासून सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांचे काम वाटप समितीची बैठक गाजवत असून …\n#LatestNews #MarathiNews #Politics : भाजपची उमरगा तालुका कार्यकारिणी अखेर जाहीर \nउमरगा प्रतिनिधी उमरगा तालुका भारतीय जनता पार्टीची नूतन कार्यकारिणी व विविध आघाड्यांच्या अध्यक्षांची निवड शनिवारी (दि. २३) तालुकाध्यक्ष शहाजी पाटील …\n नागपुरमधून २८ डिसेंबरला लोकसभेचं रणशिंग फुंकणार\nनागपूर; पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या स्थापना दिनाचे औचित्य साधत येत्या २८ डिसेंबर रोजी नागपुरमध्ये काँग्रेस पक्षाची महारॅली आयोजित …\nमोदी है तो मुमकिन है, देशात २०३० पर्यंत २०० एअरपोर्ट, २०४७ पर्यंत ४५०० ‘वंदे भारत’ असतील”: ज्योतिरादित्य सिंधिया : भारत …\nमुंबई : विशेष वृत्त, भारतीय केबिनेट मधील तरुण नेतृत्व ज्योतिरादित्य सिंधिया ह्यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखती मध्ये भारतीय नेतृत्वाची धुरा …\nकाँग्रेसच्या मद्यसम्राट कडून २०० कोटी रोख सापडली …अजूनही पैसे मोजणी सुरु : धीरज साहू : भारत लाईव्ह न्यूज मीडिया \nमुंबई : धनवीरसिंग ठाकूर , एकी कडे नुकत्याच निवडणुका पार पडल्या आणि आजच तेलंगाणा राज्यात काँग्रेस ने सत्ता स्थापन केली …\nछत्तीसगडच्या मतमोजणीत कॉंग्रेस-भाजपमध्ये ‘टी-20’ सारखा ‘थरार’\nपुढारी ऑनलाईन डेस्क : छत्तीसगड विधानसभा निवडणूक मतमोजणीस आज सकाळी प्रारंभ झाला आहे. मतमोजणीच्या पहिल्या अडीच तासात क्रिकेट ‘टी-20’ मधील …\nछवी राजावत ह्यांच्या शब्दांतून : राजस्थानातील गावाची महिला सरपंच : अनुभव प्रवास : भारत लाईव्ह न्यूज मीडिया \nमुंबई : नवीन भारतीय युगातील महिला मुली जेथे चंद्रावर पाऊले उमटवीत आहेत तेथेच महिला म्हणून जेव्हा आपण एखा��्या समुदाय , …\nबातम्या विभाग: Select Categoryकरियर शिक्षण विशेषखेळ समाचारगुन्हेगारीजीवनशैलीठळक बातम्यापब्लिक से बोल आज विशेषपर्यटनमनोरंजनमहत्वाची बातमीमहत्वाची बातमीमोठी बातमीराजकारणविदेश बातम्याविशेष बातमीसंपादकीय\nभारत लाईव्ह न्यूज मीडिया :\nआमच्या अधिकृत मराठी भाषिक बातमी संकेतस्थळावर आपले स्वागत आहे. आम्ही भारत लाईव्ह न्यूज मीडिया आणतो जळगाव,नाशिक,पुणे,मुंबई येथील सर्व ठळक महत्वाच्या दैनंदिन घडामोडी तसेच महाराष्ट्र राज्यातील सर्व महत्वाच्या घडामोडी लागलीच आपल्या पर्यंत आपल्या मराठी भाषेतून. भारत लाईव्ह न्यूज मीडिया स्वतंत्र संचालित निष्पक्ष बातमी समूह असून आम्ही आमच्या शोध पत्रकारिता आधारित सामाजिक मुद्दे , शासकीय बाबी तसेच महत्वाच्या लेखन सामग्री आपल्या पर्यंत आमच्या अधिकृत संकेतस्थळ द्वारे पोहोचवितो.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00869.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mahametronews.com/tag/balasaheb-thorat/", "date_download": "2024-03-05T00:46:45Z", "digest": "sha1:6GS3USVO62QV2PTJX4QHKKPLVPEUXECZ", "length": 11235, "nlines": 205, "source_domain": "mahametronews.com", "title": "balasaheb thorat", "raw_content": "\nमहा मेट्रो न्युज पत्रकार\nहोय खरंय; घर खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, 1 सप्टेंबर पासून स्टॅम्प ड्युटी होणार कमी\nनागपूर | मालमत्ता खरेदी करण्याच्या बेतात असलेल्यांसाठी आनंदाची बातमी आहे. खरेदी-विक्री व्यवहारावर लागणारी स्टॅम ड्युटी\nGOOD NEWS; मुद्रांक शुल्कामध्ये 2 ते 3 टक्के कपात करणार; महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची घोषणा\nसंगमनेर | कोरोना या जागतिक महामारीच्या संकटाचा दूरगामी परिणाम देशातील सर्वच उद्योग व्यवसाय व इतर\nFM Radio सुरू करण्यासाठी खालील त्रिकोणी बटन क्लिक करा\nआरोग्य मंत्री राजेशजी टोपे साहेब यांचे कोरोनाला घाबरू नये याची ही सूंदर अशी चित्रफीत: जरूर बघा\nमहा मेट्रो न्युज फेसबुक पेज\nतारीख ठरली; मराठा आरक्षणासाठी २० फेब्रुवारीला विशेष अधिवेशन\nखा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त ज्युपिटर हॉस्पिटलमधे लहान बच्चुंच्या हृदय शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन\nयळकोट यळकोट जय मल्हार करत मुख्यमंत्र्यांच्या, पाटलांच्या अन् चिवटेंच्या नावानं जेजुरीत चांगभलं \nमुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीने वर्षभरात केले विक्रमी वाटप; रुग्णांनी केले कौतुक\nभिगवणमधील मंगलदृष्टी सोसायटीच्या बिल्डरकडून फ्लॅट धारकांची फसवुक झ��ल्याने नागरिकांनी हैराण; प्राथमिक सुविधा नसल्याने नागरिकांची प्रांत-तहसीलदारांकडे धाव\nतारीख ठरली; मराठा आरक्षणासाठी २० फेब्रुवारीला विशेष अधिवेशन\nशिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे सध्या होम क्वारंटाईन; वाचा सविस्तरपणे\nशालेय शिक्षण मंत्री मा बच्चू कडू यांनी दत्तक घेतली चंपाकली हत्तीण\nमुख्यमंत्री पेयजल योजनेचा रणगावमध्ये शुभारंभ; वाचा सविस्तर\nस्त्री ही या दुनियेच्या श्रुष्टीची निर्माती; लेख\nतारीख ठरली; मराठा आरक्षणासाठी २० फेब्रुवारीला विशेष अधिवेशन\nखा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त ज्युपिटर हॉस्पिटलमधे लहान बच्चुंच्या हृदय शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन\nयळकोट यळकोट जय मल्हार करत मुख्यमंत्र्यांच्या, पाटलांच्या अन् चिवटेंच्या नावानं जेजुरीत चांगभलं \nमुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीने वर्षभरात केले विक्रमी वाटप; रुग्णांनी केले कौतुक\nभिगवणमधील मंगलदृष्टी सोसायटीच्या बिल्डरकडून फ्लॅट धारकांची फसवुक झाल्याने नागरिकांनी हैराण; प्राथमिक सुविधा नसल्याने नागरिकांची प्रांत-तहसीलदारांकडे धाव\nविशेष सूचना : • महा मेट्रो न्युज मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील , लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून महा मेट्रो न्युज चे संपादक , प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही . महा मेट्रो न्युज मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात . बातमी , लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता महा मेट्रो न्युज तपासून पाहू शकत नाही . बातमी , लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार महा मेट्रो न्युज नसून संबंधित वार्ताहर , लेखक किंवा जाहिरातदारच आहे . वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले , वादविवाद , प्रकरणे पुणे न्यायालयांतर्गतच चालवले जातील . अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.\nerror: या पोर्टल वरील सर्व बातम्या, लेख, फोटो यांचे सर्व हक्क संपादकांकडे असून, परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00869.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://navswaraj.com/category/maharashtra/page/3/", "date_download": "2024-03-05T01:31:33Z", "digest": "sha1:TTFDTMEKSUIU7WKQV3P66KFCFSNWGQMO", "length": 12813, "nlines": 169, "source_domain": "navswaraj.com", "title": "महाराष्ट्र Archives - Page 3 of 132 - Navswaraj", "raw_content": "\nआम्हाला बातम्या पाठविण्यासाठी येथे क्लिक करा\nसंपादकीय / लेख / ब्लॉग\nमुख्यपृष्ठ महाराष्ट्र देश / विदेश साहित्य-संस्कृती\nAkola BJP Protest : पश्चिम बंगालच्या भूमीत महिलांच्या अपमानाचा संताप\nWomens Disrespect : पश्चिम बंगालची भूमी महिलांसाठी नर्क बनली आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रिपदी ममता बॅनर्जीसारखी महिला असतानाही तेथील महिलांची प्रतिष्ठा आणि आत्मसन्मान…\nAkola Police : धान्य घोटाळा; आएएस संतोष पाटील, उपजिल्हाधिकारी जगदीश चव्हाणसह सात जणांना शिक्षा\nScam Crime News : रेशन धान्य घोटाळाप्रकरणी आयएएस अधिकाऱ्यांसह सात जणांना कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. अकोला येथील मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयाने…\nAkola BJP News : निवडणूक काळात अफवांच्या बाजारापासून सावध राहा\nby भूषण इंदौरिया March 1, 2024\nby भूषण इंदौरिया March 1, 2024\nLok Sabha Election : देशाला सुजलाम, सुफलाम महाशक्तिशाली राष्ट्र करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी व कमळ हाच पर्याय आहे. आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय…\nPrakash Ambedkar : वंचित बहुजन आघाडीच्या अटींमुळे आघाडीत सहभागाबाबत प्रश्नचिह\nMumbai : महाविकास आघाडी जोमाने लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागली आहे. आघाडीचे नेते राज्यातील भाजपविरोधी पक्ष आणि नेत्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करत आहेत.…\nLok Sabha Election 2024 : पाच मतदार संघावर मंथन करण्यासाठी अमित शाह अकोल्यात\nby भूषण इंदौरिया March 1, 2024\nby भूषण इंदौरिया March 1, 2024\nAkola : लोकसभा निवडणूक तोंडावर आल्यामुळे सर्व राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. भाजप देखील पूर्ण ताकदीनिशी तयारीला लागली आहे. विदर्भातील पाच मतदारसंघाचा आढावा…\nSanjay Raut : महाविकास आघाडीच्या जागावाटपाबद्दल खासदार म्हणाले..\nMumbai : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात जागावाटपासाठी महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची बैठक 28 फेब्रुवारी रोजी पार पडली. बैठकीत नंतर उबाठा गटाचे प्रवक्ता…\nMaratha Reservation उगाच राजकारण करू नका : गिरीश महाजन\nMumbai : ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण द्यावं या मागणीसाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी भर सभेत राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि राज्य…\nAkola Crime : एकाच रात्रीतून फोडली तब्बल नऊ दुकाने\nTheft News : अकोला शहरात एका रात्रीतून तब्बल नऊ दुकानांमध्ये चोरी झाली आहे. नऊ दुकानांचे शटर एकाच पद्धतीने वाकवून चोरट्यांनी मुद्देमाल लंपास…\nNarendra Modi at Yavatmal : यवतमाळ-वाशीम मतदार संघात ‘सस्पेन्स’ कायम\nBhari Village (Yavatmal) : लोक��भा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चौथ्यांदा यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघाचा दौरा केला आहे. बुधवारी (ता. 28) मोदींनी यवतमाळ…\nMaharashtra Mantralay : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बनावट स्वाक्षरी, शिक्क्यांमुळे खळबळ\nMumbai : मुख्यमंत्र्यांची स्वाक्षरीनिशी शेरे असलेली पत्र व निवेदन ठिकठिकाणाहून पुढील कार्यवाहीसाठी मुख्यमंत्री यांच्या सचिवालयास प्राप्त होतात. पत्र व निवेदनांची रितसर टपाल…\nTadoba Mahotsav : ‘ड्रिमगर्ल’ म्हणाल्या मथुरेत कृष्ण मंदिराचे स्वप्न लवकरच साकार होणार\n दारू ढोसून तरुणींनी मुलांना झोडले\nAmravati Crime : अवघ्या 100 रुपयाच्या बाटलीसाठी आईलाच संपविले\nLatur Nanded Highway : दुर्दैवी घटना; लातूर-नांदेड महामार्गावर कारचा अपघात\nNagpur Crime : एनएचएआय चा अधिकारी केंद्रीय गुन्हे अन्वेशन विभागाच्या (सीबीआय) जाळ्यात\nदेश / विदेश (86)\nपर्यावरण, पर्यटन, वन्यजीव (55)\nChandrapur Health : नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यात चंद्रपूर आदर्श ठरावा\nAmravati अमरावती येथील घटना तरुणाने स्वत:लाच पेटवलं\nSwine flu : ‘स्वाइन फ्लू’मुळे नागपूरकरांची चिंता वाढली, नेमक कारण काय\nMedical College : सर्वोपचार रुग्णालयातील जेवणात आढळल्या अळ्या\nAkola News : डॉ. हेडगेवार रुग्णालय आणि अनुसंधान केंद्रातील किडनी प्रत्यारोपण कार्यशाळा\nअमरावतीचे ईर्विन होणार ८०० खाटांचे नवे रूग्णालय\nTadoba Festival 2024 : विश्वसुंदरींनी दिला व्याघ्र संवर्धनाचा...\nSudhir Mungantiwar : मानवी जीवन, सृष्टीच्या संरक्षणासाठी व्याघ्र...\nWeather Update: हवामान विभागाचा राज्यातील ५ जिल्ह्यांना ऑरेंज...\nWeather Update : पुढील तीन दिवसांत राज्यात ‘या’...\nWeather Updates : विदर्भात पुन्हा पावसाची शक्यता, जाणुन...\nसंपादकीय / लेख / ब्लॉग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00869.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://www.diliptiwari.com/2015/04/blog-post_81.html", "date_download": "2024-03-05T01:14:23Z", "digest": "sha1:5DL2TO4RDWZRW6SQHFDQ4SPPC6YOKHIP", "length": 30619, "nlines": 338, "source_domain": "www.diliptiwari.com", "title": "Dilip Tiwari: दरवाजाबाहेरचे मुस्लिम मराठी साहित्य", "raw_content": "\nदरवाजाबाहेरचे मुस्लिम मराठी साहित्य\nजळगाव येथे आयोजित दहाव्या अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन दीपप्रज्वलन करुन करताना अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. नागनाथ कोतापल्ले. डाविकडून आयोजक फारुक शेख, डॉ. एस. एन. लाळीकर, स्वागताध्यक्ष गफार मलिक, जैन उद्योग समुहाचे उपाध्यक्ष अशोक जैन, कॉ. विलास सोनवणे, मुस्लिम मराठी सहित्य सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष डॉ. इक्बाल शेख मिन्ने, संमेलनाचे अध्यक्ष प्रा. डॉ. आजम आणि इतर.\nमुस्लिम लेखकांचे मराठी साहित्य हा विषय आजही अभिजात मराठीच्या व्यासपिठापासून कोसो दूर आहे. संत, दलित, विद्रोही, मराठी, ब्राह्मण, पुरोगामी, अस्मितादर्श, अंकुर अशा विविध साहित्य संमेलनांच्या स्वतंत्र व्यासपिठाची दखल कुठेना कुठे घेतली जाते. अभिजात साहित्य संमेनाच्या आयोजनात या विषयांशी संबंधित चर्चा, परिसंवाद तरी झडतात. मात्र, मुस्लिम लेखकांच्या मराठी साहित्यासाठी आजही मराठी साहित्य दरबाराच्या दाराबाहेरचीच जागा आहे. हे वास्तव आहे. बहुधा यामागे समाजावरील मुस्लिम द्वेषाचे व दुर्लक्षाचेही संस्कार हेच प्रभावी कारण असावे का \nजळगावमध्ये शुक्रवार (दि. 18) पासून 10 व्या मुस्लिम मराठी साहित्य संमेलनास उत्साहात प्रारंभ झाला आहे. तीन दिवसांच्या या संमेलनात मुस्लिमांच्या शिक्षणासह साहित्य प्रवाहातील विविध विचारधारा उलगडणारे परिसंवाद होत आहेत. संमेलन आयोजकातील काही मित्र जवळच्या संपर्कातील असल्यामुळे आणि त्यांच्या आग्रहाखातर संमेलनाच्या उद्घाटनाला जावून बसलो. मुस्लिम मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे विद्यमान अध्यक्ष डॉ. नागनाथ कोतापल्ले करणार असल्यामुळे या संमेलनाच्या उघाटन कार्याक्रमात ते काय बोलतात हेही ऐकण्याची इच्छा होती. चिपळूण येथे नुकत्यात झालेल्या मराठी साहित्य संमेलनात ज्येष्ठ साहित्यिक श्री. लक्ष्मण माने यांनी श्री. कोतापल्ले यांच्यावर केलेली जाहिर टीका लक्षात घेता, श्री. कोतापल्ले काही उत्तर देतात का हेही ऐकण्याची इच्छा होती. चिपळूण येथे नुकत्यात झालेल्या मराठी साहित्य संमेलनात ज्येष्ठ साहित्यिक श्री. लक्ष्मण माने यांनी श्री. कोतापल्ले यांच्यावर केलेली जाहिर टीका लक्षात घेता, श्री. कोतापल्ले काही उत्तर देतात का या विषयी जाणून घेण्याची उत्सुकता होती. संमेलनस्थळी बसलेलो असताना मुस्लिम मराठी साहित्याविषयी फारशी माहिती आणि आस्थाही नव्हतीच.\nउद्घाटनाच्या सत्राला उपस्थिती कमीच होती. मान्यवर म्हणून आलेल्या 15 - 20 जणांच्या पलिकडे ओळखीचेही फारसे लोक नव्हतेच. स्वागताध्यक्ष श्री. गफार मलिक यांच्या भाषणात गर्दीचा उल्लेख झालाच. ते म्हणाले, मी गर्दी आणू शकलो असतो पण, ती साहित्य��शी संबंधित नसती. आम्ही राजकारणी वेगळीच गर्दी गोळा करतो. वातावरण तसे थोडे नरमच होते. वक्ते काय बोलतात तेवढे ऐकूया अशा सैल विचारांनी खुर्चीत सुस्तावलो होतो. मोबाईलच्या नेटवर मित्रांशी चॅटींगही सुरू होते. स्वागत सोहळा लांबल्यामुळे आळसही होताच.\nमुस्लिम मराठी साहित्य सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष डॉ. शेख इक्बाल मिन्ने यांनी संमेलन आयोजनाची माहिती प्रास्ताविकात देणे सुरू केले. तेव्हा थोडे कान टवकारले. मुस्लिम लेखकांचे मराठी आणि त्याची गरज याचा उहापोह ते करु लागले. तेव्हा विषय समजावून घेण्यासाठी मी सावरलो. मुस्लिमांचा आणि मराठीचा काय संबंध हा माझ्याही मनात असलेल्याला प्रश्नाचे उत्तर ते देत होते.\nमहाराष्ट्रात आलेल्या मुस्लिमांची मातृभाषा दख्खनी. ते महाराष्ट्रात थांबले. संपर्काची स्थनिक भाषा त्यांनी स्वीकारली. नंतरच्या काळात अरबी व्यापार्‍यांसोबत सुफी संत भारतात आले. त्यांनी तत्कालिन हिंदू धर्मग्रंथ समजावून घेतले. वेद- उपनिषदांचा अभ्यास केला. त्यांची स्वतःची एकेश्वराची विचारधारा त्यांना रुजवायची होती. त्यासोबत मैत्री, सद्भाव, बंधुभाव याचा संदेश द्यायचा होता. सुफी संतांनी एकेश्वराची कल्पना मांडताना इतरही सामाजिक विचारधारांची उकल केली. वेद- उपनिषदांच्या विचाराधारेत आणि त्यात काही प्रमाणात साम्य होते. विचारांच्या या देवाण घेवाणमध्ये सुफी संतांनी मराठी स्वीकारली. ती सुद्धा अभिजात मराठी. तत्कालीन मराठी संत रामदास, तुकाराम, स्वामी रामानंद आदीच्या विचारधारांचेही साम्य सुफी संतांच्या रचनांमध्ये दिसते किंवा त्यांच्या विचारांचा प्रभाव मराठी संताच्या रचनांमध्ये दिसतो. मुस्लिम आणि मराठीचा हा संबंध डॉ. इक्बाल शेख मिन्ने यांनी अत्यंत ओघवत्याशैलीत मांडला. प्रत्येक शब्द समजत असल्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करुन चालणार नव्हते.\nविषय वळला मुस्लिमांच्या मराठी साहित्य निर्मितीकडे. कै. कवी कुसुमाग्रजांच्या कुठलाशा परिषदेतील वक्तव्याचा संंदर्भ त्यांनी दिला. कै. कुसुमाग्रज म्हणाले होते, महाराष्ट्रातील गुजराथी, मारवाडी, सिंधी, ख्रिश्चन मराठी बोलतात मात्र मुस्लिम मराठी बोलत नाहीत. या वक्तव्याने डॉ. मिन्ने दुखावले. ते स्वतः आणि त्यांचे काही मित्र केवळ मराठी बोलतच नसत तर त्यात कविता, कथा, ललित आदी मराठी साहित्य निर्मिती करीत. त्यामुळे त्यांनी एकत्र येवून कै. कुसुमाग्रजांना पत्र लिहून आपल्या भावना कळविल्या. हे ऐकत असताना मी मोबाईलवरील खेळ बंद केले. आता कान देवून नीटपणे सर्व ऐकू लागले.\nबोलण्याच्या ओघात डॉ. मिन्ने यांनी त्यांच्या मुस्लिम मराठी साहित्य लेखकांच्या चळवळीचा 24 वर्षांचा प्रवास अत्यंत थोडक्यात सांगितला. या कालप्रवासात किमान एक हजारावर असे मुस्लिम साहित्यिक या व्यासपिठाशी जोडले गेले.\nडॉ. कोतापल्ले यांच्या हस्ते या संमेलनाचे उद्घाटन का करण्यात येत आहे या मागील हेतूही त्यांनी सांगितला. ते म्हणाले, मुस्लिम लेखकांची मराठी साहित्य निर्मिती सातत्याने सुरू आहे. ते साहित्य दर्जेदार आहे. त्यात विषयांचे वैविध्य आहे. साहित्याच्या इतर प्रवाहाप्रमाणेच ते सशक्त आहे. असे असले तरी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या दाराबाहेरच हे साहित्य आहे. आज या मुस्लिम मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन आपण केल्यामुळे किमान अभिजात मराठी साहित्याचा दरवाजा थोडाफार किलकिला होईल...\nहे सारे ऐकताना माझ्यातला पत्रकार सजग झाला होता. साहित्याच्या नव्या प्रांताची अनोळखी बाजू समोर येत होती. समजली नव्हती. तशी मानसिक बैठक नव्हती. अर्थातच, परंपरेमुळे. पत्रकार म्हणून मुस्लिमांचा संबंध नेहमी कुराण आणि बुरखा याच्याशी. नेहमी गुन्हेगारी, वाद- विवादांशी किंवा दंगलीशीच असतो हाच समज. कधीकाळी मी सुद्धा सच्चर समितीच्या आयोगावर चर्चा घडवून आणली होती. पण मुस्लिम लेखकांचा मराठी साहित्य प्रांत... हा विषय अछूतच होता...\nडॉ. मिन्ने यांच्यानंतर कॉ. विलास सोनवणे बोलले. त्यांच्या भाषणाचा विषय हाही मुस्लिमांचे मराठी साहित्य आणि मुस्लिमांची सद्यस्थिती हाच होता. उद्घाटनसत्र असल्यामुळे त्यांना बोलायला वेळ कमीच होता.\nमात्र, अत्यंत मोजक्या शब्दात त्यांनी त्यांची भूमिका मांडली. त्यांचा प्रत्येक शब्द धारदार होता. अनुभवाच्या कसोटीवर तासलेला होता. प्रत्येक मुसलनामाला आरोपींच्या पिंजर्‍यातून बाहेर काढणारा होता. श्री. सोनवणे गेली अनेक वर्षे मुस्लिमांमधील ओबीसींच्या संघटनेची चळवळ बळकट करीत आहे. त्यामुळे त्यांना मुस्लिमांमधील जाती- पोटाजाती, भेदाभेद तोंडपाठ. विविध समित्यांचे संदर्भ देत त्यांनी आजचा सामान्य मुस्लिम कसा पिडीत, मागास आहे याचे वास्तव चित्र उभे केले.\nमुस्लिमांना भारत��वारील आक्रमणकर्ते म्हणून नेहमी संबोधले जाते. हाच आजच्या समाजाचा माईंडसेट आहे. त्यामुळे मराठीचा आणि मुस्लिमांचा काय संबंध हाच प्रश्न सारेजण विचारतात. तो बदलायला हवा हे स्पष्ट करताना श्री. सोनवणे म्हणाले, बाबरीच्या पतनानंतर देशात मुस्लिमांच्याविषयी संशयाचे वातावरण होते. हिंदुत्त्ववादी प्रभावामुळे हा समाज गप्प होता. विशिष्ट विचारांच्या प्रभावाचे चक्र मुस्लिमांचे चित्र भारतद्वेष्टे असल्याचे बिंबवत होते. या विचारांना त्यांच्याच भाषेत आणि तेवढ्याच संयमाने उत्तर देण्याची गरज होती. म्हणूनच मुस्लिम मराठी साहित्य निर्मितीची चळवळ बळकट होत गेली. गेल्या 24 वर्षांत ती निश्चित वाढली असून सशक्त विचारांनी उभी सुद्धा आहे. अशावेळी इतरांनी त्यामागील कारणमिमांसा समजून घ्यावी.\nडॉ. कोतापल्ले यांच्याकडे पाहून श्री. सोनवणे म्हणाले, मराठी साहित्यात अनेक प्रवाह आले. त्या सार्‍यांना अभिजात मराठीने सामावून घेतले. आदरही केला. मात्र, मुस्लिमांच्या मराठी साहित्याची अवस्था कधीकाळी गावकुसाबाहेर असलेल्या साहित्यापेक्षा वाईट आहे. त्यांच्यासाठी साधा दरवाजाही उघडला जात नाही.\nहा संदर्भ अधिक स्पष्ट करताना श्री. सोनवणे म्हणाले, मराठी साहित्य संमेलनासाठी राज्य सरकार 50 लाख देण्याचे मान्य करते. इतर प्रांत, प्रवाहाच्या साहित्य संमेलनांसाठी भरघोस देणग्या दिल्या जातात. पण, मुस्लिम मराठी साहित्य संमेलनासाठी राज्य सरकार दमडी देत नाही किंवा आमदार- खासदार निधीतून एक रुपया देत नाहीत. असू देत, गेली 24 वर्षे आमची चळवळ सुरू आहे आणि दहावे संमेलन जळगावमध्ये यशस्विपणे होत आहे.\nअर्थात, उद्घाटनपर भाषणात श्री. कोतापल्ले या संदर्भातील काही मुद्यांना स्पर्श करतील अशी अपेक्षा होती. ती चुकीची ठरली. त्यांच्या भाषणातही मुस्लिम मराठी साहित्याला अभिजात मराठी संमेलनाचा दरवाजा बंदच राहिला. श्री. कोतापल्ले यांनी इतिहासाच्या चुकीच्या लेखनाचाच मुद्दा मांडला. मुस्लिमांसोबत सार्‍याच समाज घटकांचे चित्र यापूर्वी इतिहास लेखकांनी आपापल्या अधू चष्म्यातून द्वेषमुलक व आपापल्या कुवती प्रमाणे रंगविले. त्यात सत्य कथन कमी आहे किंवा त्याचा दूराभास आहे, हाच त्यांच्या म्हणण्याचा अर्थ होता. श्री. कोतापल्ले यांनी यापूर्वीही या विचारांची मांडणी वारंवार केली आहे.\nखरेतर, श्री. कोतापल्ले यांच्या पुढाकारातून अभिजात मराठी साहित्य निर्मितीच्या प्रवाहात मुस्लिम मराठी साहित्यिकांचाही प्रवाह कसा सामावून घेता येईल यावर त्यांनी स्वतः भाष्य करायला हवे होते. तो मुद्दा सुटलाच. त्यांच्या भाषणातही मुस्लिम मराठी साहित्य दाराबाहेर राहिले.\nकॉ. सोनवणे यांच्या भाषणाने माझ्या कानांत कडकडीत तेल ओतले होते. मी 24 वर्षे पत्रकारितेत आहे. अनेक लेखकांचे लेख प्रसिद्ध केले. मुस्लिम नेत्यांच्या प्रतिक्रिया वारंवार छापतो. मात्र, मुस्लिम लेखकांच्या साहित्याकडे लक्षच गेले नाही, हा स्वतःमधील आधा अधुरा मुद्दा ठळकपणे लक्षात आला. दुसर्‍या दिवशी (शनिवारी) संमेलनस्थळी कॉ. सोनवणे यांची भेट घेतली. त्यांना मनातील विचार थेट बोलून दाखविले. मलाही मुस्लिम मित्र आहेत. त्यांच्यात मी वावरतो. पण, तुम्ही मांडता तसा विचार मी कधीच केला नाही, असे प्रांजळपणे म्हणालो. त्यावर ते हसले. म्हणाले, तरुण मित्रा आधी स्वतःपासून विचार कर, मी मुस्लिम द्वेष्टा का आहे वास्तव विचार करशील तर तुला तुझेच उत्तर मिळेल. माझे लहानपण गावातील मुस्लिम तरुणांना मामा म्हणण्यात गेले. आईला तेच जवळचे नातेवाईक होते. पण, आज पारंपरिक विचारांच्या प्रभावाने 80 व्या वर्षी आईचाही माईंडसेट मुस्लिम द्वेष्टा झाला आहे. मी काय करावे वास्तव विचार करशील तर तुला तुझेच उत्तर मिळेल. माझे लहानपण गावातील मुस्लिम तरुणांना मामा म्हणण्यात गेले. आईला तेच जवळचे नातेवाईक होते. पण, आज पारंपरिक विचारांच्या प्रभावाने 80 व्या वर्षी आईचाही माईंडसेट मुस्लिम द्वेष्टा झाला आहे. मी काय करावे तू सुद्धा स्वतःपासून विचार कर... गप्पांच्या ओघात त्यांनी अनेक उदाहरणे सांगितली. मराठी साहित्यांत खलनायकी पात्र मुस्लिमच का असते तू सुद्धा स्वतःपासून विचार कर... गप्पांच्या ओघात त्यांनी अनेक उदाहरणे सांगितली. मराठी साहित्यांत खलनायकी पात्र मुस्लिमच का असते या प्रश्नाची रुखरुख निर्माण करणारी ती उदाहरणे... मी काही प्रश्न मनांत घेवून उठलो...कुठे तरी स्वतःच्या काही विचारांना बदलण्याची उमेद घेवून..\nजैन उद्योग समुहाचा आधार\nजळगावमध्ये होत असलेल्या अखिल भारतीय मराठी मुस्लिम संमेलनाला जैन उद्योग समुहाने एक हाती प्रायोजकत्व दिले आहे. आयोजकांच्या मर्यादा होत्या. लोकप्रतिनिधींकडून फारशी मदत मिळाली नाही. सरकारी नि���ी नाहीच. बहुधा मराठी साहित्याच्या सेवेचा हा अप्रत्यक्ष लाभच जैन उद्योग समुहाला मिळाला. या संमेलनाचे नेटके संयोजन स्थानिक कार्यकर्ते श्री. फारुक शेख यांच्या नेतृत्वात इतरांनी केले आहे.\nजळगाव पीपल्स सहकारी बँक\nविधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00870.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://live.jagmitra.com/etiam-eu-orci-luctus-est-pulvinar-egestas/", "date_download": "2024-03-05T01:07:36Z", "digest": "sha1:4CMCUZKJ5YDDVJWRTZ4ZKDEINWDUGL4N", "length": 9223, "nlines": 85, "source_domain": "live.jagmitra.com", "title": "Etiam eu orci luctus est pulvinar egestas. – Jagmitra", "raw_content": "\nदे दान सुटे गि-याण\nवैद्यकीय अधिक्षक डॉ.अरूण गुट्टे यांची कर्तव्यनिष्ठा\nडॉ.शालिनीताई कराड यांना मातृशोक\nदैनिक जगमिञ आजचा अंक\nडॉ.शालिनीताई कराड यांना मातृशोक\nखा.प्रितमताई मुंडे यांनी केले पवार,भोसले कुटुंबीयांचे सांत्वन बीडचे निवृत्त मंडळ अधिकारी शेख जहांगीर यांच्या कुटुंबीयांची ही घेतली भेट\nपोलीस व आरोग्य यंञनेचा सन्मान करा\nयुवकांनी राजकारणाकडे ना वळता उद्योग व्यवसायाकडे वळावे-दत्ता वाकसे\nदे दान सुटे गि-याण\nदे दान सुटे गिर्‍याण‐————————नैसर्गिक आणि भौगोलिकदृष्ट्या ग्रहण हे सुर्य आणि चंद्राला लागत असते, जसे सुर्य आणि चंद्र यांना ग्रहण लागते,\nविदर्भाप्रमाणे उर्वरित महाराष्ट्रातील कैकाडी समाजाचा अनुसूचित जातीत समावेश करण्यासाठी विधिमंडळाचा ठराव घेऊन केंद्र सरकारकडे शिफारस करणार ; धनंजय मुंडे\nमुस्लिम आरक्षण वर निर्णय घ्या नसता,कांग्रेस, राष्ट्रवादी नगरसेवक व पदाधिकारी राजीनामा देतील\nक्रांतीवीर लहूजी साळवे स्मारकाच्या भूसंपादनासाठी सामाजिक न्याय विभागाने पुढाकार घ्यावा ; उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे\nबीड जिल्हा कुस्तीगीर परिषदेचे उपाध्यक्ष मुरलीधर मुंडे यांच्या हस्ते शरीर सौष्ठव स्पर्धेत व्दितीय क्रमांक मिळवल्याबद्दल ऋषिकेश फड व किरण गिरामयांचा सत्कार\nसेवानिवृत्त पुरी गावाचे लक्ष्मण मोरे पाटील उर्फ भाऊ पाटील यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार\nज्ञानगंगा सेवाभावी संस्थेच्या वतीने गरजु विद्यार्थ्याना शालेय साहित्याचे वाटप\nमुक्तांगण विज्ञान शोधिका केंद्रातर्फे ‘खेल खेल में’ ; राष्ट्रीय स्तरावरील विज्ञान खेळणी, गेम डिझाईन स्पर्धा\nभाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे शुक्रवारी राष्ट्रवादीत प्रवेश करणार – जयंत पाटील\n कोविंड रुग्णालयाचा घातक कचरा सार्वजनिक ठिकाणी र���ग्णालयावर गुन्हा दाखल\nदे दान सुटे गि-याण\nदे दान सुटे गिर्‍याण‐————————नैसर्गिक आणि भौगोलिकदृष्ट्या ग्रहण हे सुर्य आणि चंद्राला लागत असते, जसे सुर्य आणि चंद्र यांना ग्रहण लागते,\nशरीर सौष्ठव स्पर्धेत ऋषीकेश फड दुसरा सिल्व्हर मेडल पटकावून मारली बाजी\nसेवानिवृत्त पुरी गावाचे लक्ष्मण मोरे पाटील उर्फ भाऊ पाटील यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार\nसौ.गेले श्री आले विरोधकांची सारी खटपट व्यर्थ झाले – डाॅ.कुडमूलवार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00870.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.webdunia.com/article/national-marathi-news/shahdol-news-in-shahdol-a-sharp-knife-penetrated-near-the-childs-eye-123051400015_1.html", "date_download": "2024-03-05T01:00:08Z", "digest": "sha1:AUH7BKBIKMIS2LD7EZS3YNMB7XCU3DDP", "length": 13852, "nlines": 138, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "Shahdol News: शहडोलमध्ये मुलाच्या डोळ्याजवळ घुसली धारदार सळई - Shahdol News In Shahdol a sharp knife penetrated near the childs eye | Webdunia Marathi", "raw_content": "मंगळवार, 5 मार्च 2024\nKuno National Park: कुनो नॅशनल पार्कमध्ये चित्त्यांच्या आपसी भांडणात मादी चित्ताचा मृत्यू\nमुलीला दिले गरम सळीचे चटके\nशिवलिंगासमोर अश्लिल कृत्य करणाऱ्याला तुरुंगात टाकले\nमेकअप बिघडला म्हणून नवरीमुलगी ब्युटीशियनविरोधात पोलिसात\nडिक्कीत बाळाचा मृतदेह घेऊन तरुणाने कलेक्टर कार्यालय गाठले\nजयसिंगनगर येथील कुबरा गावात अनिल कोळ या 10 वर्षीय मुलाच्या डोळ्यात धारदार लोखंडी रॉड घातला होता. स्थानिक डॉक्टरांनी उपचार देण्यास नकार दिल्याने बालक आणि त्याच्या नातेवाईकांनी हातात सळई धरून ऑटोने 50 किलोमीटर अंतर कापून जिल्हा रुग्णालय गाठले. बाळ रुग्णालयात पोहोचताच ओपीडीमध्ये तैनात असलेले सर्व कर्मचारी आणि डॉक्टर बाळाची अवस्था पाहून चक्रावून गेले. खूप प्रयत्न करूनही डॉक्टरांना ओपीडीमधील सळई काढता आली नाही. नातेवाईकांनी सिव्हिल सर्जन यांना विनंती केली नंतर सिव्हिल सर्जनने तातडीने ऑपरेशन थिएटरमधील डॉक्टरांना शस्त्रक्रिया करून सळई काढण्यास सांगितले सुमारे अर्ध्या तासाच्या यशस्वी ऑपरेशननंतर मुलाच्या चेहऱ्यावरील धारदार सळई सुरक्षितपणे काढली आणि मुलाला आराम मिळाला.\nवेबदुनिया वर वाचा :\nIND vs ENG: धरमशाला येथील पाचवी कसोटी जिंकून भारत इतिहास रचणार\nभारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना ७ मार्चपासून धर्मशाला येथे खेळवला जाणार आहे. हा सामना टीम इंडियाला मालिका प्रभावीपणे जिंकण्याची संधी ��सेल. या मालिकेत भारतीय संघाने यापूर्वीच 3-1 अशी अजेय आघाडी घेतली आहे.\nIPL 2024: सनरायझर्स हैदराबादने बदलला कर्णधार,पॅट कमिन्स होणार नवीन कर्णधार\nसनरायझर्स हैदराबादनेही आपला कर्णधार बदलला आहे. आयपीएल विजेत्या संघाने गतवर्षी संघाचे कर्णधारपद भूषवलेला खेळाडू एडन मार्कराम यांच्याकडून जबाबदारी हिसकावून घेत नवीन खेळाडूकडे ही जबाबदारी देण्यात आली आहे.\nआगीत होरपळून 6 भाविकांचा दुर्दैवी मृत्यू\nमॉरिशस मध्ये एका उत्सवादरम्यान लागलेल्या आगीत होरपळून 6 भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. शिवरात्रीच्या पूर्वी होणाऱ्या एका उत्सवात ही दुर्घटना घडली आहे.\nइस्रोचे प्रमुख एस सोमनाथ कॅन्सरने ग्रस्त\nइंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनचे (ISRO) प्रमुख एस सोमनाथ हे कर्करोगाने त्रस्त आहेत. आदित्य-एल1च्या लॉन्चिंगवेळी त्यांना याची माहिती मिळाली. एका मीडिया वाहिनीशी बोलताना ते म्हणाले की, स्कॅनमध्ये कॅन्सरची वाढ दिसून आली.\nमहागडी लिपस्टिक वरून नवरा-बायकोत घटस्फोट\nनवरा बायकोत भांडण होणं सामान्य आहे. मात्र हे भांडण विकोपाला गेल्यावर त्यांच्यात घटस्फोट होतात. पण एका लिपिस्टिक वरून घटस्फोट होणे हे नवलंच आहे. ही घटना उत्तरप्रदेशातील आग्रा येथे घडली आहे.\nनागपूर लोकसभा : नितीन गडकरी उमेदवार असणार की नाही याचीच उत्कंठा\nनाग नदीच्या काठावर वसलेलं नागपूर शहर हे विविध दृष्टीने महत्त्वाचं शहर आहे. नागपूर हे भारताच्या शब्दश: केंद्रस्थानी आहे. राजकारणाच्या केंद्रस्थानी ते होतंच आणि गेल्या दहा वर्षांपासून या मतदारसंघाचं स्थान आणखी उंचावलं आहे.\nबलात्कार पीडित स्पॅनिश महिलेने सांगितले 'त्यांनी माझ्या पतीला बांधून माझ्यावर बलात्कार केला\nझारखंडमधील दुमका येथे शुक्रवारी रात्री सामूहिक बलात्कार झालेल्या स्पॅनिश महिलेने एफआयआरमध्ये नमूद केले आहे की, सातही गुन्हेगारांनी तिला लाथ मारल्यानंतर आणि ठोसे मारल्यानंतर गुन्हा करण्यास वळण घेतले. गुन्ह्याच्या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान, बलात्कार करणाऱ्यांनी पीडितेच्या पतीचे हात बांधले होते आणि त्याला खूप लाथा मारल्या होत्या. बलात्कार पीडितेने घटनेच्या दुसऱ्या दिवशी शनिवारी रात्री तिचा शेवटचा सोशल मीडिया व्हिडिओ पोस्ट केला आणि म्हटले, 'मला वाटले की ते (बलात्कारी) मला मारणार आहेत.'\nनीता अंबानींनी मुलाच्या प��री-वेडिंगमध्ये विश्वंभरी स्तुतीवर परफॉर्मन्स दिला\nनीता अंबानी यांनी 3 मार्च रोजी गुजरातमधील जामनगर येथे त्यांचा मुलगा अनंत अंबानीच्या प्री-वेडिंग कार्यक्रमात 'विश्वंभरी स्तुती' वर नेत्रदीपक नृत्य सादर करून पाहुण्यांची मने जिंकली\nबिबट्याचे डोके हंड्यात अडकलं, वनविभागाने 5 तासांच्या प्रयत्नानंतर वाचवले, पाहा व्हिडिओ\nमहाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यातील एका गावात बिबट्याचे डोके भांड्यात (हंडा) अडकल्याने घबराट पसरली. नंतर अथक परिश्रमानंतर वनविभागाच्या पथकाने बिबट्याला सुखरूप वाचवले. एका अधिकाऱ्याने सांगितले की, नर बिबट्याचे तोंड सुमारे पाच तास पात्रात अडकले होते.\nकांकेर मध्ये चकमकीत जवान रमेश कुरेठी शहीद\nछत्तीसगडमधील कांकेर जिल्ह्यातील छोटाबेथिया पोलीस स्टेशन परिसराला लागून असलेल्या हिदूरच्या जंगलात आज पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली, ज्यामध्ये बस्तर फायटरचा एक हवालदार शहीद झाले आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00870.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://nponlinenews.com/ishan-kishan-13/", "date_download": "2024-03-05T01:54:47Z", "digest": "sha1:B6KEARXXSS26IFPRCKZKSJYLK37NOLBE", "length": 10839, "nlines": 53, "source_domain": "nponlinenews.com", "title": "बीसीसीआयने पुष्टी केली आहे की, यामुळे आता इशान किशनची भारतासाठी कधीही निवड होणार नाही | Ishan Kishan", "raw_content": "\nबीसीसीआयने पुष्टी केली आहे की, यामुळे आता इशान किशनची भारतासाठी कधीही निवड होणार नाही | Ishan Kishan\nIshan Kishan सध्या टीम इंडिया आणि इंग्लंड (IND VS ENG) यांच्यात पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळली जात आहे. इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांनंतर मालिका १-१ अशी बरोबरीत आहे. इंग्लंडविरुद्धचा तिसरा कसोटी सामना १५ फेब्रुवारीपासून राजकोटमध्ये सुरू होणार आहे.\nटीम इंडियाचा संघ निवड समितीने जाहीर केलेला नाही. दरम्यान, मीडियामध्ये बातम्या येत आहेत की, बीसीसीआयने आता ईशान किशनची टीम इंडियासाठी कधीही निवड होणार नाही, असा निर्णय घेतला आहे.\nईशानला टीम इंडियात संधी मिळत नाहीये\nइशान किशन टीम इंडियाचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज इशान किशनने 2021 साली झालेल्या इंग्लंड टी-20 मालिकेतून भारतासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. इशान किशनने त्याच वर्षी श्रीलंका दौऱ्यावर एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले, तर इशान किशनला 2023 साली वेस्ट इंडिज दौऱ्यावर कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली.\nइशान किशनने आतापर्यंत आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतासाठी 32 टी-20, 27 एकदिवसीय आणि 2 कसोटी सामने खेळले आहेत. या प्रसंगी, इशान किशनने भारतासाठी टी-20 क्रिकेटमध्ये 796 धावा, एकदिवसीय क्रिकेटमध्ये 933 धावा आणि कसोटी क्रिकेटमध्ये 78 धावा केल्या आहेत.\nविश्वचषक 2023 नंतर झालेल्या ऑस्ट्रेलिया टी-20 मालिकेत इशान किशनने भारतासाठी शेवटचा सामना खेळला. यानंतर ईशान किशनची दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी टेस्ट फॉरमॅट आणि टी-२० फॉरमॅटमध्ये निवड करण्यात आली, पण दक्षिण आफ्रिका दौऱ्याच्या मध्यावर इशान किशनने मानसिक थकवा जाणवत असल्याच्या तक्रारी करत टेस्ट सीरिजमधून आपलं नाव मागे घेतलं. त्यानंतर आजपर्यंत मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांनी इशान किशनला अफगाणिस्तान टी-20 मालिका किंवा इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी मालिकेसाठी संघात स्थान दिलेले नाही.\nइशान किशनच्या जागी ध्रुव जुरेल आणि केएस भरतला संधी मिळत आहे.\nमुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांनी इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी केएस भरत आणि ध्रुव जुरेल यांना संघात यष्टिरक्षक फलंदाज म्हणून संधी दिली होती. केएस भरतने इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांमध्ये यष्टीरक्षक फलंदाजाची भूमिका बजावली आणि एक फलंदाज म्हणून केएस भरत पूर्णपणे अपयशी ठरला आणि त्याने दोन्ही सामन्यांमध्ये खेळल्या गेलेल्या 4 डावांमध्ये 41,28,17 आणि 6 धावांची खेळी केली. धावा\nअसे असूनही, BCCI इंग्लंडविरुद्धच्या शेवटच्या 3 कसोटी सामन्यांसाठी संघात इशान किशनचा समावेश नसून केवळ ध्रुव जुरेल आणि केएस भरत यांनाच यष्टिरक्षक फलंदाज म्हणून संघात संधी देणार असल्याच्या बातम्या प्रसारमाध्यमांमध्ये येत आहेत.\nराहुल द्रविडनेही इशान किशनला क्रिकेट खेळण्याचा सल्ला दिला आहे\nटीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुस-या कसोटीनंतर (IND VS ENG) पत्रकार परिषदेला आले असता, मीडियामध्ये उपस्थित असलेल्या प्रवक्त्याने इशान किशनबाबत अपडेट विचारले. द्रविडने असे उत्तर दिले.\n“जर ईशानला टीम इंडियात यायचे असेल तर त्याला क्रिकेट खेळावे लागेल. त्याने जाऊन फक्त रणजी ट्रॉफी खेळावी असे आम्ही म्हणणार नाही तर टीम इंडियात निवडीसाठी त्याला त्याची कामगिरी सिद्ध करावी लागेल.\nइशान किशनबाबत राहुल द्रविडने दिलेल्या वक्तव्यावरून संघ व्यवस्थापन सध्या इशान किशनचा संघात समावेश करण्याचा विचारही करत नसल्याचे स्पष्ट होते.\nनिवडकर्त्यांनी बऱ्याच दिवसांनी उमरान मलिकवर मेहरबानी केली, त्याला शेवटच्या 3 कसोटीत संधी दिली, या खेळाडूची जागा घेणार \nIPL 2024 पूर्वी मुंबई इंडियन्सला मोठा धक्का, रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव यांनी MI सोडली | Mumbai Indians\nRCB चाहत्यांसाठी वाईट बातमी, 18 कोटी रुपयांचा हा खेळाडू IPL 2024 पूर्वी बाहेर RCB fans\nCSK चाहत्यांसाठी धक्कादायक बातमी, MS धोनी IPL 2024 मध्ये खेळणार नाही, आता दिसणार या भूमिकेत MS Dhoni\nमुंबई इंडियन्स ने रणजी सेमीफाइनल मध्ये रचला नवीन इतिहास असा स्थान मिळवणारा देशातील पहिला संघ Mumbai Indians\nहे आहेत IPL मधील 5 बदकिस्मत खेळाडू, संघासाठी सर्वाधिक धावा केल्या, तरीही कर्णधारपदाची संधी मिळाली नाही. 5 unlucky players\nउपांत्य फेरीत तामिळनाडूने मुंबईचा पराभव केला, रहाणेच्या संघाने एक डाव आणि 70 धावांनी विजय मिळवत अंतिम फेरी गाठली. semi-finals\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00870.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://krushimarathi.com/brinjal-farming-cultivation-of-these-4-varieties-will-make-the-farmers-rich/", "date_download": "2024-03-05T01:19:47Z", "digest": "sha1:YMLX5IK2GIGBLYETOW4WVI2Z5ANMXVHE", "length": 11859, "nlines": 50, "source_domain": "krushimarathi.com", "title": "वांग्याच्या ‘या’ 4 जातींची लागवड शेतकऱ्यांना बनवणार मालामाल ! मिळणार विक्रमी उत्पादन - Krushimarathi.com", "raw_content": "\nवांग्याच्या ‘या’ 4 जातींची लागवड शेतकऱ्यांना बनवणार मालामाल \nमोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा\nBrinjal Farming : महाराष्ट्रसह देशातील विविध राज्यांमध्ये वांग्याची लागवड केली जाते. वांगी हे एक प्रमुख भाजीपाला वर्गीय पीक आहे. महाराष्ट्रातील हवामान या पिकासाठी विशेष अनुकूल आहे. यामुळे राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये वांग्याची लागवड केली जाते.\nफक्त पारंपारिक पिकांच्या शेतीवर अवलंबून न राहता आता शेतकऱ्यांनी भाजीपाला वर्गीय पिकांसारख्या हंगामी पिकांची देखील मोठ्या प्रमाणात लागवड सुरू केली आहे. यामध्ये वांग्याची देखील मोठ्या प्रमाणात शेती केली जाऊ लागली आहे. शेतकऱ्यांना या पिकातून चांगले उत्पादन आणि उत्पन्न देखील मिळत आहे.\nतथापि या पिकाच्या चांगल्या उत्पादनासाठी इतर अन्य पिकांप्रमाणे याच्या सुधारित वाणांची लागवड करण्याचा सल्ला कृषी तज्ञांनी दिला आहे. अशा परिस्थितीत आज आपण वांग्याच्या काही प्रमुख सुधा��ित वाणांची थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया याविषयी सविस्तर.\nवांग्याची लागवड केव्हा केली जाते\nकृषी तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, वांग्याची लागवड बारा महिने केली जाऊ शकते. पण आपल्या राज्यातील बहुतांशी शेतकरी या पिकाची खरीप आणि उन्हाळी अशा दोन हंगामातच याची लागवड करतात.\nखरीप हंगामामध्ये साधारणता जुलै आणि ऑगस्ट महिन्यात याची लागवड होते आणि उन्हाळी हंगामात साधारणता फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात वांग्याची लागवड केली जात असते. वांग्याची लागवड करण्यापूर्वी मात्र रोपवाटिकेत याची रोपे तयार करावी लागतात.\nरोपवाटिकेत रोपे तयार करण्यासाठी 40 ते 45 दिवसांचा कालावधी लागतो. जर रोपवाटिकेत रोपांची निर्मिती करणे तुम्हाला शक्य होत नसेल तर तुम्ही तुमच्या जवळील नर्सरी मधून देखील वांग्याची रोपे मागवू शकता. तथापि विश्वासू नर्सरी मधूनच रोपांची खरेदी करा जेणेकरून तुमची फसवणूक होणार नाही.\nवांग्याच्या सुधारित जाती खालील प्रमाणे\nमांजरी गोटा : राज्यातील हवामान या जातीला मानवते. या जातीपासून सरासरी 250 ते 300 क्विंटल प्रति हेक्टर एवढे दर्जेदार आणि विक्रमी उत्पादन मिळत असल्याचा दावा केला जात आहे. या जातीची वांगी चार ते पाच दिवस टिकतात. त्यामुळे लांबच्या बाजारपेठात विक्रीसाठी हा वाण फायदेशीर ठरत असतो.\nकृष्णा : महाराष्ट्रातील हवामान यादेखील जातीला विशेष पुरक आहे. या जातीपासून साधारणता 400 ते 450 क्विंटल प्रति हेक्टर पर्यंतचे दर्जेदार उत्पादन मिळते. वांग्याचा हा एक संकरित प्रकार आहे.\nफुले हरित : महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केलेला हा जात खरीप हंगामासाठी चांगला असतो. या जातीपासून सरासरी 240 ते 480 क्विंटल प्रति हेक्टर पर्यंतचे उत्पादन मिळत असल्याचा दावा तज्ञांनी केला आहे. राज्यातील हवामान या जातीला विशेष अनुकूल असून ही जात भरीत करण्यासाठी सर्वोत्कृष्ट आहे. ज्या भागात भरीत वांग्याची मोठी मागणी असते अशा ठिकाणी या वाणाची लागवड केल्यास शेतकऱ्यांना चांगला नफा या ठिकाणी मिळू शकणार आहे.\nफुले अर्जुन : महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केलेली ही एक संकरित जात आहे. या वाणाची एक विशेषता म्हणजे खरीप तसेच उन्हाळी दोन्ही हंगामासाठी या जातीची लागवड केली जाऊ शकते. उत्पादनाचा विचार केला तर ��तर सर्व सरळ जातींच्या तुलनेत हा वाण उत्पादनाच्या बाबतीत थोडासा सरस आहे. मिळालेल्या माहितीनुसार या जातीपासून 450 क्विंटल प्रति हेक्‍टरी पर्यंतचे उत्पादन मिळू शकते. हा वाण आपल्या महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात उत्पादित केला जात आहे.\nशेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा\n तुम्हाला अजून पीएम किसानचा 16वा हप्ता मिळाला नाही मग इथं तक्रार करा लगेचच खात्यात जमा होणार पैसे\nयंदा पांढरे सोने शेतकऱ्यांना मालामाल बनवणार कापूस बाजार भावात 1,000 रुपयांची वाढ, भविष्यात कसे राहणार दर \n आता भारत ‘या’ 2 देशांना निर्यात करणार 64 हजार 400 टन कांदा, बाजारभाव वाढणार का \n ‘या’ 10 नवीन मार्गावर सुरू होणार वंदे भारत स्लीपर ट्रेन, पहिली ट्रेन मार्चमध्येच होणार लाँच, महाराष्ट्रालाही मिळणार भेट, पहा रूटमॅप\nमहाराष्ट्रातील अनेक धरणांनी आत्ताच तळ गाठला, तुमच्या जवळील धरणात किती टक्के पाणीसाठा शिल्लक आहे \n300 युनिट मोफत वीज मिळवण्यासाठी ‘इथं’ अर्ज करा, पहा संपूर्ण प्रोसेस सोप्या भाषेत\n महाराष्ट्रात ‘या’ ठिकाणी तयार होणार भव्य क्रिकेट स्टेडियम, गोपीनाथ मुंडे यांची मोठी घोषणा\n महाराष्ट्रात आणखी ‘इतके’ दिवस जोरदार वादळी पाऊस, काही ठिकाणी गारपीट देखील होणार\nउन्हाळ्यात गिलक्याच्या ‘या’ 3 जातींची लागवड करा, विक्रमी उत्पादन मिळवा\nपीएम सूर्य घर मोफत वीज योजनेत जुन्या रूफटॉप सोलर योजनेपेक्षा अधिक सबसिडी मिळते का पहा दोघा योजनेमधील अनुदानाचा फरक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00871.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtragr.com/maharashtra-gr-%E0%A4%86%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%95-ps3-%E0%A4%97%E0%A5%87%E0%A4%AE-ps3-%E0%A4%8F%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A5%87/", "date_download": "2024-03-05T01:17:22Z", "digest": "sha1:UI372MLB5HLY6FQL7T5OO6YHSJE4ELCM", "length": 11834, "nlines": 138, "source_domain": "maharashtragr.com", "title": "_ap_ufes{\"success\":true,\"siteUrl\":\"maharashtragr.com\",\"urls\":{\"Home\":\"https://maharashtragr.com\",\"Category\":\"https://maharashtragr.com/category/ads/\",\"Archive\":\"https://maharashtragr.com/2024/02/\",\"Post\":\"https://maharashtragr.com/mhgr-%e0%a4%97%e0%a4%bf%e0%a4%97-%e0%a4%87%e0%a4%95%e0%a5%89%e0%a4%a8%e0%a5%89%e0%a4%ae%e0%a5%80-%e0%a4%ae%e0%a5%8d%e0%a4%b9%e0%a4%a3%e0%a4%9c%e0%a5%87-%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%af-gig-%e0%a4%95/\",\"Page\":\"https://maharashtragr.com/news/\",\"Attachment\":\"https://maharashtragr.com/mhgr-how-to-make-money-online/mhgr_how_to_make_money_online-1/\",\"Nav_menu_item\":\"https://maharashtragr.com/home-2/\",\"Oembed_cache\":\"https://maharashtragr.com/d8de8f75417a8210e93651381ed85c36/\",\"Wp_global_styles\":\"https://maharashtragr.com/wp-global-styles-blogsite/\",\"Amp_validated_url\":\"https://maharashtragr.com/amp_validated_url/f35a90d719157b161a99020d92fcac51/\",\"Adstxt\":\"https://maharashtragr.com/?post_type=adstxt&p=1086\",\"App-adstxt\":\"https://maharashtragr.com/?post_type=app-adstxt&p=1084\",\"Web-story\":\"https://maharashtragr.com/web-stories/romeo-and-juliet/\"}}_ap_ufee", "raw_content": "Maharashtra GR: आता प्रत्येक PS3 गेम PS3 एमुलेटरवर पूर्णपणे खेळण्यायोग्य आहे - MH General Resource Maharashtra GR: आता प्रत्येक PS3 गेम PS3 एमुलेटरवर पूर्णपणे खेळण्यायोग्य आहे - MH General Resource Maharashtra GR: आता प्रत्येक PS3 गेम PS3 एमुलेटरवर पूर्णपणे खेळण्यायोग्य आहे\nमहाराष्ट्र: महत्वाचे सामान्य संसाधन\nHome Public Info Maharashtra GR: आता प्रत्येक PS3 गेम PS3 एमुलेटरवर पूर्णपणे खेळण्यायोग्य आहे\nMaharashtra GR: आता प्रत्येक PS3 गेम PS3 एमुलेटरवर पूर्णपणे खेळण्यायोग्य आहे\nPlayStation 3 इम्युलेशनने एक महत्त्वाचा नवीन टप्पा गाठला आहे आणि आता प्रत्येक PS3 गेमला यशस्वी इमेज आउटपुटवर बूट करणे शक्य आहे. Sony च्या सातव्या पिढीतील कन्सोलद्वारे वापरलेला प्रसिद्ध क्लिष्ट सेल प्रोसेसर ही एमुलेटर डेव्हलपर्ससाठी एक मोठी समस्या होती, परंतु गेल्या काही वर्षांत या क्षेत्रात खूप मोठ्या सुधारणा झाल्या आहेत.\nजरी PS3 आता एक वारसा प्लॅटफॉर्म मानला जात असला तरीही, अनेक गेमरना अजूनही ते उपयुक्त वाटते कारण त्यासाठी तयार केलेले गेम चांगले होते. मेटल गियर सॉलिड 4, मूळ डेमन्स सोल्स आणि ग्रॅन टुरिस्मो 6 हे काही खास गेम होते आणि ते पीसीवर खेळणे अनेक गेमरसाठी महत्त्वाचे होते.\nमूळ कन्सोल किती क्लिष्ट असल्यामुळे प्लेस्टेशन 3 चे अनुकरण मुख्यतः RPCS3 पर्यंत मर्यादित आहे आणि अलीकडे बरीच प्रगती झाली आहे. खरं तर, अधिकृत RPCS3 Twitter खात्याने नुकतीच घोषणा केली आहे की अनुप्रयोग आता आतापर्यंत केलेल्या प्रत्येक PS3 गेमला अधिकृतपणे बूट करू शकतो. यामध्ये इन्फेमस आणि रॅचेट अँड क्लॅंक: अ क्रॅक इन टाइम सारख्या सर्वोत्तम प्लेस्टेशन प्लस प्रीमियम PS3 गेमचा समावेश आहे. लक्षात ठेवा, तथापि, याचा अर्थ असा नाही की सर्व PS3 गेम यावेळी PC वर खेळले जाऊ शकतात.\nविशेष म्हणजे, सर्व PS3 गेमपैकी फक्त 68% गेम खेळण्यायोग्य कामगिरीसह पूर्ण केले जाऊ शकतात आणि गेम खंडित करणारे कोणतेही बग नाहीत. उर्वरित 32% किंवा त्याहून अधिक बूट अप परंतु अद्याप खेळण्यायोग्य नाहीत. साहजिकच, RPCS3 जसजसा वेळ जाईल तसतसे चांगले होत राहील आणि आता हे जवळजवळ निश्चित दिसते आहे की सर्व PS3-केवळ गेम अखेरीस PC वर चांगले चालतील. Sony कडे अनेक अनन्य गेम असल्याने, हे आश्चर्यकारक नाही की कार्यरत PS3 एमुलेटर तितकाच लोकप्रिय आहे.\nअर्थात सोनीने याबाबत काहीही सांगितलेले नाही. Nintendo सारख्या काही कंपन्या इम्युलेशनशी संबंधित असलेल्या कोणत्याही गोष्टींबद्दल अतिशय कठोर आहेत, Sony या क्���ेत्रात ड्रॅगन सारखी नाही. नुकतेच, वाल्व्हने एक स्टीम डेक व्हिडिओ काढला ज्यामध्ये स्विच इम्युलेशन दर्शविले आहे जेणेकरून Nintendo चे वकील नवीन डिव्हाइसला लक्ष्य करणार नाहीत.\nहे लक्षात घेण्यासारखे आहे की सोनी प्लेस्टेशन 5 साठी PS3 गेम इम्युलेशनवर काम करत आहे. जेफ ग्रुब, एक लीकर, 2022 च्या सुरुवातीला म्हणाले होते की सोनी त्याच्या नवीनतम कन्सोलवर जुने क्लासिक्स चालवण्याचे मार्ग शोधत आहे. आतापर्यंत, या अफवेमुळे काहीही झाले नाही, परंतु या गोष्टींना वेळ लागत असल्याने, भविष्यात असे काही घडेल की नाही याचा अंदाज आहे.\nMHGR| गिग इकॉनॉमी म्हणजे काय Gig कामगारांसाठी जाणून घेण्यासारख्या 5 गोष्टी\nMHGR| ऑनलाइन, ऑफलाइन आणि घरी पैसे कमवण्याचे 25 मार्ग\nMHGR| महाराष्ट्रात किती ज्योतिर्लिंगे आहेत\nमहाराष्ट्रात किती ज्योतिर्लिंगे आहेत\nMHGR| बेळगांव कारवार बिदर निपाणीचा सीमाप्रश्न काय आहे\nMHGR| News Update 2024| महाराष्ट्रात किती जिल्हे आहेत\nMHGR| गिग इकॉनॉमी म्हणजे काय Gig कामगारांसाठी जाणून घेण्यासारख्या 5 गोष्टी\nMHGR| ऑनलाइन, ऑफलाइन आणि घरी पैसे कमवण्याचे 25 मार्ग\nMHGR| महाराष्ट्रात किती ज्योतिर्लिंगे आहेत\nMHGR| बेळगांव कारवार बिदर निपाणीचा सीमाप्रश्न काय आहे\nउद्योग, उर्जा व कामगार विभाग\nपर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग\nमहसूल व वन विभाग\nमहिला व बाल विकास विभाग\nसामाजिक न्‍याय व विशेष सहाय्य विभाग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00871.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://bhumiputrachihak.com/news/14004", "date_download": "2024-03-05T01:43:03Z", "digest": "sha1:3OWIHVFJJWP4DR6XZ6Y4UAZS6FRJ4653", "length": 9422, "nlines": 88, "source_domain": "bhumiputrachihak.com", "title": "दत्त नगर येथील सौंदर्य करण्याला महानगर पालिकेच्या आयुक्तांनी दिली भेट | Bhumiputrachi hak", "raw_content": "\nHome चंद्रपूर दत्त नगर येथील सौंदर्य करण्याला महानगर पालिकेच्या आयुक्तांनी दिली भेट\nदत्त नगर येथील सौंदर्य करण्याला महानगर पालिकेच्या आयुक्तांनी दिली भेट\nचंद्रपूर :- दर वर्षी महानगर पालिका चंद्रपूर चा वतीने पर्यावरण पूरक गणेश मंडळ स्पर्धा आयोजित केली जाते. त्या अनुषंगाने मागील तीन वर्षा पासून श्री नवयुक बाल गणेश मंडळ, दत्त नगर, नागपूर रोड, चंद्रपूर या स्पर्धेत प्रथम क्रमांक घेत आलेला आहे. या वर्षी सुद्धा महानगर पालिकेच्या वतीने गणेश मंडळ साठी होत असलेल्या स्पर्धेत भाग घेतला असून\nत्याचाच एक भाग म्हणून दत्त नगर, नागपूर रोड, चंद्रपूर येथे टाकावू प��सून टिकवू व सौंदरिकरन करणे हा सुध्दा स्पर्धेचा एक भाग होता. या साठी गणेश मंडळ ने दत्त नगर येथील घराचा भिंती रंगवून विविध सामाजिक संदेश दिले, तसेच टाकावू वस्तू पासून जसे टायर पासून मच्छी, सूर्य, झेब्रा, टेबल अशा वस्तू तयार केल्या त्या सोबतच लाकडापासून ढोलकी, माणूस तसेच पाणी पडणारा धबधबा, कारंजा , वाघाची गृहा, अस्वलाची गृहा, पक्षासाठी घरटे, पाण्याची सुविधा अश्या विविध गोष्टी तयार करण्यात आल्या आहे.\nया सर्व गोष्टींची पाहणी करण्यासाठी चंद्रपूर महानगर पालिकेचे मा. आयुक्त विपीनजी पालीवाल यांनी भेट दिली व या सर्व बाबीची माहिती जाणून घेवून मंडळ सदस्याचे कौतुक केले. हा सुंदर असा परिसर पाहण्यासाठी परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणत येवून मंडळ कार्यकर्त्यांचे अभिनंदन करत आहे\nPrevious articleदत्त नगर येथील शारदा महिला मंडळ चा सुंदर देखावा\nNext articleलखबिर सिंग लक्खा यांच्या भक्तीगीतात चंद्रपूरकर तल्लीन\nनागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यात चंद्रपूर जिल्हा आदर्श ठरावा\nलक्षवेधी :- सरकारी पैशाची उधळपट्टी करून तीन दिवस ताडोबा महोत्सव कशासाठी\nताडोबाला जागतिक स्तरावर पोहचविण्यात योगदान देणा-यांचा ताडोबा महोत्सवात सन्मान करा – आ किशोर जोरगेवार\nIPL 2024 चे वेळापत्रक जाहीर\nनागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यात चंद्रपूर जिल्हा आदर्श ठरावा\nदणका :- लेडी सिंघम आयपीएस नयोमी साटम यांची रेती तस्कराविरोधात पुन्हा कारवाई.\nलक्षवेधी :- सरकारी पैशाची उधळपट्टी करून तीन दिवस ताडोबा महोत्सव कशासाठी\nमहत्वाचं :- ते चार रेती ट्रक पोलिसांनी पकडले मग ती रेती कुठल्या घाटातून आली\nभूमिपूत्राची हाक न्यूज पोर्टलचे संपादक राजू कुकडे हे मागील सोळा वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांच्या धारदार लेखणीने अनेकांना न्याय मिळवून दिला तर अवैध व्यावसायिकांच्या विरोधात पुकारलेल्या लढ्यात शासनाला मोठा महसूल मिळवून दिला. उच्च शिक्षित, कर्तव्यदक्ष आणि लोकसेवक असलेल्या राजू कुकडे यांनी जिल्ह्यातील पत्रकारितेत आपला ठसा उमटवला आहे. त्यांच्या पोर्टल ची बातमी नेहमीच दमदार आणि वस्तुस्थितीचा वेध घेणारी ठरत असल्याने जिल्ह्यातील पत्रकारितेत सर्वत्र त्यांचे नाव आहे.\nभूमिपुत्राची हाक हे न्यूजपोर्टल मराठी साप्ताहिक वृत्तपत्र भूमिपुत्राची हाकद्वारा प्रकाशित आह��.\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00872.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mahametronews.com/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%AA%E0%A4%A3%E0%A5%87-%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%A8/", "date_download": "2024-03-05T01:58:54Z", "digest": "sha1:QD3PY7DAKMNCCNY3K4G53EYGBSS3PX5E", "length": 17710, "nlines": 269, "source_domain": "mahametronews.com", "title": "प्रामाणिकपणे अभ्यास करून आमचा विद्यार्थी पास झाला; शरद पवारांकडून मुख्यमंत्र्यांचे कौतुक! - MahaMetroNews Best News Website in Pune", "raw_content": "\nमहा मेट्रो न्युज पत्रकार\nप्रामाणिकपणे अभ्यास करून आमचा विद्यार्थी पास झाला; शरद पवारांकडून मुख्यमंत्र्यांचे कौतुक\nप्रामाणिकपणे अभ्यास करून आमचा विद्यार्थी पास झाला; शरद पवारांकडून मुख्यमंत्र्यांचे कौतुक\nमुंबई | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दै. सामानासाठी शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांना मॅरेथॉन मुलाखत दिली आहे. काल मुलाखतीचा 1 ला भाग प्रकाशित झाला होता. आजच्या दुसऱ्या भागात त्यांनी राष्ट्रीय तसंच आंतरराष्ट्रीय प्रश्नांवर आपली सडेतोड मतं व्यक्त केली आहे. तसंच मुख्यमंत्र्यांच्या सहा महिन्यांच्या कामाविषयी देखील त्यांनी भाष्य केलं आहे. या 6 महिन्यांच्या परीक्षेत आमचा विद्यार्थी पूर्णपणे पास झाला आहे. बाकीच्यांसारखे आमचा अभ्यास चालू आहे असे न म्हणता, आमचा विद्यार्थी प्रामाणिकपणे कष्ट करतोय.\nपुढच्या परीक्षांची आता चिंता वाटत नाही. पुढच्या परीक्षेतही तो पास होईल असा विश्वास वाटतो, अशी स्तुतीसुमनं शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांवर उधळली. संजय राऊत यांनी ठाकरे सरकारचं सहा महिन्यांचं प्रगतीपुस्तक आपल्याकडे आलंय का असा प्रश्न पवारांना विचारला. त्यावर पवार म्हणाले, “आता कोठेतरी लेखी परीक्षा झाली आहे. पण त्या परफॉर्मन्सवरून तरी प्रक्टिकलमध्ये सु्द्धा हे सरकार यशस्वी होईल असे सध्याचे चित्र दिसत आहे. शिवाय विद्यार्थी कष्ट घेताना दिसतोय. त्यामुळे निकालाची ���िंता बाळगावी अशी स्थिती नाही.\nराज्याच्या विचार करून तुम्ही जर विचारत असाल तर आमचा विद्यार्थी संपूर्ण पास झाला आहे.” संजय राऊतांनी पुन्हा पवारांना टोचलं असता, “अर्थात मी हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी बोलतोय. कारण शेवटी राज्यप्रमुख हा महत्त्वाचा असतो. त्याच्या नेतृत्वाखाली टीम काम करत असते. त्यामुळे त्याचे श्रेयसुद्धा त्यांनाच मिळणार”, असंही पवार म्हणाले.\nPrevious महाविकास आघाडी सरकारला WHO कडून कौतुकाची थाप\nNext भाजप आणि शिवसेनेच्या यूतीबद्दल शरद पवारांनी केला मोठा खुलासा\nतारीख ठरली; मराठा आरक्षणासाठी २० फेब्रुवारीला विशेष अधिवेशन\nखा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त ज्युपिटर हॉस्पिटलमधे लहान बच्चुंच्या हृदय शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन\nआरोग्य कर्मचाऱ्यांची बिन-पगारी फुल अधिकारी, ही संकल्पना राबवणारी पुणे जिल्हा परिषदेची उत्तुंग कामगिरी; आरोग्यमंत्र्यांचे दुर्लक्ष\nशिवसेना वैद्यकीय कक्ष इंदापूर तालुक्यासाठी CM शिंदे साहेब आणि मंगेश चिवटेंच्या माध्यमातुन ambulance भेट\nसंवेदनशील मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांच्या ४ महिन्यांच्या कार्यकाळात रुग्णांना भरघोस निधी; शोषल मीडिया प्रमुख भूषण सुर्वे\nबाळासाहेबांच्या विचारांना पूर्णपणे तिलांजली देण्याचा ठेका उद्धव ठाकरे गटाने खरच घेतला आहे काय.\nFM Radio सुरू करण्यासाठी खालील त्रिकोणी बटन क्लिक करा\nआरोग्य मंत्री राजेशजी टोपे साहेब यांचे कोरोनाला घाबरू नये याची ही सूंदर अशी चित्रफीत: जरूर बघा\nमहा मेट्रो न्युज फेसबुक पेज\nतारीख ठरली; मराठा आरक्षणासाठी २० फेब्रुवारीला विशेष अधिवेशन\nखा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त ज्युपिटर हॉस्पिटलमधे लहान बच्चुंच्या हृदय शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन\nयळकोट यळकोट जय मल्हार करत मुख्यमंत्र्यांच्या, पाटलांच्या अन् चिवटेंच्या नावानं जेजुरीत चांगभलं \nमुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीने वर्षभरात केले विक्रमी वाटप; रुग्णांनी केले कौतुक\nभिगवणमधील मंगलदृष्टी सोसायटीच्या बिल्डरकडून फ्लॅट धारकांची फसवुक झाल्याने नागरिकांनी हैराण; प्राथमिक सुविधा नसल्याने नागरिकांची प्रांत-तहसीलदारांकडे धाव\nतारीख ठरली; मराठा आरक्षणासाठी २० फेब्रुवारीला विशेष अधिवेशन\nशिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्ह�� सध्या होम क्वारंटाईन; वाचा सविस्तरपणे\nशालेय शिक्षण मंत्री मा बच्चू कडू यांनी दत्तक घेतली चंपाकली हत्तीण\nमुख्यमंत्री पेयजल योजनेचा रणगावमध्ये शुभारंभ; वाचा सविस्तर\nस्त्री ही या दुनियेच्या श्रुष्टीची निर्माती; लेख\nतारीख ठरली; मराठा आरक्षणासाठी २० फेब्रुवारीला विशेष अधिवेशन\nखा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त ज्युपिटर हॉस्पिटलमधे लहान बच्चुंच्या हृदय शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन\nयळकोट यळकोट जय मल्हार करत मुख्यमंत्र्यांच्या, पाटलांच्या अन् चिवटेंच्या नावानं जेजुरीत चांगभलं \nमुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीने वर्षभरात केले विक्रमी वाटप; रुग्णांनी केले कौतुक\nभिगवणमधील मंगलदृष्टी सोसायटीच्या बिल्डरकडून फ्लॅट धारकांची फसवुक झाल्याने नागरिकांनी हैराण; प्राथमिक सुविधा नसल्याने नागरिकांची प्रांत-तहसीलदारांकडे धाव\nविशेष सूचना : • महा मेट्रो न्युज मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील , लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून महा मेट्रो न्युज चे संपादक , प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही . महा मेट्रो न्युज मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात . बातमी , लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता महा मेट्रो न्युज तपासून पाहू शकत नाही . बातमी , लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार महा मेट्रो न्युज नसून संबंधित वार्ताहर , लेखक किंवा जाहिरातदारच आहे . वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले , वादविवाद , प्रकरणे पुणे न्यायालयांतर्गतच चालवले जातील . अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.\nerror: या पोर्टल वरील सर्व बातम्या, लेख, फोटो यांचे सर्व हक्क संपादकांकडे असून, परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00872.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mahametronews.com/chtrapati-udayanraje-bhoasle-told-to-maratha-reservation/", "date_download": "2024-03-05T02:18:37Z", "digest": "sha1:GPSUYA57WLCWOHHDFNSUMIICXSJ5FK64", "length": 19161, "nlines": 266, "source_domain": "mahametronews.com", "title": "लोकशाही आहे, राजेशाही असती तर दाखवलंच असतं : उदयनराजे कडाडले! - MahaMetroNews Best News Website in Pune", "raw_content": "\nमहा मेट्रो न्युज पत्रकार\nलोकशाही आहे, राजेशाही असती तर दाखवलंच असतं : उदयनराजे कडाडले\nलोकशाही आहे, राजेशाही असती तर दाखवलंच असतं : उदयनराजे कडाडले\nसातारा | आरक्षणावर शरद पवार का गप्प आहेत त्या���े उत्तर तेच देऊ शकतील. मी जे तळमळीनं बोलतोय, मुलभूत प्रश्न समजून घेत नसाल, त्यावर पर्याय काढत नाही, मी सांगकाम्या नाही, कोणीही उठावं आणि सांगावं. कोर्टाचा अवमान करत नाही, पण कोर्ट म्हणजे कोण हो, असा सवाल करीत ती माणसचं आहेत त्यांनी विचार करायला हवा आहे, असे उदयनराजे म्हणाले. सर्व समाजांबद्दल मला आदर आहे, प्रत्येकाला त्याचा हक्क मिळाला पाहिजे, न्यायालयानेही सर्व लोकांना समान अधिकार द्यावेत, न्याय मिळाला नाही तर उद्रेक होणं स्वाभाविक आहे. मराठा आरक्षणावर सरकारने काही केलं तर ठीक, नाहीतर राजकारणाला रामराम करणार, राजीनामा देऊन टाकणार, हे मी मनापासून सांगतोय असं खासदार उदयनराजे भोसले यांनी स्पष्ट केले आहे.\nआरक्षणाच्या मुद्द्यावर भाजपचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांची येथील जलमंदिर पॅलेस येथे वृत्तवाहिन्यांनी मुलाखत घेतली. त्यावेळी उदयनराजेंनी विविध प्रश्‍नांवर रोखठोक उत्तरे दिली. ते म्हणाले, मी कधीही राजकारण केले नाही. केवळ मराठा समाज नाही तर कोणत्याही समाजावार अन्याय होत असेल तर त्यांच्यासाठीही लढणार, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राजीनामा द्यावा लागला तरी राजीनामा देईन, पदावरुन राहून आपण काय करु शकत नसलो तर त्याचा उपयोग काय वेळ आली तर राजीनामा देईन, असे त्यांनी नमूद केले.\nदरम्यान, या मुलाखतीत त्यांनी पोलीस भरतीवर भाष्य करणार नसल्याचे स्पष्ट केले. त्याचसोबतच सध्या लोकशाही आहे, राजेशाही असती तर दाखवलं असतं. अन्याय होत असेल तर लोकशाहीच्या राजांनी राजासारखं वागावं इतकचं माझं म्हणणं आहे. लोकांनी निवडून द्यायचं मग त्याच भान ठेवायला हवं, प्रत्येकाला न्याय देण्याची भावना असली पाहिजे. अन्यथा राजेशाही आणा, मग दाखवतो, काय करायचं अन्‌ काय नाही असेही उदयनराजेंनी ठणकावून सांगितले. मराठा समाज आज प्रश्न विचारतायेत, आरक्षणावर अन्याय का उद्या काय करतील मला सांगता येत नाही, राजकीय पक्षांबद्दल संताप व्यक्त होत आहे., मी जे तळमळीनं बोलतोय, मुलभूत प्रश्न समजून घेत नसाल, त्यावर पर्याय काढत नाही, असेही उदयनराजे म्हणाले.\nTags: ajit pawar, chattrapati udayanraje bhosale, CM Uddhav Thackeray, Mahametro news, PM Narendra Modi, satara, छत्रपतींचा आशिर्वाद, मराठा आरक्षण, मराठा क्रांती मोर्चा, महामेट्रो न्यूज, श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले\nPrevious कोरोना; मुंबईत मुंबई पोलीस आयुक्तालयाकडून आज मध्यरात्री��ासून पुन्हा जमावबंदी लागू\nNext डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या पायाभरणीचा कार्यक्रम लपून छपून करण्याचं नेमकं कारण काय\nतारीख ठरली; मराठा आरक्षणासाठी २० फेब्रुवारीला विशेष अधिवेशन\nखा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त ज्युपिटर हॉस्पिटलमधे लहान बच्चुंच्या हृदय शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन\nयळकोट यळकोट जय मल्हार करत मुख्यमंत्र्यांच्या, पाटलांच्या अन् चिवटेंच्या नावानं जेजुरीत चांगभलं \nमुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीने वर्षभरात केले विक्रमी वाटप; रुग्णांनी केले कौतुक\nभिगवणमधील मंगलदृष्टी सोसायटीच्या बिल्डरकडून फ्लॅट धारकांची फसवुक झाल्याने नागरिकांनी हैराण; प्राथमिक सुविधा नसल्याने नागरिकांची प्रांत-तहसीलदारांकडे धाव\nआरोग्य कर्मचाऱ्यांची बिन-पगारी फुल अधिकारी, ही संकल्पना राबवणारी पुणे जिल्हा परिषदेची उत्तुंग कामगिरी; आरोग्यमंत्र्यांचे दुर्लक्ष\nFM Radio सुरू करण्यासाठी खालील त्रिकोणी बटन क्लिक करा\nआरोग्य मंत्री राजेशजी टोपे साहेब यांचे कोरोनाला घाबरू नये याची ही सूंदर अशी चित्रफीत: जरूर बघा\nमहा मेट्रो न्युज फेसबुक पेज\nतारीख ठरली; मराठा आरक्षणासाठी २० फेब्रुवारीला विशेष अधिवेशन\nखा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त ज्युपिटर हॉस्पिटलमधे लहान बच्चुंच्या हृदय शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन\nयळकोट यळकोट जय मल्हार करत मुख्यमंत्र्यांच्या, पाटलांच्या अन् चिवटेंच्या नावानं जेजुरीत चांगभलं \nमुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीने वर्षभरात केले विक्रमी वाटप; रुग्णांनी केले कौतुक\nभिगवणमधील मंगलदृष्टी सोसायटीच्या बिल्डरकडून फ्लॅट धारकांची फसवुक झाल्याने नागरिकांनी हैराण; प्राथमिक सुविधा नसल्याने नागरिकांची प्रांत-तहसीलदारांकडे धाव\nतारीख ठरली; मराठा आरक्षणासाठी २० फेब्रुवारीला विशेष अधिवेशन\nशिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे सध्या होम क्वारंटाईन; वाचा सविस्तरपणे\nशालेय शिक्षण मंत्री मा बच्चू कडू यांनी दत्तक घेतली चंपाकली हत्तीण\nमुख्यमंत्री पेयजल योजनेचा रणगावमध्ये शुभारंभ; वाचा सविस्तर\nस्त्री ही या दुनियेच्या श्रुष्टीची निर्माती; लेख\nतारीख ठरली; मराठा आरक्षणासाठी २० फेब्रुवारीला विशेष अधिवेशन\nखा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त ज्युपिटर हॉस्प���टलमधे लहान बच्चुंच्या हृदय शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन\nयळकोट यळकोट जय मल्हार करत मुख्यमंत्र्यांच्या, पाटलांच्या अन् चिवटेंच्या नावानं जेजुरीत चांगभलं \nमुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीने वर्षभरात केले विक्रमी वाटप; रुग्णांनी केले कौतुक\nभिगवणमधील मंगलदृष्टी सोसायटीच्या बिल्डरकडून फ्लॅट धारकांची फसवुक झाल्याने नागरिकांनी हैराण; प्राथमिक सुविधा नसल्याने नागरिकांची प्रांत-तहसीलदारांकडे धाव\nविशेष सूचना : • महा मेट्रो न्युज मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील , लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून महा मेट्रो न्युज चे संपादक , प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही . महा मेट्रो न्युज मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात . बातमी , लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता महा मेट्रो न्युज तपासून पाहू शकत नाही . बातमी , लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार महा मेट्रो न्युज नसून संबंधित वार्ताहर , लेखक किंवा जाहिरातदारच आहे . वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले , वादविवाद , प्रकरणे पुणे न्यायालयांतर्गतच चालवले जातील . अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.\nerror: या पोर्टल वरील सर्व बातम्या, लेख, फोटो यांचे सर्व हक्क संपादकांकडे असून, परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00872.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.indiatimes.com/entertainment/web-series/comedy-web-series-and-movies-becoming-hit-on-the-ott-platform/articleshow/106716089.cms", "date_download": "2024-03-05T00:32:27Z", "digest": "sha1:AHW6VQGFA6LR7F2OLC64KL6M5UOK2LA5", "length": 21367, "nlines": 102, "source_domain": "marathi.indiatimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "OTT Platform Hit Comedy Web Series And Movies ; ओटीटीवर 'कॉमेडी'ची गाडी सुसाट; थरार-रहस्यपटांच्या गर्दीत विनोदी कार्यक्रम ठरतायंत सुपरहिट\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nओटीटीवर 'कॉमेडी'ची गाडी सुसाट; थरार-रहस्यपटांच्या गर्दीत विनोदी कार्यक्रम ठरतायंत सुपरहिट\nComedy On OTT Platform: थरार, रहस्य, अॅक्शन चित्रपट या साऱ्या गर्दीत ओटीटीनं आता मोर्चा वळवला आहे तो विनोदी कलाकृतींकडे. ओटीटीवर विनोदी बाजाला मिळणारा प्रतिसाद पाहता त्या माध्यमावर आता स्टँडअप कॉमेडी शो, विनोदी सीरिज, कौटुंबिक चित्रपट अशा कलाकृतींना मागणी आहे. त्यामुळे येत्या काळात ओटीटीवर 'विनोदा'चे वारे वाहू लागणार आहेत.\nओटीटी प्लॅटफॉर्मवर कॉमेडी कार्यक्रमांची हवा\nप्रेक्षकांना आवडतायंत विनोदी चित्रपट आणि सीरिज\nआगामी काळातही कॉमेडी कार्यक्रम होणार रीलिज\nमुंबई: ओटीटी (ओव्हर द टॉप) हे माध्यम थरार, मर्डर मिस्ट्री, अॅक्शनपट यामुळे कायम चर्चेत राहिलं आहे. तरुण प्रेक्षकांना ओटीटी माध्यमाशी जोडण्यासाठी गुन्हेगारीविश्व, अॅक्शन, थरार या प्रकारात मोडणाऱ्या अनेक कलाकृती नजीकच्या काळात ओटीटीवर येत होत्या. पण, आता ओटीटीनं आपला मार्ग काहीसा बदलला असून विनोदाकडे अनेक ओटीटी प्लॅटफॉर्म्सचा कल असल्याचं दिसतंय. परिणामी ओटीटीवर 'कॉमेडी'ची गाडी सुसाट धावताना दिसतेय.\nटीव्ही आणि ओटीटीवर सातत्यानं तेच तेच बघून कंटाळलेल्या प्रेक्षकांना आता काहीतरी नवं बघायचं आहे. प्रत्यक्षात स्टँडअप कॉमेडी कार्यक्रमांना प्रेक्षकांची होणारी गर्दी विचारात घेता; ओटीटीवाल्यांनी स्टँडअप कॉमेडिअन्सना ओटीटीवर विशेष कार्यक्रम करण्यासाठी पाचारण केलं. यानिमित्तानं प्रेक्षक मोठ्या प्रमाणावर ओटीटीकडे वळला. लॉकडाऊनच्या काळात तरुणांसह इतरही वयोगटातील प्रेक्षकवर्ग ओटीटीकडे वळलाच होता. त्यामुळे सर्व वयोगटांना बघता येईल अशा नव्या कलाकृतींची गरज भासू लागली. त्यानुसार काही मंडळी एकत्र येऊन कलाकृती करू लागले. अलीकडच्या वर्षांत नेहमीच्या लोकप्रिय धाटणीच्या सीरिज, वेब सिनेमांसह विनोदी कलाकृतीही भाव खाऊन गेल्या.\n'...अन् मी घरी येऊन खूप रडायचे'; ४० वर्षांपूर्वीचा कठीण काळ आठवून भावुक झाली धक धक गर्ल\nप्रसिद्ध विनोदवीर वीर दास याच्या 'वीर दास लँडिंग' या स्टॅँडअप कॉमेडी शोला एमी इंटरनॅशनल अॅवॉर्ड मिळाला. भारताला मिळालेला हा पहिला एमी इंटरनॅशनल अॅवॉर्ड आहे. 'पॉप कोन है', 'हॅपी फॅमिली कंडिशन्स अप्लाय', 'कॉन्स्टेबल गिरपडे', 'चुना' अशा अनेक सीरिजनं गेल्या वर्षी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. या वर्षातसुद्धा अनेक विनोदी कलाकृती प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ओटीटीवरील विनोदी कार्यक्रमांना मिळणारी पसंती लक्षात घेता अनेकांनी आता त्या दिशेनं पावलं उचलायला सुरुवात केली आहे. विनोदाची तुफान फटकेबाजी करणारा कपिल शर्मासुद्धा आता ओटीटीवर एक अनोखा कार्यक्रम घेऊन येत आहे. विनोदी कला��ृतींची एक मोठी फळी यंदा दिसणार असून ती प्रेक्षक त्याची वाट बघत आहेत.\nअनेक ओटीटी माध्यमं आता कौटुंबिक कलाकृतींना प्राधान्य देऊ लागले आहेत. ओटीटीवरील विनोदी कलाकृती अनेकदा 'ट्रेंडिंग' दिसतात. केवळ स्टँडअप कॉमेडीच नव्हे; तर विनोदी सिनेमा, सीरिज असं सगळंच ओटीटीवर गाजतंय. वीर दास, झाकिर खान असे अनेक लोकप्रिय स्टँडअप कॉमेडिअन आता ओटीटीवर आपली नवीन कलाकृती घेऊन येणार आहेत. अशा कार्यक्रमांसह काही विनोदी चित्रपटही गेल्या काही वर्षांत थेट ओटीटीवर प्रदर्शित झाले आहेत. विनोदी चित्रपटांना मिळणारा प्रतिसाद पाहता अनेक निर्माते खास ओटीटीसाठी विनोदी चित्रपट तयार करत असतात. 'लूटकेस', 'कंजूस मखीचूस', 'कटहल' असे बरेच चित्रपट ओटीटी माध्यमांवर आले आणि प्रेक्षकांची वाहवा मिळवली. या माध्यमांवर उत्तम प्रतिसाद मिळतोय असं लक्षात आल्यावर अनेक निर्मात्यांनी त्यांचे सिनेमे चित्रपटगृहात प्रदर्शित झाल्यावर महिन्याभरानंतर लगेच ओटीटीवर आणले. 'ओएमजी २', 'सुखी' हे सिनेमे प्रदर्शनानंतर लगेच ओटीटीवर आले.\nएके काळी टीव्ही माध्यमावर विनोदी कार्यक्रम तुफान चालायचे. पण हल्ली तसं दिसत नाही. सध्या मोजक्या विनोदी कलाकृती छोट्या पडद्यावर दिसतात. टीव्हीवरील विनोदी कार्यक्रमांना एक परंपरा आहे. त्यात कुठेतरी खंड पडतोय की काय, अशी शंका व्यक्त केली जातेय.\nसायलीच्या रागामुळे अर्जुनचे हालबेहाल, दुसरीकडे रविराजला मिळाला साक्षी निर्दोष असल्याचा पुरावा\nकपिल आणि सुनील एकत्र\nलोकप्रिय विनोदवीर कपिल शर्मा आता त्याच्या संपूर्ण टीमसोबत ओटीटीवर येण्यास सज्ज आहे. अशातच त्याचा जुना मित्र आणि अभिनेता सुनील ग्रोव्हरसुद्धा या शोमध्ये दिसणार आहे. काही कारणास्तव कपिलच्या शोमधून बाहेर पडलेला सुनील आता पुन्हा एकदा कपिलसोबत दिसणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांना याबद्दल उत्सुकता आहे.\nजान्हवी भाटकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. डिजिटल आणि टेलिव्हिजन मीडियामध्ये ५ वर्षांचा अनुभव. 'न्यूज १८ लोकमत'मधून डिजिटल मीडियामध्ये काम करण्यास सुरुवात. ऑनलाइन माध्यमांमध्ये ३ वर्ष कार्यरत. मनोरंजन, लाइफस्टाइल आणि अर्थ विषयात आवड.... Read More\nलातूरभरधाव स्विफ्ट ऊसाच्या ट्रॅक्टरला धडकली, देवदर्शनाहून परतताना काळाचा घाला, चौघांचा जागीच अंत\nॲमेझॉनवर प्री-समर बोनान्झा- एसी आणि रेफ्रिजरेटरवर 55% पर्यंत सूट मिळवा\nदेश‘दबावाच्या डावपेचांनी सरकार वाचवता येणार नाही’; हिमाचलच्या अपक्ष आमदरांकडून काँग्रेस लक्ष्य\nLiveMarathi News LIVE Updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स\nAmazon Dell Days वर वेड्या किमतीत लॅपटॉप - सेल 23 फेब्रुवारीपर्यंत थेट\nक्रिकेट न्यूजगावस्करांनी शब्द फिरवला, धोनीबाबत आता काय म्हणाले पाहा...\nक्रिकेट न्यूजShardul Thakur Century: शार्दूल ठाकूरने मुंबईची लाज वाचवली; षटकार मारून झळकावले वादळी शतक\nपुणेपुण्याच्या हद्दीपासून आत येण्यास जड वाहनांना बंदी; शहर ओलांडताना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आदेश\nअकोला'मविआ'त तिढा कायम, नेमकं कुठं अडलं वंचितची काय असणार भूमिका वंचितची काय असणार भूमिका प्रकाश आंबेडकर स्पष्टच बोलले\nदेशकेंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक: PM मोदींचे तासभर मार्गदर्शन, लोकसभा निवडणुकीनंतरच्या अजेंड्यावर चर्चा\nकरिअर न्यूजCareer In BCA: कम्प्युटरची आवड आहे मग 'बीसीए' मध्ये करा करिअर; भविष्य बदलेल..\nआरोग्यऑफिसमधल्या या सवयींमुळे वाढू शकते वजन\nफॅशनदीपिकाच्या एथनिक लुकने चाहते घायाळ, ‘मस्तानी’ चा अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंगमध्ये जलवा\nटीव्हीचा मामलासुमित पुसावळेच्या जागी कोण 'बाळूमामां'ची भूमिका साकारणार लोकप्रिय अभिनेता; नवा अध्याय सुरू\nटीव्हीचा मामलारेश्मा शिंदेची नवी मालिका जुन्या हिंदी मालिकेचा रीमेक चाहत्यांना आठवली पार्वतीची 'कहानी'\n२०२३मध्ये या सीरिजनं ओटीटीवर केलं राज्य, तर या मराठी Web Seriesनं जिंकली प्रेक्षकांची मनं\nआश्रम फेम अभिनेत्री त्रिधा चौधरी हिचं वक्तव्य चर्चेत, म्हणाली प्रकाश झा यांनी मला सीरिजमध्ये....\n'मनी हाइस्ट'च्या स्पिन ऑफमध्ये असणार या खास गोष्टी, तर स्क्वीड गेमचा दुसरा सीझनही लवकरच येणार भेटीला\nमराठी सिनेसृष्टीत घडणार मोठं 'कांड', समाजातलं भयाण वास्तव येणार समोर; सीरिजचं पोस्टर चर्चेत\nदृश्यम २मुळे 'सनी'ला स्क्रीन मिळाल्या नाही... थिएटर न मिळाल्याची खंत, तरी ललितला या गोष्टीचा आनंद\nतेलगी प्रकरणातले ते मंत्री कोण scam 2003 च्या दुसऱ्या सीझनचा ट्रेलर चर्चेत\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फ��सबुकपेज\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nमहाराष्ट्र बातम्या : ऑटो बातम्याव्हायरल बातम्याफोटो गॅलरीआंतरराष्ट्रीय बातम्यासरकारी योजनागुन्हेगारी बातम्यामहाराष्ट्र राजकीय बातम्याकरिअरराष्ट्रीय बातम्यालाईफस्टाईलराशी भविष्यमराठी बातम्या\nमराठी बातम्या : महाराष्ट्र बातम्यामहाराष्ट्रातील ताज्या बातम्याठाणे बातम्यामुंबई बातम्यापुणे बातम्यानाशिक बातम्यानागपूर बातम्याछत्रपती संभाजीनगर बातम्याकोल्हापूर बातम्याअहमदनगर बातम्यानवी मुंबई बातम्या\nक्रीडा : क्रीडा बातम्याक्रिकेट बातम्याविश्व चषक २०२३फुटबॉल\nमनोरंजन : बॉलिवूड बातम्याटीव्ही बातम्यामूव्ही रिव्ह्यूबॉक्स ऑफिस\nलाईफस्टाईल : लाईफस्टाईल बातम्याब्यूटी टिप्सआरोग्य बातम्याप्रेग्नन्सी-पालकत्वरिलेशनशीपफॅशनहोम डेकॉर\nभविष्य : दैनिक राशीभविष्यसाप्ताहिक राशीभविष्यदैनंदिन मराठी पंचांगवाढदिवस राशीभविष्य\nटेक : ताज्या टेक बातम्यामोबाईल रिव्ह्यूटिप्स-ट्रिक्सविज्ञान\nबिझनेस : बिझनेस बातम्याशेअर बाजाररिअल इस्टेट बातम्याव्यवसाय बातम्यापैशाचं झाड\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00872.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://bolbhidu.com/remembering-ustad-bismilla-khan-on-his-death-anniversary2/", "date_download": "2024-03-05T01:44:50Z", "digest": "sha1:BESMISIKR3INZH7I5UU7LUI43A557NTW", "length": 9952, "nlines": 82, "source_domain": "bolbhidu.com", "title": "खां साहेबांच्या मृत्युनंतर त्यांच्या शहनाईचं काय झालं...?", "raw_content": "\n२५०० पेक्षाही अधिक हत्या डाकीणमुळे झाल्या; असा आहे डाकीण प्रथेचा इतिहास..\nकोल्हापुरी चपलेची खरी ओळख म्हणजे, सेनापती कापशी चप्पल\nशिवसेना, राष्ट्रवादीनंतर आता काँग्रेसचा नंबर लागणार \nBol Bhidu - विषय हार्ड\n२५०० पेक्षाही अधिक हत्या डाकीणमुळे झाल्या; असा आहे डाकीण प्रथेचा इतिहास..\nकोल्हापुरी चपलेची खरी ओळख म्हणजे, सेनापती कापशी चप्पल\nशिवसेना, राष्ट्रवादीनंतर आता काँग्रेसचा नंबर लागणार \nखां साहेबांच्या मृत्युनंतर त्यांच्या शहनाईचं काय झालं…\n‘शहनाई’ आणि कमारुद्दिन खान अर्थात ‘उस्ताद बिस्मिल्लाह खां’ साहेब या दोन गोष्टी एकमेकांशी इतक्या एकरूप झाल्यात की जेव्हा कधी खां साहेबांचा उल्लेख येतो त्या प्रत्येक वेळी आपल्याला त्यां���्या शहनाईचे सूर आठवतात आणि जेव्हा कधी ‘शहनाई’ या वाद्यप्रकाराविषयी लिहायचं-बोलायचं असतं तेव्हा ते प्रकरण खां साहेबांच्या उल्लेखाशिवाय पूर्ण नाही होऊ शकत.\nशहनाईच्या सुरांनी कमारुद्दिन खान यांना ‘उस्ताद बिस्मिल्लाह खां साहेब’ बनवलं तर खां साहेबांनी शहनाईला जागतिक ओळख मिळवून दिली. भारताव्यतिरिक्त इतर अनेक देशांना शहनाईची ओळख झाली तीच मुळी खां साहेबांमुळे. आंतरराष्ट्रीय पातळीवर जवळपास सर्वच महत्वाच्या देशांमध्ये खां साहेबांचे कार्यक्रम झाले आणि भारतातली शहनाई जागतिक बनली.\nकेवळ एखाद्या शुभमुहूर्ताच्या प्रसंगी वाजवल्या जाणाऱ्या वाद्याच्या परंपरेतून शहनाईची मुक्ती करून तिला शास्त्रीय संगीताच्या मेहफिलींमध्ये स्थान मिळवून देण्याचं श्रेय निर्विवादपणे खां साहेबांचंच \n२१ मार्च १९१६ रोजी बिहारमधील डूमराव येथे जन्मलेल्या खां साहेबांनी वयाच्या सहाव्या वर्षापासूनच आपले काका अली बक्श यांच्याकडून शहनाई वादनाचं प्रशिक्षण घेतलं होतं. शहनाई वादन हे खां साहेबांसाठी प्रार्थनेसमान होतं. विद्येची देवता समजल्या जाणाऱ्या सरस्वती मातेचे खां साहेब भक्त होते.\nमाता सरस्वतीप्रती आपली श्रद्धा आणि भक्ती व्यक्त करण्यासाठीच ते सरस्वती मातेच्या मंदिरात आणि गंगाघाटावर जाऊन बसत आणि शहनाईवादन करत असतं. त्यामुळेच खां साहेब हे ‘गंगा-जमनी तहजीब’ मधलं सर्वात महत्वाचं नांव ठरलं.\n२५०० पेक्षाही अधिक हत्या डाकीणमुळे झाल्या; असा आहे डाकीण…\nमुस्लीम महिलांना मशिदीत नमाज पठण करण्यास परवानगी आहे कि नाही…\n१५ ऑगस्ट १९४७ रोजी ज्यावेळी भारत ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य झाला त्यावेळी लाल किल्ल्यावरून झालेल्या स्वातंत्र्याच्या उत्साहाला खां साहेबांच्या शहनाईच्या सुरांनी पुनीत केलं होतं. पंतप्रधान जवाहर नेहरूंच्या भाषणानंतर खां साहेबांच्या शहनाईच्या सुरांनी देशवासियांना मंत्रमुग्ध केलं होतं.\nखां साहेबांचं आपल्या शहनाईवर अपार प्रेम होतं. ते कधीच शहनाईकडे फक्त एक वाद्य म्हणून बघत नसत तर शहनाई त्यांना आपली सखी, प्रियतमा वाटत असे. आपल्या पत्नीच्या मृत्यूनंतर तर खां साहेबांनी शहनाईलाच आपली ‘बेगम’ अर्थात पत्नी मानलं होतं. रोज रात्री झोपताना ते सोबत शहनाई घेऊनच झोपत असत. पत्नीच्या मृत्युनंतर याच ‘बेगम’ने त्यांच्या आयुष्यात ‘रो��ान्स’ भरला होता.\nखां साहेबांचं आपल्या शहनाईप्रतीचं जे प्रेम होतं, जी श्रद्धा आणि निष्ठा होती ती लक्षात घेऊनच २१ ऑगस्ट २००६ रोजी ज्यावेळी खां साहेबांचं निधन झालं त्यानंतर त्यांच्या पार्थिव शरीरासोबत त्यांची शहनाई सुद्धा दफन करण्यात आली. हे एकप्रकारे शहनाईप्रती व्यक्त करण्यात आलेलं ऋण होतं.\nहे ही वाच भिडू.\nशनिवारवाड्यावरचा युनियन जॅक उतरवून तिरंगा कोणी फडकवला…\nउस्ताद बिस्मिल्ला खानगंगा-जमनी तहजीबशहनाई\nखां साहेबांच्या मृत्युनंतर त्यांच्या शहनाईचं काय झालं…\nहे ही वाच भिडू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00873.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.indiatimes.com/photogallery/astro/weekly-love-horoscope-29-january-to-4-february-2024-weekly-love-prediction-in-marathi/photoshow/107233569.cms", "date_download": "2024-03-04T23:43:16Z", "digest": "sha1:AENPNT2XIMWQX6FZXQDSRTTOKAVAUXMJ", "length": 19012, "nlines": 99, "source_domain": "marathi.indiatimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "साप्ताहिक प्रेम राशिभविष्य 29 जानेवारी ते 4 फेब्रुवारी 2024: या राशींसाठी हा आठवडा सर्वात रोमँटिक, पाहा प्रेम राशिभविष्य - weekly love horoscope, 29 january to 4 february 2024 weekly love prediction in marathi - Maharashtra Times\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nसाप्ताहिक प्रेम राशिभविष्य 29 जानेवारी ते 4 फेब्रुवारी 2024: या राशींसाठी हा आठवडा सर्वात रोमँटिक, पाहा प्रेम राशिभविष्य\nWeekly Love Horoscope, 29 January to 4 February 2024: या आठवड्यात मकर राशीत सूर्य आणि बुध युतीमुळे बुधादित्य राजयोग तयार होत आहे. १ फेब्रुवारीला बुध ग्रह मकर राशीत भ्रमण करेल तर सूर्य आधीच या राशीत विराजमान आहे. सूर्य आणि बुध युतीमुळे मिथुन आणि कन्या राशीसह या ५ राशींसाठी आठवडा रोमँटिक असणार आहे. या राशींच्या लव्ह लाईफसोबतच कुटुंबातील इतर सदस्यांसोबतचे संबंधही दृढ होणार आहेत. चला जाणून घेऊया या आठवड्याचे प्रेम राशिभविष्य सविस्तर.\nमेष साप्ताहिक प्रेम राशिभविष्य: आठवड्याचं शेवटी अस्वस्थता वाढेल\nमेष राशीच्या लोकांसाठी हा आठवडा प्रेम संबंधांसाठी अप्रतिम असणार आहे. आठवड्याच्या सुरुवातीला मन आनंदी असेल आणि प्रेम संबंधात तुमच्या मनासारखे बदल होतील असं दिसत आहे. या आठवड्यात आनंद समाधान मिळणार आहे. असं असलं तरी आठवड्याच्या शेवटी एखाद्या गोष्टीमुळे मन अशांत होण्याची शक्यता आहे शिवाय अस्वस्थता वाढेल. यासाठी संयम आण�� धीर धरावा हे उत्तम.\nवृषभ साप्ताहिक प्रेम राशिभविष्य: प्रेम अधिक दृढ होईल\nवृषभ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा प्रेम संबंधासाठी चांगला राहील. प्रेम संबंधात एकमेकांमधील प्रेम अधिक दृढ होईल शिवाय आठवड्याचा सुरुवातीला जीवनात सुख समृद्धीचे योग बनतील. या आठवड्यात तुम्ही तुमच्या प्रेम जीवनात काही नाविन्य आणलं तर सुखप्राप्ती होईल. आठवड्याच्या शेवटी कदाचित ताण जाणवेल. प्रेम संबंधांवर लक्ष देणं शक्य होणार नाही.\nमिथुन साप्ताहिक प्रेम राशिभविष्य: प्रणय अनुभवाल\nमिथुन राशीच्या लोकांसाठी हा आठवडा अप्रतिम असेल शिवाय तुमच्या प्रेमात प्रणय अनुभवता येईल आणि एकमेकांवरील प्रेम वाढेल. जर तुम्ही अजूनही सिंगल असाल तर या आठवड्यात थोडा बहुत प्रणय अनुभवता येईल. या आठवड्यात प्रेम संबंधात सुख शांतीचे योग आहेत आणि एकमेकांमधील सहचर्याने कामे होतील.\nकर्क साप्ताहिक प्रेम राशिभविष्य: प्रवास टाळणे योग्य\nकर्क राशीच्या लोकांना या आठवड्यात प्रेम संबंधात अधिक सावधता बाळगावी लागेल. आठवड्याच्या सुरुवातीला एखाद्या गोष्टीवरून वाद वाढू शकतात. तुम्ही जर तुमच्या जोडीदारासोबत एखाद्या प्रवासाला जाण्याचा विचार करत असाल तर या आठवड्यात तो टाळला पाहिजे. आठवड्याच्या शेवटी आपले मत मोकळेपणाने व्यक्त करणं योग्य राहील. कुटुंबातील लोकांसोबत सुद्धा या आठवड्यात तुमचे संबंध चांगले राहतील.\nसिंह साप्ताहिक प्रेम राशिभविष्य: सुख समृद्धी प्राप्त होईल\nसिंह राशीच्या लोकांसाठी हा आठवडा रोमांटिक असेल. आठवड्याच्या सुरुवातीलाच जीवनात सुख समृद्धी प्राप्त होईल. मन आनंदी राहील आणि प्रेम संबंधात खूप प्रणय असेल. तुमच्या सुंदर भविष्यासाठी या आठवड्यात तुम्ही प्लानिंग करण्याच्या मूडमध्ये असाल. आठवड्याच्या शेवटी सुद्धा परस्परातील प्रेमात वाढ होईल आणि जीवनात समाधान मिळेल.\nकन्या साप्ताहिक प्रेम राशिभविष्य: सुखद अनुभव मिळतील\nकन्या राशीच्या लोकांना या आठवड्यात प्रेम संबंधांच्या बाबतीत शुभ योग बनत आहेत तसेच प्रेम जीवनात सुखद अनुभव मिळतील. तुमच्या जोडीदारासोबत खूप निवांतपणा जाणवेल. आठवड्याच्या शेवटी एखाद्या बातमीमुळे मन दु:खी होईल किंवा एखाद्या तरुणामुळे तुमच्यात मतभेद निर्माण होतील.\nतूळ साप्ताहिक प्रेम राशिभविष्य: उत्तरार्धात बंधन जाणवेल\nतुळेच्या लोकांसाठी हा आठवडा प्रेम संबंधासाठी सुखद असेल. आठवड्याच्या सुरुवातीला परस्परांमधील प्रेम दृढ होतील शिवाय जीवनात आनंद येईल. तुमच्या लव लाईफ मध्ये तुम्हाला एखाद्या रुबाबदार व्यक्तीची मदत मिळू शकते. सप्ताहाच्या उत्तरार्धात प्रेम संबंधांमध्ये थोडे बंधन जाणवू शकते.\nवृश्चिक साप्ताहिक प्रेम राशिभविष्य: थोडा संयम ठेवा\nवृश्चिक राशीच्या लोकांना या आठवड्यात प्रेम संबंधात थोडा संयम ठेवावा लागेल. प्रेम संबंधात कोणताही निर्णय घेताना थोडा संयम ठेवणे आवश्यक आहे. आठवड्याच्या सुरुवातीला एखाद्या बातमीमुळे मन दु:खी होईल. मुलांच्या बाबतीती कष्ट वाढू शकतात. आठवड्याच्या शेवटी समजेल की तुमच्या जीवनात ज्या प्रकारचे बदल तुम्हाला अपेक्षित आहेत ते व्हायला अजून बराच वेळ लागणार आहे. असे असतानाही तुम्हाला चांगले परिणाम पाहायला मिळतील.\nधनू साप्ताहिक प्रेम राशिभविष्य: सुंदर भविष्यासाठी प्रयत्न कराल\nधनू राशीचे लोक या आठवड्यात प्रेमाच्या चांदण्यात न्हाऊन निघतील. या आठवड्यात प्रणयाचा अनुभव मिळाल्याने वेळ खूप छान जाईल. तुमच्या सुंदर भविष्यासाठी प्रयत्न कराल. आठवड्याच्या शेवटी एखाद्या बातमीमुळे मन अस्वस्थ राहील. कदाचित एखाद्या तरुण मुलामुळे भावनात्मक बाबतीत तुम्हाला त्रास होऊ शकतो.\nमकर साप्ताहिक प्रेम राशिभविष्य: अनावश्यक वादांपासून स्वत:ला दूर ठेवा\nमकर राशीच्या लोकांच्या जीवनातील प्रेमाच्या बाबतीत असणाऱ्या वादविवादापासून दूर ठेवणारा हा आठवडा आहे. या आठवड्यात तुम्हाला प्रेम संबंधात अनावश्यक होणाऱ्या वादांपासून स्वत:ला दूर ठेवायचे आहे शिवाय प्रेमाने एखाद्या गोष्टीचा निर्णय घ्यावा लागणार आहे. सुसंवादातून एखादी समस्या सोडवाल तर उत्तम नाहीतर या आठवड्यात प्रेम संबंधांमध्ये त्रास होईल. प्रेमी जीवांना या आठवड्यात एकमेकांसोबत काही काळ व्यतीत केला पाहिजे.\nकुंभ साप्ताहिक प्रेम राशिभविष्य: जोडीदाराचं म्हणणं ऐकून घ्या\nकुंभ राशीच्या लोकांसाठी प्रेम संबंधांमध्ये या आठवड्याच्या सुरुवातीला मन दु:खी राहील. तुम्हाला असं वाटेल की तुमच्याकडे तेवढं लक्ष दिलं जात नाहीये जे तुम्हाला मिळालं पाहिजे. हा आठवडा प्रेम संबंधांसाठी कठीण आहे शिवाय अहंकारापासून स्वत:ला वाचवणे आवश्यक आहे. या आठवड्यात तुम्हाला तुमच्या जोडीदाराचं म्हणणंही ऐकणं आणि समजून घ��णं आवश्यक आहे.\nमीन साप्ताहिक प्रेम राशिभविष्य: सुखद अनुभव मिळतील\nमीनेच्या लोकांना प्रेमाच्या बाबतीत हा आठवडा चांगला असेल. प्रेम संबंधात या आठबद्यात अस्वस्थता वाढू शकते. तुम्हाला तुमच्या आणि जोडीदाराच्या ताब्बेतीकडे लक्ष देण्याची गरज आहे. आठवड्याच्या सुरुवातीला मन प्रसन्न राहील शिवाय प्रेम संबंधांमध्ये सुखद अनुभव मिळतील. तुम्हाला जोडीदारा सोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल.\nसाप्ताहिक प्रेम राशिभविष्य 22 ते 28 जानेवारी 2024: या ५ राशींचे जीवन होणार सुखी, नात्यातील गोडवा राहणार कायमपुढची गॅलरी\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nमहाराष्ट्र बातम्या : ऑटो बातम्याव्हायरल बातम्याफोटो गॅलरीआंतरराष्ट्रीय बातम्यासरकारी योजनागुन्हेगारी बातम्यामहाराष्ट्र राजकीय बातम्याकरिअरराष्ट्रीय बातम्यालाईफस्टाईलराशी भविष्यमराठी बातम्या\nमराठी बातम्या : महाराष्ट्र बातम्यामहाराष्ट्रातील ताज्या बातम्याठाणे बातम्यामुंबई बातम्यापुणे बातम्यानाशिक बातम्यानागपूर बातम्याछत्रपती संभाजीनगर बातम्याकोल्हापूर बातम्याअहमदनगर बातम्यानवी मुंबई बातम्या\nक्रीडा : क्रीडा बातम्याक्रिकेट बातम्याविश्व चषक २०२३फुटबॉल\nमनोरंजन : बॉलिवूड बातम्याटीव्ही बातम्यामूव्ही रिव्ह्यूबॉक्स ऑफिस\nलाईफस्टाईल : लाईफस्टाईल बातम्याब्यूटी टिप्सआरोग्य बातम्याप्रेग्नन्सी-पालकत्वरिलेशनशीपफॅशनहोम डेकॉर\nभविष्य : दैनिक राशीभविष्यसाप्ताहिक राशीभविष्यदैनंदिन मराठी पंचांगवाढदिवस राशीभविष्य\nटेक : ताज्या टेक बातम्यामोबाईल रिव्ह्यूटिप्स-ट्रिक्सविज्ञान\nबिझनेस : बिझनेस बातम्याशेअर बाजाररिअल इस्टेट बातम्याव्यवसाय बातम्यापैशाचं झाड\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00873.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://nponlinenews.com/bcci-15/", "date_download": "2024-03-05T01:01:05Z", "digest": "sha1:455XIKWZASVLHHYD72EABHPQNLKHWNZA", "length": 7228, "nlines": 41, "source_domain": "nponlinenews.com", "title": "मोठी बातमी – सामना संपल्यानंतर विमानतळावर पोहोचलेल्या भारतीय खेळाडूंच्या बॅगमध्ये दारू सापडली, आता बीसीसीआय करणार कडक कारवाई | BCCI", "raw_content": "\nमोठी बातमी – सामना संपल्यानंतर विमानतळावर पोहोचलेल्या भारतीय खेळाडूंच्या बॅगमध्ये दारू सापडली, आता बीसीसीआय करणार कडक कारवाई | BCCI\nBCCI भारत आणि इंग्लंड यांच्यात (IND vs ENG) खेळल्या जात असलेल्या 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना हैदराबाद येथे खेळला गेला. या सामन्यात बेन स्टोक्सच्या नेतृत्वाखालील इंग्लंड संघाने भारतीय संघाचा २८ धावांनी पराभव केला.\nतेव्हापासून चाहते भारतीय संघाच्या कामगिरीवर बरीच टीका करत आहेत. दरम्यान, भारतीय खेळाडूंबाबत एक मोठी वाईट बातमी समोर येत आहे, सामना खेळल्यानंतर विमानतळावर केलेल्या तपासणीदरम्यान क्रिकेटपटूंच्या किट बॅगमध्ये दारूच्या बाटल्या सापडल्या आहेत, ज्यानंतर घबराटीचे वातावरण आहे.\nएकीकडे, भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडिया (IND vs ENG) च्या पराभवानंतर चाहते निराश झाले आहेत (IND vs ENG) तर, भारतीय क्रिकेटपटूंना किट बिगमधून मद्य मिळण्याची चिंता आहे. घटना उघडकीस आली आहे.\nवास्तविक, ही घटना चंदीगड विमानतळावर उघडकीस आली आहे, जिथे सौराष्ट्र 23 वर्षाखालील संघ कर्नल सीके नायडू टूर्नामेंटचा सामना खेळून राजकोटला रवाना होण्यासाठी चंदीगड विमानतळावर गेला होता, तिथे खेळाडूंच्या किट बॅगमध्ये दारू सापडली. बाटल्या जप्त केल्या. त्यानंतर क्रिकेट विश्वात खळबळ उडाली असून, सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनही त्या क्रिकेटपटूंवर कारवाई करू शकते.\nखेळाडूंवर कारवाई केली जाईल\nसौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन क्रिकेटपटूंच्या किट बॅगमधून दारू सापडल्यानंतर सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे सचिव हिमांशू शाह यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, सौराष्ट्र अंडर-23 च्या काही खेळाडूंच्या किट बॅगमधून दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्याचे त्यांच्या निदर्शनास आले आहे. यावर हिमांशू शहा यांचे म्हणणे आहे की, या प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती स्थापन केली जाईल आणि तपासानुसार सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनची शिस्तपालन समिती कारवाई करेल.\nU19 विश्वचषक: सरफराजच्या भावाची प्रतिध्वनी, अर्शिनने झळकावले शतक, भारताने विश्वचषकात विजयाची हॅट्ट्रिक केली | U19 World Cup\nBig News : भारतीय संघाला बसला सर्वात मोठा धक्का; इंग्लंडकडून पराभव महागात पडला | Indian team\nRCB चाहत्यांसाठी वाईट बातमी, 18 कोटी रुपयांचा हा खेळाडू IPL 2024 पूर्वी बाहेर RCB fans\nCSK चाहत्यांसाठी धक्कादायक बातमी, MS धोनी IPL 2024 मध्ये खेळणार नाही, आता दिसणार या भूमिकेत MS Dhoni\nमुंबई इंडियन्स ने रणजी सेमीफाइनल मध्ये रचला नवीन इतिहास असा स्थान मिळवणारा देशातील पहिला संघ Mumbai Indians\nहे आहेत IPL मधील 5 बदकिस्मत खेळाडू, संघासाठी सर्वाधिक धावा केल्या, तरीही कर्णधारपदाची संधी मिळाली नाही. 5 unlucky players\nउपांत्य फेरीत तामिळनाडूने मुंबईचा पराभव केला, रहाणेच्या संघाने एक डाव आणि 70 धावांनी विजय मिळवत अंतिम फेरी गाठली. semi-finals\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00873.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://krushimarathi.com/maharashtra-rain-alert-ahmednagar-pune-satara-sangli-raigad-latur-solapur-kolhapur-district-will-receive-unseasonal-rain/", "date_download": "2024-03-05T01:16:17Z", "digest": "sha1:7YOGY6T55INPG5EQLQRRRHGEIAFE4QLJ", "length": 12345, "nlines": 48, "source_domain": "krushimarathi.com", "title": "अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, रायगड, लातूर, सोलापूर, कोल्हापूर जिल्ह्यात अवकाळी पाऊस थैमान घालणार ! हवामान खात्याचा नवीन अंदाज - Krushimarathi.com", "raw_content": "\nअहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, रायगड, लातूर, सोलापूर, कोल्हापूर जिल्ह्यात अवकाळी पाऊस थैमान घालणार हवामान खात्याचा नवीन अंदाज\nमोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा\nMaharashtra Rain Alert : महाराष्ट्रातील हवामानात गेल्या काही दिवसांपासून वारंवार काही ना काही बदल पाहायला मिळत आहेत. खरंतर, नोव्हेंबरचा महिना हा गुलाबी थंडीचा महिना असतो. या महिन्यात ऑक्टोबर हिटच्या झळा सोसून वैतागलेल्यांना गुलाबी थंडीची चाहूल लागते आणि आपसूकच त्यांची पाऊले कुठतरी दूर सहलीकडे वळतात. नोव्हेंबर महिन्यात अनेक जण सहलीचा प्लॅन आखत असतात.\nकुठेतरी वीकेंड एन्जॉय करण्यासाठी जातात. तर काहीजण परिवारासमवेत ट्रीप काढतात. मात्र जर तुम्ही नोव्हेंबर महिना आहे, थँडीचा महिना आहे असे म्हणून विकेंडला कुठेतरी ट्रिप काढण्याचा प्लॅन बनवत असाल तर, थोडं दमानं घ्या कारण की आगामी काही दिवस तामिळनाडू आणि केरळसह आपल्या महाराष्ट्रात देखील अवकाळी पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे.\nहवामान खात्याने तसा अंदाजच वर्तवला आहे. यामुळे वीकेंडला ट्रिप काढण्यापूर्वी तुम्हाला हवामान खात्याचा हा अंदाज जाणून घेणे गरजेचे ठरणार आहे. वास्तविक, गेल्या काही दिवसांपूर्वी म्हणजे दिवाळीच्यापूर्वी राज्यातील कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील दक्षिण भागात अवकाळी पाऊस झाला होता.\nत्यावेळी झालेल्या पावसामुळे कोकणातील भात उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. मध्य महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे देखील खूप मोठे नुकसान झाले. अशातच आता भारतीय हवामान विभागाने पुढील किमान चार दिवस अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली आहे.\nराज्यातील विविध भागांमध्ये अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार सध्या बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. विशेष बाब अशी की, हे कमी दाब क्षेत्र महाराष्ट्राच्या दिशेने आगे कूच करत आहे.\nपरिणामी महाराष्ट्रात पुढील दोन ते तीन दिवस पाऊस पडण्यासाठी पोषक परिस्थिती तयार होत असून याच पार्श्वभूमीवर हवामान खात्याने महाराष्ट्राला इशारा जारी केला आहे. IMD ने सांगितल्याप्रमाणे आज 24 नोव्हेंबर 2023 रोजी राज्यातील अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, रायगड, लातूर, सोलापूर, कोल्हापूर, मुंबई या जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे.या भागात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होईल असे आयएमडीने सांगितले आहे.\nया पार्श्वभूमीवर यासंबंधीत जिल्ह्यांसाठी आजसाठी म्हणजे 24 नोव्हेंबरसाठी येलो अलर्ट देण्यात आला आहे. तसेच 24 ते 26 नोव्हेंबर दरम्यान मुंबई महानगराच्या काही भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल असा अंदाज आहे. उद्या अर्थातच 25 नोव्हेंबरला दक्षिण, उत्तर कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे.\nदक्षिण आणि उत्तर कोकणातील मुंबई ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या भागात उद्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याशिवाय मध्ये महाराष्ट्रात देखील काही भागात पाऊस पडणार आहे. विशेष म्हणजे 26 नोव्हेंबरला सुद्धा अशीच परिस्थिती कायम राहणार असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.\nहवामान खात्याने 27 नोव्हेंबरला उत्तर महाराष्ट्राला मुसळधार पाऊस बरसणार असा अंदाज वर्तवला आहे, पण पश्चिम महाराष्ट्रातून मात्र पावसाचं प्रमाण कमी होणार अस सांगितलं जात आहे. निश्चितच, आगामी काही दिवस महाराष्ट्रात पावसासाठी पोषक परिस्थिती तयार होणार असून राज्यातील विविध भागांमध्ये पावसाची शक्यता हवामान खात्याच्या माध्यमातून वर्तवण्यात आली आहे.\nया पार्श्वभूमीवर राज्यातील नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी पावसाचा अंदाज घेऊनच घराबाहेर पडावे तसेच आपल्या कामाचे नियोजन करावे असा सल्ला देण्यात आला आहे. तथापि हवामान खात्याचा हा अंदाज खरा ठरतो का हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे.\nशेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्या��ाठी इथे क्लिक करा\n तुम्हाला अजून पीएम किसानचा 16वा हप्ता मिळाला नाही मग इथं तक्रार करा लगेचच खात्यात जमा होणार पैसे\nयंदा पांढरे सोने शेतकऱ्यांना मालामाल बनवणार कापूस बाजार भावात 1,000 रुपयांची वाढ, भविष्यात कसे राहणार दर \n आता भारत ‘या’ 2 देशांना निर्यात करणार 64 हजार 400 टन कांदा, बाजारभाव वाढणार का \n ‘या’ 10 नवीन मार्गावर सुरू होणार वंदे भारत स्लीपर ट्रेन, पहिली ट्रेन मार्चमध्येच होणार लाँच, महाराष्ट्रालाही मिळणार भेट, पहा रूटमॅप\nमहाराष्ट्रातील अनेक धरणांनी आत्ताच तळ गाठला, तुमच्या जवळील धरणात किती टक्के पाणीसाठा शिल्लक आहे \n300 युनिट मोफत वीज मिळवण्यासाठी ‘इथं’ अर्ज करा, पहा संपूर्ण प्रोसेस सोप्या भाषेत\n महाराष्ट्रात ‘या’ ठिकाणी तयार होणार भव्य क्रिकेट स्टेडियम, गोपीनाथ मुंडे यांची मोठी घोषणा\n महाराष्ट्रात आणखी ‘इतके’ दिवस जोरदार वादळी पाऊस, काही ठिकाणी गारपीट देखील होणार\nउन्हाळ्यात गिलक्याच्या ‘या’ 3 जातींची लागवड करा, विक्रमी उत्पादन मिळवा\nपीएम सूर्य घर मोफत वीज योजनेत जुन्या रूफटॉप सोलर योजनेपेक्षा अधिक सबसिडी मिळते का पहा दोघा योजनेमधील अनुदानाचा फरक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00874.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mahametronews.com/udyanraje-bhosale-oppose-lockdown-decision-warns-people-will-beat-police-then-govt-will-be-responsible/", "date_download": "2024-03-05T01:40:00Z", "digest": "sha1:HQ25MKZOA4VCEGVLTMAY5KZDXA4AF5AS", "length": 18952, "nlines": 269, "source_domain": "mahametronews.com", "title": "चिल्लर दिल्यावर म्हणाले, 10ची नोट टाक म्हणत; उदयनराजेंचं हटके स्टाईल कटोरा आंदोलन! - MahaMetroNews Best News Website in Pune", "raw_content": "\nमहा मेट्रो न्युज पत्रकार\nचिल्लर दिल्यावर म्हणाले, 10ची नोट टाक म्हणत; उदयनराजेंचं हटके स्टाईल कटोरा आंदोलन\nचिल्लर दिल्यावर म्हणाले, 10ची नोट टाक म्हणत; उदयनराजेंचं हटके स्टाईल कटोरा आंदोलन\nसातारा | राज्य सरकारने लॉकडाऊनचा निर्णय घेतल्यास लोकं आणि मी ऐकणार नाही. उद्यापासून लॉकडाऊन उठला पाहिजे. त्यानंतरही शासनाने लॉकडाऊनचा निर्णय घेतल्यास तो आम्हाला मान्य नाही. यावरून मारामारी किंवा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण त्यासाठी सरकार जबाबदार असेल. लोकं पोलिसांना चोपून काढतील, असा इशारा खासदार उदयनराजे भोसले यांनी दिला. खासदार उदयनराजे भोसले यांनी शनिवारी साताऱ्यातील पोवईनाक्यावर लॉकडाऊनविरोधात आंदोलन केले. हातात कटोरा घेऊन ते फुटपाथवर बसले होते. या प्रतिकात्मक आंदो���नानंतर उदयनराजे भोसले यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.\nयावेळी उदयनराजे भोसले यांनी राज्य सरकारला निर्वाणीचा इशारा दिला. उद्यापासून लॉकडाऊन उठला पाहिजे. लोकांची आर्थिक अवस्था सरकारने लक्षात घेतली पाहिजे. लॉकडाऊन झाल्यास लोकांची उपासमार होईल. सरकारमधील कोणते तज्ज्ञ लॉकडाऊनचा निर्णय घेतात, असा सवालही त्यांनी विचारला. या लोकांच्या पाहिले तर ते कुठल्याही दृष्टीकोनातून तज्ज्ञ वाटत नाहीत. त्यामुळे जोपर्यंत वैद्यकीय समुदाय किंवा शास्त्रज्ञ लॉकडाऊनची गरज आहेच, असा अहवाल देत नाहीत, तोपर्यंत आम्ही लॉकडाऊन लागू देणार नाही, असे उदयनराजे भोसले यांनी सांगितले.\n‘प्रत्येकाने फॅमिली प्लॅनिंग केलं असतं तर आज लसींचा तुटवडा जाणवला नसता’\nदेशात फॅमिली प्लॅनिंग केले असते तर आज कोरोना लसींचा साठा कमी पडला नसता, असे वक्तव्य भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी केले होते. देशात लोकसंख्या पाहूनच कोरोना लसींचे वाटप झाले पाहिजे. लसीच्या वाटपावरून उगाच वाद निर्माण करण्यात अर्थ नाही, असे मत उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केले होते.\nशनिवारी आणि रविवारी दुकानं बंद ठेवायला कोरोना व्हायरस फक्त तेव्हाच बाहेर येतो का, असा सवाल उदयनराजे भोसले यांनी विचारला होता. राज्यभरातील व्यापाऱ्यांच्या व्यथा सारख्याच आहेत. माणूस जगण्याची गॅरंटी कोणी देऊ शकत नाही. त्यामुळे काळजी घेणे हाच मार्ग आहे. मृत्यूचे प्रमाण पाहता प्रत्येकाला उदंड आयुष्य लाभो, अशा माझ्या सदिच्छा असल्याचे उदयनराजे भोसले यांनी म्हटले.\nPrevious अदर पूनावाला यांनी सांगितले लस घेतल्यानंतरही कोरोना का होतो याचे कारण..\nNext BREAKING NEWS; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे 8 दिवस लॉकडाऊनचे संकेत\nतारीख ठरली; मराठा आरक्षणासाठी २० फेब्रुवारीला विशेष अधिवेशन\nखा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त ज्युपिटर हॉस्पिटलमधे लहान बच्चुंच्या हृदय शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन\nयळकोट यळकोट जय मल्हार करत मुख्यमंत्र्यांच्या, पाटलांच्या अन् चिवटेंच्या नावानं जेजुरीत चांगभलं \nमुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीने वर्षभरात केले विक्रमी वाटप; रुग्णांनी केले कौतुक\nभिगवणमधील मंगलदृष्टी सोसायटीच्या बिल्डरकडून फ्लॅट धारकांची फसवुक झाल्याने नागरिकांनी हैराण; प्राथमिक सुविधा नसल्याने नागरिकांची प्रांत-तहसीलदारांकडे धाव\nआरोग्य कर्मचाऱ्यांची बिन-पगारी फुल अधिकारी, ही संकल्पना राबवणारी पुणे जिल्हा परिषदेची उत्तुंग कामगिरी; आरोग्यमंत्र्यांचे दुर्लक्ष\nFM Radio सुरू करण्यासाठी खालील त्रिकोणी बटन क्लिक करा\nआरोग्य मंत्री राजेशजी टोपे साहेब यांचे कोरोनाला घाबरू नये याची ही सूंदर अशी चित्रफीत: जरूर बघा\nमहा मेट्रो न्युज फेसबुक पेज\nतारीख ठरली; मराठा आरक्षणासाठी २० फेब्रुवारीला विशेष अधिवेशन\nखा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त ज्युपिटर हॉस्पिटलमधे लहान बच्चुंच्या हृदय शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन\nयळकोट यळकोट जय मल्हार करत मुख्यमंत्र्यांच्या, पाटलांच्या अन् चिवटेंच्या नावानं जेजुरीत चांगभलं \nमुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीने वर्षभरात केले विक्रमी वाटप; रुग्णांनी केले कौतुक\nभिगवणमधील मंगलदृष्टी सोसायटीच्या बिल्डरकडून फ्लॅट धारकांची फसवुक झाल्याने नागरिकांनी हैराण; प्राथमिक सुविधा नसल्याने नागरिकांची प्रांत-तहसीलदारांकडे धाव\nतारीख ठरली; मराठा आरक्षणासाठी २० फेब्रुवारीला विशेष अधिवेशन\nशिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे सध्या होम क्वारंटाईन; वाचा सविस्तरपणे\nशालेय शिक्षण मंत्री मा बच्चू कडू यांनी दत्तक घेतली चंपाकली हत्तीण\nमुख्यमंत्री पेयजल योजनेचा रणगावमध्ये शुभारंभ; वाचा सविस्तर\nस्त्री ही या दुनियेच्या श्रुष्टीची निर्माती; लेख\nतारीख ठरली; मराठा आरक्षणासाठी २० फेब्रुवारीला विशेष अधिवेशन\nखा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त ज्युपिटर हॉस्पिटलमधे लहान बच्चुंच्या हृदय शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन\nयळकोट यळकोट जय मल्हार करत मुख्यमंत्र्यांच्या, पाटलांच्या अन् चिवटेंच्या नावानं जेजुरीत चांगभलं \nमुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीने वर्षभरात केले विक्रमी वाटप; रुग्णांनी केले कौतुक\nभिगवणमधील मंगलदृष्टी सोसायटीच्या बिल्डरकडून फ्लॅट धारकांची फसवुक झाल्याने नागरिकांनी हैराण; प्राथमिक सुविधा नसल्याने नागरिकांची प्रांत-तहसीलदारांकडे धाव\nविशेष सूचना : • महा मेट्रो न्युज मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील , लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून महा मेट्रो न्युज चे संपादक , प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही . महा मेट्रो न्��ुज मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात . बातमी , लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता महा मेट्रो न्युज तपासून पाहू शकत नाही . बातमी , लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार महा मेट्रो न्युज नसून संबंधित वार्ताहर , लेखक किंवा जाहिरातदारच आहे . वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले , वादविवाद , प्रकरणे पुणे न्यायालयांतर्गतच चालवले जातील . अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.\nerror: या पोर्टल वरील सर्व बातम्या, लेख, फोटो यांचे सर्व हक्क संपादकांकडे असून, परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00874.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtranewsupdate.com/%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A4%BE/", "date_download": "2024-03-05T01:36:54Z", "digest": "sha1:54PCZHEYALI3QK6OL6Y2CJBJBHGAZERL", "length": 16088, "nlines": 279, "source_domain": "maharashtranewsupdate.com", "title": "Warning: The magic method Vc_Manager::__wakeup() must have public visibility in /home/u328854648/domains/maharashtranewsupdate.com/public_html/wp-content/plugins/js_composer/include/classes/core/class-vc-manager.php on line 203", "raw_content": "\nमुंबईतील रस्त्यावरील विक्रेत्यांमध्ये होणार लक्षणीय बदल , महापालिका घेणार एक महत्त्वपूर्ण निर्णय \nस्थानिक अर्थव्यवस्थेचे सक्षमीकरण: छोट्या शहरांमध्ये नोकऱ्या निर्माण करण्याचे Mikro Grafeio चे ध्येय (318)\nमहाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांसाठी कडबा कुट्टी मशीन योजना सुरू केली आहे (314)\nया जिल्ह्यात आज कोरोनाचा गेला पहिला बळा; High Alert \nमहाराष्ट्राने 75,000 सरकारी नोकऱ्यांची घोषणा केली: (276)\nमुंबईतील रस्त्यावरील विक्रेत्यांमध्ये होणार लक्षणीय बदल , महापालिका घेणार एक महत्त्वपूर्ण निर्णय \nनवीन Samsung Galaxy S24 मालिका आता भारतात प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध आहे. 17 जानेवारी रोजी जगभरात प्रदर्शित होणार आहे.\nग्रामपंचायतीला किती पैसे खर्च करावे लागतात सरकारने त्यांना दिलेल्या पैशाचे त्यांनी काय केले हे कसे शोधायचे\nग्रामपंचायतीला किती पैसे खर्च करावे लागतात सरकारने त्यांना दिलेल्या पैशाचे त्यांनी काय केले हे कसे शोधायचे\nमुंबईच्या वेशीवर रायगड पोलिसांनी धडाकेबाज कारवाई केली, जिथे २१८ कोटी रुपयांचा ड्रग्ज जप्त केला गेला.\nPune News : कोकणमधील लोकांसाठी चांगली बातमी, गणेशोत्सवासाठी तीन स्पेशल रेल्वेची भेट, संपूर्ण वेळापत्रक\nPrime Minister Narendra Modi संसदेत अविश्वास प्रस्तावावरील चर्चेला संबोधित करणार आहेत\nनारायण राणे यांच्यातील शिवसेनेच्या खासदारांवरील टीका\nअजित पवारांनी व्यक्त केली राजकीय रण��ीती : बदलण्यात अडचण असतानाही बारामती मतदारसंघातून निवडणूक लढवणार, संगमनेरमध्ये उमेदवारीसाठी प्रोत्साहन\nCRPF मध्ये १० वी पास उमेदवारांसाठी९२१२ पदांची भरतीपगार 21700 ते 69000\nसरकारने अनुदानात वाढ केल्याने महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा\nद. आफ्रिकेविरुद्धची तिसरी टी-२० लढत, टीम इंडियासमोर मालिका बरोबरीचे आव्हान तर प्रोटियाज संघही चिंतेत.\nIND vs SA 3rd T20 : आफ्रिकेत भारतीय गोलंदाजांची वाईट अवस्था, आजचा निर्णायक सामना कसा जिंकणार\nIPL 2024 Auction लवकरच |कोणत्या खेळाडूवर लागणार ज्यास्त लिलाव पाहूया\nAsian Games 2023: पाकिस्तानच्या वर्चस्वाने अफगाणिस्तानला क्रिकेटमध्ये घट्ट स्थान मिळवून दिले\nऑनलाइन व्यापार: विचारे, आणि आय\nअनिल अंबानी या उद्योगपतीला काही आश्चर्यकारक बातमी मिळाली. त्याच्या मालकीची आणखी एक कंपनीही खूप कर्जात बुडाली आहे. समस्या सोडवण्यासाठी कंपनीला तिच्या काही वस्तू विकण्याची परवानगी देण्यात आली होती. कंपनीचे शेअर्सही आता खरेदी-विक्री होत नाहीत.\n📉 IT क्षेत्रात रूजगार संख्या 23% घटलेली: सर्वेक्षण\nनवीन Samsung Galaxy S24 मालिका आता भारतात प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध आहे. 17 जानेवारी रोजी जगभरात प्रदर्शित होणार आहे.\nटेस्ला रोबोटच्या नवीन जनरेशनचे अनावरण.\nकांद्यावरील ४० टक्के निर्यात शुल्काला महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी विरोध केला आहे.\nमहाराष्ट्रामधे ‘हर घर तिरंगा’ मोहीम सुरू झाली\nवजन कमी करण्यासाठी बटाटे चांगले की वाईट\nद. आफ्रिकेविरुद्धची तिसरी टी-२० लढत, टीम इंडियासमोर मालिका बरोबरीचे आव्हान तर प्रोटियाज संघही चिंतेत.\nIND vs SA 3rd T20 : आफ्रिकेत भारतीय गोलंदाजांची वाईट अवस्था, आजचा निर्णायक सामना कसा जिंकणार\nIPL 2024 Auction लवकरच |कोणत्या खेळाडूवर लागणार ज्यास्त लिलाव पाहूया\nAsian Games 2023: पाकिस्तानच्या वर्चस्वाने अफगाणिस्तानला क्रिकेटमध्ये घट्ट स्थान मिळवून दिले\nIND vs BAN | फायनलआधी बांग्लादेश बिघडवू शकते टीम इंडियाचा खेळ\nAsia Cup २०२३ साठी team india ची निवड, केएल राहुल आणि श्रेयस अय्यर सोबत एका खेळाडूची सरप्राईज एन्ट्री\nभारतीय स्वातंत्र्य दिनापासून सुरु होणार्‍या ICC पुरुष क्रिकेट विश्वचषक 2023: Registration Details\nyesterday IPL match : GT VS MI ईशान किशन आणि कॅमेरॉन ग्रीन च्या दुखापती मूळे वर्ल्ड कप बाबत टीम इंडिया अँड ऑस्ट्रेलिया टीम ला मोठी चिंता\nप्रमुख प्रीमियर लीग: जेसन रॉयने LAKR ची 30 कोटी र���पयांची ऑफर नाकारली; म्हणाले, “फक्त माझ्यासाठीच नाही तर…\nस्थानिक अर्थव्यवस्थेचे सक्षमीकरण: छोट्या शहरांमध्ये नोकऱ्या निर्माण करण्याचे Mikro Grafeio चे ध्येय (318)\nमहाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांसाठी कडबा कुट्टी मशीन योजना सुरू केली आहे (314)\nया जिल्ह्यात आज कोरोनाचा गेला पहिला बळा; High Alert \nमहाराष्ट्राने 75,000 सरकारी नोकऱ्यांची घोषणा केली: (276)\nIPL 2023 PBKS vs RR Highlights : कालची ipl Match हि खूपच छान झाली शेवटला आलेली हेयम्येर च्या इनिग्स ने राजस्थान रॉयल्स ला जिंकायण्यासाठी खूप मदतIPL 2023 PBKS vs RR Highlights\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00874.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "https://nponlinenews.com/ravi-shastri/", "date_download": "2024-03-05T00:53:59Z", "digest": "sha1:WKAQNXWOR4MZQBCG6SLTND6TBKDOMBNT", "length": 8080, "nlines": 42, "source_domain": "nponlinenews.com", "title": "रवी शास्त्री टीम इंडियाला दगा देण्याच्या तयारीत, भारताच्या शत्रू संघाचा मुख्य प्रशिक्षक बनणार आहे Ravi Shastri", "raw_content": "\nरवी शास्त्री टीम इंडियाला दगा देण्याच्या तयारीत, भारताच्या शत्रू संघाचा मुख्य प्रशिक्षक बनणार आहे Ravi Shastri\nRavi Shastri टीम इंडियाचे माजी दिग्गज खेळाडू आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्याकडे टीम इंडिया सोडल्यानंतर क्रिकेट तज्ञ आणि क्रिकेट समालोचक म्हणून पाहिले जाते. रवी शास्त्री त्याच्या आक्रमक पध्दतीमुळे क्रिकेट चाहत्यांना आवडतात आणि प्रशिक्षक म्हणून त्याने टीम इंडियासाठी उत्तम कामगिरी केली आहे. क्रिकेट तज्ज्ञांच्या मते, रवी शास्त्री यांच्या कोचिंगमध्ये टीम इंडियाने अनेक मोठे स्पर्धा जिंकल्या नसतील, पण प्रशिक्षक म्हणून त्यांनी टीम इंडियाचा चेहरा पूर्णपणे बदलून टाकला आहे.\nBCCI व्यवस्थापनाने 2021 च्या T20 विश्वचषकानंतर टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदावरून रवी शास्त्री यांना हटवले होते आणि त्यासोबतच त्या विश्वचषकातील दारुण पराभवाला प्रशिक्षकही जबाबदार होता.रवी शास्त्री आणि कर्णधार विराट कोहलीचा शिरच्छेद करण्यात आला होता.\nसध्या सोशल मीडियावर रवी शास्त्रीबद्दल एक बातमी व्हायरल होत आहे आणि त्या बातमीनुसार रवी शास्त्री शक्य तितक्या लवकर मुख्य प्रशिक्षक म्हणून परदेशी संघात सामील होऊ शकतात. रवी शास्त्रीबद्दलचे हे वृत्त ऐकल्यानंतर सर्व समर्थक निराश झाले असून त्यांनी हा निर्णय घेऊ नये अशी मागणी केली आहे.\nरवी शास्त्री इंग्लंड संघाचे प्रशिक्षक होऊ शकतात\nरवी शास्त्री टीम इंडियाच्या माजी प्रशिक्षकाबाबत व्हा���रल होत असलेल्या बातम्यांनुसार, इंग्लंड क्रिकेट संघाच्या व्यवस्थापनाकडून रवी शास्त्री यांची संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती केली जाऊ शकते. यासोबतच इंटरनेटवर एक व्हिडिओही व्हायरल होत असून त्या व्हिडिओमध्ये रवी शास्त्री स्वतः म्हणत आहेत की, माझी इंग्लंड क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती करा. रवी शास्त्रींचे हे ऐकल्यानंतर सहकारी समालोचक इऑन मॉर्गनही हसला.\nरवी शास्त्री हे टीम इंडियाचे सर्वोत्तम प्रशिक्षक मानले जातात.\nटीम इंडियाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री हे टीम इंडियाचे सर्वोत्कृष्ट प्रशिक्षक मानले जातात आणि क्रिकेट तज्ज्ञांच्या मते, टीम इंडियाच्या खेळण्याच्या पद्धतीत बदल करण्यात रवी शास्त्रींचे मोठे योगदान आहे. प्रशिक्षक म्हणून रवी शास्त्री यांनी टीम इंडियासाठी चमकदार कामगिरी केली असून त्यांच्या देखरेखीखाली टीम इंडियाने परदेशी भूमीवर चांगली कामगिरी केली आहे.\nजसप्रीत बुमराहने दुसऱ्या कसोटी सामन्यात केली आश्चर्यकारक कामगिरी, केपटाऊनमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिला गोलंदाज Jasprit Bumrah\nशुभमन गिलने या 4 दिग्गज सलामीवीरांची कारकीर्द एकत्र संपवली, नंबर-3 भारतासाठी 45 शतके झळकावली. Shubman Gill\nRCB चाहत्यांसाठी वाईट बातमी, 18 कोटी रुपयांचा हा खेळाडू IPL 2024 पूर्वी बाहेर RCB fans\nCSK चाहत्यांसाठी धक्कादायक बातमी, MS धोनी IPL 2024 मध्ये खेळणार नाही, आता दिसणार या भूमिकेत MS Dhoni\nमुंबई इंडियन्स ने रणजी सेमीफाइनल मध्ये रचला नवीन इतिहास असा स्थान मिळवणारा देशातील पहिला संघ Mumbai Indians\nहे आहेत IPL मधील 5 बदकिस्मत खेळाडू, संघासाठी सर्वाधिक धावा केल्या, तरीही कर्णधारपदाची संधी मिळाली नाही. 5 unlucky players\nउपांत्य फेरीत तामिळनाडूने मुंबईचा पराभव केला, रहाणेच्या संघाने एक डाव आणि 70 धावांनी विजय मिळवत अंतिम फेरी गाठली. semi-finals\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00874.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.tarunbharat.com/tag/fields-irrigation-department/", "date_download": "2024-03-05T00:47:37Z", "digest": "sha1:TJLVZVBNBEYZVPVSMKBJWPNWWJOW6BB5", "length": 5513, "nlines": 82, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "fields irrigation department Archives - Tarun Bharat", "raw_content": "\nभारताच्या विकासदरामध्ये वाढीचे मुडीज्चे संकेत\nमॉरिशसमध्ये 6 भाविकांचा दुर्घटनेत मृत्यू\nआजचे भविष्य मंगळवार, दि. 5 मार्च 2024\nबेंगळूर बॉम्बस्फोट प्रकरणाचा तपास एनआयएकडे\nपुरी जगन्नाथ मंदिरात घुसले 9 बांगलादेशी\nवॉशिंग्टनमध्ये निक्की हेली यांचा वि��य\nकार्यालय सोडण्याचा ‘आप’ला आदेश\nप्रा. भक्ती भोसले यांना पी.एच.डी. प्रदान; सर्व स्तरातून कौतुकांचा वर्षाव\nमळणी सुरु असलेल्या शेतात सोडले कालव्याचे पाणी; पाटबंधारे विभागाच्या कारभाराने शेतकऱ्याचे मोठे नुकसान\nमणदूर- शिराळा वारणा धरणाच्या पाटबंधारे विभागाने कालव्याचे पाणी भाताची मळणी सुरु असलेल्या शेतात सोडल्याने हातातोंडाशा आलेल्या अन्नधान्याचे आणि भातशेतीचे मोठया…\nअनंत अंबानी व राधिका मर्चेंटच्या प्री-वेडिंग सोहळ्यातील बॉलीवूड कलाकारांचे स्टनिंग लूक(Bollywood Actors’ Stunning Looks at Anant Ambani and Radhika Merchant’s Pre-Wedding Ceremony)\nआजपासून भारत विरुद्ध इंग्लंड तिसरी कसोटी (India vs England 3rd Test from today)\nशंभू सीमेवर शेतकऱ्यांचा निषेध मोर्चा (पंजाब-हरियाणा) Farmers protest march at Shambhu border (Punjab-Haryana)\nई पेपर ऐप डाउनलोड करा\nअनंत अंबानी व राधिका मर्चेंटच्या प्री-वेडिंग सोहळ्यातील बॉलीवूड कलाकारांचे स्टनिंग लूक(Bollywood Actors’ Stunning Looks at Anant Ambani and Radhika Merchant’s Pre-Wedding Ceremony) युएईत मंदिर, जगाला सद्भावना संदेश(UAE temple, message of goodwill to the world) आजपासून भारत विरुद्ध इंग्लंड तिसरी कसोटी (India vs England 3rd Test from today) शंभू सीमेवर शेतकऱ्यांचा निषेध मोर्चा (पंजाब-हरियाणा) Farmers protest march at Shambhu border (Punjab-Haryana)", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00874.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "http://mr.cnmarlene.com/news/the-vinyl-segment-dominated-the-market-and-held-the-largest-market-share-of-62-9-in-the-year-2020/", "date_download": "2024-03-05T00:17:36Z", "digest": "sha1:JUSM7DZXRTG25EHDFZWRYCSLMMSPQOSR", "length": 8111, "nlines": 156, "source_domain": "mr.cnmarlene.com", "title": "बातम्या - विनाइल सेगमेंटने बाजारपेठेवर वर्चस्व गाजवले आणि 2020 मध्ये 62.9% चा सर्वात मोठा बाजार हिस्सा होता", "raw_content": "\nपीव्हीसी बाहेरील वॉल हँगिंग बोर्ड\nविनाइल सेगमेंटने बाजारपेठेवर वर्चस्व गाजवले आणि 2020 मध्ये 62.9% चा सर्वात मोठा बाजार हिस्सा होता\nविनाइल सेगमेंटने बाजारपेठेवर वर्चस्व गाजवले आणि 2020 मध्ये 62.9% चा सर्वात मोठा बाजार हिस्सा होता\nविनाइल सेगमेंटने बाजारावर वर्चस्व गाजवले आणि 2020 मध्ये सर्वात मोठा बाजार हिस्सा 62.9% होता\nसामग्रीवर आधारित, जागतिक प्लास्टिक फेंसिंग मार्केट विनाइल, पॉलिथिलीन (पीई) / उच्च-घनता पॉलिथिलीन (एचडीपीई) मध्ये विभागले गेले आहे.विनाइल सेगमेंटने बाजारपेठेवर वर्चस्व गाजवले आणि 2020 मध्ये 62.9% चा सर्वात मोठा बाजार हिस्सा राखला. या वाढीचे श्रेय विनाइल फेंस मटेरियलची सोपी स्थापना, मुबलक उपलब्धता, उत्कृष्ट ताकद, कमी देखभाल आणि इतर यांत्रिक गुणधर्मांना दिले जाते.\nपिक���ट फेंस सेगमेंटने बाजारपेठेवर वर्चस्व गाजवले आणि 2020 मध्ये 45.15% चा सर्वात मोठा बाजार हिस्सा राखला\nउत्पादनाच्या आधारे, जागतिक प्लास्टिक फेंसिंग मार्केट रेल्वे आणि पोस्ट फेंस, पिकेट फेंस, मेश/चेन लिंक फेंस, गेट्समध्ये विभागलेले आहे.पिकेट फेंस सेगमेंटने मार्केटवर वर्चस्व गाजवले आणि 2020 मध्ये 45.15% एवढा सर्वात मोठा बाजार हिस्सा होता. या वाढीचे श्रेय कुंपण बांधण्याच्या आणि स्थापित करण्याच्या सोप्या प्रक्रियेला दिले जाते.\nप्रायव्हसी सेगमेंटने बाजारपेठेवर वर्चस्व गाजवले आणि 2020 मध्ये 50.9% चा सर्वात मोठा बाजार हिस्सा होता\nअनुप्रयोगाच्या आधारे, जागतिक प्लास्टिक फेंसिंग मार्केट गोपनीयता, सीमा, तात्पुरते मध्ये विभागले गेले आहे.प्रायव्हसी सेगमेंटने मार्केटवर वर्चस्व गाजवले आणि 2020 मध्ये 50.9% चा सर्वात मोठा बाजार हिस्सा राखला. या वाढीचे श्रेय बांधकाम आणि नूतनीकरण क्रियाकलापांमध्ये वाढीसह घरगुती इमारतींमधील उत्कृष्ट सौंदर्याच्या वाढत्या मागणीला दिले जाते.\nनिवासी भागाने बाजारपेठेवर वर्चस्व गाजवले आणि 2020 मध्ये 55.9% एवढा सर्वात मोठा बाजार हिस्सा घेतला\nएंड-यूजरवर आधारित, जागतिक प्लास्टिक फेंसिंग मार्केट कृषी, निवासी, व्यावसायिक आणि औद्योगिक यांमध्ये विभागले गेले आहे.निवासी विभागाचे मार्केटवर वर्चस्व होते आणि 2020 मध्ये 55.9% चा सर्वात मोठा बाजार हिस्सा होता. या वाढीचे श्रेय वाढणारे निवासी बांधकाम आणि नूतनीकरण प्रकल्प आणि निवासी बांधकाम प्रकल्पांवरील सार्वजनिक खर्चात झालेली वाढ यांना आहे.\nपत्ता किउशी आरडी, जिनशानवेई टाउन, जिनशान जिल्हा, शांघाय, चीन.\nपीव्हीसी बाहेरील वॉल हँगिंग बोर्ड\n© कॉपीराइट 20102021 : सर्व हक्क राखीव.\nई - मेल पाठवा\nशोधण्यासाठी एंटर दाबा किंवा बंद करण्यासाठी ESC दाबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00875.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://bhumiputrachihak.com/news/6000", "date_download": "2024-03-05T01:08:27Z", "digest": "sha1:4RRSWDVT4Z2XOI5HQ423QHDEKN3RAF4Z", "length": 8528, "nlines": 86, "source_domain": "bhumiputrachihak.com", "title": "दुःखद वार्ता :- मागून येणाऱ्या दुचाकीस्वाराचा वळणावर ट्रकच्या चक्क्यात येवून जागीच मृत्यू | Bhumiputrachi hak", "raw_content": "\nHome वरोरा दुःखद वार्ता :- मागून येणाऱ्या दुचाकीस्वाराचा वळणावर ट्रकच्या चक्क्यात येवून जागीच...\nदुःखद वार्ता :- मागून येणाऱ्या दुचाकीस्वाराचा वळणावर ट्रकच्या चक्क्यात येवून जागीच मृत्यू\nवरोरा शहरात���ल आनंदवन चौक मधील दुर्दैवी घटना.\nवरोरा शहरातील आनंदवन चौक येथे ट्रक व दुचाकी च्या अपघातात दुचाकीस्वार घटनास्थळी मृत्यू झाला असल्याची दुःखद घटवली दुपारी घडली असून MH34 AD 9756 या क्रमांकाचा ट्रक चंद्रपूर वरून चिमूर येथे जात असताना वरोरा शहरातील आनंदवन चौक येथे चिमुर मार्गाच्या वळणावर मागून येणाऱ्या MH34 AF 9934 या क्रमांकाच्या दुचाकीस्वाराने तोल गेल्याने समोरच्या चाकात अडकुन घटनास्थळीच मृत्यू झाला.\nअपघातग्रस्त दुचाकी वर चालक व एक मुलगा बसून होता त्यातील एकाला चंद्रपूर ला जिल्हा सामान्य रुग्णालय ला पाठविण्यात आले आहे. दुचाकीस्वार मयूर पांडुरंग सिदाम रा. बांद्रा (बोरगाव) वय वर्ष 23 व अजय नंदराज देवतळे रा. बांद्रा(बोरगाव)वय वर्ष 24 असे दुचाकीस्वाराची नावे आहेत.\nPrevious articleधक्कादायक :- औधोगिक प्रशिक्षण घेतअसलेल्या पराग चा डागा कोळसा खाणीतील पाण्यात बुडून मृत्यू.\nNext articleशैक्षणिक :- वरोरा येथील संस्कार भारती पब्लिक स्कूल विरोधात पालकांचा एल्गार.\nदणका :- लेडी सिंघम आयपीएस नयोमी साटम यांची रेती तस्कराविरोधात पुन्हा कारवाई.\nसंतापजनक :- वंधली निलजई आमडी सोईटच्या रस्ते बांधकामात निकृष्ट दर्जाचे मटेरियल\nआंदोलन :-सामाजिक कार्यकर्ते किशोर डुकरे यांचे आमरण उपोषण अखेर सुटले,\nIPL 2024 चे वेळापत्रक जाहीर\nनागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यात चंद्रपूर जिल्हा आदर्श ठरावा\nदणका :- लेडी सिंघम आयपीएस नयोमी साटम यांची रेती तस्कराविरोधात पुन्हा कारवाई.\nलक्षवेधी :- सरकारी पैशाची उधळपट्टी करून तीन दिवस ताडोबा महोत्सव कशासाठी\nमहत्वाचं :- ते चार रेती ट्रक पोलिसांनी पकडले मग ती रेती कुठल्या घाटातून आली\nभूमिपूत्राची हाक न्यूज पोर्टलचे संपादक राजू कुकडे हे मागील सोळा वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांच्या धारदार लेखणीने अनेकांना न्याय मिळवून दिला तर अवैध व्यावसायिकांच्या विरोधात पुकारलेल्या लढ्यात शासनाला मोठा महसूल मिळवून दिला. उच्च शिक्षित, कर्तव्यदक्ष आणि लोकसेवक असलेल्या राजू कुकडे यांनी जिल्ह्यातील पत्रकारितेत आपला ठसा उमटवला आहे. त्यांच्या पोर्टल ची बातमी नेहमीच दमदार आणि वस्तुस्थितीचा वेध घेणारी ठरत असल्याने जिल्ह्यातील पत्रकारितेत सर्वत्र त्यांचे नाव आहे.\nभूमिपुत्राची हाक हे न्यूजपोर्टल मराठी साप्ताहिक वृत्तपत्र भूमिपुत्���ाची हाकद्वारा प्रकाशित आहे.\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00875.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://janshaktichadabav.com/i-want-to-end-up-in-jail-for-leaving-bjp/", "date_download": "2024-03-05T00:05:23Z", "digest": "sha1:ZKK2TA2R7TH2MSNBVVJLXTUCIMEAK5SC", "length": 14958, "nlines": 241, "source_domain": "janshaktichadabav.com", "title": "भाजप सोडलं म्हणून मला मला संपवायचं, जेलमध्ये टाकायचंय… - जनशक्तीचा दबाव", "raw_content": "\nअधिसूचना आणि शासन निर्णय\nभाजप सोडलं म्हणून मला मला संपवायचं, जेलमध्ये टाकायचंय…\nभाजप सोडलं म्हणून मला मला संपवायचं, जेलमध्ये टाकायचंय…\nजळगाव: तुम्ही माझ्यासोबत काम केलं आहे. आदर होता, सन्मान होता. आता तेच इतके माझ्या मागे लागले. दोन-दोनदा अँटी करप्शन लावलं. जेलमध्ये टाकू, अटक करू. पण मी केलं काय गुंड, चोर, खुनी तुमच्याबरोबर बसतात. मी यातल काय केलंय गुंड, चोर, खुनी तुमच्याबरोबर बसतात. मी यातल काय केलंय पण मी भाजप सोडलं हेच जिव्हारी लागलं आणि आता मला संपवायचं, मला जेलमध्ये टाकायचं हे एकमेव सुरू आहे. असा आरोप राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी भाजप नेत्यांवर केला. ते जळगावमध्ये एका कार्यक्रमात बोलत होते.\nत्याचबरोबर ते पुढे म्हणाले, ठीक आहे जे होईल ते होईल. मी तर काही केलं नाही पण जबरजस्ती अडकवण्याचं काम सुरू आहे. आजचं जे चित्र आहे ते बदलत आहे. आजचे लोक आहे स्वार्थी आहेत. ग्रामपंचायती खाऊन जातात. गणित बिघडवून जातात. असं त्यांनी यावेळी भाजपवर आरोप करताना म्हटलं आहे.\nदरम्यान एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांना जामीन मंजूर मिळाला आहे. कारण, विशेष पीएमएलए कोर्टाने त्यांचा २०१६ च्या कथित पुणे जमीन व्यवहार प्रकरणात १ लाख रुपयांच्या जामिनावर अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला आहे.\nमंदाकिनी खडसे यांचे वकील मोहन टेकवडे यांनी ही माहिती दिली. न्यायालायने मंदाकिनी खडेस यांना विनापरवानगी देश सोडू नये, असे आदेश दिले आहेत. शिवाय न्यायालयाकडून त्यांना जेव्हाही बोलावले जाईल, तेव्हा त्यांना तपास अधिकाऱ्यासमोर हजर राहावे लागणार आहे. आणि पुराव्यांशी छेडछाड करू नका, असेही न्यायालयाने सांगितले आहे.\nठाण्यात पालिका निवडणुकीच्या तोंडावर पक्ष प्रवेशाची मालिका; मनसे तसेच भीम आर्मीच्या पदाधिकाऱ्यांचा भाजपामध्ये प्रवेश\nभाजप आमदार राम शिंदे यांच्याकडून बाळासाहेब थोरात यांना पक्ष प्रवेशाची ऑफर…\nअपघात महाराष्ट्र रत्नागिरी संगमेश्वर\nदेवरुख संगमेश्वर बस लोवले येथे दरीत कोसळली…\nधार्मिक भक्ती महाराष्ट्र मुंबई रत्नागिरी\nसकल हिंदू समाजाच्या जन आक्रोश मोर्चाला रत्नागिरीत मोठा प्रतिसाद…\nप्रशासकीय महाराष्ट्र मुंबई रत्नागिरी\n“सर्वसामान्य नागरिकांसाठीच्या सेवांचे वेळेत वितरण करा… महसूल, कामगार, पोलीस विभागाचे चांगले काम…” – राज्य सेवा हक्क आयुक्त बलदेव सिंग…\nअपघात महाराष्ट्र रत्नागिरी संगमेश्वर\nदेवरुख संगमेश्वर बस लोवले येथे दरीत कोसळली…\nधार्मिक भक्ती महाराष्ट्र मुंबई रत्नागिरी\nसकल हिंदू समाजाच्या जन आक्रोश मोर्चाला रत्नागिरीत मोठा प्रतिसाद…\nप्रशासकीय महाराष्ट्र मुंबई रत्नागिरी\n“सर्वसामान्य नागरिकांसाठीच्या सेवांचे वेळेत वितरण करा… महसूल, कामगार, पोलीस विभागाचे चांगले काम…” – राज्य सेवा हक्क आयुक्त बलदेव सिंग…\nमहाराष्ट्र मुंबई रत्नागिरी राजकारण सिंधुदुर्ग\nभारतीय जनता पार्टीचे बूथ कार्यकारिणी महासंमेलन सावंतवाडी येथे संपन्न\nप्रिंट, टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड\nवाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणारअसल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून जनशक्तीचा दबाव Janshaktichadabavnews या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल केलय.हे एक न्युज पोर्टल आहे. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देशातील घडामोडी तसेच स्थानिक, क्राईम, राजकीय, सामाजिक, जाहिरात, इतर विविध बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.\nकृपया संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये\nकिवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर,लेख आणि त्याचे हक्क‘ https://janshaktichadabav.com/\nआणि संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संप���दक\nसहमत असतीलच असे नाही Copyright:https://janshaktichadabav.com/ सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\nमुख्य संपादक : श्री.गणेश पवार\nऑफिस : ०५,वैती कंपाऊंड, आई नगर समोर, ओव्हळा, ठाणे – ४००६१२\nअपघात महाराष्ट्र रत्नागिरी संगमेश्वर\nदेवरुख संगमेश्वर बस लोवले येथे दरीत कोसळली…\nधार्मिक भक्ती महाराष्ट्र मुंबई रत्नागिरी\nसकल हिंदू समाजाच्या जन आक्रोश मोर्चाला रत्नागिरीत मोठा प्रतिसाद…\nप्रशासकीय महाराष्ट्र मुंबई रत्नागिरी\n“सर्वसामान्य नागरिकांसाठीच्या सेवांचे वेळेत वितरण करा… महसूल, कामगार, पोलीस विभागाचे चांगले काम…” – राज्य सेवा हक्क आयुक्त बलदेव सिंग…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00875.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B2%E0%A5%81%E0%A4%88_%E0%A4%A6_%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%B8", "date_download": "2024-03-05T02:19:46Z", "digest": "sha1:LG3SOGXFCJNGDPZJKDL5Z4FLRD5E4GCW", "length": 4920, "nlines": 165, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "लुई द पायस - विकिपीडिया", "raw_content": "\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nभक्त लुई तथा लुई द पायस (इ.स. ७७८ - जून २०, इ.स. ८४०) हा ॲक्विटानियाचा राजा होता.\nहा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. विस्तार कसा करावा\nइ.स. ७७८ मधील जन्म\nइ.स. ८४० मधील मृत्यू\nया पानातील शेवटचा बदल १५ फेब्रुवारी २०२३ रोजी २३:३० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00875.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.tarunbharat.com/tag/farmers-of-kale/", "date_download": "2024-03-05T02:07:53Z", "digest": "sha1:QDMNXH3T3D55OWSYBPGDI4DVQVJGULR3", "length": 5212, "nlines": 82, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "Farmers of Kale Archives - Tarun Bharat", "raw_content": "\nतामिळनाडूचा पराभव करत मुंबई फायनलमध्ये\nसारा देश हाच माझा परिवार \nअनेक वर्षांनी एकत्र झळकणार दीया अन् सुनील शेट्टी\nशेअरबाजार नव्या विक्रमासह तेजीसमवेत बंद\nशाहबाज शरीफ पाकिस्तानचे 24 वे पंतप्रधान\nश्रीकृष्णांनी अलिप्त राहून, समाधानाने वागून दाखवले\nइस्रोप्रमुख सोमनाथ यांना कर्करोग\nमागणी पुर्ण करा आणि मगच कारखाने सुरु करा कळे परिसरातील शेतकऱ्यांनी गट ऑफिसला ठोकले ताळे\nउत्रे/ प्रतिनिधी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दुसरा हप्ता 400 रुपये आणि यावर्षी च्या हंगामाचा दर 3500 रूपये जाहीर करावे या मागणीसाठी…\nअनंत अंबानी व राधिका मर्चेंटच्या प्री-वेडिंग सोहळ्यातील बॉलीवूड कलाकारांचे स्टनिंग लूक(Bollywood Actors’ Stunning Looks at Anant Ambani and Radhika Merchant’s Pre-Wedding Ceremony)\nआजपासून भारत विरुद्ध इंग्लंड तिसरी कसोटी (India vs England 3rd Test from today)\nशंभू सीमेवर शेतकऱ्यांचा निषेध मोर्चा (पंजाब-हरियाणा) Farmers protest march at Shambhu border (Punjab-Haryana)\nई पेपर ऐप डाउनलोड करा\nअनंत अंबानी व राधिका मर्चेंटच्या प्री-वेडिंग सोहळ्यातील बॉलीवूड कलाकारांचे स्टनिंग लूक(Bollywood Actors’ Stunning Looks at Anant Ambani and Radhika Merchant’s Pre-Wedding Ceremony) युएईत मंदिर, जगाला सद्भावना संदेश(UAE temple, message of goodwill to the world) आजपासून भारत विरुद्ध इंग्लंड तिसरी कसोटी (India vs England 3rd Test from today) शंभू सीमेवर शेतकऱ्यांचा निषेध मोर्चा (पंजाब-हरियाणा) Farmers protest march at Shambhu border (Punjab-Haryana)", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00875.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.indiatimes.com/gadget-news/mobile-phones/5g-price-in-india-will-be-lower-than-global-market-rollout-in-25-cities-by-end-of-2022/articleshow/92362129.cms", "date_download": "2024-03-05T00:20:06Z", "digest": "sha1:HTTO5MDJYXC2SXMNEXBVKRPVPB3EYCZX", "length": 16442, "nlines": 85, "source_domain": "marathi.indiatimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\n5G Data Price: महाराष्ट्रातील ‘या’ शहरात सर्वात प्रथम सुरू होणार ५जी सर्विस, पाहा किती असेल किंमत\n5G Data Price: भारतात लवकरच ५जी स्पेक्ट्रमचा लिलाव होणार आहे. याशिवाय, यावर्षाच्या अखेरीस मुंबई, पुण्यासह देशातील १३ शहरांमध्ये ५जी नेटवर्क उपलब्ध होणार आहे. ५जी सर्विसची किंमत देखील कमी असेल.\nलवकरच होणार ५जी स्पेक्ट्रमचा लिलाव.\nभारतात ५जी सर्विसची किंमत असेल खूपच कमी.\nमुंबई, पुण्यात सर्वात आधी मिळणार सर्विस.\nनवी दिल्ली : 5G Data Price: भारतात ५जी नेटवर्क लवकरच सुरू होणार आहे. ५जी स्पेक्ट्रमच्या लिलावाची तयारी सुरू केली आहे. सरकारने स्पष्ट केले आहे की, जुलै महिन्याच्या अखेरीस लिलाव होईल. लिलावात टेलिकॉम कंपन्यांना पुढील २० वर्षासाठी ५जी स्पेक्ट्रम मिळेल. याद्वारे टेलिकॉम कंपन्या ५जी सर्विस रोलआउट करू शकतील. माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केले आहे की, ५जी नेटवर्क ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये सुरू होईल. वर्ष २०२२ च्या अखेर देशातील २० ते २५ शहरांमध्ये ५जी सर्विस उपलब्ध होईल. तसेच, वैष्णव यांनी माहिती दिली की, भारतात ५जी डेटाची किंमत इतर देशांच्या तुलनेत कमी असेल.\nवाचा: Cloudflare Down: एकाचवेळी ठप्प झाल्या जगभरातील अनेक महत्त्वाच्या वेबसाइट्स, ‘हे’ आहे कारण\nया शहरात सर्वात आधी सुरू होणार सर्विस\nकेंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी माहिती दिली की, यावर्षाच्या अखेरीस देशातील २० ते २५ शहरांमध्ये ५जी सर्व्हिस सुरू होईल. सरकारने ५जी रोलआउटच्या पहिल्या टप्प्यातील १३ शहरांच्या नावांची देखील माहिती दिली आहे. देशात सर्वात प्रथम मुंबई, पुण्यासह बंगळुरू, दिल्ली, हैद्राबाद, चेन्नई, गांधीनगर, जामनगर, अहमदाबाद आणि चंदीगड या ठिकाणी ५जी सर्विस सुरू होणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील मुंबई व पुणे शहरातील नागरिकांना सर्वात प्रथम ५जी सर्विस वापरता येणार आहे.\nवाचा: गुपचूप लाँच झाला OPPO चा भन्नाट स्मार्टफोन, फीचर्स जबरदस्त; किंमत १५ हजारांपेक्षा कमी\nकेंद्रीय मंत्र्यांनी सांगितले की, भारतात सरासरी इंटरनेट दर २ डॉलर (जवळपास १५५ रुपये) आहे. तर जगात सरासरी दर २५ डॉलर (जवळपास १,९०० रुपये) आहे. ५जी सर्विस देखील याच किंमतीत उपलब्ध होण्याची शक्यता आहे. याआधी एअरटेलचे CTO रणदीप सेखोन यांनी देखील काहीसा असाच दावा केला होता. त्यांनी माहिती दिली होती की, भारतात ५जी सर्विसची किंमत ४जी च्या तुलनेत खूप जास्त नसेल. ५जी स्पेक्ट्रमच्या लिलावानंतरच सर्विसची किंमत समोर येईल. तसेच, इतर देशांमध्ये ५जी सर्विससाठी ४जी च्या तुलनेत जास्त पैसे खर्च करावे लागत नाही. केंद्रीय मंत्र्यांनी माहिती दिली होती की जगात सरासरी डेटा वापर ११ जीबी आहे. तर भारतात हा आकडा १८ जीबी आहे.\nवाचा: Recharge Plans: ‘या’ स्वस्त प्लान्समध्ये वर्षभर मोफत मिळेल Disney+ Hotstar चे सबस्क्रिप्शन, अनलिमिटेड कॉलिंग-डेटाचाही फायदा\nकरिअर न्यूजCareer In BCA: कम्प्युटरची आवड आहे मग 'बीसीए' मध्ये करा करिअर; भविष्य बदलेल..\nॲमेझॉनवर प्री-समर बोनान्झा- एसी आणि रेफ्रिजरेटरवर 55% पर्यंत सूट मिळवा\nआरोग्यऑफिसमधल्या या सवयींमुळे वाढू शकते वजन\nफॅशन‘पापा की परी’ राहाचा क्यूट लुक रणबीरच्या घट्ट मिठीत दिसली छकुली, बाबाच्या कपड्यांशी मॅचिंग स्टाईल\nAmazon Dell Days वर वेड्या किमतीत लॅपटॉप - सेल 23 फेब्रुवारीपर्यंत थेट\nआठवड्याचं भविष्यसाप्ताहिक राशिभविष्य 4 मार्च ते 10 मार्च : या राशींना नशिबाची साथ, व्यापार-उद्योगात प्रगती \nमोबाइललोक दुर्लक्ष्य करत आहेत म्हणून 4G Phone ची किंमत घटली\nसिनेन्यूजहृता दुर्गुळे-अजिंक्य राऊतचा 'कन्नी' की अजय देवगणचा 'शैतान', येत्या शुक्रवारी तुमची कोणत्या सिनेमाला पसंती\nहेल्थडोळ्यांची गेलेली दृष्टी पुन्हा आणतात हे 6 पदार्थ, एका महिन्यात कायमचा जातो नंबरचा चश्मा\nसिनेन्यूज'मी नम्रपणे बोलले...' चाहत्यावर चिडल्याचा VIDEO व्हायरल झाल्यानंतर रिंकू राजगुरुचे स्पष्टीकरण\nआयपीएलधोनीने निवृत्ती घेतली तर कोण CSK चा नवीन कर्णधार होणार, पाहा तीन पर्याय\nपुणेसुनेत्रा पवारांच्या भेटीनंतर संग्राम थोपटेंनी सगळं क्लिअर केलं, लोकसभेचा प्रचार कुणाचा करणार, म्हणाले...\nकोल्हापूरकोल्हापूर काँग्रेसकडे, सांगली ठाकरेंकडे लोकसभेचा मविआचा तिढा सुटला,शेवटच्या क्षणी जागा नेमकी कुणाकडे जाणार\nकोल्हापूरHatkanangle Constituency: ...तो निर्णय महाविकास आघाडीने घ्यावा; माजी खासदाराची रोखठोक भूमिका\nपुणेकोण आहे शिवसेना ठाकरे गटाचे मावळचे उमेदवार संजोग वाघेरे. जाणून घ्या\nInternational Yoga Day : iPhone साठी बेस्ट पाच योग अॅप, पाहा डिटेल्स\nगुपचूप लाँच झाला OPPO चा भन्नाट स्मार्टफोन, फीचर्स जबरदस्त; किंमत १५ हजारांपेक्षा कमी\n वर्षभर फ्रीमध्ये पाहा आवडत्या मूव्हीज आणि वेब सीरीज, 'या' स्वस्त प्लान्सचे बेनेफिट्स आहे जबरदस्त\nRecharge Plans: ‘या’ स्वस्त प्लान्समध्ये वर्षभर मोफत मिळेल Disney+ Hotstar चे सबस्क्रिप्शन, अनलिमिटेड कॉलिंग-डेटाचाही फायदा\nSmartphones Offers: चक्कं १० हजार रुपयांपेक्षा कमीमध्ये मिळताहेत 'हे' ब्रँडेड 5G स्मार्टफोन्स, पाहा कुठे सुरूय हा सेल\nरेडमीच्या या स्मार्टफोनच्या किंमतीत मोठी कपात, ६४ मेगापिक्सलचा कॅमेरासह जबरदस्त फीचर्स\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nमहाराष्ट्र बातम्या : ऑटो बातम्याव्���ायरल बातम्याफोटो गॅलरीआंतरराष्ट्रीय बातम्यासरकारी योजनागुन्हेगारी बातम्यामहाराष्ट्र राजकीय बातम्याकरिअरराष्ट्रीय बातम्यालाईफस्टाईलराशी भविष्यमराठी बातम्या\nमराठी बातम्या : महाराष्ट्र बातम्यामहाराष्ट्रातील ताज्या बातम्याठाणे बातम्यामुंबई बातम्यापुणे बातम्यानाशिक बातम्यानागपूर बातम्याछत्रपती संभाजीनगर बातम्याकोल्हापूर बातम्याअहमदनगर बातम्यानवी मुंबई बातम्या\nक्रीडा : क्रीडा बातम्याक्रिकेट बातम्याविश्व चषक २०२३फुटबॉल\nमनोरंजन : बॉलिवूड बातम्याटीव्ही बातम्यामूव्ही रिव्ह्यूबॉक्स ऑफिस\nलाईफस्टाईल : लाईफस्टाईल बातम्याब्यूटी टिप्सआरोग्य बातम्याप्रेग्नन्सी-पालकत्वरिलेशनशीपफॅशनहोम डेकॉर\nभविष्य : दैनिक राशीभविष्यसाप्ताहिक राशीभविष्यदैनंदिन मराठी पंचांगवाढदिवस राशीभविष्य\nटेक : ताज्या टेक बातम्यामोबाईल रिव्ह्यूटिप्स-ट्रिक्सविज्ञान\nबिझनेस : बिझनेस बातम्याशेअर बाजाररिअल इस्टेट बातम्याव्यवसाय बातम्यापैशाचं झाड\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00876.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.indiatimes.com/india-news/husband-wife-and-baby-girl-entire-family-burnt-alive-due-to-fire-from-heater-in-alwar-rajasthan/articleshow/106249867.cms", "date_download": "2024-03-05T01:40:40Z", "digest": "sha1:MRRGKPOVZNVES2MAK53HOIM7IHJJ7HE3", "length": 17356, "nlines": 87, "source_domain": "marathi.indiatimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nलव्ह मॅरेज अन् दोन महिन्यांची मुलगी; हसतं-खेळतं कुटुंब एका रात्रीत संपलं, एक चूक ठरली जीवघेणी\nFamily Died Due To Heater: दोन वर्षांपूर्वी प्रेमविवाह केला, दोन महिन्यापूर्वी एका गोंडस मुलीने जन्म घेत त्यांचं कुटुंब पूर्ण केलं. सारंकाही आनंदीआनंद सुरु असताना अचानक असं काही घडलं की संपूर्ण कुटुंब एकत्र संपलं.\nअलवर: खोलीत हिटर पेटवून झोपलेले दाम्पत्य आणि त्यांची दोन महिन्यांची निष्पाप मुलगी यांचा जळून मृत्यू झाला आहे. खैरथल तिजारा जिल्ह्यातील शेखपूर पोलिस स्टेशन हद्दीतील मुंडाणा गावात ही भयंकर घटना घडली. या घटनेत वडील दीपक यादव आणि मुलगी निशिका यांचा जागीच मृत्यू झाला. तर गंभीर भाजलेल्या महिलेला अलवर येथील राजीव गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे उपचारादरम्यान त्यांचंही निधन झाले. या अपघातात एक संपूर्ण कुटुंब जिवंत जळून खाक झाले आहे. या घटनेने संपूर्ण गावात हळहळ व्यक्त होत आहे.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंडाणा गावात राहणारा दीपक आणि जयपूरच्या संजू यादव यांचा दोन वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता. त्यांना निशिका ही दोन महिन्यांची निरागस मुलगी होती. शुक्रवारी रात्री हे दाम्पत्य आपल्या मुलीसह खोलीत झोपले होते. थंडीपासून वाचण्यासाठी त्यांनी रात्री खोलीत हिटर लावला होता. पण, त्यांनी झोपताना हिटर तसाच सुरु ठेवला आणि त्यानेच घात केला.\n अशा ठिकाणी लपलेत, जिथे आपण पोहोचणं अशक्य नासाच्या माजी शास्त्रज्ञाचा दावा\nत्यांचा हिटर त्यांच्या अंथरुणाजवळच होता. रात्रभर हिटर सुरु राहिल्याने मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास हिटर अधिक गरम झाल्याने कपड्यांना आग लागली. त्यानंतर ही आग त्यांच्या रजईपर्यंत पोहोचली. कापसाला आग लागल्याने ती वेगाने पसरली आणि तिघेही आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. आग लागताच ते आरडाओरडा करु लागले, त्यांचा आवाज ऐकून ग्रामस्थ घटनास्थळी पोहोचले. मात्र, तोपर्यंत आग संपूर्ण खोलीत पसरली होती. त्यामुळे कोणी काहीही करू शकत नव्हते. तरीही गावकऱ्यांनी तिघांना कसेबसे बाहेर काढले आणि रुग्णालयात नेले.\nपती पत्नीनं बनावट स्क्रीनशॉटद्वारे तब्बल ४०० जणांना घातला गंडा, सापळा रचून पोलिसांनी केली अटक\nतेथे डॉक्टरांनी दीपक आणि त्यांच्या मुलीला मृत घोषित केले. तर गंभीर जखमी झालेल्या संजूला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्याही ८० टक्क्यांहून अधिक भाजल्या होत्या. त्यानंतर रविवारी त्यांचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला. अपघाताचे वृत्त कळताच दीपक आणि संजूच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला. दीपक हे ड्रायव्हर म्हणून काम करत होते. या घटनेने एक संपूर्ण कुटुंब संपलं आहे.\nचिकनसाठी सख्खा भाऊ झाला वैरी, मोठ्या भावासोबत जे केलं ते पाहून आईला धक्का\nनुपूर उप्पल, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत, याआधी टीव्ही ९ मराठी, साम टीव्ही, इन मराठी वेबसाईटसाठी काम केलंय. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ७ वर्षांचा अनुभव. राजकीय, सामाजिक लिखाणाची आवड. गुन्हेगारीसंबंधित, विज्ञानविषयक बातम्यांमध्ये हातखंडा... Read More\nदेशलोकसभा निवडणूक भाजप पहिली यादी; महाराष्ट्र��तील माजी मंत्र्याला उत्तर प्रदेशमधून उमेदवारी\nॲमेझॉनवर प्री-समर बोनान्झा- एसी आणि रेफ्रिजरेटरवर 55% पर्यंत सूट मिळवा\nनवी मुंबईमहाराष्ट्रात खळबळ; मुंबईतल्या JNPA बंदरात चीनहून पाकिस्तानला जाणारं जहाजात मोठा न्यूक्लियर मिसाइल साहित्याचा साठा\nदेशभाजप उमेदवारांची यादी जाहीर, एकमेव मुस्लिम उमेदवाराला स्थान, वाचा कोण आहेत डॉ. अब्दुल सलाम\nAmazon Dell Days वर वेड्या किमतीत लॅपटॉप - सेल 23 फेब्रुवारीपर्यंत थेट\nचंद्रपूरवाघांनी शेकडो महिलांचे पुसलं कुंकू, विधवांच्या वेदना ताडोबाला दिसणार कधी\n पैशांचा पाऊस पाडण्याचे प्रलोभन दाखवून मुलींचे शोषण, मांत्रिकासह टोळीला अटक\nदेशपहिल्यांदा एव्हरेस्ट शिखर सर केलं, एकमेव हयात कांचा शेर्पांचं एव्हरेस्टबाबत कडवट भाष्य, म्हणाले...\nमुंबईउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांबद्दल प्रक्षोभक भाषा, जीवे मारण्याची धमकी, आरोपीला साताऱ्यातून अटक\nक्रिकेट न्यूजTeam India: रोहित ब्रिगेडकडे इतिहास घडवण्याची संधी; १५ महिन्यात ICCचे ३ विजेतेपदांवर नजर\nकरिअर न्यूजCareer In BCA: कम्प्युटरची आवड आहे मग 'बीसीए' मध्ये करा करिअर; भविष्य बदलेल..\nआरोग्यऑफिसमधल्या या सवयींमुळे वाढू शकते वजन\nविज्ञान-तंत्रज्ञानस्मार्टफोन टॉर्चच्या मदतीने सापडला कॅन्सर; आईने वाचवले ३ महिन्यांच्या बाळाला\nसिनेन्यूजअमृता फडणवीस यांच्यासाठी संगीतातील प्रेरणा आहे रिहाना; अंबांनींच्या प्री-वेडिंग सोहळ्यातील खास फोटो Viral\nफॅशनLovebirds श्लोका - आकाशची स्टाईलच निराळी, कपड्यांवर सजली फ्लोरल आणि जंगली सफारी\nसोनं द्या अन् पैसे घ्या, पण ते तर सोनं नव्हतंच; बँकेला २ कोटींचा चूना, अधिकारी हैराण\nडब्यात चढताना महिला लेकरांसह रुळांवर पडली; तितक्यात ट्रेन सुटली, सगळ्यांनी श्वास रोखला अन्..\n जाहीरनामा समितीत एकही मराठी नाव नाही, चेन्नीथला नवे महाराष्ट्र प्रभारी\nभारताकडे येणाऱ्या जहाजावर झालेला ड्रोन हल्ला इराणमधून; अमेरिकन संरक्षण मंत्रालयाचा दावा\nMaratha Reservation: क्युरेटिव्ह पिटीशनवर २४ जानेवारीला सुनावणी, आरक्षणासंदर्भात मराठा समाजाला दिलासा\n मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे स्पष्टीकरण, म्हणाले हिजाबबंदी...\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nमहाराष्ट्र बातम्या : ऑटो बातम्याव्हायरल बातम्याफोटो गॅलरीआंतरराष्ट्रीय बातम्यासरकारी योजनागुन्हेगारी बातम्यामहाराष्ट्र राजकीय बातम्याकरिअरराष्ट्रीय बातम्यालाईफस्टाईलराशी भविष्यमराठी बातम्या\nमराठी बातम्या : महाराष्ट्र बातम्यामहाराष्ट्रातील ताज्या बातम्याठाणे बातम्यामुंबई बातम्यापुणे बातम्यानाशिक बातम्यानागपूर बातम्याछत्रपती संभाजीनगर बातम्याकोल्हापूर बातम्याअहमदनगर बातम्यानवी मुंबई बातम्या\nक्रीडा : क्रीडा बातम्याक्रिकेट बातम्याविश्व चषक २०२३फुटबॉल\nमनोरंजन : बॉलिवूड बातम्याटीव्ही बातम्यामूव्ही रिव्ह्यूबॉक्स ऑफिस\nलाईफस्टाईल : लाईफस्टाईल बातम्याब्यूटी टिप्सआरोग्य बातम्याप्रेग्नन्सी-पालकत्वरिलेशनशीपफॅशनहोम डेकॉर\nभविष्य : दैनिक राशीभविष्यसाप्ताहिक राशीभविष्यदैनंदिन मराठी पंचांगवाढदिवस राशीभविष्य\nटेक : ताज्या टेक बातम्यामोबाईल रिव्ह्यूटिप्स-ट्रिक्सविज्ञान\nबिझनेस : बिझनेस बातम्याशेअर बाजाररिअल इस्टेट बातम्याव्यवसाय बातम्यापैशाचं झाड\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00876.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.indiatimes.com/maharashtra/nashik/workers-to-advised-seek-treatment-outside-due-to-discomfort-at-esi-hospital-satpur/articleshow/107134491.cms", "date_download": "2024-03-05T01:19:48Z", "digest": "sha1:66WISP2VXGF3JKTCQNZXNWBXTTVO3XQ5", "length": 21893, "nlines": 102, "source_domain": "marathi.indiatimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "समस्या ढिगभर, रुग्ण हतबल\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nसमस्या ढिगभर, रुग्ण हतबल सातपूरच्या ESI रुग्णालयात असुविधांचा विळखा, बाहेरुनच उपचार घेण्याचा सल्ला\nNashik News: सातपूर-अंबड परिसरातील कर्मचाऱ्यांसाठी एकमेव इएसआय रुग्णालय असून, रुग्णांना चांगल्या सुविधा मिळत नसल्याचे दिसून येते.\nसातपूरच्या ESI रुग्णालयात असुविधांचा विळखा\nम. टा. प्रतिनिधी, नाशिक : सातपूर येथील राज्य कामगार विमा योजना रुग्णालयाकडून मिळणाऱ्या आरोग्य सुविधांविषयी कामगारांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजीचा ���ूर आहे. या रुग्णालयात शंभरावर कर्मचारी कंत्राटी पदावरच काम करीत आहेत. येथे रुग्णांना पुरेशा सुविधा मिळत नाहीत, अशी तक्रारही रुग्ण करतात. येथे दाखल झाल्यानंतर खासगी डॉक्टरांकडे जाण्याचा सल्ला दिला जातो. या रुग्णालयाच्या काराभारावर उद्योजकदेखील नाखूष असून, त्यांनीही वारंवार तक्रारी केल्या आहेत. ‘इएसआय’कडे नाशिक जिल्ह्यातील सुमारे दीड ते दोन लाख कर्मचाऱ्यांनी नोंदणी केलेली आहे. सातपूर-अंबड या परिसरातील कर्मचाऱ्यांसाठी हे एकमेव रुग्णालय असून, रुग्णांना चांगल्या सुविधा मिळत नसल्याचे दिसून येते.\nकर्मचाऱ्यांची अरेरावी, रुग्ण हतबल\nकेस पेपर काढण्यासाठी गेल्यावर तासन् तास उभे रहावे लागते. खिडकी उघडण्याची वेळ झाल्यानंतरही नोंदणी करणारे कर्मचारी खिडकी उघडत नाहीत. त्यांना हव्या त्या वेळेला येतात, काही बोलायला गेल्यावर अरेरावी केली जाते. ‘तुम्हाला जे करायचे ते करा,’ अशी उत्तरे दिली जातात. रुग्ण हतबल असल्याने चूप बसतो. या ठिकाणी अनेकांना अपमानास्पद वागणूक देत असल्याचे रुग्णांचे म्हणणे आहे.\nखासगी रुग्णालयांत जाण्याचा सल्ला\nरुग्णालयाच्या दरवाजाजवळच खासगी डॉक्टरांची लिस्ट लावली असून, त्यांच्याकडे जाण्याचा सल्ला दिला जातो. लाखो नागरिकांना आरोग्यसेवा पुरविण्याची जबाबदारी या रुग्णालयावर आहे. मात्र सर्जन, पेडीएट्रिक, मेडिसीन, आर्थोपेडिक्स, स्त्रीरोगतज्ज्ञ यासारखी वर्ग एकच्या मंजूर पदांपैकी बहुतांश पदे रिक्त आहेत. कंत्राटी डॉक्टर अर्धवेळ जबाबदारी पार पाडत आहेत. हृदयरोग, अस्थिरोग, मेंदूरोग, बाळंतपण, मूत्रपिंड, क्रिटिकल केअर यांसारख्या शस्त्रक्रिया व उपचारांसाठी ‘इएसआय’शी संलग्न रुग्णालयांत रुग्ण पाठविण्यात येतात. त्याचबरोबर येथील कर्मचारी रुग्णांना खासगी डॉक्टरांकडे जाण्याचा सल्ला देतात. रुग्णालयाच्या दुरवस्थेबाबत येथील वैद्यकीय अधीक्षक डॉ. सरोज जवाते यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांची भेट होऊ शकली नाही.\nउघड्यावरच जाळला जातो कचरा\nरुग्णालयाच्या आवारात कचऱ्याची विल्हेवाट व्यवस्थित लावावी, असे आदेश असताना आवारात जमा होणारा कचरा उघड्यावर जाळला जातो. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात धुराचे साम्राज्य होत असून, त्याचा त्रास होत असल्याचे रुग्णांचे म्हणणे आहे.\nरुग्णालयातील दहा खाटांच्या अति���क्षता कक्षाला मान्यता देण्यात आली आहे. हे काम अर्धवट स्थितीत आहे. काम झाल्यानंतरही हा कक्ष लवकर सुरू होईल की नाही, याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. या ठिकाणी लागणारे प्रशिक्षित कर्मचारी रुग्णालयात उपलब्ध नाहीत, त्यामुळे नवीन कर्मचारी भरले, तरच हा कक्ष सुरू होईल. अन्यथा धूळखात पडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.\nबाहेरून औषधे घेण्याचा सल्ला\nयेथे प्रिस्क्राईब करण्यात येणारी औषधे कधीही त्यांच्या फार्मसिस्टकडे उपलब्ध नसतात. अनेक रुग्णांना ही औषधे बाहेरून घेण्याचा सल्ला दिला देतो. त्यातील ठराविक औषधे ठराविक दुकानातच मिळतात. त्यामुळे दुकानदारांशी लागेबांधे असल्याची चर्चा रुग्णांमध्ये आहे.\nअनेक कामगार रुग्णांना बाहेर जाऊन उपचार घेण्याचा सल्ला दिला जातो. बाहेर उपचार केल्यानंतर कर्मचाऱ्यांना त्याचा परतावा तातडीने मिळणे अपेक्षित असते. मात्र मुंबई कार्यलयाकडून हेतुपुरस्सर काहीही तांत्रिक कारणे देऊन बिले अडवून ठेवली जातात. अनेकत रुग्णांची बिले एक-एक वर्षाने आली आहेत, असा आरोप रुग्णांनी केला आहे.\nसंवेदनाच सरणावर; चक्क मृतदेहावरील दागिन्यांची केली चोरी नाशिक सिव्हिल रुग्णालयातील प्रकार\nरोज सहाशे रुग्णांची ओपीडी\nयेथे रोज सकाळ-सायंकाळ बाह्यरुग्ण विभाग सुरू करण्यात आला आहे. सकाळी अंदाजे तीनशे व सायंकाळी तीनशे अशा सहाशे रुग्णांची तपासणी केली जाते.\nमंजूर पदे कायमस्वरूपी भरलेल्या जागा कंत्राटी रिकाम्या जागा\nचतुर्थ श्रेणी कर्मचारी १५६ ४० ४२ ७४\nतृतीय श्रेणी कर्मचारी ४२ २८ ९ ३७\nऔषधविक्रेते ४ १ ३ ०\nकामगारमंत्री आणि आरोग्यमंत्री यांच्या समन्वयाच्या आभावाने राज्यातील सर्व रुग्णालयांची दुरवस्था झाली आहे. याबाबत केंद्रीय व राज्यस्तरावर अनेकांसी चर्चा केली. या रुग्णालयांमध्ये ५० टक्क्यांवर जागा रिक्त आहेत. त्याचबरोबर तालुकास्तरावर रुग्णालये व्हावीत, अशी आमची मागणी आहे. याबाबत पंधरा दिवसांत सुधारणा न झाल्यास आम्ही आंदोलन छेडू.- डॉ. डी. एल कराड, कामगार नेते\nकिशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा २ वर्षांचा अनुभव आहे आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. जनरल बातम्यासोबतच गुन्हेगारीविषयक बातम्या��मध्ये रस.... Read More\nपुणेबारामतीसाठी शरद पवारांनी हुशारीने टाकाल MJ डाव; बारामतीत अजित पवार तर माढामध्ये भाजपला बसणार धक्का\nॲमेझॉनवर प्री-समर बोनान्झा- एसी आणि रेफ्रिजरेटरवर 55% पर्यंत सूट मिळवा\nLiveMarathi News LIVE Updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स\nनागपूरकॉलेजमधील फॅन्सी ड्रेस स्पर्धा आटोपून घरी निघाली, ओढणी चाकात अडकली अन् अनर्थ घडला\nAmazon Dell Days वर वेड्या किमतीत लॅपटॉप - सेल 23 फेब्रुवारीपर्यंत थेट\nकोल्हापूरHatkanangle Constituency: ...तो निर्णय महाविकास आघाडीने घ्यावा; माजी खासदाराची रोखठोक भूमिका\nदेशनिवडणूक रोख्यांबाबत मोठी अपडेट, एसबीआयनं मुदतवाढ मागितली,काय कारणं दिलं सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष..\nसातारायशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा, राष्ट्रवादीच्या अमित कदमांची मागणी, लोकसभेबाबत मोठे संकेत\nधाराशिवशिंदे फडणवीसांची पसंती तानाजी सावंतांना लोकसभेच्या मैदानात उतरणार का लोकसभेच्या मैदानात उतरणार काओमराजेंना रोखण्यासाठी विशेष प्लॅनिंग\nपुणेकोण आहे शिवसेना ठाकरे गटाचे मावळचे उमेदवार संजोग वाघेरे. जाणून घ्या\nकरिअर न्यूजCareer In BCA: कम्प्युटरची आवड आहे मग 'बीसीए' मध्ये करा करिअर; भविष्य बदलेल..\nआरोग्यऑफिसमधल्या या सवयींमुळे वाढू शकते वजन\nफॅशन‘पापा की परी’ राहाचा क्यूट लुक रणबीरच्या घट्ट मिठीत दिसली छकुली, बाबाच्या कपड्यांशी मॅचिंग स्टाईल\nआठवड्याचं भविष्यसाप्ताहिक राशिभविष्य 4 मार्च ते 10 मार्च : या राशींना नशिबाची साथ, व्यापार-उद्योगात प्रगती \nमोबाइललोक दुर्लक्ष्य करत आहेत म्हणून 4G Phone ची किंमत घटली\nनाशिकमधून इसिसला फंडिंग; तिडके कॉलनीतून तरुणाला अटक, सीरियातील महिलेशी कनेक्शन\nमाकड चावले, तर कुणाकडे उपचार घेता मराठा सर्वेक्षणात गजब प्रश्नांची मालिका\n गर्लफ्रेंडचं दुसऱ्याशी चॅटिंग, संतापलेल्या बॉयफ्रेंडने नर्सिंगच्या विद्यार्थिनीला घरातच संपवलं\nराम नव्हे, कामभरोसे मते मागा; उद्धव ठाकरेंचे नरेंद्र मोदींना आव्हान, मुख्यमंत्री शिंदेंवरही हल्लाबोल\nभाजपने शिवराजसिंह चौहान, वसुंधराराजे आणि फडणवीसांना संपवलं, योगीजी जरा जपून राहा : उद्धव ठाकरे\nअरे अक्षता कसल्या वाटता, १५-१५ लाख वाटा, संजय राऊतांनी भाजपला सुनावलं\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिट���झन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nमहाराष्ट्र बातम्या : ऑटो बातम्याव्हायरल बातम्याफोटो गॅलरीआंतरराष्ट्रीय बातम्यासरकारी योजनागुन्हेगारी बातम्यामहाराष्ट्र राजकीय बातम्याकरिअरराष्ट्रीय बातम्यालाईफस्टाईलराशी भविष्यमराठी बातम्या\nमराठी बातम्या : महाराष्ट्र बातम्यामहाराष्ट्रातील ताज्या बातम्याठाणे बातम्यामुंबई बातम्यापुणे बातम्यानाशिक बातम्यानागपूर बातम्याछत्रपती संभाजीनगर बातम्याकोल्हापूर बातम्याअहमदनगर बातम्यानवी मुंबई बातम्या\nक्रीडा : क्रीडा बातम्याक्रिकेट बातम्याविश्व चषक २०२३फुटबॉल\nमनोरंजन : बॉलिवूड बातम्याटीव्ही बातम्यामूव्ही रिव्ह्यूबॉक्स ऑफिस\nलाईफस्टाईल : लाईफस्टाईल बातम्याब्यूटी टिप्सआरोग्य बातम्याप्रेग्नन्सी-पालकत्वरिलेशनशीपफॅशनहोम डेकॉर\nभविष्य : दैनिक राशीभविष्यसाप्ताहिक राशीभविष्यदैनंदिन मराठी पंचांगवाढदिवस राशीभविष्य\nटेक : ताज्या टेक बातम्यामोबाईल रिव्ह्यूटिप्स-ट्रिक्सविज्ञान\nबिझनेस : बिझनेस बातम्याशेअर बाजाररिअल इस्टेट बातम्याव्यवसाय बातम्यापैशाचं झाड\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00876.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.indiatimes.com/maharashtra/pune-news/where-was-ram-lalla-idol-in-the-babri-masjid-when-it-was-being-demolished/articleshow/106946870.cms", "date_download": "2024-03-05T02:27:07Z", "digest": "sha1:CSD4QR3G3O32HS44CGV525VD7ZMUASGS", "length": 21491, "nlines": 88, "source_domain": "marathi.indiatimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "बाबरी मशिद पाडली तेव्हा रामलल्लांची मूर्ती कोठे होती पुणेकर जोशींचं काय योगदान पुणेकर जोशींचं काय योगदान\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nबाबरी मशिद पाडली तेव्हा रामलल्लांची मूर्ती कोठे होती पुणेकर जोशींचं काय योगदान पुणेकर जोशींचं काय योगदान\nRamlalla Idol History: बाबरी मशिदीचा ढाचा पाडला जात असताना त्यामध्ये असलेली रामलल्लाची मूर्ती कोठे होती हा प्रश्न अनेकांना पडतो. जाणून घ्या त्यावेळी रामलल्लाची मूर्ती कोणी सांभाळलेली\nबाबरी मशिद पाडली तेव्हा रामलल्लांची मूर्ती कोठे होती पुणेकर जोशींचं काय योगदान पुणेकर जोशींचं काय योगदान\nम. टा. विशेष प्रतिनिधी, पुणे : बाबरी मशिदीचा ढाचा पाडला जात असताना त्यामध्ये असलेली रामलल्लाची मूर्ती कोठे होती हा प्रश्न अनेकांना पडतो. त्याचे उत्तर आता पुढे येते आहे. ही मूर्ती सांभाळण्याची जबाबदारी पुण्याच्या माधवराव जोशी यांनी पार पाडली होती. माधवराव जोशी यांच्या कन्या व पत्रकार धरित्री जोशी यांनी या बाबतची माहिती ‘मटा’शी बोलताना दिली. त्याचप्रमाणे त्या वेळेस कारसेवेमध्ये सहभागी झालेले राहुल सोलापूरकर व शरद गंजीवाले यांनीही त्याला दुजोरा दिला.\nधरित्री जोशी यांच्या सांगण्यानुसार, रामजन्मभूमीच्या आंदोलनाची सुरुवात झाली, त्याच्या प्रारंभापासूनच माधवराव जोशी त्याचाशी निगडित होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पदाधिकारी राहिलेल्या माधवरावांवर त्या वेळी श्रीराम जन्मभूमी न्यास मंच, महाराष्ट्र प्रदेश समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. या समितीमध्ये गोपीनाथ मुंडे, प्रदीप रावत, जगन्नाथ पाटील, निशिगंधा मोगल या भाजपच्या नेत्यांबरोबरच भिकुजी इदाते, श्रीपती शास्त्री यांच्यासारख्या रा. स्व. संघाच्या पदाधिकाऱ्यांचाही समावेश होता. अशोक सिंघल यांच्या मार्गदर्शनाखाली ही समिती काम करीत होती.\nबाबरी मशिदीच्या विरोधात झालेल्या प्रत्येक कारसेवेमध्ये माधवराव जोशी महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांचे नेतृत्व करीत होते.\n‘डिसेंबरमध्ये अयोध्येला जाण्यापूर्वीही अनेक दिवस माझे वडील याबाबतच्या नियोजनामध्ये व्यग्र होते. आमच्या घरी अनेक मोठ्या नेत्यांची उठबस या काळात व्हायची. अनेक राष्ट्रीय नेत्यांशी वडिलांचा थेट संपर्कही होता. अयोध्येमध्ये काय झाले हे आम्हा कुटुंबीयांना वर्तमानपत्रामधून; तसेच रेडियोवरिल बातम्यांमधून कळत होते. पण वडील नक्की कोठे आहेत, हे मात्र कळत नव्हते. त्याची खुशाली या घटनेनंतर काही दिवसांनी कळली. प्रत्यक्ष घटनेनंतर आठ दहा दिवसांनी वडील घरी परतले,’ असे धरित्री जोशी यांनी सांगितले.\nयाबाबत त्या पुढे म्हणाल्या, ‘आम्ही साहजिकच त्या वेळेस वडिलांना तुम्ही नक्की कोठे होतात हे विचारले. त्यावर त्यांनी सांगितले, की कारसेवक अस्वस्थ झाल्याचे लक्षात आल्यानंतर अशो�� सिंघल यांनी व्यासपीठावरून खाली येऊन मला रामलल्लाच्या मूर्तीच्या संरक्षणाची जबाबदारी दिली. कारसेवक ज्या वेळेस पोलिसांचे कडे; तसेच तेथील तारेचे कुंपण तोडून आत शिरले, त्या वेळेस आम्हीही आत शिरलो. तेथील दरवाजा सर्वप्रथम तोडण्यात आला. त्याच वेळेस काही जण घुमटावर चढण्याचा प्रयत्न करीत होते. दरवाजा तुटल्यानंतर आम्ही आत गेलो आणि सर्वप्रथम मूर्ती ताब्यात घेतली. कोणत्याही स्थितीत मूर्ती या गोंधळात आहे तशीच राहिली पाहिजे ही जबाबदारी माझ्यावर होती. त्यानुसार मूर्ती घेऊन एका कापडात बांधून मी बाहेर आलो. त्या वेळेस कारसेवक बेभान झाले होते. बाबरीचा ढाचा पाडून तेथे मंदिर उभे करायचेच असा निर्धारही ते व्यक्त करीत होते. मी मूर्ती घेऊन काही काळ व्यासपीठाच्या जवळ उभा होतो. त्यानंतर मात्र गोंधळाची परिस्थिती निर्माण झाल्यानंतरच मी मूर्ती घेऊन त्या परिसरातच थोडा लांब जाऊन एक आडोसा बघून थांबलो. मूर्ती कापडामध्ये बांधून कोणाला दिसणार नाही अशी ठेऊन रात्रभर पहारा देत थांबलो. त्यानंतर कारसेवकांनी ढाचा जमीनदोस्त केल्यानंतर तेथे तात्पुरते मंदिर बांधले. त्यानंतर मूर्तीचा शोध सुरू झाला. तेव्हा सिंघल यांनी मूर्ती माझ्याकडे असल्याचे सांगितले. वातावरण काहीसे निवळलेले होते. त्यानंतर मीच ती मूर्ती घेऊन तात्पुरत्या मंदिरामधील चौथऱ्यावर आणून ठेवली. तेथे असलेल्या अनेक साधू महंतांनी त्यानंतर मंत्रोपचार करून ती तेथे स्थापन केली.’\nमोदींची चलाखी अन् संपूर्ण भारतात प्रभूरामासाठी थाळीनाद; अभिनेत्याचा दावा, पण सत्य काय\nधरित्री जोशी यांनी सांगितलेल्या या माहितीला ज्येष्ठ अभिनेते व कारसेवेमध्ये प्रत्यक्ष सहभागी झालेले राहुल सोलापूरकर यांनी दुजोरा दिला आहे. इतकेच नव्हे, तर त्या वेळेस बजरंग दलाचे समन्वयक म्हणून काम करीत असलेले शरद गंजीवाले यांनीही त्याला दुजोरा दिल्याची माहिती जोशी यांनी दिली.\nकिशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा २ वर्षांचा अनुभव आहे आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. जनरल बातम्यासोबतच गुन्हेगारीविषयक बातम्यांमध्ये रस.... Read More\nपुणेबारामतीसाठी शरद पवारांनी हुशारीने टाकाल MJ डाव; बारामतीत अजित पवार तर माढामध्ये भाजपला बसणार धक्का\nॲमेझॉनवर प्री-समर बोनान्झा- एसी आणि रेफ्रिजरेटरवर 55% पर्यंत सूट मिळवा\nपुणेघरात लग्नाला विभक्त कुटुंबही एक होतं; मतभेद असले तरी चर्चेने सोडवू, चंद्रकांतदादांचं स्पष्टीकरण\nLiveMarathi News LIVE Updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स\nAmazon Dell Days वर वेड्या किमतीत लॅपटॉप - सेल 23 फेब्रुवारीपर्यंत थेट\nनाशिकराष्ट्रवादी फुंकणार 'तुतारी'; शरद पवारांची १३ मार्चला निफाडमध्ये पहिली सभा, भुजबळ, भाजप निशाण्यावर\n अंगणवाडीतील पोषण आहारात कीडयुक्त धान्य, कुठं होतोय विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ\nदेशलाचखोर लोकप्रतिनिधींना 'सर्वोच्च' दणका, विशेषाधिकारांचे संरक्षण नाही, १९९८चा निकाल रद्द\nआयपीएलIPLचा हंगाम सुरू होण्याआधी धोनीचा फेसबुकवरून धक्का; नवा हंगाम, नवी भूमिका; कॅप्टन कुलवर अभिनंदनाचा वर्षाव\nधाराशिवशिंदे फडणवीसांची पसंती तानाजी सावंतांना लोकसभेच्या मैदानात उतरणार का लोकसभेच्या मैदानात उतरणार काओमराजेंना रोखण्यासाठी विशेष प्लॅनिंग\nकरिअर न्यूजCareer In BCA: कम्प्युटरची आवड आहे मग 'बीसीए' मध्ये करा करिअर; भविष्य बदलेल..\nआरोग्यऑफिसमधल्या या सवयींमुळे वाढू शकते वजन\nसिनेन्यूजशाहरुखने रामचरणला 'इडली वडा' म्हटल्याने दुखावल्या साऊथ प्रेक्षकांच्या भावना,किंगखानवर वर्णद्वेषाचा आरोप\nटीव्हीचा मामलाजेव्हा वेडी माणसं एकत्र येतात महाराष्ट्राची हास्यजत्रा टीमचा ऑस्ट्रेलियात कल्ला, प्राजक्ता माळीची पोस्ट चर्चेत\nआजचे भविष्यआजचे राशिभविष्य, 5 मार्च 2024 : या राशींचे काम वाढणार, कामात निष्काळजीपणा टाळा \nSharad Mohol Murder: शरद मोहोळ हत्या प्रकरण: आरोपींची ऑडिओ क्लिप हाती, मोठा मासा जाळ्यात अडकणार\nबारामतीतील कृषी क्षेत्रातील उपक्रम कर्नाटकात राबवणार; कर्नाटकाचे कृषीमंत्री एन. चेलुवरयास्वामी यांचे प्रतिपादन\nगुड न्यूज, रामभक्तांसाठी रेल्वेचा मोठा निर्णय,पुण्यातून अयोध्यासाठी सुटणार १५ विशेष रेल्वे गाड्या, जाणून घ्या\nपिकवणाऱ्यापेक्षा खाणाऱ्यांचाच जास्त विचार, देशात शेतकरी हिताचे निर्णय नाहीत; शरद पवार यांची केंद्र सरकारवर टीका\nडिझेलवरील मिडीबस इलेक्ट्रिक करण्याचा प्रयत्न सक्सेसफुल, पहिली बस रस्त्यावर; आता पीएमपीचं मोठं प्लॅनिंग...\nमुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर उद्या सहा तासांचा ब्लॉक, वाहतूक बंद राहणार, वाहनधारकांसाठी महत्त्वाची अपडेट\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nमहाराष्ट्र बातम्या : ऑटो बातम्याव्हायरल बातम्याफोटो गॅलरीआंतरराष्ट्रीय बातम्यासरकारी योजनागुन्हेगारी बातम्यामहाराष्ट्र राजकीय बातम्याकरिअरराष्ट्रीय बातम्यालाईफस्टाईलराशी भविष्यमराठी बातम्या\nमराठी बातम्या : महाराष्ट्र बातम्यामहाराष्ट्रातील ताज्या बातम्याठाणे बातम्यामुंबई बातम्यापुणे बातम्यानाशिक बातम्यानागपूर बातम्याछत्रपती संभाजीनगर बातम्याकोल्हापूर बातम्याअहमदनगर बातम्यानवी मुंबई बातम्या\nक्रीडा : क्रीडा बातम्याक्रिकेट बातम्याविश्व चषक २०२३फुटबॉल\nमनोरंजन : बॉलिवूड बातम्याटीव्ही बातम्यामूव्ही रिव्ह्यूबॉक्स ऑफिस\nलाईफस्टाईल : लाईफस्टाईल बातम्याब्यूटी टिप्सआरोग्य बातम्याप्रेग्नन्सी-पालकत्वरिलेशनशीपफॅशनहोम डेकॉर\nभविष्य : दैनिक राशीभविष्यसाप्ताहिक राशीभविष्यदैनंदिन मराठी पंचांगवाढदिवस राशीभविष्य\nटेक : ताज्या टेक बातम्यामोबाईल रिव्ह्यूटिप्स-ट्रिक्सविज्ञान\nबिझनेस : बिझनेस बातम्याशेअर बाजाररिअल इस्टेट बातम्याव्यवसाय बातम्यापैशाचं झाड\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00876.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.webdunia.com/article/valentine-day-marathi/valentine-week-days-list-2022-122012900058_1.html", "date_download": "2024-03-05T00:26:18Z", "digest": "sha1:AZ5SM7R22APBLZENJVUNSYVK7IFWH5BS", "length": 19022, "nlines": 161, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "Valentine week days list जाणून घ्या व्हॅलेंटाईन वीक लिस्ट, असे व्यक्त करा तुमचे प्रेम - Valentine week days list 2022 | Webdunia Marathi", "raw_content": "मंगळवार, 5 मार्च 2024\nInternational Kissing Day चुंबन घेण्याचे फायदे जाणून घ्या\nKiss Day प्रेम दर्शवणारे Kiss चे 6 प्रकार\nआज तर काय म्हणे \"किस\"डे\n7 फेब्रुवारी - रोज डे\n8 फेब्रुवारी - प्रपोज डे\n9 फेब्रुवारी - चॉकलेट डे\n10 फेब्रुवारी - टेडी डे\n11 फेब्रुवारी - प्रॉमिस डे\n12 फेब्रुवारी - हग डे\n13 फेब्रुवारी - किस डे\n14 फेब्रुवारी - व्हॅलेंटाईन डे\n7 फेब्रुवारी - रोज डे\nरोज डे या दिवशी लोक आपल्या जोडीदाराला गुलाब दे��न त्यांच्या भावना व्यक्त करतात. लाल गुलाब हे प्रेमाचे प्रतीक मानले जाते. गुलाबाच्या वेगवेगळ्या रंगांनी भावनांचे अर्थही बदलतात. जर तुम्हाला या व्हॅलेंटाईन वीकमध्ये एखाद्यावर प्रेम व्यक्त करायचे असेल, तर तुमच्या जोडीदाराला भेट म्हणून फक्त लाल गुलाब द्या. यानंतर तुमचे मन व्यक्त करण्यासाठी तुम्हाला शब्दांची गरज भासणार नाही.\n8 फेब्रुवारी - प्रपोज डे\nजर तुम्ही तुमच्या जोडीदाराला गुलाबाच्या फुलांद्वारे तुमचे मन समजावून सांगू शकला नसाल तर त्याच्याशी थेट बोलणे चांगले. एखाद्या रोमँटिक ठिकाणी किंवा खुल्या गच्चीवर किंवा मॉलच्या मधोमध जिथे तुमला वाटत असेल तेथे गुडघ्यावर बसा आणि तुमचं मन सांगताना जोडीदाराला प्रपोज करा.\n9 फेब्रुवारी - चॉकलेट डे\nचांगली सुरुवात करण्यासाठी काहीतरी गोड आवश्यक आहे. यासाठी चॉकलेट डेच्या दिवशी तुम्ही तुमच्या पार्टनरला चॉकलेट गिफ्ट करू शकता. या दिवसासाठी चॉकलेट्स वेगवेगळ्या आणि अतिशय सुंदर पॅकिंगमध्ये येतात. तुमच्या जोडीदाराला चॉकलेट्स गिफ्ट करून तुम्ही त्यांना दाखवू शकता की त्यांचे प्रेम तुमच्यासाठी किती खास आहे.\n10 फेब्रुवारी - टेडी डे\nभेटवस्तू प्रेम वाढवतात यात शंका नाही. म्हणून टेडी डे या दिवशी तुम्ही तुमच्या जोडीदाराला एक गोंडस लहान टेडी बियर भेट देऊ शकता. मार्केटमध्ये तुम्ही तुमच्या बजेटमध्ये म्हणजे 100 रुपयांपासून 2 हजारांपर्यंत टेडी बेअर खरेदी करू शकता.\n11 फेब्रुवारी - प्रॉमिस डे\nप्रेमसंबंधात वचनबद्धता खूप महत्त्वाची असते. दोन ह्रदयांना जोडणारा हा धागा आहे. वेगवेगळ्या शहरात राहूनही लोकांना आपल्या जोडीदाराशी जोडलेले वाटते. अशा परिस्थितीत 11 फेब्रुवारीला प्रॉमिस डे या दिवशी तुम्ही तुमच्या जोडीदाराला वचन देऊ शकता की त्यांचे प्रेम तुमच्यासाठी नेहमीच खास असेल.\n12 फेब्रुवारी - हग डे\nप्रेमात स्पर्शाची भावना नाकारता येत नाही. प्रेम व्यक्त करण्यासाठी तुम्ही या दिवशी तुमच्या जोडीदाराला मिठी मारू शकता. त्या बदल्यात तुमचा जोडीदारही तुम्हाला प्रेमाने भरलेली जादूची मिठी देत ​​असेल तर समजून घ्या की त्याच्याही हृदयात तुमच्यासाठी अपार प्रेम आहे.\n13 फेब्रुवारी - किस डे\nप्रेमावर किती लिहिलं-वाचलंय कळत नाही. प्रेमातल्या पहिल्या चुंबनाबद्दलही अनेक कवींनी बरंच काही लिहिलं आहे. या दिवशी तुम्ही जोडी��ाराच्या कपाळाचे चुंबन घेऊन, त्याच्या हातांचे चुंबन घेऊन किंवा त्याच्या ओठांचे चुंबन घेऊन तुमचे प्रेम व्यक्त करू शकता. पण त्याआधी हे नक्की जाणून घ्या की तुमचा पार्टनर यासाठी किती कम्फर्टेबल आहे. किस डे या दिवशी तुम्ही तुमच्या पार्टनरला किस करून तुमचे प्रेम व्यक्त करू शकता.\n14 फेब्रुवारी - व्हॅलेंटाईन डे\nएवढ्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर अखेरचा व्हॅलेंटाईन डे येतो. व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत एकांतात शांततापूर्ण क्षण घालवू शकता. जिथे तुम्ही शांत असलो तरी एकमेकांचे मौन अनुभवता येते. हे दिवसभर तुमच्या जोडीदाराच्या नावाने करण्याचा प्रयत्न करा.\nवेबदुनिया वर वाचा :\nIND vs ENG: धरमशाला येथील पाचवी कसोटी जिंकून भारत इतिहास रचणार\nभारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना ७ मार्चपासून धर्मशाला येथे खेळवला जाणार आहे. हा सामना टीम इंडियाला मालिका प्रभावीपणे जिंकण्याची संधी असेल. या मालिकेत भारतीय संघाने यापूर्वीच 3-1 अशी अजेय आघाडी घेतली आहे.\nIPL 2024: सनरायझर्स हैदराबादने बदलला कर्णधार,पॅट कमिन्स होणार नवीन कर्णधार\nसनरायझर्स हैदराबादनेही आपला कर्णधार बदलला आहे. आयपीएल विजेत्या संघाने गतवर्षी संघाचे कर्णधारपद भूषवलेला खेळाडू एडन मार्कराम यांच्याकडून जबाबदारी हिसकावून घेत नवीन खेळाडूकडे ही जबाबदारी देण्यात आली आहे.\nआगीत होरपळून 6 भाविकांचा दुर्दैवी मृत्यू\nमॉरिशस मध्ये एका उत्सवादरम्यान लागलेल्या आगीत होरपळून 6 भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. शिवरात्रीच्या पूर्वी होणाऱ्या एका उत्सवात ही दुर्घटना घडली आहे.\nइस्रोचे प्रमुख एस सोमनाथ कॅन्सरने ग्रस्त\nइंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनचे (ISRO) प्रमुख एस सोमनाथ हे कर्करोगाने त्रस्त आहेत. आदित्य-एल1च्या लॉन्चिंगवेळी त्यांना याची माहिती मिळाली. एका मीडिया वाहिनीशी बोलताना ते म्हणाले की, स्कॅनमध्ये कॅन्सरची वाढ दिसून आली.\nमहागडी लिपस्टिक वरून नवरा-बायकोत घटस्फोट\nनवरा बायकोत भांडण होणं सामान्य आहे. मात्र हे भांडण विकोपाला गेल्यावर त्यांच्यात घटस्फोट होतात. पण एका लिपिस्टिक वरून घटस्फोट होणे हे नवलंच आहे. ही घटना उत्तरप्रदेशातील आग्रा येथे घडली आहे.\nIncrease Height झपाट्याने उंची वाढेल जर लाइफस्टाइलमध्ये केले हे 4 बदल\nउंची वाढणे थांब��े ही अनेक लोकांसाठी प्रचंड तणावाची बाब बनते. जर तुम्हालाही तुमच्या उंचीची काळजी वाटत असेल तर आज आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत ज्याचे पालन करून तुम्ही तुमची उंची सहज वाढवू शकता.\nRelationship : चांगल्या जोडीदारामध्ये हवे हे 5 गुण\nजीवनाच्या प्रवासात प्रत्येक वळणावर आपल्या सोबत एक व्यक्ति असणे गरजेचे असते. जो तुम्हाला नेहमी साथ देईल. जीवनात तुम्ही जेव्हा कठीण प्रसंगातुन जात असतात. तेव्हा तुम्हाला आनंदी ठेवण्याचे काम एक जोडीदारच करू शकतो. जो तुम्हाला समजून घेतो आणि समजावून सांगतो. आणि तुम्हाला जीवनाचा जोडीदार मानतो. प्रेम हे एक असे बंधन आहे जे आपल्या सर्वाना एकमेकांशी जोडून ठेवते. पण जोडीदार शोधणे कठीण असते.\nउपवास रेसिपी : मखाना खीर\nमखाना खीर बनवण्यासाठी सर्वात आधी एक कढईत तूप गरम करून त्यात मखाने फ्राय करून घेणे. मग ते काढून घेणे. आता दूध उकळवून घ्यावे. तसेच आता या उकळलेल्या दुधात मखाने टाकणे. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही मखाने हल्केसे बारीक देखील करू शकतात.\nStrawberry for Love स्ट्रॉबेरी खरोखरच शारीरिक संबंधासाठी फायदेशीर असते का\nStrawberry for Love गोड आणि रसाळ स्ट्रॉबेरी प्रेम आणि इच्छा दर्शवते. हे खाऊन दोघे जवळ येऊ लागतात. त्याचा आरोग्यालाही खूप फायदा होतो. विशेष म्हणजे हे फळ खाण्यासाठी सोलण्याची किंवा बिया काढण्याची गरज नाही. अशात संबंध बनवाताना आनंदासाठी याचा वापर केला जातो. लाल स्ट्रॉबेरी व्यतिरिक्त द्राक्ष, केळी, पीच आणि आंबा ही फळे देखील आनंद मिळवण्याचा एक सोपा मार्ग आहे.\nपाचनसंस्था सुरळीत राहण्यासाठी जेवण केल्यानंतर हे व्यायाम करा\nजेव्हा आपण जेवण करतो, तेव्हा आपले शरीर जेवण पचवण्यासाठी ऊर्जा निर्माण करीत असते. या प्रक्रियेमध्ये आपले पोट जास्त केलेल्या जेवणातून पोषकतत्व वेगळे करते आणि त्यांना शरीराच्या प्रत्येक भागापर्यंत पोहचवते. या प्रक्रियेत आपले शरीर ऊर्जा निर्माण करते. ज्यामुळे आपल्या शारीरिक क्रिया सुरळीत चालण्याकरिता उत्तेजित होतात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00876.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.diliptiwari.com/2016/10/blog-post_19.html", "date_download": "2024-03-05T01:54:05Z", "digest": "sha1:OFNHWGAHZ7T56GLYZP2L4PE236EC5JP5", "length": 25338, "nlines": 363, "source_domain": "www.diliptiwari.com", "title": "Dilip Tiwari: हलक्या पायांची नेते मंडळी", "raw_content": "\nहलक्या पायांची नेते मंडळी\nजळगाव महानगर पालिकेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष बाब म्हणून २५ कोटींचा निधी दिल्याचा आनंदोत्सव साजरा करताना दिवाळीपूर्व मनपाची दिवाळी असे म्हणत सत्ताधारी मंडळींनी फटाके फोडले. दुसरीकडे, याच विषयावर शंकेखोरांचा शिमगा सुरू आहे. राज्यात नगरपालिकांच्या निवडणुका लागल्या आहेत. त्याची आचार संहिता आहे. मग, हा निधी मिळेल का रस्त्यांचे प्रस्ताव इतर योजनेत मंजूर आहेत. मग, मागील प्रस्तावांचे काय रस्त्यांचे प्रस्ताव इतर योजनेत मंजूर आहेत. मग, मागील प्रस्तावांचे काय २५ कोटी खर्चाचा प्रस्ताव नव्याने द्यावा लागेल २५ कोटी खर्चाचा प्रस्ताव नव्याने द्यावा लागेल अशा या शंका आहेत. या संदर्भात सर्वांत महत्त्वाचा मुद्दा हाच की, जळगाव हे महानगरपालिका क्षेत्र आहे. इतर नगरपालिकांच्या निवडणुकांच्या आचारसंहितेचा येथे कोणत्याही कामकाजावर परिणाम शक्य नाही. यापूर्वी इतर निवडणुकांच्या कामकाजाविषयी न्यायालयाने तसे निकाल दिले आहेत. त्यामुळे शंकेखोर मंडळींनी फारशी चिंता न करता मनपाच्या पदाधिकाऱ्यांना त्यांचे काम करु द्यावे.\nखरेतर आज जळगाव शहरातील नागरिकांना हलक्या पायांच्या नेत्यांची माहिती देण्यासाठी हा लेखन प्रपंच आहे. गेल्या ७-८ वर्षांत जळगाव शहराची स्थिती नरकासारखी झाली आहे. त्याला जबाबदार मनपातील सत्ताधारी आघाडी आहे. हे शाश्वत व चिरंतन सत्य आहे. मात्र, जळगावची अवस्था आणखी वाईट करण्यासाठी काही हलक्या पायांची मंडळी प्रयत्न करीत असते, त्याचाही उहापोह कधीतरी जाहीरपणे करायला हवा.\nआता हलके पाय म्हणजे काय हे सांगायची गरज नाही. विकास-विकास असे जनतेसमोर बोलणारी मंडळी जेव्हा पडद्याच्या पाठीमागे विकासाच्या आड येणारी कृत्ये करतात तेव्हा त्यांना हलक्या पायाचे राजकारणी म्हणतात. काही राजकारणी हलक्या कानाचे असतात. काही हलक्या चारित्र्याचेही असतात. आपण फक्त जळगाव शहर विकासाच्या विषयावर कोण हलक्या पायाचे आहेत हे सांगायची गरज नाही. विकास-विकास असे जनतेसमोर बोलणारी मंडळी जेव्हा पडद्याच्या पाठीमागे विकासाच्या आड येणारी कृत्ये करतात तेव्हा त्यांना हलक्या पायाचे राजकारणी म्हणतात. काही राजकारणी हलक्या कानाचे असतात. काही हलक्या चारित्र्याचेही असतात. आपण फक्त जळगाव शहर विकासाच्या विषयावर कोण हलक्या पायाचे आहेत यावर चर्चा करु या.\nजळगाव शहरात सध्या मुख्य रस्त्यांवरील विक्रे��्यांचे अतिक्रमण हटविण्याचा विषय चर्चेत आहे. उच्च न्यायालयाने मनपाच्या बाजूने निकाल देवून अतिक्रमण हटविण्याचा मुद्दा योग्य ठरविला आहे. मनपा आयुक्तपदी संजय कापडणीस असताना बळीरामपेठ व सुभाषचौक हे अतिक्रमण मुक्त झाले होते. मात्र, आयुक्तपदी जीवन सोनवणे येताच अतिक्रमण करणाऱ्यांना पडद्या आडून हलक्या पायांच्या नेत्यांचे पाठबळ मिळाले आहे. अतिक्रमण करणाऱ्या मूठभर लोकांचा मतदार म्हणून हलका विचार करणारी मंडळी शहरातील इतर नागरिकांचा मतदार म्हणून विचार करीत नाही याचे आश्चर्य वाटते. पोलीस यंत्रणेच्या खांद्यावर बंदूक ठेवून मुख्य रस्त्यांवर पुन्हा अतिक्रमण जैसे थे करण्याचा घाट घातला जात आहे. त्यासाठी वेळेवर पोलीस बंदोबस्त न देणे, बंदोबस्तासाठी रक्कम मागणे असे प्रकार पोलीस दल करीत आहे. हे कोणाच्या पाठबळावर सुरू आहे, हे लोकांना समजत नाही का विक्रेत्याकडून रकमा गोळा करुन काही जणांशी व्यवहार झाल्याची सुद्धा चर्चा आहे.\nअतिक्रमण करणाऱ्यांना पर्यायी जागा देण्याबाबत शहर मतदार संघाच्या पहिल्या नागरिकाची भूमिका असावी. तसे करायला कोणाचाही विरोध नाही. अतिक्रमण हटविलेल्यांनी पर्याय स्विकारायला हवा. पण, अगदीच हलके राजकारण करणारे हा विचार समजून घेवू शकत नाही. सार्वजनिक रस्ते हे रहदारीचे आहेत. त्याच्यावर कोणाचाही पिढीजात आणि हक्क म्हणून अतिक्रमणाचा अधिकार नाही. अशावेळी अतिक्रमण करणाऱ्यांना समजावून पर्यायी जागेवर जाण्यास भाग पाडले पाहिजे. पण, सहानुभूती किंवा मानवतेचा बुरखा घालून मतदार संघाचे प्रथम नागरिक हलक्या पायांचे राजकारण करीत आहेत. त्यांच्या या हलक्या राजकारणाचा जळगावकरांनाही वीट आला आहे. केवळ लाटेत निवडून येण्याची संधी मिळाली म्हणून मतदार संघाचे प्रथम नागरिक झाला आहात. तीन वर्षांनंतर कुठे असाल याचा सारासार विचार करायला हवा.\nनशिबाच्या बळावर विधान परिषदेत प्रतिनिधित्व करण्याची संधी दुसऱ्या एका नागरिकाला (यांच्या खऱ्या नागरिकत्वाविषयी पूर्वी विवाद होता) मिळाली आहे. शिंक्याचे तुटले आणि बोक्याचे फावले अशा प्रकारात ही संधी आहे. पूर्वीही १० वर्षे हेच विधान परिषदेत प्रतिनिधित्व करीत होते. त्यांनी विकासाचे एखादे काम केले, असे ऐकिवात नाही. हो पण त्यांनी दलाल (येथे हा शब्द बिचौला किंवा दोन जणांच्या मध्ये व्यवहार घडवू��� आणणारा या अर्थाने आहे) म्हणूनच काम केल्याचे अनेक जण सांगतात. काहींच्या जागेच्या व्यवहारात, काही ठिकाणी स्वतः बांधकामात त्यांनी काम केले आहे. जळगाव एमआयडीसीत परस्पर जागा मिळण्यासाठी प्रयत्न केल्याचेही प्रकरण मागे चर्चेत होते.\nअशा या नेत्याने शहरातील व्यापारी गाळ्यांच्या भाडे प्रकरणातही पैसे गोळा करण्यात महत्त्वाची भूमिका बजावल्याचे लोक सांगतात. कोर्टात जावू, सरकारकडे जावू, मंत्र्यांच्या मध्यस्थीने काम करू असे आश्वासन यांनी दिले होते. त्याचे पुढे काय झाले याचा थांगपत्ता नाही. व्यापाऱ्यांच्या डोक्यावर टांगती तलवार कायम आहे.\nनियुक्तीच्या बळावर काम करणारी हलक्या पायांची मंडळी जास्त कुरापतीखोर असतात. मात्र, त्यांची वाणी नम्र असते. कपाळावर टीळा असतो. त्यांना ओळखायला जरा वेळ लागतो. विषय फिरून पुन्हा जळगाव शहराला मुख्यमंत्र्यांनी २५ कोटी रुपये दिल्याच्या मुद्द्यावर येतो. मुख्यमंत्री जेव्हा जळगाव विमानतळावर आले तेव्हा ते तेथील आरामकक्षात बसले होते. तेथे जळगावचे महापौर व उपमहापौर ही उपस्थित होते. अशा प्रसंगी हे नियुक्त केलेले हलक्या पायांचे प्रतिनिधी पोलीस अधीक्षकांना म्हणाले, फक्त आमच्या आमदार व खासदारांना येथे थांबवा. इतरांना बाहेर काढा. या प्रवृत्तीच्या माणसाला हलक्या पायांचाच नाही तर हलक्या बुद्धीचाही म्हणावे लागेल. जो शहराचा प्रथम नागरिक आहे, त्याला बाहेर काढण्यासाठी पोलिसांना कशाला वापरतो रे बाबा, तू स्वतःच सांग ना वाईटपणा त्या अधिकाऱ्यांच्या अंगाशी कशाला आणतो \nशहराच्या राजकारणातील हलक्या पायांचे इतर अनेकही नेते आहेत. त्यांचाही समाचार योग्य वेळी घेवू या. येथे जळगावकरांसाठी एकच मुद्दा महत्त्वाचा आहे. तो म्हणजे, या शहरासाठी, येथील जनतेसाठी कोणी खुपच इमाने, ऐतबारे, विश्वासाने व प्रामाणिकपणे काम करीत आहे असे काही दिसत नाही. त्यामुळे हलक्या पायांच्या नेत्यांचे किस्से चर्चेत आले की, ते अधिकाधिक लोकापर्यंत पोहचवा. अशा नेत्यांची माहिती जळगावकरांना होवू द्या. अशा नेत्यांना खुलेपणाने प्रश्न विचारायचे धाडस करा. आपल्या मतांवर ही मंडळी निवडून येतात, याचे नेहमी भान ठेवा. नेते हलक्या पायांचे झाले म्हणून जनतेने आपले पाय रोवून उभे राहणे आवश्यक आहे. तीच पुढील काळात गरज आहे. दुसऱ्यांच्या भवशावर अच्छे दिन येत न���ही, हे पुन्हासमजून सांगायला हवे का \nताजा कलम – जळगावच्या राजकारणात हलक्या पायांचे नेते हा शब्दप्रयोग कालपासून सुरू झाला आहे. जामनेर येथे मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला जायचे नाही असे ठरवूनही नंतर काही नेते मंडळी तेथे पोहचली. मुख्यमंत्र्यांचे भाषण सुरू असताना ही मंडळी व्यासपीठावर गेली. त्यांना काय म्हणावे असा प्रश्न काही वाचकांनी विचारला आहे.\nअजून एक माहिती - २५ कोटींचा निधी कोणाच्या प्रयत्नामुळे मिळाले यावर आता चर्चा सुरू आहे. खाविआ नेते म्हणतात, जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्यामुळे निधी मिळाला. आमदार सुरेश भोळे म्हणतात, मी व एकनाथराव खडसे यांनी केलेल्या प्रयत्नामुळे हा निधी मिळाला. योगायोग असाही आहे की, दीपककुमार गुप्ता या आरटीआय कार्यकर्त्यानेही यासाठी पत्रापत्री केली होती. हा निधी घोषणा होवून १९ महिने उशीरा मिळाला याचा दोष कोणीही घेण्यास तयार नाही.\nअकसर लोग 12वीं क्लास पास करके महीना 6000 से 15000 रुपये तक ही\nकमाते है और पूरी जिंदगी एसे ही काम करते है पर उन लोगो को ये नही पता\nहोता की india से बहार के लोग हमसे कई गुना आगे होते है और वो लोग\nपढाई के साथ साथ इंतना पैसे कमाते है जितनी एक CA का होता है इसकी\nएक ही बजह है की इंडिया के लोग networking में विश्वास नही करते और\nहम लोग सोचते है की बिना कुछ किये ही सब मिल जाये दोस्तों हर काम मे\nमेहनत करना पड़ता है बिना कुछ किये आपको कुछ हासिल नही होगा\nइंडिया का गरीबी का कारण भी ये ही है तो दोस्तों अब में आपको एक\nऐसा platform के बारे में बातउंगा जिसमे बिना कोई पैसा लगाये आप लोग\nलाखो तक कमा सकते है उसके लिए आपके पास android मोबाइल होना\nबहुत जरुरी है अब आपको अपने android मोबाइल के अंदर एक play store app\nके अंदर जाना है और champ cash लिख के उस app को डाउनलोड करना है\nजब app डाउनलोड हो जायेगा आपको रजिस्टर करना है और sponsor\ncode : 321260 लिख कर उस id को पूरा करना है जैसे ही id बनके तैयार हो\nजायेगी तो आपके सामने एक task होगा उसमे कुछ app दिए होंगे उन सभी\napp को एक एक करके डाउनलोड करना है और उन्हें 2 से 3 मिनट तक चलना है\nजैसे ही आप task पूरा कर लोगे तो आपको $1 dollar आपके champ cash\nwallet में मिल जायेगा ज्यादा पैसे कमाने के लिए आपको आपने friends\nको invite करना है जब आपके friends id बनाकर task पूरा कर लेंगे तो आपको\n$0.300-$600 dollar मिलेगा जब आपके फ्रेंड किसी और को invite करेंगे तो\nऔर उन्होंने टास्क पूरा कर लिया तो भी आपको पैसे मिलेगे औ�� ऐसे 7 लेवल\nतक चलता रहेगा देर मत कीजिए जल्दी से champ cash डाउनलोड करे\nजळगाव पीपल्स सहकारी बँक\nविधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00877.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://kranti-news.in/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%A4%E0%A4%B0/", "date_download": "2024-03-05T01:33:32Z", "digest": "sha1:O54E47FGMJW33HCPTLU3UNINJ64J63XO", "length": 10627, "nlines": 75, "source_domain": "kranti-news.in", "title": "पालकांना अस्वस्थ नाही तर आश्वस्त करा-मुख्यमंत्री > Kranti news", "raw_content": "\nविश्वसनीय बातम्या अणि माहिती\nयांचा शोध घ्या :\nHome > आणखी... > पालकांना अस्वस्थ नाही तर आश्वस्त करा-मुख्यमंत्री\nपालकांना अस्वस्थ नाही तर आश्वस्त करा-मुख्यमंत्री\nकोविड विरुद्धच्या लढ्यात डॉक्टर्सना मोठ्या प्रमाणावर सहभागी करून घेण्याच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेस वाढता प्रतिसाद असून आज या उपक्रमाच्या दुसऱ्या टप्प्यात राज्यातील ६ हजार ३०० बाल रोग तज्ज्ञांना राज्य शासनाच्या कोविड विषयक बाल रोग तज्ज्ञ टास्क फोर्सने वैद्यकीय उपचाराबाबत व्यवस्थित मार्गदर्शन केले. मुलांमध्ये कोविड आणि कोविडशी संबंधित मानसिक व भावनिक आरोग्याकडे लक्ष देण्यावर देखील चर्चा झाली.लहान मुलांमधील संसर्गाबाबत बेसावध राहू नका,वेळीच डॉक्टरला दाखवा,कोविडविरुद्धची आपली एकजुटीची साखळी मजबूत ठेवून या विषाणूला पराभूत करू,डॉक्टर्सनी देखील मुलांच्या पालकांना अस्वस्थ नाही तर आश्वस्त करावे,योग्य मार्गदर्शन करावे.कोरोनाचा धोका पूर्णत:टळलेला नाही हे लक्षात घ्या.असे यावेळी मुख्यमंत्री म्हणाले.\nराज्य शासनाने बाल रोग तज्ज्ञांच्या टास्क फोर्सची स्थापना केली असून डॉ.सुहास प्रभू हे या अध्यक्ष तर डॉ.विजय येवले, डॉ. परमानंद आंदणकर हे सदस्य आहेत.या तज्ज्ञांनी लहान मुलांमधील कोविड संसर्गावर मार्गदर्शन केले तसेच वैद्यकीय उपचाराबाबत विस्तृत माहिती दिली.यावेळी मुख्य टास्क फोर्सचे डॉ.संजय ओक,डॉ.शशांक जोशी, डॉ.तात्याराव लहाने यांनी देखील यावेळी सुचना केल्या.\nयावेळी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, कोरोनाविरुद्ध आपण जी लढाई लढतो आहोत त्यात पूर्ण यश नाही पण रुग्णसंख्या नियंत्रणात ठेवण्यात आपल्याला यश येतेय पण यात तुम्ही सगळे डॉक्टर्स, आरोग्य यंत्रणा, सरकारला सहकार्य करणारे सर्व पक्षांचे लोक, सर्वसामान्य नागरिक यांचे हे यश आहे,मी केवळ निमित्तमात्र आहे.माझी टीम मजबूत व कुशल आहे.\nकोविडग्रस्त मुलांना स्तनपान,अंगणवाडी सेविकांची भूमिका,यावेळी त्यांनी मुलांमध्ये सौम्य, मध्यम आणि तीव्र स्वरूपाचा संसर्ग कसा ओळखावा, सीटी स्कॅन सरसकट मुलांमध्ये करू नये,मुलांमध्ये सहव्याधी फारशा नसतात पण ज्यांच्यात आहेत त्याना कसे उपचार करावेत,कोविडग्रस्त मुलांची काळजी घेताना पालकांनी नेमकी काय काळजी घ्यावी, मास्क,हात धूत राहणे ही काळजी कशी घ्यावी, घरातील ज्येष्ठ सदस्यांना कोविडग्रस्त मुलांपासून कसे दूर ठेवावे,कोविडमुळे मुलांमधील फुफ्फुसाचा संसर्ग, मधुमेही टाईप एक मुलांच्या बाबतीत उपचार, मुलांसाठी ६ मिनिटे वॉक टेस्ट कशी करावी,घरी विलगीकरणातील मुलांच्या उपचाराचा प्रोटोकॉल कसा असावा,अशा मुलांना कोविड काळजी केंद्रात घेऊन जाण्याची नेमकी परिस्थिती कशी ओळखायची,कोविडमधील मुलांना खाण्यापिण्याची काय पथ्ये असावीत, अशा मुलांना बीसीजी व इतर लसींच्या बाबतीत काय करावे,मुलांमध्ये म्युकरमायकोसीसची किती शक्यता असते,मुलांमध्ये हायपोक्सिया होतो का मुलांना नेमकी कोणती लस द्यावी, लहान मुलांना मास्क घालावा किंवा नाही याबाबत तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.\nPrevious जि.प.सदस्य मा.मदन दराडे सर यांच्या पाठपुराव्यास यश उद्या होणार प्राथमिक शिक्षकांचे लसीकरण\nNext कालिदास मंडळाने जपले सामाजिक भान,४५० किलो धान्याची केली मदत\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nआपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत\nपुढील वेळेच्या माझ्या टिप्पणी साठी माझे नाव, ईमेल आणि संकेतस्थळ ह्या ब्राउझरमध्ये जतन करा.\nबार्शी तालुका शिक्षक सेनेच्या अध्यक्ष पदी युवराज जगताप\nसूरत चेन्नई ग्रीनफिल्ड महामार्ग नुकसान भरपाई रक्कम, बार्शी तालुक्यात उपजिल्हाधिकार्‍यांचा गावभेट दौरा\nअखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून यशस्वीतांचा सत्कार\nयांचा शोध घ्या :\nबार्शी तालुका शिक्षक सेनेच्या अध्यक्ष पदी युवराज जगताप\nसूरत चेन्नई ग्रीनफिल्ड महामार्ग नुकसान भरपाई रक्कम, बार्शी तालुक्यात उपजिल्हाधिकार्‍यांचा गावभेट दौरा\nअखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून यशस्वीतांचा सत्कार\nमहात्मा बसवेश्वर सामाजिक समता-शिवा पुरस्कारअर्ज करण्याचे आवाहन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00877.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://news66daily.com/archives/date/2023/02", "date_download": "2024-03-05T01:40:37Z", "digest": "sha1:GBVP4HTBC4NNFIPWYRL2DTR3PFPRWLNI", "length": 14077, "nlines": 107, "source_domain": "news66daily.com", "title": "February 2023 - News 66 Daily", "raw_content": "\nलावणी वर काय नाचली हि बाई पहा\nमित्रानो लग्न म्हटले कि नवरा नवरी दोघांच्या घरी आनंदसह वातावरण असते. लगीनघाई म्हटलं कि दोन तीन महिन्या अगोदर पासूनच लग्नाच्या तयारीला सुरुवात होते. मुली पण आजकाल लग्नमांडवात नवरा नवरींना नाचत पोहचवतात. नवीन नवीन डेकोरेशन वेगळेपण लोक शोधून काढत असतात. तुम्ही आजवर अनेक लग्न पाहिले असतील. लग्नांच्या सगळीकडे विविध पद्धती असतात. कोणाकडे हळदी खूप जोरात असते […]\nया गोड मुलीने केला सुंदर डान्स\nनाचणे हि देखील एक कला आहे. नाचण्यामध्ये जो आनंद आहे तो आनंद म्हणजे पार्टी म्हणता येईल. फक्त खाणे पिणे यालाच पार्टी म्हणत नाहीत तर नाचणे देखील त्यात येते. वरातीमध्ये तुम्ही डान्स केला असेलच तसेच हळद देखील असेल ज्यामध्ये तुम्ही डान्स केला असेल. काही लोकांना नाचायला खूप आवडते मात्र असे खूप कमी लोक असतात जे नाचतच […]\nमुलींनी केला बँड च्या आवाजावर सुंदर डान्स\nFebruary 28, 2023 adminLeave a Comment on मुलींनी केला बँड च्या आवाजावर सुंदर डान्स\nलग्न धुमधाम करावे असे अनेकांना वाटते. घरातील शेवटचे लग्न असेल किंवा लग्न एकदाच होत असे अनेकांचे विचार असतील त्यामुळे ते मोठे व्हावे असेच सर्वाना वाटत असते. खूप कमी लोक आहेत जे कोर्ट मॅरेज करून पैसे वाचवतात आणि ते पैसे भविष्यासाठी ठेवतात. पण ते तुम्हाला कितपत योग्य वाटते हे आम्हाला नक्की सांगा कारण माझ्या नजरेत ते […]\nशर्ट घालून मुलगी काय नाचली बघा\nप्रत्येकाची आवड ही वेगळी असते आणि बरेचजण त्याची जोपासना सुद्धा करतात. आवडीच्या पुढे वयाची काही किंमत नाही. आपल्याला जे पाहिजे ते करण्यात खूप आनंद मिळतो आणि त्यातूनच जगण्याची इच्छा आणि उत्साह सुद्धा मिळतो. आज असाच एक सुंदर व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलो आहे जो पाहून तुमचे मन खूप प्रसन्न होईल. प्रत्येकाला आठवणी असतात आणि एकदा त्या […]\nवहिनी ने केला सुंदर डान्स पाहून खुश व्हाल\nFebruary 26, 2023 adminLeave a Comment on वहिनी ने केला सुंदर डान्स पाहून खुश व्हाल\nतुम्ही आजपर्यंत अनेक जणांना पाहिले असेल की, त्यांना डान्स करायला खूप आवडतो. वेगळे वेगळे डान्स प्रकार असलेले अनेक प्रकारचे व्हिडिओ तुम्ही सोशल मीडियावर आजपर्यंत पाहिले असतील. प्रत्येकजण नवीन काहीतरी करण्याचा प्रयत्न करत असतो. कोणत्याही गोष्टीची आवड असेल तर त्यावेळी त्या व्यक्तीचे वय महत्वाचे नसते. तुम्हाला ही ज्यावेळी तुम्ही तुमच्या आवडीची गोष्ट करता तेव्हा आनंद नक्कीच […]\nनव्या नवरीने नाचून केलं सर्वाना वेड कंबर तर अशी\nFebruary 26, 2023 adminLeave a Comment on नव्या नवरीने नाचून केलं सर्वाना वेड कंबर तर अशी\nडान्सचे आपल्याकडे खूप प्रकार आहेत. त्यामध्ये लावणी, टिपऱ्या, गणपती डान्स असे अनेक डान्स प्रकार आहेत. प्रत्येक भागांत तिथल्या भागानुसार डान्स केला जातो. अनेक जाती धर्माचे लोक आपल्या देशात राहत असल्याने त्यांच्यानुसार त्यांच्या रूढी, परंपरा, भाषा यांच्यात बरेच बदल असतात. अनेक जणांना टीव्ही वर येणारा आदेश बांदेकर यांचा ‘होम मिनिस्टर‘ हा कार्यक्रम ओळखीचा असेल. यामध्ये आदेश […]\nमित्रासोबत मुलगी सुपर नाचली\nआपल्याकडे अनेक रीतिरिवाज असतात आणि ते अनेक ठिकाणी जोपासले ही जातात. परंतु काळानुसार आता बऱ्याच गोष्टी नाहीशा होत जात आहेत. अशातच तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे जो तुम्ही एकदा नाहीतर बऱ्याच वेळा पाहाल. तुम्हालाही माहीत आहे की, आपल्याकडे लग्न म्हणले की बऱ्याच गोष्टी येतात. लग्नाच्या तयारीला खूप आधीपासूनच सुरुवात केली जाते. कारण लग्नाच्या […]\nएक भीगी हसीना गाण्यावर दाखवल्या सुंदर अदा\nFebruary 26, 2023 adminLeave a Comment on एक भीगी हसीना गाण्यावर दाखवल्या सुंदर अदा\nडॉल्बी किंवा बँजोचा आवाज कानावर पडला की सगळ्यांचेच नाचायचे मन होते. काहींना दुसऱ्यांचा डान्स बघायला आवडतो तर काहींना स्वतःला तिथे जाऊन नाचायला आवडते. तुम्ही लहान मुलांना वरातींमध्ये नाचताना पाहिले असेल. आजकालच्या लहान मुलांना कसे नाचावे किंवा कोणतीही गोष्ट कशी करावी हे सांगायची गरज लागत नाही. लहान मुलांना नाचतानाचे तुम्ही अनेक व्हिडिओ पाहिले असतील परंतु आजचा […]\nनवरीने नाचून केलं नवऱ्याला खुश\nनमस्कार मित्रानो आज आपण रोजप्रमाणेच एक नवीन व्हिडीओ घेऊन आलो आहोत. आपल्याकडे हिंदू संस्कृती आहे आणि हि संस्कृती खूप प्राचीन असल्याचे देखील सिद्ध देखील झाले आहे. हजारो लाखो वर्ष जुन्या हिंदू देवांच्या मुर्त्या सापडल्या आहेत. यातूनच आपला धर्म आणि संस्कृती किती जुना आहे ते समजून येते. आपली हीच संस्कृती अजून देखील अनेक लोक जपताना दिसून […]\nनाचनारीने अदा दाखवून पागल केल लोका���ना\nFebruary 25, 2023 adminLeave a Comment on नाचनारीने अदा दाखवून पागल केल लोकांना\nजवळपास सर्वांच्या आयुष्यात आठवणीत राहणाऱ्या गोष्टींपैकी शाळा किंवा कॉलेज यांच्या आठवणी जास्त असतात. या वेळी आपण आपल्याला पाहिजे तसे वागत असतो. अनेक कार्यक्रम सुध्दा आयोजित केले जातात आणि विविध योजना राबविल्या जातात. वार्षिक स्नेहसंमेलनात तर जवळपास अनेक जणांनी सहभाग नक्की घेतला असेल आणि स्टेजवर जाऊन लोकांची करमणूक केली असेल. आता अनेक कॉलेज असे आहेत जिथली […]\nहे मिश्रण चेहरा एका दिवसात इतका गोरा होईल की सर्वजण पाहताच राहतील,पार्टीला किव्हा कुटेही फिरायला जाण्यापूर्वी एक वेळेस चेहऱ्याला लावा …\nगुलाबाचे झाड दोनच दिवसात हिरवेगार होऊन फुलांनी भरून जाईल,फक्त एक रुपयांची ही एक वस्तू गुलाबाच्या झाडाला टाका …\nभाताची चव चौपट वाढेल, मोकळा भात बनवण्याची सोप्पी पद्धत,तांदूळ शिजवताना त्यात टाका ही एक वस्तू\nबदलून टाकेल तुमचं नशिब.. दूर करणार सर्व समस्या..एक तांब्याभर पाणी.. दूर करणार सर्व समस्या..एक तांब्याभर पाणी.. \nहवं ते सर्व मिळेल‌..15 दिवसात अनुभव घ्याल.पाणी पिताना बोला ‘हे’ 2 शब्द.. \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00877.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mehtapublishinghouse.com/book-details/CHEAPER-BY-THE-DOZEN/751.aspx", "date_download": "2024-03-05T00:01:02Z", "digest": "sha1:HKKST633PWZMIBYHFU2ZDWYZJIAC34JU", "length": 52896, "nlines": 208, "source_domain": "www.mehtapublishinghouse.com", "title": "CHEAPER BY THE DOZEN | FRANK BUNKER GILBRETH,ERNESTINE GILBRETH CAREY | MANGALA NIGUDKAR", "raw_content": "\nपुरस्कार विजेती पुस्तके :\nशासनमान्य यादीतील पुस्तके :\nफ्रंक गिलबर्ट या गृहस्थावर त्यांच्या एका मुलाने व मुलीने मिळूल लिहिलेले पुस्तक चरित्रवजा असूनही, ते इतके मनोवेधक व मनोरंजक आहे, की पूर्ण केल्याशिवाय खाली ठेववत नाही.हे गृहस्थ व्यवसायाने इंजिनीअर कमीत कमी वेळात जास्तीत जास्त कामे कुशलतेने कशी करावीत, यावर ते संशोधन करत व त्याचे आपल्या मुलांवर प्रयोगही करुन पाहत. खास वेळ न खर्चता, स्नान करता-करता, फ्रेंच भाषेच्या टेप्स ऐकवून त्यांनी मुलांना उत्तम फ्रेंच बोलायला शिकविले होते. असे अनेक प्रयोग त्यांनी आपल्या मुलांवर केले होते. त्यांची फिल्म त्या वेळी अनेक अमेरिकन चित्रपटगृहांत दाखवली जात असे. इतके तिथल्या लोकांना त्यांच्या शिक्षणपद्धतीचे कौतुक वाटत असे.आपल्याकडील जास्तीत जास्त लोकांनी ते वाचावे व अमलात आणावे, असे वाटले, म्हणूनच त्याचा हा अनुवाद सिद्ध करून सुज्ञ वाच��ांसमोर ठेवला आहे.\nलग्ना नंतरच्या पहील्याच प्रवासात फ्रँक आणि लिली या दोघांनी ठरवले की आपल्याला बारा मुलं असावीत . फ्रँक ला मूलं आवडायची आणि लिलीला झालेली मूलं आवडू लागली . \" चिपर बाय द डझन \"ही शंभर वर्षापूर्वी लिहीली गेलेली भन्नाट विनोदी सत्यघटनेवरची कादंबरी . याला आ्मकथन म्हणावे लागेल , कारण त्या बारा मूलांपैकी बहीणभाऊ या दोघांनी मिळून त्या कुटूंबाची मजेदार कहाणी लिहीलीय . फ्रँक जुनियर व अर्नेस्टाईन यांनी फक्त 140 पानांत कादंबरी संपविलीय . पुस्तक हातात घेतले व सुरु झाला स्वतःशीच हासरा संवाद . दररोज हसता यावे यासाठी थोडेथोडे करून आठ दिवसात कादंबरी संपवीली . शैक्षणिक , गतिविषयी , वेळाविषयी अश्या कांही भन्नाट कल्पना अमलात आणल्यात की बस्स् . फ्रँक स्वतः इंजीनीयर . अमेरीकेतील व जर्मनीतील मोठ मोठ्या कंपनींचा सल्लागार .कमीत कमी वेळात जास्तीत जास्त काम अचुकपणे कसे करावे यावरचे धडे देण्यासाठी फ्रँक ला बोलावले जायचे . आजच्या भाषेत \"मॅनेजमेंट गुरु \" . सर्व संकल्पना घरी अमलात आणल्या जायच्या यातूनच फक्त सतरा वर्षात बारा मुलांचे कुटूंब उभे राहीले . अनेक उपक्रमांचा जनक , स्वतःच्या शैक्षणिक कल्पना त्यावेळी थियेटर मध्ये दाखविल्या जायच्या .. लिलीही कांही कमी नव्हती . ती होती निष्णात भाषणतज्ञ . तिच्या भाषणांचे कार्यक्रम व्हायचे . एवढ्या प्रचंड कुटूंबात प्रत्येकजन शिस्तीत प्रगती करतोय ही खरेच कमालीची गोष्ट आहे . एक दोन मूलांना सांभाळताना होणारी कसरत आठवली की बारा मूलांचा सांभाळ ही भयावह कल्पना वाटतेच . कादंबरी वाचावीच कारण बेस्टसेलर आहे , त्याच कादंबरी वर छानसा सिनेमाही पाहाच. अनेक भाषात भाषांतरे झालीत. पानापानात छाटे छोटे विनोद व नवनवीन प्रयोग , हास्याचे फवारे , कुणीतरी पाहतय म्हणून चोरून हासण्याचा नवीन प्रकारही वाचताना घडतोच . ... दयानंद पोतदार ..... ...Read more\nचीपर बाय दी डझन हे फ्रॅंक गिलब्रेथ या गृहस्थावर त्याच्या फ्रॅंक ( ज्यू.) या मुलाने आणि अर्नेस्टाईन या मुलीने मिळून लिहिलेले चरित्रवजा पुस्तक.हे गृहस्थ व्यवसायाने इंजिनिअर.कमीत कमी वेळात जास्तीत जास्त कामे कशी करावीत यावर ते संशोधन करत व त्याचे प्रयोगी आपल्या मुलांवर करून पहात.त्यांची फिल्म त्यावेळी अनेक अमेरिकन चित्रपट गृहात दाखवली जात असे.इतके तिथल्या लोकांना त्यांच्या शिक्षणपद्धत��चे कौतुक वाटत असे.सुरुवातीला हा अनुवाद स्त्री मासिकात क्रमशः प्रकाशित करण्यात आला.अनेक ठिकाणांहून मूळ पुस्तकाची चौकशी करणारी तसेच फ्रॅंक गिलब्रेथ यांच्या पद्धती वापरून आपण आपल्या मुलांना शिकवणे सुरू केल्याबाबतची वाचकांची पत्रे आली व मग किर्लोस्कर प्रकाशनाने हे पुस्तक प्रकाशित केले. फ्रॅंक व त्यांची पत्नी लिली हे विलक्षण जोडपं होतं. आपण दोघं जे काम हाती घेऊ ते निश्चितच उत्तम आणि यशस्वी होणार याचा त्यांना पूर्ण विश्वास असे आणि तसं ते होतही असे.लग्न झाल्यावर फ्रँकनी आपल्याला एक डझन मुलं पाहिजेत असं सांगितलं होतं आणि लिलीनं त्यांच्या म्हणण्याला दुजोरा दिला होता.त्यांना बारा मुलं झाली.त्या सर्वांना त्यांनी कसं वाढवलं याविषयी हे पुस्तक अत्यंत रंजक आणि उद्बोधक पद्धतीनं माहिती देतं. मुलांच्या स्नानगृहात ग्रामोफोन्स ठेवून त्यावर भाषांच्या तबकड्या लावायची त्यांनी सोय केली.मुलांनी स्नान करताना,दात घासताना,केस विंचरताना, त्या तबकड्या लावून फक्त ऐकायच्या असत.त्यामुळे अल्पावधीत मुलं जर्मन आणि फ्रेंच बोलण्यात तरबेज झाली.स्नानगृहात तक्ते लावलेले असत.त्यावर प्रत्येकानं स्नान,दात घासणे,केस विंचरणे, आदि कामांना किती वेळ लागला ती सर्व माहिती दररोज भरून सही करायची असे.यांतून सर्व कामे नीट आणि झटपट करण्याची मुलांना प्रामाणिक सवय लागली.सर्व प्रकारची गणितं झटपट करण्याच्या पद्धतीही त्यांनी मुलांना शिकवल्या होत्या. त्यांनी घरातील सर्व कामे करणे,निर्णय घेणे,यांसाठी व्यवस्थापन समिती निर्माण केली होती.साफसफाई,गवत काढणे,कुंपण रंगवणे,अशा सर्व कामांची निविदा पद्धत होती.कमीत कमी रक्कम आकारणाऱ्या मुलाला काम मिळे,मात्र ते त्याला पूर्ण करावे लागे. यातून मुलांना काटकसर,जबाबदारी,पैशाचं मूल्य,आदि महत्वाच्या मूल्यांचा संस्कार मिळाला. बायको आणि सर्व मुलांना घेऊन फ्रॅंक कुठेही जात त्यावेळी या साऱ्यांना पहायला गर्दी होत असे.ही सारी मुलं पिवळट तांबूस केसांची होती.दर्शकातील कुणीतरी विचारे,` ही एवढी गाजरं कशी काय वाढवता भाऊ या एवढ्या मुलांना खाऊपिऊ तरी कसं घालता,मिस्टर या एवढ्या मुलांना खाऊपिऊ तरी कसं घालता,मिस्टर ` त्यांना फ्रँक उत्तर देत,` डझनावारीनं साऱ्या गोष्टी स्वस्त पडतात,नाही का ` त्यांना फ्रँक उत्तर देत,` डझनावारीनं साऱ्य��� गोष्टी स्वस्त पडतात,नाही का ` म्हणून या पुस्तकाचं चीपर बाय दी डझन हे चपखल नाव आहे.एवढी मुलं असूनही फ्रँकनी त्यांना उत्कृष्ट शिक्षण आणि संस्कार दिले.प्रत्येक गोष्टीचं मूल्य,महत्व मुलांच्या लक्षात आणून देण्याची त्यांची हातोटी अनोखी होती.एकदा घर बदलायची वेळ आल्यावर त्यांनी सर्वांना गाडीत घातलं आणि एका अत्यंत दुरावस्थेतल्या घराजवळ नेलं.सगळी अगदीच नाराज झाली आणि आपण कोणत्याही परिस्थितीत या घरात राहणार नाही,असं मुलांनी घोषित केलं. मग ते त्यांना ठरलेल्या घरी घेऊन गेले.मुलं खुष झाली आणि हेच घर ठरलेलं होतं तर आधीच इथे का आणलं नाही,असं मुलांनी विचारल्यावर त्यांनी सांगितलं, `आधीच तुम्हाला इथं आणलं असतं तर तुम्ही या घरातही दोष काढले असतेत, पण दुरावस्थेतलं घर पाहून आल्यामुळे आता या घरात तुम्हाला दोष दिसणार नाहीत.` डझनभर मुलांवर सतत लक्ष ठेवणं सोपं नसतं. त्यातूनही कधी कधी गमती व्हायच्या. एकदोन वेळा मुलं चुकण्याचे प्रसंग आले आणि मग कुठूनही परतताना मुलांना एका ओळीत उभं करून हजेरी घेण्याचा परिपाठ सुरू झाला. एवढं मोठं कुटुंब असूनही लिली रांधा वाढा उष्टी काढा यातच सतत गुंतलेली नसे.तिचीही व्याख्यानं, प्रवास असं सारं सुरू असे.तिच्या व्यक्तीत्व विकासाच्या आड घराची जबाबदारी कधीच आली नाही.मुलांच्या संगोपनात लिलीच्या बरोबरीनं फ्रँकचा सहभाग असे.एकदा लिली अशीच कामासाठी बाहेर जाणार असते आणि फ्रँक मुलांवर लक्ष ठेवणार असतो. लिली साऱ्या सूचना देऊन जाते.काम संपल्यावर ती परतते आणि कुणी त्रास दिला नाहीना याची चौकशी करते. पलीकडे हिरमुसून बसलेल्या एक मुलाकडे निर्देश करत फ्रॅंक तिला सांगतो,` काही विशेष नाही,फक्त तो मुलगा जरा गडबड करत होता, पण एक चपराक दिल्यावर बघ कसा शांत बसलाय.` त्यावर लिलीनं त्याच्या लक्षात आणून दिलं की,तो त्यांचा मुलगा नव्हता,शेजाऱ्यांचा होता.केवळ त्याचे केसही तांबूस असल्यानं फ्रँकला तो आपला मुलगा वाटला होता.अशा बऱ्याच गमतीजमती या पुस्तकात आहेत.एकदा एक संतती नियमनाची प्रचारिका त्यांच्याकडे येते आणि तुम्ही या कार्याचा प्रचार करा असं लिलीला सांगते आणि लिलीची बारा मुलं पाहून तिला फेपरं यायची वेळ येते. फ्रॅंक तसा कांहीसा पुराणमतवादीच असतो.मुलींनी पारदर्शक अंतर्वस्त्र घालणं, पातळ पायमोजे घालणं, केस कापणं, रंगभूषा करणं,उं��� टाचांचे बूट घालणं, नखरंग लावणं,जाझ संगीत ऐकणं,मुलांशी मैत्री करणं,अशा बऱ्याच गोष्टी त्याला आवडत नसत.पण हे सारं मुलांच्या काळजीपोटी होतं.या माणसानं आयुष्यभर अनावश्यक हालचाली टाळून कामातली गती कशी वाढवावी याचाच ध्यास घेऊन काम केलं होतं.एकदा कुणीतरी त्याला विचारलं,` प्रत्येक गोष्टीत वेळ वाचवून या वेळाचं करायचं तरी काय ` म्हणून या पुस्तकाचं चीपर बाय दी डझन हे चपखल नाव आहे.एवढी मुलं असूनही फ्रँकनी त्यांना उत्कृष्ट शिक्षण आणि संस्कार दिले.प्रत्येक गोष्टीचं मूल्य,महत्व मुलांच्या लक्षात आणून देण्याची त्यांची हातोटी अनोखी होती.एकदा घर बदलायची वेळ आल्यावर त्यांनी सर्वांना गाडीत घातलं आणि एका अत्यंत दुरावस्थेतल्या घराजवळ नेलं.सगळी अगदीच नाराज झाली आणि आपण कोणत्याही परिस्थितीत या घरात राहणार नाही,असं मुलांनी घोषित केलं. मग ते त्यांना ठरलेल्या घरी घेऊन गेले.मुलं खुष झाली आणि हेच घर ठरलेलं होतं तर आधीच इथे का आणलं नाही,असं मुलांनी विचारल्यावर त्यांनी सांगितलं, `आधीच तुम्हाला इथं आणलं असतं तर तुम्ही या घरातही दोष काढले असतेत, पण दुरावस्थेतलं घर पाहून आल्यामुळे आता या घरात तुम्हाला दोष दिसणार नाहीत.` डझनभर मुलांवर सतत लक्ष ठेवणं सोपं नसतं. त्यातूनही कधी कधी गमती व्हायच्या. एकदोन वेळा मुलं चुकण्याचे प्रसंग आले आणि मग कुठूनही परतताना मुलांना एका ओळीत उभं करून हजेरी घेण्याचा परिपाठ सुरू झाला. एवढं मोठं कुटुंब असूनही लिली रांधा वाढा उष्टी काढा यातच सतत गुंतलेली नसे.तिचीही व्याख्यानं, प्रवास असं सारं सुरू असे.तिच्या व्यक्तीत्व विकासाच्या आड घराची जबाबदारी कधीच आली नाही.मुलांच्या संगोपनात लिलीच्या बरोबरीनं फ्रँकचा सहभाग असे.एकदा लिली अशीच कामासाठी बाहेर जाणार असते आणि फ्रँक मुलांवर लक्ष ठेवणार असतो. लिली साऱ्या सूचना देऊन जाते.काम संपल्यावर ती परतते आणि कुणी त्रास दिला नाहीना याची चौकशी करते. पलीकडे हिरमुसून बसलेल्या एक मुलाकडे निर्देश करत फ्रॅंक तिला सांगतो,` काही विशेष नाही,फक्त तो मुलगा जरा गडबड करत होता, पण एक चपराक दिल्यावर बघ कसा शांत बसलाय.` त्यावर लिलीनं त्याच्या लक्षात आणून दिलं की,तो त्यांचा मुलगा नव्हता,शेजाऱ्यांचा होता.केवळ त्याचे केसही तांबूस असल्यानं फ्रँकला तो आपला मुलगा वाटला होता.अशा बऱ्याच गमतीजमती या पु��्तकात आहेत.एकदा एक संतती नियमनाची प्रचारिका त्यांच्याकडे येते आणि तुम्ही या कार्याचा प्रचार करा असं लिलीला सांगते आणि लिलीची बारा मुलं पाहून तिला फेपरं यायची वेळ येते. फ्रॅंक तसा कांहीसा पुराणमतवादीच असतो.मुलींनी पारदर्शक अंतर्वस्त्र घालणं, पातळ पायमोजे घालणं, केस कापणं, रंगभूषा करणं,उंच टाचांचे बूट घालणं, नखरंग लावणं,जाझ संगीत ऐकणं,मुलांशी मैत्री करणं,अशा बऱ्याच गोष्टी त्याला आवडत नसत.पण हे सारं मुलांच्या काळजीपोटी होतं.या माणसानं आयुष्यभर अनावश्यक हालचाली टाळून कामातली गती कशी वाढवावी याचाच ध्यास घेऊन काम केलं होतं.एकदा कुणीतरी त्याला विचारलं,` प्रत्येक गोष्टीत वेळ वाचवून या वेळाचं करायचं तरी काय ` त्यावर फ्रँकनं मिश्कीलपणे सांगितलं होतं,` त्या वेळात आणखी काम करायचं ,शिक्षण घ्यायचं,कलानिर्मिती करायची,मौज करायची आणि तुमचं मन त्यातच गुंतलं असेल तर एक पेग घ्यायचा.` अनुवादातून परभाषेतली जी अप्रतिम पुस्तकं मराठीत आली त्यातलं हे एक अत्यंत वाचनीय पुस्तक आहे. आजच्या एखाद दुसऱ्या मुलाला वाढवताना मेटाकुटीला येणाऱ्या जमान्यात हे पुस्तक जादूचा दिवा वाटावं असं आहे.संस्कार होण्याची प्रक्रिया ही देणारा आणि घेणारा या दोघांच्या क्षमतेवर निर्भर असते,हे खरं.पण देणाराला तो किती वैविध्यानं आणि छानपणे देता येतो याचं हे पुस्तक म्हणजे साक्षात दीपस्तंभ आहे असं मला वाटतं. ...Read more\nचिपर बाय दि डझन एक सुंदर व वाचनीय पुस्तक. चरित्रवजा पण मनोरंजक . असेच एका ठिकाणी पुस्तक परिचय वाचला, संकल्पना छान वाटली आणि ते मिळवून वाचून काढले. ह्या पुस्तकात किस्से आहेत गिल्ब्रेथ परिवाराचे. ज्या मध्ये गिलब्रेथ जोडप्याला बारा आपत्ये आहेत . 6 मुलेव 6 मुली . त्यांच्या कमाल धमाल ,गमती जमती अश्या प्रकारे रंजक मार्गाने जावून मुलांवर संस्कार कसे करावेत त्यांचे पालन पोषण कसे करावे हे पुस्तक शिकवते. 100 वर्षापूर्वीच्या घटना जरी असल्या तरी आजही तितकेच लागू होते. एक सुंदर अभिजात कलाकृती. ...Read more\nचिपर बाय दि डझन एक सुंदर व वाचनीय पुस्तक. चरित्रवजा पण मनोरंजक . असेच एका ठिकाणी पुस्तक परिचय वाचला, संकल्पना छान वाटली आणि ते मिळवून वाचून काढले. ह्या पुस्तकात किस्से आहेत गिल्ब्रेथ परिवाराचे. ज्या मध्ये गिलब्रेथ जोडप्याला बारा आपत्ये आहेत . 6 मुे व 6 मुली . त्यांच्या कमाल धमाल ,गम���ी जमती अश्या प्रकारे रंजक मार्गाने जावून मुलांवर संस्कार कसे करावेत त्यांचे पालन पोषण कसे करावे हे पुस्तक शिकवते. 100 वर्षापूर्वीच्या घटना जरी असल्या तरी आजही तितकेच लागू होते. एक सुंदर अभिजात कलाकृती. ...Read more\n‘स्टे हंग्री स्टे फूलीश’ आणि ‘कनेक्ट द डॉटस’ या बेस्ट सेलर पुस्तकाच्या लेखिका ‘समाजातल्या परंपरागत समस्या सोडवण्याचा नवा मार्ग शोधून काढणार्‍या वीस सामाजिक उद्योजकांच्या प्रेरणादायी कहाण्या’ हे वाक्य पुस्तकाचे पहिले पान उघडले आणि दिसले. त्यामुळे माझ कुतुहल चाळवले आणि ते पुस्तक वाचायला सुरुवात केली. मनोगतात लेखिका म्हणतात की, आता नव्या दमाचे, डोक्याने आणि मनाने ही विचार करणारे काही जण एखाद्याच्या नजरेतील दुःख ओळखतात, पेटून उठतात; पण ते त्याच्यावर विचार एखाद्या उद्योजकाप्रमाणे करतात. म्हणून ते ‘सामाजिक उद्योजक.’ नफा मिळविण्याचा हव्यास नसला तरी ते बिझनेस मधील तत्वे वापरून ती गोष्ट साध्य करतात. हे काही तरी वेगळे आपण वाचत आहोत असे मला वाटले. त्यामुळेच ते पुस्तक वाचायला घेतले. ह्या मध्ये वीस लोकांची चरीत्रे आहेत. ते सर्व भारतीय, उच्चशिक्षित तरूण तरूणी आहेत. कोणी त्यातील शास्त्रज्ञ आहेत तर कोणी मरिन बायोलॉजिस्ट, आयआयटी, आयआयएम ग्रॅज्युएट आहेत पण कोणत्या कोणत्या सामाजिक प्रश्नाने ते अस्वस्थ झाले आणि नेहमीच्या मार्गाने न जाता वेगळीच वाट पकडली. पुस्तकात ‘रेनमेकर्स,’ ‘चेंजमेकर्स’ व ‘स्पिरिच्युअल कॅपिटॅलिस्ट’ असे तीन भाग आहेत. प्रत्येकात अनुक्रमे अकरा,सहा व तीन व्यक्तीमत्वांची ओळख करून दिली आहे. ‘सुलभ’ ही आधुनिक टॉयलेटस उभारणारे बिंदेश्वर पाठक ह्याच्या चरित्राने पुस्तकाची सुरुवात होते. जातीने बिहारमधील ब्राह्मण. पण लहानपणी टॉयलेटस साफ करणार्‍याला हात लावला त्यामुळे आजीने अक्षरशः शेण, गोमुत्र खायला लावले. पण त्याच बिंद्रेश्वरांनी अगदी योगायोगाने ह्याच क्षेत्रात काम करण्याचे ठरविले. अर्थात ही वाट निश्चितच सोपी नव्हती. अनेक हालअपेष्टा सोसत, जगाचे धक्के खात, अनेक समस्यांना तोंड देत आपले स्वप्न ‘सुलभ शौचालयाच्या’ माध्यमातून सुरु केले. तो सगळा खडतर प्रवास अर्थात पुस्तकातूनच वाचायला हवा. त्यासाठी त्यांनी केवळ ती यंत्रणा तयार केली नाही तर ती टॉयलेटस बांधून, त्यासाठी लागणारी प्रेरणा, शिक्षण, संभाषण, ट्रेनिंग, ��ाठपुरावा अशा सर्वच गोष्टी ‘सुलभ’ तर्फेच संभाळल्या जातात. सध्या ही संस्था स्वबळावर चालते. 100 ते 125 कोटी इतके तिचे वर्षाचे उपन्न आहे. इतकेच नाही पूर्वी जे लोक सफाईचे काम करत असत त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च संस्था करत आहे. ‘सुलभ पब्लिक स्कूल’ नावाने शाळा सुरु केली आहे. तरूणांसाठी व्होकेशनल क्लासेस चालवले जातात. म्हणजे मिळालेला नफा पुन्हा त्याच सफाई कामगारांच्या कल्याणासाठी वापरला जातो. टॉयलेटस बांधून भरपूर पैसा मिळवता येतो हे वाक्य पचायला जरा जडच जाते. अनिता आहुजा ही दिल्लीत सुखवस्तू कुटूंबात रहाणारी सामान्य स्त्री. पण कचरा वेचणार्‍या मुलांचे हाल पाहून त्यांच्यासाठी काही तरी करावे असे तिने ठरविले. तिने 1998 मध्ये कॉन्झर्व्ह नावाची संस्था उभी केली. व त्यातून पहिला प्रोजेक्ट सुरु केला तो म्हणजे आजुबाजूच्या परिसरातील कचरा उचलून त्याचे कंपोस्टखत तयार करणे. कचरा गोळा करण्यासाठी चांगल्या ढकलगाड्या आणल्या, युनिफॉर्म, आय कार्डची सोय केली. 2002 पर्यंत एक पूर्ण वेळ काम करणारी मोठी संस्था बनली. त्याचवेळी त्यांनी प्लॅस्टीकच्या कचर्‍यावर प्रयोग सुरु केले. तिचे पती शलभ ह्यांनी बिटस पिलानी मधून इंजिनिअरींग केले आहे. त्यांच्या मदतीने तिने फॅक्टरी सुरु करण्याचे ठरविले. शलभने मोठ्या प्रमाणावर प्लॅस्टिक शीटस निर्मिती करू शकेल असे मशीन तयार केले. त्यासाठी अर्थातच अनेक प्रश्न समोर उभॆ राहिले. चुका झाल्या, ठोकरा खाल्या पण त्यातून वाट काढत त्यांनी चिकाटीने प्रयत्न सुरुच ठेवले. आज दोघे मिळून कचर्‍यातील प्लॅस्टिक पिशव्या वापरून आकर्षक अशा हॅडबॅगस तयार करण्याचा कारखाना चालवतात. जे लोक सुरुवातीला केवळ कचरा उचलण्याचे काम करत होते, त्यांच्या काही कौशल्य दिसले की त्यांना वेगळे काढून ट्रेनिंग दिले जाते. मशीनवर असिस्टंटचे काम करू लागतात त्यातून काही लोक तर ग्रुप लिडर ही झाले आहेत. कटींग करणॆ, क्वालिटी तपासणॆ, फिनिंशींग, पॅकिंग अशी सर्व महत्वाची कामे ते करतात. आता ते कामगार झाल्यामुळॆ त्यांना चांगला पगार, प्रॉव्हिडंट फंड, ओव्हरटाईम अशा सुविधा मिळू लागल्या त्यापेक्षा ही जास्त त्यांना समाजात प्रतिष्ठा मिळाली. त्यांच्या साठी हे नवीनच आहे. अनिता व शलभ दोघॆही मेहनत घेतात पण एनजीओ असून ही भरपूर पैसा कमावणे त्यांना चुकीचे वाटत नाही. कारण आ�� ह्या एका उद्योगामुळे कित्येक कुटूंबाची आर्थिक स्थिती बदलून गेली आहे. अशीच अजून एक प्रेरणादायी कथा दिल्लीतील रंगसूत्र कंपनी चालविणार्‍या सुमिता घोस ह्यांची. स्वतः ग्रॅज्युएशन पूर्ण केल्यावर मास्टर इन इकॉनॉमिक्स ची पदवी घेतल्यावर संजॉय घोस ह्या या आय आर एम मधून शिक्षण घेतलेल्या ध्येयवादी तरूणाशी लग्न केले. पण दुर्दैवाने आसाममध्ये काम करत असताना त्यांची 1998 मध्ये उल्फाच्या अतिरेक्यांनी हत्या केली. त्यानंतर अनेक टक्केटोणपे खात, दोन लहान मुलांचा संभाळ करत सुमिताने ‘रंगसूत्र’ नावाची कंपनी काढली. त्याच्या मार्फत ती खॆडॆगावातल्या लोकांकडून कापड, शोभॆच्या वस्तू, बनवून घेते आणि त्या फॅब ईंडीयासारख्या प्रसिध्द कंपन्यांना विकते. जैसलमेर, बारमेर जिल्ह्यातले कारागिर तिच्यासोबत काम करत आहेत. अजून एक अशीच ध्येयवादी तरूणी म्हणजे इशिता खन्ना. डेहराडून मध्ये जन्म झालेली एक सर्वसामान्य मुलगी. पण निसर्गसंवर्धन आणि भूगोल या विषयांची आवड असलेली. म्हणूनच तिने आपल्या ग्रॅज्युएशन नंतर टाटा इंन्स्टीट्यूट मधून मास्टर्स केले. पर्यावरण क्षेत्रातच काम करायचे आहे हे निश्चित ठरवून तिने काही वर्षे नोकरी केली. त्यानंतर 2002 मध्ये नोकरी सोडून आपल्या दोन मित्रांसोबत स्पिती व्हॅलीमध्ये मूस नावाची एन्जीओ सुरु केली. तेथील स्थानिक महिलांचे ग्रुपस करून त्यांना तिथे असणार्‍या सीबक थॉर्न ह्या फळांच्या लागवडीचे ट्रेनिंग दिले. त्यावर प्रक्रिया करायला शिकवले. ही झाडॆ मातीला धरून ठेवतात त्यामुळे धूप रोखली जाते, शिवाय नायट्रोजन ही धरून ठेवत असल्याने जमिनीचा पोत सुधारतो. त्यामुळे ह्या फळांवर लक्ष केंद्रित केले. त्यामुळे तिथल्या बायकांना चांगला रोजगार मिळू लागला. त्याचबरोबर तिने स्थानिक तरूणांना पर्यटकांना ट्रेक किंवा जीप सफारीसाठी नेणे, कॅम्प लावणे, गरज पडल्यास प्रथमोपचार करणे ही कामे ही करायला शिकवले. कारण हळूहळू तिथे पर्यटन वाढू लागले. ते इको-फ्रेंडली करण्याकडॆ तिच्या इकोस्पियर संस्थेचा भर आहे. आता दरवर्षी पर्यटनातून 35 ते 40 लाखाचे उत्पन्न मिळते.आणि त्यातून नफा ही मिळतो. इकोस्पियर संस्थेने शेजारच्य़ा ‘लाहुल’ व्हॅलीमध्ये ही विकास कामे सुरु केली आहेत. पर्वतावर तयार होणार्‍या कचर्‍याच्या समस्येवरही तिला काहीतरी करायचे आहे. तिची संस्था लोकांना मुद्दाम तिथले लोक किती अवघड परिस्थितीत रहातात हे दाखवते. अतिशय थंडीत तिथे तापमान मायनस 35 पर्यंत खाली गेल्यावर हॅंडपंपने पाणी काढणे सुध्दा किती कठीण होते हे सांगितले जाते. तेव्हा आपल्यासारख्य़ा पर्यटकांना काय काय करता येईल याबद्दल ती जागरूकता निर्माण करते. मूळात हे पुस्तक 2012 साली लिहिलेले आहे. त्यामुळे आता ह्या वेगवेगळ्या प्रकारचे काम करणार्‍या संस्थेचे काम या दहा वर्षात खूपच वाढले असेल यात काही शंका नाही. दीनबंधू साहू हे मरिन बायोलॉजिस्ट आहेत पण ते प्रयोगशाळेतून बाहेर पडून समाजासाठी काम करतात. ‘प्रोजेक्ट चिलका’ ह्या त्यांच्या संस्थेमार्फत ओरिसातील लोकांना समुद्राची शेती करायला शिकवतात. ओरिसा मधील पुरी येथे जन्म झालेल्या दीनबंधूनी अतिशय हलाखीच्या परिस्थितीत शिक्षण घेतल्यानंतर दिल्लीत एमएसीला ॲडमिशन घेतली. परंतु योगायोगाने १९८७ मध्ये अंटार्क्टिक वर जाण्याची संधी मिळाली. नंतर पीएचडी पूर्ण केल्यानंतर अनेक देशांमध्ये नोकरी निमित्ताने फिरले. पण तरीही शेवटी दिल्ली युनिव्हर्सिटी मध्ये प्रोफेसर म्हणून काम सुरू केले. त्यांना समुद्री वनस्पती बद्दल विशेष आस्था होती; पण त्या बद्दल आपल्या देशात फारशी जागरूकता नव्हती. ही लागवड पर्यावरण पूरक असते शिवाय त्यातून स्थानिक लोकांना उत्पन्नाचे साधन मिळते. त्यासाठी डिएसटीने निधी मंजूर केला. मग त्यांनी चिल्का सरोवराची पहाणी केली, त्यामध्ये वाढू शकतील अशा चार जातींची निवड करून स्थानिक लोकांना समजेल अशा सोप्या भाषेत माहिती दिली. प्रात्यक्षिके दाखवली, वर्कशॉप्स घेतली. त्यामुळे तेथील शेतकऱ्यांना रोजगार मिळू लागला. यातूनच पर्यावरण संरक्षण ही होऊ लागले. यातून त्यांना प्रत्यक्ष कांहीं आर्थिक फायदा होत नसला तरी ते म्हणतात, की आम्हाला दोघांना दिल्लीत चांगली नोकरी आहे. त्यामुळे पैसे कमावणे हा उद्देश नाही; पण अजून तीस वर्षांनंतर मला मी काही तरी काम केलेले दिसेल. असे जर काहीच तुम्हाला दिसणार नसेल तर जगायचे कशाला भूषण पुनानी हे असेच अत्यंत बुध्दीमान विद्यार्थी. मेडीकलची ॲडमिशन हुकल्यामुळे डेअरी कोर्ससाठी ॲडमिशन घेतली. तिथे ही विद्यापीठात प्रथम क्रमांक मिळविला. नंतर पीएचडी केले. ग्रामविकास शिकण्यासाठी आयआयएम मध्ये एमबीए केले. हे झाल्यावर 1979 मध्ये ब्लाईंड स्कूल मध्ये दोन व���्षांसाठी नोकरी सुरु केली ती सुधा ह्याच हेतूने की मॅनेजमेंट शिकताना जी थेअरी शिकलो ती विकासाच्या क्षेत्रात वापरता येईल का भूषण पुनानी हे असेच अत्यंत बुध्दीमान विद्यार्थी. मेडीकलची ॲडमिशन हुकल्यामुळे डेअरी कोर्ससाठी ॲडमिशन घेतली. तिथे ही विद्यापीठात प्रथम क्रमांक मिळविला. नंतर पीएचडी केले. ग्रामविकास शिकण्यासाठी आयआयएम मध्ये एमबीए केले. हे झाल्यावर 1979 मध्ये ब्लाईंड स्कूल मध्ये दोन वर्षांसाठी नोकरी सुरु केली ती सुधा ह्याच हेतूने की मॅनेजमेंट शिकताना जी थेअरी शिकलो ती विकासाच्या क्षेत्रात वापरता येईल का हळूहळू त्यांना अनेक लोक मिळत गेले. सर्वांनी मिळून आज संस्था खूप मोठी केली आहे.त्यांनी काम सुरु केले तेव्हा फक्त एक कॅपस होता, आज गुजरात मध्ये आठ कॅपस आहेत. दहा लाख मूल्य असलेली संस्था आज दोन कोटी रुपयांची आहे. अपंग लोकांनी स्वावलंबी व्हावे ह्यासाठी संस्था काम करते. दृष्टीहीन मुली ब्यूटी पार्लरसारखे कोर्स चालवतात, फिजिओथेरपी शिकून सेंटर मध्ये काम करतात. विकास साधण्यासाठी योग्य व्यवस्थापनेची गरज असते हे त्यांनी दाखवून दिले आहे. हजारो लोकांच्या आयुष्यात नवा प्रकाश निर्माण करून त्यांना सामान्य आयुष्य जगण्याची संधी मिळवून दिली आहे. अशी ही एकापेक्षा एक वेगवेगळ्या प्रकारची माणसे. कोणत्या तरी ध्येयाने पछाडलेली . सामाजिक कार्य करत असतानाच त्या लोकांचे कल्याण कसे होईल असा विचार करणारी. लेखिकेने त्या सर्वांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेतल्या आहेत, त्यांचे काम प्रत्यक्ष पाहून जाणून घेतले आहे. त्यामुळे सर्व माहिती व्यवस्थित गोळा करून आपल्यासमोर मांडली आहे. त्यामुळेच त्या मनोगतात म्हणतात, ‘तुमचं आयुष्य कसे ही असले तरी इतरांसाठी एखादा क्षण द्या. इतरांना प्रेम, आनंद, चांगुलपण द्या. जितकं द्याल तितकं तुम्हाला परत मिळेल.’ हेच वाक्य मलाही अतिशय उर्जा देऊन गेले. माझ्याकडे जे आहे, जे मला देणे शक्य आहे ते निरपेक्षपणे ज्यांना गरज आहे त्याला देणे ह्या सारखा आनंद अजून काय असणार हळूहळू त्यांना अनेक लोक मिळत गेले. सर्वांनी मिळून आज संस्था खूप मोठी केली आहे.त्यांनी काम सुरु केले तेव्हा फक्त एक कॅपस होता, आज गुजरात मध्ये आठ कॅपस आहेत. दहा लाख मूल्य असलेली संस्था आज दोन कोटी रुपयांची आहे. अपंग लोकांनी स्वावलंबी व्हावे ह्यासाठी संस्था काम क���ते. दृष्टीहीन मुली ब्यूटी पार्लरसारखे कोर्स चालवतात, फिजिओथेरपी शिकून सेंटर मध्ये काम करतात. विकास साधण्यासाठी योग्य व्यवस्थापनेची गरज असते हे त्यांनी दाखवून दिले आहे. हजारो लोकांच्या आयुष्यात नवा प्रकाश निर्माण करून त्यांना सामान्य आयुष्य जगण्याची संधी मिळवून दिली आहे. अशी ही एकापेक्षा एक वेगवेगळ्या प्रकारची माणसे. कोणत्या तरी ध्येयाने पछाडलेली . सामाजिक कार्य करत असतानाच त्या लोकांचे कल्याण कसे होईल असा विचार करणारी. लेखिकेने त्या सर्वांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेतल्या आहेत, त्यांचे काम प्रत्यक्ष पाहून जाणून घेतले आहे. त्यामुळे सर्व माहिती व्यवस्थित गोळा करून आपल्यासमोर मांडली आहे. त्यामुळेच त्या मनोगतात म्हणतात, ‘तुमचं आयुष्य कसे ही असले तरी इतरांसाठी एखादा क्षण द्या. इतरांना प्रेम, आनंद, चांगुलपण द्या. जितकं द्याल तितकं तुम्हाला परत मिळेल.’ हेच वाक्य मलाही अतिशय उर्जा देऊन गेले. माझ्याकडे जे आहे, जे मला देणे शक्य आहे ते निरपेक्षपणे ज्यांना गरज आहे त्याला देणे ह्या सारखा आनंद अजून काय असणार ह्याच वाक्याने मी आपली ह्या आठवड्यात रजा घेते. उद्या पासून सुरु होणार्‍या नवीन सत्रासाठी सारिका ताईंना हार्दिक शुभेच्छा. ...Read more\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00877.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.diliptiwari.com/2016/07/blog-post_25.html", "date_download": "2024-03-05T01:57:05Z", "digest": "sha1:SPU3Y5XBOOMBKV5DUYG4XVALZSOAC332", "length": 18320, "nlines": 329, "source_domain": "www.diliptiwari.com", "title": "Dilip Tiwari: मोझरी ते सेवाग्राम व्हाया दीक्षाभूमि", "raw_content": "\nमोझरी ते सेवाग्राम व्हाया दीक्षाभूमि\nविदर्भाची भूमि ही संतांची आणि राष्ट्रपुरुषांची आहे. महात्मा गांधी हे साबरमती आश्रम सोडून वर्धाजवळ “सेवाग्राम” येथे काही काळ विसावले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपुरात बौद्ध धर्मांची दीक्षा घेतली. त्यामुळे नागपुरला “दीक्षाभूमि” चे पावित्र्य मिळाले. सामाजिक प्रश्नांवर सोप्या भाषेत गाणी, ओव्या गावून किंवा किर्तन करून भाष्य करणाऱ्या तथा खंजिरीवादक राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या “गुरूकुंज” मुळे मोझरीला देशभरात ओळख मिळाली. या तिनही व्यक्ती आणि स्थान महात्म्यचा माझ्यावर प्रभाव आहे. यापूर्वी मोझरी, दीक्षाभूमि व सेवाग्रामला मी दोनवेळा भेट दिली आहे. तेथे घालवलेला एक-एक क्षण मला नेहमी आठवतो आणि काही तरी वेगळे करण्याची प्रेरणा दे��ो.\nमाझा मुलगा रोहित पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाला आहे. गांधी, आंबेडकर यांच्याविषयी त्याला जुजबी माहिती असावी. तुकडोजी महाराजांविषयी नसावीच. माझ्या घरात असलेल्या शोकेसमध्ये बुद्ध, छ. शिवाजी महाराज, ज्ञानेश्वर, गांधी, आंबेडकर, विवेकानंद आदींच्या मूर्ती आहेत. या व्यक्तीमत्वांची माहिती देणारी चरित्रग्रंथे ही आहेत. ग्रामगीता असून अनेक लेखात मी त्यातील संदर्भ सुद्धा वापरले आहेत. त्यामुळे अधुनमधून संत, राष्ट्रपुरुषांच्या कार्यावर हलकीफुलकी चर्चा होत असते. ही पार्श्वभूमि असल्यामुळे मनांत एक सुप्त ईच्छा होती. ती म्हणजे, कधीतरी मुलाला मोझरी येथील गुरूकुंजमध्ये, नागपूरच्या दीक्षाभूमिवर आणि वर्ध्याच्या सेवाश्रममध्ये नेवून त्याला तेथील स्थान आणि व्यक्ती महात्म्य समजून सांगावे.\nहा योगायोग गेल्या दि. २२ ते २४ जुलै दरम्यान जुळून आला. मी, पत्नी आणि मुलगा मोझरी ते दीक्षाभूमि व्हाया सेवाग्राम असा दौरा करून आलो. तीनही ठिकाणी गेल्यानंतर मुलाला संबंधितांच्या कार्याची बारकाव्याने माहिती दिली. तेथील चित्र प्रदर्शनी पाहताना संबंधितांच्या आयुष्यातील महत्त्वाचे प्रसंग पाहाता आले. माझी आणि सौभाग्यवतींची मेमरीही रिफ्रेश झाली.\nमाणिक बाडोंजी इंगळे असे तुकडोजी महाराजांचे नाव होते. त्यांची वैचारिक बैठक अध्यात्मिक होती. ते खंजिरी हे वाद्य उत्तमपणे वाजवत. सेवाग्राममध्ये मुक्कामी असताना गांधीजींनी तुकडोजी महाराजांना बोलावून घेतले होते. तेथील सामुहिक प्रार्थना पाहून तुकडोजी महाराज भारावले. त्यांनीही सामुहिक प्रार्थनेचा प्रचार-प्रसार केला. आष्टी, चिमूर मुक्ती संग्रामात त्यांना कारावासही झाला. त्यांनी स्वानुभवातून ग्रामगीता रचली. भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी तुकडोजी महाराजांना राष्ट्रसंत ही उपाधी दिली. त्यांनी भारतीय साधू समाजाचे संघटनीही उभे केले. तुकडोजी महाराज अंधश्रद्धा, अस्पृश्यता निर्मूलन, पाखंडी धर्म, गोवध विरोध यासह अन्य सामाजिक वाईट प्रथा-परंपरांवर गायन, किर्तनातून शाब्दीक हल्ले केले. त्यांनी हिंदी आणि मराठी भाषांमध्ये तीन हजार भजन, दो हजार अभंग, पाच हजार ओव्या लिहील्या. धार्मिक, सामाजिक, राष्ट्रीय आणि औपचारिक-अनौपचारिक शिक्षणावर सहाशे पेक्षा जास्त लेख लिहीले.\nभारतरत्न डॉ. बा��ासाहेब आंबेडकर यांनी बौद्धधर्म स्वीकारण्याचा निर्णय घेतल्यानंतर सामुहिक दीक्षाभूमि म्हणून नागपूरची निवड केली. दि. १४ ऑक्टोबर १९५६ ला त्यांनी सुमारे ३ लाख ८० हजार अनुयायांसह बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. या ऐतिहासिक घटनेची इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद करण्यासाठी नागपूर येथे दीक्षा घेण्याचा कार्यक्रम जेथे झाला तेथे सुमारे ४ एकरात दीक्षाभूमि उभारण्यात आली आहे. या जागेवर १२० फुट लांबीचा बौद्ध स्तूप उभारला आहे. या ठिकाणी बुद्धाची मोठी मूर्ती आहे. थाई येथील विद्यार्थ्यांनी ही मूर्ती भेट दिली आहे. या दीक्षाभूमिचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे परिसरात बोधीवृक्ष आहे. स्तुपाजवळच्या सभागृहात डॉ. आंबोडकरांच्या जीवनावरील छायाचित्रांचे प्रदर्शन आहे. दरवर्षी किमान १२ लाख पर्यटक येथे भेट देतात. या स्थळाला राज्य सरकारने पर्यटनस्थळाचा अ दर्जा दिला आहे.\nवर्धापासून अवघ्या ९ किलोमीटरवर सेवाश्रम आहे. या आश्रमाची स्थापना महात्मा गांधीजींसाठी जमुनालाल बजाज यांनी केली होती. देशाला स्वातंत्र्य मिळत नाही तोपर्यंत मी साबरमतीच्या आश्रमात जाणार नाही, अशी शपथ गांधीजींनी मीठाचा सत्याग्रह संपल्यानंतर घेतली होती. त्यांना तेथे अटक झाली होती. कारागृहातून सुटल्यावर साबरमतीला जायचे नाही म्हटल्यावर जमुनालालजींनी गांधीजींना सेवाग्राम येथे आश्रमासाठी जागा दिली. तेथेच सेवाग्राम उभे राहिले. आदि निवास, बापू कुटी, प्रार्थना भूमि, कस्तुरबा कुटी, मीराबेन कुटी, महादेवभाई कुटी, भोजन कुटी, परचुरे कुटी, कार्यालय आदींचे निर्माण गरजेनुसार झाले. या आश्रमाचे वैशिष्ट्ये असे की, येथील घरे आजही पूर्वापार स्थितीत ठेवली आहेत. कौलारु घरे, मातीच्या भिंती, बांबूंचे छत, मातीची-तांब्या पितळेची भांडी, चरखे, लाकडी खडावा, दांडी यात्रेची काठी, गोल फ्रेमचा चष्मा, कंदील असे अनेक विषय पाहतना, समजून घेताना गांधीजींच्या आयुष्याचे अनेक प्रसंग उलगडत जातात.\nया तिनही ठिकाणी आम्ही तिघे भारावून गेलो. तुकडोजी महाराज, आंबेडकर आणि गांधी यांच्या जीवनावरील छायाचित्रे मनाला अंतर्मुख करीत होती. काही छायाचित्रे कायमची मनांत ठसली. तिनही ठिकाणच्या एका प्रसंगाचे छायाचित्र कमालीचे मनांत ठसले आहे. ते म्हणजे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, भारतरत्न आंबेडकर आणि महात्मा गांधीजींची अंत्ययात���रा. प्रचंड गर्दीचे त्या-त्यावेळी उच्चांक ठरलेले छायाचित्र आजही डोळ्यांसमोरून जात नाही.\nएका गोष्टीचे समाधान झाले. ते म्हणजे, प्रवास पूर्ण झाल्यानंतर मुलगा म्हणाला, पप्पा बरे झाले आपण तिनही ठिकाणी गेलो. मला सुद्धा या स्थळांना भेटी दिल्याचे समाधान आहे. कारण मला तिनही व्यक्तिमत्त्वांचा जवळून परिचय झाला. हे वाक्य ऐकून ११०० किलोमीटर प्रवास केल्याचा क्षीण एका सेकंदात नाहीसा झाला \nजळगाव पीपल्स सहकारी बँक\nविधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00878.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://krushisahayak.krushivasant.com/2023/05/06/maharashtra-education/", "date_download": "2024-03-05T01:34:41Z", "digest": "sha1:WBVMRTZ44IDTFCRZZWPHMSJZRWXDOIQA", "length": 8681, "nlines": 86, "source_domain": "krushisahayak.krushivasant.com", "title": "Maharashtra Education 2023-24 : ग्रामीण भागात आता अंगणवाडी नाही तर नर्सरी - Krushisahayak", "raw_content": "\nInstant loan app without cibil पीएनबी बँंकेचे झटपट कर्ज; ग्राहकांना अवघ्या 4 क्लिकमध्ये\nPashupalan loan महिलांसाठी खुशखबर; महिलांना मिळणार 10 शेळ्या 1 बोकड\nToday onion rate in pune 2024 कांदा उत्पादकांसाठी दिलासादायक, आगामी काळात कांद्याचे भाव वाढणार, रांगडा आणि उन्हाळीला होणार फायदा\nmobile tower crane आपल्या जागेत मोबाईलचा टॉवर लावून दर महिना 75000 ते 100000 रुपये मिळवा\nInstant loan app without cibil पीएनबी बँंकेचे झटपट कर्ज; ग्राहकांना अवघ्या 4 क्लिकमध्ये\nPashupalan loan महिलांसाठी खुशखबर; महिलांना मिळणार 10 शेळ्या 1 बोकड\nMaharashtra Education 2023-24 : ग्रामीण भागात आता अंगणवाडी नाही तर नर्सरी\nMaharashtra Education 2023-24 : ग्रामीण भागात आता अंगणवाडी नाही तर नर्सरी\nMaharashtra Education : राज्याच्या शिक्षण क्षेत्रातून आताची मोठी बातमी. राज्यातील ग्रामीण भागातील (Rural Area) अंगणवाड्यांचं (Anganwadi) लवकरच नर्सरीत (Nursery) रुपांतर होणार आहे.\nअंगणवाड्यांचं काम कसं चालतं\nराज्याच्या शिक्षण विभागाने (Education Department) याबाबत मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार ग्रामीण भागात लवकरच ज्युनिअर केजी (Junior KG) आणि सिनिअर केजी (Senior KG) सुरु होणार आहेत. ग्रामीण भागातील मुलांच्या शिक्षणासाठी हा महत्त्वाचा निर्णय घेतला जाणार आहे. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद ज्युनियर आणि सिनियर केजीचा अभ्यास कसा असणार, पुस्तक कशी होणार यावर अभ्यास करत आहे.\nत्यासाठी प्रशिक्षणाचा कार्यक्रम सुरु आहे, ज्युनिअर, सिनिअर केजीचा जो अभ्यासक्रम आहे NCERT ने काही निर्देश दिलेले आहेत. त्या अनुषंगाने पुस्तकं बनवली जातील, या पुस्तकातील अभ्यासक्रम अतिशय सोपा असेल मुलांना हसत-खेळत अभ्यास करता येईल, अशी माहिती राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी दिली आहे.\nराज्याच्या शिक्षण विभागाचा महत्त्वपूर्ण निर्णय\nअंगणवाड्यांचं काम कसं चालतं\n1975 साली एकात्मिक बाल विकाससेवा अंतर्गत भारत सरकारने अंगणवाड्या सुरु केल्या. बालकांमधील कुपोषणाशी लढणं हा त्यामागचा उद्देश होता. याशिवाय अंगणवाडी हे सर्व आरोग्य, पोषण आणि शिक्षण विषयक योजनांचे मध्यवर्ती केंद्र आहे. अंगणवाडी सेविकांना ‘अंगणवाडी ताई’ म्हटलं जातं. 3 ते 6 वयोगटातील मुलांच्या आरोग्यासोबतच त्यांना पूर्वप्राथमिक शिक्षण देणं हा देखील यामागचा उद्देश आहे. बालमृत्यू रोखण्यासाठी आणि कुपोषणाचा दर कमी करण्यासाठी ही योजना महत्त्वाची मानली गेली.\nअंगणवाड्यांचं लवकरच नर्सरीत रूपांतर\nMaharashtra Education आज देशात 12 लाखांहून अधिक अंगणवाड्या असून यापैकी महाराष्ट्रात ग्रामीण, आदिवासी आणि शहरी वस्त्यांमध्ये जवळपास 1 लाख 10 हजार अंगणवाड्या आहेत. या अंगणवाड्यांमध्ये अंदाजे 2 लाख अंगणवाडी सेविका आणि मदतनीस काम करतात. अंगणवाडी सेविकेला दहावी पासची अट तर मदतनीस सेविकेला आठवी पासची अट आहे.\nNamo Shetkari Samman Nidhi :2023 नमो शेतकरी सन्मान निधी यादी आली\nIndian Postal Department:- मुंबई, पुणे, नागपूर, अमरावतीसह सर्व जिल्ह्यांमध्ये 3026 पदांची भरती\nNext: Irrigation Scheme 2023 :सिंचन योजनेतून कुणाला मिळणार लाभ\nInstant loan app without cibil पीएनबी बँंकेचे झटपट कर्ज; ग्राहकांना अवघ्या 4 क्लिकमध्ये\nPashupalan loan महिलांसाठी खुशखबर; महिलांना मिळणार 10 शेळ्या 1 बोकड\nToday onion rate in pune 2024 कांदा उत्पादकांसाठी दिलासादायक, आगामी काळात कांद्याचे भाव वाढणार, रांगडा आणि उन्हाळीला होणार फायदा\nmobile tower crane आपल्या जागेत मोबाईलचा टॉवर लावून दर महिना 75000 ते 100000 रुपये मिळवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00878.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://nponlinenews.com/ms-dhoni-3/", "date_download": "2024-03-04T23:42:01Z", "digest": "sha1:CFGBSENS7SY2ORWTV5FTFZDXDPG2WGFD", "length": 7372, "nlines": 42, "source_domain": "nponlinenews.com", "title": "एमएस धोनीने 2024 च्या पहिल्याच दिवशी जाहीर केली निवृत्ती, CSK ची जबाबदारी या खेळाडूकडे सोपवली... MS Dhoni", "raw_content": "\nएमएस धोनीने 2024 च्या पहिल्याच दिवशी जाहीर केली निवृत्ती, CSK ची जबाबदारी या खेळाडूकडे सोपवली… MS Dhoni\nMS Dhoni भारतीय संघाचा सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून ओळखला जाणारा एमएस धोनी आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जचे नेतृत्व करतो. त्याच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जने आयपीएल २०२३ मध्ये आयपीएल विजेतेपद पटकावले. आता चाहत्यांमध्ये अशी अटकळ आहे की महान कर्णधार एमएस धोनी आयपीएल 2024 पूर्वी निवृत्ती जाहीर करू शकतो आणि चेन्नई सुपर किंग्ज (CSK) चे कर्णधारपद संघात समाविष्ट असलेल्या संघातील मजबूत खेळाडूकडे दिले जाऊ शकते.कर्णधारपद सोपवले जाऊ शकते. .\nएमएस धोनी निवृत्त होणार का\nसुश्री धोनी लेड साइड Csk भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनीला त्याच्या फ्रँचायझी चेन्नई सुपर किंग्सने IPL 2024 साठी कर्णधारपदी कायम ठेवले आहे. या परिस्थितीत, एमएस धोनी आयपीएल 2024 नंतर निवृत्तीची घोषणा करू शकतो, असा अंदाज चाहत्यांना आहे. चेन्नई सुपर किंग्जचे कर्णधार असलेला भारतीय अष्टपैलू रवींद्र जडेजा पुन्हा एकदा चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार बनू शकतो, असाही चाहत्यांना विश्वास आहे.\nआयपीएल 2022 पूर्वी, एमएस धोनीने कर्णधारपदाचा राजीनामा दिला होता, जडेजा नवा कर्णधार बनला होता, परंतु त्याच्या दुखापतीनंतर, एमएस धोनीला पुन्हा एकदा चेन्नई सुपर किंग्जचे कर्णधारपद देण्यात आले.\nएमएस धोनीने सीएसकेला 5 वेळा विजेतेपद मिळवून दिले आहे\nचेन्नई सुपर किंग्ज टीम इंडियाचा माजी कर्णधार एमएस धोनीने त्याच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जला 5 आयपीएल खिताब जिंकले आहेत. आयपीएल 2024 मध्ये तो चेन्नई सुपर किंग्जचे नेतृत्व करताना दिसणार आहे. एमएस धोनी व्यतिरिक्त, रोहित शर्मा हा एकमेव कर्णधार आहे ज्याने मुंबई इंडियन्सला 5 वेळा विजेतेपद मिळवून दिले आहे,\nपरंतु रोहित शर्मा आता मुंबई इंडियन्सचा कर्णधार नाही, तर एमएस धोनी देखील आयपीएल 2024 मध्ये त्याच्या संघाचे नेतृत्व करेल. त्याला पाहता येईल. चेन्नई सुपर किंग्जचे नेतृत्व करत, यावेळीही तो आपल्या संघाला आयपीएलचे विजेतेपद मिळवून देण्यात यशस्वी ठरला तर तो आयपीएलचा सर्वात यशस्वी कर्णधार होऊ शकतो.\n24.75 कोटी घेऊन मिचेल स्टार्कने दिला गौतम गंभीर आणि KKR संघाला धोका, तिसरी ट्रॉफी जिंकण्याची संधी गमावली..\n2024 वर्ष सुरू होताच रियान परागचे नशीब चमकले, IPL पूर्वी या मालिकेत संघाचा कर्णधार… Ryan Parag’s\nRCB चाहत्यांसाठी वाईट बातमी, 18 कोटी रुपयांचा हा खेळाडू IPL 2024 पूर्वी बाहेर RCB fans\nCSK चाहत्यांसाठी धक्कादायक बातमी, MS धोनी IPL 2024 मध्ये खेळणार नाही, आता दिसणार या भूमिकेत MS Dhoni\nमुंबई इंडियन्स ने रणजी सेमीफाइनल मध्ये रचला नवीन इतिहास असा स्थान मिळवणारा देशातील पहिला संघ Mumbai Indians\nहे आहेत IPL मधील 5 बदकिस्मत खेळाडू, संघासाठी सर्वाधिक धावा केल्या, तरीही कर्णधारपदाची संधी मिळाली नाही. 5 unlucky players\nउपांत्य फेरीत तामिळनाडूने मुंबईचा पराभव केला, रहाणेच्या संघाने एक डाव आणि 70 धावांनी विजय मिळवत अंतिम फेरी गाठली. semi-finals\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00878.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://bhumiputrachihak.com/news/6004", "date_download": "2024-03-04T23:39:02Z", "digest": "sha1:UR5ATKFDMOVMHDBIBHBOTUUVI2QLE622", "length": 11384, "nlines": 88, "source_domain": "bhumiputrachihak.com", "title": "शैक्षणिक :- वरोरा येथील संस्कार भारती पब्लिक स्कूल विरोधात पालकांचा एल्गार. | Bhumiputrachi hak", "raw_content": "\nHome वरोरा शैक्षणिक :- वरोरा येथील संस्कार भारती पब्लिक स्कूल विरोधात पालकांचा एल्गार.\nशैक्षणिक :- वरोरा येथील संस्कार भारती पब्लिक स्कूल विरोधात पालकांचा एल्गार.\nऑनलाईन शिकवणीची एवढी फी कशासाठी\nमहाराष्ट्रात कोरोना च्या पार्श्वभूमीवर शिक्षण क्षेत्रात संस्था चालकांच्या मनमानी फी वसुलीच्या कारभारामुळे पालकांवर्ग चिंतेत असून ऑनलाईन क्लासेस च्या नावाखाली सक्तीची फी वसुली पालकांकडून होत असल्याने पालक आता रस्त्यांवर उतरले असल्याचे बघावयास मिळत आहे अशाच पद्धतीचा आक्रोश संस्था चालकांच्या फी वसुली संदर्भातील वरोरा येथील संस्कार भारती पब्लिक स्कूल प्रशासनाविरोधात पालकांचा सुरू असून या संदर्भात मुख्याध्यापक नेमकी काय भूमिका घेणार यावर सगळ्यांच्या नजरा लागल्या आहे.\nसंस्कार भारती पब्लिक स्कूलमधील विद्यार्थ्याचे\nपालकांच्या म्हणण्यानुसार वर्ग १ ते ४ चे विद्यार्थी यांचे फक्त ऑनलाईन शिकवणी वर्ग सुरू आहेत व इतर कोणतेही शालेय शिक्षण सुरू नसल्यामुळे पालक वर्ग शालेय वार्षिक फी पुर्ण कशी भरणार या मागणीला येवून पालक वर्गानी जनआक्रोश मोर्चा काढला. ऑनलाईन शिकवणी मधे कधी कधी नेटवर्क, नसल्यामुळे काहीच समजत नाही. गरीब पालकांना मोबाईलचा दहा ते पंधरा हजार रुपये चा भुर्दंड सोसावा लागत आहे. तरी पण पालक वर्ग ५० टक्के फी टक्के भरायला तयार आहे, काही पालकांनी तर एक एक हप्ता फी सुध्दा भरली आहे. संस्कार भारती पब्लिक स्कूलच्या प्राचार्य याना ५० टक्के सुट मिळवण्यासाठी तिन निवेदन देण्यात आले पण त्यानी प्रत्येक वेळी उठवाउडविचे उत्तर देऊन टाळाटाळ केली आहे त्यामुळे पालक संतप्त होऊन दि. २० मार्च ला २०२१ ला संस्कार भारती पथिक स्कूल विरोधात दिडशे ते दोनशेहून अधिक पालक वर्ग एकत्र येऊन जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला व प्राचार्य याना भेटुन शालेय वार्षिक फी मध्ये ५० टक्के सुट मिळण्याबाबत चर्चा करून पुन्हा निवेदन देण्यात आले. यावर प्राचार्य यांनी मेनेजमेंटशी थेट चर्चा करून दोन ते तिन दिवसात निर्णय देण्यात येईल असे आश्वासन दिले. परंतु संस्कार भारती पब्लिक स्कूल व्यवस्थापणाच्या ह्या शक्तीच्या फी संदर्भात पालकांचा एल्गार चिंताजनक असून यामधे शिक्षणाधिकारी यांनीमध्यस्थी करून तोडगा काढणे आवश्यक आहे.\nPrevious articleदुःखद वार्ता :- मागून येणाऱ्या दुचाकीस्वाराचा वळणावर ट्रकच्या चक्क्यात येवून जागीच मृत्यू\nNext articleधक्कादायक :- महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी महाजनको च्या गेस्ट हाऊस मधे भोजनाला\nदणका :- लेडी सिंघम आयपीएस नयोमी साटम यांची रेती तस्कराविरोधात पुन्हा कारवाई.\nसंतापजनक :- वंधली निलजई आमडी सोईटच्या रस्ते बांधकामात निकृष्ट दर्जाचे मटेरियल\nआंदोलन :-सामाजिक कार्यकर्ते किशोर डुकरे यांचे आमरण उपोषण अखेर सुटले,\nIPL 2024 चे वेळापत्रक जाहीर\nनागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यात चंद्रपूर जिल्हा आदर्श ठरावा\nदणका :- लेडी सिंघम आयपीएस नयोमी साटम यांची रेती तस्कराविरोधात पुन्हा कारवाई.\nलक्षवेधी :- सरकारी पैशाची उधळपट्टी करून तीन दिवस ताडोबा महोत्सव कशासाठी\nमहत्वाचं :- ते चार रेती ट्रक पोलिसांनी पकडले मग ती रेती कुठल्या घाटातून आली\nभूमिपूत्राची हाक न्यूज पोर्टलचे संपादक राजू कुकडे हे मागील सोळा वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांच्या धारदार लेखणीने अनेकांना न्याय मिळवून दिला तर अवैध व्यावसायिकांच्या विरोधात पुकारलेल्या लढ्यात शासनाला मोठा महसूल मिळवून दिला. उच्च शिक्षित, कर्तव्यदक्ष आणि लोकसेवक असलेल्या राजू कुकडे यांनी जिल्ह्यातील पत्रकारितेत आपला ठसा उमटवला आहे. त्यांच्या पोर्टल ची बातमी नेहमीच दमदार आणि वस्तुस्थितीचा वेध घेणारी ठरत असल्याने जिल्ह्यातील पत्रकारितेत सर्वत्र त्यांचे नाव आहे.\nभूमिपुत्राची हाक हे न्यूजपोर्टल मराठी साप्ताहिक वृत्तपत्र भूमिपुत्राची हाकद्वारा प्रकाशित आहे.\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल मा���्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00879.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://krushimarathi.com/gram-farming-sowing-of-this-variety-will-be-profitable-record-yield-will-be-obtained/", "date_download": "2024-03-04T23:40:15Z", "digest": "sha1:SIKQ5JTXJ4KMQSX62OFUI5LTVMBQ3WDG", "length": 10814, "nlines": 49, "source_domain": "krushimarathi.com", "title": "हरभरा लावताय ? 'या' वाणाची पेरणी ठरणार फायदेशीर, मिळणार विक्रमी उत्पादन, वाचा सविस्तर - Krushimarathi.com", "raw_content": "\n ‘या’ वाणाची पेरणी ठरणार फायदेशीर, मिळणार विक्रमी उत्पादन, वाचा सविस्तर\nमोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा\nGram Farming : सध्या रब्बी हंगाम सुरू आहे. राज्यासहित संपूर्ण देशभरात रब्बी हंगामाच्या पिकांची पेरणी पूर्ण झाली आहे. काही भागात पेरणी पूर्ण झाली आहे तर काही ठिकाणी येत्या काही दिवसात पेरणी पूर्ण केली जाणार आहे. यंदा कमी पावसामुळे मात्र रब्बी हंगामात लागवडीखालील क्षेत्र कमी होण्याची शक्यता आहे.\nपण ज्या ठिकाणी मान्सून काळात बऱ्यापैकी पाऊस बरसला आहे त्या भागात नेहमीप्रमाणेच रब्बी हंगामातील पिकांची पेरणी पूर्ण केली जाणार आहे. यंदाच्या रब्बी हंगामात गहू आणि हरभरा पिकाची मोठ्या प्रमाणात पेरणी होणार आहे.\nयापैकी हरभरा या पिकाचा विचार केला तर याचे लागवडीखालील क्षेत्र देशातील मध्यप्रदेश आंध्र प्रदेश राजस्थान आणि उत्तर प्रदेश राज्यात सर्वाधिक पाहायला मिळते. याशिवाय आपल्या राज्यातही हरभरा मोठ्या प्रमाणात उत्पादित केला जातो. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये हरभऱ्याचे उत्पादन घेतले जाते.\nतथापि हरभऱ्याच्या शेतीतून चांगले विक्रम उत्पादन जर मिळवायचे असेल तर याच्या सुधारित वाणांची पेरणी करणे अति आवश्यक आहे., अशा परिस्थितीत आज आपण हरभऱ्याच्या काही सुधारित वाणांची थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.\nहरभऱ्याच्या सुधारित जाती खालील प्रमाणे\nपुसा पार्वती (BG 3062) : पुसा पार्वती (BG 3062) हा वाण हरभऱ्याचा सुधारित वाण आहे. हा वाण अलीकडेच शेतकऱ्यांसाठी प्रसारित करण्यात आला आहे. या जातीची सर्वात मोठी विशेषता म्हणजे या जातीसाठी महाराष्ट्रातील हवाम��न अनुकूल आहे. या जातीची महाराष्ट्रासाठी शिफारस करण्यात आली आहे.\nतज्ञांनी सांगितल्याप्रमाणे, या जातींचे पीक लागवडीनंतर 113 दिवसांच्या कालावधीत परिपक्व होत असते. या जातीपासून जवळपास २२.९४ क्विंटल प्रति हेक्टर एवढे उत्पादन मिळते. ही जात मध्य प्रदेश, छत्तीसगड, उत्तर प्रदेशातील बुंदेलखंड प्रदेश, महाराष्ट्राचा काही भाग, गुजरात, राजस्थानमध्ये पेरणीसाठी उपयुक्त असल्याचा दावा तज्ञांनी केला आहे.\nफुले विक्रम (फुले जी ०८१०८) : हरभऱ्याची ही जात अलीकडेच विकसित करण्यात आली आहे. या जातीची महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात लागवड केली जात आहे. राज्यातील हवामान या जातीसाठी विशेष पूरक असल्याचा दावा केला जातो.\nया जातीचे पीक जवळपास 115 दिवसांमध्ये परिपक्व होत असल्याची माहिती कृषी तज्ञांनी दिली आहे. या जातीपासून सुमारे २२.९४ क्विंटल प्रति हेक्टर उत्पादन मिळू शकते, असा दावा करण्यात आला आहे.\nJG 24 (JG 2016-24) : हरभऱ्याची ही जात 2020 मध्ये विकसित झाली आणि राज्यासहित देशभरातील शेतकऱ्यांसाठी प्रसारित करण्यात आली आहे. या वाणाची पेरणी देशातील विविध राज्यांमध्ये केली जाऊ शकते. या जातीचे पीक पेरणीनंतर साधारणतः 115 दिवसात परिपक्व होत असते.\nया वाणातून 22.37 क्विंटलपर्यंत उत्पादन मिळत असल्याचा दावा करण्यात आला आहे. हरभऱ्याच्या या जातीची लागवड मध्य प्रदेश, छत्तीसगड, उत्तर प्रदेशातील बुंदेलखंड प्रदेशासह महाराष्ट्र, गुजरात आणि राजस्थानच्या काही भागांमध्ये करता येऊ शकते.\nशेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा\n तुम्हाला अजून पीएम किसानचा 16वा हप्ता मिळाला नाही मग इथं तक्रार करा लगेचच खात्यात जमा होणार पैसे\nयंदा पांढरे सोने शेतकऱ्यांना मालामाल बनवणार कापूस बाजार भावात 1,000 रुपयांची वाढ, भविष्यात कसे राहणार दर \n आता भारत ‘या’ 2 देशांना निर्यात करणार 64 हजार 400 टन कांदा, बाजारभाव वाढणार का \n ‘या’ 10 नवीन मार्गावर सुरू होणार वंदे भारत स्लीपर ट्रेन, पहिली ट्रेन मार्चमध्येच होणार लाँच, महाराष्ट्रालाही मिळणार भेट, पहा रूटमॅप\nमहाराष्ट्रातील अनेक धरणांनी आत्ताच तळ गाठला, तुमच्या जवळील धरणात किती टक्के पाणीसाठा शिल्लक आहे \n300 युनिट मोफत वीज मिळवण्यासाठी ‘इथं’ अर्ज करा, पहा संपूर्ण प्रोसेस सोप्या भाषेत\n महाराष्ट्रात ‘या’ ठिकाणी तयार होणार भव्य क्रिके��� स्टेडियम, गोपीनाथ मुंडे यांची मोठी घोषणा\n महाराष्ट्रात आणखी ‘इतके’ दिवस जोरदार वादळी पाऊस, काही ठिकाणी गारपीट देखील होणार\nउन्हाळ्यात गिलक्याच्या ‘या’ 3 जातींची लागवड करा, विक्रमी उत्पादन मिळवा\nपीएम सूर्य घर मोफत वीज योजनेत जुन्या रूफटॉप सोलर योजनेपेक्षा अधिक सबसिडी मिळते का पहा दोघा योजनेमधील अनुदानाचा फरक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00879.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.webdunia.com/marathi-saptrang/vaginal-cleaning-tips-123030600017_1.html", "date_download": "2024-03-05T01:28:57Z", "digest": "sha1:DUAHBUOT2WMCAQ3JBGXQZLFMJMTWA3FS", "length": 11994, "nlines": 131, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "Vaginal Cleaning Tips योनी स्वच्छ कशी ठेवावी - Vaginal Cleaning Tips | Webdunia Marathi", "raw_content": "मंगळवार, 5 मार्च 2024\nIrregular Periods मासिक पाळी वेळेवर येत नसेल तर ही कारणे असू शकतात, घरगुती उपाय जाणून घ्या\nहोळीसाठी घराची स्वच्छता करण्यासाठी या टिप्स अवलंबवा\nTake care of Towels टॉवेलची काळजी कशी घ्याल\nHome Remedies To Delay Periods Without Pills औषधे न घेता मासिक पाळी पुढे करण्यासाठी हे घरगुती उपाय अवलंबवा\nIrregular Periods या दोन गोष्टी अनियमित मासिक पाळीवर रामबाण उपाय\nकेवळ लहरींचा खेळ आहे. आपण मोबईल नंबर लावला की त्या नंबरच्या लहरी, बरोबर त्याच माणसाला शोधून काढतात, हे आश्चर्यकारक आहे.. तसंच आपण जेव्हा एखाद्या देवीचे, संताचे अथवा देवाचे स्तोत्र किंवा पोथी वाचतो किंवा व्याकुळ होऊन त्या देवाला, देवीला, संकटात प्रार्थना करतो तेंव्हा त्या प्रार्थना रुपी सकारात्मक लहरी बरोबर त्याच देवी /देवा पर्यंत पोहचतात आणि ती देवता आशीर्वादात्मक लहरी तुमच्या कडे पाठवते.. प्रार्थना लहरी जितक्या तीव्र, तितका आशीर्वाद परिणामकारक असतो.\nIND vs ENG: धरमशाला येथील पाचवी कसोटी जिंकून भारत इतिहास रचणार\nभारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना ७ मार्चपासून धर्मशाला येथे खेळवला जाणार आहे. हा सामना टीम इंडियाला मालिका प्रभावीपणे जिंकण्याची संधी असेल. या मालिकेत भारतीय संघाने यापूर्वीच 3-1 अशी अजेय आघाडी घेतली आहे.\nIPL 2024: सनरायझर्स हैदराबादने बदलला कर्णधार,पॅट कमिन्स होणार नवीन कर्णधार\nसनरायझर्स हैदराबादनेही आपला कर्णधार बदलला आहे. आयपीएल विजेत्या संघाने गतवर्षी संघाचे कर्णधारपद भूषवलेला खेळाडू एडन मार्कराम यांच्याकडून जबाबदारी हिसकावून घेत नवीन खेळाडूकडे ही जबाबदारी देण्यात आली आहे.\nआगीत होरपळून 6 भाविकांचा दुर्दैवी मृत्यू\nमॉरिशस मध्ये एका उत्सवादरम्यान लागलेल्या आगीत होरपळून 6 भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. शिवरात्रीच्या पूर्वी होणाऱ्या एका उत्सवात ही दुर्घटना घडली आहे.\nइस्रोचे प्रमुख एस सोमनाथ कॅन्सरने ग्रस्त\nइंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनचे (ISRO) प्रमुख एस सोमनाथ हे कर्करोगाने त्रस्त आहेत. आदित्य-एल1च्या लॉन्चिंगवेळी त्यांना याची माहिती मिळाली. एका मीडिया वाहिनीशी बोलताना ते म्हणाले की, स्कॅनमध्ये कॅन्सरची वाढ दिसून आली.\nआपल्या लहानपणीचे आईचे काही फेमस डायलॉग\nसकाळची घाई गडबड आणि नेमकं गॅस सिलिंडर संपतं...अती त्राग्याने.. \" मरा, ह्या मेल्याला पण आत्ताच सम्पायचं होतं एक एक दिवस अगदी परीक्षाच असते (त्या परिक्षेत ती अगदी उत्तम पास होते तो भाग वेगळा)\nIncrease Height झपाट्याने उंची वाढेल जर लाइफस्टाइलमध्ये केले हे 4 बदल\nउंची वाढणे थांबणे ही अनेक लोकांसाठी प्रचंड तणावाची बाब बनते. जर तुम्हालाही तुमच्या उंचीची काळजी वाटत असेल तर आज आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत ज्याचे पालन करून तुम्ही तुमची उंची सहज वाढवू शकता.\nRelationship : चांगल्या जोडीदारामध्ये हवे हे 5 गुण\nजीवनाच्या प्रवासात प्रत्येक वळणावर आपल्या सोबत एक व्यक्ति असणे गरजेचे असते. जो तुम्हाला नेहमी साथ देईल. जीवनात तुम्ही जेव्हा कठीण प्रसंगातुन जात असतात. तेव्हा तुम्हाला आनंदी ठेवण्याचे काम एक जोडीदारच करू शकतो. जो तुम्हाला समजून घेतो आणि समजावून सांगतो. आणि तुम्हाला जीवनाचा जोडीदार मानतो. प्रेम हे एक असे बंधन आहे जे आपल्या सर्वाना एकमेकांशी जोडून ठेवते. पण जोडीदार शोधणे कठीण असते.\nउपवास रेसिपी : मखाना खीर\nमखाना खीर बनवण्यासाठी सर्वात आधी एक कढईत तूप गरम करून त्यात मखाने फ्राय करून घेणे. मग ते काढून घेणे. आता दूध उकळवून घ्यावे. तसेच आता या उकळलेल्या दुधात मखाने टाकणे. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही मखाने हल्केसे बारीक देखील करू शकतात.\nStrawberry for Love स्ट्रॉबेरी खरोखरच शारीरिक संबंधासाठी फायदेशीर असते का\nStrawberry for Love गोड आणि रसाळ स्ट्रॉबेरी प्रेम आणि इच्छा दर्शवते. हे खाऊन दोघे जवळ येऊ लागतात. त्याचा आरोग्यालाही खूप फायदा होतो. विशेष म्हणजे हे फळ खाण्यासाठी सोलण्याची किंवा बिया काढण्याची गरज नाही. अशात संबंध बनवाताना आनंदासाठी याचा वापर केला जातो. लाल स्ट्रॉबेरी व्यतिरिक्त द्राक्ष, केळी, पीच आणि आ��बा ही फळे देखील आनंद मिळवण्याचा एक सोपा मार्ग आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00879.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mayboli.in/2024/02/pregnancy-calculator-in-marathi/", "date_download": "2024-03-05T00:49:29Z", "digest": "sha1:SXP6TS4FRZ6DH42JBZY2QFRQIMIK7BWE", "length": 14803, "nlines": 159, "source_domain": "mayboli.in", "title": "Pregnancy Calculator in Marathi - Mayboli.in", "raw_content": "\nदोन अक्षरी मुलींची नावे\nदोन अक्षरी मुलींची नावे\nPregnancy Calculator in Marathi – गर्भधारणा हा स्त्रीच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा आणि परिवर्तनीय प्रवास आहे आणि तिच्या प्रगतीचा मागोवा ठेवणे हे गर्भवती माता आणि आरोग्यसेवा व्यावसायिक दोघांसाठी आवश्यक आहे.\nया संदर्भात एक मौल्यवान साधन म्हणजे गर्भधारणा कॅल्क्युलेटर, हे एक साधे पण शक्तिशाली साधन आहे जे देय तारखेचा अंदाज लावण्यास मदत करते आणि गर्भधारणेच्या वयाची अंतर्दृष्टी प्रदान करते. या लेखात, आम्ही गर्भधारणा कॅल्क्युलेटरचे महत्त्व आणि ते कसे कार्य करते याचा शोध घेऊ.\nगर्भधारणा कॅल्क्युलेटर का वापरावे\nगर्भधारणा कॅल्क्युलेटर कसे कार्य करते\nप्रगत वैशिष्ट्ये आणि विचार:\nगर्भधारणा कॅल्क्युलेटर का वापरावे\nगर्भधारणा कॅल्क्युलेटर शेवटच्या मासिक पाळीच्या (LMP) पहिल्या दिवसावर आधारित अपेक्षित देय तारखेचा अंदाज घेण्यासाठी डिझाइन केले आहे. ही तारीख गर्भधारणेच्या लांबीची गणना करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण प्रारंभिक बिंदू म्हणून काम करते. देय तारीख जाणून घेणे विविध कारणांसाठी फायदेशीर आहे:\nप्रसवपूर्व काळजी नियोजन: हे आरोग्य सेवा प्रदात्यांना जन्मपूर्व काळजीचे वेळापत्रक आणि चाचण्यांचे नियोजन करण्यास मदत करते, ज्यामुळे संपूर्ण गर्भधारणेदरम्यान आई आणि बाळ दोघांनाही योग्य वैद्यकीय मदत मिळते.\nगर्भाच्या विकासाचे निरीक्षण: देय तारीख आरोग्यसेवा व्यावसायिकांना बाळाच्या वाढीचे आणि विकासाचे अचूकपणे निरीक्षण करण्यास अनुमती देते, हे सुनिश्चित करते की कोणत्याही संभाव्य समस्या ओळखल्या जातात आणि त्वरीत त्यांचे निराकरण केले जाते.\nप्रसूती रजा आणि नियोजन: अपेक्षित पालक प्रसूती रजेची योजना करण्यासाठी, बाळाच्या पाळणाघराची व्यवस्था करण्यासाठी आणि त्यांच्या लहान मुलाच्या आगमनासाठी इतर आवश्यक तयारी करण्यासाठी नियत तारखेचा वापर करू शकतात.\nगर्भधारणा कॅल्क्युलेटर कसे कार्य करते\nगर्भधारणा कॅल्क्युलेटर एका साध्या तत्त्वावर चालते – ते शेवटच्या मासिक पाळीच्या पहिल्या दिवशी 280 दिवस (किंवा 40 आठवडे) जोडते. हा कालावधी मानवी गर्भधारणेच्या सरासरी लांबीचे प्रतिनिधित्व करतो, जरी हे लक्षात घेणे आवश्यक आहे की वैयक्तिक गर्भधारणे भिन्न असू शकतात. येथे प्रक्रियेचे ब्रेकडाउन आहे:\nवापरकर्ता इनपुट: वापरकर्ता त्यांच्या शेवटच्या मासिक पाळीचा पहिला दिवस प्रदान करतो, विशेषत: YYYY-MM-DD स्वरूपात.\nतारीख रूपांतरण: प्रदान केलेली तारीख एका फॉरमॅटमध्ये रूपांतरित केली जाते जी कॅल्क्युलेटरद्वारे प्रक्रिया केली जाऊ शकते, जसे की वेब-आधारित कॅल्क्युलेटरमध्ये JavaScript तारीख ऑब्जेक्ट.\nगणना: अपेक्षित देय तारीख निर्धारित करण्यासाठी कॅल्क्युलेटर LMP तारखेला 280 दिवस जोडतो. हा कालावधी 28-दिवसांच्या मासिक पाळीच्या गृहीतावर आधारित आहे, 14 व्या दिवशी ओव्हुलेशन होते.\nडिस्प्ले: गणना केलेली देय तारीख प्रदर्शित केली जाते, वापरकर्त्याला मौल्यवान माहिती ऑफर करते.\nप्रगत वैशिष्ट्ये आणि विचार:\nकाही प्रगत गर्भधारणा कॅल्क्युलेटरमध्ये अतिरिक्त वैशिष्ट्ये समाविष्ट असू शकतात, जसे की:\nगर्भधारणेचे वय: आठवडे आणि दिवसांमध्ये वर्तमान गर्भधारणेच्या वयाची माहिती प्रदान करणे, वापरकर्त्यांना त्यांच्या गर्भधारणेच्या प्रगतीचा अधिक व्यापकपणे मागोवा घेण्यास अनुमती देते.\nअल्ट्रासाऊंड अंदाज: काही कॅल्क्युलेटर अल्ट्रासाऊंड परिणाम एकत्रित करतात, बाळाचा आकार आणि विकास लक्षात घेऊन देय तारखेचा अधिक अचूक अंदाज प्रदान करतात.\nगर्भधारणा कॅल्क्युलेटर हे गर्भवती पालक आणि आरोग्यसेवा व्यावसायिकांसाठी एक मौल्यवान साधन आहे. अंदाजे नियत तारीख आणि गर्भधारणेचे वय प्रदान करून, ते प्रसूतीपूर्व काळजी नियोजनात महत्त्वपूर्ण भूमिका बजावते आणि गर्भधारणेचा सहज प्रवास सुनिश्चित करते.\nमात्र, हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे की वैयक्तिक गर्भधारणा भिन्न असू शकतात आणि वैयक्तिक सल्ल्यासाठी, आरोग्यसेवा व्यावसायिकांशी सल्लामसलत करण्याची शिफारस केली जाते. तंत्रज्ञान जसजसे पुढे जात आहे, तसतसे गर्भधारणा कॅल्क्युलेटर विकसित होण्याची शक्यता आहे, जे गर्भवती मातांसाठी अधिक अचूक आणि अनुकूल माहिती प्रदान करतात.\nबॅटलग्राऊंड मोबाईल इंडिया या तारखेला होणार रिलीज – battleground mobile india release date\nकेस गळतीवर घरगुती उपाय – kes galti var upay\nNextPregnancy Information in Marathi – प्रेग्नन्सी ची संपूर्ण माहिती मराठीतNext\nद वरून मुलींची नावे 2024 – Latest & New\nन अक्षरावरून मुलींची नावे २०० नावे अर्थासहित – N Varun Mulinchi Nave 200+\nरोहित शर्माला कर्णधारपदावरून हटवल्याने मुंबई इंडियन्सचे इन्स्टाग्रामवरील तब्बल इतके लाख फॉलोअर्स कमी झाले आहेत\nरोहितची शर्माची कप्तानी गेल्यावर सूर्यकुमार यादवच्या सोशल मीडिया पोस्टने चाहत्यांना आश्चर्यचकित केले\nजाणून घ्या ह्रदय विकाराचा झटका आल्यावर अभिनेता श्रेयश तळपदेची आता त्याची तब्येत कशी आहे ते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00879.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://nponlinenews.com/ravichandran-ashwin/", "date_download": "2024-03-05T01:47:29Z", "digest": "sha1:BQUTNIMG4DADXI4AMBZZK7H6RRD7JPQY", "length": 8573, "nlines": 49, "source_domain": "nponlinenews.com", "title": "रविचंद्रन अश्विनने 499 विकेट्स घेत निवृत्तीचा निर्णय घेतला, आता हे नवीन काम सुरू करणार आहे. । Ravichandran Ashwin", "raw_content": "\nरविचंद्रन अश्विनने 499 विकेट्स घेत निवृत्तीचा निर्णय घेतला, आता हे नवीन काम सुरू करणार आहे. \nRavichandran Ashwin सध्या भारतीय क्रिकेट संघ इंग्लंड संघासोबत ५ कसोटी सामन्यांची मालिका खेळत आहे, त्यातील पहिल्या दोन सामन्यांमध्ये दोन्ही संघांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे. या मालिकेतील पहिला सामना इंग्लंडने तर दुसरा सामना भारताने जिंकला आहे.\nटीम इंडियाने दुसऱ्या सामन्यात शानदार विजय नोंदवल्यानंतर सर्व चाहते खूप खूश आहेत. मात्र आता त्यांच्या आनंदाला ग्रहण लागले आहे. कारण संघाचा स्टार फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने अचानक निवृत्तीचा निर्णय घेतला असून तो वेगळ्याच नोकरीत रुजू झाला आहे.\nरविचंद्रन अश्विनने घेतला निवृत्तीचा निर्णय\nवास्तविक, रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया सध्या इंग्लंडसोबत 5 कसोटी सामन्यांची मालिका खेळत आहे, त्यातील पहिल्या दोन सामन्यांमध्ये रविचंद्रन अश्विनने चांगली कामगिरी केली आहे. या शानदार कामगिरीमुळे त्याने कसोटी क्रिकेटमध्ये आपल्या 499 विकेट्सची नोंद केली आहे. जी मोठी उपलब्धी आहे.\nपण 500 विकेट्सचा टप्पा गाठण्यापूर्वीच त्याच्याशी संबंधित एक बातमी व्हायरल होत आहे, ज्यामध्ये त्याने निवृत्तीचा निर्णय घेतल्याचा दावा केला जात आहे. या कारणास्तव तो TNPL लिलावाचा भाग बनला आहे.\nआर अश्विन TNPL चा भाग झाला\nआम्ही तुम्हाला सांगतो की TNPL क्रिकेट लीग म्हणजेच तामिळनाडू प्रीमियर लीगच्या आगामी हंगामासाठी लिलाव आज, 7 फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आला आहे. आणि या लिलावात रविचंद्रन अश्विन देखील उपस्थित होता. त्यानंतर त्याच्या निवृत्तीच्या बातम्यांनी जोर धरला होता. याबाबत त्यांनी अधिकृतपणे काहीही सांगितले नसले तरी. पण असे होणे अगदी शक्य आहे. कारण 2023 च्या विश्वचषकाच्या वेळी एका मुलाखतीदरम्यान त्याने याबाबत इशारा दिला होता.\nविश्वचषकादरम्यानच अश्विनने हा इशारा दिला होता\nरविचंद्रन अश्विनने विश्वचषक २०२३ सुरू होण्यापूर्वीच एका मुलाखतीदरम्यान सांगितले होते की, हा विश्वचषक त्यांचा शेवटचा विश्वचषक असणार आहे. यानंतर तो क्वचितच कोणत्याही विश्वचषकात दिसला असेल. याशिवाय त्यांचे वयही ३७ वर्षे झाले आहे.\nअशा परिस्थितीत तो सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेऊ शकतो. त्यानंतर तो कोणत्याही संघाचा किंवा फ्रेंचायझीचा भाग बनू शकतो. मग ते मॅनेजमेंट डिपार्टमेंट असो वा कोचिंग डिपार्टमेंट. यासंदर्भात त्यांनी अधिकृतपणे काहीही सांगितले नसले तरी. त्यामुळे कोणत्याही निष्कर्षावर पोहोचणे अकाली ठरेल.\nआत्तापर्यंत अश्विनने भारतासाठी 278 सामन्यात 727 विकेट घेतल्या आहेत.\nदुसरी कसोटी संपताच या भारतीय खेळाडूने आपल्या खराब फॉर्ममुळे हैराण होऊन निवृत्तीचा निर्णय घेतला. Indian player\nचाहत्यांची प्रतीक्षा संपली, ऋषभ पंत आयपीएल 2024 खेळणार निश्चित, या तारखेला खेळणार पहिला सामना \nRCB चाहत्यांसाठी वाईट बातमी, 18 कोटी रुपयांचा हा खेळाडू IPL 2024 पूर्वी बाहेर RCB fans\nCSK चाहत्यांसाठी धक्कादायक बातमी, MS धोनी IPL 2024 मध्ये खेळणार नाही, आता दिसणार या भूमिकेत MS Dhoni\nमुंबई इंडियन्स ने रणजी सेमीफाइनल मध्ये रचला नवीन इतिहास असा स्थान मिळवणारा देशातील पहिला संघ Mumbai Indians\nहे आहेत IPL मधील 5 बदकिस्मत खेळाडू, संघासाठी सर्वाधिक धावा केल्या, तरीही कर्णधारपदाची संधी मिळाली नाही. 5 unlucky players\nउपांत्य फेरीत तामिळनाडूने मुंबईचा पराभव केला, रहाणेच्या संघाने एक डाव आणि 70 धावांनी विजय मिळवत अंतिम फेरी गाठली. semi-finals\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00879.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://uttamsheti.online/crop-insurance-imp-update/", "date_download": "2024-03-05T00:30:06Z", "digest": "sha1:R6EPZU4T2ZQG5ZVWHF6LGDVD3SQQNGHW", "length": 6224, "nlines": 50, "source_domain": "uttamsheti.online", "title": "या जिल्ह्यातील 11 तालुक्यात अग्रीम पिक विमा वाटप सुरू..! शेतकऱ्यांच्या खात्यात पिक विमा जमा Crop Insurance", "raw_content": "\nया जिल्ह्यातील 11 तालुक्यात अग्रीम पिक विमा वाटप सुरू.. शेतकऱ्यांच्या खात्यात पिक विमा जमा Crop Insurance\nCrop Insurance: बीड जिल्ह्यातील अकरा तालुक्यांमधील सात लाख सत्तर हजार शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. खरीप हंगामाच्या पिक नुकसानीबद्दल 241 कोटी रुपये पीक विमा अग्रीम म्हणून थेट त्यांच्या बॅंक खात्यावर जमा केले आहेत.\nपिक नुकसानीचा पंचनामा केल्यानंतर, जिल्हाधिकारी व पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या सूचनेनुसार पीक विमा कंपनीकडून शेतकऱ्यांना 25% पीक विमा अग्रीम म्हणून दिला जाणार असल्याची घोषणा करण्यात आली होती.\nहे वाचा: पहा तुमची शेत जमीन कोणाच्या नावावर आहे, व त्याचबरोबर किती क्षेत्रफळ आहे. फक्त एका मिनिटात Land Record\nत्यानुसार, बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई, आष्टी, बीड, धारूर, गेवराई, केज, माजलगाव, परळी, पाटोदा, शिरूर व वडवणी अशा अकरा तालुक्यांमधील सात लाख सत्तर हजार शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यांवर २४१ कोटींची रक्कम जमा करण्यात आली आहे.\nयापैकी, अंबाजोगाई तालुक्यातील ८७ हजार शेतकऱ्यांना ३७ लाख, आष्टी तालुक्यातील ५ हजार शेतकऱ्यांना १२ लाख, तसेच इतर तालुक्यांमधील शेतकऱ्यांच्या खात्यावर संबंधित रकमा जमा केल्या असून, सर्व शेतकऱ्यांनी आपली बँक खाती तपासून पहावीत.\nशेतकरी बंधूंनो, बीड जिल्ह्यातील कोणत्याही तालुक्यातील शेतकरी असाल तर ही तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. तुमच्या खात्यावर पीक विमा अग्रीम रक्कम जमा झाली की नाही हे तपासून पहा.\nहे वाचा: पहिल्या टप्प्यात या 13 तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार नुकसान भरपाई..\nया जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात उद्यापासून पिक विमा जमा होण्यास सुरुवात..\nजानेवारी महिन्यात कापूस दरात होणार वाढ..\nपहा संपूर्ण महाराष्ट्रातील आजचे तुर बाजार भाव..\nया जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात उद्यापासून पिक विमा जमा होण्यास सुरुवात..\nजानेवारी महिन्यात कापूस दरात होणार वाढ.. आवक होणार कमी Cotton price\nपहा संपूर्ण महाराष्ट्रातील आजचे तुर बाजार भाव..\nया दिवशी जमा होणार 90 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर नमो शेतकरी योजनेचा दुसरा हफ्ता..\nया यादीत नाव असणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणार 12000 रुपये.. झिरो मिनिटात जमा होणार बँक खात्यात get 12000 rupees\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00879.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/manoranjan/allu-arjun-mourns-lata-mangeshkar-death-says-end-of-an-era-as-the-nightingale-of-india-dcp-98-2792773/", "date_download": "2024-03-05T01:08:13Z", "digest": "sha1:36757S3B4KXRHRJLFLBPRGBLW56IZKJI", "length": 25011, "nlines": 326, "source_domain": "www.loksatta.com", "title": "allu arjun mourns lata mangeshkar death says end of an era as the nightingale of India dcp 98 | अभिनेता अल्लू अर्जुनने लतादीदींना वाहिली श्रद्धांजली फोटो शेअर करत, म्हणाला...", "raw_content": "\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nअभिनेता अल्लू अर्जुनने लतादीदींना वाहिली श्रद्धांजली फोटो शेअर करत, म्हणाला…\nअल्लू अर्जुनने शेअर केलेली ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे.\nWritten by लोकसत्ता ऑनलाइन\nअल्लू अर्जुनने शेअर केलेली ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे.\nभारतरत्न आणि भारताच्या गानकोकिळा म्हणून प्रसिद्ध असलेल्या लता मंगेशकर यांचं आज निधन झालं. वयाच्या ९२ वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. लता मंगेशकर यांच्या निधनामुळे संपूर्ण भारतात शोककळा पसरली आहे. फक्त बॉलिवूड नाही तर सगळेच सोशल मीडियावरून त्यांना श्रद्धांजली देत आहेत. त्यात दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुनने लतादीदींना श्रद्धांजली वाहिली आहे.\nअल्लू अर्जुनने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून पोस्ट शेअर करत लतादीदींना श्रद्धांजली वाहिली आहे. लतादीदींचा फोटो शेअर करत “हा एक दुखदं दिवस आहे. भारताच्या गाणं कोकीळा लता मंगेशकरजी आता आपल्यासोबत राहिल्या नाहीत, एका अप्रतिम युगाचा अंत झाला आहे. त्यांच्या गाण्यांतून त्या कायम आपल्या सगळ्यांच्या हृदयात जिवंत राहतील. त्यांच्या आत्म्याला शांती मिळो”, असे कॅप्शन अल्लू अर्जुनने दिले आहे.\nजेव्हा झोमॅटोही ‘छपाक’ खेळ खेळतो तेव्हा…; ग्राहकाने ‘फिश फ्राय’ मागवताच, म्हणाले, “पानी में गई”; Chat व्हायरल\nतरुणीसह लावणीवर थिरकला तरुण सादर केली अप्रतिम लावणी, व्हिडीओ होतोय व्हायरल\n एका हातात पत्नीचं कापलेलं मुंडकं आणि दुसऱ्या हातात विळा घेऊन फिरत होता माणूस, पोलिसांनी केली अटक\nपंतप्रधान नरेंद्र मोदींचा मडकं धरून केलेला ‘तो’ Video का होतोय ट्रोल माती गायब झालीच कशी, पाहा खरं काय\nआणखी वाचा : “जरा तरी लाज बाळग…”, कारमधला डान्स व्हिडीओ शेअर केल्याने अंकिता लोखंडे झाली ट्रोल\nलता मंगेशकर यांना ८ जानेवारीला करोनाची लागण झाली होती. त्यासोबत त्यांना न्यूमोनियाचीही लागण झाल्याचं समोर आलं होतं. लता मंगेशकर यांना करोनाची सौम्य लक्षण जाणवत होती. त्यामुळे त्यांना मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्रकृतीत ���ुधारणा होऊ लागल्यानंतर २८ जानेवारीला त्यांना व्हेंटिलेटरवरुन काढण्यात आलं होतं. मात्र ५ फेब्रुवारीला प्रकृती बिघडल्याने त्यांना पुन्हा व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं. त्यानंतर त्यांची प्रकृती खालवली.\nLata Mangeshkar : “मी फक्त लता मंगेशकर यांना ओळखतो”, पाकिस्तानमध्ये सुनील गावस्कर यांनी घेतला होता अपमानाचा बदला\nलता मंगेशकर यांच्या कारकिर्दीची सुरुवात १९४२ मध्ये होती आणि त्यांची कारकीर्द सहा दशकांपेक्षा अधिक काळ टिकून होती. त्यांनी ९०० पेक्षा अधिक हिंदी चित्रपटांची गाणी गायली होती. तसेच २० पेक्षा जास्त प्रादेशिक भारतीय भाषांमध्ये गायन केले होते. लता मंगेशकर यांचे संपूर्ण कुटुंबच संगीतासाठी प्रसिद्ध आहे. सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले, उषा मंगेशकर, मीना मंगेशकर आणि ख्यातनाम संगीतकार-गायक हृदयनाथ मंगेशकर ही त्यांची सख्खी भावंडे आहेत. लता मंगेशकरांचे वडील मास्टर दीनानाथ मंगेशकर हे मराठी नाट्य-संगीताचे प्रसिद्ध गायक होते.\nमराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.\nलतादीदींच्या निधनानं पाकिस्तानही झालाय दु:खी; बाबर आझम म्हणाला, ‘‘त्यांचा जादुई…”\nरिवा'ज रिवेंजरिवा'ज रिवेंज (भाग-१) …….पुसेगावातून सात अठ्ठावन्नला साताऱ्याला जाणय्रा गाडीची खूप जण वाट पाहत होते. त्या सगळ्यांमध्ये अशी एक व्यक्ती होती. जी फक्त वाट बघत नव्हती तर डोळे मिटून बस लवकर येण्यासाठी …\nभर कार्यक्रमात रिहानाचा ड्रेस उसवला, नीता अंबानींबरोबरचा ‘तो’ फोटो व्हायरल\nअनंत अंबानींच्या प्री-वेडिंगमध्ये अमृता फडणवीस आणि रिहानाची ग्रेट भेट; फोटो शेअर करत म्हणाल्या…\nVIDEO: प्री-वेडिंग सोहळ्यात अनंत अंबानीच्या ‘त्या’ कृतीने पाणावले मुकेश अंबानींचे डोळे; व्हिडीओ व्हायरल\nमामाच्या प्री-वेडिंगमध्ये ईशा अंबानींच्या जुळ्यांचा मोहक अंदाज, आईबरोबरच्या फोटोंनी वेधलं लक्ष\nही अनोखी गाठ सोपी सुटसुटीत… \n ‘रात्रीस खेळ चाले’ फेम अभिनेत्री अडकली विवाहबंधनात, फोटो आले समोर\n‘कैदी’ ते ‘जन गण मन’, OTT वरील हे ७ क्राईम थ्रिलर चित्रपट तुम्हाला नक्की आवडतील\nडोनाल्ड ट्रम्प यांच्या कन्येचा पारंपरिक अंदाज लेकीलाही आवरला नाही साडी नेसण्याचा मोह, पाहा जामनगरमधील खास Photos\nमोबाईल फोन बॅटरीचा स्फोट होऊन बालकाचा मृत्यू…. \n���हायुतीत दबावतंत्राला जोर; शिवसेनेचा २२ तर राष्ट्रवादीचा १६ जागांवर दावा, भाजपची आठवडाभरात बैठक\nसभागृहातील लाचखोरीसाठी लोकप्रतिनिधींना संरक्षण नाही; ऐतिहासिक निर्णय, झारखंड मुक्ती मोर्चा निकाल रद्दबातल\n‘मोदी का परिवार’ने प्रत्युत्तर; लालूप्रसाद यादव यांच्या टीकेनंतर भाजप आक्रमक\nनड्डाही लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात\nसंसदेत सोप्या प्रश्नावर नारायण राणेंचा गोंधळ, दिलं भलतंच उत्तर ‘तो’ व्हिडीओ शेअर करत अंजली दमानिया म्हणाल्या, “नुसती दादागिरी…”\n“महाराष्ट्रात जे झालं, ते काश्मीरमध्ये होऊ नये”, सुप्रिया सुळेंचा जम्मू-काश्मीरबाबत मोदी सरकारला सवाल; म्हणाल्या, “एवढं तर करूच शकता तुम्ही\n“…तर मनोज जरांगेंचे ओबीसी समाजावर उपकार होतील”, छगन भुजबळांचं वक्तव्य, नेमकं काय म्हणाले\nKrishna Janmabhoomi : औरंगजेबानेच तोडलं होतं मथुरेतील केशवदेव मंदिर, कृष्ण जन्मभूमीप्रकरणी ASI चा मोठा खुलासा\nविश्लेषण : पंडित नेहरू आणि इंदिरा गांधी भारतीयांना कमी लेखत होते पंतप्रधान मोदींनी नेमकं कोणत्या भाषणांचा उल्लेख केला\nIND vs ENG : दुसऱ्या कसोटीनंतर इंग्लंडचा आख्खा संघ भारत सोडून दुबईत दाखल\nकार अपघातात पत्नीचा मृत्यू, पतीने स्वतः विरोधात दाखल केला गुन्हा; कुठे घडली घटना\nफटाका फॅक्टरीला आग लागून सहा जणांचा मृत्यू, ५० पेक्षा जास्त लोक होरपळले, मदत आणि बचावकार्यात आगीचा अडथळा\nरोज रात्री १२ ला किंवा नंतर झोपत असाल तर तुमचं शरीर कसं बदलतं पाहा; वजन व कोलेस्ट्रॉलवर होणारा परिणाम व उपाय\nMaharashtra News : “महायुतीचा १५५ कोटींचा मोबाईल घोटाळा”, काँग्रेसचा मोठा आरोप\nVideo : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ पोहोचली ऑस्ट्रेलियात प्राजक्ता माळीसह समुद्रकिनारी थिरकले विनोदवीर, व्हिडीओ व्हायरल\n‘घरोघरी मातीच्या चुली’ मालिकेत वर्णी लागल्यानंतर सुमीत पुसावळेचं कुटुंबीयांसह सेलिब्रेशन, बायकोने शेअर केली खास पोस्ट\nअरेंज मॅरेजमधून उलगडणार लव्ह स्टोरी; भूषण प्रधान-शिवानी सुर्वेच्या ‘ऊन सावली’चा ट्रेलर प्रदर्शित\n“लेखिका जेव्हा निर्माती बनते…”, बहुचर्चित ‘नाच गं घुमा’ चित्रपट ‘या’ महिन्यात येणार प्रेक्षकांच्या भेटीला\nकाजोल, करण जोहर ते विराट-अनुष्का; अनंत अंबानींच्या प्री-वेडिंगला ‘हे’ सेलिब्रिटी गैरहजर, जाणून घ्या…\nदीपिका पाठोपाठ आता कतरिनाही होणार आई अनंत-राधिकाच्या प्री वेडिंग पार्टीनंतरच्या व्हिडिओमुळे चर्चांना उधाण\nVideo: अनंत-राधिका यांच्या प्री-वेडिंगमध्ये स्वरांची उधळण, अरिजित सिंह ते लकी अलीपर्यंत ‘या’ प्रसिद्ध गायकांनी केलं परफॉर्म\n“तुमची मुलगी असती तर”, जळगावमध्ये घडलेल्या घटनेबद्दल रिंकू राजगुरुने दिलं स्पष्टीकरण, म्हणाली…\nऐश्वर्या राय व श्वेता बच्चनचं नातं आहे तरी कसं तुम्हीच पाहा नणंद-वहिनीचा ‘हा’ व्हिडीओ\nVideo: लेक व होणाऱ्या सूनेसाठी नीता अंबानीचं शास्त्रीय नृत्य, नेटकरी म्हणाले, “भारतीय संस्कृती…”\nVideo : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ पोहोचली ऑस्ट्रेलियात प्राजक्ता माळीसह समुद्रकिनारी थिरकले विनोदवीर, व्हिडीओ व्हायरल\n‘घरोघरी मातीच्या चुली’ मालिकेत वर्णी लागल्यानंतर सुमीत पुसावळेचं कुटुंबीयांसह सेलिब्रेशन, बायकोने शेअर केली खास पोस्ट\nअरेंज मॅरेजमधून उलगडणार लव्ह स्टोरी; भूषण प्रधान-शिवानी सुर्वेच्या ‘ऊन सावली’चा ट्रेलर प्रदर्शित\n“लेखिका जेव्हा निर्माती बनते…”, बहुचर्चित ‘नाच गं घुमा’ चित्रपट ‘या’ महिन्यात येणार प्रेक्षकांच्या भेटीला\nकाजोल, करण जोहर ते विराट-अनुष्का; अनंत अंबानींच्या प्री-वेडिंगला ‘हे’ सेलिब्रिटी गैरहजर, जाणून घ्या…\nदीपिका पाठोपाठ आता कतरिनाही होणार आई अनंत-राधिकाच्या प्री वेडिंग पार्टीनंतरच्या व्हिडिओमुळे चर्चांना उधाण\nतुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का\nफोटो गॅलरीवेब स्टोरीजटॉप न्यूज\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00879.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://live.jagmitra.com/%E0%A4%86%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%86/", "date_download": "2024-03-05T01:03:33Z", "digest": "sha1:7IRDPDWXGEHFXCTB77345T67OVKS22XN", "length": 9812, "nlines": 84, "source_domain": "live.jagmitra.com", "title": "आधार माणुसकीच्या वतीने आत्म ग्रस्त कुटुंबांना दिवाळीचे फराळ वाटप! – Jagmitra", "raw_content": "\nदे दान सुटे गि-याण\nवैद्यकीय अधिक्षक डॉ.अरूण गुट्टे यांची कर्तव्यनिष्ठा\nडॉ.शालिनीताई कराड यांना मातृशोक\nदैनिक जगमिञ आजचा अंक\nडॉ.शालिनीताई कराड यांना मातृशोक\nआधार माणुसकीच्या वतीने आत्म ग्रस्त कुटुंबांना दिवाळीचे फराळ वाटप\nअंबाजोगाई : आज रोजी बरदापुर येथे आधार माणुसकीच्या वतीने कडून मागील एक वर्षात अनेक वर्षापासून गोरगरीब आत्म ग्रस्त कुटुंबांना दिवाळीचे फराळ वाटप केले जात आहे मागील काही वर्षापासून अडवोकेट सं���ोष पवार सर यांच्या संकल्पनेतून गोर गरीब कुटुंबांना लोकांच्या दिवाळी गोड करण्यासाठी असे लाभार्थी यांना फराळ वाटप करण्यात आले कार्यक्रमासाठी सर आधार माणुसकीचा संस्थाचालक एँड संतोष पवार सर श्री ज्ञानेश्वर नोंदवते एँड सूधाकर सोनवने, कू, रचाना परेदशी श्री नागेश औताडे, यांनी सर्वांनी सहकार्य केले गरीब आत्म ग्रस्त कुटुंबांना दिवाळीचे फराळ वाटप करण्यात आले व सर्वांनी आधार माणूसकीचे आभार मानले\nबर्दापूर येथे मानवलोक संस्थे तर्फे निराधार लोकांना दिवाळीचे फराळ वाटप\nऔरंगाबाद पदवीधर मतदारसंघ निवडणूक 2020 दहा उमेदवारांनी घेतले अर्ज मागे\nजुगार अड्यावर धाड; १७ जुगारी घेतले ताब्यात\nउद्या पासून धावणार परळी बसस्थानकातून लालपरी ; अंबाजोगाई – बीड ला असणार प्रत्येकी सहा फेऱ्या – रणजीत राजपूत\nजिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी जिल्ह्यातील व परप्रांतातील लोकांना येण्या जाण्याचा आखला आराखडा…\nदे दान सुटे गि-याण\nदे दान सुटे गिर्‍याण‐————————नैसर्गिक आणि भौगोलिकदृष्ट्या ग्रहण हे सुर्य आणि चंद्राला लागत असते, जसे सुर्य आणि चंद्र यांना ग्रहण लागते,\nविदर्भाप्रमाणे उर्वरित महाराष्ट्रातील कैकाडी समाजाचा अनुसूचित जातीत समावेश करण्यासाठी विधिमंडळाचा ठराव घेऊन केंद्र सरकारकडे शिफारस करणार ; धनंजय मुंडे\nमुस्लिम आरक्षण वर निर्णय घ्या नसता,कांग्रेस, राष्ट्रवादी नगरसेवक व पदाधिकारी राजीनामा देतील\nक्रांतीवीर लहूजी साळवे स्मारकाच्या भूसंपादनासाठी सामाजिक न्याय विभागाने पुढाकार घ्यावा ; उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे\nबीड जिल्हा कुस्तीगीर परिषदेचे उपाध्यक्ष मुरलीधर मुंडे यांच्या हस्ते शरीर सौष्ठव स्पर्धेत व्दितीय क्रमांक मिळवल्याबद्दल ऋषिकेश फड व किरण गिरामयांचा सत्कार\nसेवानिवृत्त पुरी गावाचे लक्ष्मण मोरे पाटील उर्फ भाऊ पाटील यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार\nज्ञानगंगा सेवाभावी संस्थेच्या वतीने गरजु विद्यार्थ्याना शालेय साहित्याचे वाटप\nमुक्तांगण विज्ञान शोधिका केंद्रातर्फे ‘खेल खेल में’ ; राष्ट्रीय स्तरावरील विज्ञान खेळणी, गेम डिझाईन स्पर्धा\nभाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे शुक्रवारी राष्ट्रवादीत प्रवेश करणार – जयंत पाटील\n कोविंड रुग्णालयाचा घातक कचरा सार्वजनिक ठिकाणी रुग्णालयावर गुन्हा दाखल\nदे दान सुटे गि-याण\nदे दान सुटे ���िर्‍याण‐————————नैसर्गिक आणि भौगोलिकदृष्ट्या ग्रहण हे सुर्य आणि चंद्राला लागत असते, जसे सुर्य आणि चंद्र यांना ग्रहण लागते,\nशरीर सौष्ठव स्पर्धेत ऋषीकेश फड दुसरा सिल्व्हर मेडल पटकावून मारली बाजी\nसेवानिवृत्त पुरी गावाचे लक्ष्मण मोरे पाटील उर्फ भाऊ पाटील यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार\nसौ.गेले श्री आले विरोधकांची सारी खटपट व्यर्थ झाले – डाॅ.कुडमूलवार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00880.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.economictimes.com/markets/share-market/top-gainers-this-week-thes-5-shares-surges-40-to-74-percent-in-just-5-days-do-you-own/articleshow/101233491.cms", "date_download": "2024-03-05T00:51:55Z", "digest": "sha1:PUTQFL7CLPFIX3WIRZOKK6Y554DWSA4P", "length": 11728, "nlines": 86, "source_domain": "marathi.economictimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nShare Market This Week : गेल्या 5 दिवसात या शेअर्सने गुंतवणुकदारांना केलं मालमाल; तब्बल 70 टक्क्यांचा भन्नाट परतावा\nTop Gainers This Week : या आठवड्यात शेअर बाजारात मोठे चढ उतार दिसून आले. संपूर्ण व्यापारी आठवड्याचा विचार करता बीएसई सेन्सेक्समध्ये 0.73 टक्क्यांची घसरण झाली आहे. पाचपैकी दोन व्यापारी सत्रात सेन्सेक्स निफ्टी तेजीसह तर तीन सत्रात घसरणीसह बंद झाले.\nTop Gainers This Week : या आठवड्यात शेअर बाजारात मोठे चढ उतार दिसून आले. संपूर्ण व्यापारी आठवड्याचा विचार करता बीएसई सेन्सेक्समध्ये 0.73 टक्क्यांची घसरण झाली आहे. पाचपैकी दोन व्यापारी सत्रात सेन्सेक्स निफ्टी तेजीसह तर तीन सत्रात घसरणीसह बंद झाले. या दरम्याने सेन्सेक्सने या आठवड्यात ऐतिहासिक उच्चांक नोंदवला होता. परंतू बाजाराच्या या चढ-उतारांमध्ये 5 शेअर्स असे होते ज्यांनी गुंतवणुकदारांना 40 ते 70 टक्क्यांपर्यंतचा दमदार परतावा दिला आहे. यामध्ये ओमेगा इंटरॅक्टिव टेक्नॉलॉजी, किर्ती नॉलेज, ब्लूचिप इंडिया, गीता रिन्यूएबल्स आणि क्रेयॉन्स ऍडव्हर्टायजिंग या शेअर्सचा सामावेश आहे.\n1 ओमेगा इंटरॅक्टिव टेक्नॉलॉजी (Omega Interactive Technologies)\nहा शेअर मागील आठवड्यातील सर्वाधिक तेजी नोंदवणारा शेअर ठरला आहे. गेल्या 5 दिवसात शेअरने गुंतवणुकदारांना 74.21 टक्क्यांचा परतावा दिला आहे. म्हणजेच शेअर्सची किंमत 45 रुपयांवरून 78.43 रुपयांवर पोहचली आहे. ही एक स्मॉल कॅप कंपनी असून सॉफ्टवेअर प्रोडक्ट्स क्षेत्रात व्यवसाय करते.\nगेल्या 5 दिवसात या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 58.68 टक्के परतावा दिला असून यादरम्यान शेअर्सची किंमत 43.80 रुपयांवरून 69.50 रुपयांपर्यंत वाढली. ही एक स्मॉलकॅप कंपनी आहे जी ई-लर्निंगच्या व्यवसायात कार्यरत आहे.\n3. ब्लू चिप इंडिया\nगेल्या 5 दिवसात या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 44.44 टक्के परतावा दिला आहे. यादरम्यान या शेअरची किंमत 0.45 रुपयांवरून 0.65 रुपयांपर्यंत वाढली. ही एक गुंतवणूक कंपनी आहे. ज्याचे मार्केट कॅप फक्त 2.93 कोटी रुपये आहे.\n4. क्रेयॉन्स ऍडव्हर्टायजिंग (Crayons Advertising)\nया शेअरने गेल्या 5 दिवसात आपल्या गुंतवणूकदारांना 41.78 टक्क्यांचा परतावा दिला आहे. BOFA सिक्युरिटीज युरोप SA ने नुकतेच या कंपनीचे 3.32 कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले. त्यानंतर या कंपनीच्या शेअर्स तेजीत आले. हा एक SME शेअर आहे जो या महिन्यात 2 जून रोजी NSE वर सूचीबद्ध झाला.\n5. गीता रिन्यूएबल्स एनर्जी (Gita Renewable Energy)\nया शेअरने गेल्या 5 दिवसात आपल्या गुंतवणूकदारांना 39.05 टक्क्यांचा परतावा दिला आहे. या दरम्यान त्याच्या शेअर्सची किंमत 83.73 रुपयांवरून 116.43 रुपयांपर्यंत वाढली. ही एक पॉवर जनरेशन कंपनी आहे ज्याचे मार्केट कॅप 47.88 कोटी आहे.\nइकॉनॉमिक टाइम्स मराठी' मध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर पदावर कार्यरत. डिजिटल, टीव्ही आणि प्रिंट पत्रकारितेत 4 वर्षांचा अनुभव असून राजकीय आणि आर्थिक क्षेत्राची विशेष आवड आहे. यापूर्वी 'झी 24 तास' आणि 'सकाळ मीडिया ग्रुप'मध्ये उपसंपादक पदावर काम केले आहे. रानडे इन्स्टिट्यूट पुणे येथून मास मीडियाचे शिक्षण घेतले असून दरम्यान लोकमत पुणे येथे स्टुडंट रिपोर्टर म्हणून पत्रकारिता क्षेत्रात करियरला सुरुवात केली.Read More\nShare Market Update : सर्व क्षेत्रातील शेअर्सच्या विक्रीमुळे सेन्सेक्स कोसळला, गुंतवणूकदारांचे 3 लाख कोटींचे नुकसानमहत्तवाचा लेख\nचंबल फर्टिलायझर्स ऍण्ड केमिकल्स लि.\nबजेट क्रिप्टोकरन्सी वेल्थ MSME बातम्या बाजार\nअदानी पॉवर शेअरची किंमत BF गुंतवणूक शेअर किंमत अदानी विल्मर शेअरची किंमत मेंथा तेलाची किंमत एस्कॉर्ट्स लीडिंग सेक्टर्स फंड डायरेक्ट-ग्रोथ SBI बॅलन्स अॅडव्हांटेज फंड नियमित एसबीआय स्मॉल कॅप फंड एसबीआय इक्विटी हायब्रिड फंड टाटा डिजिटल इंडिया फंड डायरेक्ट अॅक्सिस ब्लूचिप फंड\nमेंथा तेलाची किंमत एस्कॉर्ट्स लीडिंग सेक्टर्स फंड डायरेक्ट-ग्रोथ SBI बॅलन���स अॅडव्हांटेज फंड नियमित एसबीआय स्मॉल कॅप फंड एसबीआय इक्विटी हायब्रिड फंड टाटा डिजिटल इंडिया फंड डायरेक्ट अॅक्सिस ब्लूचिप फंड क्वांट टॅक्स प्लॅन डायरेक्ट\nएस्कॉर्ट्स लीडिंग सेक्टर्स फंड डायरेक्ट-ग्रोथ SBI बॅलन्स अॅडव्हांटेज फंड नियमित एसबीआय स्मॉल कॅप फंड एसबीआय इक्विटी हायब्रिड फंड टाटा डिजिटल इंडिया फंड डायरेक्ट अॅक्सिस ब्लूचिप फंड क्वांट टॅक्स प्लॅन डायरेक्ट\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00880.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mahametronews.com/chtrapati-sambhaji-maharaj-name-stop-sigaret-product/", "date_download": "2024-03-05T01:13:10Z", "digest": "sha1:UJQER4G7OORRGIZXKSZZORM7PDBHSS5U", "length": 23683, "nlines": 267, "source_domain": "mahametronews.com", "title": "छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाची बदनामी करणारे बिडी उत्पादन बंद करा; शिवधर्म फाउंडेशन पूर्ण महाराष्ट्रभर होणार आक्रमक! - MahaMetroNews Best News Website in Pune", "raw_content": "\nमहा मेट्रो न्युज पत्रकार\nछत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाची बदनामी करणारे बिडी उत्पादन बंद करा; शिवधर्म फाउंडेशन पूर्ण महाराष्ट्रभर होणार आक्रमक\nछत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाची बदनामी करणारे बिडी उत्पादन बंद करा; शिवधर्म फाउंडेशन पूर्ण महाराष्ट्रभर होणार आक्रमक\nमहामेट्रो न्यूज/पुणे |छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाची बदनामी करणारे बिडी उत्पादन बंद करावे अशी शिवधर्म फाउंडेशननी मागणी केली असून महाराष्ट्रात 15 जिल्ह्यात जिल्हाधिकारी तसेच प्रशासनाला निवेदन दिली आहेत. तसेच मुंबई हायकोर्टात छत्रपती संभाजी बिड़ी वरील धर्मवीर संभाजी महाराजांचे नाव हटविण्यात यावे यासाठी 1 रीट एप्लिकेशन दाखल करत आहोत. असेच ही शिवधर्म फौंडेशन चे संस्थापक अध्यक्ष दीपक आण्णा काटे यांनी यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.\nमहाराष्ट्राची अस्मिता असलेले छत्रपती संभाजी यांच्या नावाने महाराष्ट्रात गेली ८० वर्षांपासून संभाजी बिडी या नावाने धूम्रपान उत्पादन केले जात आहे. छत्रपती संभाजी महाराज यांचं युद्धनीती, लेखन, संपूर्ण जगाला माहिती आहे. असं असताना जन्मभूमी असलेल्या महाराष्ट्रात त्यांच्या नावाने बिडी उत्पादन होतं आहे. या बिडीच्या बंडल वर महाराजांचे नावं,फोटो देखील वापरले जात आहेत. तो कागद फाडून फेकला जातो. त्यामुळे छत्रपती संभाजी महाराज यांचा अवमान होतं आहे. हा अवमान सहन केला जाणार नाही. या साठी या बिडी उत्प��दन करणाऱ्या कंपनीने नावं बदलून निर्मिती करावे. अशी मागणी शासन दरबारी शिवधर्म फाउंडेशन च्या वतीने करण्यात आले आहे. या निवेदनाची दखल घेऊन कारवाई न झाल्यास १ सप्टेंबर पासून महाराष्ट्रभर आंदोलन करण्यात येईल याचे गमबीर पडसाद पूर्ण महाराष्ट्रभर पाहायला मिळतील असा ही इशारा शिवधर्म फाउंडेशन च्या वतीने देण्यात आला आहे.\nमहाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकारी यांना शिवधर्म फाउंडेशनच्या अध्यक्ष , उपाध्यक्ष आणि शिवधर्म फाउंडेशन या संघटनेच्या वतीने यासंदर्भात निवेदन दिले जात आहे. महाराष्ट्रात आणि भारतात हिंदू देवदेवता आणि राजे-महाराजे यांच्या नावाने अनेक ठिकाणी अनेक गोष्टींना नाव देऊन त्याचा अपप्रचार , अपमान केला जातो. हे इथूनं पुढं खपुनं घेतलं जाणार नाही असे शिवधर्म फाऊंडेशनचे संस्थापक, अध्यक्ष दीपकआण्णा काटे यांनी पत्रकारांना सांगितले. संभाजी बिडी असो किंवा अजून कोण असो इथून पुढं भारतदेशाचे आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज , महाराष्ट्राच्या युवकांचे ह्रदय सम्राट, युवकांचा मान ,अभिमान , स्वाभिमान धर्मवीर संभाजीराजे बद्दल बदनामीकारक व त्यांचा नावाचा वापर करून कोणी व्यवसाय करत असेल किंवा व्यसनासारख्या गोष्टीला नाव देऊन धंदा करत असेल हे खपवून घेतले जाणार नाही.\nत्यामुळे संभाजी बिडी या उत्पादन करणाऱ्या कंपनीवर महाराष्ट्र शासनाने कडक कारवाई करावी आणि त्याचं नाव बदलून त्यांनी व्यवसाय करण्यास आमची कुठली हरकत नाही असेही त्यांनी निवेदनात नमूद केलं आहे. येणाऱ्या काही दिवसात संभाजी बिडी या कंपनीने उत्पन्न बंद करून धर्मवीर संभाजीराजे यांच्या नावाने जो व्यवसाय चालू आहे तो बंद करावा आणि शासनाने त्यांच्यावरती कडक कारवाई करावी अन्यथा होणाऱ्या परिणामाला शासन आणि संभाजी बिडी उत्पादन करणारी कंपनी व त्यांचे सर्व व्यवस्थापक , मॅनेजर, डायरेक्ट मालक जबाबदार असतील असे त्यांनी निवेदनात म्हटले आहे. त्यामुळे आत्ता संभाजी बिडी या उद्योगावर शासन काय कारवाई करते का आणि शासन कारवाई करणार का आणि शासन कारवाई करणार का अन्यथा शिवधर्म फाउंडेशन आपल्या स्टाईलने आंदोलन करणार आणि होणाऱ्या परिणामाला नेमकं कोण जबाबदार कोण अन्यथा शिवधर्म फाउंडेशन आपल्या स्टाईलने आंदोलन करणार आणि होणाऱ्या परिणामाला नेमकं कोण जबाबदार कोण अशी सध्या महाराष्ट्रातील तमाम नागरिकांमध्ये चर्चा चालू आहे. यासंदर्भात शिवधर्म फाऊंडेशनचे संस्थापक, अध्यक्ष दीपकआण्णा काटे यांच्याशी पत्रकारांनी चर्चा केली असता सांगितले की, आम्ही कायदा मानणारी, घटने जो आम्हाला आंदोलन , उपोषण करण्याचा मूलभूत अधिकार दिलेला आहे. आणि घटनेच्या नियमाप्रमाणे आम्ही शांततेत निवेदन दिली आहेत ,शांततेत आंदोलन करणार आहे पण आमच्या आंदोलनाची दखल न घेतली गेली नाही तर आम्ही शिवधर्म फाउंडेशन स्टाईलने आंदोलन करून त्याला जबाबदार सर्व शासन व संभाजी बिडी उद्योग समूह असेल असा आहे त्यांनी इशारा दिला आहे.\nतसेच श्री शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्ट कमिटीच्या वतीनेही आम्हांला जाहीर पाठिंबा असल्याचे यावेळी सांगण्यात आले.\nPrevious नरेंद्र मोदी सलग दुसऱ्या वर्षी लाल किल्ल्यावर फडकविणार तिरंगा; होणार नवीन विक्रम\nNext महावितरणचा भोंगळ कारभार; लोकांनी लाईटबिल पाहून आत्महत्या केल्या तर याला जबाबदार कोण\nतारीख ठरली; मराठा आरक्षणासाठी २० फेब्रुवारीला विशेष अधिवेशन\nखा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त ज्युपिटर हॉस्पिटलमधे लहान बच्चुंच्या हृदय शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन\nयळकोट यळकोट जय मल्हार करत मुख्यमंत्र्यांच्या, पाटलांच्या अन् चिवटेंच्या नावानं जेजुरीत चांगभलं \nमुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीने वर्षभरात केले विक्रमी वाटप; रुग्णांनी केले कौतुक\nभिगवणमधील मंगलदृष्टी सोसायटीच्या बिल्डरकडून फ्लॅट धारकांची फसवुक झाल्याने नागरिकांनी हैराण; प्राथमिक सुविधा नसल्याने नागरिकांची प्रांत-तहसीलदारांकडे धाव\nआरोग्य कर्मचाऱ्यांची बिन-पगारी फुल अधिकारी, ही संकल्पना राबवणारी पुणे जिल्हा परिषदेची उत्तुंग कामगिरी; आरोग्यमंत्र्यांचे दुर्लक्ष\nFM Radio सुरू करण्यासाठी खालील त्रिकोणी बटन क्लिक करा\nआरोग्य मंत्री राजेशजी टोपे साहेब यांचे कोरोनाला घाबरू नये याची ही सूंदर अशी चित्रफीत: जरूर बघा\nमहा मेट्रो न्युज फेसबुक पेज\nतारीख ठरली; मराठा आरक्षणासाठी २० फेब्रुवारीला विशेष अधिवेशन\nखा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त ज्युपिटर हॉस्पिटलमधे लहान बच्चुंच्या हृदय शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन\nयळकोट यळकोट जय मल्हार करत मुख्यमंत्र्यांच्या, पाटलांच्या अन् चिवटेंच्या नावानं जेजुरीत चांगभलं \nमुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीने वर्षभरात केले विक्रमी वाटप; रुग्णांनी केले कौतुक\nभिगवणमधील मंगलदृष्टी सोसायटीच्या बिल्डरकडून फ्लॅट धारकांची फसवुक झाल्याने नागरिकांनी हैराण; प्राथमिक सुविधा नसल्याने नागरिकांची प्रांत-तहसीलदारांकडे धाव\nतारीख ठरली; मराठा आरक्षणासाठी २० फेब्रुवारीला विशेष अधिवेशन\nशिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे सध्या होम क्वारंटाईन; वाचा सविस्तरपणे\nशालेय शिक्षण मंत्री मा बच्चू कडू यांनी दत्तक घेतली चंपाकली हत्तीण\nमुख्यमंत्री पेयजल योजनेचा रणगावमध्ये शुभारंभ; वाचा सविस्तर\nस्त्री ही या दुनियेच्या श्रुष्टीची निर्माती; लेख\nतारीख ठरली; मराठा आरक्षणासाठी २० फेब्रुवारीला विशेष अधिवेशन\nखा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त ज्युपिटर हॉस्पिटलमधे लहान बच्चुंच्या हृदय शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन\nयळकोट यळकोट जय मल्हार करत मुख्यमंत्र्यांच्या, पाटलांच्या अन् चिवटेंच्या नावानं जेजुरीत चांगभलं \nमुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीने वर्षभरात केले विक्रमी वाटप; रुग्णांनी केले कौतुक\nभिगवणमधील मंगलदृष्टी सोसायटीच्या बिल्डरकडून फ्लॅट धारकांची फसवुक झाल्याने नागरिकांनी हैराण; प्राथमिक सुविधा नसल्याने नागरिकांची प्रांत-तहसीलदारांकडे धाव\nविशेष सूचना : • महा मेट्रो न्युज मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील , लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून महा मेट्रो न्युज चे संपादक , प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही . महा मेट्रो न्युज मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात . बातमी , लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता महा मेट्रो न्युज तपासून पाहू शकत नाही . बातमी , लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार महा मेट्रो न्युज नसून संबंधित वार्ताहर , लेखक किंवा जाहिरातदारच आहे . वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले , वादविवाद , प्रकरणे पुणे न्यायालयांतर्गतच चालवले जातील . अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.\nerror: या पोर्टल वरील सर्व बातम्या, लेख, फोटो यांचे सर्व हक्क संपादकांकडे असून, परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00880.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://mr.cnmarlene.com/pvc-exterior-wall-siding-doorwindow-cover-product/", "date_download": "2024-03-05T00:28:46Z", "digest": "sha1:YXP6N4DC575FRKJUPTJWAZRF4DT3QQIX", "length": 10714, "nlines": 181, "source_domain": "mr.cnmarlene.com", "title": "चायना पीव्हीसी बाह्य वॉल साइडिंग दरवाजा/विंडो कव्हर निर्मिती आणि कारखाना |मार्लेन", "raw_content": "\nपीव्हीसी बाहेरील वॉल हँगिंग बोर्ड\nपीव्हीसी बाहेरील वॉल हँगिंग बोर्ड\nपीव्हीसी बाहेरील वॉल साइडिंग दरवाजा/खिडकीचे आवरण\nपीव्हीसी बाहेरील वॉल साईडिंग डोअर/विंडो कव्हर हे सिमेंट, प्लास्टर लाइन आणि मार्बल विंडो कव्हर बदलण्यासाठी आहे, ते हँगिंग बोर्डसाठी खिडकीचे कव्हर म्हणून वापरले जाते.खिडकीचे आवरण इतर साहित्याने सजवलेले असल्यास, कृपया या ऍक्सेसरीकडे दुर्लक्ष करा आणि काठ बंद करण्यासाठी J-आकाराची पट्टी वापरा.\nपीव्हीसी बाहेरील वॉल साइडिंग दरवाजा/खिडकीचे आवरण\nपीव्हीसी बाहेरील वॉल साईडिंग डोअर/विंडो कव्हर हे सिमेंट, प्लास्टर लाइन आणि मार्बल विंडो कव्हर बदलण्यासाठी आहे, ते हँगिंग बोर्डसाठी खिडकीचे कव्हर म्हणून वापरले जाते.खिडकीचे आवरण इतर साहित्याने सजवलेले असल्यास, कृपया या ऍक्सेसरीकडे दुर्लक्ष करा आणि काठ बंद करण्यासाठी J-आकाराची पट्टी वापरा.\nउत्पादन पीव्हीसी दरवाजा/विंडो कव्हर\nआकार 4000 मिमी * 84 मिमी\nरंग पांढरा, पिवळा, राखाडी....सानुकूलित.\nअर्ज बाह्य भिंती सजावट\nपीव्हीसी बाह्य वॉल साइडिंग दरवाजा/विंडो कव्हरचे फायदे\n1. चांगली कडकपणा, नखे प्रतिरोध आणि बाह्य प्रभाव प्रतिकार.वेगवेगळ्या अभियांत्रिकी डिझाइन आणि प्रक्रियेच्या आवश्यकतांनुसार ते अनियंत्रितपणे कापले जाऊ शकते, वाकणे आणि आकार बदलणे, ठिसूळ होणार नाही, स्क्रॅच करणे सोपे नाही आणि प्रतिरोधक ऍसिड-बेस गंज आणि पाण्याची वाफ गंज, कमी औष्णिक चालकता, स्वत: ची विझवणारी ज्योत प्रतिरोधक. B1 पातळी मानक, प्रभावीपणे आग पसरण्यास विलंब करू शकते.\n2. अँटी-एजिंग ही पीव्हीसीची अंगभूत गुणधर्म आहे.अँटी-अल्ट्राव्हायोलेट स्टॅबिलायझरसह अँटी-एजिंग इफेक्ट प्राप्त करण्यासाठी ते जोडले जाते.याव्यतिरिक्त, त्यात मजबूत हवामान प्रतिकार आहे.-40oC ते 70oC पर्यंत ते ठिसूळ नाही आणि रंग अजूनही चांगला आहे.\n3. सेवा जीवन: सेवा जीवन 30 वर्षांपर्यंत आहे.उत्पादन प्रदूषणमुक्त आहे आणि ते पुन्हा वापरले जाऊ शकते.ही एक आदर्श पर्यावरण-अनुकूल सजावट सामग्री आहे.\n4. आगीची चांगली कामगिरी: उत्पादनाचा ऑक्सिजन इंडेक्स 40 आहे, ज्वाला रोधक आणि आगीपासून स्��तःला विझवणारा आहे.\n5. जलद स्थापना: हँगिंग बोर्ड त्याच्या हलक्या वजनामुळे आणि द्रुत बांधकामामुळे स्थापित करणे सोपे आहे.आंशिक नुकसान, फक्त नवीन हँगिंग बोर्ड बदलणे आवश्यक आहे, सोपे आणि जलद.\n6. ऊर्जेची बचत आणि पर्यावरण संरक्षण: पॉलीस्टीरिन इन्सुलेशन लेयर हँगिंग बोर्डच्या आतील लेयरवर अतिशय सोयीस्करपणे स्थापित केले जाऊ शकते, जेणेकरून बाहेरील भिंतीवरील इन्सुलेशन प्रभाव अधिक चांगला होईल.घर हिवाळ्यात उबदार आणि उन्हाळ्यात थंड असते, जे खूप ऊर्जा वाचवते.हे उत्पादन 50 वर्षांच्या आत पुनर्नवीनीकरण आणि पुन्हा वापरले जाऊ शकते आणि उच्च पर्यावरणीय कार्यक्षमता आहे.\n7. चांगली देखभाल: हे उत्पादन स्थापित करणे सोपे आणि स्वच्छ, जलरोधक आणि ओलावा-प्रूफ आहे.\nमागील: पीव्हीसी बाह्य वॉल साइडिंग अंतर्गत कॉर्नर पट्टी\nपुढे: पीव्हीसी बाहेरील वॉल साइडिंग इव्हस प्लेट\nबाह्य भिंती सजावट साहित्य\nतुमचा संदेश इथे लिहा आणि आम्हाला पाठवा\nबाग सजावटीच्या प्लास्टिक कुंपण ट्रेली\nपीव्हीसी बाह्य भिंत साइडिंग बंद पट्टी\nयासाठी पीव्हीसी को-एक्सट्रुजन सीलिंग बोर्ड किंमत पॅनेल...\n1.1 मिमी जाडी प्लास्टिक संमिश्र पीव्हीसी फिल्म कोट...\nपत्ता किउशी आरडी, जिनशानवेई टाउन, जिनशान जिल्हा, शांघाय, चीन.\nपीव्हीसी बाहेरील वॉल हँगिंग बोर्ड\n© कॉपीराइट 20102021 : सर्व हक्क राखीव.\nई - मेल पाठवा\nशोधण्यासाठी एंटर दाबा किंवा बंद करण्यासाठी ESC दाबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00881.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.economictimes.com/markets/share-market/deposits-in-epfo-invested-in-shares-of-gautam-adani-group-adani-enterprises-and-adani-ports/articleshow/99030204.cms", "date_download": "2024-03-05T01:40:08Z", "digest": "sha1:F3KXYS6YOMA3QWWACXSQCNU5QMZG2IXY", "length": 12098, "nlines": 82, "source_domain": "marathi.economictimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "तुम्हीही EPFO ​​चे सदस्य आहात\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nतुम्हीही EPFO ​​चे सदस्य आहात तुमचे पैसे गौतम अदानींच्या या दोन कंपन्यांमध्ये, जाणून घ्या तपशील\nहिंडेनबर्ग रिसर्चच्या अहवालानंतर अनेक बड्या गुंतवणूकदारांनी अदानी समूहाच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करणे टाळले आहे. मात्र त्यानंतरही एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशनमध्ये टाकलेल्या तुमच्या पैशाचा मोठा हिस्सा अदानी समूहाच्���ा दोन कंपन्यांमध्ये गुंतवला गेला आहे.\nमुंबई : काही दिवसांपूर्वी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेला (EPFO) शेअर्समध्ये गुंतवणूक करण्यास मान्यता देण्यात आली होती. तुमची EPFO मध्ये जमा केलेली रक्कम निफ्टी 50 द्वारे शेअर्समध्ये गुंतवली जाते. त्यात अदानी एंटरप्रायझेस आणि अदानी पोर्ट्ससारख्या कंपन्यांचाही समावेश आहे. या वर्षी 24 जानेवारी रोजी हिंडेनबर्ग संशोधन अहवाल समोर आल्यापासून अदानी एंटरप्रायझेस आणि अदानी पोर्ट्सच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली.\nहिंडेनबर्ग रिसर्चच्या अहवालानंतर अनेक बड्या गुंतवणूकदारांनी अदानी समूहाच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करणे टाळले आहे. मात्र त्यानंतरही एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशनमध्ये टाकलेल्या तुमच्या पैशाचा मोठा हिस्सा अदानी समूहाच्या दोन कंपन्यांमध्ये गुंतवला गेला आहे. गौतम अदानी समूहाच्या अदानी एंटरप्रायझेस आणि अदानी पोर्ट्सची नावे यामध्ये समाविष्ट आहेत. EPFO च्या बोर्ड सदस्यांची एक बैठक होणार आहे. या बैठकीत गौतम अदानी समूहाच्या कंपन्यांमध्ये EPFO ची गुंतवणूक चालू ठेवायची की नाही याचा निर्णय घेतला जाईल.\nAdani-Hindenburg dispute : अदानी-हिंडेनबर्ग वादातून एलआयसीने घेतला धडा, गुंतवणूक धोरण बदलणार\nकर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना EPFO कडे संघटीत क्षेत्रातील सुमारे 28 कोटी गुंतवणूकदारांच्या ठेवी आहेत. EPFO आपला निधी निफ्टी फिफ्टी एक्सचेंजशी जोडलेल्या ETF मध्ये गुंतवते. दर महिन्याला तुमच्या पगारातून कापून घेतलेल्या आणि तुमच्या पीएफ खात्यात जमा केलेल्या रकमेचा मोठा भाग तुमच्या माहितीशिवाय किंवा मंजूरीशिवाय अदानी एंटरप्रायझेस आणि अदानी पोर्ट्स सारख्या कंपन्यांमध्ये गुंतवला जात आहे.\nगुंतवणूकदारांना चांगला परतावा देण्यासाठी EPFO नीफ्टी 50 आणि सेन्सेक्स इंडेक्समध्ये गुंतवणूक करते. EPFO ग्राहकांच्या परवानगीशिवाय किंवा पर्यायी गुंतवणुकीच्या मार्गांशिवाय निफ्टी पन्नास शेअर्समध्ये समाविष्ट असलेल्या अदानी पोर्ट्स आणि अदानी एंटरप्रायझेसमध्ये गुंतवणूक करत आहे.\nतज्ञ आता EPFO द्वारे व्यवस्थापित केलेल्या निधीमध्ये अधिक पारदर्शकता आणि जबाबदारीबद्दल बोलत आहेत. ईपीएफओने सामाजिक जबाबदारीने गुंतवणूक करावी, असे त्यांचे मत आहे. अनेक तज्ञांनी असे सुचवले आहे की दीर्घकाळात चांगला परतावा मिळविण्यास���ठी EPFO ला त्याच्या गुंतवणूक पोर्टफोलिओमध्ये विविधता आणणे आवश्यक आहे.\nF&O : शेअर बाजारातील ट्रेडर्सना मोठा धक्का, सरकारने फ्युचर्स आणि ऑप्शन्सवरील कर वाढवला\nइकॉनॉमिक टाइम्स मराठी' मध्ये वरिष्ठ डिजिटल कंटेंट प्रोड्युसर पदावर कार्यरत. प्रिंट, टीव्ही आणि डिजिटल पत्रकारितेत 14 वर्षांचा अनुभव. आर्थिक क्षेत्रातील बातम्या, शेअर बाजार, म्युच्युअल फंड विषयांवर लिखाणाची आवड. 'आपलं महानगर' वृत्तपत्रातून करियरला सुरुवात केली. यापूर्वी पुढारी, मी मराठी, नवशक्ती, कृषीवल आदी वृत्तपत्रांमध्ये तसेच मुंबई लाईव्ह, माय महानगर वेबसाईटमध्ये कार्यरत.Read More\nStock in News today : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी ल्युपिन, भारती एअरटेल, श्रीराम फायनान्स आदी शेअर्स असतील चर्चेतमहत्तवाचा लेख\nटाटा पॉवर कंपनी लि.\nबजेट क्रिप्टोकरन्सी वेल्थ MSME बातम्या बाजार\nअदानी पॉवर शेअरची किंमत BF गुंतवणूक शेअर किंमत अदानी विल्मर शेअरची किंमत मेंथा तेलाची किंमत एस्कॉर्ट्स लीडिंग सेक्टर्स फंड डायरेक्ट-ग्रोथ SBI बॅलन्स अॅडव्हांटेज फंड नियमित एसबीआय स्मॉल कॅप फंड एसबीआय इक्विटी हायब्रिड फंड टाटा डिजिटल इंडिया फंड डायरेक्ट अॅक्सिस ब्लूचिप फंड\nमेंथा तेलाची किंमत एस्कॉर्ट्स लीडिंग सेक्टर्स फंड डायरेक्ट-ग्रोथ SBI बॅलन्स अॅडव्हांटेज फंड नियमित एसबीआय स्मॉल कॅप फंड एसबीआय इक्विटी हायब्रिड फंड टाटा डिजिटल इंडिया फंड डायरेक्ट अॅक्सिस ब्लूचिप फंड क्वांट टॅक्स प्लॅन डायरेक्ट\nएस्कॉर्ट्स लीडिंग सेक्टर्स फंड डायरेक्ट-ग्रोथ SBI बॅलन्स अॅडव्हांटेज फंड नियमित एसबीआय स्मॉल कॅप फंड एसबीआय इक्विटी हायब्रिड फंड टाटा डिजिटल इंडिया फंड डायरेक्ट अॅक्सिस ब्लूचिप फंड क्वांट टॅक्स प्लॅन डायरेक्ट\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00881.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.webdunia.com/article/pune-news/will-it-rain-in-maharashtra-even-in-may-chance-of-cyclone-in-bay-of-bengal-123050800057_1.html", "date_download": "2024-03-05T00:24:08Z", "digest": "sha1:BD3I6EIABMW3A4PHKTTNZN6PSXAWOB5I", "length": 23338, "nlines": 161, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "महाराष्ट्रात मे महिन्यातही पाऊस पडणार? बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाची शक्यता - Will it rain in Maharashtra even in May Chance of cyclone in Bay of Bengal | Webdunia Marathi", "raw_content": "मंगळवार, 5 मार्च 2024\nमणिपूरमधून महाराष्ट्र सरकारने विद्यार्थ्यांना सुखरुप परत आणले\nशिंदेना महाराष्ट्रात कोणी ओळखत नाही, कर्नाटकमध्ये कोण ओळखणार, अजित पवारांचा मुख्यमंत्र्यांना टोला\nदादा भुसे यांनी केले शरद पवारांचे कौतुक\nराज ठाकरेंनी भूमिका बदलली, आता म्हणाले सीमाभागातील मराठी उमेदवारांना निवडून द्या\nमाझ्याकडे त्या आमदारांचे प्रकरण आल्यास त्यांना अपात्रच करेन : नरहरी झिरवाळ\nयाचा परिणाम महाराष्ट्रावर होईल का, राज्याला मे महिन्यामध्ये पावसाचा सामना करावा लागेल का, या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्याचा प्रयत्न करुया.\nपुणे वेधशाळेचे प्रमुख के. एस. होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण-पूर्व बंगाल उपसागर आणि दक्षिण अंदमान समुद्रात 8 मे रोजी कमी दाबाचे क्षेत्र तयार होऊन 9 मे पर्यंत अजून ते तीव्र होण्याची शक्यता आहे. त्यानंतर त्याचं चक्रीवादळात रुपांतर होऊन त्याच बंगालच्या उपसागरात उत्तरेकडे प्रवास होऊ शकतो.\n“अजून आयएमडी कमी दाबाच्या क्षेत्राबद्दल काही अलर्ट दिलेला नाहीये. अंदमान-निकोबार मध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. 8 ते 12 मे मध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस, वादळी वाऱ्यांचे इशारे देण्यात आलेले आहेत. मच्छिमारांसाठी, पर्यटकांसाठी हे इशारे देण्यात आलेले आहेत,” असं के एस होसाळीकर यांनी सांगितलं.\nसध्या अनेक माध्यमांमधून या होऊ शकणाऱ्या चक्रीवादळाचा उल्लेख मोका असा केला जातोय. पण अजून हवामाव विभागानं अधिकृतपणे त्याचं नाव जाहीर केलेलं नाही असं होसाळीकरांनी सांगितलं.\nयाचसोबत वादळाच्या ट्रॅकचे अनुमान आल्यावर अधिक गोष्टी स्पष्ट होतील, असंही ते म्हणाले.\nचक्रीवादळ कसे तयार होतात\nपृथ्वीच्या मध्यभागी विषुववृत्त आहे. त्याच्या उत्तरेला 23.5 अंशांवर कर्कवृत्त आणि दक्षिणेला मकरवृत्त आहे. इथं सूर्याची किरणं थेट पडत असल्यामुळं इथल्या समुद्राचं पाणी जास्त तापतं. पाणी जास्त तापलं की त्याची वाफ होते. गरम हवा, वाफ ही आपली जागा सोडून वरवर जाते. ही हवा वर गेल्यामुळे समुद्राजवळ दाब कमी होतो.\nहा कमी दाबाचा प्रदेश तयार झाल्यावर आजूबाजूच्या प्रदेशातली हवा ती पोकळी जागा भरण्यासाठी येते.\nही प्रक्रिया सतत सुरू असते. म्हणजे कमी दाबाच्या केंद्राभोवती जास्त दाबाच्या प्रदेशातले वारे पिंगा घालू लागतात. हळुहळू या वाऱ्यांचा वेग आणि गती वाढत जाते आणि एक चक्र तयार होतं.\nपृथ्वी स्वतःभोवती 24 तासात एकदा फिरते. याला परिवलन म्हणतात. यामुळे पृथ्वीच्या फिरण्यामुळे आणि वाऱ्याच्या दिशेनुसार चक्रीवादळाचा प्रवास सुरू होतो.\nही वादळं अनेक दिवस आणि शेकडो किलोमीटरचा प्रवास करू शकतात. त्यांच्या जन्माची ठिकाणं आणि नेमका प्रवास सांगता येणं कठीण असलं तरी अंदाज बांधता येऊ शकतो.\nचक्रीवादळांची नावं नेमकी कशी ठेवली जातात\nजागतिक हवामानशास्त्र संघटनेने वादळांची नावं ठेवण्यासाठी एक पद्धत ठरवली आहे. त्यानुसार विविध देश त्यांच्यातर्फे नावं सूचवतात. वादळांची नावं देशांकडून आणि सुचवलेल्या नावांमधूनच सुचवली जातात.\n1953पासून मायामी नॅशनल हरिकेन सेंटर आणि वर्ल्ड मेटिरिओलॉजिकल ऑर्गनायजेशन (डब्ल्यूएमओ चक्रीवादळं आणि उष्णकटीबंधीय चक्रीवादळांची नावं ठेवत आला आहे.\nपरंतु उत्तर हिंदी महासागरातील चक्रीवादळांची नावं ठेवली गेली नव्हती. कारण या वादळांची नावं ठेवणं एक वादग्रस्त काम होतं. वर्ष 2004 मध्ये ही स्थिती बदलली. डब्ल्यूएमओच्या अध्यक्षतेखालील आंतरराष्ट्रीय पॅनेल रद्द करण्यात आलं आणि संबंधित देशांनाच आपापल्या क्षेत्रात येणाऱ्या चक्रीवादळाची नावं ठेवायला सांगितलं.\nयानंतर भारत, पाकिस्तान, बांगलादेश, मालदीव, म्यानमार, ओमान, श्रीलंका आणि थायलंड अशा देशांनी मिळून एक बैठक घेतली. या देशांनी 64 नावांची एक यादी सोपवली. त्यात प्रत्येक देशात येणाऱ्या चक्रीवादळासाठी 8 नावं सूचवण्यात आली. उत्तर हिंदी महासागरातील क्षेत्रात येणाऱ्या वादळांची नावं या सूचीतून ठेवली जातात.\nबंगालच्या उपसागरातील स्थितीचा परिणाम महाराष्ट्रावर होईल\nबंगालच्या उपसागरातील स्थितीचा महाराष्ट्रावर फार परिणाम होणार नसल्याची शक्यता होसाळीकर यांनी व्यक्त केली.\n“बंगालच्या उपसागरातल्या स्थितीचा आणि राज्यातल्या ढगाळ वातावरणाचा संबंध नाही. बंगालच्या उपसागरातल्या स्थितीचा महाराष्ट्रावर फार परिणाम होणार नाही. ते खूप दूर आहे. त्याचं ट्रॅक प्रेडीक्शन आल्यावर अजून गोष्टी स्पष्ट होतील,” असं त्यांनी सांगितलं.\nएप्रिल महिन्यात महाराष्ट्रात जोरदार पाऊस, मे महिन्यातली परिस्थिती कशी असेल\nराज्यात एप्रिल महिन्यात रेकॅर्ड पाऊस पडला. अनेक वातावरणीय स्थितींमुळे हे झालं असं तज्ज्ञांनी सांगितलं. या पावसासाठी दमट वारे, कमी दाबाचे क्षेत्र आणि त्यामुळे निर्माण झालेल्या ढगांचं आच्छादन हे कारणीभूत ठरलं. मे महिन्यातली राज्यातल्या काही भागांमध्ये ढगाळ वातावरण आणि हलक्या पावसाच्या सरी बघायला मिळत आहेत.\n“ए्प्रिल महिन्यामध्ये खूप पाऊस पडला. पण मे महिन्यात राज्यात कमी पाऊस आहे. एप्रिल महिन्यात गारपीट पण होती. मेमध्ये पाऊस कमी आहे. येत्या काही दिवसांमध्ये तापमान वाढण्याची शक्यता आहे.\nकाही ठिकाणी ढगाळ वातावरण आहे. पण एप्रील मध्ये गारांसोबत जसा पाऊस पडला त्या तुलनेत मेमध्ये पाऊस कमी दिसतोय. एप्रिल महिन्यात हवामानाची जशी परिस्थिती होती, तशी दिसत नाहीये. पाऊस नसला तर तापमानात वाढ होईल,” असं पुणे वेधशाळेचे प्रमुख के एस होसाळीकर यांनी सांगितलं.\nवेबदुनिया वर वाचा :\nIND vs ENG: धरमशाला येथील पाचवी कसोटी जिंकून भारत इतिहास रचणार\nभारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना ७ मार्चपासून धर्मशाला येथे खेळवला जाणार आहे. हा सामना टीम इंडियाला मालिका प्रभावीपणे जिंकण्याची संधी असेल. या मालिकेत भारतीय संघाने यापूर्वीच 3-1 अशी अजेय आघाडी घेतली आहे.\nIPL 2024: सनरायझर्स हैदराबादने बदलला कर्णधार,पॅट कमिन्स होणार नवीन कर्णधार\nसनरायझर्स हैदराबादनेही आपला कर्णधार बदलला आहे. आयपीएल विजेत्या संघाने गतवर्षी संघाचे कर्णधारपद भूषवलेला खेळाडू एडन मार्कराम यांच्याकडून जबाबदारी हिसकावून घेत नवीन खेळाडूकडे ही जबाबदारी देण्यात आली आहे.\nआगीत होरपळून 6 भाविकांचा दुर्दैवी मृत्यू\nमॉरिशस मध्ये एका उत्सवादरम्यान लागलेल्या आगीत होरपळून 6 भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. शिवरात्रीच्या पूर्वी होणाऱ्या एका उत्सवात ही दुर्घटना घडली आहे.\nइस्रोचे प्रमुख एस सोमनाथ कॅन्सरने ग्रस्त\nइंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनचे (ISRO) प्रमुख एस सोमनाथ हे कर्करोगाने त्रस्त आहेत. आदित्य-एल1च्या लॉन्चिंगवेळी त्यांना याची माहिती मिळाली. एका मीडिया वाहिनीशी बोलताना ते म्हणाले की, स्कॅनमध्ये कॅन्सरची वाढ दिसून आली.\nमहागडी लिपस्टिक वरून नवरा-बायकोत घटस्फोट\nनवरा बायकोत भांडण होणं सामान्य आहे. मात्र हे भांडण विकोपाला गेल्यावर त्यांच्यात घटस्फोट होतात. पण एका लिपिस्टिक वरून घटस्फोट होणे हे नवलंच आहे. ही घटना उत्तरप्रदेशातील आग्रा येथे घडली आहे.\nनागपूर लोकसभा : नितीन गडकरी उमेदवार असणार की नाही याचीच उत्कंठा\nनाग नदीच्या काठावर वसलेलं नागपूर शहर हे विविध दृष्टीने महत्त्वाचं शहर आहे. नागपूर हे भारताच्या शब्दश: केंद्रस्थानी आहे. राजकारणाच्या केंद्रस्थानी ते होतंच आणि गेल्या दहा वर्षांपासून या मतदारसंघाचं स्थान आणखी उंचावलं आहे.\nबलात्कार पीडित स्पॅनिश महिलेने सांगितले 'त्यांनी माझ्या पतीला बांधून माझ्यावर बलात्कार केला\nझारखंडमधील दुमका येथे शुक्रवारी रात्री सामूहिक बलात्कार झालेल्या स्पॅनिश महिलेने एफआयआरमध्ये नमूद केले आहे की, सातही गुन्हेगारांनी तिला लाथ मारल्यानंतर आणि ठोसे मारल्यानंतर गुन्हा करण्यास वळण घेतले. गुन्ह्याच्या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान, बलात्कार करणाऱ्यांनी पीडितेच्या पतीचे हात बांधले होते आणि त्याला खूप लाथा मारल्या होत्या. बलात्कार पीडितेने घटनेच्या दुसऱ्या दिवशी शनिवारी रात्री तिचा शेवटचा सोशल मीडिया व्हिडिओ पोस्ट केला आणि म्हटले, 'मला वाटले की ते (बलात्कारी) मला मारणार आहेत.'\nनीता अंबानींनी मुलाच्या प्री-वेडिंगमध्ये विश्वंभरी स्तुतीवर परफॉर्मन्स दिला\nनीता अंबानी यांनी 3 मार्च रोजी गुजरातमधील जामनगर येथे त्यांचा मुलगा अनंत अंबानीच्या प्री-वेडिंग कार्यक्रमात 'विश्वंभरी स्तुती' वर नेत्रदीपक नृत्य सादर करून पाहुण्यांची मने जिंकली\nबिबट्याचे डोके हंड्यात अडकलं, वनविभागाने 5 तासांच्या प्रयत्नानंतर वाचवले, पाहा व्हिडिओ\nमहाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यातील एका गावात बिबट्याचे डोके भांड्यात (हंडा) अडकल्याने घबराट पसरली. नंतर अथक परिश्रमानंतर वनविभागाच्या पथकाने बिबट्याला सुखरूप वाचवले. एका अधिकाऱ्याने सांगितले की, नर बिबट्याचे तोंड सुमारे पाच तास पात्रात अडकले होते.\nकांकेर मध्ये चकमकीत जवान रमेश कुरेठी शहीद\nछत्तीसगडमधील कांकेर जिल्ह्यातील छोटाबेथिया पोलीस स्टेशन परिसराला लागून असलेल्या हिदूरच्या जंगलात आज पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली, ज्यामध्ये बस्तर फायटरचा एक हवालदार शहीद झाले आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00881.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mayboli.in/2023/09/27/", "date_download": "2024-03-05T01:47:01Z", "digest": "sha1:FNKSMETFIO4NZPSGJK4V72ZXGBYEP4MU", "length": 8157, "nlines": 133, "source_domain": "mayboli.in", "title": "September 27, 2023 - Mayboli.in", "raw_content": "\nदोन अक्षरी मुलींची नावे\nदोन अक्षरी मुलींची नावे\n1-AL Tablet चे विशिष्ट उपयोग आणि फायदे जाणून घेण्यापूर्वी, ऍलर्जीच्या उपचारांमध्ये अँटीहिस्टामाइन्सची भूमिका समजून घेणे आवश्यक आहे.\nDologel CT Uses in Marathi – डोलोजेल-सीटी जेल हे कोलीन सॅलिसिलेट आणि लिडोकेनचे एक शक्तिशाली संयोजन आहे. प्रत्येक घटक त्याच्या प्रभावीतेमध्ये कसे योगदान देतो ते येथे आहे:\nColdmine Tablet Uses in Marathi -सक्रिय घटकांच्या मिश्रणाने पॅक केलेले, कोल्डमाइन टॅब्लेट (Coldmine Tablet) हे सर्दी आणि फ्लूच्या विविध लक्षणांपासून आराम देण्यासाठी डिझाइन केलेले आहे.\nहा लेख नुरोकिंड डी३ टॅब्लेट (Nurokind D3 Tablet) चे उपयोग आणि फायद्यांचा शोध घेतो, त्यातील मुख्य घटक, Mecobalamin यावर विशेष लक्ष केंद्रित करतो आणि ते तुमच्या कल्याणासाठी कसे योगदान देऊ शकते.\nElan Pharma India Pvt Ltd द्वारे उत्पादित Rinifol Dry Syrup हे अपचनाच्या उपचारात वापरले जाणारे एक व्यापक प्रमाणात मान्यताप्राप्त परिशिष्ट आहे.\nNobel MD Tablet, Mankind Pharma Ltd ने निर्मित, Nimesulide (100mg) असलेले व्यापकपणे ओळखले जाणारे वेदना कमी करणारे औषध आहे.\nElixir Neogadine Syrup Uses in Marathi – आरोग्यसेवेच्या क्षेत्रात तरंग निर्माण करणारा असा उपाय म्हणजे Elixir Neogadine Syrup, रॅपटाकोस ब्रेट अँड कंपनी लिमिटेडने तयार केलेले उत्पादन.\nहा लेख अॅलेक्स ज्युनियर सिरपचे उपयोग आणि फायद्यांचा सखोल अभ्यास करेल, त्याची रचना, कृतीची यंत्रणा आणि ते मुलांसाठी आणि प्रौढांना सारखेच कसे आवश्यक आराम देते यावर प्रकाश टाकेल.\nZifi CV 200 Tablet (झीफी क्व २००) दोन सक्रिय घटक एकत्र करते, Cefixime आणि Clavulanic Acid. चला या घटकांवर बारकाईने नजर टाकूया:\nFDC Ltd द्वारे उत्पादित Vitcofol Syrup, हे एक सुप्रसिद्ध आहारातील परिशिष्ट आहे जे मुलांचे संपूर्ण आरोग्य आणि कल्याण राखण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावते.\nद वरून मुलींची नावे 2024 – Latest & New\nन अक्षरावरून मुलींची नावे २०० नावे अर्थासहित – N Varun Mulinchi Nave 200+\nरोहित शर्माला कर्णधारपदावरून हटवल्याने मुंबई इंडियन्सचे इन्स्टाग्रामवरील तब्बल इतके लाख फॉलोअर्स कमी झाले आहेत\nरोहितची शर्माची कप्तानी गेल्यावर सूर्यकुमार यादवच्या सोशल मीडिया पोस्टने चाहत्यांना आश्चर्यचकित केले\nजाणून घ्या ह्रदय विकाराचा झटका आल्यावर अभिनेता श्रेयश तळपदेची आता त्याची तब्येत कशी आहे ते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00881.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://www.merisaheli.com/kangana-ranaut-is-not-invited-for-ram-mandir-inauguration?amp", "date_download": "2024-03-05T00:56:06Z", "digest": "sha1:3LC5CFAA2QNKPYWNPZ6LAMUHKLSYJVPX", "length": 8013, "nlines": 47, "source_domain": "www.merisaheli.com", "title": "राम मंदिराच्या उद्घटना ७ हजार लोकांना निमंत्रण, यादीत कंगनाचे नाव नाही ( kangana ranaut is not invited for ram mandir inauguration) | Entertainment Marathi, FILM Marathi, Marathi", "raw_content": "\nराम मंदिराच्या उद्घटना ७ हजार ��ोकांना निमंत्रण, यादीत कंगनाचे नाव नाही ( kangana ranaut is not invited for ram mandir inauguration)\nश्री रामजन्मभूमी अयोध्या येथील काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. लवकरच या मंदिराच्या प्राण प्रतिष्ठापनेचा सोहळा पार पडले. या सोहळ्यासाठी खास निमंत्रण देखील पाठवली गेली आहेत. या यादीत तीन हजार व्हीव्हीआयपींसह एकूण सात हजार जणांचा समावेश आहे. ‘रामायण’ मालिकेत भगवान रामाची भूमिका साकारणारे अरुण गोविल आणि सीतेची भूमिका साकारणाऱ्या दीपिका चिखलिया यांचीही नावे या यादीत आहेत. मात्र आश्चर्याची बाब म्हणजे या यादीत बॉलिवूड क्वीन कंगना राणौतचे नाव नाही.\nया सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आधीच आमंत्रित करण्यात आले आहे. आता ट्रस्टने दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, विराट कोहली, महानायक अमिताभ बच्चन आणि उद्योगपती मुकेश अंबानी, अक्षय कुमार, आशा भोसले यांच्यासह सुमारे सात हजार लोकांना आमंत्रणे पाठवली आहेत. या राम मंदिराचे उद्घाटन २२ जानेवारी २०२३ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होईल.\nसेलिब्रिटींशिवाय १९९२ मध्ये मारल्या गेलेल्यांच्या कुटुंबीयांनाही निमंत्रण पाठवण्यात आले आहे. याशिवाय राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) प्रमुख मोहन भागवत, योगगुरू राम देव, उद्योगपती रतन टाटा, उद्योगपती गौतम अदानी ही मंडळीसुद्धा सहभागी होणार आहेत.\nPrevious « प्रेग्नेंसी के कारण कई ब्रैंड एंडॉर्समेंट खोने के बाद बोलीं रुबीना दिलैक- पति अभिनव शुक्ला रखते हैं भरपूर ख़याल, करते हैं खूब पैंपर और पूरी रात करते हैं मेरे पैरों की मसाज… (Rubina Dilaik Opens Up About Losing Brand Endorsements Due To Pregnancy, Actress Also Reveals How Hubby Abhinav Shukla Pampers Her During Pregnancy)\nभूषण प्रधान आणि शिवानी सुर्वेच्या अरेंज मॅरेजची रोमँटिक प्रेमकथा (Unn Sawali Trailer Out)\nशिवानी सुर्वे लवकरच नव्या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाली आहे. या चित्रपटामध्ये शिवानी…\nआराध्या बच्चनच्या नव्या लूकने चोरली लाइमलाइट, सोशल मीडिया युजर्सच्या ऐश्वर्याच्या लेकीवर खिळल्या नजरा (Aradhya Bachchan Beauty Transformation Shocks Netizens, Fans Are Finally Happy To See Her New Hairstyle)\nऐश्वर्या राय बच्चनची मुलगी आणि बच्चन कुटुंबाची लाडकी नात आराध्या बच्चन अनेकदा सोशल मीडियावर ट्रोलिंगची…\nशोएब इब्राहिम ने दिखाई अपने बेटे रूहान की पहली दुबई ट्रिप की झलकियां, शेयर की प्यारी तस्वीरें (Shoaib Ibrahim Gives A Sneak Peek Into His Son’s First Dubai Trip)\nटीवी के मोस्ट पॉपुलर एक्टर शोएब इब्राहिम इन दिनों अपनी वाइफ दीपिका कक्कड़ और नन्हे…\nसारा अली खानच्या 'ए वतन मेरे वतन' या चित्रपटाचा ट्रेलर आज प्रदर्शित आहे. १९४२ च्या…\nदरवर्षी गोवा आपल्या राज्याला भेट देणाऱ्या लाखो अभ्यागतांना गोव्याची समृद्धी दर्शविणाऱ्या सण- उत्सवांचे निमंत्रण देतो.…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00881.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://www.tarunbharat.com/the-youth-should-realize-the-seriousness-of-the-current-situation-and-play-a-role/", "date_download": "2024-03-05T01:59:31Z", "digest": "sha1:ERQBXAD7FA5AAGPHNQBOJR52PQI4BNSJ", "length": 12828, "nlines": 121, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "The youth should realize the seriousness of the current situation and play a role!", "raw_content": "\nतामिळनाडूचा पराभव करत मुंबई फायनलमध्ये\nसारा देश हाच माझा परिवार \nअनेक वर्षांनी एकत्र झळकणार दीया अन् सुनील शेट्टी\nशेअरबाजार नव्या विक्रमासह तेजीसमवेत बंद\nशाहबाज शरीफ पाकिस्तानचे 24 वे पंतप्रधान\nश्रीकृष्णांनी अलिप्त राहून, समाधानाने वागून दाखवले\nइस्रोप्रमुख सोमनाथ यांना कर्करोग\nYou are at:Home»आवृत्ती»गोवा»युवकांनी सद्यस्थितीचे गांभीर्य ओळखून भूमिका निभवावी\nयुवकांनी सद्यस्थितीचे गांभीर्य ओळखून भूमिका निभवावी\nमांद्रे येथील परिसंवादात वक्त्यांचा सूर : चौथे फुले शाहू आंबेडकर विचार प्रसार साहित्य संमेलन\nयुवकांनी सद्यस्थितीत अवती भवती घडणाऱ्या अनेकविध घटनांचा गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे. त्या उपलब्ध परिस्थितीचे नेहमी दोहोबाजूंनी विमर्श करून योग्य तो निर्णय घेणे आवश्यक आहे. घाईघाईत घेतलेला निर्णय मारक ठरू शकतो. त्यासाठी युवकांनी प्राप्त स्थितीत मानसिक संतुलन राखल्यास समाजात समता प्रस्थापित होऊ शकते, असा सूर परिसंवादात व्यक्त झाला. मांद्रे येथील कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्सच्या सभागृहात आयोजित 4 थ्या फुले शाहू आंबेडकर विचार प्रसार साहित्य संमेलनातील ‘युवा वर्ग व समतावादी विचारांची गरज’ या विषयावर परिसंवादात सहभागी वक्त्यांनी व्यक्त केले. विचारांची देवाण घेवाण झाल्यासच परिपक्व विचार ऊजू होतो व त्याचा फायदा होतो. मोबाईलचा वापर हा अविभाज्य घटक बनला आहे. मात्र युवा वर्गाने त्याचा वापर ज्ञानवृद्धीसाठी करणे आवश्यक आहे. देशांत अवघेच धनाढ्य लोक असून 10 टक्के लोक 90 टक्के लोकांवर अधिराज्य गाजवित असल्याचे दिसून येते. देश जरी श्रीमंत यादीत असला तरी वास्तवात चित्र भयानक असून त्याची जाणीव युवकांनी अनुभवली पाहि���े व त्यादृष्टीने पावले उचलली पाहिजे, असे प्रा भारत बागकर यांनी व्यक्त केले.\nयुवकांनी समानतावादी बनावे : प्रा अऊण नाईक\nयुवकांनी आपली कर्तव्य व जबाबदारी योग्य पद्धतीने निभवल्यास समाजात समानता प्रस्थापित होईल. साहित्य समाजाला घडवीत असते. आईवडिलांनी मुलांना प्रोत्साहन देताना मुले बिघडणार नाही याची काळजी घ्यावी. साने गुऊजी,चिपळूणकर, कवी नारायण सुर्वे आदींच्या उदहरणासहित प्रा अऊण नाईक यांनी युवकांना समानतावादी बनण्यासाठी कार्यरत राहिले पाहिजे, असे सांगितले.\nनागरिक हक्क बजावतो, कर्तव्य विसरतो : डॉ प्रवीण नागमोडे\nभारतीय संविधानात नागरिकांना हक्क व कर्तव्ये बहाल केली असून त्याचा उपयोग योग्यप्रकारे होत नसल्याची खंत आहे. नागरिक हक्क बजावतो, मात्र कर्तव्ये विसरत चालला आहे. युवकांनी देशासाठी आपला अनुभवाचा फायदा करून, समानतेच्या लढ्यात झोकून द्यायला हवे. देशाचे माजी कायदामंत्री रमाकांत खलप यांनी देशाचं सर्वोच्च पद भूषविले आहे. अशा ज्येष्ठ राजकारणी कमी समाजसेवकाची जास्त भूमिका बजविलेल्या अॅड. रमाकांन खलप याना भारत रत्न किताब देणे उचित होते, मात्र प्रत्येक बाबतीत राजकारण पाहिले जात असल्याचे दु:ख आहे, असे डॉ नागमोडे यांनी व्यक्त केले. प्रारंभी छत्रपती शाहू प्रतिष्ठानतर्फे परिसंवादात सहभागी वक्त्यांचे संविधान प्रत व गुलाब पुष्प देऊन स्वागत केले. आनंद जाधव यानी सूत्रनिवेदन केले. त्यांनीच आभार मानले.\nPrevious Articleहलगाजवळ भरधाव ट्रकने बकऱ्यांच्या कळपाला चिरडले\nNext Article मडगाव नगरी बनली कार्निव्हलमय\nगोवेकरांना नागरिकत्व देणे बंद करावे\n‘दीननदयाळ’ कार्डचे नूतनीकरण आजपासून\nरामकृष्ण नायक गोवा-महाराष्ट्राला जोडणारा सांस्कृतिक दुवा होते\nसावधान, त्रयस्थाला ओटीपी देताय\nश्रीपादभाऊंची उमेदवारीत डबल हॅट्ट्रिक\nसार्दिन, चोडणकर यांच्यामध्ये काँग्रेस पक्षाच्या उमेदवारीसाठी चुरस\nअनंत अंबानी व राधिका मर्चेंटच्या प्री-वेडिंग सोहळ्यातील बॉलीवूड कलाकारांचे स्टनिंग लूक(Bollywood Actors’ Stunning Looks at Anant Ambani and Radhika Merchant’s Pre-Wedding Ceremony)\nआजपासून भारत विरुद्ध इंग्लंड तिसरी कसोटी (India vs England 3rd Test from today)\nशंभू सीमेवर शेतकऱ्यांचा निषेध मोर्चा (पंजाब-हरियाणा) Farmers protest march at Shambhu border (Punjab-Haryana)\nई पेपर ऐप डाउनलोड करा\nअनंत अंबानी व राधिका मर्चेंटच्या प्री-वेडिंग सोहळ्यातील बॉलीवूड कलाका���ांचे स्टनिंग लूक(Bollywood Actors’ Stunning Looks at Anant Ambani and Radhika Merchant’s Pre-Wedding Ceremony) युएईत मंदिर, जगाला सद्भावना संदेश(UAE temple, message of goodwill to the world) आजपासून भारत विरुद्ध इंग्लंड तिसरी कसोटी (India vs England 3rd Test from today) शंभू सीमेवर शेतकऱ्यांचा निषेध मोर्चा (पंजाब-हरियाणा) Farmers protest march at Shambhu border (Punjab-Haryana)", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00881.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://bhumiputrachihak.com/news/10288", "date_download": "2024-03-05T00:25:17Z", "digest": "sha1:IL7356QXGQ6SHKSXDRCHWDBLTPVQ7XVM", "length": 13046, "nlines": 89, "source_domain": "bhumiputrachihak.com", "title": "भद्रावती शहरात मनसेच्या पक्ष बांधणीला सुरुवात, युगल ठेंगे नवे शहर अध्यक्ष. | Bhumiputrachi hak", "raw_content": "\nHome भद्रावती भद्रावती शहरात मनसेच्या पक्ष बांधणीला सुरुवात, युगल ठेंगे नवे शहर अध्यक्ष.\nभद्रावती शहरात मनसेच्या पक्ष बांधणीला सुरुवात, युगल ठेंगे नवे शहर अध्यक्ष.\nतालुका अध्यक्षासह जिल्हापरिषद व पंचायत समिती क्षेत्र निहाय पदाधिकाऱ्यांच्या लवकरच नियुक्त्या.\nवरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्रात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जेष्ट नेते रमेश राजूरकर, राज्य उपाध्यक्ष दिलीप रामेडवार, जिल्हा अध्यक्ष राहुल बालमवार यांच्या मार्गदर्शनाखाली मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे व जिल्हा सचिव विनोद सोनटक्के यांच्या प्रयत्नांनी पक्ष संघटन मजबूत करून येणाऱ्या नगरपरिषद जिल्हा परिषद व पंचायत समित्या निवडणुकीची जोरदार तयारी सुरू आहे, दरम्यान भद्रावती शहर व तालुक्यात मनसेचे पदाधिकारी पक्षवाढीसाठी काम करीत नसल्याने व पक्षात तेच ते चेहरे दिसत असल्याने नवीन कार्यकर्ते पक्षाशी जुळत नव्हते त्यामुळे नवीन कार्यकर्त्यांना पदे देऊन पक्ष संघटन वाढविण्याचा विचार पक्षाच्या वरिष्ठांनी घेतल्याने भद्रावती शहरात तरुण युवकांना घेऊन पक्षात प्रवेश करणारे युवा कार्यकर्ते युगल ठेंगे यांची भद्रावती शहराच्या अध्यक्ष पदी नियुक्ती नुकतिच जिल्हा अध्यक्ष राहुल बालमवार यांनी हॉटेल सनी पॉइंट येथे पक्ष प्रवेशाच्या कार्यक्रमात केली. यावेळी मनसे जेष्ट नेते रमेश राजूरकर जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. यावेळी अनेक पक्षातील कार्यकर्त्यांचा मनसेत प्रवेश झाला. पक्ष प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांचे मनसेचा दुपट्टा टाकून स्वागत करण्यात आले.\nयुगल ठेंगे यांच्या नियुक्तीनंतर भद्रावती शहरात वार्ड निहाय शाखा बांधणीला सुरुवात होणार असल्याची प्रतिक्रिया स्वतः युगल ठेंगे यांनी दिली असल्याने भद्रावती शहरात लवकरच मनसेचे मोठे संघटन बघावयास मिळणार असल्याचं मत जेष्ठ नेते रमेश राजूरकर यांनी आपल्या मार्गदर्शनाच्या भाषणात व्यक्त केले. शहराची पक्ष बांधणी सुरू असताना ग्रामीण क्षेत्रात सुद्धा पक्ष मजबूत करण्यासाठी नव्या तालुका अध्यक्ष व जिल्हा परिषद व पंचायत समिती निहाय पद नियुक्त्या लवकरच केल्या जाईल अशी माहिती जिल्हा अध्यक्ष राहुल बालमवार यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे.\nभद्रावती शहर व तालुक्यात पक्षाच्या अंगीकृत संघटनांचे जाळे पण विणणार.\nमहाराष्ट्र नवनिर्माण सेना असा एक राजकीय पक्ष आहे ज्या पक्षात जातं पात पाहल्या जातं नसून इथे सर्वांगीण विकासाचे धोरण लक्षात घेता महिला सेना, विद्यार्थी सेना. जनहित विधी कक्ष विभाग. वाहतूक सेना, रोजगार स्वयंरोजगार विभाग, रस्ते आस्थापना. सहकार विभाग, शेतकरी सेना व चित्रपट सेना अशा प्रकारचे विविध विभाग आहेत या सर्व विभागांचे जाळे शहर व तालुक्यात नवीन कार्यकर्त्यांना पदे देऊन पक्ष संघटन मजबूत करण्याचं धोरण राबविण्यात येणार असल्याने येणाऱ्या नगरपरिषद, जिल्हा परिषद व पंचायत समित्या निवडणुकीत मनसेला मोठे यश मिळणार असल्याचे बोलल्या जातं आहे.\nPrevious articleधक्कादायक :- चंद्रपूर जिल्ह्यात ताडोबा वनक्षेत्रात अवघ्या दोन दिवसात सहा वाघांचा (tigers death) मृत्यू\nNext articleभ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे पुनर्वसन केलेले पळसगाव अजूनही सुविधेपासून वंचित. मनसेने फोडली वाचा.\nदखलपात्र :- केपीसीएल कंपनी विरोधात बरांज वाशीय महिलांनी आंदोलन का मागे घेतले\nलेडी सिंघम आयपीएस नियोमी साटम यांच्या धडक कार्यवाहीने अवैध व्यवसाईकांचे धाबे दणाणले.\nसंतापजनक :-केपीसीएल (एमटा) कंपनीचे कामगार अमर कांबळे यांच्या आत्महत्तेस कंपनी जबाबदार.\nIPL 2024 चे वेळापत्रक जाहीर\nनागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यात चंद्रपूर जिल्हा आदर्श ठरावा\nदणका :- लेडी सिंघम आयपीएस नयोमी साटम यांची रेती तस्कराविरोधात पुन्हा कारवाई.\nलक्षवेधी :- सरकारी पैशाची उधळपट्टी करून तीन दिवस ताडोबा महोत्सव कशासाठी\nमहत्वाचं :- ते चार रेती ट्रक पोलिसांनी पकडले मग ती रेती कुठल्या घाटातून आली\nभूमिपूत्राची हाक न्यूज पोर्टलचे संपादक राजू कुकडे हे मागील सोळा वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांच्या धारदार लेखणीने अनेकांना न्याय मिळवून दिला तर अवैध व्यावसायिकांच्या विरोधात पुकारलेल्या लढ्यात शासनाला मोठा महसूल मिळवून दिला. उच्च शिक्षित, कर्तव्यदक्ष आणि लोकसेवक असलेल्या राजू कुकडे यांनी जिल्ह्यातील पत्रकारितेत आपला ठसा उमटवला आहे. त्यांच्या पोर्टल ची बातमी नेहमीच दमदार आणि वस्तुस्थितीचा वेध घेणारी ठरत असल्याने जिल्ह्यातील पत्रकारितेत सर्वत्र त्यांचे नाव आहे.\nभूमिपुत्राची हाक हे न्यूजपोर्टल मराठी साप्ताहिक वृत्तपत्र भूमिपुत्राची हाकद्वारा प्रकाशित आहे.\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00882.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://nponlinenews.com/mumbai-rcb/", "date_download": "2024-03-05T00:58:03Z", "digest": "sha1:FR42EIXHNZZ2MGGCWHLL53M3SS7QAQNJ", "length": 7445, "nlines": 44, "source_domain": "nponlinenews.com", "title": "या 4 संघांना IPL 2024 च्या प्लेऑफमध्ये पोहोचण्याची खात्री, मुंबई-RCB सह हे 6 संघ बाहेर होणार. Mumbai-RCB", "raw_content": "\nया 4 संघांना IPL 2024 च्या प्लेऑफमध्ये पोहोचण्याची खात्री, मुंबई-RCB सह हे 6 संघ बाहेर होणार. Mumbai-RCB\nMumbai-RCB अलीकडे, BCCI आणि IPL गव्हर्निंग कौन्सिलने IPL 2024 लिलावाचे आयोजन केले होते आणि BCCI ने IPL लिलाव देशाबाहेर दुबईमध्ये आयोजित करण्याची ही पहिलीच वेळ होती. आयपीएल 2024 लिलावानंतर, सर्व संघ त्यांचे संतुलन पूर्ण करण्याचा प्रयत्न करीत आहेत, आयपीएल 2024 साठी ट्रेडिंग विंडो अजूनही खुली आहे आणि असे म्हटले जात आहे की, अनेक संघ अजूनही ट्रेडिंगद्वारे खेळाडूंना आपल्या बाजूने आणण्याचा प्रयत्न करीत आहेत.\nआयपीएल 2024 लिलावापासून, अनेक क्रिकेट तज्ञांनी सर्व आयपीएल संघांचे विश्लेषण करण्यास सुरुवात केली आहे आणि सर्व संघांचे मजबूत गुण आणि कमकुवत दुवे सांगण्यास सुरुवात केली आहे. अनेक क्रिकेट तज्ज्ञांनी आयपीएल 2024 च्या प्लेऑफबद्दलही सांगायला सुरुवात केली आहे आणि यासोबतच क्रिकेट तज्ज्ञांच्या मते मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचे संघ आय���ीएल 2024 मध्ये पात्र होऊ शकणार नाहीत.\nहे संघ IPL 2024 मध्ये प्लेऑफसाठी पात्र ठरू शकतात\nआयपीएल 2024 च्या लिलावापासून, सर्व क्रिकेट तज्ञांनी सर्व संघांचे तपशीलवार विश्लेषण करण्यास सुरुवात केली आहे आणि ते प्रत्येक संघाच्या कमकुवत आणि मजबूत बाजू सर्वांसमोर ठेवत आहेत. काही क्रिकेट तज्ञांनी आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे\nआणि आयपीएल 2024 मध्ये प्लेऑफसाठी पात्र होणार्‍या संघांबद्दल तपशीलवार वर्णन केले आहे. क्रिकेट तज्ज्ञांच्या मते, सनरायझर्स हैदराबाद, दिल्ली कॅपिटल्स, कोलकाता नाइट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स हे संघ आयपीएल 2024 मध्ये पात्र ठरू शकतात.\nहे 6 संघ कदाचित IPL 2024 च्या प्लेऑफमधून बाहेर पडतील\nआयपीएल गव्हर्निंग कौन्सिलने आयपीएल 2024 साठी मिनी लिलाव आयोजित केला होता आणि या लिलावात अनेक खेळाडूंवर पैशांचा वर्षाव झाला आहे आणि हे खेळाडू पैशाच्या दबावाखाली चांगली कामगिरी करण्यात अपयशी ठरू शकतात.\nआयपीएल 2024 मध्ये मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, पंजाब किंग्स, गुजरात टायटन्स, लखनऊ सुपर जायंट्स, चेन्नई सुपर किंग्ज हे संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडू शकतात, असे बोलले जात आहे.\nनववर्षाला विश्वचषकातील पराभव आठवून रडला विराट कोहली, हे पाहून तुमच्या डोळ्यात पाणी येईल, व्हायरल VIDEO Virat Kohli\nबिग बॅश लीगमध्ये कोहलीच्या भावाने हॅरिस रौफला हरवले, असा जबरदस्त षटकार मारला जो काही मिनिटांत व्हायरल झाला Kohli’s\nRCB चाहत्यांसाठी वाईट बातमी, 18 कोटी रुपयांचा हा खेळाडू IPL 2024 पूर्वी बाहेर RCB fans\nCSK चाहत्यांसाठी धक्कादायक बातमी, MS धोनी IPL 2024 मध्ये खेळणार नाही, आता दिसणार या भूमिकेत MS Dhoni\nमुंबई इंडियन्स ने रणजी सेमीफाइनल मध्ये रचला नवीन इतिहास असा स्थान मिळवणारा देशातील पहिला संघ Mumbai Indians\nहे आहेत IPL मधील 5 बदकिस्मत खेळाडू, संघासाठी सर्वाधिक धावा केल्या, तरीही कर्णधारपदाची संधी मिळाली नाही. 5 unlucky players\nउपांत्य फेरीत तामिळनाडूने मुंबईचा पराभव केला, रहाणेच्या संघाने एक डाव आणि 70 धावांनी विजय मिळवत अंतिम फेरी गाठली. semi-finals\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00882.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.lyricsmarathi.in/2021/10/gondhal-maay-maulicha-lyrics-madhur.html", "date_download": "2024-03-05T00:14:34Z", "digest": "sha1:ZIH4LBLDABND3RQUWRQTHAUG53JPPYC6", "length": 8185, "nlines": 273, "source_domain": "www.lyricsmarathi.in", "title": "Gondhal Maay Maulicha Lyrics | गोंधळ माय माऊलीचा लिरिक्स | Madhur Shinde - Lyrics Marathi", "raw_content": "\nआईच्या नावाचा गोंधळ मांडीला\nगोंधळाल�� ये आई गोंधळाला ये आई\nआदिमाय तू भवानी साऱ्या\nआई भवानीच्या नावानं उध उध\nआज गोंधळ मांडला ग ये\nआज गोंधळ मांडला न\nमाझ्या माय माऊलीचा ग\nगोंधळ मांडला न माझ्या\nगोंधळ मांडला न माझ्या\nगोंधळ मांडला न माझ्या\nगोंधळ मांडला न माझ्या\nगोंधळ मांडला न माझ्या\nउध उध उध उध\nदे ग तू आम्हाला\nतू शक्ती रूप दाता\nगोंधळ मांडला न माझ्या\nगोंधळ मांडला न माझ्या\nउध उध उध उध\nआज रातीला जागर चालला\nआई तुझ्या दरबारी ग\nघेऊन दिवट्या हस्ती हर्षे\nउदो कारगर सती न माझे\nआज रातीला जागर चालला\nआई तुझ्या दरबारी ग\nआज रातीला जागर चालला\nआई तुझ्या दरबारी ग\nकलियुगी अवतार आई तु आहे सत्वर\nजीवे भावे ओवाळनी करितो\nतुझी मनाची ओटी भरी ग\nगळा घातली कवड्याची माळ ग\nतुझा वाजवितो हाती संबळ\nकुलस्वामिनी अंबाबाई गोंधळाला ये ग\nकुलस्वामिनी अंबाबाई गोंधळाला ये ग\nआज रातीला जागर चालला\nआई तुझ्या दरबारी ग\nआज रातीला जागर चालला\nआई तुझ्या दरबारी ग\nआज रातीला जागर चालला\nआई तुझ्या दरबारी ग\nआज रातीला जागर चालला\nआई तुझ्या दरबारी ग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00882.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahanayakonline.com/category/%E0%A4%89%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%97-%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B0/%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%9C%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B0/page/3/", "date_download": "2024-03-05T00:16:49Z", "digest": "sha1:NKJVIZ5HGL4WHKMWTQVI4QR2B3NJYUVY", "length": 22058, "nlines": 380, "source_domain": "www.mahanayakonline.com", "title": "रोजगार Archives - Page 3 of 5 -", "raw_content": "\n#Mahanayak | नवी पिढी घडवणारी विचारधारा…\n#LiveUpdates | जाणून घ्या दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी\n02. Nov. 2022 – Wednesday केंव्हाही आणि कुठेही फक्त एका क्लिक वर जाणून घ्या दिवसभरातील…\nMharashtraNewsUpdate : MPSC Result : मुलांमध्ये प्रमोद चौगुले तर मुलींमध्ये रुपाली माने सर्वप्रथम\nपुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या २०२० च्या मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून सांगलीचा प्रमोद…\nIndiaNewsUpdate : सर्वोच्च न्यायालयाने गुणवंत ओबीसी उमेदवारांसाठी दिली आनंदाची बातमी …\nनवी दिल्ली : इतर मागासवर्गीय (ओबीसी) प्रवर्गातील उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे . सर्वसाधारण गुणवत्ता यादीनुसार…\nMaharashtraNewsUpdate : राज्य सेवा आयोगाच्या पूर्व परीक्षेचे निकाल जाहीर , येथे पहा सर्व निकाल…\nमुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची 2021 या वर्षातील परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. दरम्यान कोरोनाचा…\nMaharashtraNewsUpdate : तरुणांनो लागा तयारीला , राज्यसेवा आयोगाच्या परीक्षांच्या तारखा जाहीर\nमुंबई : कोरोनामु��े या परीक्षा लांबणीवर पडलेल्या राज्यसेवा पूर्व परीक्षा – २०२१ व मुख्य परीक्षेच्या…\nMaharashtraNewsUpdate : अखेर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने लावला निकाल , ४२० उमेदवारांची यादी जाहीर\nमुंबई : गेल्या कित्येक महिन्यांपासून प्रलंबित असलेला महाराष्ट्र राज्यसेवा परीक्षेचा निकाल आज अखेर जाहीर करण्यात…\nMaharashtraNewsUpdate : GoodNews : आरोग्य विभागाच्या रद्द झालेल्या लेखी परीक्षांच्या तारखा ठरल्या….\nमुंबई : परीक्षा घेणाऱ्या एजन्सीने उमेदवारांना गोंधळात टाकणाऱ्या चुका केल्यामुळे परीक्षार्थी संभ्रमित झाल्यामुळे आरोग्य विभागाच्या…\nMaharashtraExamUpdate : आरोग्य विभागात भरतीसाठी परीक्षा देणाऱ्या उमेदवारांची थट्टा , आरोग्यमंत्र्यांनी लक्ष घालण्याची गरज\nऔरंगाबाद : राज्य शासनाकडून आरोग्य विभागातील विविध पदांच्या भरतीसाठी लेखी परीक्षा घेतली जात आहे. या…\nडावी आघाडी आणि इतर\n#LIVE | MahanayakCurrentNewsUpdate : 14 लाख ग्राहकांचा वीजपुरवठा होणार खंडित\nकेंव्हाही आणि कुठेही फक्त एका क्लिक वर जाणून घ्या दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाचे घडामोडी. 10.02.2021…\nIndia Financial Update : चिंताजनक : जीडीपीची घसरगुंडी चालूच , ४० वर्षातील निच्चांकी आकडा , देशाची ऐतिहासिक मंदीच्या दिशेने वाटचाल\nकेंद्र सरकारने या आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीचे आकडे जाहीर केले आहेत. मागच्या तुलनेत देशाचं सकल…\nशासन आपल्या दारी कार्यक्रमात गर्दी जमवण्यासाठी काढला दंडाचा फतवा\nइंडिया आघाडीच्या पहिलीच रॅलीत 15 लाखाहून अधिक लोकांची गर्दी\nदिल्ली चलो मोर्चा : 10 मार्चला होणार देशव्यापी ‘रेल रोको’ आंदोलन… शेतकऱ्यांनी केली घोषणा\nयावेळी लढाई माजवादी विरुद्ध समाजवादी – उद्धव ठाकरे\nविमानाचे स्वप्न दाखवून नरेंद्र मोदी ‘गरिबांची रेल्वे’ हिसकावून घेत आहेत\nशासन आपल्या दारी कार्यक्रमात गर्दी जमवण्यासाठी काढला दंडाचा फतवा\nइंडिया आघाडीच्या पहिलीच रॅलीत 15 लाखाहून अधिक लोकांची गर्दी\nदिल्ली चलो मोर्चा : 10 मार्चला होणार देशव्यापी ‘रेल रोको’ आंदोलन… शेतकऱ्यांनी केली घोषणा\nयावेळी लढाई माजवादी विरुद्ध समाजवादी – उद्धव ठाकरे\nविमानाचे स्वप्न दाखवून नरेंद्र मोदी ‘गरिबांची रेल्वे’ हिसकावून घेत आहेत\nPrakash Ambedkar : ” एक बार जो कमिटमेंट कर दि, तो फिर वो अपने आप कि भी नही सूनते \nना ना करते प्यार तुम्हीसे कर बैठे …\nWorlds Happiest Countries Report : देश रसातळाला जातोय आणि सत्ताधारी ��चौकिदार- चौकिदार” खेळताहेत \nLoksabha 2019 : गेल्या पाच वर्षातील मोदींचे ” विश्व भ्रमण “आणि खर्च किती झाला भूतान ते दक्षिण कोरिया\nसीबीएसई बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर , उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे प्रमाण पाच टक्क्यांनी वाढले\nUPSCNewsUpdate : युपीएससीमार्फत 25 रुपयाची शुल्क भरून या पादांसाठी भरा अर्ज , आपली पात्रता बघून घ्या …\nIndiaNewsUpdate : खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या करोडो लोकांसाठी एक वाईट बातमी आहे…\nParliamentNewsUpdate : कायदा बदलणारी तीन विधेयके लोकसभेत सादर , देशद्रोहाची तरतूद रद्द\nMaharashtraNewsUpdate : शिंदे – फडणवीस सरकारचा शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय\nBudgetIndiaUpdate : काय असेल आजच्या अर्थसंकल्पात मंदी आणि बेरोजगारीवर मिळेल का उत्तर \nशासन आपल्या दारी कार्यक्रमात गर्दी जमवण्यासाठी काढला दंडाचा फतवा\nइंडिया आघाडीच्या पहिलीच रॅलीत 15 लाखाहून अधिक लोकांची गर्दी\nदिल्ली चलो मोर्चा : 10 मार्चला होणार देशव्यापी ‘रेल रोको’ आंदोलन… शेतकऱ्यांनी केली घोषणा\nयावेळी लढाई माजवादी विरुद्ध समाजवादी – उद्धव ठाकरे\nविमानाचे स्वप्न दाखवून नरेंद्र मोदी ‘गरिबांची रेल्वे’ हिसकावून घेत आहेत\nPrakash Ambedkar : ” एक बार जो कमिटमेंट कर दि, तो फिर वो अपने आप कि भी नही सूनते \nना ना करते प्यार तुम्हीसे कर बैठे …\nWorlds Happiest Countries Report : देश रसातळाला जातोय आणि सत्ताधारी “चौकिदार- चौकिदार” खेळताहेत \nLoksabha 2019 : गेल्या पाच वर्षातील मोदींचे ” विश्व भ्रमण “आणि खर्च किती झाला भूतान ते दक्षिण कोरिया\nसीबीएसई बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर , उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे प्रमाण पाच टक्क्यांनी वाढले\nUPSCNewsUpdate : युपीएससीमार्फत 25 रुपयाची शुल्क भरून या पादांसाठी भरा अर्ज , आपली पात्रता बघून घ्या …\nIndiaNewsUpdate : खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या करोडो लोकांसाठी एक वाईट बातमी आहे…\nParliamentNewsUpdate : कायदा बदलणारी तीन विधेयके लोकसभेत सादर , देशद्रोहाची तरतूद रद्द\nMaharashtraNewsUpdate : शिंदे – फडणवीस सरकारचा शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय\nBudgetIndiaUpdate : काय असेल आजच्या अर्थसंकल्पात मंदी आणि बेरोजगारीवर मिळेल का उत्तर \nभाजपच्या लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर, बघा कोणत्या नेत्यांना मिळाली उमेदवारी\nहात लावू नका अन्यथा मोठा स्फोट होईल… प्रियकराने घराच्या प्रवेशद्वाराला अडकवला बॉम्ब\nराजीव गांधींप्रमाणेच राहुल गांधींना बॉम्बने उडवून देण्याची धमकी\nजात, भाषा, धर्माच्या आधारे मते मागू नये; निवडणूक आयोगाने राजकीय पक्षांना दिल्या कडक सूचना\nएलोन मस्कने चॅटजीपीटी तयार करणाऱ्या कंपनीला खेचले कोर्टात…\nBharat Jodo Nyay Yatra : भारत जोडो न्याय यात्रा उद्या मध्यप्रदेशात, १० मार्चला होणार महाराष्ट्रात दाखल\nशासन आपल्या दारी कार्यक्रमात गर्दी जमवण्यासाठी काढला दंडाचा फतवा March 4, 2024\nइंडिया आघाडीच्या पहिलीच रॅलीत 15 लाखाहून अधिक लोकांची गर्दी March 4, 2024\nदिल्ली चलो मोर्चा : 10 मार्चला होणार देशव्यापी ‘रेल रोको’ आंदोलन… शेतकऱ्यांनी केली घोषणा March 3, 2024\nयावेळी लढाई माजवादी विरुद्ध समाजवादी – उद्धव ठाकरे March 3, 2024\nविमानाचे स्वप्न दाखवून नरेंद्र मोदी ‘गरिबांची रेल्वे’ हिसकावून घेत आहेत March 3, 2024\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00882.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://gpabad.ac.in/mr/ladies-counselling-teacher-mr/", "date_download": "2024-03-05T01:44:14Z", "digest": "sha1:UP7DCVUOG4LYQKSUQTQA36CHJ3BR7ESN", "length": 9535, "nlines": 240, "source_domain": "gpabad.ac.in", "title": "Ladies Counselling Teacher -mr – Welcome to Government Polytechnic, Aurangabad", "raw_content": "\nअँटी रॅगिंग पथक समिती\nऑनलाईन तक्रार निवारण समिती / आयसीसी\nअनुसूचित जाती / जमाती समिती\nमहिला तक्रार निवारण समिती\nअभ्यासक्रम विकास कक्षाचा उजळणी इतिहास\n6 व्या अभ्यासक्रमाची ठळक वैशिष्ट्ये\nड्रेस डिझायनिंग आणि गारमेंट मॅन्युफॅक्चरिंग\nइलेक्ट्रॉनिक आणि टेलिकॉम अभियांत्रिकी\nसीईपी / मर्सिडीज / यामाहा\nअँटी रॅगिंग पथक समिती\nऑनलाईन तक्रार निवारण समिती / आयसीसी\nअनुसूचित जाती / जमाती समिती\nमहिला तक्रार निवारण समिती\nअभ्यासक्रम विकास कक्षाचा उजळणी इतिहास\n6 व्या अभ्यासक्रमाची ठळक वैशिष्ट्ये\nड्रेस डिझायनिंग आणि गारमेंट मॅन्युफॅक्चरिंग\nइलेक्ट्रॉनिक आणि टेलिकॉम अभियांत्रिकी\nसीईपी / मर्सिडीज / यामाहा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00883.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "https://krushisahayak.krushivasant.com/2023/12/06/phone-pay-se-paise-kaise-kamaye/", "date_download": "2024-03-04T23:39:40Z", "digest": "sha1:2I7NHUMJRPN6XF2SZCTKTDGPPYOJG4PK", "length": 9163, "nlines": 97, "source_domain": "krushisahayak.krushivasant.com", "title": "Phone pay se paise kaise kamaye फोन पे ने कमवा रोज 1000 रुपये - Krushisahayak", "raw_content": "\nPashupalan loan महिलांसाठी खुशखबर; महिलांना मिळणार 10 शेळ्या 1 बोकड\nToday onion rate in pune 2024 कांदा उत्पादकांसाठी दिलासादायक, आगामी काळात कांद्याचे भाव वाढणार, रांगडा आणि उन्हाळीला होणार फायदा\nmobile tower crane आपल्या जागेत मोबाईलचा टॉवर लावून दर महिना 75000 ते 100000 रुपये मिळवा\nplastic mulch Anudan Yojana या योजनेअंतर्गत प्लास्टिक मल्चिंगसाठी मिळणार 50% अनुदान\nPashupalan loan महिलांसाठी खुशखब��; महिलांना मिळणार 10 शेळ्या 1 बोकड\nPhone pay se paise kaise kamaye नमस्कार आज आपण फोन पे बद्दल थोडक्यात माहिती पाहणार आहोत. जेणेकरून आपल्याला phone pe ॲप बद्दल माहित असणे गरजेचे आहे. आपण फोनपेचा वापर पैसे पाठवणे किंवा आपल्याला पैसे घेणे यासाठी करतो रिचार्ज करण्यासाठी याचा उपयोग करतो.\nफोनपे वरून पैसे कमवा-\nPhone pay se paise kaise kamaye 2023 पण आपल्याला हे माहित आहे का आपण या फोन पे द्वारे पैसेही कमवू शकतो. तेही दिवसाला 400 रूपये तर यासाठी आपल्या ही माहिती पाहणे गरजेचे आहे. जेणेकरून आपल्याला या फोन पे बद्दल माहिती असणे गरजेचे आहे.\nघर खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, होम लोनवर मिळणार सब्सिडी..\nफोनपे वरून पैसे कमवा-\nphone pay 2023 आजच्या काळात डिजिटल पेमेंटला खूप डिमांड आली आहे. काही काळापूर्वी फक्त क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्डने खरेदी केली जात होती.\nपरंतु आजच्या UPI च्या काळात फोन पे द्वारे डिजिटल पेमेंट करण्याचा ट्रेंड सतत वाढत आहे.\nआजच्या काळात अनेक डिजिटल प्लॅटफॉर्म जसे की :- PhonePe कमाई इ. देखील चांगला कॅशबॅक देत आहेत.\nजर तुमच्या फोनमध्ये PhonePe ॲप असेल, तर तुम्ही घरी बसून दररोज 400 रुपये सहज कमवू शकता.\nयासाठी तुम्हाला कोणतीही विशेष मेहनतीची गरज नाही, परंतु पैसे पाठवण्या द्वारे तुम्ही दररोज 400 रुपये सहज कमवू शकता. Phone pay se paise kaise kamaye\nPhonePe App तुमच्या फोनमध्ये असेल तर ती चांगली गोष्ट आहे आणि नसेल तर तुम्ही तुमच्या फोनमध्ये डाउनलोड करू शकता.\nयासाठी PhonePe update तुम्ही तुमच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याकडून कोड रेफरल द्वारेसुधा मिळवू शकता.\nतुमच्या फोन नंबरने या ॲप वर तुमचे खाते तयार करा.\nऑनलाइन पैसे कामावण्यासाठी येथे क्लिक करा\nआता इतर कोणत्याही PhonePe ॲप वापरकर्त्याला तुम्ही रू200 किव्हा त्याहून अधिक रक्कम पाठवा.\nअसे केल्याने तुम्हाला 100 रुपयांपर्यंतचा कॅशबॅक मिळेल.\nतर आताच डाऊनलोड करा फोन पे ॲप.\nPhonePe त्याच प्रकारे तुम्ही 5 लोकांना कॅश पाठवून पैसे कमवू शकता. PhonePe ॲपद्वारे तुम्ही वीज बिल भरूनही पैसे कमवू शकता.\nतुम्ही 100% कॅशबॅक देखील मिळवू शकता.\nPhonePe App आम्‍ही तुम्‍हाला सांगूया की तुम्‍हाला पहिल्या तीन बिलांवर कमीत कमी 100 रुपयांपर्यंतचा कॅशबॅक मिळेल. Phone pay se paise kaise kamaye\nयाशिवाय तुम्ही तुमच्या मित्रांसोबत फोन पे ॲप शेअर करूनही PhonePe loan वर चांगले पैसे कमवू शकता.\nतुम्ही शेअर केलेले ॲप कोणी डाउनलोड केले तरी तुम्हाला १०० रुपये म��ळतील.\nया अतिरिक्त तुम्ही इतर लोकांचे फोन रिचार्ज करूनही पैसे कमवू शकता.\nकधी कधी तुम्ही 100% कॅशबॅक देखील मिळवू शकता. अशा प्रकारे तुम्ही Phone pe ॲप द्वारे घरी बसल्या बसल्या पैसे कमवू शकता.\nआंबा लागवड अनुदान, असा करा अर्ज \n ‘या’ 5 तालुक्यांत दहा वर्षांनंतर होणार भरती\nNext: Lic scheme for girl 2023 मुलींना मिळणार फ्री स्कूटी आताच करा अर्ज\nPashupalan loan महिलांसाठी खुशखबर; महिलांना मिळणार 10 शेळ्या 1 बोकड\nToday onion rate in pune 2024 कांदा उत्पादकांसाठी दिलासादायक, आगामी काळात कांद्याचे भाव वाढणार, रांगडा आणि उन्हाळीला होणार फायदा\nmobile tower crane आपल्या जागेत मोबाईलचा टॉवर लावून दर महिना 75000 ते 100000 रुपये मिळवा\nplastic mulch Anudan Yojana या योजनेअंतर्गत प्लास्टिक मल्चिंगसाठी मिळणार 50% अनुदान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00883.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://live69media.com/2019/05/gondhal-tai-sundar-dance/", "date_download": "2024-03-05T00:07:10Z", "digest": "sha1:BY3ZUHX5UDMZOAUEC74HP6YLXDG4G352", "length": 5333, "nlines": 35, "source_domain": "live69media.com", "title": "गोंधळात ताईचा सुंदर डान्स.... - Marathi Society...", "raw_content": "\nगोंधळात ताईचा सुंदर डान्स….\nसध्याचे जग हे इंटरनेट च जग झालाय. माणूस हा इंटरनेट वर इंटक व्यस्त झाला आहे कि त्याला इंटरनेट शिवाय झोप येत नाही. मग ते इंटरनेट मोबाईल वर असो किंवा कॉम्पुटर वर असो. प्रत्येक माणूस हा इंटरनेट आणि मोबाईलचा अधीन झाला आहे. पण ह्याच इंटरनेट आणि मोबाईल मुळे खूप लोकांचे विडिओ वाय रल होतात आणि लोक एका रात्रीतून प्रसिद्ध होतात.\nअसे भरपूर लोक बघायला मिळतील कि ज्यांची मोबाईल आणि इंटरनेटच्या जोरावर खूप प्रसिद्धी मिळवली आहे आणि आता त्यांना अभिनेता आणि अभिनेत्री सारखी वागणूक दिली जात आहे. तसेच भरपूर लोकांनी त्यांच्यात असणारी स्किल लोकांपुढे मोबाईल वर विडिओ बनून दाखून दिली आहे. आणि लोकांनी त्यांची स्किल बघून त्यांना प्रसिद्ध केले आहे.\nआधीच्या काळात लोकांमध्ये भरपूर टॅलेंट होता पण तो लोकां पुढे आणण्यासाठी कोणता प्लॅटफॉर्म नव्हता… परंतु आता मोबाईल आणि इंटरनेट मुळे लोकांना तो प्लॅटफॉर्म मिळाला आणि त्यांनी आपल्यात असणारा टॅलेंट त्यांच्या माध्यमातून लोकांपुढे सादर केला. तुम्ही हि बघत असाल कि सोशल मीडिया मुळे खूप लोकांचे आयुष्य बदलून गेले आहे. खेड्यातील लोक आता शहरात मोठ्या मोठ्या पदावर गेली आहेत. हे सर्व शक्य झालं ते फक्त इंटरनेट आणि सोशल मीडिया मुळेच झाले आहे.\nसदर विडिओ मध्ये तुम्हाला हळदी���ध्ये नवरी ताई भन्नाट डान्स करतांना दिसेल. त्या हळदीमध्ये नवरी ताईने इतका सुंदर डान्स सादर केला आहे कि तो डान्स बघून मोठ्या मोठ्या कलाकारांना लाजवेल. हळदीमध्ये नवरी ताईने अप्रतिम असा डान्स केला आहे. हळदीमध्ये नवरी ताईचा डान्स इतका सुंदर डान्स आहे कि त्याचे जितकं कौतुक करावं तितकं कमी आहे. हा विडिओ सध्या खूप वायरल जात आहे म्हणून आणि तुमच्या पुढे हा विडिओ पोस्ट करत आहोत…..\nविडिओ टाकण्या माघील उद्देश फक्त आणि फक्त मनोरंजन आहे. जर आमच्या कडून काही चूक झाली असेल तर माफी करावी. जर तुम्हाला विडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेयर करा. आणि तुमच्या मित्रांमध्ये शेयर करा. तुमच्या १ शेयर मुळे कोणाचा टॅलेंट लोकांसमोर आणि त्याला प्रसिद्धी प्राप्त होईल … धन्यवाद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00883.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.indiatimes.com/photogallery/astro/weekly-love-horoscope-15-to-21-january-2024-weekly-love-prediction-in-marathi/photoshow/106811659.cms", "date_download": "2024-03-05T00:02:41Z", "digest": "sha1:ITQM7HKGDANSCX6ASQAUJH3FDS4OTOLD", "length": 18140, "nlines": 99, "source_domain": "marathi.indiatimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nसाप्ताहिक लव राशिभविष्य 15 से 21 जानेवारी 2024: सूर्य-शुक्र संक्रमणाचा या राशींना फायदा, नात्यात वाढेल गोडवा\nWeekly Love Horoscope, 15 to 21 January 2024: जानेवारीच्या या आठवड्यात सूर्य आणि शुक्राचे संक्रमण होणार आहे. सूर्य मकर राशीत आणि शुक्र धनु राशीत संक्रमण करेल. सूर्याच्या संक्रमणामुळे मकर संक्रांतीचा शुभ योगायोग निर्माण होईल आणि शुक्राच्या संक्रमणाने धनु राशीत लक्ष्मी नारायण योग तयार होतो आहे. या सर्व शुभ योगांच्या प्रभावाने कर्क आणि तुळ राशीच्या लोकांसाठी लव्ह लाईफच्या दृष्टीने हा आठवडा सर्वात अद्भुत असेल. चला जाणून घेऊया या आठवड्याचे प्रेम राशिभविष्य\nमेष साप्ताहिक प्रेम राशिभविष्य\nमेष साप्ताहिक प्रेम राशिभविष्य\nमेष राशीच्या लोकांना हा आठवडा प्रेमसंबंधांसाठी फार चांगला जाणार आहे. प्रेमसंबंधात सकारात्मक बदल येतील आणि तुमच्या प्रेमजीवन आनंदाने भरून जाईल. अर्थात हे तुमच्या अपेक्षेपेक्षा कमी असू शकते. आठवड्याचा उत्तरार्ध अनुकूल होईल, आणि तुमच्या प्रेमजीवनात तुमच्या मनानुसार बदल घडवण्यात सक्षम व्हाल. आठवड्याच्या अखेरीस प्रेमसंबंध दृढ होतील.\nवृषभ साप्ताहिक प्रेम राशिभविष्य :\nवृषभ राशीच्या लोकांना प्रेमजीवनात या आठवड्यात अतिशय सुखद अनुभव येतील. प्रेमसंबंधा नवी सुरुवात होईल आणि जीवनात समृद्धीचा दरवाजा उघडेल, तसेच प्रेमजीवनात रोमान्सची फोडणी मिळेल. आठवड्याच्या अखेरीस एखाद्या विषयावरून मतभेद होऊ शकतात. या आठवड्यात प्रेमाच्या विषयात धैर्याने पावले टाकली पाहिजेत. जोडीदारासोबत प्रेमाने वागा.\nमिथुन साप्ताहिक प्रेम राशिभविष्य\nमिथुन राशीसाठी याआठड्यात प्रेमसंबंधाच्या बाबतीत सुखसमृद्धीचे योग आहेत, आणि आठवड्याच्या सुरुवातीलाच प्रेमजीवनासंबंधी तुम्हाला सुखद बातमी मिळू शकते. आठवड्याच्या सुरुवातीला तुम्ही तुमचे विचार सडेतोडपणे मांडल्याने गैरसमज होऊ शकतात, त्यामुळे पूर्ण विचार करून बोलने योग्य ठरेल. तुमच्या प्रेमसंबंधाचा अनुभव या आठवड्यात शानदार राहाणार आहे.\nकर्क साप्ताहिक प्रेम राशिभविष्य\nकर्क राशीच्या लोकांनी या आठवड्यात प्रेमसंबंधात अतिशय विचारपूर्वक काम करावे लागेल. या आठवड्याच्या सुरुवातीला प्रेमजीवनात काही अडचणी येतील. या आठवड्याच्या सुरुवातीला भावनिक पातळीवर वेळ कठीण असेल आणि त्यामुळे प्रेमजीवनावर प्रतिकूल परिणाम होतील. आठवड्याच्या शेवटी सुखसमृद्धीचे शुभसंयोग आहेत, त्यामुळे प्रेम दृढ होईल. प्रेमजीवनासंबंधी तुम्ही एखादा मोठा निर्णय घ्याल.\nसिंह साप्ताहिक प्रेम राशिभविष्य\nसिंह राशीच्या लोकांना हा आठवडा भावनात्मक पातळीवर कठीण ठरू शकतो, तसेच काही कारणांमुळे मन भावनिक होईल. या आठवड्यात आईसमान एखाद्या महिलेच्या प्रकृतीची चिंता सतावेल त्यामुळे तुम्ही प्रेमजीवनात फार लक्ष देऊ शकणार नाही. आठवड्याच्या अखेरीस प्रेमजीवनात कडूगोड अनुभव येतील आणि आठवड्याचा अखेर चांगला होईल. तुमच्यासाठी प्रेमजीवनात या आठवड्यात संयमाने भूमिका घ्यावी लागेल.\nकन्या साप्ताहिक प्रेम राशिभविष्य\nकन्या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा शुभ आहे. आठवड्याच्या सुरुवातीला तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत एखाद्या प्रेक्षणिय ठिकाणी प्रवासाचे नियोजन कराल. आठवड्याच्या सुरुवातीला सुखसमृद्धीचे योग आहेत. आठवड्याच्या अखेरीस प्रेमात वृद्धी होईल आणि मन प्रसन्न राहील. कुटुंबातील सदस्यांसोबत तुमचे संबंध मधूर राहतील आणि तुम्ही फिरायला जाण्याचे नियोजन कराल.\nतूळ साप्ताहिक प्रेम राशिभविष्य\nतूळ राशीच्या लोकांना हा आठवडा प्रेमसंबंधांसाठी आनंदाने भरलेला असेल. जीवनात सुखसमृद्धीचे शुभ संयोग बनत आहेत. आठवड्याच्या सुरुवातीला तुमच्या प्रेमजीवनात एखादी सुखद बातमी मिळू शकेल. आठवड्याच्या अखेरीस प्रेमात वृद्धी होईल आणि प्रेमजीवनात आनंद राहील. या आठवड्यात जोडीदारासोबत फिरायला जाण्याचे नियोजन कराल, ज्याचा तुम्हाला लाभ होईल.\nवृश्चिक साप्ताहिक प्रेम राशिभविष्य\nवृश्चिक राशीसाठी हा आठवडा प्रेमजीवनात ठिकठाक राहील. प्रेमसंबंधात या आठवड्यात धैर्याने एखाद्या निर्णयापर्यंत पोहोचा जेणे करून मनला शांती मिळेल. आठवड्याच्या शेवटी परिस्थिती बिकट होऊ शकते आणि प्रेमजीवनात तुमचा जोडीदार तुमच्यावर वरचढ ठरू शकतो. या आठवड्यात तुम्हाला धैर्याने निर्णयापर्यंत पोहोचावे लागेल.\nधनू साप्ताहिक प्रेम राशिभविष्य\nधनू राशीसाठी हा आठवडा प्रेमसंबंधाच्या बाबती अतिशय सुखद राहील. या आठवड्याच्या सुरुवातीला तुमचे प्रेमजीवन गंभरी राहील आणि एखद्या गोष्टीमुळे मन उदास राहील. आठवड्याच्या अखेरीस प्रेम दृढ होईल. एखाद्या महिलेच्या मदतीने जीवनात सुख आणि शांतीचा अनुभव घ्याल. तुमच्या संबंधात माधुर्य टिकून राहील.\nमकर साप्ताहिक प्रेम राशिभविष्य\nमकर राशीच्या लोकांसाठी प्रेमसंबंधाच्या बाबतीत प्रेम दृढ होईल आणि प्रेमजीवनात आनंदाच्या अनेक संधी आठवड्यात येतील. आठवड्याच्या अखेरीस एखाद्या ज्येष्ठ व्यक्तीमुळे प्रेमात कटुता येईल. या आठवड्यात तुम्हाला प्रेमाच्या बाबतीत एखाद निर्णय घ्यावा लागले. आपापसांतील संबंधात कटुता येऊ शकते.\nकुंभ साप्ताहिक प्रेम राशिभविष्य\nकुंभ राशीसाठी या आठवडा अडचणींनी भरलेला असेल. प्रेमजीवनात थोडी जोखीम पत्करून निर्णय घेतले तर सुखसमृद्धीचे शुभसंयोग आणि प्रेमजीवनात सुखद अनुभव येतील. आठवड्याच्या अखेरीस एखाद्या महिलेमुळे आपापसांतील मतभेद वाढतील आणि प्रेमजीवनात कठीण काळ राहील. आपापसांतील संबंधात कटुता येऊ शकते.\nमीन साप्ताहिक प्रेम राशिभविष्य\nमीन राशीसाठी हा आठवडा प्रेमसंबंधांनी भरलेला असेल. प्रेमसंबंधात सुख मिळेल पण तुम्हाला तुमच्या बाजून अधिक कष्ट घ्यावे लागतील, तरच जीवनात सुख मिळेल. आठवड्याच्या अखेरीस जोडीदारासोबत एखाद्या धार्मिक कार्यात सहभागी व���हाल, किंवा एखाद्या शांत जागी वेळ घालवण्याचा विचार कराल.\nसाप्ताहिक लव राशिभविष्य 8 ते 14 जानेवारी 2024 : धनु राशीत बुधाचे संक्रमण, मिथुन आणि सिंह राशीच्या लोकांसाठी प्रेम जीवनात अपार आनंद \nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nमहाराष्ट्र बातम्या : ऑटो बातम्याव्हायरल बातम्याफोटो गॅलरीआंतरराष्ट्रीय बातम्यासरकारी योजनागुन्हेगारी बातम्यामहाराष्ट्र राजकीय बातम्याकरिअरराष्ट्रीय बातम्यालाईफस्टाईलराशी भविष्यमराठी बातम्या\nमराठी बातम्या : महाराष्ट्र बातम्यामहाराष्ट्रातील ताज्या बातम्याठाणे बातम्यामुंबई बातम्यापुणे बातम्यानाशिक बातम्यानागपूर बातम्याछत्रपती संभाजीनगर बातम्याकोल्हापूर बातम्याअहमदनगर बातम्यानवी मुंबई बातम्या\nक्रीडा : क्रीडा बातम्याक्रिकेट बातम्याविश्व चषक २०२३फुटबॉल\nमनोरंजन : बॉलिवूड बातम्याटीव्ही बातम्यामूव्ही रिव्ह्यूबॉक्स ऑफिस\nलाईफस्टाईल : लाईफस्टाईल बातम्याब्यूटी टिप्सआरोग्य बातम्याप्रेग्नन्सी-पालकत्वरिलेशनशीपफॅशनहोम डेकॉर\nभविष्य : दैनिक राशीभविष्यसाप्ताहिक राशीभविष्यदैनंदिन मराठी पंचांगवाढदिवस राशीभविष्य\nटेक : ताज्या टेक बातम्यामोबाईल रिव्ह्यूटिप्स-ट्रिक्सविज्ञान\nबिझनेस : बिझनेस बातम्याशेअर बाजाररिअल इस्टेट बातम्याव्यवसाय बातम्यापैशाचं झाड\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00883.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.webdunia.com/article/mumbai-news/ambani-family-settling-second-house-in-london-baseless-reliance-121110500020_1.html", "date_download": "2024-03-05T00:48:22Z", "digest": "sha1:U3GFJ4STXSNUNOY4QPFKIRIC32FSCAOC", "length": 14444, "nlines": 139, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "अंबानी कुटुंबियांचे लंडनमध्ये दुसरे घर स्थायिक झाल्याच्या बातम्या निराधार - रिलायन्स - Ambani family settling second house in London baseless- Reliance | Webdunia Marathi", "raw_content": "मंगळवार, 5 मार्च 2024\nफॅशन उद्योगात Relianceचे आणखी एक पाऊल, भारताचे ट्रेडमार्क अधिकार Lee Cooperसाठी विकत घेतले\nरिलायन्सच्या निकालांवर कंपनीचे अध्यक्ष श्री मुकेश अंबानी यांची टिप्पणी\nJioने पुन्हा Airtelला मागे सोडले, एवढ्या ग्राहकांनी Vi सोडली\nरिलायन्स रिटेलने डिझायनर रितु कुमारच्या ब्रँडमधील 52% हिस्सा खरेदी केला\nअचानक जिओचे नेटवर्क ठप्प झाले, यूजर्स होत आहे परेशान\nअलीकडेच एका वृत्��पत्राने लंडनच्या स्टोक पार्कमध्ये अंशतः स्थायिक होण्याच्या अंबानी कुटुंबाच्या योजनांबद्दल वृत्त दिले होते. कंपनीने हे तथ्याच्या पलीकडे असल्याचे सांगितले आहे. ही बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर सोशल मीडियावरही जोरदार चर्चा रंगली होती.\nएका निवेदनात, कंपनीने म्हटले आहे की, “रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड हे स्पष्ट करू इच्छिते की अध्यक्ष आणि त्यांच्या कुटुंबाची लंडन किंवा जगाच्या इतर कोणत्याही भागात स्थलांतर करण्याची किंवा राहण्याची कोणतीही योजना नाही. रिलायन्स ग्रुपच्या RIIHL ने लंडनमधील स्टोक-पार्क इस्टेट विकत घेतली आहे आणि हेरिटेज प्रॉपर्टीचे गोल्फिंग आणि स्पोर्टिंग रिसॉर्टमध्ये रूपांतर करण्याची त्यांची योजना आहे.\nकंपनीने म्हटले आहे की या अधिग्रहणामुळे समूहाच्या वेगाने वाढणाऱ्या ग्राहक व्यवसायात भर पडेल. यासोबतच ते भारताच्या प्रसिद्ध हॉस्पिटॅलिटी उद्योगाचा जागतिक स्तरावर विस्तार करेल.\nवेबदुनिया वर वाचा :\nIND vs ENG: धरमशाला येथील पाचवी कसोटी जिंकून भारत इतिहास रचणार\nभारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना ७ मार्चपासून धर्मशाला येथे खेळवला जाणार आहे. हा सामना टीम इंडियाला मालिका प्रभावीपणे जिंकण्याची संधी असेल. या मालिकेत भारतीय संघाने यापूर्वीच 3-1 अशी अजेय आघाडी घेतली आहे.\nIPL 2024: सनरायझर्स हैदराबादने बदलला कर्णधार,पॅट कमिन्स होणार नवीन कर्णधार\nसनरायझर्स हैदराबादनेही आपला कर्णधार बदलला आहे. आयपीएल विजेत्या संघाने गतवर्षी संघाचे कर्णधारपद भूषवलेला खेळाडू एडन मार्कराम यांच्याकडून जबाबदारी हिसकावून घेत नवीन खेळाडूकडे ही जबाबदारी देण्यात आली आहे.\nआगीत होरपळून 6 भाविकांचा दुर्दैवी मृत्यू\nमॉरिशस मध्ये एका उत्सवादरम्यान लागलेल्या आगीत होरपळून 6 भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. शिवरात्रीच्या पूर्वी होणाऱ्या एका उत्सवात ही दुर्घटना घडली आहे.\nइस्रोचे प्रमुख एस सोमनाथ कॅन्सरने ग्रस्त\nइंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनचे (ISRO) प्रमुख एस सोमनाथ हे कर्करोगाने त्रस्त आहेत. आदित्य-एल1च्या लॉन्चिंगवेळी त्यांना याची माहिती मिळाली. एका मीडिया वाहिनीशी बोलताना ते म्हणाले की, स्कॅनमध्ये कॅन्सरची वाढ दिसून आली.\nमहागडी लिपस्टिक वरून नवरा-बायकोत घटस्फोट\nनवरा बायकोत भांडण होणं सामान्य आहे. मात्र हे भांडण विकोपाला गेल्यावर त्यांच्यात घटस्फोट होतात. पण एका लिपिस्टिक वरून घटस्फोट होणे हे नवलंच आहे. ही घटना उत्तरप्रदेशातील आग्रा येथे घडली आहे.\nनागपूर लोकसभा : नितीन गडकरी उमेदवार असणार की नाही याचीच उत्कंठा\nनाग नदीच्या काठावर वसलेलं नागपूर शहर हे विविध दृष्टीने महत्त्वाचं शहर आहे. नागपूर हे भारताच्या शब्दश: केंद्रस्थानी आहे. राजकारणाच्या केंद्रस्थानी ते होतंच आणि गेल्या दहा वर्षांपासून या मतदारसंघाचं स्थान आणखी उंचावलं आहे.\nबलात्कार पीडित स्पॅनिश महिलेने सांगितले 'त्यांनी माझ्या पतीला बांधून माझ्यावर बलात्कार केला\nझारखंडमधील दुमका येथे शुक्रवारी रात्री सामूहिक बलात्कार झालेल्या स्पॅनिश महिलेने एफआयआरमध्ये नमूद केले आहे की, सातही गुन्हेगारांनी तिला लाथ मारल्यानंतर आणि ठोसे मारल्यानंतर गुन्हा करण्यास वळण घेतले. गुन्ह्याच्या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान, बलात्कार करणाऱ्यांनी पीडितेच्या पतीचे हात बांधले होते आणि त्याला खूप लाथा मारल्या होत्या. बलात्कार पीडितेने घटनेच्या दुसऱ्या दिवशी शनिवारी रात्री तिचा शेवटचा सोशल मीडिया व्हिडिओ पोस्ट केला आणि म्हटले, 'मला वाटले की ते (बलात्कारी) मला मारणार आहेत.'\nनीता अंबानींनी मुलाच्या प्री-वेडिंगमध्ये विश्वंभरी स्तुतीवर परफॉर्मन्स दिला\nनीता अंबानी यांनी 3 मार्च रोजी गुजरातमधील जामनगर येथे त्यांचा मुलगा अनंत अंबानीच्या प्री-वेडिंग कार्यक्रमात 'विश्वंभरी स्तुती' वर नेत्रदीपक नृत्य सादर करून पाहुण्यांची मने जिंकली\nबिबट्याचे डोके हंड्यात अडकलं, वनविभागाने 5 तासांच्या प्रयत्नानंतर वाचवले, पाहा व्हिडिओ\nमहाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यातील एका गावात बिबट्याचे डोके भांड्यात (हंडा) अडकल्याने घबराट पसरली. नंतर अथक परिश्रमानंतर वनविभागाच्या पथकाने बिबट्याला सुखरूप वाचवले. एका अधिकाऱ्याने सांगितले की, नर बिबट्याचे तोंड सुमारे पाच तास पात्रात अडकले होते.\nकांकेर मध्ये चकमकीत जवान रमेश कुरेठी शहीद\nछत्तीसगडमधील कांकेर जिल्ह्यातील छोटाबेथिया पोलीस स्टेशन परिसराला लागून असलेल्या हिदूरच्या जंगलात आज पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली, ज्यामध्ये बस्तर फायटरचा एक हवालदार शहीद झाले आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00883.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.eaststar-machinery.com/seedling-tray-machine", "date_download": "2024-03-05T00:22:15Z", "digest": "sha1:XBYP23XS3EZ5JKRGGCHU72UBSKGSOMPH", "length": 12673, "nlines": 128, "source_domain": "mr.eaststar-machinery.com", "title": "चायना सीडलिंग ट्रे मशीन पुरवठादार, उत्पादक आणि कारखाना - ईस्टस्टार", "raw_content": "\nमऊ दरवाजा पडदा मशीन\nपीई प्लास्टिक शीट मशीन\nकार चटई उत्पादन लाइन\nपीएलए डिग्रेडेबल प्लास्टिक शीट मशीन\nमुख्यपृष्ठ > उत्पादने > सीडलिंग ट्रे मशीन\nमऊ दरवाजा पडदा मशीन\nपीई प्लास्टिक शीट मशीन\nकार चटई उत्पादन लाइन\nपीएलए डिग्रेडेबल प्लास्टिक शीट मशीन\nपीईटी प्लास्टिक शीट एक्सट्रूजन मशीन\nEVA शीट बोर्ड मशीन\nABS शीट एक्सट्रुजन लाइन\nABS शीट बोर्ड मशीन\nचीन सीडलिंग ट्रे मशीन उत्पादक, पुरवठादार, कारखाना\nईस्टस्टारने बागायती तंत्रज्ञानातील नवीन नवकल्पना सादर केली - सीडलिंग ट्रे मशीन. विश्वासू पुरवठादार म्हणून, नर्सरी आणि शेतीसाठी अत्याधुनिक उपकरणे पुरवण्यात ईस्टस्टार आघाडीवर आहे. हे अत्याधुनिक मशीन उच्च-गुणवत्तेच्या सीडलिंग ट्रेचे कार्यक्षमतेने उत्पादन करण्यासाठी डिझाइन केलेले आहे, ज्यामुळे रोपांचे संगोपन करण्याच्या पद्धतीमध्ये क्रांती घडते. ईस्टस्टारच्या सीडलिंग ट्रे मशीनसह, तुमची रोपवाटिका ऑपरेशन्स सुरळीत आणि कार्यक्षमतेने चालतील याची खात्री करून तुम्ही उत्कृष्ट कामगिरी आणि विश्वासार्हतेची अपेक्षा करू शकता. ईस्टस्टारच्या या नाविन्यपूर्ण सोल्यूशनसह आपले रोप उत्पादन वाढवा, बागायती उपकरणांमध्ये एक नवीन मानक स्थापित करा.\nप्लॅस्टिक सीडलिंग ट्रे मशिनरी\nईस्टस्टार ही चीनमधील प्रगत प्लॅस्टिक सीडलिंग ट्रे मशिनरीच्या उत्पादनात विशेष असलेली आघाडीची उत्पादक आहे. अत्याधुनिक फॅक्टरी आणि नाविन्यपूर्ण संकल्पनेसह, ईस्टस्टारने स्वतःला उद्योगात एक विश्वासार्ह पुरवठादार म्हणून स्थापित केले आहे. त्यांची यंत्रसामग्री उच्च-गुणवत्तेची रोपे तयार करण्याच्या विशिष्ट मागण्या पूर्ण करण्यासाठी, रोपवाटिकांच्या आणि कृषी उपक्रमांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी डिझाइन केलेली आहे.\nलागवड ट्रे रोपे बनविण्याचे यंत्र\nईस्टस्टार, चीनमधील एक प्रतिष्ठित उत्पादक, उच्च-गुणवत्तेच्या प्लांटिंग ट्रे सीडलिंग मशीन्सच्या उत्पादनात माहिर आहे. प्रतिष्ठित पुरवठादारांसह सहयोग करून, ईस्टस्टार उत्कृष्ट घटकांचे स्त्रोत बनवतात, त्यांच्या यंत्रसामग्रीच्या अपवादात्मक कार्यक्षमते��ी आणि विश्वासार्हतेची हमी देतात. ईस्टस्टारच्या प्लांटिंग ट्रे सीडलिंग मेकिंग मशीन्स जगभरातील पुरवठादारांना त्यांच्या प्रगत तंत्रज्ञान आणि विश्वसनीय उत्पादन क्षमतेसाठी विश्वासार्ह आहेत.\nसीडलिंग ट्रे सीडर बनवण्याचे यंत्र\nचीनमध्ये स्थित, ईस्टस्टार सीडलिंग ट्रे सीडर मेकिंग मशीनचा प्रमुख पुरवठादार आहे. नर्सरी आणि कृषी उद्योगांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी या मशीन्स काळजीपूर्वक तयार केल्या आहेत. ईस्टस्टारचा अत्याधुनिक कारखाना उच्च दर्जाची उपकरणे तयार करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरतो. विश्वासू पुरवठादारांसोबत सहयोग करून, ईस्टस्टार त्यांच्या यंत्रांची कार्यक्षमता आणि टिकाऊपणा सुनिश्चित करून उत्कृष्ट घटकांचा वापर सुनिश्चित करते. प्रगत तंत्रज्ञान आणि विश्वासार्ह उत्पादन क्षमतांसाठी प्रतिष्ठेसह, ईस्टस्टार ही जगभरातील पुरवठादारांसाठी एक पसंतीची निवड आहे ज्यांना उच्च दर्जाच्या सीडलिंग ट्रे सीडर मेकिंग मशीनची गरज आहे.\nसीडलिंग पॉट ट्रे बनवण्याचे यंत्र\nप्रतिष्ठित पुरवठादारांशी सहयोग करून, ईस्टस्टार त्यांच्या यंत्रांच्या कार्यक्षमता आणि टिकाऊपणाची हमी देऊन उच्च दर्जाच्या घटकांचा वापर सुनिश्चित करते. जगभरातील पुरवठादार त्यांच्या प्रगत तंत्रज्ञानासाठी आणि सीडलिंग पॉट ट्रे मेकिंग मशीनमधील विश्वासार्ह उत्पादन क्षमतांसाठी ईस्टस्टारकडे वळतात.\nसीडलिंग ट्रे बनवण्याचे यंत्र\nईस्टस्टार, चीनमधील एक प्रतिष्ठित उत्पादक, उच्च-गुणवत्तेच्या सीडलिंग ट्रे मेकिंग मशीन्स तयार करण्यात आघाडीवर आहे. त्यांचा अत्याधुनिक कारखाना आणि उत्कृष्टतेची अटूट बांधिलकी यामुळे ईस्टस्टारचे कृषी यंत्र उद्योगातील विश्वासू पुरवठादार म्हणून स्थान मजबूत झाले आहे.\nचायना सीडलिंग ट्रे मशीन ईस्टस्टार कारखान्यातील एक प्रकारची उत्पादने आहे. चीनमधील अग्रगण्य उत्पादक आणि पुरवठादारांपैकी एक म्हणून, आपण इच्छित असल्यास आम्ही किंमत सूची प्रदान करतो. आमचा कारखाना उच्च दर्जाची ऑफर करतो सीडलिंग ट्रे मशीन. तुम्‍ही तुमच्‍या कल्पनेनुसार आमची उत्‍पादने सानुकूलित करू शकता. तुमच्‍या विश्‍वासार्ह दीर्घकालीन व्‍यवसाय भागीदार होण्‍यासाठी आम्‍ही प्रामाणिकपणे उत्सुक आहोत\nमऊ दरवाजा पडदा मशीन\nपीई प्लास्टिक शीट मशीन\nकार चटई उत्पादन ���ाइन\nपीएलए डिग्रेडेबल प्लास्टिक शीट मशीन\nAdd: शेडोंग रोडचे वेस्ट एंड, बेगुआन इंडस्ट्रियल पार्क, जिओझोउ सिटी, किंगदाओ सिटी, शेंडोंग प्रांत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00883.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.tarunbharat.com/everyone-should-attend-the-hearing-on-march-2-regarding-mahamelava-case/", "date_download": "2024-03-05T00:50:39Z", "digest": "sha1:FH75N626BX4OKVPENVN7454KINANZW7W", "length": 10473, "nlines": 115, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "Everyone should attend the hearing on March 2 regarding Mahamelava case", "raw_content": "\nदीपक, नरेंदरचे आव्हान पहिल्याच फेरीत समाप्त\nड्रीम लँड बिल्डर्सचे प्रमुख पवन भडाना यांची आत्महत्या\nभारताच्या विकासदरामध्ये वाढीचे मुडीज्चे संकेत\nमॉरिशसमध्ये 6 भाविकांचा दुर्घटनेत मृत्यू\nआजचे भविष्य मंगळवार, दि. 5 मार्च 2024\nबेंगळूर बॉम्बस्फोट प्रकरणाचा तपास एनआयएकडे\nपुरी जगन्नाथ मंदिरात घुसले 9 बांगलादेशी\nवॉशिंग्टनमध्ये निक्की हेली यांचा विजय\nYou are at:Home»आवृत्ती»कर्नाटक»बेळगांव»महामेळावा खटल्यासंदर्भात 2 मार्चच्या सुनावणीला प्रत्येकाने हजर राहावे\nमहामेळावा खटल्यासंदर्भात 2 मार्चच्या सुनावणीला प्रत्येकाने हजर राहावे\nबेळगाव : म. ए. समितीच्या 2022 ला झालेल्या महामेळाव्यादिवशी महानगरपालिकेच्या तत्कालीन अभियंत्या मंजुश्री यांनी टिळकवाडी पोलीस स्थानकात केलेल्या फिर्यादीनुसार म. ए. समितीच्या नेतेमंडळी व कार्यकर्त्यांवर खटले दाखल केले होते. जेएमएफसी-4 न्यायालयात खटला क्र. 146/2022 नुसार सुरू असलेल्या सुनावणीमध्ये दीपक अर्जुनराव दळवी, शुभम विक्रांत शेळके, प्रकाश आप्पाजी मरगाळे, मदन बाबुराव बामणे, मनोहर कल्लाप्पा किणेकर, मालोजीराव शांताराम अष्टेकर, नेताजी नारायण जाधव, रणजीत बापुसाहेब चव्हाण, प्रकाश रामचंद्र शिरोळकर, सचिन शांताराम केळवेकर, सुनील महादेव बोकडे, सरिता विराज पाटील, रेणू सुहास किल्लेकर, श्रीकांत बाळकृष्ण कदम, दिलीप जोतिबा बैलूरकर, बापू वैजू भडांगे, राजू म्हात्रू चौगुले, बाबू माऊती कोले, राकेश रमेश पलंगे, शिवाजी केदारी सुंठकर, अनिल गुऊनाथ आंबरोळे, पियुष नंदकुमार हावळ, सूरज संभाजी कुडूचकर, दत्तात्रय अप्पय्या उघाडे, मनोहर लक्ष्मण हलगेकर, मनोहर आप्पाजी हुंदरे, सूरज नंदू कणबरकर, संतोष रमेश मंडलिक, धनंजय राजाराम पाटील यांचा समावेश आहे. बुधवारी या खटल्याची सुनावणी असताना अनेकजण गैरहजर राहिल्याने न्यायाधीशांनी पुढील तारखेला सर्वजण हजर राहण्याबाबत सूचना केली असू�� गैरहजर राहणाऱ्यांना वॉरंट जारी करणार असल्याचे सांगितले आहे. पुढील तारीख 2 मार्च रोजी असून प्रत्येकाने हजर राहावे, असे आवाहन अॅड. महेश बिर्जे यांनी केले आहे.\nPrevious Articleभाजप कार्यकर्त्यांकडून काँग्रेस कार्यालयात धुडगूस\nNext Article बेळगाव-पुणे वंदेभारत सुरू करण्याचे रेल्वेमंत्र्यांकडून लेखी आश्वासन\nआता कन्नड सक्ती विरोधात लढाई तीव्र\n300 गावे पाणी संकटाच्या झोनमध्ये\nरिंगरोडसाठी सर्वेक्षणाचे काम हाती\nरस्त्यांवर झगमगाट; स्मशानात अंधारवाट\nकरंबळ-बेकवाड यात्रेला भाविकांची प्रचंड गर्दी\nरोटरी क्लब ऑफ बेळगाव साऊथ प्रस्तुत‘अयोध्या’एक महानाट्या, एक प्रेरणादायी गौरव गाथा\nअनंत अंबानी व राधिका मर्चेंटच्या प्री-वेडिंग सोहळ्यातील बॉलीवूड कलाकारांचे स्टनिंग लूक(Bollywood Actors’ Stunning Looks at Anant Ambani and Radhika Merchant’s Pre-Wedding Ceremony)\nआजपासून भारत विरुद्ध इंग्लंड तिसरी कसोटी (India vs England 3rd Test from today)\nशंभू सीमेवर शेतकऱ्यांचा निषेध मोर्चा (पंजाब-हरियाणा) Farmers protest march at Shambhu border (Punjab-Haryana)\nई पेपर ऐप डाउनलोड करा\nअनंत अंबानी व राधिका मर्चेंटच्या प्री-वेडिंग सोहळ्यातील बॉलीवूड कलाकारांचे स्टनिंग लूक(Bollywood Actors’ Stunning Looks at Anant Ambani and Radhika Merchant’s Pre-Wedding Ceremony) युएईत मंदिर, जगाला सद्भावना संदेश(UAE temple, message of goodwill to the world) आजपासून भारत विरुद्ध इंग्लंड तिसरी कसोटी (India vs England 3rd Test from today) शंभू सीमेवर शेतकऱ्यांचा निषेध मोर्चा (पंजाब-हरियाणा) Farmers protest march at Shambhu border (Punjab-Haryana)", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00883.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://janshaktichadabav.com/centenary-silver-jubilee-of-kumbharkhani-budruk-gram-mandir-no-2-concluded-with-enthusiasm/", "date_download": "2024-03-05T00:44:26Z", "digest": "sha1:EELDZXWIKOUW4MOZK3XOQC4N6DYK4GCJ", "length": 16980, "nlines": 243, "source_domain": "janshaktichadabav.com", "title": "कुंभारखाणी बुद्रुक ग्राममंदिर क्रमांक 2 चा शतकोत्तर रौप्य महोत्सव उत्साहात संपन्न. - जनशक्तीचा दबाव", "raw_content": "\nअधिसूचना आणि शासन निर्णय\nकुंभारखाणी बुद्रुक ग्राममंदिर क्रमांक 2 चा शतकोत्तर रौप्य महोत्सव उत्साहात संपन्न.\nकुंभारखाणी बुद्रुक ग्राममंदिर क्रमांक 2 चा शतकोत्तर रौप्य महोत्सव उत्साहात संपन्न.\n(मकरंद सुर्वे संगमेश्वर )\nजनशक्तीचा दबाव न्यूज नेटवर्क\nरत्नागिरी- संगमेश्वर तालुक्यातील कुंभारखाणी बुद्रुक येथील ग्राममंदिर क्रमांक 2 ला 125 वर्षे पूर्ण झाली. सकाळी 7 वाजता देवींची चंदेरी रूपे पालखीत लावण्यात आली. नूतन सभागृहाचे या निमित्ताने वास्तुपुजन करून मंदिरात मंत्राघोष व पाठपठणाने धार्मिक कार्यक्रम संपन्न झाला . सत्यनारायण महापूजा महाप्रसाद, कळस पूजनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला कडवई , येगाव,कुंभारखाणी परिसरातील बहुसंख्य भक्त मंडळी देवींचे आशीर्वाद घेण्यासाठी मोठ्या भक्तिभावाने हजर होती. महिलांचे हळदीकुंकू सौ स्नेहल शिरीष सुर्वे,सौ शलाका विकास सुर्वे, सौ संगीता विजय सुर्वे, शितल संजय साळवी, सौ राजेश्री राजेंद्र कदम यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तमरीत्या आयोजित करण्यात आले.\nशतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त श्री विकास आबाजी सुर्वे लिखित सिहावलोकन या स्मरणिकेचे प्रकाशन आमदार श्री शेखर निकम सर यांच्या हस्ते थाटामाटात संपन्न झाले प्रसंगी आमदार श्री शेखर निकम यांचा सत्कार मंदिर समिती अध्यक्ष श्री विजय तातोजी सुर्वे यांच्या हस्ते तर ज्यानी पुस्तिका लेखन केले ते मंदिर सचिव श्री विकास आबाजी राव सुर्वे यांचा सत्कार मा. आमदार श्री शेखर सर निकम यांच्या हस्ते करण्यात आला.\nमंदिर सभागृह दर्शनी भिंत विद्युतीकरण करून आपल्या दातृत्वाने देवी व समाज सेवा करणाऱ्या श्री विनायकराव जयशिंगराव सुर्वे, परिसरात बैठक व्यवस्थेकरिता बेंचेस देणारे श्री उमेश प्रभाकरराव सुर्वे, मंदिर पायऱ्या व कळस देणारे श्री शिरीष कांशीरामराव सुर्वे, असंख्य देणगीदार यांचेही कौतुक करण्यात आले.\nमंदिर समिती मुंबई अध्यक्ष श्री विश्वास नरसिंग सुर्वे,खजिनदार श्री नरेंद्र शांताराम सुर्वे ,सचिव श्री नंदकिशोर हरी सुर्वे, स्थानिक खजिनदार श्री सचिन शशिकांत सुर्वे, उपाध्यक्ष श्री कृष्णकांत रामचंद्रराव सुर्वे, सहसचिव श्री संजय हरिश्चंद्र सुर्वे, कार्याध्यक्ष श्री राजेंद्र यशवंतराव कदम यांचे व सर्व समाज ऐक्य देणगीदार यांचे आभार सूत्रसंचालन करण्याऱ्या श्री नरेंद्र परशुराम सुर्वे यांनी मानून शिमगोत्सवाच्या शुभेच्छा ही दिल्या आणि कार्यक्रमाची सांगता केली. प्रसंगी आमदार श्री शेखर सर यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य उठावदार होते.\nरेल्वे महासंघ आणि तेजस्विनी महिला रेल्वे प्रवासी संघटनांकडून डोंबिवलीत काळी फित लावून मध्य रेल्वेचा निषेध ;\n🔘 बुधवार दि. ८ मार्च २०२३\nअपघात महाराष्ट्र रत्नागिरी संगमेश्वर\nदेवरुख संगमेश्वर बस लोवले येथे दरीत कोसळली…\nधार्मिक भक्ती महाराष्ट्र मुंबई रत्नागिरी\nसकल हिंदू समाजाच्��ा जन आक्रोश मोर्चाला रत्नागिरीत मोठा प्रतिसाद…\nप्रशासकीय महाराष्ट्र मुंबई रत्नागिरी\n“सर्वसामान्य नागरिकांसाठीच्या सेवांचे वेळेत वितरण करा… महसूल, कामगार, पोलीस विभागाचे चांगले काम…” – राज्य सेवा हक्क आयुक्त बलदेव सिंग…\nअपघात महाराष्ट्र रत्नागिरी संगमेश्वर\nदेवरुख संगमेश्वर बस लोवले येथे दरीत कोसळली…\nधार्मिक भक्ती महाराष्ट्र मुंबई रत्नागिरी\nसकल हिंदू समाजाच्या जन आक्रोश मोर्चाला रत्नागिरीत मोठा प्रतिसाद…\nप्रशासकीय महाराष्ट्र मुंबई रत्नागिरी\n“सर्वसामान्य नागरिकांसाठीच्या सेवांचे वेळेत वितरण करा… महसूल, कामगार, पोलीस विभागाचे चांगले काम…” – राज्य सेवा हक्क आयुक्त बलदेव सिंग…\nमहाराष्ट्र मुंबई रत्नागिरी राजकारण सिंधुदुर्ग\nभारतीय जनता पार्टीचे बूथ कार्यकारिणी महासंमेलन सावंतवाडी येथे संपन्न\nप्रिंट, टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड\nवाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणारअसल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून जनशक्तीचा दबाव Janshaktichadabavnews या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल केलय.हे एक न्युज पोर्टल आहे. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देशातील घडामोडी तसेच स्थानिक, क्राईम, राजकीय, सामाजिक, जाहिरात, इतर विविध बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.\nकृपया संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये\nकिवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर,लेख आणि त्याचे हक्क‘ https://janshaktichadabav.com/\nआणि संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक\nसहमत असतीलच असे नाही Copyright:https://janshaktichadabav.com/ सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\nमुख्य संपादक : श्री.गणेश पवार\nऑफिस : ०५,वैती कंपाऊंड, आई नगर समोर, ओव्हळा, ठाणे – ४००६१२\nअपघात महाराष्ट्र रत्नागिरी संगमेश्वर\nदेवरुख संगमेश्वर बस लोवले येथे दरीत कोसळली…\nधार्मिक भक्ती महाराष्ट्र मुंबई रत्नागिरी\nसकल हिंदू समाजाच्या जन आक्रोश मोर्चाला रत्नागिरीत मोठा प्रतिसाद…\nप्रशासकीय महाराष्ट्र मुंबई रत्नागिरी\n“सर्वसामान्य नागरिकांसाठीच्या सेवांचे वेळेत वितरण करा… महसूल, कामगार, पोलीस विभागाचे चांगले काम…” – राज्य सेवा हक्क आयुक्त बलदेव सिंग…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00884.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://krushimarathi.com/today-unseasonal-rain-will-fall-in-these-districts-of-maharashtra-indian-meteorological-department-predicts/", "date_download": "2024-03-05T00:01:44Z", "digest": "sha1:QUA7RWKSHHERQV7LL2QVDXF7F5CLV7TH", "length": 9687, "nlines": 44, "source_domain": "krushimarathi.com", "title": "मोठी बातमी ! आज महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये बरसणार अवकाळी पाऊस, भारतीय हवामान विभागाचा अंदाज - Krushimarathi.com", "raw_content": "\n आज महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये बरसणार अवकाळी पाऊस, भारतीय हवामान विभागाचा अंदाज\nमोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा\nMaharashtra Rain : मान्सून काळात महाराष्ट्राकडे पावसाने पाठ फिरवली होती. जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या चार महिन्यांच्या काळात राज्यात फक्त 88 टक्के एवढा पाऊस झाला. म्हणजेच सरासरीपेक्षा 12 टक्के कमी पावसाची नोंद करण्यात आली. मात्र मान्सूनोत्तर अवकाळी पावसाने महाराष्ट्राला चांगलेचं झोडपले आहे. गेल्या नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जोरदार अवकाळी पाऊस झाला आणि काही भागात गारपीट झाली.\nयामुळे अनेक ठिकाणी होत्याचे नव्हते झाले. शेती पिकांवर याचा मोठा विपरीत परिणाम पाहायला मिळाला. म्हणून अवकाळी पावसाला शेतकरी बांधव कंटाळलेत. गेल्या महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. प्रामुख्याने द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांचे गेल्या महिन्याच्या अवकाळी पावसाने आणि गारपिटीने सर्वात जास्त नुकसान केले.\nविशेष म्हणजे डिसेंबर महिन्यात हवामान प्रामुख्याने कोरडे राहील असे सांगितले जात होते. पण डिसेंबरची सुरुवात देखील अवकाळी पावसाने झाली. पण या महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या पावसाचा जोर हा कमी होता. शिवाय आता गेल्या काही दिवसांपासून राज्यातील हवामान पुन्हा एकदा पूर्वपदावर आले आहे.\nराज्यातील ढगाळ हवामान आणि अवकाळी पावसाचे वातावरण पूर्णपणे निवळले आहे. शिवाय राज्यात गारठा वाढू लागला आहे. अशातच मात्र आता भारतीय हवामान विभागाने आज अर्थातच 17 डिसेंबर 2023 रोजी महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आज राज्यातील कोकण विभागातील दक्षिण भागात आणि मध्य महाराष्ट्रातील दक्षिण भागात अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे.\nभारतीय हवामान खात्याने म्हटल्याप्रमाणे, अरबी समुद्रातील चक्राकार वाऱ्यांची स्थिती आता निवळून गेली आहे. पण नैर्ऋत्य बंगालच्या उपसागरात विषुववृत्ताजवळ चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार झाली आहे. यामुळे कालपर्यंत राज्यात पहाटेच्या वेळी जाणवणार गारठा काही भागातून गायब होण्याची शक्यता आहे.\nआज कोकणातील दक्षिणेकडील जिल्ह्यांमध्ये अर्थातच रत्नागिरी, सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यात अवकाळी पाऊस पडणार असा अंदाज आहे. तसेच आज मध्य महाराष्ट्रातील दक्षिणेकडील सातारा, सांगली, कोल्हापूर तीन जिल्ह्यात विजांसह अवकाळी पावसाची शक्यता आहे. यामुळे संबंधित जिल्ह्यात जर पाऊस झाला तर तेथील शेती पिकांवर विपरीत परिणाम होऊ शकतो असे सांगितले जात आहे.\nशेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा\n तुम्हाला अजून पीएम किसानचा 16वा हप्ता मिळाला नाही मग इथं तक्रार करा लगेचच खात्यात जमा होणार पैसे\nयंदा पांढरे सोने शेतकऱ्यांना मालामाल बनवणार कापूस बाजार भावात 1,000 रुपयांची वाढ, भविष्यात कसे राहणार दर \n आता भारत ‘या’ 2 देशांना निर्यात करणार 64 हजार 400 टन कांदा, बाजारभाव वाढणार का \n ‘या’ 10 नवीन मार्गावर सुरू होणार वंदे भारत स्लीपर ट्रेन, पहिली ट्रेन मार्चमध्येच होणार लाँच, महाराष्ट्रालाही मिळणार भेट, पहा रूटमॅप\nमहाराष्ट्रातील अनेक धरणांनी आत्ताच तळ गाठला, तुमच्या जवळील धरणात किती टक्के पाणीसाठा शिल्लक आहे \n300 युनिट मोफत वीज मिळवण्यासाठी ‘इथं’ अर्ज करा, पहा संपूर्ण प्रोसेस सोप्या भाषेत\n महाराष्ट्रात ‘या’ ठिकाणी तयार होणार भव्य क्रिकेट स्टेडियम, गोपीनाथ मुंडे यांची मोठी घोषणा\n महाराष्ट्रात आणखी ‘इतके’ दिवस जोरदार वादळी पाऊस, काही ठिकाणी गारपीट देखील होणार\nउन्हाळ्यात गिलक्याच्या ‘या’ 3 जातींची लागवड करा, विक्रमी उत्पादन मिळवा\nपीएम सूर्य घर मोफत वीज योजनेत जुन्या रूफटॉप सोलर योजनेपेक्षा अधिक सबसिडी मिळते का पहा दोघा योजनेमधील अनुदानाचा फरक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00884.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://live69media.com/2021/11/preyasi-tichi-pant-kadhte/", "date_download": "2024-03-05T01:21:06Z", "digest": "sha1:DNEXZWNANA2MVVOXCOVTQMMD4A4ZKXSB", "length": 12387, "nlines": 80, "source_domain": "live69media.com", "title": "प्रेयसी हसून ���ँ’ट काढते… - Marathi Society...", "raw_content": "\nप्रेयसी हसून पँ’ट काढते…\nनेहमी प्रमाणे आज हि आम्ही तुमच्यासाठी नवीन मराठी विनोद घेऊन आलोय.. ते वाचल्यानंतर तुम्ही नक्की हसणार आणि तुम्हाला ते विनोद खूप आवडतील आणि हा शेयर करायला विसरू नका… कारण तुम्ही शेयर किंवा कंमेंट करता तर आम्हाला चांगले वाटते.. विनोद हा जेवनाप्रमाणे असतो जसे जेवण केल्यावर पोट भरते तसेच विनोद वाचल्याने हसून हसून आपले पोट भरते. म्हणून रोज किमान ३-४ विनोद नक्की वाचत जा. विनोद वाचल्यामुळे आपण हसतो आणि हसल्यामुळे आपले आरोग्य निरोगी राहते. चला तर मग हसण्याच्या आपल्या कॉमेडी एक्सप्रेसला सुरुवात करूया..\nविनोद १ : गण्या : आई मला लहान बहीण पाहिजे आई : तुझे बाबा दु*बईला गेले आहे. ते आल्यावर आपण आणू\nगण्या : आई आपण बाबांना सरप्राईस द्यायचं का आई : शांत बस ना*लायक..\nआधीच तूच एक सर्प्राइस आहेस. आता पुन्हा नको.\nविनोद २ : एक बाई ठरवते – आज पासुन महिनाभर कुणीही नवऱ्यासोबत झोपायचं नाही, सगळ्या बायका हो म्हणतात.. त्यात एक अनुभवी म्हातारी असते.. ती सर्व बायकांना समजावते आणि सांगते…\nम्हातारी म्हणते:- मी सांगते तसं करा.. तुमचं एक बोट कानात घालुन हलवा. आता सांगा, बोटाला छान वाटतयं की कानाला\nबायका :- कानाला. म्हातारी :- मग जास्त शहाणपणा करू नका, गपचुप जाऊन नवऱ्यासोबत झोपा.(ज्याला समजला त्यांनीच हसा)\nविनोद ३ : सुहा गरा त्रीच्या दिवशी पक्या खूप दुखी होता. त्याला सोन्या विचारतो काय झालं पक्या.. दुखी का आहेस\nपक्या- अरे रात्री मी बायको बरोबर सुहा गरात करण्यासाठी जेव्हा सुरुवात केली. तेव्हा ती असं काही बोलली. ते ऐकून मी दुखी आहे.\nसोन्या- असं काय बोलली वहिनी पक्या- ती बोलली, जाणू तुझा खूप मोठा आहे पक्या- ती बोलली, जाणू तुझा खूप मोठा आहे तेव्हा पासून साला मी हाच विचार करतोय हिने बारका कोणाचा पाहिला असेल.\nविनोद ४ : एकदा पिंट्या त्याच्या प्रेयसीला घरी घेउन गेला… घरीच कोणी नव्हते…\nपिंट्या ने सर्व दरवाजे बंद केले, सर्व खिडक्या बंद केले. घरातील सर्व लाईट बंद केली..\nपिंट्या त्याच्या प्रेयसी एकदम जवळ गेला आणि म्हणाला… हे बघ माझ्या घड्याळामध्ये रेडियम आहे\nविनोद ५ : एक बंड्या बायकोच्या रोजच्या भांडणाला कंटाळून रविवारी डॉक्टरकडे येतो आणि सांगतो.\nबंड्या: डॉक्टर साहेब माझी बायको मला काही महत्वच देत नाही.. कायम किट किट करत असते.. नेहमी चिडच���ड करते. सारखी भांडते..\nमाझं काहीच ऐकत नाही… तुम्ही तिला शांत करू शकाल तुमच्या कडे काही औषध असेल तर मला नक्की द्या.\nडॉक्टर: (बंड्याला जवळ घेतो) अरे बंड्या हे करण ऐवढं सोपं असतं तर मी रविवारी दवाखाना उघडून बसलो असतो का\nविनोद 6 : गण्याने पिंकीशी लग्न करायची जिद्द लावलेली असते….गाण्याचा बाप : असं काय आहे पिंकीत तिच्याशीच लग्न का करायचं आहे\nगण्या : मला तिची लहानपणाची एक सवय खूप आवडली\n गण्या : लहानपणी ती आंगठा मस्त चो*कायची \nविनोद 7 : कु*त्रा-कु*त्रीचा गेम चालू असतो00000बायको : आहो कु*त्र्याला कसं माहित पडत कि तिला पाहिजे आहे\nनवरा : वासाने ……बायको : मग कु*त्र्या तुझं नाक बंद आहे का\nतुला नाही समजत का\nविनोद 8 : गण्या : काका, काकू रोज रात्री कबुतराला दाणे टाकतात का\nकाका : नाही बेटा, का काय झालं\nगण्या : मग रोज रात्री काकू आह आ आ आ आ का करतात \nविनोद 9- एक बा ई दवाखान्यात जाते आणि डॉक्टरला सांगते…. बा ई- डॉक्टर साहेब माझ्या नवऱ्याचा सा मान खूप मोठा आहे…. डॉक्टर- मग काय करू\nबा ई- अहो खूप त्रास होतो… डॉक्टर- मग तू काय प्रॉब्लेम आहे… बा ई- अहो मोठ्या सामानामुळे माझे लि व्हर खूप दुखते….. डॉक्टर- मग कापून टाकू का सामान \nबा ई – नाही हो लि व्हर थोड वर सरकवून द्या… 😍😉😍😉\nविनोद १०- घरी कोणी नसल्यामुळे पिंकी ने चिंटूला घरी बोलावले…..चिंटू घरी येऊन बेल वाजवली… दरवाजा पिंकीच्या बहिणीने उघडला….\nबहिण- अरे पिंकी घरी नाही… मला कि स करा ना चिंटू लगेच… पळत गाडीजवळ जाऊ लागला,\nतितक्यात आवाज आला अरे थांब आम्ही तुझी परीक्षा घेत होतो…. चिंटू मनातल्या मनात बोलला, “अरे मी तर गाडीतून कं’ड’म घ्यायला चाललो होतो”😁😜😁😜\nविनोद 11- एकदा बंड्या आणि सोन्या दा रू प्यायला बसलेले असतात…\nबंड्या थोड्या थोड्या वेळाने खिच्यातून बायकोचा फोटो काढायचा… आणि फोटो बघून परत ठेऊन द्यायला…\nसोन्याला काही राहवलं नाही… सोन्या- बंड्या तू सारखा सारखा बायकोचा फोटो का बघतोय\nबंड्या हसायला लागला… बंड्या- अरे सोन्या ते काय आहे, जेव्हा फोटोतील बायको सुंदर दिसायला लागली\nकी समजायचं की आता दारू चढली आहे 😂😅😆😅😂😂🤣\nविनोद १२- गावामधे एक वेडा म्हशीवर बसून फिरत असतो…..\nदुसरा वेडा त्याला बोलतो…. दुसरा वेडा – अरे माकडा हेल्मेट घाल नाहीतर पो लिस पकडतील…\nपहिला वेडा जोर जोरात हसतो…. दुसरा वेडा- काय झालं रे\nपहिला वेडा- अरे पागल….तू खरंच वेड�� आहेस, कारण २ व्हीलर नाही ही ४ व्हीलर आहे…\nविनोद 13- नवरा गुपचूप खालचे के स कापून बायकोच्या बाजूला झोपला…\nरात्री झोपेत बायकोने नवऱ्याच्या च ड्डीत हाथ फिरवला…\nबायको जोरात ओरडली… बायको – अरे बापरे…\nभाऊजी तुम्ही कधी आले…. ज्याला समजला त्यांनी हसा 😂😂😂\nविनोद 14- चा वट पप्पू एकदा आपल्या प्रेयसी समोर जातो…\nपँ ट काढतो आणि विचारतो……पप्पू- तुझ्या कडे हा आहे\nप्रेयसी हसते आणि ती पण पँ ट काढते…\nप्रेयसी- अरे सा ल्या… माझ्या कडे हि आहे त्यामुळे मला अश्यांची कमी नसते…\nला खो मिळतील… पप्पू शॉ क प्रेयसी रॉ क….\nमराठी कोडे सोडवा (उत्तर कंमेंट करा) – असे काय आहे जे तुम्ही झोपता तेव्हा ती सुद्धा झोपते आणि जेव्हा तुम्ही उठता तेव्हा ती सुद्धा उठते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00884.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://shetkariyoddha.com/post/date/2022/01", "date_download": "2024-03-04T23:56:48Z", "digest": "sha1:MMDGCJZGJSQ4VWZDERQ4VTC6MCB6BQGS", "length": 13532, "nlines": 172, "source_domain": "shetkariyoddha.com", "title": "January 2022 - Shetkari Yoddha", "raw_content": "\nस्वस्त धान्य पुरवठा बाबत दक्षता समितीची बैठक संपन्न\n31/01/2022 संपादक-योगेश नामदेव नालंदे\nबारामती, दि. 31: बारामती तहसिल कार्यालय पुरवठा शाखेची शहर दक्षता समितीची बैठक शहर दक्षता समितीचे अध्यक्ष अविनाश गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली तहसिल कार्यालयात पार पडली.फ्री सेल रॉकेलची नियमावली जिल्हा पुरवठा कार्यालयाकडून…\nजात वैधता प्रमाणपत्र पडताळणीसाठी 28 फेब्रुवारीपर्यंत विशेष मोहीम\n31/01/2022 संपादक-योगेश नामदेव नालंदे\nपुणे, दि. 31: शैक्षणिक, सेवा, निवडणूक आदी कारणाकरिता जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य करण्यात आलेले आहे. 2021-22 या वर्षात त्रुटीअभावी प्रलंबीत आहेत अशा विद्यार्थ्यांचे आणि अर्जदारांचे नुकसान होवू नये…\nकृषी विभगामार्फत सायंबाची वाडी येथे उन्हाळी मूग बियाणे वाटप….\n31/01/2022 संपादक-योगेश नामदेव नालंदे\nप्रतिनिधी – महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या वतीने सायंबाची वाडी येथे कृषी सहाय्यक तृप्ती गुंड यांनी हळदी कुंकू च्या निमित्ताने बचत गटातील महिलांना एकत्र बोलावून प्रत्येक गटाला एक असे उन्हाळी मूग…\nइतर शासकीय शेती शिवार\nकृषि पणन मंडळाच्या सुधारीत मोबाईल अॅपचे पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते उद्घाटन\n31/01/2022 संपादक-योगेश नामदेव नालंदे\nपुणे दि.२९-सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते महाराष्ट्र राज्य कृष��� पणन मंडळाच्या सुधारीत मोबाईल अॅपचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमास आमदार व महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघ सभापती…\nबारामतीत संजयगांधी, श्रावणबाळ, इंदिरागांधी, निराधार योजनेची २३० प्रकरणे मंजूर\n29/01/2022 संपादक-योगेश नामदेव नालंदे\nबारामती: प्रजासत्ताक दिनानिमित्त संजय गांधी योजना समितीची संजय गांधी निराधार योजना,श्रावणबाळ राज्य वृद्धपकाळ निवृत्ती वेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना लाभार्थी निवड सभा गुरुवार (दि.२८ जाने.२०२२) रोजी…\nॲट्रॉसिटी ॲक्ट कमकुवत करणारा प्रस्ताव तात्काळ रद्द करावा : होलार समाजाचे निवेदन\n29/01/2022 संपादक-योगेश नामदेव नालंदे\nअन्यथा तमाम होलार समाजाच्या वतीने महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन…. बारामती (दि:२९) अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियम १९८९ अन्वये दाखल गुन्ह्यांच्या तपासाचे अधिकार पोलीस निरीक्षक (गट-अ) आणि सहाय्यक पोलीस…\nअखिल भारतीय फार्मासिस्ट असोसिएशनच्या पुणे जिल्हाउपाध्यक्ष पदी प्रा. अमित पोंदकुले यांची निवड\n29/01/2022 संपादक-योगेश नामदेव नालंदे\nमाळेगाव (प्रतिनिधी गणेश तावरे ) – अखिल भारतीय फार्मासिस्ट असोसिएशनच्या महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा उपाध्यक्ष पदी प्रा. अमित विलासराव पोंदकुले यांची नियुक्ती करण्यात आली आहे,फार्मासिस्ट क्षेत्रांमधील फार्मासिस्ट वर होणार अन्याय…\nपाहुणेवाडी ग्रामपंचायत सरपंचपदी भगवानराव दत्तात्रय तावरे यांची बिनविरोध निवड\n28/01/2022 संपादक-योगेश नामदेव नालंदे\nमाळेगाव (प्रतिनिधी गणेश तावरे)- पाहुणेवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी श्री भगवान दत्तात्रय तावरे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्यामुळे त्याची बिनविरोध निवड करण्यात आली.पाहुणेवाडी गावच्या सरपंच सौ.पौणिमा (विभावरी ) सचिन यादव यांनी राजीनामा…\nनगरपंचायतची स्वतःची नवीन स्वतंत्र शासकीय इमारत बांधा.\n27/01/2022 संपादक-योगेश नामदेव नालंदे\n(नागरी समस्या संघर्ष समितीची मागणी) बारामती (प्रतिनिधी, गणेश तावरे) स्थानिक नगरपंचायत ची निर्मिती मागील सहा वर्षांपूर्वी झालेली आहे. परंतु अजूनही नगरपंचायत चा प्रशासकीय कामकाज छोट्याशा जागेत आणि भाड्याच्या जुन्या खाजगी…\nगाईच्या अंत्यसंस्कारासाठी शेतकऱ्यांना केली जाणार आर्थिक मदत\n27/01/2022 संपादक-योगेश नामदेव नालंदे\nआशीर्वाद मेडिकलचा सामाजिक उपक्रम प्रतिनिधी – दिपक मोरे, देऊळगाव राजे.गाई ला जर आपण माता म्हणतो तर, मृत्युनंतर तिच्या देहाची विटंबना थांबली पाहिजे त्यासाठी आशीर्वाद मेडिकल यांनी हा विधायक उपक्रम राबविन्याचे…\nलगिनघाई विशेषांकाचे प्रकाशन संपन्न\nबारामतीत शिवाजी महाराजांना जयंती निमित्त अभिवादन\nसिद्धार्थ नगर बुद्ध विहार येथे बाल संस्कार वर्ग चित्रकला स्पर्धा संपन्न\nक्रांतीगुरू वस्ताद लहुजी साळवे यांची पुण्यतिथी निमित्ताने अभिवादन\nस्वामी समर्थ पादुका पालखीचे मंगळवारी बारामती मध्ये आगमन ..\nलगिनघाई विशेषांकाचे प्रकाशन संपन्न\n19/02/2024 संपादक-योगेश नामदेव नालंदे\nबारामतीत शिवाजी महाराजांना जयंती निमित्त अभिवादन\n19/02/2024 संपादक-योगेश नामदेव नालंदे\nसिद्धार्थ नगर बुद्ध विहार येथे बाल संस्कार वर्ग चित्रकला स्पर्धा संपन्न\n19/02/2024 संपादक-योगेश नामदेव नालंदे\nक्रांतीगुरू वस्ताद लहुजी साळवे यांची पुण्यतिथी निमित्ताने अभिवादन\n19/02/2024 संपादक-योगेश नामदेव नालंदे\nलगिनघाई विशेषांकाचे प्रकाशन संपन्न 19/02/2024\nबारामतीत शिवाजी महाराजांना जयंती निमित्त अभिवादन 19/02/2024\nसिद्धार्थ नगर बुद्ध विहार येथे बाल संस्कार वर्ग चित्रकला स्पर्धा संपन्न 19/02/2024\nक्रांतीगुरू वस्ताद लहुजी साळवे यांची पुण्यतिथी निमित्ताने अभिवादन 19/02/2024\nस्वामी समर्थ पादुका पालखीचे मंगळवारी बारामती मध्ये आगमन .. 19/02/2024\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00884.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://uttamsheti.online/drought-subsidy-scheme/", "date_download": "2024-03-05T00:13:54Z", "digest": "sha1:FAEWFZNR3QTNGVIOKI4OBWURSDPFYKXI", "length": 9257, "nlines": 64, "source_domain": "uttamsheti.online", "title": "दुष्काळग्रस्त तालुक्यासाठी मदत जाहीर..! या तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळणार हेक्टरी इतकी मदत Drought Subsidy Scheme", "raw_content": "\nदुष्काळग्रस्त तालुक्यासाठी मदत जाहीर.. या तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळणार हेक्टरी इतकी मदत Drought Subsidy Scheme\nDrought Subsidy Scheme: महाराष्ट्र सरकारने राज्यातील 15 जिल्ह्यांतील 1000 हून अधिक गावांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे. अपुऱ्या पावसामुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांच्या अनेक आठवड्यांच्या आंदोलनानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.\nयापूर्वी सरकारने केवळ ४० जिल्हे दुष्काळग्रस्त म्हणून ओळखले होते. तथापि, शेतकरी आणि जिल्हा अधिकार्‍यांनी सतत आवाहन केल्यानंतर, प्रभावशाली नेत्यांच्या एका छोट्या गटाने अतिरिक्त 1,021 गा��ांमध्ये दुष्काळ जाहीर करण्याचा निर्णय घेतला.\nहे वाचा: नमो शेतकरी योजनेचा 6000 रूपयांचा दुसरा हफ्ता या तारखेला जमा होणार शेतकऱ्यांच्या खात्यात..\nयामुळे या भागातील शेतकऱ्यांना सरकारी मदत आणि नुकसान भरपाई मिळू शकेल. अहवालानुसार, प्रत्येक जिल्हा आणि विभागातील जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांनी हा निर्णय घेतला.\n40 विभागातील शेतकऱ्यांकडून मदतीसाठी विनंत्या प्राप्त झाल्यानंतर, जिल्हाधिकारी राज्य सरकारला दुष्काळ जाहीर करण्यासाठी आणि मदत सुलभ करण्यासाठी प्रस्ताव पाठवतील. त्यानंतर विभागीय आयुक्त शेतकऱ्यांची याचिका मदत व पुनर्वसन विभागाकडे पाठवतील.\nया विषयावर सविस्तर चर्चा करण्यासाठी मदत आणि पुनर्वसन विभाग त्यानंतर राज्य मंत्रिमंडळाची मोठी बैठक बोलावेल. त्यानंतर ही मदत कशी द्यायची याबाबत निर्णय घेतला जाईल.\nहे वाचा: राज्यातील या जिल्ह्यात पिक विमा वाटप सुरू.. पहा तुम्हाला मिळाले का पैसे Crop insurance\nराज्य आपत्ती प्रतिसाद निधीचा एक भाग म्हणून, राज्य सरकारने 7,000 कोटी रुपयांचे योगदान देणे अपेक्षित आहे. हे देखील आढळून आले आहे की लक्षणीय रक्कम आधीच बाजूला ठेवली गेली आहे आणि ती मदत उपायांसाठी वापरली जाऊ शकते.\nराज्य सरकारने केंद्र सरकारकडेही मदत मागितली आहे. एका विश्वासार्ह अहवालानुसार, ‘NDRF’ नावाचा गट मदतीसाठी निधीची विनंती करेल. तसेच, 40 वेगवेगळ्या प्रदेशातील शेतकऱ्यांना मदतीची नितांत गरज आहे.\nलोकांच्या दाव्यानुसार, पिकांसाठी प्रति हेक्टर 8,500 रुपये, फळबागांसाठी 17,000 रुपये आणि बारमाही पिकांसाठी प्रति हेक्टर 22,500 रुपये निविष्ठा खर्च आहे.\nहे वाचा: राज्यातील शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच खुशखबर.. या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 1700 कोटी पिक विमा वितरन सुरु Dhananjay Munde\nखालील मदत उपायांची अंमलबजावणी करणे अपेक्षित आहे:\nशेतकऱ्यांच्या जमिनीचे भूमाल आकार माफ करणे\nकृषी कर्ज पुनर्रचना करून परतफेड सोईस्कर करणे\nकृषी कर्ज वसुलीला स्थगिती देणे\nअल्प पावसाच्या भागात पंपांना चालवण्यासाठी वीज बिलावर 33.5% सबसिडी\nविद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कातून सवलत देऊन कुटुंबांना आर्थिक मदत करणे\nरोजगार हमी योजनेत नोंदणी सोपी करणे\nअल्पपावसाच्या गावांना टाकरद्वारे पाणीपुरवठा\nकृषीपंपांना निर्बाध वीज पुरवठा\n दुसऱ्या टप्प्यात शेतकऱ्यांना मिळणार 1700 कोटी रुपयांचा पिक ��िमा; यादी जाहीर Crop Insurance\nया जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात उद्यापासून पिक विमा जमा होण्यास सुरुवात..\nजानेवारी महिन्यात कापूस दरात होणार वाढ..\nपहा संपूर्ण महाराष्ट्रातील आजचे तुर बाजार भाव..\nया जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात उद्यापासून पिक विमा जमा होण्यास सुरुवात..\nजानेवारी महिन्यात कापूस दरात होणार वाढ.. आवक होणार कमी Cotton price\nपहा संपूर्ण महाराष्ट्रातील आजचे तुर बाजार भाव..\nया दिवशी जमा होणार 90 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर नमो शेतकरी योजनेचा दुसरा हफ्ता..\nया यादीत नाव असणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणार 12000 रुपये.. झिरो मिनिटात जमा होणार बँक खात्यात get 12000 rupees\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00884.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.freehindiwishes.com/vadhdivsachya-hardik-shubhechha.html", "date_download": "2024-03-05T01:51:59Z", "digest": "sha1:S3TYGVLOE5EWTJMWCMUIHDJN5B24B7UH", "length": 21532, "nlines": 325, "source_domain": "www.freehindiwishes.com", "title": "{Best 2024} वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा - Birthday Wishes In Marathi", "raw_content": "\nवाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, हैप्पी बर्थडे विशेष मराठी, वाढदिवस शुभेच्छा, जन्मदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा, वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी Text SMS, स्टेटस or कविता \nतुला प्रत्येक पाऊलावर यश मिळो\nतुझ्या जीवनात नेहमी सुख मिळो\nतुला कशाची कमतरता ना भासो\nआणि तुझं स्वास्थ्य असंच छान राहो \nउगवता सूर्य तुम्हाला प्रखर तेज देवो\nउगवणारी फुल तुमच्या आयुष्यात गंध भरावी\nईश्वर तुम्हाला सर्व सुख आणि अमृद्धी देवो \nतुमच्या इच्छा तुमच्या आकांक्षा उंच उंच भरारी घेऊ दे\nमनात आमच्या एकच इच्छा आपणास उदंड आयुष्य लाभू दे \nकधी दुःख तुमच्या वाट्याला येऊ नये\nसमुद्रासारखी खोल तुमची ख्याती व्हावी\nआणि आभाळाएवढं हृदय व्हावं\nआपल्या वाढदिवसाच्या शुभ क्षणी\nदेवाकडे एकच प्रार्थना आहे की\nआपली सर्व स्वप्ने साकार व्हावी\nआजचा वाढदिवस तुमच्या आयुष्यातील एक\nआणि त्या आठवणीने तुमचं आयुष्य\nसंकल्प असावेत नवे तुमचे..\nमिळाव्या त्यांना नव्या दिशा..\nप्रत्येक स्वप्न व्हावे पुर्ण तुमचे..\nसमुद्राचे सर्व मोती, तुमच्या नशिबी राहो\nतुझ्यावर प्रेम करणारे सर्वजण\nदेवाकडे एवढीच प्रार्थना करतो कि\nतू हमेशा यशाच्या शिखरावर जात राहो \nतुमच्या मनातील सर्व स्वप्न पूर्ण होऊ दे\nआपल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होउ दे\nतुमच्या सर्व प्रयत्नाना यश मिळू द���\nहीच ईशवर चरणी प्रार्थना\nआजचा वाढदिवस अनमोल असावा,\nजीवनाच्या शिंपल्यात मोत्यापरी जपावा,\nइंद्रधनुचे सप्तरंग बहरत यावे.\nसुखसमृध्दी दिर्घ आयुष्य लाभो, हिच सदिच्छा.\nAlso Read⇒ मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा\nAlso Read⇒ भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा\nशिखरे उत्कर्षाची सर तुम्ही करीत रहावी\nकधी वळून पाहता आमची शुभेच्छा स्मरावी\nतुमच्या इच्छा आकांक्षांचा वेलू गगनाला भिडू दे\nतुमच्या जीवनात सर्वकाही मनासारखे घडू दे\nतुला दिर्घ आयुष्य लाभो ही इच्छा \nयेणारा प्रत्येक दिवस तुमच्या आयुष्यात\nभरभरून यश आणि आनंद घेऊन येवो\nदेवाकडे एवढीच प्रार्थना आहे की\nतुम्हाला आयुष्यात, वैभव, प्रगती,\nआरोग्य, प्रसिद्धी आणि समृद्धी मिळावी \nतुझ्या समृद्धीच्या सागराला किनारा नसावा\nआणि एकंदरीत तुझं आयुष्यचं\nएक अनमोल आदर्श बनाव.\nतुमच्या डोळ्यांत आणि मनात\nअसलेलं प्रत्येक स्वप्न सत्यात उतरून\nतुमच्या निश्चित ध्येयापर्यंत घेऊन जावो\nहीच ईश्वर चरणी प्रार्थना,\nमाणसाच्या या गर्दीत अनेक चेहरे भेटतात\nकाही चांगले, काही वाईट काही कधीच लक्षात न राहणारे\nआणि काही कायमचे मनात घर करणारे..मनात घर करणारे जी\nअनेक मानस जगताना जी लाभली त्यातले एक तुम्ही\nम्हणूनच या वाढदिवसानिमित्त आपुलकीच्या शुभेच्छा \nवाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भावा\nप्रत्येक वाढदिवसागणिक तुमच्या यशाचं आभाळ\nअधिक अधिक विस्तारीत होत जावो\nआपले पुढील आयुष्य सुखसमृद्धि आणि\nऐश्वर्य संपन्न होवो हीच सदिच्छा \nनवा गंद नवा आनंद निर्माण करीत\nप्रत्येक क्षण यावा व नव्या सुखांनी\nनव्या वैभवांनी आनंद शतगुणित व्हावा\nह्याच तुम्हांला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा \nतुझं व्यक्तिमत्व असं दिवसेंदिवस खुलणारं प्रत्येकवर्षी,\nवाढदिवशी नवं क्षितीज शोधणारं,\nआनंदाचा प्रत्येक क्षण तुझ्या वाटेला यावा\nफुलासारखा सुगंध नेहमी तुझ्या जीवनात दरवळावा\nसुख तुला मिळावे दु:ख तूझ्यापासून\nहास्याचा गुलकंद तूझ्या जीवनात रहावा\nआणि प्रत्येक क्षण तूझ्यासाठी आनंदाचाच यावा \nAlso Read⇒ वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा\nAlso Read⇒ आई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा\nआपल्या दोस्तीची किंमत नाही\nकोणाच्या बापाची हिंमत नाही\nमाझा जिवनातला सर्वात आनंदाचा दिवस आज आहे\nकारण आज माझ्या पिल्लु चा Birthday आहे \nबिना बोले Party देणारा\nआयुष्याचा प्रत्यके Goal राहो Clear\nतुम्हाला यश मिळो Without Any Fear\nप्रत्येक वेळ जगा Without Any Tear\nअसेच प्रेम माझ्यावर राहील हीच अपेक्षा \nदोस्तीतल्या दुनियेतला दिलदार दोस्त जल्लोश आहे\nगावाचा, कारण वाढदिवस आहे, माझ्या भावाचा \nया वळणावर आलेला असतांना\nआठवतायत आजवर तुम्ही घेतलेले कष्ट\nपरमेश्वर आपणास सुखसमृद्ध जीवन देवो\nहीच या वाढदिवसानिमित्त प्रार्थना आणि शुभेच्छाही \nतुझ्या आधी माझे जीवन आनंदी होते\nआणि जेव्हा तू आलास तेव्हा\nमाझे जीवन अधिक आनंदी झाले\nमी भाग्यवान आहे की माझ्या आयुष्यात\nआपल्यासारखी एक व्यक्ती आहे \nतुझ्या वाढदिवसाचे हे सुखदायी क्षण तुला सदैव आनंददायी ठेवत राहो\nआणि या दिवसाच्या अनमोल आठवणी तुझ्या हृदयात सतत तेवत राहो \nआज आपण आपल्या आयुष्यातील\nनवीन वर्ष सुरु करणार आहात\nदेव तुम्हाला, आनंद, समृद्धी,\nसमाधान, दीर्घकाळ आरोग्य देवो\nआशा आहे की तुमचा खास दिवस\nतुमच्या आयुष्यात बरेच सुखमय क्षण येऊन येईल \nहैप्पी बर्थडे विशेष मराठी\nतू माझ्या शुभेच्छाच्या पावसात भिजावं \nतुला तुझ्या आयुष्यात सुख, आनंद व यश लाभो,\nतुझे जीवन हे उमलत्या फुलासारखे फुलून जावो,\nत्याचा सुगंध तुझ्या सर्व जीवनात दरवळत राहो,\nहीच तुझ्या वाढदिवसानिमित्त ईश्वरचरणी प्रार्थना \nदेवाकडे एवढीच प्रार्थना करीन कि\nतुमचे प्रत्येक स्वप्न, इच्छा,\nआशा, आकांशा सर्व पूर्ण होवो \nज्ञान इतके मिळव की सागर अचंबीत व्हावा\nइतकी प्रगती कर की काळ ही पाहत रहावा\nकर्तुत्वाच्या अग्निबाणाने ध्येयाचे गगन भेदून यशाचा\nलख्ख प्रकाश तु चोहीकडे पसरवावा\nया सादिच्छेसह वाढदिवसाच्या शुभेच्छा \nखूप सार यश मिळावं\nत्याचा सुगंध तुमच्या जीवनात दरवळत राहो\nनवे क्षितीज नवी पहाट\nफुलावी आयुष्यातील स्वप्नांची वाट\nस्मित हास्य तुमच्या चेहऱ्यावर राहो\nतुमच्या पाठीशी हजारो सुर्य तळपत राहो \nमाणुसकीच एक उत्तम उदाहरण म्हणजे,\nया जन्मदिनी उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा \nआयुष्यात संगतीला फार महत्व आहे\nकारण यश नेहमी चांगल्या विचारातुन येते\nआपलं यश, आपलं ज्ञान, आणि आपली किर्ती\nवृद्धिंगत होत जावो आणि सुख समृद्धीची बहार\nआपल्या आयुष्यात नित्य येत राहो\nआई तुळजा भवानी आपणास उदंड आयुष्य देवो \nतुझ वय लिहतो चंद्र ताऱ्यांनी\nतुझा वाढदिवस मी साजरा करतो फुलांनी\nप्रत्येक अति सुंदर गोष्टी मी दुनियेतून आणू\nसजवीन प्रत्येक गोष्ट हसीन नाजाऱ्यानी \nहैप्���ी बर्थडे विशेष मराठी, वाढदिवस शुभेच्छा, जन्मदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता, Happy Birthday Wishes In Marathi, Vadhdivsachya Shubhechha In Marathi.\nआई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा\nमुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश\nभाचाला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश\nभाचीला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश\nवहिनी वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश\nमुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश – लेकीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00884.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.yashacharajmarg.com/2022/04/3_22.html", "date_download": "2024-03-05T01:46:18Z", "digest": "sha1:MV3IKD2N76KVSJ64Q3ETXL23OQR6ISPM", "length": 49183, "nlines": 1316, "source_domain": "www.yashacharajmarg.com", "title": "यशाचा राजमार्ग: आणीबाणी म्हणजे काय ? आणीबाणीचे प्रकार 3", "raw_content": "\nसातत्य आणि चिकाटी हाच असतो यशाचा खरा राजमार्ग\n या प्रश्नाचे उत्तर आपल्याला या लेखात मिळणार आहे. सोबत बरीच माहिती येथे मिळेल.\nसध्या जागतिकीकरणाच्या युगात इंग्रजी भाषा आपल्याला जास्त परिचयाची वाटू लागली आहे. इंग्रजी शब्दाचा अर्थ समजून घेण्यास सोपे जाते. मानवी दैनंदिन जीवनात अशी बरीच उदाहरणे आहेत. वैद्य म्हणण्याऐवजी डॉक्टर सोईस्कर वाटतो. तसेच आणीबाणी म्हणजे काय तर Emergency.\nआणीबाणीचा कालावधी किती असतो \nमूलभूत हक्क आणीबाणी वेळी असतात का\n आणीबाणी म्हणजे अशी अवस्था ज्यामध्ये प्रस्थापित शासकीय यंत्रणा चालवणे अवघड होते. काही कारणामुळे ही यंत्रणा कोलमडून लागते आणि सर्वाधिकार भारतासारख्या विस्तृत देशामध्ये केंद्र सरकार कडे किंबहुना राष्ट्रपतीकडे जातात. अशा परिस्थितीला आणीबाणी म्हणतात. आणीबाणी म्हणजे अशी परिस्थिती ज्यामध्ये राज्याला तात्काळ लगेचच कृती करणे आवश्यक असते.\nदेशाची सुरक्षा अखंडता व स्थैर्य राज्य शासनाचे प्रभावी कामकाज यांच्या संरक्षणासाठी घटनेमध्ये काही आणीबाणी विषयक तरतुदी समाविष्ट करण्यात आल्या. यातीलच एक तरतूद आणीबाणी म्हणजे काय.\nआणीबाणी दरम्यान केंद्रशासन शक्तिशाली बनते घटक राज्य व केंद्राच्या पूर्ण नियंत्रणाखाली येतात. आणीबाणी मुळे संघराज्य संरचना एकात्मक संरचनेत परावर्तित होते. आणीबाणी म्हणजे काय भारताच्या घटनेत भाग 18 मधील कलम 352 ते 360 दरम्यान आणीबाणी विषयक तरतुदी आहेत.\nभारतीय राज्यघटनेमध्ये आणीबाणीचे तीन प्रकार दिलेले आहेत. राष्ट्रीय आणीबाणी, राज्य आणीबाणी व आर्थिक आणीबाणी.\n१) राष्ट्रीय आणीबाणी – किंवा राष्ट्रीय आणीबाणी म्हणजे काय \nराष्ट्रीय आणीबाणी युद्ध परकीय आक्रमण किंवा सशस्त्र बंड यामुळे पुकारले जाते. या आणीबाणीला भारतीय राज्यघटनेत आणीबाणीची उद्घोषणा असे म्हटले आहे. राष्ट्रीय आणीबाणी कलम 352 नुसार अमलात आणली जाते .\n२) राज्य आणीबाणी –\nराज्य आणीबाणी ला राष्ट्रपती राजवट किंवा घटनात्मक आणीबाणी म्हणूनही ओळखले जाते. राज्यातील शासकीय यंत्रणा अपयशी ठरल्याने राष्ट्रपती राजवट किंवा राज्य आणीबाणी भारतीय राज्यघटनेतील कलम 356 नुसार लावली जाते.\nदेशातील आर्थिक परिस्थिती धोक्यात आल्यास आर्थिक आणीबाणी जाहीर केली जाते. आर्थिक आणीबाणीची तरतूद भारतीय राज्यघटनेतील कलम 307 मध्ये दिली आहे.\nराष्ट्रीय आणीबाणी म्हणजे काय\nयुद्ध किंवा परकीय आक्रमण याच्या आधारावर राष्ट्रीय आणीबाणीची घोषणा केल्यास तिला बाह्य आणीबाणी असे संबोधले जाते. सशस्त्र उठाव या कारणावरून राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केली असता तिला अंतर्गत आणीबाणी असे संबोधले जाते. राष्ट्रीय आणीबाणीची घोषणा संपूर्ण भारतासाठी किंवा एखाद्या भागासाठी करता येऊ शकते.\n42 वी घटनादुरुस्ती 1976 नुसार राष्ट्रपतींना आणीबाणीची घोषणा भारताचे एखाद्या भागासाठी ही करण्याचा अधिकार दिला. मूळ घटनेमध्ये आणीबाणीच्या घोषणेचा तिसरा आधार अंतर्गत अशांतता हा होता.\nमात्र अंतर्गत शांतता या शब्दांमध्ये संदिग्धता असल्याने 44 व्या घटना दुरुस्ती कायद्याद्वारे 1978 मध्ये अंतर्गत अशांतता या शब्दाऐवजी सशस्त्र उठाव हा शब्द वापरण्यात आला. त्यामुळे 1975 च्या राष्ट्रीय आणीबाणी प्रमाणे अंतर्गत अशांतता या कारणावरून राष्ट्रीय आणीबाणी लागू करता येणार नाही.\nराष्ट्रीय आणीबाणी साठी पंतप्रधानांच्या सह केंद्रीय कॅबिनेटची लेखी मान्यता आवश्यक असते. 44 वी घटनादुरुस्ती 1978 नुसार कॅबिनेटच्या लेखी निर्णयाची तरतूद करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार राष्ट्रीय आणीबाणी ला दुष्प्रवृत्ती च्या आधारावर आणि विवेकशून्य व विकृत परिस्थितीवर अशा आणीबाणीला न्यायालयात आव्हान देता येते.\nआणीबाणीचा कालावधी किती असतो \nराष्ट्रपतींनी घोषित केलेल्या आणीबाणीला संसदेची संमती घ्यावी लागते यानुसार आणीबाणीचा कालावधी ठरतो.\nराष्ट्रपतींनी आणीबाणी जाहीर केल्याच्या तारखेपासून एक महिन्याच्या आत संसदेच्या दोन्ही सभागृहांनी तिला ठरावाद्वारे मान्यता देणे आवश्यक असते.\nलोकसभेच्या विसर्जनाच्या कालावधीत आणीबाणीची घोषणा केलेली असल्यास नवीन लोकसभा अस्तित्वात आल्यापासून 30 दिवसाच्या आत मान्यता होणे आवश्यक असते.\nएका महिन्याच्या आत संसदेने मान्यता दिल्यास आणीबाणीचा अंमल सहा महिन्यापर्यंत असतो.\nयानंतर संसदीय ठरावाद्वारे पुढे एकावेळी सहा महिन्यासाठी आणीबाणीचा कालावधी वाढवता येतो असा तो कितीही वेळा वाढवता येतो\nआणीबाणीचे सहा महिने संपण्याच्या आत लोकसभेचे विसर्जन झाले तर नवीन लोकसभा अस्तित्वात आल्यापासून 30 दिवसाच्या आत आणीबाणीचा अंमल चालू राहण्यासाठी ठराव पारित होणे गरजेचे असते.\nआणीबाणीच्या घोषणेचा ठराव किंवा आणीबाणीचा कालावधी वाढविण्याचा ठराव संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या विशेष बहुमताने पारित होणे आवश्यक असते. (एकूण सदस्य संख्येच्या बहुमताने आणि मतदानात भाग घेणाऱ्या सदस्यांच्या २/३ बहुमताने)\nराष्ट्रपती आणीबाणीची घोषणा केव्हाही संपुष्टात आणू शकतात. यासाठी संसदेच्या संमतीची आवश्यकता नसते.\nराष्ट्रीय आणीबाणी चे परिणाम –\nराष्ट्रीय आणीबाणी दरम्यान राज्य सरकार केंद्र सरकारच्या कार्यकारी नियंत्रणाखाली येतात.\nआणीबाणी दरम्यान संसदेने राज्य सूचीतील विषयावर केलेल्या कायद्यांचा अंमल आणीबाणी संपुष्टात आल्यानंतर सहा महिन्यानंतर संपुष्टात येतो.\nकलम 354 अन्वये राष्ट्रीय आणीबाणीचा अंमल चालू असताना राष्ट्रपती अध्यादेशाद्वारे केंद्र व राज्यांच्या घटनात्मक महसूल विभागणी मध्ये फेरबदल करू शकता.\nलोकसभेचा कार्यकाल संसदीय कायद्याद्वारे एकावेळी एक वर्षाने वाढवता येतो असा तो कितीही वेळा वाढवता येतो.\nआणीबाणी संपल्यानंतर सहा महिन्यापेक्षा अधिक काळासाठी लोकसभा-विधानसभा यांचा कार्यकाळ वाढवता येत नाही.\nमूलभूत हक्क आणीबाणी वेळी असतात का\nराष्ट्रीय आणीबाणी दरम्यान कलम 19 अंतर्गत असणारे सर्व प्रकारचे स्वातंत्र्याचे अधिकार निलंबित होतात. आणीबाणीचा अंमल संपल्यानंतर कलम 19 मधील सर्व अधिकार आपोआप पूर्ववत होतात.\nकलम 359 अन्वये राष्ट्रीय आणीबाणी दरम्यान मूलभूत हक्क निलंबित होत नाहीत तर ते बजावण्याचा हक्क निलंबित होतो.\nआणीबाणी दरम्यान कलम 20 व 21 मधील हक्क अबाधित असतात. (कलम 20 अपराधाच्या दोष सिद्धी बाबत संरक्षण आणि कलम 21 जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्य यांचे संरक्षण.)\nभारतीय संघराज्यात राष्ट्रपती मार्फत राष्ट्रीय आणीबाणी आजपर्यंत तीन वेळा घोषित करण्यात आली आहे. (1962, 1971 व 1975) यातील 1975 मधील आणीबाणी अंतर्गत शांतता या कारणावरून करण्यात आली होती.\nराज्य आणीबाणी म्हणजे काय राष्ट्रपती राजवट (State Emergency)-\nकलम 355 नुसार राज्य शासनाचे परकीय आक्रमण व अंतर्गत अशांतता पासून संरक्षण करण्याचे व राज्यांचे शासन घटनात्मक तरतुदींना अनुसरून चालवण्याची सुनिश्चित करणे हे केंद्र शासनाचे कर्तव्य आहे.\nकलम 356 नुसार राज्याचे शासन घटनात्मक तरतुदींना अनुसरून चालवण्याचे अशक्य झाले याची खात्री राष्ट्रपतींना झाल्यास राष्ट्रपती राज्यशासन आपल्या हाती घेतात यालाच राष्ट्रपती राजवट/राज्य आणीबाणी घटनात्मक/आणीबाणी असे संबोधले जाते.\nराष्ट्रपती राजवट (State Emergency)लागू करण्याचे घटनात्मक आधार\n१) कलम 356 नुसार राज्यातील घटनात्मक यंत्रणा बंद पडल्यास आणि\n२) कलम 365 नुसार राज्य शासनाने केंद्राच्या निर्देशांचे पालन करण्यात कसूर केल्यास राष्ट्रपती राजवट लावली जाते.\nराष्ट्रपतींनी राष्ट्रपती राजीव गांधी ची घोषणा केल्याच्या तारखेपासून दोन महिन्याच्या आत संसदेच्या दोन्ही सभागृहांनी तिला मान्यता देणे गरजेचे असते.\nदोन महिन्याच्या आत लोकसभेचे विसर्जन झाल्यास नवीन लोकसभेच्या पहिल्या बैठकीपासून 30 दिवसाच्या आत ठरावाद्वारे मान्यता देणे गरजेचे असते.\nसंसदेची मान्यता मिळाल्यानंतर राष्ट्रपती राजवटीचा कालावधी सहा महिने अस्तित्वात असतो पुढे एका वेळी सहा महिन्यासाठी वाढवता येतो.\nराष्ट्रपती राजवटीच्या घोषणेचा ठराव किंवा पुढे ढकलण्याचा ठराव संसदेच्या दोन्ही सभागृहात मार्फत साध्या बहुमताने पारित होणे गरजेचे असते.\nराष्ट्रपती केव्हाही राष्ट्रपती राजवटीची उद्घोषणा दुसऱ्या योजनेद्वारे समाप्त करू शकता यासाठी संसदेची संमती आवश्यक नसते.\nState Emergency/राष्ट्रपती राजवट लागू झालेल्या राज्याचे राज्यपाल, विधानमंडळ वगळता इतर संस्था व प्राधिकारी यांचे सर्व किंवा काही अधिकार राष्ट्रपती स्वतःकडे घेतात.\n38 व्या घटना दुरुस्ती कायद्याने अशी तरतूद केली की, कलम 356 चा वापर करण्याबद्दल राष्ट्रपतींची खात्री अंतिम व निर्णायक असून तिला कोणत्याही न्यायालयात आव्हान देता येणार नाही.\n44 व्या घटना दुरुस्ती कायद्याने ही तरतूद वगळण्यात आली. म्हणजे राष्ट्रपती राजवटीला न्यायिक पुनर्विलोकन या आधारे आव्हान देता येते.\nवित्तीय/ आर्थिक आणीबाणी म्हणजे काय\nकलम 360 नुसार देशाची आर्थिक स्थैर्य किंवा पत धोक्यात आल्यास राष्ट्रपती वित्त आणीबाणीची घोषणा करू शकतात.\nवित्तीय आणीबाणी संदर्भात संसदेची संमती घ्यावी लागते. मात्र आणीबाणी ला मान्यता मिळाल्यापासून तिचा अंमल महत्तम कालावधी दिलेल्या नाही.\nवित्तीय आणीबाणी राष्ट्रपतींच्या दुसर्‍या उद्घोषणा द्वारे समाप्त होऊ शकते.\nभारतात आजपर्यंत एकदाही वित्तीय आणीबाणी घोषित करण्यात आलेली नाही.\nअपेक्षा आहे आपल्याला आवश्यक असलेली आणीबाणी विषयक माहिती मिळाली असेल. राज्य आणीबाणी म्हणजे काय हे समजले असेल. लेख आवडल्यास प्रतिक्रिया द्यायला विसरू नका.\n1.कोणत्या आशियाई देशाने लिथियम आणि ग्रेफाइटसह 20 गंभीर खनिज ब्लॉक्सचा ई-लिलाव सुरू केला आहे [अ] श्रीलंका [ब] इंडोनेशिया [क] भारत [डी] बांगल...\n०१. थॉमस मनरो व कॅप्टन रीड यांनी ही पद्धती १८२२ मध्ये मद्रास, मुंबई, पूर्व बंगाल, आसामचा काही भाग व कुर्ग या प्रांतात लागू केली. ०२. या पद्ध...\nवाक्प्रचारांचा अर्थ व वाक्यात उपयोग\n1) नाव मिळवणे. अर्थ :- कीर्ती मिळविणे. वाक्य :- शालान्त परीक्षेत जिल्ह्य़ात प्रथम येऊन सुप्रियाने नाव मिळविले. 2) रक्ताच...\nतलाठी हे वर्ग 3 चे पद असून तलाठी भरतीच्या परीक्षेत प्रामुख्याने 4 विषयाचा समावेश होतो. मराठी, इंग्लिश, सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी. महार...\nआरोग्य विभाग परीक्षेसाठी महत्वाचे\nमहत्त्वाची माहिती आणि विज्ञान आणि काही महत्वाचे प्...\nसामान्य विज्ञान से संबंधित प्रश्न-उत्तर\nविज्ञान प्रश्न - उत्तरे (सामान्यज्ञान)\nरक्त दोन प्रमुख घटकांनी बनलेले असते\nकाँग्रेसचे अधिवेशन व अध्यक्ष\nप्रार्थना समाजाची स्थापना व तत्त्वज्ञान\nआधुनिक भारताच्या इतिहासात घडलेल्या सर्वप्रथम व एकम...\nईस्ट इंडिया कंपनीच्या वतीने भारतात आलेला पहिला वकी...\nमहाराष्ट्र भूगोल : धरणे व त्यांच्या जलाशयांची नावे\nभारतातील राज्ये व लोकनृत्य\nभारतात आंतरराष्ट्रीय दर्जाची बंदरे\nभूगोल प्रश्न व उत्तरे\nपंचायतराज समिती विषयी संपूर्ण माहिती\nआर्थिक वृद्धी आर्थिक विकास बद्दल माहिती\nघटनात्मक संस्था ,वैधानिक संस्था व कार्यकारी किंवा ...\nअंकगणित प्रश्नमालिका आणि काही प्रश्न\nमहत्वाचे सराव प्रश्न गणित\n1.कोणत्या आशियाई देशाने लिथियम आणि ग्रेफाइटसह 20 गंभीर खनिज ब्लॉक्सचा ई-लिलाव सुरू केला आहे [अ] श्रीलंका [ब] इंडोनेशिया [क] भारत [डी] बांगल...\nभारतातील महत्वाची थंड हवेची ठिकाणे\n🏔 जम्मू काश्मीर.......... गुलमर्ग 🏔 गुजरात.................. सापुतारा 🏔प.बंगाल...............दार्जिलिंग 🏔 राजस्थान............... मा...\nवाक्प्रचारांचा अर्थ व वाक्यात उपयोग\n1) नाव मिळवणे. अर्थ :- कीर्ती मिळविणे. वाक्य :- शालान्त परीक्षेत जिल्ह्य़ात प्रथम येऊन सुप्रियाने नाव मिळविले. 2) रक्ताच...\nडोळे या शब्दावरून वाक्प्रचार, म्हणी व अर्थ\n१) डोळा लागणे - झोप लागणे २) डोळा मारणे - इशारा करणे ३) डोळा चुकवणे - गुपचूप जाणे ४) डोळे येणे - नेत्रविकार होणे ५) डोळे जाणे - दृष्टी गमावण...\nसंयुगाचे नाव रेणुसूत्रे Chemical Name\nपाणी(हायड्रोजन ऑक्साइड) H2O Hydrogen Oxide अमोनिआ NH3 Ammonia हायड्रोक्लोरिक आम्ल HCl Hydrochloric Acid सल्फ्युरिक आम्ल H2SO4 Sulphuric Acid...\nवाहतुकीचे फायदे व तोटे|वाहतुकीचे प्रदूषण\nवाहतुकीचे फायदे व तोटे|वाहतुकीचे प्रदूषण – थोर विचारवंत प्राध्यापक माटे यांनी एका ठिकाणी म्हटले आहे की,”विज्ञान एक कामधेनु आहे, तिचे तुम्ह...\nमहाराष्ट्र राज्याचा संक्षिप्त आढावा.\n🔶 देशाचा पश्‍चिम व मध्य भाग व्यापलेल्या राज्यास अरबी समुद्राचा 720 किमी लांबीचा विस्तीर्ण सागरी किनारा लाभला आहे. पश्‍चिमेकडील सह्याद्री पर...\nस्पर्धा परीक्षा चालू घडामोडी\nQ.1) प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेते विजय थलापती यांनी कोणत्या नावाने स्वतःचा राजकीय पक्ष सुरू केला उत्तर - तमिझगा वेत्री कळघम (TVK) Q.2) नुकत...\n1. खाजगी परकीय भांडवल – i. परकीय प्रत्यक्ष गुंतवणूक (FDI) ii. परकीय अप्रत्यक्ष गुंतवणूक (FIIs ADRs GDRs) 2. सार्वजनिक परकीय भांडवल किंवा...\nमराठी व्याकरण अव्ययांचे प्रकार\nमराठी व्याकरण अव्ययांचे प्रकार ‘शब्द’ हा वाक्यातील महत्वाचा घटक आहे. कोणत्याही अर्थपूर्ण वर्णसमूहाला शब्द असे म्हटले जाते. शब्दांचे वेगवेगळ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00884.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} +{"url": "https://janshaktichadabav.com/manoj-jarange-patil-marathas-will-get-reservation-only-from-obc/", "date_download": "2024-03-05T00:48:21Z", "digest": "sha1:4SNOXG7L7SWU6SMC2SUUGJGE7M5H7AIU", "length": 16204, "nlines": 241, "source_domain": "janshaktichadabav.com", "title": "कोणीही आडवा आला तरी मराठ्यांना ओबीसीमधूनच आरक्षण मिळणार : मनोज जरांगे-पाटील - जनशक्तीचा दबाव", "raw_content": "\nअधिसूचना आणि शासन निर्णय\nकोणीही आडवा आला तरी मराठ्यांना ओबीसीमधूनच आरक्षण मिळणार : मनोज जरांगे-पाटील\nकोणीही आडवा आला तरी मराठ्यांना ओबीसीमधूनच आरक्षण मिळणार : मनोज जरांगे-पाटील\nपुणे: उच्च शिक्षण व नोकरीत टक्का वाढवायचा असेल तर आरक्षण महत्त्वाचे आहे. मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मोठ्या प्रमाणात पैसे खर्च करावे लागतात. त्यामुळे आरक्षणा शिवाय पर्याय नाही. सध्या आरक्षणाची लढाई अंतिम टप्प्यात आली आहे. कोणीही आडवा आला तरी मराठ्यांना ओबीसी मधूनच आरक्षण मिळणार आहे,\nमंगळवारी पहाटे अडीचच्या दरम्यान कारेगाव रांजणगाव गणपती शिरूर येथे मनोज जरांगे यांची सभा झाली. कडाक्याच्या थंडीतदेखील मोठा जनसमुदाय जरांगे-पाटील यांचे विचार ऐकण्यासाठी उपस्थित होता. शिरूर तालुक्यात मनोज जरांगे-पाटील यांचे आगमन झाल्यानंतर हजारोंच्या संख्येने गावोगावचे नागरिक रस्त्याच्या कडेने गावागावांमध्ये मोठ्या उत्साहात स्वागत करण्यासाठी उभे होते.\nयावेळी जरांगे-पाटील म्हणाले की, सकल मराठा समाजाने मुंबईकडे कूच केली आहे. आरक्षण घेतल्याशिवाय परतणार नाही. प्रत्येकवेळी सरकारने समाजाची फसवणूक केली आहे. पहिल्यांदाच मराठ्यांमध्ये एकजूट झाली आहे. यातही फूट पाडण्याचा प्रयत्न होत आहे. यासाठी काहीजण देव पाण्यात बुडवून आहेत. अशीच एकी पुढे राहिली तर जगामध्ये मराठा समाज प्रगत म्हणून पुढे येईल. समाजाला मी मायबाप मानले आहे. शांततेत आंदोलन केल्याने ते यशस्वी झाले. समाजाला सोडून एकट्याने चर्चा केली नाही. मी समाजाशी कधीही गद्दारी करणार नाही, मराठ्यांची पोरं क्लास वन अधिकारी झाली पाहिजेत, आरक्षण मिळेपर्यंत मागे हटणार नाही, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. अनेक राजकीय पक्षाचे नेते आपण मोठे केले. एकही नेता आरक्षणाच्या बाजूने बोलत नाही, आरक्षणाच्या आड नेते आले तर त्यांचा राजकीय सुपडा साफ करू, असे मत जरांगे यांनी व्यक्त केले. व्यसनांपासून दूर राहा, असा मोलाचा सल्ला जरांगे यांनी दिला. मनोज जरांगे-पाटील यांनी सकाळी रांजणगाव येथील श्रीमहागणपतीचे दर्शन घेऊन पुण्याच्या दिशेने पुढील प्रवास सुरू केला.\nभावाचेच घर खरेदी करणाऱ्यांवर कारवाई करा ; बँकेत चेक वटलाच नाही तरी तो ग्राहक कसा – तंगराज वील्लादुराई नाडार\nरत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी नागरिकांना महत्त्वाच आवाहन; पहा सविस्तर\nअपघात महाराष्ट्र रत्नागिर��� संगमेश्वर\nदेवरुख संगमेश्वर बस लोवले येथे दरीत कोसळली…\nधार्मिक भक्ती महाराष्ट्र मुंबई रत्नागिरी\nसकल हिंदू समाजाच्या जन आक्रोश मोर्चाला रत्नागिरीत मोठा प्रतिसाद…\nप्रशासकीय महाराष्ट्र मुंबई रत्नागिरी\n“सर्वसामान्य नागरिकांसाठीच्या सेवांचे वेळेत वितरण करा… महसूल, कामगार, पोलीस विभागाचे चांगले काम…” – राज्य सेवा हक्क आयुक्त बलदेव सिंग…\nअपघात महाराष्ट्र रत्नागिरी संगमेश्वर\nदेवरुख संगमेश्वर बस लोवले येथे दरीत कोसळली…\nधार्मिक भक्ती महाराष्ट्र मुंबई रत्नागिरी\nसकल हिंदू समाजाच्या जन आक्रोश मोर्चाला रत्नागिरीत मोठा प्रतिसाद…\nप्रशासकीय महाराष्ट्र मुंबई रत्नागिरी\n“सर्वसामान्य नागरिकांसाठीच्या सेवांचे वेळेत वितरण करा… महसूल, कामगार, पोलीस विभागाचे चांगले काम…” – राज्य सेवा हक्क आयुक्त बलदेव सिंग…\nमहाराष्ट्र मुंबई रत्नागिरी राजकारण सिंधुदुर्ग\nभारतीय जनता पार्टीचे बूथ कार्यकारिणी महासंमेलन सावंतवाडी येथे संपन्न\nप्रिंट, टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड\nवाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणारअसल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून जनशक्तीचा दबाव Janshaktichadabavnews या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल केलय.हे एक न्युज पोर्टल आहे. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देशातील घडामोडी तसेच स्थानिक, क्राईम, राजकीय, सामाजिक, जाहिरात, इतर विविध बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.\nकृपया संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये\nकिवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर,लेख आणि त्याचे हक्क‘ https://janshaktichadabav.com/\nआणि संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक\nसहमत असतीलच असे नाही Copyright:https://janshaktichadabav.com/ सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\nमुख्य संपादक : श्री.गणेश पवार\nऑफिस : ०५,वैती कंपाऊंड, आई नगर समोर, ओव्हळा, ठाणे – ४००६१२\nअपघात महाराष्ट्र रत्नागिरी संगमेश्वर\nदेवरुख संगमेश्वर बस लोवले ���ेथे दरीत कोसळली…\nधार्मिक भक्ती महाराष्ट्र मुंबई रत्नागिरी\nसकल हिंदू समाजाच्या जन आक्रोश मोर्चाला रत्नागिरीत मोठा प्रतिसाद…\nप्रशासकीय महाराष्ट्र मुंबई रत्नागिरी\n“सर्वसामान्य नागरिकांसाठीच्या सेवांचे वेळेत वितरण करा… महसूल, कामगार, पोलीस विभागाचे चांगले काम…” – राज्य सेवा हक्क आयुक्त बलदेव सिंग…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00885.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://shetkariyoddha.com/post/date/2022/02", "date_download": "2024-03-05T02:09:34Z", "digest": "sha1:XJSSO2KJIJM5XIPKE63LF7I6TW7KEMMU", "length": 12723, "nlines": 171, "source_domain": "shetkariyoddha.com", "title": "February 2022 - Shetkari Yoddha", "raw_content": "\nजिल्हा परिषद निवडणूकीत अभिजित देवकाते देणार ‘काटे की टक्कर’\n27/02/2022 संपादक-योगेश नामदेव नालंदे\nप्रतिनिधी – आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आल्याने बारामती तालुक्यात सात जिल्हापरिषद गट अस्तित्वात आले आहेत, त्यामध्ये निरावागज- डोरलेवाडी गटामध्ये निरावागज, खांडज, मेखळी, डोरलेवाडी, झारगडवाडी, सोनगाव, ढेकळवाडी या गावांचा…\nसेवक अहिवळे यांना फुले-शाहू-आंबेडकर-अण्णाभाऊ पुरस्कार\n27/02/2022 संपादक-योगेश नामदेव नालंदे\nबारामती (दि:२७) सामाजिक, शैक्षणिक, राजकीय तसेच सांस्कृतिक क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल बारामतीतील होलार समाजाचे युवा नेते सेवक अहिवळे यांना नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीस या सामाजिक संघटनेकडून फुले-शाहू-आंबेडकर-अण्णाभाऊ पुरस्कार देऊन…\n27/02/2022 संपादक-योगेश नामदेव नालंदे\nभिंत पाडून एक झालेल्याजर्मनीला विचारालाल चौकापर्यंत पोहचूनहीथंडीनं गारठून मेलेल्यानाझींच्या पोरांना विचारापोलंडला विचारा, इटलीला विचाराताकद असूनही माघार घेणाऱ्या फ्रान्सला विचाराझालंच तर (शेवटी) जिकलेल्या ब्रिटिशांना विचारा… युद्ध काय असतं \n‘उत्कृष्ट गुन्हे प्रकटीकरण’ पुरस्काराने भिगवण पोलिसांचा सन्मान..\n27/02/2022 संपादक-योगेश नामदेव नालंदे\nप्रतिनिधी – भिगवण आणि परिसरातील घडलेल्या गुन्ह्याचा तपास योग्य रीतीने करून उत्तम कामगिरी करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांचा सन्मान मा. मिलींद मोहिते अपर पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण, मा.गणेश इंगळे उपविभागीय पोलीस अधिकारी,…\nबारामती बस स्थानकामध्ये मराठी भाषा दिन साजरा..\n27/02/2022 संपादक-योगेश नामदेव नालंदे\nप्रतिनिधी – कविवर्य कुसुमाग्रज यांच्याजयंती निमित्त मराठी भाषा दिन आज सकाळी बारामती बस स्थानक येथे साजरा करण्यात आला. या वेळी ज्येष्ठ पत्रकार श्री दत्ता महाडिक व संजय भिसे पुणे जिल्हा…\nराज्याच्या नव्या कृषी निर्यात धोरणाची सुरूवात व निर्यात विषयक चर्चासत्र\n26/02/2022 संपादक-योगेश नामदेव नालंदे\nराज्याला कृषी निर्यातीचे प्रमुख केंद्र बनविण्यासाठी कृषी निर्यात धोरण महत्त्वपूर्ण-प्रधान सचिव अनूप कुमार पुणे दि.25: राज्याला कृषी निर्यातीचे प्रमुख केंद्र करण्यासह शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी कृषीमालाची निर्यात महत्त्वपूर्ण भूमिका निभावणार आहे.…\nखादी व ग्रामोद्योगी वस्तुंच्या राज्यस्तरीय प्रदर्शनाचा शुभारंभ\n26/02/2022 संपादक-योगेश नामदेव नालंदे\nपुणे दि.२५: स्वातंत्र्यदिनाच्या अमृत महोत्सवानिमित्त पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्यावतीने शेतकी महाविद्यालय आवारातील हातकागद संस्थेत आयोजित राज्यस्तरीय प्रदर्शनाला मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अंशु सिन्हा यांनी…\n26/02/2022 संपादक-योगेश नामदेव नालंदे\nभाग -९ आजच्या खाना खजाना या सदरामध्ये आपण पाहणार आहोत बटाट्याचे रायते .. साहित्य – 1 मोठा उकडलेला बटाटा, 2 कप ताजे दही, 1 बारीक कापलेला कांदा, 1½ चमचे मीठ,…\n25/02/2022 संपादक-योगेश नामदेव नालंदे\nभाग -7 आजच्या सदरामध्ये आपण पाहणार आहोत नाकातून रक्त येत असेल तर त्यावरती कोणते उपाय करावे. १) डोक्यावर थंड पाण्याची धार सोडल्यान नाकातुन रक्त येणे लगेच थांबते. २) दहा ग्रॅम…\n25/02/2022 संपादक-योगेश नामदेव नालंदे\nभाग -८ आजच्या खानाखजाना या सदरामध्ये आपण पाहणार आहोत “दही वडा” कसा बनवायचा याची रेसिपी . साहित्य वडयासाठी- 200 ग्रा. 1 कप धुतलेली उडीद दाळ, 3 कप पाणी छोटा चमचा…\nलगिनघाई विशेषांकाचे प्रकाशन संपन्न\nबारामतीत शिवाजी महाराजांना जयंती निमित्त अभिवादन\nसिद्धार्थ नगर बुद्ध विहार येथे बाल संस्कार वर्ग चित्रकला स्पर्धा संपन्न\nक्रांतीगुरू वस्ताद लहुजी साळवे यांची पुण्यतिथी निमित्ताने अभिवादन\nस्वामी समर्थ पादुका पालखीचे मंगळवारी बारामती मध्ये आगमन ..\nलगिनघाई विशेषांकाचे प्रकाशन संपन्न\n19/02/2024 संपादक-योगेश नामदेव नालंदे\nबारामतीत शिवाजी महाराजांना जयंती निमित्त अभिवादन\n19/02/2024 संपादक-योगेश नामदेव नालंदे\nसिद्धार्थ नगर बुद्ध विहार येथे बाल संस्कार वर्ग चित्रकला स्पर्धा संपन्न\n19/02/2024 संपादक-योगेश नामदेव नालंदे\nक्रांतीगुरू वस्ताद लहुजी साळवे यांची पुण्यतिथी निमित्ताने अभिवादन\n19/02/2024 संपादक-योगेश नामदेव नालंदे\nलगिनघाई विशेषांकाचे प्रकाशन संपन्न 19/02/2024\nबारामतीत शिवाजी महाराजांना जयंती निमित्त अभिवादन 19/02/2024\nसिद्धार्थ नगर बुद्ध विहार येथे बाल संस्कार वर्ग चित्रकला स्पर्धा संपन्न 19/02/2024\nक्रांतीगुरू वस्ताद लहुजी साळवे यांची पुण्यतिथी निमित्ताने अभिवादन 19/02/2024\nस्वामी समर्थ पादुका पालखीचे मंगळवारी बारामती मध्ये आगमन .. 19/02/2024\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00885.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://bhumiputrachihak.com/news/2447", "date_download": "2024-03-05T01:40:52Z", "digest": "sha1:KPYADW7H3KLN4TTHZV6ELOJDWPQ2NTZA", "length": 9137, "nlines": 87, "source_domain": "bhumiputrachihak.com", "title": "अमेरिकेच्या धर्तीवर भारतीयांना मोदी सरकार आर्थिक मदत करणार कां ? | Bhumiputrachi hak", "raw_content": "\nHome राष्ट्रीय अमेरिकेच्या धर्तीवर भारतीयांना मोदी सरकार आर्थिक मदत करणार कां \nअमेरिकेच्या धर्तीवर भारतीयांना मोदी सरकार आर्थिक मदत करणार कां \nबरबाद झालेला रोजगार आणि घरी बसलेल्या लोकांची आर्थिक परिस्थिती दयनीय, त्यांना मदत न मिळाल्यास सर्वत्र होणार हाहाःकार\nकोरोना व्हायरसचा फटका आणि त्यातून उद्भवलेली आर्थिक मंदी यामुळे अमेरिकन सरकारने देशवासीयांना 74 हजार रुपये मदत म्हणून जाहीर केले आहे. कोरोना व्हायरसचा फटका आणि आर्थिक मंदी यातून नागरिकांना सुरक्षित ठेवण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठी घोषणा केली आहे. अमेरिकेतील कर्मचाऱ्यांना रोख रक्कम तर प्रौढ व्यक्तींना 1 हजार अमेरिकन डॉलर (भारतीय चलनानुसार ७४ हजार) देण्यात येणार आहेत. यासाठी १ लाख डॉलर खर्च करण्यात येणार आहे.\nआता भारतात नरेन्द्र मोदी सरकारने १५ हजार कोटीचे पैकेज जरी जाहीर केले तरी ती रक्कम फार तोकडी असून जर खरोखरच भारतीयांना आर्थिक मंदीतून बाहेर काढायचे असेल तर प्रत्त्येक कुटुंबीयांना किमान या लॉकडाऊनच्या काळात २५ हजार रुपये द्यायला हवे.आणि जर भारतीय शेतकरी.शेतमजूर. कामगार आणि छोटे व्यापारी यांना मदत मिळाली नाही तर इथे मोठा हाहाकार होईल अशी परिस्थिती आहे.\nPrevious articleकौतुक :-महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचा स्तुत्य उपक्रम लॉकडाऊन मधे परप्रांतीय कामगारांना भाजीपुरी वाटप \nNext articleचिंताजनक :- भारतात कोरोना व्हायरसचाआकडा ९७९ तर महाराष्ट्रात १८६ वर पोहचला \nलक्��वेधी:- मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या ईव्हीएम प्रश्नावर फडणवीसचा संताप का \nलक्षवेधी :- चोरांचे भाजपात सहर्ष स्वागत करणारेच एक दिवस बळी पडतील.\nदे धक्का :- भ्रष्टाचाराने पोखरलेल्या सरकार मधील आमदार खासदार मंत्र्यावर ईडी का नाही \nIPL 2024 चे वेळापत्रक जाहीर\nनागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यात चंद्रपूर जिल्हा आदर्श ठरावा\nदणका :- लेडी सिंघम आयपीएस नयोमी साटम यांची रेती तस्कराविरोधात पुन्हा कारवाई.\nलक्षवेधी :- सरकारी पैशाची उधळपट्टी करून तीन दिवस ताडोबा महोत्सव कशासाठी\nमहत्वाचं :- ते चार रेती ट्रक पोलिसांनी पकडले मग ती रेती कुठल्या घाटातून आली\nभूमिपूत्राची हाक न्यूज पोर्टलचे संपादक राजू कुकडे हे मागील सोळा वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांच्या धारदार लेखणीने अनेकांना न्याय मिळवून दिला तर अवैध व्यावसायिकांच्या विरोधात पुकारलेल्या लढ्यात शासनाला मोठा महसूल मिळवून दिला. उच्च शिक्षित, कर्तव्यदक्ष आणि लोकसेवक असलेल्या राजू कुकडे यांनी जिल्ह्यातील पत्रकारितेत आपला ठसा उमटवला आहे. त्यांच्या पोर्टल ची बातमी नेहमीच दमदार आणि वस्तुस्थितीचा वेध घेणारी ठरत असल्याने जिल्ह्यातील पत्रकारितेत सर्वत्र त्यांचे नाव आहे.\nभूमिपुत्राची हाक हे न्यूजपोर्टल मराठी साप्ताहिक वृत्तपत्र भूमिपुत्राची हाकद्वारा प्रकाशित आहे.\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00886.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://bhumiputrachihak.com/news/3338", "date_download": "2024-03-05T02:12:30Z", "digest": "sha1:Z3UBJVQ37CIYCFA74RIXNYLB3IJDXNV2", "length": 8042, "nlines": 86, "source_domain": "bhumiputrachihak.com", "title": "धक्कादायक :- आदिलाबाद चंद्रपुर लोणी फाटा माहामार्गवर दूव्हिलरचा भीषण अपघात 1जागीच ठार. | Bhumiputrachi hak", "raw_content": "\nHome Breaking News धक्कादायक :- आदिलाबाद चंद्रपुर लोणी फाटा माहामार्गवर दूव्हिलरचा भीषण अपघात 1जागीच ठार.\nधक्कादायक :- आदिलाबाद चंद्रपुर लोणी फा���ा माहामार्गवर दूव्हिलरचा भीषण अपघात 1जागीच ठार.\nप्रमोद गिरटकर कोरपना प्रतिनिधी :-\nआदिलाबाद चंद्रपुर लोणी फाटा माहामार्गावर ट्रव्हिलरनी जात असताना.शाईन क्र MH-U-7281संतोष शामराव गावंडे. रा.हातलोणी. वय 30 वर्ष ता.कोरपना हा लोणी येथे चंद्रशेशेखर आदे.याच्या कडे नोकर म्हणुन काम करीत होता. अज्ञान वाहनाने लोणी फाटा जवळ त्यास धडक मारून तो पळुन गेला . त्यामुळे त्याचे डोके फुटले व तो जागीच मरन पावला,असी माहीती कोरपना पोलीस स्टेशन ला मिळताच .घटना स्थळी पोलीस पोचले. आणी कोरपना ग्रामिण रुग्नालयात आनले असता .डॉ गायकवाड . यानी त्यास तपासुन मयत घोषीत केले.व पुढील तपास कोरपना पोलिस स्टेशन करत आहे.\nPrevious articleखळबळजनक :-चंद्रपूर महाऔष्णिक विद्दुत केंद्रात मोठा अपघात; चार कामगार गंभीर .\nNext articleमागणी :- जेष्ठ पत्रकार संजयजी भोकरे यांची विधान परिषदेवर नियुक्ती करा .\nIPL 2024 चे वेळापत्रक जाहीर\nचंद्रपूर महानगर भाजपा अनुसूचित जमाती आदिवासी महामंत्रीपदी तब्बल दुसऱ्यांदा शुभम गेडाम, यांची निवड\nचंद्रपूर मनपातील भ्रष्टाचारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात\nIPL 2024 चे वेळापत्रक जाहीर\nनागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यात चंद्रपूर जिल्हा आदर्श ठरावा\nदणका :- लेडी सिंघम आयपीएस नयोमी साटम यांची रेती तस्कराविरोधात पुन्हा कारवाई.\nलक्षवेधी :- सरकारी पैशाची उधळपट्टी करून तीन दिवस ताडोबा महोत्सव कशासाठी\nमहत्वाचं :- ते चार रेती ट्रक पोलिसांनी पकडले मग ती रेती कुठल्या घाटातून आली\nभूमिपूत्राची हाक न्यूज पोर्टलचे संपादक राजू कुकडे हे मागील सोळा वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांच्या धारदार लेखणीने अनेकांना न्याय मिळवून दिला तर अवैध व्यावसायिकांच्या विरोधात पुकारलेल्या लढ्यात शासनाला मोठा महसूल मिळवून दिला. उच्च शिक्षित, कर्तव्यदक्ष आणि लोकसेवक असलेल्या राजू कुकडे यांनी जिल्ह्यातील पत्रकारितेत आपला ठसा उमटवला आहे. त्यांच्या पोर्टल ची बातमी नेहमीच दमदार आणि वस्तुस्थितीचा वेध घेणारी ठरत असल्याने जिल्ह्यातील पत्रकारितेत सर्वत्र त्यांचे नाव आहे.\nभूमिपुत्राची हाक हे न्यूजपोर्टल मराठी साप्ताहिक वृत्तपत्र भूमिपुत्राची हाकद्वारा प्रकाशित आहे.\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक ���ूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00886.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://kranti-news.in/abhyasat-failure-alyas-khachu-naka-deputy-collector-vitthal-udmale/", "date_download": "2024-03-05T00:58:38Z", "digest": "sha1:XSZGC535R4DNSE2JFLAE26KHQBXARFUO", "length": 12278, "nlines": 79, "source_domain": "kranti-news.in", "title": "अभ्यासात अपयश आल्यास खचू नका; उपजिल्हाधिकारी विठ्ठल उदमले", "raw_content": "\nविश्वसनीय बातम्या अणि माहिती\nयांचा शोध घ्या :\nHome > सोलापूर/उस्मानाबाद > अभ्यासात अपयश आल्यास खचू नका; उपजिल्हाधिकारी विठ्ठल उदमले\nअभ्यासात अपयश आल्यास खचू नका; उपजिल्हाधिकारी विठ्ठल उदमले\nअभ्यासात अपयश आल्यास खचू नका; उपजिल्हाधिकारी विठ्ठल उदमले\nसोलापूर,दि.14 : अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. विद्यार्थ्यांनी क्रमिक पुस्तकांसह, इतर पुस्तकांचा अभ्यास करावा. अपयश आले म्हणून खचून न जाता जोमाने अभ्यास केल्यास यश नक्की मिळते, असे प्रतिपादन महसूल उपजिल्हाधिकारी विठ्ठल उदमले यांनी केले.\nमाजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जन्मदिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्या वतीने ‘वाचन प्रेरणा दिन’निमित्त आयोजित व्याख्यानात अध्यक्ष म्हणून श्री. उदमले बोलत होते. यावेळी तहसीलदार अंजली मरोड, जिल्हा ग्रंथालय अधिकारी संतोष जाधव, प्रमुख वक्त प्राचार्य हरिदास रणदिवे, लेखक ज्ञानेश्वर जाधवर, उपायुक्त श्रीमती भगत, ग्रंथालय निरीक्षक प्रमोद पाटील आदी उपस्थित होते.\nश्री. उदमले यांनी सांगितले की, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी अभ्यासाच्या पुस्तकासोबत इतर पुस्तकांचा, ग्रंथही वाचावेत. कोणतेही पुस्तक वाचले तर त्यातून तुम्हाला तुमच्या जीवनात उपयोगी पडेल, असेच असेल. वाचन केल्यास मार्गक्रमण करण्यास प्रेरणा मिळते, अभ्यास करून अधिकारी होऊन राज्याच्या विकासात भर घालण्याचे आवाहनही त्यांनी केले.\n‘जगण्याची प्रेरणा वाचन’ यावर बोलताना प्राचार्य रणदिवे यांनी सांगितले की, जीवनात असण्याला अर्थ आहे. जगण्यासाठी काही तरी साध्य लागते, त्यातून प्रेरणा निर्माण होते. सतत कार्यमग्न राहिल्यास कायम आनंदी आणि दीर्घायुष्य राहते, याबाबतचे जपानमधील गावाचे त्यांनी उदाहरण दिले. निवृत्तीची चिंता न करता प्रत्येकांनी स्वत:ला कामात गुंतवून घेतल्यास आनंद मिळण्यास मदत होईल. स्वातंत्र्यवीर भगतसिंग यांना तुरूंगातही वाचनाची आवड होती. मृत्यूच्या शेवटच्या क्षणांपर्यंत ते वाचन करीत होते. यामुळे प्रत्येकांनी आवर्जुन वेळ काढून वाचन करावे.\nवाचन हा स्थायीभाव होऊन ग्रंथ आपलेसे करावेत. पुस्तक कधी डिस्चार्ज होत नाहीत, वयावर आणि आजारावर वाचन मात करू शकते. शरीराला व्यायामाची आवश्यकता आहे, तसे वाचन केल्याने मेंदूला व्यायाम होतो. प्रत्येक गावात सुसज्ज वाचनालय हवे, त्यांना नाविन्यपूर्ण योजनेतून स्पर्धा परीक्षेची पुस्तके आणि इंटरनेट देण्याची मागणीही श्री. रणदिवे यांनी केली.\nश्री. जाधवर यांनी सांगितले की, साहित्यिक समाजाला दिशा देण्याचे काम करतात. समाजाला मुख्य प्रवाहामध्ये आणण्यामध्ये ग्रंथांचे मोठे योगदान आहे. डिजीटल तंत्रज्ञानामुळे साहित्यातील बिभित्सपणा यायला नको, वाचकांनी आपण काय वाचावे, हे ठरवावे. प्रत्येकांनी आत्मबळ वाढविणारे साहित्य वाचले पाहिजे. जिथे मिळेल, जे मिळेल ते वाचा. त्यातून आनंद मिळतो. वाचन संस्कृती, वाचक चळवळी वाढल्या पाहिजेत, असेही त्यांनी सांगितले.\nतत्पूर्वी उपजिल्हाधिकारी श्री. उदमले यांच्या हस्ते फीत कापून ग्रंथ प्रदर्शनाचे उदघाटन करण्यात आले. प्रमुख पाहुण्यांनी ग्रंथ प्रदर्शनाची पाहणी केली. तसेच भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम आणि ग्रंथालय चळवळीचे रंगनाथन यांच्या प्रतिमांचे पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाला जिल्हाधिकारी परिसर कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी, वीर तपस्वी चन्नवीर शिवाचार्य महास्वामी डीएड आणि बीएड महाविद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते. प्रास्ताविकातून ग्रंथालय अधिकारी श्री. जाधव यांनी ग्रंथप्रदर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन केले. सूत्रसंचालन प्रा.डॉ.भीमाशंकर बिराजदार यांनी केले तर आभार प्रमोद पाटील यांनी मानले.\nPrevious बार्शीच्या शिवाजी महाविद्यालयास युवा महोत्सवाचे सर्वसाधारण विजेतेपद, संगमेश्वर कॉलेजला दुसरे तर अकलूजला तिसरे बक्षीस\nNext लायन्स क्लबच्या वतीने बार्शीत शिक्षकांसाठी कार्यशाळा\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nआपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत\nपुढील वेळेच्या माझ्या टिप्पणी साठी माझे नाव, ईमेल आणि संकेतस्थळ ह्या ब्राउझरमध्ये जतन करा.\nबार्शी तालुका शिक्षक सेनेच्या अध्यक्ष पदी युवराज जगताप\nसूरत चेन्नई ग्रीनफिल्ड महामार्ग नुकसान भरपाई रक्कम, बार्शी तालुक्यात उपजिल्हाधिकार्‍यांचा गावभेट दौरा\nअखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून यशस्वीतांचा सत्कार\nयांचा शोध घ्या :\nबार्शी तालुका शिक्षक सेनेच्या अध्यक्ष पदी युवराज जगताप\nसूरत चेन्नई ग्रीनफिल्ड महामार्ग नुकसान भरपाई रक्कम, बार्शी तालुक्यात उपजिल्हाधिकार्‍यांचा गावभेट दौरा\nअखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून यशस्वीतांचा सत्कार\nमहात्मा बसवेश्वर सामाजिक समता-शिवा पुरस्कारअर्ज करण्याचे आवाहन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00886.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.economictimes.com/markets/share-market/high-conviction-picks-ril-among-7-largecaps-that-can-rise-up-to-22/articleshow/101652104.cms", "date_download": "2024-03-05T00:53:02Z", "digest": "sha1:X5B6GNJGTHEQV3YAJBFM4LJCE65UA53C", "length": 13072, "nlines": 91, "source_domain": "marathi.economictimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "Stock To Buy : अल्पावधीत एफडीपेक्षा दुप्पट परताव्याची क्षमता असलेले 7 लार्ज कॅप शेअर्स; ब्रोकरेज फर्मचा गुंतवणुकीचा सल्ला - high conviction picks ril among 7 largecaps that can rise up to-22 | The Economic Times Marathi\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nStock To Buy : अल्पावधीत एफडीपेक्षा दुप्पट परताव्याची क्षमता असलेले 7 लार्ज कॅप शेअर्स; ब्रोकरेज फर्मचा गुंतवणुकीचा सल्ला\nStock Market Picks : चांगल्या परताव्यासाठी गुंतवणुकदार नेहमीच चांगल्या शेअर्सच्या शोधात असतात. असेच काही लॉर्ज कॅप शेअर्स ब्रोकरेज फर्म प्रभुदास लिलाधर यांनी गुंतवणुकीसाठी सूचवले आहेत.\nStock to Buy : भारतीय बाजारांमध्ये सुरू असलेल्या तेजीच्या वातावरणाचा अनेक गुंतवणुकदारांनी फायदा घेतला. चांगल्या परताव्यासाठी गुंतवणुकदार नेहमीच चांगल्या शेअर्सच्या शोधात असतात. असेच काही लॉर्ज कॅप शेअर्स ब्रोकरेज फर्म प्रभुदास लिलाधर यांनी गुंतवणुकीसाठी सूचवले आहेत. यामध्ये डीमार्ट, रिलायन्स, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँके, मारुती सुझुकी, सिमेन्स आणि टायटनचा सामावेश आहे. यामध्ये गुंतवणुकदारांना 22 टक्क्यांपर्यंत परतावा मिळण्याची शक्यता आहे.\nब्रोकरेज फर्मने टायटनच्या शेअर्समध्ये गुंतवणुकीचा सल्ला दिला असून त्यासाठी 3245 रुपये लक्ष्य किंमत ठेवण्यात आली आहे. सध्या शेअरची किंमत 3144 रुपयांच्या आसपास व्यवहार करीत आहे. यामुळे गुंतवणुकदारांना अल्पावधीत 4 टक्क्यांपर्यंत परतावा मिळू शकतो.\nब्रोकरेज फर्मने सिमेन्सच्या शेअर्समध्ये गुंतवणुकीचा सल्ला दिला असून त्यासाठी 4018 रुपये लक्ष्य किंमत ठेवण्यात आली आहे. सध्या शेअरची किंमत 3686 रुपयांच्या आसपास व्यवहार करीत आहे. यामुळे गुंतवणुकदारांना अल्पावधीत 9 टक्क्यांपर्यंत परतावा मिळू शकतो.\nब्रोकरेज फर्मने रिलायन्सच्या शेअर्समध्ये गुंतवणुकीचा सल्ला दिला असून त्यासाठी 2822 रुपये लक्ष्य किंमत ठेवण्यात आली आहे. सध्या शेअरची किंमत 2635 रुपयांच्या आसपास व्यवहार करीत आहे. यामुळे गुंतवणुकदारांना अल्पावधीत 7 टक्क्यांपर्यंत परतावा मिळू शकतो.\nमारुती सुझुकी (Maruti Suzuki)\nब्रोकरेज फर्मने मारुती सुझुकीच्या शेअर्समध्ये गुंतवणुकीचा सल्ला दिला असून त्यासाठी 11100 रुपये लक्ष्य किंमत ठेवण्यात आली आहे. सध्या शेअरची किंमत 9850 रुपयांच्या आसपास व्यवहार करीत आहे. यामुळे गुंतवणुकदारांना अल्पावधीत 13 टक्क्यांपर्यंत परतावा मिळू शकतो.\nआयसीआयसीआय बँक (ICICI Bank)\nब्रोकरेज फर्मने आयसीआयसीआय बँकेच्या शेअर्समध्ये गुंतवणुकीचा सल्ला दिला असून त्यासाठी 1130 रुपये लक्ष्य किंमत ठेवण्यात आली आहे. सध्या शेअरची किंमत 947 रुपयांच्या आसपास व्यवहार करीत आहे. यामुळे गुंतवणुकदारांना अल्पावधीत 19 टक्क्यांपर्यंत परतावा मिळू शकतो.\nएचडीएफसी बँक (HDFC Bank)\nब्रोकरेज फर्मने एचडीएफसी बँकेच्या शेअर्समध्ये गुंतवणुकीचा सल्ला दिला असून त्यासाठी 2025 रुपये लक्ष्य किंमत ठेवण्यात आली आहे. सध्या शेअरची किंमत 1660 रुपयांच्या आसपास व्यवहार करीत आहे. यामुळे गुंतवणुकदारांना अल्पावधीत 22 टक्क्यांपर्यंत परतावा मिळू शकतो\nऍवेन्यू सुपरमार्ट (Avenue Supermart)\nब्रोकरेज फर्मने ऍवेन्यू सुपरमार्टच्या शेअर्समध्ये गुंतवणुकीचा सल्ला दिला असून त्यासाठी 4651 रुपये लक्ष्य किंमत ठेवण्यात आली आहे. सध्या शेअरची किंमत 3810 रुपयांच्या आसपास व्यवहार करीत आहे. यामुळे गुंतवणुकदारांना अल्पावधीत 22 टक्क्यांपर्यंत परतावा मिळू शकतो.\n(Disclaimer: तज्ज्ञांनी दिलेल्या शिफारसी, स��चना, मते आणि सल्ला ही त्यांची स्वतःची आहेत. हे 'इकॉनॉमिक टाइम्स मराठी'च्या मतांचे प्रतिनिधित्व करत नाहीत.)\nइकॉनॉमिक टाइम्स मराठी' मध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर पदावर कार्यरत. डिजिटल, टीव्ही आणि प्रिंट पत्रकारितेत 4 वर्षांचा अनुभव असून राजकीय आणि आर्थिक क्षेत्राची विशेष आवड आहे. यापूर्वी 'झी 24 तास' आणि 'सकाळ मीडिया ग्रुप'मध्ये उपसंपादक पदावर काम केले आहे. रानडे इन्स्टिट्यूट पुणे येथून मास मीडियाचे शिक्षण घेतले असून दरम्यान लोकमत पुणे येथे स्टुडंट रिपोर्टर म्हणून पत्रकारिता क्षेत्रात करियरला सुरुवात केली.Read More\nStock In News Today : जेएसडब्ल्यू स्टील, टाटा कम्युनिकेशन्स, वेदांता हे शेअर्स बातम्यांच्या आधारावर असतील चर्चेतमहत्तवाचा लेख\nआईबीएन 18 ब्रॉडकास्ट लि.\nबजेट क्रिप्टोकरन्सी वेल्थ MSME बातम्या बाजार\nअदानी पॉवर शेअरची किंमत BF गुंतवणूक शेअर किंमत अदानी विल्मर शेअरची किंमत मेंथा तेलाची किंमत एस्कॉर्ट्स लीडिंग सेक्टर्स फंड डायरेक्ट-ग्रोथ SBI बॅलन्स अॅडव्हांटेज फंड नियमित एसबीआय स्मॉल कॅप फंड एसबीआय इक्विटी हायब्रिड फंड टाटा डिजिटल इंडिया फंड डायरेक्ट अॅक्सिस ब्लूचिप फंड\nमेंथा तेलाची किंमत एस्कॉर्ट्स लीडिंग सेक्टर्स फंड डायरेक्ट-ग्रोथ SBI बॅलन्स अॅडव्हांटेज फंड नियमित एसबीआय स्मॉल कॅप फंड एसबीआय इक्विटी हायब्रिड फंड टाटा डिजिटल इंडिया फंड डायरेक्ट अॅक्सिस ब्लूचिप फंड क्वांट टॅक्स प्लॅन डायरेक्ट\nएस्कॉर्ट्स लीडिंग सेक्टर्स फंड डायरेक्ट-ग्रोथ SBI बॅलन्स अॅडव्हांटेज फंड नियमित एसबीआय स्मॉल कॅप फंड एसबीआय इक्विटी हायब्रिड फंड टाटा डिजिटल इंडिया फंड डायरेक्ट अॅक्सिस ब्लूचिप फंड क्वांट टॅक्स प्लॅन डायरेक्ट\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00886.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.mehtapublishinghouse.com/book-details/MAHATMA-GANDHI-ANI-TEEN-MAKADE/1157.aspx", "date_download": "2024-03-05T01:32:34Z", "digest": "sha1:QUUCRZAD7JZPXI3HYW47LZ2AAZFBYNDM", "length": 33304, "nlines": 195, "source_domain": "www.mehtapublishinghouse.com", "title": "MAHATMA GANDHI ANI TEEN MAKADE", "raw_content": "\nपुरस्कार विजेती पुस्तके :\nशासनमान्य यादीतील पुस्तके :\nजो बदल तुम्हाला या जगात पाहायला आवडेल, तो बदल तुम्ही स्वत:त घडवला पाहिजे `मी काय करु शकतो `मी काय करु शकतो मी तर सामान्य माणूस मी तर सामान्य माणूस` अशा प्रकारचे उद्गार गांधीजींनी कधीच काढले नाहीत; ते नेहमी म्हणत, `हळुवारपणानेही तुम्ही जग बदलू शकता` अश��� प्रकारचे उद्गार गांधीजींनी कधीच काढले नाहीत; ते नेहमी म्हणत, `हळुवारपणानेही तुम्ही जग बदलू शकता` आणि त्यांनी तसे केले. आपल्या विचाराने आणि कृतीने गांधीजींनी लाखो भारतीयांना प्रेरित केले आणि एका सामथ्र्यशाली साम्राज्याला स्वत:च्या स्वप्नापुढे झुकायला भाग पाडले. `स्वतंत्र भारत` या एकाच स्वप्नाने त्यांना असामान्य बनविले, लाखो भारतीयांचा अद्वितीय नेता बनविले. त्यांच्या पश्चात इतक्या दशकांनंतर आजही त्यांचे विचार आणि कार्य तितकेच प्रेरणादायी आहे. गांधीजींच्या आयुष्यात घडलेल्या ज्या प्रसंगांनी त्यांचे जीवन घडवले, अशा प्रसंगांचे व त्यावरील गांधीजींच्या विचारांचे एकत्रिकरण या पुस्तकात केलेले आहे. या पुस्तकाला श्री. अनुपम खेर यांची प्रस्तावना लाभली आहे. हे पुस्तक वाचून आपणही थोडंसं शिकू या\n‘स्टे हंग्री स्टे फूलीश’ आणि ‘कनेक्ट द डॉटस’ या बेस्ट सेलर पुस्तकाच्या लेखिका ‘समाजातल्या परंपरागत समस्या सोडवण्याचा नवा मार्ग शोधून काढणार्‍या वीस सामाजिक उद्योजकांच्या प्रेरणादायी कहाण्या’ हे वाक्य पुस्तकाचे पहिले पान उघडले आणि दिसले. त्यामुळे माझ कुतुहल चाळवले आणि ते पुस्तक वाचायला सुरुवात केली. मनोगतात लेखिका म्हणतात की, आता नव्या दमाचे, डोक्याने आणि मनाने ही विचार करणारे काही जण एखाद्याच्या नजरेतील दुःख ओळखतात, पेटून उठतात; पण ते त्याच्यावर विचार एखाद्या उद्योजकाप्रमाणे करतात. म्हणून ते ‘सामाजिक उद्योजक.’ नफा मिळविण्याचा हव्यास नसला तरी ते बिझनेस मधील तत्वे वापरून ती गोष्ट साध्य करतात. हे काही तरी वेगळे आपण वाचत आहोत असे मला वाटले. त्यामुळेच ते पुस्तक वाचायला घेतले. ह्या मध्ये वीस लोकांची चरीत्रे आहेत. ते सर्व भारतीय, उच्चशिक्षित तरूण तरूणी आहेत. कोणी त्यातील शास्त्रज्ञ आहेत तर कोणी मरिन बायोलॉजिस्ट, आयआयटी, आयआयएम ग्रॅज्युएट आहेत पण कोणत्या कोणत्या सामाजिक प्रश्नाने ते अस्वस्थ झाले आणि नेहमीच्या मार्गाने न जाता वेगळीच वाट पकडली. पुस्तकात ‘रेनमेकर्स,’ ‘चेंजमेकर्स’ व ‘स्पिरिच्युअल कॅपिटॅलिस्ट’ असे तीन भाग आहेत. प्रत्येकात अनुक्रमे अकरा,सहा व तीन व्यक्तीमत्वांची ओळख करून दिली आहे. ‘सुलभ’ ही आधुनिक टॉयलेटस उभारणारे बिंदेश्वर पाठक ह्याच्या चरित्राने पुस्तकाची सुरुवात होते. जातीने बिहारमधील ब्राह्मण. पण लहान��णी टॉयलेटस साफ करणार्‍याला हात लावला त्यामुळे आजीने अक्षरशः शेण, गोमुत्र खायला लावले. पण त्याच बिंद्रेश्वरांनी अगदी योगायोगाने ह्याच क्षेत्रात काम करण्याचे ठरविले. अर्थात ही वाट निश्चितच सोपी नव्हती. अनेक हालअपेष्टा सोसत, जगाचे धक्के खात, अनेक समस्यांना तोंड देत आपले स्वप्न ‘सुलभ शौचालयाच्या’ माध्यमातून सुरु केले. तो सगळा खडतर प्रवास अर्थात पुस्तकातूनच वाचायला हवा. त्यासाठी त्यांनी केवळ ती यंत्रणा तयार केली नाही तर ती टॉयलेटस बांधून, त्यासाठी लागणारी प्रेरणा, शिक्षण, संभाषण, ट्रेनिंग, पाठपुरावा अशा सर्वच गोष्टी ‘सुलभ’ तर्फेच संभाळल्या जातात. सध्या ही संस्था स्वबळावर चालते. 100 ते 125 कोटी इतके तिचे वर्षाचे उपन्न आहे. इतकेच नाही पूर्वी जे लोक सफाईचे काम करत असत त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च संस्था करत आहे. ‘सुलभ पब्लिक स्कूल’ नावाने शाळा सुरु केली आहे. तरूणांसाठी व्होकेशनल क्लासेस चालवले जातात. म्हणजे मिळालेला नफा पुन्हा त्याच सफाई कामगारांच्या कल्याणासाठी वापरला जातो. टॉयलेटस बांधून भरपूर पैसा मिळवता येतो हे वाक्य पचायला जरा जडच जाते. अनिता आहुजा ही दिल्लीत सुखवस्तू कुटूंबात रहाणारी सामान्य स्त्री. पण कचरा वेचणार्‍या मुलांचे हाल पाहून त्यांच्यासाठी काही तरी करावे असे तिने ठरविले. तिने 1998 मध्ये कॉन्झर्व्ह नावाची संस्था उभी केली. व त्यातून पहिला प्रोजेक्ट सुरु केला तो म्हणजे आजुबाजूच्या परिसरातील कचरा उचलून त्याचे कंपोस्टखत तयार करणे. कचरा गोळा करण्यासाठी चांगल्या ढकलगाड्या आणल्या, युनिफॉर्म, आय कार्डची सोय केली. 2002 पर्यंत एक पूर्ण वेळ काम करणारी मोठी संस्था बनली. त्याचवेळी त्यांनी प्लॅस्टीकच्या कचर्‍यावर प्रयोग सुरु केले. तिचे पती शलभ ह्यांनी बिटस पिलानी मधून इंजिनिअरींग केले आहे. त्यांच्या मदतीने तिने फॅक्टरी सुरु करण्याचे ठरविले. शलभने मोठ्या प्रमाणावर प्लॅस्टिक शीटस निर्मिती करू शकेल असे मशीन तयार केले. त्यासाठी अर्थातच अनेक प्रश्न समोर उभॆ राहिले. चुका झाल्या, ठोकरा खाल्या पण त्यातून वाट काढत त्यांनी चिकाटीने प्रयत्न सुरुच ठेवले. आज दोघे मिळून कचर्‍यातील प्लॅस्टिक पिशव्या वापरून आकर्षक अशा हॅडबॅगस तयार करण्याचा कारखाना चालवतात. जे लोक सुरुवातीला केवळ कचरा उचलण्याचे काम करत होते, त्यांच्या क��ही कौशल्य दिसले की त्यांना वेगळे काढून ट्रेनिंग दिले जाते. मशीनवर असिस्टंटचे काम करू लागतात त्यातून काही लोक तर ग्रुप लिडर ही झाले आहेत. कटींग करणॆ, क्वालिटी तपासणॆ, फिनिंशींग, पॅकिंग अशी सर्व महत्वाची कामे ते करतात. आता ते कामगार झाल्यामुळॆ त्यांना चांगला पगार, प्रॉव्हिडंट फंड, ओव्हरटाईम अशा सुविधा मिळू लागल्या त्यापेक्षा ही जास्त त्यांना समाजात प्रतिष्ठा मिळाली. त्यांच्या साठी हे नवीनच आहे. अनिता व शलभ दोघॆही मेहनत घेतात पण एनजीओ असून ही भरपूर पैसा कमावणे त्यांना चुकीचे वाटत नाही. कारण आज ह्या एका उद्योगामुळे कित्येक कुटूंबाची आर्थिक स्थिती बदलून गेली आहे. अशीच अजून एक प्रेरणादायी कथा दिल्लीतील रंगसूत्र कंपनी चालविणार्‍या सुमिता घोस ह्यांची. स्वतः ग्रॅज्युएशन पूर्ण केल्यावर मास्टर इन इकॉनॉमिक्स ची पदवी घेतल्यावर संजॉय घोस ह्या या आय आर एम मधून शिक्षण घेतलेल्या ध्येयवादी तरूणाशी लग्न केले. पण दुर्दैवाने आसाममध्ये काम करत असताना त्यांची 1998 मध्ये उल्फाच्या अतिरेक्यांनी हत्या केली. त्यानंतर अनेक टक्केटोणपे खात, दोन लहान मुलांचा संभाळ करत सुमिताने ‘रंगसूत्र’ नावाची कंपनी काढली. त्याच्या मार्फत ती खॆडॆगावातल्या लोकांकडून कापड, शोभॆच्या वस्तू, बनवून घेते आणि त्या फॅब ईंडीयासारख्या प्रसिध्द कंपन्यांना विकते. जैसलमेर, बारमेर जिल्ह्यातले कारागिर तिच्यासोबत काम करत आहेत. अजून एक अशीच ध्येयवादी तरूणी म्हणजे इशिता खन्ना. डेहराडून मध्ये जन्म झालेली एक सर्वसामान्य मुलगी. पण निसर्गसंवर्धन आणि भूगोल या विषयांची आवड असलेली. म्हणूनच तिने आपल्या ग्रॅज्युएशन नंतर टाटा इंन्स्टीट्यूट मधून मास्टर्स केले. पर्यावरण क्षेत्रातच काम करायचे आहे हे निश्चित ठरवून तिने काही वर्षे नोकरी केली. त्यानंतर 2002 मध्ये नोकरी सोडून आपल्या दोन मित्रांसोबत स्पिती व्हॅलीमध्ये मूस नावाची एन्जीओ सुरु केली. तेथील स्थानिक महिलांचे ग्रुपस करून त्यांना तिथे असणार्‍या सीबक थॉर्न ह्या फळांच्या लागवडीचे ट्रेनिंग दिले. त्यावर प्रक्रिया करायला शिकवले. ही झाडॆ मातीला धरून ठेवतात त्यामुळे धूप रोखली जाते, शिवाय नायट्रोजन ही धरून ठेवत असल्याने जमिनीचा पोत सुधारतो. त्यामुळे ह्या फळांवर लक्ष केंद्रित केले. त्यामुळे तिथल्या बायकांना चांगला रोजगार मिळ�� लागला. त्याचबरोबर तिने स्थानिक तरूणांना पर्यटकांना ट्रेक किंवा जीप सफारीसाठी नेणे, कॅम्प लावणे, गरज पडल्यास प्रथमोपचार करणे ही कामे ही करायला शिकवले. कारण हळूहळू तिथे पर्यटन वाढू लागले. ते इको-फ्रेंडली करण्याकडॆ तिच्या इकोस्पियर संस्थेचा भर आहे. आता दरवर्षी पर्यटनातून 35 ते 40 लाखाचे उत्पन्न मिळते.आणि त्यातून नफा ही मिळतो. इकोस्पियर संस्थेने शेजारच्य़ा ‘लाहुल’ व्हॅलीमध्ये ही विकास कामे सुरु केली आहेत. पर्वतावर तयार होणार्‍या कचर्‍याच्या समस्येवरही तिला काहीतरी करायचे आहे. तिची संस्था लोकांना मुद्दाम तिथले लोक किती अवघड परिस्थितीत रहातात हे दाखवते. अतिशय थंडीत तिथे तापमान मायनस 35 पर्यंत खाली गेल्यावर हॅंडपंपने पाणी काढणे सुध्दा किती कठीण होते हे सांगितले जाते. तेव्हा आपल्यासारख्य़ा पर्यटकांना काय काय करता येईल याबद्दल ती जागरूकता निर्माण करते. मूळात हे पुस्तक 2012 साली लिहिलेले आहे. त्यामुळे आता ह्या वेगवेगळ्या प्रकारचे काम करणार्‍या संस्थेचे काम या दहा वर्षात खूपच वाढले असेल यात काही शंका नाही. दीनबंधू साहू हे मरिन बायोलॉजिस्ट आहेत पण ते प्रयोगशाळेतून बाहेर पडून समाजासाठी काम करतात. ‘प्रोजेक्ट चिलका’ ह्या त्यांच्या संस्थेमार्फत ओरिसातील लोकांना समुद्राची शेती करायला शिकवतात. ओरिसा मधील पुरी येथे जन्म झालेल्या दीनबंधूनी अतिशय हलाखीच्या परिस्थितीत शिक्षण घेतल्यानंतर दिल्लीत एमएसीला ॲडमिशन घेतली. परंतु योगायोगाने १९८७ मध्ये अंटार्क्टिक वर जाण्याची संधी मिळाली. नंतर पीएचडी पूर्ण केल्यानंतर अनेक देशांमध्ये नोकरी निमित्ताने फिरले. पण तरीही शेवटी दिल्ली युनिव्हर्सिटी मध्ये प्रोफेसर म्हणून काम सुरू केले. त्यांना समुद्री वनस्पती बद्दल विशेष आस्था होती; पण त्या बद्दल आपल्या देशात फारशी जागरूकता नव्हती. ही लागवड पर्यावरण पूरक असते शिवाय त्यातून स्थानिक लोकांना उत्पन्नाचे साधन मिळते. त्यासाठी डिएसटीने निधी मंजूर केला. मग त्यांनी चिल्का सरोवराची पहाणी केली, त्यामध्ये वाढू शकतील अशा चार जातींची निवड करून स्थानिक लोकांना समजेल अशा सोप्या भाषेत माहिती दिली. प्रात्यक्षिके दाखवली, वर्कशॉप्स घेतली. त्यामुळे तेथील शेतकऱ्यांना रोजगार मिळू लागला. यातूनच पर्यावरण संरक्षण ही होऊ लागले. यातून त्यांना प्रत्यक्ष कां���ीं आर्थिक फायदा होत नसला तरी ते म्हणतात, की आम्हाला दोघांना दिल्लीत चांगली नोकरी आहे. त्यामुळे पैसे कमावणे हा उद्देश नाही; पण अजून तीस वर्षांनंतर मला मी काही तरी काम केलेले दिसेल. असे जर काहीच तुम्हाला दिसणार नसेल तर जगायचे कशाला भूषण पुनानी हे असेच अत्यंत बुध्दीमान विद्यार्थी. मेडीकलची ॲडमिशन हुकल्यामुळे डेअरी कोर्ससाठी ॲडमिशन घेतली. तिथे ही विद्यापीठात प्रथम क्रमांक मिळविला. नंतर पीएचडी केले. ग्रामविकास शिकण्यासाठी आयआयएम मध्ये एमबीए केले. हे झाल्यावर 1979 मध्ये ब्लाईंड स्कूल मध्ये दोन वर्षांसाठी नोकरी सुरु केली ती सुधा ह्याच हेतूने की मॅनेजमेंट शिकताना जी थेअरी शिकलो ती विकासाच्या क्षेत्रात वापरता येईल का भूषण पुनानी हे असेच अत्यंत बुध्दीमान विद्यार्थी. मेडीकलची ॲडमिशन हुकल्यामुळे डेअरी कोर्ससाठी ॲडमिशन घेतली. तिथे ही विद्यापीठात प्रथम क्रमांक मिळविला. नंतर पीएचडी केले. ग्रामविकास शिकण्यासाठी आयआयएम मध्ये एमबीए केले. हे झाल्यावर 1979 मध्ये ब्लाईंड स्कूल मध्ये दोन वर्षांसाठी नोकरी सुरु केली ती सुधा ह्याच हेतूने की मॅनेजमेंट शिकताना जी थेअरी शिकलो ती विकासाच्या क्षेत्रात वापरता येईल का हळूहळू त्यांना अनेक लोक मिळत गेले. सर्वांनी मिळून आज संस्था खूप मोठी केली आहे.त्यांनी काम सुरु केले तेव्हा फक्त एक कॅपस होता, आज गुजरात मध्ये आठ कॅपस आहेत. दहा लाख मूल्य असलेली संस्था आज दोन कोटी रुपयांची आहे. अपंग लोकांनी स्वावलंबी व्हावे ह्यासाठी संस्था काम करते. दृष्टीहीन मुली ब्यूटी पार्लरसारखे कोर्स चालवतात, फिजिओथेरपी शिकून सेंटर मध्ये काम करतात. विकास साधण्यासाठी योग्य व्यवस्थापनेची गरज असते हे त्यांनी दाखवून दिले आहे. हजारो लोकांच्या आयुष्यात नवा प्रकाश निर्माण करून त्यांना सामान्य आयुष्य जगण्याची संधी मिळवून दिली आहे. अशी ही एकापेक्षा एक वेगवेगळ्या प्रकारची माणसे. कोणत्या तरी ध्येयाने पछाडलेली . सामाजिक कार्य करत असतानाच त्या लोकांचे कल्याण कसे होईल असा विचार करणारी. लेखिकेने त्या सर्वांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेतल्या आहेत, त्यांचे काम प्रत्यक्ष पाहून जाणून घेतले आहे. त्यामुळे सर्व माहिती व्यवस्थित गोळा करून आपल्यासमोर मांडली आहे. त्यामुळेच त्या मनोगतात म्हणतात, ‘तुमचं आयुष्य कसे ही असले तरी इतरांसाठी एखादा क्षण द्या. इतरांना प्रेम, आनंद, चांगुलपण द्या. जितकं द्याल तितकं तुम्हाला परत मिळेल.’ हेच वाक्य मलाही अतिशय उर्जा देऊन गेले. माझ्याकडे जे आहे, जे मला देणे शक्य आहे ते निरपेक्षपणे ज्यांना गरज आहे त्याला देणे ह्या सारखा आनंद अजून काय असणार हळूहळू त्यांना अनेक लोक मिळत गेले. सर्वांनी मिळून आज संस्था खूप मोठी केली आहे.त्यांनी काम सुरु केले तेव्हा फक्त एक कॅपस होता, आज गुजरात मध्ये आठ कॅपस आहेत. दहा लाख मूल्य असलेली संस्था आज दोन कोटी रुपयांची आहे. अपंग लोकांनी स्वावलंबी व्हावे ह्यासाठी संस्था काम करते. दृष्टीहीन मुली ब्यूटी पार्लरसारखे कोर्स चालवतात, फिजिओथेरपी शिकून सेंटर मध्ये काम करतात. विकास साधण्यासाठी योग्य व्यवस्थापनेची गरज असते हे त्यांनी दाखवून दिले आहे. हजारो लोकांच्या आयुष्यात नवा प्रकाश निर्माण करून त्यांना सामान्य आयुष्य जगण्याची संधी मिळवून दिली आहे. अशी ही एकापेक्षा एक वेगवेगळ्या प्रकारची माणसे. कोणत्या तरी ध्येयाने पछाडलेली . सामाजिक कार्य करत असतानाच त्या लोकांचे कल्याण कसे होईल असा विचार करणारी. लेखिकेने त्या सर्वांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेतल्या आहेत, त्यांचे काम प्रत्यक्ष पाहून जाणून घेतले आहे. त्यामुळे सर्व माहिती व्यवस्थित गोळा करून आपल्यासमोर मांडली आहे. त्यामुळेच त्या मनोगतात म्हणतात, ‘तुमचं आयुष्य कसे ही असले तरी इतरांसाठी एखादा क्षण द्या. इतरांना प्रेम, आनंद, चांगुलपण द्या. जितकं द्याल तितकं तुम्हाला परत मिळेल.’ हेच वाक्य मलाही अतिशय उर्जा देऊन गेले. माझ्याकडे जे आहे, जे मला देणे शक्य आहे ते निरपेक्षपणे ज्यांना गरज आहे त्याला देणे ह्या सारखा आनंद अजून काय असणार ह्याच वाक्याने मी आपली ह्या आठवड्यात रजा घेते. उद्या पासून सुरु होणार्‍या नवीन सत्रासाठी सारिका ताईंना हार्दिक शुभेच्छा. ...Read more\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00886.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.economictimes.com/markets/share-market/page-industries-profit-fell-59-percent-to-rs-78-crore-in-the-march-2023-quarter/articleshow/100507553.cms", "date_download": "2024-03-05T01:41:32Z", "digest": "sha1:CB3YRUKTJXHFVCEHT4CQSHB6IWBE7K6V", "length": 11452, "nlines": 83, "source_domain": "marathi.economictimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nPage Industries Q4 Results : मार��च तिमाहीत पेज इंडस्ट्रीजचा नफा घटला, भागधारकांना लाभांशाची घोषणा\nPage Industries Declares Dividend : कंपनीने सांगितले की, मार्च तिमाहीत कंपनीचा ऑपरेशन्समधील महसूल 969 कोटी रुपयांवर आला आहे, जो गेल्या वर्षीच्या याच तिमाहीत प्राप्त झालेल्या 1,111 कोटी रुपयांच्या तुलनेत 13 टक्क्यांनी घसरला आहे.\nपेज इंडस्ट्रीजचा मार्च तिमाहीत नफा घटला\nमुंबई : जागतिक स्तरावरील दिग्गज पेज इंडस्ट्रीजने मार्च तिमाहीत (Page Industries Q4 Results) महसूल आणि निव्वळ नफ्यात घट नोंदवली आहे. कंपनीने सांगितले की, मार्चमध्ये संपलेल्या तिमाहीत महसुलात 13 टक्क्यांची घट नोंदवली गेली आहे. तर, या तिमाहीत कंपनीच्या निव्वळ नफ्यातही घट झाली आहे. असे असूनही कंपनीने 23 जूनपर्यंत शेअरधारकांना प्रति इक्विटी शेअर 60 रुपये लाभांश देण्याची घोषणा केली आहे.\nइनरवेअर, लाउंजवेअर आणि मोजे बनवणाऱ्या पेज इंडस्ट्रीजने गुरुवारी मार्चमध्ये संपलेल्या तिमाहीतील चौथ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले. कंपनीने सांगितले की, तिमाहीत तिचा निव्वळ नफा वार्षिक 59 टक्क्यांनी घसरून 78 कोटी रुपयांवर आला आहे. तर गतवर्षी याच कालावधीत निव्वळ नफ्याचा आकडा 190 कोटी रुपये होता. त्याच वेळी डिसेंबर तिमाहीत नोंदवलेल्या 124 कोटी रुपयांच्या तुलनेत निव्वळ नफ्यात 37 टक्क्यांनी घट झाली आहे.\nHindalco Industries Q4 Results : नफा घटला तरीही हिंदाल्को लाभांश देणार, प्रत्येक शेअरवर इतका मिळणार नफा\nपेज इंडस्ट्रीजचे मुख्यालय बंगलोर येथे आहे. कंपनीने सांगितले की, मार्च तिमाहीत कंपनीचा ऑपरेशन्समधील महसूल 969 कोटी रुपयांवर आला आहे, जो गेल्या वर्षीच्या याच तिमाहीत प्राप्त झालेल्या 1,111 कोटी रुपयांच्या तुलनेत 13 टक्क्यांनी घसरला आहे. कंपनीच्या बोर्डाने 2022-2023 या वर्षासाठी प्रति इक्विटी शेअर 60 रुपयांचा चौथा अंतरिम लाभांश देखील घोषित केला आहे. अंतरिम लाभांश भरण्याची रेकॉर्ड तारीख 2 जून आहे आणि पेमेंट 23 जून किंवा त्यापूर्वी निश्चित केले आहे.\nचौथ्या तिमाहीत कंपनीचा ऑपरेटिंग EBITDA 2,67 कोटींवरून 134 कोटी होता. EBITDA तिमाही-दर-तिमाही 30 टक्क्यांनी खाली आला. त्याच वेळी, मार्च तिमाहीत EBITDA मार्जिन देखील 13.9 टक्क्यापर्यंत घसरले, जे एका वर्षापूर्वी 24 टक्के होते.\nपेज इंडस्ट्रीजचे व्यवस्थापकीय संचालक व्ही.एस.गणेश म्हणाले की, चलनवाढीच्या काळात उच्च इन्व्हेंटरी पातळी आणि क्षमतेपेक्षा कमी वापरामुळे कंपनीच्या नफ्यावर काही प्रमाणात परिणाम झाला आहे. परंतु, या समस्यांचे निराकरण करण्यासाठी आम्ही अनेक पावले उचलली आहेत.\nLIC stake in Adani Group : अदानी समुहाच्या शेअर्समध्ये एलआयसीला प्रचंड नफा, 3 दिवसात 6200 कोटींचा फायदा\nइकॉनॉमिक टाइम्स मराठी' मध्ये वरिष्ठ डिजिटल कंटेंट प्रोड्युसर पदावर कार्यरत. प्रिंट, टीव्ही आणि डिजिटल पत्रकारितेत 14 वर्षांचा अनुभव. आर्थिक क्षेत्रातील बातम्या, शेअर बाजार, म्युच्युअल फंड विषयांवर लिखाणाची आवड. 'आपलं महानगर' वृत्तपत्रातून करियरला सुरुवात केली. यापूर्वी पुढारी, मी मराठी, नवशक्ती, कृषीवल आदी वृत्तपत्रांमध्ये तसेच मुंबई लाईव्ह, माय महानगर वेबसाईटमध्ये कार्यरत.Read More\nStock Market Closing : एफएमसीजी आणि कंझ्युमर ड्युरेबल्स शेअर्सच्या खरेदीने शेअर बाजारात तेजी; सेन्सेक्स, निफ्टी वधारलेमहत्तवाचा लेख\nइंडियाबुल्स रियल इस्टेट लि.\nबजेट क्रिप्टोकरन्सी वेल्थ MSME बातम्या बाजार\nअदानी पॉवर शेअरची किंमत BF गुंतवणूक शेअर किंमत अदानी विल्मर शेअरची किंमत मेंथा तेलाची किंमत एस्कॉर्ट्स लीडिंग सेक्टर्स फंड डायरेक्ट-ग्रोथ SBI बॅलन्स अॅडव्हांटेज फंड नियमित एसबीआय स्मॉल कॅप फंड एसबीआय इक्विटी हायब्रिड फंड टाटा डिजिटल इंडिया फंड डायरेक्ट अॅक्सिस ब्लूचिप फंड\nमेंथा तेलाची किंमत एस्कॉर्ट्स लीडिंग सेक्टर्स फंड डायरेक्ट-ग्रोथ SBI बॅलन्स अॅडव्हांटेज फंड नियमित एसबीआय स्मॉल कॅप फंड एसबीआय इक्विटी हायब्रिड फंड टाटा डिजिटल इंडिया फंड डायरेक्ट अॅक्सिस ब्लूचिप फंड क्वांट टॅक्स प्लॅन डायरेक्ट\nएस्कॉर्ट्स लीडिंग सेक्टर्स फंड डायरेक्ट-ग्रोथ SBI बॅलन्स अॅडव्हांटेज फंड नियमित एसबीआय स्मॉल कॅप फंड एसबीआय इक्विटी हायब्रिड फंड टाटा डिजिटल इंडिया फंड डायरेक्ट अॅक्सिस ब्लूचिप फंड क्वांट टॅक्स प्लॅन डायरेक्ट\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00887.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.economictimes.com/suncity-synthetics-ltd/stocks/companyid-7588.cms", "date_download": "2024-03-05T01:07:48Z", "digest": "sha1:77HP62Z5UDSCKYROCYWZ2YIHOB76HLZJ", "length": 5822, "nlines": 67, "source_domain": "marathi.economictimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nप्रत्येक शेअर वरील उत्पन्न-0.14\n52 आठवड्यातील नीच 5.24\n52 आठवड्यातील उंच 12.15\nसनसिटी सिन्थेटिक्स लि., 1988 मध्ये निगमित केलेली স্মল ক্যাপ कंपनी आहे (Rs 4.87 कोटी मार्केट कॅप असलेली), आणि वस्त्रोद्योग क्षेत्रात काम करते |\n31-12-2023 ला संपलेल्या तिमाहीत कंपनीने Rs .11 कोटी ची स्टँडअलोन विक्री नोंदविली आहे, मागच्या तिमाहितल्या Rs. .53 कोटी विक्री पेक्षा खाली -79.18 % आणि मागच्या वर्षीच्या याच तिमाहितल्या Rs. 1.19 कोटी विक्री पेक्षा खाली -90.70 %. नवीनतम तिमाहीत कंपनीने Rs. -.12 चा करानंतर एकूण नफा नोंदविला आहे.\n31-12-2023 तारखेला कंपनीचे एकूण 0 शेयर शिल्लक आहेत.\nबजेट क्रिप्टोकरन्सी वेल्थ MSME बातम्या बाजार\nअदानी पॉवर शेअरची किंमत BF गुंतवणूक शेअर किंमत अदानी विल्मर शेअरची किंमत मेंथा तेलाची किंमत एस्कॉर्ट्स लीडिंग सेक्टर्स फंड डायरेक्ट-ग्रोथ SBI बॅलन्स अॅडव्हांटेज फंड नियमित एसबीआय स्मॉल कॅप फंड एसबीआय इक्विटी हायब्रिड फंड टाटा डिजिटल इंडिया फंड डायरेक्ट अॅक्सिस ब्लूचिप फंड\nमेंथा तेलाची किंमत एस्कॉर्ट्स लीडिंग सेक्टर्स फंड डायरेक्ट-ग्रोथ SBI बॅलन्स अॅडव्हांटेज फंड नियमित एसबीआय स्मॉल कॅप फंड एसबीआय इक्विटी हायब्रिड फंड टाटा डिजिटल इंडिया फंड डायरेक्ट अॅक्सिस ब्लूचिप फंड क्वांट टॅक्स प्लॅन डायरेक्ट\nएस्कॉर्ट्स लीडिंग सेक्टर्स फंड डायरेक्ट-ग्रोथ SBI बॅलन्स अॅडव्हांटेज फंड नियमित एसबीआय स्मॉल कॅप फंड एसबीआय इक्विटी हायब्रिड फंड टाटा डिजिटल इंडिया फंड डायरेक्ट अॅक्सिस ब्लूचिप फंड क्वांट टॅक्स प्लॅन डायरेक्ट\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00887.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://news66daily.com/archives/2511", "date_download": "2024-03-05T00:06:25Z", "digest": "sha1:7ZEU6Q5GFX2QA4Q6GDYFFTRN3NBKPCIK", "length": 7540, "nlines": 91, "source_domain": "news66daily.com", "title": "हळदी मध्ये ताई वहिनीने केला नादखुळा डान्स - News 66 Daily", "raw_content": "\nहळदी मध्ये ताई वहिनीने केला नादखुळा डान्स\nOctober 28, 2022 adminLeave a Comment on हळदी मध्ये ताई वहिनीने केला नादखुळा डान्स\nडॉल्बी किंवा बँजोचा आवाज कानावर पडला की सगळ्यांचेच नाचायचे मन होते. काहींना दुसऱ्यांचा डान्स बघायला आवडतो तर काहींना स्वतःला तिथे जाऊन नाचायला आवडते. तुम्ही लहान मुलांना वरातींमध्ये नाचताना पाहिले असेल. आजकालच्या लहान मुलांना कसे नाचावे किंवा कोणतीही गोष्ट कशी करावी हे सांगायची गरज लागत नाही.\nलहान मुलांना नाचतानाचे तुम्ही अनेक व्हिडिओ पाहिले असतील परंतु आजचा व्हिडिओ पाहून तुम्हाला खरच खूप जास��त आनंद होईल. आजपर्यंत आपल्यापैकी बऱ्याच जणांनी मिरवणूक तसेच लग्न वरातीत सामील होऊन डान्स केला असेल किंवा लांब राहून पाहिला असेल. मनाला येईल तसे लोक त्यावेळी नाचत असतात पण त्यांचा तो डान्स बघण्यात वेगळीच मजा असते.\nकाही ठिकाणी मिरवणुकीसाठी बायकासुध्दा नाचायला बोलवल्या जातात. तुम्ही असे बऱ्याच ठिकाणी पाहिले असेल. खूप सुंदर असा डान्स त्या करत असतात आणि इतर लोक त्यांच्यावर बरेच पैसे सुध्दा उधळत असतात. आजही तुमच्यासाठी असाच एक डान्स घेऊन आलो आहे. जवळपास सर्वांच्या आयुष्यात आठवणीत राहणाऱ्या गोष्टींपैकी शाळा किंवा कॉलेज यांच्या आठवणी जास्त असतात. या वेळी आपण आपल्याला पाहिजे तसे वागत असतो. अनेक कार्यक्रम सुध्दा आयोजित केले जातात आणि विविध योजना राबविल्या जातात.\nवार्षिक स्नेहसंमेलनात तर जवळपास अनेक जणांनी सहभाग नक्की घेतला असेल आणि स्टेजवर जाऊन लोकांची करमणूक केली असेल. आता अनेक कॉलेज असे आहेत जिथली मुलेमुली मिळून रोड शो सुध्दा करतात आणि वाटसरुंचे लक्ष वेधून घेतात. असाच एक व्हिडिओ घेऊन आलो आहे जो पाहून तुम्हाला खूप छान वाटेल. खूप सुंदर असा व्हिडिओ आहे तुम्हीही नक्की पहा आणि तुम्हालाही व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा.\nफायटर पायलट मुली पाहून गर्व वाटेल\nखान्देशी लग्नामध्ये मुली मावशी ने केला सुंदर डान्स\n४५ च्या वयात सुश्मिता करते स्वतःच्याच लहान मुलाला डेट\nबायकांचा नादखुळा डान्स पाहून त्यांच्यामागे वेडे व्हाल\nदुधी यांच्यावर सुंदर अशी गवळण तुला गोडीन सांगते मारीन गालात\nहे मिश्रण चेहरा एका दिवसात इतका गोरा होईल की सर्वजण पाहताच राहतील,पार्टीला किव्हा कुटेही फिरायला जाण्यापूर्वी एक वेळेस चेहऱ्याला लावा …\nगुलाबाचे झाड दोनच दिवसात हिरवेगार होऊन फुलांनी भरून जाईल,फक्त एक रुपयांची ही एक वस्तू गुलाबाच्या झाडाला टाका …\nभाताची चव चौपट वाढेल, मोकळा भात बनवण्याची सोप्पी पद्धत,तांदूळ शिजवताना त्यात टाका ही एक वस्तू\nबदलून टाकेल तुमचं नशिब.. दूर करणार सर्व समस्या..एक तांब्याभर पाणी.. दूर करणार सर्व समस्या..एक तांब्याभर पाणी.. \nहवं ते सर्व मिळेल‌..15 दिवसात अनुभव घ्याल.पाणी पिताना बोला ‘हे’ 2 शब्द.. \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00887.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://news66daily.com/archives/3321", "date_download": "2024-03-04T23:41:57Z", "digest": "sha1:FFDOUSO4IZ674PYF4R5KQUHPZFNM3LJK", "length": 7813, "nlines": 92, "source_domain": "news66daily.com", "title": "आपल्याच लग्नात पाठकबाई नाचली - News 66 Daily", "raw_content": "\nआपल्याच लग्नात पाठकबाई नाचली\nडान्सचे आपल्याकडे खूप प्रकार आहेत. त्यामध्ये लावणी, टिपऱ्या, गणपती डान्स असे अनेक डान्स प्रकार आहेत. प्रत्येक भागांत तिथल्या भागानुसार डान्स केला जातो. अनेक जाती धर्माचे लोक आपल्या देशात राहत असल्याने त्यांच्यानुसार त्यांच्या रूढी, परंपरा, भाषा यांच्यात बरेच बदल असतात. अनेक जणांना टीव्ही वर येणारा आदेश बांदेकर यांचा ‘होम मिनिस्टर‘ हा कार्यक्रम ओळखीचा असेल.\nयामध्ये आदेश बांदेकर बऱ्याच ठिकाणी जाऊन हा कार्यक्रम घेत असे आणि यामध्ये अनेक महिला सहभाग घेत होत्या. त्यावेळी काही खेळांमध्ये महिलेनं डान्स करताना देखील तुम्ही पहिले असेल. आपल्याकडे अनेक कार्यक्रम असतात आणि त्यानुसार त्या कार्यक्रमाचा आनंद सुध्दा घेतला जातो. बरेच सार्वजनिक कार्यक्रम असे असतात की, ज्यावेळी डॉल्बी वाजवली जाते आणि अनेक हौशी लोक डॉल्बीवर लागलेल्या गाण्यावर ठेका धरतात.\nकुठलीही मिरवणूक किंवा वरात असली की अनेक जण तिथे नाचतात. नेहमीप्रमाणेच आजही तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुम्हालाही व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मध्ये आम्हाला सांगायला विसरू नका. प्रत्येक गावात आपली वेगळी भाषा बोलली जाते. दोन दोन किलोमीटर मध्ये आपल्याइथे खेडी गावे आहेत.\nप्रत्येक ठिकाणी वेगळी बोली भाषा पाहायला मिळते. तसेच तेथील चालीरीती, प्रथा देखील वेगवेगळ्या पाहायला मिळतात. खान्देश मध्ये पावरी हे संगीत आणि नृत्य खूप प्रसिद्ध आहे. आदिवासींचे देखील अनेक नृत्य आहेत जे त्यांना येतातच. तुमच्याकडे देखील लग्नामध्ये, किंवा इतर कार्यक्रमामध्ये संगीत, नृत्य केले जात असेल.\nत्याचा डान्स देखील वेगळा असेल जो तुमच्या येथील सर्वानाच करता येत असेल. जसे गुजराती मध्ये गरबा डान्स हा तेथील सर्व लोकांना खेळता येतो. आज आपल्या व्हिडीओ मध्ये देखील असाच डान्स आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. तुम्ही आजवर अनेक डान्स प्रकार पाहिले असतील. हळदी मध्ये देखील अनेक ठिकाणी डान्स केला जातो.\nजरा सरकून बस कि नीट बाईचा जलवा\nलग्नामध्ये वहिनीने केला सुंदर डान्स\nजंगलात जाऊन बनवले जेवण, मांडला जंगलात संसार\nबायकांनी केला बॉण्डल्याला सुंदर डान्स\nदोन ब���यकांनी केला सुंदर डान्स पहा\nहे मिश्रण चेहरा एका दिवसात इतका गोरा होईल की सर्वजण पाहताच राहतील,पार्टीला किव्हा कुटेही फिरायला जाण्यापूर्वी एक वेळेस चेहऱ्याला लावा …\nगुलाबाचे झाड दोनच दिवसात हिरवेगार होऊन फुलांनी भरून जाईल,फक्त एक रुपयांची ही एक वस्तू गुलाबाच्या झाडाला टाका …\nभाताची चव चौपट वाढेल, मोकळा भात बनवण्याची सोप्पी पद्धत,तांदूळ शिजवताना त्यात टाका ही एक वस्तू\nबदलून टाकेल तुमचं नशिब.. दूर करणार सर्व समस्या..एक तांब्याभर पाणी.. दूर करणार सर्व समस्या..एक तांब्याभर पाणी.. \nहवं ते सर्व मिळेल‌..15 दिवसात अनुभव घ्याल.पाणी पिताना बोला ‘हे’ 2 शब्द.. \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00887.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://shetkariyoddha.com/post/2985", "date_download": "2024-03-04T23:58:03Z", "digest": "sha1:MPRKGQA7VPFCBEVGARNPHDZOLFY6BLHB", "length": 9319, "nlines": 161, "source_domain": "shetkariyoddha.com", "title": "होलार समाजाच्या वतीने महाप्रसाद व अन्नदानाचे आयोजन… - Shetkari Yoddha", "raw_content": "\nहोलार समाजाच्या वतीने महाप्रसाद व अन्नदानाचे आयोजन…\nअडीच हजार शिवभक्तांनी घेतला महाप्रसादाचा लाभ….\nबारामती होलार समाजाच्या वतीने शिखर शिंगणापूर यात्रेनिमित्त बारामतीत अनंत आशा नगर या ठिकाणी कावडीतील सर्व शिवभक्तांसाठी तसेच नागरिकांसाठी महाप्रसाद व अन्नदानाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.\nयावेळी ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर यांच्या हस्ते महादेवाच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. या प्रसंगी उपनगराध्यक्ष अभिजीत जाधव, नगरसेवक बिरजू मांढरे, नगरसेवक राजेंद्र बनकर, मा.नगरसेवक अभिजीत चव्हाण उपस्थित होते.\nसालाबादप्रमाणे शिखर शिंगणापूर येथे होलार समाज सेवाभावी संस्थेच्या वतीने (दि:१३) रोजी कावडीतील सर्व शिवभक्तांसाठी महाप्राद तसेच अन्नदानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जवळपास अडीच हजार शिवभक्तांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला. दरम्यान अन्नदानाचे हे यंदा ४४ वे वर्ष होते. तसेच या महाप्रसादाचा लाभ सर्व बारामतीकरांना सुधा मिळावा यासाठी बारामतीत देखील (दि:१५) रोजी महाप्रसादाचे मोठ्या प्रमाणात आयोजन करण्यात आले होते. दरम्यान यावेळी देखील शिवभक्तांनी मोठ्या प्रमाणात या महाप्रसादाचा लाभ घेतला.\nहा आयोजित भंडारा पार पाडण्यासाठी होलार समाज सेवाभावी संस्थेतील पदाधिकारी कार्यकर्ते तसेच तरुणांनी मोठे परिश्रम घेतले\nहोम मिनिस्टर कार्यक्रमाचे आ���ोजन : दैनंदिन कामातून वेळ काढत महिलांनी केली धम्माल\n‘महा-डीबीटी’ पोर्टलद्वारे शेतकऱ्यांना मिळाले\n14 कोटी 29 लाखाचे अनुदान\nBy संपादक-योगेश नामदेव नालंदे\nलगिनघाई विशेषांकाचे प्रकाशन संपन्न\nFeb 19, 2024 संपादक-योगेश नामदेव नालंदे\nबारामतीत शिवाजी महाराजांना जयंती निमित्त अभिवादन\nFeb 19, 2024 संपादक-योगेश नामदेव नालंदे\nसिद्धार्थ नगर बुद्ध विहार येथे बाल संस्कार वर्ग चित्रकला स्पर्धा संपन्न\nFeb 19, 2024 संपादक-योगेश नामदेव नालंदे\nलगिनघाई विशेषांकाचे प्रकाशन संपन्न\nबारामतीत शिवाजी महाराजांना जयंती निमित्त अभिवादन\nसिद्धार्थ नगर बुद्ध विहार येथे बाल संस्कार वर्ग चित्रकला स्पर्धा संपन्न\nक्रांतीगुरू वस्ताद लहुजी साळवे यांची पुण्यतिथी निमित्ताने अभिवादन\nस्वामी समर्थ पादुका पालखीचे मंगळवारी बारामती मध्ये आगमन ..\nलगिनघाई विशेषांकाचे प्रकाशन संपन्न\n19/02/2024 संपादक-योगेश नामदेव नालंदे\nबारामतीत शिवाजी महाराजांना जयंती निमित्त अभिवादन\n19/02/2024 संपादक-योगेश नामदेव नालंदे\nसिद्धार्थ नगर बुद्ध विहार येथे बाल संस्कार वर्ग चित्रकला स्पर्धा संपन्न\n19/02/2024 संपादक-योगेश नामदेव नालंदे\nक्रांतीगुरू वस्ताद लहुजी साळवे यांची पुण्यतिथी निमित्ताने अभिवादन\n19/02/2024 संपादक-योगेश नामदेव नालंदे\nलगिनघाई विशेषांकाचे प्रकाशन संपन्न 19/02/2024\nबारामतीत शिवाजी महाराजांना जयंती निमित्त अभिवादन 19/02/2024\nसिद्धार्थ नगर बुद्ध विहार येथे बाल संस्कार वर्ग चित्रकला स्पर्धा संपन्न 19/02/2024\nक्रांतीगुरू वस्ताद लहुजी साळवे यांची पुण्यतिथी निमित्ताने अभिवादन 19/02/2024\nस्वामी समर्थ पादुका पालखीचे मंगळवारी बारामती मध्ये आगमन .. 19/02/2024\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00887.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.wellypaudio.com/mr/products/", "date_download": "2024-03-05T00:54:20Z", "digest": "sha1:F2M6OHF5LAZWJYMMOGMQQRNWG3ZTEBTJ", "length": 9474, "nlines": 172, "source_domain": "www.wellypaudio.com", "title": "उत्पादने उत्पादक |चीन उत्पादने फॅक्टरी आणि पुरवठादार", "raw_content": "आम्ही पूर्ण ऊर्जा आणि आत्मविश्वासाने CNY सुट्टीपासून कामावर परतलो, आम्ही कोणत्याही क्षणी तुमची सेवा करण्यास तयार आहोत.\nवेलिप टेक्नॉलॉजी कंपनी लि.\nOEM आणि ODM सेवा\nOEM आणि ODM सेवा\nमिनी साइज TWS इअरबड्स सप्लाय...\nTWS वायरलेस गेमिंग इअरबड्स...\nवायरलेस TWS गेमिंग इअरबड्स...\nहाय-फिडेलिटी, स्टिरिओ ड्युअल-चॅनल, नॉइज रिडक्शन आणि इतर तंत्रज्ञानाच्या विकास आणि वापरामु��े, गेल्या दोन वर्षांत वायरलेस हेडफोनचे उत्पादन आणि आउटपुट मूल्य उच्च वाढीचा ट्रेंड आहे, विशेषत: उच्च श्रेणीतील सेल फोनचा कल. वायरलेस हेडफोनसह, ज्याने विकासाला चालना दिली आहेTWS इअरबड्सबाजार\nसध्या, दTWS इअरबड्सबाजारात मुख्यतः सेल फोन उत्पादकांनी त्यांचे स्वतःचे ब्रँड TWS इयरबड्स आणि तृतीय-पक्ष ऍक्सेसरी उत्पादकांनी लॉन्च केलेले TWS हेडफोन्समध्ये विभागले जाऊ शकतात किंवाइअरबड उत्पादक.\nवेलिपएक व्यावसायिक म्हणूनTWS इयरबड्स निर्माता आणि चीनमधील पुरवठादार कंपनी, आम्ही व्यावसायिक, आवाज कमी करणे, उच्च निष्ठा आणि वायरलेस ब्लूटूथच्या इतर उच्च आवश्यकता प्रदान करू शकतोTWS इयरबड कस्टमायझेशनआणि प्रक्रिया.आमचेइअरबड्सओपन-कव्हर कनेक्टिव्हिटी, उच्च-गुणवत्तेचा ऑडिओ, सिरीमध्ये द्रुत प्रवेशासाठी समर्थन, अखंड स्विचिंग आणि बरेच काही आणि शक्तिशाली बॅटरी आयुष्य यासाठी सक्षम आहे.सर्वोत्कृष्ट नॉइज रिडक्शन चिप सक्रियपणे आवाज रद्द करणे वायरलेस ब्लूटूथ हेडसेटच नाही तर घाम आणि पाणी प्रतिरोधक, पर्यायी सिलिकॉन इयरबड्सचे समर्थन करते.आणि TWS इअरफोन स्मार्ट कनेक्शन, एचडी साउंड क्वालिटी, व्हॉईस व्हॉइस कंट्रोल, सेन्सलेस वेअर.\nयाशिवाय, आमचे व्यावसायिक TWS वायरलेस ब्लूटूथ इअरबड्स तज्ञ आणि कर्मचारी सर्वोत्तम देऊ शकतातOEM आणि ODM सेवा.आम्ही उत्पादित केलेल्या उत्पादनांच्या गुणवत्तेसाठी आम्ही जबाबदार आहोत आणि तुमचे समाधान हे आमचे अंतिम ध्येय आहे.आमच्याशी संपर्क साधण्यासाठी स्वागत आहे आणि तुमचे प्रकल्प आमच्याशी येथे सामायिक कराsales5@wellyp.comआणि आम्ही मदत करण्यासाठी येथे आहोत\nम्हणून घाई करा आणि मिळवासानुकूल सर्वोत्तम इयरबड्सWellypaudio कडून.\nचायना यूएसबी गेमिंग हेडसेट – OEM आणि ODM |वेलिप\n7.1 सराउंड साउंड गेमिंग हेडसेट – चीन उत्पादक|वेलिप\nपीसीसाठी सराउंड साउंड गेमिंग हेडसेट – घाऊक मोठ्या प्रमाणात |वेलिप\nआरजीबी लाइटसह वायर्ड गेमिंग हेडसेट पीसी घाऊक |वेलिप\nवायर्ड गेमिंग हेडसेट PS4 – फॅक्टरी किंमती |वेलिप\nIPX6 वायरलेस TWS इअरबड्स कस्टम सप्लायर आणि घाऊक विक्रेता |वेलिप\nकूल आरजीबी लाइट ऑटो पेअरिंग टचसह आरजीबी गेमिंग वायरलेस इअरबड्स होलसेलर |वेलिप\nखरे वायरलेस गेमिंग इअरबड्स घाऊक-उत्पादक आणि घाऊक विक्रेते |वेलिप\nडिजिटल बॅटरी इंडिकेटरसह वायरलेस TWS गेमिंग इअरबड्स निर्माता |वेलिप\nगेमरसाठी RGB लाइटिंगसह TWS वायरलेस गेमिंग इअरबड्स घाऊक |वेलिप\nTWS Stereo Earbuds वायरलेस इअरबड्स फॅक्टरी |वेलिप\n12पुढे >>> पृष्ठ 1/2\nचीनमधील वायरलेस हेडफोन, TWS इअरफोन आणि गेमिंग हेडसेट उत्पादकांना तुमची प्राधान्ये.\nआमच्या उत्पादनांबद्दल किंवा किंमत सूचीबद्दल चौकशीसाठी, कृपया आम्हाला तुमचा ईमेल द्या आणि आम्ही 12 तासांच्या आत संपर्कात राहू.\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00887.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://bharatlive.news/ar-461/", "date_download": "2024-03-05T00:04:55Z", "digest": "sha1:BKNV2SRNHRS7JDIGWE2Z6OBOK3HXIE7K", "length": 22063, "nlines": 150, "source_domain": "bharatlive.news", "title": "उर्फीला पाहून पाहणाऱ्यांचे डोळे खुले राहिले, बॅकलेस व्हिडिओ व्हायरल - Latest Marathi News Jalgaon | Nashik | Pune | Mumbai - भारत लाईव्ह न्यूज मीडिया", "raw_content": "\nउर्फीला पाहून पाहणाऱ्यांचे डोळे खुले राहिले, बॅकलेस व्हिडिओ व्हायरल\nउर्फीला पाहून पाहणाऱ्यांचे डोळे खुले राहिले, बॅकलेस व्हिडिओ व्हायरल\nउर्फीला पाहून पाहणाऱ्यांचे डोळे खुले राहिले, बॅकलेस व्हिडिओ व्हायरल\nपुढारी ऑनलाई डेस्क : बॉलीवूड इंडस्ट्रीची सेन्सेशन गर्ल आणि कंट्रोव्हर्सल क्वीन urfi Javed चा बॅकलेस ड्रेसमधील व्हिडिओ खूप चर्चेत आला आहे. तिने ब्लॅक ड्रेस परिधान केला आहे. बॅकलेस ड्रेसमुळे तिच्या फॅशनची चांगलीच चर्चा होताना दिसतेय. दीपोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी उर्फीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट करून सर्वांचेच लक्ष आपल्याकडे वेधून घेतले आहे. नेटकऱ्यांनी हा व्हिडिओ पाहिल्यानंतर सगळ्यांचेच डोळे विस्फारले आहेत. (Urfi Javed)\nSunny Leon : सनी लिओनी दिसणार नव्या पार्टी डान्समध्ये\nBollywood Diwali Party : मृणाल ठाकुर ते दिशा परमारपर्यंत सेलेब्सचा दिवाळी लूक्स\nNana Patekar Apology : तरुणाला मारल्यानंतर नाना पाटेकरांनी मागितली माफी\nउर्फी जावेदने एक नवा व्हिडिओ क्लिप शेअर केला आहे. ज्यामध्ये ती रात्रीच्या अंधारात टेरेसवर उभारलेली दिसते. यावेळी ती ब्लॅक बॅक ओपन ड्रेसमध्ये दिसतेय. उर्फी जावेदचा अवतार पाहून काही नेटकऱ्यांनी तिला नेहमीप्रमाणे ट्रोल करणे सुरु केले आहे. तर काही नेटकऱ्यांनी तिच्या फॅशन सेन्सचे कौतुकदेखील केले आहे.\nदरम्यान, सोशल मीडिया स्टार उर्फी जावेदचा एक जुना व्हिडिओ लोकांच्या पसंतीस उतरत आहे. या व्हिडिओमध्ये उर्फी जावेदने काचेचे तुकड्यांपासून तयार केलेले ड्रेस तयार केला असून शरिरावर हे तुकडे चिकटवून उर्फी जावेद कॅमेरासम���र पोझ देताना दिसतेय. या दरम्यान उर्फी जावेदवर अनेक लोकांनी टीकादेखील केली. बिनधास्तपणे जगणाऱ्या उर्फीच्या फॅशनचे कौतुकदेखील लोक करत आहेत. या ड्रेसमध्ये उर्फीने स्वत:च्या चेहऱ्यावर एक विचित्र मास्क घातलेला दिसतो. त्यामुळे सर्वांचे लक्ष वेधून घेताना उर्फी दिसत आहे.\nThe post उर्फीला पाहून पाहणाऱ्यांचे डोळे खुले राहिले, बॅकलेस व्हिडिओ व्हायरल appeared first on पुढारी.\nपुढारी ऑनलाई डेस्क : बॉलीवूड इंडस्ट्रीची सेन्सेशन गर्ल आणि कंट्रोव्हर्सल क्वीन urfi Javed चा बॅकलेस ड्रेसमधील व्हिडिओ खूप चर्चेत आला आहे. तिने ब्लॅक ड्रेस परिधान केला आहे. बॅकलेस ड्रेसमुळे तिच्या फॅशनची चांगलीच चर्चा होताना दिसतेय. दीपोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी उर्फीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट करून सर्वांचेच लक्ष आपल्याकडे वेधून घेतले आहे. नेटकऱ्यांनी हा व्हिडिओ पाहिल्यानंतर सगळ्यांचेच …\nThe post उर्फीला पाहून पाहणाऱ्यांचे डोळे खुले राहिले, बॅकलेस व्हिडिओ व्हायरल appeared first on पुढारी.\nबीआरटी हटवल्याने प्रवाशांचे हाल; वाहतूक कोंडीमुळे पीएमपी बस प्रवास संथ\nनंदुरबार मागास राहिल्याचा दावा अनिल पाटलांनी खोडला\n२५१ उपनिरीक्षक पोलिस दलात सहभागी\nसुधाकर बडगुजरांविरोधात ‘एसीबी’चा गुन्हा\nमोठी बातमी : रश्‍मी शुक्‍ला यांची महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्‍ती\nनड्डा यांनी राज्यसभेचा राजीनामा दिला, लोकसभा निवडणूक लढवणार\nनागपूर : भरधाव ट्रकने इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनीला चिरडले\nटंचाई निवारणासाठी तारळी धरणातून पाणी द्या : सांगलीच्या आमदारांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन\nअमित शहा यांची आज सभा; संपूर्ण शहर भाजपमय, सांस्कृतिक मैदान सज्ज\n कॅफेत जेवल्यानंतर माऊथ फ्रेशनर्स घेतलेल्या पाच जणांना रक्ताच्या उलट्या, हरियाणातील घटना\nपब्लिक से बोल आज विशेष\nभारत लाईव्ह न्यूज मीडिया प्रगतिशील विचारधारेने प्रेरित व संचालित स्वतंत्र बातमी माहिती प्रसारक समूह आहे. आम्ही आमच्या माध्यमाने जगभरातील प्रमुख महत्वाच्या बातम्या घडामोडी , बदल , नवीन विकास योजना , शासकीय , प्रशासकीय , सामाजिक व गुन्हेगारी तसेच संपादकीय व विविध लेखकांच्या द्वारे लिखित बातम्या अग्रलेख विशेष माहिती आणि मथळे आमच्या माध्यमाने ईंग्रजी तसेच मराठी भाषेतून आमच्या वाचकांना उपलब्द करून देतो.\n दुसर्‍या घरोब्यासाठी पत्नीचा गळा आवळून दरीत फेकले\nअनेकवेळा नवरा-बायकोतील विसंवादाला प्रेमाचा त्रिकोण कारणीभूत असतो. त्याचे किंवा तिचे बाहेर कुठेतरी मधुर संबंध निर्माण झालेले असतात आणि हे मधुर …\n कसा बनला मायानगरीचा पहिला डॉन\nमुंबईमध्ये अनेक माफिया डॉन उदयास आले. पण, एकाने मुंबईच्या अंडरवर्ल्डला सर्वात आधी प्रकाश झोतात आणले; शिवाय अंडरवर्ल्ड आणि बॉलीवूड यांच्या …\n चोरच जेव्हा न्यायाधीश बनतो\nतो एक अट्टल चोर होता. देशभरात त्याच्या नावावर चोरीचे शेकडो गुन्हे दाखल झालेले होते. आठ राज्यांतील पोलिस या चोराच्या मागावर …\nगुन्हेगारांची मानसिकता; भयावह पातळीचा राग\nगुन्हा जेव्हा घडतो तेव्हा प्रचंड राग हा गुन्हेगाराच्या मनात आलेला असतो. रागाचा हा भर अत्युच्च पातळीवर पोहोचलेला असतो\nराजकीय वादाची ठिणगी; भूखंड वादाचा वणवा\nकल्याण पूर्वचे भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटाचे कल्याण शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर उल्हासनगरच्या हिललाईन पोलिस ठाण्यातच गोळीबार …\nगेल्या वर्षी 21 डिसेंबर रोजी रोमानियाच्या लिजंड एअरलाईन्सचे दुबईतून उड्डाण केलेले एक विमान फ्रान्सच्या व्हॅट्री विमानतळावर जवळपास तीन दिवस रोखून …\nMahashivratri 2024: महाराष्ट्रात आहेत ही ५ ज्योतिर्लिंग, यांच्याबद्दल तुम्हाला माहीत आहे का\nTravel Tips: भगवान शिवाच्या १२ ज्योतिर्लिंगांपैकी काही प्रसिद्ध ज्योतिर्लिंग महाराष्ट्रात आहेत. महाशिवरानिमित्त महाराष्ट्रातील ५ प्रसिद्ध ज्योतिर्लिंगांविषयी जाणून घेऊया.\nRelationship : चांगल्या जोडीदारामध्ये हवे हे 5 गुण\nजीवनाच्या प्रवासात प्रत्येक वळणावर आपल्या सोबत एक व्यक्ति असणे गरजेचे असते. जो तुम्हाला नेहमी साथ देईल. जीवनात तुम्ही जेव्हा कठीण …\nWomen Day 2024: कधी आणि का साजरा केला जातो आंतरराष्ट्रीय महिला दिवस जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व\nInternational Women Day 2024: आंतरराष्ट्रीय महिला दिन कधी आहे, आपण तो का साजरा करतो, त्याचा इतिहास आणि महत्त्व याबाबत येथे …\nजळगाव जिल्हा परिषदेतील मोठा गौडबंगाल…हजारो बेरोजगारांना डावलून मर्जीतील कंत्राटदारांना कामे वाटप : भारत लाईव्ह न्यूज मीडिया \nजळगाव : धनवीरसिंग ठाकूर , जळगाव जिल्हा परिषदेचा गेला कित्येक महिन्यापासून सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांचे काम वाटप समितीची बैठक गाजवत असून …\n#LatestNews #MarathiNews #Politics : भाजप��ी उमरगा तालुका कार्यकारिणी अखेर जाहीर \nउमरगा प्रतिनिधी उमरगा तालुका भारतीय जनता पार्टीची नूतन कार्यकारिणी व विविध आघाड्यांच्या अध्यक्षांची निवड शनिवारी (दि. २३) तालुकाध्यक्ष शहाजी पाटील …\n नागपुरमधून २८ डिसेंबरला लोकसभेचं रणशिंग फुंकणार\nनागपूर; पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या स्थापना दिनाचे औचित्य साधत येत्या २८ डिसेंबर रोजी नागपुरमध्ये काँग्रेस पक्षाची महारॅली आयोजित …\nमोदी है तो मुमकिन है, देशात २०३० पर्यंत २०० एअरपोर्ट, २०४७ पर्यंत ४५०० ‘वंदे भारत’ असतील”: ज्योतिरादित्य सिंधिया : भारत …\nमुंबई : विशेष वृत्त, भारतीय केबिनेट मधील तरुण नेतृत्व ज्योतिरादित्य सिंधिया ह्यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखती मध्ये भारतीय नेतृत्वाची धुरा …\nकाँग्रेसच्या मद्यसम्राट कडून २०० कोटी रोख सापडली …अजूनही पैसे मोजणी सुरु : धीरज साहू : भारत लाईव्ह न्यूज मीडिया \nमुंबई : धनवीरसिंग ठाकूर , एकी कडे नुकत्याच निवडणुका पार पडल्या आणि आजच तेलंगाणा राज्यात काँग्रेस ने सत्ता स्थापन केली …\nछत्तीसगडच्या मतमोजणीत कॉंग्रेस-भाजपमध्ये ‘टी-20’ सारखा ‘थरार’\nपुढारी ऑनलाईन डेस्क : छत्तीसगड विधानसभा निवडणूक मतमोजणीस आज सकाळी प्रारंभ झाला आहे. मतमोजणीच्या पहिल्या अडीच तासात क्रिकेट ‘टी-20’ मधील …\nछवी राजावत ह्यांच्या शब्दांतून : राजस्थानातील गावाची महिला सरपंच : अनुभव प्रवास : भारत लाईव्ह न्यूज मीडिया \nमुंबई : नवीन भारतीय युगातील महिला मुली जेथे चंद्रावर पाऊले उमटवीत आहेत तेथेच महिला म्हणून जेव्हा आपण एखाद्या समुदाय , …\nबातम्या विभाग: Select Categoryकरियर शिक्षण विशेषखेळ समाचारगुन्हेगारीजीवनशैलीठळक बातम्यापब्लिक से बोल आज विशेषपर्यटनमनोरंजनमहत्वाची बातमीमहत्वाची बातमीमोठी बातमीराजकारणविदेश बातम्याविशेष बातमीसंपादकीय\nभारत लाईव्ह न्यूज मीडिया :\nआमच्या अधिकृत मराठी भाषिक बातमी संकेतस्थळावर आपले स्वागत आहे. आम्ही भारत लाईव्ह न्यूज मीडिया आणतो जळगाव,नाशिक,पुणे,मुंबई येथील सर्व ठळक महत्वाच्या दैनंदिन घडामोडी तसेच महाराष्ट्र राज्यातील सर्व महत्वाच्या घडामोडी लागलीच आपल्या पर्यंत आपल्या मराठी भाषेतून. भारत लाईव्ह न्यूज मीडिया स्वतंत्र संचालित निष्पक्ष बातमी समूह असून आम्ही आमच्या शोध पत्रकारिता आधारित सामाजिक मुद्दे , शासकीय बाबी तसेच महत्वाच्या लेखन सामग्री आपल्या पर्यंत आमच्या अधिकृत संकेतस्थळ द्वारे पोहोचवितो.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00888.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://janshaktichadabav.com/theft-in-cst-station-of-central-railway-railway-administration-negligent/", "date_download": "2024-03-05T00:10:50Z", "digest": "sha1:FPOHE3HUFDSZAWNEGLRXKF5GUTJTRYWM", "length": 15437, "nlines": 244, "source_domain": "janshaktichadabav.com", "title": "मध्य रेल्वेच्या CST स्थानकात चोरी ; रेल्वे प्रशासान गाफील? - जनशक्तीचा दबाव", "raw_content": "\nअधिसूचना आणि शासन निर्णय\nमध्य रेल्वेच्या CST स्थानकात चोरी ; रेल्वे प्रशासान गाफील\nमध्य रेल्वेच्या CST स्थानकात चोरी ; रेल्वे प्रशासान गाफील\nमुंबई: छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकाच्या स्वच्छतागृहातून मोठी चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. चोरीच्या मालाची किंमत लाखोंच्या घरात असल्याची माहिती समोर येत आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकातून १ लाख रुपयांचे नळ चोरीला गेले आहेत.\nरेल्वेने प्रवाशांसाठी बांधलेल्या एसी टॉयलेटमधून नळ चोरीला गेले आहेत. रेल्वेने या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. याप्रकरणी जीआरपीने गुन्हा दाखल केला आहे. या संपूर्ण प्रकरणाचा जीआरपी तपास करत आहे. सीएसएमटीमध्ये गेल्या तीन दिवसांपासून चोरीच्या घटना घडत आहेत. अशात आता चोरट्यांनी टॉयलेटचं सामानही सोडलं नाही. टॉयलेटमध्येही त्यांनी १ लाखाची चोरी केली आहे.५ स्टार टॉयलेटमधून १ लाख रुपयांचा माल चोरीला गेला आहे.\nचोरीच्या मालाची किंमत लाखोंच्या घरात\n७ फेब्रुवारीला ही चोरी झाली असल्याचं बोललं जात आहे. या कालावधीत जेट स्प्रे, टॉयलेट सीट कव्हर, नळ, बॉटल होल्डर आणि स्टॉपकॉक्स अशा अनेक वस्तू लंपास केल्या गेल्या आहेत. लाईव्ह हिंदुस्तानने दिलेल्या वृत्तानुसार, मध्य रेल्वेच्या एका अधिकाऱ्याने सांगितलं की, ‘हे एका आतल्याच व्यक्तीचं काम असल्याची शक्यता आहे, कारण केवळ अधिकृत कर्मचाऱ्यांनाच रनिंग रूममध्ये प्रवेश करता येतो.’\nकंत्राटदार कामगार कर्मचाऱ्यांचाही यात सहभाग असू शकतो. स्वच्छतागृहात सीसीटीव्ही कॅमेरे नसल्यामुळे ओळख पटवणं कठीण होत आहे’. विशेष बाब म्हणजे ४ जानेवारीलाच AC टॉयलेट प्रवाशांसाठी खुले करण्यात आले होते. यानंतर काहीच दिवसांत ही चोरीची घटना घडली आहे.\nमुंबईतील कराटे स्पर्धेत नेरळमधील सन बुडोकॉन कराटेचे सुयश, ३ सुवर्ण तर ८ रौप्य पदकाची कामगिरी\nदहा���ी – बारावीच्या परीक्षेत जिल्ह्यातकेंद्रांवर गैर प्रकार होणार नाहीत, याचीदक्षता घ्या : जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह\nअपघात महाराष्ट्र रत्नागिरी संगमेश्वर\nदेवरुख संगमेश्वर बस लोवले येथे दरीत कोसळली…\nधार्मिक भक्ती महाराष्ट्र मुंबई रत्नागिरी\nसकल हिंदू समाजाच्या जन आक्रोश मोर्चाला रत्नागिरीत मोठा प्रतिसाद…\nप्रशासकीय महाराष्ट्र मुंबई रत्नागिरी\n“सर्वसामान्य नागरिकांसाठीच्या सेवांचे वेळेत वितरण करा… महसूल, कामगार, पोलीस विभागाचे चांगले काम…” – राज्य सेवा हक्क आयुक्त बलदेव सिंग…\nअपघात महाराष्ट्र रत्नागिरी संगमेश्वर\nदेवरुख संगमेश्वर बस लोवले येथे दरीत कोसळली…\nधार्मिक भक्ती महाराष्ट्र मुंबई रत्नागिरी\nसकल हिंदू समाजाच्या जन आक्रोश मोर्चाला रत्नागिरीत मोठा प्रतिसाद…\nप्रशासकीय महाराष्ट्र मुंबई रत्नागिरी\n“सर्वसामान्य नागरिकांसाठीच्या सेवांचे वेळेत वितरण करा… महसूल, कामगार, पोलीस विभागाचे चांगले काम…” – राज्य सेवा हक्क आयुक्त बलदेव सिंग…\nमहाराष्ट्र मुंबई रत्नागिरी राजकारण सिंधुदुर्ग\nभारतीय जनता पार्टीचे बूथ कार्यकारिणी महासंमेलन सावंतवाडी येथे संपन्न\nप्रिंट, टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड\nवाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणारअसल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून जनशक्तीचा दबाव Janshaktichadabavnews या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल केलय.हे एक न्युज पोर्टल आहे. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देशातील घडामोडी तसेच स्थानिक, क्राईम, राजकीय, सामाजिक, जाहिरात, इतर विविध बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.\nकृपया संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये\nकिवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर,लेख आणि त्याचे हक्क‘ https://janshaktichadabav.com/\nआणि संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक\nसहमत असतीलच असे नाही Copyright:https://janshaktichadabav.com/ सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\nमुख्�� संपादक : श्री.गणेश पवार\nऑफिस : ०५,वैती कंपाऊंड, आई नगर समोर, ओव्हळा, ठाणे – ४००६१२\nअपघात महाराष्ट्र रत्नागिरी संगमेश्वर\nदेवरुख संगमेश्वर बस लोवले येथे दरीत कोसळली…\nधार्मिक भक्ती महाराष्ट्र मुंबई रत्नागिरी\nसकल हिंदू समाजाच्या जन आक्रोश मोर्चाला रत्नागिरीत मोठा प्रतिसाद…\nप्रशासकीय महाराष्ट्र मुंबई रत्नागिरी\n“सर्वसामान्य नागरिकांसाठीच्या सेवांचे वेळेत वितरण करा… महसूल, कामगार, पोलीस विभागाचे चांगले काम…” – राज्य सेवा हक्क आयुक्त बलदेव सिंग…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00888.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mayboli.in/2022/01/29/", "date_download": "2024-03-05T01:45:03Z", "digest": "sha1:BLYT6ICUIGQCRUO2U4EBK4S4MCJ2JXM3", "length": 4395, "nlines": 96, "source_domain": "mayboli.in", "title": "January 29, 2022 - Mayboli.in", "raw_content": "\nदोन अक्षरी मुलींची नावे\nदोन अक्षरी मुलींची नावे\nDolo 650 tablet uses in marathi ताप आणि सौम्य ते मध्यम वेदना कमी करण्यासाठी वापरले जाते. डोकेदुखी, दातदुखी, मायग्रेन, मासिक पाळीच्या वेदना आणि इतर वेदनादायक परिस्थितींपासून आराम मिळवण्यासाठी देखील याचा वापर केला जातो.\nद वरून मुलींची नावे 2024 – Latest & New\nन अक्षरावरून मुलींची नावे २०० नावे अर्थासहित – N Varun Mulinchi Nave 200+\nरोहित शर्माला कर्णधारपदावरून हटवल्याने मुंबई इंडियन्सचे इन्स्टाग्रामवरील तब्बल इतके लाख फॉलोअर्स कमी झाले आहेत\nरोहितची शर्माची कप्तानी गेल्यावर सूर्यकुमार यादवच्या सोशल मीडिया पोस्टने चाहत्यांना आश्चर्यचकित केले\nजाणून घ्या ह्रदय विकाराचा झटका आल्यावर अभिनेता श्रेयश तळपदेची आता त्याची तब्येत कशी आहे ते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00888.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} +{"url": "https://www.tarunbharat.com/due-to-the-increasing-number-of-air-passengers-the-authorities-reviewed-the-security/", "date_download": "2024-03-04T23:50:02Z", "digest": "sha1:YZPOCR7RXCYAB3J5ZAWFSK2KV7CSAPVE", "length": 11255, "nlines": 116, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "Due to the increasing number of air passengers, the authorities reviewed the security", "raw_content": "\nप्रा. भक्ती भोसले यांना पी.एच.डी. प्रदान; सर्व स्तरातून कौतुकांचा वर्षाव\nBreaking : ‘कोल्हापूर’ लोकसभेच्या जागेवरून चर्चेला उधाण; महाविकास आघाडीमध्ये कोल्हापूरची जागा कॉंग्रेसला दिल्याची जोरदार चर्चा\n‘हिरो’ने विकल्या 4 लाख 68 हजार दुचाकी\nराज्य सरकारने दिलेल्या सर्व आश्वासनांची तातडीने पूर्तता करावी; आमदार पी .एन. पाटील यांनी विधानसभेत मागणी\nशेंडा पार्क येथील वृक्षांच्या जळीतकांडानंतर कृषी अधिकाऱ्यांवर प्रश्नांचा भडीमार; शिवसेना ठाकरे गटाचे हल्लाबोल आंदोलन\nमाझ्या विरोधात उमेदवार द्यायचा की नाही हे महाविकास आघाडीनं ठरवावं- राजू शेट्टी\nलालू प्रसाद यांच्या टिकेवर पंतप्रधानांचा पलटवार; भाजपकडून ‘मोदी का परिवार’ मोहीमेची सुरूवात\n‘महाविकास’मधून बाहेर पडणार नाही…पण त्यांनी आपापसातील वाद मिटवावा- प्रकाश आंबेडकर\nYou are at:Home»आवृत्ती»कर्नाटक»बेळगांव»वाढत्या विमान प्रवासी संख्येमुळे अधिकाऱ्यांनी घेतला सुरक्षेचा आढावा\nवाढत्या विमान प्रवासी संख्येमुळे अधिकाऱ्यांनी घेतला सुरक्षेचा आढावा\nपोलीस दलासह इतर सुरक्षा विभागांचा सहभाग : कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन\nबेळगाव : बेळगाव विमानतळावरून प्रवास करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. डिसेंबर महिन्यात 40 हजारांच्या आसपास प्रवाशांनी विमान प्रवास केला होता. त्यामुळे विमानतळावरील सुरक्षेमध्ये बदल करणे गरजेचे आहे. यासंदर्भात अधिकारीवर्गाची बैठक पार पडली. सुरक्षेसंदर्भात चर्चा करण्यात आली. बेळगावमधून विमानफेऱ्या वाढल्या असल्याने प्रवाशांची संख्या वाढत आहे. प्रत्येक प्रवाशाची व त्यांच्या साहित्याची तपासणी करूनच विमानामध्ये चढण्याची परवानगी दिली जाते. यासाठी पोलीस तसेच इतर सुरक्षा कर्मचाऱ्यांची गरज निर्माण होते. सध्या विमानतळावर राज्य पोलीस दलासोबत इतर सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. सध्या दिल्ली येथून बोइर्गिं विमान बेळगावला येत असल्याने दररोज शंभर प्रवासी दाखल होतात, तर तितकेच प्रवासी दिल्लीच्या दिशेने रवाना होतात. त्यामुळे एकाचवेळी विमानतळावर दाखल झालेल्या प्रवाशांना सुरक्षा पुरविण्यामध्ये अडचणी येत आहेत. यासंदर्भात बैठकीमध्ये सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी विमानतळ संचालक त्यागराजन, ब्युरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन सिक्युरिटी विभागाच्या उपसंचालकांसह पोलीस दलातील अधिकारी व कर्मचारी या बैठकीला उपस्थित होते. सुरक्षेसंदर्भात अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले.\nPrevious Articleतुरमुरीच्या युवकाची गळफास घेऊन आत्महत्या\nNext Article कॅन्टोन्मेंटच्या हस्तांतरण प्रक्रियेला गती\nआता कन्नड सक्ती विरोधात लढाई तीव्र\n300 गावे पाणी संकटाच्या झोनमध्ये\nरिंगरोडसाठी सर्वेक्षणाचे काम हाती\nरस्त्यांवर झगमगाट; स्मशानात अंधारवाट\nकरंबळ-बेकवाड यात्रेला भाविकांची प्रचंड गर्दी\nरोटरी क्लब ऑफ बेळगाव ��ाऊथ प्रस्तुत‘अयोध्या’एक महानाट्या, एक प्रेरणादायी गौरव गाथा\nअनंत अंबानी व राधिका मर्चेंटच्या प्री-वेडिंग सोहळ्यातील बॉलीवूड कलाकारांचे स्टनिंग लूक(Bollywood Actors’ Stunning Looks at Anant Ambani and Radhika Merchant’s Pre-Wedding Ceremony)\nआजपासून भारत विरुद्ध इंग्लंड तिसरी कसोटी (India vs England 3rd Test from today)\nशंभू सीमेवर शेतकऱ्यांचा निषेध मोर्चा (पंजाब-हरियाणा) Farmers protest march at Shambhu border (Punjab-Haryana)\nई पेपर ऐप डाउनलोड करा\nअनंत अंबानी व राधिका मर्चेंटच्या प्री-वेडिंग सोहळ्यातील बॉलीवूड कलाकारांचे स्टनिंग लूक(Bollywood Actors’ Stunning Looks at Anant Ambani and Radhika Merchant’s Pre-Wedding Ceremony) युएईत मंदिर, जगाला सद्भावना संदेश(UAE temple, message of goodwill to the world) आजपासून भारत विरुद्ध इंग्लंड तिसरी कसोटी (India vs England 3rd Test from today) शंभू सीमेवर शेतकऱ्यांचा निषेध मोर्चा (पंजाब-हरियाणा) Farmers protest march at Shambhu border (Punjab-Haryana)", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00888.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://bharatlive.news/special-train-will-run-from-mumbai-to-ayodhya-81798/", "date_download": "2024-03-05T01:47:07Z", "digest": "sha1:MB7PVF2ITG3X7SUAEPCIEQIYUM7RCCDA", "length": 24328, "nlines": 150, "source_domain": "bharatlive.news", "title": "अयोध्येसाठी मुंबईहून विशेष ट्रेन धावणार - Latest Marathi News Jalgaon | Nashik | Pune | Mumbai - भारत लाईव्ह न्यूज मीडिया", "raw_content": "\nअयोध्येसाठी मुंबईहून विशेष ट्रेन धावणार\nअयोध्येसाठी मुंबईहून विशेष ट्रेन धावणार\nअयोध्येसाठी मुंबईहून विशेष ट्रेन धावणार\nअयोध्येत बांधल्या जाणाऱ्या राम मंदिराच्या दर्शनासाठी देश-विदेशातून लोक येत आहेत. मात्र, भाविकांची गर्दी पाहता मुंबई ते अयोध्येसाठी विशेष ट्रेन चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुढील वर्षी मुंबई ते अयोध्येसाठी विशेष ट्रेन धावणार आहे. मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी बुधवारी ही माहिती दिली. पुढील वर्षी 24 जानेवारीनंतर अयोध्येसाठी विशेष ट्रेन धावणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 22 जानेवारी 2024 रोजी अयोध्येतील राम मंदिराचे उद्घाटन करणार आहेत.स्वाभिमान मंचाची मागणी\nमुंबई ते देवभूमी अयोध्येपर्यंत रोजची ट्रेन सुरू करण्याची मागणी आत्मसन्मान मंचने केली आहे. यासंदर्भात रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र लिहिलं आहे. तसेच आंतरराष्ट्रीय यात्रेकरूंना लक्षात घेऊन एसी ट्रेन चालवण्याची मागणीही या पत्रात करण्यात आली आहे. राष्ट्रपती नित्यानंद शर्मा यांच्या म्हणण्यानुसार, येत्या जानेवारी 2024 मध्ये अयोध्येत भव्य आणि दिव्य राम मंदिराचे उद्घाटन होणार आहे. देवभूमी अयोध्या जगातील प्र���ुख तीर्थक्षेत्रांपैकी एक बनणार आहे. संख्या वाढली आहे, त्यामुळे मंदिराच्या उद्घाटनानंतर मुंबईसह महाराष्ट्रातील अन्य भागातून अयोध्येला जाणाऱ्या रामभक्त यात्रेकरूंची संख्या आणखी वाढणार आहे.दादरहून अयोध्येसाठी विशेष ट्रेन\nमुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी बुधवारी ही माहिती दिली. ते म्हणाले की, मुंबईकरांना नव्याने बांधलेल्या राम मंदिराचे दर्शन घेण्यासाठी पुढील वर्षी 24 जानेवारीनंतर अयोध्येला एक ‘विशेष’ ट्रेन चालवली जाईल. मंगळवारी एका कार्यक्रमात बोलताना शेलार म्हणाले की, मुंबईकरांना भगवान रामाच्या दर्शनासाठी दादरहून अयोध्येला जाण्यासाठी स्पेशल ट्रेनने जाता येणार आहे.हेही वाचाआता मुंबईतील रहिवासी ऑनलाइन तक्रारी दाखल करू शकतात\nअयोध्येत बांधल्या जाणाऱ्या राम मंदिराच्या दर्शनासाठी देश-विदेशातून लोक येत आहेत. मात्र, भाविकांची गर्दी पाहता मुंबई ते अयोध्येसाठी विशेष ट्रेन चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.\nपुढील वर्षी मुंबई ते अयोध्येसाठी विशेष ट्रेन धावणार आहे. मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी बुधवारी ही माहिती दिली. पुढील वर्षी 24 जानेवारीनंतर अयोध्येसाठी विशेष ट्रेन धावणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 22 जानेवारी 2024 रोजी अयोध्येतील राम मंदिराचे उद्घाटन करणार आहेत.\nमुंबई ते देवभूमी अयोध्येपर्यंत रोजची ट्रेन सुरू करण्याची मागणी आत्मसन्मान मंचने केली आहे. यासंदर्भात रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र लिहिलं आहे. तसेच आंतरराष्ट्रीय यात्रेकरूंना लक्षात घेऊन एसी ट्रेन चालवण्याची मागणीही या पत्रात करण्यात आली आहे.\nराष्ट्रपती नित्यानंद शर्मा यांच्या म्हणण्यानुसार, येत्या जानेवारी 2024 मध्ये अयोध्येत भव्य आणि दिव्य राम मंदिराचे उद्घाटन होणार आहे. देवभूमी अयोध्या जगातील प्रमुख तीर्थक्षेत्रांपैकी एक बनणार आहे. संख्या वाढली आहे, त्यामुळे मंदिराच्या उद्घाटनानंतर मुंबईसह महाराष्ट्रातील अन्य भागातून अयोध्येला जाणाऱ्या रामभक्त यात्रेकरूंची संख्या आणखी वाढणार आहे.\nदादरहून अयोध्येसाठी विशेष ट्रेन\nमुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी बुधवारी ही माहिती दिली. ते म्हणाले की, मुंबईकरांना नव्याने बांधलेल्या राम मंदिराचे दर्शन घेण्यासाठी पुढील वर्षी 24 जानेवारीनंतर अयोध्येला एक ‘विशेष’ ट्र��न चालवली जाईल. मंगळवारी एका कार्यक्रमात बोलताना शेलार म्हणाले की, मुंबईकरांना भगवान रामाच्या दर्शनासाठी दादरहून अयोध्येला जाण्यासाठी स्पेशल ट्रेनने जाता येणार आहे.\nआता मुंबईतील रहिवासी ऑनलाइन तक्रारी दाखल करू शकतात\nसाहित्य संमेलनासाठी उचगावनगरी सज्ज\nयेमेनमधील हुती बंडखोरांच्या तळावर अमेरिकेचे हल्ले\nसुनील गावडे याची रांची (झारखड) येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड\nनितीन राऊत यांचे सुपुत्र युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांना अटक\nWPL Auction 2024: महिला प्रीमियर लीगसाठी 30 ठिकाणी 165 खेळाडूंची बोली होणार\nबांद्यात क्रिएटिव्ह सखी ग्रुपतर्फे ‘स्वानंद सुंदरी’ स्पर्धा\nदीपक, नरेंदरचे आव्हान पहिल्याच फेरीत समाप्त\nड्रीम लँड बिल्डर्सचे प्रमुख पवन भडाना यांची आत्महत्या\nभारताच्या विकासदरामध्ये वाढीचे मुडीज्चे संकेत\nमॉरिशसमध्ये 6 भाविकांचा दुर्घटनेत मृत्यू\nपब्लिक से बोल आज विशेष\nभारत लाईव्ह न्यूज मीडिया प्रगतिशील विचारधारेने प्रेरित व संचालित स्वतंत्र बातमी माहिती प्रसारक समूह आहे. आम्ही आमच्या माध्यमाने जगभरातील प्रमुख महत्वाच्या बातम्या घडामोडी , बदल , नवीन विकास योजना , शासकीय , प्रशासकीय , सामाजिक व गुन्हेगारी तसेच संपादकीय व विविध लेखकांच्या द्वारे लिखित बातम्या अग्रलेख विशेष माहिती आणि मथळे आमच्या माध्यमाने ईंग्रजी तसेच मराठी भाषेतून आमच्या वाचकांना उपलब्द करून देतो.\n दुसर्‍या घरोब्यासाठी पत्नीचा गळा आवळून दरीत फेकले\nअनेकवेळा नवरा-बायकोतील विसंवादाला प्रेमाचा त्रिकोण कारणीभूत असतो. त्याचे किंवा तिचे बाहेर कुठेतरी मधुर संबंध निर्माण झालेले असतात आणि हे मधुर …\n कसा बनला मायानगरीचा पहिला डॉन\nमुंबईमध्ये अनेक माफिया डॉन उदयास आले. पण, एकाने मुंबईच्या अंडरवर्ल्डला सर्वात आधी प्रकाश झोतात आणले; शिवाय अंडरवर्ल्ड आणि बॉलीवूड यांच्या …\n चोरच जेव्हा न्यायाधीश बनतो\nतो एक अट्टल चोर होता. देशभरात त्याच्या नावावर चोरीचे शेकडो गुन्हे दाखल झालेले होते. आठ राज्यांतील पोलिस या चोराच्या मागावर …\nगुन्हेगारांची मानसिकता; भयावह पातळीचा राग\nगुन्हा जेव्हा घडतो तेव्हा प्रचंड राग हा गुन्हेगाराच्या मनात आलेला असतो. रागाचा हा भर अत्युच्च पातळीवर पोहोचलेला असतो\nराजकीय वादाची ठिणगी; भूखंड वादाचा वण��ा\nकल्याण पूर्वचे भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटाचे कल्याण शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर उल्हासनगरच्या हिललाईन पोलिस ठाण्यातच गोळीबार …\nगेल्या वर्षी 21 डिसेंबर रोजी रोमानियाच्या लिजंड एअरलाईन्सचे दुबईतून उड्डाण केलेले एक विमान फ्रान्सच्या व्हॅट्री विमानतळावर जवळपास तीन दिवस रोखून …\nMahashivratri 2024: महाराष्ट्रात आहेत ही ५ ज्योतिर्लिंग, यांच्याबद्दल तुम्हाला माहीत आहे का\nTravel Tips: भगवान शिवाच्या १२ ज्योतिर्लिंगांपैकी काही प्रसिद्ध ज्योतिर्लिंग महाराष्ट्रात आहेत. महाशिवरानिमित्त महाराष्ट्रातील ५ प्रसिद्ध ज्योतिर्लिंगांविषयी जाणून घेऊया.\nRelationship : चांगल्या जोडीदारामध्ये हवे हे 5 गुण\nजीवनाच्या प्रवासात प्रत्येक वळणावर आपल्या सोबत एक व्यक्ति असणे गरजेचे असते. जो तुम्हाला नेहमी साथ देईल. जीवनात तुम्ही जेव्हा कठीण …\nWomen Day 2024: कधी आणि का साजरा केला जातो आंतरराष्ट्रीय महिला दिवस जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व\nInternational Women Day 2024: आंतरराष्ट्रीय महिला दिन कधी आहे, आपण तो का साजरा करतो, त्याचा इतिहास आणि महत्त्व याबाबत येथे …\nजळगाव जिल्हा परिषदेतील मोठा गौडबंगाल…हजारो बेरोजगारांना डावलून मर्जीतील कंत्राटदारांना कामे वाटप : भारत लाईव्ह न्यूज मीडिया \nजळगाव : धनवीरसिंग ठाकूर , जळगाव जिल्हा परिषदेचा गेला कित्येक महिन्यापासून सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांचे काम वाटप समितीची बैठक गाजवत असून …\n#LatestNews #MarathiNews #Politics : भाजपची उमरगा तालुका कार्यकारिणी अखेर जाहीर \nउमरगा प्रतिनिधी उमरगा तालुका भारतीय जनता पार्टीची नूतन कार्यकारिणी व विविध आघाड्यांच्या अध्यक्षांची निवड शनिवारी (दि. २३) तालुकाध्यक्ष शहाजी पाटील …\n नागपुरमधून २८ डिसेंबरला लोकसभेचं रणशिंग फुंकणार\nनागपूर; पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या स्थापना दिनाचे औचित्य साधत येत्या २८ डिसेंबर रोजी नागपुरमध्ये काँग्रेस पक्षाची महारॅली आयोजित …\nमोदी है तो मुमकिन है, देशात २०३० पर्यंत २०० एअरपोर्ट, २०४७ पर्यंत ४५०० ‘वंदे भारत’ असतील”: ज्योतिरादित्य सिंधिया : भारत …\nमुंबई : विशेष वृत्त, भारतीय केबिनेट मधील तरुण नेतृत्व ज्योतिरादित्य सिंधिया ह्यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखती मध्ये भारतीय नेतृत्वाची धुरा …\nकाँग्रेसच्या मद्यसम्राट कडून २०० कोटी रोख सापडली …अजू���ही पैसे मोजणी सुरु : धीरज साहू : भारत लाईव्ह न्यूज मीडिया \nमुंबई : धनवीरसिंग ठाकूर , एकी कडे नुकत्याच निवडणुका पार पडल्या आणि आजच तेलंगाणा राज्यात काँग्रेस ने सत्ता स्थापन केली …\nछत्तीसगडच्या मतमोजणीत कॉंग्रेस-भाजपमध्ये ‘टी-20’ सारखा ‘थरार’\nपुढारी ऑनलाईन डेस्क : छत्तीसगड विधानसभा निवडणूक मतमोजणीस आज सकाळी प्रारंभ झाला आहे. मतमोजणीच्या पहिल्या अडीच तासात क्रिकेट ‘टी-20’ मधील …\nछवी राजावत ह्यांच्या शब्दांतून : राजस्थानातील गावाची महिला सरपंच : अनुभव प्रवास : भारत लाईव्ह न्यूज मीडिया \nमुंबई : नवीन भारतीय युगातील महिला मुली जेथे चंद्रावर पाऊले उमटवीत आहेत तेथेच महिला म्हणून जेव्हा आपण एखाद्या समुदाय , …\nबातम्या विभाग: Select Categoryकरियर शिक्षण विशेषखेळ समाचारगुन्हेगारीजीवनशैलीठळक बातम्यापब्लिक से बोल आज विशेषपर्यटनमनोरंजनमहत्वाची बातमीमहत्वाची बातमीमोठी बातमीराजकारणविदेश बातम्याविशेष बातमीसंपादकीय\nभारत लाईव्ह न्यूज मीडिया :\nआमच्या अधिकृत मराठी भाषिक बातमी संकेतस्थळावर आपले स्वागत आहे. आम्ही भारत लाईव्ह न्यूज मीडिया आणतो जळगाव,नाशिक,पुणे,मुंबई येथील सर्व ठळक महत्वाच्या दैनंदिन घडामोडी तसेच महाराष्ट्र राज्यातील सर्व महत्वाच्या घडामोडी लागलीच आपल्या पर्यंत आपल्या मराठी भाषेतून. भारत लाईव्ह न्यूज मीडिया स्वतंत्र संचालित निष्पक्ष बातमी समूह असून आम्ही आमच्या शोध पत्रकारिता आधारित सामाजिक मुद्दे , शासकीय बाबी तसेच महत्वाच्या लेखन सामग्री आपल्या पर्यंत आमच्या अधिकृत संकेतस्थळ द्वारे पोहोचवितो.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00889.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://krushisahayak.krushivasant.com/2023/05/06/pravas-bhade-savlat-update/", "date_download": "2024-03-05T01:07:06Z", "digest": "sha1:27AV5CDZBWK7YL6LMUDW53PHRNWNCMNU", "length": 10537, "nlines": 101, "source_domain": "krushisahayak.krushivasant.com", "title": "Pravas Bhade Savlat Update 2023:जेष्ठ नागरिक विद्यार्थी व अपंगाना सवलत जाहीर - Krushisahayak", "raw_content": "\nInstant loan app without cibil पीएनबी बँंकेचे झटपट कर्ज; ग्राहकांना अवघ्या 4 क्लिकमध्ये\nPashupalan loan महिलांसाठी खुशखबर; महिलांना मिळणार 10 शेळ्या 1 बोकड\nToday onion rate in pune 2024 कांदा उत्पादकांसाठी दिलासादायक, आगामी काळात कांद्याचे भाव वाढणार, रांगडा आणि उन्हाळीला होणार फायदा\nmobile tower crane आपल्या जागेत मोबाईलचा टॉवर लावून दर महिना 75000 ते 100000 रुपये मिळवा\nInstant loan app without cibil पीएनबी बँंकेचे झटपट कर्ज; ग्राहकांना अवघ्या 4 क्लिकमध्��े\nPashupalan loan महिलांसाठी खुशखबर; महिलांना मिळणार 10 शेळ्या 1 बोकड\nPravas Bhade Savlat Update 2023:जेष्ठ नागरिक विद्यार्थी व अपंगाना सवलत जाहीर\nPravas Bhade Savlat Update 2023:जेष्ठ नागरिक विद्यार्थी व अपंगाना सवलत जाहीर\nPravas Bhade Savlat Update 1 मे 2023 म्हणजे महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने ज्येष्ठ नागरिकांसाठी मोठी घोषणा राज्य सरकार मार्फत करण्यात आले. ती घोषणा काय आहे आणि जेष्ठ नागरिकांसोबतच इतर कोणकोणत्या नागरिकांना या निर्णयाचा किंवा घोषणेचा लाभ मिळणार हे खाली दिलेले आहे.\nकश्यासाठी आणि किती आहे सवलत\nसवलतीचा लाभ कोणाला मिळणार\nमुंबई मेट्रो मधून आता ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग तसेच विद्यार्थ्यांना सवलतीच्या दरात प्रवास करता येणार आहे. 1 मे महाराष्ट्र दिनापासून 25% सवलत मिळणार आहे. अशी घोषणा करण्यात आली.\nकश्यासाठी आणि किती आहे सवलत\nमुंबई नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड वापरणाऱ्या श्रेणीतील हजारो प्रवाशांना सवलत मिळणार आहे.\nमुंबई मेट्रो कॉर्पोरेशन लिमिटेड आणि M M R D A यांच्यातर्फे महाराष्ट्र दिनाची ही भेट असणार आहे.\nज्येष्ठ नागरिक विद्यार्थी दिव्यांग प्रवाशांना 45 ट्रीप किंवा 60 ट्रिप साठी मुंबई 1 पासावर ही सवलत मिळेल.\nज्येष्ठ नागरिक दिव्यांग आणि लहान मुलांच्या गरजा सुरक्षितता लक्षात घेऊन मुंबई मेट्रो नेटवर्क तयार करण्यात आले आहे.\nज्यामुळे या सुविधांचा जास्तीत जास्त लाभ मिळणे ही आवश्यक आहे.\nपूर्वी जेष्ठ नागरिकांना एसटी प्रवास मोफत केला होता.\nतर महिलांना सुद्धा एसटी बस मधून 50% प्रवास सवलत दिली जात आहे.\nबसमधील 50% सवलत मिळवण्यासाठी काही अटींची पूर्तता होणे आवश्यक आहे.\nसवलतीचा लाभ कोणाला मिळणार\nराज्य सरकारच्या Pravas Bhade Savlat Update निर्णयाचा लाभ 65 वर्षांवरील जेष्ठ नागरिक व इयत्ता बारावी पर्यंत शिकणारे विद्यार्थी आणि कायमस्वरूपी दिव्यांग किंवा अपंग नागरिकांना मिळणार आहे.\nसवलतीचा लाभ मिळवण्यासाठी लाभार्थ्यांना काही आवश्यक कागदपत्रे देखील सादर करावे लागणार आहे.\nजसे प्रवासी नागरे दिव्यांग किंवा अपंग असेल तर सरकारी किंवा वैद्यकीय संघटनेचे प्रमाणपत्र ज्येष्ठ नागरिक असेल तर वयाचा पुरावा म्हणजे आधार कार्ड वोटर आयडी इत्यादी.\nविद्यार्थ्यांसाठी पॅन कार्ड जर स्वतःचे पॅन कार्ड नसेल तर पालकांचेही पॅन कार्डचे सादर करू शकतात.\nसोबतच शाळेचे ओळखपत्र यासारखी कागदपत्रे सवलत मिळवण्यासाठी आवश्यक असत��.\nजेष्ठ नागरिकां करिता सरकारचे नवीन नियम\nPravas Bhade Savlat Update सवलती बाबत महत्त्वाच्या सूचना म्हंजे सर्व सवलती मेट्रो लाईन टू ए आणि सेव्हनच्या मेट्रो स्टेशन वरील कोणत्याही तिकीट खिडकीत आवश्यक कागदपत्रे दिल्यावर मिळू शकतील नवीन आणि पूर्वी खरेदी केलेल्या मुंबई वन कार्ड वर देखील सवलत असेल ज्याला तीस दिवसांची वैद्यता राहील.\nमुंबई वन कार्ड रिटेल स्टोर पेट्रोल पंप आणि बेस्ट बसच्या प्रवासादरम्यान देखील वापरले जाऊ शकते रिचार्ज ही करता येईल.\nमहाराष्ट्र दिनापासून जेष्ठ नागरिक दिव्यांग आणि विद्यार्थ्यांना मेट्रो प्रवासात 25% सवलत राज्य सरकार मार्फत जाहीर करण्यात आली आहे.\nGramin Godam Yojana 2023 :ग्रामीण गोदामासाठी 60.50 लाखाचे अनुदान\nRaje Yashwantrao Mahamesh Yojana :अंतिम लाभार्थी याद्या प्रसिध्द महामेष योजना\nNamo Shetkari Samman Nidhi :2023 नमो शेतकरी सन्मान निधी यादी आली\nPrevious: PM Kissan Sanman Nidhi :शेतकऱ्यांसाठी खुशखबर 14 व्या हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा\nInstant loan app without cibil पीएनबी बँंकेचे झटपट कर्ज; ग्राहकांना अवघ्या 4 क्लिकमध्ये\nPashupalan loan महिलांसाठी खुशखबर; महिलांना मिळणार 10 शेळ्या 1 बोकड\nToday onion rate in pune 2024 कांदा उत्पादकांसाठी दिलासादायक, आगामी काळात कांद्याचे भाव वाढणार, रांगडा आणि उन्हाळीला होणार फायदा\nmobile tower crane आपल्या जागेत मोबाईलचा टॉवर लावून दर महिना 75000 ते 100000 रुपये मिळवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00889.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://live.jagmitra.com/%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82%E0%A4%9C%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%AA%E0%A4%B0-%E0%A4%86%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%B0%E0%A5%87-%E0%A4%98%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%98%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%B5/", "date_download": "2024-03-05T01:02:55Z", "digest": "sha1:M2R4TNYQVCVBYB5D5KEWHXVHEISDMTZQ", "length": 13752, "nlines": 87, "source_domain": "live.jagmitra.com", "title": "न्यूजपेपर आला रे… घरोघरी वर्तमानपत्र वितरण सुरु, पेपर हातात आल्याचा नागरिकांना आनंद..!! – Jagmitra", "raw_content": "\nदे दान सुटे गि-याण\nवैद्यकीय अधिक्षक डॉ.अरूण गुट्टे यांची कर्तव्यनिष्ठा\nडॉ.शालिनीताई कराड यांना मातृशोक\nदैनिक जगमिञ आजचा अंक\nडॉ.शालिनीताई कराड यांना मातृशोक\nन्यूजपेपर आला रे… घरोघरी वर्तमानपत्र वितरण सुरु, पेपर हातात आल्याचा नागरिकांना आनंद..\nमुंबई : मुंबईत आजपासून वृत्तपेपर विक्रेत्यांना घरोघरी पेपर देण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परवानगी दिली आहे. त्यानुसार आज मुंबईत घरोघरी जाऊन पेपर देण्यास पेपर टाकणाऱ्या मुलांनी सुरुवात देखील केली आहे. त्यामुळे मागील अडीच महिन्यांपासून हातात घेऊन पेपर वाचता �� येणाऱ्यांसाठी आजचा दिवस आनंद देणारा ठरला आहे. महाराष्ट्रात दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घरोघरी जाऊन पेपर टाकण्यास बंदी घातली होती. त्यामुळे मागील जवळपास 75 दिवस नागरिकांना हातात पेपर घेऊन वाचण्याचा आनंद मिळाला नव्हता.\nपरंतु मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 30 जूनपर्यंत लॉकडाऊन वाढवण्याची घोषणा करत असतानाचं मुंबईसह महाराष्ट्र पूर्वपदावर आणण्यासाठी हळूहळू नियमांमध्ये शिथिलता आणण्यास सुरुवात केली होती. त्यानुसार आतापर्यंत सोशल डिस्टन्सिंग आणि मास्क वापरण्याचा अटीवर इलेक्ट्रॉनिक्स दुकाने, कपड्याची दुकाने, सोन्याचांदीची दुकाने सुरू करण्यास परवानगी देण्यात आली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याआधीच स्टॉलवर पेपर विकण्यास पेपर विक्रेत्यांना परवानगी दिली होती. यासोबतच आजपासून घरोघरी जाऊन पेपर देण्यास देखील परवानगी दिली आहे.\nयाबाबत बोलताना, पेपर देण्यासाठी घरोघरी जाणारा स्वप्नील खांडेकर म्हणाला की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आजपासून पेपर घरोघरी देण्यासाठी परवानगी देणारा निर्णय हा आमच्यासाठी खूप दिलासा देणारा आहे. मागील जवळपास अडीच महिन्यांपासून पेपरची लाईन बंद असल्यामुळे आमच्यावर उपासमारीची वेळ आली होती. मुळात या व्यवसायातून खुप जास्त प्रमाणात फायदा होतं नाही. त्यातच वृत्तपत्रांमुळे कोरोना व्हायरसची लागण होऊ शकते या गैरसमजामुळे नागरिकांनी पेपर घेण्यास नकार दिला. मुंबईतील अनेक सोसायट्यांनी आम्हांला सोसायटीमध्ये येण्यास बंदी घातली. परंतु नंतरच्या काळात पेपरमुळे कोरोना व्हायरची लागण होतं नाही हे सिद्ध झालं.\nपरंतु नागरिकांच्या मनातील भीती गेली नव्हती. आज असं देखील चित्र थोड्याफार प्रमाणात पाहिला मिळालं. काही सोसायट्यांनी आम्हाला सोसायट्यांमध्ये येण्यास नकार दिला. परंतु ज्यांना पेपर हवा आहे. त्यांनी सोसायटीच्या गेटवर पेपर देण्यास परवानगी दिली आहे. आता नागरिकांमध्ये कोरोना बाबत जनजागृती होतं आहे. त्यामुळे लवकरच घराघरांमध्ये पेपर पोहोचवले जातील यात शंका नाही.\nदैनिक जगमित्र चे जिल्हा प्रतिनिधी शेख ताहेर कोरोना योद्धा सन्मानपत्राने सन्मानित..\nऔरंगाबादमध्ये जिवंत कुत्र्याला दोरीला बांधून गाडीने ओढले ; गुन्हा दाखल\nभ���जपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे शुक्रवारी राष्ट्रवादीत प्रवेश करणार – जयंत पाटील\nतहसीलदार डॉ. विपीन पाटील यांची सिघंम स्टाईल कारवाई वाळुचे 6 ट्रॅक्टर पकडले, वाळूमाफीयांत खळबळ\nबहिणीच्या मदतीसाठी धावुन आला राजेभाऊ फड…\nदे दान सुटे गि-याण\nदे दान सुटे गिर्‍याण‐————————नैसर्गिक आणि भौगोलिकदृष्ट्या ग्रहण हे सुर्य आणि चंद्राला लागत असते, जसे सुर्य आणि चंद्र यांना ग्रहण लागते,\nविदर्भाप्रमाणे उर्वरित महाराष्ट्रातील कैकाडी समाजाचा अनुसूचित जातीत समावेश करण्यासाठी विधिमंडळाचा ठराव घेऊन केंद्र सरकारकडे शिफारस करणार ; धनंजय मुंडे\nमुस्लिम आरक्षण वर निर्णय घ्या नसता,कांग्रेस, राष्ट्रवादी नगरसेवक व पदाधिकारी राजीनामा देतील\nक्रांतीवीर लहूजी साळवे स्मारकाच्या भूसंपादनासाठी सामाजिक न्याय विभागाने पुढाकार घ्यावा ; उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे\nबीड जिल्हा कुस्तीगीर परिषदेचे उपाध्यक्ष मुरलीधर मुंडे यांच्या हस्ते शरीर सौष्ठव स्पर्धेत व्दितीय क्रमांक मिळवल्याबद्दल ऋषिकेश फड व किरण गिरामयांचा सत्कार\nसेवानिवृत्त पुरी गावाचे लक्ष्मण मोरे पाटील उर्फ भाऊ पाटील यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार\nज्ञानगंगा सेवाभावी संस्थेच्या वतीने गरजु विद्यार्थ्याना शालेय साहित्याचे वाटप\nमुक्तांगण विज्ञान शोधिका केंद्रातर्फे ‘खेल खेल में’ ; राष्ट्रीय स्तरावरील विज्ञान खेळणी, गेम डिझाईन स्पर्धा\nभाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे शुक्रवारी राष्ट्रवादीत प्रवेश करणार – जयंत पाटील\n कोविंड रुग्णालयाचा घातक कचरा सार्वजनिक ठिकाणी रुग्णालयावर गुन्हा दाखल\nदे दान सुटे गि-याण\nदे दान सुटे गिर्‍याण‐————————नैसर्गिक आणि भौगोलिकदृष्ट्या ग्रहण हे सुर्य आणि चंद्राला लागत असते, जसे सुर्य आणि चंद्र यांना ग्रहण लागते,\nशरीर सौष्ठव स्पर्धेत ऋषीकेश फड दुसरा सिल्व्हर मेडल पटकावून मारली बाजी\nसेवानिवृत्त पुरी गावाचे लक्ष्मण मोरे पाटील उर्फ भाऊ पाटील यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार\nसौ.गेले श्री आले विरोधकांची सारी खटपट व्यर्थ झाले – डाॅ.कुडमूलवार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00889.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://shetkariyoddha.com/post/date/2022/06", "date_download": "2024-03-05T02:14:15Z", "digest": "sha1:WSJJXWVJHFRKRFR3XXIRPWCQ7KBGO6BX", "length": 12580, "nlines": 171, "source_domain": "shetkariyoddha.com", "title": "June 2022 - Shetkari Yoddha", "raw_content": "\nखामगळवाडी येथे संपन्न झाला कृषी संजीवनी कार्यक्रम…\n30/06/2022 संपादक-योगेश नामदेव नालंदे\nप्रतिनिधी – महाराष्ट्र शासन कृषी विभाग अंतर्गत कृषी संजीवनी कार्यक्रम मौजे खामगळवाडी तालुका बारामती येथे दिनांक ३०/०६/२०२२ रोजी संपन्न झाला. कृषी संजीवनी कार्यक्रमांमध्ये सुपर केन नर्सरी, एम आर जी एस…\nकन्हैया हत्यारांना फाशी द्या… चोपडा तेली समाजाची मागणी..\n30/06/2022 संपादक-योगेश नामदेव नालंदे\nचोपडा- येथील श्री संताजी जगनाडे समस्त तेली समाजचोपडा व प्रदेश तेली महासंघ चोपडा च्या वतीने मा. तहसीलदार यांना कन्हैया हत्येप्रकरणी विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. उदयपुर येथे कन्हैया तेली…\nबारामती शासकीय शेती शिवार\nका-हाटी येथे कृषी संजीवनी मोहिमेअंतर्गत शेतकऱ्यांना मार्गदर्शन\n30/06/2022 संपादक-योगेश नामदेव नालंदे\nप्रतिनिधी – बारामती तालुक्यातील का-हाटी येथे कृषी संजीवनी मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विभागीय कृषी सहसंचालक रफिक नाईकवाडी, उपविभागीय कृषी अधिकारी वैभव तांबे, तालुका कृषी अधिकारी सौ सुप्रिया बांदल,…\nपांढरेवाडी व मळद येथे कृषि संजीवनी सप्ताह साजरा\n30/06/2022 संपादक-योगेश नामदेव नालंदे\nप्रतिनिधी – महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या वतीने तालुका कृषी अधिकारी दौंड राहुल माने व मंडळ कृषि अधिकारी पाटस महेंद्र जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी संजीवनी सप्ताह दौंड तालुक्यात साजरा करण्यात येत…\nगुरूपौर्णिमा लेखांक : 1\n30/06/2022 संपादक-योगेश नामदेव नालंदे\nगुरुप्राप्ति आणि गुरुकृपा होण्यासाठी काय करावे तीव्र मुमुक्षुत्व किंवा गुरुप्राप्तीची तीव्र तळमळ या एका गुणामुळे गुरुप्राप्ति लवकर होते आणि गुरुकृपा सातत्याने रहाते. तरुण वयात एखाद्या मुलीचे आपल्यावर प्रेम बसावे…\nक-हावागज व नेपतवळन येथे कृषी संजीवनी सप्ताह मोहीम संपन्न\n30/06/2022 संपादक-योगेश नामदेव नालंदे\nप्रतिनिधी – महाराष्ट्र शासन कृषी विभाग अंतर्गत कृषी संजीवनी सप्ताह मोहीम मौजे क-हावागज व नेपतवळन तालुका -बारामती येथे काल दि.29/6/2022 रोजी कृषी संजीवनी सप्ताह मोहीम अंतर्गत सुपरकेन नर्सरी,एकरी 100 टन…\nसाबळेवाडी येथे कृषी संजीवनी सप्ताह संपन्न\n30/06/2022 संपादक-योगेश नामदेव नालंदे\nप्रतिनिधी – कृषी संजीवनी सप्ताह मौजे साबळेवाडी तालुका बारामती येथे आयोजन करण्यात आला. त्यावेळी मंडळ कृषी अधिकारी यमगर व आत्मा चे गणेश जा���व यांनी महाडिबीटी यांत्रिकीकरण योजना,ठिबक सिंचन योजना,मग्रारोहयो बांधावर…\nकृषि संजीवनी कार्यक्रमाअंतर्गत माळेगाव मधील शेतकऱ्यांना मार्गदर्शन\n29/06/2022 संपादक-योगेश नामदेव नालंदे\nप्रतिनिधी – महाराष्ट्र शासन कृषी विभागअंतर्गत कृषी संजीवनी सप्ताह मोहिम 2022 – 23 अंतर्गत दिनांक. 29 जून 2022 रोजी मौजे. माळेगाव खुर्द,तालुका बारामती येथे पार पडला. या मोहिमेअंतर्गत प्रगतशील शेतकरी…\nमुढाळे येथे कृषी संजिवनी मोहिम व शेतीशाळा संपन्न\n29/06/2022 संपादक-योगेश नामदेव नालंदे\nप्रतिनिधी – मौजे -मुढाळे येथे दि. 27/06/2022 रोजी महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत 25 जुन ते 1जुलै या कालावधीत कृषी संजीवनी मोहिम राबविली जात आहे. या कार्यक्रमाचा एक भाग म्हनुन मुढाळे…\n‘कृषी संजिवनी’ मोहिमेंतर्गत गिरीम येथे शेतकऱ्यांना मार्गदर्शन\n29/06/2022 संपादक-योगेश नामदेव नालंदे\nबारामती दि. २९: दौंड तालुक्यातील गिरीम येथे कृषी विभागाचे संचालक विस्तार व प्रशिक्षण विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ‘कृषी संजीवनी’ मोहिमेचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात विभागीय कृषी सहसंचालक रफिक नायकवाडी,…\nलगिनघाई विशेषांकाचे प्रकाशन संपन्न\nबारामतीत शिवाजी महाराजांना जयंती निमित्त अभिवादन\nसिद्धार्थ नगर बुद्ध विहार येथे बाल संस्कार वर्ग चित्रकला स्पर्धा संपन्न\nक्रांतीगुरू वस्ताद लहुजी साळवे यांची पुण्यतिथी निमित्ताने अभिवादन\nस्वामी समर्थ पादुका पालखीचे मंगळवारी बारामती मध्ये आगमन ..\nलगिनघाई विशेषांकाचे प्रकाशन संपन्न\n19/02/2024 संपादक-योगेश नामदेव नालंदे\nबारामतीत शिवाजी महाराजांना जयंती निमित्त अभिवादन\n19/02/2024 संपादक-योगेश नामदेव नालंदे\nसिद्धार्थ नगर बुद्ध विहार येथे बाल संस्कार वर्ग चित्रकला स्पर्धा संपन्न\n19/02/2024 संपादक-योगेश नामदेव नालंदे\nक्रांतीगुरू वस्ताद लहुजी साळवे यांची पुण्यतिथी निमित्ताने अभिवादन\n19/02/2024 संपादक-योगेश नामदेव नालंदे\nलगिनघाई विशेषांकाचे प्रकाशन संपन्न 19/02/2024\nबारामतीत शिवाजी महाराजांना जयंती निमित्त अभिवादन 19/02/2024\nसिद्धार्थ नगर बुद्ध विहार येथे बाल संस्कार वर्ग चित्रकला स्पर्धा संपन्न 19/02/2024\nक्रांतीगुरू वस्ताद लहुजी साळवे यांची पुण्यतिथी निमित्ताने अभिवादन 19/02/2024\nस्वामी समर्थ पादुका पालखीचे मंगळवारी बारामती मध्ये आगमन .. 19/02/2024\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00889.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.aathavanitli-gani.com/Raag/Darbari_Kanada", "date_download": "2024-03-05T01:41:00Z", "digest": "sha1:A5EHSBJIMJA6TJBFJXMCWAH536YDXWCR", "length": 3107, "nlines": 28, "source_domain": "www.aathavanitli-gani.com", "title": "दरबारी कानडा | Darbari Kanada | आठवणीतली गाणी | Aathavanitli Gani | Marathi songs lyrics online", "raw_content": "\nराग - दरबारी कानडा\nतुज स्वप्‍नी पाहिले रे\nरजनिनाथ हा नभीं उगवला\nदाद द्या अन्‌ शुद्ध व्हा \nअधमा केली रक्षा मम\n∙ मराठी सुगम संगीतातील गीते बर्‍याच वेळा एका विशिष्ट रागात संपूर्णतः बांधलेली नसतात, तर ती केवळ त्या रागावर आधारलेली असू शकतात. तसेच एखाद्या गीतात आपल्याला एकापेक्षा अधिक रागांच्या छटा दिसू शकतात.\n∙ तसेच नाट्यसंगीतात कालपरत्वे पदाच्या चालीत काही बदल घडून येऊ शकतात. नाटकाच्या संहितेत नमूद केलेले राग, बंदिश किंवा तालाचे वेगळेपण, वेगवेगळ्या स्वराविष्कारांमध्ये दिसू शकते.\n∙ गाण्यांच्या रागांविषयीची माहिती संकलित करताना अनेक संदर्भ स्‍त्रोतांचा वापर करण्यात आला आहे. कुठे दुमत असल्यास आपण संपर्क करू शकता. ती माहिती तज्ञांकडून तपासून घेतली जाईल व जर आवश्यक असेल तर बदल केला जाईल.\n∙ तज्ञांचे मत 'आठवणीतली गाणी'साठी अंतीम असेल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00889.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://amazonnews.in/samsung-galaxy-a15-and-a25-launch-know-the-price-and-features/", "date_download": "2024-03-05T01:40:52Z", "digest": "sha1:ZWE65N6DZWOLA3DLGBWRECUFSTWDJFA6", "length": 5922, "nlines": 55, "source_domain": "amazonnews.in", "title": "Samsung Galaxy : A15 आणि A25 लॉंच ; जाणून घ्या किंमत आणि फीचर्स", "raw_content": "\nSamsung Galaxy : A15 आणि A25 लॉंच ; जाणून घ्या किंमत आणि फीचर्स\nSamsung Galaxy : जगभरात दररोज नवनवीन सँर्टफोन लॉन्च होत असतात. टेक्नॉलॉजीच्या दुनियेत प्रसिद्ध असलेल्या सॅमसंग या कंपनीने आज धमाकेदार मोबाईल लॉंच केले आहेत. आजच्या लेखात आपण याच मोबाईल्स बद्दलची माहिती जाणून घेणार आहोत.\n(Samsung Galaxy) सॅमसंगने आज म्हणजेच २६ डिसेंबर रोजी दोन सॅमसंग ए सीरीज स्मार्टफोन्स A15 5G आणि A25 5G भारतात लॉन्च केले आहेत. या डिव्हाइसेस मध्ये तुम्हाला 5000 mAh बॅटरी, 120Hz रिफ्रेश रेट, 50MP कॅमेरा आणि अनेक वैशिष्ट्ये मिळतात.\nGalaxy A25 5G Galaxy A24 चा पुढचा टप्पा म्हणून लॉन्च करण्यात आला आहे आणि A14 चा पुढचा टप्पा म्हणून A15 5G लाँच करण्यात आला आहे. या डिव्हाईसची सुरुवातीची किंमत 20000 रुपयांपेक्षा कमी आहे. चला तर मग या डिव्हाइसेस बद्दल जाणून घेऊया…\nकिंमतीबद्दल बोलायचे झाल्यास, Samsung Galaxy A15 5G च्या 8GB + 128GB वेरिएंटची किंमत 19,499 रुपये आणि 8GB + 256GB व्हेरिएंटची किंमत 22,499 रुपये ठेवण्यात आली आहे. जर आपण Samsung Galaxy A25 5G बद्दल बोललो तर त्याच्या 8GB + 128GB वेरिएंटची किंमत 26,999 रुपये आणि 8GB + 256GB वेरिएंटची किंमत 29,999 रुपये निश्चित करण्यात आली आहे.\nSamsung Galaxy A15 5G चे स्पेसिफिकेशन्स\nवैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाल्यास, Galaxy A15 5G मध्ये 6.5-इंचाचा AMOLED डिस्प्ले आहे, ज्याचे रिझोल्यूशन 2340 x 1080 पिक्सेल (FHD+), 90Hz रीफ्रेश रेट आणि 800nits चा पीक ब्राइटनेस आहे.\nप्रोसेसर बद्दल बोलायचे झाले तर या फोन मध्ये तुम्हाला MediaTek Dimension 6100 Plus चिपसेट देण्यात आला आहे, जो 8GB रॅम आणि 256GB रॅम पर्यंत मिळतो.\nया डिव्हाइसमध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे, ज्यामध्ये 50MP प्राथमिक सेन्सर, 5MP अल्ट्रावाइड युनिट आणि 5MP मॅक्रो स्नॅपर आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी या डिव्हाइसमध्ये 13MP सेल्फी कॅमेरा आहे.\nबॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास, यात 25W चार्जिंग सपोर्टसह 5,000mAh बॅटरी आहे.\nSamsung Galaxy A25 5G चे स्पेसिफिकेशन्स\nGalaxy A25 5G मध्ये 6.5-इंचाचा AMOLED डिस्प्ले ड्यूड्रॉप नॉचसह आहे, जो 2340 x 1080 पिक्सेल (FHD+), 120Hz रिफ्रेश रेट आणि 1000nits पीक ब्राइटनेस मिळवू शकतो.\nप्रोसेसरबद्दल बोलायचे झाले तर, या हँडसेटमध्ये Exynos 1280 प्रोसेसर आहे, ज्यामध्ये 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज आहे.\nकॅमेर्‍याबद्दल बोलायचे झाल्यास, तुम्हाला यात ट्रिपल कॅमेरा सेटअप देखील देण्यात आला आहे, ज्यामध्ये OIS-सहाय्यित 50MP प्राथमिक सेन्सर, 8MP अल्ट्रावाइड युनिट आणि 2MP मॅक्रो स्नॅपर समाविष्ट आहे. याशिवाय, यात 13MP फ्रंट-फेसिंग शूटर देखील आहे.\nया फोनमध्ये 25W चार्जिंग सपोर्टसह 5,000mAh बॅटरी देखील आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00890.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.eaststar-machinery.com/pet-plastic-sheet-extrusion-machine.html", "date_download": "2024-03-05T00:30:46Z", "digest": "sha1:G6H4YDUTTADWCOP2LZB7EGDJD65USDHC", "length": 8660, "nlines": 135, "source_domain": "mr.eaststar-machinery.com", "title": "चायना पीईटी प्लॅस्टिक शीट एक्सट्रुजन मशीन पुरवठादार, उत्पादक - फॅक्टरी थेट किंमत - ईस्टस्टार", "raw_content": "\nमऊ दरवाजा पडदा मशीन\nपीई प्लास्टिक शीट मशीन\nकार चटई उत्पादन लाइन\nपीएलए डिग्रेडेबल प्लास्टिक शीट मशीन\nमुख्यपृष्ठ > उत्पादने > ABS शीट मशीन > पीईटी प्लास्टिक शीट एक्सट्रूजन मशीन\nमऊ दरवाजा पडदा मशीन\nपीई प्लास्टिक शीट मशीन\nकार चटई उत्पादन लाइन\nपीएलए डिग्रेडेबल प्लास्टिक शीट मशीन\nपीईटी प्लास्टिक शीट एक्सट्रूजन मशीन\nEVA शीट बोर्ड मशीन\nABS शीट एक्सट्रुजन लाइन\nABS शीट बोर्ड मशीन\nपीईटी प्लास्टिक शीट एक्सट्रूजन मशीन\nईस्टस्टार एक अनुभवी कारखाना आहे आणि पीईटी प्लास्टिक शीट एक्सट्रूझन मशीनचा निर्माता आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि अत्याधुनिक उपकरणांसह, त्यांची मशीन त्यांच्या विश्वासार्हता, कार्यक्षमता आणि उच्च-गुणवत्तेच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहेत. तुम्ही पॅकेजिंग, ऑटोमोटिव्ह किंवा बांधकाम उद्योगात असाल तरीही, Eaststar कडे तुमच्यासाठी योग्य PET प्लास्टिक शीट एक्सट्रूझन मशीन आहे. तुमचा व्यवसाय पुढील स्तरावर नेण्यासाठी त्यांच्या कौशल्यावर आणि तांत्रिक अचूकतेवर विश्वास ठेवा.\nपीईटी प्लास्टिक शीट एक्सट्रूझन मशीन हे पीईटी प्लास्टिक शीट तयार करण्यासाठी वापरले जाणारे एक प्रकारचे उपकरण आहे. पीईटी म्हणजे पॉलीथिलीन टेरेफ्थालेट, जे प्लास्टिक कंटेनर, पॅकेजिंग आणि इतर उत्पादनांच्या निर्मितीमध्ये वापरल्या जाणार्‍या पॉलिस्टरचा एक प्रकार आहे. पीईटी प्लॅस्टिक शीट एक्सट्रूझन मशीन पीईटी सामग्री वितळवून शीटच्या स्वरूपात कार्य करते. विशिष्टतेनुसार मशीन विविध जाडी, रुंदी आणि लांबीची पत्रके तयार करू शकते. या मशीनद्वारे उत्पादित केलेल्या शीट्स अन्न पॅकेजिंग, थर्मोफॉर्मिंग आणि प्रिंटिंगसह विस्तृत अनुप्रयोगांसाठी योग्य आहेत. पीईटी प्लॅस्टिक शीट एक्सट्रूझन मशीन उच्च कार्यक्षमता, टिकाऊपणा आणि किफायतशीरपणामुळे प्लास्टिक उद्योगात मोठ्या प्रमाणावर वापरली जाते.\nपीईटी प्लास्टिक शीट एक्सट्रूजन मशीन\nहॉट टॅग्ज: पीईटी प्लास्टिक शीट एक्सट्रूजन मशीन, चीन, उत्पादक, पुरवठादार, कारखाना, घाऊक, सानुकूलित, गुणवत्ता\nमऊ दरवाजा पडदा मशीन\nपीई प्लास्टिक शीट मशीन\nकार चटई उत्पादन लाइन\nपीएलए डिग्रेडेबल प्लास्टिक शीट मशीन\nकृपया खालील फॉर्ममध्ये तुमची चौकशी करण्यास मोकळ्या मनाने द्या. आम्ही तुम्हाला २४ तासांत उत्तर देऊ.\nABS PC ट्रॉली बॅग बनवण्याचे मशीन\nABS प्लॅस्टिक शीट्स बनवण्याचे यंत्र\nABS शीट बोर्ड मशीन\nABS शीट एक्सट्रुजन लाइन\nABS शीट उत्पादन लाइन\nEVA शीट बोर्ड मशीन\nमऊ दरवाजा पडदा मशीन\nपीई प्लास्टिक शीट मशीन\nकार चटई उत्पादन लाइन\nपीएलए डिग्रेडेबल प्लास्टिक शीट मशीन\nAdd: शेडोंग रोडचे वेस्ट एंड, बेगुआन इंडस्ट्रियल पार्क, जिओझोउ सिटी, किंगदाओ सिटी, शेंडोंग प्रांत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00890.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://news66daily.com/archives/1542", "date_download": "2024-03-05T00:41:53Z", "digest": "sha1:ZHRYVREE4FMUCYZ6TJV55JFQU62B2UIH", "length": 6615, "nlines": 91, "source_domain": "news66daily.com", "title": "या माणसाने हुबेहूब रेल्वे चा आवाज तोंडाने काढला पाहून अंगावर काटा येईल - News 66 Daily", "raw_content": "\nया माणसाने हुबेहूब रेल्वे चा आवाज तोंडाने काढला पाहून अंगावर काटा येईल\nSeptember 24, 2021 adminLeave a Comment on या माणसाने हुबेहूब रेल्वे चा आवाज तोंडाने काढला पाहून अंगावर काटा येईल\nतुम्ही आजवर अनेक नाटके पाहिली असतील किंवा मिमिक्री पाहिल्या असतील. जिथे तुम्हाला आपल्या आयुष्यातील अनेक गोष्टींचा हुबेहूब असा आवाज काढणारे मिळाले असतील. खरंच ही कला खूप सुंदर आहे. एकच व्यक्ती वेगळे वेगळे आवाज काढू शकतो. ही कला खूप ठिकाणी उपयोगाला सुद्धा येते आणि अनेकजणांची यामुळे कमाई सुद्धा होते.\nआज तुमच्यासाठी असाच एक मिमिक्री वाला व्हिडिओ घेऊन आलो आहे. त्याचे वेगळे वेगळे आवाज ऐकून तुम्ही दंग राहाल. व्हिडिओतील व्यक्तीचे नाव सुधीर वानखेडे आहे. सुधीर हे महाराष्ट्रातील अमरावती येथील आहेत. सुधीर हे महाराष्ट्रातील आहेत म्हणल्यावर पुढे अजून वाचण्याची तुमची इच्छा झाली असेलच. या व्हिडिओमध्ये सुधीर यांना तुम्ही रेल्वेचे अनेक आवाज काढताना पाहू शकता.\nरेल्वे जेव्हा प्लॅटफॉर्म वरून निघते, ब्रिजवरून जाताना तसेच एक रेल्वे जेव्हा दुसऱ्या रेल्वेजवळून जाते असे अनेक आवाज त्याने काढून दाखवले आहेत. त्याचे चेहऱ्यावरचे हावभाव सुद्धा खूप चांगले आहेत. तुम्ही हा व्हिडिओ नक्की पहा आणि त्याच्याबद्दल तुमची काय मते आहेत हे आम्हालाही नक्की कळवा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की लाईक करा.\nमुलीला रिक्षात बसवण्यासाठी या परदेशी रिक्षावाल्याने पहा काय केले\nया मुलीचा छबीदार छबी डान्स पाहून वेडे व्हाल\nपायल सावंत चा धडाकेबाज डान्स आणि ढोलकीचा तोडा\nदेवळात महिलांचा मराठमोळा नाच पाहून गर्व वाटेल\nजाते लाडाची लेक आज सासरी आई बाबा रडती खळाखळा\nहे मिश्रण चेहरा एका दिवसात इतका गोरा होईल की सर्वजण पाहताच राहतील,पार्टीला किव्हा कुटेही फिरायला जाण्यापूर्वी एक वेळेस चेहऱ्याला लावा …\nगुलाबाचे झाड दोनच दिवसात हिरवेगार होऊन फुलांनी भरून जाईल,फक्त एक रुपयांची ही एक वस्तू गुलाबाच्या झाडाला टाका …\nभाताची चव चौपट वाढेल, मोकळा भात बनवण्याची सोप्पी पद्धत,तांदूळ शिजवताना त्यात टाका ही एक वस्तू\nबदलून टाकेल तुमचं नशिब.. दूर करणार सर्व समस्या..एक तांब्याभर पाणी.. दूर करणा�� सर्व समस्या..एक तांब्याभर पाणी.. \nहवं ते सर्व मिळेल‌..15 दिवसात अनुभव घ्याल.पाणी पिताना बोला ‘हे’ 2 शब्द.. \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00890.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://shetkariyoddha.com/post/date/2022/07", "date_download": "2024-03-05T01:37:47Z", "digest": "sha1:EGXMHU6EO4XMXUFXZZUDEYBYKNEJVAVE", "length": 13569, "nlines": 171, "source_domain": "shetkariyoddha.com", "title": "July 2022 - Shetkari Yoddha", "raw_content": "\nलोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त रक्तदान शिबीर संपन्न\n31/07/2022 संपादक-योगेश नामदेव नालंदे\nबारामती दि.३१: लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती महोत्सवा निमित्त आज बारामती शहरातील आमराई येथे रक्तदान शिबीर उत्साहात संपन्न झाले.सुहास नगर येथील युवकांनी मिळून या रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.आज सकाळी…\nअण्णा भाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार द्या – भगवान वैराट, संस्थापक-अध्यक्ष, झोपडपट्टी सुरक्षा दल.\n31/07/2022 संपादक-योगेश नामदेव नालंदे\nपुणेः- केवळ दीड दिवसाची शाळा शिकून अण्णा भाऊ साठे यांनी उच्च दर्जाची साहित्य निर्मिती केली. आज केवळ भारतातच नव्हे, तर पाश्चात्य देशांमध्ये देखील अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य आणि व्यक्तिमत्वावर…\nभारतीय युवा पँथर संघटनेच्या वतीने बारामतीमध्ये वृक्षारोपण संपन्न\n31/07/2022 संपादक-योगेश नामदेव नालंदे\nबारामती: भारतीय युवा पँथर संघटना महाराष्ट्र राज्य आणि बारामती नगर परिषद माझी वसुंधरा आभियान यांचे संयुक्त विद्यमाने कृषी देवता नगर बारामती येथे वृक्षारोपण कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाला मा.महेश रोकडे मुख्याधिकारी…\nबारामती नगर पालिका काँग्रेस स्वबळावरती लढवणार – रोहित बनकर\n30/07/2022 संपादक-योगेश नामदेव नालंदे\nप्रतिनिधी – महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष श्री नानाभाऊ पटेल यांची मुंबई येथे भेट घेऊन त्यांचा फुले पगडी देऊन सत्कार केला व बारामती नगरपालिका स्वबळावर लढवावी हे विनंती केली. नाना पटोले…\nबारामती शहरात नायलॉन मांजा विक्री करणाऱ्यावर कारवाई\n30/07/2022 संपादक-योगेश नामदेव नालंदे\nप्रतिनिधी – आगामी सणासुदीच्या दिवसांमध्ये आकाशामध्ये पतंग उडवले जातात या पतंगाची दोर कोणी काटू नये म्हणून निष्काळजी पतंगबाज नायलॉन मांजाचा वापर करत आहेत हे नायलॉन मांजाचे दोर तसेच वातावरणामध्ये पतंग…\nलोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त बारामती शहर पोलीस ठाण्यात शांतता कमिटीची बैठक\n30/07/2022 संपादक-योगेश नामदेव नालंदे\nप��रतिनिधी – एक ऑगस्ट रोजी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती दोन वर्षाच्या कोरोना कालावधीनंतर साजरी होत आहे त्यामुळे लोकां मध्ये उत्साह असल्याने एक तारखेला होणाऱ्या मिरवणूक व प्रतिमापूजन कार्यक्रमाच्या अनुषंगाने बारामती…\nइंदापूर दौंड बारामती शासकीय शेती शिवार\nकृषी विभागाच्यावतीने पीक स्पर्धेचे आयोजन\n30/07/2022 संपादक-योगेश नामदेव नालंदे\nपुणे, दि.29: कृषी विभागाच्यावतीने शेतकऱ्यांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अधिकाधिक उत्पादन घेण्यासाठी स्पर्धात्मक वातावरणाची निर्मिती करणे व त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्यात खरीप हंगामासाठी पीक स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. पीक…\nइंदापूर दौंड बारामती राजकीय\nजिल्हा परिषद निवडणूक विभाग व निर्वाचक गणांबाबत हरकती व सूचनेबाबत आवाहन\n30/07/2022 संपादक-योगेश नामदेव नालंदे\nपुणे दि.२९: जिल्हा परिषद निवडणूक विभागाचे व त्याअंतर्गत पुणे जिल्ह्यातील १३ पंचायत समित्यांमधील निर्वाचक गणनिहाय आरक्षण सोडत परिशिष्ट २४ मध्ये जिल्हाधिकारी कार्यालय पुणे ग्रामपंचायत शाखेसह सर्व तहसिल कार्यालय, सर्व पंचायत…\nबाबासाहेबांचं गाणं लावलं म्हणून दलित कुटुंबांला मारहाण : होलार समाज आक्रमक ; अटकेची मागणी …\n30/07/2022 संपादक-योगेश नामदेव नालंदे\nबारामती (दि:२९) हळदी समारंभामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची गाणी लावली म्हणून यवतमाळ जिल्ह्यातील तालुका पुसद तेथील सरपंचने व त्यांच्या सहकाऱ्यांनी दलित कुटुंबातील (होलार समाजातील) लोकांना जातिवाचक शिवीगाळ करून कुटुंबांना काठीने बेदम…\nदोन गावठी पिस्टल, एक रिवाल्वर व जिवंत काडतुस विक्रीसाठी आलेला गजाआड\n30/07/2022 संपादक-योगेश नामदेव नालंदे\nबारामती तालुका पोलिसांची दमदार कामगिरी माळेगाव (प्रतिनिधी, गणेश तावरे ) बारामती तालुका पोलीस स्टेशन हद्दीत एमआयडीसी परिसरामध्ये मोठमोठ्या औद्योगिक कंपन्या आहेत. तेथे होणाऱ्या चोऱ्यांना नुकताच बारामती तालुका पोलिसांनी आळा घातला…\nलगिनघाई विशेषांकाचे प्रकाशन संपन्न\nबारामतीत शिवाजी महाराजांना जयंती निमित्त अभिवादन\nसिद्धार्थ नगर बुद्ध विहार येथे बाल संस्कार वर्ग चित्रकला स्पर्धा संपन्न\nक्रांतीगुरू वस्ताद लहुजी साळवे यांची पुण्यतिथी निमित्ताने अभिवादन\nस्वामी समर्थ पादुका पालखीचे मंगळवारी बारामती मध्ये आगमन ..\n��गिनघाई विशेषांकाचे प्रकाशन संपन्न\n19/02/2024 संपादक-योगेश नामदेव नालंदे\nबारामतीत शिवाजी महाराजांना जयंती निमित्त अभिवादन\n19/02/2024 संपादक-योगेश नामदेव नालंदे\nसिद्धार्थ नगर बुद्ध विहार येथे बाल संस्कार वर्ग चित्रकला स्पर्धा संपन्न\n19/02/2024 संपादक-योगेश नामदेव नालंदे\nक्रांतीगुरू वस्ताद लहुजी साळवे यांची पुण्यतिथी निमित्ताने अभिवादन\n19/02/2024 संपादक-योगेश नामदेव नालंदे\nलगिनघाई विशेषांकाचे प्रकाशन संपन्न 19/02/2024\nबारामतीत शिवाजी महाराजांना जयंती निमित्त अभिवादन 19/02/2024\nसिद्धार्थ नगर बुद्ध विहार येथे बाल संस्कार वर्ग चित्रकला स्पर्धा संपन्न 19/02/2024\nक्रांतीगुरू वस्ताद लहुजी साळवे यांची पुण्यतिथी निमित्ताने अभिवादन 19/02/2024\nस्वामी समर्थ पादुका पालखीचे मंगळवारी बारामती मध्ये आगमन .. 19/02/2024\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00890.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%AF%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0", "date_download": "2024-03-05T01:06:34Z", "digest": "sha1:EU6RJSA7M64COA4AOBFRQYOQBMYMWL4O", "length": 4512, "nlines": 172, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "यंत्र - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयंत्र (धार्मिक) याच्याशी गल्लत करू नका.\nयंत्र हे उर्जेचा वापर करून इष्ट काम करून घेण्याचे उपकरण होय. या उपकरणास एक किंवा अधिक भाग असतात. विविध धर्मात कर्मकांडाचा भाग म्हणून काही विशिष्ट द्विमितीय आकृती किंवा कोरीव शिल्प यांना पण यंत्र असे संबोधले जाते.\nयंत्र (संस्कृत) (याचा शब्दशः अर्थ “मशीन, यंत्र” आहे)[१]\n^ इन्सॉल, आफ्रिकन आणि इस्लामिक पुरातत्व टिमोथीचे प्राध्यापक; इन्सॉल, टिमोथी (2002-09-11). पुरातत्व आणि जागतिक धर्म (इंग्रजी भाषेत). Routledge. ISBN 9781134597987.\nहे सुद्धा पहा संपादन\nहा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. विस्तार कसा करावा\nशेवटचा बदल १९ मार्च २०२२ तारखेला २३:१९ वाजता झाला\nया पानातील शेवटचा बदल १९ मार्च २०२२ रोजी २३:१९ वाजता केला गेला.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 4.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00891.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.economictimes.com/jayant-infratech-ltd/stocks/companyid-2046188.cms", "date_download": "2024-03-05T01:13:05Z", "digest": "sha1:BCIQLYI7IURRXSKSIHGISRUEBJ35N36B", "length": 5556, "nlines": 67, "source_domain": "marathi.economictimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. क���पया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nप्रत्येक शेअर वरील उत्पन्न-\n52 आठवड्यातील नीच 56.20\n52 आठवड्यातील उंच 344.00\nJayant Infratech Ltd., 2003 मध्ये निगमित केलेली স্মল ক্যাপ कंपनी आहे (Rs 281.49 कोटी मार्केट कॅप असलेली), आणि सामान्य क्षेत्रात काम करते |\nला संपलेल्या तिमाहीत कंपनीने Rs कोटी ची स्टँडअलोन विक्री नोंदविली आहे, मागच्या तिमाहितल्या Rs. कोटी विक्री पेक्षा स्थिर .00 % आणि मागच्या वर्षीच्या याच तिमाहितल्या Rs. कोटी विक्री पेक्षा स्थिर .00 %. नवीनतम तिमाहीत कंपनीने Rs. चा करानंतर एकूण नफा नोंदविला आहे.\n30-09-2023 तारखेला कंपनीचे एकूण 1 शेयर शिल्लक आहेत.\nबजेट क्रिप्टोकरन्सी वेल्थ MSME बातम्या बाजार\nअदानी पॉवर शेअरची किंमत BF गुंतवणूक शेअर किंमत अदानी विल्मर शेअरची किंमत मेंथा तेलाची किंमत एस्कॉर्ट्स लीडिंग सेक्टर्स फंड डायरेक्ट-ग्रोथ SBI बॅलन्स अॅडव्हांटेज फंड नियमित एसबीआय स्मॉल कॅप फंड एसबीआय इक्विटी हायब्रिड फंड टाटा डिजिटल इंडिया फंड डायरेक्ट अॅक्सिस ब्लूचिप फंड\nमेंथा तेलाची किंमत एस्कॉर्ट्स लीडिंग सेक्टर्स फंड डायरेक्ट-ग्रोथ SBI बॅलन्स अॅडव्हांटेज फंड नियमित एसबीआय स्मॉल कॅप फंड एसबीआय इक्विटी हायब्रिड फंड टाटा डिजिटल इंडिया फंड डायरेक्ट अॅक्सिस ब्लूचिप फंड क्वांट टॅक्स प्लॅन डायरेक्ट\nएस्कॉर्ट्स लीडिंग सेक्टर्स फंड डायरेक्ट-ग्रोथ SBI बॅलन्स अॅडव्हांटेज फंड नियमित एसबीआय स्मॉल कॅप फंड एसबीआय इक्विटी हायब्रिड फंड टाटा डिजिटल इंडिया फंड डायरेक्ट अॅक्सिस ब्लूचिप फंड क्वांट टॅक्स प्लॅन डायरेक्ट\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00892.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "https://nponlinenews.com/mahendra-singh-dhoni/", "date_download": "2024-03-05T01:06:39Z", "digest": "sha1:M5J7ASJIXFFWMT2VFIPMVLVN6YN35QJ4", "length": 8195, "nlines": 49, "source_domain": "nponlinenews.com", "title": "महेंद्रसिंग धोनी आता नाही खेळणार IPL २०२४, जडेजा नाही तर हा खेळाडू CSKचा असणार नवा कर्णधार Mahendra Singh Dhoni", "raw_content": "\nमहेंद्रसिंग धोनी आता नाही खेळणार IPL २०२४, जडेजा नाही तर हा खेळाडू CSKचा असणार नवा कर्णधार Mahendra Singh Dhoni\nMahendra Singh Dhoni इंडियन प्रीमियर लीग (IPL 2024) 22 मार्चपासून सुरू होऊ शकते. यावेळचा आयपीएल मोसम खूपच रोमांचक मानला जात आहे. कारण, यावेळी अनेक मोठे खेळाडू आयपीएलमध्ये खेळताना दिसणार आहेत. ज्यामध्ये मिचेल स्टार्क सारख्या सर्वात मोठ्या नावाचा समावेश आहे.\nपण भारतीय संघाचा माजी यष्टीरक्षक फलंदाज महेंद्रसिंग धोनी आयपीएल खेळताना दिसणार नाही. त्यामुळे आता चेन्नई सुपर किंग्ज (CSK) संघाचे कर्णधारपद रवींद्र जडेजाकडे नाही तर या युवा खेळाडूकडे सोपवले जाऊ शकते.\nधोनी आयपीएल खेळणार नाही\nमहेंद्रसिंग धोनी IPL खेळणार नाही, जडेजा नाही तर हा खेळाडू CSK 2 चा नवा कर्णधार\nतुम्हाला सांगतो की IPL 2024 मध्ये महेंद्रसिंग धोनी चेन्नई सुपर किंग्ज संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. पण आम्ही IPL 2025 बद्दल बोलत आहोत ज्यात महेंद्रसिंग धोनी IPL मध्ये खेळताना दिसण्याची फार कमी आशा आहे. कारण, हा त्याचा शेवटचा हंगाम मानला जात असून यानंतर तो आयपीएलमधून निवृत्तीची घोषणा करणार आहे.\nआपल्या नेतृत्वाखाली धोनीने चेन्नई सुपर किंग्ज संघाला पाच वेळा चॅम्पियन बनवले आहे. तर चेन्नई सुपर किंग्जचा संघ धोनीच्या शेवटच्या मोसमात चॅम्पियन बनून शानदार विदाई करू इच्छितो.\nया खेळाडूला कर्णधारपद मिळू शकते\nचेन्नई सुपर किंग्ज संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने आयपीएल 2022 च्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला होता. यानंतर चेन्नई व्यवस्थापनाने अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाला कर्णधार म्हणून निवडले. पण जडेजाच्या नेतृत्वाखाली संघाची कामगिरी फारच खराब झाली.\nयामुळे मोसमाच्या मध्यावर धोनीने पुन्हा संघाचे कर्णधारपद स्वीकारले. त्याचबरोबर धोनीच्या निवृत्तीनंतर पुन्हा रवींद्र जडेजाकडे कर्णधारपद सोपवणे कठीण जात आहे. त्यामुळे आता चेन्नई सुपर किंग्ज संघाचे कर्णधारपद युवा फलंदाज ऋतुराज गायकवाडकडे सोपवले जाऊ शकते, असे मानले जात आहे.\nIPL 2024 साठी CSK चा संपूर्ण संघ\nएमएस धोनी (कर्णधार), मोईन अली, दीपक चहर, डेव्हॉन कॉनवे, तुषार देशपांडे, शिवम दुबे, रुतुराज गायकवाड, राजवर्धन हंगरकर, रवींद्र जडेजा, अजय मंडल, मुकेश चौधरी, मथिशा पाथीराना, अजिंक्य रहाणे, शेख रशीद, मिचेल सिंह, सिंजेल सिंह , निशांत सिंधू, प्रशांत सोळंकी, महेश थेक्षाना, रचिन रवींद्र, शार्दुल ठाकूर, डॅरिल मिशेल, समीर रिझवी, मुस्तफिजुर रहमान, अवनीश राव अरावली.\nहार्दिक-रोहित टी-20 विश्वचषकात एकत्र खेळण्यास राजी, पण हा खेळाडू असेल कर्णधार | Hardik-Rohit\nआफ्रिका मालिकेदरम्यान टीम इंडियाच्या नवीन मुख्य प्रशिक्षकाची घोषणा, जय शाहने या अज्ञात अनुभवी खेळाडूकडे सोपवली जबाबदारी. Team India\nRCB चाहत्यांसाठी वाईट बातमी, 18 कोटी रुपयांचा हा खेळाडू IPL 2024 पूर्वी बाहेर RCB fans\nCSK चाहत्यांसाठी धक्कादायक बातमी, MS धोनी IPL 2024 मध्ये खेळणार नाही, आता दिसणार या भूमिकेत MS Dhoni\nमुंबई इंडियन्स ने रणजी सेमीफाइनल मध्ये रचला नवीन इतिहास असा स्थान मिळवणारा देशातील पहिला संघ Mumbai Indians\nहे आहेत IPL मधील 5 बदकिस्मत खेळाडू, संघासाठी सर्वाधिक धावा केल्या, तरीही कर्णधारपदाची संधी मिळाली नाही. 5 unlucky players\nउपांत्य फेरीत तामिळनाडूने मुंबईचा पराभव केला, रहाणेच्या संघाने एक डाव आणि 70 धावांनी विजय मिळवत अंतिम फेरी गाठली. semi-finals\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00892.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://shetkariyoddha.com/post/date/2022/09", "date_download": "2024-03-05T00:20:37Z", "digest": "sha1:EZHYIN5O2YNZ3TJZPIKHIDXV5PZNAUNX", "length": 13592, "nlines": 171, "source_domain": "shetkariyoddha.com", "title": "September 2022 - Shetkari Yoddha", "raw_content": "\nसंजय गांधी निराधार योजनेची ३४८ प्रकरणे मंजूर\n30/09/2022 संपादक-योगेश नामदेव नालंदे\nबारामती,दि ३०: संजय गांधी निराधार अनुदान योजना लाभार्थी निवडीसाठी आज प्रशासकीय भवन बारामती येथे तहसिलदार विजय पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ३४८ प्रकरणांना मंजुरी देण्यात आली. बैठकीत एकूण ३७४ अर्जाची…\nबारामती शासकीय शेती शिवार\nखामगळवाडी येथे रब्बी हंगाम प्रशिक्षण अंतर्गत रब्बी वाणाचे वाटप\n30/09/2022 संपादक-योगेश नामदेव नालंदे\nप्रतिनिधी – महाराष्ट्र शासन कृषी विभाग अंतर्गत रब्बी हंगाम प्रशिक्षण मौजे खामगळवाडी तालुका बारामती जिल्हा पुणे येथे दिनांक 29/ 9 /2022 रोजी घेण्यात आला, यावेळी वडगाव मंडळाचे मंडळ कृषी अधिकारी…\nशारदोत्सवानिमित्त श्री छत्रपती शाहू हायस्कूल मधील सर्व कार्यरत महिलांचा सन्मान\n30/09/2022 संपादक-योगेश नामदेव नालंदे\nप्रतिनिधी – रयत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शाहू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज बारामती येथे शारदोत्सवानिमित्त रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य व समन्वय समिती सदस्य माननीय श्री सदाशिव बापूजी सातव…\nपशुखाद्य व वैरण उद्योजकता विकास\n29/09/2022 संपादक-योगेश नामदेव नालंदे\nयोजनेचे स्वरुप वैरण व पशुखाद्य यामध्ये उद्योजकता विकास करून मागणी व पुरवठ्यातील अंतर कमी करण्यासाठी वैरण प्रक्रिया युनिटची स्थापना करण्यास प्रोत्साहन देणे. वैरण व पशुखाद्य तंत्रज्ञानाचा प्रथम दर्शनी प्रत्यक्षिकाद्वारे प्रचार,…\nराज्यमार्ग आणि जिल्हा मार्गावरील खड्ड्यांबाबत तक्रारीसाठी टोल फ्री क्रमांक\n29/09/2022 संपादक-योगेश नामदेव नालंदे\nपुणे दि.२९: सार्वजनिक बांधकाम प्रा���ेशिक विभाग पुणे अंतर्गत पुणे, सातारा, सांगली, कोल्हापुर आणि सोलापुर जिल्ह्यातील विभागाच्या अखत्यारितील राज्यमार्ग आणि प्रमुख जिल्हा मार्गांवर येणाऱ्या रस्त्यांवर असलेल्या खड्ड्यांबाबत तक्रारी नोंदविण्यासाठी टोल फ्री…\nप्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेचा लाभ घ्यावा – उपविभागीय कृषी अधिकारी श्री तळेकर…\n29/09/2022 संपादक-योगेश नामदेव नालंदे\nप्रतिनिधी – शेतीपूरक नवउद्योजक निर्माण व्हावेत यासाठी ग्रामस्थ लवंग आणि मंडळ कृषी अधिकारी अकलूज आयोजित आत्मनिर्भर भारत मोहिमेअंतर्गत कृषी विभागाचे महत्वकांक्षी योजना प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजना कार्यशाळा सुभद्रा हॉल…\nक्राईम डायरी दौंड शासकीय\nअन्न व औषध प्रशासनातर्फे दौंड तालुक्यात गुळ उत्पादकावर कारवाई\n29/09/2022 संपादक-योगेश नामदेव नालंदे\nपुणे दि. २९: अन्न व औषध प्रशासनाने काल (बुधवारी) दौंड तालुक्यातील बोरीपार्धी येथील मे. महाराज गूळ उद्योग उत्पादकाच्या गुऱ्हाळ घरावर छापा टाकून २८ हजार ८०० रुपये किंमतीचा सुमारे ३२४ किलो…\n‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ अभियानांतर्गत सुदृढ बालक स्पर्धेचे आयोजन\n29/09/2022 संपादक-योगेश नामदेव नालंदे\nबारामती दि. २८: महिला रुग्णालय बारामती येथे ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ या अभियानांतर्गत० ते ५ वर्ष वयोगटातील बालकांसाठी “सुदृढ बालक स्पर्धेचे” आयोजन वैद्यकीय अधीक्षक डॉ. सदानंद काळे यांच्या अध्यक्षतेखाली…\nशेतमाल तारण कर्ज योजना\n29/09/2022 संपादक-योगेश नामदेव नालंदे\nशेतमालाच्या काढणी हंगामात उतरत्या बाजारभावामुळे होणारे आर्थिक नुकसान टाळून राज्यातील शेतकऱ्यांना सुलभ कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ राज्यातील बाजार समित्यांचे माध्यमातून शेतमाल तारण कर्ज योजना राबवित…\nबळीराजा तुझ्यासाठी या उपक्रमातुन होणार शेतीविषयक आधुनिक तंत्रज्ञान माहितीचा प्रचार प्रसार…\n27/09/2022 संपादक-योगेश नामदेव नालंदे\nप्रतिनिधी – अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचेभाजीपाला गुणवत्ता केंद्र, कृषि विज्ञान केंद्र, बारामती – यू-ट्यूब चॅनेलवरून शेतकऱ्यांसाठी घेऊन येत आहे शेतीविषयक आधुनिक तंत्रज्ञान माहितीचा खजिनाशेतकऱ्यांसाठी कार्यक्रम बळीराजा तुझ्यासाठी हा उपक्रम. सध्य परिस्थितीमध्ये…\nलगिनघ��ई विशेषांकाचे प्रकाशन संपन्न\nबारामतीत शिवाजी महाराजांना जयंती निमित्त अभिवादन\nसिद्धार्थ नगर बुद्ध विहार येथे बाल संस्कार वर्ग चित्रकला स्पर्धा संपन्न\nक्रांतीगुरू वस्ताद लहुजी साळवे यांची पुण्यतिथी निमित्ताने अभिवादन\nस्वामी समर्थ पादुका पालखीचे मंगळवारी बारामती मध्ये आगमन ..\nलगिनघाई विशेषांकाचे प्रकाशन संपन्न\n19/02/2024 संपादक-योगेश नामदेव नालंदे\nबारामतीत शिवाजी महाराजांना जयंती निमित्त अभिवादन\n19/02/2024 संपादक-योगेश नामदेव नालंदे\nसिद्धार्थ नगर बुद्ध विहार येथे बाल संस्कार वर्ग चित्रकला स्पर्धा संपन्न\n19/02/2024 संपादक-योगेश नामदेव नालंदे\nक्रांतीगुरू वस्ताद लहुजी साळवे यांची पुण्यतिथी निमित्ताने अभिवादन\n19/02/2024 संपादक-योगेश नामदेव नालंदे\nलगिनघाई विशेषांकाचे प्रकाशन संपन्न 19/02/2024\nबारामतीत शिवाजी महाराजांना जयंती निमित्त अभिवादन 19/02/2024\nसिद्धार्थ नगर बुद्ध विहार येथे बाल संस्कार वर्ग चित्रकला स्पर्धा संपन्न 19/02/2024\nक्रांतीगुरू वस्ताद लहुजी साळवे यांची पुण्यतिथी निमित्ताने अभिवादन 19/02/2024\nस्वामी समर्थ पादुका पालखीचे मंगळवारी बारामती मध्ये आगमन .. 19/02/2024\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00892.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathi-suvichar.com/tag/desh-bhakti-marathi-thoughts/page/2/", "date_download": "2024-03-05T01:30:49Z", "digest": "sha1:DUATLYEBA5M25W7VS6HWEUC3AVQFWOQX", "length": 4493, "nlines": 116, "source_domain": "www.marathi-suvichar.com", "title": "desh bhakti marathi thoughts – Page 2 – मराठी सुविचार", "raw_content": "\nदेशभक्ति नवीन सुविचार सुंदर सुविचार\n🌺👉 Tarunancha Sanhar – तरुणांचा संहार 🌺 देशभक्ति मराठी सुविचार 👈🌺 तरुणांचा संहार म्हणजेच राष्टांचा संहार, कारण तरुण हेच राष्ट्राचे\nदेशभक्ति नवीन सुविचार सुंदर सुविचार\nSwatantry Ha Aapla – स्वातंत्र्य हा आपला\n🌺👉 Swatantry Ha Aapla – स्वातंत्र्य हा आपला 🌺 देशभक्ति मराठी सुविचार 👈🌺 स्वातंत्र्य हा आपला जन्मसिध्द हक्क आहे. पण\nदेशभक्ति नवीन सुविचार सुंदर सुविचार\nSwatantry Mhanje – स्वातंत्र्य म्हणजे\n🌺👉 Swatantry Mhanje – स्वातंत्र्य म्हणजे 🌺 देशभक्ति मराठी सुविचार 👈🌺 स्वातंत्र्य म्हणजे संयम स्वैराचार नव्हे. 🌺👉 Desh Bhakti Suvichar\nWhatsapp status देशभक्ति नवीन सुविचार सुंदर सुविचार\n🌺👉 Yekhada Desh – एखादा देश आणि 🌺 देशभक्ति मराठी सुविचार 👈🌺 एखादा देश आणि त्याची नैतिक मुल्ये किती महान\nगौतम बुद्ध चांगले विचार\nधीरूभाई अंबानी मराठी सुविचार\nस्वामी विवेकानंद मराठी सुविचार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00892.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "http://navanirmiti.in/portfolio-item/%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%B3%E0%A5%80-%E0%A5%A7%E0%A5%A9-%E0%A5%A6%E0%A5%A9-%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A8%E0%A5%A6/", "date_download": "2024-03-05T00:47:33Z", "digest": "sha1:GGO5XSHUUAQUNK7UEP2TAS6LC7V5TJN4", "length": 4151, "nlines": 85, "source_domain": "navanirmiti.in", "title": "चारोळी – (१३-०३-२०२०) – नवनिर्मिती", "raw_content": "\nचारोळी – (१९-११-२०२३) #OneIndia\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nआपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत\nपुढील वेळेच्या माझ्या टिप्पणी साठी माझे नाव, ईमेल आणि संकेतस्थळ ह्या ब्राउझरमध्ये जतन करा.\nसहावं महाभूत ऑक्टोबर 17, 2023\nडीपी सप्टेंबर 15, 2023\nमुहूर्त जुलै 22, 2023\nसंदीप दांडेकर commented on आई\nविशाल शिंदे commented on आई\nकाव्यकथा काव्यगाथा प्रेमकाव्य बालकाव्य भक्तिकाव्य भारत रत्न रामायण लघुकथा लघुकथासंग्रह वस्तुवाचक वैचारिक कविता वैज्ञानिक / तात्वज्ञानिक कविता व्यक्तिवाचक कविता सणावली सामाजिक कादंबरी स्थलवाचक कविता\n© २०१८-२१, नवनिर्मिती | संकेतस्थळ श्रेय - वेब वर्चुओसो", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00893.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://deshratn.com/?p=1755", "date_download": "2024-03-05T00:15:18Z", "digest": "sha1:2IDSWICJBIGN3ZY4GWC47LV2ZW3QJQ75", "length": 21323, "nlines": 303, "source_domain": "deshratn.com", "title": "नेवासे येथील व्यापाऱ्याची पैशाची बॅग पळवली;गोळीबार केला परंतु चोरट्याचा प्रयत्न फसला….. – दैनिक देशरत्न", "raw_content": "दैनिक देशरत्न मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.\nविश्वकर्मा वंशिय समाज संघटन महाराष्ट्र राज्य दोन दिवसीय राज्य स्तरीय शिबीर देवगड ता. नेवासा येथे संपन्न.\nकाँग्रेस पक्षाचे राजेंद्र वाघमारे यांची चाय पे चर्चा अभियान\nज्ञानेश्वर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना शिबीराचा त्रिवेणीश्वर देवस्थान येथे शुभारंभ*\nकंधार शहरात मोकाट कुत्र्यांचा धुमाकूळ…\nहरवलेली माता “मानवसेवा” च्या उपचारानंतर पोहचली कुटुंबात\nविकसित भारत रथाचे हंडीनिमगाव येथे स्वागत\nनाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार श्री सत्यजित दादा तांबे यांचा नेवासा फाटा येथे सत्कार\nजि.प.कें.प्रा.शा. चितेगाव शाळेत दीपोत्सव उत्साहात साजरा \nपिंप्रीशहाली येथील १५व्या वित्त आयोगातून झालेल्या कामाची चौकशी होणार का\nकंधार शहरातील मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी नाली करण्याची मागणी…\nHome/अहमदनगर/नेवासे येथील व्यापाऱ्याची पैशाची बॅग पळवली;गोळीबार केला परंतु चोरट्याचा प्रयत्न फसला…..\nनेवासे येथील व्यापाऱ्याची प���शाची बॅग पळवली;गोळीबार केला परंतु चोरट्याचा प्रयत्न फसला…..\nकमलेश नवले पाटीलNovember 12, 2021\nनेवासा येथील खडका फाटा रस्त्यावर मार्केट कमिटी जवळील एका खाद्य तेल कंपनी मधून कंपनीच्या मालकाचा मुलगा सायंकाळी पैशाची बॅग घेऊन कंपनी शेजारीच असलेल्या घराच्या गेट जवळ आला असता समोरच काट्यात दबा धरून बसलेले चोरांनी पैशाची बॅग हिसकवण्याचा प्रयत्न केला. झटापटीत चोरांनी जवळील बंदुकीतून फायर केल्याची घटना घडली असून चोर बॅग घेऊन पळून जाण्यात यशस्वी झाले आहे. सदरील घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.\nमात्र सुदैवाने मुलास कुठलिही इजा झालेली नाही. सदरील घटना कळताच पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार यांनी कर्मचाऱ्यांन सह पाहणी केली व तत्काळ तपासाच्या दिशेने कर्मचाऱ्यांना सूचना करून परिसरात नका बंदी साठी रवाना केले. यावेळी घटना ठिकाणी नागरिकांनी व व्यापारी मोठ्या जमा झाले व परिसरात मोठी खळबळ उडाली.\nबातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा\nकमलेश नवले पाटीलNovember 12, 2021\nदैनिक देशरत्न वृत्तपत्रा साठी संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हात ,तालुक्यात आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे सुरू आहे. प्रतिनिधी म्हणून काम करण्यासाठी इच्छुकांनी खालील Register Now या बटनावर क्लिक करून रजिस्ट्रेशन फॉर्म भरावा.\nपिंप्रीशहाली येथील १५व्या वित्त आयोगातून झालेल्या कामाची चौकशी होणार का\nअतिवृष्टीची नुकसान भरपाई द्या….अन्यथा अर्धनग्न आंदोलन\nमराठा आरक्षण पुन्हा पेटले,सर्व पक्षीय मंञ्यानां भावपूर्ण श्राद्धजली…मराठा क्रांती मोर्चा चे अनोखे आंदोलन\nत्रिमूर्ती शैक्षणिक संस्थेत विद्यार्थ्याची वसतीगृहात गळफास घेऊन आत्महत्या कि हत्या\nहिंदू समाजाच्या मुलांवरील गुन्हे मागे घ्या…मराठा क्रांती मोर्चा चा ईशारा\nदेवनाथ फाउंडेशन कडून दिव्य प्रतिमा न्यूज पोर्टल चे संपादक अशोक आव्हाड यांचा सत्कार समारंभ संपन्न\nअल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्याचा आरोपातून आरोपीची निर्दोष सुटका\nखुनाचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीस जामीन मंजुर\n पर्यावरणाला हानिकारक असलेले जिवंत दीड टन मांगूर मासे पोलिसांनी पकडले\nकांद्याच्या भावात दोनशे रुपयांनी घसरण\nजिल्ह्यातील शेतकर्‍याने सोडल्या टोमॅटोत मेंढ्या\nपिंप्रीशहाली येथील १५व्या वित्त आयोगातून झालेल्या कामाची चौकशी होणार का\nअतिवृष्टीच��� नुकसान भरपाई द्या….अन्यथा अर्धनग्न आंदोलन\nमराठा आरक्षण पुन्हा पेटले,सर्व पक्षीय मंञ्यानां भावपूर्ण श्राद्धजली…मराठा क्रांती मोर्चा चे अनोखे आंदोलन\nत्रिमूर्ती शैक्षणिक संस्थेत विद्यार्थ्याची वसतीगृहात गळफास घेऊन आत्महत्या कि हत्या\nहिंदू समाजाच्या मुलांवरील गुन्हे मागे घ्या…मराठा क्रांती मोर्चा चा ईशारा\nदेवनाथ फाउंडेशन कडून दिव्य प्रतिमा न्यूज पोर्टल चे संपादक अशोक आव्हाड यांचा सत्कार समारंभ संपन्न\nअल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्याचा आरोपातून आरोपीची निर्दोष सुटका\nखुनाचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीस जामीन मंजुर\n पर्यावरणाला हानिकारक असलेले जिवंत दीड टन मांगूर मासे पोलिसांनी पकडले\nकांद्याच्या भावात दोनशे रुपयांनी घसरण\nजिल्ह्यातील शेतकर्‍याने सोडल्या टोमॅटोत मेंढ्या\nधर्माबादमध्ये दोन खत विक्रेत्याचे परवाने निलंबित ....\n१५ वर्षीय मुलाची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या....नेवासा तालुक्यातील घटना..\nजिल्ह्यातील उपसरपंच निवडीचा कार्यक्रम जाहीर\nबोठेसह 10 जणांवर आरोप निश्चित ; रेखा जरे हत्याकांड\nअश्वयुग महिला मंच ची अंध-अपंग महाविद्यालयाला भेट\nमुसंडी’ ठरेल यशाची गुरुकिल्ली _MPSC / UPSC स्पर्धापरीक्षांवर भाष्य करणारा ‘मुसंडी’ चित्रपट ५ मे ला प्रदर्शित_\nआला बाबूराव फेम सुरेश कांबळे यांनी घेतले शनिदर्शन\nअभिनेत्री अश्विनी इरोळे यांचे महाराष्ट्र दर्शन…\nसावेडी उपनगरातील भिस्तबाग येथील घरातून सोन्याचे दागिने चोरणारा सराईत चोरटा मुद्देमालासह स्थानिक गुन्हे शाखेने केला जेरबंद\nराष्ट्रपती सुवर्ण पदक विजेत्या तमाशा सम्राज्ञी विठाबाई भाऊ मांग नारायणगावकर यांचे नातू तसेच तमाशाचे मालक संचालक रोहित कुमार नारायणगावकर यांना तेजस फाउंडेशन नाशिक तर्फे कलारत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला\n3 वर्षाच्या मुलीचा डान्स पाहून चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष यांनी केले कौतुक…\nविश्वकर्मा वंशिय समाज संघटन महाराष्ट्र राज्य दोन दिवसीय राज्य स्तरीय शिबीर देवगड ता. नेवासा येथे संपन्न.\nकाँग्रेस पक्षाचे राजेंद्र वाघमारे यांची चाय पे चर्चा अभियान\nज्ञानेश्वर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना शिबीराचा त्रिवेणीश्वर देवस्थान येथे शुभारंभ*\nकंधार शहरात मोकाट कुत्र्यांचा धुमाकूळ…\nहरवलेली माता “मानवसेवा” च्या उपचारानंतर प���हचली कुटुंबात\nकाँग्रेस पक्षाचे राजेंद्र वाघमारे यांची चाय पे चर्चा अभियान\nज्ञानेश्वर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना शिबीराचा त्रिवेणीश्वर देवस्थान येथे शुभारंभ*\nकंधार शहरात मोकाट कुत्र्यांचा धुमाकूळ…\nहरवलेली माता “मानवसेवा” च्या उपचारानंतर पोहचली कुटुंबात\nश्री. विजय बाबासाहेब नवले\nश्री. कमलेश बाबासाहेब नवले\nविश्वकर्मा वंशिय समाज संघटन महाराष्ट्र राज्य दोन दिवसीय राज्य स्तरीय शिबीर देवगड ता. नेवासा येथे संपन्न.\nविश्वकर्मा वंशिय समाज संघटन महाराष्ट्र राज्य दोन दिवसीय राज्य स्तरीय शिबीर देवगड ता. नेवासा येथे संपन्न.\nकाँग्रेस पक्षाचे राजेंद्र वाघमारे यांची चाय पे चर्चा अभियान\nकाँग्रेस पक्षाचे राजेंद्र वाघमारे यांची चाय पे चर्चा अभियान\nज्ञानेश्वर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना शिबीराचा त्रिवेणीश्वर देवस्थान येथे शुभारंभ*\nज्ञानेश्वर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना शिबीराचा त्रिवेणीश्वर देवस्थान येथे शुभारंभ*\nहरवलेली माता “मानवसेवा” च्या उपचारानंतर पोहचली कुटुंबात\nहरवलेली माता “मानवसेवा” च्या उपचारानंतर पोहचली कुटुंबात\nविकसित भारत रथाचे हंडीनिमगाव येथे स्वागत\nविकसित भारत रथाचे हंडीनिमगाव येथे स्वागत\nआला बाबूराव फेम सुरेश कांबळे यांनी घेतले शनिदर्शन\nअभिनेत्री अश्विनी इरोळे यांचे महाराष्ट्र दर्शन…\nसावेडी उपनगरातील भिस्तबाग येथील घरातून सोन्याचे दागिने चोरणारा सराईत चोरटा मुद्देमालासह स्थानिक गुन्हे शाखेने केला जेरबंद\nउमरखेड देशरत्न न्युज अहमदनगर प्रतिनिधी मयुर मांडलिक देशरत्न न्युज पत्रकार मयुर मांडलिक नेवासा तालुका दैनिक देशरत्न न्युज प्रतिनिधी मयुर मांडलिक नेवासा पोफाळी मयुर मांडलिक नेवासा तालुका ( देशरत्न न्युज ) सरसम हदगांव हिमायतनगर\nबातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे\nबातमी देण्यासाठी येथे क्लिक करा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00893.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.webdunia.com/article/marathi-business-news/tomato-price-the-central-government-will-sell-tomatoes-at-the-rate-of-rs-80-per-kg-from-today-123071600011_1.html", "date_download": "2024-03-05T01:32:09Z", "digest": "sha1:BEJ6MY5WUPLCXDIQJEEQKOYIQ67FIS2A", "length": 15144, "nlines": 139, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "Tomato price : केंद्र सरकार आजपासून टोमॅटो 80 रुपये किलो दराने विकणार - Tomato price The central government will sell tomatoes at the rate of Rs 80 per kg from today | Webdunia Marathi", "raw_content": "मंगळवार, 5 मार्च 2024\nUPI Down : UPI सेवा काही तासांसाठी बंद\nपावसाची चाहूल लागताच ACच्या दरात मोठी घसरण, सेलमध्ये बरेच ऑफर्स\nTomato Price : महागाईमुळे टोमॅटोचा एक किलोचा भाव 300 च्या पुढे, चंदीगडचा टोमॅटो देशात सर्वात महाग\n शेतकरी दाम्पत्य दिवसाला करतंय तब्बल 18 लाखांची कमाई\nटोमॅटोचे दर गगनाला भिडले\nटोमॅटोच्या दराबाबत देशात सर्वत्र चर्चा सुरू असून, किरकोळ बाजारात त्याचा भाव 300 रुपये किलोपर्यंत पोहोचला आहे.मात्र यापूर्वी मोठे पाऊल उचलत ग्राहक व्यवहार मंत्रालयाने टोमॅटो 90 रुपये किलोने विकण्याची घोषणा केली होती. आता पुन्हा एकदा ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या अखत्यारीतील राष्ट्रीय ग्राहक सहकारी महासंघाने टोमॅटोच्या किमती कमी केल्या आहेत. आता 90 रुपये किलो ऐवजी सरकारी दराने टोमॅटो 80 रुपये किलो दराने विकला जाणार आहे.\nटोमॅटोच्या किमती नियंत्रित ठेवण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे. दिल्ली एनसीआरसह देशातील विविध भागात सरकार ग्राहकांना दिलासा देण्यासाठी थेट टोमॅटोची विक्री करत आहे. कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्रातून टोमॅटो खरेदी केल्यानंतर, NCCF थेट ग्राहकांना 90 प्रति किलो दराने टोमॅटो विकत होते आणि आता त्याची किंमत 10 ते 80 रुपये प्रति किलोने कमी झाली आहे. सरकार देशभरात जवळपास 500 ठिकाणी थेट टोमॅटोची विक्री करत आहे. टोमॅटोच्या वाढत्या किमतीतून सुटका करण्यासाठी सरकारचा हा उपक्रम फलदायी ठरत असल्याचे दिसत आहे.\nवेबदुनिया वर वाचा :\nकेवळ लहरींचा खेळ आहे. आपण मोबईल नंबर लावला की त्या नंबरच्या लहरी, बरोबर त्याच माणसाला शोधून काढतात, हे आश्चर्यकारक आहे.. तसंच आपण जेव्हा एखाद्या देवीचे, संताचे अथवा देवाचे स्तोत्र किंवा पोथी वाचतो किंवा व्याकुळ होऊन त्या देवाला, देवीला, संकटात प्रार्थना करतो तेंव्हा त्या प्रार्थना रुपी सकारात्मक लहरी बरोबर त्याच देवी /देवा पर्यंत पोहचतात आणि ती देवता आशीर्वादात्मक लहरी तुमच्या कडे पाठवते.. प्रार्थना लहरी जितक्या तीव्र, तितका आशीर्वाद परिणामकारक असतो.\nIND vs ENG: धरमशाला येथील पाचवी कसोटी जिंकून भारत इतिहास रचणार\nभारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना ७ मार्चपासून धर्मशाला येथे खेळवला जाणार आहे. हा सामना टीम इंडियाला मालिका प्रभावीपणे जिंकण्याची संधी असेल. या मालिकेत भारतीय संघाने यापूर्वीच 3-1 अशी अजेय आघाडी घेतली आहे.\nIPL 2024: सनरायझर्स हैदराबादने बदलला कर्णधार,पॅट कमिन्स होणार नवीन कर्णधार\nसनरायझर्स हैदराबादनेही आपला कर्णधार बदलला आहे. आयपीएल विजेत्या संघाने गतवर्षी संघाचे कर्णधारपद भूषवलेला खेळाडू एडन मार्कराम यांच्याकडून जबाबदारी हिसकावून घेत नवीन खेळाडूकडे ही जबाबदारी देण्यात आली आहे.\nआगीत होरपळून 6 भाविकांचा दुर्दैवी मृत्यू\nमॉरिशस मध्ये एका उत्सवादरम्यान लागलेल्या आगीत होरपळून 6 भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. शिवरात्रीच्या पूर्वी होणाऱ्या एका उत्सवात ही दुर्घटना घडली आहे.\nइस्रोचे प्रमुख एस सोमनाथ कॅन्सरने ग्रस्त\nइंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनचे (ISRO) प्रमुख एस सोमनाथ हे कर्करोगाने त्रस्त आहेत. आदित्य-एल1च्या लॉन्चिंगवेळी त्यांना याची माहिती मिळाली. एका मीडिया वाहिनीशी बोलताना ते म्हणाले की, स्कॅनमध्ये कॅन्सरची वाढ दिसून आली.\nमहागडी लिपस्टिक वरून नवरा-बायकोत घटस्फोट\nनवरा बायकोत भांडण होणं सामान्य आहे. मात्र हे भांडण विकोपाला गेल्यावर त्यांच्यात घटस्फोट होतात. पण एका लिपिस्टिक वरून घटस्फोट होणे हे नवलंच आहे. ही घटना उत्तरप्रदेशातील आग्रा येथे घडली आहे.\nनागपूर लोकसभा : नितीन गडकरी उमेदवार असणार की नाही याचीच उत्कंठा\nनाग नदीच्या काठावर वसलेलं नागपूर शहर हे विविध दृष्टीने महत्त्वाचं शहर आहे. नागपूर हे भारताच्या शब्दश: केंद्रस्थानी आहे. राजकारणाच्या केंद्रस्थानी ते होतंच आणि गेल्या दहा वर्षांपासून या मतदारसंघाचं स्थान आणखी उंचावलं आहे.\nबलात्कार पीडित स्पॅनिश महिलेने सांगितले 'त्यांनी माझ्या पतीला बांधून माझ्यावर बलात्कार केला\nझारखंडमधील दुमका येथे शुक्रवारी रात्री सामूहिक बलात्कार झालेल्या स्पॅनिश महिलेने एफआयआरमध्ये नमूद केले आहे की, सातही गुन्हेगारांनी तिला लाथ मारल्यानंतर आणि ठोसे मारल्यानंतर गुन्हा करण्यास वळण घेतले. गुन्ह्याच्या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान, बलात्कार करणाऱ्यांनी पीडितेच्या पतीचे हात बांधले होते आणि त्याला खूप लाथा मारल्या होत्या. बलात्कार पीडितेने घटनेच्या दुसऱ्या दिवशी शनिवारी रात्री तिचा शेवटचा सोशल मीडिया व्हिडिओ पोस्ट केला आणि म्हटले, 'मला वाटले की ते (बलात्कारी) मला मारणार आहेत.'\nनीता अंबानींनी मुलाच्या प्री-वेडिंगमध्ये विश्वंभरी स्तुतीवर परफॉर्मन्स दि���ा\nनीता अंबानी यांनी 3 मार्च रोजी गुजरातमधील जामनगर येथे त्यांचा मुलगा अनंत अंबानीच्या प्री-वेडिंग कार्यक्रमात 'विश्वंभरी स्तुती' वर नेत्रदीपक नृत्य सादर करून पाहुण्यांची मने जिंकली\nबिबट्याचे डोके हंड्यात अडकलं, वनविभागाने 5 तासांच्या प्रयत्नानंतर वाचवले, पाहा व्हिडिओ\nमहाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यातील एका गावात बिबट्याचे डोके भांड्यात (हंडा) अडकल्याने घबराट पसरली. नंतर अथक परिश्रमानंतर वनविभागाच्या पथकाने बिबट्याला सुखरूप वाचवले. एका अधिकाऱ्याने सांगितले की, नर बिबट्याचे तोंड सुमारे पाच तास पात्रात अडकले होते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00893.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://amazonnews.in/amazon-realme-narzo-series-gets-discount-in-christmas-sale-get-a-bumper-discount/", "date_download": "2024-03-05T01:30:09Z", "digest": "sha1:7G3WEUQSZTPV5MEDR3PUDCVOVXTR7KPN", "length": 3778, "nlines": 51, "source_domain": "amazonnews.in", "title": "Amazon : ख्रिसमस सेलमध्ये Realme ची Narzo सिरीज झाली स्वस्त…! मिळतोय बंपर डिस्काउंट", "raw_content": "\nAmazon : ख्रिसमस सेलमध्ये Realme ची Narzo सिरीज झाली स्वस्त…\nAmazon : जर तुम्ही नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याची तयारी करत असाल तर खरेदी करण्याची ही योग्य वेळ असू शकते. ख्रिसमसच्या निमित्ताने इलेक्ट्रॉनिक कंपन्या लोकप्रिय स्मार्टफोन्सवर बंपर डिस्काउंट देत आहेत. या मालिकेत, Realme ची लोकप्रिय Narjo सिरीज कमी किमतीत खरेदी Amazon वरून करण्याची संधी आहे.\nRealme च्या Narzo 60x 5G स्मार्टफोनबद्दल बोलायचे झाले तर हा फोन 12,999 रुपयांऐवजी 11,499 रुपयांना खरेदी केला जाऊ शकतो.\nNarzo N53 स्मार्टफोनबद्दल बोलायचे झाले तर हा फोन 8999 रुपयांऐवजी 7,499 रुपयांना खरेदी केला जाऊ शकतो.\n6GB रॅम आणि 128GB स्टोरेज असलेला Narzo N55 स्मार्टफोन 14,999 रुपयांऐवजी 9,499 रुपयांना खरेदी करता येईल.\n8GB रॅम आणि 128GB स्टोरेज असलेला Narzo 60Pro 5G स्मार्टफोन 26,999 रुपयांऐवजी 20,999 रुपयांना खरेदी (Amazon) करता येईल.\nकधीपर्यंत करता येईल स्वस्तात खरेदी \nRealme च्या Narzo मालिकेतील नवीन स्मार्टफोन 26 डिसेंबरपर्यंत खरेदी करता येतील. हे फोन स्वस्तात खरेदी करण्याची संधी 26 डिसेंबरपर्यंतच असेल.\nRealme चा ख्रिसमस सेल १८ डिसेंबरपासून सुरू झाला आहे. ऑनलाइन शॉपिंग (Amazon) करणारे ग्राहक आता फोन खरेदी करू शकतात.\nकुठे खरेदी करता येईल \nRealme च्या Narzo नवीन स्मार्टफोन्स ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट (Amazon) वरून खरेदी केले जाऊ शकतात. याशिवाय, Realme च्या अधिकृत वेबसाइटला देखील भेट दिली जाऊ शकते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00894.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://krushimarathi.com/maharashtra-new-expressway-a-21-hour-journey-between-these-two-cities-will-take-just-7-hours/", "date_download": "2024-03-05T00:59:14Z", "digest": "sha1:TLKH4NQ4XHI6J47NDJZT727ILLNN6RIB", "length": 9160, "nlines": 48, "source_domain": "krushimarathi.com", "title": "महाराष्ट्रात 86 हजार कोटी रुपयांचा खर्च करून तयार होणार नवीन महामार्ग ! ‘या’ दोन शहरांमधील 21 तासाचा प्रवास होणार फक्त 7 तासात - Krushimarathi.com", "raw_content": "\nमहाराष्ट्रात 86 हजार कोटी रुपयांचा खर्च करून तयार होणार नवीन महामार्ग ‘या’ दोन शहरांमधील 21 तासाचा प्रवास होणार फक्त 7 तासात\nमोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा\nMaharashtra New Expressway : महाराष्ट्रात सध्या विविध प्रकल्पांची कामे सुरू आहेत. राज्यात मोठमोठ्या महामार्गांची निर्मिती केली जात आहे. मुंबई ते नागपूर दरम्यान समृद्धी महामार्ग तयार होत आहे. हा महामार्ग तब्बल सातशे किलोमीटर लांबीचा आहे.\nया मार्गाचे आत्तापर्यंत 600 किलोमीटर लांबीचे काम देखील पूर्ण झाले आहे. नागपूर ते भरवीर पर्यंतचा सहाशे किलोमीटरचा टप्पा बांधून पूर्णपणे वाहतुकीसाठी सुरू झाला आहे.\nविशेष म्हणजे भरवीर ते मुंबई पर्यंतचा उर्वरित शंभर किलोमीटरचा टप्पा देखील नवीन वर्षात सुरू केला जाणार आहे. एकंदरीत समृद्धी महामार्गाचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे.\nअशातच आता राज्यात आणखी एक नवीन महामार्गाचे काम हाती घेण्यात येणार आहे. नागपूर ते गोवा दरम्यान 86 हजार कोटी रुपये खर्च करून नवीन एक्सप्रेस तयार केला जाणार आहे.\nहा एक्सप्रेस वे पूर्ण झाल्यानंतर या दोन शहरांमध्ये प्रवास फक्त सात तासात पूर्ण होणार आहे. सध्या स्थितीला या दोन शहरात दरम्यानचा प्रवास पूर्ण करण्यासाठी 21 तास खर्च करावे लागतात. म्हणजेच हा महामार्ग पूर्ण झाल्यानंतर प्रवाशांचा तब्बल 14 तासांचा वेळ वाचणार आहे.\nमहामार्ग राज्यातील तीन शक्तीपीठे आणि 2 ज्योतिर्लिंग तीर्थक्षेत्रांना परस्परांना जोडणार आहे. त्यामुळे राज्यातील धार्मिक पर्यटनाला चालना मिळणार आहे.\nराज्यातील तिन्ही शक्तिपीठांचे दर्शन घेण्यासाठी जाणाऱ्या भाविकांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे. हा महामार्ग वर्धा येथील पवनार ते पत्रा देवी दरम्यान तयार होणार आहे.\nहा सहापदरी महामार्ग तब्बल 760 किलोमीटर लांबीचा राहणार आहे. म्हणजे समृद्धी महामार्गापेक्षाही हा महामार्ग लांब राहणार आहे. या मार्गामुळे विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि गोव्यातील अतिरिक्त ��्षेत्र जोडले जाणार आहेत.\nपरिणामी राज्यातील एकात्मिक विकास या निमित्ताने सुनिश्चित होणार आहे. दरम्यान, या मार्गाचा DPR तयार करण्यासाठी 3 कंपन्यांनी निविदा सादर केल्या आहेत.\nहा मार्ग 2028-2029 पर्यंत विकसित होणार असे बोलले जात आहे. विशेष म्हणजे हा मार्ग समृद्धी महामार्गाला कनेक्ट होणार आहे.\nशेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा\nयंदा पांढरे सोने शेतकऱ्यांना मालामाल बनवणार कापूस बाजार भावात 1,000 रुपयांची वाढ, भविष्यात कसे राहणार दर \n आता भारत ‘या’ 2 देशांना निर्यात करणार 64 हजार 400 टन कांदा, बाजारभाव वाढणार का \n ‘या’ 10 नवीन मार्गावर सुरू होणार वंदे भारत स्लीपर ट्रेन, पहिली ट्रेन मार्चमध्येच होणार लाँच, महाराष्ट्रालाही मिळणार भेट, पहा रूटमॅप\nमहाराष्ट्रातील अनेक धरणांनी आत्ताच तळ गाठला, तुमच्या जवळील धरणात किती टक्के पाणीसाठा शिल्लक आहे \n300 युनिट मोफत वीज मिळवण्यासाठी ‘इथं’ अर्ज करा, पहा संपूर्ण प्रोसेस सोप्या भाषेत\n महाराष्ट्रात ‘या’ ठिकाणी तयार होणार भव्य क्रिकेट स्टेडियम, गोपीनाथ मुंडे यांची मोठी घोषणा\n महाराष्ट्रात आणखी ‘इतके’ दिवस जोरदार वादळी पाऊस, काही ठिकाणी गारपीट देखील होणार\nउन्हाळ्यात गिलक्याच्या ‘या’ 3 जातींची लागवड करा, विक्रमी उत्पादन मिळवा\nपीएम सूर्य घर मोफत वीज योजनेत जुन्या रूफटॉप सोलर योजनेपेक्षा अधिक सबसिडी मिळते का पहा दोघा योजनेमधील अनुदानाचा फरक\n पुढील आठवड्यात ‘या’ मार्गांवरील वंदे भारत एक्सप्रेसचे होणार उद्घाटन, पहा संपूर्ण रूटमॅप आणि स्टॉपेज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00894.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://krushimarathi.com/panjabrao-dakh-havaman-andaj-what-is-the-exact-reason-for-unseasonal-rain/", "date_download": "2024-03-05T02:00:14Z", "digest": "sha1:SPQIGZT2B62ZGQILV3LK2G3BJ7W2QLN4", "length": 10710, "nlines": 50, "source_domain": "krushimarathi.com", "title": "महाराष्ट्रात आणखी किती दिवस पडणार पाऊस ? अवकाळी पाऊस पडण्याची नेमके कारण काय ? पंजाब डख यांनी स्पष्टचं सांगितलं - Krushimarathi.com", "raw_content": "\nमहाराष्ट्रात आणखी किती दिवस पडणार पाऊस अवकाळी पाऊस पडण्याची नेमके कारण काय अवकाळी पाऊस पडण्याची नेमके कारण काय पंजाब डख यांनी स्पष्टचं सांगितलं\nमोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा\nPanjabrao Dakh Havaman Andaj : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात अवकाळी पावसाचे थैमान पाहायला मिळत आहे. शनिवारपासून सुरू झालेला हा पाऊस राज्यात���ल शेतकऱ्यांच्या शेती पिकांसाठी मोठा घातक ठरत आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडी आलेला घास हिरावला जाईल अशी भीती व्यक्त केली जात आहे.\nया अवकाळी पावसाचा द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. विशेषता 26 तारखेला राज्यातील काही भागात झालेल्या तुफान गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात असे नुकसान होणार आहे.\nयामुळे आता महाराष्ट्रात आणखी किती दिवस अवकाळी पाऊस सुरू राहणार आणि अवकाळी पाऊस पडण्याचे नेमके कारण काय आहे हा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. दरम्यान याच प्रश्नाचे उत्तर दिले आहे ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाब डख यांनी.\nपंजाब रावांनी राज्यात दोन डिसेंबर पर्यंत अवकाळी पाऊस सुरू राहणार असे मत व्यक्त केले आहे. आता आपण राज्यातील कोणकोणत्या भागात हा अवकाळी पाऊस हजेरी लावणार याबाबत पंजाबराव यांनी काय माहिती दिली आहे याविषयी जाणून घेणार आहोत.\nपंजाब डख यांनी एबीपी माझा या वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील विदर्भ विभागातील पूर्व आणि पश्चिम भागात एक डिसेंबर पर्यंत अवकाळी पाऊस सुरू राहणार आहे.\nया कालावधीत पडणारा हा पाऊस मुसळधार स्वरूपाचा राहणार असून यामुळे ओढे नाले भरून वाहतील असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे. याशिवाय उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात देखील एक डिसेंबर पर्यंत अवकाळी पावसाची शक्यता आहे.\nउत्तर महाराष्ट्रातील काही भागात गेल्या काही दिवसांपूर्वी गारपीट झाली होती. आता मात्र उत्तर महाराष्ट्रात गारपीट होणार नाही. या कालावधीमध्ये उत्तर महाराष्ट्रात फक्त पाऊस पडेल असा अंदाज आहे. यामुळे तेथील शेतकऱ्यांनी चिंता करू नये असेही आवाहन पंजाबराव यांनी केले आहे.\nयाशिवाय मराठवाड्यात देखील पाऊस पडणार आहे. मराठवाड्यात दोन डिसेंबर पर्यंत पावसाची शक्यता आहे. पण या कालावधीमध्ये मराठवाड्यात पावसाची तीव्रता कमी राहणार आहे. त्यामुळे तेथील शेती पिकांचे देखील आता नुकसान होणार नाही.\nनोव्हेंबर महिन्यात अवकाळी पाऊस पडण्याचे कारण काय\nपंजाबराव डख यांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या पृथ्वीचं तापमान हे वाढत आहे. म्हणजेच सध्या ग्लोबल वॉर्मिंगचा अनुभव येत आहे. त्याचा परिणाम म्हणून सध्या हवामानात मोठा बदल होत आहे. याचं तापमान वाढीमुळे सध्या महाराष्ट्रात अवकाळी पाऊस होत आहे.\nतर याचाच परिणाम म्हणून गे��्या काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रात गारपीट अनुभवायला मिळाली होती. विशेष म्हणजे भविष्यात देखील अशीच परिस्थिती कायम राहील अशी माहिती त्यांनी यावेळी दिली आहे. सध्या हवेचं कमी दाबाचं क्षेत्र तयार झाल आहे. हेच कारण आहे की आता राज्यात दोन डिसेंबर पर्यंत अवकाळी पाऊस पडणार असा अंदाज आहे.\nशेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा\n तुम्हाला अजून पीएम किसानचा 16वा हप्ता मिळाला नाही मग इथं तक्रार करा लगेचच खात्यात जमा होणार पैसे\nयंदा पांढरे सोने शेतकऱ्यांना मालामाल बनवणार कापूस बाजार भावात 1,000 रुपयांची वाढ, भविष्यात कसे राहणार दर \n आता भारत ‘या’ 2 देशांना निर्यात करणार 64 हजार 400 टन कांदा, बाजारभाव वाढणार का \n ‘या’ 10 नवीन मार्गावर सुरू होणार वंदे भारत स्लीपर ट्रेन, पहिली ट्रेन मार्चमध्येच होणार लाँच, महाराष्ट्रालाही मिळणार भेट, पहा रूटमॅप\nमहाराष्ट्रातील अनेक धरणांनी आत्ताच तळ गाठला, तुमच्या जवळील धरणात किती टक्के पाणीसाठा शिल्लक आहे \n300 युनिट मोफत वीज मिळवण्यासाठी ‘इथं’ अर्ज करा, पहा संपूर्ण प्रोसेस सोप्या भाषेत\n महाराष्ट्रात ‘या’ ठिकाणी तयार होणार भव्य क्रिकेट स्टेडियम, गोपीनाथ मुंडे यांची मोठी घोषणा\n महाराष्ट्रात आणखी ‘इतके’ दिवस जोरदार वादळी पाऊस, काही ठिकाणी गारपीट देखील होणार\nउन्हाळ्यात गिलक्याच्या ‘या’ 3 जातींची लागवड करा, विक्रमी उत्पादन मिळवा\nपीएम सूर्य घर मोफत वीज योजनेत जुन्या रूफटॉप सोलर योजनेपेक्षा अधिक सबसिडी मिळते का पहा दोघा योजनेमधील अनुदानाचा फरक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00894.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.indiatimes.com/lifestyle-news/relationships/how-to-know-if-you-are-ready-for-marriage-or-not-so-that-the-relationship-and-married-life-will-be-happy/articleshow/107647471.cms", "date_download": "2024-03-05T00:25:06Z", "digest": "sha1:GPMYNHH2BH7NAGAVSTMGQCTLPFJNB2NM", "length": 23050, "nlines": 98, "source_domain": "marathi.indiatimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nएकदा लग्न केले की बाहेर पडणं अशक्य, या 5 गोष्टी सांगतात तुम्ही आहात लग्नासाठी 100% तयार, असा निवडा बेस्ट पार्टनर\nAuthored by प्रतीक्षा सुनील मोरे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 13 Feb 2024, 11:22 am\nलग्न हा आयुष्यातील सर्वात मोठ्या निर्णयांपैकी एक असतो. यासाठी ��त्मचिंतन आणि आत्मनिरीक्षण करणं खूप गरजेचं आहे कारण पुढे येणारी आव्हानं ही याआधी कधीच आपण पाहिलेली नसतात. अशावेळी अचानक कोसळलेली ही जबाबदा-यांची खाण पाहून काही लोक डळमळतात. हे होऊ नये आणि उचलेलं पाऊल शेवटपर्यंत नेता यावं यासाठी लग्न करायला तुम्ही तयार आहात का हे तुम्हाला माहितच हवं जे खालील 5 गोष्टींवरून तुम्ही ओळखू शकता.\nएकदा लग्न केले की बाहेर पडणं अशक्य, या 5 गोष्टी सांगतात तुम्ही आहात लग्नासाठी 100% तयार, असा निवडा बेस्ट पार्टनर\nलग्न ही अशी गोष्ट आहे जी घाईघाईत करून चालत नाही. तुम्हाला माहित असायला हवे की तुम्ही त्यासाठी खरंच तयार आहात का घरच्यांच्या किंवा जवळच्या व्यक्तीच्या दबावाखाली येऊन लग्न करण्याची चूक कधीच करू नका. तुम्ही स्वत: जो पर्यंत मनापासून लग्नासाठी रेडी नसाल तोवर लग्न करू नका. कारण त्याचे परिणाम तुम्हाला आता नाही तर नंतर जाणवू लागतील आणि आपल्याकडे आजही लग्न झाल्यावर त्यातून बाहेर पडणे सोप्पे नाही.\nतुम्हाला ते नाते शेवटपर्यंत तारून न्यावे लागते. म्हणूनच लग्नाचा निर्णय हा विचार करूनच घेतला पाहिजे. आजच्या या लेखातून जाणून घेऊया की तुम्ही तुमच्या पार्टनर सोबत लग्नासाठी तयार आहात हे कसे ओळखाल (फोटो सौजन्य :- iStock)\nतुमच्यातले शारीरिक नाते जेवढे घट्ट असेल तेवढेच घट्ट तुमच्यात भावनिक नाते हवे. जर तुमचे भावनिक नाते जास्त घट्ट नसेल आणि तुम्ही केवळ आजही शारीरिक आकर्षणामुळे नात्यात असलं तर अशावेळी लग्न करण्याची घाई करू नका. कारण अशा नात्यातून बनलेल्या संसारात खूप समस्या येण्याची शक्यता असते. भावनिक नाते घट्ट असल्यावरच लग्नाचा निर्णय घ्या.\n(वाचा :- शेफाली शाह ते कतरिना वयात अंतर पण नात्याबाबत मत एकच, अभिनेत्रींनी सांगितले नात्यातील धोक्याची घंटा कशी ओळखावी\nतुमचे ध्येय एकच हवे\nतुम्हाला आयुष्याकडून काय हवे आहे ते तुम्ही सर्वात आधी ओळखले पाहिजे आणि तिचं गोष्ट तुमच्या पार्टनर कडून सुद्धा जाणून घेतली पाहिजे. जर तुमचे ध्येय एक नसेल तर मग तुम्ही एकत्र संसार तरी कसा करणार तुमच्यात त्यावरून सतत वाद होऊ शकतात. हे होऊ द्यायचे नसेल तर तुमचे आणि तुमच्या पार्टनरचे लाईफ गोल क्लियर असायला हवे.\n(वाचा :- या 10 गोष्टींवर विश्वास ठेवून करत असाल लग्न तर आयुष्याचे वाजतील बारा, पार्टनर नाही 100% आणताय बरबादीची सुरूवात)​\nलग्न ही अशी गोष्ट आहे जी सर्वात जास्त कोणत्या घटकावर परिणाम करत असेल तर ती म्हणजे आर्थिक परिस्थिती तुमची आर्थिक परिस्थिती चांगली असायला हवी. जर ती नसताना तुम्ही लग्न करणार असलं तर तुम्ही पुढच्या आर्थिक संकटात अडकण्याची शक्यता असते. कारण नवीन संसार सुरु झाला की खर्च वाढतात आणि मग त्यातून वाद आणि भांडणे सुरु होतात. समाधान लाभत नाही. त्यामुळे आर्थिक परिस्थिती हाताशी हवी.\n(वाचा :- जगाच्या नादाला लागून बरबाद व्हाल, स्वत:चे मित्र बनून असा शिकवा स्वार्थी लोकांना धडा, जया किशोरीचा भन्नाट सल्ला)​\nसंसार म्हणजे दोन लोकांचे आयुष्य लग्नाआधी जसे तुम्ही केवळ स्वत:साठी कसेही जगत होतात आणि राहत होतात तसे तुम्हाला इथे तःता येत नाही. इथे तुम्हाला तुमच्या पार्टनर नुसार गोष्टी कराव्या लागतात. कधी कधी तडजोड करावी लागते. जर त्यासाठी तुम्ही तयार असलं तर नक्कीच तुम्ही लग्नाचा निर्णय घेऊ शकता.\n(वाचा :- 70 वर्षाचा असताना मला 25 वर्षाची मुलगी आवडू लागली, प्रेमात वेडा झालो, पुढे जे घडलं ते ऐकून पायाखालची जमीन सरकेल)​\nतुमच्या र्टनरला कोणत्याही परिस्थिती मध्ये तुम्हाला सपोर्ट करता यायला हवं. कारण लग्नानंतर ती पूर्णपणे तुमच्या वर अवलंबून असेल. अशावेळी तुम्हाला तिची जबाबदारी घेता आली पाहिजे. नाहीतर मग त्यातून वाद आणि भांडणे होऊन गोष्टी विकोपाला जाऊ शकतात. त्यामुळे या सर्व गोष्टींसाठी तुम्ही जेव्हा तयार असलं तेव्हाच लग्नाचा निर्णय घ्या.\n(वाचा :- मुलीने फसवल्यावर पुरूषांकडे उरतात फक्त हे 2 मार्ग, तुम्हाला कोणता रस्ता वाटतो योग्य अनेकांनी केली चुकीची निवड)​\nप्रतीक्षा सुनील मोरे यांच्याविषयी\n\"लेखिकेची माहिती - प्रतीक्षा सुनील मोरे एक अनुभवी पत्रकार असून त्यांना मीडिया क्षेत्राचा तब्बल 8 वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी एका वृत्त वाहिनीमधून आपल्या कारकिर्दीची सुरूवात केली जेथे एक पत्रकार म्हणून खऱ्या अर्थाने त्यांची जडणघडण झाली. प्रतीक्षा यांना लाइफस्टाईल विषयांमध्ये विशेष रस असून गेल्या 3 वर्षांपासून त्या या विभागासाठी काम करत आहेत. लाईफस्टाइल पत्रकारीतेचा गाढा अभ्यास आणि त्यातील कौशल्य यामुळे त्यांनी या विषयातील एक जाणकार पत्रकार म्हणून ओळख कमावली आहे. लाईफस्टाईल विभागातील नवनवीन गोष्टी आपल्या वाचकांना समजेल अशा सहज सोप्प्या भाषेत पोहोचवण्यात त्यांचा खरा हातखंडा आहे. प्रतीक्षा यांच्याकडे असलेली गहन रिसर्च करण्याची क्षमता आणि वाचकांच्या आवडीचे विषय निवडण्याचे ज्ञान यामुळे त्या सातत्याने वाचकांपर्यंत परिपूर्ण गोष्टी पोहोचवण्यात यशस्वी ठरतात. कामाव्यतिरिक्त प्रतीक्षा यांना स्वत:साठी लिहिण्याची, प्रवास करण्याची आणि वाचनाची खूप आवड आहे. लिखाणाबद्दल त्यांना जी आसक्ती आहे त्यामुळेच त्यांच्या हातून असे प्रभावशाली लेख लिहिले जातात जे वाचकांचे लक्ष तर वेधून घेतातच पण त्यांना नवनवीन विषयांची गोडी देखील लावतात. प्रवासाची आवड असल्याने त्या नेहमीच बाहेरील जगातील विविध संस्कृती आणि लाईफस्टाईल अनुभवत असतात आणि त्याचेच प्रतिबिंब त्यांच्या लिखाणात दिसून येते.\"... Read More\nकरिअर न्यूजCareer In BCA: कम्प्युटरची आवड आहे मग 'बीसीए' मध्ये करा करिअर; भविष्य बदलेल..\nॲमेझॉनवर प्री-समर बोनान्झा- एसी आणि रेफ्रिजरेटरवर 55% पर्यंत सूट मिळवा\nआरोग्यऑफिसमधल्या या सवयींमुळे वाढू शकते वजन\nफॅशन‘पापा की परी’ राहाचा क्यूट लुक रणबीरच्या घट्ट मिठीत दिसली छकुली, बाबाच्या कपड्यांशी मॅचिंग स्टाईल\nAmazon Dell Days वर वेड्या किमतीत लॅपटॉप - सेल 23 फेब्रुवारीपर्यंत थेट\nआठवड्याचं भविष्यसाप्ताहिक राशिभविष्य 4 मार्च ते 10 मार्च : या राशींना नशिबाची साथ, व्यापार-उद्योगात प्रगती \nमोबाइललोक दुर्लक्ष्य करत आहेत म्हणून 4G Phone ची किंमत घटली\nसिनेन्यूजहृता दुर्गुळे-अजिंक्य राऊतचा 'कन्नी' की अजय देवगणचा 'शैतान', येत्या शुक्रवारी तुमची कोणत्या सिनेमाला पसंती\nहेल्थडोळ्यांची गेलेली दृष्टी पुन्हा आणतात हे 6 पदार्थ, एका महिन्यात कायमचा जातो नंबरचा चश्मा\nसिनेन्यूज'मी नम्रपणे बोलले...' चाहत्यावर चिडल्याचा VIDEO व्हायरल झाल्यानंतर रिंकू राजगुरुचे स्पष्टीकरण\nमुंबईलोकसभेच्या २२ जागांसाठी आग्रही, शिंदेंच्या विश्वासू शिलेदारांचा दावा, महायुतीतील तिढा सुटणार की वाढणार\nआयपीएलधोनीने निवृत्ती घेतली तर कोण CSK चा नवीन कर्णधार होणार, पाहा तीन पर्याय\nआयपीएलIPLचा हंगाम सुरू होण्याआधी धोनीचा फेसबुकवरून धक्का; नवा हंगाम, नवी भूमिका; कॅप्टन कुलवर अभिनंदनाचा वर्षाव\nकोल्हापूरकोल्हापूर काँग्रेसकडे, सांगली ठाकरेंकडे लोकसभेचा मविआचा तिढा सुटला,शेवटच्या क्षणी जागा नेमकी कुणाकडे जाणार\nधाराशिवशिंदे फडणवीसांची पसंती तानाजी सावंतांना लोकसभेच्या मैदानात उत��णार का लोकसभेच्या मैदानात उतरणार काओमराजेंना रोखण्यासाठी विशेष प्लॅनिंग\nप्रेम असूनही लग्न तुटण्याच्या मार्गावर, नातं जपण्यासाठी धडपडताय काय आहेत नक्की कारणं\nशेफाली शाह ते कतरिना वयात अंतर पण नात्याबाबत मत एकच, अभिनेत्रींनी सांगितले नात्यातील धोक्याची घंटा कशी ओळखावी\nKiss Day 2024: किसचेही आहेत अनेक प्रकार, नाते घट्ट करण्यासाठी कसे कराल जोडीदाराला आपलेसे\nअर्शद वारसीने करणार तिसरे लग्न, कोर्टात केली लग्नाची नोंदणी, लग्नाच्या 25 वर्षांनंतर का घेतला हा निर्णय\nHappy Kiss Day 2024 Wishes : किस डे च्या दिवशी करा जोडीदारावर प्रेमाचा वर्षाव, पाठवा प्रेमळ मेसेज\nया 10 गोष्टींवर विश्वास ठेवून करत असाल लग्न तर आयुष्याचे वाजतील बारा, पार्टनर नाही 100% आणताय बरबादीची सुरूवात\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nमहाराष्ट्र बातम्या : ऑटो बातम्याव्हायरल बातम्याफोटो गॅलरीआंतरराष्ट्रीय बातम्यासरकारी योजनागुन्हेगारी बातम्यामहाराष्ट्र राजकीय बातम्याकरिअरराष्ट्रीय बातम्यालाईफस्टाईलराशी भविष्यमराठी बातम्या\nमराठी बातम्या : महाराष्ट्र बातम्यामहाराष्ट्रातील ताज्या बातम्याठाणे बातम्यामुंबई बातम्यापुणे बातम्यानाशिक बातम्यानागपूर बातम्याछत्रपती संभाजीनगर बातम्याकोल्हापूर बातम्याअहमदनगर बातम्यानवी मुंबई बातम्या\nक्रीडा : क्रीडा बातम्याक्रिकेट बातम्याविश्व चषक २०२३फुटबॉल\nमनोरंजन : बॉलिवूड बातम्याटीव्ही बातम्यामूव्ही रिव्ह्यूबॉक्स ऑफिस\nलाईफस्टाईल : लाईफस्टाईल बातम्याब्यूटी टिप्सआरोग्य बातम्याप्रेग्नन्सी-पालकत्वरिलेशनशीपफॅशनहोम डेकॉर\nभविष्य : दैनिक राशीभविष्यसाप्ताहिक राशीभविष्यदैनंदिन मराठी पंचांगवाढदिवस राशीभविष्य\nटेक : ताज्या टेक बातम्यामोबाईल रिव्ह्यूटिप्स-ट्रिक्सविज्ञान\nबिझनेस : बिझनेस बातम्याशेअर बाजाररिअल इस्टेट बातम्याव्यवसाय बातम्यापैशाचं झाड\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00894.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtragr.com/%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%86%E0%A4%AA%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%89/", "date_download": "2024-03-05T00:38:18Z", "digest": "sha1:ROBG7BEQTJTB2JPQXUDXTDLSGDOBWM7N", "length": 14165, "nlines": 147, "source_domain": "maharashtragr.com", "title": "_ap_ufes{\"success\":true,\"siteUrl\":\"maharashtragr.com\",\"urls\":{\"Home\":\"https://maharashtragr.com\",\"Category\":\"https://maharashtragr.com/category/ads/\",\"Archive\":\"https://maharashtragr.com/2024/02/\",\"Post\":\"https://maharashtragr.com/mhgr-%e0%a4%97%e0%a4%bf%e0%a4%97-%e0%a4%87%e0%a4%95%e0%a5%89%e0%a4%a8%e0%a5%89%e0%a4%ae%e0%a5%80-%e0%a4%ae%e0%a5%8d%e0%a4%b9%e0%a4%a3%e0%a4%9c%e0%a5%87-%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%af-gig-%e0%a4%95/\",\"Page\":\"https://maharashtragr.com/news/\",\"Attachment\":\"https://maharashtragr.com/mhgr-how-to-make-money-online/mhgr_how_to_make_money_online-1/\",\"Nav_menu_item\":\"https://maharashtragr.com/home-2/\",\"Oembed_cache\":\"https://maharashtragr.com/d8de8f75417a8210e93651381ed85c36/\",\"Wp_global_styles\":\"https://maharashtragr.com/wp-global-styles-blogsite/\",\"Amp_validated_url\":\"https://maharashtragr.com/amp_validated_url/f35a90d719157b161a99020d92fcac51/\",\"Adstxt\":\"https://maharashtragr.com/?post_type=adstxt&p=1086\",\"App-adstxt\":\"https://maharashtragr.com/?post_type=app-adstxt&p=1084\",\"Web-story\":\"https://maharashtragr.com/web-stories/romeo-and-juliet/\"}}_ap_ufee", "raw_content": "पोलिसांनी आपल्यावर हात उचलल्यानंतर आपण काय करावे आणि छोट्या कारणास्तव मारायचा त्यांना अधिकार आहे का आणि छोट्या कारणास्तव मारायचा त्यांना अधिकार आहे का - MH General Resource पोलिसांनी आपल्यावर हात उचलल्यानंतर आपण काय करावे - MH General Resource पोलिसांनी आपल्यावर हात उचलल्यानंतर आपण काय करावे आणि छोट्या कारणास्तव मारायचा त्यांना अधिकार आहे का आणि छोट्या कारणास्तव मारायचा त्यांना अधिकार आहे का\nमहाराष्ट्र: महत्वाचे सामान्य संसाधन\nHome Public Info पोलिसांनी आपल्यावर हात उचलल्यानंतर आपण काय करावे आणि छोट्या कारणास्तव मारायचा त्यांना अधिकार आहे का\nपोलिसांनी आपल्यावर हात उचलल्यानंतर आपण काय करावे आणि छोट्या कारणास्तव मारायचा त्यांना अधिकार आहे का\nपोलिसांनी हात उचलल्यावर आपणही त्यांच्यावर हात उगारला तर काय होईल, माहितीये काही माणसांना चटकन राग येतो. कोणी आपल्यावर हात उचलला हे त्यांना सहन होत नाही आणि समोर कोण आहे, हे न बघता ते पोलिसांवर हात उचलतात.\nमारण्यासाठी पोलिसांच्या अंगावर धावून जातात. पण आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी, ती म्हणजे आपण गुन्हेगार असो किंवा नसो कधीही पोलिसांनी आपल्यावर हात उचलल्यास आपण त्यांना परत फिरून मारण्याचं धाडस करू नये.\nकारण कायद्यात हे स्पष्ट नमूद केलं आहे की, पोलिसांशी असभ्य भाषेत वर्तन आणि पोलिसांना मारहाण हा कायद्याने गुन्हा आहे. त्यानुसार IPC ३५३ आणि ३३२ नुसार गुन्हा दाखल केला जाऊ शकतो. आपल्याला कठोरातली कठोर शिक्षा होऊ शकते.\nपोलिस विनाकारण मारत असतील तरी देखील आपण त्याच्यावर हात उगारु शकत नाही. त्यावेळी प्रतिकार न करता आपल्याला मार खावाच लागतो. परिस्थिती कितीही कठीण असली तरी आपल्याला स्वत:वर ताबा ठेवावाच लागतो\nपोलिस आपल्या कायद्याचे रक्षक असतात त्यामुळे कायद्यानेच त्यांना आवश्यक प्रसंगी बळाचा वापर करण्याचा अधिकार दिलेला असतो. त्यामुळेच त्यांना ठराविक प्रसंगी ठरविक व्यक्तीवर हात उचलण्यासाठी कोणाच्याही संमतीची आवश्यकता नसते.\nआपण गुन्हेगार असू आणि पोलिसांनी आपल्याला बेदम मारलं असेल तर आपल्याला कोणत्याही प्रकारे कायद्याची मदत होत नाही. आपल्याला शिक्षा भोगावीच लागते.\nमात्र जर आपण गुन्हेगार नसू आणि पोलिसांनी आपल्यावर राग काढण्याच्या हेतुने किंवा कोणत्याही पुराव्याशिवाय हात उचलला असेल,\nआपल्याला मारलं असेल तर आपल्या बाजूने कायदा उभा राहतो. मारहाण झाल्यानंतर आपण त्या पोलिस अधिकाऱ्यावर थेट FIR दाखल करू शकतो. किंवा कोर्टात अधिकाऱ्याविरुद्ध केस दाखल करू शकतो.\nपोलिसांनी आपल्यावर हात उगरल्यावर आपण त्यांना परत फिरून मारू शकत नाही हे आपण आतापर्यंत जाणून घेतलं पण पोलिस मारत असताना आपला जीव जाईल अशी वेळ आली किंवा पोलिस कारण नसताना आपल्याला जीवानीशी मारत असतील तर आपण आपल्या संरक्षणसाठी पात्र ठरतो.\nत्यावेळी आपण स्वत:च्या संरक्षणासाठी पोलिसांवर हात उचलून स्वत:चा बचाव करू शकतो. जर पोलिस आपला जीव घेतच असेल आणि स्वत:च्या संरक्षणासाठी तुम्ही जर पोलिसांना मारलं आणि पोलिस अधिकाऱ्याचा मृत्यू झाला तर त्या हत्येसाठी आपण गुन्हेगार ठरत नाही.\nIPC ९९ नुसार पोलिस आपल्याला मारहाण करताना जर आपला एखादा अवयव तुटून आपल्याला अपंगत्व आलं आणि आपण साधारण वीस दिवसांपेक्षा अधिक काळ रुग्णालयात दाखल असू, आपल्यावर उपचार सुरू असतील तर आपण पोलिसांवर केस करू शकतो.\nआपल्या नुकसानाची भरपाई करून घेऊ शकतो. पण जर आपण गुन्हेगार असू तर आपण पोलिसांवर केस करू शकत नाही उलट आपल्यालाच शिक्षा भोगावी लागेल.\nमुळातच पोलिसांना एखाद्यावर विनाकारण आपलं बळ दाखवण्यासाठी तैनात केलेलं नसतं. त्याच्याकडे गुन्हेगार आणि सभ्य व्यक्ती ओळखण्याची दृष्टी असते.\nत्यामुळे विनाकारण कोणताही पोलिस अधिकारी सामान्य व्यक्तीला मारहाण करत नाही. त्यांना कायद्याची तंतोतत ओळख असते.\nमात्र शुभ्र दुधात माशी पडल्यानंतर जसं ते पूर्ण दूध खराब वाटतं त्या माशी���्रमाणे काही पोलिस अधिकारी असतात जे स्वत:च्या गैरवर्तनामुळे संपूर्ण पोलिस दलाचं नाव खराब करतात.\nअसाच कोणी अधिकारी जर कधी तुमच्या वाट्याला आला किंवा तुमच्यावर असा प्रसंग ओढवला तर वरील सर्व गोष्टी माहित असणं गरजेचं ठरतं.\nMHGR| गिग इकॉनॉमी म्हणजे काय Gig कामगारांसाठी जाणून घेण्यासारख्या 5 गोष्टी\nMHGR| ऑनलाइन, ऑफलाइन आणि घरी पैसे कमवण्याचे 25 मार्ग\nMHGR| महाराष्ट्रात किती ज्योतिर्लिंगे आहेत\nमहाराष्ट्रात किती ज्योतिर्लिंगे आहेत\nMHGR| बेळगांव कारवार बिदर निपाणीचा सीमाप्रश्न काय आहे\nMHGR| News Update 2024| महाराष्ट्रात किती जिल्हे आहेत\nMHGR| गिग इकॉनॉमी म्हणजे काय Gig कामगारांसाठी जाणून घेण्यासारख्या 5 गोष्टी\nMHGR| ऑनलाइन, ऑफलाइन आणि घरी पैसे कमवण्याचे 25 मार्ग\nMHGR| महाराष्ट्रात किती ज्योतिर्लिंगे आहेत\nMHGR| बेळगांव कारवार बिदर निपाणीचा सीमाप्रश्न काय आहे\nउद्योग, उर्जा व कामगार विभाग\nपर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग\nमहसूल व वन विभाग\nमहिला व बाल विकास विभाग\nसामाजिक न्‍याय व विशेष सहाय्य विभाग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00894.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://nponlinenews.com/afghanistan-2/", "date_download": "2024-03-04T23:52:30Z", "digest": "sha1:EAA6UL5EBREXVU524EV6EEYU26WK33B4", "length": 8253, "nlines": 47, "source_domain": "nponlinenews.com", "title": "अफगाणिस्तानविरुद्ध टी -20 साठी, 15-सदस्यांच्या संघाने प्रथमच 11 खेळाडू निवडले... Afghanistan", "raw_content": "\nअफगाणिस्तानविरुद्ध टी -20 साठी, 15-सदस्यांच्या संघाने प्रथमच 11 खेळाडू निवडले… Afghanistan\nAfghanistan टीम इंडिया सध्या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर असून या दौऱ्यावर टीम इंडियाने टी-20 मालिका 1-1 अशी बरोबरीत सोडवली आहे, तर टीम इंडियाने वनडे मालिका 2-1 अशा फरकाने जिंकली आहे. यासोबतच २६ डिसेंबरपासून कसोटी मालिकाही सुरू झाली असून पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर टीम इंडिया संतुलित स्थितीत असल्याचे दिसत आहे.\nआफ्रिकन दौऱ्यानंतर, टीम इंडियाला 11 जानेवारीपासून अफगाणिस्तानविरुद्ध तीन सामन्यांची मालिका खेळायची आहे आणि ही मालिका टीम इंडियासाठी अनेक अर्थाने महत्त्वाची आहे कारण ही ICC T20 विश्वचषक 2024 पूर्वीची शेवटची मालिका आहे. बीसीसीआय व्यवस्थापन अफगाणिस्तानविरुद्धच्या या मालिकेपूर्वी आपल्या तयारीचा आढावा घेण्याचा प्रयत्न करेल.\nअनेक गोपनीय सूत्रांद्वारे हे उघड झाले आहे की BCCI व्यवस्थापन अफगाणिस्तानविरुद्धच्या T20 मालिकेसाठी ज्या 15 सदस्यीय संघाची घोषणा ��रेल, त्यामध्ये 11 नवीन खेळाडूंना टीम इंडियासाठी पदार्पण करण्याची संधी मिळेल.\nजसप्रीत बुमराह अफगाणिस्तानविरुद्ध कर्णधार असेल\nजसप्रीत बुमराह वर सांगितल्याप्रमाणे, टीम इंडियाला ११ जानेवारीपासून अफगाणिस्तानविरुद्ध तीन सामन्यांची मालिका खेळायची आहे आणि ही मालिका टीम इंडियासाठी अनेक अर्थाने महत्त्वाची आहे. ही मालिका लक्षात घेऊन बीसीसीआय व्यवस्थापन ज्या १५ सदस्यीय संघाची घोषणा करणार आहे, त्यात टीम इंडियाची कमान जसप्रीत बुमराहकडे सोपवली जाऊ शकते आणि त्यासोबतच इतर युवा खेळाडूंनाही संधी दिली जाईल. मालिकेत संधी. जाऊ शकते.\nया 11 खेळाडूंना अफगाणिस्तानविरुद्ध संधी मिळणार आहे\nअफगाणिस्तानविरुद्धची टी-20 मालिका लक्षात घेऊन बीसीसीआय निवड समिती ज्या १५ सदस्यीय संघाची घोषणा करेल, त्याचे नेतृत्व जसप्रीत बुमराहकडे असेल. यासह अन्य युवा खेळाडूंनाही या मालिकेत व्यवस्थापनाकडून संधी दिली जाऊ शकते.\nअफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेसाठी बीसीसीआय व्यवस्थापन अभिषेक शर्मा, यश धुल, रियान पराग, आदर्श सिंग, उदय सहारन, अविनाश राव (विकेटकीपर), राज लिंबानी, नमन तिवारी, सौम्या पांडे, मुशीर खान, एम.पी. अभिषेकसारख्या खेळाडूला संधी देऊ शकतो.\nअफगाणिस्तान विरुद्ध भारत 15 सदस्यीय संघ\nजसप्रीत बुमराह (कर्णधार), अभिषेक शर्मा, यशस्वी जैस्वाल, यश धुल, रियान पराग, आदर्श सिंग, उदय सहारन, रिंकू सिंग, अविनाश राव (यष्टीरक्षक), राज लिंबानी, नमन तिवारी, सौम्या पांडे, मुशीर खान, एम.पी. अभिषेक, आवेश खान.\nICC ने क्रिकेट चाहत्यांना दिली खुशखबर, 2024 ते 2031 या कालावधीत 8 विश्वचषक, 3 भारतीय भूमीवर खेळवले जाणार आहेत… World Cup\nभारतीय महिला संघाने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 420 धावा करून इतिहास रचला, अराजकता निर्माण केली… Indian women\nRCB चाहत्यांसाठी वाईट बातमी, 18 कोटी रुपयांचा हा खेळाडू IPL 2024 पूर्वी बाहेर RCB fans\nCSK चाहत्यांसाठी धक्कादायक बातमी, MS धोनी IPL 2024 मध्ये खेळणार नाही, आता दिसणार या भूमिकेत MS Dhoni\nमुंबई इंडियन्स ने रणजी सेमीफाइनल मध्ये रचला नवीन इतिहास असा स्थान मिळवणारा देशातील पहिला संघ Mumbai Indians\nहे आहेत IPL मधील 5 बदकिस्मत खेळाडू, संघासाठी सर्वाधिक धावा केल्या, तरीही कर्णधारपदाची संधी मिळाली नाही. 5 unlucky players\nउपांत्य फेरीत तामिळनाडूने मुंबईचा पराभव केला, रहाणेच्या संघाने एक डाव आणि 70 धावांनी विजय मिळवत अंतिम फेरी गाठली. semi-finals\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00894.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://shetkariyoddha.com/post/470", "date_download": "2024-03-05T01:47:28Z", "digest": "sha1:BDG53T44BOOQVP4EAFOCYH5SIIIQG57M", "length": 15940, "nlines": 159, "source_domain": "shetkariyoddha.com", "title": "महिला बचत व स्वयंसहाय्यता गटांना रास्त भाव दुकाने परवान्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन - Shetkari Yoddha", "raw_content": "\nमहिला बचत व स्वयंसहाय्यता गटांना रास्त भाव दुकाने परवान्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन\nपुणे, दि. 9:- अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने १ ऑगस्ट २०१७ च्या शासन निर्णयान्वये रद्द केलेली व राजीनामा दिलेली रास्त भाव दुकान परवाने गटांना देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार अन्नधान्य वितरण कार्यालय पुणे कार्यक्षेत्रातील गटांना रास्त भाव दुकाने परवाने मंजूर करणेकामी इच्छुक महिला बचत गट व स्वयंसहाय्यता गटांनी संबंधित परिमंडळ अधिकारी यांचे कार्यालयात जाहिरात प्रसिध्द झालेचे दिनांकापासून १० सप्टेंबर २०२१ पर्यंत विहित नमुन्यात अर्ज करावेत, असे आवाहन अन्न वितरण अधिकारी अस्मिता मोरे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.\nविहित नमुन्यातील कोरे फॉर्म रक्कम रुपये ५/- इतके शुल्क संबंधित परिमंडळ कार्यालयात जमा केल्यानंतर दिले जाणार आहे. प्रत्येक रास्त भाव दुकान परवाना मिळणेसाठी अर्जदार यांनी स्वतंत्र फॉर्म भरणे आवश्यक आहे. अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे, अटी व शर्तीबाबत व इतर अनुषंगिक माहिती परिमंडळ कार्यालयात व अन्नधान्य वितरण कार्यालयाच्या नोटीस बोर्डावर पाहावयास उपलब्ध असणार आहे.\nरास्त भाव परवाना मंजुरीसाठी गटांची गुणानुक्रमे निवड करण्यात येईल. अर्जासोबत खालील कागदपत्रांच्या प्रती जोडणे आवश्यक आहे. त्यामध्ये स्वयंसहायता गट अस्तित्वात असलेबाबत बँकेच्या खात्याचे पासबुक/ बचत गट स्थापन बाबतचे बँकेचे पत्र तसेच बचत गट नोंदणीप्रमाणपत्र, स्वयंसहायता गटाची आर्थिक व्यवहाराची माहिती दर्शविणारे प्रपत्र, बँकेचे पासबुक झेरॉक्स (साक्षांकीत केलेले), सभासदांना वाटप केलेले कर्ज व त्याची वसुली केलेबाबतचे बँकेकडील अधिकृत पत्र, स्वयंसहायता गटाकडे खेळते भांडवल असलेबाबतचा पुरावा म्हणून मागणी केलेले ३ वर्षाचे ताळेबंदपत्र व खेळत्या भांडवलाबाबत आवश्यक कागदपत्रे, स्वयंसहायता गटाने/सभासदाने बँकेकडून कर्ज घेतले असल्यास त्याची संबंधीत कागदपत्रे व सदर कर्जाची परतफेड नियमित करत असल्याबाबतचा पुरावा. स्वयंसहायता गट ज्या ठिकाणी परवाना चालविणार आहे. त्याबाबत जागेचा पुरावा म्हणून स्वतःची जागा असल्यास सिटी सव्र्हेचा उतारा तसेच भाडयाची जागा असल्यास मालकाचा सिटी, सर्व्हेचा उतारा व जागा मालकाचे रुपये १०० च्या स्टॅम्प पेपरवर नागरी सुविधा केंद्रामध्ये केलेले संमतीपत्र, इतर वैशिष्टयपुर्ण कामाबाबतचा अहवाल व त्याबाबतचा पुरावा. (राष्ट्रीय राज्यस्तरीत प्रादेशिक स्तरावरील प्रदर्शनामधील सहभाग व इतर शासकीय योजनेमधील सहभाग) या सहभागाबाबत प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण यंत्रणा, जिल्हा परिषद यांचे प्रमाणपत्र तसेच इतर शासकीय योजनेमधील सहभगाबाबत संबंधित जिल्हास्तरीय शासकीय अधिका-यांचे प्रमाणपत्र, अर्जदार यांचेकडे मालकीची अथवा भाडे कराराची कमीत कमी २०० चौरस मीटर जागा असलेबाबतचा पुरावा, वरीलप्रमाणे सर्व कागदपत्रांसह विहित नमुन्यातील अर्ज मुदतीत संबंधित परिमंडळ कार्यालयामध्ये कार्यालयीन वेळेत जमा करावेत.\nस्वयंसहायता गटाची निवड करताना महिला स्वयंसहायता गटांना प्रथम प्राधान्य राहील. महिला स्वयंसहायता गट उपलब्ध न झालेस पुरुष स्वयंसहायता गटांचा विचार करण्यात येईल. जेथे स्वयंसहायता गट उपलब्ध होणार नाहीत अशा ठिकाणी शासनाचे ३ जानेवारी २००७ च्या निर्णयात दिलेल्या सध्याचे प्राधान्यसूचीनुसार रास्त भाव दुकान परवाने मंजूर करण्यात येतील. स्वयंसहायता गटांची निवड करताना ज्येष्ठ, वर्धनक्षम व नियमित कार्यरत असलेल्या, अंतर्गत व्यवहार पारदर्शकता व परतफेड चोख व नियमित असलेल्या स्वयंसहायता गटांना प्राधान्य देण्यात येईल. निवड करावयाच्या गटांचे हिशोब व लेखे अद्ययावत असावेत व परतफेडीचे प्रमाण किमान ८० टक्के असले पाहिजे.\nएकापेक्षा जास्त अर्ज आलेस वरील निकषांचा विचार करुन सर्व अर्जांची छाननी करण्यात येईल. या निकषानुसार रास्त भाव दुकान परवाना मंजूरीसाठी बचत गटांची शासन निर्णयातील तरतुदीनुसार निवड करण्यात येईल. तसेच संपूर्ण कागदपत्रांशिवाय अर्ज स्विकारले जाणार नाहीत. मुदतीनंतर व अपु-या कागदपत्रांसमवेत प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. सदरचा जाहिरनामा शासन परिपत्रक क्र.राभादु-२११७/प्र.क्र.१५७/नापु-३१, १ ऑगस्ट २०१७ मध्ये दिलेल्या अटी व शर्तीच्या अधीन राहून देण्यात येत आहे, असेही प्रसिद्धी पत्रकान्वये कळविण्यात आले आहे.\nऊस पिक वाढ स्पर्धा : मळद येथील शेतकऱ्यांनी केले आयोजन\nसोयाबीन पिकावरील विषाणूजन्यं रोग व्यवस्थापन सल्ला\nBy संपादक-योगेश नामदेव नालंदे\nलगिनघाई विशेषांकाचे प्रकाशन संपन्न\nFeb 19, 2024 संपादक-योगेश नामदेव नालंदे\nबारामतीत शिवाजी महाराजांना जयंती निमित्त अभिवादन\nFeb 19, 2024 संपादक-योगेश नामदेव नालंदे\nसिद्धार्थ नगर बुद्ध विहार येथे बाल संस्कार वर्ग चित्रकला स्पर्धा संपन्न\nFeb 19, 2024 संपादक-योगेश नामदेव नालंदे\nलगिनघाई विशेषांकाचे प्रकाशन संपन्न\nबारामतीत शिवाजी महाराजांना जयंती निमित्त अभिवादन\nसिद्धार्थ नगर बुद्ध विहार येथे बाल संस्कार वर्ग चित्रकला स्पर्धा संपन्न\nक्रांतीगुरू वस्ताद लहुजी साळवे यांची पुण्यतिथी निमित्ताने अभिवादन\nस्वामी समर्थ पादुका पालखीचे मंगळवारी बारामती मध्ये आगमन ..\nलगिनघाई विशेषांकाचे प्रकाशन संपन्न\n19/02/2024 संपादक-योगेश नामदेव नालंदे\nबारामतीत शिवाजी महाराजांना जयंती निमित्त अभिवादन\n19/02/2024 संपादक-योगेश नामदेव नालंदे\nसिद्धार्थ नगर बुद्ध विहार येथे बाल संस्कार वर्ग चित्रकला स्पर्धा संपन्न\n19/02/2024 संपादक-योगेश नामदेव नालंदे\nक्रांतीगुरू वस्ताद लहुजी साळवे यांची पुण्यतिथी निमित्ताने अभिवादन\n19/02/2024 संपादक-योगेश नामदेव नालंदे\nलगिनघाई विशेषांकाचे प्रकाशन संपन्न 19/02/2024\nबारामतीत शिवाजी महाराजांना जयंती निमित्त अभिवादन 19/02/2024\nसिद्धार्थ नगर बुद्ध विहार येथे बाल संस्कार वर्ग चित्रकला स्पर्धा संपन्न 19/02/2024\nक्रांतीगुरू वस्ताद लहुजी साळवे यांची पुण्यतिथी निमित्ताने अभिवादन 19/02/2024\nस्वामी समर्थ पादुका पालखीचे मंगळवारी बारामती मध्ये आगमन .. 19/02/2024\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00894.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.tarunbharat.com/employment-opportunity-for-two-and-a-half-lakh-people-in-mobile-manufacturing/", "date_download": "2024-03-04T23:42:01Z", "digest": "sha1:4KE7CK3KOQX5NONLCUNVRX4PQXUHPHMK", "length": 11046, "nlines": 119, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "Employment opportunity for two and a half lakh people in mobile", "raw_content": "\nप्रा. भक्ती भोसले यांना पी.एच.डी. प्रदान; सर्व स्तरातून कौतुकांचा वर्षाव\nBreaking : ‘कोल्हापूर’ लोकसभेच्या जागेवरून चर्चेला उधाण; महाविकास आघाडीमध्ये कोल्हापूरची जागा कॉंग्रेसला दिल्याची जोरदार चर्चा\n‘हिरो’ने विकल्या 4 लाख 68 हजार दुचाकी\nराज्य सरकारने दिलेल्या सर्व आश्वासनांची तातडीने पूर्तता करावी; आमदार पी .एन. पाटील यांनी विधानसभेत मागणी\nशेंडा पार्क येथील वृक्षांच्या जळीतकांडानंतर कृषी अधिकाऱ्यांवर प्रश्नांचा भडीमार; शिवसेना ठाकरे गटाचे हल्लाबोल आंदोलन\nमाझ्या विरोधात उमेदवार द्यायचा की नाही हे महाविकास आघाडीनं ठरवावं- राजू शेट्टी\nलालू प्रसाद यांच्या टिकेवर पंतप्रधानांचा पलटवार; भाजपकडून ‘मोदी का परिवार’ मोहीमेची सुरूवात\n‘महाविकास’मधून बाहेर पडणार नाही…पण त्यांनी आपापसातील वाद मिटवावा- प्रकाश आंबेडकर\nYou are at:Home»टेक / गॅजेट»मोबाईल निर्मिती उद्योगात अडीच लाख जणांना रोजगाराची संधी\nमोबाईल निर्मिती उद्योगात अडीच लाख जणांना रोजगाराची संधी\nमोबाईल फोन निर्मितीच्या कार्यामध्ये पुढील बारा ते अठरा महिन्यांमध्ये मोठी तेजी राहणार असून परिणामी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरीत्या अडीच लाख नव्या नोकऱ्या उपलब्ध होणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.\nदेशांतर्गत निर्मिती उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने अलीकडच्या काळात अनेक उपाययोजना जारी केल्या आहेत. आगामी काळात जागतिक स्तरावरील मोबाईल ग्राहकांच्या संख्येमध्ये वाढ होणार असल्यामुळे नव्याने उमेदवारांची गरज मोबाईल निर्मिती कंपन्यांना लागणार आहे. भारतामध्ये आयफोन निर्माती दिग्गज कंपनी अॅपलच्या सहकारी तीन कंपन्या फॉक्सकॉन, विस्ट्रॉनआणि पेगाट्रॉन मोबाईल फोनचे भारतामध्ये उत्पादन घेत आहेत. भारतातील डिक्सन टेक्नॉलॉजी ही कंपनी सुद्धा निर्मिती कार्याला बळकटी देण्याचा प्रयत्न करते आहे.\nपीएलआय योजनेचा होतोय लाभ\nगेल्या तीन वर्षाच्या काळामध्ये भारत सरकारने पीएलआय योजनेचा उद्योगांना लाभ मिळवत त्यांना प्रोत्साहन देण्याचे महत्त्वपूर्ण काम केले आहे. या अवधीमध्ये या क्षेत्रात जवळपास पाच लाख जणांना रोजगार प्राप्त झाल्याची माहिती आहे. पुढील काळामध्ये मोबाईल निर्मिती कार्याच्या विस्तारामुळे नव्याने अडीच लाख जणांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरीत्या रोजगाराच्या संधी प्राप्त होणार आहेत.\nPrevious Articleकतारकडून नौदल अधिकाऱ्यांची सुटका\nNext Article रायबाकिनाला जेतेपद\nएमोलेड डिस्प्ले आणि 67W चार्जिंगसह Oppo F25 Pro फोन लॉन्च\nसॅमसंग गॅलेक्सी A15 5G नवीन स्टोरेज व्हेरिएंटसह भारतात लॉन्च\nरिलायन्सचा स्वस्तातला 5 जी स्मार्टफोन लवकरच\nइकोफायबर लेदरसह पहिला स्मार्टफोन लाँच\nगुगल लवकरच भारता��� पिक्सेल फोनचे उत्पादन सुरु करणार\n‘रेडमी’चा ए3 स्वस्त स्मार्टफोन भारतीय बाजारात दाखल\nअनंत अंबानी व राधिका मर्चेंटच्या प्री-वेडिंग सोहळ्यातील बॉलीवूड कलाकारांचे स्टनिंग लूक(Bollywood Actors’ Stunning Looks at Anant Ambani and Radhika Merchant’s Pre-Wedding Ceremony)\nआजपासून भारत विरुद्ध इंग्लंड तिसरी कसोटी (India vs England 3rd Test from today)\nशंभू सीमेवर शेतकऱ्यांचा निषेध मोर्चा (पंजाब-हरियाणा) Farmers protest march at Shambhu border (Punjab-Haryana)\nई पेपर ऐप डाउनलोड करा\nअनंत अंबानी व राधिका मर्चेंटच्या प्री-वेडिंग सोहळ्यातील बॉलीवूड कलाकारांचे स्टनिंग लूक(Bollywood Actors’ Stunning Looks at Anant Ambani and Radhika Merchant’s Pre-Wedding Ceremony) युएईत मंदिर, जगाला सद्भावना संदेश(UAE temple, message of goodwill to the world) आजपासून भारत विरुद्ध इंग्लंड तिसरी कसोटी (India vs England 3rd Test from today) शंभू सीमेवर शेतकऱ्यांचा निषेध मोर्चा (पंजाब-हरियाणा) Farmers protest march at Shambhu border (Punjab-Haryana)", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00894.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtragr.com/maharashtra-gr-%E0%A4%95%E0%A5%85%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%A4-%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A4-%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A4%A4%E0%A4%BE/", "date_download": "2024-03-05T01:06:15Z", "digest": "sha1:WNUVYH3WWRLXKSWJQSF6XVGLFIQJJAKI", "length": 12747, "nlines": 153, "source_domain": "maharashtragr.com", "title": "_ap_ufes{\"success\":true,\"siteUrl\":\"maharashtragr.com\",\"urls\":{\"Home\":\"https://maharashtragr.com\",\"Category\":\"https://maharashtragr.com/category/ads/\",\"Archive\":\"https://maharashtragr.com/2024/02/\",\"Post\":\"https://maharashtragr.com/mhgr-%e0%a4%97%e0%a4%bf%e0%a4%97-%e0%a4%87%e0%a4%95%e0%a5%89%e0%a4%a8%e0%a5%89%e0%a4%ae%e0%a5%80-%e0%a4%ae%e0%a5%8d%e0%a4%b9%e0%a4%a3%e0%a4%9c%e0%a5%87-%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%af-gig-%e0%a4%95/\",\"Page\":\"https://maharashtragr.com/news/\",\"Attachment\":\"https://maharashtragr.com/mhgr-how-to-make-money-online/mhgr_how_to_make_money_online-1/\",\"Nav_menu_item\":\"https://maharashtragr.com/home-2/\",\"Oembed_cache\":\"https://maharashtragr.com/d8de8f75417a8210e93651381ed85c36/\",\"Wp_global_styles\":\"https://maharashtragr.com/wp-global-styles-blogsite/\",\"Amp_validated_url\":\"https://maharashtragr.com/amp_validated_url/f35a90d719157b161a99020d92fcac51/\",\"Adstxt\":\"https://maharashtragr.com/?post_type=adstxt&p=1086\",\"App-adstxt\":\"https://maharashtragr.com/?post_type=app-adstxt&p=1084\",\"Web-story\":\"https://maharashtragr.com/web-stories/romeo-and-juliet/\"}}_ap_ufee", "raw_content": "Maharashtra GR: कॅम्पा कोला परत येत असताना, कोका-कोलाने 200 मिली बाटलीच्या किमतीत 5 रुपयांची कपात केली - MH General Resource Maharashtra GR: कॅम्पा कोला परत येत असताना, कोका-कोलाने 200 मिली बाटलीच्या किमतीत 5 रुपयांची कपात केली - MH General Resource\nमहाराष्ट्र: महत्वाचे सामान्य संसाधन\nHome Public Info Maharashtra GR: कॅम्पा कोला परत येत असताना, कोका-कोलाने 200 मिली बाटलीच्या किमतीत 5 रुपयांची कपात केली\nMaharashtra GR: कॅम्पा कोला परत येत असताना, कोका-कोलाने 200 मिली बाटलीच्या किमतीत 5 रुपयांची कपात केली\nरिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन आणि आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी व्यवसाय सतत वाढवत आहेत. त्यांनी गेल्या वर्षी कोला मार्केटमध्ये प्रवेश करण्यासाठी करार केला होता.\nरिलायन्सकडून 70 च्या दशकातील सर्वात प्रसिद्ध ब्रँड कॅम्पा कोलाचे तीन फ्लेवर्स लॉन्च करण्याची घोषणा केली होती. होळीनंतर लगेचच बाजारात कॅम्पा कोलाची एंट्री झाली.\nयानंतर कोला मार्केटमध्ये प्राइस वॉर सुरू झाले असून इतर कंपन्यांनी त्यांच्या उत्पादनांच्या किंमती कमी करण्यास सुरुवात केली आहे.\nम्पा कोलाचा 22 कोटींचा करार :\nरिलायन्स कंझ्युमर प्रॉडक्ट्सने 2022 मध्ये प्युअर ड्रिंक ग्रुपकडून 22 कोटी रुपयांचा करार केला होता. या करारानंतर, प्रथम दिवाळीला उत्पादन लॉन्च करण्याची योजना होती, परंतु नंतर ती होळी 2023 पर्यंत वाढविण्यात आली.\nअलीकडेच, कॅम्पा कोला हा 50 वर्ष जुना आयकॉनिक पेय ब्रँड ऑरेंज, लेमन आणि कोला फ्लेवर्समध्ये सादर करण्यात आला आहे. त्याची थेट स्पर्धा बाजारात आधीच अस्तित्वात असलेल्या पेप्सी, कोका-कोला आणि स्प्राईटशी आहे.\nकोका कोलाने किंमत कमी केली :\nकॅम्पा कोलाचे तीन फ्लेवर्स लाँच केल्यानंतर कोला मार्केटमध्ये वर्चस्व गाजवणाऱ्या इतर कंपन्यांवर दबाव येऊ लागला आहे.\nदरम्यान, तापमानात झालेली वाढ आणि शीतपेयांच्या मागणीत वाढ झाल्यामुळे, कोका-कोलाने उत्पादनांच्या किंमती कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. बिझनेस स्टँडर्डनुसार, कंपनीने 200ML बाटलीची किंमत 5 रुपयांनी कमी केली आहे.\n‘या’ राज्यांमध्ये किंमतीत केली कपात :\nअहवालानुसार, कोका-कोला कंपनीच्या किंमती कमी करण्याच्या निर्णयानंतर, मध्य प्रदेश, तेलंगणा आणि महाराष्ट्र या राज्यांमध्ये 200 एमएलच्या बाटलीची किंमत 15 रुपये होती, ती आता 10 रुपये झाली आहे.\nयासह, कोका कोलाच्या काचेच्या बाटल्या ठेवण्यासाठी किरकोळ विक्रेत्यांद्वारे भरलेल्या क्रेट ठेवी देखील माफ करण्यात आल्या आहेत, ज्याची किंमत साधारणपणे 50 ते 100 रुपये आहे.\n‘द ग्रेट इंडियन टेस्ट’ पुन्हा बाजारात आली :\nकॅम्पा कोला हा भारताचा स्वतःचा ब्रँड आहे. 1949 ते 1970 च्या दशकाच्या सुरुवातीपर्यंत प्युअर ड्रिंक ग्रुप हा भारतात कोका-कोलाचा एकमेव वितरक होता.\nयानंतर, कोका-कोला देशातून बाहेर पडल्यानंतर, प्युअर ड्रिंक्सने स्वतःचा ब्रँड कॅम्पा कोला लाँच केला आणि लवकरच तो या क्षेत्रातील महत्वाचा ब्रँड बनला. त्याची ‘द ग्रेट इंडियन टेस्ट’ ही घोषणा त्यावेळी खूप लोकप्रिय होती, ज्याने आता जोरदार पुनरागमन केले आहे.\nMHGR| गिग इकॉनॉमी म्हणजे काय Gig क���मगारांसाठी जाणून घेण्यासारख्या 5 गोष्टी\nMHGR| ऑनलाइन, ऑफलाइन आणि घरी पैसे कमवण्याचे 25 मार्ग\nMHGR| महाराष्ट्रात किती ज्योतिर्लिंगे आहेत\nमहाराष्ट्रात किती ज्योतिर्लिंगे आहेत\nMHGR| बेळगांव कारवार बिदर निपाणीचा सीमाप्रश्न काय आहे\nMHGR| News Update 2024| महाराष्ट्रात किती जिल्हे आहेत\nMHGR| गिग इकॉनॉमी म्हणजे काय Gig कामगारांसाठी जाणून घेण्यासारख्या 5 गोष्टी\nMHGR| ऑनलाइन, ऑफलाइन आणि घरी पैसे कमवण्याचे 25 मार्ग\nMHGR| महाराष्ट्रात किती ज्योतिर्लिंगे आहेत\nMHGR| बेळगांव कारवार बिदर निपाणीचा सीमाप्रश्न काय आहे\nउद्योग, उर्जा व कामगार विभाग\nपर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग\nमहसूल व वन विभाग\nमहिला व बाल विकास विभाग\nसामाजिक न्‍याय व विशेष सहाय्य विभाग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00895.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://mr.eaststar-machinery.com/", "date_download": "2024-03-05T02:04:05Z", "digest": "sha1:5FXZKNIBKOQTUHXIJZEHS7DGWKOBJEJC", "length": 12351, "nlines": 151, "source_domain": "mr.eaststar-machinery.com", "title": "चायना एबीएस शीट मशीन, रूट कंट्रोलर मशीन, सॉफ्ट डोअर कर्टन मशीन उत्पादक, पुरवठादार, कारखाना - ईस्टस्टार", "raw_content": "\nमऊ दरवाजा पडदा मशीन\nपीई प्लास्टिक शीट मशीन\nकार चटई उत्पादन लाइन\nपीएलए डिग्रेडेबल प्लास्टिक शीट मशीन\nपीपी पट्टा उत्पादन लाइन\nवैशिष्ट्ये: या प्रकारच्या स्लिटिंग स्ट्रॅप उत्पादन प्रक्रियेचे स्वतंत्र संशोधन आणि विकास प्रत्येक पट्ट्यासाठी उच्च उत्पादन, समान स्ट्रेचिंग आणि जाडी याची पुष्टी करू शकते. दरम्यान, त्याचे अचूक स्लिटिंग तंत्र पट्ट्यांच्या वक्रतेवर काटेकोरपणे नियंत्रण ठेवते, जेणेकरून अंतिम पट्ट्या स्वयंचलित पॅकिंग मशीनमध्ये पूर्णपणे वापरल्या जाऊ शकतात.\nपीईटी पट्टा उत्पादन लाइन\nवैशिष्‍ट्ये: 100% बॉटल फ्लेक्स रिसायकल मटेरिअलसह, पीईटी स्ट्रॅपची विविध वैशिष्ट्ये तयार करण्यासाठी. मटेरियलची स्निग्धता आणि फायनल स्ट्रॅप्सच्या गुणवत्तेची पुष्टी करण्यासाठी ड्राय सिस्टीमच्या अद्वितीय डिझाइनचा अवलंब करणे, मितीय स्थिरता उत्तम पट्ट्यांची खात्री करण्यासाठी थेट स्वयंचलित पॅकिंग मशीनमध्ये वापरली जाऊ शकते. अनुप्रयोग: स्टील, रासायनिक उद्योग, अॅल्युमिनियम, कागद बनवणे, वीटभट्टी, तंबाखू, इलेक्ट्रॉनिक्स, कापड आणि इमारती लाकूड उद्योगांमध्ये मोठ्या प्रमाणावर वापरले जाते.\nपीई प्लास्टिक शीट मशीन\nप्लास्टिक मोनोफिलामेंट उत्पादन लाइन\nया मशीनमध्य�� सिंगल स्क्रू एक्सट्रूडर, डाय हेड, कूलिंग सिस्टम, फायबर ड्रॉइंग ऑक्झिलरी युनिट्स आणि सिंगल फायबर वाइंडर यांचा समावेश आहे.\nप्लास्टिक प्रोफाइल उत्पादन लाइन\nया मशीनमध्ये SJSZ92/188 शंकूच्या आकाराचे ट्विन स्क्रू एक्स्ट्रूडर, टी-डाय, चार-रोलर फॉर्मिंग डिव्हाइस, चार-स्टेशन ऑइल टेम्परेचर युनिट, कूलिंग डिव्हाइस, एज कटिंग, विचलन-रिक्टीफायिंग डिव्हाइससह लॅमिनेटिंग, हॉल-ऑफ युनिट, कटर आणि स्टेकर यांचा समावेश आहे. .\nतुम्ही ऑर्डर केलेल्या उपकरणांच्या जलद वितरणाची आणि तुमच्यासाठी टर्नकी प्रकल्प पूर्ण करण्याची आम्ही हमी देतो.\nउच्च दर्जाची उपकरणे, वाजवी किंमत\nग्राहकांच्या गरजा पूर्ण करणे आणि उच्च-गुणवत्तेची उपकरणे शोधत राहणे ही नेहमीच आमची जबाबदारी असते.\nसहकार्यादरम्यान--मशीन निवडीपासून ते तुमच्या जागी अंतिम स्थापनेपर्यंत, आम्ही तुम्हाला विशेष योजना आणि मांडणी देऊ.\nसल्लामसलत, कर्मचारी प्रशिक्षण आणि तांत्रिक समर्थनासाठी तज्ञांची अनुभवी टीम.; स्टॉकमध्ये पुरेसे सुटे भाग.\nतुमच्यासाठी सर्वोत्तम उपकरणे निवडताना आमचे तज्ञ मोफत व्यावसायिक सल्ला देतील.\nपीएलए डिग्रेडेबल प्लास्टिक शीट एक्सट्रुजन मशीन\nपीपी शीट प्रिंटिंग मशीन\nपीई प्लास्टिक शीट उत्पादन लाइन\nपीव्हीसी पडदा बाह्य बाहेर काढणे मशीन\nकिंगदाओ ईस्टस्टार प्लास्टिक मशिनरी कं, लि. मुख्य व्यवसाय प्लॅस्टिक यंत्रसामग्री आणि उपकरणे उत्पादन समाविष्ट करते, जसेABS शीट मशीन, रूट कंट्रोलर मशीन, सॉफ्ट डोअर कर्टन मशीनआणि असेच, यांत्रिक उपकरणे, प्लास्टिक उत्पादने आणि इतर उत्पादने संशोधन आणि विकास, उत्पादन आणि संबंधित उत्पादने देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय व्यापार. कंपनी नेहमीच \"नवीनता, स्वयं-सुधारणा, सहकार्य आणि विजय\" या मूलभूत मूल्यांची अंमलबजावणी करते आणि \"एकात्मता-आधारित, गुणवत्ता शुद्ध, योग्य आणि दूरगामी\" या व्यवसाय तत्त्वज्ञानाचे पालन करते.\nपीईटी प्लास्टिक शीट एक्सट्रूजन मशीन\nEVA शीट बोर्ड मशीन\nABS शीट एक्सट्रुजन लाइन\nABS शीट बोर्ड मशीन\nएबीएस एक्सट्रूजन शीट उत्पादन तंत्रज्ञान\nABS प्लास्टिक शीट ही एक सामान्य प्लास्टिक सामग्री आहे, जी घरगुती उपकरणे, ऑटोमोबाईल, इलेक्ट्रॉनिक उत्पादने आणि इतर क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वापरली जाते. एबीएस प्लॅस्टिक शीटच्या प्रक्रियेत, विविध गुणधर्मांसह उत्पादने मिळविण्यासाठी विविध प्रक्रिया वापरल्या जाऊ शकतात. खालील तुम्हाला ABS प्लास्टिक शीट प्रक्रियेची ओळख करून देईल.\nपीई प्लॅस्टिक शीट मशीन, ब्लिस्टर पॅकेजिंग मशीन्स, सीडलिंग ट्रे मशीन किंवा किंमत सूचीबद्दल चौकशीसाठी, कृपया आम्हाला तुमचा ईमेल पाठवा आणि आम्ही 24 तासांच्या आत संपर्कात राहू.\nमऊ दरवाजा पडदा मशीन\nपीई प्लास्टिक शीट मशीन\nकार चटई उत्पादन लाइन\nपीएलए डिग्रेडेबल प्लास्टिक शीट मशीन\nAdd: शेडोंग रोडचे वेस्ट एंड, बेगुआन इंडस्ट्रियल पार्क, जिओझोउ सिटी, किंगदाओ सिटी, शेंडोंग प्रांत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00895.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://navswaraj.com/detective-or-burnt-distribution-transformers-will-be-repaired-or-replaced-immediately-order-by-dcm-devendra-fadnavis-to-msedcl/", "date_download": "2024-03-05T02:22:39Z", "digest": "sha1:P4UEFSL7US4PGMFSFDTOJR2WMK5AYUT5", "length": 12250, "nlines": 154, "source_domain": "navswaraj.com", "title": "Akola MSEDCL : वीज ग्राहकांना विनाविलंब सेवा देण्याचे महावितरण कंपनीने नियोजन - Navswaraj", "raw_content": "\nआम्हाला बातम्या पाठविण्यासाठी येथे क्लिक करा\nसंपादकीय / लेख / ब्लॉग\nमुख्यपृष्ठ महाराष्ट्र देश / विदेश साहित्य-संस्कृती\nHome » Akola MSEDCL : वीज ग्राहकांना विनाविलंब सेवा देण्याचे महावितरण कंपनीने नियोजन\nAkola MSEDCL : वीज ग्राहकांना विनाविलंब सेवा देण्याचे महावितरण कंपनीने नियोजन\nAkola |अकोला : वीज ग्राहकांना विनाविलंब आणि दर्जेदार सेवा प्रदान करण्याच्या दृष्टीकोनातून राज्याचे उपमुख्यमंत्री तथा उर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना तसे निर्देश दिले आहेत. रोहित्रात बिघाड निर्माण झाल्यास अथवा जळाल्यास ताबडतोब दुरुस्ती किंवा बदलविण्यात येणार आहे. (Defective Or Burnt Distribution Transformers Will Be Repaired Or Replaced Immediately Order By DCM Devendra Fadnavis to MSEDCL)\nरोहित्रात बिघाड निर्माण झाल्यास अथवा जळाल्यास वीज ग्राहकांनी महावितरण कंपनीच्या टोल फ्री क्रमांक १८००२१२३४३५, १८००२३३३४३५ अथवा महावितरण च्या अॅप वरून सविस्तर तक्रार नोंदवावी. रोहित्र जळाल्यास अथवा त्यात बिघाड निर्माण झाल्यास ग्राहकांना त्रास सोसावा लागतो. ग्रामीण भागातील ग्राहकांना जास्त त्रास होतो. दुरुस्ती करण्यास किंवा बदलविण्यास विलंब लागतो. ही समस्या विनाविलंब सोडविण्यासाठी कंपनीने ऑईल तसेच दुरुस्त रोहित्रांचा साठा तयार ठेवण्याचे निर्देशही दिले आहेत. नादुरुस्त रोहित्राची माहिती प्राप्त होताच ग्रामीण भागात तीन दिवसात दुरूस्ती अथवा बदलविण्यात येईल. रोहित्र दुरुस्ती अथवा बदलविण्यासाठी होणारा विलंब आणि गैरसोय टाळण्यासाठी ग्राहकांनी टोल फ्री क्रमांक अथवा महावितरण अॅपवर सविस्तर तक्रार नोंदवावी. रोहित्र दुरुस्ती अथवा बदलविण्यासाठी ग्राहकांना कुठलेही शुल्क भरावे लागणार नाही, असे जाहीर करण्यात आले आहे.\nशास्त्रज्ञांच्या कौतुकामागे निवडणुकीचा अजेंडा : वडेट्टीवार\n‘भारत जोडो’ यात्रेत भारताचे नव्हे, नेपाळचे राष्ट्रगीत\nअकोल्यातील पोक्सो खटल्यातील आरोपीची मुक्तता\nउद्धव ठाकरेंनी तमाम ओबीसींचा अपमान केला\nमाजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्या विरोधात सीबीआयकडून तीन गुन्हे\nअमरावती विद्यापीठ विद्वत्त परिषद निवडणूक सप्टेंबरनंतरच\nNagpur Grahak Panchayat : ग्राहक पंचायत सुवर्णमोहत्सवी वर्ष उद्घाटन सोहळा नागपुरात\nAkola Coaching Classes : क्लासेसच्या भागात पोलिस गस्त वाढवावी\nTadoba Mahotsav : ‘ड्रिमगर्ल’ म्हणाल्या मथुरेत कृष्ण मंदिराचे स्वप्न लवकरच साकार होणार\n दारू ढोसून तरुणींनी मुलांना झोडले\nAmravati Crime : अवघ्या 100 रुपयाच्या बाटलीसाठी आईलाच संपविले\nNagpur Crime : एनएचएआय चा अधिकारी केंद्रीय गुन्हे अन्वेशन विभागाच्या (सीबीआय) जाळ्यात\nLok Sabha Election 2024 : आनंदराव अडसूळ यांचा राणा दाम्पत्यावर पलटवार\nChandrapur Crime : कौटुंबिक कलहातून केली परिवारातील तीन सदस्यांची हत्या\nTadoba Mahotsav : ‘ड्रिमगर्ल’ म्हणाल्या मथुरेत कृष्ण मंदिराचे स्वप्न लवकरच साकार होणार\n दारू ढोसून तरुणींनी मुलांना झोडले\nAmravati Crime : अवघ्या 100 रुपयाच्या बाटलीसाठी आईलाच संपविले\nLatur Nanded Highway : दुर्दैवी घटना; लातूर-नांदेड महामार्गावर कारचा अपघात\nNagpur Crime : एनएचएआय चा अधिकारी केंद्रीय गुन्हे अन्वेशन विभागाच्या (सीबीआय) जाळ्यात\nदेश / विदेश (86)\nपर्यावरण, पर्यटन, वन्यजीव (55)\nChandrapur Health : नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यात चंद्रपूर आदर्श ठरावा\nAmravati अमरावती येथील घटना तरुणाने स्वत:लाच पेटवलं\nSwine flu : ‘स्वाइन फ्लू’मुळे नागपूरकरांची चिंता वाढली, नेमक कारण काय\nMedical College : सर्वोपचार रुग्णालयातील जेवणात आढळल्या अळ्या\nAkola News : डॉ. हेडगेवार रुग्णालय आणि अनुसंधान केंद्रातील किडनी प्रत्यारोपण कार्यशाळा\nअमरावतीचे ईर्विन होणार ८०० खाटांचे नवे रूग्णालय\nTadoba Festival 2024 : विश्वसुंदरींनी दिला व्याघ्र संवर्धनाचा...\nSudhir Mungantiwar : मानवी जीवन, सृष्टीच्या संरक्षणासाठी व्याघ्र...\nWeather Update: हवामान विभागाचा राज्या���ील ५ जिल्ह्यांना ऑरेंज...\nWeather Update : पुढील तीन दिवसांत राज्यात ‘या’...\nWeather Updates : विदर्भात पुन्हा पावसाची शक्यता, जाणुन...\nसंपादकीय / लेख / ब्लॉग\nTadoba Mahotsav : ‘ड्रिमगर्ल’ म्हणाल्या मथुरेत...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00895.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://janshaktichadabav.com/district-level-essay-competition-organized-by-ratnagiri-district-science-teachers-board/", "date_download": "2024-03-04T23:40:34Z", "digest": "sha1:MFWG37X7AM4SHKNVJWSWNDXFF4ESKKWZ", "length": 15599, "nlines": 259, "source_domain": "janshaktichadabav.com", "title": "रत्नागिरी जिल्हा विज्ञान शिक्षक मंडळातर्फे जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन. - जनशक्तीचा दबाव", "raw_content": "\nअधिसूचना आणि शासन निर्णय\nरत्नागिरी जिल्हा विज्ञान शिक्षक मंडळातर्फे जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन.\nरत्नागिरी जिल्हा विज्ञान शिक्षक मंडळातर्फे जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन.\nजनशक्तीचा दबाव न्यूज | रत्नागिरी | फेब्रुवारी ०७, २०२३.\n२८ फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून रत्नागिरी जिल्हा विज्ञान शिक्षक मंडळातर्फे जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर निबंध स्पर्धा स्वातंत्र्यसैनिक कै. डी. जी. इनामदार यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित करण्यात येत आहे.\nनिबंध स्पर्धेविषयीचे सविस्तर निकष पुढीलप्रमाणे आहेत:-\n१. निबंध स्पर्धेसाठी “पर्यावरण संरक्षणात माझी भूमिका” हा विषय ठेवण्यात आला आहे.\n२. या स्पर्धेत ५वी ते ८वी इयत्तेतील शिकणारे विद्यार्थी-विद्यार्थिनी (प्राथमिक व माध्यमिक शाळा) सहभागी होऊ शकतात.\n३. निबंधाचे माध्यम मराठी किंवा इंग्रजी असेल.\n४. निबंधासाठी शब्द मर्यादा किमान ५०० शब्द असतील.\n५. निबंध स्वहस्ताक्षरात लिहिलेले असावेत, टंकलिखित नसावेत.\n६. प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकांना रोख रक्कम सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र दिले जाईल.\n७. स्पर्धेसाठी कोणतेही प्रवेश शुल्क नाही.\nजास्तीतजास्त स्पर्धकांनी उत्स्फुर्तपणे या निबंध स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.\nनिबंध पाठवण्याची अंतिम तारीख सोमवार दि.२० फेब्रुवारी, २०२३ रोजी संध्याकाळपर्यंत असेल. स्पर्धकांनी आपले निबंध पुढील पत्त्यावर पाठवावेत.\n🔸 श्री. सनगरे पी. टी. (कार्यवाह),\nरत्नागिरी जिल्हा विज्ञान शिक्षक मंडळ,\nमु. पो. ता. लांजा (वैभव वसाहत),\nस्वामी स्वरूपानंद नगर, लांजा.\n🔸 अधिक माहितीसाठी संपर्क :-\n▪️ श्री. रवींद्र इनामदार (अध्यक्ष) – ७५८८५५७५२४\n▪️ आर. व्हि. जानकर (स्पर्धाप्रमुख) – ९४२२८१७६२५.\nडेरवण येथील वालावलकर रूग्णालयात इंग्लंडमधील पंधरा डॉक्टरांचा चमू दाखल\nआफ्टर पार्टीमध्ये मस्ती करताना दिसले अथिया-केएल राहुल, हिऱ्याच्या मंगळसूत्राने वेधले लक्ष\nअपघात महाराष्ट्र रत्नागिरी संगमेश्वर\nदेवरुख संगमेश्वर बस लोवले येथे दरीत कोसळली…\nधार्मिक भक्ती महाराष्ट्र मुंबई रत्नागिरी\nसकल हिंदू समाजाच्या जन आक्रोश मोर्चाला रत्नागिरीत मोठा प्रतिसाद…\nप्रशासकीय महाराष्ट्र मुंबई रत्नागिरी\n“सर्वसामान्य नागरिकांसाठीच्या सेवांचे वेळेत वितरण करा… महसूल, कामगार, पोलीस विभागाचे चांगले काम…” – राज्य सेवा हक्क आयुक्त बलदेव सिंग…\nअपघात महाराष्ट्र रत्नागिरी संगमेश्वर\nदेवरुख संगमेश्वर बस लोवले येथे दरीत कोसळली…\nधार्मिक भक्ती महाराष्ट्र मुंबई रत्नागिरी\nसकल हिंदू समाजाच्या जन आक्रोश मोर्चाला रत्नागिरीत मोठा प्रतिसाद…\nप्रशासकीय महाराष्ट्र मुंबई रत्नागिरी\n“सर्वसामान्य नागरिकांसाठीच्या सेवांचे वेळेत वितरण करा… महसूल, कामगार, पोलीस विभागाचे चांगले काम…” – राज्य सेवा हक्क आयुक्त बलदेव सिंग…\nमहाराष्ट्र मुंबई रत्नागिरी राजकारण सिंधुदुर्ग\nभारतीय जनता पार्टीचे बूथ कार्यकारिणी महासंमेलन सावंतवाडी येथे संपन्न\nप्रिंट, टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड\nवाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणारअसल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून जनशक्तीचा दबाव Janshaktichadabavnews या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल केलय.हे एक न्युज पोर्टल आहे. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देशातील घडामोडी तसेच स्थानिक, क्राईम, राजकीय, सामाजिक, जाहिरात, इतर विविध बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.\nकृपया संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये\nकिवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर,लेख आणि त्याचे हक्क‘ https://janshaktichadabav.com/\nआणि संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक\nसहमत असतीलच असे नाही Copyright:https://janshaktichadabav.com/ सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक मा��्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\nमुख्य संपादक : श्री.गणेश पवार\nऑफिस : ०५,वैती कंपाऊंड, आई नगर समोर, ओव्हळा, ठाणे – ४००६१२\nअपघात महाराष्ट्र रत्नागिरी संगमेश्वर\nदेवरुख संगमेश्वर बस लोवले येथे दरीत कोसळली…\nधार्मिक भक्ती महाराष्ट्र मुंबई रत्नागिरी\nसकल हिंदू समाजाच्या जन आक्रोश मोर्चाला रत्नागिरीत मोठा प्रतिसाद…\nप्रशासकीय महाराष्ट्र मुंबई रत्नागिरी\n“सर्वसामान्य नागरिकांसाठीच्या सेवांचे वेळेत वितरण करा… महसूल, कामगार, पोलीस विभागाचे चांगले काम…” – राज्य सेवा हक्क आयुक्त बलदेव सिंग…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00896.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://news66daily.com/archives/2358", "date_download": "2024-03-05T01:31:13Z", "digest": "sha1:SKSQJI4J2YOPQGL43EJS3AFAKI35TEFR", "length": 6397, "nlines": 90, "source_domain": "news66daily.com", "title": "तमाशा मध्ये बायकांनी केला सुंदर डान्स - News 66 Daily", "raw_content": "\nतमाशा मध्ये बायकांनी केला सुंदर डान्स\nOctober 15, 2022 adminLeave a Comment on तमाशा मध्ये बायकांनी केला सुंदर डान्स\nआपण भारतीय आहोत याचा आपल्या देशातील प्रत्येक नागरिकाला गर्व तर आहेच परंतु परदेशात राहायला गेलेल्या भारतीय लोकांना सुद्धा भारतीय असण्याचा गर्व आहे. तुम्ही सोशल मीडियावर परदेशातील असे अनेक व्हिडिओ पाहिले असतील ज्यामध्ये भारतीय व्यक्तींनी परदेशात जाऊन बऱ्याच चांगल्या कामाने अआपल्या देशाचे म्हणजेच भारताचे नाव उंचावले आहे.\nआज तुमच्या करमणुकीसाठी असाच एक व्हिडिओ घेऊन आलो आहे जो पाहून तुम्हाला भारतीय असण्याचा गर्व वाटेल. मराठी संस्कृतीचा खूप मोठा इतिहास आहे. शिवरायांनी मराठी आणि हिंदू संस्कृती जोपासली. नववारी साडी, कपाळाला टिकली, बांगड्या अश्या पोशाखात मराठमोळी स्त्री शोभून दिसते. शिवजयंती, गुडीपाडवा, गणेशोत्सव अश्या अनेक सण उत्सवामध्ये स्त्रिया नटून थटून मराठमोळ्या पोशाखात बाहेर पडत असतात.\nस्कुटी घेऊन तर कोणी बु’ले’ट घेऊन मिरवणूक काढतात. अश्यावेळी संस्कृती जपली जाते आणि ते पाहून खरंच खूप छान वाटत. आजचा व्हिडीओ पण असाच आहे. गौरी गणपतीला स्त्रिया ज्याप्रमाणे नाचतात खेळ खेळतात तसेच खेळ आजच्या व्हिडिओमध्ये दिसून येणार आहेत. तुम्ही देखील दिवाळी, गणपती, दसरा सारखे सण मोठ्या थाटात साजरे करून संस्कृती जोपासत असालच.\nहळदीमध्ये नवरी सोबत मैत्रिणींनी डान्स क���ला\nदिराच्या लग्नात वहिनीने केला सुंदर डान्स\nहि महिला ८ वर्ष्यापासून सहन करत आहे हा त्रा’स\nवरातीत मुलींनी साड्या घालून केला सुंदर डान्स\nअसा ढोलकीचा तोडा तुम्ही आयुष्यात कधीच पहिला नसेल💃💃नो चॅलेंज डान्स\nहे मिश्रण चेहरा एका दिवसात इतका गोरा होईल की सर्वजण पाहताच राहतील,पार्टीला किव्हा कुटेही फिरायला जाण्यापूर्वी एक वेळेस चेहऱ्याला लावा …\nगुलाबाचे झाड दोनच दिवसात हिरवेगार होऊन फुलांनी भरून जाईल,फक्त एक रुपयांची ही एक वस्तू गुलाबाच्या झाडाला टाका …\nभाताची चव चौपट वाढेल, मोकळा भात बनवण्याची सोप्पी पद्धत,तांदूळ शिजवताना त्यात टाका ही एक वस्तू\nबदलून टाकेल तुमचं नशिब.. दूर करणार सर्व समस्या..एक तांब्याभर पाणी.. दूर करणार सर्व समस्या..एक तांब्याभर पाणी.. \nहवं ते सर्व मिळेल‌..15 दिवसात अनुभव घ्याल.पाणी पिताना बोला ‘हे’ 2 शब्द.. \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00896.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://shetkariyoddha.com/post/553", "date_download": "2024-03-05T02:17:10Z", "digest": "sha1:JVXZ6TPF5VTIGFED7QZ2AWAPX57RZLQ4", "length": 9726, "nlines": 157, "source_domain": "shetkariyoddha.com", "title": "\"वाई\" करांची मदतीसाठी साद…. \"दुर्गभ्रमंती\" ने दिला आपुलकीचा हात … - Shetkari Yoddha", "raw_content": "\n“वाई” करांची मदतीसाठी साद…. “दुर्गभ्रमंती” ने दिला आपुलकीचा हात …\nबारामती ( प्रतिनिधी, इंद्रभान लव्हे ) राज्यात अथवा देशात कोणतेही संकट आले की बारामतीकर मदतीसाठी नेहमीच पुढाकार घेतात. नुकत्याच झालेल्या जलप्रलयानंतर सातारा जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ही बाब लक्षात घेत बारामतीच्या दुर्गभ्रमंती सोशल फाउंडेशनने पुढाकार घेत ‘एक हात सामाजिक जबाबदारीचा’ या उपक्रमांतर्गत वाई तालुक्यातील जोर या गावातील ग्रामस्थांना मदत पोहोच केली.\nमागील काही दिवसांपूर्वी सातारा, कोल्हापूर, सांगलीसह कोकणात पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या भागांमध्ये शासकीय मदतीबरोबरच विविध सामाजिक संस्थांनीही मदतीसाठी पुढाकार घेतला. बारामतीतील विविध सामाजिक उपक्रमांमध्ये अग्रेसर असलेल्या दुर्गभ्रमंती सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून जोर गावातील ७५ कुटुंबीयांना गृहपयोगी वस्तूंचे किट देण्यात आले.\nयावेळी अभिजीत घाडगे, अविनाश बांदल, अनिकेत पवार, तुषार लोखंडे, चंदू लोंढे, सतीश झारगड, राकेश दुर्गाडे, अक्षय परकाळे आदीनी प्रत्यक्ष जोर गावात जाऊन ग्रामस्थांची भेट घेतली. त्यांच��या व्यथा जाणून घेत त्यांना गृहपयोगी वस्तूंचे किट वाटप करण्यात आले. संकट काळात दुर्गभ्रमंती सोशल फाउंडेशनने दिलेल्या मदतीबद्दल जोर गावातील ग्रामस्थांनी आभार मानले. या उपक्रमासाठी बारामतीतील विविध दानशूर व्यक्तींसह फाउंडेशनच्या सर्व सदस्यांनी हातभार लावला.\nतुझ्यासाठी मी बाकीचे काम सोडून इथे आलोय, कमी वयातच मोठी जबाबदारी घेतली आहेस काळजीपूर्वक काम कर – उपमुख्यमंत्री अजित दादा पवार\nग्रामीण भागातील मुले देशाचं भवितव्य घडवतील – नामदेवराव शिंदे, पोलीस निरीक्षक.\nBy संपादक-योगेश नामदेव नालंदे\nलगिनघाई विशेषांकाचे प्रकाशन संपन्न\nFeb 19, 2024 संपादक-योगेश नामदेव नालंदे\nबारामतीत शिवाजी महाराजांना जयंती निमित्त अभिवादन\nFeb 19, 2024 संपादक-योगेश नामदेव नालंदे\nसिद्धार्थ नगर बुद्ध विहार येथे बाल संस्कार वर्ग चित्रकला स्पर्धा संपन्न\nFeb 19, 2024 संपादक-योगेश नामदेव नालंदे\nलगिनघाई विशेषांकाचे प्रकाशन संपन्न\nबारामतीत शिवाजी महाराजांना जयंती निमित्त अभिवादन\nसिद्धार्थ नगर बुद्ध विहार येथे बाल संस्कार वर्ग चित्रकला स्पर्धा संपन्न\nक्रांतीगुरू वस्ताद लहुजी साळवे यांची पुण्यतिथी निमित्ताने अभिवादन\nस्वामी समर्थ पादुका पालखीचे मंगळवारी बारामती मध्ये आगमन ..\nलगिनघाई विशेषांकाचे प्रकाशन संपन्न\n19/02/2024 संपादक-योगेश नामदेव नालंदे\nबारामतीत शिवाजी महाराजांना जयंती निमित्त अभिवादन\n19/02/2024 संपादक-योगेश नामदेव नालंदे\nसिद्धार्थ नगर बुद्ध विहार येथे बाल संस्कार वर्ग चित्रकला स्पर्धा संपन्न\n19/02/2024 संपादक-योगेश नामदेव नालंदे\nक्रांतीगुरू वस्ताद लहुजी साळवे यांची पुण्यतिथी निमित्ताने अभिवादन\n19/02/2024 संपादक-योगेश नामदेव नालंदे\nलगिनघाई विशेषांकाचे प्रकाशन संपन्न 19/02/2024\nबारामतीत शिवाजी महाराजांना जयंती निमित्त अभिवादन 19/02/2024\nसिद्धार्थ नगर बुद्ध विहार येथे बाल संस्कार वर्ग चित्रकला स्पर्धा संपन्न 19/02/2024\nक्रांतीगुरू वस्ताद लहुजी साळवे यांची पुण्यतिथी निमित्ताने अभिवादन 19/02/2024\nस्वामी समर्थ पादुका पालखीचे मंगळवारी बारामती मध्ये आगमन .. 19/02/2024\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00896.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://amazonnews.in/buy-samsung-galaxy-mobiles-at-low-prices-in-flipkart-rocket-deals/", "date_download": "2024-03-04T23:47:09Z", "digest": "sha1:TOYKIWWXGLRHZIZC3DMJHY3LQXOKH6TP", "length": 3396, "nlines": 51, "source_domain": "amazonnews.in", "title": "Flipkart Rocket Deals मध्ये कमी किंमतीत खरेदी करा SAMSUNG Galaxy मोबाईल", "raw_content": "\nFlipkart Rocket Deals : च्या रॉकेट डील्स मध्ये सॅमसंग मोबाईलच्या खरेदीवर भरघोस डिसकाऊन्ट मिळत आहे आजच्या लेखात आपण SAMSUNG Galaxy F13 या फ्लिपकार्ट वर उपलब्ध असलेल्याला म्बीलबद्दल जाणून घेऊया…\nया आकर्षक दिसणाऱ्या SAMSUNG Galaxy F13 ची किंमत 14,999 रुपये आहे मात्र Flipkart वर तुम्ही हा मोबाईल खरेदी केल्यास तुम्हाला (Flipkart Rocket Deals) 45% डिस्काउंट मिळत असून हा मोबाईल तुम्हाला केवळ 8,199 रुपयात Flipkart वर मिळत आहे.\nया मोबाईलला १ वर्षाची वॉरंटी देण्यात आली आहे.\nमेमरी : या मोबाईलला 4 GB रॅम असून 64 GB ROM उपलब्ध आहे याची रॅम तुम्ही 1 TB पर्यंत वाढवून घेऊ शकता.\nडिस्प्ले : या मोयाबिलचा डिस्प्ले 16.76 सेमी (6.6 इंच) फुल HD+ डिस्प्ले असून या मोबाईलच्या कॅमेरा बद्दल सांगायचं झाल्यास या मोबाईलला\n50MP + 5MP + 2MP चा कॅमेरा असून 8MP चा फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे.\nबॅटरी : या मोबाईलला 6000 mAh लिथियम आयन बॅटरी मिळत असून\nहा मोबाईल Exynos 850 प्रोसेसर वर काम करतो.\n(Flipkart Rocket Deals) हा मोबाईल तुम्ही EMI प्रतिमहिना 289 रुपयांच्या EMI वर खरेदी करू शकता. हा मोबाईल खरेदी करण्यासाठी कॅश ऑन डिलिव्हरीचा पर्याय सुद्धा उपलब्ध आहे. नेट बँकिंग आणि क्रेडिट/डेबिट/एटीएम कार्ड वरून सुद्धा तुम्ही हा मोबाईल खरेदी करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00897.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://krushimarathi.com/kalyan-news-this-important-flyover-will-start-on-january-15/", "date_download": "2024-03-05T00:04:42Z", "digest": "sha1:OLGAI77UC4GMLJPPB4ARESCSU2724QC2", "length": 8884, "nlines": 48, "source_domain": "krushimarathi.com", "title": "कल्याण, नवी मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! 15 जानेवारीला सुरू होणार 'हा' महत्त्वाचा उड्डाणपूल, वाहतूककोंडीतुन मिळणार दिलासा - Krushimarathi.com", "raw_content": "\nकल्याण, नवी मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी 15 जानेवारीला सुरू होणार ‘हा’ महत्त्वाचा उड्डाणपूल, वाहतूककोंडीतुन मिळणार दिलासा\nमोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा\nKalyan News : गेल्या काही वर्षांमध्ये राजधानी मुंबई प्रमाणेचं मुंबईलगत वसलेल्या महानगरांचा देखील झपाट्याने विकास झाला असून मुंबई महानगरक्षेत्रातही मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होऊ लागली आहे.\nनवी मुंबई आणि कल्याण मध्ये होणारी वाहतूक कोंडी कोणापासून लपून राहिलेली नाही. या भागातील नागरिकांना वाहतूक कोंडीमुळे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.\nदरम्यान कल्याण शहरातील वाहतूक व्यवस्था सक्षम बनवण्यासाठी शासन आणि प्रशासनाच्या माध्यमातून सामूहिक प्रयत्न केले जात आहेत.\nकल्याणचे खासदार तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीमान खासदार श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकारातून मतदारसंघात विविध विकास कामे हाती घेण्यात आली आहेत.\nदरम्यान, याच विकास कामांमधील एक अतिशय महत्त्वाचा आणि कल्याण शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी उपयोगी ठरणारां प्रकल्प लवकरच सर्वसामान्यांसाठी सुरू होणार आहे.\nमिळालेल्या माहितीनुसार कल्याण, डोंबिवली आणि नवी मुंबई मधील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी मदत करणारा शीळफाटा उड्डाणपूल सर्वसामान्यांसाठी नवीन वर्षात सुरू होणार आहे.\nया उड्डाणपुलाच्या तीन मार्गिका 15 जानेवारी 2024 पासून सर्वसामान्यांसाठी खुल्या केल्या जाणार आहेत. या उड्डाणपुलामुळे कल्याण फाटा ते शिळफाटा रस्त्यावर होणारी जवळपास सर्वच वाहतूक कोंडी टाळता येणार आहे.\nएवढेच नाही तर ऐरोली काटई उन्नत मार्गाची डाव्या बाजूची मार्गिका फेब्रुवारी अखेरीस सेवेत येणार अशी माहिती काही मीडिया रिपोर्ट मधून समोर आली आहे.\nदरम्यान या दोन पर्यायांमुळे येथील वाहतूक कोंडीचा प्रश्न निकाली निघणार असा आशावाद जाणकार लोकांच्या माध्यमातून व्यक्त केला जात आहे. ऐरोली आणि काटई येथील बोगद्याच्या पुर्णत्वानंतर नवी मुंबई आणि कल्याण-डोंबिवली दरम्यान प्रवासासाठी फक्त 5 ते 10 मिनिट लागणार आहेत.\nसध्या या प्रवासासाठी 45 मिनिटांचा कालावधी लागत आहे. यामुळे हा देखील प्रकल्प या भागातील नागरिकांसाठी दिलासा देणारा राहणार आहे.\nशेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा\n तुम्हाला अजून पीएम किसानचा 16वा हप्ता मिळाला नाही मग इथं तक्रार करा लगेचच खात्यात जमा होणार पैसे\nयंदा पांढरे सोने शेतकऱ्यांना मालामाल बनवणार कापूस बाजार भावात 1,000 रुपयांची वाढ, भविष्यात कसे राहणार दर \n आता भारत ‘या’ 2 देशांना निर्यात करणार 64 हजार 400 टन कांदा, बाजारभाव वाढणार का \n ‘या’ 10 नवीन मार्गावर सुरू होणार वंदे भारत स्लीपर ट्रेन, पहिली ट्रेन मार्चमध्येच होणार लाँच, महाराष्ट्रालाही मिळणार भेट, पहा रूटमॅप\nमहाराष्ट्रातील अनेक धरणांनी आत्ताच तळ गाठला, तुमच्या जवळील धरणात किती टक्के पाणीसाठा शिल्लक आहे \n300 युनिट मोफत वीज मिळवण्यासाठी ‘इथं’ अर्ज करा, पहा संपूर्ण प्रोसेस सोप्या भाषेत\n महाराष्ट्रात ‘या’ ठिकाणी तयार होणार भव्य क्रिकेट स्टेडियम, गोपीनाथ मुंडे यांची मोठी घोषणा\n महाराष्ट्रात आणखी ‘इतके’ दिवस जोरदार वादळी पाऊस, काही ठिकाणी गारपीट देखील होणार\nउन्हाळ्यात गिलक्याच्या ‘या’ 3 जातींची लागवड करा, विक्रमी उत्पादन मिळवा\nपीएम सूर्य घर मोफत वीज योजनेत जुन्या रूफटॉप सोलर योजनेपेक्षा अधिक सबसिडी मिळते का पहा दोघा योजनेमधील अनुदानाचा फरक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00897.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.webdunia.com/article/regional-marathi-news/thackeray-government-cabinet-temporary-says-jayant-patil-119121300005_1.html", "date_download": "2024-03-05T00:51:26Z", "digest": "sha1:AXGBM6UPXVDK7P6Y2OUEGRON4YHLGCDC", "length": 13150, "nlines": 138, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "ठाकरे सरकारचे खातेवाटप तात्पुरते - जयंत पाटील - Thackeray government cabinet temporary says Jayant Patil | Webdunia Marathi", "raw_content": "मंगळवार, 5 मार्च 2024\nउद्धव ठाकरे सरकारचं खातेवाटप जाहीर, गृह मंत्रालय शिवसेनेकडे\nआरेतील वृक्षतोडीची चौकशी करणार\nमहिला अत्याचारांविरोधात तातडीने कारवाई करा- उद्धव ठाकरे\nआधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करा आणि रस्ते खड्डेमुक्त करा\nमुख्यमंत्री यांनी केली अधिकारी नियुक्तीला सुरुवात, विकास खारगे मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव\n\"माझ्या मते आज जाहीर झालेले खातेवाटप हे तात्पुरत्या स्वरूपाचे असून, मंत्रिमंडळ विस्ताराच्या नंतर सर्व खात्यांचे यथोचित खातेवाटप होईल,\" असं जयंत पाटील यांनी ट्वीटमध्ये म्हटलंय.\nयेत्या 16 डिसेंबरपासून नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरू होत असून त्याआधी ठाकरे सरकारचं खातेवाटप जाहीर करण्यात आलं. 28 नोव्हेंबर रोजी झालेल्या शपथविधीनंतर गेल्या 15 दिवसांपासून सरकारमधील सर्वच मंत्री मंत्री बिनखात्याचे होते.\nवेबदुनिया वर वाचा :\nIND vs ENG: धरमशाला येथील पाचवी कसोटी जिंकून भारत इतिहास रचणार\nभारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना ७ मार्चपासून धर्मशाला येथे खेळवला जाणार आहे. हा सामना टीम इंडियाला मालिका प्रभावीपणे जिंकण्याची संधी असेल. या मालिकेत भारतीय संघाने यापूर्वीच 3-1 अशी अजेय आघाडी घेतली आहे.\nIPL 2024: सनरायझर्स हैदराबादने बदलला कर्णधार,पॅट कमिन्स होणार नवीन कर्णधार\nसनरायझर्स हैदराबादनेही आपला कर्णधार बदलला आहे. आयपीएल विजेत्या संघाने गतवर्षी संघाचे कर्णधारपद भूषवलेला खेळाडू एडन मार्कराम यांच्याकडून जबाबदारी हिसकावून घेत नवीन खेळाडूकडे ही जबाबदारी देण्यात आली आहे.\nआगीत होरपळून 6 भाविकांचा दुर्दैवी मृत्यू\nमॉरिशस मध्ये एका उत्सवादरम्यान लागलेल्या आगीत होरपळून 6 भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. शिवरात्रीच्या पूर्वी होणाऱ्या एका उत्सवात ही दुर्घटना घडली आहे.\nइस्रोचे प्रमुख एस सोमनाथ कॅन्सरने ग्रस्त\nइंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनचे (ISRO) प्रमुख एस सोमनाथ हे कर्करोगाने त्रस्त आहेत. आदित्य-एल1च्या लॉन्चिंगवेळी त्यांना याची माहिती मिळाली. एका मीडिया वाहिनीशी बोलताना ते म्हणाले की, स्कॅनमध्ये कॅन्सरची वाढ दिसून आली.\nमहागडी लिपस्टिक वरून नवरा-बायकोत घटस्फोट\nनवरा बायकोत भांडण होणं सामान्य आहे. मात्र हे भांडण विकोपाला गेल्यावर त्यांच्यात घटस्फोट होतात. पण एका लिपिस्टिक वरून घटस्फोट होणे हे नवलंच आहे. ही घटना उत्तरप्रदेशातील आग्रा येथे घडली आहे.\nनागपूर लोकसभा : नितीन गडकरी उमेदवार असणार की नाही याचीच उत्कंठा\nनाग नदीच्या काठावर वसलेलं नागपूर शहर हे विविध दृष्टीने महत्त्वाचं शहर आहे. नागपूर हे भारताच्या शब्दश: केंद्रस्थानी आहे. राजकारणाच्या केंद्रस्थानी ते होतंच आणि गेल्या दहा वर्षांपासून या मतदारसंघाचं स्थान आणखी उंचावलं आहे.\nबलात्कार पीडित स्पॅनिश महिलेने सांगितले 'त्यांनी माझ्या पतीला बांधून माझ्यावर बलात्कार केला\nझारखंडमधील दुमका येथे शुक्रवारी रात्री सामूहिक बलात्कार झालेल्या स्पॅनिश महिलेने एफआयआरमध्ये नमूद केले आहे की, सातही गुन्हेगारांनी तिला लाथ मारल्यानंतर आणि ठोसे मारल्यानंतर गुन्हा करण्यास वळण घेतले. गुन्ह्याच्या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान, बलात्कार करणाऱ्यांनी पीडितेच्या पतीचे हात बांधले होते आणि त्याला खूप लाथा मारल्या होत्या. बलात्कार पीडितेने घटनेच्या दुसऱ्या दिवशी शनिवारी रात्री तिचा शेवटचा सोशल मीडिया व्हिडिओ पोस्ट केला आणि म्हटले, 'मला वाटले की ते (बलात्कारी) मला मारणार आहेत.'\nनीता अंबानींनी मुलाच्या प्री-वेडिंगमध्ये विश्वंभरी स्तुतीवर परफॉर्मन्स दिला\nनीता अंबानी यांनी 3 मार्च रोजी गुजरातमधील जामनगर येथे त्यांचा मुलगा अनंत अंबानीच्या प्री-वेडिंग कार्यक्रमात 'विश्वंभरी स्तुती' वर नेत्रदीपक नृत्य सादर करून पाहुण्यांची मने जिंकली\nबिबट्याचे डोके हंड्यात अडकलं, वनविभागाने 5 तासांच्या प्रयत्नानंतर वाचवले, पाहा व्हिडिओ\nमहाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यातील एका गावात बिबट्याचे डो���े भांड्यात (हंडा) अडकल्याने घबराट पसरली. नंतर अथक परिश्रमानंतर वनविभागाच्या पथकाने बिबट्याला सुखरूप वाचवले. एका अधिकाऱ्याने सांगितले की, नर बिबट्याचे तोंड सुमारे पाच तास पात्रात अडकले होते.\nकांकेर मध्ये चकमकीत जवान रमेश कुरेठी शहीद\nछत्तीसगडमधील कांकेर जिल्ह्यातील छोटाबेथिया पोलीस स्टेशन परिसराला लागून असलेल्या हिदूरच्या जंगलात आज पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली, ज्यामध्ये बस्तर फायटरचा एक हवालदार शहीद झाले आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00897.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B8_%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A8", "date_download": "2024-03-05T00:40:43Z", "digest": "sha1:TOTQZ4QWL7B7QEZZZQAJ3EAOUYBADIGX", "length": 10616, "nlines": 257, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "चार्ल्स डार्विन - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nचार्ल्स रॉबर्ट डार्विन हा एक जीवशास्त्रज्ञ होता. त्याला उत्क्रांतिवादाचा जनक समजले जाते. त्याने मांडलेल्या उत्क्रांतिवादाच्या सिद्धांताने जगातील जीवसृष्टीच्या उत्पत्ती व विकासाची कशी प्रगती होत गेली हे शास्त्रशुद्धरीत्या उलगडून दाखवले.\nडार्विनचे १८५४मधील छायाचित्र (वय ४५)\nपूर्ण नाव चार्ल्स डार्विन\nजन्म १२ फेब्रुवारी १८०९ (1809-02-12)\nमांउंट हाउस, श्र्यूजबरी, श्रॉपशायर, इंग्लंड\nमृत्यू १९ एप्रिल, १८८२ (वय ७३)\nडाउन हाउस, डौने, केंट, इंग्लंड\nकार्यसंस्था जिऑलोजिकल सोसायटी ऑफ लंडन\nख्याती द व्होयाज ऑफ द बीगल\nऑन द ओरिजिन ऑफ स्पेसीज\nइंग्लंडमधील श्रॉपशायर परगण्यात फेब्रुवारी १२, इ.स. १८०९ रोजी चार्ल्सचा जन्म झाला. १८१८ मध्ये तो शाळेत जाऊ लागला. त्याला रसायनशास्त्राची फार आवड होती म्हणून आपल्या भावाच्या मदतीने त्याने आपल्या घराच्या बाहेर एका कोपऱ्यात छप्पर घालून एक छोटीशी प्रयोगशाळा उभारली होती व तेथे तो प्रयोग करत बसे. त्याचे शाळकरी सोबती त्याच्या या नादाची टर उडवत. कालांतराने त्याची डॉ. ग्रॅट या जीवशास्त्रज्ञाची ओळख झाली. डार्विनने १८२५ मध्ये केंब्रिज विद्यापीठाच्या क्राइस्ट महाविद्यालयात नाव नोंदवून पदवी मिळवली. तेथे त्याला जीवजिवाणू व कीटक निरीक्षणाचा नाद लागला. [ संदर्भ हवा ]\n१८२६ मध्ये कॅप्टन किंगने दक्षिण अमेरिकेच्या संशोधनाची मोहीम काढली. त्याच्या हेन्स्लो नावाच्या मित्राच्या निमंत्रणावरून डार्विन मोहिमेत सामील झाला. त्या म��हिमेवर तो पाच वर्षे होता. निरनिराळे पक्षी-प्राणी एकमेकांशी कसे वागतात, कसे एकमेकांशी जुळवून घेतात, याचे निरीक्षण व अभ्यास त्याने केला व तेथे उत्क्रांतिवाद, सहजीवन, 'बळी तो कान पिळी', ही मूलभूत नैसर्गिक तत्त्वे तो शिकला. माणसाचा मूळ पुरुष, चारपायी पायाच्या माकडापासून झाला असला पाहिजे असे विचार त्याच्या डोक्यात घुमू लागले. वेगवेगळे प्राणी कसे निर्माण झाले या विषयावरच्या त्याच्या Origin of Species या नोव्हेंबर २४ रोजी प्रकाशित झालेल्या शोधप्रबंधाच्या १२५० प्रति एका दिवसात खपल्या. हा सिद्धांत बायबलच्या विरुद्ध जात होता. त्याचा निषेध करण्यासाठी १८६० मध्ये ऑक्‍सफर्डमध्ये विल्बर फोर्स या बिशपने सभा बोलावली. ले डी हूकर या शास्त्रज्ञाने डार्विनची बाजू सडेतोड व सोदाहरण मांडली. बिशपला डार्विनचा सिद्धांत मान्य करावाच लागला. डार्विनला त्या यशाचीना खंतना खेद. तो कार्यातच मग्न राहिला.[ संदर्भ हवा ]\n२ हे सुद्धा पहा\nहे सुद्धा पहा संपादन\nडार्विनच्या उत्क्रांतिवादाविषयी इन अवर टाईम कार्यक्रमात बीबीसी रेडिओ ४ वरील चर्चा. (प्रत्यक्षात ऐका) (इंग्रजी भाषा)\nशेवटचा बदल २६ मे २०२३ तारखेला २१:०३ वाजता झाला\nगोंयची कोंकणी / Gõychi Konknni\nया पानातील शेवटचा बदल २६ मे २०२३ रोजी २१:०३ वाजता केला गेला.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 4.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00897.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.mehtapublishinghouse.com/book-details/EVERYTHING-HAPPENS-FOR-A-REASON/749.aspx", "date_download": "2024-03-05T00:56:10Z", "digest": "sha1:OACQ4RCVOHWFCDYUVA346Q5OUIZ5CCQH", "length": 53206, "nlines": 206, "source_domain": "www.mehtapublishinghouse.com", "title": "EVERYTHING HAPPENS FOR A REASON", "raw_content": "\nपुरस्कार विजेती पुस्तके :\nशासनमान्य यादीतील पुस्तके :\nजे तुम्हाला कधीच मिळणार नाही असं तुम्हाला वाटलं होतं, तेच तुम्हाला मिळालं तर म्हणजे जसं आयुष्य तुम्हाला जगायचं असेल अगदी तसंच... अमेरिकेत राहणाऱ्या एका देखण्या भारतीय तरुणाशी प्रिया लग्न करते. ती दिल्लीतून लॉस एंजेलिसला जाते - हॉलिवूड आणि चित्रपट तारे तारकांमध्ये वावरते - आणि तरीही एकीकडे आज्ञाधारक हिंदू सुनेची भूमिका वठवते : स्वयंपाक, स्वच्छता, सासू सासऱ्यांच्या साऱ्या अपेक्षा पूर्ण करणं हे सारं करते. त्यामुळेच जेव्हा तिची सासू तिला नोकरी कर असं सुचवते, तेव्हा प्रियाला जरा आश्चर्यच वाटतं. अर्थात तिच्या पतीला आणि सासू सासऱ्यांना तिच्या नोकरीचं स्वरुप काय आहे ते कळलं असतं तर त्यांना जास्तच आश्चर्य वाटलं असतं. प्रिया एक लोकप्रिय, सर्वांना हवीशी, आणि सगळ्यांनी हेवा करावा अशी मनोरंजन वार्ताहर बनते आणि त्यांना हे कधीच मान्य होणारं नसतं. मजेशीर तरीही योग्य तिथे धारदार, अशी ही कादंबरी. कादंबरीची नायिका इतकी उत्कट, उत्साही आहे, की तुम्हालादेखील ती नक्कीच आवडेल.\nप्रीया लग्नानंतर नव-याच्या कुटुंबासमवेत अमेरिकेत येते.तिला नोकरी मी ळते स्वागतीकेची,पण अपघाताने ती पत्रकार होते आणि येथुन तिला दुहेरी भुमीका निभवणे भाग पडते.अतिशय वाचनीय आणि ऊपहासगर्भ कादंबरी \nया कादंबरीचं कथानक वेगवान, विचाराला चालना देणारे प्रसंगी मजेशिर तर काही ठिकाणी टोकदार असे आहे. ‘एव्हरीथिंग हॅपन्स फॉर अ रिझन’ हे शीर्षक ही सार्थ आहे व यथार्थ आहे. कादंबरी मनोरंजक, वेधक आहे. तितकीच धारदार आहे या बाबत मी दासवाणी आणि मा. मेहता साहेब ांचे बरोबर चित्रा वाळिंबे आपलेही कौतुक करतो. ...Read more\nअमेरिकनायझेशनचे दर्शन घडवणारी कादंबरी… कविता दासवानी यांची ही दुसरी कादंबरी. मराठीत येणारी मात्र त्यांची ही पहिलीच कादंबरी. पहिल्या पृष्ठापासूनच ती वाचकांच्या मनाची पकड घेते. ‘आमच्या घरातल्या कोणीही स्त्रीनं आजवर नोकरी केली नव्हती... त्यामुळे माझया सासूच्या बोलण्याने मी थक्क झाले. माझ्या पोटाला लाकडी चमच्यानं टोचत सासूनं तक्रार केली. अजून तू मला आजी बनवलं नाहीस. मग निदान नोकरी कर.. काहीतरी तुझा उपयोग होईल. अमेरिका महागडा देश आहे. हा काही भारत नाही. या देशात प्रत्येकजण काम करतो.’ विवाहनंतर लगेच आठवडाभराने नवऱ्याबरोबर दिल्लीहून अमेरिकेला गेलेल्या नववधूच्या नव्हाळीच्या साजात असलेल्या लॉस एंजेलिसच्या अमेरिकन वातावरणाशी नव्यानेच जमवून घेऊ पाहणाऱ्या प्रियाला आपल्या सासूकडून मिळालेली ही नोकरी करण्याची सूचना काहीशी चक्रावून सोडते. खरं तर मी अजून इथं पुरती रुळले नव्हते. देश आणि घरातील सर्व कुटुंबीय माझ्यासाठी नवखेच होते. पत्नी आणि सून या नव्या नात्यानं मला स्वयंपाकीण, घर सांभाळणारी गृहिणी आणि स्वच्छता करणारी बाई अशा नव्या भूमिकाही दिल्या होत्या. संस्कृतीचं रक्षण करण्यासाठी सज्ज असणारी सासू मला आल्या आल्या नोकरी शोधायला सांगेल असं मला मुळीच वाटलं नव्हतं. माझ्या घराण्यातल्या आजवरच्या बायकांमध्ये नोकरी करणारी मी पहिली स्त्री असणार होते. स्त्रियांच्या स्वातंत्र्याच्या अधिकाराचं मी एक आदर्श उदाहरण बनणार होते. त्यामुळे मला खरं तर सर्वांच्या पुढं गेल्यासारखं वाटायला हवं होतं, पण मलाही कल्पना हादरवून गेली.’ प्रियाला अमेरिकेत सगळेच नवे असते. पत्नीची आणि सुनेची भूमिका बजावण्याचा ती इमानेइतबारे प्रयत्न सुरू करते. प्रियाच्या -अमेरिकनायझेशन’ची ही सगळी प्रक्रिया नर्मविनोदी शैलीत प्रियाच्याच तोंडून ऐकायला मिळते. अमेरिकेतील प्रत्येक गोष्ट प्रियाला नवलाईचा एकेक नमुना पेश करणारी वाटते. ती व्यायामासाठी जिममध्ये जाते. तेथे तिला काय दिसते ‘चेंजिंग रुममध्ये व्यायामाचे कपडे चढवून ती टॉयलेट क्युबिकलच्या मागे उभी होते. तिथे विवस्त्र स्त्रिया पायांना मॉइश्चरायझर लावत होत्या. काहीजणी ओले केस सुकवत होत्या, एकमेकांशी कार्डिओ, कार्ब आणि कॅलरीबद्दल बोलत होत्या. त्यांच्या शरीरावर कुठेही केस नव्हते. माझ्या एरोबिकच्या वर्गात त्या तंग शॉर्ट आणि ब्रा टॉप घालत आणि मी भली थोरली ट्रॅकपँट आणि मांडीपर्यत टीशर्ट घालून तिथल्या निळ्या मॅटवर सर्वांत मागे उभी राहत असे. शॉवर स्टँड पूर्ण झाकला जाईल असे पडदेदेखील तिथे नव्हते. तिचा नवरा संजय याचा भारतातून लेदर बॅग्जची आयात करून विकण्याचा व्यवसाय होता. वडिलांच्या बरोबर चाललेला. आपल्या पत्नीकडून त्याची अपेक्षा साधी सरळ, स्पष्ट ‘तू फक्त तुझ्या सासू-सासऱ्यांच्या मनाप्रमाणं, म्हणण्याप्रमाणं वाग. सगळं काही ठीक होईल. माझे आई-वडिल तसे समजूतदार आहेत. तू त्यांच्याशी वाद घालत नाहीस तोवर सगळं काही ठीक असेल. ते सांगतील तसं कर.’’ एक सुसंस्कृत हिंदू पत्नी, कर्तव्यदक्ष, स्वत:ला इतरांसाठी वाहून घेणारी, कितीही अपमान झाला तरी आनंदी आणि हसतमुख राहणारी... यासारख्या प्रतिमेची जपणूक करीत प्रिया अमेरिकेतले आरंभीचे दिवस घरातच जास्तीत जास्त काढते, पण सासू जेव्हा नोकरी बघायला सांगते, तेव्हा हे चित्र बदलणे अपरिहार्य ठरते. तेव्हा या कादंबरीत ‘प्रियाची नोकरी’ हा पुढचा महत्त्वाचा भाग असणार हे उघडच आहे तसेच घडतेही. प्रियाला खरं तर पत्रकार व्हायचे असते, पण तिची सासू फटाककन ती कल्पना मोडीत काढते. कॉन्व्हेंटचे इंग्लिश आणि आकर्षक व्यक्तिमत्व या बळावर प्रिया ‘हॉलिवूड इनसायडर’ या मासिकात रिसेप्शनिस्ट म्हणून नोकरीसाठी मुलाखतीला जाते. ���्रेंचचे कामचालाऊ ज्ञान, संगणकाचं ज्ञान आणि साहित्यातील पदवी यांचाही फायदा तिला मिळतो. सध्याची रिसेप्शनिस्ट जाणार असल्याने तिच्या जागी तातडीने कोणीतरी ठेवणे भागच असते. ही देखील अंदर की बात असतेच. लिनेट डव्ह ही तेथील संपादकीय प्रमुख.. तिच्या मर्जीप्रमाणे तेथील कारभार चालतो. खांद्यापर्यंत रुळणारे गडद तपकिरी केस, तंग रेशमी विजार, उंच टाचेचे बूट, सुटसुटीत टॉप, महागड जाकीट... उत्तम कपड्यांची जाण. तिची कृष्णवर्णीय सहकारी शॅनीस. ती प्रियाला आपुलकीने वागवते. ‘तुझ्या बोलण्याला एक छान लय आहे.’ तिच्या कपड्यांमध्ये बघून ती म्हणते, ‘तू जिप्सी दिसते आहेस.’ शॅनीस तिला एका मॉलमध्ये घेऊन जाते. तिच्यासाठी भराभर नवे कपडे घेते. तंग ट्राउझर्स... स्वेडच स्मार्ट जाकीट. सुंदर डिझाइन्सचे टॉप्स, ब्लश आयशॅडोचा सेट, शूज, खांद्यावर लटकावयाची बॅग’ एवढंच नाही, जवळ सलूनमध्ये नेऊन केस दोन इंच कापायला लावते.. व्यायामशाळेत लॉकर भाड्याने घेऊन नवीन घातलेले कपडे त्यात ठेवते. शॅनीस सांगते, ‘घरून तू इथं ये. हे कपडे घाल. ऑफिसला ये. परत जाताना इथं थांबून कपडे बदल. घरचे कपडे घाल. घरी जा. तुझी सासू तुझे सासरे कोणाला पत्ता लागणार नाही.’ त्या दिवशी हे नवे कपडे घालून प्रिया ऑफिसला जाते. जो तो तिच्याकडे बघत राहतो. ‘हाय’ म्हणतो. ‘प्रिया तू सेन्सेशनल दिसत आहेस. खूप सुंदर आहेत हे कपडे मस्त. या स्मार्ट डेस्कमागे आता तू शोभून दिसते आहेस.’ डिअ‍ॅआ आल्या आल्या प्रतिक्रिया देते. प्रियाचे हे दुहेरी जिणे सुरू राहते. नोकरीला तीन महिने होतात. घरीची कामे, सुनेची कर्तव्ये आणि ऑफिसमधले वातावरण दोहोंचा मेळ ती घालते. पुढे प्रियाच्या पगारात एकदम १५ हजार डॉलर्सची वाढ होते. माया मुर्तास या ख्यातनाम अभिनेत्रीची तिने घेतलेली मुलाखतही प्रचंड गाजते. त्यामुळे हॉलीवूडमध्ये तिचा प्रचंड दबदबा निर्माण होतो. सेलीब्रिटी रिपोर्टर असा तिचा लौकिक होतो. एकदिवस तिच्या गौप्याचा स्फोट ती करते. आपण स्वागतिका नाही, तर वार्ताहर आहे असे ती सांगते. तेव्हा तिचे सासरे तिची खोटारडी म्हणून संभावना करतात. एवढा पगार तू कुठे ठेवतेस, असे विचारतात. तेव्हा तिचा हा प्रचंड पगार तिने बँकेत ठेवलेला आहे असे तिने सांगितल्यावर तिच्या सासूला हायसे वाटते. पैशाची लोभी सासू तू नोकरी सुरू ठेव असे सांगते. तुझ्याकडे प्रचंड पैसा आल्याम���ळेच तुझ्या सासरच्यांना तुझ्याबद्दल प्रेमाचा पन्हा फुटला आहे. अशी जाणीव तिची मैत्रीण देते. सासरच्या मंडळीकडून आणि नवऱ्याकडून भ्रमनिरास झालेली प्रिया एक दिवस नोकरी, नवरा, सासर सोडून माहेरी येते. संजयला तिच्या नवऱ्याला स्वत:च्या व्यक्तिमत्वाचे, अस्तित्वाचे, संसाराचे भान येते. तो आपल्या आई-वडिलांच्या धाकातून बाहेर पडतो. आपण आपली बायको, आपला संसार, आपले घर, यांचा विचार करतो आणि पुन्हा प्रिया आणि तिचा नवरा संजय हे दोघेही एकत्र येतात, कादंबरीचा अपेक्षित शेवट येथे होतो. अमेरिकेतील समाजजीवन, पैशासाठी लोभी असलेली माणसे, लग्न झाले तरीही आपल्या आई-वडिलांच्या आज्ञेत राहणारा मुलगा, स्वत:च्या कर्तृत्वाच्या बळावर अमेरिकेत नोकरी करता करता यशाचे शिखर गाठणारी प्रिया, या साऱ्या व्यक्तिरेखा कविता दासवानी यांनी अत्यंत समर्थपणे रेखाटल्या आहेत. अमेरिकेत जाणाऱ्या नवविवाहित भारतीय तरुणींच्या आयुष्यातील आव्हाने तेथे मिळणारी संधी, तेथील खाओ-पिओ मजा करो, असे चंगळवादी जीवन, भौतिक सुखांना चटावलेला अमेरिकन समाज, व्यक्तीस्वातंत्र्य या साऱ्यांचे भेदक चित्रण दासवानी यांनी केले आहे. ही कादंबरी वाचकाचे अनुभव विश्वही समृद्ध करते. ...Read more\nकविता दासवानी यांची ही नायिकाप्रधान कादंबरी. अमेरिकेत स्थायिक झालेल्या एका भारतीय तरुणाशी विवाहबद्ध झालेल्या प्रिया नावाच्या एका भारतीय तरुणीची ही कहाणी. दासवानी यांनी ही नायिका वाचकांशी प्रत्यक्ष संवाद साधत आहे, अशा ढंगात ही कादंबरी पेश केली आहे. भि्न संस्कृतीच्या अमेरिकेत राहताना एका भारतीय, हिंदू संस्कृतीत वाढलेल्या मुलीला जुळवून घेताना आलेले अनुभव वाचकांना कादंबरीशी समरस करतात. प्रियाच्या जागी भारतीय संस्कृतीत वाढलेली कोणतीही मुलगी असती तर तिला जे अनुभव आले असते तशाच अनुभवातून प्रियाला जाताना पाहून ती आपल्यातीलच एक वाटू लागते. एकीकडे भारतात मुलींना नोकरीसाठी कुटुंबियांकडून फारशी पसंती नसताना अमेरिकेत मात्र प्रियाला सासरची मंडळी नोकरीचा पर्याय ठेवतात, तेव्हा प्रियाचे गोंधळणे, त्यानंतर नोकरीचा शोध, मुलाखतींची मालिका, हॉलिवूड आणि त्यातील तारेतारकांमध्ये सातत्याने वावर असणारी नोकरी व ते करतानाही घरातील नेहमीची कामे सांभाळण्याची कसरत असे प्रियाला आलेले अनुभव वाचकांना खिळवून ठेवतात आणि विचार करायलाही भाग पाडतात. मूळ इंग्रजीतील या कादंबरीचा चित्रा वाळिंबे यांनी केलेला अनुवाद वाचकांना निश्चितच भावेल. ...Read more\n‘स्टे हंग्री स्टे फूलीश’ आणि ‘कनेक्ट द डॉटस’ या बेस्ट सेलर पुस्तकाच्या लेखिका ‘समाजातल्या परंपरागत समस्या सोडवण्याचा नवा मार्ग शोधून काढणार्‍या वीस सामाजिक उद्योजकांच्या प्रेरणादायी कहाण्या’ हे वाक्य पुस्तकाचे पहिले पान उघडले आणि दिसले. त्यामुळे माझ कुतुहल चाळवले आणि ते पुस्तक वाचायला सुरुवात केली. मनोगतात लेखिका म्हणतात की, आता नव्या दमाचे, डोक्याने आणि मनाने ही विचार करणारे काही जण एखाद्याच्या नजरेतील दुःख ओळखतात, पेटून उठतात; पण ते त्याच्यावर विचार एखाद्या उद्योजकाप्रमाणे करतात. म्हणून ते ‘सामाजिक उद्योजक.’ नफा मिळविण्याचा हव्यास नसला तरी ते बिझनेस मधील तत्वे वापरून ती गोष्ट साध्य करतात. हे काही तरी वेगळे आपण वाचत आहोत असे मला वाटले. त्यामुळेच ते पुस्तक वाचायला घेतले. ह्या मध्ये वीस लोकांची चरीत्रे आहेत. ते सर्व भारतीय, उच्चशिक्षित तरूण तरूणी आहेत. कोणी त्यातील शास्त्रज्ञ आहेत तर कोणी मरिन बायोलॉजिस्ट, आयआयटी, आयआयएम ग्रॅज्युएट आहेत पण कोणत्या कोणत्या सामाजिक प्रश्नाने ते अस्वस्थ झाले आणि नेहमीच्या मार्गाने न जाता वेगळीच वाट पकडली. पुस्तकात ‘रेनमेकर्स,’ ‘चेंजमेकर्स’ व ‘स्पिरिच्युअल कॅपिटॅलिस्ट’ असे तीन भाग आहेत. प्रत्येकात अनुक्रमे अकरा,सहा व तीन व्यक्तीमत्वांची ओळख करून दिली आहे. ‘सुलभ’ ही आधुनिक टॉयलेटस उभारणारे बिंदेश्वर पाठक ह्याच्या चरित्राने पुस्तकाची सुरुवात होते. जातीने बिहारमधील ब्राह्मण. पण लहानपणी टॉयलेटस साफ करणार्‍याला हात लावला त्यामुळे आजीने अक्षरशः शेण, गोमुत्र खायला लावले. पण त्याच बिंद्रेश्वरांनी अगदी योगायोगाने ह्याच क्षेत्रात काम करण्याचे ठरविले. अर्थात ही वाट निश्चितच सोपी नव्हती. अनेक हालअपेष्टा सोसत, जगाचे धक्के खात, अनेक समस्यांना तोंड देत आपले स्वप्न ‘सुलभ शौचालयाच्या’ माध्यमातून सुरु केले. तो सगळा खडतर प्रवास अर्थात पुस्तकातूनच वाचायला हवा. त्यासाठी त्यांनी केवळ ती यंत्रणा तयार केली नाही तर ती टॉयलेटस बांधून, त्यासाठी लागणारी प्रेरणा, शिक्षण, संभाषण, ट्रेनिंग, पाठपुरावा अशा सर्वच गोष्टी ‘सुलभ’ तर्फेच संभाळल्या जातात. सध्या ही संस्था स्वबळावर चालते. 100 ते 125 कोटी इतके तिचे वर्षाचे उपन्न आहे. इतकेच नाही पूर्वी जे लोक सफाईचे काम करत असत त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च संस्था करत आहे. ‘सुलभ पब्लिक स्कूल’ नावाने शाळा सुरु केली आहे. तरूणांसाठी व्होकेशनल क्लासेस चालवले जातात. म्हणजे मिळालेला नफा पुन्हा त्याच सफाई कामगारांच्या कल्याणासाठी वापरला जातो. टॉयलेटस बांधून भरपूर पैसा मिळवता येतो हे वाक्य पचायला जरा जडच जाते. अनिता आहुजा ही दिल्लीत सुखवस्तू कुटूंबात रहाणारी सामान्य स्त्री. पण कचरा वेचणार्‍या मुलांचे हाल पाहून त्यांच्यासाठी काही तरी करावे असे तिने ठरविले. तिने 1998 मध्ये कॉन्झर्व्ह नावाची संस्था उभी केली. व त्यातून पहिला प्रोजेक्ट सुरु केला तो म्हणजे आजुबाजूच्या परिसरातील कचरा उचलून त्याचे कंपोस्टखत तयार करणे. कचरा गोळा करण्यासाठी चांगल्या ढकलगाड्या आणल्या, युनिफॉर्म, आय कार्डची सोय केली. 2002 पर्यंत एक पूर्ण वेळ काम करणारी मोठी संस्था बनली. त्याचवेळी त्यांनी प्लॅस्टीकच्या कचर्‍यावर प्रयोग सुरु केले. तिचे पती शलभ ह्यांनी बिटस पिलानी मधून इंजिनिअरींग केले आहे. त्यांच्या मदतीने तिने फॅक्टरी सुरु करण्याचे ठरविले. शलभने मोठ्या प्रमाणावर प्लॅस्टिक शीटस निर्मिती करू शकेल असे मशीन तयार केले. त्यासाठी अर्थातच अनेक प्रश्न समोर उभॆ राहिले. चुका झाल्या, ठोकरा खाल्या पण त्यातून वाट काढत त्यांनी चिकाटीने प्रयत्न सुरुच ठेवले. आज दोघे मिळून कचर्‍यातील प्लॅस्टिक पिशव्या वापरून आकर्षक अशा हॅडबॅगस तयार करण्याचा कारखाना चालवतात. जे लोक सुरुवातीला केवळ कचरा उचलण्याचे काम करत होते, त्यांच्या काही कौशल्य दिसले की त्यांना वेगळे काढून ट्रेनिंग दिले जाते. मशीनवर असिस्टंटचे काम करू लागतात त्यातून काही लोक तर ग्रुप लिडर ही झाले आहेत. कटींग करणॆ, क्वालिटी तपासणॆ, फिनिंशींग, पॅकिंग अशी सर्व महत्वाची कामे ते करतात. आता ते कामगार झाल्यामुळॆ त्यांना चांगला पगार, प्रॉव्हिडंट फंड, ओव्हरटाईम अशा सुविधा मिळू लागल्या त्यापेक्षा ही जास्त त्यांना समाजात प्रतिष्ठा मिळाली. त्यांच्या साठी हे नवीनच आहे. अनिता व शलभ दोघॆही मेहनत घेतात पण एनजीओ असून ही भरपूर पैसा कमावणे त्यांना चुकीचे वाटत नाही. कारण आज ह्या एका उद्योगामुळे कित्येक कुटूंबाची आर्थिक स्थिती बदलून गेली आहे. अशीच अजून एक प्र���रणादायी कथा दिल्लीतील रंगसूत्र कंपनी चालविणार्‍या सुमिता घोस ह्यांची. स्वतः ग्रॅज्युएशन पूर्ण केल्यावर मास्टर इन इकॉनॉमिक्स ची पदवी घेतल्यावर संजॉय घोस ह्या या आय आर एम मधून शिक्षण घेतलेल्या ध्येयवादी तरूणाशी लग्न केले. पण दुर्दैवाने आसाममध्ये काम करत असताना त्यांची 1998 मध्ये उल्फाच्या अतिरेक्यांनी हत्या केली. त्यानंतर अनेक टक्केटोणपे खात, दोन लहान मुलांचा संभाळ करत सुमिताने ‘रंगसूत्र’ नावाची कंपनी काढली. त्याच्या मार्फत ती खॆडॆगावातल्या लोकांकडून कापड, शोभॆच्या वस्तू, बनवून घेते आणि त्या फॅब ईंडीयासारख्या प्रसिध्द कंपन्यांना विकते. जैसलमेर, बारमेर जिल्ह्यातले कारागिर तिच्यासोबत काम करत आहेत. अजून एक अशीच ध्येयवादी तरूणी म्हणजे इशिता खन्ना. डेहराडून मध्ये जन्म झालेली एक सर्वसामान्य मुलगी. पण निसर्गसंवर्धन आणि भूगोल या विषयांची आवड असलेली. म्हणूनच तिने आपल्या ग्रॅज्युएशन नंतर टाटा इंन्स्टीट्यूट मधून मास्टर्स केले. पर्यावरण क्षेत्रातच काम करायचे आहे हे निश्चित ठरवून तिने काही वर्षे नोकरी केली. त्यानंतर 2002 मध्ये नोकरी सोडून आपल्या दोन मित्रांसोबत स्पिती व्हॅलीमध्ये मूस नावाची एन्जीओ सुरु केली. तेथील स्थानिक महिलांचे ग्रुपस करून त्यांना तिथे असणार्‍या सीबक थॉर्न ह्या फळांच्या लागवडीचे ट्रेनिंग दिले. त्यावर प्रक्रिया करायला शिकवले. ही झाडॆ मातीला धरून ठेवतात त्यामुळे धूप रोखली जाते, शिवाय नायट्रोजन ही धरून ठेवत असल्याने जमिनीचा पोत सुधारतो. त्यामुळे ह्या फळांवर लक्ष केंद्रित केले. त्यामुळे तिथल्या बायकांना चांगला रोजगार मिळू लागला. त्याचबरोबर तिने स्थानिक तरूणांना पर्यटकांना ट्रेक किंवा जीप सफारीसाठी नेणे, कॅम्प लावणे, गरज पडल्यास प्रथमोपचार करणे ही कामे ही करायला शिकवले. कारण हळूहळू तिथे पर्यटन वाढू लागले. ते इको-फ्रेंडली करण्याकडॆ तिच्या इकोस्पियर संस्थेचा भर आहे. आता दरवर्षी पर्यटनातून 35 ते 40 लाखाचे उत्पन्न मिळते.आणि त्यातून नफा ही मिळतो. इकोस्पियर संस्थेने शेजारच्य़ा ‘लाहुल’ व्हॅलीमध्ये ही विकास कामे सुरु केली आहेत. पर्वतावर तयार होणार्‍या कचर्‍याच्या समस्येवरही तिला काहीतरी करायचे आहे. तिची संस्था लोकांना मुद्दाम तिथले लोक किती अवघड परिस्थितीत रहातात हे दाखवते. अतिशय थंडीत तिथे तापमान ��ायनस 35 पर्यंत खाली गेल्यावर हॅंडपंपने पाणी काढणे सुध्दा किती कठीण होते हे सांगितले जाते. तेव्हा आपल्यासारख्य़ा पर्यटकांना काय काय करता येईल याबद्दल ती जागरूकता निर्माण करते. मूळात हे पुस्तक 2012 साली लिहिलेले आहे. त्यामुळे आता ह्या वेगवेगळ्या प्रकारचे काम करणार्‍या संस्थेचे काम या दहा वर्षात खूपच वाढले असेल यात काही शंका नाही. दीनबंधू साहू हे मरिन बायोलॉजिस्ट आहेत पण ते प्रयोगशाळेतून बाहेर पडून समाजासाठी काम करतात. ‘प्रोजेक्ट चिलका’ ह्या त्यांच्या संस्थेमार्फत ओरिसातील लोकांना समुद्राची शेती करायला शिकवतात. ओरिसा मधील पुरी येथे जन्म झालेल्या दीनबंधूनी अतिशय हलाखीच्या परिस्थितीत शिक्षण घेतल्यानंतर दिल्लीत एमएसीला ॲडमिशन घेतली. परंतु योगायोगाने १९८७ मध्ये अंटार्क्टिक वर जाण्याची संधी मिळाली. नंतर पीएचडी पूर्ण केल्यानंतर अनेक देशांमध्ये नोकरी निमित्ताने फिरले. पण तरीही शेवटी दिल्ली युनिव्हर्सिटी मध्ये प्रोफेसर म्हणून काम सुरू केले. त्यांना समुद्री वनस्पती बद्दल विशेष आस्था होती; पण त्या बद्दल आपल्या देशात फारशी जागरूकता नव्हती. ही लागवड पर्यावरण पूरक असते शिवाय त्यातून स्थानिक लोकांना उत्पन्नाचे साधन मिळते. त्यासाठी डिएसटीने निधी मंजूर केला. मग त्यांनी चिल्का सरोवराची पहाणी केली, त्यामध्ये वाढू शकतील अशा चार जातींची निवड करून स्थानिक लोकांना समजेल अशा सोप्या भाषेत माहिती दिली. प्रात्यक्षिके दाखवली, वर्कशॉप्स घेतली. त्यामुळे तेथील शेतकऱ्यांना रोजगार मिळू लागला. यातूनच पर्यावरण संरक्षण ही होऊ लागले. यातून त्यांना प्रत्यक्ष कांहीं आर्थिक फायदा होत नसला तरी ते म्हणतात, की आम्हाला दोघांना दिल्लीत चांगली नोकरी आहे. त्यामुळे पैसे कमावणे हा उद्देश नाही; पण अजून तीस वर्षांनंतर मला मी काही तरी काम केलेले दिसेल. असे जर काहीच तुम्हाला दिसणार नसेल तर जगायचे कशाला भूषण पुनानी हे असेच अत्यंत बुध्दीमान विद्यार्थी. मेडीकलची ॲडमिशन हुकल्यामुळे डेअरी कोर्ससाठी ॲडमिशन घेतली. तिथे ही विद्यापीठात प्रथम क्रमांक मिळविला. नंतर पीएचडी केले. ग्रामविकास शिकण्यासाठी आयआयएम मध्ये एमबीए केले. हे झाल्यावर 1979 मध्ये ब्लाईंड स्कूल मध्ये दोन वर्षांसाठी नोकरी सुरु केली ती सुधा ह्याच हेतूने की मॅनेजमेंट शिकताना जी थेअरी शिकलो ती विकासाच्या क्षेत्रात वापरता येईल का भूषण पुनानी हे असेच अत्यंत बुध्दीमान विद्यार्थी. मेडीकलची ॲडमिशन हुकल्यामुळे डेअरी कोर्ससाठी ॲडमिशन घेतली. तिथे ही विद्यापीठात प्रथम क्रमांक मिळविला. नंतर पीएचडी केले. ग्रामविकास शिकण्यासाठी आयआयएम मध्ये एमबीए केले. हे झाल्यावर 1979 मध्ये ब्लाईंड स्कूल मध्ये दोन वर्षांसाठी नोकरी सुरु केली ती सुधा ह्याच हेतूने की मॅनेजमेंट शिकताना जी थेअरी शिकलो ती विकासाच्या क्षेत्रात वापरता येईल का हळूहळू त्यांना अनेक लोक मिळत गेले. सर्वांनी मिळून आज संस्था खूप मोठी केली आहे.त्यांनी काम सुरु केले तेव्हा फक्त एक कॅपस होता, आज गुजरात मध्ये आठ कॅपस आहेत. दहा लाख मूल्य असलेली संस्था आज दोन कोटी रुपयांची आहे. अपंग लोकांनी स्वावलंबी व्हावे ह्यासाठी संस्था काम करते. दृष्टीहीन मुली ब्यूटी पार्लरसारखे कोर्स चालवतात, फिजिओथेरपी शिकून सेंटर मध्ये काम करतात. विकास साधण्यासाठी योग्य व्यवस्थापनेची गरज असते हे त्यांनी दाखवून दिले आहे. हजारो लोकांच्या आयुष्यात नवा प्रकाश निर्माण करून त्यांना सामान्य आयुष्य जगण्याची संधी मिळवून दिली आहे. अशी ही एकापेक्षा एक वेगवेगळ्या प्रकारची माणसे. कोणत्या तरी ध्येयाने पछाडलेली . सामाजिक कार्य करत असतानाच त्या लोकांचे कल्याण कसे होईल असा विचार करणारी. लेखिकेने त्या सर्वांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेतल्या आहेत, त्यांचे काम प्रत्यक्ष पाहून जाणून घेतले आहे. त्यामुळे सर्व माहिती व्यवस्थित गोळा करून आपल्यासमोर मांडली आहे. त्यामुळेच त्या मनोगतात म्हणतात, ‘तुमचं आयुष्य कसे ही असले तरी इतरांसाठी एखादा क्षण द्या. इतरांना प्रेम, आनंद, चांगुलपण द्या. जितकं द्याल तितकं तुम्हाला परत मिळेल.’ हेच वाक्य मलाही अतिशय उर्जा देऊन गेले. माझ्याकडे जे आहे, जे मला देणे शक्य आहे ते निरपेक्षपणे ज्यांना गरज आहे त्याला देणे ह्या सारखा आनंद अजून काय असणार हळूहळू त्यांना अनेक लोक मिळत गेले. सर्वांनी मिळून आज संस्था खूप मोठी केली आहे.त्यांनी काम सुरु केले तेव्हा फक्त एक कॅपस होता, आज गुजरात मध्ये आठ कॅपस आहेत. दहा लाख मूल्य असलेली संस्था आज दोन कोटी रुपयांची आहे. अपंग लोकांनी स्वावलंबी व्हावे ह्यासाठी संस्था काम करते. दृष्टीहीन मुली ब्यूटी पार्लरसारखे कोर्स चालवतात, फिजिओथेरपी शिकून सेंटर मध्ये का�� करतात. विकास साधण्यासाठी योग्य व्यवस्थापनेची गरज असते हे त्यांनी दाखवून दिले आहे. हजारो लोकांच्या आयुष्यात नवा प्रकाश निर्माण करून त्यांना सामान्य आयुष्य जगण्याची संधी मिळवून दिली आहे. अशी ही एकापेक्षा एक वेगवेगळ्या प्रकारची माणसे. कोणत्या तरी ध्येयाने पछाडलेली . सामाजिक कार्य करत असतानाच त्या लोकांचे कल्याण कसे होईल असा विचार करणारी. लेखिकेने त्या सर्वांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेतल्या आहेत, त्यांचे काम प्रत्यक्ष पाहून जाणून घेतले आहे. त्यामुळे सर्व माहिती व्यवस्थित गोळा करून आपल्यासमोर मांडली आहे. त्यामुळेच त्या मनोगतात म्हणतात, ‘तुमचं आयुष्य कसे ही असले तरी इतरांसाठी एखादा क्षण द्या. इतरांना प्रेम, आनंद, चांगुलपण द्या. जितकं द्याल तितकं तुम्हाला परत मिळेल.’ हेच वाक्य मलाही अतिशय उर्जा देऊन गेले. माझ्याकडे जे आहे, जे मला देणे शक्य आहे ते निरपेक्षपणे ज्यांना गरज आहे त्याला देणे ह्या सारखा आनंद अजून काय असणार ह्याच वाक्याने मी आपली ह्या आठवड्यात रजा घेते. उद्या पासून सुरु होणार्‍या नवीन सत्रासाठी सारिका ताईंना हार्दिक शुभेच्छा. ...Read more\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00897.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://janshaktichadabav.com/will-the-old-pension-scheme-be-implemented-in-maharashtra-too-chief-minister-eknath-shinde-said/", "date_download": "2024-03-05T02:03:30Z", "digest": "sha1:4ZEKZCPJQ72FI6LX6BB6HRE7EF4P4GLC", "length": 14704, "nlines": 240, "source_domain": "janshaktichadabav.com", "title": "महाराष्ट्रातही लागू होणार का जुनी पेन्शन योजना? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले… - जनशक्तीचा दबाव", "raw_content": "\nअधिसूचना आणि शासन निर्णय\nमहाराष्ट्रातही लागू होणार का जुनी पेन्शन योजना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले…\nमहाराष्ट्रातही लागू होणार का जुनी पेन्शन योजना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले…\nमहाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिक्षक आणि सरकारी कर्मचाऱ्यांसाठीच्या जुन्या पेन्शन योजनेबाबत राज्य सरकार सकारात्मक असल्याचे म्हटले आहे. आगामी विधानपरिषद निवडणुकीच्या प्रचार सभेला संबोधित करताना शिंदे यांनी शनिवारी राज्याचा शिक्षण विभाग जुन्या पेन्शन योजनेचा अभ्यास करत असल्याचे सांगितले.\nनुकत्याच झालेल्या दावोस परिषदेत गुंतवणुकीच्या प्रस्तावांवर स्वाक्षरी करण्याबाबत विरोधकांनी केलेल्या आरोपांना राज्य सरकार स्वतःच्या कामाने उत्तर देईल, असेही शिंदे म्हणाले. जुन्या प��न्शन योजनेंतर्गत कर्मचाऱ्यांना निश्चित पेन्शन मिळते. मात्र या अंतर्गत, कर्मचार्‍याला पेन्शन म्हणून काढलेल्या शेवटच्या पगाराच्या ५० टक्के रक्कम मिळते. तथापि, २००४ पासून प्रभावी असलेल्या राष्ट्रीय पेन्शन प्रणाली अंतर्गत पेन्शनची रक्कम अंशदायी आहे.\nदावोस बैठकीबाबत बोलताना ते म्हणाले की, काही परदेशी कंपन्या थेट गुंतवणूक करण्याऐवजी संयुक्त उपक्रमात जाणे पसंत करतात. ते म्हणाले, म्हणूनच दावोस परिषदेत अनेक उद्योगपती भारतातील आहेत. पण ती परदेशी गुंतवणूक असेल. यावेळी मागील महाविकास आघाडी (MVA) सरकारने केलेल्या सामंजस्य करारांच्या स्थितीवर मुख्यमंत्र्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले.\nगुजरातमध्ये बनवला गेलाय मोदींचा सोन्याचा पुतळा, किंमत जाणून बसेल धक्का\nलॉजमध्ये अविवाहित जोडपी एकत्र सापडल्यास अटक होऊ शकते का​ तुमच्या मनातील प्रश्नांची उत्तरं\nधार्मिक भक्ती माझा उत्सव मुंबई रत्नागिरी संगमेश्वर\nमहाशिवरात्री निमित्त कसब्याच्या श्री कर्णेश्वर मंदिरात उद्यापासून विविध कार्यक्रमांचे आयोजन…\nअपघात महाराष्ट्र रत्नागिरी संगमेश्वर\nदेवरुख संगमेश्वर बस लोवले येथे दरीत कोसळली…\nधार्मिक भक्ती महाराष्ट्र मुंबई रत्नागिरी\nसकल हिंदू समाजाच्या जन आक्रोश मोर्चाला रत्नागिरीत मोठा प्रतिसाद…\nधार्मिक भक्ती माझा उत्सव मुंबई रत्नागिरी संगमेश्वर\nमहाशिवरात्री निमित्त कसब्याच्या श्री कर्णेश्वर मंदिरात उद्यापासून विविध कार्यक्रमांचे आयोजन…\nअपघात महाराष्ट्र रत्नागिरी संगमेश्वर\nदेवरुख संगमेश्वर बस लोवले येथे दरीत कोसळली…\nधार्मिक भक्ती महाराष्ट्र मुंबई रत्नागिरी\nसकल हिंदू समाजाच्या जन आक्रोश मोर्चाला रत्नागिरीत मोठा प्रतिसाद…\nप्रशासकीय महाराष्ट्र मुंबई रत्नागिरी\n“सर्वसामान्य नागरिकांसाठीच्या सेवांचे वेळेत वितरण करा… महसूल, कामगार, पोलीस विभागाचे चांगले काम…” – राज्य सेवा हक्क आयुक्त बलदेव सिंग…\nप्रिंट, टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड\nवाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणारअसल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून जनशक्तीचा दबाव Janshaktichadabavnews या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल केलय.हे एक न्युज पोर्टल आहे. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देशात���ल घडामोडी तसेच स्थानिक, क्राईम, राजकीय, सामाजिक, जाहिरात, इतर विविध बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.\nकृपया संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये\nकिवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर,लेख आणि त्याचे हक्क‘ https://janshaktichadabav.com/\nआणि संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक\nसहमत असतीलच असे नाही Copyright:https://janshaktichadabav.com/ सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\nमुख्य संपादक : श्री.गणेश पवार\nऑफिस : ०५,वैती कंपाऊंड, आई नगर समोर, ओव्हळा, ठाणे – ४००६१२\nधार्मिक भक्ती माझा उत्सव मुंबई रत्नागिरी संगमेश्वर\nमहाशिवरात्री निमित्त कसब्याच्या श्री कर्णेश्वर मंदिरात उद्यापासून विविध कार्यक्रमांचे आयोजन…\nअपघात महाराष्ट्र रत्नागिरी संगमेश्वर\nदेवरुख संगमेश्वर बस लोवले येथे दरीत कोसळली…\nधार्मिक भक्ती महाराष्ट्र मुंबई रत्नागिरी\nसकल हिंदू समाजाच्या जन आक्रोश मोर्चाला रत्नागिरीत मोठा प्रतिसाद…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00898.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.eaststar-machinery.com/news-show-169.html", "date_download": "2024-03-05T00:21:25Z", "digest": "sha1:6RM2K3KDU6QKL5ZHRRDL4RH5QZOQ4PCT", "length": 9223, "nlines": 101, "source_domain": "mr.eaststar-machinery.com", "title": "ABS एक्स्ट्रुजन शीट उत्पादन तंत्रज्ञान - बातम्या - Qingdao Eaststar Plastic Machinery Co., Ltd.", "raw_content": "\nमऊ दरवाजा पडदा मशीन\nपीई प्लास्टिक शीट मशीन\nकार चटई उत्पादन लाइन\nपीएलए डिग्रेडेबल प्लास्टिक शीट मशीन\nमुख्यपृष्ठ > बातम्या > उद्योग बातम्या\nएबीएस एक्सट्रूजन शीट उत्पादन तंत्रज्ञान\nABS प्लास्टिक शीटही एक सामान्य प्लास्टिक सामग्री आहे, जी घरगुती उपकरणे, ऑटोमोबाईल्स, इलेक्ट्रॉनिक उत्पादने आणि इतर क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वापरली जाते. एबीएस प्लॅस्टिक शीटच्या प्रक्रियेत, विविध गुणधर्मांसह उत्पादने मिळविण्यासाठी विविध प्रक्रिया वापरल्या जाऊ शकतात. खालील तुम्हाला ABS प्लास्टिक शीट प्रक्रियेची ओळख करून देईल.\nसर्व प्रथम, ABS प्लास्टिक शीट प्रक्रिया करण्यापूर्वी पूर्व-उपचार करणे आवश्यक आहे. प्रीट्रीटमेंट उत्पादनाची कार्यक्षमता आणि ��ुणवत्ता सुधारण्यास मदत करू शकते. सामान्य प्रीट्रीटमेंट पद्धतींमध्ये थर्मल ड्रायिंग आणि यूव्ही प्रीट्रीटमेंट यांचा समावेश होतो. गरम कोरडे करण्याचे तत्त्व म्हणजे प्लेटला उच्च तापमान आणि आर्द्रता असलेल्या वातावरणात उघड करणे, जेणेकरून ते अधिक पाणी शोषून घेते आणि प्रक्रियेदरम्यान वार्पिंगसारख्या समस्या कमी करते. अतिनील प्रीट्रीटमेंट अतिनील किरणोत्सर्गाचा वापर करून पृष्ठभागाची उर्जा वाढवते आणि इतर सामग्रीचे आसंजन आणि कोटिंग सुलभ करते.\nदुसरे म्हणजे, प्रक्रिया करताना ABS प्लास्टिक शीट तयार करणे आवश्यक आहे. सामान्य मोल्डिंग पद्धतींमध्ये इंजेक्शन मोल्डिंग, एक्सट्रूजन आणि दाबणे यांचा समावेश होतो. इंजेक्शन मोल्डिंग म्हणजे एबीएस सामग्रीला वितळण्याच्या अवस्थेत गरम करणे आणि उच्च दाबाने तयार झालेल्या मोल्डमध्ये इंजेक्शन देणे. इंजेक्शन मोल्डिंगचा परिणाम उच्च सुस्पष्टता आणि जटिलतेमध्ये होतो. एक्सट्रूजन हे डाय एक्सट्रूजन मोल्डिंगद्वारे एबीएस सामग्री आहे, मोल्डिंगची गती वेगवान आहे, मोठ्या प्रमाणात उत्पादनासाठी योग्य आहे. दाबणे म्हणजे ABS मटेरियल मोल्डमध्ये ठेवणे, ते गरम करणे आणि नंतर ते तयार करण्यासाठी दाब वापरणे. पातळ प्लेट उत्पादनांसाठी दाबणे योग्य आहे.\nशेवटी, ABS प्लास्टिक शीटवर प्रक्रिया केल्यानंतर पोस्ट-प्रक्रिया करणे आवश्यक आहे. पोस्ट-ट्रीटमेंट उत्पादनांची कार्यक्षमता आणि गुणवत्ता सुधारण्यास मदत करू शकते, सामान्यतः वापरल्या जाणार्‍या पोस्ट-ट्रीटमेंट पद्धतींमध्ये सॅंडपेपर पीसणे, गरम सील करणे इत्यादींचा समावेश होतो. ग्राइंडिंग उत्पादनाची पृष्ठभाग अधिक गुळगुळीत आणि चमकदार बनवू शकते, उत्पादनाची गुणवत्ता वाढवू शकते. थर्मल बाँडिंग म्हणजे बाँडिंगसाठी दोन एबीएस शीट एकत्र दाबणे.\nथोडक्यात, ABS प्लास्टिक शीटला प्रक्रिया प्रक्रियेत प्रीट्रीटमेंट, मोल्डिंग आणि पोस्ट-ट्रीटमेंट या तीन टप्प्यांतून जावे लागते. विविध प्रक्रिया प्रक्रिया विविध गुणधर्म आणि उत्पादनांची गुणवत्ता मिळवू शकतात. म्हणून, ABS प्लास्टिक शीटच्या प्रक्रियेत, तयार उत्पादनाचे चांगले परिणाम मिळविण्यासाठी वास्तविक गरजांनुसार योग्य प्रक्रिया निवडणे आवश्यक आहे.\nपुढे:ABS प्लास्टिक शीट उपकरणांची उत्पादन प्रक्रिया काय आहे\nमऊ दरवाजा पडदा मशीन\nपीई प���लास्टिक शीट मशीन\nकार चटई उत्पादन लाइन\nपीएलए डिग्रेडेबल प्लास्टिक शीट मशीन\nAdd: शेडोंग रोडचे वेस्ट एंड, बेगुआन इंडस्ट्रियल पार्क, जिओझोउ सिटी, किंगदाओ सिटी, शेंडोंग प्रांत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00898.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.freehindiwishes.com/mama-quotes-in-marathi.html", "date_download": "2024-03-05T01:45:21Z", "digest": "sha1:LWOVHY52YA3LUO5P66YY4UV4ZXMGCMI6", "length": 6450, "nlines": 140, "source_domain": "www.freehindiwishes.com", "title": "{Best 2024} Mama Quotes In Marathi - मामा शायरी, स्टेटस मराठी", "raw_content": "\nMama Quotes In Marathi: या पोस्टमध्ये तुमचे स्वागत आहे, या पोस्टमध्ये मामा स्टेटस आणि मामा शायरी मराठी भाषेत लिहिली आहे, आम्हाला आशा आहे की तुम्हाला Mama Status In Marathi वर लिहिलेली ही पोस्ट आवडेल \nकधी मित्र तर कधी सल्लागार असतात मामा\nमस्ती असो वा गंभीर गोष्ट\nप्रत्येक वेळी माझ्या सोबत असतात मामा \nमामा एकच इच्छा माझी,\nनेहमी रहा असेच आनंदी\nतुमचा हात नेहमी राहो डोक्यावर\nमामा भाचाचं नातं मैत्रीपेक्षा कमी नाही\nजेव्हा भाच्यावर संकट येते\nतर सगळ्यात आधी त्याचा मामा समोर उभा राहतो \nमामा जेव्हाही मी तुम्हाला पाहिले आहे\nमला तुमच्यासारखे बनण्याची इच्छा\nतुम्ही माझ्यासाठी एक आदर्श आहात \nमामा माझे खास, मामा शिवाय जीवन उदास \nनाते आपल्या प्रेमाचे दिवसेंदिवस असेच फुलत रहावे,\nमी जो मला तुमच्यासारखा मामा मिळाला आहे \nमामा भाच्यासाठी मित्रापेक्षा कम नसतात,\nज्यांचे मामा चांगले असतात,\nत्यांच्या आयुष्यात कोणतेही गम नसतात \nतर कधी ओरडतोस वडिलांसारखा\nप्रेम करतोस, समजून घेतोस,\nतर कधी लाड करतोस आईसारखा\nसर्वांना मिळो मामा तुझ्यासारखा \nहिरा मिळण्यासारखे कठीण आहे,\nतुमच्या सोबत घालवलेले प्रत्येक दिवस\nमामा तुम्ही जगातील सर्वात चांगले मामा असण्यासोबतच,\nमाझे एक चांगले मित्र देखील आहा \nकोणी काहीही म्हणाले तरी मामा माझी जान आहे,\nलव यु मामा, आयुष्याची सर्व सुखे आपल्याला मिळोत मामा \nआपल्यासाठी काळजाचा तुकडा आहे\nपावडर क्रीम नाही लावत तरीही,\nमाझ्या मामांचा सुंदर असा मुखडा आहे \n{Best 2024} बाप बेटी के लिए स्टेटस – बाप बेटी का प्यार शायरी और कविता\n{Best 2024} राजपूत स्वाभिमान स्टेटस – राजपूत स्वाभिमान शायरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00898.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/politics/will-maratha-unity-due-to-reservation-politically-beneficial-print-politics-news-ssb-93-4037883/", "date_download": "2024-03-05T01:09:53Z", "digest": "sha1:7NOPPYXIZZUEJ7H3NWIK3FLOUVCEFD43", "length": 25420, "nlines": 325, "source_domain": "www.loksatta.com", "title": "मराठा आरक���षण आंदोलनाचा फायदा पुन्हा भाजपलाच? | will Maratha unity due to reservation politically beneficial?", "raw_content": "\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nमराठा आरक्षण आंदोलनाचा फायदा पुन्हा भाजपलाच\nतुलनेने कमी दुष्काळाच्या झळा जाणवणाऱ्या गोदाकाठच्या गावातून मराठा आरक्षण मागणीला मिळालेले पाठबळ आणि त्यानिमित्ताने झालेले मराठा जातीचे एकत्रिकरण राजकीय पटलावर नक्की कोणाच्या बाजूला वळेल, यावरून आता तर्कवितर्क लढविले जात आहेत.\nWritten by सुहास सरदेशमुख\nमराठा आरक्षण आंदोलनाचा फायदा पुन्हा भाजपलाच\nछत्रपती संभाजीनगर: तुलनेने कमी दुष्काळाच्या झळा जाणवणाऱ्या गोदाकाठच्या गावातून मराठा आरक्षण मागणीला मिळालेले पाठबळ आणि त्यानिमित्ताने झालेले मराठा जातीचे एकत्रिकरण राजकीय पटलावर नक्की कोणाच्या बाजूला वळेल, यावरून आता तर्कवितर्क लढविले जात आहेत. २०१९ च्या निवडणुकीपूर्वीही राज्यभर निघालेल्या मोर्चानंतरही भाजप विरोधी वातावरण निर्माण झाल्याचे चित्र रंगविले जात होते. प्रत्यक्षात भाजपला यश मिळाले. या वेळी पुन्हा त्याची पुनरावृत्ती होईल, असा दावा भाजपचे नेते करत आहेत.\nआरक्षण आंदोलनादरम्यान ज्या माजलगाव येथे प्रकाश साेळंके यांच्या घरावर हल्ला झाला. त्यांच्या विरोधात वातावरण आहे, असे दृश्य चित्र असले तरी त्यांच्या मतदारसंघातील ग्रामपंचायत निकालामध्ये कोणताही विपरित परिणाम दिसून आला नाही. ३१ पैकी बहुसंख्य ग्रामपंचायतींवर सोळंके यांचे समर्थक निवडून आल्याचे सांगण्यात येत आहे.\nपालघर: कृत्रिम भित्तिका समुद्रात सोडणारी बोट सातपाटीच्या खडकावर अडकली\nशेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे नाशिककरांची कोंडी; वन जमिनींच्या प्रश्नावर मंगळवारी मुंबईत बैठक\n१० वर्षांत ४११ आमदारांची फोडाफोडी; काँग्रेसच्या काळय़ापत्रिकेत भाजपवर टीकास्त्र\nदिल्ली-नोएडा सीमेवर मोठी वाहतूक कोंडी; शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्त, क्रेन-बुलडोझर तैनात\nहेही वाचा – मराठा व ओबीसी आरक्षणवादावर भाजप निश्चिंत\nआरक्षण मागणीमुळे मराठा आणि ओबीसी प्रवर्गातील जातींमध्ये तेढ निर्माण होईल, असे वातावरण निर्माण झाले आहे. छगन भुजबळ यांच्या आक्रमक मांडणीनंतर मराठवाड्यात ‘माधव’ सूत्रात बांधलेली मंडळी सत्ताधाऱ्यांच्या भूमिकेवर लक्ष ठेवून आहेत. ज्यांच्याकडे वंशावळीच्या नोंदी आहेत त्यांना आरक्षण प्रमाणपत्र देण्यास ओबीसी नेत्यांचा विरोध नाही. मात्र, सरसकट आरक्षणास विरोध असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, ओबीसीची भूमिका छगन भुजबळ मांडत असले तरी ओबीसी मंत्री अतुल सावे यांनी या विषयावर माध्यमांमध्ये एकही वक्तव्य केले नाही. मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घ्यावे, यासाठी राज्य सरकारने पाठविलेल्या शिष्ठमंडळात मंत्री अतुल सावे यांनी उपोषणस्थळी नक्की कोणती भूमिका निभावली, याचे कोडे भाजपमधील अनेक नेत्यांना पडले आहे.\nमराठवाड्याचा ‘ओबीसी’ नेता अशी डॉ. भागवत कराड यांची ओळख निर्माण व्हावी यासाठी भाजपच्या नेत्यांनी खासे प्रयत्न केले. पण मराठा आरक्षणावर त्यांनीही कोणती भूमिका व्यक्त केली नाही. पंकजा मुंडे यांनी बीडमधील हिंसक घटनांचा आढावा घेत बीड पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. ओबीसीचे नेते माध्यमांमध्ये स्पष्टपणे भूमिका मांडू लागल्याने जरांगे हे पुन्हा चर्चेत आले आहेत. सत्ताधाऱ्यांनी मागणी मान्य केली तर गुलाल लाऊन विजयी उत्सवात सहभागी होऊ असे जरांगे यांनी म्हटले होते. जरांगे विरुद्ध भुजबळ असा माध्यमी रंगलेला वाद आणि त्यातून आरक्षण मागणीसाठी होणाऱ्या वादामुळे दोन्ही बाजूने एकत्रिकरण व्हावे आणि ते आपल्या राजकीय बाजूने असावे असे प्रयत्न सर्वपक्षीय नेते करत आहेत. तर दुसरीकडे जरांगे यांनी नव्याने राज्याचा दौरा करणार असल्याचे जाहीर कले आहे.\nहेही वाचा – Chhattisgarh first phase : नक्षलप्रभावित भागातील २० पैकी ११ मतदारसंघांत वाढली मतदानाची टक्केवारी\nलोकसभा निवडणुकीत मराठवाड्यात काही मोजक्याच मतदारसंघात मराठा-ओबीसी असे राजकीय समीकरण दिसून आले होते. त्यात छत्रपती संभाजीनगरचा समावेश होता. हर्षवर्धन जाधव यांना मिळालेली मते जातीच्या ध्रुवीकरणाची होती. मराठा विरुद्ध ओबीसी असे चित्र निर्माण झाल्यानंतर एमआयएमचे इम्तियाज जलील निवडून आले. अशी मोजकी उदाहरणे लक्षात घेता मराठा ध्रुवीकरणाचा राजकीय लाभ होऊ शकला नाही, असे आता सांगण्यात येत आहे.\nमराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.\nChhattisgarh first phase : नक्षलप्रभावित भागातील २० पैकी ११ मतदारसंघांत वाढली मतदानाची टक्केवारी\nरिवा'ज रिवेंजरिवा'ज रिवेंज (भाग-१) …….पुसेगावातून सात अठ्ठावन्नला साता���्याला जाणय्रा गाडीची खूप जण वाट पाहत होते. त्या सगळ्यांमध्ये अशी एक व्यक्ती होती. जी फक्त वाट बघत नव्हती तर डोळे मिटून बस लवकर येण्यासाठी …\n“..तर मग आम्ही तुमच्याबरोबर येतो”, लोकसभा निवडणुकीआधी उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य\n“शंका ठेवू नका आम्ही पुन्हा एकत्र…”, अजित पवारांचं शिरुरमधलं वक्तव्य चर्चेत\n“१०-१० वेळा लपून-छपून भेटीगाठी करून…”, अमोल कोल्हेंचा अजित पवारांबाबत मोठा गौप्यस्फोट\n“लोकप्रतिनिधी आहेत म्हणून भ्रष्टाचाराचं लायसन्स…”, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया\n“गद्दारांच्या नायकाला म्हणावं दाढी खाजव आणि…”, उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला\nभाजपाची भोजपुरी कलाकारांवर मदार; पण पवन सिंहची निवडणुकीतून माघार का\nबारामतीतल्या कार्यक्रमात पवार कुटुंबीयात दुरावा; ‘अशी’ होती सुप्रिया सुळे आणि अजित पवारांची प्रतिक्रिया\nदेशातील प्रभावशाली व्यक्ती कोण १०० जणांच्या यादीत ईडीचे संचालक महाराष्ट्रातील नेत्यांच्या पुढे\nमोबाईल फोन बॅटरीचा स्फोट होऊन बालकाचा मृत्यू…. \nमहायुतीत दबावतंत्राला जोर; शिवसेनेचा २२ तर राष्ट्रवादीचा १६ जागांवर दावा, भाजपची आठवडाभरात बैठक\nसभागृहातील लाचखोरीसाठी लोकप्रतिनिधींना संरक्षण नाही; ऐतिहासिक निर्णय, झारखंड मुक्ती मोर्चा निकाल रद्दबातल\n‘मोदी का परिवार’ने प्रत्युत्तर; लालूप्रसाद यादव यांच्या टीकेनंतर भाजप आक्रमक\nनड्डाही लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात\nसंसदेत सोप्या प्रश्नावर नारायण राणेंचा गोंधळ, दिलं भलतंच उत्तर ‘तो’ व्हिडीओ शेअर करत अंजली दमानिया म्हणाल्या, “नुसती दादागिरी…”\n“महाराष्ट्रात जे झालं, ते काश्मीरमध्ये होऊ नये”, सुप्रिया सुळेंचा जम्मू-काश्मीरबाबत मोदी सरकारला सवाल; म्हणाल्या, “एवढं तर करूच शकता तुम्ही\n“…तर मनोज जरांगेंचे ओबीसी समाजावर उपकार होतील”, छगन भुजबळांचं वक्तव्य, नेमकं काय म्हणाले\nKrishna Janmabhoomi : औरंगजेबानेच तोडलं होतं मथुरेतील केशवदेव मंदिर, कृष्ण जन्मभूमीप्रकरणी ASI चा मोठा खुलासा\nविश्लेषण : पंडित नेहरू आणि इंदिरा गांधी भारतीयांना कमी लेखत होते पंतप्रधान मोदींनी नेमकं कोणत्या भाषणांचा उल्लेख केला\nIND vs ENG : दुसऱ्या कसोटीनंतर इंग्लंडचा आख्खा संघ भारत सोडून दुबईत दाखल\nकार अपघातात पत्नीचा मृत्यू, पतीने स्वतः विरोधात दाखल केला गुन्हा; कुठे घडली घटना\nफटाका फॅक्टरीला आग लागून सहा जणांचा मृत्यू, ५० पेक्षा जास्त लोक होरपळले, मदत आणि बचावकार्यात आगीचा अडथळा\nरोज रात्री १२ ला किंवा नंतर झोपत असाल तर तुमचं शरीर कसं बदलतं पाहा; वजन व कोलेस्ट्रॉलवर होणारा परिणाम व उपाय\nMaharashtra News : “महायुतीचा १५५ कोटींचा मोबाईल घोटाळा”, काँग्रेसचा मोठा आरोप\nचावडी: मंडप सजलाय, पण नवरदेवाचाच पत्ता नाही \nबांसुरी स्वराज यांना लोकसभेची उमेदवारी, ‘घराणेशाही’च्या मुद्द्यावरून विरोधकांकडून भाजपाला आरसा दाखवण्याचा प्रयत्न\nआमदार संग्राम थोपटे नक्की कोणासोबत \nनगर जिल्ह्यात पुन्हा एकदा विखे विरुद्ध सारे\nऔरंगाबादवर शिंदे गटाचाही दावा\nराजकारणात येण्यासाठी न्यायाधीशपदाचा राजीनामा; अभिजीत गंगोपाध्याय यांच्यावर टीकेची झोड\nजर्मनीप्रमाणे ‘ड्युअल एज्युकेशन मॉडेल’ राबविण्याचे आश्वासन ते पेपर फुटीप्रकरणी आर्थिक मोबदला; काँग्रेसच्या जाहीरनाम्यात काय\nमंत्री दादा भुसे यांच्या विरोधातील धुसफूस बाहेर\nशिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्या राजकारणाची तऱ्हाच न्यारी\nचावडी: मंडप सजलाय, पण नवरदेवाचाच पत्ता नाही \nबांसुरी स्वराज यांना लोकसभेची उमेदवारी, ‘घराणेशाही’च्या मुद्द्यावरून विरोधकांकडून भाजपाला आरसा दाखवण्याचा प्रयत्न\nआमदार संग्राम थोपटे नक्की कोणासोबत \nनगर जिल्ह्यात पुन्हा एकदा विखे विरुद्ध सारे\nऔरंगाबादवर शिंदे गटाचाही दावा\nतुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का\nफोटो गॅलरीवेब स्टोरीजटॉप न्यूज\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00898.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.mehtapublishinghouse.com/book-details/KATHA-SAWALICHI/480.aspx", "date_download": "2024-03-05T01:38:53Z", "digest": "sha1:LHB7JMYCIZ4GDNEGJQVJKOW7KHX22RCE", "length": 40853, "nlines": 201, "source_domain": "www.mehtapublishinghouse.com", "title": "KATHA SAWALICHI", "raw_content": "\nपुरस्कार विजेती पुस्तके :\nशासनमान्य यादीतील पुस्तके :\nगेली चार वर्षे, गोमंतकातल्या निसर्गरम्य गावी वास्तव्य झाले व याच कालखंडातील या कथांचा जन्म यामधल्या तेराही कथा स्त्री-जीवनकथा आहेत. कथेमधली प्रत्येक स्त्री ही मला पडलेल्या स्त्री-जीवनाचे कोडे सोडवणारी स्त्री बनली. सर्व पात्रे काल्पनिक आहेत पण त्यांचे जीवन व प्रश्न मात्र वास्तव आहेत. काही स्त्रिया विलक्षण समजूतदारपणाने जीवनाला सामऱ्या जातात. त्यांच्या जीवनाला आलेले वाईट वळण, समंजसपणाने त्यांनी ओलांडलेले असते, याचे कारण त्यांच्या विचाराची मूळ बैठकच प्रौढ, समंजस असावी, असे मला वाटते. ‘लेडी डायना’ आणि ‘जास्वंदी’ या खास गोमंतकीय स्त्रिया, प्रेमावर अतूट विश्वास बाळगणाNया, तर ‘आसावरी’, ‘पूर्वा’, ‘रेशमा’ या कथानायिका अगर ‘मोकळं झाड’ किंवा ‘लेकुरवाळा’, ‘हरवलेला चंद्र’मधल्या कथानायिका यांनी स्वत:समोरची प्रश्नचिन्हे... स्वत:च सोडवून त्या पूर्णविरामाला पोहोचल्या आहेत. ‘कथा सावलीची’ ही एका सावलीची भूमिका स्वीकारणारी स्त्रीकथा यामधल्या तेराही कथा स्त्री-जीवनकथा आहेत. कथेमधली प्रत्येक स्त्री ही मला पडलेल्या स्त्री-जीवनाचे कोडे सोडवणारी स्त्री बनली. सर्व पात्रे काल्पनिक आहेत पण त्यांचे जीवन व प्रश्न मात्र वास्तव आहेत. काही स्त्रिया विलक्षण समजूतदारपणाने जीवनाला सामऱ्या जातात. त्यांच्या जीवनाला आलेले वाईट वळण, समंजसपणाने त्यांनी ओलांडलेले असते, याचे कारण त्यांच्या विचाराची मूळ बैठकच प्रौढ, समंजस असावी, असे मला वाटते. ‘लेडी डायना’ आणि ‘जास्वंदी’ या खास गोमंतकीय स्त्रिया, प्रेमावर अतूट विश्वास बाळगणाNया, तर ‘आसावरी’, ‘पूर्वा’, ‘रेशमा’ या कथानायिका अगर ‘मोकळं झाड’ किंवा ‘लेकुरवाळा’, ‘हरवलेला चंद्र’मधल्या कथानायिका यांनी स्वत:समोरची प्रश्नचिन्हे... स्वत:च सोडवून त्या पूर्णविरामाला पोहोचल्या आहेत. ‘कथा सावलीची’ ही एका सावलीची भूमिका स्वीकारणारी स्त्रीकथा आपण सावलीची भूमिका स्वीकारावी की स्वत:ची स्वतंत्र सावली निर्माण करावी, हा पुन्हा जिचा तिचा स्वतंत्र प्रश्न आहे. माझ्या मगदुराप्रमाणे मी त्यांना व्यक्त करण्याचा प्रयत्न केला आहे.\nएकाकी स्त्रीच्या कथा... ‘मुळाचा आणि सावलीचा चिरप्रवास सुरु झाला होता एकमेकांना आधार देत एक स्थितप्रज्ञ प्रवास प्रकाशाच्या शोधार्थ, एक साधना सुरु झाली होती.’ या शोधापाशी माधवी देसाई यांची पहिली कथा संपते, परंतु त्याचक्षणी वाचकाच्या मनात ती सुरु होत. वरकरणी पारंपरिक वाटणारं वृक्ष व सावली हे रुपक वापरुन लेखिकेने असामान्य पुरुष व त्याच्या पाठीशी असणारी स्त्री यांच्यातील नात्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे. या शोधयात्रेत स्वाभाविकपणे स्वत:च्या अस्तित्वाविषयी, भोवतालच्या विश्वविषयी चिंतन येतं, असं चिंतन हा माधवी देसाई यांच्या कथांत वारंवार येणारा भाग आहे. ‘कथा सावलीची’ हा त्��ांचा स्त्रीविषयक कथांचा संग्रह असल्यानं या चिंतनाला स्त्रियांच्या व्यथा, वेदनांचे संदर्भ आहेत. तरीही हे चिंतन स्त्रियांपुरतं मर्यादित राहत नाही, हे या कथांचं यश आहे. म्हणूनच ‘मोकळं झाड’ या कथेतील प्राचीचं सुरक्षित, संपन्न आयुष्य सोडून कामेरी गावी येणं, शाळा उभारण्याचं स्वप्न पाहणं हे कोणताही संवेदनशील वाचक समजून घेऊ शकतो. या कथेतील आजी व प्राची आणि कामेरी गाव व प्राची यांच्यातील भावबंध वाचकाला स्पर्शून जातात. समान सूत्र भोवतालच्या व्यवहारी जगापासून तुटलेल्या स्त्रिया, त्यातून येणारं एकाकीपण हे जवळपास साऱ्या कथांमधील समान सूत्र आहे. हे एकाकीपण ‘कमळाची कविता’मधील कमळाच्या आयुष्यात जोडीदाराच्या अकाली निधुनामुळं येतं, तर जीवन, व्यवहार आणि काव्य यांसारख्या कथांत संवेदनाहीन जोडीदारापायी येतं. काव्य शिकवणारे, पण व्यवहार जगणारे समेळ सर, व्यवहारी पती आणि स्त्रीपुरुष संबंधांतून काव्य साकार करु पाहणारे सहकारी अशी या कथेतील विभागणी मात्र ढोबळ वाटते. या एकाकी स्त्रियांना निसर्ग साद घालतो, त्यांच्याशी हितगुज करतो. म्हणून माणसांपेक्षाही त्यांना तो जवळचा वाटतो. म्हणूनच ‘लेकुरवाळा’ कथेतील उर्वशी म्हणते, ‘या वृक्षांचं आणि माझं नातं जन्मजन्मांतरीचं, म्हणूनच स्थिर आहे. ना तो बदलला, ना मी म्हणून या नात्याचे संदर्भही स्थिरच आहेत.’ याच दृष्टीने ‘हरवलेला चंद्र’ ही कथा पाहता येते. यातील लीनाला लहानपणी तूप-साखरेचा घास भरवणारा चंद्र तरुणपणी मात्र हरवतो. पुढे तो अचानक निसर्गाच्या सहवासात भेटतो. या कथांमधील प्रेमभावना वेगवेगळ्या अवस्थात व वेगवेगळ्या संदर्भात व्यक्त होते. ‘लेडी डायना’चं एकनिष्ठ प्रेम गोमांतकीय भूमीवर व खास पोर्तुगीज वातावरणात व्यक्त होतं, तर ‘जास्वंदी’ मधील प्रियकर प्रेयसी हे माणुसकी हाच धर्म मानणारे आहेत. अशाच उत्कंट प्रेमापायी ‘जिजींचं’ वर्चस्व झुगारुन उंच झेपावू पाहणारी रेशमा ‘आकाशझेप’ कथेत दिसते. आईच्या नेहमीच्या प्रतिमेशी विसंगत असे यातील जिजींचं व्यक्तिमत्व त्यातील वेगळेपणामुळं लक्षात राहतं. तारुण्यातील अविचारी प्रेमानंतर उत्तरावस्थेत अनुभवायला येणाऱ्या संयत, परिपक्व प्रेमानुभवामुळं ‘आसावरी’ कथा वेधक ठरते, तर उत्तुंग व्यक्तिमत्व रेखाटण्याचा प्रयत्न केलेला असूनही ‘स्वरमयी’ ही कथा सामान्य वाटते. ...Read more\n‘स्टे हंग्री स्टे फूलीश’ आणि ‘कनेक्ट द डॉटस’ या बेस्ट सेलर पुस्तकाच्या लेखिका ‘समाजातल्या परंपरागत समस्या सोडवण्याचा नवा मार्ग शोधून काढणार्‍या वीस सामाजिक उद्योजकांच्या प्रेरणादायी कहाण्या’ हे वाक्य पुस्तकाचे पहिले पान उघडले आणि दिसले. त्यामुळे माझ कुतुहल चाळवले आणि ते पुस्तक वाचायला सुरुवात केली. मनोगतात लेखिका म्हणतात की, आता नव्या दमाचे, डोक्याने आणि मनाने ही विचार करणारे काही जण एखाद्याच्या नजरेतील दुःख ओळखतात, पेटून उठतात; पण ते त्याच्यावर विचार एखाद्या उद्योजकाप्रमाणे करतात. म्हणून ते ‘सामाजिक उद्योजक.’ नफा मिळविण्याचा हव्यास नसला तरी ते बिझनेस मधील तत्वे वापरून ती गोष्ट साध्य करतात. हे काही तरी वेगळे आपण वाचत आहोत असे मला वाटले. त्यामुळेच ते पुस्तक वाचायला घेतले. ह्या मध्ये वीस लोकांची चरीत्रे आहेत. ते सर्व भारतीय, उच्चशिक्षित तरूण तरूणी आहेत. कोणी त्यातील शास्त्रज्ञ आहेत तर कोणी मरिन बायोलॉजिस्ट, आयआयटी, आयआयएम ग्रॅज्युएट आहेत पण कोणत्या कोणत्या सामाजिक प्रश्नाने ते अस्वस्थ झाले आणि नेहमीच्या मार्गाने न जाता वेगळीच वाट पकडली. पुस्तकात ‘रेनमेकर्स,’ ‘चेंजमेकर्स’ व ‘स्पिरिच्युअल कॅपिटॅलिस्ट’ असे तीन भाग आहेत. प्रत्येकात अनुक्रमे अकरा,सहा व तीन व्यक्तीमत्वांची ओळख करून दिली आहे. ‘सुलभ’ ही आधुनिक टॉयलेटस उभारणारे बिंदेश्वर पाठक ह्याच्या चरित्राने पुस्तकाची सुरुवात होते. जातीने बिहारमधील ब्राह्मण. पण लहानपणी टॉयलेटस साफ करणार्‍याला हात लावला त्यामुळे आजीने अक्षरशः शेण, गोमुत्र खायला लावले. पण त्याच बिंद्रेश्वरांनी अगदी योगायोगाने ह्याच क्षेत्रात काम करण्याचे ठरविले. अर्थात ही वाट निश्चितच सोपी नव्हती. अनेक हालअपेष्टा सोसत, जगाचे धक्के खात, अनेक समस्यांना तोंड देत आपले स्वप्न ‘सुलभ शौचालयाच्या’ माध्यमातून सुरु केले. तो सगळा खडतर प्रवास अर्थात पुस्तकातूनच वाचायला हवा. त्यासाठी त्यांनी केवळ ती यंत्रणा तयार केली नाही तर ती टॉयलेटस बांधून, त्यासाठी लागणारी प्रेरणा, शिक्षण, संभाषण, ट्रेनिंग, पाठपुरावा अशा सर्वच गोष्टी ‘सुलभ’ तर्फेच संभाळल्या जातात. सध्या ही संस्था स्वबळावर चालते. 100 ते 125 कोटी इतके तिचे वर्षाचे उपन्न आहे. इतकेच नाही पूर्वी जे लोक सफाईचे काम करत असत त्यांच्या मुलांच��या शिक्षणाचा खर्च संस्था करत आहे. ‘सुलभ पब्लिक स्कूल’ नावाने शाळा सुरु केली आहे. तरूणांसाठी व्होकेशनल क्लासेस चालवले जातात. म्हणजे मिळालेला नफा पुन्हा त्याच सफाई कामगारांच्या कल्याणासाठी वापरला जातो. टॉयलेटस बांधून भरपूर पैसा मिळवता येतो हे वाक्य पचायला जरा जडच जाते. अनिता आहुजा ही दिल्लीत सुखवस्तू कुटूंबात रहाणारी सामान्य स्त्री. पण कचरा वेचणार्‍या मुलांचे हाल पाहून त्यांच्यासाठी काही तरी करावे असे तिने ठरविले. तिने 1998 मध्ये कॉन्झर्व्ह नावाची संस्था उभी केली. व त्यातून पहिला प्रोजेक्ट सुरु केला तो म्हणजे आजुबाजूच्या परिसरातील कचरा उचलून त्याचे कंपोस्टखत तयार करणे. कचरा गोळा करण्यासाठी चांगल्या ढकलगाड्या आणल्या, युनिफॉर्म, आय कार्डची सोय केली. 2002 पर्यंत एक पूर्ण वेळ काम करणारी मोठी संस्था बनली. त्याचवेळी त्यांनी प्लॅस्टीकच्या कचर्‍यावर प्रयोग सुरु केले. तिचे पती शलभ ह्यांनी बिटस पिलानी मधून इंजिनिअरींग केले आहे. त्यांच्या मदतीने तिने फॅक्टरी सुरु करण्याचे ठरविले. शलभने मोठ्या प्रमाणावर प्लॅस्टिक शीटस निर्मिती करू शकेल असे मशीन तयार केले. त्यासाठी अर्थातच अनेक प्रश्न समोर उभॆ राहिले. चुका झाल्या, ठोकरा खाल्या पण त्यातून वाट काढत त्यांनी चिकाटीने प्रयत्न सुरुच ठेवले. आज दोघे मिळून कचर्‍यातील प्लॅस्टिक पिशव्या वापरून आकर्षक अशा हॅडबॅगस तयार करण्याचा कारखाना चालवतात. जे लोक सुरुवातीला केवळ कचरा उचलण्याचे काम करत होते, त्यांच्या काही कौशल्य दिसले की त्यांना वेगळे काढून ट्रेनिंग दिले जाते. मशीनवर असिस्टंटचे काम करू लागतात त्यातून काही लोक तर ग्रुप लिडर ही झाले आहेत. कटींग करणॆ, क्वालिटी तपासणॆ, फिनिंशींग, पॅकिंग अशी सर्व महत्वाची कामे ते करतात. आता ते कामगार झाल्यामुळॆ त्यांना चांगला पगार, प्रॉव्हिडंट फंड, ओव्हरटाईम अशा सुविधा मिळू लागल्या त्यापेक्षा ही जास्त त्यांना समाजात प्रतिष्ठा मिळाली. त्यांच्या साठी हे नवीनच आहे. अनिता व शलभ दोघॆही मेहनत घेतात पण एनजीओ असून ही भरपूर पैसा कमावणे त्यांना चुकीचे वाटत नाही. कारण आज ह्या एका उद्योगामुळे कित्येक कुटूंबाची आर्थिक स्थिती बदलून गेली आहे. अशीच अजून एक प्रेरणादायी कथा दिल्लीतील रंगसूत्र कंपनी चालविणार्‍या सुमिता घोस ह्यांची. स्वतः ग्रॅज्युएशन पूर्ण केल्यावर मास्टर इन इकॉनॉमिक्स ची पदवी घेतल्यावर संजॉय घोस ह्या या आय आर एम मधून शिक्षण घेतलेल्या ध्येयवादी तरूणाशी लग्न केले. पण दुर्दैवाने आसाममध्ये काम करत असताना त्यांची 1998 मध्ये उल्फाच्या अतिरेक्यांनी हत्या केली. त्यानंतर अनेक टक्केटोणपे खात, दोन लहान मुलांचा संभाळ करत सुमिताने ‘रंगसूत्र’ नावाची कंपनी काढली. त्याच्या मार्फत ती खॆडॆगावातल्या लोकांकडून कापड, शोभॆच्या वस्तू, बनवून घेते आणि त्या फॅब ईंडीयासारख्या प्रसिध्द कंपन्यांना विकते. जैसलमेर, बारमेर जिल्ह्यातले कारागिर तिच्यासोबत काम करत आहेत. अजून एक अशीच ध्येयवादी तरूणी म्हणजे इशिता खन्ना. डेहराडून मध्ये जन्म झालेली एक सर्वसामान्य मुलगी. पण निसर्गसंवर्धन आणि भूगोल या विषयांची आवड असलेली. म्हणूनच तिने आपल्या ग्रॅज्युएशन नंतर टाटा इंन्स्टीट्यूट मधून मास्टर्स केले. पर्यावरण क्षेत्रातच काम करायचे आहे हे निश्चित ठरवून तिने काही वर्षे नोकरी केली. त्यानंतर 2002 मध्ये नोकरी सोडून आपल्या दोन मित्रांसोबत स्पिती व्हॅलीमध्ये मूस नावाची एन्जीओ सुरु केली. तेथील स्थानिक महिलांचे ग्रुपस करून त्यांना तिथे असणार्‍या सीबक थॉर्न ह्या फळांच्या लागवडीचे ट्रेनिंग दिले. त्यावर प्रक्रिया करायला शिकवले. ही झाडॆ मातीला धरून ठेवतात त्यामुळे धूप रोखली जाते, शिवाय नायट्रोजन ही धरून ठेवत असल्याने जमिनीचा पोत सुधारतो. त्यामुळे ह्या फळांवर लक्ष केंद्रित केले. त्यामुळे तिथल्या बायकांना चांगला रोजगार मिळू लागला. त्याचबरोबर तिने स्थानिक तरूणांना पर्यटकांना ट्रेक किंवा जीप सफारीसाठी नेणे, कॅम्प लावणे, गरज पडल्यास प्रथमोपचार करणे ही कामे ही करायला शिकवले. कारण हळूहळू तिथे पर्यटन वाढू लागले. ते इको-फ्रेंडली करण्याकडॆ तिच्या इकोस्पियर संस्थेचा भर आहे. आता दरवर्षी पर्यटनातून 35 ते 40 लाखाचे उत्पन्न मिळते.आणि त्यातून नफा ही मिळतो. इकोस्पियर संस्थेने शेजारच्य़ा ‘लाहुल’ व्हॅलीमध्ये ही विकास कामे सुरु केली आहेत. पर्वतावर तयार होणार्‍या कचर्‍याच्या समस्येवरही तिला काहीतरी करायचे आहे. तिची संस्था लोकांना मुद्दाम तिथले लोक किती अवघड परिस्थितीत रहातात हे दाखवते. अतिशय थंडीत तिथे तापमान मायनस 35 पर्यंत खाली गेल्यावर हॅंडपंपने पाणी काढणे सुध्दा किती कठीण होते हे सांगितले जाते. तेव्हा आपल्या���ारख्य़ा पर्यटकांना काय काय करता येईल याबद्दल ती जागरूकता निर्माण करते. मूळात हे पुस्तक 2012 साली लिहिलेले आहे. त्यामुळे आता ह्या वेगवेगळ्या प्रकारचे काम करणार्‍या संस्थेचे काम या दहा वर्षात खूपच वाढले असेल यात काही शंका नाही. दीनबंधू साहू हे मरिन बायोलॉजिस्ट आहेत पण ते प्रयोगशाळेतून बाहेर पडून समाजासाठी काम करतात. ‘प्रोजेक्ट चिलका’ ह्या त्यांच्या संस्थेमार्फत ओरिसातील लोकांना समुद्राची शेती करायला शिकवतात. ओरिसा मधील पुरी येथे जन्म झालेल्या दीनबंधूनी अतिशय हलाखीच्या परिस्थितीत शिक्षण घेतल्यानंतर दिल्लीत एमएसीला ॲडमिशन घेतली. परंतु योगायोगाने १९८७ मध्ये अंटार्क्टिक वर जाण्याची संधी मिळाली. नंतर पीएचडी पूर्ण केल्यानंतर अनेक देशांमध्ये नोकरी निमित्ताने फिरले. पण तरीही शेवटी दिल्ली युनिव्हर्सिटी मध्ये प्रोफेसर म्हणून काम सुरू केले. त्यांना समुद्री वनस्पती बद्दल विशेष आस्था होती; पण त्या बद्दल आपल्या देशात फारशी जागरूकता नव्हती. ही लागवड पर्यावरण पूरक असते शिवाय त्यातून स्थानिक लोकांना उत्पन्नाचे साधन मिळते. त्यासाठी डिएसटीने निधी मंजूर केला. मग त्यांनी चिल्का सरोवराची पहाणी केली, त्यामध्ये वाढू शकतील अशा चार जातींची निवड करून स्थानिक लोकांना समजेल अशा सोप्या भाषेत माहिती दिली. प्रात्यक्षिके दाखवली, वर्कशॉप्स घेतली. त्यामुळे तेथील शेतकऱ्यांना रोजगार मिळू लागला. यातूनच पर्यावरण संरक्षण ही होऊ लागले. यातून त्यांना प्रत्यक्ष कांहीं आर्थिक फायदा होत नसला तरी ते म्हणतात, की आम्हाला दोघांना दिल्लीत चांगली नोकरी आहे. त्यामुळे पैसे कमावणे हा उद्देश नाही; पण अजून तीस वर्षांनंतर मला मी काही तरी काम केलेले दिसेल. असे जर काहीच तुम्हाला दिसणार नसेल तर जगायचे कशाला भूषण पुनानी हे असेच अत्यंत बुध्दीमान विद्यार्थी. मेडीकलची ॲडमिशन हुकल्यामुळे डेअरी कोर्ससाठी ॲडमिशन घेतली. तिथे ही विद्यापीठात प्रथम क्रमांक मिळविला. नंतर पीएचडी केले. ग्रामविकास शिकण्यासाठी आयआयएम मध्ये एमबीए केले. हे झाल्यावर 1979 मध्ये ब्लाईंड स्कूल मध्ये दोन वर्षांसाठी नोकरी सुरु केली ती सुधा ह्याच हेतूने की मॅनेजमेंट शिकताना जी थेअरी शिकलो ती विकासाच्या क्षेत्रात वापरता येईल का भूषण पुनानी हे असेच अत्यंत बुध्दीमान विद्यार्थी. मेडीकलची ॲडमिशन हुकल्यामुळे डेअरी कोर्ससाठी ॲडमिशन घेतली. तिथे ही विद्यापीठात प्रथम क्रमांक मिळविला. नंतर पीएचडी केले. ग्रामविकास शिकण्यासाठी आयआयएम मध्ये एमबीए केले. हे झाल्यावर 1979 मध्ये ब्लाईंड स्कूल मध्ये दोन वर्षांसाठी नोकरी सुरु केली ती सुधा ह्याच हेतूने की मॅनेजमेंट शिकताना जी थेअरी शिकलो ती विकासाच्या क्षेत्रात वापरता येईल का हळूहळू त्यांना अनेक लोक मिळत गेले. सर्वांनी मिळून आज संस्था खूप मोठी केली आहे.त्यांनी काम सुरु केले तेव्हा फक्त एक कॅपस होता, आज गुजरात मध्ये आठ कॅपस आहेत. दहा लाख मूल्य असलेली संस्था आज दोन कोटी रुपयांची आहे. अपंग लोकांनी स्वावलंबी व्हावे ह्यासाठी संस्था काम करते. दृष्टीहीन मुली ब्यूटी पार्लरसारखे कोर्स चालवतात, फिजिओथेरपी शिकून सेंटर मध्ये काम करतात. विकास साधण्यासाठी योग्य व्यवस्थापनेची गरज असते हे त्यांनी दाखवून दिले आहे. हजारो लोकांच्या आयुष्यात नवा प्रकाश निर्माण करून त्यांना सामान्य आयुष्य जगण्याची संधी मिळवून दिली आहे. अशी ही एकापेक्षा एक वेगवेगळ्या प्रकारची माणसे. कोणत्या तरी ध्येयाने पछाडलेली . सामाजिक कार्य करत असतानाच त्या लोकांचे कल्याण कसे होईल असा विचार करणारी. लेखिकेने त्या सर्वांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेतल्या आहेत, त्यांचे काम प्रत्यक्ष पाहून जाणून घेतले आहे. त्यामुळे सर्व माहिती व्यवस्थित गोळा करून आपल्यासमोर मांडली आहे. त्यामुळेच त्या मनोगतात म्हणतात, ‘तुमचं आयुष्य कसे ही असले तरी इतरांसाठी एखादा क्षण द्या. इतरांना प्रेम, आनंद, चांगुलपण द्या. जितकं द्याल तितकं तुम्हाला परत मिळेल.’ हेच वाक्य मलाही अतिशय उर्जा देऊन गेले. माझ्याकडे जे आहे, जे मला देणे शक्य आहे ते निरपेक्षपणे ज्यांना गरज आहे त्याला देणे ह्या सारखा आनंद अजून काय असणार हळूहळू त्यांना अनेक लोक मिळत गेले. सर्वांनी मिळून आज संस्था खूप मोठी केली आहे.त्यांनी काम सुरु केले तेव्हा फक्त एक कॅपस होता, आज गुजरात मध्ये आठ कॅपस आहेत. दहा लाख मूल्य असलेली संस्था आज दोन कोटी रुपयांची आहे. अपंग लोकांनी स्वावलंबी व्हावे ह्यासाठी संस्था काम करते. दृष्टीहीन मुली ब्यूटी पार्लरसारखे कोर्स चालवतात, फिजिओथेरपी शिकून सेंटर मध्ये काम करतात. विकास साधण्यासाठी योग्य व्यवस्थापनेची गरज असते हे त्यांनी दाखवून दिले आहे. हजारो लोकांच्या आयुष्यात नवा प्रकाश निर्माण करून त्यांना सामान्य आयुष्य जगण्याची संधी मिळवून दिली आहे. अशी ही एकापेक्षा एक वेगवेगळ्या प्रकारची माणसे. कोणत्या तरी ध्येयाने पछाडलेली . सामाजिक कार्य करत असतानाच त्या लोकांचे कल्याण कसे होईल असा विचार करणारी. लेखिकेने त्या सर्वांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेतल्या आहेत, त्यांचे काम प्रत्यक्ष पाहून जाणून घेतले आहे. त्यामुळे सर्व माहिती व्यवस्थित गोळा करून आपल्यासमोर मांडली आहे. त्यामुळेच त्या मनोगतात म्हणतात, ‘तुमचं आयुष्य कसे ही असले तरी इतरांसाठी एखादा क्षण द्या. इतरांना प्रेम, आनंद, चांगुलपण द्या. जितकं द्याल तितकं तुम्हाला परत मिळेल.’ हेच वाक्य मलाही अतिशय उर्जा देऊन गेले. माझ्याकडे जे आहे, जे मला देणे शक्य आहे ते निरपेक्षपणे ज्यांना गरज आहे त्याला देणे ह्या सारखा आनंद अजून काय असणार ह्याच वाक्याने मी आपली ह्या आठवड्यात रजा घेते. उद्या पासून सुरु होणार्‍या नवीन सत्रासाठी सारिका ताईंना हार्दिक शुभेच्छा. ...Read more\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00898.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.eaststar-machinery.com/about.html", "date_download": "2024-03-05T01:23:38Z", "digest": "sha1:Q2JNIZACFS4Q6SKPXWFYBFSCM5HVMIFX", "length": 6600, "nlines": 96, "source_domain": "mr.eaststar-machinery.com", "title": "आमच्याबद्दल - Qingdao Eaststar Plastic Machinery Co., Ltd.", "raw_content": "\nमऊ दरवाजा पडदा मशीन\nपीई प्लास्टिक शीट मशीन\nकार चटई उत्पादन लाइन\nपीएलए डिग्रेडेबल प्लास्टिक शीट मशीन\nकिंगदाओ ईस्टस्टार प्लास्टिक मशिनरी कं, लि. मुख्य व्यवसाय प्लॅस्टिक यंत्रसामग्री आणि उपकरणे उत्पादन समाविष्ट करते, जसेABS शीट मशीन, रूट कंट्रोलर मशीन, मऊ दरवाजा पडदा मशीनआणि असेच, यांत्रिक उपकरणे, प्लास्टिक उत्पादने आणि इतर उत्पादने संशोधन आणि विकास, उत्पादन आणि संबंधित उत्पादने देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय व्यापार. कंपनी नेहमीच \"नवीनता, स्वयं-सुधारणा, सहकार्य आणि विजय\" या मूलभूत मूल्यांची अंमलबजावणी करते आणि \"एकात्मता-आधारित, गुणवत्ता शुद्ध, योग्य आणि दूरगामी\" या व्यवसाय तत्त्वज्ञानाचे पालन करते.\nईस्टस्टार कंपनीचा विकास आणि वाढ सर्व कर्मचार्‍यांच्या निःस्वार्थ समर्पण आणि समर्पण आणि ग्राहक आणि मित्रांच्या दीर्घकालीन विश्वास आणि समर्थनापासून अविभाज्य आहे. कंपनी कर्मचारी \"समर्पण पुरस्कृत केले जाईल\" ही साधी म्हण लक्षात ठेवा, सेवा सुधारण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करा, टीमवर्क क��ा, जेणेकरून EastStar ब्रँड अधिक विकास आणि वाढ होईल; ग्राहकांना नवीन उत्पादनांची उच्च दर्जाची, विश्वासार्ह, वाजवी किंमत प्रदान करणे, ग्राहकांना नफा आणि व्यवसायाच्या संधी निर्माण करण्यात मदत करणे हे आमचे अंतिम ध्येय आहे.\nकंपनीची मुख्य उत्पादने आहेत: PE/PP/PS/PET/ABS/PVC आणि इतर प्लास्टिक शीट उपकरणे, TPE/SBS/PVC ऑटोमोटिव्ह आतील आणि बाह्य सजावट उपकरणे, PVC/PE/PP/ABS आणि इतर प्लास्टिक प्रोफाइल उपकरणे, अर्ध- स्वयंचलित/स्वयंचलित सीडलिंग ट्रे उपकरणे आणि मोल्डिंग मोल्ड, PE/PP/PVC/PET प्लास्टिक रूट कंट्रोल उपकरणे, POM/PA प्लास्टिक बार उपकरणे आणि विविध प्लास्टिक ग्रॅन्युलेटर आणि इतर प्लास्टिक प्रक्रिया उपकरणे. कंपनीची उत्पादने संपूर्ण देशभरात, आणि दक्षिणपूर्व आशिया, मध्य पूर्व, दक्षिण अमेरिका आणि इतर देशांमध्ये निर्यात केली जातात.\nमऊ दरवाजा पडदा मशीन\nपीई प्लास्टिक शीट मशीन\nकार चटई उत्पादन लाइन\nपीएलए डिग्रेडेबल प्लास्टिक शीट मशीन\nAdd: शेडोंग रोडचे वेस्ट एंड, बेगुआन इंडस्ट्रियल पार्क, जिओझोउ सिटी, किंगदाओ सिटी, शेंडोंग प्रांत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00899.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.mcqquiz.in/2021/07/mcq-quiz-on-governance-winding-up-of.html", "date_download": "2024-03-05T01:00:03Z", "digest": "sha1:OF2GUCZT6THOBYQJDLIROHOKJSUN3XB2", "length": 13215, "nlines": 321, "source_domain": "www.mcqquiz.in", "title": "-> MCQ Quiz on GOVERNANCE WINDING-UP OF A COMPANY ई-गव्हर्नन्स आणि कंपनीचे समापन/विसर्जन Free 20 MCQs", "raw_content": "\n1 ई-गव्हर्नन्स या शब्दाला दुसरे नाव\n2. ई-गव्हर्नन्स की संकल्पना कोणत्या साली प्रथम युरोप या देशामध्ये युरोप कौन्सिलने मांडली.\n3. माहिती तंत्रज्ञान कायदा कोणत्या साले करण्यात आला.\n4. ई-गव्हर्नन्स मध्ये एकूण किती घटकांचा पैलूंचा समावेश होतो\n5. इलेक्ट्रॉनिक्स माध्यमे इंटरनेट आणि माहिती व दळणवळण क्षेत्रातील साधने म्हणजे\n3.शासन ते शासन *\n7. जी टू सी म्हणजे\n8. सी टू जी म्हणजे\n2.नागरिक ते शासन *\n9. जी टू बी म्हणजे\n10. कंपनी कायदा 1956 या कायद्याची दुरुस्ती कोणत्या साली करण्यात आली.\n11. खालीलपैकी कोणता घटक ई-फायलिंग प्रक्रियेमध्ये सहभागी होत नाही.\n2.ई फॉर्म डाऊनलोड करणे\n3.ई फॉर्म भरून पूर्ण करणे\n4.ई फॉर्म तक्रारींचे निवारण करणे\n12. MCA-21 या पोर्टल ची स्थापना केव्हा झाली\n1.18 फेब्रुवारी 2006 *\n13. कधीपासून ई-फायलिंग कायद्याने बंधनकारक केले आहे.\n1.15 सप्टेंबर 2006 *\n14. 15 सप्टेंबर 2006 रोजी फायरिंग कायद्याने बंधनकारक केले आहे\n15. 20 मार्च 2006 रोजी mca21 या पोर्टल ची स्थापना झाली\n16. ई-गव्हर्नन्स या शब्दाला इलेक्ट्रॉनिक गव्हर्नर असे म्हणले जाते\n17. ई-गव्हर्नन्स संकल्पना प्रथम जपान या देशाने मांडली\n18. माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 साली करण्यात आला\n19. ई सेवा म्हणजे इलेक्ट्रॉनिक माध्यमे आणि माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातील साधने होय.\n20. शासन व्यवसाय म्हणजे g2b होय\n21. ई-गव्‍हर्नन्‍स मध्ये एकूण पाच घटकांचा समावेश होतो.\n22. शासन ते ग्राहक म्हणजे g2b होय.\n23. ऐक समाप्ती करण व समाप्ती करण्याचे अधिकार हे कोणत्या कलमाद्वारे स्पष्ट केलेले आहे\n24. कंपनीच्या स मापनाची मागणी करण्याचा अधिकार कोणत्या कलमाद्वारे स्पष्ट केलेला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2024-10/segments/1707947476592.66/wet/CC-MAIN-20240304232829-20240305022829-00899.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"}